diff --git "a/data_multi/mr/2018-51_mr_all_0200.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2018-51_mr_all_0200.json.gz.jsonl"
new file mode 100644--- /dev/null
+++ "b/data_multi/mr/2018-51_mr_all_0200.json.gz.jsonl"
@@ -0,0 +1,557 @@
+{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/cm-fadanvis-adopted-village-the-bjp-backed-panel-is-defeated-272199.html", "date_download": "2018-12-18T14:54:33Z", "digest": "sha1:U7UP265AK33CCJDHAY74DT2LQYKGE2LS", "length": 11745, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावातच भाजपप्रणित पॅनल पराभूत", "raw_content": "\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : पंजाबने घेतले सर्वात जास्त खेळाडू,युवीला दाखवला बाहेरचा रस्ता\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nआम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो - नरेंद्र मोदी\nआमचा विकास 'आदर्श'सारखा नाही : पंतप्रधानांच्या भाषणातल्या 10 महत्त्वाच्या गोष्टी\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO: सैन्यभरतीच्या जागा 68 आणि अर्ज 12 हजार, उमेदवारांवर पोलिसांचा लाठीमार\nपंतप्रधान मोदी मुंबईत दाखल, शिवसेनेच्या बहिष्कारामुळे दौरा चर्चेत\nशिवरायांच्या ऐतिहासिक स्मारकाचं काम सुरू, पाहा एक्सक्ल्युझिव्ह फोटो\nVIDEO : मुंबईत तरुणीच्या कारचा विचित्र अपघात\nमोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याआधी उद्धव यांचा शिवसेना मंत्र्यांना मोठा आदेश\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\nपेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होणार, ही आहे मोदी सरकारची योजना\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nमाझ्या बाबतीतही भेदभाव केला गेलाय - कतरिना कैफ\nसेटवर शशांक केतकरचा 'हा' पैलू सगळ्यांना ठेवतो खूश\nस्वप्नील जोशी म्हणतोय, मी पण सचिन\nबाहेर सोसाट्याचा वारा तर घरात भरलं पाणी, आंध्र प्रदेशमध्ये 'फेथाई'चं थैमान\nचक्क घड्याळाने वाचवलं हृदयविकाराच्या झटक्यापासून, वाचून तुम्हीही म्हणाल वाह...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : अखेरच्या टप्प्यात आयपीएलच्या लिलावाला सुरुवात\nIPL Auction: क्रिकेट सोडून जॉब करणाऱ्या या खेळाडूवर आता 8.4 कोटींची बोली\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nVIDEO: शिवाजी महाराजांच्या वेषात संसदेत अवतरले 'हे' खासदार\nLIVE VIDEO : मुंबई कामगार रुग्णालयात अग्निशमन दलाचा जवान शिडीवरुन खाली कोसळला\nअंधेरीतल्या रुग्णालयातील भीषण आगीचा EXCLUSIVE VIDEO\nमुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावातच भाजपप्रणित पॅनल पराभूत\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या गावातच भाजपचा पराभव झालाय.\n17 आॅक्टोबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या गावातच भाजपचा पराभव झालाय.\nफेटरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित आपलं पॅनेलच्या सरपंचपदाच्या उमेदवार धनश्री मुकेश ढोमणे यांचा विजय झालाय. त्यांनी भाजपप्रणित जनहित पॅनलच्या उमेदवार ज्योती भिमराव राऊत यांचा 97 मताने पराभव केला.\nआपलं पॅनलने सरपंचपद मिळवले पण 9 पैकी 4 सदस्यांमध्ये समाधान मानावे लागले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: cm devendra Fadanvisदेवेंद्र फडणवीसफेटरी ग्रामपंचायतभाजपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO : स्टार स्क्रीन अॅवाॅर्डला बाॅलिवूड स्टार्सचा जलवा\nIPL AUCTION 2019- महाराष्ट्राच्या 'या' पाच खेळाडूंवर असेल सर्वांचं लक्ष\nरामदास आठवले म्हणतात, 'प्रत्येकाच्या खात्यात लवकरच येणार 15- 15 लाख'\nVIDEO: ...तोपर्यंत मोदींना सुखाने झोपू देणार नाही : राहुल गांधी\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : पंजाबने घेतले सर्वात जास्त खेळाडू,युवीला दाखवला बाहेरचा रस्ता\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2018-12-18T14:57:37Z", "digest": "sha1:4TVXYL2K34ZS4LRA4XSI5YYHWVNZW6OE", "length": 16445, "nlines": 178, "source_domain": "pcbtoday.in", "title": "चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडीत खंडीत वीजपुरवठा; महिलांचा कार्यकारी अभियंत्याला घेराव | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय…\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित…\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची…\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी…\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे…\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी…\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या…\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविर��धात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Chinchwad चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडीत खंडीत वीजपुरवठा; महिलांचा कार्यकारी अभियंत्याला घेराव\nचिंचवडेनगर, वाल्हेकरवाडीत खंडीत वीजपुरवठा; महिलांचा कार्यकारी अभियंत्याला घेराव\nवाल्हेकरवाडी चिंचवडे फार्म, शेवंतीबन, चिंतामणी कॉलनी, स्वप्नशिल्प या भागातील वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्यामुळे महिलांना महावितरणच्या बिजलीनगर येथील कार्यालयात कार्यकारी अभियंत्याला घेराव घातला. तसेच वीजपुरवठा सुरळित करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. सेवा चांगली न दिल्यास वीजबिल न भरण्याचा इशारा महिलांनी दिला.\nशेवंतीबन कॉलनी, चिंतामणी कॉलनी बी, स्वप्नशिल्प कॉलनी, स्पाईन सर्व्हिस रोड येथील विविध कॉलन्यांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडीत होतो. तसेच विजेच्या कमी दाबामुळे घरातील विजेची उपकरणे जळण्याचे प्रकार वारंवार होत आहेत. त्याचप्रमाणे या भागातील धोकादायक उघडे डीपी बॉक्स व भूमीगत विजेचे केबल बदलण्यासाठी या भागातील महिलांनी महावितरणकडे पत्रव्यवहार केला होता. मात्र त्याची दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी नगरसेविका करूणा चिंचवडे यांच्या नेतृत्वाखाली बिजलीनगर येथील महावितरणच्या कार्यालयात कार्यकारी अभियंता जाधव यांना घेराव घातला. तसेच मागण्यांचे निवेदन दिले. या भागातील वीजपुरवठा सुरळित न झाल्यास विजबिलांचा भरणा न करण्याचा इशारा महिलांनी दिला. महिलांचे रौद्ररुप पाहून कार्यकारी अभियंता जाधव यांनी विजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आश्वासन दिले.\nPrevious articleसंजोग वाघेरेंचा डोळा मावळ मतदारसंघावर; मनसेचे थीम साँग कॉपी करून वाघेरेंचे भावनिक आवाहन\nNext articleपिंपरी महापालिकेमार्फत महिलांना चारचाकी चालविण्याचे प्रशिक्षण; आमदार जगताप व लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाचे उद्घाटन संपन्न\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nपिंपळेसौदागरमधील वसंत अव्हेन्यू सोसायटीचा स्तुत्य उपक्रम; कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प सुरू\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी...\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nकोस्टल रोडचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन; भाजपचा बहिष्कार\n२०१९ मध्ये जिंकायचे असेल, तर भाजपचे नेतृत्व नितीन गडकरींच्याकडे द्या –...\nदौंड तालुक्यातील कासुर्डी येथे तरुणीवर सामूहिक बलात्कार; तक्रार देण्यास गेलेल्या पीडितेच्या...\nराफेलप्रकरणी भाजप देशभरात ७० पत्रकार परिषदा घेणार\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nनिगडीत कार जिंकल्याचे सांगून महिलेची पावणेचार लाखांची फसवणूक\nमानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्यांमुळे थेरगांवातील हरवलेली मुलगी सुखरूपपणे पोहोचली घरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.upakram.org/node/3521", "date_download": "2018-12-18T15:01:16Z", "digest": "sha1:3KJYFPXKLSUPKBP2ABJ4BNXCQ5QLHYRI", "length": 23681, "nlines": 94, "source_domain": "mr.upakram.org", "title": "दिवाळी अंक २०११: \"एक आनंदप्रिय, शांत देश : भूतान\" | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nदिवाळी अंक २०११: \"एक आनंदप्रिय, शांत देश : भूतान\"\nसर्वप्रथम, दिवाळी अंकातील 'एक आनंदप्रिय, शांत देश : भूतान' हा लेख वाचणार्यांचे व लेख वाचुन अभिप्राय कळविलेल्यांचे अनेक आभार मला प्रतिसादात तसेच इथल्या व वैयक्तीक इमेल पत्त्यावर अनेक प्रकारच्या विचारणा झाल्या त्याला जाहिर उत्तर देत आहे. खरंतर स्वतःच या विषयावर वेगळा धागा काढणे प्रशस्त वाटत नव्हते मात्र सर्वांच्या सोयीसाठी तसा धागा टाकत आहे:\nभूतानला जायचे कसे काय सुचले\nकाहि भाग हे सांस्कृतीकदृष्या / सामाजिक-भौगोलिक-ऐतिहासीक फार वेगळे आहेत व अनेक वर्षांपासून त्यांनी ते वेगळेपण कटाक्षाने जपले आहे. त्यातील काहि भागांत जागतीकीकरणाच्या रेट्यामुळे म्हणा, अटळ आर्थिक गरजांमुळे म्हणा ही संस्कृतीची वर्षानुवर्षे धरलेली कास सोडावी लागत आहे. असे काहि प्रदेश बदलत आहेत असे कळल्यावर ते पूर्णपणे बदलायच्या आत तिथे भेट देणे मला महत्ताचे वाटते. भुतानला लोकशाही आली आणि तिथे टिव्हीला मान्यता मिळाल्याची बातमी गेल्या ३-४ वर्षांत कधीतरी वाचली होती. एकदा टिव्ही आला की अनेक गोष्टी बदलतात, त्या फार बदलायच्या आत तिथे जाऊन यावे या विचारांनी तिथे जायला प्रेरीत झालो.\nअश्याप्रकारची 'लवकरच बदलतील' अशी शक्यता असणारी अन्य स्थळे सुचवाल का\nश्रीलंका, नागालँड (नवी विटी नवे राज्य-- आता येथे जाणे सुरक्षित झाले आहे, पर्यटकांचा लोंढा वाढायच्या आत जाऊन यावे)\nव्हीयेतनाम, कंबोडीया (वेगाने होत असलेले अमेरिकीकरण)\nनेपाळ (विषेशतः एव्हरेस्ट बेस कँप -- इथे टार रोड जातो आहे)\nकैलास मान सरोवर (तिबेटकडून नव्या टार रोड ची योजना प्रत्यक्षात आणण्यास सुरवात)\nहिमाचल प्रदेश मधील लाहौल स्पिती जिल्हा (रोहतांगच्या ऐवजी नुकतेच सोनिया गांधी यांनी भुमिपुजन केलेला बोगदा आला की याचा लडाख व्हायला वेळ लागणार नाही :( )\nकिती लोक गेला होतात एकट्या दुकट्याने, कुटुंबासोबत सफरीला जावे का एकट्या दुकट्याने, कुटुंबासोबत सफरीला जावे का लहान मुलांसाठी तो प्रदेश कसा आहे\nआम्ही (वेगवेगळ्या वयोगटातील) ७ जण गेलो होतो. सहकुटुंब गेलो होतो (लहान वयातील कोणी नव्हते). रस्त्यावरील प्रवास तसंच फारच (���िलामयीन) घाटाघाटाचा प्रवास व हाय अल्टीट्यूड असल्याने लहान मुलांना नेणे कितपत योग्य आहे हे ज्याचे त्याने ठरवावे. मी लहान मुलांना (८-१० वर्षांखालील) नेणे शक्यतो टाळा असे सुचवेन. या शिवाय गाडी लागणार्यांना तर अजिबात नको.\nथोडक्यात 'मौज-मजा', 'गंमत', उत्तम भोजन वगैरे गोष्टी येथे नाहीत. लहान मुलांना आवडतील अशी स्थळेही फारशी नाहीत. केवळ अमाप निसर्ग सौंदर्य आहे जे प्रत्येकाला आवडेल याची खात्री आहे. शिवाय अत्यंत वेगळी संस्कृती बघायला मिळेल मात्र त्यासाठी आपणहून प्रश्न विचारायची तयारी असली पाहिजे.\nभुतानला जायला काय पर्याय आहेत\nआम्ही मुंबई ते बागडोगरा विमानाने व पुढे अखंड एसयुव्ही केली होती. विमानप्रवास धरून माणशी खर्च ३५-४० हजार् आला होता. (काहिंनी तिकिटे उशीरा काढल्याने भव वाढले होते मात्र ते योग्य व्यवस्थापनाने टाळता येऊ शकेल)\nदुसरा कमी खर्चिक पर्याय न्यू जलपैगुडी पर्यंत ट्रेनने जाणे हा आहे मात्र तो आर्थिक ताण नसल्यास टाळावा असे सुचवेन कारण हा दोन अडीच दिवसांचा प्रवास इतका शीण आणतो की भूतानमधील प्रवास नकोसा वाटु शकतो\nतिसरा पर्याय अर्थातच पारोपर्यंत विमानाने जाणे हा आहे. तो बराच खर्चिक आहे. माणशी खर्च ६०-६० हजारा पर्यंत जाईल असा अंदाज करता यावा.\n(अर्थात हा खर्च प्रवासी भारतीय नागरीक आहेत असे गृहितक धरून दिलेले आहे. नसल्यास खर्च दुप्पटीहून अधिक धरावा :) )\nतुम्ही गेला होतात त्यापेक्षा वेगळी स्थळे प्रेक्षणीय आहेत का\nहोय. आम्ही केवळ पश्चिम भूतान व मध्य भुतानचे एक स्थान (पुनाखा) बघितले. इतर अनेक स्थळे आहेत. दुर्गम भाग व कठीण रस्ते यामुळे सर्व स्थळे बघायची असतील तर बराच जास्त वेळ ठेवावा लागतो\nभुतानला जायचा उत्तम काळ कोणता\nपर्यटनासाठी भूतानसाठी एप्रिल ते जून हा उन्हाळ्याचा काळ उत्तम काळ आहे. पावसाळा अतीतीव्र असल्याने भूतान पावसाळ्यात पूर्णपणे बंद असते. हिवाळ्याचा मध्य सोडल्यास (डिसेंबर ते फेब्रुवारी) हा हिवाळ्यात अनेक सण, उत्सव असतातच शिवाय पक्षीनिरिक्षणासाठी हिवाळा सुरू होताना व संपतानाचे दिवस निवडावेत या काळात काहि स्थानिक पक्ष्यांचा विणीचा हंगाम असतो. ट्रेकिंगसाठी मात्र् एप्रिल ते जून उत्तम\nभुतानला स्वतःचाना आधुनिक राजकीय इतिहास आहे का\nभुतान-नेपाळ अस्थिरता आहे असे ऐकले आहे. तिथे जाणे कितपत सुरक्षित आहे\nहोय भुतानला आधुनिक इतिहास आहे. काहि दशकांमधे त्यांचे आणि नेपाळचे (खरंतर गुरखा जमातीचे) वितुष्ट आहे होते (आहे). (बहुदा गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकात) नव्या घटनेनुसार केवळा भुतानच्या 'मुळ रहिवासी व त्यांच्या कुटुंबियांना' भुतानचे नागरीक म्हणून मान्यता दिली.\nभुतानचे नागरीक सोडल्यास इतरांना भुतानमधे कायम वास्तव्यास परवानही नाही. इथे अनेक असलेले नेपाळी अचानक 'परदेशी' झाले. भुतानने त्यांना हाकलून लावले. त्यांनी भारताकडे आश्रयाची याचना केली मात ती भारताने फेटाळली. सध्या हे निर्वासीत नेपाळ मधे रहातात व हा प्रश्न युनोमधे खितपत पडला आहे. मधे-मधे याविरुद्ध निदर्शने वगैरे होतात मात्र पर्यटकांना असुरक्षित केल्याचे ऐकिवात नाही.\nयाशिवाय काहि विद्रोही भारतील आतंकवादी/लनक्षलवादी/डावे मुलतत्त्ववादी भुतानमधून आपला क्यांप चालवायचे त्यांना काहि वर्षांपूर्वीच हाकलण्यात भुतानच्या सेनेने यश मिळवले आहे. विकीपिडीयावर अधिक विस्ताराने माहिती मिळावी\nया व्यतिरिक्त काहि प्रश्न/ अभिप्राय/पुरवणी असल्यास या धाग्यावर द्यावेत ही विनंती\nभास्कर केन्डे [31 Oct 2011 रोजी 16:53 वा.]\nमस्त लेख लिहिलाय. भुतानकडे पर्यटनखात्याची जबाबदारी संभाळायला बिनीचा शिलेदार कुणीच नाही असे ऐकून आहे... टाकायचा का प्रस्ताव ;)\nसध्या हे निर्वासीत नेपाळ मधे रहातात व हा प्रश्न युनोमधे खितपत पडला आहे.\nहे चित्र आता बदलले आहे. भारताने व नेपाळने या लोकांना स्विकारण्यास असमर्थता व्यक्त केल्यावर १५-२० वर्षे हे लोक नेपाळमधील युनोच्या कँप मध्ये रहिले. मागील ३ वर्षांपासून त्यांचे स्थलांतर चालू आहे. यूएस, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन या देशांनी या लोकांना आश्रय दिलाय. पण बिचार्यांचे नशीब बर्यापैकी फाटके आहे. स्वतःची ओळख मिटू नये म्हणून भुतान सोडावे लागलेल्यांना इथे मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती मिशनरी गळाला लावत आहेत. एक सेवा संघटना यांच्यासाठी झगडते आहे पण मिशनर्यांच्या तुलनेत खूपच तोकड्या शक्तीमुळे या आपल्या संस्कृती बांधवांच्या भावी पिढ्यांसोबत हे बंध राहतील का नाही याची शंका आहे.\nआता भूतानला गेलेच पाहिजे यंदा पूजेच्या सुट्टीत गँगटॉक ला जायचा बेत रद्द झाला, आणि आम्ही जलपायगुडी जिल्ह्याच्या एका लहानशा गावात गोरुमारा जंगलाजवळ काही दिवस होतो. तेथून दूरवर डोंगर दिसत होते, आणि त्या पलिकडेच भूतान असे सगळे सांगत होते. उडी टाकून चटकन फेरी टाकून यावे असे सारखे वाटत होते - या भागात एवढ्या उत्तरेकडे ही माझी पहिलीच ट्रिप.\nरेल्वे स्टेशनवर लोक सर्रास भूतानी पैसे ठेवतात हे दिसले. एक चहावाल्याने मला सुट्टे भारतीय की भूतानी पैसे हवेत हे विचारले. मी भूतानी पैसे घेऊन काय करू, असे म्हणून आपलेच पैसे घेतले. \"भूतानला जाऊन आलात हे घरी सगळ्यांना सांगा\" असे तो म्हटला.\n\"कितने पास लेकिन कितने दूर\" असे तेव्हा वाटले होते, पण लेख वाचल्यावर जायची हुरहुर पुन्हा लागली आहे. माहिती बद्दल धन्यवाद.\nएकदा टिव्ही आला की अनेक गोष्टी बदलतात\nआम्ही देखील परतताना 'गारुमारा' जंगलात एक संध्याकाळ व एक पहाट घालविली\nमुळ जंगलात गवे, हरणे, काळविटे आनि दुरवर डुंबणारे काहि गेंडे दिसले. मात्र गारुमारा येथे जायच्या वाटेवर जंगली हत्तीनी दर्शन दिले. नुसते दर्शन दिले नाही तर ऐन रस्त्यात उभे राहुन काहि मिनिटे आमची हवा टाईट केली ;) प्रत्येक् मदमस्त हत्तीने रस्ता ओलांडून पुन्हा जंगलात दिसेनासे होइपर्यंत जीव मुठीत घेऊन गाडीत बसून होतो :)\nआम्हाला जंगलात काहि छान पक्षी दिसल्याने मी खुश होतो (बाकीच्यांना जंगल तितकेसे आवडले नाहि कारण जीपच्या आवाजाने जवळ फारसे कोणते प्राणी फिरकत नाहीत :( ). मला दिसलेल्या पक्षांमधे दोन वेगळ्या प्रकारचे धनेश हा सगळ्यात मोठा फायदा होता\nबाकी भुतान मधुन आणल्या असे सांगता यावे अश्या बर्याच वस्तु गारुमारा येथे मिळतील ;)\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nमला ही गोरूमारात फिरण्यात मजा आली नाही. जीप चा आवाज, आणि डीझेल चा वास. वर मोबाइलवरून कलकत्त्याला ब्रेकिंग न्यूज कळवणारे जंगल-निसर्ग-उपभोग्ते : \"आज फक्त हरिण दिसलं गेंडा पाहिलाच नाही इथली सीनरी फार सुंदर आहे खूप फोटो काढलेत पूजाचे पंडाल बघायला गेला होतात का\" वगैरे वॉचटॉवरवर उभे राहून जोरजोरात बोलणे. भयानक त्रासदायक. मागे मेलघाटला गेले होते तेव्हा गाइडला सोबत घेऊन जंगलात पाई फिरण्याची परवानगी होती. तासंतास मस्त फिरलो होतो, आणि शेवटी त्याच्याच गावात घरी जाऊन जगातली सर्वोत्कृष्ट अंडा-करी खाल्ली होती. असो.\nगोरूमारात प्राणी फारसे दिसले नाहीत. मदमस्त हत्ती तर नाहीच, पण भल्या पहाटे गेटकडे जाताना जंगलात शिरताच आमची गाडी बंद पडली. बॉनेट उघडून खाटखूट चालू होती तेवढ्यात एक गवा जवळूनच रस्त्यावर आला. आमच्याकडे शांत नजरेने काही सेकंद पाहून रस्ता ओलांडून गेला. श्वास सापडतो तो तोच पुन्हा रस्त्यावर हजर पण नशीब लगेच आल्या वाटेने जंगलात नाहीसा झाला. आदल्या दिवशी उगीच जवळ जाऊन हिरोगिरी दाखवणार्या छायाचित्रकाराला गेंड्याने भोसकल्याचे ऐकले होते. नशीब गव्याला आम्ही फारसे इंटरेस्टिंग वाटलो नाही.\nअश्या आठवणी वाचल्या की माझं मीना प्रभु यांच \"पडद्यावरल्या सिंहापेक्षा प्रत्यक्षातला ससा काय थरथर देऊन जातो\" हे वाक्य आठवतं. हा सुंदर परिच्छेद मी मागे पुस्तकविश्ववर टंकला होता. इथे वाचता येईल\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nआपल्या दोघांचे वरील प्रतिसादात्मक संभाषण आवडले- आणि कुणाच्या तरी खरडवहीत डोकावताना येते तशी अपराधीपणाची भावनाही मनात आली नाही\nदर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा\nमैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-herbal-medicine-crop-producers-demand-grant-amravati-maharashtra-11476", "date_download": "2018-12-18T16:03:47Z", "digest": "sha1:Q23YTZ3UVZXHRATA36LRH7BRZMGITA7M", "length": 15001, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, herbal medicine crop producers demand for grant, amravati, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणी\nवनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणी\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nअमरावती ः पानपिंपरी तसेच वनौषधी उत्पादकांसाठी मिळणारे अनुदान पूर्ववत करावे तसेच गेल्यावर्षीचे थकीत अनुदान मिळावे, अशी मागणी नागार्जून पानपिंपरी उत्पादक संस्थेचे संचालक विजय लाडोळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी केली. याबाबत जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देण्यात आले.\nअमरावती ः पानपिंपरी तसेच वनौषधी उत्पादकांसाठी मिळणारे अनुदान पूर्ववत करावे तसेच गेल्यावर्षीचे थकीत अनुदान मिळावे, अशी मागणी नागार्जून पानपिंपरी उत्पादक संस्थेचे संचालक विजय लाडोळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी केली. याबाबत जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांना निवेदन ��ेण्यात आले.\nअकोला, अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या क्षेत्रावर वनौषधींची लागवड केली होती. अंजनगावसूर्जी येथे देशाभरातील व्यापारी येऊन वनौषधींची खरेदी करीत होते. वनौषधी लागवडीला प्रोत्साहन मिळावे याकरिता शासनाने वनौषधी मंडळाच्या माध्यमातून अनुदान योजना राबविल्या. परंतु, आयुष मंत्रालयांतर्गत वनौषधींचा समावेश झाल्यापासून हे अनुदान बंद करण्यात आले. त्यामुळे नैसर्गिक कारणांमुळे वनौषधी उत्पादकांचे २०१७-१८ मध्ये नुकसान झाल्यानंतरही त्यांना कोणत्याच प्रकारची मदत दिली गेली नाही.\nया संदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात आला. परंतु, त्याची दखल घेण्यात आलेली नाही, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. केंद्र सरकारस्तरावरून वनौषधींसाठी ६० टक्के निधीची तरतूद करण्यात आली. परंतु, राज्याचा ४० टक्केचा वाटा देण्यास टाळाटाळ झाली. शासनाने आपल्या हिश्श्याची रक्कम देत वनौषधी उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी श्री. महाजन यांच्याकडे करण्यात आली. विजय लाडोळे, मनोहर मुरकुटे, दिलीप भोपळे, संजय नाढे, मनोहर भावे या वेळी उपस्थित होते. याप्रश्नाचे तातडीने निराकरण करण्याचे आश्वासन या वेळी श्री. महाजन यांनी दिले.\nवन गिरीश महाजन अमरावती मंत्रालय\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\n`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्त शिवार अभियानातंर्गत भूजल...\nनगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...\nसांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...\nनगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिष���ेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...\nसोलापुरात वांगी, ढोबळी मिरची, कोबी दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nरेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...\nनाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...\nसोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी...सोलापूर : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय...\nयोग्य वेळी करा मिरीची काढणीमिरी घोसामधील एक ते दोन मणी पिवळे अगर नारंगी...\nनाशिकला वांगी, घेवडा, आले दर तेजीतनाशिक : गत सप्ताहात नाशिक बाजार समितीत बहुतांश...\nबियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’ बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’...\nप्रथिनांद्वारे मिळवता येईल अधिक टिकाऊ...निसर्गातील कोळ्याच्या धाग्यापासून प्रेरणा घेत चीन...\nऊसतोडणी कामगारांच्या गावांत दुष्काळी...नगर ः जनावरे जगवण्यासाठी आणि रोजगाराच्या शोधात...\nनामपूरात शेतमालाला दर, कर्जमाफीसाठी...नामपूर, जि. नाशिक : कांदा पिकासह शेतमालाचे...\nवजनकाट्यात घोळ करणाऱ्यांनी लाज बाळगावीमाळेगाव, जि. पुणे ः ‘माळेगाव साखर कारखान्याचे...\nकोल्हापूर जिल्ह्यास ३०० एकर तुती...कोल्हापूर : महारेशीम अभियानांतर्गत कोल्हापूर...\nहमीभावाने साडेदहा हजार क्विंटल शेतीमाल...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...\nपुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकेळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%81-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-18T15:49:09Z", "digest": "sha1:MOTKVEDIB5TIX2BEKPX6HCPGIQ2UI77K", "length": 6172, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रक्त पिपासु सरकारचा रक्तदानातून निषेध | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nरक्त पिपासु सरकारचा रक्तदानातून निषेध\nसासवड- आमच्या पूर्वजांनी या मातीसाठी रक्त सांडले. मात्र, आज आम्हाला न्यायासाठी रक्त सांडावे लागत आहे. लोकशाही असलेल्या आपल्या देशात हिटलरशाही सुरू आहे. मराठा बांधवांना मराठा आरक्षणा करिता आत्मबलिदान करावे लागत आहे. सरकारला मराठा समाजाच्या रक्ताची चटक लागली आहे का हे सरकार रक्त पिपासु बनले आहे का हे सरकार रक्त पिपासु बनले आहे का असा सवाल करत शनिवारी मराठा बांधवांनी रक्तदान करून सरकारचा निषेध केला.\nएक मराठा लाख मराठा, कोण म्हणतो देणार नाही घेतल्या शिवाय राहणार नाही, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचं या घोषणांनी सासवडचे शिवतीर्थ दणाणून सोडले. मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी सासवडला बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. पुरंदर तालुक्यातील प्रत्येक गावातील मराठा बांधव एक दिवस आंदोलनात सहभागी होत आहेत. शनिवारच्या आंदोलनाच्या 10व्या दिवशी वनपुरी-उदाचीवाडी गावचे मराठा बांधवांनी रक्तदान करून सरकारचा निषेध केला. यावेळी 65 मराठा रक्तदात्यांनी रक्तदान केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजेऊर कुंभारी येथील जिल्हा बॅंक शाखा फोडली\nNext articleअनाथ आश्रममध्ये स्वेटरचे वाटप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%B6%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-18T16:09:14Z", "digest": "sha1:6ZV2K5EZRU2OJQWNBO57RGQFVC6KERNO", "length": 7743, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सुरक्षा दलाकडून पाच दहशतवाद्यांना कंठस्नान | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसुरक्षा दलाकडून पाच दहशतवाद्यांना कंठस्नान\nश्रीनगर: शुक्रवार रात्री पासून सुरक्षा दलांनी हाती घेतलेल्या शोध मोहिमेला मोठे यश आले असून, सुरक्षा दलांनी आज लष्कर-ऐ-ताईबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन या आतंकवादी संघटनेच्या पाच अतिरेक्यांना कंठस्नान घातले आहे.\nयाबाबत पोलिसांकडून माहिती देताना पोलीस प्रवक्त्याने सांगितले की “सुरक्षा दलांना दक्षिण काश्मीरच्या कुलघाम जिल्ह्यातील काझीगंदच्या चवगाम भागामध्ये काही अतिरेकी असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर सुरक्षा दलांनी शुक्रवारी रात्रीपासूनच शोध मोहीम चालू केली होती.”\n“शोध मोहीम सुरु असताना लपून बसलेल्या अतिरेक्यांनी सुरक्षा दलाच्या सैनिकांवर गोळीबार सुरु केला, परंतु सुरक्षा दला��कडून प्रथम सामान्य नागरिकांना घटनास्थळावरून हटविण्यात आले व त्यानंतर अतिरेक्यांना प्रतिउत्तर देण्यात आले.” अशी माहिती देखील प्रवक्त्याने दिली.\nसुरक्षा दलाकडून ठार करण्यात आलेल्या अतिरेक्यांची नावे गुलझार अहमद पद्दर, फैसल अहमद राथेर, झाहीद अहमद मीर, मसरूर मौलवी, आणि झहूर अहमद लोन अशी आहेत.\nसुरक्षा दलांकडून ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्यानंतर घटनास्थळी काही तरुणांनी दगडफेक केली, यामध्ये एका नागरिकाचा बळी गेला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवाकड-भूमकर चाौकात रिक्षा चालकाने प्रवाशाला लुबाडले\nNext articleपिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य विभागाला “झापले’\nफेथाई चक्रीवादळामुळे आंध्रातील 5 जिल्ह्याना “हाय अलर्ट’\n“राष्ट्रीय कला उत्सवात’ महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना तीन पुरस्कार\nगेहलोत, पायलट यांचे राजस्थानराज सुरू\nट्रिपल तलाक विषयीचे विधेयक लोकसभेत नव्याने सादर\nदेशातील 25 टक्के किटकनाशकांमध्ये भेसळ\nकॉंग्रेसकडून जाणिवपुर्वक दिशाभुल : सीतारामन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/mumbai/marathi-news-marathi-websites-mumbai-69251", "date_download": "2018-12-18T15:49:12Z", "digest": "sha1:GF5SHSDAPBTTSMTRXHGM74CIDJKXGOA3", "length": 15692, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi websites mumbai मुंबई उच्च न्यायालयाला राज्य सरकारचा लेखी माफीनामा | eSakal", "raw_content": "\nमुंबई उच्च न्यायालयाला राज्य सरकारचा लेखी माफीनामा\nबुधवार, 30 ऑगस्ट 2017\nमुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर पक्षपातीपणाचा आरोप करणाऱ्या राज्य सरकारने अखेर मुख्य न्यायमूर्तीसह न्या. अभय ओक यांच्या खंडपीठापुढे आज लेखी बिनशर्त माफीनामा दाखल केला. न्यायालयावर केलेले बेछूट आरोप सहन केले जाणार नाहीत, असा संदेश या माफीनाम्यामुळे सर्वदूर पोहचला आहे, असे मत न्या. अभय ओक यांच्या खंडपीठाने व्यक्त केले. दरम्यान, पक्षपातीपणाच्या आरोपाचा मुद्दा कोणत्या अधिकाऱ्याने उपस्थित केला, या न्यायालयाच्या प्रश्नावर माफीनाम्यात गुपचिळी साधली आहे.\nमुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर पक्षपातीपणाचा आरोप करणाऱ्या राज्य सरकारने अखेर मुख्य न्यायमूर्तीसह न्या. अभय ओक यांच्या खंडपीठापुढे आज लेखी बिनशर्त माफीनामा दाखल केला. न्यायालयावर केलेले बेछूट आरोप सहन केले जाणार नाहीत, असा संदेश या माफीनाम्यामुळे सर्वदूर पोहचला आहे, असे मत न्या. अभय ओक यांच्या खंडपीठाने व्यक्त केले. दरम्यान, पक्षपातीपणाच्या आरोपाचा मुद्दा कोणत्या अधिकाऱ्याने उपस्थित केला, या न्यायालयाच्या प्रश्नावर माफीनाम्यात गुपचिळी साधली आहे.\nमुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांच्यापुढे राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी लेखी माफीपत्र दाखल केले. त्यानंतर न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढेही बिनशर्त माफीपत्र दिले. न्यायाधीशांची प्रतिमा मलीन व्हावी किंवा 150 वर्षांची मुंबई उच्च न्यायालयाची प्रतिष्ठा धुळीस मिळावी, असा राज्य सरकारचा हेतू नव्हता; मात्र केलेले सर्व आरोप बिनशर्त मागे घेत असून, त्यासाठी संपूर्ण राज्य सरकार न्यायालयाची माफी मागत आहे, असे सरकारने म्हटले आहे.\nराज्याचे सहसचिव विजय पाटील यांनी केलेल्या माफीपत्रामध्ये न्या. ओक यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. सरकारच्या माफीपत्रावरून त्यांच्या आरोपांना आधार नसल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांचे आरोप तथ्यहीन होते. घटनात्मक पदावर असल्यामुळे अशा पदांचा आदर राखणे अत्यावश्यक आहे. शिवाय या एकूणच चार-पाच दिवसांच्या घडामोडींमुळे न्यायालयाच्या विश्वासार्हतेबाबतचा संदेशही सर्वदूर ठळकपणे पोहचला आहे, त्यामुळे राज्य सरकारने दिलेला माफीनामा मान्य करीत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. कोणत्या अधिकाऱ्याने पक्षपातीपणाच्या आरोपाचा मुद्दा मांडला. या न्यायालयाच्या प्रश्नावर माफीनाम्यात गुपचिळी साधली. जे झाले त्याबद्दल सर्व राज्य सरकार पश्चाताप व्यक्त करत आहे आणि दिलगिरी नोंदवत आहे. त्यामुळे त्याबाबत न्यायालयाने सहानुभूतीने विचार करावा, अशी विनंती महाधिवक्तांनी केली. त्यानंतर न्यायालयाने याबाबत सहमती व्यक्त केली. निकालामध्ये लॉर्ड डेनिंग यांच्या एका विधानाचा वापरही खंडपीठाने केला. आता याचिकेवर पुढील सुनावणी 7 सप्टेंबर रोजी होणार आहे.\nज्येष्ठ वकिलांकडूनही न्यायालयाला विनंती\nसंबंधित प्रकरण न्यायालयाने मोठ्या मनाने सांभाळून घ्यावे, कारण समाजात योग्य तो संदेश पोहचला आहे, अशी विनंती ज्येष्ठ वकील अनील अंतुरकर, अनिल साखरे आणि राम आपटे यांनीही खंडपीठाला केली.\nसहा वर्षे पाकिस्तान��ास भोगलेला अन्सारी अखेर मायदेशी\nनवी दिल्ली : गेल्या 6 वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेले भारतीय नागरिक हमीद नाहल अन्सारी आज पाकिस्तानातून भारतात परतले...\nत्यांना जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं : पंतप्रधान\nकल्याण : देशात यापूर्वी सत्तेत असलेल्या सरकारने 25.5 लाख घरे बांधली होती. मात्र, आमच्या सरकारने देशभरात एक कोटी 25 लाखांपेक्षा अधिक लोकांसाठी...\n‘रेसिड्यू फ्री’ शेतमालासाठी उभारली थेट ग्राहक बाजारपेठ\nसध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा सेंद्रिय शेतीचे महत्त्व वाढले आहे. ग्राहक आरोग्याबाबत जागरूक होऊन रसायन अंशमुक्त मालाची मागणी करू...\nमोदींच्या भाषणाची सुरवात शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या नावाने\nकल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असलेल्या महाराष्ट्राला मी वंदन करतो. महाराष्ट्राने अनेक रत्ने दिली आहेत, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी...\nऔरंगाबाद शहराला होतोय दूषित पाणीपुरवठा\nऔरंगाबाद - शहरातील बहुतांश भागात कमी दाबाने तसेच दूषित पाणीपुरवठा होत असल्याबाबत दाखल याचिकेत डीएमआयसीला प्रतिवादी करण्याचे निर्देश मुंबई उच्च...\nबेपत्ता वृद्धाचा सहा तासांत शोध\nमुंबई - फिरण्यासाठी सकाळी घराबाहेर पडल्यानंतर बेपत्ता झालेल्या वृद्धाला \"पांडे मॉड्यूल'मुळे अवघ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%85%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE-2/", "date_download": "2018-12-18T15:09:12Z", "digest": "sha1:UY52TK7QOPT5UZJWRWNVQUCIXMYX25BB", "length": 14384, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "…अखेर खाकीतली माणुसकी जागी झाली; आजींच्या चोरी झालेल्या पाटल्या पोलिसांनी स्व;खर्चाने दिल्या | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणा��� सक्रिय…\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित…\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची…\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी…\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे…\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी…\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या…\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन ��ंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Notifications …अखेर खाकीतली माणुसकी जागी झाली; आजींच्या चोरी झालेल्या पाटल्या पोलिसांनी स्व;खर्चाने दिल्या\n…अखेर खाकीतली माणुसकी जागी झाली; आजींच्या चोरी झालेल्या पाटल्या पोलिसांनी स्व;खर्चाने दिल्या\nचिंचवड, दि. ११ (पीसीबी) – गुन्हेगार असो की फिर्यादी यांना पोलिसांकडून मिळणारी वागणूक ही सर्वश्रुत आहे. परंतू, आजीबाईंची तगमग पाहून, अखेर पोलिसांनाही पाझर फुटला आणि मग जागी झाली खाकीतली माणुसकी. सहाय्य्क पोलिस निरीक्षक बलभीम ननावरे यांच्यासह आठ सहकाऱ्यांनी स्व:खर्चाने पाटल्या विकत घेऊन, आजींना दिल्या. त्यामुळे या पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.\nपाटल्या पोलिसांनी स्व;खर्चाने दिल्या\nPrevious article…अखेर खाकीतली माणुसकी जागी झाली; आजींच्या चोरी झालेल्या पाटल्या पोलिसांनी स्व;खर्चाने दिल्या\nNext articleमुंबईसारख्या आयआयटी संस्थांचा देशाला अभिमान – पंतप्रधान मोदी\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nपिंपरी-चिंचवडचा गुरवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित होणार\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\n…म्हणून संजय क��कडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी...\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड ‘लिंक’ करण्याचा विचार निवडणूक आयोगाकडून सुरू\nकामशेतमध्ये विचित्र अपघात; रिक्षाचालकाच्या मांडीत घुसले हँडल\nचिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने विवाहितेच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला...\nराहुल गांधींनी देशाला दिला सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री; कमलनाथ यांच्याकडे २०६ कोटींची...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nराम कदमांवर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांनी धाडस दाखवावे – उध्दव ठाकरे\nपवारसाहेब जो निर्णय घेतील, तो मान्य असेल- खासदार उद्यनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.upakram.org/node/2436", "date_download": "2018-12-18T15:43:09Z", "digest": "sha1:76AD6UXNMA2QXZ4C7T6VYRRCPGJQ6I77", "length": 19798, "nlines": 95, "source_domain": "mr.upakram.org", "title": "अनुस्वारयुक्त शब्दांचा गुगल शोध | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nअनुस्वारयुक्त शब्दांचा गुगल शोध\nपर-सवर्ण लेखन पद्धतीने लिहिलेल्या शब्दांचा गुगल शोध अधिक परिणामकारी करता येऊ शकेल असे मला कधी कधी वाटते. निवांत हा शब्द निवांत किंवा निवान्त अशा दोन प्रकारे लिहीता येतो. अनुस्वार टाळून जोडाक्षरयुक्त शब्द लिहिणे याला पर-सवर्ण पद्धत म्हणतात. गुगलमध्ये 'निवांत' शब्द शोधला तर 'निवान्त' या शब्दाची पाने मिळत नाहीत. गुगलबाबा इतका मठ्ठ कसा खाली दिलेली क्वेरी वापरली तर कोणताही शब्द पर-सवर्ण पद्धतीने कसा लिहायचा ते कळेल. आणि मग मूळ शब्द आणि हा तयार झालेला शब्द असा शोध गुगलमध्ये घेता येईल.\nउदाहरण म्हणून आपण \"निवांत\" हा शब्द घेऊ. आता हा शब्द मराठीच्या व्याकरणाच्या नियमानुसार \"निवान्त\" असाही लिहिता येतो. अर्थात ही सवलत फक्त संस्कृत शब्दांपुरतीच आहे, पण काही लोक जरी नियमानुसार नसले तरी मराठी शब्द दणकून अशा पद्धतीने लिहितात. संत आणि सन्त हे उदाहरण तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे. इतर असे शब्द म्हणजे\nआता गुगलमध्ये शो�� घेताना खाली दिलेल्या प्रमाणे घेतला गेला पाहिजे.\nपण शोधकर्ता फक्त अनुस्वार असलेला शब्द 'निवांत' टाईप करणार. गुगुलने खाली दिलेली क्वेरी वापरून त्याची पर-सवर्ण लेखन पद्धत शोधून काढून दोन्ही शब्द शोधले पाहिजेत, नाही का अर्थात काही शब्दांचा अपवाद करावा लागेल. उदा. 'सुखांत' शब्द शोधणार्याला 'सुखान्त' (सुखाचा अन्त) अपेक्षित नसणार. असेच काही शब्द म्हणजे देहांत - देहान्त, वेदांत - वेदान्त, सत्रांत - सत्रान्त, सिध्दांत - सिध्दान्त\nहिंदीत याविषयी काय नियम आहेत ते मला माहीत नाही. पण जसजसे जालावरील देवनागरी लेखन वाढत जाईल तसतसे शोधयंत्र अशा प्रकारे अद्ययावत करावे लागेल. उपक्रमवर गुगल शोध घेण्याची सोय आहे. निदान त्यांनी तरी अशी सोय उपलब्ध करून द्यावी ही विनंती.\nफक्त, शंतनुराव, तुम्हीच करु शकता, दंडवत (किंवा दण्डवत)\nएक कळले नाही - काही शब्दांचा अपवाद करावा लागेल असे म्हणताना जी उदाहरणे दिली आहेत त्या दोन शब्दांचे अर्थ परस्पर-भिन्न आहेत का मला तर सारखेच वाटले.\nआणि क आणि च च्या वर्गातले परा-सवर्ण अगदीच दुर्मिळ असावेत (निदान जालावरतरी)\nअरे वा, मस्तच उपाय शब्दांचा शोध वेगवेगळी 'रुपे' वापरुनच करतो पण अशी सोय झाली तर् बेस्टच\nप्रतिसादांशी सहमत आहे. विचारप्रवर्तक मुद्दा आहे.\nइंग्लिश शब्द शोधताना स्पेलिंग चुकले तर गूगल त्याला जे बरोबर वाटते ते स्पेलिंगही सुचवतो. तसे काही इथे करता येईल का शिवाय चुकीचे उकारांचे काय\nमी उपक्रमावर दुध आणि दूध दोन्ही शोधून पाहिले. दोन्ही वेळेस पूर्णपणे वेगळी पाने मिळाली.\n\"भाई बनना है तेरेको\" -- भिकू म्हात्रे\nफझी शोध व डिसऍम्बिग\nबिंगला पण हे बिंग फोडता आले नाही (ते अपेक्षितच होते)..\nपण हा प्रश्न अनुस्वाराचाच नसून वर् आरागॉर्न ह्यांनी दिलेल्या उदाहरणासारखेच इतरही काही पेच सोडवणे आवश्यक आहे- उदा- क्श, क्ष.\nफझी शोध व डिसऍम्बिग असा दोन्हीचा वापर करुन हा पेच सोडवावा लागेल.\nमराठी सर्च ही मोठी गंमत असणार\nदूध आणि दुध ह्यात एक नक्की चुकीचे आहे, पण शुद्धलेखनाचे नियम 'शोधयंत्राला लावावे की नाही' हा एक प्रश्न आहे. कारण शोधयंत्र 'की-वर्ड सर्च्' करते आणि कारण र्हस्व दीर्घाप्रमाणे अर्थ बदलू शकतो.\nउदा: पाणि पाणी वगैरे (विशेषतः संस्कृतोद्भव शब्दात)\nदेशी शोधयंत्र 'गुरुजी' पण असेच निकाल दाखवते.\nभिन्न शब्द, वेगळे अर्थ.\nकाही शब्दांचा अपवाद कर���वा लागेल असे म्हणताना जी उदाहरणे दिली आहेत त्या दोन शब्दांचे अर्थ परस्पर-भिन्न आहेत का मला तर सारखेच वाटले\nउदाहरणांत दिलेल्या शब्दांचे अर्थ भिन्न आहेत्. देहांत= अनेक देहांत; देहान्त=मृत्यू; वेदांत= अनेक वेदांत; वेदान्त= (वेदांच्या शेवटी सांगितलेले)तत्त्वज्ञान; सत्रांत=अनेक सत्रांत; सत्रान्त=सत्राचा शेवट; सिद्धांत=अनेक सिद्ध(पुरुषांत); सिद्धान्त=सिद्ध करता येण्यासारखा नियम. (ध्द हे अक्षर मराठी किंवा इतर कोणत्याही भारतीय भाषेत नाही) त्यामुळे गूगलने ध्द आणि द्ध यांतला फक्त द्ध स्वीकारावा.\nआणखी असेच : पँट=पॅण्ट; परंतु पॅन्ट=Pant=विजार. इंग्रजीत ण नाही त्यामुळे पँट हे लिखाण अर्थहीन. परंतु बँक, कँप, सिंथेटिक हे शब्द, अनुक्रमे बॅङ्क, कॅम्प आणि सिन्थेटिक, असेही लिहता येतील. कारण इंग्रजीत ङ, म आणि न आहेत.\nगूगल जोडाक्षराची उभी मांडणी आणि आडवी मांडणी दोन्ही सारख्या रीतीने स्वीकारतो का उदाहरणार्थ, क्त आणि क्त. हे जर करू शकत असेल तरच तो निवांत आणि निवान्त एक समजेल.--वाचक्नवी\n>> गूगल जोडाक्षराची उभी मांडणी आणि आडवी मांडणी दोन्ही सारख्या रीतीने स्वीकारतो का उदाहरणार्थ, क्त आणि क्त.\nहो. गुगलमधे 'व्यक् त' असा शोध घेतला असता 'व्यक्त' ची पाने दिसतात. याचा अर्थ गुगल जोडाक्षरांच्या मांडणीची चिंता न करता त्यातील अर्धा क आणि पूर्ण त लक्षात घेतो. जोडाक्षर वाचकाला उभे की आडवे दाखवायचे ते फॉन्ट् ठरवतो. युनिकोड मानकात 'क्त' या जोडाक्षराला स्वतंत्र स्थान नाही.\n>> ध्द हे अक्षर मराठी किंवा इतर कोणत्याही भारतीय भाषेत नाही त्यामुळे गूगलने ध्द आणि द्ध यांतला फक्त द्ध स्वीकारावा.\nयावर वेगळी चर्चा होऊ शकते. उदाहरण द्यायचे तर 'पद्धत' आणि 'पध्दत' या दोन्ही शब्दांसाठी गुगल जवळपास सारखीच म्हणजे सुमारे दोन लाख पाने दाखवतो. गुगलने काय स्वीकारावे यापेक्षा जालावर लिखाण करणार्या मंडळींनी एकत्र येऊन शुद्धलेखनाचे ल. सा. वि. नियम तयार करावेत. आणि निदान त्यांचे तरी पालन करावे. आम्ही कुठचेच नियम पाळणार नाही अशी भूमिका क्रुपया घेऊ नये. चुकून शुद्ध शब्द टाईप झाला तर बैकस्पेस वापरून 'न्' चा 'ण्' करणार्या मंडळींनी आपण काय मज्जा करत आहोत याचेही भान ठेवावे.\n>> आणखी असेच : पँट=पॅण्ट; परंतु पॅन्ट=Pant=विजार. इंग्रजीत ण नाही त्यामुळे पँट हे लिखाण अर्थहीन. परंतु बँक, कँप, सिंथेटिक हे शब्द, अनुक्रमे बॅङ्क, कॅम्प आणि सिन्थेटिक, असेही लिहता येतील. कारण इंग्रजीत ङ, म आणि न आहेत.\nहे मान्य. पण इंग्रजी शब्दांच्या बाबतीत असा आग्रह धरू नये असे मला वाटते. पँट, पॅण्ट व पॅन्ट तिन्ही शुद्ध समजावे कारण इंग्रजी उच्चाराप्रमाणे लिहावी असा नियम आहे आणि इंग्रजी शब्दांचे उच्चार वेगवेगळ्या प्रकारे होतात.\nसध्या भारतीय भाषांचे जालावरील स्थान नगण्य असल्यामुळे गुगल मराठीला गंभीरपणे घेत आहे असे वाटत नाही. आता हेच पाहा ना, व्यक्ति हा शब्द गुगलमध्ये शोधला तर बहुतेक सर्व हिंदी पाने दिसतात. मराठी शोध कसा घ्यायचा माझ्या माहितीप्रमाणे ते शक्य नाही. ही एक मोठीच उणीव आहे.\nमुळात व्यक्ति हा शब्द हिंदीत सररास वापरला जातो, मराठीत नाही; त्यामुळे मराठीची पाने कमीच असणार, पण व्यक्ती असे मागितले की मराठी पाने भरपूर मिळतात. व्यक्ती किंवा व्यक्ती असे टंकलेखन करून गुगलले की व्यक्ती आणि वल्ली, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती अशी मराठी पाने येतात.\nया उलट, हिंदीत व्यक्तित्व हा शब्द जास्त प्रचारात आहे, व्यक्तिमत्त्व कमी. मराठीत व्यक्तित्व नाहीच. व्यक्तित्व ची सर्व पाने हिंदी तर व्यक्तिमत्त्व ची जवळजवळ सर्व पाने मराठी येतात. त्यामुळे, निदान व्यक्ती शब्दाचे उदाहरण घेऊन, गूगल हिंदीला अधिक महत्त्व देतो असा निष्कर्ष काढणे तितकेसे बरोबर नाही.\n>>युनिकोड मानकात 'क्त' या जोडाक्षराला स्वतंत्र स्थान नाही. <<\nम्हणजे युनिकोड वापरून क्त चे लेखन करता येत नाही मला वाटते येते. यांतही बराच गोंधळ आहे, जी अक्षरे मनोगतावर टंकित करता येतात ती उपक्रमवर येत नाहीत, आणि जी इन्टरनेट एक्सप्लोरर वापरून लिहिता येतात ती फ़ायरफ़ॉक्सने उमटत नाहीत. म्हणजे गूगलला काही मागायचे म्हटले तर आपला ब्राउझर सोईस्कर आहे की नाही ते पहावे लागते की काय कोण जाणे मला वाटते येते. यांतही बराच गोंधळ आहे, जी अक्षरे मनोगतावर टंकित करता येतात ती उपक्रमवर येत नाहीत, आणि जी इन्टरनेट एक्सप्लोरर वापरून लिहिता येतात ती फ़ायरफ़ॉक्सने उमटत नाहीत. म्हणजे गूगलला काही मागायचे म्हटले तर आपला ब्राउझर सोईस्कर आहे की नाही ते पहावे लागते की काय कोण जाणे गूगल काय वाचतो आपण दाबलेल्या कळी की उमटलेले अक्षर कारण एकच अक्षर अनेक प्रकारे टंकता येते.\nगूगलला अंग्रेज़ी मागितले की ९७ हज़ार पाने येतात, आणि अंग्रेजी मागितले की ३७ लाख. असे असताना गू���ल ’व्यक्ति’-’व्यक्ती’त फरक करतो, यात त्याला दोष देण्यात काय अर्थ मुळात हे वेगळ्या पद्धतीने लिहिले जाणारे सर्व शब्द सारखेच हाताळावेत ही सोय करायला हवी.--वाचक्नवी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/arthavishwa-news-vodafone-idea-merger-2018-62321", "date_download": "2018-12-18T16:18:59Z", "digest": "sha1:6KCXXFCW6QV5AAKAWHSJVWCQPMHQNZCH", "length": 11273, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "arthavishwa news vodafone & idea merger in 2018 व्होडाफोन व ‘आयडिया’चे विलीनीकरण २०१८ मध्ये | eSakal", "raw_content": "\nव्होडाफोन व ‘आयडिया’चे विलीनीकरण २०१८ मध्ये\nबुधवार, 26 जुलै 2017\nमुंबई - दूरसंचार क्षेत्रातील व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्यूलर या नामवंत कंपन्यांच्या प्रस्तावित विलीनीकरणाला कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने (सीसीआय) मंजुरी दिल्याच्या पार्श्वभूमीवर, या दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण २०१८ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याचे संबंधित कंपन्यांच्या प्रमुखांनी म्हटले आहे. आयडिया सेल्यूलरचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला आणि व्होडाफोन समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्हिटिरिओ कोलाओ यांनी आज आपल्या संयुक्त निवेदनात, ‘सीसीआय’च्या निर्णयाचे स्वागत केले.\nमुंबई - दूरसंचार क्षेत्रातील व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्यूलर या नामवंत कंपन्यांच्या प्रस्तावित विलीनीकरणाला कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने (सीसीआय) मंजुरी दिल्याच्या पार्श्वभूमीवर, या दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण २०१८ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याचे संबंधित कंपन्यांच्या प्रमुखांनी म्हटले आहे. आयडिया सेल्यूलरचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला आणि व्होडाफोन समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्हिटिरिओ कोलाओ यांनी आज आपल्या संयुक्त निवेदनात, ‘सीसीआय’च्या निर्णयाचे स्वागत केले.\nदेशातील 25 कोटी ग्राहकांचे सिमकार्डस् होणार बंद\nनवी दिल्ली : जर आपण एअरटेल, व्होडाफोन किंवा आयडियाचा मोबाईल क्रमांक वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. या कंपन्यांची मोबाईलसेवा...\nमोफत 'इनकमिंग कॉल' होणार बंद\nनवी दिल्ली: दूरसंचार कंपन्यांकडून लवकरच मोबाईल धारकांना मोठा धक्का देण्याची तयारी सुरू आहे. जिओच्या दूरसंचार क्षेत्रातील प्रवेशामुळे व्होडाफोन-आयडिया...\nलाच घेताना फलटण येथे तलाठी रंगेहात जाळ्यात\nफलटण (जि. सातारा) : वडले (ता. फलटण) येथील तलाठी दत्तात्रय रामचंद्र धुमाळ यांना १ हजार ५०० रुपये लाच घेताना लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले....\nनवी दिल्ली : नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने (एनसीएलटी) अखेर व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलर यांच्या विलीनीकरणाला मंजूरी दिली आहे. त्यामुळे...\nनवी दिल्ली - दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची कंपनी व्होडाफोन व आयडिया यांच्या विलीनीकरणास आज दूरसंचार मंत्रालयाने (डीओटी) अंतिम मंजुरी दिली....\nदूरसंचार क्षेत्रात हवी निकोप स्पर्धा\nसुमारे तेवीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या मोबाईल सेवेने आपल्या देशात दूरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती केली. आज मोबाईल सेवेचे देशात शंभर कोटींपेक्षा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%B5_%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2018-12-18T16:15:56Z", "digest": "sha1:NP7A32DCTC6SNRVICRYA3XSRQ23IGKJZ", "length": 6730, "nlines": 148, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सिस्तान व बलुचिस्तान प्रांत - विकिपीडिया", "raw_content": "सिस्तान व बलुचिस्तान प्रांत\nसिस्तान व बलुचिस्तानचे इराण देशामधील स्थान\nक्षेत्रफळ १,८१,७८५ चौ. किमी (७०,१८८ चौ. मैल)\nघनता १३ /चौ. किमी (३४ /चौ. मैल)\nसिस्तान व बलुचिस्तान (फारसी: استان سیستان و بلوچستان) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या आग्नेय भागात स्थित असून त्याच्या पूर्वेला पाकिस्तान व अफगाणिस्तान हे देश आहेत. हा प्रांत ऐतिहासिक बलुचिस्तान प्रदेशाचा भाग असून पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतासोबत सांस्कृतिक दृष्ट्या मिळताजुळता आहे. सध्या हा एक अविकसित व दरिद्री प्रांत असून येथे बलुच लोकांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर आहे.\nसिस्तान व बलुचिस्तान प्रांत\nअर्दाबिल • आल्बोर्ज • इलाम • इस्फहान • कर्मान • कर्मानशाह • काजविन • कुर्दिस्तान • कोगिलुये व बोयेर-अहमद • कोम • खुजस्तान • उत्तर खोरासान • दक्षिण खोरासान • रझावी खोरासान • गिलान • गोलेस्तान • चहार्महाल व बख्तियारी • झंजान • तेहरान • पश्चिम अझरबैजान • पूर्व अझरबैजान • फार्स • बुशहर • मर्काझी • माझांदारान • याझ्द • लोरिस्तान • सिस्तान व बलुचिस्तान • सेमनान • हमादान • होर्मोज्गान\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जून २०१६ रोजी ०९:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://hemantathalye.wordpress.com/tag/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8/", "date_download": "2018-12-18T15:16:28Z", "digest": "sha1:5MBSDDYB5D6IW4YISX7ZU2QSG5LYAGDK", "length": 2690, "nlines": 30, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "दिवस – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nRT @milinda6596: @hemantathalye @TawdeVinod मराठीद्रोही मंत्रीमंडळ असल्यावर असच होणार मुख्यमंत्र्यापासून सर्वच मंत्री ईंग्रजीमधून ट्विट कर… 2 hours ago\nRT @mangeshkajave1: @TawdeVinod साहेब जनतेने निवडून दिलय तुम्हाला जनतेच्या मनात मराठी सक्ती आहे मग तुम्हाला काय अडचण\nभाजप महाराष्ट्र तोडावा यासाठी केंद्रीय बैठकीत ठराव पास करता पण सौराष्ट्राच्या विभाजन मागणीवर तुम्ही साधी चर्चा करत… twitter.com/i/web/status/1… 2 hours ago\nकाँग्रेस, भाजप ह्यांनी प्रामाणिकपणे मान्य करावे की तुमच्याकडून मराठी भाषेची व महाराष्ट्राची गळचेपी होते. मध्यप्रदे… twitter.com/i/web/status/1… 2 hours ago\nRT @roshan_ndt: @hemantathalye @NEAL_DABHERAO कॉंग्रेस असो किंवा बीजेपी यांना फक्त महाराष्ट्रातच असे मराठी अस्मिता असलेले विषय नकोत कारण… 3 hours ago\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.vessoft.com/software/windows/download/skype", "date_download": "2018-12-18T16:31:32Z", "digest": "sha1:4GR662APZW7K3RBNEZXE3C5KWZRX4E2B", "length": 11536, "nlines": 230, "source_domain": "mr.vessoft.com", "title": "डाऊनलोड Skype 8.34.0.78 आणि 7.41.0.101 – Windows – Vessoft", "raw_content": "\nडाउनलोड प्रारंभ करण्यासाठी ग्रीन बटणावर क्लिक करा\nडाउनलोड सुरु झाले आहे, आपला ब्राउझर डाउनलोड विंडो तपासा. काही समस्या असल्यास, एकदा बटण क्लिक करा, आम्ही वेगळ्या डाऊनलोड पद्धती वापरतो.\nऑपरेटिंग सिस्टम: Windows, Android\nपरवाना: इतर त्रासदायक प्रोग्राम्स यांना\nस्काईप – जगभरातील लोकांशी संवाद साधणे एक लोकप्रिय आणि कार्यक्षम सॉफ्टवेअर. स���फ्टवेअर आपण, व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल, विनिमय मजकूर संदेश करा स्काईप वापरकर्ते मोठ्या प्रमाणात कनेक्ट करण्याची क्षमता परिषद सानुकूल करण्यासाठी सक्षम इ फाइल्स पाठवू करण्यास अनुमती देते. सॉफ्टवेअर कमी दरात मोबाइल आणि लँडलाइन फोन कॉल करण्यास सक्षम करते. स्काईप फेसबुक ठरवण्यासाठी आणि सामाजिक नेटवर्क वापरकर्त्यांना संप्रेषण स्थिती अद्यतनित आणि बातम्या फीड पाहण्यासाठी सक्षम करते.\nव्हॉइस आणि व्हिडिओ कॉल\nमजकूर संदेश आणि फायली एक्सचेंज\nमोबाईल आणि लँडलाईन फोन कॉल\nसॉफ्टवेअर व्हॉइस किंवा व्हिडिओ कॉल्स आणि मजकूर संदेश पाठवू. वापरकर्ता डिव्हाइसचे एक स्वयंचलित संपर्क समक्रमण आहे.\nजगातील इतर वापरकर्त्यांसह मजकूर व व्हिडिओ संपर्क सॉफ्टवेअर. तसेच चर्चा विविध थीम विशेष खोल्या आयोजित करण्यात शक्यता आहे.\nजगातील सर्व वापरकर्ते अंतर्गत संपर्क करीता साधन. सॉफ्टवेअर आपण व्हॉइस कॉल, व्हिडिओ कॉल आणि विनिमय मजकूर संदेश करण्यास परवानगी देते.\nसॉफ्टवेअर किमान विलंब उच्च आवाज गुणवत्ता आवाज संप्रेषण सुरू करण्यासाठी. सॉफ्टवेअर प्रमाणात खेळाडू वापरले जाते आणि विविध संगणक खेळ मध्ये विषयासंबंधीचा गट निर्माण समर्थन आहे.\nसाधन जगभरातील वापरकर्ते संवाद साधण्यासाठी. सॉफ्टवेअर आपण व्हॉइस कॉल्स आणि व्हिडिओपरिषद मोड मध्ये संपर्क करण्यास परवानगी देते.\nइंटरनेट वर इन्स्टंट संदेश साधन. सॉफ्टवेअर उपयुक्त कार्ये आहे आणि वापरकर्ते सुरक्षित संप्रेषण परवानगी देते.\nजगभरातील लोकांशी संवाद साधणे सुलभ साधन. कार्यक्रम आपण व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल किंवा मजकूर संदेश वापरून संप्रेषण करू देते.\nलोकप्रिय साधन आहे जे तुम्ही खाजगी किंवा गट गप्पा संवाद व्हॉइस किंवा व्हिडिओ कॉल करा आणि व्हिडिओ परिषद आयोजित करण्यासाठी परवानगी देते.\nकोणत्याही अंतरावर मित्र आणि अन्य वापरकर्त्यांसह आवाज संप्रेषण सॉफ्टवेअर. तसेच सॉफ्टवेअर आपल्या स्वत: च्या आवाज चॅनेल तयार करण्यास सक्षम करते.\nहे सॉफ्टवेअर गेम प्रक्रियेदरम्यान संप्रेषण सुधारण्यासाठी विशेष वैशिष्ट्ये असलेल्या एका सेटसह व्हॉइस आणि मजकूर संपर्कासाठी डिझाइन केले आहे.\nहे मेसेंजर टीम सदस्यांमधील प्रभावी सामूहिक सहकार्याचे सुधारणांच्या उद्देशाने विशेष वैशिष्ट्यांचे समर्थन करते.\nसॉफ्टवेअर इतर चॅट क्लायंट ��ापरकर्ते मजकूर संदेश देवाणघेवाण करण्याची. तसेच तो एकाच वेळी संदेश अनेक नेटवर्कशी कनेक्ट करण्याची क्षमता समर्थन पुरवतो.\nइंटरनेट एक आरामदायक याची खात्री करण्यासाठी विनामूल्य आणि जलद ब्राउझर. Google कंपनी सर्व वेब सेवा सॉफ्टवेअर ठरवण्यासाठी.\nआपला संगणक आणि iOS साधने दरम्यान मीडिया फायली स्थानांतरीत करण्यात सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर संगीत आणि व्हिडिओ फायली व्यवस्थापित करण्यासाठी साधने एक संच आहे.\nमायक्रोसॉफ्ट ऑफिस ची अग्रगण्य आणि मुक्त analogues एक. सॉफ्टवेअर इतर कार्यालयीन सॉफ्टवेअर जास्तीत जास्त सहत्व साध्य करण्यासाठी सर्वात लोकप्रिय स्वरूप करीता समर्थन पुरविते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-central-government-focus-natural-gas-scheme-maharashtra-11986", "date_download": "2018-12-18T16:03:22Z", "digest": "sha1:HCDLLLJ2YC7WOOFMG4EOO7TLWAY6THML", "length": 17340, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Central government focus on natural gas scheme, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘नॅचरल गॅस’ योजनेवर भर\n‘नॅचरल गॅस’ योजनेवर भर\nरविवार, 9 सप्टेंबर 2018\nनाशिक: इंधन आयातीवर होणारा खर्च कमी करण्यासाठी केंद्र सरकारने नॅचरल गॅस देशभर पुरवठा करण्याची योजना तयार केली आहे. त्याअंतर्गत देशभरात पहिल्या टप्प्यात १७४ जिल्ह्यांची निवड केली असून, त्यात नाशिकचा समावेश आहे. राज्यात सात जिल्ह्यात हा पुरवठा केला जाणार आहे. घरगुती वापरासाठी नॅचरल गॅस (पीएनजी) व वाहनांसाठी कॉप्रेस्ड गॅस (सीएनजी) सर्वांसाठी पोचवण्याची ही योजना आहे.\nनाशिक: इंधन आयातीवर होणारा खर्च कमी करण्यासाठी केंद्र सरकारने नॅचरल गॅस देशभर पुरवठा करण्याची योजना तयार केली आहे. त्याअंतर्गत देशभरात पहिल्या टप्प्यात १७४ जिल्ह्यांची निवड केली असून, त्यात नाशिकचा समावेश आहे. राज्यात सात जिल्ह्यात हा पुरवठा केला जाणार आहे. घरगुती वापरासाठी नॅचरल गॅस (पीएनजी) व वाहनांसाठी कॉप्रेस्ड गॅस (सीएनजी) सर्वांसाठी पोचवण्याची ही योजना आहे.\nपेट्रोलिमय अॅण्ड नॅचरल गॅस ॲथाॅरिटी बोर्ड (पीएनजीआरबी) यांनी देशभरासाठी टेंडर काढले. त्यात राज्यातील सात जिल्ह्यांचे काम दोन कंपनीकडे गेले आहे. राज्यात महाराष्ट्र नॅचरल गॅस (एमएनजीएल) कंपनी नाशिक, धुळे व सिंधुदुर्ग येथे काम करणार आहे. तर भारत गॅस रिसोर्सेस लि. (बीजीआरएल) ही कंपनी औरंगाबाद, सांगली, सातारा, अहमदनगर जिल्ह्यांसाठी काम करणार आहे. राज्यात या दोन कंपनी सात जिल्ह्यात सुरुवातीला पायाभूत सुविधा उभारणार आहे. त्यात घरगुती वापरासाठी नॅचरल गॅस (पीएनजी) व वाहनांसाठी कॉप्रेस्ड गॅस (सीएनजी) यासाठी स्टेशन उभे केले जाणार आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनी व बीजीआरएल ही कंपनी यात अगोदरपासून काम करत आहे.\nपुढील आठ वर्षांमध्ये शहरात हे काम टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे. त्यात ही कंपनी ३८ हजार किलोमीटर पाइपलाइन टाकणार आहे. तसेच तीन हजार ६२७ सीएनजी स्टेशन उभारण्याचे कामही केले जाणार आहे. तसेच १ कोटी ५३ लाख पीएनजी कनेक्शन ते या काळात देणार आहेत.\nऑक्टोबर २०१९ पर्यंत या कंपनीला ४ हजार ९०० किलोमीटरची पाइपलाइन टाकावी लागणार आहे. त्यानंतर ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० पर्यंत घरगुती १५ लाख ३० हजार कनेक्शन द्यावे लागणार आहे. तसेच ५३७ सीएनजी स्टेशनही त्यांना उभारण्याचे लक्ष्य देण्यात आले. अशा पद्धतीचे लक्ष्य दरवर्षी देण्यात आले असून ते आठ वर्षांमध्ये करायचे आहे.\nनैसर्गिक वायू हा कच्च्या तेलाच्या परिसरात आढळतो. रंगहीन असलेला हा वायू-गंध विरहीत व पर्यावरणपूरक आहे. ९५ टक्के हायड्रो कार्बन व ८० मिथेन त्यात असते.\nमहाराष्ट्र नॅचरल गॅसने निमा येथे या प्रकल्पाची माहिती उद्योजकांना दिली. यावेळी नाशिकमध्ये घराघरात हा गॅस पुरवला जाणार असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले. दोन हजार कोटीपेक्षा जास्त खर्च या प्रकल्पाला लागणार असल्याचेही सांगण्यात आले. घराघरात, हॉटेलमध्ये व उद्योजकांना हा गॅस पाइपलाइनने पुरवला जाणार आहे. तर वाहनांसाठी स्टेशन उभारले जाणार आहे. कंपनीचे संचालक राजेश पांडे, महाव्यस्थापक मिलिंद नरहाशेट्टीवर यांनी ही माहिती दिली.\nइंधन गॅस महाराष्ट्र धुळे सिंधुदुर्ग भारत अहमदनगर\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, ���मीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\n`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्त शिवार अभियानातंर्गत भूजल...\nनगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...\nसांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...\nनगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...\nसोलापुरात वांगी, ढोबळी मिरची, कोबी दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nरेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...\nनाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...\nसोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी...सोलापूर : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय...\nयोग्य वेळी करा मिरीची काढणीमिरी घोसामधील एक ते दोन मणी पिवळे अगर नारंगी...\nनाशिकला वांगी, घेवडा, आले दर तेजीतनाशिक : गत सप्ताहात नाशिक बाजार समितीत बहुतांश...\nबियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’ बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’...\nप्रथिनांद्वारे मिळवता येईल अधिक टिकाऊ...निसर्गातील कोळ्याच्या धाग्यापासून प्रेरणा घेत चीन...\nऊसतोडणी कामगारांच्या गावांत दुष्काळी...नगर ः जनावरे जगवण्यासाठी आणि रोजगाराच्या शोधात...\nनामपूरात शेतमालाला दर, कर्जमाफीसाठी...नामपूर, जि. नाशिक : कांदा पिकासह शेतमालाचे...\nवजनकाट्यात घोळ करणाऱ्यांनी लाज बाळगावीमाळेगाव, जि. पुणे ः ‘माळेगाव साखर कारखान्याचे...\nकोल्हापूर जिल्ह्यास ३०० एकर तुती...कोल्हापूर : महारेशीम अभियानांतर्गत कोल्हापूर...\nहमीभावाने साडेदहा हजार क्विंटल शेतीमाल...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...\nपुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकेळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/vakod-jalgaon-news-farmer-suicide-67978", "date_download": "2018-12-18T15:49:38Z", "digest": "sha1:JXXUHA62J4Y23X3R5MTIJM77ULDHBPV7", "length": 10923, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "vakod jalgaon news farmer suicide चिंचखेडा तवा येथे शेतकऱ्याची आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nचिंचखेडा तवा येथे शेतकऱ्याची आत्महत्या\nबुधवार, 23 ऑगस्ट 2017\nवाकोद (ता. जामनेर) - येथून जवळ असलेल्या चिंचखेडा तवा (ता. जामनेर) येथील कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याने काल (ता. २१) रात्री अकराला राहत्या घरी विष घेऊन जीवनयात्रा संपविली.\nवाकोद (ता. जामनेर) - येथून जवळ असलेल्या चिंचखेडा तवा (ता. जामनेर) येथील कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याने काल (ता. २१) रात्री अकराला राहत्या घरी विष घेऊन जीवनयात्रा संपविली.\nचिंचखेडा तवा येथील शेतकरी रामेश्वर हरिश्चंद्र खंडागळे (वय ३५) यांच्याकडे जेमतेम शेती आहे. शेतीतील उत्पादनातून ते आपला उदरनिर्वाह करत होते. शेतीमुळे त्यांच्यावर दीड ते दोन लाख रुपयांचे कर्ज झाले. मात्र शेतीपासून येणारे उत्पन्न कमी असल्याने ते कर्ज फेडायचे कसे, या विवंचनेतून त्यांनी काल आत्महत्या केली. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील असा परिवार आहे. यासंदर्भात डॉ. प्राची सुरतवाला यांच्या माहितीवरून जिल्हापेठ पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. तपास हवालदार पुरुषोत्तम वागळे करीत आहेत.\nरायपूर : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सोमवारी शेतकऱ्यांना अल्प मुदतीचे कृषिकर्ज माफ करण्याची घोषणा केली. बघेल म्हणाले, ‘‘...\nकर्ज माफीपर्यंत उसाचे पैसे कपात करू नये, श्रीगोंद्यातील सोसायट्यांचा ठराव\nश्रीगोंदे - शेतकऱ्यांची कर्जमाफी होईपर्यंत कर्जवसुली करू नये या फतव्याचा आधार घेत तालुक्यातील शेतकऱ्यांची जिल्हा बँकेने ऊस बिलातून कपात करू नये असा...\nकृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये सर्वेक्षण\nपुणे - देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या परिस्थितीचे मूल्याकंन, कर्ज आणि गुंतवणूक यांच्या सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणास १ जानेवारी...\nशपथ घेताच तासाभरात शेतकरी कर्जमाफीचा ��िर्णय\nभोपाळ: मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच कमलनाथ यांनी पहिला सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. कमलनाथ यांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे....\nशासनाचे आदेश मानण्यास प्रशासनाचा नकार\nनागपूर - दुष्काळी भागातील शेतकऱ्यांकडून जमीन महसूल सूट देण्याचे आदेश शासनाने दिल्यानंतर प्रशासनाकडून त्यांची वसुली सुरू असल्याची बाब समोर आली...\n...आता कसोटी राजनैतिक कौशल्याची\nदेशातल्या बॅंकांना नऊ हजार कोटींना गंडा घालून इंग्लंडमध्ये पळालेला ‘किंगफिशर’ एअरलाइन्सचा मालक विजय मल्ल्याला भारताच्या ताब्यात देण्याबाबतचा आदेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mumbaihikers.net/blog/2017/03/27/bhimashankar-temple-khed-pune-2/", "date_download": "2018-12-18T16:18:03Z", "digest": "sha1:UG3R4ILDXMD2XU47NDHXOXQA7KC4LAJP", "length": 8471, "nlines": 119, "source_domain": "mumbaihikers.net", "title": "BHIMASHANKAR | TEMPLE | KHED | PUNE - Mumbai Hikers Network", "raw_content": "\nभीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे .भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते, अशी श्रद्धा आहे..\nभीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू. म्हणजे उडणारी खार. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते. बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वनविभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत.\nअतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. येथील इतर प्रेक्षणीय स्थळे.\nगुप्त भीमाशंकर – भीमानदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे, परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे १.५ किमी पूर्वेला पुन्हा प्रकटते असे मानले जाते. ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते.\nकोकण कडा- भीमाशंकर मंदिराजवळच पश्चिमेला हा कडा असून त्याची उंची साधारणपणे ११०० मीटर इतकी आहे. येथून अतिशय विहंगम असे दृश्य दिसते. अतिशय स्वच्छ वातावरणात पश्चिमेकडचा अरबीसमुद्रही दिसू शकतो.\nसीतारामबाबा आश्रम- कोकणकड्यापासून एक रस्ता या आश्रमाकडे जातो. घनदाट जंगलात हे ठिकाण आहे. गाडीने या ठिकाणी पोहोचता येते\nनागफणी – आश्रमापासून नागफणीला जायला पायवाट आहे. हे ठिकाण अभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून १२३० मीटर इतकी आहे. कोकण व परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते. कोकणातून हे शिखर नागाच्या फण्याप्रमाणे दिसते म्हणून नागफणी असे नाव पडले आहे.\nमुळशी – एक अविस्मरणीय जंगल प्रवास | मराठी व्लॉग\nSondai Fort ( किल्ले सोंडाई )\nगावाकडची धमाल – आपलं गावच लै भारी | मराठी व्लॉग\nKavnai | Kapildhara | कपिलधारा तीर्थ -पौराणिक, आध्यात्मिकबरोबरच ऐतिहासिक महत्त्व लाभलेले गाव\nपालघर मधील सर्वात निवांत ठिकाण – मराठी व्लॉग\nश्री छत्रपती शिवाजी महाराज घोषणा | शिव गर्जना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"}
+{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-18T15:10:11Z", "digest": "sha1:ISUJU3MNV7OI4UDAOGUSO6J4X3DTLWMQ", "length": 14870, "nlines": 178, "source_domain": "pcbtoday.in", "title": "भिमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण; मयत राहुल फटांगडेच्या मारेकऱ्यांचे फोटो जाहिर; नागरिकांना माहिती देण्याचे पोलिसांचे आवाहन | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय…\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित…\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची…\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी…\nपिंपरी-चिंचवडचा ��ुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे…\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी…\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या…\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nमहात्म�� गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Pune भिमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण; मयत राहुल फटांगडेच्या मारेकऱ्यांचे फोटो जाहिर; नागरिकांना माहिती देण्याचे...\nभिमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण; मयत राहुल फटांगडेच्या मारेकऱ्यांचे फोटो जाहिर; नागरिकांना माहिती देण्याचे पोलिसांचे आवाहन\nपुणे, दि. ८ (पीसीबी) – भीमा-कोरेगाव येथे १ जानेवारी ला उसळलेल्या जातीय हिंसाचारमध्ये बळी गेलेला राहुल फटांगडे या तरुणाच्या मारेकऱ्यांचे फोटो सीआयडीकडून जाहिर करण्यात आले आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच पोलिसांनी याआधी नगर जिल्ह्यातील पारगाव येथील तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आणखी चार जणांचे छायाचित्र प्रकाशीत केले आहेत. त्यांचा शोध सुरु असून नागरिकांना त्यांची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.\nPrevious articleरांजणगाव पोलीस ठाणे हद्दीतील पाच सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई\nNext articleमाओवाद्याकडून राजीव गांधी हत्येचा कट; नरेंद्र मोदी निशाण्यावर\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी...\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांन��� अटक\nचाकणमध्ये ड्रेनेजचे काम न दिल्याने व्यावसायिकाला मारहाण करुन जीवेमारण्याची धमकी\nपिंपळे सौदागरमध्ये हॉटेल ‘जस्ट इन ग्रील’ जळून खाक\nमध्यप्रदेशाच्या उपमुख्यमंत्रिपदी ज्योतिरादित्य शिंदे \nतळेगावात विवाहित शिक्षकाने लग्नाचे आमिष दाखवून शिक्षिकेवर केला अत्याचार; पत्नीने मात्र...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपुणे विमानतळावर २८ लाखांचे सोने आणि दीड लाखांच्या विदेशी सिगारेट जप्त\nपुणे पोलिसांनी देशभरातून अटक केलेल्या पाचही आरोपींची नावे एफआयआरमध्ये नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/mumbai/accupuncture-council-dimiss-dhananjay-munde-124589", "date_download": "2018-12-18T16:16:37Z", "digest": "sha1:H3ENYRRZYFQNUOKFYEVXPDDSIBACYIIF", "length": 13222, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "accupuncture council dimiss dhananjay munde ऍक्युपंक्चर कौन्सिल बरखास्त करा - धनंजय मुंडे | eSakal", "raw_content": "\nऍक्युपंक्चर कौन्सिल बरखास्त करा - धनंजय मुंडे\nमंगळवार, 19 जून 2018\nमुंबई - राज्य सरकारने पहिल्यांदाच स्थापन केलेल्या महाराष्ट्र ऍक्युपंक्चर कौन्सिलमधील अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्त्यांचा वाद उफाळण्याची चिन्हे आहेत. या नियुक्त्या चुकीच्या पद्धतीने झाल्याने त्यांची निःपक्षपातीपणे चौकशी करून तत्काळ कौन्सिल बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.\nउच्च न्यायालयानेदेखील या नियुक्त्यांच्या प्रकरणी राज्य सरकार व वैद्यक विभागाचे सचिव प्रवीण शिंगारे व कौन्सिलच्या सहा सदस्यांना नोटिसा बजावल्याने हा वाद उफाळण्याची शक्यता आहे. याप्रकरणी डॉ. दादाराव डाकले यांनी महाराष्ट्रातील ऍक्युपंक्चर डॉक्टरांच्या वतीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.\nकौन्सिलचे अध्यक्ष असलेले डॉ. बेहरामजी हेदेखील जनरल प्रॅक्टिशनर असून, कौन्सिल स्थापनेबाबत निश्चित करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नाहीत. तर, सदस्य हेमंत ठक्कर हे सुजोक प्रॅक्टिस करणारे असून, दिल्लीत त्यासाठी स्वतंत्र कौन्सिल बनविण्याची मागणी होत आहे. विद्या नाईक या डॉक्टर नाहीत, तसेच डॉक्टर अभय कुलकर्णी हे नाशिक येथील आयुर्वेदिक डॉक्टर ��सून, ऍक्युपंक्चर विषयाशी त्यांचा काहीही संबंध नाही. त्यामुळे ही कौन्सिल ज्या कारणांसाठी स्थापन झाली आहे, तो हेतू साध्य होणार नाही, अशी शंका धनंजय मुंडे यांनी पत्रात व्यक्त केली आहे.\nऍक्युपंक्चर क्षेत्रात योगदान नसतानाही मंत्रालयातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निकटवर्तींयांना कौन्सिलवर पदे देण्यात आल्याने ही तक्रार करण्यात आली होती. तसेच, नियुक्त्या करताना मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नातलग हा एकमेव निकष लावल्याचा आरोपही करण्यात आला असून, याबाबतची संपूर्ण चौकशी व्हावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी पत्रात केली आहे.\n'आक्रमक' मोदी पुण्यात मवाळ; आता विकासकामांवर भर\nपुणे : विधानसभा राज्यांमधील निवडणूक निकालांनंतर भाजपने जाहीर भाषणांमधील प्रचाराचे धोरण बदलले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या...\nमोदींच्या 'या' निर्णयामुळे येणार अच्छे दिन\nनवी दिल्ली: पाच राज्यांमध्ये झालेला पराभव आणि येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने गरिबांसाठी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे....\nत्यांना जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं : पंतप्रधान\nकल्याण : देशात यापूर्वी सत्तेत असलेल्या सरकारने 25.5 लाख घरे बांधली होती. मात्र, आमच्या सरकारने देशभरात एक कोटी 25 लाखांपेक्षा अधिक लोकांसाठी...\nमोदींचा तोहफा; पेट्रोल होणार 10 रुपये स्वस्त\nनवी दिल्ली: मोदी सरकार लवकरच मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे. देशभरात पेट्रोल दहा रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. कारण सरकार 15 टक्के मिथेनॉल...\nसाखर संघाची दोन हजार कोटींच्या पॅकेजची मागणी\nपुणे - राज्यातील साखर कारखाने आर्थिक अडचणीतून वाटचाल करीत आहेत. शेतकऱ्यांना एफआरपी देण्यासाठी आलेल्या अडचणी दूर करण्यासाठी किमान दोन हजार...\nहाफिज सईदला कोणी हात लावू शकत नाही...\nकराचीः मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याला कोणी हात लावू शकत नाही, असे पाकिस्तानच्या एका मंत्र्याने म्हटले आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-actress-priya-berde-molested-theatre-60158", "date_download": "2018-12-18T16:01:14Z", "digest": "sha1:FAYXTRJIPCL47UCHXYMWR3EFWOO2GSHL", "length": 13736, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mumbai news actress Priya Berde molested in Theatre अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न | eSakal", "raw_content": "\nअभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न\nसोमवार, 17 जुलै 2017\nसार्वजनिक ठिकाणी होणारे असे प्रकार थांबायलाच हवे. महिलांनीही न घाबरता अशा प्रकाराविरोधात पोलिसांकडे तक्रार करायला हवी. आज माझ्यावर प्रसंग आला, तो कोणावरही येऊ शकतो. पण, अशा मोकाट मनोवृत्तीला आळा बसायला हवा.\nमुंबई : मराठीतील प्रख्यात अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा शनिवारी एका मॉलमध्ये विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nप्रिया बेर्डे मीरा रोडवरील एका मॉलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेल्या असताना दारु प्यायलेला माणूस त्यांच्याकडे पाहत होता. नंतर तो बाहेर उठून गेला आणि थेट शेजारी येऊन बसला. त्यानंतर तो अश्लिल चाळे करू लागला. त्यामुळे त्यांनी त्याला तेथेच धडा शिकवत श्रीमुखात लगावली आणि सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात दिले. पोलिस घटनास्थळी आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. काशिमीरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.\n''सार्वजनिक ठिकाणी होणारे असे प्रकार थांबायलाच हवे. महिलांनीही न घाबरता अशा प्रकाराविरोधात पोलिसांकडे तक्रार करायला हवी. आज माझ्यावर प्रसंग आला, तो कोणावरही येऊ शकतो. पण, अशा मोकाट मनोवृत्तीला आळा बसायला हवा'', असे प्रिया बेर्डे यांनी 'ई सकाळ'शी बोलताना सांगितले.\nई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:\nपंतप्रधान मोदींना पावसाळी अधिवेशनात अपेक्षा सर्वपक्षीय सहकार्याची\nनागपूरमध्ये गोमांस नेणाऱ्या भाजप कार्यकर्त्याला अटक\nकेंद्राची स्वागतार्ह उपरती; पण आता हवी कृती\nशंभर टक्के शेतीवर उपजीविका असणाऱ्यांनाच कर्जमाफी - मुख्यमंत्री\nट्रोल्सची बिल्ली, राजनाथसिंहांवर म्यॉंव...\nद्रविड, झहीरची मानहानी करू नका\nभावाने मारलेल्या दगडामुळे बहिणीला गमवावे लागले प्राण\nभि��ंडी जवळ अपघातात जुने नाशिकमधील 4 मृत्युमुखी; 2 जखमी\nकाँग्रेसचा वाह्यातपणा कधीपर्यत सुरू राहणार\n‘आयटी’चा गिअर टाकल्याने पीएमपी होणार ‘गतिमान’\n...जातीयवादाविरोधात लढण्याची हीच वेळ- सोनिया गांधी\nउपराष्ट्रपतिपदासाठीचे नाव गुलदस्तातच; आज घोषणा शक्य\nट्रोल्सची बिल्ली, राजनाथसिंहांवर म्यॉंव...\nमोदींच्या भाषणाची सुरवात शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या नावाने\nकल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असलेल्या महाराष्ट्राला मी वंदन करतो. महाराष्ट्राने अनेक रत्ने दिली आहेत, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी...\nसाहित्यिकांची विविध रूपं (विजय तरवडे)\nसाहित्य संमेलन असो, की अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांचा त्यात हस्तक्षेप नसावा अशी भावना अनेक साहित्यिक बोलून दाखवत असतात. नेत्यांकडून...\n''मराठी भाषेच्या चिंधड्या पाहवत नाही'' : सई परांजपे\nपुणे : \"\"मायमराठीची दशा केविलवाणी झाली आहे. आता ही मायमराठी असण्यापेक्षा \"मम्मीमराठी' झाली आहे. शेकडो इंग्रजी शब्द गनिमी काव्याने मराठीत शिरले...\nपर्यटकांना मराठीतून मिळणार डॉ. कोटणीसांची माहिती\nसोलापूर : मानवतेचे महामेरू डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांची माहिती असलेल्या...\nशेतकऱ्याचा मुलगा बनला सिनेदिग्दर्शक\nनागपूर : साधासुधा गंभीर स्वभावातील सुधाकर रेड्डी यंक्कटी. मूळचा आंध्र प्रदेशातील गुंटुर गावचा. मराठी भाषेपासून कोसो दूर. वडील शेतीसाठी गडचिरोलीत...\nकादंबरीकार उत्तम तुपे यांची परवड\nपुणे : \"झुलवा' कादंबरीच्या माध्यमातून मराठी साहित्यात मोलाची भर घालणाऱ्या उत्तम बंडू तुपे यांच्या आयुष्याची परवड सुरू आहे. त्यांना पक्षाघाताच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://digitalsakshar.com/ModuleSelection?courseid=CRS37", "date_download": "2018-12-18T15:41:14Z", "digest": "sha1:R2HOJRUSJRSVC3B5XUKZZVKFCSY2W3KQ", "length": 3998, "nlines": 88, "source_domain": "digitalsakshar.com", "title": "Digital Sakshar – The Free Learning App.", "raw_content": "\nगणित ही ज्ञानाची एक शाखा असून, त्या शाखेद्वारे मोजणी, संरचना, अवकाश आणि बदल ह्या संकल्पनांचा शास्त्रीय आणि पद्धतशी॑र अभ्यास करता येतो. हा विषय शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणक्रमात महत्त्वाचा विषय म्हणून अंतर्भूत केलेला आहे. या शास्त्राच्या अनेक उपशाखा आहेत. उदाहरणार्थ, अंकगणित, भूमिती, बीजगणित इत्यादी. या लेखात अनेक गणिती संकल्पनांचा ऊहापोह केला आहे\nदीड, अडीच, साडेतीन, साडेचार\nगड आला, पण सिंह गेला\nदीड, अडीच, साडेतीन, साडेचार\nगड आला, पण सिंह गेला\nमी दिपक भांगे , जिल्हा परिषद ,नांदेड च्या शाळेत शिक्षक आहे . माझ्या शाळेतील गोरगरिबांच्या लेकराना आपल्या विडियो च्या म्मदतीने उच्च तम शिक्षण देण्याचा ध्यास घेतला आहे .खरोखर आपले हे शेक्षणिक विडियो फार छान आहेत .असेच विडियो आपण भविष्यात तयार करत रहावेत हीच सदिच्या बाळगतो .आपलाच ऋणी --- Deepak Bhange Nanded\nमला आपले सर्व Videos खूप खूप आवडले मी एक खेडयामधे काम करणारी प्राथमिक शिक्षिका आहे .मला आपले app खूप उपयुक्त आहे सर्व विषय मराठी व हिंदी चेही वीडिओज बनवावेत इतर विषय देखिल लवकरच पुर्ण करावेत आम्हीं आतुरतेने वाट पाहत आहोत . आपल्या कामास shubhechha. -- Pratima Satre\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80", "date_download": "2018-12-18T15:45:03Z", "digest": "sha1:X27CBPGA2YIIJUG3OWMTLAWFUYBCMEJD", "length": 10776, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑलिंपिक खेळात बुरुंडी - विकिपीडिया", "raw_content": "\nबुरुंडी देश १९९६ सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एक सुवर्ण पदक जिंकले आहे.\nऑलिंपिक खेळात सहभागी देश\nअल्जीरिया • अँगोला • बेनिन • बोत्स्वाना • बर्किना फासो • बुरुंडी • कामेरून • केप व्हर्दे • मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • चाड • कोमोरोस • काँगो • डीआर काँगो • कोत द'ईवोआर • जिबूती • इजिप्त • इक्वेटोरीयल गिनी • इरिट्रिया • इथियोपिया • गॅबन • गांबिया • घाना • गिनी • गिनी-बिसाउ • केनिया • लेसोथो • लायबेरिया • लिबिया • मादागास्कर • मलावी • माली • मॉरिटानिया • मॉरिशस • मोरोक्को • मोझांबिक • नामिबिया • नायजर • नायजेरिया • रवांडा • साओ टोमे आणि प्रिन्सिप • सेनेगल • सेशेल्स • सियेरा लिओन • सोमालिया • दक्षिण आफ्रिका • सुदान • स्वाझीलँड • टांझानिया • टोगो • ट्युनिसिया • युगांडा • झांबिया • झिंबाब्वे\nअँटिगा आणि बार्बुडा • आर्जेन्टीना • अरुबा • बहामा • बार्बाडोस • बेलिझ • बर्म्युडा • बोलिव्हिया • ब्राझील • ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स • कॅनडा • केमन द्वीपसमूह • चिली • कोलंबिया • कोस्टा रिका • क्युबा • डॉमिनिका • डॉमिनिकन प्रजासत्ताक • इक्वेडर • एल साल्वाडोर • ग्रेनाडा • ग्वाटेमाला • गयाना • हैती • होन्डुरास • जमैका • मेक्सिको • नेदरलँड्स • निकाराग्वा • पनामा • पेराग्वे • पेरू • पोर्तो रिको • सेंट किट्टस आणि नेव्हिस • सेंट लुसिया • सेंट व्हिंसेंट आणि ग्रेनेडिन्स • सुरिनाम • त्रिनिदाद-टोबॅगो • अमेरिका • उरुग्वे • व्हेनेझुएला • व्हर्जिन आयलँड्स • ऐतिहासिक: ब्रिटिश वेस्ट इंडीझ\nअफगाणिस्तान • इस्रायल • बहारिन • बांग्लादेश • भूतान • ब्रुनेई • कंबोडिया • चीन • चिनी ताइपेइ • हाँग काँग • भारत • इंडोनेशिया • इराण • इराक • जपान • जॉर्डन • कझाकस्तान • उत्तर कोरिया • दक्षिण कोरिया • कुवैत • किर्गिझिस्तान • लाओस • लेबेनॉन • मलेशिया • मालदीव • मंगोलिया • म्यानमार • नेपाळ • ओमान • पाकिस्तान • पॅलेस्टाइन • फिलिपाइन्स • कतार • सौदी अरेबिया • सिंगापूर • श्रीलंका • सिरिया • ताजिकिस्तान • थायलंड • पूर्व तिमोर • तुर्कमेनिस्तान • संयुक्त अरब अमिराती • उझबेकिस्तान • व्हियेतनाम • येमेन • ऐतिहासिक: उत्तर बोमियो\nआल्बेनिया • आंदोरा • आर्मेनिया • ऑस्ट्रिया • अझरबैजान • बेलारूस • बेल्जियम • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • बल्गेरिया • क्रोएशिया • सायप्रस • चेक प्रजासत्ताक • डेन्मार्क • एस्टोनिया • फिनलंड • फ्रान्स • जॉर्जिया • जर्मनी • ग्रेट ब्रिटन • ग्रीस • हंगेरी • आइसलँड • आयर्लँड • इटली • लात्विया • लिश्टनस्टाइन • लिथुएनिया • लक्झेंबर्ग • मॅसिडोनिया • माल्टा • मोल्दोव्हा • मोनॅको • माँटेनिग्रो • नेदरलँड्स • नॉर्वे • पोलंड • पोर्तुगाल • रोमेनिया • रशिया • सान मरिनो • सर्बिया • स्लोव्हाकिया • स्लोव्हेनिया • स्पेन • स्वीडन • स्वित्झर्लंड • तुर्कस्तान • युक्रेन • ऐतिहासिक: बोहेमिया • चेकोस्लोव्हाकिया • पूर्व जर्मनी • सार • सोव्हियेत संघ • युगोस्लाव्हिया\nअमेरिकन सामोआ • ऑस्ट्रेलिया • कू�� द्वीपसमूह • फिजी • गुआम • किरिबाटी • मायक्रोनेशिया • नौरू • न्यू झीलंड • पलाउ • पापुआ न्यू गिनी • सामोआ • सॉलोमन द्वीपसमूह • टोंगा • व्हानुआतू • ऐतिहासिक: ऑस्ट्रेलेशिया\nऑलिंपिक खेळातील सहभागी देश\nऑलिंपिक खेळात आफ्रिकेतील देश\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १३:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "http://digitalsakshar.com/ModuleSelection?courseid=CRS38", "date_download": "2018-12-18T15:11:59Z", "digest": "sha1:C5AR6ZZ3VAW2PQDVPRLPL42RG2U44UA5", "length": 3386, "nlines": 90, "source_domain": "digitalsakshar.com", "title": "Digital Sakshar – The Free Learning App.", "raw_content": "\nव्याकरण किंवा क्रियापद क्रिया करणारे व्याकरण, किंवा क्रियापद द्वारे वर्णन करण्यात आलेला आहे: \"बॉब\" वाक्याचा विषय आहे, \"बॉबने फटका मारला\".\nदीड, अडीच, साडेतीन, साडेचार\nगड आला, पण सिंह गेला\nदीड, अडीच, साडेतीन, साडेचार\nगड आला, पण सिंह गेला\nमी दिपक भांगे , जिल्हा परिषद ,नांदेड च्या शाळेत शिक्षक आहे . माझ्या शाळेतील गोरगरिबांच्या लेकराना आपल्या विडियो च्या म्मदतीने उच्च तम शिक्षण देण्याचा ध्यास घेतला आहे .खरोखर आपले हे शेक्षणिक विडियो फार छान आहेत .असेच विडियो आपण भविष्यात तयार करत रहावेत हीच सदिच्या बाळगतो .आपलाच ऋणी --- Deepak Bhange Nanded\nमला आपले सर्व Videos खूप खूप आवडले मी एक खेडयामधे काम करणारी प्राथमिक शिक्षिका आहे .मला आपले app खूप उपयुक्त आहे सर्व विषय मराठी व हिंदी चेही वीडिओज बनवावेत इतर विषय देखिल लवकरच पुर्ण करावेत आम्हीं आतुरतेने वाट पाहत आहोत . आपल्या कामास shubhechha. -- Pratima Satre\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/agro/agro-news-onion-rate-increase-66162", "date_download": "2018-12-18T15:57:55Z", "digest": "sha1:3OWDTKVBRFGL2ZCMKSGVL6PWQ5IK7HNG", "length": 15720, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "agro news onion rate increase कांदा दर डोळ्यांत खुपू लागला - रामविलास पासवान | eSakal", "raw_content": "\nकांदा दर डोळ्यांत खुपू लागला - रामविलास पासवान\nरविवार, 13 ऑगस्ट 2017\nनवी दिल्ली - देशभरात कांदा दरात सुधारणा होत असतानाच केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या डोळ्यांत तो खुपू लागल्याचे दिसते.\nदेशांतर्गत बाजारात कांद्याचा पुरवठा वाढविण्यासाठी कांद्याचे किमान निर्यातमूल्य (एमईपी) प्रतिटन ४५० डॉलर न���श्चित करण्याचा प्रस्ताव केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी वाणिज्य मंत्रालयापुढे ठेवला अाहे. तसेच त्यांना कांदा निर्यातीसाठी व्यापाऱ्यांना दिल्या जात असलेल्या सवलती मागे घेण्याची विचारणादेखील केली अाहे. केंद्रीय अन्नमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.\nनवी दिल्ली - देशभरात कांदा दरात सुधारणा होत असतानाच केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या डोळ्यांत तो खुपू लागल्याचे दिसते.\nदेशांतर्गत बाजारात कांद्याचा पुरवठा वाढविण्यासाठी कांद्याचे किमान निर्यातमूल्य (एमईपी) प्रतिटन ४५० डॉलर निश्चित करण्याचा प्रस्ताव केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी वाणिज्य मंत्रालयापुढे ठेवला अाहे. तसेच त्यांना कांदा निर्यातीसाठी व्यापाऱ्यांना दिल्या जात असलेल्या सवलती मागे घेण्याची विचारणादेखील केली अाहे. केंद्रीय अन्नमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.\nकांद्याचे निर्यातमूल्य २०१५ मध्ये काढून टाकण्यात अाले होते. अाता कांद्याचे दर वाढल्याचे कारण देत निर्यातमूल्य पुन्हा लागू करण्याची विचारणा वाणिज्य मंत्रालयाला करण्यात अाली अाहे. याचा फटका देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता अाहे.\nएेन पावसाळ्यात कांद्याची अावक कमी होत अाहे. यामुळे देशातील प्रमुख बाजारांत कांद्याचे भाव प्रतिकिलो ५० रुपयांवर पोचले अाहेत. या पार्श्वभूमीवर भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात अाहेत.\nकांद्याचे भाव वाढण्यामागे केंद्रीय अन्नमंत्री पासवान यांनी कांदा साठेबाजांना जबाबदार धरले अाहे. ‘‘बाजारात कांदा पुरेशा प्रमाणात उपलब्ध अाहे. मात्र मध्यस्थ अाणि साठेबाजांमुळे कांद्याच्या दरात वाढ झाली,’’ असा दावा श्री. पासवान यांनी ट्विटरद्वारे केला अाहे. साठेबाजी अाणि काळा बाजार करण्याविरोधात कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी राज्य सरकारना दिले अाहेत.\nगेल्या वर्षी ३५ लाख टन निर्यात\nगेल्या वर्षी देशातून ३४.९२ लाख टन कांद्याची निर्यात झाली होती. गेल्या वर्षी (२०१६-१७) कांद्याचे उत्पादन २१५ लाख टन झाले होते. तर त्याअाधीच्या वर्षी २०९ लाख टन कांदा उत्पादन झाले होते. सध्या २०१६-१७ वर्षात पिकविलेल्या कांद्य���चा वापर केला जात अाहे. एकीकडे कडधान्ये, तेलबियांचे दर हमीभावापेक्षा खाली घसरले अाहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले अाहे. अाता कुठे शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळत अाहे. मात्र ही भाववाढ रोखण्यासाठी केंद्राकडून अाटापिटा केला जात अाहे. दरम्यान, यंदाच्या खरीप हंगामातील नवीन कांद्याची पुढील महिन्यापासून अावक सुरू होण्याची शक्यता अाहे.\nसध्या बाजारात पुरेसा कांदा उपलब्ध अाहे. मात्र साठेबाज अाणि मध्यस्थांमुळे कांद्याचे दर वाढले अाहेत.\n- रामविलास पासवान, केंद्रीय अन्नमंत्री\nएनडीएतील घटकपक्षांचीच मोदींना नापसंती - उपेंद्र कुशावह\nनवी दिल्ली- राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधीलच काही पक्षांची नरेंद्र मोदी 2019 ला पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा नाही, असे राष्ट्रीय लोकसमता पक्षाचे...\nपंतप्रधानपदासाठी कोणालाही संधी नाही : पासवान\nनवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूक 2019 साठी पंतप्रधानपदासाठी कोणालाही संधी नसल्याचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटक पक्ष असलेल्या जनशक्ती...\nउसाच्या एफआरपीत 200 रुपये वाढ\nनवी दिल्ली- उसाच्या एफआरपीमध्ये (उचित आणि लाभकारी मूल्य) केंद्र सरकारने प्रतिटन 200 रुपयांची वाढ केली आहे. 2018-19 च्या गाळप हंगामासाठी उसाला...\nदेशात उसाची थकबाकी तीन हजार कोटींनी घटली : पासवान\nनवी दिल्ली, ता. 29 ः सरकारच्या उपाययोजनांनंतर उसाची थकबाकी अवघ्या 25 दिवसांत तीन हजार कोटी रुपयांनी घटल्याचा दावा केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...\nनितीश कुमरांकडून 25 जागांची मागणी\nपाटणा : कर्नाटक विधानसभा आणि उत्तर प्रदेशातील कैराना व नूरपुर पोटनिवडणूकीत भाजपला पराभव पत्करावा लागला. भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांची...\nऍट्रॉसिटी कायद्यातील बदल रद्द करा - रामविलास पासवान\nनवी दिल्ली - ऍट्रॉसिटी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नव्याने लागू केलेली मार्गदर्शक तत्त्वे मागे घेण्याची मागणी केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पक्षाचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/topic/t20-cricket-world-cup-2016/", "date_download": "2018-12-18T15:21:10Z", "digest": "sha1:OC7NO7UCLUC7MVUK2PTANY5ZAKBLSA6J", "length": 15126, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nBLOG : मार्क निकोलसचे म्हणणं सार्थ ठरविण्याचा सॅम्युअल्सचा प्रयत्न\n'चॅम्पियन'ची मुद्रा उमटवण्यासाठी कसोटी आणि वनडे मध्ये खूप मजल मारायची आहे\n‘आयसीसी’च्या विश्व इलेव्हन संघाच्या कर्णधारपदी विराट कोहली; आशिष नेहराचाही समावेश\nविराट कोहली हा यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे.\nभारतीय क्रिकेट संघाची जुनी जाहिरात सोशल मिडीयावर व्हायरल\nभारतीय संघासंदर्भातील आणखी एक गोष्ट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.\nपाहा: विंडिजच्या विजयानंतरचा युसेन बोल्टचा ‘चॅम्पियन डान्स’\nइंडिज संघाकडून करण्यात येणारा 'चॅम्पियन डान्स' क्रिकेटजगतात चांगलाच लोकप्रिय झाला आहे.\nसॅम्युअल्सचा विजयी उन्माद; पत्रकारपरिषदेत टेबलवर पाय ठेवून दिली उत्तरे\nसॅम्युअल्सच्या या वर्तनाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निंदा होत आहे.\nT20 World cup BLOG: ते मनाने खेळले..विश्वविजेतेपद जिंकलं, आता तुम्ही त्यांच मन जिंकणार का\nस्पर्धा सुरू होण्यासाठी चार दिवस असताना वेस्ट इंडिजच्या खेळाडूंकडे संघाची जर्सी देखील नव्हती.\nTwenty 20 WorldCup: विराट कोहली बनला मालिकावीर\nइतर सर्व सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात विराटचा मोलाचा वाटा होता.\nवेस्ट इंडिजचा इंग्लंडवर चार विकेट्स राखून मात\nऑस्ट्रेलियाचे संस्थान खालसा करीत वेस्ट इंडिजच्या महिलांची प्रथमच जगज्जेतेपदाला गवसणी\nस्टम्प व्हिजन : अनोळखी ओळख\nविश्वचषकापूर्वी बरेच काही घडून गेले, पण आम्ही फक्त क्रिकेटवरच लक्ष देण्याचे ठरवले.\nभारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी द्रविड यांना विचारणा\nद्रविड सध्या भारत ‘अ’ आणि भारताच्या १९ वर्षांखालील (युवा) संघाला मार्गदर्शन करीत आहे.\nआफ्रिदीने ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले\nनिवृत्ती लांबणीवर टाकण्याचा निर्णय\nट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजने इंग्लंडवर मात करून यंदा दुसऱयांदा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विजेतेपदावर कब्जा केल्यानंतर विंडीज खेळाडूंनी आपल्या खास कॅरेबियन स्टाईलने सेलिब्रेशन केले. यंदाच्या ट्वेन्टी-२० 'चॅम्पियन्स'च्या विजयाच्या सेलिब्रेशनचे\nट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीची लढत कोलकाताच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर\nजेव्हा वेस्ट इंडिजचे खेळाडू मैदानावर नृत्य करतात, तेव्हा त्यांचा रंग एकसारखा असतो.\nसलग चौथ्या विश्वविजयासाठी ऑस्ट्रेलियापुढे विंडीजचे आव्हान\nवेस्ट इंडिजने पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.\nवेस्ट इंडिजवर खेळपट्टीचे दडपण नाही\nईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर थोडे गवत ठेवण्यात आले असून याचा फायदा इंग्लंडच्या गोलंदाजांना मिळेल.\n‘आमचा पराभव आम्हीच करू शकतो’\nविश्वचषकापूर्वी आम्ही कुणाच्या खिजगणतीमध्ये नव्हतो - डॅरेन सॅमी\nजगमोहन दालमियांवर आधारित कार्यक्रम\nमाजी दिवंगत अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचे क्रिकेट विश्वात एक प्रशासक म्हणून अढळ स्थान आहे.\nराजीनामा देणार नाही -शहरयार\nपाकिस्तानला या दोन्ही स्पर्धामध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताकडूनही पराभवाला सामोरे जावे लागले होते.\nस्टम्प व्हिजन : अजूनी यौवनात मी..\nतिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये अग्रस्थान मिळवून देणारा कर्णधार हा एक असामान्य इतिहास धोनीच्या गाठीशी आहे.\nवेस्ट इंडिजच्या कंपूत विराट आणि धोनी\nटीम इंडियाचे विश्वचषक विजयाचे स्वप्न अधुरे राहिले.\nआपण चुकांमधून शिकूनच पुढे जातो- विराट कोहली\nसर्व भारतीयांचे विराटने इन्स्टाग्रामवरुन आभार मानले आहेत.\nभारत नसल्याने अंतिम फेरीकडे चाहत्यांची पाठ\nजवळपास ३० हजार तिकिटे अजूनही शिल्लक\n#MeToo : सोनू निगमचा अनु मलिकला पाठिंबा\nरणबीर रिसेप्शनला न आल्यानं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही- दीपिका\nThackeray Biopic: चर्चा फक्त भगव्याची अन् नवाजुद्दीनच्या लूकची\nदुसरीला डेट करत असतानाही रणवीर माझ्याशी फ्लर्ट करायचा, दीपिकानं सांगितला मजेशीर किस्सा\n...अन् पंकजाताई आणि पूनम महाजन म्हणाल्या 'कुछ कुछ होता हैं'\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nप्रशासकीय इमारतीती��� संकटकालीन सुटकेचा मार्ग ‘अडगळी’त\nखड्डे न बुजवताच, रस्त्याची रंगरंगोटी\nलहान मुलांच्या मदतीने लग्नमंडपांत चोऱ्या\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9F/", "date_download": "2018-12-18T16:08:07Z", "digest": "sha1:ZT4NPSEEOCXDNAOUMC6GZF3JLSFK465G", "length": 7398, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विसापूरवरील पाण्याच्या टाकीतील गाळ काढण्यासाठी मावळे सरसावले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nविसापूरवरील पाण्याच्या टाकीतील गाळ काढण्यासाठी मावळे सरसावले\nविसापूर : येथील गडावरील पाण्याच्या टाकीतील गाळ काढताना मंचचे कार्यकर्ते.\nपवनानगर – लोहगड विसापूर विकास मंचातर्फे लोहगड व विसापूर किल्ल्यावर गेली 18 वर्षे काम चालू आहे. विसापूर किल्ल्यावर मंचातर्फे स्वच्छता अभियान, शिवमंदिरासाठी पुरातत्त्व विभागाचा पाठपुरावा, गडावर जाण्यासाठी दिशादर्शक बोर्ड असे उपक्रम राबविण्यात आले आहेत.\nदोन वर्षांपासून मंचातर्फे पाण्याच्या टाकीचा गाळ काढण्याचा उपक्रम हाती घेतला. विसापूरवर अनेक टाक्या आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ आहे. त्यामुळे उन्हाळ्यात गडावरील पाण्याचा साठा कमी होत आहे. पर्यटकांना पाणी मिळत नाही. त्यासाठी मंचाने आता गाळ काढण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे गडावर येणाऱ्या शिवप्रेमींना, पर्यटकांना पिण्यास पाणी मिळावे. तसेच वन्यजीवांना पाणी मिळावे हा त्यामागील हेतू आहे.\nउन्हामध्ये शरिराची लाही लाही होत असताना मंचाचे सर्व कार्यकर्ते उन्हामध्ये सुट्टीच्या चारही रविवारी गडावर जाऊन काम करत आहे. एका टाकीचा गाळ काढून झाल्यावर दुसऱ्या टाकीचा गाळ काढण्यात येईल, असे मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी सांगितले. तसेच 3 जून रोजी रविवारी सकाळी गाळ काढण्याचे काम मंचाचे कार्यकर्ते करणार आहे. गाळ काढण्याच्या कामाचे नियोजन अध्यक्ष संदीप गाडे, विश्वास दौंडकर, सचिन निंबाळकर, सागर कुंभार, संदीप भालेकर, राहुल वाघमारे, चेतन नाटक, अरुण काकडे, अनिकेत आंबेकर,विठ्ठल करे यांनी केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleतळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाल�� 97.47 टक्के निकाल\nNext articleदेहू परिसरात मुलींनी मारली बाजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bobhata.com/health/how-almond-good-health-2067", "date_download": "2018-12-18T15:05:29Z", "digest": "sha1:DAWN7KLEWZJRNIUL4Q5DCPVVGQESBANK", "length": 5790, "nlines": 40, "source_domain": "www.bobhata.com", "title": "वैद्य अश्विन सावंत सांगत आहेत, 'बदाम आरोग्यासाठी कितपत उपयुक्त आहेत ?'", "raw_content": "\nवैद्य अश्विन सावंत सांगत आहेत, 'बदाम आरोग्यासाठी कितपत उपयुक्त आहेत \nमंडळी, \"स्मरणशक्ती चांगली ठेवायची असेल तर बदाम खा\", असं म्हटलं जातं. टीव्ही वरील जाहिरातीतून विशिष्ट बदामाची जाहिरात केली जाते. 'बदाम आपल्या आरोग्यासाठी किती गुणकारी आहेत,' याचा हल्ली बराच गाजावाजा झालेला दिसतोय. पण खरंच बदाम आपल्या आरोग्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात उपयुक्त आहेत का जे पोषण बदामांमधून मिळते, ते इतर पदार्थांमधुन मिळणार नाही का जे पोषण बदामांमधून मिळते, ते इतर पदार्थांमधुन मिळणार नाही का याबद्दल आपल्याला सांगत आहेत वैद्य अश्विन सावंत.\nचला तर त्यांच्याचकडून जाणून घेऊया बदाम आरोग्यासाठी कितपत उपयुक्त आहे ते.\n\"अनेक वर्षे बदामाचा ढोल पिटल्यानंतर आता हळूच सांगितले जात आहे की, ‘बदाम खा, पण फक्त कॅलिफोर्नियाचे.’ असे काय पोषण या बदामांतून मिळते- जे आपल्याकडच्या बदामांमधून मिळत नाही बदामांतून मिळणाऱ्या रक्तवर्धक लोहाचे प्रमाण आहे ५.०९ मि. ग्रॅ. बदामांतून मिळणाऱ्या रक्तवर्धक लोहाचे प्रमाण आहे ५.०९ मि. ग्रॅ. तर आपल्याला सहज उपलब्ध असणाऱ्या तीळांमधून त्याहून अधिक म्हणजे ९.३ मि. ग्रॅ. आणि अहळीवांमधून तर तब्बल १०० मि. ग्रॅ. लोह मिळते.\nबदामाइतकीच अत्यावश्यक मेदाम्ले (EFA) कलिंगडाच्या बियांमधूनही मिळतात. तीळांतून तर ती अधिक संतुलित स्वरूपात मिळतात. शेंगदाण्यांमधून- ३.९० मि. ग्रॅ. आणि तीळांतून तर १२.२० मि. ग्रॅ. हाडांना पोषक कॅल्शियम बदामांमधून मिळते २३० मि. ग्रॅ., तर तीळांमधून तब्बल १४५० मि. ग्रॅ. हाडांना पोषक कॅल्शियम बदामांमधून मिळते २३० मि. ग्रॅ., तर तीळांमधून तब्बल १४५० मि. ग्रॅ. महत्त्वाचं म्हणजे १०० ग्रॅम तीळ दिवसभरातून खाता येतील, पण १०० ग्रॅम बदाम खाणार कसे महत्त्वाचं म्हणजे १०० ग्रॅम तीळ दिवसभरातून खाता येतील, पण १०० ग्रॅम बदाम खाणार कसे आणि खाल्ले तरी पचवणार कसे आणि खाल्ले तरी पचवणार कसे तरीही प्रत्येकाने ‘मूठभर बदाम खा तरीही प्रत्येकाने ‘मूठभर बदाम ���ा’ असे जाहिरातींमधून सांगितले जाते. मग ते तुम्हाला पचोत वा बाधोत \n(पोषणसंदर्भ : नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ न्युट्रिशन, हैदराबाद)\nलेखक : वैद्य अश्विन सावंत\nया ९ देशांनी बदलले व्हिसाचे नियम, चला पटापट सहलीचे बेत आखा...\nव्हिडीओ ऑफ दि डे : तब्बल २० वर्षानंतर या पठ्ठ्याने केली इतिहासाची पुनरावृत्ती...हा व्हिडीओ चुकवू नका भाऊ \nजगात खाण्यापिण्याबद्दल आहेत हे १० विचित्र कायदे, काहीठिकाणी तर शिक्षाही केली जाते \nसासूकडून प्रेरणा घेऊन सुनेने उभारला स्वतःचा बिझनेस तो ही व्हाट्सॲपच्या मदतीने \nतिने मेकअपवर बहिष्कार टाकल्यावर तिला जीवे मारण्याची धमकी का दिली जात आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.pricedekho.com/mr/women-s-jeans/women-s-jeans-price-list.html", "date_download": "2018-12-18T15:30:39Z", "digest": "sha1:MNREG2PNQVAPJ7BC3GIUYIU47UTMF3G3", "length": 15952, "nlines": 381, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "जीन्स India मध्ये किंमत | जीन्स वर दर सूची 18 Dec 2018 | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nजीन्स India 2018मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nजीन्स दर India मध्ये 18 December 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 7635 एकूण जीन्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन डांबरो Slim वूमन ब्लू जीन्स आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत जीन्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन प्रांक्स्टर डेनिम लैकर स्टोन वॉश वूमन s लीगत ब्लू Rs. 89,91,599 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.99 येथे आपल्याला झुमरी स्लिम वूमन s ब्लू जीन्स उपलब्ध आहे. दर या फरक पर्���ायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:..\nदर्शवत आहे 7635 उत्पादने\nदाबावे रस 8000 5000\nदाबावे रस 8000 5000\nसण C स्लिम वूमन s ब्लू जीन्स\nडांबरो Slim वूमन ब्लू जीन्स\nडांबरो Slim वूमन ब्लू जीन्स\nजेआलोस Slim वूमन ब्लू जीन्स\nवरंगलेर स्किननी वूमन ब्लॅक जीन्स\nप्रोव्होगुरे स्किननी वूमन s डार्क ब्लू जीन्स\nप्रोव्होगुरे स्किननी वूमन s डार्क ब्लू जीन्स\nप्रोव्होगुरे स्किननी वूमन s डार्क ब्लू जीन्स\nअएरोपोस्टले स्किननी वूमन s लीगत ब्लू जीन्स\nब्रॉडस्टर स्लिम वूमन ब्लॅक जीन्स\nफ्लयिंग माचीच्या रेगुलर वूमन s ब्लॅक जीन्स\nऑल अबाऊट यौ रेगुलर वूमन ब्लू जीन्स\nपिपे जीन्स रेगुलर वूमन s ब्लू जीन्स\nजेआलोस Slim वूमन ब्लू जीन्स\nली स्किननी वूमन s डार्क ब्लू जीन्स\nप्रोव्होगुरे स्किननी वूमन s ब्लू जीन्स\nटोकियो तालकीएस स्किननी वूमन s डार्क ब्लू जीन्स\nली स्किननी वूमन डार्क ब्लू जीन्स\nलेवी s स्किननी वूमन s डार्क ब्लू जीन्स\nलेवी s स्लिम वूमन s ब्लॅक जीन्स\nवरंगलेर स्किननी वूमन ब्लॅक जीन्स\nकूक N कीच रेगुलर वूमन ब्लू जीन्स\nपिपे जीन्स स्लिम वूमन s मरून जीन्स\nजेआलोस Slim वूमन ब्लू जीन्स\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "http://cooldeepak.blogspot.com/2017/11/blog-post_26.html", "date_download": "2018-12-18T14:39:21Z", "digest": "sha1:AKN555DNHQECVV7YF4LK22QR73SRTLRV", "length": 33045, "nlines": 280, "source_domain": "cooldeepak.blogspot.com", "title": "पु.ल.प्रेम: पुलकित यामिनी", "raw_content": "\nपु.लंची छायाचित्रे पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nअंत:करणातील वीणेचा अखंड झणकार\nबोलावे आणि बोलू द्यावे \nनवं वर्ष आणि सुखाचा चेहरा\nमराठी मुलखात मराठीला दासीचा दर्जा\nएक होते कुसुमाग्रज : विशाखाचे दिवस --पु.ल.\nतुम्हाला नागपूरकर व्हायचं का\nतुम्हाला मुंबईकर व्हायचंय का\nतुम्हाला पुणेकर व्हायचं का\nधर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही\nभारतीय अशी रंगभूमी आहे काय\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\n॥ श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांसी..॥\nआयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा\nदेवगडचो हापूस सगळ्या आब्यांचो बापूस.. - पु.ल.\n'पुलं'नी केलेला गंधर्वगौरव : गंधर्वनाम संवत्सरे...\nएक जानेवारी : एक संकल्प दिन\nसंवाद : एका राजा लेखकाशी (पु. ल. आणि विद्याधर पुंडलिक यांचा संवाद)\nपुलंचे एक प्रेरणादायी पत्र\nपु.ल.देशपांडे यांनी सुधीर बेडेकर यांना दिलेली मुलाखत\nपं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nदेवधर संगीत विद्यालयातील समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nअभ्यास : एक छंद\nमी भारतीय म्हणूनच जगेन\nसमजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर..\nबाबा आमटे एक विज्ञानयोगी\n...तर मराठीची चिंता बाळगण्याचे कारण नाही\nदलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी\nहे जग मी सुंदर करुन जाईन....\nभाईकाकाज लेटर टू मीरा ...\nकाय वाट्टेल ते होईल\nमी एक नापास आजोबा\nपुल - काही सहित्यिक भोग\nआपण सारे भारतीय आहोत\nरंग माझा वेगळा (प्रास्ताविक -पु. ल. देशपांडे)\nपु.लं. चे मजेदार किस्से\nकाही साहित्यिक भोग (भोग २)\nजो जे वांछील तो ते लिहो\nतिळगूळ घ्या गोड बोला\nपु.ल. : आनंद उधळणारा अवलिया (सर्वोत्तम ठाकूर)\nपु.ल. देशपांडे - दुर्लक्षित व्यासंगी संगीतकार\nव्यक्ति आणि वल्ली (1965) - पु. ल. देशपांडे\nविशीतल्या पोराचं पु.ल. आजोबांना पत्र\nपु.ल. म्हणजे परमेश्वराने दिलेले वरदान..\nसाहित्यातील हृदयस्थपु ल देशपांडे\nमुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील पुलंचे योगदान\nपु. ल. 'वस्त्रहरण' नाटकासाठी टर्नींग पॉइंट\nविनोदाने पुलकित करणारे पु. ल.\nखरंच.. शिवी कधी देऊ नये\nपु. ल. एक आठवण, किती सारी साठवण\nजगण्यापलीकडची प्रेरणा देणारा लेखक\nपु.ल. इतिहासजमा होणे शक्य नाही..\nबहोत अच्छे - वसंतराव देशपांडे\nपुरुषोत्तम लक्ष्मण आगे बढो - आचार्य अत्रे\nव्यक्ती आणि वल्ली - अतुल परचुरे\nपुलंच्या आठवणी - राम कोल्हटकर\nपु.ल. आंनदाचा निर्मळ झरा\nआठवणींचं पिपंळपान- पु.ल. आणि सुनीताबाई\nजे रम्य ते बघुनिया...\nआमचा हसवणारा मित्र पी. एल.\nपु.लं. च्या आठवणींना उजाळा\nनवलकरांच्या 'झपाटलेल्या लेखणी'तले भाई\nपु. ल. नावाचे गारुड\nपु. लं. - अखेरचा अध्याय\nपुलकित संध्याकाळ - - स्मिता मनोहर.\nपुन्हा भेटले मराठी मनामनांत जपलेले \"पु. ल.'\n'पुल'कित आठवणींत दंग झाले श्रोते...\nया महान अष्टपैलू अवलियाला माझा मानाचा मुजरा\nभाई, आज तुमचा वाढदिवस\nमाझ्या आयुष्यातील तो सुवर्ण क्षण\nबरं झालं पु.ल. तुम्ही लव��र गेलात\nपु, ल. नावाचं मोरपीस\nपुलं चं लिखाण 'पाहिलं' तेव्हा\nपुल देशपांडे यांची विनोदबुद्धी\nपु.लंच्या त्या दोन संस्मरणीय भेटी\nमला भावलेले 'पु.ल. '\nपु.ल.. तुम्ही स्वतःला कोण समजता\nअजि म्या पु.ल. पाहिले\nअमरत्व काय फक्त देवालाच आहे काय\nएक पत्र माझ्या दैवताला ..... त्याच्याच एका रसिकाकडून\n\"व्यक्ती आणि वल्ली\" .....एक प्रसंग......\nबटाट्याच्या चाळीतील काही आठवणी..\nखिल्ली पुस्तकातील काही उतारे..\nकेसरबाई :एका तेजः पुंज स्वराचा अस्त\nजीवन त्यांना कळलें हो\nसखे सोबती गेले पुढती\nमाझा एक अकारण वैरी\nझपताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)\nमी पु. ल. दे.\nपु.लं. .... काही (च्या काही) कविता\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना मिळालेले आणि काही पु.ल. प्रेमी मित्रांनी दिले आहेत. चित्र (jpg,gif),(pdf) पिडिफ स्वरुपात मिळालेले लेख देवनागरीत टंकुन एका ठिकाणी आणण्याचे काम फक्त मी केले.\nकाही माणसे आपल्या कायम स्मरणात राहतात ते त्यांच्या काही वैशिष्ट्यांमुळे. पंडित भीमसेन जोशी त्यांच्या संगीतामुळे, आचार्य अत्रे त्यांच्या विनोदामुळे, प्रभाकर पणशीकर स्मरणात राहतात ते त्यांच्या अष्टावधानी अभिनयामुळे, बाबा आमटे कायम स्मरणात राहतात ते त्यांच्या समाजाभिमुख कार्यामुळे, कुसुमाग्र्ज त्यांच्या कवितेमुळे तर वि. वा. शिरवाडकर त्यांच्या नाटकां मुळे. या साऱ्यांचा सुरेख संगम एकाच ठिकाणी पाहायला मिळतो तो भार्इंचे ठायी.\nभाई म्हणजे महाराष्ट्राचे लाडके दैवत पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे 8 नोव्हेंबरला पुलंचा जन्मदिवस. थोर माणसांच्या जन्मदिनाची नोंद जयंती म्हणून ठेवली जाते. नेत्यांच्या जन्मदिवसाची आठवण शहरभर त्यांची छायाचित्रे लागलीत की होते. मग तो जन्मदिवस पुन्हा एक वर्षासाठी विस्मरणात जातो. मराठीचा एक चोखंदळ वाचकवर्ग आहे. उच्च अभिरूची असलेला मराठी वाचक पु.ल. देशपांड्यांना कधी विसरणार नाही.कारण त्यांचे महाराष्ट्रावर खूप खूप उपकार आहेत. नवीन पिढीतील एका युवा वाचकाने मला विचारले, ‘‘काका तुम्ही पुलंना पाहिलं आहे 8 नोव्हेंबरला पुलंचा जन्मदिवस. थोर माणसांच्या जन्मदिनाची नोंद जयंती म्हणून ठेवली जाते. नेत्यांच्या जन्मदिवसाची आठवण शहरभर त्यांची छायाचित्रे लागलीत की होते. मग तो जन्मदिवस पुन्हा एक वर्षासाठी विस्मरणात जातो. मराठीचा एक चोखंदळ वाचकवर्ग आहे. उच्च अभिरूची असलेला म���ाठी वाचक पु.ल. देशपांड्यांना कधी विसरणार नाही.कारण त्यांचे महाराष्ट्रावर खूप खूप उपकार आहेत. नवीन पिढीतील एका युवा वाचकाने मला विचारले, ‘‘काका तुम्ही पुलंना पाहिलं आहे तु च्या पिढीने त्यांचे एकपात्री प्रयोग पाहिले आहेत तु च्या पिढीने त्यांचे एकपात्री प्रयोग पाहिले आहेत आम्हाला पु. ल. फक्त वाचून व ऐकूनच माहिती आहेत.’’ त्याला म्हणालो, ‘‘बेटा, आमच्या काळत पु.ल. आमचे साहित्यिक हिरो होते. पु.लं.ची नाटके, एकपात्री\nप्रयोग, त्यांचे पेटीवादन आणि त्यांची भाषणे ते जेथे असतील तेथे जाऊन आम्ही पाहिले आहेत, ऐकले आहेत. हे त्या काळात ज्यांनी पाहिलेत त्यांचेही आता अमृतमहोत्सव होत आहेत. पुलंच्या काळात ही सारी नवीन टेक्नॉलॉजी रांगत रांगत येत होती. कॅमेरे, चित्रण बाल्यावस्थेतच होते. त्यामुळे पु.लं.च्या ऐन उमेदीतल्या काळातल्या कार्यक्रमांचं चित्रण किंवा ध्वनिमुद्रण पाहिजे त्या स्वरूपात उपलब्ध नाही. नाही तर तु च्या पिढीला पु.ल. खूप छानसे पाहायला व ऐकायला मिळाले असते.’’\nतो युवा वाचक पुढे म्हणाला, ‘‘काका पुलंबद्दल आणखी काही सांगाना.’’\nमलाही पुलंबद्दल भरभरून सांगावसं वाटत होतंच. पुलंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे पु.ल. स्मरण अगदी योग्य वाटले. पुढे त्याला मी सांगू लागलो. ‘‘बालका, पु.ल. हे महाराष्ट्राला पडलेले एक सुखद स्वप्न होते. पुलंनी व्यवहारात आणि रंगमंचावर अनेक भूमिका केल्यात. पोटापाण्यासाठी मास्तरकी केली. आकाशवाणीवर नोकरी केली. नुकतीच भारतात आलेली दूरचित्रवाणी त्यांनी चित्रित केली आणि शेवटी परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हणून लेखन, चित्रपट दिग्दर्शन, संगीत इत्यादी ललित कलांमध्ये त्यांनी स्वत:ला झोकून दिले. त्यांनी काही चित्रपट दिग्दर्शित केले. स्वत: त्या चित्रपटां धून भूमिका केल्यात. त्यातली गाणी बसविली. संगीत दिग्दर्शन केले. फार बारीक तारीखवार तपशील देण्यात काही मौज नाही. मौज ही पुलंना ऐकण्यात, त्यांचा अभिनय पाहण्यात, त्यांनी लिहिलेलं वाचण्यात आहे. सुदैवाने पुलंचे सारे साहित्य महाराष्ट्र सारस्वताने जपून ठेवले आहे. ते तु च्या पिढीला वाचायला मिळेलच. पण, पुलंबद्दलचे किस्से कुठलीही मैफील रंगवू शकतात.माणूस गेला की त्याचे किस्से आख्यायिका होतात. पण, तुला सांगतो पुलंची भाषणे, एकपात्री प्रयोग, त्यांची नाटके यावर त्या काळी रसिकांच्या उड्या ���डायच्या. पुलंनी लिहिलेली व्यक्तिचित्रे आपल्या अवतीभवती वावरत आहेत असा भास होतो. चाळीची संस्कृती आता जवळ जवळ संपुष्टात आली आहे. पण, बटाट्याची चाळ आपल्याला त्या काळात घेऊन जाते. त्या काळातली पात्रे, त्यांचे भ्र ण मंडळ, त्यातली सांगितिक चिंतनिका ऐकली की आपणास काहीतरी हरविल्यासारखे वाटते. पुलंची ‘वाऱ्यावरची वरात’ पाहिली की वधूवरांनासुद्धा तिचा हेवा वाटावा इतकी रंजक. पुलंच्या ‘असामी असा मी’मधला बेंबट्या पुलंनी अजरामर करून टाकला.\nपुलंनी लिहिलेली व्यक्तिचित्रे कधी रंगभूमीवर उतरली, त्या कथांचं वाचन हा एक आनंददायी प्रवास\nअसायचा. ‘हसविण्याचा माझा धंदा’ तर छान बिझिनेस करून गेला. पुलंच्या बरोबर सुनीताबाई देशपांडेही साहित्याची उत्कृष्ट जाण असलेल्या कलाकार होत्या. त्यांनी (सुनीताबार्इंनी) ‘वाऱ्यावरची वरात’मध्ये छान ठसकेबाज भूमिका केली होती. ‘तुझे आहे तुजपाशी’ या पुलंच्या नाटकांत आणि ‘राजमाता जिजाबाई’ यातील त्यांच्या भूमिका आजही स्मरणात आहे. पुलंची नाटकं त्या काळात खूप गाजली. ‘अंमलदार,’ ‘तुझे आहे तुजपाशी,’ ‘सुंदर मी होणार’ ही त्यातली काही. १९५६ ते १९६६ पर्यंत शाळा-कॉलेजेस स्नेहसंमेंलनां धून व स्पर्धां धून ही नाटके खूप गाजलीत.\nपुलंचे चित्रपट त्या काळातले ‘हिट पिक्चर्स’ होते. त्यांचा ‘देवबाप्पा,’ ‘पुढचे पाऊल,’ ‘गुळाचा गणपती’ हे सिनेमे आम्ही शाळकरी पोरे होतो तेव्हा तेव्हा पाहिलेत. ‘गुळाचा गणपती’तला निरागस नाऱ्या म्हणजे स्वत: पु.ल. देशपांडेच होते. पु. ल. देशपांडेंची सारीच पुस्तके खूप छान आहेत. वाचता वाचता हसायला येते. एकटाच कधी वेड्यासारखा हसायला लागतो. पुलंनी गंभीर लिखाणही विनोदी अंगाने केलं आहे. त्यामुळे ते जास्त कुरकुरीत आणि चवदार झालं आहे. बंगाली साहित्यातले सौंदर्य पुलंना शोधायचे होते. बंगाली साहित्याचा पुलंना अभ्यास करावयाचा होता. त्यासाठी पु.ल. स्वत: शांतिनिकेतनमध्ये जाऊन राहिलेत. बंगाली भाषा शिकले आणि त्यांच्या अनुभवातूनच ‘वंगचित्रे’ नावाचे पुस्तक तयार झाले. पुलंची साऱ्या महाराष्ट्रात आणि बृहन्महाराष्ट्रात व्याख्याने झालीत त्याचे सुंदर संकलन करून ठेवले आहे आणि ‘श्रोते हो,’ ‘रसिक हो,’ ‘मित्र हो’ अशी छान पुस्तके जन्माला आलीत.पुलंची ‘पुरचुंडी,’ ‘उरलं सुरलं,’ ‘गोळाबेरीज’ आणि ‘खिल्ली’ ही पुस्तके तुम्ही मि���वा आणि वाचा. विनोद कसा असावा हे त्या पुस्तकांवरून कळेल. विनोदाने गुदगुल्या केल्या पाहिजे, हसविलं पाहिजे. ओरबाडून समोरच्याला दुखविणारा हा विनोद कधीच नसतो. हेटाळणी, एखाद्या व्यंगावरून केलेली टीका समोरच्या व्यक्तीचा दुबळेपणा यातून विनोदनिर्मिती होत असेल तर ती आपली भूल आहे. विनोदाविषयी विषाद निर्माण होईल असे विनोद भार्इंकडून कधीही झाले नाहीत. कुणीही कधी दुखावल्या गेले नाही. पुलंनी त्यांच्या विरोधकांनाही हसविलं आहे, जिंकलं आहे.\nबाबा आमट्यांच्या आनंदवनात पु.ल. आले आणि बाबांचे काम पाहून खूप प्रभावित झाले. आनंदवनाला त्यांनी मोठमोठ्या देणग्या दिल्या. तेथे मुक्तांगण निर्माण झाले. पुलंची उपस्थिती असलेले मित्रमेळावे साऱ्या जगात गाजले. आनंदवनात देशविदेशचे पाहुणे यायला लागलेत. पु.ल. स्वत: कलाकार होते, पण त्यांनी इतर लाकारांचा यथोचित सन्मान केला. त्यांच्या कलाकृतीला छान दाद दिली, प्रतिसाद दिला. त्यांचे ‘गणगोत’ खूप मोठे होते. छोट्या रसिक वाचकांच्या पत्रांनाही ते स्वत: लिहून पत्रोत्तर द्यायचे. आनंदवनात एकदा मित्रमेळावा चालू असताना वीज गेली. कंदील-मेणबत्त्या लावून आम्ही सारे पुलंच्या भोवती गोळा झालो. ‘भाई पेटी वाजवा ना,’\nकिस्से सांगाना,’ म्हणून आग्रह झालेत. पुलंनी छान किस्से सांगायला सुरुवात केली. चित्रपट तयार होत असताना घडलेल्या गमतीजमती, कुठल्या रंगलेल्या मैफलीत झालेला गोंधळ, कुठल्या स्नेहसंमेलनातल्या विनोदी घटना ऐकता ऐकता आणि हसता हसता पुरेवाट झाली. भाई तु च्या युरोप टूरबद्दल सांगाना. त्या वेळी अपूर्वाईचा जन्म झाला होता तरी भार्इंनी सांगितले असे देश मी पाहिले नाही. अरे काय सांगू तुला जिकडे तिकडे क्लिनता (स्वच्छता) आणि माणसं तरी काय सांगू तुला वागण्यात अगदी डिसेंट हो. अशी डिसेंट्री त्रिभुवनात सापडायची नाही. साऱ्यांची सारे किस्से ऐकून हसून हसून मुरकंडी वळली. कुणीतरी भार्इंकडे पुढे पेटी सरकविली. भार्इंचे जादूभरे पेटीवादन सुरू झाले, ‘किती किती सांगू तुला’ वाजवून झाले. टाळ्यांवर टाळ्या. छान छान नाट्यगीते पेटीवरची सुरावट ऐकून कान तृप्त झाले.‘रात्रीचा समय सरूनि होत उष:काल’ हे भार्इंनी वाजवायला घेतलं अन् लाईट आले. अंधारातही दीपवून टाकणारी ही मैफील आम्ही कधीच विसरणार नाही. ही रात्र ‘पुलकित यामिनी’ म्हणून सदैव स्मरणात राहील. भार्इंचा शंभरावा वाढदिवस लवकरच येणार त्याची आपण तयारी करू या आणि पुलंना ‘हॅपी बर्थ डे डीयर भाई’ म्हणून गाऊ या.\nLabels: आठवणीतले पु.ल., चाहत्यांचे पु.ल., पु.ल., पु.लं., पुलकित लेख, पुलंचे भाषण\nपु.लंची पुस्तके खरेदी करून ‘पु.ल. देशपांडे फ़ॉउंडेशन’ला मदत करा खाली काही ऑनलाईन दुवे\nमहाराष्ट्रातील काही पुस्तक भाडांराचे पत्ते\nपु.ल. देशपांडे गुगल प्लस\nपु.ल. प्रेम ब्लॉगचे अपडेट्स तुमच्या ईमेलवर आपोआप येण्यासाठी इथे तुमचा मेल आयडी टाका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://marathisms4u.blogspot.com/", "date_download": "2018-12-18T15:36:42Z", "digest": "sha1:ABYY5N4EWHXG2TYR3IMHR7BWDTCU2Y2O", "length": 3178, "nlines": 109, "source_domain": "marathisms4u.blogspot.com", "title": "Marathi SMS 4 U [फ़क्त मराठी SMS]", "raw_content": "\n *बळ आल्या वर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं...*\n*पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरटं कसं विसरावं...*\nजीवनात दोन गोष्टी वाया जाऊ\n शुभ सकाळ \nPetrol आणि मुलींमध्ये काय समानता आहे\nकि आपणल्याला त्यांची खूप\nत्यांचा भाव वाढतो :P\nएका मुलाने गालावर किस केलं\nमुलगी :- मम्मी, आज मला एका मुलाने गालावर किस केलं\nमम्मी :- मगत्याला कानाखाली मारलीस कि नाही \nमुलगी :- नाही मम्मी,\nमला तेव्हा गांधीगिरी आठवली आणि मी दुसरा गाल पुढे केला.\n.( मम्मी बेशुध्द......:p :\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.upakram.org/node/801", "date_download": "2018-12-18T16:00:55Z", "digest": "sha1:BKADDGSDQOCI4KCC3RXZMBMCLTHK43QZ", "length": 42496, "nlines": 136, "source_domain": "mr.upakram.org", "title": "जनुकांचा शोध आणि आर्थिक फायदा | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nजनुकांचा शोध आणि आर्थिक फायदा\nकाल (सप्टेंबर २९, २००७ रोजी) अमेरिकेच्या राष्ट्रीय हृदय/फुप्फुस/रक्त आरोग्य संस्थानाच्या निदेशिका डॉ. एलिझाबेथ नेबल यांचे इथे बॉल्टिमोरमध्ये भाषण ऐकले.\nथोडी पार्श्वभूमी : अमेरिकेचे केंद्र सरकार अशा संस्थानांच्या मार्फत संशोधनाला पैसे पुरवते. डॉ. नेबेल यांच्या हाताखाली संस्थान वार्षिक ३ अरब (बिलियन) डॉलर पेक्षा अधिक ची व्यवस्था लागते, (साधारण या घरात महाराष्ट्र शासनाचे २००६-२००७ चे 'टोटल प्लॅन एक्स्पेंडिचर' आहे, त्यामुळे ही रक्कम मोठी आहे हे लक्षात यावे.)\nगेल्या दोन वर्षांत संस्थान हृद्रोगांशी संबंधित जनुके कुठली असे संशोधन व्हावे, म्हणून मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करत आहे, त्याची तप��ीलवार माहिती डॉ. नेबल यांनी दिली. त्यांनी या गोष्टीवर जोर दिला, की ही माहिती (म्हणजे अगदी संशोधनाचा मूळ विदा [डेटाबेस] ही) मुक्त उपलब्ध व्हावी. कारण केवळ जनुकांचा रोगाशी संबंध कळला म्हणून कोणाचे आरोग्य सुधारत नाही. ती माहिती पाया म्हणून वापरून कोणी औषधे, किंवा यंत्रे निर्माण केली, आणि ती वापरून रोगांचा प्रतिबंध झाला, किंवा उपचार झाला, तर कर भरणार्या जनतेला संशोधनात केलेल्या प्रचंड गुंतवणुकीचा फायदा मिळेल.\nआमच्या येथील मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. वाइसफेल्ड यांनी एक प्रश्न विचारला - ही औषधे किंवा यंत्रे निर्माण करतील त्या बहुतेक खाजगी कंपन्या असतील. त्यांनी केलेल्या निर्मितीचा त्यांना फायदा व्हावा हे रास्तच आहे. पण जनतेने गुंतवलेल्या पैशांचा ते अप्रत्यक्ष लाभ उठवत असणार, कारण मूलभूत संशोधनाचा विदा हाताशी असल्याशिवाय, त्यांना पुढचे पाऊल टाकता आलेच नसते. तरी त्या औषधांची, यंत्रांची पूर्णच्या पूर्ण बौद्धिक मालमत्ता त्या खाजगी कंपनीच्या हातात असणार - कायद्याची वेगळी काही तरतूदच नाही. स्तनाच्या कर्करोगाबाबत, बीआरसीए१ जनुकाचा संबंध सरकारी पैशातून लागला. पण त्या शोधामुळे विकसित केलेल्या औषधाची/टेस्टची किंमत अवाच्यासवा आहे. मग जनतेला गुंतवणुकीचा पर्याप्त फायदा झाला का जनतेची गुंतवणूक आणि खाजगी गुंतवणूक दोघांनी फायदा जसे योगदान तसे वाटून घेतला पाहिजे. तर याबाबत सरकारचे धोरण काय\nडॉ. नेबल म्हणाल्या, \"थोडक्यात - माझ्यापाशी उत्तर नाही\" पण सुरुवातीला, जितके शक्य तितके, मूळ शोधाला कोणाची खाजगी बौद्धिक \"मालमत्ता\" होऊ देणार नाही अशी कायद्याची तरतूद त्यांनी सांगितली. पण पुढे यातून भर घालून उत्पन्न होणार्या खाजगी बौद्धिक मालमत्तेत/आर्थिक फायद्यात जनतेचा कितपत वाटा आहे, याबाबत सरकारात खूप खोलात विचार चालू आहे, पण अजून निष्कर्ष काही नाही.\nयेथे खाजगी उद्यमाची कुचंबणा न होता जनतेला या प्रचंड गुंतवणुकीच्या बदल्यात योग्य प्रमाणात मिळकत (=स्वस्त उपचार) व्हायला पाहिजे. पण \"योग्य प्रमाण\" म्हणजे काय तर उपक्रमासाठी चर्चेचा विषय, हा भारतासाठीही लागू व्हावा. सरकारी पैशाने जर ज्ञानाची वाढ झाली, तर त्यातून भर घालून फळणार्या खाजगी बौद्धिक मालमत्तेत जनतेचा वाटा किती तर उपक्रमासाठी चर्चेचा विषय, हा भारतासाठीही लागू व्हावा. सरकारी पैशा��े जर ज्ञानाची वाढ झाली, तर त्यातून भर घालून फळणार्या खाजगी बौद्धिक मालमत्तेत जनतेचा वाटा किती\nतुम्ही महत्त्वाचा प्रश्न उचलला आहे. ज्या संशोधनात शसनाचा पर्यायाने जनतेचा पैसा वापरला गेला आहे त्याचा आयता वापर करून होणारी नफेखोरी चीड आणणारी आहे आणि ती रोखणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. नुसते रोखणेच नाही तर असे कृत्य करणार्यांना यथायोग्य शासनही झाले पाहिजे. कायदेशीर दृष्टीने पाहता अश्या 'सार्वजनिक' पैश्यातून झालेल्या संशोधनावर आधारित औषधे, उपचार पद्धती इत्यादींवर बौद्धिक संपदा अधिकाराची मर्यादा राहू नये, असे केल्यास स्पर्धेमुळे किंमती सर्वसामान्य जनतेला परवडण्यासारख्या राखता येतील.\n~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: \n\"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही\"\nनफेखोरी वाईटच पण भागीदारीचा प्रश्न\nस्वतः काही न करता दुसर्याच्या (सार्वजनिक) पैशाने केलेला शोध विकणे म्हणजे चोरी आहे हे मान्य. त्याला आळा घालायला हल्लीचा पॅटंट कायदा (नीट वापरला तर) पुरेसा असावा.\nपण इथे आपण विचार करत आहोत की खाजगी उद्यमाने सार्वजनिक ज्ञानात भर पडते आहे, अशी स्थिती आहे. म्हणजे कोणाचेच कोणावाचून चालत नाही. सार्वजनिक ज्ञान कॅप्सूलमध्ये भरून खाता येत नाही, ज्ञानात तंत्राची भर घालून खाजगी उद्योग ती कॅप्सूल बनवतो. पण मूलभूत ज्ञानाशिवाय कारखान्यातले तंत्रज्ञान विकसित झालेच नसते.\nतर इथे भागीदारांमध्ये न्याय्य वाटणीचा प्रश्न आहे - उघड उघड चोरीचा नव्हे.\nत्याला आळा घालायला हल्लीचा पॅटंट कायदा (नीट वापरला तर) पुरेसा असावा\nडॉ. नेबल म्हणतात तसे हे संशोधन \"मुक्त उपलब्ध\" केल्यास बौद्धिक संपदा, पेटंट सारखे कायदे कसे लावता येतील बरे\nसंशोधन, उत्पादन, जाहिरात, विक्री वगैरे खर्च आणि योग्य प्रमाणात नफा या सूत्रावर जर अश्या कंपन्या व्यवहार करत असतील तर कोणी त्यांना नावे ठेवण्याचा प्रश्नच नाही. इथे महत्त्वाचा मुद्दा असा की \"योग्य प्रमाणात\" म्हणजे नेमका किती फायदा मी तर म्हणेन की कमीतकमी शक्य असेल तितका. हे नेमके ठरवणे कठीण असेल तर कंपन्यांना शासकीय संशोधन वापरण्यासाठी काही मूल्य भरावे लागावे आणि शासनाने हा पैसा पुन्हा संशोधनात गुंतवावा असे करता येईल काय\n~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: \n\"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही\"\nमुक्त संपदा आणि पॅटंट\n> डॉ. नेबल म्हणतात तसे हे संशोधन \"मुक्त उपलब्ध\" केल्यास बौद्धिक संपदा,\n> पेटंट सारखे कायदे कसे लावता येतील बरे\nमुक्त उपलब्ध ज्ञानावर कोणी व्यक्ती पॅटंट काढू शकत नाही, असा कायदा. उत्पादन सुरू करण्यापूर्वी उद्योजक बहुधा पॅटंट काढतात, नाही काढला तर दुसरा कोणी उद्योजक तीच वस्तू उत्पादन करून विकू लागेल. एखादा लबाड उद्योजक मुक्त ज्ञान \"आपले नवीन ज्ञान\" आहे असे भासवून पॅटंट काढू शकतो. पण कायद्याची योग्य अंमलबजावणी झाली तर असे पॅटंट खारीज होतील. असे माझे म्हणणे होते.\nकायदेशीर वागणुकीच्या उद्योजकाने नवीन तंत्रज्ञान विकसित केले तर त्याचे पॅटंट उद्योजकाला मिळते - ते नवीन ज्ञान आहे हे मान्य पण ते सार्वजनिक ज्ञानावर चढलेले व्याज आहे असे कुठेच नमूद होत नाही. मग पॅटंट कायदा इथे जनतेचे कर्ज फेडायला उपयोगी पडत नाही.\n> हे नेमके ठरवणे कठीण असेल तर कंपन्यांना शासकीय संशोधन वापरण्यासाठी\n> काही मूल्य भरावे लागावे आणि शासनाने हा पैसा पुन्हा संशोधनात गुंतवावा\n> असे करता येईल काय\nअसा काहीतरी विचार केला जाऊ शकतो, असे वाटते. पण तपशिलांत तक्षकदंश (डेव्हिल इन् डीटेल्सचा अनुवाद (डेव्हिल इन् डीटेल्सचा अनुवाद) मूलभूत ज्ञानाची किंमत काय) मूलभूत ज्ञानाची किंमत काय त्याचा नेमका किती अंश वापरला आणि उद्योजकाने आपले हुन्नर किती वापरले त्याचा नेमका किती अंश वापरला आणि उद्योजकाने आपले हुन्नर किती वापरले असे प्रश्न सोडवावे लागतील.\nपण ते सोडा - मुद्द्याचे उत्तर तुम्ही विचार करता तसेच कुठले असू शकेल, वाटते.\nते नवीन ज्ञान आहे हे मान्य पण ते सार्वजनिक ज्ञानावर चढलेले व्याज आहे असे कुठेच नमूद होत नाही. मग पॅटंट कायदा इथे जनतेचे कर्ज फेडायला उपयोगी पडत नाही.\nतुमचे मुद्दे खूपच विचार करायला लावणारे आहेत.\nस्मॉल बिजनेस इन्नोवेशन रीसर्च SBIR किंवा STTR माहिती असेलच. तेही काहीसे असेच. शेवटी हा पैसा जनतेकडून येतो. त्याचा फायदा कुणाला कसा होतो हे कसे मोजत असतील कोण जाणे.. पण असे म्हणायचे की मुले शिकतात, युनिवर्सिटीज मोठ्या होतात, त्यांचे व्यावसायिक क्षेत्राशी आदानप्रदान वाढते आणि त्यांच्याकडचे उच्च तंत्रज्ञान हे लोकांपर्यंत पोचायला मदत होते.\nतर कंपन्यांना शासकीय संशोधन वापरण्यासाठी काही मूल्य भरावे लागावे आणि शासनाने हा पैसा पुन्हा संशोधनात गुंतवावा ��से करता येईल काय\nमस्त कल्पना आहे. आपल्याला लइ आवडली\nजसं दारू बंद होऊच शकत नाही मग ती कायदेशीर करून सरकारने उत्पन्न का वाढवू नये\nतर कंपन्यांना शासकीय संशोधन वापरण्यासाठी काही मूल्य भरावे लागावे आणि शासनाने हा पैसा पुन्हा संशोधनात गुंतवावा असे करता येईल काय\nहा मार्ग ठीकच वाटतो आहे मला तरी.\nपण यासाठी त्या मुल्याचा थेट संबंध कंपनीच्या नफ्याशी असावा.\nयात पुढे विवीध पळवाटा येतीलच\nपण मारग योग्य वाटतो आहे.\nभास्कर केन्डे [30 Oct 2007 रोजी 18:59 वा.]\nआपले मुद्दे/चर्चा विषय फारच चांगले असतात. हा विषय सुद्धा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा आहे. यालाच संमांतर एका विषयावर भारतातही सध्या खल चालू आहे. तो म्हणजे सरकारी पैशांनी शिकून परदेशात जाऊन केवळ स्वतसाठी पैसे कमावणार्यांचा. बर्याच प्रगत देशांत सरकारे केवळ प्राथमिक (जास्तीत जास्त माध्यमिक) शिक्षणासाठी जनतेचा पैसा वापरतात. आपल्याकडे मात्र स्वातंत्र्यापासून सरकारने उच्चशिक्षणासाठी मोठी गुंतवणुक करून अद्यायावत सुविधा उपलब्ध करून देण्यापेक्षा जवळपास फुकटात शिक्षण दिले. मात्र हे फुकटात शिक्षण घेणारे परदेशांत निघून गेल्याने सरकारला अपेक्षित असणारे तांत्रिक (टेक्नोक्रॅट) नेतृत्व देशाला फारसे लाभले नाही. असे जनतेच्या पैशाने फुकटात शिक्षण देणे सरकारने बंद करावे असा एक सूर निघत आहे. तसेच हे शिक्षण बंद केल्याने काही प्रश्न सुद्धा निर्माण होणारे आहेत. आपली चर्चा सुद्धा याच दिशेने जात आहे म्हणून हा विषय येथे काढला.\nआहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,\nमहाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥\nसमांतर तरी तो विषय फार मोठा आहे\nमति-निर्गती (ब्रेन-ड्रेन) हा समांतर विषय आहे, हे पटले. पण त्या विषयाचे विश्लेषण बहुधा वेगळ्या अंगाने होईल.\nइथे केवळ बौद्धिक मालमत्ता, गुंतवणूक, वगैरे व्यापारी नैतिक तत्त्वे वापरली तर काम भागू शकेल. तिथे व्यक्तिस्वातंत्र्य हा मुद्दाही गंभीरपणे विचारात घ्यावा लागेल.\nमाझे (सैन्याने चालवलेले) कॉलेज प्रवेश देताना विद्यार्थ्याकडून बंधनपत्र (बाँड) लिहून घेत असे, की सैन्यात भरती होणार नाही तर दिवसाला इतका (कमाल मर्यादेपर्यंत) दंड/शुल्क भरेन. हा दंड/शुल्क सगळा मिळून सामान्य कॅपिटेशन कॉलेजइतका होता. अशा प्रकारे सरकारची गुंतवणूक वसूल करणे माझ्या मते न्याय्य होते. अशा प्रकारे सरकारची गुंतवणूक आर्थिक देवाणघेवाणीच्या नैतिकतेत बद्ध होते, आणि व्यक्तिस्वातंत्र्याचे उल्लंघन होण्याचा प्रश्न राहात नाही.\nया बंधनपत्राचाच सौम्य प्रकार (दोन वर्षे सरकारी ग्रामीण दवाखान्यात सेवा, असे बंधन) महाराष्ट्र सरकारने सरकारी मेडिकल कॉलेजांसाठी लागू केला होता. पण कित्येक वर्षे त्याची अंमलबजावणी केली नाही (म्हणजे कर्मचार्याला लाच चारली की पुरायचे म्हणे). पुढे १९९५च्या आसपासची काही वर्षे थोरामोठ्यांची औलाद सोडली तर कडक अंमलबजावणी होऊ लागली (ही -०- च्या पुढे अचाट प्रगतीच) आणि मुंबई-पुण्यातले तरुण डॉक्टर खेड्यापाड्यांत सरकारी नोकरीवर दोन-दोन वर्षांसाठी दिसू लागले. पण थोड्याच वर्षांत हे बंद पडले - कारण हे बंधनपत्र अमुक इतक्या विद्यार्थ्यांनी दिलेले असून एवढ्या सगळ्या डॉक्टरांना पगार देण्यासाठी सरकारने अंदाजपत्रकांत तरतूदच केली नव्हती म्हणे\nतुम्ही म्हणता तो विषय महत्त्वाचा आहे. पण त्याच्यासाठी वेगळे चर्चासत्र आखूया असे म्हणतो.\nदोन खात्यांचा एकमेकांशी संबंधच नसणे असे भारतात घडतेच.\nत्यात काही विषेश नाही, हे तर आम्ही पावलो-पावलीच पाहतो.\nजोवर संगणकाचा वापर योग्यप्रकारे होत नाहीये तोवर हे घडतच राहील हे ही खरे.\nपण वर उल्लेखलेली प्रक्रिया अमेरिकेतली आहे, तेंव्हा तुम्ही एखादे विकसित राष्ट्रातले उदाहरण द्या ना\nप्रश्न महत्वाचा आणि अवघड आहे. वर सुचवल्याप्रमणे जर कंपन्यांनी या माहितीचा उपयोग औषधे बनवण्यासाठी केला तर त्यांच्याकडून काही ठराविक मूल्य घेता येईल. (अर्थात यातील बारकावे ठरवावे लागतील.) हा पैसा परत या संशोधनात गुंतवून वापरता येईल. मानवी जनुकाचा नकाशा बनवताना हा सर्वांसाठी खुला असावा की नाही यावर वाद झाले होते. आत्ता याची परिस्थिती काय आहे कल्पना नाही.\nया बाबतीत जीएनयूच्या जनरल पब्लिक लायसेन्स ची कल्पना आठवते. अर्थात या बाबतीत असे काही करणे अवघड आहे कारण औषध तयार करण्यात कंपन्यांना बरेच पैसे, यंत्रणा आणि सामग्री यांची आवश्यकता असते.\nइन्फ्रास्ट्रक्चर - कुठे किती सरकारी पैसे वापरावे म्हणून हिशोब\nसरकारला अनेक ठिकाणी पायाभूत सुविधा वाढवता येतात, आणि कितीही नासाडी करणारे विधिमंडळ असले तरी अंदाजपत्रक शेवटी मर्यादितच असते.\nरस्ते बांधणी, अवकाशयाने, सैन्य, वैद्यकीय संशोधन..., इ.इ. सर्वांना त्या मर्यादेत एकमेकांन��� सावरून (किंवा स्पर्धा करून) पैसे पुरवून घ्यावे लागतात. त्यात कुठेतरी करदाता विचारू शकतो (म्हणजे त्याने विचारावे, नाहीतर वायफळ खर्च वाढतील) की अमुक ठिकाणून पैसे कमी करून तमुक ठिकाणी वाढवावे का म्हणून करदात्याच्या फायद्याचा प्रश्न उभा होतो.\n\"जनतेचा फायदा\" हा विचार इन्फ्रास्ट्रक्चरबाबत पुष्कळदा केला जातो. अलास्कामध्ये एक \"ब्रिज टु नोव्हेअर\" नावाचा प्रकल्प आहे. हा पूल बांधला तर फार कमी लोकांची रहदारी सुलभ=स्वस्त होईल. म्हणून बाकीच्या करदात्यांना हा प्रकल्प आवडत नाही.\nइन्फ्रास्ट्रक्चर पुलाचे वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळे शुल्क अमेरिकेत घेतात, याचेही उदाहरण घ्या. शिवाय अनेक राज्यात राज्याच्या रहिवाशांसाठी (म्हणजे करदात्यांसाठी) विद्यापीठात फी कमी घेतात.\nलोकशाहीत आपल्या सरकारने पुरा केलेला प्रकल्प खर्चाच्या मानाने लायकीचा होता की नाही त्याचा जाब हिशोबासकट करदात्याने विचारलाच पाहिजे - नाहीतर सरकार वाटेल त्या खिसेभरू प्रकल्पांवर राष्ट्राचे धन वाया घालवेल. अतिरेकी उदाहरण असे : सरकारने पायाभूत सुविधा म्हणून एक बँक उभारावी. मी उद्योजक म्हणून त्या बँकेच्या किल्लीचा शोध लावावा, आणि आतील धन माझे एकट्याचे म्हणावे. या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे बहुतेक जनतेचा फायदा होत नाही, म्हणून अशा प्रकारची बँक उभारू नये, असे माझे मत आहे.\nवाटल्यास तुम्ही माझा प्रश्न असा वाचून उत्तर द्या. करदात्याने (त्याच्या विधायकाकरवी) डॉ. नेबल यांना प्रश्न विचारला की \"तुमच्या तीन बिलियन डॉलर पैकी तुमच्या हृदय संस्थानाऐवजी एक बिलियन कॅन्सर संस्थानाला (किंवा रस्ता बांधणीला) का देऊ नये आर्थिक हिशोब मांडा\" त्याला डॉ. नेबल यांनी कुठल्या प्रकारे उत्तर द्यावे\nजाब विचारणारे सरकारच असते\nया वर्षी अमुक इतके पैसे या किंवा त्या संस्थानाला अंदाजपत्रकात देताना त्या त्या संस्थानाच्या प्रमुखांना विधिमंडळापुढे (काँग्रेसपुढे) निवेदन द्यावे लागते. त्या निवेदनावरून (शिवाय बाहेरच्यांच्या लॉबी केल्यामुळे) वार्षिक अंदाजपत्रकात तरतूद होते.\nत्यामुळे त्या सिनेटरला किंवा खासदाराला \"तुम्ही जाब दुसर्या कोणाला विचारा\" म्हणायची सोयच नसते कारण सरकारचा प्रश्न हा असतो की या ठिकाणी आम्ही संस्थानात पैसे का गुंतवावे. लोकशाहीत सरकारचा म्हणजे पर्यायाने आपलाच (लोकांचा किंवा करदात्याचाच) प्रश्न असतो.\nहा महत्त्वाचा मुद्दा सोडा, पण लोकशाहीत हिशोब मागणार्या लोकांना \"सरकारला विचारा\" असा निर्देश करणे राजकीय दृष्टीने धोकादायक असते, आणि तात्त्विक दृष्टीने चुकीचेही असते. कारण सरकार=प्रातिनिधिकरूपाने लोक हे तात्त्विक समीकरण मान्य करावे तरच ठीक.\nसंस्थान म्हणजे सरकारी विभाग\nआरोग्य आणि मानव्य सेवा विभाग (हेल्थ अँड ह्यूमन सर्विसेस् डेपार्टमेंट) च्या खाली राष्ट्रीय आरोग्य संस्थाने (नॅशनल इन्स्टिट्यूट्स् ऑफ हेल्थ) येतात. पैकी एक आहे राष्ट्रीय हृदय/फुप्फुस/रक्त संस्थान (हार्ट लंग अँड ब्लड इन्स्टिट्यूट) हा एक सरकारी विभाग आहे.\nया सरकारी विभागाकडे माझ्यासारखे वैज्ञानिक अर्ज करतात, आणि त्यावर विचारविनिमय होऊन अर्ज स्वीकार किंवा अस्वीकार केला जातो.\nत्याच्या हल्लीच्या प्रमुख = निदेशक (डायरेक्टर) म्हणजे डॉ. नेबल. या सरकारी नोकर आहेत. या बाबतीत सरकारने त्यांना तांत्रिक मुख्य म्हणून नेमले आहे. साधारण खासदार सर्व तांत्रिक बाबतीत ज्ञानी असतील अशी आपेक्षा करणे चूक आहे. पण खासदार प्रायॉरिटीज् ठरवणार ते तांत्रिक विशिषज्ञांच्या मदतीने, अशी अपेक्षा आहे. डॉ. नेबल हृद्रोगाच्या संशोधनाची कितपत मागणी/गरज आहे अशा प्रकारचा विशेषज्ञ सल्ला खासदारांना देतात, आणि अर्थात आपल्या बाजूने मागणी करतात (अशाच प्रकारे सगळे विभागप्रमुख करतात). त्यांच्या विभागाची हल्लीची मागणी साधारणपणे तीन बिलयनच्या घरात आहे. पण तांत्रिक सल्ला देताना जर त्यांनी खासदारांना जनतेला होणार्या नफ्यातोट्याची माहिती दिली तर प्राथमिकता (प्रायॉरिटीज्) ठरवायला खासदारांना सोयीचे जावे. यांनी एका मापदंडाची आकडेवारी न देता म्हणावे \"हृद्रोग महत्त्वाचा आहे\" दुसर्या विभागप्रमुखाने म्हणावे \"कर्करोग महत्त्वाचा आहे\" आणि तिसर्याने म्हणावे की \"रस्ता बांधणे महत्त्वाचे आहे\" तर तंत्रज्ञ नसलेल्या खासदाराला प्राथमिकतेची क्रमवार यादी लावण्यास काहीच सोय होत नाही. त्यामुळे तो क्रम लावण्यास (आपल्या विभागापुरतातरी) उपयोगी सल्ला देणे हे डॉ. नेबलचे कर्तव्य (जॉब डिस्क्रिप्शन) आहे. डॉ. नेबल या त्या विभागात टेक्नोक्रॅट पॉलिसी मेकर आहेत (असेच सर्व विभागांचे तांत्रिक विभागप्रमुख त्यांच्यात्यांच्या विभागात). अंदाजपत्रकात दिलेल्या रकमेतून संशोधनाची त्याची एकूण दिशा त्या ठरवू शकतात (म्हणजे \"जनुके या विषयावर संशोधन व्हावे असे अर्ज जाहिरात करून मागवू, वगैरे\") पण नेमके कुठले प्रकल्प निवडले जातील ते वैज्ञानिकांनी भविष्यात केलेल्या अर्जांवर अवलंबून आहे.\nअर्थात् मागच्या वर्षी संस्थानाकरवी मान्य झालेल्या प्रकल्पांची यादी समोर असते, त्यावरून विभागप्रमुख या वर्षीची मागणी करतात. गेल्या काही वर्षांत विभागाकडून मान्य झालेल्या प्रकल्पातून जनतेला काही फायदा झाला असे पटवता आले, तर तशा प्रकारचे प्रकल्प पुढच्या वर्षी सरकारने त्यांच्या विभागास मान्य करण्याइतपत (किंवा अधिक) रक्कम द्यावी असा तांत्रिक सल्ला त्या खासदारांना सप्रमाण देऊ शकतात.\nतुमच्या तीन बिलियनपैकी एक कॅन्सर विभागाला द्या असे कोणी डॉ. नेबल यांना सांगत नाहीत. पण मागच्या वर्षी तुम्हाला तीन बिलियन दिले त्याचा फायदा-तोटा नीट सांगितला नाही, आणि कॅन्सर विभागाने उत्तम सांगितला, तर पुढच्या वर्षी हृद्रोगसंशोधनासाठी कमी बजेट करू आणि कॅन्सरसाठी जास्त बजेट करू असा विचार खासदारांपुढे असणार. याचे उत्तर या सर्व तंत्रज्ञ विभागप्रमुखांनी द्यायचे असते, जेणेकरून तंत्रज्ञ नसलेला खासदार प्राथमिकतेची क्रमवार यादी लावू शकतो. त्यामुळे खासदार तांत्रिक दृष्टीचे जबाब डॉ. नेबल यांना विचारतात. डॉ. नेबल खासदारांना नव्हे.\nगोंधळ दूर झाला की नाही ते सांगा. नाहीतर हे सांगा, की तुमच्या विषयात खासदार प्रायोरिटीज ठरवण्यासाठी काय निकष लावतात तांत्रिक ज्ञान कसे मिळवतात तांत्रिक ज्ञान कसे मिळवतात आणि मग त्याच्या समांतर मी स्पष्टीकरण देईन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/maharashtra/sambhaji-bhide-chagan-bhujbal-politics-129213", "date_download": "2018-12-18T16:11:44Z", "digest": "sha1:EDY5PXGYYYSKH2KCYUBZJR2RJQJRHEXB", "length": 13757, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sambhaji Bhide Chagan Bhujbal Politics भिडेंसोबतच्या बहुजनांनो आता तरी विचार करा..! - छगन भुजबळ | eSakal", "raw_content": "\nभिडेंसोबतच्या बहुजनांनो आता तरी विचार करा..\nसोमवार, 9 जुलै 2018\nनागपूर - संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम हे मनुपेक्षा श्रेष्ठ होते. त्यामुळे ज्ञानोबा-तुकाराम यांच्यापेक्षा मनु श्रेष्ठ आहे, असा दावा करणाऱ्या व मनुवादाचे समर्थन करणाऱ्या संभाजी भिडे यांच्यासोबत असणाऱ्या बहुजनांनी आता तरी विचार करावा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.\nनागपूर - संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम हे मनुपेक्षा श्रेष्ठ होते. त्यामुळे ज्ञानोबा-तुकाराम यांच्यापेक्षा मनु श्रेष्ठ आहे, असा दावा करणाऱ्या व मनुवादाचे समर्थन करणाऱ्या संभाजी भिडे यांच्यासोबत असणाऱ्या बहुजनांनी आता तरी विचार करावा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.\nतब्बल दोन वर्षांनंतर नागपुरात पाऊल टाकलेल्या छगन भुजबळ यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेस व महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी नागपूर विमानतळावर एकच गर्दी केली होती. \"छगन भुजबळ आगे बढो, हम तुम्हारे साथ है'च्या घोषणांनी आसंमत दुमदुमला होता. या वेळी भुजबळ यांच्या डोक्यावर \"फुले पगडी' होती.\nदिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामात गैरव्यवहार केल्याच्या आरोपामुळे छगन भुजबळांना अटक करण्यात आली होती. तब्बल दोन वर्षांनंतर त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. पावसाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी ते रविवारी नागपुरात आले. या वेळी त्यांच्या चाहत्यांनी विमानतळावर गर्दी केली होती. नागपूर व विदर्भातून महात्मा फुले समता परिषदेचे कार्यकर्ते नागपुरात पोहोचले होते. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अनिल अहीरकर आदी उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर छगन भुजबळ यांनी विमानतळ परिसरातच कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी बोलताना त्यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. ज्ञानेश्वर व तुकारामापेक्षा मनुला श्रेष्ठ मानणाऱ्या संभाजी भिडेसोबत असणाऱ्या बहुजनांनी विचार करावा. मनुने केवळ 3 टक्के लोकांचे भले केले आहे. ज्ञानोबा-तुकाराम हे राज्यातील 97 टक्के जनतेचे श्रद्धास्थान असल्याचे त्यांनी सांगितले.\nशासनाचे आदेश मानण्यास प्रशासनाचा नकार\nनागपूर - दुष्काळी भागातील शेतकऱ्यांकडून जमीन महसूल सूट देण्याचे आदेश शासनाने दिल्यानंतर प्रशासनाकडून त्यांची वसुली सुरू असल्याची बाब समोर आली...\nविद्यार्थिनीची छेड; युवकाची धुलाई\nनागपूर - रेल्वे प्रवासादरम्यान विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या युवकाची अन्य प्रवाशांनी चांगलीच धुलाई केली. शनिवारी मध्यरात्रीनंतर नागपूर रेल्वेस्थानकावर...\nकमलनाथ यांचे नागपूर कनेक्शन\nनागपूर - मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची उद्या (ता.17) रोजी शपथ घेत असलेले कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते...\nनागपूरचे अनुदान वाढले लातूरचे कधी वाढणार \nलातूर - लातूर महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी साडेपाच कोटी जीएसटी अनुदान वाढवून मिळावे, या मागणीचा प्रस्ताव शासनाच्या लालफितीत अडकला आहे. या...\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nराज्यात २ हजार ९३० चालक तीन महिन्यांकरिता निलंबित मुंबई - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दोन हजार ९३० बेशिस्त चालकांचे वाहन परवाने तीन महिन्यांकरिता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.pricedekho.com/mr/printers/epson-l-405-aio-multi-function-ink-tank-printer-black-price-prPNid.html", "date_download": "2018-12-18T15:25:38Z", "digest": "sha1:TDV4CXHGDRGF2ZFHQMJNLKKJYMN7IVBK", "length": 12536, "nlines": 283, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "एप्सन L 405 डीओ मल्टि फुंकशन इंक टॅंक प्रिंटर ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nएप्सन L 405 डीओ मल्टि फुंकशन इंक टॅंक प्रिंटर ब्लॅक\nएप्सन L 405 डीओ मल्टि फुंकशन इंक टॅंक प्रिंटर ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nएप्सन L 405 डीओ मल्टि फुंकशन इंक टॅंक प्रिंटर ब्लॅक\nवरील टेबल मध्ये एप्सन L 405 डीओ मल्टि फुंकशन इंक टॅंक प्रिंटर ब्लॅक किंमत ## आहे.\nएप्सन L 405 डीओ मल्टि फुंकशन इंक टॅंक प्रिंटर ब्लॅक नवीनतम किंमत Sep 17, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nएप्सन L 405 डीओ मल्टि फुंकशन इंक टॅंक प्रिंटर ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया एप्सन L 405 डीओ मल्टि फुंकशन इंक टॅंक प्रिंटर ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nएप्सन L 405 डीओ मल्टि फुंकशन इंक टॅंक प्रिंटर ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nएप्सन L 405 डीओ मल्टि फुंकशन इंक टॅंक प्रिंटर ब्लॅक वैशिष्ट्य\nऑपरेटिंग सिस्टिम Windows 7\nसेल्स पाककजे Main Unit\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nएप्सन L 405 डीओ मल्टि फुंकशन इंक टॅंक प्रिंटर ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7/", "date_download": "2018-12-18T16:03:12Z", "digest": "sha1:LLZVOAVJV23CNTPTRN3AP7O2XETGMAAQ", "length": 7247, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लोकसेवा आयोगाच्या परीक्षेवेळी गॅझेटला बंदी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nलोकसेवा आयोगाच्या परीक्षेवेळी गॅझेटला बंदी\nमुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून रविवार, ३ जून रोजी नागरी सेवा पूर्वपरीक्षा – २०१८ मुंबईमध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षा उपकेंद्रावर कुठल्याही प्रकारचे मोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, गॅझेटसोबत बाळगण्यास परीक्षार्थींना बंदी राहील, असे मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निर्देशानुसार संबंधित उपकेंद्रावर कुठल्याही प्रकारचे मोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, गॅझेट सोबत बाळगण्यास पूर्णपणे बंदी आहे. पोलिस कर्मचाऱ्यांकडून तपासणी करूनच परीक्षार्थ्यांना परीक्षा उपकेंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे. परीक्षेची वेळ सकाळी ९.३० ते ११.३० वा. आणि दुपारी २.३० ते ४.३० वाजता आहे. परीक्षा सुरू होण्याच्या १० मिनिटे आधी उपकेंद्रावरील वर्गखोल्यांचे दरवाजे बंद करण्याबाबत आयोगाच्या सूचना आहेत. त्यामुळे उमेदवारांनी अर्धा तास आधी परीक्षा केंद्रात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे जिल्हा: श्री समर्थ विद्यालयाचा 81.81 टक्के निकाल\nNext articleसातारा: मुलानेच केली पित्याला मारहाण\nशस्त्रसंधी भंग केल्यास पाकला योग्य ती शिक्षा देऊ\n‘दीक्षा’ ऍप समृध्द करण्यात 683 शिक्षकांचा सहभाग\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाचा प्रश्न प्राधान्याने सोडवू\nअपंग शाळांना मिळणार संजीवनी\nतालिबानी मौलाना समी उल हकच्या दफनविधीला हजारोंचा समुदाय\nअल्पसंख्यांक विद्यार्थी शिष्यवृत्ती : पालकांची उत्पन्न मर्यादा वाढविली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/congress-is-not-interested-in-muslim-empowerment-says-asaduddin-owaisi-1697088/", "date_download": "2018-12-18T15:24:37Z", "digest": "sha1:UQHG2XPSM76GCHLMUDTUPN6UMFM3FEBL", "length": 12648, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Congress is not interested in Muslim empowerment Says Asaduddin Owaisi | मुस्लिमांच्या सशक्तीकरणात काँग्रेसला काडीचाही रस नाही-ओवेसी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nमुस्लिमांच्या सशक्तीकरणात काँग्रेसला काडीचाही रस नाही-ओवेसी\nमुस्लिमांच्या सशक्तीकरणात काँग्रेसला काडीचाही रस नाही-ओवेसी\nमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना इफ्तार पार्टीला बोलावण्यात आल्याने ओवेसी यांनी ट्विटरवर आपला राग व्यक्त केला आहे.\nAIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या इफ्तार पार्टीत माजी राष्ट्रपती प्रणव यांच्या उपस्थितीवर कडाडून टीका केली आहे. मुस्लिमांच्या सशक्तीक��णात काँग्रेसला काहीही रस नाही हे अगदी लख्खपणे समोर आले आहे, अशी टीका ओवेसी यांनी केली. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. तिथे त्यांच्या संस्थापकांबाबत गौरवोद्गार काढले. अशा व्यक्तीला इफ्तार पार्टीसाठी राहुल गांधींच्या शेजारी बसवले जाते. काँग्रेस धोरण कसे मुस्लिम विरोधी आहे हेच यातून समोर आले आहे. फसवणूक करण्याचीही ही परिसीमा आहे अशीही टीका ओवेसी यांनी केली आहे.\nकाही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ग समारोपाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आले होते. तिथे त्यांनी संघाच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शनही केले. तसेच आरएससचे संस्थापक हेडगेवार हे भारतामातेचे सुपुत्र आहेत अशी प्रतिक्रियाही नोंदवली होती. यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रणव मुखर्जींना इफ्तार पार्टीसाठी बोलावले होते. मात्र याच धोरणाविरोधात ओवेसींनी ट्विट केला आहे. काँग्रेसला मुस्लिमांच्या विकासात आणि सशक्तीकरणात काँग्रेसला अजिबातच रस नाही हे स्पष्ट होते आहे. काँग्रेसचे धोरण दुटप्पी आहे असेही ओवेसी यांनी म्हटले आहे.\nबुधवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासहीत १८ विरोधी पक्षांनाही निमंत्रण दिले होते. या इफ्तार पार्टीत माकपाचे महासचिव सीताराम येचुरी, तृणमूलचे दिनेश त्रिवेदी, बसपाचे सतीश चंद्र मिश्रा, एनसीपीचे डी.पी. त्रिपाठी या सगळ्यांचा सहभाग होता. मात्र याच इफ्तार पार्टीवर ओवेसींनी टीका केली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIPL Auction 2019: युवराज झाला 'मुंबईकर' १२ व्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार\nनाराज खासदार संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाला दांडी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n युवराज सिंहवर अखेर बोली लागली, नवीन हंगामात मुंबई इंडियन्सकडून...\nअटलजींच्या सरकारला आणखी काही काळ मिळाला असता तर...\n#MeToo : सोनू निगमचा अनु मलिकला पाठिंबा\nरणबीर रिसेप्शनला न आल्यानं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही- दीपिका\nThackeray Biopic: चर्चा फक्त भगव्याची अन् नवाजुद्दीनच्या लूकची\nदुसरीला डेट करत असतानाही रणवीर माझ्याशी फ���लर्ट करायचा, दीपिकानं सांगितला मजेशीर किस्सा\n...अन् पंकजाताई आणि पूनम महाजन म्हणाल्या 'कुछ कुछ होता हैं'\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nप्रशासकीय इमारतीतील संकटकालीन सुटकेचा मार्ग ‘अडगळी’त\nखड्डे न बुजवताच, रस्त्याची रंगरंगोटी\nलहान मुलांच्या मदतीने लग्नमंडपांत चोऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/national/article-244195.html", "date_download": "2018-12-18T14:53:35Z", "digest": "sha1:N2ZQBEI6XJPUJKPLHV53LJ6DQZZ7YBSO", "length": 11328, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नोटबंदीनंतर बँकांमध्ये 3 ते 4 लाख कोटी जमा", "raw_content": "\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : अखेरच्या टप्प्यात आयपीएलच्या लिलावाला सुरुवात\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nआम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो - नरेंद्र मोदी\nआमचा विकास 'आदर्श'सारखा नाही : पंतप्रधानांच्या भाषणातल्या 10 महत्त्वाच्या गोष्टी\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO: सैन्यभरतीच्या जागा 68 आणि अर्ज 12 हजार, उमेदवारांवर पोलिसांचा लाठीमार\nपंतप्रधान मोदी मुंबईत दाखल, शिवसेनेच्या बहिष्कारामुळे दौरा चर्चेत\nशिवरायांच्या ऐतिहासिक स्मारकाचं काम सुरू, पाहा एक्सक्ल्युझिव्ह फोटो\nVIDEO : मुंबईत तरुणीच्या कारचा विचित्र अपघात\nमोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याआधी उद्धव यांचा शिवसेना मंत्र्यांना मोठा आदेश\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\nपेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होणार, ही आहे मोदी सरकारची योजना\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nमाझ्या बाबतीतही भेदभाव केला गेलाय - कतरिना कैफ\nसेटवर शशांक केतकरचा 'हा' पैलू सगळ्यांना ठेवतो खूश\nस्वप्नील जोशी म्हणतोय, मी पण सचिन\nबाहेर सोसाट्याचा वारा तर घरात भरलं पाणी, आंध्र प्रदेशमध्ये 'फेथाई'चं थैमान\nचक्क घड्याळाने वाचवलं हृदयविकाराच्या झटक्यापासून, वाचून तुम्हीही म्हणाल वाह...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : अखेरच्या टप्प्यात आयपीएलच्या लिलावाला सुरुवात\nIPL Auction: क्रिकेट सोडून जॉब करणाऱ्या या खेळाडूवर आता 8.4 कोटींची बोली\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nVIDEO: शिवाजी महाराजांच्या वेषात संसदेत अवतरले 'हे' खासदार\nLIVE VIDEO : मुंबई कामगार रुग्णालयात अग्निशमन दलाचा जवान शिडीवरुन खाली कोसळला\nअंधेरीतल्या रुग्णालयातील भीषण आगीचा EXCLUSIVE VIDEO\nनोटबंदीनंतर बँकांमध्ये 3 ते 4 लाख कोटी जमा\n10 जानेवारी : नोटबंदीनंतर बँकांमध्ये 3 ते 4 लाख कोटी जमा झालेत, असा अंदाज वर्तवला जातोय.हा प्राथमिक आकडा आहे, आयकर विभाग यामध्ये लक्ष घालतंय.\n60 लाख खात्यांमध्ये 2 लाख कोटी रुपये जमा झालेत.आणि 80 हजार कोटी रुपयांची कर्जफेड कॅशमध्ये केली गेलीय.\nअॅक्टिव्ह नसलेल्या खात्यांमध्ये तर 25 हजार कोटी जमा झालेत. ईशान्य भारतातल्या बँकांमध्ये 11 हजार कोटी तर सहकारी बँकांमध्ये 16 हजार कोटी जमा झालेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\nपेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होणार, ही आहे मोदी सरकारची योजना\nआमचं सरकार धावणारं, मुंबईवरचा ताण कमी करणार - नरेंद्र मोदी\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : अखेरच्या टप्प्यात आयपीएलच्या लिलावाला सुरुवात\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची स��ा वर्षानंतर घरवापसी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.vessoft.com/software/windows/download/torchbrowser", "date_download": "2018-12-18T16:32:39Z", "digest": "sha1:YKJ5JZRBRYJR6BJL23KRMRQWMOYOIZFB", "length": 12073, "nlines": 230, "source_domain": "mr.vessoft.com", "title": "डाऊनलोड Torch Browser 65.0.0.1614 – Vessoft", "raw_content": "\nडाउनलोड प्रारंभ करण्यासाठी ग्रीन बटणावर क्लिक करा\nडाउनलोड सुरु झाले आहे, आपला ब्राउझर डाउनलोड विंडो तपासा. काही समस्या असल्यास, एकदा बटण क्लिक करा, आम्ही वेगळ्या डाऊनलोड पद्धती वापरतो.\nमशाल ब्राउझर – अंगभूत मीडिया वैशिष्ट्ये एक ब्राउझर. ब्राउझर मूलभूत साधने व्यतिरिक्त, सॉफ्टवेअर लोकप्रिय व्हिडिओ सेवा मीडिया सामग्री डाउनलोड करण्यासाठी मॉड्यूल, दुवे देवाणघेवाण सुलभ वैशिष्ट्ये, फायली वेगवर्धक डाउनलोड, अंशत: डाउनलोड केलेल्या फायली प्ले करणे खेळाडू, इ मशाल ब्राउझर जोराचा प्रवाह फाइल्स डाउनलोड करण्यासाठी एक जोराचा प्रवाह क्लाएंट आहेत आणि आणखी एक सॉफ्टवेअर मदतीशिवाय वितरण नियंत्रित करते. ब्राउझर आपल्या वैयक्तिक गरजा एक फेसबुक पेज रचना आणि पार्श्वभूमी बदलण्यासाठी सक्षम करते. मशाल ब्राउझर आपल्या आवडत्या संगीत ऐकण्यासाठी किंवा विविध फ्लॅश खेळ चालविण्यासाठी मशाल-सेवा वापरू देते. तसेच मशाल ब्राउझर त्याच्या स्वत: च्या कार्यक्षमता सुधारित करण्यासाठी Chrome वेब स्टोअर वाढ सर्वात कनेक्शन समर्थन पुरवतो.\nजोराचा प्रवाह फाइल डाउनलोड\nसरलीकृत वेब शोधासाठी साधने आणि सोयीस्कर डेटा एक्सचेंज\nभिन्न सॉफ्टवेअर न मीडिया सामग्री डाउनलोड\nमशाल प्लेयर, मशाल संगीत आणि मशाल खेळ\nआपल्या Facebook पृष्ठ वैयक्तिकरण\nTorch Browser वर टिप्पण्या\nTorch Browser संबंधित सॉफ्टवेअर\nएक नवीनतम वेब तंत्रज्ञान समर्थन अग्रगण्य ब्राउझर. सॉफ्टवेअर इंटरनेट सर्वात आरामदायी निवासासाठी अनेक वैशिष्ट्ये आहे.\nहा ब्राउझर आहे जो गैर-मानक कार्यासह सुधारित आहे आणि Chromium इंजिनवर आधारित आहे. ब्राउझरमध्ये गोपनीयता संरक्षण आणि लवचिक टॅब व्यवस्थापन आहे.\nउपयुक्त अंगभूत वैशिष्ट्ये कार्यात्मक ब्राउझर. सॉफ्टवेअर मेघ तंत्रज्ञानाचा वापर समर्थन आणि जाहिरात अवरोधित करण्यासाठी समावेश आहे.\nहे एक जलद ब्राऊझर आहे जे इंटरनेटवर सोपे सर्फिंगसाठी वेब पृष्ठे आणि साधने त्वरित झटपट लोड करण्यासाठी विशेष तंत्रज्ञानास समर्थन देते.\nमायक्रोसॉफ्ट प्रचालन प्रणाली मूलभूत ब्राउझर. सॉफ्टवेअर ऑनलाइन निवास साधने एक संच समाविष्टीत आहे.\nसोयीस्कर मुक्काम ऑनलाइन जलद आणि लोकप्रिय ब्राउझर. सॉफ्टवेअर आधुनिक तंत्रज्ञान समर्थन आणि उपयुक्त कार्ये आहेत.\nएक शक्तिशाली इंजिन वेगवान ब्राउझर एक. सॉफ्टवेअर इंटरनेट निनावी आणि सुरक्षित निवास खास वैशिष्ट्ये समाविष्टीत आहे.\nइंटरनेट एक आरामदायक याची खात्री करण्यासाठी विनामूल्य आणि जलद ब्राउझर. Google कंपनी सर्व वेब सेवा सॉफ्टवेअर ठरवण्यासाठी.\nप्रगत CSS आणि HTML मानके समर्थन वेब ब्राउझर. सॉफ्टवेअर प्रभावीपणे नेटवर्क मध्ये राहण्यासाठी साधने भरपूर आहे.\nब्राउझर इंटरनेट वर गती वाढ आणि स्थिर ऑपरेशन उद्देश आहे. सॉफ्टवेअर फायरफॉक्स सर्वात सेटिंग्ज आणि विस्तार सुसंगत आहे.\nउपयुक्त वैशिष्ट्ये एक संच ब्राउझर सामाजिक नेटवर्क VKontakte, फेसबुक आणि Odnoklassniki मित्र सोयीस्कर चॅटिंग डिझाइन केलेले आहे.\nऍपल इंक पासून लोकप्रिय ब्राउझर सॉफ्टवेअर अग्रगण्य तंत्रज्ञान आहे आणि इंटरनेट सोपे ऑपरेशन वैशिष्ट्ये.\nहा संपूर्ण हार्ड डिस्क किंवा वेगळा डेटा बॅकअप करण्यासाठी एक सॉफ्टवेअर आहे सॉफ्टवेअर कम्प्रेशन आणि रेकॉर्डिंग उच्च पातळी समर्थन.\nहे हार्ड किंवा फ्लॉपी ड्राइव्हस् मधील शारीरिक दोष सुधारण्यासाठी एक साधन आहे. सॉफ्टवेअर विविध ऑपरेशन रीती प्रदान करते आणि सविस्तर स्कॅन परिणाम प्रदान करते.\nलोकप्रिय ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूप समर्थन मीडिया प्लेयर. सॉफ्टवेअर फाइल्स बद्दल तपशीलवार माहिती पहाण्यासाठी आणि स्क्रीनशॉट करण्यासाठी सक्षम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6-%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-18T16:10:27Z", "digest": "sha1:RCZFAISAC5WN7VQND5PQIFBP6X3WZQG5", "length": 15299, "nlines": 178, "source_domain": "pcbtoday.in", "title": "डॉ. डी. वाय पाटील आयुर्वेद रुग्णालयातील व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय…\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित…\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसा��ी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची…\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी…\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे…\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी…\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या…\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा ��४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Pimpri डॉ. डी. वाय पाटील आयुर्वेद रुग्णालयातील व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद\nडॉ. डी. वाय पाटील आयुर्वेद रुग्णालयातील व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद\nपिंपरी, दि. ८ (पीसीबी) – पिंपरीतील डॉ. डी. वाय पाटील आयुर्वेद रुग्णालय व संशोधन केंद्रात तंबाखू विरोधी दिनानिमित्त रुग्णालयातील रुग्ण आणि कर्मचाऱ्यांसाठी अगद तंत्र विभागाच्या वतीने तंबाखू, वीडी, गुटखा तसेच व्यसनाधीन व्यक्तींसाठी आयोजित केलेल्या व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महत्वाचे म्हणजे यावेळी व्यसनमुक्तीसाठी विशेष ओपीडी (OPD) चे उद्घाटन करण्यात आले.\nयावेळी सल्लागार डॉ. बी पी पांडे, प्राचार्या डॉ. मेधा कुलकर्णी, विभाग प्रमुख डॉ. सुनीला देव तसेच डॉ. परवेज यांनी व्यसनांचे दुष्परिणामबद्दल माहिती दिली. यावेळी अगद तंत्र विभागाचे डॉ. आरती शिंदे, डॉ. दीपक थोरात, डॉ. शुभांगी करंजे, तसेच उपाधिक्षिका डॉ. स्वाती जाधव, रजिस्ट्रार पी. वाय. पाटील, दिलीप मोहिते, रुग्ण, शिक्षक आणि कर्मचारी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसचालन डॉ. चिन्मय तेंडूलकर यांनी केले तर डॉ. संतोष कदम यांनी आभार मानले.\nPrevious articleयुती तुटल्यास पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपलाच फायदा; शहरात भाजपचे सत्तास्थान मजबूत होणार\nNext articleआकुर्डीत कटर, ब्लेडने हल्ला करुन रेल्वे स्थानकावर लुटमार करणाऱ्या १३ जणांसह दोन लिडर अटक\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी उभारावे – किशोर हातागळे\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे पोलीस कर्मचारी जखमी\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nनेहरुनगरमध्ये दुचाकी घेऊन देण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी...\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nकोस्टल रोडचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन; भाजपचा बहिष्कार\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केरळसाठी मदत करावी\nनेहरुनगरमध्ये दुचाकी घेऊन देण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2018-12-18T15:04:29Z", "digest": "sha1:3JNPEDI2KDBYLPZ3YW6N3PUXOUQ5QVPT", "length": 9741, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विरोधकांनी उपस्थित केलेल्या राफेलच्या वादात पडणार नाही – निर्मला सीतारामन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nविरोधकांनी उपस्थित केलेल्या राफेलच्या वादात पडणार नाही – निर्मला सीतारामन\nनवी दिल्ली – राफेलचा करार हा भारताच्या संरक्षण सिद्धतेशी संबंधीत असल्याने त्या बाबत विरोधकांकडून उपस्थित केल्या जाणाऱ्या वादात आपण पडणार नाही अशी भूमिका आता संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतली आहे. या संबंधात पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी ही भूमिका प्रतिपादीत केली.\nत्या म्हणाल्या की सरकारने केवळ तातडीची गरज म्हणून राफेल विमानांच्या दोन स्क्वॉड्रनचीच खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. युपीए सरकारने 126 विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला असताना तो रद्द करून मोदी सरकारने केवळ 36 विमानेच का खरेदी करण्याचा निर्णय घेतला असा आक्षेप विरोधकांकडून घेतला जात आहे त्या���ा उत्तर देताना त्यांनी हा मुद्दा नमूद केला. त्यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपाला खुलासा करण्याची गरज आहे काय असा प्रतिसवाल त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला केला.\nखोटे आरोप करून ते देशाची दिशाभुल करीत आहेत असा आरोपही त्यांनी विरोधकांवर केला. त्यांना हवाईदलाच्या संरक्षण सिद्धतेची काहीच काळजी नाही असेही त्या म्हणाल्या. युपीए सरकारच्या काळात पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी त्यावेळच्या विरोधकांना विश्वासात घेऊन अमेरिकेशी अणु करार केला होता. तशाच पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राफेल बाबत विरोधकांना विश्वासात घेणार आहेत काय असा प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की हा दोन देशांमधील करार आहे आणि त्या बाबत मी संसदेत उत्तरे दिली आहेत.\nआता मी पुन्हा त्यांच्याशी कशाला बोलू असा सवालही त्यांनी केला. राफेल कराराचा बोफोर्सशी कदापिही संबंध जोडता येणार नाही असेही त्यांनी सांगितले. या विमानाच्या जुळणीसाठी राफेल विमाने तयार करणाऱ्या डसॉल्ट कंपनीनेच त्यांचा भारतातील पार्टनर निश्चीत केला आहे त्यात सरकारचा काही संबंध नाही असे नमूद करीत त्यांनी रिलायन्स कंपनीशी संबंधीत प्रश्न धुडकाऊन लावले.\nडसॉल्ट कंपनीने भारतातील कोणत्या कंपनीला पार्टनर म्हणून निवडले आहे याची आपल्याला अधिकृतपणे कल्पना देण्यात आलेली नाही असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात नमूद केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleविजयचे वरातीमागुन घोडे कौंटीमध्ये झळकावले शतक\nNext articleऍनिमेशनपटांतही भारतीय संस्कृतीची पताका\nफेथाई चक्रीवादळामुळे आंध्रातील 5 जिल्ह्याना “हाय अलर्ट’\n“राष्ट्रीय कला उत्सवात’ महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना तीन पुरस्कार\nगेहलोत, पायलट यांचे राजस्थानराज सुरू\nट्रिपल तलाक विषयीचे विधेयक लोकसभेत नव्याने सादर\nदेशातील 25 टक्के किटकनाशकांमध्ये भेसळ\nकॉंग्रेसकडून जाणिवपुर्वक दिशाभुल : सीतारामन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/desh/pdp-congress-alliance-impossible-127938", "date_download": "2018-12-18T16:05:10Z", "digest": "sha1:LDHOZ4EZSNQ7BMOWWW3AHBU2TU4WLSZV", "length": 13081, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "pdp congress alliance is impossible काश्मीरमध्ये पीडीपीसोबत आघाडी नाही; काँग्रेसकडून स्पष्ट | eSakal", "raw_content": "\nकाश्मीरमध्ये पीडीपीसोबत आघाडी नाही; काँग्रेसकडून स्पष्ट\nमंगळवार, 3 जुलै 2018\nजम्मू-काश्मीरमध्ये भाजपने सरकारचा पाठींबा काढून घेतल्यामुळे मेहबुबा मुफ्ती यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर मात्र काँग्रेस आणि पीडीपी मिळून सरकार स्थापन करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र पीडीपीशी हातमिळवणी करुन सत्ता स्थापन करण्याचा कोणताही प्रयत्न करणार नसल्याचे स्पष्ट संकेत काँग्रेसने दिले आहेत.\nनवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने सरकारचा पाठींबा काढून घेतल्यामुळे मेहबुबा मुफ्ती यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर मात्र काँग्रेस आणि पीडीपी मिळून सरकार स्थापन करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र पीडीपीशी हातमिळवणी करुन सत्ता स्थापन करण्याचा कोणताही प्रयत्न करणार नसल्याचे स्पष्ट संकेत काँग्रेसने दिले आहेत.\nमाजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासमवेत काल (सोमवार) जम्मू आणि काश्मीरवरील काँग्रेसच्या कोअर समितीची बैठक झाली. राज्यात राज्यपालांची राजवट सुरू असताना काँग्रेसने लेह आणि लडाखमध्ये आगामी निवडणुकांच्या दृष्टीने वातावरण निर्मिती करण्याविषयी या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीत काँग्रेसच्या जम्मू आणि काश्मीरच्या प्रभारी अंबिका सोनी, ज्येष्ठ नेते डॉ. करण सिंह, माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि जम्मू आणि काश्मीर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गुलाम अहमद मीर यांचा समावेश होता.\nराज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद दिल्लीबाहेर असल्यामुळे या बैठकीला हजर राहिले नाहीत. मात्र, पीडीपीशी आता किंवा भविष्यात आघाडीचे सरकार स्थापन करण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. सध्या काँग्रेसचे जम्मू आणि काश्मीर विधानसभेत १२ आमदार आहेत. भाजप आणि पीडीपीच्या कार्यकाळात जम्मू काश्मीरमधील पूर्ण व्यवस्था मोडकळीस आली असल्याने तिथे सत्ता स्थापन करण्याची चूक काँग्रेस करणार नसल्याचेही पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.\nश्रीनगर : श्रीनगरची शनिवारची रात्र कडाक्याच्या थंडीची ठरली. काश्मीर खोऱ्यात आणि लडाख भागात तापमानात घसरण सुरू आहे. श्रीनगरमध्ये शनिवारी रात्री...\nऔट्रम घाटातील बोगदा ठरणार देशातील सर्वांत लांब\nऔरंग��बाद - औट्रम घाटात उभारला जाणारा 14.2 किलोमीटरचा बोगदा हा देशातील सर्वांत लांब बोगदा ठरणार आहे....\nकाश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार\nश्रीनगर : जम्मू- काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात बुधवारी रात्रभर चाललेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. सोपोरच्या बर्थकला भागात दहशतवादी...\n'देश आर्थिक संकटात' : यशवंत सिन्हा\nपुणे : \"देशाची आर्थिक स्थिती वाईट आहे. सरकार कितीही आशादायी चित्र रंगवत असले तरीही देश आर्थिक संकटात आहे, ही वस्तुस्थिती आपण लवकरात लवकर...\nगोव्यात भाजप राजकीय कोंडीत\nपणजी : लोकसभेच्या निवडणुकीची उपांत्य फेरी समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल भाजपच्या विरोधात गेले आणि राज्यातील राजकीय...\nजम्मू-कश्मीरकडील संतूर या वाद्याला शास्त्रीय संगीत आणि चित्रपट तसंच सुगम संगीतातही मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या पंडित शिवकुमार शर्मा यांचे पुत्र व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.upakram.org/node/805", "date_download": "2018-12-18T16:02:10Z", "digest": "sha1:SUK5N5MXFDT6OXGJI6B72R2K32XB56VY", "length": 54033, "nlines": 112, "source_domain": "mr.upakram.org", "title": "आम्हीच खर धर्मश्रद्ध | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nगरज विवेकी धर्मजागराची [दैनिक सकाळ ३० आक्टोंबर २००७]\nधर्मविचाराचा बुद्धीने शोध घेण्याचा आस्थेने प्रयत्न जेथे झाला, त्या महाराष्ट्रातील आजचे चित्र उफराटे आहे. धर्माची कर्मकांडे व त्याद्वारे धर्माचा अभिमान, अस्मिता, अहंकार बलवान करण्याचा प्रयत्न सध्या सर्वच धर्मांत चालू आहे. धर्मभावनांचे व्यापारीकरण, बाजारीकरण, विकृतीकरण आणि राजकारण चालू आहे...\nकथित धर्मरूढी, प्रथा, परंपरा, पूजा, व्रतवैकल्ये, सणवार, कर्मकांडे यांना समाजजीवनात जणू उधाण आल्याचे दिसते आहे. याचा एक अर्थ यासाठी नियोजन���द्ध प्रयत्न करणारे जे आहेत त्यांना यश लाभते आहे. दुसरा अर्थ आपले कल्याण होईल, असे मानून भ्रमचित्त समाज चुकीच्या मार्गाने चालला आहे. याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे या वातावरणाला प्रशासकीय कठोरपणाचे उत्तर पुरे होईल, असे मानले जाते आहे. परिस्थितीच्या गांभीर्याची जाण येण्यासाठी एक उदाहरण पुरेसे आहे. गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रातील कोणत्याही शहरातच नव्हे, तर खेड्यातही लोकवर्गणीतून जमणारे पैसे कशासाठी खर्च झाले ते तपासून पाहा. धार्मिक उत्सव, हरिनाम सप्ताह, जुन्या देवळांचा जीर्णोद्धार, नव्या मंदिराची उभारणी यांसाठी उधळला जाणारा पैसा हा शिक्षण, आरोग्य, उद्योजकता विकास यापेक्षा कितीतरी अधिक आहे.\nजीवनात धर्माला वैशिष्ट्यपूर्ण स्थान आणि दीर्घ इतिहास आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उदय आणि विकास ही त्यामानाने गेल्या अवघ्या चारशे वर्षांतील गोष्ट आहे. संघटित धर्माचा उदय त्याआधी कित्येक शतके झाला. विज्ञानाच्या उदयाआधीच त्याला विशालस्वरूप आणि विलक्षण सामर्थ्य प्राप्त झाले. जीवनाचे सर्व आयाम धर्मकल्पनेच्या प्रभुत्वाने व्यापले गेले. सर्व जीवनावर धर्माची अप्रतिहत सत्ता फार दीर्घकाळ चालली.\nआपण लहानपणी भाषा शिकतो. धर्म जन्मतःच मिळतो. मायबोलीप्रमाणे व मायधर्म संस्काराने आपण स्वीकारतो. धर्मविचाराचा प्रश्नच उपस्थित केला जात नाही. व्यक्ती प्रौढ, विवेकी झाल्यावर तिने धर्मविचार करावा, अशी अपेक्षा असते. बहुतेकांच्या जीवनात हे घडत नाही. लोकहितवादी, महात्मा फुले, न्या. रानडे, पंडिता रमाबाई, डॉ. केतकर, गाडगेबाबा, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म या विषयावर मनन, चिंतन व कृती केली. धर्मविचाराचा बुद्धीने शोध घेण्याचा आस्थेने प्रयत्न केला. त्याच महाराष्ट्रातील आजचे चित्र उफराटे आहे. धर्माची कर्मकांडे व त्याद्वारे धर्माचा अभिमान, अस्मिता, अहंकार बलवान करण्याचा प्रयत्न सध्या सर्वच धर्मांत चालू आहे. धर्मविचार व धर्माभिमान या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. धर्माभिमानी माणूस धर्मविचार करू शकेल; पण करेलच असे नाही. धर्माभिमानाला जास्तीत जास्त तीव्रता व धर्मविचाराला ओहोटी असे महाराष्ट्रातले आजचे स्वरूप आहे. संतांची भक्ती व शिकवण वेगळ्या प्रकारची आहे. माणसाने आपले कर्तव्यकर्म करावे; पण ते ईश्वराची आज्ञा म्हणून ईश्व��ार्पण बुद्धीने करावे, अंतःकरणाच्या शुद्धीला व ईश्वरविषयक तळमळीला प्राधान्य द्यावे. माणुसकीने व करुणेने वागावे, हे संतांनी सांगितले आणि आचरलेही, परंतु हा मार्ग मराठी मनाला व्यापून टाकू शकलेला दिसत नाही. कर्मकांडाचे आणि उत्सवी धर्माचे साम्राज्य अबाधित राहिलेच, पण ते वर्धिष्णूही बनते आहे.\nआपल्या देशातील आजचे वातावरण धर्मनिरपेक्षतेचे नाही. सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली धर्म शरणागतीचे आहे. लोकांच्या धार्मिक भावनांना पद्धतशीरपणे उधाण आणण्याचे काम धर्म, त्याचे पंथ, उपपंथ, त्याचे विविध धार्मिक सोहळे आपापल्या अनुयायांमार्फत करत आहेत. दुसरा धर्म, पंथ, जात, संघटित व आक्रमक होत आहे. यामुळे आपण त्यांच्यापेक्षा अधिक संघटित व आक्रमक व्हावयास हवे, असे समर्थन धर्माच्या सार्वजनिक वापरासाठी खुबीदारपणे दिले जाते. गोकुळाष्टमी, गणपती, नवरात्र, दिवाळी, दत्तजयंती, गणेशजयंती, महाशिवरात्र, गुढी पाडवा, रामनवमी, हनुमान जयंती अशा सर्व बाबी सार्वजनिक व्हाव्यात आणि त्यात इथले जनमानस गुंतून (की गुंगीत) राहावे, यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न होत आहेत. त्याशिवाय या धार्मिक उत्सवांच्या वाट्याला एवढी भरभराट आलीच नसती. धर्मभावनांचे व्यापारीकरण, बाजारीकरण, विकृतीकरण आणि राजकारण चालू आहे. येथील माणसाची मानसिकता अंगभूतपणे धार्मिक आहे. ही धार्मिकता नैतिकतेकडे वळविण्याचा प्रयत्न संत व समाजसुधारकांनी केला. ती धार्मिकता धर्मांध बनवण्याचा पद्धतशीर प्रयत्न चालू आहे. माणसाची धार्मिकता हा जणू कच्चा माल झाला आहे. अशा परिस्थितीत खरे प्रश्न, खरी मूल्ये याचे आत्मभान न हरवल्यासच नवल.\nआत्मभाननिर्मितीचा दावा करणाऱ्या धर्माच्या नावाने हे घडावे हे भयचकित करणारे आहे. ही धार्मिकता विवेकही जागृत करत नाही आणि माणुसकीही जागवत नाही. ही प्रक्रिया याच तेजीने चालू राहिली तर धार्मिक राष्ट्रवादाचे रूप ती धारण करेल. राष्ट्राचे संविधान धर्मनिरपेक्ष व समाज धार्मिक राष्ट्रवादी अशा पेचात देश सापडेल. गुजरातमध्ये याची झलक आपण पाहिलीच आहे. याबरोबरच समाजातील अगतिकता, अस्थिरता, चंगळवाद, काळ्या पैशाचा प्रभाव, राजकीय सामाजिक मान्यतेसाठी धर्म सवंगपणे वापरणे हे सर्वही खरे आहे. या सर्वांतून अत्यंत चुकीच्या पद्धतीने धर्मभावना प्रभावित केली जात आहे.\nन्यायालयाचे निर्णय व त्य���ची प्रशासकीय खंबीर अंमलबजावणी, यामुळे या परिस्थितीला फक्त मर्यादितच आळा बसू शकतो. धर्मनिरपेक्षतेचा संविधानातील आशय जनमानसात रुजविणे हा त्यावरचा अधिक मूलगामी उपाय आहे. त्यासाठी एका व्यापक कृतिशील जनसंवादाची व नागरी खंबीर कृतिशीलतेची गरज आहे. विचाराचे व आचाराचे पाथेय न्या. रानडे, म. फुले, म. गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उक्ती व कृतीत भरपूर उपलब्ध आहे. या सर्वांचे धर्मकारण म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून, विवेककारण होते. समाजविमुख धर्म त्यांनी समाजसन्मुख केला. विधायक धार्मिकतेचे हे चिंतन समाजकारणात आणि शिक्षण क्षेत्रात संघटितपणे क्रियाशील होणे, हीच आजची गरज आहे.\n(लेखक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष आहेत.)\nभास्कर केन्डे [31 Oct 2007 रोजी 15:52 वा.]\nनरेंद्र दाभोलकरांनी प्रशासकीय चौकटीत राहून लिहिलेला हा लेख चांगला आहे. त्यात त्यांनी काय व्हायला नको व काय व्हायला पहिजे याचे सुस्पष्ट प्रतिपादन केले आहे. परंतू ते कसे होईल यावर विस्तृत प्रमाणात भाष्य केले नाही.\nया प्रश्नाच्या मूळ गाभ्याकडे बघायचे झाल्यास ते आपल्या घटनेत सापडते. धर्म-जातीच्या आरक्षणांच्या जागी बौद्धिक व आर्थिक निकषांवर आरक्षणे देऊन प्रगतीकडे नेण्याऐवजी आजचे राज्यकर्ते समाजाला फाटाफुटीच्या व विघटनाच्या मार्गावर नेत आहेत. समान नागरी कायदा लागू करुन धर्म-जातीच्या आरक्षणांचा बिमोड केल्यास जाती-धर्मांच्या अधारावर फोफावणार्या संघटना/पक्ष संपतील व समाज या दुष्टचक्रातून बाहेर पडेल असे मनोमन वाटते. दाभोलकरांनी ज्या समाजधुरिनांचा उल्लेख केलेला आहे त्या सर्वांनी आजच्या घडीला हेच केले असते असे वाटते.\nआहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,\nमहाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥\nप्रकाश घाटपांडे [01 Nov 2007 रोजी 06:54 वा.]\nनरेंद्र दाभोलकरांनी प्रशासकीय चौकटीत राहून लिहिलेला हा लेख चांगला आहे. त्यात त्यांनी काय व्हायला नको व काय व्हायला पहिजे याचे सुस्पष्ट प्रतिपादन केले आहे. परंतू ते कसे होईल यावर विस्तृत प्रमाणात भाष्य केले नाही.\nमान्य आहे. तिथेच खरी गोची होते. ज्ञानाचा उजेड आल्यावर अज्ञानाचा पर्यायाने अंधश्रद्धांचा विनाश होईल. अशी भ्रामक समजूत माझी देखील सुरवातीला होती. पण ही ऍकडमी क आहे, ऍक्टीव्हीस्ट नव्हे. ज्या अंधश्रद्धा अज्ञानातून निर्माण झालेल्या आहेत त्या ज्ञानशिक्षणातून दूर होतील ही कदाचित ; पण ज्या अगतिकेतून निर्माण झाल्या आहेत त्याचे काय खोटे बोललेले देवाला आवडत नाही हे श्रद्धाळू लोकांना मान्य असते. पण कोर्टाच्या साक्षीत महत्वाचा साक्षीदाराने सत्य बोलल्याने त्याची जिवित वा वित्ताहानी होणार आहे हे त्याला माहिते असते. त्यामुळे तो खोटे बोलतो. त्याला माहित आहे देवावर नितांत श्रद्धा असली तरी इथे देव रक्षण करेल याची त्याला खात्री नसते.\nथोडफार तथ्य आहे. थोडफार हे असेच होणार (अटळ) आहे हे मान्य करावेच लागेल. बुद्धीने चालणारे लोक व भावनेने चालणारे लोक ह्यांचे गुणोत्तर काय आहे ते अंनिसला माहीती असेलच. हे नुसते भारतात नाहीच जगभर असेच आहे. पण जगातील इतर देशांनी सरकार, प्रशासन, सामाजीक जबाबदारी ह्या मार्गांनी त्यांच्या त्यांच्या समाजात बर्यापैकी सुधारणा केली आहे, जी आपल्याकडे तितकी नाही त्यामूळे हे \"भव्य\" सोहळे जास्त डोळ्यात खुपतात.\nनुस्ते विचार कितीही उत्तम उदात्त असले तरी माणूस आचार जास्त आवडीने करतो. लोकांना सणसमारंभ आवडतात ते सहजासह़जी कमी होणार् नाहीत. अगदी हे सोहळे उद्या काही कारणाने जबरदस्ती बंद करवले तर आहे ते थोडेफार चांगले काम संपून, चंगळवाद जोमाने फोफावेल. कारण जो पैसा ह्या \"भव्य\"कामावर खर्च होतोय तो स्वस्त बसणार नाही, खर्चाला बाहेर पडेलच.\nसणसमारभांच असे आहे की गेल्या १०-१५ वर्षात लोकांच्या हातात जास्त पैसा खूळखूळायला लागला आहे. कित्येक शतकांच्या विचारांचा पगडा जसे आता पैसे आले आहेत, आपले चांगले झाले आहे व असेच होत रहावे ह्या भावनेतून तर व्रतवैकल्य, दान धर्म, सोहळे करावेत ही इच्छा होणारच. सर्व पैसे स्वःतावर खर्च करण्यापेक्षा थोडेफार चांगल्या कामावर करणे लोकांना आवडते. आपल्या आळीसाठी, गावासाठी. अंनिस ला काही वाटो पण गावचा उरूस, ग्रामदैवत इ. गोष्टी इतक्यात नामशेष होणार् नाहीत. त्यातल्या त्यात हे सोहळे धर्माभिमुखच्या ऐवजी समाजाभिमुख होणे अपेक्षीत व ते तसे होत आहे. सार्वजनीक गणेशोत्सवात समाजोपयोगी कामे जास्त होताना दिसत आहेत. बराच पैसा आहे तिथे भ्रष्टाचार होतोच आहे ति पण भारतीयांची परंपराच आहे म्हणा. :-)\nबर्याच लोकांची आता राजकारणात जायची इच्छा आहे तर हे सोहळे \"नेटवर्कींग\" चे उत्तम काम करतात. त्यामुळे सोहळे \"सफल\" करायचे व दुसर्यापेक्षा आपल��� सोहळा अजून मोठा करायची स्पर्धाच असते म्हणा. दही हंडी उत्तम उदाहरण, इतका पैसा दहीहंडीत कधीच नव्हता.\nआता त्यातल्या त्यात सुशिक्षित लोकांनी स्वतः गरजू लोक, संस्था, प्राणीजात, पर्यावरण इ. महत्वाच्या सामाजिक, जागतीक समस्यांकडे आपले लक्ष, पैसा वळवला (धार्मीक बाबींपेक्षा) व हे स्वतःच्या मुलांसमोर करून एक नित्य आचरणाने आदर्श घालुन दिला तरच काही वर्षांनी पुढच्या पिढीत विवेकवाद पुढे येईल. अन्यथा चंगळवाद आपले स्थान अजुनच बळकट करेल.\nगोकुळाष्टमी, गणपती, नवरात्र, दिवाळी, दत्तजयंती, गणेशजयंती, महाशिवरात्र, गुढी पाडवा, रामनवमी, हनुमान जयंती अशा सर्व बाबी सार्वजनिक व्हाव्यात आणि त्यात इथले जनमानस गुंतून (की गुंगीत) राहावे, यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न होत आहेत. त्याशिवाय या धार्मिक उत्सवांच्या वाट्याला एवढी भरभराट आलीच नसती.\nपण इतक्यातच तर असे संवाद घडले आहेत, की हल्ली सणांचे काही राहीले नाही... दिवाळी तलाल्यासारखीही वाटत नाही...\nराखी शोधायला जावे तर ती विकणारे दुकान सापडत नाही... \nमला वाटते की इतरही गोष्टीत जनमानस गुंतते आहे त्याचाही विचार केला तर बरे.\nया गोष्टी थोड्या फार प्रमाणात घडत आहेत म्हणून नव्या पीढीला माहीत तरी आहेत... त्याही घडेनाशा झाल्यावर काय करायचे\nशिक्षणावर व इतर बाबींवर खर्च जरूर व्हावा. पण मला वाटते के हे सार्वजनीक स्वरूप राहीलेच पाहीजे\nदाभोलकरांचा लेख आवडला. अंनिसशी संबंध न जोडता वाचला त्यामुळे अधिक रुचला.\nउत्सवीपणाला माझी हरकत नाही, पण कडवेपणाचा पुरस्कार व प्रचार करण्याला विरोध करता आला व आळा घालता आला तर बरे होईल.\nदाभोळकरांचा लेख आवडला. धर्माच्या नावाखाली चाललेले समाजाचे व्यापारीकरण व वाढता कंझ्युमरिझमही त्यांनी योग्य शब्दात विस्ताराने मांडायला हवा होता असे वाटते.\nआम्हाला येथे भेट द्या.\nपटणारे आणि न पटणारे\nदाभोळकरांचा हा लेख काही बाबतीत न पटणारा तर काही बाबतीत पटणारा आहे...\nजीवनात धर्माला वैशिष्ट्यपूर्ण स्थान आणि दीर्घ इतिहास आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उदय आणि विकास ही त्यामानाने गेल्या अवघ्या चारशे वर्षांतील गोष्ट आहे. संघटित धर्माचा उदय त्याआधी कित्येक शतके झाला. विज्ञानाच्या उदयाआधीच त्याला विशालस्वरूप आणि विलक्षण सामर्थ्य प्राप्त झाले. जीवनाचे सर्व आयाम धर्मकल्पनेच्या प्रभुत्वाने व्यापले गेले. सर्व जीवनावर धर्माची अप्रतिहत सत्ता फार दीर्घकाळ चालली.\nहा संपूर्ण परिच्छेद हा पाश्चात्य जगाच्या इतिहासाशी संबधीत आहे पण कोरडे ओढताना मात्र हिंदू धर्मावर आणि त्यातील विशेषकरून सणावारांवर ओढले आहेत. त्यातील अंधश्रद्धा आणि वाईट चालीरीतींवर ओढले असते तरी एकवेळ समजले असते पण गणपती, गोकुळाष्टमी, दिवाळी किंवा जे काही सण साजरे केले जात असतील त्यावर दाभोळकरांचा आक्षेप काय ते समजले नाही. आणि मग तसे इतर धर्मीयांबद्दल् बोलणार नाही. भारतातील उंच देवळे/वास्तू, अशोक स्तंभ, गणितीज्ञान, शुन्याची संकल्पना, भौतीक शास्त्र हे काही गेल्या चारशे वर्षात पाश्चात्य जगतात जाग आल्यावर तयार झालेले नव्हते. (आणि तसे काय आर्कीमिडीझ पण काही गेल्या चारशे वर्षताला नाहीच...). संघटीत धर्म हा प्रकार हिंदू धर्मात कधीच नव्हता आणि अजूनही नाही. सावरकरांनी कॉईन केलेला आणि ज्याचा कम्यूनिस्ट अथवा सूडोसेक्यूलॅरिस्ट आता शिवीसारखा वापर करतात तो \"हिंदूत्व\" शब्द हा राष्ट्र आणि तत्वज्ञानाशी निगडीत आहे हे वेगेळे सांगायला नको. संघटीत धर्माने ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्मीयांमधे आततायी वृत्ती तयार केल्या त्यामुळे आपण आज सर्व काही भोगत आहे (त्या धर्मांमुळे नाही तर त्यातील दाभोळकरांनी सांगीतलेल्या संघटीत वृत्तींमुळे).\nधर्मभावनांचे व्यापारीकरण, बाजारीकरण, विकृतीकरण आणि राजकारण चालू आहे. येथील माणसाची मानसिकता अंगभूतपणे धार्मिक आहे. ही धार्मिकता नैतिकतेकडे वळविण्याचा प्रयत्न संत व समाजसुधारकांनी केला. ती धार्मिकता धर्मांध बनवण्याचा पद्धतशीर प्रयत्न चालू आहे. माणसाची धार्मिकता हा जणू कच्चा माल झाला आहे. अशा परिस्थितीत खरे प्रश्न, खरी मूल्ये याचे आत्मभान न हरवल्यासच नवल.\nहे अर्थातच मान्य आहे. पण त्यावर कोरडे ओढण्या ऐवजी दाभोळकर सामान्य माणसावर कोरडे ओढत आहेत असे वाटले..\nविचाराचे व आचाराचे पाथेय न्या. रानडे, म. फुले, म. गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उक्ती व कृतीत भरपूर उपलब्ध आहे. या सर्वांचे धर्मकारण म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून, विवेककारण होते. समाजविमुख धर्म त्यांनी समाजसन्मुख केला.\nहे मान्यच आहे. सर्व नेते आदरणीय आहेत पण त्यांच्या अनुयायांचे काय झाले घोडे कुठे पेंड खात बसले हा प्रश्न दाभोळकरांनी स्वतःस विचारून उत्तर शोधायचा प्रयत्न करावा असे वाटते. उक्ती आणि कृती बद्दल त्यामानाने ज्यांच्या बद्दल भावनीक वाद निर्माण होणार नाही अशा न्या. रानड्यांचा किस्सा पहा: प्रार्थना समाज तयार केला लोकशिक्षणाचा मनापासून प्रयत्न केला आणि करत राहीले (अर्थात परक्यांच्या सरकारी नोकरीत राहून). विधवा विवाह व्हायला हवेत म्हणून भाषणे दिली. लोकांमधे एक विचार रुजवायचा प्रयत्न केला. पण स्वतःची पत्नी गेल्यावर वडलांच्या इच्छेच्या नावाखाली का होईना पण १२ वर्षाच्या कुमारीकेशी दुसरा विवाह केला. गोपाळराव जोशांनी घडवून आणलेल्या चहापान समारंभात जेंव्हा पाद्र्याच्या हातून चहा घेतला म्हणून बहीष्कृत झाले तर माफीपत्र दिले. (हाच प्रकार टिळकांबद्दल पण त्याच वेळेस झाला, पण त्यांनी कर्मठ ब्राम्हणांना खेळवत ठेवून, वाद घालून त्यांची माफी मात्र मागीतली नाही. स्वतःच्या मुलाची मुंज लावायला भटजी मिळाला नाही तर स्वतः लावण्याच्या तयारीत ते राहीले...). अर्थात इतके सारे बोलले म्हणून माझ्या लेखी रानड्यांचे श्रेष्ठत्व कमी नाही आहे. केवळ दाभोळकर \"उक्ती आणि कृती\" असे बोलले म्हणून हे लिहावे लागले...\nविधायक धार्मिकतेचे हे चिंतन समाजकारणात आणि शिक्षण क्षेत्रात संघटितपणे क्रियाशील होणे, हीच आजची गरज आहे.\nही आजचीच काय, कालातीत गरज आहे. त्यासाठी दाभोळकरांसारख्या बुद्धीवादी माणसांनी डोळसपद्धतीने ज्या हिंदू धर्मीयांना ते नावे ठेवत आहेत त्या हिंदू धर्माचे तत्वज्ञान अभ्यासून त्या अनुषंगाने लोकशि़षण केले पाहीजे. ती तपस्या ज्ञानेश्वरांपासून तुकारामापर्यंत आणि अनेक संतांनी आणि धर्मसुधारकांनी विशेष करून महाराष्ट्रात केली आणि स्वत:च्या तत्वज्ञाना बद्दल लोकसंभ्रम तयार करण्या ऐवजी खर्या अर्थी लोकशिक्षण केले आणि आज त्याची गरज आहे असे वाटते.\nप्रकाश घाटपांडे [02 Nov 2007 रोजी 12:47 वा.]\nउक्ती आणि कृती बद्दल त्यामानाने ज्यांच्या बद्दल भावनीक वाद निर्माण होणार नाही अशा न्या. रानड्यांचा किस्सा पहा: प्रार्थना समाज तयार केला लोकशिक्षणाचा मनापासून प्रयत्न केला आणि करत राहीले (अर्थात परक्यांच्या सरकारी नोकरीत राहून). विधवा विवाह व्हायला हवेत म्हणून भाषणे दिली. लोकांमधे एक विचार रुजवायचा प्रयत्न केला. पण स्वतःची पत्नी गेल्यावर वडलांच्या इच्छेच्या नावाखाली का होईना पण १२ वर्षाच्या कुमारीकेशी दुसरा विवाह केला. गोपाळराव जोशांनी घडवून आणलेल्या चहापान समारंभात जेंव्हा पाद्र्याच्या हातून चहा घेतला म्हणून बहीष्कृत झाले तर माफीपत्र दिले. (हाच प्रकार टिळकांबद्दल पण त्याच वेळेस झाला, पण त्यांनी कर्मठ ब्राम्हणांना खेळवत ठेवून, वाद घालून त्यांची माफी मात्र मागीतली नाही. स्वतःच्या मुलाची मुंज लावायला भटजी मिळाला नाही तर स्वतः लावण्याच्या तयारीत ते राहीले...). अर्थात इतके सारे बोलले म्हणून माझ्या लेखी रानड्यांचे श्रेष्ठत्व कमी नाही आहे. केवळ दाभोळकर \"उक्ती आणि कृती\" असे बोलले म्हणून हे लिहावे लागले...\nन्या. नरेंद्र चपळगावकर ज्यांचे कायदा आणि माणुस हे रविवार सकाळमधील् लेखमालेचे पुस्तकात रुपांतर झाले, त्यांना न्या. रानडे पुरस्कार मिळाला त्यावेळी हा उल्लेख सविस्तर झाला होता. नेमका कुणी केला हे मात्र आठवत नाही. आयएलएस महाविदयालयात हा समारंभास मी उपस्थित होतो.\nहे अर्थातच मान्य आहे. पण त्यावर कोरडे ओढण्या ऐवजी दाभोळकर सामान्य माणसावर कोरडे ओढत आहेत असे वाटले.\nअसहमत. तो रोख राजकीय पक्षांवर आहे. यासंदर्भातला एक खाजगी किस्सा. एका निमशहरात अशा उत्सवांच्या खर्चाबद्दल त्यांनी चिकित्सा केली असता हा सगळा खर्च तेथील एकच राजकीय संबंधीत गुत्तेवाला करत होता.\nसंघटीत धर्म हा प्रकार हिंदू धर्मात कधीच नव्हता आणि अजूनही नाही.\nपुर्णतः सहमत. समजा एखाद्याला हिंदुधर्मात परत यायचे आहे तर त्याला जात कुठली द्यायची अंतुले हे धर्मांतरीत आहेत असे त्यांच्या वंशावळीतुन सिद्ध करता येते असे एक पत्रकार म्हणाला. त्यावेळी ते म्हणाले असेल ही खरे अंतुले हे धर्मांतरीत आहेत असे त्यांच्या वंशावळीतुन सिद्ध करता येते असे एक पत्रकार म्हणाला. त्यावेळी ते म्हणाले असेल ही खरे मी हिंदु आसलो काय किंवा मुस्लीम अस्लो काय माझ्या कैक पिढ्या इथल्याच मातीतल्या. महमद फजल हे जेव्हा इथले राज्यपाल होते त्यावेळी ते म्हणाले इथेले ८० ते ९० टक्के मुस्लीम लोक इथेच धर्मांतरीत झाले आहेत. ते काही परकीय नव्हे. आजही देशपांडे, कुलकर्णी. देवर्षी , देशमुख, इनामदार. मोडक् ... मुस्लिम आहेतच कि मी हिंदु आसलो काय किंवा मुस्लीम अस्लो काय माझ्या कैक पिढ्या इथल्याच मातीतल्या. महमद फजल हे जेव्हा इथले राज्यपाल होते त्यावेळी ते म्हणाले इथेले ८० ते ९० टक्के मुस्लीम लोक इथेच धर्मांतरीत झाले आहेत. ते काही परकीय नव्हे. आजही देशपांडे, कुलकर्णी. देवर्षी , देशमुख, इनामदार. मोडक् ... मुस्लिम आहेतच कि उलट ते अधिक कट्टर झाले असतात कारण त्यांना परतीचे दरवाजे बंद असतात. मग त्याच ठिकाणी आपले अस्तित्व टिकवण्याच्या लढाईत ते कट्टर होणे क्रमप्राप्तच असते.\nउत्स्व गैरवापर, ध्र्मांतर वगैरे...\nसर्व प्रथम, आपण म्हणता तसे, \"तो रोख राजकीय पक्षांवर आहे. यासंदर्भातला एक खाजगी किस्सा. एका निमशहरात अशा उत्सवांच्या खर्चाबद्दल त्यांनी चिकित्सा केली असता हा सगळा खर्च तेथील एकच राजकीय संबंधीत गुत्तेवाला करत होता.,\" असेल तर ते मलाही मान्य आहे. राजकीय पक्षच काय पण गावगुंडांपासून ते मोठ्या तस्करांपर्यंत सर्वत्र हा प्रकार चालू आहे आणि तो नवीन नाही. माटूंगा स्टेशनच्या बाहेर (पूर्वेस/मध्यरेल्वेच्या बाजूस) पूर्वी वरदराजनचा गणपती हा अगदी स्टेशनच्या बाहेर बसवायचे. यात धर्म, श्रद्धा / अंधश्रद्धा वगैरेचा प्रश्न नव्हता. पण (मला आठवते त्या प्रमाणे) इन्स्पेक्टर वाय सी पवार यांना काही करून हा \"धंदा\" बंद करायचा होता. सुरवातीस कोर्ट कचेर्याकरून उपयोग झाला नाही, कदाचीत \"धार्मीक भावना\" मधे आल्या असतील. पण नंतरच्या वर्षी त्यांनी जेथे गणपती बसवला जायचा तेथेच पोलीस चौकी तयार केली, मग कोर्टाला पण म्हणावे लागले की \"भावने पेक्षा कर्तव्य श्रेष्ठ\". थोडक्यात पवारांनी धर्माला, श्रद्धेला नावे ठेवली नाहीत तर जे मूळ होते त्या गुंडगिरीवर घाव घालायचा मर्यादीत का होईना पण यशस्वी प्रयत्न केला. दाभोळकर त्याबद्दल बोलण्या ऐवजी जास्त धर्म आणि श्रद्धेबद्दल बोलतात असे कदाचीत त्यांच्या पुर्वेतिहासामुळे वाटले असावे पण गुंडांवर हल्ला आणि सरकारकडे तशा गोष्टि बंद होण्याची मागणि करताना अथवा जनतेस अशा बाबतीत उघडडोळ्याने वागून श्रद्धा ठेवताना ते दिसत नाहित.\nसमजा एखाद्याला हिंदुधर्मात परत यायचे आहे तर त्याला जात कुठली द्यायची\nप्रश्न चांगला आणि विचार करायला लावणारा आहे. अनेक धर्मांतरे होत असतात. त्यांच्या जाती कशा ठरतात माहीत नाही, पण माहीती काढायचा \"उत्सुकतेपोटी\" प्रयत्न करीन. एक गोष्ट वाटते की जात हा हिंदू धर्मापेक्षा संस्कॄतीचा (विकृत) भाग असावा. जेंव्हा तयार झाला तेंव्हा आणि त्याचा नंतरचा वापर हा पण कदाचीत वेगळा असावा. पण हा विषय वेगळ्या चर्चेचा ठरेल...डॉ. डेव्हीड फ्रॉलींसारखा माणूस हा धर्मांतर करून हिंदू झाला. त्यांचे नाव \"वामदेव शास्त्री\" आहे. मला नाही वाटत त्यांना कुठल्याही जातीत समाविष्ट केले असेल.\nशिवाय असा विचार करा, जर जात हा धर्माचा भाग असती तर ती संपूर्ण हिंदू धर्मात सारखी हवी. पण राज्यागणीक जाती बदलताना दिसतात. हिंदू धर्म हा एका पुस्त��ात बांधलेला नाही जे काही आचरटपणे काळाच्या ओघात आले ते घालवून टाकले पाहीजेत इतकेच वाटते. बाकी या संदर्भात एकदा वाचले होते की: \"everyone is born Hindu, until s/he goes through baptism (or similar rituals in Islam or Judaism)\". वाक्य थोडे अतीच आहे, पण मतितार्थ इतकाच की जो पर्यंत एखादी व्यक्ती इश्वराच्या/धर्माच्या चर्चेत \"ऑल्सो\" म्हणणारी असते तो पर्यंत ती हिंदू असते पण एकदा का एखादाच प्रकार \"ओन्ली\" झाला की ती केवळ त्या धर्मापुरती बांधील होते.\nअवांतर अनुभवः माझा एक मोठ्या भावासारखा ख्रिश्चन मित्र आहे. (घरातल्यासारखेच ते सर्व कुटूंब आहे). जूनी गोष्ट आहे. एका गावातील प्रसिद्ध (हनुमान जयंती) मारूती उत्सवात तो मित्रांबरोबर गेला होता. जेवायला बसल्यावर तेथील तिथल्या रूढीप्रमाणे वाढपी खात्री करून घेत होता की पंगतीत बसलेले सर्वजण कोण आहेत. याच्या जवळ आल्यावर विचारले की तुझे नाव काय याने ताबडतोब उत्तर दिले \"बंड्या जोशी\" याने ताबडतोब उत्तर दिले \"बंड्या जोशी\" वाढपी पुढ्याचाला विचारयला पुढे गेला वाढपी पुढ्याचाला विचारयला पुढे गेला तेव्ह्ढ्यापुरते धर्मांतर, तेव्ह्ढ्यापुरती जात\nहिंदू = मानव असे मत ग्राह्य पण व्यवहार्य नव्हे\nविकास यांचा हिंदूधर्मविषयक विचार विश्वबंधुत्वाकडे जाणारा आहे, यात त्यांच्या मनाचा चांगुलपणा आहे.\nपण \"समाजातली वागणूक\" या चर्चेत हिंदूधर्माबद्दल वैयक्तिक संकल्पना क्षणभर बाजूला ठेवाव्यात. उदाहरणार्थ :\nएक गोष्ट वाटते की जात हा हिंदू धर्मापेक्षा संस्कॄतीचा (विकृत) भाग असावा.\nही गोष्ट त्यांच्या (आणि अनेक उदारमतवादी लोकांच्या) मनातील हिंदूधर्माबद्दल पूर्णपणे सत्य आहे. पण खूप-लोक-ज्याला-हिंदूधर्म-समजून-वागतात त्या कल्पनेचे अनेक सामाजिक परिणाम होतात. खूप-लोक-ज्याला-हिंदूधर्म-समजून-वागतात ही कल्पना त्यांच्या उदार कल्पनेपेक्षा वेगळी असली तरी चर्चा करण्यालायक जरूर आहे. त्यामुळे उदारमतवादी हिंदूंनी या विषयाकडे दुर्लक्ष करू नये.\nत्यांना \"खूप-लोक-ज्याला-हिंदूधर्म-समजून-वागतात\" साठी दुसरा सुटसुटीत सोयीस्कर शब्द वापरावासा वाटला तर ठीक. माझे बहुतेक ख्रिस्ती मित्र स्वतः मानतो तो निराळा, आणि खूप-लोक-ज्याला-ख्रिस्ती-धर्म-समजून-वागतात तो खरा नव्हे, असे म्हणतात. चर्चेत अशा परिस्थितीत, हाताशी असलेल्या महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांना बाजूला ठेवले जाते. आणि वैयक्तिक महत्त्वाच्या एका उत्तम पण वेगळ्या चर्चेमध्ये मन रमते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bobhata.com/lifestyle/top-5-indian-chor-bazaar-928", "date_download": "2018-12-18T16:05:00Z", "digest": "sha1:CQOWTTIN55ONFOO5DTLWK43RLBYNDAWT", "length": 9026, "nlines": 61, "source_domain": "www.bobhata.com", "title": "भारतातील ५ टॉपचे चोर बाजार !!!", "raw_content": "\nभारतातील ५ टॉपचे चोर बाजार \nये येडे चोर बाजार मे क्या नही मिलता बता....एक ताजमहाल छोडके सबकुछ मिलता मालूम...\nब्रँडेड चप्पलांपासून ते थेट महागडे गॅजेट्स आणि टकाटक नवीन कार पर्यंत सगळं मिळतं इथे. फक्त तुम्हाला काय पाहिजे ते बोला इथे चोरीचा माल घेतलाही जातो आणि विकलाही जातो.\nतुम्हाला महागडी वस्तू हवी तेही कमी किमतीत 'फिर आओ, कुछ दिन तो गुजारो चोर बाजार मे' एक खबरदारी मात्र घ्याच. इथे जात असाल तर आपली गाडी घेऊन जाऊ नका कारण थोड्याच वेळात तुमचीच गाडी तुमच्याच डोळ्या समोर विकली जाऊ शकते.\nपण हे चोर बाजार आहेत तरी कुठे....चला जाणून घेऊया \nचला तर मंडळी आज भारतातल्या टॉपच्या चोर बाजारची सैर करू \n१. मटन स्ट्रीट, मुंबई\nसर्व चोर बाजारचा ‘पप्पा’ म्हणजे मटन स्ट्रीटवाला चोर बाजार. इथे दुकानदार आपला माल ओरडून ओरडून विकतात म्हणून या बाजारला ‘शोर बाजार’ म्हणायचे. ब्रिटिश हे नाव उच्चारताना त्याला चोर बाजार म्हणत आणि इथूनच शोर बाजारला चोर बाजार म्हटलं जाऊ लागलं. खर तर हे नाव या बाजारला अगदी परफेक्ट बसलं.\nहा चोर बाजार दक्षिण मुंबईत असून १५० वर्ष जुना आहे. सकाळी ११ पासून ते संध्याकाळी ७.३० पर्यंत इथे चोरांची आणि ग्राहकांची धावपळ सुरु असते.\nतुमचं सामान कधी चोरीला गेलं असेल आणि ते इथल्या बाजारात मिळालं तर नवल वाटून घेऊ नका कारण इथले चोर हात की सफाई मध्ये माहीर आहेत.\n२. दिल्ली चोर बाजार \nदिलीच चोर बाजार जगात सर्वात जुना चोर बाजार आहे. एकेकाळी हा बाजार रविवारचा बाजार म्हणून लाल किल्याच्या पाठच्या भागात भरत असे. आता हा बाजार दर्यागंज आणि जमा मस्जिद जवळ लागतो.\nइथल्या सर्व गोष्टी एक तर चोरीच्या आहेत किंवा सेकंड हॅड. अगदी कमी किमतीत आणि दुर्मिळ प्रकारच्या वस्तू इथे सर्रास मिळत���ल. मुंबई चोर बाजार पेक्षा हा बाजार थोडा वेगळा आहे.\n३. सोतीगंज, मेरठ, युपी \nतुम्हाला तुमची बाईक, कार तुमच्या बायको पेक्षा जास्त आवडते का उत्तर जर ‘हो’ असेल तर सोतीगंज मार्केट फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच उघडं आहे. चोरीच्या गाड्या स्पेर पार्ट्सचा इथे खजिना आहे मंडळी. मारुती पासून रोल्स रॉयल्स असे सर्व ब्रॅड इथे मिळतील.\nइथली एक खास गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला सैन्यातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या जीप अगदी स्वस्थ दारात मिळतील. स्वस्थ म्हणजे अगदी ३०,००० पर्यंत.\n४. चेकपेट मार्केट, बंगळूर\nहा चोर बाजार तेवढा फेमस नसला तरी इथे दिल्ली आणि मुंबईच्या चोर बाजारात मिळणारं सर्व काही मिळेल. ग्रामोफोन, चोरीचे गॅजेट्स, कॅमेरा, एंटीक वस्तू, इलेक्ट्रॉनिकचे सामान आणि स्वस्थ जिम इक्विपमेंट. जर का तुमच्यात भाव करण्याची कला आहे तर मग लय भारी. हा बाजार तुमचाच \nपुदुपेट्टई चोर बाजार हा ‘ऑटो नगर’ म्हणून ओळखला जातो कारण इथली माणसं कारचे अस्सल पार्ट्स बदलण्यात आणि संपूर्ण कारचा कायापालट करण्यात पीएचडी करून बसलेले आहेत. कारचे स्पेर पार्ट्स तसेच कार बदलण्याचे समान इथल्या हजारोने असलेल्या दुकानात एका झटक्यात मिळतील.\nहा बाजार अगदी हुबेहूब बॉलीवूड मधल्या ‘मसाला मारके’ टाईप चोर बाजार सारखा आहे. इथेही अनेकदा पोलिसांनी रेड टाकली पण असल्या रेड मुळे बंद होईल तो चोर बाजार कसला \nतर एवढी सगळी ‘इत्थंभूत’ माहिती दिल्यानंतर वाट कसली बघताय...\nया ९ देशांनी बदलले व्हिसाचे नियम, चला पटापट सहलीचे बेत आखा...\nव्हिडीओ ऑफ दि डे : तब्बल २० वर्षानंतर या पठ्ठ्याने केली इतिहासाची पुनरावृत्ती...हा व्हिडीओ चुकवू नका भाऊ \nजगात खाण्यापिण्याबद्दल आहेत हे १० विचित्र कायदे, काहीठिकाणी तर शिक्षाही केली जाते \nसासूकडून प्रेरणा घेऊन सुनेने उभारला स्वतःचा बिझनेस तो ही व्हाट्सॲपच्या मदतीने \nतिने मेकअपवर बहिष्कार टाकल्यावर तिला जीवे मारण्याची धमकी का दिली जात आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-vegetable-processing-2090?tid=148", "date_download": "2018-12-18T15:58:50Z", "digest": "sha1:M7VN6FXLUPQSX6UY77OF4WJ2ALGH53WT", "length": 24592, "nlines": 177, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in marathi, vegetable processing | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळवि��्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभाजीपाला प्रक्रियेतून उद्योगांना मिळेल चालना\nभाजीपाला प्रक्रियेतून उद्योगांना मिळेल चालना\nप्रा. डी. बी. शिंदे, एस. आर. पोपळे\nमंगळवार, 17 ऑक्टोबर 2017\nभाजीपाल्यापासून जास्तीत जास्त प्रक्रियायुक्त पदार्थांचे उत्पादन करून त्यांची निर्यात वाढवून परकीय चलन मिळविण्यास वाव अाहे. त्यामुळे शेतमाल प्रक्रिया उद्योगांना चालना मिळेल व त्यापासून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊ शकेल.\nजीवनसत्त्वे, प्रथिने अाणि कर्बोदके असल्याने भाजीपाल्याचे आहारातील महत्त्व जास्त अाहे. भाज्या पचनास सोप्या अाणि हलक्या असल्याने रोजच्या आहारात त्यांना खूप महत्त्व आहे. विविध आजार बरे करण्यास व रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात भाज्या उपयुक्त अाहेत.\nभाजीपाल्यापासून जास्तीत जास्त प्रक्रियायुक्त पदार्थांचे उत्पादन करून त्यांची निर्यात वाढवून परकीय चलन मिळविण्यास वाव अाहे. त्यामुळे शेतमाल प्रक्रिया उद्योगांना चालना मिळेल व त्यापासून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊ शकेल.\nजीवनसत्त्वे, प्रथिने अाणि कर्बोदके असल्याने भाजीपाल्याचे आहारातील महत्त्व जास्त अाहे. भाज्या पचनास सोप्या अाणि हलक्या असल्याने रोजच्या आहारात त्यांना खूप महत्त्व आहे. विविध आजार बरे करण्यास व रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात भाज्या उपयुक्त अाहेत.\nआहारतज्ज्ञांच्या दृष्टीने मानवी आहारात दररोज २८० ते ३०० ग्रॅम भाज्या अाणि ८० ते १२० ग्रॅम फळे असणे गरजेचे असते; परंतु प्रत्यक्षात मात्र तसे होत नाही. त्यामुळे भाजीपाल्याचे व फळांचे उत्पन्न वाढविणे, उत्पादित केलेले टिकवून ठेवणे व आवडीनुसार बदल करण्यासाठी त्याचप्रमाणे हवे तेव्हा खाण्यासाठी उपलब्ध होण्याकरिता फळे, भाजीपाल्यार प्रक्रिया करणे अावश्यक झाले अाहे. देशात फळे आणि भाजीपाल्याच्या एकूण उत्पादनाच्या जेमतेम १ ते २ टक्के उत्पादनावर प्रक्रिया केली जाते, तर इतर प्रगत देशात ७० ते ८५ उत्पादनावर प्रक्रिया उद्योगाची संख्या आहे.\nमेथी, पालक, शेपू, कोथिंबीर, कढीपत्ता, चुका, अंबाडी इत्यादी प्रकारे भाजी टिकविता येतात व बिगर हंगामात उपलब्ध करून घेता येतात.\nइतर टिकाऊ पदार्थ :\nभाज्यांच्या टिकाऊ पदार्थांचा विचार करताना टोमॅट���पासून ज्यूस, केचप, प्युरी पेस्ट, डबाबंद साठविलेले इत्यादी पदार्थ तयार करतात. उदा. पुढीलप्रमाणे\nलाल रंगाची पूर्ण पिकलेले निरोगी टोमॅटो निवडून पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावेत. नंतर टोमॅटोचे लहान तुकडे करून स्टीलच्या पातेल्यात पाच मिनिटे शिजवावीत.\nशिजवीत असताना पळीच्या किंवा लाकडी दांड्याच्या सहाय्याने चिरडून घ्यावेत. हा लगदा गरम झाल्यानंतर १ मि.मी.च्या चाळणीतून गाळून घ्यावा. बिया आणि साल टाकून द्यावी. टोमॅटोचे रस काढण्यासाठी स्क्रू टाइप ज्यूस एक्स्टॅक्टरचा वापर करावा.\nअशा १ किलो रसामध्ये १० ग्रॅम साखर व १० ग्रॅम मीठ मिसळून पातेले मंद शेगडीवर ठेवावे व सतत ढवळत रहावे.\nरसाचा टीएसएस ९ ब्रिक्स व आम्लता ०.०६ असावी. रस गरम असतानाच निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यात भरून क्राऊन कॉकच्या सहाय्याने झाकण लावून थंड झाल्यावर लेबल्स लावून थंड आणि कोरड्या ठिकाणी साठवून ठेवाव्यात.\nटोमॅटो रसामध्ये पुढील घटक वापरून केचप तयार करता येतो. टोमॅटो रस ३ किलो, चिरलेला कांदा ३७.५ ग्रॅम. बारीक चिरलेला लसूण २-५ ग्रॅम, अखंड लवंग १ ग्रॅम, जिरे, वेलची व काळी मिरी समप्रमाणात घेऊन केलेली भुकटी प्रत्येकी १-२ ग्रॅम, अखंड जायपत्री ०.२५ ग्रॅम, दालचिनी १.७५ ग्रॅम लालमिरची पावडर १.२५ ग्रॅम, साखर १०० ग्रॅम व व्हिनेगार १५० मि.ली.\nप्रथम एकूण साखरेच्या एक तृतीयांश साखर मिसळावी. कांदा, लसूण, वेलची, मिरी, जायपत्री, दालचिनी आणि मिरची पूड हे सर्व मसाले मलमलच्या कापडात बांधून पुरचुंडी आत सोडावी.\nटोमॅटो रस १/३ होईपर्यंत आटवावा. मधून मधून रस ढवळावा व मसाल्याची पुरचुंडी हळुवारपणे काढावी म्हणजे मसाल्याचा अर्क रसात उतरतो.\nआटवलेल्या रसात राहिलेली साखर, मीठ, व्हिनेगार मिसळून हे मिश्रण मूळ रसाच्या १/३ आटवावे. अशा प्रकारे तयार केलेल्या केचपमध्ये सोडिअम बेन्झोएट ७५० मि. ग्रॅम प्रति किलो केचप या प्रमाणात मिसळून निर्जंतुक केलेल्या गरम पाण्यात ३० मिनिटे ठेवून पाश्यराझेशन करावे.\nबाटल्या बाहेर काढून थंड झाल्यावर कोरड्या आणि थंड जागी साठवाव्यात.\nप्रक्रिया उद्योगासाठी विविध सवलती ः\nफळ भाजीपाला प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार अाणि राज्य सरकार तर्फे विविध योजना राबवल्या जातात.\nदेशांतर्गत व परदेशी बाजारपेठ कशी मिळवायची प्रक्रिया करताना आनुषंगिक साधन���ची उपलब्धता, संपर्क साधने, कच्च्या मालाची उपलब्धता, तांत्रिक मार्गदर्शन, वित्तीय साह्य इ. महत्त्वाच्या बाबींकरिता कृषी आणि प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्यात विकास संस्था भाजीपाला व प्रक्रिया युक्त पदार्थांना बाजारपेठ मिळवून देण्यात सहकार्य करते\nइतर संस्था जशा मिटकॉन, नाफेड, नाबार्ड आदी या संदर्भात मार्गदर्शन करतात. तसेच प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी उद्योग संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत बेरोजगार युवकांसाठी संकलित कर्ज योजना, जिल्हा उद्योग केंद्र योजना, नॅशनल इक्विटी फंड मिळविता येते.\nखादी ग्रामोद्योग मंडळ, नाबार्ड या संस्थाही सहकार्य करतात. याचबरोबर कृषी विभाग, महाराष्ट्र शासन ही याकरिता मदत करते.\nप्रक्रिया मार्गदर्शनासाठी, प्रशिक्षणासाठी म्हैसूर येथे केंद्र शासनाची अन्नतंत्र संशोधन संस्था कार्यरत आहे. तसेच विविध कृषी विद्यापीठामार्फत फूड टेक्नॉलॉजी पदवी अभ्यासक्रम उपलब्ध अाहेत.\nभाजीपाल्यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ\nकाढीनंतरच्या चुकीच्या हाताळणीमुळे अाणि साठवणुकीमुळे जवळ जवळ ३० ते ४० टक्के भाजीपाला पिकाची नासाडी होते.\nफळ आणि भाजीपाला बिगर हंगामात उपलब्ध करून देण्यासाठी किंवा त्यापासून पदार्थ बनविण्यासाठी त्याच्यावर विशिष्ट प्रक्रिया केली जाते. यात फळे व पालेभाज्यांतील आर्द्रता ठराविक मर्यादेपर्यंत कमी करून तसेच काही संरक्षक पदार्थांचा वापर करून त्यांचा टिकाऊपणा वाढविला जातो.\nवनस्पतिजन्य आहार हिरव्या पालेभाज्या अाणि फळभाज्या अशा दोन प्रकारांत मोडतो.\nफळे, पालेभाज्या सुकविणे, हवाबंद डब्यात साठविणे, त्याचा रस काढणे, पेस्ट करणे, प्युरी करणे, विविध भाज्यांपासून बनविता येणारे लोणचे. उदा. कारले, फ्लॉवर, लिंबू, मिरची, गाजर, बीट इत्यादी.\nसंपर्क : प्रा. डी. बी. शिंदे, ९४०५७९७०७०\n(सौ. के. एस. के. (काकू) अन्नतंत्र महाविद्यालय, बीड.)\nउत्पन्न टोमॅटो साखर कृषी विभाग\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\nकॅल्शिअम, लोहाचा उत्तम स्त्रोत ः नाचणीआहारच्या दृष्टीने नाचणी एक अत्यंत महत्त्वाचे...\nमोहापासून प्रक्रियायुक्त पदार्थमोहाची फुले झाडावर काही मर्यादित काळच उपलब्ध...\nअनेक प्रक्रिया पदार्थांमध्ये सीताफळ गर...सीताफळ हे नाशवंत फळ असल्यामुळे त्यावर प्रक्रिया...\nकच्च्या पपईपासून पेपेन निर्मितीपपई हे जवळजवळ वर्षभर उत्पादन देणारं पीक असून,...\nमार्मालेड, टुटीफ्रुटी निर्मितीसाठी पपईपपई झाडांपासून वर्षभर फळे मिळतात; परंतु दूरच्या...\nआरोग्यवर्धक फळांची भुकटीप्रक्रिया उद्योगामध्ये ग्राहकांच्या आवडीनुसार अणि...\nकवठ प्रक्रियेला आहे संधीकवठ हे तसे दुर्लक्षित फळ. आंबट, गोड चवीमुळे...\nपेरूची टॉफी, स्क्वॅश, गरपेरूमध्ये जीवनसत्त्व सी, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह,...\nपेरू प्रक्रियेतून वाढवा फायदापेरू नाशवंत असल्यामुळे प्रक्रियेद्वारा पेरूचे...\nबहुगुणी आवळ्याचे मूल्यवर्धनआवळा या फळाला आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे....\nशेंगा लाडू, चटणी उद्योगातून तयार केली...शेंगा लाडूसारख्या छोट्या व्यवसायापासून सुरवात...\nसीताफळापासून नेक्टर, स्कॅश, अारटीएससीताफळ हे अनेक अावश्यक पोषक घटकांचा स्राेत अाहे...\nआरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...\nसोयाबीन प्रक्रिया उद्योगाची ‘साधना’लातूर जिल्ह्यातील मुरूड येथे राहणाऱ्या साधना...\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...\nप्रोबायोटिक कुल्फीकुल्फी हा गोठवलेला थंड आइस्क्रीमचा प्रकार...\nटोमॅटो मूल्यवर्धनातून वाढवा फायदाबाजार जास्त प्रमाणात टोमॅटोची अावक झाल्यामुळे...\nदर्जेदार उत्पादनासाठी फ्रिज ड्रायिंगरूढ झालेल्या यांत्रिक ड्रायर्सच्या तुलनेत फ्रिज...\nविविध हंगामी फळांपासून बनवा जॅमहंगामानुसार विविध प्रकारची फळे उपलब्ध होतात....\nप्रक्रिया उद्योगात नारळाला मागणीनारळाचा प्रत्येक भागाचा उपयोग प्रक्रिया...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि ��तर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_3854.html", "date_download": "2018-12-18T15:45:44Z", "digest": "sha1:EH65YUGTMFVWCW6AUCABVE2QKLKMA4MT", "length": 3937, "nlines": 45, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ९१ ते १००", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ९१ ते १००\nशिवचरित्रमाला - भाग ९१ - शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार\nशिवचरित्रमाला - भाग ९२ - हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड\nशिवचरित्रमाला - भाग ९३ - हिरकणी\nशिवचरित्रमाला - भाग ९४ - गडाचा कडा\nशिवचरित्रमाला - भाग ९५ - रायगडाची व्यथा\nशिवचरित्रमाला - भाग ९६ - राजमाता - एक समर्थ नेतृत्व\nशिवचरित्रमाला - भाग ९७ - राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती\nशिवचरित्रमाला - भाग ९८ - महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र\nशिवचरित्रमाला - भाग ९९ - शिवरायांचे समृद्ध हिंदवीराज्य\nशिवचरित्रमाला - भाग १०० - एका बुंदेला राजपुताची गरुडझेप\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%93-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%8F/", "date_download": "2018-12-18T14:45:14Z", "digest": "sha1:CKRDZHAGRIA6WCE35MN6DJGZUD6VH3FI", "length": 7870, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आरटीओ कार्यालय परिसरात एजंटांची धराधरी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआरटीओ कार्यालय परिसरात एजंटांची धराधरी\nदोन एजंटच्या मारहाणीमुळे तणाव; कमी पैशात काम करतो म्हणून मारहा��\nसातारा-माझ्याकडे असणारे पासिंगचे काम तू कमी पैशात का करतो असे म्हणत मारहाण केल्याची तक्रार सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. दोन एजंटांमध्ये कामावरून झालेल्या मारहाणीमुळे आरटीओ कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी संतोष गुलाब शिंदे रा.पाटखळ यांनी तक्रार दिली आहे.\nसंतोष यांचे आरटीओ कार्यालय परिसरात मोटार ड्रायव्हिंग स्कूल आहे. ते शुक्रवारी नेहमीप्रमाणे काम करत असताना त्यांना गणेश शिवाजी पवार रा. करंजे व त्याच्या पाच साथीदारांनी मारहाण केली. गणेश हा पण आरटीओ कार्यालर परिसरात एंजट म्हणून काम करतो. त्याच्याकडे साताऱ्यातील एका शोरुमच्या गाड्या पासिंगचे काम होते. मात्र ते काम काही दिवसापुर्वी त्या शोरूमने संतोष यांना दिले. त्यामुळे चिडलेल्या गणेश याने तू माझे काम कमी पैशात करतो. तूला सोडणार नाही. तुझा डोळाच फोडतो असे म्हणत संतोष यांना मारहाण केली. या मारहाणीत संतोष यांच्या डोळ्याला जखम झाली आहे. जखमी संतोष यांच्यावर जिल्हा शासकयि रूग्णालयात उपचार सुरू होते.\nउपचारानंतर संतोष गुलाब शिंदे यांनी गणेश शिवाजी पवार, विशाल (पुर्ण नाव माहित नाही) व त्यांचे चार अनोळखी साथीदार यांच्या विरोधात मारहाणीची तक्रार दिली आहे. या गुन्ह्याचा तपास पो.हवा. मच्छिंद्र जाधव करत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleतलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील रडारवर\nNext articleसोलापूर जात पडताळणी कमिटीचे डोके ठिकाण्यावर आहे का\n#Video : कराडकरांनी अनुभवला चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिकांचा थरार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सातारा\nमराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर जल्लोष\nदुबई येथे झालेल्या आंतराष्ट्रीय कराटे स्पर्धेत वैदेही शिंदेचे यश\nगुढे गावचे ग्रामदैवत श्री अंबिका देवी\nनागठाणेतील क्रिकेट स्पर्धेत इंदोली संघ अजिंक्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/24903", "date_download": "2018-12-18T15:43:29Z", "digest": "sha1:ZFFRBKEIJUE67H2BUBMX2O34XPL6PPWR", "length": 9905, "nlines": 127, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अण्णांच्या समर्थनार्थ बापूकुटीसमोर उपोषण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अण्णांच्या समर्थनार्थ बापूकुटीसमोर उपोषण\nअण्णांच्या समर्���नार्थ बापूकुटीसमोर उपोषण\nअण्णांच्या समर्थनार्थ बापूकुटीसमोर उपोषण\nसमाजसेवक अण्णा हजारे यांच्या \"भ्रष्टाचार मुक्ती अभियानाला\" पाठींबा दर्शविण्यासाठी आणि \"जनलोकपाल विधेयकाच्या\" सक्रिय समर्थनार्थ वर्धा जिल्हा शेतकरी संघटनेच्यावतीने दि. ९ एप्रिलला सेवाग्राम (वर्धा) येथील महात्मा गांधींच्या वास्तवाने पावन झालेल्या पुण्यभुमीतील बापूकुटीसमोर एक दिवसाचे लाक्षणिक स्वरूपाचे सामुहिक उपोषण करण्याचे ठरले आहे. त्यापुढील आंदोलनाची दिशा एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेऊन तेथेच जाहिर केली जाईल.\nदि. ९ एप्रिल २०११\nकेंद्र शासनाने मागण्या मान्य केल्यामुळे अण्णा आज दि. ९ एप्रिलला सकाळी १० वाजता उपोषण सोडणार हे माहित असूनही बापूकुटीसमोर शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मग उपोषण सत्याग्रहाचे रूपांतर \"विजयी मेळाव्यात\" झाले आणि यापुढेही अण्णांच्या आंदोलनाला सक्रिय पाठींबा देण्याचा संकल्प करण्यात आला.\n\"भ्रष्टाचार चले जाव\" चे नारे देवून दुपारी १.०० वाजता कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.\nगंगाधर पंत येगळी चूल का\nयेगळी चूल का मांडलिसा या कि जरा चावडीवं .. तुमच्या आंदोलनाला बी आमी पाठिंबा देऊ कि \nयेगळी चूल का मांडलिसा\nयेगळी चूल का मांडलिसा \nवेगळ्या बाफच्या अनुषंगाने म्हणता काय\nजेव्हा वाचनाला फार कमी वेळ उपलब्ध असतो तेव्हा कुठे काय चाललेय, याची काहीही माहितीच नसते.\nतसे असेल तर कृपया लिंक द्यावी.\nकेंद्र शासनाने मागण्या मान्य\nकेंद्र शासनाने मागण्या मान्य केल्यामुळे अण्णा आज दि. ९ एप्रिलला सकाळी १० वाजता उपोषण सोडणार हे माहित असूनही बापूकुटीसमोर शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मग उपोषण सत्याग्रहाचे रूपांतर \"विजयी मेळाव्यात\" झाले आणि यापुढेही अण्णांच्या आंदोलनाला सक्रिय पाठींबा देण्याचा संकल्प करण्यात आला.\n\"भ्रष्टाचार चले जाव\" चे नारे देवून दुपारी १.०० वाजता कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.\nअण्णागिरी करुन चांगले काम\nअण्णागिरी करुन चांगले काम केलेत... गंगाधरजी तुमचे आणि तुमच्या समवेत सामिल झालेल्या सर्वांचेच अभिनंदन.\nकेंद्राने मागण्या मान्य केल्या म्हणले विजय मिळाला असे होत नाही. सतत जागरुक रहावे असे वाटते. अण्णांच्याच शब्दात हि केवळ सुरवात आहे, अजुन बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. एक अण्णा दिल्ली हलवतील, पण प्रत्येक गावात, जिल्यात एक अण्णा हवेत एव्हढी प्रचंड भ्रष्टाचारांच्या कामाची व्याप्ती आहे.\nअण्णांच्या या आंदोलनाला देशातल्या सर्व घटकातुन उठाव/पाठींबा मिळाला पाहिजे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/rahul-gandhi-rss-1695987/", "date_download": "2018-12-18T15:23:45Z", "digest": "sha1:BVXOVZ6FHEWWUKZKHJCYXDTJQ6N65DJO", "length": 11867, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Rahul Gandhi RSS | राहुल गांधी यांच्यावर आरोप निश्चित | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nराहुल गांधी यांच्यावर आरोप निश्चित\nराहुल गांधी यांच्यावर आरोप निश्चित\nसंघाच्या मानहानी प्रकरणातील खटला\nसंघाच्या मानहानी प्रकरणातील खटला\nमहात्मा गांधी यांच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचे विधान केल्याच्या आरोपावरून दाखल असलेल्या मानहानीच्या खटल्यामध्ये मंगळवारी भिवंडी न्यायालयाने काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर आरोप निश्चित केले. मात्र हे आरोप मान्य नसल्याचे राहुल यांनी न्यायालयापुढे स्पष्ट केल्याने आता हा खटला चालविला जाणार आहे.\nचार वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराकरिता राहुल गांधी हे भिवंडीत आले होते. या प्रचारसभेत महात्मा गांधी यांच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचे विधान केल्याचा आरोप भिवंडीतील संघाचे कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी केला होता. या प्रकरणी राजेश यांनी भिवंडी न्यायालयामध्ये राहुल यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. मंगळवारी सकाळी या खटल्याच्या सुनावणीसाठी राहुल हे भिवंडी न्यायालयात आले होते. त्यामुळे न्यायालय परिसरात सकाळपासूनच मोठा पोलीस फौजफाटा होता. या खटल्याची सुनावणी मुख्य दिवाणी न्यायाधीश ए. आय. शेख यांच्या न्यायालयात झाली. या सुनावणीदरम्यान मानहानी दाव्यामध्ये करण्यात आलेले आरोप न्यायालयाने राहुल यांच्यावर निश्चित केले. तसेच न���श्चित केलेले आरोप मान्य आहेत का, असा प्रश्न न्यायाधीश शेख यांनी राहुल यांना विचारला. त्या वेळी हे आरोप मान्य नसल्याचे राहुल यांनी न्यायालयापुढे स्पष्ट केले. त्यामुळे या दाव्याचा खटला आता न्यायालयापुढे चालविला जाणार असून या खटल्याची पुढील सुनावणी १० ऑगस्टला होणार आहे.\nआज देशासमोर शेतकरी, बेरोजगारी, महागाई यांसारखे गंभीर प्रश्न असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माझ्या खटल्याकडे लक्ष आहे. मात्र मी या खटल्याला घाबरत नाही. कारण ही माझ्या विचारांची लढाई आहे. – राहुल गांधी\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIPL Auction 2019: युवराज झाला 'मुंबईकर' १२ व्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार\nनाराज खासदार संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाला दांडी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n युवराज सिंहवर अखेर बोली लागली, नवीन हंगामात मुंबई इंडियन्सकडून...\nअटलजींच्या सरकारला आणखी काही काळ मिळाला असता तर...\n#MeToo : सोनू निगमचा अनु मलिकला पाठिंबा\nरणबीर रिसेप्शनला न आल्यानं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही- दीपिका\nThackeray Biopic: चर्चा फक्त भगव्याची अन् नवाजुद्दीनच्या लूकची\nदुसरीला डेट करत असतानाही रणवीर माझ्याशी फ्लर्ट करायचा, दीपिकानं सांगितला मजेशीर किस्सा\n...अन् पंकजाताई आणि पूनम महाजन म्हणाल्या 'कुछ कुछ होता हैं'\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nप्रशासकीय इमारतीतील संकटकालीन सुटकेचा मार्ग ‘अडगळी’त\nखड्डे न बुजवताच, रस्त्याची रंगरंगोटी\nलहान मुलांच्या मदतीने लग्नमंडपांत चोऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/global/mineral-oil-stirred-one-percent-increase-prices-125519", "date_download": "2018-12-18T15:38:22Z", "digest": "sha1:3TSTQGSLM3KE4ZZHVXTKRBSCVWKM3ONV", "length": 12161, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mineral oil stirred One percent increase in prices खनिज तेल भडकले ; भावात एक टक्का वाढ | eSakal", "raw_content": "\nखनिज तेल भडकले ; भावात एक टक्का वाढ\nशनिवार, 23 जून 2018\n\"ओपेक'ने 2017 मध्ये खनिज तेलाचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. या वर्षात खनिज तेलाची मागणी वाढल्याने भावानेही उच्चांक गाठला होता. यामुळे खनिज तेल आयातीवर अवलंबून असलेल्या देशांचे कंबरडे मोडले होते.\nसिंगापूर : \"ओपेक'च्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर खनिज तेलाच्या भावात शुक्रवारी एक टक्का वाढ झाली. या बैठकीमध्ये खनिज तेल उत्पादनात वाढ करण्याचा निर्णय होण्याबाबत साशंकता निर्माण झाल्याने ही भाववाढ झाली आहे.\nजागतिक पातळीवर खनिज तेलाचा भाव आज प्रतिबॅरल 74.02 डॉलरवर गेला. कालच्या तुलनेत भावात 1.3 टक्का वाढ झाली. तेल उत्पादक देशांची संघटना \"ओपेक'ची बैठक आज व्हिएन्नामध्ये उशिरा होत आहे. या बैठकीत खनिज तेलाचे उत्पादन वाढविण्याबाबत चर्चा होणार आहे. खनिज तेलाचे उत्पादन वाढवावे यासाठी सौदी अरेबियाने पुढाकार घेतला आहे. या बैठकीत \"ओपेक' सदस्य देशांसोबत खनिज तेल उत्पादनात आघाडीवर असलेला रशियाही सहभागी होणार आहे.\n\"ओपेक'ने 2017 मध्ये खनिज तेलाचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. या वर्षात खनिज तेलाची मागणी वाढल्याने भावानेही उच्चांक गाठला होता. यामुळे खनिज तेल आयातीवर अवलंबून असलेल्या देशांचे कंबरडे मोडले होते.\nया देशांमध्ये इंधनाचे दर भडकले होते. यामुळे या ग्राहक देशांकडून खनिज तेल उत्पादन वाढविण्याची मागणी \"ओपेक'कडे होत होती. सौदी अरेबिया आणि रशिया उत्पादन वाढविण्याच्या बाजूने आहेत. याला इराणसह अन्य काही ओपेक सदस्य देशांचा विरोध आहे.\nकांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सरकारच्या हालचाली\nछत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये शेतकऱ्यांनी धूळ चारल्यामुळे भाजपला सत्ता गमवावी लागल्याने महाराष्ट्रातील फडणवीस सरकार सावध झाले आहे....\nकार्बन उत्सर्जनात भारत चौथ्या क्रमांकावर\nनवी दिल्ली : कार्बन डाय-ऑक्साईडच्या उत्सर्जनात भारताचा जगात चौथा क्रमांक असून, एकूण कार्बन उत्सर्जनापैकी सात टक्के वाटा भारताचा असल्याचे एका...\nभारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंध सुधारण्याविषयी बरेच बोलले जात असले तरी, राजनैतिक संबंधांमध्ये निर्माण झालेली कोंडी इतक्या सहजासहजी...\nसौदी अरेबियातून अमेरिकेत स्थायिक झालेले पत्रकार जमाल खशोगी यांची तुर्कस्तानात झालेली क्रूर हत्या जेवढी खळबळजनक होती, तेवढेच या हत्येच्या तपासावरून...\nअरब देशांचे इस्राईलशी वाढते साहचर्य\nअरब देशांबरोबरील वर्षानुवर्षांचे वैमनस्य विसरून इस्राईल आता अधिकाधिक अरब देशांबरोबर मैत्रीचे स���बंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अनेक अरब...\nतेल उत्पादन कपातीसाठी सौदी अरेबियाचा पुढाकार\nअबुधाबी - खनिज तेलाच्या भावातील घसरण रोखण्यासाठी तेल उत्पादक देशांनी उत्पादन दररोज दहा लाख बॅरलने कमी करावे, असे आवाहन सौदी अरेबियाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-water-supply-demand-increase-58945", "date_download": "2018-12-18T15:54:03Z", "digest": "sha1:OO2BD2KDJCLDQH6FRN5EULMDI3KDS3ON", "length": 14960, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news water supply demand increase टॅंकरचा चेंडू आता ‘भूजल’च्या कोर्टात! | eSakal", "raw_content": "\nटॅंकरचा चेंडू आता ‘भूजल’च्या कोर्टात\nबुधवार, 12 जुलै 2017\nटॅंकर सुरू असलेल्या व नव्याने मागणी करणाऱ्या गावांचे भवितव्य टांगणीला\nकोरेगाव - पावसाने दडी मारल्यामुळे टंचाईची परिस्थिती कायम असल्याने तालुक्यातील ३५ गावे अद्यापही तहानलेली आहेत. त्यापैकी २४ गावांना सध्या टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यात टॅंकरच्या मागणीमध्ये आणखी तीन गावांची भर पडली आहे. दरम्यान, टंचाईच्या तीस जूनपर्यंतच्या शासकीय ‘डेडलाईन’ च्या पार्श्वभूमीवर भूजल सर्वेक्षण यंत्रणेला ’फेरसर्वेक्षण करण्याच्या सूचना प्रशासनाने आजच दिल्याने यापूर्वी टॅंकर सुरू असलेल्या व टॅंकरची नव्याने मागणी करणाऱ्या गावांचे भवितव्य आता ‘भूजल’च्या पाहणी अहवालावरच अवलंबून आहे.\nटॅंकर सुरू असलेल्या व नव्याने मागणी करणाऱ्या गावांचे भवितव्य टांगणीला\nकोरेगाव - पावसाने दडी मारल्यामुळे टंचाईची परिस्थिती कायम असल्याने तालुक्यातील ३५ गावे अद्यापही तहानलेली आहेत. त्यापैकी २४ गावांना सध्या टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यात टॅंकरच्या मागणीमध्ये आणखी तीन गावांची भर पडली आहे. दरम्यान, टंचाईच्या तीस जूनपर्यंतच्या शासकीय ‘डेडलाईन’ च्या पार्श्वभूमीवर भूजल सर्वेक्षण यंत्रणेला ’फेरसर्��ेक्षण करण्याच्या सूचना प्रशासनाने आजच दिल्याने यापूर्वी टॅंकर सुरू असलेल्या व टॅंकरची नव्याने मागणी करणाऱ्या गावांचे भवितव्य आता ‘भूजल’च्या पाहणी अहवालावरच अवलंबून आहे.\nजुलै महिन्याचा पहिला पंधरवडा संपत आला, तरी तालुक्यात पुरेसा पाऊस झाला नाही. जूनमध्ये सरासरी केवळ पाच मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या पावसाने दडी मारल्यामुळे तालुक्यामध्ये टंचाईची परिस्थिती कायम आहे. परिणामी भावेनगर, तडवळे (संमत वाघोली), पिंपोडे बुद्रुक, रणदुल्लाबाद, सर्कलवाडी, चौधरवाडी, रामोशीवाडी, भंडारमाची, अनभुलेवाडी, देऊर, वाठार स्टेशन, मोरबेंद, गुजरवाडी (पळशी), विखळे, जांब खुर्द, जगतापनगर, रुई, भाटमवाडी, शेल्टी, बोधेवाडी (भाडळे), करंजखोप, दुधनवाडी, फडतरवाडी, चिलेवाडी या २४ गावांना सध्या १४ टॅंकरद्वारे ४१ खेपांच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे. याशिवाय विहीर अधिग्रहणाद्वारे शेंदूरजणे, चांदवडी, खिरखिंडी, वाघोली, मध्वापूरवाडी, होलेवाडी, हासेवाडी, नागेवाडी या आठ गावांची तहान भागवण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. दरम्यान, आसनगाव, नायगाव, अरबवाडी या गावांचीही टॅंकरची मागणी आहे. दरम्यान, टंचाईच्या तीस जूनपर्यंतच्या शासकीय ‘डेडलाईन’च्या पार्श्वभूमीवर नव्याने होऊ लागलेली टॅंकरची मागणी मंजूर होणार का\nसध्या टॅंकर सुरू असलेल्या व टॅंकरची नव्याने मागणी करणाऱ्या गावांचे फेरसर्वेक्षण करण्याच्या सूचना भूजल सर्वेक्षण यंत्रणेला देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ‘भूजल’च्या पाहणी अहवालावरच टॅंकरबाबतचा अंतिम निर्णय अवलंबून आहे.\n- एस. जी. पत्की, उपअभियंता, पाणीपुरवठा उपविभाग, कोरेगाव\nऔरंगाबाद शहराला होतोय दूषित पाणीपुरवठा\nऔरंगाबाद - शहरातील बहुतांश भागात कमी दाबाने तसेच दूषित पाणीपुरवठा होत असल्याबाबत दाखल याचिकेत डीएमआयसीला प्रतिवादी करण्याचे निर्देश मुंबई उच्च...\nतीन हजारांपैकी 877 कामेच पूर्ण : जलयुक्त शिवार अभियान\nजळगाव ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेला जलयुक्त शिवार अभियानात यंदा 3 हजार 334 कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली....\nपुणे - शहराची लोकसंख्या ३५ लाख, मिळकतींचा (घरे) आकडा पावणेनऊ लाख, महापालिकेत समाविष्ट झालेली गावे आणि तेथील लोकसंख्या वेगळीच...\nचासकमानचा साठा पन्नास टक्क्यांवर\nचास - चास��मान धरणात (ता. खेड) सध्या पन्नास टक्के (३.८ टीएमसी) पाणीसाठा उरला असून, तो गतवर्षीच्या तुलनेत निम्मा आहे. नियोजनशून्यतेचा अभाव, पुढाऱ्यांचा...\nवाकडमध्ये १५ मीटर उंचीवर असणार मेट्रो\nपिंपरी - शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्ग शहराच्या वाकड भागात सुमारे १५ मीटर उंचीवर असेल. त्याच्या कामास पीएमआरडीएने महापालिकेकडे परवानगी मागितली आहे....\nपुण्याची पाणीकपात हे सरकारचे अपयश - अजित पवार\nपुणे - शहरातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/esakal-news-sakal-news-dhule-news-64334", "date_download": "2018-12-18T16:21:13Z", "digest": "sha1:VUGZ3NXWDJ72NO33HSQR6YNL752HACUZ", "length": 15441, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal news sakal news dhule news श्रावणातील विविध प्रथा पाळणारे सोनगीर हे जिल्ह्यातील एकमेव गाव | eSakal", "raw_content": "\nश्रावणातील विविध प्रथा पाळणारे सोनगीर हे जिल्ह्यातील एकमेव गाव\nगुरुवार, 3 ऑगस्ट 2017\nश्रावणात विविध प्रथा पाळणारे सोनगीर हे जिल्ह्यातील एकमेव गाव आहे. आषाढ महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी मरीआईचा घाटा कार्यक्रम होतो. त्यादिवशी मांसाहार करण्याची प्रथा आहे. आषाढच्या शेवटच्या दिवशी किंवा श्रावणाच्या पहिल्या दिवशी आठ ते बैलगाड्यांवर आंबा व अन्य झाडांच्या डहाळ्या ठेवून वाजतगाजत गावातून मिरवणूक काढली जाते.\nसोनगीर(जि. धुळे) -श्रावण हा मनामनांत चैतन्य निर्माण करणारा हिरवागार महिना. या महिन्याच्या पौर्णिमेच्या सुमारास श्रवण नक्षत्र असते म्हणून श्रावण नाव पडले. ऊन-पावसाचा लपंडाव, जलबिंदूंच्या माध्यमातून सूर्याच्या सप्त रंगांचे मनोहारी दर्शन घडविणारा श्रावण. याच महिन्यात जाईजुई, पारिजात, सोनचाफा इ. फुलांच्या वेलींना व झाडांना बहर येतो व त्यांच्य�� सुवासाने आसमंत दरवळून जातो. अशा श्रावणात विविध प्रथा येथे व खानदेशात पाळल्या जातात.\nश्रावणात विविध प्रथा पाळणारे सोनगीर हे जिल्ह्यातील एकमेव गाव आहे. आषाढ महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी मरीआईचा घाटा कार्यक्रम होतो. त्यादिवशी मांसाहार करण्याची प्रथा आहे. आषाढच्या शेवटच्या दिवशी किंवा श्रावणाच्या पहिल्या दिवशी आठ ते बैलगाड्यांवर आंबा व अन्य झाडांच्या डहाळ्या ठेवून वाजतगाजत गावातून मिरवणूक काढली जाते. त्याला मरीआईचा मंडप म्हणतात. त्या डहाळ्या व पानांनी मरीआईचे मंदिर सजवले जाते. रोगराई निर्मुलन करणारी देवता म्हणून मरीआईला पुजले जाते. रोगराई गावात प्रवेश करू नये म्हणून मरीआई मंदिर गावाच्या प्रवेशद्वाराजवळ असते. पुर्वी घरोघरी दादर, ज्वारीचे दाणे फेकले जाई. याने प्रत्येक घर रोगराई मुक्त झाले असा समज होता.\nदर मंगळवारी वेगवेगळ्या समाजातर्फे रात्री लोकनाट्य कार्यक्रम होतो. तत्पूर्वी सायंकाळी तगतराववर कलावंताची मिरवणूक व मरीआई मंदिराजवळ सुमारे एक तासाची हजेरी कार्यक्रम होतो. त्यावेळी लोकनाट्य कलावंत विनोदी कार्यक्रम सादर करतात. श्रावणातील पहिल्या मंगळवारी परदेशी समाजातर्फे लोकनाट्याचे आयोजन केले जाते. दुसर्या मंगळवारी गुजर समाज, तिसऱ्या मंगळवारी पाटील समाज, चौथ्या मंगळवारी धनगर व पोळ्याला माळी समाजातर्फे लोकनाट्याचे आयोजन केले जाते. यंदा अद्यापही फारसा पाऊस न झाल्याने काही समाज लोकनाट्याचे आयोजन करणार नाहीत अशी स्थिती आहे. या दिवशी पिठाची गिरणी बंद असते. बैलांना शेतात कामाला नेत नाही तसेच गाडीला जुंपले जात नाही. शेतातील कामे बंद ठेवतात. बैलांना पुर्णपणे आराम असतो. नियम मोडणाऱ्यांना पुर्वी ग्रामपंचायतीत बोलावून ग्रामस्थांसमक्ष दंड ठरवून तो वसूल केला जाई. आता मात्र नियम परंपरेत काहीशी लवचिकता आली आहे. दर गुरुवारी आठवडे बाजार विठ्ठल रखुमाई मंदिराजवळ भरतो मात्र श्रावणात गावाच्या उत्तर टोकाला मरीआई मंदिराजवळ भरतो. उंच टांगलेल्या नारळ उडी मारून तोडण्याची स्पर्धा पोळ्याला होत असे. ती बंद पडली. मात्र पोळ्याला मरीआई मंदिरापर्यंत बैल पळविण्याची प्रथा सुरू आहे. यात कोणतेही बक्षीस मिळत नसले तरी आमचेच बैल श्रेष्ठ हे दाखविण्यासाठीच हा प्रकार होतो.\nबालविश्वांच्या कल्पनाशक्तीला रेषांचे बळ\nपुणे - बालविश्वांच्या कल्पनाशक्तीला भरारी देणारी, देशातील सर्वांत मोठी असणारी \"सकाळ चित्रकला स्पर्धा...\nसौरऊर्जेतून वर्षाला 45 लाख युनिट वीज\nजळगाव ः विजेची दिवसेंदिवस वाढणारी मागणी आणि अचानक होणाऱ्या भारनियमनाचा त्रास यातून सुटका होण्यासाठी सौरऊर्जेच्या वापरावर भर दिला जात आहे. या दृष्टीने...\nवालाच्या शेंगा, मेहरुणी बोरांची दुष्काळात भक्कम साथ\nसध्याच्या दुष्काळात बागायती शेतीही धोक्यात आली आहे. त्यामुळे कमी पाण्यात, कमी कालावधीत येऊ शकणारी पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. भले नगदी,...\nप्रकल्पाच्या घोषणा अन् अंमलबजावणीत अंतर\nनाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन् एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान...\nअडीच लाख कापसाच्या गाठींची निर्मिती\nजळगाव ः खानदेशातील कापसाची प्रत चांगली असल्याने परदेशात कपाशीला मागणी असते. यंदा परदेशात कपाशीला जरी मागणी नसली तरी खानदेशात कापूस जिनिंग...\nपथदिवे थकबाकीचा भार सोसवेना; जिल्ह्यात 196 कोटी थकीत\nजळगाव ः गावातील रस्त्यांवर अंधार दूर करण्यासाठी स्ट्रीटलाईट लावण्यात आले आहेत. परंतु, गावातील अंधार दूर करण्यासाठी वापरण्यात आलेल्या विजेचा मोबदला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/jj-flyover-bike-accident-two-bikers-die-1697213/", "date_download": "2018-12-18T15:21:38Z", "digest": "sha1:PCMILWMJBE6AKTMHSNBWQNNPD5NWHWUD", "length": 11995, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "JJ Flyover bike accident two bikers die | जेजे उड्डाणपूलावर स्पीडमध्ये बाईक चालवण्याचा स्टंट चुकला, दोघांचा मृत्यू | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nजेजे उड्डाणपूलावर स्पी��मध्ये बाईक चालवण्याचा स्टंट चुकला, दोघांचा मृत्यू\nजेजे उड्डाणपूलावर स्पीडमध्ये बाईक चालवण्याचा स्टंट चुकला, दोघांचा मृत्यू\nजे.जे.उड्डाणपूलावर वेगात बाईक चालवण्याचा स्टंट करताना भीषण अपघात झाला. या अपघातात बाईकवरील दोघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.\nजे.जे.उड्डाणपूलावर वेगात बाईक चालवण्याचा स्टंट करताना भीषण अपघात झाला. या अपघातात बाईकवरील दोघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. बुधवारी रात्री ११.३० च्या सुमारास जे.जे.उड्डाण पूलावरुन दोन बाईक प्रचंड वेगात दक्षिण मुंबईच्या दिशेने चालल्या होत्या. एकूण चार जण या बाईकवर होते. त्यावेळी एका बाईकस्वाराचे बाईकवरील नियंत्रण सुटले आणि बाईक रस्ता दुभाजक ओलांडून समोरुन येणाऱ्या गाडीवर आदळली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आणि दुसऱ्याचा जे.जे.रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.\nबाईकस्वार प्रचंड वेगात असताना एका वळणावर बाईकस्वाराचे नियंत्रण सुटले आणि बाईक रस्ता दुभाजक ओलांडून समोरुन येणाऱ्या स्कोडा कारवर आदळली. ही धडक इतकी जोरदार होती कि, बाईक काही सेकंदांसाठी हवेत उडाली असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. अपघाताच्यावेळी बाईकस्वाराने आणि त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट घातले नव्हते असे पोलिसांनी सांगितले.\nहा अपघात मागून येणाऱ्या दुसऱ्या बाईकस्वाराने पाहिला व त्याने वेगावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान त्यांची बाईक घसरली व एकजण जखमी झाला असे पोलिसांनी सांगितले. या अपघातातून बचावलेल्या दोघांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. या अपघातात स्कोडा कारचा चालक व प्रवाशांना कुठलीही दुखापत झालेली नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nदुचाकीस्वाराच्या धडकेने हवालदाराचा मृत्यू\nदुचाकी अपघातात दोन ठार\nबाईक घसरून तरूण ट्रकखाली पडला : पाहा व्हिडिओ\nमोबाईल हिसकवायला आला आणि त्याचा जीव गेला\nमोटारींची शर्यत जीवावर बेतली..\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIPL Auction 2019: युवराज झाला 'मुंबईकर' १२ व्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार\nनाराज खासदार संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाला दांडी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n युवराज सिंहवर अखेर बोली लागली, नवीन हंगामात मुंबई इंडियन्सकडून...\nअटलजींच्य��� सरकारला आणखी काही काळ मिळाला असता तर...\n#MeToo : सोनू निगमचा अनु मलिकला पाठिंबा\nरणबीर रिसेप्शनला न आल्यानं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही- दीपिका\nThackeray Biopic: चर्चा फक्त भगव्याची अन् नवाजुद्दीनच्या लूकची\nदुसरीला डेट करत असतानाही रणवीर माझ्याशी फ्लर्ट करायचा, दीपिकानं सांगितला मजेशीर किस्सा\n...अन् पंकजाताई आणि पूनम महाजन म्हणाल्या 'कुछ कुछ होता हैं'\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nप्रशासकीय इमारतीतील संकटकालीन सुटकेचा मार्ग ‘अडगळी’त\nखड्डे न बुजवताच, रस्त्याची रंगरंगोटी\nलहान मुलांच्या मदतीने लग्नमंडपांत चोऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://tattoosartideas.com/mr/lily-tattoos/", "date_download": "2018-12-18T15:22:43Z", "digest": "sha1:6M7ZWD7GVY4CD4XDV2UUSEK77P6KK42S", "length": 16670, "nlines": 84, "source_domain": "tattoosartideas.com", "title": "तुझ्यासाठी लिली टॅटू डिझाईन आइडिया !! - टॅटूज कला कल्पना", "raw_content": "\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nतुझ्यासाठी लिली टॅटू डिझाईन आइडिया \nतुझ्यासाठी लिली टॅटू डिझाईन आइडिया \nसोनिटॅटू जानेवारी 19, 2017\n1 मागे वर कमळा गोंदण एक महिलांना सेक्सी दिसतात करते\nब्राऊन शाई डिझाइनसह स्त्रियांना सुंदर लिलीचे टॅटू आवडते. हे टॅटू डिझाइन त्यांना मोहक आणि मादक दिसत करते\n2 परत खांदा वर लिली गोंदण एक महिला मोहक दिसत करा\nस्त्रिया त्यांच्या मागे खांदा वर एक लिली गोंदण जाईल. हे त्यांना लोकांना मोहक स्वरूप देतात\n3 परत खांद्यावर लिलीचे टॅटू एका मुलीला भव्य स्वरूप देते\nशॉट ब्लॉग्ज टाकल्या गेलेल्या मुलींना गुलाबी शाई डिझाइनसह लिलीचे टॅटू आवडते. हे त्यांना भव्य स्वरूप देतात\n4 एक आश्चर्यकारक देखावा असणे मुली बनवण्यासाठी पाय वर लिली गोंदण\nमुली त्यांच्या पायांवर लिलीचे गोंदण घेईल. यामुळे त्यांच्याकडे आश्चर्यकारक रूप दिसते आहे\n5 लिली टॅटूचे गुलाबी शाई डिझाइन, मुलींना भव्य स्वरूप बनवा\nसुदंर आकर्षक शरीर असलेल्या स्त्रिया आपल्या तेजस्वी गुलाबी लिलीच्या टॅटूवर आपल्या खांद्यावर जातील.\n6 लोअर हात वर लिली गोंद एक महिला देखावा उत्कृष्ट करते\nएक महिला खाली हात वर कमळ गोंदण च्या गुलाबी आणि हिरव्या फूल शाई डिझाइन तिच्या तेजस्वी आणि नितांत दिसत करा\n7 खांद्यावर कमळ गो���दण एक मुलगी आकर्षक म्हणते\nब्राऊन मुली आपल्या खांद्यावर एक नारिंगी शाई डिझाइन किरीटसह लिलीचे टॅटू आवडेल; या टॅटू डिझाइन त्यांना मोहक आणि तेही करा\n8 मागे खांदा साठी लिली टॅटू मुली मध्ये कॅप्टिव्ह देखावा देते\nलहान-बाहीच्या ब्लाउजचा वापर करून मुलींना त्यांच्या कॅप्टिव्ह नजरे बाहेर आणण्यासाठी एक जांभळा शाई डिझाइनसह खांद्यावर लिलीचे टॅटू मिळते.\n9 खांद्यावर वर लिली टॅटू एक स्त्रीवादी देखावा आणते\nएक गुलाबी शाई डिझाइनसह खांद्यावर सुंदर लिली टॅटूसारखे मुली हे टॅटू डिझाइन आकर्षक आहे.\n10 एक रंगीत गुलाबी आणि हिरवा शाई असलेला हा लिली टॅटू डिझाइन योग्य हाताने उत्कृष्ट दिसते\nलहान बाजू असलेली ब्लाउज असलेल्या स्त्रियांना हे लिलीचे गोंदण डिझाईन प्राप्त करणे आवडेल जेणेकरून त्यांना आकर्षक दिसण्यास मदत करण्यासाठी उजवा हात वर एक रंगीत गुलाबी आणि हिरवा शाई असेल.\n11 बाजूला मान वर लिली गोंदण स्त्रीवादी देखावा आणते\nएक गुलाबी शाई डिझाइनसह बाजूला मान वर सुंदर लिली गोंदण सारख्या मुली. हे टॅटू डिझाइन आकर्षक आहे\n12 तो फडफडणे एक दिव्य लिली टॅटू तो फडफड करते\nमुली पाय वर लिली टॅटू करा आणि त्यांचे पाय दर्शविण्यासाठी आणि ते आकर्षण एक बिंदू करा\n13 पायावर कमळ गोंदण एक स्त्री मोहक दिसते\nब्राऊन महिलांना एका जांभळ्या शाईच्या डिझाइनसह पायात लिलीचे टॅटू आवडते; या टॅटू डिझाइनमुळे ते आकर्षक आणि मादक दिसतात\n14 मुली त्यांच्या सुंदर देखावा आणण्यासाठी खालच्या हाताने एक कमळ गोंडस जा.\nलहान-बाहीच्या शीर्षस्थानी असलेल्या मुलींना इतर लोकांच्या लक्ष वेधून घेण्यासाठी आणि त्यांना एक आकर्षक स्वरूप देण्यासाठी निम्न हाताने लिलीचे गोंदण घेण्यास आवडेल.\n15 एक सुंदर देखावा करण्यासाठी त्वचा रंग जुळणारे या लिली टॅटूमध्ये शाई डिझाइन\nया लिली टॅटूमध्ये शाईचा कलर डिज़ाइन, जो माणसाच्या शरीराशी जुळतो जेणेकरून मनुष्य अधिक सुंदर आणि भव्य दिसतो.\n16 पाऊल वर लिली गोंदण आश्चर्यकारक स्वरूप आणते\nब्राऊन मुली त्यांच्या पाऊल वर गुलाबी शाई डिझाइन लिली गोंदण आवडेल; हे टॅटू डिझाइन त्यांना आश्चर्यकारक आणि सुंदर दिसत करा\n17 मागे उदर वर लिली गोंदण एक महिला मोहक दिसत करा\nस्त्रिया त्यांच्या मागे ओटीपोटावर लिलीचे टॅटू घेतील. हे त्यांना लोकांना मोहक स्वरूप देतात\n18 खांद्यावर लिलीचे टॅटू मुलींना कॅप्टिव्ह वेअर देते\nलहान-बाहीच्या ब्लाउजचा वापर करून मुलींना त्यांच्या कपाळाला सार्वजनिकरीत्या बाहेर आणण्यासाठी त्यांच्या खांद्यावर लिलीचे टॅटू केले जाईल.\n19 लोअर हाताने एक नारंगी आणि पिवळा शाई डिझाइनसह लिलीचे टॅटू त्यांचे लबाडतेचे स्वरूप दर्शविते\nपुरुष हाताने खालच्या हाताने एक नारंगी आणि पिवळा शाई डिझाइनसह लिलीचे टॅटू आवडतात. हे एक मर्दानी स्वभाव देते\n20 खांद्यावर कमळ गोंदण एक मुलगी आकर्षक म्हणते\nएक गुलाबी शाई डिझाइनसह तपकिरी मुली त्यांच्या खांद्यावर सुंदर लिली टॅटू आवडतील; या टॅटू डिझाइन त्यांना मोहक आणि तेही करा\n21 खांद्यावर कमळ गोंदण एक स्त्री मोहक दिसते\nब्राऊन महिला त्यांच्या खांद्यावर लिलीचे टॅटू प्रेम करतात; या टॅटू डिझाइनमुळे ते आकर्षक आणि मादक दिसतात\n22 एक जांभळा शाई डिझाइनसह खांद्यावर लिलीचे टॅटू बनवणे एखाद्या माणसाला तरतरीत वाटते\nस्टाईलिश दिसणार्या पुरुषांकडे खांदा वर लाल रंगाचे शाई डिझाइनसह खांद्यावर लिलीचे टॅटू आवडेल. या टॅटूचे डिझाइन स्टायलिश लुक आणण्यासाठी त्वचेचा रंग जुळते\n23 एक जांभळा शाई डिझाइनसह लिलीचे टॅटू भव्य स्वरूप आणते\nब्लॅक केस असलेल्या तपकिरी महिलांना लिलीचे गोंदण एका जांभळ्या शाई डिझाईनसह आवडेल; या टॅटूचे डिझाइन त्यांची त्वचा रंगाशी जुळते जेणेकरून त्यांना सेक्सी आणि आकर्षक दिसू शकेल\n24 खांद्यावर लिलीचे टॅटू मोहक स्वरूप आणते\nबिनबाय-ब्लाऊजवर ठेवणार्या मुलींना त्यांच्या खांद्यावर गुलाबी शाई डिझाइनसह लिलीचे टॅटू डिझाइन प्राप्त करणे आवडते. यामुळे त्यांना अधिक आकर्षक बनवा\nनमस्कार, मी सोनी आणि या टॅटू कला कल्पना वेबसाइट मालक. मला टोपी डिझाइनची टोपी, सेमिकोलन, क्रॉस, गुलाब, बटरफ्लाय, सर्वोत्कृष्ट मित्र, मनगट, छाती, जोडपे, बोट, फुल, खोपडी, अँकर, हत्ती, उल्लू, पंख, पाय, सिंह, भेडु, परत, पक्षी आणि हृदयाचा प्रकार आवडतो. . मला माझ्या वेबसाइटवर भिन्न वेबसाइट शेअरमध्ये नवीन टॅटू कल्पना आवडेल. आम्ही चित्रांचे कोणतेही हक्क सांगत नाही, फक्त त्यांना सामायिक करतो. तू माझ्या मागे येऊ शकतोस गुगल प्लस आणि ट्विटर\nमान टॅटूगोंडस गोंदणउत्तम मित्र गोंदणेचीर टॅटूअँकर टॅटूमेहंदी डिझाइनआदिवासी टॅटूसूर्य टॅटूजोडपे गोंदणेबाण टॅटूडोळा टॅटूक्रॉस टॅटूवॉटरकलर टॅटूभौगोलिक टॅटूचेरी ब्लॉसम टॅटूkoi fish tattooऑक्ट��पस टॅटूविंचू टॅटूमागे टॅटूस्लीव्ह टॅटूपुरुषांसाठी गोंदणेफूल टॅटूडायमंड टॅटूपाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा टॅटूताज्या टॅटूपक्षी टॅटूहात टॅटूबटरफ्लाय टॅटूराशिचक्र चिन्ह टॅटूगरुड टॅटूछाती टॅटूप्रेम टॅटूचंद्र टॅटूमुलींसाठी गोंदणेगुलाब टॅटूपाऊल गोंदणेदेवदूत गोंदणेशेर टॅटूहात टैटूसंगीत टॅटूबहीण टॅटूमांजरी टॅटूफेदर टॅटूहोकायंत्र टॅटूअनंत टॅटूमैना टटूकमळ फ्लॉवर टॅटूहत्ती टॅटूटॅटू कल्पनाहार्ट टॅटू\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nकॉपीराइट © 2018 टॅटू कला कल्पना\nट्विटर | फेसबुक | गुगल प्लस | करा\nआमची वेबसाइट आमच्या अभ्यागतांना ऑनलाइन जाहिराती दाखवून शक्य झाले आहे. कृपया आपला जाहिरात ब्लॉकर निष्क्रिय करून आम्हाला समर्थन करण्याचा विचार करा.\nही वेबसाइट आपला अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरते. आपण असे समजू की आपण यासह ठीक आहात, परंतु आपण इच्छित असल्यास आपण निवड रद्द करू शकता.स्वीकारा पुढे वाचा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-nashik-district-declaration-claim-settlement-top-position-state-11958", "date_download": "2018-12-18T15:50:10Z", "digest": "sha1:NFMS2ICCG4ZFFZKX4NTHBWIA4DCLWB4D", "length": 16243, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Nashik District Declaration Claim Settlement Top Position in the State | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिक जिल्हा वनहक्क दावे निपटाऱ्यात राज्यात अव्वल\nनाशिक जिल्हा वनहक्क दावे निपटाऱ्यात राज्यात अव्वल\nशनिवार, 8 सप्टेंबर 2018\nनाशिक : आदिवासींनी अतिक्रमित केलेली वनजमीन ताब्यात देणाऱ्या वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत नाशिक जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. प्रलंबित दाव्यांचा निपटारा करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात तीन समित्या तयार करण्यात आल्यामुळे प्रत्येक दिवशी सुमारे ७०० दाव्यांना मंजुरी दिली जात आहे.\nनाशिक : आदिवासींनी अतिक्रमित केलेली वनजमीन ताब्यात देणाऱ्या वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत नाशिक जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. प्रलंबित दाव्यांचा निपटारा करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात तीन समित्या तयार करण्यात आल्यामुळे प्रत्येक दिवशी सुमारे ७०० दाव्यांना मंजुरी दिली जात आहे.\nदहा वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील वनहक्क दाव्यांचे काम अतिशय संथगतीने सुरू होते. आदिवासींना त्यांच्या हक्काच्या जागेचा ताबा मिळण्यासाठी किसान सभेतर्फे ६ मार्चला नाशिक येथून मंत्रालयावर लाँग मार्च काढण्यात आला होता. हजारो आदिवासी महिला व पुरुषांचा हा मोर्चा पायी चालत १२ मार्चला मुंबईत पोचला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा महिन्यांत दावे निकाली काढण्याचे आश्वासन मोर्चेकऱ्यांना दिले होते. ६ सप्टेंबर रोजी ही मुदत संपली असली तरी, महिनाअखेर २१ हजार प्रलंबित दावे निकाली काढण्यासाठी जिल्ह्णातील महसूल यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे.\nपाच महिन्यांत जेमतेम सात हजार दावे निकाली निघाले. उर्वरित दाव्यांवर अंतिम निर्णय घेण्यासाठी असलेल्या एका जिल्हास्तरीय समितीचे विकेंद्रीकरण करण्यात आले असून, त्याची जबाबदारी नाशिक व मालेगावच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने जिल्हास्तरीय समितीकडे आलेल्या दाव्यांना मंजुरी देण्यास सुरवात केली आहे. परंतु ११ हजार दाव्यांची फेरसुनावणी ‘स्यु मोटो’ घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यामुळे जे दावे अमान्य करण्यात आले, त्यांची सुनावणी करण्यासाठी\nस्वतंत्र उपजिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.\nमहिन्यात १३ हजार दावे निकाली काढणार\nदहा दिवसांपूर्वी आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिवांनी नाशिकला येऊन आढावा घेतला होता. त्यात १३ हजार दाव्यांचा निपटारा एका महिन्यात करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार दररोज उपविभाग व जिल्हास्तरावर ७०० दाव्यांवर निर्णय घेतला जात आहे. राज्यातील २६ जिल्ह्णांमध्ये सुरू असलेल्या कामाचा वेग पाहता, नाशिक अव्वल ठरला आहे.\nवन forest नाशिक nashik मंत्रालय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis प्रलंबित दावे\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\n`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्त शिवार अभियानातंर्गत भूजल...\nनगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...\nसांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...\nनगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...\nसोलापुरात वांगी, ढोबळी मिरची, कोबी दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nरेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...\nनाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...\nसोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी...सोलापूर : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय...\nयोग्य वेळी करा मिरीची काढणीमिरी घोसामधील एक ते दोन मणी पिवळे अगर नारंगी...\nनाशिकला वांगी, घेवडा, आले दर तेजीतनाशिक : गत सप्ताहात नाशिक बाजार समितीत बहुतांश...\nबियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’ बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’...\nप्रथिनांद्वारे मिळवता येईल अधिक टिकाऊ...निसर्गातील कोळ्याच्या धाग्यापासून प्रेरणा घेत चीन...\nऊसतोडणी कामगारांच्या गावांत दुष्काळी...नगर ः जनावरे जगवण्यासाठी आणि रोजगाराच्या शोधात...\nनामपूरात शेतमालाला दर, कर्जमाफीसाठी...नामपूर, जि. नाशिक : कांदा पिकासह शेतमालाचे...\nवजनकाट्यात घोळ करणाऱ्यांनी लाज बाळगावीमाळेगाव, जि. पुणे ः ‘माळेगाव साखर कारखान्याचे...\nकोल्हापूर जिल्ह्यास ३०० एकर तुती...कोल्हापूर : महारेशीम अभियानांतर्गत कोल्हापूर...\nहमीभावाने साडेदहा हजार क्विंटल शेतीमाल...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...\nपुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकेळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसक��ळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-18T14:44:03Z", "digest": "sha1:WLSGCOFOXZCNATI27DP6VFRMBXLYI7B4", "length": 16232, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "माझ्यावर हल्ला करणाऱ्या आंदोलकांवर अॅट्रॉसिटी दाखल करा; हिना गावीत यांची लोकसभेत मागणी | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय…\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित…\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची…\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी…\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे…\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी…\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या…\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या ��ेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Maharashtra माझ्यावर हल्ला करणाऱ्या आंदोलकांवर अॅट्रॉसिटी दाखल करा; हिना गावीत यांची लोकसभेत मागणी\nमाझ्यावर हल्ला करणाऱ्या आंदोलकांवर अॅट्रॉसिटी दाखल करा; हिना गावीत यांची लोकसभेत मागणी\nनवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) – मी आदिवासी महिला खासदार असल्यानेच जाणीवपूर्वक मलाच लक्ष केले आहे, असा आरोप करून गाडीवर चढून तोडफोड करणाऱ्या आंदोलकांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी नंदुरबारच्या भाजप खासदार हिना गावित यांनी आज (सोमवार) लोकसभेत केली.\nधुळ्यात डीपीसीच्या मिटींगला रविवार (दि. ५) इतरही लोकप्रतिनिधी होते. केवळ मला लक्ष्य करण्यात आले. १० ते १५ जणांनी माझ्या गाडीवर हल्ला केला. तसेच गाडी उलटून टाकण्याचा प्रयत्न केला. म��� गाडीतून उतरले नसते, तर माझा मृत्यूही झाला असता, असे हिना गावित यांनी सभागृहात सांगितले. घटनास्थळी केवळ ४ पोलीस कॉन्स्टेबल उपस्थित होते. मात्र, त्यांनी या हल्लेखोरांना रोखले नाही. ते केवळ बघत राहिले, असा आरोपही गावित यांनी केला.\nतोडफोड करणाऱ्या १५ आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, त्यानंतर त्यांना दोन तासाच्या आत सोडून देण्यात आले. हल्ला करणाऱ्या व्यक्तीच्या हार तुरे घालून सत्कार करण्यात आला. असे काय त्यांनी फार मोठे काम केले, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.\nमी आदिवासी महिला खासदार आहे. माझे संरक्षण पोलीस करु शकणार नाहीत, तर या राज्यात महिला सुरक्षित आहेत का या संदर्भात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी हिना गावित यांनी सभागृहात केली.\nPrevious articleविठ्ठलनगरमध्ये लग्नास नकार दिल्याने अल्पवयीन तरुणीचा विनयभंग\nNext articleमाझ्यावर हल्ला करणाऱ्या आंदोलकांवर अॅट्रॉसिटी दाखल करा; हिना गावीत यांची लोकसभेत मागणी\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\n…तरीही आम्हाला शिवसेनेसोबत युती करायची आहे – नितीन गडकरी\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी...\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nशीखदंगली प्रकरणी काँग्रेस नेता सज्जन कुमार दोषी; जन्मठेपेची शिक्षा\n“राजतिलक की करो तय्यारी, आ रहे है नितीन गडकरी”, सोशल मीडियावरील...\nईव्हीएमची काळजी करू नका; अजित पवारांनी दिली टीप\nप्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n१५ लाखांच्या आश्वास��ाबाबत काहीच बोललो नव्हतो; नितीन गडकरींचा खुलासा\n‘वंदे मातरम्’ म्हणावेच लागेल; शिवसेनेचा आंबेडकरांना इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9C-%E0%A4%91%E0%A4%AB-%E0%A4%87%E0%A4%82/", "date_download": "2018-12-18T14:44:40Z", "digest": "sha1:2ZYJSVKXD32JEL2MT4QYQV2RG77G3TCE", "length": 16632, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींगची फॉर्म्युला रेसिंग सुप्रा स्पर्धेत हॅट्रिक | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय…\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित…\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची…\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी…\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे…\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी…\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या…\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Pimpri पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींगची फॉर्म्युला रेसिंग सुप्रा स्पर्धेत हॅट्रिक\nपिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींगची फॉर्म्युला रेसिंग सुप्रा स्पर्धेत हॅट्रिक\nपिंपरी, दि. २५ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीरिंग च्या (पीसीसीओई) विद्यार्थ्यांनी दिल्ली, ग्रेटर नोएडा येथे झालेल्या ‘मारुती सुझुकी एसएइ सुप्रा इंडिया २०१८’ या राष्ट्रीय फॉर्म्युला रेसींग स्पर्धेमध्ये सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवून हॅट्रिक केली.\nनवी दिल्ली, ग्रेटर नोएडातील बुद्ध इंटरनॅशनल सर्किट फॉर्म्युला रेसींग ट्रॅक येथे झालेल्या सातव्या मारुती सुझूकी एसएई सुप्रा इंडिया २०१८ स्पर्धेत यावर्षी दे���भरातून आयआयटी, एनआयटीसह १२६ अभियांत्रिकी महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता.\nया टीममध्ये कुशल ढोकरे (कॅप्टन), प्रतिक वायकर, अभिषेक पाटील, प्रफुल्ल भोसले, सुबोध म्हसे, विरेंद्र निचित, राघवेंद्र मानिकवार, शुभांग डिगे, मोहित मारु, शिवकुमार मिरजगावे, परम देसाई, शुभम पाटील, प्रभंजन शेळके, ऋषिकेश कुलकर्णी, ओंकार कुलकर्णी, गोपाल काब्रा, आदित्य पाटील, तेजस कराड, रौनक गुप्ता, राहुल औताडे, सर्वेश देशमुख, राहुल कन्नावर, श्रेयश पदमावार, आकाश नांदिर्गी, आहम मेमन, संकेत कामत, नैनेश देसले, शांतनू दाहसकर, मोहनिश पोटू, आकाश शिंदे, पुरुषोत्तम दोशी, निरंजन तारले, साहिमान देशमुख, कृष्णाई मुंढे, पुजा नरवाडे, समाधान दोर्गे आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.\nप्रा. अमोल सुर्यवंशी व प्रा. निलेश गायकवाड हे टीम क्रेटॉस रेसींगचे फॅकल्टी अडव्हाईजर म्हणून गेली पाच वर्षे काम करत आहेत. या स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. अ.म.फुलंबरकर व यांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. नरेंद्र देवरे यांचे मार्गदर्शन लाभले.\nPrevious articleयोग्य उपाययोजनाशिवाय प्लास्टिक बंदी नको – बाबा कांबळे\nNext articleज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुनाची सुपारी मीच घेतली; परशुराम वाघमारेची कबुली\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी उभारावे – किशोर हातागळे\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे पोलीस कर्मचारी जखमी\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nनेहरुनगरमध्ये दुचाकी घेऊन देण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी...\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nपिंपळे सौदागरमध्ये हॉटेल ‘जस्ट इन ग्रील’ जळून खाक\nधक्कादायक : भावानेच केला १० वर्षीच्या बहिणीवर लैंगिक अत्याचार\nमनसेला सोबत घेणार का अजि��� पवारांनी काय दिले उत्तर\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nफडणवीस सरकार मराठा समाजाला शाश्वत आरक्षण देणार – एकनाथ पवार\nपिंपरीतील शगुन चौक ते वाल्मिकी चौकापर्यंतच्या रस्त्याची रुंदी वाढवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AA/", "date_download": "2018-12-18T16:10:19Z", "digest": "sha1:CC3WTU4CYJIIC3EPII5J5C5SXU55FZDT", "length": 12923, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ब्राह्मणवाडीतील जिल्हा परिषद शाळेतील 91 विद्यार्थ्यांच्या जीवशी खेळ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nब्राह्मणवाडीतील जिल्हा परिषद शाळेतील 91 विद्यार्थ्यांच्या जीवशी खेळ\nशाळेची धोकादायक इमारत : मुले जीव धोक्यात घालून गिरवतायेत धडे\nकामशेत – वर्षभर पाठपुरावा करूनही बौर गावच्या ब्राह्मणवाडीतील मोडकळीस आलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अखेरच्या घटका मोजत आहेत. पहिली ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी धोकादायक इमारतीमध्ये शिक्षण घेणाऱ्या 91 विद्यार्थ्यांचा जीवाशी खेळ खेळला जात आहे. डोक्यावरचे गळके छप्पर आणि तडे अन् खचलेल्या भिंतीमध्ये विद्यार्थी भविष्यकाळाची उजळणी करीत असल्याचे धक्कादायक चित्र दिसून येत आहे.\nब्राम्हणवाडी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या सात खोल्या आहेत; पण मागील अनेक दिवसांपासून शाळेवरील छत पावसाळ्यात गळते. वर्गातील फरशा फुटल्याने पावसाळ्यात खोल्यांमध्ये ओलावा आला आहे. मागील वर्षी पावसाचे पाणी भीतीमध्ये मुरल्याने भितींना तडे गेले आहेत. तर काही भिंती खचल्या आहेत; यामुळे कुठल्याही क्षणी शाळेची इमारत कोसळण्याची भीती दिसून येत आहे.\nशाळेच्या इमारतीच्या दुरवस्थेबाबत या संदर्भात शाळेच्या मुख्याध्यापकांनी वर्षापूर्वी जिल्हा परिषदेस पत्र व्यवहार करून शाळा दुरुस्तीची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी वर्षापूर्वीच शाळेची इमारत धोकादायक असल्याने शाळेच्या वर्ग खोल्या पाडण्याची गरज असल्याचे पत्र दिले होते. शाळेची इमारत धोकादायक जाहीर झाल्यानंतर देखील मागील वर्षभरापासून याच इमारतीत मुलांच्या जीवाशी खेळत अद्यापही शाळा सुरू आहे, याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी कानाडोळा करीत आहेत.\nशाळेतील शिक्षकांनी खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीच्या दोन अतिधोकादायक वर्ग खोल्या रिकाम्या ठेवल्या आहेत. त्यामुळे शाळेच्या स्वयंपाक शेडमध्ये सातवीचा वर्ग भरविला जात आहे. स्वयंपाक तयार करण्याच्या शेडमध्ये मुलांना शिकविणे कठीण होत आहे, अर्थातच स्वयंपाक करण्याकरिता हे शेड रिकामे करावे लागत आहे; यामुळे विद्यार्थांची मोठी फरफट होत आहे. शाळेच्या या दयनीय अवस्थेत देखील प्रशासन जागे होत नाही. हे दुर्दैव म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त करीत आहेत. आता मुख्याध्यापकांनी पाठपुरवठा केल्यानंतर शासनाकडे निधी नसल्याने शाळेचे काम होत नसल्याचे अधिकारी सांगत आहेत; पण एखादी दुर्घटना घडल्यानंतर निधी मिळून तरी काय उपयोग असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.\nमराठी शाळेची पट संख्या दिवसेंदिवस घसरत असताना मराठी शाळेच्या अशा धोकादायक इमारतीमध्ये मुलांचा जीव धोक्यात घातला जात आहे. या शाळेत एखादी दुर्दैवी घटना घडल्यास जबाबदार कोण अशा चर्चा सध्या ग्रामस्थांमध्ये आहे. यामुळे शाळा दुरुस्ती न झाल्यास शाळा बंद करण्याचा निर्णय पालक व्यक्त करीत आहेत. शाळा बंद झाली तरी विद्यार्थांचेच नुकसान होईल आणि शाळा सुरू ठेवली तरी विद्यार्थ्यांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने मुलावर अन्यायच होत आहे. त्यामुळे देशात सर्व शिक्षण अभियान व बाल शिक्षणाचे पोवाडे गाणाऱ्या राज्यकर्त्यांनी आधी शाळा नीट बांधावी आणि त्यानंतर मुलाचे जीवन सुरक्षित केले पाहिजे, असा मतप्रवाह पुढे आला आहे.\nमुलभूत सुविधा नसलेल्या मराठी शाळा इंग्रजी माध्यमांच्या स्पर्धेमध्ये तग धरू शकत नाहीत; त्यामुळे मराठी शाळांच्या पटसंख्येत सातत्याने घसरत होत आहे. पट संख्येतील घसरण थांबविण्यासाठी मराठी शाळांमध्ये “सेमी इंग्लिश’चे सोंग आणले होते; ते देखील आता बंद केले आहे. आम्हास शिकविताना अडचणी येत असल्याचे कारण शाळा आता पुढे करीत आहेत. म्हणजे एकूणच मराठी शाळांची दयनीय स्थिती झालेली आहे.\nबौर गावातील ब्राम्हणवाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेचा दुरुस्तीचा प्रस्ताव माझ्याकडे आला आहे. तसा ठरावही आला आहे, पण पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने काम रखडले आहे. शाळेच्या नवीन बांधकामासाठी लवकरच निधी उपलब्ध करून विषय मार्गील लावला जाईल.\n– बाबुराव वायकर, जिल्हा परिषद सदस्य.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदहशतीच्या राजकारणाविरोधात एकजूट व्हा: बराक ओबामा\nNext articleमाधुरीसोबत डान्स करण्यासाठी आलियाची जोरदार तयारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8/", "date_download": "2018-12-18T14:38:48Z", "digest": "sha1:UKAAXBCAQEYXUQGMMHTHGTRTXPSRTMNE", "length": 8830, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भाजपच्या कार्यक्रमात पुन्हा प्रणव मुखर्जी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभाजपच्या कार्यक्रमात पुन्हा प्रणव मुखर्जी\nगुरगाव – माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याला कारणही तसेच आहे. हरियाणात भाजप सरकारच्या कार्यक्रमात रविवारी त्यांनी उपस्थिती लावली. काही महिन्यांपूर्वी नागपूरमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात प्रणव मुखर्जींनी उपस्थिती लावली होती. त्यापूर्वी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रणवदांना कार्यक्रमात न जाण्याचा सल्ला दिला होता. त्यावरून कॉंग्रेस-भाजपत शाब्दिक फैरी झडल्या आणि मोठा वाद निर्माण झाला होता. या घटनेला काही महिने उलटत नाही तोच प्रणव मुखर्जी हे आता भाजपच्या कार्यक्रमात दिसून आले.\nप्रणव मुखर्जी फौंडेशनच्या अनेक कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यासाठी मुखर्जी हे मुख्यमंत्री खट्टर यांच्यासोबत एका मंचावर एकत्र आले. मुखर्जी यांनी या कार्यक्रमासाठी संघाच्या कार्यकर्त्यांनाही आमंत्रण दिले होते.\nदरम्यान, या कार्यक्रमानंतर मुखर्जी यांच्या कार्यालयाकडून एक स्पष्टीकरण देण्यात आले. प्रणव मुखर्जी फौंडेशन संघासोबत कुठलेही काम करत नाही आणि पुढील काळात तशी कुठलीही योजना नाही. स्मार्ट गाव योजनेनुसार दत्तक घेतलेल्या गावांमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम प्रणव मुखर्जी फौंडेशन करत आहे.\nयानुसार नागरिकांना प्रशिक्षण देणे, पाण्यासाठी एटीएम बसवणे आणि वैशिष्ट्यपूर्ण गोदामे सुरू करण्यात येणार आहेत.\nहरियाणात जुलै 2016 मध्ये स्मार्ट गाव योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेनुसार राष्ट्रपती असताना प्रणवदांनी अनेक गाव दत्तक घेतली होती. या पार्श्वभूमी��र हरियाणा सरकारच्या आमंत्रणावरून मुखर्जी यांनी गुरुग्राममधील कार्यक्रमात उपस्थिती लावली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआपटी पुलाचे काम तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना\nNext articleभ्रष्टाचारातून पैसा, पैशातून सत्ता हेच भाजपचे धोरण\n‘शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत मोदींना झोपू देणार नाही’\nपंतप्रधानपदाचे उमेदवार बनण्याचा राहुल यांचा मार्ग खडतर\nधार्मिक स्थळांवरील कारवाईचे मुख्यसभेत पडसाद\nबोफार्सचा कलंक पुसण्यासाठीच राफेलचा मुद्दा – पूनम महाजन\nराहुल आता पप्पू नव्हे; तर पप्पा-रामदास आठवले\nशीख विरोधी दंगली प्रकरण : काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना जन्मठेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.govnokri.in/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/talathi-exam-paper-jalna-2011-download/comment-page-1/", "date_download": "2018-12-18T15:21:43Z", "digest": "sha1:UTQLUGA27MPMEZEZQPTEW43DG3TGP3ZF", "length": 27127, "nlines": 445, "source_domain": "www.govnokri.in", "title": "Talathi Written Exam Paper Solved Download 2015 Exam", "raw_content": "WhatsApp वर जॉब अपडेट्स मिळवा..\nWhatsApp ला जॉईन व्हा\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती देणारे व्हिडिओ\nMahaNews NMK – महारोजगार २०१९\nजिल्हा अधिकारी कार्यालय, जालना\nतलाठी परीक्षा प्रश्न पत्रिका\nएकूण प्रश्न: १०० एकूण गुण: २००\n१. ‘जिल्हाधिकारी’ पदाची निर्मिती कोणी केली\nअ) वॉरन हेस्टिंग्ज ब) लॉर्ड वेलस्ली क) लॉर्ड कोर्नवॉलिस ड) लॉर्ड विल्यम बेटींक\n२. अमेरिकेतील गदर पक्षाचे संस्थापक कोण\nअ) लाला ह्रदयाल ब) विष्णू पिंगळे क) पंडित गंधम सिंह ड) तारकनाथ दास\n३. ———-या समुद्राची क्षारता सर्वात जास्त आहे.\nअ) बाल्टिक समुद्र ब) मृत समुद्र क) प्यासिफिक समूद्र ड) अटलांटिक समूद्र\n४. निलगिरी पासून कागद तयार करण्याचा कारखाना महाराष्ट्रात कोठे आहे\nअ) नंदुरबार ब)बल्लारपूर क) नागपूर ड) इगतपुरी\n५. पुढीलपैकी योग्य विधान कोणते\nअ) लाटांमुळे समुद्र किनार्याची झीज होत नाही. ब) सागरी प्रवाह अत्यंत वेगाने वाहतात.\nक) उष्ण प्रवाहाची निर्मिती ध्रुवीय प्रदेशात होते. ड) ल्याब्राडोर प्रवाह हा उष्ण प्रवाह नाही.\n६. संत गाडगे महाराजांचे मूळ नाव कोणते\nअ) डेबुजी झिंगराजी जानोरकर ब) डेबुजी झिंगराजी गाडगे\nक) झिंगराजी डेबुजी जानोरकर ड) यापैकी नाही\n७. महाराष्ट्राचे ‘मार्टिन ल्युथर ‘ म्हणून कोणास ओळखले ���ाते\nअ) कर्मवीर भाऊराव पाटील ब) महात्मा फुले क) शाहू महाराज ड) डॉ.डी.वाय. पाटील\n८. ———–हे तलाठ्याचे अनिवार्य काम नाही.\nअ) पिण्याचे पाणी पुरविणे ब) शेतीच्या मालकी हक्काची नोंद घेणे\nक) पिक पाहणी करून नोंद घेणे ड) महसूल जमा करणे\n९. कोतवालाचे नेमणूक अधिकार ———ना आहेत.\nअ) नायब तहसीलदार ब) जिल्हाधिकारी क) प्रांताधिकारी ड) तहसीलदार\n१०. महानगरपालिका आयुक्ताला केंव्हाही परत बोलावण्याचा अधिकार———ला असतो.\nअ) विभागीय आयुक्त ब) महसूल मंत्री क) राज्य सरकार ड) केंद्र सरकार\n११. घटनेतील अंतर्भुत हक्कांचे संरक्षक कोण असते\nअ) पंतप्रधान ब) राष्ट्रपती क) सर्वोच्य न्यायालय ड) यापैकी सर्व\n१२. “नायडू करंडक” कोणत्या खेळाशी संबंधित आहे\nअ) ब्रिज ब) ब्याटमिंटन क) टेनिस ड) बुद्धिबळ\n१३. भाववाढ झाल्यास सर्वात जास्त फायदा कोणाला होतो\nअ) शेतकरी ब) दलाल क) उत्पादक ड) व्यापारी\n१४. भारत सरकारला करापासून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नात———–चा सर्वाधिक वाटा आहे.\nअ)प्राप्तीकर ब) अप्रत्यक्ष कर क) अबकारी कर ड) देणगी कर\n१५. १००, ९९, ९५, ८६, ७०, \nअ) ३५ ब) ३४ क) ४५ ड) ५३\nअ) कुलांकडून कारागिरांना मिळणारा शेतीच्या उत्पन्नातील वाटा.\nब) कारागिरांकडून कुळांना मिळणारा उत्पन्नातील वाटा.\nक) कुळांकडून पाटलांना मिळणारा उत्पन्नातील वाटा.\nड) कुळांकडून पाटील-कुलकर्णी यांना मिळणारा उत्पन्नातील वाटा.\n१७. पुढील पैकी चुकीचे विधान कोणते\nअ) तृतीय व्यवसायात वस्तूचे उत्पादन केले जाते.\nब) प्राथमिक व्यवसाय निसर्गाशी संबंधित असतात.\nक) चतुर्थ व्यवसाय विशेष कोशल्याशी संबंधित असतात.\nड) द्वितीय व्यवसाय यंत्राचा जास्त वापर करतात.\nअ) प्रयोगशाळेत पुन्हा निर्माण करता येतात.\nब) कुठल्याही प्रयोगशाळेत निर्माण होत नाहीत.\nक) थोड्या काळाकरिता नष्ट झालेल्या असतात.\nड) प्रजनानाने पुन्हा तयार होतात.\n१९. विसंगत पर्याय शोध.\nअ) अशोक चक्र ब) कीर्ती चक्र क) अर्जुन पुरस्कार ड) शोर्य चक्र\n२०. जालना जिल्ह्याचे क्षेत्र फळ किती चौ. किलोमीटर आहे.\nअ) ७७२८ ब) ७७१८ क) ७७०८ ड) ७७००\n२१. जालना जिल्ह्यात वनक्षेत्राचे प्रमाण किती आहे\nअ) ०.०८४ ब) ०.००८४ क) ०.८४ ड) ०.८४०\n२२. जालना जिल्हा मानव विकास निर्देशांकत राज्यात कितव्या क्रमाकावर आहे.\nअ) १० ब) ३० क) २३ ड) ३३\n२३. संत गाडगेबाबा अभियान कशाशी संबंधीत आहे\nअ) ग्राम स्वच्छता ब) आरोग्य क) पाणी पुरवठा व्यवस्थापन ड) स���्व\n२४. जालना जिल्ह्यातील प्रसाद चोधरी यांचे नावाची सन २००३ मध्ये गिनीज बुकात नोंद कशासाठी झालेली आहे.\nअ) सितार वादन ब) ढोलकी वादन क) तबला वादन ड) यापैकी सर्व\n२५. कोणत्याही शब्दात ———–चा समुदाय असतो.\nअ) स्वर ब) वर्ण क) व्यंजन ड) वाक्य\n२६. शब्दांच्या जाती ————–आहेत.\nअ) २ ब) ३ क) ५ ड) ८\n२७. ‘शाळेकडे’ या शब्दातील ‘कडे’ हा शब्द————आहे.\nअ) शब्दयोगी अव्यय ब) केवळ प्रयोगी अव्यय क) क्रिया विशेषण अव्यय ड) भाववाचक नाम\n२८. नामाचे ———–प्रकार पडतात.\nअ) ३ ब) २ क) ४ ड) ५\n२९. दुसर्याचे म्हणणे दर्शविण्यासाठी—————–हे चिन्ह वापरतात.\nअ) संकेतार्थी ब) विकारी क) अविकारी ड) संधीयुक्त\n३१. ————-प्रयोगात कर्त्याप्रमाणे क्रियापद चालते.\nअ) कर्मणी ब) भावे क) केवळ ड) कर्तरी\n३२. छंदशास्त्राचे दुसरे नाव ———–असे आहे.\nअ) पद्य शास्त्र ब) गद्यशास्त्र क) छंदरचना ड) संगीतशास्त्र\n३३. जेव्हा वाक्यात शब्दांची चमत्कृती साधली जाते तेव्हा ———हा अलंकार साकार होतो.\nअ) अपन्हुती ब) उत्प्रेक्षा क) उपमा ड) श्लेष\n३४. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग-वचनाप्रमाणे बदलते तेव्हा——–प्रयोग होतो.\nअ) अकर्मक कर्तरी ब) सकर्मक कर्तरी क) कर्मणी ड) भावे\n३५. शब्दांच्या एकत्रीकरणाने जो जोडशब्द तयार होतो त्यास——— शब्द म्हणतात.\nअ) विग्रह ब) समास क) सामासिक ड) धातुसाधित\n३६. पंकज हा ———-समास आहे.\nअ) द्विगु ब) बहुब्रीही क) समाहार ड) उपपद तत्पुरुष\n३७. खालीलपैकी सामान्य नाम कोणते\nअ) नवलाई ब) महागाई क) आमराई ड) चपळाई\n३८. ‘तो मुलगा चांगला खेळतो’ या वाक्यात ‘चांगला’ हा शब्द———आहे.\nअ) क्रियाविशेषण ब) अधिविशेषण क) गुणविशेषण ड) सार्वनामिक विशेषण\n३९. ‘कोण आहे रे तिकडे’ या वाक्यापुढे————हे चिन्ह येईल.\nअ) उदगार चिन्ह ब) स्वल्पविराम क) अवतरण चिन्ह ड) प्रश्न चिन्ह\n४०. सरबत रयत हे शब्द———-भाषेकडून मराठीने स्वीकृत केले आहेत.\nअ) उर्दू ब) अरबी क) हिंदी ड) संस्कृत\n४१. मराठी, हिंदी , आसामी या भाषा———भाषाकुलातील आहेत.\nअ) इंडोनेशियन ब) इंडो अमेरिकन क) इंडो जर्मन ड) इंडो युरोपियन\n४२. खालीलपैकी कोठले नाटक कुसुमाग्रज यांनी लिहिलेले नाही.\nअ) ययाती ब) विदुषक क) अंमलदार ड) नटसम्राट\n४३. खालीलपैकी कोठली साहित्यकृत शिवाजी सावंत यांची आहे.\nअ) युगंधा ब) पांगिरा क) संभाजी ड) रणांगण\n४४. ‘कमळ’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.\nअ) आरल ब) सुमन क) अरविंद ड) अमरीष\n४५. ‘केस’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.\nअ) कुंडल ब) भृत्तर क) अक्ष ड) कुंतल\n73. 2, 5,11,37,43,53,57 यापैकी कोणती मूळ संख्या नाही.\nअ) १९ ब) ५३ क) ४३ ड) ५७\n७४. एका वर्गातील २५ विद्यार्थ्यांनी एकमेकास हस्तांदोलन केले तेव्हा एकूण किती वेळेस हस्तांदोलन झाले.\nअ) ३२५ ब) ३०० क) २२५ ड) २२०\n७५. २५*६५ +७५ * ६५ = \nअ) ५५०० ब) ६५०० क) २५०० ड) ७५००\n७६. एका संख्येत ३० संख्या मिळविल्यास उत्तर ५२० येते, जर त्या संख्येतून ३० हि संख्या वजा केली तर उत्तर काय येईल\nअ) ४४० ब) ४६० क) ४८० ड) ५००\n७७. १ ते १०० संख्यापैक ९ ने:शेष भाग जाणार्या एकूण संख्या किती\nअ) ८ ब) ९ क) १० ड) ११\n७८. एका व्यक्तीने २००० रुपयांचे कर्ज ४ हप्त्यात परत केले. प्रत्येक हप्त्यात ५० रु. जास्त दिले, तर पहिला हप्ता किती रु. होता\nअ) ३७५ ब) ४२५ क) ४७५ ड) ५२५\nअ) ९ ब) १७ क) २४ ड) २८\n८०. ७७७ आणि ११४७ चा मसावी किती\nअ) २७ ब) ३७ क) ४७ ड) ५७\n८१. २० रु. पेनची किमत २०% उतरली तर ८०० रु.पूर्वीपेक्षा किती जास्त पेण येतील.\nअ) ५ ब) १० क) १२ ड) १५\nAnjali kadam on सर्व नविन जाहिराती\nWhatsApp ला जॉईन व्हा\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती देणारे व्हिडिओ\nMahaNews NMK – महारोजगार २०१९\nWhatsApp ला जॉईन व्हा\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती देणारे व्हिडिओ\nMahaNews NMK – महारोजगार २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"}
+{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-18T16:08:38Z", "digest": "sha1:UIITHXMLR3IIDJKFO54N6IN352ZKZOZI", "length": 15668, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "थेरगावात पोलिसांना माहिती दिल्याने टोळक्यांकडून महिलेला जीवेमारण्याची धमकी | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय…\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित…\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची…\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी…\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपि��परीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे…\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी…\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या…\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Chinchwad थेरगावात पोलिसांना माहिती दिल्याने टोळक्यांकडून महिलेला जीवेमारण्याची धमकी\nथेरगावात पोलिसांना माहिती दिल्याने टोळक्यांकडून महिलेला जीवेमारण्याची धमकी\nचिंचवड, दि. ३१ (पीसीबी) – घरा शेजारील मोकळ्या जागेत दारु पिण्यास बसल्याची माहिती पोलिसांना दिल्याच्या रागातून सहा जणांच्या टोळक्यांची महिलेच्या घरात घुसून तिला जीवेठार मारण्याची धमकी दिली आहे. ही घटना शनिवार (दि.२९) रात्री साडेदहाच्या सुमारास थेगावात घडली.\nयाप्रकरणी एका ३९ वर्षीय महिलेने वाकड पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार सहा अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सहा जण थेरगाव येथे राहत असलेल्या ३९ वर्षीय महिलेच्या घरा शेजारील मोकळ्या जागेत दारु पीत होते. यावेळी महिलेने याची माहिती पोलिसांना दिली. टोळक्यांना याची खबर लागली. यावर सहा जणांच्या टोळक्यांनी मोठमोठ्याने आरडाओरड करुन महिलेच्या घरात घुसून तिला शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. सहाय्यक पोलिस निरीक्षक एम.आर.स्वामी तपास करत आहेत.\nPrevious article‘खड्डे बुजविण्यासाठी याचिका दाखल करण्याची वेळच का येते’ – उच्च न्यायालय\nNext articleमराठा आरक्षणासाठी लातूरमध्ये ८ जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाचे उद्घाटन संपन्न\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nपिंपळेसौदागरमधील वसंत अव्हेन्यू सोसायटीचा स्तुत्य उपक्रम; कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प सुरू\n…म्हणून संजय काकडेंची म��दींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी...\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nशिवसेना-भाजप एकत्र आल्यास, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पायाखालची जमीन सरकेल – मुख्यमंत्री\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nचिंचवडमध्ये सुनेचा छळकरुन आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी कुलथे कुटूंबियांवर गुन्हा दाखल\nवाल्हेकरवाडीत नवविवाहीत तरूणाची गळफास घेवून आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_9543.html", "date_download": "2018-12-18T15:49:02Z", "digest": "sha1:CQJ7QVCDDNQBIQLLLVYMJXBTYTM2YA6A", "length": 13994, "nlines": 44, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ८२ - बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ८२ - बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ\nऔरंगजेब दिल्लीत गेली तीन वर्षे जरी मराठी मुलुखाच्या बाबतीत शांत होता ,तरी त्याच्या अचाट बुद्धीत सतत वेगवेगळे फासे पडतच होते. महाराज न मरता आग्र्याहून निसटले आणि आपल्या चिरेबंदी सह्यप्रदेशात पोहोचले. या गोष्टीचा त्याला राहून राहून उबग येत होता. निसटून गेलेला सीवा केवळ शांततेचा तह कुरवाळीत आपल्या घरट्यात बसला आहे. एवढ्यावरऔरंगजेबाचे समाधान नव्हते. विश्वासहीनव्हता. हा सीवा आज ना उद्या संधी साधून मोगलाईवर झडप घेणार हे तो ओळखून होता. औरंगजेबानेच तह मोडीची कुऱ्हाड स्वत: घालावयाचे ठरविले आणि त्याने जंजिऱ्याच्या सिद्दीच्या मदतीसाठी आपले मोगली आरमार सीवावर सोडले. लगेच त्याने अजीमला म्हणजे औरंगाबादमध्ये असलेल्या आपल्या चिरंजीवांना एक गुप्त हजबल हुक्म म्हणजे तातडीचा हुकूमपाठविला की , ' औरंगाबादेत असलेल्या सीवाच्या सेनापतीला (प्रतापराव गुजर) त्याच्या कारभाऱ्याला (निराजी रावजी) आणि इतर प्रमुख मराठ्यांना ताबडतोब एकदम छापा घालून कैद करा आणि दिल्लीला त्यांना बंदोबस्तात आमच्याकडे पाठवा. सीवाच्या मराठ्यांची औरंगाबादेतअसलेली छावणी मारून काढा आणि त्यातील लूट खजिन्यात जमा करा. सीवा आग्ऱ्यास आला त्यावेळी त्याला वाटखर्चासाठी जी एक लाख रुपयांची रक्कम आपण दिली आहे , ती याछावणीच्या लुटीतून जमा होईल. हुक्मकी तामील जल्द अज् जल्द हो जाए\nहा तो भयंकर औरंगजेबी ज्वालामुखीचा स्फोट या हुकुमात भरलेला होता. म्हणजे औरंगजेबानेअगदी उघडउघड महाराजांच्या विरुद्ध आघाडी उघडली. तह मोडला.\nखरं म्हणजे हा तह मोडण्यासाठी महाराजही उत्सुकच होते. ते संधीची वाट पाहात होते. ती संधी औरंगजेबानेच दिली. इथं एक मोगली शहाजाद्यांच्या स्वभावातील गंमत दिसली. अजीमलाआपल्या बापाचा तो हजबल हुक्म अजून मिळायचाच होता. तो वाट दौड करीत होता. पण त्या हुकुमाचा तपशील अजीमला आधीच औरंगाबादेत कळला तो आपल्या गुप्त हस्तकांकडून. बापाचास्वभाव माहित असल्यामुळे अजीमला आश्चर्य वाटले नसावे. पण त्याने अत्यंत तातडीने , गुपचूप मराठ्यांच्या छावणीतून प्रतापराव गुजर आणि निराजी रावजी यांना आपल्या सफेर् एखास म्हणजे खास वास्तव्याचा वाडा बोलावून घेतले. ते दोघे आले आणि अजीमने त्यांना म्हटले , 'मला बादशाहा अब्बाजान यांचेकडून असा हुकुम येतो आहे. ' अजीमने येणारा भयंकरआलमगिरी हुकूम त्या दोघांना सांगितला. आपल्याविरुद्ध येत असलेला एवढा भयंकर हुकूम प्रत्यक्ष औरंगजेबाचा पुत्रच प्रतापराव आणि निराजी यांना सांगत होता. केवढा चमत्कार. अन् अजीमने या मराठी सरदारांना लगेच म्हटले की , ' तुम्ही तुमच्या सैन्यासह आणि छावणीसहताबडतोब पसार व्हा. नाहीतर तेवढ्यात वडिलांचा हुकूम मला मिळाला , तर मलातुमच्याकरिता काहीच करता येणार नाही. हुकुमाची अंमलबजावणी करावीच लागले. '\nयावर प्रतापराव काय बोलले ते इतिहासाला माहित नाही. पण निराजीसह ते अजीमचा निरोप घेऊन ताबडतोब आपल्या छावणीत आले.\nकाही वेळातच प्रतापराव , निराजी आणि पाच हजार मराठी स्वारांची छावणी पाखरासारखी पसार झाली. मराठी छावणी एकदम अशी भुर्रकन का उडून गेली हे औरंगाबादेत कोणालाचकळले नाही. कळले होते फक्त अजीमला.\nयाच सुमारास जंजिऱ्याला घातलेला मराठी आरमाराचा वेढा महाराजांनी हुकूम पाठवून उठविला. जंजिऱ्याभोवतीच्या समुदात असलेली मराठी गलबते भराभरा निघून गेली. मुरुडच्या आसपास असलेली मराठी फौजही निघून गेली.\nया प्रकाराने सिद्दींना काय वाटले असेल कोण जाणे पण जंजिऱ्याचा गळफास आत्तातरी सुटला. जीव वाचला.\nया जंजिऱ्याच्या किल्ल्याचे नाव होते , ' जंजिरेमेहरुब ' मेहरुब म्हणजे अष्टमीची चंदकोर. सिद्द्यांच्या या अर्धचंदाचे बळ असे टिकले.\nतिकडे औरंगाबादेहून पसार झालेले पाच हजार स्वार थेट महाराजांकडे आले नाहीत. प्रतापराव आणि निराजीपंत यांनी तिसराच डाव टाकला. पाच हजार फौज घेऊन ते जे सुटले , ते थेटऔशाच्या किल्ल्यावर. हा किल्ला मोगलांच्या म्हणजेच औरंगजेबाच्या ताब्यात होता. हा किल्ला तुळजापूरच्या जवळ आहे. किल्ला जबरदस्त. येथे किल्लेदार होता शेर बहाद्दूर जंग. त्यालास्वप्नातही कल्पना नव्हती की , मराठ्यांची फौज आपल्या किल्ल्यावर झडप घालणार आहे. तो बेसावधच होता. शिवाजी राजांपासून इतक्या दूर अंतरावर असलेल्या आपल्या औसा किल्ल्यावर मराठी कसे येणे शक्य आहे शिवाय आत्ता तर बादशाहांचा सीवाशी मैत्रीचा तह चालू आहे. पण बादशाहानेच या तहावर कुऱ्हाड घातल्याचे शेर बहाद्दूर जगला कुठे माहित होते शिवाय आत्ता तर बादशाहांचा सीवाशी मैत्रीचा तह चालू आहे. पण बादशाहानेच या तहावर कुऱ्हाड घातल्याचे शेर बहाद्दूर जगला कुठे माहित होते मराठ्यांची धडक इतक्या वेगाने आणि आवेगाने किल्ल्यावर आली की , किल्ल्यात एकच पळापळ आणि गोंधळ उडाला. वास्तविक असे व्हायचे काहीही कारण नव्हते. एवढा बळकट तटबंदीचा किल्ला सहज झुंजू शकला असता. पण त्यांची हिम्मतच बारगळली. मराठी फौज किल्ल्यातघुसली. वीस लाख रुपयाचा रोख खजिना प्रतापरावांच्या हातात पडला. कदाचित इतरही काही लूट आणि हा खजाना घेऊन मराठी फौज प्रतापरावांच्या मागोमाग किल्ल्यातून बाहेर पडली आणि दौडत सुटली थेट महाराजांकडे. ' आग्रा प्रवासाचा खर्च रुपये एक लाख मराठ्यांच्या छावणीच्या लुटीतून खजिन्यात जमा करा ', असा हुकूम सोडणाऱ्या औरंगजेबाला मराठ्यांनी आपले एकूण एकवीस लाख रुपये पळविल्याचे आता कळणार होते.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://marathi-e-sabha.blogspot.com/2009/02/blog-post.html", "date_download": "2018-12-18T16:17:30Z", "digest": "sha1:UV4JOECRE74HVP7LMC4CHKWKA6PYUF2J", "length": 38253, "nlines": 297, "source_domain": "marathi-e-sabha.blogspot.com", "title": "शब्दबंध: शब्दबंध २००९ - उद्घोषणा", "raw_content": "\nजगाच्या पाठीवर विविध ठिकाणी यथाकाल घडणार्या मराठी ब्लॉग अभिवाचनाच्या ई-सभांची नोंद करण्यासाठी ही जागा\nशब्दबंध २००९ - उद्घोषणा\n\"शब्दबंध\" ही मराठी ब्लॉगकारांची ई-सभा ६/७ जून २००९ रोजी आयोजित करण्याचा विचार आहे. मराठी ब्लॉगांमध्ये लघुनिबंध, कथा, प्रवासवर्णने, कविता, विडंबन, व्यक्तिचित्र, पाककृती, इत्यादि वैविध्यपूर्ण लेखनाद्वारे ब्लॉगकार अनेक वर्षांपासून मनोरंजन, ज्ञानदान तसेच समाजप्रबोधन करत आलेले आहेत. आपल्या ब्लॉगांमधल्या निवडक पोस्टांचं अभिवाचन करणे व ब्लॉगजगतातल्या आपल्या बांधवांशी मनमोकळ्या गप्पा मारणे हा या ई-सभेचा उद्देश आहे. मराठीमध्ये १००% स्वतःचं लेखन असलेला किमान एक ब्लॉग असलेल्या कुठल्याही ब्लॉगकाराला यात सहभागी होता येईल. या ई-सभेत अधिकाधिक ब्लॉगकारांना सामील करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी सर्वांकडून सहकार्य व ज्यांना शक्य असेल त्यांच्याकडून मदत अपेक्षित आहे.\nब्लॉगकारांच्या प्रतिसादाचा अंदाज आल्यावर एखाद्या शनिवार/रविवारची तारीख निश्चित करता येईल.\nजगभर चालणार्या या ई-सभेचं स्वरूप साधारणपणे असं असेल -\nजपान-ऑस्ट्रेलियापासून ही सभा सुरू होईल. सत्रांची सूत्र क्रमाक्रमाने पश्चिमेकडे हस्तांतरित होऊन भारत-आफ़्रिका-युरोप-अमेरिका या क्रमाने अभिवाचनाचं सत्र सुरू राहील.\nदेशांतल्या/देशसमूहांतल्या/सत्रांतल्या सहभागी ब्लॉगकारांच्या संख्येनुसार सत्राच्या वेळा व सत्र भरवण्याचं माध्यम ठरवावं लागेल.\nस्काईप (www.skype.com)च्या मेसेंजरवर एका वेळी २५ सदस्य सभेमध्ये सहभागी होऊ शकतात. समांतर सत्रे ठेवायची असल्यास स्काईपचा विचार कर���ा येईल, पण त्यापेक्षा अधिक चांगलं माध्यम असल्यास जास्त सोयीस्कर असेल. डिमडिम (www.dimdim.com) द्वारे एकावेळी १०० सदस्य सहभागी होऊ शकतात. अर्थात, याबद्दल चाचणी घेणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त अमेरिकेत व काही देशांमध्ये निःशुल्क टेलिकॉन्फ़रन्सिंगची सोय आहे. या माध्यमांपैकी काहींचा आपल्याला निश्चित उपयोग होऊ शकतो. अर्थात, आणखी माध्यमं उपलब्ध असल्यास त्याची माहिती अवश्य द्या. अधिकाधिक लोकांना सहभागी होता आलं, तर आपल्या सत्राप्रमाणेच इतर सत्रांतल्या सदस्यांचं अभिवाचन ऐकण्याचा आस्वादही सर्वांना घेता येईल. या सत्रांच्या सूत्रसंचालन करण्याची तुमची तयारी असेल तर अवश्य कळवा.\nया ई-सभेत सहभागी होण्यासाठी इच्छुक ब्लॉगबांधवांनी shabdabandha@googlegroups.com या गुगलग्रुपमध्ये प्रवेश घ्यावा अशी विनंती. त्यासाठी shabdabandha@gmail.com येथे ईमेल पाठवावा. ईमेलमध्ये आपलं नांव, शहर/राज्य/देश तसेच आपल्या मराठी ब्लॉगचं शीर्षक व दुवा अवश्य द्या.\nई-सभेच्या आयोजनासाठी मदत करू इच्छित असल्यास त्याबद्दलही लिहा.\nसभेची आखणी व नियोजन करण्याच्या दृष्टीने कृपया आपल्या सहभागाबद्दल ३० एप्रिल २००९ पर्यंत कळवा.\nसंपादन - शब्दबंध वेळ 12:30 PM\nई-सभा शब्दबंध - ६/७ जून २००९\nउत्तमोत्तम लिहिणारे ब्लॉगर्स या उपक्रमामध्ये आपापल्या पोस्ट्सच वाचन करतील, आणि हे ऐकायला मिळणं म्हणजे पर्वणीच आहे शुभेच्छा नुसतं ऐकायला म्हणून सामील होता येईल का काही मदत करु शकत असेन तर जरुर सांगा, आवडेलच मदत करायला, फक्त आत्ता मलाच अंदाज नाही की मी काय मदत करु शकते...\nआपला उपक्रम नावीन्यपूर्ण आहे. माझी भाग घ्यावयाची जरूर इच्छा आहे. मी गेले जवळजवळ वर्षभर तीन-चार ब्लॉग मराठीतून चालवत आहे. सध्या मी मुंबईत आहे पण जूनमध्ये कदाचित कॅलिफोर्नियात असेन, पण भाग जरूर घेईन. ई-मेलद्वारा इतर माहिती पाठवत आहे. ई-मेलचा पत्ता shabdabandha@gmail.com असावा, banda नव्हे\nचूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. \"shabdabadha\" असाच ईमेल आहे. पोस्टात दुरुस्ती केली.\nप्रशांत मी त्या वेळी एन्डरसनलाच असणार तरी भाग घेता येईल.\nमी एप्रिल मधे पुण्यात येणार आहे आणि 3 महिने मी पुण्यात आहे, मी नक्की भाग घेईन.\nखूप खूप आभार असा उपक्रम सुरू केल्याबद्दल\nमी नक्की भाग घेईन. अपडेट कराल का प्लीज.. sonalgd@gmail.com\nआमंत्रणाबद्दल धन्यवाद. उपक्रम छान आहे. भाग घ्यायला आवडेल. यशोधरानी म्हटल्याप्रमाणे फक्त श्र���णभक्तीसाठी पण सामील होता येईल का जूनमध्ये किती वेळ असेल ते अत्ताच संगणे अवघड आहे, पण मदत करायला आवडेल.\nनमस्कार. मी प्रमोद देव. मुंबईत असतो. माझ्या दोन जालनिश्या आहेत. १)पूर्वानुभव २)त्यांची कविता माझे गाणे.\nआपल्या उपक्रमात मला भाग घ्यायला आवडेल.\nआपल्या आमंत्रणाबद्दल खूप खूप धन्यवाद मला अगदी मनापासून आवडेल ह्या उपक्रमात भाग घ्यायला.\nमी कुवेतला असते. पण भारतात जुलै, ऑगस्ट मधे असते.\nकशी सुरवात आणि काय करायचं ह्याबद्दल आपण मार्गदर्शन करालच.\nनमस्कार, शब्दबंधची अभिवाचनाची कल्पना आवडली, भाग घ्यायला आणि ऐकायला अर्थातच आवडेल.\nशब्दबंध चा उपक्रम स्तुत्यच आहे...पण यात सहभागी होण्याच्या प्रक्रियेविषयी नीट कळलं नाही. शिवाय,मायक्रोफोन्स ची सुविधा उपलब्ध नसेल तर फक्त ऐकण्यासाठी सहभागी होता येईल का\nसहभागास संपूर्ण तयारी. काही मदत करु शकत असेन तर जरुर सांगा, आवडेलच मदत करायला.\nहैरतों के सिलसिले - लग्न झालं तेव्हा मी डोक्याने बरी पण व्यवहारात माठ होते. सासरी गेल्यावर एखाद आठवड्याने सासूबाईंनी \"आज तुझ्या हातचं जेवायचं आहे\" असं फर्मान सोडल्यावर \"पण मी ...\nकुतूहल बंद दरवाज्याचं… - सकाळी फिरायला जाताना रोज एक आलिशान घर दिसतं… एखाद्या महालासारखं सुंदर, देखणं…पण निर्जीव.. सगळी दारं, खिडक्या गच्च बंद. वर्षानुवर्षे कोणीच राहत नसल्यासार...\nसण - (छायाचित्र सौजन्य: वैष्णवी ) . . सावळ्या तुझ्या कांतीची धनव्याकुळ शीतल छाया भुरभुरत्या केसांचाही वावर हृदया रिझवाया आनंदझऱ्यासम हसणे तिळ जिवघेणा ओठांवर ...\nत्यांची कविता माझे गाणे.\nकशास बांध घालिशी... -\nदिवाळीचा फराळ आणि ऍजाइल - दुनिया गोल आहे.... कालचक्र अव्याहत असतं.... काल जे नवं होतं ते आज जुनं झालंय.... परवा जे जुनं होतं ते आता नव्यानं आलंय…. आपण असं काही सहज बोलत / ऐकत असतो...\nबोळा निघाला, पाणी वाहतं झालं :-) - *मराठी भाषा दिनानिमित्त झी मराठी दिशामधे प्रकाशित झालेला लेख* सद्ध्या महाराष्ट्रात आणि एकुणातच मराठीची परिस्थिती ही बर्याच जणांसाठी सांप्रत समयी घनघोर समस...\nमराठीतील लेखन - जयंत कुलकर्णी.\n मी वॉल्डनचे मराठीत भाषांतर केले आहे आणि कळविण्यास आनंद होतो की ते आता विक्रीस उपलब्ध आहे. एकूण २६ प्रती आता शिल्लक आहेत. कोणाला पाहिजे असल्यास ख...\nओढ - ओढ ~निखिल कुलकर्णी विश्वाच्या काळवंडलेल्या गर्भगृहात, विश्वाची निर्मिती करणाऱ्या पुरुने मुक्त हस्ताने बहाल केलेले उषेचे अमूर्त तेज घेऊन, अनंत अस्तित्वाचे ...\nपार्टीशन - संध्याकाळी थोडासा वेळ काढून बर्लिन वॉल मेमोरियलला धडकून आलो. खूपच तुटपुंजी माहिती आहे मला या वॉलबद्दल. कदाचित त्यामुळं कुतूहल बरंच आहे. असलेलं पार्टिशन इथल...\nमाझा पोष्टाच्या तिकिटांचा संग्रह -\nLove – hate – love - पावसाळ्यात टेकडीवर हा केना खूप वेळा पाहिलाय. त्याच्या गोड दिसणार्या निळ्या – जांभळ्या रंगाच्या फुलांचे कौतुकाने फोटोही काढलेत भरपूर. नंतर मग मैत्रिणीकडू...\nबाप(पु)डे - किड्स : यु आर द बेस्टेस्ट डॅड 💗💗 अॅडल्ट्स : हॅप्पी फादर्स डे लेजंड्स : 👇👇👇 . . . . . चिरंजीव : आई, बघ बघ. तुझा एक केस पांढरा झालाय. आईसाहेब : हो र...\n - वयाच्या तिसऱ्या वर्षी .. झोपेत असताना मायेने तळपाया वरून हात फिरवत.. “कित्ती नाचत असतं ग माझं पिलू..” म्हणत.. आजीने कौतुकाने पायात चाळवाळे घातलेले.. अगदी ...\nपालवी - *पालवी* *पार वाळलेले एक * *झाड होते कोपर्यात* *नसे सभोवती कोणी* *नाही दृष्टीच्या टप्प्यात* *कुणी म्हणाले तोडा रे * *नाही जीव या झाडात* *झाड उगीमुगी होते*...\nहोतं असं कधीकधी - होतं असं कधीकधी, की तुम्ही मित्र असता अन् नंतर कधीतरी ... तुम्ही मित्र नसता मैत्री सरते सरतात दिवसरात्री आणि रितं होऊन जातं एक कारंजं होतं असं कधीकधी, की तु...\nअप्राप्य -२ - भाग -१ वरून पुढे त्यारात्री मी घरी पोचले तर माझा चेहरा बघून आई घाबरली पण काही बोलली नाही. मी काही न बोलता माझ्या खोलीत गेले आणि ढसाढसा रडत राहिले कितीतरी व...\nभिंत - दादरचं आमचं घर ज्या इमारतीत आहे, तिची पुनर्बान्धणी होणार असल्याची बातमी कळली. खरं तर आनंद व्हायला हवा..झालाही; पण त्यापेक्षाही जास्त आनंद झाला तो काही जुन्...\nमयूरासनाधिस्त श्री गणेश २०१७ -\nकितीदा सांगतो - मनाने मी तुझा होतो तुझ्या लक्षात आले ना तुझे होते जरी सारे तुला तेव्हा मिळाले ना . तुला भेटायचे होते तुला सांगायचे होते किती ते व्हायचे होते तरी काहीच झाले न...\nखूप काही - थोडक्यातच \nचंद्राचा पाढा - चंद्र एके तुझा चेहरा चंद्र दुणे अन डोळे दोन चंद्र त्रिक डोळ्यांतिल काजळ, भिवयांची वर चंद्रकोर चंद्र चोक वेणीत केवडा, चंद्र पाचा चपलाहार, चंद्र सक ओठावरचा तिळ...\n. - आमच्या पिढीच्या गणपतीच्या आठवणी म्हणजे मंगेशकर कुटुंबाची गाणी. टि वजा केली कि फारसा काही उरत नाही. -- राजवाडे अँड सन्स पाहिला, खूप आवडला. त्यात सुरुवातीलाच ...\nशंभर खिडक्या - ह्या गोल गोल ग्रीलच्या खिडकीतून ती आणि तो दिसतायत... ती सोफ्यावर लोळत मोबाईलवर काहीतरी मिम्स बघत पडलेली... तो खालच्या कार्पेटवर झोपून इनटू दि वाइल्ड ओएसटी ...\nमहाभारत - काही नवीन विचार\nआपला ब्लॉग : \"वाटलं तसं\"\nस्वप्नी आले काही... - लहान-लहान म्हणून तीची कधी गंमत करावीशी वाटते, तर कधी एऽक रट्टा द्यावासा वाटतो आणि बर्याचदा दिलाही जातो. आईने रट्टा दिला, की \"आईने वाऽऽ केलंऽऽऽऽ\". \"आईने वा...\nअसामात असा मी ७ - काही क्षण असेही अनुभवले, जे अपेक्षा नसतांना मिळाले ती हि कार्यशाळा ८५ डोक्यांनी एकत्र येउन ८ दिवसात अनुभवली. विवेकानंद केंद्र इन्स्टीट्युट अॉफ कल्चर (VKIC...\nगावो विश्वस्य मातरः - भाग ६ -\nकॉफी टेबल - फर्निचरच्या मोठ्या शोरूमच्या एका छोट्याश्या कोपऱ्यात सई आणि सदा काचेच्या कॉफी टेबलावर कोपरं टेकवून एकमेकांकडे पाहत बसलेले. बाजूला उभी असलेली सेल्स गर्ल, पल...\nकृष्ण - *कृष्ण* कसल्या त्या वेदना, आता सुखाचा घास दे गंध-मिश्रित पाणी नको, तुझे तिखट खड्ग दे गंध-मिश्रित पाणी नको, तुझे तिखट खड्ग दे गाभा-यातील ज्योत नको, आता संपूर्ण प्रकाश दे गाभा-यातील ज्योत नको, आता संपूर्ण प्रकाश दे कुठलीच आरती नको आता, त...\nसमिधाच सख्या या ...\nविणकर दादा - विणकर दादा मला शिकव ना कसे विणावे वस्त्र मुलायम काय युक्ती की मंत्र जादुचा, काय शिताफी करिसी कायम काय युक्ती की मंत्र जादुचा, काय शिताफी करिसी कायम कितीक वेळा बघीतले तुज, तुटता, सुटता बारीक धागा हलक्या स्प...\nआतून - कृत्रिमतेच्या सजावटीविण सुंदरतेची व्याख्या होते जेव्हा ती आतून उमलते दाहक शब्दांवाचुनसुद्धा धगधगणारी ज्वाला होते जेव्हा ती आतून उमलते कल्पकतेची कोमल काया अ...\nनातीं - नात्यांना जपावं हळुवार ती असतात बकुळ फुलां सारखी कोमेजली तरी सुवासच देतात नात्यां करता घ्यावी थोडी तोशीस झिजावं चंदना सारखं मग ती कसा सुगंध पसरतात नात्यां करता घ्यावी थोडी तोशीस झिजावं चंदना सारखं मग ती कसा सुगंध पसरतात\nनसलेल्या ताईचा कोष - रक्षाबंधन आणि भाऊबीज या दोन दिवशी मी फक्त माझाच राहतो - स्वेच्छेने नाही, नाईलाजाने या दोन दिवशी मनाच्या तळघरात गाडलेली एक अनाम, अकारण, निरर्थक भीती डोकं ...\nमार्केसचा जादुई वास्तववाद आणि तिसरे जग - गॅब्रिएल गार्सिया मार्केस या श्रेष्ठ लेखकाचे आज निधन झाले. मॅजिकल रिअॅलिझम अ���्थात जादुई वास्तववाद लोकप्रिय करण्यात आणि त्याला स्थानिक, अस्सल दक्षिण अमेरिक...\n - यंदाची दिवाळी संपताक्षणी पुढच्या दिवाळीचे वेध लागावेत इतका, हा आवडीचा नि खासमखास असा सण. नवरात्र सुरू झाले की दिवाळीची चाहूल लागते. मनात आपसूकच उत्साहाचे...\nइंद्रधनुष्य - तांबड्या लाल फ़ुलांनी करुया पूजन गणेशाचे नारंगी झेंडुचे तोरण बांधुन सजवु देवघरा पित फ़ुलांची वाहु ओंजळ प्रतिक असे जे तेजाचे हिरवे वस्त्र लेवुनी वसुधा स्वागत कर...\n - मी शक्यतो व्यक्तिचित्रं वगैरे लिहीत नाही.... माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडणा-या घटना आणि त्याच्याशी संबंधित असणारे अनेक लोक ह्यांबाबत कधी ब्लॊगवर काही लिहीत ...\nबंगालची गाणी (१) : श्यामा संगीत - बंगाल प्रांतातल्या लोकगीतांचं शोधता येईल असं मूळ म्हणजे वैष्णव परंपरेतली भक्तिगीतं आणि सुफ़ी संतांची कवनं. हा काळ होता इसवी सनाच्या तेराव्या शतकाच्या आसपासच...\n|| वैभव संपन्न गणेश || - १९७८ साली मी विद्यार्थी दशेत असताना बेलूर आणि हळेबीड येथील मंदिरे पहावयास गेलो होतो.तेथे असलेल्या गणेशमूर्ती पाहिल्या आणि मी भारावून गेलो.त्या दागिन्याने...\nएका क्रांतीकारकाचे मतपरिवर्तन - परदेशात जाउन तेथुन मायदेशातील क्रांतीकारकांना मदत करणे व त्यायोगे ब्रिटीशांची सत्ता सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने उलथवून टाकणे, या उद्देशाने स्थापन झ...\nस्वतःपुरत - आजकाल आपण स्वत:मधे इतके गुरफटलेले असतो की, बाकी काही काही दिसत नाही. मुद्दामून नसेल कदाचित पण संवेदनशीलता कुठेतरी हरवत चालली आहे, असे कुठेतरी वाटते. आज त्य...\nकविता माझी फक्त तुझ्याचसाठी - करतात स्वप्ने लोचनात दाटी कविता माझी फक्त तुझ्याचसाठी कलली सांज,वाट तशी अनोळखी ओढीने तुझ्या ती खुणवी सारखी स्मरते भेट अपुली ती पहिली स्पर्शाने तव मोहीनीच...\nतू ना जाने आस पास है खुदा - * फ्रें*चांच्या देशात माझा पाहिलं पाऊल पडलं ते चार्लेस द गौल , paris एअरपोर्ट वर. फ्रांस मध्ये कामानिमित्त मला २ महिने राहायचं होतं , ओळखीचे काही ल...\n - मन उगाच धावतं..कशापाठी वेडावतं जसं लहानगं मूल प्रतिबिंबास धरतं.. मन उगाच उदास..सदा रुसल्याचा भास जसं लहानगं मूल प्रतिबिंबास धरतं.. मन उगाच उदास..सदा रुसल्याचा भास जशी कोकीळाची साद अन् नुसताच त्रास जशी कोकीळाची साद अन् नुसताच त्रास\nएरी कॅनाल - अमेरिकेत असताना एरी कॅनाल बद्दल एक पुस्तक माझ्या वाचनात आले. त्याचा विषय अगदीच अपरिचित पण कुतूहल चाळवणारा होता. नंतर कॉम्प्यूटर वर शोध घेतला तेव्हा दिसले क...\nमावसबोलीतल्या कविता - मला मराठी सोडून हिंदी आणि इंग्रजी या दोनच भाषा येतात. पण मावसबोलीतल्या कवितेचा अनुवाद करायला मंदारकडून खो मिळाल्यावर, हिंदी किंवा इंग्रजी कवितेचा अनुवाद कर...\nकॉर्बेट डायरी - कॉर्बेट डायरी \"..........समोर सुमारे २५ हत्तींचा कळप रस्त्यात ठाण मांडून होता. ते हलण्याची काहीच लक्षणे दिसत नव्हती. ते जाण्याची वाट बघत आम्ही जीपमधे बस...\nआपुला संवाद आपणासी ...\nभय - भय. भयाबद्दल एक नक्कीच सांगीन. जीवनाचा तो एकमेव खरा शत्रू. फक्त भयच जीवनाला हरवू शकतं. भय चलाख असतं, क्रूर गनीम असतं... त्याला न सभ्यता, न नियमांचं बंधन, न...\nतुमसे ही - आज हे गाणं ऐकलं अन् ही जुनीच पोस्ट आज पब्लीश करतोय...ना है ये पाना... ना खोना ही है...तेरा ना होना जाने क्यों होना ही है|तुमसे ही दिन होता है... सुरमई श्या...\nथोडे शङ्ख नि शिम्पले…\nजपानी नववर्ष - धुवाधार पावसाचे, तायफूच्या वादळवा-याचे, पानांच्या लाजण्याचे आणि रंगीत पाचोळ्याचे दिवस हा हा म्हणता सरत जातात. हळूहळू गाडीच्या काचांवरच्या फ़्रॉस्टमधून, कंच...\nसुन्या सुन्या मैफिलीत माझ्या... - शब्द, सूर आणि आठवणी -\nमा रेवा, थारो पानी निर्मल... - सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे, मेधा पाटकरांच्या उपोषणामुळे आणि चहूबाजूंनी झडणाऱ्या शेऱ्या-ताशेऱ्यांमुळे गेली दोन दशकं चाललेलं 'नर्मदा बचाओ' आंदोलन सध्य...\nशब्दबंध - ५/६ जून २०१० (3)\nशब्दबंध - ६/७ जून २००९ (4)\nशब्दबंध - ७/८ जून २००८ (3)\nशब्दबंध २००९ - उद्घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%95_%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B8%E0%A5%8B", "date_download": "2018-12-18T14:45:47Z", "digest": "sha1:X3ZGYKTNYDI5ADGHCC6RK34KK5E5KYL3", "length": 7177, "nlines": 215, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ज्यां-जाक रूसो - विकिपीडिया", "raw_content": "\n२ जुलै, १७७८ (वय ६६)\nजिन-जाक-रूसो (फ्रेंच: Jean-Jacques Rousseau; २८ जून, इ.स. १७१२ जिनिव्हा, जिनिव्हाचे प्रजासत्ताक - २ जुलै, इ.स. १७७८) हा एक फ्रेंच लेखक, संगीतकार व तत्त्वज्ञ होता. १८व्या शतकामधील एक आघाडीचा राजकीय तत्त्वज्ञ असलेल्या रूसोच्या विचारांचा फ्रेंच क्रांतीवर प्रभाव पडला होता. रूसोने लोकशाहीची स्वातंत्र्य, समता व बंधुता ही तत्त्वे घोषित केली होती.\n१७व्या शतकातील इंग्लिश तत्त्वज्ञ जॉन लॉकच्या विचारांनी ��ूसोला प्रेरणा मिळाली होती. लेखनासोबत रूसोने घड्याळ दुरुस्ती, खासगी चिटणिसगरी केली तसेच अनेक ऑपेरांना संगीत देखील दिले.\nरुसोने लिहिलेले 'एमिल' व 'सामाजिक करार' हे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. सामाजिक करार या आपल्या ग्रंथात त्यांनी राजकीय विचार मांडले आहेत.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइ.स. १७१२ मधील जन्म\nइ.स. १७७८ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ ऑगस्ट २०१७ रोजी १४:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-friendship-day-65062", "date_download": "2018-12-18T15:30:21Z", "digest": "sha1:PY5AUFRKODJCRDQYYPUEBCPAZN3IBX2D", "length": 13000, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news Friendship Day आउटिंग, हॉटेलिंग करत साजरा झाला ‘फ्रेंडशिप डे’ | eSakal", "raw_content": "\nआउटिंग, हॉटेलिंग करत साजरा झाला ‘फ्रेंडशिप डे’\nसोमवार, 7 ऑगस्ट 2017\nनाशिक - ऑगस्टच्या पहिल्या रविवारची वाट पाहणाऱ्या तरुणाईमध्ये आज ‘फ्रेंडशिप डे’चा उत्साह पाहायला मिळाला. आजच्या दिवसाचे अनेकांनी पूर्वीपासूनच नियोजन करून ठेवले होते. मित्र-मैत्रिणींसोबत आठवणी टिपण्यासाठी भरपूर सेल्फी टिपल्या. कॉलेज रोडला सायंकाळी प्रचंड गर्दी झाली. आउटिंग, हॉटेलिंगसह मौजमजा करत तरुणाईने आजचा दिवस साजरा केला.\nनाशिक - ऑगस्टच्या पहिल्या रविवारची वाट पाहणाऱ्या तरुणाईमध्ये आज ‘फ्रेंडशिप डे’चा उत्साह पाहायला मिळाला. आजच्या दिवसाचे अनेकांनी पूर्वीपासूनच नियोजन करून ठेवले होते. मित्र-मैत्रिणींसोबत आठवणी टिपण्यासाठी भरपूर सेल्फी टिपल्या. कॉलेज रोडला सायंकाळी प्रचंड गर्दी झाली. आउटिंग, हॉटेलिंगसह मौजमजा करत तरुणाईने आजचा दिवस साजरा केला.\nदोन-तीन दिवसांपासून पावसाने ओढ दिली असली, तरी सोशल मीडियावरून सकाळपासून शुभेच्छांचा पाऊस सुरू होता. कुणी व्हिडिओ, कुणी छायाचित्र तर कुणी संदेश पाठवत मैत्रीदिनाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. युवकांना या दिवसाची प्रतीक्षा होती. विविध प्रकारचे नियोजन यापूर्वीच करून ठेवले होते. अनेक युवक आज नाशिकजवळील पर्यटनस्थळांवर पोचले. गंगापूर रोडवरील नवशा गणपती, सोमेश्वर, बालाजी मंदिर प��िसरासह गिरणारेपर्यंत युवक-युवतींची उपस्थिती होती. अनेक जण मॉलमध्ये फिरत खरेदीचा आनंद घेताना दिसले. सायंकाळी कॉलेज रोड परिसर तरुणाईने बहरला होता. हॉटेलमध्येही प्रचंड गर्दी बघायला मिळली. दरम्यान, तरुणाईवर वचक ठेवण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी, पोलिस बंदोबस्त होता.\nरविवारी महाविद्यालयांना सुटी असल्याने फ्रेंडशिप डे साजरा होत नाही. महाविद्यालयात शिकणाऱ्या मित्रांविषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी दर वर्षीप्रमाणे या वर्षीदेखील आज (ता. ७) फ्रेंडशिप दिनाचा जल्लोष बघायला मिळणार आहे. त्यामुळे आजदेखील फ्रेंडशिप बॅण्डची खरेदी सुरू होती.\nपोलादपूरची हिमहिरकणी समृध्दीचा तिसरा विश्वविक्रम\nमहाड - आपल्या उत्तुंग साहस व कतृत्वाने जागतिक पातळीवर गिर्यारोहण क्षेत्रात विश्वविक्रम करणा-या पोलादपूरच्या समृद्धी प्रशांत भूतकर हिच्या नावावर...\nसोशल मीडियावर बरसली मैत्रधार\nपुणे - ‘मैत्री एक अनमोल भेट जीवनाची, मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची...’ अशा शब्दांची गुंफण करीत रविवारी तरुणाईने मैत्री दिनाच्या आपल्या मित्र-...\nप्रिय मित्र उधोजीसाहेब यांसी, जागतिक मैत्री दिनाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा. फारा दिवसांत आपली गाठभेट नाही. अर्थात दोन जीवलग मित्र रोज भेटले नाहीत...\nबिबट्या सोबत मैत्रीचा आगळा वेगळा फ्रेंडशिप डे\nजुन्नर : आज सर्वत्र फ्रेंडशिप डे मोठ्या उत्साहात व आनंदात विविध शुभेच्छाच्या वर्षावात साजरा होत असताना माणिकडोह जुन्नर येथील बिबट निवारा...\nसोनाली बेंद्रेचा 'हा' फोटो पाहून चाहत्यांना फ्रेंडशिप दिनी धक्का\nसोनाली बेंद्रे सध्या कर्करोगाशी झुंजत आहे. न्युयॉर्क येथे ती उपचार घेत आहे. किमोथेरपीमुळे तीने मध्यंतरीच्या काळात केलेल्या हेअरकटचे फोटो सोशल...\n#FriendshipDay मैत्री जिव्हाळ्याची, आपुलकीची अन् शेअरिंगची\nमयांक शाह - मी मध्य प्रदेशातून नोकरीनिमित्त पुण्यात आलो. त्याला बरीच वर्षे झाली आहेत. त्यामुळे शाळा असो महाविद्यालयांतील मित्र-मैत्रिणींपासून दूरच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूज���ी नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/manoranjan/road-accident-mahakali-ctors-died-esakal-news-67359", "date_download": "2018-12-18T15:33:46Z", "digest": "sha1:SER2GHNZYZ5QI2MRYHJSIBEYJPOXC4KM", "length": 13905, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "road accident mahakali ctors died esakal news बिअरचे कॅन.. वाढलेला वेग.. अन होत्याचं नव्हतं! | eSakal", "raw_content": "\nबिअरचे कॅन.. वाढलेला वेग.. अन होत्याचं नव्हतं\nरविवार, 20 ऑगस्ट 2017\nगाडी चालवता चालवता मारले जाणारे बिअरचे घोट कलाकारांना महागात पडले आहेत. गाडीवर ताबा न राहिल्याने छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या दोन कलाकारांचा मृत्यू झाला आहे. महाकाली या हिंदी मालिकेच्या सेटवर शनिवारी संध्याकाळी शोककळा पसरली. कारण या मालिकेत काम करणारे गगन कांगा आणि अरजित लवानिया यांचा अपघाती मृत्यू झाला. मुंबई अहमदाबाद हायवेवर पालघरजवळ हा घटना घडली.\nमुंबई : गाडी चालवता चालवता मारले जाणारे बिअरचे घोट कलाकारांना महागात पडले आहेत. गाडीवर ताबा न राहिल्याने छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या दोन कलाकारांचा मृत्यू झाला आहे. महाकाली या हिंदी मालिकेच्या सेटवर शनिवारी संध्याकाळी शोककळा पसरली. कारण या मालिकेत काम करणारे गगन कांगा आणि अरजित लवानिया यांचा अपघाती मृत्यू झाला. मुंबई अहमदाबाद हायवेवर पालघरजवळ हा घटना घडली.\nयाबाबत माहिती देताना मनोर पोलीसानी दिलेली माहिती अशी, महाकाली अंत ही आरंभ है या कलर्स वाहिनीवरील मालिकेत हे कलाकार काम करतात. हे दोन कलाकार फियाट लिनिआ घेऊन प्रवास करत होते. ही गाडी गगन चालवत होते. त्याच्यासोबत असलेले अरजित हे मालिकेत नंदीची भूमिका साकारत होते. या प्रवासात अरजित गगन यांच्या बाजूला बसले होते. तर त्यांच्यासोबत एक स्पाॅटबाॅयही मागील सीटवर बसला होता. गुजरातमधील उंबरगाव येथे मालिकेचे शूट आटोपून ते मुंबईत गोरेगाव येथे परतत होते. साधारण सकाळी सव्वा अकराच्या आसपास ही गाडी चिल्लर फाट्यापाशी आली असता, गगन यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला या गाडीने मागून धडक दिली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार गाडीने दिलेली धडक इतकी जबरदस्त होती की गाडीच्या टपाचा चेंदामेंदा झाला. गाडी धडकून गुजरातच्या दिशेने उभी राहीली. या धडकेत तिघा���चाही जागीच मृत्यू झाला. गाडीच्या केलेल्या पाहणीत बीअरचे कॅन व खाण्याचे पदार्थ गाडीच्या पुढच्या बाजूस पडलेले आढळले. गाडी प्रमाणापेक्षा अधिक वेगात असण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. शिवाय मिळालेले कॅन पाहता ही ड्रंक अॅड ड्राईव्हची केस असू शकते. या अपघातात तिघांच्याही मोबाईल्सचा चक्काचूर झाला. त्यातून गगन यांचे सीमकार्ड काढून त्यांच्या कुटुंबियांना ही माहिती दिली गेली.\nया दोघांसोबत असलेल्या स्पाॅटबाॅयची ओळख अद्याप पटलेली नाही.\nसहा वर्षे पाकिस्तानवास भोगलेला अन्सारी अखेर मायदेशी\nनवी दिल्ली : गेल्या 6 वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेले भारतीय नागरिक हमीद नाहल अन्सारी आज पाकिस्तानातून भारतात परतले...\nत्यांना जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं : पंतप्रधान\nकल्याण : देशात यापूर्वी सत्तेत असलेल्या सरकारने 25.5 लाख घरे बांधली होती. मात्र, आमच्या सरकारने देशभरात एक कोटी 25 लाखांपेक्षा अधिक लोकांसाठी...\n‘रेसिड्यू फ्री’ शेतमालासाठी उभारली थेट ग्राहक बाजारपेठ\nसध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा सेंद्रिय शेतीचे महत्त्व वाढले आहे. ग्राहक आरोग्याबाबत जागरूक होऊन रसायन अंशमुक्त मालाची मागणी करू...\nमोदींच्या भाषणाची सुरवात शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या नावाने\nकल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असलेल्या महाराष्ट्राला मी वंदन करतो. महाराष्ट्राने अनेक रत्ने दिली आहेत, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी...\nऔरंगाबाद शहराला होतोय दूषित पाणीपुरवठा\nऔरंगाबाद - शहरातील बहुतांश भागात कमी दाबाने तसेच दूषित पाणीपुरवठा होत असल्याबाबत दाखल याचिकेत डीएमआयसीला प्रतिवादी करण्याचे निर्देश मुंबई उच्च...\nबेपत्ता वृद्धाचा सहा तासांत शोध\nमुंबई - फिरण्यासाठी सकाळी घराबाहेर पडल्यानंतर बेपत्ता झालेल्या वृद्धाला \"पांडे मॉड्यूल'मुळे अवघ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/saptarang/anand-ghaisas-write-article-saptarang-67232", "date_download": "2018-12-18T15:21:24Z", "digest": "sha1:UMFTSBXGPSWQ2RKTVQNFULM6RGDCFMDG", "length": 46439, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "anand ghaisas write article in saptarang कृष्ण माझी माता... कृष्ण माझा पिता... ( आनंद घैसास) | eSakal", "raw_content": "\nकृष्ण माझी माता... कृष्ण माझा पिता... ( आनंद घैसास)\nरविवार, 20 ऑगस्ट 2017\nकृष्णऊर्जा आणि विश्वाच्या उत्क्रांतीमधले तिचे परिणाम शोधण्याबाबतचा ‘डार्क एनर्जी सर्व्हे’ हा प्रकल्प सध्या सुरू आहे. या पाच वर्षांच्या प्रकल्पासाठी सुमारे दोन कोटी साठ लाख दीर्घिकांची ‘नमुना’ म्हणून तपासणीसाठी निवड करण्यात आलेली आहे. यात पहिल्या वर्षात घेतलेल्या वेधांचं विश्लेषण आता हाती आलं आहे. या निरीक्षणांमधून जो नकाशा हाती आला आहे, त्यात ‘कृष्णद्रव्या’चं प्राबल्य आहे, हे लक्षात येत आहे. या प्रकल्पाच्या निमित्तानं एकूणच कृष्णद्रव्य आणि कृष्णऊर्जा यांचं स्वरूप, त्यांचं विश्वातलं स्थान महत्त्व या सर्व गोष्टींची केलेली उकल.\nकृष्णऊर्जा आणि विश्वाच्या उत्क्रांतीमधले तिचे परिणाम शोधण्याबाबतचा ‘डार्क एनर्जी सर्व्हे’ हा प्रकल्प सध्या सुरू आहे. या पाच वर्षांच्या प्रकल्पासाठी सुमारे दोन कोटी साठ लाख दीर्घिकांची ‘नमुना’ म्हणून तपासणीसाठी निवड करण्यात आलेली आहे. यात पहिल्या वर्षात घेतलेल्या वेधांचं विश्लेषण आता हाती आलं आहे. या निरीक्षणांमधून जो नकाशा हाती आला आहे, त्यात ‘कृष्णद्रव्या’चं प्राबल्य आहे, हे लक्षात येत आहे. या प्रकल्पाच्या निमित्तानं एकूणच कृष्णद्रव्य आणि कृष्णऊर्जा यांचं स्वरूप, त्यांचं विश्वातलं स्थान महत्त्व या सर्व गोष्टींची केलेली उकल.\nएखादं लहानसं बी आपण रुजवावं, त्यातून बाहेर आलेल्या छोट्याशा अंकुराचा आपण फोटो काढून ठेवावा. पुढच्या सात वर्षांत त्याचं रोप, झाड कसं होईल, त्याचं स्वप्न पाहत त्याचं काल्पनिक चित्र तयार करावं. लगेच भविष्यात झेप घेऊन ते चित्र प्रत्यक्षाशी ताडून पाहावं...असंच काहीसं काम सध्या एका विश्वरचनेशी संबंधित प्रकल्पात सुरू आहे. विश्वाच्या रचनेचं, रुजलेल्या बीमधून बाहेर आलेल्या अंकुराचं चित्र खरं तर आधीच आपल्या हाती होतं. त्याला आपण ‘वैश्विक सूक्ष्मपार्श्वप्रारणांचा नकाशा’ (कॉस्मिक मायक्रोवेव बॅकग्राऊंड रेडिएशन ः सीएमबीआर) असं म्हणतो; पण आता या प्रकल्पातून, वाढलेल्या रोपाचं, म्हणजे तरुणपणच्या विश्वाचं जे चित्र हाती आलं आहे, ते आपण मागं केलेल्या तर्कापेक्षा, अनुमानापेक्षा थोडं निराळं आहे. हा प्रकल्प आहे ‘डार्क एनर्जी सर्व्हे.’ म्हणजे ‘कृष्णऊर्जा’ आणि तिचे विश्वाच्या उत्क्रांतीमधले परिणाम शोधण्याचा. सध्या आपण जे काही आहोत, त्या साऱ्याला- या विश्वाच्याच सद्यःस्थितीपर्यंतच्या उत्क्रांतीत ‘कृष्णऊर्जे’चा आणि त्यासोबतच ‘कृष्णद्रव्या’चाही फार मोठा वाटा आहे. किंबहुना त्यातूनच हळूहळू विश्व आकाराला आलं आहे, असं आता समजू लागलं आहे.\n‘कृष्णद्रव्य’ आणि ‘कृष्णऊर्जा’ हे तसे अलीकडचे शब्द; पण त्याबद्दलचं गूढच अधिक. या संकल्पना नीट समजून न घेता, त्याबद्दल अवास्तव कल्पना आणि अफवाही बऱ्याच. कारण ‘कृष्ण’ हा तसा आपल्या भारतीयांसाठी जितका जवळचा तितकाच गूढ. तसंच काहीसं या विश्वातल्या कृष्णद्रव्याचं आणि कृष्णऊर्जेचं. जे दिसतच नाही ते पाहायचं कसं, समजून घ्यायचं कसं, हा मुख्य प्रश्न. या ‘कृष्ण’ संकल्पनांचा आधी थोडा इतिहास आणि त्या संकल्पनांबद्दलच जाणून घेऊया.\nविश्व म्हणजे फक्त आपली आकाशगंगा नसून, आपल्यासारख्या आणखी दीर्घिका आहेत, हे एडविन हबलनं १९२४मध्ये म्हणजे जेमतेम एका शतकापूर्वी दाखवून दिलं. त्याआधी आपल्या आकाशगंगेतले सारे तारे म्हणजेच आपलं विश्व अशी धारणा होती. मात्र, अनेक ढगांसारख्या, तेजोमेघासारख्या वाटणाऱ्या या अवकाशातल्या वस्तू म्हणजे आपल्या आकाशगंगेचा भाग नसून, दूरवरच्या आकाशगंगा- दीर्घिका आहेत, हे तेव्हा कळलं. या प्रत्येक दीर्घिकेत आपल्या आकाशगंगेप्रमाणंच सुमारे दोनशे अब्ज तारे आहेत, हेही कळलं. त्यानंतर जेवढी दूरची दीर्घिका तेवढी तिची ‘ताम्रसृती’ (आपल्याकडं येणाऱ्या वस्तूंमध्ये त्यांचा वर्णपट निळ्या रंगाच्या बाजूस सरकलेला दिसतो. याला ‘अभिनील विस्थापन’ म्हणतात. दूर जाणाऱ्या वस्तूंमध्ये त्याचा वर्णपट लाल रंगाच्या बाजूस सरकलेला दिसतो. याला ‘ताम्रसृती’ असं म्हणतात) जास्त- अर्थात ती आपल्यापासून अधिक वेगानं दूर जात आहे, हेही हबलनं दाखवून दिलं. यालाच ‘हबल स्थिरांक’ म्हणतात. याच सुमारास आइनस्टाईनचा व्यापक सापेक्षता सिद्धांतही पुढं आला होता. त्यात अधिक वस्तुमानाच्या शेजारून जाताना प्रकाशकिरणही वक���र होतो, त्यामुळं गुरुत्वीय भिंगाचा परिणाम होऊन मुख्य अवकाशीय वस्तूच्या मागं लपलेल्या वस्तूंची विकृत प्रतिमा या वस्तूशेजारी दिसून येईल, असं त्यानं म्हटलं होतं. ते एका खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी सिद्धही झालं. पुढं दीर्घिकांच्या प्रतिमा घेताना, त्या दीर्घिकांच्या मागं असणाऱ्या काही गोष्टीही अशाच ‘गुरुत्वीय भिंगा’च्या परिणामानं दिसू लागल्या. मात्र, त्यातून एक प्रश्नही पुढं आला, कारण दिसणाऱ्या दीर्घिकेत असणाऱ्या वस्तुमानाचा गुरुत्वीय परिणाम जेवढा अपेक्षित होता, त्यापेक्षा प्रत्यक्ष परिणाम अधिक होता. तसंच त्याचं क्षेत्रही अधिक असल्याचं जाणवत होतं. त्यातून प्रथम या जागेत न दिसणारं; पण गुरुत्वीय परिणाम दर्शवणारं जास्तीचं वस्तुमान असणार, असं अनुमान निघालं. हे वस्तुमान स्वयंप्रकाशित नसल्यानं ते दिसत नसावं. ते कोणतीही प्रारणं उत्सर्जित न करणारे रेण्वीय ढग किंवा मृतवत ग्रह, धूळ वगैरे असावेत, अशी कल्पना होती.\nसर्वांत आधी ‘लॉर्ड केल्विन’नं १८८४मध्ये त्याच्या एका व्याख्यानात अवकाशातल्या अशा न दिसणाऱ्या वस्तुमानाबद्दल उल्लेख केला होता. आपल्या आकाशगंगेतले एकूण तारे, त्यांचं वस्तुमान आणि त्यांचा आकाशगंगेच्या केंद्राभोवती फिरण्याचा वेग याचं गणित बसवायचं झालं, तर याच जागेत अनेक न दिसणारे तारे असले पाहिजेत, असा तो निष्कर्ष होता. याचीच मिमांसा हेन्री पॉइनकेरेनं १९०६मध्ये त्याच्या एका पुस्तकात ‘आकाशगंगा आणि त्यातले वायू’ या प्रकरणात केली होती. यात त्यानं सर्वांत प्रथम या न दिसणाऱ्या वस्तुमानासाठी ‘कृष्ण द्रव्य’ हा शब्द वापरला होता. डच खगोलविद ‘जेकोबस कॅप्टेयन’नं १९२२मध्ये आकाशगंगेतल्या ताऱ्यांच्या गती प्रत्यक्ष मोजून, त्यावरून ‘कृष्णद्रव्या’ची संकल्पना मांडली होती. १९३२मध्ये रेडिओ खगोलशास्त्राचा जनक ‘ऊर्ट’नंही असंच अनुमान काढलं होते. खगोलशास्त्रज्ञ ‘फ्रिट्झ झ्विकी’नं १९३३मध्ये कोमा दीर्घिकासमूहाचा अभ्यास करताना ‘व्हिरीयल थेरम’ वापरला होता. त्यातही दीर्घिकांचं परिवलन पाहता, त्यातल्या ताऱ्यांचे संवेग हे ज्या कारणाने असावेत, ते ‘न दिसणाऱ्या बला’मुळं- कदाचित ‘कृष्णद्रव्या’मुळंच असू शकतं. शिवाय हे न दिसणारं वस्तुमान, दिसणाऱ्या वस्तुमानाच्या अनेकपट (ते सुमारे चारशेपट असावं, असं अनुमान त्यानं काढ���ं होतं, ते जरा अतिशयोक्तच होतं) असावं, असं त्यानं म्हटलं होतं. त्यात दीर्घिकांचा हा संवेग म्हणजे ‘कृष्णऊर्जेचा’ आणि ‘कृष्णद्रव्या’नं तयार होणारा असावा, असंही त्यानं म्हटलं होतं.\n१९३९मध्ये दीर्घिकांची दीप्ती आणि त्यांचं वस्तुमान यांचं गुणोत्तर प्रथम अभ्यासलं गेलं. ‘दीर्घिकेचं परिवलन (दीर्घिकेच्या केंद्राभोवती त्यातल्या एकूणच सर्व ताऱ्यांचं फिरणं) जेवढं दिसतं तेवढं असेल, तर त्यात दिसणारं वस्तुमान, अर्थात तारे त्या गतीनं दीर्घिकेत कायम टिकू शकणार नाहीत. ते सामान्य अपकेंद्री बलाला अनुसरून दूरवर भिरकावले जायला हवेत. मात्र, ते तर अजूनही याच क्षेत्रात तसेच फिरत राहताना दिसत आहेत. अर्थात, त्यांना गुरुत्वीय बलानं बांधून ठेवणारं अदृश्य वस्तुमान, त्यांच्या आजूबाजूस आणि बाहेरील अंगास असायला हवं. तरच हे शक्य आहे,’ असा निष्कर्ष होरॅस बॅबकॉक यांनी काढला होता.\n१९६०-७०मध्ये व्हेरा रुबिन आणि केंट फोर्ड यांनी याच सिद्धांताला पुष्टी देणारे अनेक पुरावे दिले. ते दीर्घिकांच्या परिवलनासंदर्भात केलेल्या वर्णपट विश्लेषणातून ‘ताम्रसृती’च्या आणि ‘अभिनील विस्थापनाच्या’ (रेड शिफ्ट आणि ब्लू शिफ्ट) काटेकोर अभ्यासातून मिळवलेले होते. या साऱ्याच दीर्घिकांच्या दृश्य वस्तुमानापेक्षा त्यांच्यात न दिसणारं ‘कृष्णद्रव्य’ जास्त आहे, या निष्कर्षाला १९७४मध्ये सर्वमान्यता मिळाली- ते परत तपासून पाहिलं तेव्हा व्हेरा रुबिन यांच्या या शोधनिबंधाला १९८०मध्ये प्रसिद्धी मिळाली आणि दृश्य वस्तुमानाच्या सुमारे सहापट ‘कृष्णद्रव्य’ असतं, असं त्यानंतर गृहीत धरलं जाऊ लागलं.\nआण्विक हायड्रोजनच्या अस्तित्वाचा वेध\nया प्रयत्नांच्या वेळीच रेडिओ खगोलशास्त्रज्ञ जवळच्या दीर्घिकांमधल्या ‘२१ सेंटिमीटरच्या रेषेचा’ अर्थात आण्विक हायड्रोजनच्या अस्तित्वाचा- ज्याला ‘एच १’ क्षेत्र म्हणतात, त्या तरंगलांबीचा- रेडिओ वेध घेऊ लागले होते. ग्रीन बॅंक्सची तीनशे फूट व्यासाची रेडिओ दूरवेक्षी आणि जॉड्रेल बॅंकची अडीचशे फूट व्यासाची दूरवेक्षी यांनी आधीच घेतलेल्या वेधात दीर्घिकांच्या दृश्यव्याप्तीपेक्षा या ‘एच १’चं क्षेत्र बरंच मोठं दिसत होतं, ते या रेडिओ प्रारणाच्या माध्यमातून देवयानी (अँड्रोमिडा) या आपल्या जवळच्या दीर्घिकेची दृश्य व्याप्ती, तिच्य��� परिवलन केंद्रापासून सुमारे १५ किलो पारसेक (किलो म्हणजे एक हजार, तर एक ‘पारसेक’ म्हणजे सुमारे ३.२६ प्रकाशवर्षं) एवढ्या त्रिज्येची असताना, तिच्या ‘एच १’चं क्षेत्र मात्र दृश्य तबकडीच्या बाहेर वीस ते तीस किलो पारसेकपर्यंत पसरलेलं आहे, असं दिसून येत होतं. तसंच आणखी एक गोष्ट यात लक्षात आली, ती म्हणजे या दीर्घिकांच्या तबकडीची परिवलनाची जी गती दिसते, ती केप्लरच्या नियमांत बसणारी नाही. केप्लरचा ग्रहगतीचा दुसरा नियम असा आहे, की केंद्रापासून जसजसे दूर जाऊ, तसतशी अवकाशीय वस्तूची केंद्राभोवती फिरण्याची गती कमी कमी होत जाते. अर्थात केंद्राभोवती फिरण्याचा कालावधी वाढत जातो. मात्र, या दीर्घिकांच्या बाबतीत तसं दिसत नाही. एक तर तबकडीचा परीघ अधिक विस्तारलेला असतानाही त्यांची परिवलनाची गती काही कमी झालेली दिसत नाही, ती एकसारखीच राहते. तेही या न दिसणाऱ्या वस्तुमानाचाच परिणाम असणार. हीच निरीक्षणं अधिक प्रगत साधनांनी मॉर्टन रॉबर्टस आणि रॉबर्ट व्हाइटहर्स्ट यांनीही (१९७२) घेतलेली होती. मात्र, त्यानंतर डेव्हिड रॉगस्टड आणि सेठ शोस्तक यांनी पाच दीर्घिकांच्या ‘एच १’ क्षेत्राची ‘ओवेन व्हॅली इंटरफेरोमीटर’ वापरून निरीक्षणं घेतली. यातही दृश्य वस्तुमानाशी असणारं ‘कृष्णद्रव्या’चं गुणोत्तर अधिक भरलं होतं.\n१९६०-७०नंतर हबल अवकाशीय दूरवेक्षीसारखं अधिक सक्षम आणि दृश्य माध्यमांत प्रतिमा टिपणारं माध्यम हाती आलं. या दूरवेक्षीनं अधिकाधिक खोलवर असणाऱ्या दीर्घिकांचीच नव्हे, तर दीर्घिकांच्या समूहांची छायाचित्रं टिपणं सुरू केलं. यांत महत्त्वाचं म्हणजे ‘गुरुत्वीय भिंगा’चे स्पष्ट परिणाम दर्शवणारी अनेक छायाचित्रं हाती आली. दीर्घिकांच्या गुच्छाभोवती त्यांच्या वस्तुमानाप्रमाणं किती अंतरावर, किती अंतरामागच्या वस्तू दिसतात, त्यांच्यात किती आणि कोणत्या प्रकारची विकृती निर्माण होते, त्या मागच्या वस्तू किती अंतरावर असू शकतात, अशा ‘गुरुत्वीय भिंगा’च्या अनेक गोष्टींची त्यातून खातरजमा करता आली. त्यातून या कृष्णद्रव्याचे अस्तित्व अधिकच प्रत्ययास आलं. याच गुरुत्वीय भिंगाच्या तत्त्वाचा आजही दूरच्या दीर्घिकांचे वेध घेण्यासाठी वापर करण्यात येतो.\nविश्वरचनेत या कृष्णद्रव्याचं कार्य कसं चालतं, ते या सगळ्या शोधांमधून मांडण्याचं काम अनेकांनी ���ेलं. त्यातून ज्या संकल्पना सध्या सर्वमान्य झाल्या आहेत, त्या अशा ः विश्वाच्या निर्मितीच्या वेळी जे मूलकणांचे (अणू बनण्याआधीचे कण) अस्तित्व असेल, ते कदाचित सगळीकडं समानतेनं विखुरलेलं असावे. मात्र, ज्यावेळी या मूलकणांमधून आंतरक्रिया होऊन प्रोटॉन, न्युट्रॉन तयार होऊन त्यांचं एकमेकांशी गुरुत्वाकर्षण वाढत गेलं, अणू-रेणूंची रचना जन्माला येऊ लागली, त्यावेळी विश्वाच्या या पटावर कमी-अधिक घनतेचे आणि कमी-अधिक तापमानाचे विभाग तयार झाले असावेत. त्यानंतरच्या छोट्याशा कालावधीत हेच विभाग आणखी विलग होऊन, जणू काही, काही भाग रिकामा, विरळ, तर काही भाग गुठळ्यांसारखा थोडा सघन तयार झाला असावा. हेच चित्र आपल्याला ‘वैश्विक सूक्ष्मपार्श्वप्रारणां’च्या माध्यमातून जाणवतं. यात अधिक सघन होत चाललेल्या गुठळ्यांसारख्या ठिकाणी तारे आणि दीर्घिकांची निर्मिती होत गेली; पण ज्यांचं मूलद्रव्यात रूपांतर झालंच नाही, असे अदृश्य मूलकण काही प्रमाणात शिल्लक राहिले असणारच. ताऱ्यांच्या निर्मितीनंतर विद्युतचुंबकीय प्रारणं त्यांच्याकडून प्रसारित होऊ लागली. जास्त वस्तुमान गोळा झालेला, गुरुत्वीय बंधनात असलेला दीर्घिकांच्या समूहांचा भाग आता कमी प्रसरण पावू लागला, तर जिथं तुलनेत विरळ अवकाशाची रचना असणार, तो भाग मात्र भरभर प्रसरण पावू लागला असावा... अशा तऱ्हेनं अवकाशात दीर्घिकांच्या समूहांच्या गुच्छासारख्या रचना तयार झाल्या आणि त्यांचंही सावकाश प्रसरण होत होत सध्याची आपल्याला दिसणारी गुठळ्या, त्यांना जोडणारे धागे आणि मध्ये रिकाम्या अवकाशाची जागा, अशी विश्वरचना तयार झाली असावी.\nहे सारं होताना गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात कार्य करणारी, विश्वप्रसरणास कारण ठरणारी जी ऊर्जा विश्वात आहे, त्यालाच झ्विकीच्या ‘कृष्णद्रव्या’प्रमाणं, ‘कृष्णऊर्जा’ असं नाव १९९८मध्ये मायकेल टर्नरनं दिलं. १९९८मध्येच दूरच्या दीर्घिकांमध्ये झालेल्या ‘ए’ प्रकारच्या सुपरनोव्हा उद्रेकांची निरीक्षणं घेतली गेली. त्यावेळी ते सुपरनोव्हा उद्रेक हे आपल्या जवळचे नव्हे, तर फार दूरवरचे आहेत आणि अर्थातच विश्वप्रसरणाचा तो एक पुरावाच हाती लागला आहे, हे समजून आलं. मात्र, विश्वाच्या सततच्या आणि सतत वाढत जाणाऱ्या दरानं होणाऱ्या प्रसरणाचा हे उद्रेक पुरावाच ठरले. त्यावरून या कृष्णऊर्जेचे परिणाम किती आणि कसे झाले आहेत, याचा अभ्यास करणं सुरू झालं. प्राचीन काळी जेव्हा सगळीकडं समानता अधिक प्रमाणात होती, त्यावेळी हे कृष्णऊर्जेचं प्रमाण कमी किंवा नगण्य असणार. ते आता अधिक प्रमाणात दिसत आहे, तर कृष्णद्रव्य अधिक प्रमाणात असणार, ते मात्र आता कमी झालेलं असावं, असं अनुमान यातून काढलं गेलं आहे. मात्र, या सर्वांत आपल्याला निरीक्षणक्षम असं, दिसणारं द्रव्य मात्र फारच थोड्या प्रमाणात आधीही असणार आणि त्याहून ते आता कमी प्रमाणातच शिल्लक असणार, असं अनुमान यातून निघत आहे. (संपूर्ण विश्वाच्या तुलनेत दृश्य वस्तुमान सध्या फक्त सहा टक्केच आहे, असं मानलं जातं.)\nयाच विषयावर संशोधन करण्यासाठी सुमारे चारशे संशोधकांचा एक संघ सध्या ‘डार्क एनर्जी सर्व्हे’ नावाचा एक प्रकल्प गेली चार वर्षं चालवत आहे. यासाठी ते ‘सेर्रो टॅलॅलो इंटर अमेरिकन वेधशाळे’चा वापर करत आहेत. त्यातल्या चार मीटर व्यासाच्या ‘व्हिक्टर एल बॅंको’ दूरवेक्षीवर खास ५७० मेगापिक्सेलचा ‘डार्क एनर्जी’ कॅमेरा बसवलेला आहे. डोळ्यांनी सर्वात अंधूक दिसणाऱ्या ताऱ्यापेक्षा दहा लाख पटींनी अंधूक असणाऱ्या दीर्घिकेचा या दूरवेक्षीनं वेध घेणं आता शक्य आहे. या पाच वर्षांच्या प्रकल्पासाठी दक्षिण आकाशातल्या सुमारे दोन कोटी साठ लाख दीर्घिकांची ‘नमुना’ म्हणून तपासणीसाठी निवड करण्यात आलेली आहे. यात पहिल्या वर्षात घेतलेल्या वेधांचं विश्लेषण आता हाती आलं आहे. त्यातल्या सुमारे तीनशे दीर्घिकांच्या समूहांचे हाती आलेले निष्कर्ष त्यांनी तीन ऑगस्टच्या एका अहवालात प्रसिद्ध केले आहेत. गुरुत्वीय भिंगांचे परिणाम दर्शवणाऱ्या आणि चार वेगवेगळ्या अंतरावरच्या दीर्घिकांची, त्यांच्या समूहांची जी स्थिती निरीक्षणांमधून दिसत आहे, त्यातून कृष्णद्रव्याचं प्रमाण किती, कुठं आणि ते तसं का, याचे अंदाज आता बांधता आले आहेत. गेल्या सात अब्ज वर्षांचा इतिहासच जणू यातून समोर येत आहे, जो कालावधी म्हणजे विश्वाच्या आजच्या आयुष्याच्या सुमारे निम्मा आहे विश्वाच्या तरुणपणीच्या घडामोडींचा आहे.\nया निरीक्षणांमधून जो नकाशा हाती आला आहे, त्यात ‘कृष्णद्रव्या’चं प्राबल्य आहे, हे लक्षात येत आहे. शिवाय दीर्घिकांच्या समूहांची आणि कृष्णद्रव्याच्याही गुठळ्यांची रचना यात लक्षात येत आहे. मात्र, पूर्वीच्या निरीक्षणांमधून जी अनुमानं, तर्क केले गेले होते, त्या प्रमाणात काही या गुठळ्यांच्या रचना दिसून येत नाहीत. तर त्यांचं प्रमाण कमी आहे, वस्तुमानाचं समप्रमाणात वितरण अधिक आहे, असं दिसून आलं आहे\nहे निरीक्षण फार महत्त्वाचं ठरू शकतं का खरं तर आताच काही सांगता येत नाही. हा प्रकल्प म्हणजे आकाशाचा एक छोटासा भाग आहे. फक्त पंधराशे अंश वर्ग क्षेत्रफळाचा. तसंच पाच वर्षांच्या प्रकल्पातलं एक वर्ष अजून निरीक्षणं घेण्यासाठी शिल्लक आहे. फक्त एका वर्षाच्या निरीक्षणांचंच विश्लेषण आत्ता हाती आलं आहे. अर्थात अजून चार वर्षांच्या निरीक्षणांचा अभ्यास आणि विश्लेषण हाती येणं बाकी आहे. तेव्हा थोडा धीर धरावाच लागणार आहे.\nआणि हो, यापेक्षा अधिक मोठ्या, आकाशाच्या सुमारे पाच हजार अंश वर्ग क्षेत्रफळाची निरीक्षणं अशाच प्रकारे घेण्याच्या पुढच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा हा तर श्रीगणेशा ठरावा...\nकदाचित ‘कृष्णद्रव्य’ आणि ‘कृष्णऊर्जा’ हेच विश्वरचनेचं मूळ कारण आहे, असाही निष्कर्ष यातून निघू शकतो...‘कृष्णऊर्जा माझी माता, कृष्णद्रव्य माझा पिता’ असंही मग म्हणता येईल, बरोबर ना\nचेहऱ्याचं 'ओळख'पत्र (आनंद घैसास)\nदेशातल्या विमानतळांवर \"फेशिअल रेकग्निशन' यंत्रणेद्वारे ओळख पटवण्याबाबत विचार सुरू आहे. त्यामुळंच भविष्यात चेहराच एक प्रकारे विमानतळांवर \"ओळख'पत्र...\nसूर्याची 'वादळवाट' (आनंद घैसास)\nसूर्याच्या पोटाला भगदाड पडून तो प्रचंड प्रमाणात ज्वाळा ओकेल आणि पृथ्वीच्या दिशेनं येणाऱ्या ज्वाळांमुळं प्रचंड हानी होईल, अशी बातमी काही दिवसांपूर्वी...\n\"काळाचे भाष्यकार', \"ब्रह्मांडाचे प्रवासी' अशी अनेकानेक विशेषणं फिकी पडावीत असं काम करणारे जगद्विख्यात शास्त्रज्ञ, लेखक डॉ. स्टीफन हॉकिंग यांचं...\n‘जन्मजात व्यंगाचा ग्रहणांशी संबंध नाही’\nसांगली - ग्रहण पाळल्याने नव्हे तर त्याबाबतच्या अज्ञानाने खूप मोठे दुष्परिणाम होत आहेत. नवजात मुलांमधील व्यंगाची कारणे अनेक आहेत. त्याकडे डोळेझाक...\nसोडू नका विज्ञानाची कास (आनंद घैसास)\nविज्ञानाशी संबंधित नवं संशोधन, माहिती पोचवणाऱ्या सदराचा हा अखेरचा भाग. अनेक मजकुरांसंदर्भात अनेकांनी काही प्रश्न, शंका विचारल्या. त्यांच्यापैकी काही...\nप्राण्यांच्या बुद्धीचं ‘गणित’ (आनंद घैसास)\nविज्ञानात काय काय हाती येत जाईल ते पाहणं जसं मह���्त्वाचं; तसंच त्या ज्ञानाचा पुढं तंत्रज्ञानात कसकसा उपयोग होईल, हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असतं....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bobhata.com/sports/tejaswini-sawant-wins-gold-commonwealth-games-2018-1889", "date_download": "2018-12-18T15:56:46Z", "digest": "sha1:CL7VCT4QZRC2OEU2RUUICZPBFA7NQVJX", "length": 5729, "nlines": 40, "source_domain": "www.bobhata.com", "title": "तेजस्विनी सावंत : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी मराठमोळी वाघीण !!", "raw_content": "\nतेजस्विनी सावंत : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी मराठमोळी वाघीण \nलग्न झालं म्हणजे करियर संपलं किंवा वय निघून गेलं म्हणून काही करू शकत नाही अशा समजुतींना एका मराठमोळ्या वाघिणीने सडेतोड उत्तर दिलं आहे. तिचं नाव आहे 'तेजस्विनी सावंत'. तेजस्विनीने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून भारताचं आणि महाराष्ट्राचं नाव उंचावलं आहे. संसार आणि करियर यांची योग्य सांगड घालत तिने जी कामगिरी केली आहे त्याला तोड नाही.\nतिने कालच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 50 मीटर्स रायफल प्रोन नेमबाजीत रौप्यपदक मिळवलं होतं. आणि आज तिने थेट सोनं लुटलं आहे.\nतेजस्विनी सावंतने तिच्या करीयरच्या सुरुवातीलाच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एका कांस्यपदक जिंकलं होतं. २००६ आणि २०१० राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा तिने अशा प्रकारे आपली चमक दाखवली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांबरोबरच तिने २००९ साली म्युनिक मध्ये ५० मीटर्स रायफल थ्री पोझिशन विभागात कांस्यपदक जिंकलं. त्याच बरोबर २०१० साली ती म्युनिकमध्येच ५० मीटर्स रायफल प्रोन नेमबाजीची वर्ल्ड चॅम्पियन ठरली.\n२०१६ साली तिचं लग्न झालं आणि तिच्याकडून असलेल्या सर्व आशा मालवल्या. लग्नानंतर ती पुन्हा पूर्वी सारखं खेळू शकणार नाही किंवा तिचं करियर आता संपलं असं अनेकांना वाटलं. पण तिने लग्नानंतर आपल्या क���ियरकडे दुर्लक्ष केलं नाही. उलट तिने दमदार कमबॅक करत सर्वांची तोंड बंद केली आहेत.\nमंडळी आज आपल्या देशाला अशाच कर्तबगार स्त्रियांची गरज आहे. तेजस्विनीच्या कामगिरीने इतरांना प्रेरणा मिळो अशीच आपण आशा ठेवूया \nमहाराष्ट्राच्या या वाघिणीला बोभाटाचा सलाम.\nया ९ देशांनी बदलले व्हिसाचे नियम, चला पटापट सहलीचे बेत आखा...\nव्हिडीओ ऑफ दि डे : तब्बल २० वर्षानंतर या पठ्ठ्याने केली इतिहासाची पुनरावृत्ती...हा व्हिडीओ चुकवू नका भाऊ \nजगात खाण्यापिण्याबद्दल आहेत हे १० विचित्र कायदे, काहीठिकाणी तर शिक्षाही केली जाते \nसासूकडून प्रेरणा घेऊन सुनेने उभारला स्वतःचा बिझनेस तो ही व्हाट्सॲपच्या मदतीने \nतिने मेकअपवर बहिष्कार टाकल्यावर तिला जीवे मारण्याची धमकी का दिली जात आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/17381", "date_download": "2018-12-18T15:08:26Z", "digest": "sha1:G4Q4TVTCXLKRMGSDVHR7ASF76G2Z7AIB", "length": 22101, "nlines": 256, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अनुभूती रंगांची | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /आरती यांचे रंगीबेरंगी पान /अनुभूती रंगांची\nहिरवट रंगाभोवती छोटासा पिवळसर पटटा, त्याला तपकिरी रंगाची किनार. मधे लाल चुटुक, त्यावर जांभळे टिपके, आणि वरच्या बाजुला हिरवा गार.\nहे वर्णन माझ्या एखाद्या रंगीबेरंगी ओढणीचे किंवा साडीचे नसुन माझ्या घरी कुंडीत वाढलेल्या एका अननसाचे आहे.\nआवडत्या फळांपैकी एक असलेला अननस आमच्या भागातही मिळत असल्याने दिसतो कसा, लागतो कसा हे जरी माहीती असले तरी, पैदास त्या भागात होत नसल्याने, त्याचे 'झाड' कसे असते, तो येतो कसा, एकुण प्रक्रिया काय असते, हे बघण्याचा कधीच योग आला नव्हता, किंवा तशी उत्सुकता पण कधी वाटली नाही.\nकोकणातुन येताना एका मित्राने माझ्यासाठी अननस आणला आणि योगायोगाने त्याच्या आसपासच वाचण्यात आले होते की अननसाचा शेंडा परत मातीत रोवला तर, छान फुटतो. अजुन एक योगायोग असा की, त्याच दिवशी मी घरी नसताना, घरात असलेल्या २ व्यक्तींपैकी एकाने माझा माठ फोडला.\nतोडलेला अननसाचा देठ मी फुटलेल्या माठात कचरा + माती भरुन रोउन दिला. गोल माठात हिरवा देठ 'शो' साठी चांगला दिसेल, इतकीच अपेक्षा. पुढच्या प्रवासात मात्र रोजची सकाळ माझ्यासाठी एक सुंदर रंगीबेरंगी आश्चर्य घेउन येत होती. अत्यंत देखणी अशी ही प्रक्रिया शब्दात सांगणे खरच अवघड आहे.\n[फोटो मी माझ्या सेल फोन कॅमेर्याने काढले आहेत, त्यामुळे जे दिसले, ते तसेच्या तसे तुमच्या पर्यंत पोहोचेलच असे नाही, पण एक प्रयत्न :)]\nछोटासा शेंडा रुजला, आणि मोठ्या-मोठ्या नविन पानांनी छान बहरला.\nपण तरीसुध्दा याला एखादे फळ / फुल येईल असे माझ्या ध्यानी-मनी पण आले नाही. अचानक एके दिवशी सकाळच्या टेहळणीच्या वेळी दिसले की एक लाल लुसलुशीत असे फुलासारखे काही झाडाच्या मध्यभागात दिसते आहे. अननसाला फुल येते , या आधी कधीच ऐकले नव्हते, अनेकांना विचारले, फळवाल्याला सुध्दा, पण कोणीच निट उत्तर देउ शकले नाही.\nदोन दिवसांनी फुल थोडे वर सरकले, आणि खाली एक दांडा दिसु लागला.\nफुल थोडसं मोठ झाल्यावर, पाकळ्या एकदम दाट आणि जाड झाल्या. तेंव्हा या फुलाचेच फळ होणार, म्हणजे हे फुल नसुन फळाची पहीली अवस्था आहे हे लक्षात आले.\nआठच दिवसात छान गोलाकार आला. आणि तो लालचुटुक गोळा अत्यंत देखणा दिसु लागला.\nया लाल गोळ्या भोवतीची लांब-लांब पाने पण मस्त लालबुंद, आणि टोकाकडे हिरवी अशी होती.\nअजुन ८ दिवसांनी, मधला भाग थोडा हिरवट दिसायला लागला. मधे हिरवा, त्या भोवती लाल, पुन्हा त्या भोवती हिरवा. इतके देखणे दिसत होते ते फुल / फळ.\nआणि अचानक या रंगांमधे भर पडली अजुन एका रंगाची. जांभळ्या रंगाचा एक टिपका लाल पाकळ्यांमधे दिसायला लागला.\nदुसर्या दिवशी अजुन काही टिपके दिसले.\nआणि आदल्या दिवसाच्या टिपक्याचे आज फुल उमलले होते.\nअननसाला जे खवले असतात, निट बघितले तर लक्षात येते की त्या खवल्यांना छोटेसे काटेरी टोक असते. ते टोक म्हणजेच हे जांभळे फुल. प्रत्येक खवल्यात असे एक जांभळे फुल येत होते.\nजांभळी फुले सुकुन, खवले स्पष्ट दिसायला लागले.\nआणि अननसाने आता मस्त आकार घेतला.\nहळुहळु तो मोठा होऊ लागला.\nअननसा बरोबरच तुराही मोठा झाला, पण जुनी पाने आणि नविन तुरा, दोघांच्या रंगात खुपच फरक होता.\nआणि हा मोठा झालेला अननस.\nअनेकांनी म्हंटले आहे की एखादी वेल वाढताना बघणे हे आपल्या लहान मुलाला वाढताना बघण्याइतकेच आनंददायी असते. पण मी म्हणेन की असे एखाद्या अननसाला वाढताना बघणेही तसेच काहीसे मन भरुन आनंद देणारे असते.\nआरती यांचे रंगीबेरंगी पान\nखूप मस्त. सहीच. मजा आली सगळे\nखूप मस्त. सहीच. मजा आली सगळे फोटो बघायला. ईशान म्हणतोय \"यम्मी पायनॅपल\"\nकार्ट्यांनी माठ फोडला काय त्यांच्या आईकडून दुसरा घे.\nही प्रगती अशी टप्प्याटप्प्याने बघणे काय मस्त वाटले असेल\nआरती, अननसाचा तुरा मातीत\nआरती, अननसाचा तुरा मातीत खोचल्यापासून किती दिवस लागले फळ यायला मी पण हा प्रयोग करुन पाहिन म्हणते.\nआरती, मस्तच. फोटोंची क्लॅरिटी\nआरती, मस्तच. फोटोंची क्लॅरिटी फार ग्रेट नाहीये पण सगळी प्रोसेस मस्त टिपली आहेस जी माझ्याकरता नवीनच होती.\nआरती, एकदम मस्त. छान मजा आली\nआरती, एकदम मस्त. छान मजा आली फोटो बघायला.\nफारच छान वर्णिला आहेस अननसाचा\nफारच छान वर्णिला आहेस अननसाचा पेरल्यापासुन वाढेपर्यंतचा प्रवास\nअधुन मधुन आम्हालाही घरी बोलावुन तू अननसाची प्रगती बघण्याची जी संधी दिली होतीस त्याबद्दल मनापासुन धन्यवाद. असेच एकदा अननस बघायला आले असताना तुझ्या नकळत अननसाचा एक फोटो काढला होता (त्याबद्दल माफी असावी :-() तो इथे देते आहे.....\nआरती..मस्त गं ..खूप मजा आली\nआरती..मस्त गं ..खूप मजा आली हळू हळू मोठा होणारा अननस पाहताना\nअसे झाड वाढताना त्यांचे निरिक्षण करणे फार मजेशीर असते.\nत्यातला रोजच्या बदलातला वेगळेपणा दाखवल्या बद्दल धन्यवाद.\n घरातल्या लहान बाळाच्या प्रगतीचे टप्पेवार फोटोज काढावेत त्या निगुतीने टिपले आहेस अननसाचे सौंदर्य\nफोटो चा sequence एकदम मस्त घेतला आहे.\nपण एक सांगावेसे वाटते.\nमाझ्या माहिती प्रमाणे फुलाशिवाय फळ येत नाही.\nमी केरळ मध्ये अननस चा फार्म बघितला आहे\nआरती सहीच. मी पण आता अननसाचा\nआरती सहीच. मी पण आता अननसाचा शेंडा आणून लावेन. इतक सुंदर असतो शेंड्यावर येणारे अननस हे मला माहीतच नव्हत.\nखरंच आरती, सगळी प्रोसेस मस्तच\nखरंच आरती, सगळी प्रोसेस मस्तच टिपली आहेस\n सेल फोन वर देखील छान\n सेल फोन वर देखील छान आले आहेत\nसिंड्रेला, नंद्या, बस्के, भग्यश्री, रमा, सायो, फचिन, अशुतोष,चंद्रकांता,वर्षु,सचिन, रैना, पोर्णीमा,अरुंधती,\nकारटी थोडी मोठी असल्याने, दुसरा माठ एक तर माझ्या आई कडून किंवा स्वातीच्या सासुबाईंकडुन घ्यावा लागेल.\nनक्की किती वेळ लागतो नाही सांगता येणार. मी मागच्या एप्रिल-मे मधे लावला होता. आणि या मर्च मधे फळ धरले. पण उन्हाळा हाच त्याचा सिझन असल्यने मार्च मधे आले की तोपर्यंत झाड पुरेसे मोठे झाल्याने आले हे नाही लक्षात आले.\nअरे वा, मस्तच प्रवास टिपला\nअरे वा, मस्तच प्रवास टिपला आहेस. शिवाय अननसाच्या झाडाला चक्क अननसच आल्याचे आश्चर���य आणि आनंद काही वेगळाच असेल ना\nवर्षभर एक एक करून फोटो काढत होतीस, एकत्र ठेवत होतीस याला खरच चिकाटी आणि या सगळ्या फुल-फळ येण्याच्या प्रक्रियेवरच खर प्रेमच लागतं. मलाही बागकामाची फार आवड आहे, विशेषतः दुसर्यांनी केलेल्या...\nआता तुझ्याक्डे येणार्या पक्ष्यांवर असे काही जमवता आणि लिहिता येईल..\nशिवाय अननसाच्या झाडाला चक्क\nशिवाय अननसाच्या झाडाला चक्क अननसच आल्याचे आश्चर्य आणि आनंद काही वेगळाच असेल ना >>>>\nसुंदर प्रवास. छान वाटलं\nसुंदर प्रवास. छान वाटलं पाहून.\nअननसाचा पेरल्यापासुन वाढेपर्यंतचा प्रवास>> मनपूर्वक धन्यवाद आरती मला अगदी डिस्कव्हरी चॅनेल बघितल्यासारखं वाटतंय....\nशिवाय अननसाच्या झाडाला चक्क\nशिवाय अननसाच्या झाडाला चक्क अननसच आल्याचे आश्चर्य आणि आनंद काही वेगळाच असेल ना\nआरती, खरच खूप सह्ही वाटलं फोटो पाहून.\nजीएस आणि कंपनी, का अशी\nका अशी चेष्टा करता रे माझ्या झाडांची\nसही आरती... सगळेच फोटो\nसही आरती... सगळेच फोटो पाहताना इतकं मस्त वाटलं....\nघरच्या अननसाची चवही वेगळीच असते.. मधूर आणि स्वादीष्ट\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sugar-seized-issue-kolhapur-maharashtra-7556", "date_download": "2018-12-18T16:04:58Z", "digest": "sha1:S7L4MS6FQ4XBJODBRVMGZ5SW77RA525Q", "length": 16044, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, sugar seized issue, kolhapur, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ\nसाखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ\nशुक्रवार, 20 एप्रिल 2018\nकोल्हापूर : एफआरपीची थकीत रक्कम ऊस उत्पादकांना न दिल्याने साखर आयुक्तांनी पाच कारखान्यांच्या साखर जप्तीचा इशारा दिला असला, तरी या कारखान्यांना बॅंकांनी कर्ज दिले आहे. त्यामुळे साखर कोणत्याही कायद्यान्वये जप्त करून ती विकता येणार नाही. या साखरेवर बॅंकांचा पहिला अधिकार आहे, अशी माहिती जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली.\nया��ंदर्भात आपण प्रादेशिक साखर सहसंचालकांना पत्र लिहून कोणत्याही परिस्थितीत कारखान्यांची बॅंकांच्या ताब्यात असलेली साखर विकता येणार नाही, असे कळविल्याचेही श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.\nकोल्हापूर : एफआरपीची थकीत रक्कम ऊस उत्पादकांना न दिल्याने साखर आयुक्तांनी पाच कारखान्यांच्या साखर जप्तीचा इशारा दिला असला, तरी या कारखान्यांना बॅंकांनी कर्ज दिले आहे. त्यामुळे साखर कोणत्याही कायद्यान्वये जप्त करून ती विकता येणार नाही. या साखरेवर बॅंकांचा पहिला अधिकार आहे, अशी माहिती जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली.\nयासंदर्भात आपण प्रादेशिक साखर सहसंचालकांना पत्र लिहून कोणत्याही परिस्थितीत कारखान्यांची बॅंकांच्या ताब्यात असलेली साखर विकता येणार नाही, असे कळविल्याचेही श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.\nश्री. मुश्रीफ म्हणाले, ‘‘यावर्षी साखर उद्योगाचे कंबरडे मोडले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दरासाठी कारखान्यांत ईर्षा असते. राज्यातील इतर कारखानदारही कोल्हापूरमुळे आम्ही अडचणीत आल्याचे बोलतात. पण यावर्षी साखरेचे उत्पादन अंदाजापेक्षा जास्त झाले. त्यात साखरेला मागणी तर नाहीच आणि दरही कोसळले आहेत. बॅंकेने दिलेली उचल व बाजारातील दर यात प्रति क्विंटल ७०० रुपयांची तफावत आहे. यातून कारखाने ‘शॉर्ट मार्जिन’मध्ये गेले आहेत.\nतीन महिने हीच परिस्थिती राहिली तर कारखान्यांना दिलेल्या कर्जापोटी बॅंकांना ‘एनपीए’ची तरतूद करावी लागेल. यामुळे पुढील हंगामात कारखानेच सुरू करायचे नाही, अशा मानसिकतेत कारखानदार आहेत. अडचणीवर मात करण्यासाठी सहकारमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमली, पण त्यांचाही निर्णय झालेला नाही. अनेक कारखान्यांचे नेटवर्थ उणे झाले आहे. जोपर्यंत केंद्र व राज्य शासन यात हस्तक्षेप करणार नाही तोपर्यंत ही परिस्थिती सुधारणार नाही. कॉंग्रेस आघाडीचे सरकार असताना केंद्राने उसाला प्रतिटन ४५ रुपये अनुदान दिले, पण हे सरकार काहीही करत नाही.’’\nएफआरपी ऊस साखर कर्ज हसन मुश्रीफ कोल्हापूर\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्ष��त्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\n`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्त शिवार अभियानातंर्गत भूजल...\nनगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...\nसांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...\nनगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...\nसोलापुरात वांगी, ढोबळी मिरची, कोबी दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nरेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...\nनाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...\nसोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी...सोलापूर : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय...\nयोग्य वेळी करा मिरीची काढणीमिरी घोसामधील एक ते दोन मणी पिवळे अगर नारंगी...\nनाशिकला वांगी, घेवडा, आले दर तेजीतनाशिक : गत सप्ताहात नाशिक बाजार समितीत बहुतांश...\nबियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’ बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’...\nप्रथिनांद्वारे मिळवता येईल अधिक टिकाऊ...निसर्गातील कोळ्याच्या धाग्यापासून प्रेरणा घेत चीन...\nऊसतोडणी कामगारांच्या गावांत दुष्काळी...नगर ः जनावरे जगवण्यासाठी आणि रोजगाराच्या शोधात...\nनामपूरात शेतमालाला दर, कर्जमाफीसाठी...नामपूर, जि. नाशिक : कांदा पिकासह शेतमालाचे...\nवजनकाट्यात घोळ करणाऱ्यांनी लाज बाळगावीमाळेगाव, जि. पुणे ः ‘माळेगाव साखर कारखान्याचे...\nकोल्हापूर जिल्ह्यास ३०० एकर तुती...कोल्हापूर : महारेशीम अभियानांतर्गत कोल्हापूर...\nहमीभावाने साडेदहा हजार क्विंटल शेतीमाल...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...\nपुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकेळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/news/article-245967.html", "date_download": "2018-12-18T14:54:20Z", "digest": "sha1:DDKCN6ZQGKRLFD5WJTV65QZJLKNDKYWO", "length": 12313, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "युतीबाबत निर्णय घेण्यासाठी भाजपची आज महत्त्वाची बैठक", "raw_content": "\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : पंजाबने घेतले सर्वात जास्त खेळाडू,युवीला दाखवला बाहेरचा रस्ता\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nआम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो - नरेंद्र मोदी\nआमचा विकास 'आदर्श'सारखा नाही : पंतप्रधानांच्या भाषणातल्या 10 महत्त्वाच्या गोष्टी\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO: सैन्यभरतीच्या जागा 68 आणि अर्ज 12 हजार, उमेदवारांवर पोलिसांचा लाठीमार\nपंतप्रधान मोदी मुंबईत दाखल, शिवसेनेच्या बहिष्कारामुळे दौरा चर्चेत\nशिवरायांच्या ऐतिहासिक स्मारकाचं काम सुरू, पाहा एक्सक्ल्युझिव्ह फोटो\nVIDEO : मुंबईत तरुणीच्या कारचा विचित्र अपघात\nमोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याआधी उद्धव यांचा शिवसेना मंत्र्यांना मोठा आदेश\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\nपेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होणार, ही आहे मोदी सरकारची योजना\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nमाझ्या बाबतीतही भेदभाव केला गेलाय - कतरिना कैफ\nसेटवर शशांक केतकरचा 'हा' पैलू सगळ्यांना ठेवतो खूश\nस्वप्नील जोशी म्हणतोय, मी पण सचिन\nबाहेर सोसाट्याचा वारा तर घरात भरलं पाणी, आंध्र प्रदेशमध्ये 'फेथाई'चं थैमान\nचक्क घड्याळाने वाचवलं हृदयविकाराच्या झटक्यापासून, वाचून तुम्हीही म्हणाल वाह...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे म���लक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : अखेरच्या टप्प्यात आयपीएलच्या लिलावाला सुरुवात\nIPL Auction: क्रिकेट सोडून जॉब करणाऱ्या या खेळाडूवर आता 8.4 कोटींची बोली\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nVIDEO: शिवाजी महाराजांच्या वेषात संसदेत अवतरले 'हे' खासदार\nLIVE VIDEO : मुंबई कामगार रुग्णालयात अग्निशमन दलाचा जवान शिडीवरुन खाली कोसळला\nअंधेरीतल्या रुग्णालयातील भीषण आगीचा EXCLUSIVE VIDEO\nयुतीबाबत निर्णय घेण्यासाठी भाजपची आज महत्त्वाची बैठक\n22 जानेवारी : शिवसेना भाजप युतीबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी भाजपची आज रविवारी एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीला मुंबई भाजप आणि राज्यातील भाजपचे सर्व प्रमुख नेते हजर राहणार आहेत.\nभाजपचा 114 जागांचा फॉर्म्युला शिवसेना मान्य नाहीये. अशा परिस्थितीत स्वबळावर निवडणूक लढावी का या निष्कर्षावर भाजप आला आहे. मुंबई महानगर पालिकेत शिवसेना सोबत युती करावी अशी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची इच्छा आहे. हे पाहता मध्यस्थीचा मार्ग म्हणून 90-95 जागा बाबतचा अंतिम प्रस्ताव भाजप मुख्यमंत्रीच्या माध्यमाने शिवसेना समोर ठेवला जाईल. मात्र या प्रस्तावाला शिवसेना नाकारला तर युती होणार नाही, हे आज रात्री स्पष्ट होईल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO : स्टार स्क्रीन अॅवाॅर्डला बाॅलिवूड स्टार्सचा जलवा\nIPL AUCTION 2019- महाराष्ट्राच्या 'या' पाच खेळाडूंवर असेल सर्वांचं लक्ष\nरामदास आठवले म्हणतात, 'प्रत्येकाच्या खात्यात लवकरच येणार 15- 15 लाख'\nVIDEO: ...तोपर्यंत मोदींना सुखाने झोपू देणार नाही : राहुल गांधी\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : अखेरच्या टप्प्यात आयपीएलच्या लिलावाला सुरुवात\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://marathi-e-sabha.blogspot.com/2008/06/blog-post_06.html", "date_download": "2018-12-18T15:47:47Z", "digest": "sha1:3EM5LTTEZQHNIYAOZGIKF3HCZSOSTO3Q", "length": 33121, "nlines": 278, "source_domain": "marathi-e-sabha.blogspot.com", "title": "शब्दबंध: शब्दबंध २००८ - कार्यक्रम", "raw_content": "\nजगाच्या पाठीवर विविध ठिकाणी यथाकाल घडणार्या मराठी ब्लॉग अभिवाचनाच्या ई-सभांची नोंद करण्यासाठी ही जागा\nशब्दबंध २००८ - कार्यक्रम\nप्रस्तावना : प्रशांत मनोहर\nम्हाराश्ट्र दीन : गायत्री नातू\nभारत अधुन मधुन माझा देश आहे : नीलेश गद्रे\nपाऊस पापणीआड ...कधीचा... असतो\nअनंत भुवन : प्रशांत मनोहर\nसीताबाई : प्रशांत मनोहर\nसमवयस्कं : संगीता गोडबोले\nजानू : चक्रपाणि चिटणीस\nत्रिवेणीची वेणी : सुमेधा क्षीरसागर\nह्या गंगेमधि गगन वितळले : नंदन होडावडेकर\nचॉपस्टिक्सविषयी : सई मुंडले\nऋ तु : आशा जोगळेकर\nकलापिनी : गायत्री नातू\nत्या संगीतकलेने नटली अवघी ही सृष्टी : प्रशांत मनोहर\nबाजार : नीलेश गद्रे\nछुपे तुझे हे मनसुबे फुलण्याचे : संगीता गोडबोले\nवर्षेची चाहूल : प्रशांत मनोहर\nबायको : चक्रपाणि चिटणीस\nV-Day : सई मुंडले\nपुन्हा मी : नीलेश गद्रे\nआतलं वर्तुळ : सुमेधा क्षीरसागर\nअंतिम युद्धं - भाग ६ : संगीता गोडबोले\nगप्पा : मंजिरी : प्रिया बंगाळ\nअसे एखादे घर असावे : महादेव केशव दामले : प्रशांत मनोहर\nसमारोप : प्रशांत मनोहर\nई-सभा शब्दबंध - ७/८ जून २००८\nया उपक्रमात मी नाही का मला सहभागी व्हायला जरुर आवडॆल.\nतुम्ही उत्सुकता दाखवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद, आणि तुम्हाला व इतरही अनेक ब्लॉगकारांना ह्यात सहभागी करू शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व.\n\"शब्दबंध\" हा आमचा पहिलाच प्रयोग होता. तसेच, भौगोलिक अंतरं व भिन्न प्रमाणवेळांमुळे या ई-सभेमध्ये सदस्य संख्येवर मर्यादा ठेवावी लागली. अर्थात, तसं करणं आम्हालाही जीवावर आलं होतं, पण तसं करण्याशिवाय पर्याय नव्हता.\"शब्दबंध\"ची पहिली सभा यशस्वीपणे पार पडली तेव्हा मोठ्या प्रमाणांत अशी ई-सभा भरवण्यास काहीच हरकत नाही. पुढल्या सभेच्यावेळी तुम्हाला अवश्य कळवू. तुम्हीही या स्वरूपाची ई-सभा आयोजित करू शकता.\nउपक्रम चांगला आहे . यात सहभागी होणे आवडेल...\nप्रतिक्रियांबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.\nपहिला प्रयोग असल्यामुळे यात सदस्यसंख्या मर्यादित ठेवावी लागली. भविष्यात मात्र, अधिकाधिक ब्लॉगकारांना यात सहभागी होता येईल असा आग्रहाचा प्रयत्न असेल. योग्य वेळ आली की शब्दबंधच्या पुढच्या सभेबद्दल जाहीर होईलच. पण त्याआधी जर तुमच्यापैकी कुणी पुढाकार घेऊन अशी ई-सभा आयोजित केली तर त्याचंही स्वागत आहे. तसंच ही सभा अधिक लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने काही उपाय सुचवल्यास त्याचा पुढील सभेपूर्वी विचार करता येईल.\nशब्दबंधच्या पहिल्यासभेत पामेला फ़ॉर स्काईप या सॉफ़्टवेअरच्या सहाय्याने ध्वनिमुद्रण करण्याचा प्रयत्न सुरवातीला केला, पण त्यामुळे व्हॉईस क्वालिटी व कनेक्टिव्हिटीमध्ये फारच व्यत्यय येत होता. त्यामुळे \"शब्दबंध\"चं ध्वनिमुद्रण प्रकाशित करू शकलो नाही. त्याबद्दल दिलगीर आहोत.\nहैरतों के सिलसिले - लग्न झालं तेव्हा मी डोक्याने बरी पण व्यवहारात माठ होते. सासरी गेल्यावर एखाद आठवड्याने सासूबाईंनी \"आज तुझ्या हातचं जेवायचं आहे\" असं फर्मान सोडल्यावर \"पण मी ...\nकुतूहल बंद दरवाज्याचं… - सकाळी फिरायला जाताना रोज एक आलिशान घर दिसतं… एखाद्या महालासारखं सुंदर, देखणं…पण निर्जीव.. सगळी दारं, खिडक्या गच्च बंद. वर्षानुवर्षे कोणीच राहत नसल्यासार...\nसण - (छायाचित्र सौजन्य: वैष्णवी ) . . सावळ्या तुझ्या कांतीची धनव्याकुळ शीतल छाया भुरभुरत्या केसांचाही वावर हृदया रिझवाया आनंदझऱ्यासम हसणे तिळ जिवघेणा ओठांवर ...\nत्यांची कविता माझे गाणे.\nकशास बांध घालिशी... -\nदिवाळीचा फराळ आणि ऍजाइल - दुनिया गोल आहे.... कालचक्र अव्याहत असतं.... काल जे नवं होतं ते आज जुनं झालंय.... परवा जे जुनं होतं ते आता नव्यानं आलंय…. आपण असं काही सहज बोलत / ऐकत असतो...\nबोळा निघाला, पाणी वाहतं झालं :-) - *मराठी भाषा दिनानिमित्त झी मराठी दिशामधे प्रकाशित झालेला लेख* सद्ध्या महाराष्ट्रात आणि एकुणातच मराठीची परिस्थिती ही बर्याच जणांसाठी सांप्रत समयी घनघोर समस...\nमराठीतील लेखन - जयंत कुलकर्णी.\n मी वॉल्डनचे मराठीत भाषांतर केले आहे आणि कळविण्यास आनंद होतो की ते आता विक्रीस उपलब्ध आहे. एकूण २६ प्रती आता शिल्लक आहेत. कोणाला पाहिजे असल्यास ख...\nओढ - ओढ ~निखिल कुलकर्णी विश्वाच्या काळवंडलेल्य��� गर्भगृहात, विश्वाची निर्मिती करणाऱ्या पुरुने मुक्त हस्ताने बहाल केलेले उषेचे अमूर्त तेज घेऊन, अनंत अस्तित्वाचे ...\nपार्टीशन - संध्याकाळी थोडासा वेळ काढून बर्लिन वॉल मेमोरियलला धडकून आलो. खूपच तुटपुंजी माहिती आहे मला या वॉलबद्दल. कदाचित त्यामुळं कुतूहल बरंच आहे. असलेलं पार्टिशन इथल...\nमाझा पोष्टाच्या तिकिटांचा संग्रह -\nLove – hate – love - पावसाळ्यात टेकडीवर हा केना खूप वेळा पाहिलाय. त्याच्या गोड दिसणार्या निळ्या – जांभळ्या रंगाच्या फुलांचे कौतुकाने फोटोही काढलेत भरपूर. नंतर मग मैत्रिणीकडू...\nबाप(पु)डे - किड्स : यु आर द बेस्टेस्ट डॅड 💗💗 अॅडल्ट्स : हॅप्पी फादर्स डे लेजंड्स : 👇👇👇 . . . . . चिरंजीव : आई, बघ बघ. तुझा एक केस पांढरा झालाय. आईसाहेब : हो र...\n - वयाच्या तिसऱ्या वर्षी .. झोपेत असताना मायेने तळपाया वरून हात फिरवत.. “कित्ती नाचत असतं ग माझं पिलू..” म्हणत.. आजीने कौतुकाने पायात चाळवाळे घातलेले.. अगदी ...\nपालवी - *पालवी* *पार वाळलेले एक * *झाड होते कोपर्यात* *नसे सभोवती कोणी* *नाही दृष्टीच्या टप्प्यात* *कुणी म्हणाले तोडा रे * *नाही जीव या झाडात* *झाड उगीमुगी होते*...\nहोतं असं कधीकधी - होतं असं कधीकधी, की तुम्ही मित्र असता अन् नंतर कधीतरी ... तुम्ही मित्र नसता मैत्री सरते सरतात दिवसरात्री आणि रितं होऊन जातं एक कारंजं होतं असं कधीकधी, की तु...\nअप्राप्य -२ - भाग -१ वरून पुढे त्यारात्री मी घरी पोचले तर माझा चेहरा बघून आई घाबरली पण काही बोलली नाही. मी काही न बोलता माझ्या खोलीत गेले आणि ढसाढसा रडत राहिले कितीतरी व...\nभिंत - दादरचं आमचं घर ज्या इमारतीत आहे, तिची पुनर्बान्धणी होणार असल्याची बातमी कळली. खरं तर आनंद व्हायला हवा..झालाही; पण त्यापेक्षाही जास्त आनंद झाला तो काही जुन्...\nमयूरासनाधिस्त श्री गणेश २०१७ -\nकितीदा सांगतो - मनाने मी तुझा होतो तुझ्या लक्षात आले ना तुझे होते जरी सारे तुला तेव्हा मिळाले ना . तुला भेटायचे होते तुला सांगायचे होते किती ते व्हायचे होते तरी काहीच झाले न...\nखूप काही - थोडक्यातच \nचंद्राचा पाढा - चंद्र एके तुझा चेहरा चंद्र दुणे अन डोळे दोन चंद्र त्रिक डोळ्यांतिल काजळ, भिवयांची वर चंद्रकोर चंद्र चोक वेणीत केवडा, चंद्र पाचा चपलाहार, चंद्र सक ओठावरचा तिळ...\n. - आमच्या पिढीच्या गणपतीच्या आठवणी म्हणजे मंगेशकर कुटुंबाची गाणी. टि वजा केली कि फारसा काही उरत नाही. -- राजवाडे अँड सन्स पाहिला, खूप आवडला. त्यात सुरुवातीलाच ...\nशंभर खिडक्या - ह्या गोल गोल ग्रीलच्या खिडकीतून ती आणि तो दिसतायत... ती सोफ्यावर लोळत मोबाईलवर काहीतरी मिम्स बघत पडलेली... तो खालच्या कार्पेटवर झोपून इनटू दि वाइल्ड ओएसटी ...\nमहाभारत - काही नवीन विचार\nआपला ब्लॉग : \"वाटलं तसं\"\nस्वप्नी आले काही... - लहान-लहान म्हणून तीची कधी गंमत करावीशी वाटते, तर कधी एऽक रट्टा द्यावासा वाटतो आणि बर्याचदा दिलाही जातो. आईने रट्टा दिला, की \"आईने वाऽऽ केलंऽऽऽऽ\". \"आईने वा...\nअसामात असा मी ७ - काही क्षण असेही अनुभवले, जे अपेक्षा नसतांना मिळाले ती हि कार्यशाळा ८५ डोक्यांनी एकत्र येउन ८ दिवसात अनुभवली. विवेकानंद केंद्र इन्स्टीट्युट अॉफ कल्चर (VKIC...\nगावो विश्वस्य मातरः - भाग ६ -\nकॉफी टेबल - फर्निचरच्या मोठ्या शोरूमच्या एका छोट्याश्या कोपऱ्यात सई आणि सदा काचेच्या कॉफी टेबलावर कोपरं टेकवून एकमेकांकडे पाहत बसलेले. बाजूला उभी असलेली सेल्स गर्ल, पल...\nकृष्ण - *कृष्ण* कसल्या त्या वेदना, आता सुखाचा घास दे गंध-मिश्रित पाणी नको, तुझे तिखट खड्ग दे गंध-मिश्रित पाणी नको, तुझे तिखट खड्ग दे गाभा-यातील ज्योत नको, आता संपूर्ण प्रकाश दे गाभा-यातील ज्योत नको, आता संपूर्ण प्रकाश दे कुठलीच आरती नको आता, त...\nसमिधाच सख्या या ...\nविणकर दादा - विणकर दादा मला शिकव ना कसे विणावे वस्त्र मुलायम काय युक्ती की मंत्र जादुचा, काय शिताफी करिसी कायम काय युक्ती की मंत्र जादुचा, काय शिताफी करिसी कायम कितीक वेळा बघीतले तुज, तुटता, सुटता बारीक धागा हलक्या स्प...\nआतून - कृत्रिमतेच्या सजावटीविण सुंदरतेची व्याख्या होते जेव्हा ती आतून उमलते दाहक शब्दांवाचुनसुद्धा धगधगणारी ज्वाला होते जेव्हा ती आतून उमलते कल्पकतेची कोमल काया अ...\nनातीं - नात्यांना जपावं हळुवार ती असतात बकुळ फुलां सारखी कोमेजली तरी सुवासच देतात नात्यां करता घ्यावी थोडी तोशीस झिजावं चंदना सारखं मग ती कसा सुगंध पसरतात नात्यां करता घ्यावी थोडी तोशीस झिजावं चंदना सारखं मग ती कसा सुगंध पसरतात\nनसलेल्या ताईचा कोष - रक्षाबंधन आणि भाऊबीज या दोन दिवशी मी फक्त माझाच राहतो - स्वेच्छेने नाही, नाईलाजाने या दोन दिवशी मनाच्या तळघरात गाडलेली एक अनाम, अकारण, निरर्थक भीती डोकं ...\nमार्केसचा जादुई वास्तववाद आणि तिसरे जग - गॅब्रिएल गार्सिया मार्केस या श्रेष्ठ लेखकाचे आ��� निधन झाले. मॅजिकल रिअॅलिझम अर्थात जादुई वास्तववाद लोकप्रिय करण्यात आणि त्याला स्थानिक, अस्सल दक्षिण अमेरिक...\n - यंदाची दिवाळी संपताक्षणी पुढच्या दिवाळीचे वेध लागावेत इतका, हा आवडीचा नि खासमखास असा सण. नवरात्र सुरू झाले की दिवाळीची चाहूल लागते. मनात आपसूकच उत्साहाचे...\nइंद्रधनुष्य - तांबड्या लाल फ़ुलांनी करुया पूजन गणेशाचे नारंगी झेंडुचे तोरण बांधुन सजवु देवघरा पित फ़ुलांची वाहु ओंजळ प्रतिक असे जे तेजाचे हिरवे वस्त्र लेवुनी वसुधा स्वागत कर...\n - मी शक्यतो व्यक्तिचित्रं वगैरे लिहीत नाही.... माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडणा-या घटना आणि त्याच्याशी संबंधित असणारे अनेक लोक ह्यांबाबत कधी ब्लॊगवर काही लिहीत ...\nबंगालची गाणी (१) : श्यामा संगीत - बंगाल प्रांतातल्या लोकगीतांचं शोधता येईल असं मूळ म्हणजे वैष्णव परंपरेतली भक्तिगीतं आणि सुफ़ी संतांची कवनं. हा काळ होता इसवी सनाच्या तेराव्या शतकाच्या आसपासच...\n|| वैभव संपन्न गणेश || - १९७८ साली मी विद्यार्थी दशेत असताना बेलूर आणि हळेबीड येथील मंदिरे पहावयास गेलो होतो.तेथे असलेल्या गणेशमूर्ती पाहिल्या आणि मी भारावून गेलो.त्या दागिन्याने...\nएका क्रांतीकारकाचे मतपरिवर्तन - परदेशात जाउन तेथुन मायदेशातील क्रांतीकारकांना मदत करणे व त्यायोगे ब्रिटीशांची सत्ता सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने उलथवून टाकणे, या उद्देशाने स्थापन झ...\nस्वतःपुरत - आजकाल आपण स्वत:मधे इतके गुरफटलेले असतो की, बाकी काही काही दिसत नाही. मुद्दामून नसेल कदाचित पण संवेदनशीलता कुठेतरी हरवत चालली आहे, असे कुठेतरी वाटते. आज त्य...\nकविता माझी फक्त तुझ्याचसाठी - करतात स्वप्ने लोचनात दाटी कविता माझी फक्त तुझ्याचसाठी कलली सांज,वाट तशी अनोळखी ओढीने तुझ्या ती खुणवी सारखी स्मरते भेट अपुली ती पहिली स्पर्शाने तव मोहीनीच...\nतू ना जाने आस पास है खुदा - * फ्रें*चांच्या देशात माझा पाहिलं पाऊल पडलं ते चार्लेस द गौल , paris एअरपोर्ट वर. फ्रांस मध्ये कामानिमित्त मला २ महिने राहायचं होतं , ओळखीचे काही ल...\n - मन उगाच धावतं..कशापाठी वेडावतं जसं लहानगं मूल प्रतिबिंबास धरतं.. मन उगाच उदास..सदा रुसल्याचा भास जसं लहानगं मूल प्रतिबिंबास धरतं.. मन उगाच उदास..सदा रुसल्याचा भास जशी कोकीळाची साद अन् नुसताच त्रास जशी कोकीळाची साद अन् नुसताच त्रास\nएरी कॅनाल - अमेरिकेत असताना ��री कॅनाल बद्दल एक पुस्तक माझ्या वाचनात आले. त्याचा विषय अगदीच अपरिचित पण कुतूहल चाळवणारा होता. नंतर कॉम्प्यूटर वर शोध घेतला तेव्हा दिसले क...\nमावसबोलीतल्या कविता - मला मराठी सोडून हिंदी आणि इंग्रजी या दोनच भाषा येतात. पण मावसबोलीतल्या कवितेचा अनुवाद करायला मंदारकडून खो मिळाल्यावर, हिंदी किंवा इंग्रजी कवितेचा अनुवाद कर...\nकॉर्बेट डायरी - कॉर्बेट डायरी \"..........समोर सुमारे २५ हत्तींचा कळप रस्त्यात ठाण मांडून होता. ते हलण्याची काहीच लक्षणे दिसत नव्हती. ते जाण्याची वाट बघत आम्ही जीपमधे बस...\nआपुला संवाद आपणासी ...\nभय - भय. भयाबद्दल एक नक्कीच सांगीन. जीवनाचा तो एकमेव खरा शत्रू. फक्त भयच जीवनाला हरवू शकतं. भय चलाख असतं, क्रूर गनीम असतं... त्याला न सभ्यता, न नियमांचं बंधन, न...\nतुमसे ही - आज हे गाणं ऐकलं अन् ही जुनीच पोस्ट आज पब्लीश करतोय...ना है ये पाना... ना खोना ही है...तेरा ना होना जाने क्यों होना ही है|तुमसे ही दिन होता है... सुरमई श्या...\nथोडे शङ्ख नि शिम्पले…\nजपानी नववर्ष - धुवाधार पावसाचे, तायफूच्या वादळवा-याचे, पानांच्या लाजण्याचे आणि रंगीत पाचोळ्याचे दिवस हा हा म्हणता सरत जातात. हळूहळू गाडीच्या काचांवरच्या फ़्रॉस्टमधून, कंच...\nसुन्या सुन्या मैफिलीत माझ्या... - शब्द, सूर आणि आठवणी -\nमा रेवा, थारो पानी निर्मल... - सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे, मेधा पाटकरांच्या उपोषणामुळे आणि चहूबाजूंनी झडणाऱ्या शेऱ्या-ताशेऱ्यांमुळे गेली दोन दशकं चाललेलं 'नर्मदा बचाओ' आंदोलन सध्य...\nशब्दबंध - ५/६ जून २०१० (3)\nशब्दबंध - ६/७ जून २००९ (4)\nशब्दबंध - ७/८ जून २००८ (3)\nशब्दबंध २००८ - संकल्पना\nशब्दबंध २००८ - कार्यक्रम\nशब्दबंध २००८ - व्यक्त होती ब्लॉगकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-dr-deepak-amrapurkar-death-body-receive-69703", "date_download": "2018-12-18T15:51:55Z", "digest": "sha1:4CSSGPOJTUB6JZPDOLG566DLKWJRTOPK", "length": 12985, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news dr. deepak amrapurkar death body receive बेपत्ता डॉ. अमरापूरकरांचा मृतदेह समुद्रात सापडला | eSakal", "raw_content": "\nबेपत्ता डॉ. अमरापूरकरांचा मृतदेह समुद्रात सापडला\nशुक्रवार, 1 सप्टेंबर 2017\nमुंबई - मुंबईत मंगळवारी (ता. 29) झालेल्या मुसळधार पावसात बेपत्ता झालेले बॉम्बे रुग्णालयातील प्रसिद्ध डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी वरळी कोळीवाडा समुद्रात सापडला.\nमुंबई - मुंबईत मंगळवारी (ता. 29) झालेल्या मुसळधार पावसात बेपत्ता झालेले बॉम्बे रुग्णालयातील प्रसिद्ध डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी वरळी कोळीवाडा समुद्रात सापडला.\nडॉ. दीपक अमरापूरकर मूळचे सोलापूरचे होते. देशातील नामांकित पोटविकारतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख होती. मंगळवारपासून डॉ. अमरापूरकर बेपत्ता होते. पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. अनेक लोक वाहने रस्त्यावर सोडून चालत घरी निघाले होते. अमरापूरकरही सायंकाळी साडेचारच्या सुमारास प्रभादेवीला घराच्या दिशेने निघाले होते. लोअर परेलपासून प्रभादेवीपर्यंत चालत जाऊन घर गाठण्याचा अमरापूरकर यांचा विचार होता. एल्फिन्स्टन पश्चिम भागात गाडी सोडून गुडघाभर पाण्यातून वाट काढत अमरापूरकर चालत गेले, पण ते घरी पोचलेच नव्हते.\nपाण्याचा निचरा व्हावा म्हणून महापालिका कर्मचाऱ्यांनी एल्फिन्स्टनमधील मॅनहोलचे झाकण काढले होते. लोकांच्या माहितीसाठी त्यात बांबू लावला होता. पण अंदाज न आल्याने डॉ. अमरापूरकर त्यात कोसळले. तेव्हापासून त्यांचा शोध घेण्यात येत होता. अखेर आज सकाळी त्यांचा मृतदेह सापडला.\nडॉ. अमरापूरकर मूळचे सोलापूरचे होते. हरिभाई देवकरण शाळेत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले वैद्यकीय शिक्षणही त्यांनी सोलापुरातूनच पूर्ण केले होते. मुंबई विद्यापीठातील पोटविकारशास्त्र (गॅस्ट्रोअँड्रॉलॉजी) शाखेतले ते पहिले तज्ज्ञ ठरले. बॉम्बे रुग्णालयाच्या गॅस्ट्रोअँड्रॉलॉजी विभागाचे ते प्रमुख होते. त्यांची पत्नी डॉ. अंजली या नायर रुग्णालयात कार्यरत आहेत. दोन्ही मुले उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत आहेत.\nटेम्पो ट्रॅव्हल्सला ट्रकची धडक; तीन ठार, पाच जखमी.\nएरंडोल ः भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलमधील तीन जण जागीच ठार...\nआकांक्षा देशमुख खून प्रकरण : तपासाची चक्रे शहराबाहेर\nऔरंगाबाद - एमजीएम वसतिगृहातील आकांक्षा देशमुख या वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थिनीच्या खूनप्रकरणी कॅम्पस् सोडून गेलेल्यांचा शोध घेण्यात येत आहे; तर...\nएमबीबीएस प्रवेशाच्या आमिषाने डॉक्टरची 36 लाखांनी फसवणूक\nनागपूर - एमबीबीएस प्रवेशपूर्व परीक्षेत मुलाला कमी गुण असतानाही नाशिकच्या एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊन देण्याचे आमिष दाखवत...\nआराध्या लसीकरणाने दगावल्याची शंका\nनागपूर - अकरा महिन्यांची भंडारा जिल्ह्यातील आराध्या वाघाये गोवर-रुबेला लसीकरणापूर्वी ठणठणीत होती. लसीकरणानंतर तिची प्रकृती बिघडली. शरीरातील अवयव...\nसाहित्यिकांची विविध रूपं (विजय तरवडे)\nसाहित्य संमेलन असो, की अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांचा त्यात हस्तक्षेप नसावा अशी भावना अनेक साहित्यिक बोलून दाखवत असतात. नेत्यांकडून...\nऐका, ऐका कान देऊन गंमतशीर गोष्ट तात्पर्याला मारा गोळी, गोष्टच आहे स्पष्ट गोष्टी तुम्हि ऐकल्या असतील, असतील लय भारी इसापनीती, पंचतंत्र किंवा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgav-news-uncleaned-water-supply-61117", "date_download": "2018-12-18T16:24:29Z", "digest": "sha1:O6TWHWR3I47KHH3CLPAIU3FFQCG23G3I", "length": 16115, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgav news uncleaned water supply जळगाव जिल्ह्यात १३३ ठिकाणी दूषित पाणीपुरवठा | eSakal", "raw_content": "\nजळगाव जिल्ह्यात १३३ ठिकाणी दूषित पाणीपुरवठा\nगुरुवार, 20 जुलै 2017\nजि. प. जलव्यवस्थापन समितीची सभा; आरोग्य विभागाला सतर्कतेचे आदेश\nजळगाव - जिल्ह्यात १३३ ठिकाणी दूषित पाणी नमुने आढळून आल्याने जलजन्य आजारांची लागण होऊ नये, यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे, असे आदेश आज जलव्यवस्थापन समितीच्या सभेत आरोग्य विभागाला देण्यात आले.\nजलव्यवस्थापन समितीची सभा जिल्हा परिषदेच्या साने गुरुजी सभागृहात झाली. समिती सदस्या पल्लवी सावकारे, प्रभाकर सोनवणे, पवन सोनवणे, लालचंद पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय म्हस्कर यांच्यासह समिती सभापती, विभागप्रमुख उपस्थित होते.\nजि. प. जलव्यवस्थापन समितीची सभा; आरोग्य विभागाला सतर्कतेचे आदेश\nजळगाव - जिल्ह्यात १३३ ठिकाणी दूषित पाणी नमुने आढळून आल्याने ज��जन्य आजारांची लागण होऊ नये, यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे, असे आदेश आज जलव्यवस्थापन समितीच्या सभेत आरोग्य विभागाला देण्यात आले.\nजलव्यवस्थापन समितीची सभा जिल्हा परिषदेच्या साने गुरुजी सभागृहात झाली. समिती सदस्या पल्लवी सावकारे, प्रभाकर सोनवणे, पवन सोनवणे, लालचंद पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय म्हस्कर यांच्यासह समिती सभापती, विभागप्रमुख उपस्थित होते.\nजिल्हाभरातून पाणी नमुने मागविण्याचे आदेशही देण्यात आले. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. यामुळे शुद्ध पाणीपुरवठा करावा. प्रत्येक गावात किमान तीन महिने शिल्लक राहील तेवढा ‘टीसीएल’ पुरवठा शिल्लक ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.\nदहा टक्के निधी ‘जलयुक्त’व्यतिरिक्त\n‘जलयुक्त शिवार’ अभियानासाठी मिळणारा शंभर टक्के निधी ‘जलयुक्त’अंतर्गत असलेल्या गावांमध्ये खर्च न करता जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नसलेल्या गावांवरदेखील काही निधी खर्च करावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे यांनी केली. त्यावरून सभेत १० टक्के निधी जलयुक्त अंतर्गत नसलेल्या गावांवर खर्च करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असून जिल्हाधिकाऱ्यांना ठराव पाठविण्यात येणार आहे.\nसमिती सदस्य लालचंद पाटील यांनी नशिराबाद गावाला पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे गावात १४ कूपनलिकांची मागणी केली. श्री. दिवेगावकरांनी कूपनलिका देण्याचे आश्वासन दिले. पाटील यांनी चुकीच्या पद्धतीने शौचालयाचे सर्वेक्षण झाले असल्याचा मुद्दा उपस्थित केला. ज्या व्यक्तीकडे शौचालय नसतानाही ते असल्याचे सर्वेक्षण करण्यात आले असून, नव्याने सर्वेक्षण करावे, अशी मागणी केली आहे.\nअधिकारी सदस्यांचे ऐकत नाहीत...\nअधिकारी जिल्हा परिषद सदस्यांचे ऐकत नाहीत, एखाद्या कामानिमित्त अधिकाऱ्यांकडे गेल्यास अपमानास्पद वागणूक मिळते, अशी तक्रार जिल्हा परिषद सदस्यांची नेहमीच असते. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत देखील अधिकाऱ्यांबद्दलच तक्रारी करण्यात आल्या होत्या. आज झालेल्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत देखील सदस्यांनी अधिकाऱ्यांबद्दल तक्रारी केल्या. यास अनुसरून अधिकाऱ्यांनी सदस्यांशी समन्वय ठेवून कामे करावीत, अशा सूचना करण्यात आल्या. अधिकाऱ्यांनी सदस्यांच्या अधिकाराचे भान ठेवून वागणूक द्यावी, अशी तंबी अधिकाऱ्यांना देण्यात आली.\n‘रेसिड्यू फ्री’ शेतमालासाठी उभारली थेट ग्राहक बाजारपेठ\nसध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा सेंद्रिय शेतीचे महत्त्व वाढले आहे. ग्राहक आरोग्याबाबत जागरूक होऊन रसायन अंशमुक्त मालाची मागणी करू...\nमुख्यमंत्र्यांच्या आजाराचे काँग्रेसकडून राजकारण\nपणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आरोग्यासंदर्भात कॉंग्रेसने मोर्चा आणून तसेच जनआक्रोश असे विविध प्रकारे लोकांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न...\nपर्रिकरांचा 'तो' दौरा राजकीय स्टंट नाही - भाजप\nपणजी - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी नुकताच उड्डाणपुल निरीक्षणाचा दौरा केला. हा दौरा म्हणजे राजकीय स्टंटबाजी नसल्याचे भाजपने स्पष्ट केले...\nना उपचार, ना औषध\nऔरंगाबाद - मोठा गाजावाजा करून वर्षभरापूर्वी ९ डिसेंबर २०१७ ला लासूर स्टेशन येथे मुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत महाआरोग्य...\nउजनीच्या मृत साठ्यातील पाणी मराठवाड्याला\nवालचंद-नगर - कृष्णा - मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या जेऊरच्या बोगद्याची पातळी उजनीच्या पाण्याच्या उंबरठ्याच्या पातळीपेक्षा चार मीटरने...\nक्रीडा महोत्सवासह स्वच्छतेेचा जागर\nयमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कूलमध्ये पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे गोवर लस देण्यात आली. या वेळी गोवर लसीचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://marathi-e-sabha.blogspot.com/2008/06/blog-post_26.html", "date_download": "2018-12-18T14:39:59Z", "digest": "sha1:MBEBX2XTLEHOYH5PS4EGXT3AOM32AK5J", "length": 65838, "nlines": 279, "source_domain": "marathi-e-sabha.blogspot.com", "title": "शब्दबंध: शब्दबंध २००८ - व्यक्त होती ब्लॉगकार", "raw_content": "\nजगाच्या पाठीवर विविध ठिकाणी यथाकाल घडणार्या ���राठी ब्लॉग अभिवाचनाच्या ई-सभांची नोंद करण्यासाठी ही जागा\nशब्दबंध २००८ - व्यक्त होती ब्लॉगकार\n\"शब्दबंध\" ही मराठी ब्लॉगकारांची ई-सभा नुकतीच पार पडली. आपापल्या ब्लॉगमधील व आपल्याला आवडलेल्या ब्लॉगांमधील निवडक पोस्टांचं अभिवाचन व ब्लॉगकारांशी गप्पा अशा स्वरूपाची ही सभा होती. त्यात अमेरिकेतून आठ, जपानमधून एक व ऑस्ट्रेलियातून एक, असे एकूण दहा ब्लॉगकार सहभागी झाले होते. \"स्काईप\"च्या मेसेंजरवर ही ई-सभा पॅसिफ़िक (दिवाप्रकाशबचत) प्रमाणवेळेनुसार शनिवारी दि. ७ जून २००८ रोजी दुपारी ४:३० च्या सुमारास सुरू झाली. तीन देश (अमेरिका, जपान ऑस्ट्रेलिया), पाच प्रमाणवेळा (पूर्व अमेरिका, मध्य अमेरिका, पॅसिफ़िक, मेलबर्न-ऑस्ट्रेलिया व जपान) व दहा सदस्य या बाबींमुळे \"शब्दबंध\"चे सर्व सदस्य या सभेबद्दल उत्सुक होते. ही सभा यशस्वी होण्यात अप्रत्यक्षपणे सहकार्य केल्याबद्दल http://www.gmail.com/, http://www.blogger.com/, http://www.skype.com/ व http://www.pamela-systems.com/ या सर्वांच्या टीम्सचे मनापासून आभार. अगदी अनौपचारिक पद्धतीने ही सभा पार पडल्यामुळे तिची माहिती देतानादेखील औपचारिकपणा नसावा असं \"शब्दबंध\"च्या सदस्यांना वाटलं. म्हणूनच, \"वृत्तांत\" अशी औपचारिक संज्ञा इथे वापरणं उचित वाटतं नाही. तर \"शब्दबंध\" सभा कशी झाली, त्यात कोणाकोणाला काय काय अनुभव आलेत हे \"शब्दबंध\"च्या सदस्यांकडूनच जाणून घेऊ.\nप्रशांत मनोहर (लॉस ऍन्जेलिस, कॅलिफ़ोर्निया, अमेरिका)\nब्लॉगलेखन व ब्लॉगवाचन करता करता, प्रतिक्रियांच्या देवाणघेवाणीतून काहीतरी नवीन मिळत गेलं व परिणामतः लेखनशैली बदलत गेली, अधिक प्रगल्भ होत गेली. अशा ब्लॉगकारांशी गप्पा कराव्यात व त्यांचं लेखन त्यांच्याकडूनच ऐकावं हा विचार एकदा सहज मनांत आला. साहित्य संमेलनात ज्याप्रमाणे साहित्यिक अभिवाचन करतात, तसंच ब्लॉगकारांनी ई-साहित्यसंमेलन भरवावं अशी कल्पना होती. पण कशी सुरवात करावी हा प्रश्न होता. ब्लॉगवरील प्रतिक्रियांद्वारे परिचित झालेले संगीता व नीलेश आणि ऑर्कुटवर परिचित झालेली सुमेधा यांना प्रथम हा विचार विरोपाद्वारे सांगितला व या तिघांनीही तो उचलून धरला. माझं ब्लॉगलेखन पाहता, \"ब्लॉगकारांचं ई-साहित्य-संमेलन\" हा शब्द फारच मोठा वाटत होता. पण दुसरा पर्यायी शब्द सापडेपर्यंततरी तोच शब्द वापरणं आवश्यक होतं. मग, संमेलन या शब्दाला शोभेल अशी सदस्यसंख्या तरी असायला हवी व पहिलाच प्रयोग असल्यामुळॆ तांत्रिक अडचणींचा विचार करता ती संख्या फार मोठीही नको, या विचारातून साधारणपणे दहा सदस्य असावेत असं ठरवण्यात आलं. सदस्यशोध करताना आमचे वैयक्तिक परिचय, ऑर्कुटची मराठी ब्लॉगर्स कम्युनिटी, इत्यादिंच्या आधारे नंदन, चक्रपाणि, प्रिया, गायत्री, सई यांना ही कल्पना दिली व अत्यंत उत्साहाने ही सर्व मंडळी तयार झालीत. मग विरोपाच्या देवाणघेवाणीतून \"ई-साहित्य संमेलना\"ऐवजी \"ई-सभा\" हे सुटसुटीत नाव पुढे आलं, या ई-सभेसाठी नंदनने \"शब्दबंध\" हे नाव सुचवलं व सर्वांनी त्याला अनुमोदन दिलं. नंतर एक-दोनवेळा चाचणी घेतल्यानंतर ई-सभेसाठी स्काईपचं मेसेंजर सर्वांना सोयीस्कर वाटलं. \"पामेला फ़ॉर स्काईप\" या फ़्रीवेअरच्या आधारे ऑडिओ रेकॉर्डिंग करण्याचंही ठरलं. या सदस्यांमधलं भौगोलिक अंतर, वेगवेगळ्या प्रमाणवेळा यांचा विचार करता सर्वांना अगदी सोयीस्कर असलेली वेळ मिळणं अवघड होतं. पण सुदैवानं त्यातल्या त्यात सोयीची वेळ निवडण्यात यश आलं आणि पॅसिफ़िक (दिवाप्रकाशबचत) प्रमाणवेळेनुसार ७ जून २००८ रोजी दुपारी ४ वाजता (मध्य व पूर्व अमेरिकन वेळांनुसार अनुक्रमे सायं ६ व ७ वाजता, जपानच्या व ऑस्ट्रेलिया(मेलबर्न)च्या वेळांनुसार ८ जून रोजी अनुक्रमे सकाळी ८ व ९ वाजता) \"शब्दबंध\"ची सभा भरवण्याचं ठरलं. दरम्यानच्या काळात, आशाताई (आशा जोगळेकर) अमेरिकेत आल्या असल्याचं कळलं, व त्यांना निमंत्रण दिल्यावर त्यांनीही अत्यंत उत्साहाने सहभागी होण्याचं आश्वासन दिलं. अशाप्रकारे \"शब्दबंध\"चे दहा सदस्य पक्के झालेत.\nठरलेल्या वेळी सभा सुरू झाली तेव्हा सुरवातीला बँडविड्थ व रेकॉर्डिंगच्या संदर्भात तांत्रिक अडचणी आल्यात पण नंतर रेकॉर्डिंगचा विचार बाजूला ठेवल्यावर सूर जुळले. अर्थात, त्यानंतरही काही सदस्यांना बरेच कष्ट घ्यावे लागलेत. विशेषतः प्रियाला इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या अडचणी आल्यात तेव्हा तिने अधून मधून मोबाईल फ़ोनवरून सुमेधाला संपर्क साधला व तिच्या लॅपटॉपवरून अभिवाचन ऐकलं. तसंच, संगीताला ऐकण्यासाठी एक व बोलण्यासाठी एक कंप्युटर अशी व्यवस्था करावी लागली. तरीसुद्धा सलग चार-साडेचार तास ई-सभा अखंडपणे चालली. सभेची आखणी करताना साधारणतः तास-दीड तासाच्या अंतरावर ५-१० मिनिटं विश्रांती घ्यावी असं ठरलं होतं, पण सर्वांचा उत्साह पाहता तसं काही करण्या���ी गरज भासली नाही. ब्लॉगवाचनातले पूर्वी आवडलेले लेख-कविता, त्या त्या ब्लॉगकाराच्या तोंडून ऐकण्याचा अनुभव पूर्वी केलेल्या कल्पनेहून कितीतरी पटीने आनंददायक होता. त्यात, त्या त्या लेखनामागचा संदर्भ मिळाल्यावर फारच छान वाटलं. सुमेधाने \"त्रिवेणीची वेणी\" सादर केल्यानंतर त्रिवेणी व हायकू या काव्यप्रकारांबद्दल झालेल्या चर्चेत ज्ञानाची भर पडली. आशाताईंनी \"ऋतू\" ही कविता सादर करून ई-सभेचं वातावरण प्रफुल्लित केलं. कविवर्य बा. सी. मर्ढेकरांच्या \"या गंगेमधि गगन वितळले\" या कवितेवरील नंदनचं विवेचन अप्रतीम होतं. गायत्रीने खास \"गायत्रीशैली\"तलं \"म्हाराश्ट्र दीन\"चं अभिवाचन करून महाराष्ट्र दिन सोहळ्याचं चित्र उभं केलं; तर नीलेशने \"भारत अधुन मधुन माझा देश आहे\" व \"पुन्हा मी\" यांतून वास्तवातलं चित्र सुरेख टिपलं. नव्या देशात नॉस्टेल्जिक करणार्या गोष्टी व थोडा काळ गेल्यावर नव्या परिस्थितीत आपलं रुळणं प्रियाने \"पाऊस पापणीआड ...कधीचा... असतो\" द्वारे साकारलं. चक्रपाणिचं \"बायको\"वरील लेखाचं अभिवाचन ऐकताना मजा आली. सईच्या \"चॉपस्टिकविषयी\" या लेखाच्या अभिवाचनाततून व त्यानंतरच्या गप्पांमधून \"उचिवा\" व \"सोतोवा\" या शब्दांची माझ्या शब्दकोषात भर पडली. \"सोतोवा\"चं व्यापक रूप व अशा परिस्थिती साधला जाणारा/साधावयाचा संवाद यावर अत्यंत कौशल्यपूर्ण व आकर्षक विवेचन संगीताने आपल्या \"अंतिम युद्ध - भाग ६\" या लेखाच्या अभिवाचनानंतर केलं. मंजिरी यांचा \"गप्पा\" हा लेख व बुजुर्ग कवी श्री. महादेव केशव दामले यांची \"असे एखादे घर असावे\" ही कविता यांचं अभिवाचनही \"शब्दबंध\"मध्ये झालं.\nई-सभा भरवण्याची तसेच एकाच वेळी इतक्या लोकांशी गप्पा करण्याची माझी पहिलीच वेळ होती. पण या सभेमध्ये आम्ही सर्व अगदी दररोज एकमेकांना भेटत आलो आहोत इतकी जवळीक जाणवली. एकंदरीत मजा आली.\nसुमेधा क्षीरसागर (बेलमाँट, कॅलिफ़ोर्निया, अमेरिका)\n\"माझिया जातीच्या\" इतरांशी संवाद साधता येणं हा माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठा भाग होता. एरवी ब्लॉगविश्वाची सफर केली की बरेच काही नित्यनवे वाचायला मिळतेच की. त्यातून आत्तापर्यंत फक्त ब्लॉगच्या नावाने किंवा ID ने ओळखणार्यांचे आवाज ऐकायला मिळाले, ब्लॉगवरील प्रतिक्रियेपलिकडे अधिक गप्पा झाल्या हे सगळ्यात महत्त्वाचे प्रत्येकानी आपापल्या कार्यमग्नतेमधून वेळ काढून या सभेचा आनंद घेतला यातच या माध्यमाचे सगळ्यांसाठी असलेले महत्त्व आणि जिव्हाळा दिसून आला. भविष्यात पुन्हा असे व्यासपीठ मिळो न मिळो, किंवा कदाचित इतर कुठल्या स्वरुपात मिळेल, हे शब्द-बंध चिरस्मरणात राहतील.\nचक्रपाणि चिटणीस (सॅन होजे, कॅलिफ़ोर्निया, अमेरिका)\nशब्दबंधची कल्पना जेव्हा मला विरोपातून कळली,तेव्हाच तिच्याबद्दलचे नाविन्य म्हणा किंवा कुतूहल आणि इतर सहभागींबरोबर जालनिशीवरील नोंदींच्या माध्यमातून संवाद साधण्याची मिळालेली संधी या दोन मुख्य कारणांमुळे सहभाग निश्चित केला.निलेश,प्रशांत,नंदन,गायत्री,प्रिया,सुमेधा,सई,संगीताताई आणि आशाताई - जगाच्या वेगवेगळ्या कोपर्यांमध्ये विखुरलेले,वेगवेगळ्या वयोगटातले,वेगवेगळी शैक्षणिक नि व्यावसायिक पार्श्वभूमी लाभलेले उपक्रमी;पण सगळ्यांना एकत्र जोडणारा समान धागा म्हणजे जालनिशा नि त्यातून प्रकट होणार्या भावभावना,विचार यांचे निर्माते असलेले ते शब्द. आणि म्हणूनच त्यांचं आदानप्रदान म्हणजे शब्दबंध. या वेबिनारमधून प्रकर्षाने जाणवलेली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या सहभागी उपक्रमींची संवेदनशील मनं,मराठी मातीशी जोडली गेल्यापासून आजतागायत घट्ट असलेली नाळ आणि जे काही जाणवतं ते प्रकट करण्याची शब्दताकद.मग ते शब्द कधी निलेशच्या ’बाजार’ आणि ’भारत अधूनमधून माझा देश आहे’ मधला उद्विग्नतेचा प्रामाणिक स्वीकार दर्शवितात;तर कधी प्रशांतच्या ’सीताबाई’,संगीताताईंच्या ’समवयस्क’ येसाबाई किंवा माझा ’जानू’ डोळ्यांसमोर जसाच्या तसा उभा करून जातात. झणीच गायत्रीच्या शब्दांमधून उतरलेली कलापिनी देवींची मैफ़ल बनतात आणि लगेच दुसर्या क्षणी कोल्हापुरातल्या कोणत्याशा नाक्यावर ’म्हाराश्ट दिना’निमित्त झालेला संवाद ऐकत तिच्यासोबत उभे राहतात.कधी प्रियासारखं पापणीआडच्या पावसात चिंब भिजवून टाकतात; तर कधी सुमेधाच्या त्रिवेणीमधून फक्त तीनच ओळींत लाखमोलाची बात सांगून जातात.कौतुक आणि हेवा एकाच वेळी वाटावे असे सईचे जपानमधले अनुभव,नंदनचे विविधांगी चौफेर वाचन आणि त्याचे प्रकटीकरण,सर्वात ज्येष्ठ उपक्रमी असलेल्या आशाताईंचा तरुणांनाही लाजवेल असा उत्साह आणि स्काइपसारख्या खेळण्याने खेळायची त्यांची तयारी हे सगळं सगळं ’शब्दबंध’ने अनुभवायला मिळालं. नवे मित्रमैत्रिणी मिळ���ले वगैरे ठराविक छापाचे संवाद लिहीत बसणार नाही मी;पण मर्हाटमोळ्या संवेदनशील मनांचा जगात सर्वत्र होत असलेला वावर,त्याविषयीचे कौतुक,अभिमान व समाधान, आंतरजालासारख्या आभासी माध्यमातून त्यांच्या हव्याहव्याशा वाटणार्या शब्दांशी - आणि पर्यायाने त्यांच्याशी - संवाद साधायला मिळणं ही या शब्दबंधने साधलेली सगळ्यात मोठी किमया आहे,असे मला वाटते.\nएकंदरीतच हा प्रयोग पूर्ण यशस्वी झाला असे मी म्हणेन.यावेळी आलेल्या तांत्रिक अडचणी,त्यांवर लागलीच पुढच्या मिनिटाला तोडगा काढायची तयारी व प्रयत्न,हे सगळे करताना वेळेशी,दैनंदिन व्यापांशी आणि अर्थातच काहींच्या आंतरजालीय जोडणीशी (इन्टरनेट कनेक्शन:))झालेल्या झटापटी आणि इतके सगळे असतानाही चर्चा करायला,आपल्या विचारांची,मतांची देवाणघेवाण करायला,संवाद साधायला (आणि स्काइपच्या सामुदायिक चावडीवर टगेगिरी करायलाही:))झालेल्या झटापटी आणि इतके सगळे असतानाही चर्चा करायला,आपल्या विचारांची,मतांची देवाणघेवाण करायला,संवाद साधायला (आणि स्काइपच्या सामुदायिक चावडीवर टगेगिरी करायलाही;)) प्रतिमिनिट तत्पर असलेले आम्ही उपक्रमी म्हणजेच १००% यश नाही का;)) प्रतिमिनिट तत्पर असलेले आम्ही उपक्रमी म्हणजेच १००% यश नाही का\nनिलेश गद्रे (मेलबर्न, ऑस्ट्रेलिया)\nशब्दबंध संदर्भात प्रशांतने मला सांगितलं आणि ऐकताच कल्पना एकदम आवडली. पहिलीच वेळ असल्याने फार लोकांना सहभागी करून घेता न आल्याचं थोडं वाईटही वाटलं. आणि मग सुरू झाला एक आनंददायी प्रवास.\nअगदी मी जिचा ब्लॉग रेग्युलरली वाचतो ती गायत्री असूदे किंवा ह्याचा इतका सुंदर ब्लॉग आहे हे माझ्या गावीही नव्हतं असा चक्रपाणी. एकापाठोपाठ लोकं भेटत गेले. सुमेधा, प्रिया, नंदन, सई हे लोकं भेटले. आपल्या ब्लॉगद्वारे वेगवेगळ्या विषयांना हात घालणारी संगीता भेटली, आशयघन कविता करणाऱ्या आशाताई भेटल्या.\nगप्पा टप्पा झाल्या. मैत्री झाली. टिकावी, वाढावी एवढीच इच्छा. आमच्यापेक्षा सकस आणि चांगलं लिहिणारे कित्येक लोक ह्या उपक्रमात सहभागी नव्हते. तांत्रिक कारणांनी सदस्यसंख्या मर्यादित होती. पण पुढच्या वेळी मात्र तांत्रिक अडचणींवर तोडगा काढून अधिकाधिक लोकांना सहभागी होता यायला हवं.\nसंगीता गोडबोले (डरहॅम, नॉर्थ कॅरोलिना, अमेरिका)\nखरं सांगायचं तर प्रशांतनी शब्दबंधची कल्पना मांडली ते��्हा माझी प्रतिक्रीया संमिश्र होती. कल्पना चांगलीच होती, पण अनामिकतेचे आवरण उचलले जाणे हे ही थोडेसे अस्वस्थ करणारे होते. त्याचबरोबर इतर ब्लॉगकारांची इ-भेट घेण्याची उत्सुकताही होती. अखेर उत्सुकतेचा विजय झाला आणि मी या प्रकल्पात सहभागी होण्याचे ठरवले.\nकार्यक्रमासंबंधी इतरांनी जे लिहीले आहे त्यात माझ्या भावना आधीच उतरल्या आहेत, त्यामुळे वेगळं काही लिहीत नाही.\nयापुढे अधिक लोकांना सहभागी करून घेता यावं असं वाटतं.\nत्याशिवाय खालील कल्पनांचा विचार करता येईल:\nचर्चा/गप्पा करायला थोडा अधिक वेळ असावा का\nएखादा विशिष्ट विषय असावा का काही सभांत तरी\nअधिक लोकांना सहभागी करायचं असेल तर प्रत्येकाने वाचन नं करता मागील सभेत ज्यांनी वाचन केले त्यांनी पुढील सभेत श्रोत्यांची भूमिका घ्यावी का\nगायत्री नातू (कोलंबस, ओहायो, अमेरिका)\nप्रशांतची ब्लॉग-वाचनाची कल्पना प्रियामार्फत मला कळली तेव्हा 'मराठी ब्लॉग' आणि 'गप्पा ठोकणे' या खास आवडीच्या गोष्टी आणि many-to-many voice chat चं नावीन्य यामुळे या प्रयोगात भाग घ्यावा असं वाटलं. शिवाय कट्ट्यावर जमून किंवा मैत्रिणीच्या घरासमोरच्या गल्लीत एक पाय सायकलवर ठेवून तासभर चालवलेलं गप्पाष्टक टगेगिरीसारखं वाटतं उगाच. इथे मात्र ई-सभेचं सदस्यत्व मिळाल्यामुळे कसं भारदस्त वाटायला लागलं. ऐनवेळी उपटलेल्या परीक्षेचा नबडूपणा घ्यायचा की मार्क्सविरोधी धोरण स्वीकारून तीन तास ई-सभागिरी करायची, याचं उत्तर अभिवाचन सुरू झाल्यावर मिळालं. आपण नुसताच डोळ्यांनी वाचलेला एखादा लेख खुद्द लेखक/ लेखिकेच्या तोंडून विशिष्ट आघात, हेल आणि विरामांसकट ऐकताना जाम मजा येते राव तीन-साडेतीन तास कसे निघून गेले कळलंही नाही.\nचक्रपाणी आणि प्रशांतने सुरेख आढावा घेतला आहेच 'शब्दबंध'चा..त्यामुळे ही आयडियाची कल्पना काढल्याबद्दल प्रशांतचे, इतके छान ब्लॉग लिहिल्या-वाचल्याबद्दल शब्दबंधच्या सदस्य भिडूंचे आणि एकूणातच संगणक आणि आंतरजाल आणि त्यामार्फत दळणवळण सहजशक्य करून देण्यास सहाय्यभूत झालेल्या सर्व घटकांचे खूप आभार.\nअशा प्रयोगात अजून जास्त लोकांना सहभागी होता येऊ दे अशी स्काईपचरणी प्रार्थना. आणि audio-video blogging चा प्रसार होण्याइतपत ब्यांडविड्थ वाढो अशी समस्त ISPच्या चरणी प्रार्थना.\nप्रिया बंगाळ (टस्कलूसा, अलाबामा, अमेरिका)\nआपण सगळे एकेमेकांना प्रत��यक्ष ओळखत नाही. फक्त लेखांमधून, कवितांमधून म्हणजेच शब्दांमधून आपली ओळख, म्हणून ’शब्दबंध’ -- काय कल्पना आहे नंदनची -- काय कल्पना आहे नंदनची :-) या अभिवाचनाबद्दल पहिल्यांदा ऐकलं, तेव्हापासूनच खूप उत्सुकता होती सगळ्यांशी गप्पा-टप्पा करायची. प्रत्यक्ष भेटलो तेव्हा मला bandwidth चा थोडा प्रॉब्लेम आला, पण एकंदरीत मजा आली. सगळ्यांचे लेख, त्यावरील चर्चा, थोड्या गप्पा, थोडी चेष्टा-मस्करी... पुन्हा असं एकत्र जमायला नक्की आवडेल. मी जिचा ’गप्पा’ हा लेख वाचला त्या मंजिरीची परवानगी घेण्याच्या निमित्ताने ओळख झाली. एवढं सहज-सुंदर लिखाण हल्ली ब्लॉगर वर कमीच दिसतं :-) या अभिवाचनाबद्दल पहिल्यांदा ऐकलं, तेव्हापासूनच खूप उत्सुकता होती सगळ्यांशी गप्पा-टप्पा करायची. प्रत्यक्ष भेटलो तेव्हा मला bandwidth चा थोडा प्रॉब्लेम आला, पण एकंदरीत मजा आली. सगळ्यांचे लेख, त्यावरील चर्चा, थोड्या गप्पा, थोडी चेष्टा-मस्करी... पुन्हा असं एकत्र जमायला नक्की आवडेल. मी जिचा ’गप्पा’ हा लेख वाचला त्या मंजिरीची परवानगी घेण्याच्या निमित्ताने ओळख झाली. एवढं सहज-सुंदर लिखाण हल्ली ब्लॉगर वर कमीच दिसतं या निमित्ताने तुझ्या लिखाणाचे अनेक चाहते आहेत, आणि सध्या घेतलेला ब्लॉग-संन्यास सोडून परत लिहीती हो, असं मंजिरीला सांगावंसं वाटतंय.\nनंदन होडावडेकर (सॅन डिएगो, कॅलिफोर्निया, अमेरिका)\nशब्दबंधच्या कल्पनेबद्दल आणि गेल्या महिन्यात ती कल्पना प्रत्यक्षात कशी उतरली याबद्दल वर आपण वाचलेच. वेगवेगळ्या अनुदिनीकरांकडून त्यांचे लेखन प्रत्यक्ष ऐकणे हा खरंच एक वेगळा आणि छान अनुभव होता. ही कल्पना मांडून, तिचा पाठपुरावा करून आणि शब्दबंधच्या दिवशी नेटकं संयोजन करून हा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल प्रशांतचे आभार मानणे औपचारिक होईल, पण त्याच्यामुळेच हा उपक्रम सुरू झाला हे इथे नक्कीच नमूद करावं लागेल.\nमराठीत हा पहिलाच उपक्रम असल्याने, सहभागी अनुदिनीकारांची संख्या मर्यादित ठेवावी लागली. सुरूवातीचा छोटासा प्रयोग म्हणून. अर्थातच यामागे कंपूबाजीचा वगैरे काडीमात्रही संबंध नाही. प्रशांतने वर म्हटल्याप्रमाणे त्याने प्रथम त्याच्या तीन परिचित मित्रांना विचारले. मग त्यापैकी काहींनी इतरांना विचारले एवढंच. भविष्यातही असेच वेगवेगळ्या अनुदिनींचे शब्दबंध प्रत्यक्षात उतरावेत, असं वाटतं. त्या संदर्भात संग��ता यांनी वर मांडलेले तीन मुद्दे विचार करण्यासारखे आहेत. 'अधिकस्य अधिकं फलम्' या न्यायाने पुढच्या शब्दबंधात अधिक सदस्य असावेत, वाचनाला आणि चर्चेला अधिक वेळ मिळावा आणि सहभागी सदस्यांचे एकमत झाल्यास एखाद्या विषयावरही चर्चा व्हावी, असं वाटतं.\nआशा जोगळेकर (एन्डरसन, साऊथ कॅरोलिना, अमेरिका)\nशब्दबंध नाव एकदम आवडलं. ह्या एका विशेष बंधानी आपण एकमेकांशी जोडले गेलो आहोंत. शब्द जे आपल्या मनातलं विश्व लेखणीतल्या शाईनी व्यक्त करतात, जे आपल्याला भावतात, लक्ष वेधून घेतात अन एका अनामिक नात्यानं जोडून ठेवतात, तेच वार्याच्या झुळुकेसारखं सुखावतात. शब्द लुब्धांना मनातलं सगळं, अगदी वाट्टेल ते सांगायला उद्युक्त करतात. आपला संवाद आपणासी असला तरी इतरांनाही त्यांत सामील करून घेतात अन् अनुदिनी अनुतापे तापलेल्या जिवांना थंडावा देतात. असे हे शब्द आपल्याला एकमेकांशी जोडून ठेवणारे ठरोत. व्यक्तिगत मतभेद असले अन् ते व्यक्त करायचं स्वातंत्र्य शब्द बंधात आहे, तरी हा जो रेशमी बंध आपल्यात निर्माण झालाय त्यात इतरही नवनवे शब्द-वेडे जोडले जावोत. कुणास ठाऊक कोऽहमचं उत्तर ही त्यांतच मिळून जाईल.\nसंपादन - प्रशांत वेळ 12:45 PM\nई-सभा शब्दबंध - ७/८ जून २००८\nहा उपक्रम भलताच आवडला. पण जरा उशीरा कळलं याबद्दल. असो. keep it up.\nप्रतिक्रिया देणार्या सर्वांचे धन्यवाद.\nतुम्हा सर्वांच्या प्रतिक्रियांना व \"शब्दबंध - जून २००८ : कार्यक्रम\" या पोस्टाच्या प्रतिक्रियांना मिळून (... : कार्यक्रम या पोस्टात) उत्तर दिलंय ते कृपया वाचावे.\nश्री. प्रशांत मनोहर यांस,\nया सभेमध्ये श्री. महादेव केशव दामले यांची कविता वाचली गेली हे वाचून फार आनंद झाला. दामले हे माझे मामा. ’माझ्या मामांच्या कविता’ हा ब्लॉग त्यांच्यासाठी मी चालवला त्यांतून ही कविता आपण (किंवा वाचणाराने) वाचली असणार. ही बातमी आजच माझ्या नजरेला आली. कविता वाचली गेली हे मला ई-मेलने वा श्री.दामले यांना पत्राने कोणी कळवले असते तर फार बरे झाले असते. श्री. दामले हे ९१ वर्षांचे आहेत व कॉम्प्युटर वा ब्लॉग त्याना माहीत नाही. कविता कोणाला आवडली तर कवीला त्याचे केवढे अप्रूप हे सांगणे नलगे मी आता त्यांचे कानावर घालीनच. पण अजूनहि आपणास विनंति कीं त्यांना छोटेसे पत्र पाठवून कळवा मी आता त्यांचे कानावर घालीनच. पण अजूनहि आपणास विनंति कीं त्यांना छोटेसे ��त्र पाठवून कळवा त्याना फार आनंद होईल. त्यांचेकडे फोनहि नाही त्याना फार आनंद होईल. त्यांचेकडे फोनहि नाही तेव्हा पत्रच उपयोगाचे. पाहिजे तर माझेकडे ई-मेल त्यांचेसाठी पाठवावी.\nमी प्रिंट करून त्याना पाठवीन.\nश्री. म. के. दामले\n२७५/८ ब. योगानंद सोसायटी,\nबोरिवली पश्चिम, मुंबई ४०००९१\nहैरतों के सिलसिले - लग्न झालं तेव्हा मी डोक्याने बरी पण व्यवहारात माठ होते. सासरी गेल्यावर एखाद आठवड्याने सासूबाईंनी \"आज तुझ्या हातचं जेवायचं आहे\" असं फर्मान सोडल्यावर \"पण मी ...\nकुतूहल बंद दरवाज्याचं… - सकाळी फिरायला जाताना रोज एक आलिशान घर दिसतं… एखाद्या महालासारखं सुंदर, देखणं…पण निर्जीव.. सगळी दारं, खिडक्या गच्च बंद. वर्षानुवर्षे कोणीच राहत नसल्यासार...\nसण - (छायाचित्र सौजन्य: वैष्णवी ) . . सावळ्या तुझ्या कांतीची धनव्याकुळ शीतल छाया भुरभुरत्या केसांचाही वावर हृदया रिझवाया आनंदझऱ्यासम हसणे तिळ जिवघेणा ओठांवर ...\nत्यांची कविता माझे गाणे.\nकशास बांध घालिशी... -\nदिवाळीचा फराळ आणि ऍजाइल - दुनिया गोल आहे.... कालचक्र अव्याहत असतं.... काल जे नवं होतं ते आज जुनं झालंय.... परवा जे जुनं होतं ते आता नव्यानं आलंय…. आपण असं काही सहज बोलत / ऐकत असतो...\nबोळा निघाला, पाणी वाहतं झालं :-) - *मराठी भाषा दिनानिमित्त झी मराठी दिशामधे प्रकाशित झालेला लेख* सद्ध्या महाराष्ट्रात आणि एकुणातच मराठीची परिस्थिती ही बर्याच जणांसाठी सांप्रत समयी घनघोर समस...\nमराठीतील लेखन - जयंत कुलकर्णी.\n मी वॉल्डनचे मराठीत भाषांतर केले आहे आणि कळविण्यास आनंद होतो की ते आता विक्रीस उपलब्ध आहे. एकूण २६ प्रती आता शिल्लक आहेत. कोणाला पाहिजे असल्यास ख...\nओढ - ओढ ~निखिल कुलकर्णी विश्वाच्या काळवंडलेल्या गर्भगृहात, विश्वाची निर्मिती करणाऱ्या पुरुने मुक्त हस्ताने बहाल केलेले उषेचे अमूर्त तेज घेऊन, अनंत अस्तित्वाचे ...\nपार्टीशन - संध्याकाळी थोडासा वेळ काढून बर्लिन वॉल मेमोरियलला धडकून आलो. खूपच तुटपुंजी माहिती आहे मला या वॉलबद्दल. कदाचित त्यामुळं कुतूहल बरंच आहे. असलेलं पार्टिशन इथल...\nमाझा पोष्टाच्या तिकिटांचा संग्रह -\nLove – hate – love - पावसाळ्यात टेकडीवर हा केना खूप वेळा पाहिलाय. त्याच्या गोड दिसणार्या निळ्या – जांभळ्या रंगाच्या फुलांचे कौतुकाने फोटोही काढलेत भरपूर. नंतर मग मैत्रिणीकडू...\nबाप(पु)डे - किड्स : यु आर द बेस्टेस्ट डॅड 💗💗 अॅडल्ट्स : हॅप्पी फादर्स डे लेजंड्स : 👇👇👇 . . . . . चिरंजीव : आई, बघ बघ. तुझा एक केस पांढरा झालाय. आईसाहेब : हो र...\n - वयाच्या तिसऱ्या वर्षी .. झोपेत असताना मायेने तळपाया वरून हात फिरवत.. “कित्ती नाचत असतं ग माझं पिलू..” म्हणत.. आजीने कौतुकाने पायात चाळवाळे घातलेले.. अगदी ...\nपालवी - *पालवी* *पार वाळलेले एक * *झाड होते कोपर्यात* *नसे सभोवती कोणी* *नाही दृष्टीच्या टप्प्यात* *कुणी म्हणाले तोडा रे * *नाही जीव या झाडात* *झाड उगीमुगी होते*...\nहोतं असं कधीकधी - होतं असं कधीकधी, की तुम्ही मित्र असता अन् नंतर कधीतरी ... तुम्ही मित्र नसता मैत्री सरते सरतात दिवसरात्री आणि रितं होऊन जातं एक कारंजं होतं असं कधीकधी, की तु...\nअप्राप्य -२ - भाग -१ वरून पुढे त्यारात्री मी घरी पोचले तर माझा चेहरा बघून आई घाबरली पण काही बोलली नाही. मी काही न बोलता माझ्या खोलीत गेले आणि ढसाढसा रडत राहिले कितीतरी व...\nभिंत - दादरचं आमचं घर ज्या इमारतीत आहे, तिची पुनर्बान्धणी होणार असल्याची बातमी कळली. खरं तर आनंद व्हायला हवा..झालाही; पण त्यापेक्षाही जास्त आनंद झाला तो काही जुन्...\nमयूरासनाधिस्त श्री गणेश २०१७ -\nकितीदा सांगतो - मनाने मी तुझा होतो तुझ्या लक्षात आले ना तुझे होते जरी सारे तुला तेव्हा मिळाले ना . तुला भेटायचे होते तुला सांगायचे होते किती ते व्हायचे होते तरी काहीच झाले न...\nखूप काही - थोडक्यातच \nचंद्राचा पाढा - चंद्र एके तुझा चेहरा चंद्र दुणे अन डोळे दोन चंद्र त्रिक डोळ्यांतिल काजळ, भिवयांची वर चंद्रकोर चंद्र चोक वेणीत केवडा, चंद्र पाचा चपलाहार, चंद्र सक ओठावरचा तिळ...\n. - आमच्या पिढीच्या गणपतीच्या आठवणी म्हणजे मंगेशकर कुटुंबाची गाणी. टि वजा केली कि फारसा काही उरत नाही. -- राजवाडे अँड सन्स पाहिला, खूप आवडला. त्यात सुरुवातीलाच ...\nशंभर खिडक्या - ह्या गोल गोल ग्रीलच्या खिडकीतून ती आणि तो दिसतायत... ती सोफ्यावर लोळत मोबाईलवर काहीतरी मिम्स बघत पडलेली... तो खालच्या कार्पेटवर झोपून इनटू दि वाइल्ड ओएसटी ...\nमहाभारत - काही नवीन विचार\nआपला ब्लॉग : \"वाटलं तसं\"\nस्वप्नी आले काही... - लहान-लहान म्हणून तीची कधी गंमत करावीशी वाटते, तर कधी एऽक रट्टा द्यावासा वाटतो आणि बर्याचदा दिलाही जातो. आईने रट्टा दिला, की \"आईने वाऽऽ केलंऽऽऽऽ\". \"आईने वा...\nअसामात असा मी ७ - काही क्षण असेही अनुभवले, जे अपेक्षा नसतांना मिळाले ती हि कार्यशाळा ���५ डोक्यांनी एकत्र येउन ८ दिवसात अनुभवली. विवेकानंद केंद्र इन्स्टीट्युट अॉफ कल्चर (VKIC...\nगावो विश्वस्य मातरः - भाग ६ -\nकॉफी टेबल - फर्निचरच्या मोठ्या शोरूमच्या एका छोट्याश्या कोपऱ्यात सई आणि सदा काचेच्या कॉफी टेबलावर कोपरं टेकवून एकमेकांकडे पाहत बसलेले. बाजूला उभी असलेली सेल्स गर्ल, पल...\nकृष्ण - *कृष्ण* कसल्या त्या वेदना, आता सुखाचा घास दे गंध-मिश्रित पाणी नको, तुझे तिखट खड्ग दे गंध-मिश्रित पाणी नको, तुझे तिखट खड्ग दे गाभा-यातील ज्योत नको, आता संपूर्ण प्रकाश दे गाभा-यातील ज्योत नको, आता संपूर्ण प्रकाश दे कुठलीच आरती नको आता, त...\nसमिधाच सख्या या ...\nविणकर दादा - विणकर दादा मला शिकव ना कसे विणावे वस्त्र मुलायम काय युक्ती की मंत्र जादुचा, काय शिताफी करिसी कायम काय युक्ती की मंत्र जादुचा, काय शिताफी करिसी कायम कितीक वेळा बघीतले तुज, तुटता, सुटता बारीक धागा हलक्या स्प...\nआतून - कृत्रिमतेच्या सजावटीविण सुंदरतेची व्याख्या होते जेव्हा ती आतून उमलते दाहक शब्दांवाचुनसुद्धा धगधगणारी ज्वाला होते जेव्हा ती आतून उमलते कल्पकतेची कोमल काया अ...\nनातीं - नात्यांना जपावं हळुवार ती असतात बकुळ फुलां सारखी कोमेजली तरी सुवासच देतात नात्यां करता घ्यावी थोडी तोशीस झिजावं चंदना सारखं मग ती कसा सुगंध पसरतात नात्यां करता घ्यावी थोडी तोशीस झिजावं चंदना सारखं मग ती कसा सुगंध पसरतात\nनसलेल्या ताईचा कोष - रक्षाबंधन आणि भाऊबीज या दोन दिवशी मी फक्त माझाच राहतो - स्वेच्छेने नाही, नाईलाजाने या दोन दिवशी मनाच्या तळघरात गाडलेली एक अनाम, अकारण, निरर्थक भीती डोकं ...\nमार्केसचा जादुई वास्तववाद आणि तिसरे जग - गॅब्रिएल गार्सिया मार्केस या श्रेष्ठ लेखकाचे आज निधन झाले. मॅजिकल रिअॅलिझम अर्थात जादुई वास्तववाद लोकप्रिय करण्यात आणि त्याला स्थानिक, अस्सल दक्षिण अमेरिक...\n - यंदाची दिवाळी संपताक्षणी पुढच्या दिवाळीचे वेध लागावेत इतका, हा आवडीचा नि खासमखास असा सण. नवरात्र सुरू झाले की दिवाळीची चाहूल लागते. मनात आपसूकच उत्साहाचे...\nइंद्रधनुष्य - तांबड्या लाल फ़ुलांनी करुया पूजन गणेशाचे नारंगी झेंडुचे तोरण बांधुन सजवु देवघरा पित फ़ुलांची वाहु ओंजळ प्रतिक असे जे तेजाचे हिरवे वस्त्र लेवुनी वसुधा स्वागत कर...\n - मी शक्यतो व्यक्तिचित्रं वगैरे लिहीत नाही.... माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडणा-या घट��ा आणि त्याच्याशी संबंधित असणारे अनेक लोक ह्यांबाबत कधी ब्लॊगवर काही लिहीत ...\nबंगालची गाणी (१) : श्यामा संगीत - बंगाल प्रांतातल्या लोकगीतांचं शोधता येईल असं मूळ म्हणजे वैष्णव परंपरेतली भक्तिगीतं आणि सुफ़ी संतांची कवनं. हा काळ होता इसवी सनाच्या तेराव्या शतकाच्या आसपासच...\n|| वैभव संपन्न गणेश || - १९७८ साली मी विद्यार्थी दशेत असताना बेलूर आणि हळेबीड येथील मंदिरे पहावयास गेलो होतो.तेथे असलेल्या गणेशमूर्ती पाहिल्या आणि मी भारावून गेलो.त्या दागिन्याने...\nएका क्रांतीकारकाचे मतपरिवर्तन - परदेशात जाउन तेथुन मायदेशातील क्रांतीकारकांना मदत करणे व त्यायोगे ब्रिटीशांची सत्ता सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने उलथवून टाकणे, या उद्देशाने स्थापन झ...\nस्वतःपुरत - आजकाल आपण स्वत:मधे इतके गुरफटलेले असतो की, बाकी काही काही दिसत नाही. मुद्दामून नसेल कदाचित पण संवेदनशीलता कुठेतरी हरवत चालली आहे, असे कुठेतरी वाटते. आज त्य...\nकविता माझी फक्त तुझ्याचसाठी - करतात स्वप्ने लोचनात दाटी कविता माझी फक्त तुझ्याचसाठी कलली सांज,वाट तशी अनोळखी ओढीने तुझ्या ती खुणवी सारखी स्मरते भेट अपुली ती पहिली स्पर्शाने तव मोहीनीच...\nतू ना जाने आस पास है खुदा - * फ्रें*चांच्या देशात माझा पाहिलं पाऊल पडलं ते चार्लेस द गौल , paris एअरपोर्ट वर. फ्रांस मध्ये कामानिमित्त मला २ महिने राहायचं होतं , ओळखीचे काही ल...\n - मन उगाच धावतं..कशापाठी वेडावतं जसं लहानगं मूल प्रतिबिंबास धरतं.. मन उगाच उदास..सदा रुसल्याचा भास जसं लहानगं मूल प्रतिबिंबास धरतं.. मन उगाच उदास..सदा रुसल्याचा भास जशी कोकीळाची साद अन् नुसताच त्रास जशी कोकीळाची साद अन् नुसताच त्रास\nएरी कॅनाल - अमेरिकेत असताना एरी कॅनाल बद्दल एक पुस्तक माझ्या वाचनात आले. त्याचा विषय अगदीच अपरिचित पण कुतूहल चाळवणारा होता. नंतर कॉम्प्यूटर वर शोध घेतला तेव्हा दिसले क...\nमावसबोलीतल्या कविता - मला मराठी सोडून हिंदी आणि इंग्रजी या दोनच भाषा येतात. पण मावसबोलीतल्या कवितेचा अनुवाद करायला मंदारकडून खो मिळाल्यावर, हिंदी किंवा इंग्रजी कवितेचा अनुवाद कर...\nकॉर्बेट डायरी - कॉर्बेट डायरी \"..........समोर सुमारे २५ हत्तींचा कळप रस्त्यात ठाण मांडून होता. ते हलण्याची काहीच लक्षणे दिसत नव्हती. ते जाण्याची वाट बघत आम्ही जीपमधे बस...\nआपुला संवाद आपणासी ...\nभय - भय. भयाबद्दल एक नक्कीच सांगीन. जीवनाचा तो एकमेव खरा शत्रू. फक्त भयच जीवनाला हरवू शकतं. भय चलाख असतं, क्रूर गनीम असतं... त्याला न सभ्यता, न नियमांचं बंधन, न...\nतुमसे ही - आज हे गाणं ऐकलं अन् ही जुनीच पोस्ट आज पब्लीश करतोय...ना है ये पाना... ना खोना ही है...तेरा ना होना जाने क्यों होना ही है|तुमसे ही दिन होता है... सुरमई श्या...\nथोडे शङ्ख नि शिम्पले…\nजपानी नववर्ष - धुवाधार पावसाचे, तायफूच्या वादळवा-याचे, पानांच्या लाजण्याचे आणि रंगीत पाचोळ्याचे दिवस हा हा म्हणता सरत जातात. हळूहळू गाडीच्या काचांवरच्या फ़्रॉस्टमधून, कंच...\nसुन्या सुन्या मैफिलीत माझ्या... - शब्द, सूर आणि आठवणी -\nमा रेवा, थारो पानी निर्मल... - सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे, मेधा पाटकरांच्या उपोषणामुळे आणि चहूबाजूंनी झडणाऱ्या शेऱ्या-ताशेऱ्यांमुळे गेली दोन दशकं चाललेलं 'नर्मदा बचाओ' आंदोलन सध्य...\nशब्दबंध - ५/६ जून २०१० (3)\nशब्दबंध - ६/७ जून २००९ (4)\nशब्दबंध - ७/८ जून २००८ (3)\nशब्दबंध २००८ - संकल्पना\nशब्दबंध २००८ - कार्यक्रम\nशब्दबंध २००८ - व्यक्त होती ब्लॉगकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.vessoft.com/software/windows/download/hotspotshield", "date_download": "2018-12-18T16:33:43Z", "digest": "sha1:BBY7RKFJYGNTVFXH2DPPA35HO24Z4EQQ", "length": 12394, "nlines": 231, "source_domain": "mr.vessoft.com", "title": "डाऊनलोड Hotspot Shield 7.15.1 Free – Windows – Vessoft", "raw_content": "\nइतर त्रासदायक प्रोग्राम्स यांना\nडाउनलोड प्रारंभ करण्यासाठी ग्रीन बटणावर क्लिक करा\nडाउनलोड सुरु झाले आहे, आपला ब्राउझर डाउनलोड विंडो तपासा. काही समस्या असल्यास, एकदा बटण क्लिक करा, आम्ही वेगळ्या डाऊनलोड पद्धती वापरतो.\nऑपरेटिंग सिस्टम: Windows, Android\nवर्ग: व्हीपीएन आणि प्रॉक्सी\nहॉटस्पॉट शिल्ड – इंटरनेट सुरक्षा आणि गोपनीयता याची खात्री करण्यासाठी एक सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर योग्य IP पत्ता तात्पुरते बदल वापरकर्त्याचे संगणक आणि हॉटस्पॉट शिल्ड सर्व्हर, वेब पृष्ठे अनामित ब्राउझिंग पुरवते दरम्यान कनेक्शन सुरक्षित करण्यासाठी सक्षम आहे. हॉटस्पॉट शिल्ड uncensored सामग्री आणि विविध कारणांमुळे अवरोधित वेबसाइटवर प्रवेश देते. हॉटस्पॉट शिल्ड स्पायवेअर विरुद्ध एनक्रिप्टेड कनेक्शन आणि संरक्षण एक सुरक्षित डेटा ट्रान्सफर उपलब्ध आहे.\nवायर्ड Wi-Fi नेटवर्कचा समर्थन\nइंटरनेट एक निनावी मुक्काम\nHotspot Shield वर टिप्पण्या\nHotspot Shield संबंधित सॉफ्टवेअर\nसॉफ्टवेअर अवरोधित वेबसाइटवर प्रवेश आणि इंटरनेट सेन्सॉरशिप अक्षम करण्यासाठी. तसेच सॉफ्टवेअर हॅक विरुद्ध वापरकर्ता खाते आणि संकेतशब्द संरक्षण करण्यासाठी सक्षम करते.\nसाधन साइट अवरोधित केल्या करण्यासाठी प्रवेश पुरवते. सॉफ्टवेअर खाजगी प्रॉक्सी सर्वर माध्यमातून कनेक्शन तयार सेन्सॉरशिप ब्लॉक स्थलांतर करण्यास सक्षम करते.\nसॉफ्टवेअर व्हीपीएन तंत्रज्ञान काम. सॉफ्टवेअर एक बिंदू बिंदू किंवा सर्व्हर-ते-क्लायंट एका एनक्रिप्टेड चॅनेल तयार करण्यासाठी साधने आहेत.\nसाधन नेटवर्क सॉफ्टवेअर त्याच्या अनुपस्थितीत बाबतीत एक प्रॉक्सी सर्व्हर माध्यमातून कार्य करण्याची क्षमता देते. तसेच सॉफ्टवेअर फायरवॉल मर्यादा bypasses व IP पत्ता लपविण्यासाठी सक्षम करते.\nवेब ब्राउझर, व्हीपीएन आणि प्रॉक्सी\nब्राउझर इंटरनेट सुरक्षित आणि निनावी मुक्काम डिझाइन केलेले आहे. सॉफ्टवेअर येणारे आणि जाणारे वाहतूक कूटबद्ध करण्यासाठी सक्षम आहे.\nइंटरनेट वर वेबसाइट अनामित भेटींसाठी सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर तृतीय पक्षांकडून डेटा ट्रान्सफर आणि माहिती एनक्रिप्ट की एक विशेष तंत्रज्ञान समर्थन पुरवतो.\nसॉफ्टवेअर विविध प्रोटोकॉल तर्फे रिमोट सर्व्हर किंवा संगणकाशी कनेक्ट आहे. तसेच सॉफ्टवेअर SSH की व ऑथेंटिकेशन निर्माण करण्यासाठी उपयुक्तता आहेत.\nइंटरनेट द्वारे संगणकांमध्ये एक व्हर्चुअल खाजगी नेटवर्क तयार करण्यासाठी सॉफ्टवेअर. विविध एनक्रिप्शन अल्गोरिदम स्थानीय संजाळ संरक्षित मुक्काम वापरले जातात.\nइंटरनेट एक निनावी आणि सुरक्षित मुक्काम मिळण्याची हमी. सॉफ्टवेअर इंटरनेट चौकशी कूटबद्ध त्याच्या स्वत: च्या मेघ संचय वापरते.\nसाधन इंटरनेट कनेक्शन एक विश्वासार्ह संरक्षण याची खात्री करणे. सॉफ्टवेअर इंटरनेट गती कमी नुकसान इच्छित सर्व्हर निवडण्यासाठी सक्षम करते.\nही एक व्हीपीएन सेवा आहे जी भिन्न प्रकारचे कनेक्शन आणि एन्क्रिप्शन स्तर समर्थित करते आणि क्रियाकलाप लॉगशिवाय कार्य प्रदान करते.\nव्हीपीएन-सर्व्हर सुरक्षित आणि सोपे काम सॉफ्टवेअर. तसेच सॉफ्टवेअर बंद साइट प्रवेश करण्यास सक्षम करते.\nसोयीस्कर व्यवस्थापक फेसबुक आणि इतर लोकप्रिय सेवा मधून व्हिडियो फाइल्स डाउनलोड करण्यासाठी. सॉफ्टवेअर विविध ऑडिओ स्वरूप व्हिडिओ रूपांतरित आणि व्हिडियो फाइल्स ऑडिओ ट्रॅक काढू करण्यासाठी सक्षम करते.\nसॉफ्टवेअर आपल्या स्क्रीन व्हिडिओ captures रेशन दुकानदारांना म्हणतो. तसेच सॉफ्टवेअर प्रमाणात व्यावसायिक gamers द्वारे वापरले जाते.\nआपल्या संगणकावरील व्यापक संरक्षणासाठी इंटरनेटवर पसरणार्या धोक्यांविरूद्ध ही अँटीव्हायरस उपयुक्ततांचा संच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/bharbharun-jagtana-news/senior-citizens-share-stories-of-life-experiences-with-loksatta-chaturanga-part-6-1673529/", "date_download": "2018-12-18T15:20:10Z", "digest": "sha1:4RYP34BDY7WL7MALOOSAD2DA3ITETYER", "length": 30456, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Senior Citizens Share Stories Of Life Experiences With Loksatta Chaturanga Part 6 | आनंददायी सेकंड इनिंग | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nआमच्या कंपनीत निवृत्त होण्यापूर्वी, एक खास कार्यशाळा घेतली होती.\nनिवृत्ती म्हणजे Retirement. पण मी त्यात थोडीशी दुरुस्ती करतो ती अशी- Re-tire. आपल्या आयुष्याच्या गाडीची चाके बदलणे किंवा सेकंड इनिंग असेही म्हणतात. निवृत्तीनंतर वेळच वेळ मिळतो. काही दिवस आराम करायला मजा वाटते. पण नंतर या वेळेचं नीट नियोजन केले नाही तर मात्र तोच वेळ खायला उठतो. म्हणून स्वत:ला कशात तरी गुंतवून घेणे आवश्यक ठरतं. नित्य नव्या छोटय़ा छोटय़ा निर्मितीचा ध्यास जोपासला तर मन आनंदी राहून इतरांना पण आपण हवेहवेसे वाटतो. मन शांत व आनंदी ठेवणे, आयुष्य मनसोक्त जगणे हेच आता ध्येय बनते. सेवानिवृत्ती जरी मिळाली तरी आयुष्यातील प्रश्न कधीच संपत नाहीत. आजारपण हा सगळ्यात मोठा अडसर ठरतो. वेळच्या वेळी तब्येतीची तपासणी करून नियमित न विसरता औषधं घेणे, निरोगी राहण्यासाठी नियमित झेपेल तेवढा व्यायाम करणे, संतुलित आहार ठेवणे. यामुळे आजारपण दूर पळते. रोज उगवणाऱ्या नव्या दिवसाचे सकारात्मकरीत्या स्वागत करायला शिकायची तयारी करावी. यासाठी सतत काही तरी नवं शिकायची तयारी ठेवली तर ते सोपे जाते.\nआमच्या कंपनीत निवृत्त होण्यापूर्वी, एक खास कार्यशाळा घेतली होती. या कार्यशाळेत ‘निवृत्तीनंतर आपलं आयुष्य कसे व्यतीत करावे’ यावर तज्ज्ञांनी खूप छान मार्गदर्शन केले होते, त्याचा मला नंतर खूप उपयोग झाला. माझं वय आता ७८ वर्षे आहे. १९९९ मध्ये एका नामांकित कंपनीतून सेवानिवृत्त झालो. मी भविष्याची तरतूद सुरू करायची म्हणून महाराष्ट्र तंत्र शिक्षणाचा ‘औद्योगिक सुरक्षा’ या विषयावरील डिप्लोमा व इतर जोड कोर्स केले. हा कोर्स केल्यामुळे मी आजतागायत कामात व्यग्र राहू शकलो. हे कामच मला निवृत्तीनंतर रिकामपणामुळे येणाऱ्या मानसिक वेदनांवरचे औषध ठरले. तारापूर येथील महत्त्वाच्या अशा अणुवीज प्रकल्पात रिअॅक्टरमध्ये मला काम करता आले, जिथे आता प्रवेश निषिद्ध आहे. सुरक्षा ऑडिटच्या व प्रशिक्षण कामामुळे मला सर्व आखाती देशांचा प्रवास करता आला. सर्व भारत देश बघायला मिळाला. आजूबाजूच्या समस्यांचा साक्षीदार होता आले, जे एरवी शक्य झाले असते का अशी शंका येते. या अनुभवामुळे माझं आयुष्य समृद्ध व परिपक्व झाले. अनुभवी ज्येष्ठत्व आल्यामुळे माझे सर्वत्र आदरपूर्वक स्वागत होते, हीच मी माझी कमाई समजतो. माझ्या अनुभवाच्या आधारे औद्योगिक क्षेत्रात, अपघात प्रतिबंधक उपाययोजना सुचवल्यामुळे, अपघातांचे प्रमाण कमी होण्यात थोडीफार मदत झाल्याचे जेव्हा आवर्जून मला फोन येतात तेव्हा जीवनाचे सार्थक झाल्याने समाधान वाटते. मानधनाची फारशी अपेक्षा न ठेवता मी औद्योगिक कामगारांचे सुरक्षा प्रशिक्षण करायला सुरुवात केली आहे. औद्योगिक कामगारांचा सुरक्षेकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन सकारात्मक करणे हे मोठे आव्हान असते. त्यासाठी मला खूप वाचन करावे लागते. औद्योगिक-मनोवैज्ञानिक ज्ञान संपादावे लागले. यामुळे माझा वेळ खूप मजेत जातो. याच जोडीला फावल्या वेळेत मी माझे वाचन चालू ठेवले आहे. अवघड इंग्रजी शब्द व परिच्छेद मी वहीत नोंदत गेलो. मला भावलेल्या इंग्रजी लेखांचे व पुस्तकांतील काही भागांचे मराठीत अनुवाद करतो. अशा रीतीने मी माझे आयुष्य भरभरून जगत आहे.\n– राघवेंद्र मण्णूर, डोंबिवली\n३० सप्टेंबर २००७, माझ्या सेवानिवृत्तीचा दिवस. परळच्या डॉ. शिरोडकर हायस्कूलमध्ये ३० वर्षांच्या दीर्घ अध्यापन सेवेबद्दल माझा हृद्य निरोपसमारंभ पार पडला अन् जड अंत:करणाने सर्वाचा निरोप घेऊन मी घरी परतले. शाळेची वास्तू, सहकारी शिक्षक, कर्मचारी व लाडके विद्यार्थी यांच्या विरहाने मन व्याकूळ झाले होते. ‘निवृत्तीनंतर पुढे काय’ हा एकच प्रश्न मनाला सतावत होता. आपले पुढील आयुष्य रटाळ, निरस नाही ना होणार’ हा एकच प्रश्न मनाला सतावत होता. आपले पुढील आयुष्य रटाळ, निरस नाही ना होणार अशी भीती मनात घर करून बसली होती.\nदोन दिवस असे अस्वस्थतेत गेल्यावर मी मनाची मर���ळ टाकून नव्या वाटा, नव्या दिशा शोधण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत प्रपंच-नोकरी, मुलांचे संगोपन यात गुंतलेल्या माझ्या मनाने वयाच्या ६० व्या वर्षी का होईना, या चाकोरीतून थोडे बाहेर डोकावून मोकळा श्वास घेण्याचे ठरवले. घरची जबाबदारी सांभाळून वाचन-लेखन, नित्यनेमाने फिरणे, महिला मंडळामध्ये मन गुंतवले. वर्षांतून एक-दोन वेळा दूरचा प्रवास करायला सुरुवात केली. मनाला बरेचसे हलके वाटले. स्वच्छंदी फुलपाखरू झाल्यासारखे वाटले. नव्या मत्रिणी भेटल्या, जुन्याही मत्रिणी मधून-मधून भेटत राहिल्या. एकंदर नव्या वळणाला छान सुरुवात झाली.\nआयुष्य भरभरून जगताना स्वत:पुरते न पाहता समाजासाठी काही तरी करावे असे सतत मनाला वाटू लागले. सुदैवाने कल्पना विहार महिला मंडळाच्या शिक्षण समितीमध्ये उशिरा का होईना सहभागी होण्याची मला संधी मिळाली. २००९ मध्ये मी या समितीची सभासद झाले. समाजसेविका प्रभाताई देशमुख यांच्या कल्पनेतून १४ वर्षांपूर्वी या शिक्षण समितीचा जन्म झाला.\nआजतागायत त्या मंडळाच्या व शिक्षण समितीच्या सक्रिय मार्गदर्शक आहेत. वय वर्षे ८५ पण त्यांचा उत्साह तरुणांना लाजवील असा आहे. शिक्षण समितीत आम्ही १८ सभासद भगिनी कार्यरत असून आम्ही सर्व जणी प्रभाताईंच्या मार्गदर्शनाखाली एकजुटीने समितीचे काम करतो. मुलुंडमधील सात मराठी माध्यमाच्या शाळांमधील गरीब होतकरू विद्यार्थी-विद्यार्थिनींना जुलमध्ये संगणक फी, शैक्षणिक साहित्याकरिता आम्ही आर्थिक मदत देतो. त्याचबरोबर प्रत्येक शाळेतून ४ दत्तक विद्यार्थ्यांना आíथक साहाय्य करतो.\nदरम्यान समितीतर्फे ‘वयात येताना’ हा लैंगिक शिक्षणाचा उपक्रम ७ वी, ८ वीच्या मुला-मुलींसाठी सर्व शाळांमधून सुरू करण्याचे ठरले व आतापर्यंत हा विषय शाळांमध्ये फारसा शिकविला जात नसे. आम्हाला सातही शाळांमधून हा उपक्रम घेण्यासाठी शाळांची परवानगी मिळाली.\nतिथे मी मुलींशी संवाद साधू लागले. वयात येणाऱ्या या उमलणाऱ्या कळ्या नराधमांकडून कुस्करल्या जाऊ नयेत या इच्छेने दरवर्षी हा उपक्रम समितीतर्फे आम्ही घेतो. दहावीच्या मुलांना प्रथितयश मानसोपचारतज्ज्ञाचे मार्गदर्शनपर व्याख्यान, समितीतील अनुभवी शिक्षकांचे विषयानुरूप व्याख्यान इत्यादीमुळे विद्यार्थ्यांना भेटण्याचा आम्हाला वारंवार योग येतो.\nया समितीत ८ वर्षे कार्यरत अ��ल्याने मुलुंडमधील शाळांमधील शिक्षकांशी व विद्यार्थ्यांशी सतत संपर्क येत असल्याने उतारवयातही काम करताना उत्साह वाटतो. आता आयुष्याच्या उतारावर शेवटच्या श्वासापर्यंत अवतीभवतीच्या निराधार मुलांसाठी, गरीब विद्यार्थ्यांसाठी काही तरी करावे, गरजू वृद्धांसाठी हात पुढे करावा एवढीच इच्छा.\n– विभा भोसले, मुलुंड\nमाझ्या मते ‘भरभरून जगताना’ या विषयावर लिहिण्यासाठी वयाची जी अट (६० वर्षे पूर्ण) आहे तीच मुळी योग्य नाही. कारण आरोग्याविषयीच्या जागरूकतेमुळे, शिक्षणामुळे आणि वाढलेल्या आयुर्मानामुळे ७०-७५ पर्यंत माणसं कार्यक्षम असलेली दिसून येतात. निव्वळ नोकरीतील निवृत्तीचे वय ५८-६० असल्याने, नोकरी संपली की वृद्धत्व सुरू, नि म्हणून ज्येष्ठ नागरिकत्वाचा शिक्का बसणे सर्वथा अयोग्य वाटते.\nव्यवसाय करणारे किती तरी जण ७०-७५ पर्यंत सर्व कारभार सांभाळताना दिसतात. शिवाय जो माणूस आधीचे जीवन भरभरून जगायला शिकलेला असतो तो साठीनंतरही तसेच जगू शकतो. अर्थात एक खरे की, साठीनंतर जबाबदाऱ्या आणि धावपळ कमी झाल्याने जरा निवांतपणा मिळू शकतो आणि आपल्याला हवे तसे जगता येते ही भावना त्यांना सुखावून टाकू शकते. आता तसे जगण्यासाठी अनेक पर्यायही उपलब्ध आहेत. पण तरीही आधीपासूनच एखादा छंद, आवड वा विशिष्ट काम करण्यातून आनंद मिळत असेल तर साठीनंतर ते चालू ठेवून अधिक आनंद उपभोगता येतो, हे मला माझ्या अनुभवावरून वाटते.\nमला वाटते की, जे काम, छंद, आवडीनिवडी मी आधीपासून करीत होते, तेच पण थोडय़ा वेगळ्या स्वरूपात उत्तर-आयुष्यातही करते आहे. भूगोल विषयाची प्राध्यापिका म्हणून ३५ वर्षे कार्यरत राहिल्याने वाचन-लिखाण यांची आवड तर आहेच. शिवाय निसर्ग आणि भवताल हाच अभ्यास आणि शिकविण्याचा विषय असल्याने वैशिष्टय़पूर्ण ठिकाणे पाहायला जाणे हे माझ्या सत्तरीपर्यंत तरी चालू आहे. निवृत्त झाल्यानंतरच्या १० वर्षांत पदव्युत्तर पातळीवरील दोन पाठय़पुस्तकांचे लिखाण, माझ्या विषयाशी निगडित एन.बी.टी.च्या तीन पुस्तकांचे मराठी अनुवाद आणि एका जगप्रसिद्ध लेखकाच्या कादंबरीचा अनुवाद प्रसिद्ध केल्याने खूप आनंद व समाधान मिळाले आहे. तसेच काही प्रासंगिक लेख आणि इंग्रजी कथांचे मराठी अनुवादही दिवाळी अंकात प्रसिद्ध झाले आहेत. शिवाय थोडीफार भटकंती आणि विणकाम चालू असतेच. हे सारे करताना मी इतकी मग्�� होऊन जाते की, मनातील ताण-तणाव तर दूर होतातच शिवाय नवनिर्मितीचा आनंदही मिळतो.\nअनेकांना असे वाटते की, साठीनंतर काय करायचे हा प्रश्न प्रामुख्याने पुरुषांना भेडसावत असतो. कारण स्त्रिया दररोज करावा लागणारा स्वयंपाक, घरकाम अशी ‘इन्व्हिझिबल’ कामे करून स्वत:ला गुंतवून ठेवू शकतात. परंतु माझ्यासारखी निवृत्त प्राध्यापिका अशा कामांना किमान वेळ देऊन स्वत:चे वाचन, लिखाण चालू ठेवून पर्यटनालाही जाऊन येऊ शकते. इच्छा नसली तरी स्त्रीने स्वत:ला किचनमध्येच अडकविले पाहिजे, ही धारणा चुकीची आहे असे मला वाटते.\nया सगळ्यात जोडीदाराची साथ महत्त्वाची ठरते. आम्ही दोघेही वेगळ्या विषयांचे असलो तरी महाविद्यालयात प्राध्यापक होतो आणि त्यामुळे दोघांच्याही विषयांची चर्चा, वाचन, विचारांची देवाण-घेवाण सतत चालू असे. निवृत्तीनंतर त्याचे स्वरूप जरी थोडेसे बदललेले असले तरी विषयातील बारकावे आजही घरात चर्चिले जातातच. दोघातील संवाद त्यामुळे अविरत चालू असतो. जरी आम्ही स्वतंत्रपणे काम करीत असलो, तरी कामासंदर्भात आस्था असल्यामुळे मदत व ऊहापोह चालूच असतो. निवृत्तीनंतर भरभरून जगण्यासाठी विवाहोत्तर सहजीवनाची पार्श्वभूमी हा त्यातील अत्यंत महत्त्वाचा भाग असतो.\nपरंतु याच्याच पुढचा विचारही मनात आल्याखेरीज राहत नाही. तो म्हणजे, दोघांपैकी जो एक जण मागे राहील त्याने भरभरून कसे जगायचे स्वत:ची काळजी घेत, शक्यतो परावलंबित्व येऊ न देता स्वतंत्रपणे एकटे राहण्यासाठी मानसिक तयारी करणे जरुरीचे आहे. माझा स्वभाव मुळातच ‘महिला मंडळा’त रमणारा नाही; देव-धर्म, पूजा-अर्चा, समारंभ-मजा आदीत मला रस वाटत नाही. हे बदलणे तर शक्य नाही, म्हणून काळजीही वाटते. मुले आपापल्या आयुष्यात स्थिरावली आहेत आणि निदान आज तरी आम्ही मनासारखे जगतो आहोत. नाही तरी पुढचे कुणाला ठाऊक असते\n– विजया साळुंके, पुणे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIPL Auction 2019: युवराज झाला 'मुंबईकर' १२ व्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार\nनाराज खासदार संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाला दांडी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n युवराज सिंहवर अखेर बोली लागली, नवीन हंगामात मुंबई इंडियन्सकडून...\nअटलजींच्या सरकारला आणखी काही काळ मिळाला असता तर...\n#MeToo : सोनू नि���मचा अनु मलिकला पाठिंबा\nरणबीर रिसेप्शनला न आल्यानं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही- दीपिका\nThackeray Biopic: चर्चा फक्त भगव्याची अन् नवाजुद्दीनच्या लूकची\nदुसरीला डेट करत असतानाही रणवीर माझ्याशी फ्लर्ट करायचा, दीपिकानं सांगितला मजेशीर किस्सा\n...अन् पंकजाताई आणि पूनम महाजन म्हणाल्या 'कुछ कुछ होता हैं'\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nप्रशासकीय इमारतीतील संकटकालीन सुटकेचा मार्ग ‘अडगळी’त\nखड्डे न बुजवताच, रस्त्याची रंगरंगोटी\nलहान मुलांच्या मदतीने लग्नमंडपांत चोऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-cpr-hospital-oxygen-cylinders-66803", "date_download": "2018-12-18T16:23:51Z", "digest": "sha1:V7SDVZK3DB64TBQKZNZ4YLHIMPOTBDTZ", "length": 14610, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news CPR hospital oxygen cylinders ऑक्सिजन सिलिंडरचा पुरेसा साठा | eSakal", "raw_content": "\nऑक्सिजन सिलिंडरचा पुरेसा साठा\nगुरुवार, 17 ऑगस्ट 2017\nकोल्हापूर - येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर), सावित्रीबाई फुले हॉस्पिटलसह काही रुग्णालयांतही ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा व्यवस्थित होत आहे. विशेषतः सीपीआर रुग्णालयात रोज सुमारे 70 हून अधिक ऑक्सिजन सिलिंडर लागतात; पण पुरवठादार एजन्सीकडून ही जबाबदारी नीटपणे सांभाळली जात असल्याचे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी \"सकाळ'शी बोलताना दिली. महापालिकेच्या खासगी सावित्रीबाई फुले रुग्णालयात मात्र तस्सलमात घेऊन ऑक्सिजन सिलिंडर आणण्याची वेळ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर येते. ऑक्सिजन पुरवठ्यासाठी खास निधीही नाही आणि ठेकेदार एजन्सीही नेमलेली नाही.\nकोल्हापूर - येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर), सावित्रीबाई फुले हॉस्पिटलसह काही रुग्णालयांतही ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा व्यवस्थित होत आहे. विशेषतः सीपीआर रुग्णालयात रोज सुमारे 70 हून अधिक ऑक्सिजन सिलिंडर लागतात; पण पुरवठादार एजन्सीकडून ही जबाबदारी नीटपणे सांभाळली जात असल्याचे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी \"सकाळ'शी बोलताना दिली. महापालिकेच्या खासगी सावित्रीबाई फुले रुग्णालयात मात्र तस्सलमात घेऊन ऑक्सिजन सिलिंडर आणण्याची वेळ वैद्यकीय अधिक���ऱ्यांवर येते. ऑक्सिजन पुरवठ्यासाठी खास निधीही नाही आणि ठेकेदार एजन्सीही नेमलेली नाही.\nरुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडर नसल्याने उत्तर प्रदेश येथील गोरखपूरमध्ये अनेक लहान मुलांना आपले प्राण गमवावे लागले. सिलिंडर पुरवठादार करणाऱ्या ठेकेदाराचे बिलच थकल्याने हा महाभयंकर प्रसंग ओढवला. या पार्श्वभूमीवर सीपीआर रुग्णालय, सावित्रीबाई फुले हॉस्पिटलसह काही रुग्णालयातही सिलिंडरचा पुरवठा कसा होतो, हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय हे येथील जिल्हा रुग्णालय असून, ते 500 हून अधिक खाटांचे आहे. येथे अनेक दुर्धर आजारांवर उपचार केले जातात. त्यामुळे येथे ऑक्सिजन सिलिंडरची गरज असते. हा पुरवठा करण्याचे काम तीन कंपन्यांना दिले आहे. त्यांच्याकडून सिलिंडरचा पुरवठा होतो. रोज सुमारे 70 हून अधिक ऑक्सिजन सिलिंडर या रुग्णालयासाठी लागतात.\nसावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्येही रुग्णांना अनेकदा ऑक्सिजन देण्याची वेळ येते. त्यासाठी रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता असते. पण, यासाठी खास निधीची येथे व्यवस्था नाही. 20 ते 25 हजार रुपयांची तस्सलमात घेऊन येथे ऑक्सिजन सिलिंडर आणावा लागतो. गेले अनेक दिवस अशा प्रकारे सिलिंडर आणावे लागतात. अधिकारी स्वतःच्या नावावर तस्सलमात रक्कम घेऊन सिलिंडर आणून ठेवतात; पण यासाठी खास निधीची तरतूद करावी आणि ठेकेदार एजन्सीही नेमावी, अशी मागणी आता पुढे येत आहे.\nमोदींच्या 'या' निर्णयामुळे येणार अच्छे दिन\nनवी दिल्ली: पाच राज्यांमध्ये झालेला पराभव आणि येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने गरिबांसाठी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे....\nबेशिस्त वाहनांमुळे तळेगावात कोंडी\nतळेगाव स्टेशन - तळेगाव-चाकण रस्त्यावरील स्टेशन चौकातील रेल्वे पुलाजवळ बेशिस्त वाहनचालकांमुळे मंगळवारी (ता. ११) सकाळी सुमारे दोन तास वाहतूक कोंडी झाली...\nमोदींनी भारतमाता नव्हे तर 'त्यांना' जय म्हणावे: राहुल गांधी\nनवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'भारत माता की जय' ऐवजी 'नीरव मोदी की जय, मेहुल चोक्सी की जय, विजय मल्ल्या की जय, अनिल अंबानी की जय' असे...\nदरमहा एक लाख लिटर अनुदानित रॉकेलची बचत\nसातारा - रॉकेल विक्रीतील गैरव्यवहार रोखण्यासाठी गेल्या काही वर्षांत शासनाने सुरू केलेल्या प्रयत्नांना यश येऊ लाग��्याचे दिसते. ग्राहकांना घरी गॅस...\n एलपीजी सिलिंडरच्या दरात 7 रुपयांनी कपात\nनवी दिल्ली : इंधनदरात झालेल्या घसरणीमुळे केंद्र सरकारने आज (शुक्रवार) अनुदानित घरगुती सिलिंडरच्या (एलपीजी) दरात 6.52 रुपये तर...\nहातातले काम सोडून घराकडे धावलो\nपुणे - कामावर असताना आग लागल्याचे कळाले. हातातलं काम सोडून घराकडे धाव घेतली. घरातला गॅस सिलिंडर आणि जमेल तेवढे सामान बाहेर काढले. शेजारच्या पाच-सहा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/lokarogya-news/dengue-fever-malaria-1718403/", "date_download": "2018-12-18T15:48:36Z", "digest": "sha1:6XKUTZSBGERLTSFX6XZW2BYQPEZJW6JK", "length": 18023, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Dengue fever Malaria | डेंग्यू, मलेरियाला घाबरू नका! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nडेंग्यू, मलेरियाला घाबरू नका\nडेंग्यू, मलेरियाला घाबरू नका\nविषाणूजन्य ताप, डेंग्यू आणि मलेरियाचा ताप\nपावसाळा सुरू झाला की डेंग्यू, हिवताप(मलेरिया), लेप्टोस्पायरोसिस आदी आजारांमुळे माणसे दगावल्याचे कानावर येत राहते आणि त्याचबरोबरीने या आजारांची भीतीही वाढू लागते. वास्तविक हे मृत्यू वेळेत योग्य उपचार न घेतल्याने झालेले असतात. एरवी औषधोपचार आणि योग्य काळजी घेऊन रुग्ण बरे होऊ शकतात. हे आजार झाल्यानंतर काय काळजी घ्यावी याबाबत केईएम रुग्णालयाचे सहयोगी प्राध्यापक आणि मेडिसिन युनिट प्रमुख डॉ. संतोष सलाग्रे यांनी दिलेली माहिती..\nपावसाळ्यामध्ये प्रामुख्याने डेंग्यू, हिवताप आणि लेप्टोस्पायरोसिस या तीन आजारांचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात होत असतो. या तिन्ही आजारांमध्ये शरीरातील प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होते. त्यामुळे रक्तस्राव होणे, थुंकीतून रक्त पडणे, लघवी किंवा विष्ठेमधून रक्त पडणे, अंगावर लाल चट्टे येणे ही लक्षणे दिसून येतात. साधारणपणे मानवी शरीरामध्ये अडीच ते साडेतीन लाख प्लेटलेट्स असतात. या पेशी एक लाखांपेक्षा कमी झाल्या असतील, तर काळजी घेणे आवश्यक असते मात्र धोकादायक नसते. प्लेटलेट्सची संख्या २० हजारांहून कमी झाल्यास मात्र धोक्याचे लक्षण आहे. प्लेटलेट्सची संख्या एक लाखापेक्षा कमी झालेल्या रुग्णांना रक्तस्राव होत असल्यास त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करून पेशी चढवल्या जातात. साधारणपणे एका पिशवीमधून ५ ते १० हजार प्लेटलेट्स शरीराला मिळतात. त्यामुळे एकावेळी चार ते पाच पिशव्या चढवल्या जातात. जेणेकरून २० हजार प्लेटलेट्स असलेल्या रुग्णाच्या शरीरातील प्लेटलेट्सची संख्या किमान ६० हजारांपर्यंत पोहोचेल.\nविषाणूजन्य ताप, डेंग्यू आणि मलेरियाचा ताप\nया सर्व आजारांची लक्षणे साधारण एकसमान असून सुरुवातीला ताप येतो. त्यामुळे विषाणूजन्य ताप आणि डेंग्यू, मलेरियाचा ताप कसा ओळखावा, असा प्रश्न सामान्य माणसाला पडतो. विषाणूंमुळे येणारा ताप साधारणपणे दोन ते चार दिवस असतो. या तापामध्ये अंगदुखी, उत्साह कमी होणे, थकवा येणे ही लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात. व्यवस्थित आहार, जास्तीत जास्त पाण्याचे सेवन आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेऊन यातून घरच्या घरीच बरे होता येते.\nमात्र थंडी भरून ताप येत असेल, काही ठरावीक कालावधीने उदाहरणार्थ दर आठ किंवा १२ तासांनी ताप येणे, उलटी, मळमळ किंवा जुलाब होणे, दम लागणे, अन्नपचन न होणे आदी लक्षणे असल्यास ताप अंगावर न काढता तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार घ्यावेत. रुग्णाचा रक्तदाब, नाडी तपासून रुग्णाला ग्लुकोजची आवश्यकता आहे का याबाबत डॉक्टर निर्णय घेतात.\nआकडी किंवा बेशुद्ध अवस्था, रक्तस्राव, रक्ताची उलटी, हात आणि पायावर लाल पुरळ यायला लागले तर लगेचच या रुग्णांना मोठय़ा रुग्णालयांमध्ये दाखल करणे गरजेचे आहे.\nलहान मुले किंवा वयोवृद्ध रुग्णांना खूप जास्त प्रमाणात म्हणजे साधारण १०४-१०५ अंश.सें. ताप आल्यास आकडी येऊ शकते. तेव्हा या वयोगटातील रुग्णांना तापाच्या औषधांसोबत मोकळी हवा आवश्यक असते. त्यामुळे खिडक्या, दारे उघडे ठेवावीत, पंखा लावावा, अंगावर कमीत कमी कपडे घालावेत आणि साध्या किंवा थंड पाण्याने अंग पुसून घ्यावे. जेणेकरून ताप डोक्यापर्यंत पोह��चून आकडी येणार नाही.\nडेंग्यू किंवा मलेरियामध्ये घ्यावयाची काळजी\nतापाचे निदान झाल्यानंतर घाबरून न जाता तात्काळ औषधोपचार सुरू करावेत. शारीरिक अवस्थेनुसार आवश्यकता भासल्यास रुग्णाला रुग्णालयात दाखल केले जाते. औषधोपचार सुरू असतानाच रुग्णाचे जेवण आणि पाण्याच्या सेवनाकडे नातेवाईकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. मलेरियामध्ये रक्तातील साखर कमी होते. तेव्हा मधुमेहाच्या रुग्णांच्याबाबत ही काळजी घेणे गरजेचे आहे. अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा डोस पूर्ण करणे. बहुतांश वेळा रुग्ण ताप किंवा अन्य त्रास बरे झाले की औषधे घेणे बंद करतात. त्यामुळे मग दाद न देणारा तापही होण्याची शक्यता असते.\nविविध जिवाणूंच्या संसर्गाप्रमाणे तापामध्ये विविधता असते. त्यामुळे विषाणूजन्य तापाव्यतिरिक्त लक्षणे आढळल्यास किंवा दोन दिवसांनीही ताप कमी होत नसल्यास डॉक्टरांकडे जाऊन तापाचे निदान करणे आवश्यक आहे.\nपावसाळ्यातील आजारांमुळे गंभीर अवस्था किंवा मृत्यू होण्याची कारणे\nसर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे ताप अंगावर काढणे, वेळेत औषधोपचार न घेणे. याव्यतिरिक्त अति कमी झालेला रक्तदाब, फुप्फुसामध्ये निर्माण झालेले पाणी, मेंदूतील किंवा इतर महत्त्वाच्या अवयवातील रक्तस्राव, मूत्रपिंड किंवा यकृत निकामी झाल्याने होणारे दुष्परिणाम यांमुळेही मृत्यू ओढवू शकतात. मात्र वेळेत तज्ज्ञांकडे नेऊन उपचार सुरू केल्यास बहुतांश रुग्णांना आराम पडतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIPL Auction 2019: युवराज झाला 'मुंबईकर' १२ व्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार\nकाँग्रेसला सरकार चालवायला येत नाही, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर भाजपा मंत्र्याचे वक्तव्य\nअटलजींच्या सरकारला आणखी काही काळ मिळाला असता तर...\n युवराज सिंहवर अखेर बोली लागली, नवीन हंगामात मुंबई इंडियन्सकडून...\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n#MeToo : सोनू निगमचा अनु मलिकला पाठिंबा\nरणबीर रिसेप्शनला न आल्यानं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही- दीपिका\nThackeray Biopic: चर्चा फक्त भगव्याची अन् नवाजुद्दीनच्या लूकची\nदुसरीला डेट करत असतानाही रणवीर माझ्याशी फ्लर्ट करायचा, दीपिकानं सांगितला मजेशीर किस्सा\n...अन् पंकजाताई आणि पूनम महाजन म्हणाल्या 'कुछ कुछ होता हैं'\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nप्रशासकीय इमारतीतील संकटकालीन सुटकेचा मार्ग ‘अडगळी’त\nखड्डे न बुजवताच, रस्त्याची रंगरंगोटी\nलहान मुलांच्या मदतीने लग्नमंडपांत चोऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/agricuture-news-marathi-increase-cost-soybean-harvesting-threshing-transportation-varhad-maharashtra", "date_download": "2018-12-18T16:09:22Z", "digest": "sha1:2DHL475R5G6XGZIK3P3YYV6ABMDGETSC", "length": 15617, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricuture news in marathi, Increase the cost of soybean harvesting, threshing, transportation, varhad, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवऱ्हाडात सोयाबीन सोंगणी, मळणी, वाहतूक खर्चात वाढ\nवऱ्हाडात सोयाबीन सोंगणी, मळणी, वाहतूक खर्चात वाढ\nमंगळवार, 2 ऑक्टोबर 2018\nआमच्या भागात सोयाबीन सोंगणीचा दर एकरी २२०० रुपये मागितला जात अाहे. यामध्ये मजूर सोंगणी करून सुडी लावून देतील. त्यानंतर इतर वेगवेगळे खर्च सोयाबीन घरात येईपर्यंत करावे लागणार अाहेत. महागाईची झळ शेतकऱ्यांना सोसावी लागत अाहे.\n- निंबाजी लखाडे पाटील, खुदनापूर, ता. मेहकर जि. बुलडाणा.\nअकोला ः सोयाबीनचा हंगाम लवकरच सुरू होत आहे. पावसाने मोठा खंड दिल्याने त्याचा परिणाम या वेळी उत्पादनावर होण्याची शक्यता अाहे. असे असतानाच सोयाबीन काढणी, मळणी, वाहतूक अशा सर्वच खर्चात यावर्षी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना याचा अर्थिक ताण सहन करावा लागणार अाहे.\nया हंगामात लागवड झालेले सोयाबीन बहुतांश ठिकाणी काढणीला अाले अाहे. शेतकरी मजुरांची जुळवाजुळव करीत अाहे. या हंगामात सोयाबीन सोंगणीचा दर एकरी दोन हजार ते २२०० रुपये करण्यात अाली अाहे. सोंगणी व सुडी लावून देण्याचे काम एवढ्या पैशात मजूर करून देतील. यानंतर सोयाबीन मळणी ही या हंगामात १५० रुपये पोत्यापर्यंत करण्यात अाली. डिझेलचे दर वाढल्याने मळणीचा दर पोत्याला २० ते ५० रुपयांपर्यंत वाढविण्यात अाला अाहे.\nया हंगामात वऱ्हाडात तीनही जिल्ह्यांचा विचार केल्यास आठ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीन लागवड झाली अाहे. काही ठिकाणी सोयाबीन सोंगणीला सुरवात झाली. अागामी दसऱ्यापर्यंत हा हंगाम जोरात सुरू होणार अाहे. या वर्षी पावसात खंड पडल्याने बहुतांश ठिकाणी सोयाबीनचे उत्पादन सुमारे ४० टक्क्यांपेक्षा अधिक घटण्याची चिन्हे अाहेत. एकरी पाच ते सात पोत्यांचा सरासरी उतारा मिळण्याची शक्यता शेतकरी वर्तवित अाहेत.\nचांगला हंगाम राहिल्यास उत्पादन एकरी नऊ ते १२ क्विंटलपर्यंत राहते. यंदा त्यात घट शक्य अाहे. एकीकडे असे असताना उत्पादन खर्च मात्र वाढला अाहे. सोंगणीची मजुरी २०० ते ३०० रुपयांनी एकरी वाढली. मळणीचाही दरही थ्रेशर चालकांनी वाढविला अाहे. शिवाय मजुरांची समस्या असल्याने अधिक पैसे देऊन मजूर पळविण्याचे प्रकार होण्याची चिन्हे अाहेत. सध्या मजुरांची बुकींग केली जात अाहे. मजुरी देतानाच त्यांना शेतापर्यंत ने-अाण करण्यासाठी वाहनाचा वेगळा खर्चही काही भागातील शेतकऱ्यांना सहन करावा लागणार अाहे.\nसोयाबीन अकोला शेती बुलडाणा वाशीम\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\n`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्त शिवार अभियानातंर्गत भूजल...\nनगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...\nसांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...\nनगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...\nसोलापुरात वांगी, ढोबळी मिरची, कोबी दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nरेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...\nनाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्य��...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...\nसोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी...सोलापूर : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय...\nयोग्य वेळी करा मिरीची काढणीमिरी घोसामधील एक ते दोन मणी पिवळे अगर नारंगी...\nनाशिकला वांगी, घेवडा, आले दर तेजीतनाशिक : गत सप्ताहात नाशिक बाजार समितीत बहुतांश...\nबियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’ बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’...\nप्रथिनांद्वारे मिळवता येईल अधिक टिकाऊ...निसर्गातील कोळ्याच्या धाग्यापासून प्रेरणा घेत चीन...\nऊसतोडणी कामगारांच्या गावांत दुष्काळी...नगर ः जनावरे जगवण्यासाठी आणि रोजगाराच्या शोधात...\nनामपूरात शेतमालाला दर, कर्जमाफीसाठी...नामपूर, जि. नाशिक : कांदा पिकासह शेतमालाचे...\nवजनकाट्यात घोळ करणाऱ्यांनी लाज बाळगावीमाळेगाव, जि. पुणे ः ‘माळेगाव साखर कारखान्याचे...\nकोल्हापूर जिल्ह्यास ३०० एकर तुती...कोल्हापूर : महारेशीम अभियानांतर्गत कोल्हापूर...\nहमीभावाने साडेदहा हजार क्विंटल शेतीमाल...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...\nपुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकेळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4-6-%E0%A4%A4%E0%A5%87-9-%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8/", "date_download": "2018-12-18T15:11:43Z", "digest": "sha1:SCMS3UEUYNK45AYH3MMEFBQGP4DRMQKY", "length": 7168, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुंबईत 6 ते 9 जून दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमुंबईत 6 ते 9 जून दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा\nमुंबई : उकाड्याने त्रस्त झालेले मुंबईकर ज्या पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. दरम्यान, जूनच्या पहिल्या आठवड्यातच मुंबईत मुसळधार पावसाचा धोका संभवत आहे. सहा ते नऊ जून या कालावधीत मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा स्कायमेटने दिला आहे. त्यामुळे या पावसाळ���याच्या सुरुवातीलाच मुंबईकरांची धावपळ होणार असल्याचे दिसत आहे.\nमुंबईकरांनी मुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याची आणि काळजी घेण्याची आवश्यकता आहे. पावसाळा सुरु होताच पूरस्थिती आ वासून उभी राहणार आहे. स्कायमेटच्या अंदाजानंतर मुंबई महापालिका आणि राज्य सरकारचीही आता धावाधाव सुरु झाली आहे.\nपूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने विविध योजना आखल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाडेश्वर स्वत: रस्त्यावर उतरुन नालेसफाईची पाहणी करत आहेत. मुंबईपुढे येणाऱ्या प्रत्येक आव्हानापुढे मुंबई पालिका सज्ज असल्याचे महापौर छाती ठोकून सांगत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभूमीहीन दलितांना शेतजमीन घेण्यासाठी 100 टक्के अनुदान\nNext articleजाणून घ्या, शुद्ध पाण्याचे महत्त्व (भाग 2)\nशक्ती मिल बलात्कार प्रकरणी 14 जानेवारीपासून अंतिम सुनावणी\nजलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार – सचिन सावंत\nजाहीरात क्षेत्रातील मातब्बर ऍलेक पदमसी यांचे निधन\nमराठा आरक्षणावरून श्रेयाची लढाई सुरू\nअद्यापही 154 पीएसआय प्रतीक्षेतच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bobhata.com/sports/10-interesting-facts-about-master-blaster-sachin-tendulkar-1917", "date_download": "2018-12-18T14:43:50Z", "digest": "sha1:Q2XEB6SFOAV3TMHDC5CC3W64WD2J7T3J", "length": 7991, "nlines": 66, "source_domain": "www.bobhata.com", "title": "‘तेंडूलकर ४५’ : सचिन बद्दल या १० गोष्टी माहित आहेत का ??", "raw_content": "\n‘तेंडूलकर ४५’ : सचिन बद्दल या १० गोष्टी माहित आहेत का \nआज आपल्या सचिनचा वाढदिवस. सचिन बद्दल आम्ही काय लिहिणार. अनेकांनी त्याच्याबद्दल लिहून ठेवलेलं आहे. क्रिकेट रसिकांसाठी तो देव आहे, देशासाठी अभिमान, क्रिकेटर्ससाठी एक आदर्श खेळाडू. सचिन तेंडूलकर हे खूप मोठं नाव असलं तरी त्याचा फक्त ‘सचिन’ म्हणून उल्लेख करावा एवढा तो जवळचा वाटतो. या आपल्या सचिन बद्दल आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पण सचिन बद्दल काही अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहित नसतात. आज अशाच काही माहित नसलेल्या गोष्टी आम्ही घेऊन आलो आहोत.\nआज सचिनच्या ४५ व्या वाढदिवशी आपण बघुयात सचिनद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी.\n१. १९८७ चा वर्ल्डकप.\n१९८७च्या वर्ल्डकप दरम्यान सचिनने ‘बॉल बॉय’ (बाउन्ड्री बाहेर गेलेल्या बॉलला पुन्हा मैदानात फेकण्याचं काम) म्हणून काम केलं होतं. त्यावेळी तो अवघा १४ वर्षांचा होता.\n२. असं म्हणतात की सचिन त्याच्या सुरुवातीच्या काळात चक्क क्रिकेटचे साहित्य घेऊन झोपायचा. याला म्हणतात डेडिकेशन.\n३. सचिन हा पहिला क्रिकेटर आहे ज्याला थर्ड अम्पायरकडून आऊट मिळाला होता.\nयावरचा आमचा लेख येथे वाचा.\n४. काउंटी चॅम्पियनशीप मध्ये खेळणारा सचिन हा सर्वात तरुण क्रिकेटर होता.\n५. इतर खेळांसाठी प्रेरणास्थान\nसचिन तेंडूलकर फक्त क्रिकेट प्रेमींसाठी किंवा क्रिकेटर्ससाठी प्रेरणास्थान नसून इतर खेळांसाठी सुद्धा तो रोल मॉडेल ठरला आहे. टेनिसपटू ‘बोरिस बेकर’ व फुटबॉलपटू ‘डियागो माराडोना’ यांनी सचिनला आपला आदर्श असल्याचं सांगितलं आहे.\n६. सचिन आणि सौरव गांगुली\nसचिन सौरव गांगुलीला ‘बाबू मोशाय’ म्हणतो तर सौरव गांगुली सचिनला ‘छोटा बाबू म्हणतो.\n७. तुम्हाला माहित नसेल पण सचिनला घड्याळ आणि परफ्युम्स कलेक्ट करायला आवडतं.\n८. सचिन तेंडूलकरने त्याच्या पहिल्या टेस्ट मॅट्चमध्ये सुनील गावस्करने गिफ्ट केलेले पॅड वापरले होते.\n९. सचिनने त्याच्या करीयरच्या सुरुवातीला रणजी, ड्युलीप, इराणी ट्रॉफी ची सुरुवात शतकांनी केली होती. त्याची चमक सुरुवातीलाच दिसली.\n१०. सचिनने चित्रपट बघायला वेषांतर केलं होतं \nसचिन तेंडूलकर १९९५ साली ‘रोझा’ चित्रपट पाहायला गेला होता. लोकांनी ओळखू नये म्हणून त्याने आपला वेश बदलला. काळा चष्मा, दाढी, मिश्या असा त्याने अवतार केला होता.. पण ऐनवेळी त्याचा चष्मा खाली पडला आणि लोकांनी त्याला ओळखलं.\nमंडळी आपल्या या मास्टरब्लास्टरला बोभाटा तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\n...जेव्हा क्रिकेटचा देव 'गली क्रिकेट' खेळतो....पाहा हा व्हायरल व्हिडीओ \nक्रिकेटच्या इतिहासात थर्ड अंपायरचा पहिला बळी कोण होता उत्तर तुम्हाला माहित असायलाच हवं...\nहा आहे सचिनच्या बॅटचा डॉक्टर : भेटा राम भंडारी यांना...\nया ९ देशांनी बदलले व्हिसाचे नियम, चला पटापट सहलीचे बेत आखा...\nव्हिडीओ ऑफ दि डे : तब्बल २० वर्षानंतर या पठ्ठ्याने केली इतिहासाची पुनरावृत्ती...हा व्हिडीओ चुकवू नका भाऊ \nजगात खाण्यापिण्याबद्दल आहेत हे १० विचित्र कायदे, काहीठिकाणी तर शिक्षाही केली जाते \nसासूकडून प्रेरणा घेऊन सुनेने उभारला स्वतःचा बिझनेस तो ही व्हाट्सॲपच्या मदतीने \nतिने मेक���पवर बहिष्कार टाकल्यावर तिला जीवे मारण्याची धमकी का दिली जात आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikaikya.com/SearchNews.aspx?tag=mn5", "date_download": "2018-12-18T14:53:54Z", "digest": "sha1:4OWQV7WATFX55RICY24GKY62GM4TZ76O", "length": 13987, "nlines": 39, "source_domain": "www.dainikaikya.com", "title": "Dainik Aikya", "raw_content": "छोट्या जाहिराती | ई-पेपर | मागोवा | आपला अभिप्राय | Download Font | लॉग-इन | लोग आउट\nदुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी द्या\n5मुंबई, दि. 7 (प्रतिनिधी) राज्यातील दुष्काळी भागांची पाहणी करण्यासाठी केंद्रातून आलेल्या पथकांसोबत आज राज्यातील अधिकार्यांनी चर्चा केल्यानंतर दुष्काळ निवारणांसाठी केंद्र सरकारकडे 7 हजार 962 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. यापेक्षाही आणखी जास्त निधी मिळावा, असा प्रस्ताव दिल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाने पाठविलेल्या तीन पथकांनी गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागांचे दौरे केले. त्यानंतर सह्याद्री अतिथीगृहात आज या पथकांनी राज्यातील विविध विभागांच्या अधिकार्यांसोबत बैठक घेतली. महसूल, कृषी, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री दिलीप कांबळे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव शामलाल गोयल, दुग्धविकास, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजीव मित्तल, कृषी आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह आदी उपस्थित होते. केंद्रीय पथकामध्ये केंद्रीय कृषी विभागाच्या सहसचिव छवी झा, ए. के.\nन्यायालयात आरक्षण टिकण्यासाठी व्यूहरचना\nवकिलांची फौज उभी करू : विनोद तावडे 5मुंबई, दि. 29 (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले गेले तर कायद्याच्या कसोटीवर आरक्षण टिकावे आणि एकतर्फी स्थगिती मिळू नये यासाठी सरकारने पूर्वतयारी सुरू केली आहे. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना काढतानाच उच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल करण्यात येणार आहे. न्यायालयीन लढाईची आम्ही पूर्ण तयारी केली असून यासाठी वकिलांची फौज नेमण्यात येईल, असे शिक्षणमंत्री व मराठा आरक्षणावरील मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य विनोद तावडे यांनी सांगितले. मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची रीतसर प्रक्रिया सरकारने केली आहे परंतु सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार अपवादात्मक व असाधारण स्थिती वगळता 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देता येत येत नाही. या सोळा टक्के आरक्षणामुळे आता एकूण आरक्षण 68 टक्के होणार आहे.\nसरकारवर परिणाम नाही, उलट शिवसेनेची मते वाढतील : पाटील\n5मुंबई, दि. 25 (प्रतिनिधी) : राम मंदिराचा मुद्दा न्यायप्रविष्ठ आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतरच मंदिर बांधायचे की नाही किंवा ते कुठे बांधायचे हे निश्चित होणार आहे. मग उद्धव ठाकरेंचा अयोध्येत जाऊन फायदा काय अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. आगामी निवडणुकीच्या आधी राम मंदिराचा मुद्दा ठळक करायचा हा यांचा प्रयत्न आहे. राज्यातील शिवसेना आणि भाजप सरकारची सर्व अपयश झाकण्यासाठी त्यांना राम मंदिराचा मुद्दा सुचतो. उद्धव ठाकरे हे भाजपच्या आधी पहिल्यांदा तिथे जाऊन बोलले. याचा एकच फायदा होईल तो म्हणजे युती झाली नाही तर उत्तर प्रदेशात शिवसेनेची मते वाढतील भाजपची कमी होतील, असे मत पाटील यांनी व्यक्त केले आहे. उद्धव ठाकरेंच्या दौर्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया देणे ढोंग आहे. मुख्यमंत्री अशा प्रसंगी वेळ मारुन नेण्यात तरबेज आहेत.\nविदर्भात 2001 पासून 15 हजार शेतकर्यांची आत्महत्या\nसरकारची धक्कादायक माहिती 5मुंबई, दि. 22 (प्रतिनिधी) : सततचा दुष्काळ, नापिकी, शेतमालाचे कोसळलेले भाव यामुळे शेतकर्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच असून जानेवारी ते सप्टेंबर 2018 या नऊ महिन्यात एकट्या मराठवाड्यात तब्बल 674 शेतकर्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली आहे. 2001 ते ऑक्टोबर 2018 या 18 वर्षांत विदर्भातील सुमारे 15 हजार 629 शेतकर्यांनी मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक आकडेवारी या उत्तरातून समोर आली आहे. नापिकी, बोंडअळीमुळे पिकांचे झालेले नुकसान, दुष्काळी परिस्थिती व शेतमालाला मिळणार अनिश्चित दर आदी कारणांमुळे राज्यातील शेतकर्यांनी केलेल्या आत्महत्यांच्या संदर्भात परभणीचे आमदार राहुल पाटील, लातूरचे त्र्यंबकराव भिसे, राधाकृष्ण विखे-पाटील आदी सदस्यांनी विधान���भेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आत्महत्येची आकडेवारी दिली आहे. राज्यात विविध कारणांमुळे सप्टेंबर 2018 या एका महिन्यात 235 आत्महत्यांची प्रकरणे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले आहे.\nथकीत देणी दिल्याशिवाय गाळप परवाने नाहीत\nसाखर आयुक्तांचा साखर कारखान्यांना इशारा 5पुणे, दि. 12 (प्रतिनिधी) : राज्यातील ज्या साखर कारखान्यांनी 2014 ते 2018 पर्यंतची शेतकर्यांच्या ऊसबिलांची थकबाकी दिलेली नाही, त्यांनी 20 ऑक्टोबरपर्यंत ती व्याजासह शेतकर्यांच्या खात्यात जमा करावी अन्यथा साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा इशारा ऊसदर नियामक मंडळाच्या सदस्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, थकीत देणी दिल्याशिवाय गाळप परवाने दिले जाणार नाहीत, असे साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील यांनी सांगितले. या कारखान्यांकडे एफआरपीची थकबाकी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामधील न्यू फलटण शुगर वर्क्स, बीडमधील जय महेश एनएसएल शुगर, सोलापुरातील मातोश्री लक्ष्मी शुगर, उस्मानाबादेतील शंभू महादेव, सांगलीतील माणगंगा, नाशिकमधील वसंतदादा, जळगावमधील चोपडा या कारखान्यांनी 80 टक्क्यांपेक्षा कमी एफआरपीची रक्कम दिली आहे. ऊसदर नियामक मंडळाचे शिवानंद दरेकर, भानुदास शिंदे, विठ्ठल पवार, प्रल्हाद इंगोले व पांडुरंग थोरात यांनी आपली भूमिका मांडली. विठ्ठल पवार म्हणाले, 2014 ते 2017 पर्यंत 70 ते 72 साखर कारखान्यांची 750 ते 770 कोटी रुपयांची थकबाकी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A3-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%A1-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8/", "date_download": "2018-12-18T14:59:38Z", "digest": "sha1:EAOGWEBG3CSV3S5F47ZWZQYTLS27E7YS", "length": 8698, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चाकण नगरपालिकेचा गड शिवसेनेने राखला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nचाकण नगरपालिकेचा गड शिवसेनेने राखला\nचाकण- चाकण शहराच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे शेखर घोगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली . घोगरे हे चाकण नगरपरिषदेचे तिसरे नगराध्यक्ष आहेत. तर उपनगराध्यक्षपदी शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार प्रकाश गोरे यांची 14 विरुद्ध 9 निवड झाली. अटीतटीच्या राजकीय खेळीत शिवसेनेने गड राखण्यात यश मिळविले.\nऑटो हब म्हणून जगाच्या नकाशावर ���ळकणाऱ्या चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचा अनपेक्षीत निकाल लागणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. दरम्यान, तत्कालीन नगराध्यक्ष मंगल गोरे यांनी आपला पदाचा राजीनामा दिल्यानंतर अनुसूचित जातीसाठी राखीव नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे शेखर घोगरे यांच्यासह स्नेहा जगताप (शिवसेना) सुरेखा गालफाडे (भाजप) यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते .जगताप व गालफाडे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर शेखर घोगरे यांची नगराध्यक्ष म्हणून निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. दरम्यान, उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडे 7 सदस्य संख्या असताना दोन नगरसेवकांना आपल्या बाजूकडे वळविण्यात शिवसेनेला यश आले, त्यामुळे उपनगराध्यक्ष पदाच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत प्रकाश भुजबळ यांना 9 तर शिवसेनेचे प्रकाश गोरे यांना 14 मते मिळाली. संवेदनशील व संभ्रमाचे वातावरण असताना देखिल शिवसेनेचा गड अभेद्य राहिला.\nनगरसेवकांमध्ये विकास कामाच्या मुद्द्यावरून नाराजी असल्याचे स्पष्टपणे जाणवले विशेषतः चाकण बाजार पेठेतील रस्ता, कचरा समस्या आदी समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नगरसेवक करत आहेत. याच मुद्याला अनुसरून दोन नगरसेवक विरोधात गेले असल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती. संभाव्य उपनगराध्यक्ष अशी प्रतिमा असणाऱ्या शिवसेनेचे गटनेते किशोर शेवकरी यांना डावलण्यात आल्याने ते नाराज आहे का की वेगळी काय भूमिका घेता का की वेगळी काय भूमिका घेता का याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे. संवेदनशिल वातावरणात सुरू असलेल्या निवडणुकीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. प्रांताधिकारी आयुष प्रसाद व मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदेऊळगाव परिसरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी\nNext articleसीबीएसई दहावीच्या परीक्षेत चार टॉपर्सनी मिळवले 499 गुण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://cooldeepak.blogspot.com/2014/06/blog-post.html", "date_download": "2018-12-18T15:22:59Z", "digest": "sha1:ZVK5LZAANRQBFTNQET3CHS3VX4CCTJDE", "length": 31532, "nlines": 294, "source_domain": "cooldeepak.blogspot.com", "title": "पु.ल.प्रेम: अजि म्या पु.ल. पाहिले", "raw_content": "\nपु.लंची छायाचित्रे पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nअंत:��रणातील वीणेचा अखंड झणकार\nबोलावे आणि बोलू द्यावे \nनवं वर्ष आणि सुखाचा चेहरा\nमराठी मुलखात मराठीला दासीचा दर्जा\nएक होते कुसुमाग्रज : विशाखाचे दिवस --पु.ल.\nतुम्हाला नागपूरकर व्हायचं का\nतुम्हाला मुंबईकर व्हायचंय का\nतुम्हाला पुणेकर व्हायचं का\nधर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही\nभारतीय अशी रंगभूमी आहे काय\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\n॥ श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांसी..॥\nआयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा\nदेवगडचो हापूस सगळ्या आब्यांचो बापूस.. - पु.ल.\n'पुलं'नी केलेला गंधर्वगौरव : गंधर्वनाम संवत्सरे...\nएक जानेवारी : एक संकल्प दिन\nसंवाद : एका राजा लेखकाशी (पु. ल. आणि विद्याधर पुंडलिक यांचा संवाद)\nपुलंचे एक प्रेरणादायी पत्र\nपु.ल.देशपांडे यांनी सुधीर बेडेकर यांना दिलेली मुलाखत\nपं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nदेवधर संगीत विद्यालयातील समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nअभ्यास : एक छंद\nमी भारतीय म्हणूनच जगेन\nसमजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर..\nबाबा आमटे एक विज्ञानयोगी\n...तर मराठीची चिंता बाळगण्याचे कारण नाही\nदलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी\nहे जग मी सुंदर करुन जाईन....\nभाईकाकाज लेटर टू मीरा ...\nकाय वाट्टेल ते होईल\nमी एक नापास आजोबा\nपुल - काही सहित्यिक भोग\nआपण सारे भारतीय आहोत\nरंग माझा वेगळा (प्रास्ताविक -पु. ल. देशपांडे)\nपु.लं. चे मजेदार किस्से\nकाही साहित्यिक भोग (भोग २)\nजो जे वांछील तो ते लिहो\nतिळगूळ घ्या गोड बोला\nपु.ल. : आनंद उधळणारा अवलिया (सर्वोत्तम ठाकूर)\nपु.ल. देशपांडे - दुर्लक्षित व्यासंगी संगीतकार\nव्यक्ति आणि वल्ली (1965) - पु. ल. देशपांडे\nविशीतल्या पोराचं पु.ल. आजोबांना पत्र\nपु.ल. म्हणजे परमेश्वराने दिलेले वरदान..\nसाहित्यातील हृदयस्थपु ल देशपांडे\nमुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील पुलंचे योगदान\nपु. ल. 'वस्त्रहरण' नाटकासाठी टर्नींग पॉइंट\nविनोदाने पुलकित करणारे पु. ल.\nखरंच.. शिवी कधी देऊ नये\nपु. ल. एक आठवण, किती सारी साठवण\nजगण्यापलीकडची प्रेरणा देणारा लेखक\nपु.ल. इतिहासजमा होणे शक्य नाही..\nबहोत अच्छे - वसंतराव देशपांडे\nपुरुषोत्तम लक्ष्मण आगे बढो - आचार्य अत्रे\nव्यक्ती आणि वल्ली - अतुल परचुरे\nपुलंच्या आठवणी - राम कोल्हटकर\nपु.ल. आंनदाचा निर्मळ झरा\nआठवणींचं पिपंळपान- पु.ल. आणि सुनीताबाई\nजे रम्य ते बघुनिया...\nआमचा हसवणारा ��ित्र पी. एल.\nपु.लं. च्या आठवणींना उजाळा\nनवलकरांच्या 'झपाटलेल्या लेखणी'तले भाई\nपु. ल. नावाचे गारुड\nपु. लं. - अखेरचा अध्याय\nपुलकित संध्याकाळ - - स्मिता मनोहर.\nपुन्हा भेटले मराठी मनामनांत जपलेले \"पु. ल.'\n'पुल'कित आठवणींत दंग झाले श्रोते...\nया महान अष्टपैलू अवलियाला माझा मानाचा मुजरा\nभाई, आज तुमचा वाढदिवस\nमाझ्या आयुष्यातील तो सुवर्ण क्षण\nबरं झालं पु.ल. तुम्ही लवकर गेलात\nपु, ल. नावाचं मोरपीस\nपुलं चं लिखाण 'पाहिलं' तेव्हा\nपुल देशपांडे यांची विनोदबुद्धी\nपु.लंच्या त्या दोन संस्मरणीय भेटी\nमला भावलेले 'पु.ल. '\nपु.ल.. तुम्ही स्वतःला कोण समजता\nअजि म्या पु.ल. पाहिले\nअमरत्व काय फक्त देवालाच आहे काय\nएक पत्र माझ्या दैवताला ..... त्याच्याच एका रसिकाकडून\n\"व्यक्ती आणि वल्ली\" .....एक प्रसंग......\nबटाट्याच्या चाळीतील काही आठवणी..\nखिल्ली पुस्तकातील काही उतारे..\nकेसरबाई :एका तेजः पुंज स्वराचा अस्त\nजीवन त्यांना कळलें हो\nसखे सोबती गेले पुढती\nमाझा एक अकारण वैरी\nझपताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)\nमी पु. ल. दे.\nपु.लं. .... काही (च्या काही) कविता\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना मिळालेले आणि काही पु.ल. प्रेमी मित्रांनी दिले आहेत. चित्र (jpg,gif),(pdf) पिडिफ स्वरुपात मिळालेले लेख देवनागरीत टंकुन एका ठिकाणी आणण्याचे काम फक्त मी केले.\nअजि म्या पु.ल. पाहिले\nमहाविद्यालयात असताना डोक्यात अनेक खुळं घुसतात, ठाण मांडून बसतात आणि मग जे काही ठरवलं असेल ते तडीस नेल्याखेरीज मन स्वस्थ बसू देत नाही. ते वयच तसं असतं, मग मी तरी त्याला अपवाद कसा असणार त्यातलंच एक वेड म्हणजे माझे आवडते लेखक आणि अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांना भेटायचं. पण माझ्यासमोर मूलभूत का काय म्हणतात तसा प्रश्न उभा होता की \"कसं त्यातलंच एक वेड म्हणजे माझे आवडते लेखक आणि अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांना भेटायचं. पण माझ्यासमोर मूलभूत का काय म्हणतात तसा प्रश्न उभा होता की \"कसं\nवार्षिक परिक्षा संपल्यावर एकदा 'गणगोत' हे पुस्तक वाचत बसलो असता अचानक मनात विचार आला.....महाविद्यालयालयीन किंवा ग्राम्य भाषेत सांगायचं तर 'डोक्यात किडा वळवळला'...की आपण यांना भेटायला हवं, नव्हे भेटायचंच.\nपुस्तक वाचून संपवलं आणि मेजावर ठेवणार तोच माझ्या हातातून सटकलं. खाली पडू नये म्हणुन पटकन दोन बोटात धरलं तेव्हा उचलताना पुस्तकाच्या सुरुवातीला पुस्तकाचे हक्क वगैरे लिहीलेल्या पानावर पु.लं.चा पुण्यातला पत्ता दिसला आणि माझी ट्युब पेटली. सुट्टीत पुण्याला मामाकडे जाणार होतोच. म्हटलं तेव्हा सरळ त्यांच्या घरी जावं. पण मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरात त्यांची घरं असल्याने ते नक्की कुठे असतील हे कसं समजणार ही सुद्धा समस्या होतीच. शिवाय फोन करून भेट ठरवायला मी काही पत्रकार नव्हतो किंवा कुठला कार्यक्रम ठरवायला जाणार नव्हतो. पण माझ्या नशीबात त्यांचं दर्शन घडणं लिहिलं होतं बहुतेक. कारण दुसर्याच दिवशी एका वर्तमानपत्रात ते कुठल्यातरी कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात असल्याचं वाचनात आलं आणि ठरवलं की ह्या पुण्याला मामाकडे जाईन तेव्हा आगाऊपणा करून सरळ त्यांच्या घरीच जायचं.\nमग ४ जून १९९६ च्या गुरुवारी दुपारी साधारण चार-साडेचारच्या सुमारास मी आणि माझा मामेभाऊ सुजय असे पु.ल. रहात असलेल्या रूपाली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरच्या त्यांच्या सदनिकेसमोर उभे राहिलो. आम्ही भलतं धाडस केलं होतं खरं, पण पु.लं.ना आमच्यासारख्या आगाऊमहर्षींकडून त्रास होऊ नये म्हणून सदैव सजग असणार्या सुनीताबाई आम्हाला आत तरी घेतील की नाही अशी भीती होती. \"शेवटी आलोच आहोत तर बेल तर वाजवूया, फार फार तर काय होईल, आत घेणार नाहीत, भेटणार नाहीत, एवढंच ना\" अशी स्वत:चीच समजूत काढून आम्ही धीर केला आणि बेल वाजवली\". दार उघडलं गेलं आणि........\n...........\"अजि म्या ब्रह्म पाहिले \" अशी अवस्था झाली. समोर साक्षात पु.ल.\nमी भीत भीत म्हणालो, \"आम्ही मुंबईहून तुम्हाला भेटायला, तुमची स्वाक्षरी घेण्यासाठी आलो आहोत, आम्ही येऊ का\". मी मनात हुश्श केलं.\n\"आत या,\" पु.ल. म्हणाले. आम्हाला हायसं वाटलं. आम्ही दोघांनी त्यांचा प्रत्येक शब्द मनात साठवून ठेवायचा असं ठरवलं होतं. खरं सांगतो, त्यांनी त्याक्षणी \"चालते व्हा\" असं म्हणाले असते तरी आम्हाला तेवढाच आनंद झाला असता.\nथोडं विषयांतर होतंय, पण एक उदाहरण देऊन कारण सांगतो. इथे मला लौकीकदृष्ट्या नुकसान झालं तरी त्याचा फायदा कसा करून घ्यावा ह्याच्याशी संबंधीत एक किस्सा आठवला.\nगॅरी सोबर्स यांनी इंग्लंड मधल्या एका काऊंटी सामन्यात माल्कम नॅश नामक गोलंदाजाला एका षटकात, म्हणजेच सहा चेंडूंवर, सहा षटकार मारले. पु.लं.नीच एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे 'मुंबईत क्���िकेट हा खेळण्याचा नसून बोलण्याचा विषय आहे' तसा तो राणीच्या देशातही असावा, कारण नॅशने आपली गोलंदाजी धुतली गेली म्हणून रडत न बसता त्याला ते सहा षटकार कसे मारले गेले ह्याचं रसभरीत वर्णन करणारे कार्यक्रम (टॉक शो) सादर करून त्याच्या आख्ख्या क्रिकेट कारकिर्दीत कमावले नसतील इतके पैसे कमावले.\nतद्वत \"आम्हाला हाकलले, पण कुणी प्रत्यक्ष पु.लं.नी\" असा मित्रमंडळींमध्ये, खाजगी का होईना, कार्यक्रम त्यांना 'वीट' येईल इतक्या वेळा सादर केला असता\nआम्हाला आत यायला सांगून पु.ल. सोफ्यावर बसले. त्यांच घर अगदी त्यांच्यासारखंच साधं आणि नीटनेटकं. समोर भिंतीवर चार्ली चॅपलीनचं एक पोस्टर. आम्ही आपापल्या कागदावर त्यांची स्वाक्षरी घेतली. मी माझ्या हातातल्या कॅमेर्याकडे बोट दाखवून त्यांना \"आमच्याबरोबर तुमचा एक फोटो काढू का\" अशी विनंती केली. पण त्यांनी \"नका रे, आजारी माणसाचा कसला फोटो काढायचा\" असं म्हणून नकार दिला. मी थोडा खजील झालो, कारण त्यांचे गुढगे दुखत होते हे त्यांच्या चालण्यातून दिसत होतं. त्यांनी असं म्हणताच सुजयच्या चेहर्यावर एक नाराजीची सुक्ष्म लकेर उमटलेली मला दिसली. \"ठीक आहे, माफ करा. स्वाक्षरी बद्दल धन्यवाद\" असं कॄतज्ञतेने म्हणून आम्ही त्यांच्या पाया पडलो. सुनीताबाईंकडे पाणी मागितलं व पिऊन लगेच निघालो.\nमाझ्यासाठी \"आता मी मरायला मोकळा\" असं वाटण्याचा तो क्षण होता.\n\"काय हे, फोटो का नाही काढून दिला, पु.ल. आहेत ना ते\", आम्ही इमारती बाहेर आल्यावर सुजयची चिडचिड बाहेर पडली. लहान मूल रुसल्यावर कसं दिसेल तसे हुबेहुब भाव त्याच्या चेहर्यावर दिसत होते. \"अरे सुजय\", मी म्हणालो, \"तू एक लक्षात घे, ते पु.ल. असले तरी भारतीय रेल्वे किंवा एस.टी. सारखी 'जनतेची संपत्ती' नाहीत. त्यांची प्रायव्हसी महत्त्वाची नाही का आपण आगाऊपणा करून भर दुपारी गेलो खरं, नशीब सेलस्मन लोकांना हाकलतात तसं आपल्याला हाकलून नाही दिलं. उगीच कुणालाही फोटो कोण काढू देईल आपण आगाऊपणा करून भर दुपारी गेलो खरं, नशीब सेलस्मन लोकांना हाकलतात तसं आपल्याला हाकलून नाही दिलं. उगीच कुणालाही फोटो कोण काढू देईल\" आता सुजयची नाराजी थोडी कमी झालेली दिसली.\n\"आणि असं बघ, काही देवळात फोटो काढायला बंदी असते की नाही, तसंच हे ही समज. ह्या साहित्यातल्या आपल्या दैवताचा फोटो आपल्याला काढता आला नाही असं समज. आणि त्यांनी आपल्याला प्रसाद दिलाय की\n\" सुजय बुचकळ्यात पडला. \"अरे आपल्याकडे ह्या साहित्यातल्या देवाचा स्वाक्षरीच्या रूपाने प्रसाद आहेच की\". असं म्हणताच सुजयची खळी खुलली.\nमी पु.लं.ना प्रत्यक्ष भेटलो हे ऐकल्यावर द्राक्ष आंबट लागलेली एक कोल्हीण...आपलं...माझी एक मैत्रीण म्हणाली, \"हँ, त्यात काय पु.ल. आपल्या पुस्तकातून सगळ्यांनाच भेटत असतात\". खरय की - लेखक आणि कवी त्यांच्या पुस्तकातून, खेळाडू मैदानात किंवा टी.व्ही. वरील थेट प्रक्षेपणातून आणि कलाकार त्यांच्या कलेतून सगळ्यांनाच भेटत असतात. पण यांपैकी आपली आवडती व्यक्ती प्रत्यक्ष समोरासमोर भेटावी, त्या व्यक्तीशी थोडंसं का होईना बोलायला मिळावं असं आपल्याला सगळ्यांनाच वाटत असतं. पण ते भाग्य फार थोड्यांच्या नशीबी येतं आणि अशा नशीबवान लोकांपैकी मी एक आहे ही एक खास गोष्ट खचितच आहे.\nमुंबईला परतताच वर्तमानपत्रातला पु.लं.चा एक फोटो त्या कागदावर चिकटवून तो स्वाक्षरीचा कागद फ्रेम करून घेतला. वरच्या चित्रात दिसणारी ती फ्रेम पुण्यातील माझ्या घरात त्या जादूई क्षणांची आजही आठवण करून देते आहे.\nमी ज्या दिवशी पु.लं.ना भेटलो तो दिवस ४ जून आणि त्यांची पुण्यतिथी १२ जून हे दोन्ही दिवस जवळ आले आहेत असं लक्षात आलं आणि ह्या आठवणी सहज शब्दबद्ध झाल्या. तुम्हाला कुणाला पु.ल. भेटले असल्यास तुम्हीही तुमच्या आठवणी सांगा.\nLabels: आठवणीतले पु.ल., चाहत्यांचे पु.ल.\nमायबोलीवर वाचला होता हा लेख.\nपुन्हा वाचतानाही पु.ल. भेटल्यासारखे वाटलं. रत्नागिरीच्या साहित्यसंमेलनात भेटले होते मी त्यांना. पण सही नाही घेतली कारण नाथ पै एकांकिका स्पर्धांच्यावेळी (कणकवली) सगळ्या प्रसिद्ध लेखकांच्या सह्या घ्यायचो आम्ही त्याबद्दल तिथल्या आयोजकानी फार कटु शब्दात आम्हा शाळकरी विद्यार्थ्यांची कानउघडणी केली होती तेव्हापासून जीव गेला तरी कुणाची सही घ्यायची नाही असा ’पण’ केला आहे :-).\nछान आठवण मंदार आणि आभार दिपक :)\nमाझ्या एका मैत्रिणीकडे त्याचं (पोस्टाने आलेलं) पत्र आहे. कधीतरी तिला त्याबद्दल विचारून लिहायला उद्युक्त केलं पाहिजे.\nपु.लंची पुस्तके खरेदी करून ‘पु.ल. देशपांडे फ़ॉउंडेशन’ला मदत करा खाली काही ऑनलाईन दुवे\nमहाराष्ट्रातील काही पुस्तक भाडांराचे पत्ते\nपु.ल. देशपांडे गुगल प्लस\nपु.ल. प्रेम ब्लॉगचे अपडेट्स तुमच्या ईमेलवर आपोआप येण्यासाठी इथे ���ुमचा मेल आयडी टाका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/node/6816", "date_download": "2018-12-18T16:07:10Z", "digest": "sha1:IVXOAXS26LCTLH3TM66DFTGETSL6QKEN", "length": 14699, "nlines": 164, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, crop advisory, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडॉ. यू. एन. आळसे, डॉ. व्ही. एस. पुरी\nशनिवार, 24 मार्च 2018\nमळणीनंतर धान्याची साठवण करताना त्यात ओलावा असणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यासाठी तयार केलेले धान्य प्रथम स्वच्छ करून ३-४ दिवस खळ्यावर कडक उन्हात वाळवून मगच साठवावे.\nसाठवण केल्या जाणाऱ्या धान्यात ओलावा असल्यास धान्याची उगवणशक्ती कमी होते. धान्याची प्रत ढासळते. धान्याचे गुणधर्म नष्ट होतात. तसेच कीडी व बुरशीपासून नुकसान होण्याची शक्यता वाढते.\nउंदीर तसेच कीटकापासून नुकसान टाळण्यासाठी शक्यतो पत्र्याच्या सुधारित कणग्यांचा वापर करावा. त्या पूर्णपणे हवाबंद असल्यामुळे धान्याला कीड लागण्याची शक्यता कमी असते.\nधान्यात प्रामुख्याने टोके, सोंडे, छोटे भुंगेरे, खापरा, पिठातील तांबडे भुंगेरे, दातेरी कडाचे भुंगेरे या कीडी आढळतात.\nधान्याची साठवण करण्यापूर्वी खोलीच्या भिंती व तळाची साफसफाई करून घ्यावी. भिंतीला असलेल्या चिरा बुजवून घ्याव्यात.\nकणग्या/कोठ्या तसेच रिकामी पोती स्वच्छ करुन घ्यावीत. कारण त्यामध्ये जिवंत किडी असतात.\nधान्य साठविल्यानंतर लागलेल्या किडीचे नियंत्रण फक्त धुरीजन्य किटकनाशकांद्वारे पासून करावे लागते.\nदुभत्या जनावरांना वर्षभर समतोल चारा उपलब्ध असणे आवश्यक आहे. समतोल आहार व्यवस्थापनाच्या दृष्टीने एकदल व द्विदल अशी संमिश्र चारा पिके घ्यावीत. एकदल व द्विदल चाऱ्याचे प्रमाण निम्मे निम्मे असावेत.\nभरपूर व उत्कृष्ट प्रतीचा चारा सातत्याने मिळण्यासाठी धान्य पिकाप्रमाणे चारा पीक लागवडीचे नियोजन करावे. त्यासाठी योग्य चारा पिकाची निवड, जमिनीची निवड, शेताची मशागत, योग्य वाणांची निवड, खतपाणी व्यवस्थापन आदी गोष्टी विचारात घ्याव्यात.\nसंपर्क : डॉ. यू. एन. आळसे, ७५८८०८२१३७\n(कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्��ापीठ, परभणी)\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\n`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्त शिवार अभियानातंर्गत भूजल...\nनगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...\nसांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...\nनगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...\nसोलापुरात वांगी, ढोबळी मिरची, कोबी दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nरेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...\nनाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...\nसोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी...सोलापूर : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय...\nयोग्य वेळी करा मिरीची काढणीमिरी घोसामधील एक ते दोन मणी पिवळे अगर नारंगी...\nनाशिकला वांगी, घेवडा, आले दर तेजीतनाशिक : गत सप्ताहात नाशिक बाजार समितीत बहुतांश...\nबियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’ बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’...\nप्रथिनांद्वारे मिळवता येईल अधिक टिकाऊ...निसर्गातील कोळ्याच्या धाग्यापासून प्रेरणा घेत चीन...\nऊसतोडणी कामगारांच्या गावांत दुष्काळी...नगर ः जनावरे जगवण्यासाठी आणि रोजगाराच्या शोधात...\nनामपूरात शेतमालाला दर, कर्जमाफीसाठी...नामपूर, जि. नाशिक : कांदा पिकासह शेतमालाचे...\nवजनकाट्यात घोळ करणाऱ्यांनी लाज बाळगावीमाळेगाव, जि. पुणे ः ‘माळेगाव साखर कारखान्याचे...\nकोल्हापूर जिल्ह्यास ३०० एकर तुती...कोल्हापूर : महारेशीम अभियानांतर्गत ���ोल्हापूर...\nहमीभावाने साडेदहा हजार क्विंटल शेतीमाल...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...\nपुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकेळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/rickshaw-drivers-fighting-outside-kharghar-railway-station-274846.html", "date_download": "2018-12-18T15:33:32Z", "digest": "sha1:KILHF4QZSQJANE7R77XVL4KIA3VHDGLI", "length": 12702, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "खारघर रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षाचालकांची तुंबळ हाणामारी", "raw_content": "\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nVIDEO : पंतप्रधान मोदींनी मराठीत भाषण करून घातली साद\nVIDEO : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस उडवणार मोदींची झोप, पाहा स्पेशल रिपोर्ट\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nआम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो - नरेंद्र मोदी\nआमचा विकास 'आदर्श'सारखा नाही : पंतप्रधानांच्या भाषणातल्या 10 महत्त्वाच्या गोष्टी\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO: सैन्यभरतीच्या जागा 68 आणि अर्ज 12 हजार, उमेदवारांवर पोलिसांचा लाठीमार\nपंतप्रधान मोदी मुंबईत दाखल, शिवसेनेच्या बहिष्कारामुळे दौरा चर्चेत\nशिवरायांच्या ऐतिहासिक स्मारकाचं काम सुरू, पाहा एक्सक्ल्युझिव्ह फोटो\nVIDEO : मुंबईत तरुणीच्या कारचा विचित्र अपघात\nमोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याआधी उद्धव यांचा शिवसेना मंत्र्यांना मोठा आदेश\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\nपेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होणार, ही आहे मोदी सरकारची योजना\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nमाझ्या बाबतीतही भेदभाव केला गेलाय - कतरिना कैफ\nसेटवर शशांक केतकरचा 'हा' पैलू सगळ्यांना ठेवत��� खूश\nस्वप्नील जोशी म्हणतोय, मी पण सचिन\nबाहेर सोसाट्याचा वारा तर घरात भरलं पाणी, आंध्र प्रदेशमध्ये 'फेथाई'चं थैमान\nचक्क घड्याळाने वाचवलं हृदयविकाराच्या झटक्यापासून, वाचून तुम्हीही म्हणाल वाह...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : युवराज झाला 'मुंबईकर', अखेरच्या क्षणी घेतलं विकत\nIPL Auction: क्रिकेट सोडून जॉब करणाऱ्या या खेळाडूवर आता 8.4 कोटींची बोली\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nVIDEO: शिवाजी महाराजांच्या वेषात संसदेत अवतरले 'हे' खासदार\nLIVE VIDEO : मुंबई कामगार रुग्णालयात अग्निशमन दलाचा जवान शिडीवरुन खाली कोसळला\nखारघर रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षाचालकांची तुंबळ हाणामारी\nनवी मुंबईत दोन रिक्षाचालक संघटनामध्ये तुंबळ हाणामारी झालीये. या धुमश्चक्रीत पोलीसही जखमी झालेत\n21 नोव्हेंबर : \"आमच्या भागात रिक्षा का चालवली\" या वादातून नवी मुंबईत दोन रिक्षाचालक संघटनामध्ये तुंबळ हाणामारी झालीये. या धुमश्चक्रीत पोलीसही जखमी झालेत.\nनवी मुंबईतील खारघर रेल्वे स्टेशनबाहेर तळोजा आणि खारघऱ आॅटो रिक्षाचालकांमध्ये ऐन संध्याकाळी तुफान हाणामारी पाहण्यास मिळाली. तळोजामधून येणाऱ्या रिक्षाचालकांनी खारघरमध्ये प्रवासी नेऊ नये. त्यामुळे आमच्या उत्पन्नावर परिणाम होतोय असा खारघरच्या रिक्षाचालकांचा आक्षेप होता. त्यामुळे दोन्ही गटामध्ये बाचाबाची झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही गटातील रिक्षाचालकांनी एकमेकांवर तुफान हल्ला केला. हा वाद सोडवण्यासाठी नवी मुंबई पोलीस घटनास्थळी पोहोचले. पण या धुमश्चक्रीत पोलीसही जखमी झाले. या हाणामारीत 4 रिक्षाचालक जखमी झाले आहे. तर एक पोलीस काॅन्सटेबल जखमी झालाय. दोन्ही गटाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झालाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : पंतप���रधान मोदींनी मराठीत भाषण करून घातली साद\nVIDEO : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस उडवणार मोदींची झोप, पाहा स्पेशल रिपोर्ट\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO : स्टार स्क्रीन अॅवाॅर्डला बाॅलिवूड स्टार्सचा जलवा\nIPL AUCTION 2019- महाराष्ट्राच्या 'या' पाच खेळाडूंवर असेल सर्वांचं लक्ष\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nVIDEO : पंतप्रधान मोदींनी मराठीत भाषण करून घातली साद\nVIDEO : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस उडवणार मोदींची झोप, पाहा स्पेशल रिपोर्ट\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.upakram.org/node/813", "date_download": "2018-12-18T16:22:59Z", "digest": "sha1:2PYO6JKXD7HOM2TKQ6PNK6JWF2YPUJII", "length": 65234, "nlines": 289, "source_domain": "mr.upakram.org", "title": "सध्या काय वाचताय् ? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nया व्यासपीठावरील नानाविध व्यक्ति काही ना काही वाचत असतील. हाती असलेल्या/संपविलेल्या पुस्तका/पुस्तकांबद्दलचा सांगोपांग आढावा घेणे वेळ,शक्ति यांच्या अभावामुळे म्हणा , किंवा एकूण प्रवृत्तीमुळे म्हणा दर वेळी शक्य असतेच असे नाही. प्रत्येक नव्या वाचलेल्या पुस्तकाबद्द्ल एक नवा धागा सुरू करणे बर्याचदा शक्य होत नाही.\nहे सारे लक्षांत घेता, प्रस्तुत धाग्याची कल्पना सुचली. वाचत असलेल्या , संपविलेल्या पुस्तकांबद्दल तुम्हाला काय वाटले , त्याचा कुठला भाग आवडला/नावडला याबाबत येथे लिहिता येईल. इतर वाचकांची मते/ इच्छुकांचे प्रश्न हे सारे इथे येऊ शकेल.\n(या धाग्याची कल्पना माझी नव्हे. अन्य काही फोरम्स् वर हे मी पाहिले ; आणि येथे ते चांगल्या रीतीने चालविले जाऊ शकेलसे वाटले ; म्हणून हा प्रपंच.)\nमी सध्या वाचतोय एक हिंदी कादंबरी : \"नदी के द्वीप\" . गेल्या पिढीतील एक दिवंगत हिंदी लेखक \"अध्न्येय\" यांची ही कादंबरी आहे. अजून ५० पानांच्यापुढे मी गेलेलो नाही. या धाग्याला थोडा प्रतिसाद जरी मिळाला तरी त्याबद्दल मी जरूर लिहीन.\nमिलिंद बोकीलांचे शाळा वाचले.\nआत्मकथनात्मक असावे असे वाटले :)\nसध्या गो. नी. दांडेकरांचे शि��ू वाचतो आहे. अजून पहिली ७०-८० पानेच वाचून झालीत, पण कोकणचे वर्णन वगळता कथा अजूनतरी असामान्य वाटली नाही. कदाचित पुढच्या पानांत चित्र बदलेल.\nबाकी हा उपक्रम उत्तम आहे. लायब्ररीथिंग आणि शेल्फारीच्या धर्तीवर मराठीतही असे संकेतस्थळ सुरु व्हावे असे वाटते.\nबाकी हा उपक्रम उत्तम आहे. लायब्ररीथिंग आणि शेल्फारीच्या धर्तीवर मराठीतही असे संकेतस्थळ सुरु व्हावे असे वाटते.\nसहमत आहे. ही संकेतस्थळे ज्या प्रणालींवर आधारित आहेत तशी एखादी मुक्तस्रोत प्रणाली कस्टमायझेशनसाठी उपलब्ध आहे का\nआम्हाला येथे भेट द्या.\nहॅरीचा पॉटरचा आठवा भाग संपवला एकदाचा.. :) फार वेगळ्या प्रकारचं लिखाण..मला तरी फार फार फार आवडतं... आता यापुढे हॅरी नाही याची चुटपुट जरूर लागली आहे :-(\nबाकी सध्या जी.एं.च \"रमलखुणा\" आणि लॉरी शिन - डेविड हॉगन यांनी संकलित केलेलं \"द सिविल वॉर\" नावाचं \"अपोसिंग व्ह्यू पॉईंटस् डायजेस्ट\" वाचतोय\n\"अपोसिंग व्ह्यू पॉईंटस् डायजेस्ट\" विषयी: फार उत्कृष्ट प्रकार. यात प्रत्येक विषयाच्या निरनिराळ्या प्रश्नांवर दोन निबंध असतात.. जे एकमेकांना पुर्ण छेदतात.. नाण्याच्या दोन्हि बाजू दाखवतात. मिळालं तर जरूर वाचावं असं...\nसिविल वॉर खेरिज पुढिल विषयांवरही \"अपोसिंग व्ह्यू पॉईंटस् डायजेस्ट\" आहेतः\nग्रेट डिप्रेशन ऍन्ड् आफ्टर ईफेक्टस्\nमुक्तसुनीत [05 Nov 2007 रोजी 03:41 वा.]\n\"पॉटर\"मॅनिया चा स्पर्श मला होऊ शकला नाही. वाचकसंस्कृतिमध्ये एव्हढी मोठी घटना गेल्या १० वर्षांत होऊन गेली ; आणि त्याकडे मी फिरकलोही नाही याची, नाही म्हण्टले तरी खंत वाटते. पण त्याकडे जायला जो वेळ पाहिजे तो मिळत नाही म्हणा किंवा अन्यत्र खर्च होतो म्हणा. तर ज्यांनी हे जे रोलिंगबाईंचे मॅग्नम्-ओपस् वाचले आहे त्यांना विचारावेसे वाटते , की पौगंडावस्थेपलिकडील वाचकांना खेचून घेईल असे काय आहे त्यात महान मानल्या जाणार्या बृहत्कृतींमधे जसे एक प्रतिविश्व असते, तसे , त्या विश्वाच्या पलिकडे जाऊन टिकून राहतील, चिरंतन ठरतील , अशी मानवी संबंधांची , मानवी अवस्थांबद्द्लची दर्शनेसुद्धा असतात. **\"एपिक\" कसोटीवर उतरतील अशी काही लक्षणे \"पॉटर\"मधे दिसतात काय \n** या कसोटीवर फार मोठ्या प्रमाणावर सच्च्या ठरतील अशा कथा जी एंनी लिहिल्या ; परंतु अर्थातच त्या \"बृहत्कृती\" नव्हत्या ; म्हणूनच एका समीक्षकाने त्यांचे \"महाकाव्याचे सुटे सर्ग\" असे फार फार मार्मिकपणें वर्णन केले आहे ...\n\"अपोसिंग व्ह्यू पॉईंटस् डायजेस्ट\"\nमुक्तसुनीत [05 Nov 2007 रोजी 04:02 वा.]\nहा प्रकार आकर्षक वाटतो. तुम्ही हा प्रकार ग्रंथालयात मिळवलात का विकत घेतलात \n\"डायजेस्ट्\" वरून येथे एक कबुली (कन्फेशन् ) द्यावीशी वाटते : अनेक कलाकृती/पुस्तके वाचताना केवळ अशक्य कठीण वाटल्या/वाटतात. परंतु ती \"क्लिफर नोट्स्\" नावाची पिवळ्या-पिवळ्या रंगाची चोपडी (गुळगुळीत नव्हे ) द्यावीशी वाटते : अनेक कलाकृती/पुस्तके वाचताना केवळ अशक्य कठीण वाटल्या/वाटतात. परंतु ती \"क्लिफर नोट्स्\" नावाची पिवळ्या-पिवळ्या रंगाची चोपडी (गुळगुळीत नव्हे :-) ) वाचली की बरेचसे संदर्भ ध्यानात यायचे आणि मग पुलंच्या भाषेत म्हण्टल्याप्रमाणे \"लखू, फिरून यत्न कर :-) ) वाचली की बरेचसे संदर्भ ध्यानात यायचे आणि मग पुलंच्या भाषेत म्हण्टल्याप्रमाणे \"लखू, फिरून यत्न कर \" असे म्हणावेसे वाटायचे आणि मग मूळ कलाकृतींच्या बालेकिल्ल्यावर टाकायला एक घोरपड मिळाली आहेसे वाटायचे \" असे म्हणावेसे वाटायचे आणि मग मूळ कलाकृतींच्या बालेकिल्ल्यावर टाकायला एक घोरपड मिळाली आहेसे वाटायचे आता \"विकी\" नावाच्या गोष्टीने त्या पिवळ्या चोपड्यांची जागा बहुतांशी घेतली आहे :-)\nबरिचशी ग्रंथालयात मिळाली. त्यातलं ग्रेट डिप्रेशन फारच आवडलं म्हणून विकत घेतलं :)\nआणि या डायजेस्ट मधील बरेचसे लेख (काही अपवाद आहेतच) नीट 'डायजेस्ट' होतात. उगाच बाजू उचलुन धरायची आहे म्हणून लिहिलं आहे असं वाटत तरी नाही.\nआताच वाचून संपवले. जबरदस्त आहे. त्यात 'प्रवासी' व 'इस्किलार' या दोनच कथा आहेत. मला प्रवासी कथा अधिक आवडली. शेवटपर्यंत काही न काही घडत राहते. कथा वाचायला घेतली की खाली ठेवावीशी वाटत नाही.\nमलाही प्रवासी अधिक आवडली\nरमलखुणा मधील दोन्ही कथा\nमुक्तसुनीत [05 Nov 2007 रोजी 03:13 वा.]\nरमलखुणा मधील दोन्ही दीर्घकथा या कथाच आहेत का , आणि असल्यास का असा प्रश्न मला अनेक वर्षे पडायचा. या दोन गोष्टी \"नॉव्हेलाज्\" (लघुकादंबरी असा प्रश्न मला अनेक वर्षे पडायचा. या दोन गोष्टी \"नॉव्हेलाज्\" (लघुकादंबरी ) का असू नयेत ) का असू नयेत तर त्याचे एक संभाव्य उत्तर असे असू शकते की, या दोन्ही (\"कथा\" या प्रकाराच्या संदर्भात प्रदीर्घ वाटतील अशा )लिखाणांमधील एक समान बाब * म्हणजे, त्यातील स्थल-कालाची एकात्मता. दोन्ही कथांमधे अर्थातच अनेक उपकथानके पात्रा���च्या तोंडी \"फ्लॅशबॅक्\" ** म्हणून किंवा काही घटना-पात्रांचे त्यांच्या पूर्वायुष्याचे संदर्भ म्हणून आलेली आहेत , पण प्रमुख कथानक हे एका दिवसात/रात्रीत घडून जाताना आपल्याला दिसते.\n \"कथा\" या कलाप्रकाराचे हे एक व्यवच्छेदक लक्षण असू शकेल काय \n* : (सॉरी , येथे \"कॉमन फॅक्टर\"चा मराठी तर्जुमा पार गंडलेला आहे. योग्य प्रयोग काय \n** (मराठी शब्द हवा \nसध्या \"लाईफ ऍट ब्लँडिंग्ज \" वाचत आहे. पहिले दोन च्याप्टर वाचले पण इतके हसू आले नाही. पण आता रंगत वाढू लागली आहे. वेळ मिळेल तसे शेजवलकरांचे \"पानिपत\"ही वाचत आहे. पण ते खूपच लक्षपूर्वक वाचावे लागत आहे.\nआम्हाला येथे भेट द्या.\n कधीही मन अस्वस्थ झाले की उघडून कुठूनही सुरुवात करतो. 'मलीनर नाईटस' हेही तसेच.\nसुरुवात संथ होती, विशेषतः वाक्ये खूप लांबलचक. पण इंट्रोनंतर जबरा गोंधळ आहे. ;) अर्ल ऑफ एम्सवर्थ, ऍलन वगैरे वगैरे पात्रे आता सहीच धुमाकूळ घालू लागली आहेत.\nआम्हाला येथे भेट द्या.\nसुचवल्याप्रमाणे आवर्जून मलीनर नाईट्स मिळवले मात्र त्यामध्ये तितकीशी मजा आली नाही. गॅली अंकल वगैरेंना मिस् केले. :)\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nमुक्तसुनीत [05 Nov 2007 रोजी 14:46 वा.]\nशेजवलकर म्हणजे ते गेल्या शतकातले इतिहासकार काय आणि हे पुस्तक म्हणजे बखरवजा दस्तावेज आहेत काय \n\"पानिपत\" ला बखरवजा दस्तावेज म्हणणे म्हणजे फारच अंडरएस्टिमेटिंग आहे. मराठ्यांच्या इतिहासाबाबत इतके प्रभावी पुस्तक पाहण्यात आलेले नाही. शेजवलकरांना सर्वोत्तम इतिहासकार म्हणावे काय\nआम्हाला येथे भेट द्या.\nमुक्तसुनीत [05 Nov 2007 रोजी 15:38 वा.]\nजर का हे पुस्तक इतके महत्त्वाचे असेल, आणि जर शेजवलकरांबद्दल त्यामुळे असे वाटत असेल तर त्याबद्दल सविस्तरपणे लिहाच आणि हो, जर का त्या पुस्तकावर बरेच लिहीण्यासारखे असेल , तर मग या फुटकळ धाग्यापेक्षा स्वतंत्र लेख योग्य होईल. अर्थात्, वेळ नसला तर हा धागा आहेच आणि हो, जर का त्या पुस्तकावर बरेच लिहीण्यासारखे असेल , तर मग या फुटकळ धाग्यापेक्षा स्वतंत्र लेख योग्य होईल. अर्थात्, वेळ नसला तर हा धागा आहेच \nशेजवलकरांचे पानिपत म्हणजे एक अस्सल वस्तू आहे. प्रत्येक पानापानाला आपल्या पूर्वग्रहाचे बुरुज ढासळू लागतात आणि आपल्या इतिहासाकडे पाहण्याची स्वच्छ दृष्टी मिळते. दुर्दैवाने शिवरायांचा इतिहास लिहिण्याआधीच त्यांचे देहावसान झ��ले हे आपले दुर्भाग्य.\nआम्हाला येथे भेट द्या.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [05 Nov 2007 रोजी 04:11 वा.]\nज्ञानेश महारावांचे आचारक्रांतीमालाचे जे भाग आहेत त्यातील.......... हिंदू-हिंदुत्व-हिंदुस्थानी, लोकशक्ती,धर्माचा विचार.....विचाराचा धर्म, आणि आता धरीले पंढरीचे चोर वाचत आहे, 'देवावर आमचाच हक्क आहे, तो आम्ही सोडणार नाही, इथपर्यंत आलोय \nमुक्तसुनीत [05 Nov 2007 रोजी 04:14 वा.]\nयांच्या एकूण लिखाणाबद्दल , वैचरिक भूमिकेबद्दल थोडा प्रकाश टाकता आला तर बरे.\nज्ञानेश महाराव म्हणजे चित्रलेखा वाले का\nआम्हाला येथे भेट द्या.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [05 Nov 2007 रोजी 04:38 वा.]\nआम्ही त्यांच्या विचारावर काय लिहिणार माणसाचे लेखन आवडले बॉ आपल्याला आणि सर्वांनी वाचावे असे पुस्तके आहेत ती \nआपल्याला त्यांच्या विचारांचा अंदाज यावा यासाठी 'धरीले पंढरीचे चोर' या पुस्तकातील मलपृष्ठावर ( शेवटच्या कव्हरवर) जे लिहिलेले आहे, ते शब्द जशाच तसे इथे देतो \nभक्तीला अहंकाराचा, स्वार्थाचा सर्प डसला की,\nभक्तीचाही मायाबाजार व्हायला वेळ लागत नाही.\nत्यात आपल्या इथल्या भक्तीक्षेत्रातही स्वार्थी सर्पांचा\nआणि भक्तांमधल्या अहंकाराचा फणा खडा करणा-या\nसमतेची पताका सातशे वर्ष फडफडती ठेवण्याचा बाता\nमारणारा वारकरी संप्रदाय आणि त्याची श्रध्दास्थाने,\nभक्तीला भ्रष्ट करणा-या व्यव्हरापासून दूर नाहीत.\nपंढरपूरच्या विठोबाला जातीचा वंशाचा अधिकार\nसांगत बडव्यांनी धरुन ठेवलेला आहे. या बडव्यांपैकी\nएकजण विठ्ठल मंदिरातील तीर्थकुंडातच मुतला.\nबडव्यांनी मस्ती कोणत्या बळावर दाखवली \nया प्रकरणात बडव्यांच्या साथीला\nभटरक्षक संघटनाच का आल्या \nवरील विचारावरुन लक्षात येईल की, या पुस्तकात काय असावे \n(कृपया-या प्रतिसादाखाली लगेच तिरकस प्रतिसाद देऊ नये वरील विचारातून वाद झाल्यास प्रकाटा ची सोय होईल वरील विचारातून वाद झाल्यास प्रकाटा ची सोय होईल \nअमर्त्य सेनांचे 'आर्ग्यूमेंटेटिव्ह इंडियन' वाचायला घेतले आहे. तो सध्या फक्त प्रत्येक वाक्य ४ ओळींचे असण्याच्या निष्कर्षाप्रत आला आहे.\n~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो\nमुक्तसुनीत [05 Nov 2007 रोजी 04:45 वा.]\nआतापर्यंत वाचलेल्या \"त्या\"च्या ऑनलाईन लिखाणाकडे पाहून मी \"त्या\"ला सलाम करतो.\nबॉस, सेन यांच्या पुस्तकाबद्द्ल (आणि एकूणच तुम्ही जे लिहिता त्यात) आमची एका वाक्यात, किंवा थोडक्यात अशी बोळवण करू नका. आम्हालासुद्धा चार कण मिळू देत तुमच्याकडून.\nझाकली मूठ सव्वा लाखाची :)\nपुस्तकात (जे वाचायला नुकतेच सुरू केले आहे) सेनांच्या वेगवेगळ्या निबंधाची साठवण आहे. स्वतःच्याच पण वेगवेगळ्या संदर्भात पूर्वप्रकाशित झालेल्या लेखांमधून भारतीय विवाद परंपरा अधोरेखित करण्याचा प्रयत्न यात केल्याचा दिसतो.\nमूळ गाभा, प्राचीन काळापासून भारतात वेगवेगळे (प्रसंगी एकमेका विरुद्ध) अस्तित्वात आलेले विचारप्रवाह, त्यांचे साहचर्य, त्यावरील चर्चा/विवाद, याचा भारतीय लोकशाही, धर्मनिरपेक्षतेवर इत्यादींवर झालेला परिणाम (यांचे इतर देशांतील याच संकल्पनाहून असलेले वेगळेपण) वगैरे चा उहापोह हा आहे.\nसेनांची वाक्यरचना अर्थातच गुंतागुंतीची (पण अपेक्षेप्रमाणेच सावध), व त्यामुळेच वाचन वेगाला मर्यादा आणणारी आहे.\nसलाम कसला त्याच्या करिता, येथे वाचा तेथे छापा ;)\n~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो\nहे पुस्तक मलाही माहितीपूर्ण वाटले.माझ्या भावाचे शैलीबद्दल असे मत झाले, की सेन जरा स्वतःच्या चौफेर ज्ञानाची \"बेमालूम जाहिरात\" करतात, आणि त्यामुळे मूळ मुद्द्यात एका प्रकारचे \"बेमालूम विषयांतर\" होते. मला ही टीका थोडीशीच योग्य वाटली. तरी पुस्तक तरीही आवडले, ज्ञानात भर घालणारे वाटले.\nनॉट् विदाऊट् माय डॉटर\nनुकतेच मी बेटी महमूदी यांच्या वरील नावाच्या पुस्तकाचे त्याच नावाचे मराठी भाषांतर वाचले. भाषांतर लीना सोहोनी यांनी केलेले आहे. भाषांतर हे भाषांतर वाटणारच नाही इतके चांगले केले आहे.\nपुस्तक वाचायला घेतले आणि खाली ठेवावेसे वाटलेच नाही पण म्हणून हे पुस्तक वाचताना मजा आली असे मात्र मी म्हणणार नाही. नायिकेचा मानसिक आणि शारीरिक छळ पाहून आपण फार 'इन्सुलेटेड्' आयुष्य जगतो आहोत असं वाटलं.\nमी या कादंबरीचे भाषांतर आणि मूळ कादंबरीही वाचली आहे. दोन्ही उत्तम. याच नावाचा सॅली फिल्ड आणि आल्फ्रेड मोलिना अभिनीत चित्रपट या कादंबरीवर निघाला होता. तोही पाहण्यासारखा आहे. तुम्हाला शक्य झाले तर जरूर पाहा.\nमीराताई आणि चित्राताई यांच्या स्ट्रॉंग रेकमेन्डेशनवरून डॅफ्ने ड्यू मॉरिएची रिबेक्का ही कादंबरी हल्लीच वाचून पूर्ण केली. ताकदीने उभे केलेले कथानक आणि साध्या गोष्टींचेही खुबीने वर्णन करण्याची हतोटी लेखिकेला आहे. कादंबरी अतिशय बंदिस्त आणि ओघवती आहे.\nसध्या, याच लेखिकेचे माय कझिन रेचल वाचते आहे.\nशक्ती - द पॉवर\nशक्ती द पॉवर या सुमार चित्रपटाची कथाही नॉट विदाऊट सारखीच आहे.\nनॉट विदाऊट माय डॉटर पुस्तक मस्त आहे. शेवटपर्यंत सोडावेसे वाटत नाही. कथानायिकेची सासू तर जबराच भयंकर.\nआम्हाला येथे भेट द्या.\nएकदा दाग - द फायर नावाचा लई डेडली सिनेमा पाहिला होता. त्यानंतर कुठलाही हिंदी-इंग्रजी नावाचा सिनेमा पहायचे धाडस झाले नाही. :)\nहा हा हा हा हा\nपण सर्वोत्तम हिंदी इंग्रजी नाव म्हणजे संजूबाबा-माधुरीचा \"महानता- द फिल्म\"\nआणि रौप्यपदक नवीन रिलीज झालेल्या \"जब वी मेट\" ला द्यावे.\nआम्हाला येथे भेट द्या.\nकेवळ जबरदस्त पुस्तक आणि त्याचा तितक्याच ताकदिने केलेला अनुवाद\nछान उपक्रम आहे. मी नुकतेच डॉमिनिक लापिएरचे बियाँड लव्ह वाचायला घेतले आहे.\nमुक्तसुनीत [05 Nov 2007 रोजी 15:00 वा.]\nलापिएचे \"फ्रीडम ऍट् मिड् नाईट्\" वाचले आहे. \"बियाँड लव्ह\" कादंबरी आहे काय (ती अमेझॉनची लिंक नीट चाळायला पाहिजे ...)\nपं. नेहरू आणि वल्लभभाईंना मस्त झोडले आहे एका च्याप्टरमध्ये.\nआम्हाला येथे भेट द्या.\nबियांड लव्ह हे नॉन-फिक्शन प्रकारात मोडते. एडसचे जगभरातील रुग्ण आणि त्यावर काम करणारे डॉक्टर आणि संशोधक यांचे अनुभव असा काहिसा विषय आहे. वाचून झाल्यावर याविषयी अजून सांगता येईल. फ्रीडम ऍट मिडनाइट वाचल्यानंतर स्वातंत्र्याच्या काळात नेमके काय झाले याविषयीच्या बर्याच कल्पना आणि सत्यपरिस्थिती यामध्ये बरीच तफावत असल्याचे जाणवले. वाचनीय पुस्तक आहे.\nउत्सुकता वाटली.. एन्.वाय.पी.एल्. मधे लगेच बुक केले आहे. मिळाल्यावर वाचीनच.. हा छान उपक्रम आहे नवी माहीत नसलेली पुस्तके कळतात :)\nमुक्तसुनीत [05 Nov 2007 रोजी 16:26 वा.]\nमाझी अशी कल्पना आहे की आधुनिक भारताच्या इतिहासाच्या, राज्यशास्त्राच्या अभ्यासकांसाठी हे पुस्तक एक् बेसिक् टेक्स्ट्-बुकवजा आहे असे मानले जाते. या चर्चेनन्तर अनेक वर्षांनी ते पुन्हा वाचावेसे मलाही वाटायला लागले आहे :-)\nहे अतिशय खेदजनक आहे.. आणि सावरकरांसारख्या कृतिशील विचारवंताचा असा अपप्रचार होणं अतिशय संतापजनक. याचा भारत सरकारने लेखककडे निदान निषेध नोंदवला आहे का (कारण आपण केवळ निषेध खलिते पाठवण्यात वाकबगार आहोत.. तेव्हा निदान तेव्हढं तरी)\nमी अजून हे पुस्तक वाचलेलं नाही, त्यामूळे अधिक बोलणं टाळतो आहे. पण जर हे असं असेल तर लेखकावर सावरकरंच्या वतीने सरकारने न्यायालयात अब्रुनुकसानिचा दावा का कर�� नये (ज्या देशाचा हा लेखक नागरीक असेल त्या देशात).\nप्रकाश घाटपांडे [09 Nov 2007 रोजी 02:50 वा.]\nटग्या यांच्या प्रतिसादातील भुमिकेशी पुर्णपणे सहमत. समाजमनाचे मानसशास्त्रीय विश्लेषण खूपच कमी होते. त्यामुळे अस्मिता दुखावण्याचे प्रकार होतात. कुणालाही \"आयडॊल\" बनवण्यात तो मानव आहे. त्यालाही भावभावना आहेत हे विसरले जाते. मी जवळ जवळ फक्त मराठीच वाचतो. त्यामुळे अनुवादित भाग असेल तरच माझ्या वाटेला येतो. मी तो अनुवाद वाचला आहे.\nफ्रीडम ऍट मिडनाइट मी काही वाचलेले नाही माहीत असले तरी. पण संदर्भहीन पुस्तक हे फारतर कादंबरी म्हणून ठिक होऊ शकेल. बाकी टग्यांनी सांगीतलेले वाचल्यावर तर सखेद आश्चर्य वाटले.. याच लेखकाचे \"सिटी ऑफ जॉय\" हे कलकत्यावरील पुस्तक पण प्रसिद्ध झाले होते. वाचायला घेतले पण कंटाळा आला आणि सोडून दिले. त्यावर नंतर पॅट्रीक श्वाझी असलेला चित्रपटही आला होता. आणि तमाम कलकत्ताकर खवळले होते कारण कलकत्ता चांगले दाखवले नव्हते म्हणून...पण संदर्भहीन अपप्रचार सावरकर प्रभृतींवर केल्याबद्दल (टग्यांचा प्रतिसाद सोडल्यास) कोणी बोलल्याचे ऐकलेले तरी नव्हते.\nहे पुस्तक बरेच वर्षांपूर्वी वाचल्याने यात असा उल्लेख आहे हे विसरले होते. सावरकरांबद्दल मला आत्यंतिक आदर आहे आणि असा उल्लेख निश्चितच अयोग्य आहे. यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास क्षमस्व.\nमुक्तसुनीत [09 Nov 2007 रोजी 07:31 वा.]\nराजेंद्रप्रमाणेच म्हणतो ... कुठल्याही परिस्थितीत असले उल्लेख निषेधार्ह आहेत. इतक्या वर्षांच्या ग्यापमुळे मी हे विसरलो आहे...क्षमस्व.\nयाच विषयाच्या अनुषंगाने असे अंधुक आठवते की , सेन यांच्या पुस्तकातसुद्धा सावरकरांचा उल्लेख (इतका निषेधार्ह नाही , तरी) सुद्धा बर्यापैकी नकारात्मक आहे आणि अगदी मामुली आहे असे अंधुक आठवते. \"तो\" किंवा धनंजय यावर प्रकाश टाकू शकतील...\nअमर्त्य सेन यांच्या \"आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन\" यातील सावरकरांविषयी उल्लेख\nएक परिच्छेद आणि दोन तळटिपा :\n\"इंडिया : लार्ज अँड स्मॉल\" या लेखात\nयेणेप्रमाणे मुक्त अनुवाद :\n(आदल्या परिच्छेदाचा संदर्भ हा की फाळणीच्या शोकांतिकेनंतर काही काळ एका विशाल अस्मितेबद्दल भारतात अभिमान होता. )\nही विशाल आणि मिळवून घेणारी अस्मिता हल्लीची काही दशके दाव्यावर लावली गेली आहे. किंचित अतिसुलभीकरणाचा धोका पत्करून म्हणता येईल की ��ी धारा हिंदुत्वाला (शाब्दिक अर्थ 'द क्वालिटी ऑफ हिंदुइझम'ला) 'भारतीय'त्वाचे अनिवार्य मार्गदर्शक तत्त्व मानते. जरी या कल्पनेला स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात लोकांत फारच थोडा पाठिंबा होता, तरी एक तत्त्वप्रणाली म्हणून 'हिंदुत्व' ही कल्पना त्या आधी दोन दशके उगम पावली होती. तथ्य हे की हिंदुत्व ही कल्पना, त्याच नावाने १९२३ मध्ये प्रकाशित झालेल्या एका पुस्तकात विशद केली गेली होती. या पुस्तकाचे लेखक विनायक दामोदर सावरकर, ज्यांचा बहुतेकवेळा उल्लेख 'वीर' (इंग्रजी अर्थ व्हॅलियंट) सावरकर असा केला जातो, हे विलक्षण जोमाचे हिंदू-दुरभिमानी (शॉव्हिनिस्ट) नेते होते. (तळटीप १). असे पुष्कळदा मानले जाते, की फाळणीपूर्व हिंदुस्थानात हिंदू व मुसलमान हे एका राष्ट्राचे दोन भाग नसून 'दोन विभिन्न राष्ट्रे' आहेत हा दावा मुहम्मद अली जिन्ना यांनी (धर्माच्या अनुसार देशाची फाळणी व्हावी या मुद्द्याच्या समर्थनाच्या संदर्भात) मांडला होता. तथ्य हे आहे, की जिन्नांनी या कल्पनेचे पाचारण करायच्या पुष्कळ आधी - सुमारे पंधरा वर्षे आधी - या कल्पनेचे सावरकर यांनी सूतोवाच केले होते. महात्मा गांधींनी त्या काळच्या हिंदू राजकारणाच्या मागण्या मान्य न केल्यामुळे त्यांचा खून ज्यांनी केला होता, ते नथुराम गोडसे सावरकरांचे शिष्य होते. (तळटीप २)\nतळटीप १ : हे पुस्तक मुळात \"मराठा\" या टोपणनावाखाली प्रसिद्ध केले गेले. (हिंदुत्व, नागपूर, व्ही व्ही केळकर, १९२३.) पुढे सावरकरांच्या नावाखाली त्याचे अनेकदा नव्या आवृत्त्या प्रकाशित झाल्या. पैकी हिंदुत्व (मुंबई, वीर सावरकर प्रकाशन, ६वी आवृत्ती, १९८९)\nतळटीप २ : खुद्द सावरकरांवर गांधींच्या खुनात गोवले असल्याच्या आरोपासाठी खटला भरला होता - काहीशा तांत्रिक कारणांवर त्यांची मुक्ती झाली होती. या इतिहासाचे ए जी नूरानी यांनी तपशीलवार विवेचन केले आहे, सावरकर अँड हिंदुत्व (दिल्ली, लेफ्टवर्ड बुक्स, २००२.) काळ किती बदलला त्याचा हा संकेत की २००४ मध्ये वीर सावरकरांच्या पोर्ट्रेटचे संसदेच्या मध्यवर्ती दालनात अनावरण करण्यात आले. जरी या समारंभावर अनेक खासदारांनी बहिष्कार टाकला होता, तरी या अनावरणातत नवी दिल्लीत त्या वेळेला (भाजप च्या नेतृत्वाखाली) सत्ताधारी असलेल्या आघाडी सरकारचा पुढाकार होता.\nमुक्तसुनीत [09 Nov 2007 रोजी 15:10 वा.]\nमाझ्या माफक समजुतीप्रमाण��� मला जे समजले ते असे की, \"जिन्ना यांच्या पाकीस्तानच्या कल्पनेआधी सुमारे १५ वर्षे सावरकरांनी द्विराष्ट्रवादाची संकल्पना मांडली होती \" असे सेन यानी म्हण्टले आहे \" असे सेन यानी म्हण्टले आहे तसे असेल तर सेन यांचे हे मत बर्यापैकी ऍबसर्ड् आहे , नाही का तसे असेल तर सेन यांचे हे मत बर्यापैकी ऍबसर्ड् आहे , नाही का (आणि सेन यांच्या म्हणण्याचा अर्थ तसा नसेल , तर ...तर काही नाही. अस्मादिकांची अक्कलच तेव्हढी (आणि सेन यांच्या म्हणण्याचा अर्थ तसा नसेल , तर ...तर काही नाही. अस्मादिकांची अक्कलच तेव्हढी \nसेन यांनी त्यांचा संदर्भ दिला आहे :\nहिंदुत्व (मुंबई, वीर सावरकर प्रकाशन, ६वी आवृत्ती, १९८९)\nहे पुस्तक मी वाचलेले नाही. कोणीतरी ते वाचून पडताळावे लागेल. मी सावरकरांचे १८५७च्या स्वातंत्र्यसमरावरचे पुस्तक वाचले आहे. त्यात हिंदू-मुसलमान भाईचारा आणि बहादुरशहा जफरची पातशाही मान्य करणे कसे योग्य होते, वगैरे कल्पनांचा पुरस्कार केलेला होता. ही पुस्तके त्यांनी तुरुंगात जाण्यापूर्वी लिहिली होती.\nमाझ्या ओळखीच्या एकांच्या तोंडून ऐकले आहे की त्याच्या पुढे त्यांचे विचार बदललेत. यास प्रमुख कारणे की (१) प्रथम महायुद्धाच्या काळात तुर्की खलीफत (खिलाफत) कायम ठेवण्यासाठी मुसलमानांच्या चळवळीत गांधींकडून देऊ केलेले साहाय्य सावरकरांना चुकीचे वाटले, आणि (२) तुरुंगात डांबलेल्या खुद्द मुसलमान कैद्यांकडून/शिपायांकडून त्यांची मुसलमान अस्मिता वेगळी असल्याचे ठाम प्रतिपादन/प्रदर्शन. ही दरी पूल बांधण्यासारखी नाही असे सावरकरांच्या म्हणे लक्षात आले होते, आणि त्यांचे पूर्वीचे हिंदू-मुसलमान ऐक्याचे स्वप्न भंग पावले. त्यातून मुसलमान अस्मिता ही हिंदू अस्मितेपेक्षा खरोखरच वेगळी आहे, आणि समसमान म्हणून सहजीवन शक्य नाही असे त्यांचे मत झाले, आणि ते त्यांनी हिंदुत्व पुस्तकात, आणि पुढील लेखांत मांडले.\n(हे सर्व या ओळखीच्या बहुश्रुत गृहस्थांकडून ऐकले, माझे स्वतःचे या बाबतीत प्रत्यक्ष ज्ञान नाही. हिंदुत्व हे पुस्तक मी खुद्द वाचलेले नाही, त्यामुळे दुसर्या कोणी माझ्या या ऐकीव माहितीचे समर्थन किंवा खंडन करावे.)\n\"द्विराष्ट्रवाद\" = \"द्विराज्यवाद\" नव्हे, हे लक्षात असू द्यावे. जिन्नांना वेगळे हक्क असणारी, एकाच भूप्रदेशात वावरणारी दोन राष्ट्रे=जमाती=अस्मिता आहेत असे म्हणायचे होते. शिमला करारापर्यंत राज्य=राज्यकारभार एकच राहावा असे त्यांचे प्रयत्न होते. याबाबत मिनार-ए-पाकिस्तान येथील लाहोर रेझोल्यूशन शिलालेखाबाबत एका पाकिस्तानी मित्राकडून ही माहिती ऐकली, की त्यात पाकिस्तान असे वेगळे राज्य असावे असा कुठेच असा पुरस्कार केला नव्हता. मुसलमान बाहुल्य असणारी प्रादेशिक राज्ये (अनेक) सार्वभौम असावीत वगैरे पाठ्य आहे. हे वाचून तो मित्र अवाक झाला, कारण त्याच्या शाळेत शिकवलेला इतिहास (प्रचारात्मक प्रोपागँडा) असा होता की जिन्नांनी दुष्ट काँग्रेसवाल्यांचा एक राज्य असण्याचा कट शिताफीने हाणून पाडला, वगैरे.\nअवांतर : गांधींनी खलीफतीचे (खिलाफतीचे) रक्षण करण्याच्या चळवळीत प्रतिगामी मुसलमानांचे अनुमोदन केले, ते पुरोगामी पण फुटीरवादी मुसलमान नेत्यांचा पायबंद करण्यासाठी, आणि हा डावपेच राजकारणाच्या दृष्टीने इष्ट होता असे सविस्तर विवेचन नरहर कुरुंदकरांनी मांडले आहे. (\"जागर\" लेखसंचात.)\n~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो\nया विषयावर नंतर संदर्भ देऊन लिहीन. येथे फक्त तळटिप २ संदर्भात एक वास्तव लिहीत आहे:\nकाळ किती बदलला त्याचा हा संकेत की २००४ मध्ये वीर सावरकरांच्या पोर्ट्रेटचे संसदेच्या मध्यवर्ती दालनात अनावरण करण्यात आले. जरी या समारंभावर अनेक खासदारांनी बहिष्कार टाकला होता, तरी या अनावरणात नवी दिल्लीत त्या वेळेला (भाजप च्या नेतृत्वाखाली) सत्ताधारी असलेल्या आघाडी सरकारचा पुढाकार होता.\nअमर्त्य सेनांना विचारायला हवे की आघाडी सरकारचा पुढाकार असणार यात आश्चर्य ते काय पण मला वाटते त्यात सर्वात जास्त पुढाकार हा तत्कालीन लोकसभाध्यक्ष मनोहर जोशी यांचा होता. त्यांनी या संदर्भात एक समिती स्थापली होती. या समितीचे अध्यक्षपद हे \"सोमनाथ चटर्जीं\"कडे होते तर समितीत प्रणवकुमार मुखर्जी, इंदरकुमार गुजराल आणि शिवराज पाटील होते. (आठवणीवर लिहीत असल्याने एखादे नाव चुकल्यास क्षमस्व, पण बाकी वृत्तांत चूक नाही) समितीने एकमुखाने निर्णय घेऊन हे तैलचित्र लावायचे ठरवले. नंतर जेंव्हा कम्युनिस्टांनी बहीष्कार घालायचे ठरवले तेंव्हा सोमनाथदांनी (जे स्वतः एकेकाळी त्यांच्या वडीलांप्रमाणे हिंदूमहासभेत होते), सांगीतले की मला त्या चित्राला मध्यावर्ती दालनात लावणार याची कल्पना नव्हती नाहीतर मी देखील विरोध केला असता ;)\n> अमर्त्य सेनांना विचा��ायला हवे की आघाडी सरकारचा पुढाकार असणार यात आश्चर्य ते काय\nयेथे सेन यांना आश्चर्याचा मुद्दा काळ किती बदलला आहे असा आहे असे वाटते.\nसंसदेच्या दालनात अर्थातच सरकारच्या मर्जीविरुद्ध सजावट होण्याची शक्यता फार कमी - तो सेन यांचा मुद्दा नसावा असे वाटते. पण पूर्वी एका सरकारने सावरकरांवर खटला चालवला, आणि आता एका सरकारने त्यांचा सत्कार केला, असा काळ बदलला. यात दोन काळांत सरकारातील पक्ष बदलले होते हा मुद्दा असंबद्ध वाटत नाही.\nसोमनाथ चतर्जींचे वर्तन गमतीदार असले तरी, मला वाटते की सेन यांच्या तळटिपेला तार्किकदृष्ट्या बाधक नाही.\nसेन यांचे लेखन आणि बोलणे पण मला कधी कधी दिशाभूल करणारे वाटत (येन केन प्रकारेण...). अजून विषयांतर टाळण्यासाठी, त्यातील बोलण्याबद्दल आत्ता लिहीत नाही पण अनुभव आहे म्हणून असे लिहीले... पण तुम्ही दिलेल्या उतार्यातील संदर्भ देऊन खाली लिहीत आहे:\nयात दोन काळांत सरकारातील पक्ष बदलले होते हा मुद्दा असंबद्ध वाटत नाही.\nसावरकरांना ज्या ब्रिटीशांनी तुरूंगात टाकले त्याच ब्रिटीशांनी लंडनम्धे राहीलेल्या \"ग्रेट फिगर्स\" मधे सावरकरांचे नाव घालून इंडीया हाऊस च्या बाहेर तशी ब्लू प्लेक लावली. नोबेल मिळवण्यापुरत हार्वडचा जॉब सोडून केंब्रिजचे (युके)े ट्रीनिटी कॉलेज जॉईन करणार्या सेनांना हा संदर्भ आश्चर्य करायला मिळाला नाही याचे आश्चर्य वाटले...\nखुद्द सावरकरांवर गांधींच्या खुनात गोवले असल्याच्या आरोपासाठी खटला भरला होता - काहीशा तांत्रिक कारणांवर त्यांची मुक्ती झाली होती.\nएखाद्याच्या विरुद्ध कुठलाच पुरावा मिळाला नसताना त्याला कटात सामील आहे म्हणून शिक्षा करणे कसे शक्य होते शिवाय एकदा एखादा गुन्हेगारम्हणून \"आरोपी\" असलेली व्यक्ती जर निर्दोष कोर्टात ठरली तरी त्या व्यक्तीस पन्नास वर्षांनंतर लोकांच्या नजरेत गुन्हेगार म्हणून दाखवणे हे स्वतःस तत्वज्ञ म्हणणार्या अर्थशास्त्रातील प्राचार्याला शोभत नाही..\nमहात्मा गांधींनी त्या काळच्या हिंदू राजकारणाच्या मागण्या मान्य न केल्यामुळे त्यांचा खून ज्यांनी केला होता, ते नथुराम गोडसे सावरकरांचे शिष्य होते.\nनथूराम हा हिंदू महासभेत होता याचा अर्थ तो काही सावरकरांचा शिष्य होता असे म्हणणे हे दिशाभूल करणारेच आहे. तो काही शिष्य असल्याचा कुठलाच पुरावा नाही. त्या अर्थाने आधी म���हणल्याप्रमाणे सोमनाथ चॅटर्जी आणि त्यांचे वडील देखील सावरकरांचे शिष्य होतात. \"Guilt by association\" हा अशा लोकांचा लाडका प्रकार आहे फक्त तो सोयीने वापरतात इतकेच...\nवैचारीक विरोध असणे हे मला मान्य आहे. पण त्यात आपणच बरोबर हे दाखवण्याची धडपड करताना स्वतःच्या इतर क्षेत्रात मिळालेल्या नावाचा गैर्वापर दुसर्याच क्षेरात करून लोकांची दिशाभूल करणे हे धादांत चूक वाटते. (या संदर्भात मधे एका भारतातील कम्यूनिस्ट असलेल्या पण पर्यावरणावर समाजकार्य करणार्या माणसाशी भेट झाली होती. त्यांचे काम बरेच वर्षाचे आणि चांगले वाटले. भेटीत नद्या जोडण्याच्या प्रकल्पाचा विषय निघाला. आमचा दोघांचाही त्यास विरोध होता हे समजले आणि बरे वाटले. पण तत्कालीन राष्ट्रपती अब्दूल कलाम यांचा मात्र त्याला जोरदार पाठींबा होता. त्यावर हे गृहस्थ अगदी साध्य शब्दात बोलले: \"जर आम्ही रॉकेट सायन्सबद्दल बोललो तर कलामांना चालेल का तर मग हे कशाला आमच्या क्षेत्रात बोलतात आणि स्वतःचे वैज्ञानीक श्रेष्ठत्व चुकीच्या ठिकाणी वापरतात तर मग हे कशाला आमच्या क्षेत्रात बोलतात आणि स्वतःचे वैज्ञानीक श्रेष्ठत्व चुकीच्या ठिकाणी वापरतात\" मला हाच प्रश्न सेन यांच्या बद्दल पडतो...)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.transliteral.org/pages/z120511205219/view", "date_download": "2018-12-18T15:29:02Z", "digest": "sha1:VCIH3ZQ7ANP76UWAKIB32ZHS4JP3TWKY", "length": 7673, "nlines": 154, "source_domain": "www.transliteral.org", "title": "लग्नाची गाणी - लाविलाता टिळा", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|लग्नाची गाणी|\nचालत लक्ष्मी घरात आली\nलग्नाची गाणी - लाविलाता टिळा\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nभूमी परथमीची न् बाय थाळी बनवली\nपाराबती राणीनं न् माझे बाय पाराबती राणीनं\nपाराबती राणी गेली शंकरू माळाले\nतेला उभा का राह्यालं जागा कोठे होता\nते वि शंकाराने जागा घेतला बांधून\nशंकर बोलतो माझ्या टिळा का लावशील\nतवा होशील माझी राणी\nपाराबती राणीनं कसा लाविलाता टिळा\n(टिळा लावणे-विवाहनिश्चिती करणे, परथमी-पृथ्वी, पाराबती-पार्वती)\nपार्वतीराणीने भूमी-पृथ्वीचा तबक बनवले\nआणि शंकराच्या माळाकडे गेली\nतर शंकराला उभे राह्यला जागाच कोठे होती\nमग शंकराने स्वथ्पुरती नवी जागा निर्माण केली\nआणि म्हणाला, ’टिळा लावलास तर\nपा���्वती राणीने त्याला टिळा लावला\nपु. १ कथेकरी ; कीर्तनकार . २ ( खा . ) कोल्हाटयाप्रमाणें एक कसब करणारी शूद्र जात . - गांगा १२२ . [ सं . हरिदास ] हरदाशी , हरदासी - वि . हरदासविषयक ; हरदासाचा ( पोषाक , वाद्य , तट्टू इ० ). हरदासवळ - स्त्री . शाहीरांतील एक पक्ष ; हे देवास प्रकृतीपेक्षां श्रेष्ठ मानून तुरा - लावणी गातात . हरदासी घोडा , हरदासी तट्ट - पु . हडकुळें , ठेंगणें , रेरें करीत चालणारें तट्टू .\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"}
+{"url": "https://healthmarathi.com/hair-care-smart-tips-marathi/", "date_download": "2018-12-18T16:03:15Z", "digest": "sha1:SO3TWBPLAYS256MDLYZGII2PVSR35ADT", "length": 18968, "nlines": 162, "source_domain": "healthmarathi.com", "title": "केसांची काळजी घेण्यासाठीचे उपाय मराठीत (Hair care tips in Marathi)", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nHome Health Tips केसांची काळजी घेण्यासाठीचे उपाय मराठीत (Hair care tips in Marathi)\nकेसांची काळजी घेण्यासाठीचे उपाय मराठीत (Hair care tips in Marathi)\nकेसांची काळजी कशी घ्यावी..\nसौंदर्याच्या दृष्टीने केसांचे अत्यंत महत्व आहे. केस गळणे, केसात कोंडा होणे, अकाली केस पांढरे होणे, केस तुटणे यासारख्या केसांच्या समस्या असतात.\nकेसांची योग्य काळजी न घेणे, केस कापण्याची चुकीची पद्धत आणि विटॅमिन, प्रोटीनचा अभाव यामुळे केस निकृष्ठ बनतात, गळतात आणि निस्तेजही होतात.\nकेसांच्या समस्यांनी आज अनेक स्त्री आणि पुरुष दोघेही ग्रासलेले आहेत. केसांची समस्या गंभीर असली तरीसुद्धा, आपण जर आपल्या जीवनशैलीमध्ये अगदी थोडासाच बदल केल्यास केसांच्या सर्व समस्यांचे सहजतेने निरसण होईल. यासाठी येथे काही सहज सोपे उपाय दिले आहेत.\nकेसांचे आरोग्य आपल्या संपूर्ण आरोग्यावरच अवलंबुन असते. जसे जर आपल्या शरीरातील रक्ताभिसरण ( Blood circulation) योग्य प्रकारे होत असल्यास त्यायोगे केसांच्या मुळांचे पोषण योग्य प्रकारे होते. यांमुळे केसांची मुळे घट्ट होतात. परिणामी केस गळणे, तुटणे यासारख्या समस्या होत नाहीत.\nकेस धुताना कोणती काळजी घ्यावी : केस नियमित म्हण���े आठवड्यातून दोनदा धुवायलाच हवेत. त्यासाठी माइल्ड शॅम्पूचा वापर करावा. केस धुताना डोक्यावर केस घेऊन ते एकत्र धुवू नयेत. त्यामुळे केसांत गुंता होवू शकतो. केस मोकळे सोडून मगच धुवावेत.\nकेसांसाठी तुम्ही लिंबाचाही वापर करू शकता. एक मग पाण्यात लिंबू मिसळा आणि शॅम्पू केल्यानंतर केसांना या पाण्यानं धुवून टाका. लिंबूनं केसांची चमक कायम राहते. कोंडा असेल तर त्यापासूनही सुटका होते.\nकेस धुतल्यानंतर : केस नैसगिर्कपणे कोरडे होवू द्यावेत. केस सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर कमीतकमी करावा. केस कोरडे करण्यासाठी टॉवेलने घासून केस कोरडे करू नयेत. डोक्याला पाच ते सात मिनिटे टॉवेल बांधावा आणि हलक्या हाताने केस पुसावेत.\nकेस विंचरताना : ओले केस कधीही विंचरू नयेत. केस नियमित विंचरणे फायद्याचे असते. रक्ताभिसरण व्यवस्थित होण्यासाठी कमीत कमी 100 वेळा केसांत कंगवा फिरवणे आवश्यक आहे. केस विंचरताना केसांतील गुंता प्रथम बोटांनी सोडवावा. केस विंचरताना पुढे वाकून केस चेहऱ्यावर आणा आणि मानेपासून केसांच्या टोकापर्यंत केस विंचरा.\nकंडिशनर लावताना : कंडिशनरमुळे केस मजबूत, चमकदार होतात. केस कोरडे असताना कंडिशनर लावावे आणि कोमट पाण्याने ते धुवावे. शॅम्पू केल्यानंतर प्रोटीनयुक्त कंडिशनर केसांना लावावेत. डोक्यावरील त्वचेला कंडिशनर लावू नये. केसांना सूट होईल असा शॅम्पू वापरा. केसात कोंडा असेल,तर आठवड्यातून एकदा ऍण्टी डँड्रफ शॅम्पू वापरा.\nकेसांच्या आरोग्यासाठी उपाय :\n• आहारात केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे प्रोटीन, जीवनसत्वे, कॅल्शियम, लोह, जिंक इ. पोषकतत्वांनी भरपूर असणाऱया हिरव्या पालेभाज्या, विविध फळे, मोड आलेली कडधान्ये, दुध, अंडी, सुकामेवा विशेषतः बदाम यांचा आहारात समावेश करावा. केसांच्या आरोग्यासाठी प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. मासे, सोया, कॉटेज चीझ आणि डाळी यांचा आहारात समावेश करावा. संत्र, पिवळी फळे आणि भाज्यांत बीटा केराटीन आढळते. बी 1, बी6, बी 12, सी आणि ए विटॅमिन केसांसाठी पोषक असते.\n• तळलेले पदार्थ, आंबट, खारट, तिखट, मसालेदार आहाराचे प्रमाण कमी करावे. हवाबंद पदार्थ, जंकफूड, फास्टफूडच्या आहारी जाणे टाळावे. कारण अशा आहारात केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे प्रोटीन, जीवनसत्वे, कॅल्शियम, लोह, जिंक इ. पोषकतत्वे नसतात.\n• पुरेसे पा��ी वरचेवर प्यावे. यांमुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते.\n• मानसिक ताणतणाव रहित रहावे.\n• नियमित व्यायाम करावा. यांमुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. योग्य रक्तसंचारणामुळे केसांची मुळे घट्ट होतात. यांमुळे केस गळण्यासारख्या समस्या होत नाही.\n• केसांच्या आरोग्यासाठी ‘ड’ जीवनसत्व अत्यंत उपयुक्त असते. यासाठी सकाळच्या कोवळ्या ऊन्हात काही वेळ उभे रहावे.\n• व्यसनांपासून दूर राहणे केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे असते. कारण धुम्रपान, मद्यपानाद्वारे अनेक विषारी घटक रक्तप्रवाहात येत असतात. त्यामुळे इतर आरोग्याच्या समस्येबरोबर केसांच्या समस्यासुद्धा उद्भवतात. धुम्रपान करणाऱया व्यक्तींचे केस लवकर पांढरे होतात.\n• रासायनिक औषधे, शेंफू, कंडीस्नरचा वापर हानिकारक ठरु शकतो. यासाठी तज्ञांच्या मार्गदर्शनानेच शक्यतो यांचा वापर करावा. यापेक्षा भृंगराजतेल, मेहंदी यांचा वापर करावा.\n• रात्रभर केसांना तेल लावून ठेवल्याने केस चमकदार होतात. आठवड्यातून दोनदा कोमट तेल केसांना लावा. किमान दोन तास ठेवा.\n• केस गळत असतील, तर सकाळी उठल्यावर एक आवळा खाणे फायदेशीर ठरते.\n• डॅन्ड्रफ, पुरळ किंवा डोक्याला खाज उठत असेल तर त्वचातज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\n© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.\nआपली प्रतिक्रिया द्या :\nवरील माहिती आपणास कशी वाटली किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.\nNext articleडोळ्यांची काळजी कशी घ्यावी मराठीत उपाय (Eye care tips Marathi)\nव्यायामाची मराठीत माहिती – वर्कआउट टिप्स (Exercise tips in Marathi)\nहार्ट अटॅकपासून दूर राहण्यासाठी मराठीत उपाय (Heart attack Prevention in Marathi)\nवजन कमी करण्यासाठी मराठीत उपाय (Weight loss tips in Marathi)\nहे सुद्धा वाचा :\nलिपिड प्रोफाइल टेस्ट मराठीत माहिती (Lipid Profile Test in Marathi)\nमहिलांसाठी आवश्यक वैद्यकीय तपासण्या (Women’s Health Checkup in Marathi)\nआरोग्य विषयक माहिती मराठीतून (Health tips in Marathi)\nCT स्कॅन टेस्ट मराठीत माहिती (CT Scan in Marathi)\nअॅसिडीटीचा त्रास (आम्लपित्त) – Acidity in Marathi\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nडोकेदुखी कारणे, लक्षणे व उपाय मराठीत माहिती (Headache)\nफुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)\nगरम पाणी पिण्याचे फायदे मराठीत माहिती (Benefits of Drinking Warm Water)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nविविध रोगांची माहिती :\nस्वादुपिंडाला सूज आल्यावर दिसणारी लक्षणे (Pancreatitis Symptoms)\nमोतीबिंदू : कारणे, लक्षणे आणि उपचार माहिती (Cataract in Marathi)\nयकृताचा कर्करोग मराठीत माहिती (Liver cancer in Marathi)\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/manoranjan/manoranjan-madhu-shaha-interview-60577", "date_download": "2018-12-18T16:06:29Z", "digest": "sha1:KBA67D6VUPB5ZR5Y3QPC3W3F2NNBILOK", "length": 19237, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "manoranjan madhu shaha interview योद्धा स्त्रीची भूमिका जगतेय... | eSakal", "raw_content": "\nयोद्धा स्त्रीची भूमिका जगतेय...\nमंगळवार, 18 जुलै 2017\nतमिळ आणि तेलुगु सिनेसृष्टी, त्यानंतर ‘रोजा’, ‘दिलजले’ आणि ‘फूल और काँटे’ या चित्रपटांतून बॉलीवूडमध्ये नावारूपाला आलेली प्रसिद्ध अभिनेत्री मधु शहा ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘आरंभ’ मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करतेय. यात तिने संभाविजा राणीची भूमिका साकारलीय. त्या निमित्ताने ...\nतमिळ आणि तेलुगु सिनेसृष्टी, त्यानंतर ‘रोजा’, ‘दिलजले’ आणि ‘फूल और काँटे’ या चित्रपटांतून बॉलीवूडमध्ये नावारूपाला आलेली प्रसिद्ध अभिनेत्री मधु शहा ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘आरंभ’ मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करतेय. यात तिने संभाविजा राणीची भूमिका साकारलीय. त्या निमित्ताने ...\nतू छोट्या पडद्यावर पदार्पण करायचं का ठरवलंस\nगेली पाच वर्षं मी चार-सहा दाक्षिणात्य चित्रपटात काम केलं. त्यातील माझ्या भूमिका खूप चांगल्या होत्या. हिंदीमध्ये बराच काळ काम केलं नाही. कारण मला हव्या तशा भूमिका मिळत नव्हत्या; मात्र ‘आरंभ’ मालिकेत काम करायला मिळालं, यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजते. सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे ‘आरंभ’चे दिग्दर्शक गोल्डी बहल आहेत. मला माहीत होतं की, त्यांच्यासोबत काम करताना थोडीफार मोकळीक मिळेल. तसंच त्यांनी मला सांगितलं होतं की, महिन्यातून फक्त पाच ते सात दिवस काम करायचं आहे. त्यामुळे मला माझ्या कुटुंबालाही पुरेसा वेळ देता येईल. हल्ली प्रत्येक कलाकारांना ऑडिशन द्यायला सांगितलं जातं; पण या मालिकेसाठी मला ऑडिशन द्यायला सांगितलं नाही. मला त्यांनी फोन केला आणि भूमिकेबद्दल सांगितलं. त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला की हे पात्र मी चांगल्याप्रकारे करू शकते. त्यामुळेच मी या मालिकेत काम करायला तयार झाले.\nया भूमिकेची तयारी कशी केलीस\nआरंभ मालिकेत मी संभाविजा या एका योद्धा स्त्रीची भूमिका साकारलीय. तब्बल २०० वर्षांनंतर द्रविड आणि आर्य या दोन संस्कृतीमध्ये विभागलेल्या जगात प्रेक्षकांना एक शक्तिशाली आणि जाणती राणी राज्य करताना पाहायला मिळणार आहे. यात मी तलवारबाजी करताना दिसणारेय; पण यासाठी कोणतंही प्रशिक्षण घेतलं नाही. दंड मजबूत दिसण्यासाठी मी जास्त जिम वर्कआऊट केलं. जेव्हा मला कळलं की, या मालिकेत माझी एन्ट्री लढाईने होणार आहे. त्यामुळे चित्रीकरणापूर्वी मास्टरजींनी माझ्याकडून तलवारबाजीचा सराव करून घेतला. या भूमिकेसाठी मी वाचनावर जास्त भर दिलाय. कारण यातील भाषा थोडीशी कठीण आहे. त्यात थोडाफार संस्कृतचा वापर केलाय. माझे सीन चित्रीकरणापूर्वीच मला मिळतात. मग, घरी सराव करून सेटवर येते. मी त्या पात्रात स्वत:ला सामावून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करतेय.\nआतापर्यंतच्या चित्रीकरणाचा अनुभव कसा होता\nचित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी मला खूप मजा आली. सुरुवातीला मी घाबरत घाबरत सेटवर आले होते. कारण बऱ्याच काळानंतर मी पुन्हा हिंदीमध्ये काम करणार होते. त्यातही थोडाफार संस्कृत भाषेचा वापर आहे. त्यामुळे सुरुवातीला थोडंसं दडपण होतं; पण जेव्हा मला लढाईच्या दृश्यांचं शूट करताना हातात तलवार दिली, तेव्हा खूप छान वाटलं. तसंच इथे असलेले लोक माझी परीक्षा घेत नव्हते. त्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे माझा आत्मविश्वास वाढला. आतापर्यंत मी सहा ते सात दिवस चित्रीकरण केलंय. त्यामुळे आता ही भूमिका मी जगतेय असं ��ाटतंय.\nया मालिकेतील लूकबद्दल काय सांगशील\nया मालिकेतील गेटअप सांभाळणं थोडंसं कठीण आहे. मला तयार व्हायला दोन-तीन तास लागतात. लेखक आणि दिग्दर्शकाची ही कल्पना असल्यामुळे त्याप्रमाणे माझा लूक व्हायला पाहिजे. त्यामुळे माझ्या स्कीन टोनवरही काम करावं लागतं. माझी बॉडी पेंट केली जाते. मालिकेत मी एन्ट्री करणार आहे, तेव्हा मी मुकुट परिधान केलेला आहे. मुकुट पडणं किंवा त्याला १० ते १२ तास सांभाळणं, थोडं आव्हानात्मक वाटलं.\nतुझ्या मुली तुला पहिल्यांदा ‘आरंभ’ मालिकेत काम करताना पाहणार आहेत, तर तू किती उत्सुक आहेस\nखूपच उत्सुक आहे. पाच वर्षांपासून मी काम करतेय. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत एक चित्रपट करायला जाते, तेव्हा माझी मुलं सर्वांना सांगतात की मम्मी शूटिंगला गेलीय; पण त्यांनी माझं काम आतापर्यंत पाहिलेलं नाही. पहिल्यांदा मी हिंदी मालिकेत काम करतेय. त्यामुळे माझी मुलं पहिल्यांदा मला स्क्रीनवर काम करताना पाहणार आहेत. त्याच्यावर त्यांचं मत व्यक्त करतील. त्यामुळे मी खूप नर्व्हस आहे आणि तितकीच उत्सुकही आहे. त्यांना मी इम्प्रेस करेन की नाही हे मला पाहायचंय.\nहिंदीमध्ये तुला कोणत्या दिग्दर्शकासोबत काम करायला आवडेल\nमला मणिरत्नम यांच्यासोबत पुन्हा काम करायला आवडेल. कारण त्यांच्यासोबतचा माझा चित्रपट हिट ठरला होता.\nवेब सीरिज या माध्यमाबद्दल काय सांगशील\nवेब सीरिजच्या माध्यमातून वेगवेगळे विषय मांडू शकतो. हे माध्यम प्रभावी आहे; तसेच याचा प्रेक्षकवर्गही जास्त आहे. हे खूप चांगलं माध्यम आहे.\nमणिकर्णिका; झाशीच्या राणीचा ट्रेलर प्रदर्शित (व्हिडिओ)\nमुंबई- राणी लक्ष्मीबाई म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येते ती पाठीशी आपल्या बाळाला घेतलेली आणि हातात तलवार घेऊन लढणारी धाडसी स्त्री. झाशीच्या या धाडसी...\n'सैराट' प्रेमाचा 'द एन्ड'\nनागपूर : पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा प्रशांत (बदललेले नाव) आणि रेल्वे अधिकाऱ्याची मुलगी बबली (बदललेले नाव) हे दोघेही सिव्हिल लाइन्समधील नामांकित शाळेत...\nयू-ट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थी स्वावलंबी\nपुणे - शिक्षणाबरोबरच कलेची आवड जोपासत महिन्यातील १० ते १२ दिवस काम करून शहरातील दोन तरुण ‘यू-ट्यूब’च्या माध्यमातून १५ ते २० हजार रुपये कमावत आहेत....\nप्रत्येकाला सहवास हवा असतो. सहवासाने एखादा फुलतो, तर एखादा करपतो. एखाद्यासाठी सह-वास सु-वास होतो. सुटीनंतर मुलीला तिच्या होस्टेलला सोडायला गेलो....\n\"ब्योमकेश बक्षी'चे यश साधेपणामुळे\nनागपूर : खूप जास्त भूमिका केल्यानंतर अभिनयात एक मॅच्युरिटी दिसू लागते; पण साधेपणाचा अभाव असण्याची शक्यता अधिक असते. \"ब्योमकेश बक्षी' या मालिकेत...\n'मुळशी पॅटर्न\" पाहणाऱ्या सराईत गुन्हेगारास पुण्यात अटक\nपुणे : कोल्हापुर, इचलकरंजी येथे विविध गुन्हे करुन फरारी असलेल्या सराईत गुन्हेगार पुण्यातील मंगला चित्रपटगृहामध्ये \"मुळशी पेटर्न\" चित्रपट पाहत असताना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/dudhebavi-satara-news-onion-plantation-65970", "date_download": "2018-12-18T15:45:26Z", "digest": "sha1:DOKMMOGZXDUQKCWWB6727RXZDEZCXHHE", "length": 12933, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "dudhebavi satara news onion plantation पावसाने ओढ दिल्यामुळे कांद्याच्या लागणीचा वांदा | eSakal", "raw_content": "\nपावसाने ओढ दिल्यामुळे कांद्याच्या लागणीचा वांदा\nशनिवार, 12 ऑगस्ट 2017\nदुधेबावी - फलटण तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने हळव्या कांद्याच्या लागणी रखडल्याने अगामी काळात भाव वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या स्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.\nदुधेबावी - फलटण तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने हळव्या कांद्याच्या लागणी रखडल्याने अगामी काळात भाव वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या स्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.\nफलटण तालुक्यातून प्रामुख्याने उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर हळवा कांदा पाठवण्यात येतो. गेल्या हंगामात गरव्या कांद्याचे प्रचंड प्रमाणात उत्पादन घेतल्याने आणि कमी भाव मिळाल्याने फलटण तालुक्यात शेतकरी अडचणीत सापडला होता. सध्या गरव्या कांद्याचे भाव वाढले आहेत. मात्र, साठवणूक करून ठेवलेला कांदा मोठ्या प्रमाणावर खराब झाला आहे. फलटण तालुक्यात अनेक ठिकाणी हळव्या कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागण करण्यात येते. मात्र, सध्या पाणी उपलब्ध नसल्याने कांद्याच्या लागणी करणे अवघड बनले आहे. नीरा कालव्याखालील शेतकरी हळवा कांद्याची लागण करून उत्पादन घेतात. मात्र, जास्त पाऊस झाल्यास कांदा नासण्याचा प्रकार घडतो. ऊस पिकानंतर कांदा लागणीमध्ये फलटण तालुका आघाडीवर असल्याने व्यापारीही बांधापर्यंत येऊन कांदा खरेदी करतात.\nशेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार\nगेल्या हंगामात गरव्यास कमी भाव आणि सध्या हळव्याच्या लागणी रखडल्या असल्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. परिणामी उत्तर भारतातही हळव्या कांद्यासाठी ग्राहकांना वाट पाहावी लागणार आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे प्रमुख नगदी पीक असलेल्या कांद्याची लागण न झाल्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.\nमोदींचा हात लागला, की एकही काम होत नाही : मुंडे\nबीड : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत भूमिपूजन केलेले एकही काम अद्याप सुरु झालेले नाही. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉ. बाबासाहेब...\nकर्ज माफीपर्यंत उसाचे पैसे कपात करू नये, श्रीगोंद्यातील सोसायट्यांचा ठराव\nश्रीगोंदे - शेतकऱ्यांची कर्जमाफी होईपर्यंत कर्जवसुली करू नये या फतव्याचा आधार घेत तालुक्यातील शेतकऱ्यांची जिल्हा बँकेने ऊस बिलातून कपात करू नये असा...\nमधुरांगण हुरडा पार्टी आता २९ डिसेंबरला\nसातारा - गुलाबी थंडीत लज्जतदार गरमागरम हुरडा, शेंगा, गूळ, खमंग चटण्या, ऊस, स्वीटकॉर्न आणि अस्सल गावरान तेही चुलीवरचे खमंग भोजन. सकाळ मधुरांगणची हुरडा...\nसुंदरगड टाकतोय श्रमदानातून कात\nपाटण - स्वराज्यात टेहेळणी गड म्हणून चोख कामगिरी बजावणाऱ्या दातेगड तथा सुंदरगडावर झालेल्या दुर्ग संमेलनानंतर गडाचे रूपडे पालटू लागले आहे. काळाच्या...\n'मुळशी पॅटर्न\" पाहणाऱ्या सराईत गुन्हेगारास पुण्यात अटक\nपुणे : कोल्हापुर, इचलकरंजी येथे विविध गुन्हे करुन फरारी असलेल्या सराईत गुन्हेगार पुण्यातील मंगला चित्रपटगृहामध्ये \"मुळशी पेटर्न\" चित्रपट पाहत असताना...\nमाळेगावच्या सत्ताधाऱ्यांनी लाज बाळगावी - पवार\nमाळेगाव - ‘‘माळेगाव साखर कारखान्याचे विस्तारीकरण होऊनही ऊस क्रशिंगसह वीजनिर्मितीत घट, अपघातात उद्ध्वस्त होणारी कामगा���ांची कुटुंबे, डिस्टिलरी बंद,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://marathisms4u.blogspot.com/2013/06/please-explain.html", "date_download": "2018-12-18T15:21:51Z", "digest": "sha1:VDDE7ZBSLZ6JVV5HYSCBNJWJ7MHOYEGH", "length": 2763, "nlines": 81, "source_domain": "marathisms4u.blogspot.com", "title": "Marathi SMS 4 U [फ़क्त मराठी SMS]: Please Explain", "raw_content": "\nएक स्त्री एका किराणा दुकानातून २००\nरुपयांचे सामान खरेदी करते.\n(दुकानदार ०रुपय फायद्याने सामान\nरुपयांची नोट देते. सुट्टे पैसे नसल्यामुळे\nदुकानदार शेजारच्या दुकानातून १०००\nरुपयांचे सुट्टे पैसे आणतो,२००\nस्वतः ठेवतो आणि ८००\nत्या स्त्री ला देतो...\nथोड्यावेळाने दूसरा दुकानदार ती १०००\nची नोट घेऊन येतो व किराणा दुकान\nवल्याला परत देतो व ही नकली नोट\nअसल्याचे निदर्शनास आणून देतो...व\n१०००ची दुसरी नोट घेऊन जातो...\nआता तुम्ही सांगा किराणा दुकानदाराला\nकिती रुपयांचे नुकसान झाले\n....फक्त हुशार विध्यार्थी उत्तर देऊ\nशकतात,पहा तुम्हाला जमते का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/shows/bedhadak-show/bedhadak-10-oct-on-metoo-uses-misuses-309485.html", "date_download": "2018-12-18T14:55:30Z", "digest": "sha1:IU6KDV46MJUF24ICOGBS2HAB3JR26BPB", "length": 11958, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "BEDHADAK 10 OCT on #MeToo- Uses & Misuses", "raw_content": "\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : पंजाबने घेतले सर्वात जास्त खेळाडू,युवीला दाखवला बाहेरचा रस्ता\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nआम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो - नरेंद्र मोदी\nआमचा विकास 'आदर्श'सारखा नाही : पंतप्रधानांच्या भाषणातल्या 10 महत्त्वाच्या गोष्टी\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO: सैन्यभरतीच्या जागा 68 आणि अर्ज 12 हजार, उमेदवारांवर पोलिसांचा लाठीमार\nपंतप्रधान मोदी मुंबईत दाखल, शिवसेनेच्या बहिष्कारामुळे दौरा चर्चेत\nशिवरा���ांच्या ऐतिहासिक स्मारकाचं काम सुरू, पाहा एक्सक्ल्युझिव्ह फोटो\nVIDEO : मुंबईत तरुणीच्या कारचा विचित्र अपघात\nमोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याआधी उद्धव यांचा शिवसेना मंत्र्यांना मोठा आदेश\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\nपेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होणार, ही आहे मोदी सरकारची योजना\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nमाझ्या बाबतीतही भेदभाव केला गेलाय - कतरिना कैफ\nसेटवर शशांक केतकरचा 'हा' पैलू सगळ्यांना ठेवतो खूश\nस्वप्नील जोशी म्हणतोय, मी पण सचिन\nबाहेर सोसाट्याचा वारा तर घरात भरलं पाणी, आंध्र प्रदेशमध्ये 'फेथाई'चं थैमान\nचक्क घड्याळाने वाचवलं हृदयविकाराच्या झटक्यापासून, वाचून तुम्हीही म्हणाल वाह...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : पंजाबने घेतले सर्वात जास्त खेळाडू,युवीला दाखवला बाहेरचा रस्ता\nIPL Auction: क्रिकेट सोडून जॉब करणाऱ्या या खेळाडूवर आता 8.4 कोटींची बोली\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nVIDEO: शिवाजी महाराजांच्या वेषात संसदेत अवतरले 'हे' खासदार\nLIVE VIDEO : मुंबई कामगार रुग्णालयात अग्निशमन दलाचा जवान शिडीवरुन खाली कोसळला\nअंधेरीतल्या रुग्णालयातील भीषण आगीचा EXCLUSIVE VIDEO\nNews18 Lokmat 17 OCT आपलं गाव आपली बातमी\nNews18 Lokmat 16 OCT आपलं गाव आपली बातमी\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : पंजाबने घेतले सर्वात जास्त खेळाडू,युवीला दाखवला बाहेरचा रस्ता\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nPHOTOS : ही आहे मिस य��निव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nIPL Auction: क्रिकेट सोडून जॉब करणाऱ्या या खेळाडूवर आता 8.4 कोटींची बोली\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\nरेव्ह पार्टीत फसला होता पुण्याचा हा क्रिकेटर, लिलावात राहिला #Unsold\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"}
+{"url": "https://healthmarathi.com/tag/information-marathi/", "date_download": "2018-12-18T15:01:00Z", "digest": "sha1:2IZRTM2ZRL46W7PY742OMPJO5Q5MQQG3", "length": 7928, "nlines": 144, "source_domain": "healthmarathi.com", "title": "Information Marathi Archives - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nलठ्ठपणाची कारणे आणि वजन कमी करण्याचे उपाय (Obesity)\nकिती प्रकारचा असतो मधुमेह (Diabetes types in Marathi)\nमधुमेहाचे निदान कसे केले जाते (Diabetes test in Marathi)\nमधुमेहामुळे कोणकोणते दुष्परीणाम होतात..\nमधुमेह होऊ नये म्हणून काय करावे..\nपोटाचा कर्करोग मराठीत माहिती (Stomach cancer in Marathi)\nएनीमिया आजार मराठीत माहिती (Anemia in Marathi)\nहे सुद्धा वाचा :\nकिडनी फेल होऊ नये यासाठीचे उपाय मराठीत (Kidney failure)\nसोरायसिस : कारणे, प्रकार, लक्षणे आणि उपचार माहिती (Psoriasis in Marathi)\nदारूचे व्यसन आणि दुष्परिणाम मराठीत माहिती (Alcoholism)\nप्रोटीनयुक्त आहार मराठीत माहिती (Proteins in Marathi)\nक्षयरोग (टीबी) माहिती मराठीतून – TB Disease in Marathi\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nडोकेदुखी कारणे, लक्षणे व उपाय मराठीत माहिती (Headache)\nफुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)\nगरम पाणी पिण्याचे फायदे मराठीत माहिती (Benefits of Drinking Warm Water)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nविविध रोगांची माहिती :\nप्रोस्टेटायटिस – प्रोस्टेटला सूज येणे मराठीत माहिती (Prostatitis in Marathi)\nपुरळ उठणे : लक्षणे, कारणे आणि उपाय (Skin rashes in Marathi)\nन्युमोनिया आजाराची माहिती मराठीत (Pneumonia in marathi)\nस्वादुपिंडाला सूज येणे मराठीत माहिती (Pancreatitis)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वाप��ता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-sawantwadi-news-marathi-news-sakal-news-58236", "date_download": "2018-12-18T15:52:27Z", "digest": "sha1:VGKLTSIGD7IBVKK3E5NJDKUOVZVNEO6K", "length": 10184, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "sindhudurg news sawantwadi news marathi news sakal news सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळली पाच फूटांची मगर | eSakal", "raw_content": "\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळली पाच फूटांची मगर\nशनिवार, 8 जुलै 2017\nसावंतवाडी तालुक्यातील मळगाव देऊळवाडी येथे शुक्रवारी रात्री उशिरा पाच फूटांची मगर आढळली आहे.\nसावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) - सावंतवाडी तालुक्यातील मळगाव देऊळवाडी येथे शुक्रवारी रात्री उशिरा पाच फूटांची मगर आढळली आहे.\nमळगाव देऊळवाडीतील भरवस्तीत मगर आढळली आहे. शुक्रवारी मगर आपल्या घरात शिरताना काही ग्रामस्थांनी आढळून आले. त्यांनी याबाबत वनिविभागाला कळविले. वनविभागाने आज पहाटे साडे तीनच्या सुमारास तिला पकडले आणि नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. या कामी यावेळी वनविभागाचे कर्मचारी बबन रेडकर, सावंत यांना ग्रामस्थांनी सहकार्य केले.\nपूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामान\nपुणे - बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण किनारपट्टीलगत असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती पूरक ठरल्याने राज्यातील तापमानात चढ-उतार होत आहे. किमान...\n'एकादशावतार' ठरले कोकण चषकाचे मानकरी\nमुंबई- कोकण कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोकण चषक २०१८' या खुल्या...\nअभियंता मारहाणीच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी केले काळ्या फिती लावून काम\nखामगाव : कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर व त्यांच्या गाडीचे चालक शैलेश कांबळे यांना काल मंगळवारी कामावर कार्यरत...\nअन्नद्रव्यांच्या कमतरतेने जमीन सुपीकतेत घट\nपुणे - रासायनिक खतांचा असंतुलित वापर, अतिरिक्त सिंचन, सेंद्रिय खतांचा अभाव, पिकांची फेरपालट न करता सातत्याने तीच ती पिके घेतल्यामुळे जमिनीतील...\n‘शिक्षणाच्या भाराने’ कणा मोडकळीस\nमुंबई - न्यायालयाने आणि सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याचे मापदंड ठरवून दिल्यानंतरही ते प्रत्यक्ष अमलात न येऊ शकल्याने आजमितीला...\nपाच ���जार विद्यार्थ्यांवरच ओझे\nमुंबई - न्यायालयाने आणि सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याचे मापदंड ठरवून दिल्यानंतरही ते प्रत्यक्ष अमलात न येऊ शकल्याने आजमितीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.orientpublication.com/2014/08/blog-post_9.html", "date_download": "2018-12-18T15:46:09Z", "digest": "sha1:PTMF3DL7SS4S6WAHWTAJYYDKD5SCD3SF", "length": 9358, "nlines": 31, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: स्पृहा जोशी लिखित 'लोपामुद्रा'", "raw_content": "\nस्पृहा जोशी लिखित 'लोपामुद्रा'\nस्त्री मनाचा वेध घेणारा काव्यसंग्रह\nस्वानंद किरकिरे यांच्या हस्ते स्पृहा जोशी लिखित 'लोपामुद्रा' प्रकाशित\nस्पृहा जोशी.. रंगभूमी, मालिका, चित्रपटात अल्पावधीत नावारूपास आलेली एक संवेदनशील अभिनेत्री. 'गमभन', 'युग्मक', 'एक अशी व्यक्ती', 'अनन्या' सारख्या एकांकिका, 'लहानपण देगा देवा', 'नेव्हर माईंड', 'नांदी' सारखी नाटके, 'मायबाप', 'मोरया', 'सूर राहू दे', 'बायोस्कोप' मधील 'एक होता काऊ' या चित्रपटांमधून तिच्या अभिनयाची चमक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. 'दे धमाल', 'आभाळमाया', 'आग्निहोत्र' या मालिकांमधून अभिनय केलेल्या स्पृहाला 'एका लग्नाची तिसरी गोष्ट' आणि 'उंच माझा झोका' या मालिकांमधून ती घराघरांत पोहोचली. अभिनयासोबतच लेखनाची विशेष आवड असणाऱ्या स्पृहा जोशीने काही वृतपत्रांसाठी सदर लेखन केलंय. २००९ मध्ये प्रकाशित झालेल्या 'चांदणचुरा' या तिच्या पहिल्याच काव्यसंग्रहाला रसिक काव्यप्रेमीचे विशेष प्रेम लाभले होतं. कविता लेखनात विशेष रस असणाऱ्या स्पृहाचा 'लोपामुद्रा' हा दुसरा काव्यसंग्रह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत, 'तारांगण प्रकाशना'च्या वतीने नुकताच प्रकाशित झाला आहे. सुप्रसिद्ध गीतकार स्वानंद किरकिरे यांच्या हस्ते हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून यावेळी सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे, निर्माता-दिग्दर्शक- अभिनेता सचिन पिळगांवकर यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी सचिन पिळगांवकर यांच्याहस्ते 'लोपामुद्रा'च्या ई बुकचे ही प्रकाशन करण्यात आले.\nयावेळी 'लोपामुद्रा' या काव्यमैफिलीचे आयोजन करण्यात आले होते, यात गेल्या शतकातील स्त्री कवयत्रींच्या कवितांचा मागोवा सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी घेतला. यात सुबोध भावे, जितेंद्र जोशी, चिन्मय मांडलेकर, अमृता सुभाष, वीणा जामकर, सिद्धार्थ चांदेकर, आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपांडे आणि स्पृहा जोशी यांचा सहभाग होता. या काव्य मैफिलीचे बहारदार सूत्रसंचालन अभिजीत खांडकेकर व स्पृहा जोशी यांनी केले. 'लोपामुद्रा' या कवितासंग्रहामध्ये 'साखरजाग', 'जाग', 'माध्यान्ह' आणि 'निरामय' या चार भागांमध्ये या भावना उलगडत गेल्या आहेत. या कविता संग्रहासाठी सुमीत पाटील यांनी समर्पक चित्रे रेखाटली असून कवी अरुण म्हात्रे यांनी प्रस्तावना लिहिली आहे.\nकोणत्याही कलाकृतीचे शीर्षक हे त्या कलाकृतीचा चेहरा असतं. स्पृहाने तिच्या दुसऱ्या काव्यसंग्रहाला 'लोपामुद्रा' हे अनोखं शीर्षक दिलंय. 'लोपामुद्रा' म्हणजे जिची मुद्रा एखाद्या व्यक्तीमध्ये लोप पावली आहे, एकरूप झाली आहे ती. पररुपाशी एकरूपता साधली असली तरी तिला स्वरूपाचा विसर पडलेला नाही. स्वतःचं अस्तित्व कायम ठेवून समोरच्या व्यक्तीशी एकरूप होण्याची कला या 'लोपामुद्रेला' अवगत आहे. स्त्री, महिला, नारी, ललना हे एकमेकांचे समानार्थी शब्द असले तरी प्रत्येकाचा शब्दार्थ वेगळा आहे. प्रत्येक शब्दाची अर्थछटा निराळी आहे. तरी त्यात एक समान धागा आहे. स्पृहा जोशी लिखित 'लोपामुद्रा' काव्यसंग्रहातल्या कविता ती च्या भोवती गुंफलेल्या असल्या तरी या प्रत्येक कवितेतल्या 'ती' ची वेगळी ओळख आहे. या सगळ्या लोपामुद्रा आपल्या अवतीभवती वावरणाऱ्या आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर येणाऱ्या अनुभव आणि स्वनुभवानुसार स्त्रीची भूमिका, तिच्या मनात निर्माण होणाऱ्या भावना बदलत जातात. पत्रकार- संपादक मंदार जोशी यांच्या 'तारांगण प्रकाशना'तर्फे स्पृहा जोशी लिखित 'लोपामुद्रा' काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tinystep.in/blog/hi-kame-kara-ani-vajn-kami-kara", "date_download": "2018-12-18T16:16:02Z", "digest": "sha1:5JPNUCU4RBAFXWH62UJ2N4INFN3FUPQ4", "length": 8514, "nlines": 243, "source_domain": "www.tinystep.in", "title": "ही कामे करा करा आणि वजन कमी ���रा - Tinystep", "raw_content": "\nही कामे करा करा आणि वजन कमी करा\nएकतर घरातली आणि ऑफिसची कामं तरी होतात. पण घरातली काही रोजची कामं करून देखील वजन कमी करू शकता आणि फिट राहू शकता. त्यासाठी जिमलाच जायला हवं असं नाही. आणि यामध्ये स्त्री-पुरुष असा काही फरक नाही ही कामे जो कोणी करेल त्याचे वजन नक्की कमी होण्यास मदत होईल. ही कामे कोणती आणि ती किती कॅलरी बर्न करतात हे आपण पाहूया.\nमॉपने किंवा खाली वाकून लादी पुसल्याने ४२ कॅलरी बर्न होण्यास मदत होते.\n५ मिनिटे पोहोण्याने ३६ कॅलरी बर्न होतात, तितक्याच कॅलरी स्वयंपाक केल्याने बर्न होतात. याशिवाय स्वत: स्वयंपाक तयार केल्याने तो आरोग्यदायी बनेल.\n३. बाथरूम स्वच्छ करणे.\nया घरगुती गरजेच्या स्वच्छतेमुळे ४६ कॅलरी बर्न होऊ शकतात, साधरणतः १० जोर बैठका काढल्याने इतक्या कॅलरी बर्न होतात.\n४. कपड्यांना इस्त्री करणे\nया कामातही उभे राहून हातांची हालचाल होत असल्याने २८ कॅलरी बर्न होतात.\nउभे राहून भांडी घासताना हातांची हालचाल होते. त्यामुळे २८ कॅलरी बर्न होण्यास मदत होते.\nटीप -प्रसूतीनंतर लगेच आणि गरोदरपणात ही कामे करू नका\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-devendra-fadnavis-talking-64404", "date_download": "2018-12-18T15:27:07Z", "digest": "sha1:X7FE2FZRLRXACIVX5YU6PJBIJYRIALV7", "length": 12441, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra news devendra fadnavis talking डीबीटी, महावास्तू पोर्टलमुळे पारदर्शी व गतिमान कारभार - देवेंद्र फडणवीस | eSakal", "raw_content": "\nडीबीटी, महावास्तू पोर्टलमुळे पारदर्शी व गतिमान कारभार - देवेंद्र फडणवीस\nशुक्रवार, 4 ऑगस्ट 2017\nमुंबई - \"महाडीबीटी' व \"महावास्तू' पोर्टलमुळे सामान्य माणसाला पारदर्शी व गतिमान सेवा मिळतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सांगितले. सरकारच्या अनेक योजनांच्या लाभार्थींच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यासाठी या दोन पोर्टलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी सह्याद्री अतिथिगृहात करण्यात आले.\nमुंबई - \"महाडीबीटी' व \"महावास्तू' पोर्टलमुळे सामान्य माणसाला पारदर्शी व गतिमान सेवा मिळतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सांगितले. सरकारच्या अनेक योजनांच्या लाभार्थींच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यासाठी या दोन पोर्टलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी सह्याद्री अतिथिगृहात करण्यात आले.\nया वेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, जलसंधारणमंत्री राम शिंदे, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, 'या योजनेमुळे गतिमान सेवा मिळण्यास मदत होईल. योग्य आणि गरजू लाभार्थींपर्यंत पारदर्शीपणे मदत पोचेल. महावास्तू पोर्टलमुळे घरबांधणीसाठी नकाशा मंजूर करणे; तसेच इतर बांधकामे करण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या मिळणे सोपे होईल. सामान्य माणसाला परवानगीसाठी देण्यात आलेल्या आपल्या प्रस्तावाचे शेवटपर्यंत ट्रॅकिंग करता येईल. डिसेंबरपर्यंत तीन टप्प्यांत ही योजना सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांत सुरू होईल.\nमोदींचा हात लागला, की एकही काम होत नाही : मुंडे\nबीड : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत भूमिपूजन केलेले एकही काम अद्याप सुरु झालेले नाही. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉ. बाबासाहेब...\n'आक्रमक' मोदी पुण्यात मवाळ; आता विकासकामांवर भर\nपुणे : विधानसभा राज्यांमधील निवडणूक निकालांनंतर भाजपने जाहीर भाषणांमधील प्रचाराचे धोरण बदलले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या...\nपुणे देशातील सर्वोत्तम शहर बनणार : मुख्यमंत्री\nपुणे : आता पुणे देशातील सर्वोत्तम शहर बनणार आहे. पुणे शहर आता आयटी हब असलेल्या हिंजवडीशी आता मेट्रोने जोडले जाणार आहे. या...\nत्यांना जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं : पंतप्रधान\nक���्याण : देशात यापूर्वी सत्तेत असलेल्या सरकारने 25.5 लाख घरे बांधली होती. मात्र, आमच्या सरकारने देशभरात एक कोटी 25 लाखांपेक्षा अधिक लोकांसाठी...\nमुख्यमंत्र्यांच्या आजाराचे काँग्रेसकडून राजकारण\nपणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आरोग्यासंदर्भात कॉंग्रेसने मोर्चा आणून तसेच जनआक्रोश असे विविध प्रकारे लोकांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न...\n'लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपची सूत्रे गडकरींकडे द्यावीत'\nनागपूर : छत्तीसगड, राजस्थान व मध्यप्रदेशात भाजपच्या पराभवानंतर आता अंतर्गत धूसफूस समोर येऊ लागली आहे. राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेल्या वसंतराव नाईक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/esakal-news-sakal-news-dhule-news-solar-equipments-government-66224", "date_download": "2018-12-18T16:13:14Z", "digest": "sha1:BSYMT2ZFIVTS4FW5B2FPGH4X44Q2MPYC", "length": 17694, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal news sakal news dhule news solar equipments government केंद्र सरकारच्या योजनेतून राज्यासाठी 7540 सोलर, कृषीपंप | eSakal", "raw_content": "\nकेंद्र सरकारच्या योजनेतून राज्यासाठी 7540 सोलर, कृषीपंप\nरविवार, 13 ऑगस्ट 2017\nधुळे जिल्ह्यात दोनशे सोलरपंप वाटप केले जाणार आहेत.यातून नैसर्गिक पध्दतीने वीजेचा वापर होणार असल्याने शेतकरी दिवसा वीज पंप चालू ठेवतील.यामुळे वीजेअभावी होत असलेले नुकसान टळून राष्ट्रीय संपतीची बचत होईल\n-श्री.संजय सरग (अधीक्षक अभियंता,धुळे)\nधुळे(म्हसदी) : केंद्र शासनाने राष्ट्रीय स्तरावर एक लाख सौर कृषीपंपाच्या योजनेसाठी चारशे कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. यात राज्यासाठी 7 हजार 540 सौर कृषीपंपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. वित्तवर्ष 2014-15 मध्ये तीस टक्के प्रमाणे 133.50 कोटी केंद्रीय वित्त सहाय्य उपलब्ध होणार आहे. शेतीसाठी वीजेचा वापर वाढल्याने महावितरण कंपनीला भारनियमन करावे लागत आहे. यासाठी शासनाने सौर कृषीपंप योजना अंमलता आणली आहे. प���च एकरपेक्षा कमी जमीन क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना साडेतीन किंवा साडेसात क्षमतेचा कृषीपंप देण्यात येणार आहे.\nशासनाला शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीजपुरवठा करण्यासाठी वितरण कंपनीला अनुदान द्यावे लागते. औष्णिक पद्धतीच्या वीज निर्मातीमुळे पर्यावरणाचा\n-हास होत आहे. म्हणून राज्यातील शेतकऱ्यांना ज्यांच्याकडील जलसिचंनासाठीच्या जमिनीचे क्षेत्र ज्या भागात आहे. त्यानुसार केंद्रीय,राज्याचे अनुदान किंवा लाभार्थींचा हिस्सा घेऊन सौर कृषीपंप योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.\nराज्यातील अकोला,अमरावती,वाशीम,बुलढाणा,वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी,धडक सिचन योजनेतर्गत विहीरींचा लाभ घेतलेले शेतकरी,अतिदुर्गम भागातील शेतकरी,पारंपारिक पध्दतीने विद्युतीकरण न झालेल्या गांवातील शेतकरी, विद्युतीकारणासाठी वनविभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेल्या भागातील शेतकरी, महावितरण कंपनीकडे पैसे भरून प्रलंबित असलेल्या ग्राहकांपैकी ज्यांना तांत्रिक अडचणीमुळे नजीकच्या काळात वीजपुरवठा शक्य नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार लाभार्थी निवड शासनाची जिल्हास्तरीय समिती करणार आहे. महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण(महाऊर्जा)या मूलाधार संस्थेकडून तांत्रिक सहाय्य केले जाईल. उद्दिष्टाच्या मर्यादेमध्ये प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल. ज्यांच्या गटांमध्ये वा विहिरीवर सध्या वीजपंप चालू आहे अशांना योजनेचा लाभ मिळणार नाही. वैयक्तिक किंवा सामुदायीक शेततळी व विहीरीसांठी तीन एचपी क्षमतेपर्यंतचे सौरपंप गरजेप्रमाणे अस्थापित करता येईल.\nमहावितरण व महाऊर्जा यांच्या समन्वयाने ही योजना राबविण्यात येणार आहे. देखरेखीसाठी सुकाणू समिती असणार आहे. त्यात ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अध्यक्ष तर महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक सदस्य सचिव तर सदस्यांमध्ये महाऊर्जाचे महासंचालक,कृषी विभागाचे आयुक्त,भू-जल सर्वेक्षण आणि विकास यंत्रनेचे संचालक,महावितरणचे प्रकल्प विभागाचे संचालक,महावितरण वित्त विभागाचे संचालक व महाऊर्जाचे महाव्यवस्थापकाचा समावेश असणार आहे. सुकाणू समिती योजनेची कार्यपध्दती निश्चित करणे,योजना राबविण्यात येत असलेल्या अडचणी दुर करणे,गुणवत्ता आश्वासन,योजनेच्या कांमावर नियंत्रण ठेवणे तसेच जिल्हानिहाय सौरपपांचे उद्दिष्ट ठरविण्याचे काम करेल.जिल्हा पातळीवरच्या समितीत जिल्हा अधिकारी अध्यक्ष तर अधीक्षक अभियंता सचिव-सदस्य व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रना आणि महाऊर्जाचे अधिकारी सदस्य असतील.\nया योजनेत केंद्र शासनाचे तीस टक्के वित्तीय अनुदान असून राज्यशासनाने किमान पाच टक्के हिस्सा अनुदान स्वरुपात करून द्यावा व उर्वरीत 65%रक्कमेपैकी लाभार्थ्यांने पाच टक्के रक्कम भरून साठ टक्के कर्जस्वरुपात उपलब्ध करावी असे केद्रांच्या योजनेत अभिप्रेत आहे.\nसौर कृषीपंपाची क्षमतेनुसार संख्या व त्याचा खर्चातील सहभाग असा-\nसौर पंप क्षमता - संख्या - अंदाजित रक्कम(रु.कोटी)\nखानदेश ठरणार उलथापालथीचे केंद्र\nधुळे महापालिकेत घवघवीत यश मिळविल्यानंतर खानदेशात भाजप भक्कम पक्ष झाला आहे. खानदेशातील जळगाव आणि धुळे या दोन्ही महापालिका पक्षाच्या ताब्यात आल्या आहेत...\nमहाजन आले...\"खूष' केले...अन् जिंकून गेले\nधुळे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने प्रभारी म्हणून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती केली आणि मोठे महाभारत घडले. भाजपमध्ये बंडाळी झाली,...\nधुळ्यात विजयाची अखंड श्रृंखला\nधुळ्यात विजयाची अखंड श्रृंखला धुळे महापालिकेत भारतीय जनता पार्टीने एकहाती विजय मिळवत झेंडा फडकवला आहे. धुळे महापालिकेतील विजय...\nगोटेंनी आता आराम करावा, 2 जागांबद्दल अभिनंदन: महाजन\nधुळे : \"अनिल गोटे यांची तब्येत बरी दिसत नाही, त्यांनी आता जरा आराम करावा,\" अशा शब्दात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अनिल गोटे यांना घरचा...\n'भाजपचा हा विजय महाराष्ट्रासाठी धोक्याचा'\nधुळे- भाजपचा हा विजय महाराष्ट्रासाठी धोक्याचा असल्याचे मत धुळे महापालिकेचे निकाल हाती आल्यानंतर भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी व्यक्त केले आहे....\nधुळे- धुळे महापालिकेच्या चुरशीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली असली तरी या निवडणुकीमध्ये एमआयएम या पक्षाने खाते उघडले आहे. सध्यातरी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यां��ाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF/", "date_download": "2018-12-18T15:14:09Z", "digest": "sha1:D5TWNYEAKIRYEA4R5FLNT5SZR6KQU2DU", "length": 15000, "nlines": 178, "source_domain": "pcbtoday.in", "title": "यंदा शाहू मराहाज जयंती चिंचवड, संभाजीनगर येथील साई उद्यानात साजरा होणार | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय…\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित…\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची…\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी…\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे…\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी…\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या…\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मो��ींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Pimpri यंदा शाहू मराहाज जयंती चिंचवड, संभाजीनगर येथील साई उद्यानात साजरा होणार\nयंदा शाहू मराहाज जयंती चिंचवड, संभाजीनगर येथील साई उद्यानात साजरा होणार\nपिंपरी, दि. २३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका आणि कोल्हापूर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी केएसबी चौकात साजरी केली जाणारा शाहू महाराज जयंती यंदा संभाजीनगर येथील साई उद्यानात साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे यांनी दिली.\nअनुराधा गोरखे म्हणाल्या, “पिंपरी-चिंचवड महापालिका आणि कोल्हापूर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी लोकराजा शाहू महाराज यांची जयंती केसबी चौक येथील शाहू महाराज यांच्या पुतळ्यापाशी साजरी केली जात होती. परंतु, यंदा हीच जयंती महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून सांस्कृतिक कार्यक्रम तसेच १० वी व १२ वी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले जाणारे मार्गदर्शन शिबिर संभाजीनगर येथील साई उद्यानात होणार आहे. हा कार्यक्रम मंगळवारी (दि. २६) सायंकाळी पाच वाजता होईल.”\nPrevious articleआळंदीत चिमुकल्याने गिळलेला रिमोटचा सेल पोटातच फुटला\nNext articleनिगडीत पत्नी मुलीला घेऊन माहेरी गेल्याच्या रागातून पतीची गळफास घेऊन आत्महत्या\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी उभारावे – किशोर हातागळे\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे पोलीस कर्मचारी जखमी\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nनेहरुनगरमध्ये दुचाकी घेऊन देण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी...\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\n“राजतिलक की करो तय्यारी, आ रहे है नितीन गडकरी”, सोशल मीडियावरील...\nपाच राज्यांच्या निकालानंतर भाजपमध्ये गेलेले नेते घरवापसीच्या तयारीत – अजित पवार...\nप्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपिंपरीतील आदित्य खोत खून प्रकरणी आणखी एकाला अटक\nविठ्ठलनगरमधील तरुणाच्या खूनातील आरोपी महिलेला न्यायालयीन कोठडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-rajiv-gandhi-congress-67425", "date_download": "2018-12-18T15:25:10Z", "digest": "sha1:E7GRPYZ7BNRQTKUFJXA226ZY3DQU6SYN", "length": 14339, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news Rajiv Gandhi congress सद्भावना दौड उत्साहात | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 21 ऑगस्ट 2017\nकोल्हापूर - म���जी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 73 व्या जयंतीनिमित्त आज कॉंग्रेसच्या वतीने सद्भावना दौड काढण्यात आली. दसरा चौक येथून सुरू झालेल्या या दौडीसाठी जिल्ह्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी गर्दी केली. कॉंग्रेसमधून निलंबित केलेले माजी आमदार महादेवराव महाडिक यांची उपस्थिती तर आमदार सतेज पाटील यांची दांडी चर्चेचा विषय ठरली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.\nकोल्हापूर - माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 73 व्या जयंतीनिमित्त आज कॉंग्रेसच्या वतीने सद्भावना दौड काढण्यात आली. दसरा चौक येथून सुरू झालेल्या या दौडीसाठी जिल्ह्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी गर्दी केली. कॉंग्रेसमधून निलंबित केलेले माजी आमदार महादेवराव महाडिक यांची उपस्थिती तर आमदार सतेज पाटील यांची दांडी चर्चेचा विषय ठरली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.\nराजीव गांधी अमर रहे, पी. एन. पाटील यांचा विजय असो असा जयघोष करत निघालेल्या या दौडीमुळे शहरातील दसरा चौक, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, पाण्याचा खजिना, संभाजीनगर, कळंबा परिसर दणाणून निघाला. हातात कॉंग्रेसचे झेंडे, टोप्या व मफलर बांधून कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. करवीर, राधानगरी, चंदगड, गडहिंग्लज, हातकणंगलेसह इतर तालुक्यातील प्रमुख नेते व कार्यकर्त्यांनी या रॅलीत सहभाग घेतला.\nढोल-ताशांच्या गजरात या दौडला शहाजी कॉलेजच्या प्रांगणातून सुरवात झाली. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी हातात मशाल घेऊन सद्भावना दौडला सुरूवात केली. दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही दौड दिंडनेर्ली येथील राजीव सूत गिरणीकडे रवाना झाली. दसरा चौकातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार उल्हास पाटील, आनंदराव पाटील, रमणसिंग यांच्यासह पी. एन. हे सर्व जण एका उघड्या जीपमध्ये बसून दिंडनेर्लीला रवाना झाले. त्यांच्या पुढे वाहनांचा मोठा ताफा होता. या वेळी माजी आमदार महादेवराव महाडिक, जयवंतराव आवळे, भरमूआण्णा पाटील, प्रल्हाद चव्हाण, माजी आमदार बजरंग देसाई, श्रीपतरावदादा बोंद्रे बॅंकेचे अध्यक्ष राजेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील, डॉ. के. एन. पाटील उपस्थित होते. श्री. महाडिक यांना कॉंग्रेसमधून निलंबित केले असतानाही ते शहाज�� कॉलेज ते शाहू पुतळ्यापर्यंत दौडमध्ये सहभागी झाले. सतेज पाटील यांनी मात्र या दौडनंतर झालेल्या शेतकरी मेळाव्याला हजेरी लावली. त्यात त्यांचे भाषण मात्र झाले नाही.\nराफेल : असिद्ध असतानाच कलंकित\nराफेल असो, बोफोर्स असो वा ‘ऑगस्टा’. या व्यवहारांबाबत आरोप केला गेल्यानंतर तो सिद्ध किंवा असिद्ध होण्याची प्रक्रिया चालू असते. सिद्ध होत नाही तोवर...\nराफेल सौदाचा न सुटलेला गुंता \nसर्वोच्च न्यायालयाने राफेल विमान खरेदी व्यवहाराच्या चौकशीची आवश्यकता नसल्याचा निर्णय देऊन सत्तापक्ष आणि मोदी सरकारला दिलासा दिलेला असला, तरी त्यातून...\nप्रचाराचा मुद्दा ‘क्रॅश’ (अग्रलेख)\nविधानसभा निवडणूक प्रचारातील काँग्रेसच्या ‘राफेल’ विमानखरेदीतील कथित भ्रष्टाचाराच्या घणाघाती प्रचाराचा मुद्दा जिव्हारी लागल्यानंतर, भारतीय जनता पक्ष...\nपंतप्रधान मोदींनी दिल्या सोनिया गांधींना शुभेच्छा\nनवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज (रविवार) 72 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या....\n#PMCHospital रुग्णालयातील सुविधा केवळ फलकावरच\nरामवाडी : \"इथे सोनोग्राफी, नेत्र-रक्त-लघवी तपासणी मोफत केली जाईल.'...रुग्णालयाबाहेरचा हा फलक वाचून कोणाही रुग्णाला नक्कीच हायसं वाटेल; पण...\n'सीएम' चषक स्पर्धेतून भाजप युवकांना जोडणार\nमोखाडा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून 'सीएम' चषक स्पर्धेचे आयोजन, राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात आयोजित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/42736", "date_download": "2018-12-18T15:48:06Z", "digest": "sha1:TKJNITADSNOT6PDB2MOCFTLWTDWL3BG5", "length": 10898, "nlines": 229, "source_domain": "www.maayboli.com", "title": "५१०००+ चाहते!! मनःपूर्वक धन्यवाद!!! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /Admin-team यांचे रंगीबेरंगी पान /५१०००+ चाहते\nफेसबुकावरील मायबोलीच्या चाहत्यांची संख्या:\nजानेवारी ३१, २०१२ : १००० + चाहते\nमार्च १२, २०१२ : १०,००० + चाहते\nसप्टेंबर १५, २०१२ : २५,००० + चाहते\nएप्रिल २५, २०१३ : ५१,००० + चाहते\n तुम्ही अजून चाहते झाला नसाल तर लवकर व्हा\nAdmin-team यांचे रंगीबेरंगी पान\nअर्रे वा अभिनंदन अँडमिन टीम\nअर्रे वा अभिनंदन अँडमिन टीम\nआपली मायबोली आहेच तशी....\nलवकरात लवकर ५१,००० चे ५,००,००० आणि त्याचे ५०,००,००० होवोत हिच सदिच्छा\n\"आमची मायबोली आहेच तशी....\"\n\"आमची मायबोली आहेच तशी....\" >>>> विशाल, यात किंचित बदल सुचवू का \nकोण म्हणतं गुणवत्तेची हल्लीं\nकोण म्हणतं गुणवत्तेची हल्लीं कदरच राहिली नाही \nसर्व संबंधितांचं मनःपूर्वक अभिनंदन.\nमस्त मस्त. ठेवा ते वर\nमस्त मस्त. ठेवा ते वर प्रशासक. अभिनंदन.\nआपली मायबोली आहेच तशी....\nआपली मायबोली आहेच तशी.... ...... अभिमानाने भरून आलंय मन\nअभिनंदन अभिनंदन अभिनंदन .......\n५१०००+ चाहते << अभिनंदन\nभिडेकाका पर्यायी पोस्ट का\nभिडेकाका पर्यायी पोस्ट का\nभिडेकाका पर्यायी पोस्ट का\nभिडेकाका पर्यायी पोस्ट का\nरिया, पर्याय देण्याइतका मी महान नाही.\nहां, आता पर्याय शब्दावरून एकच म्हणेन .... मायबोलीला पर्याय नाही.\n मायबोली अॅडमिन, मायबोली मेंबर्स, मायबोली चहाते.... सगळ्यांचे अभिनंदन\nपोस्ट्वरच्या ताई माबोच्या नव्या 'मॅस्कॉट' आहेत का\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-forecasted-increase-plantation-banana-11983", "date_download": "2018-12-18T15:54:41Z", "digest": "sha1:UR7R4DMELS4W6VSP346YBD5AK3JRRWGX", "length": 14716, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Forecasted to increase plantation of banana | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकांदेबाग केळी लागवड वाढण्याचा अंदाज\nकांदेबाग केळी लागवड वाढण्याचा अंदाज\nरविवार, 9 सप्टेंबर 2018\nआमच्या भागात कांदेबाग केळी यंदा अधिक दिसत आहे. काही शेतकऱ्यांनी सुरवातीच्या चांगल्या दराचा लाभ मिळावा म्हणून अर्ली कांदेबाग केळी लागवडही केली आहे.\n- अनिल सपकाळे, शेतकरी, करंज (जि. जळगाव)\nजळगाव : जिल्ह्यात कांदेबाग केळीचे क्षेत्र यंदा सुमारे दोन ते अडीच हजार हेक्टरने वाढू शकते. चोपडा, जळगाव आणि यावल तालुक्यात कांदेबाग केळी लागवड सुरू आहे. ऑक्टोबरअखेरपर्यंत ही लागवड सुरू राहील.\nकापूस पीक आतबट्ट्याचे बनले. गुलाबी बोंड अळी व मजुरीचा खर्च वाढल्याने ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक जलसाठा आहे. जमीन हलकी, मध्यम आहे, त्यांनी कांदेबाग केळीला पसंती दिली आहे. गिरणा व तापी नदीच्या काठावरील गावांमध्ये ही लागवड अधिक असून, पाचोरा व भडगाव तालुक्यातही काही प्रमाणात लागवड सुरू आहे. चोपडा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे पावणेपाच हजार हेक्टरवर कांदेबाग केळीची लागवड अपेक्षित आहे. जळगाव तालुक्यातही सुमारे १८०० हेक्टवर केळी लागवड होऊ शकते.\nपाचोरा व भडगावातील काही शेतकरी यंदा कांदेबाग केळी लागवडीकडे वळले आहेत. तितूर नदीलगतचा भाग आणि भडगाव, पाचोरा तालुक्यात यंदा कांदेबाग केळी लागवडीचे प्रयोग काही शेतकरी करीत आहेत. जळगाव जिल्ह्यात कांदेबाग केळीचे एकूण क्षेत्र सुमारे साडेआठ हजार हेक्टर किंवा यापेक्षा अधिक राहू शकते, असे सांगण्यात आले.\nज्या शेतकऱ्यांकडे मुबलक जलसाठा आहे, त्यांनी कापूस पिकाऐवजी केळीला पसंती दिली. मागील दोन वर्षे तिला मिळालेले दर, हे कारण त्यामागे आहे. कापसावर गुलाबी बोंड अळी व इतर समस्या वाढत आहेत. वेचणीला मजूर ऐनवेळी मिळत नाहीत. उत्पादनही जेमतेमच असते. फेब्रुवारीत उपटून नंतर बाजरी किंवा मक्याचे पीक घेतात. सतत पेरणी व पाणी दिल्याने जमिनीचा पोतही बिघडतो. म्हणून केळीचे पीक घेण्यास शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे.\nकेळी banana जळगाव jangaon कापूस तूर\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकव��म्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये...पुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी...\nस्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ...जंगली मका प्रजातीपासून स्थानिकीकरण होण्याच्या...\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या...\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात...कोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू...\n`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्त शिवार अभियानातंर्गत भूजल...\nनगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...\nसांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...\nनगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...\nमहामार्ग सुरू होण्यापूर्वीच वाळूमाफिया...जळगाव ः जळगाव शहरातील वाढते अपघात आणि...\nशेतकऱ्यांनी जाणले कृषी तंत्रज्ञानभंडारा : परंपरागत कृषी विकास योजनेतून तालुका कृषी...\nरेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...\nगाळपेर क्षेत्रातून मिळणार ४८ हजार टन... नाशिक : दुष्काळात जिल्ह्यात चाराटंचाई...\nनाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...\nसोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी...सोलापूर : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय...\nउजनी धरणातील पाणी प्रदूषितच :...सोलापूर : उजनी धरणामुळे सोलापूर, पुणे आणि...\nकर्नाटकसाठीची ऊसतोडणी मंदावलीकोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रात उसाची रक्कम...\nअवैध एचटीबीटी बियाणे एसआयटीला मुदतवाढमुंबई: परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशील जनूक...\nबाजारात डाळिंबाचे दर दबावातसांगली ः देशात डाळिंबाच्या उत्पादनात अंदाजे २० ते...\nसमृद्धी महामार्ग : साडेतीनशे कोटींच्या...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम...\nविदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्राला...पुणे : बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘पेथाई’...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्��ा स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/women-died-during-workout-in-gym-at-vasai-263861.html", "date_download": "2018-12-18T15:06:44Z", "digest": "sha1:3R3HE4KSCLTOCLF43XHOTDMDOEZXKOQR", "length": 13055, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जीवासाठी असणारा व्यायाम जीव का घेतो ?, जिममध्ये तरुणीचा मृत्यू", "raw_content": "\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : पंजाबने घेतले सर्वात जास्त खेळाडू,युवीला दाखवला बाहेरचा रस्ता\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nआम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो - नरेंद्र मोदी\nआमचा विकास 'आदर्श'सारखा नाही : पंतप्रधानांच्या भाषणातल्या 10 महत्त्वाच्या गोष्टी\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO: सैन्यभरतीच्या जागा 68 आणि अर्ज 12 हजार, उमेदवारांवर पोलिसांचा लाठीमार\nपंतप्रधान मोदी मुंबईत दाखल, शिवसेनेच्या बहिष्कारामुळे दौरा चर्चेत\nशिवरायांच्या ऐतिहासिक स्मारकाचं काम सुरू, पाहा एक्सक्ल्युझिव्ह फोटो\nVIDEO : मुंबईत तरुणीच्या कारचा विचित्र अपघात\nमोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याआधी उद्धव यांचा शिवसेना मंत्र्यांना मोठा आदेश\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\nपेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होणार, ही आहे मोदी सरकारची योजना\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nमाझ्या बाबतीतही भेदभाव केला गेलाय - कतरिना कैफ\nसेटवर शशांक केतकरचा 'हा' पैलू सगळ्यांना ठेवतो खूश\nस्वप्नील जोशी म्हणतोय, मी पण सचिन\nबाहेर सोसाट्याचा वारा तर घरात भरलं पाणी, आंध्र प्रदेशमध्ये 'फेथाई'चं थैमान\nचक्क घड्याळाने वाचवलं हृदयविकाराच्या झटक्यापासून, वाचून तुम्हीही म्हणाल वाह...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : पंजाबने घेतले सर्वात जास्त खेळाडू,युवीला दाखवला बाहेरचा रस्ता\nIPL Auction: क्रिकेट सोडून जॉब करणाऱ्या या खेळाडूवर आता 8.4 कोटींची बोली\nIPLAuction2019 : आय���ीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nVIDEO: शिवाजी महाराजांच्या वेषात संसदेत अवतरले 'हे' खासदार\nLIVE VIDEO : मुंबई कामगार रुग्णालयात अग्निशमन दलाचा जवान शिडीवरुन खाली कोसळला\nअंधेरीतल्या रुग्णालयातील भीषण आगीचा EXCLUSIVE VIDEO\nजीवासाठी असणारा व्यायाम जीव का घेतो , जिममध्ये तरुणीचा मृत्यू\nएका क्षणी जोर बैठका मारणारी जिनेडा उभी राहिली आणि ती जागीच कोसळली.\nरोहन कदम आणि विजय देसाई, वसई\n28 जून : वसईत व्यायाम करताना एका तरुणीचा मृत्यू झालाय. गेल्या दहा दिवसांत दोन जणांचा व्यायाम करताना मृत्यू झाल्यानं व्यायामाच्या तंत्राविषयी पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झालीये.\nवसईत जिनेडा कार्व्हालो या तरुणीचाही जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू झाला. 30 वर्षांची जिनेडा ही एव्हरशाईन जीममध्ये नेहमीप्रमाणं व्यायाम करण्यासाठी गेली होती. यावेळी जिनेडा जोर बैठका मारत होती. एका क्षणी जोर बैठका मारणारी जिनेडा उभी राहिली आणि ती जागीच कोसळली. जिनेडाचा हॉस्पिटलमध्ये नेण्याआधीच तिचा मृत्यू झाला. जिनेडा ही गेल्या अनेक वर्षांपासून नियमित व्यायाम करी होती असं तिच्या मैत्रिणीनं सांगितलं.\nगेल्या दहा दिवसांत व्यायाम करताना घडलेली ही दुसरी घटना आहे. तरुण तरुणी व्यायाम करण्यासाठी जिममध्ये जातात पण पुरेसा वॉर्म अप न केल्यानं अशा घटना घडल्याचं सांगण्यात येतं.\nव्यायाम करणं हे आरोग्यासाठी हितकारक असतं. पण व्यायाम करण्यामागंही शास्त्र आणि तंत्र आहे. हे तंत्र जे पाळत नाही त्यांच्या ते जिवावर बेततं हे पुन्हा अधोरेखित झालंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO : स्टार स्क्रीन अॅवाॅर्डला बाॅलिवूड स्टार्सचा जलवा\nIPL AUCTION 2019- महाराष्ट्राच्या 'या' पाच खेळाडूंवर असेल सर्वांचं लक्ष\nरामदास आठवले म्हणतात, 'प्रत्येकाच्या खात्यात लवकरच येणार 15- 15 लाख'\nVIDEO: ...तोपर्यंत मोदींना सुखाने झोपू देणार नाही : रा��ुल गांधी\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : पंजाबने घेतले सर्वात जास्त खेळाडू,युवीला दाखवला बाहेरचा रस्ता\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_686.html", "date_download": "2018-12-18T16:08:54Z", "digest": "sha1:7BGIAGQIEEK27RMBN2DL7A7N657XFIJT", "length": 4004, "nlines": 45, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग १४१ ते १५०", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग १४१ ते १५०\nशिवचरित्रमाला - भाग १४१ - तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय\nशिवचरित्रमाला - भाग १४२ - महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास\nशिवचरित्रमाला - भाग १४३ - रायगड राजसाज सजला\nशिवचरित्रमाला - भाग १४४ - रायगड पाहुण्यांनी फुलू लागला\nशिवचरित्रमाला - भाग १४५ - सुवर्णतुळा\nशिवचरित्रमाला - भाग १४६ - गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरुनि आले\nशिवचरित्रमाला - भाग १४७ - 'मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली'\nशिवचरित्रमाला - भाग १४८ - रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा\nशिवचरित्रमाला - भाग १४९ - अखेरचे प्रस्थान\nशिवचरित्रमाला - भाग १५० - अखेरचे दंडवत\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/vidarbha/mother-law-and-daughter-law-dies-due-shock-125394", "date_download": "2018-12-18T15:56:49Z", "digest": "sha1:GPNPLJVHQSSPFPSMQCR2VORL6EO32L2T", "length": 10371, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "mother in law and daughter in law dies due to shock शॉक लागून सासू-सुनेचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nशॉक लागून सासू-सुनेचा मृत्यू\nशुक्रवार, 22 जून 2018\nकुंभा (यवतमाळ) : यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील कुंभा येथे विजेचा शॉक लागुन सासु सुनेचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी सात दरम्यान घडली.\nकुंभा (यवतमाळ) : यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील कुंभा येथे विजेचा शॉक लागुन सासु सुनेचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी सात दरम्यान घडली.\nसुनिता मोहुर्ले आणि शकुंतला मोहुर्ले असे या दुर्दैवी महिलांचे नाव आहे . घरासमोर बांधलेल्या तारेवरचे वाळत टाकलेले कपडे काढायला गेलेल्या सुनीताला तारेत विद्युत प्रवाह असल्याने जोराचा धक्का लागला. तिला वाचवायला तिची सासु शकुंतला गेली असता त्यांनाही विजेचा शॉक लागला. या दोघांना वणी ग्रामीण रुग्णालयात तातडीने नेण्यात आले, पण दुर्दैवाने रुग्णालयात दाखल करण्याच्या आधीच या दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे कुंभा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे\nविदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्राला हुडहुडी\nपुणे - बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘पेथाई’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे विदर्भ, मराठवाड्यात ढग जमा झाले. पूर्व विदर्भात सोमवारी पावसाच्या सरींनी हजेरी...\nमराठी साहित्य संमेलनात 52 कवी-कवयित्रींना मानवंदना\nमुंबई - यवतमाळ येथे होणाऱ्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 52 कवी-कवयित्रींना...\nराणी अमरावती येथे शेतकऱ्याची आत्महत्या\nबाभूळगाव (जि. यवतमाळ) : तालुक्यातील राणी अमरावती येथील शेतकरी अशोक नामदेव डहाके (वय 64) यांनी नापिकीला कंटाळून शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या...\nभाजप कार्यकर्त्याच्या खुनाच्या निषेधार्थ रुग्णवाहिका पेटविली\nआर्णी (जि. यवतमाळ) : भाजपचा कार्यकर्ता असलेल्या नीलेश मस्केचा खून झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 14) दुपारी ग्रामीण रुग्णालयासमोरील बागोरी संकुलासमोर...\nजागावाटपाबाबत दोन्ही कॉंग्रेसची पुढील आठवड्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस...\nपूर्व विदर्भात पावसाची शक्यता\nमुंबई - बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/padsad-news/letters-from-lokrang-readers-6-1686429/", "date_download": "2018-12-18T15:57:13Z", "digest": "sha1:AKTLZQSE2BTCLYSKW53SW3UHQ5XR42CJ", "length": 15965, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Letters from lokrang readers | भ्रष्टाचार ही समस्या; काँग्रेस नव्हे! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nभ्रष्टाचार ही समस्या; काँग्रेस नव्हे\nभ्रष्टाचार ही समस्या; काँग्रेस नव्हे\nभाजपने ‘भ्रष्टाचार’ ही देशापुढील समस्या आहे; काँग्रेस नव्हे, हे मुळी मान्यच केले नाही.\n‘लोकरंग’मधील (२० मे) ‘आइन्स्टाइन अमर आहे’ हा गिरीश कुबेर यांचा लेख वाचला. आइन्स्टाइनसारख्या प्रज्ञावंताने समस्यांच्या सोडवणुकीविषयी केलेले भाष्य अर्थात आपल्या जागी योग्य, नव्हे वादातीतच आहे. मात्र राजकारणाच्या क्षेत्रात मुळात ‘प्रामाणिकते’लाच फारसे स्थान उरलेले नसल्याने वैज्ञानिक/वैचारिक क्षेत्रात निर्विवाद असणारे हे भाष्य राजकारणात तितकेसे लागू पडत असल्याचे दिसत नाही. याचे अधिक स्पष्टीकरण असे :\n१) ‘भ्रष्टाचार’ ही देशापुढील समस्या आहे; ‘काँग्रेस’ नव्हे. हे जर प्रामाणिकपणे मान्य केले असते, तर लेखात उद्धृत केलेल्या आइन्स्टाइनच्या तत्त्वानुसार भाजपला भ्रष्टाचाराच्या पातळीच्या वर राहून (‘न खाऊंगा, न खाने दूंगा’ या प्रसिद्ध घोषणेनुसार) भ्रष्टाचाराचा मुकाबला करता आला असता. तरच ‘वेगळा पक्ष’ ही भाजपची प्रतिमा सार्थ ठरली असती. ‘भ्रष्टाचार विरुद्ध साधनशुचिता’ असा संघर्ष जुन्या भाजपप्रेमींना (ज्यांच्या मनात भाजपची ‘भ्रष्टाचारविरोधी’ अशीच प्रतिमा होती) बघायला आवडला असता. मुख्य म्हणजे अशा संघर्षांत हरणे हेसुद्धा हौतात्म्यच ठरले असते परंतु असे काही झालेच नाही. कारण भाजपने ‘भ्रष्टाचार’ ही देशा��ुढील समस्या आहे; काँग्रेस नव्हे, हे मुळी मान्यच केले नाही.\n२) भाजपने हे मनोमन मान्य केले आहे, की राजकारणात एवढे प्रामाणिक, साधनशुचितासंपन्न, वगैरे असून चालणार नाही. म्हणून ते आधीच एक पायरी खाली आले. त्यांनी मुळात आपली समस्याच बदलून टाकली देशापुढील (खरी) समस्या भ्रष्टाचार नव्हे, तर काँग्रेस आहे हे त्यांनी ठरवून टाकले. त्यामुळे आता संघर्ष ‘समस्ये’विरुद्ध नसून ‘शत्रू / प्रतिस्पध्र्या’विरुद्ध आहे. या संघर्षांला अर्थातच आइन्स्टाइनचे तत्त्व लागू पडत नाही.\n३) या संघर्षांत लागू होणारी तत्त्वे अगदी उलट आहेत. इथे ‘जशास तसे’, ‘ठकास महाठक’, ‘काटय़ाने काटा काढावा’, ‘विषाने विष उतरवावे’ हीच तत्त्वे लागू होतात, हे भाजपने पूर्ण ओळखलेले आहे. म्हणूनच वाल्याचे वाल्मिकी बनवण्याचा घाऊक ठेका घेतल्याप्रमाणे प्रवीण दरेकर, नारायण राणे किंवा तत्सम मंडळी पक्षात आवर्जून घेतली जातात, पाठीशी घातली जातात.\n४) आता दोन्ही पक्ष (काँग्रेस व भाजप) एकाच पातळीवर आलेले आहेत, हे सत्य नाकारण्यात काही अर्थ नाही. जुन्या भाजपच्या चाहत्यांना (त्या पक्षाच्या मूळच्या स्वच्छ प्रतिमेवर प्रेम असलेल्यांना) अजूनही विश्वास आहे, की ‘जशास तसे’, ‘ठकास महाठक’ या न्यायाने नव्या भाजपने अंगीकारलेली धोरणे / भ्रष्टाचार भाजपचा स्थायीभाव बनणार नाही या दिशेने जास्त वाहवत जाण्याच्या आधीच त्यांना आठवण होईल (किंवा करून द्यावी लागेल या दिशेने जास्त वाहवत जाण्याच्या आधीच त्यांना आठवण होईल (किंवा करून द्यावी लागेल) की, त्यांचे खरे ध्येय ‘काँग्रेसमुक्त भारत’ नसून ‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ हेच आहे.\nसिमेंटच्या जंगलात शब्दवैभव टिकावे\n‘लोकरंग’मधील (१३ मे) ‘त्या उजड माळावरती.. बुरुजाच्या पडल्या भिंती’ हा ना. धों. महानोर यांचा लेख वाचला. लेखात बालकवी, मराठी निसर्गकवितेचा प्रवास आणि जुन्या काळातील निसर्ग सारे काही आठवणींतून उलगडताना आमच्या पिढीने जे काही अनुभवले त्याबद्दल कृतज्ञता दाटून आली. बालकवींच्या कविता कवितासंग्रहांत, पाठय़पुस्तकांत वाचायला मिळतात, पण निसर्ग आता सिमेंटच्या जंगलात छोटय़ा बागा आणि कुंडीतच बहरताना दिसतो. बरेच काही हरवताना किमान हे शब्दवैभव तरी टिकावे, नव्या पिढीला त्याचा परिचय व्हावा, ही अपेक्षा’ हा ना. धों. महानोर यांचा लेख वाचला. लेखात बालकवी, मराठी निसर्गकवितेचा ���्रवास आणि जुन्या काळातील निसर्ग सारे काही आठवणींतून उलगडताना आमच्या पिढीने जे काही अनुभवले त्याबद्दल कृतज्ञता दाटून आली. बालकवींच्या कविता कवितासंग्रहांत, पाठय़पुस्तकांत वाचायला मिळतात, पण निसर्ग आता सिमेंटच्या जंगलात छोटय़ा बागा आणि कुंडीतच बहरताना दिसतो. बरेच काही हरवताना किमान हे शब्दवैभव तरी टिकावे, नव्या पिढीला त्याचा परिचय व्हावा, ही अपेक्षा शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि तंत्रज्ञानाच्या वेगवान लाटेत निसर्गसंवर्धनाचे भान असावे; अन्यथा निसर्गवैभव जुने लिखाण, कविता आणि चित्रांमध्येच पाहावे लागेल.\n– सिमंतीनी काळे, नाशिक\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIPL Auction 2019: युवराज झाला 'मुंबईकर' १२ व्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार\n युवराज सिंहवर अखेर बोली लागली, नवीन हंगामात मुंबई इंडियन्सकडून...\nकाँग्रेसला सरकार चालवायला येत नाही, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर भाजपा मंत्र्याचे वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअटलजींच्या सरकारला आणखी काही काळ मिळाला असता तर...\n#MeToo : सोनू निगमचा अनु मलिकला पाठिंबा\nरणबीर रिसेप्शनला न आल्यानं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही- दीपिका\nThackeray Biopic: चर्चा फक्त भगव्याची अन् नवाजुद्दीनच्या लूकची\nदुसरीला डेट करत असतानाही रणवीर माझ्याशी फ्लर्ट करायचा, दीपिकानं सांगितला मजेशीर किस्सा\n...अन् पंकजाताई आणि पूनम महाजन म्हणाल्या 'कुछ कुछ होता हैं'\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nप्रशासकीय इमारतीतील संकटकालीन सुटकेचा मार्ग ‘अडगळी’त\nखड्डे न बुजवताच, रस्त्याची रंगरंगोटी\nलहान मुलांच्या मदतीने लग्नमंडपांत चोऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-marathi-website-kolhapur-news-friendship-day-64808", "date_download": "2018-12-18T15:22:17Z", "digest": "sha1:RIPBG6UFJ7F3E6IU6NCOUTBGM4RX3FHZ", "length": 16054, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi website Kolhapur News Friendship Day कोल्हापुरी जिगर अन् चाळीस वर्षांची जिगरी दोस्ती...! | eSakal", "raw_content": "\nकोल्हापुरी जिगर अन् चाळीस वर्षांची जिगरी दोस्ती...\nरविवार, 6 ऑगस्ट 2017\nरोज सकाळी नऊ ते रात्री अकरापर्यंत झपाटल्यागत काम करतो. दिवसभर कामाच्य��� निमित्ताने दोघांत वारंवार वाद होतात; पण ते काम अधिक चांगले झाले पाहिजे, यासाठी असतात. अर्थात जे काही करायचं ते सर्वोत्कृष्ट, हाच आमच्या मैत्रीचा मुख्य धागा आहे. दोघांनाही अनेक अडचणी आल्या; पण एकमेकांना आधार देत सावरलो आणि घट्ट पाय रोवून उभे राहिलो, असेही पाटील व सावनूर सांगतात.\nकोल्हापूर : तब्बल चाळीस वर्षांची नर्सरीपासूनची जिगरी दोस्ती. तितकीच जिगर त्यांनी पणाला लावली आणि बॉलीवूडचे चित्रपट व मोठ्या बॅनर्सना स्पेशल इफेक्टस्साठी थेट येथील स्टुडिओत आणले. 'भाग मिल्खा भाग', 'एक था टायगर', 'सुलतान' असो किंवा अकरा ऑगस्टला प्रदर्शित होणारा अक्षयकुमारचा 'टॉयलेट-एक प्रेमकथा' या चित्रपटांना त्यांनी व्हिज्युअल इफेक्टस् दिले आहेत. अष्टविनायक मीडिया अँड एंटरटेन्मेंटचे संग्राम पाटील, आश्विन सावनूर 'सकाळ'शी मैत्रीचे धागे उलगडत होते. मात्र, त्याचवेळी दुबईतील एका कंपनीच्या टीमबरोबरच्या मीटिंगवरही लक्ष ठेवून होते.\nकलापूर कोल्हापुरात सर्वच प्रांतांत अनेक जण यशोलौकिकाचे शिलेदार ठरले. मात्र, पाटील आणि सावनूर या जोडगोळीने अगदी ठरवून नवे क्षेत्र निवडले आणि अनेक अडचणींवर मात करीत त्यात ते यशस्वी झाले.\nरिलायन्स मीडिया, टाटा एलेक्सी, यशराज फिल्म (वायआरएफ), शाहरूख खानची रेड चिलीज्, अफ्टर्स, अजय देवगणच्या वीएफएक्सवाला या कंपन्यांबरोबर 'अष्टविनायक'चे करार झाले आहेत.\nश्री. पाटील म्हणाले, ''आम्ही दोघेही एकाच शाळेत. पुढे दहावीनंतर कॉलेजं बदलली; पण कॉलेज सुटले की घरी एकत्रच यायचो. आश्विनला नॉनव्हेजची आवड आणि मला इडलीची. त्यामुळे नॉनव्हेज खायला तो आमच्या घरी आणि इडली खायला मी त्यांच्या घरी असा कित्ता ठरलेला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी सिव्हिल इंजिनिअरिंगची कामे सुरू केली आणि आश्विन मुंबईतच मोठ्या स्टुडिओमध्ये काम करू लागला. मला बिलं आणि इतर कामांच्या निमित्ताने मंत्रालयात जावे लागायचे. त्या वेळी हमखास संध्याकाळी सातला आमची भेट ठरलेली असायची. त्याचे काम बघून मलाही इंटरेस्ट निर्माण झाला आणि आम्ही मुंबईतच फ्लॅटच्या एका खोलीत बसून छोट्या जाहिराती आणि ब्रॅंडिंगची कामे सुरू केली.''\nपुढचा प्रवास श्री. सावनूर उलगडतात. ते सांगतात, ''खऱ्या अर्थाने आम्हाला टर्निंग पॉईंट मिळाला तो 'साम' वाहिनीच्या कामामुळे. हे काम यशस्वी केले आणि आम्ही मग मागे कधीच वळून पाहिले नाही. मुंबईतून थेट कोल्हापुरात येऊन स्टुडिओ सुरू केला. देशभर फिरलो आणि कामे मिळवली. एडिटिंग, व्हिज्युअल इफेक्टस्, ग्राफिक डिझाईन, वेब डिझाईन, ब्रॅंडिंग आणि प्रशिक्षण या सर्व सेवा एकाच छताखाली असणारी पुणे आणि बंगळूरपासून मध्यवर्ती अशी 'अष्टविनायक' एकमेव संस्था आहे आणि महत्त्वाचं म्हणजे स्थानिक साठ तरुणांना येथे रोजगार मिळाला आहे.''\nरोज सकाळी नऊ ते रात्री अकरापर्यंत झपाटल्यागत काम करतो. दिवसभर कामाच्या निमित्ताने दोघांत वारंवार वाद होतात; पण ते काम अधिक चांगले झाले पाहिजे, यासाठी असतात. अर्थात जे काही करायचं ते सर्वोत्कृष्ट, हाच आमच्या मैत्रीचा मुख्य धागा आहे. दोघांनाही अनेक अडचणी आल्या; पण एकमेकांना आधार देत सावरलो आणि घट्ट पाय रोवून उभे राहिलो, असेही पाटील व सावनूर सांगतात.\nमणिकर्णिका; झाशीच्या राणीचा ट्रेलर प्रदर्शित (व्हिडिओ)\nमुंबई- राणी लक्ष्मीबाई म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येते ती पाठीशी आपल्या बाळाला घेतलेली आणि हातात तलवार घेऊन लढणारी धाडसी स्त्री. झाशीच्या या धाडसी...\n'सैराट' प्रेमाचा 'द एन्ड'\nनागपूर : पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा प्रशांत (बदललेले नाव) आणि रेल्वे अधिकाऱ्याची मुलगी बबली (बदललेले नाव) हे दोघेही सिव्हिल लाइन्समधील नामांकित शाळेत...\nयू-ट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थी स्वावलंबी\nपुणे - शिक्षणाबरोबरच कलेची आवड जोपासत महिन्यातील १० ते १२ दिवस काम करून शहरातील दोन तरुण ‘यू-ट्यूब’च्या माध्यमातून १५ ते २० हजार रुपये कमावत आहेत....\nप्रत्येकाला सहवास हवा असतो. सहवासाने एखादा फुलतो, तर एखादा करपतो. एखाद्यासाठी सह-वास सु-वास होतो. सुटीनंतर मुलीला तिच्या होस्टेलला सोडायला गेलो....\n\"ब्योमकेश बक्षी'चे यश साधेपणामुळे\nनागपूर : खूप जास्त भूमिका केल्यानंतर अभिनयात एक मॅच्युरिटी दिसू लागते; पण साधेपणाचा अभाव असण्याची शक्यता अधिक असते. \"ब्योमकेश बक्षी' या मालिकेत...\n'मुळशी पॅटर्न\" पाहणाऱ्या सराईत गुन्हेगारास पुण्यात अटक\nपुणे : कोल्हापुर, इचलकरंजी येथे विविध गुन्हे करुन फरारी असलेल्या सराईत गुन्हेगार पुण्यातील मंगला चित्रपटगृहामध्ये \"मुळशी पेटर्न\" चित्रपट पाहत असताना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/water-scarcity-issue-in-aurangabad-1688073/", "date_download": "2018-12-18T15:20:52Z", "digest": "sha1:ZOZ3SGWE7X52VOIM2IRHZUMRCCWYP23D", "length": 14990, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "water scarcity issue in Aurangabad | पाण्याची वणवण थांबेना; टंचाईवरचा खर्च मोठा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nपाण्याची वणवण थांबेना; टंचाईवरचा खर्च मोठा\nपाण्याची वणवण थांबेना; टंचाईवरचा खर्च मोठा\nमराठवाडय़ात या वर्षी पाणीटंचाई नाही, असा दावा अधिकारी करत असताना ग्रामीण भागातील चित्र हळूहळू भीषणतेकडे जाणारे आहे.\nनांदेड जिल्ह्य़ातील मुखेड तालुक्यातील रावणगाव, दारुतांडा, सांगवी बैनक, कृष्णावाडी येथे पाण्याची तीव्र टंचाई आहे. (छायाचित्र- हाफीज पठाण, मुखेड)\nमराठवाडय़ात या वर्षी तुलनेने चांगला पाऊस झाल्याने शहरी भागाला पाणीटंचाई जाणवली नाही. शहरात पाणीटंचाई नाही, असा अहवाल मान्सूनपूर्व बैठकीत मंगळवारी देण्यासाठी म्हणून विभागीय आयुक्त मुंबईला जाणार होते. मराठवाडय़ात या वर्षी पाणीटंचाई नाही, असा दावा अधिकारी करत असताना ग्रामीण भागातील चित्र हळूहळू भीषणतेकडे जाणारे आहे. नांदेड जिल्ह्य़ातील मुखेड तालुक्यात नदीपात्रात डोह करून प्लास्टिकच्या फुटक्या बाटलीने हंडा भरावा लागतो, अशी स्थिती आहे. काही ठिकाणी विहिरीत उतरून धोका पत्करून हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. भाजप सरकार येण्यापूर्वी जाहिरातींमध्ये ‘कुठे नेऊन ठेवला आहे माझा महाराष्ट्र’ असा प्रश्न विचारला जायचा. तेव्हा पाण्याची भीषण टंचाई दाखविण्यासाठी हंडा घेऊन जाणाऱ्या स्त्रिया जाहिरातीत दिसायच्या. आताही परिस्थिती बदललेली नाही. निसर्गाने कृपा केल्याने शहरात पाणीटंचाई नाही. मात्र, मे महिन्याच्या अखेरीस ग्रामीण भागातील स्थिती भयावह झाली आहे. दुसरीकडे टँकरचा खर्च मात्र वाढत���च आहे. गेल्या पाच वर्षांत टँकरवर तब्बल चारशे कोटींहून अधिक खर्च झाल्याची आकडेवारी विभागीय प्रशासनाकडे उपलब्ध आहे.\nमागील तीन-चार वर्षांच्या तुलनेत यंदा मराठवाडय़ात टंचाई परिस्थिती निवळली असली तरी औरंगाबाद, जालना, नांदेड जिल्ह्यमध्ये यंदाही टँकर सुरू आहेत. गेल्या पाच वर्षांची आकडेवारी पाहता सर्वाधिक २२९ कोटी रुपये २०१५-१६ या वर्षी खर्च करण्यात आला. टंचाई कृती आराखडय़ानुसार नवीन िवधन विहीर, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, िवधन विहिरींची दुरुस्ती, तात्पुरत्या नळ योजना, टँकर तसेच बलगाडीने केलेला पाणीपुरवठा, विहीर अधिग्रहण, विहीर खोल करणे तसेच गाळ काढण्याच्या कामांसाठी खर्चाचे नियोजन करण्यात आले होते.\nजलयुक्त शिवारमध्ये घेण्यात आलेल्या कामामुळे पाणीटंचाई दूर करण्यात झाल्याचा दावा अधिकारी करत असले तरी ज्या जिल्ह्य़ांमध्ये कमी पाऊस झाला, तेथे टंचाई कायम राहिली. औरंगाबाद तालुक्यातील वैजापूर आणि गंगापूर, नांदेड जिल्ह्य़ातील मुखेडमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. पाऊस पडेपर्यंत नव्याने टँकर लावण्याची आवश्यकता आहे. विशेषत: गोदावरी शेजारच्या गावांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता अधिक आहे.\nवाढत्या पाणीटंचाईत मान्सूनपूर्व बैठकांची रेलचेल\nएका बाजूला मान्सूनपूर्व तयारीसाठी जिल्ह्य़ात बैठका सुरू असतानाच काही तालुक्यांमध्ये ग्रामीण भागात पाण्याची तीव्र टंचाई आहे. मात्र, ग्रामीण भागातील टंचाई तशी शासनदरबारी नोंदवलीच गेली नाही. विभागीय आयुक्तांनी मान्सूनपूर्व तयारीच्या आढावा बैठकीसाठी तयार केलेल्या कागदपत्रात मराठवाडय़ात या वर्षी पाण्याची टंचाई नसल्याचे आवर्जून नमूद केले होते. मंगळवारी मुख्यमंत्र्यांसमोर ही माहिती सादर केली जाणार होती. मात्र, औरंगाबादहून निघणारे सकाळचे विमान तांत्रिक कारणामुळे उडाले नाही. त्यामुळे ना टंचाईची तीव्रता पोहोचली, ना मान्सूनपूर्व तयारीचा आढावा वरिष्ठांना घेता आला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIPL Auction 2019: युवराज झाला 'मुंबईकर' १२ व्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार\nनाराज खासदार संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाला दांडी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n युवराज सिंहवर अखेर बोली लागली, नवीन हंगामात मुंबई इंडियन्सकडून...\nअटलजींच्या सरकारला आणखी काही काळ मिळाला असता तर...\n#MeToo : सोनू निगमचा अनु मलिकला पाठिंबा\nरणबीर रिसेप्शनला न आल्यानं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही- दीपिका\nThackeray Biopic: चर्चा फक्त भगव्याची अन् नवाजुद्दीनच्या लूकची\nदुसरीला डेट करत असतानाही रणवीर माझ्याशी फ्लर्ट करायचा, दीपिकानं सांगितला मजेशीर किस्सा\n...अन् पंकजाताई आणि पूनम महाजन म्हणाल्या 'कुछ कुछ होता हैं'\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nप्रशासकीय इमारतीतील संकटकालीन सुटकेचा मार्ग ‘अडगळी’त\nखड्डे न बुजवताच, रस्त्याची रंगरंगोटी\nलहान मुलांच्या मदतीने लग्नमंडपांत चोऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%AF-%E0%A4%B8/", "date_download": "2018-12-18T15:15:28Z", "digest": "sha1:EJDTYWWAPHBFBQKP4AY3DV757V3VJSLX", "length": 5332, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मयूर बागुल यांना तेजोमय समाजरत्न राष्ट्रीय पुरस्कार प्रदान | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमयूर बागुल यांना तेजोमय समाजरत्न राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nवाघोली- कृष्णाजी चरिटेबल फाउंडेशनच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा तेजोमय समाजरत्न राष्ट्रीय पुरस्कार 2018 वाघोली येथील मयूर बाळकृष्ण बागुल यांना प्रदान करण्यात आला. खासदार आनंदराव अडसूळ, महाराष्ट्राचे सांस्कृतिक सचिव संजीव पाळंदे, बिगबॉस मराठी विजेत्या मेघा धाडे यांच्या उपस्थितीत बागुल यांना पुरस्कार देण्यात आला. बागुल यांचे ग्रामीण भागात शिक्षण, आरोग्य, जन-जागृती, कौशल्य विकासाचे उल्लेखनीय कार्य आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमृत कीर्तनकाराच्या कुटुंबास सांगवी सांडस ग्रामस्थांची मदत\nNext articleआय कॉलेजच्या प्रदर्शनात 122 प्रकल्प सादर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-12-18T14:47:14Z", "digest": "sha1:XCFIEAXIGQWGIREN5DYJEDS3ORR3WRMU", "length": 5514, "nlines": 189, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हवामान - विकिपीडिया", "raw_content": "\nहवामान म्हणजे वातावरणाची सद्य स्थिती.\nवातावरण म्हणजे, पृथ्वीच्या भोवती असणारे रंगहीन, गंधहीन, चवहीन वायूचे आवरण होय. एखाद्या प्रदेशाच्या हवामानाचा अभ्यास करावयाचा झाल्यास, त्या प्रदेशाचा ३२ ते ३५ वर्ष तेथील प्रदेशाचे निरीक्षण करावे लागते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २५ सप्टेंबर २०१३ रोजी २३:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-12-18T15:48:17Z", "digest": "sha1:4KU2GMWMB36ZSQO23V3BK4CPV5URFPH4", "length": 16254, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "महिला दिनानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये महिलांसाठी तेजस्विनी बस सुरू; सीमा सावळेंच्या हस्ते उद्घाटन | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय…\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित…\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची…\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी…\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे…\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी…\n��ंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या…\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Banner News महिला दिनानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये महिलांसाठी तेजस्विनी बस सुरू; सीमा सावळेंच्या हस्ते उद्घाटन\nमहिला दिनानिमित्त पिंप��ी-चिंचवडमध्ये महिलांसाठी तेजस्विनी बस सुरू; सीमा सावळेंच्या हस्ते उद्घाटन\nजागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पीएमपीएमएल प्रशासनाने पिंपरी-चिंचवड शहरातील महिलांसाठी स्वतंत्र बस सुरू केली आहे. या बसला तेजस्विनी असे नाव देण्यात आले असून, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांच्या हस्ते गुरूवारपासून (दि. ८) या सेवेला सुरूवात करण्यात आली. पीएमपीएमएलने महिलांसाठी सुरू केलेली ही तेजस्विनीच्या ३० बस दोन्ही शहरातील ३० मार्गावर धावणार आहेत.\nभोसरी येथे स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांच्या हस्ते या बसचे उद्घाटन करण्यात आले. पुण्यात महापौर मुक्ता टिळक, पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष नयना गुंडे व महिला प्रवाशांच्या हस्ते या बसचे उद्घाटन झाले.\nमहिलांसाठी सुरू केलेल्या तेजस्विनी बसमध्ये ३२ महिला प्रवासी बसण्याची व्यवस्था आहे. थांब्यांची माहिती देण्यासाठी डिजिटल फलक आहे. तसेच या बसबाबत आयटीएमएस यंत्रणेद्वारे पीएमपीएमएलच्या नियंत्रण कक्षात माहिती मिळणार आहे. या बसमध्ये दोन सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. त्याचप्रमाणे बसच्या मागील दरवाजाजवळ कचराकुंडी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे महिला प्रवाशांसाठी अत्याधुनिक सोयींनीयुक्त अशी ही बस आहे.\nPrevious articleमंगलाताई…..सीमाताई…..आशाताई…..सुलभाताई…..चौघीही राजकारण गाजवताहेत\nNext articleपिंपरी-चिंचवड महापालिकेचा महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न – नितीन काळजे\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित होणार\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ���्मारक येथे साहित्यसृष्टी...\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nकाँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचे राजू शेट्टींना विशेष निमंत्रण\nभाजपचा प्रभाव ओसरत आहे – रजनीकांत\nउर्से येथील फुड कार्निवल मॉलच्या कर्मचाऱ्यांना जबर मारहाण करुन ५० हजारांच्या...\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपिंपरी-चिंचवडचे पोलिस निर्ढावले; जमीन विक्री फसवणुकीच्या तक्रारीची आठ महिन्यांनी घेतली दखल\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे कामकाज १५ ऑगस्ट पासून सुरु होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-crops-become-trouble-due-lack-rain-pune-maharashtra-10830", "date_download": "2018-12-18T15:49:20Z", "digest": "sha1:V6B4ADVCXUBKKWGVO7GVD6JUCFY5XSE4", "length": 15700, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, crops become in trouble due to lack of rain, pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे जिल्ह्यात पावसाची ओढ; पिके अडचणीत\nपुणे जिल्ह्यात पावसाची ओढ; पिके अडचणीत\nसोमवार, 30 जुलै 2018\nपुणे ः गेल्या आठवड्यापासून पुणे जिल्ह्यात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे पूर्वेकडील भागातील शेतकऱ्यांनी पेरलेली पीके धोक्यात आली आहे. शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.\nमागील पंधरवड्यात पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाने चांगली हजेरी लावली. विशेष म्हणजे पश्चिम भागातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर, खेड, आंबेगाव तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यात सरासरीच्या दोन लाख ३० हजार हेक्टर क्षेत्रापैकी एक लाख १९ हजार ७१४ हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली.\nपुणे ः गेल्या आठवड्यापासून पुणे जिल्ह्यात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे पूर्वेकडील भागातील शेतकऱ्यांनी पेरलेली पीके धोक्यात आली आहे. शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.\nमागील पंधरवड्यात पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाने चांगली हजेरी लावली. विशेष म���हणजे पश्चिम भागातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर, खेड, आंबेगाव तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यात सरासरीच्या दोन लाख ३० हजार हेक्टर क्षेत्रापैकी एक लाख १९ हजार ७१४ हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली.\nपश्चिम पट्ट्यात झालेल्या पावसामुळे भात लागवडीला चांगलाच वेग आला होता. जिल्ह्यात सरासरीच्या ७२ हजार ९५३ हेक्टरपैकी आत्तापर्यंत ४० हजार ६३३ हेक्टरवर भात लागवड झाली आहे. मात्र, गेल्या पाच ते सहा दिवसांपासून या भागातही पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र आहे. त्यामुळे भात लागवडीचा वेग मंदावला आहे.\nपूर्व भागातील शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती या तालुक्यांतही पावसाने चांगलीच हुलकावणी दिली आहे. सुरवातीला झालेल्या पावसामुळे काही शेतकऱ्यांनी बाजरी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन आदी पिकांच्या पेरण्या केल्या होत्या. सध्या ही पिके वाढीच्या अवस्थेत आहे. परंतु, गेल्या सात ते आठ दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे काही भागींत पिके सुकू लागले.\nयंदा या भागात चांगल्या पावसाची अपेक्षा होती. त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी आर्थिक स्थिती नसतानादेखील कर्ज घेऊन बियाणे, खते खरेदी करून पेरण्या केल्या आहेत. मात्र, पाऊस गायब झाल्याने शेतकरी हवालदिल होऊ लागले आहेत.\nपुणे खेड आंबेगाव खरीप शिरूर इंदापूर बारामती तूर मूग उडीद सोयाबीन ऊस पाऊस\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\n`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्त शिवार अभियानातंर्गत भूजल...\nनगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...\nसांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगल��� ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...\nनगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...\nसोलापुरात वांगी, ढोबळी मिरची, कोबी दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nरेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...\nनाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...\nसोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी...सोलापूर : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय...\nयोग्य वेळी करा मिरीची काढणीमिरी घोसामधील एक ते दोन मणी पिवळे अगर नारंगी...\nनाशिकला वांगी, घेवडा, आले दर तेजीतनाशिक : गत सप्ताहात नाशिक बाजार समितीत बहुतांश...\nबियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’ बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’...\nप्रथिनांद्वारे मिळवता येईल अधिक टिकाऊ...निसर्गातील कोळ्याच्या धाग्यापासून प्रेरणा घेत चीन...\nऊसतोडणी कामगारांच्या गावांत दुष्काळी...नगर ः जनावरे जगवण्यासाठी आणि रोजगाराच्या शोधात...\nनामपूरात शेतमालाला दर, कर्जमाफीसाठी...नामपूर, जि. नाशिक : कांदा पिकासह शेतमालाचे...\nवजनकाट्यात घोळ करणाऱ्यांनी लाज बाळगावीमाळेगाव, जि. पुणे ः ‘माळेगाव साखर कारखान्याचे...\nकोल्हापूर जिल्ह्यास ३०० एकर तुती...कोल्हापूर : महारेशीम अभियानांतर्गत कोल्हापूर...\nहमीभावाने साडेदहा हजार क्विंटल शेतीमाल...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...\nपुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकेळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-frp-money-will-get-farmers-till-september-5-11232", "date_download": "2018-12-18T16:01:56Z", "digest": "sha1:7QZYEBCKMLTKQHLHYY5X4KXGLGAJZV4M", "length": 16484, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, FRP money will get the Farmers till September 5 | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘एफआरपी'चे पैसे पाच सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना मिळतील\n‘एफआरपी'चे पैसे पाच सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना मिळतील\nरविवार, 12 ऑगस्ट 2018\nसोलापूर : राज्यातील साखर कारखान्यांना एफआरपीचे पैसे देण्याबाबत सक्त ताकीद दिलेली आहे. कारखान्यांना पैशाची अडचण आहे. त्यासाठी राज्य बॅंकेलाही कारखान्यांना वाढीव कर्ज देण्याची सूचना केली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत येत्या पाच सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांचे सगळे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार ते मिळतील, असे राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. ‘‘तरीही कारखान्यांनी चालढकल केल्यास कारवाई करू``, असेही ते म्हणाले.\nसोलापूर : राज्यातील साखर कारखान्यांना एफआरपीचे पैसे देण्याबाबत सक्त ताकीद दिलेली आहे. कारखान्यांना पैशाची अडचण आहे. त्यासाठी राज्य बॅंकेलाही कारखान्यांना वाढीव कर्ज देण्याची सूचना केली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत येत्या पाच सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांचे सगळे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार ते मिळतील, असे राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. ‘‘तरीही कारखान्यांनी चालढकल केल्यास कारवाई करू``, असेही ते म्हणाले.\nदेशमुख म्हणाले, \"गेल्या वर्षी नऊ लाख हेक्टरवर ऊस लागवड होती, यंदा हे क्षेत्र ११ लाख हेक्टरवरच पोचले आहे. सर्वाधिक ऊस औरंगाबाद जिल्ह्यात आहे. परंतु तेथील कारखान्यांची क्षमता पाहता, त्या भागातील संपूर्ण ऊस गाळप होऊ शकेल, अशी परिस्थिती नाही. त्यामुळे यंदा लवकर गाळप हंगाम सुरू करण्याचे नियोजन केले आहे. १० ऑक्टोबरपासून हंगाम सुरू होईल. त्यामुळे मराठवाडाच नव्हे, तर राज्यातील अन्य भागांतील कोणत्याही शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहणार नाही, याची काळजी आम्ही घेत आहोत.\nमराठा समाजाच्या मागण्या रास्त आहेत. मुख्यमंत्री सगळ्यांसोबत चर्चा करायला तयार आहेत. समाजाने आंदोलने शांततेत करावीत, असे आवाहनही देशमुख यांनी केले. शिक्षण संस्थांना ५० टक्के शुल्क शासन देणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचा प्रवेश रोखू नये, अशा सूचनाही शासनाने दिल्याचे त्यांनी सांगितले.\nआतापर्यंत महामंडळाकडे १२ हजार ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या तुलनेत कर्ज वाटप करण्यात अपयश आल्याची कबुलीही सहकारमंत्र्यांनी दिली. मात्र, यापुढे विनातारण कर्ज देण्यात येणार असल्याने ही संख्याही निश्चितच वाढेल, असेही त्यांनी सांगितले. आरक्षणाच्या बाबतीत सरकार सकारात्मक आहे. मात्र, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्याला उशीर होत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.\nसोलापूर पूर साखर एफआरपी fair and remunerative price frp कर्ज सुभाष देशमुख ऊस औरंगाबाद aurangabad गाळप हंगाम मराठवाडा मुख्यमंत्री शिक्षण education शिक्षण संस्था तारण आरक्षण सरकार government\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरणसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला...\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूसजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने...\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये...पुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी...\nस्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ...जंगली मका प्रजातीपासून स्थानिकीकरण होण्याच्या...\nकर्नाटकसाठीची ऊसतोडणी मंदावलीकोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रात उसाची रक्कम...\nउजनी धरणातील पाणी प्रदूषितच :...सोलापूर : उजनी धरणामुळे सोलापूर, पुणे आणि...\nबाजारात डाळिंबाचे दर दबावातसांगली ः देशात डाळिंबाच्या उत्पादनात अंदाजे २० ते...\nअवैध एचटीबीटी बियाणे एसआयटीला मुदतवाढमुंबई: परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशील जनूक...\nविदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्राला...पुणे : बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘पेथाई’...\nसमृद्धी महामार्ग : साडेतीनशे कोटींच्या...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम...\nसाखर संघाची दोन हजार कोटींच्या पॅकेजची...पुणे: राज्यातील साखर कारखाने आर्थिक अडचणीतून...\nकॅल्शिअम, लोहाचा उत्तम स्त्रोत ः नाचणीआहारच्या दृष्टीने नाचणी एक अत्यंत महत्त्वाचे...\nपिकातील लोह, जस्त, बोरॉन कमतरतेवरील...लोह (Fe) कार्ये ः हरितद्रव्ये निर्मितीचे (...\n‘रेसिड्यू फ्री’ शेतमालासाठी उभारली थेट...सध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा...\nपूर्व विदर्भासह नागपूरपर्यंत रिमझिम...नागपूर : आंध्रप्रदेशात चक्रीवादळ दाखल झाल्याचा...\nदुष्काळीशी सामना करण्यासाठी...पंढरपूर, जि. सोलापूर : राज्यात यंदा...\nपेथाई चक्रीवादळ आंध्रच्या किनारपट्टीला... किनारपट्टीय भागात जनजीवन विस्कळीत जमीन खचून...\nउसाला पूरक शर्कराकंदसाखरेचा वाढलेला उत्पादन खर्च, वाढलेले उत्पादन,...\nराजकीय अन् आर्थिक उत्पाताची नांदीअखेर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल ...\nकांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/kokan/konkan-news-gst-chiplun-64016", "date_download": "2018-12-18T16:20:05Z", "digest": "sha1:I32AXPYSNQBMKOYZN4UT2T6X45Q4KZQH", "length": 13619, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "konkan news GST chiplun जीएसटी आकारताना आधीच्या करांसह किमती | eSakal", "raw_content": "\nजीएसटी आकारताना आधीच्या करांसह किमती\nबुधवार, 2 ऑगस्ट 2017\nचिपळूण - जीएसटी करप्रणालीची पूर्णपणे माहिती नसल्याने ग्राहकांची लूट होत आहे. हॉटेल किंवा किराणामध्ये मूळ किंमत लावून त्यावर जीएसटी आकारला जात आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचा अव्वाच्या सव्वा फायदा होत आहे. जीएसटीबाबतच्या अज्ञानापोटी ग्राहकांच्या खिशाला चाट बसत आहे. जीएसटीच्या आडून व्यापारी अधिक नफा मिळवत आहेत.\nचिपळूण - जीएसटी करप्रणालीची पूर्णपणे माहिती नसल्याने ग्राहकांची लूट होत आहे. हॉटेल किंवा किराणामध्ये मूळ किंमत लावून त्यावर जीएसटी आकारला जात आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचा अव्वाच्या सव्वा फायदा होत आहे. जीएसटीबाबतच्या अज्ञानापोटी ग्राहकांच्या खिशाला चाट बसत आहे. जीएसटीच्या आडून व्यापारी अधिक नफा मिळवत आहेत.\nवस्तू आणि सेवा कर प्रणालीमध्ये ०, ५, १२, १८ आणि २८ टक्के कर लावण्यात येतो. या प्रणालीमुळे केंद्र आणि राज्य सरकारचे सर्व मिळून १० ते १५ कर इतिहासजमा झाल्याचे सांगण्यात येते. नागरिकांमध्ये याची पुरेशी माहिती नसल्याचा फायदा व्यापारी उठवत आहेत. जीएसटी लागू होण्यापूर्वी एखादा व्यापारी एखादी वस्तू फलाण्या किमतीला विकायचा. त्यामध्ये सर्व कर समाविष्ट होते. तसेच व्यापाऱ्याचा फायदाही. आता त्याच किमतीवर व्यापारी जीएसटी घेतात. म्हणजे ग्राहकाच्या खिशाला चाट. वस्तूची मूळ किंमत माहित नसल्याने त्यावर किती कर व्यापारी लावतो, हे कळतच नाही.\nजिल्ह्यातील हॉटेल्स, शॉपिंग मॉल, ग्राहक बाजार व मोठमोठ्या व्यापाऱ्यांकडूनही ग्राहकाच्या खिशाला चाट दिली जाते. येथे बिलावर मूळ किंमत धरून कर लावला जातो. कराचे दर किती आणि कसे आहेत याची ग्राहकाला माहितीच नाही. जीएसटी आला तरी सर्व व्यापारी बिलाची पावती देत नाहीत. ज्या व्यापाऱ्यांची नोंदणी जीएसटीअंतर्गत झाली त्यांना दिलेला स्वतंत्र नंबर प्रत्येक बिलावर असणे आवश्यक आहे. मात्र, बिलावर तो नसतो. अनेक वेळा कच्ची बिलेच दिली जातात. शिवाय आधीच्या किमतीवर जीएसटी आकारला जातो, अशी ग्राहकांची तक्रार आहे.\nजीएसटी प्रणालीमुळे देशात वस्तूच्या खरेदी-विक्रीवर एकवाक्यता येणार आहे. या प्रणालीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. या प्रणालीच्या नावाखाली कित्येकजण हात मारून घेत आहेत. ग्राहकांत जागृती यायला हवी.\n- राकेश सोनवणे, ग्राहक\nद्राक्ष, भाताला अवकाळीचा फटका\nपुणे - राज्याच्या बहुतांश भागांत काल व सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिपाच्या पिकांना फटका बसला. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर...\nदिवाळीसाठी एसटीकडून जादा बस\nपुणे : दिवाळीनिमित्त पुण्यातून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी प्रादेशिक परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाने जादा बस सोडण्याची व्यवस्था...\n#mynewspapervendor पेपर विक्रेता ते सनदी अधिकारी\nपुणे : पाचवीपासून घरोघरी पेपर टाकून त्याने अभ्यास केला. बी. ए. एम. एस.चे शिक्षण पूर्ण करून डॉक्टरही झाला. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर...\nचिपळूण पालिकेत ग्रॅव्हिटी योजनेच्या पाण्यावर वीजनिर्मिती\nचिपळूण - ग्रॅव्हिटीच्या पाणी योजनेसाठी कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर वीजनिर्मिती करण्याचा व��चार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने...\nकोल्हापूरचा सोहम खासबारदार अजिंक्य तर सातारचा ज्योतिरादित्य जाधव उपविजेता\nकोल्हापूर - येथे आयोजित केलेल्या पंधराशे गुणांकनाखालील एक दिवशीय खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत सातवा मानांकित कोल्हापूरच्या सोहम खासबारदारने आठ...\nभास्कर जाधवांचा शिवसेना प्रवेश थांबला\nचिपळूण -गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवण्याची मागणी पक्षाकडे केली आहे.त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathiflower-crop-advisory-agrowon-maharashtra-3994?tid=154", "date_download": "2018-12-18T16:05:10Z", "digest": "sha1:IQKNWVUYKZWZX35EZLICRV73BAN3ONFY", "length": 14609, "nlines": 167, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi,flower crop advisory, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरविवार, 17 डिसेंबर 2017\nफुलपिकांमध्ये मोगरावर्गीय फुलपिकांना बहर धरण्यासाठी पाण्याचा ताण देण्यास सध्याचा काळ अनुकूल आहे. तसेच थंडीमुळे गुलाब या फुलपिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.\nफुलपिकांमध्ये मोगरावर्गीय फुलपिकांना बहर धरण्यासाठी पाण्याचा ताण देण्यास सध्याचा काळ अनुकूल आहे. तसेच थंडीमुळे गुलाब या फुलपिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.\nमोगरावर्गीय फुलपिकात पिकाचे पाणी तोडून बहर धरावा. बहर धरण्यासाठी जमिनीच्या मगदूरानुसार १० - १५ दिवस पाणी ताेडावे. म्हणजे पिकाला विश्रांती मिळेल.\nझाडाची पाने मलूल होऊन किंवा गळून पडू लागली की विश्रांतीकाळ पूर्ण झाला असे समजावे. अशी अवस्था जोपर्यंत ये�� नाही तोेपर्यंत पिकाला पाणी बंद करावे. पाने गळू लागताच आळ्याची खांदणी करावी.\nपिकाला खतमात्रा देऊन पाणी द्यावे. मोगऱ्याच्या पूर्ण वाढलेल्या प्रतिझाडास २०-२५ किलो शेणखताची मात्रा द्यावी. रासायनिक खतमात्रांमध्ये ५० किलो नत्र, १०० किलो स्फुरद व १०० किलो पालाश प्रतिहेक्टर याप्रमाणात द्यावे. खते आळे पद्धतीने देऊन पाणी द्यावे.\nपिकाला पाणी देण्याअगोदर झाडांची छाटणी करावी. झाडावरील कमकुवत, रोगट, एकमेकांत मिसळणाऱ्या फांद्या छाटून टाकाव्यात.\nछाटणीनंतर संपुर्ण स्फुरद, पालाश व अर्धे नत्र झाडास द्यावे. नत्राची उर्वरित मात्रा कळ्या धरण्याच्या वेळी द्यावी. छाटणीनंतर पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये.\nउघड्यावरील गुलाब फुलांची काढणी करावी. पॅकिंग करून ती बाजारात पाठवावीत.\nथंडीमध्ये गुलाब पिकावर भुरी रोगाची शक्यता आहे. त्यामुळे दक्षतेचा उपाय म्हणून डिनोकॅप किंवा डायफेन्कोनॅझोल ०.०५ टक्के (५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) याप्रमाणात आलटून - पालटून फवारणी करावी.\nसंपर्क : डॉ. सतीश जाधव, ९४०४६८३७०९\n(अखिल भारतीय समन्वयित पुष्प सुधार प्रकल्प, गणेशखिंड, पुणे)\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\nक्षारपड जमिनीत फुलवली कार्नेशनची शेती सांगली जिल्ह्यातील पडवळवाडी येथील तरुण शेतकरी...\nफुलशेती सल्लागुलाब : गुलाब पिकाला प्रतिझाड १० किलो शेणखताची...\nहरितगृहातील जरबेरा लागवड...हरितगृहातील जरबेरा लागवडीसाठी पाण्याचा उत्तम...\nफुलपिके लागवडीसाठी हवी निचऱ्याची जमीनखरीप हंगामात पाऊस भरपूर पडत असल्याने हा हंगाम...\nपिवळी डेझी लागवड कशी करावीपिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे....\nनिशिगंध लागवडीसाठी निचर��� असलेली जमीन...निशिगंध पिकाची लागवड सोपी असून, तिचा लागवड खर्चही...\nहरितगृहात गुलाब फुलांचे उत्पादन घेताना...जागतिक बाजारात गुलाब फुलांना वर्षभर मागणी असते....\nदर्जेदार फुलांच्या उत्पादनासाठी... परदेशी बाजारपेठेत लांब दांड्याच्या फुलांना मागणी...\nशेवंतीच्या दर्जेदार रोपांची करा लागवडशेवंती लागवडीसाठी जमीन चांगली भुसभुशीत करून...\nशेवंती लागवडीसाठी अनुकूल काळशेवंतीच्या वाढ व उत्पादनावर तापमान व सूर्यप्रकाश...\nगुलाब, जरबेरा, झेंडूने फुलला जळगावचा...भरीताची वांगी, केळी आणि कापसासाठी प्रसिद्ध...\nएक वर्षापर्यंत टिकणारे खरे गुलाब झाडापासून कापणी झाल्यानंतर फूल जास्तीत जास्त ८ ते...\nपुण्यात दोन हजार फूल वाणांवर होणार...पुणे : शेतकऱ्यांना फुलांचे नवनवीन वाण उपलब्ध...\nफुलशेती सल्ला फुलपिकांमध्ये मोगरावर्गीय फुलपिकांना बहर...\nफुलशेती सल्लासद्यस्थितीत फुलशेती पिकांमध्ये थंडीमुळे कीड-...\nफूलशेतीने दिली तळेकर कुटुंबाला साथगांधेली (जि. औरंगाबाद) येथील तळेकर कुटुंबीयांनी...\nवेळेवर गुलाब छाटणीमुळे मिळेल उत्पादनवाढ गुलाबाचे अधिक व दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी...\nफूलशेती सल्लागुलाब : खुल्या शेतातील गुलाब पिकाची...\nगॅलार्डिया लागवड तंत्रज्ञान गलांडा नावाने ओळखले जाणारे गॅलार्डियाचे पिवळ्या...\nग्लॅडिओलस लागवड तंत्रज्ञान ग्लॅडिओलस फुलाचे महत्त्व : लांब...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/ministry-of-external-affairs-sushma-swaraj-india-pakistan-issue-1687980/", "date_download": "2018-12-18T15:47:54Z", "digest": "sha1:BTYAKWVNG2ZADDX7HYJCVEFZJ4A6ILCO", "length": 16399, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ministry of External Affairs sushma swaraj india pakistan issue | एकतर्फी संवादबंदी! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nजोवर काश्मिरात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद सुरू आहे, तोवर द्विपक्षी चर्चा सुरू होऊ शकत नाही, अशी त्यांची भूमिका आहे.\nस्मृती इराणी आणि पीयूष गोयल यांच्याप्रमाणेच आणखी एका केंद्रीय मंत्र्याच्या कारभारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालण्याची नितांत गरज आहे. या मंत्रिमहोदया म्हणजे अर्थातच परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज. स्वराज या इराणींइतक्या बेलगाम किंवा गोयल यांच्याइतक्या अतिउत्साही नाहीत हे मान्य केले तरी इतक्या संवेदनशील खात्याच्या आणि भाजप सरकारमधील एक ज्येष्ठ मंत्री म्हणून त्या आपली जबाबदारी चोख पार पाडत आहेत, असे दिसत नाही. पाकिस्तानशी चर्चेसंदर्भात त्यांनी केलेले ताजे विधान स्वराज यांच्या गोंधळलेल्या मानसिकतेचे निदर्शक आहे. चर्चा आणि दहशतवाद यांची सांगड घालता येत नाही. थोडक्यात, जोवर काश्मिरात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद सुरू आहे, तोवर द्विपक्षी चर्चा सुरू होऊ शकत नाही, अशी त्यांची भूमिका आहे. ती यापूर्वी काही काँग्रेसी मंत्र्यांचीही होतीच. सीमेवर जनाजे उठत असताना चर्चेचा सूर योग्य वाटत नाही, असे नाटय़मय विधानही स्वराज यांनी केले आहे. काश्मीर समस्या इतकी वर्षे ठसठसती राहण्याचे प्रमुख कारण म्हणजे, व्यवहार्यतेपेक्षा भावनातिरेकातच दोन्ही बाजूंची सरकारे, जनता वाहवत गेली आणि अजूनही जात आहेत. सीमेपलीकडून होणारा गोळीबार किंवा घुसखोरी यांमुळेच केवळ त्या भागात जनाजे उठतात असे नाही, हे केंद्रातील राज्यकर्ते, जनता आणि माध्यमांनीही समजून घेतले पाहिजे. खरे तर काश्मीर खोऱ्यात सध्या रमजाननिमित्त राज्य आणि केंद्र सरकारने एकतर्फी कारवाईबंदी जाहीर केली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हुरियत कॉन्फरन्स आणि वेळ पडल्यास पाकिस्तानशीही चर्चा करू असे म्हटले होते. काश्मीर खोऱ्यात कारवाईबंदीला मुदतवाढ देण्यास लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनीही अनुकूलता दर्शवली आहे. म्हणजे चर्चा, संवाद आणि संभाव्य शांततेच्या दिशेने किमान काही अनुकूल घडामोडी घडू लागल्या असताना, स्वराज यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा परिस्थिती ‘जैसे थे’कडे सरकू लागली आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर सुरुवातीला पंतप्रधानांचे विस्तारित ट्विटर खाते यापलीकडे परराष्ट्र खात्याची ओळख नव्हती. मध्यंतरीच्या काळात सुषमा स्वराज यांनी याच समाजमाध्यमांतून काही धडाकेबाज निर्णय घेऊन दाखवले. पण पाकिस्तान आणि चीनच्या बाबतीत पंतप्रधानांनी परराष्ट्रमंत्र्यांऐवजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल यांच्यावर अधिक भरवसा दाखवला. त्या वेळी पंतप्रधानांवर काही प्रमाणात टीकाही झाली होती. पण दोवल यांच्यापेक्षा स्वराज यांनी अधिक चांगले काम केले असते, असे म्हणण्याचे धारिष्टय़ प्राप्त परिस्थितीत कोणी करणार नाही. गिलगिट-बाल्टिस्तान या व्याप्त काश्मीरमधील भागाला पाचवा प्रशासकीय प्रांत बनवण्याच्या दृष्टीने पाकिस्तानने हालचाली सुरू केल्या आहेत. याविषयी पाकिस्तानचे दावे हास्यास्पद आहेत आणि आपण पाकिस्तानी उच्चायुक्तांना समज दिली आहे, असेही स्वराज म्हणतात. परराष्ट्रमंत्र्यांकडून यापेक्षा अधिक परिपक्व विधानांची आणि व्यापक भूमिकेची अपेक्षा आहे. चर्चाच होणार नसेल, तर गिलगिट-बाल्टिस्तानबाबत केवळ उच्चायुक्तांना दम देऊन काय होणार उलट चर्चेचा मार्ग खुला राहिल्यास पाकिस्तानला याविषयी अत्युच्च पातळीवर जाब विचारता येईल. भाजप सत्तेवर आल्यानंतर पाकिस्तानबरोबर यूपीएच्या अमदानीत सुरू असलेले ‘ट्रॅक-टू’ किंवा समांतर संवादाचे मार्गही जवळपास बंद झाले आहेत. युद्धखोरी आणि आढय़ताखोरी या दोन्ही मार्गानी युद्धसदृश परिस्थिती निवळत नाही हा इतिहास आहे. अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात कारगिल आणि संसदेवर हल्ला होऊनही ‘जीत लो दिल भी’ अशीच वाजपेयींची भूमिका होती. स्वराज यांनी मात्र संवादाचा मार्गच एकतर्फी बंद करून टाकला आहे. तो पंतप्रधानांनीच पुन्हा खुला करणे गरजेचे आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIPL Auction 2019: युवराज झाला 'मुंबईकर' १२ व्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार\nकाँग्रेसला सरकार चालवायला येत नाही, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर भाजपा मंत्र्याचे वक्तव्य\nअटलजींच्या सरकारला आणखी काही काळ मिळाला असता तर...\n युवराज सिंहवर अखेर बोली लागली, नवीन हंगामात मुंबई इंडियन्सकडून...\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n#MeToo : सोनू निगमचा अनु मलिकला पाठिंबा\nरणबीर रिसेप्शनला न आल्यानं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही- दीपिका\nThackeray Biopic: चर्चा फक्त भगव्याची अन् नवाजुद्दीनच्या लूकची\nदुसरीला डेट करत असतानाही रणवीर माझ्याशी फ्लर्ट करायचा, दीपिकानं सांगितला मजेशीर किस्सा\n...अन् पंकजाताई आणि पूनम महाजन म्हणाल्या 'कुछ कुछ होता हैं'\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी ���ित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nप्रशासकीय इमारतीतील संकटकालीन सुटकेचा मार्ग ‘अडगळी’त\nखड्डे न बुजवताच, रस्त्याची रंगरंगोटी\nलहान मुलांच्या मदतीने लग्नमंडपांत चोऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.upakram.org/node/1961", "date_download": "2018-12-18T14:43:13Z", "digest": "sha1:44DTCMWPOMMXD2GKGZNZRIWLLNO5Q2BF", "length": 12555, "nlines": 109, "source_domain": "mr.upakram.org", "title": "मराठी इंटरनेट एक्सप्लोअरर ८ | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमराठी इंटरनेट एक्सप्लोअरर ८\nआता मराठी भाषेमध्येही मिळतो असे मला आज आढळले. (खरं तर आता हे आता कोंकणी भाषेतही मिळते\nनेहमी प्रमाणेच मायक्रोसॉफ्ट म्हणते की हे न्याहाळक अधिक वेगवान आहे. आणि टॅब्ड न्याहाळक असल्याने झटकन उघडते वगैरे वगैरे.\nयात एक दावा असाही आहे : 'अधिक गोपनीय आपण वेबवर कुठेही गेलात तरी आपल्या गोपनीयतेचे व वैयक्तिक माहितीचे रक्षण करण्यास मदत करतो. '\nहे कसे ते मात्र देणे यांनी टाळले आहे. बहुदा नंतर ठिगळ (पॅच) देतांना अडचण नको म्हणून असावे.\nअधिक सुरक्षितता कशी मिलते हे दिले असते तर बरे झाले असते.\nपुढे जाऊन ते असेही म्हणतात की 'एखादे वेबस्थळ बनावट आहे हे शोधणे सोपे करतो.'\nहा दावा योग्य आहे की नाहे हे मला कळले नाही. कारण एखादे स्थळ हॅक झाले आहे हे आय ई ला कसे कळेल\nत्याला फक्त जे काही असेल ते दाखवण्याचे काम आहे.\nअसो, आय ई ८ साठी सहाय्य समस्यांची चर्चा करण्यासाठी असलेला न्युज ग्रुप बराच ऍक्टीव्ह आहे असे दिसते.\nअजून कुणी हा न्याहाळक वापरला असेल तर नक्की कळवा.\nआनंदयात्री [05 Aug 2009 रोजी 07:07 वा.]\nमी सध्या वापरतोय. डेव्हलपर टुलबारमधे प्रोफाईलर् चांगला वाटला बाकी विषेश् असेल् तर् अजुन् एक्सप्लोअर केले नाही.\nनुकताच आयईला (बहुतेक) कायमचा रामराम ठोकला आहे.\nघरी मराठी फाफॉ वापरू लागलो आहे.. आवडते आहे\nसमाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव\nमाझ्या घरच्या लॅपटॉपवर फाफॉ ३.५.२ इन्स्टॉल केले आहे. पण मला असा अनुभव येतो आहे की काही संकेतस्थळांवर लॅपटॉपचा अप ऍरो किंवा डाउन ऍरो चालत नाही. उदा. उपक्रमवर चालत नाही, लोकसत्तावर चालतो. व्हर्टीकल स्क्रोलबार वापरुन पानावर खालती-वरती जाणे फारच गैरसोयीचे वाटते.\nमी पण आय-ई ला रामराम ठोकायच्या विचारत होतो, पण वरील कारणामुळे सद्ध्या वापरावे लागत आहे. तुम्हाला कुणाला असा अनुभव आला आहे का मी अजून या प्रॉब्लेमविषयी गूगलून बघितले नाही.\nमाझ्या कचेरीत फाफॉ ३.०.१० आहे. तिथे सर्व काही व्यवस्थित चालते.\nमी २ दिवसापूर्वी ३.५.२ व्हर्शन वापरायला सुरवात केली. आपण निर्देश केलेली अडचण मला तर येत नाही.मी स्क्रॉल, अप-डाउन ऍरो किंवा ट्चपॅड दोन्ही वापरून करू शकतो.\nमी पूर्वी फाफॉ वापरत असे. क्रोम वापरायला लागल्यापासून आयुष्यातील बराच वेळ वाचतो आहे असे वाटू लागले आहे. :प्\nज्यांना वेगवान न्याहाळक म्हणजे काय याचा अनुभव घ्यायचा असेल त्यांनी क्रोम वापरून बघावा.\nपण आजानुकर्ण मागे म्हणाला होता की क्रोम,\nत्याने नुकत्याच भेट दिलेल्या सर्व पाने दाखवतो म्हणून योग्य नाही.\nमग तुम्हाला तसा काही त्रास(\nक्रोममध्ये नवीन ट्याब उघडल्यावर तो आधीची पाने दाखवतो (क्याशे क्लिअर केला नसेल तर.) पण याचा मला त्रास झाला नाही. शिवाय यात हवी तीच पाने दाखवता येण्याचीही सोय आहे. क्रोममधील अनेक सुविधा आवडल्या. उदा. गूगल सर्च करण्यासाठी वेगळ्या टूलबारची आवश्यकता नाही किंवा ब्याकग्राउंडमध्ये नकळत अपडेट होत रहातात.\nमला देखील क्रोम फारसा आवडला नाही. फायर फॉक्स जास्त बरा वाटतो.\nसारखा वापरताना क्रोम् अनेक वेळा क्रॅश् झाला आहे ... आई - ७ तर क्रॅश होण्याचा रेकॉर्डच् करतोय\nआई-८ चे एक् फिचर् मला आवडले की ... तुम्ही ज्या टॅबवर काम् करता आहात् ते टॅब हँग् झाले की तेवढेच् टॅब् क्लोज् होते... बाकीची उघडलेली पेजेस् गमवावी नाही लागत्.\nआई-८ चे अजून् एक् फिचर् मस्त् आहे ... तुम्हाला माऊस फिरवताना एक् छोटासा चौकोन् सारखा येताना दिसतो त्याला क्लिक् केले तर् तुम्ही निवडलेल्या साईटचा फक्त् तोच् भाग् अपडेटेड् तुम्हाला हवा तेव्हा पाहता येतो...\nअर्थात् मी आई-७ आणि आई-८ प्रेमी नाही\nमी तर् ऑपेराच् वापरतो... ऑपेरापुढे सफारी थोडाफार् उभा राहू शकतो... पण् अनेक वेबसाईट्स् व्यवस्थित् दिसत् नसल्यामुळे हा दुर्लक्षित् राहिलेला ब्राऊजर् आहे.\nऑपेरा १० बेटा ची फिचर्स् अधिक् सुंदर् आहेत्...\nउत्सुकता असणार्यांनी अवश्य वापरुन् पहावा....\nनवीन ऑपेरामध्ये देवनागरी जोडाक्षरे नीट दिसतात का \n९ व्या आव्रुत्तीत जोडाक्षरे नीट दिसत नसल���याने मी फाफॉ कडे वळलो.\nइतक्यातच पाहिले, सुंदर मराठी अक्षरे दिसतात\nकाहीही अडचण येत नाही.\nविशेष कारण म्हणजे 'एक्स्टेंशन्स्' चा अभाव - ऍड्-ब्लॉक, गमभन, वगैरे वगैरे\nवेग चांगलाच आहे क्रोमचा, पण् फाफॉ साठी सुद्धा सेटिंग्ज्स् बदलली की छान वेग मिळतो (अर्थात माझे मशिन् ८GB रॅम चे आहे :) )\nइंटरनेट एक्सप्लोअरर ८ आता मराठी भाषेमध्येही मिळतो ही माहिती मिळाली.\nपण मला व्यक्तिशः त्याचा काहीही उपयोग नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-former-prime-minister-atal-bihari-vajpeyi-admitted-aiims-hospital-delhi", "date_download": "2018-12-18T15:54:03Z", "digest": "sha1:435OQV64UPEUDO2RNYTMMGK3EG6F2Z6C", "length": 13287, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, former prime minister atal bihari vajpeyi admitted in aiims hospital delhi | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअटलबिहारी वाजपेयी एम्स रूग्णालयात दाखल\nअटलबिहारी वाजपेयी एम्स रूग्णालयात दाखल\nसोमवार, 11 जून 2018\nनवी दिल्ली : माजी पंतप्रधान व भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांना आज (ता. 11) दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर नियमित उपचार ही सुरू आहेत. आज त्यांना नियमित तपासणीसाठी एम्समध्ये दाखल केले असता, त्यांना अॅडमिट करून घेण्यात आले.\nवाजपेयी यांना डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांची प्रकृती खालावलेली आहे, यामुळे ते अंथरूणाला खिळून आहेत.\nनवी दिल्ली : माजी पंतप्रधान व भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांना आज (ता. 11) दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर नियमित उपचार ही सुरू आहेत. आज त्यांना नियमित तपासणीसाठी एम्समध्ये दाखल केले असता, त्यांना अॅडमिट करून घेण्यात आले.\nवाजपेयी यांना डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांची प्रकृती खालावलेली आहे, यामुळे ते अंथरूणाला खिळून आहेत.\nदिल्ली भारत अटलबिहारी वाजपेयी atal bihari vajpayee\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\n`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्त शिवार अभियानातंर्गत भूजल...\nनगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...\nसांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...\nनगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...\nसोलापुरात वांगी, ढोबळी मिरची, कोबी दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nरेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...\nनाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...\nसोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी...सोलापूर : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय...\nयोग्य वेळी करा मिरीची काढणीमिरी घोसामधील एक ते दोन मणी पिवळे अगर नारंगी...\nनाशिकला वांगी, घेवडा, आले दर तेजीतनाशिक : गत सप्ताहात नाशिक बाजार समितीत बहुतांश...\nबियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’ बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’...\nप्रथिनांद्वारे मिळवता येईल अधिक टिकाऊ...निसर्गातील कोळ्याच्या धाग्यापासून प्रेरणा घेत चीन...\nऊसतोडणी कामगारांच्या गावांत दुष्काळी...नगर ः जनावरे जगवण्यासाठी आणि रोजगाराच्या शोधात...\nनामपूरात शेतमालाला दर, कर्जमाफीसाठी...नामपूर, जि. नाशिक : कांदा पिकासह शेतमालाचे...\nवजनकाट्यात घोळ करणाऱ्यांनी लाज बाळगावीमाळेगाव, जि. पुणे ः ‘माळेगाव साखर कारखान्याचे...\nकोल्हापूर जिल्ह्यास ३०० एकर तुती...कोल्हापूर : महारेशीम अभियानांतर्गत कोल्हापूर...\nहमीभावाने साडेदहा हजार क्विंटल शेतीमाल...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...\nपुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकेळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/family-doctor/family-doctor-pathology-tuberculosis-66939", "date_download": "2018-12-18T15:23:52Z", "digest": "sha1:KDPQDDEAACZYBZTKEGFGO75WFW6HPRLW", "length": 18808, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "family doctor Pathology Tuberculosis पथ्यापथ्य क्षयरोग | eSakal", "raw_content": "\nडॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com\nशुक्रवार, 18 ऑगस्ट 2017\nक्षयरोगात धातूंचा क्षय होत असल्याने धातुपोषक आणि पचण्यास सोपा आहार घेणे आवश्यक असते. या दृष्टीने क्षयरोगात ताकाबरोबर डाळी शिजवून बनविलेले सूप सुचविलेले आहे. धान्य एक वर्ष जुनी असावीत. पचायला हलके, वीर्यसंपन्न, उत्तम चवीचे आणि सुगंधित अन्न सेवन करावे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जे अन्न खाण्याने शरीर व मनात आनंद उत्पन्न होत असेल असेच अन्न क्षयरोग्याने सेवन करावे.\nक्षयरोगात धातूंचा क्षय होत असल्याने धातुपोषक आणि पचण्यास सोपा आहार घेणे आवश्यक असते. या दृष्टीने क्षयरोगात ताकाबरोबर डाळी शिजवून बनविलेले सूप सुचविलेले आहे. धान्य एक वर्ष जुनी असावीत. पचायला हलके, वीर्यसंपन्न, उत्तम चवीचे आणि सुगंधित अन्न सेवन करावे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जे अन्न खाण्याने शरीर व मनात आनंद उत्पन्न होत असेल असेच अन्न क्षयरोग्याने सेवन करावे.\nक्षयरोगात औषधोपचारांच्या बरोबरीने आहारनियोजन कसे करावे याची माहिती आपण घेतो आहोत. क्षयरोगात धातूंचा क्षय होत असल्याने धातुपोषक आणि पचण्यास सोपा आहार घेणे आवश्यक असते. यादृष्टीने क्षयरोगात ताकाबरोबर डाळी शिजवून बनविलेले सूप सुचविलेले आहे. विशेषतः क्षयरोगात जुलाब होत असले तर त्यासाठी पुढील पद्धतीने सूप तयार करायला सांगितलेले आहे,\nससूप्यधान्यान्सस्नेहान् साम्लान् संग्रहणान् परम् \nमूग, तूर, मसूर वगैरे डाळी आणि ताक एकत्र शिजवून सूप तयार करावे आणि नंतर त्यात तूप, डाळिंबाचा रस किंवा लिंबाचा रस टाकून प्यायला द्यावे.\nसूप करताना डाळींच्या चारपट पाणी घ्यायचे असते आणि ते एकत्र शिजवायला ठेवून डाळी नीट शिजल्या, ताकाबरोबर एकजीव झाल्या की त्यात मीठ, सुंठ, मिरी वगैरे गोष्टी मिसळायच्या असतात.\nया प्रकारचे सूप बनविताना ताक आणि डाळीच्या बरोबरीने काही विशिष्ट वनस्पतींची पाने सुद्धा वापरायला सांगितलेली आहेत,\nश्रीपर्ण्या मदयन्त्याश्च यूथिकायाश्च पल्लवान् \nमातुलुंगस्य धातक्या दाडिमस्य च कारयेत् \nस्नेहाम्ललवणोपेतान् खडान् सांग्रहिकान् परम् \nवेतस, अर्जुन आणि जांभळाच्या पानांचा रस किंवा काढा\nवाळ्याच्या पानांचा रस किंवा काढा\nगंभारीच्या पानांचा रस किंवा काढा\nमेंदीच्या पानांचा रस किंवा काढा\nजुईच्या पानांचा रस किंवा काढा\nमहाळुंगाच्या पानांचा रस किंवा काढा\nडाळिंबाच्या पानांचा रस किंवा काढा\nया प्रकारे उपलब्धतेनुसार वनस्पतींचा समावेश केला तर ते सूप अधिक उपयुक्त बनते.\nचांगेरी, चिंच या वनस्पतींच्या पानांचा रस काढून त्याबरोबर धान्य किंवा कडधान्य शिजवून सूप बनवावे व तयार सुपात दह्यावरची साय व तूप तसेच डाळिंबाचा रस मिसळून घेण्याने मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत मिळते.\nक्षयरोगात धातुक्षय आणि त्यापाठोपाठ शरीरशक्ती क्षीण होत असते. अशा वेळी जुलाब होणे किंवा अधिक वेळेला मलप्रवृत्ती होणे रुग्णाच्या प्रकृतीसाठी चांगले नसते. म्हणून क्षयरोगात आहाराच्या मदतीने मलप्रवृत्ती अधिक किंवा द्रवस्वरूपात होणार नाही याकडे लक्ष ठेवायचे असते.\nक्षयरोगात धातूंचे पोषण होण्यासाठी जेवण चवीने जेवणे हे सुद्धा गरजेचे असते. यासाठी स्वयंपाक घरातील अनेक द्रव्यांपासून ‘यवानीषाडव’ नावाचे चूर्ण चरकसंहितेते सुचवले आहे. हे चूर्ण दिवसातून अनेकदा चघळून चघळून खायला उत्तम असते. यामध्ये पुढील द्रव्ये असतात, ओवा, आमसूल, सुंठ, अम्लवेतस, डाळिंब, बोर प्रत्येकी दहा ग्रॅम; धणे, काळे मीठ, जिरे, दालचिनी प्रत्येकी पाच ग्रॅम; पिंपळी संख्येने १००; मिरी संख्येने २००; साखर १६० ग्रॅम ही सर्व द्रव्ये एकत्र करून त्याचे चूर्ण केले आणि दिवसातून तार-पाच वेळा चिमूट चिमूट प्रमाणात चघळले तर त्यामुळे जीभ शुद्ध होते, जेवणात रुची उत्पन्न होते, मलावष्टंभ होत नाही, पोटात वायू धरून राहात नाही, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत होते. मूळव्याधीमध्येही हे चूर्ण हितकर असते.\nक्षयरोगात अन्न कसे असावे याचे काही सामान्य निकष चरकसंहितेमध्ये सांगितलेले आहेत,\nसमातीतानि धान्यानि कल्पनीयानि शुष्यताम् \nलघून्यहीनवीर्याणि स्वादूनि गन्धवन्ति च \nयानि प्रहर्षकारिणी तानि पथ्यतमानि हि \nधान्य एक वर्ष जुनी असावीत. पचायला हलके, वीर्यसंपन्न, उत्तम चवीचे आणि सुगंधित अन्न सेवन करावे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जे अन्न खाण्याने शरीर व मनात आनंद उत्पन्न होत असेल असेच अन्न क्षयरोग्याने सेवन करावे.\nडॉ. श्री बालाजी तांबे\nबाजारात डाळिंबाचे दर दबावात\nसांगली - देशात डाळिंबाच्या उत्पादनात अंदाजे २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे डाळिंबाचे दर २५ ते ३० रुपये असे दर मिळत आहे. निर्यातक्षम...\nमोटाभाई : (सुस्कारा टाकत) हसावं की रडावं रडावं की हसावं नमोजी : (योगासनांच्या म्याटवर निरिच्छपणे) थोडा हसायच्या, थोडा रडायच्या\nडाळिंबाचा मार... कांद्याचा भार...\nबिजवडी - शेतकऱ्याचे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांद्याची सद्यःस्थिती पाहता, त्याच्या विक्रीतून नफा मिळण्याऐवजी पदरमोडच करावी लागत आहे, तर...\nकांदा उत्पादकांना 500 रुपये अनुदान द्या - रावते\nमुंबई - राज्यातील उन्हाळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल 500 रुपये अनुदान...\nआटपाडी : डाळींब शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी\nआटपाडी - वादळी पावसामुळे टँकरच्या पाण्यावर जोपासलेल्या डाळींबाचे तेलकट आणि करपा रोगाने मोठे नुकसान केले आहे. याचे तातडीने पंचनामे करून हेक्टरी दोन...\nतूरडाळ सरकारी गोदामातच; रेशन दुकानांना पुरवठा नाही\nपुणे : अन्नधान्य वितरण विभागाने मागणी करूनही शासनाकडून नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांतील तूरडाळ उपलब्ध झालेली नाही, त्यामुळे सध्या रेशन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही क���ू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-marathi-website-farmers-loan-waiver-maharashtra-devendra-fadnavis-64446", "date_download": "2018-12-18T15:35:33Z", "digest": "sha1:QITA7ANNSNNQJJZASLLQ4AAQUE7VTSCT", "length": 16876, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi website Farmers Loan waiver Maharashtra Devendra Fadnavis पत्नीसह या; अन्यथा कर्जमाफी नाही! | eSakal", "raw_content": "\nपत्नीसह या; अन्यथा कर्जमाफी नाही\nशुक्रवार, 4 ऑगस्ट 2017\nवडगाव निंबाळकर : सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांनी सपत्नीक उपस्थित रहावे अन्यथा अर्ज भरता येणार नाहीत अशी अजब अट दोन दिवसांपूर्वी घातली आहे.\nपत्नी नसलेल्या शेतकऱ्यांसाठी अर्जात पर्याय नसल्याने त्यांना अर्ज भरता येत नाहीत. सरकारच्या या अजब अटीमुळे गेल्या दोन दिवसांपासुन बारामती तालुक्यात कर्जमाफीचे अर्ज भरण्याची संख्या रोडावली आहे. कर्जदार शेतकऱ्यांचे लाभधारक ठरण्यासाठी धडपड चालाली आहे. तयासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवणूक करण्यात वेळ जात आहे. पण सरकारच्या जाचक अटींमुळे बारामती तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे.\nवडगाव निंबाळकर : सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांनी सपत्नीक उपस्थित रहावे अन्यथा अर्ज भरता येणार नाहीत अशी अजब अट दोन दिवसांपूर्वी घातली आहे.\nपत्नी नसलेल्या शेतकऱ्यांसाठी अर्जात पर्याय नसल्याने त्यांना अर्ज भरता येत नाहीत. सरकारच्या या अजब अटीमुळे गेल्या दोन दिवसांपासुन बारामती तालुक्यात कर्जमाफीचे अर्ज भरण्याची संख्या रोडावली आहे. कर्जदार शेतकऱ्यांचे लाभधारक ठरण्यासाठी धडपड चालाली आहे. तयासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवणूक करण्यात वेळ जात आहे. पण सरकारच्या जाचक अटींमुळे बारामती तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे.\nतालुक्यातील १७ महाईसेवा केंद्र, ग्रामपंचायतीमधील संग्राम कक्ष आदी ठिकाणांहून अर्ज भरता येतील असे सरकारकडुनकडून सांगीतले असले तरी तालुक्यातील हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्या महाईसेवाकेंद्रत ऑनलाईन अर्ज भरले जात आहेत.\nग्रामपंचायतीमधील संग्राम कक्ष सद्या बंद अवस्थेत आहेत. यामुळे येथून अर्ज करण्यात अडचण येत आहे. पुरेशी व्यवस्था न करता ऑनलाईनची सक्ती केल्याने गोंधळाचे वातावरण आहे. वडगाव निंबाळकर येथील महाईसेवाकेंद्राला अर्ज भरण्यासाठी लागणारी यंत्रणा नसल्याने शेतक���्यांचे अर्ज भरले जात नव्हते. कोऱ्हाळे येथील केंद्रात होळ, सदोबाचीवाडी, वडगाव निंबाळकर, मुढाळे, लाटे, थोपटेवाडी या गावातील शेतकऱ्यांनी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती.\nगेल्या पाच-सहा दिवसांत १२५ शेतकऱ्यांचे अर्ज भरल्याची माहिती कोऱ्हाळे बुद्रुक महाईसेवा केंद्र चालक प्रमोद पानसरे यांनी दिली. बहुतांशी 'महा-ई-सेवा' केंद्रात ठसे घेण्याची व्यवस्था नसल्याने अर्ज भरता येत नव्हते. शेतातील काम धंदा सोडून कर्ज माफीच्या भाबड्या अपेक्षेपोटी सध्या शेतकरी महाईसेवाकेंद्रबाहेर रांगा लावून आहेत.\nएका शेतकऱ्याचा अर्ज भरण्यासाठी बराच अवधी जातो. यातून ही सेवा मोफत द्यायची असल्याने केंद्र चालकही वैतागून जात आहेत. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देउन केंद्रचालक मेटाकुटीला आले आहेत.\nयातच गेल्या दोन दिवसांपासून शेतकऱ्याने पत्नीचा ठसा दिल्याशिवाय अर्ज पूर्ण होणार नसल्याच्या सूचना आल्याने केंद्रातून शेतकऱ्यांना 'जोडीनी या' असा सल्ला दिला जात आहे. यातून शेतकरी व केंद्रचालक यांच्यात हमरातुमरीचे प्रकार होताना दिसत आहेत.\nसरकारच्या दररोज बदलणार्या विविध अटींमुळे लाभधारक ठरू पाहणार्या शेतकऱ्याला अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत असल्याने भीक नको पण कुत्र आवरा अशी अवस्था शेतकऱ्यांची सरकारने केल्याच्या प्रतिक्रिया मुढाळे येथील सदाशिव कारंडे यांनी अर्ज भरतेवेळी व्यक्त केली.\nपरिसरातील विविध केंद्रावर भेटी दिल्या असता सरकारच्या पद्धतीवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. बारामती तालुक्यात गुरूवार ता. ३ पर्यंत विविध केंद्रातून १४९९ शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाईन भरले गेल्याची माहिती सहाय्यक निबंधक एसएस कुंभार यांनी दिली.\nरायपूर : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सोमवारी शेतकऱ्यांना अल्प मुदतीचे कृषिकर्ज माफ करण्याची घोषणा केली. बघेल म्हणाले, ‘‘...\nकर्ज माफीपर्यंत उसाचे पैसे कपात करू नये, श्रीगोंद्यातील सोसायट्यांचा ठराव\nश्रीगोंदे - शेतकऱ्यांची कर्जमाफी होईपर्यंत कर्जवसुली करू नये या फतव्याचा आधार घेत तालुक्यातील शेतकऱ्यांची जिल्हा बँकेने ऊस बिलातून कपात करू नये असा...\nकृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये सर्वेक्षण\nपुणे - देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या परिस्थितीचे मूल्याकंन, कर्ज आणि गुंतवणूक यांच्या स��माजिक-आर्थिक सर्वेक्षणास १ जानेवारी...\nशपथ घेताच तासाभरात शेतकरी कर्जमाफीचा निर्णय\nभोपाळ: मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच कमलनाथ यांनी पहिला सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. कमलनाथ यांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे....\nशासनाचे आदेश मानण्यास प्रशासनाचा नकार\nनागपूर - दुष्काळी भागातील शेतकऱ्यांकडून जमीन महसूल सूट देण्याचे आदेश शासनाने दिल्यानंतर प्रशासनाकडून त्यांची वसुली सुरू असल्याची बाब समोर आली...\n...आता कसोटी राजनैतिक कौशल्याची\nदेशातल्या बॅंकांना नऊ हजार कोटींना गंडा घालून इंग्लंडमध्ये पळालेला ‘किंगफिशर’ एअरलाइन्सचा मालक विजय मल्ल्याला भारताच्या ताब्यात देण्याबाबतचा आदेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.upakram.org/node/1765", "date_download": "2018-12-18T14:43:34Z", "digest": "sha1:PW7F2QS4NYFWULWRO6RM2Q4Q3M7ZUDPF", "length": 17423, "nlines": 105, "source_domain": "mr.upakram.org", "title": "काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (५) -- केनू संग खेलू होली... | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nकाही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (५) -- केनू संग खेलू होली...\nकाही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (१) -- आमार श्वप्नो तुमी...\nकाही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (२) -- प्रथम धर घ्यान दिनेश..\nकाही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (३) -- मनमोहना बडे झुटे..\nकाही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (४) -- मेरी सांसो को जो..\nकेनू संग खेलू होली.. (संगीत - हृदयनाथ मंगेशकर)\nयमनचं एक शांत परंतु तेवढंच आर्त स्वरूप. जमून गेलेला अध्धा त्रिताल. दिदीच्या गळ्यातून उमटणारा तानपुर्यातला गंधार मन:शांती देणारा, मुक्तिचा मार्ग दाखवणारा..\n'पिया त्यज गये है अकेली..' मधला एकटेपणा, एकाकीपणा केवळ दिदीच दाखवू जाणे 'हमसे करे क्यू पहेली' ओळीतील 'करे' या शब्दावरील तीव्र मध्यमावरच्या अनवट ठेह���ावानंतर येणार्या 'क्यू पहेली' वरील म' नीनी ध प प ह्या संगतीतील यमनचा गोडवा काही औरच\n'बहु दिन बिते' या ओळीत लागलेल्या तार षड्जापाशी शब्द संपतात\n'बहु दिन बिते अजहू न आए, लग रही कालाबेली' या ओळीतील काळंबेरं या अर्थाने वापरलेला 'कालाबेली' ह शब्द खूप छान वाटतो. दिदीचं शब्दांचं उच्चारण अर्थातच सुरेख. विशेष करून 'पहेली', 'दुहेली', 'दरसन दीजो', 'जियडो मुरझावे' हे शब्द कानाला खूप गोड लागतात\nसुंदर संगीतरचना. सतारीची साथसंगत मन प्रसन्न करून जाते.\nसंगीतकारांनी मन चाहेल तितका लुटत रहावा, परंतु यमनचा खजिना कधीही रिता होणार नाही हेच खरं\nअसे म्हणतात. आम्ही लताबाईंकडून काहीही ऐकून घेऊ :-) त्यांच्या गळ्यातला गंधार सुरुवातीला \"किनु संग\" मध्ये दिसतो, तोच ना\nभोपळे बांधून गानगंगेत पोहणार्या माझ्यासाठी मधून-मधून तुम्ही सुरावटही दिलीत ते फार चांगले केलेत.\nमुळातच भजन गोड आणि श्राव्य आहे. भजन गाताना शब्दांचा सोपेपणा लताबाईंनी मुळीच हरवू दिला नाही. संगीत स्पष्ट शब्दांना उठाव देते आहे.\nमीराबाईची बोली/भाषा राजस्थानी होती, त्यामुळे त्यातले शब्द सोपे वाटता-वाटता कधीकधी समजत नाहीत. ओळीचा शेवट म्हणजे संगीतातल्या न्यासासारखा, त्यातही यमक असले म्हणजे ओळ \"घरी पोचली\" असा भास होतो. अशा परिस्थितीत मीराबाईसारखी समर्थ कवयित्री यमकाचे शब्द विशेष अर्थपूर्ण किंवा लडिवाळ योजते. गाणारी, आळवणारी व्यक्ती त्या शब्दावर थबकणार असते, याची पक्की जाण कवयित्रीला होती. मीराबाई स्वतःच आपली भजने गायची - त्यामुळे हे कौशल्य स्वानुभवाने उच्च कोटीला पोचलेले असणार.\nहे यमकाचे शब्द. पैकी अधोरेखित शब्द मला अपरिचित होते. यूट्यूब चित्रफितीवर इंग्रजी अनुवाद दिला आहे, पण अमुक शब्द समजायला तो भावानुवाद पुरेसा नव्हता. (इंटर्नेट वर शब्दकोश असतात हे किती चांगले\nकिन्हु संग खेलूं होली\nपिया त्यज गये है अकेली\nप्रियकर नाही तर होळीच्या आनंदात एकटेपणाच जास्त वाटतो\nमाणिक-मोती सब हम छोडे़\nसेली म्हणजे गंडा किंवा दोरा. माणके-मोती टाकून मीरेने गळ्यात गंडा बांधला आहे.\nभोजन भवन भलो नहीं लागै\nपिया कारण भयी अकेली\nमुझे दूरी क्यूं मेली\nप्रियाशिवाय एकटीला जेवण, घरदार काहीच रुचत नाही - हा दुरावा मला का मिळाला\nअब तुम प्रीत अवरसुं जोडी\nहमसे करी क्यू पहेली\nआता तू प्रीती दुसर्या कोणाशी जोडली आहे, मला असे कोड्यात का टाकतो आहेस\nबहु दिन बीते अजहु न आये\nकीणु दिल मां येई हेली\nकालाबेली म्हणजे बहुधा तगमग. मराठी शब्दकोशात \"कालाबुली\"=तगमग असा शब्द सापडतो.\nहेली म्हणजे सखी, सहेली. तर असा अर्थ मला जास्त सोपा लागतो -\nखूप दिवस झालेत, ते अजून नाही आले\nमला तगमग वाटते आहे\n माझ्या हृदयात काहीबाही येते आहे...\nश्याम बिना जियडो़ मुरझावे\nजैसे जल बिन बेली\nजियडो़=जियरा म्हणजे जीव/अंतःकरण. श्याम नाही तर जीव कोमेजून जातो आहे, जशी पाण्यावाचून वेल कोमेजावी.\nमीरा को प्रभु दरसन दीजो\nमैं तो जनम जनम की चेली\nदरस बिना खडी़ दुहेली\nचेली म्हणजे चेला शब्दाचे स्त्रीरूप. दुहेली म्हणजे संकटात पडलेली. प्रभू मीरा जन्मजन्मांतरीची चेली आहे, तिला दर्शन द्या. दर्शनाबिना बिकट परिस्थितीत ती ताटकळत आहे.\nभलो, जियडो वगैरे राजस्थानीमधले \"ओ\"-अंती शब्द गुजरातीमार्फत आपल्या मराठी कानांना आपलेसे वाटतात. आणि दुसर्या दिशेने गोव्याच्या मार्फत आलेल्या लताबाईंचा आवाज...\nविसोबा खेचर [08 Apr 2009 रोजी 11:35 वा.]\n\"किनु संग\" मध्ये दिसतो, तोच ना\nयेस. शेवटी 'ग रेग' अशी संगती आहे. 'त्यज' या शब्दावर जो गंधार आहे तो साक्षात तानपुर्यातील गंधार. प़सासासा़ असा जर सुरेल तानपुरा मिळवला तर त्यातनं जो नैसर्गिक शुद्धगंधार ऐकू येतो, नेमका त्याच क्वालिटीचा गंधार दिदीच्या गळ्यातून ऐकू येतो\nभोपळे बांधून गानगंगेत पोहणार्या माझ्यासाठी मधून-मधून तुम्ही सुरावटही दिलीत ते फार चांगले केलेत.\nभोपळे सोडलेत तरी हरकत नाही. गानगंगेत बुडू लागलात तरी चालेल. किंबहुना गानगंगेत बुडण्यातच मौज आहे\nआम्हीही अद्याप हातपायच मारत आहोत, गटांगळ्या खात आहोत, परंतु मजा येते\nवाटता कधीकधी समजत नाहीत. ओळीचा शेवट म्हणजे संगीतातल्या न्यासासारखा, त्यातही यमक असले म्हणजे ओळ \"घरी पोचली\" असा भास होतो.\n ही खास 'धन्याशेठ-पेश्शल' उपमा\nकालाबेली म्हणजे बहुधा तगमग. मराठी शब्दकोशात \"कालाबुली\"=तगमग असा शब्द सापडतो.\nमला तर एका विद्वानाने याचा अर्थ काळंबेरं असा सांगितला होता. 'बहु दिन बीते अजहु न आये, तेव्हा आता तुझी दुसर्या कुणावर प्रिती जडली आहे, असं काहीसं काळंबेरं मनात आलं, असा अर्थ मला एका विद्वानाने समजावला होता. तगमग हा अर्थ आत्ताच कळतो आहे. मी गाण्याच्या सांगितिक बाजूवर लिहायचा प्रयत्न केला आहे. परंतु त्यातल्या शब्दांबाबत धन्याशेठ, तुझ्यासारख्या ग��ढा व्यासंग असणार्या व्यक्तिकडून अगदी असाच विस्तृत प्रतिसाद अपेक्षित होता.\nभलो, जियडो वगैरे राजस्थानीमधले \"ओ\"-अंती शब्द गुजरातीमार्फत आपल्या मराठी कानांना आपलेसे वाटतात. आणि दुसर्या दिशेने गोव्याच्या मार्फत आलेल्या लताबाईंचा आवाज...\n धन्यवाद धन्याशेठ, सुंदर प्रतिसाद\nन लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा\nदोन्ही प्रतिसाद आवडले. आता एकत्रित वाचून गाणे परत ऐकत आहे.\nमन प्रसन्न करणारा यमन.\nमराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे\nतात्यांनी दुवा दिलेल्या या गाण्यात 'पिया त्यज गये है अकेली' मधली जी आर्तता आहे त्याच्यामागे पंचम न वापरणे हे एक मुख्य कारण जाणवते. 'पिया त्यज गये है अकेली' या ओळीवर फक्त ४ वेळा पंचम वापरला गेला आहे (०:३३,२:१०,३:२३,४:३२ या वेळी). बाकी ठिकाणी वर अगदी तार गंधारापर्यंत जाऊनही खाली येताना पंचम न घेता 'ध म् ग रे' अशी संगती घेतलेली आहे. वर सांगितलेल्या वेळेला आणि बाकी ठिकाणी 'पिया त्यज गये' मधील फरक ऐकून पहावा. मुळात पंचम न घेता येणारी 'नी ध म् ग' ही संगती काहीशी आर्त छटा असणारी आहे (उदा. राग सोहोनी ज्यात असं सरळ खाली येतात, काही वेळा पूरियामध्ये सुद्धा. फक्त तिकडे कोमल ऋषभ आर्तता आणायला एक मुख्य घटक असतो), तिचा वापर पं. मंगेशकरांनी उत्तम करून घेतला आहे. यावरून राजकल्याण हा राग आठवला. यमनमधला मुख्य स्वर पंचम यात वर्ज्य असतो. 'यमन मधला पंचम काढून मारव्याच्या अंगाने बढत करत गेलं (म्हणजे रे-ध चमकवत ठेवून) की राजकल्याण मिळतो' असं वसंतराव देशपांड्यांनी सांगितल्याचं कुठेतरी वाचलं आहे. या संदर्भात त्याचे विवेचन कोणी करू शकले तर उत्तम होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-18T15:54:47Z", "digest": "sha1:AIMRWGBJCYZEMZ54NVCGXUKBQMFQI55R", "length": 8284, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चीन धार्मिक स्वातंत्र्यावर घाला घालणारा देश – अमेरिका | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nचीन धार्मिक स्वातंत्र्यावर घाला घालणारा देश – अमेरिका\nवॉशिंग्टन (अमेरिका) – चीन हा धार्मिक स्वातंत्र्यावर घाला घालणारा देश बनला आहे, असे स्पष्ट करताना तिबेटमध्ये बौद्धांची अवस्था अत्यंत बिकट असून ती तशीच राहणार असल्याचेही अमेरिकेतील एक ज्येष्ठ राजकारणी सॅम ब्राऊनबॅक यांनी म्हटले आहे. सॅम ब्राऊनबॅक हे आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यासाठी अमेरिकेचे राजदूत आहेत.\nतिबेटमधील बौद्ध, ख्रिश्चन आणि गालून गॉंग पंथाचे पालन करणारांना तिबेटमध्ये अत्यंत अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती त्यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.\nतिबेटमधील आत्मदहन करणाऱ्या बौद्ध भिक्षुंबाबतची माहिती आणि आत्मदहन करणऱ्या बौद्ध भिक्षुंची खरी संख्या चीन जगाला कधीही कळू देत नाही असे आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्याच्या वार्षिक अहवालात नमूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. एका व्यक्तीने स्वत:चा गऴा कापून आत्महत्या केली आहे. टीएआर (तिबेट ऑटोनॉमस रिजन) सह संपूर्ण तिबेटामध्ये तिबेटमध्ये दलाई लामांची पूजा करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.\nखरं तर अशा प्रकारची बंदी घालणारा कोणताही कायदा नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार दलाई लामांचा कोणाकडेही फोटो असेल तर त्याच्याकडे पोलीस संशयाच्या दृष्टीने पाहतात. दलाई लामांचा फोटो ठेवणारा बौद्ध भिक्षू हा विभाजनवादी असल्याचा संशय घेतला जातो, मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी शिनजियांमध्ये मुस्लिम, ख्रिेश्चन यांच्या 26 धार्मिक कृत्यांवर चीन सरकारने बंदी घातलेली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleपाकिस्तानच्या खैबर पख्तुनवा भागात प्रसिद्ध शीख धर्मगुरूची हत्या\nजपानच्या रेस्टॉरंटमधील स्फोटात 42 जखमी\nहमीद अन्सारी याची पाकिस्तानी कारागृहातून सुटका\nअमेरिकेबरोबर तालिबानची आणखी एक बैठक होणार\nपाकिस्तानात 15 दहशतवाद्यांच्या फाशीवर लष्कराची मोहोर\nअमेरिकेत “आय ऍम हिंदू’ अभियान सुरू- हिंदू अमेरिकन फाऊंडेशन\nअमेरिकेच्या न्यायालयाने “ओबामा केअर’ ठरविले अवैध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/mumbai/kalyan-news-ganeshotsav-and-police-dcp-dr-sanjay-shinde-68398", "date_download": "2018-12-18T15:30:34Z", "digest": "sha1:OM3SZ2HH2ZGGJROLCOIDDG6FMTTMGNWI", "length": 15496, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "kalyan news ganeshotsav and police dcp dr sanjay shinde कल्याण-डोंबिवलीमधील गणेशोत्सवासाठी पोलिस यंत्रणा सज्ज | eSakal", "raw_content": "\nकल्याण-डोंबिवलीमधील गणेशोत्सवासाठी पोलिस यंत्रणा सज्ज\nशुक्रवार, 25 ऑगस्ट 2017\nपोलिसांचे कान आणि डोळे बनाः पोलिस उपायुक्त डॉ संजय शिंदे यांचे आवाहन\nकल्याण: गणेशोत्सवाच्या कल्याण डोंबिवलीकराना शुभेच्छा, उत्सव साजरा करताना जे नियम आहे त्याचे पालन करा, धन्वी प्रदूषण टाळा, रस्त्यात मंडप टाकू नका, प्रत्येक ठिकाणी आपल्या मदतीसाठी पोलिस आहेच मात्र त्यांचे कान आणि डोळा बना. संशयित वस्तू अथवा व्यक्ती आढळल्यास जवळच्या पोलिस ठाण्यास कळवा, असे आवाहन पोलिस उपायुक्त डॉ संजय शिंदे यांनी केले आहे.\nपोलिसांचे कान आणि डोळे बनाः पोलिस उपायुक्त डॉ संजय शिंदे यांचे आवाहन\nकल्याण: गणेशोत्सवाच्या कल्याण डोंबिवलीकराना शुभेच्छा, उत्सव साजरा करताना जे नियम आहे त्याचे पालन करा, धन्वी प्रदूषण टाळा, रस्त्यात मंडप टाकू नका, प्रत्येक ठिकाणी आपल्या मदतीसाठी पोलिस आहेच मात्र त्यांचे कान आणि डोळा बना. संशयित वस्तू अथवा व्यक्ती आढळल्यास जवळच्या पोलिस ठाण्यास कळवा, असे आवाहन पोलिस उपायुक्त डॉ संजय शिंदे यांनी केले आहे.\nगणेशोत्सवास आज (शुक्रवार) पासून सुरुवात झाली आहे. हा उत्सव उत्साहात साजरा व्हावा यासाठी पोलिस यंत्रणा ही सज्ज आहेत. कल्याण डोंबिवली शहरात एकूण 8 पोलिस ठाणे आहेत. या हद्दीत सार्वजनिक 291, 44 हजार 100 खासगी गणेशाची स्थापना होणार असून, गौरीची 2725 मूर्तीची स्थापना होणार आहे. विसर्जन सोहळासाठी चोख पोलिस बंदोबस्त असून, प्रत्येक मिरवणुकीवर पोलिसांची नजर असणार आहे. दीड दिवसाचे 13 हजार 170 गणेश मुर्तींचे विसर्जन होईल. मंगळवार ता 29 ऑगस्ट 2017 पाचव्या दिवशी सार्वजनिक 24 आणि खासगी 7 हजार 335 गणेश मुर्तीचे विसर्जन होईल. बुधवारी (30 ऑगस्ट) 2017 सहाव्या दिवशी सार्वजनिक 7 आणि खासगी 1 हजार 270 गणेश मुर्तीचे विसर्जन होईल. गुरुवारी (ता. 31 ऑगस्ट) 2017 सातव्या दिवशी गौरी गणपतीचे विसर्जन आहे त्या दिवशी सार्वजनिक 53 आणि 10 हजार खासगी गणेशमुर्तीचे विसर्जन होईल.\nशनिवारी (2 सप्टेबर) नवव्या दिवशी मेळा संघ आणि एकादशी आहे. सार्वजनिक 34 आणि खासगी 1 हजार 775 गणेश मुर्तीचे विसर्जन होणार आहे. रविवारी (ता. 3) दहाव्या दिवशी सार्वजनिक गणेशमुर्तीचे विसर्जन होईल. मंगळवारी (ता. 5 सप्टेबर) 12 वा दिवस अंनत चतुर्थी दिवशी 172 सार्वजनिक आणि खासगी 10 हजार 550 गणेशमुर्तीचे विसर्जन होईल.\nगणेशोत्सव उत्साहात पार पडावा यासाठी आठ पोलिसांची फौज असताना आणखी 250 पोलिस अधिकारी कर्मचारी बाहेरुन आले आहेत. त्यांच्या समवेत एसआरपीच्या 2 तुकडया आहेत. कडेकोट बंदोबस्त आहेच, मात्र गणेशभक्तांनी नियमाचे पालन करण्याचे आवहान पोलिस उपाय��क्त डॉ. संजय शिंदे यांनी केले आहे. पोलिसांचे डोळे आणि कान बनत पोलिसांना मदत करण्याचे आवाहान यावेळी उपायुक्त डॉ शिंदे यांनी केले आहे.\nई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nपोलिसानेच हिसकावले भिकाऱ्याचे पैसे\nउत्तर प्रदेशात गर्भवती महिलेला तोंडी तलाक\nशिक्षण सोडून 'तो' बनला दहशतवादी\nखासगीपणाच्या हक्काला आधार (अग्रलेख)\nध्वनिक्षेपक वापरात गणपतीत चार दिवस सूट\nमोदींमुळे स्मशानभूमी बंद, तर डंपिग ग्राऊंडवर अत्तराचे फवारे\nकल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कल्याण दौऱ्यानिमित्त कल्याण शहर चकाचक करण्यात आले असताना सुरक्षेच्या कारणास्तव काही कठोर निर्णय घेण्यात आले आहेत...\nशिवसेनेचा मोदींच्या कार्यक्रमावर बहिष्कार\nमुंबई : आज कल्याण आणि पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो प्रकल्पांच्या भूमीपूजन सोहळ्यात शिवसेनेनं बहीष्कार घातला...\nमोदींच्या स्वागताला गाजराचे तोरण\nकल्याण : कल्याण पूर्वमधील राजकीय पक्ष, नेते, नगरसेवक, सामाजिक संघटना कल्याण पूर्व मध्ये विविध विकास कामाबाबत पाठपुरावा करत असून अनेक कामे रखडलेले...\nकृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये सर्वेक्षण\nपुणे - देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या परिस्थितीचे मूल्याकंन, कर्ज आणि गुंतवणूक यांच्या सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणास १ जानेवारी...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याणच्या दौऱ्यावर\nकल्याण : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवार (ता. 18) कल्याण मध्ये येणार असल्याने सरकारी यंत्रणा सज्ज झाली असून कल्याण...\nउल्हासनगरात चादर गँगची दहशत\nउल्हासनगर : कल्याणनंतर आता उल्हासनगर शहरात चादर गँगने चोरी केल्याची घटना घडली आहे. कल्याणमध्ये 3 दिवसांपूर्वीच चादर गँगने 2 मोबाईलच्या दुकानांवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.ganpatipule.co.in/Mar/Aarati", "date_download": "2018-12-18T14:52:44Z", "digest": "sha1:ESGON2D7QGYULDXMVABVYMESLC6UX7JF", "length": 5440, "nlines": 61, "source_domain": "www.ganpatipule.co.in", "title": "Ganpatipule Temple - Aarati , Aarati of ganpati in ganpatipule, Ganpatipule near ratnagiri, Ganpatipule mandir trust", "raw_content": "\nहे करा, हे करू नका\nवर्णु काय तीर्थ महिमा ऽऽऽ \nस्थान हे पुलिन, असे जरी विजन, निवासे परम कृपेने पावन ते जाणिले \nत्रिभूवनी क्षेत्र धन्य झाले देखता मूर्ती गणेशाची \nजय जय सुमुख एकदंता \n कामना सिद्धी पदा नेसी\nशोभवी प्रणव रुप वदना \nअहा ती अस्तसमय शोभाऽऽऽ \n गिरिजा शशिघर तनयाची ॥2॥\n दर्शने पाप मुक्त होती \nकाय तो यात्रेचा दिवस ऽऽऽ \nमिळेना वाट, उसळली लाट, स्वारीचा थाट, दाटते गर्दी भाविकांची \nआस ही पुरवी दासाची भक्ती दे अखंड चरणाची \nरचना- त्रिविक्रम परशराम केळकर, गणपतीपुळे\nभक्तनिवास ऑनलाइन पुजा / अभिषेक सेवा ऑनलाइन देणगी स्थानाची माहिती\nश्रींचे मंदिर दर्शनासाठी पहाटे ५.०० वाजता उघडते व रात्रौ ९.०० वाजता बंद होते. आरतीची वेळ - सकाळी ५.०० वा. , दुपारी १२.०० वा. व संध्याकाळी ७.०० वा. खिचडी प्रसादाची वेळ - दुपारी १२.३० ते २.०० वा. पर्यंत. संकष्टी चतुर्थीचे दिवशी पालखी प्रदक्षिणेसाठी सायंकाळी ४.०० वाजता निघते. भक्तजनांसाठी प्रत्यक्ष पूजा (प्रतिकात्मक मूर्तीवर ) सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://digitalsakshar.com/ModuleSelection?courseid=CRS55", "date_download": "2018-12-18T14:57:12Z", "digest": "sha1:R7OHH7MVUCZDB7YX4MCZVY5U7LPETLWW", "length": 3251, "nlines": 78, "source_domain": "digitalsakshar.com", "title": "Digital Sakshar – The Free Learning App.", "raw_content": "\nदीड, अडीच, साडेतीन, साडेचार\nगड आला, पण सिंह गेला\nदीड, अडीच, साडेतीन, साडेचार\nगड आला, पण सिंह गेला\nमी दिपक भांगे , जिल्हा परिषद ,नांदेड च्या शाळेत शिक्षक आहे . माझ्या शाळेतील गोरगरिबांच्या लेकराना आपल्या विडियो च्या म्मदतीने उच्च तम शिक्षण देण्याचा ध्यास घेतला आहे .खरोखर आपले हे शेक्षणिक विडियो फार छान आहेत .असेच विडियो आपण भविष्यात तयार करत रहावेत हीच सदिच्या बाळगतो .आपलाच ऋणी --- Deepak Bhange Nanded\nमला आपले सर्व Videos खूप खूप आवडले मी एक खेडयामधे काम करणारी प्राथमिक शिक्षिका आहे .मला आपले app खूप उपयुक्त आहे सर्व विषय मराठी व हिंदी चेही वीडिओज बनवावेत इतर विषय देखिल लवकरच पुर्ण करावेत आम्हीं आतुरतेने वाट पाहत आहोत . आपल्या कामास shubhechha. -- Pratima Satre\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-18T14:44:24Z", "digest": "sha1:KZQOXCLGSE4IWAJCGEQX4BT3WA3LFYKS", "length": 15462, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "देशाच्या प्रगतीमध्ये शेतकऱ्यांइतकेच उद्योगपतींचेही योगदान – पंतप्रधान मोदी | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय…\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित…\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची…\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी…\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे…\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी…\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या…\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्���ालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Desh देशाच्या प्रगतीमध्ये शेतकऱ्यांइतकेच उद्योगपतींचेही योगदान – पंतप्रधान मोदी\nदेशाच्या प्रगतीमध्ये शेतकऱ्यांइतकेच उद्योगपतींचेही योगदान – पंतप्रधान मोदी\nलखनऊ, दि. २९ (पीसीबी) – देशाच्या प्रगतीमध्ये ज्या प्रकारे शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे. तसेच उद्योगपतींचेही आहे. त्यामुळे त्यांनाही तितकाच सन्मान मिळायला हवा, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) येथे व्यक्त केले.\nमोदी लखनऊच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. लखनऊ येथे विविध योजनांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.\nयावेळी मोदी म्हणाले की, देशाच्या जडणघडणीत ज्या प्रकारे शेतकरी, बँका, कामगार, मजूर, सरकारी कर्मचारी यांची महत्वाची भुमिका असते तितकीच महत्वाची भुमिका उद्योगपतींचीही असते. उद्योगपतींना चोर-लुटारी असल्याची भाषा वापरली जाते, त्यांच्याबाबत असे बोलणे ही कुठली चांगली पद्धत आहे.\nमहात्मा गांधींचे जीवन इतके पवित्र होते की, त्यांना बिर्लाच्या कुटुंबासोबत राहण्यात ��ंकोच वाटला नाही. कारण त्यांची वृत्ती स्वच्छ होती. मात्र, आत्ताच्या नेत्यांना जनतेसमोर उद्योगपतींना भेटायला आवडत नाही. मात्र, त्यांना पडद्यामागून सर्व करायला आवडते, असा टोलाही मोदींनी विरोधकांना लगावला.\nPrevious articleचिंचवडगावात मराठा मोर्चाच्यावतीने आयोजीत श्रध्दांजली शभे दरम्यान शहरातील विविध भागात हिंसा\nNext articleघटनादुरुस्तीतून समाजाला खुश करण्याचा प्रश्नच येत नाही – शरद पवार\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nविचित्र: दारुच्या नशेत स्वत:चेच गुप्तांग कापल्याने इसमाचा मृत्यू\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी...\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nपाच राज्यातील निकालावर महाराष्ट्रात आत्मचिंतन व्हावे – एकनाथ खडसे\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\n‘सत्यमेव जयते’वर ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ची मात’- उद्धव ठाकरे\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nराहुल गांधी देशभरातील १५०० प्राध्यापकांशी संवाद साधणार\nफेसबुकच्या ३ कोटी युजर्सचा डेटा चोरीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B3%E0%A5%8B-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A5%8B-%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-18T15:36:17Z", "digest": "sha1:UQJTWUON7S3LRMSFXIIT6ZS6775OHBTB", "length": 15659, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "भाजप सरकारला सळो की पळो करून सोडू – पृथ्वीराज चव्हाण | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय…\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित…\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची…\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी…\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे…\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी…\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या…\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक���षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Maharashtra भाजप सरकारला सळो की पळो करून सोडू – पृथ्वीराज चव्हाण\nभाजप सरकारला सळो की पळो करून सोडू – पृथ्वीराज चव्हाण\nसातारा, दि. १९ (पीसीबी) – राज्यात २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी झाल्यास भाजपचा पराभव शक्य आहे. आघाडी करून लढण्याची जबाबदारी दोन्ही पक्षाच्या नेत्यांची आहे. आघाडी झाल्यास केंद्र व राज्यातील भाजप सरकारला सळो की पळो करून सोडू, असे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.\nसातारा जिल्ह्यातील वडगाव हवेली येथे काँग्रेसचे नुतन आमदार विश्वजीत कदम यांची विधानसभेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन करण्यात आले. यावेळी चव्हाण बोलत होते. आमदार बाळासाहेब पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील, आमदार जयकुमार गोरे, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते, अजित पाटील- चिखलीकर, जयवंतराव जगताप आदी उपस्थित होते.\nचव्हाण पुढे म्हणाले की, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला देशातील केवळ ३१ टक्के जनतेने मतदान केले आहे. तर उर्वरित ६९ टक्के मतांचे विभाजन झाल्याने मोदी पंतप्रधानपदावर विराजमान झाले आहेत. त्यामुळे मतविभाजन झाले नसते, तर भाजपला सत्ता मिळाली नसती. त्यासाठी एकत्र निवडणुका लढण्याची जबाबदारी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी घेणे आवश���यक आहे.\nPrevious articleरायगडमध्ये पुजेतील जेवणातून ६० जणांना विषबाधा; तीन लहान मुलांचा मृत्यू\nNext articleकैलास कदम आणि त्यांच्या गुंडांपासून माझ्या कुटुंबीयांना धोका – नगरसेविका गीता मंचरकर यांचा आरोप\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\n…तरीही आम्हाला शिवसेनेसोबत युती करायची आहे – नितीन गडकरी\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी...\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nपाच राज्यांतील पराभवानंतर भाजपला ‘या’ राज्यांतील निकालांमुळे दिलासा\nराजस्थानात गेहलोत मुख्यमंत्री; पायलट उपमुख्यमंत्री\n‘सत्यमेव जयते’वर ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ची मात’- उद्धव ठाकरे\n‘राहुल गांधींनी पप्पू नाही, तर पप्पा होण्याची गरज’- रामदास आठवले\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nअटकेला घाबरू नका, नामजप करत रहा; सनातनची साधकांना सूचना\nमुख्यमंत्री, पालकमंत्री हजर नसताना कसले भूमीपूजन करत होता \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/slvind-india-487-lead-332-runs-enforce-follow-vs-sri-lanka-135-all-out-66249", "date_download": "2018-12-18T16:22:57Z", "digest": "sha1:PGG5UGXZRMAUZJVOPQ24LGPS3PNVU773", "length": 17168, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "SLvIND India (487) lead by 332 runs, enforce follow-on vs Sri Lanka 135 all out हार्दिक पंड्याचे शतक; श्रीलंकेचा पहिला डाव गडगडला | eSakal", "raw_content": "\nहार्दिक पंड्याचे शतक; श्रीलंकेचा पहिला डाव गडगडला\nरविवार, 13 ऑगस्ट 2017\nदुसऱ्या दिवशी खेळ चालू झाल्यावर वृद्धिमान साहाला लवकर बाद करण्यात फर्नांडोला यश आले. भारतीय संघाचा पहिला डाव लवकर गुंडाळण्याचा प्रयत्न श्रीलंकेच्या गोलंदाजांनी करण्यास सुरवात केली. कुलदीप यादवने हार्दिक पंड्याला साथ दिली तिथेच पहिल्या डावाला कलाटणी मिळू लागली. 26 धावा कर��ाना कुलदीप यादवने 20 षटके खेळपट्टीवर तग धरला. संदकनने कुलदीप पाठोपाठ शमीला बाद केले. एव्हाना हार्दिक पंड्याचे अर्धशतक 61 चेंडूत पूर्ण झाले होते.\nपल्लीकल : तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला कमी धावांमधे रोखण्याचे श्रीलंकन गोलंदाजांचे स्वप्न हार्दिक पंड्याने एक हाती उधळून लावले. 7 चौकार आणि 7 षटकारांसह पंड्याने शतक ठोकून भारताला 487 धावांची मजल गाठून दिली. 122 षटकांच्या क्षेत्ररक्षणाची थकावट आणि भारतीय गोलंदाजांचा अचूक मारा याच्या संगमाने श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या 135 धावात संपला. क़ुलदीप यादवने चार फलंदाजांना बाद केले. 352 धावांच्या आघाडीमुळे विराट कोहलीने श्रीलंकेला फॉलोऑन दिला.\nदुसऱ्या दिवशी खेळ चालू झाल्यावर वृद्धिमान साहाला लवकर बाद करण्यात फर्नांडोला यश आले. भारतीय संघाचा पहिला डाव लवकर गुंडाळण्याचा प्रयत्न श्रीलंकेच्या गोलंदाजांनी करण्यास सुरवात केली. कुलदीप यादवने हार्दिक पंड्याला साथ दिली तिथेच पहिल्या डावाला कलाटणी मिळू लागली. 26 धावा करताना कुलदीप यादवने 20 षटके खेळपट्टीवर तग धरला. संदकनने कुलदीप पाठोपाठ शमीला बाद केले. एव्हाना हार्दिक पंड्याचे अर्धशतक 61 चेंडूत पूर्ण झाले होते.\nशेवटचा फलंदाज आला म्हणल्यावर पंड्याने मोठे फटके मारून धावा वाढवायचा विचार पक्का करताना षटकाच्या पहिल्या चार चेंडूंवर एकेरी धाव घेण्याचे टाळले. सर्वच्या सर्व 9 खेळाडू सीमारेषेवर ठेवूनही पंड्याला मोठे फटके मारण्यापासून श्रीलंकन गोलंदाज रोखू शकले नाहीत. उमेश यादव बरोबर 50 धावांची भागीदारी झाली ज्यात उमेश यादवच्या 2 धावांचे तर पंड्याच्या 47 धावांचे योगदान होते. 50 ते 100 धावांची मजल 25 चेंडूत पंड्याने पूर्ण केली तेव्हा 6 षटकार आणि 3 चौकारांची बरसात केली. डावखुऱ्या मंदगती गोलंदाज पुष्पकुमारच्या एका षटकात पंड्याने 4-4-6-6-6-0 असा जणू स्थानिक फोन नंबर लिहून देताना 26 धावा कुटल्या. वेगवान गोलंदाजाला ऑन ड्राईव्हचा चौकार मारून हार्दिक पंड्याने कसोटी जीवनातील पहिले शतक फक्त 86 चेंडूत पूर्ण केले तेव्हा भारतीय खेळाडूंनी उभे राहून टाळ्या वाजवून हातवारे करून पंड्याला मानवंदना दिली. उपहारानंतर भारताचा डाव 487 धावांवर संपला जेव्हा संदकनने पंड्याची 108 धावांची घणाघाती खेळी संपवली. संदकनने 36 षटके मारा करून 5 फलंदाजांना बाद करायची करामत केली.\n122 षटकांची थकवण��री फिल्डींग करून श्रीलंकन संघ फलंदाजीला उतरला तेव्हा सुरुवातीपासून त्यांना धक्के बसले. मोहंमद शमीने फारच सुंदर वेगवान मारा केला. दमदार शैलीने गोलंदाजी करणाऱ्या शमीचा चेंडू दरवेळी अचूक शिवणीवर पडून स्वींग होत असल्याने दोनही सलामीवीर शमीला बाद झाले. उपुल थरंगा आणि करुणारत्ने दोघेही शमीच्या गोलंदाजीवर सहाकडे झेल देऊन बाद झाले. चांगली फलंदाजी करणारा आक्रमक फलंदाज मेंडीस धावबाद झाला आणि लगेचच अनुभवी अँजेलो मॅथ्यूज हार्दिक पंड्याला पायचित झाला.\nकप्तान चंडीमलला डिकवेलाने चांगली साथ दिली. दोघांनी मिळून श्रीलंकन संघाच्या धावांचे शतक फलकावर लावले. अचानक डिकवेलाने कुलदीप यादवला उगाचच पुढे सरसावत मोठा फटका मारण्याचे दु:साहस केले. सतर्क सहाने त्याला झटक्यात स्टंप केले. कप्तान चंडीमल 48 धावांवर अश्विनला बाद झाल्यावर श्रीलंकन प्रतिकार संपल्यात जमा झाला. कुलदीप यादव आणि अश्विनने मिळून श्रीलंकेचा पहिला डाव 135 धावांमधे गुंडाळला.\nसहा वर्षे पाकिस्तानवास भोगलेला अन्सारी अखेर मायदेशी\nनवी दिल्ली : गेल्या 6 वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेले भारतीय नागरिक हमीद नाहल अन्सारी आज पाकिस्तानातून भारतात परतले...\n'आक्रमक' मोदी पुण्यात मवाळ; आता विकासकामांवर भर\nपुणे : विधानसभा राज्यांमधील निवडणूक निकालांनंतर भाजपने जाहीर भाषणांमधील प्रचाराचे धोरण बदलले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या...\nत्यांना जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं : पंतप्रधान\nकल्याण : देशात यापूर्वी सत्तेत असलेल्या सरकारने 25.5 लाख घरे बांधली होती. मात्र, आमच्या सरकारने देशभरात एक कोटी 25 लाखांपेक्षा अधिक लोकांसाठी...\nपरभणी, हिंगोली जिल्ह्यांत तीन लाख क्विंटल कापूस खरेदी\nपरभणी - परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत यंदाच्या खरेदी हंगामात शनिवार (ता. १५) पर्यंत भारतीय कापूस महामंडळ आणि खासगी मिळून एकूण ३ लाख २ हजार ३१३...\nमाझी ताकद माहित नाही का भाजप आमदाराची महिला अधिकाऱ्याला धमकी\nफतेहपूर-सिकरी: भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने महिला अधिकाऱ्याला धमकावल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उदयभान चौधरी असे या भाजपच्या...\nजळगाव गारठले; पारा 8 अंशांवर\nजळगाव ः उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव वाढला आहे. परिणामी, तापमानात सरास��ीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. तीन-चार दिवसांपासून 10 अंशांवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/168?page=329", "date_download": "2018-12-18T15:38:42Z", "digest": "sha1:LPIZR3IF7AFIISEHXHPKXS3CJMJJTP7T", "length": 10767, "nlines": 282, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अवांतर : शब्दखूण | Page 330 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अवांतर\nहा आमच्या घरचा गणपती\nआणि ही त्याची सजावट\nआणि ही रांगोळी आमच्या चूलत बहीणीने काढलेली (वय वर्षे १० )\nकेदार१२३ यांचे रंगीबेरंगी पान\nएक सुगंधी, प्रसन्न सकाळ..\nआजची सकाळ म्हणजे तसं पाहिलं तर अगदी नेहेमीसारखीच सकाळ. सिद्धार्थला शाळेत पाठवायचंय, आवरुन काकांकडे पूजेला जायचंय या विचारात उठून आवरायला सुरुवात केली.\nRead more about एक सुगंधी, प्रसन्न सकाळ..\nमीन्वा यांचे रंगीबेरंगी पान\nहा आमचा २००८ चा गणपतीबाप्पा\nहा आमचा गणपतीबाप्पा. मंगलमूर्ती मोरया\nRead more about हा आमचा २००८ चा गणपतीबाप्पा\nआर्च यांचे रंगीबेरंगी पान\nरंगबेरंगीची सुरुवात कशी करावी हेच कळत नव्हते.. पण गणपती उत्सव सुरु झाला आणि म्हटले ह्या कलेच्या देवतेच्या विविध रंगी विविध ढंगी प्रकाश चित्रांनी ही सुरुवात करावी...\nहिम्सकूल यांचे रंगीबेरंगी पान\nकाव्य स्वयंवर... फ़िरंगी.. ’बहू’ढंगी.. पद्य STY\nकाव्य स्वयंवर... फ़िरंगी.. ’बहू’ढंगी..\nआटपाट नगर होतं... (मला कुणी सांगेल का हे आटपाट काय असतं\nआटपाट कसलं हो चांगलं थाटमाट नगर होत, म्हणजे आपला राणीचा देश हो. त्या नगरात होती एक राजकन्या (एकच\nRead more about काव्य स्वयंवर... फ़िरंगी.. ’बहू’ढंगी.. पद्य STY\nसत्ते पे सत्ता .... अर्थात अगाध सत्ता ईश्वराची - गद्य STY\nसत्ते पे सत्ता .... अर्थात अगाध सत्ता ईश्वराची\nRead more about सत्ते पे सत्ता .... अर्थात अगाध सत्ता ईश्वराची - गद्य STY\nमाझ्या संग्रहात असलेल्या काही गाड्यांचे फोटो .\nवि. सु. : ह्या सगळ्या ���ेळण्यातल्या गाड्या आहेत........\nRead more about माझ्या गाड्या\nअरूण यांचे रंगीबेरंगी पान\nमायबोलीवर मी यायला कारणीभूत झाला तो विभाग म्हणजे 'गुलमोहर' आणि त्यातही खरं म्हणजे 'कविता'. सहज गुगलवर शोधता शोधता मायबोलीचं कवितांचं पान सापडलं आणि तिथे येता येता मग हळू हळू सर्वत्र संचार सुरु झाला.\nमीन्वा यांचे रंगीबेरंगी पान\nआज रंगीबेरंगीत एक तरी पान लिहावं, असा विचारच करत होते. शाळेत असताना नवी कोरी वही मिळाली की पहिल्या पानाचं कोण अप्रूप वाटायचं\nमीन्वा यांचे रंगीबेरंगी पान\nहे जुन्या मायबोलीतल्या रंगीबेरंगी वर टाकलं होतं .. पण आज पुन्हा नव्याने अगदी असंच वाटतंय ..\nRead more about मन उधाण वार्याचे\nसशल यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-flower-satara-quintal-rupees-200-250-rupees-11894?tid=161", "date_download": "2018-12-18T15:58:38Z", "digest": "sha1:M5IZYO3JTVKID7BEHJSNBKGNOYGGIZ2S", "length": 15713, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, flower in Satara per quintal Rupees 200 to 250 rupees | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाताऱ्यात फ्लॅावर प्रतिदहा किलो २०० ते २५० रुपये\nसाताऱ्यात फ्लॅावर प्रतिदहा किलो २०० ते २५० रुपये\nबुधवार, 5 सप्टेंबर 2018\nसातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. ४) फ्लॅावर, शेवगा, हिरवी मिरची, गाजर तेजीत असून ओली भुईमूग शेंग, टोमॅटो, पावट्याच्या आवकेत वाढ झाली आहे. फ्लॅावरची २८ क्विंटल आवक झाली असून दहा किलो फ्लॅावरला २०० ते २५० असा दर मिळाला आहे. फ्लॅावरला रविवारच्या (ता. २) तुलनेत दहा किलोमागे शंभर रुपयांची दरवाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.\nसातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. ४) फ्लॅावर, शेवगा, हिरवी मिरची, गाजर तेजीत असून ओली भुईमूग शेंग, टोमॅटो, पावट्याच्या आवकेत वाढ झाली आहे. फ्लॅावरची २८ क्विंटल आवक झाली असून दहा किलो फ्लॅावरला २०० ते २५० असा दर मिळाला आहे. फ्लॅावरला रविवारच्या (ता. २) तुलनेत दहा किलोमागे शंभर रुपयांची दरवाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.\nशेवग्याची नऊ क्विंटल आवक झाली असून दहा किलो शेवग्यास ३०० ते ४०० असा दर मिळाला आहे. शेवग्यास दहा किलोमागे शंभर रुपयांची दरवाढ झाली आहे. हिरवी मिरचीची १२ क्विंटल आवक झाली असून दहा किलो मिरचीस २५० ते ३०० असा दर मिळाला आहे. गाजराची एक क्विंटल आवक झाली असून दहा किलो गाजरास २०० ते २५० असा दर मिळाला आहे. मिरची व गाजरास दहा किलो मागे ५० रुपयांची दरवाढ झाली आहे.\nगवारीची १० क्विंटल आवक होऊन दहा किलो गवारीस २०० ते २५० दर मिळाला आहे. वाटाण्याची दहा क्विंटल आवक होऊन दहा किलोस ३०० ते ४०० असा दर मिळाला आहे. भेंडीची नऊ क्विंटल आवक झाली असून दहा किलोस २०० ते ३२० दर मिळाला आहे. ओली भुईमूग शेंग, टोमॅटो, पावट्याच्या आवकेत वाढ झाली आहे.\nओल्या भुईमूग शेंगेची सहा क्विंटल आवक होऊन दहा किलोस २५० ते ३०० असा दर मिळाला आहे. पावट्याची सात क्विंटल आवक होऊन दहा किलोस २५० ते २५० असा दर मिळाला आहे. टोमॅटोची ४९ क्विंटल आवक झाली असून दहा किलो टोमॅटोस ६० ते ८० असा दर मिळाला\nपालेभाज्यात मेथीची २७०० जुड्याची आवक झाली. मेथीस प्रतिशेकड्यास ७०० ते ८०० असा दर मिळाला आहे. कोथिंबिरीची ३००० जुड्यांची आवक झाली. कोथिंबिरीस शेकड्यास ४०० ते ५०० असा दर मिळाला आहे.\nउत्पन्न बाजार समिती agriculture market committee मिरची भुईमूग groundnut टोमॅटो गवा भेंडी okra कोथिंबिर\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\nसोलापुरात वांगी, ढोबळी मिरची, कोबी दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nनाशिकला वांगी, घेवडा, आले दर तेजीतनाशिक : गत सप्ताहात नाशिक बाज��र समितीत बहुतांश...\nपुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nसाताऱ्यात गवार प्रतिदहा किलो ३०० ते ४५०...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...\nअकोट बाजारात कापसाला ५८०० रुपयांपर्यंत...अकोला ः वऱ्हाडातील कापसाची प्रमुख बाजारपेठ...\nकळमणा बाजारात गहू प्रतिक्विंटल २५०० ते...नागपूर ः नागपूर बाजार समितीत मंगळवारी (ता. ११)...\nपुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nपरभणीत गाजर प्रतिक्विंटल १२०० ते १५००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nकोल्हापुरात आंब्यांच्या आवकेस सुरवातकोल्हापूर : येथील शाहू मार्केट यार्डात कोकणी...\nजळगावात आल्याला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nसांगलीत गुळाला प्रतिक्विंटल ३२०० ते...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुळाची...\nस्थानिक आवक कमी; भेंडी, टोमॅटोच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकांदेबाग केळीची आवक घटली; दर टिकूनजळगाव ः जिल्ह्यात चोपडा, जळगाव भागातील कांदेबाग...\nलासलगावात लाल कांदा प्रतिक्विंटल ३०० ते...लासलगाव : गतसप्ताहात लासलगांव मुख्य बाजार आवारावर...\nपरभणीत वाटाणा प्रतिक्विंटल २५०० ते ३५००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nसाताऱ्यात शेवगा प्रतिदहा किलो २०० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nनाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याच्या...नाशिक : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची आवक घटली...\nपुणे बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली;...पुणे : आवक वाढूनही मागणी कमी राहिल्याने सर्व...\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ५०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%87%E0%A4%AF/", "date_download": "2018-12-18T14:44:50Z", "digest": "sha1:WETEYVF56KS6B4KHXELKGZBDME74AGGR", "length": 15362, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "तिहेरी तलाक विरोधी विधेयक राज्यसभेत पास होणार? | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय…\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित…\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची…\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी…\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे…\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी…\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या…\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Desh तिहेरी तलाक विरोधी विधेयक राज्यसभेत पास होणार\nतिहेरी तलाक विरोधी विधेयक राज्यसभेत पास होणार\nनवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – मुस्लिम महिलांना घटस्फोट आणि पोटगीचा अधिकार देणारे तिहेरी तलाक विरोधी विधेयक आज राज्यसभेत सादर होणार आहे. हे विधेयक लोकसभेत आधीच पास झाले असून राज्यसभेत आज सादर करण्यापूर्वी या विधेयकात तीन महत्त्वपूर्ण बदलही करण्यात आले आहेत.\nसर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाक विरोधी कायदा करण्याचे निर्देश गेल्या वर्षी केंद्र सरकारला दिले होते. त्यानंतर डिसेंबरमध्ये तिहेरी तलाक विरोधी विधेयक लोकसभेच्या पटलावर मांडण्यात आले होते. तेव्हा लोकसभेत पास झाल्यावर राज्यसभेत विरोधी पक्षांनी या विधेयकातील काही तरतूदींवर आक्षेप घेतल्यामुळे ते पास होऊ शकले नाही. हे विधेयक संसदीय समितीकडे पाठवण्यात आले होते.\nसंसदीय समितीने संशोधन करून या विधेयकात तीन महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. राज्यसभेत भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए) सरकारला बहुमत नाही. त्यामुळे आजही विरोधी पक्ष या विधेयकास विरोध करण्याची शक्यता आहे. जर राज्यसभेत बहुमताने हे विधेय��� पारित झाले नाही तर सरकार अध्यादेश आणण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.\nPrevious articleपुण्यात मराठा आंदोलना दरम्यान तोडफोड करणाऱ्या १८५ जणांना अटक\nNext articleउरुळी कांचनमध्ये कार विहिरीत कोसळून सुन आणि सासऱ्याचा मृत्यू\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nविचित्र: दारुच्या नशेत स्वत:चेच गुप्तांग कापल्याने इसमाचा मृत्यू\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी...\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रस्ता ओलांडत असताना झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू\nराज ठाकरेंना गांभीर्याने घेऊ नका – मुख्यमंत्री फडणवीस\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत...\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n…तर घटस्फोटाच्या खटल्यातील एका व्यक्तीला दुसरे लग्न करता येऊ शकते –...\nपाच अल्पवयीन मुलांनी केला आठ वर्षीय चिमुरडीवर सामूहिक बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.ramnaam-bank.com/importance-ramnaam-marathi/", "date_download": "2018-12-18T15:46:04Z", "digest": "sha1:VMHOJCS2DUS5LPJRECC5YBIJ7KPJ7MOF", "length": 5609, "nlines": 64, "source_domain": "www.ramnaam-bank.com", "title": "रामनामाचे महत्त्व", "raw_content": "\nरामनाम बैंक के बारे में\nरामनाम बही एवं महत्त्व\nरामनामाचं महत्व विषद करताना सद्गुरु श्रीअनिरुद्ध म्हणतात की रामनाम हे स्वतः सद्गुरु आहे. रामनामाबद्दल सांगितले गेले आहे आहे की रामनामाने नाश झाला नाही अशी पापं नाहीत आणि रामनामाने उद्धरला नाही असा पापी नाही आणि होणारही नाही. आणि म्हणूनच ह्या भारतभू���ीवरील तुलसीदास, रामदास यांसारखे अनेक संत या रामनामाचे महत्व आपल्यासमोर मांडतात.\nरामाला प्रसन्न करण्यासाठी मोठमोठ्या तपश्च्यर्यांची किंवा साधनांची गरज नाही. राम हा कोणी जरी थोडीशी सुद्धा भक्ति केली, त्याच्यासाठी अगदी अल्पही प्रयास केले, तरी त्या भक्ताचे कल्याण करतो.\nअनेक संतांनी रामनामाचे महत्व अनेक ग्रंथातून, अभंगातून, त्यांच्या रचनांमधून सांगितले आहे.\nउदाहरण द्यायचेच झाले तर :\n१) संत तुलसीदासजी त्यांच्या रामचरितमानस या ग्रंथातील सुंदरकांड या पर्वात म्हणतात,\nप्रबिसि नगर कीजे सब काजा हृदयँ राखि कौसलपुर राजा\nगरल सुधा रिपु करहिं मिताई गोपद सिंधु अनल सितलाई \n(अर्थ: आपण नगरात शिरुन सर्व काम करावे. श्रीरामांना ह्र्द्यात धारण करुन काम करताना विषदेखील अमृत होते व शत्रूदेखील त्याच्याशी मैत्री करतो. समुद्र गायीच्या खुराच्या आकाराच्या खड्ड्यात सामावला जातो व अग्नीचा दाहकपणा दूर होतो.)\n’जय जय रामकृष्ण हरि’ हा भागवत धर्माचा महामंत्रच श्रेष्ठ संत तुकारामांना त्यांच्या सद्गुरुंनी दिला अमृतमंथनाच्या वेळेस बाहेर आलेले हलाहल विष प्यायलानंतर परमशिवाला दाह होऊ लागला व त्या दाहाचे शमन केवळ रामनामाचा जप केल्यानेच झाले आणि प्रत्यक्ष हनुमानजीही सुंदरकांडामध्ये प्रभू रामचंद्रांना सांगतात,\nसो सब तव प्रताप रघुराई नाथ न कछू मोरि प्रभुताई\n सर्वकाही आपल्या प्रतापामुळेच घडले. हे नाथ त्यात माझा काहीही मोठेपणा नाही.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/cm-protected-bhide-said-adv-ambedkar-129636", "date_download": "2018-12-18T15:31:01Z", "digest": "sha1:27PWUAXU6RB2SDQGM2DZ76ANWL5X3TWL", "length": 14878, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "cm protected to bhide said adv ambedkar भिडे यांना मुख्यमंत्र्यांचे अभय : अॅड. आंबेडकर | eSakal", "raw_content": "\nभिडे यांना मुख्यमंत्र्यांचे अभय : अॅड. आंबेडकर\nमंगळवार, 10 जुलै 2018\nनगर : संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ समजणाऱ्या संभाजी भिडे यांची चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार नाहीत. मुख्यमंत्र्यांचे अभय असल्याशिवाय ते असे बेताल वक्तव्य करणार नाहीत. भिडे यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दंगल घडविण्याचा अजेंडा दिला आहे. दोन समाजांमध्ये दंगल घडविण्याचा प्रयत्न संघ व भाजप करत आहे. दंगल घडवून सत्तेत यायचे हा त्यांचा फंडा आहे, असे आरोप भारिप बहुजन म��ासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत केले.\nनगर : संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ समजणाऱ्या संभाजी भिडे यांची चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार नाहीत. मुख्यमंत्र्यांचे अभय असल्याशिवाय ते असे बेताल वक्तव्य करणार नाहीत. भिडे यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दंगल घडविण्याचा अजेंडा दिला आहे. दोन समाजांमध्ये दंगल घडविण्याचा प्रयत्न संघ व भाजप करत आहे. दंगल घडवून सत्तेत यायचे हा त्यांचा फंडा आहे, असे आरोप भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत केले.\nअॅड. आंबेडकर म्हणाले, \"आरएसएस व भागवत संप्रदाय या दोन वेगळ्या विचारधारा आहेत. भागवत संप्रदायातील संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांनी माणुसकी टिकविण्यासाठी प्रयत्न केले. भाजप व आरएसएस दंगल घडवून व दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करून सत्ता मिळवू पाहत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी जशी झाली नाही, तशीच या प्रकरणातही चौकशी होणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाबाबत विधानसभेत विरोधी पक्ष स्वतःला वाचविण्यासाठी सत्ताधाऱ्यांना लक्ष करत नाहीत.''\nपंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला मारण्याचा प्रयत्न झाल्याचे खोटे सांगतात. केंद्र सरकार नाटक करते. पंतप्रधानांच्या विरोधात टीका-टिपण्णी झाल्यास कारवाई करण्यात येते. चुकीच्या गोष्टींवर टीका करणे हा संविधानाने दिलेला हक्क आहे. त्यामुळे टीका करणाऱ्यांवर कारवाई होऊ नये, असे आवाहनही आंबेडकर यांनी सरकारला केले.\nवंचित बहुजन आघाडी सेक्युलर पक्षांना बरोबर घेण्यास तयार आहे. कॉंग्रेसला आम्ही सेक्युलर पक्ष मानतो. त्यामुळे कॉंग्रेसला एक प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यानुसार लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात धनगर, माळी, तळाचे ओबीसी, भटके-विमुक्त, मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी 12 जागा द्याव्यात आणि उर्वरित जागा कॉंग्रेसने लढवाव्यात, असे प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांना दिली.\n'आक्रमक' मोदी पुण्यात मवाळ; आता विकासकामांवर भर\nपुणे : विधानसभा राज्यांमधील निवडणूक निकालांनंतर भाजपने जाहीर भाषणांमधील प्रचाराचे धोरण बदलले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या...\nशहरात राज्यातील नीचांकी तापमान\nपुणे - जेमतेम नऊ दिवसांपूर्वी कपाटात गेलेले जर्किन, स्वेटर पुणेकरांना सोमवारी पुन्हा बाहेर काढावे लागले आहेत. कारण, यंदाच्या हिवाळ्यातील सर्वांत...\nनगर रस्त्यावरील ग्रामपंचायतींना लाखोंचा गंडा\nशिक्रापूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी घनिष्ठ संबंध असून, सीएसआर फंड किंवा ग्रामविकास मंत्रालयाच्या विशेष...\nकात्रज : भारती विद्यापीठ येथील दत्त नगर एक विक्रेता रस्त्यावर स्टँड लावून 'गोरिला ग्लास' विक्रीत आहे. त्यामुळे वाहतूकीस अडथळा होत आहे. येथे...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याणच्या दौऱ्यावर\nकल्याण : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवार (ता. 18) कल्याण मध्ये येणार असल्याने सरकारी यंत्रणा सज्ज झाली असून कल्याण...\n'मुळशी पॅटर्न\" पाहणाऱ्या सराईत गुन्हेगारास पुण्यात अटक\nपुणे : कोल्हापुर, इचलकरंजी येथे विविध गुन्हे करुन फरारी असलेल्या सराईत गुन्हेगार पुण्यातील मंगला चित्रपटगृहामध्ये \"मुळशी पेटर्न\" चित्रपट पाहत असताना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-vinod-tawde-mahalaxmi-mandir-62870", "date_download": "2018-12-18T16:17:13Z", "digest": "sha1:7VGGOPX7HWZRBJA6QIQIVUHLBNKRK3B6", "length": 20305, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news vinod tawde mahalaxmi mandir पुजाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या मंत्री तावडेंनी राजीनामा द्यावा | eSakal", "raw_content": "\nपुजाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या मंत्री तावडेंनी राजीनामा द्यावा\nशुक्रवार, 28 जुलै 2017\nकोल्हापूर - \"अंबाबाई मूर्तीची झीज झालेली नाही,' अशी चुकीची माहिती सभागृहात देऊन पुजाऱ्यांना पाठीशी घालण्याचे पाप करणारे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांचा आम्ही निषेध करतो. त्यांनी आठवड्यात सभागृहाची आणि कोल्हापूरकरांची माफी मागावी अन्यथा राजीनामा द्यावा,'' अशी मागणी आज पुजारी हटाव कृती समितीचे सदस्य आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांनी पत्रकार परिषदेत केली.\nकोल्हापूर - \"अंबाबाई मूर्तीची झीज झालेली नाही,' अशी चुकीची माहिती सभागृहात देऊन पुजाऱ्यांना पाठीशी घालण्याचे पाप करणारे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांचा आम्ही निषेध करतो. त्यांनी आठवड्यात सभागृहाची आणि कोल्हापूरकरांची माफी मागावी अन्यथा राजीनामा द्यावा,'' अशी मागणी आज पुजारी हटाव कृती समितीचे सदस्य आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांनी पत्रकार परिषदेत केली.\nश्री. पवार म्हणाले, \"\"करवीर निवासिनी अंबाबाई मूर्तीच्या संवर्धनाबाबात आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पावसाळी अधिवेशनात विचारलेल्या प्रश्नावर सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी खोटी उत्तरे दिली. मूर्तीची झीज झालेली नाही, त्यामुळे संवर्धनाची प्रक्रिया निकामी ठरली की नाही, हा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी सभागृहाला सांगितले. हे पूर्णतः चुकीचे आणि पुजाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठीचे उत्तर मंत्री तावडे यांनी दिले आहे. त्याबद्दल त्यांनी आठवड्यात सभागृहाची आणि कोल्हापूरकरांची माफी मागावी, अन्यथा त्यांना कोल्हापूर बंद केले जाईल.''\nश्री. देवणे म्हणाले, \"\"तावडे यांनी चुकीची माहिती देऊन धर्मद्रोह केला आहे. त्यांनी अंबाबाईचरणी नतमस्तक होऊन कोल्हापूरकरांची माफी मागावी. अन्यथा राजीनामा द्यावा. आम्ही रस्त्यावरचे आहोत. पुढे रस्त्यावर उतरायची वेळ आली तरीही मागे हटणार नाही.''\nइतिहासाचे अभ्यासक इंद्रजित सावंत म्हणाले, \"\"भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने दिलेला अहवाल मंत्री तावडेंनी पाहिलेला नाही. मूर्तीमधून तीन किलो एमसील व 750 ग्रॅम धातूच्या पट्ट्या आढळल्या आहेत. 1955 मध्ये त्या नव्हत्या, असे मॅनेजर सिंग यांनी अहवालात म्हटले आहे. मूर्तीच्या उजव्या मानेकडे खांद्याचे तीन भाग एमसीलने जोडलेले अहवालात नमूद केले आहे. यावरून पुजारी मूर्तीची किती हेळसांड करतात, हे दिसून येते. त्यानंतर मूर्तीची काळजी घेण्याबाबत पुजाऱ्यांना लेखी कळवूनही अद्याप सुधारणा झालेली नाही. असे असताना मूर्तीची झीज झाली नाही, असे मंत्री तावडे म्हणत असतील तर त्यांनी पुजाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम केल्याचे दिसून येते. त्या��नी आठवड्यात माफी मागावी अन्यथा त्यांच्यासाठी कोल्हापूर बंद करू.''\nडॉ. सुभाष देसाई म्हणाले, \"\"आजपर्यंत पाच वेळा वज्रलेप झाला आहे. तरीही मूर्तीची अवस्था वाईट आहे. मूर्तीची हेळसांड केल्याबद्दल पुजाऱ्यांवर आयपीसी 295 कलमाप्रमाणे गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून त्यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.''\nपश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सदस्या संगीता खाडे म्हणाल्या, \"\"मंत्र्यांनी माहिती घेऊन उत्तर देणे अपेक्षित होते. त्यांची चुकीची माहिती देऊन भावना दुखावल्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध करतो. न्याय व विधी विभागाकडून आमच्याकडे माहिती मागविल्यास आम्ही मूर्तीची वस्तुस्थिती काय आहे. संवर्धनादरम्यान तयार झालेली सीडीच त्यांना देऊ.''\nसमितीचे सदस्य शरद तांबट म्हणाले, \"\"देवस्थान समितीचे अध्यक्ष म्हणून आज सकाळीच जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन दिले आहे. मंत्री तावडे यांनी मूर्तीची झीज झालेली नाही, असे अभ्यास न करता, माहिती न घेता वक्तव्य केले ते खोटे आहे.''\nऍड. चारूशीला चव्हाण म्हणाल्या, \"\"मंत्र्यांनी चुकीची माहिती देऊन सर्वांची दिशाभूल केली आहे. त्यांनी तातडीने माफी मागून त्यांचे सभागृहातील उत्तर मागे घ्यावे. अन्यथा होणाऱ्या परिणामांना त्यांना सामोरे जावे लागेल.''\nपश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव म्हणाले, \"\"चुकीची माहिती सभागृहात देण्यापूर्वी आम्हाला माहिती विचारणे अपेक्षित होते. आमच्याकडे कोणतीही माहिती न विचारता चुकीचे उत्तर मंत्री तावडे यांनी दिले आहे.''\nस्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन तोडकर म्हणाले, \"\"मंत्री तावडे यांनी तातडीने माफी न मागितल्यास त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवून देऊ. ते कोल्हापुरात जेव्हा येतील तेव्हा त्यांना कोल्हापूर बंद करू. आठ दिवसांत त्यांनी माफी मागावी अन्यथा कोल्हापूरकरांशी गाठ आहे.''\n\"ती' सीडी सभागृहात दाखवा ः संजय पवार\nसंजय पवार म्हणाले, \"\"अंबाबाई मूर्ती संवर्धनाचे काम 2016 मध्ये झाले. तेव्हा चित्रीकरण करून सीडी तयार केली आहे. ही सीडी तत्कालीन जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी स्वतःकडे ठेवली. बदली झाल्यानंतर त्यांनी ती देवस्थान समितीकडे दिली. देताना हा बॉंब आहे जप���न ठेवा, असे सांगून गेले आहेत. मूर्तीची किती हेळसांड झाली, हे या सीडीतून दिसून येते. एमसील लावून काही भाग जोडले आहेत. हीच सीडी मंत्री तावडे यांनी दोन्ही सभागृहांत दाखवून त्यांचे खोटे उत्तर मागे घ्यावे.''\nकाँग्रेस संपविण्याची भाषा करणारेच संपतील - सुशीलकुमार शिंदे\nवाई - ज्या राज्यघटनेमुळे माझ्यासारख्या चपराशाचा केंद्रीय मंत्री झाला, त्याच राज्यघटनेमुळे चायवाले पंतप्रधान झाले. मात्र, ते या घटनेबद्दल कधीच बोलत...\nरोज मांसाहार करणाऱ्यांना हृदयविकाराचा धोका\nकोल्हापूर - अवघ्या २४ वर्षांच्या तरुणाला हृदयविकाराचा झटका आला. त्याला तातडीने छत्रपती प्रमिलाराजे इस्पितळात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार...\n'शिवसेनेतून जागा मिळेल म्हणून त्या तिकडे गेल्या असाव्यात'\nपुणे : ''काही लोकांना काहीही झाले तरी खासदारकीला उभे राहायचे असते. गेल्या वेळी राजू शेट्टी एनडीएतून लढले होते, मात्र, यावेळी एनडीएत झालेल्या...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nपॅरोलवरील कैद्याकडून मुलीवर बलात्कार\nमुंबई - हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर सुटल्यावर पुण्यात अल्पवयीन मुलीचे...\nप्रकल्पाच्या घोषणा अन् अंमलबजावणीत अंतर\nनाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन् एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/31541/by-subject", "date_download": "2018-12-18T15:19:16Z", "digest": "sha1:QBZ7LV6KMDMME3XNYDL2PXSXR3HBG4JZ", "length": 2757, "nlines": 68, "source_domain": "www.maayboli.com", "title": "जन गण मन विषयवार यादी | Maayboli", "raw_content": "\nमायब��लीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /जन गण मन /जन गण मन विषयवार यादी\nजन गण मन विषयवार यादी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/9400", "date_download": "2018-12-18T15:15:30Z", "digest": "sha1:DGWLLHTS7O5A2A4P63FLWZM2GCXLDIPU", "length": 4290, "nlines": 69, "source_domain": "www.maayboli.com", "title": "के.डी. जाधव : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /के.डी. जाधव\nऑलिम्पिक - भारतासाठी ५० वर्षांचे अजिंक्यपद - के.डी. जाधव\nऑलिम्पिक - भारतासाठी ५० वर्षांचे अजिंक्यपद - के.डी. जाधव\nघरातले शेंडेफळ असणाऱ्या खाशाबाला लहानपणापासून खेळण्याची फार आवड होती. पोहोणे, कुस्ती, कबड्डी, धावणे या सगळ्याच गोष्टी त्याला आवडत आणि त्यात तो पटाईतही होता. कुस्तीचे सुरुवातीचे धडे तर त्याने आपल्या वडिलांकडूनच घेतले. थोड्याच काळात तो आसपासच्या परिसरात कुस्तीगिरीसाठी ओळखला जाऊ लागला. आंतर कॉलेज स्पर्धामध्ये विजेतेपद मिळवू लागला. इतकेच नव्हे तर देशभरातही त्याचे नाव व्हायला लागले. नंतर बळवडे आणि बेलापुरे गुरुजी यांनीही त्याला प्रशिक्षण दिले.\nRead more about ऑलिम्पिक - भारतासाठी ५० वर्षांचे अजिंक्यपद - के.डी. जाधव\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-alphanso-get-geographical-index-soon-8903", "date_download": "2018-12-18T15:51:06Z", "digest": "sha1:IYX3JXLRYPFWANWPKPDI4YIVFGFJLT64", "length": 21549, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Alphanso to get Geographical index soon | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभौगोलिक चिन्हांकनाच्या वादातून ‘हापूस’ची सुटका शक्य\nभौगोलिक चिन्हांकनाच्या वादातून ‘हापूस’ची सुटका शक्य\nरविवार, 3 ��ून 2018\nपुणे : हापूस नावाने आंबा कोणी विकायचा याविषयी गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेला भौगोलिक चिन्हांकनाचा वाद मिटण्याचे संकेत मिळत आहेत. \"हा वाद मिटल्यास कोकण वगळता देशाच्या कोणत्याही भागातील शेतकऱ्यांना हापूस नावाने आंबा विक्रीचा अधिकार नसेल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.\nपुणे : हापूस नावाने आंबा कोणी विकायचा याविषयी गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेला भौगोलिक चिन्हांकनाचा वाद मिटण्याचे संकेत मिळत आहेत. \"हा वाद मिटल्यास कोकण वगळता देशाच्या कोणत्याही भागातील शेतकऱ्यांना हापूस नावाने आंबा विक्रीचा अधिकार नसेल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.\n\"हापूस आंब्याच्या भौगोलिक चिन्हांकनाचा (जीआय) वाद २००८ मध्ये सुरू झाला. दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून ''हापूस आंबा'' हा शब्द वापरून जीआय मिळण्याकरिता भारतीय बौद्धिक संपदा रजिस्ट्रार कार्यालयात अर्ज केल्यावर वाद उफाळून आला. हापूस जीआयसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधून हक्क सांगणारे तीन अर्ज दाखल झाले होते. त्यावर तोडगा काढण्यात आला असून, दोन नावांना तत्त्वतः मान्यता दिली जाणार आहे. मात्र, त्याविषयीची अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही,\" असे सूत्रांनी स्पष्ट केले.\nबाजारात सध्या रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, गुजरात हापूस, बलसाड हापूस, कर्नाटक हापूस या नावाने आंबा विकला जात असून, ग्राहक मात्र प्रचंड संभ्रमात आहेत. कोकणचा हापूस सोडून कोणत्याही आंब्याला हापूस म्हटले जात असल्यामुळे ग्राहकांचीही लूट होत आहे. दुसऱ्या बाजूला मूळ हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांचीही लूट केली जात असल्याचे चित्र आहे.\nभौगोलिक चिन्हांकन मिळण्याची प्रक्रिया ही अर्धन्यायिक कामकाजाच्या स्वरूपासारखी आहे. चिन्हांकन मिळाल्यानंतर जागतिक बाजारात संबंधित हापूस व उत्पादक स्थानाची पत वाढणार. मात्र, त्यासाठी भारतीय बौद्धिक संपदा रजिस्ट्रार कार्यालयाच्या किचकट प्रक्रियेतून हापूसला जावे लागत आहे. हापूसविषयक सर्व कागदपत्रांची छाननी, तपासणी,जाहीर हरकती, सुनावणी व नंतर चिन्हांकन दिले जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.\nराज्यात सर्वप्रथम स्ट्रॉबेरीला भौगोलिक चिन्हांकन मिळाले होते. त्यानंतर विविध प्रकारच्या २४ फळे व इतर पिकांना चिन्हांकन मिळालेले आहे. हापूस आंब्याच्या चिन्हांकनाचा वाद मिटल्यानंतर रत्नागिरी हापूस आणि सिंधुदुर्ग देवगड हापूस अशा दोन्ही वर्गवारीत हापूसची विक्री होण्याची शक्यता आहे. मात्र, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे (यात मुंबई व उपनगराचादेखील भाग आहे), रायगड अशा पाच जिल्ह्यांना वगळून देशातील कोणत्याही शेतकऱ्याला हापूस नाव वापरून आंबा विकता येणार नाही, याविषयी एकमत होण्याची चिन्हे आहेत.\n\"कोकण वगळता इतर कोणालाही हापूस नाव वापरू न देण्याची भूमिका कृषी विद्यापीठाने घेतली आहे. भारतीय बौद्धिक संपदा रजिस्ट्रार कार्यालयाने त्याचा स्वीकार केल्यास कोकणातील कोणत्याही संस्थेला हापूस नावाने आंबा विक्री करण्यासाठी विद्यापीठाची मान्यता घ्यावी लागेल. कारण, गेल्या दहा वर्षांपासून विद्यापीठाने त्यासाठी पाठपुरावा केला आहे, अशी माहिती विद्यापीठांच्या सूत्रांनी दिली.\nहापूस या शब्दाला कोकण विभागासाठी जीआय मिळाल्यास सव्वा लाख शेतकऱ्यांना सध्याच्या एक लाख ८४ हजार हेक्टरवरील हापूस आंब्याचे ब्रॅंडिंग करण्याचा मार्ग मोकळा होईल, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.\nदेवगड व रत्नागिरी हापूससाठी चिन्हांकनाची मागणी आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या संस्थांना केली होती. मात्र, दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून वेगळी भूमिका घेतली गेली. त्यामुळे भारतीय बौद्धिक संपदा कार्यालयाने राज्य शासनाकडूनही खुलासा मागविला.\n\"शासकीय संस्थेपेक्षा शेतकऱ्यांच्या संस्थेकडे भौगोलिक चिन्हांकन देण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली आहे. विद्यापीठाऐवजी कृषी विभागाकडून पाठविल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या संस्थेच्या नावाने रत्नागिरी हापूसला चिन्हांकन मिळावे अशी भूमिका राज्य शासनाने घेतली,\" असेही सूत्रांनी स्पष्ट केले.\nहापूसच्या भौगोलिक चिन्हांकनासाठी कोकण आंबा उत्पादक संघ (पनवेल), देवगड आंबा उत्पादक संघ, केळशी परिसर आंबा उत्पादक संघ आणि कोकण आंबा उत्पादक संघ अशा चार संस्थांनी हक्क सांगितल्यामुळे पेच तयार झाला आहे.\nहापूस आंबा म्हणून निश्चित कोणत्या संस्थेने कोणते नाव वापरावे, असा मुख्य वाद आहे. देवगड हापूस या नावाने भौगोलिक चिन्हांकन मिळवण्यात देवगड आंबा उत्पादक संघाला यश आले आहे.मात्र, आता हापूस आंबा विषयक आलेले सर्व अर्ज एकत्र करावे व हापूस हे नाव कोकणातील शेतकऱ्यांनाच वापरू देण्याबा��त हालचाली सुरू आहेत. अर्थात हे जुळवून आणण्यासाठी पुढील काही महिने वाट पहावी लागणार आहे.\nहापूस विषय topics कोकण कृषी विद्यापीठ agriculture university भारत बौद्ध सिंधुदुर्ग रत्नागिरी हापूस गुजरात कर्नाटक मका maize स्ट्रॉबेरी पालघर palghar मुंबई mumbai रायगड विभाग sections कृषी विभाग agriculture department पनवेल\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये...पुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी...\nस्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ...जंगली मका प्रजातीपासून स्थानिकीकरण होण्याच्या...\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या...\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात...कोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू...\n`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्त शिवार अभियानातंर्गत भूजल...\nनगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...\nसांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...\nनगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...\nमहामार्ग सुरू होण्यापूर्वीच वाळूमाफिया...जळगाव ः जळगाव शहरातील वाढते अपघात आणि...\nशेतकऱ्यांनी जाणले कृषी तंत्रज्ञानभंडारा : परंपरागत कृषी विकास योजनेतून तालुका कृषी...\nरेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...\nगाळपेर क्षेत्रातून मिळणार ४८ हजार टन... नाशिक : दुष्काळात जिल्ह्यात चाराटंचाई...\nनाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा म��्यवर्ती...\nसोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी...सोलापूर : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय...\nउजनी धरणातील पाणी प्रदूषितच :...सोलापूर : उजनी धरणामुळे सोलापूर, पुणे आणि...\nकर्नाटकसाठीची ऊसतोडणी मंदावलीकोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रात उसाची रक्कम...\nअवैध एचटीबीटी बियाणे एसआयटीला मुदतवाढमुंबई: परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशील जनूक...\nबाजारात डाळिंबाचे दर दबावातसांगली ः देशात डाळिंबाच्या उत्पादनात अंदाजे २० ते...\nसमृद्धी महामार्ग : साडेतीनशे कोटींच्या...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम...\nविदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्राला...पुणे : बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘पेथाई’...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-sur-niragas-ho-event-63694", "date_download": "2018-12-18T16:25:19Z", "digest": "sha1:UWF2FMJLU7JCDNIIZJYAO3SUZ62Y5ZYI", "length": 14638, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news sur niragas ho event मन लोभले... गीतांत न्हाली तुजमुळे | eSakal", "raw_content": "\nमन लोभले... गीतांत न्हाली तुजमुळे\nमंगळवार, 1 ऑगस्ट 2017\nगायक महेश काळे यांच्या ‘सूर निरागस हो’ कार्यक्रमात श्रोते तल्लीन\nपुणे - सर्व रागांचा राजा मानला जाणारा ‘मालकंस’सारखा रात्रीचा राग असेल किंवा ‘मिश्र धानी’सारख्या रागावर सामूहिक वादन असो... पं. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेले ‘घेई छंद मकरंद’ असेल किंवा सुधीर मोघे यांचे ‘मन लोभले मनमोहने, गीतांत न्हाली तुजमुळे’ असेल... हे सगळे ऐकायला मिळाले पारंपरिक अनुभवासोबतच पाश्चात्त्य शैलींमधून अन् प्रयोगशील संगीतातून. गायक महेश काळे यांच्या या अनोख्या आणि अद्भुत अशा प्रयोगाला पुणेकर श्रोत्यांनी उभं राहून दाद दिली.\nगायक महेश काळे यांच्या ‘सूर निरागस हो’ कार्यक्रमात श्रोते तल्लीन\nपुणे - सर्व रागांचा राजा मानला जाणारा ‘मालकंस’सारखा रात्रीचा राग असेल किंवा ‘मिश्र धानी’सारख्या रागावर सामूहिक वादन असो... पं. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेले ‘घेई छंद मकरंद’ असेल किंवा सुधीर मोघे यांचे ‘मन लोभले मनमोहने, गीतांत न्हाली तुजमुळे’ असेल... हे सगळे ऐकायला मिळाले पारंपरिक अनुभवासोबतच पाश्चात्त���य शैलींमधून अन् प्रयोगशील संगीतातून. गायक महेश काळे यांच्या या अनोख्या आणि अद्भुत अशा प्रयोगाला पुणेकर श्रोत्यांनी उभं राहून दाद दिली.\n‘सकाळ’ने आयोजिलेल्या ‘रंग दे मेहंदी’ स्पर्धेच्या निमित्ताने महेश यांचे ‘क्लासिकल टु फ्युजन’ गायन श्रोत्यांना ऐकायला मिळाले. या वेळी ‘मन लोभले... गीतांत न्हाली तुजमुळे’ अशीच अवस्था श्रोत्यांची झाली होती. ‘मराठे ज्वेलर्स’ या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक, तर ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’ हे सहप्रायोजक होते. मैफलीची सुरवात ‘कट्यार थीम’ ने करण्यात आली. विविध वाद्यांवरील या कलाविष्कारानंतर महेश यांनी गायनाला सुरवात केली आणि काही वेळातच आपल्या सुरेल स्वरांनी त्यांनी श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला. ‘भर पंखातून स्वप्न उद्याचे, झेप घे रे पाखरा’ या गीतानंतर ‘आम्हा न कळे’, ‘कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर’ हे भजन सादर करून त्यांनी श्रोत्यांना भक्तिमय वातावरणाची अनुभूती दिली. प्रसाद पाध्ये (तबला), रितेश ओव्हाळ (इलेक्ट्रिक गिटार), मिलिंद कुलकर्णी (हार्मोनिअम), अभिजित भदे (ड्रम्स), अनय गाडगीळ (की-बोर्ड), नीलेश देशपांडे (बासरी), प्रसाद जोशी (पखवाज) यांनी त्यांना समर्पक साथ केली. त्यामुळे मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.\nशास्त्राच्या पलीकडे जाऊन नाद उत्पत्तीकडे आजच्या पिढीचे जास्त लक्ष आहे. म्हणून संगीतात वेगवेगळे प्रयोग करत आहे. हा एक प्रयोग आहे. तरीसुद्धा याला पुणेकरांची मनापासून दाद मिळत आहे. हे पाहून नतमस्तक व्हायला होते.\n- महेश काळे, गायक\nप्रवास एका ध्यासाचा (सतीश व्यास)\n\"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला मिळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला...\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nसवाई गंधर्व महोत्सवाने अनुभवली स्वराविष्कारीची अभिजात उंची\nपुणे : सायंकाळच्या स्वरांगणात रमणारा पुरिया कल्याण आणि अवीट असा गोरख कल्याण या रागांच्या सानिध्यात आज सवाई गंधर्व महोत्सवाने स्वराविष्कारीची...\nसनईच्या मंगल सुरांनी ६६ व्या सवाई महोत्सवाला सुरवात\nपुणे : प्रसिद्ध सनईवादक कल्याण अपार यांच्या सनईच्या मंगलमय सुरांनी ६६ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला आज मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ...\nपतियाळा घराण्याचा तालीमदार, जोरकस गायकी जपणारा सौरभ साळुंखे हा तरुण गायक. यंदाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात प्रथम पदार्पणाच्या संधीमुळे तो सध्या...\nपतियाळा घराण्याचा तालीमदार, जोरकस गायकी जपणारा सौरभ साळुंखे हा तरुण गायक. यंदाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात प्रथम पदार्पणाच्या संधीमुळे तो सध्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-composite-response-bandh-khandesh-12029", "date_download": "2018-12-18T16:06:46Z", "digest": "sha1:YS7GZW6RPDAJBRKKLTGRHJZRWWL6DVTJ", "length": 16173, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Composite response to 'Bandh' in Khandesh | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखानदेशात ‘बंद‘ला संमिश्र प्रतिसाद\nखानदेशात ‘बंद‘ला संमिश्र प्रतिसाद\nमंगळवार, 11 सप्टेंबर 2018\nजळगाव : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ पुकारलेल्या दोन्ही काँग्रेस आणि मनसेच्या बंदला खानदेशात सोमवारी (ता.१०) संमिश्र प्रतिसाद मिळाला. नंदुरबार, शिरपूर, नवापूर व धुळ्यात कडकडीत बंद होता; तर जळगाव जिल्ह्यात मात्र फारसा प्रतिसाद मिळाला नाही. जळगावात कार्यकर्त्यांनी हातात दांडे, काठ्या घेऊन दुकानांवर चाल करून बंदची सक्ती केली. यामुळे दहशतीचे वातावरणही होते.\nजळगाव : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ पुकारलेल्या दोन्ही काँग्रेस आणि मनसेच्या बंदला खानदेशात सोमवारी (ता.१०) संमिश्र प्रतिसाद मिळाला. नंदुरबार, शिर��ूर, नवापूर व धुळ्यात कडकडीत बंद होता; तर जळगाव जिल्ह्यात मात्र फारसा प्रतिसाद मिळाला नाही. जळगावात कार्यकर्त्यांनी हातात दांडे, काठ्या घेऊन दुकानांवर चाल करून बंदची सक्ती केली. यामुळे दहशतीचे वातावरणही होते.\nशहादा येथे बाजार समितीमधील अडतदार व इतर व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी नसल्याचे जाहीर केले. शहादा येथे फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तळोदा येथेही व्यापारी आस्थापने व इतर भागात व्यवहार सुरळीत झाले. खानदेशात एसटी बससेवा सुरू होती. या बंदचा कुठलाही परिणाम झालेला नसल्याचे एसटी प्रशासनाने म्हटले आहे.\nनंदुरबार शहरात सकाळीच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बाजारपेठेत बंदचे आवाहन केले.\nधुळ्यातही दोन्ही कॉंग्रेस व मनसेने बंदचे आवाहन केले. त्यास व्यापारी, पेट्रोल पंप चालकांनी प्रतिसाद दिला. मुख्य मार्गांवरील पेट्रोल पंप मात्र सुरू होते. जीवनावश्यक सेवांवर परिणाम झाला नाही. जळगाव शहरात सकाळी ११ च्या सुमारास दोन्ही कॉंग्रेस व मनसेच्या नेत्यांनी बाजारपेठेत जाऊन बंदचे आवाहन केले. वल्लभदास वालजी व्यापारी संकुलात पळापळ झाली. महात्मा फुले मार्केटमध्येही गोंधळ झाला. काही कापड इतर वस्तू विक्रेते, व्यावसायिकांनी बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचे म्हटले. पण कार्यकर्त्यांनी दुकाने बंद करायची सक्ती केली. काही कार्यकर्त्यांनी हातात दांडे, काठ्या घेऊन दुकानांवर चाल करीत जाऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. काही दुकानदारांनी दुपारपर्यंत बंद पाळला. नंतर आपला व्यवसाय सुरू केला.\nबाजार समित्यांतील लिलाव सुरळीत\nखानदेशातील सर्व बाजार समित्यांमधील मार्केट यार्डात फळे व भाजीपाला लिलाव सकाळीच झाले. शेतमाल किंवा केळीच्या वाहतुकीवरही बंदचा कोणताही परिणाम झालेला नसल्याची माहिती मिळाली.\nजळगाव jangaon इंधन काँग्रेस खानदेश बाजार समिती agriculture market committee व्यापार प्रशासन administrations पेट्रोल पेट्रोल पंप महात्मा फुले व्यवसाय profession केळी banana\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवी��� तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये...पुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी...\nस्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ...जंगली मका प्रजातीपासून स्थानिकीकरण होण्याच्या...\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या...\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात...कोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू...\n`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्त शिवार अभियानातंर्गत भूजल...\nनगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...\nसांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...\nनगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...\nमहामार्ग सुरू होण्यापूर्वीच वाळूमाफिया...जळगाव ः जळगाव शहरातील वाढते अपघात आणि...\nशेतकऱ्यांनी जाणले कृषी तंत्रज्ञानभंडारा : परंपरागत कृषी विकास योजनेतून तालुका कृषी...\nरेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...\nगाळपेर क्षेत्रातून मिळणार ४८ हजार टन... नाशिक : दुष्काळात जिल्ह्यात चाराटंचाई...\nनाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...\nसोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी...सोलापूर : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय...\nउजनी धरणातील पाणी प्रदूषितच :...सोलापूर : उजनी धरणामुळे सोलापूर, पुणे आणि...\nकर्नाटकसाठीची ऊसतोडणी मंदावलीकोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रात उसाची रक्कम...\nअवैध एचटीबीटी बियाणे एसआयटीला मुदतवाढमुंबई: परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशील जनूक...\nबाजारात डाळिंबाचे दर दबावातसांगली ः देशात डाळिंबाच्या उत्पादनात अंदाजे २० ते...\nसमृद्धी महामार्ग : साडेतीनशे कोटींच्या...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम...\nविदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्राला...पुणे : बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘पेथाई’...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/special-story/nashik-crime-husband-sold-his-wife-271611.html", "date_download": "2018-12-18T15:28:44Z", "digest": "sha1:EJFKMLDEMQ2MPHLBYX3KZ6HI47X2GUN6", "length": 14945, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पैशापायी नातं मेलं, पतीने पत्नीला बहीण सांगून विकलं आणि लग्नही लावून दिलं !", "raw_content": "\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nVIDEO : पंतप्रधान मोदींनी मराठीत भाषण करून घातली साद\nVIDEO : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस उडवणार मोदींची झोप, पाहा स्पेशल रिपोर्ट\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nआम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो - नरेंद्र मोदी\nआमचा विकास 'आदर्श'सारखा नाही : पंतप्रधानांच्या भाषणातल्या 10 महत्त्वाच्या गोष्टी\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO: सैन्यभरतीच्या जागा 68 आणि अर्ज 12 हजार, उमेदवारांवर पोलिसांचा लाठीमार\nपंतप्रधान मोदी मुंबईत दाखल, शिवसेनेच्या बहिष्कारामुळे दौरा चर्चेत\nशिवरायांच्या ऐतिहासिक स्मारकाचं काम सुरू, पाहा एक्सक्ल्युझिव्ह फोटो\nVIDEO : मुंबईत तरुणीच्या कारचा विचित्र अपघात\nमोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याआधी उद्धव यांचा शिवसेना मंत्र्यांना मोठा आदेश\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\nपेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होणार, ही आहे मोदी सरकारची योजना\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nमाझ्या बाबतीतही भेदभाव केला गेलाय - कतरिना कैफ\nसेटवर शशांक केतकरचा 'हा' पैलू सगळ्यांना ठेवतो खूश\nस्वप्नील जोशी म्हणतोय, मी पण सचिन\nबाहेर सोसाट्याचा वारा तर घरात भरलं पाणी, आंध्र प्रदेशमध्ये 'फेथाई'चं थैमान\nचक्क घड्याळाने वाचवलं हृदयविकाराच्या झटक्यापासून, वाचून तुम्हीही म्हणाल वाह...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्य��ंत्री\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : युवराज झाला 'मुंबईकर', अखेरच्या क्षणी घेतलं विकत\nIPL Auction: क्रिकेट सोडून जॉब करणाऱ्या या खेळाडूवर आता 8.4 कोटींची बोली\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nVIDEO: शिवाजी महाराजांच्या वेषात संसदेत अवतरले 'हे' खासदार\nLIVE VIDEO : मुंबई कामगार रुग्णालयात अग्निशमन दलाचा जवान शिडीवरुन खाली कोसळला\nपैशापायी नातं मेलं, पतीने पत्नीला बहीण सांगून विकलं आणि लग्नही लावून दिलं \nतब्बल 3 वर्ष संसार केल्यानंतर, अवघ्या 1 लाख 40 हजारात पतीनं पत्नीची फक्त विक्रीच केली नाही तर ती बहीण आहे असं सांगून तिचा दुसऱ्या व्यक्तीसोबत चक्क लग्नही लावून दिलं.\n09 आॅक्टोबर : पैश्यांसाठी पतीने चक्क पत्नीचीच विक्री केल्याची धक्कादायक घटना उघड झालीये. तब्बल 3 वर्ष संसार केल्यानंतर, अवघ्या 1 लाख 40 हजारात पतीनं पत्नीची फक्त विक्रीच केली नाही तर ती बहीण आहे असं सांगून तिचा दुसऱ्या व्यक्तीसोबत चक्क लग्नही लावून दिलं. या प्रकरणी पोलिसांच्या मदतीनं सुटका झालेल्या महिलेनं पती आणि सासूसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.\nइंदिरानगरच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.पीडित विवाहिता ही मूळ मनमाडची, लग्नानंतर गेल्या 3 वर्षांपासून या महिलेचा आपल्या पतीसोबत नाशिकला संसार सुरू होता.पण कायमंच पैश्यांसाठी हपापलेल्या पती आणि सासूनं या विवाहितेवर अत्याचार सुरू केले. अखेर तीला गाफील ठेऊन थेट राजस्थानला नेलं आणि जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तीचं थेट दुसरं लग्नंच लावून दिलं.\nविशेष म्हणजे विवाहापूर्वी संबंधित वराला वधू ही आपली पत्नी असल्याचे लपवून ठेवत बळजबरीने विवाह लावून दिला.\nराजस्थानच्या पाली येथील जैन भवनात या विवाहितेची बहीण आहे असं सांगून पतीनं दाखवण्याचा कार्यक्रम केला. याच ठिकाणी व्यवहार निश्चित झाला आणि लागलीच नोंदणी पद्धतीनं लग्नही लावून देण्यात आलं. अखेर हिम्मत करून,पीडित विवाहितेनं दुसऱ्या पतीला सत्य सांगितलं आणि त्याच दुसऱ्या पतीनं दाखवलेल्या ��ाणुसकीनं विवाहितेला पोलिसांपर्यंत पोचता आलं. माणुसकीच नाही तर पती-पत्नीच्या विश्वासाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेतील सर्व संशयित सध्या तरी फरार आहे. ते सापडतील, त्यांना शिक्षाही होईल पण मुलींचा जन्मदर घटल्यानं समाजात जे विदारक चित्र तयार झालंय त्याचं काय \nदरम्यान, सर्व संशयीत फरार झाले आहे.हे प्रकरण फक्त या विवाहितेपुरतं मर्यादीत नसून यात मोठं रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : पंतप्रधान मोदींनी मराठीत भाषण करून घातली साद\nVIDEO : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस उडवणार मोदींची झोप, पाहा स्पेशल रिपोर्ट\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO : स्टार स्क्रीन अॅवाॅर्डला बाॅलिवूड स्टार्सचा जलवा\nIPL AUCTION 2019- महाराष्ट्राच्या 'या' पाच खेळाडूंवर असेल सर्वांचं लक्ष\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nVIDEO : पंतप्रधान मोदींनी मराठीत भाषण करून घातली साद\nVIDEO : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस उडवणार मोदींची झोप, पाहा स्पेशल रिपोर्ट\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/sport/india-defeats-west-indies-263985.html", "date_download": "2018-12-18T15:56:02Z", "digest": "sha1:FM6KCHQMQKILHDBLEK35666NWVUZJQFK", "length": 12916, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "स्मृतीच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने विंडीजला नमवलं", "raw_content": "\nPHOTOS : हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या मित्रासाठी रात्रभर जागणाऱ्या मुक्या जीवांची कहाणी\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nVIDEO : पंतप्रधान मोदींनी मराठीत भाषण करून घातली साद\nIPLAuction2019 : युवी इज बॅक, 'मुंबई'ने दिला आधार\nआम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो - नरेंद्र मोदी\nआमचा विकास 'आदर्श'सारखा नाही : पंतप्रधानांच्या भाषणातल्या 10 महत्त्वाच्या गोष्टी\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO: सैन्यभरतीच्या जागा 68 आणि अर्ज 12 हजार, उमेदवारांवर पोलिसांचा लाठीमार\nपंतप्रधान मोदी मुंबईत दाखल, शिव��ेनेच्या बहिष्कारामुळे दौरा चर्चेत\nशिवरायांच्या ऐतिहासिक स्मारकाचं काम सुरू, पाहा एक्सक्ल्युझिव्ह फोटो\nVIDEO : मुंबईत तरुणीच्या कारचा विचित्र अपघात\nमोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याआधी उद्धव यांचा शिवसेना मंत्र्यांना मोठा आदेश\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\nपेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होणार, ही आहे मोदी सरकारची योजना\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nमाझ्या बाबतीतही भेदभाव केला गेलाय - कतरिना कैफ\nसेटवर शशांक केतकरचा 'हा' पैलू सगळ्यांना ठेवतो खूश\nस्वप्नील जोशी म्हणतोय, मी पण सचिन\nबाहेर सोसाट्याचा वारा तर घरात भरलं पाणी, आंध्र प्रदेशमध्ये 'फेथाई'चं थैमान\nचक्क घड्याळाने वाचवलं हृदयविकाराच्या झटक्यापासून, वाचून तुम्हीही म्हणाल वाह...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nIPLAuction2019 : युवी इज बॅक, 'मुंबई'ने दिला आधार\nVIDEO : युवराज सिंग अखेर #sold\nLIVE: IPLAuction2019 : युवराज झाला 'मुंबईकर', अखेरच्या क्षणी घेतलं विकत\nIPL Auction: क्रिकेट सोडून जॉब करणाऱ्या या खेळाडूवर आता 8.4 कोटींची बोली\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nVIDEO : युवराज सिंग अखेर #sold\nVIDEO: शिवाजी महाराजांच्या वेषात संसदेत अवतरले 'हे' खासदार\nLIVE VIDEO : मुंबई कामगार रुग्णालयात अग्निशमन दलाचा जवान शिडीवरुन खाली कोसळला\nस्मृतीच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने विंडीजला नमवलं\nस्मृती मंधानाने केलेल्या शतकाच्या जोरावर भारताने महिलांच्या वन-डे वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजवर सात विकेट्सनी सहज मात केली\n30 जून : पूनम यादव, दीप्ती शर्मा आणि हरमनप्रीत कौर या फिरकी गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर स्मृती मंधानाने केलेल्या शतकाच्या जोरावर भारताने महिलांच्या वन-डे वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजवर सात विकेट्सनी सहज मात केली. भारताने विंडीजला ८ बाद १८३ धावांत रोखलं. यानंतर विजयी लक्ष्य ४२.३ षटकांत तीन विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केलं. इंग्लंड पाठोपाठ विंडीजला नमवून भारतीय महिलांनी सलग दुसरा विजय नोंदवला.\nया विजयाचं श्रेय जिला जातं ती वादळी शतक ठोकणारी स्मृती मंधाना सांगलीची आहे . एवढंच नाही तर स्मृती फक्त 20 वर्षांची आहे. तिचा जन्म 18जुलै 1996ला मुंबईत झाला. तिच्या भावाला पाहत ती क्रिकेट खेळायला शिकली . अवघ्या 9व्या वर्षी तिचं महाराष्ट्राच्या अंडर 15 क्रिकेट टीममध्ये सिलेक्शन झालं. आणि तिच्या जोरदार फटाकेबाजीच्या जोरावर तेरा वर्षात तिचं भारताच्या विश्वचषकाच्या टीममध्ये सिलेक्शन झालं. वनडेमध्ये द्विशतक ठोकणारी ती एकमेव महिला क्रिकेटर आहे. तिची विजय घोडदौड अशीच चालू राहिली तर लवकरच ती महिला क्रिकेटची सचिन तेंडुलकर ठरू शकते .\nभारताची पुढची लढत आता २ जुलैला पाकिस्तानविरुद्ध होईल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nIPLAuction2019 : युवी इज बॅक, 'मुंबई'ने दिला आधार\nVIDEO : युवराज सिंग अखेर #sold\nLIVE: IPLAuction2019 : युवराज झाला 'मुंबईकर', अखेरच्या क्षणी घेतलं विकत\nIPL Auction: क्रिकेट सोडून जॉब करणाऱ्या या खेळाडूवर आता 8.4 कोटींची बोली\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\nरेव्ह पार्टीत फसला होता पुण्याचा हा क्रिकेटर, लिलावात राहिला #Unsold\nPHOTOS : हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या मित्रासाठी रात्रभर जागणाऱ्या मुक्या जीवांची कहाणी\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nVIDEO : पंतप्रधान मोदींनी मराठीत भाषण करून घातली साद\nIPLAuction2019 : युवी इज बॅक, 'मुंबई'ने दिला आधार\nVIDEO : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस उडवणार मोदींची झोप, पाहा स्पेशल रिपोर्ट\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/mumbai/marathi-news-marathi-websites-mumbai-news-shiv-sena-devendra-fadnavis-68622", "date_download": "2018-12-18T15:54:43Z", "digest": "sha1:QG3QAW4SZ3LGJMBRI2L5XVUFVJFBIZCX", "length": 12861, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi websites Mumbai News Shiv Sena Devendra Fadnavis मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री | eSakal", "raw_content": "\nमिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री\nरविवार, 27 ऑगस्ट 2017\nमुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात एकमेकांचे शत्रू असलेल्यांच्या घरी एकाचवेळी जाऊन गणपती दर्शन घेत राजकी��� समतोल राखण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.\nकॉंग्रेस नेते नारायण राणे यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांच्याही निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी काल भेट दिली.\nमुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात एकमेकांचे शत्रू असलेल्यांच्या घरी एकाचवेळी जाऊन गणपती दर्शन घेत राजकीय समतोल राखण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.\nकॉंग्रेस नेते नारायण राणे यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांच्याही निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी काल भेट दिली.\nकॉंग्रेसमध्ये नाराज असलेले नारायण राणे आता फक्त तांत्रिकदृष्ट्याच पक्षात आहेत. राणे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे भाकीत वर्तवले जात आहे. ते भाजप पक्षश्रेष्ठींच्या संपर्कात असून त्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरवण्याच्या हालचालीही जोरात सुरू आहेत. अशा वातावरणात मुख्यमंत्री फडणवीस पहिल्यांदाच राणेंच्या जुहू येथील निवासस्थानी गणपती दर्शनाच्या निमित्ताने गेले होते. या वेळी सुमारे तासभर दोन्ही नेत्यांमध्ये कौटुंबिक आणि राजकीय चर्चाही झाली.\nउद्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह मुंबईत येत आहेत. या वेळी राणे शाहंची भेट घेण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मित्रपक्ष शिवसेना दुखावला जाऊ नये, याची काळजीही मुख्यमंत्र्यांना आहे. त्यामुळे राणेंच्या घरून निघाल्यावर मुख्यमंत्र्यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या वांद्रे पाली हिल इथल्या निवासस्थानी जाऊन गणपतीचे दर्शन घेतल्याची चर्चा आहे.\nमोदींचा हात लागला, की एकही काम होत नाही : मुंडे\nबीड : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत भूमिपूजन केलेले एकही काम अद्याप सुरु झालेले नाही. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉ. बाबासाहेब...\n'आक्रमक' मोदी पुण्यात मवाळ; आता विकासकामांवर भर\nपुणे : विधानसभा राज्यांमधील निवडणूक निकालांनंतर भाजपने जाहीर भाषणांमधील प्रचाराचे धोरण बदलले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या...\nपुणे देशातील सर्वोत्तम शहर बनणार : मुख्यमंत्री\nपुणे : आता पुणे देशातील सर्वोत्तम शहर बनणार आहे. पुणे शहर आता आयटी हब असलेल्या हिंजवडीशी आता मेट्रोने जोडले जाणार आहे. या...\nत्यांना जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं : पंतप्रधान\n���ल्याण : देशात यापूर्वी सत्तेत असलेल्या सरकारने 25.5 लाख घरे बांधली होती. मात्र, आमच्या सरकारने देशभरात एक कोटी 25 लाखांपेक्षा अधिक लोकांसाठी...\nमुख्यमंत्र्यांच्या आजाराचे काँग्रेसकडून राजकारण\nपणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आरोग्यासंदर्भात कॉंग्रेसने मोर्चा आणून तसेच जनआक्रोश असे विविध प्रकारे लोकांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न...\n'लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपची सूत्रे गडकरींकडे द्यावीत'\nनागपूर : छत्तीसगड, राजस्थान व मध्यप्रदेशात भाजपच्या पराभवानंतर आता अंतर्गत धूसफूस समोर येऊ लागली आहे. राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेल्या वसंतराव नाईक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2018-12-18T15:21:29Z", "digest": "sha1:HLMJTH2ADUO6SHLUCIMXWP5TGPBVNTQ4", "length": 6999, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मरकळमध्ये सरपंच, उपसरपंच पदासाठी चुरस | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमरकळमध्ये सरपंच, उपसरपंच पदासाठी चुरस\nचिंबळी-मरकळ (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या सरपंच, उपरपंच पदासाठी कोणाची वर्णी लागते या चर्चेला उधाण आले असून सत्ताधारी गटाचे सदस्य अज्ञातस्थळी सहलीसाठी नेण्यात आले आहेत.\nसरपंच मंगल सुभाष खांदवे, उपसरपंच सचिन आनंदा लोखंडे यांनी काही महिन्यांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी इच्छुक सदस्यांची चढाओढ सुरू झाली आहे. मरकळ ग्रामपंचायतीत सत्ताधारी गटाकडे नऊ सदस्यांचे संख्याबळ असून विरुद्ध पक्षाकडे सहा सदस्यांचे संख्याबळ आहे. सत्ताधारी गटाचाच पुन्हा सरपंच होण्याची अधिक शक्यता असल्याने विरुद्ध गटाकडून सदस्य ओढण्याची शक्यता लक्षात घेता सत्ताधारी गटाने आपले सदस्य अज्ञातस्थळी सहलीला पाठविल��याचे समजते. यामुळे गावातील राजकीय चर्चेला उधाण आले असून अद्याप निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नसतानाच राजकीय डावपेच मात्र जोमात आहे. सत्ताधारी गटाकडून ठरल्याप्रमाणे तृप्ती लोखंडे यांना सरपंच पदाची संधी तर लालाशेठ लोखंडे यांना उपसरपंच पदाची संधी देण्यात येणार असल्याचे समजते. खेड तालुक्याच्या राजकारणातील दखल घेतली जाते असे मरकळ गाव असून ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन प्राप्त आहे. तालुक्यातील मोठे गाव असून या ग्रामपंचायतीत सरपंच, उपसरपंच पदी कोणाची निवड होते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकांदा, बटाट्याचे भाव उतरले, लसूण स्थिर\nNext articleमुऱ्हेवस्तीत गौरींचे थाटात आगमन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6-%E0%A4%95/", "date_download": "2018-12-18T15:37:39Z", "digest": "sha1:6AA7VBMNF4FKBVQBRXMBI3XKMAGOM5YF", "length": 18134, "nlines": 184, "source_domain": "pcbtoday.in", "title": "अभ्यासक्रम प्रवेश रद्द केल्यास विद्यार्थ्यांना संपूर्ण फी परत मिळणार; यूजीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय…\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित…\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची…\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी…\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे…\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस ��युक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी…\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या…\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Banner News अभ्यासक्रम प्रवेश रद्द केल्यास विद्यार्थ्यांना संपूर्ण फ�� परत मिळणार; यूजीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय\nअभ्यासक्रम प्रवेश रद्द केल्यास विद्यार्थ्यांना संपूर्ण फी परत मिळणार; यूजीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय\nनवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – विद्यार्थांना कोणत्याही अभ्यासक्रमाच्या प्रवेशावेळी एकत्र संपूर्ण अभ्यासक्रमाची फी जमा करण्यातून सवलत देण्यात आली आहे. तसेच प्रवेश प्रक्रियेच्या किमान १५ दिवस आधी प्रवेश रद्द केल्यास संपूर्ण फी संबंधित संस्थेला विद्यार्थ्याला परत करावी लागणार आहे. यासंदर्भात वि्दयापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) महत्त्वपूर्ण परिपत्रक प्रसिध्द केले आहे. यानिर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.\nयूजीसीने शैक्षणिक प्रवेशासंदर्भात जारी केलेल्या परिपत्रकामध्ये म्हटले आहे की, यापुढे शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता नाही. जर पडताळणीसाठी कागदपत्रे गरजेची असल्यास तात्काळ त्यांची पडताळणी करुन विद्यार्थ्यांना परत करावी लागणार आहेत. कोणतीही कागदपत्र शैक्षणिक संस्था पडताळणीसाठी यापुढे आपल्याकडे जमा करुन घेऊ शकणार नाही. यात गुणपत्रक, लिव्हिंग सर्टिफिकेट्स याचा समावेश आहे.\nशैक्षणिक संस्थांना एका वेळी संपूर्ण अभ्यासक्रमाची फी घेता येणार नाही. नव्या नियमावलीनुसार कोणत्याही शैक्षणिक संस्थेला एका वर्षाची किंवा एका सेमिस्टरचीच फी घेता येणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केल्यास फी परत करण्याचेही आदेशही यूजीसीने दिले आहेत. प्रवेश प्रक्रियेच्या किमान १५ दिवस आधी प्रवेश रद्द केल्यास संपूर्ण फी परत करावी लागणार आहे.\nअनेक संस्था प्रवेश रद्द केल्यास फी देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागते. या निर्णयामुळे विद्यार्थांचे नुकसान होणार नाही. तसेच प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच्या ३० दिवसांमध्येही ठराविक रक्कम विद्यार्थ्यांना परत मिळणार आहे. कोणत्याही शैक्षणिक संस्थेला ५ टक्के किंवा ५ हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम प्रवेश रद्द करतानाचा दंड म्हणून वसूल करता येणार नाही.\nविद्यार्थ्यांना संपूर्ण फी परत\nPrevious articleबाळासाहेब असते तर, त्यांनी कमळाबाईपासून फारकत घेतली असती – छगन भुजबळ\nNext articleअभ्यासक्रम प्रवेश रद्द केल्यास विद्यार्थ्यांना संपूर्ण फी परत मिळणार; यूजी���ीचा महत्त्वपूर्ण निर्णय\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित होणार\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी...\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nजनतेने मोदी-शहांचा सत्तेचा दर्प उतरवला – शरद पवार\n“राजतिलक की करो तय्यारी, आ रहे है नितीन गडकरी”, सोशल मीडियावरील...\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी...\nशिवसेनेचे सगळे नखरे माहीत आहेत, ते कुठेही जाणार नाहीत – मुख्यमंत्री\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nनिवडणुकीतील आश्वासने पूर्ण न करणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द होणार; निवडणूक...\nमराठा क्रांती मोर्चामध्ये फूट; महिलांची स्वतंत्र संघटना, मूळ संघटनेच्या कार्यपध्दतीचा निषेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/government-employees-threat-crime-1696688/", "date_download": "2018-12-18T15:28:57Z", "digest": "sha1:PGXMNN7HJOMS7U33UMXYR52X5J3B62LH", "length": 12048, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Government employees Threat Crime | सरकारी कर्मचाऱ्यांना धमकावल्यास पाच वर्षे तुरुंगवास | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nसरकारी कर्मचाऱ्यांना धमकावल्यास पाच वर्षे तुरुंगवास\nसरकारी कर्मचाऱ्यांना धमकावल्यास पाच वर्षे तुरुंगवास\nकायद्यातील सुधारणेला राष्ट्रपतींची मान्य���ा\nकायद्यातील सुधारणेला राष्ट्रपतींची मान्यता\nयापुढे राज्यातील सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांना धमकावल्यास, दमदाटी, मारहाण केल्यास गुन्हेगाराला थेट पाच वर्षे तुरुंगात टाकण्याची तरतूद भारतीय दंड विधान आणि फौजदारी प्रक्रिया संहितेत करण्यात आली आहे. या दोन्ही कायद्यांतील सुधारणेला राष्ट्रपतींनी मान्यता दिली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना धमकावणे हा आता दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा ठरला जाणार आहे.\nमहाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने राज्यातील सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी कायदा करावा, या मागणीसाठी गेली दहा वर्षे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. अनेकदा आंदोलनेही करण्यात आली. राज्य सरकारने त्यासाठी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे हा कायदा अस्तित्वात आला. महासंघाचे नेते ग.दि. कुलथे यांनी त्याबद्दल राज्य सरकारचे आभार मानले आहेत.\nआपल्याला हवी ती कामे करून घेण्यासाठी किंवा बऱ्याचदा नियमबाह्य़ कामे करून घेण्यासाठी सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे, त्यांना मारहाण करण्याचे, त्यांच्यावर राजकीय दबाव आणण्याचे प्रकार घडले आहेत. दमबाजी, मारहाणीपासून सरकारी कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी कायदा करावा, अशी महासंघाची मागणी होती. त्यानुसार राज्य सरकारने भारतीय दंड संहिता कलम ३३२ व ३५३ मध्ये तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ३०९ मध्ये सुधारणा करणारे विधेयक विधिमंडळात मांडले होते. विधानसभेत ते मंजूर झाले, परंतु विधान परिषदेत त्याला मान्यता मिळू शकली नाही. मात्र घटनेतील तरतुदीनुसार तीन महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर विधान परिषदेत विधेयक मंजूर झाले असे मानले जाते. त्यानुसार हे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मंजूर झाल्याचे मानून ते मान्यतेसाठी राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आले होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIPL Auction 2019: युवराज झाला 'मुंबईकर' १२ व्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार\nनाराज खासदार संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाला दांडी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n युवराज सिंहवर अखेर बोली लागली, नवीन हंगामात मुंबई इंडियन्सकडून...\nअटलजींच्या सरकारला आणखी काही काळ मिळाला असता तर...\n#MeToo : सो���ू निगमचा अनु मलिकला पाठिंबा\nरणबीर रिसेप्शनला न आल्यानं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही- दीपिका\nThackeray Biopic: चर्चा फक्त भगव्याची अन् नवाजुद्दीनच्या लूकची\nदुसरीला डेट करत असतानाही रणवीर माझ्याशी फ्लर्ट करायचा, दीपिकानं सांगितला मजेशीर किस्सा\n...अन् पंकजाताई आणि पूनम महाजन म्हणाल्या 'कुछ कुछ होता हैं'\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nप्रशासकीय इमारतीतील संकटकालीन सुटकेचा मार्ग ‘अडगळी’त\nखड्डे न बुजवताच, रस्त्याची रंगरंगोटी\nलहान मुलांच्या मदतीने लग्नमंडपांत चोऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/2548/by-subject/11/256", "date_download": "2018-12-18T15:04:53Z", "digest": "sha1:TPGLZQE35EHTVOY7KNRVNVXFAHFOLKQ6", "length": 5376, "nlines": 104, "source_domain": "www.maayboli.com", "title": "उपाहार | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पाककृती आणि आहारशास्त्र /पाककृती आणि आहारशास्त्र विषयवार यादी /पाककृती प्रकार /उपाहार\nबनाना / अॅपल पॅनकेक पाककृती वावे 16 Dec 11 2018 - 1:19pm\nज्वारीचे धपाटे पाककृती प्रमोद् ताम्बे 6 Aug 7 2018 - 11:54pm\nफोडणीचे खमंग डोसे पाककृती प्रमोद् ताम्बे Aug 6 2018 - 2:47am\nफोडणीचे खमंग डोसे पाककृती प्रमोद् ताम्बे 10 Aug 6 2018 - 10:52pm\nसातूचं पीठ - कृती आणि करून खाण्याचे प्रकार पाककृती योकु 17 Jun 14 2018 - 11:59am\nथाय स्टर फ्राय नूडल्स - (पाड सी यु) पाककृती maitreyee 13 मे 8 2018 - 9:23am\nबटाटा पुर्या पाककृती प्रमोद् ताम्बे 7 मे 2 2018 - 3:18am\nशेवग्याच्या पानांचे थालीपीठ पाककृती प्रमोद् ताम्बे 4 Apr 19 2018 - 6:53am\nशेवग्याच्या पानांचे थालीपीठ पाककृती प्रमोद् ताम्बे 14 Apr 10 2018 - 12:42am\nथालीपीठ भाजणीची उकळपेंडी पाककृती राहुल बावणकुळे 14 Dec 30 2017 - 2:51pm\nश्रिंप पॅड थाई पाककृती अदिति 6 Dec 7 2017 - 11:37am\nकोरियन स्पाईसी चिकन पाककृती अदिति 18 Nov 27 2017 - 12:41am\nकढाई छोले पाककृती योकु 12 Aug 10 2017 - 9:47pm\nओट्स बार - ओट्स वडी पाककृती बाबू 7 Jul 12 2017 - 3:56am\nकॅरमलाइझ्ड मखाणे पाककृती अल्पना 20 Apr 10 2017 - 1:44am\nउकडपेंडी पाककृती दिनेश. 26 Jul 3 2017 - 2:57am\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/2532?page=118", "date_download": "2018-12-18T15:04:47Z", "digest": "sha1:4YWPJQVBVR2NUH4C5TVOMNLKFOC7TBHM", "length": 13693, "nlines": 317, "source_domain": "www.maayboli.com", "title": "प्रकाशचित्रण : शब्दखूण | Page 119 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कला /प्रकाशचित्रण\nकाल येथुन जवळच असलेल्या लेग (Legg) लेक्सना नवी लेन्स (Olympus Zuiko four/thirds 70-300 35mm equivalent 140-600) अजमावयला म्हणुन गेलो होतो. ६० नंबरचा फ्रीवे बनवतांना माती करता खणलेले भल्यामोठ्या गड्ड्यांचे स्वरुप बदलवुन हे तीन कृत्रीम तलाव बनवण्यात आले आहेत. सप्ताहांताला थोडीफार गर्दी असते, खास करुन हिस्पॅनीक लोकांची. काही ठिकाणी बरळणारे रेडीओ पण ऐकु येतात. मास्यांसाठी गळ लाऊन खूप लोक बसले असतात.\nपाणी म्हणजे पक्षी असे माझे साधे समीकरण होते. निराशा झाली नाही.\nRead more about लेग लेक्सचे खग\naschig यांचे रंगीबेरंगी पान\nह्या खेपेच्या भारतभेटीत ओरीसाची ट्रीप केली. केवढं पहाण्यासारख आहे नाही आपल्या देशात. पुरी, कोणार्क, चिलका लेक, भुवनेश्वर - प्राचीन शील्पांपासून निसर्गाचं सौंदर्य - सगळ्याचीच भरपूर रेलचेल. ह्या खेपेला सगळीकडेच ट्रेंड गाईडस घेतले होते त्यामुळे ट्रीप एकदम माहितीपूर्ण आणि मस्त झाली.\nआर्च यांचे रंगीबेरंगी पान\nतृप्ती आवटी यांचे रंगीबेरंगी पान\nविस्थापन झालेल्या गावातले चित्र आहे. लोक घरे सोडून, छतं मोडून गेले आहेत. संपूर्ण गावभर हे असेच अवशेष आहेत शिल्लक. त्या गावातून जात असताना सगळ्या गावाचं भूत झालंय असं वाटत होतं.\nकुणाच्या अंगणात पेरूला बारके पेरू लागले होते. कुणी अंगणाच्या पेळूवर स्लिपर्स विसरले होते. कुठे शेवटची चूल पेटवून पुजा केल्याच्या खुणा होत्या. कुणी छताच्या नळ्यांसकट घर तसेच टाकून गेले होते. विस्थापन होऊन जेमतेम दोनेक महिनेच झाले असावेत असं सांगणार्या अनेक खुणा होत्या. भयंकर भयंकर वाटत होतं.\nनीधप यांचे रंगीबेरंगी पान\nनुकतीच केरळ - अष्टमुदी येथे trip झाली. माझ्या नजरेतून ती देवभूमी मला अशी दिसली -\nrmd यांचे रंगीबेरंगी पान\nमी काढलेली चैत्रांगण रांगोळी\nRead more about मी काढलेली चैत्रांगण रांगोळी\nrmd यांचे रंगीबेरंगी पान\nSLR फोकस व फ्रेमींग चे हे काही प्रयोग - आमच्या बिल्डींगच्या कोर्ट्यार्ड मधील.\nएखादा फोटो आवडल्यास वा नावडल्यास कारणमिमांसा पहायला आवडेल. तेंव्हा खुश्शाल क्रिटीसाईज करा.\n४ क्रॉप केलेल्���ा फोटोंच्या खाली तसे नमुद केले आहे. बाकी फ्रेम्स जशा घेतल्या तशाच आहेत.\n(हा क्रॉप केला आहे)\nRead more about फोकस आणि फ्रेमींग\naschig यांचे रंगीबेरंगी पान\nदेअर ईज स्प्रींग इन माय स्टेप\nपुढचे आईस एज (अकबरी घोटाळे टाळा) आले की काय असे वाटत असतांनाच वसंताचे आगमन झाले एकदाचे. पर्ण् विरहीत वृक्ष माझा फोटो - माझा फोटो म्हणत नवीन कपड्यांमागे धावते झाले. एका वर्कशॉप करत गळ्यात घातलेला दागीना तसाच राहिल्याने मात्र एका झाडाचे फावले. पण हे शेवटचे पान O Henry च्या कथेतल्या प्रमाणे रंगवलेले मात्र नाही.\nRead more about देअर ईज स्प्रींग इन माय स्टेप\naschig यांचे रंगीबेरंगी पान\nहि आमची रविवार सकाळ. रंगपंचमीच्या मुहूर्तावर आकाशानेही रंगाची उधळण करण्यात कंजुषी केली नव्हती. मग एकदा हा क्षण मी टिपला तर एकदा किरुने.\nRead more about सूर्योदय दोघांच्या नजरेतून\nकेरळ डायरी: भाग ८\nमधले भाग अजुन लिहायचे आहेत.\naschig यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bobhata.com/lifestyle/girl-finds-1500-year-old-sword-lake-2359", "date_download": "2018-12-18T14:39:48Z", "digest": "sha1:AMWUCK22CV57INBIDHTMZ3PWR7SZ5KH7", "length": 5261, "nlines": 37, "source_domain": "www.bobhata.com", "title": "ती पोहण्यासाठी तलावात उतरली आणि तिच्या हाती चक्क हे लागलं....पाहा कोणती दुर्मिळ गोष्ट सापडली आहे तिला ?", "raw_content": "\nती पोहण्यासाठी तलावात उतरली आणि तिच्या हाती चक्क हे लागलं....पाहा कोणती दुर्मिळ गोष्ट सापडली आहे तिला \nतुम्ही पोहण्यासाठी तलावात उतरलात आणि एक गंजलेली वस्तू तुमच्या हाती लागली तर तुम्ही काय कराल कोणीही गंजलेली वस्तू फेकुनच देईल. स्वीडनची ‘सागा वानेक’ सुद्धा हेच करणार होती पण तिने त्या वस्तूला नीट बघितलं. त्या लांब लोखंडी वस्तूला एक मुठ होती आणि पुढे एक टोक सुद्धा होतं. ती साधीसुधी लोखंडी वस्तू नव्हती राव. ती चक्क १५०० वर्ष जुनी तलवार होती.\nसागा आपल्या कुटुंबासोबत सुट्ट्या घालवण्यासाठी तिच्या जोनकोपिंग येथील घरी आली होती. ती पोहोण्यासाठी जवळच्या तलावात उतरली असता तिला पायाला एक गंजलेली वस्तू लागली. तिने ती निरखून बघितल्यावर ती वस्तू तलवार असल्याचं तिच्या ध्यानात आलं. तिने लगेचच वडिलांना याबद्दल सांगितलं.\nजवळच्या वस्तुसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांना तलवार दाखवण्यात आली. वस्तुसंग्रहालयाच्या अभ्यासकांनी ही तलवार १५०० वर्ष जुनी असल्याचं सांगितलं आहे. मध्ययुगातील खलाशी/लुटारू व्हायकिंग लोक अशा प्रकारची तलवार बाळगायचे. व्हायकिंग लोकांनी एकेकाळी उत्तर युरोपावर राज्य केलं होतं. त्यांच्या कारकिर्दीला आजही ‘व्हायकिंग युग’ म्हणून ओळखलं जातं.\nएवढ्या मोलाच्या ऐतिहासिक वस्तूला शोधल्याबद्दल सागाचं कौतुक होत आहे. ज्या तलावात तलवार सापडली तिथे आणखी वस्तू शोधण्याचं काम चालू आहे. कदाचित आणखी आश्चर्यकारक गोष्टी बाहेर पडू शकतात.\nया ९ देशांनी बदलले व्हिसाचे नियम, चला पटापट सहलीचे बेत आखा...\nव्हिडीओ ऑफ दि डे : तब्बल २० वर्षानंतर या पठ्ठ्याने केली इतिहासाची पुनरावृत्ती...हा व्हिडीओ चुकवू नका भाऊ \nजगात खाण्यापिण्याबद्दल आहेत हे १० विचित्र कायदे, काहीठिकाणी तर शिक्षाही केली जाते \nसासूकडून प्रेरणा घेऊन सुनेने उभारला स्वतःचा बिझनेस तो ही व्हाट्सॲपच्या मदतीने \nतिने मेकअपवर बहिष्कार टाकल्यावर तिला जीवे मारण्याची धमकी का दिली जात आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://shikharshingnapur.com/index.html", "date_download": "2018-12-18T16:39:14Z", "digest": "sha1:VAGRXQSJAFFCQTPUYBZXAF5BWTGHDZNI", "length": 6841, "nlines": 34, "source_domain": "shikharshingnapur.com", "title": " Shikhar Shingnapur Temple | ShikharShingnapur Lord Shiva Temple", "raw_content": "\nशिखर शिंगणापूर इतिहास चित्रे\nशिखर शिंगणापूर जवळील तीर्थक्षेत्र\nशिखर शिंगणापूर राहण्याची सोय\nश्री. जयकुमार गोरे यांचा अभिप्राय\nप्रती शिखर शिंगणापूर इतिहास\nप्रती शिखर शिंगणापूर इतिहास चित्रे\nप्रती शिखर शिंगणापूर परिसर\nप्रती शिखर शिंगणापूर यात्रा\nप्रती शिखर शिंगणापूर भंडारा\nशिखर शिंगणापूर मोठा महादेव\nमहाराष्ट्र हा संतानी पराक्रमी पुरुषांनी आणि देवीदेवतांच्या वरदहस्तानी फुलवलेला संपन्न प्रदेश आहे. महाराष्ट्रातील असंख्य धार्मिक स्थळे खूप प्राचीन, स्वयंभू आणि जागृत इतिहास असूनही महाराष्ट्राच्या नकाशावर अनभिज्ञ आहेत. यातीलच एक धार्मिक ठिकाण म्हणजे शिखर शिंगणापूर.\nया संकेत स्थळाच्या माध्यमातून शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाची माहिती फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभर ज्ञात व्हावी याच हेतूने आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे.\nया संकेत स्थळावर आम्ही शिखर शिंगणापूर बद्दल दिलेली सर्व माहिती आम्ही तेथे भेट देऊन संपादित केली आहे. शिखर शिंगणापूर मधील रहिवासी, तेथील जुनी व जाणकार मंडळी, मंदिरातील पुजारी तसेच आसपासच्या गावातील लोक या सर्वांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आम्ही हे संकेत स्थळ उभे करू शकलो. म्हणून प्रथम या सर्वांच आभार. तसेच अजूनही काही मंडळी आहेत ज्यांनी या संकेत स्थळ कार्यरत होण्यास प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहकार्य केले आहे त्या सर्वांचे आभार.\nशिखरशिंगणापूर.कॉम या संकेत स्थळावर शिखर शिंगणापूरच्या इतिहास, तिकडचा परिसर, तिकडची यात्रा, परंपरा, रूढी तसेच वर्षभर देवळात राबवण्यात येणाऱ्या सर्व कार्यक्रमाची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. जर आपणाकडे अजूनही काही माहिती असेल तर तुम्ही ती माहिती आमच्याकडे पाठवून हे संकेतस्थळ अजूनही उपयुक्त करू शकता.\nआम्हाला तुमचे अभिप्राय पाठवण्यासाठी आमच्या संपर्क या पानावर जाऊन आम्हास संपर्क करा.\nमाननीय आमदार श्री. जयकुमार गोरे यांचा अभिप्राय\nमुख्यपान | शिखर शिंगणापूर इतिहास | शिखर शिंगणापूर इतिहास चित्रे | शिखर शिंगणापूर परिसर | शिखर शिंगणापूर यात्रा | शिखर शिंगणापूर दिनक्रम | शिखरशिंगणापूरला कसे जाल | शिखर शिंगणापूर जवळील तीर्थक्षेत्र | शिखर शिंगणापूर राहण्याची सोय | मा. आमदार श्री. जयकुमार गोरे यांचा अभिप्राय | प्रती शिखर शिंगणापूर | प्रती शिखर शिंगणापूर इतिहास | प्रती शिखर शिंगणापूर इतिहास चित्रे | प्रती शिखर शिंगणापूर परिसर | प्रती शिखर शिंगणापूर यात्रा | प्रती शिखर शिंगणापूर भंडारा | डंगिरेवाडी वर्षभराचे कार्यक्रम | डंगिरेवाडी पुजाऱ्यांचा दिनक्रम | सहकार्य | संपर्क | साईट Map | जाहिरातीसाठी संपर्क साधा\n© २०१० शिखरशिंगणापूर.कॉम | संकेत स्थळ कल्पना व निर्मिती - गणेश गोरे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-18T15:26:06Z", "digest": "sha1:BA6LU3SNIO2YCU777ZQNIT3YTYNVTINS", "length": 9947, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नागरी सहकारी बॅंकांनी कार्यक्षमता वाढवावी: रिझर्व्ह बॅंक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनागरी सहकारी बॅंकांनी कार्यक्षमता वाढवावी: रिझर्व्ह बॅंक\nआधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची आवश्यकता\nनवी दिल्ली: नागरी सहकारी बॅंकांनी आपल्या कारभार आणि व्यवस्थापन पद्धतीत आमूलाग्र सुधार केला तरच ग्राहकांचा त्या विश्वास कमावू शकतील असे रिझर्व्ह बॅंकेने मत नोंदविले आहे. रिझर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर व्ही. एस. विश्वनाथन म्हणाले, 2002 सालातील काही घोटाळ्यापश्चात नागरी सहकारी बॅंकांचा प्रगतीचा आलेख मंदावला. एकूण बॅंकिंग क्षेत्रात त्यांचा वाटा 2002-03 सालातील 6.4 टक्क्यांवरून, 2016-17 मध्ये 3.3 टक्के इतका घसरला आहे. गुजरात राज्य नागरी सहकारी बॅंक महासंघाच्या कार्यक्रमात बोलताना विश्वनाथन यांनी ही टिप्पणी केली आहे. नागरी सहकारी बॅंकांच्या कारभारात व्यावसायिक निपुणता आणली जावी. यासाठी रिझर्व्ह बॅंकेने मालेगाम समितीच्या शिफारशीनुसार, संचालक मंडळाव्यतिरिक्त तज्ज्ञ व्यवस्थापन मंडळ स्थापणे अनिवार्य करणारा प्रस्ताव पुढे आणला आहे.\nबॅंकांच्या कारभारात व्यावसायिकतेचा अभाव ही नागरी सहकारी बॅंकांपुढील प्रमुख समस्या असून, त्याबाबत प्राधान्याने पावले टाकली जायला हवीत, असा विश्वनाथन यांनी आपल्या भाषणात पुनरूच्चार केला. या बॅंकांवर असणारे दुहेरी नियंत्रण पाहता रिझर्व्ह बॅंकेला या आघाडीवर फारसे काही करता आलेले नाही आणि या समस्येबाबत आपण हतबल आहोत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. यासाठी व्यवस्थापन मंडळाचा प्रस्ताव पुढे आणला गेला असल्याचेही त्यांनी नमूद केले. जेणेकरून सहकार कायद्यातील तत्त्वांचे पालन आणि बॅंकेचा प्रत्यक्ष कारभार या दोन भूमिकांमध्ये फारकत केली जाऊन, त्यांचे दायित्वही निश्चित केले जाऊ शकेल.\nरिझर्व्ह बॅंकेने सहकारी बॅंकांची विश्वासार्हता वाढीस लागावी यासाठी आजवर अनेक पावले टाकली. राज्यांबरोबर त्रिपक्षीय करार करून बहुतांश राज्यात कार्यान्वित करण्यात आलेले विशेष कृती दल (टास्क फोर्स) हा त्यापैकी सर्वात प्रभावी उपाय ठरला आहे, अशी त्यांनी पुस्ती जोडली. रिझर्व्ह बॅंकेच्या उपाययोजनेच्या परिणामी मुख्य भागभांडवल 3 टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या 2008 साली 224 नागरी बॅंका होत्या, ही संख्या 2013 मध्ये 160 आणि 2017 अखेर आणखी कमी होऊन 114 वर आली. छोट्या रकमेच्या कर्ज वितरणाच्या व्यवसायात असूनही सकल अनुत्पादित मालमत्तेचे प्रमाण (एनपीए) 7 टक्क्यांच्या घरात असणे समर्थनीय नाही, असे ते म्हणाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleइराकमध्ये इस्लामिक स्टेट समूहातील जिहाद्यांनी केला हमला\nNext articleजीवन पोषण (भाग ३)\nतूट रोखण्याबरोबरच विकासदरही वाढणार\nपुढील चार-पाच वर्ष देशावरील कर्ज कमी करण्यावर लक्ष केंद्रीत करावे : गर्ग\nसोनालिकाचे दोन हेवी ड्यूटी ट्रॅक्टर\nआरबीआयचे संचालक मंडळ “व्यवस्थापना’वर चर्चा करणार : जेटली\nघाऊक महागाईचा दर झाला कमी\nबॅंकांकडून 2.33 लाख कोटींची वसुली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://www.transliteral.org/pages/z120511211336/view", "date_download": "2018-12-18T15:26:16Z", "digest": "sha1:LYG36I5IMY2NWUJFIVEEXCARNDIQKHW3", "length": 7739, "nlines": 154, "source_domain": "www.transliteral.org", "title": "लग्नाची गाणी - सवय", "raw_content": "\nमहावाक्य पंचीकरण हे पुस्तक कुठे मिळेल \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|लग्नाची गाणी|\nचालत लक्ष्मी घरात आली\nलग्नाची गाणी - सवय\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nसासू भांडते भांडते भांडते\nसासू नाही मी नांदायची\nआता कशी मी चालायची\nमी केवळ तवलीभर भात शिजवला\nतो एवढासा हात पाहून सासू भांडू लागली\n-सासूबाइ तुमच्याजवळ मी राहणार नाही\nमी माझ्या माहेरी निघून जाईन\n-तुला वेणीने नवर्याशी बांधुन ठेवीन\nकाही करून तुला नांदायला लावीन\nघुंगराची गाडी डोंगराळ भागातून\nअ.क्रि. १ जवळ असणे , येणे ; पाठीशी असणे ; नेटणे ; भिडणे . जै मुंगी मरण नेहटे तै त्या भूचर पंख फुटे तै त्या भूचर पंख फुटे - कथा ३ . ८ . ६० . २ निश्चय करणे ; जोर धरणे , करणे . हा ठायवरी - कथा ३ . ८ . ६० . २ निश्चय करणे ; जोर धरणे , करणे . हा ठायवरी नेहटोनि ठेला अंतरी - ज्ञा १४ . ३११ . ३ निकड लागणे ; घाई होणे ; फार जवळ जवळ येणे . घराशी घर , माणसाशी माणूस नेहटला . ५ दाबणे . माजि अंगुळ एक निगे तेथ टांचेचेनि उत्तरभागे - ज्ञा ६ . १९६ . ६ अढळ , बळकट करणे . तेथ नेहटूनि आसव स्वये होऊनिया सावधान - एभा २० . २०३ . ७ ( ल . ) आदळणे . तैसे उंचौनि लोटिले कामे नेहटती क्रोधाचिये ढेमे - ज्ञा १६ . ३४१ . [ नेटणे ]\nगणपतीला २१ दुर्वा वाहतांना काय मंत्र म्हणावा \nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"}
+{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%A7-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9C-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B8/", "date_download": "2018-12-18T16:01:15Z", "digest": "sha1:QDJPJRHBWTK7Z2NSFYFCGFMNM6Q7LFUS", "length": 15490, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "दूध आणि मर्सिडीज गाडीवर सारखाच कर लावता येईल का? – पंतप्रधान मोदी | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय…\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित…\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची…\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी…\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे…\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी…\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या…\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्याव��� विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Desh दूध आणि मर्सिडीज गाडीवर सारखाच कर लावता येईल का\nदूध आणि मर्सिडीज गाडीवर सारखाच कर लावता येईल का\nनवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) – सर्व वस्तूंवर एकच स्लॅब ठेवण्याची सुचना करणे, सोपे आहे. मात्र, आम्ही कोणत्याही एका वस्तू किंवा खाद्यपदार्थावर शून्य टक्के जीएसटी लावणार नाही, असे सांगून दूध आणि मर्सिडीज गाडीवर सारखाच कर लावता येईल का,’ असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. जीएसटी लागू करून एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत मोदी बोलत होते.\nयावेळी मोदी म्हणाले की, काँग्रेस पक्षातील आमचे मित्र म्हणतात की जीएसटीचा दर एकच ठेवायला हवा. मग आम्ही खाद्यपदार्थ आणि जीवनावश्यक वस्तूंवरही कर लावायचा का या वस्तूंवर सध्या शून्य, पाच किंवा १८ टक्के कर लावला जातो.\nस्वातंत्र्यानंतर आतापर्यंत ६६ लाख इंटरप्रायझेसची नोंदणी झाली आहे. पण जीएसटी लागू झाल्यानंतर एका वर्षाच्या आतच ४८ लाख नव्या नोंदणी झाल्या आहेत. ३५० कोटी पावत्यांवर प्रक्रिया झाली. तर ११ कोटी कर परतावे भरले गेले. जीएसटी किचकट आहे, असा आरोप करण्यापूर्वी या वस्तूस्थिती बघणे आवश्यक आहे, असे मोदी म्हणाले.\nPrevious articleपिंपरीतील उद्यमनगरमध्ये प्लास्टिकची बॅग मागीतल्याने दुकानदाराकडून ग्राहकाला बांबुने मारहाण\nNext articleगडचिरोलीत भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू; दोन लहान बाळंही दगावली\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nविचित्र: दारुच्या नशेत स्वत:चेच गुप्तांग कापल्याने इसमाचा मृत्यू\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी...\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nपाच राज्यातील निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा नाही – प्रशांत किशोर\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमोदी पाकिस्तानातून परतले, पठाणकोटचा हल्ला झाला; मी परतल्यानंतर शांती संदेश आला...\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3/", "date_download": "2018-12-18T16:02:42Z", "digest": "sha1:XINFEPPAURWYWWXZ3XJDZPNZKY47O5XE", "length": 8036, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दोन महिला निदर्शकांनी आणला हिंदु अधिवेशनात व्यत्यय | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदोन महिला निदर्शकांनी आणला हिंदु अधिवेशनात व्यत्यय\nशिकागो – येथे सुरू असलेल्या जागतिक हिंदु कॉंग्रेस अधिवेशनात निदर्शकांच्या एका छोट्या गटाने केलेल्या घोषणाबाजी मुळे काही काळ या अधिवेशनाच्या कामकाजात व्यत्यय आला. भारतात अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ तेथे ही घोषणाबाजी करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या या प्रकाराच्या संबंधात दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. साऊथ एशियन फॉर जस्टीस या संघटनेच्या या कार्यकर्त्या होत्या.\nभारतात अल्पसंख्यकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या विषयाला वाचा फोडण्यासाठी आम्ही ही निदर्शने केल्याचे त्यांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या या दोन्ही महिला कार्यकर्त्यांची नंतर सुटका करण्यात आली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्या निदर्शनांचे कारण सांगितले.\nया दोघींनी खोट्या ओळखपत्रांच्या आधारे अधिवेशन स्थळी प्रवेश मिळवला. त्यांनी ज्यावेळी ही निदर्शने केली त्यावेळी सरसंघचालक मोहन भागवत, संघाचे आणखी एक महत्वाचे पदाधिकारी दत्तात्रय होसबाळे आणि अन्य सहा हिंदु नेते व्यासपीठावर उपस्थित होते.\nसंघाच्या प्रतिनिधींनी येथून निघून जावे, हिंदु फॅसिझम थांबवा अशा घोषणा देत या दोन महिला निदर्शकांनी तेथे व्यत्यय आणला. उपस्थित काही प्रतिनिधींनी संघाच्या समर्थनार्थ घोषणा देऊन त्यांना विरोध केला. नंतर त्यांना ताब्यात घेऊन स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजपान मधील भुकंपबळींची संख्या 30 वर\nNext articleदिवाळी निमीत्त संयुक्तराष्ट्रांचे विशेष टपाल तिकीट\nजपानच्या रेस्टॉरंटमधील स्फोटात 42 जखमी\nहमीद अन्सारी याची पाकिस्तानी कारागृहातून सुटका\nअमेरिकेबरोबर तालिबानची आणखी एक बैठक होणार\nपाकिस्तानात 15 दहशतवाद्यांच्या फाशीवर लष्कराची मोहोर\nअमेरिकेत “आय ऍम हिंदू’ अभियान सुरू- हिंदू अमेरिकन फाऊंडेशन\nअमेरिकेच्या न्यायालयाने “ओबामा केअर’ ठरविले अवैध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-18T15:17:29Z", "digest": "sha1:3DBZOMVURZRJW3DT7SPS2GHVSYWFILEH", "length": 6149, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्वस्त धान्य दुकानात तूरडाळ मिळणार 35 रुपये किलो दराने | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nस्वस्त धान्य दुकानात तूरडाळ मिळणार 35 रुपये किलो दराने\nमुंबई : राज्यातील स्वस्त धान्य दुकानातून सध्या विक्री करण्यात येत असलेल्या तूरडाळीचा दर ५५ रू प्रतिकिलो ऐवजी ग्राहकांच्या हितास्तव ३५ रू. प्रति किलो निश्चित करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.\nदेशमुख म्हणाले, या निर्णयाने या हंगामात खरेदी केलेली व पुढील कालावधीत खरेदी करावयाच्या तूर साठवणुकीसाठी गोदामे रिकामी होण्यास मदत होईल. थेट ग्राहकांना लाभ होण्यासाठी बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत ५५ रू प्रती किलो ऐवजी ३५ रु प्रती किलो दराने तूर डाळ विक्रीचा निर्णय महत्त्वाचा आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleकसोटी क्रिकेटमध्ये टॉस कायम राहणार\nबेळगावात ग्रामपंचायत अध्यक्षाने केला सदस्याचा खून\n…आणि बुजगावण्यासारखं उभं आहे सरकार \nआदीवासी शेतकऱ्यांचे जमिनींचे प्रकरण तीन महिन्यांत निकाली काढणार\nवाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी आरटीओची ‘महावॉकेथॉन’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/news/article-244031.html", "date_download": "2018-12-18T14:54:24Z", "digest": "sha1:V34PJUHJWIQCORP7T22PLJ5SN3ESYZK6", "length": 14366, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "एसआरएची घरं घेणाऱ्यांना दिलासा", "raw_content": "\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : पंजाबने घेतले सर्वात जास्त खेळाडू,युवीला दाखवला बाहेरचा रस्ता\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nआम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो - नरेंद्र मोदी\nआमचा विकास 'आदर्श'सारखा नाही : पंतप्रधानांच्या भाषणातल्या 10 महत्त्वाच्या गोष्टी\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO: सैन्यभरतीच्या जागा 68 आणि अर्ज 12 हजार, उमेदवारांवर पोलिसांचा लाठीमार\nपंतप्रधान मोदी मुंबईत दाखल, शिवसेनेच्या बहिष्कारामुळे दौरा चर्चेत\nशिवरायांच्या ऐतिहासिक स्मारकाचं काम सुरू, पाहा एक्सक्ल्युझिव्ह फोटो\nVIDEO : मुंबईत तरुणीच्या कारचा विचित्र अपघात\nमोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याआधी उद्धव यांचा शिवसेना मंत्र्यांना मोठा आदेश\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\nपेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होणार, ही आहे मोदी सरकारची योजना\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nमाझ्या बाबतीतही भेदभाव केला गेलाय - कतरिना कैफ\nसेटवर शशांक केतकरचा 'हा' पैलू सगळ्यांना ठेवतो खूश\nस्वप्नील जोशी म्हणतोय, मी पण सचिन\nबाहेर सोसाट्याचा वारा तर घरात भरलं पाणी, आंध्र प्रदेशमध्ये 'फेथाई'चं थैमान\nचक्क घड्याळाने वाचवलं हृदयविकाराच्या झटक्यापासून, वाचून तुम्हीही म्हणाल वाह...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : अखेरच्या टप्प्यात आयपीएलच्या लिलावाला सुरुवात\nIPL Auction: क्रिकेट सोडून जॉब करणाऱ्या या खेळाडूवर आता 8.4 कोटींची बोली\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nVIDEO: शिवाजी महाराजांच्या वेषात संसदेत अवतरले 'हे' खासदार\nLIVE VIDEO : मुंबई कामगार रुग्णालयात अग्निशमन दलाचा जवान शिडीवरुन खाली कोसळला\nअंधेरीतल्या रुग्णालयातील भीषण आगीचा EXCLUSIVE VIDEO\nएसआरएची घरं घेणाऱ्यांना दिलासा\n09 जानेवारी : मुंबईत एसआरएची घरं विकत घेणाऱ्यांना थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण आज कॅबीनेटच्या बैठकीत या विषयावर तोडगा काढण्यासाठी मंत्रीमंडळाची उपसमिती नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे डोक्यावर सतत टांगती तलवार असणाऱ्यांचा जीव भांड्यात पडण्याची शक्यता आहे.\nएसआरए अंतर्गत मिळालेली घरं ही 10 वर्ष विकता येत नाही. पण तरी मुंबईत घरांचा प्रश्न इतका जटील आहे की लोकं कायद्याला बगल देत एसआरएची घरं विकत घेतात. मुंबईभर अशी 64 हजार घरं लोकांनी विकत घेतली आहे. कायद्याचं उल्लघन केल्यामुळे वर्षभरापूर्वी अशा गाळे धारकांना घुसखोर ठरवून नोटीसा बजावण्यात आल्���ा होत्या. तेंव्हापासून हा विषय खुपचं गंभीर बनला होता. शिवाय वेगवेगळ्या ट्रान्झीट कँम्पमध्ये मोठ्या प्रमाणावर घुसखोर आहेत. त्यांच्या पुर्नवसनाचा प्रश्न होता. या सर्वच विषयावर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक उपसमिती नेमून हा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nयासाठी शासनानं काही पर्याय सुचवलेले आहेत. ज्यावर आता विचार करण्यात येईल.\n-ज्यांनी घरं विकत घेतली आहेत, त्यांनी शासनाला ट्रान्सफर फी भरुन ही घरं नियमीत करुन घ्यावी\n- घुसखोरांना सुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत फीभरुन नियमीत केले जाईल\n-ट्रान्झीट कँम्पमध्ये रहाणाऱ्यांना, आत्ता रहात असलेल्या किंवा जुन्या जागेचा पर्याय दिला जाईल.\nमुंबईत म्हाडा, एसआरए, एमएमआरडीए अशा विविध यंत्रणा घरांची निर्मिती करत असते. त्यामुळे नियमांबाबत मोठा गोंधळ निर्माण झाला असून या सर्वच यंत्रणासाठी एकच गृहनिर्माण धोरण असणं गरजेचं आहे. राज्य शासन या दृष्टीनं प्रयत्नशील असून, सर्वच अडचणींवर तोडगा काढून सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न असल्याचं शासनाचं म्हणणं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: SRAtransfer feeएसआरएघरं नियमितट्रान्सफर फी\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO : स्टार स्क्रीन अॅवाॅर्डला बाॅलिवूड स्टार्सचा जलवा\nIPL AUCTION 2019- महाराष्ट्राच्या 'या' पाच खेळाडूंवर असेल सर्वांचं लक्ष\nरामदास आठवले म्हणतात, 'प्रत्येकाच्या खात्यात लवकरच येणार 15- 15 लाख'\nVIDEO: ...तोपर्यंत मोदींना सुखाने झोपू देणार नाही : राहुल गांधी\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : अखेरच्या टप्प्यात आयपीएलच्या लिलावाला सुरुवात\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AB%E0%A4%B2%E0%A4%9F%E0%A4%A3-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%87-%E0%A4%86/", "date_download": "2018-12-18T14:39:09Z", "digest": "sha1:KVCSQFRKYBCMTG3KAOSE75PX2HNWDNCW", "length": 8394, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "फलटण पत्रकार संघातर्फे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nफलटण पत्रकार संघातर्फे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर\nफलटण- फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने यंदाचे राज्य, पुणे विभाग आणि सातारा जिल्हास्तरावरील आदर्श पत्रकार पुरस्कार तसेच सामाजिक पुरस्कार जाहीर झाले असून दि. 3 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता फलटण येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष निलेश सोनवलकर यांनी केली आहे.\nअ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष, माजी आमदार, शिवसंदेशकार कॉ. हरिभाऊ निंबाळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रतिवर्षी दिल्या जाणाऱ्या आदर्श पत्रकार आणि सामाजिक पुरस्कारांची घोषणा करताना सोनवलकर बोलत होते. संघाचे पुणे विभागीय संपर्क प्रमुख श्रीरंग पवार, जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे आणि फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. यावेळी श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर राजेसाहेब राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार मुंबई दूरदर्शनच्या वृत्त निवेदिका सौ. ज्योती आंबेकर यांना जाहीर झाला आहे.\nप्रगतशील शेतकरी कै.दशरथराव साळुंखे (पाटील) स्मृती पुणे विभागस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे यांना जाहीर झाला आहे. माजी नगरसेवक, उद्योजक कै. सुभाषराव निंबाळकर स्मृती जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार खटाव येथील पत्रकार अविनाश कदम यांना जाहीर झाला आहे. वै. ह. भ. प. राजाराम जिजाबा झांबरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा सामाजिक पुरस्कार आदर्की बुद्रुक ता. फलटण येथील दुरदर्शन कलाकार, धोंडीबा कारंडे यांना जाहीर झाला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरेकॉर्डिंग (ध्वनिमुद्रण) करणाऱ्या तंत्रज्ञांची लगबग सुरू\nNext articleआशियाई स्पर्धा २०१८ : सायना नेहवालने पटकाविले कांस्यपदक\n#Video : कराडकरांनी अनुभवला चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिकांचा थरार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सातारा\nमराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर जल्लोष\nदुबई येथे झालेल्या आंतराष्ट्रीय कराटे स्पर्��ेत वैदेही शिंदेचे यश\nगुढे गावचे ग्रामदैवत श्री अंबिका देवी\nनागठाणेतील क्रिकेट स्पर्धेत इंदोली संघ अजिंक्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/ganesh-festival/ganesh-festival-2017-pune-ganesh-ustav-68109", "date_download": "2018-12-18T16:26:01Z", "digest": "sha1:7UXQH7DXFM6VI6OZB2QO33N3ERABO3G5", "length": 12061, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "ganesh festival 2017 pune ganesh ustav ब्राह्ममुहूर्तापासून श्रींची प्रतिष्ठापना | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 24 ऑगस्ट 2017\nभाद्रपद शुद्ध तृतीयेला (ता. २४) सखी पार्वतीच्या मूर्तीसहित वाळूच्या शिवलिंगाचे पूजन करावे. सकाळी साडेसहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत पूजा करावी, असेही पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.\nपुणे - भाद्रपद शुद्ध चतुर्थीला (ता. २५) ब्राह्ममुहूर्तापासून अर्थात पहाटे साडेचार वाजल्यापासून मध्यान्हकाळ (दुपारी पावणेदोन) पर्यंतच्या सुमुहूर्तावर श्रींच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करावी. तत्पूर्वी कुलाचाराप्रमाणे कुलदैवतांचे पूजन करावे. दशमीची वृद्धी झाल्याने यंदाचा गणेशोत्सव बारा दिवसांचा आहे. यापूर्वीही २००८, २००९, २०१० मध्ये बारा दिवस गणेशोत्सव साजरा झाला होता, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.\nते म्हणाले, ‘‘शुक्रवारी भद्रा करण सकाळी आठ वाजून २४ मिनिटांनी सुरू होत असले, तरीही श्रींच्या प्रतिष्ठापनेसाठी हा काळ वर्ज्य नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही गुरुजींच्या सोयीनुसार दिवसभरात कोणत्याही वेळी श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. पाच सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. या दिवशी मंगळवार असला, तरीही नेहमीप्रमाणे प्रतिष्ठापित केलेल्या श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करता येईल. कुलाचार आणि कुलधर्माप्रमाणे जितके दिवस नागरिकांच्या घरोघरी श्रींची प्रतिष्ठापना होत असेल, तितके दिवस दररोज सकाळी व संध्याकाळी श्रींची आरती, मंत्रपुष्पांजली म्हणावी. घरातील प्रतिष्ठापनेची मूर्ती साधारणतः एक वीत (म्हणजे सात-आठ इंचांची) असावी. मूर्ती आसनस्थ आणि सुबक असावी. माती, शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी.’’\nपुणे : आश्विन अमावास्येला महाराष्ट्राच्या सेवेला आंध्र प्रदेश, कर्नाटकची \"लक्ष्मी' (केरसुणी) आली. साळीच्या लाह्या, बत्तासे, कारटे, ऊसही आला....\nउदे गं अंबे उदे...\nपुणे - घटाला वावरी (काळी माती), रेशमी वस्त्रे, कापसाची माळावस्त्र, घट (सुगडे), नाडा (��ुतीदोरा), खण-नारळ, ओटीचे साहित्य, भरजरी वस्त्रे, चुनरी, मंडपी,...\nविचार बदलले की कृती बदलेल - पंचागकर्ते मोहन दाते\nसोलापूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरातील संभाजी तलाव पूर्णपणे प्रदूषणमुक्त करून पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यात यावे. उदासीन...\nपुणे - आश्विन वद्य अमावास्येला लक्ष्मी व कुबेर पूजनाकरिता विड्याची पाने, नारळ, आंब्याच्या डहाळ्या, कमळ आणि लक्ष्मीच्या प्रतिमांसह केरसुणी (...\nपुणे - आश्विन शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर गुरुवारी (ता. २१) शरद ऋतूचे आगमन होत असून, शारदीय नवरात्रोत्सवासही सुरवात होत आहे. गरबा, दांडिया,...\n' सूर्योदयापासून मध्यान्हापर्यंत करा घटस्थापना'\nसोलापूर - अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या देवी नवरात्रोत्सवाची सुरवात उद्या (गुरुवारी) घरोघरी घटस्थापनेने होत असून सकाळी सूर्योदयानंतर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/acb-arrest-forest-employee-while-taking-bribe-1689636/", "date_download": "2018-12-18T15:23:31Z", "digest": "sha1:FVQXRTMH4R7MPSOZAUNS254YLAYJST43", "length": 11556, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ACB arrest forest employee while taking bribe | दैव देतं आणि कर्म नेतं ! नोकरीच्या शेवटच्या दिवशी लाच घेताना अटक | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nदैव देतं आणि कर्म नेतं नोकरीच्या शेवटच्या दिवशी लाच घेताना अटक\nदैव देतं आणि कर्म नेतं नोकरीच्या शेवटच्या दिवशी लाच घेताना अटक\nदीड हजाराची लाच घेताना त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं आणि रवानगी झाली ती थेट कारागृहात\nएखाद्या गोष्टीचा मोह करणे किती महाग पडू शकते याचा प्रत्यय कोल्हापुरातील एका घटनेमुळे समोर आला आहे. वनसंरक्षक कार्यालयातील लेखापाल सदाशिव ज्ञानदेव सातपुते यांचा कामावरील आज शेवटचा दिवस होता. दोन तासानंतर तो निवृत्त होणार होता. पण या काळातही लाच घेण्याचा मोह काही त्याला आवरला नाही. दीड हजाराची लाच घेताना त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं आणि रवानगी झाली ती थेट कारागृहात.\nशाहूवाडी तालुक्यातील एका व्यक्तीने लेखापाल सदाशिव याने आपल्याकडे लाच मागितल्याची तक्रार केली होती. तक्रारदाराचा जमीन खरेदी – विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे एका महिलेने त्यांची जमीन विक्री करण्यासाठी विचारणा केली होती. जमीन पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामध्ये (इको सेन्सेटिव्ह झोन) समाविष्ट होते का, हे तपासून घेणे गरजेचे होते. त्यासाठी त्यांनी येथील वनसंरक्षक कार्यालयातील लेखापाल सदाशिव ज्ञानदेव सातपुते यांच्याशी संपर्क साधला.\nसातपुते याने या कामासाठी दोन हजार रुपयाची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. अधिकाऱ्यांनी वनसंरक्षक कार्यालयात सापळा लावला होता. लेखापाल सातपुते हा तडजोडीअंती दीड हजाराची लाच घेताना पकडला गेला. पंचासमक्ष लाचेची रक्कम वसूल करण्यात आली. विशेष म्हणजे, सातपुते हे सेवाकाळात अखेरचा दिवस कार्यालयात व्यतीत करत असताना या कृत्यात पकडला गेला, असे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIPL Auction 2019: युवराज झाला 'मुंबईकर' १२ व्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार\nनाराज खासदार संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाला दांडी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n युवराज सिंहवर अखेर बोली लागली, नवीन हंगामात मुंबई इंडियन्सकडून...\nअटलजींच्या सरकारला आणखी काही काळ मिळाला असता तर...\n#MeToo : सोनू निगमचा अनु मलिकला पाठिंबा\nरणबीर रिसेप्शनला न आल्यानं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही- दीपिका\nThackeray Biopic: चर्चा फक्त भगव्याची अन् नवाजुद्दीनच्या लूकची\nदुसरीला डेट करत असतानाही रणवीर माझ्याशी फ्लर्ट करायचा, दीपिकानं सांगितला मजेशीर किस्सा\n...अन् पंकजाताई आणि पूनम महाजन म्हणाल्या 'कुछ कुछ होता हैं'\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांड���रकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nप्रशासकीय इमारतीतील संकटकालीन सुटकेचा मार्ग ‘अडगळी’त\nखड्डे न बुजवताच, रस्त्याची रंगरंगोटी\nलहान मुलांच्या मदतीने लग्नमंडपांत चोऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-18T15:01:21Z", "digest": "sha1:7ES6J5ZFWUAG6JYPBCWDT7L4SNGMVIGN", "length": 7750, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तांत्रिक अडचणी सोडवणे प्रशासनाचे काम | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतांत्रिक अडचणी सोडवणे प्रशासनाचे काम\nभोर- आजच्या सरकारची नीरा-देवघर धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्याची भूमिका असून त्यासाठीच प्राधिकरण निर्माण झाले आहे. तांत्रिक अडचणी सोडवणे हे प्रशासनाचे काम असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पुनर्वसन तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केले.\nजनजागर प्रतिष्ठान पुणे, तर्फे देवघर येथे नीरा देवघर प्रकल्पग्रस्तांचा महामेळावा आयोजित केला होता, त्यावेळी नीरा-देवघर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना भंडारी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे राज्य समन्वयक माधव कुलकर्णी होते, तर सातारा जिल्हा समन्वयक देवराज देशमुख, पुणे जिल्हा समन्वयक संतोष दिघे, नीरा-देवघर धरणग्रस्त पुनर्वसन विकास शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे, “जनजागर’चे सचिव सुनील शिंदे, भोर तालुका भाजप युवाचे अमर बुदगुडे, नीरा-देवघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, ज्ञानोबा धामुणसे, प्रकाश साळेकर, अंकुश मळेकर, वारवंडचे सरपंच लक्ष्मण दिघे, दुर्गाडीचे भाऊ पोळ, हभप राजाराम किंद्रे, भाजपचे बाळासाहेब सांगळे, देवघरच्या सरपंच बायडाबाई कंक यांसह प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.\nयावेळी संतोष दिघे यांनी ऍवॉर्ड आणि संकलन रजिस्टरचा मेळ घालून गावनिहाय सर्व्हे करण्यात यावा, महसूल दप्तरी नोंदी असलेला एकही कागद प्रकल्पग्रस्तांना मागू नये, पुनर्वसनाची कोणतीही फाईल सात दिवसांपेक्षा जास्त काळ टेबलावर राहू नये, प्रकल्पग्रस्तांना कमी व्याजदराने रोजगारासाठी कर्ज मिळावे आणि समुह गटालाही याचा लाभ मिळावा अशा मागण्या केल्या असून त्या मान्य न झाल्���ास आंदोलनचा इशारा दिला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleइंधन दरवाढीतून दुहेरी लूट (भाग-१ )\nNext articleकुसेगाव येथे जोरदार वाऱ्यासह पावसाचे आगमन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "http://www.swabhimanivichar.com/index.php/home", "date_download": "2018-12-18T15:56:27Z", "digest": "sha1:YQKZDH6QWNE6E5L3XF7K4EADGSCG3HK7", "length": 3114, "nlines": 60, "source_domain": "www.swabhimanivichar.com", "title": "स्वाभिमानी विचार | Home", "raw_content": "\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधिकृत मुखपत्र ..\nस्वाभिमानी वृत्त\tकृषी विशेष\tसंपादकीय\tस्वाभिमानी विचार\tखुले मंच\tस्वाभिमानी व्हिडिओ\nटाळूवरील लोणी खाणारे राजकीय गिधाडे\nसाखरेतील मुंगळे व उसाला लागलेले कोल्हे ......\nशेतकर्यांच्या प्रश्नावर त्वरीत संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा - राष्ट्रपतींना खा.राजु शेट्टी यांनी केली विनंती.\nपिक विमा योजना नावखाली सामुहिक लुट..\nबोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारचा काही अंशी दिलासा ३४८४ कोटींची मदत जाहीर.\nटाळूवरील लोणी खाणारे राजकीय गिधाडे\n१०% साखर साठा निर्यातीस सक्ती करा : खा राजु शेट्टी\nपंतप्रधान फसल विमा योजनेच्या नावाखाली करोडो रूपयाचा घोटाळा\nहमी दरातील वाढ फसवीच : खा राजू शेट्टी\nटाळूवरील लोणी खाणारे राजकीय गिधाडे\nसाखर खरेदीत सट्टेबाजांची चांदी\nसाखरेतील मुंगळे व उसाला लागलेले कोल्हे ......\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधिकृत मुखपत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/manoranjan/star-prawah-new-initiative-fek-mat-esakal-news-69824", "date_download": "2018-12-18T15:49:51Z", "digest": "sha1:XY4GE4IQIG5SHEATO55AGHP2JM2GBBTO", "length": 14023, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "star prawah new initiative Fek mat esakal news 'स्टार प्रवाह'चं 'फेक मत मुंबई'चं आवाहन | eSakal", "raw_content": "\n'स्टार प्रवाह'चं 'फेक मत मुंबई'चं आवाहन\nशुक्रवार, 1 सप्टेंबर 2017\nकुठल्याही चांगल्या गोष्टीला व्यापक रुप दिलं, तर त्याचा मोठा परिणाम घडून येतो. स्वच्छतेविषयी, विशेषत: कचरा न फेकण्याविषयी गणेशोत्सवासारख्या मोठ्या उत्सवाच्या माध्यमातून जनजागृती 'फेक मत मुंबई' या अनोख्या मोहिमेद्वारे करण्यात आलं. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह 'स्टार प्रवाह'च्या 'लेक माझी लाडकी' या मालिकेतील कलाकारांनी या मोहिमेत घेतलेला सहभाग हे या मोहिमेचं वैशिष्ट्य ठरलं. या मोहिमेला मोठा प्रतिसादही मिळाला.\nमुंबई : कुठल्याही चांगल्या गोष्टीला व्यापक रुप दिलं, तर त्याचा मोठा परिणाम घडून येतो. स्वच्छतेविषयी, विशेषत: कचरा न फेकण्याविषयी गणेशोत्सवासारख्या मोठ्या उत्सवाच्या माध्यमातून जनजागृती 'फेक मत मुंबई' या अनोख्या मोहिमेद्वारे करण्यात आलं. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह 'स्टार प्रवाह'च्या 'लेक माझी लाडकी' या मालिकेतील कलाकारांनी या मोहिमेत घेतलेला सहभाग हे या मोहिमेचं वैशिष्ट्य ठरलं. या मोहिमेला मोठा प्रतिसादही मिळाला.\nगणेशोत्सव हा मुंबईतला सर्वांत मोठा सण. मात्र, गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात कचरा रस्त्यावर आणि इतरत्र फेकला जातो. त्यातून स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर, क्लब महिंद्रा, द सेंटर फॉर सोशल अँड बिहेवियर चेंज कम्युनिकेशन (एस.बी.सी३), कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सी.आय.आय) यांनी एकत्र येत सामाजिक जागृतीसाठी 'फेक मत मुंबई' ही अनोखी मोहीम हाती घेतली. या विषयाचं महत्त्व लक्षात घेऊन स्टार प्रवाहनंदेखील त्याला पाठिंबा दिला. गणेश मंडळे, शाळा, महाविद्यालये अशा विविध ठिकाणी ही जागृती मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, कचरा फेकू नका, प्लॅस्टिक कचरा कमी करण्यासाठी पाण्याच्या प्लॅस्टिक बाटल्यांचा वापर न करण्याचे आवाहन करण्यात आले.\nस्टार प्रवाहच्या 'लेक माझी लाडकी' या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर आणि सायली देवधर यांनी या मोहिमेत सहभाग घेऊन कचरा न फेकण्याविषयी आवाहन केलं. त्याशिवाय एचआर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता आणि कचरा फेकण्याचे दुष्परिणाम या विषयावरील पथनाट्याचे जी.एस.बी वडाळा या गणेश मंडळा परिसरात विविध ठिकाणी सादरीकरण करण्यात आले. जी.एस.बी. गणेश मंडळ आणि गणेश भक्तांनीही या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत या मोहिमेचं कौतुक केलं.\n'आक्रमक' मोदी पुण्यात मवाळ; आता विकासकामांवर भर\nपुणे : विधानसभा राज्यांमधील निवडणूक निकालांनंतर भाजपने जाहीर भाषणांमधील प्रचाराचे धोरण बदलले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या...\nपंतप्रधान पुण्यात येतायत; वाहतुकीत काय बदल झाले आहेत\nपुणे : शहरातील मेट्रोच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (मंगळवार) पुण्यात येत आहेत. म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात हा...\nकेडगाव टोलनाका बंद, सकाळच्���ा पाठपुराव्याला यश\nकेडगाव, (पुणे) शिरूर-सातारा मार्गावरील केडगाव(ता.दौंड) येथील रेल्वे उड्डाणपुलासाठी घेण्यात येत असलेली पथकर वसुली सर्व प्रकारच्या वाहनांसाठी आज...\nसिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, अर्थात \"एसआयपी' ही संकल्पना आता म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या सर्वांच्याच परिचयाची झाली आहे. \"एसआयपी'सारखे...\nनातवाला विदेशाच्या शिष्यवृत्ती लाभासाठी आजोबांचा संघर्ष\nधुळे : गुणवंत मुला-मुलींच्या परदेशातील उच्च शिक्षणाची स्वप्नपूर्ती होण्यासाठी राज्य सरकारकडून शिष्यवृत्तीद्वारे पाठबळ दिले आहे. यात विशिष्ट...\nशहाजहानच्या राजवटीतील मोहरेसाठी मोजले २ लाख\nपुणे - अकरा ग्रॅम वजनाची सोन्याची मोहर (नाणे) घेण्यासाठी एका इतिहासप्रेमीने दोन लाख रुपये मोजले. ही मोहर १६ व्या शतकातील शहाजहानच्या राजवटीतील आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bobhata.com/lifestyle/16-facts-about-cats-1259", "date_download": "2018-12-18T15:56:38Z", "digest": "sha1:3Q4FRWTNERJGACGSAAQUBS77WABDBFKN", "length": 8718, "nlines": 66, "source_domain": "www.bobhata.com", "title": "तुम्हाला मांजरी बद्दल या १६ गोष्टी माहित आहेत का ?", "raw_content": "\nतुम्हाला मांजरी बद्दल या १६ गोष्टी माहित आहेत का \nजसा कुत्रा त्याच्या वफादारीसाठी आपल्याला आवडतो तसंच मांजरदेखील अनेकांना आवडते मंडळी. विशेषत: महिला वर्गाला आणि लहान मुलांना आपली ‘मनी माऊ’ खूप प्रिय असते. प्रसिद्ध गॉडफादर सिनेमातील मांजर तर पूर्ण जगात गाजली होती. पण मंडळी आपल्याला मांजर या प्राण्याबद्दल किती माहित आहे\nचला तर पाहूया मांजराबद्दल माहित नसलेल्या काही रंजक गोष्टी :\n१. मांजर जगातील सर्वात लोकप्रिय पाळीव प्राणी आहे.\n२. साधारणपणे एका मांजराचं वय हे १२ ते १८ वर्षापर्यंत असतं.\n३. जगातील सर्वात महागडी कॉफी इंडोनेशियातल्या एक प्रकारच्या वन्य जातीतल्या मांजरीच्या ‘शी’ पासून बनवली ��ाते. या कॉफीसाठी प्रत्येकी ५०० ग्रॅमसाठी १०० ते ६०० डॉलर (६८०० ते ४०८०० भारतीय रुपये) किंमत मोजावी लागते.\n४. दर वर्षी ४० हजार मांजरीना आशियाई देशांमध्ये खाऊन फस्त केली जातं.\n५. मांजर जवळ जवळ १०० प्रकारचे आवाज काढू शकते तर कुत्रा फक्त १० प्रकारचे आवाज काढू शकतो.\n६. असं म्हणतात की मांजर पाळण्यामध्ये इजिप्शियन लोक जगात सर्वात पुढं होते. पण नुकत्याच भूमध्य प्रदेशातील सायप्रसमध्ये झालेल्या शोधात जगातील पहिली पाळीव मांजर ९५०० वर्ष जुनी असल्याचे उघड झालं आहे.\n७. ‘फेलिसिटी’ नावाची फ्रेंच मांजर अवकाशात जाणारी पहिली मांजर होती. संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी १९६३ साली फेलिसिटीला अवकाशात पाठवले होते.\n८. हिंदू शास्त्राप्रमाणे कोणत्याही व्यक्तीच्या हातून जर मांजराची हत्या झाली तर त्याला काशीला जाऊन सोन्याची मांजर घडवून त्याचे दान करावे लागते.\n९. एक मांजर दिवसाला साधारणपणे १६ तास झोपते. म्हणजे नऊ वर्षांची मांजर तिच्या आयुष्याचे फक्त ३ वर्ष जागी असते.\n१०. मांजर फक्त माणसांना बघूनच म्यॅव करते. दुसऱ्या मांजराला बघून फक्त गुरगुरणे किंवा हिस्सचा आवाज काढते.\n११. जेव्हा एखादी मांजर तुम्हाला प्रेमाने अंग घासून निघून जाते तेव्हा त्याचा हेतू फक्त प्रेम व्यक्त करणे नसून त्या मार्फत आपला प्रदेश निश्चित करणे हा सुद्धा असतो.\nमांजराच्या चेहऱ्यावर आणि शेपटाच्या भागात विशिष्ठ प्रकारचे गंध सोडणाऱ्या ग्रंथी असतात त्या मार्फत मांजर आपली जागा निश्चित करते.\n१२. प्राचीन इजिप्शियन संस्कृतीत पाळीव मांजराच्या मृत्यूनंतर त्याचा रीतसर दफनविधी करण्याची प्रथा होती. मांजराच्या शरीराचे ‘ममी’ मध्ये रुपांतर करण्यात येत असे.\n१३. ‘हॅमलेट’ सर्वात जास्त प्रवास करणारी मांजर होती. हेमलेट एका विमानाच्या पॅनलमध्ये आढळली होती. जेव्हा तिची सुटका करण्यात अली तोपर्यंत तिने ६ लाख किलोमीटरचा प्रवास केला होता.\n१४. युरोप आणि उत्तर अमेरिका भागात काळी मांजर अशुभ मानली जाते तर ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया भागात काळी मांजर चांगल्या नशिबाचं लक्षण समजली जाते.\n१५. मांजर १ ते ९ पिल्लांना जन्म देऊ शकते. आजतागायत सर्वात जास्त १९ पिल्लांना जन्म देण्याचा रेकॉर्ड आहे. यातली फक्त १५ मांजरं पुढे जिवंत राहिली.\n१६. मराठीत पुरुष मांजराला बोका म्हणतात आणि मांजरीला (स्त्री) भाटी म्हणतात.\nया ९ देशांनी बदलले व्हिसाचे नियम, चला पटापट सहलीचे बेत आखा...\nव्हिडीओ ऑफ दि डे : तब्बल २० वर्षानंतर या पठ्ठ्याने केली इतिहासाची पुनरावृत्ती...हा व्हिडीओ चुकवू नका भाऊ \nजगात खाण्यापिण्याबद्दल आहेत हे १० विचित्र कायदे, काहीठिकाणी तर शिक्षाही केली जाते \nसासूकडून प्रेरणा घेऊन सुनेने उभारला स्वतःचा बिझनेस तो ही व्हाट्सॲपच्या मदतीने \nतिने मेकअपवर बहिष्कार टाकल्यावर तिला जीवे मारण्याची धमकी का दिली जात आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-12-18T16:10:02Z", "digest": "sha1:2EZ232TZVYSI32HXFQLDTXW7L5W3OWZH", "length": 13632, "nlines": 306, "source_domain": "tarunbharat.org", "title": "Tarun Bharat | राज्य", "raw_content": "\nप्रीती गांधी, संयोजक, भाजपा मीडिया सेल\nजीएसटी लागू झाल्यानंतर दरमहा ८४०० रुपयांच्या खर्चावर ४ टक्के वाचत आहेत. गुंतवणूकदारांचा बादशहा राकेश झुनझुनवाला...\nरविशंकर प्रसाद, केंद्रीय कायदा मंत्री\nमी अतिशय नम्रपणे सर्वोच्च न्यायालयाला आवाहन करतो की, रामजन्मभूमी प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालविण्यात यावा....\nकाँग्रेसचा वरिष्ठ नेता सज्जनकुमारला जन्मठेप\nसत्तर पत्रपरिषदांमधून भाजपाचा काँग्रेसवर वार\nतीन तलाकसंदर्भातील विधेयक लोकसभेत सादर\nतीन राज्यांमध्ये काँग्रेसराज सुरू\n१९८४ च्या दंगली काँग्रेसच्याच : शाह\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण लवकरच : प्रकाश जावडेकर\nपाकिस्तानी तुरुंगातील भारतीयाची सहा वर्षांनंतर सुटका\nकाश्मीर लवकरच स्वतंत्र होणार : हाफिज सईद\nशीखविरोधी दंगलीप्रकरणी कमलनाथ येणार अडचणीत\nसरकारी बँका करणार एक लाख युवकांची भरती\nप्रीती गांधी, संयोजक, भाजपा मीडिया सेल\nरविशंकर प्रसाद, केंद्रीय कायदा मंत्री\nAll अर्थ कृषी नागरी न्याय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nसत्तर पत्रपरिषदांमधून भाजपाचा काँग्रेसवर वार\nतीन तलाकसंदर्भातील विधेयक लोकसभेत सादर\nतीन राज्यांमध्ये काँग्रेसराज सुरू\n१९८४ च्या दंगली काँग्रेसच्याच : शाह\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण लवकरच : प्रकाश जावडेकर\nकाश्मीर लवकरच स्वतंत्र होणार : हाफिज सईद\nशीखविरोधी दंगलीप्रकरणी कमलनाथ येणार अडचणीत\nसरकारी बँका करणार एक लाख युवकांची भरती\nकाँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत\nगप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना\nफक्��� मतभेद होते; संघर्ष नाहीच\nआरबीआयची स्वायत्तता जपणार : शक्तिकांत दास\nशक्तिकांत दास रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर\nऊर्जित पटेल यांचा राजीनामा\nराष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचार्यांचे योगदान वाढणार\nरिझर्व्ह बँक आणणार ग्राहक पडताळणीची नवी योजना\nपूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही\nबँका राखून ठेवणार तरलतेचे प्रमाण\nकर्जावरील व्याजदर ‘जैसे थे’\nकर्जाच्या वाढत्या मागणीमुळे ठेवींवर मिळणार जास्त व्याज\nआरोग्य, कृषिक्षेत्रासाठी जीएसटी परिषदेसारखी संस्था आवश्यक\nसार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आणखी भांडवल मिळणार\nपीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी\nदेशात ठिबक सिंचनावर भर : कृषिमंत्री\nभारताची साखर उत्पादनात लवकरच आघाडी\nकृषिनिर्यातीवरील सरसकट निर्बंधाला नीती आयोगाचा विरोध\nवीज अनुदान आता थेट शेतकर्यांच्या खात्यात\nकृषी क्षेत्राला मिळणार नव्या तंत्रज्ञानाची जोड\nरबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्यांना दीड पट हमी भाव\nसत्तर पत्रपरिषदांमधून भाजपाचा काँग्रेसवर वार\n१९८४ च्या दंगली काँग्रेसच्याच : शाह\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण लवकरच : प्रकाश जावडेकर\nकाश्मीर लवकरच स्वतंत्र होणार : हाफिज सईद\nशीखविरोधी दंगलीप्रकरणी कमलनाथ येणार अडचणीत\nसरकारी बँका करणार एक लाख युवकांची भरती\nकाँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nआताही मोदींवरच पैसे लावणार\nभविष्यात महिला लामाही शक्य : दलाई लामा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळच होणार केवडिया रेल्वेस्थानक\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nहिंदुराष्ट्राऐवजी भारत झाले सेक्युलर राष्ट्र\nराम नाईकांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात रद्द\nतर सर्वोच्च न्यायालय संसदेचे तिसरे सभागृह ठरेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B3-%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%AB%E0%A5%87-2/", "date_download": "2018-12-18T15:32:09Z", "digest": "sha1:6U7GQSW3JMO2W4BLOK6EGS2J6I43Y56W", "length": 13906, "nlines": 177, "source_domain": "pcbtoday.in", "title": "जाळपोळ व पोलिसांवर दगडफेक; सरकार अस्तित्वात आहे का? – उच्च न्यायालय | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या ���ोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय…\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित…\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची…\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी…\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे…\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी…\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या…\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Notifications जाळपोळ व पोलिसांवर दगडफेक; सरकार अस्तित्वात आहे का\nजाळपोळ व पोलिसांवर दगडफेक; सरकार अस्तित्वात आहे का\nमुंबई, दि. २ (पीसीबी) – डॉ. नरेंद्र दाभोलकर – कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरुन सुरु असलेल्या आंदोलनातील हिंसाचाराबद्दलही नाराजी व्यक्त केली. राज्यातील सध्याची परिस्थिती फारच विदारक आहे. बसेस जाळल्या जातात, पोलिसांवर दगडफेक सुरु आहे. राज्यात सरकार नावाची गोष्ट अस्तित्वात आहे की नाही , अशा शब्दात उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.\nPrevious articleजाळपोळ व पोलिसांवर दगडफेक; सरकार अस्तित्वात आहे का\nNext articleमुस्लिम तरुणाला मारहाण करुन काढायला लावली दाढी\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nपिंपरी-चिंचवडचा गुरवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित होणार\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रे���ला टोला\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी...\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nज्यांनी मला मतदान केले नाही, त्यांना रडवणार; भाजप महिला मंत्र्यांचे वादग्रस्त...\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\n‘सत्यमेव जयते’वर ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ची मात’- उद्धव ठाकरे\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nकोणत्याही परिस्थितीत डॉल्बी वाजवणारच – उदयनराजे भोसले\nपवना आणि इंद्रायणी नद्यांच्या प्रदूषणाकडे आमदार जगताप यांनी सरकारचे लक्ष वेधले;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mumbaihikers.net/blog/2017/03/27/chintamani-ganpati-mandir-theur-dist-pune-maharashtra-ashtvinayak-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%8A%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-18T16:17:18Z", "digest": "sha1:BGU5N3ELJKPNQ5PVJLPKBJWZDMBIW5Z7", "length": 9897, "nlines": 120, "source_domain": "mumbaihikers.net", "title": "CHINTAMANI GANPATI MANDIR | THEUR | DIST:- PUNE | MAHARASHTRA | ASHTVINAYAK | चिंतामणी (थेऊर) - Mumbai Hikers Network", "raw_content": "\nब्रम्हदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले, अशी अख्यायिका आहे. यासंदर्भात आणखी एक कथा आहे. राजा अभिजीत व राणी गुणवतीचा मुलगा गुणाने कपिलमुनींकडे असलेला चिंतामणी हे रत्न चोरले. कपिलमुनींना हे कळले तेव्हा त्यांनी गणपतीला ते रत्न गुणाकडून परत आणण्याची विनंती केली. गणपतीने गुणाचा वध करून ते रत्न कपिलमुनींना दिले. मात्र, कपिलमुनींनी हे रत्न गणपतीला अर्पण केले. गणपतीच्या गळ्यात त्यांनी ते घातले व त्यांची चिंताही दूर झाली. त्यामुळे गणपतीला येथे चिंतामणी या नावाने ओळखले जाऊ लागले.\nगणपतीचे मंदिर हे धरानिधर महाराज देव यांनी बांधले. १०० वर्षांनंतर पेशव्यांनी तेथे भव्य व आकर्षक मंदिर व सभागृह बांधले. हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवले आहे. त्याकाळी हे मंदिर बांधायला ४० हजार रूपये लागले होते. युरोपीयांकडून पेशव्यांना पितळाच्या दोन मोठ्या घंटा मिळाल्या होत्या. त्यातील एक महाडला असून दुसरी येथे आहे. वयाच्या २७व्या वर्षी माधवराव पेशव्यांना क्षयरोग झाला. तेव्हा त्यांना येथे आणण्यात आले. या गणपतीसमोरच त्यांची प्राणज्योत माल���ली. त्यांची पत्नी रमाबाई त्यानंतर सती गेल्या. त्यांच्या स्मरणार्थ येथे बाग तयार करण्यात आली आहे. मोरया गोसावी यांना येथेच सिद्धी प्राप्त झाल्याचेही सांगितले जाते.\nश्री चिंतामणीचे मंदिर भव्य असून मंदिराच्या आवारात एक मोठी घंटा आहे. मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची, आसन घातलेली व पूर्वाभिमुख आहे. त्याच्या दोन्ही डोळ्यात लाल मणी व हिरे आहेत. हे मंदिर आजही मजबूत स्थितीत आहे.\nमुळा-मुठा नदींने वेढलेले हे श्री क्षेत्र थेऊर पुणे-सोलापूर रेल्वेमार्गावर पुण्यापासून २५ कि.मी. अंतरावर असलेल्या लोणी गावापासून फक्त सात कि.मी.वर आहे\nनमस्कार मित्रांनो मी प्रशांत दरेकर माझे यौटुब वर चॅनेल आहे त्यामध्ये मी भरपूर विडिओ अपलोड केले आहेत आणि करणार आहे तरी ते विडिओ सर्वांना पाहता यावी यासाठी आपण कृपया माझा चॅनेल सबस्क्रायब करा सबस्क्रायब केल्यावर सर्व विडिओ दिसतील तरी विडिओ आवडले का कि काही सजेशन असतील तर नक्की विडिओ च्या कॉमेंट मध्ये लिहा धन्यवाद\nलिंक खाली दिली आहे\nमुळशी – एक अविस्मरणीय जंगल प्रवास | मराठी व्लॉग\nSondai Fort ( किल्ले सोंडाई )\nगावाकडची धमाल – आपलं गावच लै भारी | मराठी व्लॉग\nKavnai | Kapildhara | कपिलधारा तीर्थ -पौराणिक, आध्यात्मिकबरोबरच ऐतिहासिक महत्त्व लाभलेले गाव\nपालघर मधील सर्वात निवांत ठिकाण – मराठी व्लॉग\nश्री छत्रपती शिवाजी महाराज घोषणा | शिव गर्जना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"}
+{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_2666.html", "date_download": "2018-12-18T15:46:18Z", "digest": "sha1:BPG4VNQ2A6PL4SO4C34UHXKASLXCA6K3", "length": 4000, "nlines": 45, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग १२१ ते १३०", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग १२१ ते १३०\nशिवचरित्रमाला - भाग १२१ - मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी\nशिवचरित्रमाला - भाग १२२ - सेवेचे ठायी तत्पर\nशिवचरित्रमाला - भाग १२३ - राखावी बहुतांची अंतरे\nशिवच���ित्रमाला - भाग १२४ - शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास\nशिवचरित्रमाला - भाग १२५ - स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा\nशिवचरित्रमाला - भाग १२६ - अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक\nशिवचरित्रमाला - भाग १२७ - सार्थ परमार्थ\nशिवचरित्रमाला - भाग १२८ - परिश्रमांची हौस\nशिवचरित्रमाला - भाग १२९ - आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते\nशिवचरित्रमाला - भाग १३० - अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-raisin-61696", "date_download": "2018-12-18T15:47:40Z", "digest": "sha1:FPG5XVSKNOWVICWITWNTMN4M5Z3GAX7D", "length": 12424, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "sangli news raisin बेदाणा दरवाढीचा दिलासा | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 24 जुलै 2017\nसांगली - या सप्ताहात बेदाणा दरात चांगली वाढ झाल्याने शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला. भाजी बाजारात पालेभाज्यांच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना श्रावण महिन्यात मेथी, पालक, शेपूवर ताव मारण्याची संधी आहे. गवारी, वांगी आणि टोमॅटो भडकलेलाच आहे.\nबेदाणा दर १५० रुपयांवर जायला तयार नव्हता. सध्या बाजारात कृष्णजन्माष्टमीसाठी बेदाण्याला उठाव आहे. उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात बेदाणा खरेदी होते. त्यामुळे दरात तेजी आली असून उत्तम दर्जाचा बेदाणा २०० रुपये किलोवर पोचला आहे.\nसांगली - या सप्ताहात बेदाणा दरात चांगली वाढ झाल्याने शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला. भाजी बाजारात पालेभाज्यांच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना श्रावण महिन्यात मेथी, पालक, शेपूवर ताव मारण्याची संधी आहे. गवारी, वांगी आणि टोमॅटो भडकलेलाच आहे.\nबेदाणा दर १५० रुपयांवर जायला तयार नव्हता. सध्या बाजारात कृष्णजन्माष्टमीसाठी बेदाण्याला उठाव आहे. उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात बेदाणा खरेदी होते. त्यामुळे दरात तेजी आली असून उत्तम दर्जाचा बेदाणा २०० रुपये किलोवर पोचला आहे.\nभाजीपाला बाजारातील तेजी कायम आहे. श्रावण महिन्यात मटण, मासे, चिकन, अंडी खायची नाहीत, असा कटाक्ष पाळणारे शाकाहारावर ताव मारतील. त्यामुळे भाजीपाल्याला उठाव चांगला असेल. दरातील तेजीचा परिणाम जाणवेल. पाऊस लांबल्याने भाजीपाला तुटवडा कायम आहे. हिरवी मिरची ८० रुपये, गवार ८० ते १००, दुधी भोपळा २० ते ३०, ढब्बू ३५ ते ४० रुपये, आले ८० रुपये, टोमॅटो ६० रुपये, भेंडी ४० रुपये, वांगी ८० रुपये, दोडका ५० रुपये, कारले ६० रुपये, फ्लॉवर ६० रुपये, कांदा २०, लसूण ६० रुपये किलो आहे. कोथिंबीर, मेथी, शेपू १० रुपयांना पेंढी आहे.\nमोदींचा हात लागला, की एकही काम होत नाही : मुंडे\nबीड : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत भूमिपूजन केलेले एकही काम अद्याप सुरु झालेले नाही. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉ. बाबासाहेब...\nकर्ज माफीपर्यंत उसाचे पैसे कपात करू नये, श्रीगोंद्यातील सोसायट्यांचा ठराव\nश्रीगोंदे - शेतकऱ्यांची कर्जमाफी होईपर्यंत कर्जवसुली करू नये या फतव्याचा आधार घेत तालुक्यातील शेतकऱ्यांची जिल्हा बँकेने ऊस बिलातून कपात करू नये असा...\nमधुरांगण हुरडा पार्टी आता २९ डिसेंबरला\nसातारा - गुलाबी थंडीत लज्जतदार गरमागरम हुरडा, शेंगा, गूळ, खमंग चटण्या, ऊस, स्वीटकॉर्न आणि अस्सल गावरान तेही चुलीवरचे खमंग भोजन. सकाळ मधुरांगणची हुरडा...\nसुंदरगड टाकतोय श्रमदानातून कात\nपाटण - स्वराज्यात टेहेळणी गड म्हणून चोख कामगिरी बजावणाऱ्या दातेगड तथा सुंदरगडावर झालेल्या दुर्ग संमेलनानंतर गडाचे रूपडे पालटू लागले आहे. काळाच्या...\n'मुळशी पॅटर्न\" पाहणाऱ्या सराईत गुन्हेगारास पुण्यात अटक\nपुणे : कोल्हापुर, इचलकरंजी येथे विविध गुन्हे करुन फरारी असलेल्या सराईत गुन्हेगार पुण्यातील मंगला चित्रपटगृहामध्ये \"मुळशी पेटर्न\" चित्रपट पाहत असताना...\nमाळेगावच्या सत्ताधाऱ्यांनी लाज बाळगावी - पवार\nमाळेगाव - ‘‘माळेगाव साखर कारखान्याचे विस्तारीकरण होऊनही ऊस क्रशिंगसह वीजनिर्मितीत घट, अपघातात उद्ध्वस्त होणारी कामगारांची कुटुंबे, डिस्टिलरी बंद,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्रा���जर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_7549.html", "date_download": "2018-12-18T15:58:33Z", "digest": "sha1:4NMIMDKBEOQEHE4N7U37K4A64RRN7Y2T", "length": 12306, "nlines": 44, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ३ - स्वराज्य हवे की बाप हवा?", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ३ - स्वराज्य हवे की बाप हवा\nजिजाऊसाहेब आणि शिवाजीराजे शहाजीराजांना भेटण्यासाठी बंगळुरास गेले.शहाजीराजांचा मुक्काम तिथं होता. तेथूनच ते आपल्या कानडी मुलुखातील जहागिरीचा कारभार पाहात होते.\nपुण्याहून ही मायलेकरे बंगळुरास आली. शहाजीराजांचे सर्वच कुटुंबीय एकत्रयेण्याचा आणि सुमारे दोन वषेर् एकत्रराहण्याचा हा योग होता. हाच शेवटचायोग. या दोन वर्षातच हंपी विरुपाक्ष आणि विजयनगरच्या कर्नाटकी स्वराज्याची राजधानी विजयनगर पाहण्याचा योग शिवाजीराजांना आला. विरुपाक्ष हे तीर्थक्षेत्र होते. विजयनगर हेउद्ध्वस्त झालेले एका हिंदवी स्वराज्याचे राजधानीचे नगर होते. या प्रवासात शिवाजीराजांना खूपच पाहायला अन् शिकायला मिळाले. एवढे बलाढ्य साम्राज्य एका राक्षसतागडीच्या लढाईतधुळीला कसे काय मिळाले हा शेवटचा रामराजा कुठे चुकला हा शेवटचा रामराजा कुठे चुकला त्याच्या राज्यकारभारात आणि लष्करात अशा कोणत्या जबर उणिवा झाल्या की अवघ्या एका मोठ्या पराभवाने त्याचेसाम्राज्यच भुईसपाट व्हावे \nया साऱ्या गोष्टींचा शोध आणि बोध शिवाजीराजांच्या मनात घुसळून निघत होता. त्यातून मिळालेले विवेकाचे नवनीत राजांना आपल्या भावी उद्योगात उपयोगी पडणार होते. पडले. हे वैचारिक समुदमंथन राजांच्या मनात या दोन वर्षात (इ.स १६४० ते ४२ ) घडले. राजे आणि जिजाऊसाहेब पुन्हा पुण्याकडे परतले , ( इ. स. १६४२ ) ते मराठी स्वराज्य सह्यादीच्या हृदयात निर्माण करण्याच्या निश्चयानेच आणि शिवाजीराजांनी कानद खोऱ्यातील प्रच���ड सह्यशिखरावरती बंडाचा झेंडाच उभारला. हा गड तोरणा. लगेच पुढे कोरीगड , सुभानमंगळ आणि कोंडाणा राजांनी कब्जात घेतला. आदिलशाही थक्कच झाली. एक मराठी कोवळा पोरगा सुलतानी विरुद्ध बंड करतो आणि शिवाजीराजांनी कानद खोऱ्यातील प्रचंड सह्यशिखरावरती बंडाचा झेंडाच उभारला. हा गड तोरणा. लगेच पुढे कोरीगड , सुभानमंगळ आणि कोंडाणा राजांनी कब्जात घेतला. आदिलशाही थक्कच झाली. एक मराठी कोवळा पोरगा सुलतानी विरुद्ध बंड करतो कुठून आलं हे बळ कुठून आलं हे बळ हे मोडलंच पाहिजे. या विचाराने महंमद आदिलशहाने एक अत्यंत धूर्त डाव सहज टाकला. या शिवाजी भोसल्याच्या बापालाच जर आपण अचानक छापा घालून कैद केलं तर हे बंड जागच्या जागी संपले. शिवाजी रुमालाने हात बांधून आपल्यापुढे शरण येईल. अन् मग पुन्हा कुणीही बंडाचा विचारही करणार नाही. याकरिता शिवाजीवर फौजही पाठवायची. जरूर तेवढा रक्तपात आणि बेचिराखी करायचीच. बस् ठरलंच.\nपण याचवेळी शहाजीला कैद करायचं गरज पडली तर ठारही मारायचं. ठरलं आणि दिनांक २५जुलै १६४८ या दिवशी शहाजीराजांवर वजीर मुस्तफाखानाचा विश्वासघातकी छापा पडला. आपल्यावर काही तरी घातकी संकट येणार आहे , आणि ते वजीराकडूनच येणार आहे हे आधी समजलेले असूनसुद्धा शहाजीराजे गाफील राहिले. झोपले. आणि वजीर मुस्तफाने त्यांना कैद केले. हातापायात बेड्या ठोकल्या. राजांची रवानगी कैदी म्हणून विजापुरास झाली. ही घटनातामिळनाडमध्ये मदुरेजवळ घडली.\nशहाजीराजांना अपमानास्पदरीतीने विजापुरात आणण्याची कामगिरी अफझलखानाने केली. राजांना ' सत्मंजिल ' या हवेलीत आदिलशहाने कैदेत ठेवले.\nया बातम्या पसरायच्या आतच आदिलशहाने पुण्याकडे मोठी फौज दिमतीला देऊन फत्तेखान या सरदारास रवानाही केले. शिवाजीराजा आणि त्याचं लहानसं नवं राज्य कब्जात घेण्याकरता.\nराजगडावर शिवाजीराजांना ही भयंकर बातमी समजली की , तीर्थरूप साहेब शाही कैदेत पडले आणि आपल्यावर फत्तेखान चाल करुन येतोय. बादशहाचा आता उघड उघड सवाल होता की ,बोल पोरा , स्वराज्य हवे की बाप हवा शहाजीला आम्ही कोणत्याही क्षणी ठार मारू शकतो. तरी मुकाट्याने शरण ये. जे बळकावलं आहे ते तुझं नखाएवढं स्वराज्य आमच्या स्वाधीन कर माफी माग. तर बाप सुटेल. नाहीतर अवघं भोसल्यांचं खानदान मुरगाळून टाकू. हा सवाल भयंकर होता वडलांचे प्राण की स्वराज्याचे रक्षण शहाजीला आम्ही कोणत्याही क्षणी ठार मारू शकतो. तरी मुकाट्याने शरण ये. जे बळकावलं आहे ते तुझं नखाएवढं स्वराज्य आमच्या स्वाधीन कर माफी माग. तर बाप सुटेल. नाहीतर अवघं भोसल्यांचं खानदान मुरगाळून टाकू. हा सवाल भयंकर होता वडलांचे प्राण की स्वराज्याचे रक्षण काय वाचवायचं आईच सौभाग्य की स्वराज्य \n मग दोन्हीही वाचवायचे. हा शिवाजी महाराजांच्या मनातला विचारही तेवढाच क्रांतीकारक होता. असा विचार करणारा विचारवंत योद्धा इतक्या लहान वयात ज्ञानेश्वरांच्या नंतर साडेतीनशे वर्षांनी प्रथमच मराठी मातीत उगवत होता. येणाऱ्या शाहीफौजेशी झंुज द्यायची असा ठाम निश्चय राजांनी केला. राजांच लष्करी बळ चिमूटभर होतं. आक्रमण परातभरून येत होतं. नक्कीच श्ाी तुकारामांचे विचार युवा शिवाजी राजांच्या मनातदुमदुमत होते. ' रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अंगी निश्चयाचे बळ , तुका म्हणे तेचि फळ अंगी निश्चयाचे बळ , तुका म्हणे तेचि फळ\nराजे अतिशय विचारपूर्वक आणि योजनाबद्ध आराखडा आपल्या आखाड्यात रेखित होते. शत्रूच्या जास्तीत जास्त फौजेचा आपल्या कमीत कमी फौजेनिशी पूर्ण पराभव करायचा हाच डाव , हाच संकल्प आणि हाच क्रांतीसाठी सिद्धांत.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2018-12-18T14:45:01Z", "digest": "sha1:ICM3XQMPZ4TNRMNPZQ7TXR3YYZMAKWHS", "length": 4177, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:युरोपियन संघाच्या राजधानीची शहरे - विकिपीडिया", "raw_content": "साचा:युरोपियन संघाच्या राजधानीची शहरे\nयुरोपियन संघातील सदस्य देशांच्या राजधानीची शहरे\nअॅम्स्टरडॅम · अथेन्स · बर्लिन · ब्रातिस्लाव्हा · ब्रसेल्स · बुखारेस्ट · बुडापेस्ट · कोपनहेगन · डब्लिन · हेलसिंकी · लिस्बन · लियुब्लियाना · लंडन · लक्झेंबर्ग · माद्रिद · निकोसिया · पॅरिस · प्राग · रिगा · रोम · सोफिया · स्टॉकहोम · तालिन · व्हॅलेटा · व्हियेना · व्���िल्नियस · वर्झावा\nयुरोपियन संघ मार्गक्रमण साचे\nयुरोपातील देशांच्या राजधानीची शहरे\nआडव्या याद्यांशिवाय असलेले नेव्हीगेशनल बॉक्सेस\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ ऑक्टोबर २०१७ रोजी २१:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/national/trunamool-swipes-7-muincipalities-in-west-bengal-267475.html", "date_download": "2018-12-18T15:01:27Z", "digest": "sha1:XSO5MSEMPY5OJOGECDQIZNNBCXAW5NJA", "length": 12268, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पश्चिम बंगालमध्ये 'दीदी'चाच डंका, 7 नगरपालिकांमध्ये तृणमूल विजयी", "raw_content": "\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : पंजाबने घेतले सर्वात जास्त खेळाडू,युवीला दाखवला बाहेरचा रस्ता\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nआम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो - नरेंद्र मोदी\nआमचा विकास 'आदर्श'सारखा नाही : पंतप्रधानांच्या भाषणातल्या 10 महत्त्वाच्या गोष्टी\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO: सैन्यभरतीच्या जागा 68 आणि अर्ज 12 हजार, उमेदवारांवर पोलिसांचा लाठीमार\nपंतप्रधान मोदी मुंबईत दाखल, शिवसेनेच्या बहिष्कारामुळे दौरा चर्चेत\nशिवरायांच्या ऐतिहासिक स्मारकाचं काम सुरू, पाहा एक्सक्ल्युझिव्ह फोटो\nVIDEO : मुंबईत तरुणीच्या कारचा विचित्र अपघात\nमोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याआधी उद्धव यांचा शिवसेना मंत्र्यांना मोठा आदेश\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\nपेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होणार, ही आहे मोदी सरकारची योजना\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nमाझ्या बाबतीतही भेदभाव केला गेलाय - कतरिना कैफ\nसेटवर शशांक केतकरचा 'हा' पैलू सगळ्यांना ठेवतो खूश\nस्वप्नील जोशी म्हणतोय, मी पण सचिन\nबाहेर सोसाट्याचा वारा तर घरात भरलं पाणी, आंध्र प्रदेशमध्ये 'फेथाई'चं थैमान\nचक्क घड्याळाने वाचवलं हृदयविकाराच��या झटक्यापासून, वाचून तुम्हीही म्हणाल वाह...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : पंजाबने घेतले सर्वात जास्त खेळाडू,युवीला दाखवला बाहेरचा रस्ता\nIPL Auction: क्रिकेट सोडून जॉब करणाऱ्या या खेळाडूवर आता 8.4 कोटींची बोली\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nVIDEO: शिवाजी महाराजांच्या वेषात संसदेत अवतरले 'हे' खासदार\nLIVE VIDEO : मुंबई कामगार रुग्णालयात अग्निशमन दलाचा जवान शिडीवरुन खाली कोसळला\nअंधेरीतल्या रुग्णालयातील भीषण आगीचा EXCLUSIVE VIDEO\nपश्चिम बंगालमध्ये 'दीदी'चाच डंका, 7 नगरपालिकांमध्ये तृणमूल विजयी\nया सात नगरपालिकांमध्ये एकूण 148 वार्ड होते. यातले 140 वॉर्ड हे तृणमूलने तर 8 वॉर्ड भाजपने जिंकले आहे\nकोलकाता, न्यूज 18, 17 ऑगस्ट: पश्चिम बंगालमध्ये झालेल्या नगरपालिकांच्या निवडणूकांचे निकाल जाहीर झाले असून या निकालात भाजपची दाणादाण उडाली आहे तर दुसरीकडे तृणमूलने सातही नगरपालिकांमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे.\nपंसकुरा, नलहाती, हल्दिया, बुनियादपुर, दुर्गापुर, कूपर्स कॅँप आणि धुपगुरी या सात नगरपालिकांमध्ये निवडणूका झाल्या होत्या. या सात नगरपालिकांमध्ये एकूण 148 वार्ड होते. यातले 140 वॉर्ड हे तृणमूलने तर 8 वॉर्ड भाजपने जिंकले आहे. तर डाव्या आघाडीला साधं खातंही उघडता आलेलं नाही. हल्दिया, कुपर्स कँप आणि दुर्गापूर नगरपालिकांमध्ये सर्वच वॉर्डात तृणमूलचा विजय झाला आहे.\nया निकालावरून अजूनतरी ममता दीदींचा करिश्मा बंगालमध्ये कायम असल्याचं दिसून येतं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\nपेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होणार, ही आहे मोदी सरकारची योजना\nआमचं सरकार धाव��ारं, मुंबईवरचा ताण कमी करणार - नरेंद्र मोदी\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : पंजाबने घेतले सर्वात जास्त खेळाडू,युवीला दाखवला बाहेरचा रस्ता\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-get-marriage-registration-certificate-online-66918", "date_download": "2018-12-18T15:25:23Z", "digest": "sha1:LTWKKI7QKXOSR6YS6VUSKQ3IV56DPXED", "length": 16974, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news Get marriage registration certificate online विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळणार ऑनलाइन | eSakal", "raw_content": "\nविवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळणार ऑनलाइन\nशुक्रवार, 18 ऑगस्ट 2017\nनोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित\nपुणे - विवाह नोंदणीसाठी आवश्यक नोंदणी, शुल्क भरणा, अर्ज भरणे, विवाहाची तारीख आणि नोटिसा पाठविण्याची प्रक्रिया सध्या ‘ऑफलाइन’ पद्धतीने केली जात आहे. या क्लिष्ट आणि वेळखाऊ प्रक्रियेमध्ये मध्यस्थांकरवी आर्थिक लूट केल्याच्या असंख्य तक्रारी नागरिकांकडून केल्या जात होत्या. त्यावर आता ऑनलाइन तोडगा निघाला आहे. यापुढे विवाह नोंदणी, नोटिसा आणि प्रमाणपत्र ‘ऑनलाइन’ मिळणार आहे.\nनोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित\nपुणे - विवाह नोंदणीसाठी आवश्यक नोंदणी, शुल्क भरणा, अर्ज भरणे, विवाहाची तारीख आणि नोटिसा पाठविण्याची प्रक्रिया सध्या ‘ऑफलाइन’ पद्धतीने केली जात आहे. या क्लिष्ट आणि वेळखाऊ प्रक्रियेमध्ये मध्यस्थांकरवी आर्थिक लूट केल्याच्या असंख्य तक्रारी नागरिकांकडून केल्या जात होत्या. त्यावर आता ऑनलाइन तोडगा निघाला आहे. यापुढे विवाह नोंदणी, नोटिसा आणि प्रमाणपत्र ‘ऑनलाइन’ मिळणार आहे.\n‘‘राज्य नोंदणी व मुद्रांक शुल्क संचालनालयाकडून यासाठी स्वतंत्र संगणकीकृत प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्याद्वारे आता विवाह नोंदणी, अर्ज भरणे, शुल्क भरणे, नोटिसा आणि प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने मिळू शकणार आहे. त्याची सराव चाचणी पूर्ण झाली असून येत्या काही दिवसांत ही प्रणाली पूर्णतः कार्यान्वित केली जाईल,’’ अशी माहित��� राज्य नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे महानिरीक्षक अनिल कवडे यांनी दिली.\nराज्यभरातील जिल्हानिहाय विवाह नोंदणी कार्यालयांमध्ये सध्या ऑफलाइन पद्धतीने विवाह नोंदणी अर्ज भरणे, शुल्क भरणे, नोटिसा स्वीकारणे आणि प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया क्लिष्ट आणि वेळखाऊ असल्याने नागरिकांना चार ते पाच वेळा हेलपाटे मारावे लागत होते. याचा गैरफायदा घेत काही वकील आणि मध्यस्थ एजंटांकरवी आर्थिक लूट केली जात होती. त्यावर ‘ऑनलाइन’ तोडगा काढल्यामुळे नागरिकांना घरबसल्या विवाह नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया करता येईल. यामुळे विवाह नोंदणी कार्यालये ‘पेपरलेस’ तसेच ‘एजंट फ्री’ होणार आहेत.\nपुणे - विवाह नोंदणीसाठी आवश्यक नोंदणी, शुल्क भरणा, अर्ज भरणे, विवाहाची तारीख आणि नोटिसा पाठविण्याची प्रक्रिया सध्या ‘ऑफलाइन’ पद्धतीने केली जात आहे. या क्लिष्ट आणि वेळखाऊ प्रक्रियेमध्ये मध्यस्थांकरवी आर्थिक लूट केल्याच्या असंख्य तक्रारी नागरिकांकडून केल्या जात होत्या. त्यावर आता ऑनलाइन तोडगा निघाला आहे. यापुढे विवाह नोंदणी, नोटिसा आणि प्रमाणपत्र ‘ऑनलाइन’ मिळणार आहे.\n‘‘राज्य नोंदणी व मुद्रांक शुल्क संचालनालयाकडून यासाठी स्वतंत्र संगणकीकृत प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्याद्वारे आता विवाह नोंदणी, अर्ज भरणे, शुल्क भरणे, नोटिसा आणि प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने मिळू शकणार आहे. त्याची सराव चाचणी पूर्ण झाली असून येत्या काही दिवसांत ही प्रणाली पूर्णतः कार्यान्वित केली जाईल,’’ अशी माहिती राज्य नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे महानिरीक्षक अनिल कवडे यांनी दिली.\nराज्यभरातील जिल्हानिहाय विवाह नोंदणी कार्यालयांमध्ये सध्या ऑफलाइन पद्धतीने विवाह नोंदणी अर्ज भरणे, शुल्क भरणे, नोटिसा स्वीकारणे आणि प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया क्लिष्ट आणि वेळखाऊ असल्याने नागरिकांना चार ते पाच वेळा हेलपाटे मारावे लागत होते. याचा गैरफायदा घेत काही वकील आणि मध्यस्थ एजंटांकरवी आर्थिक लूट केली जात होती. त्यावर ‘ऑनलाइन’ तोडगा काढल्यामुळे नागरिकांना घरबसल्या विवाह नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया करता येईल. यामुळे विवाह नोंदणी कार्यालये ‘पेपरलेस’ तसेच ‘एजंट फ्री’ होणार आहेत.\n#EquitableMortgage इक्विटेबल मॉर्गेज ठराविक शहरातच\nपुणे - बॅ���क, पतसंस्था अथवा फायनान्स कंपन्यांबरोबर कर्जासाठी इक्विटेबल मॉर्गेज (डिपॉझिट ऑफ टायटल डीड) आता राज्य सरकारकडून अधिसूचित (नोटीफाय) करण्यात...\n#StampDuty मुद्रांक महसुलाची उच्चांकी घोडदौड\nपुणे - देशात दोन वर्षांपूर्वी झालेल्या नोटबंदीच्या वर्षात मंदावलेले मिळकतींच्या (प्रॉपर्टी) खरेदी-विक्री व्यवहारांनी यंदा गरुडझेप घेतली आहे. गेल्या...\nशेतकऱ्यांना भरावे लागणार मुद्रांक शुल्क\nपुणे - विशेष नगर वसाहतींमध्ये समाविष्ट होणाऱ्या शेतकऱ्यांना विकसकाबरोबर करार केल्यानंतर आर्थिक अथवा भागीदारी स्वरूपात मिळणाऱ्या मोबदल्यावरदेखील आता...\nपुणे - जॉइंट व्हेंचर अथवा विकसन करारनाम्याची नोंदणी करताना यापुढे त्यांची मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडून तपासणी करून घेण्याचे बंधन दुय्यम निबंधकांना...\n#SocietiesIssue फ्लॅट नावावर; पण जमिनी बिल्डरांच्या ताब्यात\nपुणे - राज्य सरकारने सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या डीम्ड कन्व्हेयन्स प्रक्रिया (मानीव अभिहस्तांतरण) सोपी करण्याचा निर्णय घेतला; पण जिल्हा उपनिबंधक...\n‘बीडीपी’च्या जमिनींचे दर घसरले\nपुणे - नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने बीडीपी (जैव वैविध्य पार्क) आरक्षण जमिनींचा रेडी-रेकनरमधील दर नव्याने निश्चित केला आहे. रेडी-रेकनरमध्ये ‘ना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2018-12-18T15:18:33Z", "digest": "sha1:4AKFUVY6TXDEVD2LASKWV4ZJRDOYDTKB", "length": 8794, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पत्नीला काळी म्हणणे पतीला पडले महागात; हायकोर्टाने दिली घटस्फोटास परवानगी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपत्नीला काळी म्हणणे पतीला पडले महागात; हायकोर्टाने दिली घटस्फोटास परवानगी\nचंदिगड : पत्नीला काळी-कुलटा म्हणणे म्हणणे एका पतीस चांगलेच ���हागात पडले आहे. चारचौघात पाणउतारा झाल्याने संतापलेल्या पत्नीने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. या अर्जावर सुनावणी करताना पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने पत्नीला काळी म्हणणे म्हटणे गैरवर्तन आणि क्रूरता असल्याचे सांगत महिलेच्या घटस्फोटास परवानगी दिली.\nत्याचे झाले असे की, महेंद्रगड येथील एका महिलेचे जेवन न बनवण्यावरून भांडण झाले. त्यावेळी पतीने चिडून तिला काळी म्हटले. त्यामुळे संतापलेल्या पत्नीने रंगरूपावरून शेरेबाजी केल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेत घटस्फोटासाठी अर्ज दिला होता. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने सांगितले की, पीडित पत्नी तिच्यासोबत गैरवर्तन आणि दुय्यम व्यवहार झाल्याचे सिद्ध करण्यात यशस्वी झाली. त्यामुळे तिला नाईलाजाने वैवाहिक जीवन समाप्त करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. न्यायालयात सादर करण्यात आलेले पुरावे हे पीडित महिलेला मानसिक आणि शारीरिक स्तरावर त्रस्त करण्यात आल्याचे सिद्ध करण्यास पुरेसे आहे.”\nन्यायमूर्ती एमएम बेदी आणि न्यायमूर्ती गुरविंदर सिंह गिल यांच्या खंडपीठाने हा निकाल देताना महेंद्रगडच्या कौटुंबिक न्यायालयाने या प्रकरणात दिलेला निकाल रद्दबातल ठरवला. महिलेच्या शपथपत्रावरून तिच्यासोबत क्रुरता करण्यात आल्याचे सिद्ध होत आहे. एखाद्या महिलेने सासरचा त्याग करून माहेरी जाण्याची इच्छा व्यक्त केली असेल तर तिने कोणत्या परिस्थितीत हे पाऊल उचलले हे जाणून घेणे आवश्यक असते. या प्रकरणात महिलेसोबत क्रूरता झाल्याचे सिद्ध होत आहे, असे न्यायमूर्ती म्हणले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article‘ही’ दाक्षिणात्य अभिनेत्री करणार हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण\nNext articleदुहेरी फेम संकेत पाठक करतोय ‘दोस्तीगिरी’ सिनेमातून चित्रपटसृष्टीत डेब्यू\nफेथाई चक्रीवादळामुळे आंध्रातील 5 जिल्ह्याना “हाय अलर्ट’\n“राष्ट्रीय कला उत्सवात’ महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना तीन पुरस्कार\nगेहलोत, पायलट यांचे राजस्थानराज सुरू\nट्रिपल तलाक विषयीचे विधेयक लोकसभेत नव्याने सादर\nदेशातील 25 टक्के किटकनाशकांमध्ये भेसळ\nकॉंग्रेसकडून जाणिवपुर्वक दिशाभुल : सीतारामन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://cooldeepak.blogspot.com/2007/04/blog-post_547.html", "date_download": "2018-12-18T16:05:14Z", "digest": "sha1:PW3W5DHJ2YVS3XUQCAVNS2ZQFCVZIG2Z", "length": 26682, "nlines": 294, "source_domain": "cooldeepak.blogspot.com", "title": "पु.ल.प्रेम: संकुचित प्रांतीयतेचे धोके -- पु. ल.", "raw_content": "\nपु.लंची छायाचित्रे पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nअंत:करणातील वीणेचा अखंड झणकार\nबोलावे आणि बोलू द्यावे \nनवं वर्ष आणि सुखाचा चेहरा\nमराठी मुलखात मराठीला दासीचा दर्जा\nएक होते कुसुमाग्रज : विशाखाचे दिवस --पु.ल.\nतुम्हाला नागपूरकर व्हायचं का\nतुम्हाला मुंबईकर व्हायचंय का\nतुम्हाला पुणेकर व्हायचं का\nधर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही\nभारतीय अशी रंगभूमी आहे काय\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\n॥ श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांसी..॥\nआयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा\nदेवगडचो हापूस सगळ्या आब्यांचो बापूस.. - पु.ल.\n'पुलं'नी केलेला गंधर्वगौरव : गंधर्वनाम संवत्सरे...\nएक जानेवारी : एक संकल्प दिन\nसंवाद : एका राजा लेखकाशी (पु. ल. आणि विद्याधर पुंडलिक यांचा संवाद)\nपुलंचे एक प्रेरणादायी पत्र\nपु.ल.देशपांडे यांनी सुधीर बेडेकर यांना दिलेली मुलाखत\nपं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nदेवधर संगीत विद्यालयातील समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nअभ्यास : एक छंद\nमी भारतीय म्हणूनच जगेन\nसमजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर..\nबाबा आमटे एक विज्ञानयोगी\n...तर मराठीची चिंता बाळगण्याचे कारण नाही\nदलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी\nहे जग मी सुंदर करुन जाईन....\nभाईकाकाज लेटर टू मीरा ...\nकाय वाट्टेल ते होईल\nमी एक नापास आजोबा\nपुल - काही सहित्यिक भोग\nआपण सारे भारतीय आहोत\nरंग माझा वेगळा (प्रास्ताविक -पु. ल. देशपांडे)\nपु.लं. चे मजेदार किस्से\nकाही साहित्यिक भोग (भोग २)\nजो जे वांछील तो ते लिहो\nतिळगूळ घ्या गोड बोला\nपु.ल. : आनंद उधळणारा अवलिया (सर्वोत्तम ठाकूर)\nपु.ल. देशपांडे - दुर्लक्षित व्यासंगी संगीतकार\nव्यक्ति आणि वल्ली (1965) - पु. ल. देशपांडे\nविशीतल्या पोराचं पु.ल. आजोबांना पत्र\nपु.ल. म्हणजे परमेश्वराने दिलेले वरदान..\nसाहित्यातील हृदयस्थपु ल देशपांडे\nमुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील पुलंचे योगदान\nपु. ल. 'वस्त्रहरण' नाटकासाठी टर्नींग पॉइंट\nविनोदाने पुलकित करणारे पु. ल.\nखरंच.. शिवी कधी देऊ नये\nपु. ल. एक आठवण, किती सारी साठवण\nजगण्यापलीकडची प्रेरणा देणारा लेखक\nपु.ल. इतिहासजमा होणे शक्य नाही..\nबहोत अच्छे - वसंतराव देशपांडे\nपुरुष��त्तम लक्ष्मण आगे बढो - आचार्य अत्रे\nव्यक्ती आणि वल्ली - अतुल परचुरे\nपुलंच्या आठवणी - राम कोल्हटकर\nपु.ल. आंनदाचा निर्मळ झरा\nआठवणींचं पिपंळपान- पु.ल. आणि सुनीताबाई\nजे रम्य ते बघुनिया...\nआमचा हसवणारा मित्र पी. एल.\nपु.लं. च्या आठवणींना उजाळा\nनवलकरांच्या 'झपाटलेल्या लेखणी'तले भाई\nपु. ल. नावाचे गारुड\nपु. लं. - अखेरचा अध्याय\nपुलकित संध्याकाळ - - स्मिता मनोहर.\nपुन्हा भेटले मराठी मनामनांत जपलेले \"पु. ल.'\n'पुल'कित आठवणींत दंग झाले श्रोते...\nया महान अष्टपैलू अवलियाला माझा मानाचा मुजरा\nभाई, आज तुमचा वाढदिवस\nमाझ्या आयुष्यातील तो सुवर्ण क्षण\nबरं झालं पु.ल. तुम्ही लवकर गेलात\nपु, ल. नावाचं मोरपीस\nपुलं चं लिखाण 'पाहिलं' तेव्हा\nपुल देशपांडे यांची विनोदबुद्धी\nपु.लंच्या त्या दोन संस्मरणीय भेटी\nमला भावलेले 'पु.ल. '\nपु.ल.. तुम्ही स्वतःला कोण समजता\nअजि म्या पु.ल. पाहिले\nअमरत्व काय फक्त देवालाच आहे काय\nएक पत्र माझ्या दैवताला ..... त्याच्याच एका रसिकाकडून\n\"व्यक्ती आणि वल्ली\" .....एक प्रसंग......\nबटाट्याच्या चाळीतील काही आठवणी..\nखिल्ली पुस्तकातील काही उतारे..\nकेसरबाई :एका तेजः पुंज स्वराचा अस्त\nजीवन त्यांना कळलें हो\nसखे सोबती गेले पुढती\nमाझा एक अकारण वैरी\nझपताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)\nमी पु. ल. दे.\nपु.लं. .... काही (च्या काही) कविता\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना मिळालेले आणि काही पु.ल. प्रेमी मित्रांनी दिले आहेत. चित्र (jpg,gif),(pdf) पिडिफ स्वरुपात मिळालेले लेख देवनागरीत टंकुन एका ठिकाणी आणण्याचे काम फक्त मी केले.\nसंकुचित प्रांतीयतेचे धोके -- पु. ल.\n... जिथं एक देश म्हणून मानला तिथं काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुणीही कुणालाही परका नाही. शेवटी परका म्हणजे तरी कोण माझ्या घरात येऊन माझ्या सुखदु:खांशी, आशा-आकांक्षांशी जो निगिडत होत नाही तो माझ्या घरात येऊन माझ्या सुखदु:खांशी, आशा-आकांक्षांशी जो निगिडत होत नाही तो इंग्रज भारतीयांच्या सुख-दु:खांशी समरस होऊ शकत नव्हता म्हणून परका इंग्रज भारतीयांच्या सुख-दु:खांशी समरस होऊ शकत नव्हता म्हणून परका कानडी प्रांतात राहणारा पंजाबी किंवा महाराष्ट्रात राहणारा मल्याळी किंवा ओरिसात राहणारा मराठी आणि बंगालात राहणारा गुजराथी हे त्या त्या प्रांतातल्या लोकांच्या प्रेमाला पात्र होण्यासाठी, त्यांच्या जीवनाशी समरस होण्य���ची, त्यांची भाषा, त्यांचे उत्सव, त्यांची आदराची स्थानं ह्मांच्याशी एकरुप होण्याची एवढीशीसुद्धा इच्छा न बाळगता केवळ स्वार्थ साधला जातो म्हणूनच तिथं येताहेत आणि येताना आपल्या जोडीला आपलेच सगेसोयरे घेऊन, इथल्यांना व्यापारउदीम, नाेकरीधंदा ह्मांत प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहताहेत, असं त्या त्या लोकांना वाटलं, तर कटुता वाढीला लागल्याखेरीज कशी राहील कानडी प्रांतात राहणारा पंजाबी किंवा महाराष्ट्रात राहणारा मल्याळी किंवा ओरिसात राहणारा मराठी आणि बंगालात राहणारा गुजराथी हे त्या त्या प्रांतातल्या लोकांच्या प्रेमाला पात्र होण्यासाठी, त्यांच्या जीवनाशी समरस होण्याची, त्यांची भाषा, त्यांचे उत्सव, त्यांची आदराची स्थानं ह्मांच्याशी एकरुप होण्याची एवढीशीसुद्धा इच्छा न बाळगता केवळ स्वार्थ साधला जातो म्हणूनच तिथं येताहेत आणि येताना आपल्या जोडीला आपलेच सगेसोयरे घेऊन, इथल्यांना व्यापारउदीम, नाेकरीधंदा ह्मांत प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहताहेत, असं त्या त्या लोकांना वाटलं, तर कटुता वाढीला लागल्याखेरीज कशी राहील माणूस रागावतो तो आपल्या हक्काच्या जागेवर. मग तो भावनेचा हक्कही चालेल. कुणाचं तरी आक्रमण, कुणाचा तरी 'ट्रेसपास' होतोय असं वाटलं की माणूस रागावतो. मग त्या रागावण्याला सार्वजनिक स्वरुप येतं. कुठलीही गोष्ट अति झाली म्हणजेच ती विषासारखी होते.\nलोकशाहीनं प्रांतीयतेविषयी पाळण्याच्या पथ्यांत, केवळ प्रांताविषयी दुराभिमान वाढीला लावणं हे जसं विषासारखं असेल, तसंच दुसऱ्या प्रांतातील लोकांवर अतिक्रमण केल्याची भावना त्यांना निर्माण होईल अशा स्वार्थी हेतूनं वागणं हेही तितकंच अन्यायाचं आहे. शेवटी पथ्य म्हणजे तरी काय कुठल्याही गोष्टीत संयमानं वागणं. प्रांतीयता म्हणजे विष किंवा कीड मुळीच नाही. आपल्या प्रांतीय भाषा साहित्याच्या दृष्टीनं समृद्ध आहेत. त्यांची उपेक्षा होऊन चालणार नाही. देशाच्या नकाशावर रेघा ओढून विभागण्या करा म्हणणाऱ्यांना माणसं फक्त नकाशाच्याच हद्दीत वावरणारे नकाशाइतकेच निर्जीव ठिपके आहेत, असं वाटत असावं कुठल्याही गोष्टीत संयमानं वागणं. प्रांतीयता म्हणजे विष किंवा कीड मुळीच नाही. आपल्या प्रांतीय भाषा साहित्याच्या दृष्टीनं समृद्ध आहेत. त्यांची उपेक्षा होऊन चालणार नाही. देशाच्या नकाशावर रेघा ओढून ��िभागण्या करा म्हणणाऱ्यांना माणसं फक्त नकाशाच्याच हद्दीत वावरणारे नकाशाइतकेच निर्जीव ठिपके आहेत, असं वाटत असावं माणसाचा पिंड अनेक संस्कारांनी फुलला आहे. समान संस्कारांच्या माणसांची माणसांना ओढ आहे. त्यांतून ज्ञानाची आणि कलांची जोपासना होऊन जीवन सुंदर होतं. प्रांत म्हणजे काही रेव्हेन्यू खात्यातल्या अधिकाऱ्यांच्या सोईसाठी केलेल तुकडे नव्हेत माणसाचा पिंड अनेक संस्कारांनी फुलला आहे. समान संस्कारांच्या माणसांची माणसांना ओढ आहे. त्यांतून ज्ञानाची आणि कलांची जोपासना होऊन जीवन सुंदर होतं. प्रांत म्हणजे काही रेव्हेन्यू खात्यातल्या अधिकाऱ्यांच्या सोईसाठी केलेल तुकडे नव्हेत आपल्या देशातल्या लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेली ती योजना आहे. खेड्यांतल्या एका कोपऱ्यात राहणाऱ्याला आपल्या राज्यकर्त्या अधिकाऱ्यांशी धिटाईनं मातृभाषेत बोलून व्यवहार करता यावा, जी भाषा त्यानं कधी ऐकली नाही, तिच्यातून शिक्षण घेण्याची सक्ती करुन त्याला कायम अडाणी ठेवण्याच्या परिस्थितीतून त्याची मुक्तता व्हावी, यासाठी भाषावार प्रांत आवश्यक आहेत. पण एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात नोकरीधंद्यासाठी जाणाऱ्या लोकांनी आपण अन्य प्रांतीयांच्या अंत:करणावर, डोक्यावर आणि मुख्य म्हणजे पोटावर स्वत:च्या प्रांतीय अहंकारामुळं आणि स्वार्थानं आक्रमण करणार नाही, हे पथ्य पाळणं ही सर्वात आवश्यक गोष्ट आहे. शेवटी दुसऱ्याची वेदना काय आहे, तो कां ओरडतो आहे, चळवळ करतो हे समजून घेणं आणि आपल्या वागणुकीतून त्याला दु:ख होतं आहे हे कळल्यावर आपली वागणूक बदलणं, हाच माणसामाणसांनी एकत्र येण्यासाठी शक्य असलेला एकमेव मार्ग आहे.\nया जगात सगळयांना नीट जगायला मिळावं, यासाठी पाळायचं हेच ते एकमेव पथ्य स्वार्थी माणसं ते पाळत नाहीत आणि समाजाला खिळखिळं करतात स्वार्थी माणसं ते पाळत नाहीत आणि समाजाला खिळखिळं करतात सुरुवातीला मी म्हणालो त्याप्रामाणं परस्परविरोधी प्रवृत्तींनी भरलेल्या या माणुस नामक वल्लीनं हा विरोध कमी कसा होईल, याचा विचार आणि आचार केला, तेव्हाच तो सुखानं जगू शकला आहे. देश आणि प्रांत यांत परस्परविरोध नसून हे परस्परपूरक आहेत, ह्मा भावनेनं आपण सुदृढ होऊ. नाही तर पोट संपावर गेलं आणि हातापायांच्या काड्या झाल्याची इसापाची प्रसदि्ध कथा आहेच की सुरुवातील�� मी म्हणालो त्याप्रामाणं परस्परविरोधी प्रवृत्तींनी भरलेल्या या माणुस नामक वल्लीनं हा विरोध कमी कसा होईल, याचा विचार आणि आचार केला, तेव्हाच तो सुखानं जगू शकला आहे. देश आणि प्रांत यांत परस्परविरोध नसून हे परस्परपूरक आहेत, ह्मा भावनेनं आपण सुदृढ होऊ. नाही तर पोट संपावर गेलं आणि हातापायांच्या काड्या झाल्याची इसापाची प्रसदि्ध कथा आहेच की हे प्रांतदेखील राष्ट्रपुरुषाचे अवयवच आहेत. सगळे समझोत्यानं हालचाल करतील, तर सुख आहे. नाही तर पक्षाघात व्हायचा हे प्रांतदेखील राष्ट्रपुरुषाचे अवयवच आहेत. सगळे समझोत्यानं हालचाल करतील, तर सुख आहे. नाही तर पक्षाघात व्हायचा तसा होऊ नये म्हणून तर लोकशाहीच्या पथ्य-कुपथ्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि जातीयता, प्रांतीयता ह्मांचे धोके कुठले कुठले आहेत, याचा विचार नेत्यांनी आणि जनतेनं दोघांनीही केला पाहिजे\nU dint get the article in proper way pearl, By saying this u r simply bypassing 'एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात नोकरीधंद्यासाठी जाणाऱ्या लोकांनी आपण अन्य प्रांतीयांच्या अंत:करणावर, डोक्यावर आणि मुख्य म्हणजे पोटावर स्वत:च्या प्रांतीय अहंकारामुळं आणि स्वार्थानं आक्रमण करणार नाही, हे पथ्य पाळणं ही सर्वात आवश्यक गोष्ट आहे.'\nकुठलीही गोष्ट अति झाली म्हणजेच ती विषासारखी होते.\nपु.लंची पुस्तके खरेदी करून ‘पु.ल. देशपांडे फ़ॉउंडेशन’ला मदत करा खाली काही ऑनलाईन दुवे\nमहाराष्ट्रातील काही पुस्तक भाडांराचे पत्ते\nपु.ल. देशपांडे गुगल प्लस\nपु.ल. प्रेम ब्लॉगचे अपडेट्स तुमच्या ईमेलवर आपोआप येण्यासाठी इथे तुमचा मेल आयडी टाका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bobhata.com/lifestyle/man-burnt-his-royal-enfield-shocking-reason-2370", "date_download": "2018-12-18T15:50:39Z", "digest": "sha1:NDRFETGO6MPGVKYCFVSG2WFXKZTOY3M7", "length": 4553, "nlines": 36, "source_domain": "www.bobhata.com", "title": "व्हिडीओ ऑफ दि डे : या व्हिडीओला बघून प्रत्येकजण हळहळ का व्यक्त करतोय ? पाहा हा धक्कादायक व्हिडीओ !!", "raw_content": "\nव्हिडीओ ऑफ दि डे : या व्हिडीओला बघून प्रत्येकजण हळहळ का व्यक्त करतोय पाहा हा धक्कादायक व्हिडीओ \nरॉयल एनफील्ड थंडरबर्ड सारख्या बाईक कोणी जाळेल का पण एका माणसानं हे कामही केलं. याला कारणही तसंच होतं. वाचा हा डोक्याला शॉट देणारा किस्सा \nझालं असं की, सावंतवाडीच्या अन्वर राजगुरू नावाच्या व्यक्तीने २००९ साली नवी कोरी रॉयल एनफील्ड थंडरबर्ड विकत घेतली होती. पण बा��क घेताना खोटं आयडी कार्ड दिल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला. कोर्टात केस उभी राहिली. केस दरम्यान कोर्टाने त्याची बाईक जप्त केली. तब्बल ७ वर्ष कोर्टाचे हेलपाटे मारल्यानंतर कोर्टाचा निकाल लागला आणि त्याला त्याची बाईक परत मिळाली.\nराव, कोर्टाने बाईक परत दिली पण सहजासहजी नाही. त्याला आधी ५ वर्षांची विमा पॉलिसी आणि आरटीओची पेनल्टी भरावी लागली. या सर्वांचा राग अन्वरच्या मनात खदखदत होता. शिवाय ७ वर्ष केसमुळे झालेला मनस्ताप त्याला अस्वस्थ करत होता. यासर्वांचा परिणाम होऊन त्याने रागाच्या भरात कोर्टाच्या समोरच बाईकला आग लावली.\nमंडळी, कोर्टाच्या ढिम्म कारभाराचा सामान्य माणसावर काय परिणाम होऊ शकतो हे याचं हे नवीन उदाहरण.\nया ९ देशांनी बदलले व्हिसाचे नियम, चला पटापट सहलीचे बेत आखा...\nव्हिडीओ ऑफ दि डे : तब्बल २० वर्षानंतर या पठ्ठ्याने केली इतिहासाची पुनरावृत्ती...हा व्हिडीओ चुकवू नका भाऊ \nजगात खाण्यापिण्याबद्दल आहेत हे १० विचित्र कायदे, काहीठिकाणी तर शिक्षाही केली जाते \nसासूकडून प्रेरणा घेऊन सुनेने उभारला स्वतःचा बिझनेस तो ही व्हाट्सॲपच्या मदतीने \nतिने मेकअपवर बहिष्कार टाकल्यावर तिला जीवे मारण्याची धमकी का दिली जात आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_20.html", "date_download": "2018-12-18T15:47:52Z", "digest": "sha1:TWDINOEPCAALBHT4YEG5WEYW6VPLA74B", "length": 15213, "nlines": 41, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग २१ - रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग!", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग २१ - रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग\nस्वराज्याचा विस्तार वाई प्रतापगडापासून थेट पन्हाळा विशाळगडापर्यंत जाऊन पोहोचला. शत्रूच्या हातून घडणाऱ्या चुकांचा आणि अभ्यासशून्य कृतींचा महाराज नेमका फायदा उठवीत असत. महाराजांची लष्करी प्रतिभा , म्हणजेच गनिमी काव्यातील काचकता विलक्षण च���ळ होती. हे मराठी कोल्हे कोणचा डावटाकतील अन् केव्हा टाकतील याचाअंदाजही शाही सेनापतींना येत नव्हता.\nप्रतापगडच्या अफझलखान मोहिमेत खानाला निश्चित यश मिळणार आहे आणि मराठी राज्यच संपणार आहे असे अंदाज नव्हे खात्रीच साऱ्यांना वाटत होती. त्यात इंग्रज आणि पोर्तुगीजही होते. खुद्द विजापूरच्या आदिलशाहला तर विजयाबद्दल शंकाच उरली नव्हती. जिवंत किंवा मेलेला सीवा विजापुरात केव्हा दाखल होतो याची तो वाट पाहत होता. झाले उलटेच. पराभव शिवाजीची चढाई थेट पन्हाळ्यापर्यंत झालेली पाहून विजापूर थक्क झाले होते. त्यांनाही थांबून चालणार नव्हते. आदिलशाहने घाईघाईने दुसरी चढाई पन्हाळ्याच्या रोखाने करण्याचा मनसुबा केला आणि रुस्तुमेजमा उर्फ छोटा रणदुल्लाखान आणि त्याच्या हाताखाली फाझलखान यांना मोठ्या फौजेनीशी पन्हाळ्याच्या रोखाने पाठविले. ही फौज नेमकी किती होती हे समजत नाही. पण पाच हजारांहून नक्कीच अधिक होती. ही शाही फौज येत आहे याच्या खबरा पन्हाळ्यावर महाराजांना आणि नेताजी पालकरास समजल्या. ही फौज दि. २८ डिसेंबर १६५९ या दिवशी (म्हणजे अफझल वधाच्यानंतर अवघ्या ४८ दिवसांनी) कोल्हापुरानजिक पंचगंगेच्या परिसरात येऊन पोहोचली. महाराज आणि नेताजी हेही वादळाच्या वेगाने पन्हाळ्याहून या फौजेवर चालून आले. आधीच्या अफझल पराभावाने सारा आत्मविश्वास गमावून बसलेली ही फौज धीर धरूच शकली नाही. महाराज या फौजेवर तुटून पडले. शाही फौजेत घबराटच उडाली. पहिल्यांदा पळाला फाझलखान. मग बाकीच्या फौजेलाही पळण्याचा धीर आला. या लढाईलाकोल्हापूरची लढाई असे म्हणतात. पण हिला लढाईच म्हणता येईल का शिवाजीची चढाई थेट पन्हाळ्यापर्यंत झालेली पाहून विजापूर थक्क झाले होते. त्यांनाही थांबून चालणार नव्हते. आदिलशाहने घाईघाईने दुसरी चढाई पन्हाळ्याच्या रोखाने करण्याचा मनसुबा केला आणि रुस्तुमेजमा उर्फ छोटा रणदुल्लाखान आणि त्याच्या हाताखाली फाझलखान यांना मोठ्या फौजेनीशी पन्हाळ्याच्या रोखाने पाठविले. ही फौज नेमकी किती होती हे समजत नाही. पण पाच हजारांहून नक्कीच अधिक होती. ही शाही फौज येत आहे याच्या खबरा पन्हाळ्यावर महाराजांना आणि नेताजी पालकरास समजल्या. ही फौज दि. २८ डिसेंबर १६५९ या दिवशी (म्हणजे अफझल वधाच्यानंतर अवघ्या ४८ दिवसांनी) कोल्हापुरानजिक पंचगंगेच्या परिसरात येऊन पोहोचल��. महाराज आणि नेताजी हेही वादळाच्या वेगाने पन्हाळ्याहून या फौजेवर चालून आले. आधीच्या अफझल पराभावाने सारा आत्मविश्वास गमावून बसलेली ही फौज धीर धरूच शकली नाही. महाराज या फौजेवर तुटून पडले. शाही फौजेत घबराटच उडाली. पहिल्यांदा पळाला फाझलखान. मग बाकीच्या फौजेलाही पळण्याचा धीर आला. या लढाईलाकोल्हापूरची लढाई असे म्हणतात. पण हिला लढाईच म्हणता येईल का फारतर झटापट किंवा चकमक म्हणावे लागेल. पूर्ण पराभूत होऊन (न लढताच) शाही फौज सुसाट पळाली. महाराज तिचा पाठलाग करीत होते. पण त्यांनी पाठलागही थांबविला अन् नजीकच्या मिरजेच्या भुईकोट किल्ल्याला वेढा घातला. किल्ला खूप मोठा होता. भोवती खंदक होता. पुन्हा इथं प्रश्ान् आलाच. मराठी सैन्याला तोफखाना नव्हता. अन्य हत्यारांनी जेवढे झुंजता येईल तेवढे प्रयत्न सुरू होते. महाराज स्वत: उभे होते.\nइथे एक गोष्ट लक्षात येते की , वेढा घालून दीर्घकाळ युद्ध करणे मराठी फौजेला परवडणारे नव्हते.कधीच परवडले नाही. संपूर्ण शिवकाळात भुईकोट ठाणी काबीज करण्यासाठी महाराजांनी फक्त दोनदाच वेढे घातले. हा पहिला मिरजेचा वेढा आणि दुसरा इ. १६७७ मध्ये तमिळनाडूमधील वेल्लोरचा वेढा. पहिला जमला नाही , दुसरा म्हणजे वेल्लोरचा जमला. पण तो भुईकोटजिंकायला १४ महिने लागले. असं नेहमीच परवडणारं नव्हतं. कमी माणूसबळ आणि कमी साहित्य यांमुळे सपाटीच्या प्रदेशातील भुईकोट जिंकणं फार खर्चाचं , वेळ खाणारं आणि समजाजिंकलंच तरी या भुईकोटांवर मोठीमोठी सैन्यं ठेवणं अवघड होतं. गरिबी काय करणार म्हणून व्यवहार दक्षतेने महाराजांनी भौगोलिक विचार , नव्हे अभ्यास करून स्वराज्याचा विस्तारसह्यादीच्या आणि समुदाच्या आश्रयाने दक्षिणोत्तर केला. तोच यशस्वी ठरला. कोकणातील परकीय इंग्रजी , फिरंगी आणि हबशी शत्रूंना कायमचे उखडून काढावे याकरिता त्यांनी प्रयत्नांचीशिकस्त केली. थोडेफार यशही मिळविले. पण भरपूर साधनांच्या आणि माणूसबळाच्या कमतरतेमुळे त्यांना यशही कमी मिळाले. पण प्रयत्न कधीही थांबविले नाहीत. आमच्याच माणसांनी जर महाराजांना मदत केली असती , तर मराठी सत्ता उत्तरेकडे केवळ तापीपर्यंततरच काय पण दिल्लीपर्यंत पोहोचली असती. महाराजांना सामील होऊन मदत करण्याकरता फक्त एकच बुंदेला राजपूत छत्रसाल उभा राहिला. बाकीसारे निरनिराळ्या बादशाहाचं इमानेइतबारे गुला��गिरीच करीत राहिले.\nएक गोष्ट आत्ताच सांगण्यासारखी आहे. महाराष्ट्राची मुंबई पोर्तुगीजांच्या ताब्यात होती. पोर्तुगीजआणि इंग्लिश राजघराण्यातील एक लग्नसंबंधात पोर्तुगीजांनी इंग्लंडच्या राजाला आमची मुंबई हुंडा म्हणून द्यायचे ठरविले. करारही झाला. पण प्रत्यक्षात मुंबईत असलेले पोर्तुगीज अधिकारीमंुबईचा ताबा इंग्लिशांना देण्यास टाळाटाळ , चालढकल करू लागले. पोर्तुगीजांना खरं म्हणजे मुंबई सोडायची नव्हती. (पुढे इ. स. १९६१ मध्ये गोवा तरी कुठं सोडायची इच्छा होती)त्यानंतर मिळेल तेवढा भारत गिळायची भूक लागली होती. आम्ही मंडळी उदार. कोणाकोणाला आमची भूक लागली आहे , हे टिपण्यासाठी आम्ही कायमचेच टपून बसलेलो होतो. अजूनही)त्यानंतर मिळेल तेवढा भारत गिळायची भूक लागली होती. आम्ही मंडळी उदार. कोणाकोणाला आमची भूक लागली आहे , हे टिपण्यासाठी आम्ही कायमचेच टपून बसलेलो होतो. अजूनही पोर्तुगीज मुंबईचा ताबा सोडत नव्हते. यावेळी केवळ व्यापारासाठी ईस्ट इंडिया कंपनीच्या नावाने इंग्रजांची मंडळी सुरत , कलकत्ता , मदास इत्यादी ठिकाणी वखारी घालून बसली होती. सुरतेला जॉर्ज ऑक्सिंडेन नावाचा इंग्रज वखारीचा प्रमुख होता.\nआता पाहा हं काय झालं ते मुंबईतल्या आमच्याच अनेक पुढाऱ्यांनी सुरतेला इंग्रजी जॉर्जकडे पत्रे पाठविली. किंबहुना एकदा डेप्युटेशनच नेले की , हे इंग्रजांना , तुम्ही लौकर मुंबईचा ताबा घ्या. आम्ही तुम्हांस आमच्याकडून शक्य ती मदत करू.\n आमच्या मंडळींना सुरतेतले इंग्रज व्यापारी जवळचे वाटतात. मायबाप वाटतात.त्यांना पोर्तुगीजांचे जागी इंग्रजांचे राज्य असावे असे वाटते. पण शेजारीच कल्याण , भिवंडी ,अलिबागपासून कुडाळ , ओरसपर्यंत स्वराज्य थाटून बसलेला , अफझलखानासारख्या कर्दनकाळाचा फन्ना उडविणारा , घाटावर पन्हाळ्यापर्यंतच्या मुलुखाचं स्वराज्य करणारा आपलाच शिवाजीराजा दिसत नाही. मुंबई घ्या , मुंबई आपली आहे , आम्ही तुम्हाला मदत करतो असं कुणी म्हणत नाही. आमची ही जन्मजात खोड आम्ही आम्हालाच परके समजतो.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/maharashtra/solapur-news-raju-shetty-61711", "date_download": "2018-12-18T16:08:12Z", "digest": "sha1:7WOQ6KRZFNBUH3F4T7G5OJDPK553TM2H", "length": 12259, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "solapur news raju shetty सरकारमध्ये राहण्याबाबत 26 नंतर निर्णय - राजू शेट्टी | eSakal", "raw_content": "\nसरकारमध्ये राहण्याबाबत 26 नंतर निर्णय - राजू शेट्टी\nसोमवार, 24 जुलै 2017\nमाढा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांना 26 जुलैचा अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर सरकारमध्ये राहायचे किंवा नाही याबाबत निर्णय संघटना घेईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.\nमाढा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांना 26 जुलैचा अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर सरकारमध्ये राहायचे किंवा नाही याबाबत निर्णय संघटना घेईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.\nमाढा येथील ऊस परिषदेनंतर पत्रकारांशी बोलताना शेट्टी म्हणाले, की गेल्या वर्षी डाळी, खाद्यतेलाचे उत्पादन चांगले झाले असतानही कृषिमंत्र्यांच्या मोठ्या प्रमाणावर कृषिमाल आयात करण्याच्या निर्णयामुळे देशातील शेतकऱ्यांचा सत्यानाश झाला आहे. भरपूर उत्पादन होऊनही मागील एक-दोन वर्षांत कृषिमालाची आयात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. एकीकडे पंतप्रधान तेलबियाचे उत्पादन वाढवायला सांगतात व दुसरीकडे खाद्यतेलाची आयात केली जाते हा विरोधाभास आहे. केंद्राच्या शेतीमाल आयात-निर्यात धोरणात ताळमेळ नाही. बॅंकांनी कृषीकर्ज वाटपाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी मुंबईतही शेतकरी असल्याचे दाखवून कर्जवाटप केले आहे. ठिबक सिंचनासाठी अनुदान द्यावे. दुधाचे भाव वाढविण्याचे आदेश दिले; मात्र दुधाची पावडर करण्याबाबत पुरेशी व्यवस्था केली नसल्याने दुधाचे दर पडले.''\n\"\"कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांच्याबाबत समितीच निर्णय घेईल,'' असे म्हणत या प्रकरणावर बोलण्याचे त्यांनी टाळले.\nत्यांना जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं : पंतप्रधान\nकल्याण : देशात यापूर्वी सत्तेत असलेल्या सरकारने 25.5 लाख घरे बांधली होती. मात्र, आमच्या सरकारने देशभरात एक कोटी 25 लाखांपेक्षा अधिक लोकांसाठी...\nतेलंगणाच्या आमदारांचे शिक्षण पाहून व्हाल ���क्क\nहैदराबाद : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीने तेलंगणामध्ये दणदणीत विजय मिळवला आणि या विजयाबरोबरच त्यांनी राज्यात सर्वांत...\nपुणे-नाशिक केवळ २ तासांत\nपुणे - पुणे-नाशिक हायस्पीड लोहमार्गाला मंजुरी मिळाली असून; प्रकल्पाचे काम फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सुरू करण्याचा प्रयत्न आहे. येत्या तीन वर्षांत...\nराममंदिरासाठी पाठिंब्याचे भाजपचे आवाहन\nनवी दिल्ली : राममंदिर निर्माणासाठी कायदा करण्याची मागणी शिवसेनेने केल्यानंतर सत्ताधारी भाजपनेही आता इतर पक्षांना \"\"हिंदूंच्या भावनांचा आदर करून...\nअडचणींच्या त्सुनामीतून तो तरला\nजलतरणपटू सुयश जाधव याची कहाणी; दोन्ही हात निकामी होऊनही १११ पदकांची कमाई बारामती - स्वयंसिद्धा संमेलन संपलं. मात्र, राज्यभरातल्या युवतींच्या...\nराज्याकडून धनगर आरक्षणाचा प्रस्तावच नाही\nमुंबई - राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये मागास असलेल्या धनगर समाजाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/esakal-news-sakal-news-it-pune-news-hinjawadi-employee-attempt-rape-61348", "date_download": "2018-12-18T15:43:39Z", "digest": "sha1:GECXGK4L5R536QJHO62UROVKIAO3XAW4", "length": 13845, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal news sakal news IT pune news hinjawadi employee attempt to rape पुणे : हिंजवडीत तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न | eSakal", "raw_content": "\nपुणे : हिंजवडीत तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न\nशुक्रवार, 21 जुलै 2017\nचेन्नई येथील मुळची असलेली ही तरूणी हिंजवडी येथील आयटी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहे. 33 वर्षीय तरुणी कंपनीतील कामकाज संपवून स्कुटीवरून घरी जात असताना पाऊस आल्याने एका झाडाखाली रेनकोट घालण्यासाठी थांबली होती. तिला एकटीला पाहून दोन अज्ञात व्यक्ती तिच्याजवळ आल्या व तीच्यावर बलात्कार करायचा प्रयत्न केला.\nपुणे : हिंजवडी येथील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात���ल एका नावाजलेल्या कंपनीत कार्यरत तरुणीवर बलात्कार करण्याचा दोघांनी प्रयत्न केल्याचा प्रकार नुकताच उघड झाला आहे. याबाबत पुणे शहर व ग्रामीण पोलिस तपास करत आहेत .घडलेला प्रकार धक्कादायक असून तरुणी या प्रकाराने घाबरून गेली आहे. घाबरलेल्या स्थितीत तिला दवाखान्यात दाखल करण्यात आले असून तिच्यावर बाणेर येथील ज्युपिटर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.\nचेन्नई येथील मुळची असलेली ही तरूणी हिंजवडी येथील आयटी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहे. 33 वर्षीय तरुणी कंपनीतील कामकाज संपवून स्कुटीवरून घरी जात असताना पाऊस आल्याने एका झाडाखाली रेनकोट घालण्यासाठी थांबली होती. तिला एकटीला पाहून दोन अज्ञात व्यक्ती तिच्याजवळ आल्या व तीच्यावर बलात्कार करायचा प्रयत्न केला.परंतु त्या तरूणीने 'फेवरेट' या नवीन अॅपवरून मित्र-मैत्रिणींना फोन करून कल्पना दिली. तोपर्यंत रस्त्यावरून जाणा-यांना पाहून संशयीत पळून गेले.\nयानंतर तीचे सहकारी तीच्या मदतीला आले व तिला घरी आणले. एवढे घडूनही ती याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार करायला घाबरत होती. तीच्या मैत्रीणीने तिला आज सकाळी बाणेर येथील ज्युपिटर रूग्णालयात दाखल केले व पोलिसांनाही माहिती कळवली.\nघटनेची माहिती कळताच पुणे शहराचे अतिरीक्त पोलिस आयुक्त शशिकांत शिंदे यांनी प्रत्यक्ष दवाखान्यात जाऊन मुलीची भेट घेतली व पुढील तपास करण्यासंदर्भात पोलिसांना सुचना दिल्या. या घटनेचा तपास पुणे शहर व ग्रामिण पोलिस संयुक्तपणे करत आहेत.\nअतिरीक्त आयुक्त शशिकांत शिंदे यांनी यावेळी पत्रकारांना माहिती देतांना सांगितले की, या घटनेतील तरुणी ही पुर्णपणे घाबरलेली असून तिला मानसिक धक्का बसला आहे. तसेच पुणे शहर पोलिस व ग्रामिण पोलिस संयुक्तपणे हा तपास करत असून आरोपींना लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेऊ.\n'राहुल हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार'\nचेन्नई : \"पुढील निवडणुकीत कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील,'' असे प्रतिपादन द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे अध्यक्ष एम....\n#HappyBirthdayThalaiva : थलैवा रजनीकांतला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nचेन्नई : चित्रपटसृष्टीचे थलैवा सुपरस्टार रजनीकांत यांचा आज 68वा वाढदिवस अभिनयाच्या हटके स्टाईलमुळे रजनी जगभरात प्रसिद्ध आहेत. तसेच देशासह जगभरात...\nजगात सुरत, नागपूरचा विकास सुसाट...\nनाश��क - आर्थिक वाढीसाठीच्या जगातील दहा शहरांचा विचार करता, पुढील दोन दशकांत भारत वर्चस्व गाजवेल, असे ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने स्पष्ट केले आहे....\nऔरंगाबाद- शहरात वावरत असताना आपण घेत असलेला श्वास हा रोगांचे ओझे लादणारा ठरतो आहे. शहराच्या हवेत रोगांचा राबता असल्याचे समोर आले आहे. औरंगाबाद...\nतमिळनाडूला 'गज' चक्रीवादळाचा तडाखा, सहा जणांचा मृत्यू\nचेन्नई : तमिळनाडूत आलेल्या 'गज' या चक्रीवादळात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बंगालचा उपसागर व अंदमानच्या समुद्रात तीव्र क्षमतेच्या कमी दाबाचा...\n...तर भाजप धोकादायक पक्ष- रजनीकांत\nचेन्नई- विरोधी पक्षांना जर भारतीय जनता पक्ष हा धोकादायक आहे असे वाटत असेल तर, नक्कीच तसे असू शकते असे विधान सुपरस्टार रजनीकांत यांनी केले आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/50769", "date_download": "2018-12-18T15:41:03Z", "digest": "sha1:Z3VJQJ7NAROGDU2FZWDOPCHVGMZX6OTL", "length": 6059, "nlines": 132, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आता कशाला शिजायची बात या विभागात कुठली प्रवेशिका तुम्हाला आवडली? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आता कशाला शिजायची बात या विभागात कुठली प्रवेशिका तुम्हाला आवडली\nआता कशाला शिजायची बात या विभागात कुठली प्रवेशिका तुम्हाला आवडली\nमंजूडी - आंब्याची डाळ (लिंबू पिळून)\nमनीमोहोर - बनाका ( अर्थात बदाम, नारळ, काजू लाडू )\nप्रभा- अंजीर बर्फी [खारीक खोबरे घालुन]\nपौर्णिमा- पौष्टिक खाकरा भेळ\nतृप्ती - ...आधी 'केल'ची पाहिजे\nमंजू चॉचॉमो चॉकलेटी चॉकलेट मोदक/पंचखाद्य मोदक\nअल्पना - कुल काकडी सलाड\nअरुंधती कुलकर्णी - मिंटी फ्रूट सॅलड\nकामिनी ८- रंगीत प्रसाद\nमनीमोहोर - सेलर बोट्स ( Sailor Boats) - शिडाच्या होड्या\nसायली- आगळे वेग़ळे पंचामृत (मखाण्याचे)\nप्रीति- स्पायसी अवाकाडो सूप\nसंपदा - कलिंगड सॅलड\nमंजू - पुर्णान्न दहीवडे चाट\nसुलेखा -- \" अबूझ \" [तिखट पदार्थ ]\nसुलेखा -- :\"अपूप.\" [ गोड पदार्थ. ]\nsadho - तारातोर (कूल काकडी सूप )\nअल्पना - डेट अॅपल मिनी पाय\nआरती. - पौष्टीक आणि पोटभरीची मूग डाळीची कोशिंबीर\nसाक्षी - ओपन सँडविच\nबाईमाणूस -<3 <3 प्यार भरी कटोरी <3 <3\nजागू - टोमॅटो बास्केट सलाद\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-monsoon-withdraw-half-state-maharashtra-12681", "date_download": "2018-12-18T16:05:46Z", "digest": "sha1:VW7E5GL7PJLFOHNTF4GG5542GHPSM377", "length": 18802, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Monsoon withdraw from half of state, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनिम्म्या महाराष्ट्रातून मॉन्सून परतला\nनिम्म्या महाराष्ट्रातून मॉन्सून परतला\nशनिवार, 6 ऑक्टोबर 2018\nपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (माॅन्सून) परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. शुक्रवारपर्यंत (ता. ५) देशाच्या बहुतांशी भागातून माॅन्सूनने माघार घेतली अाहे. तर संपूर्ण विदर्भ, खाणदेश, उत्तर कोकणासह जवळपास निम्मा महाराष्ट्रातून मॉन्सून परतला अाहे. डहाणू, वाशीम गडचिरोलीतील सिरोंचापर्यंत वाऱ्यांनी परतीचा टप्पा पूर्ण केला आहे. सोमवारपर्यंत (ता. ८) मॉन्सून देशाचा निरोप घेण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.\nपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (माॅन्सून) परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. शुक्रवारपर्यंत (ता. ५) देशाच्या बहुतांशी भागातून माॅन्सूनने माघार घेतली अाहे. तर संपूर्ण विदर्भ, खाणदेश, उत्तर कोकणासह जवळपास निम्मा महाराष्ट्रातून मॉन्सून परतला अाहे. डहाणू, वाशीम गडचिरोलीतील सिरोंचापर्यंत वाऱ्यांनी परतीचा टप्पा पूर्ण केला आहे. सोमवारपर्यंत (ता. ८) मॉन्सून देशाचा निरोप घेण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.\nअरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे माॅन्सूनची परतीचा वेग वाढला आहे. २९ सप्टेंबर ���ोजी पश्चिम राजस्थानमधून परतीच्या प्रवासला निघालेल्या माॅन्सूनने अवघ्या सहा दिवसांमध्ये वायव्य, उत्तर, ईशान्य आणि पूर्व भारतासह महाराष्ट्राच्या अनेक भागांचा निरोप घेतला आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून (ईशान्य मॉन्सून) पाऊस पडतो. त्यामुळे महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकमधून वारे माघारी फिरताच संपूर्ण देशातून मॉन्सून परतल्याचे जाहीर करण्यात येते. सर्वसाधारण नियोजित वेळेनुसार १५ ऑक्टोबरपर्यंत मॉन्सून देशातून परत जातो.\nशुक्रवारी मॉन्सूनने मोठा टप्पा पार करत ईशान्य भारत, पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, झारखंड, ओडिशा, गुजरात राज्याच्या संपूर्ण भागासह छत्तीसगडचा बहुतांशी भाग, उत्तर बंगालचा उपसागर आणि महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून काढता पाय घेतला आहे. यंदा जवळपास एक महिना उशिराने परतीचा प्रवास सुरू केल्यानंतर कमी कालावधीत मॉन्सून देशातून परतण्याची शक्यता आहे. सोमवारपर्यंत (ता. ८) मॉन्सून संपूर्ण देशातून परतण्याचे संकेत असून, तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश, कर्नाटकसह दक्षिण भारतात ईशान्य मॉन्सून सक्रीय होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.\nकमी दाब क्षेत्र होतय तीव्र\nअरबी समुद्रात लक्षद्वीप आणि मालदिव बेटांच्या परिसरावर शुक्रवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याची तीव्रता वाढून उद्यापर्यंत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होईल. हे चक्रीवादळ आेमानच्या किनाऱ्याकडे सरकणार आहे. मंगळवापर्यंत (ता. ९) तामिळनाडू, केरळ, कर्नाटकमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. समुद्र खवळून उंच लाटा उसळण्याची शक्यता असल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर बंगालच्या उपसागरातही सोमवापर्यंत (ता. ८) आणखी एक कमी दाब क्षेत्र तयार होण्याचे संकेत असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.\nराज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस पडत अाहे. सोमवारपर्यंत कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, राज्याच्या उर्वरित भागात हवामान मुख्यत: कोरडे राहण्याचा अंदाज आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांमध्ये वादळी पाव���ाने हजेरी लावली आहे.\nमाॅन्सून विदर्भ कोकण महाराष्ट्र मॉन्सून वाशीम गडचिरोली हवामान अरबी समुद्र समुद्र भारत ऊस पाऊस ईशान्य भारत पश्चिम बंगाल सिक्कीम बिहार झारखंड गुजरात केरळ मासेमारी रायगड सिंधुदुर्ग नगर सोलापूर सांगली\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरणसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला...\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूसजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने...\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये...पुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी...\nस्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ...जंगली मका प्रजातीपासून स्थानिकीकरण होण्याच्या...\nकर्नाटकसाठीची ऊसतोडणी मंदावलीकोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रात उसाची रक्कम...\nउजनी धरणातील पाणी प्रदूषितच :...सोलापूर : उजनी धरणामुळे सोलापूर, पुणे आणि...\nबाजारात डाळिंबाचे दर दबावातसांगली ः देशात डाळिंबाच्या उत्पादनात अंदाजे २० ते...\nअवैध एचटीबीटी बियाणे एसआयटीला मुदतवाढमुंबई: परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशील जनूक...\nविदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्राला...पुणे : बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘पेथाई’...\nसमृद्धी महामार्ग : साडेतीनशे कोटींच्या...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम...\nसाखर संघाची दोन हजार कोटींच्या पॅकेजची...पुणे: राज्यातील साखर कारखाने आर्थिक अडचणीतून...\nकॅल्शिअम, लोहाचा उत्तम स्त्रोत ः नाचणीआहारच्या दृष्टीने नाचणी एक अत्यंत महत्त्वाचे...\nपिकातील लोह, जस्त, बोरॉन कमतरतेवरील...लोह (Fe) कार्ये ः हरितद्रव्ये निर्मितीचे (...\n‘रेसिड्यू फ्री’ शेतमालासाठी उभारली थेट...सध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा...\nपूर्व विदर्भासह नागपूरपर्यंत रिमझिम...नागपूर : आंध्रप्रदेशात चक्रीवादळ दाखल झाल्याचा...\nदुष्काळीशी सामना करण्यासाठी...पंढरपूर, जि. सोलापूर : राज्यात यंदा...\nपेथाई चक्रीवादळ आंध्रच्या किनारपट्टीला... किनारपट्टीय भागात जनजीवन विस्कळीत जमीन खचून...\nउसाला पूरक शर्कराकंदसाखरेचा वाढलेला उत्पादन खर्च, वाढलेले उत्पादन,...\nराजकीय अन् आर्थिक उत्पाताची नांदीअखेर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल ...\nकांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bbc.com/marathi/india-43321762", "date_download": "2018-12-18T15:53:33Z", "digest": "sha1:L4YVDM6N2GDCPE645RH6E6FYISLDXUKK", "length": 16322, "nlines": 145, "source_domain": "www.bbc.com", "title": "पुतळे फो़डण्याची मालिका सुरूच, लेनिननंतर आंबेडकर आणि गांधीही निशाण्यावर! - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nपुतळे फो़डण्याची मालिका सुरूच, लेनिननंतर आंबेडकर आणि गांधीही निशाण्यावर\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा त्रिपुरामध्ये पाडलेली लेनिनची मूर्ती\nत्रिपुरामध्ये लेनिनचा पुतळा फोडल्यानंतर देशभरात विविध ठिकाणी पुतळ्यांना नुकसान पोहोचवण्याची मालिका सुरू झाली.\nआज केरळच्या तालिपरंबामध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचं काही अज्ञात व्यक्तींनी गुरुवारी सकाळी 8.30 च्या सुमारास नुकसान केल्याचं काही प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं आहे.\nकोन्नूर जिल्ह्यातल्या असलेल्या तालिपरंबात एका तालुका कार्यालय परिसरात हा पुतळा आहे. भगवी लुंगी घातलेल��या काही लोकांनी पुतळ्याचा चष्मा फोडला. त्यांनी पुतळ्याचा हार काढला आणि ते निघून गेले, असं सांगण्यात येत आहे.\nप्रत्यक्षदर्शीने काढलेल्या एका फोटोवरून पोलीस आता आरोपींचा शोध घेत आहे.\nईशान्य भारतातल्या त्रिपुरामध्ये भाजपनं डाव्या पक्षाचा पराभव केला. त्यानंतर राजधानी अगरताळाहून 90 किमी दूर बेलोनियाच्या एका कॉलेजमध्ये रशियन क्रांतीचे नायक आणि डाव्या विचारधारेचे प्रतीक मानले जाणारे व्लादिमीर लेनिन यांचा पुतळा 'भारत माता की जय'च्या घोषणा देत पाडण्यात आला.\nया घटनेनंतर देशाच्या अनेक भागात पुतळ्यांचं नुकसान करण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.\nनुकत्याच झालेल्या एका घटनेत उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं नुकसान केल्याची बातमी आहे. इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार ही घटना रात्रीच्या वेळी झाल्याची शक्यता आहे.\nत्याचवेळी CNN न्यूज 18 च्या वृत्तानुसार स्थानिक प्रशासनाने परिसरात तणाव रोखण्यासाठी लगेच कारवाई सुरू केली. मिळालेल्या माहितीनुसार प्रशासनाने तोडलेल्या पुतळ्यांच्या जागी नवे पुतळे उभारले आहेत.\nत्रिपुरामध्ये आणखी एक पुतळा तोडला\nपुतळा तोडण्याची पहिली घटना जेव्हा त्रिपुरामध्ये झाली तेव्हा डाव्या पक्षांचा पराभव करून भाजपाला विजय मिळवून फक्त 48 तासच उलटले होते.\nदादोजी कोंडदेव नेमके कोण होते - गुरू की चाकर\nग्राउंड रिपोर्ट : अदानींचा कोळसा प्रकल्प ऑस्ट्रेलियात सुरू होण्याआधीच बंद पडणार का\nप्रसारमाध्यमांच्या बातम्यांनुसार 2013 साली जेव्हा त्रिपुरात डाव्यांची सत्ता आली, तेव्हा त्यांनी हा पुतळा उभारला होता.\nया घटनेनंतर दक्षिण त्रिपुरामध्ये लेनिनचा आणखी एक पुतळा पाडला. दुसरी घटना सबरूम या ठिकाणी झाली, जिथे जमावाने लेनिनचा एक छोटा पुतळा पाडला.\nपेरियार यांच्या पुतळ्याला नुकसान\nत्यानंतर तामिळनाडूत सामाजिक कार्यकर्ते आणि द्राविडी चळवळीचे प्रणेते पेरियार यांच्या पुतळ्याला नुकसान केल्याचं वृत्त आहे.\nमंगळवारी रात्री 9 च्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली की वेल्लूरच्या तिरुपत्तूर तालुक्यात दोन लोक पेरियार यांच्या पुतळ्याचं नुकसान करण्याचा प्रयत्न करत आहेत, तसंच पुतळ्याला हातोडीने तोडण्याचा प्रयत्न करण्यात करत आहेत, असं पोलीस अधीक्षक पगलवन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितल��.\nपोलीस अधीक्षकांनी माहिती दिली की दोन जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. एकाचं नाव मुरुगानंदम असून ते वेल्लूरमध्ये भाजपचे शहर महासचिव आहेत. दुसऱ्या व्यक्तीचं नाव फ्रांसिस आहे आणि ते कम्युनिस्ट पक्षाचे नेते आहे.\nश्यामाप्रसाद यांचा पुतळा तोडण्याचा प्रयत्न\nत्यानंतर बुधवारी कोलकातामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या एका पुतळ्याबरोबर छेडछाड करण्यात आली आहे.\nप्रतिमा मथळा श्यामाप्रसाद मुखर्जीच्या पुतळ्यावर काळी शाई लावली\nहिंदुत्ववादी विचारसरणीचे श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा पुतळा केयोरतालामध्ये आहे. तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी या लागोपाठ होणाऱ्या घटनांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.\nअमित शहा यांनी अनेक ट्वीटस केले आणि लिहिलं, \"पुतळे तोडण्याच्या सध्याच्या घटना अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहेत. आणि आम्ही एक पक्ष म्हणून कोणताच पुतळा तोडण्याचं समर्थन करत नाही.\"\n\"आमचा मुख्य उद्देश हा लोकांच्या आयुष्यात परिवर्तन आणण्याचा आहे. आमचं काम संपूर्ण भारतात पसरलं आहे याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही 20 पेक्षा अधिक राज्यात सेवा करत आहोत.\"\nते पुढे म्हणाले, \"मी तामिळनाडू आणि त्रिपुराच्या मित्रपक्षांशी चर्चा केली आहे. जर पुतळे तोडण्याच्या घटनांमध्ये भाजपाशी निगडीत एकही व्यक्ती जर आढळला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.\"\nलेनिनचा पुतळा पाडणं 'लोकांची नैसर्गिक प्रतिक्रिया' की 'राजकीय उन्मादाचा नमुना'\nत्रिपुरा ग्राऊंड रिपोर्ट : 'मार्क्स, लेनिन, स्टॅलिन यांना जावं लागेल'\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nहमीद अन्सारी : मैत्रिणीसाठी पाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या तरुणाची गोष्ट\nIPL लिलावः जयदेव उनादकट सर्वात महागडा खेळाडू, युवराजला खरेदीदारच नाही\nराहुल गांधींना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून मित्रपक्ष स्वीकारतील\nअमेरिकेची सोमालियात कारवाई : 62 इस्लामी कट्टरपंथी ठार\nमोदींच्या पराभवावर न्यूयॉर्क टाइम्समधील लेखाचं सत्य काय\nपुणे मेट्रो : पंतप्रधान नरेंद्र मोदी मराठी बोलायला कधी आणि कसे शिकले\nस्पर्शाची जादू�� बाळासाठी हळूवार थोपटणं करतं ‘पेन किलर’चं काम\nभडकलेल्या जमावापासून सुटका कशी करुन घ्याल\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://swamidhamsamarth.org/about-marathi.html", "date_download": "2018-12-18T15:30:39Z", "digest": "sha1:DQ6YCA52HHPDLDYR43DP5KM3GE7DMHH5", "length": 3602, "nlines": 36, "source_domain": "swamidhamsamarth.org", "title": "akkalkotswami-seva-mandal-trust", "raw_content": "\nआमच्या विषयी थोडेसे :\nश्री अक्कलकोट स्वामी सेवा मंडळ, अंबरनाथ, जिल्हा ठाणे,\nमहाराष्ट्र, भारतहे १९७९ पासून\nसामाजिक, धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्रांत जोमाने कार्यरत आहे.\nआमची संस्था मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम\n१९५० अन्तर्गत नोंदलेली आहे. आमच्या संस्थेला, कलम ८०जी खाली,\nआयकर वजावटीचा दाखला नं THN/CIT/III/८०G/136/\n2009 -10 / 1314 दिनांक १९.०८.२००९\nआर्थिक वर्ष १. ०४. २००९ ते ३१.०३. २०१२\nया कालावधीकरिता मिळालेला असून ह्या दाखल्याचे कायम स्वरूपी\nनुतनीकरण, वित्तीय नियम(२) २००९ आणि परिपत्रक\nदिनांक २७.१०.२०१० द्वारे करण्यांत आलेले आहे.\nश्रीस्वामीसमर्थ महाराज यांच्या कृपेने व वै. पऱमपूज्य .\nश्री उदास महाराज यांच्या प्रेरणेने व आशीर्वादाने मंडळ कार्यरत आहे.\nमंडळाने आनंदवाडी-मोग्रज, ता. कर्जत, जि. रायगड येथे\nतेरा एकर जमीन घेतली आहे. ह्याच जागेवर भव्य\n''स्वामीधाम '' साकारले आहे.\nमोठ्या प्रतिमेसाठी फोटोवर क्लीक करा\nमोठ्या प्रतिमेसाठी फोटोवर क्लीक करा\nमोठ्या प्रतिमेसाठी फोटोवर क्लीक करा\nमोठ्या प्रतिमेसाठी फोटोवर क्लीक करा\nमुख्य पान | आमच्या विषयी | मंडळाची उद्दिष्टे | संस्थेची कार्ये | आमची प्रकाशनें | देणगी | मंडळाची कार्यपूर्ती | संपर्क |\nश्री अक्कलकोट स्वामी सेवा मंडळ\nकेअर ऑफ : श्री. चिंतामणि श्रीराम रहातेकर,\n४०, श्री स्वामी कृपा, पहिला मजला, वडवली सेक्शन,\nअंबरनाथ (पूर्व) - ४२१ ५०१. जिल्हा : ठाणे. महाराष्ट्र, इंडिया.\n• टेलीफोन : + ९१ २५१ २६०९६४६\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/articlelist/16090634.cms?curpg=21", "date_download": "2018-12-18T16:13:33Z", "digest": "sha1:RU45VZH6JJXL4W6LTFXZONA2LG6W6MTZ", "length": 8794, "nlines": 146, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 21- Kolhapur News in Marathi: Solapur News, Satara News, Sangli News, Ahmednagar News in Marathi | Maharashtra Times", "raw_content": "\n'भाई- व्यक्ती की वल्ली': महेश मांजरेकर यांच्याशी खास बातचीत\n'भाई- व्यक्ती की वल्ली': महेश मांजरेकर यांच्याशी खास बातचीत\nउसाची एफआरपी रक्कम न दिल्याप्रकारणी १४ कारखान्यांना नोटिसा पाठविल्यानंतर प्रादेशिक साखर सहसंचालकाकडून दुसऱ्या टप्प्यात २२ कारखान्यांना नोटिसा बजावण्यात येणार आहे. दरम्यान पहिल्या टप्प्यात १४ कारखान्य...\nसंशयित सुर्यवंशीला मुंबईला हलविलेUpdated: Dec 18, 2018, 04.00AM IST\nनवी दिल्ली येथील केंद्रीय सिंचन आणि ऊर्जा मंडळ (सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन अॅण्ड पॉवर) या संस्थेने सन १९१८ सालचा उत्कृष्ट धरण व्यवस्थापनासाठीचा ...\nसाताऱ्याला दहा हजार कोटींचे पॅकेजUpdated: Dec 17, 2018, 01.59AM IST\nप्रतापगड झाला शिवमय; शिवप्रताप दिन साजराUpdated: Dec 15, 2018, 04.00AM IST\nशस्त्र प्रदर्शनला कराडकरांचा प्रतिसादUpdated: Dec 15, 2018, 04.00AM IST\nमोदी सरकार प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख टाकणार- रामदास आठवले\n'मोदी सरकार प्रत्येकाच्या बँक खात्यावर १५ लाख देण्यासह जीएसटीचा कर कमी करणे, पेट्रोलियम पदार्थाचे दर आणि महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न करेल,' अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवल...\nवडार समाजाच्या विकासासाठी शंभर कोटीUpdated: Dec 18, 2018, 02.17AM IST\nवडार समाजाचा आरक्षणप्रश्न निकाली काढू: CMUpdated: Dec 17, 2018, 03.58PM IST\nवारकरी वाटावेत म्हणून चक्क टोप्या वाटल्याUpdated: Dec 17, 2018, 04.13PM IST\nअपघात अभियांत्रिकी महाविद्यालयाचे दोन कर्मचारी ठा...Updated: Dec 17, 2018, 04.00AM IST\nअनिकेत विश्वासराव अडकला लग्नाच्या बेडीत\nस्नेहाच्या हातावर सजली मेंदी\nफोन चोरीला गेल्यावर काय कराल\nफोन चोरीला गेल्यावर काय कराल\nफोन चोरीला गेल्यावर काय कराल\nफोन चोरीला गेल्यावर काय कराल\nफोन चोरीला गेल्यावर काय कराल\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"}
+{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_340.html", "date_download": "2018-12-18T15:40:02Z", "digest": "sha1:NIJHS4N2CYXZOAGRKYPL6LCCYJ7SF62K", "length": 4018, "nlines": 45, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ८१ ते ९०", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय म��नतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ८१ ते ९०\nशिवचरित्रमाला - भाग ८१ - मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला\nशिवचरित्रमाला - भाग ८२ - बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ\nशिवचरित्रमाला - भाग ८३ - चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र\nशिवचरित्रमाला - भाग ८४ - आता दृष्टी सिंहगडावर\nशिवचरित्रमाला - भाग ८५ - माघ वद्य नवमीची रात्र\nशिवचरित्रमाला - भाग ८६ - जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात\nशिवचरित्रमाला - भाग ८७ - सिंहगडाचंच, एक वेगळं पान\nशिवचरित्रमाला - भाग ८८ - जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये\nशिवचरित्रमाला - भाग ८९ - म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान\nशिवचरित्रमाला - भाग ९० - नव्या विजयांची मालिका\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/navneet-news/rubidium-chemical-element-1692030/", "date_download": "2018-12-18T15:21:19Z", "digest": "sha1:5LQBHDHSSUNEAC2LPYOVV2BSVEPGZUOW", "length": 13401, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Rubidium Chemical element | कुतूहल : रुबिडिअम | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nमऊ चंदेरी पांढरट रंगाचा रुबिडिअम अल्कली धातू कुटुंबातील सदस्य असून इतर अल्कली धातूंप्रमाणेच अत्यंत क्रियाशील आहे.\nरुबिडिअमचा शोध १८६१ला नव्याने अवगत झालेल्या ज्वालोत्सर्जी वर्णपंक्तिदर्शन (फ्लेम स्पेक्ट्रोप्स्कोपी) तंत्रज्ञानामुळे लागला. तत्पूर्वी याच तंत्रज्ञानामुळे सिझियमचा शोध लागला होता. रॉबर्ट बन्सन व गुस्ताव किचरेफ या द्वयीला स्पेक्ट्रोस्कोपीच्या शोधानंतर वर्षभरातच लेपिडोलाइट या खनिजाचा वर्णपट अभ्यासताना दोन गडद लाल रंगाच्या रेषा दिसल्या, त्यावरून त्यांनी या खनिजात नवीन मूलद्रव्य असल्याचे अनुमान काढले व लॅटिन शब्द रुबिडसवरून न���मकरण केले रुबिडिअम. कालांतराने बन्सनला रुबिडिअम वेगळे करण्यात यश आले. या खनिजात रुबिडिअमचे प्रमाण कमी असल्यामुळे १५० किलो खनिजातून केवळ ९.२ ग्रॅम रुबिडिअम प्राप्त झाले.\nमऊ चंदेरी पांढरट रंगाचा रुबिडिअम अल्कली धातू कुटुंबातील सदस्य असून इतर अल्कली धातूंप्रमाणेच अत्यंत क्रियाशील आहे. म्हणूनच निसर्गात तो मुक्त स्वरूपात आढळत नाही. याचा पाण्याशी संपर्क येताच अत्यंत स्फोटक क्रियेद्वारे हायड्रोजन मुक्त होतो, ज्याची क्षमता पोटॅशिअम आणि पाणी या अभिक्रियेपेक्षा अधिक असते. सोडिअमप्रमाणे रुबिडिअमलाही तेलात बुडवून ठेवावे लागते. सामान्य तापमानाला घन असलेला हा धातू ३९ अंश सेल्सिअसला वितळून द्रवात रूपांतरित होतो.\nलेपिडोलाइट, पोल्युसाइट व कार्नालाइट ही रुबिडिअमची मुख्य खनिजे. समुद्राच्या पाण्यात व भूगर्भातील झऱ्यांत त्याचे प्रमाण सापडते. परंतु अनिश्चितता व मिळणारे अत्यल्प प्रमाण यामुळे रुबिडिअमचे उत्पादन आर्थिकदृष्टय़ा परवडत नाही. लिथियमच्या उत्पादनात शुद्धीकरण करताना उपउत्पादन म्हणून रुबिडिअम मिळते.\nपूर्वी रुबिडिअमचा उपयोग फक्त संशोधन क्षेत्रात केला जाई परंतु हल्लीच्या तंत्रयुगात रुबिडिअमचा वापर अनेक क्षेत्रांत होतो. मुख्यत: रुबिडिअमचा वापर आण्विक घडय़ाळात उच्चकोटीच्या अचूकतेसाठी तसेच फोटो इलेक्ट्रिक सेलमध्ये सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करण्यासाठी व व्हॅक्यूम टय़ूबमध्ये अल्प प्रमाणातील वायूंचे उच्चाटन करण्यासाठी केला जातो. शोभेच्या फटाक्यांत जांभळ्या रंगासाठी रुबिडिअम वापरतात तर वैद्यकीय क्षेत्रात रक्ताभिसरणातील इस्चेमिक (अल्प रक्त) अवस्थेचे सर्वेक्षण करण्यासाठी वापरतात.\nरुबिडिअमची किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग कर्करोगग्रस्त पेशी तसेच टय़ूमर शोधण्यासाठी केला जातो. त्याचप्रमाणे जुन्या खडकाचे वय मोजण्यासाठी रुबिडिअमच्या समस्थानिकाचा उपयोग होतो.\n– श्रीमती मीनल टिपणीस\nमराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIPL Auction 2019: युवराज झाला 'मुंबईकर' १२ व्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार\nनाराज खासदार संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाला दांडी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n युवराज सिंहवर अखेर बोली लागली, नवीन हंगामात मुंबई इंडियन्सकडून...\nअटलजींच्या सरकारला आणखी काही काळ मिळाला असता तर...\n#MeToo : सोनू निगमचा अनु मलिकला पाठिंबा\nरणबीर रिसेप्शनला न आल्यानं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही- दीपिका\nThackeray Biopic: चर्चा फक्त भगव्याची अन् नवाजुद्दीनच्या लूकची\nदुसरीला डेट करत असतानाही रणवीर माझ्याशी फ्लर्ट करायचा, दीपिकानं सांगितला मजेशीर किस्सा\n...अन् पंकजाताई आणि पूनम महाजन म्हणाल्या 'कुछ कुछ होता हैं'\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nप्रशासकीय इमारतीतील संकटकालीन सुटकेचा मार्ग ‘अडगळी’त\nखड्डे न बुजवताच, रस्त्याची रंगरंगोटी\nलहान मुलांच्या मदतीने लग्नमंडपांत चोऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-solapur-barshi-apmc-election-shedule-ready-8342", "date_download": "2018-12-18T15:58:13Z", "digest": "sha1:YZ7J6F64VS2XRVCVY5TISV6KQJ5YXDWL", "length": 15624, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Solapur, Barshi APMC election shedule ready | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोलापूर, बार्शी बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम तयार\nसोलापूर, बार्शी बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम तयार\nशुक्रवार, 18 मे 2018\nसोलापूर : सोलापूर आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची संपूर्ण तयारी प्रशासनाने केली असून, निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रकही तयार झाले आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या मान्यतेसाठी हे वेळापत्रक आता पाठवण्यात आले आहे. त्यांच्या मान्यतेनंतर तातडीने निवडणूक लागण्याची शक्यता आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार २५ जून ही निवडणुकीची तारीख निश्चित करण्यात आली आहे.\nसोलापूर : सोलापूर आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची संपूर्ण तयारी प्रशासनाने केली असून, निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रकही तयार झाले आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या मान्यतेसाठी हे वेळापत्रक आता पाठवण्यात आले आहे. त्यांच्या मान्यतेनंतर तातडीने निवडणूक लागण्याची शक्यता आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार २५ जून ही निवडणुकीची तारीख निश्चित करण्यात आली आहे.\nनिवडणूक प्रशासनाने दोनच दिवसांपूर्वी मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर आता निवडणूक कार्यक्रमही तयार झाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली निवडणुकीबाबतची उत्सुकता संपणार आहे. निवडणूक शाखेने पाठविलेल्या निवडणूक कार्यक्रमात २३ ते २८ मेदरम्यान उमेदवारांची अर्ज स्वीकृती, २९ मे रोजी छाननी, १२ जून रोजी उमेदवारी मागे घेण्याची मुदत, १३ मे रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप प्रस्तावित करण्यात आले आहे. २५ जूनला मतदान तर २७ जून रोजी मतमोजणी प्रस्तावित करण्यात आली आहे.\nबार्शी व सोलापूर बाजार समितीसाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर तहसीलदार अथवा सहायक निबंधक दर्जाच्या अधिकाऱ्यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता मिळावी म्हणूनही प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या दोन्ही समित्यांसाठी प्रत्येकी एक निवडणूक निर्णय अधिकारी व दोन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत. दरम्यान, बार्शी व सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत ईव्हीएम वापरणार की मतपत्रिका याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, त्याबाबतही निर्णय अपेक्षित आहे.\nसोलापूर पूर उत्पन्न बाजार समिती agriculture market committee प्रशासन administrations निवडणूक तहसीलदार\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\n`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्त शिवार अभियानातंर्गत भूजल...\nनगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...\nसांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...\nनगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...\nसोलापुरात वांगी, ढोबळी मिरची, कोबी दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nरेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...\nनाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...\nसोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी...सोलापूर : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय...\nयोग्य वेळी करा मिरीची काढणीमिरी घोसामधील एक ते दोन मणी पिवळे अगर नारंगी...\nनाशिकला वांगी, घेवडा, आले दर तेजीतनाशिक : गत सप्ताहात नाशिक बाजार समितीत बहुतांश...\nबियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’ बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’...\nप्रथिनांद्वारे मिळवता येईल अधिक टिकाऊ...निसर्गातील कोळ्याच्या धाग्यापासून प्रेरणा घेत चीन...\nऊसतोडणी कामगारांच्या गावांत दुष्काळी...नगर ः जनावरे जगवण्यासाठी आणि रोजगाराच्या शोधात...\nनामपूरात शेतमालाला दर, कर्जमाफीसाठी...नामपूर, जि. नाशिक : कांदा पिकासह शेतमालाचे...\nवजनकाट्यात घोळ करणाऱ्यांनी लाज बाळगावीमाळेगाव, जि. पुणे ः ‘माळेगाव साखर कारखान्याचे...\nकोल्हापूर जिल्ह्यास ३०० एकर तुती...कोल्हापूर : महारेशीम अभियानांतर्गत कोल्हापूर...\nहमीभावाने साडेदहा हजार क्विंटल शेतीमाल...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...\nपुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकेळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.vessoft.com/software/windows/download/directx", "date_download": "2018-12-18T16:31:41Z", "digest": "sha1:VOVXGTSYGRVKRYRTKCPS6V7P4WX7BIOJ", "length": 11821, "nlines": 228, "source_domain": "mr.vessoft.com", "title": "डाऊनलोड DirectX 11 – Vessoft", "raw_content": "\nडाउनलोड प्रारंभ करण्यासाठी ग्रीन बटणावर क्लि�� करा\nडाउनलोड सुरु झाले आहे, आपला ब्राउझर डाउनलोड विंडो तपासा. काही समस्या असल्यास, एकदा बटण क्लिक करा, आम्ही वेगळ्या डाऊनलोड पद्धती वापरतो.\nDirectX ची सॉफ्टवेअर संकुल दृकश्राव्य क्षेत्रात संगणक कार्यप्रदर्शन सुधारण्यासाठी रचलेला. DirectX ची ड्राइवर कोणत्याही मल्टिमिडीया कार्ये सर्वोत्तम गुणवत्ता मध्ये पूर्ण होईल, ज्यामुळे सर्वाधिक शक्य कार्यक्षमता सर्वात आधुनिक चित्रलेखीय कार्ड वापरेल. सर्व प्रथम, हे वैशिष्ट्य DirectX ची गेम्स साठी महत्वाचे आहे. अनेक खेळ वापरकर्ते presetter DirectX ची द्वारे प्रतिष्ठापनवेळी आवश्यक आहे. सध्या बाजार DirectX ची आवृत्ती वर, हे सुधारित कार्यप्रदर्शन आणि समर्थन पठाणला बाजू तंत्रज्ञान पुरवू शकतो. विशेषतः, खेळ सावली आणि अशा tessellation म्हणून पोत, सेट केले जाऊ शकते. त्यामुळे 3D मध्ये अॅनिमेशन लहान तपशील अधिक वास्तववादी वातावरण आणि लक्ष असेल.\nइंटरनेट मल्टीमिडीया आणि परस्पर प्लेबॅक सामग्री साधन. सॉफ्टवेअर मोठ्या मानाने आहे लोकप्रिय ब्राउझर शक्यता वाढविते.\nनोटपॅड आणि शेड्युलर, विस्तार, इतर सॉफ्टवेअर\nब्राउझर वापरत न करता वेब-सेवा कार्यान्वित करण्यासाठी वातावरण. सॉफ्टवेअर अनुप्रयोग, खेळ आणि साधने काम कार्यप्रदर्शन सुधारण्यासाठी समर्थन पुरवतो.\nसॉफ्टवेअर Adobe वरुन उत्पादने डाउनलोड आणि अद्यतनित करणे. तसेच सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध अनुप्रयोग विषयी तपशील माहिती दाखवते.\nइंटरनेट मुक्काम दरम्यान मीडिया सामग्री प्लेबॅक पुरवते ब्राउझर लोकप्रिय अर्ज. तसेच सॉफ्टवेअर मनोरंजन सामग्री विकसित करण्यासाठी वापरले जाते.\nसंगणक परस्पर संवादी आणि मल्टिमिडीया वैशिष्ट्ये विस्तृत घटक एक संच. सॉफ्टवेअर विविध अनुप्रयोग आणि खेळ योग्य ऑपरेशन मिळण्याची हमी.\nही एक छोटीशी सुविधा आहे जी अवांछित सॉफ्टवेअर प्रतिष्ठानं जसे की विविध टूलबार, अॅडवेअर किंवा स्पायवेअर यांपासून संरक्षण पुरवते.\n.NET रचनेवर आधारित सॉफ्टवेअर आणि वेब अनुप्रयोग ऑपरेशनसाठी आवश्यक आहेत की घटक संच. सॉफ्टवेअर विविध प्रोग्रामिंग भाषा समर्थन.\nजावा प्रोग्रामिंग भाषेत लिहिले विविध घटक आणि अनुप्रयोग पूर्ण ऑपरेशन तंत्रज्ञान. सॉफ्टवेअर मोठ्या मानाने ब्राउझर आणि नेटवर्क मुक्त-अनुप्रयोग कार्यरत शक्यता वाढविते.\nअर्ज, सेवा आणि घटक स्वयंचलित लोड नियंत्रित करण्यासाठी साधन. सॉफ्टवेअर आपण एकाधिक खाती स्वयंचलित प्रारंभ संयोजीत करण्यास अनुमती देते.\nविशिष्ट कळा किंवा कीबोर्ड शॉर्टकट चालू किंवा बंद करण्यासाठी हा एक सॉफ्टवेअर आहे. सॉफ्टवेअर \"Ctrl\", \"Alt\", \"Shift\", \"Windows\" आणि इतर कळा अक्षम करू शकते.\nआधुनिक ब्राउझर आणि वेब-अनुप्रयोग शक्यता विस्तृत सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर एकच सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म मध्ये मल्टिमिडीया आणि संवादी सामग्री मेळ.\nफंक्शनल मजकूर संपादक. सॉफ्टवेअर संपादक मूलभूत कार्य आणि काही प्रोग्रामिंग भाषा कार्य मोड सानुकूलित करण्यासाठी सक्षम आहे.\nसॉफ्टवेअर व्यावसायिक आणि उच्च दर्जाचे स्लाइड शो निर्माण करतो. तसेच अनेक मिडीया स्वरूपन व विविध ग्राफिकल किंवा आवाज प्रभाव करीता समर्थन पुरविते.\nविविध शैली संगीत रचना तयार करण्यासाठी सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर स्टुडिओ प्रभाव, व्यावसायिक साधने आणि तयार टेम्पलेट संख्या आहे.\nनेटवर्क हल्ले, रन्सोमवेअर आणि इतर दुर्भावनायुक्त सॉफ्टवेअरपासून संरक्षण करण्यासाठी क्लाउड तंत्रज्ञानांसह हे एक व्यापक अँटीव्हायरस आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-pooja-vidhi-management-dubai-marathi-people-app-69711", "date_download": "2018-12-18T16:20:32Z", "digest": "sha1:RSGHMVSB7HHBYIEPQFXPXB6I54KCSNVD", "length": 12243, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news pooja vidhi management for dubai marathi people by app दुबईच्या मराठीजनांसाठी 'ऍप'द्वारे पूजा-विधींची व्यवस्था | eSakal", "raw_content": "\nदुबईच्या मराठीजनांसाठी 'ऍप'द्वारे पूजा-विधींची व्यवस्था\nशुक्रवार, 1 सप्टेंबर 2017\nपाटील दांपत्यांचा पुरोहित अन् यजमानांना सांधणारा \"स्टार्टअप'\nपाटील दांपत्यांचा पुरोहित अन् यजमानांना सांधणारा \"स्टार्टअप'\nनाशिक - पालघरमधील मेकॅनिकल अभियंता मकरंद पाटील आणि चार्टर्ड अकाउंटंट प्राजक्ता यांचा \"बिझनेस कन्सल्टिंग' व्यवसाय असून त्यांना दीड वर्षांपूर्वी नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने परदेशामध्ये असणाऱ्या भारतीय अन् मराठमोळ्या कुटुंबांसाठी पूजा-विधीची व्यवस्था करण्याची कल्पना सूचली आणि त्यांनी \"माय ओम नमो' ऍप विकसित केला.\nदुबईमध्ये मागील जूनमध्ये पुरोहित अन् यजमानांना सांधणारा \"स्टार्टअप' उपक्रम सुरू करण्यात आला. पुढच्या वर्षी हा उपक्रम ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, कॅनडामध्ये नेण्याचा मकरंद यांचा मानस आहे. गेल्यावर्षी महाराष्ट्रदिनी मकरंद यांचा तरुण उद्योजक म्हणून \"मॅक्सल' पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. ऍपच्या माध्यमातून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिकमध्येसुद्धा पूजा-विधीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गुगल आणि ऍपल प्लेस्टोअरच्या माध्यमातून हे \"ऍप' डाउनलोड करता येते. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी पुरोहितांना नोंदणी करावी लागतात. आतापर्यंत दीडशे पुरोहितांनी नोंदणी केली असून, दोन हजार पुरोहितांनी उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यजमानांनी पुरोहितांच्या नावावर क्लिक केल्यावर पुरोहितांना मोबाईलवर मेसेज जातो. दोघांमध्ये वेळेचे सूत्र जुळताच, तीस सेकंदांत पूजा \"बुक' होते.\nछिंदमच्या भावाकडून मतदान यंत्राची पूजा\nनगर : महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान उमेदवारांच्या फोटोवर जादुटोणाचे साहित्य ठेवून दोन दिवस झाले नाही, तोच मतदान यंत्राची पुरोहिताकडून पूजा...\nपुरोहित यांच्या सुटकेच्या अर्जाला 13 पर्यंत स्थगिती\nमुंबई - मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे सुटकेसाठी अर्ज दाखल केला होता....\nआयटीआय शिक्षकांचे प्रश्न विधान परिषदेत आवाज वळून मार्गी लावू\nयेवला - राज्यातील आयटीआय निदेशकांचे रखडलेले विविध प्रश्न विधान परिषदेत आवाज उठवून मार्गी लावू, यासाठी मंत्री महोदयांकडे बैठकही घेण्याचा आग्रह धरू असे...\nभीमसेन जोशी पुरस्कार केशव गिंडेंना जाहीर\nमुंबई - भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ बासरीवादक पं. केशव...\nसाध्वी प्रज्ञासिंह, पुरोहितविरोधात आरोप निश्चित\nमुंबई - मालेगाव येथे 29 सप्टेंबर 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यास विशेष राष्ट्रीय तपास...\nमालेगाव बॉम्बस्फोट; प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित यांच्यावर दहशतवादी कट रचल्याचा आरोप\nनवी दिल्ली : 2008 मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह अन्य सात जणांवर दहशतवादी कट रचणे आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://digitalsakshar.com/ModuleSelection?courseid=CRS60", "date_download": "2018-12-18T15:38:20Z", "digest": "sha1:22D4T66UNG6PXITQA5EUV6BTEJ4E74EU", "length": 3093, "nlines": 78, "source_domain": "digitalsakshar.com", "title": "Digital Sakshar – The Free Learning App.", "raw_content": "\nदीड, अडीच, साडेतीन, साडेचार\nगड आला, पण सिंह गेला\nदीड, अडीच, साडेतीन, साडेचार\nगड आला, पण सिंह गेला\nमी दिपक भांगे , जिल्हा परिषद ,नांदेड च्या शाळेत शिक्षक आहे . माझ्या शाळेतील गोरगरिबांच्या लेकराना आपल्या विडियो च्या म्मदतीने उच्च तम शिक्षण देण्याचा ध्यास घेतला आहे .खरोखर आपले हे शेक्षणिक विडियो फार छान आहेत .असेच विडियो आपण भविष्यात तयार करत रहावेत हीच सदिच्या बाळगतो .आपलाच ऋणी --- Deepak Bhange Nanded\nमला आपले सर्व Videos खूप खूप आवडले मी एक खेडयामधे काम करणारी प्राथमिक शिक्षिका आहे .मला आपले app खूप उपयुक्त आहे सर्व विषय मराठी व हिंदी चेही वीडिओज बनवावेत इतर विषय देखिल लवकरच पुर्ण करावेत आम्हीं आतुरतेने वाट पाहत आहोत . आपल्या कामास shubhechha. -- Pratima Satre\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "http://www.ganpatipule.co.in/Mar/Home", "date_download": "2018-12-18T14:52:09Z", "digest": "sha1:HRXJWSK56M4QOPBOPGWXFXWHEBN2HNCK", "length": 8305, "nlines": 71, "source_domain": "www.ganpatipule.co.in", "title": "|| श्रीदेव गणपतीपुळे || - मुखपृष्ठ , Ganesh mandir in kokan, Ganpatipule in ratnagiri, ganpatipule bhakt niwas, ganpatipule temple trust", "raw_content": "\nहे करा, हे करू नका\nवक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ |\nनिर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||\nसह्याद्रीच्या रांगांमधील हिरवीगार वनराई, स्वच्छ सुंदर रुपेरी समुद्रकिनारा तसेच आंबा, काजू, नारळ, पोफळी व वनस्पतींच्या हिरवळीने नटलेल्या निसर्गाची अप्रतिम उधळण असलेल्या सर्वांगसुंदर अशा समुद्रकिनाऱ्यावर कोकणातील गणपतीपुळे हे येथील श्री गजाननाचे स्वयंभू देवस्थान तसेच पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेले रमणीय ठिकाण गणपतीपुळे येथील श्रींचे वास्तव्य, त्यांचा महिमा, देवस्थानची माहिती, तेथील नित्यक्रम, उत्सव व इतर अनेक उपक्रम यांना आतापर्यंत अनेक भक्तांनी भरभरून साहाय्य केले आहे. येथे येणाऱ्या भक्तांना यासंबंधी परिचय व्हावा या हेतूने हि वेबसाईट प्रकाशित करण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. येथे येणाऱ्या भक्तांना श्री ग��ाननाच्या सर्व कार्यक्रमात सहभागी होता यावे व इथल्या निसर्गरम्य वातावरणात रंगून तन, मन व धनाने समृद्ध होता यावे यासाठी या सृष्टीचा हा तारणहार विघ्नहर्ता गजाननाने सर्वांवर कृपादृष्टी ठेवावी, हीच सदिच्छा\nॐ गं गणपतये नम:\nश्री गणेश हि आद्य देवता. भारतातील हिंदू संस्कृती हि प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. या संस्कृतीत विश्वाच्या मुळाशी ॐकार हा ध्वनी कारणीभूत असल्याचे सिद्धांत आहे. श्रीगणेश हि देवता ॐकार रूप आहे. त्यामुळे गणेशाला आद्य देवता मानतात. संपूर्ण आशिया खंडात आणि विशेषतः दक्षिण आणि आग्नेय आशियात या देवतेला साकाररुपात आणणारी अनेक मंदिरे आहेत. गणपतीपुळे येथील श्री गणेशाचे स्थान हे यापैकी एक या स्थानाचे वैशिट्य इथल्या असीम सृष्टीसौंदर्यात दडलेलं आहे. पश्र्चिमेला दृष्टीला अथांग असा अरबी समुद्र. समुद्राच्या लाटांशी खेळत असलेली लांबसडक पुळण. मंदिराला गर्द हिरवी पार्श्वभूमी देणारी डोंगरांची रांग आणि या हिरवळीला कोंदण लाभावं असं नव्या मंदीराच देखण स्थापत्य या स्थानाचे वैशिट्य इथल्या असीम सृष्टीसौंदर्यात दडलेलं आहे. पश्र्चिमेला दृष्टीला अथांग असा अरबी समुद्र. समुद्राच्या लाटांशी खेळत असलेली लांबसडक पुळण. मंदिराला गर्द हिरवी पार्श्वभूमी देणारी डोंगरांची रांग आणि या हिरवळीला कोंदण लाभावं असं नव्या मंदीराच देखण स्थापत्य सृष्टीच्या या नैसर्गिक चमत्काराने शांती आणि गांभीर्य याचा जगावेगळा भास इथं निर्माण केला आहे.\nसंकष्टी चतुर्थी दि .२६ नोव्हेंबर २०१८\nसंकष्टी चतुर्थी दर्शन वेळ\nसंकष्टी चतुर्थी दर्शन वेळ पहाटे ५.०० ते रात्रो ९.३०\nश्री गणेश हि आद्य देवता. भारतातील हिंदू संस्कृती हि प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. श्रीगणेश हि देवता ॐकार रूप आहे.\nगणपतीपुळे येथील श्रीगणेशाचे स्थान हे स्वयंभू आहे. स्वयंभू हि कल्पना फक्त आद्यदेवतेलाच साजेशी आहे.\nमुंबई पासून सुमारे ३५० कि.मी. अंतरावर असलेल्या कोकणातील गणपतीपुळ्याचे गणेशस्थान अति प्राचीन आहे.\nभाद्रपदी उत्सव, माघ उत्सव, दसरा, दीपोत्सव, वसंत पूजा, श्रींची पालखी मिरवणूक असे अनेक उत्सव ...\nभक्तनिवास ऑनलाइन पुजा / अभिषेक सेवा ऑनलाइन देणगी स्थानाची माहिती\nसंस्थान श्रीदेव गणपतीपुळे - विद्यमान पंचकमेटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/agralekh-news/mohammad-bin-salman-al-saud-and-crude-oil-1582738/", "date_download": "2018-12-18T16:02:21Z", "digest": "sha1:WRBNC7ZRYCSZMLTNB2CTXFNFDG2FXWL7", "length": 25316, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mohammad Bin Salman Al Saud and Crude Oil | आभास आणि वास्तव | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nआपला वारेमाप खर्च राष्ट्रहिताचा आणि विरोधकांनी केला\nसौदी क्राऊन प्रिन्स महंमद बिन सलमान\nआपला वारेमाप खर्च राष्ट्रहिताचा आणि विरोधकांनी केला तर मात्र ती भ्रष्ट उधळपट्टी या खेळाचा अंक सौदी अरेबियातही खेळला जातो आहे..\nभ्रष्टाचाराची चाड फक्त आपल्यालाच आहे आणि त्याचे निर्दालन हे जणू आपलेच निसर्गदत्त कर्तव्य आहे असे दाखवत जगात सध्या अनेक राज्यकर्ते एकाधिकारशाहीच्या वाटेने निघालेले दिसतात. सौदी राजपुत्र महंमद बिन सलमान हे त्यातील एक. या राजपुत्राने एका धडाकेबाज कारवाईत आपल्या अनेक भाऊबंद, मंत्री, लष्करी अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या कारणावरून तुरुंगात डांबले. हे महंमद बिन सलमान हा सौदी राजकीय क्षितिजावरील अलीकडचा उगवता तारा. आपल्या काकास सत्तास्पर्धेतून माघार घ्यावयास लावून त्याने राज्यारोहणाच्या शर्यतीत आघाडी घेतली. सौदी परंपरेत राजघराण्यांची उतरंड ही भावांमध्ये होते. म्हणजे सत्ताधीशाचा धाकटा भाऊ हा त्या देशाचा पुढचा राजा असतो. विद्यमान सौदी राजे सलमान हे या माळेतले शेवटचे. त्यामुळे त्यांच्या पुत्राने सत्तापरंपरेवर वारसा हक्क सांगण्यास सुरुवात केली असून ही कारवाई हा या संदर्भातील इशारा आहे. जागतिक ऊर्जा बाजारात तो देश केंद्रस्थानी आहे आणि खनिज तेलाचे सर्वात मोठे आणि सर्वाधिक साठे आजही त्याच देशात आहेत. तेव्हा सौदीतील घडामोडी आपल्यासाठीही महत्त्वाच्या असल्याने त्या समजून घेणे आवश्यक ठरते.\nयातील लक्षात घ्यायलाच हवी अशी बाब म्हणजे या मंडळींना राजेमहाराजे आदी उपाध्या लावल्या जात असल्या तरी मूळचे हे टोळीवाले. यातील सर्वात मोठय़ा आणि क्रूर टोळीच्या म्होरक्यास, महंमद बिन इब्न सौद यास, आपल्या वालुकामय जमिनीखालील तेलाची किंमत लक्षात आली आणि अमेरिका आणि इंग्लंड यांना एकाच वेळी झुलवत त्याने स्वत:कडे सत्ता राहील याची व्यवस्था केली. त्याच वेळी आणखी एक महंमद, महंमद वहाब यास आपल्या धर्मसत्त��च्या प्रसारासाठी राजसत्तेच्या पाठिंब्याची गरज होती आणि नुकतेच राजेपद मिळवलेल्या महंमद बिन इब्न सौद यास धार्मिक समर्थनाची निकड होती. या परस्परांच्या सोयीतून सौदीत धर्मसत्ता आणि राजसत्ता यांचा एकाच वेळी विकास होत गेला आणि सौद साम्राज्य जन्मास येत असताना वहाबी पंथाचा देखील प्रसार होत गेला. अनेक राज्यकर्ते सुरुवातीच्या काळात धर्मसत्तेच्या साह्य़ाने राजसत्तेवर कसे नियंत्रण मिळवतात याचे ते पहिलेच उदाहरण नाही. अशी अन्य उदाहरणे आणि सौदी यांत फरक असलाच तर इतकाच की आपली सत्ता बळकट झाल्यावर महंमद बिन इब्न सौद याने आपल्याला पाठिंबा देणाऱ्या धर्मसत्तेची अरेरावी मोडून काढली. तेव्हापासून सौदी राजघराणे आणि धर्मसत्ता यांच्यातील संबंध हे प्रेमद्वेषाचेच राहिले आहेत. राजे फैजल यांच्यासारख्या पुरोगामी राजाने हा प्रभाव आणखी कमी केला आणि महिलांसाठी शाळा आदी काढण्याइतके धाडसी पाऊल उचलले. सौदी अरेबियासारख्या कर्मठ देशात हे फारच मोठे काम. राजे फैजल यांच्या पत्नी त्या वेळी जातीने महिलांच्या शाळेत जाऊन बसत आणि तरुणींना शिक्षणासाठी उत्तेजन देत. हा इतिहास आहे. परंतु त्याच धार्मिक इतिहासाने राजे फैजल यांचा बळी घेतला आणि त्यानंतरचे राजे हे हळूहळू धर्मसत्तेच्या कह्य़ात जाऊ लागले. राजे फाहद यांच्या काळात याचा कळस झाला आणि गुलछबूगिरी करण्यात आपली संपत्ती उधळल्याने कफल्लक झालेल्या सौदी राजघराण्यास एका श्रीमंत कंत्राटदारांकडून पैसे हातउसने घ्यावे लागले. त्या कंत्राटदाराचे आडनाव बिन लादेन. ओसामा याचे वडील. पुढे १९७९ साली अफगाणिस्तानात सोव्हिएत रशियाच्या फौजा घुसल्यानंतर धर्मविरोधी साम्यवाद्यांना धडा शिकविण्यासाठी याच ओसामा यास सौदी राजघराणे आणि अमेरिका यांनी पोसले आणि त्यातून अल कायदाचा राक्षस जन्मास आला. आता त्याच बिन लादेन घराण्याविरोधात राजपुत्र महंमद बिन सलमान याने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कारवाई केली. या कारवाईत जगातील तीन सर्वोच्च श्रीमंत नजरकैदेत ठेवले गेले आहेत.\nपरंतु तरीही ही कारवाई केवळ हास्यास्पद ठरते. याचे कारण भ्रष्टाचार मुक्तीच्या कार्यवाहीसाठी जी काही संस्थात्मक उभारणी लागते तिचा अंशदेखील सौदी अरेबियात नाही. जगातील अपारदर्शक अर्थसंकल्पीय देशात सौदी पहिल्या क्रमांकावर आहे. सौदी सरकार किती कमावते आणि कशावर किती खर्च करते याचा कोणताही हिशेब दिला जात नाही. कारण तो देशच्या देश एकाच कुटुंबाच्या मालकीचा आहे आणि त्या कुटुंबाची सदस्यसंख्या २० हजारांहून अधिक आहे. या राजघराण्यातील सदस्यांना सौदी मालकीच्या विमान कंपन्यांतून कायमस्वरूपी मोफत प्रवास ते संपत्तीतील मालकी अशा अनेक सवलती दिल्या जातात. तेव्हा अशा व्यवस्थेत भ्रष्टाचार म्हणजे काय याची व्याख्याच झालेली नाही. या भ्रष्टाचार मोहिमेच्या सूत्रधाराचे वडील राजे सलमान यांनी आपल्या ताज्या अमेरिका दौऱ्यात १० कोटी डॉलर्सचा खुर्दा उडवला आणि भ्रष्टाचार निर्दालक खुद्द राजपुत्र सलमान यानेही खासगी नौकेच्या खरेदीसाठी ५० कोटी डॉलर्स मोजले. परंतु आपला खर्च राष्ट्रहिताचा आणि विरोधकांनी केला तर मात्र ती भ्रष्ट उधळपट्टी या जनप्रिय खेळाचा अंक सौदी अरेबियातही खेळला जात असून या राजपुत्राच्या कारवाईने तो उघड झाला आहे. अशा वेळी याच व्यवस्थेचा भाग असलेल्या या राजपुत्रास आताच का भ्रष्टाचाराचा साक्षात्कार झाला तेलाच्या घसरलेल्या किमती हे याचे कारण. सौदी अरेबिया तेलावर जगतो. कोसळलेल्या तेल दरांमुळे सरकारचे -म्हणजेच राजाचे- उत्पन्न मोठय़ा प्रमाणावर घटले. त्यामुळे नागरिकांवर विविध अनुदाने, निवृत्ती भत्ते आदी मार्गाने होणारी खैरात आटू लागली. परिणामी नागरिकांत नाराजी निर्माण झाली. पण नागरिकांचे उत्पन्न घटत्या तेल दरांनी कमी केले तरी राजघराण्याच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याचे नागरिकांना दिसले नाही. त्यांचे छानछौक तसेच सुरू होते. अशा वेळी जनमानसांत कोंडल्या जाणाऱ्या नाराजीस या भावी राजाने कारण दिले.\nते म्हणजे भ्रष्टाचार. जगातील कोणत्याही राजवटीतील नागरिकांना आपल्या हलाखीसाठी सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार जबाबदार आहे हे कारण सुखावते. अशा भ्रष्टांवर कथित कारवाई झाल्यास हे नागरिक आपल्या हालअपेष्टा विसरून आनंदतात. सौदीतील कारवाईचा नेमका हाच अर्थ आहे. वास्तविक भावी राजा म्हणून सूत्रे हाती घेतल्यापासून राजपुत्र सलमान याने प्रत्येक आघाडीवर देशास संकटात आणले आहे. परराष्ट्र आघाडीवर सीरिया, येमेन, इराण आदी अनेक आखाती देशांतील संबंधांचे संतुलन या सलमानने घालवले असून त्या आघाडीवर सौदीस नव्या ताणतणावांना सामोरे जावे लागत आहे. एका बाजूला शेजाऱ्यांशी संबंध बिघडत असताना तेलाचे घटते उत्पन्न हा सौदीसाठी चिंतेचा विषय आहे. तेव्हा यातून नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी या राजपुत्राने अनेक आघाडय़ांवर नाटय़मय कृत्ये सुरू केली आहेत. महिलांना वाहन चालविण्यास अनुमती देणे आणि आपल्याच भाऊबंदांवर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कारवाई करणे हे याचाच भाग आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. त्यातून काहीही साध्य होणारे नाही. याची परिणती फक्त सौदी राजघराण्यात आणि आखाती देशांत ताणतणाव वाढण्यात होईल. याआधी इतिहासात दोन वेळा सौदी घराण्यात असे प्रसंग घडले आणि त्यातून फक्त रक्तपातच झाला.\nहा नवा राजपुत्र तरुण आहे. त्यास राज्यकारण आणि राजकारण याचा काहीही अनुभव नाही. असे नव राज्यकर्ते ज्या उत्साहाने आपल्या हातातील सत्ताकुऱ्हाडी फिरवून काहीतरी केल्याचे समाधान मिळवतात तोच उत्साह सौदी राजपुत्राच्या कृत्यांमागे आहे. उत्साहास धोरण आणि विवेक याची जोड नसेल तर तो वाया जातो. या राजपुत्राचेही तसेच होईल. परंतु त्यामुळे होणारे नुकसान अधिक असेल. आताच खनिज तेलाचे दर ६२ डॉलर्स प्रतिबॅरलवर जाऊन पोहोचले असून ती आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. ५० डॉलर्स प्रतिबॅरल या दरावर आपला अर्थसंकल्प उभा आहे. तो ५५ डॉलर्सपर्यंतचा ताण सहन करू शकतो. त्यानंतर वाढणारा प्रत्येक एक डॉलर आपला खर्च ८५०० कोटी डॉलर्सने वाढवतो. तेव्हा सौदीत जे काही सुरू आहे त्यामागे भ्रष्टाचार निर्मूलनाचे कारण केवळ आभासी आहे. वास्तवात ही हुकूमशाहीची चाहूल असून ती आपली डोकेदुखी वाढवेल यात शंका नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n युवराज सिंहवर अखेर बोली लागली, नवीन हंगामात मुंबई इंडियन्सकडून...\nकाँग्रेसला सरकार चालवायला येत नाही, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर भाजपा मंत्र्याचे वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIPL Auction 2019: युवराज झाला 'मुंबईकर' १२ व्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार\n#MeToo : सोनू निगमचा अनु मलिकला पाठिंबा\nरणबीर रिसेप्शनला न आल्यानं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही- दीपिका\nThackeray Biopic: चर्चा फक्त भगव्याची अन् नवाजुद्दीनच्या लूकची\nदुसरीला डेट करत असतानाही रणवीर माझ्याशी फ्लर्ट करायचा, दीपिकानं सांगितला मजेशीर किस्सा\n...अन् पंकजाताई आणि पूनम महाजन म्हणाल्या 'कुछ कुछ होता हैं'\nलोकलमधील स्टंट���ाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nप्रशासकीय इमारतीतील संकटकालीन सुटकेचा मार्ग ‘अडगळी’त\nखड्डे न बुजवताच, रस्त्याची रंगरंगोटी\nलहान मुलांच्या मदतीने लग्नमंडपांत चोऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://digitalsakshar.com/ModuleSelection?courseid=CRS61", "date_download": "2018-12-18T15:08:56Z", "digest": "sha1:W4DGXHJNWYOAYJWWJO6R3CVJ22QAO7UF", "length": 3245, "nlines": 80, "source_domain": "digitalsakshar.com", "title": "Digital Sakshar – The Free Learning App.", "raw_content": "\nदीड, अडीच, साडेतीन, साडेचार\nगड आला, पण सिंह गेला\nदीड, अडीच, साडेतीन, साडेचार\nगड आला, पण सिंह गेला\nमी दिपक भांगे , जिल्हा परिषद ,नांदेड च्या शाळेत शिक्षक आहे . माझ्या शाळेतील गोरगरिबांच्या लेकराना आपल्या विडियो च्या म्मदतीने उच्च तम शिक्षण देण्याचा ध्यास घेतला आहे .खरोखर आपले हे शेक्षणिक विडियो फार छान आहेत .असेच विडियो आपण भविष्यात तयार करत रहावेत हीच सदिच्या बाळगतो .आपलाच ऋणी --- Deepak Bhange Nanded\nमला आपले सर्व Videos खूप खूप आवडले मी एक खेडयामधे काम करणारी प्राथमिक शिक्षिका आहे .मला आपले app खूप उपयुक्त आहे सर्व विषय मराठी व हिंदी चेही वीडिओज बनवावेत इतर विषय देखिल लवकरच पुर्ण करावेत आम्हीं आतुरतेने वाट पाहत आहोत . आपल्या कामास shubhechha. -- Pratima Satre\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"}
+{"url": "http://www.transliteral.org/pages/z171105194108/view", "date_download": "2018-12-18T15:28:48Z", "digest": "sha1:IEWUNPXX6SNYFPRKKFKRIGLMCRDNE4KU", "length": 10868, "nlines": 145, "source_domain": "www.transliteral.org", "title": "लक्षणे - ३६ ते ४०", "raw_content": "\nमंदिराला कळस बांधतात, पण घरातील देव्हार्याला कळस का नसतो\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|रामदासी संप्रदायाची वीस लक्षणें|\nरामदासी संप्रदायाची वीस लक्षणें\nलक्षणे - ३६ ते ४०\nसमर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.\nलक्षणे - ३६ ते ४०\nआम्हां तुम्हा मुळीं जाली नाहिं तुटी तुटिवीण भेटी ईच्छीतसा ॥१॥\n तुम्हां आम्हां योग सर्वकाळ ॥२॥\nसर्वकाल तुम्ही आम्ही येकेस्थळीं वायां मृगजळीं बुडों नयें ॥३॥\nबुडों नये आतां सावध असावें रूप वोळखावें जवळीच ॥४॥\nजवळीच आहे नका धरूं दुरी \nअसोनि सन्निध वियोगाचा केद नसोनीयां भेद लाऊं नये ॥६॥\nलाऊं नये भेद माईक संबंदी रामदासीं बोधीं भेटी जाली ॥७॥\nतुम्ही आम्ही ���रूं देवाचा निश्चयो जया नाहीं लयो तोची देव ॥१॥\nदेव हा अमर नित्य निरंतर व्यापूनी अंतर देव आहे ॥२॥\nदेव आहे सदा सबाह्य अंतरीं जीवा क्षणभरी विसंबेना ॥३॥\nविसंबेना परी देवासी नेणवे म्हणोनीयां धांवे नाना मती ॥४॥\nनाना मती देव पाहतां दिसेना जंव तें वसेना ज्ञान देहीं ॥५॥\nज्ञान देहीं वसे तया देव दिसे अंतरीं प्रकाशे ज्ञानदृष्टी ॥६॥\nज्ञानदृष्टी होतां पाविज अनंता हा शब्द तत्वता दास म्हणे ॥७॥\nअनंताचा अंत पाहावया गेलों तेणें विसरलों आपणासि ॥१॥\nआपणा आपण पाहतां दिसेना रूप गंवसेना दोहिंकडे ॥२॥\nदोहींकडें दे आपणची आहे संग हा न साहे माझा मज ॥३॥\nमाझा मज भार जाहला बहुत देखत अनंत कळों आला ॥४॥\nकळों आला भार पहिला विचार \n सर्वही संगासी मुक्त केलें ॥६॥\nमुक्त केलें मोक्षा मुक्तीची उपेक्षा तुटली अपेक्षा कोणी येक ॥७॥\nपूर्वपक्ष भेद सिद्धांत अभेद संवाद विवाद समागमें ॥१॥\nसमागमें आहे सर्व अनुमान कल्पनेचें रान जेथें तेथें ॥२॥\nजेथें तेतें पूर्ण ब्रह्म कोंडाटलें दृश्यहि दाटलें कल्पनेचें ॥३॥\nकल्पनेचें दृश्य करि कासाविस नाहिं सहवास सज्जनाचा ॥४॥\nसज्जनाचा वास संदेहाचा नास विचारें विलास जेथें तेथें ॥५॥\nजेथें तेथें आहे देव निरंजन तन मन धन त्यासी पावो ॥६॥\nतन मन धन तो जगजीवन \nकोण्ही येकें आधीं देवसी भजावें तेणें पदे ठावें सर्व कांहिं ॥१॥\nसर्व कांहिं चिंता देवची करीतो स्वयें उद्धरीतो सेवकासी ॥२॥\nसेवकासी काय कळे देवेंविण साधनाचा शीण वाउगाची ॥३॥\nवाउगाची शीण हें आलें प्रचीती दे आदिअंती सांभाळितो ॥४॥\nसांभाळितो देव तेथें जाला भाव देवची उपाव सेवकांसी ॥५॥\nसेवकांसी कांहिं न चले उपाय दाखविली सोये साभिमानें ॥६॥\nसाभिमानें सोये देव धन्य होये सहज उपाये दास म्हणे ॥७॥\nस्त्री. ( गो . ) डागणी ; सळई . [ दाहणी ]\nपु. १ धान्यावरील कर वसूल करणरा अधिकारी . येतुकेआ दाणी लोकू मेळुनु बावतिस्मु घ्यावया आले ठाकुनु बावतिस्मु घ्यावया आले ठाकुनु - ख्रिपु २ . १८ . ७४ . २ सरकारास धान्य पुरविणारे . ३ कराच्या रुपाने येणारे सरकारी धान्य ज्याच्या ताब्यांत असे तो अधिकारी . ४ ( वरील पेशावरुन पडलेले ) एक आडनांव . ५ धान्याचे व्यापारी . [ दाणा ]\nस्त्री. ( एखाद्या जिन्नस ठेवावयाचे ) पात्र , उपकरण , ( सं . ) आलय या अर्थाचा फारसी प्रत्यय . उदा० अत्तरदाणी , गुलाबदाणी , चहादाणी . [ फा . दान ]\nपापा पासून मुक्त हो���्यासाठी काय उपाय करावेत\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"}
+{"url": "http://digitalsakshar.com/ModuleSelection?courseid=CRS62", "date_download": "2018-12-18T14:40:49Z", "digest": "sha1:MN7EFV46S7BZAX2R4KRAINZY75BF2KI2", "length": 3109, "nlines": 78, "source_domain": "digitalsakshar.com", "title": "Digital Sakshar – The Free Learning App.", "raw_content": "\nदीड, अडीच, साडेतीन, साडेचार\nगड आला, पण सिंह गेला\nदीड, अडीच, साडेतीन, साडेचार\nगड आला, पण सिंह गेला\nमी दिपक भांगे , जिल्हा परिषद ,नांदेड च्या शाळेत शिक्षक आहे . माझ्या शाळेतील गोरगरिबांच्या लेकराना आपल्या विडियो च्या म्मदतीने उच्च तम शिक्षण देण्याचा ध्यास घेतला आहे .खरोखर आपले हे शेक्षणिक विडियो फार छान आहेत .असेच विडियो आपण भविष्यात तयार करत रहावेत हीच सदिच्या बाळगतो .आपलाच ऋणी --- Deepak Bhange Nanded\nमला आपले सर्व Videos खूप खूप आवडले मी एक खेडयामधे काम करणारी प्राथमिक शिक्षिका आहे .मला आपले app खूप उपयुक्त आहे सर्व विषय मराठी व हिंदी चेही वीडिओज बनवावेत इतर विषय देखिल लवकरच पुर्ण करावेत आम्हीं आतुरतेने वाट पाहत आहोत . आपल्या कामास shubhechha. -- Pratima Satre\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3", "date_download": "2018-12-18T15:33:37Z", "digest": "sha1:YARSR2AOEQSLJIKMNMK6B73VR4XBDILU", "length": 31498, "nlines": 176, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रावण - विकिपीडिया", "raw_content": "\nबिसरख, उत्तर प्रदेश, भारत\nसंतती इंद्रजीत, अक्षयकुमार, अतिकाया, देवांतक, नरांतका, त्रिशिर, प्रहस्त\nरावण हा रामायण काळातील लंकेचा राजा होता. अनुराधापूर ही रावणाची राजधानी होती. त्याला दशानन म्हणून ही ओळखतात. त्याला दहा तोंडे नव्हती की वीस हात नव्हते. तो शरीराने सर्वसामान्य होता. ’रावण’ हे नाव त्याला शंकराने दिले. अनेकांनी त्याला आपल्या परीने श्रेष्ठ खलनायक म्हणून रेखाटण्याचा फार प्रयत्न केला. विश्वातले सर्व दुर्गण त्यात एकवटण्याचा प्रयत्न केला गेला आहे. खरे पाहता रावणाने रामाहून अधिक व श्रेष्ठ विद्या प्राप्त केली होती. तो कला, शास्त्र , विद्या, बल यांत रामाहून वरचढ होता. रावणाला चारही वेद आणि सहा उपनिषदे याचे संपूर्ण ज्ञान होते. तो उत्तम आयुर्वेदाचार्य होता. वडील विश्रवा ब्रह्मकुळातले तर माता कैकसी ही उच्च, दानव कुळातील होती.\nरावणाची तपश्चर्या - आख्यायिका[संपादन]\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nएक उपकथानक सांगते की रावणाने ब्रह्मदेवाला अमरत्वाचे वरदान मागितले. त्यावेळी त्याने आपले एक एक शिर कापून ब्रह्मदेवाला समर्पण केले. ९ शिरे कापून समर्पण केल्यानंतर ब्रह्मदेव रावणाच्या तपश्चर्या व आंतरिक इच्छेवर प्रसन्न झाला. येथे जेव्हा रावण आपले शिर समर्पित करीत होता, त्यावेळी त्याला त्या मुखात अवगत असलेली ज्ञान संपदा तो ब्रह्मदेवाच्या चरणी ठेवत होता. हा एक महान त्याग होता.\nब्रह्मदेवाने त्याला एका अटीवर अमरत्व दिले होते. त्याला एक अमृताची कुपी दिली गेली. ती त्याच्या नाभीच्या खाली ठेवली गेली.\n२. ब्रह्मदेव रावणाला म्हणाले ” फक्त ह्या कुपीचे रक्षण कर. तुझ्याजवळ मृत्यू येणार नाही. ही जर फुटली तरच मृत्यू ओढवेल.” त्याचा आत्मशक्तीवर पूर्ण विश्वास होता. कुणीही त्याला हानी पोहचवणार नाही ह्याची त्याला खात्री होती. ह्या वरदानाला त्याने गुपित ठेवले. कारण ते त्याच्या मृत्यूशी संबंधित होते. फक्त एक चूक रावणाकडून झाली. तो आपला धाकटा भाऊ बिभीषण ह्याच्यावर फार प्रेम करीत असे. तसाच त्याचा त्याच्यावर खूप विश्वास होता. त्याच विश्वासाने ब्रह्मदेवाचे वरदान त्यास सांगितले. त्याच्या नाभीजवळच्या अमृत कुपीविषयी त्यास सांगितले. कदाचित् ही देखील ब्रह्मदेवाचीही ती योजना असावी कां कारण कोणताही मानव अमरत्व पावू शकत नसतो. कालांतराने त्याचाच तो प्रिय बंधू त्याच्या विरोधात गेला. रामाला तो जाऊन मिळाला. रावणाच्या मृत्यूचे गुपित त्यानेच रामास सांगितले. रावणाचा त्यामुळेच अंत होऊ शकला.\nएका कथाभागांत रावणाने शिवाला आपल्या तपश्चर्येने प्रसन्न केले. वरदान म्हणून शिवाचे आत्मलिंग मागितले. ही सारी शिवाची आंतरिक शक्ती समजली जाते. हीच रावणाने मागितली. शिवाने ती देऊ केली. रावण शिवाच्या त्या शक्तीला आपल्या जवळ बाळगण्यासाठी लंकेस घेऊन जाणार होता. शिवाने आत्मलिंग देतानाच फक्त एक अट घातली होती. \"हे लिंग तू स्वतः बाळग. त्याला केव्हाही जमिनीवर ठेऊ नकोस. ज्या क्षणी ते जमिनीवर टेकेल त्याची सारी शक्ती परत मजकडे येईल.” आत्मलिंग हे जगाच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून रावणाच्या ताब्यांत लंकेत असणे हे केव्हाही उचित नव्हते. मग काही घटना घडल्या. श्री विष्णूनी सूर्यप्रकाश झाकला. अंधार झाला. संध्याकाळ ही रावणाच्या संध्या करण्याची वेळ. गणपती याने ब्राह्मण बालकाचे रूप घेतले. रावणाने संध्या होईपर्यंत शिवात्मलिंग त्याच्या हाती दिले. मी येईपर्यंत ते जमिनीवर ठेऊ नकोस हे सांगितले. त्याच वेळी गणपती म्हणाला \"मी तीन वेळी तुला बोलावीन. जर तू आला नाहीस तर मी ते खाली ठेवेन.” अर्थात असेच घडले. रावणाच्या संध्येमधल्या गर्क असण्याचा फायदा उठवत ते लिंग गणपतीने जमिनीवर ठेवले. ती जागा आज कर्नाटकांत मुरुडेश्वर ह्या नांवाने ओळखली जाते.\n३) रावणाचे व्यक्तिमत्त्व : तो एक ब्राह्मण राजा होता. त्याचे वडील विश्रवा ऋषी हे ब्राह्मण कुळातले तर त्याची आई केकसी ही दैत्य कुळामधली. रावणाचे आजोबा पुलस्त्य ऋषी हे अत्यंत थोर व्यक्ती होते. ब्रह्मदेवाच्या कल्पनेतून साकारलेल्या सप्त (सात) ऋषीं मंडळातील ते एक. हिंदूंनी रावणाला खलनायक, एक नकारात्मक, एक प्रतिस्पर्धी, विरोधी भूमिकेमध्ये प्रक्षेपित केले. रावणाचा जीवनपट एका दंतकथेसारखा रामायणात साकारला आहे. ह्याला एक आख्यायिका, दंतकथा वाङमय, एक पुराण समजले गेले.\n“रावण” ह्या नावाचा देखील शाब्दिक अर्थ दिला गेला आहे. ” रु” रुवयती- इति- रावणाह अर्थात जो आपल्या अनुकंपेने दयाबुद्धीने देवाला प्रेम करावयास लावतो. ( One who makes god love by his compassion Actions ) रावणामधील “रा” म्हणजे सूर्य दर्शवितो. आणि वणा म्हणजे पिढी अर्थात Generation.\n३ रावणाचे खासगी जीवन फक्त ऐकण्���ासारखेच नाही. ते समजण्यासारखे, अभ्यासण्यासारखे आहे. जगाच्या इतिहासात एवढे भव्य दिव्य व्यक्तिमत्त्व दुसऱ्या कुणाचे असेल असे वाटत नाही. अत्यंत धार्मिक वृत्तीचा त्याचा पाया होता. तो महान शिवभक्त होता. त्याला तपोबलाची पूर्ण जाण होती. त्यानी ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर तप केले. ब्रह्मदेवाकडून त्यानी अमरत्वाचा वर मागितला. अमरत्व हे कुणालाही दिले गेले नव्हते. निसर्ग नियमांच्या ते एकदम विरोधी होते. परंतु रावणाची तपश्चर्यादेखील दुर्लक्ष करण्यासारखी साधी बाब नव्हती.\nरावणाला दशानन अथवा दशग्रीव्हा (दशमुखी) हे नांव पडले होते. याच्या अर्थ ज्याला दहा तोंडे मिळाली आहेत असा. दहा तोंडे ह्याचा शाब्दिक अर्थ त्याच्या महानतेकडे घेऊन जातो. रावण अतिशय विद्वान पंडित होता. त्याला चार वेद आणि सहा उपनिषद यांचे सखोल व संपूर्ण ज्ञान होते. प्रत्येक विषयामधील एकेका विद्वानाची (Total Ten Scholars) बौद्धिक योग्यता केवळ एकट्या रावणामध्ये एकवटली होती. हीच १० पंडितांची विद्वत्ता एकाच व्यक्तीमध्ये असल्यामुळे, त्याला १० तोंडांची उपमा दिली जाते. अविचारी लोक १० तोंडाची संकल्पना त्याच्या असुर असण्यावर लावतात. टीका करतात. त्याच्या पांडित्याची जाण रामाला देखील होती. राम त्याला आदराने महाब्राह्मण (Mahabrahmin ) संबोधित असे. म्हणूनच जेंव्हा रावण शरपंजरी पडला, तेव्हा रामाने त्याला अभिवादन केले.\nरामाने लक्ष्मणाला आज्ञा केली ”तू रावणाजवळ जा आणि रावणाकडून जीवनाचे गुपित आणि महानता समजून घे.” रामाने जो अश्वमेध यज्ञ केला होता त्याचे एक कारण ब्रह्महत्या दोषाचे पापक्षालन करणे हे सुद्धा होते. (ती त्या काळानुरूप संकल्पना होती. गुरू वसिष्ठ यांनीच रामास तसे सुचविले होते.\nलंकाधिपती रावण ही रामायणातील एक उत्तुंग, भव्य, दिव्य व्यक्तिमत्वप्राप्त रूपरेखा होता. रावणाचे पिता ऋषी विश्रवा हे वेद, उपनिषदे ह्या शास्त्रांत पारंगत होते. त्यानीच रावणाला हे शास्त्रज्ञान दिले. त्याचप्रमाणे शस्त्रविद्येतही तरबेज केले होते. रावणाचे एक आजोबा (आईचे वडील) राजा सुमाली यानी त्याला दैत्य संकल्पनेत शिक्षण दिले होते.\nकुबेर याला देवांचा धन खजाना बाळगणारा समजले गेले. ( A treasure of God ). हा रावणाचा थोरला भाऊ म्हणजे विश्रवा ऋषींचा पहीला मुलगा होता. कुबेर हा लंकाधिपती होता. परंतु रावणाने लंकेचे राज्��� मागितले. ऋषी विश्रवा याना रावणाचे शक्तिसामर्थ व महान बुद्धिमत्ता ह्यावर विश्वास होता. यांनी कुबेराची समजूत घातली व राज्य रावणास देऊ केले. एक मात्र सत्य होते की रावणाने लंकेचे राज्य अत्यंत यशस्वीपणे चालवले. सर्व गरीब जनता, सामान्यजण, धार्मिक ऋषीमुनी त्याच्यावर खूश होती. तो सर्वांवर प्रेम करी. त्या काळी प्रत्येकाकडे सोन्याची भांडी होती.\nत्रेतायुगाच्या मानवी वैचारिक नीतिअनीतीच्या संकल्पनेतील फक्त एक अघोरी दुष्टकृत्य रावणाच्या हातून घडले. नीतिमत्ता व निरोगी समाज धारणा ह्याची लिखित वा अलिखित मूल्ये ही सुसंस्कृतपणाची लक्षणे. ही सनातनी व म्हणून अतिप्राचीन समजली गेली.\nरावण आयुर्वेद ( Ayurveda Science ) जाणत होता. त्याला राज्यशास्त्राचे ( Political Science ) ज्ञान होते. हिंदू फल ज्योतिष्य शास्त्र ( Astrology ) ह्या विषयांत तो तज्ज्ञ होता.\nरामलीलेत रावणाची भूमिका करणारा कलाकार\nरावणसंहिता हे हिंदू ज्योतिषावरचे तगडे पुस्तक आहे..\nरावणाला संगीताची आवड होती. तो चांगला वीणावादक होता.\nफार पुरातन संस्कृतीमध्ये अवयवांची बहुसंख्या हे दिव्यत्वाचे व त्याप्रकारच्या शक्तीचे दर्शक मानले जात असे. जसे चतुर्भुजा, शट्भुजा, अष्टभुजा, दशभुजा वगीरे देवी. दोन मुखी, त्रिमुखी, चतुर्मुखी हे वर्णनपण येते. हे सारे शक्ती, बुद्धी ह्यांचे द्योतक समजले जात असे. रावणाचे दशानन हे वर्णनदेखील ह्याच संदर्भात प्रसिद्ध पावले आहे. ” दहा विद्वतापूर्ण बुद्धिमत्तांचा ठेवा ” ही त्यामागची संकल्पना होती. रावणाच्या विरोधकांनी त्यात विपर्यास करून त्याला दहा तोंडाचा असुर बनवले.\nकाही इतिहास संशोधक रावणकथा ही पौराणिक न समजता घडलेला इतिहास मानतात. त्यांच्यामते हा काळ इ.स. पूर्वी २५५४ ते २५१७ ह्या काळातील असावा.\nतिबेटमध्ये हिमालयाच्या पर्वतमय उंच पठारी प्रदेशात कैलास पर्वतानजीक मानससरोवर हा प्रचंड मोठा पाण्याचा साठा असलेला तलाव आहे. ते पाणी अतिशय चवदार व गोड आहे. त्याच्याच शेजारी तसाच एक मोठा पाण्याचा साठा असलेला तलाव आहे. मात्र हे पाणी खारे आहे. जगामध्ये एक वैचित्र्यपूर्ण आणि विशिष्ट असा हा परिसर. ह्याच परिसरांत रावणाने तपश्चर्या केली होती असे म्हणतात. ( खाऱ्य़ा पाण्याच्या तलावाला काहीनी राक्षसताल हे नाव दिले आहे.)\nदसऱ्याच्या मुहूर्तावर चांगल्या वृत्तींचा वाईट वृत्तींवर विजय ( Symbolization of Triumph over Evil ) हे व्यक्त करण्यासाठी रावणप्रतिमा करुन तिचे दहन करतात. ही एक सामाजिक प्रथा झालेली आहे. आपल्याकडे वाईट विचारांचे प्रतीकात्मक दहन “होळी पेटवून ” त्यामध्ये केली जाते. प्रत्येकजण ह्या रूढीमध्ये सहकार्य करतो. त्यांत उत्साह, आनंद, आणि वाईट गोष्टी सोडून देण्याची मानसिकता व्यक्त केली जाते. वाईट वृत्तीचे दहन त्या होळीला देवी समजून केले जाते. त्यांत कुणा व्यक्तीला टार्गेट केले नसते.\nथायलंडमध्ये रावणाचे शिल्प आहे. शिवभक्त म्हणून शिवलिंगासह रावणाच्या कलाकृती आहेत. भारतात काकिंद्रा (आंध्रप्रदेश) येथे कोळी समाज रावणाची पूजा करतो. हजारो कान्यकुब्ज ब्राह्मण समाज त्याला देव मानतात. ही वस्ती मध्य प्रदेशातील विदिशा जिल्हयातील रावणग्राम क्षेत्रात आहे. त्याला दररोज जेवण्याचा भोग दिला जातो. राजा शिवकरण याने रावणाचे मंदिर उत्तर प्रदेशांतील कानपूर येथे बांधले होते. हे फक्त वर्षातून एकदा दसऱ्याच्या दिवशी उघडले जाते. त्याची पूजा अर्चा होते. गुजरातमधील मुद्गल गोत्राचे दवे ब्राह्मण स्वतःला रावणाच्या वंशाचे समजतात.\nभारतात रावणाची पूजा खालील ठिकाणी होते :-\n. विदिशा जिल्ह्यातले एक गाव (मध्य प्रदेश)\nमंदसौर (मध्य प्रदेश) जिल्ह्यातले रावणरुंडी नावाचे गाव\n. शिवाला (कानपूर-उत्तर प्रदेश)\n. शिवनगरी (कांगडा- हिमाचल प्रदेश)\nअसुर - एका पराभूताची गोष्ट (आनंद नीलकांतन); मंजुल पब्लिशिंग हाऊस\nअसुर : शक्तिशाली साम्राज्याचा अस्त - रावणाची आणि राक्षसकुळाची अज्ञातकथा (आनंद नीलकंठन)\nअसुरॆंद्र (ना.बा. रणसिंग) : लंकाधिपती रावणाची गोष्ट\nमहात्मा रावण (डॉ. वि. भि. कोलते)\nरावण राजा राक्षसांचा (शरद तांदळे)\nदशरथ · कौसल्या · सुमित्रा ·\nकैकेयी · सीरध्वज जनक · मंथरा · राम · [[भरत दाशरथि|भरत]] · लक्ष्मण · शत्रुघ्न · सीता · ऊर्मिला · मांडवी · श्रुतकीर्ती · विश्वामित्र · अहल्या · जटायू · संपाती · हनुमान · सुग्रीव · वाली · अंगद · जांबुवंत · बिभीषण · कबंध · ताटका · शूर्पणखा · मारिच · सुबाहू · [[खर (रामायण)|खर]] · रावण · कुंभकर्ण · मंदोदरी · मयासुर · सुमाली · इंद्रजित · [[सुलोचना (रामायण)|सुलोचना]] · प्रहस्त · [[अक्षयकुमार\n(रामायण)|अक्षयकुमार]] · अतिकाय · लव · कुश\nअयोध्या · मिथिला · लंका · शरयू ·\nत्रेतायुग · रघुवंश · लक्ष्मणरेखा · ओषधिपर्वत · सुंदरकांड · वेदवती · वानर ·\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१८ रोजी १६:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-football-sunil-powar-68893", "date_download": "2018-12-18T15:59:26Z", "digest": "sha1:GXGW2X2G3XJ566X7RHRIQDJOQOPK3RVP", "length": 16893, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news football sunil powar कोल्हापूरचा फुटबॉल पंच सुनील पोवारची मुलूखगिरी... | eSakal", "raw_content": "\nकोल्हापूरचा फुटबॉल पंच सुनील पोवारची मुलूखगिरी...\nसोमवार, 28 ऑगस्ट 2017\nकोल्हापूर - खेळाडू कोणीही असो अथवा संघ कोणताही असो, त्याच्या विरोधात निर्णय देताना हा पंच कधीच डगमगत नाही. खेळाडूने मैदानात अरेरावीची भाषा वापरली, तरीसुद्धा तो त्याला जुमानत नाही. नियम म्हणजे नियम, या तत्त्वाने हा पंचगिरी करत असल्याने त्याची ‘मुलूखगिरी’ राज्यात सुरू आहे. पंचगिरी हे ‘प्रोफेशन’ कसे होऊ शकते, याचा दाखला तो देत असून, सुमारे साडेचार हजारांहून अधिक सामन्यांसाठी त्याने पंचगिरी केली आहे. मंगळवार पेठेतील सिद्धाळा गार्डन परिसरात राहणारा हा पंच म्हणजे सुनील मधुकर पोवार.\nकोल्हापूर - खेळाडू कोणीही असो अथवा संघ कोणताही असो, त्याच्या विरोधात निर्णय देताना हा पंच कधीच डगमगत नाही. खेळाडूने मैदानात अरेरावीची भाषा वापरली, तरीसुद्धा तो त्याला जुमानत नाही. नियम म्हणजे नियम, या तत्त्वाने हा पंचगिरी करत असल्याने त्याची ‘मुलूखगिरी’ राज्यात सुरू आहे. पंचगिरी हे ‘प्रोफेशन’ कसे होऊ शकते, याचा दाखला तो देत असून, सुमारे साडेचार हजारांहून अधिक सामन्यांसाठी त्याने पंचगिरी केली आहे. मंगळवार पेठेतील सिद्धाळा गार्डन परिसरात राहणारा हा पंच म्हणजे सुनील मधुकर पोवार.\nशिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण विभागाचा तो वाणिज्य शाखेचा पदवीधर आहे. दिलबहार तालीम मंडळ (अ) व (ब), फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ, झुंजार क्लब, साईनाथ स्पोर्टस, शिवनेरी स्पोर्टस अशा वेगवेगळ्या संघांतून तो खेळला आहे. कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ वर्षांपूर्वीपासून तो पंच म्हणून कार्यरत झाला. एक ‘कडक’ पंच म्हणून त्याची ओळख आहे. छत्रपती शाहू स्टेडियमवर होणाऱ्या वरिष्ठ गट साखळी सामन्���ांपासून ते हंगामातील प्रत्येक स्पर्धेत तो पंचगिरी करत आला आहे. संघ कोणताही असो, त्याचे समर्थक व खेळाडू कितीही आक्रमक असोत अथवा सामना कितीही संवेदनशील असो, त्या सामन्यात नियमाला धरून निर्णय देणे, याला तो महत्त्व देतो. त्यामुळेच तो नेहमी चर्चेत राहत आला आहे.\nविशेष म्हणजे छत्रपती शाहू स्टेडियमसह मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद, हिंगोली, जालना, मिरज, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, बेळगाव, नवी मुंबई, गडहिंग्लज येथे झालेल्या फुटबॉल स्पर्धांतही पंचगिरी केली आहे. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा), डीएसके, रिलायन्स फाऊंडेशन, सोळा वर्षांखालील आय लीग, अठरा वर्षांखालील आय लीग स्पर्धेतील सामन्यात त्याने आपल्या उत्कृष्ट पंचगिरीची प्रचीती दिली आहे.\nकोल्हापुरात होणाऱ्या शालेय फुटबॉल स्पर्धांतही तो पंच म्हणून काम करतो. यंदा सुरू असलेल्या शालेय फुटबॉल स्पर्धेतसुद्धा तो पंच म्हणून कामगिरी करत आहे. तो म्हणतो, ‘‘पंच हे एक ‘प्रोफेशन’ असून, त्यातून चांगली कमाई करता येते. पंचगिरीच्या निमित्ताने सेलिब्रेटींना भेटण्याची संधीही मिळते आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूुलकर, अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम, नीता अंबानी यांच्याशी हस्तांदोलनाची संधी मला मिळाली आहे. नोकरी नाही म्हणून रडण्यापेक्षा पंचगिरीकडे करिअर म्हणून पाहिले पाहिजे. मी आता राष्ट्रीय पंच परीक्षेची तयारी करत असून, ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मला राष्ट्रीय सामन्यांत पंचगिरी करण्याची संधी मिळेल. तूर्त परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’’\n* कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशन\nअध्यक्ष - श्रीनिवास जाधव\nसचिव - प्रदीप साळोखे\nखजिनदार - राजेंद्र राऊत\nरेफ्री असोसिएशनकडील नोंदणीकृत पंच - २२\nवरिष्ठ गट साखळी - ५६\nगडहिंग्लज साखळी सामने - ४०\nविविध स्पर्धांमधील सामने - ६०\nफुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत शिरले \"बिग बी'\nनागपूर : नागपूरकरांमध्ये प्रचंड उत्सुकता असलेल्या नागराज मंजुळे यांच्या \"झुंड' या हिंदी चित्रपटाच्या \"शूटिंग'ला अखेर नागपुरात सुरुवात झाली. चित्रपटात...\n\"झुंड'च्या शुटिंगसाठी महानायक नागपुरात दाखल\nनागपूर : नागराज मंजुळे यांच्या \"झुंड' चित्रपटाच्या शुटिंगसाठी महानायक अमिताभ बच्चन आज सकाळी नागपुरात दाखल झाले. ज्या परिसरात या चित्रप��ाचे...\nफ्रॉम अर्जेंटिना विथ लव्ह (ढिंग टांग\n\"\"जगभर मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय परिषदा, परिसंवाद वगैरे घडत असतात. विचारांची देवाणघेवाण होते. करारमदार होतात. व्यापारास चालना मिळून विकसनशील देशांसाठी...\nआयपीएलमधील एका सामन्याची कमाई सर्वात भारी\nलंडन - क्रिकेट विश्वाला भूरळ पाडणाऱ्या आणि मालामाल करणाऱ्या आयपीएलने आता जगात सर्वात श्रीमंत लीग असा लौकिक मिळवला आहे. आयपीएलमधील प्रमुख खेळाडूंची...\nरेल्वेच्या प्रशिक्षणार्थी उमेदवाराचा संशयास्पद मृत्यू\nरेल्वेच्या प्रशिक्षणार्थी उमेदवाराचा संशयास्पद मृत्यू नागपूर : : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात कार्यरत प्रशिक्षणार्थी उमेदवार (...\nकेएसएतर्फे २४ नोव्हेंबरपासून फुटबाॅल स्पर्धा\nकोल्हापूर - फुटबॉलप्रेमींना प्रतीक्षा लागून राहिलेला फुटबॉल हंगाम येत्या २४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे (केएसए)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://marathisms4u.blogspot.com/2013/11/phadu-funny-sms.html", "date_download": "2018-12-18T14:57:16Z", "digest": "sha1:YYCIRIBPI4BHQMWBH247JJP743VNIDXB", "length": 2343, "nlines": 92, "source_domain": "marathisms4u.blogspot.com", "title": "Marathi SMS 4 U [फ़क्त मराठी SMS]: phadu funny sms", "raw_content": "\nएकदा १ मुलगा रस्त्यावर सिगारेट पीत\nबाजूला उभी असलेली मुलगी त्याला विचारते , .\nमुलगी : एका दिवसात किती सिगारेट\nतेवढे पैसे वाचवले असतेस तर समोर\nउभी असलेली सुंदर कार तुझी असती\nमुलगा : तू सिगारेट पितेस\nमुलगी : नाही .....\nमुलगा : ती कार तुझी आहे \nमुलगी : नाही .....\nमुलगा : सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद,\nती कार माझीचं आहे ...\nतात्पर्य ;- जर जास्त शहाणपणा केला, तर\nइज्जतचा भाजीपाला व्हायला वेळ लागत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%8A%E0%A4%B8-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C/", "date_download": "2018-12-18T15:05:29Z", "digest": "sha1:UEDJ2CW2JNMTY7JCPTM74CHJYMI6UWBQ", "length": 13571, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आडसाली ऊस उत्पादन तंत्रज्ञानातून शेती बनवू किफायतशीर (भाग २ ) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआडसाली ऊस उत्पादन तंत्रज्ञानातून शेती बनवू किफायतशीर (भाग २ )\nआडसाली ऊस उत्पादन तंत्रज्ञानातून शेती बनवू किफायतशीर (भाग १ )\n* जमीन व्यवस्थापन तंत्रज्ञान:\nऊस पिकासाठीपाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम पोताची आणि योग्य जलधारण शक्ती असणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5, क्षारांचे प्रमाण 0.5 % पेक्षा कमी, चुनखडीचे प्रमाण 12 % पेक्षा कमी व उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण भरपूर असावे.\n* पूर्व मशागत : जमिनीची आडवी उभी खोल नांगरट करावी. शिफारशीनुसार आडसाली ऊस पिकास चांगले कुजलेले शेणखत 12 टन (25 बैलगाड्या) किंवा पाचटाचे कंपोष्ट खत 3 टन किंवा 1 टन प्रेसमड केक आणि 2 टन प्रति एकर गांडूळ खत ऊस लागवडीपूर्वी दुसऱ्या नांगरटिच्या वेळी अर्धी मात्रा व उरलेली अर्धी मात्रा व उरलेली अर्धी मात्र सरी सोडण्यापुर्वी द्यावी. शेणखत अथवा कंपोष्ट खताची उपलब्धता नसल्यास ताग, धैंचा यासारख्या हिरवळीच्या पिकांचा सेंद्रिय खत म्हणून वापर करावा. त्याचप्रमाणे समृद्ध बायोकंपोष्ट खत तसेच द्विदलवर्गीय पिकांचे बेवड घ्यावे. ऊस लागवडीसाठी कमीतकमी 5,6 किंवा 7 फुट रुंदीच्या 6 ते 8 इंच खोलीच्या सऱ्या पाडाव्यात.\n* ऊस लागवडीसाठी बेण्याची निवड : ऊस लागवडीसाठी त्रिस्तरीय बेणे मळ्यातील ऊस बेण्याचा वापर करावा. बेणे भेसळरहित 9 ते 11 महिने वयाचे असावे. बेणे जाड, रसरशीत, लांब कांड्याचे असावे. डोळ्यांची वाढ चांगली झालेली असावी व डोळे फुगीर असावे. बारा महिन्यापेक्षा जास्त वयाचा ऊस बेण्यासाठी वापरू नये. पाण्याचा ताण पडलेला आखूड कांड्यांचा, दशी पडलेला, पोकळ ऊस बेणे म्हणून वापरू नये. दर 3 ते 4 वर्षातून एकदा बेण्यात बदल करावा.\n* ऊस लागवडीसाठी ऊस जाती : आडसाली ऊस लागवडीसाठी शिफारस करण्यात आलेल्या सुधारित जातींची खालीलप्रमाणे:\n* को- 86032(नीरा) : मध्यम ते उशिरा पक्व होणारा वाण असून, साखरेचे प्रमाण अधिक आहे. या वाणात तुरा येण्याचे प्रमाण कमी आहे.खोडव्यासाठी उत्तम वाण आहे.काणी व गवताळ वाढ रोगास हा वाण मध्यम प्रतिकारक असून, पाण्याचा ताण काही प्रमाणात सहन करतो.या वाणाची पाने गर्द हिरवी असून उसाचा रंग अंजिरी आहे. कांड्यावर काही प्रमाणात भेगा आढळतात. पाने सरळ वाढतात.या वाणाच्या पानांच्या देठावर कूस नसल्याने वाढ्यांचा उपयोग जनावरांना चाऱ्यासाठी होतो.उसाचे व साखरेचे सरासरी उत्पन्न आडसाली (159,22.5 मे. टन)आहे.\n* को एम 0265 (फुले 265) : अधिक ऊस व साखर उत्पादन, तसेच मध्यम साखर उतारा देणारा आहे. मध्यम पक्वता गटात मोडतो.या वाणामध्ये गाळपलायक उसाची संख्या, उसाची जाडी व उसाचे वजन जास्त असल्याने हेक्टरी ऊस व साखरेचे अधिक उत्पादन मिळते. हा वाण आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू या तिन्ही हंगामांत चांगला येतो. उसाचे व साखरेचे सरासरी उत्पादन आडसाली (200,26 .82 मे. टन) व खोडवा (130,17.41 मे. टन) अनुक्रमे येते.\nहा वाण मध्यम ते भारी जमिनीत, तसेच खारवट व चोपण जमिनीतही चांगले उत्पादन देतो. पाण्याचा ताण सहन करतो.पाने हिरवीगार, तुऱ्याचे प्रमाण अत्यल्प आणि देठावर कूस कमी असल्याने वाढ्यांचा उपयोग चाऱ्यासाठी होतो. या वाणाचे पाचट सहज निघते, त्यामुळे तोडणी करणे सुलभ जाते.या वाणाच्या खोडव्याची फूट व वाढ चांगली असल्याने एकंदर उत्पादनही चांगले मिळते.हा वाण चाबूक काणी, मर व लालकूज या रोगांना प्रतिकारक आहे, तसेच खोड कीड, कांडी कीड, शेंडे कीड व लोकरी मावा या किडींचा कमी प्रमाणात प्रादुर्भाव होतो.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआडसाली ऊस उत्पादन तंत्रज्ञानातून शेती बनवू किफायतशीर (भाग १ )\nNext articleआडसाली ऊस उत्पादन तंत्रज्ञानातून शेती बनवू किफायतशीर (भाग ३ )\nनगर महापालिका रणसंग्राम २०१८ : कॉग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीवर आज होणार शिक्कामोर्तब\nहुमणी किडीचे एकात्मिक नियंत्रण (भाग १)\nहरभरा उत्पादनाचे सुधारित तंत्रज्ञान (भाग ३)\nहरभरा उत्पादनाचे सुधारित तंत्रज्ञान (भाग २)\nहरभरा उत्पादनाचे सुधारित तंत्रज्ञान (भाग १)\nवाळवलेल्या फुलांना निर्यातीची संधी\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nपुण्यात 2019 अखेर मेट्रो धावेल – नरेंद्र मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.vessoft.com/software/windows/download/formatfactory", "date_download": "2018-12-18T16:33:09Z", "digest": "sha1:DVASEAQ62KX6LXBPWVYZNQLXLE5BZ5YO", "length": 12949, "nlines": 229, "source_domain": "mr.vessoft.com", "title": "डाऊनलोड Format Factory 4.5 – Vessoft", "raw_content": "\nडाउनलोड प्रारंभ करण्यासाठी ग्रीन बटणावर क्लिक करा\nडाउनलोड सुरु झाले आहे, आपला ब्राउझर डाउनलोड विंडो तपासा. काही समस्या असल्यास, एकदा बटण क्लिक करा, आम्ही वेगळ्या डाऊनलोड पद्धती वापरतो.\nग्राफिक्स आणि डिझाइन, मल्टीमीडिया/\nग्राफिक कन्व्हर्टर्स, माध्यम कन्व्हर्टर्स/\nश्रेण्या: ग्राफिक कन्व्हर्टर्स, माध्यम कन्व्हर्टर्स\nस्वरूप फॅक्टरी – व्हिडिओ फायली रूपांतरित करण्यास एक शक्तिशाली सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर भिन्न स्वरूप ग्राफिक्स आणि मल्टिमिडीया फायली रूपांतरित करण्यास सर्व प्राथमिक साधने आहेत. स्वरूप कारखाना ऑडिओ आणि व्हिडिओ फायली दूषित डेटा पुनर्प्राप्ती, इ detaching सॉफ्टवेअर फाइल विषयी विस्तृत माहिती दाखवतो आणि त्यांच्या वैयक्तिक गुणधर्म संरचीत करण्यास सक्षम करते, फाइल, पूर्वदर्शन वैशिष्ट्याच्या बॅच प्रक्रिया समर्थन पुरवतो. स्वरूप कारखाना देखील दुसर्या स्वरूप ऑप्टिकल डिस्कस् वरील स्थित मध्ये फायली रूपांतरित करण्यास एक अंगभूत विभाग आहे.\nविविध स्वरूप मध्ये ग्राफिक्स आणि व्हिडिओ फायली रूपांतर\nखराब झालेले डेटा जीर्णोद्धार\nऑप्टिकल डिस्क मध्ये स्थित फाइल रूपांतरण\nFormat Factory वर टिप्पण्या\nFormat Factory संबंधित सॉफ्टवेअर\nसॉफ्टवेअर व्हिडिओ रूपांतरित करण्यास, 4K किंवा एचडी व्हिडिओ डाउनलोड, पार्श्वभूमी संगीत स्लाइड शो तयार आणि व्हिडिओ फायली संपादित केली आहे.\nहे सॉफ्टवेअर इंटरनेटवर शोधून काढण्यासाठी डिजिटल प्रतिमा वापरण्यासाठी डिझाइन केले आहे आणि रुपांतरित केलेल्या प्रतिमेसह मूळच्या झटपट तुलनासाठी मॉड्यूलचे समर्थन करते.\nजलद आणि गुणात्मक फाइल रूपांतरण फंक्शनल साधन. सॉफ्टवेअर लोकप्रिय स्वरूप करीता समर्थन पुरविते आणि फायली रूपांतरित करण्यास उपलब्ध प्रोफाईल आहेत.\nलोकप्रिय स्वरूप ऑडिओ आणि व्हिडिओ फायली रूपांतरित करण्यास फंक्शनल साधन. सॉफ्टवेअर विविध साधने विशेष स्वरूप मध्ये फायली रूपांतरित करण्यास सक्षम आहे.\nएक शक्तिशाली साधन भिन्न स्वरूप मध्ये फायली रूपांतरित करण्यास. फाइल रूपांतरण दरम्यान सेटिंग्ज कॉन्फिगर करण्���ाची क्षमता करीता समर्थन पुरवतो.\nबॅच संक्षेप आणि प्रतिमा फाइलचे रूपांतर सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर फायली रूपांतरण दरम्यान प्रतिमा गुणवत्ता, आकार आणि इतर पर्याय समायोजित करण्यास सक्षम करते.\nपोर्टेबल डिव्हाइस आणि कन्सोल सर्वात समर्थीत स्वरूप मध्ये व्हिडिओ फाइल्स कनवर्टर वापरण्यासाठी सोपे आहे.\nmultifunctional व्हिडिओ कनवर्टर विविध स्वरूप मध्ये मीडिया फायली रुपांतरीत. सॉफ्टवेअर लोकप्रिय ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूप, आणि प्रतिमा स्वरूप सर्वात समर्थन पुरवतो.\nमाध्यम कन्व्हर्टर्स, मीडिया प्लेअर\nमुक्त संकुल संच कोडेक आणि व्हिडिओ फाईल्स सोबत काम करण्यासाठी. सॉफ्टवेअर उच्च संक्षेप पातळी मीडिया फाइल्स ब्राउझ तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो.\nसोपे विविध प्रकारच्या मीडिया फाइल्स कनवर्टर वापरण्यासाठी. सॉफ्टवेअर विविध पर्याय संरचना समर्थन आणि परिवर्तन दरम्यान काही प्रभाव जोडून.\nसाधन व्हिडियो फाइल्स बरोबर काम करायला आणि विविध स्वरूपात रूपांतर. सॉफ्टवेअर उपशीर्षके कार्य करते आणि आपण फिल्टर किंवा कोडेक रूपांतर जेव्हा लागू करण्यास अनुमती देते.\nसोपे विविध मिडीया स्वरूपन व्हिडिओ फायली रूपांतरित करण्यास कनवर्टर वापरण्यासाठी. सॉफ्टवेअर सर्वात लोकप्रिय मिडीया स्वरूपन आणि फायली बॅच प्रक्रिया समर्थन पुरवतो.\nक्लायंट डाउनलोड आणि जोराचा प्रवाह फाइल्स शेअर करण्यासाठी. सॉफ्टवेअर आपण फाइल्स डाउनलोड सानुकूलित आणि त्यांना सविस्तर माहिती पाहू देते.\nनेटवर्क मध्ये आवाज संप्रेषण शक्तिशाली सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर एक उच्च दर्जाचे आवाज प्रसार उपलब्ध आहे आणि अनेकदा व्यावसायिक gamers आपापसांत वापरले जाते.\nसंपूर्ण वेब सर्व्हर गुणवत्ता वेब विकास व प्रतिष्ठापन करीता सॉफ्टवेअर संच. सॉफ्टवेअर Apache वेब सर्व्हर, MySQL डेटाबेस आणि PHP स्क्रिप्ट इंटरप्रिटर समावेश आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.vessoft.com/software/windows/download/ultravnc", "date_download": "2018-12-18T16:32:47Z", "digest": "sha1:T7NHB7PZIBEZNB7W56EAM3IX7MJV6MI4", "length": 11133, "nlines": 232, "source_domain": "mr.vessoft.com", "title": "डाऊनलोड UltraVNC 1.2.2.3 – Vessoft", "raw_content": "\nडाउनलोड प्रारंभ करण्यासाठी ग्रीन बटणावर क्लिक करा\nडाउनलोड सुरु झाले आहे, आपला ब्राउझर डाउनलोड विंडो तपासा. काही समस्या असल्यास, एकदा बटण क्लिक करा, आम्ही वेगळ्या डाऊनलोड पद्धती वापरतो.\nUltraVNC – स्थानिक नेटवर्क किंवा इंटरनेटवरील वापरून संगणक रिमोट व्यवस्थापन सॉफ्टवेअर. UltraVNC दूरस्थ संगणक पूर्ण व्यवस्थापन कळफलक व माऊस वापर करण्यास सक्षम आहे. सॉफ्टवेअर आपण, अनेक मॉनीटर्स कार्य फाइल देवाणघेवाण आणि बिल्ड मध्ये गप्पा साधण्यास परवानगी देते. UltraVNC सॉफ्टवेअर बंद मना किंवा दूरस्थ संगणक वापरकर्ता अधिकार मर्यादित करण्यास सक्षम करते. तसेच सॉफ्टवेअर विविध समावेश कनेक्ट करून त्याच्या स्वत: च्या संधी लक्षणीय विस्तार समर्थन पुरवतो.\nदूरस्थ प्रवेश सुलभ सेटअप\nरिमोट संगणकावर वापरकर्ता च्या अधिकारांमध्ये मर्यादा\nसॉफ्टवेअर संपूर्ण मीडिया सर्व्हर निर्माण करण्यासाठी. सॉफ्टवेअर संगणक आणि विविध साधने मीडिया फायली रिमोट प्रवेश करीता समर्थन पुरवतो.\nAndroid, iOS आणि विंडोज फोन साधने वापरून संगणकावर रिमोट कंट्रोल सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर पूर्णपणे आहे माऊस आणि कीबोर्ड कार्ये अनुकृति करते.\nसॉफ्टवेअर दूरस्थ संगणक व्यवस्थापित करण्यासाठी. सॉफ्टवेअर दर्जेदार सेवा इतर संगणक प्रवेश अधिकार प्रदान करते.\nमंद संवाद माध्यमे बँडविड्थ अनुकूल विशेष विस्तार वापरून अंतर संगणक व्यवस्थापन सॉफ्टवेअर.\nहे दुर्लक्षित विलंब न करता संगणक आणि रिमोट मदतीच्या संयुक्त वापरासाठी रिमोट अॅक्सेस सॉफ्टवेअर आहे.\nदूरस्थ संगणक किंवा डिव्हाइस डेटा प्रवेश करण्यासाठी सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर डेटा संरक्षित करण्यासाठी कडक सुरक्षा आणि एनक्रिप्शन उपाय वापरते.\nइंटरनेट कनेक्ट संगणक दूरस्थ नियंत्रण साधन. व्हिडिओ कॉल आणि फाइल्स देवाणघेवाण शक्यता आहे.\nएलजी इलेक्ट्रॉनिक्स पासून साधने सामग्री व्यवस्थापन साठी इन्स्ट्रुमेंट. हे साधन ड्राइवर बॅकअप आणि सुधारणा करीता समर्थन पुरवतो.\nइंटरनेट मुक्काम दरम्यान मीडिया सामग्री प्लेबॅक पुरवते ब्राउझर लोकप्रिय अर्ज. तसेच सॉफ्टवेअर मनोरंजन सामग्री विकसित करण्यासाठी वापरले जाते.\nहे सॉफ्टवेअर प्रणालीची स्थिती तपासण्यासाठी विविध साधनांसह येते आणि त्याचे कार्यप्रदर्शन सुधारण्यासाठी विविध पद्धती लागू करते.\nअर्ज, सेवा आणि घटक स्वयंचलित लोड नियंत्रित करण्यासाठी साधन. सॉफ्टवेअर आपण एकाधिक खाती स्वयंचलित प्रारंभ संयोजीत करण्यास अनुमती देते.\nसॉफ्टवेअर विविध गणिती गणिते कार्य करण्यासाठी. आलेख तयार करण्यासाठी अनेक साधने आणि घटक वापरकर्ता उपलब्ध आहेत.\nसोनी प���लेस्टेशन गेमिंग कन्सोल एमुलेटर. सॉफ्टवेअर खेळ डिस्कची नाटक याची खात्री आणि मूर्ती विविध समावेश वापरून.\nसाधन शोधणे आणि प्रणाली मध्ये त्रुटी निश्चित करण्यासाठी. सॉफ्टवेअर प्रणाली त्रुटी सविस्तर वर्णन आणि विकासक मंच स्क्रीनशॉट प्रश्न पाठवू सक्षम करते.\nइंटरनेट वर फाइल्स शेअर करण्यासाठी एक लोकप्रिय साधन आहे. सॉफ्टवेअर आपण रेटिंग एक प्रणाली वापरून डाउनलोड गती वाढवू देते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.vessoft.com/software/windows/download/w7uddt", "date_download": "2018-12-18T16:32:01Z", "digest": "sha1:HXNKGWWE2RKPKBG2GKSP5O7BMX6QOYPK", "length": 11593, "nlines": 227, "source_domain": "mr.vessoft.com", "title": "डाऊनलोड Windows 7 USB/DVD Download Tool 1.0.30 – Vessoft", "raw_content": "\nडाउनलोड प्रारंभ करण्यासाठी ग्रीन बटणावर क्लिक करा\nडाउनलोड सुरु झाले आहे, आपला ब्राउझर डाउनलोड विंडो तपासा. काही समस्या असल्यास, एकदा बटण क्लिक करा, आम्ही वेगळ्या डाऊनलोड पद्धती वापरतो.\nसीडी व डीव्हीडी व यूएसबी ड्राईव्ह/\nथेट सीडी व यूएसबी ड्राईव्ह/\nवर्ग: थेट सीडी व यूएसबी ड्राईव्ह\nविंडोज 7 यूएसबी / डीव्हीडी डाउनलोड साधन – मायक्रोसॉफ्ट बूटजोगी वाहक तयार करण्यासाठी एक सुलभ साधन. सॉफ्टवेअर आपण पटकन एक बूटजोगी DVD किंवा USB स्टोरेज उपकरण निर्माण करण्यास परवानगी देते. विंडोज 7 यूएसबी / डीव्हीडी डाउनलोड साधन कार्यकारी प्रणाली च्या ISO प्रतिमा निवडा आणि रेकॉर्ड अंमलबजावणी होणार वाहक निर्देशीत करण्यास सक्षम करते. सॉफ्टवेअर संगणक किंवा पोर्टेबल वैयक्तिक संगणक मालक परिपूर्ण आहे, ज्या प्रणाली प्रतिष्ठापीत नाही ऑप्टिकल ड्राइव्ह आहे.\nबूटजोगी USB साधन निर्माण\nसीडी व डीडी बर्न करा\nसाधन भिन्न स्वरूप च्या डिस्क काम. सॉफ्टवेअर बॅकअप आणि गमावले डेटा पुनर्प्राप्ती समर्थन पुरवतो.\nथेट सीडी व यूएसबी ड्राईव्ह\nसॉफ्टवेअर फ्लॅश ड्राइव्ह किंवा हार्ड ड्राइव्हवरील लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम प्रतिष्ठापीत करण्यासाठी. सॉफ्टवेअर प्रणाली विविध आवृत्ती, Linux वितरण सर्वात समर्थन पुरवतो.\nथेट सीडी व यूएसबी ड्राईव्ह\nसॉफ्टवेअर एक सामान्य स्थानिक नेटवर्क मध्ये एकाधिक संगणकांवर सर्व स्थापित घटक प्रणाली प्रतिमा उपयोजित करण्यात आली आहे.\nथेट सीडी व यूएसबी ड्राईव्ह\nएक वापरण्यास सोपा सॉफ्टवेअर एक सामान्य स्थानिक नेटवर्क माध्यमातून संगणक लोड आणि देखरेख करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.\nथेट सीडी व ��ूएसबी ड्राईव्ह\nसाधन बूटजोगी फ्लॅश ड्राइव्ह तयार करण्यासाठी. सॉफ्टवेअर आपण सॉफ्टवेअर किंवा कार्यप्रणालीच्या प्रतिष्ठापनसाठी डेटा वाहक प्रतिष्ठापन फाइल्स् हस्तांतरित करण्याची परवानगी देते.\nथेट सीडी व यूएसबी ड्राईव्ह\nसॉफ्टवेअर WAIK प्रतिष्ठापीत न करता आणि आपल्या स्वत: च्या फायली जोडण्यासाठी क्षमता विंडोज पीई आधारित बूटजोगी मिडिया किंवा CD प्रतिमा निर्माण करण्यात आली आहे.\nहे इन्स्टंट मेसेजिंग, फाईल ट्रान्सफर, व्हॉईस आणि व्हिडिओ कम्युनिकेशनसाठी लोकप्रिय मेसेंजर आहे.\nएक शक्तिशाली इंजिन वेगवान ब्राउझर एक. सॉफ्टवेअर इंटरनेट निनावी आणि सुरक्षित निवास खास वैशिष्ट्ये समाविष्टीत आहे.\nआपली स्वत: ची ऑनलाइन क्रियाकलाप लपविण्यासाठी आणि प्रादेशिक प्रतिबंध टाळण्यासाठी हे एक व्हर्च्युअल खाजगी नेटवर्क आहे.\nसॉफ्टवेअर भाग मध्ये फायली विभाजन आणि त्यानंतर त्यांना सामील आहे. सॉफ्टवेअर विविध आकार आणि स्वरूप फायली समर्थन पुरवतो.\nखेळ खेळता लोकांना उपयुक्त सॉफ्टवेअर डिझाइन केलेले आहे. स्तर, जीवन संख्या, पैसा, शस्त्रे, इ: सॉफ्टवेअर आपण गेम मध्ये बदलण्याची परवानगी देते\nकार्यशील Player उच्च गुणवत्ता व्हिडिओ प्ले करण्यासाठी. सॉफ्टवेअर इंटरनेट टीव्ही चॅनेल पाहण्यासाठी आणि लोकप्रिय व्हिडिओ सेवा सामग्री डाउनलोड करण्यास सक्षम करते.\nसॉफ्टवेअर हार्ड ड्राइव्हस्, फ्लॅश ड्राइव्हस् व ऑप्टिकल ड्राइव्ह पासून गमावलेला डेटा पुनर्प्राप्त करण्यासाठी. तसेच सॉफ्टवेअर लोकप्रिय फाइल प्रणाली करीता समर्थन पुरवतो.\nअतिरिक्त कोडेक डाउनलोड न करता आधुनिक स्वरूप करीता समर्थन ऑडिओ आणि व्हिडिओ फायली प्लेबॅक multifunctional खेळाडू.\nसॉफ्टवेअर दूरस्थ संगणक व्यवस्थापित करण्यासाठी. सॉफ्टवेअर दर्जेदार सेवा इतर संगणक प्रवेश अधिकार प्रदान करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-road-capital-logistics-maharashtras-problems-58780", "date_download": "2018-12-18T15:27:57Z", "digest": "sha1:SAG2CUV54MUP62DQKD3VYEWOF4MQW2LK", "length": 15462, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra news Road Capital Logistics to Maharashtra's Problems अडचणीतल्या महाराष्ट्राला रस्ते भांडवलाची रसद | eSakal", "raw_content": "\nअडचणीतल्या महाराष्ट्राला रस्ते भांडवलाची रसद\nमंगळवार, 11 जुलै 2017\nनागपूरकर नेत्यांनी शोधले विकासाचे मार्ग; 15 हजार किलोमीटरसाठी निविदा मागवणार\nनागपूरकर नेत्��ांनी शोधले विकासाचे मार्ग; 15 हजार किलोमीटरसाठी निविदा मागवणार\nमुंबई - शेतकरी कर्जमाफी आणि सातवा वेतन आयोग असे अर्थकारणाचे ओझे असह्य झालेल्या महाराष्ट्रातील बहुतांश रस्ते बांधण्याचे काम केंद्रीय रस्तेबांधणी विभागाने स्वत:कडे घेतले आहे. महाराष्ट्रातील 40 टक्क्यांहून जास्त रस्ते या वर्षी केंद्राच्या विविध शीर्षांतर्गत बांधण्यात येणार आहेत. केंद्राने उपलब्ध करून दिलेला हा निधी खर्च कसा करावा याचे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आशिषकुमार सिंग करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी एकत्रितपणे ही मोहीम हाती घेतली असून, निधीअभावी नवी बांधकामे अडणार नाहीत याकडे लक्ष पुरवणे हे यामागचे मुख्य कारण आहे. केंद्राचा निधी राज्याकडे वर्ग करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) यांची नेमणूक झाली असून, सत्ताधारी आमदार, खासदारांनी या निधीची गंगा आपल्या मतदारसंघात पोचावी, यासाठी मोहीम हाती घेतली आहे.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 1.5 ते 2 लाख कोटींएवढा विक्रमी निधी या कामांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. सध्या 4 हजार किलोमीटर मार्गांवर रस्ते बांधणे सुरू झाले आहे. मॉन्सून संपल्यानंतर डिसेंबरअखेरीस 15 हजार किलोमीटरच्या रस्तेकामांसाठी निविदा मागवण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 7 हजार 928 किलोमीटर रस्ते बांधणीचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात पोचले आहेत. त्यातील 3,911 किलोमीटरच्या बांधकामाचे कार्यादेश जारी झाले आहेत. अन्य कामाअंतर्गत 4 हजार 77 किमी लांबीचे डीपीआर तयार आहेत. रस्ते बांधणीविषयी अंतिम निर्णय घेणाऱ्या विभागीय स्थायी समितीत ते मंजूर होतील. यातील 2940 किलोमीटर लांबीचे रस्ते विकासासाठी निधीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांची अवस्था लक्षात घेता ही कामे त्वरित मार्गी लावावीत, अशा आदेशवजा सूचना फडणवीस आणि गडकरी यांनी दिल्या आहेत. चांगल्या रस्त्यांमुळेच विकासाचा अपेक्षित दर गाठता येतो, असे फडणवीस यांनी उच्चस्तरीय बैठकीत नमूद केले असल्याचे समजते.\nयुद्धपातळीवर कामाला लागा - पाटील\nसार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनीही यासंदर्भात यंत्रणेने युद्धपातळीवर कामाला लागावे, असे सांगितले आहे. ही घाई मुदतपूर्वची पार्श्वभूमी तयार करणारी आहे काय असे विचारले असता गडकरी यांनी महाराष्ट्रात रस्तेबांधणीसाठी सर्वाधिक निधी दिला आहे. अन्य निर्णय घेण्यास फडणवीस आणि भाजप समर्थ आहे, असे उत्तर दिले. कारण कोणतेही असले तरी गेली दहा वर्षे आक्रसत जाणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंदाजपत्रकाला केंद्राची गुटी मिळणार असल्याने महाराष्ट्रातले खडकाळ, खड्डेमय रस्ते चांगले होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nराज्य रस्ते विकास महामंडळ\n'आक्रमक' मोदी पुण्यात मवाळ; आता विकासकामांवर भर\nपुणे : विधानसभा राज्यांमधील निवडणूक निकालांनंतर भाजपने जाहीर भाषणांमधील प्रचाराचे धोरण बदलले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या...\nपुणे देशातील सर्वोत्तम शहर बनणार : मुख्यमंत्री\nपुणे : आता पुणे देशातील सर्वोत्तम शहर बनणार आहे. पुणे शहर आता आयटी हब असलेल्या हिंजवडीशी आता मेट्रोने जोडले जाणार आहे. या...\nत्यांना जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं : पंतप्रधान\nकल्याण : देशात यापूर्वी सत्तेत असलेल्या सरकारने 25.5 लाख घरे बांधली होती. मात्र, आमच्या सरकारने देशभरात एक कोटी 25 लाखांपेक्षा अधिक लोकांसाठी...\nअतिक्रमण निर्मूलनात 88 दूध केंद्रांवरही गंडांतर\nजळगाव ः जळगाव जिल्हा दूध विकास संघामार्फत शेतकऱ्यांकडून दूध संकलन करून त्याचे वितरण करण्यासाठी शहरात बूथ उभारण्यात आले आहेत. गेल्या पस्तीस...\nमोदींच्या स्वागताला गाजराचे तोरण\nकल्याण : कल्याण पूर्वमधील राजकीय पक्ष, नेते, नगरसेवक, सामाजिक संघटना कल्याण पूर्व मध्ये विविध विकास कामाबाबत पाठपुरावा करत असून अनेक कामे रखडलेले...\nशहरात मेट्रोचा तिसरा मार्ग\nपुणे - हिंजवडी परिसरातील औद्योगिकरणाला चालना देण्याबरोबरच वाहतुकीची कोंडी फोडण्यास मदत करणाऱ्या पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/youth-congress-registration-solapur-129457", "date_download": "2018-12-18T16:10:50Z", "digest": "sha1:3Z3AUVNSAFVZVHUO3VXCWD2UL3TQBBXH", "length": 11317, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Youth congress registration in Solapur युवक काँग्रेसची पहिल्या टप्प्यात 32 हजारांची नोंदणी | eSakal", "raw_content": "\nयुवक काँग्रेसची पहिल्या टप्प्यात 32 हजारांची नोंदणी\nमंगळवार, 10 जुलै 2018\nनिरीक्षक हंसपाल विष्ठ व गोपी चव्हाण यांच्याकडे जमा झालेले अर्ज जमा करण्यात आले. शहर जिल्ह्यातून या युवक कॉंग्रेस सभासद नोंदणी प्रचंड असा प्रतिसाद मिळाला असून अंदाजे 32 हजार 500 सभासद नोंदणी झाली.\nसोलापूर : सोलापूर शहर व जिल्हा युवक कॉंग्रेस च्या अध्यक्ष व पदाधिकारी निवडणुकीसाठी ऑफलाईन सभासद नोंदणी सोमवारी संपली. पहिल्या टप्प्यात 32 हजार 500 सदस्यांनी नोंदणी केली आहे. ऑनलाईन नोंदणी 16 जुलैपर्यंत सुरु राहणार असून, आणखीन 20 हजार सदस्य वाढण्याची शक्यता आहे.\nनिरीक्षक हंसपाल विष्ठ व गोपी चव्हाण यांच्याकडे जमा झालेले अर्ज जमा करण्यात आले. शहर जिल्ह्यातून या युवक कॉंग्रेस सभासद नोंदणी प्रचंड असा प्रतिसाद मिळाला असून अंदाजे 32 हजार 500 सभासद नोंदणी झाली.\nयावेळी प्रदेश युवक कॉंग्रेस सरचिरणीस विनोद भोसले, युवक शहर अध्यक्ष अंबादास करगुळे, प्रदेश सरचिटणीस राहुल वर्धा, नितीन नागणे, गणेश डोंगरे, गौरव खरात, सैफन शेख, पंडित सातपुते, गंगाधर बिराजदार, शंकर सुरवसे, सुशील म्हेत्रे, प्रवीण जाधव, विवेक खन्ना, दत्ता टापरे, भाऊ वाघ, पिंटू भोसले, गोविंद कांबळे, राजासाब शेख, तिरुपती परकीपंडला, युवराज जाधव, अजयसिंह इंगवले, राहुल गोयल यांच्यासह हजारो युवकांनी आपले सभासद नोंदणी केले.\nबाजारात डाळिंबाचे दर दबावात\nसांगली - देशात डाळिंबाच्या उत्पादनात अंदाजे २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे डाळिंबाचे दर २५ ते ३० रुपये असे दर मिळत आहे. निर्यातक्षम...\nशिवसेना नेत्यांच्या मुलांवर पूर्ववैमानस्यातून हल्ला\nसोलापूर : शिवसेना नेते पुरुषोत्तम बरडे यांचा मुलगा समर्थप्रसाद बरडे (वय 20, रा. गुलमोहर आपार्टमेंट, अवंती नगर, जुना पुना नाका, सोलापूर) आणि...\nसोलापूर महापालिकेने केली \"नोटीस-वॉरंट फी माफी'ची परंपरा खंडीत\nसोलापूर : थकबाकीदार मिळकतदारांना दिली जाणारी \"नोटीस-वॉरंट फी' माफीची परंपरा खंडीत करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे थकबाकीदार...\nमुंढेंना मंत्रालय नको, अन् मुनगंटीवारांना मुंढे नकोत\nमुंबई - धडाकेबाज कारकिर्दीमुळे प्रकाशझोतात आलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना मंत्रालय नको आणि...\nमी गल्ली बोळाचाच नेता - आठवले\nसोलापूर - 'कोरेगाव भीमाच्या घटनेनंतर झालेल्या \"महाराष्ट्र बंद'मध्ये माझेही कार्यकर्ते होते. प्रकाश...\nसोलापूर - वडार समाज बांधवांच्या साह्याने आगामी काळात हनुमान उडी घेणार आहोत, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. वडार समाजाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/62129?page=6", "date_download": "2018-12-18T15:49:26Z", "digest": "sha1:FZU23R32LQFJ4S7LUYDOGFPCEYLBNQWU", "length": 27948, "nlines": 248, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आठवणीतलं पुणं | Page 7 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आठवणीतलं पुणं\nगेले काही दिवस अमा, लिंबूटिंबू, केपी, विक्रमसिंह, पूनम, वरदा, आशूडी, गजानन, हिम्सकूल हे 'पुण्यातले पुणेकर' या धाग्यावर जुन्या पुण्याबद्दल लिहीत होते / आहेत. या आठवणी अतिशय रंजक आहेत.\nजुन्या पुण्याच्या या आठवणी एकत्र वाचता याव्या, म्हणून हा धागा.\nकुणाला \"प्रभात चित्रपट सप्ताह\nकुणाला \"प्रभात चित्रपट सप्ताह\" आठवतो का दर वर्षी एक आठवडाभर प्रभात टॉकीज मधे प्रभातचा रोज वेगळा चित्रपट दाखवत. शेवटच्या दिवशी \"माणूस\" असायचा असे स्पष्ट आठवते.\nगोखले डॉक्टर कॅन्सरने गेले.\nगोखले डॉक्टर कॅन्सरने गेले. पण अगदी शेवटपर्यंत पेशंट्स तपासत असत. ते गेले तेव्हा त्यांच्या पेशंट्सना इतके दु:ख झाले की जवळपास प्रत्येकालाच त्यांच्या घरी जावून भेटायचे होते. पण घरी जावून कोणाला भेटायचे घरच्यांशी काही पेशंटसची फार ओळख नव्हती. म्हणून मग सगळ्यांनी त्यांना पत्रे पाठवली. ती एवढी होती की एक खोली भरून गेली होती पत्रांनी. ते जेष्ठ नागरिकांना तपासायला दवाखाना संपल्यावर स्कूटरवरून त्यांच्या घरी जात असत व नाममात्र पैसे घेत असत. असे डॉक्टर नंतर पहाण्यात आले नाहीत.\nआता डॉ. गोखले हयात नाहित.\nआता डॉ. गोखले हयात नाहित. तिथे आता डॉ दिलीप देवधर दवाखाना चालवतात. +१\nदगडी चिरेबंदी घर आणि बाहेत पुष्करिणी वगैरे\nमाझी मैत्रीण एक परांजपे तिचे\nमाझी मैत्रीण एक परांजपे तिचे पण सुंदर घर होते भांडारकर रोडला. दगडी चिरेबंदी. आणि त्यापुढे बाग. फाटकाशी जाईजुईचे वेल. ती व तिची भावंडे पायरीवर बसून गप्पा मारत. भांडारकर रोड पण छान होता. आता किती लहान सा वाट्तो तेव्हा तो अगदी विश्वप्रदक्षिणे सारखा वाटत असे. साने डेअरी, रविराज हॉटेल( आली हासत पहिली रात ) मग चालत चालत आले की एका साइडला एक मोठे ग्राउंड समोर बाल शिक्षण मंदीर, गिरिकंद ट्रावेल चे दुकान. तेव्हा ते तिकीट काढून अमेरिकेला जाणा रे, विसा पासपोर्ट ग्रीन चॅनेल वगैरे सफाईने बोलणारे लोक काय लै भारी वाटायचे. एक ग्लॅमर असे. पुढे एक पॅथ लॅब होती. मग लेफ्ट राइट करत डेक्कन ला परत.\nनातूवाडा सपे त पण आहे, पण तो\nनातूवाडा सपे त पण आहे, पण तो वेगळा. नुसतं नातूवाडा म्हणलं की पेठी पुण्यात शनिवारातला नातूवाडा अध्याहृत असतो.\nसुमुक्ता, तुम्ही पण साठ्येंचे पेशंट का आमचे दोन तीन पिढ्यांचे फॅमिली डॉक्टर होते ते (आणि त्यांचा मुलगा).\nमॅजेस्टिकचं उन्हाळ्यातलं प्रदर्शन म्हणजे मेजवानी असायची. कायम पडीक असायचो तिथे.\nप्रभात चित्रपट महोत्सवसुद्धा बघितला आहे. माणूस, तुकाराम, ज्ञानेश्वर, कुंकू, रामशास्त्री, इ.\nप्रभात चित्रपट महोत्सवसुद्धा बघितला आहे. माणूस, तुकाराम, ज्ञानेश्वर, कुंकू, रामशास्त्री,>> हो मस्त.\nव्वा, किती छान माहिति आहे,\nव्वा, किती छान माहिति आहे, वाचायला भारी वाटते आहे.\n>>> कुणाकडे फोटो नाहीयेत का रस्ते, बस स्टॉप, इतर परिसराचे रस्ते, बस स्टॉप, इतर परिसराचे <<<< मी फेसबुक का कुठेतरी पाहिले होते काहि फोटो, गुगल्वर/संग्रहात असतील तर जरुर देईन.\nसुमुक्ता, तुम्ही पण साठ्येंचे\nसुमुक्ता, तुम्ही पण साठ्येंचे पेशंट का आमचे दोन तीन पिढ्यांचे फॅमिली डॉक्टर होते ते (आणि त्यांचा मुलगा). >>>> आम्ही पण जात होतो साठ्येंकडे पण नंतर माझा आत्तेभाऊ डॉक्टर झाला आम्ही सगळे त्याचे पेशंट्स झालो. तो नसला की आम्ही साठ्येंकडे किंवा त्यांच्या मुलाकडे जात होतो.\n<<नातूवाडा सपे त पण आहे, पण\n<<नातूवाडा सपे त पण आहे, पण तो वेगळा. नुसतं नात��वाडा म्हणलं की पेठी पुण्यात शनिवारातला नातूवाडा अध्याहृत असतो.>> तुम्हाला \"नातूबाग\" म्हणायच आहे क\nवाक साठयेंचा मुलगा ध. वा.\nवाक साठयेंचा मुलगा ध. वा. साठ्ये. त्यांचा दवाखाना नंतर नारायण पेठेत पत्र्या मारुतीजवळ होता. तिथे आता वृद्धाश्रम आहे.\nनातूबाग वेगळी. चिमण्या गणपतीच्या ओळीला आणखी एक नातूवाडा आहे ना\nमारुतीजवळ होता. तिथे आता वृद्धाश्रम आहे>> अर्रे, तिथे घैसासांचा दवाखाना होता ना (साठ्ये आजोबांचा भाचा) तळमजल्याला ध.वा. साठ्ये (खरंतर आम्ही काकाच म्हणायचो) प्रॅक्टिस करत ना तळमजल्याला ध.वा. साठ्ये (खरंतर आम्ही काकाच म्हणायचो) प्रॅक्टिस करत ना त्यांनी पण थांबवली का त्यांनी पण थांबवली का ते सगळे राहायला तिथेच सर्वात वरच्या मजल्यावर होते.\nसाने डेअरी, रविराज हॉटेल( आली\nसाने डेअरी, रविराज हॉटेल( आली हासत पहिली रात Wink ) मग चालत चालत आले की एका साइडला एक मोठे ग्राउंड समोर बाल शिक्षण मंदीर, गिरिकंद ट्रावेल चे दुकान >> रविराज हाटेलच्या समोर एक पायवाट होती जी गोखले ईन्स्टीट्युटपाशी निघे आता ती पायवाट बंद केली आहे.\nकोरेगाव पार्क ला बंड गार्डन\nकोरेगाव पार्क ला बंड गार्डन ते ब्ल्यू डायमंड पर्यंत दुतर्फा दाट झाडी होती. उन्हाळ्यात पण सायकल चालवता यायची असे म्हणतात. अजून आहे, पण यापेक्षाही दाट झाडी होती आणि त्यामुळे सावलीचा बोगदा तयार व्हायचा. सिंहगड रस्त्याला पण अशीच झाडी होती. अजून कुठे होती का फर्गसन रस्त्याला होती बहुतेक.\nती पायवाट म्हणजे शासकीय मुद्रणालय / ग्रंथागाराच्या आवारातून जाणारी वाट होती तीच का त्याला एका बाजूने गेट होते जे सदैव उघडेच असायचे.\nप्रभात रस्त्यावर लिज्जत पापडाच्या जवळच एक ज म्बो आईसक्रीम चे दुकान होते त्याचा लोगो थोडाफार एशियाड्च्या अप्पू सारखा हत्ती आणि त्याच्या सोंडेत आईस कँडी असा काईतरी होता.\nसपना माझ्यामते ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत पुण्याचा गावठाण भाग / पेठा सोडल्या तर सगळीकडेच अशी झाडी होती. कर्वे रस्त्यावर देखिल होती. सहकारनगर, पद्मावती अरण्येश्वर तर खरोखरचे अरण्यच होतं. कर्वे नगर भागात आमराया होत्या. कोथरूड्चे पेरू प्रसिध्ध होते आतून लाल / गुलाबी रंगाचे.\nकर्वे नगर भागात आमराया होत्या\nकर्वे नगर भागात आमराया होत्या. कोथरूड्चे पेरू प्रसिध्ध होते आतून लाल / गुलाबी रंगाचे. >>>>> विश्वास बसत नाही.\nकोथरूडच्या जवळ भुजबळ बागेचा\nकोथरूडच्या जवळ भुजबळ बागेचा केवढा तरी पसारा होता. अजूनही कर्वेनगरला लागून थोडी पेरूची बाग शिल्लक आहे. मनमोहन सोसायटीला लागून जो नवा रस्ता झालाय तिथे.\nहो, जम्बो आईस्क्रीम तेव्हाचा प्रतिष्ठित ब्रॅन्ड होता. शनिवारवाड्यापाशी पण होतं एक दुकान ते आठवलं एकदम.\nपेरूच्या बागा पाहिल्या नाहीयेत (पण कोथरूडचे म्हणून पेरू खाल्लेत) कर्वेनगरला माझा एक मित्र तिकडे रहायचा त्याच्याकडे गेलो अस्ता, आमरायांमधे मात्र मी अभ्यास केलाय / सूर पारंब्या खेळ शिकलो / खेळलो. मला वाटायचे वडाचे झाड असल्या खेरीज हा खेळ खेळता येतच नाही की काय\nलहान पणीच्या आठवणी येत असताना\nलहान पणीच्या आठवणी येत असताना मला फार विचित्र फिलींग येतय (येऊन राह्यंलय ) लिहून झाल्यावर हे खरंच आपल्या आयुष्यात घडलंय का माझा कल्पना विलास आहे असं वाटतंय .\nहो म्हणजे सपनाने विश्वास बसत\nहो म्हणजे सपनाने विश्वास बसत नाही म्हटल्यावर ती भावना प्रबळच झाली एकदम पण वरदाने कोथरूडला अजूनही पेरूच्या बागा आहेत म्हटल्याव्र जीव भां ड्यात पडला\nकोथरूडच्या जवळ भुजबळ बागेचा\nकोथरूडच्या जवळ भुजबळ बागेचा केवढा तरी पसारा होता. >>>>> आमची सोसयटी त्या बागेला लागूनच होती. आमची दुसरीच बिल्दिन्ग त्या प्रोजेक्ट मधली. अजून इतर बिल्डिन्ग्स बांधणे सुरु होते. तेव्हा भुजबळ बागेत शिरून पेरु, जांभळे, ऊस पळवणे हे आमचे सुट्टीतले उद्योग असायचे.\nरस्त्याच्या शेवटाला डेड एन्ड , मग एक ओढा होता आणि पलिकडे आमराई या भागात नुस्ते गवत, टणटणी आणि कॉस्मॉस ची फुलांचे रान होते. तिथे पोपट, ओढ्याअवर आलेले बगळे, भर दिवसा टिटव्या पण असायच्या या भागात नुस्ते गवत, टणटणी आणि कॉस्मॉस ची फुलांचे रान होते. तिथे पोपट, ओढ्याअवर आलेले बगळे, भर दिवसा टिटव्या पण असायच्या आम्ही उन्हाळ्यात तिथे जाऊन अंगत पंगत करायचो. ही गोष्ट १९८०-८५ मधली. ही आमराईची जागा म्हणजेच आताचे सिटी प्राइड चा भाग आम्ही उन्हाळ्यात तिथे जाऊन अंगत पंगत करायचो. ही गोष्ट १९८०-८५ मधली. ही आमराईची जागा म्हणजेच आताचे सिटी प्राइड चा भाग आता विश्वास बसत नाही \nविश्वास बसत नाही म्हणजे\nविश्वास बसत नाही म्हणजे तुम्ही सांगताय ते खरंच असणार. पण आजचे कोथरूड पाहीले तर खरंच वाटत नाही. पण माझ्या माहीतीत धायरीची भाजी पूर्वी खूपप्रसिद्ध होती. आता कुठे नावालाही भाजीचे शेत द���सत नाही. (च-होली बद्दल ऐकून आहे, पण त्या गावात जाणे होत नाही).\nपटवर्धन बाग वगैरे नावे ही खरोखरीच्या बागेवरून पडली असतील बहुतेक...\nनाही नाही सपना, ते केवळ\nनाही नाही सपना, ते केवळ तुम्ही विश्वास बसत नाही म्हटल्यामुळे नव्हे तर स्वतःचे स्वतःलाही क्षणभर असेच वाटलेले हे खरंच असं सगळं आपल्याच लहानपणी होतं, आपल्याच हयातीतले आठवतंय का मागच्या जन्मातले\n पुण्यात कोणीही जवळचे नातेवाईक नव्हते पण ज्या काही २-४ फेर्या झाल्या त्यातून एकदम पुणे फॅन झालो होतो. विशेषतः शनिवार वाडा, लाल महाल, सिंहगड पहाताना अंगावर प्रचंड रोमांच उठलेले आठवतात. ज्या वास्तुंमध्ये शिवराय, बाजीराव, तानाजी वावरले त्या वास्तू बघून हरखून गेलेलो आठवते आहे. आताच्या पिढीला कदाचित बालिश वाटेल पण मुंबईत परत शाळेत गेल्यावर शिक्षकाना भेटून 'आम्हाला इतिहास पुण्यात शिकवा' अशी सूचना केली होती.\nधायरी ला हुरडा खाल्लेला आठवतो आहे.\nपुण्यातील जागांची नावे मजेशीर\nपुण्यातील जागांची नावे मजेशीर वाटायची लहानपणी. वडगाव-बुद्रुक, वडगाव शेरी, मगरपट्टा, हडपसर, बिब्वेवाडी, धनकवडी, खडकवासला\nकल्याणीनगरला राहत असताना आम्ही सर्व लहान मुलं नदीकाठी फिरायला जायचो. तिथे पक्षीतज्ञ सलीम यांच्या नावाने पक्षी अभयारण्य उभारलेलं होतं. छान फलक लावलेले होते. त्यावर मराठी / इंग्रजी मधे पक्षांची माहिती होती. हे सर्व पक्षी तिथे पहायला मिळायचे. आता बरीच वर्षे जाणे झालेले नाही. काय परिस्थिती आहे सध्या मी ऐकलेय की दहा वर्षांपासून अभ्यारण्याची स्थिती वाईट आहे. खरेय का हे \nमाझा काका (एकेरीच म्हणायचो ) पाषाण येथील टेकडीवर जायचा. तिथे रंगीत दगड मिळायचे. त्या दगडांचे कलेक्शन हा त्याचा छंद होता. पुढे या क्षेत्रातले लेक्चर्स ऐकताना कळाले की लाव्हापासून बनलेल्या या टेकड्यांवर रत्न सापडत. त्यामुळे अनेक जाणकार सुद्धा फिरायला यायचे. (कुणाला सापडले कि नाही माहीत नाही).\nछान आहेत आठवणी सर्वांच्या\nछान आहेत आठवणी सर्वांच्या मला इतके जुने अर्थातच माहित नाही.\nपण आई बाबा सांगायचे कर्वे रोड म्हणजे कसं जंगल होते. आणि सगळे हसले होते आईबाबांना कुठे जंगलात लांब घर घेतले म्हणून. हे कुठे .. तर.. नवीन कर्नाटक हायस्कुलपाशी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://digitalsakshar.com/ModuleSelection?courseid=CRS64", "date_download": "2018-12-18T15:28:56Z", "digest": "sha1:EU4QXZW75N4TYIG34OKAUSTO3INSIGIX", "length": 3132, "nlines": 78, "source_domain": "digitalsakshar.com", "title": "Digital Sakshar – The Free Learning App.", "raw_content": "\nदीड, अडीच, साडेतीन, साडेचार\nगड आला, पण सिंह गेला\nदीड, अडीच, साडेतीन, साडेचार\nगड आला, पण सिंह गेला\nमी दिपक भांगे , जिल्हा परिषद ,नांदेड च्या शाळेत शिक्षक आहे . माझ्या शाळेतील गोरगरिबांच्या लेकराना आपल्या विडियो च्या म्मदतीने उच्च तम शिक्षण देण्याचा ध्यास घेतला आहे .खरोखर आपले हे शेक्षणिक विडियो फार छान आहेत .असेच विडियो आपण भविष्यात तयार करत रहावेत हीच सदिच्या बाळगतो .आपलाच ऋणी --- Deepak Bhange Nanded\nमला आपले सर्व Videos खूप खूप आवडले मी एक खेडयामधे काम करणारी प्राथमिक शिक्षिका आहे .मला आपले app खूप उपयुक्त आहे सर्व विषय मराठी व हिंदी चेही वीडिओज बनवावेत इतर विषय देखिल लवकरच पुर्ण करावेत आम्हीं आतुरतेने वाट पाहत आहोत . आपल्या कामास shubhechha. -- Pratima Satre\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-growth-rate-moong-and-urad-jalgaon-district-12802", "date_download": "2018-12-18T15:51:50Z", "digest": "sha1:JXF6JIJBZRN7E7SHGLXFW2TCAGNKOEMC", "length": 14191, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Growth rate of moong and urad in Jalgaon district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजळगाव जिल्ह्यात मूग, उडदाच्या दरात सुधारणा\nजळगाव जिल्ह्यात मूग, उडदाच्या दरात सुधारणा\nबुधवार, 10 ऑक्टोबर 2018\nजळगाव : जिल्ह्यात शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची तयारी पूर्ण होताच मूग व उडदाच्या दरात किरकोळ सुधारणा झाली. मुगाचे दर क्विंटलमागे ६० ते १०० व उडदाचे दरही क्विंटलमागे ५० ते ८० रुपयांनी वाढले आहेत.\nजळगाव : जिल्ह्यात शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची तयारी पूर्ण होताच मूग व उडदाच्या दरात किरकोळ सुधारणा झाली. मुगाचे दर क्विंटलमागे ६० ते १०० व उडदाचे दरही क्विंटलमागे ५० ते ८० रुपयांनी वाढले आहेत.\nमुगाची आवक बाजार समित्यांमध्ये कमी झाली आहे. मुगाला प्रतिक्विंटल ४००० ते ५००० रुपये दर आहेत. १० दिवसांप��र्वी ४००० ते ४९०० रुपये प्रतिक्विंटलचे दर होते. लालसर, कमी दर्जाच्या मुगाची खरेदी ३६०० रुपयांपासून केली जात होती. उडदाचे दरही ४००० ते ४८०० रुपये होते. सध्या ४१०० ते ४८५० रुपये प्रतिक्विंटलचे दर आहेत. क्लीनिंग, ग्रेडिंग केलेल्या दर्जेदार उडदाला ५१०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे दर आहेत. उडदाची आवक जळगाव, चोपडा, पाचोरा व अमळनेर येथील बाजारात स्थिर आहे. जिल्ह्यात प्रमुख बाजार समित्यांमध्ये प्रतिदिन १२०० क्विंटलपर्यंत उडदाची आवक होत आहे; तर मुगाची आवक मात्र फारशी नाही. यावल, चोपडा, अमळनेर येथील बाजारात आवक बरी आहे. तेथे प्रतिदिन मिळून ४०० क्विंटलपर्यंतची आवक होत आहे. मुगाची आवक पुढील १० ते १२ दिवसांत आणखी कमी होईल. कारण यंदा मुगाचे अपेक्षित उत्पादन नाही.\nउडदाचे दर वाढत असल्याने काही शेतकऱ्यांनी त्याची विक्री करणे टाळले आहे. त्यांना दरवाढीची प्रतीक्षा आहे. शासकीय खरेदी केंद्र सुरू होतील, असे संकेत मिळताच दर किरकोळ वधारले.\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\n`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्त शिवार अभियानातंर्गत भूजल...\nनगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...\nसांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...\nनगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...\nसोलापुरात वांगी, ढोबळी मिरची, कोबी दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nरेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...\nनाशिक जिल्हा बॅ��केच्या संचालकांच्या...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...\nसोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी...सोलापूर : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय...\nयोग्य वेळी करा मिरीची काढणीमिरी घोसामधील एक ते दोन मणी पिवळे अगर नारंगी...\nनाशिकला वांगी, घेवडा, आले दर तेजीतनाशिक : गत सप्ताहात नाशिक बाजार समितीत बहुतांश...\nबियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’ बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’...\nप्रथिनांद्वारे मिळवता येईल अधिक टिकाऊ...निसर्गातील कोळ्याच्या धाग्यापासून प्रेरणा घेत चीन...\nऊसतोडणी कामगारांच्या गावांत दुष्काळी...नगर ः जनावरे जगवण्यासाठी आणि रोजगाराच्या शोधात...\nनामपूरात शेतमालाला दर, कर्जमाफीसाठी...नामपूर, जि. नाशिक : कांदा पिकासह शेतमालाचे...\nवजनकाट्यात घोळ करणाऱ्यांनी लाज बाळगावीमाळेगाव, जि. पुणे ः ‘माळेगाव साखर कारखान्याचे...\nकोल्हापूर जिल्ह्यास ३०० एकर तुती...कोल्हापूर : महारेशीम अभियानांतर्गत कोल्हापूर...\nहमीभावाने साडेदहा हजार क्विंटल शेतीमाल...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...\nपुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकेळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.vessoft.com/software/windows/download/weatherbug", "date_download": "2018-12-18T16:33:26Z", "digest": "sha1:SK3HAOXF72WSARBDVI27TLKAW6OEOVNU", "length": 11630, "nlines": 228, "source_domain": "mr.vessoft.com", "title": "डाऊनलोड WeatherBug 10.0.7.4 – Vessoft", "raw_content": "\nडाउनलोड प्रारंभ करण्यासाठी ग्रीन बटणावर क्लिक करा\nडाउनलोड सुरु झाले आहे, आपला ब्राउझर डाउनलोड विंडो तपासा. काही समस्या असल्यास, एकदा बटण क्लिक करा, आम्ही वेगळ्या डाऊनलोड पद्धती वापरतो.\nWeatherbug – जगभरातील नवीन हवामान पाहण्यासाठी एक सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर तापमान, वारा, आर्द्रता, दबाव, पाऊस, इ निर्देशक Weatherbug आपण कोणत्याही क्षणी आणि साप्ताहिक हवामान अंदाज पाहू देते हवामान सविस्तर माहिती प्रदर्शित करण्यास सक्षम आहे. सॉफ्टवेअर नकाशा दबाव, आर्द्रता टक्केवारी वार्याची दिशा किंवा गती च्या सजीव पातळी अनुसरण करण्यास सक्षम करते. तसेच Weatherbug साधने वापरकर्ता वैयक्तिक गरजांसाठी हवामान पर्याय सेट करणे आवश्यक आहे.\nहवामानातील बदल तपशीलवार प्रदर्शन\nकोणत्याही क्षणी आणि साप्ताहिक हवामान अंदाज\nनकाशावर हवामान स्थिती दाखवतो\nसाधन प्रणाली कार्यक्षमता प्रदर्शित करण्यासाठी आणि डेस्कटॉप डिझाइन. सॉफ्टवेअर आपण वेगळ्या संगणकावर सेटिंग्ज पाहण्यासाठी परवानगी देते.\nविंडोज मेनू क्लासिक डिझाइन सॉफ्टवेअर. तसेच सॉफ्टवेअर मेनू सक्षम अतिरिक्त साधने मोठ्या प्रमाणात समर्थन पुरवतो.\nअनुप्रयोग किंवा फोल्डर जलद आणि सोयीस्कर प्रवेश. सॉफ्टवेअर आपण पॅनेल आयटम जोडून सोपे करण्यासाठी परवानगी देते आणि भर कनेक्ट करून विस्तार करण्यास अनुमती देते.\nसॉफ्टवेअर विविध श्रेणींमध्ये त्यांना गटबद्धता करून डेस्कटॉप चिन्ह आयोजित करण्यासाठी. सॉफ्टवेअर वापरकर्ता गरजा चिन्ह ब्लॉक देखावा सानुकूल करण्यासाठी सक्षम करते.\nइतर विंडोच्या शीर्षस्थानी निवडले विंडो निराकरण करण्यासाठी सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर आपण सुरू विंडो वर टीव्ही शो, चित्रपट आणि व्हिडिओ प्रसारण पाहण्यासाठी अनुमती देते.\nडेस्कटॉप उपयुक्त विजेट आणि informers, संच. साधने हेही प्रणाली कार्यक्षमता आणि अधिक एक दिनदर्शिका, शेड्युलर, माहितीच्या आहेत.\nहे Windows XP च्या शैलीमधील क्लासिक स्टार्ट मेनू आहे, जे टास्कबारशी संलग्न केले जाऊ शकते. सॉफ्टवेअर विविध सिस्टम घटकांसाठी द्रुत ऍक्सेस सक्षम करते.\nहे एक उत्कृष्ट पोर्टेबल स्टार्ट मेनू असून ते सोयीनुसार फाइल्स, फोल्डर्स, ऍप्लिकेशन्स आणि त्यांच्या स्वत: च्या पदानुक्रमाची रचना करतात.\nस्थानिक नेटवर्क लोकप्रिय gamers आपापसांत एमुलेटर. सॉफ्टवेअर इतर खेळाडूंच्या एक रक्षित कनेक्शन याची खात्री आणि पसंतीचे अनेक साधने आहेत.\nआपला संगणक आणि सर्व्हर यांच्यात फायली सुरक्षित कॉपी साठी साधन. सॉफ्टवेअर आपण स्थानिक आणि दूरस्थ मजकूर फाइल संपादित करण्यास परवानगी देते.\nविश्लेषणात्मक किंवा सांख्यिकीय हिशेब आणि आलेख इमारत साधने एक संच. सॉफ्टवेअर आपण गणिते विविध प्रकारच्या कार्य करते.\nसोयीस्कर व्यवस्थापक फेसबुक आणि इतर लोकप्रिय सेवा मधून व्हिडियो फाइल्स डाउनलोड करण्यासाठी. सॉफ्टवेअर विविध ऑडिओ स्वरूप व्हिडिओ रूपांतरित आणि व्हिडियो फाइल्स ऑडिओ ट्रॅक काढू करण्यासाठी सक्षम करते.\nसाधन प्रतिमा आणि छायाचित्रे सह काम. सॉफ्टवेअर अनेक फिल्टर आहेत आणि आपण विविध प्रभाव जोडा किंवा आपोआप प्रकल्प तयार करण्यासाठी परवानगी देते.\nसॉफ्टवेअर व्हॉइस किंवा व्हिडिओ कॉल्स आणि मजकूर संदेश पाठवू. वापरकर्ता डिव्हाइसचे एक स्वयंचलित संपर्क समक्रमण आहे.\nसीडी आणि डीव्हीडी प्रतिमा\nउपयुक्तता विविध स्वरूपात समर्थन डिस्क प्रतिमा निर्माण करण्यासाठी. सॉफ्टवेअर डिस्कवर डेटा बर्न आणि कॉपी संरक्षण स्थलांतर करण्यास सक्षम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bobhata.com/science/saber-toothed-cat-bigger-bengal-tiger-364", "date_download": "2018-12-18T14:41:14Z", "digest": "sha1:WVBAOFG5HREEDNC772JSLGWVF5XGK2WT", "length": 5226, "nlines": 35, "source_domain": "www.bobhata.com", "title": "बंगाली वाघांपेक्षा मोठं मांजर सापडलं", "raw_content": "\nबंगाली वाघांपेक्षा मोठं मांजर सापडलं\nदक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिना हा देश प्राचीन जीवाश्मांचा एक खजिना आपल्या अंगाखांद्यावर बाळगून आहे. त्यामुळे प्राचीन आणि आता लयाला चालले्ल्या जीवसृष्टीचा अभ्यास करणारे पॅलिएन्टॉलॉजिस्ट तिथे वारंवार भेट देत असतात. नुकत्याच पार पडलेल्या अशा मोहिमेतून एक नवीनच बातमी जगाला कळली आहे. अर्जेंटिनामध्ये तलवारीसारखे दात असलेल्या मांजरांच्या पावलांचे जीवाश्म सापडल्याचं नुकतेच जाहीर करण्यात आलंय.\nअर्जेंटिनामधल्या मीरामार नावाच्या समुद्र किनार्यावर खळाळत्या लाटांच्या जवळपासच्या खडकाळ जागी हे पावलांचे ठसे आढळून आले आहेत. शेवटच्या जागतिक हिमयुगाच्या वेळी इथला सध्याच्या किनारपट्टीचा भाग या जागेपासून बराच दूर होता. त्यामुळे इथे या तलवारीसारखे दात असलेल्या मांजरांचा वावर आसावा असे मानलं जात आहे. या ठशांचे वैशिष्ठ्य असे की याचा आकार मार्जार कुलातील सध्याच्या सर्वात मोठ्या आकाराच्या बंगाली वाघापेक्षाही मोठा आहे. यातला एक ठसा सुमारे १९.२ सेंमी म्हणजे संपूर्ण वाढ झालेल्या आणि पसरलेल्या मानवी पंज्याहूनही मोठा आहे.\nजीवशास्त्राच्या अभ्यासातील परंपरेनुसार सापडलेल्या जीवाश्माला नेमक्या कोणत्या स्पिशीबरोबर जोडायचे याबद्दल गोंधळ असल्याने या प्राण्याला Smilodonichnum miramarensis अर्थात मीरामारचा पाऊलखुणा करणारा स्मिलोडोन असे नाव देण्यात आले आहे. या मांजराचं कुल ठरेल तेव्हा ठरेल. पण ही वाघ���ची मावशी प्राचीन काळी त्याच्यापेक्षा बरीच मोठी होती असं दिसतंय.\nया ९ देशांनी बदलले व्हिसाचे नियम, चला पटापट सहलीचे बेत आखा...\nव्हिडीओ ऑफ दि डे : तब्बल २० वर्षानंतर या पठ्ठ्याने केली इतिहासाची पुनरावृत्ती...हा व्हिडीओ चुकवू नका भाऊ \nजगात खाण्यापिण्याबद्दल आहेत हे १० विचित्र कायदे, काहीठिकाणी तर शिक्षाही केली जाते \nसासूकडून प्रेरणा घेऊन सुनेने उभारला स्वतःचा बिझनेस तो ही व्हाट्सॲपच्या मदतीने \nतिने मेकअपवर बहिष्कार टाकल्यावर तिला जीवे मारण्याची धमकी का दिली जात आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/news/modi-on-gujrat-election-272146.html", "date_download": "2018-12-18T16:02:18Z", "digest": "sha1:E5TYOZ3SIRUOBKMRQ6JQF7LQPVQYIAW6", "length": 14324, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "काँग्रेसने मला जेलमध्ये टाकण्याचं षडयंत्र रचलं होतं - मोदी", "raw_content": "\nPHOTOS : हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या मित्रासाठी रात्रभर जागणाऱ्या मुक्या जीवांची कहाणी\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nVIDEO : पंतप्रधान मोदींनी मराठीत भाषण करून घातली साद\nIPLAuction2019 : युवी इज बॅक, 'मुंबई'ने दिला आधार\nआम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो - नरेंद्र मोदी\nआमचा विकास 'आदर्श'सारखा नाही : पंतप्रधानांच्या भाषणातल्या 10 महत्त्वाच्या गोष्टी\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO: सैन्यभरतीच्या जागा 68 आणि अर्ज 12 हजार, उमेदवारांवर पोलिसांचा लाठीमार\nपंतप्रधान मोदी मुंबईत दाखल, शिवसेनेच्या बहिष्कारामुळे दौरा चर्चेत\nशिवरायांच्या ऐतिहासिक स्मारकाचं काम सुरू, पाहा एक्सक्ल्युझिव्ह फोटो\nVIDEO : मुंबईत तरुणीच्या कारचा विचित्र अपघात\nमोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याआधी उद्धव यांचा शिवसेना मंत्र्यांना मोठा आदेश\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\nपेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होणार, ही आहे मोदी सरकारची योजना\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nमाझ्या बाबतीतही भेदभाव केला गेलाय - कतरिना कैफ\nसेटवर शशांक केतकरचा 'हा' पैलू सगळ्यांना ठेवतो खूश\nस्वप्नील जोशी म्हणतोय, मी पण सचिन\nबाहेर सोसाट्याचा वारा तर घरात भरलं पाणी, आंध्र प्रदेशमध्ये 'फेथाई'चं थैमान\nचक्क घड्याळाने वाचवलं हृदयविकाराच्या झटक्यापासून, वाचून तुम्हीही म्हणाल वाह...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nIPLAuction2019 : युवी इज बॅक, 'मुंबई'ने दिला आधार\nVIDEO : युवराज सिंग अखेर #sold\nLIVE: IPLAuction2019 : युवराज झाला 'मुंबईकर', अखेरच्या क्षणी घेतलं विकत\nIPL Auction: क्रिकेट सोडून जॉब करणाऱ्या या खेळाडूवर आता 8.4 कोटींची बोली\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nVIDEO : युवराज सिंग अखेर #sold\nVIDEO: शिवाजी महाराजांच्या वेषात संसदेत अवतरले 'हे' खासदार\nLIVE VIDEO : मुंबई कामगार रुग्णालयात अग्निशमन दलाचा जवान शिडीवरुन खाली कोसळला\nकाँग्रेसने मला जेलमध्ये टाकण्याचं षडयंत्र रचलं होतं - मोदी\n'मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना काँग्रेसनं मला जेलमध्ये टाकण्याचं षडयंत्र रचलं होतं,' असा सणसणाटी आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्कालीन युपीए सरकारवर केलाय. गांधीनगरमधील गुजरात गौरव महासंमेलनात ते बोलत होते. गुजराज इलेक्शन काँग्रेसने विकासाच्या मुद्यावर लढून दाखवावं, असं खुलं आव्हानही मोदींनी यावेळी दिलंय.\nगांधीनगर, 16 ऑक्टोबर : 'मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना काँग्रेसनं मला जेलमध्ये टाकण्याचं षडयंत्र रचलं होतं,' असा सणसणाटी आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्कालीन युपीए सरकारवर केलाय. गांधीनगरमधील गुजरात गौरव महासंमेलनात ते बोलत होते. गुजराज इलेक्शन काँग्रेसने विकासाच्या मुद्यावर लढून दाखवावं, असं खुलं आव्हानही मोदींनी यावेळी दिलंय.\nगुजरात निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच आक्रमक प्रवित्र्यात पाहायला मिळाले. गुजरातमध्ये काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जातीने प्रचार सुरू केलाय. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच काँग्रेसला सडेतोड प्रत्युत्तर दिलंय.\nकाँग्रेसने अगदी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या काळापासून कायमच गुजरातचा द्वेष केलाय. जनसंघ आणि भाजपला काँग्रेसवाल्यांनी कायमच पाहिलंय. पण 2014 जनतेनं आम्हाला भरभरून मतं देऊन देशाची सत्ता सोपवली, तरीही काँग्रेसचा भाजपच्या प्रती असलेला द्वेष कमी झालेला नाही. आताही गुजरातची जनता त्यांना मतपेटीतूनच प्रत्युत्तर देईल, असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.\nनोटबंदी आणि जीएसटीवरून काँग्रेस जनतेमध्ये विनाकारण अपप्रचार करत असून गुजराती जनतेनं त्याकडे दुर्लक्ष करावं, असंही आवाहन मोदींनी केलंय. गुजरात इलेक्शनमध्ये भाजप किमान 150 जागा जिंकेल आणि काँग्रेसचा सफाया होईल, असा दावाही मोदींनी यावेळी केला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: gujrat electionpm modiकाँग्रेसगुजरात इलेक्शनपंतप्रधान मोदीराहुल गांधी\nPHOTOS : हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या मित्रासाठी रात्रभर जागणाऱ्या मुक्या जीवांची कहाणी\nVIDEO : पंतप्रधान मोदींनी मराठीत भाषण करून घातली साद\nVIDEO : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस उडवणार मोदींची झोप, पाहा स्पेशल रिपोर्ट\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO : स्टार स्क्रीन अॅवाॅर्डला बाॅलिवूड स्टार्सचा जलवा\nPHOTOS : हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या मित्रासाठी रात्रभर जागणाऱ्या मुक्या जीवांची कहाणी\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nVIDEO : पंतप्रधान मोदींनी मराठीत भाषण करून घातली साद\nIPLAuction2019 : युवी इज बॅक, 'मुंबई'ने दिला आधार\nVIDEO : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस उडवणार मोदींची झोप, पाहा स्पेशल रिपोर्ट\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/desh/goa-news-manohar-parrikar-file-nomination-bypoll-64029", "date_download": "2018-12-18T15:45:14Z", "digest": "sha1:7ASLVUDCEPMG5WE7ZD5BF6KHGBMGWXDZ", "length": 13680, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Goa news Manohar Parrikar file nomination in bypoll पणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी पर्रीकरांचा अर्ज दाखल | eSakal", "raw_content": "\nपणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी पर्रीकरांचा अर्ज दाखल\nबुधवार, 2 ऑगस्ट 2017\nया मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाला अजूनही उमेदवार सापडत नसल्याने पक्षासमोर पेच निर्माण झाला आहे. यामुळे काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव गिरीश चोडणकर यांना मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या विरोधात रिंगणात उतरवण्यावर पक्षाचे नेते विचार करीत आहेत.\nपणजी : पणजी विधानसभा मतदारसंघाच्या 23 ऑगस्टला होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज (बुधवार) सकाळी मोठे शक्तिप्रदर्शन करीत निवडणूक अधिकारी पुंडलिक खोर्जुवेकर यांच्याकडे अर्ज सादर केला.\nया मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाला अजूनही उमेदवार सापडत नसल्याने पक्षासमोर पेच निर्माण झाला आहे. यामुळे काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव गिरीश चोडणकर यांना मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या विरोधात रिंगणात उतरवण्यावर पक्षाचे नेते विचार करीत आहेत. यापूर्वी काँग्रेसने माजी आमदार आतानासियो (बाबूश) मोन्सेरात यांना उमेदवारी देण्याचे ठरवले होते. मात्र, त्यांनी गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश करून कॉंग्रेसला धक्का दिला.\nगोवा फॉरवर्डने पर्रीकर यांना पाठिंबा दर्शवला आहे. मगो पक्षानेही पर्रीकरांना समर्थन दिले आहे. पणजीचे माजी महापौर अशोक नाईक यांनाही काँग्रेसने उमेदवारी देऊ केली होती. मात्र त्यांनीही नकार दिला आहे. प्रसिध्द वकील सुरेंद्र देसाई यांनाही काँग्रेसच्या काही नेत्यांनी निवडणूक लढवण्यासाठी विनंती केली होती. परंतु त्यांनीही आपण इच्छुक नसल्याचे कळविले आहे. सध्या विरोधी पक्षांकडे पर्रीकर यांच्या विरोधात उमेदवार नसल्याने सर्व विरोधकांनी मिळून एकच उमेदवार देण्यासाठी हालचाली सुरू आहेत.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :\nकाँग्रेसचे आमदार असलेल्या \"रिसॉर्ट'वर प्राप्तिकर विभागाची धाड\nपुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघातात एक जण ठार\nकोयनेच्या पाणीसाठ्यात 0.50 टीएमसीने वाढ\nधुळे: पाणीटंचाई दूर करण्यासाठी डोंगरगाव धरणाजवळ विहीर\nनितीशकुमार हे पलटूराम: लालूप्रसाद यादव\nगॅस दरवाढीवरून राज्यसभेत विरोधकांचे टीकास्त्र\nमाजी सरपंच पूर्ण वेळ झाले प्रयोगशील शेतकरी\nधूर आहे तेथे आग असणारसावध ऐका, पुढील हाकासावध ऐका, पुढील हाका\nजुळवितसे सहज दुवा... ऋतु हिरवा\nपर्रिकरांचा 'तो' दौरा राजकीय स्टंट नाही - भाजप\nपणजी - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी नुकताच उड्डाणपुल निरीक्षणाचा दौरा केला. हा दौरा म्हणजे राजकीय स्टंटबाजी नसल्याचे भाजपने स्पष्ट केले...\nमोदींना झोपूही देणार नाही; राहुल गांधींचा इशारा\nनवी दिल्ली : देशभरातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींना आम्ही झोपू देणार नसल्याचा इशारा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी...\nरायपूर : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सोमवारी शेतकऱ्यांना अल्प मुदतीचे कृषिकर्ज माफ करण्याची घोषणा केली. बघेल म्हणाले, ‘‘...\nराज ठाकरेंचे स्वप्न कमलनाथांकडून पूर्ण\nभोपाळ : काँग्रेसचे नेते आणि नवनिर्वाचित मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज ठाकरेंकडून गुरुमंत्र घेऊन त्याचा गंडा बांधला की काय असा प्रश्न पडला आहे. कारण,...\nकाँग्रेस निष्ठावंतांचा स्वतंत्र मेळावा\nपुणे - शहर काँग्रेसकडून निष्ठावंताना सामावून घेतले जात नाही. सातत्याने अपमानित केले जात असल्याचा आरोप करीत काँग्रेस निष्ठावंतांचा स्वतंत्र मेळावा...\nजुनी विटी, नवे राज\nहिंदी पट्ट्यातील तीन राज्यांत मुख्यमंत्रिपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते, याबाबत उत्सुकता होती. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तरुणाईच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-center-refuses-reconsider-bt-cotton-prices-6559", "date_download": "2018-12-18T16:02:08Z", "digest": "sha1:SSFA7SMDPH34FYJTIJLZLUVT6MNPCARL", "length": 16985, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Center refuses to reconsider BT cotton prices | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबियाणे दराचा पुनर्विचार करण्याचा प्रस्ताव केंद्राने फेटाळला\nबियाणे दराचा पुनर्विचार करण्याचा प्रस्ताव केंद्राने फेटाळला\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nनागपूर : या वर्षी नाही, परंतु पुढच्या वर्षीच्या हंगामात निश्चितच बियाणे कंपन्यांच्या हिताचा निर्णय घेण्याचे आश्वासन देत केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंग यांनी नॅशनल सीड असोसिएशनच्या प्रतिनिधींचा दरासंदर्भातील प्रस्ताव फे���ाळला.\nनागपूर : या वर्षी नाही, परंतु पुढच्या वर्षीच्या हंगामात निश्चितच बियाणे कंपन्यांच्या हिताचा निर्णय घेण्याचे आश्वासन देत केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंग यांनी नॅशनल सीड असोसिएशनच्या प्रतिनिधींचा दरासंदर्भातील प्रस्ताव फेटाळला.\nबीटी बियाणे दरात केलेल्या कपातीचा पुनर्विचार करण्याची मागणी करीत नॅशनल सीड असोसिएशनच्या शिष्टमंडळाने केंद्रीय कृषिमंत्र्यांची बुधवारी (ता. १४) दिल्लीत भेट घेतली. नॅशनल सीड असोसिएशनचे कार्यकारी संचालक कल्याण गोस्वामी, समीर मुळे, कावेरी सीड कंपनीचे भास्कर राव, अंकुर सीड कंपनीचे संचालक माधव शेंबेकर यांचा शिष्टमंडळात समावेश होता. सीड असोसिएशनच्या शिष्टमंडळाने बीटी बियाणे दर ८०० रुपयांवरून ७४० करण्यात आले, त्यामुळे कंपन्यांना मोठे नुकसान सोसावे लागणार असल्याचे कृषिमंत्र्यांना सांगितले. बीजोत्पादन, प्रक्रिया, तसेच याकामी लागणाऱ्या मजुरीच्या खर्चात वाढ झाली आहे, त्याची दखल घेत बियाणे दरात वाढ होणे अपेक्षित असताना शासनाने गेल्यावर्षीपेक्षा या वर्षी कमी दराने बीटी बियाणे विकण्याची अधिसूचना काढली. ही बाब अन्यायकारक असल्याने बियाणे दराबाबत पुनर्विचार व्हावा, अशी मागणी करण्यात आली.\nपुढील वर्षी कंपन्यांचे हित जपू\nबीजी- २ या कपाशी वाणाची विक्री या वर्षी ७४० रुपयांना होणार आहे, त्यात फेरबदल शक्य नसल्याचे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंग यांनी सांगितले. पुढील वर्षीच्या हंगामात कंपन्यांच्या हिताचा नक्कीच विचार करून कंपन्यांसाठी दिलासादायक असा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन राधामोहनसिंग यांनी कंपन्यांच्या शिष्टमंडळाला दिले.\n‘नॅशनल सीड असोसिएशनने बियाणे दराबाबत पुनर्विचार करण्याचा प्रस्ताव मांडला होता. परंतु या वर्षी त्यात फेरबदल शक्य नसल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. पुढील वर्षीच्या हंगामात बियाणे कंपन्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. आम्ही आजही मोन्सँटोला देण्यात येणारे तंत्रज्ञान शुल्क रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहोत.’\nकार्यकारी संचालक, नॅशनल सीड असोसिएशन ऑफ इंडिया\n‘६० रुपये दरात कपात करून काहीही साधले जाणार नाही. या वर्षी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यास शेतकऱ्यांना पुन्हा फवारणीवर खर्च करावा लागेल. परिणामी दरा�� कपात करण्याऐवजी बोंड अळी प्रतिकारक कमी खर्चाचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याची गरज आहे.’\nकापूस उत्पादक शेतकरी, कान्हेरी, जि. अकोला\nदिल्ली कल्याण बीजोत्पादन seed production बोंड अळी bollworm कापूस\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरणसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला...\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूसजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने...\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये...पुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी...\nस्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ...जंगली मका प्रजातीपासून स्थानिकीकरण होण्याच्या...\nकर्नाटकसाठीची ऊसतोडणी मंदावलीकोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रात उसाची रक्कम...\nउजनी धरणातील पाणी प्रदूषितच :...सोलापूर : उजनी धरणामुळे सोलापूर, पुणे आणि...\nबाजारात डाळिंबाचे दर दबावातसांगली ः देशात डाळिंबाच्या उत्पादनात अंदाजे २० ते...\nअवैध एचटीबीटी बियाणे एसआयटीला मुदतवाढमुंबई: परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशील जनूक...\nविदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्राला...पुणे : बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘पेथाई’...\nसमृद्धी महामार्ग : साडेतीनशे कोटींच्या...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम...\nसाखर संघाची दोन हजार कोटींच्या पॅकेजची...पुणे: राज्यातील साखर कारखाने आर्थिक अडचणीतून...\nकॅल्शिअम, लोहाचा उत्तम स्त्रोत ः नाचणीआहारच्या दृष्टीने नाचणी एक अत्यंत महत्त्वाचे...\nपिकातील लोह, जस्त, बोरॉन कमतरतेवरील...लोह (Fe) कार्ये ः हरितद्रव्ये निर्मितीचे (...\n‘रेसिड्यू फ्री’ शेतमालासाठी उभारली थेट...सध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा...\n���ूर्व विदर्भासह नागपूरपर्यंत रिमझिम...नागपूर : आंध्रप्रदेशात चक्रीवादळ दाखल झाल्याचा...\nदुष्काळीशी सामना करण्यासाठी...पंढरपूर, जि. सोलापूर : राज्यात यंदा...\nपेथाई चक्रीवादळ आंध्रच्या किनारपट्टीला... किनारपट्टीय भागात जनजीवन विस्कळीत जमीन खचून...\nउसाला पूरक शर्कराकंदसाखरेचा वाढलेला उत्पादन खर्च, वाढलेले उत्पादन,...\nराजकीय अन् आर्थिक उत्पाताची नांदीअखेर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल ...\nकांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/calendar-events-2998", "date_download": "2018-12-18T16:07:21Z", "digest": "sha1:QUEVVVHOMCZJMZVI7BEMVCOXWP6I25HE", "length": 6407, "nlines": 138, "source_domain": "www.agrowon.com", "title": "| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयुनायटेड अॅग्रीटेक २०१७ प्रदर्शन\nयुनायटेड अॅग्रीटेक २०१७ प्रदर्शन\n२९ ते ३१ डिसेंबर\nपरिमलम हॉल, इरोड, तामिळनाडू, भारत\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"}
+{"url": "https://www.machinerypark.in/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%B0", "date_download": "2018-12-18T14:44:37Z", "digest": "sha1:2E6B45BLKRA3GKTUB46UMID3N7RJH76T", "length": 14282, "nlines": 247, "source_domain": "www.machinerypark.in", "title": "Machinerypark.in पर पुराने रेफ्रिजरेशन (प्रशीतन) कंटेनर - कंटेनर", "raw_content": "\n लॉगिन oder या पंजीकरण करें\n(अतिरिक्त पुर्जे) स्पेयर पार्ट्स\n(अतिरिक्त पुर्जे) स्पेयर पार्ट्स खोज\nअर्ध ट्रेलर / ट्रेलर\nअर्ध ट्रेलर / ट्रेलर खोज\nनगर पालिका मशीनें खोज\nपुनर्चक्रण (रीसाइक्लिंग) - / प्रोसेसिंग प्लांट\nपुनर्चक्रण (रीसाइक्लिंग) - / प्रोसेसिंग प्लांट खोज\nसहायक उपकरण यंत्र खोज\nMachinerypark.in पर एक नया खाता बनाएँ और विशेष फंक्शनों का उपयोग करें\nफ़ील्ड सभी निर्माण मशीनें (13,225) (अतिरिक्त पुर्जे) स्पेयर पार्ट्स (11,807) सहायक उपकरण यंत्र (5,840) निर्माण यंत्र (3,411) वाणिज्यिक वाहन (2,570) क्रेन (2,341) फॉर्कलिफ्ट (1,750) वर्किंग प्लेटफॉर्म (1,738) पुनर्चक्रण (रीसाइक्लिंग) - / प्रोसेसिंग प्लांट (1,648) अर्ध ट्रेलर / ट्रेलर (778) कृषि मशीनें (708) औद्योगिक मशीनें (612) विविध (486) नगर पालिका मशीनें (271) कंटेनर वानिकी मशीनें (107)\nश्रेणी सभीऑफिस कंटेनर (79)मैटेरियल कंटेनर (21)टॉयलेट कंटेनर (17)परिवहन ट्रेलर (16)रेफ्रिजरेशन (प्रशीतन) कंटेनरस्पेस मॉड्यूल्स (12)\nनिर्माता सभी विविध (12)\nहिट प्रदर्शित करें (12)\nद्वीप / देश सभी यूरोप (12) जर्मनी (12)\nशहर या पोस्टल कोड\nक्षेत्र 100 किमी 200 किमी 500 किमी\nस्थिति सभी\t नया (0) प्रयुक्त (12)\nहिट प्रदर्शित करें (12\nइसके अनुसार क्रमबद्ध करें: नवीनतम पहले नवीनतम अंत में निर्माता आरोही क्रम निर्माता अवरोही क्रम मॉडल आरोही क्रम मॉडल अवरोही क्रम मूल्य आरोही क्रम में मूल्य अवरोही क्रम में निर्माण वर्ष आरोही क्रम निर्माण वर्ष अवरोही क्रम परिचालन घंटे आरोही क्रम परिचालन घंटे अवरोही क्रम किलोमीटर की स्थिति आरोही क्रम किलोमीटर की स्थिति अवरोही क्रम स्थान आरोही क्रम में स्थान अवरोही क्रम में आरोही क्रम में देश अवरोही क्रम में देश\n12 खोज परिणाम उपलब्ध हैं\nस्थान 22047 Hamburg, जर्मनी\nस्थान 22047 Hamburg, जर्मनी\nस्थान 22047 Hamburg, जर्मनी\nस्थान 22047 Hamburg, जर्मनी\nस्थान 22047 Hamburg, जर्मनी\nस्थान 22047 Hamburg, जर्मनी\nस्थान 22047 Hamburg, जर्मनी\nस्थान 22047 Hamburg, जर्मनी\nस्थान 22047 Hamburg, जर्मनी\nस्थान 22047 Hamburg, जर्मनी\nस्थान 22047 Hamburg, जर्मनी\nप्रति पेज प्रविष्टियाँ: 12 24 48\nयदि आप पुराना या नया रेफ्रिजरेशन (प्रशीतन) कंटेनर खरीदना चाहते हैं, तो एक पंजीकृत उपयोगकर्ता के रूप में रेफ्रिजरेशन (प्रशीतन) कंटेनर के लिए खोज क्रम प्रदान करें\nहम यहाँ उपलब्ध भी हैं\nआपकी विवरण पुस्तिका - एक संपूर्ण समीत्रा\nहर बार मजेदार ऑफर देखें\nजानकारीपूर्ण तुलना के लिए इष्टतम आधार\nऑफिस और पारगमन में उपलब्ध\nआपकी खोज इतिहास - हमेशा आखिरी प्रस्ताव सीधी पहुंच", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"}
+{"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4642564.html", "date_download": "2018-12-18T14:41:12Z", "digest": "sha1:6UCSTBBUIMJY4XZ7IJR44WLLBDFX2R7R", "length": 4176, "nlines": 50, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - 💟 प्रेम झाल खोट💟", "raw_content": "\n💟 प्रेम झाल खोट💟\n💟 प्रेम झा�� खोट💟\nखुप प्रेम💓 होत तिच👉👸 माझ्यावर👉👨 , पण मला👉👨 ते घेता👎 आल नाहि,\nखूप काही केल तिने👉👸 माझ्यासाठी👨 , पण मला तिला👉👸 काहीच देता आल नाहि\nविचार करायची माझा👉👨 , पण तिला नेहमी शुन्यच ⚪ देत आलो,\nआयुष्याच्या प्रतेक वळणावर तिला👉👸 एकटच☝ सोडत आलो\nअहंकार😈 जिंकला🏁 होता प्रेमापेक्षा💟 😇 मोठा झाला होता,\nप्रेम💓 आता कुठे दिसतच नव्हत तिला👉👸 , याच गोष्टीचा तिला👉👸 जास्त त्रास😢 झाला होता\nलाज😞 वाटतेय आज माल👉👨 , तिच्या अश्रुंच😢 कारण मी👉👨 होतो,\nतिच्यावरच्या प्रेमापोटी💓 खरतर तिच्या👉👸 आयुष्यात आलो होतो\nरडत😢 होती समोर माझ्या👉👨 , पण तिचे👉👸 अश्रु😢 पुसायची माझी हिम्मत झाली नाहि,\nत्रास😢 होत होता तिला👉👸 माझ्या वागण्याचा, त्यामुळे तिला👉👸 आता माझ्या स्पर्शाची👫 सवय राहिली नाहि\nएवढा खाली😖 पडलो होतो की, आता तिच्या👉👸 नजरेला नजर द्यायची माझी👨 हिम्मत नव्हती\nतरीही अजूनपण ती👉👸 माझाच👉👨 विचार करत होती...\nतरीही अजूनपण ती👉👸 माझाच👨 विचार करत होती.........\nRe: 💟 प्रेम झाल खोट💟\nभरत साहेब एक विचारावंस वाटत . काय हो तुम्ही आधीपण कविता पोस्ट केल्या होत्या , तेव्हा तुमची संख्या जवळ जवळ तीन ते चार होती . त्याला प्रतिसादपण उदंड लाभला होता . आता नवीन कविता घेऊन आलात तेव्हा तुमची कवितेची संख्या परत एका पोस्टवर कशी आली तुम्ही नक्की तुम्हीच आहात ना कि तुमच्या नावाने दुसरं कुणीतरी मजा घेतंय. बघा हो नीट बघा . नाहीतर बिन--- व्हायची .\nRe: 💟 प्रेम झाल खोट💟\nहो खूप दिवस झाले कविता पोस्ट नाही केली, पण पहिलीपण मीच कविता पोस्ट करत होतो, त्यामुळे कोणी मजा नाही घेणार.😊\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-dolby-oppose-65800", "date_download": "2018-12-18T15:22:47Z", "digest": "sha1:H4UBNNJW3AQ2APLOE7WJDMLO3SO4AHUR", "length": 18731, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news dolby oppose डॉल्बी अतिरेक थांबू शकतो | eSakal", "raw_content": "\nडॉल्बी अतिरेक थांबू शकतो\nशुक्रवार, 11 ऑगस्ट 2017\nपोलिसांचा निर्धार हवा - २०१३ मध्ये करून दाखवले\nकोल्हापूर - डॉल्बी लावणारच... डॉल्बी लावायचा नाही, अशी उलटसुलट चर्चा २०१३ सालीही सुरू होती. डॉल्बी लावणारच म्हणणाऱ्यांनी स्पिकरच्या भिंतीच्या भिंती उभारण्याची तयारी केली होती. एकदा मिरवणुकीत डॉल्बी घुसवला की, मग तो बंद करायला पोलिस धाडस करत नाहीत, ही समजूत त्यापूर्वीच्या दोन-तीन वर्षांच्या मिरवणुकीतील अनुभ���ाने पक्की झाली होती. त्यामुळे २०१३ मध्येही मिरवणुकीपूर्वी ताराबाई रोडवर डॉल्बी बांधण्यास सुरवात झाली होती. आपण कायद्याचा भंग करतोय, याची फिकीरच कोणाला नव्हती.\nपोलिसांचा निर्धार हवा - २०१३ मध्ये करून दाखवले\nकोल्हापूर - डॉल्बी लावणारच... डॉल्बी लावायचा नाही, अशी उलटसुलट चर्चा २०१३ सालीही सुरू होती. डॉल्बी लावणारच म्हणणाऱ्यांनी स्पिकरच्या भिंतीच्या भिंती उभारण्याची तयारी केली होती. एकदा मिरवणुकीत डॉल्बी घुसवला की, मग तो बंद करायला पोलिस धाडस करत नाहीत, ही समजूत त्यापूर्वीच्या दोन-तीन वर्षांच्या मिरवणुकीतील अनुभवाने पक्की झाली होती. त्यामुळे २०१३ मध्येही मिरवणुकीपूर्वी ताराबाई रोडवर डॉल्बी बांधण्यास सुरवात झाली होती. आपण कायद्याचा भंग करतोय, याची फिकीरच कोणाला नव्हती.\nएवढ्यात त्यावेळच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षिक ज्योतिप्रिया सिंग आठ-दहा पोलिसांचा ताफा घेऊन मिरवणूक मार्गात आल्या. त्यांनी पाहिले, डॉल्बी स्पिकरच्या भिंती उभ्या करण्याचे काम बिनधास्त सुरू होते. तरुणांचे घोळकेच्या घोळके डॉल्बीच्या समर्थनार्थ ताराबाई रोडवर उभे होते.\nज्योतिप्रिया सिंग एका मंडळासमोर गेल्या. त्यांनी शांतपणे विचारले, ‘कौन है इस मंडल का अध्यक्ष इस मंडल का अध्यक्ष’ एक जण पुढे आला. ‘मॅडम मैं हूँ’ एक जण पुढे आला. ‘मॅडम मैं हूँ’ त्याला त्यांनी फक्त एका वाक्यात सांगितले, ‘दो बेस, दो टॉप, इसके अलावा कुछ ट्रॉलिपर रखा, तो याद रखना’ त्याला त्यांनी फक्त एका वाक्यात सांगितले, ‘दो बेस, दो टॉप, इसके अलावा कुछ ट्रॉलिपर रखा, तो याद रखना’ तशाच त्या पुढे गेल्या आणि डॉल्बीचा दणदणाट करायचाच या तयारीने आलेल्या मंडळासमोर उभ्या राहू लागल्या. ‘पाच मिनिट मे स्पिकर निकालना, सिर्फ दो बेस, दो टॉप,’ असे सुनावू लागल्या. दोन-तीन मंडळे कुरकूर करू लागली. त्यांनी त्यांना त्यांच्या भाषेत इशारा दिला. बस्स एवढा इशारा उपयोगी पडला आणि त्या वर्षीची मिरवणूक दोन बेस, दोन टॉप एवढ्यावरच पार पडली. पोलिसांनी केवळ आपल्या जरबेवर कायद्याची ताकद दाखवून दिली.\nआता गेले काही दिवस फक्त इशारे देण्याचे काम चालू आहे. एक वेळ इशारा ठीक आहे; पण पोलिसांच्या हातात कारवाईचे अधिकार असताना केवळ शाब्दिक इशाऱ्यावर भर दिला जात आहे. दोन बेस, दोन टॉपच्या वर जादा काही असेल तर त्या मंडळाला मिरवणुकीत स���डायचंच नाही, असं पोलिसांनी ठरवलं तर सहज शक्य आहे.\nया मिरवणुकीत केवळ ज्योतिप्रिया सिंग यांनीच नव्हे, तर मिरजकर तिकटीजवळच्या ‘हॉट स्पॉट’वर मा. शा. पाटील यांच्यासारख्या पोलिस निरीक्षकांनीही हे करून दाखवले आहे. तसेच २०१६ साली रात्री १२ ते दीड वाजेपर्यंत डॉल्बीचे मिक्सर काढून घेऊन त्यांना तत्कालिन पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांनी रोखून दाखविले आहे.\nडॉल्बी लावणारच, असा दम काही मंडळांचे ठराविक कार्यकर्ते फेसबुक, व्हॉटस्ॲपवरून देऊ लागले आहेत. गणेश विसर्जनाची मिरवणूक उत्साहात, आनंदात असली पाहिजे, यात शंकाच नाही; पण हा उत्साह हलगी, घुमके, लेझिम, झांजपथक, बॅंडपथक, टिपरी, ढोल-ताशा पथक, पारंपरिक वाद्ये, नृत्यपथक, आकर्षक रोषणाई यातूनही मिळतो. गाण्याच्या तालावर नाचायचेच असेल तर दोन बेस दोन स्पिकरवरही माहोल निर्माण होऊ शकतो; पण स्पिकरच्या भिंती, त्यातून होणारा दणदणाट, कडकडाट म्हणजे गणेश उत्सव ही समजूत काहींची आहे आणि त्यांचीही हौस साऱ्या शहराने निमूटपणे सहन करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यांना पाठबळ देणारे राजकीय नेते कोण कोण आहेत याचे गेल्या आठ-दहा वर्षांचे रेकॉर्ड पोलिस ठाण्यात आहे. पोलिसांनी या वर्षी मिरवणुकीला सुरवात होतानाच आपली ताकद दाखवली तर हे थांबणार आहे. नाही तर डॉल्बी लावल्यास कडक कारवाई करू, असले ‘इशारे पे इशारे’ दरवर्षी हवेतच विरणार आहेत.\nआवाजाच्या मर्यादेचा भंग करून डॉल्बी लावणाऱ्या मंडळांवर कारवाई केली तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असली चर्चा करण्यात काही पोलिस अधिकारीच पुढे आहेत आणि त्यामुळेच काही ठराविक मंडळांचे फावते आहे. डॉल्बी लावणाऱ्या या मंडळाच्या मागे सगळे कोल्हापूर आहे, ही निव्वळ सोयीसाठी केली जाणारी धूळफेक आहे. वास्तविक डॉल्बीच्या दणदणाटाला कोल्हापूरकर वैतागला आहे. मंडळातील ज्येष्ठ कार्यकर्तेही वैतागले आहेत; पण पाच-पन्नास ठराविकांच्या आग्रहासाठी या वर्षी पुन्हा डॉल्बीची चर्चा सुरू झाली आहे.\nकाँग्रेस संपविण्याची भाषा करणारेच संपतील - सुशीलकुमार शिंदे\nवाई - ज्या राज्यघटनेमुळे माझ्यासारख्या चपराशाचा केंद्रीय मंत्री झाला, त्याच राज्यघटनेमुळे चायवाले पंतप्रधान झाले. मात्र, ते या घटनेबद्दल कधीच बोलत...\nरोज मांसाहार करणाऱ्यांना हृदयविकाराचा धोका\nकोल्हापूर - अवघ्या २४ वर्��ांच्या तरुणाला हृदयविकाराचा झटका आला. त्याला तातडीने छत्रपती प्रमिलाराजे इस्पितळात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार...\n'शिवसेनेतून जागा मिळेल म्हणून त्या तिकडे गेल्या असाव्यात'\nपुणे : ''काही लोकांना काहीही झाले तरी खासदारकीला उभे राहायचे असते. गेल्या वेळी राजू शेट्टी एनडीएतून लढले होते, मात्र, यावेळी एनडीएत झालेल्या...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nपॅरोलवरील कैद्याकडून मुलीवर बलात्कार\nमुंबई - हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर सुटल्यावर पुण्यात अल्पवयीन मुलीचे...\nप्रकल्पाच्या घोषणा अन् अंमलबजावणीत अंतर\nनाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन् एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-82000-home-prime-minister-housing-planning-75355", "date_download": "2018-12-18T15:41:02Z", "digest": "sha1:7OJIPQPI6DME52LMICAOUAL3NZLQMLYW", "length": 14778, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra news 82000 home Prime Minister Housing Planning 82 हजार घरे लवकरच उपलब्ध होणार | eSakal", "raw_content": "\n82 हजार घरे लवकरच उपलब्ध होणार\nमंगळवार, 3 ऑक्टोबर 2017\n19 लाख घरांची आवश्यकता, गृहनिर्माण विभागाला चिंता\n19 लाख घरांची आवश्यकता, गृहनिर्माण विभागाला चिंता\nमुंबई - पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत \"सर्वांसाठी घरे' या प्रकल्पाअंतर्गत पुढील काही महिन्यांत सुमारे 80 हजार परवडणारी घरे उपलब्ध होणार आहेत. मात्र बेघरांची संख्या आणि घरांची निर्मिती यांचे प्रमाण अत्यंत व्यस्त आहे. घरांची मागणी आणि उपलब्धता यांची सांगड कशी घालायची याची चिंता गृहन���र्माण विभागाला भेडसावत आहे. त्यामुळे 2022 पर्यंत सर्वांना परवडणारी घरे हे उद्दिष्ट साध्य होणे धूसर होणार आहे.\nदेशभरात शहरीकरण वेगाने होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे निवासाचा प्रश्न ज्वलंत झाला आहे. शहरे, विशेषतः महानगरांमध्ये घरांच्या किमती करोडो रुपयांच्या घरात गेल्या आहेत. अव्वाच्या सव्वा किमतीमुळे स्वतःच्या मालकीचे घर घेणे बहुसंख्य नागरिकांना परवडणारे नाही. त्यामुळे राज्यातील बेघरांचे गृहस्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने मागील सरकारच्या काही योजनांचा निधी कमी बंद करून \"सर्वांसाठी घरे- 2022' ही योजना राबवण्यासाठी घोषणा केली. या योजनेअंतर्गत सध्या राज्यातील विविध भागांत गृहनिर्माण प्रकल्पांचे काम सुरू आहे. काही प्रकल्पांसाठीच्या विविध मंजुऱ्या, जमीन संपादन करणे आदी प्रक्रिया सध्या गृहनिर्माण विभागाकडून सुरू आहेत. महसूल विभाग, गृहनिर्माण विभाग, म्हाडा या विभागांकडून जमीन संपादनासाठी पाठपुरावा सुरू आहे.\nघरे बांधणीसाठी म्हाडा नोडल एजन्सी म्हणून काम पाहत आहे. सध्या राज्यात मुंबईसह विविध ठिकाणी 60 गृहनिर्माण प्रकल्प प्रस्तावित आहेत. यातील 27 प्रकल्पांना सुरवात झाली आहे. या प्रकल्पांतून 82 हजार घरे तयार होणार आहेत, तर एकूण 60 प्रकल्पांतून एक लाख 82 हजार घरे उपलब्ध होणार आहेत. मुंबई महानगर परिक्षेत्रात (एमएमआर) एकूण घरांपैकी पन्नास टक्के घरे बांधली जाणार आहेत. भविष्यात दोन लाखांच्या आसपास घरांची उपलब्धता होणार असली, तरी 19 लाख बेघर आहेत. त्यामुळे मागणी आणि पुरवठा याचा विचार करताना ही तूट कशी भरून काढायची, हा प्रश्न गृहनिर्माण विभागाला सतावत आहे.\nयामध्ये अल्प उत्पन्न, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांना केंद्र व राज्य सरकारकडून तीन लाख रुपयांपर्यंतचे आर्थिक अनुदान मिळणार आहे. 300 चौ.फू. कारपेट एरिया असलेले घर मिळणार आहे. केंद्र सरकार दीड ते दोन लाख, तर राज्य सरकार एक लाख रुपये इतके अनुदान देणार आहे.\nया ठिकाणी प्रकल्प आहेत\nम्हाळुंगे- पुणे, श्रीरामपूर- नगर, सांगली, नागपूर, जालना, नाशिक, बुलडाणा, करमाळा, खोनी- रायगड, कोकण, पुणे, अमरावती आणि मुंबईसह एमएमआर क्षेत्र\nमाझ्या हाती सत्ता द्या, बदल घडवेन : राज ठाकरे\nघोटी : पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला वेठीस धरत आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्���ाण सेना ...\nपाणी चोरी रोखण्यासाठी रोहित्रे बंद (व्हिडिओ)\nपाटबंधारे विभागाचा निर्णय; कर्मचाऱ्यांची गस्त; नीरा कालव्याचे पाणी इंदापुरात पोहचले वालचंदनगर (पुणे): नीरा डाव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी पाणी...\nपुणे : विद्यापीठात उद्यापासून रंगणार \"युवास्पंदन' महोत्सव\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि नवी दिल्ली येथील असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठामध्ये बुधवार (...\nमाझी ताकद माहित नाही का भाजप आमदाराची महिला अधिकाऱ्याला धमकी\nफतेहपूर-सिकरी: भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने महिला अधिकाऱ्याला धमकावल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उदयभान चौधरी असे या भाजपच्या...\nवाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास परवाना रद्द : जिल्हाधिकारी निंबाळकर\nजळगाव : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर आता परिवहन व वाहतूक विभागाकडून कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. आज झालेल्या रस्ते सुरक्षा...\nनेमबाज तनयला हवंय सरावासाठी पिस्तूल\nधुळे : विविध स्पर्धांमध्ये नेमबाजीतून धुळ्याचा नावलौकिक उंचावणारा आणि सुवर्णपदकांचा मानकरी ठरलेला येथील तनय गिरीश जोशी या खेळाडूला पिस्तूल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/maharashtra/mumbai-news-slum-sra-corruption-complaints-60221", "date_download": "2018-12-18T16:12:11Z", "digest": "sha1:57C5NZTA65U7CUQRXHWK5UEHRKQW5K7H", "length": 12042, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news slum SRA corruption complaints एसआरए भ्रष्टाचार तक्रारींचा मुख्यमंत्री कार्यालयात पाऊस | eSakal", "raw_content": "\nएसआरए भ्रष्टाचार तक्रारींचा मुख्यमंत्री कार्यालयात पाऊस\nसोमवार, 17 जुलै 2017\nमुंबई - झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील कथित गैरव्यवहाराच्या हजारो तक्रारी मुख्यमंत्री कार्यालयाकडे आल्या आहेत. या तक्रारी निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री कार्��ालयाने गेल्या आठवड्यात शेकडो फाईल झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाकडे (एसआरए) पाठवल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.\nमुंबई - झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील कथित गैरव्यवहाराच्या हजारो तक्रारी मुख्यमंत्री कार्यालयाकडे आल्या आहेत. या तक्रारी निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने गेल्या आठवड्यात शेकडो फाईल झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाकडे (एसआरए) पाठवल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.\nमार्गी लागलेले प्रकल्प आणि सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये सोसायटीचे पदाधिकारी, विकसक आणि ‘एसआरए’ अधिकारी संगनमताने नियम धाब्यावर बसवून इमारतींचे काम रेटत आहेत. अनेक ठिकाणच्या प्रकल्पांमध्ये गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी आहेत. तक्रारदार झोपडीधारकांची दखल ‘एसआरए’ घेत नसल्याने गेल्या आठवड्यात अशा शेकडो नागरिकांनी आपली व्यथा मुख्यमंत्र्यांकडे तक्रारींद्वारे मांडली आहे.\nमुंबई शहर आणि उपनगरांत तीन हजार २९३ झोपडपट्ट्यांमध्ये पुनर्वसन योजना राबवण्याचा निर्णय ‘एसआरए’ने घेतला आहे. आतापर्यंत एक लाख ६२ हजार ३७६ झोपडीधारकांचे इमारतींमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. एक हजार ४०४ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.\nमोदींचा हात लागला, की एकही काम होत नाही : मुंडे\nबीड : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत भूमिपूजन केलेले एकही काम अद्याप सुरु झालेले नाही. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉ. बाबासाहेब...\nसहा वर्षे पाकिस्तानवास भोगलेला अन्सारी अखेर मायदेशी\nनवी दिल्ली : गेल्या 6 वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेले भारतीय नागरिक हमीद नाहल अन्सारी आज पाकिस्तानातून भारतात परतले...\n'आक्रमक' मोदी पुण्यात मवाळ; आता विकासकामांवर भर\nपुणे : विधानसभा राज्यांमधील निवडणूक निकालांनंतर भाजपने जाहीर भाषणांमधील प्रचाराचे धोरण बदलले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या...\nपुणे देशातील सर्वोत्तम शहर बनणार : मुख्यमंत्री\nपुणे : आता पुणे देशातील सर्वोत्तम शहर बनणार आहे. पुणे शहर आता आयटी हब असलेल्या हिंजवडीशी आता मेट्रोने जोडले जाणार आहे. या...\nत्यांना जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं : पंतप्रधान\nकल्याण : देशात यापूर्वी सत्तेत असलेल्या सरकारने 25.5 लाख घरे बांधली होती. मात्र, आमच्या सरकारने देशभरात एक कोटी 25 ल��खांपेक्षा अधिक लोकांसाठी...\n‘रेसिड्यू फ्री’ शेतमालासाठी उभारली थेट ग्राहक बाजारपेठ\nसध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा सेंद्रिय शेतीचे महत्त्व वाढले आहे. ग्राहक आरोग्याबाबत जागरूक होऊन रसायन अंशमुक्त मालाची मागणी करू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-student-traffic-grant-55759", "date_download": "2018-12-18T15:37:11Z", "digest": "sha1:AWI45TVI66Y6T5DLRBLPBYPJDXD3IY5L", "length": 20687, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news Student Traffic Grant विद्यार्थी वाहतूक अनुदानावरून गदारोळ | eSakal", "raw_content": "\nविद्यार्थी वाहतूक अनुदानावरून गदारोळ\nबुधवार, 28 जून 2017\nपुणे - विद्यार्थी वाहतुकीसाठी महापालिकेने पीएमपीला अनुदान द्यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यांनी सर्वसाधारण सभेत मंगळवारी गदारोळ केला. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महापौर मुक्ता टिळक यांनी पीएमपीच्या अधिकाऱ्यांसमवेत बुधवारी सायंकाळी चार वाजता बैठक आयोजित केल्याची घोषणा केल्यावर सभेचे कामकाज सुरळीत झाले.\nसर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वी शिवसेनेच्या सदस्यांनी सभागृहाबाहेर घोषणा देत धरणे आंदोलन केले. नगरसेवकांना त्यांनी गुलाबाची फुलेही वाटली.\nपुणे - विद्यार्थी वाहतुकीसाठी महापालिकेने पीएमपीला अनुदान द्यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यांनी सर्वसाधारण सभेत मंगळवारी गदारोळ केला. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महापौर मुक्ता टिळक यांनी पीएमपीच्या अधिकाऱ्यांसमवेत बुधवारी सायंकाळी चार वाजता बैठक आयोजित केल्याची घोषणा केल्यावर सभेचे कामकाज सुरळीत झाले.\nसर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वी शिवसेनेच्या सदस्यांनी सभागृहाबाहेर घोषणा देत धरणे आंदोलन केले. नगरसेवकांना त्यांनी गुलाबाची फुलेही वाटली.\nया आंदोलनात काही शालेय विद्यार्थ्यांनी गणवेश घालून सहभाग घेतला. सभेचे कामकाज सुरू झाल्यावर आबा बागूल यांनी विद्यार्थी वाहतुकीसाठी महापालिकेने तातडीने अनुदान जाहीर करावे, अशी मागणी लावून धरली. शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी त्यांना साथ दिली. त्या वेळी महापौरांनी आयुक्त कुणाल कुमार यांना आंदोलकांशी चर्चा करण्यास सांगितले. त्यावर आक्षेप घेत आंदोलकांशी महापौरांनीच चर्चा करावी, अशी मागणी बागूल यांनी केली. महापौरांनी ही मागणी फेटाळल्यावर बागूल यांनी ११ वाजून २० मिनिटांनी सभागृहात गणसंख्या नसल्याचे निदर्शनास आणून दिले आणि सभागृहाचे कामकाज तहकूब करण्याची विनंती केली; परंतु महापौरांनी त्यानंतर सुमारे २५ मिनिटांनी गणसंख्या मोजण्याचे नगरसचिवांना आदेश दिले. त्या वेळी गणसंख्या पुरेशी असल्याने सभागृहाचे कामकाज सुरू झाले. या वेळी बाबूराव चांदेरे म्हणाले, ‘‘पीएमपीचे अध्यक्ष सभागृहात येऊन चर्चा करण्यास तयार नाहीत. याचा अर्थ सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर वचक नसल्याचे दिसून येते. संचालक मंडळाला डावलून होणारी दरवाढ महापौर खपवून कसे घेतात. सत्ताधाऱ्यांनाच अधिकारी विचारत नसतील तर विरोधकांनी काय करायचे.’’ या वेळी दत्तात्रेय धनकवडे, वैशाली बनकर, नंदा लोणकर, अविनाश बागवे, बापूराव कर्णे गुरुजी, सुभाष जगताप, योगेश ससाणे, गोपाळ चिंतल, वसंत मोरे, भोसले, तुपे यांनी चर्चेत भाग घेतला. त्याची दखल घेऊन महापौरांनी बुधवारी चार वाजता बैठक होणार असल्याचे जाहीर केल्यावर सभागृहातील गोंधळ आटोक्यात आला.\n‘संचालक मंडळ असताना एका व्यक्तीच्या लहरीनुसार दरवाढ कशी केली जाते’, ‘मुंढे सभागृहासमोर येण्यास का कचरतात’, ‘मुंढे नकारात्मक मानसिकतेने काम करतात,’ अशा शब्दांत नगरसेवकांनी मुंढे यांच्यावर टीका केली. दरम्यान, आयुक्त, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि पीएमपीचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी मुंढे आणि अन्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर संयुक्त बैठकीचा प्रस्ताव जाहीर झाला. पीएमपी आणि महापालिका पदाधिकाऱ्यांतील गैरसमज दूर करून बुधवारच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे शिरोळे यांनी सांगितले.\nसहस्रबुद्धे, रासने, एकबोटे यांची निवड\nअखिल भारतीय स्वराज्य संस्थेच्या नियामक मंडळावर माधुरी सहस्रबुद्धे, हेमंत रासने आणि प्रा. ज्योत्सना एकबोटे यांची महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने नियुक्ती केल्याची घोषणा महापौर मुक्ता टिळक यांनी मंगळवारी केली.\nराष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दत्तात्रेय धनकवडे यांचे नाव विरोधी पक्षनेते चेतन तुपे आणि बाबूराव चांदेरे यांनी सुचविले होते. तर, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सहस्रबुद्धे, रासने, प्रा. एकबोटे यांचे नाव सुचविले. तीन जागांसाठी चार नावे आल्यामुळे महापौरांनी नगरसचिव सुनील पारखी यांना मतदान घेण्याचा आदेश दिला. राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सभात्याग केला असल्यामुळे भाजपच्या तीन सदस्यांची आपसूक निवड झाली.\nऑनलाइन पद्धतीने किंवा रोख स्वरूपात मिळकतकर जून महिन्यात भरणाऱ्या नागरिकांचाही ‘लकी ड्रॉ’मध्ये समावेश करण्याचा ठराव मंजूर झाला. ऑनलाइन पद्धतीने मिळकतकराचा भरणा करणाऱ्यांना सवलत दिल्याबद्दल महेश वाबळे यांनी महापौरांचे आभार मानले तर, बावधनमधील मिळकतकर भरणा बंद करून बाणेरमध्ये सुरू केले आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून बावधनमधील कर भरणा केंद्र पुन्हा सुरू करावे, अशी मागणी दिलीप वेडे पाटील यांनी केली. मार्केटयार्डातील अनेक मिळकतदारांकडून कर भरणा होत नाही, त्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी प्रवीण चोरबेले यांनी केली.\nरस्ते खोदाई करताना महावितरणकडून रस्ते पूर्ववत करण्यासाठी प्रतिमीटर २३५० रुपये अनामत शुल्क म्हणून घेण्याचा ठराव या वेळी मंजूर झाला. मात्र, महावितरणकडून केबल दीड-दोन मीटर खोदाई करून टाकणे अपेक्षित असताना एक-दीड फूट खोदाई करूनच केबल टाकण्यात येते. त्यामुळे त्या रस्त्यावर येत असल्याचे वाबळे आणि हरिदास चरवड यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणले. त्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनाने दिले.\nकाँग्रेसची ताकद वाढली तरी आघाडी : पृथ्वीराज चव्हाण\nऔरंगाबाद : पाच राज्यातील निवडणुक निकालानंतर काँग्रेसची ताकद वाढली आहे. असे असले तरी सध्या लोकशाहीला धोक्यात आणणाऱ्यांना पुन्हा सत्तेत येण्यापासून...\nजागावाटपाबाबत दोन्ही कॉंग्रेसची पुढील आठवड्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस...\nकॉंग्रेस नेत्यांचा जनाधार तोळामास\nमुंबई - राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांत कॉंग्रेसने बाजी मारली आहे. या...\nसटाण्यात कांद्याला अवघा दीड रुपया भाव\nसटाणा - येथील बाजार समितीत तालुक्यातील कंधाणे येथील शेतकरी रवींद्र बिरारी व धांद्री येथील शेतकरी प्रशांत चव्हाण यांच्या नवीन कांद्याला बुधवारी...\nदुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचे हात\nपुणे - मराठवाडा - विदर्भात दुष्काळ पडल्यानंतर त्याचा परिणाम या भागांतून शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांवर कसा होतो. यावर ‘...\nमहामार्गावर कांदा ओतून शेतकऱ्यांनी केला शासनाचा निषेध\nसटाणा : कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. आज बुधवार (ता.१२)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/19389", "date_download": "2018-12-18T15:38:02Z", "digest": "sha1:CUOVSW3DHTROHNFEL5BQKAMADMVSQDTU", "length": 29473, "nlines": 235, "source_domain": "www.maayboli.com", "title": "टेक्नीकल अॅनॅलिसिस ओळख - २ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /टेक्नीकल अॅनॅलिसिस ओळख - २\nटेक्नीकल अॅनॅलिसिस ओळख - २\nआज आपण काही महत्वाचा व्याख्या पाहू.\nतक्ता १. मारुती सुझुकी\nतक्त्याकडे लक्ष देउन पाहिले असता १४३५ किमतीला तो समभाग दोन वेळेस गेला व तिथून परत वापस आला. म्हणजे त्या किमतीला डबल टॉप फॉर्म झाला. पुढच्या वेळी जेंव्हा सुझुकी वर जाईल तेंव्हा मार्केट मधिल जाणकार जनता १४३५ किंमत आली की पोझिशन स्वेअर ऑफ करतील कारण तिथेच नेमका त्या शेअरला रेसिस्टन्स आहे असे मागील अनुभव सांगतो. जर त्या शेअर ने ती लेवल पार केली तर मात्र पुढिल ट्रेड पोझिशन घेता येते.\nतक्ता २ टाटा मोटर्स -\nह्या तक्तामध्ये टाटा मोटर्स ह्या श��अरची २०१० मधिल वाटचाल दाखवली आहे. चार्टच्या खालच्या भागाकडे पाहा. तिथे मार्केट दोन वेळेस ६७० च्या आसपास आले व परत वापस गेले. म्हणजे दोन वेळेस डबल बॉटम फॉर्मेशन झाले. लक्ष दिले तर लक्षात येईल की ६७० आले की मार्केट मधिल लोकांनी शेअर विकत घ्यायला सुरु केले व हा समभाग वर गेला. म्हणजेच इथे त्याला सपोर्ट मिळाला असे म्हणू.\nडबल टॉप - किंमत ह्या किमती पर्यत येते व तिथून परत रिव्हर्सलला सुरु झाले. म्हणजे धिस मार्केट रनिंग आउट ऑफ स्टिम असे ओळखायचे व पोझिशन शॉर्ट करायला सुरु करायचे. सर्वच समभाग डबल टॉप दाखवत नाहीत वा जुन्या टॉपला आला तर तिथून वापस येत नाही. वरच्या टाटा मोटर्सने नंतर ही लेवल ब्रेक करुन १०६० पर्यंत धाव घेतली आहे.\nरेसिस्टन्स - स्टिम संपल्यामुळे व जुन्या इतिहासामुळे इथे शेअर आला की डळमळतो. कालचे उदाहरण घ्या. निफ्टीने आजपर्यंत ५४८० ते ८५ ही लेवल चार वेळेस दाखवली, पैकी दोन वेळेस लेवल ब्रेक झाली व दोन वेळेस मार्केट खाली आले. काल जेंव्हा ११ लाख विक्रेते आणि ६ लाख विकत घेणारे पाहिले तेंव्हाच मी लिहले होते की स्टिम संपली आता मार्केट ५५०० वर जात नाही. (५५१५ वरुन रिव्हर्सल झाले.) थोडक्यात तिथे मनातला रेसिस्टन्स निर्माण झाला व लोकांनी प्रॉफिट बुक करायला सुरु केले.\nडबल बॉटम - डबल टॉपच्या अगदी विरुद्ध. इथे किंमत आली की लोक तो समभाग विकत घेउ इच्छितात. कारण तो परत वर जाण्याची शक्यता असेत. पण केवळ डबल टॉप, डबल बॉटमला पाहून तो समभाग घेउ नये.\nसपोर्ट - एखाद्या समभागाने एकच लेवल जर अनेकदा दाखवली तर तो त्या मार्केटचा सपोर्ट आहे असे गृहित धरले जाते. जितक्या जास्त वेळा ती लेवल दाखवली, तितका तो \"सपोर्ट स्ट्राँग\". परत निफ्टीचेच उदाहरण घ्या. आजपर्यंत ५३५० ते ५३७० ह्या आकड्यांमध्ये निफ्टी चार वेळा आले व दरवेळी ती लेवल \"होल्ड\" केली व तिथून \"बाउंस बॅक\" झाले. फक्त गेल्यावेळी ५३५० पर्यंत गेले, त्या आधी तर ५३७० च्या आसपास १० पाँईट मध्ये मार्केट वर जायला सुरुवात झाली होती. ह्याला सपोर्ट म्हणतात.\nतक्ता ३ - लार्सन ट्रेन्ड लाईन.\nसाधी सोपी ट्रेन्ड लाईन ही एक अत्यंत उपयोगी टेक्नीक आहे. वरच्या तक्त्यास बघितले तर लार्सन अप ट्रेन्ड दाखवतोय. अनेक वेळेस एक तरी OHLC रेषा त्या लाईनला धरुन चालतीये. ट्रेन्ड लाईन काढने फार सोपे आहे. किमान दोन किंवा जास्त दिवसांचे लोज (बॉटम) एकत्र घेउ�� ती लाईन वर गेली तर तो अपट्रेन्ड आहे व किमान दोन किंवा जास्त दिवसांचे हाय (टॉप) एकत्र घेउन ती लाईन खाली गेली तर तो डाउन ट्रेन्ड.\nआजचा व कालचा मिळून अभ्यास\nतक्ता ४ - निफ्ट्री ट्रेन्ड - ह्यात मी एकाच बॉटम वरुन अनेक अप ट्रेन्ड दर्शविणार्या रेषा काढल्या आहेत, त्या लक्ष देउन बघा.\n१. निफ्टीचा ट्रेन्ड कसा आहे.\n२. ह्या रेंज मध्ये निफ्टीने कुठे कुठे सपोर्ट घेतला\n३. ह्या रेंज मध्ये डबल टॉप किंवा डबल बॉटम दिसत आहे का\n४. निफ्टीला रेसिस्टन्स दिसत आहे का\n५. मनातल्या मनात आणखी अप किंवा डाउन ट्रेन्डच्या रेषा आखा.\n६. वरचा निफ्टी चार्ट निट पाहा, मी सांगीतलेले असे नाही असे काही दिसत आहे का\n७. http://in.finance.yahoo.com/ इथे जाउन किमान एका व कमाल कितीही मार्केटचे चार्ट पाहा.\n* मार्केट हे संबंध मार्केटला जसे म्हणले जाते तसेच एखाद्या शेअरला पण कधी कधी संबोधले जाते. उदा टाटा मोटर्स\nउत्तरे चुकली तरी हरकत नाही. पण एकदा http://in.finance.yahoo.com/ इथे जाउन विविध चार्ट बघा.\nमी प्रयत्न करते. १. निफ्टीचा\n१. निफ्टीचा ट्रेन्ड कसा आहे.\n२. ह्या रेंज मध्ये निफ्टीने कुठे कुठे सपोर्ट घेतला\n३. ह्या रेंज मध्ये डबल टॉप किंवा डबल बॉटम दिसत आहे का\nडबल बॉटम : ५३६२\nडबल टॉप : ५५९०(\n४. निफ्टीला रेसिस्टन्स दिसत आहे का\n१,२,३ माझी पण उत्तरे हीच\n१,२,३ माझी पण उत्तरे हीच आहेत.\nफक्त, एक मुलगी, तुम्हाला 'डबल टॉप : ५४९०' म्हणायचे होते का\nमाझ्यामते डबल टॉप : ५४९० आहे\n४. निफ्टीला रेसिस्टन्स दिसत आहे का\nमला वाटते, निफ्टीला ५४८०-५४९० या रेंजमध्ये रेसिस्टन्स आहे.\nकारण, ४ वेळा निफ्टी या रेंजमध्ये आला. पण ही लेवल केवळ एकदाच क्रॉस करून तो वर गेला. अदरवाइज, परत खाली आला. (केदार, चूक असल्यास दुरुस्त करा)\n६. वरचा निफ्टी चार्ट निट पाहा, मी सांगीतलेले असे नाही असे काही दिसत आहे का\nकेदार, १-४ उत्तरे Pals25\n१-४ उत्तरे Pals25 सारखीच आहेत.\n६. वरचा निफ्टी चार्ट निट पाहा, मी सांगीतलेले असे नाही असे काही दिसत आहे का\n- निफ्टी हेड अन्ड शोल्डर पॅटर्न दाखवत आहे का\nतुम्ही मस्त समजवून सान्गता. ह्यावेळी निफ्टी ने डबल top दाखवला नाही, म्हणजे ५५१५ त्याचा top समजावा का\nसर्व मुलींनी उत्तरे दिली.\nसर्व मुलींनी उत्तरे दिली. मुली सिन्सिअर असतात असा निष्कर्ष काढतो.\nसगळ्यांची उत्तरे बरोबर आहे. पण पल्स म्हणतात तसे ५४९० असायला हवे. बहुदा ५५९० हे चार्ट निट न दिसन्यामुळे असावे किंवा टायपो असावा.\nमी सांगीतलेले असे नाही, असे काही दिसत आहे का असल्यास काय\n१. सगळ्यात डावीकडची ट्रेन्ड लाईन ही खरी ट्रेन्ड लाईन आहे. उजवीकडच्या दोनही आहेत, पण थोड्या फसव्या आहेत. खास करुन सगळ्यात उजवी.\n२. ब्रॉड लेवल वर ५४७५ ते ५४९० रेंज मध्ये मार्केट आले की \"स्टिम\" संपते. म्हणून इथे रेसिस्टन्स फॉर्म होतोय. आजचा दिवस पण अपवाद नाही. (५४७९)\n३. निफ्टी हेड अन्ड शोल्डर पॅटर्न दाखवत आहे का >> हो. इतर सर्व - लक्ष देउन बघा. सगळ्यात उजवीकडच्या दोन मोठ्या लाल रेषा म्हणजे शोल्डर व वर निर्मान झालेले एक डोके. हा पॅटर्न कधी कधी दोन दिवसात येतो, कधी कधी अनेक महिने पण लागू शकतात.\nउत्तरे यायलाच हवीत असे अजिबात नाही, पण प्रयत्न केला तर व थोडे लक्ष देउन चार्ट पाहिला तर हे लक्षात यायला सुरु होते. असे लक्षात यायला काही महिने अभ्यास मात्र लागतो. हे सर्व चार्ट लाईव्ह आहेत. इतर पुस्तकांमध्ये दिसतात तसे बनवलेले नाहीत.\nमुख्य टिप : हाव, भिती, ह्या गोष्टी मार्केट मेक किंवा ब्रेक करतात. लोकंच हे मार्केट चालवतात, त्यामुळे लोकांमध्ये असणारे सर्व ट्रेट मार्केट मध्ये असतात. हुशार लोक (म्हणजे जे पैसे कमवतात) ते ह्याचा वापर योग्य रितिने करतात. आपण जर हे शिकलो तर आपणही योग्य वेळी एक्झीट घेउ शकतो. लक्षात ठेवा एन्टर करणे हे फार सोपे असते, एक्झिट करणे अवघड\nउत्तरे द्यायलाच हवीत असेही नाही. तो फक्त आपल्याला लक्षात आले का ह्याचा अंदाज घेणे आहे व त्यावरुन मी किती फास्ट वा किती स्लो जावे हे ठरवू शकतो.\nतसेच इथे वाचून तुम्हाला तोंडओळख होईल, तुम्ही ज्ञानी होणार नाहीत. त्यासाठी इथे शिकलेले सर्व तुम्ही एक / दोन शेअर, इंडेक्स ह्याला लावले तरच तुम्हालाही कळायला सुरुवात होईल.\nकेदार माझी उत्तरे. १.\n३. डबल टॉप ५५४०, ५४९०,\nड्बल बॉटम ५२३०, ५३६०,\n४. ५४९० व ५५५० हे दोन रेझिस्टंट असू शकतात. मार्केट दोन हि वेळेला, तेथून परत आले.\nसईनी ओळखलेला हेड अन्ड शोल्डर पॅटर्न आवडला. लक्षात आला नव्हता.\nसुरेश, बुलिश नाही. रेंज\nरेंज बाउंड आहे. फक्त रेंज मोठी होत चाल्ली आहे. आत्ता ती ५३६५ ते ५५०० (त्यातल्या त्यात ५३८०च) एवढी आहे. स्पेशली ऑगस्ट महिनाच पाहा. सुरुवातीला ५३६० च्या आसपास, नंतर परत वर, परत खाली , परत वर आणि परत खाली ५३८०. फक्त पहिली लाईन जी आखली आहे ती पूर्ण बुलिश आहे कारण ट्रेन्ड बुलिश होता.\nलार्सन कडे बघा, लार्सन पार १९०० पर्यंत स���ळ वर गेला. प्युअर अपट्रेन्ड. मग तिथून घसरुन तो १८०० रेंज मध्ये कन्सॉलिडेट होत आहे. एकदाका कन्सॉलिडेश पूर्ण झाले की तो परत मुव्ह होणार. मग त्यावेळी जर + बातमी (उदा अर्निंग्स) असल्यातर वर जाईल अन्यथा परत खाली. लार्सनचा चार्ट लक्ष देऊन पाहिला तर सगळ्यात डावी कडे पण हेड न शोल्डर दिसेल.\nमास्तूरेंनी मागच्या भागात एक प्रश्न विचारला होता, त्याचे उत्तर ह्या माहितीतून हळूहळू देण्याचा प्रयत्न आहे, आणखी चार पाच भागात ही तोंड ओळख पूर्ण होईल. मग आपण ही सर्व माहिती कुठल्याही तीन-चार शेअर्स वा इंडेक्स वर लावू.\nकेदार धन्यवाद. चांगले कळतय.\nधन्यवाद. चांगले कळतय. मी जरा वेगळी मेथड वापरतो. येथे शिकलेले पण फॉलो करेन. Tata Motor ला ९८० चा सपोर्ट तू सांगितला होतास. खालि देत आहे. त्या निमित्ताने फाइल लोड होते का बघतो.\nकेदार काहि तरी लोचा झाला.\nकाहि तरी लोचा झाला. वरचा पार्ट आलाच नाही. My apology.\nकेदार, तुझ्यामुळे यातले काहीकाही कळायला सुरवात तर झाली,नाहीतर नुस्त्या रेघोट्या पाहून कात टीपी चालुए ते कळत नाही.\nसुरेश्,हरकत नाही,अभयआहे. पुन्हा प्रयत्न करा\nडबल top ५४९० असव.. मला नीट\nडबल top ५४९० असव.. मला नीट दिसलं नाही म्हणून उत्तरात \nतुमची लिहण्याची शैली छान आहे.. विषय अगदी सोपा करून सांगताय..पुढच्या भागाची वाट बघतेय.\nमला हे सगळ जरा जड गेल केदार\nमला हे सगळ जरा जड गेल\nकेदार सर, मी आधी दुसरा बेसीक अभ्यास करायची गरज आहे का मी काय अभ्यास करु हे सगळ समजण्या साठी प्लीज गाईड करा.\nSBI च्या साईट वर Market Watch create करुन मी आज शेअर बाय केल, मार्केट वॉच कशी बनवायची आणी शेअर कस बाय करायच ते समजल पण कोणत्या कंपनिच सेअर घ्याव मार्केट वॉच मध्ये कोणत्या कंपन्या अॅड कराव्यात मार्केट वॉच मध्ये कोणत्या कंपन्या अॅड कराव्यात\nBid Qty, Bid Price, Offer Price, Offet Qty, LTP, TTQ, Open, High, Low हे सुद्धा मला नव आहे, सध्या ह्याचा गुगल वर शोध करतेय, इथे कुणाला ह्या टर्म समजावता आल्या तर छान होईल\nमर्केट वॉचच्या ग्रीड मधले बॉक्सेस लाल, निळे होत रहातात. ह्या रंगाचा इथे काय अर्थ समजावा\nमला अगदि बेसीक सुद्धा माहित नाही म्हणुन हे प्रश्न विचारत आहे.\n हा पॅटर्न केव्हा व का तयार होतो हा पॅटर्न तयार झाल्यास समभागाच्या किंमतीत (नजीकच्या/दूरच्या भविष्यकाळात) काय फरक पडतो हा पॅटर्न तयार झाल्यास समभागाच्या किंमतीत (नजीकच्या/दूरच्या भविष्यकाळात) काय फरक पडतो हा पॅटर्न ��िव्हर्स होतो का हा पॅटर्न रिव्हर्स होतो का होत असल्यास कधी होतो\nबिड केआंटिती.. खरेदीला उत्सुक असणार्यांच्या एकून शेअरची संख्या\nबिड प्राईस.. त्याची अपेक्षित किंमत\nऑफर ॑वांटिटी.. एकून विक्रीस असलेल्या शेअरची संख्या\nऑफर प्राइस.. त्याची प्राइस\nएल टी पी.. लास्ट ट्रेडेड प्राइस\nटी टी ॑यु टोटल ट्रेडेड ॑वांटीती.. आतापर्यंट आज झालेली शेअरची उलाढाल संख्या\nओपन हाय लो क्लोज.. सोपे आहे.\nडे ट्रेडिंगसाठी मुविंग अॅवरेजची पेअर वापरायची आहे. . कोणती वापरावी\nजा. मो. प्या. आपण\nआपण किती वर्षापासून ट्रेडिंग करत आहात. आणि आपण किती % सक्सेस आहात.कारण मोठ मोठे दिग्गज एक्सपर्ट सांगतात की ट्रेडिंग करणारे ९८% ट्रेडर loss जातात .यावर आपले मत काय आणि यावर आपला किती विश्वास आहे.किंवा ट्रेडिंग करून आपले जीवन यापन करणारे लोक आहेत काकिंवा करू शकतो का\nट्रेडींग फॉर लिविंग असा धागा\nट्रेडींग फॉर लिविंग असा धागा आहे.. तिथे चर्चा करा याची...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 13 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/36839/by-subject/1/168", "date_download": "2018-12-18T15:49:58Z", "digest": "sha1:NQTIHLNXCHNLUJ2YINYUEXDAMMBWI3HE", "length": 5277, "nlines": 103, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अवांतर | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /कथा /गुलमोहर - कथा/कादंबरी विषयवार यादी /विषय /अवांतर\nचष्मा लेखनाचा धागा क्षास 18 Dec 15 2018 - 11:55am\nपूर्णब्रह्म लेखनाचा धागा अज्ञातवासी 7 Nov 13 2018 - 7:10am\nचिकू लेखनाचा धागा विद्या भुतकर 25 Sep 18 2018 - 11:24am\nआयुष्य नागमोडी वळण हे...(भाग २) लेखनाचा धागा प्रिया येवले Jul 29 2018 - 7:12am\nआयुष्य नागमोडी वळण हे... लेखनाचा धागा प्रिया येवले 3 Jul 30 2018 - 3:32pm\nनिकाल.... लेखनाचा धागा खुशालराव 12 Dec 3 2018 - 11:56am\nचलो सच बोलो प्रश्न वेडा कल्पेश 1 Jun 19 2018 - 7:42am\nमदत हवी प्रश्न वेडा कल्पेश 3 Jun 19 2018 - 11:40am\nचलो सच बोलो प्रश्न वेडा कल्पेश Jun 19 2018 - 7:39am\nफणस लेखनाचा धागा विलास गोरे 8 मे 30 2018 - 9:05am\nकथा लेखन कार्यक्रम विलास गोरे 4 मे 28 2018 - 5:10am\nकुंपणावर बसणे लै वाईट. लेखनाचा धागा राव पाटील मे 21 2018 - 4:10am\nअस्तित्व : सत्य भयकथा लेखनाचा धागा देवRaj 2 Mar 4 2018 - 10:21am\nरंगीत तुकडा लेखनाचा धागा अभिगंधशाली 5 Jun 5 2018 - 10:08am\nतो आहे म्हणून मी आहे लेखनाचा धागा मिनल हरिहरन 11 Feb 12 2018 - 8:10am\nमी झोपलेली आहे... लेखनाचा धागा मुग्धमानसी 17 Dec 18 2017 - 4:38am\nरूम नंबर- 9 (गूढकथा) लेखनाचा धागा निमिष_सोनार 13 Oct 25 2017 - 8:56am\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.upakram.org/node/833?page=1", "date_download": "2018-12-18T15:37:47Z", "digest": "sha1:NRC6U6M5SRU7N7Z7CPHZWS5DPAJWSMKE", "length": 112697, "nlines": 376, "source_domain": "mr.upakram.org", "title": "स्वा. सावरकर आणि हिंदूत्वाची व्याख्या | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nस्वा. सावरकर आणि हिंदूत्वाची व्याख्या\nअनादी मी अनंत मी अवध्य मी भला मारील रिपू जगती असा कवण जन्मला...\n...अग्नी मजसी जाळीना खड्ग छेदीतो भिऊन मला भ्याड मृत्यू पळत सूटतो...\n.. लोटी हिंस्त्र सिंहांच्या पंजरी मला, नम्र दाससम चाटील तो पदांगुला, कल्लोळी ज्वालांच्या फेकीशी जरी हसून भवती रचिल शीत सूप्रभावली...\nवरील ओळींनी सुरवात करण्याचे कारण इतकेच की सावरकरांनी इच्छा मरण स्विकारून आता ४० वर्षे झाली, त्यांनी ना धड कधी सत्तेचे पद मिळवले ना धड कधी ऐश्वर्य भोगले. त्यांचे समर्थक कितीही चांगले असले तरी त्यांना त्यांचे तत्वज्ञान किती कळले, पचनी पडले हा एक गहन प्रश्नच आहे. तरी देखील सावरकरांचे विरोधक आजही त्यांच्या अत्यंत तर्कशुद्ध विचारांना चळाचळा कापतात. त्यातील सर्वात ज्यावरून आजही सावरकरांवर टिका होते तो विषय म्हणजे त्यांनी केलेली हिंदुत्वाची व्याख्या.\nमी त्यांचा हिंदू कोण हा लेख नुकताच वाचला. लहानसा आहे आणि त्यात हिंदुत्वाची व्याख्या आणि त्यावरील उहापोह आहे. लेख संदर्भासहीत जसाच्या तसा मांडत आहे. उपक्रमींना तो वाचल्यावर काय वाटले हे समजायला आवडेल.\nआसिंसिंधुपर्यंता यस्य भारतभुमिका |\nपित्रूभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृतः ||\nहिंदू हा शब्द हिंदूसंघटनाचा केवळ पायाच होय. त्यामुळे त्या शब्दाचा अर्थ ज्या मानाने व्यापक वा आकुंचित, बळकट अथवा ढिला, चिरंतन वा चंचल त्या प्रमाणातच त्या पायावर उभारलेले हे हिंदुसंघटनाचे प्रचंड बांधकाम व्यापक, भक्क, टिकाऊ ठरणारे आहे.\nवेद ह्या धर्म ग्रंथा���ासून त्याचे अनुयायांचे नांव वैदिक हे जसे पडले, बुद्ध या नांवावररून त्या धार्मिक अनुयायांचे नाव जसे बौद्ध, जिनमताच्या अनुयायांचे नाव जैन, नानकाच्या धर्मशिष्या<चे नांव जसे शिख, विष्णू देवतेचे उपासक वैष्णव, लिंगपूजक ते जसे लिंगायत, तसे हिंदू हे नाव कोणत्याही धर्मग्रंथावरून, धर्मसंस्थापकावरून वा धर्ममतावरून मुख्यतः वा मुलतः निघालेले नसून आसिंधुसिंधु विस्तारलेल्या देशास नि त्यात निवसणार्या राष्ट्रासच मुख्यतः निर्देशणारे आहे. आणि अनुषंगाने त्याच्या धर्मसंस्कृतींनाही.\nया साठीच हिंदु शब्दाची व्याख्या कोणत्याही धर्मग्रंथाशी वा धर्ममताशीच तेवढी बांधून टाकण्याचे प्रयत्न दिशाभूल करणारे ठरतात. हिंदू शब्दाच्या व्याख्येचा मूल ऐतिहासिक पाया आसिंधुसिंधु भारतभुमिका हाच असला पाहिजे. तो देश नि त्यात निपजलेल्या धर्माच्या नि संस्कृतीच्या बंधनांनी अनुप्राणित झालेले राष्ट्र हेच हिंदुत्वाचे दोन प्रमुख घटक होत. म्हणूनच हिंदुत्वाची इतिहासाला शक्यतो धरून असलेली व्याख्या अशीच केली पाहीजे की,\nआसिंधुसिंधु भारतभुमिका ही ज्याची पितृभू नि पुण्यभू आहे तो हिंदू\nयातील पितृभू नि पुण्यभू हा शब्दांचा कोणत्याही व्याख्येत योजलेल्या शब्दांना असतो तसा, थोडासा पारिभाषिक अर्थ आहे.\n\"पितृभू\" म्हणजे जिथे आपले आईबाप तेव्हढेच निपजले ती, असा अर्थ नव्हे, तर प्राचीन कालापासून ज्या भूमीत परंपरेने आपले जातीय नि राष्ट्रीय पूर्वज निवसत आले ती, असा अर्थ होतो. काही जण पटकन शंका घेतात की, आम्ही दोन पिढ्या आफ्रिकेत आहोत. मग आम्ही हिंदू नाही की काय ती शंका यामुळेच अगदी उथळ ठरते. आमच्या हिंदूंनी सार्या पृथ्वीवर जरी वसाहती स्थापिल्या तरी त्यांची प्राचीन, परंपरागत, जातीय नि राष्ट्रीय पूर्वजांची पितृभू अशी ही भारतभूमीच असणार.\n\"पूण्यभू\"चा अर्थ इंग्लिश \"होलीलँड\" ह्या शब्दातील अर्थ होय. ज्या भूमीत एखाद्या धर्माचा संस्थापक ऋषि, अवतार वा प्रेषित (पैंगंबर) प्रकटला, त्या धर्मास उपदेशिता झाला, त्याच्या निवासाने त्या भूमीस धर्मक्षेत्राचे पुण्यत्व आले, ती त्या धर्माची पुण्यभू. जशी ज्यूंची वा ख्रिश्चनांची पॅलेस्टाइन, मुसलमानांची अरेबिया. अशा अर्थे पुण्यभू शब्द वापरलेला आहे. नुसत्या पवित्रभूमी या अर्थी नव्हे.\nपितृभू नि पुण्यभू शब्दांच्या ह्या पारिभाषिक अर्���ी हि आसिंधुसिंधु भारतभुमिका ज्याची ज्याची पितृभूम्नि आणि पुण्यभूमि आहे तो हिंदू\nहिंदूत्वाची ही व्याख्या जितकी ऐतिहासिक तितकीच, आजच्या वस्तुस्थितीला अगदी धरून आहे. ती जितकी सत्य तितकीच इष्ट आहे, जितकी व्यापक तितकीच व्यावर्तकही आहे.\nसंदर्भः सावरकर एक अभिनव दर्शन - स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विविध विषयावरील निवडक लेख.\nमूळ संदर्भस्त्रोतः सह्याद्री : मे १९३६\nअसे दिसतयं की तुम्हाल त्यांचे विचार समजलेले नाहीत. ते समजवण्यासाठी/शिकवण्याआधी तुम्हाला आधी सावरकरांचे लेखन वाचावे लागेल. मी काही येथे तुम्हाला शिकवत बसणार नाही.\nतसे असेल तर यापुढे, तुमचे विचार पटणार नाहीत तेव्हा मी केवळ \"तुमचे विचार चूक आहेत. ते कसे चूक आहेत ते मी काही येथे तुम्हाला शिकवत बसणार नाही.\" इतकाच प्रतिसाद देईन.\nजेंव्हा उपक्रमींना काय वाटते हे समजून घेयला आवडेल असा प्रश्न विचारलेला असता मी काही गळी उतरवण्याचा प्रयत्न करत आहे असे वाटत नाही. तुम्हाला वाटत असेल तर वाटूंदेत.\nमूळ चर्चाप्रस्ताव \"समजून घ्यायला आवडेल\" अशा 'अपोलेजेटिक' स्टाईलनेच सुरू झाला. पण नंतर मात्र त्यांच्या व्याख्ये(ख्यां)चे समर्थन तुम्ही सुरू केले आहे.\nतुम्हाला वाटते ते बरोबरच असते असे नाही.\nम्हणूनच, \"चूक असेल तर कृपया सुधारा\" असे लिहिले आहे.\nपेडगावच्या बाहेर संदर्भ लागतील.\nमी काहीही लबाडी करीत नाही आहे. (लबाडी करणारी व्यक्तीही असेच म्हणेल पण हे यक्ष-गंधर्व कोडे सोडविण्यासाठी मी तुमची काहीही मदत करू शकत नाही.)\nतसे असेल तर यापुढे, तुमचे विचार पटणार नाहीत तेव्हा मी केवळ \"तुमचे विचार चूक आहेत. ते कसे चूक आहेत ते मी काही येथे तुम्हाला शिकवत बसणार नाही.\" इतकाच प्रतिसाद देईन.\n तेव्हढाच प्रतिसाद देत जा आपण दोघे ही एकमेकांना आता असेच करूया आपण दोघे ही एकमेकांना आता असेच करूया त्या निमित्ताने उपक्रमाची डिस्कस्पेस पण वाचेल आणि उगाच काही चर्चा दुसर्या पानावर जातात ते देखील थांबेल...\nमूळ चर्चाप्रस्ताव \"समजून घ्यायला आवडेल\" अशा 'अपोलेजेटिक' स्टाईलनेच सुरू झाला. पण नंतर मात्र त्यांच्या व्याख्ये(ख्यां)चे समर्थन तुम्ही सुरू केले आहे.\nसमर्थन म्हणा अथवा मला काय वाटले ते मी सांगितले असा देखील अर्थ होऊ शकतो जो मूळ प्रस्तावाशी (\"समजून घेयला आवडेल\") संबंधीत आहे.\nम्हणूनच, \"चूक असेल तर कृपया सुधारा\" असे लिहिले आहे.\nआता आपले एकमेकांना एकच उत्तर रहाणार आहे. तेच येथे देतो: \"तुमचे विचार चूक आहेत. ते कसे चूक आहेत ते मी काही येथे तुम्हाला शिकवत बसणार नाही.\"\nतुमचे विचार चूक आहेत. ते कसे चूक आहेत ते मी काही येथे तुम्हाला शिकवत बसणार नाही.\nतीन वर्षे नुसता धुरळा उडाला पण हाती काही लागले नाही. कारण सगळेच जण ताकाला जाऊन भांडे लपवीत आहेत असे दिसते\nप्रश्न एकदम साधा आहे.\nएक व्यक्ती आहे. भारतात जन्मलेली, मुसलमान म्हणून. त्या व्यक्तीच्या आठवणीप्रमाणे तिचे किमान पणजोबांपर्यंतचे पूर्वज भारतातच मुस्लिम म्हणून जन्माला आले, मुस्लिम म्हणून जगले आणि मुस्लिम म्हणून मेले.\nसदर व्यक्ती रमझानात रोझे पाळते, इद उत्साहात साजरी करते. अधून-मधून हाजी अली, माहिमचा दर्गा इत्यादी ठिकाणी जात असली तरी, आयुष्यात एकदातरी मक्केला जाण्याची त्या व्यक्तीची तीव्र इच्छा आहे.\nतर, सावरकरांच्या व्याख्येनुसार ही व्यक्ती हिंदू ठरते काय\nमला समजलेल्या व्यख्येनुसार तरी, ती व्यक्ती हिंदू नाही. इतरांनी खुलासा करावा.\nसगळेच जण ताकाला जाऊन भांडे लपवीत आहेत असे दिसते\nमाझा कोणता गुप्त अजेंडा असल्याचा तुमचा आरोप आहे\nमला समजलेल्या व्यख्येनुसार तरी, ती व्यक्ती हिंदू नाही. इतरांनी खुलासा करावा.\nसहमत आहे पण काही उपयोग नाही. लोकांना गंडविता आले नाही की चर्चाप्रस्तावक निघून जातात.\nसगळेच जण ताकाला जाऊन भांडे लपवीत आहेत असे दिसते\nएक व्यक्ती आहे. भारतात जन्मलेली, मुसलमान म्हणून. त्या व्यक्तीच्या आठवणीप्रमाणे तिचे किमान पणजोबांपर्यंतचे पूर्वज भारतातच मुस्लिम म्हणून जन्माला आले, मुस्लिम म्हणून जगले आणि मुस्लिम म्हणून मेले....तर, सावरकरांच्या व्याख्येनुसार ही व्यक्ती हिंदू ठरते काय\nया प्रश्नाचे या चर्चेसंदर्भात मला जे काय वाटले/समजले ते उत्तर ११/१३/२००७ ला देऊन झालेले आहे. तरी देखील परत एकदा त्यातीलच संबंधीत भाग येथे चिकटवतो:\nआसिंधुसिंधु भारतभुमिका ही ज्याची पितृभू नि पुण्यभू आहे तो हिंदू\nहिंदू हे नाव ... आसिंधुसिंधु विस्तारलेल्या देशास नि त्यात निवसणार्या राष्ट्रासच मुख्यतः निर्देशणारे आहे.\nतर हे स्पष्टच म्हटले आहे की इथे एका देशाची/राष्ट्राची व्याख्या केली जात आहे.\n\"निर्देशणारे\" म्हणले आहे, \"संबोधणारे\" असे म्हणलेले नाही. हिंदू कोण तर जो ह्या भारतवर्षास पितृभू आणि पुण्यभू मानतो तो. आ��ि ही पितृभू/पुण्यभू म्हणजे फारतर आपण हिंदूस्थान असे म्हणू शकाल. (अर्थात ते या भूमिस, या लेखात भारतच म्हणत आहे).\nही काही राष्ट्रीय नागरीक कोण ही सांगणारी कायदेशीर व्याख्या नाही आहे तर ह्या देशात (भारतात) जे काही अनेक पंथ (रिलीजन्स) तयार झालेत त्या सर्वांना एकत्र आणणारी सामाजीक व्याख्या आहे. जे मुसलमान, ख्रिश्चन, ज्यू आहेत ते भारतीय अर्थातच आहेत पण या व्याख्येप्रमाणे आणि त्यांच्या (त्या धर्मियांच्या) म्हणण्याप्रमाणे देखील ते हिंदू मात्र नाहीत.\nनितिन थत्ते [12 Oct 2010 रोजी 14:26 वा.]\n>>जे मुसलमान, ख्रिश्चन, ज्यू आहेत ते भारतीय अर्थातच आहेत पण या व्याख्येप्रमाणे आणि त्यांच्या (त्या धर्मियांच्या) म्हणण्याप्रमाणे देखील ते हिंदू मात्र नाहीत\nम्हणजे मधल्या काळात सांगितले जाई तसे ते मुस्लिम हिंदू किंवा ख्रिश्चन हिंदू नाहीत तर....\n(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)\n ही चर्चा वर उर्धृत केलेल्या सावरकरांच्या लेखनासंदर्भात चालली आहे आणि त्या संदर्भात उत्तर दिले आहे. त्यामुळे नक्की मधला काळ वगैरे समजले नाही...\nतरी देखील माझ्या माहीतीवर आधारीत काही कॉमेंट्स करत आहे, ज्या वरील सावरकरांच्या लेखाच्या चर्चेपेक्षा पेक्षा स्वतंत्र आहेत, काही अंशी अवांतर आहेतः\nहिंदू हा शब्द एका विशिष्ठ भौगोलीक परीसीमेतील व्यक्तीला त्या भौगोलीक सीमेच्या बाहेर राहणार्या व्यक्ती संबोधण्यासाठी देखील वापरायच्या/वापरतात.त्या अर्थाने सर्वांनाच वापरले जायचे आणि अजूनही काही अंशी वापरले जाते. त्यातील एक बरोबर आणि एक चूक असे नाही तर केवळ हा इतिहास आणि वर्तमान आहे.\n\"हिंदू\" रुढार्थाने एक पुस्तकी, एक प्रेषित संप्रदाय/रिलीजन धरला जात नाही. म्हणून त्याची (वर केलेली) व्याख्या ही त्याच \"भौगोलीक सीमेतील संस्कृती आणि पूर्वजांना मानणारे ते\" अशा अर्थाने करते.\nबर्याचदा हिंदू धर्म हा सध्याच्या काळातील विशिष्ठ मुर्तीपूजा-देव-देवळे-सणवार यांच्याशी संलग्न केला जातो. मात्र असे परदेशी अभ्यासक मला माहीत आहेत जे स्वतःला सनातनी धर्मीय म्हणतात (सनातन प्रभात वाले नाही) अथवा वैदीक धर्मीय म्हणतात आणि तरी देखील मुर्तीपूजा देखील मानतात. कारण त्यांच्या लेखी हिंदू धर्मात सर्वच भारतीय संप्रदाय येतात.\nहे सर्व परस्परविरोधी वाटायचे कारण इतकेच की एक पुस्तक-एक प्रेषित इतका मर्यादीत अर्थ हिंदूंच्या संदर्भात काढता येत नाही त्यामुळे त्याची व्याख्या ही भौगोलीक-सांस्कृतिक-ऐतिहासीक वास्तवाशी निगडीत केली जाते असे वाटते.\nनितिन थत्ते [12 Oct 2010 रोजी 14:48 वा.]\nमधला काळ म्हणजे नव्वदच्या दशकाचा पूर्वार्ध.\nत्यावेळी सगळेच हिंदू आहेत. सम आर मुस्लिम हिंदूज् ऍण्ड सम आर ख्रिश्चन हिंदूज् असे हिंदुत्ववाद्यांकडून सांगितले जाई. (भारत हे हिंदूराष्ट्र कसे या प्रश्नाचे उत्तर म्हणून)\n(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)\nत्यावेळी सगळेच हिंदू आहेत. सम आर मुस्लिम हिंदूज् ऍण्ड सम आर ख्रिश्चन हिंदूज् असे हिंदुत्ववाद्यांकडून सांगितले जाई. (भारत हे हिंदूराष्ट्र कसे या प्रश्नाचे उत्तर म्हणून)\nधन्यवाद. आपल्याला असेच म्हणायचे आहे असे वाटले होते पण खात्री करून घेयची होती. तसे कोणी म्हणले म्हणून मला गैर वाटणार नाही. पण तसे म्हणलेच पाहीजे अशी मला गरज देखील वाटत नाही, जो पर्यंत भारताच्या संदर्भात आत्ताच्या संज्ञेप्रमाणे स्वतःला भारतीय (/इंडीयन) समजत आहेत आणि भारताशी इमान राखत आहेत.\nवसंत सुधाकर लिमये [12 Oct 2010 रोजी 15:37 वा.]\nभारताशी इमान राखणे आणि धर्म ह्यांचा कहीही संबंध नाही. ह्या दोन्ही गोष्टी एकमेकाशी संपूर्ण इंडिपेडंट् आहेत. सोयिस्कर धूळफेक करण्यासाठी त्यांची सांगड घातली आहे.\n'जो पर्यंत जगात इतर धर्म आहे आणि त्या धर्मांच्या नावाने राज्यकर्ते आहेत तो पर्यंत हिंदू हा शब्द मला माझ्या ओळखीसाठी महत्वाचा वाटतो.' असे सावरकर म्हणतात.\n१. इतर धर्माचे पालन करणारे लोक हिंदू नाहीत\n२. हिंदू म्हणजे भारताशी इमान/ भारतीय संस्कृतीशी निष्ठा इ.इ.\n१+२= इतर धर्मियांचे भारताशी इमान नाही.\nथोडक्यात इतर धर्मियांना भारताशी इमान नाही हा प्रोपागांडा गळी उतरवायला केलेला हा शब्दछल आहे.\n'जो पर्यंत जगात इतर धर्म आहे आणि त्या धर्मांच्या नावाने राज्यकर्ते आहेत तो पर्यंत हिंदू हा शब्द मला माझ्या ओळखीसाठी महत्वाचा वाटतो.' असे सावरकर म्हणतात.\n सावरकर असे देखील म्हणाले आहेत की, \"हिंदूत्व हे काही हिंदूधर्म याच्याशी समानार्थक नव्हे किंवा हिंदूधर्म हा ही शब्द \"हिंदूइझम\" शब्दाशी समानार्थक नाही.हिंदूत्व म्हणजे हिंदुधर्म, नि हे दोन्ही म्हणजे सनातनी पंथ असे समजण्याच्या दुहेरी चुकीने आपल्या सनातनी नसलेल्या बंधूंना साहजिकच राग येतो; \"\nआता ���ूळ चर्चाप्रस्तावात शेवटचे (सावरकरांचे) वाक्य काय म्हणते\nहिंदूत्वाची ही व्याख्या जितकी ऐतिहासिक तितकीच, आजच्या वस्तुस्थितीला अगदी धरून आहे. ती जितकी सत्य तितकीच इष्ट आहे, जितकी व्यापक तितकीच व्यावर्तकही आहे.\nथोडक्यात स्वातंत्र्यवीरांनी तत्कालीन वस्तुस्थितीस धरून केलेल्या \"हिंदूत्वा\"च्या व्याखेसंदर्भातील उहापोह असलेला हा लेख आहे. आपण म्हणत असलेल्या \"धर्मा\"शी संबंधीत नाही.\n१. इतर धर्माचे पालन करणारे लोक हिंदू नाहीत\nमी काही वेगळे लिहीले आहे असे वाटत नाही.\n२. हिंदू म्हणजे भारताशी इमान/ भारतीय संस्कृतीशी निष्ठा इ.इ.\nमूळ लेखात इमान/निष्ठा हे शब्द नक्की कुठे आलेत बरे आपण उल्लेखलेला \"इमान\" हा शब्द वापरताना मी देखील म्हणले आहेच, \"पण तसे (सम आर मुस्लिम हिंदूज् ऍण्ड सम आर ख्रिश्चन हिंदूज् ) म्हणलेच पाहीजे अशी मला गरज देखील वाटत नाही, जो पर्यंत भारताच्या संदर्भात आत्ताच्या संज्ञेप्रमाणे स्वतःला भारतीय (/इंडीयन) समजत आहेत आणि भारताशी इमान राखत आहेत.\" (निष्ठा हा शब्द केवळ आपणच वापरत आहात).\nथोडक्यात, जे शब्द मूळ लेखातच नाहीत ते त्यात कोंबून नक्की कसला प्रोपोगंडा करत आहात\n\"हिंदूत्व हे काही हिंदूधर्म याच्याशी समानार्थक नव्हे किंवा हिंदूधर्म हा ही शब्द \"हिंदूइझम\" शब्दाशी समानार्थक नाही.हिंदूत्व म्हणजे हिंदुधर्म, नि हे दोन्ही म्हणजे सनातनी पंथ असे समजण्याच्या दुहेरी चुकीने आपल्या सनातनी नसलेल्या बंधूंना साहजिकच राग येतो; \"\nह्याचा अर्थ समजला नाही. हिंदू (धर्म) आणि हिंदूत्व हे समानार्थी नाहीत पण विरुद्धार्थी किंवा एकमेकाशी संबंध नसलेलेही नाहीत. हिंदुत्व हा शब्दच 'हिंदू' वरुन आला आहे. सावरकरांच्या मते हिंदू कोण\nसावरकरांच्या मते हिंदू कोण\nकृपया मूळ प्रस्ताव वाचावात.\nहिंदू (धर्म) आणि हिंदूत्व हे समानार्थी नाहीत पण विरुद्धार्थी किंवा एकमेकाशी संबंध नसलेलेही नाहीत. हिंदुत्व हा शब्दच 'हिंदू' वरुन आला आहे. हे योग्य असे धरुन चालू क\nहिंदू (धर्म) आणि हिंदूत्व हे समानार्थी नाहीत पण विरुद्धार्थी किंवा एकमेकाशी संबंध नसलेलेही नाहीत.\nमला वाटते हे आपले वाक्य आहे. मूळ चर्चाप्रस्तावात आणि त्यात ससंदर्भ दिलेल्या लेखातील नाही. आपल्या वाक्यात परत एकदा \"हिंदू धर्म\" असे म्हणले आहे. त्यातील धर्म आपण कुठल्या अर्थाने म्हणत आहात यावर पुढचे अवलंबून आह��.\nहो माझेच वाक्य आहे म्हणूनच तुमची सहमती आहे का ह्याची विचारणा केली आहे. धर्म शब्द रिलिजन ह्या इंग्रजी शब्दाचे भाषांतर म्हणून वापरुया. रिलिजनची व्याख्या डीक्शनरीमधे मिळेल.\nहो माझेच वाक्य आहे म्हणूनच तुमची सहमती आहे का ह्याची विचारणा केली आहे. धर्म शब्द रिलिजन ह्या इंग्रजी शब्दाचे भाषांतर म्हणून वापरुया. रिलिजनची व्याख्या डीक्शनरीमधे मिळेल.\nज्या माझ्या प्रतिसादाला आपण प्रतिसाद दिला आहे आणि त्यात ज्याचा संदर्भ आपण येथे दिला आहे, तो माझा प्रतिसाद जर आपण परत वाचलात तर समजेल की रिलीजन या शब्दाच्या सीमेत हिंदू आणि हिंदूत्व आहेत असे सावरकरांना म्हणायचे नाही आणि मला देखील ते म्हणणे पटते. ते वाक्य असे:\n\"हिंदूत्व हे काही हिंदूधर्म याच्याशी समानार्थक नव्हे किंवा हिंदूधर्म हा ही शब्द \"हिंदूइझम\" शब्दाशी समानार्थक नाही.हिंदूत्व म्हणजे हिंदुधर्म, नि हे दोन्ही म्हणजे सनातनी पंथ असे समजण्याच्या दुहेरी चुकीने आपल्या सनातनी नसलेल्या बंधूंना साहजिकच राग येतो;\nथोडक्यात आपण म्हणत असलेल्याला या वाक्यात \"हिंदूइझम\" असे म्हणले आहे, \"हिंदू धर्म\" नाही.. \"रिलीजन\" या शब्दाला समानार्थ मराठी शब्द हा माझ्या व्याख्येने \" पंथ\" आहे. जेंव्हा एकाच पद्धतीने एखादी गोष्ट सातत्याने केली जाते आणि तसे करणारी व्यक्ती हे ते श्रद्धेने करते त्याला रिलीजन म्हणतात, तशा व्यक्तीस रिलीजियस म्हणतात आणि त्या व्यक्तीच्या तत्संदर्भातील ऍक्शन्सना \"ऍक्टींग/फॉलोइंग रिलीजिअसली\" असे म्हणतात - मग ते (उदाहरणार्थ) देव पावण्यासाठी गुरवारचा उपास असेल, शुक्रवारचा नमाज असेल, संडे सर्विस असेल अथवा तब्येत सुदृढ ठेवण्यासाठीचा नियमित व्यायाम असेल, पहाटे ४ वाजता उठून आगरवाल/चाटे किंवा अजून कोणी गोम्यासोम्या कोचिंग क्लासेसने सांगितलेल्या पद्धतीने जेईईचा अथवा जीआरईचा अथवा दहावी/बारावीचा अभ्यास असेल... अजून बरेच काही.. हिंदू धर्मात असे काहीच नाही. म्हणून तो रिलीजन अथवा पंथ नाही.\nम्हणूनच आपली चर्चा स्क्यू आहे असे वाटते. या व्यतिरीक्त आणि जर काही या चर्चेत आपण संपूर्ण वाचून झाल्यावर नवीन मुद्दे असले तर नवीन चर्चा चालू करावीत अशी विनंती.\nम्हणजे 'हिंदू धर्म' असे काही अस्तित्वातच नाही असे तुम्हाला (किंवा सावरकरांना) म्हणायचे आहे का\n\"रिलीजन\" या शब्दाला समानार्थ मराठी शब्द हा माझ्य�� व्याख्येने \" पंथ\" आहे.\nबरं मग मुसलमान पंथातले/रिलिजनचे लोक किंवा ख्रिश्चन/इतर कोणत्याही पंथातले लोक हे हिंदू ह्या (सावरकरांनी डिफाइन केलेल्या) मोठ्या संचात समाविष्ट होऊ शकतात का\nम्हणजे 'हिंदू धर्म' असे काही अस्तित्वातच नाही असे तुम्हाला (किंवा सावरकरांना) म्हणायचे आहे का\nअसे कधी म्हणले आहे संदर्भाप्रमाणे जसा धर्म या शब्दाचा अर्थ बदलतो तसाच हिंदू या शब्दाचा अर्थ देखील बदलू शकतो. वेगळे उदाहरण घेऊ: (तुर्तास फक्त उत्तर अमेरिका खंडापुरतेच) मेक्सिको अथवा कॅनडा येथील व्यक्ती अमेरिका खंडातील म्हणून स्वतःला अमेरिकन म्हणू शकते, युएसए चे नागरीकपण अमेरिकन म्हणू शकतात आणि नेटीव्ह अमेरिकन्सपण अमेरिकन्स म्हणू शकतात. संदर्भ बदलले तर अर्थ बदलू शकतो.\nबरं मग मुसलमान पंथातले/रिलिजनचे लोक किंवा ख्रिश्चन/इतर कोणत्याही पंथातले लोक हे हिंदू ह्या (सावरकरांनी डिफाइन केलेल्या) मोठ्या संचात समाविष्ट होऊ शकतात का\nसावरकरांनी तयार केलेल्या व्याख्येत त्यांना हिंदू कुणाला म्हणयचे आहे हे त्यांनी स्पष्ट केले आहे. जर भारतीय मुसलमान-ख्रिश्चन हे भारताला त्यांची पितृभुमी आणि पुण्यभुमी मानत असतील तर ते समाविष्ट होऊ शकतात आणि जर एखादा हिंदू पंथीय तसे (पितृभू-पुण्यभू) समजत नसेल तर कदाचीत तो त्यांच्या व्याख्येप्रमाणे हिंदू नसेलही.\n तसेच भारतीय घटनेप्रमाणे (जी भारतात पाळली जाते/पाळणे बंधनकारक आहे) आज जे हिंदू ठरतात (बहुतांशी सर्व ) ते आपल्याला मान्य आहे का शिवाय सावरकरांचे हिंदूत्व-भारतीय राज्य घटना यांची एकाअर्थी सांगड घालत सुप्रिम कोर्टाने दिलेला खालील अर्थ (आणि त्याचे त्या संदर्भातील न्या. वि.म. तारकुंडे यांनी केलेले विश्लेषण) आपल्याला मान्य आहे का\nप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.\nजर भारतीय मुसलमान-ख्रिश्चन हे भारताला त्यांची पितृभुमी आणि पुण्यभुमी मानत असतील तर ते समाविष्ट होऊ शकतात आणि जर एखादा हिंदू पंथीय तसे (पितृभू-पुण्यभू) समजत नसेल तर कदाचीत तो त्यांच्या व्याख्येप्रमाणे हिंदू नसेलही.\nहेच नेमके उत्तर हवे होते. म्हणजे हिंदू-असणारा ख्रिश्चन/ हिंदू असणारा मुसलामान असे लोक असणे शक्य आहे तर.\nपण मग सावरकर म्हणतात की 'जो पर्यंत जगात इतर धर्म आहे आणि त्या धर्मांच्या नावाने राज्यकर्ते आहेत तो पर्यंत हिंदू हा शब्द मला माझ्या ओळखीसाठी महत्वाचा वाटतो. इथे 'इतर धर्म' मधे त्यांना मुसलमान ख्रिश्चन इ. अभिप्रेत आहे. आता जर ह्या इतर धर्माचे लोक हिंदूसुद्धा असू शकतात तर त्यांना हिंदू हा शब्द ओळखीसाठी (त्यांच्यापासून वेगळी ओळख सांगणारा) महत्वाचा कसा वाटतो\nआपले मत काय आहे हे सांगावेत अशी वर विनंती केली होती ती येथे परत लिहीतो:\n तसेच भारतीय घटनेप्रमाणे (जी भारतात पाळली जाते/पाळणे बंधनकारक आहे) आज जे हिंदू ठरतात (बहुतांशी सर्व ) ते आपल्याला मान्य आहे का शिवाय सावरक��ांचे हिंदूत्व-भारतीय राज्य घटना यांची एकाअर्थी सांगड घालत सुप्रिम कोर्टाने दिलेला खालील अर्थ (आणि त्याचे त्या संदर्भातील न्या. वि.म. तारकुंडे यांनी केलेले विश्लेषण) आपल्याला मान्य आहे का\nज्या अर्थी याव प्रश्नाला उत्तर दिले नाहीत त्या अर्थी आपल्याला हे मान्य आहे असे समजू का नसल्यास उत्तर द्यावेत ही विनंती...\nपण मग सावरकर म्हणतात की 'जो पर्यंत जगात इतर धर्म आहे आणि त्या धर्मांच्या नावाने राज्यकर्ते आहेत तो पर्यंत हिंदू हा शब्द मला माझ्या ओळखीसाठी महत्वाचा वाटतो. इथे 'इतर धर्म' मधे त्यांना मुसलमान ख्रिश्चन इ. अभिप्रेत आहे. आता जर ह्या इतर धर्माचे लोक हिंदूसुद्धा असू शकतात तर त्यांना हिंदू हा शब्द ओळखीसाठी (त्यांच्यापासून वेगळी ओळख सांगणारा) महत्वाचा कसा वाटतो\nपरत तेच. दोन्ही वाक्ये एकाच लेखातली नाहीत.... संदर्भाप्रमाणे जसा धर्म या शब्दाचा अर्थ बदलतो तसाच हिंदू या शब्दाचा अर्थ देखील बदलू शकतो. वेगळे उदाहरण घेऊ: (तुर्तास फक्त उत्तर अमेरिका खंडापुरतेच) मेक्सिको अथवा कॅनडा येथील व्यक्ती अमेरिका खंडातील म्हणून स्वतःला अमेरिकन म्हणू शकते, युएसए चे नागरीकपण अमेरिकन म्हणू शकतात आणि नेटीव्ह अमेरिकन्सपण अमेरिकन्स म्हणू शकतात. संदर्भ बदलले तर अर्थ बदलू शकतो.\nआता आपली मते सांगावीत नाहीतर सहमतीबद्दल धन्यवाद\nतारकुंडेंच्या निकालानुसार हिंदुत्वाची व्याख्या सोपी आहे.\nजी अमान्य करण्यास काहीच हरकत नाही. दुसरे म्हणजे तारकुंडेंना भारताचे 'हिंदू राष्ट्र' बनवायचे नाही त्यामूळे हिंदू/हिंदूत्वाची व्याख्या ते काय करतात ह्याच्याशी मला घेणे देणे नाही. सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या इतकी सोपी नाही. त्यात त्यांनी पुण्यभू वगैरे क्लॉजेस टाकले आहेत. तारकुंडेंच्या व्याख्येत ते मला दिसले नाहीत.\nसगळ्यात महत्वाचे म्हणजे सावरकरांना भारत हे हिंदुराष्ट्र बनवायचे आहे (ज्यातून असे प्रतित होते की तिथे अहिंदूंना स्थान नसणार आहे अथवा दुय्यम स्थान असणार आहे) त्यामूळे इथे अस्तित्वाचाच प्रश्न आल्याने सावरकर हिंदूंची व्याख्या कशी मांडतात ह्याची स्क्रुटीनी होणे अत्यावश्यक आहे (तारकुंडेंची नाही). उदा. 'पुण्यभू' हा शब्द मोघम आहे. एखाद्या भूमिला पूण्यभू मानणे म्हणजे नेमके काय हे सावरकरांनी कुठे कायद्याच्या तर्ककठोर भाषेत मांडले आहे का एखाद्याचे ह्या देशातील अस्तित्व त्यावर अवलंबून असेल तर मोघम शब्दांनी काम होणार नाही.\nघेऊ: (तुर्तास फक्त उत्तर अमेरिका खंडापुरतेच) मेक्सिको अथवा कॅनडा येथील व्यक्ती अमेरिका खंडातील म्हणून स्वतःला अमेरिकन म्हणू शकते, युएसए चे नागरीकपण अमेरिकन म्हणू शकतात आणि नेटीव्ह अमेरिकन्सपण अमेरिकन्स म्हणू शकतात. संदर्भ बदलले तर अर्थ बदलू शकतो.\nहो पण अमेरिकेत (यूएसमधे) टॅक्स भरणे अथव सरकारी काम करणे अश्या कामांसाठी फॉर्मवर 'अमेरिकन' असे लिहून भागत नाही. त्यासाठी कुणाला काय म्हणायचे ह्याच्या व्याख्या अमेरिकन सरकारने स्पष्ट केल्या आहेत. 'यूएस सिटीझन', 'रेसिडंट एलियन' वगैरे स्पष्ट संज्ञा दिलेल्या आहेत. कॅजुअल संवादात 'अमेरिकन' हे ढोबळ अर्थाने वापरले जाते. सावरकरांनी मांडलेले विचार हे ढोबळ नाहीत. राष्ट्र उभारणीसाठी काय निकष असावेत ह्यासारख्या अतिमहत्वाच्या विषयावर ते विचार मांडत आहेत.\nतारकुंडेंच्या निकालानुसार हिंदुत्वाची व्याख्या सोपी आहे.\nतारकुंड्यांचा निकाल नसून तो सर्वोच्च न्यायालयाचा आहे ज्यावेळेस मला वाटते ते निवृत्त न्यायधिश होते. म्हणूनच आपण जर माझ्या प्रतिसादात वाचले असते तर लक्षात आले असते की मी, \"सुप्रिम कोर्टाने दिलेला खालील अर्थ (आणि त्याचे त्या संदर्भातील न्या. वि.म. तारकुंडे यांनी केलेले विश्लेषण)\" असे म्हणले होते. असो.\nसावरकरांनी मांडलेले विचार हे ढोबळ नाहीत. राष्ट्र उभारणीसाठी काय निकष असावेत ह्यासारख्या अतिमहत्वाच्या विषयावर ते विचार मांडत आहेत.\nअर्थातच नाही. आपल्यासारखे विचारी म्हणूनच त्याला महत्व देतात. फक्त ते मुळापासून वाचून महत्व दिले तर अधिक उत्तम होईल. आपण सावरकरांचे काही स्वतः प्रत्यक्ष वाचले आहे का का इतरांनी केलेली बाजूने अथवा विरोधातील टिपण्णी का इतरांनी केलेली बाजूने अथवा विरोधातील टिपण्णी जर वाचले असले तर कृपया आपण नक्कीच अधिक लिहावेत (कुठल्याही बाजूने) ही विनंती. अर्थातच संदर्भ देउन.\nपण सावरकरांना प्रायोपवेशन करून देखील आता ४०+ वर्षे झाली आणि त्यांनी त्याही आधी स्वातंत्र्य मिळाल्यावर देशाची घटना आणि लोकशाही पद्धतीसच सर्वोच्च मानले होते. म्हणून स्वतःच्या हयातीतच त्यांनी स्थापलेल्या अभिनव भारत चळवळ्या संघटनेचे त्यांनी विसर्जन केले होते. (गांधीजींचे असेच म्हणणे काँग्रेसबद्दलही होते, पण तो वेगळा विषय आहे). म्हणून सावरकरांचे विचार कितीही महत्वाचे वाटले तरी ते स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय लोकशाही पद्धतीतच संपूर्ण अथवा मर्यादीत स्वरूपात मान्य/अमान्य करावे लागतील. म्हणून आपल्याला प्रश्न होता की आपल्याला लोकशाहीचा एक प्रमुख स्तंभ असलेल्या सर्वोच्च न्यायलयाने (स्वातंत्र्यपूर्व संदर्भात नाही, तर ) आत्ताच्या संदर्भात जी हिंदूत्वाची व्याख्या केली आहे ती मान्य आहे का\nम्हणून आपल्याला प्रश्न होता की आपल्याला लोकशाहीचा एक प्रमुख स्तंभ असलेल्या सर्वोच्च न्यायलयाने (स्वातंत्र्यपूर्व संदर्भात नाही, तर ) आत्ताच्या संदर्भात जी हिंदूत्वाची व्याख्या केली आहे ती मान्य आहे का\nहो मला मान्य आहे असेच आधिच्या प्रतिसादात लिहिले होते. (न्यायायलाचा निकाल मला दखल घेण्याजोगा वाटत नाही असेही म्हणायचे आहे म्हणजे अमान्य आहे असे नाही .)\nजर वाचले असले तर कृपया आपण नक्कीच अधिक लिहावेत (कुठल्याही बाजूने) ही विनंती. अर्थातच संदर्भ देउन.\nसावरकरांचे थोडे फार लेखन वाचले आहे. फारसा अभ्यास नाही. मी काही वेगळे लिहावे इतपत तर अजिबात नाही. तेव्हा दुसर्या विनंतीचा स्वीकार करणे जमेलसे वाटत नाही.\nआता माझ्या उर्वरीत प्रतिसादाचे स्पष्टीकरण द्यावे ही विनंती.\nहो मला मान्य आहे असेच आधिच्या प्रतिसादात लिहिले होते.\nआपले आधीच्या प्रतिसादातील वाक्यः \"जी अमान्य करण्यास काहीच हरकत नाही.\" असे आहे. याचा अर्थ आपल्याला \"मान्य करण्यास हरकत आहे\" असा अर्थ होतो म्हणून प्रश्न पुन्हा विचारला होता. आता वर मात्र \"हो मला मान्य आहे\" असे मान्य करत आहात. असो.\nसावरकरांचे थोडे फार लेखन वाचले आहे. फारसा अभ्यास नाही.\nआता माझ्या उर्वरीत प्रतिसादाचे स्पष्टीकरण द्यावे ही विनंती.\nसगळ्यात महत्वाचे म्हणजे सावरकरांना भारत हे हिंदुराष्ट्र बनवायचे आहे (ज्यातून असे प्रतित होते की तिथे अहिंदूंना स्थान नसणार आहे अथवा दुय्यम स्थान असणार आहे) त्यामूळे इथे अस्तित्वाचाच प्रश्न आल्याने सावरकर हिंदूंची व्याख्या कशी मांडतात ह्याची स्क्रुटीनी होणे अत्यावश्यक आहे\n\"अहिंदूंना स्थान नसणार आहे अथवा दुय्यम स्थान असणार आहे\", असे सावरकरांनी म्हणलेले नाही. म्हणूनच आपण काही प्रत्यक्ष वाचले आहेत का असे विचारले. त्यांनी सर्वांना समान नागरी आणि राजकीय अधिकार असावेत असेच म्हणलेले आहे. त्यांचे म��हणणे इतकेच होते की केवळ अल्पसंख्य म्हणून तुम्हाला हवे ते मिळणार नाही.\n\"राष्ट्र\" अर्थात \"नेशन\" या शब्दाचा/संकल्पनेचा ऑक्सफर्ड डिक्शनरीतील अर्थ पहा: \"A nation is a group of people who share culture, ethnicity and language, often possessing or seeking its own independent government.\" देश आणि राष्ट्र या भिन्न कल्पना आहेत हे येथे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. देश हा राजकीय सीमांमधे असतो तर राष्ट्र हे सांस्कृतिक सीमांमधे. म्हणूनच \"महाराष्ट्र\" अथवा \"सौराष्ट्र\" हे शब्द आज देखील वापरताना ते भारत या देशाशी फुटीरता दाखवलेले धरले गेले नाहीत तर स्थानिक संस्कृतींशी निगडीत धरले गेले.\nउदा. 'पुण्यभू' हा शब्द मोघम आहे. एखाद्या भूमिला पूण्यभू मानणे म्हणजे नेमके काय हे सावरकरांनी कुठे कायद्याच्या तर्ककठोर भाषेत मांडले आहे का\nसावरकरांनी हिंदुत्व हा सिद्धांत म्हणून मांडला होता, कायद्याचा त्यात काहीच संबंध येत नाही. जसे गांधीजींच्या अहींसावादाचा संबंध कायद्यात येत नाही तसेच. तो सिद्धांतच होता आणि आहे. \"पुण्यभू\" संदर्भातील स्पष्टीकरण वाचले तर समजेल की प्रस्तावात त्यांच्याच भाषेत दिले आहे, जेथे हे स्पष्ट म्हणले आहे की, \" \"पूण्यभू\"चा अर्थ इंग्लिश \"होलीलँड\" ह्या शब्दातील अर्थ होय. ज्या भूमीत एखाद्या धर्माचा संस्थापक ऋषि, अवतार वा प्रेषित (पैंगंबर) प्रकटला, त्या धर्मास उपदेशिता झाला, त्याच्या निवासाने त्या भूमीस धर्मक्षेत्राचे पुण्यत्व आले, ती त्या धर्माची पुण्यभू. जशी ज्यूंची वा ख्रिश्चनांची पॅलेस्टाइन, मुसलमानांची अरेबिया. अशा अर्थे पुण्यभू शब्द वापरलेला आहे. नुसत्या पवित्रभूमी या अर्थी नव्हे. \"\nसावरकरांनी मांडलेले विचार हे ढोबळ नाहीत. राष्ट्र उभारणीसाठी काय निकष असावेत ह्यासारख्या अतिमहत्वाच्या विषयावर ते विचार मांडत आहेत.\nसावरकरांनी काहीच ढोबळ मांडलेले नाही. मग ते जातीव्यवस्थेविरुद्धचे लेखन आणि चळवळ असुंदेत, का विज्ञानवाद, लिपीशुद्धीकरण... अथवा हिंदुत्ववाद. राष्ट्र-उभारणी म्हणत असताना परत देश आणि राष्ट्र या दोन शब्दांच्या वापरात गल्लत होऊ शकते.\nनागरी आणि राजकीय अधिकार\nइथे दाटीवाटी नको म्हणून प्रतिसाद हलवला आहे.\nतुमचे विचार चूक आहेत. ते कसे चूक आहेत ते मी काही येथे तुम्हाला शिकवत बसणार नाही.\nआसिंसिंधुपर्यंता यस्य भारतभुमिका |\nपित्रूभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृतः ||\nसावरकरांच्या ह्या व्याखेनुसार 'हिंदू' हा एक मोठा संच ठरतो. त्यामध्ये हिंदू धर्माचे पालन करणारे, मुसलमान धर्माचे पालन करणारे, इतर धर्मांचे पालन करणारे सगळेच समाविष्ट होऊ शकतात हे तुम्हाला मान्य आहे का\nसावरकरांच्या ह्या व्याखेनुसार 'हिंदू' हा एक मोठा संच ठरतो.\nत्यामध्ये हिंदू धर्माचे पालन करणारे, मुसलमान धर्माचे पालन करणारे, इतर धर्मांचे पालन करणारे सगळेच समाविष्ट होऊ शकतात हे तुम्हाला मान्य आहे का\nआपली धर्माची व्याख्या कृपया स्पष्ट करा म्हणजे याचे उत्तर देता येईल.\nवेद ह्या धर्म ग्रंथापासून त्याचे अनुयायांचे नांव वैदिक हे जसे पडले, बुद्ध या नांवावररून त्या धार्मिक अनुयायांचे नाव जसे बौद्ध, जिनमताच्या अनुयायांचे नाव जैन, नानकाच्या धर्मशिष्या<चे नांव जसे शिख, विष्णू देवतेचे उपासक वैष्णव, लिंगपूजक ते जसे लिंगायत, तसे हिंदू हे नाव कोणत्याही धर्मग्रंथावरून, धर्मसंस्थापकावरून वा धर्ममतावरून मुख्यतः वा मुलतः निघालेले नसून आसिंधुसिंधु विस्तारलेल्या देशास नि त्यात निवसणार्या राष्ट्रासच मुख्यतः निर्देशणारे आहे. आणि अनुषंगाने त्याच्या धर्मसंस्कृतींनाही.\nया साठीच हिंदु शब्दाची व्याख्या कोणत्याही धर्मग्रंथाशी वा धर्ममताशीच तेवढी बांधून टाकण्याचे प्रयत्न दिशाभूल करणारे ठरतात. हिंदू शब्दाच्या व्याख्येचा मूल ऐतिहासिक पाया आसिंधुसिंधु भारतभुमिका हाच असला पाहिजे. तो देश नि त्यात निपजलेल्या धर्माच्या नि संस्कृतीच्या बंधनांनी अनुप्राणित झालेले राष्ट्र हेच हिंदुत्वाचे दोन प्रमुख घटक होत. म्हणूनच हिंदुत्वाची इतिहासाला शक्यतो धरून असलेली व्याख्या अशीच केली पाहीजे की,\nआसिंधुसिंधु भारतभुमिका ही ज्याची पितृभू नि पुण्यभू आहे तो हिंदू\nयातील पितृभू नि पुण्यभू हा शब्दांचा कोणत्याही व्याख्येत योजलेल्या शब्दांना असतो तसा, थोडासा पारिभाषिक अर्थ आहे.\n\"पितृभू\" म्हणजे जिथे आपले आईबाप तेव्हढेच निपजले ती, असा अर्थ नव्हे, तर प्राचीन कालापासून ज्या भूमीत परंपरेने आपले जातीय नि राष्ट्रीय पूर्वज निवसत आले ती, असा अर्थ होतो. काही जण पटकन शंका घेतात की, आम्ही दोन पिढ्या आफ्रिकेत आहोत. मग आम्ही हिंदू नाही की काय ती शंका यामुळेच अगदी उथळ ठरते. आमच्या हिंदूंनी सार्या पृथ्वीवर जरी वसाहती स्थापिल्या तरी त्यांची प्राचीन, परंपरागत, जातीय नि राष्ट्रीय पूर्वजांची पितृभ�� अशी ही भारतभूमीच असणार.\n\"पूण्यभू\"चा अर्थ इंग्लिश \"होलीलँड\" ह्या शब्दातील अर्थ होय. ज्या भूमीत एखाद्या धर्माचा संस्थापक ऋषि, अवतार वा प्रेषित (पैंगंबर) प्रकटला, त्या धर्मास उपदेशिता झाला, त्याच्या निवासाने त्या भूमीस धर्मक्षेत्राचे पुण्यत्व आले, ती त्या धर्माची पुण्यभू.\nप्रश्नः \"आपली\" धर्माची व्याख्या कृपया स्पष्ट करा म्हणजे याचे उत्तर देता येईल. असा डार्क म्यॅटर या आयडीस विचारला होता. रिकामटेकडा या आयडीस नाही.\nरिकामटेकडा या आयडीस प्रतिसादः आपण दिलेला शब्द पाळायचे विसरलात, फाउल तरी मी माझ्या शब्दाला जागत आपल्याला प्रतिसाद देण्याचे थांबवले आहे. धन्यवाद.\nतसे असेल तर यापुढे, तुमचे विचार पटणार नाहीत तेव्हा मी केवळ \"तुमचे विचार चूक आहेत. ते कसे चूक आहेत ते मी काही येथे तुम्हाला शिकवत बसणार नाही.\" इतकाच प्रतिसाद देईन. इति: रिकामटेकडा\nतुमच्या प्रतिसादात विचार अस्तित्वात असतील तेव्हा ते पटण्या/न पटण्याचा मुद्दा येतो.\nतुमचीच धर्माची व्याख्या डार्क मॅटर यांच्यावर लादण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहे असे मी सूचित केले होते. असो.\nमाझी धर्माची वेगळी अशी व्याख्या नाही. तुम्ही ज्या अर्थाने धर्म शब्द वापरला आहे किंवा धर्माची सर्वसाधारण जी व्याख्या असते त्याच अर्थाने घ्या.\nधर्माची सर्वसाधारण जी व्याख्या असते त्याच अर्थाने घ्या.\nधर्माची सर्वसाधारण अशी एकच व्याख्या नाही असे मला वाटते. कदाचीत आपल्याला तसे वाटत नसेल आणि ते देखील एक मत आहे. धर्म हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. आपण कोणत्या अर्थाने वापरता, उ.दा. \"धारयते इति धर्मः\" अर्थातच स्वभावधर्म वगैरे अर्थाने का पूजाअर्चा देव वगैरे संबंधीत धर्म म्हणजे \"पंथ\" या अर्थाने का अजून कुठल्या अर्थाने हे जर समजले नाही तर दोन भिन्न पातळींवर राहील्याने चर्चेला अर्थ उरणार नाही.\nतुम्ही चर्चेत कुठल्या अर्थाने वापरला आहे\nतुम्ही चर्चेत कुठल्या अर्थाने वापरला आहे\nतुमचा मूळ प्रश्न सावरकरांच्या व्याख्येनुसार होता. अर्थात, मी कुठल्या अर्थाने वापरत आहे हे हवे असले तरी देखील ते तुम्ही ही चर्चा संपूर्ण वाचल्यास समजेल.\nअर्थात, मी कुठल्या अर्थाने वापरत आहे हे हवे असले तरी देखील ते तुम्ही ही चर्चा संपूर्ण वाचल्यास समजेल.\nतुम्ही कुठल्या अर्थाने वापरत आहात ते नको आहे. त्याच अर्थाने वापरा आणि मूळ प्रश्नाचे उत्तर द्या अशी विनंती होती.\nत्यामध्ये हिंदू धर्माचे* पालन करणारे, मुसलमान धर्माचे* पालन करणारे, इतर धर्मांचे* पालन करणारे सगळेच समाविष्ट होऊ शकतात हे तुम्हाला मान्य आहे का\nइथे धर्म ह्या शब्दाची तुम्हाला अभिप्रेत असलेली व्याख्या (पंथ वगैरे) वापरुन प्रतिसाद द्या.\nतुम्ही कुठल्या अर्थाने वापरत आहात ते नको आहे.\nइथे धर्म ह्या शब्दाची तुम्हाला अभिप्रेत असलेली व्याख्या (पंथ वगैरे) वापरुन प्रतिसाद द्या.\nही दोन्ही वाक्ये परस्परविरोधी आहेत असे वाटत नाही का\nतुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही कुठल्या अर्थाने वापरता आहात हे तुमच्या लिखाणात आले आहे त्यामुळे त्याची पुनरावृत्ती नको. त्याच अर्थाने वापरुन उपरोक्त प्रश्नाचे उत्तर आल्यास अभारी राहीन.\nउत्तर वर दिले आहे. आता आपले त्या संदर्भातील विचार (प्रश्न नाही :-) ) तसेच त्यात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे वाचायला मिळतील अशी अपेक्षा करतो.\n मला दिसले नाही. कृपया इथे पुन्हा नेमके उत्तर चिकटवाल का तसदी बद्दल क्षमस्व पण ह्या चर्चेस पुढे नेण्यासाठी नेमके उत्तर समजणे आवश्यक आहे.\nमाझे ह्या संदर्भातील विचार असे आहेत की हिंदूंमधे नेमके कुणाला समाविष्ट करायचे हा गोंधळ संपत नाही तोपर्यंत व्याख्येचा व्यावहारिक उपयोग अशक्य आहे. तुम्ही ते दाखवुन दिल्यास आभारी राहीन.\nशोधा म्हणजे सापडेल. :-)\nयेथे आपण विचारलेल्या संदर्भात, आपल्याच प्रतिसादाला उत्तर दिले आहे.\nतुम्हाला कळले नाही ;)\nकुठल्या अर्थाने हे जर समजले नाही तर दोन भिन्न पातळींवर राहील्याने चर्चेला अर्थ उरणार नाही.\nकुठल्या अर्थाने हे जर सांगितले नाही तर दोन भिन्न पातळींवर राहील्याने चर्चेला अर्थ उरणार नाही.\n\"व्याख्या नीट दिली तर चर्चा अर्थपूर्ण होईल आणि मग त्यांचे युक्तिवाद फोल असल्याचे सिद्ध होईल अशी भीती असल्यामुळे त्यांना व्याख्या द्यायचीच नाहीए\" ही शक्यता तुम्ही ध्यानात घेतली आहे काय\nसमान नागरी आणि राजकीय अधिकार\nआधीच्या प्रतिसादातील 'अमान्य' हा टायपो होता. क्षमस्व\n\"अहिंदूंना स्थान नसणार आहे अथवा दुय्यम स्थान असणार आहे\", असे सावरकरांनी म्हणलेले नाही. म्हणूनच आपण काही प्रत्यक्ष वाचले आहेत का असे विचारले.\nत्यांनी सर्वांना समान नागरी आणि राजकीय अधिकार असावेत असेच म्हणलेले आहे. सगळ्यांनाच समान नागरी आणि राजकीय अधिकार असत��ल तर ते हिंदुराष्ट्र कसे काय\nअहिंदूंचे लाड खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे काय हिंदूंचे खपवून घेतले जाणार असा का हिंदूंचे खपवून घेतले जाणार असा का सावरकरांच्या कल्पनेतील भारतात मी अहिंदू आहे की हिंदू ह्यासाठी मला कुठले कागदपत्र मिळवावे लागेल का जेणेकरुन माझे लाड खपवले जातील की नाही हे मला समजेल.\nदेश आणि राष्ट्र या भिन्न कल्पना आहेत हे येथे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. देश हा राजकीय सीमांमधे असतो तर राष्ट्र हे सांस्कृतिक सीमांमधे. म्हणूनच \"महाराष्ट्र\" अथवा \"सौराष्ट्र\" हे शब्द आज देखील वापरताना ते भारत या देशाशी फुटीरता दाखवलेले धरले गेले नाहीत तर स्थानिक संस्कृतींशी निगडीत धरले गेले.\n देश ह्या शब्दाची ही मोल्सवर्थमधील व्याख्या पाहा. सावरकरांना भारताची उभारणी हिंदूराष्ट्र म्हणून करायची आहे. भारत हा देश नव्हे काय\nएकंदरीत हिंदू ह्या शब्दाचा तथाकथित हिंदू धर्माशी अथवा पंथाशी काहीही संबंध नाही ह्यावर सावरकरांचा भर आहे. असे असताना त्यांना हिंदू शब्दात जे काही अभिप्रेत आहे त्यासाठी 'हिंदू' हा शब्द का निवडला हिंदू ह्या शब्दाची प्रचलीत व्याख्या एका धर्माशी/पंथाशी निगडीत आहे. नवनविन शब्दांची निर्मिति करण्याचा सावरकरांचा हातखंडा होता पण तरीही ह्यावेळेस मात्र नवा शब्द बनवला नाही कारण हिंदू नावाने ओळखला जाणार एक प्रचंड मोठा धर्म/पंथ भारतात आहे आणि त्यामूळे हिंदूहा शब्द वापरला तर त्यांनाही चुचकारले जाऊन ते आपल्या बाजूने येतील असा दुरदर्शीपणा त्यात होता का\nपरत तेच. दोन्ही वाक्ये एकाच लेखातली नाहीत.... संदर्भाप्रमाणे जसा धर्म या शब्दाचा अर्थ बदलतो तसाच हिंदू या शब्दाचा अर्थ देखील बदलू शकतो.\nअसे विधान तुम्ही सावरकरांच्या दुसर्या एका वक्तव्याविषयी केले आहे. इथे सावरकरांना कोणता अर्थ अपेक्षीत आहे हिंदू एक धर्म/पंथ ह्या अर्थाने का हिंदू एक धर्म/पंथ ह्या अर्थाने का तसा घेतल्यास एक हिंदू धर्मिय म्हणून त्यांना ओळख महत्वाची वाटते का\nत्यांनी सर्वांना समान नागरी आणि राजकीय अधिकार असावेत असेच म्हणलेले आहे. सगळ्यांनाच समान नागरी आणि राजकीय अधिकार असतील तर ते हिंदुराष्ट्र कसे काय\nकारण परत तेच. :-) राष्ट्र ही संकल्पना देश या संकल्पनेपेक्षा वेगळी आहे.\nदेश ह्या शब्दाची ही मोल्सवर्थमधील व्याख्या पाहा.\nविषय राष्ट्राबद्दल चाललेला अ��ताना देशाची व्याख्या कशाला पहायची तरी देखील तुम्ही म्हणता म्हणून तुम्हीच दिलेल्या व्याख्येतील मूळ भाग पहा: (नाहीतर पुणे, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक हे चीनच्या पंगतीत देश ठरतील ;) )\nआता त्याच मोल्सवर्थ मधील राष्ट्राची व्याख्या बघुया:\nअधोरेखीत \"a realm\" शब्द हा \"देश\" या शब्दाच्या व्याख्येत नाही. बाकी दोन्ही शब्दांचा अर्थ भूभाग (कंट्री) असा होऊ शकतो का हो, जल-भू आच्छादीत प्रदेश (ट्रॅक्ट) होउ शकतो का हो, जल-भू आच्छादीत प्रदेश (ट्रॅक्ट) होउ शकतो का हो, परीसर (रिजन) होऊ शकतो का हो, परीसर (रिजन) होऊ शकतो का हो. मग तेव्हढे realm चा का नाही हो. मग तेव्हढे realm चा का नाही कारण त्याचा अर्थ आहे: a domain in which something is dominant. अर्थात या संदर्भात बहुसंख्य, जे हिंदू संस्कृतीचा भाग आहेत, जी या राष्ट्रात तयार झाली आहे.\nएकंदरीत हिंदू ह्या शब्दाचा तथाकथित हिंदू धर्माशी अथवा पंथाशी काहीही संबंध नाही ह्यावर सावरकरांचा भर आहे.\nसावरकरांनी पंथ या अर्थी हिंदू धर्माला तथाकथीत म्हणलेले नाही पण त्यांच्या दृष्टीने त्याची आवशक्यता संपलेली आहे. अर्थात हिंदू संस्कृती आणि तत्वज्ञानाची नाहीतर स्वतःला चौकटीत अडकवून ठेवणार्या सांप्रदायीक कर्मकांडांची जी पंथरूपी धर्माचा अविभाज्य भाग असतात. तरी देखील आपले वरील वाक्य एकंदरीत सहमत होण्यासारखे आहे.\nहिंदू ह्या शब्दाची प्रचलीत व्याख्या एका धर्माशी/पंथाशी निगडीत आहे.\nते तुम्हाआम्हाला वाटते सार्या जगाला, विशेष करून स्वातंत्र्यापुर्वीच्या जगाला तसे वाटत नव्हते. कारण त्यांच्या लेखी त्यात भौगोलीक संदर्भ देखील होता.\nनवनविन शब्दांची निर्मिति करण्याचा सावरकरांचा हातखंडा होता पण तरीही ह्यावेळेस मात्र नवा शब्द बनवला नाही कारण हिंदू नावाने ओळखला जाणार एक प्रचंड मोठा धर्म/पंथ भारतात आहे आणि त्यामूळे हिंदूहा शब्द वापरला तर त्यांनाही चुचकारले जाऊन ते आपल्या बाजूने येतील असा दुरदर्शीपणा त्यात होता का\nहे चुचकारण्यासाठी केले असे मला वाटत नाही. सावरकर वजा त्यांचा हिंदुत्वाचा सिद्धांत केला तर त्यांच्या वागण्यात/बोलण्यात कुठेही धर्मांधता दूर राहीली प्रांतिकता पण दिसणार नाही. मग ते हिंदुत्वाच्या आधीचे असोत अथवा नंतरचे. किंबहूना ५०च्या दशकात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी आशिर्वाद घेयला गेलेल्या नेत्यांना त्यांनी या अर्थी सांगितले की, \"राज्यापेक्षा देशाच्या सीमा पहा, नेहरूंचे माओच्या कारवायांकडे लक्ष वेधा...\" जर त्यांना हिंदू हेच नाव सांप्रदायिकतेने वापरत राजकीय अथवा अजून काही फायदा करून घेयचा असता तर त्यांनी हिंदू साम्प्रदायिक विचार पद्धतीवर कोरडे ओढणारे लेखन केलेच नसते, हे तुम्ही जर मुळातून वाचलेत तर समजेल. \"एक इतिहास म्हणून आम्ही संस्कृतीचा आदर करू पण आमचा भर हा संस्कृतीरक्षणापेक्षा संस्कृतीविकसनावरच जास्त असेल.\" असे म्हणणारे सावरकर हे त्यांच्या पद्धतीने \"नवनिर्माण\" करण्यावरच भर देत होते.\nहिंदुत्वचा सिद्धांत मांडला त्यावेळेस फाळणीचे ढग एकत्र येऊ लागत होते. एकीकडे मुस्लीम लीगचा हट्ट दुसरीकडे काँग्रेसचे गोंधळात्मक धोरण तिसरीकडे गांधीजींचा हिंदू-मुस्लीम ऐक्याचा प्रयत्न (यावर वेगळेच लिहावे लागेल)... या सर्व पार्श्वभुमीवर देशातील संस्कृती-तत्वज्ञान-रितीरिवाज वगैरे जे काही असेल त्याचे जे बहुसंख्य प्रतिनिधी आहेत, त्या हिंदूंना एकत्र म्हणणे म्हणजेच हिंदूराष्ट्र म्हणणे यात काही गैर नव्हते. अर्थात त्याच मुळे अनेकांना असे पण वाटले की त्याचा अर्थ सावरकर एकाच देशात हिंदूराष्ट्र आणि मुसलमानराष्ट्र तयार करत आहेत म्हणून. सांकृतिक दृष्ट्या ते वास्तव होते. पण राजकीय दृष्ट्या त्यांचे मत होते की अल्पसंख्य-बहुसंख्य हक्क वगैरेचा संबंधच येत नसून सर्वच समान आहेत. सगळ्यांनाच समान हक्क आहेत. ज्या राजकीय विचारसरणींनी सावरकरांच्या हिंदूत्वाला विरोध केला, नव्हे आजपर्यंत तो पोसला, त्या विचारसरणींनीच राज्यकर्ते झाल्यावर जे काही अल्पसंख्य-बहुसंख्य असे जनतेचे मानसीक विभाजन केले आणि त्यावर आधारीत स्वतःची राजकीय शक्ती उभारली पण देशाची पार हालत करून टाकली ज्याची फळे आपणच काय सगळे जग भोगतयं असे म्हणले तरी फार अतिशयोक्ती होणार नाही...\nअसे विधान तुम्ही सावरकरांच्या दुसर्या एका वक्तव्याविषयी केले आहे. इथे सावरकरांना कोणता अर्थ अपेक्षीत आहे हिंदू एक धर्म/पंथ ह्या अर्थाने का हिंदू एक धर्म/पंथ ह्या अर्थाने का तसा घेतल्यास एक हिंदू धर्मिय म्हणून त्यांना ओळख महत्वाची वाटते का\nअसे मात्र मत होते की जो पर्यंत सारे जग स्वतःस स्वतःच्या पंथ-धर्माने ओळखते आणि स्वार्थ करते, तो पर्यंत आपल्याला देखील पंथ या अर्थाने स्व-धर्माची ओळख ठेवणे महत्वाचे आहे.\nहिंदू राष्ट्र म्हणजे हिंदूसंस्कृती(विचारपद्धती/जिवनपद्धती इ.इ.) मेजॉरीटीने असणारा प्रांत/भूभाग असे तुम्हाला अपेक्षीत आहे का मग तो तसा आहेच की. पूर्वीही होता. मग हिंदुराष्ट्र उभे करायचे म्हणजे नेमके काय मग तो तसा आहेच की. पूर्वीही होता. मग हिंदुराष्ट्र उभे करायचे म्हणजे नेमके काय हिंदुराष्ट्र ऑलरेडी अस्तित्वात असताना हिंदुत्वाची काय गरज\nराष्ट्राच्या तुम्ही दिलेल्या realm व्याख्येनुसार मात्र a domain in which something is dominant असे दिले आहे. इथे 'वर्चस्व 'हा शब्द वापरला आहे. हिंदू आणि अहिंदूंच्या ह्या प्रदेशात हिंदूंचे वर्चस्व राहणार. असा ह्याचा अर्थ होतो का वर्चस्व राहणार म्हणजे नेमके काय वर्चस्व राहणार म्हणजे नेमके काय सर्वांना समान नागरी आणि राजकीय अधिकार असतील तर हिंदू अहिंदूंच्यावर वर्चस्व कसे काय गाजवणार\nअसे मात्र मत होते की जो पर्यंत सारे जग स्वतःस स्वतःच्या पंथ-धर्माने ओळखते आणि स्वार्थ करते, तो पर्यंत आपल्याला देखील पंथ या अर्थाने स्व-धर्माची ओळख ठेवणे महत्वाचे आहे.\nहे थोडेसे अनाकलनीय आहे. सावरकर स्वतः पूर्ण नास्तिक असताना, पॉलीथेइस्ट अशा हिंदू धर्माची ओळख ठेवणे त्यांना कसे काय योग्य वाटते जो पर्यंत जगात अनेक अंधश्रद्धाळू त्यांच्या अंधश्रद्धांना कवटाळून बसले आहेत तो पर्यंत मी माझ्या अंधश्रद्धा सोडणार नाही असा त्याचा अर्थ होतो. कारण नास्तिक व्यक्तिच्या दृष्टीकोनातून देवावर विश्वास असणारी व्यक्ती अंधश्रद्धाळू असते.\nसावरकर वजा त्यांचा हिंदुत्वाचा सिद्धांत केला तर त्यांच्या वागण्यात/बोलण्यात कुठेही धर्मांधता दूर राहीली प्रांतिकता पण दिसणार नाही.\nत्यासाठी हिंदुत्वाचा सिद्धांत वजा का केला पाहिजे\nबरेच दिवस झाले तुमचा प्रतिसाद आलेला नाही. चर्चा अशी अर्ध्यातच का सोडलीत\nनवीन चर्चा चालू करा तेथे अवश्य लिहीन.\nह्या चर्चेतला प्रतिसाद काढून नविन चर्चा कशी सुरू करणार बाकीच्या सदस्यांचा गोंधळ होईल. त्यापेक्षा इथेच चालू ठेवुया ना. इथेच चर्चा चालू ठेवायला काय हरकत आहे बाकीच्या सदस्यांचा गोंधळ होईल. त्यापेक्षा इथेच चालू ठेवुया ना. इथेच चर्चा चालू ठेवायला काय हरकत आहे ही चर्चा का अशी अर्ध्यातच सोडायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-information-about-fishery-5639?tid=168", "date_download": "2018-12-18T16:00:29Z", "digest": "sha1:YJAC7WN5CYAD35DFPWZZFMUOYRF4G4KQ", "length": 15714, "nlines": 167, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, information about fishery | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमत्स्यपालनाच्या पद्धतीबाबत माहिती द्यावी.\nप्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nमत्स्यपालनाच्या पद्धतीबाबत माहिती द्यावी.\nप्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nमत्स्यपालनाच्या पद्धतीबाबत माहिती द्यावी.\nमत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी\nशनिवार, 10 फेब्रुवारी 2018\nमत्स्यपालन हे गोड्या पाण्याच्या बरोबरीने खाजण जमिनीतील निमखाऱ्या पाण्यातही करता येते.\nमत्स्यशेती करण्यापूर्वी आपल्याकडील उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्ती आणि तंत्रज्ञानाचा अंदाज घ्यावा. मत्स्यशेतीच्या विविध पद्धती आहेत. आपल्या क्षमतेनुसार मत्स्यपालनाच्या पद्धतींची निवड करावी.\nमत्स्यपालन हे गोड्या पाण्याच्या बरोबरीने खाजण जमिनीतील निमखाऱ्या पाण्यातही करता येते.\nमत्स्यशेती करण्यापूर्वी आपल्याकडील उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्ती आणि तंत्रज्ञानाचा अंदाज घ्यावा. मत्स्यशेतीच्या विविध पद्धती आहेत. आपल्या क्षमतेनुसार मत्स्यपालनाच्या पद्धतींची निवड करावी.\nया प्रकारामध्ये एका वेळेस एकाच जातीच्या माशांचे अथवा कोळंबीचे संवर्धन केले जाते.\nया पद्धतीमध्ये तलावाचा आकार ०.२ ते १ हेक्टर एवढा असतो.\nया प्रकारामध्ये एका वेळेस एकाच जातीच्या माशांचे अथवा कोळंबीचे संवर्धन केले जाते.\nया पद्धतीमध्ये तलावाचा आकार ०.२ ते १ हेक्टर एवढा असतो.\nया प्रकारामध्ये दोन किंवा जास्त माशांच्या जातींचे एकत्रित संवर्धन केले जाते. या प्रकारात आपल्याकडील तलावातील उपलब्ध जास्तीत जास्त घटकांचा उपयोग कसा होईल, याचा विचार केला जातो. पूर्वी फक्त भारतीय कार्प माशांचे एकत्रित संवर्धन होत होते; परंतु आता चायनीज कार्पचे बीज उपलब्ध असल्याने त्यांचेही एकत्रित संवर्धन केले जाते.\nया संवर्धनामध्ये तीनही थरांमधील माशांचे संवर्धन केल्यास तीनही थरांमधील तलावातील उपलब्ध अन्नाचा वापर होतो, शिवाय तलावामध्ये शेवाळ किंवा वनस्पती असतील, तर गवत्या मासा त्यांना खातो.\nया प्रकारच्या संवर्धनामध्ये भारतीय व चायनीज कार्पबरोबर गोड्या पाण्यातील कोळंबीचे (पोचा कोळंबी/ झिंगा) संवर्धन केले जाते.\nकोळंबी खालच्या थरात राहत असल्याने खाद्य व वावरण्यासाठी जागा यासाठी स्पर्धा होऊ शकते म्हणून मृगल व कॉमन कार्प या माशांचे संवर्धन करू शकत नाही.\nया पद्धतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या तलावाचा आकार ०.५ ते ५ हेक्टर एवढा असतो.\nसंपर्क : ०२३५२- २३२२४१\n(मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी )\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\nइतर प्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nप्लॅस्टिक बाटलीचा वापर टाळा सद्यस्थितीत प्लॅस्टिकच्या बाटलीचा उपयोग...\nऊस पाचटाचे गांडूळ खत कसे तयार करावेगांडूळ खताच्या निर्मितीसाठी उत्तम निचरा होणारी...\nकोंबडीखताचा वापर कसा करावामशागतीच्या वेळी पेरणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर...\nगोळी खाद्यनिर्मितीबाबत माहिती....दळलेले, योग्यप्रकारे मिक्स केलेले पशुखाद्य पावडर...\nपिवळी डेझी फूलपिकाची लागवड कशी करावीपिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे....\nफळपिकांमध्ये कोणत्या कंदपिकांची लागवड...फळपिकांमध्ये आंतरपीक म्हणून कंदपिकाची योग्य निवड...\nसोलर टनेल ड्रायरबाबत माहिती...सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद...\nपिवळी डेझी लागवड कशी करावीपिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे....\nकाळी मिरी कशी तयार करतातकाळी मिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर तीन...\nमसाला पिकांची लागवड कशी करावीनारळाची लागवड ७.५ x ७.५ मीटर अंतरावर करावी. या...\nकरवंदाची लागवड कशी करावीकरवंदाचे झाड कोणत्याही निचऱ्याच्या जमिनीत...\nसौर ऊर्जेवर आधारीत उपकरणांची माहिती..सौर वाळवणी यंत्र : साठवणीसाठी धान्य योग्य...\nदालचिनी लागवडीबाबत माहिती...दालचिनी लागवड अतिपावसाळा सोडून कोणत्याही महिन्यात...\nपेरू लागवड कशी करावीपेरू लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी,...\nघेवडा लागवडीविषयी माहिती...घेवडा लागवडीसाठी हलकी, मध्यम निचऱ्याची जमीन...\nमुरघास कसा तयार करावा मुरघास बनविण्यासाठी एकदल पिके - जसे की मका,...\nनारळाच्या झावळ्यांपासून खतनारळ झाडास महिन्याला एक नवीन पान (झावळी) येत असते...\nमत्स्यपालनाच्या पद्धतीबाबत माहिती...मत्स्यपालन हे गोड्या पाण्याच्या बरोबरीने खाजण...\nलाळ्या खुरकूत रोगाचे नियंत्रण कसे करावेसर्वसाधारणपणे डिसेंबरपासून ते जून महिन्यापर्यंत...\nजांभूळ लागवड कशी करावीदापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A5%A7%E0%A5%AF-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%88/", "date_download": "2018-12-18T15:01:23Z", "digest": "sha1:5Q3MK73A3GDR44LP4P4MFV5RKMYNNQWT", "length": 15349, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "मोशी येथून १९ वर्षीय सराईत गुन्हेगार अटक; १ लाख १८ हजारांचा ऐवज जप्त | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय…\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित…\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची…\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी…\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे…\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nच���ंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी…\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या…\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Bhosari मोशी येथून १९ वर्षीय सराईत गुन्हेगार अटक; १ लाख १८ हजारांचा ऐवज...\nमोशी येथून १९ वर्षीय सराईत गुन्हेगार अटक; १ लाख १८ हजारांचा ऐवज जप्त\nमोशी येथे गस्त घालत असताना एका सराईत गुन्हेगाराला पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल १ लाख १८ हजार रुपयांचा ऐवज पोलीसांनी जप्त केला आहे.\nअभिजित उर्फ बंगाली सुभाष रॉय (वय १९, रा. बनकरवस्ती, मोशी) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.\nपोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार रवींद्र तिटकारे आणि पोलीस शिपाई करण विश्वासे हे मोशी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी अभिजित हा अट्टल गुन्हेगार नंबरप्लेट नसलेल्या गाडीवरून फिरत असताना त्यांना अढळला. यामुळे त्याला पोलीसांनी अडवून त्याची चौकशी केली असता त्याच्याकडील दुचाकी चोरीची असल्याने पोलीसांना समजले. नंतर त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता अभिजित सराईत गुन्हेगार असल्याचे उघड झाले. त्याच्याकडून एकूण दोन दुचाक्या, एक लॅपटॉप आणि एक मोबाईल फोन असा सुमारे १ लाख १८ हजारांचा ऐवज पोलीसांनी हस्तगत केला आहे. त्याच्याकडून एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत. पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करत आहेत.\nPrevious articleशहरात रस्त्यांचे जाळे निर्माण करून परिपूर्ण विकास करणार – आमदार लक्ष्मण जगताप\nNext articleमोठी कारवाई: भोसरी येथून सराईत चोरांकडून २० दुचाक्या हस्तगत\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\nचाकणमध्ये बाटलीत पेट्रोल न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी...\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nमध्यप्रदेशाच्या उपमुख्यमंत्रिपदी ज्योतिरादित्य शिंदे \nशीखदंगली प्रकरणी काँग्रेस नेता सज��जन कुमार दोषी; जन्मठेपेची शिक्षा\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या...\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nआळंदीत हप्ता देत नाही म्हणून स्क्रॅप व्यापाऱ्याला मारहाण करुन ट्रकची कोयत्याने...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/career-vrutantta-news/career-guidance-52-1692675/", "date_download": "2018-12-18T15:50:59Z", "digest": "sha1:ISWI6ATF2JA45IG273XCJD4LDNNJ2GKZ", "length": 13358, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "career guidance | करिअर मंत्र | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nबहुधा एखाद्या सिक्युरिटी एजन्सीमधील ती नोकरी असावी.\nमी कोल्हापूरला राहतो. बीए व डीएड पूर्ण करून राज्यशास्त्र विषयात एमए करीत आहे. सध्या इंडस्ट्रियल एरियात सुपरवायझरची नोकरी करतो आहे. सध्याच्या शिक्षण क्षेत्रातील नोकऱ्यांची स्थिती पाहता माझे दोन प्रश्न आहेत. बँकिंग क्षेत्रात सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून हाऊसिंग फायनान्समध्ये किती संधी आहेत समजा, मी सोशल वर्कमधील पदवी घेतली तर त्यात काय करू शकेन\nतुमच्या संपूर्ण शैक्षणिक वाटचालीवर नजर टाकली असता मला जाणवलेल्या बाबी प्रथम नोंदवत आहे. प्रथम बीएची पदवी घेतली. नंतर शिक्षक बनण्याच्या दृष्टीने डीएड केले. त्यातील एकूण फरपट लक्षात आली म्हणून नोकरी शोधताना इंडस्ट्रियल एरियात सुपरवायझरची नोकरी मिळाली. बहुधा एखाद्या सिक्युरिटी एजन्सीमधील ती नोकरी असावी. आता नव्याने पुन्हा काय शिकावे म्हणून राज्यशास्त्र हा विषय घेऊन एमएला सुरुवात केलीत. माझा साधा प्रश्न आहे तुम्हालाच हाऊसिंग फायनान्समध्ये कर्ज कोणाला देतात, किती टक्के व्याजाने देतात, त्याचे मासिक हप्ते कसे आकारले जातात, किती वर्षांत ते फेडायचे असते हाऊसिंग फायनान्समध्ये कर्ज कोणाला देतात, किती टक्के व्याजाने देतात, त्याचे मासिक हप्ते कसे आकारले जातात, किती वर्षांत ते फेडायचे असते यातील साऱ्य��� प्रश्नांची उत्तरे तर तुम्हाला आता ज्ञात असतील तर तुमच्या स्वप्नातील हाऊसिंग फायनान्समध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरीचा विचार करावात. अन्यथा या रस्त्याचा तुम्हाला उपयोग होणे मला शक्य दिसत नाही. सहसा पदवी व नंतर एमबीए मार्केटिंग अशांचा यासाठी विचार होतो. कदाचित चुणचुणीत आणि वर दिलेल्या प्रत्येक प्रश्नाची सखोल माहिती असलेला निव्वळ पदवीधरसुद्धा निवडला जाऊ शकतो.\nदुसरा प्रश्न म्हणजे सोशल वर्कमधील पदवी घेऊ काय हातात असलेल्या तीन पदव्यांचा वापर न करता आल्याने वयाच्या पंचविसाव्या वर्षी (अंदाजे) आता नव्याने पुन्हा दोन वर्षे तुम्ही शिकणार. सध्याच एमएसडब्ल्यू झाल्यावर एक ते दोन वर्षे उमेदवारीमध्ये घालावी लागतात. त्या दरम्यान आपण मिळवत असलेला सुपरवायझर इतकाच पगार मिळत राहील हे प्रथम लक्षात घ्यावे. विविध स्वयंसेवी संस्थांत किमान तीन ते पाच वर्षे काम केल्यावरच या क्षेत्रात प्रगती होते. तोवर तुम्ही वाट पाहायला तयार आहात काय हातात असलेल्या तीन पदव्यांचा वापर न करता आल्याने वयाच्या पंचविसाव्या वर्षी (अंदाजे) आता नव्याने पुन्हा दोन वर्षे तुम्ही शिकणार. सध्याच एमएसडब्ल्यू झाल्यावर एक ते दोन वर्षे उमेदवारीमध्ये घालावी लागतात. त्या दरम्यान आपण मिळवत असलेला सुपरवायझर इतकाच पगार मिळत राहील हे प्रथम लक्षात घ्यावे. विविध स्वयंसेवी संस्थांत किमान तीन ते पाच वर्षे काम केल्यावरच या क्षेत्रात प्रगती होते. तोवर तुम्ही वाट पाहायला तयार आहात काय अन्यथा सध्याची नोकरी चालू ठेवून एमए पूर्ण करावे. तसेच त्यानंतर नोकरी चालू ठेवून स्पर्धा परीक्षांद्वारे गट ‘ब’ वा ‘क’ साठी राज्य सेवा आयोगाच्या परीक्षांचा विचार करावा.\nविद्यार्थी मित्र, मैत्रिणींनो, करिअर मंत्र या सदरासाठीचे आपले प्रश्न career.mantra@expressindia.com येथे पाठवावेत. प्रश्नामध्ये आपली शैक्षणिक पात्रता जरूर नमूद करावी. त्यामुळे उत्तरामध्ये अधिक स्पष्टता आणता येईल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIPL Auction 2019: युवराज झाला 'मुंबईकर' १२ व्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार\n युवराज सिंहवर अखेर बोली लागली, नवीन हंगामात मुंबई इंडियन्सकडून...\nकाँग्रेसला सरकार चालवायला येत नाही, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर भाजपा मंत्र्याचे वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअटलजींच्या सरकारला आणखी काही काळ मिळाला असता तर...\n#MeToo : सोनू निगमचा अनु मलिकला पाठिंबा\nरणबीर रिसेप्शनला न आल्यानं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही- दीपिका\nThackeray Biopic: चर्चा फक्त भगव्याची अन् नवाजुद्दीनच्या लूकची\nदुसरीला डेट करत असतानाही रणवीर माझ्याशी फ्लर्ट करायचा, दीपिकानं सांगितला मजेशीर किस्सा\n...अन् पंकजाताई आणि पूनम महाजन म्हणाल्या 'कुछ कुछ होता हैं'\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nप्रशासकीय इमारतीतील संकटकालीन सुटकेचा मार्ग ‘अडगळी’त\nखड्डे न बुजवताच, रस्त्याची रंगरंगोटी\nलहान मुलांच्या मदतीने लग्नमंडपांत चोऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%B8%E0%A4%AB%E0%A5%81/", "date_download": "2018-12-18T14:42:33Z", "digest": "sha1:KVMEHJPRT3KTRTMHCAXN7IWUW4RB5Z7Q", "length": 9859, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘एमटीडीसी रिसॉर्ट’ हाउसफुल्ल | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nस्वातंत्र्य दिन, पतेती अशा एक दिवसाआड सुट्ट्या : वर्षा पर्यटनाकडे वळली पाऊले\nपुणे – हिरवीगार वनराई… पावसाची रिमझिम… धबधब्यांखाली भिजण्याचा आनंद आणि दाट धुक्यांच्या छायेत निसर्गाचा अनुभव घेण्यास पर्यटक पसंती देत आहेत. यातच स्वातंत्र्य दिन, पतेती अशा एक दिवसाआड सुट्ट्या आल्याने वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी नागरिकांची हिलस्टेशन, गडकिल्ले, समुद्रकिनारे अशा ठिकाणांकडे पाऊले वळत आहेत. येत्या 31 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची (एमटीडीसी) रिसॉर्ट फुल्ल झाली आहेत.\nनिसर्ग म्हटला की, सर्वांचीच त्याकडे ओढ लागते. श्रावण ऋतूत निसर्ग अधिकच फुलतो. सर्वत्र हिरवेगार असलेले दृश्य, रिमझिम पडणारा पाऊस या सर्वांचा आनंद घेण्याकडे नागरिकांचा कल आहे. सलग जोडून येणाऱ्या सुट्ट्या यांचे नियोजन एक महिना आधी तयार होते. त्यानुसार सुट्ट्यांमधील एमटीडीसीच्या रिसॉर्टचे बुकींग मागील एक महिन्यांपूर्वीच झाले. सहकुटुंब, मित्र, नातेवाईक यांच्यासह पर्यटनाला जाण्याचा कल वाढत आहे. शहरातील धावपळीच्या जीवनातून वेळ काढून निसर्गाच्या सानिध्यात जाण्यास नागरिक पसंती देत आ���ेत. माळशेज, माथेरान, महाबळेश्वर या ठिकाणांबरोबरच कोकणात जाण्याकडे जास्त कल वाढत आहे. यामुळे एमटीडीसीच्या तारकर्ली, आंबोली, हरिहरेश्वर, वेळणेश्वर, गणपतीपुळे, महाबळेश्वर, माथेरान, कार्ला, माळशेज येथील बुकींग फुल्ल झाले आहेत. पावसाचा आनंद घेण्यासाठी काहींनी माळशेज, माथेरान, लोणावळा, महाबळेश्वर, पाचगणीला पसंती दिली आहे. तर, गड किल्ल्यांचे हौस असणाऱ्यांनी रायगड, प्रतापगड, शिवनेरी, राजगड गाठण्याचे ठरविले आहे. समुद्रकिनाऱ्याची ओढ असणाऱ्यांनी अलिबाग, गणपतीपुळे, दिवेआगार या स्थळांची निवड केली आहे.\nएमटीडीसीचे रिसॉर्ट जरी फुल्ल झाले असले तरी निवास-न्याहारीची व्यवस्था स्थानिक नागरिकांकडून केली जाते. स्थानिक नागरिकांना रोजगार मिळावा आणि पर्यटकांची सोय व्हावी, यासाटी ही सुविधा निर्माण केली आहे. निवास न्याहारीची व्यवस्था कोठे आहे, याबाबतची माहिती एमटीडीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटक या ठिकाणी बुकींग करून राहण्याची व्यवस्था करू शकतात, अशी माहिती एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleतिरंगा रॅलीमुळे वादंग…\nNext articleपुणे – नागरिकांनो वाहतुकीचे नियम पाळा\nबिगर बासमती तांदळाची निर्यात 13 टक्क्यांनी घटली\nबसस्थानकांवरही ठेवणार सीसीटीव्हींद्वारे निगराणी\nवीजमीटर टंचाईची डोकेदुखी सरत्या वर्षातही कायम\nशहराच्या क्रीडा धोरणाला स्थायी समितीची मंजुरी\n‘पुरंदर’च्या ‘टेकऑफ’पूर्वी रेल्वे धावणार – खा. आढळराव\nजाहिरात फलक धोरणही होणार “स्मार्ट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2018-12-18T14:43:51Z", "digest": "sha1:O7TMWUFVF4K7QXOWFAGHD6YCBXLY2WEP", "length": 15208, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "काळेवाडीत तीन दुकानांची तोडफोड; एका माथेफिरुला अटक | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय…\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित…\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची…\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी…\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे…\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी…\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या…\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदीं���ा झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Chinchwad काळेवाडीत तीन दुकानांची तोडफोड; एका माथेफिरुला अटक\nकाळेवाडीत तीन दुकानांची तोडफोड; एका माथेफिरुला अटक\nचिंचवड, दि. ६ (पीसीबी) – काळेवाडीतील तापकीर चौकात असलेल्या तीन दुकानांची तोडफोड करुन तेथील कामगारांना मारहाण केल्या प्रकरणी एका माथेफिरुला पोलिसांनी अटक केली आहे. या तोडफोडीत मेडिकल , बेकरी आणि एका कापड दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना आज (बुधवारी) सायंकाळी चार ते पाचच्या दरम्यान घडली.\nवाकड पोलिसांनी याप्रकरणी संतोष पानसरे नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. तो माथेफिरु असल्याचे सांगण्यात येत आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडीतील तापकीर चौकात आज (बुधवार) सायंकाळी चार ते पाचच्या दरम्यान संशयित आरोपी संतोष पानसरे याने साई मल्हार या मेडिकल दुकानावर तुफान दगडफेक केली. यानंतर त्याने बाजूलाच असलेल्या बैंगलोर अंय्यगार बेकरी आणि कापड दुकानाचीही तो़डफोड केली. तसेच या दुकानातील कामगारांना शिवीगाळ करुन मारहाण केली.\nकाही सतर्क स्थानिक नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यावर तातडीने पोलीस घटना स्थळी दाखल झाले आणि संतोष पानसरे याला अटक केली. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.\nPrevious articleहिंजवडीतील बंटी बबलीने लावला महाराष्ट्र बँकेला ७० लाखांचा चुना\nNext articleअमित शहा – माधुरी दिक्षित भेटीवर राज ठाकरेंचे व्यंगचित्रातून फटकारे\nयमुनानगरमध्ये पालिकेच्या कचरा वेचक ट्रकची तोडफोड\nखासदार आनंदराव अडसूळ यांना अटक करण्यासाठी नवनीत राणांचा धडक मोर्चा\nआरक्षणाची मागणी समस्यांच्या नैराश्यातून\nयवतमध्ये पोलिसांवर दगडफेक; वरिष���ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर जखमी\nअनुसूचित जमातींमध्ये समावेशासाठी धनगर समाजाचा एल्गार\nअाज शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या स्वतंत्र बैठका; मराठा आरक्षणप्रश्नी भूमिका निश्चित करणार\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी...\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nकेसरकर कितीही पळाले, तरी जिंकणार नाहीत, कारण आमचे वजनच वेगळे आहे-...\nकाँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचे राजू शेट्टींना विशेष निमंत्रण\nराहुल गांधी आणि महाआघाडीतील नेत्यांचा एकाच बसमधून प्रवास\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nवाकडमध्ये चाकूचा धाक दाखवून नेव्हीतील अधिकाऱ्याला लुटले\nपिंपळे सौदागर येथील जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांनावर कारवाई; रोख ४५...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-18T15:08:54Z", "digest": "sha1:RIABIEFNTV6ZO7O4ICCMDNCCR547RE2I", "length": 19100, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "भोसरी मतदारसंघातील गायरान जमीन हस्तांतरण प्रक्रियेला गती – आमदार महेश लांडगे | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय…\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित…\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची…\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी…\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे…\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी…\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या…\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Bhosari भोसरी मतदारसंघातील गायरान जमीन हस्तांतरण प्रक्रियेला गती – आमदार महेश लांडगे\nभोसरी मतदारसंघातील गायरान जमीन हस्तांतरण प्रक्रियेला गती – आमदार महेश लांडगे\nभोसरी, दि. १४ (पीसीबी) – भोसरी विधानसभा मतदारसंघाअंतर्गत गायरान जमीन पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरण करण्याच्या प्रक्रियेला आता गती मिळाली आहे. एकूण १६ गायरानपैकी ४ जमिनींचे हस्तांतरण झाले असून, लवकरच अन्य जमिनींची हस्तांतरण प्रक्रिया मार्गी लागेल, असा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला.\nपुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या उपस्थितीत आमदार महेश लांडगे यांनी बैठक घेतली. यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, नगररचना विभागाचे उपसंचालक प्रकाश ठाकूर, भूम- अभिलेख उपअधीक्षक शिवाजी भोसले, उपअधीक्षक गौड आदी उपस्थित होते.\nभोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण १६ शासकीय गायराने आहेत. त्यांचे क्षेत्र एकूण २०९ हेक्टर असून, ही सर्व जमीन जिल्हाधिकारी यांच्या मालकीची आहे. त्या जागेची देखभाल करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे जागा हस्तांतरण करण्याची गरज आहे. मतदारसंघातील गावे महापालिकेत समावेश झाल्यापासून हा विषय प्रलंबित होता. याबाबत आमदार लांडगे गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत.\nदरम्यान, काही जागा या विभागीय आयुक्तांनी महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतर प्रक्रियेसाठी पाठवल्या असून, ती प्रक्रिया दीर्घ मुदतीची आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने हे सर्व हस्तांतरणाचे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिले असून, येत्या महिन्याभरात हे सर्व प्रस्ताव पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आणावेत, अशा सूचनाही आमदार लांडगे यांनी दिल्या आहेत.\nमहापालिका हद्दीतील शासकीय गायरान महापालिका उपयोगात आणणार असेल, तर त्या जागेचे तात्काळ हस्तांतरण करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिले. तसेच दिघी येथील सर्व्हे क्रमांक ४३ मधील गायरान हे शासकीय मालकीचे ���सून, याठिकाणी संरक्षण विभागाने अतिक्रमण केले आहे. संबंधित अतिक्रमण काढून घेण्याबाबत कार्यवाही करण्याची सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.\nआमदार महेश लांडगे म्हणाले, गायरान हस्तांतराबाबत राज्य शासनाकडे एकूण ७ प्रकरणे आहेत. ही प्रकरणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आल्यावर १५ दिवसांत जिल्हाधिकारी संबंधित जमीन महापालिकेकडे हस्तांतर करुन महापालिका संबंधित जागेवर असलेले आरक्षण विकसित करणार आहे. चिखली येथे ‘सीओईपी’ला जागा हस्तांतरण केल्यामुळे उर्वरित जागेची मागणी पत्र आल्यास ती जागा तात्काळ हस्तांतरण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी प्रशासन आणि महापालिका प्रशासनातील सकारात्मक समन्वयामुळे जागा हस्तांतरण प्रक्रियेला गती मिळाली असून, संबंधित जागांवरील आरक्षण विकसित करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.\nPrevious articleमोरवाडीत दुचाकीस्वार चोरट्यांनी कारचालकाला धमकावून कार पळवली\nNext articleकाश्मीरमध्ये रमजान ईददिवशी वातावरण तणावपूर्ण; तरूणांची दगडफेक\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\nचाकणमध्ये बाटलीत पेट्रोल न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी...\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nसंताप ओळखा अन्यथा शेतकरी उद्या सरकारलाही फास लावू शकतो- उदधव ठाकरे\n“राजतिलक की करो तय्यारी, आ रहे है नितीन गडकरी”, सोशल मीडियावरील...\nपाच राज्यांतील पराभवानंतर भाजपला ‘या’ राज्यांतील निकालांमुळे दिलासा\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nलांडेवाडीत पाण���याच्या मोटारीचा जबरदस्त शॉक लागून विवाहितेचा मृत्यू\nचाकणमध्ये कामाबद्दल ओरडून बोलल्याने सुपरवायझरला जबर मारहाण करुन जीवेमारण्याची धमकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82/", "date_download": "2018-12-18T15:36:45Z", "digest": "sha1:PTZ3JBB2PIEGCLUQH46PWVHCI4SAWWQD", "length": 21321, "nlines": 184, "source_domain": "pcbtoday.in", "title": "मावळ लोकसभा मतदारसंघावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच ; भाजपला मावळ देणार? | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय…\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित…\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची…\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी…\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे…\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी…\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या…\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Banner News मावळ लोकसभा मतदारसंघावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच ; भाजपला मावळ देणार\nमावळ लोकसभा मतदारसंघावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच ; भाजपला मावळ देणार\nपिंपरी, दि. १० (पीसीबी) – अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती होणार का, याकडे पिंपरी-चिंचवडमधील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या या दोन्ही राजकीय पक्षांमध्ये युती झालीच, तर शहराचा समावेश होणाऱ्या मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळणार की या दोन्हींपैकी एक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला येणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेषतः मावळ लोकसभा मतदारसंघा��िषयी युतीत काय तोडगा निघणार यावरच शहराचे राजकारण कोणत्या दिशेने वाहणार, हे स्पष्ट होणार आहे. या मतदारसंघावर भाजपची मजबूत राजकीय पकड आणि खासदार शिवसेनेचा अशी स्थिती आहे. त्यामुळे युती झाल्यास मावळ मतदारसंघ भाजपकडे घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. परिणामी मावळ मतदारसंघावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच होणार असून, दोन्ही पक्षांत स्पर्धा वाढली आहे.\nआगामी लोकसभा निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. गेल्यावेळी भाजप आणि शिवसेनेने युती करून लोकसभा निवडणूक लढविली होती. विधानसभा निवडणुकीला ही युती तुटली. मात्र राज्यात सत्ता स्थापनेसाठी हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले. भाजप आणि शिवसेना सत्तेसाठी एकत्र आले असले, तरी मने मात्र जुळलेली नाहीत. या दोन्ही पक्षांतील राजकीय संबंध एवढे ताणले गेले आहेत की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी कोणत्याही निवडणुकीत भाजपसोबत युती करणार नसल्याचे जाहीर करून टाकले आहे. दुसरीकडे भाजपचे नेते शिवसेनेसोबत युती करण्यासाठी तयार असल्याचे जाहीरपणे सांगत आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेत युती होणार की नाही याकडे संपूर्ण महाराष्टाचे लक्ष लागलेले आहे.\nलोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती होते किंवा नाही यावरच पिंपरी-चिंचवडच्या राजकारणाची पुढील दिशा स्पष्ट होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा मावळ आणि शिरूर या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये समावेश आहे. शिरूरपेक्षा मावळ मतदारसंघाभोवती शहराचे राजकारण फिरत आले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे श्रीरंग बारणे विजयी झाल्यानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी आमदार लक्ष्मण जगताप यांनी भाजपमध्ये जाऊन तिसऱ्यांदा आमदारकी पटकावली. त्याचप्रमाणे त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा सुपडा साफ करून पिंपरी-चिंचवड महापालिकाही भाजपला जिंकून दिली. त्यामुळे आमदार जगताप ज्या राजकीय पक्षाच्या पारड्यात आपले वजन टाकतात, त्या राजकीय पक्षाचे शहरात वर्चस्व निर्माण होते, असे राजकीय समीकरण बनले आहे.\nआता जगताप हे गेल्या लोकसभा निवडणुकीला झालेल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यास मावळ लोकसभा मतदारसंघ भाजपकडे घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. परंतु, य��� मतदारसंघात शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे युती करण्याची गाडी पुढे सरकल्यास शिवसेना मावळ मतदारसंघ भाजपसाठी सोडणार का हा मोठा प्रश्न आहे. या मतदारसंघावर भाजपची मजबूत राजकीय पकड आहे, हे वास्तव आहे. खासदार शिवसेनेचा असला तरी मतदारसंघात पक्षाची वाईट अवस्था आहे, हेही तितकेच सत्य आहे. त्यामुळे शिरूर आणि मावळ या दोन्हींपैकी मावळ मतदारसंघ मिळावा, अशी भाजपची आग्रही मागणी असणार आहे. परिणामी मावळ मतदारसंघावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच होणार असून, दोन्ही पक्षांत स्पर्धा वाढली आहे.\nभाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच\nPrevious articleतुकाराम मुंढे आरतीसाठी मंदिरात आले, अन् कारवाई करून गेले\nNext articleमावळ लोकसभा मतदारसंघावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच; भाजपला मावळ देणार\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित होणार\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी...\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिखलीत साईड न दिल्याच्या कारणावरुन बसचालकाने दाम्पत्याला केली मारहाण\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित...\nजनतेने मोदी-शहांचा सत्तेचा दर्प उतरवला – शरद पवार\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nआमदार लक्ष्मण जगतापांचे खासदार बारणेंना खुले आव्हान; थेरगावच्या बकालपणावरून बारणेंवर उपरोधिक...\nपवना धरण @ ५० टक्के; मावळपट्ट्यातील चांगल्या पावसामुळे पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/chhagan-bhujbal-ncp-maharashtra-sadan-1696501/", "date_download": "2018-12-18T15:21:15Z", "digest": "sha1:W5FUVYCIQSBPDIYDVHZKU5L5INW3N4CS", "length": 14569, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Chhagan Bhujbal ncp maharashtra sadan| अटक होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते – छगन भुजबळ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nअटक होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं – छगन भुजबळ\nअटक होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं – छगन भुजबळ\nमला अटक होईल अशी चर्चा माझ्या कानावर येत होती. पण मी काही चुकीचे केले नव्हते त्यामुळे मला अटक होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. असे\nमला अटक होईल अशी चर्चा माझ्या कानावर येत होती. पण मी काही चुकीचे केले नव्हते त्यामुळे मला अटक होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. भ्रष्टाचार झालाच नाही तर माझ्या अटकेचा प्रश्न येतो कुठे अशी माझी समजूत होती असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी सांगितले. जवळपास दोन वर्ष महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणात तुरूंगात असलेले भुजबळ नुकतेच जामिनावर बाहेर आले असून खटल्याच्या सुनावणीमध्ये खरं काय ते बाहेर येईल आणि आपण निर्दोष असल्याचे सिद्ध होईल असं त्यांनी म्हटलं आहे.\nएका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामाच्या घोटाळा प्रकरणात मला अटक झाली असे सांगताना माझा काहीही संबंध नसताना अटक केल्याचा दावा भुजबळांनी केला. हे प्रकरण सांगताना भुजबळ म्हणाले की, “अंधेरीमध्ये झोपडपट्टी पुनक्वसन योजनेमध्ये चमणकर नावाच्या कंत्राटदाराला काम मिळाले होते. हा कंत्राटदार मी नेमलेला नाही. त्या झोपु योजनेशी माझा संबंध नाही. त्यावेळी या झोपडपट्टी मध्ये एक टेस्टिंग ट्रॅक होता, या ट्रॅकच्या संदर्भात त्या कंत्राटदाराला एफएसआय देण्यासंदर्भातला निर्णय मंत्रिमंडळानं घेतला. माझा संबंध फक्त त्या ट्रॅकसंदर्भात आहे कारण तेवढंच फक्त सार्वजनिक बांधकाम खात्याशी संबंधित होतं. त्याचवेळी महाराष्ट्र सदनाचं व आरटीओच्या अंधेरीतील इमारतीचं काम रखडलं होतं. एफएसआय देण्याच्या बदल्यात ही दोन बांधकामं करून देण्याचं त्या कंत्राटदारानं मान्य केलं आणि अत्यंत सुंदररीत्या ते पूर्णही केलं,” भुजबळ म्हणाले.\nमात्र, ज्या मूळ ट्रॅकची किंमत 40 कोटी रुपये नव्हती, त्याच्या एफएसआयच्या बदल्यात दोन सुंदर इमारती त्यानं बांधून दिल्या, या सगळ्यात सरकारचा एक रुपयाही खर्च झालेला नाही असं असताना 8000 कोटींचा घोटाळा कुठून आला हेच समजत नसल्याचे भुजबळ म्हणाले. तरी हा घोटाळा 800 कोटींचा असल्याचं कागदपत्रं सांगतात, मात्र ते ही सिद्ध होऊ शकत नाही कारण असा काही घोटाळाच नाही असं भुजबळ म्हणाले.\nमी महाराष्ट्र सदन सुंदर होण्यासाठी मी प्रयत्न केले असे त्यांनी सांगितले. तसेच, मी कुठल्याही कंपनीत संचालक किंवा शेअर होल्डर नाही असे भुजबळ यांनी सांगितले. काही अधिकाऱ्यांनी एकतर त्यांना नीट प्रकरण समजत नसावं किंवा त्यांना कुणीतरी वरून सांगितलं असावं असा आरोप भुजबळ यांनी केला. अर्थात, भुजबळांनी कुठल्याही अधिकाऱ्यांचं अथवा विद्यमान सरकारमधल्या नेत्यांचं नाव घेण्याचं टाळलं आणि त्याची मला कल्पना नसल्याचं सांगितलं.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमराठा आरक्षणासाठी आणखी एका आमदाराने दिला राजीनामा\nउद्धव ठाकरेंना कोल्हापुरी मिरची झोंबली – अजित पवार\nराज ठाकरे आणि शरद पवारांचा एकत्र प्रवास\nशरद पवार जनतेमधून निवडणूक नाही लढणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIPL Auction 2019: युवराज झाला 'मुंबईकर' १२ व्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार\nनाराज खासदार संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाला दांडी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n युवराज सिंहवर अखेर बोली लागली, नवीन हंगामात मुंबई इंडियन्सकडून...\nअटलजींच्या सरकारला आणखी काही काळ मिळाला असता तर...\n#MeToo : सोनू निगमचा अनु मलिकला पाठिंबा\nरणबीर रिसेप्शनला न आल्यानं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही- दीपिका\nThackeray Biopic: चर्चा फक्त भगव्याची अन् नवाजुद्दीनच्या लूकची\nदुसरीला डेट करत असतानाही रणवीर माझ्याशी फ्लर्ट करायचा, दीपिकानं सांगितला मजेशीर किस्सा\n...अन् पंकजाताई आणि पूनम महाजन म्हणाल्या 'कुछ कुछ होता हैं'\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nप्रशासकीय इमारतीतील संकटकालीन सुटकेचा मार्ग ‘अडगळी’त\nखड्डे न बुजवताच, रस्त्याची रंगरंगोटी\nलहान मुलांच्या मदतीने लग्नमंडपांत चोऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-kokarda-dist-amravati-maharashtra-10575?tid=148", "date_download": "2018-12-18T15:56:34Z", "digest": "sha1:PEXFFPPIV5HLIMKE3M2TNZYUDCJTPSPQ", "length": 25307, "nlines": 183, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, kokarda, dist. amravati ,Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरोजगार शोधार्थ गाव सोडलेले निवृत्ती स्थिरावले तूर प्रक्रिया उद्योगात\nरोजगार शोधार्थ गाव सोडलेले निवृत्ती स्थिरावले तूर प्रक्रिया उद्योगात\nरोजगार शोधार्थ गाव सोडलेले निवृत्ती स्थिरावले तूर प्रक्रिया उद्योगात\nशनिवार, 21 जुलै 2018\nशेतीतून शाश्वत उत्पन्नाची हमी नसल्यामुळे कोकर्डा (ता. अंजनगावसूर्जी, जि. अमरावती) येथील निवृत्ती अजाबराव बारब्दे यांच्यावर गाव सोडण्याची वेळ आली. रोजगाराच्या शोधार्थ दीवदमण, पुण्यापर्यंत संघर्ष केला. मात्र, उत्पन्नाचा मार्ग गवसला नाही. अखेरीस तज्ज्ञांच्या मदतीने डाळनिर्मितीचा हुकमी पर्याय सापडला. प्रयत्न व चिकाटी व कुशलता या गुणांद्वारे आज या व्यवसायात त्यांनी पाय रोवले आहेत. व्यवसायाचा विस्तार सुरू झाला आहे.\nशेतीतून शाश्वत उत्पन्नाची हमी नसल्यामुळे कोकर्डा (ता. अंजनगावसूर्जी, जि. अमरावती) येथील निवृत्ती अजाबराव बारब्दे यांच्यावर गाव सोडण्याची वेळ आली. रोजगाराच्या शोधार्थ दीवदमण, पुण्यापर्यंत संघर्ष केला. मात्र, उत्पन्नाचा मार्ग गवसला नाही. अखेरीस तज्ज्ञांच्या मदतीने डाळनिर्मितीचा हुकमी पर्याय सापडला. प्रयत्न व चिकाटी व कुशलता या गुणांद्वारे आज या व्यवसायात त्यांनी पाय रोवले आहेत. व्यवसायाचा विस्तार सुरू झाला आहे.\nअमरावती जिल्ह्यातील अंजनगावसूर्जी हा सिंचन सुविधांमुळे केळी तसेच औषधी पिकांसाठी पुढारलेला तालुका आहे. अनेक वर्षांपासून सफेद मुसळी, पानपिंपरी तसेच खाऊच्या पानांचे उत्पादन या तालुक्यात होते. खाऊच्या पानाला तर खानदेशातून खूप मागणी असते. अशा प्रकारची व्यावसायिकता या तालुक्���ाने जपली आहे.\nअंजनगावपासून २० किलोमीटरवरील कोकर्डा येथे बारब्दे कुटुंबीयांची चार एकर शेती आहे. यात तूर, उडीद यांसारखी पिके घेतली जातात. सिंचनासाठी विहिरीचा पर्याय आहे. परंतु, उदरनिर्वाहासाठी शेतीतील उत्पन्नाचा एकमेव स्राोत पुरेसा ठरत नव्हता. मग शाश्वत उत्पन्नाचा पर्याय शोधण्यासाठी २००७ मध्ये निवृत्ती बारब्दे यांनी गाव सोडत दीवदमण गाठले. तेथील पॅकेजिंग व्यवसायात दररोज ६० रुपये वेतनावर काम केले. हे काम देखील समाधान देण्यास पुरेसे नसल्याने पुणे गाठत सुतारकामाचा अनुभव घेतला. गावी परतून हा व्यवसाय सुरू केला. परंतु, त्यामुळेही अर्थकारण काही जुळत नव्हते.\nॲग्रोवन प्रदर्शनातून मिळाले बळ\nशाश्वत उत्पन्नासाठी नव्या पर्यायाच्या शोधात असलेल्या निवृत्ती यांनी पुण्यात आयोजित ॲग्रोवन कृषी प्रदर्शनाला २०१३ मध्ये भेट दिली. तेथे विविध प्रक्रिया उद्योगांची माहिती मिळाली. शेतीपूरक उद्योग फायदेशीर ठरू शकतो याची जाणीव झाली. या संकल्पनेवर काम करण्याचा निर्णय घेतला. पूरक कोणता उद्योग करावा याची कल्पना येत नव्हती. दरम्यान अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाला भेट दिली. येथील डॉ. प्रदीप बोरकर यांची भेट घेत आपल्या मनातील घालमेल सांगितली. डॉ. बोरकर यांनी निवृत्ती यांच्या भागातील पीकपद्धती जाणून घेतली. त्यातून तुरीची शेती व त्या अनुषंगाने मिनी डालमिलचा पर्याय समोर आला. निवृत्ती यांनी त्यावर अधिक अभ्यास करून यावरच काम करण्याचे ठरवले.\nतूर उत्पादक भाग कोकर्डा\nकोकर्डा हा भाग अंशतः खारपाणपट्ट्यात आहे. जमिनीत क्षाराचे प्रमाण अधिक असल्याने बागायती पिके घेणे शक्य होत नाही. परिणामी, परिसरात तुरीचे क्षेत्र अधिक आहे. शेतकरी प्रक्रिया न करता थेट कच्चा माल विकून मोकळे होतात असे निरीक्षण अभ्यासाअंती निवृत्ती यांनी नोंदविले. याच तुरीचे मूल्यवर्धन डाळ स्वरूपात करण्यासाठी युवा शेतकरी निवृत्ती पुढे सरसावले.\nकृषी विद्यापीठातील डॉ. बोरकर, श्री. मुरुमकार यांनी कोकर्डा गावाला भेट दिली. त्यांच्या सूचनेनुसार ३२०० चौरस फूट जागेपैकी ३० बाय २८ फूट आकाराचे बांधकाम करून शेडची उभारणी करण्यात आली. त्यासाठी तीन लाख रुपयांचा खर्च आला. सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या स्थानिक शाखेकडून कर्ज घेण्यात आले. सन २०१४ मध्ये ��ृषी विद्यापीठाद्वारे विकसित मिनी डालमिल ७५ हजार रुपयांना तर ग्रेडर ३५ हजार रुपयांना खरेदी केले. त्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनेतून ५० टक्के अनुदान मिळाले.\nव्यवसायाची सुरवात कच्च्या मालाच्या उपलब्धतेपासून होणार होती. त्यासाठी ‘लाऊडस्पीकर’ च्या माध्यमातून लगतच्या १७ गावांमध्ये डाळमिल उद्योगाविषयी प्रचार करण्यात आला. कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन झाले. परिणामी, त्याचा अजून प्रसार होण्यास मदत झाली.\nडाळमिलच्या माध्यमातून आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल करणाऱ्या निवृत्ती बारब्दे यांनी व्यवसायात चांगला जम बसविण्यास सुरवात केली आहे. आता व्यवसायाचा विस्तार करण्याचा त्यांचा विचार आहे. त्यासाठी जागाखरेदी संदर्भात बोलणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.\nजागृती मोठ्या प्रमाणात झाल्याने पहिल्या वर्षी सुमारे ६०० क्विंटल मालावर प्रक्रिया करण्यात आली. शेतकऱ्यांनी तूर आणल्यानंतर प्रक्रियेकामी ५०० रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे शुल्क आकारणी होते. प्रति दिवसात सरासरी दहा क्विंटल मालावर प्रक्रिया शक्य होते. विजेची उपलब्धता व्यवसायावर परिणाम करणारा घटक ठरतो. फेब्रुवारी ते मे अखेरपर्यंत प्रक्रिया करता येते. त्यानंतर पावसामुळे आर्द्रता राहात असल्याने हे काम थांबवावे लागते. या कालावधीत सरासरी दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. खर्च वजा जाता ४० ते ५० टक्के सरासरी नफा राहतो, असे निवृत्ती यांनी सांगितले. विशेष म्हणजे यंत्राच्या खरेदीवर झालेल्या खर्चातील मोठ्या प्रमाणातील रकमेची वसुली पहिल्याच वर्षी झाली. मसाला पिकांची मागणी व शास्त्रज्ञांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली निवृत्ती यांनी पल्वरायजरची खरेदी केली. व्यवसायाच्या कक्षा वाढविण्याचा प्रयत्न केला.\nघरच्या शेतात उत्पादित तुरीवरही प्रक्रिया होते. डाळ उद्योगस्थळावरूनच विकण्यात येते. रासायनिक प्रक्रियेविना डाळ उपलब्ध होत असल्याने ग्राहकांचा प्रतिसाद चांगला राहतो. यावर्षी ५५ ते ६० रुपये प्रतिकिलो दराने डाळीची विक्री करण्यात आली. प्रतिक्विंटल तुरीपासून ७० क्विंटल डाळ तर उर्वरित ३० टक्के चुरी राहते. पशुपालकांना ती २० रुपये प्रतिकिलोप्रमाणे विकली जाते.\nउद्योगस्थळातील यांत्रिक क्षमता (प्रतितास)\n१५० ते २०० किलो\nसंपर्क : निवृत्ती बारब्दे, ९७६५६६६५०४\nशेती रोजगार डाळ व्यवसाय तूर\nकृषी विद्यापीठाद्वारे विकसित धान्य प्रतवारी व सफाई यंत्र\nप्रक्रियेपूर्वी तूर सुकवावी लागते.\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\nकॅल्शिअम, लोहाचा उत्तम स्त्रोत ः नाचणीआहारच्या दृष्टीने नाचणी एक अत्यंत महत्त्वाचे...\nमोहापासून प्रक्रियायुक्त पदार्थमोहाची फुले झाडावर काही मर्यादित काळच उपलब्ध...\nअनेक प्रक्रिया पदार्थांमध्ये सीताफळ गर...सीताफळ हे नाशवंत फळ असल्यामुळे त्यावर प्रक्रिया...\nकच्च्या पपईपासून पेपेन निर्मितीपपई हे जवळजवळ वर्षभर उत्पादन देणारं पीक असून,...\nमार्मालेड, टुटीफ्रुटी निर्मितीसाठी पपईपपई झाडांपासून वर्षभर फळे मिळतात; परंतु दूरच्या...\nआरोग्यवर्धक फळांची भुकटीप्रक्रिया उद्योगामध्ये ग्राहकांच्या आवडीनुसार अणि...\nकवठ प्रक्रियेला आहे संधीकवठ हे तसे दुर्लक्षित फळ. आंबट, गोड चवीमुळे...\nपेरूची टॉफी, स्क्वॅश, गरपेरूमध्ये जीवनसत्त्व सी, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह,...\nपेरू प्रक्रियेतून वाढवा फायदापेरू नाशवंत असल्यामुळे प्रक्रियेद्वारा पेरूचे...\nबहुगुणी आवळ्याचे मूल्यवर्धनआवळा या फळाला आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे....\nशेंगा लाडू, चटणी उद्योगातून तयार केली...शेंगा लाडूसारख्या छोट्या व्यवसायापासून सुरवात...\nसीताफळापासून नेक्टर, स्कॅश, अारटीएससीताफळ हे अनेक अावश्यक पोषक घटकांचा स्राेत अाहे...\nआरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...\nसोयाबीन प्रक्रिया उद्योगाची ‘साधना’लातूर जिल्ह्यातील मुरूड येथे राहणाऱ्या साधना...\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...\nप्रोबायोटिक कुल्फीकुल्फी हा गोठवलेला थंड आइस्क्रीमचा प्रकार...\nटोमॅटो मूल्यवर्धनातून वाढवा फायदाबाजार जास्त प्रमाणात टोमॅटोची अावक झाल्यामुळे...\nदर्जेदार उत्पादनासाठी फ्रिज ड्रायिंगरूढ झालेल्या यांत्रिक ड्रायर्सच्या तुलनेत फ्रिज...\nविविध हंगामी फळांपासून बनवा जॅमहंगामानुसार विविध प्रकारची फळे उपलब्ध होतात....\nप्रक्रिया उद्योगात नारळाला मागणीनारळाचा प्रत्येक भागाचा उपयोग प्रक्रिया...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/importance-of-science-and-technology-and-modernity/articleshow/64963149.cms", "date_download": "2018-12-18T16:21:26Z", "digest": "sha1:SMEUIKNQI3AEG7OM72VFDBFNULI6SB7A", "length": 18189, "nlines": 131, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "science and technology: importance of science and technology and modernity - प्रदेश साकल्याचा... | Maharashtra Times", "raw_content": "\n'भाई- व्यक्ती की वल्ली': महेश मांजरेकर यांच्याशी खास बातचीत\n'भाई- व्यक्ती की वल्ली': महेश मांजरेकर यांच्याशी खास बातचीत\nविज्ञानाची आणि तंत्रज्ञानाची प्रगती जितकी सर्वस्पर्शी आणि सर्वसंचारी होत जाईल, तितकी ती लोकशाही, अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि व्यक्तिस्वातंत्र्याला उपकारच ठरत जाईल, अशी समजूत आधुनिक जगाने बराच काळ जोपासली आहे. ती खरी आहे, पण सर्वथा नाही. आधुनिकतेचा खरा अर्थ समजावून न घेतल्यास ही समजूत अंधश्रद्धेच्या पातळीवरही जाऊ शकते.\nविज्ञानाची आणि तंत्रज्ञानाची प्रगती जितकी सर्वस्पर्शी आणि सर्वसंचारी होत जाईल, तितकी ती लोकशाही, अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि व्यक्तिस्वातंत्र्याला उपकारच ठरत जाईल, अशी समजूत आधुनिक जगाने बराच काळ जोपासली आहे. ती खरी आहे, पण सर्वथा नाही. आधुनिकतेचा खरा अर्थ समजावून न घेतल्यास ही समजूत अंधश्रद्धेच्या पातळीवरही जाऊ शकते. ही अंधश्रद्धा आधुनिक तंत्रस्नेहातून आली तर ती मोडून काढणे, अधिकच कठीण. शिवाय, अशा अंधश्रद्धेची गाठ जगभर यथेच्छ धुमाकूळ घालणाऱ्या बाजारशक्तींशी पडली तर मग विचारायलाच नको. भारतासारखा अनेक शतकांमध्ये एकाचवेळी वावरणारा महाकाय देश म्हणजे तर फक्त कापणी आवश्यक असणार�� सुपीक भूमीच. महाजालाचा म्हणजे इंटरनेटचा वापर जगभरातील भांडवलदार आणि बलाढ्य कंपन्या ज्या रीतीने करीत आहेत, ते पाहता खरेतर साऱ्या जगाने एकत्र येऊन त्यांच्या ई-वर्तनाला चाप लावणे आवश्यक होते. तसे झालेले नाही. मात्र, अनेक देशांनी स्वत:हून असे निर्बंध घातले आहेत. सुदैवाने, भारतही त्यात सहभागी होतो आहे. नेट न्यूट्रॅलिटी म्हणजे महाजालाची निष्पक्षता असे म्हणता येणाऱ्या या तत्त्वामुळे इंटरनेटचा अवकाश केवळ पैसा आहे, म्हणून हवा तसा वापरता येणार नाही. तो सर्वांना समान उपलब्ध असेल. थोडक्यात, स्पर्धेचे मैदान आणि नियम सर्व खेळाडूंना समान असतील. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेची मोहोर उमटली की, या धोरणावर औपचारिक शिक्कामोर्तब होईल. हे व्हायला उशीर झाला असला तरी सरकारने आता त्याची अंमलबजावणी कठोरपणे करायला हवी. तेही आव्हानच आहे. याने आपल्या जीवनात काय फरक पडू शकतो समजा, एखाद्या ग्राहकाला घरात नवे फर्निचर घ्यायचे आहे. त्याने ते पुरवणाऱ्या पुरवठादारांचा शोध महाजालावर घ्यायचे ठरवले तर मोठ्या कंपन्या गुपचूप छोट्या पुरवठादारांना किंवा कंपन्यांना मागे सारून ग्राहकाचा पडदा व्यापतील. ही 'गुप्त मारामारी' करण्यासाठी त्यांना इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्या साह्य करतील. ही 'मिलि भगत' या कंपन्यांना इंटरनेटचा अधिक वेग व विस्तृत प्लॅटफॉर्म पुरवून साधली जाईल. कदाचित, हा छोटा पुरवठादार स्वस्तातही फर्निचर पुरवू शकणारा असेल. पण ई-दादागिरी करून त्याला ग्राहकाच्या समोर येण्याची संधीच नाकारली जाईल. कालान्तराने तो बाजारातून आपसूक बाहेर फेकला जाईल. नव्या निष्पक्ष महाजालामुळे अशी संधी कुणालाही नाकारली जाणार नाही, अशी अपेक्षा आहे. भारतात आजच ई-विक्री करणाऱ्या बलाढ्य कंपन्या काम करत आहेत. नव्या येत आहेत. भारतातील शंभर कोटी ग्राहक उद्या अब्जावधी वस्तू ई बाजारातून घेणार आहे. अशावेळी, जर ही स्पर्धाच समतल नसेल तर काय होऊ शकते, याची कल्पना केलेली बरी. त्यामुळे, सर्वांना समान वेगाने इंटरनेट द्या, हे नेट पुरवणाऱ्या कंपन्यांवरचे नवे बंधन महत्त्वाचे आहे. अशा प्रकारची महाजालीय निष्पक्षता आणण्यात खुद्द अमेरिकेलाही अद्याप पुरते यश आलेले नाही. जगात कित्येक देश तर अजून असे धोरण आणायचे का आणि आणायचे असल्यास कसे, याच्या चर्चेतच गुंतले आहेत. त्यात अर्थातच अनेक आफ्रिकी व आशियाई देशांचा समावेश आहे. भारतात इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना यापुढे आपण कुणाला किती वेगाने आणि किती शक्तीने महाजालाची संपर्कयंत्रणा उपलब्ध करून देतो आहोत, याचे रेकॉर्ड ठेवावे लागेल. ते सादर करावे लागेल. केवळ या बंधनांनी सारे प्रश्न सुटतील किंवा स्पर्धा निकोप होईल, असे नाही. पण यातील अधिक महत्त्वाचा मुद्दा प्रत्येक नागरिकाचा माहिती मिळवण्याचा निरपवाद अधिकार शाबूत राहण्याचा आहे. कोणत्याही नागरिकाला सतत विशिष्ट माहिती पुरवत राहिले तर केवळ त्याची संवेदन आणि निर्णयप्रक्रिया ताब्यात घेता येते, इतकेच नाही, तर त्याच्या ज्ञानप्रक्रियेलाही खिंडारे पाडता येतात. अशी खिंडारे पडलेला नागरिक केवळ बाजारशक्तींच्याच नव्हे तर कोणत्याही असुरशक्तींच्या हातातील खेळणे बनण्याची शक्यता कमालीची वाढत जाते. इंटरनेटवर कोणतीच बंधने नकोत, अशी कृतक् लोकशाहीवादी भूमिका घेऊन जगभर अनेकजण पुढे सरसावत असतात. काहीजण त्याला फसतातही. भारतात 'फेसबुक' व त्याच्या सहा भागीदार कंपन्यांनी 'फ्री बेसिक्स' हा कोट्यवधी 'गरीब ग्राहकांना' मर्यादित इंटरनेट सवलतीत उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तीन वर्षांपूर्वी मांडल्यानंतर त्यातील धोक्याची जाणीव अनेकांना झाली. त्यातूनच हे महत्त्वाचे पाऊल पडले आहे. महाजालाचा प्रदेश साकल्याचा आपल्या स्वार्थासाठी वापरणाऱ्यांना रोखण्यासाठी यापुढेही अशी अनेक पावले टाकत राहावी लागणार आहेत.\nमिळवा अग्रलेख बातम्या(Editorial News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nEditorial News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:संपादकीय|विज्ञान आणि तंत्रज्ञान|प्रदेश साकल्याचा|आधुनिकता|science and technology|Modernity|editorial\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nहैदराबाद: पोलीसांसमोरच तरुणाची हत्या\nअलिबागः अवैध अतिक्रमणांवर जिल्हा प्रशासनाचा हातोडा\nभिवंडीः गोदामात लागली भीषण आग; जीवितहानी नाही\nभारतीय नागरिक हमीद अन्सारी ६ वर्षानंतर मायदेशात परतला\nआग्राः विद्यार्थ्यांनी दिल्या पंतप्रधानांविरोधात घोषणा\nसीबीआय वि. सीबीआयः मनोज प्रसादला जामीन मंजूर\nआयपीएल लिलावः ���कही भारतीय खेळाडू सर्वाधिक बेस प्राइसमध्ये ना\nअनिकेत विश्वासराव अडकला लग्नाच्या बेडीत\nस्नेहाच्या हातावर सजली मेंदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.vessoft.com/software/windows/download/mindomo", "date_download": "2018-12-18T16:32:31Z", "digest": "sha1:RQA3R5G4ZSMKSDOVLWFSSJSPLEKIBMUL", "length": 12688, "nlines": 234, "source_domain": "mr.vessoft.com", "title": "डाऊनलोड Mindomo 8.0.42 मराठी मध्ये – Windows – Vessoft", "raw_content": "\nडाउनलोड प्रारंभ करण्यासाठी ग्रीन बटणावर क्लिक करा\nडाउनलोड सुरु झाले आहे, आपला ब्राउझर डाउनलोड विंडो तपासा. काही समस्या असल्यास, एकदा बटण क्लिक करा, आम्ही वेगळ्या डाऊनलोड पद्धती वापरतो.\nहे सॉफ्टवेअर योग्यरित्या चालविण्यासाठी Adobe AIR आवश्यक आहे\nनोटपॅड आणि शेड्युलर, इतर सॉफ्टवेअर/\nऑपरेटिंग सिस्टम: Windows, Android\nश्रेण्या: नोटपॅड आणि शेड्युलर, इतर सॉफ्टवेअर\nMindomo – आपल्या स्वत: च्या विचार आणि कल्पना दृश्य संस्थेचे सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर रंगीबेरंगी चौरस सादर आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडे संरचना स्वरूपात बांधण्यात आहेत जे संकल्पना नकाशे विविध थीम निर्माण करण्यास परवानगी देते. Mindomo वैयक्तिक थीम किंवा मेमरी कार्ड उप-थीम तयार करा आणि मुख्य थीम सह कनेक्ट एक सोयिस्कर टूलबार आहे. एक अंगभूत ब्राउझरमध्ये उघडण्यासाठी आहेत टिप्पण्या, नोट्स, प्रतिमा, मीडिया फाइल्स आणि वेब लिंक्स: Mindomo रचना काही नोडस् जोडण्यासाठी सक्षम करते. Mindomo दूरस्थ सर्व्हरसह एक मन नकाशा समक्रमण समर्थन आणि या संयुक्त बदल लक्षात इतर वापरकर्त्यांची त्यावर प्रवेश देते.\nसोयीस्कर कार्य व्यवस्थापन यंत्रणा\nसंकल्पना नकाशा शैली पसंतीचा\nदूरस्थ सर्व्हरसह एक मन नकाशा समक्रमण\nएक अंगभूत ब्राउझरमध्ये आवश्यक साहित्य शोधा\nउपयुक्त वैशिष्ट्ये संच जलद मजकूर संपादक. सॉफ्टवेअर, एक बुद्धिमान शोध प्रणाली समाविष्टीत आहे बदलण्याची शक्यता कीवर्ड आणि तुम्ही वर्ण मोजू करण्यास अनुमती देते.\nसॉफ्टवेअर इंटरनेट च्या माध्यमातून व्हिडिओ ब्रॉडकास्ट पाहण्यासाठी. तसेच सॉफ्टवेअर नेटवर्क मध्ये व्हिडिओ हस्तांतरित करण्याची आपले स्वत: चे चॅनेल तयार करण्यास सक्षम करते.\nहे एक विनाइल कटर किंवा काल्पनिक प्लॅटर वापरून विविध प्रकारच्या ग्राफिक्स मुद्रित, डिझाइन आणि कट करण्यासाठी एक सॉफ्टवेअर आहे.\nसाधन सर्किट स्वरूपात विविध कल्पना किंवा कार्ये पुनरुत्पादन. सॉफ्टवेअर पासवर्ड एक अनधिकृत प्रवेश सर्किट संरक्षण करण्यासाठी सक्षम करते.\nएका रंगीत मंडळासह, रंगछडेच्या पार्श्वभूमीवर पॉइंटरच्या आसपास क्षेत्र आणि स्क्रीनवरील कर्सरसह रेखांकित करण्यासाठी माउस कर्सर हायलाइट करण्यासाठी सॉफ्टवेअर.\nनोटपॅड आणि शेड्युलर, विस्तार, इतर सॉफ्टवेअर\nब्राउझर वापरत न करता वेब-सेवा कार्यान्वित करण्यासाठी वातावरण. सॉफ्टवेअर अनुप्रयोग, खेळ आणि साधने काम कार्यप्रदर्शन सुधारण्यासाठी समर्थन पुरवतो.\nकार्य सूची करा आणि दैनंदिन योजना सॉफ्टवेअर. अनुप्रयोग लोकप्रिय स्वरूप कागदपत्रे व विविध प्रकारचे सामग्री काम समर्थन पुरवतो.\nहे नोट्स तयार आणि व्यवस्थापित करण्यासाठी एक सॉफ्टवेअर आहे, जे सामग्रीच्या कार्यसंघास समर्थन देते आणि सर्व वापरकर्ता डिव्हाइसेसचे संकालन करते.\nहे एक खगोलशास्त्रीय सॉफ्टवेअर आहे जे निवडलेल्या वर्ष, महिना आणि दिवसांतील चंद्राच्या विविध टप्प्यांबद्दल तपशीलवार माहिती प्रदान करते.\nजगभरातील प्रवाह टीव्ही पाहण्यासाठी सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर अनेक आंतरराष्ट्रीय टीव्ही चॅनेल आणि विविध शैली रेडिओ स्टेशन्स समावेश आहे.\nहे ग्राफिक घड्याळच्या दृश्यास्पद वाचनसह आणि सेकंदात प्रारंभ वेळ सेट करण्याची क्षमता असलेले काउंटडाउन टाइमर आहे.\nहे सीरीअल पोर्ट्सद्वारे संगणकाशी जोडलेल्या जीपीएस रिसीव्हर आणि सर्व्हो कंट्रोलर्ससारख्या साधनांसह डेटाची देवाणघेवाण करण्यासाठी हे सॉफ्टवेअर आहे\nविविध शैली लोकप्रिय खेळ मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध खेळ प्लॅटफॉर्म. सॉफ्टवेअर संवाद आणि इंटरनेट द्वारे इतर खेळाडूंच्या प्ले करण्यास सक्षम करते.\nसॉफ्टवेअर आपल्या स्क्रीन व्हिडिओ captures रेशन दुकानदारांना म्हणतो. तसेच सॉफ्टवेअर प्रमाणात व्यावसायिक gamers द्वारे वापरले जाते.\nइंटरनेट सोयीस्कर निवास विविध विभाग संच फंक्शनल ब्राउझर. सॉफ्टवेअर पॉप खिडक्या अवरोधित करणे पुरवतो आणि प्रतिमा डाउनलोड अकार्यान्वित करतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://cooldeepak.blogspot.com/2012/11/blog-post.html", "date_download": "2018-12-18T14:40:26Z", "digest": "sha1:DRLKT3M2ZFLNRLIGRBMVEDQJFDU65RN5", "length": 47348, "nlines": 310, "source_domain": "cooldeepak.blogspot.com", "title": "पु.ल.प्रेम: परफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..", "raw_content": "\nपु.लंची छायाचित्रे पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nअंत:करणातील वीणेचा अखंड झणकार\nबोलावे आणि बोलू द्यावे \nनवं वर्ष आणि सुखाचा चेहरा\nमराठी मुलखात मराठीला दासीचा दर्जा\nएक होते कुसुमाग्रज : विशाखाचे दिवस --पु.ल.\nतुम्हाला नागपूरकर व्हायचं का\nतुम्हाला मुंबईकर व्हायचंय का\nतुम्हाला पुणेकर व्हायचं का\nधर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही\nभारतीय अशी रंगभूमी आहे काय\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\n॥ श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांसी..॥\nआयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा\nदेवगडचो हापूस सगळ्या आब्यांचो बापूस.. - पु.ल.\n'पुलं'नी केलेला गंधर्वगौरव : गंधर्वनाम संवत्सरे...\nएक जानेवारी : एक संकल्प दिन\nसंवाद : एका राजा लेखकाशी (पु. ल. आणि विद्याधर पुंडलिक यांचा संवाद)\nपुलंचे एक प्रेरणादायी पत्र\nपु.ल.देशपांडे यांनी सुधीर बेडेकर यांना दिलेली मुलाखत\nपं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nदेवधर संगीत विद्यालयातील समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nअभ्यास : एक छंद\nमी भारतीय म्हणूनच जगेन\nसमजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर..\nबाबा आमटे एक विज्ञानयोगी\n...तर मराठीची चिंता बाळगण्याचे कारण नाही\nदलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी\nहे जग मी सुंदर करुन जाईन....\nभाईकाकाज लेटर टू मीरा ...\nकाय वाट्टेल ते होईल\nमी एक नापास आजोबा\nपुल - काही सहित्यिक भोग\nआपण सारे भारतीय आहोत\nरंग माझा वेगळा (प्रास्ताविक -पु. ल. देशपांडे)\nपु.लं. चे मजेदार किस्से\nकाही साहित्यिक भोग (भोग २)\nजो जे वांछील तो ते लिहो\nतिळगूळ घ्या गोड बोला\nपु.ल. : आनंद उधळणारा अवलिया (सर्वोत्तम ठाकूर)\nपु.ल. देशपांडे - दुर्लक्षित व्यासंगी संगीतकार\nव्यक्ति आणि वल्ली (1965) - पु. ल. देशपांडे\nविशीतल्या पोराचं पु.ल. आजोबांना पत्र\nपु.ल. म्हणजे परमेश्वराने दिलेले वरदान..\nसाहित्यातील हृदयस्थपु ल देशपांडे\nमुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील पुलंचे योगदान\nपु. ल. 'वस्त्रहरण' नाटकासाठी टर्नींग पॉइंट\nविनोदाने पुलकित करणारे पु. ल.\nखरंच.. शिवी कधी देऊ नये\nपु. ल. एक आठवण, किती सारी साठवण\nजगण्यापलीकडची प्रेरणा देणारा लेखक\nपु.ल. इतिहासजमा होणे शक्य नाही..\nबहोत अच्छे - वसंतराव देशपांडे\nपुरुषोत्तम लक्ष्मण आगे बढो - आचार्य अत्रे\nव्यक्ती आणि वल्ली - अतुल परचुरे\nपुलंच्या आठवणी - राम कोल्हटकर\nपु.ल. आंनदाचा निर्मळ झरा\nआठवणींचं पिपंळपान- पु.ल. आणि सुनीताबाई\nजे रम्य ते बघुनिया...\nआमचा हसवणारा मित्र पी. एल.\nपु.लं. च्या आठवणींना उजाळा\nनवलकरांच्या 'झपाटलेल्या लेखणी'तले भाई\nपु. ल. नावाचे गारुड\nपु. लं. - अखेरचा अध्याय\nपुलकित संध्याकाळ - - स्मिता मनोहर.\nपुन्हा भेटले मराठी मनामनांत जपलेले \"पु. ल.'\n'पुल'कित आठवणींत दंग झाले श्रोते...\nया महान अष्टपैलू अवलियाला माझा मानाचा मुजरा\nभाई, आज तुमचा वाढदिवस\nमाझ्या आयुष्यातील तो सुवर्ण क्षण\nबरं झालं पु.ल. तुम्ही लवकर गेलात\nपु, ल. नावाचं मोरपीस\nपुलं चं लिखाण 'पाहिलं' तेव्हा\nपुल देशपांडे यांची विनोदबुद्धी\nपु.लंच्या त्या दोन संस्मरणीय भेटी\nमला भावलेले 'पु.ल. '\nपु.ल.. तुम्ही स्वतःला कोण समजता\nअजि म्या पु.ल. पाहिले\nअमरत्व काय फक्त देवालाच आहे काय\nएक पत्र माझ्या दैवताला ..... त्याच्याच एका रसिकाकडून\n\"व्यक्ती आणि वल्ली\" .....एक प्रसंग......\nबटाट्याच्या चाळीतील काही आठवणी..\nखिल्ली पुस्तकातील काही उतारे..\nकेसरबाई :एका तेजः पुंज स्वराचा अस्त\nजीवन त्यांना कळलें हो\nसखे सोबती गेले पुढती\nमाझा एक अकारण वैरी\nझपताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)\nमी पु. ल. दे.\nपु.लं. .... काही (च्या काही) कविता\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना मिळालेले आणि काही पु.ल. प्रेमी मित्रांनी दिले आहेत. चित्र (jpg,gif),(pdf) पिडिफ स्वरुपात मिळालेले लेख देवनागरीत टंकुन एका ठिकाणी आणण्याचे काम फक्त मी केले.\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nजगभरातील मराठी माणसांचे लाडके पु. ल. देशपांडे ऊर्फ भाईंची ८ नोव्हेंबर रोजी जयंती. त्यानिमित्त येत्या गुरुवारी परचुरे प्रकाशनतर्फे ‘पाचामुखी..’ हे पुलंचे पुस्तक प्रसिद्ध होत आहे. यात आहेत पुलंची काही गाजलेली भाषणे आणि त्यांच्या मुलाखती. त्यातील नामवंत समीक्षक प्रा. स. शि. भावे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा हा संपादित अंश..\nभावे : या पु. ल., नमस्कार\nपु. ल. : नमस्कार\nभावे : लेखन, अभिनय, दिग्दर्शन, संगीत, प्रयोगनिर्मिती अशा पंचशरांनी आणि गंभीर आणि विनोदी अशा दोन्ही अंगांनी मराठी मनाला विंधणारा असा हा पुरुषोत्तम ऊर्फ पी.एल., ऊर्फ पु.ल., ऊर्फ भाई, ऊर्फ डॉ. पु. ल. देशपांडे, ऊर्फ पी. एल. साहेब आज इथे आलेले आहेत. तर श्रोते मंडळी, आपल्या सर्वाच्या साक्षीने, आपल्या सर्वाच्या उपस्थितीत त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. हे काम आवड���ं आहे आणि अवघडही आवडतं अशासाठी की, पु. लं.शी गप्पा मारणं हा कोणत्याही वेळी प्रसन्न करणारा अनुभव असतो. अवघड अशासाठी की, पु.लं.चा कलाविष्कार आणि आत्माविष्कार लोकांना इतका माहीत झालेला आहे की, नवं काय विचारावं असा प्रश्न कोणालाही पडावा. तुमच्या अफाट कर्तृत्वाच्या एकेका अंगावर एकेक संवाद व्हायला हवा आहे. असो. तर या उदंड कालविश्वाच्या पसाऱ्यात आता एक पहिला प्रश्न :\nइतकी र्वष इतक्या निर्मितीत तुम्ही रमलात. यातली कोणती कला तुम्हाला सर्वात आवडते\nपु. ल. : हा तसा फार कठीण प्रश्न आहे आणि तुम्ही अगोदर केलेल्या स्तुतीमुळे मी अशा चमत्कारिक रीतीने संकोचून गेलो आहे की, आता त्या सबंध गुणवर्णनाला मी योग्य वाटावं ही एक नवी जबाबदारी माझ्यावर येऊन पडली आहे. तरीसुद्धा सांगतो. या ज्या निरनिराळ्या कला आहेत, त्या कलांत मला सर्वात कुठली आवडत असेल, तर.. आपलं मन जर एक खोली आहे असं मानलं, तर जास्तीत जास्त जागा कोणी व्यापली असेल म्हणाल, तर ती संगीतानी संगीत हे माझं पहिलं प्रेम आहे. फर्स्ट लव्ह आहे. पण..\nभावे : पण असं दिसतं की, लेखनामध्ये, तुमच्या इतर बहुरंगी प्रयोगांमध्ये संगीताला तसं दुय्यम स्थान राहिलं आहे.\nपु. ल. : नाही, दुय्यम स्थान राहिलेलं नाही. संगीताच्या क्षेत्रात निर्मिती करणारा एक मनुष्य म्हणून माझी योग्यता काय आहे, हे मला कदाचित लवकर कळलं असलं पाहिजे. असं काहीतरी झालं असणार. म्हणजे हा एक प्रकारचा डिफिडन्स म्हणायचा किंवा स्वत:चं एक योग्य मूल्यमापन म्हणा. काहीही म्हणा या संगीताच्या क्षेत्रात वावरताना मी त्याचा अभ्यासही केलेला आहे. किंबहुना थोडीफार निर्मितीही केलेली आहे आणि ‘लोकप्रियता’ हा जर निकष असेल, तर ती निश्चित यशस्वी झालेली आहे, असंही म्हणायला हरकत नाही; पण हे सगळं करताना ‘आपण जिथे पोचायला पाहिजे तिथे पोचू शकत नाही’ याची जाणीव देणारे फार मोठे संस्कार माझ्यावर झाले.\nपु.ल. : मी फार अप्रतिम अशी गाणी ऐकली, अप्रतिम असं वाजवणं ऐकलं आणि ते ऐकल्यानंतर साहजिकच असं वाटायचं की, इथे कुठे आपल्याला पोचता येईल म्हणजे असं आहे की, एव्हरेस्ट चढून गेलेल्या माणसाकडे पाहिल्यानंतर आपण कुठपर्यंत चढू शकू याचा आपल्याला एक अंदाज येतो. मी हजारो वेळा म्हटलं आहे की, मी जेव्हा बालगंधर्वासारखा कलावंत ऐकला, जेव्हा कुमार ऐकले, मल्लिकार्जुन मन्सूरांसारखा तपस्वी कलावंत ऐकला, बेगम अख्तर ऐकल्या, माझ्याबरोबरच वाढलेले वसंतराव देशपांडे ऐकले; तेव्हा वाटलं की, तिथे पोचण्याइतकं सामर्थ्य परमेश्वरानं माझ्या पंखांत दिलेलं नाही. हे माझ्या लक्षात आलं आणि माझी उडी जिथपर्यंत जाईल, तिथपर्यंत जे काही करायचं ते मी केलं. अर्थात, Not failure but low aim is crime असं काही लोक म्हणत असतील, परंतु मला असं काही वाटत नाही. Whether my aim low or high is for somebody else to decide. मला तर ते ’६ वगैरे वाटलं नाही. माझी ताकद इतकीच आहे, असं वाटलं.\nभावे : हे मला चांगलं वाटलं. कारण इतकी वर्ष तुम्ही आमच्या डोळ्यांसमोर लेखकाप्रमाणेच एक परफॉर्मर म्हणूनही आहात.\nपु.ल. : परफॉर्मर हीच माझी भूमिका आहे. म्हणजे ‘परफॉर्मर’हा फार मोठा शब्द आहे. तमाशा परिषदेमध्ये मी अध्यक्ष म्हणून भाषण केल्यानंतर जी बाई आभाराला उभी राहिली, ती म्हणाली, ‘यांनी भाषण वगैरे केलं, ठीक झालं. पण इथे, या बोर्डावर लावणी म्हटल्याशिवाय काही खरं नाही. कारण पु. ल. देशपांडे हे कोणी विद्वान वगैरे असतील, आम्हाला नाही माहिती. ते खरे आमच्यासारखे तमासगीरच आहेत’ तमाशा इज अ शो आणि तो मी खूप लहानपणापासून करत आलो आहे.\nभावे : यातून मला एक वेगळा प्रश्न सुचतो. तो थोडा समीक्षकासारखा वाटेल. तुमचा समीक्षकांवर जरा राग आहे, म्हणून जरा संकोचाने विचारतो. ते असं की, तुमच्या सगळ्या परफॉर्मन्समध्ये क्वचित दिसणारी अशी लवचीकतेची जाणीव मला दिसते. ती संगीतामुळे आली असेल; पण तुमचं भाषण पाहा, तुमचं लेखन पाहा, त्याच्यामध्ये अनियंत्रितता आणि लयबद्धता या दोन्ही गोष्टी एकाच वेळी असतात.\nपु.ल. : तुम्ही आत्ता जे विधान केलंत ना, असं यापूर्वी पाच-सहा लोकांनी म्हटलं आहे. एका गृहस्थांनी सांगितलं, ‘तुमचं भाषण ऐकताना, तुमचं वाक्य ऐकताना आम्ही मुक्तच्छंदातली वाक्यं ऐकतो आहोत, असं वाटतं.’ मीसुद्धा विचार करायला लागलो. मग एकदा मला एकाएकी साक्षात्कार झाला की, लहानपणी माझा खरा आदर्श कीर्तनकार होता\nपु.ल. : लहानपणी मी कीर्तनं फार ऐकली. पार्ल्याला खूप कीर्तनं होत असत आणि कीर्तनं ऐकायला मी मुंबईतही जात असे. कीर्तन ऐकायला मला भारी आवडायचं आणि म्हणून माझ्यामध्ये तो एक कीर्तनकार राहिलेला आहे. म्हणजे माझ्या लिखाणातला दोष कोणता आत्ता मी जेव्हा माझी पुस्तकं वाचतो, तेव्हा त्यात पाल्हाळ आहे असं जाणवतं, पण जे पाल्हाळ आहे, ते कीर्तनकारी पाल्हाळ आहे. विषयाला सोडून जातोय असं दाखवीपर्यंत पुन��हा एकदम मूळ पदाकडे जायचं. कथा आणायची असते, पण सांगताना मात्र अशा रीतीने सांगायचं की, गद्य आणि पद्य यांच्या सीमारेषेवरचं गद्य असलं पाहिजे. अशा रीतीने सांगितलं की, ते जास्त चांगलं होतं, व्यवस्थित होतं. हे मी मुद्दाम करतोय असं नाही. हा संस्कार झाल्यामुळे मी ते करायला लागलो.\nभावे : मराठीत असे छान बोलते लेखक कोण आहेत, असं तुम्हाला वाटतं\nपु.ल. : पुष्कळ आहेत. म्हणजे लिखित मराठी हे मला कधी आवडलंच नाही. कारण मी साध्या संस्कृतीत वाढलेला मनुष्य आहे. कुठल्याही तऱ्हेची कृत्रिमता आली की ती मला नकोशी वाटते.\nभावे : एक गंभीर शब्द वापरू का तुम्ही लोकपरंपरेतले आहात का\nपु.ल. : लोकपरंपरेतला म्हणा. त्यामुळे बोलत्या भाषेत लिहिणारे लेखक मला जवळचे वाटतात. त्यांच्यामध्ये.. चटकन आठवलं म्हणून सांगतो, व्यंकटेश माडगूळकर व्यंकटेशचं पुस्तक घेतल्यानंतर प्रत्येक पानातून तो ही गोष्ट मला सांगतो आहे, असं वाटतं. तसेच आपल्यातले एक मोठे लेखक की यांच्यामुळे मी अगदी हैराण होऊन जातो. ते म्हणजे माटे- श्री. म. माटे व्यंकटेशचं पुस्तक घेतल्यानंतर प्रत्येक पानातून तो ही गोष्ट मला सांगतो आहे, असं वाटतं. तसेच आपल्यातले एक मोठे लेखक की यांच्यामुळे मी अगदी हैराण होऊन जातो. ते म्हणजे माटे- श्री. म. माटे माटय़ांचं वाङ्मय वाचायला लागलं की माटे माझ्या कानात गोष्ट सांगताहेत, हे माझं फीलिंग कधीही सुटलेलं नाही. ‘मास्तराचं त्यातल्या त्यात चांगलं डगडगीत होतं माटय़ांचं वाङ्मय वाचायला लागलं की माटे माझ्या कानात गोष्ट सांगताहेत, हे माझं फीलिंग कधीही सुटलेलं नाही. ‘मास्तराचं त्यातल्या त्यात चांगलं डगडगीत होतं’ अशी त्यांची वाक्यं ऐकली, वाचली की इतकं बरं वाटतं’ अशी त्यांची वाक्यं ऐकली, वाचली की इतकं बरं वाटतं माटय़ांचा आणि माझा परिचय होता. मी त्यांचा विद्यार्थी नव्हतो. ‘जे बोलणं होतं तेच कागदावर उतरवलं जायचं माटय़ांचा आणि माझा परिचय होता. मी त्यांचा विद्यार्थी नव्हतो. ‘जे बोलणं होतं तेच कागदावर उतरवलं जायचं’ असं ते म्हणायचे. विवेकानंदांनीही एकदा म्हटलं आहे, ‘लेखी निराळी का करता’ असं ते म्हणायचे. विवेकानंदांनीही एकदा म्हटलं आहे, ‘लेखी निराळी का करता मनामध्ये बोललेलं हाताच्या वाटे शाईतून उतरत असताना तुम्हाला त्याची निराळी भाषा करायची काय गरज आहे मनामध्ये बोललेलं हाताच्या वाटे शाईतून उतरत ���सताना तुम्हाला त्याची निराळी भाषा करायची काय गरज आहे’ विवेकानंदांचं बंगाली काय सुंदर आहे, म्हणून सांगू’ विवेकानंदांचं बंगाली काय सुंदर आहे, म्हणून सांगू मी वाचलंय, म्हणून तुम्हाला सांगतो आहे. त्यांच्या भाषांतरात त्यातला एक शतांशसुद्धा नाही. ती ताकद आणि तो खळखळाट- अशी ती बोली भाषा त्यांच्या लिखाणात आहे.\nभावे : हे तुम्ही फार चांगलं सांगितलंत. आत्ता तुम्ही पाल्हाळ हा जो तुमचा दोष सांगितलात तो दोष वाटत नाही. कंटाळा आला, तर पाल्हाळाचा दोष आणि असं की, अमुक एका व्यवसायाच्या चाकोरीत तुम्ही बांधून घेतलेलं नाही आणि मग पहिलं प्रमोशन, दुसरं प्रमोशन, मग बढती असं कुठेच नाही. तसा हौशीपणा तुमच्यात पहिल्यापासून आहे का\nपु. ल. : मला तर असं वाटतं की, माझ्या सगळ्या जीवनाचं जर काही सार काढायचं असेल तर एकाच गोष्टीचं काढलं पाहिजे की, मी अतिशय हौशी मनुष्य आहे. प्रत्येक गोष्टीत मी हौशी आहे. रेडिओची नोकरी सोडल्यापासून मी नोकरी वगैरे केलीच नाही. त्याच्यापूर्वी थोडय़ा-थोडय़ा केल्या होत्या; प्राध्यापकाची वगैरे.\nभावे : तुम्हाला तुमचे टीकाकार ‘मध्यमवर्गीय’ मानतात.\nपु. ल. : मी आहेच मध्यमवर्गीय. माणसाचं वर्गीकरण करायचं असेल तर त्या वर्गीकरणात मी मध्यमवर्गीय माझ्या नसानसांत कारकुनाचंच रक्त आहे.\nभावे : तुम्ही कधी कारकुनी केली आहे का\nपु. ल. : केली. ती ऑफिसला काळिमा लागावा इतकी वाईट केली. मला आमचे हेड क्लार्क सांगायचे, ‘तू कुठेतरी नाटकात जा, नाचकाम कर, तिकडे विनोदी काम कर. यू विल ड्रॉ क्राऊड्स अॅण्ड वेल्थ टूगेदर.’ पण मध्यमवर्गीय म्हणजे काय, ते मला कळत नाही. मला जी मूल्यं आवडतात त्यांना वर्गाचं कुठलं लेबल मी लावूच शकत नाही. मी कसं लावू मला तुम्ही सांगा, मी देवळात जात नाही. तशा अर्थाने मी नास्तिक आहे. माझा नमस्कार स्वीकारण्याचं कुठल्या देवाच्या नशिबात नाही; परंतु एखादं सुंदर भजन असेल तर ते मला आकर्षित करतं, जवळ ओढतं, हे मी नाकारू कशाला मला तुम्ही सांगा, मी देवळात जात नाही. तशा अर्थाने मी नास्तिक आहे. माझा नमस्कार स्वीकारण्याचं कुठल्या देवाच्या नशिबात नाही; परंतु एखादं सुंदर भजन असेल तर ते मला आकर्षित करतं, जवळ ओढतं, हे मी नाकारू कशाला मी लहानपणी मध्यमवर्गीय कुटुंबात झालेल्या समारंभांत भाग घेतला आहे. एक उदाहरण सांगतो. माझ्या बहिणीची मंगळागौर झाली. त्या देवीची पूजा करणं ��ांगलं की वाईट ते माहीत नाही. मी त्या वादात शिरू इच्छित नाही. त्या वेळचा घरातला जो हास्यकल्लोळ होता, जे वातावरण होतं, जॉय होता, आनंद होता तो नव्हताच, असं म्हणू का मी मी लहानपणी मध्यमवर्गीय कुटुंबात झालेल्या समारंभांत भाग घेतला आहे. एक उदाहरण सांगतो. माझ्या बहिणीची मंगळागौर झाली. त्या देवीची पूजा करणं चांगलं की वाईट ते माहीत नाही. मी त्या वादात शिरू इच्छित नाही. त्या वेळचा घरातला जो हास्यकल्लोळ होता, जे वातावरण होतं, जॉय होता, आनंद होता तो नव्हताच, असं म्हणू का मी त्याने मला आनंद दिलाच नाही, असं म्हणू का\nभावे : हा बेहिशेबीपणा आणखी एका वैशिष्टय़ात दिसतो. असं बाहेर आलं आहे की, तुम्ही लाखा-लाखांनी देणग्या दिल्या आहेत. हा काही मध्यमवर्गीयपणा नाही. त्या लाखाच्या देणग्या जाऊ देत, पण तुमच्या दोन देणग्या माझ्या मनात घर करून राहिल्या आहेत. एक ‘मुक्तांगण’साठी दिलेली देणगी आणि दुसरी फर्गसन कॉलेजच्या साहित्य सहकारच्या आठवणीत माधव आचवलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘किमया’साठी दिलेली देणगी मला ती कलात्मक निर्मितीच वाटते. तुम्ही त्याच्याविषयी थोडं सांगा.\nपु. ल. : त्याच्याविषयी बोलायला मला फार संकोच वाटतो. त्याच्यामागचा खरा हेतू काय, तो सांगतो तुम्हाला. समाज गंभीरपणे कुठल्या तरी कार्याला लागला आहे, हे दृश्य माझ्या डोळ्यांपुढे येऊच शकत नाही. माझ्या डोळ्यांपुढे रांगेत जाणारी माणसं येत नाहीत. माझ्या डोळ्यांपुढे येतात ती जत्रेत हिंडणारी माणसं, आनंदात असणारी माणसं ती माझी सुंदर समाज पाहण्याची कल्पना आहे आणि म्हणून मला नेहमी वाटतं की, शंभर मुलं हसताना बघायला मिळाली पाहिजेत. चार तरुण जमलेले असतील तर त्यातल्या एकानं काही चित्रं काढलेलं असावं. बाकीचे तरुण ते पाहत असावेत. एक तरुण गात असला तर बाकीच्या तरुणांनी त्याचं गाणं ऐकावं. कविता वाचत असताना एक तरुण आणि एक तरुणी यांनी एकत्रितपणे जोरजोरात हसावं; हे वातावरण पाहिजे. ‘मुक्तांगण’मध्ये ते वातावरण व्हावं म्हणून मी तिकडे पैसे दिले. बाबा आमटय़ांच्या इथे जे अंध-अपंग आहेत, त्यांना तिथे आनंदाचा प्रत्यय यावा म्हणून तिथे पैसे दिले. ‘किमया’च्या मागेसुद्धा माझी हीच कल्पना आहे की, मुलांनी इकडे जा, तिकडे हिंड असं करण्यापेक्षा त्यांना एकत्र बसण्याकरिता जागा करून देऊ आणि ‘साहित्य सहकार’ ही जी फर्गसन कॉलेजमधली संस��था आहे, त्यात मीही असल्यामुळे माझ्यावर शिक्षकांचा नसेल इतका संस्कार त्या ‘साहित्य सहकार’चा आहे. त्या काळात, हल्लीच्या काळाप्रमाणे अमुक ‘चळवळ’ असे शब्द वापरात नव्हते. त्यामुळे ‘साहित्यप्रकार चळवळ’ असं काही नव्हतं. ‘साहित्य सहकार’ म्हणजे काय की, समान आवड असलेली आम्ही मुलं आणि मुली एकत्र जमत होतो. जोगांसारखे एक आदर्श गुरू आमच्याबरोबर बसलेले आहेत की, ज्यांचा गुरू म्हणून धाक वाटला नाही; परंतु त्यांच्याबद्दल एकप्रकारचा आदर वाटे.\nभावे : हा जो तुमचा सगळा हौशीपणा आहे, तुम्ही जी प्रोफेशनलशिप नाकारलीत यामध्ये सुनीताबाईंची भूमिका काय होती मी प्रश्न गंभीरपणे विचारला आहे.\nपु. ल. : मी तुम्हाला गंभीरपणेच उत्तर देतो. मी तुम्हाला एक सांगतो, ज्या वेळेला मी- ‘मी’ असं म्हणून काही बोलतो ना, ते ‘आम्ही’ असंच समजा.\nभावे : मी असं विचारतो की, तुम्ही हौसेनं जो बहुरूपीपणाचा मुखवटा चढविला आहे, त्यातले रंग आम्हाला संगा ना\nपु. ल. : मी सांगू का, मुखवटा काढून टाकता येतो, पण मला वाटतं, मला तो जन्मजात चिकटला आहे. म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या म्हणा किंवा अष्टपैलू म्हणा, काहीही म्हणा तुमची माझ्याबद्दलची जी भावना असेल त्याप्रमाणे शब्द येईल. हे ज्यांना चांगलं वाटत नाही, ते म्हणतील याला जमत नाही.\nभावे : काही काहीजण म्हणतात, जे जे विनोदी असतं ते ते थिल्लर असतं. ते श्रेष्ठ होणं शक्य नाही. तुमच्या लेखनात तर मला असं दिसतंय की, त्यात मूलभूत जीवनाची जाणीव आहे..\nपु. ल. : माझं लेखन विनोदी आहे की नाही, यावरून मला श्रेष्ठत्व मिळेल किंवा नाही, असं मला वाटत नाही. एखाद्या माणसाला सभोवतालच्या जीवनाविषयी किती प्रेम असतं, त्या बाबतीत त्याची इन्टेन्सिटी किती, हे महत्त्वाचं मी नेहमी म्हणतो की, विनोदी लेखक विसंगती दाखवतो, याचं कारण त्याला सुसंगतीची ओढ असते. ती लयबद्धता असते. ताल चुकला, तर मनुष्य हास्यास्पद होतो. विनोदातसुद्धा एक लयबद्धता असतेच. उलट नाटकाच्या संवादांत ती विलक्षण आहे. तिथे तुमचं भांडण सारखं काळाशीच चाललेलं असतं.\nभावे : तुम्ही कविता करीत नसलात, तरीही आत्ता तुम्ही कविताच केलीत. मी असं म्हणेन, तुम्ही या सर्व प्रकारची निरनिराळी भव्य शिखरं काबीज केली आहेत, पण आत्ता असं एखादं शिखर राहिलंय का की, जे काबीज करावं अशी ओढ तुमच्या मनाला लागली आहे\nपु. ल. : मी शिखरं काबीज केली आहेत की नाही, म���ा माहीत नाही. मी शिखरं हा शब्द वापरत नाही, पण चांगल्या ठिकाणी जाऊन पोहोचलो आहे, एवढं मीसुद्धा सांगतो. मोठा विनय दाखविण्याचं काही कारणच नाही; पण काही काही खंती मनात असतातच. तिथे पोहोचायला पाहिजे आपण. तुम्ही एक पाहिलंय का रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलं आहे, ‘माझी अवस्था द्रौपदीसारखी आहे. मला पाच नवरे आहेत, पण तरीही कर्ण दिसला की प्रेम निर्माण होतं रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलं आहे, ‘माझी अवस्था द्रौपदीसारखी आहे. मला पाच नवरे आहेत, पण तरीही कर्ण दिसला की प्रेम निर्माण होतं’ तसा या सगळ्या कलांचा मला मोह आहे, पण माझी भूमिका अशी आहे की, मी उद्या कोणाचं गाणं ऐकलं, गाणं अप्रतिम झालं, तर ‘मला त्याच्यासारखं गाता यायला हवं होतं,’ असं वाटण्याऐवजी ‘त्याचं गाणं मला ऐकायला मिळालं,’ या आनंदातच मी असतो. हे मला कळतं, यात अहंकार असेल, पण मी या आनंदात असतो की, कुमार गंधर्व ऐकू शकण्याची क्षमता माझ्यात आहे. लिखाणाचं क्षेत्र असं आहे की, मला वाटतं, मी विनोदी क्षेत्रामध्ये मोठय़ा सहजतेनं वावरतो. संगीत करताना माझ्या मनामध्ये बुकबुक असते; अभिनय करतानाही थोडी असेल, पण लिहायला बसल्यानंतर बुकबुक वगैरे काही नसते.\nरविवार ४ नोव्हेंबर २०१२\nLabels: आठवणीतले पु.ल., पुलकित लेख\nपु.लंची पुस्तके खरेदी करून ‘पु.ल. देशपांडे फ़ॉउंडेशन’ला मदत करा खाली काही ऑनलाईन दुवे\nमहाराष्ट्रातील काही पुस्तक भाडांराचे पत्ते\nपु.ल. देशपांडे गुगल प्लस\nपु.ल. प्रेम ब्लॉगचे अपडेट्स तुमच्या ईमेलवर आपोआप येण्यासाठी इथे तुमचा मेल आयडी टाका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bobhata.com/lifestyle/history-durga-puja-bengal-2369", "date_download": "2018-12-18T14:47:57Z", "digest": "sha1:3STZMPMP3OTHCTF2WDKPLOG6MNXOLJKX", "length": 10903, "nlines": 52, "source_domain": "www.bobhata.com", "title": "दुर्गापूजेचा आणि प्लासीच्या लढाईचा काय आहे संबंध ? वाचा दुर्गापूजेचा रंजक इतिहास !!", "raw_content": "\nदुर्गापूजेचा आणि प्लासीच्या लढाईचा काय आहे संबंध वाचा दुर्गापूजेचा रंजक इतिहास \nगणेशोत्सव असावा तर महाराष्ट्रासारखा आणि नवरात्रोत्सव असावा तर पश्चिम बंगालरखा. कालपासून नवरात्राला सुरुवात झाली आहे. भारतात कुठेही होत नसेल एवढ्या धामधुमीत बंगालमध्ये नवरात्र साजरं केलं जातं. पण कधी विचार केलाय का की पश्चिम बंगालमध्येच दुर्गापूजा इतकी प्रसिद्ध का आहे या मागचं कारण काय असेल \nमंडळी, या प्रश्नाचं उत्तर आपल्या भारताच्या इतिहासातील एका निर्णायक लढाईत आहे. चला तर नवरात्रीच्या निमित्ताने हा इतिहास जाणून घेऊया.\nमंडळी, भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारं एक महत्त्वाचं युद्ध म्हणजे बंगालमधली ‘प्लासीची लढाई’. या लढाईने बंगाल प्रांत संपूर्णपणे इंग्रजांच्या घशात घातला. असं म्हणतात, प्लासीच्या लढाईने भारतावर इंग्रजांचं राज्य यायला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. तो काळ होता १७५७ चा.\nतर, या लढाईचा दुर्गापुजेशी संबंध आला तो असा.\nप्लासीच्या लढाईत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्यावतीने लढलेल्या रॉबर्ट क्लाईव्ह या अधिकाऱ्यानं या विजयाचं श्रेय ‘गॉड’ला दिलं. पण त्यांचे खास (आणि भारताचे ‘गद्दार’) ‘नबकृष्ण डेब’ यांनी एक वेगळाच तर्क काढला. ते म्हणाले नवाबाने प्लासी भागातलं चर्च उध्वस्त केल्याने तुम्ही माझ्या घरी येऊन दुर्गेची पूजा करा व तिचेच या विजयाबद्दल आभार माना. तेव्हा नबकृष्ण यांनी नुकताच ‘शोभाबाझार राजबाडी’ (राजवाडी) नावाचा बंगला काय, चक्क महालच बांधला होता आणि या महालात बंगालवर ब्रिटिश हुकूमत आल्याच्या आनंदातून त्यांनी दुर्गापूजेचं भव्य आयोजन केलं होतं. या पूजेला रॉबर्ट क्लाईव्ह यांना बोलावण्यात आलं. पूजा उरकली गेली. रॉबर्ट क्लाईव्ह यांनी देवीचे आभारही मानले. पुढे इंग्रजांशी जवळचा संबंध असल्याने या पूजेला ‘कंपनी पूजा’ हे नाव पडलं.\nअसं म्हणतात की या भव्य दुर्गापूजेच्या आयोजनानंतरच बंगाल मध्ये ‘दुर्गापूजा’ प्रसिद्ध झाली. नबकृष्ण डेब यांनी त्यावेळी घालून दिलेल्या दुर्गापूजेच्या पद्धती पुढे बंगालमधल्या श्रीमंत कुटुंबांमध्ये लोकप्रिय झाल्या. आजही शोभाबझार राजबाडी महालात दरवर्षी दुर्गा पूजेचं आयोजन केलं जातं.\nआजचा शोभाबझार राजबाडी महाल (स्रोत)\nमंडळी, ही झाली दंतकथा. खरं तर प्लासीच्या लढाईच्या अगोदरपासून बंगालमध्ये दुर्गापूजा होत आली आहे, मग प्लासीच्या लढाईनंतर असं काय बदललं की दुर्गा पूजेला एवढं महत्व आलं \nत्याचं झालं असं की, प्लासीच्या लढाईने जमीनदारीला चांगले दिवस आले. या जमीनदारांचा ब्रिटिश हुकुमतीत मोठा वाटा होता. ब्रिटिश सरकार जमीनदारांच्या बाजूने असल्याने जमीनदार गब्बर झाले. त्यांनी आपल्याकडच्या मालमत्तेला शोभेल असं दुर्गा पूजेचं डोळे दिपवणारं आयोजन करण्यास सुरुवात केली. त्यांच्या महालांना १० दिवसांसाठी र���जवाड्याचं रूप यायचं. या प्रकारे जमीनदार आपल्या मालमत्तेचं आणि सत्तेचं प्रदर्शन भरवायचे.\nहे झालं दुसरं कारण. पण आज जे दुर्गापूजेचं अफाट रूप आहे ते यायला आणखी तिसरी घटना कारणीभूत ठरली. १९१० साली ‘सनातन धर्मोत्साहिनी सभा’ने ‘बाघबाझार’ येथे बारोवारी पूजेचं आयोजन केलं होतं. या पूजेसाठी १२ कुटुंब एकत्र जमले होते.\nबारोवारी पुजेची संकल्पना सोप्पी होती. ‘बारो’ म्हणजे १२ आणि ‘वारी’ किंवा 'यारी' म्हणजे मैत्री. अनेक कुटुंबांनी एकत्र येऊन पूजेचं आयोजन करणे. पूजेसाठी लागणारा सर्व खर्च एकत्रितपणे उचलायचा. म्हणजे आपल्याकडच्या मंडळासारखं राव. जी पूजा एका घरात बंदिस्तपणे व्हायची ती आता सार्वजनिक होऊ लागली.\nमंडळी, दुर्गापूजेला धनिकांच्या घरातून सर्वसामान्य जनतेत आणण्यात या घटनेचा सिंहाचा वाटा आहे. ही संकल्पना बंगालमध्ये प्रचंड प्रसिद्ध झाली. आज बंगालमध्ये जे भव्य ‘पंडाल’ पाहायला मिळतात त्याची पाळेमुळे ‘बाघबाझार’ पूजेत आहेत.\nतर मंडळी, दुर्गा पूजेचा आणि भारताच्या इतिहासाचा असा गुंतागुंतीचा संबंध आहे...\nबायकांनो, नवरात्रीतले नऊ रंग धार्मिक नाहीत, हा तर होता मार्केटिंग फंडा\nया ९ देशांनी बदलले व्हिसाचे नियम, चला पटापट सहलीचे बेत आखा...\nव्हिडीओ ऑफ दि डे : तब्बल २० वर्षानंतर या पठ्ठ्याने केली इतिहासाची पुनरावृत्ती...हा व्हिडीओ चुकवू नका भाऊ \nजगात खाण्यापिण्याबद्दल आहेत हे १० विचित्र कायदे, काहीठिकाणी तर शिक्षाही केली जाते \nसासूकडून प्रेरणा घेऊन सुनेने उभारला स्वतःचा बिझनेस तो ही व्हाट्सॲपच्या मदतीने \nतिने मेकअपवर बहिष्कार टाकल्यावर तिला जीवे मारण्याची धमकी का दिली जात आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bobhata.com/sports/turkish-football-fan-hires-crane-after-being-banned-entering-stadium-1933", "date_download": "2018-12-18T14:41:58Z", "digest": "sha1:GB5X2AFQKINPU5EXL2WXOQBMGFUFGP4B", "length": 5170, "nlines": 38, "source_domain": "www.bobhata.com", "title": "मॅच पाहण्यासाठी असाही वेडेपणा?? आता तर हद्द झाली राव!!", "raw_content": "\nमॅच पाहण्यासाठी असाही वेडेपणा आता तर हद्द झाली राव\nमंडळी लोकांना नाना गोष्टींचं वेड असतं. पण त्यातल्या त्यात जगभरातल्या फुटबॉल चाहत्यांचं फुटबॉल वेड थोडं जास्तच भाव खाऊन जातं राव हे लोक आपल्या फुटबॉल वेडापायी काय काय प्रताप करतील याचा अंदाज येणं थोडं कठीणच हे लोक आपल्या फुटबॉल वेडापायी काय काय प्रताप करतील याचा अंदाज येणं थोडं कठीणच आणि याची प्रचिती तुम्ही हा प्रकार वाचून घेऊ शकता...\nझालं असं की, एका तुर्कीश फुटबॉल चाहत्याला मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये प्रवेश करण्यावर बंदी घालण्यात आली. पण या जबरा फॅनला कोणत्याही परिस्थितीत हा फुटबॉल सामना पहायचाच होता. त्यामुळे या बहाद्दराने चक्क भाड्याने क्रेन आणून स्टेडीयमलगत पार्क केली आणि त्याच क्रेनच्या मदतीने उंचावर उभं राहून त्याने हा सामना अगदी थाटात पाहिला\nGaziantepspor आणि Denizlispor या दोन तुर्कीश फुटबॉल क्लब्समधे हा सामना सुरू होता. हा माणूस Denizlispor क्लबचा कट्टर चाहता असल्यामुळं आपल्या आवडत्या संघाचा सामना पाहण्यासाठी त्यानं ही करामत केली. क्लबच्या ध्वजासोबत क्रेनवर उभं राहून आपल्या संघाला तो प्रोत्साहन देत होता, आणि इकडे स्टेडियममध्ये बसलेले प्रेक्षक त्याची ही आगळीवेगळी करामत पाहून त्याला प्रोत्साहन देत होते. विशेष म्हणजे त्याच्या आवडत्या Denizlispor क्लबने ही मॅच ५-० गोल्सने जिंकली\nया माणसावर स्टेडीयम प्रवेशाची बंदी का घातली होती हे कळलं नसलं तरी या मनुष्याचा हा पराक्रम पाहून आता ती बंदी उठवणंच योग्य ठरेल...\nया ९ देशांनी बदलले व्हिसाचे नियम, चला पटापट सहलीचे बेत आखा...\nव्हिडीओ ऑफ दि डे : तब्बल २० वर्षानंतर या पठ्ठ्याने केली इतिहासाची पुनरावृत्ती...हा व्हिडीओ चुकवू नका भाऊ \nजगात खाण्यापिण्याबद्दल आहेत हे १० विचित्र कायदे, काहीठिकाणी तर शिक्षाही केली जाते \nसासूकडून प्रेरणा घेऊन सुनेने उभारला स्वतःचा बिझनेस तो ही व्हाट्सॲपच्या मदतीने \nतिने मेकअपवर बहिष्कार टाकल्यावर तिला जीवे मारण्याची धमकी का दिली जात आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/gedruckt_2", "date_download": "2018-12-18T16:13:22Z", "digest": "sha1:GPL2S7R4ZYREFX2JMOWUCAER74XFBP7W", "length": 7203, "nlines": 139, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Gedrückt का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेजी | वीडियो | पर्यायकोश | स्कूल | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\nसाइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अ���ग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेजी वीडियो पर्यायकोश स्कूल अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी साइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\ngedrückt का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे gedrücktशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\nआम तौर पर इस्तेमाल होने वाला gedrückt कोलिन्स शब्दकोश के 10000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\ngedrückt के आस-पास के शब्द\n'G' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\n'gedrückt' से संबंधित सभी शब्द\nसे gedrückt का अनुवाद से जर्मन से अंग्रेजी की परिभाषा\n'The dash ( – )' के बारे में अधिक पढ़ें\nHibernatory दिसंबर १३, २०१८\ncalanque दिसंबर ११, २०१८\nbooer दिसंबर ०९, २०१८\nskin [sense] दिसंबर ०८, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"}
+{"url": "https://hemantathalye.wordpress.com/tag/%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-18T14:51:06Z", "digest": "sha1:CFNYAPPPDSNR3VFCTLB5MZJ4NCC7HK6U", "length": 2710, "nlines": 30, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "झोपडपट्ट्या – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nRT @milinda6596: @hemantathalye @TawdeVinod मराठीद्रोही मंत्रीमंडळ असल्यावर असच होणार मुख्यमंत्र्यापासून सर्वच मंत्री ईंग्रजीमधून ट्विट कर… 1 hour ago\nRT @mangeshkajave1: @TawdeVinod साहेब जनतेने निवडून दिलय तुम्हाला जनतेच्या मनात मराठी सक्ती आहे मग तुम्हाला काय अडचण\nभाजप महाराष्ट्र तोडावा यासाठी केंद्रीय बैठकीत ठराव पास करता पण सौराष्ट्राच्या विभाजन मागणीवर तुम्ही साधी चर्चा करत… twitter.com/i/web/status/1… 2 hours ago\nकाँग्रेस, भाजप ह्यांनी प्रामाणिकपणे मान्य करावे की तुमच्याकडून मराठी भाषेची व महाराष्ट्राची गळचेपी होते. मध्यप्रदे… twitter.com/i/web/status/1… 2 hours ago\nRT @roshan_ndt: @hemantathalye @NEAL_DABHERAO कॉंग्रेस असो किंवा बीजेपी यांना फक्त महाराष्ट्रातच असे मराठी अस्मिता असलेले विषय नकोत कारण… 2 hours ago\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://bestappsformobiles.com/altos-adventure-apk-download-raw-apk-best-apps-for-mobiles/?lang=mr", "date_download": "2018-12-18T16:27:01Z", "digest": "sha1:PKIWXIPEUOAE4NOCNI67SFZAQ6Z26GU6", "length": 7808, "nlines": 141, "source_domain": "bestappsformobiles.com", "title": "Alto's Adventure APK Download | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग", "raw_content": "\nAndroid साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nApk अनुप्रयोग आणि खेळ\nAndroid साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nApk अनुप्रयोग आणि खेळ\nअल्टो च्या साहसी APK डाउनलोड | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nअल्टो च्या साहसी APK डाउनलोड | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nअल्टो च्या साहसी APK डाउनलोड\nJoin Alto and his friends as they embark on an endless snowboarding odyssey. त्यांच्या मूळ वाळवंट सुंदर अल्पाइन टेकड्या ओलांडून प्रवास, शेजारील गावातून, प्राचीन वनातली, आणि लांब-सोडून अवशेष.\nSpotify संगीत APK डाउनलोड\nInstagram लाइट .APK डाउनलोड\nपाच रात्री Freddys Apk नवीनतम आवृत्ती जलद डाउनलोड येथे\nशेवटचे अद्यावत: जुलै 22, 2018\nफाईलचा आकार: 63 MB\nTwitter वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nFacebook वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nGoogle+ वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nTweet लक्षात असू दे\nडाउनलोड करा ऍमेझॉन प्रदीप्त अॅप APK सर्वोत्तम पुस्तक वाचन अनुप्रयोग v8.0\nVideoShow प्रो – Android साठी APK 7.8.4rc व्हिडिओ संपादक – मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nदारूच्या नशेत मूत्रविसर्जन v1.0.7 – APK डाउनलोड करा\nव्हॉइसमेल vT.5.2.0.24 – APK डाउनलोड करा\nAndroid साठी APK मोफत डाऊनलोड MOBILISM बाजार | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nAndroid साठी ड्रॉपबॉक्स डाउनलोड करा | ड्रॉपबॉक्स APK | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nकप्पा सिटी मोफत APK डाउनलोड | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nAdAway APK मोफत डाऊनलोड | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nYouTube जा APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nSpeedtest APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nसमांतर जागा लाइट APK डाउनलोड करा सर्वोत्तम अनुप्रयोग…\nDragalia गमावले APK मोफत डाऊनलोड | सर्वोत्तम…\nYouTube जा APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nSpeedtest APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nसमांतर जागा लाइट APK डाउनलोड करा सर्वोत्तम अनुप्रयोग…\nDragalia गमावले APK मोफत डाऊनलोड | सर्वोत्तम…\nअंतिम निन्जा तेजस्वी APK डाउनलोड | सर्वोत्तम…\nबिट APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nZynga निर्विकार APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nमंदिर चालवा 2 APK डाउनलोड | सर्वोत्तम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-turmeric-jaggery-auction-solution-65353", "date_download": "2018-12-18T16:06:56Z", "digest": "sha1:4UKPVYMMN3A4WQVHNZCT35G6RKC5ZIL7", "length": 12821, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "sangli news turmeric jaggery auction solution हळद, गूळ सौद्यांबाबत तोडगा दृष्टिपथात | eSakal", "raw_content": "\nहळद, गूळ सौद्यांबाबत तोडगा दृष्टिपथात\nबुधवार, 9 ऑगस्ट 2017\nसांगली - जीएसटीच्या पार्श्वूीमिवर गेले चाळीस दिवस बंद असलेले हळद, गुळाचे सौदे नियमित सुरू करण्यासाठी सकारात्मक पावले आजच्या बैठकीत घेण्यात आली. यामुळे एक-दोन दिवसांत सांगली बाजार समितीतील व्यापार पूर्ववत होण्यास मदत होणार आहे.\nसांगली - जीएसटीच्या पार्श्वूीमिवर गेले चाळीस दिवस बंद असलेले हळद, गुळाचे सौदे नियमित सुरू करण्यासाठी सकारात्मक पावले आजच्या बैठकीत घेण्यात आली. यामुळे एक-दोन दिवसांत सांगली बाजार समितीतील व्यापार पूर्ववत होण्यास मदत होणार आहे.\nजीएसटी लागू केल्यापासून गेले ३९ दिवस व्यापाऱ्यांतील संभ्रमावस्थेमुळे सांगली बाजार समितीतील गूळ, हळदीचे सौदे पूर्णपणे बंद आहेत. आवक आणि विक्रीही ठप्प झाली आहे. हळद, गुूळ विक्रीबाबत सांगली बाजार समितीत बाजार समिती प्रशासन, व्यापारी असोसिएशन आणि अडत्यांची आज दुपारी बैठक झाली. बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ अध्यक्षस्थानी होते. चेंबर ऑफ कॉमर्सचे शरद शहा, सुरेश पाटील, गोपाळ मर्दा, शीतल पाटील, अजित पाटील, बाजार समितीचे सचिव प्रकाश पाटील यांच्यासह अडते उपस्थित होते.\nशेतीमालावर जीएसटी कमी-अधिक असली तरी वाहतूक, अडत, हमाली आणि अन्य बाबींवर जीएसटी लागू आहे. तिच्या आकारणीबाबत बैठकीत चर्चा झाली. गेले चाळीस दिवस व्यापार बंद असल्याने बाजार समितीला फटका बसला आहे. दररोज २ कोटींप्रमाणे व्यवहार थांबले आहेत. बेदाण्याची आवक घटली असली तरी सौदे सुरू आहेत. जीएसटीमुळे किरकोळ खरेदी-विक्रीही बंद झाल्याने बाजार समिती आर्थिक अरिष्टात सापडली आहे. व्यवहार कोलमडले आहेत. सध्या धान्य खरेदी-विक्रीचे किरकोळ व्यवहार सुरू आहेत.\nगूळ रवे - दररोजची आवक २५ ते २७ हजार\nहळद- प्रतिदिन ९ ते १० हजार पोती\nमिरचीसह अन्य धान्य आवक ५० टक्के घटली\n'लवकरच खात्यावर 15 लाख जमा होतील'\nसांगली- निवडणुकीपूर्वी सरकारने केलेल्या घोषणांपैकी काही घोषणा पूर्ण झाल्या आहेत. पण राहिलेल्या घोषणाही लवकरच पूर्ण होतील. त्यामध्ये नागरिकांच्या...\nलातूरच्या 'रेणा'ला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार\nपुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील...\nमंगळवेढा - ऑनरकिलींग प्रकरणातील श्रीशैल्यचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला\nमंगळवेढा - तालुक्यातील सलगर बुद्रुक येथील ऑनरकिलींग प्रकरणातील प्रियकर पती श्रीशैल्य बिराजदार याचा मृतदेह इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी रात्री...\nलांजा : आरामबसच्या धडकेत दोन ठार\nलांजा : सांगली-वाळवा येथून दुध घेवून आलेल्या टेम्पोतून अॅपे टेम्पोमध्ये दुधाचे क्रेट उतरवून घेत असताना भरधाव वेगाने जाणार्या खासगी आरामबसने...\nसोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरण : निकाल 21 डिसेंबरला लागणार\nमुंबई : गुजरात मधील सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी मुंबई विशेष सीबीआय न्यायालय 21 डिसेंबरला निकाल देण्याची शक्यता आहे. 2005 मध्ये...\nउसाची पहिली उचल कधी अन् किती\nकाशीळ - कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील साखर कारखान्यांप्रमाणे सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय मान्य केला होता....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-kolgaon-ghargaon-school-news-420795-2/", "date_download": "2018-12-18T15:56:41Z", "digest": "sha1:XG4YSSWX7NG6TFSH4BO6PUQUWPW5GP4D", "length": 11207, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "घारगावची मुले शिकताहेत पडवीत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nघारगावची मुले शिकताहेत पडवीत\n(घारगाव ता. श्रीगोंदा) : येथील जिल्हा परिषदेची शाळा पडून वर्ष लोटले तरी अद्यापही नव्या शाळा खोल्याचे बांधकाम होईना. (छायाः योगेश चंदन, कोळगाव)\nशाळाखोल्यांचा ‘झेडपी’ला विसर : ग्रामस्थ पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात\nकोळगाव – श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील नव्याने शाळाखोल्या उभारण्याचा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला विसर पडला आहे. या खोल्यांसाठ��� ग्रामस्थांनी 26 जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळाखोल्यांसाठी मार्च महिन्यात निधी वर्ग करून तातडीने आठ खोल्या उभारण्यात येतील असे आश्वासन दिले होते. परंतू आत सप्टेंबर उजाडला तरी अद्यापही शाळा खोल्यांचा विषय जैसे थेच असल्याने ग्रामस्थांनी आता पुन्हा आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.\nयेथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारतीचे बांधकाम मागील वर्षी पावसाळ्यात पडले. याबाबत शिक्षण विभागाकडे ग्रामस्थांनी वेळोवेळी शाळा खोल्या बांधण्यासाठी पाठपुरावा केला. परंतु प्रशासनाने त्याकडे लक्ष दिले नाही म्हणून गावातील पालकांनी 26 जानेवारी 2018 रोजी आत्मदहनचा निर्णय घेतला. त्यावेळी गटशिक्षणाधिकारी गुलाब सय्यद यांनी शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांच्याशी चर्चा करून 8 शाळा खोल्या बांधण्यासाठी मार्च 2018 पर्यंत निधी वर्ग करून कामास सुरवात होईल, असे लेखी आश्वासन देऊन हे आंदोलन मागे घेण्यास विनंती केली. मात्र अद्यापपर्यंत शाळाखोल्या बांधण्यासाठीचा निधी वर्ग झाला नाही म्हणून घारगाव येथील ग्रामस्थ व पालक पुन्हा आंदोलनाच्या मार्गावर आहेत.\n“निविदा प्रक्रिया जिल्हा परिषदस्तरावर चालू आहे. या काळात काही दुर्घटना झाली तर यासाठी वरिष्ठ अधिकारी व आम्ही सर्व जण जबाबदार आहोत.\n– गुलाब सय्यद ,गटशिक्षणाधिकारी\n“वेळोवेळी पाठपुरवठा करूनही काहीच झाले नाही. 8 दिवसांपूर्वी शाळेत नाग निघाला होता. भविष्यात जर काही दुर्घटना झाली तर यासाठी शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी जबाबदार राहतील तसेच येत्या 15 दिवसात शाळेचे काम चालू नाही झाले तर पालक व ग्रामस्थ शाळेस कुलूप ठोकून आत्मदहन आंदोलन करणार आहोत.\n– धनंजय पवार ,सामाजिक कार्यकर्ते\nसध्या शाळेतील मुले हे जुन्या इमारतीच्या पडवीत बसून शिक्षण घेत आहेत. शाळेत ग्रामीण भागातील मुले शिक्षण घेतात. प्रत्येकाला साक्षर करण्याच्या उद्देशाने सरकारकडून शिक्षणांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. स्वच्छ भारत मिशन, सर्व शिक्षा अभियान यासारख्या योजनांच्या माध्यमातून शाळांत भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठीही निधी दिला जातो व लोकसहभागातून शाळांचा विकास केला जातो. मुलांच्या शैक्षणिक विकासाबरोबर शाळेची गुणवत्ता वाढीसाठी अनेक उपक्रम राबवले जात आहे. सुरक्षिततेकडे मात्र सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. मुलांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न असला तरी त्यांच्या सुरक्षितेकडेही तेवढेच लक्ष देणे गरजेचे आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या पोल्ट्री मालकाला दहा वर्षे सक्तमजुरी\nNext articleवाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू\nपांढरीपूल परिसरात अवैध व्यवसायांचा जोर वाढला\nसंविधान स्तंभाने घेतला मोकळा श्वास\nयुतीची म्हैस अजून पाण्यात ; शिवसेना-भाजपची सर्व सुत्रे मुंबईतून हलणार\nबारहाटे यांना बेस्ट ऍप्रेंटिस\nकॉंग्रेसच्या यशाबद्दल कर्जतला कार्यकर्त्यांचा जल्लोष\nस्वस्थ भारत सायकल यात्रा नगरमध्ये दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://warangal.wedding.net/mr/venues/425283/", "date_download": "2018-12-18T15:28:51Z", "digest": "sha1:LUREFKBM53RFECZ3NPLMB7JY7LRNXIX6", "length": 3292, "nlines": 48, "source_domain": "warangal.wedding.net", "title": "Hotel Ashoka - लग्नाचे ठिकाण, वारांगळ", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक\nशाकाहारी थाळी ₹ 350 पासून\nमांसाहारी थाळी ₹ 450 पासून\n1 अंतर्गत जागा 400 लोक\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 5\nठिकाणाचा प्रकार Restaurant, बॅन्क्वेट हॉल, हॉटेल मधील बॅन्क्वेट हॉल\nअन्नपदार्थ सेवा शाकाहारी, मांसाहारी\nस्वत: चे जेवण आणण्यास परवानगी नाही\nजेवणाशिवाय ठिकाण भाड्याने मिळण्याची शक्यता नाही\nस्वत: ची मद्य पेये आणण्यास परवानगी नाही\nसजावटीचे नियम केवळ मान्यताप्राप्त सजावटकार वापरता येऊ शकतात\nस्वत: चे विक्रेते आणण्यास परवानगी फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, केक, डीजे, फटाके, लाइव्ह संगीत\nपेमेंट पद्धती रोकड, क्रेडिट/डेबिट कार्ड\nस्टँडर्ड डबल रूम किंमत ₹ 1,600\nविशेष वैशिष्ठ्ये एयर कंडीशनर, वायफाय / इंटरनेट, टीव्ही स्क्रीन्स, बाथरूम, गरम\nआसन क्षमता 400 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 350/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 450/व्यक्ती पासून\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,77,936 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2018-12-18T16:03:26Z", "digest": "sha1:26J24ZCGZYW5P32GCTNRQIJOKAI53D6H", "length": 8392, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पतीला विष पाजून मारण्याचा प्रयत्न | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपतीला विष पाजून मारण्याचा प्रयत्न\nनगर तालुक्यातील पांगरमलची घटना\nनगर – नगर तालुक्यातील पांगरमल गावात शिवाजी भगवान गर्जे (रा.निंबेनांदूर,ता.शेवगाव) यांना पत्नी लिलाबाई व मेव्हुणा चंद्रहास हरिभाऊ आव्हाड यांनी विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दि. 26 मे रोजी ही घटना घडली आहे. याबाबत रविवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गर्जे यांच्या फिर्यादीवरुन चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nशिवाजी गर्जे यांची पत्नी लिलाबाई या पांगरमल (ता. नगर) येथे माहेरी आल्या होत्या. घरगुती वादातून त्यांच्यामध्ये भांडणे झाली होती. गर्जे हे लिलाबाई यांना पांगरमल येथे घेण्यासाठी आले असता मेव्हुणा चंद्रहास व पत्नी लिलाबाई यांनी गर्जे यांना खाली पाडून त्यांच्या तोंडात रोगर या विषारी द्रव्याची बाटली ओतली. त्यानंतर गर्जे यांना उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे पोलिसांनी गर्जे यांचा जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर गर्जे यांच्या फिर्यादीवरुन रविवारी (दि. 27) एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. सासरे हरिभाऊ बाबुराव आव्हाड, सासू सुमनबाई हरिभाऊ आव्हाड, मेव्हुणा चंद्रहास हरिभाऊ आव्हाड व पत्नी लिलाबाई शिवाजी गर्जे (सर्व रा. पांगरमल, ता. नगर) अशा चार जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण हे करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleट्रम्प – किम जोंग यांच्या भेटीच्या आशा पुन्हा पल्लवीत\nNext articleभाजपच्या कर्नाटक बंदला अल्प प्रतिसाद\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nकोंबड्यांच्या खुराड्यात अडकलेल्या बिबट्याची निवारा केंद्रात रवानगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%9D%E0%A4%AE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2018-12-18T14:44:14Z", "digest": "sha1:MDZEM7RULZ2L76WD4ELZBGAAUBPJJRJ6", "length": 14503, "nlines": 178, "source_domain": "pcbtoday.in", "title": "मोरवाडी चौकात आझमभाई पानसरे सोशल फाऊंडेशनच्या नामफलकाचे अनावरण | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय…\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित…\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची…\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी…\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे…\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी…\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या…\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Pimpri मोरवाडी चौकात आझमभाई पानसरे सोशल फाऊंडेशनच्या नामफलकाचे अनावरण\nमोरवाडी चौकात आझमभाई पानसरे सोशल फाऊंडेशनच्या नामफलकाचे अनावरण\nपिंपरी, दि. २५ (पीसीबी) – पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी, मोरवाडी चौकात आझमभाई पानसरे सोशल फाऊंडेशनच्या नामफलकाचे लोकमान्य आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष इम्रान पानसरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.\nयावेळी आझमभाई पानसरे सोशल फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष अकबर मुल्ला, संस्थापक अध्यक्ष झिशान सय्यद, सह्याद्री मजुर संघाचे अध्यक्ष इम्रान पानसरे, आधारस्तंभ संदीप बेलसरे, सचिव हमीद शेख, जयश्री प्रसाद, सरोज नायर, प्रतिक लोंढे, विशाल चंपावत, सोमनाथ उकिरडे, मारूती सोनटक्के, खान शेख आदी उपस्थित होते.\nPrevious articleमहाराष्ट्राच्या इतिहासातून सर्वांनी बोध घेतला पाहिजे – अमरजीत पाटील\nNext articleउन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने पिंपळेसौद���गरमध्ये हिंदू साम्राज्य दिवस साजरा\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी उभारावे – किशोर हातागळे\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे पोलीस कर्मचारी जखमी\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nनेहरुनगरमध्ये दुचाकी घेऊन देण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी...\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nशिवसेना-भाजप एकत्र आल्यास, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पायाखालची जमीन सरकेल – मुख्यमंत्री\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nभाजप मध्यप्रदेशात सरकार स्थापनेसाठी दावा करणार नाही- शिवराज सिंह चौहान\nप्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nअण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा जोपासा – एकनाथ पवार\nपृथ्वीराजच्या गायनाची वर्ल्ड रेकॉर्डस् इंडियामध्ये नोंद; ‘जिनियस’ रेकॉर्डसाठी मानांकन जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/desh/no-chinese-decoration-janmashtami-vrindavan-temples-65943", "date_download": "2018-12-18T16:15:58Z", "digest": "sha1:QMDVAMTEWPO5A6BIEQMCNFV5ZHQNZGSY", "length": 12126, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "No Chinese decoration this Janmashtami in Vrindavan temples जन्माष्टमीच्या सजावटीत चिनी उत्पादने नाहीत - वृंदावन | eSakal", "raw_content": "\nजन्माष्टमीच्या सजावटीत चिनी उत्पादने नाहीत - वृंदावन\nशुक्रवार, 11 ऑगस्ट 2017\n\"जन्माष्टमीला चिनी बनावटीची उत्पादने वापण्यास संत महंताप्रमाणेत सामान्य माणसांचाही विरोध आहे,'' असे संस्थानचे चिटणीस कपिल शर्मा यांनी सांगितले. सरकारनेही चिनी उत्पादनावर बंदी घालावी, असे आवाहन त्यांनी केले\nमथुरा - डोकलामवरुन भारत व चीनमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. याचा परिण��म म्हणजे चिनी उत्पादनांना मागणी घटत आहे. फ्रेंडशिप डे, राखी पौर्णिमेनिमित्त भारतीय बाजार पेठांमध्ये चिनी मालाला फारसा उठाव नसल्याचे दिसून आले. आता जन्माष्टमीच्या सणानिमित्त होणाऱ्या सजावटीत चिनी उत्पादने वापरण्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय वृंदावन येथील श्रीकृष्ण जन्माष्टमी सेवा संस्थानने घेतला आहे.\nजन्माष्टमीला संपूर्ण मंदिराची आकर्षक सजावट केली जाते. मात्र यंदा विद्युत रोषणाईसाठी चिनी बनावटीच्या विजेच्या दिव्यांच्या माळा व अन्य सजावटीसाठीचे साहित्य वापरणार नसल्याचे सांगण्यात आले. डोकलाम मुद्यावरुन भारत व चीनमध्ये सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचे येथील पुजारी व संस्थानच्या अधिकाऱ्यांनी नुकतेच सांगितले.\n\"जन्माष्टमीला चिनी बनावटीची उत्पादने वापण्यास संत महंताप्रमाणेत सामान्य माणसांचाही विरोध आहे,'' असे संस्थानचे चिटणीस कपिल शर्मा यांनी सांगितले. सरकारनेही चिनी उत्पादनावर बंदी घालावी, असे आवाहन त्यांनी केले. वृंदावनमध्ये सोमवारी (ता.14) कृष्णजन्माचा सोहळा होणार आहे.\nसहा वर्षे पाकिस्तानवास भोगलेला अन्सारी अखेर मायदेशी\nनवी दिल्ली : गेल्या 6 वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेले भारतीय नागरिक हमीद नाहल अन्सारी आज पाकिस्तानातून भारतात परतले...\n'आक्रमक' मोदी पुण्यात मवाळ; आता विकासकामांवर भर\nपुणे : विधानसभा राज्यांमधील निवडणूक निकालांनंतर भाजपने जाहीर भाषणांमधील प्रचाराचे धोरण बदलले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या...\nत्यांना जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं : पंतप्रधान\nकल्याण : देशात यापूर्वी सत्तेत असलेल्या सरकारने 25.5 लाख घरे बांधली होती. मात्र, आमच्या सरकारने देशभरात एक कोटी 25 लाखांपेक्षा अधिक लोकांसाठी...\nपरभणी, हिंगोली जिल्ह्यांत तीन लाख क्विंटल कापूस खरेदी\nपरभणी - परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत यंदाच्या खरेदी हंगामात शनिवार (ता. १५) पर्यंत भारतीय कापूस महामंडळ आणि खासगी मिळून एकूण ३ लाख २ हजार ३१३...\nमाझी ताकद माहित नाही का भाजप आमदाराची महिला अधिकाऱ्याला धमकी\nफतेहपूर-सिकरी: भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने महिला अधिकाऱ्याला धमकावल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उदयभान चौधरी असे या भाजपच्या...\nजळगाव गारठल���; पारा 8 अंशांवर\nजळगाव ः उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव वाढला आहे. परिणामी, तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. तीन-चार दिवसांपासून 10 अंशांवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-stop-junk-food-kids-just-now-69675", "date_download": "2018-12-18T16:16:25Z", "digest": "sha1:JOHKYRTHSCJK7DRREIQVH5MRVWYDWM6T", "length": 16786, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news Stop junk food from kids just now! जंक फूडपासून मुलांना आताच रोखा! | eSakal", "raw_content": "\nजंक फूडपासून मुलांना आताच रोखा\nशुक्रवार, 1 सप्टेंबर 2017\nआरोग्यावरील दुष्परिणामाचे प्रमाण वाढते; व्यापक जनजागृतीची गरज\nकोल्हापूर - मुलांच्या बौद्धिक, मानसिक, शारीरिक वाढीवर जंक फूडचा मोठा परिणाम होत असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. शिवाय, जंक फूड म्हणजे आजाराला स्वत:हून दिलेले आमंत्रण असल्याने मुलांना त्यापासून रोखायचे कसे, हा मोठा सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे.\nआरोग्यावरील दुष्परिणामाचे प्रमाण वाढते; व्यापक जनजागृतीची गरज\nकोल्हापूर - मुलांच्या बौद्धिक, मानसिक, शारीरिक वाढीवर जंक फूडचा मोठा परिणाम होत असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. शिवाय, जंक फूड म्हणजे आजाराला स्वत:हून दिलेले आमंत्रण असल्याने मुलांना त्यापासून रोखायचे कसे, हा मोठा सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे.\nजंक फूडमुळे लहान वयातच हृदयविकार, मधुमेह, लठ्ठपणा असे विविध आजार होऊ लागले आहेत. प्राथमिक शाळांनी मुलांच्या डब्यात जंक फूडला बंदी घातली असली तरी माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालय स्तरांवरील विद्यार्थ्यांचे जंक फूड हेच मुख्य अन्न झाल्याचे चित्र आहे.\nआरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) महाविद्यालये, विद्यापीठांतील कॅन्टीनमध्ये जंक फूडला मनाई केली आहे. याबाबतचे परिपत्रकही काढण्यात आले आहे.\nतरीही कनि���्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय, विद्यापीठातील कॅन्टीनमध्ये आणि परिसरात जंक फूड हेच प्रमुख पदार्थ झाले आहेत. ते सर्वाधिक विकलेही जात आहेत. त्यामुळे जंक फूडविरोधात लोकचळवळ उभारणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आहार व त्याच्या शरीरावर होणाऱ्या परिणामाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करणे उपयुक्त ठरणार आहे.\nआहाराचा प्रकृतीवर मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी पोषक तत्त्व असलेला चांगला आहार अत्यावश्यक असतो. विशेषत: मुलांच्या वाढीच्या वयात त्याचा जास्त उपयोग होतो. पिझ्झा, बर्गर, वडापाव, भजी, ब्रेड, बटर, शीतपेये, आइस्क्रीम, चीज, मिठाई, वारंवार तळलेले पदार्थ, चिप्स, चॉकलेट, विशिष्ट पद्धतीने प्रक्रिया केलेले पदार्थ इत्यादींमध्ये पोषक घटकांची कमतरता असते. उलट हे पदार्थ शरीरातील पोषक घटकांवर हल्ला करतात. त्यामुळे त्यांचा शरीरावर मोठा दुष्परिणाम होत असल्याचे संशोधनातून वारंवार सिद्ध झाले आहे. जंक फूड ही फॅशन झाल्याने वयाच्या पन्नाशीनंतरचे आजार कॉलेजच्या मुलांना आताच होऊ लागले आहेत. कोणतेही शहर, अथवा गाव याला अपवाद नाही. आहाराविषयी शिक्षक, पालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर अज्ञान असल्याने मुले जंक फूडच्या आहारी जात आहेत. त्यांच्या दुष्परिणामाबाबत जनजागृतीसाठी लोकचळवळ उभारणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आहार हा विषय शालेय स्तरापासून अभ्यासक्रमामध्ये समावेश केल्यास त्याचे\nमहत्त्व पालक, मुलांमध्ये रुजेल आणि त्यांच्यातील अज्ञान दूर होऊन जंक फूडला कायमचाच पायबंद बसेल.\nजंक फूडचे मानसिक दुष्परिणाम\nजंक फूडमुळे मुलांचे वजन वाढते. यकृतावर परिणाम होऊन मानसिक स्वास्थ्य बिघडते, मुलांचे अभ्यासात नीट लक्ष लागत नाही. चिडचिडेपणा वाढतो. मुले ताण सहन करू शकत नाहीत. असे अनेक मानसिक दुष्परिणाम होत असल्याचे तज्ञांचे मत आहे.\nनिरोगी आरोग्यासाठी समतोल, सकस आहार आवश्यक आहे. भाज्या, कडधान्ये, तृणधान्यांचा समावेश आहारात करावा. जंक फूडमुळे मुलांमध्ये विशेषत: 16 ते 20 वयोगटांपर्यत आजाराचे प्रमाण वाढत आहे. मुलींमध्ये ऍनिमियाचे प्रमाण जास्त आहे. पोषक घटक असलेले अन्नच मुलांच्या मानसिक, शारीरिक, बौद्धिक विकासासाठी फायद्याचे असते. हे पालकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. -\n- प्रा. रेखा पंडित, आहारतज्ज्ञ, कमला कॉलेज, कोल्हापूर\n‘रेसिड्यू फ्री’ शेतमालासाठी उभारली थेट ग्राहक बाजारपेठ\nसध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा सेंद्रिय शेतीचे महत्त्व वाढले आहे. ग्राहक आरोग्याबाबत जागरूक होऊन रसायन अंशमुक्त मालाची मागणी करू...\nमुख्यमंत्र्यांच्या आजाराचे काँग्रेसकडून राजकारण\nपणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आरोग्यासंदर्भात कॉंग्रेसने मोर्चा आणून तसेच जनआक्रोश असे विविध प्रकारे लोकांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न...\nपर्रिकरांचा 'तो' दौरा राजकीय स्टंट नाही - भाजप\nपणजी - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी नुकताच उड्डाणपुल निरीक्षणाचा दौरा केला. हा दौरा म्हणजे राजकीय स्टंटबाजी नसल्याचे भाजपने स्पष्ट केले...\nना उपचार, ना औषध\nऔरंगाबाद - मोठा गाजावाजा करून वर्षभरापूर्वी ९ डिसेंबर २०१७ ला लासूर स्टेशन येथे मुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत महाआरोग्य...\nउजनीच्या मृत साठ्यातील पाणी मराठवाड्याला\nवालचंद-नगर - कृष्णा - मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या जेऊरच्या बोगद्याची पातळी उजनीच्या पाण्याच्या उंबरठ्याच्या पातळीपेक्षा चार मीटरने...\nक्रीडा महोत्सवासह स्वच्छतेेचा जागर\nयमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कूलमध्ये पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे गोवर लस देण्यात आली. या वेळी गोवर लसीचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/agrowon-marathi-success-story-neha-mahispurkarnashik-7956?tid=163", "date_download": "2018-12-18T15:53:12Z", "digest": "sha1:LAHFYJPB5NDPNM23MKIH543EVMN5Z5DH", "length": 25894, "nlines": 163, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon marathi success story of Neha Mahispurkar,Nashik | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजिद्द, आत्मविश्वासातून उद्योगात भरारी\nजिद्द, आत्मविश्वासातून उद्योगात भरारी\nजिद्द, आत्मविश्वासातून उद्योगात भरारी\nरविवार, 6 मे 2018\nयशासाठी काय हवं असतं जिद्द, झपाटलेपण आणि आत्मविश्वास. या गुणांच्या जोरावर नेहा सुधीर म्हैसपूरकर यांनी येणाऱ्या अडथळ्यांना दूर सारीत शेतमालप्रक्रिया, तसेच इलेक्ट्रीक उद्योगाच्या अपरिचित क्षेत्रात पाय घट्ट रोवले. केवळ वीस हजारांच्या भांडवलावर फळांच्या बॉक्ससाठी लागणाऱ्या चिकटपट्टीचा व्यवसाय सुरू करीत नेहा यांनी पुढे विविध उद्योगांत आपला ठसा उमटवला. येत्या काळात फळ प्रक्रिया उद्योगाच्या दृष्टीने त्यांनी तयारी सुरू केली आहे.\nयशासाठी काय हवं असतं जिद्द, झपाटलेपण आणि आत्मविश्वास. या गुणांच्या जोरावर नेहा सुधीर म्हैसपूरकर यांनी येणाऱ्या अडथळ्यांना दूर सारीत शेतमालप्रक्रिया, तसेच इलेक्ट्रीक उद्योगाच्या अपरिचित क्षेत्रात पाय घट्ट रोवले. केवळ वीस हजारांच्या भांडवलावर फळांच्या बॉक्ससाठी लागणाऱ्या चिकटपट्टीचा व्यवसाय सुरू करीत नेहा यांनी पुढे विविध उद्योगांत आपला ठसा उमटवला. येत्या काळात फळ प्रक्रिया उद्योगाच्या दृष्टीने त्यांनी तयारी सुरू केली आहे.\nनेहा म्हैसपूरकर यांचा जन्म नाशिकमधील मध्यमवर्गीय कुटुंबातला. आई विजया ही गृहिणी आणि वडील सुधीर हे सेवा व्यवसायात कार्यरत. आई-वडिलांनी नेहावर बालपणापासूनच स्वावलंबनाचे संस्कार केलेले. उद्योजकीय जडणघडणीत या संस्कारांचा उपयोग होत गेला. महिलांमध्ये प्रचंड क्षमता असते. ग्रामीण भागातील महिलांनी एकत्र येत केवळ पापड, लोणची अशाच प्रकारच्या पारंपरिक उद्योगात न अडकता प्रक्रिया, उपकरणे, अवजारे या उद्योगक्षेत्रातील अफाट संधींचा लाभ घेऊन अजून मोठी झेप घेतली पाहिजे, असे नेहा यांचे म्हणणे आहे.\nउद्योजकीय प्रवास उलगडताना नेहा म्हणाल्या, की इयत्ता चौथीत असताना कार्यानुभव यावा म्हणून एका प्रिंटिंग दुकानात काम केले. व्हिजिटिंग कार्ड बनविण्याचे शिक्षण घेतले. तेव्हापासून नेहमीपेक्षा आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे, असं वाटत गेलं. इयत्ता दहावीच्या दरम्यान मी हॉटेलमधील खाद्य पदार्थांच्या पॅकिंगसाठी लागणाऱ्या ॲल्युमिनियम बॉक्सची विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला. त्या वेळी मला आठ हजार रुपयांची ‘ऑर्डर' मिळाली होती. हा अनुभव उत्साह वाढवणारा होता. पारंपरिक शिक्षण घेत असताना व्यवसायाचे वेगवेगळे अनुभव घेण्याचा मला छंदच जडला. इयत्ता बारावीला असताना एका पतसंस्थेसाठी रोज बचत रक्कम गोळा करण्याची नोकरीही केली. ‘बी.कॉम.'च्या प्रथम वर्षाला असताना स्थानिक दूरचित्रवाहिनीसाठी बातमीदार म्हणूनही काम केले. या सर्व अनुभवातून उद्योगाच्या दिशेने माझा प्रवास झाला.\nव्यवसायाच्या प्रवासाबद्दल नेहा म्हणाल्या की, बी.कॉम.च्या शेवटच्या वर्षाला असताना म्हणजे वयाच्या १९ व्या वर्षी मी चिकटपट्टीचा व्यवसाय करायचं ठरवलं. एखादा व्यवसाय करायचा, तर अगोदर त्याची सर्वबाजूंनी माहिती घ्यायची आणि मगच निर्णय घ्यायचा. यात एव्हाना पारंगतता आली होती. नाशिक जिल्हा हा द्राक्षे, डाळिंब आणि भाजीपाल्याचे आगर. फळांच्या बॉक्स पॅकिंगसाठी चिकटपट्टीची मोठ्या प्रमाणात गरज असते. याशिवाय इतर पॅकिंग उद्योगातही चिकटपट्टीला मागणी असते. याचे मी सर्व्हेक्षण केले. एका मोठ्या कंपनीकडून माल आणून तो स्थानिक कंपन्या, व्यावसायिकांना पुरविणे हा व्यवसाय सुरू केला. अवघ्या वीस हजार रुपयांच्या भांडवलावर सुरवात झाली. त्यासाठी खूप मेहनत घेतली. स्वत:च्या छोट्या दुचाकीवर दूरदूर फिरावे लागत होते. नाशिक जिल्ह्यातील ओझर, पिंपळगाव बसवंत यासह सांगली, सातारा, पंढरपूरपर्यंतच्या फळे बॉक्स पॅकिंग करणाऱ्या व्यावसायिकांना चिकटपट्टी पुरवली. सन २००५ च्या दरम्यान या व्यवसायातून मला महिनाकाठी वीस-बावीस हजारांपर्यंतचे उत्पन्न मिळू लागले होते. सन २००८ ते ९ च्या दरम्यान मी ‘कॅपॅसिटर असेम्बिलिंग'च्या व्यवसायाकडे वळले. एका कंपनीच्या गरजेतून मला संधी मिळाली होती. वर्षभरात या उद्योगात मी ७० महिलांना रोजगार दिला. या काळात माझे वार्षिक उत्पन्न एक लाखांवर पोहोचले होते.\nसन २०१० नंतर नेहा यांनी अन्नप्रक्रिया उद्योगाकडे वळायचं ठरवलं. त्यांना एका फ्रोजन फूड कंपनीकडून भेंडीची ऑर्डर मिळाली होती. त्यामुळे त्यांनी जळगाव जिल्ह्यातील एरंडोल भागातून रोज दहा टन भेंडी आणून त्याची प्रतवारी, कटिंग करून योग्य वेळेत कंपनीला पुरवठा करण्यास सुरवात केली. हा व्यवसाय दीड वर्षे केला. वर्ष २०१३ मध्ये नेहा यांनी बहुराष्ट्रीय कंपनीची व्हेंडरशिप घेतली.\nडिस्ट्रिब्यूशन बॉक्स ठरला टर्निंग प��इंट\nउद्योगाची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना नेहा यांनी शून्यापासून शिखरापर्यंत झेप घेतली. त्यांची अंबड (जि. नाशिक) येथील ‘विजया कन्व्हर्टर' कंपनी विजेच्या ट्रान्स्फार्मरला लागणाऱ्या बॉक्सची निर्मिती करते. साधारण एक तीस वर्षाची तरुणी स्वत:च्या एकटीच्या बळावर एक नव्हे, दोन कंपन्या काढते. त्या माध्यमातून दर्जेदार डिस्ट्रिब्यूशन बॉक्सची निर्मिती करते. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांसाठीही पुरवठा करते. आज कंपनीची उलाढाल वर्षाकाठी ३० कोटींपर्यंत गेली आहे.\nबदलत्या व्यवसायाच्या टप्प्याबाबत नेहा सांगत होत्या... येत्या काळात ‘पुढे काय' हा प्रश्न छळत होता. कारण दर दहा वर्षांनी व्यवसायाचे स्वरूप बदलते, बाजारपेठेची मागणी बदलते, त्यादृष्टीने आपण तयार असले पाहिजे, नाहीतर संपून जाऊ. महावितरण कंपनीला ट्रान्सफार्मरसाठी विशिष्ट स्वरूपाचे डिस्ट्रिब्यूशन बॉक्स लागतात. हे माहिती झाले होते. या कंपनीची ‘ऑर्डर' मिळविणे हे मोठे दिव्य होते. याच दरम्यान कुटुंबासमवेत माहुरच्या देवीच्या दर्शनाला गेले होते. चहा घेण्यासाठी गाडी एका छोट्या हॉटेलजवळ थांबवली. योगायोगाने तिथे जवळच ‘महावितरण'चे कार्यालय आणि गोदाम होते. सहज म्हणून चक्कर मारली. तिथे डिस्ट्रिब्यूशन बॉक्स दिसले. त्याचे फोटो घेतले. त्यावरून त्याचा नमुना लक्षात आला. मग त्याविषयी लागणाऱ्या यंत्रांची माहिती घेतली. याच काळात मुंबईतील महावितरणच्या मुख्य कार्यालयात ऑर्डरसाठी पाठपुरावा सुरू होता. महावितरणने देशातील पाच कंपन्यांना डिस्ट्रिब्यूशन बॉक्ससाठी ऑर्डर दिली. त्यामध्ये माझ्या कंपनीचा समावेश होता.\nमहाराष्ट्राच्या बरोबरीने मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांतही डिस्ट्रिब्यूशन बॉक्स जातात. अत्याधुनिक डीपड्रॉन या स्वयंचलित यंत्राचा वापर करतात. यामुळे लोखंडी पत्र्याचे काही क्षणांत बॉक्समध्ये रूपांतर होते. बी.कॉम.पर्यंतचं शिक्षण, उद्योगाची कोणतीही पार्श्वभूमी नाही, तरीदेखील जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर नेहा यांनी घेतलेली झेप थक्क करणारी आहे. येत्या काळात देश आणि जगभरात अन्नप्रक्रिया पदार्थांची मागणी लक्षात घेता फळे, भाजीपाला प्रक्रिया उद्योगाच्या दृष्टीने त्यांनी पावले टाकायला सुरवात केली आहे.\n- नेहा म्हैसपूरकर : ९८९०४१०९५९\nव्यवसाय profession महिला women नाशिक महाराष्ट्र\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\nमंगेशी झाली वंचितांची मायउपेक्षितांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून...\nशोभाताईंनी जपले शेतीमध्येही वेगळेपणसांगली जिल्ह्यातील बहेबोरगाव (ता. वाळवा ) येथील...\nपुदिना शेतीतून मिळाला वर्षभर रोजगारमेदनकलूर (जि. नांदेड) येथील शेख रफियाबी शेख आरिफ...\nनिरामय आरोग्यासाठी समतोल आहारज्या आहारातून प्रथिने, कर्बोदके, सिग्धपदार्थ,...\nशेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथअंबाणी (जि. सातारा) येथील सौ. सुरेखा पांडुरंग...\nशेंगा लाडू, चटणी उद्योगातून तयार केली...शेंगा लाडूसारख्या छोट्या व्यवसायापासून सुरवात...\nवसुंधरा करताहेत स्वच्छता अन्...\"क्लीन टू ग्रीन\" हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून...\nपीक नियोजन, पशुपालनातून शेती केली...चांदखेड (ता. मावळ, जि. पुणे) येथील रूपाली नितीन...\nहाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...\nमहिला बचत गटाने सुरू केली बियाणे बँकपाटीलवाडी (धामणवन) (ता. अकोले, जि. नगर) या...\nप्रतिकूल परिस्थितीत सावरले शेतीनेकष्ट व चिकाटीला प्रामाणिकपणाची साथ असेल तर कठीण...\nप्लॅस्टिक बाटलीचा वापर टाळा सद्यस्थितीत प्लॅस्टिकच्या बाटलीचा उपयोग...\nप्रक्रिया उद्योगातून मिळविले आर्थिक...जळगाव शहरातील माधुरी अनिल निळे यांनी जिजाई...\nबचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....\nथेट भाजीपाला विक्रीने शेतीला दिली नवी...बोरामणी (जि. सोलापूर) येथील सौ. अनिता सिद्धेश्वर...\nशिवण काम, कंपोस्ट खत निर्मितीतून...सांगली शहरातील नवचैतन्य महिला बचत गटाने...\nमहिला बचत गटांमुळे सावरले संसारमजुरी करून संसार बळकट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या...\nआरोग्यासाठी जवस फायदेशीरयंत्र सुव्यवस्थित कार्यरत राहण्यासाठी वंगण किंवा...\nअन्नपूर्णा उद्योगातून स्वयंपूर्णतेकडेआवडीचं क्षेत्र जेव्हा आपल्या व्यवसायाचा आधार बनते...\nमावा मलई निर्मितीतून मिळविले आर्थिक...जळगाव शहरामधील पिंप्राळा परिसरातील देवकाबाई...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.ramnaam-bank.com/ramnaam-bank-history-marathi/", "date_download": "2018-12-18T14:50:30Z", "digest": "sha1:YA3EX43FM33EMOJTYCX5GJGTZZPVQKTB", "length": 3854, "nlines": 51, "source_domain": "www.ramnaam-bank.com", "title": "अनिरुद्धाज् युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम बद्दल ..", "raw_content": "\nरामनाम बैंक के बारे में\nरामनाम बही एवं महत्त्व\nअनिरुद्धाज् युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम बद्दल ..\n“रामनाम सबसे पवित्र नाम है, गुरू नाम सबसे पवित्र नाम है | मैं इस रामनाम की, इस भगवत्-नाम की बैंक खोल रहा हूँ |”\n– सद्गुरु श्री अनिरुद्ध\nसद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या या शब्दांसह, सर्वसामान्य श्रद्धावानाचे जीवन आनंदी व सुखी करण्याच्या उद्देशाने १८ ऑगस्ट २००५ रोजी एका अनोख्या व आगळ्यावेगळ्या उपक्रमाचा शुभारंभ झाला. त्याचं नावं आहे, ‘अनिरुद्धाज् युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम’\nबँक, बँकेचे व्यवहार आणि त्याचे नियम म्हटले की अजूनही सर्वसामान्य व्यक्तीला काहीसं चाचरायला होतं. पण ‘रामनामा’ची ही बँक सर्व प्रकारची भीती, अडचणी व चिंतांना दूर सारणारी आहे. प्रत्येक श्रद्धावानाला आपलीशी वाटणारी आणि सहजसोप्या नियमांवर आधारलेली\n‘अनिरुद्धाज् युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम’ स्थापना झाल्यानंतर पहिल्या तीस दिवसातच या बॅंकेत ३६,३३९ अकाउंट उघडण्यात आले व ६२१५८ रामनामाच्या वह्या जमा करण्यात आल्या.\nnextअनिरुद्धाज् युनिवर्सल बैंक ऑफ रामनाम के बारे में\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/fruh", "date_download": "2018-12-18T15:42:16Z", "digest": "sha1:3FFCE2ALZ3XITJTOWWSK2KJWAVDYRNYI", "length": 10141, "nlines": 216, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Früh का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेजी | वीडियो | पर्यायकोश | स्कूल | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\nसाइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेजी वीडियो पर्यायकोश स्कूल अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी साइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nfrüh का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे frühशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\n früh कोलिन्स शब्दकोश के 4000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nअन्य भाषाओं में früh\nयूरोपीय स्पेनिश फिनिश: temprano\nयूरोपीय स्पेनिश फिनिश: temprano temprano\nअपने पाठ का मुफ्त अनुवाद करे\nfrüh के आस-पास के शब्द\n'F' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\n'früh' से संबंधित सभी शब्द\nअधिक संबंधित शब्दों को देखें\nसे früh का अनुवाद से जर्मन से अंग्रेजी की परिभाषा\n'Determiners' के बारे में अधिक पढ़ें\nHibernatory दिसंबर १३, २०१८\ncalanque दिसंबर ११, २०१८\nbooer दिसंबर ०९, २०१८\nskin [sense] दिसंबर ०८, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"}
+{"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/gerichtsbarkeit", "date_download": "2018-12-18T16:14:54Z", "digest": "sha1:OBUTGWMKYFR4HX2Y6E7LHLJ4Q3REKNBY", "length": 7069, "nlines": 127, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Gerichtsbarkeit का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेजी | वीडियो | पर्यायकोश | स्कूल | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\nसाइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अं��्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेजी वीडियो पर्यायकोश स्कूल अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी साइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nGerichtsbarkeit का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे Gerichtsbarkeitशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\nआम तौर पर इस्तेमाल होने वाला Gerichtsbarkeit कोलिन्स शब्दकोश के 10000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\n'G' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\nसे Gerichtsbarkeit का अनुवाद से जर्मन से अंग्रेजी की परिभाषा\n'Possessives' के बारे में अधिक पढ़ें\nHibernatory दिसंबर १३, २०१८\ncalanque दिसंबर ११, २०१८\nbooer दिसंबर ०९, २०१८\nskin [sense] दिसंबर ०८, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"}
+{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_21.html", "date_download": "2018-12-18T16:06:50Z", "digest": "sha1:AYWA2J43NT2CAV6I2LMRYVINP4PMNTLY", "length": 14087, "nlines": 48, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ७९ - नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ७९ - नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ\nस्वराज्याला प्रारंभ केल्यापासून महाराजांचे वास्तव्य मुख्यत: राजगडावरच होते. राजगड हाच स्वराज्याच्या राजधानीचा किल्ला करावा असे त्यांच्या मनात होते ,म्हणूनच राजगडाचा वापर राजधानी सारखाच सुरू झाला. (इ. १६४६ पासून) त्या वेळेपासूनच राजगडाच्या तीनही माचीआणि बालेकिल्ला बांधकामाने सजूलागल्या. सुवेळा , संजीवनी आणि पद्मावती अशी या तीन माचींची नाव��. एवढी उत्कृष्ट बांधकामे महाराष्ट्रातील कोणत्याही एकाच किल्ल्यावर सापडणार नाहीत. राजगड केवळ अजिंक्य होता.\nवास्तविक स्वराज्याचे राज्यकारभारातील वेगवेगळे भाग सपाट प्रदेशावरती असणे हे राजाच्या प्रजेच्या आणि राज्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने जेवढे सपाटीच्या शहरात सोईचे होतात , तेवढे उंचउंच डोंगरमाथ्यावर होऊ शकत नाहीत. पण असे शहरात सपाटीवर राजधानी करणेक्रांतीच्या प्रारंभ काळात धोक्याचेही असते. शत्रू केव्हा झडप घालील आणि ऐन राजधानीलाच कधी धोका पोहोचेल याचा नेम नसतो. म्हणून उंच शिखरावर तटबंदीने अजिंक्य बनविलेल्याकिल्ल्यावर राजधानी असणे गरजेचेच असते. राजगडचे बांधकाम सुमारे १० वषेर्ं चालले होते. जगातील उत्कृष्ट अशा डोंगरी लष्करी किल्ल्यात राजगडाचा समावेश करावा लागेल.\nइ. स. १६४६ पासून ते आग्ऱ्याहून सुटकेपर्यंत स्वराज्याची राजधानी राजगड होती. अद्यापीही होतीच की , पण मिर्झाराजा जयसिंग आणि दिलेरखान यांची स्वारी आली तेव्हा महाराजांच्या प्रत्ययास एक गोष्ट आली की , मोगलांचे लष्कर राजगडाच्या पायथ्यापर्यंत घुसण्याचा प्रयत्न करीत आहे.\nरायकरण सिसोदिया , दाऊतखान कुरेशी , सर्फराजखान इत्यादी मोगली सरदार राजगडाच्या उत्तरेस असलेल्या मावळात , म्हणजेच गुंजण मावळ आणि कानद मावळ या भागांत विध्वंसन करण्यासाठी मुसंड्या मारताहेत. या मोगली सरदारांनी प्रत्यक्ष राजगडावर हल्ले चढविले नाहीत. मोचेर् लावले नाहीत किंवा वेढा घालून बसण्याचेही प्रयत्न केले नाहीत. तशी एकही नोंद सापडत नाही. तरीही मोगली शत्रू राजधानीच्या पायथ्यापर्यंत येऊन जातो ही गोष्टही फार गंभीर होती.म्हणून महाराजांनी राजधानीचे ठिकाणच बदलावयाचा विचार सुरू केला.\nनवी राजधानी कुठे करायची म्हटले , तरी ती डोंगरी किल्ल्यावरच करावी लागणार हे उघड होतं. जेव्हा कधी पुढे स्वराज्याचा सपाट प्रदेशावरतीही विस्तार होईल , तेव्हा एखाद्या शहरांत राजधानी करणे थोडे सोईचे ठरेल. पण जोपर्यंत उत्तर , पूर्व आणि दक्षिण या बाजूंना बादशाही अंमल अगदी लागून आहे , तोपर्यंत डोंगरातून बाहेर येणे आणि राजधानी स्थापणे हे धाडसाचे आणि लष्करी जबाबदारी वाढविणारे ठरेल.\nम्हणून महाराजांनी राजधानीचा विचार नवीन केला. त्यांचे लक्ष रायगडावरच खिळले. कोकणच्या बाजूने समुदापर्यंत मराठी स्वराज्याचा विस्तार झा���ेला होता. रायगड उंच पर्वतावर असूनही विस्ताराने प्रचंड आणि संरक्षणाच्या दृष्टीने केवळ अजिंक्य होता.\nआणि महाराजांनी ' राजधानी ' करण्याच्या दृष्टीने रायगडावर बांधकामे सुरू केली. त्यांनी रायगड राजधानी केली. यात त्यांची युद्धनेता या दृष्टीने अधिकच ओळख चांगल्याप्रकारेइतिहासाला होते.\nरायगड सर्व बाजूंनी सह्यशिखरांनी गराडलेला आहे. एका इंग्रजाने या रायगडावर असा अभिप्राय व्यक्त केला आहे की , ' रायगडसारखा अजिंक्य किल्ला जगाच्या पाठीवर दुसरा नाही. ' दुसऱ्या एका इंग्रजाने रायगडाला ' त्नद्बड्ढह्मड्डद्यह्लश्ाह्म श्ाद्घ ह्लद्धद्ग श्वड्डह्यह्ल ' असे म्हटले आहे.हेन्री ऑक्झिंडेन , ऑस्टीन , युस्टीक इत्यादी अनेक पाश्चात्य मंडळींनीही रायगडचा डोंगरी दरारा आपापल्या शब्दांत लिहून ठेवला आहे.\nहिराजी इंदुलकर या नावाचाही एक उत्कृष्ट दुर्गवास्तुतज्ज्ञ महाराजांच्या हाताशी होता. महाराजांनी याच हिराजीला राजधानीच्या रुपाने रायगडची बांधकामे सांगितली. यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता रायगडाच्या म्हणजेच राजधानीच्या बेलाग सुरक्षिततेचा. त्या दृष्टीने रायगड सजू लागला. रायगड किती बलाढ्य आहे , हे प्रत्यक्ष पाहिल्यानंतर खरे लक्षात येते.\nहळूहळू एकेक राज्यकारभाराचा विभाग राजगडावरून रायगडावर दाखल होऊ लागला. पुढे इ.१६७४ मध्ये महाराज प्रत्यक्ष ' सिंहासनादिश्वर छत्रपति ' झाले ते याच रायगडावर. त्यावेळी हिराजी इंदुलकरानी जी काही बांधकामे गडावर केली , त्याची नोंद एका शिलालेखात कोरली. हाशिलालेख आजही रायगडावर श्रीजगदीश्वर मंदिराच्या बाहेर आहे. तेथेच देवळाच्या पायरीवर त्याने पुढील शब्द कोरले आहेत.\n' सेवेचे ठाई तत्पर हिराजी इंदुलकर '\nरायगडावर चढून जाण्याची वाट अरुंद आणि डोंगरकड्याच्या कडेकडेने वर जाते. त्यामुळे चढणाऱ्याला धडकीच भरते. वर चढत असताना डावीकडे खोल खोल दऱ्या आणि उजवीकडे सरळसरळ कडा. असे हे बांधकाम गडाच्या माथ्यापर्यंत करताना केवढे कष्ट पडले असतील ,याची कल्पनाही नेमकी येत नाही.\nअशा उंच गडावर चिरेंबदी दरवाजे , बुरुज , चोरवाटा आणि संरक्षक मोचेर् पाहिले की ,हिराजीने भीमाच्या खांद्यावर जणू चक्रव्यूहच रचला असे वाटते. त्याने एक सुंदर वास्तू , एक बलाढ्य लष्करी वास्तू आणि तेवढीच मोलाची कला , संस्कृती , विविध शास्त्रे यांची ' रायगड 'ही सरस्वती नगरीही उभी केली. हिराजी इंदुलकर हा निष्णात लष्करी वास्तुतज्ज्ञ होता स्वत: महाराज.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://zpnashik.maharashtra.gov.in/Rachana", "date_download": "2018-12-18T16:01:27Z", "digest": "sha1:AH7XIAXWO66SCFX7BFI4YY6WNB7T6N6X", "length": 2423, "nlines": 61, "source_domain": "zpnashik.maharashtra.gov.in", "title": "रचना व प्रशासन", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात :\nजिल्हा स्तर - पदाधिकारी\nजिल्हा स्तर - अधिकारी\nतालुका स्तर - पदाधिकारी\nतालुका स्तर - अधिकारी\nएन. आय. सी. ईमेल\nउत्तरदायित्वास नकार आणि धोरणे\n© हे नाशिक जिल्हा परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nमाहिती अद्ययावत केल्याचा दिनांक : १८/१२/२०१८\nदि. २४ मे २०१७ पासून संकेतस्थळाला भेट देणा-यांची संख्या -", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://anilmadake.com/", "date_download": "2018-12-18T14:46:53Z", "digest": "sha1:UBX5QAIVQEUOHBZMEQZ4EEECPKOJCY5G", "length": 5090, "nlines": 94, "source_domain": "anilmadake.com", "title": "Dr. Anil Madake – Health is much more than wealth. – Dr. Anil Madake", "raw_content": "\nदमा हा आजार नव्हे , अवस्था \nतुम्हाला तुमचे पाय हवेत की सिगारेट \nदमा हा आजार नव्हे , अवस्था \nतुम्हाला तुमचे पाय हवेत की सिगारेट \nडॉ. अनिल मडके ‘डीडी सह्याद्री’ वर\nवायुप्रदूषणामुळे होऊ शकतो हृदयविकार \nअपघात, आंदोलन, बंद, मोर्चे, लाचखोरी, फसवाफसवी इत्यादी बातम्यांसारख्याच वायुप्रदूषणाच्या बातम्याही हल्ली नित्याच्या होऊ पाहत आहेत. कांही दिवसापूर्वी उत्तरेतील धुळीच्या वादळाची बातमी आली. दिल्ली, लखनौ, फैजाबाद, सीतापूर, कानपूर आदी भागांत धुळीच्या[…]\nगेल्या कांही दिवसात रस्त्यावरील अपघातांची संख्या उन्हाळ्यातल्या तपमानाच्या पाऱ्यासारखी भराभर वाढू लागली आहे . वर्तमानपत्र उघडा , टीव्ही बघा , व्हॉट्स अप मधील मेसेज वाचा किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियातील कोणताही न्यूज चॅनेल[…]\nदमा हा आजार नव्हे , अवस्था \nएक मे . जागतिक दमा दिवस . मे महिना हा ‘ दमा जागृती महिना ’ म्हणून ओळखला जातो , तर मे महिन्यातील पहिला मंगळवार हा जागतिक दमा दिवस म्हणून जगभर[…]\nआता मिळवा जनस्वास्थ्य मासिक ऑनलाईन ई-मॅगझ��नच्या स्वरूपात तेही मोफत.\nऑनलाईन मिळवा डॉ. अनिल मडके यांची पुस्तके आणि ऑडिओ सीडीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-crime-against-women-professor-molests-foreigner-65672", "date_download": "2018-12-18T15:44:08Z", "digest": "sha1:DRXXQOXZDUNEEL3H5GRXWTBSPE3RFJAM", "length": 12986, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news crime against women professor molests foreigner इराणी विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या प्राध्यापकास अटक | eSakal", "raw_content": "\nइराणी विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या प्राध्यापकास अटक\nगुरुवार, 10 ऑगस्ट 2017\nपुण्यातील पौड रस्त्यावरील महाविद्यालयात इराण येथील एक विद्यार्थिनी पीएच.डी. करण्यासाठी येथे प्रवेश घेण्यासाठी आली होती.\nपुणे : शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या इराणी विद्यार्थिनीकडे महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी शारीरिक सुखाची मागणी करत, गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा फासण्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nएका इराणी तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरोधात गुन्हा केला दाखल करण्यात आला असून, संबंधित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. काल (बुधवार) हा प्रकार घडला असून, विनयभंग करणारा आरोपी भारती विद्यापीठात प्राध्यापक असल्याची माहिती समोर आली आहे.\nपुण्यातील पौड रस्त्यावरील महाविद्यालयात इराण येथील एक विद्यार्थिनी पीएच.डी. करण्यासाठी येथे प्रवेश घेण्यासाठी आली होती. घटनेच्या दिवशी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ती महाविद्यालयाचे प्राध्यापक शिवाजी बोऱ्हाडे यांना भेटली. मात्र शिवाजी बोऱ्हाडे यांनी तिला प्रवेश देण्यासाठी शारीरिक सुखाची मागणी केल्याची तक्रार तिने पोलिसात केली आहे. प्राध्यापक शिवाजी बोऱ्हाडे यांच्या विरोधात कोथरूड पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nसहृदयी जिल्हाधिकाऱ्यांमुळे ‘हॅकर’ला मिळाली सुधारण्याची संधी\nसमुद्रातील प्रदूषणाला महापालिका जबाबदार\nताकद दाखवली... आता लक्ष्य अपेक्षापूर्तीचे\nसौरऊर्जेद्वारे स्वतःसह कंपनीलाही वीज\nप्रचंड गर्दीचा मोठा उत्साह\nजखमी मोरामुळे वनविभागाची सोयगाव शिवारात झाली धावाधाव\nतीन लाख शेतकऱ्यांच्या मुलांना कौशल्य प्रशिक्षण - देवें���्र फडणवीस\nपाठलाग करून 16 वर्षीय युवतीचा विनयभंग\nनांदेड : एका अल्पवयीन युवतीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्या एकावर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुळची उत्तरप्रदेशमध्ये...\nअडीच वर्षांपूर्वी विनयभंग; आज सक्तमजुरीची शिक्षा\nनांदेड : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरूणास येथील जिल्हा न्यायाधीश (दुसरे) के. एन. गौत्तम यांनी तीन वर्षे सक्तमजुरी व दंडाची...\nअल्पवयीन बालिकेच्या विनयभंग प्रकरणात तीन वर्ष सक्त मजुरी\nनांदेड : घरात एकटी असलेल्या सोळा वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विनयभंग करणाऱ्या युवकास तीन वर्ष सक्त मजुरी व पंधरा हजाराच्या दंडाची शिक्षा...\nविवाहितेचा कटरने कापला गळा\nऔरंगाबाद - पतीपासून वेगळे राहणाऱ्या विवाहितेचा तिच्या ओळखीतील तरुणानेच गळा कापून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना हडको, एन-१२ येथे गुरुवारी (ता. सहा...\nमहिला पोलिसाला पुण्यात फ्लॅट, कार आणि एक कोटींची ऑफर\nनागपूर : शारीरिक संबंधासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी एक कोटी रुपये रोख, पुण्यात चांगल्या परिसरातील इमारतीत...\nएसीबीच्या एसपीवर विनयभंगाचा गुन्हा\nनागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पोलिस अधीक्षकाने एका महिला पोलिस कर्मचाऱ्याला शारीरिक सुखाची मागणी केली. या प्रकरणी चौकशीअंती सदर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A4%BF-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-2/", "date_download": "2018-12-18T15:59:00Z", "digest": "sha1:OOGFRFQ3EBOK6YWKPOAGHDFDYQSO6N63", "length": 8406, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कृषि उत्पन्न बाजार समितीत बसवणार धान्य चाळणी यंत्र | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकृषि उत्पन्न बाजार समितीत बसवणार धान्य चाळणी यंत्र\nशेतकऱ्याला शेतमालाचा वाजवी भाव मिळण��र\nमुंबई – राज्यातील 31 कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारातच धान्य चाळणी यंत्र बसविण्यात येणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची प्रतवारी बाजार समितीतच करता येणे शक्य होणार असल्याने शेतमालाला वाजवी व योग्य दर मिळणे शक्य होणार आहे. याबाबतचा शासन निर्णय सहकार विभागाने जारी केला आहे.\nशेतकऱ्याच्या शेतमालाला वाजवी भाव मिळावा यासाठी त्याच्या शेतमालाची प्रतवारी होणे आवश्यक असते. शेतमालाच्या प्रतवारीसाठी बाजार समितीमध्ये धान्य चाळणी यंत्र उपलब्ध नसल्याने शेतमालाची प्रतवारी त्याठिकाणी करता येत नाही.\nधान्याच्या साफसफाईसाठी धान्य चाळणी यंत्र बाजार समितीच्याच आवारात उभारण्यात आल्यास शेतकऱ्याला धान्य प्रतवारीची सुविधा त्याच ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल. या दृष्टीने राज्यातील 31 बाजारसमित्यांमध्ये धान्य चाळणी यंत्र उभारण्याचा विचार सरकार करत होते.\nबाजार समित्यांमध्ये धान्य चाळणी यंत्र बसविण्यास राष्ट्रीय कृषि विकास योजनेकडूनही मंजुरी मिळाली आहे. राज्यातील 31 बाजार समित्यांमध्ये प्रत्येकी 1 यंत्र बसविण्यात येणार आहे. त्यासाठी 20.21 कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. राष्ट्रीय कृषि विकास योजनेकडून त्यासाठी 5.05 कोटी रूपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. तर 75 टक्के निधी बाजार समिती स्वतः खर्च करणार आहे.\nसर्व बाजार समित्यांत प्रत्येकी 2 मे. टन प्रति तास क्षमतेचे एक धान्य चाळणी यंत्र बसविण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाची नोडल एजन्सी म्हणून नेमणूक करण्यात येत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleधार्मिक संस्थांची केरळला मदत\nकांदा-बटाटा उत्पादकांसाठी लवकरच ‘मदत’\nभारताला इस्लामिक देश बनवण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा…- मेघालय हायकोर्ट\n…आणि बुजगावण्यासारखं उभं आहे सरकार \nभारताला परराष्ट्र धोरण बदलावे लागणार\n‘पाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनावे’\nपाकचा खरा चेहरा उघड : करतारपूर कोरिडोर तर इम्रान खान यांची गुगली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://www.transliteral.org/pages/z100829061316/view", "date_download": "2018-12-18T16:09:24Z", "digest": "sha1:YMWWGHF774CY3IGDFEZ2J7NDJ4SODLNY", "length": 15218, "nlines": 115, "source_domain": "www.transliteral.org", "title": "सिद्धारुढस्वामी - ��्रकरण ८", "raw_content": "\nलग्न ठरवितांना पत्रिका पाहणे किती योग्य आहे पत्रिका पाहूनही कांही विवाह अयशस्वी कां होतात\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्री सिद्धारूढस्वामी चरित्र|\nपदे, आरत्या व अभंग\nसिद्धारुढस्वामी - प्रकरण ८\nप्रस्तुत ग्रंथ श्री कबीरदासस्वामी यांनी रचिला आहे . श्री सिद्धारूढस्वामी हे खरे सद्गुरू आहेत .\nतीर्थाटन आरंभ व समाधि सिद्धि\n तूच या जगा निर्मुनीच ते ॥\nरक्षिसी तसा करिसि नाशही तंत्र हें गुरो सहज होतही ॥१३॥\nसिद्ध पुढे काही दिवसांनी गुरुची आज्ञा घेऊन महातीर्थे फिरावयास निघाले कारण त्या ठिकाणी महात्म्ये असतात व त्यांच्याशी संवाद करण्यास मिळावा अशी यांना इच्छा उत्पन्न झाली होती . त्याप्रमाणे हे तीर्थाटनास निघाल्यावर प्रथम किष्किंधा नगरीस जाऊन ; विरुपाक्षाचे दर्शन घेऊन हेमकूटावरील करस्थल नागलिंगाचे गुहेत तीन महिने सगुण ,सविकल्प समाधी साधित राहून , निर्विकल्प समाधिस्थ झालेल्या साधूचे दर्शन घेऊन महापंपासरोवर पाहून , वसिष्ठऋषीच्या आश्रमात तीन दिवस राहून मातंग ऋषीच्या आश्रमास गेले . तेथून स्फटिकशिला नावाच्या तपोभूमीस गेले . तेथे वीस दिवसपर्यंत राहिले . पण क्षुधा , तृषा वगैरेची बाधा झाली नाही ; अखंड ब्रह्माकार , प्रवाहधाराकार अविच्छिन्न , तैलधाराकार वृत्ती राहिली , यावरुन खरोखर ही तपोभूमी आहे , असे समजून पुनः एकवेळ पंपासरोवरावर येऊन मानससरोवरात स्नान करुन , रामाच्या देवळात बसून चक्रतीर्थ पाहून , वालीभंडार गावच्या रोखाने निघून त्यांनी चिंतामणी आश्रम पाहिला . तेथल्या महात्म्यांशी थोडावेळ संभाषण करुन त्याच्याशी आत्मविचार चालला असताना तेथे असलेल्या एका अधिकार्याने आत्मा म्हणजे काय म्हणून विचारिले . तेव्हा शास्त्र न जाणणार्या एकाने त्याला उत्तर दिले की , मी अशी बुद्धी प्रत्येकाला आपल्या देहाविषयी असते , याकरिता देहच आत्मा . तेव्हा दुसरा म्हणाला , ज्ञानरुप शरीर आत्मा किंवा अज्ञानरुप शरीर आत्मा म्हणतोस म्हणून विचारिले . तेव्हा शास्त्र न जाणणार्या एकाने त्याला उत्तर दिले की , मी अशी बुद्धी प्रत्येकाला आपल्या देहाविषयी असते , याकरिता देहच आत्मा . तेव्हा दुसरा म्हणाला , ज्ञानरुप शरीर आत्मा किंवा अज्ञानरुप शरीर आत्मा म्हणतोस अज्ञानरुप शरीरच आत्मा असे मी म्हणतो . अज्ञप्तिरुप शरीर आत्मा असे म्हटले तर स्नान , भोजन , योग्य दिसत नाही . असे उत्तर मिळाल्यावर पहिल्याचे तोंड बंद झाले . तेव्हा दुसरा म्हणाला , ज्ञप्तिरुप आत्मा अज्ञप्तिरुप देहाहून भिन्न आहे . याकरिता हा ज्ञप्तिरुप आत्मा गमनागमन करणारा किंवा न करणारा असला पाहिजे . जर गमनागमन न करणारा आहे म्हणाल तर त्याला त्रयावस्था कशा संभवतील अज्ञानरुप शरीरच आत्मा असे मी म्हणतो . अज्ञप्तिरुप शरीर आत्मा असे म्हटले तर स्नान , भोजन , योग्य दिसत नाही . असे उत्तर मिळाल्यावर पहिल्याचे तोंड बंद झाले . तेव्हा दुसरा म्हणाला , ज्ञप्तिरुप आत्मा अज्ञप्तिरुप देहाहून भिन्न आहे . याकरिता हा ज्ञप्तिरुप आत्मा गमनागमन करणारा किंवा न करणारा असला पाहिजे . जर गमनागमन न करणारा आहे म्हणाल तर त्याला त्रयावस्था कशा संभवतील ज्ञानरुप आत्मा गमनागमन करणारा आहे , असे मानिले तर वायू जडरुप असल्यामुळे त्या ठिकाणी सुखदुःखसंभव नाही . याकरिता मनच आत्मा असावा . का म्हणाल तर मनाच्या ठिकाणी गमनागमन संभवते , त्याप्रमाणेच जाड्याचा अहंभावही संभवतो . सुखदुःखाचे ज्ञानही त्यास होते , म्हणून मनच आत्मा म्हणावा . बौद्ध म्हणतो की , कर्ता नसताही मनोरुप करणही आत्मा होईल . कारण अहंबुद्धी ही सर्व कार्याला कर्ता म्हणून लोक प्रसिद्धच आहे ; म्हणून बुद्धीला आत्मा म्हणावे . भट्टाचार्य याचे शिष्य म्हणतात की निद्रेत बुद्धी लय पावते . म्हणून बुद्धी आत्मा नव्हे तर निद्रेत होणार्या आनंदाला आत्मा म्हणावे . शेवटी शून्यवादी म्हणतात की निद्रेत काही दिसत नाही . याकरिता नास्तिरुपच आत्मा होय . तेव्हा सिद्धारुढ म्हणाले की , असे आहे तर नास्ति हे समजून सांगता किंवा न समजून सांगता ज्ञानरुप आत्मा गमनागमन करणारा आहे , असे मानिले तर वायू जडरुप असल्यामुळे त्या ठिकाणी सुखदुःखसंभव नाही . याकरिता मनच आत्मा असावा . का म्हणाल तर मनाच्या ठिकाणी गमनागमन संभवते , त्याप्रमाणेच जाड्याचा अहंभावही संभवतो . सुखदुःखाचे ज्ञानही त्यास होते , म्हणून मनच आत्मा म्हणावा . बौद्ध म्हणतो की , कर्ता नसताही मनोरुप करणही आत्मा होईल . कारण अहंबुद्धी ही सर्व कार्याला कर्ता म्हणून लोक प्रसिद्धच आहे ; म्हणून बुद्धीला आत्मा म्हणावे . भट्टाचार्य याचे शिष्य म्हणतात की निद्रेत बुद्धी लय पावते . म्हणून बुद्धी आत्मा नव्हे तर निद्रेत होणार्या आनंदाला आत्मा म्हणावे . शेवटी शून्यवादी म्हणतात की नि��्रेत काही दिसत नाही . याकरिता नास्तिरुपच आत्मा होय . तेव्हा सिद्धारुढ म्हणाले की , असे आहे तर नास्ति हे समजून सांगता किंवा न समजून सांगता समजून सांगत असाल तर नास्ति हे समजणारा अस्तिरुप असला पाहिजे . म्हणून आत्म्याचे अस्तित्व सिद्ध आहे . अर्थात ब्रह्मरुप सिद्ध आहे .\nनंतर प्रारब्धवादी म्हणाला की , आत्मज्ञान्याला प्रारब्ध कर्माचे सुखदुःख आहे . तेव्हा सिद्धारुढ म्हणाले , सुखदुःख विषयात्मक म्हणता किंवा मनोवृत्तिरुप म्हणता विषयात्मक असे त्यांनी कबूल केल्यावर -आरुढ म्हणाले , तर मग सर्व मनुष्यास एकाचवेळी सर्व सुखदुःख झाले पाहिजे . तसे अद्यापर्यंत कधी झाले नाही व हे लोकांच्या अनुभवाच्या विरुद्ध आहे म्हणून पहिले म्हणणे बरोबर नाही . आता दुसरे मानावे , तर इष्टानिष्ट हे मनोवृत्तिरुप असल्यामुळे अनेक धर्मापासून त्याला सुखदुःख होऊ नये . कसे म्हणाल तर अग्निधर्म उष्ण आहे म्हणून अग्नी जाळणारा आहे . आणि पाण्याचा धर्म शीत आहे म्हणून पाण्याने थंडाई आली पाहिजे . मनोधर्मापासून झालेले सुखदुःखापासून मनाला शांती व ताप होऊ नये . त्यानंतर वादी म्हणाला , हे मनोधर्मापासून झालेले सुख दुःख आत्म्याला का होऊ नये विषयात्मक असे त्यांनी कबूल केल्यावर -आरुढ म्हणाले , तर मग सर्व मनुष्यास एकाचवेळी सर्व सुखदुःख झाले पाहिजे . तसे अद्यापर्यंत कधी झाले नाही व हे लोकांच्या अनुभवाच्या विरुद्ध आहे म्हणून पहिले म्हणणे बरोबर नाही . आता दुसरे मानावे , तर इष्टानिष्ट हे मनोवृत्तिरुप असल्यामुळे अनेक धर्मापासून त्याला सुखदुःख होऊ नये . कसे म्हणाल तर अग्निधर्म उष्ण आहे म्हणून अग्नी जाळणारा आहे . आणि पाण्याचा धर्म शीत आहे म्हणून पाण्याने थंडाई आली पाहिजे . मनोधर्मापासून झालेले सुखदुःखापासून मनाला शांती व ताप होऊ नये . त्यानंतर वादी म्हणाला , हे मनोधर्मापासून झालेले सुख दुःख आत्म्याला का होऊ नये त्यावर आरुढ स्वामींनी उत्तर दिले . सुप्ती समाधिकाळी आत्मा असून मन व त्याचे सुखदुःखादी धर्म त्याला नसल्यामुळे , आत्माच आत्मज्ञानी होय . आत्म्याला सुखदुःख नाही म्हणून ज्ञान्यालाही प्रारब्ध नाही . तेव्हा वादी म्हणाला , ‘ नाभुक्तं क्षीयते कर्म ’ ह्या प्रमाणावरुन ज्ञान्याला प्रारब्ध भोगल्याशिवाय गती काय त्यावर आरुढ स्वामींनी उत्तर दिले . सुप्ती समाधिकाळी आत्मा असून मन व त्याचे सुखदुःखादी धर्म त्याला नसल्यामुळे , आत्माच आत्मज्ञानी होय . आत्म्याला सुखदुःख नाही म्हणून ज्ञान्यालाही प्रारब्ध नाही . तेव्हा वादी म्हणाला , ‘ नाभुक्तं क्षीयते कर्म ’ ह्या प्रमाणावरुन ज्ञान्याला प्रारब्ध भोगल्याशिवाय गती काय आरुढ स्वामी म्हणाले , हे ज्ञानशून्य मनुष्याकरिता आहे . परंतु सिद्धांत्याला सांगण्याचे नव्हे . हे सर्वांनी ऐकले व ब्रह्मानंदात निमग्न होऊन चित्समाधिसुख संलग्न होऊन ते तेथेच राहिले .\nवाक्यामृत तव ऐकुनि ह्रदयामाजींच शूलपाणि वसे ॥\nकलिकाळा धूळीला मिळवुनि आरुढनाथ शोभतसे ॥१४॥\nजेवण उष्टे सोडून अन्नाचा अपमान करणार्याला विविध शास्त्र, पुराणात काय शिक्षासांगितली आहे कृपाया संदर्भासह स्पष्ट करणे .\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bbc.com/marathi/india-41378767", "date_download": "2018-12-18T15:06:10Z", "digest": "sha1:J6YNTONMTZM7CTQUNA3KUK4N6Q52Z4AP", "length": 14390, "nlines": 130, "source_domain": "www.bbc.com", "title": "केवळ मुस्लीमच नव्हे, रोहिंग्या हिंदूंचंही म्यानमारमधून स्थलांतर - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nकेवळ मुस्लीमच नव्हे, रोहिंग्या हिंदूंचंही म्यानमारमधून स्थलांतर\nनितीन श्रीवास्तव बीबीसी प्रतिनिधी\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nम्यानमारच्या राखाइन प्रांतातून पलायन केलेल्या रोहिंग्या हिंदूपैकी अनिता एक आहे.\nफक्त रोहिंग्या मुस्लीमच नाहीत तर रोहिंग्या हिंदूंनासुद्धा म्य���नमारमधून पलायन करावं लागत आहे. राखिन प्रांतात त्यांच्यावरसुद्धा अत्याचार होत असल्याचं त्याचं म्हणणं आहे.\nसंध्याकाळची वेळ आहे आणि बांगलादेश-म्यानमार सीमेवरच्या एका गावातली लोकं जेवणाच्या हंडीवर लक्ष ठेवून आहेत. मुलांच्या चेहऱ्यावर जास्त उत्साह दिसून येत आहे. कारण त्यांना सर्वांत आधी जेवण मिळणार आहे.\nशेजारीच असलेल्या हातपंपावर पाणी भरण्यासाठी लोक रांगेत उभे आहेत. पण, रांगेपासून थोड्याशा अंतरावर एक गरोदर महिला धीरगंभीर मुद्रेत बसून आहे.\nअनिता धर हिचं वय फक्त 15 वर्षं आहे. पण, तिच्याकडे पाहून असं वाटतं आहे की, या 15 वर्षांत तिनं आयुष्यात सगळं काही पाहिलं आहे. तिच्याबरोबर झालेल्या बोलण्यातून तिनं भोगलेल्या यातनांचा अंदाज येतो.\nकापऱ्या आवाजात अनिता सांगते, ''काही लोकं आमच्या घरात आले. त्यांनी चेहऱ्याला काळे रूमाल बांधलेले होते. त्यांनी घराची नासधूस केली आणि माझ्या नवऱ्याला उचलून घेऊन गेले.\"\nम्यानमारमधून हिंदू का पळ काढत आहेत\n\"दुसऱ्या दिवशी शेजारच्या जंगलात त्याचा मृतदेह मिळाला. त्याचं शीर आणि हात कापलेले होते. पोटात असलेल्या बाळाचा विचार न करता मी तिथून धावत सुटले. तीन दिवस जंगलात उपाशीपोटी फिरत-फिरत शेवटी इथं पोहोचले.''\nअनिताचे पती व्यवसायानं न्हावी होते. 2016 मध्ये त्यांचं लग्न झालं होतं.\nप्रतिमा मथळा म्यानमारमधून 550 हिंदू लोक पळून आलेत.\nअनिता प्रमाणे इतर 160 रोहिंग्या हिंदू कुटुंब म्यानमार सोडून बांगलादेशातल्या कॉक्स बाजारच्या कुतुपालोंग परिसरात पोहोचले आहेत.\nम्यानमारच्या राखिन प्रांतात रोहिंग्या मुस्लीमांप्रमाणे हिंदू लोकंही राहतात. साडे चार लाख रोहिंग्या मुस्लिमांप्रमाणेच दीड महिन्यांपूर्वी हिंदूसुद्धा बांगलादेशात पळून आले आहेत.\nरोहिंग्या मुस्लिमांप्रमाणेच अल्पसंख्याक असलेल्या हिंदूकडे सुद्धा म्यानमारचं नागरिकत्व नाही.\nप्रतिमा मथळा शोभा रूद्र, रोहिंग्या हिंदू\n550 हिंदू लोकांपैकी बहुतेकांचं म्हणणं आहे की त्यांनी वांशिक हिंसाचारामुळेच पलायन केलं आहे.\nशोभा रूद्र सुद्धा या शरणार्थींपैकीच एक आहेत. पण, त्यांच्या चेहऱ्यावर थोडसं समाधान आहे. कारण त्यांच्यासोबत त्यांचं संपूर्ण कुटुंब पळून येण्यात यशस्वी झालं आहे.\n'माझ्या डोळ्यासमोर बलात्कार झाले'\nत्या सांगतात,\"सुखी कुटुंब होतं आमचं. माझ्या काकांच्या ���रावर हल्ला झाला आणि त्यांना गोळी मारण्यात आली. बलात्कार करून माझ्या चुलत बहिणीला मारून टाकण्यात आलं.\"\n\"त्यांनतर आम्हाला पळून यावं लागलं. ते सर्व इतकं भयंकर होतं की, आता आम्ही कधीच तिथं परत जाणार नाही. इथं निदान आम्हाला शांततेनं जगता तरी येत आहे. इथं कुणी आमच्यावर तुटून पडत नाही.\"\nहिंदूंनी दिला हिंदूंना आश्रय\nप्रतिमा मथळा स्थानिक अल्पसंख्याक हिंदू\nबांगलादेश आणि म्यानमारच्या सीमावर्ती भागात बांगलादेशच्या हद्दीत 25 हिंदू कुटुंब राहतात. त्यांनी या शरणार्थींना आश्रय दिला आहे.\nपण, या स्थानिक अल्पसंख्याक हिंदूंची परिस्थिती फार काही चांगली नाही. काही संस्थांच्या मदतीनं गावातल्या 'मुर्गी फार्म'वर त्यांनी शरणार्थींसाठी एक कॅम्प उभारला आहे.\nसकाळ-संध्याकाळ इथं जेवण बनवलं जातं आणि शरणार्थींना वाढलं जातं. कॅम्पच्या चारही बाजूला असलेल्या घरांमध्ये महिला आणि मुलांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.\nप्रतिमा मथळा बाबुल यांनी पाच शरणार्थींना त्यांच्या घरात आश्रय दिला आहे.\nयाच गावात जन्मलेल्या बाबुल यांच्या कुटुंबात चार जण आहेत. तरीसुद्धा त्यांनी पाच शरणार्थींना त्यांच्या घरात आश्रय दिला आहे.\nत्यांनी सांगितलं, \"ही लोकं बेघर आहेत. त्यांना मदतीची गरज आहे. माझ्याकडे स्वत:ची जमीन नाही. त्यामुळे मी त्यांना घर बनण्यासाठी जागा देऊ शकत नाही. म्हणून मग मी त्यांना माझ्या घरातच आश्रय दिला.\"\nशरणार्थींना इथं पोहचायला बरेच दिवस लागले आहेत. आपलं घर सोडल्यापासून ते पोरके झाले आहेत.\nपण, आता एका अनोळखी देशात त्यांना आश्रय मिळाला आहे.\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nहमीद अन्सारी : मैत्रिणीसाठी पाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या तरुणाची गोष्ट\nIPL लिलावः जयदेव उनादकट सर्वात महागडा खेळाडू, युवराजला खरेदीदारच नाही\nराहुल गांधींना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून मित्रपक्ष स्वीकारतील\nअमेरिकेची सोमालियात कारवाई : 62 इस्लामी कट्टरपंथी ठार\nमोदींच्या पराभवावर न्यूयॉर्क टाइम्समधील लेखाचं सत्य काय\nपुणे मेट्रो : पंतप्रधान नरेंद्र मोदी मराठी बोलायला कधी आणि कसे शिकले\nस्पर्शाची जादूः बाळासाठी हळूवार थोपटणं करतं ‘पेन किलर’चं काम\nभडकलेल्या जमावापासून सुटका कशी करुन घ्याल\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%93%E0%A4%8F%E0%A4%B8/", "date_download": "2018-12-18T15:13:34Z", "digest": "sha1:2T2INJFWOMJSEE3C3QV4722BSUVE7454", "length": 21804, "nlines": 195, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "काय आहे पीसीओएस? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमासिक पाळीचे दिवस कोणत्याही स्त्रीसाठी एखाद्या भीतीदायक स्वप्नासारखेच असतात. यादरम्यान पोटदुखी आणि थकवा तुम्हाला अंथरूण धरायला भाग पाडतात. यावेळी स्त्रीया शक्यतो वेदनेपासून सुटका मिळवण्यासाठी पेनकिलर घेतात. पण हे पेनकिलर घेण्यापेक्षा काही घरगुती उपाय तुम्हाला वेदनेपासून दूर ठेवतील.\nपॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) एक असा डिसऑर्डर आहे, ज्यामुळं वंध्यत्व येतं. जर कोणतीही महिला अनियमित मासिक पाळी आणि मुरूमांमुळे त्रस्त असेल आणि तिचं वजन वाढत असेल तर ती पीसीओएस नावाच्या हार्मोनल इंम्बॅलेन्सनं ग्रस्त असेल. स्त्रीरोग आणि वंध्यत्व विशेषज्ञ डॉ. ऋषिकेश पाय सांगतात की, वंध्यत्व उत्पन्न करणारा पीसीओएस सामान्य आजार आहे, जो आजकाल अनेक भारतीय महिलांमध्ये आढळतो. अनेक महिलांना या आजाराविषयी माहिती नसते. हा आजार मुरुमांपासून वजन वाढण्यापर्यंत आणि हार्मोन असंतुलनासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. तज्ज्ञांच्या मते यावर उपाय करण्यासाठी महिलांना हे लक्षण दिसताच आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि उपचार सुरू करावेत.\nलठ्ठपणा (पोट, मांड्यांमधील चर्बी वाढते)\nअतिरोमता (चेहरा आणि शरीरावर लव वाढतात)\nतेलकट त्वचा आणि मुरूम येतात\nस्तनांच्या वाढीत कमतरता येते\nगर्भधारणेसाठी महिलांचं ओव्हूलेशन म्हणजे अंडोत्सर्ग होणं गरजेचं आहे. मात्र या आजारामुळे ओव्हूलेशनमध्ये समस्या निर्माण होते. औषधोपचारांनी हे ठीक होऊ शकतं.\nगर्भाशयात आणि ट्यूबच्या तपासणीसाठी ही सर्जरी केली जाते. यात अंडाशयावरील पिटिका विद्युतधार प्रवाहासह पातळ सुईच्या मदतीनं जाळून टाकतात. यामुळं हार्मोन असंतुलनात सुधारणा होते आणि त्यामुळं गर्भवती होण्यात मदत मिळते. मात्र ही सर्जरी योग्यपद्धतीनं होणं गरजेचं आहे नाही तर त्याचा उलटा परिणाम हो�� शकतो.\nनैसर्गिक उपायांनी पीसीओएसशी लढू शकतो.\nमहिलांनी फर्टिलिटी योग्य आहार घ्यावा\nविशिष्ट पीसीओएस फर्टिलिटी डाएट खाल्यानं सर्वात चांगली बाब म्हणजे त्यामुळं आपला गर्भवती होण्याचा चान्स वाढतो.\nआपल्या दररोजच्या आहारात प्रोटीन-कार्बोहायड्रेट समान प्रमाणात मिळावं\nयोग्य प्रमाणात प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट खाल्ल्यानं आपलं इन्सुलिनचं प्रमाण योग्य राहतं आणि आपल्या प्रजनन क्षमतेत वाढ होते.\nआठवड्यातून पाच दिवस कमीतकमी 40 मिनीटं व्यायाम करावा\nव्यायामामुळं पीसीओएसमध्ये मदत मिळते, इंसुलिन संवेदनशीलतेत सुधारणा होते आणि पचनक्रिया वाढते याचा परिणाम म्हणजे वाढलेलं वजन कमी करण्यात मदत मिळते. आपण एरोबिक्स आणि रेझिस्टंस व्यायाम करू शकता, दोन्ही उपयुक्त ठरतात.\nकॉफी पिणं सोडून द्यावं\nलगेच परिणाम हवा असेल तर कॉफी पिणं सोडून द्यावं. कॉफी कमी घेणं किंवा बंद करावं. कॉफी कमी प्यायल्यानं एस्ट्रोजनच्या प्रमाणात कमी येते.\nहे सर्व उपाय केल्यानं महिलांच्या प्रजनन क्षमतेत वाढ होऊन, स्वस्थ बाळाचा जन्म होऊ शकतो. पीसीओएसचं लक्षण दिसल्यानंतर हार्मोनचं संतुलन कायम ठेवणं, एस्ट्रोजनच्या प्रमाणासाठी योग्य पचनक्रिया वाढवणं आणि ओव्हूलेशन योग्यवेळी होणं गरजेचं आहे.\nमासिक पाळीचे दिवस कोणत्याही स्त्रीसाठी एखाद्या भीतीदायक स्वप्नासारखेच असतात. यादरम्यान पोटदुखी आणि थकवा तुम्हाला अंथरूण धरायला भाग पाडतात. यावेळी स्त्रीया शक्यतो वेदनेपासून सुटका मिळवण्यासाठी पेनकिलर घेतात. पण हे पेनकिलर घेण्यापेक्षा काही घरगुती उपाय तुम्हाला वेदनेपासून दूर ठेवतील.\nपाळीच्या त्या दिवसात पोटाखालच्या भागात आणि कंबरेत दुखणं सामान्य बाब आहे. या वेदनेचं कारण प्रोस्टेग्लेंडाइन नावाचा हार्मोन आहे जो गर्भाशयाजवळून निघतो. हा हार्मोन प्रसुतीदरम्यानही सक्रिय असतो. यामुळे गर्भाशयाची लायनिंग बाहेर निघते. सोबतच गर्भाशयात रक्ताची कमतरता निर्माण होते ज्यामुळे स्नायुंमध्ये खुप वेदना होतात. पण मासिक पाळीच्या त्या दिवसातील वेदना या काही घरगुती उपायांनी दूर ठेवता येते.\nहे आहेत ते घरगुती उपाय\n1.रताळी खाल्ल्याने त्या दिवसांमधील वेदना कमी होतात. यातील अँटीस्पॅज्माडिक गुण वेदना सहन करण्यास लायक बनवतात.\n2. पाळीच्या दिवसांमध्ये जॅस्मीन फ्लेवरचा चहा घेतल्याने ���रीर आणि मन आनंदी राहते.\n3. आपल्या नाश्त्यामध्ये एक ग्लास दुधाचा समावेश करा. यातील कॅल्शिअममुळे पोटदुखी कमी होते.\n4. पाळीच्या दिवसात पपई खाल्याने होणारा प्रवाह नियंत्रीत होतो.\n5.गाजर खाल्ल्याने डोळ्यांच्या समस्या कमी होतात. या दिवसात गाजराचे ज्यूस घेतल्याने आराम मिळतो.\n6. कोरफड ज्यूस मधासोबत घेतल्याने या दिवसात होणाऱ्या वेदना कमी होतात आणि प्रवाहही नियंत्रीत राहतो.\n7. पाळीच्या दिवसात मांस आणि कॅफीनपासून दूर राहा. यामुळे वेदना कमी होतील.\n8. आंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करा. त्यामुळे पोट आणि पाठीला आराम मिळतो.\n9. आपल्या पोटावर लवेंडर ऑईल लावल्यामुळे पोटदुखी आणि स्नायुंवरील ताण कमी होतो.\n10. या दिवसात शक्य तेवढा आराम करा. पुस्तके वाचा, संगीत ऐका. यामुळे आपल मन आनंदी राहील.\nयासोबतच पाळीच्या काळात हलके व्यायामप्रकार करा. घट्ट कपडेही शक्यतो टाळा. मीठाचे सेवन कमी करा. यामुळे वेदना कमी होतील.\nपाळीशिवाय रक्तस्रावाची इतर कारणे\nगर्भाशयाचा कर्करोग बहुधा गर्भाशयाच्या तोंडाशी तयार होतो. हा आजार मध्यम आणि त्यानंतरच्या उतारवयात होतो. याची मुख्य खूण म्हणजे पाळीशी संबंधित नसलेला अधूनमधून होणारा रक्तस्राव. याबरोबर वेदना असेलच असे नाही. पाळी थांबलेली असताना म्हणजे सुमारे 45-50 वर्षे वयानंतर अधूनमधून होणारा रक्तस्राव म्हणजे कर्करोगाचीच शंका आधी घेतली पाहिजे. कर्करोगासंबंधी नंतर जास्त माहिती दिली आहे.\nकर्करोग नसलेल्या पण त्यापेक्षा साध्या (म्हणजे न पसरणा-या) गाठी गर्भाशयात होतात. या गाठी मुख्यतः मध्यम वयात येतात. या गाठींमुळे पाळी सोडून अधेमध्ये रक्तस्राव होतो किंवा पाळीच्या वेळी जास्त रक्तस्राव होतो. ‘आतून’ तपासणी आणि सोनोग्राफीने नेमके निदान होऊ शकते.\nरक्तस्रावाची आणखी कारणे असू शकतात. संभोगातील जखम,विशेषतः जबरी संभोगातील जखमा, हे रक्तस्रावाचे एक महत्त्वाचे कारण आहे. पहिल्या संभोगाच्या वेळी योनिमार्गावरचा पडदा फाटल्याने रक्तस्राव होतो हे आपण पाहिलेच आहे.\nजबरी संभोगातल्या जखमा मुख्यतः योनिमार्गाशी संबंधित असतात. पुढील निदानासाठी आणि उपचारासाठी स्त्रीरोग तज्ज्ञाकडे पाठवावे. याबरोबर अर्थातच न्यायवैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करावी लागते.\nयोनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे योग्य निदान करणे आवश्यक आहे. रक्तस���राव पाळीशी संबंधित आहे, की गरोदरपणाशी याचा आधी निर्णय करणे आवश्यक असते. पाळीचा रक्तस्राव सोडल्यास इतर सर्व कारणे तशी गंभीर आहेत. त्यांचे निदानही डॉक्टरकडून होणे आवश्यक आहे. पण रक्तस्रावावरून कारणाचा अंदाज बांधून संबंधित स्त्रीला समजावून सांगणे आवश्यक आहे. पुढच्या उपचारांची थोडीशी कल्पना त्यावरून देता येईल.\nगर्भाशय शस्त्रक्रियेऐवजी पर्यायी उपचार\nगर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया खूप केली जात असली तरी याला बरेच चांगले पर्याय आहेत. शस्त्रक्रिया ही एक मोठी बाब आहे. आरोग्य, खर्च व नंतरचा त्रास या तिन्ही दृष्टिकोनातून ती शक्यतोवर टाळलेली बरी. गेल्या दशकात यासाठी विविध पर्याय उपलब्ध झालेले आहेत.\nलेझरने गर्भाशयातील आतील आवरण जाळणे.\nउष्णता, इलेक्ट्रिक कॉटरी किंवा मायक्रोवेव्ह उपचाराने आतील आवरण नष्ट करणे.\nगर्भाशयात पाण्याचा फुगा भरून उलट दाबाने रक्तस्राव थांबवणे. यासाठी रबरी फुगा आत ठेवून पाण्याने फुगवला जातो.\nगर्भाशयाच्या फक्त रक्तवाहिन्या रक्त गोठवून बंद करणे.\nमिरेना लूप टी बसवणे यात प्रोजेसिन औषध भरलेले असते. हा उपचार पाच वर्षे पुरतो. नंतर काढून परत नवीन साधन बसवावे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleखेकड्याचे निळे रक्त विकण्याच्या नावाने फसवणूक; तिघांना अटक\nदातांचे आरोग्यही महत्वाचे (भाग ३)\nतुम्ही पण कानात तेल घालता का मग हे नक्की वाचा\nकाळजी डोळ्यांची (भाग २)\nछातीत दुखत असेल तर दुर्लक्ष नको (भाग २)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bbc.com/marathi/media-43857390", "date_download": "2018-12-18T16:21:48Z", "digest": "sha1:HNVQLSK75SBLK5S6CPISPLTWZWVSVQ6R", "length": 6955, "nlines": 115, "source_domain": "www.bbc.com", "title": "पाहा व्हीडिओ : अंतराळवीर संडासला कुठे जातात? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nपाहा व्हीडिओ : अंतराळवीर संडासला कुठे जातात\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nविश्वातल्या अनेक रहस्यांची उकल करण्यासाठी अंतराळात वेगवेगळ्या मोहिमांवर जाणाऱ्या अंतराळवीरांच्या पोटापाण्याच्या सोयीबद्दल अनेकदा आपल्याला पाहायला मिळतं. पण त्यांची पोटं साफ करण्यासाठी काय सोय असते\nअंतराळ यानात किंवा स्पेस स्टेशनवर त्याचीही सोय केलेली असते. त्यासाठी पाईप आणि संडासासारख्या एका आसनाची मदत घेतली जाते. पण हे नेमकं काम कसं करतं\nपाहा व्हीडिओ: सूर्याचा आवाज कधी ऐकलाय\nखरोखर अंतराळात राहण्याची वेळ आल्यावर....\nकेसरबाई केरकरांनी गायलेल्या भैरवीचे सूर अंतराळात\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nव्हिडिओ भडकलेल्या जमावापासून स्वतःला कसं वाचवाल\nभडकलेल्या जमावापासून स्वतःला कसं वाचवाल\nव्हिडिओ सावधान, हॅकर्स अशा प्रकारे तुमचं आयुष्य वेठीला धरू शकतात\nसावधान, हॅकर्स अशा प्रकारे तुमचं आयुष्य वेठीला धरू शकतात\nव्हिडिओ महिलांच्या या आजाराविषयी तुम्हाला माहिती आहे का\nमहिलांच्या या आजाराविषयी तुम्हाला माहिती आहे का\nव्हिडिओ गार्डन सिटी ते कचऱ्याचं शहर, पोर्ट हारकोर्टलाचा विचित्र प्रवास\nगार्डन सिटी ते कचऱ्याचं शहर, पोर्ट हारकोर्टलाचा विचित्र प्रवास\nव्हिडिओ दहशतवादाचा मुकाबला शिक्षणाने करू पाहणारा तरुण\nदहशतवादाचा मुकाबला शिक्षणाने करू पाहणारा तरुण\nव्हिडिओ पैशाची गोष्ट : नोटा छापण्याबरोबरच RBI ही कामंही करते\nपैशाची गोष्ट : नोटा छापण्याबरोबरच RBI ही कामंही करते\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.vessoft.com/software/windows/download/steam", "date_download": "2018-12-18T16:32:28Z", "digest": "sha1:LS3Y3XRHBXHLUCILPQ3X2QQIHGF43GSA", "length": 12067, "nlines": 230, "source_domain": "mr.vessoft.com", "title": "डाऊनलोड Steam 2.10.91.91 – Windows – Vessoft", "raw_content": "\nडाउनलोड प्रारंभ करण्यासाठी ग्रीन बटणावर क्लिक करा\nडाउनलोड सुरु झाले आहे, आपला ब्राउझर डाउनलोड विंडो तपासा. काही समस्या असल्यास, एकदा बटण क्लिक करा, आम्ही वेगळ्या डाऊनलोड पद्धती ���ापरतो.\nऑपरेटिंग सिस्टम: Windows, Android\nस्टीम – संगणक खेळ डाउनलोड आणि इंटरनेट द्वारे अद्यतनित सर्वात लोकप्रिय खेळ प्लॅटफॉर्मवर एक. सॉफ्टवेअर काही वेळानंतर, पूर्ण किंमत किंवा कमी किंमतीला मुक्त आधारावर खरेदी केले जाऊ शकते जे विविध शैली खेळ मोठ्या प्रमाणात आहे. स्टीम आपण ऑनलाइन गेम प्ले आणि खेळाडू संवाद करण्यासाठी गट गप्पा निर्माण करण्यास परवानगी देते. सॉफ्टवेअर खरेदी केलेले आयटम वापर आणि वेगवेगळ्या संगणाकावर उपलब्ध गेम खेळू सक्षम रिमोट सर्व्हरवर वापरकर्त्याचे डेटा वाचवतो. तसेच स्टीम आपण गेम्स अतिरिक्त सामग्री स्थापित करण्याची अनुमती देते.\nभिन्न प्रकारांमध्ये खेळ मोठ्या लायब्ररी\nखेळ खरेदी केलेले आयटम\nखेळ अतिरिक्त सामग्री डाउनलोड करा\nखेळ सेवा Aiden Blizzard ला खेळ चालवा. तसेच सॉफ्टवेअर इंटरनेटच्या माध्यमातून संयुक्त खेळ क्षमता समर्थन पुरवतो.\nस्थानिक नेटवर्क emulates खेळ प्लॅटफॉर्म विविध खेळ खेळायला. सॉफ्टवेअर मित्रांबरोबर संयुक्त नाटक सानुकूल खोली निर्माण करण्यास परवानगी देते.\nसाधन Ubisoft कंपनी गेम्स डाऊनलोड करण्यासाठी. सॉफ्टवेअर आपण इतर खेळाडू संप्रेषण आणि खेळायला त्यांना आमंत्रित करण्याची परवानगी देते.\nलोकप्रिय अर्ज इलेक्ट्रॉनिक कला खेळ डाउनलोड करण्यासाठी. सॉफ्टवेअर ढग रेपॉजिटरी संवाद आणि उपयुक्त वैशिष्ट्ये आहेत.\nइंटरनेट वर स्थानिक नेटवर्क तयार करण्याची क्षमता खेळ प्लॅटफॉर्म. सॉफ्टवेअर खेळ आणि दूरसंचार या सोयीस्कर गप्पा मोठ्या प्रमाणात समर्थन पुरवतो.\nस्थानिक नेटवर्क लोकप्रिय gamers आपापसांत एमुलेटर. सॉफ्टवेअर इतर खेळाडूंच्या एक रक्षित कनेक्शन याची खात्री आणि पसंतीचे अनेक साधने आहेत.\nसॉफ्टवेअर संच इंटरनेट दररोज कामे. सॉफ्टवेअर हेही एक ब्राउझर, ईमेल क्लाएंट, मीडिया प्लेअर, डेटा ट्रान्सफर क्लाएंट इ आहेत\nहे संगीत स्वरुपनात ऑडिओ आणि व्हिडियो फाइल्स रूपांतरित करण्यासाठी एक सॉफ्टवेअर आहे. युटिलिटी इनपुट आणि आउटपुट स्वरूपात असते.\nसॉफ्टवेअर बॅकअप, डेटा पुनर्संचयित करणे, मूळ अधिकार प्राप्त करणे, सर्व डेटा काढून टाकणे आणि Android डिव्हाइसेसच्या स्क्रीन लॉक प्रदर्शित करण्यासाठी डिझाइन केले आहे.\nसोयीस्कर क्षुद्र चुकीने हटविली गेली किंवा गमावले फायली पुनर्संचयित करण्यासाठी. सॉफ्टवेअर डेटा वसुली वेगवेगळ्या यंत्रणा घटक विस्त��त काचेच्या लोलकातून प्रकाशकिरण जाताना त्याचे पृथक्करण होताना दिसणारा वर्णपट समर्थन पुरवतो.\nसॉफ्टवेअर एन्कोड आणि व्हिडियो फाइल्स डीकोड करण्यात. सॉफ्टवेअर कमाल प्रतिमा दर्जा, प्रगत फाइल संकुचन अल्गोरिदम वापरते.\nसाधन पीडीएफ स्वरूपात फायली रूपांतरित करण्यास. सॉफ्टवेअर मोठ्या मानाने PDF फायली काम शक्यता विस्तृत की साधने विस्तृत समाविष्टीत आहे.\nसाधन कार्यप्रणाली विषयी सविस्तर माहिती प्राप्त करण्यासाठी. सॉफ्टवेअर स्थापित हार्डवेअर वैशिष्ट्ये दाखवतो.\nहे आधुनिक अँटीव्हायरसचा वापर आपल्या संगणकास दुर्भावनायुक्त सॉफ्टवेअर विरूद्ध संरक्षित करण्यासाठी, घातक वेबसाइट्स शोधणे, व्हायरस अवरोधित करणे आणि डेटा चोरी टाळण्यासाठी केला जातो.\nडाटाबेस मॅनेजमेंट सामर्थ्यवान प्रणाली. सॉफ्टवेअर डेटा विविध प्रकारांचे समर्थन आणि एस क्यू एल-कोड प्रणाली सह निर्मिती विशेष साधने समाविष्टीत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/maharashtra/pandharpur-maharashtra-news-plastic-free-publicity-ashadhi-wari-57683", "date_download": "2018-12-18T16:01:54Z", "digest": "sha1:CRFIUHKYJPZPN3HEPNVTMCSCJHGCT36J", "length": 14865, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "pandharpur maharashtra news plastic free publicity in ashadhi wari प्लॅस्टिकमुक्तीचा आषाढी वारीत जागर | eSakal", "raw_content": "\nप्लॅस्टिकमुक्तीचा आषाढी वारीत जागर\nगुरुवार, 6 जुलै 2017\nनातेपुते, भंडी शेगावमध्ये ब्रुक बॉन्ड रेड लेबल, सकाळ, चोपदार फाउंडेशनचा उपक्रम\nनातेपुते, भंडी शेगावमध्ये ब्रुक बॉन्ड रेड लेबल, सकाळ, चोपदार फाउंडेशनचा उपक्रम\nपंढरपूर - ब्रुक बॉन्ड रेड लेबल, सकाळ आणि चोपदार फाउंडेशन यांनी यंदा नातेपुते आणि भंडीशेगाव येथे राबविलेल्या स्वच्छता मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला. मातीत विघटन होणाऱ्या चहाच्या कपाचे मोठ्या प्रमाणात मोफत वितरण केल्याने पालखी मार्गावर प्लॅस्टिक कपाचे प्रदूषण रोखण्यात यश आले. एक लाख इको फ्रेंडली चहाच्या कपाद्वारे तुळशीचे बीजारोपणही करण्यात आले आहे.\nतीन वर्षांपासून आळंदीतील चोपदार फाउंडेशन, सकाळ सोशल फाउंडेशन आणि दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने वारीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. दिंड्यांना डिस्पोजल बॅग देऊन परिसरात साठणारा कचरा त्या पिशवीत टाकण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. यंदाही या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला असू��, दिंड्यांनी तळावर डिस्पोजल बॅगमध्ये कचरा, उरलेले अन्न ठेवल्याने स्थानिक प्रशासनाला ते संकलित करणे सोईचे झाले. त्यांच्यावर 70 टक्के ताण कमी करण्यास यश मिळाले आहे.\nत्याचाच पुढचा भाग म्हणून ब्रुक बॉन्ड रेड लेबल या चहाच्या कंपनीच्या वतीने सकाळ आणि चोपदार फाउंडेशनच्या सहकार्याने नातेपुते आणि भंडीशेगाव येथे इको फ्रेंडली चहाचे कप वितरित केले. लाखो प्लॅस्टिकच्या कपाचे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी या कंपनीने पुढाकार घेतला. मातीत विघटन होणाऱ्या कपांची निर्मिती केली.\nकपाद्वारे वृक्षारोपण व्हावे, म्हणून कागदाच्या लगद्यात तुळशीचे बी टाकून कागदी कपांची निर्मिती केली, यंदाच्या वारीत प्रायोगिक तत्त्वावर हा कपवाटपाचा उपक्रम नातेपुते आणि भंडीशेगावमध्ये राबविण्यात आला. नातेपुतेमध्ये चोपदार फाउंडेशनचे अध्यक्ष रामभाऊ चोपदार, राजाभाऊ चोपदार, नातेपुतेचे सरपंच भानुदास राऊत, बाबाराजे देशमुख, शरद मोरे, \"सकाळ'चे विपणन व्यवस्थापक किरण पाटील यांच्या उपस्थितीत या उपक्रमाला प्रारंभ झाला. या वेळी चहा विक्री करणाऱ्या शंभर हातगाडीचालकांना या कपाचे वाटप करण्यात आले.\nत्यांनी वारकऱ्यांमध्ये कशी जनजागृती करायची, याची माहिती देण्यात आली. त्यानंतर भंडी शेगाव तळाजवळ शंभर हातगाडीचालकांना कपाचे वाटप करण्यात आले. बार्शीतील श्री भगवंत हौशी वारकरी सेवा मंडळाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. चोपदार फाउंडेशनचे अध्यक्ष रामभाऊ चोपदार, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार यांच्या मार्गशनाखाली राबविण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन किरण पाटील, शंकर टेमघरे, प्रवीण ठुबे, अर्जुन लांडे, काका लोकरे यांनी केले.\nझेड ब्रिजवरील रस्त्याच्या कामात ढिसाळपणा\nपुणे : झेड ब्रिजवर आधी रस्ता सिमेंटचा होता मग त्यावर डांबर टाकण्यात आले. आता या पुलाच्या एका बाजूला (गावातून डेक्कन कडे जाणाऱ्या रस्त्यात) या डांबर...\nपुणे : वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर पुणे पोलीस जबरदस्त दंड आकारतात. शिस्त लावण्यासाठी त्यांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद असले तरी ते करत असलेली कारवाई...\nपुणे : गतिरोधकामुळे दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यु\nपुणे : मित्राला पुणे स्टेशन येथे सोडविण्यासाठी जात असलेल्या दुचाकीस्वारास गतिरोधकाचा अंदाज न आल्याने भरधाव दुचाकी गतिरोधकावरून उडून दुभाजकाला...\nपंतप्रधानांच्या पुणे दौर्यामुळे शवविच्छेदनास सहा तास उशीर\nपिंपरी (पुणे) : मेट्रोच्या भूमिपूजनासाठी मंगळवारी (१८) पंतप्रधान बालेवाडी येथे येणार आहेत. त्यांच्या बंदोबस्ताची रंगीत तालीम रविवारी (ता.१६)...\nपुण्यात आरोपीने केला पोलिस कोठडीत अात्महत्येचा प्रयत्न\nपुणे : चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटकेत असलेल्या आरोपीने नैसर्गिक विधीचा बहाना करुन स्वच्छतागृहामध्ये फरशीच्या धारदार तुकडयाद्वारे हात व छातीवर वार...\n‘एसआरए’साठी आता वाढीव एफएसआय\nपुणे - वर्षभराहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणासाठीच्या (एसआरए) नियमावलीस राज्य सरकारकडून अखेर सोमवारी मान्यता देण्यात आली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-band-party-ganeshotsav-68508", "date_download": "2018-12-18T15:48:08Z", "digest": "sha1:2XAZYGB7VZFNAE6OHHCGWJFI72ROHYUS", "length": 16898, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur news band party in ganeshotsav लता, आशा, किशोर, रफी घ्या... पायजे ते वाजवतो! | eSakal", "raw_content": "\nलता, आशा, किशोर, रफी घ्या... पायजे ते वाजवतो\nशनिवार, 26 ऑगस्ट 2017\nदिवसभरात गणेशोत्सव मिरवणुकांत वाजवलेल्या ब्रास बॅंण्डमधील ही दोन प्रातिनिधिक उदाहरणे. पण या प्रत्येकाच्या हातातील वाद्य वाजविण्याचे कौशल्य व महिला-पुरुषांच्या आवाजात सतत घशावर ताण देऊन गाणाऱ्यांनी दणकट आवाजाने बॅंडचे महत्त्व टिकवून ठेवले आहे. त्यामागे प्रचंड कष्ट असल्याची साक्ष लाभते. या कष्टाच्या तुलनेत त्यांना मिळाणारी दोन हजारांची बिदागी पुरेशी नसली तरी हा छंद दीर्घकाळ आनंद देणारा असल्याने वर्षानुवर्षे याच कलेचे समाधान लाभत असल्याने अधोरेखित होत आहे.\nकोल्हापूर : \"ओंकार स्वरूपा' हे भक्तिगीत, \"अष्टविनायका तुझा महिमा कसा', \"गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया...' अशी मंगलमय गीते असोत किंवा लोकसंगीताचा ताल, सूर यापासून त�� \"गोरे गोरे गालो पे काला काला चष्मा', \"वाजले की बारा', \"झिंग झिग झिंगाट'पर्यंतच्या धडाकेबाज गीतांपर्यंते सूर तर मध्येच \"प्रीतीचं झुळ झुळ' पाणीही वाजले... तुम्ही मागाल तर लता, आशा, किशोर, रफीपासून सचिनपर्यंतच्या स्वरसाजाची आठवण आम्ही देतो, तुम्हाला हवा तो डान्स करा, जणू अशा बोलीवर आज ब्रॉस बॅंडवाल्यांनी गणेशोत्सवातील पहिलाच दिवस चैतन्यदायी केला.\nडॉल्बीचा कितीही दणका असला तरी तो मशीनचा दणका आहे; पण त्यापेक्षा कितीतरी अधिक कष्टपूर्वक केलेल्या तालमीतून तयार झालेल्या एकाहून एक सरस, सुमधूर गीतांच्या धून वाजवत 40 ते 50 बॅंड पथकांनी गणेशोत्सवाच्या मिरवणुकांचा दिमाख वाढविला. कोल्हापुरात आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल मैदान, पापाची तिकटी व बापट कॅम्प येथे गेल्या दोन दिवसांपासून वाळवा, सांगली, इचलकरंजी, बोरगाव, होनगा बेळगाव, निपाणी, चिक्कोडी आदी भागातून बॅंड पथके मिरवणुककीसाठी आली होती. यातील अनेकांनी घरगुती गणपतीसमोर काही अंतर वाजत-गाजत मूर्ती नेण्याची प्रथा पाळली. त्यासाठी 500 ते दोन हजारांची बिदागी घेत व्यवसाय साधला. जवळपास तीनशेहून अधिक कलावंतांच्या रोजीरोटीला यामुळे आधार मिळाला.\nदिलबहार ब्रॉस बॅंडचे गायक लाला हल्ल्याळ म्हणाले, \"\"इयत्ता दुसरीपर्यंत शिक्षण कन्नडमध्ये झाले. मी चिक्कोडीचा आहे. मराठी वाचता-लिहिता येत नाही; पण मराठी 40 तर हिंदी 60 गाणी तोंडपाठ आहेत. गेली 25 वर्षे बॅंड पथकात काम करतो, एक गाणे आठ-दहा वेळा लक्षपूर्वक ऐकले की पाठ होते. ती सवय झाली आहे. त्यामुळे वाचून गाणे म्हणावे लागत नाही. महिला व पुरुष असा दुहेरी आवाज काढतो. यामुळे मला एका मिरवणुकीसाठी तीनशे ते पाचशे रुपये बिदागी मिळते. दिवसभरात तीन-चार मिरवणुकीत प्रत्येकी दहा-पंधरा गाणी सादर करतो. त्यासाठी बॅंडसोबत दोन महिने तालीम करतो.''\nवादक सुरेश घडशी म्हणाले, \"\"बेंबीच्या देठापासून जोर लावून फुंकलेल्या सॅक्सोफोनमधील कर्णमधूर सूर सुरेल होऊन येतात. यासाठी सराव आवश्यक आहे. आज एक दिवस वाजविले की संपले, असे नाही. तर दोन महिने तालीम करतो. त्यासाठी रोज तीन-चार तास वाजवतो. तेव्हा मिरवणुकीत गीतांचा तालबद्ध ठेका कोणालाही नृत्याचा ताल धरायला लावतो. गेली 28 वर्षे मी वाजंत्री म्हणून काम करतो.\nदिवसभरात गणेशोत्सव मिरवणुकांत वाजवलेल्या ब्रास बॅंण्डमधील ही दोन प्रातिनिधिक उदाहरणे. पण या प्रत्येकाच्या हातातील वाद्य वाजविण्याचे कौशल्य व महिला-पुरुषांच्या आवाजात सतत घशावर ताण देऊन गाणाऱ्यांनी दणकट आवाजाने बॅंडचे महत्त्व टिकवून ठेवले आहे. त्यामागे प्रचंड कष्ट असल्याची साक्ष लाभते. या कष्टाच्या तुलनेत त्यांना मिळाणारी दोन हजारांची बिदागी पुरेशी नसली तरी हा छंद दीर्घकाळ आनंद देणारा असल्याने वर्षानुवर्षे याच कलेचे समाधान लाभत असल्याने अधोरेखित होत आहे.\nकल्पनेच्या भावविश्वाला रंगरेषांची छटा...\nसातारा - निरभ्र आकाश, थंड हवेची झुळूक आणि कोवळ्या उन्हांनी उल्हसित करणाऱ्या वातावरणात मुलांच्या हातातील कुंचले लीलया फिरू लागले. पाहता पाहता शुभ्र...\nरंगरेषांनी साकारले अंतरंगातील भावविश्व\nपिंपरी - रविवार असूनही सकाळचे कोवळे ऊन अंगावर झेलत चिमुकल्यांची पावले शाळांकडे वळत होती. काहींच्या अंगात स्वेटर होते. काहींनी शाळेचा युनिफॉर्म परिधान...\nसर्वच देवदेवतांविषयी भारतीय जनमानसात पूज्य भक्तिभाव असला, तरी गणपतीविषयी प्रत्येकाच्या मनात काहीसा वेगळा, संवेदनशील श्रद्धाभाव आहे. अग्रपूजेचा मानही...\nदेशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र पुन्हा सत्तेत : गिरीश महाजन\nजळगाव : देशात नरेंद्र मोदींसारखे कणखर, पोलादी पुरुषाचे नेतृत्व आहे. कॉंग्रेसकडे कोणतेही सक्षम नेतृत्व नाही, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींना...\nहा ‘आवाज’ दबलाच पाहिजे\nदिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. काळोख हटविणारा. पण अलीकडे अनेक सणांना अति उत्साही जनांच्या उपद्व्यापांमुळे गालबोट लागू लागले आहे. सण-उत्सवाच्या...\nआता 'मेट्रो आकाशकंदील' कसबा पेठेतील हलता देखावा ठरतोय आकर्षण\nपुणे : मेट्रोविषयी पुणेकरांमध्ये कमालीची उत्सुकता असल्याचे गणेशोत्सवातील देखाव्यांत दिसून आलेच होते...पण दिवाळीतही \"मेट्रो'चे आकर्षण कमी झाले नाही....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.vessoft.com/software/windows/download/virtualdj", "date_download": "2018-12-18T16:31:29Z", "digest": "sha1:EY5TWOEWKQQPKFQO62ZC2BSWORG7B6VO", "length": 11960, "nlines": 230, "source_domain": "mr.vessoft.com", "title": "डाऊनलोड Virtual DJ 8.3.4720 – Vessoft", "raw_content": "\nडाउनलोड प्रारंभ करण्यासाठी ग्रीन बटणावर क्लिक करा\nडाउनलोड सुरु झाले आहे, आपला ब्राउझर डाउनलोड विंडो तपासा. काही समस्या असल्यास, एकदा बटण क्लिक करा, आम्ही वेगळ्या डाऊनलोड पद्धती वापरतो.\nअधिकृत पान: Virtual DJ\nव्हर्च्युअल डीजे – तयार करा किंवा भिन्न प्रकारांमध्ये एक वाद्य रचना संपादित करण्यासाठी एक शक्तिशाली साधन. सॉफ्टवेअर व्यावसायिक DJs आणि नवशिक्या संगीतकार करण्यासाठी योग्य आहे. व्हर्च्युअल डीजे मिश्र ऑडिओ फायलींचे प्लेबॅक गती समायोजित करण्यासाठी, कधीही पुस्तकबांधणी इ रेकॉर्ड आवाज पुनरुत्पादित ट्रॅक खंड स्थिती इत्यादी आभासी ड्वेन विविध डिजिटल संगीत तयार करण्यासाठी अनेक साधने आणि संगीत प्रभाव आहे लक्षात ठेवा सक्षम करते. तसेच सॉफ्टवेअर सर्वात संगीत कंट्रोलर्स आणि मिदी-साधने सुसंगत आहे.\nपुस्तकबांधणी इ रेकॉर्ड वास्तववादी प्लेबॅक\nसर्वात संगीत कंट्रोलर सुसंगत\nVirtual DJ वर टिप्पण्या\nVirtual DJ संबंधित सॉफ्टवेअर\nविस्तृत कार्यक्षमता संगीत स्कोअर पूर्ण संगीत संपादक. सॉफ्टवेअर प्रगत शोध प्रणाली बचत किंवा संगीत घटक विविध शैली डाउनलोड उपलब्ध आहे.\nसॉफ्टवेअर विविध शैली स्टुडिओ संगीत तयार करण्यासाठी. सॉफ्टवेअर वाद्ये एक मोठा संच आणि विविध आवाज प्रभाव मोठ्या प्रमाणात समर्थन पुरवतो.\nडीजे-स्टुडियो साधने एक विस्तृत संगीत आणि मंदावते तयार करण्यासाठी. सॉफ्टवेअर विविध ऑडिओ स्वरूप आवाज पुनरुत्पादन गुणवत्ता खात्री.\nसॉफ्टवेअर कळफलक, वारा आणि स्ट्रिंग वाद्ये काम. सॉफ्टवेअर साधने सर्वात वास्तववादी आवाज तंत्रज्ञान वापरते.\nतयार करणे आणि एक व्यावसायिक स्तरावर संगीत प्रक्रिया सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर प्रगत आवाज तंत्रज्ञान आणि आभासी साधने एक संच वापरते.\nसॉफ्टवेअर विविध शैली संगीत कार्य करण्यासाठी. सॉफ्टवेअर अनेक साधने आणि व्यावसायिक संगीत निर्मितीसाठी प्रभाव आहे.\nविविध शैली संगीत रचना तयार करण्यासाठी सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर स्टुडिओ प्रभाव, व्यावसायिक साधने आणि तयार टेम्पलेट संख्या आहे.\nसंगीत आणि विविध मंदावते तयार करण्यासाठी प्रभावी सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर साधन व ��्यावसायिक DJing प्रभाव विस्तृत स्पेक्ट्रम समर्थन पुरवतो.\nबिटटॉरेंट नेटवर्क मध्ये फाइल्स डाउनलोड आणि शेअर करण्यासाठी सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर वापरकर्ता गरजा फायली डाउनलोड करा आणि अपलोड करा लवचिक सेटिंग आहे.\nविविध प्रकारच्या संग्रह कार्य करण्यासाठी सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर फाइल संक्षेप उच्च स्तर पुरवतो आणि कार्य प्रणाली एक्सप्लोरर एकत्रित होते.\nसीडी आणि डीव्हीडी रिप्पर्स\nसुलभ साधन डीवीडी ड्राइव्हस् कार्य करण्यासाठी. सॉफ्टवेअर आपण DVD ची संरक्षण वगळा व फाइल्स किंवा ISO प्रतिमा संच म्हणून सामग्री कॉपी करण्यास परवानगी देते.\nविविध प्रकारच्या किंवा आकार फाइल्स जलद हस्तांतरण सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर एकाच वेळी एकापेक्षा जास्त साधनांचे आणि संगणकांदरम्यान डेटा देवाणघेवाण समर्थन पुरवतो.\nहे टिपा, महत्वाचे कार्य किंवा इव्हेंट्स लिहिण्यासाठी एक नोटबुक आहे सॉफ्टवेअरमध्ये एक प्रभावी साधन आहे जे विशिष्ट वेळेस नोट्सची आठवण करते.\nसुलभ साधन स्वच्छ, अनुकूल आणि ऑपरेटिंग सिस्टम त्रुटी दुरुस्त करण्यासाठी. सॉफ्टवेअर खेळ व अनुप्रयोग द्रुत लॉन्च करण्यास परवानगी देते.\nहे सॉफ्टवेअर भिन्न स्वरूपांच्या ऑडिओ फायलीसह मूलभूत क्रिया करण्यासाठी डिझाइन केले आहे, आपण फाइल्सना कापू, क्रॉप, विभाजित, विलीनीकरण आणि भिन्न ध्वनी प्रभाव टाकू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/marathwada/anil-ambani-home-rally-raju-shetty-129215", "date_download": "2018-12-18T16:15:16Z", "digest": "sha1:NJWTYRXS7IXA7XMAKPJMF772CHDKX7QL", "length": 10957, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Anil Ambani Home Rally Raju Shetty ...तर अनिल अंबानींच्या घरावर मोर्चा काढू - राजू शेट्टी | eSakal", "raw_content": "\n...तर अनिल अंबानींच्या घरावर मोर्चा काढू - राजू शेट्टी\nसोमवार, 9 जुलै 2018\nपरभणी - जिल्ह्यातील पीकविमाधारक शेतकऱ्यांचा प्रश्न आठ दिवसांत मार्गी लावा, अन्यथा रिलायन्स विमा कंपनीचे सर्वेसर्वा अनिल अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानी शेतकऱ्यांचा मोर्चा काढू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी येथे रविवारी (ता. आठ) दिला. अंबानींच्या विमा कंपनीपुढे सरकारने गुडघे टेकले असल्याचा आरोप त्यांनी केला. परभणीत रिलायन्स पीकविमा कंपनीवर गुन्हा दाखल करून लाभार्थी शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी करीत शेतकऱ्यांनी 26 जूनपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जिल्हा बंद, रास्ता रोको अशा आंदोलनानंतर आता शेतकरी प्राणांतिक उपोषण करीत आहेत. रविवारी (ता. आठ) खासदार श्री. शेट्टी यांनी परभणीत येऊन उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला.\n'साहेब किंवा माझे नाव घेवून पंतप्रधान, मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा करू नका'\nमाळेगाव- लोकसभा, विधानसभा निवडणूकांची दिशा अद्याप स्पष्ट नाही. साहेब अथवा माझे नाव घेवून पंतप्रधान, मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा करू नका....\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\n'शिवसेनेतून जागा मिळेल म्हणून त्या तिकडे गेल्या असाव्यात'\nपुणे : ''काही लोकांना काहीही झाले तरी खासदारकीला उभे राहायचे असते. गेल्या वेळी राजू शेट्टी एनडीएतून लढले होते, मात्र, यावेळी एनडीएत झालेल्या...\nदिल्लीत शेतकरी मोर्चासाठी गेलेल्या कोल्हापूरच्या शेतकऱ्याचा मृत्यू\nनवी दिल्ली : राजधानी दिल्लीत शेतकरी संघटनांच्या वतीने विविध मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या कोल्हापूरच्या...\nशेतकऱ्यांना फसविण्याबाबत सर्वच पक्षांचे एकमत : राजू शेट्टी\nनांदेड : शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव देतांना यंदा सरकारने दोनशे रुपयांची वाढ केली. परंतु ही दरवाढ नसून, शासनाने नियमाच्या चौकटीत राहून काँग्रेस आणि...\nस्वाभिमानाच्या चक्काजाम आंदोलनाला पंढरपूर-विजापूर रस्त्यावर सुरवात\nमरवडे : यंदाचा गाळप हंगाम चालू होऊन 20 दिवस उलटून गेले तरी अद्याप साखर कारखान्यानी यंदाचा दर जाहीर केला नाही. तसेच यंदा तालुक्यता पाऊस कमी पडल्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/mumbai/marathi-news-kalyan-news-pollution-action-against-factory-55699", "date_download": "2018-12-18T16:26:15Z", "digest": "sha1:ARAFXZIOAV5MIZVXM6ICD4NFKRAQAIVN", "length": 10724, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news kalyan news pollution action against factory कल्याण: रासायनिक कचरा टाकणाऱ्या कारखान्यावर कारवाई | eSakal", "raw_content": "\nकल्याण: रासायनिक कचरा टाकणाऱ्या कारखान्यावर कारवाई\nमंगळवार, 27 जून 2017\nअंबरनाथ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चिखलोली धरण परिसरात रासायनिक कचरा टाकणाऱ्या डीजीकेम या कारखान्यावर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने कारवाई केली आहे.\nकल्याण - अंबरनाथ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चिखलोली धरण परिसरात रासायनिक कचरा टाकणाऱ्या डीजीकेम या कारखान्यावर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने कारवाई केली आहे. मंडळाने कारखान्याचा विद्युत तसेच पाणी पुरवठा बंद केला आहे.\nमे महिन्यात चिखलोली धरण परिसरात रासायनिक कचरा आढळून आल्याने खळबळ माजली होती. पावसात हा कचरा धरणाच्या पाण्यात येण्याची भीती होती. यावर तब्बल एक महिन्यानंतर कारवाई झाली. मंडळाचे विभागीय अधिकारी धनंजय पाटील यांनी ही कारवाई केली. अंबरनाथ मधील औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कचरा तळोजा येथे टाकला जातो. मात्र डीजीकेमने हा कचरा धरण परिसरात टाकल्याची कबुली दिली.\nपाणी चोरी रोखण्यासाठी रोहित्रे बंद (व्हिडिओ)\nपाटबंधारे विभागाचा निर्णय; कर्मचाऱ्यांची गस्त; नीरा कालव्याचे पाणी इंदापुरात पोहचले वालचंदनगर (पुणे): नीरा डाव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी पाणी...\nप्रत्येकाला सहवास हवा असतो. सहवासाने एखादा फुलतो, तर एखादा करपतो. एखाद्यासाठी सह-वास सु-वास होतो. सुटीनंतर मुलीला तिच्या होस्टेलला सोडायला गेलो....\nचिलापी 156 रुपये किलो (व्हिडिओ)\nभवानीनगर (पुणे): खरंतर मार्गशीर्ष महिना म्हणजे उपवासाचा...पण थंडी खवय्यांना स्वस्थ बसू देत नाही. म्हणूनच दरवर्षी थंडीच्या काळात माशाकडे खवय्ये वळतात...\nमाळेगावच्या सत्ताधाऱ्यांनी लाज बाळगावी - पवार\nमाळेगाव - ‘‘माळेगाव साखर कारखान्याचे विस्तारीकरण होऊनही ऊस क्रशिंगसह वीजनिर्मितीत घट, अपघातात उद्ध्वस्त होणारी कामगारांची कुटुंबे, डिस्टिलरी बंद,...\nचासकमानचा साठा पन्नास टक्क्यांवर\nचास - चासकमान धरणात (ता. खेड) सध्या पन्नास टक्के (३.८ टीएमसी) पाणीसाठा उरला असून, तो गतवर्षीच्या तुलनेत निम्मा आहे. नियोजनशून्यतेचा अभाव, पुढाऱ्यांचा...\nउजनीच्या मृत साठ्यातील पाणी मराठवाड्याला\nवालचंद-नगर - कृष्णा - मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या जेऊरच्या बोगद्याची पातळी उजनीच्या पाण्याच्या उंबरठ्याच्या पातळीपेक्षा चार मीटरने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-glyphosate-ban-harmful-maharashtra-11822", "date_download": "2018-12-18T15:52:59Z", "digest": "sha1:MR4VUGA3KT7TS6HZ6NHIQESYCCF6PNDO", "length": 16856, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, glyphosate ban is Harmful, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘ग्लायफोसेट’ बंदी नुकसानकारक : अनिल घनवट\n‘ग्लायफोसेट’ बंदी नुकसानकारक : अनिल घनवट\nरविवार, 2 सप्टेंबर 2018\nपुणे ः ‘ग्लायफोसेट’ या तणनाशकावर बंदी घालण्याची मागणी जगात व भारतातही जोर धरत आहे. तथापि मजूरसमस्येवर पर्याय असलेल्या, स्वस्त व प्रभावी अशा या तणनाशकावर बंदी आल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. शेतकरी संघटनेचा ‘ग्लायफोसेट’वरील बंदीला विरोध असून, सरकारने बंदीचा निर्णय घेऊ नये, असे लेखी निवेदन शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केंद्र तसेच राज्य सरकारच्या कृषिमंत्र्यांना दिले आहे.\nपुणे ः ‘ग्लायफोसेट’ या तणनाशकावर बंदी घालण्याची मागणी जगात व भारतातही जोर धरत आहे. तथापि मजूरसमस्येवर पर्याय असलेल्या, स्वस्त व प्रभावी अशा या तणनाशकावर बंदी आल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. शेतकरी संघटनेचा ‘ग्लायफोसेट’वरील बंदीला विरोध असून, सरकारने बंदीचा निर्णय घेऊ नये, असे लेखी निवेदन शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केंद्र तसेच राज्य सरकारच्या कृषिमंत्र्यांना दिले आहे.\nश्री. घनवट यांनी निवेदन��त म्हटले आहे, की गेल्या अनेक वर्षांपासून जगात व भारतातही ‘ग्लायफोसेट’ या तणनाशकाचा वापर सुरू आहे. अलीकडील काळात अन्य देशांसह भारतातही या तणनाशकावर बंदी घालण्याची मागणी जोर धरत आहे. ही बंदी अमलात आल्यास शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे. शेतातील तण काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज असते. परिसरातील सर्वच पिके एकाच वेळी खुरपणीस येत असतात. अशा वेळी वेळेवर मजूर न मिळाल्यामुळे तणांमुळे पिकांचे नुकसान होते. मजुरीवर जास्त खर्च होतो व पीक तोट्यात जाते. याला पर्याय म्हणूनच शेतकरी तणनाशकांचा वापर करतात.\n‘ग्लायफोसेट’वरील बंदी शेतकरी, कृषी सेवा केंद्रचालक व तणनाशक उत्पादकांना मारक ठरू शकते. देशाचे अन्नधान्य उत्पादन व उत्पन्नातही त्यामुळे घट होऊ शकते. एकूण परिस्थिती लक्षात घेता शासनाने या तणनाशकावर बंदी घालण्याचा निर्णय घेऊ नये, अशी मागणी या निवेदनाद्वारे केंद्र व राज्य सरकारच्या कृषिमंत्र्यांना करण्यात आली आहे.\n‘ग्लायफोसेट’ हे अत्यंत प्रभावी, स्वस्त तणनाशक आहे. अनेक वर्षांपासून जगभर याचा वापर केला जातो. संशोधन व आरोग्य संस्थांनी ते मानवी आरोग्यास हानिकारक नसल्याचा निर्वाळा दिला आहे. मनुष्य, जनावरे किंवा जमिनीवर त्याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे ‘ग्लायफोसेट’वर बंदी घालणे म्हणजे अन्यायकारक ठरेल.\n‘एचटी’ रोखण्यास सरकार अपयशी\nभारतात तणनाशक सहनशील (एचटी) कपाशीच्या वाणाची बेकायदेशीर लागवड होत आहे. असे असूनही त्याची लागवड रोखण्यास अपयशी ठरल्यामुळे तणनाशकावर बंदी घालण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र हा निर्णय शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक ठरेलच; शिवाय या तणनाशकाचा काळा बाजार व बोगस तणनाशकांचा सुळसुळाट होण्यास संधी मिळेल.\nतण भारत सरकार शरद जोशी आरोग्य\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, क��दलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\n`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्त शिवार अभियानातंर्गत भूजल...\nनगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...\nसांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...\nनगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...\nसोलापुरात वांगी, ढोबळी मिरची, कोबी दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nरेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...\nनाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...\nसोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी...सोलापूर : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय...\nयोग्य वेळी करा मिरीची काढणीमिरी घोसामधील एक ते दोन मणी पिवळे अगर नारंगी...\nनाशिकला वांगी, घेवडा, आले दर तेजीतनाशिक : गत सप्ताहात नाशिक बाजार समितीत बहुतांश...\nबियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’ बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’...\nप्रथिनांद्वारे मिळवता येईल अधिक टिकाऊ...निसर्गातील कोळ्याच्या धाग्यापासून प्रेरणा घेत चीन...\nऊसतोडणी कामगारांच्या गावांत दुष्काळी...नगर ः जनावरे जगवण्यासाठी आणि रोजगाराच्या शोधात...\nनामपूरात शेतमालाला दर, कर्जमाफीसाठी...नामपूर, जि. नाशिक : कांदा पिकासह शेतमालाचे...\nवजनकाट्यात घोळ करणाऱ्यांनी लाज बाळगावीमाळेगाव, जि. पुणे ः ‘माळेगाव साखर कारखान्याचे...\nकोल्हापूर जिल्ह्यास ३०० एकर तुती...कोल्हापूर : महारेशीम अभियानांतर्गत कोल्हापूर...\nहमीभावाने साडेदहा हजार क्विंटल शेतीमाल...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...\nपुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकेळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.vessoft.com/software/windows/download/avg", "date_download": "2018-12-18T16:31:26Z", "digest": "sha1:EG3RT2UJ7NCJ4UCD3AIJZU6QQXRU2FYU", "length": 13053, "nlines": 230, "source_domain": "mr.vessoft.com", "title": "डाऊनलोड AVG 18.7.4041 – Windows – Vessoft", "raw_content": "\nडाउनलोड प्रारंभ करण्यासाठी ग्रीन बटणावर क्लिक करा\nडाउनलोड सुरु झाले आहे, आपला ब्राउझर डाउनलोड विंडो तपासा. काही समस्या असल्यास, एकदा बटण क्लिक करा, आम्ही वेगळ्या डाऊनलोड पद्धती वापरतो.\nऑपरेटिंग सिस्टम: Windows, Android\nश्रेण्या: सर्वसमावेशक संरक्षण, अँटीव्हायरस\nAVG – एक शक्तिशाली अँटीव्हायरस स्पायवेअर आणि धोकादायक सॉफ्टवेअर विरुद्ध संगणक संरक्षण करण्यासाठी. सॉफ्टवेअर आवश्यक मोड मध्ये प्रणाली स्कॅन, व्हायरल धमक्या ओळखतो व त्यांना काढून टाकते. AVG सामाजिक नेटवर्क आणि विविध वेबसाइट मध्ये हानीकारक दुवे संरक्षण उपलब्ध आहे. AVG ई-मेल संदेश धोकादायक अनुप्रयोग शोधण्यात सक्षम आहे. सॉफ्टवेअर आपण संकेतशब्द अर्थ कूटबद्ध आणि गोपनीय डेटा संग्रहित करण्यासाठी परवानगी देतो. AVG देखील वेळापत्रकानुसार प्रणाली तपासणी कार्ये सूची निर्माण करण्यास सक्षम करते.\nविरुद्ध व्हायरस, स्पायवेअर आणि rootkits संरक्षण\nपसंतीचा आणि पूर्ण स्कॅन\nइंटरनेट धोकादायक दुवे शोध\nव्हायरस आणि सायबर धमक्या विरुद्ध संगणक संरक्षण करण्यासाठी सुलभ साधन. सॉफ्टवेअर ओळखतो आणि प्रभावीपणे ब्लॉक विविध स्पायवेअर आणि इतर त्रासदायक प्रोग्राम्स यांना विभाग.\nहे अँटीव्हायरस इंटरनेटवर सुरक्षितपणे नेव्हिगेट करण्यासाठी आणि आपल्या संगणकास व्हायरस विरूद्ध सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व आवश्यक कार्यांचे समर्थन करते.\nहे आधुनिक अँटीव्हायरसचा वापर आपल्या संगणकास दुर्भावनायुक्त सॉफ्टवेअर विरूद्ध संरक्षित करण्यासाठी, घातक वेबसाइट्स शोधणे, व्हायरस अवरोधित करणे आणि डेटा चोरी टाळण्यासाठी केला जातो.\nहे एक चांगली स्कॅनिंग गती आणि योग्य व्हायरस तपासणीसह अँटीव्हायरस आहे जे वापरकर्त्याचे डेटा आणि गोपनीयतेस सुरक्षित ठेवते.\nआपल्या होम पीसीची गोपनीयता आणि सुरक्षितता वेगवेगळ्या प्रकारच्या हल्ल्यांपासून संरक्षित करण्यासाठी हा एक सुरक्षित अँटीव्हायरस आणि अँटीस्पायवेअर उपाय आहे.\nसुरक्षा वैशिष्ट्यांचे समृद्ध संग्रह, मशीन लर्निंग तंत्रज्ञान आणि धोक���यांचा शोध घेण्यासाठी मोठ्या डेटाबेससह हे सर्वात लोकप्रिय अँटीव्हायरस आहे.\nआपला संगणकास प्रगत धमक्या, फिशिंग आणि वेब हल्ल्यांपासून संरक्षित करण्यासाठी सायबर सुरक्षा उद्योगातील प्रतिष्ठेसह एक विश्वासार्ह अँटीव्हायरस सोल्यूशन आहे.\nयोग्य अँटीव्हायरसचे संरक्षण हे आधुनिक व्हायरस आणि विविध प्रकारच्या इंटरनेटच्या धोक्यांना प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी डिझाइन केले आहे.\nहे आपल्या संगणक किंवा सर्व्हरला नेटवर्कच्या धमक्या आणि असुरक्षित अनुप्रयोगांच्या विरूद्ध संरक्षण करण्यासाठी बहु-स्तरीय सुरक्षा सॉफ्टवेअर आहे.\nअँटीव्हायरस, स्वच्छता आणि ऑप्टिमायझेशन\nहे आपल्या संगणकाचे रक्षण करण्यासाठी आणि प्रणालीतील समस्यांचे निराकरण करून त्याचे कार्यप्रदर्शन सुधारण्यासाठी एक सार्वभौमिक सॉफ्टवेअर आहे.\nआपल्या संगणकास सर्वात धोकादायक धोक्यांपासून संरक्षित करण्यासाठी, वेबवरील हल्ले रोखण्यासाठी, फसवणूकीशी लढा आणि गोपनीयता डेटा जतन करण्याकरिता हे आधुनिक अँटीव्हायरस उत्पादन आहे.\nव्हायरस शोधणे आणि दूर करण्यासाठी कार्यशील साधन. सॉफ्टवेअर विविध धोक्यांपासून रक्षण करते आणि आपल्याला प्रौढांच्या वेबसाइट्सवरील प्रवेश प्रतिबंधित करण्याची परवानगी देते.\nस्थानिक नेटवर्क लोकप्रिय gamers आपापसांत एमुलेटर. सॉफ्टवेअर इतर खेळाडूंच्या एक रक्षित कनेक्शन याची खात्री आणि पसंतीचे अनेक साधने आहेत.\nसीएडी आणि 3 डी-मॉडेलिंग\nडिजिटल सामग्री 3D व्हिज्युअलायझेशन आणि निर्माण करण्याची शक्तिशाली संपादक. सॉफ्टवेअर विविध आकार वास्तू वस्तू मॉडेलिंग साधने आहेत.\nएक उत्कृष्ट साधन संगणक आणि व्यवस्थापित करा आणि इंटरनेट वर राहण्यासाठी आंधळे समस्यांचे निराकरण करण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bobhata.com/lifestyle/why-do-people-play-cards-during-diwali-591", "date_download": "2018-12-18T14:42:42Z", "digest": "sha1:J6XROJZTZRE3UAQAG5R55CPA7PFZVBHY", "length": 4692, "nlines": 36, "source_domain": "www.bobhata.com", "title": "दिवाळीत जुगार खेळण्याची प्रथा कशी सुरु झाली..", "raw_content": "\nदिवाळीत जुगार खेळण्याची प्रथा कशी सुरु झाली..\n दिवाळीत मस्त खाऊन पिऊन खूष असाल ना आत्तापर्यंत दोन चारशे लोकांना व्हॉट्सऍपवर हॅप्पी दिवाळी विश केलं का नाही आत्तापर्यंत दोन चारशे लोकांना व्हॉट्सऍपवर हॅप्पी दिवाळी विश केलं का नाही आता रात्री पत्ते, फासे, प��ावरच्या सोंगट्या अशा प्रकारचा जुगार खेळणार आहात ना आता रात्री पत्ते, फासे, पटावरच्या सोंगट्या अशा प्रकारचा जुगार खेळणार आहात ना तुम्हाला माहित आहे का, हि जुगार खेळण्याची पद्धत कधी आणि कशी सुरु झाली\nतर पूर्वीच्या काळी व्हॉट्सऍप, फेसबुक, कँडी क्रश आणि इंटरनेटवर इतर काही टाईमपासची साधनं तर नव्हती. त्यामुळे वेळ घालवायला शंकर आणि पार्वती फासे खेळायचे. असंच एकदा ते दोघे खेळत असताना पार्वती गेम जिंकली आणि खूष होऊन तिनं डिक्लेर केलं की दिवाळीच्या रात्री जो पण जुगार खेळेल त्याला अंकल स्क्रुजपेक्षा जास्त संपत्ती मिळेल.\nकाळाच्या ओघात या खेळाचं रूप बदलत गेलं, महाभारतासाठी फेमस असलेलं द्यूत असो की सोंगट्या, लोक वेगवेगळ्या पद्धतीचे जुगार खेळायचे. आता बऱ्याच ठिकाणी पत्ते खेळण्याची पद्धत आहे. त्यातही तीन पत्ती आणि रमी जास्त खेळतात.\nआहे ना भारी प्रकार जुगारासारखा बदनाम प्रकार आपल्याकडच्या सगळ्यात मोठ्या सेलिब्रेशनचा भाग होतो. आज ही कथा आपल्या घरच्यांना ऐकवा आणि बिनधास्त पत्त्यांचा डाव टाका. आज लक्ष्मीपूजनानंतर तुम्हालापण भरपूर धनलाभ होईल.\nया ९ देशांनी बदलले व्हिसाचे नियम, चला पटापट सहलीचे बेत आखा...\nव्हिडीओ ऑफ दि डे : तब्बल २० वर्षानंतर या पठ्ठ्याने केली इतिहासाची पुनरावृत्ती...हा व्हिडीओ चुकवू नका भाऊ \nजगात खाण्यापिण्याबद्दल आहेत हे १० विचित्र कायदे, काहीठिकाणी तर शिक्षाही केली जाते \nसासूकडून प्रेरणा घेऊन सुनेने उभारला स्वतःचा बिझनेस तो ही व्हाट्सॲपच्या मदतीने \nतिने मेकअपवर बहिष्कार टाकल्यावर तिला जीवे मारण्याची धमकी का दिली जात आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_8461.html", "date_download": "2018-12-18T15:44:42Z", "digest": "sha1:NHL2IDBOIUJD5WAHORMTTFHF6SUWAET3", "length": 13204, "nlines": 43, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ८१ - मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ८१ - मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला\nमहाराजांनी यावर्षी (इ. १६६९ ) मुरुड-जजिंऱ्यावर अगदी नेट धरून मोहिम सुरू केली. ही मोहिम दुहेरी होती. किनाऱ्यावरून आणि ऐन समुदातूनही. स्वराज्याचे आरमारसमुदाकडून तोफा बंदुकांचा भडीमार करीत होते. स्वत: महाराज काही आठवडे पेणपाशी तळ ठोकून बसले होते. पेणच्या जवळचे किल्ले कर्नाळा आणि रोह्याच्या जवळचे किल्ले अवचितगड , त्याचप्रमाणे तळेगड आणि किल्ले भोसाळगड हे महाराजांच्याच स्वराज्यात होते. त्यामुळे असे वाटत होते की , दिघीच्या खाडीत समुदातअसलेला हबश्यांचा जंजिरा किल्ला हा मराठी किल्ल्यांनी पूर्वदिशेने आणि मराठी आरमारामुळे समुदात पश्चिमदिशेने अगदी कोंडल्यासारखा झाला आहे. फक्त नेट धरून सतत जंजिऱ्यावर मारा केला तर जंजिऱ्याला अन्नधान्य पुरवठा आणि युद्धसाहित्याचा पुरवठा कुठूनही होणार नाही. त्याची पूर्ण नाकेबंदी होईल. अन् तशी मराठ्यांनी केलीच. वेंटाजी भाटकर , मायनाक भंडारी ,तुकोजी आंग्रे , लायजी कोळी , सरपाटील , दर्यासारंग आणि दौलतखान ही मराठी सरदार मंडळी आणि आरमारी मंडळी अगदी असाच सर्व बाजूंनी जंजिऱ्याला गळफास टाकून बसली. महाराज अन्य राजकीय मनसुब्यांसाठी रायगडास गेले. ही मोहिम प्रत्यक्ष महाराज चालवीत नव्हतेच. ती चालवीत होते हे सगळे मराठी सरदार आणि खरोखर या सैन्याने जंजिऱ्यास जेरीस आणले. जंजिऱ्याची अवस्था व्याकूळ झाली.\nरायगडावर या खबरा महाराजांना पोहोचत होत्या. असे वाटत होतं की , एक दिवस ही लंकाआपल्याला मिळाली आणि जंजिऱ्यावर भगवा झेंडा लागला , अशी खबर गडावर येणार. इतकंच नव्हे तर जंजिऱ्याचा मुख्य सिद्दी खैरतखान हा मराठी आरमारी सरदारांशी तहाची बोलणी करूलागला.\nपण तेवढ्यात किल्ल्यातील इतर दोन सिद्दी सरदारांनी या मराठ्यांना शरण जाऊ पाहणाऱ्यासिद्दीला अचानक कैद केले आणि युद्ध चालूच ठेवले. काही हरकत नाही , तरीही जंजिरा मराठ्यांच्या हाती पडणार हे अगदी अटळ होते. जंजिरेकर सिद्दींचे ही कौतुक वाटते. त्यांचे धाडस, शौर्य आणि स्वतंत्र राहण्याची जिद्द अतुलनीय आहे.\nयाचवेळी एक वेगळेच राजकारण महाराजांच्या कानांवर आले. दिल्लीत बसलेल्या औरंगजेबाने सिंध आणि गुजरातच्या किनाऱ्यावर असलेले आपले आरमार जंजिऱ्याच्या सिद्दीला मदत करण्यासाठी जंजिऱ्याकडे पाठविण्याचा डाव मांडला. हुकुम गेले आणि मोगलांचे थोडेफार आरमारी दल शिडे फुगवून दक्षिणेकडे जंजिऱ्याच्या दिशेने निघाले. या बातम्या ऐकून महाराज चपापलेच. हे औरंगजेबी आक्रमण सागरी मार्गावर अनपेक्षित नव्हतं. पण मोगल मराठे असा तहझाला असताना आणि गेली तीन वषेर् ( इ. १६६७ ते १६६९ ) हा तह महाराजांनी विनाविक्षेप पाळला असताना , औरंगजेब असा अचानक वाकडा चालेल अशी अपेक्षा नव्हती. आता जंजिऱ्याचे युद्ध हे अवघड जाणार आणि हातातोंडाशी आलेला जंजिरा निसटणार हे स्पष्ट झाले. जंजिऱ्याशी आणि उत्तरेकडून येणाऱ्या औरंगजेबी आरमाराशी युद्ध चालू ठेवायचे की नाही असा प्रश्ान् महाराजांपुढे आला.\nतेवढ्यात महाराजांना औरंगाबादेहून एक खबर मिळाली की , औरंगजेबाचे मनसुबे घातपाताचे ठरत आहेत. म्हणजेच बादशाह शांततेचा तह मोडून आपल्याविरुद्ध काहीतरी लष्करी वादळेउठविण्याच्या बेतात आहे. अन् तसे घडलेच.\nत्याचं असं झालं , औरंगाबादमध्ये सेनापती प्रतापराव गुजर आणि निराजी रावजी नासिककरयांच्याबरोबर पाच हजार मराठी घोडेस्वार गेली तीन वषेर् मोगल सुभेदाराच्या दिमतीस होते. हे कसे काय आग्ऱ्यास जाण्यापूवीर् जो पुरंदरचा तह झाला , त्यात एक कलम असे होते की ,शिवाजीराजांचे पुत्र संभाजीराजे भोसले ( त्यावेळी वय वषेर् आठ) यांच्या नावाने बादशाहाने पाच हजाराची मनसब द्यावी. त्या कलमाप्रमाणे हे पाच हजार मराठी स्वार औरंगाबादेस होते. युवराज संभाजीराजे हे ' नातनाव ' म्हणजे वयाने लहान असल्यामुळे ते प्रत्यक्ष स्वत: यासैन्यानिशी औरंगाबादेत राहू शकणार नव्हते. म्हणून सेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्याबरोबर कारभारी म्हणून निराजी रावजी या दोघांनी तेथे राहावे असे ठरले.\nयावेळी औरंगाबादला सुभेदारीवर होता औरंगजेबाचा प्रत्यक्ष एक शाहजादा. त्याचे नाव अजीम. तो गेली तीन वषेर् कोणत्याही लढाया बिढायांच्या भानगडीत पडलाच नाही. खानापिना और मजा कराना हेच त्याचे यावेळी तत्त्वज्ञान होते. तो महाराजांशी स्नेहानेच राहत वागत होता. वाकड्यांत शिरत नव्हता. त्याचे खरे कारण सांगायचे तर असे पुढे मागे आपल्याला आपल्या तीर्थरूप आलमगीर बादशाहांच्या विरुद्ध बंड करायची संधी मिळाली , तर शिवाजीराजांशी मैत्रीअसलेली बरी\nयाच शाहजादा अजीमला दिल्लीवरून बापाने एक गुप्त हसबल हुक्म (म्हणजे अत्यंत तातडीचाहुकुम) पाठविला. पण हा हसबल हुक्म काय आहे हे अजीमला एकदोन दिवस आधीच समजले तो हुकुम भयंकर होता. जणू ज्वालामुखी त्यातून भडकणार होता. पृथ्वी हादरणार होती.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/kokan/kankavali-konkan-news-dam-water-lavel-90-69769", "date_download": "2018-12-18T15:26:01Z", "digest": "sha1:OZQ72GJ73FETGEWDGNQ2VBHU2EDP7FF4", "length": 17435, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "kankavali konkan news dam water lavel 90% सिंधुदुर्गातील धरणांची पाणीपातळी पोचली ९० टक्क्यांवर | eSakal", "raw_content": "\nसिंधुदुर्गातील धरणांची पाणीपातळी पोचली ९० टक्क्यांवर\nशुक्रवार, 1 सप्टेंबर 2017\nपावसाचा जोर मंदावला - पंधरा दिवसांत ६०० मिमी पाऊस; १८ धरणे भरली\nकणकवली - जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला असला तरी गेल्या आठ दिवसांत कोसळलेल्या मुसळधार पावसाने सरासरी २६७१.३५ मिलिमीटरचा टप्पा पावसाने गाठला आहे. गेल्या पंधरा दिवसांत जिल्ह्यात एकूण ६०० मिमी धरणक्षेत्रातही दमदार पाऊस झाल्याने ३५ पैकी १८ धरणांची पातळी शंभर टक्केवर पोचली आहे. आतापर्यंत कणकवली तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.\nपावसाचा जोर मंदावला - पंधरा दिवसांत ६०० मिमी पाऊस; १८ धरणे भरली\nकणकवली - जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला असला तरी गेल्या आठ दिवसांत कोसळलेल्या मुसळधार पावसाने सरासरी २६७१.३५ मिलिमीटरचा टप्पा पावसाने गाठला आहे. गेल्या पंधरा दिवसांत जिल्ह्यात एकूण ६०० मिमी धरणक्षेत्रातही दमदार पाऊस झाल्याने ३५ पैकी १८ धरणांची पातळी शंभर टक्केवर पोचली आहे. आतापर्यंत कणकवली तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.\nजिल्ह्यातील आंतरराज्य तिलारी या मोठ्या प्रकल्पात ९५.११ टक्के, देवघर मध्य पाटबंधारे प्रकल्पात ८७.७९ तर कोर्लेसातंडी प्रकल्पात १०० टक्के उपयुक्त पाणी साठा आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या दैनंदिन पर्जन्यमान व पाणीसाठा अहवालातून प्राप्त झाली आहे.\nजिल्ह्यात गेल्या आठवडाभर पावसाने हाहाकार उडवला. पावसामुळे नदी-नाल्यांना तब्बल आठ दिवस पूरसदृश परि���्थिती होती. आता पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, धरणक्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने धरणाच्या उपयुक्त साठ्यात वाढ झाली आहे. एक मोठा, दोन मध्य आणि २८ पाझर तलावांची पातळी तशी शंभर टक्क्यावर पोचली आहे. काही धरणांची कामे अर्धवट असल्याने अशी धरणे पूर्ण क्षमतेने भरत नाहीत. मात्र, यंदा ऑगस्ट महिन्यातच पावसाने आपले टार्गेट पूर्ण केले आहे. आता परतीच्या पावसात जिल्ह्याची ३२०० ते ३५०० मिलिमीटरची सरासरी पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही. यामुळे यंदा पाणी टंचाईपासून मुक्ती मिळण्याची आशा आहे. यंदा आतापर्यंततरी समाधानकारक पाऊस असून गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत धरणातील पाणीसाठ्यातही कमालीची वाढ झाली आहे.\nलघुपाटबंधारे प्रकल्पात टक्केवारीप्रमाणे साठा असा - शिवडाव १०० टक्के, नाधवडे १०० टक्के, ओटव १०० टक्के, देदोनवाडी १०.२४ टक्के, तरंदळे ७२.४९ टक्के, आडेली १०० टक्के, आंबोली १०० टक्के, चोरगेवाडी ८३.७५ टक्के, हातेरी ९९.८५ टक्के, माडखोल १०० टक्के, निळेली १०० टक्के, ओरोसबुद्रुक ६१.१० टक्के, सनमटेंब १०० टक्के, तळेववाडी डिगस ६१.१० टक्के, दाबाचीवाडी ८५.९१ टक्के, पावशी १०० टक्के, शिरवल १०० टक्के, पुळास ९८.८१ टक्के, वाफोली १०० टक्के, कारिवडे १०० टक्के, धामापूर १०० टक्के, हरकुळ खुर्द १०० टक्के, ओसरगाव १०० टक्के, ओझरम १०० टक्के, पोईप ७६.९७ टक्के, शिरगाव ५५.८३ टक्के, तिथवली १०० टक्के आणि लोरे १०० टक्के इतका पाणी साठा झाला आहे.\nराज्यातील धरणांची पातळी ६३ टक्केवर\nराज्यातील एकूण ३२४७ धरणामध्ये आज अखेर ३३ हजार ३८० द.ल.घ. मी. इतका पाणीसाठा झाल्याने सरासरी ६३.४९ टक्के इतकी धरणाची पातळी आहे. गतवर्षी हा पाणीसाठा ६७.०२ टक्के इतका होता. आतापर्यंत अमरावती विभागात २५.०८ टक्के कोकण विभाग ९३.६१, नागपूर ३१.०१, नाशिक ७९.६७ पुणे ८४.८५ तर मराठवाड्यात ४१.९७ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे.\nधरण परिसरात दमदार पाऊस\nसिंधुदुर्गात एकूण १९६२१.०२ मिलिमीटर पाऊस\nजिल्ह्यात सरासरी २६७१.३५ मिलिमीटर पावसाची नोंद\nसर्वाधिक पाऊस कणकवलीत ३०७४ मिलिमीटर\n२४ तासांत झालेला पाऊस असा -\nदोडामार्ग - ४६ मिमी. (२६५३ मिलिमीटर)\nसावंतवाडी - १३ मिमी. (२९६६.३ मिलिमीटर)\nवेंगुर्ला - १३ मिमी. (२१९३.६२ मिलिमीटर)\nकुडाळ - १७ मिमी. (२२८८.७ मिलिमीटर)\nमालवण - १९ मिमी. (१८६४.४ मिलिमीटर)\nकणकवली -४४ मिमी. (३०४७ मिलिमीटर)\nदेवगड - २५ मिमी. (१९३८ मिलिमीटर)\nवैभववाडी - १४ मिमी. (२६७१ मिलिमीटर)\nमोदींचा हात लागला, की एकही काम होत नाही : मुंडे\nबीड : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत भूमिपूजन केलेले एकही काम अद्याप सुरु झालेले नाही. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉ. बाबासाहेब...\nकर्ज माफीपर्यंत उसाचे पैसे कपात करू नये, श्रीगोंद्यातील सोसायट्यांचा ठराव\nश्रीगोंदे - शेतकऱ्यांची कर्जमाफी होईपर्यंत कर्जवसुली करू नये या फतव्याचा आधार घेत तालुक्यातील शेतकऱ्यांची जिल्हा बँकेने ऊस बिलातून कपात करू नये असा...\nमधुरांगण हुरडा पार्टी आता २९ डिसेंबरला\nसातारा - गुलाबी थंडीत लज्जतदार गरमागरम हुरडा, शेंगा, गूळ, खमंग चटण्या, ऊस, स्वीटकॉर्न आणि अस्सल गावरान तेही चुलीवरचे खमंग भोजन. सकाळ मधुरांगणची हुरडा...\nसुंदरगड टाकतोय श्रमदानातून कात\nपाटण - स्वराज्यात टेहेळणी गड म्हणून चोख कामगिरी बजावणाऱ्या दातेगड तथा सुंदरगडावर झालेल्या दुर्ग संमेलनानंतर गडाचे रूपडे पालटू लागले आहे. काळाच्या...\n'मुळशी पॅटर्न\" पाहणाऱ्या सराईत गुन्हेगारास पुण्यात अटक\nपुणे : कोल्हापुर, इचलकरंजी येथे विविध गुन्हे करुन फरारी असलेल्या सराईत गुन्हेगार पुण्यातील मंगला चित्रपटगृहामध्ये \"मुळशी पेटर्न\" चित्रपट पाहत असताना...\nमाळेगावच्या सत्ताधाऱ्यांनी लाज बाळगावी - पवार\nमाळेगाव - ‘‘माळेगाव साखर कारखान्याचे विस्तारीकरण होऊनही ऊस क्रशिंगसह वीजनिर्मितीत घट, अपघातात उद्ध्वस्त होणारी कामगारांची कुटुंबे, डिस्टिलरी बंद,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/govt-need-money-for-loan-waiver-263824.html", "date_download": "2018-12-18T14:55:01Z", "digest": "sha1:OSHV3F6RTTL2BTLCBUYQ44XTUSQ6B5AP", "length": 12839, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कर्जमाफीसाठी पैसा कसा उभारणार? शासनापुढचा नवा पेच", "raw_content": "\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nVIDEO युवराज ���िंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : पंजाबने घेतले सर्वात जास्त खेळाडू,युवीला दाखवला बाहेरचा रस्ता\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nआम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो - नरेंद्र मोदी\nआमचा विकास 'आदर्श'सारखा नाही : पंतप्रधानांच्या भाषणातल्या 10 महत्त्वाच्या गोष्टी\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO: सैन्यभरतीच्या जागा 68 आणि अर्ज 12 हजार, उमेदवारांवर पोलिसांचा लाठीमार\nपंतप्रधान मोदी मुंबईत दाखल, शिवसेनेच्या बहिष्कारामुळे दौरा चर्चेत\nशिवरायांच्या ऐतिहासिक स्मारकाचं काम सुरू, पाहा एक्सक्ल्युझिव्ह फोटो\nVIDEO : मुंबईत तरुणीच्या कारचा विचित्र अपघात\nमोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याआधी उद्धव यांचा शिवसेना मंत्र्यांना मोठा आदेश\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\nपेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होणार, ही आहे मोदी सरकारची योजना\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nमाझ्या बाबतीतही भेदभाव केला गेलाय - कतरिना कैफ\nसेटवर शशांक केतकरचा 'हा' पैलू सगळ्यांना ठेवतो खूश\nस्वप्नील जोशी म्हणतोय, मी पण सचिन\nबाहेर सोसाट्याचा वारा तर घरात भरलं पाणी, आंध्र प्रदेशमध्ये 'फेथाई'चं थैमान\nचक्क घड्याळाने वाचवलं हृदयविकाराच्या झटक्यापासून, वाचून तुम्हीही म्हणाल वाह...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : पंजाबने घेतले सर्वात जास्त खेळाडू,युवीला दाखवला बाहेरचा रस्ता\nIPL Auction: क्रिकेट सोडून जॉब करणाऱ्या या खेळाडूवर आता 8.4 कोटींची बोली\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nVIDEO: शिवाजी महाराजांच्या वेषात संसदेत अवतरले 'हे' खासदार\nLIVE VIDEO : मुंबई कामगार रुग्णालयात अग्निशमन दलाचा जवान श���डीवरुन खाली कोसळला\nअंधेरीतल्या रुग्णालयातील भीषण आगीचा EXCLUSIVE VIDEO\nकर्जमाफीसाठी पैसा कसा उभारणार\nकेंद्र सरकारने कर्जमाफीसाठी राज्यसरकारला मदत करण्यास स्पष्ट नकार देत याआधीच हात वर केलेत. म्हणूनच कर्जमाफीसाठी आता राज्य सरकारलाच पैसा उभा करावा लागणार आहे.\n28 जून : राज्यशासनाने शेतकऱ्यांसाठी 34 हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केलीय खरी पण यासाठी लागणारा पैसा नेमका कुठून आणि कसा उभा करायचा हा प्रश्न सध्या शासनासमोर आ वासून उभा आहे. कारण केंद्र सरकारने कर्जमाफीसाठी राज्यसरकारला मदत करण्यास स्पष्ट नकार देत याआधीच हात वर केलेत. म्हणूनच कर्जमाफीसाठी आता राज्य सरकारलाच पैसा उभा करावा लागणार आहे. यासाठीच राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची आता धावाधाव सुरू आहे.\nकर्जमाफीसाठी पैसा कसा उभारणार \n1. शासनाचे मोक्याचे भूखंड विकून पैसे उभे करणे\n2. कर्जमाफीबाबत बॉण्ड अर्थात कर्जरोखे शासन काढू शकते पण त्याचा परतावा कसा किती द्यावा याबाबत निर्णय नाही\n3. नाबार्डकडून कमी व्याजदारांने कर्ज घेणे\n4. अर्थसंकल्पात 30 टक्के कपात करणे पण कपात केल्यास विकासासाठी पैसा शिल्लक राहणार नाही, शासनाचा फक्त पगारांवरचा वार्षिक खर्च हा 9 हजार कोटी आहे\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO : स्टार स्क्रीन अॅवाॅर्डला बाॅलिवूड स्टार्सचा जलवा\nIPL AUCTION 2019- महाराष्ट्राच्या 'या' पाच खेळाडूंवर असेल सर्वांचं लक्ष\nरामदास आठवले म्हणतात, 'प्रत्येकाच्या खात्यात लवकरच येणार 15- 15 लाख'\nVIDEO: ...तोपर्यंत मोदींना सुखाने झोपू देणार नाही : राहुल गांधी\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : पंजाबने घेतले सर्वात जास्त खेळाडू,युवीला दाखवला बाहेरचा रस्ता\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/video/vishwas-nangare-patil-on-kolhapur-helmet-compulsion-video-265012.html", "date_download": "2018-12-18T15:41:39Z", "digest": "sha1:RNBKSBFL5Y2ST2RL4CDIRUFDWIVDPAH2", "length": 15129, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'हेल्मेटसक्तीचे चांगले परिणाम'", "raw_content": "\nPHOTOS : हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या मित्रासाठी रात्रभर जागणाऱ्या मुक्या जीवांची कहाणी\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nVIDEO : पंतप्रधान मोदींनी मराठीत भाषण करून घातली साद\nVIDEO : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस उडवणार मोदींची झोप, पाहा स्पेशल रिपोर्ट\nआम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो - नरेंद्र मोदी\nआमचा विकास 'आदर्श'सारखा नाही : पंतप्रधानांच्या भाषणातल्या 10 महत्त्वाच्या गोष्टी\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO: सैन्यभरतीच्या जागा 68 आणि अर्ज 12 हजार, उमेदवारांवर पोलिसांचा लाठीमार\nपंतप्रधान मोदी मुंबईत दाखल, शिवसेनेच्या बहिष्कारामुळे दौरा चर्चेत\nशिवरायांच्या ऐतिहासिक स्मारकाचं काम सुरू, पाहा एक्सक्ल्युझिव्ह फोटो\nVIDEO : मुंबईत तरुणीच्या कारचा विचित्र अपघात\nमोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याआधी उद्धव यांचा शिवसेना मंत्र्यांना मोठा आदेश\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\nपेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होणार, ही आहे मोदी सरकारची योजना\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nमाझ्या बाबतीतही भेदभाव केला गेलाय - कतरिना कैफ\nसेटवर शशांक केतकरचा 'हा' पैलू सगळ्यांना ठेवतो खूश\nस्वप्नील जोशी म्हणतोय, मी पण सचिन\nबाहेर सोसाट्याचा वारा तर घरात भरलं पाणी, आंध्र प्रदेशमध्ये 'फेथाई'चं थैमान\nचक्क घड्याळाने वाचवलं हृदयविकाराच्या झटक्यापासून, वाचून तुम्हीही म्हणाल वाह...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : युवराज झाला 'मुंबईकर', अखेरच्या क्षणी घेतलं विकत\nIPL Auction: क्रिकेट सोडून जॉब करणाऱ्या या खेळाडूवर आता 8.4 कोटींची बोली\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच ���बाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nVIDEO: शिवाजी महाराजांच्या वेषात संसदेत अवतरले 'हे' खासदार\nLIVE VIDEO : मुंबई कामगार रुग्णालयात अग्निशमन दलाचा जवान शिडीवरुन खाली कोसळला\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nस्पोर्टस 1 hour ago\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nVIDEO: शिवाजी महाराजांच्या वेषात संसदेत अवतरले 'हे' खासदार\nLIVE VIDEO : मुंबई कामगार रुग्णालयात अग्निशमन दलाचा जवान शिडीवरुन खाली कोसळला\nअंधेरीतल्या रुग्णालयातील भीषण आगीचा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO: मला चुकीच्या पद्धतीने हात लावला म्हणून मी कानाखाली पेटवली - झरीन खान\nVIDEO: संभाजी भिडेंच्या सभेत दलित युथ पॅन्थरच्या कार्यकर्त्यांचा राडा\nVIDEO: मला भावी मुख्यमंत्री, काकांना भावी पंतप्रधान म्हणू नका - अजित पवार\nVIDEO: राहुल गांधी पप्पू नाही आता पप्पा होण्याची गरज आहे - रामदास आठवले\nVIDEO: कोस्टल रोड प्रकल्पाचं श्रेय घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केला - उद्धव ठाकरे\nVIDEO : हॉटेलचा स्लॅब कोसळला; वरच्या मजल्यावर सुरू होतं अनधिकृत बांधकाम\n#FITINDIA - लोकमत ग्रुपच्या महामॅरेथॉन स्पर्धेतला जोष पाहिला का\nVIRAL VIDEO: सोनाराच्या डोळ्यादेखत पळवल्या सोन्याच्या बांगड्या\nमहाराष्ट्र 2 days ago\nVIDEO : जालना जिल्ह्यातील दुष्काळाचा ग्राऊंड रिपोर्ट\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nVIDEO : नोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nVIDEO : International Tea Day- चहाबद्दलच्या या १७ गोष्टी तुम्हाला माहीत नसतीलच\nVIDEO : पैशांचा असा पाऊस तर तुम्ही कधीच पाहिला नसेल\nVIDEO : नग्न होऊन धावत्या रेल्वेत तृतीयपंथीयाची वसुली, व्हिडिओ व्हायरल\nVIDEO : हा आहे गुजरात मॉडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nInternational Tea Day: चहाची दुनिया नारी, 'तंदुरी चहा'ची चव भारी\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nमहाराष्ट्र 4 days ago\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेल�� काळा डाग-रामदास कदम\nPHOTOS : हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या मित्रासाठी रात्रभर जागणाऱ्या मुक्या जीवांची कहाणी\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nVIDEO : पंतप्रधान मोदींनी मराठीत भाषण करून घातली साद\nVIDEO : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस उडवणार मोदींची झोप, पाहा स्पेशल रिपोर्ट\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nPHOTOS : हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या मित्रासाठी रात्रभर जागणाऱ्या मुक्या जीवांची कहाणी\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nIPL Auction: क्रिकेट सोडून जॉब करणाऱ्या या खेळाडूवर आता 8.4 कोटींची बोली\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/lokprabha/recipes-1064053/", "date_download": "2018-12-18T15:22:48Z", "digest": "sha1:DI4HEX4NT6ZYD2YJ4IF2TUG4FDH3ZHMP", "length": 16502, "nlines": 255, "source_domain": "www.loksatta.com", "title": "रुचकर : मेडिटरेनियन पाककृती | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nरुचकर : मेडिटरेनियन पाककृती\nरुचकर : मेडिटरेनियन पाककृती\nमेडिटरेनियन किंवा मिडल ईस्ट हा प्रदेश त्यांच्या खाद्यसंस्कृतीसाठी फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. मिडल ईस्टर्न पदार्थात जशी नॉनव्हेज पदार्थाची मोठी यादी आहे तशीच शाकाहारी पदार्थही भरपूर\nमेडिटरेनियन किंवा मिडल ईस्ट हा प्रदेश त्यांच्या खाद्यसंस्कृतीसाठी फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. मिडल ईस्टर्न पदार्थात जशी नॉनव्हेज पदार्थाची मोठी यादी आहे तशीच शाकाहारी पदार्थही भरपूर प्रमाणात आढळतात. ऑलिव्ह ऑइल, तीळ, पार्सली, पुदिना, खजूर, काबुली चणे इत्यादी घटक मोठय़ा प्रमाणावर वापरले जातात. यांपासून बनवल्या जाणाऱ्या काही प्रचलित शाकाहारी पदार्थाच्या रेसिपीज पुढे देत आहे. नक्की करून पाहा.\nकाबुली चणे वापरून गोटाभजीच्या जवळचा पदार्थ.\nदोन वाटय़ा भरून भिजलेले काबुली चणे (छोले)\n२ चमचे बेसन (टीप १)\n३ मोठय़ा लसूण पाकळ्या\n१ लहान चमचा धनेपूड\n१/२ लहान चमचा जिरेपूड\n२ हिरव्या मिरच्या किंवा १/२ चमचा लाल त���खट\n१) भिजलेले काबुली चणे मिक्सरमध्ये घालावेत, पाणी घालू नये. त्यात लसूण, पार्सली, हिरवी मिरची, मीठ आणि लिंबाचा रस घालावा. भरडसर वाटून घ्यावे. वाटलेले मिश्रण एका वाडग्यात काढावे. त्यात बेसन, खायचा सोडा आणि धने-जिरेपूड घालावी आणि मिक्स करावे. चव पाहून गरज वाटल्यास तिखट, मीठ घालावे. खूप घट्ट वाटल्यास थोडेसेच पाणी शिंपडावे.\n२) कढईत तेल गरम करावे. तेल गरम झाले की आच मध्यम करावी.\n३) साधारण दीड टेस्पून मिश्रण घेऊन त्याचा गोळा बांधावा. हा गोळा गरम तेलात घालावा. गोल्डन ब्राऊन होईस्तोवर तळावा.\nअशा प्रकारे सर्व फलाफल तळून घ्यावे. जनरली, फलाफल त्झात्झीकी सॉसबरोबर (कुकुंबर सॉस) सव्र्ह करतात.\n१) शक्यतो बेसन न घालता फक्त भिजलेल्या काबुली चण्याचे फलाफल करून पाहावे. एक लहान गोळा गरम तेलात घालून पाहावा. जर गोळा तेलात फुटत असेल तरच बेसन घालावे.\n२) फलाफल मध्यम आचेवरच तळावेत. मोठय़ा आचेवर तळल्यास बाहेरून रंग लगेच येईल, पण आतून कच्चे राहतील. तसेच मंद आचेवर तळल्यास फलाफल तेलात फुटू शकतात.\nघट्ट दही घालून केलेल्या काकडीच्या कोशिंबिरीच्या जवळचा पदार्थ.\n१ मोठी काकडी सोलून, बिया काढून टाकाव्यात आणि मध्यम तुकडे करावेत.\nदीड कप घट्ट दही (टीप)\n२ लसणीच्या पाकळ्या, बारीक चिरून\n१ चमचा फ्रेश डील (शेपू) (टीप)\n२ चमचे ऑलिव्ह ऑइल\n१ चमचा लिंबाचा रस\n१) दही १ तासभर टांगून ठेवावे. जेणेकरून दही थोडेसे घट्ट होईल.\n२) टांगलेले दही, लसूण, शेपू, ऑलिव्ह ऑइल, लिंबाचा रस आणि मीठ ब्लेंडरमध्ये घालून ब्लेंड करावे. नंतर काकडीचे तुकडे घालून भरडसर ब्लेंड करावे. तयार त्झात्झीकी सॉस फलाफलबरोबर सव्र्ह करावा.\n१) पारंपरिक पद्धतीनुसार त्झात्झीकी सॉस ग्रीक योगर्ट (मध्यमसर घट्ट चक्का) पासून बनवतात. जर ग्रीक योगर्ट असेल तर ते तसेच डायरेक्ट वापरावे. नसल्यास दही थोडा वेळ टांगून मग वापरावे.\n२) शेपूऐवजी पुदिन्याची पानेही वापरू शकतो.\n३) लिंबाचा रस नसल्यास थोडेसे व्हिनेगर वापरले तरीही चालेल.\nकाबुली चणे आणि तीळ वापरून केलेला चटणीसारखा पदार्थ.\nएक वाटी एकदम मऊसर शिजवलेले काबुली चणे\n२ चमचे खमंग भाजलेले तीळ\n२ चमचे लिंबाचा रस\n२-३ चमचे ऑलिव्ह ऑइल\n१/४ लहान चमचा मिरपूड\n२ चमचे चिरलेली कोथिंबीर\n१) तिळाची आधी पावडर करून घ्यावी. त्यात बाकीचे सर्व पदार्थ घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावेत. डब्यात बंद करून फ्रिजमध��ये काही तास थंड करावे.\n२) लहान उथळ ताटलीत हम्मस काढून घ्यावे. त्यावर थोडे लाल तिखट आणि ऑलिव्ह ऑइल घालून पिटा ब्रेडबरोबर सव्र्ह करावे.\n१) पाणी जास्त घालू नये. मिक्सरमध्ये चणे वाटता येतील इतपतच घालावेत. कंसीस्टन्सी दाटसर असावी.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nडाएट डायरी: हॅपी न्यू मदर्स डे\nद चॉकलेट क्रिटिक : जंगल बुक आणि खिशातल्या नटीज\nVIDEO – या देशात खातात मातीच्या रोटी, नका वाया घालवू अन्न सेहवागचा संदेश\nआरोग्य धन जपणारे धणे\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIPL Auction 2019: युवराज झाला 'मुंबईकर' १२ व्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार\nनाराज खासदार संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाला दांडी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n युवराज सिंहवर अखेर बोली लागली, नवीन हंगामात मुंबई इंडियन्सकडून...\nअटलजींच्या सरकारला आणखी काही काळ मिळाला असता तर...\n#MeToo : सोनू निगमचा अनु मलिकला पाठिंबा\nरणबीर रिसेप्शनला न आल्यानं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही- दीपिका\nThackeray Biopic: चर्चा फक्त भगव्याची अन् नवाजुद्दीनच्या लूकची\nदुसरीला डेट करत असतानाही रणवीर माझ्याशी फ्लर्ट करायचा, दीपिकानं सांगितला मजेशीर किस्सा\n...अन् पंकजाताई आणि पूनम महाजन म्हणाल्या 'कुछ कुछ होता हैं'\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nप्रशासकीय इमारतीतील संकटकालीन सुटकेचा मार्ग ‘अडगळी’त\nखड्डे न बुजवताच, रस्त्याची रंगरंगोटी\nलहान मुलांच्या मदतीने लग्नमंडपांत चोऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/silver-no-14-for-india-as-the-womens-compound-archery-team-bows-out-against-south-korea-417468-2/", "date_download": "2018-12-18T15:48:14Z", "digest": "sha1:XXJVFREFGDQEWIRC7TS4HODLJZQYSQUK", "length": 7227, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आशियाई स्पर्धा : भारतीय महिला तिरंदाजी संघाने पटकाविले रौप्यपदक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआशियाई स्पर्धा : भारतीय महिला तिरंदाजी संघाने पटकाविले रौप्यपदक\nजकार्ता – इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा २०१८ स्पर्धांमध्ये आज दहाव्या दिवशी भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने रौप्यपदक जिंकल्यानंतर आज तिरंदाजीमध्ये सुध्दा भारतीय महिलांनी चांगली का��गिरी केली आहे.\nआशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या कम्पाऊंड सांघिक गटात भारतीय महिला तिरंदाजी संघाने रौप्यपदक पटकाविले आहे. अंतिम फेरीत भारतीय संघाचा कोरियाकडून 231-228 अशा फरकाने पराभव झाल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारतीय संघात मुस्कान किरार, मधुमिता कुमारी आणि ज्योती सुरेशा वेन्नम यांचा समावेश होता.\nभारताचे आशियाई स्पर्धा २०१८ मधील हे १४ वे रौप्यपदक ठरले. याआधी २०१४ मध्ये भारतीय महिलांना कम्पाऊंड गटात कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसततच्या पावसात पिकांची घ्यावयाची काळजी (भाग-२)\nNext articleपी.व्ही.सिंधू भारतातील सर्वात प्रतिभावान आणि प्रेरणा देणाऱ्या अँथलेटिक्सपैकी एक – नरेंद्र मोदी\n#IPLAuction2019 : युवराज सिंग आयपीएलमध्ये ‘अनसोल्ड’\n#AUSvIND 2nd Test : पर्थ कसोटीत भारताचा दारूण पराभव\n#NZvSL : न्यूझीलंडची 296 धावांची आघाडी, टाॅम लाथम नाबाद 264*\n#AusvInd : भारत पराभवाच्या छायेत; चौथ्या दिवसअखेर भारत 5 बाद 112\n#BANvWI 1st T20 : वेस्टइंडिजचा बांगलादेशवर दणदणीत विजय\n#AusvInd 2nd Test : भारतासमोर विजयासाठी 287 धावांचे लक्ष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bobhata.com/lifestyle/10-most-amazing-finds-second-hand-markets-2365", "date_download": "2018-12-18T15:55:08Z", "digest": "sha1:NWYUVTQ4XZKGJDZRLRTKADMOW6U2YNU5", "length": 16441, "nlines": 90, "source_domain": "www.bobhata.com", "title": "घ्यायला गेलो एक आणि निघालं एक !! रद्दीतल्या या १० वस्तू निघाल्या एवढ्या मोठ्या किमतीच्या !!", "raw_content": "\nघ्यायला गेलो एक आणि निघालं एक रद्दीतल्या या १० वस्तू निघाल्या एवढ्या मोठ्या किमतीच्या \nराव, रद्दीच्या दुकानात, जुन्या वस्तूंच्या दुकानात किंवा अगदी चोर बाजारातसुद्धा अशा काही वस्तू असतात की ज्यांची किंमत नेमकी किती आहे हे कोणालाच माहित नसतं. मग होतं असं की दुकानदार त्याच्या मनाप्रमाणे क्षुल्लक् किंमतीला वस्तू विकून टाकतो आणि पण खरं तर त्याची किंमत चक्क त्यापेक्षा हजारपट जास्त असते. तुमच्या सोबत झालंय का असं कधी\nराव, आज आम्ही अशा १० लोकांचे किस्से सांगणार आहोत ज्यांनी अगदी कवडीमोल किंमतीना वस्तू खरेदी केल्या पण त्यांच्या किमती गगनाला भिडणाऱ्या होत्या राव. लिस्ट बघून घ्या....\nखरेदी : ३ डॉलर्स\nविक्री : २२ लाख डॉलर्स\nघरातल्या जुन्या वस्तू घराबाहेर विकायला ठेवणे म्हणजे गॅरेज सेल. न्यूयॉर्कच्या अशाच एका गॅरेज सेलमधून एका कुटुंबाने अवघ्या ३ डॉलर्समध्ये एक चायना बाउल विकत घेतला होता. नंतर त्या कुटुंबाला समजलं की हा साधंसुधं चायना बाउल नाही, तर नसून चीनमधल्या १० किंवा ११ व्या शतकातल्या चिनी राजाचा बाउल आहे. लंडनमधल्या एका आर्ट डीलरने हा बाउल तब्बल २.२ मिलियन म्हणजे २२ लाख डॉलर्सना विकत घेतला.\n२. जेम्स बॉंडचं घड्याळ\nविक्री : ३८ डॉलर्स\nखरेदी : १,६०,००० डॉलर्स\nइंग्लंडच्या चोरबाजारातून एका माणसाने 'ब्रेटलिंग' कंपनीचं घड्याळ खरेदी केलं. या घडयाळाची किंमत फक्त ३८ डॉलर्स एवढी होती. खरं तर हे घड्याळ साधारण नव्हतं. त्याचा वापर जेम्स बॉंडच्या प्रसिद्ध 'थंडरबॉल' चित्रपटात झाला होता. हे जेव्हा या नवीन मालकाच्या लक्षात आलं, तेव्हा त्याने (२०१३ साली) एका लिलावात घड्याळ विकलं. त्यावेळी त्याची बोली लागली तब्बल १,६०,००० डॉलर्स.\n३. मॅजिस्ट्रेट ऑफ ब्रसेल्स\nखरेदी : ५०० डॉलर्स\nविक्री : ६,५०,००० डॉलर्स\nएका पाद्रयानं इंग्लंडमध्ये एक चित्र विकत घेतलं. किंमत होती ५०० डॉलर्स. चित्राला बघून एकाने अशी शक्यता वर्तवली की कदाचित हे चित्र प्रसिद्द चित्रकार 'व्हॅन डायक' याने काढलेलं 'मॅजिस्ट्रेट ऑफ ब्रसेल्स असावं. आणि काय आश्चर्य चित्र खरंच 'व्हॅन डायक'ने काढलेलं होतं. ५०० डॉलर्सचे अचानक ६,५०,००० डॉलर्स झाले ना राव.\n४. नैवेद्याचं चायनीज भांडं\nखरेदी : ४ डॉलर्स\nविक्री : ५४,००० डॉलर्स\nसिडनी येथून एका माणसाने अवघ्या ४ डॉलर्सना एक भांडं विकत घेतलं होतं. नंतर त्याला कळालं की हे भांडं चीनमधलं असून १७ व्या शतकातलं आहे. हे भांडं चक्क गेंड्याच्या शिंगापासून तयार करण्यात आलं होतं. एका लिलावात या भांड्याला ५४,००० डॉलर्सची बोली लागली.\n५. अमेरिकेच्या स्वातंत्र्याचं घोषणापत्र\nखरेदी : २.५० डॉलर्स\nविक्री : ४,७७,००० डॉलर्स\nमायकल स्पार्क्स नावाच्या व्यक्तीने नॉर्थ कॅरोलिना येथल्या जुन्या सामानाच्या दुकानातून एक जुना कागद आणला होता. हा साधा कागदाचा तुकडा अमेरिकेच्या स्वातंत्र्याचं घोषणापत्र असल्याचं नंतर त्याच्या लक्षात आलं. या घोषणापत्राच्या २०० प्रती काढण्यात आल्या होत्या. एका लिलावात या ऐतिहासिक दस्तऐवजाची किंमत ४,७७,००० डॉलर्स ठरली.\nअशाच आणखी एका घटनेत एका माणसानं चोर बाजारातून एक चित्र विकत घेतलं होतं. चित्राच्या मधल्या फटीत त्याला एक कागद साप��ला. हा कागद म्हणजे अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या घोषणेची खरीखुरी प्रत होती. लिलावात या कागदाची बोली तब्बल २४ लाख डॉलर्स एवढी लागली.\n६. पिकासोने स्वतः चितारलेलं पोस्टर\nखरेदी : १४ डॉलर्स.\nविक्री : ७००० डॉलर्स\nZachary Bodish नावाचा व्यक्तीला ओहायो येथील जुन्या सामानाच्या दुकानात एक जुनं पोस्टर सापडलं. या पोस्टरची त्याने किंमत मोजली अवघे १४ डॉलर्स. पोस्टर घरी घेऊन आल्यावर त्याने नीट निरखून बघितलं तेव्हा त्याला धक्काच बसला. ते पोस्टर पाब्लो पिकासो या जगद्विख्यात चित्रकाराने तयार केलं होतं. पोस्टरवर त्याची सही सुद्धा होती. या पोस्टरची किंमत पुढे ७००० डॉलर्स ठरली राव.\nखरेदी : २५ डॉलर्स\nविक्री : ५.४१,००० डॉलर्स\nन्यू जर्सीच्या एका शिक्षिकेनं २५ डॉलर्स मध्ये जुनं टेबल विकत घेतलं होतं. हे टेबलला त्यांनी ३० वर्ष वापरलं. ३० वर्षानंतर त्यांना टेबल 'अॅन्टिक' असल्याचा संशय आला. तिचा संशय खरा निघाला. टेबलाच्या परीक्षणातून असं समजलं की हे टेबल १८ व्या शतकातील असून ते टेबल 'जॉन सायमॉर अँड सन्स' या अमेरिकेच्या प्रसिद्ध फर्निचर विक्रेत्याने तयार केलं आहे. यानंतर टेबलची किंमत २५ डॉलर्स वरून तब्बल ५,४१,००० डॉलर्स झाली.\nखरेदी : २० डॉलर्स\nविक्री : ११,७५० डॉलर्स\nअमेरिकेत पूर्वी बदकांना जाळ्यात अडकवण्यासाठी आमिष म्हणून नकली बदक पाण्यात सोडलं जायचं. या नकली बदकाला 'डक डिकॉय' म्हणायचे. तर, असंच एक 'डक डिकॉय' एका माणसाने खरेदी केलं. पण तो काही साधारण डक डिकॉय नव्हतं. डक डिकॉयची आयडिया ज्याने काढली, त्या आयर हडसनने स्वतः हाताने ते बनवलं होतं. 'इबे'(eBay)वर या डक डिकॉयला ११,७५० डॉलर्सची किंमत मिळाली.\n९. 'क्राईम अँड पनिशमेंट' पुस्तकाची पहिली आवृत्ती\nखरेदी : १७ डॉलर्स\nविक्री : १७,००० डॉलर्स\nइंग्लंडच्या लॅन्सशायर भागात एका महिलेनं पुस्तकांचा एक बॉक्स विकत घेतला होता. या संपूर्ण बॉक्सची किंमत १७ डॉलर्स होती. घरी येऊन जेव्हा तिने पुस्तकं बघितली तेव्हा तिला त्यात 'फ्योदोर दोस्तोवस्की' या प्रसिद्ध रशियन लेखकाचं 'क्राईम अँड पनिशमेंट' पुस्तक सापडलं. हे पुस्तक खास होतं कारण 'क्राईम अँड पनिशमेंट'ची ती पहिली इंग्रजी आवृत्ती होती. पहिली आवृत्ती असल्याने पुस्तक अत्यंत दुर्मिळ होतं. मग या महिलेने एका लिलावात पुस्तक ठेवलं. पुस्तकाला तब्बल १७,००० डॉलर्स एवढी बोली लागली.\n१०. इजिप्शियन काळातला मांजरीचा पुतळा\nखरेदी : कचऱ्यात फुकट सापडलं\nविक्री : ८०,००० डॉलर्स\nइंग्लंड मधल्या कॉर्नवेल भागात एका कुटुंबानं जुन्यापुराण्या वस्तू विकायला काढल्या होत्या. या वस्तूंमध्ये एका मांजरीचा पुतळा होता. पण काही केल्या पुतळा विकला गेला नाही. हा पुतळा कोणीही विकत घेणार नाही असा विचार करून त्या कुटुंबाने पुतळा कचऱ्यात फेकला.\nपुढे एकाला हा मांजरीचा पुतळा कचऱ्यात सापडला. पुतळा इजिप्शियन पद्धतीचा असल्याने त्याने जवळच्या ब्रिटीश म्युझियममध्ये नेऊन दाखवला. तेव्हा त्याला माहिती मिळाली की हा पुतळा तब्बल २,५०० वर्ष जुना असून इसवीसनपूर्व ५०० ते ७०० शतकातला आहे. पुतळ्याची किंमत २०,००० लावण्यात आली होती, पण लिलावात त्याला तब्बल ८०,००० डॉलर्सची बोली लागली.\nतर मंडळी आपल्या जवळच्या वस्तू किती किमती असतील याचा कधीकधी आपल्यालाच अंदाज नसतो. पुढच्या वेळी जुन्यापुराण्या वस्तूंना बघताना नीट निरखून बघा बरं..\nभारतातील ५ टॉपचे चोर बाजार \nया ९ देशांनी बदलले व्हिसाचे नियम, चला पटापट सहलीचे बेत आखा...\nव्हिडीओ ऑफ दि डे : तब्बल २० वर्षानंतर या पठ्ठ्याने केली इतिहासाची पुनरावृत्ती...हा व्हिडीओ चुकवू नका भाऊ \nजगात खाण्यापिण्याबद्दल आहेत हे १० विचित्र कायदे, काहीठिकाणी तर शिक्षाही केली जाते \nसासूकडून प्रेरणा घेऊन सुनेने उभारला स्वतःचा बिझनेस तो ही व्हाट्सॲपच्या मदतीने \nतिने मेकअपवर बहिष्कार टाकल्यावर तिला जीवे मारण्याची धमकी का दिली जात आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/marathwada/parbhani-news-soldier-chhotulal-dube-passes-away-delhi-62511", "date_download": "2018-12-18T15:48:35Z", "digest": "sha1:OFOIEY2VLXYV3OKQNTHGN7KVSZQ3FJO3", "length": 13344, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "parbhani news soldier chhotulal dube passes away in delhi परभणीः सिमेवर बंदोबस्तासाठी असलेल्या जवानाचे निधन | eSakal", "raw_content": "\nपरभणीः सिमेवर बंदोबस्तासाठी असलेल्या जवानाचे निधन\nबुधवार, 26 जुलै 2017\nसोनपेठ (परभणी): सोनपेठ तालुक्यातील जवान छोटुलाल डुबे यांचे दिल्ली येथील लष्करी रुग्णालयात आज (बुधवार) दुःखद निधन झाले आहे.\nडिघोळ येथील छोटुलाल उर्फ मुन्ना गुरुप्रसाद डुबे (वय ४६) यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने दिल्ली येथील लष्कराच्या रुग्णालयात दुःखद निधन झाले. ते भारताच्या सिमेवर कार्यरत होते. तिथे त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना दोन दिवसापुर्वी दिल्ली येथील रुग्णालया��� दाखल केले होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.\nसोनपेठ (परभणी): सोनपेठ तालुक्यातील जवान छोटुलाल डुबे यांचे दिल्ली येथील लष्करी रुग्णालयात आज (बुधवार) दुःखद निधन झाले आहे.\nडिघोळ येथील छोटुलाल उर्फ मुन्ना गुरुप्रसाद डुबे (वय ४६) यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने दिल्ली येथील लष्कराच्या रुग्णालयात दुःखद निधन झाले. ते भारताच्या सिमेवर कार्यरत होते. तिथे त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना दोन दिवसापुर्वी दिल्ली येथील रुग्णालयात दाखल केले होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.\nगुरुवारी (ता. २७) सकाळी डिघोळ या त्यांच्या मुळगावी त्यांच्यावर लष्करी ईतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या मागे पत्नी दोन मुलगे, आई, वडील व एक भाऊ असा मोठा परिवार आहे.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :\nचीनच्या अरेरावीबद्दल मोदी गप्प का US, इस्राईल दोस्ती काय कामाची\nकर्जमाफी हेल्पलाईन पहिल्याच तासाला 'होपलेस'\nपंतप्रधान मोदींनी कारगिल युद्धातील हुतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली\nमुंबई: तुर्भेत दुहेरी हत्याकांड\nकल्याण: महिला स्पेशल बससाठी शिवसेना, भाजप आमने-सामने\nकोयनेच्या पाणीसाठ्यात 1.86 टीएमसीने वाढ\nइमारत कोसळून मुंबईत 17 जण ठार\nशेतकरी संघटनेचा एक आॅगस्टला राज्यव्यापी मसूदा मोर्चा\nगिरणा धरणाने गाठली चाळिशी\nभोजापूर धरण अखेर 'ओव्हरफ्लो'\nउपचार नाकारल्याने सात महिन्यांच्या बालकाचा मृत्यू\nलष्कराकडे पुरेसा शस्त्रसाठा : अरुण जेटली\n२६ जुलै १९९९ : कारगिल विजय दिन आणि आज...\nविकार एकीकडे, उपचार भलतीकडे\nसहा वर्षे पाकिस्तानवास भोगलेला अन्सारी अखेर मायदेशी\nनवी दिल्ली : गेल्या 6 वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेले भारतीय नागरिक हमीद नाहल अन्सारी आज पाकिस्तानातून भारतात परतले...\n'आक्रमक' मोदी पुण्यात मवाळ; आता विकासकामांवर भर\nपुणे : विधानसभा राज्यांमधील निवडणूक निकालांनंतर भाजपने जाहीर भाषणांमधील प्रचाराचे धोरण बदलले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या...\nत्यांना जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं : पंतप्रधान\nकल्याण : देशात यापूर्वी सत्तेत असलेल्या सरकारने 25.5 लाख घरे बांधली होती. मात्र, आमच्या सरकारने देशभरात एक कोटी 25 लाखांपेक्षा अधिक लोकांसाठी...\nपरभणी, हिंगोली जिल्ह्यांत तीन लाख क्विंटल ��ापूस खरेदी\nपरभणी - परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत यंदाच्या खरेदी हंगामात शनिवार (ता. १५) पर्यंत भारतीय कापूस महामंडळ आणि खासगी मिळून एकूण ३ लाख २ हजार ३१३...\nमाझी ताकद माहित नाही का भाजप आमदाराची महिला अधिकाऱ्याला धमकी\nफतेहपूर-सिकरी: भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने महिला अधिकाऱ्याला धमकावल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उदयभान चौधरी असे या भाजपच्या...\nजळगाव गारठले; पारा 8 अंशांवर\nजळगाव ः उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव वाढला आहे. परिणामी, तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. तीन-चार दिवसांपासून 10 अंशांवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/videsh/modi-meets-aung-san-syu-ki-269285.html", "date_download": "2018-12-18T14:53:29Z", "digest": "sha1:PADQU5DQ2IINGMJW4JV2Z5QU6RR2ET5N", "length": 12596, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोदींनी म्यानमार दौऱ्यावर घेतली आँग सॅन स्यू कीची भेट", "raw_content": "\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : अखेरच्या टप्प्यात आयपीएलच्या लिलावाला सुरुवात\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nआम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो - नरेंद्र मोदी\nआमचा विकास 'आदर्श'सारखा नाही : पंतप्रधानांच्या भाषणातल्या 10 महत्त्वाच्या गोष्टी\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO: सैन्यभरतीच्या जागा 68 आणि अर्ज 12 हजार, उमेदवारांवर पोलिसांचा लाठीमार\nपंतप्रधान मोदी मुंबईत दाखल, शिवसेनेच्या बहिष्कारामुळे दौरा चर्चेत\nशिवरायांच्या ऐतिहासिक स्मारकाचं काम सुरू, पाहा एक्सक्ल्युझिव्ह फोटो\nVIDEO : मुंबईत तरुणीच्या कारचा विचित्र अपघात\nमोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याआधी उद्धव यांचा शिवसेना मंत्र्यांना मोठा आदेश\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\nपेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होणार, ही आहे मोदी सरकारची योजना\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nमाझ्या बाबतीतही भेदभाव केला गेलाय - कतरिना कैफ\nसेटवर शशांक केतकरचा 'हा' पैलू सगळ्यांना ठेवतो खूश\nस्वप्नील जोशी म्हणतोय, मी पण सचिन\nबाहेर सोसाट्याचा वारा तर घरात भरलं पाणी, आंध्र प्रदेशमध्ये 'फेथाई'चं थैमान\nचक्क घड्याळाने वाचवलं हृदयविकाराच्या झटक्यापासून, वाचून तुम्हीही म्हणाल वाह...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : अखेरच्या टप्प्यात आयपीएलच्या लिलावाला सुरुवात\nIPL Auction: क्रिकेट सोडून जॉब करणाऱ्या या खेळाडूवर आता 8.4 कोटींची बोली\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nVIDEO: शिवाजी महाराजांच्या वेषात संसदेत अवतरले 'हे' खासदार\nLIVE VIDEO : मुंबई कामगार रुग्णालयात अग्निशमन दलाचा जवान शिडीवरुन खाली कोसळला\nअंधेरीतल्या रुग्णालयातील भीषण आगीचा EXCLUSIVE VIDEO\nमोदींनी म्यानमार दौऱ्यावर घेतली आँग सॅन स्यू कीची भेट\nयावेळी भारतातील 40 म्यानमारच्या कैदींना मुक्त करण्याची ग्वाही पंतप्रधान मोदींनी यावेळी दिली.\n06 सप्टेंबर: चीन दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या म्यानमार दौऱ्यावर गेले आहेत. आज दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांनी म्यानमारच्या राज्य सल्लागार आँग सॅन स्यू कीची भेट घेतली .\nया दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधानांनी म्यानमारचे राष्ट्रपती यू हातिन क्याव यांची भेट घेतली. नंतर स्यू की यांची भेट घेतली. या बैठकीमध्ये दोन्ही देशांमधले ऐतिहासिक संबंध अधिक दृढ करण्यासंदर्भात चर्चा झाली. यावेळी भारतातील 40 म्यानमारच्या कैदींना मुक्त करण्याची ग्वाही पंतप्रधान मोदींनी यावेळी दि��ी. तर दहशतवादाला भारत-म्यानमार थारा देणार नाही असं यावेळी आँग सॅन स्यू की म्हणाल्या. यावेळी म्यानमारमधल्या दहशतवादाविरूद्ध ठोस भूमिका घेतल्याबद्दल त्यांनी मोदींचे आभारही मानले.\nमोदी-आँग सॅन स्यू की यांच्या भेटीमुळे भारत-म्यानमारमधील संबंध अधिक दृढ होतील अशी आशा व्यक्त केली जाते आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअसा पडला नोटांचा पाऊस, जनतेसह पोलिसांनीही लुटल्या कोट्यवधींच्या नोटा\nपाकिस्तानी पुरुषांच्या बायका चीनच्या ताब्यात, सुटकेसाठी करावा लागतोय संघर्ष\nविजय मल्ल्याच्या मुसक्या आवळणार आज होणार फैसला, CBI ची टीम लंडनमध्ये\nमहिलेची सुंदरता बेतली नोकरीवर, हिच्यासाठी लोक करत आहेत गुन्हा\nपरदेशातून भारतात पैसे पाठवण्यात भारतीय पहिल्या क्रमांकावर\n इंटरनेटचा स्पीड वाढणार; भारताचा सर्वात वजनदार उपग्रह अवकाशात झेपावणार\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : अखेरच्या टप्प्यात आयपीएलच्या लिलावाला सुरुवात\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/advocates-arguments-in-kopari-rape-case-complited-274795.html", "date_download": "2018-12-18T15:09:07Z", "digest": "sha1:ZL7QX3VJFNZB5PGBEM3NVKNNW5W5F7ID", "length": 14746, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणी दोषी आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण", "raw_content": "\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : पंजाबने घेतले सर्वात जास्त खेळाडू,युवीला दाखवला बाहेरचा रस्ता\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nआम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो - नरेंद्र मोदी\nआमचा विकास 'आदर्श'सारखा नाही : पंतप्रधानांच्या भाषणातल्या 10 महत्त्वाच्या गोष्टी\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO: सैन्यभरतीच्या जागा 68 आणि अर्ज 12 हजार, उमेदवारांवर पोलिसांचा लाठीमार\nपंतप्रधान मोदी मुंबईत दाखल, शिवसेनेच्या बहिष्कारामुळे दौरा चर्चेत\nशिवरायांच्या ऐतिहासिक ��्मारकाचं काम सुरू, पाहा एक्सक्ल्युझिव्ह फोटो\nVIDEO : मुंबईत तरुणीच्या कारचा विचित्र अपघात\nमोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याआधी उद्धव यांचा शिवसेना मंत्र्यांना मोठा आदेश\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\nपेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होणार, ही आहे मोदी सरकारची योजना\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nमाझ्या बाबतीतही भेदभाव केला गेलाय - कतरिना कैफ\nसेटवर शशांक केतकरचा 'हा' पैलू सगळ्यांना ठेवतो खूश\nस्वप्नील जोशी म्हणतोय, मी पण सचिन\nबाहेर सोसाट्याचा वारा तर घरात भरलं पाणी, आंध्र प्रदेशमध्ये 'फेथाई'चं थैमान\nचक्क घड्याळाने वाचवलं हृदयविकाराच्या झटक्यापासून, वाचून तुम्हीही म्हणाल वाह...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : पंजाबने घेतले सर्वात जास्त खेळाडू,युवीला दाखवला बाहेरचा रस्ता\nIPL Auction: क्रिकेट सोडून जॉब करणाऱ्या या खेळाडूवर आता 8.4 कोटींची बोली\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nVIDEO: शिवाजी महाराजांच्या वेषात संसदेत अवतरले 'हे' खासदार\nLIVE VIDEO : मुंबई कामगार रुग्णालयात अग्निशमन दलाचा जवान शिडीवरुन खाली कोसळला\nअंधेरीतल्या रुग्णालयातील भीषण आगीचा EXCLUSIVE VIDEO\nकोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणी दोषी आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण\nनितीन भैलूमे याचे वकील प्रकाश आहेर आज युक्तिवाद करणार आहेत. 11 वाजता युक्तिवाद सुरू होणार आहे.अहमदनगरच्या सत्र न्यायालयात आज अहेर शिक्षेवर युक्तीवाद करतील\nअहमदनगर,21 नोव्हेंबर: राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणीतील दोषींच्या शिक्षेवर आज जिल्हा सत्र न्यायालयात युक्तिवाद पूर्ण झाला.दोषीच्या वकिलांनी आज आपल्या अशिलाला कमीत कमी शिक्षा देण्यात यावी अशी कोर्टात मागणी केली. या प्रकरणातील मुख्य दोषी आरोपी असलेल्या जितेंद्र शिंदेंने फाशी ऐवजी जन्मठेप किंवा कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी केलीय.\nतर दुसरीकडे या खटल्यातील तीन नंबरचा आरोपी नितीन भैलुमेच्या वकिलांनी आपल्या अशिलाला या खटल्यात गोवल्याचा दावा केलाय.\nजितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ या तिन्ही आरोपींना कोर्टानं दोषी सिद्ध केलंय. बलात्कार, खून, गुन्हेगारी कट रचणे आणि अन्य गुन्हे दोषींवर सिद्ध झाले आहेत. या खटल्यात वैद्यकीय पुरावे महत्वाचे ठरले, असा निर्वाळा कोर्टानं दिला होता. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या खटल्यात सरकारची बाजू मांडली.\n13 जुलै 2016 रोजी नगरच्या कोपर्डी गावात नववीत शिकणाऱ्या मुलीवर तिन्ही दोषींनी बलात्कार केला, त्यानंतर अतिशय निर्घृण पद्धतीनं तिच्यावर शारीरिक अत्याचार झाले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती.\n13 जुलै 2016 - नववीत शिकणाऱ्या मुलीची बलात्कार करून निर्घृण हत्या\n14 जुलै 2016 - गावातील आरोपी जितेंद्र शिंदेला अटक\n16 जुलै 2016 - संतोष भवाळ, नितीन भैलुमेला अटक\n7 ऑक्टो. 2016 - न्यायालयात आरोपपत्र दाखल\n20 डिसें. 2016 - पहिला साक्षीदार तपासला\n24 मे 2017 - शेवटचा साक्षीदार तपासला\n4 सप्टें. 2017 - बचाव पक्षाकडून एक साक्षीदार नोंदवला\n26 ऑक्टो. 2017 - अंतिम युक्तिवादाला सुरुवात\n8 नोव्हें. 2017 - अंतिम युक्तिवाद पूर्ण\n18 नोव्हेंबर - तिन्ही आरोपींना दोषी करार\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nआम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो - नरेंद्र मोदी\nआमचा विकास 'आदर्श'सारखा नाही : पंतप्रधानांच्या भाषणातल्या 10 महत्त्वाच्या गोष्टी\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO: सैन्यभरतीच्या जागा 68 आणि अर्ज 12 हजार, उमेदवारांवर पोलिसांचा लाठीमार\nरामदास आठवले म्हणतात, 'प्रत्येकाच्या खात्यात लवकरच येणार 15- 15 लाख'\nराज ठाकरे यांना अखेर जामीन मंजूर\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : पंजाबने घेतले सर्वात जास्त खेळाडू,युवीला दाखवला बाहेरचा रस्ता\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेम���ीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.vessoft.com/software/windows/download/firefox", "date_download": "2018-12-18T16:32:50Z", "digest": "sha1:5GQJE257TPBOCPI5BMJKC6DOGZLGBUF3", "length": 11848, "nlines": 233, "source_domain": "mr.vessoft.com", "title": "डाऊनलोड Mozilla Firefox 63.0.1 आणि 64 बीटा 9 – Windows – Vessoft", "raw_content": "\nडाउनलोड प्रारंभ करण्यासाठी ग्रीन बटणावर क्लिक करा\nडाउनलोड सुरु झाले आहे, आपला ब्राउझर डाउनलोड विंडो तपासा. काही समस्या असल्यास, एकदा बटण क्लिक करा, आम्ही वेगळ्या डाऊनलोड पद्धती वापरतो.\nऑपरेटिंग सिस्टम: Windows, Android\nफायरफॉक्स – आधुनिक तंत्रज्ञान समर्थन एक लोकप्रिय आणि जलद ब्राउझर. सॉफ्टवेअर सोयीस्कर नॅव्हिगेशन बार, योग्य संरक्षण स्पायवेअर, शब्दलेखन-तपासक, वेबसाइट खाजगी ब्राउझिंग, इ विरुद्ध फायरफॉक्स वापरकर्ता गरजा पूर्ण ब्राउझर सानुकूल करण्यासाठी साधने एक लवचिक संच आहे इंटरनेट धन्यवाद एक निवास उपलब्ध आहे. सॉफ्टवेअर वेबपृष्ठ सामग्री आणि प्रवाह व्हिडिओ योग्य प्रदर्शन उपलब्ध आहे. फायरफॉक्स ब्राउझरमध्ये नवीन वैशिष्ट्ये जोडू शकता किंवा विद्यमान विषयावर विस्तृत जे समावेश एक विस्तृत निवड आहे.\nजलद वेब पृष्ठ लोड\nलवचिक सेटिंग्ज एक संच\nअनेक समावेश आणि विस्तार\nMozilla Firefox संबंधित सॉफ्टवेअर\nहा ब्राउझर आहे जो गैर-मानक कार्यासह सुधारित आहे आणि Chromium इंजिनवर आधारित आहे. ब्राउझरमध्ये गोपनीयता संरक्षण आणि लवचिक टॅब व्यवस्थापन आहे.\nमायक्रोसॉफ्ट प्रचालन प्रणाली मूलभूत ब्राउझर. सॉफ्टवेअर ऑनलाइन निवास साधने एक संच समाविष्टीत आहे.\nजलद ब्राउझर सुरक्षा आणि वापरकर्त्याच्या गोपनीयता वर आधारीत आहे. सॉफ्टवेअर अवरोध आपल्याला दुर्भावनापूर्ण वेबसाइट्सच्या, स्पायवेअर आणि विस्तार कनेक्ट करण्याची परवानगी देते.\nइंटरनेट एक आरामदायक याची खात्री करण्यासाठी विनामूल्य आणि जलद ब्राउझर. Google कंपनी सर्व वेब सेवा सॉफ्टवेअर ठरवण्यासाठी.\nएक शक्तिशाली इंजिन वेगवान ब्राउझर एक. सॉफ्टवेअर इंटरनेट निनावी आणि सुरक्षित निवास खास वैशिष्ट्ये समाविष्टीत आहे.\nउपयुक्त अंगभूत वैशिष्ट्ये कार्यात्मक ब्राउझर. सॉफ्टवेअर मेघ तंत्रज्ञानाचा वापर समर्थन आणि जाहिरात अवरोधित करण्यासाठी समावेश आहे.\nसोयीस्कर मुक्काम ऑनलाइन जलद आणि लोकप्रिय ब्राउझर. सॉफ्टवेअर आधुनिक तंत्रज्ञान समर्थन आणि उपयुक्त कार्ये आहेत.\nहे एक जलद ब्राऊझर आहे जे इंटरनेटवर सोपे सर्फिंगसाठी वेब पृष्ठे आणि साधने त्वरित झटपट लोड करण्यासाठी विशेष तंत्रज्ञानास समर्थन देते.\nसहज वेब समुद्रकिनार्यावर फुटणार्या फेसाळ लाटा आपल्या स्वत: च्या प्राधान्ये आणि आवश्यकता कामे आणि अनेक सेटिंग्ज श्रेणी आहे वेगवान ब्राउझर.\nउपयुक्त वैशिष्ट्ये एक संच ब्राउझर सामाजिक नेटवर्क VKontakte, फेसबुक आणि Odnoklassniki मित्र सोयीस्कर चॅटिंग डिझाइन केलेले आहे.\nब्राउझर इंटरनेट वर गती वाढ आणि स्थिर ऑपरेशन उद्देश आहे. सॉफ्टवेअर फायरफॉक्स सर्वात सेटिंग्ज आणि विस्तार सुसंगत आहे.\nइंटरनेट सोयीस्कर निवास विविध विभाग संच फंक्शनल ब्राउझर. सॉफ्टवेअर पॉप खिडक्या अवरोधित करणे पुरवतो आणि प्रतिमा डाउनलोड अकार्यान्वित करतो.\nजोराचा प्रवाह नेटवर्क आणि FTP सर्व्हर पासून फाइल्स डाउनलोड करण्यासाठी सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर एकाच वेळी अनेक फायली डाउनलोड आणि त्यांचे पूर्वावलोकन सक्षम करते.\nहे मोठ्या प्रमाणावर लायब्ररी आणि वेगवेगळ्या हेतूंसाठी सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी संपूर्ण मॉड्यूलरिटीसाठी एक बहुस्तरीय प्रोग्रामिंग भाषा आहे.\nहे सॉफ्टवेअर संगणकावरून संगीत, व्हिडियो फाइल्स आणि फोटो आयफोनवरून संगणकात स्थानांतरित करण्यासाठी, अनुप्रयोगांचे व्यवस्थापन आणि बॅकअप डेटा व्यवस्थापित करण्यासाठी डिझाइन केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.vessoft.com/software/windows/download/picasa", "date_download": "2018-12-18T16:32:36Z", "digest": "sha1:3ZEWJZJELP7XICWPWWMQB34KM4N76OGA", "length": 11936, "nlines": 228, "source_domain": "mr.vessoft.com", "title": "डाऊनलोड Picasa 3.9.141.259 – Vessoft", "raw_content": "\nडाउनलोड प्रारंभ करण्यासाठी ग्रीन बटणावर क्लिक करा\nडाउनलोड सुरु झाले आहे, आपला ब्राउझर डाउनलोड विंडो तपासा. काही समस्या असल्यास, एकदा बटण क्लिक करा, आम्ही वेगळ्या डाऊनलोड पद्धती वापरतो.\nपिकासा – फोटो आणि व्हिडिओ काम करण्यासाठी Google कंपनीकडून फंक्शनल संघटक. सॉफ्टवेअर सर्वात लोकप्रिय स्वरूप कार्य करते आणि तुम्हाला डिस्कवर फायली व्यवस्थापित, संपादित प्रिंट आणि लिहिण्याची परवानगी देते. पिकासा फोटो संपादन आणि सुधारणा करण्यास व प्रभाव विस्तृत आहे. सॉफ्टवेअर आपण अल्बम व्यवस्थापित चित्रपट, सादरीकरणे किंवा स्लाइडशो प्रतिमा रूपांतरित, आणि देखील ईमेल आणि लोकप्रिय सेवा करून फायली शेअर करण्यास परवानगी देते.\nवाइड शक्य��ा प्रतिमा आणि व्हिडिओ कार्य\nसंपादन करीता साधन आणि प्रभाव मोठ्या संच\nवापरकर्ते दरम्यान फायली शेअरिंग\nचित्रे प्रक्रिया साधने संपूर्ण संच ग्राफिकल प्रतिमा संपादक. सॉफ्टवेअर भिन्न प्रभाव आणि फिल्टर आहे.\nसाधन पाहू आणि ग्राफिक्स फाईल्स सोबत काम करण्यासाठी. सॉफ्टवेअर आपण अमावास्येचा लागू आणि लोकप्रिय स्वरूप मध्ये फायली रूपांतरित करण्यास परवानगी देते.\nपाहण्यासाठी सॉफ्टवेअर, संपादित आणि प्रतिमा रूपांतरित. सॉफ्टवेअर प्रमुख ग्राफिक स्वरूप करीता समर्थन पुरविते आणि विविध कार्ये आहेत.\nही एक प्रतिमा आणि फोटो दर्शक आहे जी अनेक आधुनिक स्वरूपांना समर्थन देते आणि संपादन साधनांचा मूलभूत संच आहे.\nहे एक प्रतिमा दर्शक आहे जे लोकप्रिय स्वरूपने, अंगभूत मूल संपादक, प्रगत प्रतिमा शोध आणि स्लाइडशो यांना समर्थन देते.\nप्रतिमा काम आणि फोटो आयोजित करण्यासाठी साधन. सॉफ्टवेअर आपण, प्रतिमा संपादित विविध प्रभाव लागू आणि लोकप्रिय सेवा त्यांना प्रकाशित करण्यास परवानगी देते.\nहे नोट्स तयार आणि व्यवस्थापित करण्यासाठी एक सॉफ्टवेअर आहे, जे सामग्रीच्या कार्यसंघास समर्थन देते आणि सर्व वापरकर्ता डिव्हाइसेसचे संकालन करते.\nप्रभावी साधने स्क्रीन व्हिडिओ काबीज. सॉफ्टवेअर आपण, व्हिडिओ किंवा ऑडिओ रेकॉर्ड स्क्रीनशॉट, संपादित करा आणि प्रभाव विविध जोडण्याची परवानगी देते.\nविविध ऑपरेटिंग सिस्टीमसाठी गेम डेव्हलपमेंटचे संपूर्ण साधन. एका खेळातील बर्याच गुणवत्तेचे डिझाइन प्राप्त करण्यासाठी या सॉफ्टवेअरमध्ये ग्राफिकल आणि ध्वनी प्रभावांचा एक संच आहे.\nटोटल कमांडर फाइल मॅनेजरची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हे विविध सॉफ्टवेअर आणि अतिरिक्त सेटिंग्जचा संच आहे.\nघरमालकांची संघटनेच्या डेटाबेस प्रवेश करण्यासाठी सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर, आवश्यक माहिती शोधण्यासाठी खाते शिल्लक आणि व्यवस्थापित करा आणि अहवाल भरणा इतिहास पाहण्यासाठी सक्षम करते.\nसाधन TomTom विकसित जीपीएस-सुचालन साधने नियंत्रित करण्यासाठी. सॉफ्टवेअर आपण नॅव्हिगेशन प्रणाली नियंत्रण आणि साधन सामुग्री प्रवेशाची प्राप्त करण्यासाठी परवानगी देते.\nविविध शैली कराओके गाणी पुन्हा प्ले करण्यासाठी खेळाडू. सॉफ्टवेअर उच्चार, लय vocals आणि संगीत रचना इतर निर्देशांक समायोजित करण्यासाठी सक्षम आहे.\nआधुनिक तंत्रज्ञ��नाचा समर्थन जलद इंटरनेट वर वेबसाइटना भेट देण्यासाठी. सॉफ्टवेअर इशारे प्रगत बुकमार्क प्रणाली आणि विविधोपयोगी क्षेत्र करीता समर्थन पुरवतो.\nहे सॉफ्टवेअर संगणकीय रॅम स्वच्छ करण्यासाठी आणि रिअल-टाइममध्ये रॅम स्थितीबद्दल माहिती पाहण्यासाठी डिझाइन केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/global/modi-housed-world%E2%80%99s-most-secure-suite-israel-57570", "date_download": "2018-12-18T16:15:02Z", "digest": "sha1:V6A3XF34ZBSF2HCPC2RXNDVSGYEUIK5N", "length": 13924, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Modi housed at world’s most secure suite in Israel इस्राईल: मोदींचे निवासस्थान \"पृथ्वीवरील सर्वांत सुरक्षित' निवासस्थान ! | eSakal", "raw_content": "\nइस्राईल: मोदींचे निवासस्थान \"पृथ्वीवरील सर्वांत सुरक्षित' निवासस्थान \nबुधवार, 5 जुलै 2017\nया प्रसिद्ध हॉटेलचे व्यवस्थापकीय संचालक शेल्डन रिट्झ यांनी \"बॉंबहल्ला, रासायनिक शस्त्रास्त्रे वा इतर कोणत्याही घातक हल्ल्यापासून मोदी पूर्णत: सुरक्षित' असल्याचे सांगितले\nजेरुसलेम - सध्या इस्राईलच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवासस्थान (सूट) हे या \"जगातील सर्वांत सुरक्षित' निवासस्थान असल्याचा दावा करण्यात आला आहे.\nमोदी हे जेरुसलेममधील जगप्रसिद्ध \"किंग डेव्हिड' हॉटेलमध्ये उतरले आहेत. या प्रसिद्ध हॉटेलचे व्यवस्थापकीय संचालक शेल्डन रिट्झ यांनी \"बॉंबहल्ला, रासायनिक शस्त्रास्त्रे वा इतर कोणत्याही घातक हल्ल्यापासून मोदी पूर्णत: सुरक्षित' असल्याचे सांगितले. रिट्झ यांच्याकडेच पंतप्रधान मोदींच्या संपूर्ण दौऱ्याच्या व्यवस्थापनाचीही प्रमुख जबाबदारी आहे. \"\"जर सर्व हॉटेलवर बॉंबहल्ला करण्यात आला; तरी पंतप्रधानांचे निवासस्थान सुरक्षित राहिल,'' असे रिट्झ म्हणाले.\n\"या शतकामधील सर्व अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या निवासाची सोय आम्ही केली आहे. तीन आठवड्यांपूर्वी आमच्या याच हॉटेलमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेदेखील उतरले होते. आता आम्ही मोदी यांचे यजमान आहोत,'' असे रिट्झ म्हणाले. मोदी शाकाहारी असल्याचे ध्यानी घेऊन हॉटेल प्रशासनातर्फे त्यांच्या निवासस्थानामधील पदार्थ हे पूर्णत: शाकाहारी व शर्कराविरहित असल्याची खात्री करुन घेण्यात आली आहे. याचबरोबरील येथील फुलांच्या सजावटीसही भारतीय शिष्टमंडळाची मान्यता मिळविण्यात आली आहे.\nभारतीय पंतप्रधानांच्या यां��्या वैशिष्ट्यपूर्ण निवासस्थानास विशेष स्वयंपाकघरही जोडण्यात आले आहे. \"\"मोदी हे गुजराती अन्नपदार्थ सेवन करत असावेत, असा माझा अंदाज आहे. भारतीय पंतप्रधानांना आवश्यक असलेले अन्नपदार्थ तयार करण्यासाठी लागणारेसर्व घटक स्वयंपाकघरात असल्याची खात्री करुन घेण्यात आली आहे. हे अन्नपदार्थ \"मसालापूर्ण' आहेत गेल्या काही दिवसांपासून आमच्या हॉटेलमध्ये या अन्नपदार्थांचा सुगंध पसरला आहे,'' असे रिट्झ म्हणाले.\nसुरक्षेच्या बाबतीतही आम्ही \"सर्वोत्कृष्ट' आहोत, असे रिट्झ यांनी अभिमानाने सांगितले\n'आक्रमक' मोदी पुण्यात मवाळ; आता विकासकामांवर भर\nपुणे : विधानसभा राज्यांमधील निवडणूक निकालांनंतर भाजपने जाहीर भाषणांमधील प्रचाराचे धोरण बदलले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या...\nत्यांना जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं : पंतप्रधान\nकल्याण : देशात यापूर्वी सत्तेत असलेल्या सरकारने 25.5 लाख घरे बांधली होती. मात्र, आमच्या सरकारने देशभरात एक कोटी 25 लाखांपेक्षा अधिक लोकांसाठी...\nमोदींच्या भाषणाची सुरवात शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या नावाने\nकल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असलेल्या महाराष्ट्राला मी वंदन करतो. महाराष्ट्राने अनेक रत्ने दिली आहेत, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी...\nपंतप्रधानांसाठी काढला गतिरोधक अन् झाला अपघात\nकल्याण : मेट्रो प्रकल्प व इतर कार्यक्रमांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कल्याणमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे कल्याणमध्ये कडक बंदोबस्त...\nपंतप्रधान पुण्यात येतायत; वाहतुकीत काय बदल झाले आहेत\nपुणे : शहरातील मेट्रोच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (मंगळवार) पुण्यात येत आहेत. म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात हा...\nशिवसेनेचा मोदींच्या कार्यक्रमावर बहिष्कार\nमुंबई : आज कल्याण आणि पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो प्रकल्पांच्या भूमीपूजन सोहळ्यात शिवसेनेनं बहीष्कार घातला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्य��� बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://marathicineyug.com/videos/video-songs/6347-emotional-love-song-from-shubh-lagna-savdhan-o-saathi-re", "date_download": "2018-12-18T15:09:56Z", "digest": "sha1:KN3WGJT25PBESPJ6KNGKZYGTM22MNXYP", "length": 10205, "nlines": 225, "source_domain": "marathicineyug.com", "title": "प्रेमात पडलेल्या प्रत्येक 'साथी'साठी चे भावनिक गाणे - 'ओ साथी रे' - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nप्रेमात पडलेल्या प्रत्येक 'साथी'साठी चे भावनिक गाणे - 'ओ साथी रे'\nPrevious Article लडाखच्या गुलाबी थंडीची अनुभूती देणारे 'बॉईज २' चे रोमँटिक गाणं - \"शोना\"\nNext Article 'बॉइज २' मधून सुवर्णा काळे आणि गिरीश कुलकर्णी चा आयटम नंबर - 'तोडफोड'\nसनई-चौघडे, वरात घाई, नाचगाणी या साऱ्यांचा जल्लोषमय मिलाफ म्हणजे लग्नसमारंभ. अशा उत्साहाप्रमाणे पार पडणाऱ्या लग्नावर आधारित सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांचा 'शुभ लग्न सावधान' हा चित्रपट येत्या १२ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. पल्लवी विनय जोशी निर्मित आणि समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित या सिनेमातील 'ओ साथी रे' हे भावनिक गाणं नुकतंच सोशल नेट्वर्किंग साईट्सवर लाँच करण्यात आले आहे. उत्कृष्ट संगीत, गाण्याचे शब्द आणि त्याला मिळालेली सुबोध - श्रुती यांच्या भुरळ घालणाऱ्या अभिनयाची साथ यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या मोठ्या पसंतीस पडत आहे.\nदुखावलेला दात घेऊन सुबोधने केले 'शुभ लग्न सावधान' चे शूट पूर्ण\n'शुभ लग्न सावधान' चा पार पडला मंगलमय ट्रेलर लाँच सोहळा\nचित्रपटात काही कारणास्तव एकमेकांपासून दूर गेलेल्या सुबोध आणि श्रुती यांच्यावर भाष्य करणार हे इमोशनल गाणं सिनेमातील लग्नाच्या मस्तीभऱ्या माहौलपासून अगदीच वेगळं आहे. या गाण्यात सुबोध - श्रुतीच्या नात्यात आलेला दुरावा पाहायला मिळतो. प्रेमीयुगूलांना आकर्षित करणार हे गाणं मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केले आहे. शिवाय, चिनार आणि महेश यांचे संगीत असलेल्या या गाण्याला सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडेचा आवाज लाभला असल्याकारणामुळे, हे गाणे सर्वांनाच मंत्रमुग्ध करून टाकणारे आहे.\n'शुभ लग्न सावधान' हा विवाहसंस्थेवर भाष्य करणारा अस्सल कौटुंबिक सिनेमा असून, यात डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत, विद्याधर जोशी, किशोरी आंबिये, किशोर प्रधान, सतीश सलागरे, प्राची नील, शिल्पा गांधी मोहिले, अभय कामत, ज्योती निवडुंगे, अमीत कोर्डे, प्रतीक देशमुख आणि रेवती लिमये यांचीदेखील महत्वपूर्ण भूमिका आहे. दुबईत आणि इगतपुरीत चित्रिकरण झालेल्या या सिनेमासाठी अरुंधती दाते, श्रीनिवास जांभेकर, विद्या संदीप तुंगारे आणि तुषार कर्णिक यांनी सहनिर्मात्याची धुरा बजावली आहे.\nPrevious Article लडाखच्या गुलाबी थंडीची अनुभूती देणारे 'बॉईज २' चे रोमँटिक गाणं - \"शोना\"\nNext Article 'बॉइज २' मधून सुवर्णा काळे आणि गिरीश कुलकर्णी चा आयटम नंबर - 'तोडफोड'\nप्रेमात पडलेल्या प्रत्येक 'साथी'साठी चे भावनिक गाणे - 'ओ साथी रे'\n'पाँडिचेरी' चित्रपटाद्वारे अमृता करणार नवीन वर्षाची दणक्यात सुरुवात\n'संदीप कुलकर्णी' आता निर्मात्याच्या भूमिकेत - \"डोंबिवली रिटर्न\" पहिली निर्मिती\nअभिनेते 'श्रीरंग देशमुख' आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत\n'परफ्युम' एक मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्रत\nया आठवड्यामध्ये मिळणार “सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर” चे “फाइनलिस्ट”\n'पाँडिचेरी' चित्रपटाद्वारे अमृता करणार नवीन वर्षाची दणक्यात सुरुवात\n'संदीप कुलकर्णी' आता निर्मात्याच्या भूमिकेत - \"डोंबिवली रिटर्न\" पहिली निर्मिती\nअभिनेते 'श्रीरंग देशमुख' आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत\n'परफ्युम' एक मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्रत\nया आठवड्यामध्ये मिळणार “सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर” चे “फाइनलिस्ट”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-18T15:41:36Z", "digest": "sha1:WJ7APKPEB73JMNDCW26VVTHF7ONVDU7U", "length": 10973, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार; 1 जूनपासून किसान सभेचा राज्यभर घेराव ! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार; 1 जूनपासून किसान सभेचा राज्यभर घेराव \nपालघर : शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक संपाला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ज्वलंत शेतकरी प्रश्नांसाठी एक जूनपासून राज्यात पुन्हा शेतकरी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. दुधाला किमान 27 रुपये भाव द्यावा, या प्रमुख मागणीसाठी प्रहार, किसान सभा आणि लाख गंगा आंदोलकांनी सर्व दूध उत्पादक जिल्ह्यात तहसील कार्यालयांमध्ये खाटी जनावरे बांधून आणि सरकारच्या दगडी पुतळ्याला दुधाचा अभिषेक घालून आंदोलन करण्याची हाक दिली आहे.\nलाखगंगा येथे संपन्न झालेल्या ग्रामसभेत आ. बच्चू कडू, डॉ. अजित नवले, धनंजय धोरडे यांच्या उपस्थितीत आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता. शेतकरी संप आणि ऐतिहासिक लॉंग मार्चला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्या आणि शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भावाची हमी देणारा कायदा करा, या मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने एक जून रोजी राज्यभर तहसील कार्यालयांना घेराव घालत आंदोलन करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.\nसरकारने या आंदोलनाची रास्त दखल घेत मागण्यांबाबत कारवाई न केल्यास समविचारी शेतकरी संघटनांना बरोबर घेत आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे किसान सभेने जाहीर केलं आहे. किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, आ. जे.पी.गावित, किसन गुजर आदींच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या किसान सभेच्या राज्य कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.\nशेतकऱ्याच्या ज्वलंत मागण्यांसाठी 1 जून 2017 रोजी राज्यात शेतकऱ्यांचा ऐतिहासिक संप पार पडला. किसान सभेने या मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई हजारो शेतकऱ्यांचा पायी लॉंग मार्च काढत ऐतिहासिक आंदोलन केलं. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने ‘लुटता कशाला फुकटच न्या’ म्हणत मोफत दूध वाटपाचे आंदोलन करण्यात आले.\nआमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालीही दूध प्रश्नावर आंदोलन झालं. शेतकऱ्यांना इतर विविध संघटनांनी ही या प्रश्नांवर सातत्याने आंदोलनं केली. बोंड अळी, जमिनीचे हक्क, पिक विमा या प्रश्नांवरही राज्यात सातत्याने आंदोलनं झाली. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने आंदोलकांच्या मागण्या सातत्याने मान्य केल्या. मात्र या मान्य मागण्यांची अमलबजावणी करताना शेतकऱ्यांचा विश्वासघात करण्यात आला.\nअशा पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या विश्वासघाताविरोधात समविचारी संघटनांना सोबत घेत पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेण्यात आली आहे. 1 जून रोजी सरकारी कार्यालयांना घेराव घालत या आंदोलनाची सुरुवात करण्यात येणार आहे. समविचारी शेतकरी संघटनांबरोबर चर्चा करुन त्या नंतर लढ्याची पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड कर���\nPrevious articleहिंदुत्वाच्या मुद्यावर असलेली शिवसेनेसोबतची युती टिकली पाहिजे – नितीन गडकरी\nNext articleबीडचं उत्तरपत्रिका जळीतकांड; विद्यार्थ्यांना सरासरी गुण मिळणार\nबेळगावात ग्रामपंचायत अध्यक्षाने केला सदस्याचा खून\n…आणि बुजगावण्यासारखं उभं आहे सरकार \nआदीवासी शेतकऱ्यांचे जमिनींचे प्रकरण तीन महिन्यांत निकाली काढणार\nवाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी आरटीओची ‘महावॉकेथॉन’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/37014", "date_download": "2018-12-18T15:32:00Z", "digest": "sha1:E4CS46ZPMHTTYHTDTP5G7ZHGHB3GEAAU", "length": 3867, "nlines": 89, "source_domain": "www.maayboli.com", "title": "जीवन म्हणजे भातुकलीचा खेळ नाही. | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /जीवन म्हणजे भातुकलीचा खेळ नाही.\nजीवन म्हणजे भातुकलीचा खेळ नाही.\nजीवन म्हणजे भातुकलीचा खेळ नाही.\nप्रीती म्हणजे चौपाटीची भेळ नाही.\nएकच आमुचे आकाश आहे.. एक जमीन.\nतरी कसा मग तुझा नि माझा मेळ नाही\nसुख दु:खाचे देणे घेणे राहोच पण,\nअंत्ययात्रेस कुणाकडेही वेळ नाही.\nआत्मपीडाच दाव म्हणतो कोण शहाणा,\nआत्मा म्हणजे सोलायाचे केळ नाही.\nओळख माझी सुधाकरीला चाखून घ्या\nदेवदार मी रानामधला हेळ नाही.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/52161", "date_download": "2018-12-18T15:29:59Z", "digest": "sha1:YUOBHS3XQVTYLPUWAIUBU7IAWT7PR2BP", "length": 30443, "nlines": 192, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - २०१५ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - २०१५\nपुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - २०१५\nतर, नवं वर्षं सुरू झालं.\nनवं वर्षं सुरू होताना तमाम चित्रपटप्रेमी पुणेकरांना वेध लागतात ते 'पिफ'चे.\nम्हणजे 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'चे.\nकारण चित्रपटगृहातल्या आश्वासक अंधारात भल्यामोठ्या पडद्यावरच्या हलत्या चित्रांबरोबर जगभरातल्या माणसांशी, त्यांच्या सुखदु:खांशी नातं जोडण्यासारखं सुख दुसरं नाही.\nमहाराष्ट्र शासन व पुणे फिल्म फाऊं���ेशन यांच्या संयुक्त विद्यमानं तेराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन ८ ते १५ जानेवारी, २०१५ या काळात पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांमध्ये करण्यात आलं आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा महाराष्ट्र शासनाचा अधिकृत चित्रपट महोत्सव आहे.\nयंदा महोत्सवात आठ चित्रपटगृहांमध्ये, चौदा पडद्यांवर ऐंशीपेक्षा जास्त देशांतल्या अडीचशेहून अधिक चित्रपटांचे सुमारे ३५० खेळ सादर केले जाणार आहेत.\nया वर्षीच्या महोत्सवाचं मुख्य आकर्षण म्हणजे जगभरात ज्यांचे चित्रपट नावाजले गेले आहेत, ते पोलिश दिग्दर्शक व निर्माते श्री. क्रिस्तोफ झानुसी परीक्षणमंडळाचे प्रमुख असणार आहेत.\nमहत्त्वाची बाब म्हणजे महोत्सवातल्या 'विजय तेंडुलकर स्मृती व्याख्याना'त श्री. क्रिस्तोफ झानुसी व्याख्यान देणार आहेत.\nमहोत्सवात श्री. झानुसी यांचे काही गाजलेले चित्रपट 'रेट्रोस्पेक्टिव्ह' विभागात पाहता येतील. हे चित्रपट पुढीलप्रमाणे -\nज्येष्ठ लेखक श्री. किरण नगरकर (भारत), ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक-पटकथालेखक श्री. फर्नांडो कोलोमो (स्पेन), इन्स्ब्रूकच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे प्रमुख श्री. हेल्मुट ग्रोशप (ऑस्ट्रिया), दिग्दर्शक-पटकथालेखक श्री. मार्सेल गिस्लर (स्वित्झर्लंड), श्री. मार्को पिसोनी (इटली), श्री. पीटर टॉईन्स (जर्मनी), नंदना सेन (अमेरिका) यांचाही परीक्षणमंडळात समावेश आहे.\n८ जानेवारीला उद्घाटनानंतर 'टिंबक्टु' हा यंदा अनेक महोत्सवांमध्ये गाजलेला चित्रपट दाखवण्यात येणार आहे. फ्रान्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक अब्दररेहमान सिसाको हे आहेत. २००२ साली 'कान चित्रपट महोत्सवात' त्यांच्या 'Waiting for Happiness' (Heremanko) या चित्रपटाला गौरवण्यात आलं होतं. 'टिंबक्टु' हा चित्रपट यंदाच्या कान चित्रपट महोत्सवाच्या स्पर्धाविभागात निवडण्यात आला होता.\nजागतिक स्पर्धा-विभागात यंदा विविध देशांतील सहाशेहून अधिक चित्रपटांमधून १४ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. हे चित्रपट पुढीलप्रमाणे -\nअनुक्रमांक. इंग्रजी नाव (मूळ नाव) - निर्माते देश - दिग्दर्शक\nया विभागात महाराष्ट्र शासन - प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (रु. दहा लाख), महाराष्ट्र शासन - प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक (रुपये पाच लाख) व विशेष ज्यूरी पुरस्��ार हे पुरस्कार दिले जातात. महोत्सवाच्या वतीने प्रेक्षक-पसंती लाभलेला उत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कारही दिला जातो.\nमराठी स्पर्धा-विभागात यंदा ४८ चित्रपटांनी भाग घेतला आणि निवडसमितीने त्यांपैकी ७ चित्रपटांची निवड केली आहे. या विभागात महाराष्ट्र शासन - संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार (रु. पाच लाख) व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनय, पटकथा आणि छायाचित्रण असे प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पुरस्कार दिले जातात. महोत्सवाच्या वतीने प्रेक्षक-पसंती लाभलेला उत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कारही दिला जातो.\nयंदा मराठी स्पर्धाविभातातील चित्रपट पुढीलप्रमाणे -\n१. एक हजाराची नोट (दिग्दर्शन - श्रीहरी साठे)\n२. एलिझाबेथ एकादशी (दिग्दर्शन - परेश मोकाशी)\n३. किल्ला (दिग्दर्शन - अविनाश अरुण)\n४. ख्वाडा (दिग्दर्शन - भाऊराव कर्हाडे)\n५. डॉ. प्रकाश बाबा आमटे (दिग्दर्शन - समृद्धी पोरे)\n६. सलाम (दिग्दर्शन - किरण यज्ञोपवीत)\n७. येलो (दिग्दर्शन - महेश लिमये)\nफोक्सवॅगन आंतरराष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट स्पर्धा-विभागात 'लाईव्ह अॅक्शन' विभागात ४६ देशांतल्या १०६ संस्थांच्या १२३ लघुपटांचा सहभाग होता. अंतिम फेरीसाठी त्यांपैकी १३ लघुपटांची निवड झाली आहे. 'अॅनिमेशन' विभागात २९ देशांतल्या ५१ संस्थांमधल्या ६८ लघुपटांचा सहभाग होता. अंतिम फेरीसाठी त्यांपैकी १३ लघुपटांची निवड झाली आहे. 'लाईव्ह अॅक्शन' विभागात सर्वोत्कृष्ट लघुपट, दिग्दर्शक, पटकथा, छायालेखन, ध्वनिमुद्रण च 'अॅनिमेशन' विभागात सर्वोत्कृष्ट अॅनिमेशनपट (भारतीय) व सर्वोत्कृष्ट अॅनिमेशनपट (आंतरराष्ट्रीय) अशी सुमारे तीन लाख रुपयांची पारितोषिकं देण्यात येतील.\nयंदा महोत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीनं 'महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा', 'महाराष्ट्राचा नैसर्गिक वारसा' आणि 'महाराष्ट्राची संस्कृती' या तीन विभागांत लघुपटांची स्पर्धा घेतली. प्रत्येक विभागात अंतिम फेरीसाठी पाच लघुपटांची निवड झाली असून हे लघुपट महोत्सवात दाखवले जातील. तिन्ही विभागांत प्रत्येकी तीन पारितोषिकं देण्यात येतील.\nपहिल्या महायुद्धाला यंदा शंभर वर्षं पूर्ण होत आहेत. बर्लिनची भिंत पडली, त्यालाही यंदा पंचवीस वर्षं पूर्ण होत आहेत. या निमिताने या दोन घटनांचा मागोवा घेणारे, जगाला मानवतेचा, प्रेमाचा संदेश देणारे चित्रपट या महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत. त्यासाठी 'वॉर अगेन्स्ट वॉर' हा खास विभाग तयार करण्यात आला असून, हीच या महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पनाही आहे.\nयाशिवाय जागतिक चित्रपटविभागात यंदा २८ देशांतले ऐंशीहून अधिक चित्रपट दाखवले जातील. कान, बर्लिन, व्हेनिस, टोरंटो, रोटरडॅम, म्यूनिख अशा अनेक नामांकित चित्रपटमहोत्सवांत गाजलेले चित्रपट या विभागात पाहायला मिळतील.\n'कॅलिडोस्कोप' या विभागात जपान, चीन, स्वीडन, दक्षिण कोरिया व तैवान या देशांतील एकूण पंचवीस चित्रपटांचा समावेश असणार आहे.\n'फ्रेंच ग्रॅण्ड क्लालिक्स' या विभागात जाँ रन्वार, गोदार, द्युव्हिव्हिए, ब्रेसाँ, त्रुफॉ, ताति यांसारख्या जगभरात नावाजलेल्या दिग्दर्शकांच्या अकरा अजरामर कलाकृती बघायला मिळतील. प्रख्यात फ्रेंच दिग्दर्शक ब्रेत्रेन ताव्हर्निए यांनी या विभागातल्या चित्रपटांची निवड केली आहे.\n'कण्ट्री फोकस' या विभागात यंदा अल्जिरिया, ब्राझील आणि इजिप्त या तीन देशांतले २० चित्रपट दाखवण्यात येतील.\n'रेट्रोस्पेक्टिव्ह' विभागात यंदा ख्यातनाम भारतीय अभिनेते सौमित्र चतर्जी यांचे 'अपुर संसार', 'अरण्येर दिनरात्री', 'चारुलता', 'गणशत्रू', 'हीरक राजार देशे', 'क्षुधित पाषाण' असे सहा चित्रपट व पेरू देशातील ख्यातनाम दिग्दर्शक फ्रान्सिस्को लोम्बार्डी यांचे चार चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.\n'फिल्म्स डिव्हिजन ऑफ इंडिया'नं सौमित्र चतर्जी यांच्यावर तयार केलेला लघुपटही यावेळी दाखवला जाईल. या लघुपटांच्या विभागात के. एल. सैगल, महेंद कपूर, नौशाद अली, रफी, सलील चौधरी यांच्यावर तयार झालेले लघुपटही दाखवले जातील.\n'इंडियन सिनेमा टुडे' या विभागात २०१४ सालचे सर्वोत्कृष्ट दहा भारतीय चित्रपट दाखवले जातील. 'आंखो देखी', 'मंजुनाथ', 'अन्जान', 'स्वप्नम्', ओरालप्पोक्कम्', तीनकाहों' हे ते चित्रपट आहेत.\n'मराठी सिनेमा टुडे' या विभागात या वर्षीचे महत्त्वाचे पण अप्रदर्शित असे पाच मराठी चित्रपट दाखवले जातील. 'आभास', 'साम दाम दंड भेद', 'तिचा उंबरठा', 'बायोस्कोप' हे ते चित्रपट आहेत.\n'ट्रिब्यूट' या विभागात चित्रपतसृष्टीतील या वर्षी दिवंगत झालेल्या सात चित्रकर्मींचं कर्तृत्व अधोरेखित करणारे चित्रपट दाखवण्यात येतील. 'अंगूर' (देवेन वर्मा), 'अर्धसत्य' (सद���शिव अमरापूरकर), 'देवदास' (सुचित्रा सेन), हम दोनो' (नंदा), सवत माझी लाडकी' (स्मिता तळवलकर), घटश्राद्ध' (यू. आर. अनंतमूर्ती) या चित्रपटांचा त्यात समावेश आहे.\nयाशिवाय अनेक परिसंवाद, मुलाखती हे कार्यक्रमही अर्थातच असतील.\n९ जानेवारी, २०१५पासून सिटीप्राईड (कोथरुड, सातारा रोड, आर डेक्कन), आयनॉक्स (कँप), मंगला, बिग सिनेमा (पिंपरी-चिंचवड), राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (लॉ कॉलेज रस्ता व कोथरुड) अशा आठ ठिकाणी एकूण चौदा पडद्यांवर हे चित्रपट दाखवण्यात येतील.\nमहोत्सवाचं उद्घाटन ८ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. राज्याचे सांस्कृतिकमंत्री श्री. विनोद तावडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. केंद्रीय पर्यावरणमंत्री श्री. प्रकाश जावडेकर, इटलीचे भारतातले राजदूत श्री. डॅनियल मॅनसिनी, राज्याचे अन्न-नागरी पुरवठा व संसदीय कामकाज मंत्री श्री. गिरीश बापट, खा. अनिल शिरोळे कार्यक्रमार उपस्थित असतील. प्रसिद्ध तालवादक श्री. तौफिक कुरेशी व त्यांचा वाद्यवृंद कार्यक्रमाची सुरुवात करतील.\nभारतीय चित्रपटसृष्टीसाठी अतुलनीय योगदान देणार्या ज्येष्ठ चित्रकर्मींना दरवर्षी ’पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’तर्फे ’पिफ विशेष गौरव सन्मान’ देऊन गौरवण्यात येतं. यावर्षी अभिनेते श्री. शत्रुघ्न सिन्हा व ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती तनुजा यांना, तसंच ज्येष्ठ गीतकार-कवी श्री. नां. धो. महानोर यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.\n'पिफ'ला दरवर्षी अनेक मायबोलीकरांची हजेरी असते. यंदाही या महोत्सवात मायबोलीकर धमाल करतील, हे नक्की\nपुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - २०१५\nपुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव\nजेलसी टाइम अगेन मस्त सिनेमे\nमस्त सिनेमे पहा, कॉफी पित डिस्कशन करा हॉट हॉट आणि रिपोर्ट कळवा, आणि आम्हा जेलस होणार्यांना मिस करा \nमला उत्सुकता होती युद्धपटांची...पण इतकी जाहीरात करून त्यामानाने युद्धचित्रपट फारसे नाहीतच. मला तरी जेमतेम ५-६च आढळले. आता कॅटलॉग मिळाल्यावर ग्लोबल सिनेमा मध्ये काही असेल तर बघावे लागेल.\n खूप धमाल करा पिफला \nटिंबक्टु >>>> गेल्या दोन्हीवर्षीचा अनुभव असा होता की उद्घाटनापेक्षा बाकीचे चित्रपट जास्त आवडले..\nपाहिलेल्या चित्रपटांची माहिती लिहा नक्की कोणीतरी..\nबाकी ख��प फोनाफोनी, मेसेजा-मेसेजी, धापवळ करा, लायनी लावा, जागा पकडा, त्यावरून इतरांशी भांडणं करा, भुक लागली की स्वतःजवळ मिळेल / सापडेल ते खा, नाहीच मिळालं तर आजुबाजूंच्याकडून मागून खा, कॉफ्या ढोसा, आसपासच्या फूड स्टॉल्सवर जा.. एकंदरीत मजा करा \nमराठी चित्रपटांमध्ये 'कापूसकोंड्याची गोष्ट' नाही का\nआंखो देखी वगळल्यास इतर कुठलेही भारतीय-फॉरेन सिनेमे बघितलेले नाहीत.\nमहोत्सवास हजेरी लावणार्यांनी सविस्तर वृतांत लिहा प्लीज. चिनूक्स की आर्फीला त्या एक कोणी काकू पिफमध्येच भेटल्या होत्या ना\n'कापूसकोंड्याची गोष्ट' या महोत्सवात नाही.\n'आभास', 'तिचा उंबरठा', 'साम दाम दंड भेद', 'बायोस्कोप' हे अप्रदर्शित चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत.\nपाचवा चित्रपट - 'बरड'.\nपाचवा चित्रपट - 'बरड'. दिग्दर्शक - तानाजी घाडगे.\n'कोर्ट' हा चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित चित्रपट अजिबात चुकवू नये असा आहे. मंगळवारी दुपारी २.३० वाजता सिटीप्राईड कोथरुडला (स्क्रीन १) आणि १५ तारखेला आयनॉक्सला सकाळी ११ वाजता (स्क्रीन ३) हा चित्रपट दाखवला जाईल.\nकोणीतरी चित्रपटांबद्दल लिहील ही अपेक्षा\nचिनूक्स खूप छान माहिती दिलीस.\nचिनूक्स खूप छान माहिती दिलीस. ह्या कार्यक्रमाची लिंक नाही का लोकेशन काय आहे बावधनमधे असेल तर नक्की जागा सांग. धन्यवाद.\nटिंबक्टु मी पाहिला आहे हा सिनेमा. मस्त आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nपुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/video-story-4649", "date_download": "2018-12-18T15:57:36Z", "digest": "sha1:QNVQ2GEL3ML54VUT2O4DO7ZIFR3ONTAQ", "length": 7687, "nlines": 113, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Target of 151 ton sugarcane production by Sanjeev Mane | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nटार्गेट एकरी १५१ उस उत्पादनाच्या टनांचे...\nटार्गेट एकरी १५१ उस उत्पादनाच्या टनांचे...\nशुक्रवार, 5 जानेवारी 2018\nAGROWON awards2017 : टार्गेट एकरी १५१ उस उत्पादनाच्या टनांचे...\nVideo of AGROWON awards2017 : टार्गेट एकरी १५१ उस उत्पादनाच्या टनांचे...\nटार्गेट एकरी १५१ टनांचे... \nॲग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार : संजीव माने, आष्टा, जि. सांगली\nमेहनत, प्रयोगशीलता जपत आष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील प्रगतिशील शेतकरी संजीव माने यांनी ऊसशेती यशस्वी केली. गेल्या वीस वर्षांपासून त्यांनी एकरी सरासरी १०० टनांचे टार्गेट ठेऊन केलेल्या प्रयत्नांना चांगले यश मिळाले.\n
ॲग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार : संजीव माने, आष्टा, जि. सांगली
------------------------------------
मेहनत, प्रयोगशीलता जपत आष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील प्रगतिशील शेतकरी संजीव माने यांनी ऊसशेती यशस्वी केली. गेल्या वीस वर्षांपासून त्यांनी एकरी सरासरी १०० टनांचे टार्गेट ठेऊन केलेल्या प्रयत्नांना चांगले यश मिळाले.
links...
संजीव माने महाराष्ट्राचे स्मार्ट शेतकरी
http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sanjeev-mane-maharashtras-smart-farmer-maharashtra-4488
टार्गेट एकरी १५१ टन ऊस उत्पादनाचे..\nमहाराष्ट्र पुरस्कार awards ऊस agriculture maharashtra farmer शेती अॅग्रोवन अॅग्रोवन स्मार्ट अॅवॉडर्स\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://anilmadake.com/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-18T14:46:57Z", "digest": "sha1:QY4DCLFH6NOYVHDFBZGSZEX5BI33WU7M", "length": 3191, "nlines": 59, "source_domain": "anilmadake.com", "title": "आरोग्यमंत्र – Dr. Anil Madake", "raw_content": "\nदमा हा आजार नव्हे , अवस्था \nतुम्हाला तुमचे पाय हवेत की सिगारेट \nदमा हा आजार नव्हे , अवस्था \nतुम्हाला तुमचे पाय हवेत की सिगारेट \nदररोजच्या धावपळीच्या जीवनात आपल्यापैकी अनेकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. आजारी पडून डॉक्टरकडे जाण्यापेक्षा आजारी पडूच नये यासाठी काय करता येईल याबद्दलच्या छोट्या छोट्या पण आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त गोष्टी तुम्हाला या ऑडिओ क्लिप्स मधून आपल्याला ऐकाला मिळतील. प्रत्येक क्लिप केवळ ४ ते ५ मिनिटांची आहे. दररोज एक क्लिप ऐकली तरी तुमच्या आरोग्य जाणीवा खुप विस्तृत होतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/bollywood-actress-dipika-deshpande-another-religation-on-aloknath-309738.html", "date_download": "2018-12-18T14:54:38Z", "digest": "sha1:7BM5XDUDQGFZONQF626UY5K6CQBWSKMD", "length": 16118, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आता या मराठमोळ्या अभिनेत्रीनंही केला आलोकनाथवर आरोप", "raw_content": "\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : पंजाबने घेतले सर्वात जास्त खेळाडू,युवीला दाखवला बाहेरचा रस्ता\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nआम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो - नरेंद्र मोदी\nआमचा विकास 'आदर्श'सारखा नाही : पंतप्रधानांच्या भाषणातल्या 10 महत्त्वाच्या गोष्टी\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO: सैन्यभरतीच्या जागा 68 आणि अर्ज 12 हजार, उमेदवारांवर पोलिसांचा लाठीमार\nपंतप्रधान मोदी मुंबईत दाखल, शिवसेनेच्या बहिष्कारामुळे दौरा चर्चेत\nशिवरायांच्या ऐतिहासिक स्मारकाचं काम सुरू, पाहा एक्सक्ल्युझिव्ह फोटो\nVIDEO : मुंबईत तरुणीच्या कारचा विचित्र अपघात\nमोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याआधी उद्धव यांचा शिवसेना मंत्र्यांना मोठा आदेश\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\nपेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होणार, ही आहे मोदी सरकारची योजना\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nमाझ्या बाबतीतही भेदभाव केला गेलाय - कतरिना कैफ\nसेटवर शशांक केतकरचा 'हा' पैलू सगळ्यांना ठेवतो खूश\nस्वप्नील जोशी म्हणतोय, मी पण सचिन\nबाहेर सोसाट्याचा वारा तर घरात भरलं पाणी, आंध्र प्रदेशमध्ये 'फेथाई'चं थैमान\nचक्क घड्याळाने वाचवलं हृदयविकाराच्या झटक्यापासून, वाचून तुम्हीही म्हणाल वाह...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : अखेरच्या टप्प्यात आयपीएलच्या लिलावाला सुरुवात\nIPL Auction: क्रिकेट सोडून जॉब करणाऱ्या या खेळाडूवर आता 8.4 कोटींची बोली\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरप���ा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nVIDEO: शिवाजी महाराजांच्या वेषात संसदेत अवतरले 'हे' खासदार\nLIVE VIDEO : मुंबई कामगार रुग्णालयात अग्निशमन दलाचा जवान शिडीवरुन खाली कोसळला\nअंधेरीतल्या रुग्णालयातील भीषण आगीचा EXCLUSIVE VIDEO\nआता या मराठमोळ्या अभिनेत्रीनंही केला आलोकनाथवर आरोप\nदीपिका देशपांडे या टीव्ही अभिनेत्रीनं आता आलोकनाथवर आरोप केले आहेत. दीपिका यांनी फॅन, रांझणा, हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटांमधून चरित्र नायिका म्हणून भूमिका केल्या आहेत.\nमुंबई, ११ ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका देशपांडेंनी आलोकनाथ बद्दलचा अनुभव शेअर केला आहे. लेखक, दिग्दर्शक विनता नंदा यांनी आलोकनाथ यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर टीव्ही सिरियल आणि चित्रपटातील अभिनेत्री दीपिका देशपांडे यांनी आलोकनाथ यांच्यावर तोफ डागली आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या 'सोनू के टिटो की स्विटी' या चित्रपटातून दीपिका यांनी आलोकनाथ यांच्याबरोबर काम केलं होतं. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आलोकनाथांची वर्तणूक चांगली नव्हती, असं दीपिकानी ट्विटरच्या माध्यमातून लिहिलंय.\nदीपिका यांच्या म्हणण्यानुसार संध्याकाळच्या वेळेनंतर आलोकनाथ यांच्या वागण्या-बोलण्यात फरक होतो. एकत्र काम करताना आलोकनाथ यांनी दीपिका यांच्यासोबत गैरवर्तणूक करत त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. परंतु तिथे युनिटमधल्या इतर माणसांनी दीपिकाच्या भोवती कडं केल्यामुळे आपण वाचल्याचं दीपिका यांचं म्हणणं आहे. इंडस्ट्रीतील सर्व लोकांना माहीत आहे आलोकनाथ यांना दारूचं किती व्यसन आहे, असंही दीपिका यांनी लिहिलंय.\nसेल्स एक्झिक्युटिव्ह ते 'पेज 3', आलोकनाथवर आरोप करणारी संध्या मृदुल आहे कोण\nदिपिका यांच्या मते, काही वर्षांपूर्वी टेलिव्हिजनच्या शूटसाठी बाहेर असताना आलोकनाथ माझ्या रूममध्ये आले आणि त्यांनी गैरसमज निर्माण करत चुकीची वर्तवणूक केली. परंतु युनिट सोबत असल्याने आणखी छळ होण्यापासून वाचले. विनता नंदा यांची पोस्ट शेअर करत दीपिका देशपांडे यांनी आलोकनाथ यांच्याबद्दलचा अनुभव ट्विट करून शेअर केलाय.\nकोण आहेत दीपिका देशपांडे\nदीपिका देशपांडे या टेलिव्हीजन सिरीयलमध्ये काम करतात. त्याचबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपटांमध्ये नायक/नायिकांची आई म्हणून भू���िका बजावताना दिसतात. फॅन चित्रपटात शाहरूख खानचा डुप्लिकेट असलेला गौरव या व्यक्तिरेखेच्या आईची भूमिका त्यांनी स्वीकारली होती. तसेच हम्प्टी शर्मा की दुल्हनिया चित्रपटात आलियाची आई आणि रांझणा सिनेमात सोनम कपूरची आई म्हणून त्यांनी काम केलं आहे.\nदीपिका देशपांडे यांनी केलेल्या आरोपाबाबात आलोकनाथ यांची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. आलोकनाथ यांचे स्पष्टीकरण येताच बातमी अपडेट करण्यात येईल.\nVIDEO - बिग बॉसमध्ये जसलीनने अनुप जलोटांभोवती केला पोल डान्स\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO : स्टार स्क्रीन अॅवाॅर्डला बाॅलिवूड स्टार्सचा जलवा\nIPL AUCTION 2019- महाराष्ट्राच्या 'या' पाच खेळाडूंवर असेल सर्वांचं लक्ष\nरामदास आठवले म्हणतात, 'प्रत्येकाच्या खात्यात लवकरच येणार 15- 15 लाख'\nVIDEO: ...तोपर्यंत मोदींना सुखाने झोपू देणार नाही : राहुल गांधी\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : पंजाबने घेतले सर्वात जास्त खेळाडू,युवीला दाखवला बाहेरचा रस्ता\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-246279.html", "date_download": "2018-12-18T15:55:10Z", "digest": "sha1:HOGTHL6W7R4JTMCL2SBG436RBMKSH7S5", "length": 14024, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उद्धव जे बोलता ते करुन दाखवत नाही -नारायण राणे", "raw_content": "\nPHOTOS : हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या मित्रासाठी रात्रभर जागणाऱ्या मुक्या जीवांची कहाणी\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nVIDEO : पंतप्रधान मोदींनी मराठीत भाषण करून घातली साद\nIPLAuction2019 : युवी इज बॅक, 'मुंबई'ने दिला आधार\nआम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो - नरेंद्र मोदी\nआमचा विकास 'आदर्श'सारखा नाही : पंतप्रधानांच्या भाषणातल्या 10 महत्त्वाच्या गोष्टी\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO: सैन्यभरतीच्या जागा 68 आणि अर्ज 12 हजार, उमेदवारांवर पोलिसांचा लाठीमार\nपंतप्रधान मोदी मुंबईत दाखल, शिवसेनेच्या बहिष्कारामुळे दौरा चर्चेत\nशिवरायांच्या ऐतिहासिक स्मारकाचं काम सुरू, पाहा एक्सक्ल्युझिव्ह फोटो\nVIDEO : मुंबईत तरुणीच्या कारचा विचित्र अपघात\nमोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याआधी उद्धव यांचा शिवसेना मंत्र्यांना मोठा आदेश\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\nपेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होणार, ही आहे मोदी सरकारची योजना\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nमाझ्या बाबतीतही भेदभाव केला गेलाय - कतरिना कैफ\nसेटवर शशांक केतकरचा 'हा' पैलू सगळ्यांना ठेवतो खूश\nस्वप्नील जोशी म्हणतोय, मी पण सचिन\nबाहेर सोसाट्याचा वारा तर घरात भरलं पाणी, आंध्र प्रदेशमध्ये 'फेथाई'चं थैमान\nचक्क घड्याळाने वाचवलं हृदयविकाराच्या झटक्यापासून, वाचून तुम्हीही म्हणाल वाह...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nIPLAuction2019 : युवी इज बॅक, 'मुंबई'ने दिला आधार\nVIDEO : युवराज सिंग अखेर #sold\nLIVE: IPLAuction2019 : युवराज झाला 'मुंबईकर', अखेरच्या क्षणी घेतलं विकत\nIPL Auction: क्रिकेट सोडून जॉब करणाऱ्या या खेळाडूवर आता 8.4 कोटींची बोली\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nVIDEO : युवराज सिंग अखेर #sold\nVIDEO: शिवाजी महाराजांच्या वेषात संसदेत अवतरले 'हे' खासदार\nLIVE VIDEO : मुंबई कामगार रुग्णालयात अग्निशमन दलाचा जवान शिडीवरुन खाली कोसळला\nउद्धव जे बोलता ते करुन दाखवत नाही -नारायण राणे\n23 जानेवारी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे करत असलेलं शिवसेनेचं नेतृत्व गोंधळलेले असल्याची टीका काॅंग्रेस नेते नारायण राणे यांनी केली आहे. युती करावी की न करावी यापासून मुंबईसाठी काय करावं याबद्दल जाहीरनाम्यापर्यंत हा गोंधळ कायम असल्याची टीका राणे यांनी केली आहे. जे बोलतो ते करुन दाखवत नाही तो म्हणजे शिवसेना अशी टीकाही राणेंनी केली. जो बोलणार ते करणार असे शिवसे��ाप्रमुख होते मात्र सध्या शिवसेनेत असं कोणी आत्ता दिसत नाही असा शिवसेनेचा खरपूस समाचार राणे यांनी घेतला आहे.\nशिवसेनेनं जाहीर केलेल्या वचननाम्यातली कामं गेल्या २२\nवर्षात का केली नाहीत असा सवालही राणे यांनी केला आहे. शिवसेनेच्या एकाही नेत्याचा मुंबईचा अभ्यास नाही अशी टीका राणे यांनी केली आहे.५०० स्क्वे.फुटांखालील घरांना मालमत्ता करांतून वगळल्या जाण्याच्या शिवसेनेच्या घोषणेवर टीका राणे यांनी आधी यांनीच मालमत्ता कर वाढवला आता हेच कमी करतायंत मग कर कशाला वाढवला होता असा प्रश्न शिवसेनेला विचारला आहे.\nभाजप आणि शिवसेना एकमेकांवर माफियागिरीचे आरोप करुन माफियाराज असल्याचं सिद्ध करतायंत आता लोकांनीच काय ते ठरवावं. जे काही आरोप किरीट सोमय्या, आशिष शेलार आणि उद्धव ठाकरे यांनी केले आहेत त्यानुसार त्यांना मत मागण्याचा अधिकार राहिलेला नाहीये असं राणे यांनी म्हटलंय.\nकाॅंग्रेसचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांच्या भाजप प्रवेशानरुन बोलताना भाजप आणि शिवसेना जसं भांडतायंत त्यामुळे त्याचं हसं झालंय तसं आपलं हसं होऊ नये याची काळजी घ्यावी असा टोमणावजा सल्ला राणे यांनी काॅंग्रेस नेत्यांना दिला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: shivsenaUddhav Thackeryउद्धव ठाकरेनारायण राणेवचननामाशिवसेना\nPHOTOS : हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या मित्रासाठी रात्रभर जागणाऱ्या मुक्या जीवांची कहाणी\nVIDEO : पंतप्रधान मोदींनी मराठीत भाषण करून घातली साद\nVIDEO : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस उडवणार मोदींची झोप, पाहा स्पेशल रिपोर्ट\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO : स्टार स्क्रीन अॅवाॅर्डला बाॅलिवूड स्टार्सचा जलवा\nPHOTOS : हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या मित्रासाठी रात्रभर जागणाऱ्या मुक्या जीवांची कहाणी\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nVIDEO : पंतप्रधान मोदींनी मराठीत भाषण करून घातली साद\nIPLAuction2019 : युवी इज बॅक, 'मुंबई'ने दिला आधार\nVIDEO : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस उडवणार मोदींची झोप, पाहा स्पेशल रिपोर्ट\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B0", "date_download": "2018-12-18T15:07:08Z", "digest": "sha1:4TGV2OAUWUNDZ5SQ7APXPAZ64IWDYBRO", "length": 8308, "nlines": 190, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लाहोर - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ १,७७२ चौ. किमी (६८४ चौ. मैल)\n- शहर ९६ लाख\n- महानगर १.२५ कोटी\nलाहोर (पंजाबी: ਲਹੌਰ; उर्दू: لاہور) ही पाकिस्तानच्या पंजाब प्रांताची राजधानी व देशामधील कराचीच्या खालोखाल दुसर्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. लाहोर पाकिस्तानच्या पूर्व भागात रावी नदीच्या काठावर वसले असून ते भारत-पाकिस्तानच्या वाघा सीमेपासून २२ किमी तर अमृतसरपासून केवळ ४२ किमी अंतरावर स्थित आहे. दक्षिण आशियामधील ऐतिहासिक केंद्रांपैकी एक असलेले लाहोर हे पंजाबी लोक स्थानिक असलेले जगातील सर्वात मोठे शहर आहे. पंजाब प्रदेशाची सांस्कृतिक राजधानी मानले जात असलेले लाहोर आर्थिक, राजकीय व शैक्षणिक दृष्ट्या पाकिस्तानमधील सर्वात महत्त्वाच्या शहरांपैकी एक आहे.\nलाहोर १६व्या शतकामध्ये मोगल साम्राज्याचे, इ.स. १८०२ ते १८४९ दरम्यान शीख साम्राज्याचे तर ब्रिटीश राजवटीमध्ये पंजाब प्रांताची राजधानी होती. येथील बादशाही मशीद, लाहोर किल्ला, शालिमार बागा इत्यादी स्थाने जगप्रसिद्ध आहेत.\nकराची-पेशावर रेल्वे मार्गावर असलेले लाहोर रेल्वे स्थानक हे पाकिस्तानमधील सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. लाहोरहून समझौता एक्सप्रेससह अनेक रेल्वेगाड्या सुटतात. अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळ हा लाहोरमधील प्रमुख विमानतळ असून येथे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाइन्सचा हब आहे.\nक्रिकेट हा लाहोरमधील सर्वात लोकप्रिय खेळ असून येथील गद्दाफी स्टेडियममध्ये १९९६ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला गेला होता.\nविकिव्हॉयेज वरील लाहोर पर्यटन गाईड (इंग्रजी)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ जुलै २०१६ रोजी १८:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2018-12-18T15:21:53Z", "digest": "sha1:VSZ755V57G6J6OINUK4R2ARKVQZLNAF6", "length": 16280, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पिंपळे सौदागर येथे हॉटेलमधील बाऊन्सरची ग्राहकाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय…\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित…\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची…\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी…\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे…\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी…\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या…\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा ना��ी; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Pimpri पिंपळे सौदागर येथे हॉटेलमधील बाऊन्सरची ग्राहकाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल\nपिंपळे सौदागर येथे हॉटेलमधील बाऊन्सरची ग्राहकाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल\nपिंपळे सौदागर येथे हॉटेलमधील बाऊन्सरने आणि व्यवस्थापकाने एका ग्राहकालाच किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि. ७) रात्री बाराच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील ‘स्पॉट १८’ या पबहॉटेलमध्ये घडली.\nगणेश विठ्ठल पिदुलकर ( वय २८, रा. हिंजवडी) असे मारहाण झालेल्या गिराईकाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने ‘स्पॉट १८’ पब व हॉटेलचा व्यवस्थापक आणि बाऊन्सर विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.\nपोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर परिसरात ‘स्पॉट १८ पब व हॉटेल’ आहे. यामध्ये गणेश आणि त्याचे काही मित्र-मैत्रिण शनिवारी रात्री पार्टी करण्यासाठी गेले होते. पबच्या नियमानुसार त्याने सर्व पैसे भरले होते. सुरुवातीला त्यांनी चायनीज फूड खाल्ले, त्यानंतर त्यांनी जेवण मागवले. त्यावेळी हॉटेल बंद होण्याची वेळ झाली होती. गणेशकडे हॉटेलमधील जेवणाचे कूपन ��ोते. व्यवस्थापकाने त्यांना दुसऱ्या दिवशी कूपन वापरण्यास सांगितले. मात्र, दुसऱ्या दिवशी कूपन चालणार नसल्याने गणेश आणि व्यवस्थापक यांच्यामध्ये बाचाबाची होऊन मारहाण झाली. यावेळी व्यवस्थापक आणि बाउन्सर यांच्यात झालेल्या मारहाणीत गणेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तात्काळ उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीसांनी बाऊन्सरसह हॉटेल व्यवस्थापकाला अटक केली आहे. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.\nPrevious articleचऱ्होलीत अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; आरोपी फरार\nNext articleदहावीच्या अभ्यासक्रमात आता जीएसटीसह म्युच्युअल फंड आणि एसआयपीचेही धडे\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी उभारावे – किशोर हातागळे\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे पोलीस कर्मचारी जखमी\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nनेहरुनगरमध्ये दुचाकी घेऊन देण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी...\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nराज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा; एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांची टिका\nकेसरकर कितीही पळाले, तरी जिंकणार नाहीत, कारण आमचे वजनच वेगळे आहे-...\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी...\nमला मुख्यमंत्री होण्यास आवडेल – ज्योतिरादित्य सिंधिया\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपु.ल. देशपांडे यांच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सराईताला निगडीतून अटक\nपिंपरीतील वल्लभनगर आगारात रक्षाबंधन निमित्त राखी बांधून प्लॅस्टिक मुक्तीची जनजागृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/health/why-tongue-heals-fast-1905", "date_download": "2018-12-18T15:32:11Z", "digest": "sha1:QL4ERAHUCDDZKIAPEPD67CODYMZ5BLUM", "length": 5101, "nlines": 40, "source_domain": "www.bobhata.com", "title": "जिभेची जखम पटकन बरी होण्याचं हे आहे रहस्य !!", "raw_content": "\nजिभेची जखम पटकन बरी होण्याचं हे आहे रहस्य \nघाई घाईत अन्न चावत असताना अचानक आपल्याच दातांनी आपली जीभ चावली जाते. जिभेला जखम होते, रक्त सुद्धा येतं. पण काय कमाल आहे राव, सकाळ पर्यंत जीभ अगदी ठणठणीत झालेली असते. आपल्या हातांना किंवा पायाला झालेली जखम भरून यायला काही दिवस तरी लागतातच पण जिभेची जखम एका रात्रीत कशी बरी होते \nमंडळी, याचं उत्तर आहे आपली ‘लाळ’. आपल्या लाळेत हिस्टाटिन नामक रोग प्रतिकारक प्रथिने असतात. हिस्टाटिनमुळे जखमेवर जमणारे सूक्ष्मजंतू नष्ट होतात आणि जखम भरण्यास सुरुवात होते. राव, ही प्रक्रिया फारच जलद असते.\nजखम झालेल्या ठिकाणी जिथून कातडी निघालेली असते त्या जागी नवीन पेशी तयार होतात आणि ती जागा भरून येऊ लागते. त्याचबरोबर मदतीला फायबरब्लास्ट नावाच्या पेशी येतात. या पेशी जोड पेशींना तयार करण्याचं काम करतात. फायबरब्लास्टचं आणखी एक काम म्हणजे नव्या पेशींना गरजेच्या असलेल्या प्रथिनांची निर्मिती करणे.\nमंडळी, हे सगळं होत असताना शरीरातून जखमेच्या दिशेने रक्तप्रवाह वाढवला जातो आणि जखम भरून येण्याची गती वाढते. एकंदरीत काय तर युद्धपातळीवर काम सुरु होतं तेही फक्त लाळेच्या आधारावर.\nमंडळी, शरीरावर कुठेही जखम झाली तर त्यावर औषध लावलं जातं पण जीभ हे एकमेव असं अंग आहे ज्याला बरं करण्यासाठी शरीरातच तशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.\nदातांची कीड, उपाय आणि उपचार : थेट दंतवैद्यांच्या शब्दात \nया ९ देशांनी बदलले व्हिसाचे नियम, चला पटापट सहलीचे बेत आखा...\nव्हिडीओ ऑफ दि डे : तब्बल २० वर्षानंतर या पठ्ठ्याने केली इतिहासाची पुनरावृत्ती...हा व्हिडीओ चुकवू नका भाऊ \nजगात खाण्यापिण्याबद्दल आहेत हे १० विचित्र कायदे, काहीठिकाणी तर शिक्षाही केली जाते \nसासूकडून प्रेरणा घेऊन सुनेने उभारला स्वतःचा बिझनेस तो ही व्हाट्सॲपच्या मदतीने \nतिने मेकअपवर बहिष्कार टाकल्यावर तिला जीवे मारण्याची धमकी का दिली जात आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A5%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%AE/", "date_download": "2018-12-18T15:54:31Z", "digest": "sha1:XT3AOGCWQLVPWCG76BKHAUARCO3N6SMF", "length": 15694, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "कोथरुडमध्ये मित्रांनीच मित्राच्या डोक्यात बाटली मारुन केला खून | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय…\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित…\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची…\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी…\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे…\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी…\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या…\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम क��ण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Pune कोथरुडमध्ये मित्रांनीच मित्राच्या डोक्यात बाटली मारुन केला खून\nकोथरुडमध्ये मित्रांनीच मित्राच्या डोक्यात बाटली मारुन केला खून\nपुणे, दि. १० (पीसीबी) – मित्रांसोबत झालेल्या वादातून चौघांनी मिळून मित्राच्याच डोक्यात बिअरची बाटली फोडून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कोथरूड येथील चांदणी चौकातील कलाग्राम परिसरात सोमवारी रात्री उशीरा तीनच्या सुमारास घडली.\nअक्षय झोरी ( वय २१) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशीरा तीनच्या सुमारास अक्षय झोरी हा त्याच्या चार मित्रांसोबत कोथरुड येथील चांदणी चौकातील हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेला होता. यावेळी अक्षय याचा त्याच्या चार मित्रांसोबत किरकोळ वाद झाला. त्यानंतर ते चांदणी चौकातील जैन लोहिया आयटी पार्कजवळ आले असता, या वादातून चौघांनी अक्षयला बेदम मारहाण करत त्याच्या डोक्यात बिअरची बाटली मारली. त्यात गंभीर जखमी होऊन अक्षयचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी तिनही मित्रांना अटक केली आहे. मात्र एक जण अद्याप फरार आहे.\nPrevious articleफडणवीस यांनी अ��वाद म्हणून भाजप उमेदवाराला अर्ज मागे घेण्यास सांगून ‘माणदेश’च्या या वाघाचा पुरवला हट्ट\nNext articleयुथ फॉर क्राईस्ट फाऊंडेशनच्या आंतर चर्च फुटबॉल स्पर्धेत पिंपरीतील रेस्टो संघाला विजेतेपद\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी...\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nकमलनाथांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; माजी मुख्यमंत्री शिवराज सिंहांची व्यासपीठावर उपस्थिती\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nनरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा माओवाद्यांचा कट; पुणे पोलिसांचा दावा\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/lifestyle/mint-marks-on-indian-coins-2356", "date_download": "2018-12-18T15:59:46Z", "digest": "sha1:VL4J4N7DS344FKJVQDLUQE7N4J7VNHFM", "length": 5595, "nlines": 46, "source_domain": "www.bobhata.com", "title": "तुमच्या खिशातलं नाणं नक्की कोणत्या टाकसाळीत बनलंय असं तपासून पाहा...", "raw_content": "\nतुमच्या खिशातलं नाणं नक्की कोणत्या टाकसाळीत बनलंय असं तपासून पाहा...\nराव, आपण दिवसभरात बरीच नाणी हाताळत असतो. एक रुपये, दोन रुपये, पाच रुपये इत्यादी. पण तुम्ही कधी या नाण्यांना नीट बघितलंय काय काय असतं या नाण्यांवर \nसमजा १ रुपयाचं नवीन नाणं आहे तर त्यावर एक अंगठ्याचं चित्र असेल आणि बाजूला १ रुपया-Rupee ही अक्षरं कोरलेली असतील. मागच्या बाजूला भारत-india आणि सत्यमेव जयते लिहिलेलं असेल. खाली वर्ष सुद्धा लिहिलेलं असेल. जिथे वर्ष लिहिलेलं असतं त्याच्या खाली नीट बघितलं तर तुम्हाला एक लहानसं चिन्ह दिसेल. हे चिन्ह नव्या जुन्या नाण्यांवर वेगवेगळ्या ठिकाणी असू शकतं किंवा चिन्हाच्या जागी अक्षरं पण असू शकतात. पण याचा अर्थ काय होत असेल भाऊ \nराव, जास्त विचार करू नका. आम्हीच याचं उत्तर देतो. हे गूढ चिन्ह म्हणजे नाणं ज्या टाकसाळीत तयार झालंय त्या टाकसाळीचं चिन्ह असतं. भारतात ४ टाकसाळी आहेत. कोलकाता, मुंबई, हैदराबाद आणि नोएडा. टाकसाळी ४ असली तरी चिन्ह ४ नाहीत बरं का.\nकोणतं नाणं कोणत्या शहरात तयार झालंय ते कसं ओळखायचं \nहिऱ्याच्या आकारातलं चिन्ह, B, M, किंवा U अक्षरं ही मुंबईच्या टाकसाळीची ओळख आहेत.\nदोन भागात विभागलेल्या हिऱ्याचं चिन्ह किंवा जर कोणतंच चिन्ह नसेल तर ते नाणं कलकत्याच्या टाकसाळीत तयार झालेलं आहे असं समजावं.\nहिऱ्याचा आकार पण मध्ये ठिपका किंवा चांदणी अशी चिन्ह हैद्राबादच्या टाकसाळीची असतात.\nनोएडाच्या टाकसाळीचं एकंच चिन्ह आहे - मोठा गोल ठिपका.\nतर मंडळी, आता आपल्या खिशातली नाणी काढा आणि बघा कोणत्या भागातून ही नाणी तुमच्या पर्यंत पोहोचली आहेत ते \nया ९ देशांनी बदलले व्हिसाचे नियम, चला पटापट सहलीचे बेत आखा...\nव्हिडीओ ऑफ दि डे : तब्बल २० वर्षानंतर या पठ्ठ्याने केली इतिहासाची पुनरावृत्ती...हा व्हिडीओ चुकवू नका भाऊ \nजगात खाण्यापिण्याबद्दल आहेत हे १० विचित्र कायदे, काहीठिकाणी तर शिक्षाही केली जाते \nसासूकडून प्रेरणा घेऊन सुनेने उभारला स्वतःचा बिझनेस तो ही व्हाट्सॲपच्या मदतीने \nतिने मेकअपवर बहिष्कार टाकल्यावर तिला जीवे मारण्याची धमकी का दिली जात आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/27?page=7", "date_download": "2018-12-18T16:18:03Z", "digest": "sha1:LBUXGXZYJI5T35NF665UJCXYH3MFGZH4", "length": 7139, "nlines": 137, "source_domain": "mr.upakram.org", "title": "हे संकेतस्थळ | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसंकेतस्थळे आणि मराठीची प्रगती\nद्वारकानाथ यांनी इथे दिलेल्या प्रतिसादावरून हा चर्चाप्रस्ताव सुरु करा असे वाटले.\nजरा लहान तोंडी मोठा घास घेतोय म��हणा ना. पण संस्कृत विभागासाठी अतिशय कठोर संयामक हवा / हवी ह्या निष्कर्षाप्रत मी आलेलो आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २००८\nयावर्षी उपक्रमाचा दिवाळी अंक काढण्याचा विचार आहे. विविध विषयांवर माहितीपूर्ण लेख आणि चर्चांनी उपक्रम या आपल्या संकेतस्थळाने आपले वेगळेपण जपले आहे.\nउपक्रमाच्या सदस्यांनी वेळोवेळी प्रयत्नपूर्वक लिहिलेल्या लेखमालिकांचा वाचकांना अधिक चांगल्या रीतीने आस्वाद घेता यावा यासाठी अश्या लेखांना एकत्रित केले आहे.\nअणू आहेत की नाहीत - अणुवादाचे प्राचीन खंडन\nउपक्रमावर वावरतांना गेल्या काही दिवसांपासून मला अडखळायला होतं आहे.\nखरडवहीवर टिचकी मारावी तर कसली तरी एरर येते.\nउत्तम चर्चा आणि पुरस्कार.\nउपक्रमावर सध्या 'संस्कृतचे मारेकरी\" अशी चर्चा चालु आहे. या चर्चेमध्ये अनेक लोकांनी भाग घेतला आणि अनेक महत्वाचे मुद्दे या अनुषंगाने उपक्रमीच्या लक्षात आले.\nएक कट्टर मिसळपाव प्रेमी ह्या नात्याने आम्ही इथे एक निवेदन देऊ इच्छीतो. इथल्या सर्व सदस्यांना आमची कळकळीची विनंती आहे कि, इथल्या लिखाणाला प्रतिसाद देउन झाल्यावर त्याच लेखाला पुन्हा मिसळपाव वर येउन प्रतिसाद देऊ नये.\nहे सन्केत स्थळाच्या प्रसारासाठी\nअगदि नुकतेच सभसदत्व घेतले आहे.\nबहुतांश लेख वाचून झाले आहेत. एवढ्या माहितिपूर्ण सन्केत स्थळ मराठीत पाहून फारच आनंद झाला.\nमात्र एक गोष्ट सुचवाविशी वाटली:-\nविश्वजालावरील देवाण-घेवाण : श्रेयस आणि प्रेयस\nअलिकडच्या काही दिवसांमधे मराठी संस्थळांवर वाचन करताना या संस्थळांवरील विचारांच्या देवाणघेवाणीबद्दलच चर्चा करणारे १-२ लेख वाचले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vessoft.com/software/windows/download/yahoom", "date_download": "2018-12-18T16:31:03Z", "digest": "sha1:MIVA35VZA7WEKGLASPWYHKGF27BD5SRF", "length": 11729, "nlines": 231, "source_domain": "mr.vessoft.com", "title": "डाऊनलोड Yahoo! Messenger 11.5.0.228 – Vessoft", "raw_content": "\nडाउनलोड प्रारंभ करण्यासाठी ग्रीन बटणावर क्लिक करा\nडाउनलोड सुरु झाले आहे, आपला ब्राउझर डाउनलोड विंडो तपासा. काही समस्या असल्यास, एकदा बटण क्लिक करा, आम्ही वेगळ्या डाऊनलोड पद्धती वापरतो.\n मेसेंजर – इंटरनेट मजकूर, व्हॉइस आणि व्हिडिओ दळणवळणाचे सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर, गट गप्पांमध्ये संवाद खाजगी संवाद, फोटो, उच्च दर्जाच्या प्रतिमा किंवा सजीव फाइल देवाणघेवाण, इ Yahoo मेसेंजर डाटा एनक्रिप्शन अर्थ वैयक्तिक डेटा ���णि संभाषणे संरक्षण videoconferences तयार परवानगी देते, आणि स्पॅम अवरोधित करणे. सॉफ्टवेअर कॉल्स आणि विविध देशांमध्ये मोबाइल फोन SMS पाठवू करण्यास सक्षम आहे. Yahoo मेसेंजर डाटा एनक्रिप्शन अर्थ वैयक्तिक डेटा आणि संभाषणे संरक्षण videoconferences तयार परवानगी देते, आणि स्पॅम अवरोधित करणे. सॉफ्टवेअर कॉल्स आणि विविध देशांमध्ये मोबाइल फोन SMS पाठवू करण्यास सक्षम आहे. Yahoo मेसेंजर दूत कार्यक्षमता वाढवायचे बाह्य प्लगइन आणि मोड्यूल्स कनेक्शन समर्थन पुरवतो.\nव्हॉइस आणि व्हिडिओ कॉल\nएक पाठवलेला संदेश परत\nसर्वाधिक लोकप्रिय सॉफ्टवेअर जगभरातील मित्रांशी संपर्क साधा आहे. सॉफ्टवेअर व्हॉइस आणि व्हिडिओ संवाद एक उच्च दर्जाचे, तसेच मजकूर संदेश सोयीस्कर विनिमय मिळण्याची हमी.\nइतर त्रासदायक प्रोग्राम्स यांना\nसॉफ्टवेअर किमान विलंब उच्च आवाज गुणवत्ता आवाज संप्रेषण सुरू करण्यासाठी. सॉफ्टवेअर प्रमाणात खेळाडू वापरले जाते आणि विविध संगणक खेळ मध्ये विषयासंबंधीचा गट निर्माण समर्थन आहे.\nजगातील इतर वापरकर्त्यांसह मजकूर व व्हिडिओ संपर्क सॉफ्टवेअर. तसेच चर्चा विविध थीम विशेष खोल्या आयोजित करण्यात शक्यता आहे.\nजगातील सर्व वापरकर्ते अंतर्गत संपर्क करीता साधन. सॉफ्टवेअर आपण व्हॉइस कॉल, व्हिडिओ कॉल आणि विनिमय मजकूर संदेश करण्यास परवानगी देते.\nसॉफ्टवेअर व्हॉइस किंवा व्हिडिओ कॉल्स आणि मजकूर संदेश पाठवू. वापरकर्ता डिव्हाइसचे एक स्वयंचलित संपर्क समक्रमण आहे.\nजगभरातील लोकांशी संवाद साधणे सुलभ साधन. कार्यक्रम आपण व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल किंवा मजकूर संदेश वापरून संप्रेषण करू देते.\nसाधन जगभरातील वापरकर्ते संवाद साधण्यासाठी. सॉफ्टवेअर आपण व्हॉइस कॉल्स आणि व्हिडिओपरिषद मोड मध्ये संपर्क करण्यास परवानगी देते.\nइंटरनेट वर इन्स्टंट संदेश साधन. सॉफ्टवेअर उपयुक्त कार्ये आहे आणि वापरकर्ते सुरक्षित संप्रेषण परवानगी देते.\nचॅटमध्ये संप्रेषित करण्यासाठी लोकप्रियता क्लायंट प्राप्त करणे सॉफ्टवेअरमध्ये सामाजिक नेटवर्कमध्ये वापरल्या जाणार्या वैशिष्ट्यांचा एक संच आहे.\nसॉफ्टवेअर आवाज आणि अन्य वापरकर्त्यांसह मजकूर संवाद. सॉफ्टवेअर प्रवेश गप्पा आणि वापरकर्ता गरजा पूर्ण करण्यासाठी संवाद बॉक्स संरचीत करण्यासाठी एक पासवर्ड सेट करण्यास सक्षम करते.\nक्लाएंट संवाद आणि आयआरसी नेटवर्��� फाइल देवाणघेवाण करण्याची. सॉफ्टवेअर वापरकर्ते तपासते आणि नेटवर्क दुर्भावनापूर्ण फाइल्स डाउनलोड प्रतिबंधित करते.\nहे सॉफ्टवेअर स्काईपमध्ये ऑडिओ संभाषण आणि व्हिडीओ कॉल्स रेकॉर्ड करण्यासाठी डिझाइन केले आहे. सॉफ्टवेअर झटपट शोध आणि कॉल इतिहास प्रकार समर्थन.\nसाधन संगणक अंतर्गत आणि बाह्य साधने ड्राइव्हर्स् सह काम. सॉफ्टवेअर आपोआप सुधारणा उपलब्ध ड्राइव्हर आपल्या प्रणाली विश्लेषण.\nखेळ खेळता लोकांना उपयुक्त सॉफ्टवेअर डिझाइन केलेले आहे. स्तर, जीवन संख्या, पैसा, शस्त्रे, इ: सॉफ्टवेअर आपण गेम मध्ये बदलण्याची परवानगी देते\nसॉफ्टवेअर चुकीने हटविली गेली किंवा गमावले फाइल्स पुनर्प्राप्त करण्यासाठी. सॉफ्टवेअर सेवनाने आवश्यक माहिती शोध वेळ वाचवतो लवचिक शोध प्रणाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/daughter-changed-me-as-a-person-ms-dhoni-1696095/", "date_download": "2018-12-18T15:23:58Z", "digest": "sha1:TRA2WFTL2KSOFUEQWTI65SWGWM45VTJP", "length": 10484, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Daughter changed me as a person MS Dhoni | मुलीने मला एक व्यक्ती म्हणून बदलवले -धोनी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nमुलीने मला एक व्यक्ती म्हणून बदलवले -धोनी\nमुलीने मला एक व्यक्ती म्हणून बदलवले -धोनी\nक्रिकेटमध्ये सतत व्यग्र असताना माझ्यात एक वडीलसुद्धा जिवंत आहे\nक्रिकेटमध्ये सतत व्यग्र असताना माझ्यात एक वडीलसुद्धा जिवंत आहे याचा मला कधी विसर पडला तरी, माझी मुलगी जिवा मला त्याची नेहमी जाणीव करून देते. किंबहुना तिनेच मला एक उत्तम व्यक्ती म्हणून नावारुपास आणले, अशी प्रतिक्रिया भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने दिली.\nआपल्या मिडास स्पर्शासाठी प्रसिद्ध असलेल्या ३७ वर्षीय धोनीने नुकताच चेन्नई सुपर किंग्ज संघाला इंडियन प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. कौटुंबिक विषयावर जास्त भाष्य न करणारा धोनी या वेळी मन मोकळे करून बोलत होता.\nधोनी म्हणाला, ‘‘कोणतीही मुलगी आपल्या वडिलांशी नेहमीच जवळची असते. एक क्रिकेटर म्हणून नसले तरी एक माणूस म्हणून जिवाने मला नक्कीच सुधारले आहे. ती जेव्हा जन्माला आली तेव्हा मी तिच्यासोबत नव्हतो. बहुतेक वेळ��� मी क्रिकेटमध्ये व्यस्त असायचो. घरीही क्रिकेटविषयी चर्चा चालू असताना माझ्यावर हाताला जे सापडेल त्याचा भडिमार व्हायचा.’’\n‘‘तिच्यासोबत वेळ घालवताना मला स्वत:चा विसर पडतो. यंदा आयपीएलमध्ये ती प्रत्येक सामन्याला उपस्थित होती. त्यामुळे मला एक वेगळीच शक्ती मिळायची,’’ असे धोनी म्हणाला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIPL Auction 2019: युवराज झाला 'मुंबईकर' १२ व्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार\nनाराज खासदार संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाला दांडी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n युवराज सिंहवर अखेर बोली लागली, नवीन हंगामात मुंबई इंडियन्सकडून...\nअटलजींच्या सरकारला आणखी काही काळ मिळाला असता तर...\n#MeToo : सोनू निगमचा अनु मलिकला पाठिंबा\nरणबीर रिसेप्शनला न आल्यानं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही- दीपिका\nThackeray Biopic: चर्चा फक्त भगव्याची अन् नवाजुद्दीनच्या लूकची\nदुसरीला डेट करत असतानाही रणवीर माझ्याशी फ्लर्ट करायचा, दीपिकानं सांगितला मजेशीर किस्सा\n...अन् पंकजाताई आणि पूनम महाजन म्हणाल्या 'कुछ कुछ होता हैं'\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nप्रशासकीय इमारतीतील संकटकालीन सुटकेचा मार्ग ‘अडगळी’त\nखड्डे न बुजवताच, रस्त्याची रंगरंगोटी\nलहान मुलांच्या मदतीने लग्नमंडपांत चोऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.ganpatipule.co.in/Mar/Donation", "date_download": "2018-12-18T15:32:27Z", "digest": "sha1:V4TAVRFUTNTIMSILTBQC47LAOZL6QTB4", "length": 2654, "nlines": 51, "source_domain": "www.ganpatipule.co.in", "title": "Ganpatipule Temple - Donation, Donate online for pooja and abhisheks in ganpatipule temple, Ganpatipule temple in ratnagiri maharashtra", "raw_content": "\nहे करा, हे करू नका\nदेवस्थान मार्फत सुरु असलेल्या पूजा अभिषेक\nदेवस्थान मार्फत करण्यात येणाऱ्या पूजा / अभिषेकांच बुकिंग तुम्ही ऑनलाइन करू शकता. बुकिंग करण्यासाठी खालील अभिषेक किंवा पुजेवर क्लिक करा आणि पूर्णपणे सुरक्षित पेमेंट गेटवे ने पेमेंट करा. आपले बुकिंग पूर्ण झाल्यावर अभिषेक / पूजा केली जाईल.\n२१ वर्ष अभिषेक ( वर्षातून एक दिवस )\nभक्तनिवास ऑनलाइन पुजा / अभिषेक सेवा ऑनलाइन देणगी स्थानाची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pimpri-chinchwad-news-yogesh-bahal-car-save-mumbai-rain-69622", "date_download": "2018-12-18T15:43:52Z", "digest": "sha1:2QG5DZPCQBOWP5EZOSGS6YPQVWPDOX6J", "length": 17325, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "pimpri chinchwad news yogesh bahal car save in mumbai rain पिंपरीचे माजी महापौर मुंबईतल्या अतिवृष्टीतून बचावले केवळ मोठ्या गाडीमुळे! | eSakal", "raw_content": "\nपिंपरीचे माजी महापौर मुंबईतल्या अतिवृष्टीतून बचावले केवळ मोठ्या गाडीमुळे\nगुरुवार, 31 ऑगस्ट 2017\nपिंपरी (पुणे) मुंबईत 26 जुलै 2006 च्या महाप्रलयाच्या आठवणी जाग्या करणाऱ्या परवाच्या मुसळधार पावसानेही पुन्हा एकदा परवा मुंबापुरीला \"ओली'स धरले. त्याचे पडसाद अद्याप उमटत आहेत. पाणी मुरलेल्या जुन्या इमारतींची व दरडींची पडझड आता सुरू झाली आहे. त्यात दोन डझन बळी गेले आहेत. या\"ओली'स मध्ये पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर व विद्यमान विरोधी पक्षनेते योगेश बहल सापडले होते. सुदैवाने \"लॅंड क्रूझर'सारखी मोठी मोटार असल्याने ते या अतिवृष्टीतून बचावले. 11 तास ते एकाच ठिकाणी अडकून पडले होते.\nपिंपरी (पुणे) मुंबईत 26 जुलै 2006 च्या महाप्रलयाच्या आठवणी जाग्या करणाऱ्या परवाच्या मुसळधार पावसानेही पुन्हा एकदा परवा मुंबापुरीला \"ओली'स धरले. त्याचे पडसाद अद्याप उमटत आहेत. पाणी मुरलेल्या जुन्या इमारतींची व दरडींची पडझड आता सुरू झाली आहे. त्यात दोन डझन बळी गेले आहेत. या\"ओली'स मध्ये पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर व विद्यमान विरोधी पक्षनेते योगेश बहल सापडले होते. सुदैवाने \"लॅंड क्रूझर'सारखी मोठी मोटार असल्याने ते या अतिवृष्टीतून बचावले. 11 तास ते एकाच ठिकाणी अडकून पडले होते. नजरेसमोरून छोट्या मोटारी वाहत जाताना पाहिल्यानंतर भीतीने काही काळ मन धास्तावले होते, असे या संकटातून बचावलेल्या बहल यांनी सांगितले.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवडचे माजी शहराध्यक्ष व माजी महापौर असलेले बहल हे सध्या विरोधी पक्षनेते आहेत. प्रथितयश बांधकाम व्यावसायिक म्हणून ते ओळखले जातात. 29 ऑगस्टला त्यांची मुंबई विमानतळाजवळील \"आयटीसी मराठा'या तारांकित हॉटेलात बिझनेस मीटिंग होती. त्यासाठी ते आपले भागीदार अमित फेफडे व संदीप दिघे यांच्यासह गेले होते. मीटिंग अडीच वाजता संपली. ते पुन्हा पुण्याला (पिंपरी) यायला निघाले. दरम्यान, बाहेर पाऊस सुरू होता. नंतर त्याने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण मुंबई जलमय झाली. अंधेरी (पूर्व) येथील एमआयडीसी कार्यालयापाशी ते कसेबसे आले. तेथून मान��ुर्द येथील पूर्व द्रुतगती महामार्गावर येण्यासही त्यांना तारेवरची कसरत करावी लागली. मात्र, तेथे ते आले आणि अडकून पडले. ते तब्बल 11 तास गाडीतच त्यांना बसून राहावे लागले.\nया कालावधीत साचलेल्या पाण्यात छोट्या अनेक मोटारी बुडाल्या. तर, काही वाहून जाताना पाहिल्याने भीतीने क्षणभर गाळणच उडाल्याचे बहल म्हणाले. मात्र, मोठ्या अशा उंच मोटारीत आम्ही चौघे (चालकासह) असल्याने रस्त्यावर कमरेपर्यंत साचलेल्या पाण्यापासून सुदैवाने वाचलो, असे ते म्हणाले. रात्री उशिरा पाऊस आणि पाणी काहीसा ओसरल्यानंतर ते कसेबसे नवी मुंबईत वाशी येथे पोचले. गणेशोत्सवामुळे हॉटेल्स उशिरापर्यंत उघडी असल्याने तेथे भुकेने व्याकूळ झालेल्या चौघांनी क्षुधाशांती केली. अखेर पहाटे साडेतीन वाजता ते घरी पोचले. अशारीतीने मुंबई ते पिंपरी या तीन तासांच्या प्रवासाला त्यांना मंगळवारी 13 तास लागले. महापुराच्या विदारक अनुभवाला आयुष्यात पहिल्यांदाच यानिमित्त सामोरे गेलो, अशी प्रतिक्रिया त्यातून पूर्णपणे सावरलेल्या बहल यांनी आज दिली.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nयेथे 'बाबा'चे समर्थक रस्त्यावर; इतर देशांत बलात्काऱ्यांचे काय होते पाहा\n'स्वाभिमानी शेतकरी' सरकारमधून बाहेर; 'शेतकऱ्यासाठी पुन्हा रस्त्यावरची लढाई'\nआणखी एक चांगला अधिकारी विदर्भात पळविला\nमुंबई: भेंडीबाजारमध्ये इमारत कोसळली; चौघांचा मृत्यू\nपाचशे, हजाराच्या 99 टक्के नोटा बँकांमध्ये जमा\nमुंबईतील पावसात बेपत्ता झालेल्या डॉ. अमरापूरकरांचा सापडला मृतदेह\nनांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात पावसाळ्यातही किलबिलाट\nकोयना धरणातील पाणीसाठा शंभर टीएमसीकडे\nमानव विकास निर्देशांकामध्ये राज्यातील १२५ तालुके पिछाडीवर\nठाणेदारांनी केला महिला पीएसआयविरोधात गुन्हा दाखल\nसुरवंटाचे फुलपाखरात रूपांतराची अनुभूती\nअकराशे शेतकऱ्यांची एका महिन्यात आत्महत्या\nअकोला - सततची नापिकी, फसवी कर्जमाफी आणि या वर्षी झालेला अपुरा पाऊस, त्यातच बोंड अळीच्या प्रकोपामुळे उद्ध्वस्त झालेला शेतकरी निराशेच्या खाईत लोटला...\nकेळी नुकसानीची सरसकट भरपाई अजूनही मिळेना\nरावेर : जून 2018 मध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे झालेल्या केळीच्या नुकसानीची सरसकट भरपाई शेतकऱ्यांच्या पदरात पडलीच नाही. मात्र, दोन वर्षांपूर्वी 2016...\nअतिवृष्टीमुळे ११ हजार शेतकऱ्यांचे नुकसान\nनागपूर - जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ८ हजार ५८२ हेक्टरमधील ११ हजारांवर शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या नुकसानच्या मदतीसाठी ९...\nदुष्काळाच्या घोषणेसाठी उच्च न्यायालयात याचिका\nमुंबई : राज्यभरात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची दखल घेऊन राज्य सरकारने तातडीने दुष्काळ घोषित करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च...\nदुष्काळाच्या घोषणेसाठी उच्च न्यायालयात याचिका\nमुंबई - राज्यभरात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची दखल घेऊन राज्य सरकारने तातडीने दुष्काळ घोषित...\nगेली सुमारे दोन वर्षे देशभराच्या विविध भागांत शेतकरी आक्रमकपणे रस्त्यावर उतरतोय. त्यावर तात्कालिक दृष्टिकोनातून तात्पुरती उत्तरे शोधण्यापेक्षा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://digitalsakshar.com/CourseSelection?categoryid=new", "date_download": "2018-12-18T14:41:10Z", "digest": "sha1:2DON7PA5NA3VLZDILFKIOX54XXT6KE6X", "length": 3470, "nlines": 114, "source_domain": "digitalsakshar.com", "title": "Digital Sakshar – The Free Learning App.", "raw_content": "\nदीड, अडीच, साडेतीन, साडेचार\nगड आला, पण सिंह गेला\nदीड, अडीच, साडेतीन, साडेचार\nगड आला, पण सिंह गेला\nमी दिपक भांगे , जिल्हा परिषद ,नांदेड च्या शाळेत शिक्षक आहे . माझ्या शाळेतील गोरगरिबांच्या लेकराना आपल्या विडियो च्या म्मदतीने उच्च तम शिक्षण देण्याचा ध्यास घेतला आहे .खरोखर आपले हे शेक्षणिक विडियो फार छान आहेत .असेच विडियो आपण भविष्यात तयार करत रहावेत हीच सदिच्या बाळगतो .आपलाच ऋणी --- Deepak Bhange Nanded\nमला आपले सर्व Videos खूप खूप आवडले मी एक खेडयामधे काम करणारी प्राथमिक शिक्षिका आहे .मला आपले app खूप उपयुक्त आहे सर्व विषय मराठी व हिंदी चेही वीडिओज बनवावेत इतर विषय देखिल लवकरच पुर्ण करावेत आम्हीं आतुरतेने वाट पाहत आहोत . आपल्या कामास shubhechha. -- Pratima Satre\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://blog.railyatri.in/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5/", "date_download": "2018-12-18T15:41:59Z", "digest": "sha1:XZRU3SFNDGKV5RA27JJN3IPE3MWZY3PN", "length": 10533, "nlines": 111, "source_domain": "blog.railyatri.in", "title": "या उन्हाळ्यात तुम्हाला व्यस्त ठेवण्यासाठी मजेदार उपक्रमे -", "raw_content": "\nया उन्हाळ्यात तुम्हाला व्यस्त ठेवण्यासाठी मजेदार उपक्रमे\nया उन्हाळ्यात तुम्हाला व्यस्त ठेवण्यासाठी मजेदार उपक्रमे\nजर तुम्ही धाडसी खेळांचे कट्टर चाहते असाल, तर येथे तुमच्यासाठी भली मोठी यादी आहे. तुम्हाला उंच जायचे आहे की हळू हे विचारात न घेता, आम्ही तुम्हाला वचन देतो की यंदाच्या तुमच्या उन्हाळ्यातील गोष्टी सर्वाधिक आवडीने ऐकल्या जातील.\nमोटरसायकल टूरिंग: शिमला ते लेह\nसिमला ते मनालीद्वारा लेहपर्यंतच्या अत्यंत लक्षणीय एक अत्यंत धाडसी मोटरबाईकची सवारी करणे जीवन बदलणारा अनुभव असू शकतो. तुम्ही मनाली – लेह – नुब्रा दरी – पांगोंगसारख्या सर्वाधिक प्रचलित प्रवासी ठिकाणांना भेटी देऊ शकतो. यात फोटोग्राफी, कॅम्पिंग आणि मठांना भेटी देण्यासारख्या उपक्रमांचा समावेश असेल.\nतंदुरुस्ती आवश्यक: अगोदरपासूनच व्यायाम करायला लागा. विविध उंचीवर वाहन चालविण्यासाठी तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक असते.\nरॉक क्लायबिंग: सातपुरा, मध्य प्रदेश\nरप्लिंग, व्हली क्रॉसिंग, आणि पर्वत चढणे यांच्यासह रॉक क्लायंबिंग मध्य प्रदेशमधील एक अतिशय लोकप्रिय धाडसी खेळ आहे. प्रचंड अशा सातपुरा पर्वतांच्या श्रेणी रॉक क्लायबिंग आणि ट्रेकिंगसारख्या धाडसी खेळांसाठी व्यापक प्रदेश उपलब्ध करतात. त्यामुळे थोडेसे साहस दाखविल्याशिवाय सातपुऱ्याला भेट दिल्याचे सार्थक होणार नाही.\nकिमतीची श्रेणी: पंचमढीमध्ये अनेक अडव्हेचर क्लब्ज आहेत, ज्या रु. 1500 मध्ये विविध उपक्रमांना प्रस्तुत करतात.\nशेतामध्ये निवास आणि चीज बनविणे: कुनुर\nकुनुर तामिळनाडूमधील निलगिरी हिल्समधील एक शांत आणि छोटेसे हिल स्टेशन आहे. निसर्गाच्या सौंदर्याव्यतिरिक्त, शेतांमध्ये निवासाठी उत्कृष्ट व्यवस्था आहे आणि शहराद्वारे चीज बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. शेतामध्ये राहण्याचे निवडून सूक्ष्म, साध्या आणि आनंदी असे ग्रामीण जीवनाची एक झलक मिळवा आणि एका विशेष चीज बनविण्याच्या एका विशेष धड्यात भाग घ्या.\nकुठे जायचे: चीज बनविण्यासाठी ���र्वोत्कृष्ट जागा आहे – एकर्स वाइल्ड\nबंजी जंपिंग भारतात सुमारे एका दशकापासून आहे, पण भारतात ही पहिलीच वेळ आहे, जेथे धाडसी कृत्ये करणारे उत्साही न्यूझीलंड किंवा नेपाळला जाऊन खर्च करण्याऐवजी एखाद्या नदीच्या दरीत बंजी जंप करू शकतात. आणि याचे कारण म्हणजे हृषीकेशमधील गंगेवरील खडकाळ पर्वतांवरील देशातील सर्वात पहिले बंजी प्लेटफार्म बनविले आहे. सुरक्षेच्या सर्व बाबी विचारात घेतलेल्या असल्यामुळे, येथे मारलेली एक धाडसी उडी तुमच्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव असेल.\nआरोग्य हीच संपत्ती आहे: तुमचे वजन आणि उंची यांचे गुणोत्तर तपासा आणि असल्यास, तुमच्या पाठीचा कोणताही आजार लपवू नका.\nसोलांग दरी हिमाचल प्रदेशातील प्राचीन मनालीवर सुरेखपणे वसलेली आहे. पण त्यांच्या रोचक भौगोलिक स्थानापेक्षा जास्त, सोलांग हे एक असे स्थान आहे, जेथे तुम्ही अत्यंत हिरवळीच्या शेतांमध्ये ज़ोर्बिंगच अनुभव घेऊ शकाल. ज़ोर्बिंग बॉलमधून जग वर–खाली होताना पाहण्याचा अनुभव खरंच थरारक असतो.\nकिमतीची श्रेणी: रु. 500 प्रति व्यक्ती\nPrevious Postप्रवासात खाण्यासाठी आरोग्यदायी सूचना Next Postपोर्ट ब्लेअर, जिथे कहाणी सुरु होते\nRailYatri ची बससेवा सर्वोत्तम का आहे\nरेलयात्री बस सेवा उत्तम का आहे\nपोर्ट ब्लेअर, जिथे कहाणी सुरु होते\nOne thought on “या उन्हाळ्यात तुम्हाला व्यस्त ठेवण्यासाठी मजेदार उपक्रमे”\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nतुम्हा सर्वांना तिकीट रद्द करण्याबाबत जाणून घ्यायचे आहे न\nचार धाम यात्रेबाबत तुम्हाला सर्व काही माहिती असायला हवे\nRailYatri ची बससेवा सर्वोत्तम का आहे\nमुंबईतील सर्वात जुनी गणेश मंडळे\nतुम्हाला माहिती असणे आवश्यक आहेत असे सुविधा ट्रेनचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-agrovision-european-badgers-gut-bacteria-may-be-powerful-ally", "date_download": "2018-12-18T16:05:22Z", "digest": "sha1:IPSABE7JVPEKXMU5MPBKTPD4WGWTO5YZ", "length": 20110, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, European badgers' gut bacteria may be a powerful ally in the fight against tuberculosis | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपाळीव प्राण्यांतील क्षयरोगाला रोखण्यासाठी पचनसंस्थेतील जिवाणूंचे अस्त्र\nपाळीव प्राण्यांतील क्षयरोगाला रोखण्यासाठी पचनसंस्थेतील जिवाणूंचे अस्त्र\nबुधवार, 10 ऑक्टोबर 2018\nयुरोपियन बॅडगर या प्राण्याच्या पचनसंस्थेतील सूक्ष्म जिवाणू हे क्षयरोगाशी सामना करण्याच्या लढाईतील प्रमुख अस्त्र ठरू शकत असल्याचे सरे विद्यापीठातील संशोधकांना आढळले आहे. हे संशोधन गाईंसह विविध पाळीव प्राण्यांतील क्षयरोगाच्या उद्रेकाशी सामना करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. या संशोधनासाठी मॉरिस अॅनिमल फाउंडेशनने अर्थसाह्य केले आहे.\nयुरोपियन बॅडगर या प्राण्याच्या पचनसंस्थेतील सूक्ष्म जिवाणू हे क्षयरोगाशी सामना करण्याच्या लढाईतील प्रमुख अस्त्र ठरू शकत असल्याचे सरे विद्यापीठातील संशोधकांना आढळले आहे. हे संशोधन गाईंसह विविध पाळीव प्राण्यांतील क्षयरोगाच्या उद्रेकाशी सामना करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. या संशोधनासाठी मॉरिस अॅनिमल फाउंडेशनने अर्थसाह्य केले आहे.\nयुरोपियन बॅडगर आणि गाई यामध्ये काय साम्य आहे, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. मात्र, क्षयरोगाशी संबंधित अनेक प्रजातींच्या गुंतागुंतीच्या जाळ्यामध्ये ते महत्त्वाची भूमिका निभावतात. बॅडगर हे मायकोबॅक्टेरियम बोव्हाइस या जिवाणूंचे वाहक असल्याचे ज्ञात असून, पाळीव प्राण्यांमध्ये क्षयरोगाच्या प्रसाराच्या मुळाशी ते असल्याचे मानले जाते. या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी माणसांमध्ये क्षयरोगावर वापरले जाणारे बॅसिलस कॅलमेट्टे- गुरीयम हे औषध बॅडगरसाठी वापरणे हा दीर्घकालीन पर्याय मानला जातो. मात्र, त्याची अंमलबजावणी कार्यक्षमपणे करण्यामध्ये अडचणी आहेत. ब्रिटन येथील सरे विद्यापीठातील संशोधक डॉ. जॉर्ज गुटीईर्रेझ यांनी प्राणी आणि वनस्पती आरोग्य संस्थेच्या सहकार्याने या त्रुटी दूर करण्यासाठी संशोधन केले आहे. त्यामध्ये या औषधाची परिणामकारकता कमी करण्यामध्ये बॅडगरच्या पचनसंस्थेतील जिवाणू आढळला आहे. त्याचप्रमाणे हे जिवाणू क्षयरोगासाठी कारणीभूत जिवाणूंना मारण्यामध्ये उपयुक्त ठरू शकतील, असेही निष्कर्ष मिळाले आहेत. एकाच वेळेला क्षयरोगाच्या प्रतिबंधासाठी चांगली आणि वाईट बातमी असल्याचे मत गुटीईर्रेझ व्यक्त करतात. हे निष्कर्ष बीएमसी मायक्रोबायोलॉजी या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.\nसध्या ब्रिटन येथील क्षयरोग निर्मूलनामध्ये प्रामुख्याने गाईंची वाहतूक रोखणे, वन्य प्राण्यांशी संपर्क न होऊ देणे यासोबतच बॅडगरची कत्तल करण्यापर्यंत विविध घटकांचा समावेश आहे. वन्य प्राण्यांपासून गाई दूर ठेवणे हे पशू व्यवस्थापकांसाठी आव्हानात्मक असते. कारण बॅडगर हे प्राणी त्यांच्या रहिवासामध्ये कळपाने वावरत असतात. त्यांची कत्तल करणे किंवा त्यांना त्यांच्या रहिवासातून हाकलून लावणे यामुळे या प्राण्याच्या सामाजिक संरचनेमध्ये अडथळे निर्माण करणारे असते. त्यामुळे क्षयरोगाने बाधित अशा सर्व प्राण्यांसाठी कार्यक्षम लस तयार करण्याचे धोरण आखले जात आहे. हे पर्यावरणासाठीही पूरक ठरू शकते.\nपचनसंस्थेतील नैसर्गिक जिवाणू हे आपल्या प्रतिस्पर्धी जिवाणूंना मारतात किंवा त्यांच्यासाठी अडचणीची स्थिती निर्माण करतात. डॉ. गुटीईर्रेझ यांना बॅडगरच्या पचनसंस्थेमध्येही असाच प्रकार घडत असल्याचे आढळले आहे.\nत्यांच्या गटाने पचनसंस्थेतील अनेक नैसर्गिक जिवाणू विशेषतः लॅक्टिक आम्ल जिवाणू त्यांच्या विष्ठेमधून वेगळे केले आहेत. त्यातील काही जिवाणू बीसीजी औषधांचा परिणाम कमी करतात.\nक्षयरोगाने प्रादुर्भावग्रस्त बॅडगरच्या विष्ठेमध्ये प्रामुख्याने क्षयरोगकारक एम. बोव्हाइस जिवाणू आढळतात. मात्र, पचनसंस्थेतील अन्य काही जिवाणू या क्षयरोगकारक जिवाणूंना मारत असतात. नैसर्गिकरीत्या त्यांचे प्रमाण कमी होत असते. बॅडगरच्या पचनसंस्थेमध्ये आढळलेले लॅक्टिक आम्ल हे त्यांची प्रतिकारकशक्ती वाढवण्यामध्ये मदत करत असल्याचेही दिसून आले. त्यांच्यामुळे औषधांची परिणामकारकता वाढू शकते.\nसध्या काही प्राण्यांमध्ये कार्यक्षम ठरणारी औषधे अन्य काही प्राण्यांमध्ये अकार्यक्षम ठरतात. त्यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी पचनसंस्थेतील नैसर्गिक जिवाणूंबाबत अधिक माहिती मिळवली जात आहे.\nऔषध drug ब्रिटन आरोग्य health पर्यावरण environment\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये...पुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी...\nस्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ...जंगली मका प्रजातीपासून स्थानिकीकरण होण्याच्या...\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या...\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात...कोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू...\n`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्त शिवार अभियानातंर्गत भूजल...\nनगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...\nसांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...\nनगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...\nमहामार्ग सुरू होण्यापूर्वीच वाळूमाफिया...जळगाव ः जळगाव शहरातील वाढते अपघात आणि...\nशेतकऱ्यांनी जाणले कृषी तंत्रज्ञानभंडारा : परंपरागत कृषी विकास योजनेतून तालुका कृषी...\nरेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...\nगाळपेर क्षेत्रातून मिळणार ४८ हजार टन... नाशिक : दुष्काळात जिल्ह्यात चाराटंचाई...\nनाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...\nसोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी...सोलापूर : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय...\nउजनी धरणातील पाणी प्रदूषितच :...सोलापूर : उजनी धरणामुळे सोलापूर, पुणे आणि...\nकर्नाटकसाठीची ऊसतोडणी मंदावलीकोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रात उसाची रक्कम...\nअवैध एचटीबीटी बियाणे एसआयटीला मुदतवाढमुंबई: परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशील जनूक...\nबाजारात डाळिंबाचे दर दबावातसांगली ः देशात डाळिंबाच्या उत्पादनात अंदाजे २० ते...\nसमृद्धी महामार्ग : साडेतीनशे कोटींच्या...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम...\nविदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्राला...पुणे : बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘पेथाई’...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2018-12-18T15:34:52Z", "digest": "sha1:FMKM3LVDKCRKFVM4KUAWQISMC4BLTL3X", "length": 74852, "nlines": 1201, "source_domain": "tarunbharat.org", "title": "Tarun Bharat | सांस्कृतिक", "raw_content": "\nप्रीती गांधी, संयोजक, भाजपा मीडिया सेल\nजीएसटी लागू झाल्यानंतर दरमहा ८४०० रुपयांच्या खर्चावर ४ टक्के वाचत आहेत. गुंतवणूकदारांचा बादशहा राकेश झुनझुनवाला...\nरविशंकर प्रसाद, केंद्रीय कायदा मंत्री\nमी अतिशय नम्रपणे सर्वोच्च न्यायालयाला आवाहन करतो की, रामजन्मभूमी प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालविण्यात यावा....\nकाँग्रेसचा वरिष्ठ नेता सज्जनकुमारला जन्मठेप\nसत्तर पत्रपरिषदांमधून भाजपाचा काँग्रेसवर वार\nतीन तलाकसंदर्भातील विधेयक लोकसभेत सादर\nतीन राज्यांमध्ये काँग्रेसराज सुरू\n१९८४ च्या दंगली काँग्रेसच्याच : शाह\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण लवकरच : प्रकाश जावडेकर\nपाकिस्तानी तुरुंगातील भारतीयाची सहा वर्षांनंतर सुटका\nकाश्मीर लवकरच स्वतंत्र होणार : हाफिज सईद\nशीखविरोधी दंगलीप्रकरणी कमलनाथ येणार अडचणीत\nसरकारी बँका करणार एक लाख युवकांची भरती\nप्रीती गांधी, संयोजक, भाजपा मीडिया सेल\nरविशंकर प्रसाद, केंद्रीय कायदा मंत्री\nAll अर्थ कृषी नागरी न्याय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nसत्तर पत्रपरिषदांमधून भाजपाचा काँग्रेसवर वार\nतीन तलाकसंदर्भातील विधेयक लोकसभेत सादर\nतीन राज्यांमध्ये काँग्रेसराज सुरू\n१९८४ च्या दंगली काँग्रेसच्याच : शाह\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण लवकरच : प्रकाश जावडेकर\nकाश्मीर लवकरच स्वतंत्र होणार : हाफिज सईद\nशीखविरोधी दंगलीप्रकरणी कमलनाथ येणार अडचणीत\nसरकारी बँका करणार एक लाख युवकांची भरती\nकाँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत\nगप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना\nफक्त मतभेद होते; संघर्ष नाहीच\nआरबीआयची स्वायत्तता जपणार : शक्तिकांत दास\nशक्तिकांत दास रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर\nऊर्जित पटेल यांचा राजीनामा\nराष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचार्यांचे योगदान वाढणार\nरिझर्व्ह बँक आणणार ग्राहक पडताळणीची नवी योजना\nपूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही\nबँका राखून ठेवणार तरलतेचे प्रमाण\nकर्जावरील व्याजदर ‘जैसे थे’\nकर्जाच्या वाढत्या मागणीमुळे ठेवींवर मिळणार जास्त व्याज\nआरोग्य, कृषिक्षेत्रासाठी जीएसटी परिषदेसारखी संस्था आवश्यक\nसार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आणखी भांडवल मिळणार\nपीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी\nदेशात ठिबक सिंचनावर भर : कृषिमंत्री\nभारताची साखर उत्पादनात लवकरच आघाडी\nकृषिनिर्यातीवरील सरसकट निर्बंधाला नीती आयोगाचा विरोध\nवीज अनुदान आता थेट शेतकर्यांच्या खात्यात\nकृषी क्षेत्राला मिळणार नव्या तंत्रज्ञानाची जोड\nरबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्यांना दीड पट हमी भाव\nसत्तर पत्रपरिषदांमधून भाजपाचा काँग्रेसवर वार\n१९८४ च्या दंगली काँग्रेसच्याच : शाह\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण लवकरच : प्रकाश जावडेकर\nकाश्मीर लवकरच स्वतंत्र होणार : हाफिज सईद\nशीखविरोधी दंगलीप्रकरणी कमलनाथ येणार अडचणीत\nसरकारी बँका करणार एक लाख युवकांची भरती\nकाँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nआताही मोदींवरच पैसे लावणार\nभविष्यात महिला लामाही शक्य : दलाई लामा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळच होणार केवडिया रेल्वेस्थानक\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nहिंदुराष्ट्राऐवजी भारत झाले सेक्युलर राष्ट्र\nराम नाईकांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात रद्द\nतर सर्वोच्च न्यायालय संसदेचे तिसरे सभागृह ठरेल\nवढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे\nवढेरांच्या कार्यालय, घरावर ईडीचे छापे\nआलोक वर्मा यांच्या याचिकेवर निर्णय राखीव\nख्रिश्चियन मिशेलला पाच दिवसांची सीबीआय कोठडी\nमाजी कोळसा सचिवांना तीन वर्षांचा कारावास\nनॅशनल हेरॉल्ड प्रकरण: सोनिया, राहुल अडचणीत\nसरन्यायाधीशांवर दबाव आणण्यासाठीच होती पत्रपरिषद : न्या. जोसेफ\nझाकियाच्या याचिकेवर जानेवारीत सुनावणी\nऑगस्टा वेस्टलॅण���ड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल मिशेलचे प्रत्यार्पण\nआयएसआयकडून सिद्धूंचा शस्त्राप्रमाणे वापर\nपाकमधील सार्क बैठकीस जाणार नाही : स्वराज\nआफ्रिकेतील पायाभूत प्रकल्पांसाठी भारताचे चीनऐवजी युरोपीय देशांना प्राधान्य\nसहा महिन्यात रशिया, अमेरिकेकडून भारतावर ७ लाख सायबर हल्ले\nदक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना पाठविले मोदी जॅकेट\nतंत्रज्ञानात जगालाही हवी भारताची मदत\nपाकशी चर्चेचा निर्णय पंतप्रधानांना न विचारताच\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nरशियाने नेताजींच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे\nसौदी अरब करणार भारताला तेलपुरवठा\nतीन राज्यांमध्ये काँग्रेसराज सुरू\nगप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना\nचोराच्या उलट्या बोंबा : अमित शाह\nकिमतीचा मुद्दा कायम, जेपीसी चौकशी कराच\nकमलनाथ यांच्या विरोधात अकाली दल, आप\nतीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल\nशरद पवारांनी दाखवली मोदींची चूक\nमाझ्या कुटुंबाला त्रास दिला जातोय\nपंतप्रधान मोदींनी केले काँग्रेसचे अभिनंदन\nकाँग्रेसच्या पराभवाची मालिका खंडित\nतपास अधिकार्यांना काँग्रेस धमकावत आहे\nव्यावसायिक व्यवस्थापन अभ्यासक्रमात महिलांची भरारी\nउद्योगस्नेहींच्या यादीत भारत ७७ व्या स्थानावर\nपेमेंट कंपन्यांना भीती कार्यान्वयन खर्च, घोटाळ्यांची\nदिवाळखोरीतून निघण्यासाठी एस्सार फेडणार ५४ हजार कोटींचे कर्ज\nवॉलमार्ट-फ्लिपकार्ट विकणार परस्परांची उत्पादने\n‘ब्लॅक फ्रायडे’तून सावरला शेअर बाजार\nटाटाची नजर आता इलेक्ट्रिक कार, ग्रामीण भागावर\nरुपयाची घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर\nहायब्रीड, इलेक्ट्रिक कारसाठी टोयोटा-सुझुकी एकत्र\nस्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान\nपाच वर्षांत इन्फोसिसचे चार सीएफओ\nइस्रोने अंतराळात बसवला पृथ्वी निरीक्षण डोळा\nइस्रो आठ देशांचे ३० उपग्रह प्रक्षेपित करणार\n‘जीसॅट-२९’ चे यशस्वी प्रक्षेपण\n‘त्यांच्या’ स्मृती जागवण्यास मदत करू\nकिरणोत्सर्गी जखमा भरून काढणारी वैद्यकीय किट\nअप्सरा अणुभट्टी ९ वर्षांनी सक्रिय\nचंद्रावर आढळले प्रचंड हिमसाठे\n‘गगनयान’ची दोरी महिलेच्या हातात\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\nहिजबुलच्या तीन अति��ेक्यांचा खातमा\n‘एलिट सर्जिकल स्ट्राईक युनिट’ स्थापण्याचा केंद्र सरकारचा विचार\nजैशच्या दहा अतिरेक्यांना अटक\n…तर दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारताला मदत मागा\nराजस्थानच्या सीमेवर मुस्लिमांची वाढती संख्या चिंताजनक\nपाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष देश बनावे, नंतरच चर्चा : लष्करप्रमुख\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\nजैशचे चार अतिरेकी पंजाबमध्ये\nवर्षभरात काश्मीरमध्ये २०० अतिरेक्यांचा खात्मा\nतीन तलाकसंदर्भातील विधेयक लोकसभेत सादर\n‘राहुल गांधी चोर है’च्या लोकसभेत घोषणा\nआता देशभरात समान मुद्रांक शुल्क\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ शक्य नाही\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nपाकिस्तानी तुरुंगातील भारतीयाची सहा वर्षांनंतर सुटका\nमहिंद राजपक्षे यांचा राजीनामा\nअनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ\nमध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा\nअनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ\nपाकला एक डॉलरही देऊ नका\nफ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती\nभारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार\nट्रम्प यांनी केला चीनवरचा आयात कर माफ\nभारत-फ्रान्समध्ये धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यावर चर्चा\nभारत, रशिया, चीनमध्ये १२ वर्षांनंतर त्रिपक्षीय चर्चा\nआरोग्य, शांततेसाठी योग ही भारताने जगाला दिलेली भेट\nपाकिस्तानी तुरुंगातील भारतीयाची सहा वर्षांनंतर सुटका\nमहिंद राजपक्षे यांचा राजीनामा\nमध्य�� पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा\nअफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची\nस्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान\nमल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश\nविजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर आज निर्णय\nब्रेक्झिट करारावर युरोपियन समूहाची मोहोर\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nराज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती\nकोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला\nराज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना\nमोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच\nवरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता\nगडलिंग, शोमा सेनसह पाच जणांविरुद्ध आरोपपत्र\n‘कायद्याचे राज्य’ संकल्पनेवर लोकशाही सुरक्षित : सरन्यायाधीश\nआरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांची मुदतवाढ\nतिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत\nकेंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री\nचीन-अमेरिका व्यापारयुद्ध भारतीय शेतकर्यांच्या पथ्थ्यावर\nशेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू\nमराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय\n‘रामजन्मभूमी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध\nश्रेय नको, तारीख हवी : उद्धव ठाकरे\nसावरकरांच्या बदनामीप्रकरणी राहुल गांधींविरोधात तक्रार\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे : सरसंघचालक\nसोलापूर जिल्ह्यातील कारंब्याच्या जंगलात तरुणीचा खून\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nभारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nआयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचा राजीनामा\nभारतात आणखी गुंतवणूक करणार मॉर्गन स्टॅन्ले\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश\nराज कपूर यांच्या पत्नीचे निधन\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत ��ानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nकाय हुकले; कोण चुकले\nबूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी\nगांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी\nतेजतपस्विनी वंदनीय मावशी केळकर\nकाय हुकले; कोण चुकले\nबूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी\nगांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी\nतेजतपस्विनी वंदनीय मावशी केळकर\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nगरज असताना सार्यांनीच पाठ फिरवली\nहृतिकची फ्लर्ट; निव्वळ अफवा\nदात… खायचे नि दाखवायचे\nचोराला हवी शाही बडदास्त\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली\nनवरात्री निमित्त सजले तुळजाभवानी मंदिर\nपंतप्रधानांचा द्ववारकापर्यंत मेट्रोने प्रवास\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nशावना पंड्या जाणार अंतराळ मोहिमेवर\nAll ई-आसमंत ई-प.महाराष्ट्र ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर विशेष पुरवणी\n१८ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१८ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१७ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१७ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१६ डिसेंबर १८ आसमंत\n०९ डिसेंबर १८ आसमंत\n०२ डिसेंबर १८ आसमंत\n२५ नोव्हेंबर १८ आसमंत\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१८ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१७ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१६ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१५ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०३ ऑक्टोबर १८ सदाफुली\n०५ सप्टेंबर १८ सदाफुली\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n१८ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१७ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१६ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१५ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती दिवाळी पुरवणी\nकाँग्रेसचा वरिष्ठ नेता सज्जनकुमारला जन्मठेप\nसत्तर पत्रपरिषदांमधून भाजपाचा काँग्रेसवर वार\nतीन तलाकसंदर्भातील विधेयक लोकसभेत सादर\nतीन राज्यांमध्ये काँग्रेसराज सुरू\n१९८४ च्या दंगली काँग्रेसच्याच : शा���\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण लवकरच : प्रकाश जावडेकर\nसत्तर पत्रपरिषदांमधून भाजपाचा काँग्रेसवर वार\n►राफेलप्रकरणी खोटा प्रचार पाडला उघड, नवी दिल्ली, १७ डिसेंबर…\n►कायदेशीर रीतीने सर्व प्रक्रिया : संरक्षणमंत्री, मुंबई, १७ डिसेंबर…\nतीन तलाकसंदर्भातील विधेयक लोकसभेत सादर\nनवी दिल्ली, १७ डिसेंबर – विविध मुद्यांवरून आज सोमवारी…\nपाकिस्तानी तुरुंगातील भारतीयाची सहा वर्षांनंतर सुटका\n►सुटकेनंतर भोगावी लागली शिक्षा, नवी दिल्ली, १७ डिसेंबर –…\nमहिंद राजपक्षे यांचा राजीनामा\n►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…\nअनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ\nवॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…\nराज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती\n►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…\nकोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला\n►भाविकांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…\nराज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना\n►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…\nकाय हुकले; कोण चुकले\n॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…\nबूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी\n॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…\nगांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी\n॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\n‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nबॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…\nगरज असताना सार्यांनीच पाठ फिरवली\n‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…\nसूर्योदय: 06:52 | सूर्यास्त: 17:54\n►पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा ►मार्गावर लाखो भाविकांची उपस्थिती, वृत्तसंस्था अहमदाबाद, १४ जुलै – १४१ व्या जगन्नाथ रथयात्रेला आज शनिवारी सकाळी प्रारंभ झाला. रथयात्रेच्या १८ किलोमीटरच्या मार्गावर लाखो भाविक भगवान जगन्नाथाचे दर्शन घेण्यासाठी उभे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातवासीयांना जगन्नाथ उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. भगवान जगन्नाथ��च्या...15 Jul 2018 / No Comment / Read More »\n►दोन लाख लोकांनी नोंदविले नाव, वृत्तसंस्था जम्मू, २६ जून – दक्षिण काश्मीरच्या हिमालयावरील वार्षिक अमरनाथ यात्रा येत्या गुरुवारपासून सुरू होणार आहे. यासाठी देशाच्या विविध भागांमधून भाविकांची पहिली तुकडी जम्मूत दाखल झाली असून, यात बहुतांश साधूंचा समावेश आहे. गुरुवारी पहाटे भाविकांची पहिली तुकडी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत...27 Jun 2018 / No Comment / Read More »\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\n►देशातील ४२ साहित्यिकांना सन्मान, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, २२ जून – साहित्य अकादमीचे २०१८ च्या पुरस्कारांची आज शुक्रवारी घोषणा करण्यात आली असून, मराठी भाषेतून या पुरस्कारासाठी सुप्रसिद्ध साहित्यिक रत्नाकर मतकरी आणि नवनाथ गोरे यांची निवड करण्यात आली. विविध भाषांतील देशातील ४२ साहित्यिकांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी...23 Jun 2018 / No Comment / Read More »\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्वर दर्जा\nवृत्तसंस्था प्रयाग, १७ जून – २०१९ मध्ये होणार्या कुंभमेळ्यात २२१ दलित महिला आणि ३०० दलित पुरुष सहभागी होणार असून त्यातील पाच महिलांना मौनी अमावास्येच्या आधीच महामंडलेश्वर उपाधी बहाल करण्यात येणार आहे. या आधीही ५०० महिलांसहित शेकडो दलितांनी या जुन्या आखाड्याचे सदस्यत्व स्वीकारलेले आहे. देशातील या...18 Jun 2018 / No Comment / Read More »\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\n►अत्याधुनिक पुराव्यांसह संशोधन ►आक्रमणाचा सिद्धांत धुडकावला, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १४ जून – ‘आर्य हे बाहेरून आले असून त्यांनी येथील एतद्देशीयांवर आक्रमण करून त्यांच्यावर वैदिक संस्कृती लादली’ हा पाश्चात्त्यांनी रुजविलेल्या सिद्धांताच्या अक्षरश: चिंधड्या उडविणारे अत्याधुनिक संशोधन पुराव्यांसकट समोर आले आहे. या नव्या संशोधनामुळे भारतीय इतिहासाची व...15 Jun 2018 / No Comment / Read More »\nवृत्तसंस्था श्रीनगर, ३ मे – अमरनाथ यात्रा सुरू होण्यास अजूनही सुमारे दोन महिन्यांचा अवधी असला, तरी हिमालयावरील या पवित्र गुहेत बाबा बर्फानी मात्र प्रकट झाले आहेत. अमरनाथ गुहेतील बर्फाच्छदित शिवलिंगाचे पहिले चित्र आज गुरुवारी समोर आले आहे. २८ जूनपासून दक्षिण काश्मीरच्या हिमालयावरील वार्षिक अमरनाथ यात्रेची...4 May 2018 / No Comment / Read More »\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\n►दर्शनासाठी प्रचंड गर्दी, वृत्तसंस्था केदरानाथ, २९ एप्रिल – सहा महिन्यांच्या कालावधीनंतर आज रविवारी सकाळी येथील जगप्रसिद्ध केदारनाथ मंदिराचे दार वैदिक मंत्रोपच्चाराच्या गजरात भाविकांसाठी खुले करण्यात आले. यावेळी केदारनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. हिवाळ्याच्या मोसमात बर्फवृष्टी होत असल्याने केदारनाथ मंदिर प्रत्येकच वर्षी सहा महिन्यांसाठी...30 Apr 2018 / No Comment / Read More »\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nनवी दिल्ली, २४ फेब्रुवारी – विकिपीडियाने आयोजित केलेल्या विकी लव्हर्स मोनुमेंट्स या जगातील सर्वात मोठ्या छायाचित्र स्पर्धेत प्रशांत खरोटे यांनी कॅमेराबद्ध केलेले पुणे जिल्ह्यातील जेजुरीच्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र जगातील प्रथम क्रमांकाचे ठरले आहे. विकी लव्हस मोनुमेंट्स या संकल्पनेवर आधारित जगातील वारसा स्थळांची छायाचित्र स्पर्धा विकिपीडियाने...25 Feb 2018 / No Comment / Read More »\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्वरी महापारायण महासोहळा\n►वारकरी महामंडळातर्फे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, १७ फेब्रुवारी – भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी आध्यात्मिक वाटचालीचा मार्ग मोकळा करणे, विश्वशांतीसाठी आध्यात्मिक मार्गाचे महत्त्व विशद करणे, तसेच पसायदानला विश्वगुरूचा दर्जा प्राप्त करून देणे या आणि अन्य उद्देशाने अ. भा. वारकरी महामंडळ आणि राजधानी दिल्ली...18 Feb 2018 / No Comment / Read More »\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nकोलकाता, १५ जानेवारी – प्रख्यात सरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे आज सोमवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांना भारत सरकारतर्फे पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वसनाचा त्रास होता. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. (वृत्तसंस्था)...16 Jan 2018 / No Comment / Read More »\nभारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nकाँग्रेसचा वरिष्ठ नेता सज्जनकुमारला जन्मठेप\nसत्तर पत्रपरिषदांमधून भाजपाचा काँग्रेसवर वार\nतीन तलाकसंदर्भातील विधेयक लोकसभेत सादर\nतीन राज्यांमध्ये काँग्रेसराज सुरू\n१९८४ च्या दंगली काँग्रेसच्याच : शाह\nराष्ट्रीय शैक्षणि�� धोरण लवकरच : प्रकाश जावडेकर\nपाकिस्तानी तुरुंगातील भारतीयाची सहा वर्षांनंतर सुटका\nकाश्मीर लवकरच स्वतंत्र होणार : हाफिज सईद\nRAVINDRA Pingale on असोसिएटेड जर्नल्सचा भूखंड जप्त\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्वास…\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nराज्यव्यवस्थेवरील विश्वास… 1 Comment\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nअसोसिएटेड जर्नल्सचा भूखंड जप्त 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (295) आंतरराष्ट्रीय (439) अमेरिका (157) आफ्रिका (12) आशिया (233) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (35) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (2) ई-पेपर (217) ई-आसमंत (59) ई-प.महाराष्ट्र (1) ई-मराठवाडा (73) ई-सदाफुली (6) ई-सोलापूर (78) विशेष पुरवणी (1) कलाभारत (5) किशोर भारत (2) क्रीडा (20) छायादालन (9) ठळक बातम्या (6) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (842) आसमंत (793) मानसी (9) युवा भरारी (9) विविधा (3) सदाफुली (28) फिचर (17) महाराष्ट्र (435) उ.महाराष्ट्र (1) प.महाराष्ट्र (18) मराठवाडा (8) मुंबई-कोकण (72) विदर्भ (10) ��ोलापूर (14) रा. स्व. संघ (53) राज्य (721) आंध्र प्रदेश-तेलंगणा (21) ईशान्य भारत (45) उत्तर प्रदेश (83) ओडिशा (7) कर्नाटक (78) केरळ (53) गुजरात (65) गोवा (10) जम्मू-काश्मीर (94) तामिळनाडू (29) दिल्ली (50) पंजाब-हरयाणा (15) बंगाल (34) बिहार-झारखंड (35) मध्य प्रदेश-छत्तीसगड (61) राजस्थान (31) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,915) अर्थ (89) कृषी (28) नागरी (851) न्याय-गुन्हे (304) परराष्ट्र (84) राजकीय (251) वाणिज्य (21) विज्ञान-तंत्रज्ञान (37) संरक्षण (136) संसद (103) सांस्कृतिक (12) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (4) संपादकीय (783) अग्रलेख (384) उपलेख (399) साहित्य (5) स्तंभलेखक (1,015) अजय देशपांडे (31) अपर्णा क्षेमकल्याणी (5) अभय गोखले (11) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (23) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (36) डॉ. मनमोहन वैद्य (2) डॉ.परीक्षित स. शेवडे (46) डॉ.वाय.मोहितकुमार राव (45) डॉ.सच्चिदानंद शेवडे (11) तरुण विजय (9) दीपक कलढोणे (22) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (1) प्रशांत आर्वे (8) ब्रि. हेमंत महाजन (55) भाऊ तोरसेकर (111) मयुरेश डंके (8) मल्हार कृष्ण गोखले (52) यमाजी मालकर (52) रत्नाकर पिळणकर (20) रविंद्र दाणी (53) ल.त्र्यं. जोशी (32) वसंत काणे (14) श्याम परांडे (12) श्याम पेठकर (57) श्यामकांत जहागीरदार (57) श्रीकांत पवनीकर (9) श्रीनिवास वैद्य (58) सतीष भा. मराठे (4) सुधीर पाठक (4) सुनील कुहीकर (52) सोमनाथ देशमाने (46) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (36)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-swine-flu-health-61719", "date_download": "2018-12-18T15:41:42Z", "digest": "sha1:3HH6Q7BZXKF2MCX7YC6GSJSP5E6JBMSO", "length": 12651, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news swine flu health स्वाईन फ्लूचे शहरात ५४ रुग्ण | eSakal", "raw_content": "\nस्वाईन फ्लूचे शहरात ५४ रुग्ण\nसोमवार, 24 जुलै 2017\nनवी मुंबई - ठाणे जिल्ह्यात जानेवारीपासून जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत स्वाईन फ्लूचे २५० हून अधिक रुग्ण सापडले. १२ हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतही हळूहळू स्वाईन फ्लूची लागण होत असून, एकाचा मृत्यू झाला असल्याचे उघड झाले आहे, तर आतापर्यंत ५४ रुग्ण सापडले आहेत.\nनवी मुंबई - ठाणे जिल��ह्यात जानेवारीपासून जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत स्वाईन फ्लूचे २५० हून अधिक रुग्ण सापडले. १२ हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतही हळूहळू स्वाईन फ्लूची लागण होत असून, एकाचा मृत्यू झाला असल्याचे उघड झाले आहे, तर आतापर्यंत ५४ रुग्ण सापडले आहेत.\nमहापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. सध्या शहरात तापाची जोरदार साथ सुरू असून, पालिकेच्या रुग्णालयांबरोबर खासगी रुग्णालयातही तापाचे रुग्ण आहेत. शहरात स्वाईनची लागण झालेले ५४ रुग्ण सापडले आहेत. त्यात सर्वाधिक ११ रुग्ण करावे गावातील आहेत. त्याखालोखाल सीबीडी व नेरूळ विभागात प्रत्येकी सात, नेरूळ व जुहू गावामध्ये प्रत्येकी सहा, सानपाड्यात चार, ऐरोलीत तीन, शिरवणे, पावणे आणि घणसोलीत प्रत्येकी दोन, कातकरी पाडा, रबाळे आणि कोपरखैरणेत प्रत्येकी एक रुग्ण सापडला. त्यापैकी एका रुग्णाचा नेरूळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत रुग्ण हा ट्रकचालक होता. त्यामुळे त्याला स्वाईनची बाधा कोठे झाली, याचा अंदाज मांडणे मुश्कील असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.\nउत्सवाच्या काळात पालिकेसमोर आव्हान\nया पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने स्वाईनवर नियंत्रणासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या असून, जनजागृतीपर कार्यक्रम राबविले जात आहेत; मात्र गोपाळकाल्यासह गणेशोत्सवासारख्या मोठ्या उत्सवादरम्यान नियंत्रण ठेवण्याचे पालिकेसमोर मोठे आव्हान असेल.\nटेम्पो ट्रॅव्हल्सला ट्रकची धडक; तीन ठार, पाच जखमी.\nएरंडोल ः भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलमधील तीन जण जागीच ठार...\nटेम्पो ट्रॅव्हल्स-ट्रकच्या धडकेत तीन ठार\nएरंडोल : भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला समोरून धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात टेम्पोमधील तीन जण...\nआता तळीरामांना घरीही पोहचवावे लागणार\nठाणे - रस्त्यांवरील अपघात कमी करण्यासाठी तळीरामांना घरापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था बार मालकांनी करण्याचा निर्णय ठाणे जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा...\nवाहतूक कोंडीने कोळकीकर त्रस्त\nकोळकी - कोळकी-फलटण हद्दीवर असलेल्या पृथ्वी चौकामध्ये वाहनांची कोंडी न��त्याचीच झाली आहे. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी, वाहनचालक त्रस्त झाले आहेत....\nभटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात सांगलीतील पाच वर्षांच्या मुलाने जीव गमावल्यानंतर कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्याविरोधात प्रतिबंधात्मक उपाय तातडीने योजले...\nकळव्यात प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या\nकळवा : कळवा महात्मा फुले नगरमधील एका 32 वर्षीय तरुणाची त्याची पत्नी व तिच्या प्रियकराने गळा दाबून खून केल्याची घटना घडली. तसेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%89%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0-2/", "date_download": "2018-12-18T14:52:28Z", "digest": "sha1:LBSXQXFRIQ766XUQM2FQAZPOZDAHVXUC", "length": 14565, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "उधाणलेल्या तरुणाईला फ्रेंडशिप डे’च याडं लागलं; गिफ्टशॉपीने बाजारपेठाही सजल्या | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय…\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित…\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची…\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी…\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे…\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचव��मध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी…\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या…\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Notifications उधाणलेल्या तरुणाईला फ्रेंडशिप डे’च याडं लागलं; गिफ्टशॉपीने बाजारपेठाही सजल्या\nउधाणलेल्या तरुणाईला फ्रेंडशिप डे’च याडं लागलं; गिफ्टशॉपीने बाजारपेठाही सजल्या\nपिंपरी, दि. ३ (ओंकार गोरे) – दरवर्षी ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा दिवस ‘फ्रेंडशिप डे’ (मैत्री दिवस) म्हणून जगभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. तरुणाईला या दिवसाचे प्रचंड वेड लागले आहे. मित्रांबद्दलच्या भावना व्यक्त करण्याची ही एक नामी संधी म्हणूनदेखील या दिनाकडे पाहिले जाते. दोन मित्रांमध्ये भांडण झाले असेल तर, या दिवशी झालेल्या भांडणावर पडदा टाकून नवीन मैत्रीपर्वास सुरुवात केली जाते. त्यामुळे हा दिवस साजरा करण्यासाठी बाजारपेठेत फ्रेंडशिप बँड’ची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून बाजारपेठाही फुलल्या आहेत.\nPrevious articleएससी/एसटी वर्ग १ हजार वर्षांपासून मागास; सर्वोच्च न्यायालयात केंद्राचे स्पष्टीकरण\nNext articleकाही मराठा समन्वयकांची महामंडळे देण्याची मागणी; नितेश राणेंचा गौप्यस्फोट\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nपिंपरी-चिंचवडचा गुरवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित होणार\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी...\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nजनतेने मोदी-शहांचा सत्तेचा दर्प उतरवला – शरद पवार\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nसत्तेत राहून तोंडपाटिलकी करणाऱ्या शिवसेनेचा खरा चेहरा उघड – अशोक चव्हाण...\n…अन्यथा आगामी निवडणुकीत महिलाच मुख्यमंत्र्यांना ‘वर्षावरून ‘बेपत्ता करतील – शालिनी ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-18T16:13:29Z", "digest": "sha1:E6VG2CG77WF2XK6WPGZY3WSLKINBTX75", "length": 15427, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "भारताचे प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना निमंत्रण | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय…\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित…\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची…\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी…\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे…\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी…\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या…\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाक���े पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Desh भारताचे प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना निमंत्रण\nभारताचे प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना निमंत्रण\nनवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – भारताकडून पुढील वर्षी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. मात्र, या निमंत्रणावर ट्रम्प यांनी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.\nभारताने पाठवलेल्या या प्रस्तावावर अमेरिकन प्रशासनाच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. याच वर्षी एप्रिल महिन्यात ट्रम्प यांना हे निमंत्रण पाठवण्यात आले ��ोते. ट्रम्प सरकार भारताच्या या निमंत्रणावर गांभीर्याने विचार करीत असल्याचे संकेत दिले आहेत. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या अनेक राजकीय चर्चांचा विचार करुन सरकारने हा निर्णय घेतला आहे.\nसध्या जगातील जवळजवळ प्रत्येक देशाची ट्रम्प यांच्यासोबतचे संबंध सामान्य ठेवण्यासाठी धडपड सुरु आहे. ट्रम्प यांचा कडक आणि चिडचिडा स्वभाव इतर देशांसाठी सामंजस्याची भुमिका घेणे आव्हान ठरते. त्यामुळे जर भारत हे सर्व दिव्य पार करु शकला तर भारत यासाठी अपवाद असेल.\nPrevious articleभुमकर चौकात ट्रकच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वाराचा मृत्यू\nNext article‘नाणार’ला विरोध करणारी शिवसेना ढोंगी असून त्यांना कोकणातील जनतेशी काहीही देणेघेणे नाही – राधाकृष्ण विखे पाटील\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nविचित्र: दारुच्या नशेत स्वत:चेच गुप्तांग कापल्याने इसमाचा मृत्यू\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी...\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nकाळेवाडीत मुलगा होत नसल्याने विवाहितेचा छळ\nकर्जमाफीच्या नावावर काँग्रेस शेतकऱ्यांशी खोटे बोलत आहे – पंतप्रधान मोदी\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमध्यप्रदेशमध्ये बलात्काराविरोधी संताप; आरोपींनी फाशीच देण्याची मागणी\nआशियाई स्पर्धेत भारतीय हॉकी संघाचा विजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-cheating-55237", "date_download": "2018-12-18T15:57:01Z", "digest": "sha1:JKSJB4NAQNWQCGZXPCMXGZRGN75HCLEZ", "length": 12866, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news cheating नोकरीचे आमिष देऊन तीन लाखांनी फसवणूक | eSakal", "raw_content": "\nनोकरीचे आमिष देऊन तीन लाखांनी फसवणूक\nसोमवार, 26 जून 2017\nनागपूर - बेरोजगार मुलाला पंजाब नॅशनल बॅंकेत नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन एका महिलेची तीन लाखांनी फसवणूक केली. या प्रकरणी प्रतिभा मुकेश बोरकर (५०, गड्डीगोदाम) यांच्या तक्रारीवरून आरोपी महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. बिंदू प्रमोद गजभिये (४५, रा. खलाशी लाइन) असे आरोपीचे नाव आहे.\nनागपूर - बेरोजगार मुलाला पंजाब नॅशनल बॅंकेत नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन एका महिलेची तीन लाखांनी फसवणूक केली. या प्रकरणी प्रतिभा मुकेश बोरकर (५०, गड्डीगोदाम) यांच्या तक्रारीवरून आरोपी महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. बिंदू प्रमोद गजभिये (४५, रा. खलाशी लाइन) असे आरोपीचे नाव आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरकर यांची आरोपी बिंदू गजभिये हिच्याशी जुनी ओळख आहे. बिंदूने बोरकर यांच्या मुलाला पंजाब नॅशनल बॅंकेत चपराशीपदी नोकरी लावून देण्याचे आमिष दिले. त्यासाठी दहा लाखांची मागणी केली. सुरुवातीला तीन लाख व नोकरी लागल्यानंतर उर्वरित रक्कम देण्यास गजभिये हिने बोरकर यांना सांगितले. मुलाला बॅंकेत नोकरी लागणार, या आशेने बोरकर यांनी १ नोव्हेंबर २०१६ रोजी गजभियेला तीन लाख रुपये दिले. रक्कम मिळूनही गजभिये हिने कोणत्याही प्रकारचे नियुक्तिपत्र किंवा नोकरीचे समाधानकारक उत्तर बोरकर यांना दिले नाही. बोरकर यांनी मुलाच्या नोकरीबाबत गजभिये यांना वारंवार विचारपूस केली; मात्र विविध कारणे सांगून गजभियेने बोरकर यांना टाळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सदर ठाणे गाठून तक्रार केली. पोलिसांनी गजभियेविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास सुरू आहे.\nतीन लाखांत बांधले घर\nबिंदूने प्रतिभा यांच्याकडून तीन लाख रुपये घेतले. पहिल्याच आठवड्यात तिने सिमेंट आणि विटा विकत घेतल्या. त्यानंतर तीन महिन्यांत स्वतःचे घर बांधले. त्यामुळे केवळ घर बांधण्यासाठीच बोरकर यांना फसविल्याची माहिती समोर आली आहे.\nभाजप बनला इंदिरा काँग्रेस\n‘ब्रॅंड गुरू’ अलेक पद्मसी एक किस्सा नेहमी सांगायचे. ‘‘ ग्राहक मला त्यांच्या ब्रॅंडची फेरमांडणी करायला सांगतात. त्यावर मी त्यांना म्हणतो, मी माझ्या...\nशिवसंग्र���मने काढला भाजपचा पाठिंबा\nबीड : स्थानिक भाजप नेतृत्व कायम राष्ट्रवादीला मदत करत असून, अपमानित वागणूक देत असल्याने जिल्हा परिषदेतील भाजपचा पाठिंबा काढत असल्याची घोषणा...\n'साहेब किंवा माझे नाव घेवून पंतप्रधान, मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा करू नका'\nमाळेगाव- लोकसभा, विधानसभा निवडणूकांची दिशा अद्याप स्पष्ट नाही. साहेब अथवा माझे नाव घेवून पंतप्रधान, मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा करू नका....\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nसोलापूर : राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर अपंग प्रमाणपत्रासाठी सुशिक्षित बेरोजगारांची धावपळ सुरु झाली आहे. परंतु, सरकारने अपंगत्वाचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/sexual-harassment-demand-loan-approval-yavalmat-127852", "date_download": "2018-12-18T16:26:40Z", "digest": "sha1:Z3N5PNK6S22LBN4IQZR4VI3HIC2JHJQ6", "length": 13010, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sexual harassment Demand for loan approval yavalmat कर्जमंजुरीसाठी शरीरसुखाची मागणी | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 3 जुलै 2018\nदारव्हा (जि. यवतमाळ) - पाच लाख रुपयांच्या कर्जासाठी शेतकरी महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याची घटना तालुक्यातील नायगाव येथे आज उघडकीस आली. याप्रकरणी महिलेने ग्राम विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सचिवाविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.\nअशीच घटना गेल्या पंधरवड्यात बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात घडली होती. तेथे बॅंकेच्या व्यवस्थापकाने पीककर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केली होती. त्यापाठोपाठ ही घटना उघडकीस आली आहे.\nदारव्हा (जि. यवतमाळ) - पाच लाख रुपयांच्या कर्जासाठी शेतकरी महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याची घटना तालुक्यातील नायगाव येथे आज उघडकीस आली. याप्रकरणी महिलेने ग्राम विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सचिवाविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.\nअशीच घटना गेल्या पंधरवड्यात बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात घडली होती. तेथे बॅंकेच्या व्यवस्थापकाने पीककर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केली होती. त्यापाठोपाठ ही घटना उघडकीस आली आहे.\nपीडित महिलेने पोलिस तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी बॅंकेकडून कर्ज घेण्यासाठी महिलेने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेशी संपर्क साधला. सोसायटीचा सचिव दादाराव इंगोले यांची भेट घेतली असता त्यांनी महिलेला पाच नव्हे, तर दहा लाख रुपये कर्ज देण्याचे आश्वासन दिले. पीडित महिलेने कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव दाखल केला.\nअर्ज सादर करून पाच ते सहा महिन्यांचा कालावधी झाला, तरीही कर्ज मंजूर झाले नाही. त्यामुळे कर्ज मंजुरीसाठी महिलेने सचिवाला फोन केला असता, त्याने शरीरसुखाची मागणी केली, असे तक्रारीत नमूद केले आहे. सचिवाच्या मागणीची माहिती महिलेने पतीला दिली. त्यानंतर पुन्हा सचिवाशी फोनवर बोलणे झाल्याने त्याने आपली मागणी रेटून धरली. हे संभाषण महिलेने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले. ती क्लिप घेऊन पीडितेने दारव्हा पोलिस ठाणे गाठले व सचिव दादाराव इंगोले यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली.\nविदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्राला हुडहुडी\nपुणे - बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘पेथाई’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे विदर्भ, मराठवाड्यात ढग जमा झाले. पूर्व विदर्भात सोमवारी पावसाच्या सरींनी हजेरी...\nमराठी साहित्य संमेलनात 52 कवी-कवयित्रींना मानवंदना\nमुंबई - यवतमाळ येथे होणाऱ्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 52 कवी-कवयित्रींना...\nराणी अमरावती येथे शेतकऱ्याची आत्महत्या\nबाभूळगाव (जि. यवतमाळ) : तालुक्यातील राणी अमरावती येथील शेतकरी अशोक नामदेव डहाके (वय 64) यांनी नापिकीला कंटाळून शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या...\nभाजप कार्यकर्त्याच्या खुनाच्या निषेधार्थ रु���्णवाहिका पेटविली\nआर्णी (जि. यवतमाळ) : भाजपचा कार्यकर्ता असलेल्या नीलेश मस्केचा खून झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 14) दुपारी ग्रामीण रुग्णालयासमोरील बागोरी संकुलासमोर...\nजागावाटपाबाबत दोन्ही कॉंग्रेसची पुढील आठवड्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस...\nपूर्व विदर्भात पावसाची शक्यता\nमुंबई - बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.wikiplanet.click/enciclopedia/mr/%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%A8", "date_download": "2018-12-18T14:49:24Z", "digest": "sha1:MRX6XJDHMLVBDEBJZGBKY25SP2F5OH6S", "length": 15822, "nlines": 298, "source_domain": "www.wikiplanet.click", "title": "बॉस्टन", "raw_content": "\nअमेरिकेची संयुक्त संस्थानेमधील शहर\nबॉस्टनचे अमेरिकेची संयुक्त संस्थानेमधील स्थान\nस्थापना वर्ष सप्टेंबर १७, १६३०\nक्षेत्रफळ २३२.१४ चौ. किमी (८९.६३ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची १४१ फूट (४३ मी)\nप्रमाणवेळ यूटीसी - ५:००\nअमेरिकेतील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही विकिपीडियाला मदत करु शकता.\nबॉस्टन ही अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्याची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. बॉस्टन हे अमेरिकेतील सर्वांत जुन्या शहरांपैकी एक व न्यू इंग्लंड भागातील सर्वांत मोठे शहर आहे.बोस्टन (अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स कॉमनवेल्थ) हे राजधानी शहर आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेले नगरपालिका [9] आहे (/ या ध्वनी ऐकण्याबद्दल) बॉस-टाइम्स). शहर योग्य आहे 2017 मध्ये 687,584 लोकसंख्या असलेल्या अंदाजे लोकसंख्येसह 48 चौरस मैल (124 किमी 2), [3] आणि पूर्वोत्तर संयुक्त संस्थानातील न्यू इंग्लंड प्रदेशात ते सर्वात जास्त लोकसंख्या असलेला शहर बनविते. [2] बोस्टन हे सफ़ोक काउंटीचे आसनही आहे, तरीही 1 जुलै 1 999 रोजी काउंटी शासन���ची स्थापना झाली. [10] हे शहर महानगरशास्त्रीय क्षेत्र (एमएसए) म्हणून ओळखले जाणाऱ्या मोठ्या महानगर क्षेत्राचे आर्थिक आणि सांस्कृतिक लंगर आहे जे जनगणना-अंदाजे 4.8 दशलक्ष लोकांना 2016 मध्ये आणि देशातील दहाव्या क्रमांकाचे असे क्षेत्र म्हणून स्थानबद्ध आहे. [11] एक संयुक्त सांख्यिकीय क्षेत्र म्हणून (सीएसए), हे व्यापक प्रवास क्षेत्र काही 8.2 दशलक्ष लोकांचे घर आहे, जे अमेरिकेतील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर बनले आहे. [12]\nइंग्लंडमधील प्युरिटन निर्वासितांनी 1630 साली शॉमुट प्रायद्वीप वर स्थापन केलेल्या युनायटेड स्टेट्समधील बोस्टन हे सर्वात जुने शहर आहे. [13] [14] अमेरिकन क्रांतीच्या अनेक प्रमुख घटनांचे ते दृश्य होते, जसे की बॉस्टन नरसंहार, बोस्टन टी पार्टी, बंकर हिलची लढाई आणि बोस्टनची वेढा. ग्रेट ब्रिटनपासून यू.एस.च्या स्वातंत्र्यावर, हे एक महत्त्वाचे बंदर आणि उत्पादन केंद्र तसेच शिक्षण आणि संस्कृती केंद्र म्हणून पुढे आले. [15] [16] शहराच्या मूळ द्वीपकल्पाच्या पलीकडे जमीन सुधार आणि महापालिका विस्ताराने विस्तारण्यात आला आहे. त्याच्या समृद्ध इतिहासामुळे अनेक पर्यटकांना आकर्षित केले जाते, फॅनियिल हॉलमध्ये प्रत्येक वर्षी 20 दशलक्ष पेक्षा अधिक अभ्यागतांना आकर्षित केले जाते. [17] बोस्टन च्या अनेक प्रथम भागांमध्ये युनायटेड स्टेट्सची पहिली सार्वजनिक शाळा (बोस्टन लॅटिन शाळा, 1635), [18] पहिली भुयारी प्रणाली (ट्रेंमॉन्ट स्ट्रीट सबवे, 18 9 7), [1 9] आणि प्रथम सार्वजनिक उद्यान (बोस्टन कॉमन, 1634) यांचा समावेश आहे.\nबॉस्टन परिसरातील अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठे हे उच्च शिक्षण एक आंतरराष्ट्रीय केंद्र बनवितात, [20] ज्यात कायदा, वैद्यक, अभियांत्रिकी आणि व्यवसाय यांचा समावेश आहे, आणि शहर जवळजवळ 2,000 स्टार्टअप्ससह, नवीनता आणि उद्योजकतेत जागतिक लीडर म्हणून मानला जातो. [21] [22] [23] बोस्टनच्या आर्थिक पायामध्ये अर्थसहाय्य, [24] व्यावसायिक आणि व्यवसाय सेवा, जैवतंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञानासह आणि सरकारी कामकाजाचाही समावेश आहे. [25] शहरातील घरे संयुक्त संस्थेत लोकोपदाची सर्वोच्च सरासरी दर असल्याचा दावा करतात; [26] पर्यावरणीय स्थिरता आणि गुंतवणुकीसाठी व्यवसाय आणि संस्था देशातील सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. [27] युनायटेड स्टेट्समध्ये राहणा-या शहरातील सर्वांत जास्त खर्च शहरांमध्ये आहे [28] [2 9] का���ण ती सभ्यतेखाली आहे, [30] जरी ती जागतिक जीवनशैली क्रमवारीत उच्च राहते. [31]\nविकिव्हॉयेज वरील बॉस्टन पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअमेरिकेमधील ५० सर्वाधिक लोकसंख्येची शहरे\nबॉस्टन हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी .\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nअमेरिकेतील राज्यांच्या राजधानीची शहरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2018-12-18T16:00:17Z", "digest": "sha1:NPEAG3QDNXBDPRJH6JWD4DHKEE4CBUFR", "length": 48622, "nlines": 363, "source_domain": "www.agrowon.com", "title": "मंदार मुंडले | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘रेसिड्यू फ्री’ शेतमालासाठी उभारली थेट ग्राहक बाजारपेठ\nमंगळवार, 18 डिसेंबर 2018\nशेतकरी समृद्ध, संपन्न होईल\nश्रीरंग सुपनेकर म्हणतात की माल पिकवणार शेतकरी आणि दर ठरवणार व्यापारी अशी आजची स्थिती आहे. शेतकऱ्याला कष्टाचे मोल मिळत नाही. रेसिड्यू फ्री मालाला फार मोठी मागणी आहे. तुलनेने तुटवडा जास्त आहे. हीच आम्हा शेतकऱ्यांसाठी प्रचंड मोठी संधी आहे. अनेक वर्षांच्या अनुभवातून आत्मविश्वासपूर्वक सांगावेसे वाटते. की पिकांत विविधता ठेवली, पुरवठ्यात सातत्य ठेवले व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काम केले तर पुणेच काय, मुंबई किंवा अन्य महानगरांच्या ग्राहक बाजारपेठाही आपल्या कवेत येतील. त्यातून शेतकरी समृद्ध, संपन्न होईल.\nशेतकरी समृद्ध, संपन्न होईल\nश्रीरंग सुपनेकर म्हणतात की माल पिकवणार शेतकरी आणि दर ठरवणार व्यापारी अशी आजची स्थिती आहे. शेतकऱ्याला कष्टाचे मोल मिळत नाही. रेसिड्यू फ्री मालाला फार मोठी मागणी आहे. तुलनेने तुटवडा जास्त आहे. हीच आम्हा शेतकऱ्यांसाठी प्रचंड मोठी संधी आहे. अनेक वर्षांच्या अनुभवातून आत्मविश्वासपूर्वक सांगावेसे वाटते. की पिकांत विविधता ठेवली, पुरवठ्यात सातत्य ठेवले व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काम केले तर पुणेच काय, मुंबई किंवा अन्य महानगरांच्या ग्राहक बाजारपेठाही आपल्या कवेत येतील. त्यातून शेतकरी समृद्ध, संपन्न होईल.\nदी किसान हब ब्रॅंडचा दर्जेदार भाजीपाला\nदी किसान हब गटातील सातारा जिल्ह्यातील शेतकरी सदस्य\nरेसीड्यू फ्री मालाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे. मोबाईल व्हॅनद्वारेही चांगली विक्री होते.\nगटातील तय्यब मुजावर व कल्याण काटे यांची सेेद्रिय भाजीपाला शेती\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\n‘सह्याद्री’ च्या शिवारात हवामान अाधारित ‘प्रिसीजन फार्मिंग’\nसोमवार, 22 ऑक्टोबर 2018\nअत्याधुनिक संगणकीय, उपग्रह व डिजिटल या प्रणाली तंत्रज्ञानाद्वारे शेतीतील समस्या कमी करण्याचे प्रयत्न सर्वत्र होत आहेत. मोहाडी (जि. नाशिक) येथील ‘सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनी’च्या द्राक्ष बागायतदार सदस्यांनी अशाच प्रणालीचा आधार घेत ‘प्रीसिजन फार्मिंग’ (काटेकोर शेती)चा आदर्श घडवला आहेत. व्यवस्थापन प्रभावी, अचूक करण्यासह खर्चात बचत करून शेती अधिक सूकर करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. नऊ स्वयंचलित हवामान केंद्रे उभारत या शेतकरी कंपनीने देशात वेगळा आदर्शही निर्माण केला आहे.\nअत्याधुनिक संगणकीय, उपग्रह व डिजिटल या प्रणाली तंत्रज्ञानाद्वारे शेतीतील समस्या कमी करण्याचे प्रयत्न सर्वत्र होत आहेत. मोहाडी (जि. नाशिक) येथील ‘सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनी’च्या द्राक्ष बागायतदार सदस्यांनी अशाच प्रणालीचा आधार घेत ‘प्रीसिजन फार्मिंग’ (काटेकोर शेती)चा आदर्श घडवला आहेत. व्यवस्थापन प्रभावी, अचूक करण्यासह खर्चात बचत करून शेती अधिक सूकर करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. नऊ स्वयंचलित हवामान केंद्रे उभारत या शेतकरी कंपनीने देशात वेगळा आदर्शही निर्माण केला ��हे.\nप्रदीप कमानकर आपल्या द्राक्षबागेत मोबाईलद्वारे तंत्रज्ञान प्रणालीचा वापर करतात.\nप्रदीप कमानकर यांच्या क्षेत्राचे केलेले जिअो मॅपिंग.\nनंदकिशोर आथरे यांच्याकडे उभारलेले स्वयंचलित हवामान केंद्र\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\nअमेरिकन फॉल आर्मी वर्मचा उसावरही हल्ला \nमंगळवार, 9 ऑक्टोबर 2018\nपुणे ः अमेरिकन फॉल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) या नव्या किडीने महाराष्ट्रात मका पिकाद्वारे शिरकाव करीत पुढील संकटाची चाहूल दिली. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्राचे सर्वांत महत्त्वाचे पीक असलेल्या ऊस पिकातही या अळीने आपला मोर्चा वळवला असून, उसाची पाने फस्त करण्यास सुरवात केली आहे. हुमणी किडीसह विविध समस्यांमुळे आधीच त्रस्त असलेल्या ऊस उत्पादकांसाठी ही धोक्याची मोठी घंटाच मानली जात आहे.\nपुणे ः अमेरिकन फॉल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) या नव्या किडीने महाराष्ट्रात मका पिकाद्वारे शिरकाव करीत पुढील संकटाची चाहूल दिली. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्राचे सर्वांत महत्त्वाचे पीक असलेल्या ऊस पिकातही या अळीने आपला मोर्चा वळवला असून, उसाची पाने फस्त करण्यास सुरवात केली आहे. हुमणी किडीसह विविध समस्यांमुळे आधीच त्रस्त असलेल्या ऊस उत्पादकांसाठी ही धोक्याची मोठी घंटाच मानली जात आहे.\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\nउच्च तंत्रज्ञानाचे ‘ड्रोन्स’ फुलवणार महाराष्ट्राची शेती\nबुधवार, 29 ऑगस्ट 2018\nपुणे ः भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या ‘ड्रोन्स’चा वापर लवकरच महाराष्ट्रातील शेतीत सुरू होणार आहे. पीकनिहाय पेरक्षेत्र मोजणी, अपेक्षित उत्पादनाचा अंदाज, गारपीट, पीक नुकसान क्षेत्र मोजणी, पिकांवरील रोगांचे पूर्वानुमान, त्याचे अचूक निदान व उपाय यासह विविध वृक्षांच्या बियांचे अचूक रोपण व त्याद्वारे वनवृद्धी आदी विविध कारणांसाठी त्याचा वापर करण्यात येणार आहे.\nपुणे ः भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या ‘ड्रोन्स’चा वापर लवकरच महाराष्ट्रातील शेतीत सुरू होणार आहे. पीकनिहाय पेरक्षेत्र मोजणी, अपेक्षित उत्पादनाचा अंदाज, गारपीट, पीक नुकसान क्षेत्र मोजणी, पिकांवरील रोगांचे पूर्वानुमान, त्याचे अचूक निदान व उपाय यासह विविध वृक्षांच्या बियांचे अचूक रोपण व त्याद्वारे वनवृद्धी आदी विविध कारणांसाठी त्याचा वापर करण्यात येणार आहे.\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\nवर्षभर १५ भाजीपाल्यांसह फळबागांची सेंद्रिय प्रमाणीत शेती\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nशेतकरी जे पिकवतो त्याच्या उत्पादनाला जगात अजूनतरी ���र्याय निर्माण झालेला नाही. बिगर मातीची शेती नाही. त्यामुळे शेतीचे भवितव्य मोठे आहे. शेतकऱ्यांनी अजिबात निराश होऊ नये.\n‘मार्केटिंग सिस्टीम’ शेतकऱ्याच्या हाती नाही. ती त्याच्या हाती आल्यास आर्थिक कमजोरीतून तो बाहेर येण्यास मदत होईल.\nशेतकरी जे पिकवतो त्याच्या उत्पादनाला जगात अजूनतरी पर्याय निर्माण झालेला नाही. बिगर मातीची शेती नाही. त्यामुळे शेतीचे भवितव्य मोठे आहे. शेतकऱ्यांनी अजिबात निराश होऊ नये.\n‘मार्केटिंग सिस्टीम’ शेतकऱ्याच्या हाती नाही. ती त्याच्या हाती आल्यास आर्थिक कमजोरीतून तो बाहेर येण्यास मदत होईल.\nदर्जेदार सेंद्रिय विविध भाजीपाला\nजांभूळ- पपई- शेवगा अशी रचना\nएकनाथ कराळे, पत्नी सौ. मंदाकिनी (मध्यभागी) व त्यांचे शेतीतील सहकारी\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\nस्पनेच्या या शेतीत मित्रकिटकांच्या आधारेच पीक संरक्षण\nबुधवार, 8 ऑगस्ट 2018\nमुर्सिया भागातील ग्रीनहाउसमधील लाल मिरची असो की अल्मेरियातील लोला यांचा टोमॅटो, मिरचीचा प्लॉट असो तेथे कोणत्या ना कोणत्या झाडाला लावलेले मित्रकीटक असलेले सॅशे, बॉक्सेस, बाजूला ठेवलेल्या बॉटल्स पाहायला मिळाल्या. मित्रकीटकांचा मुबलक वापर करून कीटकनाशकांची गरज जवळपास संपवली आहे.\nमुर्सिया भागातील ग्रीनहाउसमधील लाल मिरची असो की अल्मेरियातील लोला यांचा टोमॅटो, मिरचीचा प्लॉट असो तेथे कोणत्या ना कोणत्या झाडाला लावलेले मित्रकीटक असलेले सॅशे, बॉक्सेस, बाजूला ठेवलेल्या बॉटल्स पाहायला मिळाल्या. मित्रकीटकांचा मुबलक वापर करून कीटकनाशकांची गरज जवळपास संपवली आहे.\nस्पेनमध्ये दर्जेदार व किडी-रोग मुक्त रोपे तयार केली जातात.\nउत्पादनवा���ीसाठी बंबलबीच्या पेट्या शेतातून ठेवल्या जातात.\nअभ्यासदौऱ्यातील शेतकऱ्यांनी आपल्या भिंगाद्वारे मित्रकीटकांचे हे कार्य जवळून पाहिले\nसापळ्यांचा वापर स्पेनमधील शेतीत सहज पाहायला मिळतो.\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\n‘रेसिड्यू फ्री’ वजनदार मिरची, ‘प्रिसिजन फार्मिंग’चा नमुना\nमंगळवार, 7 ऑगस्ट 2018\nइथल्या प्लाॅटमधील रंगीत मिरची आकाराने मोठी, आकर्षक लाल व वजनदार होती. त्यात पोकळपणा कुठेही नव्हता. प्रत्येक मिरचीचे वजन २०० ते ३०० ग्रॅमपेक्षा कमी नसावे असाच सूर शेतकऱ्यांनी व्यक्त केला.\nइथल्या प्लाॅटमधील रंगीत मिरची आकाराने मोठी, आकर्षक लाल व वजनदार होती. त्यात पोकळपणा कुठेही नव्हता. प्रत्येक मिरचीचे वजन २०० ते ३०० ग्रॅमपेक्षा कमी नसावे असाच सूर शेतकऱ्यांनी व्यक्त केला.\nकाटेकोर शेतीचे संपूर्ण व्यवस्थापन या मिरची पिकात केले जाते.\nभुरी नियंत्रणणासाठी वापरण्यात येणाऱ्या सल्फर बर्नरचे हे भाग\nसल्फर बर्नर असे झाडांवर टांगण्यात येतात.\nवजनदार, दर्जेदार व आकर्षक रंगीत ढोबळी मिरची\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\nफ्रेश, सॅलड, ज्यूसनिर्मितीसाठी डाळिंबाच्या खास जाती\nरविवार, 5 ऑगस्ट 2018\nया दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे अभ्यासू शेतकऱ्यांचा सहभाग. तेथील तंत्रज्ञानाचे सूक्ष्म बारकावे ते टिपायचे. चपखल प्रश्न विचारायचे. नोटस लिहायचे. तेथील शेतकरी, कंसल्टंट यांच्यासोबत संवाद नव्हे तर दररोज शास्त्रीय परिसंवादच सुरू अाहे, अशीच अनुभूती यायची. सारंग काळे, गणेश मोरे, अश्विनकुमार भोसले, रमेश बामणे, राहुल ठाकरे, समीर कुबडे, सुरेश एकुंडे, एन. डी. पाटील-पिलीवकर, रामेश्वर थोरात, भरत अहेर, परीक्षित ढोकरे, ब्रह्मा जाधव यांचा दौऱ्यात समावेश राहिला.\nया दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे अभ्यासू शेतकऱ्यांचा सहभाग. तेथील तंत्रज्ञानाचे सूक्ष्म बारकावे ते टिपायचे. चपखल प्रश्न विचारायचे. नोटस लिहायचे. तेथील शेतकरी, कंसल्टंट यांच्यासोबत संवाद नव्हे तर दररोज शास्त्रीय परिसंवादच सुरू अाहे, अशीच अनुभूती यायची. सारंग काळे, गणेश मोरे, अश्विनकुमार भोसले, रमेश बामणे, राहुल ठाकरे, समीर कुबडे, सुरेश एकुंडे, एन. डी. पाटील-पिलीवकर, रामेश्वर थोरात, भरत अहेर, परीक्षित ढोकरे, ब्रह्मा जाधव यांचा दौऱ्यात समावेश राहिला.\nडाळिंबात विशिष्ट व उच्च दर्जाचे पॉलिमल्चिंग\nहायड्रोपोनिक्स पद्धतीने रोपनिर्मिती व मुळांची सुदृढ वाढ\nबागेसाठीचे तारा व अॅंगल्सचे मजबूत स्ट्रक्चर\nदौऱ्यात लिंबू व संत्रा शेतीतील तंत्रज्ञान पाहण्यास मिळाले.\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\nपेटेंडेट द्राक्षवाण, अन्नद्रव्ये, रसायनांचा काटेकोर वापर\nशनिवार, 4 ऑगस्ट 2018\nदौऱ्यात सहभागी प्रयोगशील श���तकरी गणेश मोरे म्हणाले की आपल्याकडे थॉमसन वाणावर अधिक भर आहे. त्याला ‘नॅचरल थिनिंग’ मिळत नाही. स्पेनमधील द्राक्षजाती पेटेंटेड आहेत. त्यांना ‘नॅचरल थिनिंग’ असल्याने ते स्वतंत्र करण्याची गरज भासत नाही. मण्यांचा आकार वाढवण्यासाठी ‘स्प्रे’ घेतले जात नाहीत. त्यामुळे मजुरी, पैसा यांची बचत होते. इटालीयासारख्या बिया असलेले वाण देशाची स्थानिक गरज अोळखून घेतात. अन्य देशांतील पेटेंटेड जाती भारतात आणणे ही काळाची गरज झाली आहे.\nदौऱ्यात सहभागी प्रयोगशील शेतकरी गणेश मोरे म्हणाले की आपल्याकडे थॉमसन वाणावर अधिक भर आहे. त्याला ‘नॅचरल थिनिंग’ मिळत नाही. स्पेनमधील द्राक्षजाती पेटेंटेड आहेत. त्यांना ‘नॅचरल थिनिंग’ असल्याने ते स्वतंत्र करण्याची गरज भासत नाही. मण्यांचा आकार वाढवण्यासाठी ‘स्प्रे’ घेतले जात नाहीत. त्यामुळे मजुरी, पैसा यांची बचत होते. इटालीयासारख्या बिया असलेले वाण देशाची स्थानिक गरज अोळखून घेतात. अन्य देशांतील पेटेंटेड जाती भारतात आणणे ही काळाची गरज झाली आहे.\nअॅलिकॅंटे भागातील बिया असलेल्या वाणाची द्राक्षबाग\nमहाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी स्पेनमधील द्राक्षशेतीतील सूक्ष्म बारकावे संवादातून टिपले.\nझाडांच्या खोडाजवळ निळ्या रंगाचे गोल प्लॅस्टिक आच्छादन\nस्पेनमधील बहुतांश द्राक्षबागा नेटखाली असतात.\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\nमातीचे नैसर्गिक निर्जंतुकीकरण, सेन्सर्स सांगतात पाण्याची गरज\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nसेन्सर्स सांगतात पाण्याची गरज\nकोकोपीट असलेल्या कंनेटरमध्ये जिथे चेरी टोमॅटोची झाडे असतात, त्याच्या बाजूला छोटे कॅनॉल (खोलगट भाग), टेन्शिओमीटर व सेन्सर्स अशी यंत्रणा असते. . झाडांची मुळे पाणी घेऊ लागली, की कॅनॉलमधील पाण्याची पातळी खाली जाऊ लागते. पिकाला पाण्याची त्वरित गरज असल्याचा अॅलर्ट सेन्सर्सद्वारे मिळतो. संगणक त्याची नोंद घेतो. त्यानुसार ‘ड्रीप अॅटोमेशन’द्वारे सिंचन सुरू केले जाते.\nसेन्सर्स सांगतात पाण्याची गरज\nकोकोपीट असलेल्या कंनेटरमध्ये जिथे चेरी टोमॅटोची झाडे असतात, त्याच्या बाजूला छोटे कॅनॉल (खोलगट भाग), टेन्शिओमीटर व सेन्सर्स अशी यंत्रणा असते. . झाडांची मुळे पाणी घेऊ लागली, की कॅनॉलमधील पाण्याची पातळी खाली जाऊ लागते. पिकाला पाण्याची त्वरित गरज असल्याचा अॅलर्ट सेन्सर्सद्वारे मिळतो. संगणक त्याची नोंद घेतो. त्यानुसार ‘ड्रीप अॅटोमेशन’द्वारे सिंचन सुरू केले जाते.\nमातीच्या वरच्या भागात वाळूचा थर असतो. जेणे करून पाण्याची गरज कमी होते.\nकिडींना रोखणारी ग्रीनहाऊसची दोन प्रवेशद्वारे\nप्रवेशद्वाराच्या आतील लाॅबीत चिकट सापळ्यांचा वापर\nग्रीनहाऊसमध्ये पिवळ्या व निळ्या चिकट सापळ्यांचा योग्य संख्येने वापर\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/nawazuddin-siddiqi-new-book-esakal-news-62198", "date_download": "2018-12-18T16:04:32Z", "digest": "sha1:QRSWFPTNPMTGH3BOORAJCQ2LFEYU5F52", "length": 11275, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nawazuddin siddiqi new book esakal news नवाजुद्दीन सिद्दिकी आता आपली आत्मकथा सांगणार | eSakal", "raw_content": "\nनवाजुद्दीन सिद्दिकी आता आपली आत्मकथा सांगणार\nमंगळव���र, 25 जुलै 2017\nअतिशय मेहनत करून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीने आपले करिअर घडवले. आता हा अभिनेता आपली आत्मकथा लिहिणार आहेत. विशेष बाब म्हणजे, हे आत्मकथन मुलाखत वजा असेल. या पुस्तकाचे नाव दि इन्क्रिडिबल लाइफ ऑफ दि ड्रामा किंग ऑफ इंडिया असे असेल.\nमुंबई : अतिशय मेहनत करून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीने आपले करिअर घडवले. आता हा अभिनेता आपली आत्मकथा लिहिणार आहेत. विशेष बाब म्हणजे, हे आत्मकथन मुलाखत वजा असेल. या पुस्तकाचे नाव दि इन्क्रिडिबल लाइफ ऑफ दि ड्रामा किंग ऑफ इंडिया असे असेल.\nनवाजुद्दीन सिद्दीकी याबाबात बोलताना नवाज म्हणाला, 'या पुस्तकावर आम्ही जवळपास दोन वर्षे काम करत आहोत. मी एका खूप छोट्या गावातून आलो आहे. तिथून आज मी अभिनेता होण्यापर्यंतचा प्रवास यात मी उलगडला आहे. आता दोन महिन्यांत या पुस्तकाचे अनावरण होईल.'\nनवाज खूप छोट्या गावातून आला आहे. मी आज जो काही आहे, त्यात माझे आई वडील आणि माझे गावकरी यांचा मोठा सहभाग आहे. माझ्या आयुष्यातील अनेक गमतीदार गोष्टी लोकांना यातून कळतील असेही तो म्हणाला. नवाजची ही मुलाखत, रितुपर्णा चटर्जी यांनी घेतली आहे.\nमणिकर्णिका; झाशीच्या राणीचा ट्रेलर प्रदर्शित (व्हिडिओ)\nमुंबई- राणी लक्ष्मीबाई म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येते ती पाठीशी आपल्या बाळाला घेतलेली आणि हातात तलवार घेऊन लढणारी धाडसी स्त्री. झाशीच्या या धाडसी...\nदिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्या पत्नीचे निधन\nमुंबई- दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्या पत्नी आणि अभिनेता अक्षय खन्ना यांच्या आई गीताजंली खन्ना यांचे निधन झाले. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी...\n'एकादशावतार' ठरले कोकण चषकाचे मानकरी\nमुंबई- कोकण कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोकण चषक २०१८' या खुल्या...\nभांडणांपेक्षा संभाजी मांडणे आवश्यक - डॉ. अमोल कोल्हे\nनागपूर - संभाजी राजेंच्या जीवनचरित्रासंदर्भात प्रत्येक इतिहासकार वेगळा विचार मांडतात. सर्वांचा केंद्रबिंदू संभाजीच आहेत. त्यामुळे त्यांच्या...\nअनिकेत विश्वासराव झाला पुण्याचा जावई\nमुंबई- मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेता अनिकेत विश्वासराव चार दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकला आहे. विशेष म्हणजे तो पुण्याचा जावई झाला आहे....\nमराठवाड्यात रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा\nजालना- महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या मान्यतेने व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने 19 ते 23 डिंसेबर या दरम्यान 62 वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B6/", "date_download": "2018-12-18T15:00:24Z", "digest": "sha1:YQQABQXE5D7OAYWOJMVNMQID3VS3QUIV", "length": 7620, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रसिद्ध डान्सर अभिजित शिंदेची आत्महत्या | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nप्रसिद्ध डान्सर अभिजित शिंदेची आत्महत्या\nमुंबई – बॉलिवुडमधील प्रसिद्ध डान्सर अभिजित शिंदे याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येच्या आधी अभिजित शिंदेने एक चिठ्ठी लिहिली आहे. या चिठ्ठीत बॅंकेचे अकाऊंट मुलीच्या नावे केले असल्याचे त्यात म्हटले आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी अभिजितचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.\nअभिजित शिंदेने आत्तापर्यंत सलमान खान, तुषार कपूर, रणबीर कपूर, रणवीर सिंह यासह अनेक दिग्गजांसोबत काम केले आहे. घरातील पंख्याला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. त्याच्या घराचा दरवाजा उघडाच होता. त्यामुळे ही घटना शेजाऱ्यांना समजली. जेव्हा अभिजितला पंख्याला लटकलेल्या अवस्थेत शेजाऱ्यांनी पाहिले तेव्हा त्याला रूग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.\nअभिजित शिंदेची पत्नी त्याला सोडून गेली होती त्यामुळे तो नैराश्यात होता. अभिजितला तीन महिन्यांची मुलगी आहे. अभिजितच्या पत्नीने मुलीला भेटण्यास मनाई केली होती. त्यामुळे तो आणखी निराश झाला होता. तसेच हाती काही काम मिळत नसल्याने तो तणावात होता. या प्रकरणी अभिजितच्या पत्नीचीही चौकशी केली जाणार आहे.\n‘प्रभात’चे फेसब���क पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleप्राप्तिकर भरणात मोठी वाढ\nNext article#वर्तमान: “स्मार्ट’ पुणेकरांची सत्त्वपरीक्षा सुरूच\nभारताला इस्लामिक देश बनवण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा…- मेघालय हायकोर्ट\nभारताला परराष्ट्र धोरण बदलावे लागणार\n‘पाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनावे’\nपाकचा खरा चेहरा उघड : करतारपूर कोरिडोर तर इम्रान खान यांची गुगली\nकरतारपूर कोरिडोर : दहशतवाद व चर्चा एकत्र शक्य नाहीच – सुषमा स्वराज\nदहशतवादविरोधी लढ्यात अमेरिका भारतासोबत – डोनाल्ड ट्रम्प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/konkan-news-guhagar-news-ssc-result-54807", "date_download": "2018-12-18T15:48:22Z", "digest": "sha1:SLYQ4ADA37PQJ7MK3L3BAEMU25FUDPBG", "length": 13723, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "konkan news guhagar news ssc result 31 वर्षांनंतर तेजाळली \"ज्योती' | eSakal", "raw_content": "\n31 वर्षांनंतर तेजाळली \"ज्योती'\nशनिवार, 24 जून 2017\nगुहागर - तीन तपापूर्वी दहावीच्या परीक्षेत गणितात अनुत्तीर्ण झाल्या तरी शिक्षणाची आस संपली नव्हती. 31 वर्षांनंतर पुन्हा दहावीची (मार्च 2017) परीक्षा देऊन गणितात उत्तीर्ण होण्याची किमया वेळंब येथील ज्योती प्रकाश जाधव यांनी 48 व्या वर्षी केली. प्रापंचिक अडचणी, दु:खावर मात करीत दहावी उत्तीर्ण झाल्याचा आनंद त्या आज लुटत आहेत.\nगुहागर - तीन तपापूर्वी दहावीच्या परीक्षेत गणितात अनुत्तीर्ण झाल्या तरी शिक्षणाची आस संपली नव्हती. 31 वर्षांनंतर पुन्हा दहावीची (मार्च 2017) परीक्षा देऊन गणितात उत्तीर्ण होण्याची किमया वेळंब येथील ज्योती प्रकाश जाधव यांनी 48 व्या वर्षी केली. प्रापंचिक अडचणी, दु:खावर मात करीत दहावी उत्तीर्ण झाल्याचा आनंद त्या आज लुटत आहेत.\nज्योती जाधव या मार्च 1986 मध्ये दहावीला गणितात उत्तीर्ण होऊ शकल्या नाहीत. परीक्षेनंतर लगेचच विवाह झाल्याने दहावी उत्तीर्ण होण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले. संसार सुरू झाला; दोन मुले झाली. त्यांचे पती प्रकाश जाधव कृषी सहायक म्हणून सरकारी नोकरीत होते. फेब्रुवारी 2006 मध्ये अल्पशा आजाराने प्रकाश जाधव यांचे निधन झाले. सरकारने अनुकंपावर नोकरी देऊ केली; मात्र लहान मुलांकडे लक्ष देण्याची गरज असल्याने दोन वर्षे थांबण्याची विनंती ज्योती जाधव यांनी केली. सरकारनेही ते मान्य केले. त्यानंतर 2008 मध्ये कृषी कार्यालयात शिपाई म्हणून ज���योती जाधव काम करू लागल्या.\nदहावी उत्तीर्ण व्हायचे ही आस होती; पण कसे असा प्रश्न होता. कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी प्रोत्साहन दिले. कार्यालयाशेजारी असलेल्या गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरमधील शिक्षकांनी सहकार्य केले; त्यांना शिकविले. तसेच वाडीतील दहावीला असलेली मुले-मुलीदेखील \"ज्योती मामीं'ना शिकवायला पुढे सरसावली. शाळेत मिळणाऱ्या प्रश्नपत्रिका मुलांनी जाधव यांच्याकडून सोडवून घेतल्या. गणिते कशी सोडवायची हे दाखविले. या साऱ्या मागदर्शनामुळे मार्च 2017 च्या दहावीच्या परीक्षेत ज्योती जाधव गणितात 62 गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या.\nनोकरीची दहा-बारा वर्षे शिल्लक आहेत. दहावी उत्तीर्ण व टायपिंग झाले, तर नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. आपण शिकलो तर बढती मिळेल. मुलांच्या शिक्षणासाठी पैसे मिळतील. स्वप्नही पूर्ण होईल, या हेतूने अभ्यास केला. सर्वांनीच मला प्रोत्साहन दिले. त्यामुळे उत्तीर्ण झाले. आता टायपिंगही शिकत आहे.\nसेलूत कर्तव्यात कसूर करणारे दोन शिक्षक निलंबित\nसेलू : जिल्हा परिषदेच्या शाळांच्या गुणवत्तेसंदर्भात परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. पी. पृथ्वीराज हे तालुकानिहाय शिक्षण...\nतेलंगणाच्या आमदारांचे शिक्षण पाहून व्हाल थक्क\nहैदराबाद : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीने तेलंगणामध्ये दणदणीत विजय मिळवला आणि या विजयाबरोबरच त्यांनी राज्यात सर्वांत...\nऔरंगाबाद - कलेच्या माध्यमातून मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देत त्यांना व्यक्त होण्याची संधी देणारी विद्यार्थीप्रिय ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धा-२०१८...\nपाठ्यवृत्तीत वाढीसाठी आयआयटीचे विद्यार्थी रस्त्यावर\nमुंबई - आयआयटीमधून विविध अभ्यासक्रमांत पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुढील संशोधनासाठी मिळणाऱ्या...\nदहाही विभागांचा कार्यभार प्रभारी भरोसे\nनागपूर : एकीकडे महाविद्यालयांना नियमित पदांची सक्ती करीत असलेल्या शिक्षण विभागाचे स्वत:च्या विभागातील रिक्त पदांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे....\nप्रशांत संजय नेवासे (वय २४) या तरुणाने पुणे शहराच्या जवळील सहजपूर या गावात कुक्कुटपालन व्यवसायातून शाश्वत उत्पन्नाचा धडा घालून दिला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्र��� प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/esakal-news-sakal-news-gst-58293", "date_download": "2018-12-18T15:32:37Z", "digest": "sha1:5BYCLCPSKLODSJYCRBZKN46N3N4TBQAP", "length": 14109, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal news sakal news GST 'जीएसटी'बाबत भूलथापांना बळी पडू नका | eSakal", "raw_content": "\n'जीएसटी'बाबत भूलथापांना बळी पडू नका\nरविवार, 9 जुलै 2017\nमजुरीने बिमे आणणाऱ्या कारखानदारांनी मजुरी व त्यावरील जीएसटी कर वेगळा लागेल, असे ट्रेडिंग कंपनीधारकांना स्पष्ट शब्दात सांगावे. त्याचबरोबर कापडाचे पेमेंट घेताना पूर्ण रकमेचे चेक घ्यावेत. पाच टक्के किंवा काही रक्कम शिल्लक ठेवून चेक घेऊ नये. यासंदर्भात काही अडचण आल्यास इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी केले आहे.\nइचलकरंजी : 'जीएसटी' कर प्रणालीबाबत सुरू असलेल्या वातावरणाचा गैरफायदा काही व्यापारी व दलाल घेत आहेत. त्यामुळे यंत्रमागधारकांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. आपले सर्व दैनंदिन व्यवहार \"जीएसटी' कर प्रणालीचा वापर करून पूर्ण करावेत, असे आवाहन यंत्रमागधारक जागृती संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबतचे पत्रक अध्यक्ष विनय महाजन यांनी दिले आहे.\nदेशात 1 जुलैपासून 'जीएसटी' ही नवीन कर प्रणाली लागू झाली आहे. देशातील वस्त्रोद्योगाच्या काही प्रमुख केंद्रांच्या ठिकाणी \"जीएसटी' प्रणालीतील किचकट तरतुदी हटविण्यासाठी व्यापारी वर्गाने बंद पुकारला आहे; पण इचलकरंजीमध्ये यंत्रमागधारक व व्यापारी वर्गाने अद्यापही रितसर कायदेशीर मार्गाने आपली खरेदी - विक्री सुरू ठेवलेली आहे. त्यामुळे येथील व्यवहार थांबलेले नाहीत. याचा गैरफायदा काही व्यापारी व दलाल घेत आहेत.\nकापड विक्री करताना 1 जुलैपूर्वी बुकिंग केलेल्या दरामध्ये 5 टक्के जीएसटी अधिक करायचा आहे. काही व्यापारी आणि दलाल या बुकिंगच्या दरातच \"जीएसटी'ची बिले देण्याची मागणी करीत यंत्रमागधारकांची फसवणूक करीत आहेत. जीएसटी ��ोडून राहिलेली रक्कम देऊ, अशी अडेलतट्टू भूमिका काही व्यापारी घेत आहेत. काही ठरावीक व्यापारी हे यंत्रमाग कारखानदारांवर दबाव व भीती आणून कापडाचा दर कमी करण्याचा प्रयत्न आपल्या दलालांमार्फत करीत आहेत, असा आरोप यंत्रमागधारक जागृती संघटनेने केला आहे. जर कोणी व्यापारी जीएसटीची भीती घालून फसवणूक करीत असतील तर यंत्रमागधारक जागृती संघटनेशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष श्री. महाजन यांनी केले आहे.\nमजुरीने बिमे आणणाऱ्या कारखानदारांनी मजुरी व त्यावरील जीएसटी कर वेगळा लागेल, असे ट्रेडिंग कंपनीधारकांना स्पष्ट शब्दात सांगावे. त्याचबरोबर कापडाचे पेमेंट घेताना पूर्ण रकमेचे चेक घ्यावेत. पाच टक्के किंवा काही रक्कम शिल्लक ठेवून चेक घेऊ नये. यासंदर्भात काही अडचण आल्यास इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी केले आहे.\nनोटाबंदी ही अतिशय वाईट कल्पना होती : रघुराम राजन\nनवी दिल्ली : जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ होत असताना नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत घसरण झाली. यामुळे एकूण देशांतर्गत उत्पन्नातही (जीडीपी) मोठी घट...\nराहुल गांधींवर 'पप्पू' नव्हे तर पापा होण्याची वेळ : आठवले\nकल्याण : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर 'पप्पू' नव्हे तर पापा होण्याची वेळ आली आहे. म्हणून आता त्यांनी लग्न करावे, असा...\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\n‘जीएसटी’चा ३३३ कोटींचा गैरव्यवहार\nमुंबई - मशीद बंदर व भांडुप येथील बोगस कंपन्यांच्या मदतीने खरेदी-विक्रीचे व्यवहार कागदोपत्री दाखवून ३३३ कोटी रुपयांचा वस्तू व सेवा कर (जीएसटी)...\nपुणे - राज्य सरकारची बदलती धोरणे, पुस्तकनिर्मितीच्या खर्चात आणि कागदाच्या भावात झालेली वाढ, जीएसटीचा अतिरेक आणि पुस्तक खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या...\nएसटीत नियम डावलून ८८ कोटींचे कंत्राट\nमुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तोट्यात असताना कामकाजाच्या संगणकीकरणाचे काम नियमबाह्य पद्धतीने देण्यात आले आहे. दक्षता विभागाने घेतलेले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nत���िष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-crime-67413", "date_download": "2018-12-18T15:38:34Z", "digest": "sha1:P3RQNLCWMUBP3HS723CO32KMRA3INVNN", "length": 12083, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news crime 89 कोटींचा विक्रीकर बुडविणाऱ्या कंपनीच्या दोन संचालकांवर गुन्हा | eSakal", "raw_content": "\n89 कोटींचा विक्रीकर बुडविणाऱ्या कंपनीच्या दोन संचालकांवर गुन्हा\nसोमवार, 21 ऑगस्ट 2017\nपुणे - गेल्या सात वर्षांपासून राज्य सरकारचा 89 कोटी रुपयांचा विक्रीकर जाणीवपूर्वक बुडविल्याप्रकरणी गाड्यांचे सुटे भाग बनविणाऱ्या कंपनीच्या दोन संचालकांवर येरवडा पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला.\nयाप्रकरणी प्रकाश कुलकर्णी (वय 41, वस्तू व सेवाकर भवन, येरवडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विलास विठ्ठल वाळुंज (रेंजहिल्स रस्ता) व वैशाली विठ्ठल वाळुंज यांच्यावर \"महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायदा 2002'नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपुणे - गेल्या सात वर्षांपासून राज्य सरकारचा 89 कोटी रुपयांचा विक्रीकर जाणीवपूर्वक बुडविल्याप्रकरणी गाड्यांचे सुटे भाग बनविणाऱ्या कंपनीच्या दोन संचालकांवर येरवडा पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला.\nयाप्रकरणी प्रकाश कुलकर्णी (वय 41, वस्तू व सेवाकर भवन, येरवडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विलास विठ्ठल वाळुंज (रेंजहिल्स रस्ता) व वैशाली विठ्ठल वाळुंज यांच्यावर \"महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायदा 2002'नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे विक्रीकर सहायक आयुक्त आहेत. विलास व वैशाली वाळुंज हे दोघे \"लिटल मास्टर ऑटो कास्ट प्रा. लि.'चे संचालक आहेत. ही कंपनी गाड्यांचे सुटे भाग (ऑटो पार्टस्) बनविते. या कंपनीने 2010 सालापासून सरकारचा 89 कोटी 24 लाख 793 रुपयांचा विक्रीकर जाणीवपूर्वक बुडविल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nराजधानीत पुन्हा 'त्याच' दिवशी बलात्कार\nनवी दिल्लीः रा���धानीत 16 डिसेंबर 2012 रोजी निर्भयावर बसमध्ये सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण जग हादरून गेले होते....\nपंतप्रधानांच्या पुणे दौर्यामुळे शवविच्छेदनास सहा तास उशीर\nपिंपरी (पुणे) : मेट्रोच्या भूमिपूजनासाठी मंगळवारी (१८) पंतप्रधान बालेवाडी येथे येणार आहेत. त्यांच्या बंदोबस्ताची रंगीत तालीम रविवारी (ता.१६)...\nपुणे: साऊंड सिस्टिम बंद करण्यास सांगणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ\nपुणे : हळदीच्या कार्यक्रमासाठी मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवलेले साऊंड स्पिकर बंद करण्यास सांगणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की...\nतलवार गळ्यावर ठेवून एकाला लुटले\nनांदेड : एका दुचाकीस्वाराला रस्त्यात अडवून त्याच्या गळ्यावर तलवार ठेवून जबरीने रोख रक्कमेसह 45 हजाराचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना जिल्हा...\nशिवसेना नेत्यांच्या मुलांवर पूर्ववैमानस्यातून हल्ला\nसोलापूर : शिवसेना नेते पुरुषोत्तम बरडे यांचा मुलगा समर्थप्रसाद बरडे (वय 20, रा. गुलमोहर आपार्टमेंट, अवंती नगर, जुना पुना नाका, सोलापूर) आणि...\nपुण्यात आरोपीने केला पोलिस कोठडीत अात्महत्येचा प्रयत्न\nपुणे : चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटकेत असलेल्या आरोपीने नैसर्गिक विधीचा बहाना करुन स्वच्छतागृहामध्ये फरशीच्या धारदार तुकडयाद्वारे हात व छातीवर वार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/balmaifalya-news/selfie-and-your-body-image-1729950/", "date_download": "2018-12-18T16:01:14Z", "digest": "sha1:CRKKM5GX2KBKQOKNG5INYCOFJMC7IR6Q", "length": 16960, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Selfie and your body Image | सेल्फी आणि तुमची ‘बॉडी इमेज’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nसेल्फी आणि तुमची ‘बॉडी इमेज’\nसेल्फ��� आणि तुमची ‘बॉडी इमेज’\nतुम्ही नक्की सेल्फी काढत असणार. सेल्फी काढल्यावर तुम्ही सर्वात पहिल्यांदा काय करता\nतुम्ही सेल्फी काढता का अर्थातच काढत असणार. वाढदिवसाला, ट्रिपला गेल्यावर, कधी अभ्यासाला एकत्र भेटल्यावर, खेळायला मित्रमत्रिणींच्या घरी गेल्यावर.. तुम्ही नक्की सेल्फी काढत असणार. सेल्फी काढल्यावर तुम्ही सर्वात पहिल्यांदा काय करता अर्थातच काढत असणार. वाढदिवसाला, ट्रिपला गेल्यावर, कधी अभ्यासाला एकत्र भेटल्यावर, खेळायला मित्रमत्रिणींच्या घरी गेल्यावर.. तुम्ही नक्की सेल्फी काढत असणार. सेल्फी काढल्यावर तुम्ही सर्वात पहिल्यांदा काय करता दोन मिनिटं थांबा आणि विचार करा. सेल्फी काढल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करता दोन मिनिटं थांबा आणि विचार करा. सेल्फी काढल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करता सेटिंगमध्ये जाता किंवा एखाद्या फोटो अॅपमध्ये. तिथे जाऊन तुम्हाला हवा तसा फोटो एडिट करता. मला माहीत आहे- तुम्हाला सगळे एडिट अॅप्स वापरता येतात. तुम्ही तुमचा फोटो अधिक छान करता आणि मग तो व्हॉट्स अॅपवरून इतरांना पाठवता. बरोबर ना सेटिंगमध्ये जाता किंवा एखाद्या फोटो अॅपमध्ये. तिथे जाऊन तुम्हाला हवा तसा फोटो एडिट करता. मला माहीत आहे- तुम्हाला सगळे एडिट अॅप्स वापरता येतात. तुम्ही तुमचा फोटो अधिक छान करता आणि मग तो व्हॉट्स अॅपवरून इतरांना पाठवता. बरोबर ना आता तुम्ही म्हणाल, की आई आणि बाबाही असंच करतात. मग आता तुम्ही म्हणाल, की आई आणि बाबाही असंच करतात. मग बरोबर आहे. लहान-मोठे सगळेच असं करतात. पण मोठय़ांना काही गोष्टी माहीत असतात. तुम्ही अजून कोवळ्या वयात आहात. म्हणून काही विषयांची तुम्हाला माहिती करून देणं आवश्यक आहे. तर तुम्ही तुमचा सेल्फी मस्त नीटनेटका करून- म्हणजे स्किन सॉफ्ट करून, त्वचेचा काळेपणा कमी करून, चेहरा आणखीन ब्राइट करून, डोळे ब्राइट करून फोटो सेव्ह केलात खरा; पण असा नीटनेटका केलेला फोटो म्हणजे तुम्ही आहात का बरोबर आहे. लहान-मोठे सगळेच असं करतात. पण मोठय़ांना काही गोष्टी माहीत असतात. तुम्ही अजून कोवळ्या वयात आहात. म्हणून काही विषयांची तुम्हाला माहिती करून देणं आवश्यक आहे. तर तुम्ही तुमचा सेल्फी मस्त नीटनेटका करून- म्हणजे स्किन सॉफ्ट करून, त्वचेचा काळेपणा कमी करून, चेहरा आणखीन ब्राइट करून, डोळे ब्राइट करून फोटो सेव्ह केलात खरा; पण असा नीटनेटका केलेला फोटो म्हणजे तुम्ही आहात का आपले केस, आपल्या त्वचेचा रंग, आपले डोळे, चेहऱ्यावर आलेलं एखाद् दुसरं मुरुम यात लपवण्यासारखं किंवा बदलण्यासारखं काय असतं, सांगा बरं\nसर्वानाच सुंदर दिसावं असं वाटत. ते बरोबरच आहे. पण सौंदर्य म्हणजे काय, याचा विचार कधी केला आहे का गोरं असणं, नाकी-डोळी छान असणं म्हणजे सुंदर असणं असतं का गोरं असणं, नाकी-डोळी छान असणं म्हणजे सुंदर असणं असतं का काळ्या, सावळ्या, गव्हाळ रंगाची त्वचा असलेले लोक सुंदर नसतात का काळ्या, सावळ्या, गव्हाळ रंगाची त्वचा असलेले लोक सुंदर नसतात का तर असं मुळीच नाहीये. निसर्गानं जन्माला येताना आपल्याला जे रूप दिलं आहे ते सुंदरच आहे. आपला रंग, चेहरा, उंची, बांध्याची ठेवण या सगळ्या गोष्टी सुंदरच आहेत. त्यामुळे एखादं अॅप वापरून कृत्रिमपणे सुंदर दिसण्याचा प्रयत्न कशाला करायचा तर असं मुळीच नाहीये. निसर्गानं जन्माला येताना आपल्याला जे रूप दिलं आहे ते सुंदरच आहे. आपला रंग, चेहरा, उंची, बांध्याची ठेवण या सगळ्या गोष्टी सुंदरच आहेत. त्यामुळे एखादं अॅप वापरून कृत्रिमपणे सुंदर दिसण्याचा प्रयत्न कशाला करायचा आता तुम्ही म्हणाल- आहे तसा फोटो टाकला की बरोबरचे मित्रमत्रिणी टिंगल करतात. नावं ठेवतात. जोक्स मारतात. तुमची अडचण समजू शकते. बरोबरच्या मुलामुलींनी आपल्याला नावं ठेवू नयेत म्हणून तुम्ही हे करता. पण आपण जसे नाही तसं इतरांना दाखवणं, खरंच आनंद देतं का आता तुम्ही म्हणाल- आहे तसा फोटो टाकला की बरोबरचे मित्रमत्रिणी टिंगल करतात. नावं ठेवतात. जोक्स मारतात. तुमची अडचण समजू शकते. बरोबरच्या मुलामुलींनी आपल्याला नावं ठेवू नयेत म्हणून तुम्ही हे करता. पण आपण जसे नाही तसं इतरांना दाखवणं, खरंच आनंद देतं का की टिंगल करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करणं किंवा त्यांना त्यांची चूक दाखवून देणं अधिक शहाणपणाचं आहे की टिंगल करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करणं किंवा त्यांना त्यांची चूक दाखवून देणं अधिक शहाणपणाचं आहे\nआपण कसे दिसतो, ज्याला मोठय़ांच्या भाषेत ‘बॉडी इमेज’ म्हणतात, ते कधीही इतरांच्या नजरेतून ठरवायचं नसतं. आज हे तुम्हाला सांगायचं कारण- सेल्फी, सोशल मीडियात तुम्ही स्वत:चे जे काही फोटो टाकता आणि त्यावर लोक ज्या काही प्रतिक्रिया देत असतात, त्यावरून आपण स्वत:विषयी मत बनवायला लागतो. हे आपण मुद्दामून करतो असं नाही, पण सातत्याने सोशल मीडियावरच्या आपल्या फोटोंना मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आपण विचार करत राहिलो तर हळूहळू तिथे लोक जे काही सांगतात, बोलतात, नावं ठेवतात, टिंगल करतात, तेच खरं आहे असं आपल्याला वाटायला लागतं. तुम्ही अजून लहान आहात. पण सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना लोक हा विचार करत नाहीत की, आपण लहान मुलाच्या पोस्टला प्रतिक्रिया देतोय. किंवा एखादा मित्र/मत्रीण मुद्दाम ‘बुिलग’ करण्यासाठीही वाईटसाईट प्रतिक्रिया देतात. त्यामुळे लोक काय विचार करतात, आपल्या दिसण्याबद्दल काय बोलतात, यावरून कधीही स्वत:विषयीचं मत ठरवू नका.\nआज मी केनेथ शिनोझुका या मुलाची टेड टॉकची लिंक शेअर करतेय. केनेथच्या आजोबांना अल्झायमर होता. त्यांची काळजी घेणं दिवसेंदिवस अवघड होत चाललं होतं. ते वेळी-अवेळी घराबाहेर पडायचे आणि हरवायचे. म्हणून मग केनेथने एक प्रेशर सेन्सर तयार केलं- जे आजोबांच्या पलंगापाशी ठेवता येईल. जेणेकरून त्यावर आजोबांचा पाय पडला तर त्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्तीच्या स्मार्टफोनमध्ये अलर्ट वाजेल आणि त्या व्यक्तीला आजोबा उठले आहेत याची माहिती मिळू शकेल. डिमेन्शिया आणि अल्झायमर झालेल्या रुग्णांसाठी त्याला सेंसर बेस्ड टेक्नॉलॉजी तयार करायची आहे. या विषयात त्याने बरंच संशोधनही केलं आहे. त्याने काय काय प्रयोग केले आहेत, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही https://www.ted.com/talks/kenneth_shinozuka_my_simple_invention_designed_to_keep_my_grandfather_safe/transcript ही लिंक वापरू शकता. ऐका, वाचा, बघा, मजा करा\n(लेखिका समाजमाध्यमांच्या अभ्यासक आहेत.)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n युवराज सिंहवर अखेर बोली लागली, नवीन हंगामात मुंबई इंडियन्सकडून...\nकाँग्रेसला सरकार चालवायला येत नाही, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर भाजपा मंत्र्याचे वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIPL Auction 2019: युवराज झाला 'मुंबईकर' १२ व्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार\n#MeToo : सोनू निगमचा अनु मलिकला पाठिंबा\nरणबीर रिसेप्शनला न आल्यानं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही- दीपिका\nThackeray Biopic: चर्चा फक्त भगव्याची अन् नवाजुद्दीनच्या लूकची\nदुसरीला डेट करत असतानाही रणवीर माझ्याशी फ्लर्ट करायचा, दीपिकानं सांगितला मजेशीर किस्सा\n...अन् पंकजाताई आणि पूनम महाज�� म्हणाल्या 'कुछ कुछ होता हैं'\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nप्रशासकीय इमारतीतील संकटकालीन सुटकेचा मार्ग ‘अडगळी’त\nखड्डे न बुजवताच, रस्त्याची रंगरंगोटी\nलहान मुलांच्या मदतीने लग्नमंडपांत चोऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-special-story-village-developmentmudhewadidistsangli-4811?tid=162", "date_download": "2018-12-18T15:59:19Z", "digest": "sha1:FIYOXFOCXE4PZPQ5S3B46MY3DZ6ZWWCD", "length": 18682, "nlines": 171, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, agrowon special story of village development,Mudhewadi,Dist.Sangli | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउच्चशिक्षित बनवताहेत मुढेवाडीला ‘ड्रीम व्हिलेज`\nउच्चशिक्षित बनवताहेत मुढेवाडीला ‘ड्रीम व्हिलेज`\nउच्चशिक्षित बनवताहेत मुढेवाडीला ‘ड्रीम व्हिलेज`\nगुरुवार, 11 जानेवारी 2018\nगावातील तरुण उच्चशिक्षित बनून पैसे मिळवून समाधानी नाहीत. एकमेकांच्या ओळखीतून एकत्र आलेल्या राज्यभरातील तरुणांनी स्वतः आर्थिक भार उचलत ग्राम विकास आणि समाज परिवर्तनाचे काम सांगली जिल्ह्यातील मुढेवाडीत दीड वर्षापासून सुरू केले. देश, जगभर पसरलेल्या महाराष्ट्रातील तरुणाईच्या ऊर्जेतून मुढेवाडीत ‘ड्रीम व्हीलेज’ प्रकल्प साकारत आहे.\nगावातील तरुण उच्चशिक्षित बनून पैसे मिळवून समाधानी नाहीत. एकमेकांच्या ओळखीतून एकत्र आलेल्या राज्यभरातील तरुणांनी स्वतः आर्थिक भार उचलत ग्राम विकास आणि समाज परिवर्तनाचे काम सांगली जिल्ह्यातील मुढेवाडीत दीड वर्षापासून सुरू केले. देश, जगभर पसरलेल्या महाराष्ट्रातील तरुणाईच्या ऊर्जेतून मुढेवाडीत ‘ड्रीम व्हीलेज’ प्रकल्प साकारत आहे.\nखेडेगावातील अनेक तरुण शिक्षण घेऊन सांगलीपासून पुणे, मुंबई, दिल्ली, कोलकता या शहरात नोकरी,व्यवसायायानिमित्त स्थायिक झाले आहेत. याचबरोबरीने काही जण अमेरिका, दुबई आदी देशात कार्यरत आहेत. हे सर्व जण सोशल मीडियाच्या माध्यमातून गाव विकासाच्या ओढीने मित्र बनले. गावच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी विचारमंथन सुरू झाले. उच्चपदस��थ, आय.ए.एस. अधिकारी, शासकीय अधिकारी, उद्योगपती, व्यावसायिक, अभिनेते, अभियंते, डॉक्टर, वकील, समाजसेवकांची मोट बांधली. कॉन्सफरन्सवर या तरुणांनी चर्चा केली. त्यातून ३ एप्रिल, २०१७ मध्ये ‘ड्रीम व्हीलेज फाउंडेशन’चा जन्म झाला. या समूहात दोन, चार नव्हे तर तब्बल पाचशेवर उच्चशिक्षित तरुणांचा सहभाग आहे. त्यांच्या कष्टाच्या पैशातून मुढेवाडीला आदर्श बनवण्याचे प्रत्यक्ष कामही सुरू झाले. युवकांनी लोकसहभागातून गावाचा आराखडा तयार केला. पहिल्या टप्प्यात सुविधा व गरजा, दुसऱ्या टप्प्यात सौंदर्य आणि सुशोभीकरण; आणि त्यानंतर नवीन तंत्रज्ञानाचा वापर ग्राम विकासामध्ये केला जाणार आहे. सध्या सुरक्षा रक्षक केबिनसह गावाच्या स्वागत कमानीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, अशी देखणी कमान राज्यात क्वचित पहायला मिळेल.\nगावाचे सर्व्हेक्षण करून प्रकल्प तयार.\nप्रबोधन आणि जागृतीपर बैठका.\nतज्ज्ञ आणि सल्लागारांच्या भेटी.\nगावांतर्गत छोटे रस्ते पूर्ण.\nगाव परिसरात लोकसहभागातून स्वच्छता मोहीम.\nसुरक्षा रक्षकासह केबिन स्वागत कमान अंतिम टप्प्यात.\nशेतकऱ्यांना सुधारित शेती, पूरक उद्योगाचे प्रशिक्षण.\nपाणी आडवा-पाणी जिरवा उपक्रम.\nसुसज्य ग्रंथालय, पार्किंग व्यवस्था.\nबॅंक, एटीएम, सीसीटीव्ही, वाय-फाय सुविधा.\nड्रीम व्हीलेज फाउंडेशनचे अध्यक्ष महेश पाटील म्हणाले की, मुढेवाडीतील ग्रामस्थांशी आम्ही पहिल्यांदा चर्चा केली. लोकसहभागाची तयारी दाखविल्यानंतर आम्ही विविध विकासाच्या कामांना लोकसहभागातून सुरवात केली. लोकांच्या प्रतिसादानुसार कामाची आखणी केली आहे. पहिल्या तीन महिन्यांत तीसवर उपक्रम राबवले. ग्राम विकासाच्यादृष्टीने आराखड्यानुसार सव्वाशे प्रकारची कामे होणार आहेत. येत्या चार वर्षांत ही लोक सहभागातून काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या कामात गावातील शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थांचा चांगला सहभाग आहे. आम्ही संकेतस्थळही तयार केले आहे.\nसांगली महाराष्ट्र शिक्षण व्यवसाय सोशल मीडिया उपक्रम\nमुढेवाडीतील ग्रामस्थ आणि युवकांची ग्रामविकासाबाबत चर्चा.\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\nजपला एकीचा वसा, उमटवला प्रगतीचा ठसा,...रावळगुंडवडी (ता. जत, जि. सांगली) येथील...\nविकासाच्या वाटेवर अलगरवाडीची आश्वासक...लातूर जिल्ह्यातील अलगरवाडी (ता. चाकूर) गावाला...\nएकमुखी निर्णयातून साकारले ग्रामविकासाचे...ग्रामपंचायतीच्या इतिहासात अद्यापपर्यंत एकदाही...\nराज्य शासन दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी...राज्य शासनाने दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी...\nदुष्काळ हटविण्यासाठी ‘मिशन मोड’वर काम...राज्यातील पाऊसमान कमी होत असून सातत्याने दुष्काळ...\nपायाभूत सुविधांच्या बळावर ...हिवरेबाजार आणि राळेगणसिद्धी या गावांपासून प्रेरणा...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nदुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...\nप्रयोगशीलतेचा वसा जपुनी दुष्काळाला...नाशिक जिल्ह्यातील पेठ हा आदिवासी, दुर्गम तालुका....\nउपक्रमशील, प्रयोगशीलतेचा आदर्श- जातेगाव जातेगाव (ता. शिरूर) पुणे हे उपक्रमशील व प्रयोगशील...\nपर्यावरण संवर्धन, ग्राम पर्यटनाला चालनापर्यावरण संवर्धन, अभ्यासाच्या बरोबरीने ‘मलबार...\nशेती अन् ग्रामविकासासाठी आलो एकत्रअकोला शहरात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्यांनी...\nशेती, शिक्षण अन् आरोग्यातून शाश्वत...जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेमार्फत महाराष्ट्र...\nशेतीसह विकासकामांमध्येही उल्लेखनीय रोहडाभाजीपाला, कापूस बीजोत्पादनाच्या माध्यमातून रोहडा...\nग्रामविकास,पर्यावरण संवर्धनाचा वसा...राज्यातील व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या गावांमध्ये...\nपाचल ठरले स्मार्ट ग्रामरत्नागिरी - शास��ाच्या स्मार्ट ग्राम...\n‘आरटीजीएस'द्वारे ग्रामपंचायत...सोलापूर : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सहा...\nशेती, आरोग्य अन् शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vessoft.com/software/windows/download/freegate", "date_download": "2018-12-18T16:33:15Z", "digest": "sha1:7U6Q4YGATP24UI2C3WR7FDUH453QTOIQ", "length": 12230, "nlines": 229, "source_domain": "mr.vessoft.com", "title": "डाऊनलोड Freegate 7.64 – Vessoft", "raw_content": "\nडाउनलोड प्रारंभ करण्यासाठी ग्रीन बटणावर क्लिक करा\nडाउनलोड सुरु झाले आहे, आपला ब्राउझर डाउनलोड विंडो तपासा. काही समस्या असल्यास, एकदा बटण क्लिक करा, आम्ही वेगळ्या डाऊनलोड पद्धती वापरतो.\nवर्ग: व्हीपीएन आणि प्रॉक्सी\nFreegate – ब्लॉक स्थलांतर आणि साइटवर कनेक्शन सुरक्षित करण्यासाठी एक सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर, खाजगी प्रॉक्सी सर्व्हर एक नेटवर्क वापरते त्यांना स्कॅन आणि लवकर मुक्त सर्व्हर कनेक्ट. एक स्वयंचलित मोड मध्ये प्रॉक्सी सर्व्हर Freegate शोध आणि कनेक्शन गति करण्यासाठी स्वतः सर्व्हर बदलण्यासाठी सक्षम करते. सॉफ्टवेअर निर्दिष्ट ब्राउझरमध्ये भेट दिलेल्या वेबसाइट्स इतिहास स्वच्छ करण्यास सक्षम आहे. Freegate एक सोपा आणि अंतर्ज्ञानी संवाद आहे.\nउपलब्ध प्रॉक्सी सर्वर स्वयंचलित कनेक्शन\nआवश्यक असल्यास प्रॉक्सी सर्व्हर बदल\nभेट दिली वेब-स्त्रोत इतिहास सर्वे\nवेब ब्राउझर, व्हीपीएन आणि प्रॉक्सी\nब्राउझर इंटरनेट सुरक्षित आणि निनावी मुक्काम डिझाइन केलेले आहे. सॉफ्टवेअर येणारे आणि जाणारे वाहतूक कूटबद्ध करण्यासाठी सक्षम आहे.\nइंटरनेट एक निनावी आणि सुरक्षित मुक्काम मिळण्याची हमी. सॉफ्टवेअर इंटरनेट चौकशी कूटबद्ध त्याच्या स्वत: च्या मेघ संचय वापरते.\nइंटरनेट संरक्षित कनेक्शन आणि सुरक्षित वेब सत्र सॉफ्टवेअर. कोणत्याही ऑनलाइन ऑपरेशन गोपनीयता वापरकर्त्याच्या IP पत्ता बदल करून शक्य आहे.\nइतर त्रासदायक प्रोग्राम्स यांना, चाचणी\nसाधन नेटवर्क सॉफ्टवेअर त्याच्या अनुपस्थितीत बाबतीत एक प्रॉक्सी सर्व्हर माध्यमातून कार्य करण्याची क्षमता देते. तसेच सॉफ्टवेअर फायरवॉल मर्यादा bypasses व IP पत्ता लपविण्यासाठी सक्षम करते.\nसॉफ्टवेअर व्हीपीएन तंत्रज्ञान काम. सॉफ्टवेअर एक बिंदू बिंदू किंवा सर्व्हर-ते-क्लायंट एका एनक्रिप्टेड चॅनेल तयार करण्यासाठी साधने आहेत.\nसॉफ्टवेअर विविध प्रोटोकॉल तर्फे रिमोट सर्व्हर किंवा संगणकाशी कनेक्ट आहे. तसेच सॉफ्टवेअर SSH की व ऑथेंटिकेशन निर्माण करण्यासाठी उपयुक्तता आहेत.\nइंटरनेट द्वारे संगणकांमध्ये एक व्हर्चुअल खाजगी नेटवर्क तयार करण्यासाठी सॉफ्टवेअर. विविध एनक्रिप्शन अल्गोरिदम स्थानीय संजाळ संरक्षित मुक्काम वापरले जातात.\nइंटरनेट वर वेबसाइट अनामित भेटींसाठी सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर तृतीय पक्षांकडून डेटा ट्रान्सफर आणि माहिती एनक्रिप्ट की एक विशेष तंत्रज्ञान समर्थन पुरवतो.\nसॉफ्टवेअर अवरोधित वेबसाइटवर प्रवेश आणि इंटरनेट सेन्सॉरशिप अक्षम करण्यासाठी. तसेच सॉफ्टवेअर हॅक विरुद्ध वापरकर्ता खाते आणि संकेतशब्द संरक्षण करण्यासाठी सक्षम करते.\nसाधन इंटरनेट कनेक्शन एक विश्वासार्ह संरक्षण याची खात्री करणे. सॉफ्टवेअर इंटरनेट गती कमी नुकसान इच्छित सर्व्हर निवडण्यासाठी सक्षम करते.\nआपली स्वत: ची ऑनलाइन क्रियाकलाप लपविण्यासाठी आणि प्रादेशिक प्रतिबंध टाळण्यासाठी हे एक व्हर्च्युअल खाजगी नेटवर्क आहे.\nव्हीपीएन-सर्व्हर सुरक्षित आणि सोपे काम सॉफ्टवेअर. तसेच सॉफ्टवेअर बंद साइट प्रवेश करण्यास सक्षम करते.\nउपयुक्त वैशिष्ट्ये विस्तृत ड्राइव्हस् defrag साधन. सॉफ्टवेअर आपण डिफ्रॅग्मेंटेशन आणि ऑप्टिमायझेशन रीती कार्य करते.\nएंटरप्राइज सॉफ्टवेअर, वैयक्तिक फाइल्स किंवा एस क्यू एल डाटाबेस: सॉफ्टवेअर बॅकअप 1C च्या डाटाबेस डिझाइन केलेले आहे.\nसॉफ्टवेअर एका सामान्य नेटवर्कमध्ये कोणत्याही प्रिंटरवर दस्तऐवज आणि फोटो मुद्रित करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. आपण दूरस्थ प्रिंटरवर पाठविण्यापूर्वी दस्तऐवजांचे पूर्वावलोकन करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-spot-admission-empty-post-68160", "date_download": "2018-12-18T15:37:37Z", "digest": "sha1:GZMFZLUWJDNDKIS2B3ASMCZ3J5ZSQF2E", "length": 14571, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news spot admission on empty post पदव्युत्तरच्या रिक्त जागांसाठी आज होणार ‘स्पॉट ॲडमिशन’ | eSakal", "raw_content": "\nपदव्युत्तरच्या रिक्त जागांसाठी आज होणार ‘स्पॉट ॲडमिशन’\nगुरुवार, 24 ऑगस्ट 2017\nऔरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्य���पीठातील पदव्युत्तर विभाग व संलग्नित महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमातील पहिल्या दोन्ही यादीत प्रवेश न मिळालेल्या तसेच ‘सीईटी’ न दिलेल्या उर्वरित विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर गुणवत्तेवर ‘स्पॉट ॲडमिशन’मध्ये गुरुवारी (ता. २४) प्रवेश मिळणार आहे.\nऔरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग व संलग्नित महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमातील पहिल्या दोन्ही यादीत प्रवेश न मिळालेल्या तसेच ‘सीईटी’ न दिलेल्या उर्वरित विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर गुणवत्तेवर ‘स्पॉट ॲडमिशन’मध्ये गुरुवारी (ता. २४) प्रवेश मिळणार आहे.\nपहिल्या यादीत प्रवेश ‘फ्रीज’ केलेल्या आणि दुसऱ्या यादीत प्रवेश ‘फ्रीज’ व अलॉटमेंट पत्र भेटलेल्या विद्यार्थ्यांना १९ ते २३ ऑगस्ट यादरम्यान सायंकाळी साडेपाचपर्यंत संबंधित विभागात तसेच महाविद्यालयात प्रवेश देण्यात आले. पदव्युत्तर प्रवेशासाठी गुरुवारी ‘स्पॉट ॲडमिशन’साठी प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांनी केवळ विद्यापीठ परिसर औरंगाबाद येथील संबंधित विभागात विहित नमुन्यात सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत विद्यापीठात येऊन अर्ज जमा करणे आवश्यक राहील. प्रवेशपूर्व परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व परीक्षा दिली नाही अशा विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी तीनशे रुपये तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी २०० रुपये शुल्क संबंधित विभागात भरणे अनिवार्य आहे.\nदुपारी दोन ते चार यावेळेत आलेल्या अर्जातून संवर्गनिहाय व गुणवत्तानिहाय यादी तयार करण्यात येऊन संबंधित विभागाच्या नोटीस बोर्डवर प्रकाशित करण्यात येईल. सायंकाळी चारपासून समुपदेशनाद्वारे स्पॉट ॲडमिशन व ॲलॉटमेंटला सुरवात होईल. जे विषय विद्यापीठ विभाग परिसरामध्ये नाहीत अशा विषयांच्या स्पॉट ॲडमिशनसाठी विद्यापीठाच्या युनिक सेंटरमध्ये नोंदणी करावी व वरील प्रक्रिया तेथेच पूर्ण होईल. समुपदेशन व नंतर विद्यार्थ्यांना ॲलॉटमेंट लेटर ताबडतोब देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी संबंधित विभाग, महाविद्यालयात २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचपर्यंत प्रवेश निश्चित करुन घ्यावा, असे आवाहन डॉ. वाल्मीक सरवदे यांनी केले. दरम्यान, विद्यापीठ वर्धापन कार्यक्रम संपल्यानंतर कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी विविध विभागांना भेट दिली. संबंधित विभागप्रमुख व प्राध्यापकांशी चर्चा केली. गुरुवारच्या स्पॉट ॲडमिशनसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही केले.\nऔरंगाबाद शहराला होतोय दूषित पाणीपुरवठा\nऔरंगाबाद - शहरातील बहुतांश भागात कमी दाबाने तसेच दूषित पाणीपुरवठा होत असल्याबाबत दाखल याचिकेत डीएमआयसीला प्रतिवादी करण्याचे निर्देश मुंबई उच्च...\nनाईट पेट्रोलींगमुळे टळला रेल्वे अपघात\nपरभणी : रेल्वेरूळ तुटल्याचे पाहताच सिग्नल दिलेली गाडी थांबविल्याने रविवारी (ता.१६) रात्री परभणी-पंढरपूर गाडीचा अपघात टाळता आला. तो नाईट पेट्रोलींग...\nदहाही विभागांचा कार्यभार प्रभारी भरोसे\nनागपूर : एकीकडे महाविद्यालयांना नियमित पदांची सक्ती करीत असलेल्या शिक्षण विभागाचे स्वत:च्या विभागातील रिक्त पदांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे....\nऔरंगाबाद - शहरात उघड्यावर फेकला जाणारा कचरा बंद करणे, ओला-सुका असा वर्गीकरण करूनच कचरा महापालिकेकडे देणे यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती...\nकाँग्रेसची ताकद वाढली तरी आघाडी : पृथ्वीराज चव्हाण\nऔरंगाबाद : पाच राज्यातील निवडणुक निकालानंतर काँग्रेसची ताकद वाढली आहे. असे असले तरी सध्या लोकशाहीला धोक्यात आणणाऱ्यांना पुन्हा सत्तेत येण्यापासून...\nवालाच्या शेंगा, मेहरुणी बोरांची दुष्काळात भक्कम साथ\nसध्याच्या दुष्काळात बागायती शेतीही धोक्यात आली आहे. त्यामुळे कमी पाण्यात, कमी कालावधीत येऊ शकणारी पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. भले नगदी,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/1197", "date_download": "2018-12-18T14:58:55Z", "digest": "sha1:PRS52D23U4OLPZPHP3YGHJSWLAKZ5ME2", "length": 25363, "nlines": 172, "source_domain": "mr.upakram.org", "title": "एक विशेष विभक्ती उपयोग | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्���म दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nएक विशेष विभक्ती उपयोग\nआम्हाला विभक्ती चे उपयोग शिकवताना ज्या वेळी रुच् धातुचा उपयोग करायची वेळ\nआली तेव्हा मान्य गुरुवर्य श्री. जगदीश इंदलकर यांनी एक अतिशय सुंदर वाक्य सांगितले.\nते म्हणाले, \"रुच् धातुला चतुर्थीची अपेक्षा असते. अश्या वेळी आपण मह्यं संस्कृतभाषा रोचते असे म्हणू शकतो मात्र त्या पेक्षा सुंदर वाक्यरचना म्हणजे संस्कृतभाषायै अहं रोचे \nखरोखरच ही कल्पना किती रोचक आहे. तुम्हाला काय वाटते\nसंस्कृत भाषा मुळीच समजत नाही\nविसोबा खेचर [24 Apr 2008 रोजी 09:36 वा.]\nखरोखरच ही कल्पना किती रोचक आहे. तुम्हाला काय वाटते\nमाझ्यापुरतं बोलायचं झालं तर मला काही वाटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण आपल्या लेखनातील एक शब्दही समजला नाही\nअसो, पुढील लेखनाकरता शुभेच्छा\nन लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा\nमेघना भुस्कुटे [24 Apr 2008 रोजी 13:31 वा.]\nखरंच सुंदर आहे कल्पना. अशी अजून उदाहरणं द्या की...\nहाच संस्कृत भाषेचा सौंदर्यपाया होय. उदा. एक संस्कृत साहित्यात वाक्य आहे की उत्तम शिष्य / अभ्यासक मिळण्याने विद्या अधिक गुणवती होते (मूळ संस्कृत वाक्य आत्ता आठवत नाही).\nसंस्कृत साहित्यात अशी शब्दक्रीडा जागोजागी आढळते.\nआणखी काही गमतीदार उपयोग\n१. रक्ष् धातूला पञ्चमीची अपेक्षा असते.\n(चोरी झाल्यावर राजाच्या करमागणीतून मनुष्य वाचतो.)\n२. भी धातूला पञ्चमीची अपेक्षा असते.\n(साप आपणहून कोणाला त्रास देत नाहीत.)\n३. क्रुध् धातूला चतुर्थीची अपेक्षा असते.\n(खूप प्रयत्न करूनही मी मराठीत काहीकाही भन्नाट चुका करतो. त्या पाहून दुसरे वाक्यच मला फिट्ट लागू होते.)\nविसोबा खेचर [27 Apr 2008 रोजी 05:11 वा.]\n१. रक्ष् धातूला पञ्चमीची अपेक्षा असते.\n२. भी धातूला पञ्चमीची अपेक्षा असते.\n३. क्रुध् धातूला चतुर्थीची अपेक्षा असते.\nआम्हाला सोनं, चांदी, तांबं, पितळं इत्यादींनाच 'धातू' असं म्हणतात एवढ ठाऊक आहे. पुरषांच्या वीर्यामध्येही धातू नांवाचा एक पदार्थ असतो अशीही माझी माहिती आहे. 'हस्तमैथूनामुळे होणार्या वीर्यस्खलनामुळे वीर्यामधला धातू फुकट जातो' असंही काही रस्त्यावरच्या वैदूलोकांच्या बोलण्यातून मी ऐकलं आहे.\nतरी कृपया धातू या शब्दाचे अधिक काही अर्थ असतील तर तेही सांगावे, तसेच 'व्याकरणातला धातू', 'सोन्याचांदीला संबोधतात तो धातू', आणि 'वीर्यामधला धातू', या तीनही धातूंच्या व्युत्पत्तीबद्दलही जाणकारांनी खुलासा करावा, ही विनंती\n(सोनं हा धातू आवडणारा) तात्या.\nन लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा\nशरद् कोर्डे [25 Apr 2008 रोजी 05:33 वा.]\nरामरक्षेंत खालील श्लोक आहे :\nरामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे\nरामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः\nरामान्नास्ति परायणं परतपं रामस्य दासोस्म्यहं\nरामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर\nवरील श्लोकांत 'राम' या शब्दाची प्रथमा ते संबोधन विभक्तीची एकवचनी रूपे क्रमाने आली आहेत. ज्या शब्दांत आली आहेत ते जाड टाइपांत आहेत.\n(श्लोकांतील तिसर्या ओळींतील 'परतपं' शब्दाच्या अचूकपणाविषयी खात्री नाही).\n>> श्लोकांतील तिसर्या ओळींतील 'परतपं' शब्दाच्या अचूकपणाविषयी खात्री नाही\nपरतपं नसून परतरं आहे.\nविसोबा खेचर [27 Apr 2008 रोजी 04:57 वा.]\nरामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे\nरामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः\nरामान्नास्ति परायणं परतपं रामस्य दासोस्म्यहं\nरामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर\n मला काहीच संस्कृत समजत नाही हो कोर्डेकाका. कृपया अर्थही स्पष्ट करावा. माझ्या माहितीप्रमाणे हे मराठी संस्थळ आहे, त्यामुळे इथे अन्य कुठल्या भाषेत लिहिल्या गेलेल्या मजकुराचा मायमराठीमधला अर्थ मला कळावा अशी माझी माफक अपेक्षा आहे...\nप्रथमा ते संबोधन विभक्तीची एकवचनी रूपे क्रमाने आली आहेत.\n व्याकरणाची विशेष ओळख नसल्यामुळे वरील वाक्य समजले नाही. असो..\nन लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा\nविभक्ती म्हणजे काय यासाठी संस्कृत यायची गरज नाही, मराठी, हिंदी, इंग्रजी किंवा दुसरी कुठलीही भाषा येत असली तरी चालते. वरील श्लोकात राम या शब्दाची जी रूपे आली आहेत त्यांना विभक्तिरूपे म्हणतात. राम,रामास, रामाने, रामाला, रामाहून, रामाचा, रामांत, आणि रामा-- ही राम शब्दाची प्रथमा ते संबोधनाची रूपे. हे तात्यांना नक्की माहीत असणार. त्यांनी कितीही वेड पांघरून पेडगावला जाण्याचा आव आणला तरी\nपरवा मुंबईत एका इंग्रजी माध्यमातल्या शाळकरी मुलाला आम्ही जमेल तेवढ्या सोप्या भाषेत विभक्तिप्रत्यय म्हणजे काय\nते समजावण्याचा प्रयत्न करीत होतो. नॉमिनेटिव्ह, ऍक्युझेटिव्ह, इन्स्ट्रु'मेन्टल वगैरे विभक्त्या सोदाहरण शिकवण्याची डोकेफोड केल्यावर आम्ही सप्तमी-संबोधनाला अडखळलो. इंग्रजी शब्द आठवेना; पुस्तकात शोधायला लागलो. तेवढ्यात तो मुलगा म्हणाला. \"सप्तमी म्हणजे लोकेटिव्ह आणि संबोधन म्हणजे व्होकेटिव्ह.\" झालं आमची बोलती बंद झाली. आमच्यापेक्षा त्याचे विभक्तिप्रत्ययांचे ज्ञान चांगले होते. आमची सर्व मेहनत म्हणजे भरलेल्या घड्यात पाणी भरणे. यापुढे, इंग्रजी माध्यमातल्या मुलाशी संस्कृतविषयी काही बोलायचे असेल तर सावधगिरी बाळगायला पाहिजे असे मनात ठाम ठसवले. --वाचक्नवी\nरामो राजमणि: चा अर्थ -\nरामो (राम: - राम हा राजा) राजमणि: (राजांचा मणी, सर्व राजांमध्ये मुख्य) सदा (नेहमी) विजयते (विजय मिळवतो).\nरामं (रामाला) रमेशं (रमापतीला - रामाला) भजे (मी पूजा करतो, मी रामाची पूजा करतो).\nरामेणाभिहता. येथे संधी आहे. रामेण + अभिहता. रामेण (रामाने) अभिहता (ठार मारली) निशाचरचमू: (निशाचर - राक्षस, चमू - समूह), रामाय (रामाला) तस्मै (त्या) नम: (नमस्कार असो).\nरामात् (रामापासून) नास्ति (नाही) परायणं (ज्याची भक्ती करावी असा), रामस्य (रामाचा) दासोऽस्म्यहम् - पुन्हा इथे संधी आहे - दास: + अस्मि + अहम् (मी दास आहे).\nरामे (रामामध्ये) चित्तलय: (मन रममाण) सदा (नेहमी) भवतु (होवो) मे (माझे), भो राम (हे रामा) मां (मला) उद्धर (उद्धार कर - माझा उद्धार कर).\nधन्यवाद प्राणेश. पण तिसर्या ओळीतील परतरं हा शब्द तुम्ही गाळलात. कृपया त्याचाही अर्थ सांगावा.\nश्री. मो. दि. पराडकरांनी दिलेला अर्थ -\nरामान्नास्ति परायणं परतरम् = \"रामाहून\" श्रेष्ठ व ज्येष्ठ कोणी नाही.\nसंस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् \nराम या शब्दापासूनच सुरुवात करूया.\nभो राम संबोधन हाक मारण्यासाठी वापरतात.\nयाच अर्थाच्या विभक्ती कोणत्याही शब्दासाठी वापरता येतात. फक्त सर्वनामाला संबोधन नसते. उदा. हे राम, हे श्याम, असे आपण म्हणू शकतो, पण हे मी, हे तू, असे म्हणत नाहीत.\nअन्य काही शंका असल्यास अवश्य विचाराव्यात. यथामती/यथाशक्ती समाधान करण्याचा प्रयत्न करेन.\nफक्त सर्वनामाला संबोधन नसते. उदा. हे राम, हे श्याम, असे आपण म्हणू शकतो, पण हे मी, हे तू, असे म्हणत नाहीत.\nहे बहुधा ठीक नाही.\n कोण आहेस तू तिकडे अरे तू - तूच अरे तू - तूच काय करतो आहेस तिकडे काय करतो आहेस तिकडे\nअसे मराठीत म्हणता येते. तसेच संस्कृतातही म्हणता येते.\n रे त्वम् - त्वमेव किं कुरुषे तत्र\n\" हे युष्मद् चे रूप संबोधन म्हणून वापरले आहे.\nसंबोधन ही विभक्ती नाही, प्रथमेचे विशेष रूप आहे, अस��� (संस्कृतातून सांगितलेल्या) संस्कृत व्याकरणात मानतात. मराठीतून संस्कृत शिकवताना मात्र विभक्तींच्या तक्त्यात हमखास एक आठवी ओळ \"संबोधन\" म्हणून असते. ती तिथे असून काय फायदा होतो, ते मला माहीत नाही.\nरामरक्षेतला तो श्लोक रचणारा कवी त्या मानाने अलीकडचा होता. किंवा विभक्तींची त्याची प्राथमिक ओळख पाणिनींच्या व्यवस्थेतली नव्हती, असे मानण्यास जागा आहे. (कारण \"संबोधन\" एक विभक्ती आहे असे दाखवणारी कवीची रचना या कडव्यात आहे.)\nफक्त सर्वनामाला संबोधन नसते\nबरोबर. पण संस्कृतात निर्जीव वस्तूंना संबोधन वापरले जाते, ते अधिक हास्यास्पद वाटते\nएक विशेष विभक्ती उपयोग\nअहो सुनीलजी, संस्कृतात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला विनोदी वाटतात पण त्या संस्कृत भाषेच्य एकन्दर स्वभावाला अनुसरून बरोबरच असतात. तुम्हाला हे महित्ये का, की संस्कृतात, पाणी, दूध, साखर, सोने, चान्दी, माती, लाकूड इ. वस्तूंनाही द्विवचने व अनेकवचने असतात. म्हणजे, एक पाणी, दोन पाणी, बहुत पाणी......एक दूध, दोन् दुधे, बहुत् दुधे.....एक माती, दोन् मात्या, बहुत मात्या.....इ इ.\nकाये, प्रत्येक भाषेला स्वतःचे एक स्वरूप असते.....एक स्वभाव असतो....आणि त्या स्वभावधर्मानुसार ती भाषा अद्वितीय (unique) असते. एखाद्या भाषेला दुसया भाषेचे माप/नियम लावून चालत नाही.\nसंस्कृतात निर्जीव वस्तूंना सम्बोधन वापरतात ते हास्यास्पद वाटते कारण आपल्याला मराठीत तसे बोलायची सवय नसते. पण थोडा जास्त विचार केल्यावर निर्जीव वस्तूला सम्बोधन वापरणे हे बरोबर कसे ते तुम्हाला कळेल. हे विशेषतः साहित्यात/काव्यात वगैरे वापरले जाते, दैनन्दिन व्यवहारात याचा वापर कमी होतो.\n तर, कुणालाही हाकारण्यासाठी, बोलावण्यसाठी वपरला जाणारा शब्द किंवा प्रत्यय.\nउदा. एखादा कवि जर नदीच्या काठी बसून आपल्या जीवनातील दु:ख नदीला साङ्गत असेल तर तो नदीला सम्बोधन वापरेल किनई तो म्हणेल \"अगं नदी, तूच माझी खरी सखी आहेस कारण तू माझे दु:ख अगदी शान्तपणे, विनातक्रार ऐकतेस\". आता या वाक्यात कवि नदीला सम्बोधून 'अगं नदी' असे म्हणतो, हेंच नदीला वापरलेले सम्बोधन.\nआमच्या सारख्या मुम्बई शहरात राहाणार्या मणसांना नद्या वगैरे इतक्या जवळ नसतात. मग आम्हाला आमची दु:खे सिमेण्ट-काङ्क्रिटाच्या इमारतींना किंवा जवळच्या रेल्वे स्टेशनांना साङ्गावी लागतात. अशा वेळेला आम्ही त्या त्या वस्त��ंना नक्कीच काही न काही सम्बोधन वापरणरच, हो किनई \nसंस्कृतात निर्जीव वस्तूंना सम्बोधन वापरतात ते हास्यास्पद वाटते कारण आपल्याला मराठीत तसे बोलायची सवय नसते.\nस्वातंत्र्यवीर म्हणतात, ने मजसी ने परत मातृभूमीला (हे) सागरा, प्राण तळमळला...\nसंस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् \nकथा-कवितेतील एखादे उदाहरण देणे वेगळे आणि सरसकट संबोधनाचा विभक्तीत समावेश करून \"हे एक झाडा\", \"हे दोन झाडांनो\", \"हे अनेक झाडांनो\" अशी घोकंपट्टी करणे वेगळे, नाही काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/2088", "date_download": "2018-12-18T14:44:34Z", "digest": "sha1:3AN6SRRPKRQMBDFYRFPRR4AN4JPQQP67", "length": 2323, "nlines": 37, "source_domain": "mr.upakram.org", "title": "चंद्रा वरील ब्लास्ट् का दिसला नाही ? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nचंद्रा वरील ब्लास्ट् का दिसला नाही \nनासा ने चंद्रा वर् पाण्याच्या शोधा साठी केलेला पण न झलेला ब्लास्ट का होऊ शकला नाही \nया बद्दलची लौजीकल कारणे असलेला ले़ख खालील् लिंक वर गेल्या नंतर दोन तीन पोस्टच्या खाली जरूर वाचावा.\nत्या पेक्षा अधिक् माहीती करीता त्याहून जुन्या पोस्ट् शेधाव्यात ही नम्र विनंती\n( लिंक देताना रोमन अक्षरांची १०% ची लिमिट वारंवार त्रास् देते. उपक्रमच्या संचालक/ मालक यांना नम्र विनंती की कृपया या बाबतीत जरा मैत्रीपूर्ण सुधारणा जरूर करावी.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/two-year-water-bill/", "date_download": "2018-12-18T15:23:32Z", "digest": "sha1:CXFD3RUMD3W653JO7TY4QCAXH4QWJVJB", "length": 10246, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दोन वर्षांची पाणीपट्टी माफ करावी : सुखधान | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदोन वर्षांची पाणीपट्टी माफ करावी : सुखधान\nनेवासे फाटा – गेल्या अनेक दिवसांपासून नेवासे शहराला व्यवस्थित पाणीपुरवठा होत नाही. नागरिकांना पाण्यासाठी पैसे खर्च करावे लागत आहेत. पाणीपट्टीपेक्षा कितीतरी जास्त रक्कम पाण्यावर खर्च करावी लागते. त्यामुळे गेल्या दोन वर्षांची पाणीपट्टी नगरपंचायतीने माफ करावी, अशी मागणी नगरसेवक शालिनी सुखधान केली आहे.\nगेल्या वर्षी गढूळ पाणीपुरवठ्याच्या विरोधात आम्ही आंदोलन केले होते, असे निदर्शनास आणून त्या म्हणाल्या, की नेवासे ग्रामपंचायत अस्तित्वात असताना पाणीयोजनेच्य�� दुरुस्तीसाठी दोन कोटी 49 लाख रुपये आले होते. ठेकेदारांनी दहा टक्के काम करून पैसे काढले. वीजरोहित्र जळणे, पाईपलाइन फुटणे, शुद्धीकरण प्रकल्पावरच्या मोटारीत बिघाड होणे आदी समस्या निर्माण होतात.\nआम्ही आंदोलन केल्यानंतर नगरपंचायतीच्या सर्वसाधारणसभेत ठराव करण्यात आला. त्यात ठेकेदाराच्या कामाची चौकशी करून कारवाईची मागणी करण्यात आली; परंतु हा ठराव होऊन नऊ महिने झाले, तरीही काहीच कार्यवाही झालेली नाही. नेवासे शहरात पाईपलाइन फुटणे, रोहित्र जळणे, गढूळ पाणी अशा अनेक समस्या आहेत. नेवासे शहराला सुरळीत पाणीपुरवठा होत नाही.\nगेल्या एक वर्षभरात नेवासकरांनी पाच हजार रुपयांचे पाणी हे वैयक्तिकरीत्या बाहेरून विकत घेतले आहे. तो खर्च नेवासेकरांना खिशातून करावा लागला आहे. नेवासे नगरपंचायतीची पाणीपट्टी वार्षिक साधारण 1500 रुपये आहे. म्हणजे वार्षिक पाणीपट्टीपेक्षा तिप्पट रक्कम नेवासेकरांची खर्च झाली आहे. त्यामुळे नेवासेकरांची दोन वर्षांची पाणीपट्टी माफ करावी, अशी मागणी सुखधान यांनी केली आहे. हा विषय नगरपंचायतीच्या विषयपत्रिकेवर घ्यावा, ठेकेदारावर कारवाई व्हावी, अन्यथा आठ दिवसांत नेवासे नगरपंचायतीसमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपश्चिमोतानासन (स्थुलता कमी करण्यासाठी)\nNext articleव्दिपाद उत्तानपादासन (गुडघेदुखी कमी करणारे व स्नायूना मजबूत करणारे)\nपांढरीपूल परिसरात अवैध व्यवसायांचा जोर वाढला\nसंविधान स्तंभाने घेतला मोकळा श्वास\nयुतीची म्हैस अजून पाण्यात ; शिवसेना-भाजपची सर्व सुत्रे मुंबईतून हलणार\nबारहाटे यांना बेस्ट ऍप्रेंटिस\nकॉंग्रेसच्या यशाबद्दल कर्जतला कार्यकर्त्यांचा जल्लोष\nस्वस्थ भारत सायकल यात्रा नगरमध्ये दाखल\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nकों���ड्यांच्या खुराड्यात अडकलेल्या बिबट्याची निवारा केंद्रात रवानगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/in-big-boss-house-zubed-khan-try-to-attempt-suicide-271576.html", "date_download": "2018-12-18T14:54:05Z", "digest": "sha1:RQI4OBYF63743HPFIFMXYTYNC23B4NFJ", "length": 12343, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'बिग बाॅस'च्या घरात आत्महत्येचा प्रयत्न,झुबेर खाननं घेतल्या झोपेच्या गोळ्या", "raw_content": "\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : अखेरच्या टप्प्यात आयपीएलच्या लिलावाला सुरुवात\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nआम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो - नरेंद्र मोदी\nआमचा विकास 'आदर्श'सारखा नाही : पंतप्रधानांच्या भाषणातल्या 10 महत्त्वाच्या गोष्टी\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO: सैन्यभरतीच्या जागा 68 आणि अर्ज 12 हजार, उमेदवारांवर पोलिसांचा लाठीमार\nपंतप्रधान मोदी मुंबईत दाखल, शिवसेनेच्या बहिष्कारामुळे दौरा चर्चेत\nशिवरायांच्या ऐतिहासिक स्मारकाचं काम सुरू, पाहा एक्सक्ल्युझिव्ह फोटो\nVIDEO : मुंबईत तरुणीच्या कारचा विचित्र अपघात\nमोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याआधी उद्धव यांचा शिवसेना मंत्र्यांना मोठा आदेश\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\nपेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होणार, ही आहे मोदी सरकारची योजना\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nमाझ्या बाबतीतही भेदभाव केला गेलाय - कतरिना कैफ\nसेटवर शशांक केतकरचा 'हा' पैलू सगळ्यांना ठेवतो खूश\nस्वप्नील जोशी म्हणतोय, मी पण सचिन\nबाहेर सोसाट्याचा वारा तर घरात भरलं पाणी, आंध्र प्रदेशमध्ये 'फेथाई'चं थैमान\nचक्क घड्याळाने वाचवलं हृदयविकाराच्या झटक्यापासून, वाचून तुम्हीही म्हणाल वाह...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : अखेरच्या टप्प्यात आयपीएलच्या लिलावाला सुरुवात\nIPL Auction: क्रिकेट सोडून जॉब करणाऱ्या या खेळाडूवर आता 8.4 कोटींची बोली\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nVIDEO: शिवाजी महाराजांच्या वेषात संसदेत अवतरले 'हे' खासदार\nLIVE VIDEO : मुंबई कामगार रुग्णालयात अग्निशमन दलाचा जवान शिडीवरुन खाली कोसळला\nअंधेरीतल्या रुग्णालयातील भीषण आगीचा EXCLUSIVE VIDEO\n'बिग बाॅस'च्या घरात आत्महत्येचा प्रयत्न,झुबेर खाननं घेतल्या झोपेच्या गोळ्या\nबिग बॉसच्या घरातील स्पर्धकाने घरातच झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. झुबेर खान असं या स्पर्धकाचं नाव असून सध्या त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.\n08 आॅक्टोबर : बिग बॉसच्या घरातील स्पर्धकाने घरातच झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. झुबेर खान असं या स्पर्धकाचं नाव असून सध्या त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.\nबिग बॉसचा अकरावा सिझन सुरू होऊन आठवडाच झालाय. आणि पहिल्याच आठवड्यात घरातल्या स्पर्धकांनी भांडणं करून उच्छाद मांडला. त्यात एकमेकांची उणीदुणी काढण्यापासून एकमेकांवर शिवीगाळ करण्यापर्यंत स्पर्धकांची मजल गेली. यात सगळ्यात आघाडीवर होता डोंगरीचा झुबेर खान. त्यामुळे काल सलमान खानने याबाबत त्याला जाब विचारून त्याला चांगलंच खडसावलं.\nयानंतर टेंन्शनमध्ये आलेल्या झुबेरने रात्री घरात गोळ्या खाल्ल्या त्यामुळे सकाळी त्याला रूग्णालयात दाखल करायची वेळ शोच्या टीमला आली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nमाझ्या बाबतीतही भेदभाव केला गेलाय - कतरिना कैफ\nसेटवर शशांक केतकरचा 'हा' पैलू सगळ्यांना ठेवतो खूश\nस्वप्नील जोशी म्हणतोय, मी पण सचिन\nआणखी 14 वर्ष सलमान डेटवर जाऊ शकत नाही कारण...\n'टायगर' पडला 'ठग्सवर' भारी, बॉक्स ऑफिसवरील 'या' वर्षातले टॉप-5 सिनेमे\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : अखेरच्या टप्प्यात आयपीएलच्या लिलावाला सुरुवात\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vessoft.com/software/windows/download/vlc", "date_download": "2018-12-18T16:32:56Z", "digest": "sha1:POVBUXEUUXGH2ZS3BGAARMM3SROXSQUC", "length": 12013, "nlines": 233, "source_domain": "mr.vessoft.com", "title": "डाऊनलोड VLC 3.0.4 मराठी मध्ये – Windows – Vessoft", "raw_content": "\nडाउनलोड प्रारंभ करण्यासाठी ग्रीन बटणावर क्लिक करा\nडाउनलोड सुरु झाले आहे, आपला ब्राउझर डाउनलोड विंडो तपासा. काही समस्या असल्यास, एकदा बटण क्लिक करा, आम्ही वेगळ्या डाऊनलोड पद्धती वापरतो.\nऑपरेटिंग सिस्टम: Windows, Android\nवलेन्सीया – मीडिया प्लेअर सर्वात स्वरूप ऑडिओ आणि व्हिडिओ फायली प्ले करणे. सॉफ्टवेअर दणदणीत ऑडिओ फायली सानुकूल करण्यासाठी साधने एक महान संच, व्हिडिओ प्रतिमा गुणवत्ता, उपशीर्षके आणि ऑडिओ ट्रॅक समक्रमण, व्हिडिओ प्रभाव कार्य इ वलेन्सीया आपण योग्य पद्धत आवश्यक फॉरमॅट मीडिया फाइल्स recode करण्यास परवानगी देते आहे प्रसारण. वलेन्सीया मीडिया प्लेअर वापरून आपण इंटरनेट रेडिओ प्ले, पॉडका टस् ऐकू आणि व्हिडिओ प्रवाह पाहू शकता. तसेच वलेन्सीया इंटरनेट मीडिया सामग्री प्ले करण्यास सक्षम करते की लोकप्रिय ब्राउझर ठरवण्यासाठी.\nफाइल स्वरूप सर्वात समर्थन\nऑडिओ ट्रॅक आणि उपशीर्षके समक्रमण\nप्रभाव आणि फिल्टर एक संच\nसाधन मीडिया केंद्र किंवा होम थिएटर मध्ये आपल्या संगणकावर रूपांतरित करण्यात. सॉफ्टवेअर रिमोट कंट्रोल समर्थन आणि आपण समावेश कनेक्ट करण्याची परवानगी देते.\nलोकप्रिय फॉर्मेटच्या समर्थनासह मिडिया प्लेयर. सॉफ्टवेअर आपल्याला मेघ संचयनामध्ये फायली जोडण्याची आणि भिन्न डिव्हाइसेसवर पाहण्यासाठी परवानगी देते.\nलोकप्रिय मिडीया स्वरूपन समर्थन फंक्शनल खेळाडू. सॉफ्टवेअर उपयुक्त कार्ये संच समाविष्टीत आहे व आपण उपशीर्षके सानुकूल करण्याची परवानगी देते.\nलोकप्रिय ऑडिओ स्वरूप करीता समर्थन पुरविते की चित्रपट एक संच आहे, ऑडिओ प्लेयर, अंगभूत ऑडिओ कनवर्टर आणि टॅग संपादक.\nमीडिया फायली प्लेबॅक लोकप्रिय खेळाडू. आपल्या संगणकावरील आणि सफरचंद साधन दरम्यान डेटा समक्रमण समर्थन पुरवतो.\nकार्यशील Player उच्च गुणवत्ता व्हिडिओ प्ले करण्यासाठी. सॉफ्टवेअर इंटरनेट टीव्ही चॅनेल पाहण्यासाठी आणि लोकप्रिय व्हिडिओ सेवा सामग्री डाउनलोड करण्यास सक्षम करते.\nल��कप्रिय मिडीया स्वरूपन समर्थन multifunctional खेळाडू. सॉफ्टवेअर मीडिया फाइल्स एक उच्च-गुणवत्ता प्लेबॅक आणि उपशीर्षके एक काम पुरवते.\nसोयीस्कर खेळाडू लोकप्रिय स्वरूप प्लेबॅक. सॉफ्टवेअर आपण पोर्टेबल डिव्हाइस संगीत कॉपी आणि लोकप्रिय रेडिओ सेवा ऐकण्यासाठी परवानगी देते.\nअनेक माध्यम स्वरूप समर्थन कल्पित खेळाडू. सॉफ्टवेअर समावेश कनेक्ट करून त्याच्या स्वत: च्या शक्यता विस्तृत करण्यास सक्षम आहे.\nमाध्यम कन्व्हर्टर्स, मीडिया प्लेअर\nमुक्त संकुल संच कोडेक आणि व्हिडिओ फाईल्स सोबत काम करण्यासाठी. सॉफ्टवेअर उच्च संक्षेप पातळी मीडिया फाइल्स ब्राउझ तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो.\nमीडिया संपादक, मीडिया प्लेअर\nहे एक मल्टिमीडिया लायब्ररी मॅनेजर आहे ज्यामध्ये अंगभूत प्लेअर आणि संगीत आणि व्हिडियो फाइल्स आयोजित करण्यासाठी विविध प्रकारच्या वैशिष्ट्यांसह.\nपूर्ण खेळाडू ऑडिओ आणि व्हिडिओ फायली प्लेबॅक. तसेच खेळाडू पॉडका आणि रेडिओ स्टेशन्स प्लेबॅक करीता समर्थन पुरवतो.\nहे सिस्टीम साधन संगणकावर स्थापित हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर बद्दल माहिती प्रदर्शित करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.\nसॉफ्टवेअर फाइल प्रणाली विविध कार्यासाठी चालते. सॉफ्टवेअर FTP, सर्व्हर काम समर्थन आणि नेटवर्क मध्ये काम करण्याची जरुरीपेक्षा जास्त संधी मिळते.\nजगातील इतर वापरकर्त्यांसह मजकूर व व्हिडिओ संपर्क सॉफ्टवेअर. तसेच चर्चा विविध थीम विशेष खोल्या आयोजित करण्यात शक्यता आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vessoft.com/software/windows/download/wtfast", "date_download": "2018-12-18T16:33:06Z", "digest": "sha1:SM3XML25MWG4IEXXTVDQF7HR4QMW6225", "length": 11770, "nlines": 228, "source_domain": "mr.vessoft.com", "title": "डाऊनलोड WTFast 4.9.0.1647 – Vessoft", "raw_content": "\nडाउनलोड प्रारंभ करण्यासाठी ग्रीन बटणावर क्लिक करा\nडाउनलोड सुरु झाले आहे, आपला ब्राउझर डाउनलोड विंडो तपासा. काही समस्या असल्यास, एकदा बटण क्लिक करा, आम्ही वेगळ्या डाऊनलोड पद्धती वापरतो.\nWTFast – एक सॉफ्टवेअर आपल्या संगणकावर आणि खेळ सर्व्हर अंतर्गत डाटा ट्रान्सफर गती वाढवण्यासाठी. सॉफ्टवेअर gamers साठी रचलेला एक जागतिक डेटा नेटवर्क आहे. WTFast तुम्ही Warcraft, काले, Tera, GiuldWars, प्रख्यात संघ, डीओटीए 2, टाक्या वर्ल्ड, वंश 2 च्या वर्ल्ड अशा सामन्यांमध्ये कनेक्शन गती सुधारीत करण्यास परवानगी देते इ सॉफ्टवेअर सर्व्हर प्रतिसाद गती वाढविते, कमी lags आणि खेळ सर्व्हर पासून खंडित धोका.\nसंगणक आणि खेळ सर्व्हर अंतर्गत डाटा ट्रान्सफर गती वाढता\nखेळ पासून खंडित धोका च्या कमी\nकंपनी NVIDIA पासून ग्राफिक्स कार्ड ड्राइव्हर्स् सुधारीत सोयीस्कर साधन. सॉफ्टवेअर लोकप्रिय खेळ इष्टतम सेटिंग्ज सेट करण्याची परवानगी देते.\nमेघ गेमिंग सेवा व्हिडिओ प्रवाह तंत्रज्ञान खेळ प्लेबॅक. सॉफ्टवेअर कमी प्रणाली घटके साधने सर्वात मागणी खेळ प्लेबॅक उपलब्ध आहे.\nसिस्टम कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि गेमप्लेच्या अनुकूल करण्यासाठी साधन सॉफ्टवेअर आपल्याला स्वयंचलित किंवा मॅन्युअल मोडमध्ये ऑप्टिमायझेशन करण्याची अनुमती देते.\nWi-Fi किंवा WLAN प्रवेश बिंदूपासून कमकुवत सिग्नल निश्चित करण्याकरिता वायरलेस ऍक्सेस बिंदूचे विश्लेषण करण्यासाठी आणि विशिष्ट क्रिया करण्यासाठी हे एक साधन आहे\nहे कॉम्प्यूटर स्क्रीनवरून व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी एक सॉफ्टवेअर आहे आणि कनेक्टेड वेबकॅममुळे किंवा मायक्रोफोनमुळे रेकॉर्डिंग दरम्यानच्या कृतींवर एकत्रित टिप्पणी करते.\nइंटरनेट वर आवाज संप्रेषण सोयीस्कर साधन. सॉफ्टवेअर आपण तयार किंवा आपल्या स्वत: च्या सर्व्हर सानुकूलित आणि नियंत्रक अधिकार देणे परवानगी देते.\nफाइल व्यवस्थापन, बॅकअप आणि पुनर्प्राप्ती\nआपला संगणक आणि अन्य डिव्हाइसेस दरम्यान डेटा समक्रमित करण्यासाठी सॉफ्टवेअर. तसेच तो विविध सर्व्हरवर बॅकअप समर्थन पुरवतो.\nविविध शैली आणि अवघडपणा 2D खेळ तयार करण्यासाठी multifunctional संपादक. सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग कौशल्ये न वापरकर्ते एक सरळसाधा विकास प्रक्रिया उपलब्ध आहे.\nहे आपल्या Android डिव्हाइसवरील सामग्री नियंत्रित करण्यासाठी आणि डिव्हाइस आणि PC दरम्यान फायली तात्काळ हस्तांतरित करण्यासाठी एक फाईल व्यवस्थापक आहे.\nसॉफ्टवेअर विकेंद्रित निनावी FreeNet नेटवर्क सह कार्य करण्यासाठी. सॉफ्टवेअर फाइल्स आणि विविध डेटा डाउनलोड सुरक्षित विनिमय मिळण्याची हमी.\nकॉर्पोरेट माहिती सुरक्षेसाठी शक्तिशाली साधन. सॉफ्टवेअर निश्चित कालावधीसाठी अहवाल गतिविधी मॉनिटर आणि निर्माण करण्यास परवानगी देते.\nसॉफ्टवेअर एन्कोड आणि व्हिडियो फाइल्स डीकोड करण्यात. सॉफ्टवेअर कमाल प्रतिमा दर्जा, प्रगत फाइल संकुचन अल्गोरिदम वापरते.\nमीडिया संपादक, मीडिया प्लेअर\nहे एक मल्टिमीडिया लायब्ररी मॅनेजर आहे ज्यामध्ये अंगभूत प्लेअर आणि संगीत आणि व्हिडियो फाइल्स आयोजित करण्यासाठी विविध प्रकारच्या वैशिष्ट्यांसह.\nजगभरातील आपले मित्र आणि इतर वापरकर्ते मजकूर संदेश देवाणघेवाण करण्यासाठी लोकप्रिय शिष्टाचार करीता समर्थन विविध सॉफ्टवेअर.\nमीडिया फायली काम काम आहे सॉफ्टवेअर. तो फोटो, ऑडिओ फायली संपादित आणि व्हिडिओ विविध प्रभाव जोडण्यासाठी साधने समाविष्टीत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-ganesh-mandir-court-kdmc-67124", "date_download": "2018-12-18T16:00:10Z", "digest": "sha1:CXM5MWIBMZMSPO6JILM6N3KESUNTU7US", "length": 12203, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news ganesh mandir court kdmc गणेश मंदिरासाठी हजारो नागरिक रस्त्यावर | eSakal", "raw_content": "\nगणेश मंदिरासाठी हजारो नागरिक रस्त्यावर\nशनिवार, 19 ऑगस्ट 2017\nन्यायालयाच्या आदेशनुसार कल्याण पूर्वेतील गणेश मंदिर तोडण्यास गेलो; मात्र स्थानिकांनी विरोध करत महाआरती घेतली. गणेश विसर्जनापर्यंत कारवाई थांबली आहे. स्थानिक मंडळाने गणेश विसर्जनानंतर मंदिर स्थलांतरित करण्याचे लेखी दिले आहे.\n- भारत पवार, पालिका प्रभाग क्षेत्र अधिकारी\nकल्याण - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यात बाधित होणारी प्रार्थनास्थळे हटवण्याची मोहीम कल्याण-डोंबिवली महापालिकेने हाती घेतली आहे. शुक्रवारी (ता. १८) सकाळी कल्याण पूर्वेतील प्रसिद्ध गणेश मंदिर तोडण्यासाठी पालिका पथक पोलिस बंदोबस्तात गेले होते; मात्र हजारो नागरिकांच्या विरोधामुळे पथकाला परत फिरावे लागले. न्यायालयाचे आदेश असल्याने गणपती विसर्जनानंतर तेथील स्थानिक मंडळ गणपती मंदिर तेथून हलवणार आहे.\nकल्याण पूर्वेत कोळसेवाडीतील गणपती चौकात फार जुने गणेश मंदिर आहे. ते रस्त्यात येत असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रभाग क्षेत्र अधिकारी भारत पवार, पालिका कर्मचारी आणि पोलिस बंदोबस्तासह आज सकाळी कारवाईसाठी गेले असता हजारो गणेशभक्तांनी कारवाईला विरोध केला.\nनागरिकांच्या भावना तीव्र असल्याने पोलिसांनी स्थानिक मंडळ आणि पालिका अधिकाऱ्यांत मध्यस्थी केली. त्यानंतर गणेशोत्सवापर्यंत कारवाईला स्थगिती देण्यात आली. गणेशोत्सवानंतर स्थानिक मंडळ गणेश मंदिर पर्यायी जागेत स्थलांतरित करेल. त्याला पालिका मदत करेल, असे या वेळी ठरल्यामुळे जमाव शांत झाला. त्यानंतर नागरिकांनी ग��ेश मंदिरात महाआरती केली.\nमोदींमुळे स्मशानभूमी बंद, तर डंपिग ग्राऊंडवर अत्तराचे फवारे\nकल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कल्याण दौऱ्यानिमित्त कल्याण शहर चकाचक करण्यात आले असताना सुरक्षेच्या कारणास्तव काही कठोर निर्णय घेण्यात आले आहेत...\nशिवसेनेचा मोदींच्या कार्यक्रमावर बहिष्कार\nमुंबई : आज कल्याण आणि पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो प्रकल्पांच्या भूमीपूजन सोहळ्यात शिवसेनेनं बहीष्कार घातला...\nमोदींच्या स्वागताला गाजराचे तोरण\nकल्याण : कल्याण पूर्वमधील राजकीय पक्ष, नेते, नगरसेवक, सामाजिक संघटना कल्याण पूर्व मध्ये विविध विकास कामाबाबत पाठपुरावा करत असून अनेक कामे रखडलेले...\nकृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये सर्वेक्षण\nपुणे - देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या परिस्थितीचे मूल्याकंन, कर्ज आणि गुंतवणूक यांच्या सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणास १ जानेवारी...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याणच्या दौऱ्यावर\nकल्याण : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवार (ता. 18) कल्याण मध्ये येणार असल्याने सरकारी यंत्रणा सज्ज झाली असून कल्याण...\nउल्हासनगरात चादर गँगची दहशत\nउल्हासनगर : कल्याणनंतर आता उल्हासनगर शहरात चादर गँगने चोरी केल्याची घटना घडली आहे. कल्याणमध्ये 3 दिवसांपूर्वीच चादर गँगने 2 मोबाईलच्या दुकानांवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/trailer-of-lipstick-under-my-burkha-released-263820.html", "date_download": "2018-12-18T15:34:05Z", "digest": "sha1:S6SY7YOSRMXE4IXGDLI567G3XLCIIROH", "length": 13488, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'लिपस्टिक अण्डर माय बुरखा'चा पहिला ट्रेलर रिलीज", "raw_content": "\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nVIDEO : पंतप्रधान मोदींनी मराठीत भाषण करून घातली साद\nVIDEO : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस उडवणार मोदींची झोप, पाहा स्पेशल रिपोर्ट\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nआम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो - नरेंद्र मोदी\nआमचा विकास 'आदर्श'सारखा नाही : पंतप्रधानांच्या भाषणातल्या 10 महत्त्वाच्या गोष्टी\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO: सैन्यभरतीच्या जागा 68 आणि अर्ज 12 हजार, उमेदवारांवर पोलिसांचा लाठीमार\nपंतप्रधान मोदी मुंबईत दाखल, शिवसेनेच्या बहिष्कारामुळे दौरा चर्चेत\nशिवरायांच्या ऐतिहासिक स्मारकाचं काम सुरू, पाहा एक्सक्ल्युझिव्ह फोटो\nVIDEO : मुंबईत तरुणीच्या कारचा विचित्र अपघात\nमोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याआधी उद्धव यांचा शिवसेना मंत्र्यांना मोठा आदेश\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\nपेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होणार, ही आहे मोदी सरकारची योजना\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nमाझ्या बाबतीतही भेदभाव केला गेलाय - कतरिना कैफ\nसेटवर शशांक केतकरचा 'हा' पैलू सगळ्यांना ठेवतो खूश\nस्वप्नील जोशी म्हणतोय, मी पण सचिन\nबाहेर सोसाट्याचा वारा तर घरात भरलं पाणी, आंध्र प्रदेशमध्ये 'फेथाई'चं थैमान\nचक्क घड्याळाने वाचवलं हृदयविकाराच्या झटक्यापासून, वाचून तुम्हीही म्हणाल वाह...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : युवराज झाला 'मुंबईकर', अखेरच्या क्षणी घेतलं विकत\nIPL Auction: क्रिकेट सोडून जॉब करणाऱ्या या खेळाडूवर आता 8.4 कोटींची बोली\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nVIDEO: शिवाजी महाराजांच्या वेषात संसदेत अवतरले 'हे' खासदार\nLIVE VIDEO : मुंबई कामगार रुग्णालयात अग्निशमन दलाचा जवान शिडीवरुन ��ाली कोसळला\n'लिपस्टिक अण्डर माय बुरखा'चा पहिला ट्रेलर रिलीज\nस्त्रीवादाचं एक अत्यंत आक्रमक, लिबरल पण तितकंच विचार करायला लावणारं रूप म्हणजे अलंक्रिता श्रीवास्तवचा हा सिनेमा .\n28जून : बहुचर्चित 'लिपस्टिक अंडर माय बुरखा'चा पहिला ट्रेलर रिलीज झालाय. स्त्रीवादाचं एक अत्यंत आक्रमक, लिबरल पण तितकंच विचार करायला लावणारं रूप म्हणजे अलंक्रिता श्रीवास्तवचा हा सिनेमा.\nचार भिंतीच्या आत दडलेल्या आणि पुरूष प्रधान संस्कृतीत दबलेल्या 4 मध्यमवर्गीय स्त्रियांच्या अजब फॅन्टसिझवर हा सिनेमा भाष्य करतोय . या सिनेमात 4 नायिका आहेत . कोंकणा सेन शर्मा एका गृहिणीची आणि दोन मुलांच्या आईची भूमिका करतेय. तर रत्ना पाठक शाह एका म्हाताऱ्या स्त्रीचा रोल करते जिला तिच्या लैंगिकतेचा शोध म्हातारपणी लागलाय.अहाना कुमार ही एका छोट्या शहरातल्या अत्यंत बोल्ड महिलेची भूमिका साकारतेय तर प्लबिता बोरठाकूर ही एका कॉलेजमधल्या तरूणीचा रोल करतेय जिला पॉप सिंगर व्हायचंय. पण तिच्या आजूबाजूचा समाज तिला लिपस्टिक लावायचीही परवानगी नाकारतोय. या चौघींमधली कॉमन गोष्ट म्हणजे त्यांच्या 'फॅन्टसीझ' आणि समाज व्यवस्थेविरूद्ध त्यांनी पुकारलेलं बंड.\nअनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेता हा सिनेमा 21 जुलैला रिलीज होतोय . सिनेमात दाखवलेल्या स्त्रियांच्या संघर्षापेक्षा या सिनेमाला सेन्सॉरचं सर्टिफिकेट मिळवायला जास्त संघर्ष करावा लागलाय. एक वर्ष संघर्ष केल्यानंतर या सिनेमाला 'ए' सर्टिफिकेट मिळालंय.\nसध्यातरी अत्यंत चकित करणारा आणि विचार करायला लावणारा या सिनेमाचा ट्रेलर पाहूया.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nमाझ्या बाबतीतही भेदभाव केला गेलाय - कतरिना कैफ\nसेटवर शशांक केतकरचा 'हा' पैलू सगळ्यांना ठेवतो खूश\nस्वप्नील जोशी म्हणतोय, मी पण सचिन\nआणखी 14 वर्ष सलमान डेटवर जाऊ शकत नाही कारण...\n'टायगर' पडला 'ठग्सवर' भारी, बॉक्स ऑफिसवरील 'या' वर्षातले टॉप-5 सिनेमे\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nVIDEO : पंतप्रधान मोदींनी मराठीत भाषण करून घातली साद\nVIDEO : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस उडवणार मोदींची झोप, पाहा स्पेशल रिपोर्ट\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-chinese-goods-rss-65055", "date_download": "2018-12-18T15:29:42Z", "digest": "sha1:QSA2CNWMZI2I65SVW4VAD63GR6NM4GQL", "length": 14813, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news Chinese goods RSS चिनी वस्तूंविरोधात संघर्षाच्या तयारीत संघ | eSakal", "raw_content": "\nचिनी वस्तूंविरोधात संघर्षाच्या तयारीत संघ\nसोमवार, 7 ऑगस्ट 2017\nनागपूर - चिनी बनावटीच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कंबर कसली. संघाच्या विविध संघटनांच्या समन्वय शाखा सुरू करण्यात येणार आहेत. या शाखांच्या माध्यमातून चिनी वस्तूंच्या खरेदीवर बहिष्काराची योजना घराघरांपर्यंत पोहोचविण्याच्या रणनीतीवर आज संघाचे पदाधिकारी व शहर भाजपसह विविध संघाच्या संघटनाच्या पदाधिकाऱ्यांत खल झाला.\nनागपूर - चिनी बनावटीच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कंबर कसली. संघाच्या विविध संघटनांच्या समन्वय शाखा सुरू करण्यात येणार आहेत. या शाखांच्या माध्यमातून चिनी वस्तूंच्या खरेदीवर बहिष्काराची योजना घराघरांपर्यंत पोहोचविण्याच्या रणनीतीवर आज संघाचे पदाधिकारी व शहर भाजपसह विविध संघाच्या संघटनाच्या पदाधिकाऱ्यांत खल झाला.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आज रेशीमबाग येथील स्मृती मंदिरात त्यांच्या विविध संघटनांसोबत समन्वय बैठक आयोजित केली होती. शहर भाजपच्या कोअर कमिटीच्या सदस्यांसह बजरंग दल, विहिंप, विद्या भारती, भारतीय मजदूर संघ आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत संघाचे विदर्भ प्रांत कार्यवाह दीपक तामशेट्टीवार, महानगर संघचालक राजेश लोया यांनी मार्गदर्शन केले. सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंत पाच सत्र पार पडले. या वेळी या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना चीनचा विरोध सावधतेने करण्याचा सल्ला संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिला. भारताविरोधात चीनच्या खुरापती कारवाईवर यावेळी चर्चा झाली. या वेळी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकार असून आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणामुळे लाचार असून चिनी वस्तूंना भारतात येण्यापासून रोखू शकत नाही, असे सांगितले. परंतु, चिनी वस्तूंची खरेदी रोखण्यासाठी अनेक पर्याय असल्याचेही त्यांनी नमूद केले. सणासुदींच्या दिवसात मोठ्या प्रमा��ात चिनी वस्तू विक्रीसाठी येतात. या वस्तूंच्या खरेदीवर बहिष्कार टाकूनही चीनचा विरोध करता येईल. यासाठी संघाच्या विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या घराघरापर्यंत जाऊन चिनी वस्तूंवर बहिष्काराच्या अभियानाची माहिती द्यावी, असेही संघाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. चिनी वस्तूंच्या खरेदीवर बहिष्कारासाठी विशेषतः महिलांना आवाहन करण्यात येणार आहे. धार्मिक तसेच सार्वजनिक ठिकाणीही या अभियानाची व्याप्ती वाढण्यात येणार आहे. या बैठकीत महापौर नंदा जिचकार, श्रीकांत देशपांडे, भाजपचे शहर संघटनमंत्री संदीप जोशी, भोजराज डुंबे, माजी शहराध्यक्ष आमदार कृष्णा खोपडे, आमदार अनिल सोले, प्रवीण दटके, किशोर पलांदूरकर, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष सुभाष पारधी, शहराध्यक्ष धर्मपाल मेश्राम, वरिष्ठ पदाधिकारी देवेंद्र दस्तुरे, चंदन गोस्वामी आदी उपस्थित होते.\nआमची सत्ता आली की सरसंघचालकांना तुरुंगात टाकणार : आंबेडकर\nनागपूर : 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कायद्याला मानत नाही. सरसंघचालक मोहन भागवत खुलेआम 'एके-47'सारख्या शस्त्रांची पूजा करतात. आमचे सरकार...\nराहुल गांधींनी नेतृत्व सिद्ध केले - मा. गो. वैद्य\nनागपूर - कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नेतृत्व सिद्ध केले असून, त्यांच्या नेतृत्वावर आता प्रश्...\nआता वेळ मोदींना पर्याय शोधण्याची..\nदेशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांतील निकाल काल (ता.11) लागले. या निकालाने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...\nअन् संघ मुख्यालयावर हल्ला..; पोलिसांचे मॉकड्रिल\nनागपूर : महाल येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याच्या वार्तेने मंगळवारी शहरात एकच खळबळ उडाली होती. ज्याला कळले...\nगोव्यात भाजप राजकीय कोंडीत\nपणजी : लोकसभेच्या निवडणुकीची उपांत्य फेरी समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल भाजपच्या विरोधात गेले आणि राज्यातील राजकीय...\n; नवा चेहरा की जुनाजाणता\nनवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात कॉंग्रेसचा मुख्यमंत्री कोण, याकडे लक्ष लागले आहे. जुनाजाणता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-madhurangan-62249", "date_download": "2018-12-18T15:54:57Z", "digest": "sha1:ILCPCHI27NYQTGHZPVEBZTMIZSEFX35U", "length": 16509, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news madhurangan मधुरांगणचे सभासद होऊन मिळवा \"स्कॅन टू सेव्ह' तंत्रज्ञान भेट | eSakal", "raw_content": "\nमधुरांगणचे सभासद होऊन मिळवा \"स्कॅन टू सेव्ह' तंत्रज्ञान भेट\nबुधवार, 26 जुलै 2017\nपुणे - संपूर्ण वर्षभर नाटक, गाणी, गरबा, मेंदी, पाककृती, आरोग्यविषयक कार्यक्रमांची रेलचेल असणाऱ्या \"मधुरांगण' परिवारात सहभागी होण्याची संधी आहे. जे सभासद होतील, त्यांना लाखमोलाचा जीव वाचवणारं \"स्कॅन टू सेव्ह' तंत्रज्ञान भेट मिळणार आहे.\nपुणे - संपूर्ण वर्षभर नाटक, गाणी, गरबा, मेंदी, पाककृती, आरोग्यविषयक कार्यक्रमांची रेलचेल असणाऱ्या \"मधुरांगण' परिवारात सहभागी होण्याची संधी आहे. जे सभासद होतील, त्यांना लाखमोलाचा जीव वाचवणारं \"स्कॅन टू सेव्ह' तंत्रज्ञान भेट मिळणार आहे.\nअपघातग्रस्त व्यक्तीची ओळख न पटल्याने, त्यावर उपचार करता येत नाहीत. त्यामुळे अनेकांचा मृत्यू होता. तसेच लहान मुले हरवल्यानंतर त्यांचा शोध घेणे अवघड असते. या दोन्ही समस्यांचा अभ्यास करून पार्टिसिपंट बिझनेस सोल्युशन प्रा. लि. या कंपनीने \"स्कॅन टू सेव्ह' हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या किटमध्ये कस्टमाइझ्ड क्यू आर कोड स्टिकर आहे. ज्यामध्ये संबंधित व्यक्तीची संपूर्ण वैद्यकीय माहिती अंतर्भूत असेल. तसेच एक क्यू आर कोड वॉलेट कार्ड, कस्टमाइझ्ड क्यू आर कोड किचेन आणि ऍक्टिव्हेशन गाइडचाही समावेश आहे. क्यू आर बेस्ड स्टिकर्स, वॉलेट कार्ड, टॅग, क्लोदिंग पॅचेस, किचेन, शू टॅग इत्यादी प्रोडक्ट्स अगदी सहजपणे स्वत:जवळ बाळगता येत असल्याने, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळू शकते. \"स्कॅन टू सेव्ह'मुळे संबंधित व्यक्तीचे ठिकाण समजते, तसेच वैद्यकीय माहिती उपलब्ध होऊन उपचार करता येतात. बाजारामध्ये रु. 365 ला उपलब्ध होणारे हे प्रॉडक्ट \"मधुरांगण' सभासदांना भेट मिळणार आहे. तर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना सवलतीत मिळेल.\n- खास राखी पौर्णिमेनिमित्त अरिहंत इव्हेंट्सतर्फे \"राखी मेला 2017'चे बुधवारी (ता. 26) सकाळी 11 ते रात्री 9 वा ओसवाल बंधू समाज, सेव्हन लव्हज चौक, पुणे येथे आयोजन.\n- आजच्या राखी मेला प्रदर्शनात जे सभासद होतील; तसेच लकी ड्रॉ विजेत्यांना \"चांगल्या बायका दुसऱ्याच्या' या नाटकाच्या प्रवेशिका भेट.\n- मनीषा जैन यांचे नेल आर्ट व ज्वेलरी मेकिंग विनामूल्य मार्गदर्शन दुपारी 2 वाजता.\n- \"चांगल्या बायका दुसऱ्याच्या' या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक आनंद म्हसवेकर असून, संतोष पवार व स्मिता दोंदे हे कलाकार आहेत. या नाटकात आपल्या बायकोपेक्षा दुसऱ्यांच्या बायका जास्त गुणसंपन्न वाटतात. त्यामुळे संसारात काय घडतं, हे मनोरंजन करून हसवणारं अन् डोळ्यांत अंजन घालणारं धमाल कॉमेडी नाटक आहे.\n- या नाटकाची एक प्रवेशिका भेट. (स्टॉक असेपर्यंत)\n- हजारो रुपयांचे \"फ्री व्हाउचर'\n- वार्षिक सभासदत्व शुल्क अवघे रुपये 999.\n- नोंदणीनंतर सभासदांना \"तनिष्का'च्या 12 अंकांसहित 1 हजार 499 रुपये किमतीचा 23 पिसेसचा मल्टिपर्पज सेट भेट.\n(भेटवस्तूसाठी कृपया मोठी पिशवी आणावी.)\n- नामवंत ब्रॅंड्सची हजारो रुपयांची फ्री गिफ्ट व्हाउचर व डिस्काउंट व्हाउचर भेट\n- ऑनलाइनसाठी प्ले स्टोअरवर madhurangan टाइप करा, ऍप डाउनलोड करून सदस्यत्व नोंदणी शक्य. पासवर्ड 6 ते 7 डिजिटचा असावा.\n- कुरिअरचा ऑप्शन निवडून सभासदत्व आणि कुरिअरची रक्कम ऑनलाइन भरल्यास गिफ्ट व इतर सर्व साहित्य घरपोच\n- ऍपवरून नोंदणी करणाऱ्या सभासदांना सर्व भेटवस्तू 15 दिवसांनंतर मिळतील; अन्यथा \"सकाळ'च्या बुधवार पेठ किंवा पिंपरी कार्यालयात आधी संपर्क साधून (सकाळी 11 ते सायं. 6) या वेळात भेटवस्तू नेता येतील.\n- ऍपव्यतिरिक्त नोंदणीसाठी - \"सकाळ' मुख्य कार्यालय, 595, बुधवार पेठ, पुणे किंवा \"सकाळ' पिंपरी कार्यालय सनशाइन प्लाझा, हॉटेल रत्नाच्यामागे, पिंपरी (सकाळी 11 ते सायं. 6)\n- अधिक माहितीसाठी संपर्क : 8378994076 किंवा 9075011142\nपुणे : वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर पुणे पोलीस जबरदस्त दंड आकारतात. शिस्त लावण्यासाठी त्यांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद असले तरी ते करत असलेली कारवाई...\nपुणे देशातील सर्वोत्तम शहर बनणार : मुख्यमंत्री\nपुणे : आता पुणे देशातील सर्वोत्तम शहर बनणार आहे. पुणे शहर आता आयटी हब असलेल्या हिंजवडीशी आता मेट्रोने जोडले जाणार आहे. या...\n‘रेसिड्यू फ्री’ शेतमालासाठी उभारली थेट ग्राहक बाजारपेठ\nसध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा सेंद्रिय शेतीचे महत्त्व वाढले आहे. ग्राहक आरोग्याबाबत जागरूक होऊन रसायन अंशमुक्त मालाची मागणी करू...\nपुणे : विद्यापीठात उद्यापासून रंगणार \"युवास्पंदन' महोत्सव\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि नवी दिल्ली येथील असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठामध्ये बुधवार (...\nशहरात राज्यातील नीचांकी तापमान\nपुणे - जेमतेम नऊ दिवसांपूर्वी कपाटात गेलेले जर्किन, स्वेटर पुणेकरांना सोमवारी पुन्हा बाहेर काढावे लागले आहेत. कारण, यंदाच्या हिवाळ्यातील सर्वांत...\nदैवी शक्ती आणण्यासाठी महिलेला बेदम मारहाण\nखेड-शिवापूर - आर्वी (ता. हवेली) येथे अंगात दैवी शक्ती आणण्याच्या बहाण्याने एका महिलेला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केल्याचा प्रकार घडला. ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/career-vrutantta-news/central-food-technological-research-institute-mysore-1692680/", "date_download": "2018-12-18T15:30:45Z", "digest": "sha1:TTRH3TSLFT3TEW6CAETOZYGYZYGPNLVU", "length": 20971, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Central Food Technological Research Institute Mysore | संशोधन संस्थायण : अन्न हे पूर्णब्रह्म | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nसंशोधन संस्थायण : अन्न हे पूर्णब्रह्म\nसंशोधन संस्थायण : अन्न हे पूर्णब्रह्म\nभारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा अन्नधान्य, फळे आणि भाजीपाला उत्पादक देश आहे.\nसेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट, म्हैसूर\nकर्नाटक राज्यातील म्हैसूर येथे सेंट्रल फूड टेक्नॉलॉजीकल रिसर्च इन्स्टिटय़ूट (सीएफ���ीआरआय) म्हणजेच केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था स्थित आहे. अन्न तंत्रज्ञान या विषयामध्ये मूलभूत आणि उपयोजित संशोधन करणारी ही संस्था आहे. या संशोधन संस्थेची स्थापना दि.२१ऑक्टोबर १९५०मध्ये झाली. सीएफटीआरआय ही संस्थादेखील वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेशी (सीएसआयआर)संलग्न संस्था आहे. केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थाही अन्नशास्त्र, अन्नसुरक्षा आणि अन्न तंत्रज्ञान या विषयांतील सखोल संशोधन करून या क्षेत्रातील एकूण संशोधन-विकासाला चालना देणे या भावनेने संशोधन कार्य करणारी संस्था आहे. या संस्थेची अन्य संशोधन विस्तार केंद्रे हैदराबाद, लखनऊ आणि मुंबई येथे आहेत.\nभारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा अन्नधान्य, फळे आणि भाजीपाला उत्पादक देश आहे. त्यामुळेच सीएफटीआरआय धान्य, कडधान्ये, तेलबिया, मसाले, फळे, भाज्या, मांस, मासे आणि पोल्ट्री उत्पादन आणि हाताळणी यासारख्या वैविध्यपूर्ण संशोधनात गुंतलेली आहे. सीएफटीआरआयने अन्नशास्त्र व संबंधित तंत्रज्ञानातील तीनशेपेक्षा जास्त उत्पादने, प्रक्रिया आणि उपकरणे प्रकार तयार केलेली आहेत. त्यात अनेक पेटंट्सचा समावेश आहे. याव्यतिरिक्त संस्थेने संशोधन विषयांतील अनेक शोधनिबंध प्रकाशित केलेले आहेत. संस्था आपल्या संशोधन-विकास कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी विविध सुविधा जोडणे, निर्यात वाढवणे, अन्नधान्याचे नवीन स्रोत शोधणे, अन्नधान्य उद्योगांमध्ये मानवी संसाधने एकत्रित करणे, खर्च कमी करणे आणि आधुनिकीकरण करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करणे यांसारख्या बहुविध पर्यायांचा अवलंब करत आहे. या संशोधन संस्थेमध्ये सध्या एकूण २०० शास्त्रज्ञ आणि अभियंते संशोधनाच्या कार्यात गुंतलेले आहेत तर दोनशेपेक्षाही अधिक कुशल तांत्रिक व साहाय्यक कर्मचारी या संशोधकांना मदत करत आहेत. संस्थेतील शास्त्रज्ञांबरोबरच तांत्रिक कर्मचाऱ्यांचे संशोधनकार्यसुद्धा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शोधनिबंधात प्रकाशित केले जाते. अत्याधुनिक तंत्रज्ञान, संगणकीकृत प्रयोगशाळांची उपलब्धता, कुशल मनुष्यबळ आणि देशातील विविध संशोधन संस्थांबरोबर असलेले सहकार्य व उत्तम संबंध या महत्त्वाच्या बाबींमुळे सीएफटीआरआय इतर संस्थांबरोबर भागीदारी करून सार्वजनिक आणि खासगी उद्योगांना वैज्ञानिक सेवा पुरवते.\nसीए��टीआरआय ही जरी फूड टेक्नॉलॉजीमध्ये संशोधन करणारी संस्था असली तरी सीएसआयआरच्या मार्गदर्शनानुसार संस्थेने आंतरविद्याशाखीय संशोधनाला (Interdisciplinary research) नेहमीच चालना दिलेली आहे. या सर्व शाखांमधील संशोधन समन्वयाने चालावे यासाठी संस्थेने संशोधनाच्या सोयीने विविध विभागांची रचना केलेली आहे. या विभागांच्या साहाय्याने देश-विदेशांतील अनेक बाह्य़ प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे ते पूर्ण केलेले आहेत. संस्थेमध्ये एकूण सोळा संशोधन आणि विकास विभाग आहेत.\nया सर्व विभागांतील संशोधन विषयांना संस्थेने सोयीसाठी विविध उपविषयांमध्ये विभागले आहे. सध्या संस्थेमध्ये बायोकेमिस्ट्री, फ्लोअर मिलिंग, बेकिंग अॅण्ड कन्फेक्शनरी टेक्नॉलॉजीज, फूड इंजिनीअिरग, फूड पॅकेजिंग टेक्नॉलॉजी, फूड प्रोटेक्टंट अॅण्ड इन्फेस्टेशन कंट्रोल, फूड सेफ्टी अॅण्ड अॅनालिटीकल क्वालिटी कंट्रोल, फ्रूट अॅण्ड व्हेजिटेबल टेक्नॉलॉजी, ग्रेन सायन्स टेक्नॉलॉजी, लिपीड सायन्स, मिट अॅण्ड मरीन सायन्स, मायक्रोबायोलॉजी अॅण्ड फर्मेटेशन टेक्नॉलॉजी, मॉलीक्युलर न्युट्रिशन, प्लँट सेल बायोटेक्नॉलॉजी, प्रोटिन केमिस्ट्री अॅण्ड टेक्नोलॉजी, स्पाइस अॅण्ड फ्लेवर सायन्स इत्यादी विषयांत संशोधन केले जाते. संशोधनासाठी हातभार लावण्यासाठी काही अतिरिक्त विभागही जसे की संगणक विभाग, इन्फॉर्मेशन अॅण्ड पब्लिसिटी, कन्स्ट्रक्शन अॅण्ड सिव्हिल मेंटेनन्स, प्लॅनिंग, मॉनिटरिंग अॅण्ड को-ऑíडनेशन, डिझाइन अॅण्ड फॅब्रिकेशन युनिट, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर अॅण्ड बिझनेस डेव्हलपमेंट, इंजिनीअरिंग अॅण्ड मेकॅनिकल मेंटेनन्स इत्यादी कार्यरत आहेत.\nसीएफटीआरआयमध्ये चाललेल्या इतक्या उत्कृष्ट संशोधनाचा फायदा शैक्षणिक क्षेत्रालाही व्हावा म्हणून सीएफटीआरआयने देशातील विविध विद्यापीठांबरोबर संलग्न होऊन अनेक शैक्षणिक व संशोधन कार्यक्रम सुरू केले आहेत. भारतातील इतर संशोधन संस्थांसारखे या संस्थेमध्येही Academy of Scientific & Innovative Research (AcSIR) च्या अंतर्गत पदव्युत्तर व पीएच.डी. हे संशोधन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पूर्ण करता येतात. सीएफटीआरआय विविध भारतीय विद्यापीठांशी पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी संलग्न आहे. तसेच दरवर्षी सीएसआयआरच्या ‘नेट’सारख्या परीक्षांमधून गुणवत्ताप्राप्त अनेक जेआरएफ व एसआरएफ विद्यार्थी या संस्थेमध्ये पीएच.डी.चे संशोधन करण्यासाठी प्रवेश घेतात. फूड टेक्नॉलॉजी व संबंधित विषयांतील संशोधन वाढीस लागावे यासाठी संस्थेने संशोधक विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन दिलेले आहे. संशोधक विद्यार्थ्यांना सीएफटीआरआयमध्ये वर उल्लेख केलेल्या सर्व संशोधन विषय व इतर संबंधित आंतरविद्याशाखीय विषयांतील संशोधनाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. उत्कृष्ट संशोधनासाठी आवश्यक ती सर्व अत्याधुनिक उपकरणे, जागतिक विद्यापीठांमध्ये संशोधन केलेला अनुभवी संशोधक-प्राध्यापकवर्ग व तत्सम इतर अनेक सोयीसुविधा सीएफटीआरआयकडून या संशोधक विद्यार्थ्यांना दिल्या जातात. संस्थेमध्ये दरवर्षी विविध संशोधन विषयांतील नामवंत शास्त्रज्ञांची व्याख्याने, कार्यशाळा व चर्चासत्रे आयोजित केली जातात.\nसेंट्रल फूड टेक्नॉलॉजीकल रिसर्च इन्स्टिटय़ूट चेलूवंबा मॅन्शन, रेल्वे म्युझियमच्या विरुद्ध दिशेला, म्हैसूर, कर्नाटक – ५७००२०.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIPL Auction 2019: युवराज झाला 'मुंबईकर' १२ व्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार\nअटलजींच्या सरकारला आणखी काही काळ मिळाला असता तर...\nकाँग्रेसला सरकार चालवायला येत नाही, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर भाजपा मंत्र्याचे वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाराज खासदार संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाला दांडी\n#MeToo : सोनू निगमचा अनु मलिकला पाठिंबा\nरणबीर रिसेप्शनला न आल्यानं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही- दीपिका\nThackeray Biopic: चर्चा फक्त भगव्याची अन् नवाजुद्दीनच्या लूकची\nदुसरीला डेट करत असतानाही रणवीर माझ्याशी फ्लर्ट करायचा, दीपिकानं सांगितला मजेशीर किस्सा\n...अन् पंकजाताई आणि पूनम महाजन म्हणाल्या 'कुछ कुछ होता हैं'\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nप्रशासकीय इमारतीतील संकटकालीन सुटकेचा मार्ग ‘अडगळी’त\nखड्डे न बुजवताच, रस्त्याची रंगरंगोटी\nलहान मुलांच्या मदतीने लग्नमंडपांत चोऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%85/", "date_download": "2018-12-18T15:42:47Z", "digest": "sha1:UBRAIQH4XUK443DSWVYFBAQTXJIQPEKF", "length": 9047, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कराडात नोव्हेंबरमध्ये अ.भा. पक्षीमित्र संमेलन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकराडात नोव्हेंबरमध्ये अ.भा. पक्षीमित्र संमेलन\nकराड : लोगोच्या अनावरण प्रसंगी महेंद्रकुमार शहा, दीपक वाटेगावकर, सुधीर एकांडे, रोहन भाटे व नाना खामकर. (छाया : राजू सनदी)\nकराड, दि. 22 (प्रतिनिधी) – येथील स्व. यशवंतराव चव्हाण स्मृतीसदनात दि. 23 व 24 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे 2 रे अखिल भारतीय आणि 32 वे राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कराड जिमखान्याचे अध्यक्ष महेंद्रकुमार शाह, जनरल सेक्रेटरी सुधीर एकांडे आणि संमेलनाचे कार्याध्यक्ष रोहन भाटे यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिमखाना उपाध्यक्ष दीपक वाटेगावकर, निसर्ग विभागप्रमुख नाना खामकर उपस्थित होते.\nमहाराष्ट्र पक्षीमित्र संयोजित संमेलनात महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ- नागपूर, महाराष्ट्र वन विभाग-सातारा, सह्याद्री व्याघ्र राखीव-कोल्हापूर, या संस्थांचा सहभाग आहे. पक्षी, निसर्ग जतन व संवर्धन, या विषयावर नामवंतांची व्याख्याने, पक्षी अभ्यासक, वनरक्षकांची चर्चासत्रे, प्रकट मुलाखत, स्लाईड शो, फिल्म शो, छायाचित्र प्रदर्शन व स्पर्धा, प्रबंध सादरीकरण, अशा भरगच्च कार्यक्रमाचे संमेलनात आयोजन करण्यात येणार आहे. संमेलनाचे उद्घाटन सिक्किमचे माजी राज्यपाल डॉ. श्रीनिवास पाटील व वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. संमेलनास कोल्हापूरचे मुख्य वन संरक्षक तथा सह्याद्री व्याघ्र राखीवचे क्षेत्र संचालक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, उपसंचालक डॉ. विनिता व्यास, सातारचे उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा, राज्य जैवविविधता मंडळाचे चेअरमन डॉ. विलास बर्डेकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव अश्रफ अहमद आणि राज्य पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर हे उपस्थित राहणार आहेत. विविध राज्यांतील पक्षी अभ्यासक, वनरक्षक व निसर्ग संवर्धक मोठ्या संख्येने संमेलनात सहभागी होणार आहेत. निसर्गचक्रातील पक्षी वैभव टिकवणे, जतन करणे, या हेतूने संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी हा घटक समोर ठेवून विव���ध उपक्रमांचे विनामूल्य आयोजन केले आहे. संमेलनाच्या निमित्ताने निसर्ग, पर्यावरण व पक्षी, या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकराडात नोव्हेंबरमध्ये अ.भा. पक्षीमित्र संमेलन\nNext articleथकित कर्जाबाबतचा राजन यांचा अहवाल जाहीर करावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-18T15:11:56Z", "digest": "sha1:RZZXDAAYPGCJXH3TLALEPLRVBW7AQWOF", "length": 7528, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खासदारांची लोकप्रियता पाहण्यासाठी भाजपा करणार दिल्ली सर्वेक्षण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nखासदारांची लोकप्रियता पाहण्यासाठी भाजपा करणार दिल्ली सर्वेक्षण\nनवी दिल्ली – भारतीय जनता पार्टी आपल्या खासदारांची लोकप्रियता पाहण्यासाठी दिल्लीचे सर्वेक्षण करणार आहे. सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने राजधानीताल सर्वच्या सर्व म्हणजे सातही जागा जिंकल्या होत्या. सन 2019 च्या निवडणुकीत अशीच कामगिरी पुन्हा करण्यासाठी काय काय आव्हाने आहेत हे जाणून घेणे हा देखील या सर्वेक्षणाचा हेतू आहे.\nसप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात एका कन्सल्टन्सी कंपनीमार्फत हे सर्वेक्षण करण्यात येण्याची शक्यता भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने बोलून दाखवली आहे.\nआपल्या या सात खासदारांचा मतदार पुढील निवडणुकीत स्वीकार करतील काय हे जाणून घेण्याबरोबरच त्यांनी या कालावधीत केलेली कामगिरी, सरकारच्या विविध योजनांचे क्रियान्वयन अणि कार्यक्रमांचा प्रभावही या सर्वेक्षणामुळे जाणून घेता येणार आहे.\nयासाठीची प्रश्नावली तयार केलेली असून मिळालेली माहिती राष्ट्रीय आणि दिल्लीच्या युनिट्सकडे पाठवण्यात येईल.\nदिल्लीत भाजपाला मुख्य आव्हान आहे, ते आपचे आणि कॉंग्रेसचे. या दोन पक्षांनी केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात त्याच्याच पक्षांना जास्त जागा मिळणार असल्याचे दिसून आलेले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकवठे ग्रामपंचायतीतर्फे वृक्षांची लागवड\nफेथाई चक्रीवादळामुळे आंध्रातील 5 जिल्ह्याना “हाय अलर्��’\n“राष्ट्रीय कला उत्सवात’ महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना तीन पुरस्कार\nगेहलोत, पायलट यांचे राजस्थानराज सुरू\nट्रिपल तलाक विषयीचे विधेयक लोकसभेत नव्याने सादर\nदेशातील 25 टक्के किटकनाशकांमध्ये भेसळ\nकॉंग्रेसकडून जाणिवपुर्वक दिशाभुल : सीतारामन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4641877.html", "date_download": "2018-12-18T14:41:03Z", "digest": "sha1:555X7TEYPKFKK57YRNCKS7MJKNFLZFGW", "length": 3438, "nlines": 95, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - काहीस मनातलं -", "raw_content": "\nमाणूस वा त्याची साथ आयुष्यभर सोबत नसली तरी त्याने दिलेल्या क्षणभर आठवणीत आपण आपलं आयुष्य जगू शकतो,, तेही फक्त त्याच्या आनंदापोटी .....\nत्याच्या आयुष्यावर आपला अधिकार नसेल पण त्या क्षणांवर फक्त आपला अधिकार असतो...भले ते क्षण आता पुन्हा अस्तित्वात येऊ शकत नाहीत....\n**क्षण** तेच जपण्याचा प्रयत्न करतेय ,, आता त्याशिवाय दुसरं काय उरलय माझ्याजवळ आपलं म्हणून घ्यायला .....अ\n( काहीस मनातलं -)\nRe: काहीस मनातलं -\nRe: काहीस मनातलं -\nमनाजवळच्या आठवणी ... आपल्या भूतकाळ झाल्या असल्या तरी\nत्यांना विसरणे शक्य नसते..आणि आपलं मन कुणालाही सहजासहजी कधीच विसरत नाही...\n***खरं तर आयुष्य त्या क्षणातच जगून झालेलं असत...***\nRe: काहीस मनातलं -\nRe: काहीस मनातलं -\nRe: काहीस मनातलं -\nRe: काहीस मनातलं -\nRe: काहीस मनातलं -\nविसरणं हे अशक्य आहे,कारण कधी कोण स्वताः श्वास घेण्याचे विसरेल का...\nRe: काहीस मनातलं -\nअगदी खरं..**प्रत्येक श्वास नेहमी माणसास आनंद देईल हे त्यास पण ठाऊक नसते...**\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%88/", "date_download": "2018-12-18T15:29:34Z", "digest": "sha1:PPKEC2HBX3DJDZFUHGMRXQB6LNWNKICK", "length": 16252, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "‘संभाजी राजा दारुच्या कैफात सापडला’; ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ पुस्तकात वादग्रस्त उल्लेख | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय…\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित…\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची…\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी…\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे…\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी…\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या…\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विज���; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Maharashtra ‘संभाजी राजा दारुच्या कैफात सापडला’; ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ पुस्तकात वादग्रस्त उल्लेख...\n‘संभाजी राजा दारुच्या कैफात सापडला’; ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ पुस्तकात वादग्रस्त उल्लेख\nमुंबई, दि. ११ (पीसीबी) – सर्व शिक्षा अभियानातील ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकात ‘संभाजी राजा हा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता’ असा वादग्रस्त उल्लेख केल्याचे उघडकीस आले आहे. संभाजी ब्रिगेडने या पुस्तकावर आक्षेप घेतला आहे.\n‘समर्थ श्री रामदास स्वामी’ हे पुस्तक डॉ. शुभा साठे यांनी लिहिले आहे. पुस्तकाचे प्रकाशन नागपूरमधील लाखे प्रकाशनाने केले आहे. या पुस्तकातील पान क्रमांक १८ वर संभाजी महाराजांविषयी उल्लेख करण्यात आला आहे. ‘रायगडावरुन संभाजीराजांनी केलेल्या अनेक खऱ्या- खोट्या अत्याचारांच्या बातम्या समर्थांच्या कानावर येत होत्या. संभाजी राजा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता. स्वराज्याची ही अवहेलना पाहून समर्थांचे अंत:करण तिळतिळ तुटत होते. मनातला राम अखेरच्या कर्तव्याची टोचणी लावत होता. अखेर समर्थांनी संभाजीराजांना पत्र लिहिले’, असा उल्लेख या पुस्तकात केला आहे.\nदरम्यान, कुठलाही पुरावा नसताना छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्यात आली, असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. हा निव्वळ करंटेपणा असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. असा भयंकर मजकूर शालेय प्राथमिक पुस्तकात छापला जातो, हे राज्य सरकारचे दुर्दैव आहे, असेही संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे.\nPrevious articleतनुश्री दत्ताला मुंबई महिला काँग्रेसचा पाठिंबा; नाना पाटेकरांना अटक करण्याची मागणी\nNext article‘संभाजी राजा दारुच्या कैफात सापडला’; ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ पुस्तकात वादग्रस्त उल्लेख\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\n…तरीही आम्हाला शिवसेनेसोबत युती करायची आहे – नितीन गडकरी\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी...\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nकर्जमाफीच्या नावावर काँग्रेस शेतकऱ्यांशी खोटे बोलत आहे – पंतप्रधान मोदी\nरहाटणीत तरुणीचा पाठलाग करुन धमकावणाऱ्या तरुणाला अटक\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nभाजप कार्यकर्त्यांचे चारित्र्य आणि वर्तन अटलजींसारखे आहे का\nनागपुरमध्ये मुस्लिम वडिलांकडून हिंदू दत्तक मुलिचे कन्यादान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://thoughts-of-a-rationalmind.blogspot.com/2009/05/blog-post.html", "date_download": "2018-12-18T15:06:10Z", "digest": "sha1:JZCDZS2RSWFTLLJ3PZGW2A2FGRMVV4J4", "length": 14729, "nlines": 126, "source_domain": "thoughts-of-a-rationalmind.blogspot.com", "title": "A Rational Mind: सर्जेकोटाचा राजा!", "raw_content": "\nसर्जेकोट हा अलिबागच्या कुलाबा किल्ल्याचा शेजारी. खरे तर हा कोट नव्हे एक मोठा बुरूजच आहे. कित्येकदा सर्जेकोटाला कुलाब्याचा अठरावा बुरूज म्हटले जाते\nहा सर्जेकोट बांधला गेला तो संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत. त्याला कुलाब्यचा अंगरक्षक म्हटल तरी चालेल. तर असा हा सर्जेकोट, ह्याच्या भक्कम भिंती आजही शाबूत आहेत. दरवाजा तेवढा नाही आहे.\nमहाराष्ट्र दिना निमित्त मी एकटाच निघालो फिरायला. मी ट्रेकिंग करतो ते मज्जा मारण्यासाठी नव्हे. मी गड पाहायला जातो. त्यामुळेच मला लोकांना सांभाळत बसायला आवडत नाही. मी काहीसा एकटा असण्यात आणि ह्या किल्ल्यांच्या सहवासात हरवून जाण्यात आनंद मानतो. मला इथला इतिहास मग जाणून घेता येतो आणि मुख्य म्हणजे प्रत्येक गड बारकाईने पाहता येतो. त्याचा अभ्यास करता येतो\nकुलाबा किल्ला, अलीबाग वरून.\nजेव्हा मे अलिबागच्या किनार्याला पोहोचलो तेव्हा ओहोटी लागलेली होती. त्यामुळे कुलाबा हा भुईकोट झाला होता. कुलाब्यचा अगदी बाजूलाच उभा आहे तो सर्जेकोट. आपल्या मोठ्या भावाला सार श्रेय देऊन निवांत उभा.\nलोकांचा ओघ होता तो कुलाब्याच्या दिशेने. सर्जेकोटाकडे कुणी ढुन्कून देखील पाहत नव्हत आणि ही मंडळी कुलाब्यावर करत काय होती आणि ही मंडळी कुलाब्यावर करत काय होती एकमेकांचे फोटो काढणे, गप्पा मारणे ह्यात रममाण. करा ना गंमत, काढा ना फोटो, मी कुठे नाही म्हणतोय एकमेकांचे फोटो काढणे, गप्पा मारणे ह्यात रममाण. करा ना गंमत, काढा ना फोटो, मी कुठे नाही म्हणतोय पण इतिहासाची काही जाण पण इतिहासाची काही जाण का सत्य माहीत नसेल तर खुशाल काहीच्या काही फेकायच का सत्य माहीत नसेल तर खुशाल काहीच्या काही फेकायच आणि सगळ्या थापा मारुन पुढे एक शिवाजीच नाव लावला की ते सत्य होत\nमे जेव्हा तिथल्या एका माणसाला विचारल, की बाबा, सर्जेकोटवर जाता येत का तिकडे कुणी जात की नाही तिकडे कुणी जात की नाही तर तो म्हणाला की तिथे जाता येत पण तिथे फक्त एक विहीर असल्यामुळे तिथे कोणीच जात नाहीत तर तो म्हणाला की तिथे जाता येत पण तिथे फक्त एक विहीर असल्यामुळे तिथे कोणीच जात नाहीत ही तर माझ्या साठी एक मेजवानीच होती जणू ही तर माझ्या साठी एक मेजवानीच होती जणू संपूर्ण सर्जेकोट माझीच जणू वाट पाहत उभा होता\nमाझा कुलाबा पाहून झाल्यावर जणू कुणी हाक मारुन बोलवल्यासारखी पावल आपोआप सर्जेकोटाच्या वाटेवर पडली. कुलाबा आणि सर्जेकोट, ह्या मध्ये एक दगडी सेतू आहे. तो सेतू ओलांडून मे सर्जेकोटाच्या द्वाराकडे निघालो.\nसर्जेकोटाच द्वार कधीच पडून गेल आहे. त्याचे भक्कम बुरूज मात्र तसेच उभे आहेत. असंख्य लाटांचा मारा थोप्वित सर्जेकोटमध्ये प्रवेश केल्यावर सर्वात प्रथम नजरेस पाडते ती एक विहीर आणि त्यावर उगवलेल एक सुंदर फुलांनी सजेलल चाफ्याच झाड.\nझाडावर सुंदर चाफा आणि विहिरीत गाळ\nझाडाला फुला खूप आहेत न सुंदर आहेत पण विहिरीत पाणी कमी आणि गाळ जास्त आहे. शेजारीच तटावर जाण्यासाठी पायर्या आहेत. पायर्या मात्र अगदी सुस्थितीत\nअत्यन्त सुंदर आशा पाय्र्या\nमी तटावर चढलो आणि सार पाहून घेतल. उत्तरेस खान्देरि-उन्देरी ही जोडी पहिली.सार झाल्यावर मी आलो आणि तटावर बसलो. त्या उष्ण वातावरणात देखील एक थंड हवेची झुळुक आली आणि मन सुखावून गेली.\nलहानपणी एक गोष्ट वाचलेली, ती आठवली. गोष्ट अशी होती की एका रिकाम्या गढीचा ताबा घ्यायला एका शिपायाला पाठवल जात. त्याला एकट्याला पाठवतात कारण शत्रू त्या गढीवर चालून येईल अशी मुळीच अपेक्षा नसते, तो शिपाई तेथे पोहोचतो खरा पण शत्रू चालून येत असल्याचे त्याला कळते.\nजराही विलंब न करता तो लगेच गढीचा दरवाजा लावून घेतो आणि शत्रू जवळ येताच त्यावर बंदुकींचा मारा करतो. एका बंदुकीचा बार उडवून लगेच धावत जौन दुसरी बंदुक उडवण अस तो करतो आणि शत्रूला अस भासवतो गढीवर भरपूर सैनिक आहेत. शेवटी तो थकतो आणि गढी शत्रूच्या स्वाधीन करतो तेव्हा कुठे शत्रूच्या ध्यानात खरी गोष्ट येते.\nमाझ अगदी तसच झाल गडावर मी एकटाच. बसल्या बसल्या मनाला एक विचार चाटून गेला. कधी ना कधी कान्होजी आंग्रे स्वतः ह्या तटावर आले असतील.ह्याच मातीमध्ये त्यांची पावले पडली असतील गडावर मी एकटाच. बसल्या बसल्या मनाला एक विचार चाटून गेला. कधी ना कधी कान्होजी आंग्रे स्वतः ह्या तटावर आले असतील.ह्याच मातीमध्ये त्यांची पावले पडली असतील इथली धूळ पवित्र झाली असेल इथली धूळ पवित्र झाली असेल तटावरून आपली जाणती नजर त्यांनी फेकली असेल. सभोवतलीचा परिसर न्याहळला असेल. गडातील अधिकार्यांना सूचना केल्या असतील....अंगावर कसा रोमांच उभा राहिला\nआज इथे फक्त मीच होतो. कुलाब्याला येणार्या एकाही व्यक्तीला इथे यावेसे वाटत नव्हते. इथे गडकरी मी, शिपाई मी, गोलंदाज मी, सार सार काही मीच जणू काही सर्जेकोटाचा राजाच झालो मी जणू काही सर्जेकोटाचा राजाच झालो मी आज जर सर्जेकोटावर कोण चाल करून आल तर तो दरवाजा लढवण्याची शर्थ मीच छातीचा कोट करून केली असती आज जर सर्जेकोटावर कोण चाल करून आल तर तो दरवाजा लढवण्याची शर्थ मीच छातीचा कोट करून केली असती आणखी कोण होत तिकडे\nम्हटल, \"अरे सर्जा, तू एकटा. तुला सार जग विसरून गेल, कोणाच्या ध्यानात देखील तू नाहीस. मी देखील एकटाच आलो आहे तुला भेटायला. तू एकटा आणि मी देखील एकटाच सार जग आपल्याला विसरून गेलय. तुझ्या ह्या दगडी अस्तित्वात काय रहस्य दड्ली आहेत कुणास ठाऊक सार जग आपल्याला विसरून गेलय. तुझ्या ह्या दगडी अस्तित्वात काय रहस्य दड्ली आहेत कुणास ठाऊक कधी ते कुणाला कळणार देखील नाही कधी ते कुणाला कळणार देखील नाही माझ्यासारखा एखादाच वेडा असेल जो तुला भेट देईल माझ्यासारखा एखादाच वेडा असेल जो तुला भेट देईल आजतू माझा गड न मे तुझा गडकरी आजतू माझा गड न मे तुझा गडकरी राजाच जणू एका दिवसाचा राजाच जणू एका दिवसाचा\nपॉलिटिक्स मिक्स - 2\nबाजीरावांची गाथा - नुकतच थोरल्या बाजीरावांच्या लष्करी जीवनाचा आढावा घेणारे पुस्तक* वाचनात आले. मराठी सत्तेला साम्राज्याचे स्वरूप देणारा तसेच पुढली पन्नास वर्ष ते साम्राज्य ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9C-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%B5/", "date_download": "2018-12-18T14:52:42Z", "digest": "sha1:VISU3LTUYA4JNLCU4VN6XZ3JTHSUP6YV", "length": 9981, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गणेशोत्सवात वीज सुरक्षेवर भर द्या | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nगणेशोत्सवात वीज सुरक्षेवर भर द्या\nमहावितरणचे गणेश मंडळांना आवाहन : तात्पुरती अधिकृत वीजजोड घ्या\nपुणे – सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी सवलतीच्या आकारासह 4 रुपये 38 पैसे प्रतियुनिट या वीजदराने तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी घ्यावी, तसेच गणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेबाबत गांभिर्याने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.\nसार्वजनिक उत्सवांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट 3 रुपये 20 पैसे अधिक 1 रुपया 18 पैसे वहन (व्हिलींग) आकार तसेच इंधन अधिभार असे वीजदर आहेत. व्हिलींग चार्जेससह हा दर घरगुती वीजदरापेक्षा फक्त 13 पैशांनी अधिक आहे; तर वाणिज्यिक दरापेक्षा 2 रुपये 90 पैसे प्रतियुनिटने कमी आहे. धार्मिक उत्सवांसाठी अधिकृतच वीजपुरवठा घ्यावा आणि त्यायोगे सार्वजनिक सुरक्षेला महत्त्व द्यावे, यासाठी तात्पुरत्या वीजजोडणीचा वीजदर कमी ठेवण्यात आला आहे.\nसार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप किंवा रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीजयंत्रणा ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी व अर्थिंगचीही खबरदारी घेण्यात यावी. वायरिंगसाठी वापरण्यात येणारे वायर्स हे वीजभारासाठी सक्षम नसल्यास शॉर्टसर्किटचा धोका निर्माण होतो. याशिवाय सध्या पावसाळी दिवस असल्याने तसेच मंडपासाठी टिनपत्र्यांचा वापर होत असल्याने वायर्स ���ूज किंवा अनेक ठिकाणी तुटलेले पण टेपने जोडलेले असल्यास वीजपुरवठा खंडित होण्यासह अपघाताची मोठी शक्यता असते.\nवीजसुरक्षेबाबत उपाययोजनांमध्ये तडजोड नको \nसंबंधीत क्षेत्रातील महावितरणचे अभियंता यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत. विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा गणेशोत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावेत. गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून जीवघेणे अपघात घडतात. त्यामुळे हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक गणेश मंडळांनी वीजसुरक्षेबाबत उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.\nतातडीच्या मदतीसाठी 24 तास टोल फ्री क्रमांक 1912, 18001023435 किंवा 18002333435 या क्रमांकावर संपर्क साधावा.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article1 सप्टेंबरपासून मोबाईलद्वारे मीटर रिडिंग\nNext articleआशियाई स्पर्धा : साईना नेहवालचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश\nबिगर बासमती तांदळाची निर्यात 13 टक्क्यांनी घटली\nबसस्थानकांवरही ठेवणार सीसीटीव्हींद्वारे निगराणी\nवीजमीटर टंचाईची डोकेदुखी सरत्या वर्षातही कायम\nशहराच्या क्रीडा धोरणाला स्थायी समितीची मंजुरी\n‘पुरंदर’च्या ‘टेकऑफ’पूर्वी रेल्वे धावणार – खा. आढळराव\nजाहिरात फलक धोरणही होणार “स्मार्ट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/node/30992", "date_download": "2018-12-18T16:19:51Z", "digest": "sha1:36GJ7WREANHFRTYPRYPHVCQKFO2PITO6", "length": 13929, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "spruha joshi and gashmir mahajani स्पृहा आणि गश्मीरची हटके जोडी | eSakal", "raw_content": "\nस्पृहा आणि गश्मीरची हटके जोडी\nशुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017\nमुंबई : \"प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं,' असे म्हणत आणखी एक फ्रेश जोडी लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ही जोडी आहे स्पृहा जोशी आणि गश्मीर महाजनी... किडा प्रॉडक्शन्सच्या आगामी मराठी चित्रपटातून ही जोडी आपल्याला भेटणार आहे. अलीकडेच या सिनेमाचा मुहूर्त चित्रपटाचे निर्माते पी. एस. छतवाल यांच��या हस्ते झाला. या वेळी चित्रपटाचे सहनिर्माते रवी सिंह, दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्याबरोबर चित्रपटातील कलाकार मंडळी उपस्थित होती. या चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात ठेवले असल्याने या चित्रपटाचे नाव काय असेल, याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.\nमुंबई : \"प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं,' असे म्हणत आणखी एक फ्रेश जोडी लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ही जोडी आहे स्पृहा जोशी आणि गश्मीर महाजनी... किडा प्रॉडक्शन्सच्या आगामी मराठी चित्रपटातून ही जोडी आपल्याला भेटणार आहे. अलीकडेच या सिनेमाचा मुहूर्त चित्रपटाचे निर्माते पी. एस. छतवाल यांच्या हस्ते झाला. या वेळी चित्रपटाचे सहनिर्माते रवी सिंह, दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्याबरोबर चित्रपटातील कलाकार मंडळी उपस्थित होती. या चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात ठेवले असल्याने या चित्रपटाचे नाव काय असेल, याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.\nया चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा समीर विद्धांस यांच्याकडे आहे. या चित्रपटातील नवीन जोडीबद्दल ते म्हणाले की, या चित्रपटाच्या माध्यमातून एक नवीन जोडी पाहायला मिळणार आहे. स्पृहा माझी खूप छान मैत्रीण आहे; पण याआधी तिच्यासोबत काम करण्याचा योग आला नव्हता. हा योग या चित्रपटाच्या माध्यमातून आला आहे. गश्मीर आणि स्पृहादेखील या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. दोघांमध्ये चांगली केमिस्ट्री होऊन त्यांचे काम अनुभवणे प्रेक्षकांसाठी एक चांगला अनुभव ठरेल,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nया चित्रपटाची निर्मिती पी. एस. छतवाल आणि रिचा सिन्हा यांनी केली असून, सहनिर्माते रवी सिंह आहेत. नात्यांची गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटासाठी सौरभ, हृषिकेश दातार आणि जसराज जोशी यांचे संगीत असणार आहे, तर छायाचित्र दिग्दर्शन प्रसाद भेंडे करणार आहेत.\nसहा वर्षे पाकिस्तानवास भोगलेला अन्सारी अखेर मायदेशी\nनवी दिल्ली : गेल्या 6 वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेले भारतीय नागरिक हमीद नाहल अन्सारी आज पाकिस्तानातून भारतात परतले...\nत्यांना जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं : पंतप्रधान\nकल्याण : देशात यापूर्वी सत्तेत असलेल्या सरकारने 25.5 लाख घरे बांधली होती. मात्र, आमच्या सरकारने देशभरात एक कोटी 25 लाखांपेक्षा अध��क लोकांसाठी...\n‘रेसिड्यू फ्री’ शेतमालासाठी उभारली थेट ग्राहक बाजारपेठ\nसध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा सेंद्रिय शेतीचे महत्त्व वाढले आहे. ग्राहक आरोग्याबाबत जागरूक होऊन रसायन अंशमुक्त मालाची मागणी करू...\nमोदींच्या भाषणाची सुरवात शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या नावाने\nकल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असलेल्या महाराष्ट्राला मी वंदन करतो. महाराष्ट्राने अनेक रत्ने दिली आहेत, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी...\nपुणे : विद्यापीठात उद्यापासून रंगणार \"युवास्पंदन' महोत्सव\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि नवी दिल्ली येथील असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठामध्ये बुधवार (...\nऔरंगाबाद शहराला होतोय दूषित पाणीपुरवठा\nऔरंगाबाद - शहरातील बहुतांश भागात कमी दाबाने तसेच दूषित पाणीपुरवठा होत असल्याबाबत दाखल याचिकेत डीएमआयसीला प्रतिवादी करण्याचे निर्देश मुंबई उच्च...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2018-12-18T14:45:19Z", "digest": "sha1:HSCHKOFPWDU76WCMA6NDHMJIG3YDTBH5", "length": 6789, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वाली - विकिपीडिया", "raw_content": "\nकंपनी परंपरेने चितारलेले वालीचे चित्र (निर्मितिकाळ: इ.स.च्या १९व्या शतकाचा पूर्वार्ध)\nरामायणानुसार वाली (संस्कृत: वालिन् / वालि; भासा इंडोनेशिया आणि जावी: Subali, सुबाली; मलय: Balya, बाल्या; थाई भाषा: พาลี, भाली; लाओ भाषा: बालीचन्;) हा वानरांच्या किष्किंधा नामक राज्याचा राजा होता. हा इंद्राचा पुत्र व वानरराज सुग्रीवाचा थोरला भाऊ होता. प्रसंगोपात उद्भवलेल्या गैरसमजातून हा व सुग्रीव यांच्यात वैर निर्माण झाले. याने सुग्रीवाला किष्किंधेतून हाकून लावले व त्याच्या पत्नीचे, अर्थात रुमेचे हरण केले. पुढे राम��च्या साहाय्याने सुग्रीवाने याचा निप्पात केला व याच्यापश्चात सुग्रीव किष्किंधेचा राजा बनला.\nयास तारा नामक पत्नी व अंगद नावाचा पुत्र होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nदशरथ · कौसल्या · सुमित्रा ·\nकैकेयी · सीरध्वज जनक · मंथरा · राम · [[भरत दाशरथि|भरत]] · लक्ष्मण · शत्रुघ्न · सीता · ऊर्मिला · मांडवी · श्रुतकीर्ती · विश्वामित्र · अहल्या · जटायू · संपाती · हनुमान · सुग्रीव · वाली · अंगद · जांबुवंत · बिभीषण · कबंध · ताटका · शूर्पणखा · मारिच · सुबाहू · [[खर (रामायण)|खर]] · रावण · कुंभकर्ण · मंदोदरी · मयासुर · सुमाली · इंद्रजित · [[सुलोचना (रामायण)|सुलोचना]] · प्रहस्त · [[अक्षयकुमार\n(रामायण)|अक्षयकुमार]] · अतिकाय · लव · कुश\nअयोध्या · मिथिला · लंका · शरयू ·\nत्रेतायुग · रघुवंश · लक्ष्मणरेखा · ओषधिपर्वत · सुंदरकांड · वेदवती · वानर ·\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ ऑक्टोबर २०१८ रोजी ११:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_9470.html", "date_download": "2018-12-18T16:08:30Z", "digest": "sha1:SZ4KG6KWDGODWJXIZO3CGF6WX2SBV6K6", "length": 18644, "nlines": 51, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ६० - कारस्थाने घुमू लागली...", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ६० - कारस्थाने घुमू लागली...\nआग्र्याच्या दरबारात एकामागोमाग होत गेलेले अपमान आणि त्यातल्यात्यात आपल्या सामनेसामने एका पराभूत जसवंतसिंहाचा केलेला सन्मान पाहून महाराजांना आपला अपमान अतिशय असह्य वाटला. ते रागाने लाल झाले. रामसिंगला त्���ांनी तिथल्यातिथेच दरडावून विचारले , ' हा सारा कसला प्रकार चालविला आहे अपमान याच्यापेक्षा मृत्यू परवडला. मी मराठा आहे.\nहे मी सहन करणार नाही ' आणि महाराजांनी एकदम दरबाराकडे पाठ फिरविली. शंभूराजांसह ते झपझपझप आपल्या जागेवरून वळले आणि शाही सरदारांच्या मागच्या बाजूस गेले. संतापामुळे त्यांना जरा चक्कर आली. ते जमिनीवरच बसले. दरबारात एकच खळबळ उडाली. खळबळ म्हणजे कुजबुज. अत्यंत अदबीने बादशाहाची आदब सांभाळीत आणि महाराजांच्याबेगुमान , उद्धट , रानटी वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त करीत ही कुजबुज उर्फ खळबळ चालू होती. ज्या दरबारात शिंक आली तर ती सुद्धा अत्यंत अदबीने शिंकायची , तिथे शिवाजीराजे वाघासारखे चवताळून मोठमोठ्याने या अपमानांचा निषेध करीत असलेले पाहून हे सगळे शाही सरदार अत्यंत बेचैन झाले होते.\nबादशाह मात्र शांतपणे समोरचा आरडाओरडा ऐकत होता आणि असे जणू काही भासवीत होता की , आपण उत्तर ध्रुवावर असून , ही मराठी खळबळ दक्षिण ध्रुवावर कुठेतरी चालू आहे. त्यानेअकिलखानास संथपणे फर्मावले , ' अकील , वह देखो , सीवाकी त्यौंरीयाँ क्यू चढ गयी है 'अकीलखान पुढच्या रांगेतून निघून महाराजांपाशी थोड्या अंतरावर पोहोचला. तेव्हा त्यालामहाराजांचे शब्द कानी पडले , ' मला दरबारात उभं करता 'अकीलखान पुढच्या रांगेतून निघून महाराजांपाशी थोड्या अंतरावर पोहोचला. तेव्हा त्यालामहाराजांचे शब्द कानी पडले , ' मला दरबारात उभं करता मी काय तुमचा नोकर आहे मी काय तुमचा नोकर आहे मी तुमचा पाहुणा. मला साधी खिलतही दिली जात नाही मी तुमचा पाहुणा. मला साधी खिलतही दिली जात नाही \nरामसिंग तरी काय बोलणार तोही अखेर शाही गुलामच. तो एवढंच म्हणाला. ' महाराज ,बादशाहांची प्रतिष्ठा बिघडते आहे. आपण रागावू नका , आपल्या जागेवर परत चला. '\nमहाराजांनी हे साफ नाकारले. रामसिंग म्हणाला , ' महाराज याचे दुष्परिणाम होतील. बादशाह नाराज होतील. '\nहे सर्व बोलणे हिंदीतून चालले होते. अकीलने परत जाऊन बादशाहास म्हटले की , ' खिलत नदिल्यामुळे शिवाजीराजे नाराज झाले आहेत. ' तेव्हा बादशाहाने अकीलबरोबरच नवीन खिलतीचे ताट महाराजांकडे पाठविले. अकीलने ताट पुढे करताच महाराज कडाडले , ' मी तुमच्या बादशाहाची खिलत झिडकारतो. '\nखरं म्हणजे महाराजांचे सगळे बोलणे बादशाहाला नक्कीच ऐकू जात होते. तो काय समजायचे ते समजून गेला होता. मराठी रक्त ���ाव्हारसासारखे उसळलेले सारा दरबारच पहात होता. मराठी रक्ताला मान खाली घालून अपमान सहन करण्याची सवयच नाही. ( नव्हती)\nरानटी जनावराप्रमाणे राजे संतापले आहेत , असे अकीलने बादशाहास सांगितले. तेव्हा त्याने रामसिंगला समोर बोलावले आणि आज्ञा दिली , ' रामसिंग , शिवाजीराजांवर गुलाबपाणी शिंपडा आणि त्यांना मुक्कामावर घेऊन जा. '\nगुलाबपाणी शिंपडून महाराष्ट्राचा संताप आणि अपमान शांत होणार होता काय रामसिंगने महाराजांना संभाजीराजांसह दरबारातून नेले. महाराजांनीही बादशाहाकडे वळूनसुद्धा पाहिले नाही. भेटून जाणे तर दूरच.\nकालपासून घडत असलेल्या या सर्व अपमानकारक घटनांचा परिणाम अगदी स्पष्ट आत्ताच दिसत होता. तो म्हणजे ज्या हेतूने मिर्झाराजांनी हे शिव- औरंगजेब भेटीचे महाकठीण राजकारणजुळवून आणले त्याला औरंगजेबाने सुरुंगच लावला. दरबारातून मुक्कामावर पोहोचेपर्यंत महाराज वा रामसिंग काहीच बोलले नाहीत. पोहोचल्यावर रामसिंग एवढेच म्हणाला की , 'महाराज , आपण एवढं रागवावयास नको होतं ' तेव्हा महाराज एकदम म्हणाले , ' तुमच्याबादशाहास काही रीतरिवाज समजतात का , पाहुण्याशी कसं वागायचं ते \nमग रामसिंग आपल्या वाड्यात निघून गेला. त्याच्या वाड्याच्या विशाल प्रांगणातच अनेक तंबू ठोकून महाराजांसह सर्वांची राहण्याची व्यवस्था या छावणीत करण्यात आली होती. महाराजांचा खास शामियाना स्वतंत्र होता. म्हणजेच त्यांची राहण्याची व्यवस्था इमारतीत नव्हती , तर ती या छावणीत होती.\nआपण फार अडचणीत येऊन पडलो आहोत , आता याचा परिणाम काय होणार हे त्यांना नेमके जाणवत नव्हते. झालेला प्रकार वाईट होता. पण तो सर्वस्वी औरंगजेबानेच मुद्दाम घडवून आणला होता. खरेतर औरंगजेबाचेच यांत नुकसान होणार होते. अशा विक्षिप्त राजकारणाला आणि गजकर्णाला औषध नसते. फक्त असते खाज आणि आग.\nहा पहिला दिवस. १२ मे १६६६ . तो दिवस व रात्र नंतर शांतच गेली. पण सर्वांचीच मने अशांत होती. दुसऱ्या दिवशी महाराज आपल्या सर्व सैन्यानिशी म्हणजे सुमारे तीनशेमावळ्यांनिशी आग्रा शहरात फेरफटका मारावयास निघाले. एका हत्तीवर ते आरुढ झाले होते. पुढच्या एका हत्तीवर भगवा झेंडा फडकत होता. शंभूराजे बरोबर होते. ऐन शहरातून महाराजफेरफटका मारून आले. बहुदा ते देवदर्शनासही यावेळी गेले असावेत. पण तशी नोंद नाही. ताजमहाल बघायला गेल्याचीही नोंद नाही. महाराजांच्या तोंडी ताजमहालचा कुठे उल्लेख आल्याचीही नोंद नाही.\nमहाराज आग्ऱ्यात प्रथम प्रवेशले तेव्हा ते आणि युवराज शंभूराजे कसे तेजस्वी आणि अस्सलराजपुतांसारखे दिसत होते याचे वर्णन परकालदास नावाच्या रामसिंगच्या एका सेवकाने एका पत्रात लिहिले आहे. हे पत्र अप्रतिम आहे. त्यात महाराजांचे व्यक्तिमत्त्व स्पष्ट उमटले आहे. १ 3मे रोजी मधूनमधून रामसिंग आपल्या प्रांगणातल्या शामियान्यात महाराजांना भेटून गेला. औरंगजेबाचे काही काही सरदार असेच भेटून गेले. हे सर्व औपचारिक पण सुसंस्कृतपणे घडतहोते. महाराजही त्यांच्याशी शांतपणे बोलत होते. पण एक गोष्ट महाराजांना स्पष्ट लक्षात आली होती की , आपल्यावर बादशाहाची सक्त नजर आहे. येथून एकदम निसटून पसार होणे आत्ता शक्य नाही. पण प्रत्यक्ष आघात करून महाराजांना बेड्या घालणे किंवा ठार मारणे असे धाडस औरंगजेबाला करणे अवघडच होते.\nसमजा तसे काही त्याने केले असते , तर तर रामसिंग आणि काही थोडे राजपूत चिडले असते का तर रामसिंग आणि काही थोडे राजपूत चिडले असते का तशी भीती तरी बादशाहाला नक्कीच वाटत होती. कारण रामसिंग हा आपल्या बापाइतकाच तुळशीबेलाच्या शपथेला बांधील होता. राजपुताचा शब्द म्हणजे ' प्राण जाय पर वचन न जाय 'असा लौकीक सर्वत्र होता. त्याची धास्ती त्याला होती. म्हणून तो भडकलेला पण वर्तनात शांत असा राहिला होता. शाही कुटुंबातील त्याची बहीण जहाँआरा , मामी , मावशी , इतर नातलग आणि अनेक सरदार ' तो ' दरबार संपल्यापासून औरंगजेबाला आग्रह करकरून म्हणत होते की 'सीवाने भयंकर वर्तन करून आपला अपमान केला आहे. आपण त्याला ठारच मारा. ' पण बादशाह कोणताही अभिप्राय व्यक्त न करता त्याला ठार कसे मारता येईल याचा विचार करीत होता. बादशाहाला आणखी एका प्रकारची भीती वाटत होती , असे वाटते.\nती म्हणजे शुजाची. बादशाहाने आपल्या भावांचा काटा काढला होता. दारा व मुराद यांना ठार केले होते , पण शुजा हा भाऊ भूमिगत झाला होता. तो सापडत नव्हता. वेळोवेळी चोरट्याबातम्या उठत की , शुजा गुप्तरितीने बंडाची तयारी करीत आहे. तो एक दिवस दिल्लीवर चालून येणार. या जरी ऐकीव अफवा होत्या तरी औरंगजेबाला त्याची धास्ती होतीच. शिवाजीराजाचेनिमित्त घडून जर राजपूत सरदार या शुजाला सामील झाले तर ते फारच महागात पडेल असे स्पष्ट दिसत होते. बादशाह या संबंधात बोलत नव्हता पण त��ी भीती त्याला नक्कीच वाटत होती.म्हणून शिवाजीराजाला वेगळ्या पद्धतीने खलास करण्याची कारस्थाने त्याच्या डोक्यात घुमत होती. चारच दिवसानंतर म्हणजे दि. १६ मे १६६६ या दिवशी बादशाहाने शिवाजीराजांना ठारमारण्यासाठी शुजातखानाच्या नावाने फर्मान तयार करण्याचा हुकुम सोडला\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/pune-news-silc-yin-simaces-68307", "date_download": "2018-12-18T15:23:26Z", "digest": "sha1:JOEXAMDGMKPLPTXX3J5Z7PSBYVS2NLYO", "length": 14560, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news SILC YIN SIMACES ‘एसआयएलसी’, ‘यिन’तर्फे उद्योजक घडवणारा अभ्यासक्रम | eSakal", "raw_content": "\n‘एसआयएलसी’, ‘यिन’तर्फे उद्योजक घडवणारा अभ्यासक्रम\nशुक्रवार, 25 ऑगस्ट 2017\nअभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क क्र. 9372230000\nअधिक माहितीसाठी \"सकाळ माध्यम समूहा'च्या नजीकच्या कार्यालयाशीही संपर्क साधता येईल.\nपुणे - \"स्टार्ट अप'च्या माध्यमातून नव्या पिढीला नव्या कौशल्यांसह जोडून घेण्याच्या \"सकाळ माध्यम समूहा'च्या प्रयत्नांचा भाग म्हणून \"सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर' (एसआयएलसी) आणि \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन) यांच्या वतीने \"सिमॅसिस-यिन लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम' सुरू करण्यात येत आहे. जीवनात यशस्वी होण्याची आकांक्षा असणाऱ्या प्रत्येकाला बारा महिन्यांचा हा कार्यक्रम उपयुक्त ठरू शकेल.\nउद्योजक बनण्याची मानसिकता घडवण्यापासून ते \"स्टार्ट अप'च्या माध्यमातून प्रत्यक्ष उद्योगाच्या संकल्पनांचा विकास करण्यापर्यंत आणि त्यातील निवडक कल्पनांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यापर्यंत \"ऑनलाइन' तसेच \"ऑफलाइन' पद्धतीने हा कार्यक्रम दोन टप्प्यांमध्ये उपलब्ध असेल. उद्योजक घडवण्याच्या दृष्टीने आवश्यक माहिती, अभ्यासक्रमस यशकथा, उद्योजकांशी संवाद साधण्याची संधी देणारे एक साप्ताहिकही या कार्यक्रमाचा भाग म्हणून प्रशिक्षणार्थींना देण्यात येणार आहे. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त उद्योजक आणि शिक्षणतज्ज्ञांनी थेट \"ऑनलाइन' संवाद साधण्याबरोबर प्रत्यक्ष कार���यशाळांमध्ये सहभागी होण्याची संधीही या अभ्यासक्रमात मिळणार आहे.\nसोळा वर्षे व त्यापुढील वयाच्या व्यक्ती हा अभ्यासक्रमासाठी नोंदणी करू शकतील. नोंदणी करणाऱ्या प्रत्येकाला एक \"लॉग इन आयडी' देण्यात येईल. \"ऑनलाइन' माध्यमाद्वारे दृकश्राव्य पद्धतीने प्रशिक्षणार्थी त्यांच्या सोयीच्या वेळेत रोज अर्ध्या तासाची गुंतवणूक करून हे प्रशिक्षण घेऊ शकतील. मोबाईल फोन वापरूनही हा अभ्यासक्रम पूर्ण करता येणे शक्य आहे.\nया अभ्यासक्रमाची रचना दोन टप्प्यांत करण्यात आली आहे. छत्तीस आठवड्यांच्या पहिल्या टप्प्यात प्रशिक्षणार्थींना दृकश्राव्य व लिखित स्वरूपात प्रशिक्षण देण्यात येईल. बारा आठवड्यांच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी प्रशिक्षणार्थींना वैयक्तिक मार्गदर्शनाबरोबर, उद्योजकतेची सुरवात म्हणून \"स्टार्ट अप कॉम्पिटिशन' आयोजित करण्यात येईल. या स्पर्धेत नव्या स्टार्ट अप उद्योगाच्या संकल्पना मांडणाऱ्यांना उद्योग सुरू करण्यासाठी किंवा त्यासाठी व्यासपीठ देण्याच्या दृष्टीने साह्य करण्यात येईल. उद्योग व शिक्षण क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांनी हा अभ्यासक्रम विकसित केला आहे. या संपूर्ण अभ्यासक्रमासाठी 2,999 रुपये इतके प्रवेश शुल्क आहे.\nझेड ब्रिजवरील रस्त्याच्या कामात ढिसाळपणा\nपुणे : झेड ब्रिजवर आधी रस्ता सिमेंटचा होता मग त्यावर डांबर टाकण्यात आले. आता या पुलाच्या एका बाजूला (गावातून डेक्कन कडे जाणाऱ्या रस्त्यात) या डांबर...\nपुणे : वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर पुणे पोलीस जबरदस्त दंड आकारतात. शिस्त लावण्यासाठी त्यांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद असले तरी ते करत असलेली कारवाई...\nपुणे : गतिरोधकामुळे दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यु\nपुणे : मित्राला पुणे स्टेशन येथे सोडविण्यासाठी जात असलेल्या दुचाकीस्वारास गतिरोधकाचा अंदाज न आल्याने भरधाव दुचाकी गतिरोधकावरून उडून दुभाजकाला...\nपंतप्रधानांच्या पुणे दौर्यामुळे शवविच्छेदनास सहा तास उशीर\nपिंपरी (पुणे) : मेट्रोच्या भूमिपूजनासाठी मंगळवारी (१८) पंतप्रधान बालेवाडी येथे येणार आहेत. त्यांच्या बंदोबस्ताची रंगीत तालीम रविवारी (ता.१६)...\nपुण्यात आरोपीने केला पोलिस कोठडीत अात्महत्येचा प्रयत्न\nपुणे : चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटकेत असलेल्या आरोपीने नैसर्गिक विधीचा बहाना करुन स्वच्छतागृहामध्ये फरशीच��या धारदार तुकडयाद्वारे हात व छातीवर वार...\n‘एसआरए’साठी आता वाढीव एफएसआय\nपुणे - वर्षभराहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणासाठीच्या (एसआरए) नियमावलीस राज्य सरकारकडून अखेर सोमवारी मान्यता देण्यात आली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-kalyan-dombivli-shiv-sena-vaman-mhatre-63647", "date_download": "2018-12-18T15:55:37Z", "digest": "sha1:VII3HYO3TJLQKDJHGRFXJMEWRLLLDIFW", "length": 13993, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news kalyan dombivli shiv sena vaman mhatre शिवसेनेच्या वामन म्हात्रेंचा राजीनामा राष्ट्रवादीने दिला | eSakal", "raw_content": "\nशिवसेनेच्या वामन म्हात्रेंचा राजीनामा राष्ट्रवादीने दिला\nसोमवार, 31 जुलै 2017\nभ्रष्टाचार, टक्केवारी असे आरोप करत म्हात्रे यांनी पालिका आयुक्तांसह मातोश्रीवरही राजीनामा पाठवला होता.\nकल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेतील शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे यांच्या राजीनाम्याने अडचणीत आलेल्या सत्ताधारी पक्षाला आज राष्ट्रवादी काँग्रेसने एक धक्का दिला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुधीर वंडार पाटील यांनी हा राजीनामा डोंबिवलीतील सेतू कार्यालयात नेऊन दिला आहे.\nभ्रष्टाचार, टक्केवारी असे आरोप करत म्हात्रे यांनी पालिका आयुक्तांसह मातोश्रीवरही राजीनामा पाठवला होता. महापौरांनी आपण त्यांची समजूत काढली असून एकत्र बसून काम करु असे म्हात्रे यांना सांगितले आहे. मात्र तरीही वामन म्हात्रे आपल्या निर्णयानुसार ठाम आहेत. सत्तेत असूनही कामे होत नसल्याची त्यांची खंत आहे. त्यांच्या या राजीनाम्यावर स्वकीय गुपचुप असतानाच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सुधीर वंडार पाटील यांनी हा राजीनामा चक्क सेतू कार्यालयात दिला आहे.\nआपण हा राजीनामा उघडपणे सर्वांना दिला आहे, तो आता कोणी परत नेऊन देत असेल तर त्याला आपण रोखू शकत नाही असे यावर प्रतिक्रिया देताना वामन म्हात्रे म्हणाले. सेतू कार्यालयात हा राजीनामा देण्यामागची भूमिका स्पष्ट करताना पाटील म्हणाले कि, एका जेष्ठ आणि अनुभवी नगरसेवकाने केलेल्या आरोपांचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. अधिकारी काम करत नाहीत कि सत्ताधारी कामात कमी पडत आहेत हे नागरिकांना समजले पाहिजे. यामुळे आपण हा राजीनामा प्रशासनापर्यंत पोहोचवला आहे.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:\nमुंबई विद्यापीठाच्या कारभाराला कंटाळून संचालकांची स्वेच्छानिवृत्ती\nभाषिक हुकूमशाही... दुसऱ्या भाषेचा द्वेष करणे आवश्यक आहे\nबाबासाहेबांना पोलिस संरक्षणात फिरावे लागते, हे दुर्दैवी: राज ठाकरे\nकोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला\nमोदींची 'पाठशाला' नि 'मौन की बात'\nजळगाव : गिरणा धरणात 51 टक्के साठा\nमुंबई विद्यापीठाचे १५३ निकाल जाहिर, ९० टक्के मुल्यांकन पूर्ण\nउस्ताद सईदुद्दीन डागर यांचे निधन\nमेट्रोचे काम सुरू आहे- तिकडे अन् इकडेही\nकिल्ले रायगडच्या संवर्धनासाठी प्राधिकरण\nसमुद्रात 3500 कोटींचे हेरॉईन जप्त\nशरद पवार, गणपतराव देशमुख यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडणार\nरेल्वे कर्मचाऱ्याचा मुलगा झाला ‘आयएएस’\nमोदींमुळे स्मशानभूमी बंद, तर डंपिग ग्राऊंडवर अत्तराचे फवारे\nकल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कल्याण दौऱ्यानिमित्त कल्याण शहर चकाचक करण्यात आले असताना सुरक्षेच्या कारणास्तव काही कठोर निर्णय घेण्यात आले आहेत...\nशिवसेनेचा मोदींच्या कार्यक्रमावर बहिष्कार\nमुंबई : आज कल्याण आणि पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो प्रकल्पांच्या भूमीपूजन सोहळ्यात शिवसेनेनं बहीष्कार घातला...\nमोदींच्या स्वागताला गाजराचे तोरण\nकल्याण : कल्याण पूर्वमधील राजकीय पक्ष, नेते, नगरसेवक, सामाजिक संघटना कल्याण पूर्व मध्ये विविध विकास कामाबाबत पाठपुरावा करत असून अनेक कामे रखडलेले...\nकृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये सर्वेक्षण\nपुणे - देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या परिस्थितीचे मूल्याकंन, कर्ज आणि गुंतवणूक यांच्या सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणास १ जानेवारी...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याणच्या दौऱ्यावर\nकल्याण : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवार (ता. 18) कल्याण मध्ये येणार असल्याने सरकारी यंत्रणा सज्ज झाली असून क��्याण...\nउल्हासनगरात चादर गँगची दहशत\nउल्हासनगर : कल्याणनंतर आता उल्हासनगर शहरात चादर गँगने चोरी केल्याची घटना घडली आहे. कल्याणमध्ये 3 दिवसांपूर्वीच चादर गँगने 2 मोबाईलच्या दुकानांवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/category/pregnancy/", "date_download": "2018-12-18T15:13:11Z", "digest": "sha1:65PHVIR73CDU4NK7LEN3PI37ZX7KPUJL", "length": 12000, "nlines": 154, "source_domain": "healthmarathi.com", "title": "Pregnancy Archives - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nIncrease Breast Milk Production in Marathi. नवजात बाळासाठी आईच्या दुधाचे महत्त्व : नवजात बाळाचा प्रमुख आहार म्हणजे आईचे दुध हेच आहे. सहा महिन्यापर्यंत बाळाला फक्त स्तनपानच...\nप्रेग्नन्सी टेस्ट कधी आणि कशी करावी..\nPregnancy Test in Marathi, Pregnancy test kit in Marathi. प्रेग्नन्सी टेस्ट मराठीत माहिती : आपण गरोदर आहात की नाही हे तपासण्यासाठी प्रेगनेंसी टेस्ट करणे खूप उपयोगी...\nगरोदरपणातील मधुमेह मराठीत माहिती (Diabetes in pregnancy Marathi)\nगरोदरपणातील उच्च रक्तदाब समस्या मराठीत माहिती (High bp in Pregnancy Marathi)\nHigh Blood Pressure During Pregnancy in Marathi, High bp in Pregnancy Marathi information. गरोदरपणातील उच्च रक्तदाब समस्या : गर्भवतीमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या अधिक प्रमाणात निर्माण...\nप्रेग्नन्सी मराठी पुस्तक आजचं डाउनलोड करा (Pregnancy Book in Marathi)\nPregnancy Book in Marathi Download, Pregnancy Marathi Book Free Download. 'प्रेग्नेंसी मराठी' पुस्तक : गर्भावस्थेपासून ते बाळाच्या देखभालीपर्यंत सर्व माहिती एकाच ठिकाणी 'प्रेग्नेंसी मराठी' या...\nसिझेरियन डिलिव्हरी मराठीत माहिती (Cesarean delivery in Marathi)\nLabour & Delivery, Cesarean Delivery in Marathi. नॉर्मल डिलीवरी होणे अशक्य किंवा अवघड बनल्यास आपले डॉक्टर खालील तीन पर्याय वापरून प्रसूतीची प्रक्रिया पुर्ण करतात. 1) बाळंतपणाच्या...\nप्रसूतीनंतर घ्यायची काळजी मराठीत माहिती (After delivery care in Marathi)\nAfter delivery care in Marathi, Pregnancy delivery care in Marathi. बाळंतपणानंतरची का���जी (डिलीवरीनंतर काळजी) : प्रेग्नेंसीनंतरही बाळंतणीची विशेष देखभाल करण्याची गरज असते. बाळंतपणानंतरही योग्य आहार घ्यावा...\nगरोदरपणात होणारे त्रास आणि उपाय मराठीत माहिती (Pregnancy problems)\nPregnancy problems and solutions in Marathi, how to care in pregnancy in Marathi. गरोदरपणात अॅनेमिया (रक्त पांढरी) होणे : रक्तातील लोह, हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे असे घडते. गरोदर...\nगरोदरपणात बाळाची वाढ कशी होते – प्रेग्नन्सी कॅलेंडर (Pregnancy calendar in...\nPregnancy calendar in marathi प्रेग्नेंसी कैलेंडरच्या सहाय्याने आपल्या गर्भाच्या वाढीसंबंधी (बाळाच्या वाढीसंबंधी) जाणून घ्या.. गरोदरपणात 1 ते 9 महिन्यात गर्भाची वाढ कशी होते, गरोदर स्त्रीने प्रत्येक...\nप्रसूतीच्या कळा येणे व नैसर्गिक प्रसूती कशी होते (Labor pain in...\nLabor pain in Marathi, labor pain symptoms in Marathi प्रसुतीची लक्षणे व प्रसव कळा येणे मराठीत माहिती : गर्भावस्थेचा काळ पूर्ण झाल्यानंतर (साधारणपणे 280 दिवस झाल्यानंतर)...\nहे सुद्धा वाचा :\nगरोदरपणात विशेष काळजी केव्हा घ्यावी लागते (High Risk Pregnancy)\nपुरळ उठणे : लक्षणे, कारणे आणि उपाय (Skin rashes in Marathi)\nआवळा खाण्याचे फायदे मराठीत माहिती (Aamla health benefits in Marathi)\nश्वेतपदर – अंगावरून पांढरे जाणे मराठीत माहिती (Leukocoria)\nरस्त्यावरील अपघात व प्रथमोपचार मराठीत माहिती (Road accident)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nडोकेदुखी कारणे, लक्षणे व उपाय मराठीत माहिती (Headache)\nफुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)\nगरम पाणी पिण्याचे फायदे मराठीत माहिती (Benefits of Drinking Warm Water)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nविविध रोगांची माहिती :\nहिपॅटायटीस – कारणे, लक्षणे, प्रकार, निदान व उपचार मराठीत (Hepatitis)\nस्किझोफ्रेनिया : लक्षणे, कारणे आणि उपचार (Schizophrenia in Marathi)\nफुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)\nडोकेदुखी कारणे, लक्षणे व उपाय मराठीत माहिती (Headache)\nमोतीबिंदू : कारणे, लक्षणे आणि उपचार माहिती (Cataract in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प��रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z140401060850/view", "date_download": "2018-12-18T15:28:33Z", "digest": "sha1:ARMEOJS3KUT6VO7MRNQOFR34UKOFN72E", "length": 12004, "nlines": 137, "source_domain": "www.transliteral.org", "title": "प्रासंगिक कविता -बाग प्रकरण", "raw_content": "\nस्त्रिया पायात चांदीचे दागिने वापरतात, मग सोन्याचे कां नाही\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|प्रासंगिक कविता|\nप्रासंगिक कविता -बाग प्रकरण\nप्रासंगिक कविता -बाग प्रकरण\nप्रतापगडच्या भवानी देवीचें स्तोत्र\nप्रासंगिक कविता -बाग प्रकरण\nसमर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.\nपरळींस मठस्थापनेचे वेळीं सांगितलेलें\n हिवर खरै खरमाटी ॥२॥\n करंज विळस समुद्रशोक ॥३॥\n शिबी तिव्हा अंबोटी ॥५॥\nकां तुती काचकुहिरी सराटी उतरणी गुळवेल चित्रकुटी घोळ घुगरी विरबोटी ॥६॥\nभोंस बरू वाळा मोळा ऊंस कास देवनळा लव्हे पानि पारोस पिंपळा गुंज कोळसरे देवपाळा ॥७॥\n ताड माड पायरी पिंपरी उंबरी अंबरी गंभिरी अडुळसा मोही भोपळी ॥८॥\nसाव विसवें सिरस कुड कोळ कुंभा धावडा मोड कोळ कुंभा धावडा मोड काळकुडा भुता बोकड कुरडी हिरंडी लोखंडी ॥९॥\n बेल फणस जांब भरी चिंच अमसोल अंबोड ॥१२॥\n वट पिंपळ उंबर ॥१३॥\nआंबे निंबें साखर -निंबें रेकण्या खरजूरी तुतें दाळिंबे रेकण्या खरजूरी तुतें दाळिंबे तुरडे विडे नारिंगें शेवे कविट अंजीर सीताफळें ॥१४॥\n पांढरे जंगली लाल पुर्रे \n त्रिविध शेवती मालती जुई पातळी बकुली अबई नेवाळी शेतकी चमेली ॥१८॥\n बहुरगं नीळ थाति ॥१९॥\nकाळा वाळा मरवा नाना कचोरे गवले दवणा पां च राजगिरे नाना हळदी करडी गुलटोप ॥२१॥\nवांगीं चाकवत मेथी पोकळा माठ शेपू खोळ बसळा माठ शेपू खोळ बसळा चवळी चुका वेला सबळा चवळी चुका वेला सबळा अंबु जिरे मोहरी ॥२२॥\n लहान थोर पत्र वेलीचे गळ्याचे पेढया सांगडीचे वक्त वर्तुळ लंबायमान ॥२४॥\n द्राक्षी मिरवेली पानवेली ॥२६॥\n वेली अळु चमकोरे ॥२७॥\n क्षमा केली पाहिजे ॥२८॥\nआत्मा जेव्हा शरीर सोडतो तेव्हा त्याचा पुढचा प्रवास कसा असतो\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/arthavishwa-news-essar-oil-company-sailing-rosneft-67700", "date_download": "2018-12-18T16:13:28Z", "digest": "sha1:TFRNKHTZOZ5WR3UXZS5CBM74KGSH6CBF", "length": 13464, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "arthavishwa news essar oil company sailing to rosneft एस्सार ऑईल कंपनीची ‘रॉसनेफ्ट’ला विक्री | eSakal", "raw_content": "\nएस्सार ऑईल कंपनीची ‘रॉसनेफ्ट’ला विक्री\nमंगळवार, 22 ऑगस्ट 2017\nएसबीआय, आयसीआयसीआय, आयडीबीआय, ॲक्सिस बॅंक व स्टॅंडर्ड चार्टर्ड या बॅंकांसह अन्य बॅंकांचे ७० हजार कोटी रुपयांचे कर्ज रॉसनेफ्ट कंपनी फेडणार आहे. त्यामुळे एस्सार ऑईल कंपनीवरील ६० टक्के कर्जाचा भार कमी होणार आहे.\n- प्रशांत रुईया, संचालक, एस्सार समूह\n८३ हजार कोटींचा व्यवहार; ‘एस्सार’वरील ६० टक्के कर्जाचा भार होणार कमी\nमुंबई - कर्जबाजारी असलेल्या एस्सार समूहाने त्यांची प्रमुख एस्सार ऑईल कंपनीला रशियन कंपनी रॉसनेफ्टला विकण्याचा निर्णय घेतला आहे. एस्सार ऑईल व रॉसनेट कंपनीमध्ये १२.९ अब्ज डॉलरला (अंदाजे ८३ हजार कोटी) विक्रीचा व्यवहार पूर्ण झाला. मागील वर्षी ऑक्टोबर २०१६ मध्ये झालेल्या ब्रिक्स परिषदेत या व्यवहाराची घोषणा करण्यात आली होती. एस्सार ऑईल कंपनीकडे कर्ज असणाऱ्या बॅंकांनी त्यांचे ४५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम परत करण्याच्या मागणीमुळे हा व्यवहार खूप दिवसांपासून रखडला होता.\nजून २०१७ मध्ये जीवन विमासह (एलआयसी) अन्य कर्जदात्यांनी कंपनीच्या विक्रीला परवानगी दिली होती. एस्सार ऑईल कंपनीवर एलआयसीचे सर्वाधिक १२०० कोटींचे कर्ज आहे. विक्रीच्या परवानगीनंतर हा व्यवहार जुलै २०१७ च्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, कायदेशीर बाबींमुळे हा व्यवहार आणखी काही काळासाठी रखडला होता. भारतीय स्टेट बॅंक तसेच आयसीआयसी बॅंकेसह २३ कर्जदार बॅंकाच्या संयुक्त समूहाने एस्सार ऑईलच्या व्यवहाराला मान्यता दिली.\nरशियाची सर्वांत मोठी थेट परकी गुंतवणूक\nएस्सार ऑईल कंपनीला १२.९ अब्ज डॉलरला विकत घेत रशियन कंपनी रॉसनेफ्टने आतापर्यंत सर्वांत मोठा विक्रीव्यवहार केला आहे. हा व्यवहार रशियाची सर्वांत मोठी थेट परकी गुंतवणूक (एफडीआय) ठरणार आहे. एस्सार कंपनीने रॉसनेफ्टशी केलेल्या व्यवहारात गुजरातमधील वडीनारजवळील सालान येथे दोन कोटी टन क्षमतेचा तेल शुद्धीकरण प्रकल्प, याचसोबत ऊर्जा प्रकल्प, किरकोळ व्यापार करणारे ३५०० पेक्षा अधिक पेट्रोल पंपांचा समावेश आहे. वडीनार प्रकल्प देशातील एकूण उत्पादनाच्या ९ टक्के उत्पादन करतो.\nशेअर बाजाराकडून निवडणूक निकालाचे स्वागत\nमुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा आणि पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालाच्या या पार्श्वभूमीवर सकाळच्या सत्रात ६५०...\nलोकप्रियतेत ‘इंडेक्स फंड’ मागे\nप्रख्यात गुंतवणूकगुरू वॉरेन बफे यांनी त्यांच्या ट्रस्टींना सांगितले आहे, की त्यांच्या मृत्यूनंतर जी रक्कम त्यांनी त्यांच्या पत्नीसाठी ठेवली आहे,...\n‘ओव्हरनाइट’ प्रकाशझोतात आलेला फंड\n‘सेबी’ने म्युच्युअल फंडात एका नव्या विभागाला गेल्याच वर्षी परवानगी दिली आणि ती म्हणजे ‘ओव्हरनाइट फंड’ या योजना अलीकडच्या काळात अचानक प्रकाशझोतात...\nनफावसुलीने शेअर निर्देशांक गडगडला\nमुंबई - सलग तीन सत्रात वधारलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी नफेखोरी केल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीला झळ बसली. मंगळवारी (ता.२०) मुंबई शेअर बाजाराचा...\nस्टेट बँकेकडून मिळवा 5 लिटर पेट्रोल 'फ्री'\nमुंबई: डिजिटल व्यवहारांना चालना मिळावी यासाठी स्टेट बँकेने (एसबीआय) 5 लिटर पेट्रोल मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त अट आहे की, इंडियन ऑईल...\nशेअर बाजारात आठवड्याचा शेवट गोड\nमुंबई: शेअर बाजारात आठवड्याचा शेवट सकारात्मक झाला. आज (शुक्रवार) मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेंसेक्स 196.62 अंशांनी वधारून 35 हजार 457.16 ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/dhule-news-ghatbari-dam-nijampur-66759", "date_download": "2018-12-18T16:06:43Z", "digest": "sha1:65QBWPWHO7X67D7YJ2WCQEELLX3S5DHO", "length": 15941, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dhule news ghatbari dam in nijampur राज्यातील आदर्श कार्य; घटबारी धरणात 95 टक्के जलसाठा | eSakal", "raw_content": "\nराज्यातील आदर्श कार्य; घटबारी धरणात 95 टक्के जलसाठा\nगुरुवार, 17 ऑगस्ट 2017\nघटबारी धरणाच्या कामाचे श्रेय कुणीही लाटू नये..\n\"घटबारी धरणाच्या बांधकामाचे खरे श्रेय खुडाणे ग्रामस्थांसह खुडाणे ग्रामपंचायत, घटबारी जलसंधारण समिती, ट्रॅक्टर युनियन, अनुलोम, आरएसएस प्रणित जलसमिती व महात्मा फुले कृषी प्रतिष्ठान, औरंगाबाद यांच्यासह ज्यांनी श्रमदानासह आर्थिक योगदान दिले अशा सर्व ज्ञात-अज्ञात लोकांना जाते. त्यामुळे घटबारी धरणाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न कोणत्याही राजकीय पक्षाने अथवा लोकप्रतिनिधीने करू नये.\" अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते पराग माळी यांनी \"दैनिक सकाळ\"शी बोलताना दिली.\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील डोमकाणी शिवारातील गेल्या वर्षी फुटलेले घटबारी धरण खुडाणे (ता.साक्री) येथील ग्रामस्थांच्या पुढाकाराने, लोकसहभागातून व श्रमदानातून अल्पावधीतच पूर्ण झाल्याने नुकतेच आमदार डी. एस. अहिरे व तहसीलदार संदीप भोसले आदींच्या प्रमुख उपस्थितीत जलपूजन करण्यात आले. सध्या धरणात 95 टक्के जलसाठा असून 56 लाखांचे काम केवळ 8 ते 10 लाखात पूर्ण झाल्याने जनतेसह शासकीय यंत्रणेनेही तोंडात बोटे घातली आहेत.\nयावेळी निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर, वनविभागाचे अधिकारी एस.के.सिसकर, महेश पाटील, मंडळाधिकारी श्री. चित्ते, तलाठी श्री.रोझेकर, कृषी विभागाचे अधिकारी श्री. राऊत, श्री. वाघमोडे व श्री. गायकवाड, आरएसएस प्रणित जलसमिती व महात्मा फुले कृषी प्रतिष्ठानचे रवींद्र खैरनार, अनुलोमचे जिल्हाध्यक्ष कल्पेश पाडवी, श्रावण चव्हाण, खुडाणेच्या सरपंच कल्पना गवळे, उपसरपंच नामदेव गवळे, माजी सरपंच धनराज गवळे, ग्रामपंचायत सदस्य कन्हैयालाल काळे, सामाजिक कार्यकर्ते पराग माळी, पांडुरंग महाले आदींसह अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी तालुक्याचे आमदार डी. एस. अहिरे, तहसीलदार संदीप भोसले आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना आमदार डी.एस. अहिरे म्हणाले की खुडाणे ग्रामस्थांची जिद्द, चिकाटी व एकी वाखाणण्याजोगी असून कोणत्याही प्रकारच्या शासकीय व आर्थिक मदतीशिवाय सामूहिक प्रयत्नातून मिळालेले हे सांघिक यश आहे. ही संपूर्ण राज्यासाठी व देशासाठी अभिमानाची बाब आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या आदर्श कामाची माहिती नक्कीच देईल असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.\nघटबारी धरणाच्या कामाचे श्रेय कुणीही लाटू नये..\n\"घटबारी धरणाच्या बांधकामाचे खरे श्रेय खुडाणे ग्रामस्थांसह खुडाणे ग्रामपंचायत, घटबारी जलसंधारण समिती, ट्रॅक्टर युनियन, अनुलोम, आरएसएस प्रणित जलसमिती व महात्मा फुले कृषी प्रतिष्ठान, औरंगाबाद यांच्यासह ज्यांनी श्रमदानासह आर्थिक योगदान दिले अशा सर्व ज्ञात-अज्ञात लोकांना जाते. त्यामुळे घटबारी धरणाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न कोणत्याही राजकीय पक्षाने अथवा लोकप्रतिनिधीने करू नये.\" अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते पराग माळी यांनी \"दैनिक सकाळ\"शी बोलताना दिली.\nघटबारी धरणाच्या जलपूजन प्रसंगी उपस्थित आमदार डी.एस.अहिरे, तहसीलदार संदीप भोसले, सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर, खुडाणेच्या सरपंच कल्पना गवळे, उपसरपंच नामदेव गवळे, माजी सरपंच धनराज गवळे, पराग माळी, कन्हैयालाल काळे, पांडुरंग महाले आदींसह ग्रामस्थ\nपाणी चोरी रोखण्यासाठी रोहित्रे बंद (व्हिडिओ)\nपाटबंधारे विभागाचा निर्णय; कर्मचाऱ्यांची गस्त; नीरा कालव्याचे पाणी इंदापुरात पोहचले वालचंदनगर (पुणे): नीरा डाव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी पाणी...\nप्रत्येकाला सहवास हवा असतो. सहवासाने एखादा फुलतो, तर एखादा करपतो. एखाद्यासाठी सह-वास सु-वास होतो. सुटीनंतर मुलीला तिच्या होस्टेलला सोडायला गेलो....\nचिलापी 156 रुपये किलो (व्हिडिओ)\nभवानीनगर (पुणे): खरंतर मार्गशीर्ष महिना म्हणजे उपवासाचा...पण थंडी खवय्यांना स्वस्थ बसू देत नाही. म्हणूनच दरवर्षी थंडीच्या काळात माशाकडे खवय्ये वळतात...\nमाळेगावच्या सत्ताधाऱ्यांनी लाज बाळगावी - पवार\nमाळेगाव - ‘‘माळेगाव साखर कारखान्याचे विस्तारीकरण होऊनही ऊस क्रशिंगसह वीजनिर्मितीत घट, अपघातात उद्ध्वस्त होणारी कामगारांची कुटुंबे, डिस्टिलरी बंद,...\nचासकमानचा साठा पन्नास टक्क्यांवर\nचास - चासकमान धरणात (ता. खेड) सध्या पन्नास टक्के (३.८ टीएमसी) पाणीसाठा उरला असून, तो गतवर्षीच्या तुलनेत निम्मा आहे. नियोजनशून्यतेचा अभाव, पुढाऱ्यांचा...\nउजनीच्या मृत साठ्यातील पाणी मराठवाड्याला\nवालचंद-नगर - कृष्णा - मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत सुरू असल���ल्या जेऊरच्या बोगद्याची पातळी उजनीच्या पाण्याच्या उंबरठ्याच्या पातळीपेक्षा चार मीटरने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-250097.html", "date_download": "2018-12-18T15:43:53Z", "digest": "sha1:W4SOPIQTXAK3CQ6L7BVJ3APXWRAFD65G", "length": 14332, "nlines": 186, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जिल्हा परिषदेसाठी या ठिकाणी होणार मतदान", "raw_content": "\nPHOTOS : हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या मित्रासाठी रात्रभर जागणाऱ्या मुक्या जीवांची कहाणी\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nVIDEO : पंतप्रधान मोदींनी मराठीत भाषण करून घातली साद\nIPLAuction2019 : युवी इज बॅक, 'मुंबई'ने दिला आधार\nआम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो - नरेंद्र मोदी\nआमचा विकास 'आदर्श'सारखा नाही : पंतप्रधानांच्या भाषणातल्या 10 महत्त्वाच्या गोष्टी\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO: सैन्यभरतीच्या जागा 68 आणि अर्ज 12 हजार, उमेदवारांवर पोलिसांचा लाठीमार\nपंतप्रधान मोदी मुंबईत दाखल, शिवसेनेच्या बहिष्कारामुळे दौरा चर्चेत\nशिवरायांच्या ऐतिहासिक स्मारकाचं काम सुरू, पाहा एक्सक्ल्युझिव्ह फोटो\nVIDEO : मुंबईत तरुणीच्या कारचा विचित्र अपघात\nमोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याआधी उद्धव यांचा शिवसेना मंत्र्यांना मोठा आदेश\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\nपेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होणार, ही आहे मोदी सरकारची योजना\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nमाझ्या बाबतीतही भेदभाव केला गेलाय - कतरिना कैफ\nसेटवर शशांक केतकरचा 'हा' पैलू सगळ्यांना ठेवतो खूश\nस्वप्नील जोशी म्हणतोय, मी पण सचिन\nबाहेर सोसाट्याचा वारा तर घरात भरलं पाणी, आंध्र प्रदेशमध्ये 'फेथाई'चं थैमान\nचक्क घड्याळाने वाचवलं हृदयविकाराच्या झटक्यापासून, वाचून तुम्हीही म्हणाल वाह...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nIPLAuction2019 : युवी इज बॅक, 'मुंबई'ने दिला आधार\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : युवराज झाला 'मुंबईकर', अखेरच्या क्षणी घेतलं विकत\nIPL Auction: क्रिकेट सोडून जॉब करणाऱ्या या खेळाडूवर आता 8.4 कोटींची बोली\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nVIDEO: शिवाजी महाराजांच्या वेषात संसदेत अवतरले 'हे' खासदार\nLIVE VIDEO : मुंबई कामगार रुग्णालयात अग्निशमन दलाचा जवान शिडीवरुन खाली कोसळला\nजिल्हा परिषदेसाठी या ठिकाणी होणार मतदान\n15 फेब्रुवारी : राज्यातील पहिल्या टप्प्यातील 15 जिल्हा परिषदांच्या 855 जागांसाठी 4 हजार 289 जागांसाठी उद्या (गुरूवारी) म्हणजेच 16 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी मतदानाची तयारी पूर्ण झाली असून संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. या सर्वच ठिकाणी 23 फेब्रुवारी 2017ला मतमोजणी होणार आहे.\nउद्या सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरूवात होणार असून संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदारांना आपलं मत नोंदवण्याची संधी आहे. तर गडचिरोली जिल्ह्यात मात्र सकाळी ७.३० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल.\nपहिल्या टप्प्यासाठी १५ जिल्हा परिषदांच्या 855 जागांसाठी 4 हजार 289 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांसह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांसाठी मतदान होणार आहे. तर नक्षलग्रस्त गडचिरोलीतल्या 8 तालुक्यातील ३५ जि. प. जागा आणि ७० पंचायत समित्यांसाठीही उद्या मतदान होणार आहे. या मतदानासाठी राज्य निवडणूक आयोगानं सर्व तयारी केली आहे. सर्व ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे मतदान होणार आहेत.\n15 जिल्हा परिषदा, 855 जागा\n4 हजार 289 उमेदवार रिंगणात\nमतदार- 2 कोटी 4 लाख 4 हजार 300\nमतदान केंद्रे- 24 हजार 31\nमतदान यंत्रे- 48 हजार 62\nनिवडणूक कर्मचारी- 1 लाख 58 हजार 604\nमतदान प्रक्रिया सुर���ित पार पाडण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. आता मतदारांनीही आपला हक्क बजावला पाहिजं. मतदान हा आपला हक्क आणि कर्तव्यही आहे.\nझेडपीची दंगल (पहिला टप्पा) - 15 जिल्हा परिषद\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nPHOTOS : हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या मित्रासाठी रात्रभर जागणाऱ्या मुक्या जीवांची कहाणी\nVIDEO : पंतप्रधान मोदींनी मराठीत भाषण करून घातली साद\nVIDEO : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस उडवणार मोदींची झोप, पाहा स्पेशल रिपोर्ट\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO : स्टार स्क्रीन अॅवाॅर्डला बाॅलिवूड स्टार्सचा जलवा\nPHOTOS : हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या मित्रासाठी रात्रभर जागणाऱ्या मुक्या जीवांची कहाणी\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nVIDEO : पंतप्रधान मोदींनी मराठीत भाषण करून घातली साद\nIPLAuction2019 : युवी इज बॅक, 'मुंबई'ने दिला आधार\nVIDEO : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस उडवणार मोदींची झोप, पाहा स्पेशल रिपोर्ट\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%A6/", "date_download": "2018-12-18T14:44:07Z", "digest": "sha1:UYJOHXNPXUUL6XF7FPKZKOK5HIT7S6S7", "length": 16409, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी वंदना चव्हाण यांना उमेदवारी निश्चित | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय…\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित…\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची…\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी…\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी साय���काळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे…\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी…\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या…\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Desh राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी वंदना चव्हाण यांना उमेदवारी निश्चित\nराज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी वंदना चव्हाण यांना उमेदवारी निश्चित\nनवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी विरोधी पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांना उमेदवारी देण्याचे निश्चित मानले जात आहे. उपसभापतीपदाची निवडणूक गुरुवारी (दि.९) घेण्यात येणार आहे. सत्ताधारी पक्षाकडे आणि विरोधकांकडेही संपूर्ण बहुमत नसल्याने ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. एनडीएने जेडीयूचे खासदार हरिवंश यांना उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता वंदना चव्हाण विरुद्ध हरिवंश अशी लढत होणार आहे.\nराज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी एकूण १२३ मतांची गरज आहे. भाजप वरिष्ठ सभागृहात सर्वात मोठा पक्ष आहे. तरीही एनडीएला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी काही मित्र पक्ष आणि काही अपक्ष यांची मदत घ्यावी लागणार आहे. तरच त्यांना ११५ हा बहुमताचा आकडा गाठता येईल. मात्र, १३ खासदार असलेली एआयडीएएमके कोणाच्या बाजूने मतदान करणार हे अजून निश्चित झालेले नाही.\nदरम्यान, उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी नाव चर्चेत असणे हेच माझ्यासाठी खूप आनंददायी गोष्ट आहे. पण सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन एकमताने निर्णय घेतील. जो निर्णय होईल तो सगळ्यांनाच मान्य असेल, असे वंदना चव्हाण यांनी म्हटले आहे. लोकसभेत सुमित्रा महाजन आहेतच आणि राज्यसभेतही एखाद्या महिलेला ही जबाबदारी मिळाली, तर आनंदच होईल. महिलांचे विषय, त्यांचे प्रश्न आम्ही सभागृहांमध्ये मांडत असतो पण अशा जबाबदारीने त्यात अजून वाढ होईल असे खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या.\nPrevious articleकात्रज-कोंढवा रस्त्यावर विचित्र अपघात; चार वाहने एकमेकांवर आदळली\nNext articleराज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी वंदना चव्हाण यांना उमेदवारी निश्चित\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nविचित्र: दारुच्या नशेत स्वत:चेच गुप्तांग कापल्याने इसमाचा मृत्यू\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी...\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nमध्य प्रदेशातच जगणार आणि येथेच मरणार – शिवराजसिंह चौहान\n…तरीही आम्हाला शिवसेनेसोबत युती करायची आहे – नितीन गडकरी\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nपाच राज्यांतील पराभवानंतर भाजपला ‘या’ राज्यांतील निकालांमुळे दिलासा\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nआर्थिक व्यवहार आपल्या सेवकांकडे द्यावेत; भय्यू महाराजांच्या पॉकेट डायरीत नोंद\nधक्कादायक: रांचीमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांची सामूहिक आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/lifestyle/elderly-people-japan-are-getting-arrested-purpose-because-they-want-go-prison-2350", "date_download": "2018-12-18T15:38:16Z", "digest": "sha1:6AQI76PLG3P2KEEK3IOGKBOF6AKU3YSM", "length": 9940, "nlines": 40, "source_domain": "www.bobhata.com", "title": "म्हणून जपानमधले ज्येष्ठ नागरिक गुन्हे करत आहेत? त्यांना तुरुंगाची इतकी आस का लागली आहे?", "raw_content": "\nम्हणून जपानमधले ज्येष्ठ नागरिक गुन्हे करत आहेत त्यांना तुरुंगाची इतकी आस का लागली आहे\nजपानमध्ये राहणारी बरीचशी जपान शिनियर शिटिझन आहे. बरीचशी म्हणजे किती तर अगदी पूर्ण लोकसंख्येच्या जवळजवळ २५%. आपल्याकडचे वृद्ध लोक घरी नातवंडाना सांभाळतात, कुठं तीर्थयात्रेला फिरतात, अगदीच काही नाही तर एसटी आणि ट्रेनमधून अर्ध्या तिकिटावर प्रवास करत कुठे ना कुठे जाऊन येतात. मंग हे जपानी म्हातारे लोक जेलमंदी का जाऊन राह्यले भौ तर अगदी पूर्ण लोकसंख्येच्या जवळजवळ २५%. आपल्याकडचे वृद्ध लोक घरी नातवंडाना सांभाळतात, कुठं तीर्थयात्रेला फिरतात, अगदीच काही नाही तर एसटी आणि ट्रेनमधून अर्ध्या तिकिटावर प्रवास करत कुठे ना कुठे जाऊन येतात. मंग हे जपानी म्हातारे लोक जेलमंदी का जाऊन राह्यले भौ\nतर, ब्लूमबर्ग नावाच्या एका संस्थेनं एक सर्व्हे केला, काही मुलाखतीही घेतल्या. त्यात आढळून आलं की जपानमधले वृद्ध लोक त्यांना तुरुंगात घातलं जावं म्हणून लहानसहान गुन्हे करत होते. अशा गुन्ह्यांचं प्रमाण अलिकडच्या वीसेक वर्षांत दुप्पट झालंय. तुरुंगातही पाह्यलं तर दर पाच कैद्यांतला एकजण वयाची साठी पार केलेला असतोच. वृद्ध स्त्रियांत तर दहातल्या नऊजणी एखाद्या दुकानात हात मारताना पकडल्या गेल्या आहेत आणि त्यांना तुरुंगात टाकण्यात आलंय. या वृध्दांना या वयात असं करण्याची गरज का पडते हे त्यांनी मुलाखती घेऊन शोधून काढलं आणि ते कारण खूपच हृदयद्रावक होतं.\nका करत आहेत हे वृद्ध लोक गुन्हे\nपाश्चात्त्य देशांत बरेच लोक एकेकटे राहतात. वृद्धत्वात मात्र हे एकटं राहाणं समस्या होऊन बसलीय. त्यांची काळजी घ्यायला कोणी नसतं. त्यांचे कुटुंबिय दुरावलेले असतात किंवा आयुष्याच्या या वळणावर येईपर्यंत कधीकधी त्यांची कुटुंबंच नाहीशी झालेली असतात. दिवसेंदिवस त्यांच्याशी बोलायला कुणी नसतं. त्यात म्हातारपणासोबत अनेक व्याधी जडलेल्या असतात, त्यांच्या औषधपाण्यासाठी पैसे लागतात. हे सगळं कुणाच्या मानसिक, शारिरीक आणि आर्थिक आधाराशिवाय होणं शक्य नसतं. ब्लूमबर्गच्या रिपोर्टप्रमाणे ४०% लोकांशी बोलायला कुणी लोकच नव्हते. त्यामुळं या साऱ्यांसाठी तुरुंगातलं आयुष्य हाच एक आशेचा किरण होता.\nजपानमध्ये एका सामान्य कैद्याला तुरुंगात ठेवण्यासाठी साधारण २०,००० डॉलर्स इतका खर्च येतो. पण वृद्ध लोकांना औषधपाणी, हॉस्पीटल असा सगळा लवाजमा लागत असल्यानं हा खर्च २०,०००डॉलर्सच्या खूप पलिकडे जातो. वेळ कधी कशी सांगून येईल हे आधीच सांगता येत नाही. त्यामुळं तुरुंगातले कर्मचारी बरेचदा या कैद्यांची काळजी घेताना, आणि त्यांची इतर कामं करताना दिसतात. इवाकुणी इथल्या स्त्रियांच्या तुरुंगाच्या वॉर्डन युमी मुरानाका म्हणतात, \" त्यांना घर आणि कुटुंब मिळू शकतं, पण तुरुंग म्हणजे त्यांचं घर होऊ शकत नाही\". पण ही झाली तुरुंगवाल्यांची बाजू. या तुरुंगात जाणाऱ्या जनतेला नक्की काय वाटतं\nएका बाईच्या मते तु���ुंगात आजूबाजूला लोक असतात, तिला तिथं एकटं, एकाकी वाटत नाही. त्यामुळं तिला तुरुंगात राहायला आवडतं. ही बाई जेव्हा दुसऱ्यांदा तुरुंगातून सुटून बाहेर गेली, तेव्हा तिनं आपण इथं परत यायचं नाही असा निश्चयही केला होता. पण तिला तुरुंगाची इतकी आठवण येऊ लागली की ती काहीतरी गुन्हा करुन तिथं परत आली.\nअर्थात हे फक्त जपानमध्येच होतं असं काही नाही हं. अमेरिकेतही कडक हिवाळा पडायच्या सुमारास किंवा आजारी पडल्यास लोक स्वत:ला अटक करवून घेतात. पण जपानमध्ये हे वृद्धांचं अटक करवून घेणं इतकं वाढलंय की अधिकारीवर्ग त्यामुळं चिंतेत पडलाय. सध्या जपान सरकार त्यांच्या आरोग्यविषयक सेवा आणि समाजसेवेचे कार्यक्रम सुधारुन तुरुंगातला वृद्धांचा टक्का कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. पण तरीही जपानमध्ये तुरुंगात जाऊ इच्छिणाऱ्यांचा ओघ काही संपत नाहीय.\nतिथल्या एका समाजसेवकाचं म्हणणं आहे, \"आतलं आयुष्य काही साधं सरळ नाही, पण काही लोकांसाठी बाहेरचं आयुष्य जास्त खडतर आहे\". खरंय ना\nया ९ देशांनी बदलले व्हिसाचे नियम, चला पटापट सहलीचे बेत आखा...\nव्हिडीओ ऑफ दि डे : तब्बल २० वर्षानंतर या पठ्ठ्याने केली इतिहासाची पुनरावृत्ती...हा व्हिडीओ चुकवू नका भाऊ \nजगात खाण्यापिण्याबद्दल आहेत हे १० विचित्र कायदे, काहीठिकाणी तर शिक्षाही केली जाते \nसासूकडून प्रेरणा घेऊन सुनेने उभारला स्वतःचा बिझनेस तो ही व्हाट्सॲपच्या मदतीने \nतिने मेकअपवर बहिष्कार टाकल्यावर तिला जीवे मारण्याची धमकी का दिली जात आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/arthavishwa-news-interested-getting-nilekani-back-infosys-68136", "date_download": "2018-12-18T15:53:35Z", "digest": "sha1:KORPVTBMUDRGWEZLITTGCMEKTJLCQBAC", "length": 11289, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "arthavishwa news Interested in getting Nilekani back to Infosys इन्फोसिसमध्ये परतण्यासाठी निलेकणी इच्छुक | eSakal", "raw_content": "\nइन्फोसिसमध्ये परतण्यासाठी निलेकणी इच्छुक\nगुरुवार, 24 ऑगस्ट 2017\nबंगळुरू - इन्फोसिसला सावरण्यासाठी संस्थापक नंदन निलेकणी यांनी गांभीर्याने विचार सुरू केला आहे. निलेकणी यांनी अमेरिकेचा नियोजित दौरा पुढे ढकलला आहे. ते इन्फोसिसमधील घडामोडींवर लक्ष ठेवून असल्याची माहिती या घडामोडींशी संबधित दिली आहे.\nबंगळुरू - इन्फोसिसला सावरण्यासाठी संस्थापक नंदन निलेकणी यांनी गांभीर्याने विचार सुरू केला आहे. निलेकणी यांनी अमेरिकेचा नियोजित दौरा पुढे ढकलला आहे. ते इन्फोसिसमधील घडामोडींवर लक्ष ठेवून असल्याची माहिती या घडामोडींशी संबधित दिली आहे.\nविशाल सिक्का यांच्या राजीनाम्यानंतर नव्या नेतृत्वाचा शोध इन्फोसिसकडून घेतला जात आहे. समभागधारक आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांनी कंपनीची धुरा पुन्हा नंदन निलेकणी यांच्याकडे सोपवावी, अशी मागणी केली आहे. यामुळे संचालक मंडळावरील दबाव वाढला आहे. निलेकणी बिगर कार्यकारी अध्यक्ष म्हणून पुन्हा कंपनीमध्ये प्रवेश करतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. निलेकणी परतल्यास कंपनीच्या संचालक मंडळाची पुनर्रचना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\n'पर्सनल वेल्थ मॅनेजमेंट' ही श्रीमंतांचीच नाही तर सर्वसामान्यांचीसुद्धा गरज(व्हिडिओ)\nपुणे: एडलवाईज पर्सनल वेल्थ अॅडव्हायझरीच्या कामगिरी आणि तंत्रज्ञानावर आधारित सेवेसंदर्भात एडेलवाईस पर्सनल वेल्थ अॅडव्हायझरीचे प्रमुख राहुल जैन यांनी...\nम्युच्युअल फंडांकडे पैशाचा प्रचंड ओघ\nमुंबई : म्युच्युअल फंडांच्या विविध योजनांकडे नागरिकांचा कल वाढला असून, गेल्या महिन्यात (नोव्हेंबर) गुंतवणूकदारांनी तब्बल 1.4 लाख कोटी रुपयांचा ओघ...\nशेअर बाजाराकडून निवडणूक निकालाचे स्वागत\nमुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा आणि पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालाच्या या पार्श्वभूमीवर सकाळच्या सत्रात ६५०...\nनागपूर : एका कंपनीने बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देऊन नोकरी लावून देण्याची हमी दिली. मात्र, प्रशिक्षणाच्या नावाखाली 1 ते दीड लाख रुपये उकळल्यानंतर...\nनिवडणूक निकालांचा काय परिणाम होईल\nचालू आठवडा शेअर बाजारासाठी महत्त्वाचा असून, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल आपल्या शेअर बाजाराची दिशा ठरविणारे असतील. जागतिक पातळीवरून...\nफोर्टिस हेल्थकेअर: सिंग बंधूंमधील वाद चिघळला\nनवी दिल्ली: फोर्टिस हेल्थकेअरचे प्रवर्तक बंधू असलेले मालविंदर सिंग आणि शिविंदर सिंग यांच्यातील वाद आता आणखी चिघळला आहे. दोन्ही बंधूंनी आता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांच��� आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-shahapur-pothole-62264", "date_download": "2018-12-18T15:28:50Z", "digest": "sha1:BMACFVJIA2TBQUQRKLGZJIOYJULMTMQX", "length": 12702, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news shahapur pothole शहापुरात खड्ड्यात बसून आंदोलन | eSakal", "raw_content": "\nशहापुरात खड्ड्यात बसून आंदोलन\nबुधवार, 26 जुलै 2017\nशहापूर - शहापूर तालुक्यातील सर्वच रस्ते खड्डेमय झाले असून, हे खड्डे तातडीने बुजवावेत. संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या ठाणे ग्रामीण महिला जिल्हाध्यक्ष विद्याताई वेखंडे आणि सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा खाडे यांनी मंगळवारी (ता. २५) खड्ड्यात बसून आंदोलन केले.\nशहापूर - शहापूर तालुक्यातील सर्वच रस्ते खड्डेमय झाले असून, हे खड्डे तातडीने बुजवावेत. संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या ठाणे ग्रामीण महिला जिल्हाध्यक्ष विद्याताई वेखंडे आणि सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा खाडे यांनी मंगळवारी (ता. २५) खड्ड्यात बसून आंदोलन केले.\nतालुक्यातील आणि शहरातील रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना येथून चालणेही कठीण झाले आहे. वाहनचालकांच्या मणक्याचे विकार वाढले असून, वाहनांच्या दुरुस्तीतही वाढ होत आहे. हे खड्डे तातडीने भरून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. २०१३ पासून आतापर्यंतच्या सर्व रस्त्यांची दक्षता विभाग आणि सीआयडीमार्फत चौकशी करावी, या मागणीसाठी विद्याताई वेखंडे आणि अपर्णा खाडे यांनी अनोखे आंदोलन केले. पोलिस निरीक्षक आणि सार्वजनिक बांधकाम विभागास याबाबतचे निवेदन दिले.\nसार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता बिलगोजी यांनी गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरून रस्ते सुस्थितीत केले जातील, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.\nबांधकाम विभागाला रंग भेट\nशहापूर शहरातील डीवायडरांना रंग न दिल्यामुळे अपघात वाढत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने डिवायडर रंगवावेत, यासाठी आंदोलकांनी विभागाला चक्क रंग भेट दिला; तसेच गणपती आगमनापूर्वी खड्डे न भरल्यास गणेश विसर्जन सार्वजनिक बांधकाम विभाग��च्या कार्यालयात करू, असा इशारा अपर्णा खाडे यांनी दिला.\nधोलवड दवाखाना ते कोलपाडा खाडी रस्ता वाहतुकीसाठी खुला\nबोर्डी - धोलवड सरकारी दवाखाना ते कोलपाडा खाडी पूलापर्यंतच्या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम अल्पावधीत पुर्ण करण्या आले असुन, बुधवार दिनांक 12...\nसिंहगड घाटरस्ता तीन महिने बंद\nखडकवासला : सिंहगड घाटातील रस्त्याचे कॉंक्रीट व डांबरीकरणाचे काम सुरू असल्याने आजपासून घाट रस्ता वाहतुकीला तीन महिने बंद करण्यात आला आहे....\nखड्डे, धुळ अन् वाहतूक कोंडी\nपुसेगाव - कोरेगाव ते पुसेगाव दरम्यान सुरू असलेले रस्त्याचे काम अत्यंत धिम्म्या गतीने सुरू आहे. रस्त्यावरील खड्डे, पुलासाठी काढलेले डायर्व्हशन, अरुंद...\nमुंबई - रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामात कोल्डमिक्ससाठी महापालिका प्रशासन आणि हॉटमिक्ससाठी स्थायी समितीचे सदस्य आग्रही आहेत....\nशंकर चांडकचा जामीन नाकारला\nशंकर चांडकचा जामीन नाकारला नागपूर : पुलगाव स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी शंकर चांडक याला आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अटकपूर्व जामीन...\nनिधी लाटण्यासाठी झाडे लावण्याचा वनविभागाचा घाट\nवालचंदनगर (पुणे) : भरणेवाडी (ता. इंदापूर) येथे मध्ये वनविभागाने ऑक्टोबर महिन्यामध्ये लावलेली झाडे जळून गेली असून केवळ निधी लाटण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-245971.html", "date_download": "2018-12-18T14:55:23Z", "digest": "sha1:T7YGJB4DRBWKYGB7ZOH7VGRKRFBS4V5T", "length": 15699, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "महापालिका निवडणुकीत दिव्यातल्या 11 जागांसाठी सर्वपक्षीयांची मोर्चेबांधणी", "raw_content": "\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : पंजाबने घेतले सर्वात जास्त खेळाडू,युवीला दाखवला बाहेरचा रस्ता\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nआम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो - नरेंद्र मोदी\nआमचा विकास 'आदर्श'सारखा नाही : पंतप्रधानांच्या भाषणातल्या 10 महत्त्वाच्या गोष्टी\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO: सैन्यभरतीच्या जागा 68 आणि अर्ज 12 हजार, उमेदवारांवर पोलिसांचा लाठीमार\nपंतप्रधान मोदी मुंबईत दाखल, शिवसेनेच्या बहिष्कारामुळे दौरा चर्चेत\nशिवरायांच्या ऐतिहासिक स्मारकाचं काम सुरू, पाहा एक्सक्ल्युझिव्ह फोटो\nVIDEO : मुंबईत तरुणीच्या कारचा विचित्र अपघात\nमोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याआधी उद्धव यांचा शिवसेना मंत्र्यांना मोठा आदेश\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\nपेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होणार, ही आहे मोदी सरकारची योजना\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nमाझ्या बाबतीतही भेदभाव केला गेलाय - कतरिना कैफ\nसेटवर शशांक केतकरचा 'हा' पैलू सगळ्यांना ठेवतो खूश\nस्वप्नील जोशी म्हणतोय, मी पण सचिन\nबाहेर सोसाट्याचा वारा तर घरात भरलं पाणी, आंध्र प्रदेशमध्ये 'फेथाई'चं थैमान\nचक्क घड्याळाने वाचवलं हृदयविकाराच्या झटक्यापासून, वाचून तुम्हीही म्हणाल वाह...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : पंजाबने घेतले सर्वात जास्त खेळाडू,युवीला दाखवला बाहेरचा रस्ता\nIPL Auction: क्रिकेट सोडून जॉब करणाऱ्या या खेळाडूवर आता 8.4 कोटींची बोली\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nVIDEO: शिवाजी महाराजांच्या वेषात संसदेत अवतरले 'हे' खासदार\nLIVE VIDEO : मुंबई कामगार रुग्णालयात अग्निशमन दलाचा जवान शिडीवरुन खाली कोसळला\nअंधेरीतल्या रुग्णालयातील भीषण आगीचा EXCLUSIVE VIDEO\nमहापालिका निवडणुकीत दिव्यातल्या 11 जागांसाठ�� सर्वपक्षीयांची मोर्चेबांधणी\nमहापालिका निवडणुकीत दिव्यातल्या 11 जागांसाठी सर्वपक्षीयांची मोर्चेबांधणी\nVIDEO : स्टार स्क्रीन अॅवाॅर्डला बाॅलिवूड स्टार्सचा जलवा\nVIDEO: शिवाजी महाराजांच्या वेषात संसदेत अवतरले 'हे' खासदार\nअंधेरीतल्या रुग्णालयातील भीषण आगीचा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO: मला चुकीच्या पद्धतीने हात लावला म्हणून मी कानाखाली पेटवली - झरीन खान\nVIDEO: संभाजी भिडेंच्या सभेत दलित युथ पॅन्थरच्या कार्यकर्त्यांचा राडा\nVIDEO: मला भावी मुख्यमंत्री, काकांना भावी पंतप्रधान म्हणू नका - अजित पवार\nVIDEO: राहुल गांधी पप्पू नाही आता पप्पा होण्याची गरज आहे - रामदास आठवले\nVIDEO: कोस्टल रोड प्रकल्पाचं श्रेय घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केला - उद्धव ठाकरे\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: मुंबईतलं भीषण वास्तव, Heart Attack आल्यानंतरही टॅक्सी चालकांचा रुग्णालयात नेण्यास नकार\nVIDEO : डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nVIDEO: दगड आणि काठ्याने बदडून भाजप कार्यकर्त्याचा खून, मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद\nVIDEO : 500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेला हा नेता होणार मुख्यमंत्री\nVIDEO: झरीन खानच्या कार्यक्रमात तुफान राडा, लोखंडी रॉडने हाणामारी\nरस्सीखेच खेळात अती जोर लावल्याने विद्यार्थ्याने गमावले प्राण, अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO\nVIDEO : पन्नाशीतला पापड; 'या' पापडामुळे शेकडो महिला बनल्या उद्योजिका\nVIDEO: नाणार प्रकल्पाविरोधात शिवसेना पेटली, रिफायनरीचे बॅनर फाडले\nतीन राज्यातल्या पराभवाचा महाराष्ट्रावर सुद्धा परिणाम\nपवारांना अजूनही राहुल गांधी यांचं नेतृत्व मान्य नाही का\n2014 चे आयाराम, 2019 चे गयाराम ठरणार\nVIDEO: रिक्षाने बाईकस्वाराला दिली धडक, पण क्षणभरही न थांबता पळाला\nVIDEO : निवडणूक पराभवानंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का\nVIDEO: काँग्रेसचा वनवास संपला, महाराष्ट्रातही सुरू झालं जंगी सेलिब्रेशन\nVIDEO : नगरमध्ये हुल्लडबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर लाठीमार, गाड्यांची तोडफोड\nमराठा आरक्षण : वकील सदावर्तेंवर असा झाला हल्ला, पाहा हा LIVE VIDEO\nLIVE VIDEO: अनिल गोटे आणि गिरीश महाजन भिडले\nVIDEO: निकालानंतर ईव्हीएम वादात, अनिल गोटेंची पहिली प्रतिक्रिया\nIsha-Anand wedding : नीता अंबानी यांची नृत्याच्या माध्यमातून कृष्णाला मानवंदना\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमी���ची कहाणी\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : पंजाबने घेतले सर्वात जास्त खेळाडू,युवीला दाखवला बाहेरचा रस्ता\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nIPL Auction: क्रिकेट सोडून जॉब करणाऱ्या या खेळाडूवर आता 8.4 कोटींची बोली\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\nरेव्ह पार्टीत फसला होता पुण्याचा हा क्रिकेटर, लिलावात राहिला #Unsold\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%86%E0%A4%B3%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2018-12-18T15:53:03Z", "digest": "sha1:A4QNPZFWHIU3AGJNMKJDWIY4OFEGWL52", "length": 15251, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "आळंदीत चिमुकल्याने गिळलेला रिमोटचा सेल पोटातच फुटला | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय…\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित…\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची…\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी…\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे…\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी…\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांन��� ठोकल्या…\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Pune Gramin आळंदीत चिमुकल्याने गिळलेला रिमोटचा सेल पोटातच फुटला\nआळंदीत चिमुकल्याने गिळलेला रिमोटचा सेल पोटातच फुटला\nआळंदी, दि. २३ (पीसीबी) – चिमुकल्याने रिमोटचे बटन सेल गिळल्याची आणि तो पोटात फुटल्याची धक���कादायक बाब समोर आली आहे. ही घटना आज (शनिवारी) सकाळी सातच्या सुमारास आळंदी येथे घडली.\nहुजैफ तांबोळी असे या चिमुकल्याचे नाव आहे. हुजैफला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.\nआळंदी येथे तांबोळी कुटुंबीय राहते. आज (शनिवारी) सकाळी कुटुंबीयांच्या आधी हुजैफ झोपेतून जागा झाला. खेळता खेळता टेबलवर ठेवलेला रिमोट त्याने घेतला. तो काही वेळा आपटला. त्यातून बटन सेल बाहेर आला. त्या आवाजाने सगळे जागे झाले, पण तोपर्यंत हुजैफने सेल गिळले होते. ही बाब लक्षात येताच रुग्णालयात धाव घेण्यात आली. दुर्बिणीच्या साहाय्याने शस्त्रक्रिया करुन सेल बाहेर काढण्यात आला.\nPrevious articleनवी सांगवीत प्रियकराच्या साथीने मुलीची आईला मारहाण; प्रियकरासह मुलीला अटक\nNext articleयंदा शाहू मराहाज जयंती चिंचवड, संभाजीनगर येथील साई उद्यानात साजरा होणार\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रस्ता ओलांडत असताना झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू\nतळेगावात विवाहित शिक्षकाने लग्नाचे आमिष दाखवून शिक्षिकेवर केला अत्याचार; पत्नीने मात्र फायदा घेत दोघांना केले ब्लॅकमेल\nतळेगावात दाम्पत्यासोबत तक्रार देण्यास पोलिस ठाण्यात गेल्याने एकावर धारदार शस्त्राने जीवघेणे वार\nकामशेतमध्ये विचित्र अपघात; रिक्षाचालकाच्या मांडीत घुसले हँडल\nदौंड तालुक्यातील कासुर्डी येथे तरुणीवर सामूहिक बलात्कार; तक्रार देण्यास गेलेल्या पीडितेच्या वडिलांचा पोलीस ठाण्यातच मृत्यू\nउर्से येथील फुड कार्निवल मॉलच्या कर्मचाऱ्यांना जबर मारहाण करुन ५० हजारांच्या हफ्त्याची मागणी\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी...\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nभोसरी मतदारसंघातील विविध नागरी समस्या सोडवा; राष्ट्रवादीच्या चंदन सोंडेकरांची आयुक्तांकडे मागणी\nशक्तिकांत दास रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी, ही तर आर्थिक दहशतवादाची सुरुवात –...\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\nपाच राज्यांतील पराभव पंतप्रधानांचाच; शिवसेनेचा हल्ला\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासप��ठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nतळेगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत इसमाचा मृत्यू\nतळेगावात पिस्तुलीचा धाक दाखवून पाच जणांनाकडील पावनेतील लाखांचा ऐवज दरोडेखोरांनी केला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-kalyan-dombivali-kdmt-bus-transport-68993", "date_download": "2018-12-18T15:34:00Z", "digest": "sha1:SPN6A47QEIFHF2ALDI4N7EDPCWHKDAIS", "length": 13898, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news kalyan dombivali KDMT bus transport केडीएमटी सेवा गतिमान व किफायतशीर बनवा- आयुक्तांच्या सूचना | eSakal", "raw_content": "\nकेडीएमटी सेवा गतिमान व किफायतशीर बनवा- आयुक्तांच्या सूचना\nसोमवार, 28 ऑगस्ट 2017\nपरिवहन व्यवस्थापक देवीदास टेकाळे याच्याकडून परिवहन सेवेची माहिती घेताना आयुक्त वेलारसू यांनी त्यांना अनेक सुचना दिल्या.\nकल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेतील प्रशासन गतीमान व्हावे तसेच पालिकेच्या परिवहन सेवेच्या उत्पन्नात भर पडावी यादृष्टीने अधिकाऱ्यांनी नियोजन करावे अशा सुचना पालिका आयुक्त पी वेलारसू यांनी आज घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्या.\nसध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील साफ सफाई तसेच विसर्जन व्यवस्थेबाबतचा आयुक्त वेलारसू यांनी आढावा घेतला. विसर्जन स्थळांवरील स्वच्छता तसेच तिथे उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांच्या नियोजनाची त्यांनी माहिती घेतली. या काळात विसर्जन घाटांबरोबरच शहरांतर्गत स्वच्छतेवर अधिक लक्ष देण्याबाबत त्यांनी संबंधितांना आदेशित केले. घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी पालिकेने कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. जास्तीतजास,त नागरिकांनी याचा वापर करावा असे आवाहनही त्यांनी केले. नागरिकांनी या तलावांचा वापर तरुन पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करण्याच्या सूचना वेलारसू यांनी केल्या.\nपरिवहन व्यवस्थापक देवीदास टेकाळे याच्याकडून परिवहन सेवेची माहिती घेताना आयुक्त वेलारसू यांनी त्यांना अनेक सुचना दिल्या. प्रवासी सेवेचा दर्जा सुधारुन प्रवाशांना दिलासा मिळावा यासाठी नियोजन करण्याबाबत त्यांना सूचित करण्यात आले. अस्तित्वातील मार्गांपैकी प्रवासी संख्या अधिक असलेल्या मार्गांवर अधिक लक्ष देत तेथील सेवा तत्पर असेल अशा दिशेने हे नियोजन असेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गरजेनुसार चालक वाहक संख्येत भर घालत उत्पन्न वाढीचे प्रयत्न परिवहन विभागाने करावे असेही आयुक्तांनी सांगितले. या मुद्द्यांवर भर देत नियोजन केल्यास परिवहन सक्षम बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nनागरिकांच्या तक्रारीला प्राधान्य देत त्यांचे जलदगतीने निवारण करण्याच्या सूचना आयुक्तांनी सर्वांना केल्या आहेत. ई गर्व्हनन्स विभागाचे कामकाज अधिक सक्षम करण्यासाठी आयुक्तांनी येथील रिक्त पदे भरण्याच्या सुचना केल्या आहेत. सिस्टीम मॅनेजर, सिस्टीम अॅनेलिस्ट ही पदे तातडीने भरण्याच्या सुचना त्यांनी केल्या आहेत.\nमोदींमुळे स्मशानभूमी बंद, तर डंपिग ग्राऊंडवर अत्तराचे फवारे\nकल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कल्याण दौऱ्यानिमित्त कल्याण शहर चकाचक करण्यात आले असताना सुरक्षेच्या कारणास्तव काही कठोर निर्णय घेण्यात आले आहेत...\nशिवसेनेचा मोदींच्या कार्यक्रमावर बहिष्कार\nमुंबई : आज कल्याण आणि पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो प्रकल्पांच्या भूमीपूजन सोहळ्यात शिवसेनेनं बहीष्कार घातला...\nमोदींच्या स्वागताला गाजराचे तोरण\nकल्याण : कल्याण पूर्वमधील राजकीय पक्ष, नेते, नगरसेवक, सामाजिक संघटना कल्याण पूर्व मध्ये विविध विकास कामाबाबत पाठपुरावा करत असून अनेक कामे रखडलेले...\nकृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये सर्वेक्षण\nपुणे - देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या परिस्थितीचे मूल्याकंन, कर्ज आणि गुंतवणूक यांच्या सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणास १ जानेवारी...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याणच्या दौऱ्यावर\nकल्याण : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवार (ता. 18) कल्याण मध्ये येणार असल्याने सरकारी यंत्रणा सज्ज झाली असून कल्याण...\nउल्हासनगरात चादर गँगची दहशत\nउल्हासनगर : कल्याणनंतर आता उल्हासनगर शहरात चादर गँगने चोरी केल्याची घटना घडली आहे. कल्याणमध्ये 3 दिवसांपूर्वीच चादर गँगने 2 मोबाईलच्या दुकानांवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटि���िकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z120511205805/view", "date_download": "2018-12-18T15:29:20Z", "digest": "sha1:JD5MSH2RHRBDXOBRYZOVFWUUWBIU4LS6", "length": 7259, "nlines": 154, "source_domain": "www.transliteral.org", "title": "लग्नाची गाणी - रंगाच्या गाड्या", "raw_content": "\nनाग आणि नागपंचमी यांचा परस्परसंबंध काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|लग्नाची गाणी|\nचालत लक्ष्मी घरात आली\nलग्नाची गाणी - रंगाच्या गाड्या\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nमीनाच्या दारावरून रंगाच्या गाड्या गेल्या\nमीनाच्या मोठ्या जावं साडीच्या निर्या संभाल\nमीनाच्या दारावरून रंगाच्या गाड्या गेल्या\nमीनाच्या मधल्या जावं साडीच्या निर्या संभाल\nमीनाच्या दारावरून रंगाच्या गाड्या गेल्या\nमीनाच्या धाकल्या जावं साडीच्या निर्या संभाल\n(रंगाच्या गाड्या-रंगेल/रसिक प्रवृतीच्या लोकांच्या गाड्या, निर्या सांभाळणे-अब्रू जपणे)\nमीनाच्या दारावरून रंगाच्या गेल्या\nमीनाच्या मोठ्या जावे, साडीच्या निर्या सांभाळ\nमीनाच्या दारावरून रंगाच्या गेल्या\nमीनाच्या मधल्या जावे, साडीच्या निर्या सांभाळ\nमीनाच्या दारावरून रंगाच्या गेल्या\nमीनाच्या धकट्या जावे, साडीच्या निर्या सांभाळ\nकोणती वस्तु खाण्यातून वर्ज्य अथवा तिचा त्याग केल्याने काय पुण्य किंवा फळ मिळते\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A8/", "date_download": "2018-12-18T14:44:47Z", "digest": "sha1:UAPJBEFWOCEMUOMDOK3W5QEWELMAJPZT", "length": 15914, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "दुचाकी अडविल्याने महिलेने घेतला महिला वाहतुक पोलीसाच्या हाताचा चावा | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणा���; भोसरीच्या राजकारणात सक्रिय…\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित…\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची…\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी…\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे…\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी…\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या…\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोल���; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Pune दुचाकी अडविल्याने महिलेने घेतला महिला वाहतुक पोलीसाच्या हाताचा चावा\nदुचाकी अडविल्याने महिलेने घेतला महिला वाहतुक पोलीसाच्या हाताचा चावा\nपुणे, दि. २७ (पीसीबी) – सिग्नल तोडून जात असताना अडविल्याने दुचाकीवरील महिलेने वाहतुक शाखेच्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताचा करकचून चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पुण्यातील कॅम्प परिसरात असलेल्या महावीर चौकात घडली.\nसुरेखा साबळे असे चावा घेतल्याने जखमी झालेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे़. त्यानुसार पोलिसांनी वानवडी येथील एका ३० वर्षाच्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे़.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला पोलिस कर्मचारी साबळे या सोमवारी (दि.२५) सायंकाळी सहाच्या सुमारास कॅम्पमधील महावीर चौकात वाहतूक नियमन करीत होत्या़. यावेळी दुचाकीवरील ३० वर्षीय एका महिलेने सिग्नल तोडल्याने त्यांनी तिला थांबविले़. त्यामुळे रागावलेल्या महिलेने साबळे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी साबळे यांच्या मदतीला एक महिला पोलीस कर्मचारी तेथे आल्या. त्यांनीही संबंधित महिलेला थांबविण्याचा प्रयत्न केला़. मात्र रागावलेल्य महिलेने साबळे यांच्या हाताचा करकचून चावा घेऊन तेथून दुचाकीसह फरार झाली. लष्कर पोलिसांनी या महिलेवर गुन्हा दाखल केला असून तीचा शोध घेत आहेत.\nPrevious articleचांगले फॅमिली ट्रीपचे पॅकेज देतो सांगून निगडीतील तरुणाची २५ हजारांची फसवणूक\nNext articleबँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांना जामीन मंजूर\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी...\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nराज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा; एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांची टिका\nमोदी सरकारमधील सर्व मंत्री दहशतीखाली; माजी मंत्री उपेंद्र कुशवाहांचा गौप्यस्फोट\nकर्जमाफीच्या नावावर काँग्रेस शेतकऱ्यांशी खोटे बोलत आहे – पंतप्रधान मोदी\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो...\nपुण्यातील अमित शहांच्या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांना प्रवेश नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/sabhaji-bhide-master-mind-ajit-pawar-politics-129446", "date_download": "2018-12-18T16:02:21Z", "digest": "sha1:R4F6S27FWYVNFFVXVHBIQWJB3YSXZXMR", "length": 12181, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "sabhaji bhide master mind ajit pawar politics संभाजी भिडेंचा \"मास्टर माइंड' शोधा - अजित पवार | eSakal", "raw_content": "\nसंभाजी भिडेंचा \"मास्टर माइंड' शोधा - अजित पवार\nमंगळवार, 10 जुलै 2018\nमुंबई - संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर हे महान संत महाराष्ट्रातील जनतेची दैवते आहेत. मानवता ही या संतांची शिकवण आहे. मात्र, या महान संतांची मूल्ये व संस्कार याची तुलना मनू ���ोबत करणाऱ्या संभाजी भिडेंच्या जाहीर निषेधाचा ठराव करा. समाजात सतत फूट पाडताना शांतताप्रिय वारकरी दिंडीत तलवारी घेऊन जाणाऱ्या संभाजी भिडेंना अटक करा. त्यांचा मास्टर माइंड कोण ते शोधा,'' अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.\nसंभाजी भिडेंनी तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराजांची तुलना मनूशी केल्यावरून अजित पवार विधानसभेत आक्रमक झाले होते.\n'वारकरी सांप्रदायासारख्या सर्वसमावेशक पंथाला आव्हान देण्याचे धाडस भिडे कोणाच्या जिवावर करतात दिंडीत जाऊ नका अशी पोलिसांनी नोटीस दिल्यानंतरही कायदा मोडून ते जातात. यामागे कोणती शक्ती आहे दिंडीत जाऊ नका अशी पोलिसांनी नोटीस दिल्यानंतरही कायदा मोडून ते जातात. यामागे कोणती शक्ती आहे आंबे खाल्ल्याने मुले होतात अशी अंधश्रद्धा जाहीरपणे पसरवणाऱ्या संभाजी भिडेंना अटक का होत नाही आंबे खाल्ल्याने मुले होतात अशी अंधश्रद्धा जाहीरपणे पसरवणाऱ्या संभाजी भिडेंना अटक का होत नाही,'' असा सवाल पवार यांनी केला.\nविरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही संभाजी भिडेंचा निषेध करत त्यांच्यावर सार्वजनिक कार्यात सहभागी होण्यास बंदी घालणारा ठराव करा, अशी मागणी केली.\nभिडेंच्या वक्तव्याची चौकशी करू - मुख्यमंत्री\nयावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार मनुस्मृतीचे समर्थन करत नाही, असे स्पष्ट केले. संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधान व कृत्याची चौकशी करून योग्य कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.\nअजितदादा, यापुढे वादाला पूर्णविराम\nसोमेश्वरनगर - अजितदादा, १९६५-६७ पासूनच्या वादाला मी पूर्णविराम देतो. जिवंत असेपर्यंत सगळ्या निवडणुकांमध्ये काकडे गट तुमच्याबरोबर एकनिष्ठ राहील....\nनातवाला विदेशाच्या शिष्यवृत्ती लाभासाठी आजोबांचा संघर्ष\nधुळे : गुणवंत मुला-मुलींच्या परदेशातील उच्च शिक्षणाची स्वप्नपूर्ती होण्यासाठी राज्य सरकारकडून शिष्यवृत्तीद्वारे पाठबळ दिले आहे. यात विशिष्ट...\nपराभवामुळे कर्जमाफीची चर्चा - अजित पवार\nमाळेगाव - 'कांदा, साखर, दुधासह शेतीमालाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा सरकारविरुद्ध उद्रेक...\nमाळेगावच्या सत्ताधाऱ्यांनी लाज बाळगावी - पवार\nमाळेगाव - ‘‘माळेगाव साखर कारखान्याचे विस्तारीकरण होऊनही ऊस क्रशिंगसह वीजन��र्मितीत घट, अपघातात उद्ध्वस्त होणारी कामगारांची कुटुंबे, डिस्टिलरी बंद,...\n'साहेब किंवा माझे नाव घेवून पंतप्रधान, मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा करू नका'\nमाळेगाव- लोकसभा, विधानसभा निवडणूकांची दिशा अद्याप स्पष्ट नाही. साहेब अथवा माझे नाव घेवून पंतप्रधान, मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा करू नका....\nकॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे 40 जागांवर एकमत\nपुणे - आगामी लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे 40 जागांवर एकमत झाले आहे. उर्वरित पुण्यासह आठ जागांबाबतचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-psychic-arun-wankhede-59043", "date_download": "2018-12-18T15:33:18Z", "digest": "sha1:O2HCR5ZZAJLWSELWXLAVSE5WJQWODORE", "length": 15856, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news Psychic arun wankhede अकेले हैं, तो क्या गम हैं...! | eSakal", "raw_content": "\nअकेले हैं, तो क्या गम हैं...\nबुधवार, 12 जुलै 2017\nनागपूर - ना आई... ना बाप... ना भाऊ ना बहीण ...ना बायको ना लेकरू... रक्ताचे असे कोणीच नाही. यामुळेच त्याच्या डोक्यात फरक पडला असावा. अवास्तव बडबड सुरू झाल्याने त्याला मनोरुग्णालयात येणे भाग पडले. खिशात तिकिटांसाठी पैसे नाही. परंतु, याची तमा न बाळगता सात तास सायकलचा प्रवास करून तो मनोरुग्णालयात दाखल झाला खरा; परंतु तपासण्याची वेळ निघून गेली. यामुळे औषधापासून वंचित राहिला. अंगावर मळकट कपडे घातलेला हा मनोरुग्ण औषधासाठी थेट वैद्यकीय अधीक्षकांच्या कक्षात धडकला. आपली व्यथा सांगितली.\nनागपूर - ना आई... ना बाप... ना भाऊ ना बहीण ...ना बायको ना लेकरू... रक्ताचे असे कोणीच नाही. यामुळेच त्याच्या डोक्यात फरक पडला असावा. अवास्तव बडबड सुरू झाल्याने त्याला मनोरुग्णालयात येणे भाग पडले. खिशात तिकिटांसाठी पैसे नाही. परंतु, याची तमा न बाळगता सात तास सायकलचा प्रवास करून तो मनोरुग्णालयात दाखल झाला खरा; परंतु तपासण्याची वेळ निघून गेली. यामुळे औषधापासून वंचित राहिला. अंगावर मळकट कपडे घातलेला हा मनोरुग्ण औषधासाठी थेट वैद्यकीय अधीक्षकांच्या कक्षात धडकला. आपली व्यथा सांगितली. पन्नास रुपयांच्या औषधासाठी दीडशे किलोमीटर सायकलवर प्रवास करणाऱ्या मनोरुग्णाला दोन तासांच्या भटकंतीनंतर अधीक्षकांच्या मध्यस्थीने औषध मिळाले. त्या मनोरुग्णाचे नाव अरुण वानखेडे. तो मूळचा चंद्रपूरचा.\nसहा महिन्यांपूर्वी मानसिक त्रास होत असल्याचे जाणवले. तो मनोरुग्णालयात आहे. तपासणी झाली. मिळालेल्या औषधोपचारातून काही प्रमाणात बरा झाला. औषधं संपल्याने पुन्हा बडबड सुरू झाली. मनोरुग्णालयात येण्यासाठी पैसे नाहीत. ज्या ठिकाणी हाताला काम मिळाले त्याच ठिकाणी जेवण मिळेल, हा विश्वास बाळगून अरुण गेल्या २५ वर्षांपासून आयुष्य जगत आहे. कविमनाच्या अरुणला रक्ताचे कोणी नातेवाईक नसले तरी रस्त्यावरचे आयुष्य जगणारी सारीच माणसे आपले नातेवाईक असल्याचे तो सांगतो. ‘अकेले हैं... तो क्या गम हैं...’ हे गाणे गुणगुणत असताना त्याचा जीव तहानेने व्याकुळ झाल्याचे दिसत होते. भुकेने पोट पाटीला लागले होते; परंतु भुकेपेक्षा औषधासाठी अरुणची सारखी धडपड सुरू होती. मनोरुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बंद झाल्यामुळे अरुणची तक्रार कोणीही ऐकून घेत नव्हते. औषध मिळणार नाही, हे कळून चुकल्यानंतर मात्र त्याचा जीव कासाविस झाला. दोघांच्या अंगावर धावून गेला. तर साहेब कुठे आहेत, असे विचारीत वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण नवखरे यांच्या समोर दाखल होत औषध द्या, असे म्हणत, त्याने आपल्या आयुष्याची कथा सांगून टाकली. सात तासांच्या यातना सहन करत आलेल्या मनोरुग्णाला औषधाशिवाय परत पाठवणार काय हा सवाल केल्यानंतर मात्र असह्य अरुणला मदत करण्यासाठी डॉ. नवखरे पुढे आले. कर्तव्य समजून त्याला मदत केली. औषध मिळाल्यानंतर अरुणने मनोरुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सलाम करीत सायकलवरून चंद्रपूरकडे कूच केले.\nमनोरुग्णालयात कॅज्युल्टी नाही. सकाळी बाह्यरुग्ण विभाग सुरू होतो. दुपारी बंद झाल्यानंतर सारे डॉक्टर निघून जातात. यामुळे मनोरुणाला औषध उपलब्ध करून देता येत नाही. अरुण वानखेडे यांना चंद्रपूरवरून येथे यायची गरज नव्हती. चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयात ही औषधं मिळतात. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मानसिक विकारावर उपच���रासाठी डॉक्टर उपलब्ध आहेत.\n-डॉ. प्रवीण नवखरे, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय\n\"ब्योमकेश बक्षी'चे यश साधेपणामुळे\nनागपूर : खूप जास्त भूमिका केल्यानंतर अभिनयात एक मॅच्युरिटी दिसू लागते; पण साधेपणाचा अभाव असण्याची शक्यता अधिक असते. \"ब्योमकेश बक्षी' या मालिकेत...\nपिंपरी चिंचवड शहरातील 30 लाखांचे खाद्यपदार्थ जप्त\nपिंपरी - खाद्यपदार्थांतील भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे गेल्या आठ महिन्यांमध्ये...\nराज्यात सात हजारांवर बोगस पॅथॉलॉजी लॅब\nनागपूर - अटी आणि नियमांना बगल देत राज्यात सात हजारांवर बेकायदेशीर पॅथॉलॉजी लॅब राज्यभरात सुरू असल्याची माहिती राज्य शासनाने महापालिका, जिल्हा...\nपुणे - चिक्कीचा प्रत्येक घास खाण्यास सुरक्षित असेल, अशी प्रयोगशाळेची मोहर उमटेपर्यंत विक्री करू नये, अशी नोटीस अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)...\nआटपाडी : डाळींब शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी\nआटपाडी - वादळी पावसामुळे टँकरच्या पाण्यावर जोपासलेल्या डाळींबाचे तेलकट आणि करपा रोगाने मोठे नुकसान केले आहे. याचे तातडीने पंचनामे करून हेक्टरी दोन...\nचतुःश्रूंगी पोलिसांकडून भेसळयुक्त खवा जप्त\nऔंध - गुजरातहून पुण्यात भाग्यलक्ष्मी ट्रॅव्हल्स या खाजगी वाहतुक करणा-या बस मधून आणला जाणारा भेसळयुक्त खवा चतुःश्रूंगी पोलिसांनी पकडला. तसेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95", "date_download": "2018-12-18T15:27:44Z", "digest": "sha1:SJPCZ6B5VYRYDZ6XHP4DKGXI2UP6FOFV", "length": 31250, "nlines": 653, "source_domain": "tarunbharat.org", "title": "संपर्क | Tarun Bharat", "raw_content": "\nप्रीती गांधी, संयोजक, भाजपा मीडिया सेल\nजीएसटी लागू झाल्यानंतर दरमहा ८४०० रुपयांच्या खर्चावर ४ टक्के वाचत आहेत. गुंतवणूकदारांचा बादशहा राकेश झुनझुनवाला...\nरविशंकर प्रसाद, केंद्रीय कायदा म��त्री\nमी अतिशय नम्रपणे सर्वोच्च न्यायालयाला आवाहन करतो की, रामजन्मभूमी प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालविण्यात यावा....\nकाँग्रेसचा वरिष्ठ नेता सज्जनकुमारला जन्मठेप\nसत्तर पत्रपरिषदांमधून भाजपाचा काँग्रेसवर वार\nतीन तलाकसंदर्भातील विधेयक लोकसभेत सादर\nतीन राज्यांमध्ये काँग्रेसराज सुरू\n१९८४ च्या दंगली काँग्रेसच्याच : शाह\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण लवकरच : प्रकाश जावडेकर\nपाकिस्तानी तुरुंगातील भारतीयाची सहा वर्षांनंतर सुटका\nकाश्मीर लवकरच स्वतंत्र होणार : हाफिज सईद\nशीखविरोधी दंगलीप्रकरणी कमलनाथ येणार अडचणीत\nसरकारी बँका करणार एक लाख युवकांची भरती\nप्रीती गांधी, संयोजक, भाजपा मीडिया सेल\nरविशंकर प्रसाद, केंद्रीय कायदा मंत्री\nAll अर्थ कृषी नागरी न्याय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nसत्तर पत्रपरिषदांमधून भाजपाचा काँग्रेसवर वार\nतीन तलाकसंदर्भातील विधेयक लोकसभेत सादर\nतीन राज्यांमध्ये काँग्रेसराज सुरू\n१९८४ च्या दंगली काँग्रेसच्याच : शाह\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण लवकरच : प्रकाश जावडेकर\nकाश्मीर लवकरच स्वतंत्र होणार : हाफिज सईद\nशीखविरोधी दंगलीप्रकरणी कमलनाथ येणार अडचणीत\nसरकारी बँका करणार एक लाख युवकांची भरती\nकाँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत\nगप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना\nफक्त मतभेद होते; संघर्ष नाहीच\nआरबीआयची स्वायत्तता जपणार : शक्तिकांत दास\nशक्तिकांत दास रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर\nऊर्जित पटेल यांचा राजीनामा\nराष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचार्यांचे योगदान वाढणार\nरिझर्व्ह बँक आणणार ग्राहक पडताळणीची नवी योजना\nपूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही\nबँका राखून ठेवणार तरलतेचे प्रमाण\nकर्जावरील व्याजदर ‘जैसे थे’\nकर्जाच्या वाढत्या मागणीमुळे ठेवींवर मिळणार जास्त व्याज\nआरोग्य, कृषिक्षेत्रासाठी जीएसटी परिषदेसारखी संस्था आवश्यक\nसार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आणखी भांडवल मिळणार\nपीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी\nदेशात ठिबक सिंचनावर भर : कृषिमंत्री\nभारताची साखर उत्पादनात लवकरच आघाडी\nकृषिनिर्यातीवरील सरसकट निर्बंधाला नीती आयोगाचा विरोध\nवीज अनुदान आता थेट शेतकर्यांच्या खात्यात\nकृषी क्षेत्राला मिळणार नव���या तंत्रज्ञानाची जोड\nरबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्यांना दीड पट हमी भाव\nसत्तर पत्रपरिषदांमधून भाजपाचा काँग्रेसवर वार\n१९८४ च्या दंगली काँग्रेसच्याच : शाह\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण लवकरच : प्रकाश जावडेकर\nकाश्मीर लवकरच स्वतंत्र होणार : हाफिज सईद\nशीखविरोधी दंगलीप्रकरणी कमलनाथ येणार अडचणीत\nसरकारी बँका करणार एक लाख युवकांची भरती\nकाँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nआताही मोदींवरच पैसे लावणार\nभविष्यात महिला लामाही शक्य : दलाई लामा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळच होणार केवडिया रेल्वेस्थानक\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nहिंदुराष्ट्राऐवजी भारत झाले सेक्युलर राष्ट्र\nराम नाईकांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात रद्द\nतर सर्वोच्च न्यायालय संसदेचे तिसरे सभागृह ठरेल\nवढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे\nवढेरांच्या कार्यालय, घरावर ईडीचे छापे\nआलोक वर्मा यांच्या याचिकेवर निर्णय राखीव\nख्रिश्चियन मिशेलला पाच दिवसांची सीबीआय कोठडी\nमाजी कोळसा सचिवांना तीन वर्षांचा कारावास\nनॅशनल हेरॉल्ड प्रकरण: सोनिया, राहुल अडचणीत\nसरन्यायाधीशांवर दबाव आणण्यासाठीच होती पत्रपरिषद : न्या. जोसेफ\nझाकियाच्या याचिकेवर जानेवारीत सुनावणी\nऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल मिशेलचे प्रत्यार्पण\nआयएसआयकडून सिद्धूंचा शस्त्राप्रमाणे वापर\nपाकमधील सार्क बैठकीस जाणार नाही : स्वराज\nआफ्रिकेतील पायाभूत प्रकल्पांसाठी भारताचे चीनऐवजी युरोपीय देशांना प्राधान्य\nसहा महिन्यात रशिया, अमेरिकेकडून भारतावर ७ लाख सायबर हल्ले\nदक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना पाठविले मोदी जॅकेट\nतंत्रज्ञानात जगालाही हवी भारताची मदत\nपाकशी चर्चेचा निर्णय पंतप्रधानांना न विचारताच\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nरशियाने नेताजींच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे\nसौदी अरब करणार भारताला तेलपुरवठा\nतीन राज्यांमध्ये काँग्रेसराज सुरू\nगप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना\nचोराच्या उलट्या बोंबा : अमित शाह\nकिमतीचा मुद्दा कायम, जेपीसी चौक��ी कराच\nकमलनाथ यांच्या विरोधात अकाली दल, आप\nतीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल\nशरद पवारांनी दाखवली मोदींची चूक\nमाझ्या कुटुंबाला त्रास दिला जातोय\nपंतप्रधान मोदींनी केले काँग्रेसचे अभिनंदन\nकाँग्रेसच्या पराभवाची मालिका खंडित\nतपास अधिकार्यांना काँग्रेस धमकावत आहे\nव्यावसायिक व्यवस्थापन अभ्यासक्रमात महिलांची भरारी\nउद्योगस्नेहींच्या यादीत भारत ७७ व्या स्थानावर\nपेमेंट कंपन्यांना भीती कार्यान्वयन खर्च, घोटाळ्यांची\nदिवाळखोरीतून निघण्यासाठी एस्सार फेडणार ५४ हजार कोटींचे कर्ज\nवॉलमार्ट-फ्लिपकार्ट विकणार परस्परांची उत्पादने\n‘ब्लॅक फ्रायडे’तून सावरला शेअर बाजार\nटाटाची नजर आता इलेक्ट्रिक कार, ग्रामीण भागावर\nरुपयाची घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर\nहायब्रीड, इलेक्ट्रिक कारसाठी टोयोटा-सुझुकी एकत्र\nस्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान\nपाच वर्षांत इन्फोसिसचे चार सीएफओ\nइस्रोने अंतराळात बसवला पृथ्वी निरीक्षण डोळा\nइस्रो आठ देशांचे ३० उपग्रह प्रक्षेपित करणार\n‘जीसॅट-२९’ चे यशस्वी प्रक्षेपण\n‘त्यांच्या’ स्मृती जागवण्यास मदत करू\nकिरणोत्सर्गी जखमा भरून काढणारी वैद्यकीय किट\nअप्सरा अणुभट्टी ९ वर्षांनी सक्रिय\nचंद्रावर आढळले प्रचंड हिमसाठे\n‘गगनयान’ची दोरी महिलेच्या हातात\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\nहिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा\n‘एलिट सर्जिकल स्ट्राईक युनिट’ स्थापण्याचा केंद्र सरकारचा विचार\nजैशच्या दहा अतिरेक्यांना अटक\n…तर दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारताला मदत मागा\nराजस्थानच्या सीमेवर मुस्लिमांची वाढती संख्या चिंताजनक\nपाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष देश बनावे, नंतरच चर्चा : लष्करप्रमुख\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\nजैशचे चार अतिरेकी पंजाबमध्ये\nवर्षभरात काश्मीरमध्ये २०० अतिरेक्यांचा खात्मा\nतीन तलाकसंदर्भातील विधेयक लोकसभेत सादर\n‘राहुल गांधी चोर है’च्या लोकसभेत घोषणा\nआता देशभरात समान मुद्रांक शुल्क\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ शक्य नाही\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रम��णे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nपाकिस्तानी तुरुंगातील भारतीयाची सहा वर्षांनंतर सुटका\nमहिंद राजपक्षे यांचा राजीनामा\nअनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ\nमध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा\nअनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ\nपाकला एक डॉलरही देऊ नका\nफ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती\nभारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार\nट्रम्प यांनी केला चीनवरचा आयात कर माफ\nभारत-फ्रान्समध्ये धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यावर चर्चा\nभारत, रशिया, चीनमध्ये १२ वर्षांनंतर त्रिपक्षीय चर्चा\nआरोग्य, शांततेसाठी योग ही भारताने जगाला दिलेली भेट\nपाकिस्तानी तुरुंगातील भारतीयाची सहा वर्षांनंतर सुटका\nमहिंद राजपक्षे यांचा राजीनामा\nमध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा\nअफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची\nस्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान\nमल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश\nविजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर आज निर्णय\nब्रेक्झिट करारावर युरोपियन समूहाची मोहोर\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nराज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-water-scaricity-aurangabad-maharashtra-7590", "date_download": "2018-12-18T16:00:55Z", "digest": "sha1:EXVI7JH3FWCKUV33L4PIS7ZCZAO5W2YO", "length": 17457, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, water scaricity in aurangabad, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब ���रा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nऔरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nऔरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nऔरंगाबाद : जिल्ह्यातील २४५ गावे व २९ वाड्यांना एप्रिलच्या मध्यातच भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या गाव - वाड्यांना ३०० टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, पाणीपुरवठ्यासाठी २८९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. टॅंकरची सोय करण्यात आली असली तरी गरजेइतके पाणी ग्रामस्थांना मिळत नसल्याने विकत पाणी घेतल्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे.\nऔरंगाबाद : जिल्ह्यातील २४५ गावे व २९ वाड्यांना एप्रिलच्या मध्यातच भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या गाव - वाड्यांना ३०० टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, पाणीपुरवठ्यासाठी २८९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. टॅंकरची सोय करण्यात आली असली तरी गरजेइतके पाणी ग्रामस्थांना मिळत नसल्याने विकत पाणी घेतल्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे.\nमराठवाड्यात यंदा सर्वाधिक पाणीटंचाई औरंगाबाद जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यातील २४५ गावे व २९ वाड्यांना भीषण टंचाईला सामोरे जावे लागत आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयावर गंगापूर व वैजापूर तालुक्यांतील ग्रामस्थांनी पाणीप्रश्नी नुकतीच धडक दिली होती.\nगंगापूर तालुक्यात सर्वाधिक ८४ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यापाठोपाठ फूलंब्री तालुक्यातील ३७, सिल्लोडमधील ३५, वैजापूरमधील २९, खुल्ताबादमधील २३, कन्नडमधील १७, पैठण तालुक्यातील एका गाव वाडीला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. फूलंब्री तालुक्यातील पाल येथे टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. परंतु, हा पाणीपुरवठा पाच ते सात दिवसांतून एकदा होतो. शिवाय कुटुंबातील सदस्य संख्येनुसार पाणी मिळत नाही.\nएका कुटुंबाला केवळ २०० लिटर पाणी मिळते. त्यामुळे ग्रामस्थांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. दूषित पाण्याचा विचार न करता तळ गाठलेल्या विहिरींवरून मिळेल तसे पाणी आणण्याशिवाय पर्याय नाही. २०० लिटर पाण्यासाठी ५० ते ६० रूपये तर ट्रॅक्टरवरील एका टॅंकरसाठी ७०० ते ८०० रुपये ग्रामस्थांना मोजावे लागत आहेत.\nजायकवाडी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा आ��ा ४८ टक्क्यांवर आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची अवस्था बिकट आहे. या प्रकल्पांमध्ये केवळ ४ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील ९३ लघू प्रकल्पांत १० टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी याच प्रकल्पांमध्ये १५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. उपयुक्त पाणीसाठा शून्यावर आलेल्या मध्यम प्रकल्पांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील लाहूकी, गिरिजा, वाकोद, खेळणा, अंजना पळशी, शिवना टाकळी, टेंभापूरी, नारंगी बोरदहेगाव प्रकल्पांचा समावेश आहे.\nटॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असला तरी पाच ते सात दिवसाला एका कुटुंबाला २०० लिटर पाणी मिळते. आठ सदस्य असलेल्या कुटुंबाने एवढ्या पाण्यावर कसे भागवावे. त्यामुळं एकतर विकतच्या पाण्यावर किंवा मिळेल तिथून पाणी आणण्याशिवाय पर्याय नाही. पाण्याने सारे अवघड करून टाकले आहे, असे पाल येथील ग्रामस्थ हिरासिंग राजपूत यांनी सांगितले.\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\n`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्त शिवार अभियानातंर्गत भूजल...\nनगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...\nसांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...\nनगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...\nसोलापुरात वांगी, ढोबळी मिरची, कोबी दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nरेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...\nनाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्य���...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...\nसोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी...सोलापूर : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय...\nयोग्य वेळी करा मिरीची काढणीमिरी घोसामधील एक ते दोन मणी पिवळे अगर नारंगी...\nनाशिकला वांगी, घेवडा, आले दर तेजीतनाशिक : गत सप्ताहात नाशिक बाजार समितीत बहुतांश...\nबियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’ बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’...\nप्रथिनांद्वारे मिळवता येईल अधिक टिकाऊ...निसर्गातील कोळ्याच्या धाग्यापासून प्रेरणा घेत चीन...\nऊसतोडणी कामगारांच्या गावांत दुष्काळी...नगर ः जनावरे जगवण्यासाठी आणि रोजगाराच्या शोधात...\nनामपूरात शेतमालाला दर, कर्जमाफीसाठी...नामपूर, जि. नाशिक : कांदा पिकासह शेतमालाचे...\nवजनकाट्यात घोळ करणाऱ्यांनी लाज बाळगावीमाळेगाव, जि. पुणे ः ‘माळेगाव साखर कारखान्याचे...\nकोल्हापूर जिल्ह्यास ३०० एकर तुती...कोल्हापूर : महारेशीम अभियानांतर्गत कोल्हापूर...\nहमीभावाने साडेदहा हजार क्विंटल शेतीमाल...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...\nपुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकेळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-18T15:46:36Z", "digest": "sha1:7EYFYJ5O3SJOPT2JJ5LIBUSWAIT3Y5BR", "length": 10311, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सच्चा कलावंत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nडॉ. न. म. जोशी\nमायकेल अँजेलो नावाचा एक हाडाचा कलावंत जगविख्यात चित्रकार म्हणून प्रसिद्ध झाला. तो शांतपणे आपल्या स्टुडिओत काम करीत असे. मात्र, त्याचा मत्सर करणारेही काही इतर कलावंत होते. त्यातील एका चित्रकाराला असं वाटलं. “मायकेलच्या चित्रासारखी चित्रं मीही काढू शकतो. काय त्या मायकेलचं एवढं कौतुक’ असा विचार करून त्या चित्रकारानं एक चित्र काढलं आणि लोकांना बघण्यासाठी एका मोठ्या चौकात एक उंच जागी ते लावलं. ते एका स्त्रीचं चित्रं होतं. पण त्या चित्राकडं बघताना स्वतःच त्या चित्रकाराला असं वाटलं की, त्या चित्रात काहीतरी उणीव आहे.\nकोणती उणीव आहे, चित्रात कोणती भर घालायला हवी हे त्याच्या ध्यानात येत नव्हतं. त्याने खूप विचार केला.\nया चित्रकारानं मायकेल अँजेलोला कधीही बघितलं नव्हतं किंवा त्यानं मायकेल अँजेलोचा फोटोही कधी बघितला नव्हता. ते चित्र बरेच दिवस त्या चौकात होतं. मायकेल अँजेलोनं ते चित्र बघितलं आणि तो त्या चित्रकाराचं घर शोधत गेला. चित्रकार घरीच होता. “चौकातील चित्र तुम्ही काढलं आहे का\n“हो माझंच आहे ते चित्र. आवडलं का तुम्हाला\n“हो. आवडलं. पण त्या चित्रात छोटी उणीव आहे.’ मायकेल म्हणाले.\n सांगा तरी मला माझ्याही लक्षात ती उणीव येत नाही.’\n“तुमची रेखाचित्राची पेन्सिल देता\nती पेन्सिल घेऊन दोघेही चौकात आले. चित्रकार उत्सुकतेनं बघत होता. मायकेलनं त्या चित्रातील स्त्रीच्या डोळ्यांतील बुबुळांत दोन ठिपके दिले, त्याबरोबर ते डोळे सुंदर दिसू लागले. चित्रही अधिक सुंदर दिसू लागलं. चित्रकार खूश झाला आणि म्हणाला, “आता मी हे चित्र त्या मायकेल अँजेलोला दाखवतो. त्यानं काढलेल्या चित्रापेक्षा मी सुंदर चित्रं काढतो, हे त्याला कळेल. मी तुमचा आभारी आहे. तुम्ही मला या चित्रातील उणीव दाखवून दिलीत. पण तुमचं नाव काय\n“मी मायकेल अँजेलो.’ अँजेलो शांतपणे म्हणाले. आणि चित्रकार वरमला. त्यानं मायकेलची क्षमा मागितली.\nखरा कलावंत हा निर्वैर असतो, उदार असतो, त्याचं मन विशाल असते, कला त्याला अशा उंचीवर नेते की उणेदुणे, मत्सर, हेवादेवा, मोठेपणा या सर्व गोष्टी तो विसरून गेलेला असतो. कलासाधना ही एकप्रकारे अध्यात्मसाधना असते. आविष्काराचे ईश्वरीय रूप म्हणजे कला. तिथे विकार, मोह यांना जागा नसते. मायकेल अँजेलोचा मत्सर करणारा चित्रकार अजून खऱ्या कलावंताच्या पातळीवर पोहोचायचा होता. उलट मायकेल अँजेलो मात्र मानवयोनीत असूनही दैवी पातळीवर पोहोचलेला होता. म्हणूनच त्याने त्या चित्रकाराच्या चित्रातील उणीव केवळ न दाखवता चित्र पूर्ण केलं. अशी असते खरी कला आणि असा असतो सच्चा कलांवत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभाजपबरोबर सुरू असलेली बैठक ही समन्वय बैठक नाही\nNext articleइक्बाल कासकर रूग्णालयात…\nचर्चा- शिक्षणाच��� माध्यम : मराठी की इंग्रजी\nचर्चा: केंद्राचा शेती कर्जमाफीचा अजेंडा\nराजकीय अजेंड्यावर मध्यमवर्ग का नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vessoft.com/software/windows/download/obs", "date_download": "2018-12-18T16:31:44Z", "digest": "sha1:CZJOQRHAJWMZA4FRG3DNTJQSGKQPGH36", "length": 12788, "nlines": 231, "source_domain": "mr.vessoft.com", "title": "डाऊनलोड Open Broadcaster Software 22 आणि 0.659b – Vessoft", "raw_content": "\nडाउनलोड प्रारंभ करण्यासाठी ग्रीन बटणावर क्लिक करा\nडाउनलोड सुरु झाले आहे, आपला ब्राउझर डाउनलोड विंडो तपासा. काही समस्या असल्यास, एकदा बटण क्लिक करा, आम्ही वेगळ्या डाऊनलोड पद्धती वापरतो.\nहे सॉफ्टवेअर योग्यरित्या चालविण्यासाठी DirectX आवश्यक आहे\nओपन ब्रॉडकास्टर सॉफ्टवेअर – व्हिडिओ हस्तगत आणि इंटरनेट वर विविध मल्टिमिडीया सामग्री प्रसारित एक शक्तिशाली सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर आपण इ हिसका, YouTube वर, DailyMotion, Hitbox, Goodgame सेवा लोकप्रिय खेळ प्रवाह व्हिडिओ प्रसारित करण्यास परवानगी देते ओपन ब्रॉडकास्टर सॉफ्टवेअर वापर आणि गुणवत्ता लक्ष केंद्रित साधने उपलब्ध किमान वेळ खर्च मूलभूत कामे सोपे आहे. सॉफ्टवेअर आपण प्राधान्य कॅप्चर प्रक्रिया, विस्तार, गुणवत्ता, ऑडिओ आणि इतर अनेक कामगिरी नीवडण्यासाठी परवानगी देतो. ओपन ब्रॉडकास्टर सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर शक्यता विस्तृत की मिळवण समर्थन पुरवते.\nव्हिडिओ कॅप्चर आणि इंटरनेट वर मल्टिमिडीया सामग्री प्रसारित\nसॉफ्टवेअर आपल्या संगणकाच्या पडद्यावर येऊ जे इव्हेंट रेकॉर्ड करण्यासाठी. तसेच सॉफ्टवेअर विविध प्रभाव जोडण्यासाठी सक्षम करते आणि व्हिडिओ वाटतं.\nसॉफ्टवेअर इंटरनेटवर व्हिडिओ साहित्य ब्रॉडकास्ट. सॉफ्टवेअर संगणक स्क्रीन आणि लोकप्रिय व्हिडिओ सेवा कॅमेरा प्रवाह व्हिडिओ प्रसारण समर्थन पुरवतो.\nकार्यशील सॉफ्टवेअर आपल्या संगणकाच्या स्क्रीनवर व्हिडिओ काबीज. सॉफ्टवेअर त्यांच्या रेकॉर्ड दरम्यान अनुप्रयोग गती परिणाम टाळण्यासाठी विशेष अल्गोरिदम समावेश आहे.\nप्रभावी साधने स्क्रीन व्हिडिओ काबीज. सॉफ्टवेअर आपण, व्हिडिओ किंवा ऑडिओ रेकॉर्ड स्क्रीनशॉट, संपादित करा आणि प्रभाव विविध जोडण्याची परवानगी देते.\nस्क्रीन रेकॉर्डिंग, मीडिया संपादक\nशक्तिशाली व्हिडिओ संपादक. सॉफ्टवेअर आपल्या संगणकाच्या पडद्यावर च्या व्हिडिओ कॅप्चर आणि त्या संपादित करण्यासाठी विविध साधने समर्थन पुरवतो.\nसॉफ्टवेअर आपल्या स्क्र���न व्हिडिओ captures रेशन दुकानदारांना म्हणतो. तसेच सॉफ्टवेअर प्रमाणात व्यावसायिक gamers द्वारे वापरले जाते.\nसॉफ्टवेअर आपल्या संगणकाच्या पडद्यावर व्हिडिओ काबीज. तसेच तो स्क्रीन काही भाग रेकॉर्ड समर्थन आणि स्क्रीनशॉट निर्माण करतो.\nस्क्रीन वर क्रिया रेकॉर्ड फंक्शनल साधन. सॉफ्टवेअर आपण रेकॉर्ड फायली संपादित आणि त्वरीत व्हिडिओ सादरीकरणे तयार करण्यास अनुमती देते.\nसॉफ्टवेअर व्हिडियो फाइल्स संगणक स्क्रीन क्रिया रेकॉर्ड. तसेच सॉफ्टवेअर गुणवत्ता सादरीकरणे तयार ऑडिओ रेकॉर्ड करण्यास सक्षम करते.\nहे कॉम्प्यूटर स्क्रीनवरून व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी एक सॉफ्टवेअर आहे आणि कनेक्टेड वेबकॅममुळे किंवा मायक्रोफोनमुळे रेकॉर्डिंग दरम्यानच्या कृतींवर एकत्रित टिप्पणी करते.\nसंक्षिप्त साधन आपली स्क्रीन व्हिडिओ आणि प्रतिमा काबीज. सॉफ्टवेअर AVI ला स्वरूपात व्हिडिओ फाइल जतन आणि पूर्ण स्क्रीन स्क्रीनशॉट काबीज करण्यास परवानगी देते.\nइन्स्ट्रुमेंट आपल्या संगणकाच्या स्क्रीनवर व्हिडिओ काबीज. सॉफ्टवेअर लोकप्रिय व्हिडिओ सेवा स्क्रीन पासून क्रिया प्रसारित करण्यास सक्षम करते.\nआपल्या स्वतःच्या रोख प्रवाहाचा आणि इतर व्यवसायाच्या तपशीलांचा मागोवा घेण्यासाठी हे बहुपरिभाषित वित्त व्यवस्थापक आहे.\nसाधन व्हिडियो फाइल्स बरोबर काम करायला आणि विविध स्वरूपात रूपांतर. सॉफ्टवेअर उपशीर्षके कार्य करते आणि आपण फिल्टर किंवा कोडेक रूपांतर जेव्हा लागू करण्यास अनुमती देते.\nसॉफ्टवेअर चुकीने हटविली गेली किंवा गमावले फाइल्स पुनर्प्राप्त करण्यासाठी. सॉफ्टवेअर सेवनाने आवश्यक माहिती शोध वेळ वाचवतो लवचिक शोध प्रणाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/prasad-manerikar-wrietes-about-education-editorial-30171", "date_download": "2018-12-18T15:32:12Z", "digest": "sha1:NT5T6QQG23HN2W5GOUQT2HDKLGVYLLT3", "length": 21634, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "prasad manerikar wrietes about education Editorial शेकडो प्रश्न पडू द्या... ! | eSakal", "raw_content": "\nशेकडो प्रश्न पडू द्या... \nप्रसाद मणेरीकर (शिक्षणाचे अभ्यासक)\nशनिवार, 11 फेब्रुवारी 2017\nशिक्षणातून कागदावरची नव्हे तर प्रत्यक्ष गुणवत्ता बहरायची असेल, तर स्वाभाविकपणे पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे मार्ग मुलांना दाखवायला हवेत.\nशिक्षणातून कागदावरची नव्हे तर प्रत्यक्ष गुणवत्ता बहरायची असेल, तर स्वाभावि��पणे पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे मार्ग मुलांना दाखवायला हवेत.\nराज्याच्या शिक्षणाविषयी अस्वस्थ करणारं चित्र सतत समोर येत असताना, शिक्षण सचिव नंदकुमार यांनीही नागपुरात शिक्षकांशी बोलताना मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेबद्दल काही गंभीर मुद्दे रोखठोकपणे मांडले. मुलांना साधा भागाकार नीटपणे न येतासुद्धा दहावीचा निकाल ऐंशी टक्के कसा लागतो, यावरच त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. मुलं अधिक विचारी, ज्ञानी कशी होतील, या दिशेने पावले उचलण्याची गरज त्यांनी मांडली आहे. शिक्षण सचिवांचा मुद्दा कागदावरच्या गुणवत्तेचा नसून प्रत्यक्षातील गुणवत्तेचा आहे. त्यांची तळमळ खरी आहे. शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढायची असेल, तर ज्ञानाच्या दिशेने मुलांचा प्रवास कसा होईल हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे.\nआपली एकूणच शिक्षणव्यवस्था चौकटीत बांधली गेलेली आहे. पाठ्यपुस्तक ही एक चौकट आहेच; पण शिक्षक सांगतील ते, तेवढंच आणि तसंच करायचं ही आणखी एक चौकट आहे. ज्ञानरचनावाद स्वीकारला तरी ही चौकट आपण पुरेशी भेदू शकलो नाही. काही तुरळक प्रयत्न होताहेत; पण ते सार्वत्रिक नाहीत. सगळी तयारी करून घ्यायची ती परीक्षेत मार्क मिळवण्यासाठी. त्यामुळे ही केलेली वरवरची तयारी कधीतरी उघडी पडते आणि वास्तव चित्र समोर दिसू लागतं. या स्थितीत मुलांना ज्ञानाच्या दिशेने घेऊन जाण्याचं आव्हान आपल्यापुढे आहे. खरं तर त्यासाठी आवश्यक क्षमता मूल स्वत:बरोबर घेऊनच आलेलं असतं. ज्ञानरचनावाद त्याबद्दलच बोलतो. या रचनावादाचे काही नमुने ग्राममंगल, अक्षरनंदन यांसारख्या काही प्रयोगशील शाळांनी महाराष्ट्रासमोर ठेवले आहेत. मुळातच मुलांना ज्ञानाची, ते मिळवण्याची आवड असते. त्यांना सतत प्रश्न पडत असतात. त्यातून जग समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न असतो. हे प्रश्न घरातील आणि परिसरातील माणसांविषयीचे, त्यांच्या वागण्याविषयीचे असतात. नातेसंबंधांचे असतात. परिसरातील विविध घटनांविषयीचे असतात. मात्र त्यांना उपलब्ध असलेल्या अवकाशात आणि अनुभवात त्यांच्या त्यांची उत्तरं मिळत नाहीत. सूर्य मावळतो आणि उगवतो या मधल्या काळात तो नेमका जातो कुठे, हे त्यांना कळत नसतं. भोवतालच्या अशा घटनांतील तर्कसुसंगतता ती शोधत असतात. मर्यादित पातळीवर का होईना; पण विचार करत असतात. यातून स्वत:चा तर्क ती लावतात. मात्र लावलेल्या तर्कात नेमकी व समाधानकारक उत्तरं मिळत नाहीत. पुरेसा अनुभव नसतो, भाषा विकसित व्हायची असते. त्यामुळे दुसऱ्याकडून उत्तरं मिळवण्यासाठी मूल धडपडत असतं. उत्तरासाठी मुलांची सतत भुणभुण सुरू असते. ती योग्य दिशेने न नेता रागावून, ती थांबवली गेली की हळूहळू मूल प्रश्न विचाराणं बंद करतं आणि त्याला प्रश्न पडायचेही बंद होतात.\nम्हणूनच उत्तराच्या शोध घेण्यासाठी मार्ग सुचवणं हे मोठ्यांच काम असतं. त्याचबरोबर नवे प्रश्न मुलांना पडतील यासाठी तशा संधी मुलांना मिळणं गरजेचं असतं.\nमग शाळा असो वा घर; इथे नेमकं काय घडायला हवं पाहिलं म्हणजे मुलांनी विचारलेले प्रश्न स्वीकारले जायला हवेत. मग ते मूल कोणत्याही वयाचं का असेना. या प्रश्नांची उत्तरं निरीक्षणाच्या, कृतीच्या आधारे मुलांना मिळणार असतील तर तशा निरीक्षणाच्या किंवा कृतीच्या संधी मुलांना जाणीवपूर्वक द्यायला हव्यात. दोन निरीक्षणांमधील सहसंबंध शोधायला त्यांवर आधारित प्रश्न विचारून मदत करायला हवी. थेट उत्तरं देण्यापेक्षा उत्तरापर्यत जायच्या दिशा मुलांना द्यायला हव्यात. अभ्यासक्रम समोर ठेवून असे काही प्रश्न आवर्जून निर्माण करायला हवेत. उदाहरणार्थ- मानवाच्या उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर माणूस शेती करायला लागला, असं सरधोपट विधान आपण करतो. समजा असे काही प्रश्न मुलांसमोर ठेवले की, शेतीची गरज माणसाला का पडली असेल पाहिलं म्हणजे मुलांनी विचारलेले प्रश्न स्वीकारले जायला हवेत. मग ते मूल कोणत्याही वयाचं का असेना. या प्रश्नांची उत्तरं निरीक्षणाच्या, कृतीच्या आधारे मुलांना मिळणार असतील तर तशा निरीक्षणाच्या किंवा कृतीच्या संधी मुलांना जाणीवपूर्वक द्यायला हव्यात. दोन निरीक्षणांमधील सहसंबंध शोधायला त्यांवर आधारित प्रश्न विचारून मदत करायला हवी. थेट उत्तरं देण्यापेक्षा उत्तरापर्यत जायच्या दिशा मुलांना द्यायला हव्यात. अभ्यासक्रम समोर ठेवून असे काही प्रश्न आवर्जून निर्माण करायला हवेत. उदाहरणार्थ- मानवाच्या उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर माणूस शेती करायला लागला, असं सरधोपट विधान आपण करतो. समजा असे काही प्रश्न मुलांसमोर ठेवले की, शेतीची गरज माणसाला का पडली असेल शेती करायची हे माणसाला कसं समजलं असेल शेती करायची हे माणसाला कसं समजलं असेल त्याने बी कसं मिळवलं असेल त्याने बी कसं मिळवलं असेल कोणतं बी उपयोगी व कोणतं निरुपयोगी हे त्याला कसं कळलं असेल कोणतं बी उपयोगी व कोणतं निरुपयोगी हे त्याला कसं कळलं असेल शेती करताना त्याला कोणत्या अडचणी आल्या असतील शेती करताना त्याला कोणत्या अडचणी आल्या असतील शेतीचं रक्षण कसं केलं असेल शेतीचं रक्षण कसं केलं असेल आदी प्रश्नांची उत्तरं पाठ्यपुस्तकात नाही मिळणार; पण मुलं विचार करायला लागतील. मग कळेल की ही शेती करण्याची कला हजारो वर्षांच्या प्रयत्नाने माणसाने शोधलेली आहे. हेच थोड्या फार फरकाने प्रत्येक विषयाच्या बाबतीत करता येईल आणि मुलांसाठी ही उत्तरं शोधणं हा त्यांनी लावलेला शोध असेल. दुसरं म्हणजे आपला मुलांना प्रामुख्याने उत्तराची तंत्रं शिकवण्यावर असणारा भर कमी करावा लागेल. या अमुक प्रकारे गणित सोडव म्हणजे तुला उत्तर मिळेल, हे सांगणं आपल्याला सोपं असतं, कारण त्यामुळे मुलाला पटकन उत्तरापर्यंत पोचता येतं. त्या गणिताचा अर्थ मात्र मुलाला समजत नाही. अपूर्णांकांची बेरीज करताना अंशाची बेरीज करायची, छेदाची नाही हे आपण मुलांना सांगतो; पण छेदाची का करायची नाही, हे मुलांना कधीच समजत नाही आणि अशी अर्थ न समजता केलेली कृती ही निरुपयोगी असते. म्हणजेच आपल्याला मुलं अर्थापर्यंत पोचावीत यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत आणि यासाठी तयार उत्तरं मिळवण्याचं तंत्र शिकवणारी आपली मानसिकता बदलावी लागणार आहे. हे सारं इतकं जाणीवपूर्वक का करायचं आदी प्रश्नांची उत्तरं पाठ्यपुस्तकात नाही मिळणार; पण मुलं विचार करायला लागतील. मग कळेल की ही शेती करण्याची कला हजारो वर्षांच्या प्रयत्नाने माणसाने शोधलेली आहे. हेच थोड्या फार फरकाने प्रत्येक विषयाच्या बाबतीत करता येईल आणि मुलांसाठी ही उत्तरं शोधणं हा त्यांनी लावलेला शोध असेल. दुसरं म्हणजे आपला मुलांना प्रामुख्याने उत्तराची तंत्रं शिकवण्यावर असणारा भर कमी करावा लागेल. या अमुक प्रकारे गणित सोडव म्हणजे तुला उत्तर मिळेल, हे सांगणं आपल्याला सोपं असतं, कारण त्यामुळे मुलाला पटकन उत्तरापर्यंत पोचता येतं. त्या गणिताचा अर्थ मात्र मुलाला समजत नाही. अपूर्णांकांची बेरीज करताना अंशाची बेरीज करायची, छेदाची नाही हे आपण मुलांना सांगतो; पण छेदाची का करायची नाही, हे मुलांना कधीच समजत नाही आणि अशी अर्थ न समजता केलेली कृती ही निरुपयोगी असते. म्ह��जेच आपल्याला मुलं अर्थापर्यंत पोचावीत यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत आणि यासाठी तयार उत्तरं मिळवण्याचं तंत्र शिकवणारी आपली मानसिकता बदलावी लागणार आहे. हे सारं इतकं जाणीवपूर्वक का करायचं लगेचच यातून उद्याचे शास्त्रज्ञ, विचारवंत वगैरे निर्माण होतील, असा भाबडा आशावाद ठेवायला नको. पण समजपूर्वक काम करणारी, विचारी, स्वतंत्र मतं असणारी, अंधश्रद्धेच्या मागे न लागणारी पिढी घडायला तरी किमान मदत यातून होईल. यातूनच मुलांमधली संशोधक वृत्ती अधिक विकसित व्हायला मदत होईल. तयार उत्तर मिळण्यापेक्षा शोध घेण्यातून मुलांसमोर माहितीची नवी दारं उघडतील, त्यातील नवे आयाम समजतील.\nसेलूत कर्तव्यात कसूर करणारे दोन शिक्षक निलंबित\nसेलू : जिल्हा परिषदेच्या शाळांच्या गुणवत्तेसंदर्भात परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. पी. पृथ्वीराज हे तालुकानिहाय शिक्षण...\n'आक्रमक' मोदी पुण्यात मवाळ; आता विकासकामांवर भर\nपुणे : विधानसभा राज्यांमधील निवडणूक निकालांनंतर भाजपने जाहीर भाषणांमधील प्रचाराचे धोरण बदलले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या...\nराजधानीत पुन्हा 'त्याच' दिवशी बलात्कार\nनवी दिल्लीः राजधानीत 16 डिसेंबर 2012 रोजी निर्भयावर बसमध्ये सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण जग हादरून गेले होते....\nपाणी चोरी रोखण्यासाठी रोहित्रे बंद (व्हिडिओ)\nपाटबंधारे विभागाचा निर्णय; कर्मचाऱ्यांची गस्त; नीरा कालव्याचे पाणी इंदापुरात पोहचले वालचंदनगर (पुणे): नीरा डाव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी पाणी...\nत्यांना जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं : पंतप्रधान\nकल्याण : देशात यापूर्वी सत्तेत असलेल्या सरकारने 25.5 लाख घरे बांधली होती. मात्र, आमच्या सरकारने देशभरात एक कोटी 25 लाखांपेक्षा अधिक लोकांसाठी...\n‘रेसिड्यू फ्री’ शेतमालासाठी उभारली थेट ग्राहक बाजारपेठ\nसध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा सेंद्रिय शेतीचे महत्त्व वाढले आहे. ग्राहक आरोग्याबाबत जागरूक होऊन रसायन अंशमुक्त मालाची मागणी करू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसा��ी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-model-agriculture-produce-and-livestock-contract-farming-and-services-act", "date_download": "2018-12-18T16:05:34Z", "digest": "sha1:NDFMR7ATIZEHTZYAGQHJEPQQFJKDP2Z2", "length": 19985, "nlines": 164, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Model Agriculture Produce and Livestock Contract Farming and Services Act, 2018 | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकऱ्यांना ‘करार शेती’च्या माध्यमातून बाजाराशी जोडणार\nशेतकऱ्यांना ‘करार शेती’च्या माध्यमातून बाजाराशी जोडणार\nगुरुवार, 24 मे 2018\nनवी दिल्ली : शेतमालाचा बाजार आणि किंमतीतील अनिश्चितता कमी करून शेतकऱ्यांनाही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दराचा लाभ मिळण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. निर्यातदार, कृषी उद्योग, मोठे खरेदीदार यांना शेतकऱ्यांबरोबर जोडण्यासाठी केंद्राने कृषी उत्पादन आणि पशुधन करार शेती आणि सेवा कायदा-२०१८ (ॲग्रीकल्चरल प्रोड्यूस ॲन्ड लाइव्हस्टॉक कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ॲन्ड सर्व्हिस ॲक्ट-२०१८) ला मान्यता दिली आहे. शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि संस्थांना या कायद्याचा लाभ आणि संरक्षण मिळणार आहे.\nनवी दिल्ली : शेतमालाचा बाजार आणि किंमतीतील अनिश्चितता कमी करून शेतकऱ्यांनाही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दराचा लाभ मिळण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. निर्यातदार, कृषी उद्योग, मोठे खरेदीदार यांना शेतकऱ्यांबरोबर जोडण्यासाठी केंद्राने कृषी उत्पादन आणि पशुधन करार शेती आणि सेवा कायदा-२०१८ (ॲग्रीकल्चरल प्रोड्यूस ॲन्ड लाइव्हस्टॉक कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ॲन्ड सर्व्हिस ॲक्ट-२०१८) ला मान्यता दिली आहे. शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि संस्थांना या कायद्याचा लाभ आणि संरक्षण मिळणार आहे.\nदरम्यान, करार शेती ही बाजार समित्यांच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आली असून, शेतकरी आणि त्यांच्या जमिनींनाही संरक्षण देण्यात येणार अ��ल्याचे यात म्हटले आहे.\nदेशातील शेतकऱ्यांना थेट मोठे खरेदीदारांशी जोडून त्यांना थेट दराचा लाभ घेता यावा, यासाठी कृषी उत्पादन आणि पशुधन करार शेती आणि सेवा कायदा-२०१८ अमलात आणणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगिले होते. त्यानुसार केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी नुकतेच दिल्ली येथील विज्ञान भवन येथे नवा मॉडेल ॲक्ट जाहीर केला. या कायद्याविषयीचे पत्र राज्य सरकारांना पाठविण्यात आले आहे. करार शेती कायद्यात शेतकरी उत्पादक संस्थांचा (एफपीओ) महत्त्वाचा सहभाग असणार आहे. शेतकरी उत्पादक संस्था या शेतकऱ्यांच्या वतीने खाद्य कंपन्या, निर्यातदार यांसारख्या मोठ्या खरेदीदार प्रायोजक कंपन्यांशी करार करणार आहेत.\nकरार शेती कायद्याचे स्वरूप\nया कायद्यात शेतकऱ्यांचे हित जोपासण्यावर भर देण्यात आला आहे. करार करताना दोन पक्षांमध्ये शेतकऱ्यांना कुमकुवत घटक मानून संरक्षण केले आहे.\nउत्पादनपूर्व, उत्पादन आणि उत्पादनानंतरच्या मूल्यवर्धन साखळीतील सेवांचा करार शेतीच्या सेवा करारमध्ये समावेश करण्यात आला आहे.\nदोन्ही पक्षांमधील करार करताना प्रायोजकांची आॅनलाइन नोंदणी आणि नोंदीसाठी जिल्ही/ब्लॉक/तालुका पातळीवर ‘अधिकारी’ किंवा ‘नोंदणी आणि करार नोंद समिती’ नेमण्यात येणार आहे.\nकरार झालेले उत्पादनाला हे पीक/पशुधन विम्याचे संरक्षण मिळणार आहे.\nनव्या करार शेतीत बाजार समित्यांच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहे.\nहा कायदा केवळ प्रोत्साहनात्मक आहे. शेतकऱ्यांची शेती किंवा जमिनीविषयी कोणत्याही प्रकारचा स्थायी आराखडा तयार केलेला नाही.\nया कायद्यानुसार प्रायोजकांच्या इच्छेप्रमाणे जमीन वाया घालवता येणार नाही.\nलहान व सिमांत शेतकऱ्यांना करारात सहभागी होण्यासाठी एकत्र आणण्यासाठी शेतकरी उत्पादक संस्था/शेतकरी उत्पादक कंपन्याना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.\nशेतकऱ्यांनी मान्यता दिली असल्यास शेतकरी उत्पादक संस्था / शेतकरी उत्पादक कंपन्यांना खरेदीदारांशी करार करू शकतात.\nखरेदीदारांना एकदा करार झाल्यानंतर मालकी किंवा अधिकार बदलण्याचा अधिकार नाही.\nखरेदीदारांना करार झाल्यानंतर करार केल्याप्रमाणे एक किंवा एकापेक्षा जास्त शेती उत्पादन, पशुधन खरेदी करावे लागेल.\nपंचायत आणि गावपातळीवर करार शेतीला प्र���त्साहन देण्यासाठी करार शेती प्रोत्साहन गट स्थापन करण्यात येणार आहे.\nकरार शेतीत उद्भवणारे तंटे किंवा वाद सहज व सुलभपणे आणि लवकर मिटविण्यासाठी खालच्या पातळीवर निवारण व्यवस्था उभारण्यात येणार आहे.\nहा केवळ प्रोत्साहन आणि सुविधाजनक कायदा असून, त्याची रचना नियंत्रणात्मक नाही.\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\n`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्त शिवार अभियानातंर्गत भूजल...\nनगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...\nसांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...\nनगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...\nसोलापुरात वांगी, ढोबळी मिरची, कोबी दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nरेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...\nनाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...\nसोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी...सोलापूर : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय...\nयोग्य वेळी करा मिरीची काढणीमिरी घोसामधील एक ते दोन मणी पिवळे अगर नारंगी...\nनाशिकला वांगी, घेवडा, आले दर तेजीतनाशिक : गत सप्ताहात नाशिक बाजार समितीत बहुतांश...\nबियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’ बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’...\nप्रथिनांद्वारे मिळवता येईल अधिक टिकाऊ...निसर्गातील कोळ्याच्या धाग्यापासून प्रेरणा घेत चीन...\nऊसतोडणी कामगारांच्या गावांत दुष्काळी...नगर ः जनावरे जगवण्यासाठ��� आणि रोजगाराच्या शोधात...\nनामपूरात शेतमालाला दर, कर्जमाफीसाठी...नामपूर, जि. नाशिक : कांदा पिकासह शेतमालाचे...\nवजनकाट्यात घोळ करणाऱ्यांनी लाज बाळगावीमाळेगाव, जि. पुणे ः ‘माळेगाव साखर कारखान्याचे...\nकोल्हापूर जिल्ह्यास ३०० एकर तुती...कोल्हापूर : महारेशीम अभियानांतर्गत कोल्हापूर...\nहमीभावाने साडेदहा हजार क्विंटल शेतीमाल...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...\nपुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकेळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%82/", "date_download": "2018-12-18T14:39:41Z", "digest": "sha1:QFP4B5TCSVQQVUUF6C423BL33VMRVEH2", "length": 9041, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जाणून घ्या: सायबर लुटारूंची कार्यपद्धती (भाग२) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजाणून घ्या: सायबर लुटारूंची कार्यपद्धती (भाग२)\nजाणून घ्या: सायबर लुटारूंची कार्यपद्धती (भाग१)\nवैयक्तिक माहितीची विक्री – तुम्ही मॉलमध्ये किंवा इतरत्र खरेदीसाठी जाता तेव्हा डिस्काऊंट मिळेल असे सांगून तिथे मार्केटिंग करणाऱ्यांनी तुमच्याकडून फोन नंबर, ई-मेल पॅन क्रमांक, आधार क्रमांक अशी वैयक्तिक माहिती घेतलेली असते. या माहितीची ते अन्यत्र विक्री करतात. अनेकदा हॅंकर्स अशांकडून तुमची माहिती प्राप्त करतात. मग तुमच्या अकाऊंट लॉक झाल्याचे किंवा तुमच्या कार्डची मुदत संपत आल्याचे आणि तुम्ही तातडीने आवश्यक ती कार्यवाही करण्याची गरज असल्याचे दूरध्वनीवरून बोलणारा सांगतो. ते अगदी शांतपणे तुमची कशी अडचण किंवा नुकसान होऊ शकते हे पटवून देतात आणि बोलण्याच्या ओघात तुमचे युजरनेम, पासवर्ड, एटीएम कार्ड क्रमांक, पिन क्रमांक अशा गोष्टी कधी तुमच्याकडून वदवून घेतात हे तुमच्या लक्षात येत नाही. मग ते तुमच्या खात्यावर काही रक्कम भरण्याचा प्रयत्न करतात.\nत्यासाठीचा ओटीपी तुम���्या मोबाईलवर आला की तो विचारून घेतात. असा ओटीपी किंवा अगदी बॅंकेचा खाते क्रमांकही अशा अनोळखी व्यक्तीला सांगू नये, अगदी बॅंकेतून फोन आला तरी देखील सांगू नये, असे तज्ञ वारंवार सांगत असतात. तुम्ही स्वतः बॅंकेच्या शाखेत फोन करून खात्याबाबत विचारणा केली तरच व्हेरिफिकेशनसाठी बॅंकेने विचारणा करावी असा नियम आहे. त्यामुळे सायबर लुटारूला तुमच्या खात्याचे तपशील मिळत नाहीत. अशा स्थितीत तो पुन्हा लगेचच तुम्हांला फोन करतो आणि तुमच्या खात्यात मोठीच अडचण निर्माण झाल्याचे सांगतो आणि फोन डिसकनेक्ट करतो. अशावेळी बहुतेक खातेदार घाबरून पुन्हा त्याच क्रमांकावर फोन करतात आणि त्याच्या जाळ्यात अडकतात. तो फोन उचलतो आणि तुम्हांला खात्याचे तपशील विचारतो. ते तुम्ही लगेच सांगून टाकता. त्यामुळे असा फोन डिसकनेक्ट झाला तर त्यावर पुन्हा उलटा फोन कधीही करायचा नाही हे लक्षात ठेवा. तुमच्या बॅंकेच्या शाखेच्या क्रमांकावर फोन करा आणि तुमच्या मनातील शंका विचारा.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआडसाली ऊस उत्पादन तंत्रज्ञान शेती बनवू किफायतशीर\nNext articleजाणून घ्या: सायबर लुटारूंची कार्यपद्धती (भाग३)\nसायबर हल्ल्यांची संख्या वाढली\n‘सिंडिकेट’ चा वर्धापनदिन साजरा\nजनतेच्या क्रयशक्तीवर अजूनही परिणाम\nमागणी वाढल्याने कोळसा आयात वाढण्याची शक्यता\nआधारचा मोबाइल सेवांवर परिणाम होणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-248353.html", "date_download": "2018-12-18T15:33:55Z", "digest": "sha1:G5J6LN4V7GZ5P2FTCN3UZXCD74FJYK4T", "length": 13249, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शपथ घ्यायची आहे तर अखंड महाराष्ट्राची घ्या- उद्धव ठाकरे", "raw_content": "\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nVIDEO : पंतप्रधान मोदींनी मराठीत भाषण करून घातली साद\nVIDEO : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस उडवणार मोदींची झोप, पाहा स्पेशल रिपोर्ट\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nआम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो - नरेंद्र मोदी\nआमचा विकास 'आदर्श'सारखा नाही : पंतप्रधानांच्या भाषणातल्या 10 महत्त्वाच्या गोष्टी\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO: सैन्यभरतीच्या जागा 68 आणि अर्ज 12 हजार, उमेदवारांवर पोलिसांचा लाठीमार\nपंतप्रधान मोदी मुंबईत दाखल, शिवसेनेच्या बहिष्कारामुळे दौरा चर्चेत\nशिवरायांच्या ऐतिहासिक स्मारकाचं काम सुरू, पाहा एक्सक्ल्युझिव्ह फोटो\nVIDEO : मुंबईत तरुणीच्या कारचा विचित्र अपघात\nमोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याआधी उद्धव यांचा शिवसेना मंत्र्यांना मोठा आदेश\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\nपेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होणार, ही आहे मोदी सरकारची योजना\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nमाझ्या बाबतीतही भेदभाव केला गेलाय - कतरिना कैफ\nसेटवर शशांक केतकरचा 'हा' पैलू सगळ्यांना ठेवतो खूश\nस्वप्नील जोशी म्हणतोय, मी पण सचिन\nबाहेर सोसाट्याचा वारा तर घरात भरलं पाणी, आंध्र प्रदेशमध्ये 'फेथाई'चं थैमान\nचक्क घड्याळाने वाचवलं हृदयविकाराच्या झटक्यापासून, वाचून तुम्हीही म्हणाल वाह...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : युवराज झाला 'मुंबईकर', अखेरच्या क्षणी घेतलं विकत\nIPL Auction: क्रिकेट सोडून जॉब करणाऱ्या या खेळाडूवर आता 8.4 कोटींची बोली\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nVIDEO: शिवाजी महाराजांच्या वेषात संसदेत अवतरले 'हे' खासदार\nLIVE VIDEO : मुंबई कामगार रुग्णालयात अग्निशमन दलाचा जवान शिडीवरुन खाली कोसळला\nशपथ घ्यायची आहे तर अखंड महाराष्ट्राची घ्या- उद्धव ठाकरे\n05 फेब्रुवारी : भांडुप इथे उद्धव ठाकरेंच्या झालेल्या सभेत त्यांनी भाजपला चांगलंच लक्ष्य केलं.भाजपच्या उमेदवारांची हुतात्मा चौकात घेतलेल्या शपथेचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी समाचार घेतलाय. हुतात्मा चौकात शपथ घ्यायची होती तर ती अखंड महाराष्ट्राची घ्या, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावलाय.\n14 जागा दिल्या असत्या तर पारदर्शकता आली असती का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. येत्या काही दिवसांत काही लोकं मित्रो मित्रो म्हणत येतील पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका असं सांगत मोदींना त्यांनी टोलाही लगावला.\nविजयाची आम्हाला पूर्ण खात्री आहे, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. 'मुंबईकर असल्याचं काही जणांना सांगावं लागतं,त्यांच्यात पारदर्शकता कधी येते त्याची आम्ही वाट बघतोय.' असंही ते म्हणाले. ' वशिला असता तर युती तुटली नसतीच.' असा टोमणाही त्यांनी मारला.\nराज्याच्या कारभारात पारदर्शकता हवी, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.'मुंबईला तळहाताच्या फोडासारखी जपतो, मुंबईत केलेल्या कामांवर बोला ना' असं सांगत भांडुपकरांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल देण्याचा वादाही त्यांनी केला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : पंतप्रधान मोदींनी मराठीत भाषण करून घातली साद\nVIDEO : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस उडवणार मोदींची झोप, पाहा स्पेशल रिपोर्ट\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO : स्टार स्क्रीन अॅवाॅर्डला बाॅलिवूड स्टार्सचा जलवा\nIPL AUCTION 2019- महाराष्ट्राच्या 'या' पाच खेळाडूंवर असेल सर्वांचं लक्ष\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nVIDEO : पंतप्रधान मोदींनी मराठीत भाषण करून घातली साद\nVIDEO : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस उडवणार मोदींची झोप, पाहा स्पेशल रिपोर्ट\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2018-12-18T15:58:53Z", "digest": "sha1:ZOJZSUBIDAYF3IRVYH3I3DQ5322BALRS", "length": 15512, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पिंपरीतील महेशनगर मध्ये तरुणावर कोयत्याने वार करुन जीवेठार मारण्याचा प्रयत्न | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय…\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित…\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची…\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी…\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे…\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी…\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या…\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील ��ंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Pimpri पिंपरीतील महेशनगर मध्ये तरुणावर कोयत्याने वार करुन जीवेठार मारण्याचा प्रयत्न\nपिंपरीतील महेशनगर मध्ये तरुणावर कोयत्याने वार करुन जीवेठार मारण्याचा प्रयत्न\nपिंपरी, दि. २८ (पीसीबी) – पूर्ववैमनस्यातून एका १९ वर्षीय तरुणावर टोळक्यांनी कोयत्याने वार करुन जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना आज (गुरुवार) दुपारी एकच्या सुमारास पिंपरीतील महेश नगर येथे घडली.\nमयूर जाधव (वय १९, रा. नेहरू नगर, पिंपरी) असे कोयत्याचे वार होऊन गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर जाधव (वय ३१, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (गुरुवार) दुपारी एकच्या सुमारास मयूर हा त्याच्या दुचाकीवरुन महेश नगर येथे गेला होता. यावेळी तो महेशनगर येथे थांबला असता काही अज्ञात टोळक्यांनी त्याच्यावर कोयत्याने जबर वार केले. या घटनेत याच्या पायावर, हातावर आणि डोक्यात गंभीर वार झाले आहेत. त्याला उपचारासाठी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती सध्या चिंताजणक आहे. पिंपरी पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.\nPrevious articleचऱ्होलीत मजूर दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या\nNext articleपंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मोशी, बोऱ्हाडेवाडीत १२३ कोटी ७८ लाख खर्चून १२८८ घरे बांधणार\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी उभारावे – किशोर हातागळे\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे पोलीस कर्मचारी जखमी\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nनेहरुनगरमध्ये दुचाकी घेऊन देण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी...\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nपाच राज्यातील निकालावर महाराष्ट्रात आत्मचिंतन व्हावे – एकनाथ खडसे\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nधक्कादायक: हिंजवडीत तरुणीसोबतचे अश्लिल व्हिडिओ रेकॉर्ड करुन तरुणाने उकळले सात लाख\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपिंपरीतील सावित्रीबाई फुले स्मारकात ग्रंथालय सुरु करा; ओबीसी संघर्ष समितीची मागणी\nमहाराष्ट्राच्या इतिहासातून सर्वांनी बोध घेतला पाहिजे – अमरजीत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/sports-news-mohamed-farah-british-athlete-64215", "date_download": "2018-12-18T16:24:16Z", "digest": "sha1:6PEZSTP5PJE7NU3T5LFCOAOW6GAK3PH5", "length": 13700, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news Mohamed Farah British athlete लांबपल्ल्याच्या शर्यतीचा बादशाह - मो फराह | eSakal", "raw_content": "\nलांबपल्ल्याच्या शर्यतीचा बादशाह - मो फराह\nगुरुवार, 3 ऑगस्ट 2017\nजेन जमले लॅसी विरेन (फिनलॅंड), केनेनिसा बेकेले, हॅले गॅब्रेसलासी (दोघेही इथिओपीया) यांना ते करून दाखविले ग्रेट ब्रिटनच्या मो फराहने. २०११ च्या डेगू जागतिक स्पर्धेत दहा हजार मीटर शर्यतीतील रौप्यपदकानंतर ३४ वर्षीय मो फराहने त्याच स्पर्धेत पाच हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले आणि तिथूनच सुरू झाला त्याचा सुवर्णकाळ. जन्माने स��मालियन असलेल्या फराहने २०१३, १५ जागतिक स्पर्धा, २०१२, १६ ऑलिंपिक स्पर्धेत पाच व दहा हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून लांब पल्ल्याच्या शर्यतीतील सर्वकालीन महान धावपटूंत स्थान मिळविले. अशी कामगिरी कोणत्याही लांब पल्ल्याच्या धावपटूला करता आलेली नाही.\nजेन जमले लॅसी विरेन (फिनलॅंड), केनेनिसा बेकेले, हॅले गॅब्रेसलासी (दोघेही इथिओपीया) यांना ते करून दाखविले ग्रेट ब्रिटनच्या मो फराहने. २०११ च्या डेगू जागतिक स्पर्धेत दहा हजार मीटर शर्यतीतील रौप्यपदकानंतर ३४ वर्षीय मो फराहने त्याच स्पर्धेत पाच हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले आणि तिथूनच सुरू झाला त्याचा सुवर्णकाळ. जन्माने सोमालियन असलेल्या फराहने २०१३, १५ जागतिक स्पर्धा, २०१२, १६ ऑलिंपिक स्पर्धेत पाच व दहा हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून लांब पल्ल्याच्या शर्यतीतील सर्वकालीन महान धावपटूंत स्थान मिळविले. अशी कामगिरी कोणत्याही लांब पल्ल्याच्या धावपटूला करता आलेली नाही. स्प्रिंटमध्ये उसेन बोल्ट तर लांब पल्ल्याच्या शर्यतीत मो फराह. बोल्टप्रमाणेच फराहसुद्धा लंडननंतर स्पर्धात्मक ॲथलेटिक्सचा निरोप घेणार आहे. फरक इतकाच की फराह जागतिक स्पर्धेनंतर झ्युरीच येथे होणाऱ्या डायमंड लीग स्पर्धेनंतर निवृत्त होणार आहे. त्यामुळे लंडन ही त्याची शेवटची जागतिक स्पर्धा राहणार आहे. जिंकल्यानंतर दोन्ही हात डोक्यावर घेऊन इंग्रजी एम (यास मोबोट म्हणतात) असे चिन्ह काढणे ही त्याची ओळख झाली आहे. शर्यतीत शेवटची फेरी किंवा शेवटचे काही अंतर अतिशय वेगाने पूर्ण करण्यात फराह वाकबगार मानला जातो. यामुळेच रिओ ऑलिंपिकमध्ये दहा हजार मीटर शर्यतीच्या वेळी दहाव्या फेरीदरम्यान अडखळून पडल्यानंतरही त्याने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. अन्य प्रमुख स्पर्धांप्रमाणे या वेळी दोन्ही शर्यतीत इथिओपीयन, केनिया, युगांडाच्या धावपटूंचे आव्हान फराहला आहे.\nयामागुचीला हरवत सिंधूची विजयी सुरवात\nग्वांगझू (चीन) - भारताची ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू हिने मोसमाच्या अखेरच्या ‘वर्ल्ड टूर फायनल्स’ स्पर्धेला विजयी सुरवात केली असली,...\n'भारतीय संघ सर्वाधिक तंदुरुस्त'\nमुंबई/भुवनेश्वर : विश्रांतीस खेळाची योजना बदलल्यामुळेच आम्हाला ऑलिंपिक विजेत्या बेल्जियमला बरोबरीत रोखता आले, असे प्रतिपादन भारतीय हॉकी संघाचे...\nसाबीर तांबोळीची ऑस्ट्रेलियात होणाऱया स्पर्धेसाठी निवड\nटाकळी हाजी : नारायणगाव (ता. जुन्नर) येथील साबीर असलम तांबोळी यांनी पाचव्या विद्यार्थी राष्ट्रीय ऑलिंपिक तिहेरी उडी स्पर्धेत दुसरा क्रमांक...\nHockey World Cup 2018 : भारताचा सलामीला विजयी पंच\nमुंबई-भुवनेश्वर : भारतीय संघाने विश्वकरंडक हॉकी स्पर्धेतील सलामीच्या लढतीच्यावेळी सातत्याने प्रोत्साहित करणाऱ्या पाठिराख्यांना विजयाची भेट दिली....\nमुंबई / नवी दिल्ली : कोसोवाच्या एकमेव बॉक्सरला जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेसाठी व्हिसा नाकारल्याचा फटका भारतास बसण्यास सुरवात झाली आहे. जागतिक...\nपुणे - देशातच नव्हे, परदेशातही लोकप्रिय झालेल्या प्रो- कबड्डी लीगमध्ये अठ्ठावीस पंचांपैकी राज्यातून एकमेव महिला पंचाची निवड झाली आहे. ती धनश्री जोशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2018-12-18T15:12:39Z", "digest": "sha1:IGOTLLDHABQHAWU4JNLM7T5SHCN47QVO", "length": 18721, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शाही विवाहाची कहाणी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nब्रिटनचे युवराज हॅरी आणि अमेरिकी अभिनेत्री मेगन मार्केल यांचा शाही विवाहसोहळा संपूर्ण जगाचे आकर्षणकेंद्र ठरला. या विवाहसोहळ्यामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेत किती भर टाकली या प्रश्नापासून या सोहळ्यात कोणकोणत्या शाही रूढी-परंपरांना फाटा देण्यात आला, इथपर्यंत अनेक प्रश्न जगभर चर्चिले गेले. या शाही विवाहसोहळ्यातील लक्षवेधी ठरलेल्या काही बाबींचा घेतलेला वेध…\nब्रिटनचे युवराज हॅरी आणि अमेरिकेतील अभिनेत्री मेगन मार्केल विवाहबंधनात अडकले. हॉलीवूडचे ग्लॅमर आणि शाही शिष्टाचार या दोन्हींच्या संगमामुळे हे लग्न थाटामाटात होणे स्वाभाविकच आहे. हॅरी हे महाराणी ए��िझाबेथ यांचे नातू आहेत तर मेगन मार्केल ही अमेरिकेतील टीव्ही स्टार. त्यामुळे उभयतांचे लग्न ब्रिटनच्या विंडसर कॅसलमध्ये खूपच धूमधडाक्यात झाले. विंडसर कॅसल हा ब्रिटनच्या शाही घराण्याचा महाल एक हजार वर्षांपूर्वीचा आहे. याच महालात रंगलेल्या या शाही सोहळ्याचा खर्च 3.2 कोटी पौंड म्हणजेच 312 कोटी रुपये इतका झाला, असा जाणकारांचा अंदाज आहे. त्यामुळे या शाही विवाहसोहळ्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले.\nविवाहसोहळ्यातील रंगतदार बाबींची चर्चा जगभर झाली. या सोहळ्यासाठी जगभरातील एक हजार पत्रकारांना आमंत्रित करण्यात आले होते. प्राप्त माहितीनुसार, शाही विवाह सोहळ्यात जगभरातील चाळीस राजे आले होते. परंतु लग्नाच्या वेळी चर्चच्या आत जगातील दहा निवडक राजेच होते. हॅरी यांचे पिता प्रिन्स चार्ल्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लग्नाला एकूण 2640 लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यातील 1200 जण इंग्लंडमधील सर्वसामान्य नागरिक होते. विविध संस्था, संघटनांशी संबंधित 200 लोक लग्नाला उपस्थित होते. दोन स्थानिक शाळांचे शंभर विद्यार्थीही लग्नाला आले होते.\nविंडसर कॅसल आणि सेंट जॉर्ज चॅपल समुदायातील 610 लोक तसेच शाही घराण्याशी संबंधित असलेले 530 लोक लग्नाला आले होते. मेगन मार्केल ही हॉलिवूडची आणि अमेरिकी टीव्ही शोमधील स्टार असली, तरी ती लेखिका आणि निर्मातीही आहे. या दोघांचे लग्न कशामुळे जमले, हे कोणी ठामपणे सांगू शकत नसले, तरी हॅरी आणि मेगन दोघेही प्राणीप्रेमी आहेत. ही बाब दोघांच्याही सोशल मीडिया अकाउंटवरून स्पष्टपणे लक्षात येण्याजोगी आहे. शाही घराण्यातील राजकुमार हॅरी यांची मेगन मार्केलसोबत दोन वर्षांपूर्वी भेट झाली होती.\nत्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. राजकुमार हॅरी यांनी पहिल्याच भेटीत जिला पसंत केले, अशी ही मेगन आहे तरी कोण, असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यातही आश्चर्याची बाब म्हणजे मेगन ही हॅरी यांच्यापेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे. मेगनचा जन्म 1981 मध्ये झाला. तिची आई समाजसेविका आणि योगशिक्षिका आहे तर वडील पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक आहेत. 1992 मध्ये झालेल्या दंगलीबाबत आणि त्यातही पोलिसांच्या क्रौर्याबाबत मेगनने रोखठोक भूमिका घेतली होती.\nविंडसर कॅसलमध्ये शाही विवाहसोहळ्यात हॅरी आणि मेगनने एकमेकांना अंगठ्या घातल्या आणि ते दोघे पती-पत्नी झाले. 19 मे रोजी ब्रिटनच्या स्थानिक वेळेनुसार दुपारी 12 वाजता विवाहसोहळा सुरू झाला. या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, अनेक शाही परंपरांच्या ऐवजी नवे प्रयोग यावेळी करण्यात आले. उदाहरणार्थ, सप्ताहाचा मध्य गाठून लग्न करण्याऐवजी ते शनिवारी करण्यात आले. 2011 मध्ये जेव्हा राजपुत्र विल्यम्सचे लग्न झाले होते तेव्हा त्यांच्या पोशाखाचा खर्च होता 4.34 लाख डॉलर म्हणजे सुमारे 3.67 कोटी रुपये. मार्केलच्या पोशाखाचा खर्च मात्र तिने स्वतःच केला.\nलग्नातील संगीत, सजावट, रिसेप्शन, निमंत्रण आणि अन्य खर्च मात्र शाही घराण्यानेच केले. पर्यटन, रिटेल, फॅशन आणि खास शाही उत्पादनांची विक्री यासंदर्भात हे लग्न खूपच महत्त्वपूर्ण ठरले. या लग्नामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेत सुमारे 50 कोटी पौंड म्हणजे तब्बल 45 अब्ज रुपये एवढी भर पडली. भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही मेगनची मैत्रिण असून, तिच्या लग्नात तिने इतर मैत्रिणींसह खूप दंगामस्ती केली. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिने सर्व मैत्रिणींचा एक फोटोही शेअर केला. त्याचबरोबर लग्नाच्या आधीची धम्माल ती सातत्याने शब्दबद्ध करून सोशल मीडियावर शेअर करत होती.\nलग्नाच्या आदल्या रात्री 12.10 वाजता वधूच्या पोशाखाची प्रतीक्षा सर्व मैत्रिणी करीत होत्या, तसेच धमाल मस्ती करीत होत्या, हेही तिने शेअर केले. ब्रिटनमध्ये पोहोचण्याच्या काही क्षण आधीच तिने म्हटले होते की, सूर्याच्या किरणांनी ब्रिटनमध्ये माझे प्रथम स्वागत केले. या शाही विवाहसोहळ्यात सिल्व्हर बर्च आणि इंग्लिश ओक या झाडांचा वापर सजावटीसाठी करण्यात आला. या झाडांवर बीच, हॉर्नबीम या झाडांच्या फांद्या लावून व्हाईट गार्डन रोजेस, पियोनीज आणि फॉक्सग्लोव्हज या फुलांची सजावट करण्यात आली होती. वधू मार्केलच्या हाती जो पुष्पगुच्छ होता, त्यात शाही रिवाजानुसार मिर्टेक फुलाची एक फांदी समाविष्ट होती. आपल्या लग्नात भाषण करणारी शाही परिवारातील मार्केल ही पहिलीच वधू ठरली.\nब्रिटनच्या शाही विवाहसोहळ्यांत फ्रूटकेकची परंपरा आहे. प्रिन्स विल्यम आणि केट मिडिलटन यांनी आपल्या लग्नात आठमजली पारंपरिक फ्रूट केक तयार करविला होता. हा केक तयार करण्याची जबाबदारी पेस्ट्री शेफ क्लेअर टॅक यांच्यावर सोपविण्यात आली होती. वसंत ऋतूत हा केक आपल्या स्वादाने वातावरण बद���ून टाकतो. त्यावर बटरक्रीमचे आइसिंग केलेले होते आणि हा केक ताज्या फुलांनी सजविण्यात आला होता. हा केक दिसायला खूपच आकर्षक दिसत होता. परंतु मेगन आणि प्रिन्स हॅरी यांच्या लग्नातील केक शाही परंपरांनुसार नव्हता. त्याचप्रमाणे मेगनचे पिता प्रकृती अस्वास्थ्यामुळे या लग्नात सहभागी होऊ शकले नाहीत. त्यामुळे प्रिन्स हॅरी यांचे वडील प्रिन्स चार्ल्स हेच वधू मेगनला घेऊन विवाहस्थळी आले.\nप्रिन्स विल्यम हे प्रिन्स हॅरी यांचे “बेस्ट मॅन’ बनले. शाही विवाह सोहळ्यानंतर भाषण देण्याची पद्धत नाही. परंतु मेगन ही अशा प्रकारे लग्नानंतर भाषण देणारी या खानदानातील पहिली वधू ठरली. सामान्यतः पारंपरिक रूढींनुसार वर, वधूचे वडील आणि वराचा बेस्ट मॅन एवढे जणच लग्नानंतर भाषण करतात. परंतु मेगनचे वडील अनुपस्थित असल्या- मुळे शाही परंपरा मोडून मेगनने स्वतःच भाषण दिले. अशा प्रकारे अनेक ठिकाणी परंपरा सांभाळत; परंतु बऱ्याच ठिकाणी परंपरा मोडत झालेला हा शाही विवाहसोहळा संपूर्ण जगाचे आकर्षणकेंद्र ठरला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n झोपमोड झाल्याने डॉक्टरने मुलाच्या डोक्यात टॉर्च मारला \nNext articleईव्हीएम मशीनमध्ये कोणताही बिघाड नव्हता; मुख्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण\nविश्लेषण : हिंदुस्थान एरोनॉटिक्स आणि राफेल विमान\nव्यक्तिमत्व : एक आयडिया…(भाग-2)\nव्यक्तिमत्व : एक आयडिया…(भाग-1)\nविचार : क्षितिजाच्या पलीकडे\nचित्रपट : नव्या-जुन्या नायिकांची धडपड (भाग 2)\nचित्रपट : नव्या-जुन्या नायिकांची धडपड (भाग1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%98%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AE/", "date_download": "2018-12-18T16:07:05Z", "digest": "sha1:2CLEBTKIEPENGCTIKJK6DDLJSFTNRGCF", "length": 17814, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "दिघीत मुलींकडून वेश्यागमन करुन घेणाऱ्या लॉज मालकासह मॅनेजरला अटक; सात मुलींची सुटका | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय…\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित…\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची…\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी…\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे…\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी…\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या…\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू दे���ार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Bhosari दिघीत मुलींकडून वेश्यागमन करुन घेणाऱ्या लॉज मालकासह मॅनेजरला अटक; सात मुलींची सुटका\nदिघीत मुलींकडून वेश्यागमन करुन घेणाऱ्या लॉज मालकासह मॅनेजरला अटक; सात मुलींची सुटका\nभोसरी, दि. १३ (पीसीबी) – दिघी येथील मोशी आळंदी रोडवर असलेल्या ‘आमंत्रण लॉजींग’ या लॉज मध्ये पैशांचे अमिष दाखून मुलींकडून वेश्यागमन करुन घेणाऱ्या लॉज मालकासह मॅनेजरला सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकारी आणि दिघी पोलिसांनी संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत अटक केली आहे.\nलॉजींगचे मालक विजय बबन शिवले (वय ४१, रा. डुडुळगाव, आळंदी-मोशी रोड) आणि लॉजचा मॅनेजर वैजनाथ नरहरी बाबर (वय २७, रा.निलम हॉटेलचे वर रुम.नं.२, देहुफाटा, मोशी आळंदी रोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार (दि.१२) सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना पोलीस हवालदार रमेश लोहकरे यांनी दिघी येथील ‘आमंत्रण लॉजींग’ या लॉज मध्ये मुलींना पैशांचे अमिष दाखवून वेश्यागमन करुन गेतले जात असल्याची खात्रीशीर माहिती दिली. यावर सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी आणि दिघी पोलिसांनी संयुक्तरित्या ‘आमंत्रण लॉजींग’ या लॉजवर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी त्या ठिकाणाहून सात मुलींची सुखरुप सुटका केली. तसेच आरोपी लॉज मालक विजय शिवले आणि लॉजचा मॅनेजर वैजनाथ बाबर यांना अटक केली. त्याच्याविरुध्द दिघी पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nकारवाई दरम्यान पोलिसांनी तीन हजार रुपये रोख, द��न मोबाईल, लाईट बील आणि बँकेचे पासबूक ताब्यात घेतले आहे. तर पिडीत मुलींना मोशी येथील चैतन्य रेस्क्यू होम येथे ठेवण्यात आले आहे.\nही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रदिप देशपांडे, पोलीस उप आयुक्त पंकज डहाणे, भानुप्रताप बर्गे, यांच्या मार्गदर्शखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल भालेकर, सहाय्यक पोलीस फौजदार नामदेव शेलार, रमेश लोहकरे, राजेश उंबरे, ननिता येळे, कविता गायकवाड, गीतांजली जाधव, तुषार आल्हाट, नितीन लोंढे, सतिश ढोले, संदीप गायकवाड, सुनिल नाईक, सचिन शिंदे, रुपाली चांदगुडे, सरस्वती कांगणे आणि दिघी पोलीस ठाण्यातील स्टाफने संयुक्त रित्या केली आहे.\nPrevious articleआर्थिक व्यवहार आपल्या सेवकांकडे द्यावेत; भय्यू महाराजांच्या पॉकेट डायरीत नोंद\nNext articleपाच लाखांचे कर्ज मंजूर केल्याचे भासवून पिंपळे गुरव येथील महिलेची ९८ हजारांची फसवणूक\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\nचाकणमध्ये बाटलीत पेट्रोल न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी...\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार\nपिंपरी-चिंचवडचा गुरवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\n..तर जनता लोकसभा निवडणुकीतही भाजपला धडा शिकवेल – अण्णा हजारे\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nचाकणमध्ये २० हजारांच्या हफ्त्यासाठी स्वीट्सचे दुकान फोडून मालकाला जीवे ठार मारण्याची...\nमोशीत दुकानात घुसून साहित्याची तोडफोड करत महिलेला धमकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-18T15:05:20Z", "digest": "sha1:4T7Z5S37HFYAJMIHGACFUHZXBGROEXMZ", "length": 15376, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "मराठा आंदोलनात घातपातासाठी स्फोटकांचा वापर होणार होता – जितेंद्र आव्हाड | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय…\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित…\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची…\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी…\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे…\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी…\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या…\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Maharashtra मराठा आंदोलनात घातपातासाठी स्फोटकांचा वापर होणार होता – जितेंद्र आव्हाड\nमराठा आंदोलनात घातपातासाठी स्फोटकांचा वापर होणार होता – जितेंद्र आव्हाड\nमुंबई, दि. ११ (पीसीबी) – महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) हिंदू जनजागृतीच्या वैभव राऊतच्या घरी छापा टाकून स्फोटके हस्तगत केली. ही स्फोटके मराठा आंदोलनादरम्यान घातपात करण्यासाठी होती. महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा प्रयत्न होता, असा सनसनाटी आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.\nवैभव राऊत व त्याच्या दोन साथीदारांकडून जप्त केलेली ८ क्रूड बॉम्ब आणि ५० बॉम्ब तयार करण्याची सामुग्री ही मराठा आंदोलनाच्या दरम्यान घातपात करण्यासाठीच होती. महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा हा प्रयत्न होता, असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.\nतर नक्षलवाद्यांचा वकील म्हणून गडलिंगना अटक करण्यात येते. ���र सनातनचे वकील संजीव पुनाळेकर बॉम्बस्फोटातील आरोपींचे खुलेआम समर्थन करत आहेत. त्यांची पाठराखण करत आहेत. त्यामुळे त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्याची गरज आहे, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.\nPrevious articleसंसदेच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधान मोदींची ‘ती’ टिप्पणी कामकाजातून वगळली\nNext articleमराठा आंदोलनात घातपातासाठी स्फोटकांचा वापर होणार होता – जितेंद्र आव्हाड\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\n…तरीही आम्हाला शिवसेनेसोबत युती करायची आहे – नितीन गडकरी\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी...\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nकर्नाटकातील साखर कारखान्यात भीषण स्फोट सहाजण ठार\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\nशीख दंगल; एका आरोपीला जन्मठेप, तर एका आरोपीला मुख्यमंत्रिपदाची शपथ –...\nज्यांनी मला मतदान केले नाही, त्यांना रडवणार; भाजप महिला मंत्र्यांचे वादग्रस्त...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nअाज शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या स्वतंत्र बैठका; मराठा आरक्षणप्रश्नी भूमिका निश्चित करणार\nबेकायदा इमारतींना कोणतेही संरक्षण नाही – उच्च न्यायालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/entertainment/video-day-sachin-pilgaonkar-got-trolled-video-song-2252", "date_download": "2018-12-18T14:40:08Z", "digest": "sha1:PDZMNOWPCLZHC6TL4C4NYJT447YPNFT5", "length": 5213, "nlines": 37, "source_domain": "www.bobhata.com", "title": "व्हिडीओ ऑफ दि डे : महागुरूंच्या या व्हिडीओला लोक ट्रोल का करत आहेत? तुम्हीच बघून ठरवा!!", "raw_content": "\nव्हिडीओ ऑफ दि डे : महागुरूंच्या या व्हिडीओला लोक ट्रोल का करत आहेत\nवरचा व्ह���डीओ बघण्याआधी हे वाचून घ्या :\nमहागुरू आणि सगळ्यातलं सगळं येणारे आपले सचिनजी पिळगावकर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी कुठेही इंटर्व्ह्यू दिलेला नाही किंवा ते कुठेही जज म्हणून झळकलेले नाहीत. तर यावेळी त्यांनी चक्क एक व्हिडीओ सॉंग काढून स्वतःवर ट्रोलींगची आफत ओढवून घेतले आहे.\nआपल्याला सर्वांनाच माहित आहे की महागुरू उत्कृष्ट नृत्य करतात आणि सुरेल गातात. त्यांनी त्यांच्या या नाना कलांचा वापर करून मुंबईवर आधारित गाणं तयार केलं आहे. या गाण्याचं नाव आहे “आमची मुंबई – द मुंबई अँथम”. हे गाणं त्यांनी स्वतःच गायलेलं आहे. या गाण्यातून मुंबई शहराचं वैशिष्ट्य दिसतं म्हणे. पण प्रत्यक्षात या गाण्याने त्यांचं हसं केलं आहे. भोजपुरी सिनेमाही त्यापेक्षा बरा असं म्हणण्याची वेळ आता आली आहे.\nत्याचं काय आहे ना भाऊ, ना नीट संगीत, ना धड शब्द आणि नृत्याच्या आजूबाजूलाही न फिरकणारा ‘डाँन्स’ तोही चक्क महागुरुंचा. चित्रिकरणाबद्दल तर विचारूच नका राव. आता अशा व्हिडीओ सॉंगमध्ये महागुरू दिसल्यावर आणखी काय होणार आहे\nट्रोलींगनंतर व्हिडीओचे निर्माते ‘शेमारू बॉलीगोली’ने हे गाणं काढून टाकलंय. पण या गाण्याचा प्रोमो अजूनही युट्युबवर उपलब्ध आहे. चला तर गाणं तर काढून टाकलं, पण प्रोमोच बघून घ्या. पण आपल्या रिस्कवर. नंतर कोणी बोलू नका की आमचा वेळ वाया घालवला.\nया ९ देशांनी बदलले व्हिसाचे नियम, चला पटापट सहलीचे बेत आखा...\nव्हिडीओ ऑफ दि डे : तब्बल २० वर्षानंतर या पठ्ठ्याने केली इतिहासाची पुनरावृत्ती...हा व्हिडीओ चुकवू नका भाऊ \nजगात खाण्यापिण्याबद्दल आहेत हे १० विचित्र कायदे, काहीठिकाणी तर शिक्षाही केली जाते \nसासूकडून प्रेरणा घेऊन सुनेने उभारला स्वतःचा बिझनेस तो ही व्हाट्सॲपच्या मदतीने \nतिने मेकअपवर बहिष्कार टाकल्यावर तिला जीवे मारण्याची धमकी का दिली जात आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-national-level-call-farmers-maharashtra-7338", "date_download": "2018-12-18T15:53:50Z", "digest": "sha1:LFAS32UFNR3U6L56O6KTMVU54IY3XLG3", "length": 20540, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, National level call off of farmers, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकरी संपाची देशव्यापी हाक\nशेतकरी संपाची देशव्यापी हाक\nगुरुवार, 12 एप्रिल 2018\nपुणे : हमीभाव, कर्जमाफी या मुख्य प्रश्नांसाठी देशभरातील सत्तरपेक्षा अधिक संघटनांनी एकत्र येऊन राष्ट्रीय किसान महासंघ स्थापन केला आहे. या महासंघाच्या वतीने एक जूनपासून देशव्यापी शेतकरी संपाची हाक दिली आहे. १० जूनपर्यंत हा संप चालणार आहे. या संपामध्ये पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू येथील शेतकरी सहभाग नोंदविणार आहेत.\nदरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास १० जूनला भारत बंदची हाक देण्यात येईल, अशी माहिती महासंघाचे निमंत्रक शिवकुमार शर्मा यांनी दिली.\nपुणे : हमीभाव, कर्जमाफी या मुख्य प्रश्नांसाठी देशभरातील सत्तरपेक्षा अधिक संघटनांनी एकत्र येऊन राष्ट्रीय किसान महासंघ स्थापन केला आहे. या महासंघाच्या वतीने एक जूनपासून देशव्यापी शेतकरी संपाची हाक दिली आहे. १० जूनपर्यंत हा संप चालणार आहे. या संपामध्ये पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू येथील शेतकरी सहभाग नोंदविणार आहेत.\nदरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास १० जूनला भारत बंदची हाक देण्यात येईल, अशी माहिती महासंघाचे निमंत्रक शिवकुमार शर्मा यांनी दिली.\nमहात्मा फुले जयंतीनिमित्त फुलेवाडा येथून अभिवादन करून किसान क्रांती जनआंदोलन व शेतकरी संघटनाची सुकाणू समितीची आत्मचिंतन बैठक पुण्यातील पत्रकार भवन येथे बुधवारी (ता. ११) घेण्यात आली.\nया वेळी या वेळी राष्ट्रीय किसान महासंघाचे निमंत्रक शिवकुमार शर्मा, शेतकरी संघटनेचे समन्वयक लक्ष्मण वंगे, सुकाणू समितीचे समन्वयक संजय पाटील घाटणेकर, किसान क्रांती जनआंदोलनाचे समन्वयक सतीश कानवडे, राष्ट्रीय शेतकरी युनियनचे कार्याध्यक्ष संदीप गिड्डे, शंकर दरेकर, कमल सावंत, विजय काकडे, प्रदीप बिलोरे पाटील, दिलीप कापरे, सतीश देशमुख, शरद बोराटे, नितीन थोरात, मकरंद जुनावणे, उमेश शिंदे, अभयसिंह अडसूळ, माधव पाटील, आतिष गरड, जयाजीराव सूर्यवंशी, मिलिंद बागल, बापूसाहेब सुराळकर, योगेश रायते, दिनेश कोल्हे आदी उपस्थित होते.\nया वेळी डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राकरिता समन्वय समिती स्थापन करण्यात आली. श्री. शर्मा म्हणा���े, ‘‘गेल्या वर्षी महाराष्ट्रातील पुणतांबा येथून राज्यव्यापी संपाची हाक देण्यात आली होती. या संपाचे आयोजन किसान क्रांती जनआंदोलन व शेतकरी संघटनाची सुकाणू समिती यांनी केले होते.\nयेत्या दीड महिन्यात सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा पातळीवर समन्वय समितीचे गठण करण्यात येणार आहे. त्यानंतर एक ते दहा जून या कालावधीत देशभरातील शेतकरी संप करण्यात येणार आहे. या संपात देशातील प्रमुख चाळीस शहरांचा दूध व भाजीपाला पुरवठा बंद केला जाणार आहे. सद्यःस्थितीत सरकारचे शेतकरी विरोधी धोरण, लहरी हवामान व बाजारभाव, यामुळे देशातील शेतीउद्योग धोक्यात आला आहे. यासाठी एक जूनचा देशव्यापी संप करणार आहे.’’\nबिलोरे पाटील म्हणाले, ``गेल्या वर्षी आंदोलनाच्या निमित्ताने सरकारने प्रश्न सोडविण्यासाठी समन्वयकांना आमंत्रित केले होते. त्या वेळी अल्पभूधारक शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे, बहुधारक व नियमित कर्जदार यांना विशिष्ठ पॅकेज देणे, प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी चालना देणे, हमीभावासाठी कृषिमूल्य आयोगाची स्थापना करणे, केंद्र अखत्यारीत असलेल्या प्रश्नासाठी समन्वयक व केद्र शासन यांची चर्चा घडून आणणे, वीजबिल माफ करणे आदी विविध विषयांच्या मागण्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर केंद्र सरकारने कृषिमूल्य आयोगाची स्थापन केली असली, तरी प्रत्यक्षात कुठलाही कृती व निर्णय झालेला नाही. इतरही प्रश्नांची सोडवणूक या सरकारकडून झालेली नाही. त्यामुळे किसान क्रांती जनआंदोलनाची भूमिका घेणार आहे.’’\nपाटील घाटणेकर म्हणाले, की शेतकऱ्यांच्या शेतीमाल व दुधाचे नुकसान न करता शेतीमाल, दुधाला हमीभाव देण्यासाठी आंदोलन करणार आहे. या आंदोलनात बळिराजा शेतकरी संघटना व सुकाणू समितीत सहभागी असलेले शेतकरी संघटना सहभागी होणार आहे. याशिवाय उर्वरित संघटनांनी आपआपले मतभेद विसरून शेतकरीप्रश्नी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी लक्ष्मण वंगे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. तसेच उपस्थित असलेले विविध संघटनांनीही आपली भूमिका मांडली. या वेळी शंकर दरेकर यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन उमेश शिंदे, तर माधव पाटील यांनी आभार मानले.\nहमीभाव संघटना शेतकरी शेतकरी संप संप पंजाब उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान कर्नाटक केरळ तमिळनाडू भारत महात्मा फुले आंदोलन शेतकरी संघटना पत्रकार विजय महाराष्ट्र दूध हवामान शेती\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरणसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला...\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूसजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने...\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये...पुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी...\nस्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ...जंगली मका प्रजातीपासून स्थानिकीकरण होण्याच्या...\nकर्नाटकसाठीची ऊसतोडणी मंदावलीकोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रात उसाची रक्कम...\nउजनी धरणातील पाणी प्रदूषितच :...सोलापूर : उजनी धरणामुळे सोलापूर, पुणे आणि...\nबाजारात डाळिंबाचे दर दबावातसांगली ः देशात डाळिंबाच्या उत्पादनात अंदाजे २० ते...\nअवैध एचटीबीटी बियाणे एसआयटीला मुदतवाढमुंबई: परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशील जनूक...\nविदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्राला...पुणे : बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘पेथाई’...\nसमृद्धी महामार्ग : साडेतीनशे कोटींच्या...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम...\nसाखर संघाची दोन हजार कोटींच्या पॅकेजची...पुणे: राज्यातील साखर कारखाने आर्थिक अडचणीतून...\nकॅल्शिअम, लोहाचा उत्तम स्त्रोत ः नाचणीआहारच्या दृष्टीने नाचणी एक अत्यंत महत्त्वाचे...\nपिकातील लोह, जस्त, बोरॉन कमतरतेवरील...लोह (Fe) कार्ये ः हरितद्रव्ये निर्मितीचे (...\n‘रेसिड्यू फ्री’ शेतमालासाठी उभारली थेट...सध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा...\nपूर्व विदर्भासह नागपूरपर्यंत रिमझिम...नागपूर : आंध्रप्रदेशात चक्रीवादळ दाखल झाल्याचा...\nदुष्काळीशी सामना करण्यासाठी...पंढरपूर, जि. स���लापूर : राज्यात यंदा...\nपेथाई चक्रीवादळ आंध्रच्या किनारपट्टीला... किनारपट्टीय भागात जनजीवन विस्कळीत जमीन खचून...\nउसाला पूरक शर्कराकंदसाखरेचा वाढलेला उत्पादन खर्च, वाढलेले उत्पादन,...\nराजकीय अन् आर्थिक उत्पाताची नांदीअखेर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल ...\nकांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://tattoosartideas.com/mr/%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%97/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A5%82/", "date_download": "2018-12-18T15:23:43Z", "digest": "sha1:JW3WN32GBJGOZ2MEWLQPX5ZCZFTJKS7P", "length": 6381, "nlines": 33, "source_domain": "tattoosartideas.com", "title": "होकायंत्र टॅटू संग्रहण - टॅटू कला कल्पना", "raw_content": "\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nमहिलांसाठी होकायंत्र टॅटू इंक आयडिया\nहोकास टॅटू, ज्याला समुद्री टॅटस असेही म्हटले जाते त्या समुद्राच्या जगातील सर्वात महत्वाच्या गोष्टींपैकी एक आहेत. होकायंत्र समुद्रामध्ये मार्ग शोधण्यासाठी वापरला जातो. होकायंत्र टॅटूचे डिझाईन्स होकायंत्र आणि अँकर सारख्या बर्याच स्टाईलमध्ये उपलब्ध आहेत, होकायंत्रावर टोपी लावलेला, होकायंत्र गुलाब ...\n1 ब्लॅक डिझाइन शाईसह महिलांसाठी होकायंत्र टॅटू त्यांना आकर्षक दिसतात. एक ब्राऊन त्वचेसह महिला कपाटाच्या टॅटूवर काळ्या शाई डिझाइनसह प्रेम करेल. या टॅटू डिझाइनमुळे ते सार्वजनिक 2 वर आकर्षक दिसत आहेत. मागे मेघ टॅटू करा ...\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्तम 24 होकायंत्र टॅटू डिझाइन आयडिया\nहोकायंत्र टॅटू आता खूप वर्षांपासून अस्तित्वात आहे हे एक लोकप्रिय टॅटू आहे. बर्याच वर्षांपासून नाविकांद्वारे समुद्री खलाशांचा वापर केला जात आहे कारण त्यांना वाटत आहे की ते अशांत पाण्यांमधून जिवंत राहू शकतील आणि त्यांना मिळणार होते याची खात्री केली जात आहे ...\nचीर टॅटूचेरी ब्लॉसम टॅटूफूल टॅटूहात टॅटूस्लीव्ह टॅटूआदिवासी टॅटूबाण टॅटूप्रेम टॅटूपुरुषांसाठी गोंदणेपक्षी टॅटूहोकायंत्र टॅटूकमळ फ्लॉवर टॅटूराशिचक्र चिन्ह टॅटूबहीण टॅटूक्रॉस टॅटूविंचू टॅटूशेर टॅटूटॅटू कल��पनाहात टैटूबटरफ्लाय टॅटूअँकर टॅटूहत्ती टॅटूताज्या टॅटूगोंडस गोंदणपाऊल गोंदणेफेदर टॅटूदेवदूत गोंदणेजोडपे गोंदणेडोळा टॅटूसूर्य टॅटूभौगोलिक टॅटूहार्ट टॅटूमागे टॅटूमैना टटूचंद्र टॅटूमुलींसाठी गोंदणेगुलाब टॅटूkoi fish tattooगरुड टॅटूमांजरी टॅटूउत्तम मित्र गोंदणेपाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा टॅटूडायमंड टॅटूवॉटरकलर टॅटूछाती टॅटूऑक्टोपस टॅटूअनंत टॅटूसंगीत टॅटूमेहंदी डिझाइनमान टॅटू\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nकॉपीराइट © 2018 टॅटू कला कल्पना\nट्विटर | फेसबुक | गुगल प्लस | करा\nआमची वेबसाइट आमच्या अभ्यागतांना ऑनलाइन जाहिराती दाखवून शक्य झाले आहे. कृपया आपला जाहिरात ब्लॉकर निष्क्रिय करून आम्हाला समर्थन करण्याचा विचार करा.\nही वेबसाइट आपला अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरते. आपण असे समजू की आपण यासह ठीक आहात, परंतु आपण इच्छित असल्यास आपण निवड रद्द करू शकता.स्वीकारा पुढे वाचा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-confusion-bond-larvae-grant-11663", "date_download": "2018-12-18T15:56:47Z", "digest": "sha1:E6IJBNK7SL2MMTXRFVTVJI2FCHFJOGYY", "length": 14649, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Confusion in bond Larvae Grant | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबोदवडमध्ये बोंड अळीच्या अनुदानात गोंधळ\nबोदवडमध्ये बोंड अळीच्या अनुदानात गोंधळ\nरविवार, 26 ऑगस्ट 2018\nजळगाव : गुलाबी बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई अनुदान मंजूर केले असून, बोदवड तालुक्यात या अनुदानाबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. तलाठ्यांकडील यादीत मंजूर रक्कम व जमा झालेल्या रकमेत तफावत आढळून आली आहे. आठ हजार मंजूर झाले असताना शेतकऱ्याच्या खात्यात हजार रुपयेच जमा झाल्याचे आढळून आले असून, शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.\nजळगाव : गुलाबी बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई अनुदान मंजूर केले असून, बोदवड तालुक्यात या अनुदानाबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. तलाठ्यांकडील यादीत मंजूर रक्कम व जमा झालेल्या रकमेत तफावत आढळून आली आहे. आठ हजार मंजूर झाले असताना शेतकऱ्याच्या खात्यात हजार रुपयेच जमा झाल्याचे आढळून आले असून, शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.\nबोंड अळीचे अनुदान २०१७-१८ च्या नुकसानभरपाईबाबत मंजूर रकमेसंबंधीचा हा प्रकार अाहे. त्यामुळे शेतकरी बाजीराव पाचपोळ यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या बोदवड शाखेकडे तक्रार केली आहे. अनुदानाबाबत तलाठ्यांकडील यादी मागविल्यानंतर त्यातही तफावत आढळली आहे. स्टेट बॅंकेकडील मागविलेल्या यादीतही अनुदान आठ हजार रुपये जिल्हा बॅंकेकडे वर्ग केले असल्याचे आढळून आले आहे.\nसुरवातीला पहिला हप्ता मिळाला असेल, बाकी रक्कम बाकी आहे. बॅंक खातेक्रमांक चुकीचा आहे. त्यामुळे रक्कम परत गेली, अशी उडवाउडवीची उत्तरे बॅंकेकडून दिली जात असून, शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.\nया संदर्भात महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी जुमानत नाहीत. या संदर्भात सुधारणा करायला ही मंडळी तयार दिसत नाही, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये...पुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी...\nस्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ...जंगली मका प्रजातीपासून स्थानिकीकरण होण्याच्या...\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या...\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात...कोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू...\n`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्त शिवार अभियानातंर्गत भूजल...\nनगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्���े रब्बीच्या सरासरी...\nसांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...\nनगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...\nमहामार्ग सुरू होण्यापूर्वीच वाळूमाफिया...जळगाव ः जळगाव शहरातील वाढते अपघात आणि...\nशेतकऱ्यांनी जाणले कृषी तंत्रज्ञानभंडारा : परंपरागत कृषी विकास योजनेतून तालुका कृषी...\nरेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...\nगाळपेर क्षेत्रातून मिळणार ४८ हजार टन... नाशिक : दुष्काळात जिल्ह्यात चाराटंचाई...\nनाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...\nसोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी...सोलापूर : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय...\nउजनी धरणातील पाणी प्रदूषितच :...सोलापूर : उजनी धरणामुळे सोलापूर, पुणे आणि...\nकर्नाटकसाठीची ऊसतोडणी मंदावलीकोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रात उसाची रक्कम...\nअवैध एचटीबीटी बियाणे एसआयटीला मुदतवाढमुंबई: परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशील जनूक...\nबाजारात डाळिंबाचे दर दबावातसांगली ः देशात डाळिंबाच्या उत्पादनात अंदाजे २० ते...\nसमृद्धी महामार्ग : साडेतीनशे कोटींच्या...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम...\nविदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्राला...पुणे : बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘पेथाई’...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/37110/by-subject/1/168", "date_download": "2018-12-18T15:49:47Z", "digest": "sha1:S4B4DOH44MBRWFEWL35LOI5RDDMF3W7R", "length": 3188, "nlines": 73, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अवांतर | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /चित्रकला /गुलमोहर - चित्रकला विषयवार यादी /विषय /अवांतर\nमंदिर लेखनाचा धागा पाटील 44 Oct 3 2017 - 6:23am\nटवाळा आवडे विनोद लेखनाचा धागा निनाद 412 Jan 14 2017 - 8:08pm\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वा���ीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://marathisms4u.blogspot.com/2013/09/blog-post_9.html", "date_download": "2018-12-18T14:57:20Z", "digest": "sha1:YQLWNMYAIADHYKRHIKQ4HJW7GIYVLTJ2", "length": 3539, "nlines": 90, "source_domain": "marathisms4u.blogspot.com", "title": "Marathi SMS 4 U [फ़क्त मराठी SMS]: एक खरी प्रेमकथा.....", "raw_content": "\nमुलगी :तुझी नविन गर्लफ्रेँन्ड खुप\n(तीने चांगलचं Impress केलं असेल..)\nमुलगा : हो आहेचं ती..\n(पण सर्वात सुंदर मुलगी माझ्यासाठी तुचं आहेस..)\nमुलगी : मी ऐकलयं ती खुप Stylish n\n(ह्यातलं माझ्यात काहीचं नव्हतं म्हणुन आपलं Break-Up झालं वाटतं...)\n(पण तुझ्यासमोर ती काहीचं नाही..)\nमुलगी : मला आशा आहे\n(कारण आपण शेवटपर्यँत पोहोचलोचं नाही..)\nमुलगा : I Hope So आम्हीराहू..\n(पण आपण नातं का नाही टिकवू शकलो..\nका शेवटपर्यँत पोहचू शकलोनाही..\nमुलगी : Well आता मी निघते Bye..\n(माझं रडणं सुरु व्हायच्या आत..)\nमुलगा : हा मी पण निघतो..\n(Plz इथुन गेल्यानंतरतु रडु नकोस..)\n(मी अजुनही खुप प्रेम करते तुझ्यावर..)\nमुलगा : भेटु परत..\n(तुझ्यावर प्रेम कारायचं कधीचं थांबवू शकत नाही...)\nगोष्टीला दुसरी बाजू असते,\nआयुष्यात अशी काही माणस\nज्यांची जागा दुसरंकुणीचं घेऊ शकत,\nआयुष्यात कितीही माणसंयेऊ देत\nSpecial असतात आणि राहतात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/?option=com_content&view=article&id=259231:2012-11-02-12-58-55&catid=396:2012-01-16-09-24-28&Itemid=400", "date_download": "2018-12-18T15:20:20Z", "digest": "sha1:NVVTT3UTORPUBG4UJ5ERFCJSXGDDIOD7", "length": 39167, "nlines": 518, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Marathi News Paper in Mumbai, Loksatta | मराठी ताज्या बातम्या", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nगोंधळी खासदारांपेक्षा शाळकरी मुलं समंजस-सुमित्रा महाजन\nसंसदेच्या हिवाळी अधिवेशनात पाच दिवसांपासून खासदार गोंधळ घालत आहेत. या सगळ्या गोंधळावर लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन या संतापल्या आहेत. गोंधळी खासदारांपेक्षा शाळकरी मुलं बरी त्यांना गप्प बसा म्हटलेले समजते. खासदारांना मात्र तेवढीही समज नाही असे महाजन यांनी म्हटले आहे.\n युवराज सिंहवर अखेर बोली लागली, नवीन हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार\nIPL Auction 2019: युवराज झाला 'मुंबईकर'\nकाँग्रेसला सरकार चालवायला येत नाही, कर्जमाफीवर भाजपा मंत्र्याचे वक्तव्य\nIPL Auction 2019 : मुंबईकर शिवम दुबे RCB मध्ये 'रणजी'त��ल अष्टपैलू खेळी आली कामी\nविकासाच्या महामार्गावर कोणालाच अस्पृश्य राहायचे नाही: मोदी\nअटलजींच्या सरकारला आणखी काही काळ मिळाला असता तर...\nकल्याण भिवंडी मेट्रो हा मुंबईच्या वाहतूक कोंडीवरचा तोडगा-पंतप्रधान\nVIDEO: ‘सिम्बा' येणार 'चला हवा येऊ द्या' च्या थुकरटवाडीत\n‘सिम्बा’ हा सिनेमा २८ डिसेंबर रोजी २०१८ प्रदर्शित होणार\nगोदरेज रेजुवे, पुणे - सादर करत आहेत २ बीएचके हेल्थ होम्स ६५ लाख रुपयांमध्ये*\nIPL Auction 2019 : इंग्लंड दौऱ्यात भारताची डोकेदुखी ठरलेला करन झाला कोट्यधीश\nसर्वाधिक महागडा विदेशी खेळाडू\nजवळपास केवळ १३* रुपयांत सुरक्षित करा तुमचे कुटुंब; मिळेल ५० लाखांचा टर्म विमा\nफसवणूक थांबणार, गुगल मॅपच रिक्षाचे भाडे सांगणार\nVideo : दोन हत्तींमध्ये जुंपते तेव्हा...\nनाराज खासदार संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाला दांडी\nराष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण हेही अनुपस्थित\n#IPLAuction2019: या खेळाडूंनी घेतली यंदा कोटीची उड्डाणे\nदिलीप कुमार आजारी असल्याचा गैरफायदा भोजवानी घेतो आहे-सायरा बानो\nख्रिसमसच्या सुटीत ट्रीप प्लॅन करताय मग या टीप्स वाचाच...\nमालगाडीच्या धडकेत दोन सिंह आणि एका सिंहिणीचा मृत्यू\nIPL Auction 2019 : Mystery Boy वरूण चक्रवर्ती ठरला ८ कोटींचा मानकरी\nIPL Auction 2019 : १ कोटीपर्यंत अवमूल्यन होऊनही युवराज नकोसा\nकमलनाथ यांच्या युपी-बिहारींच्या वक्तव्यावर राहुल गांधी म्हणतात...\nभररस्त्यात महिलेला मिठी मारणाऱ्या जीम ट्रेनरला अटक\n 'यॉर्करचा बादशहा' मुंबई इंडियन्सच्या संघात परतला\nलोकसंख्या आटोक्यात न आणल्यास अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम: सज्जन जिंदल\nमुंबईतील मालाड भागात असलेल्या बंगल्याला आग\n#MeToo : सोनू निगमचा अनु मलिकला पाठिंबा\nछोट्या पडद्यावर ज्याचा होता दरारा तो ‘कोल्हापूर डायरीझ’मध्ये साकारणार ‘अण्णा’\nरणबीर रिसेप्शनला न आल्यानं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही- दीपिका\nThackeray Biopic: चर्चा फक्त भगव्याची अन् नवाजुद्दीनच्या लूकची\nअनु मलिकचे मराठीत पदार्पण\n'विलेज रॉकस्टार' ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर\nPhotos : मालदिवमध्ये करिना आणि सैफसोबतचे तैमुर घेतोय सुट्ट्यांचा आनंद\nसोनू म्हणतो, मी पाकिस्तानी गायक असतो तर बरं झालं असतं\n#ManikarnikaTrailer : 'मैं रहूँ या ना रहूँ, भारत रहना चाहिए'; 'मणिकर्णिका'चा दमदार ट्रेलर\nदुसरीला डेट करत असतानाही रणवीर माझ्याशी फ्लर्ट ���रायचा, दीपिकानं सांगितला मजेशीर किस्सा\nबेगानी शादी मै 'सिम्बा' दिवाना \nTrailer : 'पॅडेड की पुशअप' सीरिजमधून अनिकेत विश्वासरावचं वेब विश्वात पदार्पण\n...अन् पंकजाताई आणि पूनम महाजन म्हणाल्या 'कुछ कुछ होता हैं'\nब्रेकअपनंतर नेहा कक्करची भावूक पोस्ट\nFifteen Shades of Marine Drive: १०३ वर्षाचा झाला मुंबईकरांचा 'हक्काचा कट्टा'\nPhoto : लक्ष्या, हास्याचं एक रसायन\nPhoto : पाहा, इशा-आनंदच्या ग्रॅण्ड रिसेप्शनचे फोटो\nThackeray Biopic: चर्चा फक्त भगव्याची अन् नवाजुद्दीनच्या लूकची\nमुघल अंगुरी कोफ्ता करी\nपु.ल. देशपांडेंच्या आयुष्यातील सुनिताबाईंचं महत्त्व\nपु. ल. देशपांडेंच्या भूमिकेसाठी सागरने अशी केली तयारी\n...म्हणून दोन भागांत प्रदर्शित होणार 'भाई: व्यक्ती की वल्ली'\nदुसरा विवाह करण्याच्या तयारीत असलेल्या भावी डॉक्टरचा विवाह सोहळा रद्द\nयाप्रकरणी संबंधित तरुणासह चौघांविरोधात त्याच्या पूर्व पत्नीने भोकर पोलिसांत\nप्रिया दत्त यांचा मतदारसंघ मिळवण्यासाठी कृपाशंकर,...\nमुंबई मेट्रोमुळे पाच वर्षांत १ कोटी...\nराज ठाकरेंच्या आवाहनानंतर मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याला...\nकाँग्रेसला सरकार चालवायला येत नाही, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर भाजपा मंत्र्याचे वक्तव्य\nयूपीए सरकारच्या १० वर्षांच्या कार्यकाळात घेण्यात आलेल्या अनेक निर्णयांचा\nगोंधळी खासदारांपेक्षा शाळकरी मुलं समंजस-सुमित्रा महाजन\nमालगाडीच्या धडकेत दोन सिंह आणि एका...\nलोकसंख्या आटोक्यात न आणल्यास अर्थव्यवस्थेवर दूरगामी...\nभररस्त्यात महिलेला मिठी मारणाऱ्या जीम ट्रेनरला अटक\nमुंबईतील मालाड भागात असलेल्या बंगल्याला आग\nमुंबईत सलग दुसऱ्या दिवशी आग लागल्याची घटना घडली आहे\nआमचा विकास 'आदर्श' सारखा नाही-पंतप्रधानांचा टोला\nप्रिया दत्त यांचा मतदारसंघ मिळवण्यासाठी कृपाशंकर,...\nअडीच लाखांची नोकरी सोडून व्हाइस प्रेसिडेंट...\nकल्याण भिवंडी मेट्रो हा मुंबईच्या वाहतूक...\nनाराज खासदार संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाला दांडी\nराष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि वंदना चव्हाण यांनाही निमंत्रण\nअटलजींच्या सरकारला आणखी काही काळ मिळाला...\nविकासाच्या महामार्गावर कोणालाच अस्पृश्य राहायचे नाही: मोदी\nराइस प्लेट खाण्यासाठी विद्यार्थी झाले पाकिटमार\nजावा मोटरसायकलनी पुण्यात उघडली पहिली शोरूम\nRafale Deal : 'हिंमत असेल तर लोकसभेत ���ाँग्रेसने चर्चा करावी'\nराफेल करारावर भाजपचे खुले आव्हान\nऔरंगाबादमधील जल लेखापरीक्षण कार्यालयाचे पुण्यात स्थलांतर\nपाण्याअभावी मोरांवर स्थलांतराची वेळ\nमुलीच्या लग्नादिवशीच पित्याची आत्महत्या\nकोल्हापूरमधील राजकारणाला नवे वळण\nभाजपला शह देण्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादी तसेच शिवसेनेचे हातात हात\nकोल्हापूर विभागातून ‘कस्तुरा’महाअंतिम फेरीत\nनिवडणूक निकालानंतर कोल्हापूर काँग्रेसमध्ये जल्लोष\nगर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, नातेवाइकांचे आंदोलन\nखारभूमीच्या विकासासाठी प्रस्ताव सादर करण्याचे पर्यावरण खात्याचे वसई महापालिकेला आदेश\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nसांताक्लॉज आता बाहुल्यांच्या स्वरूपात उपलब्ध\nपंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोच्या महागृहनिर्मितीला मंजुरी\nसिडकोने महागृहनिर्मितीचा धडाका लावला आहे.\nप्रत्यक्ष लाभापासून विद्यार्थी वंचित\nपामबीच मार्गावर अपघाताचे सत्र सुरूच\nऐन हिवाळ्यात पूर्व विदर्भात पावसाची हजेरी\nउत्तरेकडील राज्यात थंडीचा कडाका वाढला असून तेथून जोरदार थंड वारे वाहत आहे.\nऊर्जामंत्र्यांच्या आदेशाने अधिकारी बुचकळ्यात\nनागपूरकर महिलांची नोकरीच्याबाबतीत धरसोड\nखड्डे न बुजवताच, रस्त्याची रंगरंगोटी\nनाशिकमध्ये लष्कर भरतीला आलेल्या तरुणांवर लाठीचार्ज\nगर्दीत गोंधळ झाल्याने गर्दी पांगवण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी पहाटे ही घटना घडली असून या लाठीमारचा एक व्हिडिओ समोर आला आहे.\nवाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न सुरू\nआता बाल भिक्षेकऱ्यांचेही आधार कार्ड\nIPL Auction 2019: युवराज झाला 'मुंबईकर' १२ व्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार\nदुसऱ्या फेरीतही केवळ मुंबई इंडियन्सनेच युवराजवर बोली लावली\n#IPLAuction2019: या खेळाडूंनी घेतली यंदा कोटीची उड्डाणे\nVideo : दोन हत्तींमध्ये जुंपते तेव्हा...\nया भांडणाचा परिणाम याठिकाणच्या वाहतुकीवरही झाला. काही काळ येथील\nAmbani wedding: 'जिंदगी बन जायेगी', 'त्या'...\nपोपटाचा कारनामा, 'अलेक्सा'च्या मदतीने मागवले आइस्क्रीम\nया विद्यापीठात मुलींपेक्षा मुलांना कमी कट-ऑफ...\n'भिकारी' सर्च केल्यावर दिसतात इम्रान खान,...\nफसवणूक थांबणार, गुगल मॅपच रिक्षाचे भाडे सांगणार\nरिक्षाने तुमचे विशिष्ट ठिकाणापर्यंतचे भाडे किती होईल तेही समजू\nख्रिसमसच्या सुटीत ट्रीप प्लॅन करताय\nमायक्रोमॅक्सने लाँच केले दोन नॉचयुक्त बजेट स्मार्टफोन\nउद्यापासून शाओमीचा 'No.1 Mi Fan sale',...\nपोटाचा घेर कमी करायचाय\n99 टक्के वस्तूंवर 18 टक्क्यांपेक्षा कमी जीएसटी लागणार - पंतप्रधान मोदी\nजीएसटीआधी नोंदणीकृत कंपन्यांची संख्या 65 लाख होती, ज्यामध्ये 55\nकोटक महिंद्र बँकप्रवर्तकांना दिलासा नाही\nभारतीय अर्थव्यवस्थेच्या अधोगतीचं कारण नोटाबंदीच -...\nनागरी सहकारी बँकांशी दुजाभाव\nशेतकरी कर्जमाफीच्या ‘घोषणे’वरच निवडणूक आयोगाने बंदी...\nदेशातील अन्य दंगलींतील गुन्हेगारांनाही आज ना उद्या शिक्षा होऊ शकेल अशी आशा त्यातून निर्माण होते.\nतिढा सुटला, लढा सुरूच\nकार्बन उत्सर्जन कमी व्हावे यासाठी प्रगत देशांकडून अधिक ठोस मदतीचे आश्वासन घेण्यात गरीब देश यशस्वी ठरले\nनवे गव्हर्नर, नवी आव्हाने\nआयुर्वेदातही त्या डॉक्टरेट होत्या. वयाच्या ११व्या वर्षांपासून त्यांनी योगसाधना सुरू केली.\nडॉ. जी. व्ही. पवनकुमार\nहिंदी कंबरपट्टय़ातील तीन राज्यांत शेतकरी भाजपविरोधात का गेले\nशेतकरीवर्ग कमालीचा नाराज झाला आहे.\nराफेल करार : सर्वोच्च न्यायालयातील सरकारचा खोटेपणा\nराहुल गांधी वर्षभरात खरेच बदलले\nविनम्रता यांची आणि त्यांची\nभाजपाच्या सर्वोच्च नेत्यांना भोवली ती त्यांची मग्रुरी आणि अहंकार.\nलोकसभा २०१९ भाजपासमोरील आव्हान अधिक कडवे\nभविष्य : दि. १४ ते २०...\nमंदीच्या बाजारातील ‘मौल्यवान’ ऐवज\nसुप्रीम इंडस्ट्रीज लि. (बीएसई कोड -५०९९३०)\nबिघाड - संयम - संतुलन\nइच्छापत्र : समज-गैरसमज : नामांकन विरूद्ध इच्छापत्र\nआपण सर्वच जण स्वत:ची भविष्यातील प्रतिमा पाहत असतो.\nसमाजाशी जोडणारे शिक्षण केंद्र पाँडिचेरी विद्यापीठ\nयशाचे प्रवेशद्वारवैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण\nआईवडील, मालमत्ता आणि मुलं\nसमीरला आपल्या कपाळावरची आठी लपवता आली नाही, निशिताने मनातील बरेच दिवसांची आग ओकली.\n..आणि ‘कूस’ धन्य झाली\nसर्फिग : मेमरी बँडा\nआज मेमरी बावीस वर्षांची आहे. पण तेव्हा ती जेमतेम तेरा वर्षांची होती.\nहितशत्रू : काही अर्थ नाही\nविज्ञानवेध : कचरा इथेही\n..पण समोर आहेच कोण\nलोकांना आधी मनमोहन सिंग नकोसे झाले आणि मग त्या नकोसेपणातून नरेंद्र मोदी हा पर्याय उभा राहिला.\nकहॉँ गये वो लोग : संगीतात रमलेले बॅडमिंटन सुपरस्टार\nमहारेरा सलोखा मंच : आशादायी मध्यस्थ\nआजव��� त्यांनी एकूण रकमेच्या ७०% रक्कम बिल्डरकडे भरून झाली होती व बँकेचे हप्तेही चालू झाले होते.\nआखीव-रेखीव : घराचे नूतनीकरण आणि आपण\nवस्तू आणि वास्तू : प्रवासी बॅगांचा आकार आणि कुलुपं - भाग ३\n‘मेकओव्हर’ करण्याची इच्छा असेल तर हेअर स्टाइल त्यात सर्वात महत्त्वाची आणि मोलाची भूमिका पार पाडते.\nफॅशनदार : पुढची फॅशन..\n‘जग’ते रहो : मध्यरात्रीच्या सूर्याचा देश\nटाटाच्या पारंपरिक प्रतिमेला छेद देण्याचे काम टाटा हॅरीअर करते\nसॅलड सदाबहार : सफरचंद आणि खसखस सॅलड\nदोन दिवस भटकंतीचे : सासवड\nगाथा शस्त्रांची : के-१५ सागरिका आणि के-४ क्षेपणास्त्रे\nसागरिका क्षेपणास्त्राची हवेतून डागता येणारी आवृत्तीही विकसित करण्याची योजना आहे.\nत्रिशुळ, आकाश आणि बराक-८ क्षेपणास्त्रे\nजे आले ते रमले.. : जिम कॉर्बेट यांचे कार्य (२)\n१९५७ मध्ये या अभयारण्याचं नाव बदलून जिम कॉब्रेट नॅशनल पार्क करण्यात आले.\n‘‘डॉक्टर, तुम्हीच सायकॉलॉजिस्ट ना, मग तुम्हीच का नाही करत समुपदेशन\n#MeToo : सोनू निगमचा अनु मलिकला पाठिंबा\nरणबीर रिसेप्शनला न आल्यानं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही- दीपिका\nThackeray Biopic: चर्चा फक्त भगव्याची अन् नवाजुद्दीनच्या लूकची\nदुसरीला डेट करत असतानाही रणवीर माझ्याशी फ्लर्ट करायचा, दीपिकानं सांगितला मजेशीर किस्सा\n...अन् पंकजाताई आणि पूनम महाजन म्हणाल्या 'कुछ कुछ होता हैं'\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nप्रशासकीय इमारतीतील संकटकालीन सुटकेचा मार्ग ‘अडगळी’त\nखड्डे न बुजवताच, रस्त्याची रंगरंगोटी\nलहान मुलांच्या मदतीने लग्नमंडपांत चोऱ्या\nपुढले शंभर दिवस..पी. चिदम्बरम राजस्थानात काँग्रेसने भाजपला एकूण मते व मतांचे प्रमाण या\nकौल आणि वासेसंतोष प्रधान १९९०च्या निवडणुकीतही काँग्रेसला बहुमताचा आकडा गाठण्याकरिता चार जागा कमीच\n‘राफेल’भोवतीचे राजकारणलोकसत्ता टीम ‘बोफोर्स’ला हाताशी धरून व्ही. पी. सिंह यांनी राजीव गांधींच्या\nओपन गव्हर्नमेंट..लोकसत्ता टीम आज ओपन गव्हर्नमेंट ही संज्ञा फक्त माहितीच्या अधिकारापुरती सीमित\nगिरीश कुबेर गुगलचे प्रमुख सुंदर पिचाई यांची अमेरिकी प्रतिनिधी सदनात झालेली\nमंगळवार, १८ डिसेंबर २०१८ भारतीय सौर २७ अग्रहायण शके १९४०, मिती मार्गशीर्ष शुक्ल दशमी ७.५७ पर्यंत. नक्षत्र- अश्विनी २८.३८ पर्यंत. चंद्र- मेष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/news/latest-news/6420-urmila-matondkar-returns-to-marathi-films-with-upcoming-film-madhuri", "date_download": "2018-12-18T15:11:16Z", "digest": "sha1:MS72E7JKSTBPKOSOKVMVKYRMB3TK4HVJ", "length": 12222, "nlines": 229, "source_domain": "marathicineyug.com", "title": "'माधुरी' च्या निमित्ताने 'उर्मिला मातोंडकर' चे पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'माधुरी' च्या निमित्ताने 'उर्मिला मातोंडकर' चे पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल\nPrevious Article बहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर\nNext Article 'आदिती द्रविड' चा आगळा नवरात्रौत्सव\nमराठी सिनेमा आता सातासमुद्रापार पोहोचला आहे, बॉलिवूडसह इतर प्रादेशिक चित्रपटसृष्टीतून देखील मराठी चित्रपटांचे कौतुक होत आहे. या कौतुकाचे श्रेय मराठी मातीतील कथा, कलाकारांचे अभिनय कौशल्य, मनोरंजनसृष्टीशी संबंधित असलेल्या प्रत्येकाची मेहनत, दिग्दर्शक आणि मराठी चित्रपटांत विश्वास ठेवून त्याची निर्मिती करणारे निर्माते यांना दिले जाते. अशाप्रकारे, मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने सोशल मिडीयाच्या माध्यमातून नुकतीच तिच्या ‘माधुरी’ या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. मराठी चित्रपटाप्रती असलेले प्रेम आणि विश्वास दाखवून उर्मिला मातोंडकरचे पती आणि ‘मुंबापुरी प्रॉडक्शन’चे मोहसिन अख्तर मीर यांनी ‘माधुरी’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे.\nदिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी ची लेक 'संहिता' माधुरीमधून करणार मराठीत पदार्पण\n‘के सेरा’ या रॉकिंग गाण्यासाठी उर्मिला मातोंडकरने केली सोनाली कुलकर्णीची रॉकिंग स्टायलिंग\n'माधुरी' मध्ये 'शरद केळकर' दिसणार अजून जास्त हॉट आणि हँडसम\nउर्मिला मातोंडकर आणि मोहसिन अख्तरच्या ‘माधुरी’ चित्रपटातून नवा फ्रेश चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला\nमराठमोळ्या ‘माधुरी’साठी पती मोहसिन अख्तर मीरसोबत ‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकर सज्ज\nकाश्मिरी बिझनेसमन आणि मॉडेल असणारे मोहसिन अख्तर मीर यांच्यासाठी मराठमोळ्या पत्नीचा मराठी चित्रपट निर्मित करणे ही त्यांच्यासाठी नक्कीच खास बाब असेल. मराठी चित्रपटसृष्टीचे होणारे कौतुक पाहता, मोहसिन यांना मराठी चित्रपटाविषयीचे कुतूहल निर्माण झाले. त्यामुळे मर���ठी चित्रपटसृष्टीत निर्मितीविषयी काहीही अनुभव नसताना देखील मराठी मातीतील कथा, मराठी कलाकारांचे अभिनय कौशल्य आदी गोष्टींमुळे ‘माधुरी’ या चित्रपटाची निर्मिती करण्याचा त्यांनी निर्णय पक्का केला. मोहसिन अख्तर मीर यांना जशी मराठी चित्रपटाप्रती आवड आहे, त्याचप्रमाणे मुंबईविषयी देखील त्यांना आपुलकी आणि जिव्हाळा आहे हे त्यांच्या ‘मुंबापुरी प्रॉडक्शन हाऊस’ या नावावरुन लगेच कळून येते. कोणत्याही कामाला जेव्हा एक कलाकृती म्हणून सादर करायचे असते तेव्हा ‘स्पेशल कनेक्शन’ गरजेचे असते आणि मोहसिन अख्तर मीर आणि मराठी चित्रपट-मुंबईमध्ये एक ‘स्पेशल कनेक्शन’ आहे त्यामुळे प्रेक्षकांना ‘माधुरी’च्या रुपातून एक सुंदर कलाकृती पाहायला मिळणार हे नक्की.\nअरे वा..तुम्ही तर तीला बरोबर ओळखली..चला तर मग बघूया आपल्या माधुरी चा Look कसा आहे :)\nएका सुंदर नात्यावर गुंफलेला दर्जेदार, खुसखुशीत आणि सुंदर असा ‘माधुरी’ चित्रपट प्रेक्षकांसाठी एक निखळ आणि अर्थपूर्ण मनोरंजनाची मेजवाणी असेल. उत्सुकता वाढलेल्या या चित्रपटात उर्मिला मातोंडकरने कोणती भूमिका साकारली आहे आणि एकूण या चित्रपटाची कथा काय आहे याविषयीची माहिती अजूनही गुलदस्त्यात आहे.\nPrevious Article बहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर\nNext Article 'आदिती द्रविड' चा आगळा नवरात्रौत्सव\n'माधुरी' च्या निमित्ताने 'उर्मिला मातोंडकर' चे पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल\n'पाँडिचेरी' चित्रपटाद्वारे अमृता करणार नवीन वर्षाची दणक्यात सुरुवात\n'संदीप कुलकर्णी' आता निर्मात्याच्या भूमिकेत - \"डोंबिवली रिटर्न\" पहिली निर्मिती\nअभिनेते 'श्रीरंग देशमुख' आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत\n'परफ्युम' एक मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्रत\nया आठवड्यामध्ये मिळणार “सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर” चे “फाइनलिस्ट”\n'पाँडिचेरी' चित्रपटाद्वारे अमृता करणार नवीन वर्षाची दणक्यात सुरुवात\n'संदीप कुलकर्णी' आता निर्मात्याच्या भूमिकेत - \"डोंबिवली रिटर्न\" पहिली निर्मिती\nअभिनेते 'श्रीरंग देशमुख' आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत\n'परफ्युम' एक मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्रत\nया आठवड्यामध्ये मिळणार “सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर” चे “फाइनलिस्ट”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vessoft.com/software/windows/download/aafantivirus", "date_download": "2018-12-18T16:32:24Z", "digest": "sha1:RNKJK6ZQJPGHACROEKMS764H36BRYWOI", "length": 13268, "nlines": 229, "source_domain": "mr.vessoft.com", "title": "डाऊनलोड Ad-Aware Antivirus 12.5.961.11619 – Vessoft", "raw_content": "\nडाउनलोड प्रारंभ करण्यासाठी ग्रीन बटणावर क्लिक करा\nडाउनलोड सुरु झाले आहे, आपला ब्राउझर डाउनलोड विंडो तपासा. काही समस्या असल्यास, एकदा बटण क्लिक करा, आम्ही वेगळ्या डाऊनलोड पद्धती वापरतो.\nएड-अॅव्हर अँटीव्हायरस – आपल्या कॉम्प्यूटरच्या विविध धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी एक सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअरच्या मुख्य वैशिष्ट्यांमध्ये मालवेअर आणि विविध प्रकारचे व्हायरस, सुरक्षित फाइल डाऊनलोड, सेफ्टी फिल्टर इत्यादींपासून सुरक्षा समाविष्ट असते. ऍड-अॅव्हर अँटीव्हायरस आपल्याला प्रणालीचा वेगवान, पूर्ण किंवा निवडक स्कॅनिंग करण्याची आणि संक्रमित फायली ठेवण्याची अनुमती देतो. अलग ठेवणे सॉफ्टवेअरमध्ये एक विशेष मोड असतो जो आपल्या संगणकाला एक मूव्ही पाहताना किंवा सिस्टीमवर किमान लोडसह गेममध्ये रहातो. तसेच, ऍड-अॅव्हर अँटीव्हायरस सॉफ्टवेअरला बाहेरील आक्रमणांपासून संरक्षित करण्यासाठी सुरक्षा कोड सेट करण्यास व इतर वापरकर्त्यांच्या सेटिंग्ज बदलण्याची शक्यता सक्षम करते.\nप्रणालीवरील किमान भार मोड\nसुरक्षा कोड सेट करण्याची क्षमता\nAd-Aware Antivirus संबंधित सॉफ्टवेअर\nव्हायरस, स्पायवेअर आणि rootkits संरक्षण करण्यासाठी साधन. सॉफ्टवेअर इंटरनेट सुरक्षित मुक्काम उपलब्ध आहे आणि शक्य धमक्या वाहतुकीला तपासणी केली जाते.\nहे एक चांगली स्कॅनिंग गती आणि योग्य व्हायरस तपासणीसह अँटीव्हायरस आहे जे वापरकर्त्याचे डेटा आणि गोपनीयतेस सुरक्षित ठेवते.\nयोग्य अँटीव्हायरसचे संरक्षण हे आधुनिक व्हायरस आणि विविध प्रकारच्या इंटरनेटच्या धोक्यांना प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी डिझाइन केले आहे.\nआपल्या होम पीसीची गोपनीयता आणि सुरक्षितता वेगवेगळ्या प्रकारच्या हल्ल्यांपासून संरक्षित करण्यासाठी हा एक सुरक्षित अँटीव्हायरस आणि अँटीस्पायवेअर उपाय आहे.\nआधुनिक विश्वसनीय अँटीव्हायरस सॉफ्टवेअर प्रणाली संपूर्ण संरक्षण खात्री करण्यासाठी. तसेच सॉफ्टवेअर स्वच्छ आणि प्रणाली अनुकूल अतिरिक्त साधने श्रेणी समर्थन पुरवतो.\nहे अँटीव्हायरस इंटरनेटवर सुरक्षितपणे नेव्हिगेट करण्यासाठी आणि आपल्या संगणकास व्हायरस विरूद्ध सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व आवश्यक कार्यांचे समर्थन करते.\nसुरक्षा वैशिष्ट्यांचे समृद्ध संग्रह, मशीन लर्निंग तंत्रज्ञान आणि धोक्यांचा शोध घेण्यासाठी मोठ्या डेटाबेससह हे सर्वात लोकप्रिय अँटीव्हायरस आहे.\nआपला संगणकास प्रगत धमक्या, फिशिंग आणि वेब हल्ल्यांपासून संरक्षित करण्यासाठी सायबर सुरक्षा उद्योगातील प्रतिष्ठेसह एक विश्वासार्ह अँटीव्हायरस सोल्यूशन आहे.\nहे अँटीव्हायरस वेब सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानास समर्थन देते आणि अवांछित सॉफ्टवेअर काढून टाकते आणि मालवेअरला ब्लॉक करते.\nअँटीव्हायरसमध्ये आपल्या संगणकास उदयोन्मुख धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी सर्व सुरक्षित माध्यम असतात आणि सुरक्षा मॉड्यूल्सच्या प्रगत सेटिंग्जचे समर्थन करते.\nव्हायरस शोधणे आणि दूर करण्यासाठी कार्यशील साधन. सॉफ्टवेअर विविध धोक्यांपासून रक्षण करते आणि आपल्याला प्रौढांच्या वेबसाइट्सवरील प्रवेश प्रतिबंधित करण्याची परवानगी देते.\nस्पायवेअर, इतर त्रासदायक प्रोग्राम्स यांना, ransomware, मालवेयर आणि संभाव्य धोकादायक वस्तू विरुद्ध संगणक संरक्षण करण्यासाठी अँटीव्हायरस सॉफ्टवेअर.\nआपल्या संगणकावरील प्रदीप्त पुस्तके वाचा करण्यात आली आहे. सॉफ्टवेअर इलेक्ट्रॉनिक लायब्ररी व्यवस्थापित करण्यासाठी आवश्यक कार्यक्षमता आहे.\nसाधन, डीकोड संकलित किंवा ऑडिओ आणि व्हिडिओ फायली प्रक्रिया करण्यासाठी करतो. सॉफ्टवेअर आपण कोडेक इच्छित संच निवडा आणि उपशीर्षके कार्य करू शकता परवानगी देते.\nसॉफ्टवेअर विविध शैली संगीत कार्य करण्यासाठी. सॉफ्टवेअर अनेक साधने आणि व्यावसायिक संगीत निर्मितीसाठी प्रभाव आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vessoft.com/software/windows/download/webcammax", "date_download": "2018-12-18T16:33:51Z", "digest": "sha1:56CCPCMIEGMKMQAUTWHMMONDCUIRSD57", "length": 11760, "nlines": 228, "source_domain": "mr.vessoft.com", "title": "डाऊनलोड WebcamMax 8.0.7.8 – Vessoft", "raw_content": "\nडाउनलोड प्रारंभ करण्यासाठी ग्रीन बटणावर क्लिक करा\nडाउनलोड सुरु झाले आहे, आपला ब्राउझर डाउनलोड विंडो तपासा. काही समस्या असल्यास, एकदा बटण क्लिक करा, आम्ही वेगळ्या डाऊनलोड पद्धती वापरतो.\nWebcamMax – एक सॉफ्टवेअर वेबकॅम मिळवता प्रतिमा विविध दृश्य प्रभाव imsope आहे. सॉफ्टवेअर हॅट्स आणि मुखवटे लागू विविध प्रभाव आणि अॅनिमेशन जोडण्यासाठी सक्षम करते, आपल्या स्वत: च्या चेहरा माहित, पार्श्वभूमी बदल, इ WebcamMax आप�� आपल्या स्वत: तयार करा किंवा तयार विशेष प्रभाव डाउनलोड करण्यास परवानगी देते. सॉफ्टवेअर नेटवर्क मित्र आपला वेबकॅम एक व्हिडिओ रेकॉर्ड आणि फाइल्स शेअर करण्यासाठी सक्षम करते. तसेच WebcamMax सर्वात लोकप्रिय दूत ठरवण्यासाठी.\nआपल्या स्वत: च्या प्रभाव निर्माण\nनेटवर्क मध्ये अपलोड व्हिडिओ\nएकाच वेळी अनेक अनुप्रयोग वेबकॅम सुसंवाद\nविविध दृश्यमान प्रभाव आणि परिवर्तन फिल्टर व्हिडिओ प्रवाह प्रक्रिया सॉफ्टवेअर. व्हिडिओ कम्युनिकेशन सेवा बहुतांश सॉफ्टवेअर ठरवण्यासाठी.\nवेबकॅम काम दरम्यान संधी विस्तृत साधन. कार्यक्रम विविध प्रभाव एक संच समाविष्टीत आहे आणि आपण व्हिडिओ गप्पांमध्ये त्यांना जोडण्याची परवानगी देते.\nसॉफ्टवेअर वापरण्यास सोपा विविध व्हिडिओ गप्पा किंवा दूत संवाद दरम्यान आपला वेबकॅम संधी वाढते.\nहा एक वेबकॅमद्वारे माऊस पॉइंटर व्यवस्थापित करण्यासाठी एक पूरक सॉफ्टवेअर आहे ज्यामुळे आपण स्क्रीनवरील इच्छित क्षेत्रावर कर्सर हलवण्यास अनुमती देणार्या सिर हालचालींवर मात करतो.\nसॉफ्टवेअर व्हिडिओ प्रभाव, त्रिमितीय 3D ग्राफिक्स आणि सजीव वस्तू लागू करण्यासाठी वेबकॅम पासून प्रतिमा करते.\nव्हिडिओ प्रसारण विविध दृश्य प्रभाव लादणे सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर एकाधिक अनुप्रयोग मध्ये प्रसारित एक वेबकॅम वापर करण्यास सक्षम आहे.\nएक शक्तिशाली खेळाडू तुम्ही मिडीया स्वरूपन सर्वात प्ले आणि विविध ऑडिओ फिल्टर आणि व्हिडिओ प्रभाव वापरण्याची अनुमती देते.\nसॉफ्टवेअर चुका दुरूस्त करून आणि प्रणाली रेजिस्ट्री साफ करते. सॉफ्टवेअर संगणक कार्यप्रदर्शन सुधारण्यासाठी अतिरिक्त साधने समाविष्टीत आहे.\nसॉफ्टवेअर आपल्या संगणकाच्या पडद्यावर व्हिडिओ काबीज. तसेच तो स्क्रीन काही भाग रेकॉर्ड समर्थन आणि स्क्रीनशॉट निर्माण करतो.\nमाध्यम कन्व्हर्टर्स, मीडिया प्लेअर\nमुक्त संकुल संच कोडेक आणि व्हिडिओ फाईल्स सोबत काम करण्यासाठी. सॉफ्टवेअर उच्च संक्षेप पातळी मीडिया फाइल्स ब्राउझ तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो.\nअँटीव्हायरस, स्वच्छता आणि ऑप्टिमायझेशन\nहे आपल्या संगणकाचे रक्षण करण्यासाठी आणि प्रणालीतील समस्यांचे निराकरण करून त्याचे कार्यप्रदर्शन सुधारण्यासाठी एक सार्वभौमिक सॉफ्टवेअर आहे.\nइंटरनेट वर फाइल्स डाउनलोड आणि शेअर करण्यासाठी लोकप्रिय जोराचा प्रवाह ��्लाएंट. सॉफ्टवेअर उपयुक्त कार्ये आहेत आणि आपण मिळवण कनेक्ट करण्याची परवानगी देते.\nइंटरनेट मुक्काम दरम्यान मीडिया सामग्री प्लेबॅक पुरवते ब्राउझर लोकप्रिय अर्ज. तसेच सॉफ्टवेअर मनोरंजन सामग्री विकसित करण्यासाठी वापरले जाते.\nउपयुक्त अंगभूत वैशिष्ट्ये कार्यात्मक ब्राउझर. सॉफ्टवेअर मेघ तंत्रज्ञानाचा वापर समर्थन आणि जाहिरात अवरोधित करण्यासाठी समावेश आहे.\nनोटपॅड आणि शेड्युलर, विस्तार, इतर सॉफ्टवेअर\nब्राउझर वापरत न करता वेब-सेवा कार्यान्वित करण्यासाठी वातावरण. सॉफ्टवेअर अनुप्रयोग, खेळ आणि साधने काम कार्यप्रदर्शन सुधारण्यासाठी समर्थन पुरवतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_8415.html", "date_download": "2018-12-18T16:01:12Z", "digest": "sha1:MWOOHPURV5P2XHCMKXLGCVBMORPCR7IK", "length": 15716, "nlines": 41, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ५५ - पुरंदरचा तह", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ५५ - पुरंदरचा तह\nपुरंदरचा तह म्हणजे मोगलांपुढे माघार २3 किल्ले आणि भोवतीचा प्रदेश मिर्झाराजा आणि दिलेर या मोगली सरदारांच्या स्वाधीन करण्याचा हा खिन्न प्रसंग. या तहाचा अभ्यास करताना संबंधित भागाचे नकाशे आणि कागदपत्रे सतत समोर ठेवावीत आणि विचार करावा. मोगलांची ही मोहिम प्रत्यक्ष सुरू झली 3 ० मार्च १६६५ आणि तहाने संपली दि. ११ जून १६६५ म्हणजे फक्त अडीच महिन्यांत शिवाजीराजांनी मोगलांपुढे हत्यार ठेवले. या अडीच महिन्यांत मोगलांनी स्वराज्याचे कोणकोणते प्रदेश जिंकले \nउत्तर असे आहे की , फक्त वज्रगड हा पुरंदराचा छोटा उपकिल्ला दिलेरखानाने लढून जिंकला. याशिवाय स्वराज्यातील कोणताही भाग त्यांना मिळाला नाही. कोकणपट्टीकडे तर डोकावूनही त्यांना पाहता आले नाही. मोगलांचा जो काही लष्करी धूमाकूळ चालला होता , तो फक्त पुणे जिल्ह्यातल्या चार तालुक्यात चालला. पुरंदर , भोर , मावळ आणि पुणे उर्फ हवेली हे ते तालुके. यातील फक्त पुरंदर उपकिल्ला वज्रगड आणि सिंहगड यांना मोगली मोचेर् लागले. बाकीच्यास्वराज्याच्या भागांत म्हणजेच वरील चार तालुक्यातच जाळपोळ आणि लुटालूट मोगलांनी केली. मग एवढ्याच मर्यादित भागात , अवघ्या दोन किल्ल्यांच्या युद्धात , अन् त्याही यशस्वीयुद्धात महाराजांना असे काय अवघड वाटले म्हणून त्यांनी माघार घ्यावी सातारा , सांगली ,कोल्हापूर आणि संपूर्ण कोकण यावेळी सुरक्षित राहिले होते. धक्का बसला होता फक्त चार तालुक्यांना आणि सव्वादोन किल्ल्यांना मग तह का केला सातारा , सांगली ,कोल्हापूर आणि संपूर्ण कोकण यावेळी सुरक्षित राहिले होते. धक्का बसला होता फक्त चार तालुक्यांना आणि सव्वादोन किल्ल्यांना मग तह का केला मला वाटणारे उत्तर असे आहे. पाहा पटते का\nइ. १६४६ सालापासून सतत २० वषेर् हे लहानसे स्वराज्य मोठे होण्यासाठी राबत आहे. अंतर्गत राज्य व्यवस्था आणि आक्रमक शत्रूशी सतत झुंज चालू आहे. उसंत नाहीच. आपल्या बळाच्या मानाने हा भार असह्यच होता. शत्रूही होते अफझल , शाहिस्ता , फते , सिद्दी जौहर यांच्यासारखे हत्तींशी हरणांनी किती झुंजावं राज्यकारभारातही किती यातना. शेती सुधारावी राज्यकारभारातही किती यातना. शेती सुधारावी की पाण्याचा प्रश्ान् सोडवावा की पाण्याचा प्रश्ान् सोडवावा रानटी जनावरांचा बंदोबस्त करावा की प्रतिष्ठित गुंडाचा बिमोड करावा रानटी जनावरांचा बंदोबस्त करावा की प्रतिष्ठित गुंडाचा बिमोड करावा अन् करावं तरी काय काय अन् करावं तरी काय काय अन् मग संसार केव्हा करावा अन् मग संसार केव्हा करावा यातच २० वषेर् गेली. अन् गेंड्यांची फौज यावी तशी मिर्झा आणि दिलेरखान यांची झुंड पुणे प्रांतात घुसली. त्यातच मोगलांच्या बाजूला मिर्झाराजा जयसिंहासारखा वेगळ्याच वळणाचा हुशार सेनापतीचालून आलेला तो तर घरंदारं मोडल्याशिवाय मराठे वाकणार नाहीत असं समजून ' उद्ध्वस्त भूमी ' करण्याचा डाव मांडून बसला.\nआजपर्यंत आलेल्या (अन् नंतरच्याही) सर्व शत्रू सेनापतीत हा मिर्झाराजा वेगळ्याच बुद्धिचा होता. म्हणून महाराजांनी चार पावलं जरा माघार घ्यायचं ठरविलं. हे वादळ गेलं की पुन्हा सारे गडकोट जिंकून घेऊच. हा निश्चय होताच. म्हणून हा पुरंदरचा तह. तह म्हणजे निरुपायानेघेतलेली उसंत. पुढची झेप घेण्यासाठी चार पावले मागे येऊन , दबून घेतलेला मोहोरा. या तहात तीन मुद्दे होते. १ ) २ 3 किल्ले आणि सात लाख होनांचा प्रदेश औरंगजेबास देणे. २ ) दक्षिणेतीलमोगलांचा जो कोणी सुभेदार शिवाजीराजांना मदतीला बोलविल त्यावेळी शिवाजीराजांनी बारा हजार घोडेस्वारांनिशी मोगल सुभेदाराच्या मदतीस जाणे. 3) युवराज संभाजीराजे भोसले (वय वषेर् नऊ) यांच्या नावाने बादशाहने पाच हजाराची मनसब देणे. संभाजीराजे ' नातवान 'म्हणजे लहान असल्यामुळे त्यांचा प्रतिनिधी म्हणून शिवाजीराजांचा एक मातब्बर सरदार काम करील. असा हा तह आहे. यांत शिवाजीराजांनी ' मांडलीक ' म्हणून राहण्याचा कुठेही उल्लेख नाही. एक स्वतंत्र पण माघार घेतलेला राजा याच नात्याने हा तह झालेला आहे. आग्ऱ्याला महाराजांनी औरंगजेबाचे भेटीस जावे असा उल्लेखसुद्धा या तहात नाही. मग आग्रा भेट , दरबार, महाराजांची कैद इत्यादी सारे प्रकार कसे घडले \nत्याचं असं झालं , मिर्झाराजाच्या पदरी उदयराज मुन्शी या नावाचा एक अत्यंत हुशार राजस्थानी माणूस होता. तो त्यांचा एकमेव सल्लागार. मिर्झाराजे फक्त त्याचेच सल्ले ऐकत आणि मानीत. या उदयराजच्या डोक्यात एक विलक्षण कल्पना आली. ती कल्पना म्हणजेशिवाजीराजांना बादशाहच्या भेटीसाठी दिल्ली-आग्ऱ्यास न्यावे म्हणजे महाराजांनी आग्ऱ्यास जावे ही कल्पना स्वत: महाराजांची तर नव्हतीच. पण औरंगजेबाचीही नव्हती आणिमिर्झाराजांचीही नव्हती. ती कल्पना होती या उदयराज मुन्शीची. ती त्याने मिर्झाराजांस सांगितली. ती त्यांना एकदम अफलातून वाटली. ते बेहद्द खुश झाले.\nया मुन्शीने ओळखले होते की , मिर्झाराजांच्या मनात शिवाजीराजांबद्दल जरा सादर सद्भावनाआहे. त्यांच्या मनात औरंगजेबाबद्दलही निष्ठा आहे. अन् आज असलेले शाही दरबारातील आपले स्थान याहूनही अधिक उंचावे अशी मिर्झाराजांची स्वाभाविक महत्त्वाकांक्षा होती. हे सर्वओळखून हे सर्वच साधावे असा एक बुद्धिबळाचा डाव मुन्शीने मिर्झाराजांपुढे मांडला. जर शिवाजीराजे आग्ऱ्यास बादशाहांच्या भेटीस आले , तर कोणापुढेही आजपर्यंत न वाकलेला ,झुकलेला एक जबरदस्त हिंदू राजा आपल्या शाही तख्तापुढे वाकल्याने औरंगजेबाचा दिमाख नि:संशय अपार वाढणार होता. या भेटीच्या निमित्ताने शिवाजीराजांसारखा एक भयंकर शत्रू (निदान काही काळ तरी) दक्षिणेत थंडावणार होता. हा औरंगजेबाचा फायदा. अशा भयंकरशत्रूला शरण आणून मिर���झाराजांनी त्याचे २ 3 किल्ले आणि मुलुख मिळविल्यामुळे मोगलाईची आजवर झालेली बेअब्रु धुवून निघाली होती. ती मिर्झाराजांमुळे. त्यामुळे त्यांचे वजन या विजयामुळे खूपच वाढले होते. त्यातच जर शिवाजीराजे आग्ऱ्यास बादशाहपुढे आले , तर त्याहूनही ते अधिक वाढणार होते. हा मिर्झाराजांचा फायदा. अन् दिल्लीशी शिवाजीराजांची मैत्री (किंवा शांततेचा तह) झाल्यास मोगलांची वारंवार स्वराज्यावर येणारी आक्रमणे (निदानकाही काळ तरी) थांबतील आणि दक्षिणेत मराठी स्वराज्याचा पूर्ण शक्तीनिशी विस्तार करण्याचा महाराजांचा हेतूही साध्य होईल , हा शिवाजीराजांचा फायदा. असे हे अफलातून राजकारण ,उदयराज मुन्शी याच्या डोक्यातून उगवले. त्यातूनच औरंगजेब बादशाहच्या मस्तकातील ज्वालामुखी जागा झाला.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z100829062904/view", "date_download": "2018-12-18T15:40:12Z", "digest": "sha1:BQVHJZLFSQHXPFDAVHYLB2ZCDYOSP6UC", "length": 14119, "nlines": 121, "source_domain": "www.transliteral.org", "title": "सिद्धारुढस्वामी - प्रकरण १८", "raw_content": "\nजपाची संख्या १०८ का \nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्री सिद्धारूढस्वामी चरित्र|\nपदे, आरत्या व अभंग\nसिद्धारुढस्वामी - प्रकरण १८\nप्रस्तुत ग्रंथ श्री कबीरदासस्वामी यांनी रचिला आहे . श्री सिद्धारूढस्वामी हे खरे सद्गुरू आहेत .\n निगमवंद्य तूं विश्वव्यापका ॥\nत्वरित तारि बा त्वत्पदांशका सदय आरुढा शिष्यतारका ॥३३॥\nते गेल्यावर त्यांच्यापैकी तीन शिष्य पुनः परत येऊन स्वामीस सांगू लागले की , तुम्ही आम्हास ब्रह्मोपदेश करणे योग्य नाही ; कारण अप्रत्यक्ष असलेली व कधी न ऐकलेली वाक्ये ऐकून आमचे मन अभावरुप होते . सद्भावरुप होत नाही . अवधूत म्हणाले मन शून्यात लय होते किंवा ज्ञानशून्यात लय होते ज्ञानशून्यात लय होते असे म्हणू नये , ते लय होते असे म्हणू नये , ते लय होते असे म्हटले तर समजलेली गोष्ट नाहीशी होईल . तसे अनुभवास येत नाही . याकरिता ज्ञानलयरहित आहे म्हणून शून्यभाव सदभाव म्हणावा . हे ऐकून शिष्य म्हणाले तुमचे सांगणे असे आहे की आम्ही गरीब आम्ही राजासारखे होऊ . अवधूत सांगू लागले की पित्त झालेल्या राजाला आपणच तळवार ( रामोशी ) अशी भ्रांती होते ; तशी तुमची भ्रांती आहे . तेव्हा ते म्हणाले तुमची स्थिती निराळी व आमची स्थिती निराळी , आरुढ म्हणाले ह्या दोन्ही स्थितीला विशेषण नसल्यामुळे असलेल्या निर्विशेषण स्थितीतला आत्मा , उजेड आणि अंधार न समजणार्या आकाशाच्या निर्मलत्वाप्रमाणे निर्मलरुप आहे . हे ऐकून ते आम्हाला अनुभव आला नाही असे म्हणाले . अवधूत म्हणाले सांगितले एवढे विसरु नका . ते असो . विद्यपंडित का होऊ नये म्हणाल तर पांडित्य अभिमानाला कारण होते ते म्हणाले अभिमान असला तर काय झाले ज्ञानशून्यात लय होते असे म्हणू नये , ते लय होते असे म्हणू नये , ते लय होते असे म्हटले तर समजलेली गोष्ट नाहीशी होईल . तसे अनुभवास येत नाही . याकरिता ज्ञानलयरहित आहे म्हणून शून्यभाव सदभाव म्हणावा . हे ऐकून शिष्य म्हणाले तुमचे सांगणे असे आहे की आम्ही गरीब आम्ही राजासारखे होऊ . अवधूत सांगू लागले की पित्त झालेल्या राजाला आपणच तळवार ( रामोशी ) अशी भ्रांती होते ; तशी तुमची भ्रांती आहे . तेव्हा ते म्हणाले तुमची स्थिती निराळी व आमची स्थिती निराळी , आरुढ म्हणाले ह्या दोन्ही स्थितीला विशेषण नसल्यामुळे असलेल्या निर्विशेषण स्थितीतला आत्मा , उजेड आणि अंधार न समजणार्या आकाशाच्या निर्मलत्वाप्रमाणे निर्मलरुप आहे . हे ऐकून ते आम्हाला अनुभव आला नाही असे म्हणाले . अवधूत म्हणाले सांगितले एवढे विसरु नका . ते असो . विद्यपंडित का होऊ नये म्हणाल तर पांडित्य अभिमानाला कारण होते ते म्हणाले अभिमान असला तर काय झाले अवधूत म्हणाले विद्यागर्वापासून पंडित ब्रह्मराक्षसाच्या जन्मास जातात . ते समजून घेऊन काही पंडित भयाने विद्यागर्व सोडून देतील तर बरे हे ऐकून त्यांना आश्चर्य वाटले , आणि आम्हाला ब्रह्मस्थिती मिळेल असा आशीर्वाद द्यावा असे म्हणाले . तेव्हा तुमची भावना चांगली असेल तर तसे होईल , असा आशीर्वाद देऊन अभयहस्त त्यांचे शिरी ठेवून चालते झाले .\nअवधूत हे तेथून निघून अहिल्याघाटावर येऊन तेथे क्षणभर विसावा घेऊन नंतर नारदघाट पाहून , तेथून चौसत्तीघाटावरुन पांडेश्वरघाटाला येऊन चक्कीघाट पाहून महास्मशान घाटास जाऊन तेथे शिवालयात महादेवाची मूर्ती पाहून तेथून यक्षराजाच्या घाटास येऊन नंतर लोल��र्क घाट पाहून , काशीसंगमघाटास जाऊन आनंदाने थोडा विसावा घेऊन नंगा घाटावर जाऊन बसले . तेथे एक नंगा बैरागी येऊन विचारु लागला की , वस्त्रे धारण करणाराला काळजी असते , सुख नसते . तू साधू असून तुला वस्त्रे कशाला पहिजेत अवधूत म्हणाले , वस्त्रें वर्ज्य केलेल्या तुला स्पर्श जाणणार्या इंद्रियविषयाच्या संयोगापासून सुखदुःख होते किंवा नाही अवधूत म्हणाले , वस्त्रें वर्ज्य केलेल्या तुला स्पर्श जाणणार्या इंद्रियविषयाच्या संयोगापासून सुखदुःख होते किंवा नाही नंगा म्हणाला , प्रारब्धाने व्यवहार चालला असता शांतता असेल तर सुख -दुःख नाही . सिद्धारुढ म्हणाले , तर मग शांतताच सुखाचे साधन होय . पांघरुण घेणे न घेणे हे सुखाचे साधन नव्हे . बैरागी म्हणाला , \" मू दिवाणा दिल शियाना \" म्हणजे वर खुळ्यासारखा दिसतोस , पण आत शहाणा असून ब्रह्मनिष्ठा आहेस . असे म्हणत निघून गेला .\nअवधूत तेथून निघून व्यासकाशी म्हणतात , त्या रामनगरास जाऊन राजाच्या पक्क्या तलावावर बसून क्षणभर विश्रांती घेऊन गिरिजादेवीच्या देवालयात जाऊन निर्विकार -समाधिस्थ होऊन राहिले . इतक्यात देवीचा पुजारी येऊन आरुढास पाहून म्हणाला , हा अतिथी कित्येक दिवसांचा उपाशी असावा . कारण याचे पोट अगदी पाठीस लागले आहे . हे ऐकून आरुढ मनात म्हणाले की , व्यासमुनींनी काशीत तीन दिवस भिक्षा मागितली , भिक्षा मिळाली नाही . म्हणून काशीला नानाप्रकारांनी तुच्छ केल्यामुळे काशीबाहेर जा , असा परमात्म्याने त्याला शाप दिल्याने , ते जसे उपाशी बाहेर पडले त्याप्रमाणेच मी आज तीन दिवस उपाशी असून , आज इथे आलो आहे . इथे प्रारब्धपरिचारक काय करतो पाहू . असा विचार करीत आहेत , इतक्यात पुजारी म्हणाला , हे अतिथी , तू कोण आहेस अवधूत म्हणाले , तुला तू जाणलेस तर तू जो कोण आहेस तोच मी आहे . तर मग जेवण करतोस काय अवधूत म्हणाले , तुला तू जाणलेस तर तू जो कोण आहेस तोच मी आहे . तर मग जेवण करतोस काय तू जेवलास तर मी जेवतो . पुजारी म्हणाला , मला भूक लागली आहे . घरी जाऊ या . पुजार्याने घरी जाऊन मालपुवा वगैरे पक्वान्ने राजाच्या भोजनशाळेत पाहिजे तेवढी आणली . ते दोघे भोजन करीत बसले आहेत , इतक्यात आसपासचे बरेच अतिथी गोळा झाले . तेही त्यांच्या बरोबर जेवून तृप्त झाले . मग स्वामी पंचक्रोश यात्रेस निघाले .\nअन्य वृत्तिदृक धीर होसि तूं अन्यमुक्तिदृक देसि इष्ट तूं ॥\nमी तुझ्य�� पदीं नम्र होई गा सिद्धआरुढा मोक्ष देइ गा ॥३४॥\nअतिथी व अतिथिसत्कार याचे विशेष महत्व काय\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/bhayyuji-maharaj-suicide-at-indore-ashram-ayushi-sharma-kuhu-1696574/", "date_download": "2018-12-18T15:23:22Z", "digest": "sha1:XVX2FVG4FDKAZ6PCKPIALFXLMMM7CUFA", "length": 13893, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bhayyuji Maharaj suicide at indore ashram Ayushi sharma kuhu | भय्यूजी महाराज यांच्या सुसाईड नोटचे दुसरे पान आले समोर, विनायकला दिले सर्वाधिकार | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nभय्यूजी महाराज यांच्या सुसाईड नोटचे दुसरे पान आले समोर, विनायकला दिले सर्वाधिकार\nभय्यूजी महाराज यांच्या सुसाईड नोटचे दुसरे पान आले समोर, विनायकला दिले सर्वाधिकार\nआध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी कौटुंबिक कलहाला कंटाळून आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असण्याची दाट शक्यता आहे. भय्यूजी महाराज यांच्या निधनानंतर आता कौटुंबिक वाद समोर आले\nआध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी कौटुंबिक कलहाला कंटाळून आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असण्याची दाट शक्यता आहे. भय्यूजी महाराज यांच्या निधनानंतर आता कौटुंबिक वाद समोर आले आहेत. भय्यूजी महाराज यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी कुहू हिने भय्यू महाराजांची दुसरी पत्नी डॉ. आयुषीवर गंभीर आरोप केले आहेत. भय्यू महाराज यांच्या आत्महत्येसाठी कुहूने डॉ. आयुषीला जबाबदार धरले आहे. आयुषीमुळे आपल्या वडिलांनी आत्महत्या केली असा आरोप तिने केला आहे.\nत्यावर आयुषी शर्मा यांनी कुहूचे आरोप फेटाळून लावले आहेत. सर्व वादासाठी आयुषीने कुहूला जबाबदार धरले आहे. भय्यू महाराज यांच्या पहिल्या पत्नीचे २०१५ मध्ये निधन झाल्यानंतर त्यांनी डॉ. आयुषी शर्मा यांच्याबरोबर दुसरा विवाह केला. खरंतर या विवाहातून कौटुंबिक समाधान मिळवण्याचा भय्यू महाराज यांचा हेतू होता. पण कुहू आणि डॉ. आयुषी शर्मा यांच्यामध्ये अजिबात पटत नव्हते. त्यामुळे भय्यू महाराज चिंतेत असल्याचे समोर आले आहे.\nआयुष्यातील ताणतणाव सहन करण्याच्या पलीकडे गेले असल्यामुळे आपण आत्महत्या करत असून आपल्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये असे भय्यूजी महाराज यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. भय्यू महाराजांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीचे दुसरे पान आता समोर आले आहे. बुधवारी दुपारी इंदूर पोलिसांनी दुसरे पान प्रसिद्ध केले.\nयामध्ये भय्यूजी महाराजांनी त्यांच्या सुर्योदय आश्रमाची जबाबदारी त्यांचा जवळच सहकारी विनायकवर सोपवली आहे. संपत्ती आणि अन्य आर्थिक व्यवहारा संबंधीचे निर्णय घेण्याचा सर्वाधिकार मी विनायककडे सोपवतो. विनायकवर माझा पूर्ण विश्वास आहे असे भय्यू महाराजांनी या नोटमध्ये म्हटले आहे. कोणीतरी माझ्या कुटुंबाची काळजी घ्यावी. आयुष्यातील ताणतणावांनी मी व्यथित झालो आहे. माझ्या आत्महत्येस कोणालाच जबाबदार धरू नये, असे त्यांनी आपल्या सुसाईड नोटच्या पहिल्या पानावर म्हटले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपत्नीच्या मृतदेहासोबत आठ तास चालवत होता गाडी, मुंबईतील धक्कादायक घटना\nBhayyuji Maharaj : भय्युजी महाराज : पूर्वाश्रमीचे मॉडेल ते राष्ट्रसंत\n‘कुहू’ कादंबरीचा प्रवास उलगडणारी कविता महाजन यांची जुनी मुलाखत\nनवविवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nइंग्रजी बोलता येत नाही म्हणून सासरच्यांकडून छळ, सुनेची गळफास घेऊन आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIPL Auction 2019: युवराज झाला 'मुंबईकर' १२ व्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार\nनाराज खासदार संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाला दांडी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n युवराज सिंहवर अखेर बोली लागली, नवीन हंगामात मुंबई इंडियन्सकडून...\nअटलजींच्या सरकारला आणखी काही काळ मिळाला असता तर...\n#MeToo : सोनू निगमचा अनु मलिकला पाठिंबा\nरणबीर रिसेप्शनला न आल्यानं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही- दीपिका\nThackeray Biopic: चर्चा फक्त भगव्याची अन् नवाजुद्दीनच्या लूकची\nदुसरीला डेट करत असतानाही रणवीर माझ्याशी फ्लर्ट करायचा, दीपिकानं सांगितला मजेशीर किस्सा\n...अन् पंकजाताई आणि पूनम महाजन म्हणाल्या 'कुछ कुछ होता हैं'\nलोकलमधील स्टं��बाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nप्रशासकीय इमारतीतील संकटकालीन सुटकेचा मार्ग ‘अडगळी’त\nखड्डे न बुजवताच, रस्त्याची रंगरंगोटी\nलहान मुलांच्या मदतीने लग्नमंडपांत चोऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/tablets/latest-tablets-price-list.html", "date_download": "2018-12-18T15:20:57Z", "digest": "sha1:GCQW5ST4QBVHZOWZN6OHDHU36I662RLF", "length": 23000, "nlines": 597, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या टॅब्लेट्स 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये टॅब्लेट्स म्हणून 18 Dec 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 830 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक होणार वॉटरपलंय वायफाय ३२गब 20,569 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: आपापले इप्ड प्रो 10 5 2017 वायफाय सल्लूलार २५६गब, आपापले इप्ड प्रो 12 9 वायफाय सल्लूलार ६४गब, आपापले इप्ड 2018 वायफाय १२८गब सिल्वर. स्वस्त टॅबलेट गेल्या तीन महिन्यांत सुरू आपापले इप्ड 2018 वायफाय १२८गब सिल्वर Rs.29,999 किंमत सर्वात महाग एक आपापले इप्ड प्रो 12 9 वायफाय सल्लूलार ५१२गब जात Rs. 99,990 किंमत आहे. किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश टॅब्लेट्स संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 830 उत्पादने\nरस 30000 50001 अँड दाबावे\nरस & 4000 अँड बेलॉव\n8 पं & उप\nआपापले इप्ड प्रो 12 9 वायफाय सल्लूलार ६४गब\n- डिस्प्ले सिझे IPS LCD\n- टॅबलेट तुपे Li-Polymer\n- इंटर्नल मेमरी 64 GB\n- ऑपरेटिंग सिस्टिम iOS v10.3.2\nआपापले इप्ड प्रो मल्म्य२ह्ण A २५६गब वायफाय ओन्ली सपाचे ग्रे\n- डिस्प्ले सिझे 9.7 Inches\n- इंटर्नल मेमरी 256 GB\n- ऑपरेटिंग सिस्टिम iOS 9.3\nआपापले इप्ड प्रो २५६गब वायफा��� सल्लूलार सपाचे ग्रे\n- डिस्प्ले सिझे 10.5 Inches\n- इंटर्नल मेमरी 256 GB\n- ऑपरेटिंग सिस्टिम IOS\nआपापले इप्ड प्रो MLQ42HN A १२८गब वायफाय सल्लूलार सिल्वर\n- डिस्प्ले सिझे 9.7 Inches\n- इंटर्नल मेमरी 128 GB\n- ऑपरेटिंग सिस्टिम iOS 9\nI कळलं ह्न३ ८गब कॅल्लिंग व्हाईट\n- डिस्प्ले सिझे 7 inches\n- इंटर्नल मेमरी 8 GB\n- प्रोसेसर 1.3 GHz\nयुनिक ह्न३ ८गब कॅल्लिंग व्हाईट\n- डिस्प्ले सिझे 7 Inch\n- प्रोसेसर 1.3 GHz\nयुनिक ह्न१ ४गब कॅल्लिंग व्हाईट\n- डिस्प्ले सिझे 7 inches\n- इंटर्नल मेमरी 4 GB\n- प्रोसेसर 1.2 GHz\nआपापले इप्ड प्रो वायफाय 12 9 इंच ३२गब सिल्वर\n- डिस्प्ले सिझे 12.9 Inches\n- इंटर्नल मेमरी 32 GB\n- ऑपरेटिंग सिस्टिम IOS\nसॅमसंग टॅब A सम टँ३५५यावा कॅल्लिंग १६गब स्मोकय टायटॅनियम\n- डिस्प्ले सिझे 8 Inches\n- इंटर्नल मेमरी 16 GB\n- ऑपरेटिंग सिस्टिम Android\nआपापले इप्ड प्रो वायफाय 12 9 इंच १२८गब सपाचे ग्रे\n- डिस्प्ले सिझे 12.90 Inches\n- इंटर्नल मेमरी -\n- ऑपरेटिंग सिस्टिम IOS\nआपापले इप्ड प्रो सल्लूलार 12 9 इंच २५६गब सिल्वर\n- डिस्प्ले सिझे 9.7 Inches\n- इंटर्नल मेमरी -\n- ऑपरेटिंग सिस्टिम IOS 9.3\nआपापले इप्ड प्रो वायफाय 12 9 इंच १२८गब गोल्ड\n- डिस्प्ले सिझे 12.9 Inches\n- इंटर्नल मेमरी -\n- ऑपरेटिंग सिस्टिम iOS\nआपापले इप्ड प्रो वायफाय 12 9 इंच ३२गब गोल्ड\n- डिस्प्ले सिझे 12.9 Inches\n- इंटर्नल मेमरी -\n- ऑपरेटिंग सिस्टिम IOS\nआपापले इप्ड प्रो वायफाय 12 9 इंच ३२गब सपाचे ग्रे\n- डिस्प्ले सिझे 12.9 Inches\n- इंटर्नल मेमरी 32 GB\n- ऑपरेटिंग सिस्टिम IOS\nआपापले इप्ड प्रो सल्लूलार 12 9 इंच २५६गब सपाचे ग्रे\n- डिस्प्ले सिझे 12.9 Inches\n- इंटर्नल मेमरी -\n- ऑपरेटिंग सिस्टिम iOS\nआपापले इप्ड प्रो वायफाय 12 9 इंच १२८गब सिल्वर\n- डिस्प्ले सिझे 12.9 Inches\n- इंटर्नल मेमरी 128 GB\n- ऑपरेटिंग सिस्टिम IOS\nसॅमसंग सम टँ११६डवईन्स कॅल्लिंग ८गब व्हाईट\n- डिस्प्ले सिझे 7 Inches\n- इंटर्नल मेमरी -\n- ऑपरेटिंग सिस्टिम -\nI कळलं कँ१ ४गब ३ग कॅल्लिंग टॅबलेट व्हाईट\n- डिस्प्ले सिझे 7 Inches\n- इंटर्नल मेमरी 4 GB\n- ऑपरेटिंग सिस्टिम 4.4.2 Kitkat\n- प्रोसेसर Dual Core\nलेआफळीने टॅब L कॅल्लिंग ८गब चंपाज्ञ\n- डिस्प्ले सिझे 8 Inches\n- इंटर्नल मेमरी 8 GB\n- ऑपरेटिंग सिस्टिम Android 5.1\nसॅमसंग गॅलॅक्सय J मॅक्स गोल्ड\n- डिस्प्ले सिझे 7 Inches\n- टॅबलेट तुपे Calling\n- इंटर्नल मेमरी 8 GB\nव्हिझिओ वझं कँ२०१ नॉन कॅल्लिंग ४गब व्हाईट\n- डिस्प्ले सिझे 7 Inches\n- इंटर्नल मेमरी 4GB\n- ऑपरेटिंग सिस्टिम Android\nव्हिझिओ वझं कँ०१ नॉन कॅल्लिंग ४गब व्हाईट\n- डिस्प्ले सिझे 7 Inches\n- इंटर्नल मेमरी 4GB\nव्हिझिओ ३ड वंडर नॉन कॅल्लिंग ४गब व्हाईट\n- डिस्प्ले सिझे 7 Inches\n- इंटर्नल मेमरी 4GB\n- ऑपरेटिंग सिस्टिम Android\nडाटाविंड ७डकंझ कॅल्लिंग ८गब ब्लॅक\n- डिस्प्ले सिझे 7\"\n- इंटर्नल मेमरी 8GB\n- ऑपरेटिंग सिस्टिम Android\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://transposh.org/mr/version-022/", "date_download": "2018-12-18T15:41:04Z", "digest": "sha1:4LCMJRBX5NE5JE742WDDGHI74DGRQIAL", "length": 5011, "nlines": 47, "source_domain": "transposh.org", "title": "आवृत्ती 0.2.2", "raw_content": "transposh.org WordPress प्लगइन शोकेस आणि समर्थन साइट\nमे महिना 25, 2009 द्वारा ऑफर टिप्पणी सोडा\nहे बहू बाइट अक्षर separators हाताळणी सापडलेल्या बग एक द्रुत निश्चित प्रकाशन आहे.\nअंतर्गत दाखल: प्रकाशन घोषणा सह टॅग केले: किरकोळ, सोडा, वर्डप्रेस प्लगइन\nप्रत्युत्तर द्या उत्तर रद्द उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nवर्तमान तुम्ही @ R *\nहे क्षेत्र रिक्त सोडा\nमुलभूत भाषा सेट करा\nआम्ही आमच्या प्रायोजक याबद्दल आभार मानू इच्छितो\nकनेक्ट कलेक्टर्स: नाणी, स्टॅम्प आणि अधिक\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [c4740c0]: होय, आम्ही बदल खूप Yandex प्रॉक्सी काउंटर रीसेट करावा. डिसेंबर महिना 5, 2018\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [2fb9f69]: वर्डप्रेस 5 सामग्री पोस्ट करण्यासाठी डब्ल्यू.पी-json वापर, आम्ही प्रयत्न करू नये ... नोव्हेंबर महिना 23, 2018\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [0654829]: कृपया PHP 7.2 नापसंत create_function, त्यामुळे या आता एक निनावी आहे ... नोव्हेंबर महिना 23, 2018\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [7144464]: कृपया PHP 7.3 एक निराळा दृष्टिकोन आहे - preg सूत्रांचे मध्ये एका जातीचा मासा, त्यामुळे ... नोव्हेंबर महिना 23, 2018\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [d4911aa]: Bing तेलगू जोडले नोव्हेंबर महिना 23, 2018\n@ Transposh अनुसरण करा\nऑफर वर आवृत्ती 1.0.3 – का आपण मला एक संदेश पाठवू नका\nFabio वर आवृत्ती 1.0.3 – का आपण मला एक संदेश पाठवू नका\nऑफर वर आवृत्ती 1.0.0 – वेळ आली आहे\nव्यापक महासागर वर आवृत्ती 1.0.0 – वेळ आली आहे\nविद्युत वर आवृत्ती 1.0.2 – आपण कुठे आहेत मला सांग मी त्या…\n0.7 APC बॅकअप सेवा Bing (MSN) दुभाष्या वाढदिवस बग बग फिक्स नियंत्रण केंद्र CSS sprites दान अनुवाद देणग्या eaccelarator Facebook बनावट मुलाखती ध्वज sprites gettext Google-XML-साइटमॅप Google Translate ची मुलाखत घेणे घेणे मोठा किरकोळ अधिक भाषांमध्ये पार्सर सोडा replytocom RSS शोध शोध securityfix एसइओ सामाजिक गति सुधारणा प्रारंभ trac, किलबिलाट UI व्हिडिओ विजेट wordpress.org वर्डप्रेस 2.8 वर्डप्रेस 2.9 वर्डप्रेस 3.0 वर्डप्रेस प्लगइन WP-सुपर कॅशे xcache\nद्वारा डिझाईन LPK स्टुडिओ\nनोंदी (माझे) आणि टिप्पण्या (माझे)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A5%81/", "date_download": "2018-12-18T15:10:23Z", "digest": "sha1:VS43GD6A6DTKF3UB3L3K2U7WCHMXRPZQ", "length": 8051, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी करणार संघ शिक्षा वर्गात भाषण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी करणार संघ शिक्षा वर्गात भाषण\nनवी दिल्ली – माजी राष्ट्रपती आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्षाच्या संघ शिक्षा वर्गामध्ये भाषण करणार आहेत. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुण कुमार यांनी ही माहिती दिली.\nसंघाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचे आणि नवनियुक्त कार्यकर्त्यांसमोर भाषण करण्याचे मुखर्जी यांनी मान्य केले आहे. संघाच्या प्रथेनुसार नागपूर इथे होणाऱ्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या प्रकट समारोपाला मुखर्जी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. रेशीमबाग या मुख्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या संघ शिक्षा वर्षाच्या समारोपाच्या प्रकट समारंभाला नेहमी मान्यवर व्यक्तींना निमंत्रित केले जात असते. त्यानुसार माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निमंत्रित करण्यात आले आहे आणि त्यांनी संघाचे निमंत्रण स्वीकारले आहे, असे अरुण कुमार यांनी सांगितले.\nया वर्षाच्या प्रारंभी मुखर्जी यांनी संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना प्रणव मुखर्जी फौंडेशनच्या उद्घाटनाच्या समारंभाला निमंत्रित केले होते. मुखर्जी यांच्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकालाच्या अखेरच्या काळात सरसंघचालक मोहन भागवत यांनी दूरध्वनीवरून चर्चाही केली होती. तर मुखर्जी यांनीही भागवत यांना राष्ट्रपती भवनामध्ये भोजनासाठी निमंत्रित केले होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे: सावरकर धर्मनिष्ठ आणि परिवर्तनवादी नेते\nNext articleअहमदनगर: संजीवनी शिक्षण संस्थेचे केंद्र ठरेल मार्गदर्शक\nफेथाई चक्रीवादळामुळे आंध्रातील 5 जिल्ह्याना “हाय अलर्ट’\n“राष्ट्रीय कला उत्सवात’ महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना तीन पुरस्कार\nगेहलोत, पायलट यांचे राजस्थानराज सुरू\nट्रिपल तलाक विषयीचे विधेयक लोकसभेत नव्याने सादर\nदेशातील 25 टक्के किटकनाशकांमध्ये भेसळ\nकॉंग्रेसकडून जाणिवपुर्वक दिशाभुल : सीतारामन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/picture-messaging-environment-exhibits-brother-28264", "date_download": "2018-12-18T16:08:27Z", "digest": "sha1:MBMPPL7UYH4LNZE2ER3S5MG5WN3QTTWU", "length": 18405, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Picture messaging environment exhibits brother चित्र प्रदर्शनातून पर्यावरणाचा संदेश भावला | eSakal", "raw_content": "\nचित्र प्रदर्शनातून पर्यावरणाचा संदेश भावला\nमंगळवार, 31 जानेवारी 2017\nचाळीसगाव - ‘सकाळ’ विभागीय कार्यालयाच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी (ता. २९) ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद झालेले मेहुणबारे (ता. चाळीसगाव) येथील अतुल वाघ यांच्या चित्रांसह छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. त्यात त्यांनी दिलेला पर्यावरणाचा संदेश वाचकांना चांगलाच भावला. अनेक मान्यवरांसह वाचकांनी अतुल वाघ यांचे कौतुक केले. तर ‘सकाळ’ने तालुक्यातील भुमिपूत्राची ओळख या माध्यमातून करून दिल्याने ‘सकाळ’ला धन्यवाद दिले.\nचाळीसगाव - ‘सकाळ’ विभागीय कार्यालयाच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी (ता. २९) ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद झालेले मेहुणबारे (ता. चाळीसगाव) येथील अतुल वाघ यांच्या चित्रांसह छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. त्यात त्यांनी दिलेला पर्यावरणाचा संदेश वाचकांना चांगलाच भावला. अनेक मान्यवरांसह वाचकांनी अतुल वाघ यांचे कौतुक केले. तर ‘सकाळ’ने तालुक्यातील भुमिपूत्राची ओळख या माध्यमातून करून दिल्याने ‘सकाळ’ला धन्यवाद दिले.\nयेथील गणेश रोडवरील गणेश कॉम्प्लेक्सच्या आवारात हे प्रदर्शन भरविण्यात आले. संपूर्ण जगात पर्यावरणाबाबत जनजागृती केली जात आहे. मात्र, तरी देखील पर्यावरणाची हानी सुरू आहे. यासाठी विविध छायाचित्रे व पोस्टर्स तयार करून त्याद्वारे राज्यभर अनेक प्रदर्शनातून अतुल वाघ हे पर्यावरण बचावाचा संदेश देण्याचा प्रयत्न करीत असतात. यात त्यांची गाजलेली छायाचित्र�� व पेंटिंग्जला वाचकांची भरभरून दाद मिळाली. समाजातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीयसह इतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला.\n‘सकाळ’च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेले हे चित्रप्रदर्शन वाचकांसाठी पर्वणीच ठरले. ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झालेल्या अतुल वाघ यांनी तयार केलेली पाच हजार छायाचित्रे आहेत.\nत्यापैकी पर्यावरण बचावाची निवडक छायाचित्रे या प्रदर्शनात लावण्यात आली होती. ‘झाडे लावा झाडे जगवा’, सायकलिंग, पर्यावरण संवर्धन व रक्षण व पर्यावरण बचावासाठी जनजागृती, निर्माल्यातून खत निर्मिती यासह भविष्यातील पर्यावरणातील दाहकता दाखविणारे विविध पेंटिंग्ज त्याचप्रमाणे सर्वसाधारण चेहऱ्याच्या व्यक्तीला ‘मेकअप’ केल्यानंतर काय बदल होतो, हे दाखवणारे ‘बिफोर आणि अफ्टर’च्या छायाचित्रांना प्रचंड दाद मिळाली. त्यामुळे हे प्रदर्शन वाचकांसाठी पर्वणी ठरले.\nप्रदर्शन पाहणाऱ्या वाचकांना अतुल वाघ यांनी माहिती दिली. अनेकांनी त्यांना भ्रमणध्वनी क्रमांक आग्रहाने घेतला. शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आमदार उन्मेष पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, दिलीप वाघ, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, पोलिस निरीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्यासह मान्यवरांनी प्रदर्शनातील चित्रांची माहिती व संदेशाची परिणामकारता अतुल वाघ यांच्याकडून जाणून घेतली व आपला अभिप्राय अतुल वाघ यांच्याकडे नोंदविला. या प्रदर्शनातून दिलेल्या पर्यावरण बचावाचा संदेश वाचकांच्या मनाला भिडल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. येथील केकी मूस प्रतिष्ठानचे अध्यक्ष भि. अ. गायकवाड, सचिव कमलाकर सामंत यांनी ‘सकाळ’चे निवासी संपादक विजय बुवा यांच्यासोबत प्रदर्शनाचा आस्वाद घेत, प्रत्येक चित्र व छायाचित्रासंबंधी माहिती जाणून घेतली. यावेळी अतुल वाघ यांच्या भोवती वाचकांनी गराडा घातला. गिरणा परिसरातील ‘सकाळ‘च्या वाचकांसाठी आपल्या चित्रांचे असे प्रदर्शन दरवर्षी आयोजित करू, असे अतुल वाघ व त्यांचे वडील नानासाहेब वाघ यांनी ‘सकाळ’च्या वाचकांशी संवाद साधताना सांगितले.\nगाजलेल्या चित्रांचा प्रदर्शनात समावेश\nया चित्रप्रदर्शनात अतुल वाघ यांची देशभरात गाजलेली निवडक छायाचित्रे लावण्यात आली होती. यात ‘आहे का रे जिवंत’, ज्वालामुखी, ग्रीन ब्रिगेड जपणूक, ��ानगळ, वृक्ष, पाणी, हवा, जीवन, जिने की अनमोल दवा, वसुंधरेचा आनंदोत्सव, सावल्या पर्यावरणाच्या, टोक मानवाची, निसर्गाचे प्रदूषण, वलय जळत आहे. प्रदूषणाचे वलय, शहरातील हिरवळ, प्रदूषणाचा पारा, मोनालीसाच्या चेहऱ्यावरील आनंद व दुःखाची भावना, मुकी वेदना, पृथ्वीचा स्वर्ग, मृगजळ, खेळ निसर्गाचा, आता तरी थांबा, वैराळ हिरवळ, राक्षस, अनेक सुंदरता एक, लेस प्रदूषण- बेस्ट सोलुशन यासारख्या चित्रांचा समावेश होता.\nमाझ्या हाती सत्ता द्या, बदल घडवेन : राज ठाकरे\nघोटी : पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला वेठीस धरत आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना ...\nझेड ब्रिजवरील रस्त्याच्या कामात ढिसाळपणा\nपुणे : झेड ब्रिजवर आधी रस्ता सिमेंटचा होता मग त्यावर डांबर टाकण्यात आले. आता या पुलाच्या एका बाजूला (गावातून डेक्कन कडे जाणाऱ्या रस्त्यात) या डांबर...\nपुणे : वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर पुणे पोलीस जबरदस्त दंड आकारतात. शिस्त लावण्यासाठी त्यांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद असले तरी ते करत असलेली कारवाई...\nराजधानीत पुन्हा 'त्याच' दिवशी बलात्कार\nनवी दिल्लीः राजधानीत 16 डिसेंबर 2012 रोजी निर्भयावर बसमध्ये सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण जग हादरून गेले होते....\nपुणे : गतिरोधकामुळे दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यु\nपुणे : मित्राला पुणे स्टेशन येथे सोडविण्यासाठी जात असलेल्या दुचाकीस्वारास गतिरोधकाचा अंदाज न आल्याने भरधाव दुचाकी गतिरोधकावरून उडून दुभाजकाला...\nपंतप्रधानांच्या पुणे दौर्यामुळे शवविच्छेदनास सहा तास उशीर\nपिंपरी (पुणे) : मेट्रोच्या भूमिपूजनासाठी मंगळवारी (१८) पंतप्रधान बालेवाडी येथे येणार आहेत. त्यांच्या बंदोबस्ताची रंगीत तालीम रविवारी (ता.१६)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi-e-sabha.blogspot.com/2009/05/blog-post.html", "date_download": "2018-12-18T15:38:24Z", "digest": "sha1:J6LAQUKSXTBUFCFJIYP2I7ZA5XSJ3LXW", "length": 30697, "nlines": 260, "source_domain": "marathi-e-sabha.blogspot.com", "title": "शब्दबंध: शब्दबंध २००९ - सत्रांचं वेळापत्रक व सदस्यांची यादी", "raw_content": "\nजगाच्या पाठीवर विविध ठिकाणी यथाकाल घडणार्या मराठी ब्लॉग अभिवाचनाच्या ई-सभांची नोंद करण्यासाठी ही जागा\nशब्दबंध २००९ - सत्रांचं वेळापत्रक व सदस्यांची यादी\n\"शब्दबंध\" ही मराठी ब्लॉगकारांची ब्लॉग अभिवाचनाची ई-सभा भारतीय प्रमाणवेळेनुसार शनिवार दि. ६ जून रोजी सकाळी ८:०० वाजता सुरू होणार असून ७ जून २००९ रोजी सकाळी ८:०० वाजेपर्यंत चालेल. सत्रांचं वेळापत्रक व सहभागी सदस्यांची नावं खालीलप्रमाणे:\nभारत, शनिवार दि. ६ जून २००९\nसत्र क्र. १ – भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ८:०० ते सकाळी ११:००\n१. अभिजित राजवाडे - मालकंस\n२. सई मुंडले - थोडे शङ्ख नी शिम्पले\n३. दीपक कुलकर्णी - असंच काहीतरी\n५. आशा जोगळेकर - झुळूक\n६. संदीप चित्रे - अटकमटक\n७. नरेंद्र गोळे - नरेंद्र गोळे\nसत्र क्र. २ – भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११:३० ते दुपारी ३:३०\n१. जयश्री अंबासकर - माझी मी - अशी मी, गूढ माझ्या मनीचे\n२. शैलजा - संवाद\n३. ऍडी जोशी - आदित्याय नमः\n४. प्रशांत मनोहर - लेखणीतली शाई\n५. दीपिका जोशी - मीच माझ्या शब्दात\n६. तुषार जोशी - येता जाता\n७. मयूर भागवत - वाटलं तसं\nसत्र क्र. ३ – भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ६:३० ते रात्री १०:००\n१. प्राजक्ता पटवर्धन - प्राजु\n२. राहुल पाटणकर - कवितांच्या संगतीत\n३. संगीता गोडबोले - कसंकाय\n४. गौरी बार्गी - झाले मोकळे आकाश\n५. क्रांती साडेकर - अग्निसखा\n६. हिमांशु डबीर - मनापासून मनापर्यंत\n७. संग्राम भोसले - Express ...\n८. प्रमोद देव - पूर्वानुभव, त्यांच्या कविता माझे गाणे\n९. निखिल कुलकर्णी -मराठी खर्डा\nभारत, रविवार दि. ७ जून २००९\nसत्र क्र. ४ (अंतिम) – भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ४:०० ते सकाळी ८:००\n१. निलेश गद्रे - कोहम\n२. नंदन होडावदेकर - मराठी साहित्य (Marathi Literature)\n३. चक्रपाणि चिटणीस - मनातलं सगळं, खूप काही थोडक्यात, माझ्या अवतीभवतीची फुलपाखरं\n४. विशाखा - नभाचा किनारा\n५. तेजस्विनी लेले - जास्वंदाची फुलं\n६. प्रभाकर फडणीस - महाभारत - काही नवीन विचार\nसंपादन - शब्दबंध वेळ 10:04 AM\nई-सभा शब्दबंध - ६/७ जून २००९\nस्काईपवर व्यक्तिरेखा निर्माण करून, परस्परांस मैत्रीकरता बोलावणे व परस्परांची मैत्री स्वीकारण�� हे परिपूर्ण करायला हवे आहे. अनेक व्यक्तिरेखा अजूनही अद्न्यात आहेत तर अनेकांनी अजूनही मित्रत्व स्वीकारलेलेच नाही.\nतेव्हा, सभासदहो चपळ व्हा. वेळ जवळ येत आहे.\nहे नक्की काय आहे, मला अजुनही कळालेले नाही. स-सभा म्हणजे नक्की काय\nहैरतों के सिलसिले - लग्न झालं तेव्हा मी डोक्याने बरी पण व्यवहारात माठ होते. सासरी गेल्यावर एखाद आठवड्याने सासूबाईंनी \"आज तुझ्या हातचं जेवायचं आहे\" असं फर्मान सोडल्यावर \"पण मी ...\nकुतूहल बंद दरवाज्याचं… - सकाळी फिरायला जाताना रोज एक आलिशान घर दिसतं… एखाद्या महालासारखं सुंदर, देखणं…पण निर्जीव.. सगळी दारं, खिडक्या गच्च बंद. वर्षानुवर्षे कोणीच राहत नसल्यासार...\nसण - (छायाचित्र सौजन्य: वैष्णवी ) . . सावळ्या तुझ्या कांतीची धनव्याकुळ शीतल छाया भुरभुरत्या केसांचाही वावर हृदया रिझवाया आनंदझऱ्यासम हसणे तिळ जिवघेणा ओठांवर ...\nत्यांची कविता माझे गाणे.\nकशास बांध घालिशी... -\nदिवाळीचा फराळ आणि ऍजाइल - दुनिया गोल आहे.... कालचक्र अव्याहत असतं.... काल जे नवं होतं ते आज जुनं झालंय.... परवा जे जुनं होतं ते आता नव्यानं आलंय…. आपण असं काही सहज बोलत / ऐकत असतो...\nबोळा निघाला, पाणी वाहतं झालं :-) - *मराठी भाषा दिनानिमित्त झी मराठी दिशामधे प्रकाशित झालेला लेख* सद्ध्या महाराष्ट्रात आणि एकुणातच मराठीची परिस्थिती ही बर्याच जणांसाठी सांप्रत समयी घनघोर समस...\nमराठीतील लेखन - जयंत कुलकर्णी.\n मी वॉल्डनचे मराठीत भाषांतर केले आहे आणि कळविण्यास आनंद होतो की ते आता विक्रीस उपलब्ध आहे. एकूण २६ प्रती आता शिल्लक आहेत. कोणाला पाहिजे असल्यास ख...\nओढ - ओढ ~निखिल कुलकर्णी विश्वाच्या काळवंडलेल्या गर्भगृहात, विश्वाची निर्मिती करणाऱ्या पुरुने मुक्त हस्ताने बहाल केलेले उषेचे अमूर्त तेज घेऊन, अनंत अस्तित्वाचे ...\nपार्टीशन - संध्याकाळी थोडासा वेळ काढून बर्लिन वॉल मेमोरियलला धडकून आलो. खूपच तुटपुंजी माहिती आहे मला या वॉलबद्दल. कदाचित त्यामुळं कुतूहल बरंच आहे. असलेलं पार्टिशन इथल...\nमाझा पोष्टाच्या तिकिटांचा संग्रह -\nLove – hate – love - पावसाळ्यात टेकडीवर हा केना खूप वेळा पाहिलाय. त्याच्या गोड दिसणार्या निळ्या – जांभळ्या रंगाच्या फुलांचे कौतुकाने फोटोही काढलेत भरपूर. नंतर मग मैत्रिणीकडू...\nबाप(पु)डे - किड्स : यु आर द बेस्टेस्ट डॅड 💗💗 अॅडल्ट्स : हॅप्पी फादर्स डे लेजंड्स : 👇👇👇 . . . . . चि���ंजीव : आई, बघ बघ. तुझा एक केस पांढरा झालाय. आईसाहेब : हो र...\n - वयाच्या तिसऱ्या वर्षी .. झोपेत असताना मायेने तळपाया वरून हात फिरवत.. “कित्ती नाचत असतं ग माझं पिलू..” म्हणत.. आजीने कौतुकाने पायात चाळवाळे घातलेले.. अगदी ...\nपालवी - *पालवी* *पार वाळलेले एक * *झाड होते कोपर्यात* *नसे सभोवती कोणी* *नाही दृष्टीच्या टप्प्यात* *कुणी म्हणाले तोडा रे * *नाही जीव या झाडात* *झाड उगीमुगी होते*...\nहोतं असं कधीकधी - होतं असं कधीकधी, की तुम्ही मित्र असता अन् नंतर कधीतरी ... तुम्ही मित्र नसता मैत्री सरते सरतात दिवसरात्री आणि रितं होऊन जातं एक कारंजं होतं असं कधीकधी, की तु...\nअप्राप्य -२ - भाग -१ वरून पुढे त्यारात्री मी घरी पोचले तर माझा चेहरा बघून आई घाबरली पण काही बोलली नाही. मी काही न बोलता माझ्या खोलीत गेले आणि ढसाढसा रडत राहिले कितीतरी व...\nभिंत - दादरचं आमचं घर ज्या इमारतीत आहे, तिची पुनर्बान्धणी होणार असल्याची बातमी कळली. खरं तर आनंद व्हायला हवा..झालाही; पण त्यापेक्षाही जास्त आनंद झाला तो काही जुन्...\nमयूरासनाधिस्त श्री गणेश २०१७ -\nकितीदा सांगतो - मनाने मी तुझा होतो तुझ्या लक्षात आले ना तुझे होते जरी सारे तुला तेव्हा मिळाले ना . तुला भेटायचे होते तुला सांगायचे होते किती ते व्हायचे होते तरी काहीच झाले न...\nखूप काही - थोडक्यातच \nचंद्राचा पाढा - चंद्र एके तुझा चेहरा चंद्र दुणे अन डोळे दोन चंद्र त्रिक डोळ्यांतिल काजळ, भिवयांची वर चंद्रकोर चंद्र चोक वेणीत केवडा, चंद्र पाचा चपलाहार, चंद्र सक ओठावरचा तिळ...\n. - आमच्या पिढीच्या गणपतीच्या आठवणी म्हणजे मंगेशकर कुटुंबाची गाणी. टि वजा केली कि फारसा काही उरत नाही. -- राजवाडे अँड सन्स पाहिला, खूप आवडला. त्यात सुरुवातीलाच ...\nशंभर खिडक्या - ह्या गोल गोल ग्रीलच्या खिडकीतून ती आणि तो दिसतायत... ती सोफ्यावर लोळत मोबाईलवर काहीतरी मिम्स बघत पडलेली... तो खालच्या कार्पेटवर झोपून इनटू दि वाइल्ड ओएसटी ...\nमहाभारत - काही नवीन विचार\nआपला ब्लॉग : \"वाटलं तसं\"\nस्वप्नी आले काही... - लहान-लहान म्हणून तीची कधी गंमत करावीशी वाटते, तर कधी एऽक रट्टा द्यावासा वाटतो आणि बर्याचदा दिलाही जातो. आईने रट्टा दिला, की \"आईने वाऽऽ केलंऽऽऽऽ\". \"आईने वा...\nअसामात असा मी ७ - काही क्षण असेही अनुभवले, जे अपेक्षा नसतांना मिळाले ती हि कार्यशाळा ८५ डोक्यांनी एकत्र येउन ८ दिवसात अनुभवली. विवेकानंद ��ेंद्र इन्स्टीट्युट अॉफ कल्चर (VKIC...\nगावो विश्वस्य मातरः - भाग ६ -\nकॉफी टेबल - फर्निचरच्या मोठ्या शोरूमच्या एका छोट्याश्या कोपऱ्यात सई आणि सदा काचेच्या कॉफी टेबलावर कोपरं टेकवून एकमेकांकडे पाहत बसलेले. बाजूला उभी असलेली सेल्स गर्ल, पल...\nकृष्ण - *कृष्ण* कसल्या त्या वेदना, आता सुखाचा घास दे गंध-मिश्रित पाणी नको, तुझे तिखट खड्ग दे गंध-मिश्रित पाणी नको, तुझे तिखट खड्ग दे गाभा-यातील ज्योत नको, आता संपूर्ण प्रकाश दे गाभा-यातील ज्योत नको, आता संपूर्ण प्रकाश दे कुठलीच आरती नको आता, त...\nसमिधाच सख्या या ...\nविणकर दादा - विणकर दादा मला शिकव ना कसे विणावे वस्त्र मुलायम काय युक्ती की मंत्र जादुचा, काय शिताफी करिसी कायम काय युक्ती की मंत्र जादुचा, काय शिताफी करिसी कायम कितीक वेळा बघीतले तुज, तुटता, सुटता बारीक धागा हलक्या स्प...\nआतून - कृत्रिमतेच्या सजावटीविण सुंदरतेची व्याख्या होते जेव्हा ती आतून उमलते दाहक शब्दांवाचुनसुद्धा धगधगणारी ज्वाला होते जेव्हा ती आतून उमलते कल्पकतेची कोमल काया अ...\nनातीं - नात्यांना जपावं हळुवार ती असतात बकुळ फुलां सारखी कोमेजली तरी सुवासच देतात नात्यां करता घ्यावी थोडी तोशीस झिजावं चंदना सारखं मग ती कसा सुगंध पसरतात नात्यां करता घ्यावी थोडी तोशीस झिजावं चंदना सारखं मग ती कसा सुगंध पसरतात\nनसलेल्या ताईचा कोष - रक्षाबंधन आणि भाऊबीज या दोन दिवशी मी फक्त माझाच राहतो - स्वेच्छेने नाही, नाईलाजाने या दोन दिवशी मनाच्या तळघरात गाडलेली एक अनाम, अकारण, निरर्थक भीती डोकं ...\nमार्केसचा जादुई वास्तववाद आणि तिसरे जग - गॅब्रिएल गार्सिया मार्केस या श्रेष्ठ लेखकाचे आज निधन झाले. मॅजिकल रिअॅलिझम अर्थात जादुई वास्तववाद लोकप्रिय करण्यात आणि त्याला स्थानिक, अस्सल दक्षिण अमेरिक...\n - यंदाची दिवाळी संपताक्षणी पुढच्या दिवाळीचे वेध लागावेत इतका, हा आवडीचा नि खासमखास असा सण. नवरात्र सुरू झाले की दिवाळीची चाहूल लागते. मनात आपसूकच उत्साहाचे...\nइंद्रधनुष्य - तांबड्या लाल फ़ुलांनी करुया पूजन गणेशाचे नारंगी झेंडुचे तोरण बांधुन सजवु देवघरा पित फ़ुलांची वाहु ओंजळ प्रतिक असे जे तेजाचे हिरवे वस्त्र लेवुनी वसुधा स्वागत कर...\n - मी शक्यतो व्यक्तिचित्रं वगैरे लिहीत नाही.... माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडणा-या घटना आणि त्याच्याशी संबंधित असणारे अनेक लोक ह्यांबाबत ���धी ब्लॊगवर काही लिहीत ...\nबंगालची गाणी (१) : श्यामा संगीत - बंगाल प्रांतातल्या लोकगीतांचं शोधता येईल असं मूळ म्हणजे वैष्णव परंपरेतली भक्तिगीतं आणि सुफ़ी संतांची कवनं. हा काळ होता इसवी सनाच्या तेराव्या शतकाच्या आसपासच...\n|| वैभव संपन्न गणेश || - १९७८ साली मी विद्यार्थी दशेत असताना बेलूर आणि हळेबीड येथील मंदिरे पहावयास गेलो होतो.तेथे असलेल्या गणेशमूर्ती पाहिल्या आणि मी भारावून गेलो.त्या दागिन्याने...\nएका क्रांतीकारकाचे मतपरिवर्तन - परदेशात जाउन तेथुन मायदेशातील क्रांतीकारकांना मदत करणे व त्यायोगे ब्रिटीशांची सत्ता सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने उलथवून टाकणे, या उद्देशाने स्थापन झ...\nस्वतःपुरत - आजकाल आपण स्वत:मधे इतके गुरफटलेले असतो की, बाकी काही काही दिसत नाही. मुद्दामून नसेल कदाचित पण संवेदनशीलता कुठेतरी हरवत चालली आहे, असे कुठेतरी वाटते. आज त्य...\nकविता माझी फक्त तुझ्याचसाठी - करतात स्वप्ने लोचनात दाटी कविता माझी फक्त तुझ्याचसाठी कलली सांज,वाट तशी अनोळखी ओढीने तुझ्या ती खुणवी सारखी स्मरते भेट अपुली ती पहिली स्पर्शाने तव मोहीनीच...\nतू ना जाने आस पास है खुदा - * फ्रें*चांच्या देशात माझा पाहिलं पाऊल पडलं ते चार्लेस द गौल , paris एअरपोर्ट वर. फ्रांस मध्ये कामानिमित्त मला २ महिने राहायचं होतं , ओळखीचे काही ल...\n - मन उगाच धावतं..कशापाठी वेडावतं जसं लहानगं मूल प्रतिबिंबास धरतं.. मन उगाच उदास..सदा रुसल्याचा भास जसं लहानगं मूल प्रतिबिंबास धरतं.. मन उगाच उदास..सदा रुसल्याचा भास जशी कोकीळाची साद अन् नुसताच त्रास जशी कोकीळाची साद अन् नुसताच त्रास\nएरी कॅनाल - अमेरिकेत असताना एरी कॅनाल बद्दल एक पुस्तक माझ्या वाचनात आले. त्याचा विषय अगदीच अपरिचित पण कुतूहल चाळवणारा होता. नंतर कॉम्प्यूटर वर शोध घेतला तेव्हा दिसले क...\nमावसबोलीतल्या कविता - मला मराठी सोडून हिंदी आणि इंग्रजी या दोनच भाषा येतात. पण मावसबोलीतल्या कवितेचा अनुवाद करायला मंदारकडून खो मिळाल्यावर, हिंदी किंवा इंग्रजी कवितेचा अनुवाद कर...\nकॉर्बेट डायरी - कॉर्बेट डायरी \"..........समोर सुमारे २५ हत्तींचा कळप रस्त्यात ठाण मांडून होता. ते हलण्याची काहीच लक्षणे दिसत नव्हती. ते जाण्याची वाट बघत आम्ही जीपमधे बस...\nआपुला संवाद आपणासी ...\nभय - भय. भयाबद्दल एक नक्कीच सांगीन. जीवनाचा तो एकमेव खरा शत्रू. फक्त भयच जीव��ाला हरवू शकतं. भय चलाख असतं, क्रूर गनीम असतं... त्याला न सभ्यता, न नियमांचं बंधन, न...\nतुमसे ही - आज हे गाणं ऐकलं अन् ही जुनीच पोस्ट आज पब्लीश करतोय...ना है ये पाना... ना खोना ही है...तेरा ना होना जाने क्यों होना ही है|तुमसे ही दिन होता है... सुरमई श्या...\nथोडे शङ्ख नि शिम्पले…\nजपानी नववर्ष - धुवाधार पावसाचे, तायफूच्या वादळवा-याचे, पानांच्या लाजण्याचे आणि रंगीत पाचोळ्याचे दिवस हा हा म्हणता सरत जातात. हळूहळू गाडीच्या काचांवरच्या फ़्रॉस्टमधून, कंच...\nसुन्या सुन्या मैफिलीत माझ्या... - शब्द, सूर आणि आठवणी -\nमा रेवा, थारो पानी निर्मल... - सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे, मेधा पाटकरांच्या उपोषणामुळे आणि चहूबाजूंनी झडणाऱ्या शेऱ्या-ताशेऱ्यांमुळे गेली दोन दशकं चाललेलं 'नर्मदा बचाओ' आंदोलन सध्य...\nशब्दबंध - ५/६ जून २०१० (3)\nशब्दबंध - ६/७ जून २००९ (4)\nशब्दबंध - ७/८ जून २००८ (3)\nशब्दबंध २००९ - सत्रांचं वेळापत्रक व सदस्यांची यादी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathisms4u.blogspot.com/2016/09/funny-marathi-friends-sms.html", "date_download": "2018-12-18T15:48:19Z", "digest": "sha1:QQM2HDYRG6ZOVU2F5XUXBHW4Q2PGBHU3", "length": 2832, "nlines": 60, "source_domain": "marathisms4u.blogspot.com", "title": "Marathi SMS 4 U [फ़क्त मराठी SMS]: अशी मैत्री असावी Funny marathi Friends sms", "raw_content": "\nएकदा एक माणूस एका बारमधे जातो व तीन बीयरचे ग्लास मागवतो .\nतो तिन्ही ग्लास मधून थोडी थोडी बीयर पीत रहातो... बार मालकाला रहावत नाही, तो असे पिण्याचे कारण विचारतो... तो माणूस सांगतो...\nआम्ही तिन जिवलग मित्र आहोत. सध्या वेगवेगळया जागी रहात आहोत. सोबत पिण्याची आठवण म्हणून आम्ही तिघेही असेच पितो.. असे बरेच वर्ष चालते.\nएक दिवस तो माणूस दोन बीयरचे ग्लास मागवतो... बार मालकाला शंका येते की एखादा मित्र वारला की काय \nतो त्या माणसाचे सांत्वन करु लागतो. त्यावर तो माणूस म्हणतो... \" अरे तसे काही नाही.... दोघेही ठणठणीत आहेत... \" बार मालक : मग आज दोनच ग्लास का \nमाणूस : मी आजपासून पिणे सोडले आहे.. 😜अशी मैत्री असावी😜\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-according-norms-milk-deficit-marathwada-8098", "date_download": "2018-12-18T16:06:58Z", "digest": "sha1:WUL3EGBEH3CFROCELNR4KAGRID55HVPI", "length": 16153, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, According to the norms, milk deficit in Marathwada | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळ��िण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमानकांनुसार मराठवाड्यात दुधाची तूट\nमानकांनुसार मराठवाड्यात दुधाची तूट\nशुक्रवार, 11 मे 2018\nऔरंगाबाद : प्रतिदिन प्रतिमानसी दुधाची नेमकी गरज किती याची मानकं ठरलेली आहेत. त्यासाठी लोकसंख्या, दुभत्या जनावरांची संख्या व प्रत्यक्ष होणारे दूध उत्पादन याच्या आधाराची आकडेवारी पाहता मराठवाड्यात प्रतिमानसी प्रतिदिन ८५ मिली दुधाची तूट असल्याचे या विषयीच्या गोळाबेरजेचे आकडे सांगतात.\nऔरंगाबाद : प्रतिदिन प्रतिमानसी दुधाची नेमकी गरज किती याची मानकं ठरलेली आहेत. त्यासाठी लोकसंख्या, दुभत्या जनावरांची संख्या व प्रत्यक्ष होणारे दूध उत्पादन याच्या आधाराची आकडेवारी पाहता मराठवाड्यात प्रतिमानसी प्रतिदिन ८५ मिली दुधाची तूट असल्याचे या विषयीच्या गोळाबेरजेचे आकडे सांगतात.\nमराठवाड्याची लोकसंख्या १ कोटी ८७ लाख ३२ हजार आहे. लोकसंख्येच्या तुलनेत मराठवाड्यात दुभत्या जनावरांची संख्या २०१२ पशुगणनेनुसार ९ लाख ८७ हजार इतकी आहे. यामध्ये दुभत्या गायींसह म्हशीचा समावेश आहे. लोकसंख्येनुसार प्रतिमानसी प्रतिदिन ०.२५ लिटरप्रमाणे दुधाची आवश्यकता लक्षात घेता मराठवाड्यात ४६ लाख ८३ हजार लिटर दुधाची प्रतिदिन गरज आहे. प्रत्यक्षात दुभत्या जनावरांनुसार दुधाचे उप्त्पादन ३० लाख ९६ हजार लिटर आहे. शिवाय प्रतिमानसी प्रतिदिन दुधाची उपलब्धता सरासरी १६५ मिली आहे. त्यामुळे दुधाच्या गरजेसाठी निर्धारीत केलेल्या मानकानुसार मराठवाड्यात प्रतिमानसी प्रतिदिन सरासरी ८५ मिली दुधाची तूट जाणवत असल्याचे आकडे सांगतात.\nजिल्हानिहाय जाणवत असलेल्या या तुटीत परभणी जिल्ह्याची आघाडी आहे. परभणी जिल्ह्यात उपलब्ध होणाऱ्या दुधानुसार प्रतिदिन प्रतिमानसी १३५ मिली तूट जाणवते. त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यात ११९ मिली, हिंगोली जिल्ह्यात १११ मिली, औरंगाबाद जिल्ह्यात १०४ मिली, नांदेड जिल्ह्यात ९९ मिली, लातूर जिल्ह्यात ८६ मिली तर बीड जिल्ह्यात प्रतिदिन प्रतिमानसी २८ मिली दुधाची तूट जाणवत असल्याचे आकडे सांगतात.\nप्रतिदिन प्रतिमानसी उपलब्धतेनुसार औरंगाबाद जिल्ह्यात १४६ मिली, जालना जिल्ह्यात १३१ मिली, बीड २२२ मिली, लातूर १६४ मिली, उस्मानाबाद २९१ मिली, नांदेड १५१ मिली, परभणी ११५ मिली तर हिंगोली जिल्ह्यात प्रतिदिन प्रतिमानसी १३९ मिली दुधाची उपलब्धता होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आकडेवारी तूट सांगत असली तरी मानकानुसार प्रत्येक व्यक्ती निर्धारित दूध पितो का यावरही याचं गणित अवलंबून असल्याने आकडे व प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगवेगळी असल्याचा अनुभव येत असल्याचे जाणकार सांगतात.\nऔरंगाबाद दूध परभणी नांदेड तूर लातूर बीड उस्मानाबाद गणित mathematics\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरणसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला...\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूसजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने...\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये...पुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी...\nस्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ...जंगली मका प्रजातीपासून स्थानिकीकरण होण्याच्या...\nकर्नाटकसाठीची ऊसतोडणी मंदावलीकोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रात उसाची रक्कम...\nउजनी धरणातील पाणी प्रदूषितच :...सोलापूर : उजनी धरणामुळे सोलापूर, पुणे आणि...\nबाजारात डाळिंबाचे दर दबावातसांगली ः देशात डाळिंबाच्या उत्पादनात अंदाजे २० ते...\nअवैध एचटीबीटी बियाणे एसआयटीला मुदतवाढमुंबई: परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशील जनूक...\nविदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्राला...पुणे : बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘पेथाई’...\nसमृद्धी महामार्ग : साडेतीनशे कोटींच्या...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम...\nसाखर संघाची दोन हजार कोटींच्या पॅकेजची...पुणे: राज्यातील साखर कारखाने आर्थिक अडचणीतून...\nकॅल्शिअम, लोहाचा उत्तम स्त्रोत ः नाचणीआहारच्या दृष्टीने नाचणी एक अत्यंत महत्त्वाचे...\nपिकातील लोह, जस्त, बोरॉन कमतरतेवरील...लोह (Fe) कार्ये ः हरितद्रव्ये निर्मितीचे (...\n‘रेसिड्यू फ्री’ शेतमालासाठी उभारली थेट...सध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा...\nपूर्व विदर्भासह नागपूरपर्यंत रिमझिम...नागपूर : आंध्रप्रदेशात चक्रीवादळ दाखल झाल्याचा...\nदुष्काळीशी सामना करण्यासाठी...पंढरपूर, जि. सोलापूर : राज्यात यंदा...\nपेथाई चक्रीवादळ आंध्रच्या किनारपट्टीला... किनारपट्टीय भागात जनजीवन विस्कळीत जमीन खचून...\nउसाला पूरक शर्कराकंदसाखरेचा वाढलेला उत्पादन खर्च, वाढलेले उत्पादन,...\nराजकीय अन् आर्थिक उत्पाताची नांदीअखेर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल ...\nकांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z90626014830/view", "date_download": "2018-12-18T15:29:07Z", "digest": "sha1:TGFSBSPCPK2YAZ5UZAECRHE65VIR4EYJ", "length": 23536, "nlines": 182, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्री स्वामी समर्थ सारामृत - अध्याय १६", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|स्वामी समर्थ सारामृत|\nश्री स्वामी समर्थ सारामृत - अध्याय १६\nस्वामी समर्थांचा आशीर्वाद \"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.\"\nश्री गणेशाय नमः ॥ भक्तजन तारणार्थ यतिरुपे श्रीदत्त अक्कलकोटी वास केला ॥१॥\nजे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामीसुत \n निर्वाह करीत नौकरीने ॥३॥\n तालुक्यात इटिया गाव सुंदर हरीभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची ॥४॥\nते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे माता - बंधू राहती ॥५॥\n ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी ॥६॥\n तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामीते ॥७॥\nयासी सात दिवस झाले काही अनुभव न आले काही अनुभव न आले तो नवल एक वर्तले तो नवल एक वर्तले ऐका चित्त देउनि ॥९॥\nहरीभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले ॥१०॥\nत्यांनी काढिली एक युक्ती बोलावुनी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे ॥११॥\n बट्टा लागेल आमुच्या ॥१२॥\n मलाही कर्ज काही झाले निघाले माझे दिवाळे यात संशय असेना ॥१३॥\n यासी करावी युक्ती एक तुमचा होउनी मी मालक तुमचा होउनी मी मालक लिहून देतो पेढीवर ॥१४॥\n तो नवल एक वर्तले ऐका सादर होवोनी ॥१५॥\n मारवाडी आला आनंदे ॥१६॥\n वृत्त निवेदन केले ॥१७॥\n त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही ॥१८॥\n पूर्ण केले असती सत्य ऐसे जे का समर्थ ऐसे जे का समर्थ \n जन्म सार्थक करु की ॥२१॥\n पूजन करीत भक्तीने ॥२२॥\n न लवती तयांची ॥२३॥\n शिव, राम, मारुती ऐसी नामे दिधली त्रिवर्गासी आणिक मंत्र दिधले ॥२४॥\n तिघे केले एकरुप ॥२५॥\nमग समर्थे त्या वेळे त्रिवर्गा जवळ बोलाविले तिघांशी तीन श्लोक दिधले मंत्र म्हणोनी ते ऐका ॥२६॥\n॥ श्लोक ॥ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णूः गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्देवपरब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥१॥\n तया वेळी श्रींनी दिधला तेव्हा तयांच्या मनाला आनंद झाला बहुसाळ ॥२८॥\n॥ श्लोक ॥ आकाशात् पतित तोय यथा गच्छति सागरम् ॥ सर्व - देव - नमस्कारः केशव प्रति गच्छति ॥२॥\n मग पंडिता जवळ घेवोन एक मंत्र उपदेशोन केले पावन तयाते ॥२९॥\n॥ श्लोक ॥ इदमेव शिवम् इदमेव शिवम् इदमेव शिवम् इदमेव शिवः ॥३॥\n त्यांचे काय करावे म्हणोनी \n समर्थ बोलले त्या लागोनी त्यांच्या पादुका बनवोनी येथे आणाव्या सत्वर ॥३१॥\n स्वामींचरणी दृढ जडले ॥३२॥\n उभे राहूनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया ॥३३॥\n ध्यास लागला स्वामींचा ॥३४॥\n गोड न लागती संसारवार्ता चैन नसे क्षणभरी ॥३५॥\n बहुत अंतरी सुखावले ॥३७॥\n त्या श्री चरणीं अर्पण केल्या समर्थे आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी ॥३८॥\n दिधल्या नाही कोणाते ॥३९॥\n मस्तक त्यांनी ठेविले ॥४०॥\n मस्तकी त्यांचे ठेविला ॥४१॥\nम्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी ॥४२॥\nमग छाटी कफनी झोळी समर्थे तयांसी दिधली ती घेवोनी तया वेळी परिधान केली सत्वर ॥४३॥\n किल्ला बांधोनी राहावे ॥४४॥\nधरु नको आता लाज उभार माझा यशध्वज नको करु अन्य काज जन भजना लावावे ॥४५॥\n चित्ती तुवा न धरावा ॥४६॥\n धन्य धन्य ते स्वामीसुत धन्य स्वामी दयाळ ॥४८॥\nबहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशिती ढोंग माजविती बहुत ॥५०॥\nतयांचा उपदेश न फळे आत्मरुपी मन न वळे आत्मरुपी मन न वळे सत्यज्ञान काही न कळे सत्यज्ञान काही न कळे मन न चळे प्रपंची ॥५१॥\nतयांसी न म्हणावे गुरु ते केवळ पोटभरु उतरतील ते कैसे ॥५२॥\nअसो हरीभाऊंनी काय केले ब्राह्मणांसी बोलाविले \n तारा नामे त्यांची कांता ती करी बहुत आकांता ती करी बहुत आकांता घेत ऊर बडवोनी ॥५५॥\n दुःख लागेल भोगावे ॥५६॥\n आपणा काय आठवले ॥५७॥\n बुद्धी सुचली ही कैसी त्यागोनिया संसारसुखासी दुःखडोही का पडता ॥५९॥\n सेवावे वन तपार्थ ॥६०॥\n उचित नसे आपणा ॥६१॥\n जाऊनी बसाल जरी वनी तरी मग सांगा कोणी तरी मग सांगा कोणी \n अग्नि ब्राह्मण साक्ष ठेवोन आपण वाहिली असे आण आपण वाहिली असे आण स्मरण करावे मानसी ॥६३॥\n भिक्षा मागत घरोघरी ॥६४॥\n मी असे जी सत्य सत्य संसारी मन विरक्त माझे न होय कदाही ॥६५॥\n ऐसे कोण म्हणेल ॥६६॥\n यासी काय पुण्य कार्य म्हणावे पाप उलटे होतसे ॥६७॥\n अद्यापि स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडोनी द्यावा प्राणप्रिया ॥६८॥\nआशा, मनीषा, भ्रांती आणि कल्पना वासना या डाकिणी कल्पना वासना या डाकिणी त्यांनी तिजला झडपोनी \n तियेसी न सुचे अणुमात्र धरोनिया दुराग्रह \n दृढ निश्चय केला मनी संसार त्याग करावा ॥७३॥\n तिये दिधले शुभ्र वस्त्र \n मठ स्थापिला असे पाही हरीभाऊ होऊनी गोसावी \nधन्य धन्य ते स्वामीसुत गुर्वाज्ञेने झाले विरक्त परी जन त्याते निंदित नाना दोष देवोनी ॥७७॥\n त्याचे फळ प्राप्त झाले सदगुरुचरणी विनटले सर्व फिटले भवदुःख ॥७८॥\nइति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत सदा भाविक भक्त परिसोत षोडशोऽध्याय गोड हा ॥८०॥\nमंत्राग्नी आणि भडाग्नी मध्ये म्हणजे काय\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/lifestyle/online-diwali-ank-2017-sahitya-anuvad-visheshank-1472", "date_download": "2018-12-18T15:20:50Z", "digest": "sha1:44TIVVZGH52UXE7576HH3ECATZVI5DKR", "length": 2939, "nlines": 33, "source_domain": "www.bobhata.com", "title": "वाचा ऑनलाईन दिवाळी अंक : साहित्य - अनुवाद विशेषांक !!", "raw_content": "\nवाचा ऑनलाईन दिवाळी अंक : साहित्य - अनुवाद विशेषांक \nखरं म्हणजे कुठल्याही भाषेच्या समृद्धीसाठी त्या भाषेत होणारे ��ुस्तकांचे अनुवाद महत्वाची भूमिका बजावत असतात. मराठीसाठी अनुवाद हा प्रांत काहीसा दुर्लक्षित राहिला आहे. त्या संदर्भात चांगली बाब म्हणजे गेल्या काही वर्षात इतर भाषांमधील चांगले साहित्य मराठीत अनुवादित होऊन येऊ लागले आहे.\nया पार्श्वभूमीवर वाचूयात ‘अनुवाद’ या विषयाला वाहिलेला “साहित्य अनुवाद विशेषांक”\nया ९ देशांनी बदलले व्हिसाचे नियम, चला पटापट सहलीचे बेत आखा...\nव्हिडीओ ऑफ दि डे : तब्बल २० वर्षानंतर या पठ्ठ्याने केली इतिहासाची पुनरावृत्ती...हा व्हिडीओ चुकवू नका भाऊ \nजगात खाण्यापिण्याबद्दल आहेत हे १० विचित्र कायदे, काहीठिकाणी तर शिक्षाही केली जाते \nसासूकडून प्रेरणा घेऊन सुनेने उभारला स्वतःचा बिझनेस तो ही व्हाट्सॲपच्या मदतीने \nतिने मेकअपवर बहिष्कार टाकल्यावर तिला जीवे मारण्याची धमकी का दिली जात आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B6/", "date_download": "2018-12-18T15:02:46Z", "digest": "sha1:2QUC72OIOIU5II6YITZX4L3VA5EZ3GIN", "length": 9543, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एकत्रित निवडणुका आत्ता शक्य नाही… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nएकत्रित निवडणुका आत्ता शक्य नाही…\nभाजपच्या योजनेला निवडणूक आयोगाचा खो\nनवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीने एकत्रित निवडणुकांच्या नावाखाली देशातील काही राज्यांच्या निवडणुका पुढे ढकलून 11 राज्यांमध्ये लोकसभेबरोबरच एकत्रित निवडणुका घेण्याचा प्रस्ताव दिला असला तरी निवडणूक आयोगाने मात्र तो अमान्य केला आहे. सध्या एकत्रित निवडणुका घेणे शक्य नाही असे आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यासाठी कायदेशीर तरतूदींची गरज आहे असे मुख्य निवडणूक आयुक्त ओपी रावत यांनी म्हटले आहे. येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही बाब स्पष्ट केली.\nअकरा राज्यांची निवडणूक लोकसभेबरोबर एकत्र घेण्याचा प्रस्ताव भाजपने कालच दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आज पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की त्यासाठी काहीं राज्यांच्या विधानसभा मुदती आधीच भंग कराव्या लागतील तर काही राज्यांच्या विधानसभांना मुदतवाढ द्यावी लागेल. त्यासाठी घटनादुरूस्ती करावी लागेल. त्यामुळे लोकसभेबरोबर 11 राज्यांच्या निवडणूका घेण्याचा प्रस्ताव मान्य करता येण्यासारखा नाहीआणि त्यासाठीची ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची यंत्रणाही सज्ज नाही. असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nछत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश या तीन राज्यांत डिसेंबर पर्यंत निवडणूक घेणे अनिवार्य आहे. तथापि तेथे भाजपला निवडणूक जिंकणे अवघड असल्याने तेथील निवडणूक सहा महिन्यासाठी टाळून त्या लोकसभेबरोबर घेण्याचा भाजपचा डाव आहे अशी टीका कॉंग्रेसच्या गोटातून आत्तापासूनच सुरू झाली आहे. मात्र वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना प्राथमिक टप्प्यात राबवण्याच्या उद्देशानेच भाजपकडून हा प्रस्ताव देण्यात आल्याचे भाजपच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.\nभाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी विधी आयोगाला वन नेशन वन इलेक्शनचा प्रस्ताव सादर करणारे पत्र कालच लिहीले होते. तथापी भाजपच्या या संकल्पनेला अनेक विरोधी पक्षांचा विरोध आहे. एकत्रित निवडणुकांच्या प्रस्तावामुळे राज्यांचे वेगळेपण नाहीसे होईल आणि भारतीय संघराज्यपद्धतही त्यामुळे धोक्यात येईल असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकतरिनाबरोबर काहीही भांडण नाही- आलिया\nNext article#योगीराज पतसंस्था: समाजकार्याचा वसा… ठेवीदारांच्या विश्वासाचा ठसा\nधार्मिक स्थळांवरील कारवाईचे मुख्यसभेत पडसाद\nबोफार्सचा कलंक पुसण्यासाठीच राफेलचा मुद्दा – पूनम महाजन\nराहुल आता पप्पू नव्हे; तर पप्पा-रामदास आठवले\nसर्वोच्च न्यायालयाला सरकारने खोटी माहिती दिली – पृथ्वीराज चव्हाण\nलोकसभा निवडणूक तयारीसाठी भाजपच्या आता देशभर परिषदा\nमालमत्ता कर निवडणुकीपूर्वी भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-12-18T16:25:21Z", "digest": "sha1:MITO2K23L4YK7HOSR27HPZOKTBQTSLK6", "length": 5622, "nlines": 126, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अल्जीरियन दिनार - विकिपीडिया", "raw_content": "\nया शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, दिनार.\nअल्जीरियन दिनार हे अल्जीरियाचे अधिकृत चलन आहे\nसध्याचा अल्जीरियन दिनारचा विनिमय दर\nगूगल फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nयाहू फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग ��ॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओझफॉरेक्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nएक्सई.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओआंडा.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०५:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%88%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2", "date_download": "2018-12-18T16:05:07Z", "digest": "sha1:BGMWLFSFRNO2GSAETDOIN2A3KP2TQHY4", "length": 8232, "nlines": 234, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लुईव्हिल - विकिपीडिया", "raw_content": "\nस्थापना वर्ष इ.स. १७८०\nक्षेत्रफळ ४६९.५ चौ. किमी (१८१.३ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ४६१ फूट (१४१ मी)\n- घनता १,९२४ /चौ. किमी (४,९८० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ यूटीसी - ६:००\nअमेरिकेतील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nलुईव्हिल हे अमेरिका देशाच्या केंटकी राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर केंटकीच्या उत्तर भागात इंडियाना राज्याच्या सीमेजवळ व ओहायो नदीच्या काठावर वसले आहे. २०१० साली ७.४१ लाख लोकसंख्या असणारे लुईव्हिल अमेरिकेमधील २७व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. १८व्या शतकामधील फ्रान्सचा सम्राट सोळावा लुई ह्याचे नाव ह्या शहराला देण्यात आले आहे.\nकेंटकी डर्बी ही जगप्रसिद्ध घोड्यांची शर्यत लुईव्हिल येथे भरवली जाते.\nविकिव्हॉयेज वरील लुईव्हिल पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअमेरिकेमधील ५० सर्वाधिक लोकसंख्येची शहरे\nअमेरिकेतील शहरे विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०५:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. ��धिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/career-vrutantta-news/upsc-exam-9-1695308/", "date_download": "2018-12-18T15:29:23Z", "digest": "sha1:7OP2VEH4NKNGZZCQPJ45E3JIUIB2HR6R", "length": 19809, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "UPSC Exam | मुख्य परीक्षेची तयारी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nविद्यार्थी मित्र-मत्रिणींनो, गेल्या महिन्यात ‘यूपीएससी २०१७’ परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला.\nविद्यार्थी मित्र-मत्रिणींनो, गेल्या महिन्यात ‘यूपीएससी २०१७’ परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला. त्यात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घेऊन अनेक नव्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला असणार, यात शंका नाही. दुसऱ्या बाजूला मागील आठवडय़ात म्हणजे १८ जूनला (यूपीएससी) पूर्वपरीक्षा देऊन आलेले विद्यार्थीही आता मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी सज्ज झालेले असणार. म्हणूनच या दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून आजपासून यूपीएससी मुख्य परीक्षेची सविस्तर चर्चा करणार आहोत.\nयूपीएससी परीक्षेतील पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तिन्ही टप्प्यांसाठी अभ्यासक्रमातील विषयांचे पद्धतशीरपणे केलेले ‘आकलन’ ही मूलभूत बाब ठरते यात शंका नाही. तथापि, या परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यात आकलनक्षमतेबरोबरच दुसरी एखादी विशिष्ट क्षमता व कौशल्य अत्यावश्यक ठरते. त्या दृष्टीने विचार करता यूपीएससी मुख्य परीक्षेत लेखनक्षमतेचा विकास केवळ आवश्यकच नाही तर निर्णायकही ठरतो.\nकेंद्र लोकसेवा आयोगाने म्हटल्याप्रमाणे मुख्य परीक्षा ही संपूर्णत: लेखी स्वरूपाची परीक्षा आहे. विद्यार्थ्यांचे पात्र होणे अथवा अपात्र ठरणे हे मुख्य परीक्षेतील गुण आणि मुलाखतीत प्राप्त केलेले गुण यावरच ठरते. मुख्य परीक्षेसाठी १७५० तर मुलाखतीसाठी २७५ गुण निर्धारित केले आहेत. स्वाभाविकच, मुख्य परीक्षा हा अनन्यसाधारण व निर्णायक टप्पा आहे, यात दुमत असण्याचे कारण नाही. त्यामुळे या टप्प्यासाठी आवश्यक लेखनक्षमतेचा विकास करणे अत्यंत जरुरीचे ठरते. मुख्य परीक्षेचे स्वरूप नेमकेपणाणे लक्षात येण्यासाठी तिच्या महत्त्वपूर्��� आयामांचा व वैशिष्टय़ांचा परामर्श घेणे उपयुक्त ठरेल.\nमुख्य परीक्षेतील प्रत्येक प्रश्नासाठी गुणमर्यादा नमूद केलेली असते. संबंधित प्रश्न किती गुणांसाठी आहे, यानुसारच उत्तर लिहिणे श्रेयस्कर ठरते. एखाद्या घटकाविषयी आपल्याकडे असणारी अतिरिक्त माहिती उत्तरात लिहिणे कटाक्षाने टाळावे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर किती शब्दमर्यादेत लिहायचे आहे, हेदेखील प्रश्नपत्रिकेत नमूद केलेले असते. या शब्दमर्यादेचे भान ठेवूनच उत्तराचा आकार ठरवावा लागतो.\nमुख्य परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न विविध स्वरूपाचे असतात. स्पष्ट करा, वर्णन करा, उलगडून दाखवा, भाष्य करा, टिप्पणी करा, परीक्षण करा, मूल्यमापन करा, मीमांसा करा, चिकित्सक चर्चा करा, तुम्हास मान्य आहे का, भवितव्य सांगा, उपाययोजनांचा आढावा घ्या. इ अशा कमालीच्या विविध तऱ्हांनी प्रश्न विचारले जातात. त्यामुळे उत्तर लिहिताना संबंधित प्रश्न काळजीपूर्वक वाचून, त्याची मागणी लक्षात घेऊन त्याच्याशी सुसंगत प्रतिपादन तयार करावे लागते. त्यासाठी प्रश्नातील मध्यवर्ती शब्द काय आहे, त्याचा रोख काय आहे हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते. अर्थात, यामध्ये प्रश्न योग्य रीतीने समजून घेण्याची आकलनशक्ती जशी महत्त्वाची ठरते, तसेच त्यानुसार लेखन करण्याची क्षमतादेखील अत्यावश्यक ठरते.\nनिबंधाच्या स्वतंत्र पेपरमध्ये दोन विषयांवर निबंध लिहायचे असतात. या पेपरसाठी आवश्यक लेखनशैली प्राय: वर्णन – स्पष्टीकरण – विश्लेषणात्मक असते. तांत्रिकतेला यात फारसा वाव नसतो. त्यामुळे निबंधाची रचना प्रस्तावनेपासून मुख्य गाभा ते समारोपापर्यंत परिच्छेदाच्या स्वरूपात करून आपल्या प्रतिपादनात सुसूत्रता, सुसंगती, सलगता या बाबींची हमी द्यावी लागते.\nमुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषयांवरील प्रश्नांची उत्तरेदेखील प्राय: निबंधवजा लिहिणे अभिप्रेत असते. म्हणजेच प्रत्येक उत्तर मुद्दय़ांच्या स्वरूपात, तांत्रिकपणे लिहिणे अपेक्षित नसते. त्यातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरे निबंधाप्रमाणे परिच्छेदाच्या स्वरूपात सुरुवातीपासून समारोपापर्यंत सलगता व सुसंगती राखत विकसित करावी लागतात. अर्थात काही वैकल्पिक विषयांमध्ये मुद्दय़ांच्या स्वरूपातील उत्तराची अपेक्षा असते, मात्र वैकल्पिक विषयातील सर्वच प्रश्नांची उत्तरे सामान्य अध्ययनाप्रमा���े मुद्दय़ांच्या स्वरूपात लिहिणे गरजेचे नसते.\nसामान्य अध्ययनाच्या चार पेपर्सपकी पहिले तीन पेपर निराळ्या स्वरूपाचे (ज्यात विषय, त्याचा अभ्यासक्रम, त्यावर आधारित प्रश्न अशी एक चौकट असते) असतात आणि ‘नतिकता, सचोटी आणि दृष्टिकोन’ हा चौथा पेपर बऱ्याच अंशी भिन्न असतो. पहिल्या तीन पेपरमध्ये अनुक्रमे २५, २० आणि २० तर चौथ्या पेपरमध्ये १४ प्रश्न विचारले जातात. चौथ्या पेपरमध्ये प्रश्नांची संख्या कमी असते. कारण या पेपरचा अभ्यासक्रम आणि त्यावर विचारले जाणारे प्रश्न विद्यार्थ्यांच्या विचारक्षमतेचा पुरेपूर कस पाहणारे असतात. विद्यार्थी अभ्यासक्रमातील संकल्पना आणि विचार यांचे उपयोजन करू शकतो का आजच्या स्थितीत त्यांचे महत्त्व प्रस्थापित करू शकतो का आजच्या स्थितीत त्यांचे महत्त्व प्रस्थापित करू शकतो का परिस्थितीजन्य प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो का परिस्थितीजन्य प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो का विविध प्रसंग आणि प्रकरणांत कसा निर्णय घेतो विविध प्रसंग आणि प्रकरणांत कसा निर्णय घेतो अशा विविध प्रकारे विद्यार्थ्यांची विचारशक्ती तपासली जाते. म्हणूनच सामान्य अध्ययनाचा चौथा पेपर हा विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व आजपर्यंत कसे घडले आहे, याचे मूल्यमापन करू पाहतो. त्यामुळे या पेपरमधील उत्तरे निराळ्या पद्धतीने लिहावी लागतात.\nएकंदर मुख्य परीक्षेचा विचार करता प्रश्नासाठी निर्धारित गुण, शब्दमर्यादा आणि प्रश्नाचे स्वरूप या बाबी लक्षात घेऊन तीन तासांत संपूर्ण पेपर सोडवणे महत्त्वाचे ठरते. त्यासाठी लेखनाचे कसब विकसित करावे लागते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIPL Auction 2019: युवराज झाला 'मुंबईकर' १२ व्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार\nनाराज खासदार संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाला दांडी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n युवराज सिंहवर अखेर बोली लागली, नवीन हंगामात मुंबई इंडियन्सकडून...\nअटलजींच्या सरकारला आणखी काही काळ मिळाला असता तर...\n#MeToo : सोनू निगमचा अनु मलिकला पाठिंबा\nरणबीर रिसेप्शनला न आल्यानं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही- दीपिका\nThackeray Biopic: चर्चा फक्त भगव्याची अन् नवाजुद्दीनच्या लूकची\nदुसरीला डेट करत असतानाही रणवीर माझ्याशी फ्लर्ट करायचा, दीपिकानं सांगितल�� मजेशीर किस्सा\n...अन् पंकजाताई आणि पूनम महाजन म्हणाल्या 'कुछ कुछ होता हैं'\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nप्रशासकीय इमारतीतील संकटकालीन सुटकेचा मार्ग ‘अडगळी’त\nखड्डे न बुजवताच, रस्त्याची रंगरंगोटी\nलहान मुलांच्या मदतीने लग्नमंडपांत चोऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/special-story/special-article-on-notinmyname-264009.html", "date_download": "2018-12-18T15:30:31Z", "digest": "sha1:X7G6LUZU7HRAJCKEU5BXHJ4WGLQ6AT6G", "length": 19768, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुरस्कार वापसी ते 'नॉट इन माय नेम'", "raw_content": "\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nVIDEO : पंतप्रधान मोदींनी मराठीत भाषण करून घातली साद\nVIDEO : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस उडवणार मोदींची झोप, पाहा स्पेशल रिपोर्ट\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nआम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो - नरेंद्र मोदी\nआमचा विकास 'आदर्श'सारखा नाही : पंतप्रधानांच्या भाषणातल्या 10 महत्त्वाच्या गोष्टी\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO: सैन्यभरतीच्या जागा 68 आणि अर्ज 12 हजार, उमेदवारांवर पोलिसांचा लाठीमार\nपंतप्रधान मोदी मुंबईत दाखल, शिवसेनेच्या बहिष्कारामुळे दौरा चर्चेत\nशिवरायांच्या ऐतिहासिक स्मारकाचं काम सुरू, पाहा एक्सक्ल्युझिव्ह फोटो\nVIDEO : मुंबईत तरुणीच्या कारचा विचित्र अपघात\nमोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याआधी उद्धव यांचा शिवसेना मंत्र्यांना मोठा आदेश\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\nपेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होणार, ही आहे मोदी सरकारची योजना\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nमाझ्या बाबतीतही भेदभाव केला गेलाय - कतरिना कैफ\nसेटवर शशांक केतकरचा 'हा' पैलू सगळ्यांना ठेवतो खूश\nस्वप्नील जोशी म्हणतोय, मी पण सचिन\nबाहेर सोसाट्याचा वारा तर घरात भरलं पाणी, आंध्र प्रदेशमध्ये 'फेथाई'चं थैमान\nचक्क घड्याळाने वाचवलं हृदयविकाराच्या झटक्यापासून, वाचून तुम्हीही म��हणाल वाह...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : युवराज झाला 'मुंबईकर', अखेरच्या क्षणी घेतलं विकत\nIPL Auction: क्रिकेट सोडून जॉब करणाऱ्या या खेळाडूवर आता 8.4 कोटींची बोली\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nVIDEO: शिवाजी महाराजांच्या वेषात संसदेत अवतरले 'हे' खासदार\nLIVE VIDEO : मुंबई कामगार रुग्णालयात अग्निशमन दलाचा जवान शिडीवरुन खाली कोसळला\nपुरस्कार वापसी ते 'नॉट इन माय नेम'\nदिल्ली नजीकच्या वल्लभगढमध्ये जुनैद या 16 वर्षीय मुस्लिम युवकाची जमावाने हत्या केल्यानंतर दिल्लीस्थित सिनेनिर्माता सबा दिवान यांनी सोशल मीडियावर सुरू केलेली 'नॉट इन माय नेम' ही चळवळ आता चांगलीच जोर धरू लागलीय.\nदिल्ली नजीकच्या वल्लभगढमध्ये जुनैद या 16 वर्षीय मुस्लिम युवकाची जमावाने हत्या केल्यानंतर दिल्लीस्थित सिनेनिर्माता सबा दिवान यांनी सोशल मीडियावर सुरू केलेली 'नॉट इन माय नेम' ही चळवळ आता चांगलीच जोर धरू लागलीय. आजही सोशल मीडियावर 'नॉट इन माय नेम' हा हॅश टॅग ट्रेंडिंगमध्ये आहे. लोक फक्त सोशल मीडियावरच राग व्यक्त करून थांबली नाहीत तर बुधवारी देशभरातल्या 12 शहरांमधून या जमावाच्या धार्मिक हिंसाचाराविरोधात जाहीर निदर्शनं करण्यात आली. बलात्काराच्या गुन्ह्याविरोधात जसा कठोर कायदा केला तसाच या मॉब सायकॉलॉजीच्या सामूहिक हिंसाचाराविरूद्धही कठोर कायदा केला जावा, अशी मागणी आता देशभरातून जोर धरू लागलीय. दिल्लीमध्ये आयोजित मोर्चात तर पाच हजारांच्या वर लोक सहभागी झाले होते. मुंबईत शबाना आझमींसारखे सिने कलाकार तर बंगळुरूच्या मोर्चात आवर्जून सहभागी झाले होते. एकूणच जमावाच्या धार्मिक हिंसाचारावरून भारत देशात संवदेनशीलता अजून आहे ही दिलासा देणारी बाब म्हणावी लागेल.\nवल्लभनगरमध्ये नेमकं काय घडलं होतं \n16 वर्षीय जुनैद आणि त्याचे भाऊ ट्रेनमधून जात असताना बसण्याच��या सीटवरून वाद झाला. अशातच जमावातून कुणीतरी त्याच्या मुस्लिम असण्याचा उल्लेख केला आणि हा जमाव आणखीनच हिंसक बनला. जुनैद आणि त्याच्या भावांना जमावाने बेदम मारहाण केली. त्यातच जुनैदचा अंत झाला. थोडक्यात धार्मिक द्वेषातूनच जुनैदला स्वतःचा जीव गमवावा लागलाय. जमावाच्या या हिंसक वृत्तीविरोधात सबा दिवान यांनी फेसबूकवर 'नॉट इन माय नेम' ही पोस्ट टाकली. सोशल मीडियावरून अल्पावधीतच ही पोस्ट देशभरात व्हायरल झाली. देशभरातून जुनैदसाठी लोक रस्त्यावर उतरल्याच बघायला मिळालं. खरंतर इथं प्रश्न फक्त जुनैदचा नाही तर गेल्याच आठवड्यात काश्मीरमध्येही एका पोलीस अधिकाऱ्याला हिंसक जमावाने अशाच पद्धतीने ठेचून मारल्याचा दुर्दैवी प्रकार घडलाय. एकूणच काय हिंसक जमावाला कुठलाही जात वा धर्म नसतो. कोणताही विचारशील माणूस या हिंसक जमावाचा चेहरा होऊ शकत नाही. अशा धार्मिक आणि जातीय द्वेषातून घडलेल्या हिंसेशी आमचा कोणताही संबंध नाही, हे सांगण्यासाठीच सबा दिवान यांनी फेसबुकवरून 'नॉट इन माय नेम' ही पोस्ट टाकली होती. त्यालाच आता एका देशव्यापी चळवळीचं स्वरूप प्राप्त होताना दिसतंय.\nहे आताच का घडतंय \nकेंद्रात मोदींचं सरकार आल्यापासून कट्टरतावादी हिंदुत्ववाद्यांचा जोर वाढलाय. विशेषतः गो रक्षणाच्या नावाखाली जाणिवपूर्वक मुस्लिम समुदायाला टार्गेट केलं जातंय. उत्तरप्रदेशातल्या दादरीत गोमांस बाळगल्याच्या आरोपावरून अखलाकची झालेली हत्या हे त्यातच द्योतक होतं. विशेषत: भाजपशासित राज्यांमध्ये अशा धार्मिक हिंसाचाराच्या घटना जरा जास्तच वाढत असल्याचं दिसून येतंय. अगदी आकडेवारीत बोलायचं झालं तर 2014सालापासून देशात कथित गोरक्षकांकडून मुस्लिमांवर अत्याचाराच्या 63 घटना घडल्यात.\nत्यापैकी 32 हल्ले हे भाजपशासित राज्यांमध्ये झालेत. यामध्ये 28 लोक मारले गेलेत. त्यापैकी 24जण मुस्लिम होते. याशिवाय 124 लोक अशा हल्लांमध्ये जखमी झालेत. सर्वाधिक खेदाची बाब म्हणजे यातले जवळपास 52 टक्के हल्ले हे केवळ गैरसमजातून झाल्याचं तपासाअंती समोर आलंय. राष्ट्रीय स्तरावरील सामूहिक हल्ल्यांची आकडेवारी किती याचा स्पष्ट उल्लेख आढळून आला नसला तरी क्राईम डेटाचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर हे भयावह वास्तव समोर आलंय.\nपंतप्रधान मोदींनीही मौन सोडलं\nगो रक्षणाच्या नावाखाली वाढत्या हिंसाचा���ावर प्रारंभी सोईस्कर मौन बाळगणाऱ्या पंतप्रधानांनाही आता त्याची दखल घ्यावी लागलीय. 'गाईसाठी आपण एकमेकांचा जीव घेणार का' अशा कठोर शब्दात त्यांनी या तथाकथित गो रक्षकांना फटकारलंय. अर्थात धर्माच्या नावाने उच्छाद मांडणारे पंतप्रधानाचा हा इशारा कितपत गांभिर्याने घेतात हे पाहावं लागेल. पण 'नॉट इन माय नेम'च्या निमित्ताने देशातला संवेदनशील माणूस पुन्हा जागा होतोय, हेही नसे थोडके. कारण पुरस्कार वापसीच्या चळवळीनंतर देशात प्रथमच जमावाच्या हिंसक वृत्तीविरोधात आवाज उठवला जातोय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: NotInMyNameजुनैदनॉट इन माय नेम\nVIDEO : पंतप्रधान मोदींनी मराठीत भाषण करून घातली साद\nVIDEO : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस उडवणार मोदींची झोप, पाहा स्पेशल रिपोर्ट\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO : स्टार स्क्रीन अॅवाॅर्डला बाॅलिवूड स्टार्सचा जलवा\nIPL AUCTION 2019- महाराष्ट्राच्या 'या' पाच खेळाडूंवर असेल सर्वांचं लक्ष\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nVIDEO : पंतप्रधान मोदींनी मराठीत भाषण करून घातली साद\nVIDEO : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस उडवणार मोदींची झोप, पाहा स्पेशल रिपोर्ट\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/lifestyle/lambasingi-kashmir-andhra-pradhesh-2349", "date_download": "2018-12-18T14:41:47Z", "digest": "sha1:ATMIXYIRAVKPXHY6JNMRBQDQYHKKYAAA", "length": 6205, "nlines": 37, "source_domain": "www.bobhata.com", "title": "यावर्षी हिवाळ्यातली सहल आखा आंध्र प्रदेशात. का? अहो तिथं या गावात चक्क बर्फ पडतो", "raw_content": "\nयावर्षी हिवाळ्यातली सहल आखा आंध्र प्रदेशात. का अहो तिथं या गावात चक्क बर्फ पडतो\nबर्फ पडलेला एखादा फोटो म्हणलं तर तुमच्या समोर गुलमर्ग, मनाली, सिमला असे नाव येतात ना पण आज आम्ही ह्यात एका अनोख्या नावाची भर घालणार आहोत. दक्षिण भारत म्हणल्यावर आपल्या डोळ्यासमोर याविरुद्ध म्हणजेच अगदी कोरडं आणि उष्ण वातावरण येतं. पण दक्षिण भारतात म्हणजेच आंध्र प्रदेशमधल्या विशाखापट्टणम जिल्ह्यात लंबसिंगी नावाचं एक गा�� आहे. या गावाची खासियत म्हणजे या त्याला आंध्रप्रदेशचं काश्मीर म्हणून ओळखलं जातं. तुम्ही नशीबवान असाल तर तुम्हाला या गावात बर्फ पडतानासुद्धा बघता येऊ शकतो.\nदक्षिण भारतात बर्फ पडणारं हे एकमेव ठिकाण आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची साधारण एक हजार मीटर आहे. वर्षभर धुक्यानं नटलेलं हे गाव आणि आजूबाजूच्या दऱ्या यांचं तापमान हिवाळ्यात खाली जायला सुरू होतं. ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात हे तापमान शून्याच्याही खाली जातं आणि मग इथे बर्फाचा अनुभव घ्यायला मिळतो. आंध्र प्रदेश ते काश्मीर या नावाशिवाय कोरा बायलो या नावाने हे हिल स्टेशन ओळखलं जातं. स्थानिक भाषेत कोरा बायलो याचाच अर्थ कुणी जर रात्रभर बाहेर राहिले तर बर्फाची काडी तयार होईल असा अर्थ होतो.\nया गावाला जायचं तर सर्वात जवळचं विमानतळ विशाखापट्टणमला आहे. विशाखापट्टणमपासून हे गाव १०७ किलोमीटर अंतरावर आहे. तशा लंबसिंगीला जायला पब्लिक आणि प्रायव्हेट बसेस सुद्धा आहेत. तसंतर तुम्ही आपली कार पण घेऊन जाऊ शकता. नोव्हेंबर ते जानेवारी हा इथे भटकायचं सर्वोत्तम काळ आहे. इथे तापमान शून्याच्या खाली जरी जात असलं तरी दर हिवाळ्यात बर्फ पडेलच असे नाही बरं. त्यासाठी तुमचे नशीब असावं लागतं. लंबसींगीला आलात तर इथं जवळच कोथापल्ली धबधबे आहेत. त्याशिवाय रात्रभर कॅम्पिंग करणे हा पण एक मस्त अनुभव असतो.\nतर मंडळी, या आंध्राच्या काश्मीरला तुम्ही जाऊन भटकंती करून येणार का नाही\nया ९ देशांनी बदलले व्हिसाचे नियम, चला पटापट सहलीचे बेत आखा...\nव्हिडीओ ऑफ दि डे : तब्बल २० वर्षानंतर या पठ्ठ्याने केली इतिहासाची पुनरावृत्ती...हा व्हिडीओ चुकवू नका भाऊ \nजगात खाण्यापिण्याबद्दल आहेत हे १० विचित्र कायदे, काहीठिकाणी तर शिक्षाही केली जाते \nसासूकडून प्रेरणा घेऊन सुनेने उभारला स्वतःचा बिझनेस तो ही व्हाट्सॲपच्या मदतीने \nतिने मेकअपवर बहिष्कार टाकल्यावर तिला जीवे मारण्याची धमकी का दिली जात आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://swamidhamsamarth.org/activities-marathi.html", "date_download": "2018-12-18T15:50:56Z", "digest": "sha1:E5DLTHYTYEKKBWQWPZUZG7TRXYUB6OTL", "length": 11788, "nlines": 101, "source_domain": "swamidhamsamarth.org", "title": "akkalkotswami-seva-mandal-trust", "raw_content": "\nकार्यरत असलेल्या योजना :\nअ. संस्थेने २७ एप्रिल, २००९ पासून वैद्यकीय तपासणी शिबीर व फिरता दवाखाना सुरु केलेला असून दर रविवारी वैद्यकीय शिबीर\nआयोजित करण्यांत येते. शिबिरांत औषधे मोफत पुरविली जातात मंडळाच्या तपासणी केंद्रात\nखालील नमूद केलेल्या शाखांचे तज्ञ येतात :\n२. कान, नाक, घसा, तज्ञ.\nवरील डॉक्टरांची नांवे खालील प्रमाणे :\n१.. डॉ. विजय चिले हृदयरोगतज्ञ.\n२. डॉ. गोविंदसिंग गिल कान, नाक, घसा, तज्ञ.\n३. डॉ. गजानन धानिपकर एम. डी (मेडिसिन).\n४. डॉ. उपेंद्र भावे एम.बि.बि. एस. डिओएमएस, नेत्ररोगतज्ञ\n५. डॉ. दीपा भावे बि. ए. एम.एस.\n६. डॉ. सतीश परमार स्त्रीरोग तज्ञ.\n७. डॉ. समीर कुलकर्णी एम. डी. ( मेडिसिन)\n८. डॉ. भुमीका कोहली एम. डी (मेडिसिन).\n९.. डॉ. सीमा बेन्द्रे दातांचे सर्जन.\n१०. डॉ. मधुसूदन बेन्द्रे\n११. डॉ. कविता नेहेते बि. एच. एम. एस. (आहारतज्ञ)\n१२. डॉ. अर्चना परब बि. एच. एम. एस.\n१३. डॉ. रवींद्र सोनंद बि. एच. एम. एस.\n१४. डॉ. स्वप्नील अत्तरदे बि. ए. एम.एस. ( फँमीली फ़िजिशिअन )\nब. शिबिरा दरम्यान डॉक्टरांच्या असे लक्षांत आले की, मुलांना कुठलाही आजार नाही परंतु बरीचशी मुले\nकुपोषित आहेत. म्हणून मंडळाने ७ जुलै, २००९, पासून अन्नछत्र सुरु केले आहे. रोज संध्याकाळी\n१२ वर्षाखालील मुलांना सकस व पोटभर मोफत जेवण दिले जाते. जेवणाबरोबर एक ग्लास गायीचे सकस दुध सुद्धा दिले जाते.\nक. ३ जुलै, २०१२, पासून मंडळाने गोशाळा सुरु केली आहे व सध्या गोशाळेत १४ ते १५ गाई आहेत.\nइ. उन्हाळ्यांत पाण्याचे दुर्भिक्ष असतांना जवळपासच्या खेड्यांना पाणीपुरवठा केला जातो.\nसाधारणतः १०० ज्येष्ठ नागरीकांसाठी वृद्धाश्रम .\nत्यांतील रहिवाशांसाठी असणाऱ्या सोयी/ सुविधा:\n१. २ व्यक्तीसाठी स्वतंत्र खोली, ४ व्यक्तीसाठी सामान्य खोली\n२. संडास व बाथरूम सर्व खोल्यांना संलग्न.\n३. प्रत्येक व्यक्तीसाठी पलंग, कपाट, टेबल व खुर्ची.\n४. प्रत्येक खोलीत दूरदर्शन संच व गरम पाण्याची सोय.\n५. दिवसांतून ३ वेळा गरम चहा, २ वेळा नाश्ता, व २ वेळा जेवण.\n६ वैद्यकीय शिबिरांत मोफत वैद्यकीय तपासणी व मदत/ उपचार.\n७. २४ तास वैद्यकीय सेवा/मदत.\n८. २४ तास वाहतूक सेवेची उपलब्धता.\n९. सर्वांसाठी सामाईक भोजन कक्ष व प्रार्थना कक्ष.\n१०. वर्तमानपत्रे व करमणूकीची पुस्तके उपलब्ध असलेले एक सामाईक वाचनालय.\n१२. २४ तास पाण्याच्या उपलब्धतेसाठी २ कुपनलिका व विहीर.\n१३. प्रदूषणविरहित वीजनिर्मितीसाठी सौरऊर्जा व पवनचक्की.\n१४. रुग्णवाहिका व आपत्कालीन सेवा.\n१०० व्यक्तींची सोय ४ टप्प्यांत तरतूद :\nअ) १२ ' × २४ ' च्या २० स्वतंत्र खोल्या - प्रत��येक खोलीत २ व्यक्ती.\nब) २४ ' × २५ ' च्या १५ सामाईक खोल्या - प्रत्येक खोलीत ४ व्यक्ती.\nक) ४० ' × ४५' स्वयंपाकगृह, भांडारगृह व भोजनकक्ष.\nड) बाग कामाची देखरेख व निगा.\nइ) सर्व खोल्या संडास व स्नानगृहाच्या सोयींनीयुक्त.\nस्वामीधाम अंतर्गत उपक्रम :\nअ) योग, प्राणायाम, आणि ध्यानधारणा.\nब) प्रात:कालीन व सायंकालीन प्रार्थना.\nक) सकाळ व संध्याकाळ फेरफटका/चालणे.\nड) चहा, सकाळचा नाश्ता व २ वेळेचे जेवण.\nइ) प्रासंगिक सांस्कृतिक कार्यक्रम.\nई) प्रासंगिक उत्सव व स्नेहसंमेलन.\n२०० मुलांकरिता अनाथाश्रमाची तरतूद - ४ टप्प्यात :\nअ) मुलांना अन्न, वस्त्र व शिक्षणाची सोय.\nब) खेळाचे मैदान, वाचनालय व अन्य सुविधांची उपलब्धता.\nक) १२' × २४' ची एक खोली ४ मुलांकरिता अशा ५० खोल्यांची उपलब्धता.\nड) अनाथाश्रम व वृद्धाश्रमाकरिता सामाईक स्वयंपाकगृह व भोजनकक्ष.\nइ) सर्व खोल्या संडास व स्नानगृहानेयुक्त.\nवृद्धाश्रम व अनाथाश्रम यांची रचना अशी असेल कि जेणेकरून अनाथाश्रमातील लहान मुले\nअभ्यासासाठी / मार्गदर्शनासाठी वृद्धाश्रमातील वृद्धांना त्वरित संपर्क साधू शकतील.\n१. तरुणांसाठी व घरगुती गृहिणींना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण .\n२. खेड्यांतील लोकांसाठी रोजगाराची संधी\n३. आदिवासी मुलांकरिता शाळा.\n५. आदिवासींसाठी सर्व सोयींनी युक्त रुग्णालय.\n६. वनवासी कल्याण आश्रम/ आदिवासीसाठी कल्याण केंद्र.\n८. कल्याणकारी / सांस्कृतिक/ क्रीडा / विषयक उपक्रम.\nस्वामीधाम हा एक व्यावहारिक आणि चिरंतन उपक्रम व्हावा यासाठी मंडळाने धरणीमातेची, जी आपले सर्वस्व आपल्या लेकरांना\nदेत असते ते उदाहरण डोळ्यासमोर ठेवले आहे.\nशुद्ध पाणी : पर्जन्यजल संवर्धनाद्वारे भूजल पातळीचे जतन करण्यांत येईल.\nजलाशय: पाण्याचा साठा करण्यासाठी दोन शेततळी निर्माण करण्यांत येतील.\nअन्न : कृषीउत्पादन उदा. विविध धान्ये, कडधान्ये, भाजीपाला वगैरे यांची लागवड करण्यांत येईल.\nगोशाळा : दुग्ध उत्पादन पूरवेल.\nउर्जा : पर्यायी उर्जास्तोत्र म्हणून सौर उपकरणे बसविण्यांत येतील.\nशैक्षणिक : स्थानिक बालके आणि अशिक्षित प्रौढ यांचेसाठी प्राथमिक शिक्षणाची सोय करण्यांत येईल.\nमुख्य पान | आमच्या विषयी | मंडळाची उद्दिष्टे | संस्थेची कार्ये | आमची प्रकाशनें | देणगी | मंडळाची कार्यपूर्ती | संपर्क |\nश्री अक्कलकोट स्वामी सेवा मंडळ\nकेअर ऑफ : श्री. चिंतामणि श्रीराम रहा��ेकर,\n४०, श्री स्वामी कृपा, पहिला मजला, वडवली सेक्शन,\nअंबरनाथ (पूर्व) - ४२१ ५०१. जिल्हा : ठाणे. महाराष्ट्र, इंडिया.\n• टेलीफोन : + ९१ २५१ २६०९६४६\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/agrowon-news-weather-crop-65029", "date_download": "2018-12-18T15:58:08Z", "digest": "sha1:URQ3NE2O3QLONXXTS4FZBZ2QFT5P3JZ5", "length": 14410, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "agrowon news weather crop पावसामुळे पिकांना फटका बसण्याची शक्यता | eSakal", "raw_content": "\nपावसामुळे पिकांना फटका बसण्याची शक्यता\nसोमवार, 7 ऑगस्ट 2017\nदेशात २ ऑगस्टपर्यंत सरासरीपेक्षा एक टक्का अधिक पाऊस झालेला असला, तरी त्याचे वितरण असमान असल्यामुळे खरीप पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही ठिकाणी अतिपाऊस, तर काही ठिकाणी पावसाअभावी वाळून चाललेली पिके असे विषम चित्र दिसत असल्यामुळे एकूण खरीप पीक उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nदेशात २ ऑगस्टपर्यंत सरासरीपेक्षा एक टक्का अधिक पाऊस झालेला असला, तरी त्याचे वितरण असमान असल्यामुळे खरीप पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही ठिकाणी अतिपाऊस, तर काही ठिकाणी पावसाअभावी वाळून चाललेली पिके असे विषम चित्र दिसत असल्यामुळे एकूण खरीप पीक उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nभारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यात सरासरीच्या २१ टक्के कमी पाऊस झाला आहे, तर दक्षिण भारतातील काही भागांत सरासरीपेक्षा ३४ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम राजस्थानात सरासरीपेक्षा १२६ टक्के अधिक पाऊस झाल्यामुळे पुराची स्थिती निर्माण झाली आहे. तिथे त्यामुळे ३०० लोक मरण पावले असून, हजारो लोकांना स्थलांतर करावे लागले. तिथे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.\nपावसाचे असमान वितरण उरलेल्या कालावधीतही कायम राहिले, तर यंदा लागवड क्षेत्रात वाढ होऊनसुध्दा उत्पादन घटेल. त्याचा परिणाम म्हणून खाद्यतेल, साखर आणि कडधान्यांच्या आयातीत वाढ होऊ शकते, तसेच कापूस, भात व पेंड यांच्या निर्यातीवर मर्यादा येऊ शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.\nमराठवाड्यात सुरवातीला पाऊस वेळेवर आल्यामुळे पेरण्या चांगल्या झाल्या; परंतु नंतर पावसाने ओढ दिल्यामुळे पिके अडचणीत आली होती. त्यानंतर काही प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पिकांना जीवदान मिळाले; परंतु पुन्हा पाऊस गायब झाल्यामुळे आता या पिकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या आठवडाभरात चांगला पाऊस होण्याची शक्यता नाही. त्यामुळे प्रामुख्याने सोयाबीन, कडधान्य पिके अडचणीत आली आहेत.\nदेशातील प्रमुख राज्यांत पावसाच्या असमान वितरणामुळे चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे. उर्वरित कालावधीत पावसाने साथ दिली नाही तर भात, कापूस, कडधान्य, तेलबिया पिकांचे उत्पादन घटण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. असमान पाऊस वितरणाला प्रतिसाद म्हणून काही भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. कांद्याचे भाव पंधरवड्यात दुप्पट झाले, तर टोमॅटोचे दर महिनाभरात चौपट झाले आहेत.\nमोदींचा हात लागला, की एकही काम होत नाही : मुंडे\nबीड : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत भूमिपूजन केलेले एकही काम अद्याप सुरु झालेले नाही. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉ. बाबासाहेब...\nकर्ज माफीपर्यंत उसाचे पैसे कपात करू नये, श्रीगोंद्यातील सोसायट्यांचा ठराव\nश्रीगोंदे - शेतकऱ्यांची कर्जमाफी होईपर्यंत कर्जवसुली करू नये या फतव्याचा आधार घेत तालुक्यातील शेतकऱ्यांची जिल्हा बँकेने ऊस बिलातून कपात करू नये असा...\nमधुरांगण हुरडा पार्टी आता २९ डिसेंबरला\nसातारा - गुलाबी थंडीत लज्जतदार गरमागरम हुरडा, शेंगा, गूळ, खमंग चटण्या, ऊस, स्वीटकॉर्न आणि अस्सल गावरान तेही चुलीवरचे खमंग भोजन. सकाळ मधुरांगणची हुरडा...\nसुंदरगड टाकतोय श्रमदानातून कात\nपाटण - स्वराज्यात टेहेळणी गड म्हणून चोख कामगिरी बजावणाऱ्या दातेगड तथा सुंदरगडावर झालेल्या दुर्ग संमेलनानंतर गडाचे रूपडे पालटू लागले आहे. काळाच्या...\n'मुळशी पॅटर्न\" पाहणाऱ्या सराईत गुन्हेगारास पुण्यात अटक\nपुणे : कोल्हापुर, इचलकरंजी येथे विविध गुन्हे करुन फरारी असलेल्या सराईत गुन्हेगार पुण्यातील मंगला चित्रपटगृहामध्ये \"मुळशी पेटर्न\" चित्रपट पाहत असताना...\nमाळेगावच्या सत्ताधाऱ्यांनी लाज बाळगावी - पवार\nमाळेगाव - ‘‘माळेगाव साखर कारखान्याचे विस्तारीकरण होऊनही ऊस क्रशिंगसह वीजनिर्मितीत घट, अपघातात उद्ध्वस्त होणारी कामगारांची कुटुंबे, डिस्टिलरी बंद,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%A3-%E0%A4%96%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9C-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%96/", "date_download": "2018-12-18T14:59:16Z", "digest": "sha1:BPV2WHUXK4XFAFJCF6X5TO4JIHGESP3Q", "length": 12543, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे जिल्हा: गौण खनिज उत्खननावर 17 कोटींचा बोजा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे जिल्हा: गौण खनिज उत्खननावर 17 कोटींचा बोजा\nआजच्या कारवाईत पकडण्यात आलेल्या वाहनांचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून त्यानंतर त्यांच्या मालकांना दंडाची आदेश बजावण्यात येणार आहेत. नेमून दिलेल्या मुदतीत दंडाची रक्कम न भरल्यास वाहन मालकांच्या मालमत्तेवर बोजा चढवण्यात येणार आहे. तहसील कार्यालयाकडून अनधिकृत गौण खनिज वाहतुकीस आळा घालण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकारऱ्यांची पथके तयार करण्यात आली असून या पथकांकडून या पुढेही अशीच कारवाई करणयात येणार आहे. -रणजित भोसले, तहसीलदार, शिरूर\nराज्यातील पहिलीच घटना : शिरूर तालुक्यात गेल्या सहा महिन्यांत “सिंघम’ कारवाईचा धडका\nवर्षभरात 118 वाहनमालकांडून 95 लाखांची वसूली ; माफियांचे धाबे दणाणले\nशिक्रापूर – शिरुर तालुक्यात जून 2017 ते मार्च 2018 या काळात तहसील रणजीत भोसले यांनी तब्बल 125 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यात 118 वाहन मालकांकडून 95 लाख 11 हजार 560 दंड वसूल केला आहे, तर उर्वरित 7 वाहनमालकांसह गौण खनिज उत्खननात 31 प्रकरणांमध्ये 16 कोटी 80 लाख 93 हजार 485 इतक्या रकमेचा सहा महिन्यांत बोजा चढविण्याची राज्यातील पहिलीच कारवाई केली आहे. दरम्यान, या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.\nशिरुर तालुक्यात तहसीलदार रणजीत भोसले यांनी वाळू माफीयांवर मोठी जरब बसवली असून एका वर्षात 1 कोटीच्या जवळपास 118 वाहनांकडून दंड वसूल केला असून 16 कोटींपेक्षा अधिक रकमेचा गौण खनीज माफीयांच्या सातबारा उताऱ्यावर बोजा चढवण्याचे आदेश देवूनही तालुक्यात वाळू माफीया राजरोसपणे वाळुची अनधिकृत वाहतूक करीत आहेत. तर महसूल विभागाने पकडलेली वाळुची वाहने पळवून नेण्याचे प्रकार घडत असल्याने या वाळू माफीयांवर तालुक्��यातील कोणाचा वरदहस्त आहे असा सवाल उपस्थित होत आहे.\nराज्यात मुरुम, माती अन् वाळू माफीयांनी मोठा धुमाकूळ घातला असल्याने नद्या, डोंगर रांगा यांच्या लचके तोडी केली असून बेसुमार माती, वाळू उपशाने नद्यांची चाळण झाली आहे तर मुरुम, दगड चोरीमुळे डोंगर माथ्यांच्या सपाटी करणामुळे पर्जन्यास बाधा येवु लागली आहे. तर माती चोरीमुळे जमिनी नामशेष होतील की अशी काही ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाळू उत्खननासाठी शासन जाहीर लिलाव करते मात्र, लिलावाची रक्कम व त्यानंतर महसूल विभागासह स्थानिकांचे अर्थकारण यामुळे वाळू माफीयांनी लिलावातून अंग काढुन घेतले आहे. लिलाव न झालेल्या ठिकाणातून महसूल अधिकाऱ्यांना व गावातील स्थानिक तरुणांना हाताशी धरुन कमी खर्चात वाळू काढण्याचा नवा मार्ग वाळू माफीयांनी शोधल्यामुळे शासनाचा महसूल मोठा बुडत आहे.\nदरम्यान, शिरुर तालुक्यात तहसीलदार रणजित भोसले यांनी वाळू माफियांवर आपली जरब कायम ठेवत आज (मंगळवारी) पुन्हा अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या सहा वाहनांवर कारवाई केली असल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, तहसीलदारांची कारवाई होऊनही वाळू माफीया अनधिकृतपणे वाळुचे उत्खनन करुन वाहतूककरित असल्याने वाळू माफीयांना कोणाचा वरदहस्त आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे. आज सकाळी तहसीलदार रणजीत भोसले यांनी मंडल अधिकारी व तलाठी यांच्या पथकासह अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या सहा वाहनांवर तहसील शिरूर मधील मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या पथकाने काल कारवाई केली आहे. यातील चार वाहने तळेगाव ढमढेरे धान्य गोदाम येथे तर दोन वाहने तहसील कार्यालय शिरूर येथे लावण्यात आली आहेत. या कारवाईत मंडल अधिकारी गोसावी, घोडके, देशमुख, तलाठी बराटे, नरवडे हे सहभागी होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअमरावती जिल्ह्यातील ढेंगाळा गावाच्या पुनर्वसनास मान्यता\nNext articleफुलराणी पडली ‘या’ खेळाडूच्या प्रेमात \n परत म्हणू नका, दादांनी सांगितले नाही- अजित पवार\nभिगवणची वाहतूककोंडी होणार दूर, हायवेलगतच्या स्टॉलवर पोलिसांची कारवाई\nबदलाचे वारे पुन्हा घोंगावतय ; खेड तालुक्यात राजकीय हालचालींना वेग\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहराती�� मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.ganpatipule.co.in/Eng/Aarati", "date_download": "2018-12-18T15:07:27Z", "digest": "sha1:CGJNF4QQPU57UL5IGHJRQKKSC5NLQ3CA", "length": 4092, "nlines": 61, "source_domain": "www.ganpatipule.co.in", "title": "Ganpatipule Temple - Aarati , Aarati of ganpati in ganpatipule, Ganpatipule near ratnagiri, Ganpatipule mandir trust", "raw_content": "\nवर्णु काय तीर्थ महिमा ऽऽऽ \nस्थान हे पुलिन, असे जरी विजन, निवासे परम कृपेने पावन ते जाणिले \nत्रिभूवनी क्षेत्र धन्य झाले देखता मूर्ती गणेशाची \nजय जय सुमुख एकदंता \n कामना सिद्धी पदा नेसी\nशोभवी प्रणव रुप वदना \nअहा ती अस्तसमय शोभाऽऽऽ \n गिरिजा शशिघर तनयाची ॥2॥\n दर्शने पाप मुक्त होती \nकाय तो यात्रेचा दिवस ऽऽऽ \nमिळेना वाट, उसळली लाट, स्वारीचा थाट, दाटते गर्दी भाविकांची \nआस ही पुरवी दासाची भक्ती दे अखंड चरणाची \nरचना- त्रिविक्रम परशराम केळकर, गणपतीपुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/konkan-marathi-news-devrukh-rains-69793", "date_download": "2018-12-18T16:20:18Z", "digest": "sha1:P2HB5QTMX6DJOK6K45KOOBMOE26HXDEO", "length": 13757, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "konkan marathi news devrukh rains देवरुखात थांबला पाऊस; गणपतीने आणला, गौरीने थांबवला पाऊस | eSakal", "raw_content": "\nदेवरुखात थांबला पाऊस; गणपतीने आणला, गौरीने थांबवला पाऊस\nशुक्रवार, 1 सप्टेंबर 2017\nसाडवली (रत्नागिरी) : गणेशचतुर्थीला गणरायांचे आगमन झाले आणि बाप्पांनी आपल्याबरोबर येताना पाऊस घेवून आले.दोन दिवस तुफानी पाऊस पडला माञ मंगळवारी गौराई घरोघरी आल्या आणि त्यांनी हा पाऊस थांबवला.\nरविवार,सोमवार हा पावसाने धुमाकुळ घातलेला वार होता.गणपती आल्यापासुन पावसाने जोर कायम ठेवला होता.त्यामुळे भाविकांना गणेशदर्शनासाठी बाहेर पडणेही मुश्कील झाले होते.मंगळवारी सकाळपासून या पावसाने विश्रांती घेतली आणि गौराईचे आगमन उत्साहात झाले.\nसाडवली (रत्नागिरी) : गणेशचतुर्थीला गणरायांचे आगमन झाले आणि बाप्पांनी आपल्याबरोबर येताना पाऊस घेवून आले.दोन दिवस तुफानी पाऊस पडला माञ मंगळवारी गौराई घरोघरी आल्या आणि त्यांनी हा पाऊस थांबवला.\nरविवार,सोमवार हा पावसाने धुमाकुळ घातलेला वार होता.गणपती आल्यापासुन पावसाने जोर कायम ठेवला होता.त्यामुळे भाविकांना गणेशदर्शनासाठी बाहेर पडणेही मुश्कील झाले होते.मंगळवारी सकाळपासून या पावसाने विश्रांती घेतली आणि गौराईचे आगमन उत्साहात झाले.\nदेवरुख परीसरात खड्यांची आणि मुखवट्यांची गौराई स्थानापन्न झाली.एक माहेरवाशिन म्हणून गौराईचा मान केला जातो.तीन दिवसांसाठी हि गौराई घरोघरी आली असून या गौराईने हा पाऊस थांबवला आहे.मुंबईत पावसाने कहर केला माञ देवरुखात हा पाऊस थंडावला.\nगौराईच्या आगमनामुळे गणेशोत्सवात भाविकांचा उत्साह वाढला आहे. तीन दिवसांसाठी आलेल्या गौराईला गोडाचाआणि काही ठीकाणी तिखटाचा नैवेद्य दाखवला जातो.गौरी म्हणजेच महालक्ष्मी.घरात चिरंतर टिकणारी सुख ,शांती, आणि समृद्धि घेवून येते.म्हणून तीचे स्वागतही जोरदार होते.गौरी सणासाठी विशेष सजावटही केली जाते.मुखवटे धारण केलेली गौरी भाविकांचा उत्साह वाढवणारी ठरते.\nया सणासाठी सासरी गेलेल्या लेकी खास सणासाठी माहेरी धाव घेवून गौरीची सेवा करुन तीचे आशीर्वाद घेतात.\nयंदा गणेशोत्सव सात दिवसांचा असल्याने गौरीचा तीन दिवस मुक्काम असणार आहे.\nकोकणात गणेशोत्सवात जोरदार पाऊस झाल्याने नद्यांना महापूर आले.मंगळवारी कोकणात पाऊस थंडावला आणि मुंबईत पावसाने हाहाःकार उडवला.गणपतीने पाऊस आणला आणि गौराईने तो थांबवला अशी देवरुखला परिस्थिती झाली आहे.\nमोदींचा हात लागला, की एकही काम होत नाही : मुंडे\nबीड : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत भूमिपूजन केलेले एकही काम अद्याप सुरु झालेले नाही. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉ. बाबासाहेब...\nकर्ज माफीपर्यंत उसाचे पैसे कपात करू नये, श्रीगोंद्यातील सोसायट्यांचा ठराव\nश्रीगोंदे - शेतकऱ्यांची कर्जमाफी होईपर्यंत कर्जवसुली करू नये या फतव्याचा आधार घेत तालुक्यातील शेतकऱ्यांची जिल्हा बँकेने ऊस बिलातून कपात करू नये असा...\nमधुरांगण हुरडा पार्टी आता २९ डिसेंबरला\nसातारा - गुलाबी थंडीत लज्जतदार गरमागरम हुरडा, शेंगा, गूळ, खमंग चटण्या, ऊस, स्वीटकॉर्न आणि अस्सल गावरान तेही चुलीवरचे खमंग भोजन. सकाळ मधुरांगणची हुरडा...\nसुंदरगड टाकतोय श्रमदानातून कात\nपाटण - स्वराज्यात टेहेळणी गड म्हणून चोख कामगिरी बजावणाऱ्या दातेगड तथा सुंदरगडावर झालेल्या दुर्ग संमेलनानंतर गडाचे रूपडे पालटू लागले आहे. काळाच्या...\n'मुळशी पॅटर्न\" पाहणाऱ्या सराईत गुन्हेगारास पुण्यात अटक\nपुणे : कोल्हापुर, इचलकरंजी येथे विविध गुन्हे करुन फरारी असलेल्या सराईत गुन्हेगार पुण्यातील मंगला चित्रपटगृहामध्ये \"मुळशी पेटर्न\" चित्रपट पाहत असताना...\nमाळेगावच्या सत्ताधाऱ्यांनी लाज बाळगावी - ���वार\nमाळेगाव - ‘‘माळेगाव साखर कारखान्याचे विस्तारीकरण होऊनही ऊस क्रशिंगसह वीजनिर्मितीत घट, अपघातात उद्ध्वस्त होणारी कामगारांची कुटुंबे, डिस्टिलरी बंद,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B6/", "date_download": "2018-12-18T15:27:31Z", "digest": "sha1:3L2RYHR2LY6ZLND5VC5NBLR2P6MCMZRR", "length": 8798, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खेड तालुक्यात मतमोजणी शांततेत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nखेड तालुक्यात मतमोजणी शांततेत\nराजगुरूनगर- खेड तालुक्यात 13 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज (सोमवारी) शांततेत पार पडली.\nहुतात्मा राजगुरू क्रीडा संकुलात निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी नायब तहसीलदार राजेश कानसकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी झाली. एकूण 13 पैकी 12 ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य पदासाठी मतमोजणी झाली सरपंच पदासाठी एकूण 29 उमेदवार रिंगणात होते. 9 टेबलच्या माध्यमातून तीन फेऱ्यामध्ये मतमोजणी झाली. खेड तालुक्यातील वाळद, कोहिनकरवाडी, सातकरस्थळ, सांडभोरवाडी येथील सरपंच पदासाठीमोठी चुरस लागली होती. सांडभोरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सर्वाधिक मताधिक्याने अरुण थिगळे यांची निवड झाली तर कोहिनकरवाडी ग्रामपंचायत सरपंचपदी वैशाली कोहिनकर या केवळ दोन मतांनी विजयी झाल्या आहेत. दरम्यान, निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव, सहाय्यक निरीक्षक आदित्य लोणीकर यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने मतमोजणी शांततेत पार पडली. तालुक्यातील 13 पैकी सातकरस्थळ, सुपे, एकलहरे, वाघू, मोरोशी, धुवोली या सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर उर्वरित ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्य��� निवडणुका आटीतटीच्या झाल्या. निवडणुकीच्या निकालानंतर विजयी उमेदवारांनी मोठ्या मिरवणुका काढल्या.\nसांडभोरवाडी : अरुण थिगळ, सातकरस्थळ : संजीवनी थिगळे, सुपे : प्रकाश मोहन, तिफनवाडी : दीपक कडलग, वाळद : रुचिरा पोखरकर, आडगाव : प्रकाश गोपाळे, डेहणे : दत्तात्रय खाडे, कोहिनकरवाडी : वैशाली कोहिणकर, एकलहरे : अजय आंबेकर (बिनविरोध), धुवोली : (रिक्त), वाघू : सावळेराम भोईर (बिनविरोध), मोरोशी : जयश्री नांगरे, वहागाव : सुदाम पवार.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनिमगाव म्हाळुंगीमध्ये उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान\nNext articleमहापौरांचा “सर्जिकल स्ट्राईक’ आमदारांच्या जिव्हारी\n परत म्हणू नका, दादांनी सांगितले नाही- अजित पवार\nभिगवणची वाहतूककोंडी होणार दूर, हायवेलगतच्या स्टॉलवर पोलिसांची कारवाई\nबदलाचे वारे पुन्हा घोंगावतय ; खेड तालुक्यात राजकीय हालचालींना वेग\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2018-12-18T15:01:47Z", "digest": "sha1:3YNXKPWN3IIRPB5J5Z7FBLVH2GJJPJLP", "length": 5910, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:संयुक्त राष्ट्रे - विकिपीडिया", "raw_content": "\nसदस्य देश • आमसभा • सुरक्षा समिती • आर्थिक व सामाजिक परिषद • सचिवालय (सरचिटणीस) • आंतरराष्ट्रीय न्यायालय\nकार्यक्रम व विशेष संस्था\nखाद्य व कृषी संस्था • आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्था • आंतरराष्ट्रीय मजूर संस्था • आंतरराष्ट्रीय सागरी संस्था • IPCC • आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था • संयुक्त राष्ट्रे औद्योगिक विकास संस्था • आंतरराष्ट्रीय दूरध्वनी संघ • संयुक्त राष्ट्रे एड्स कार्यक्रम • SCSL • UNCTAD • UNCITRAL • संयुक्त राष्ट्रे विकास समूह • संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम • UNDPI • संयुक्त राष्ट्रे पर्यावरण कार्यक्रम • युनेस्को • UNODC • UNFIP • संयुक्त राष्ट्रे लोकसंख्या निधी • संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालय • संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त • संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क समिती • UN-HABITAT • युनिसेफ • UNITAR • UNOSAT • UNRWA • UN Women • विश्व पर्यटन संस्था • जागतिक पोस्ट संघ • विश्व खाद्य कार्यक्रम • विश्व स्वास्थ्य संस्था • विश्व हवामान संस्था\nआडव्या याद्यांशिवाय असलेले नेव्हीगेशनल बॉक्सेस\nरंगीत पृष्ठभूमी वापरणारे एनएव्ही बॉक्सेस\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑगस्ट २०१३ रोजी ०२:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/crime-filed-against-5-sawakar-128731", "date_download": "2018-12-18T16:09:56Z", "digest": "sha1:YKOUSMH4ETHFKGIKCYSDTJYRWZADD3Y6", "length": 14129, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "crime filed against 5 sawakar पैसे वसुलीप्रकरणी धमकावल्याने पाच सावकारांवर गुन्हा | eSakal", "raw_content": "\nपैसे वसुलीप्रकरणी धमकावल्याने पाच सावकारांवर गुन्हा\nशुक्रवार, 6 जुलै 2018\nसातारा : तमाशा मंडळ उभारणीसाठी व्याजाने घेतलेल्या 21 लाख\nरुपयांच्या वसुलीसाठी धमकावल्याप्रकरणी अतीत (ता. सातारा) व उंब्रज (ता.\nकऱ्हाड) येथील पाच खासगी सावकारांवर बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.\nसातारा : तमाशा मंडळ उभारणीसाठी व्याजाने घेतलेल्या 21 लाख\nरुपयांच्या वसुलीसाठी धमकावल्याप्रकरणी अतीत (ता. सातारा) व उंब्रज (ता.\nकऱ्हाड) येथील पाच खासगी सावकारांवर बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.\nमज्जीद मुल्ला, चव्हाण (पूर्ण नाव पत्ता माहित नाही), हणमंत कारंडे (तिघे\nरा. अतीत), मुन्ना पटेल व सुभाष जावळे (दोघे रा. उंब्रज) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत दत्तात्रय नानासो सोनावणे (रा. अतित, ता. सातारा) यांनी फिर्याद नोंदवली आहे. सोनावाणे यांनी तमाशा मंडळ उभारणीसाठी गावातील मुल्ला याच्याकडून दि. 19 मे 2011 ते 24 एप्रिल 2017 या काळात 16 लाख 65 हजार रुपये दर महा पाच टक्के व्याजाने घेतले होते. तमाशाच्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून सोनावणे यांनी त्याला वेळोवेळी 37 लाख 25 हजार रुपये रक्कम परत दिली.\nत्यानंतर त्यांना पुन्हा गावातीलच चव्हाण नावाच्या व्यक्तीकडून 20 जून\n2016 या कालावधीत दरमहा पाच टक्के व्याज दराने दोन लाख रुपये घेतले.\nत्यापोटी त्यांनी एक लाख 5 हजार रुपये परत केले. तसेच 30 जानेवारी 2014 ते 3 ऑगस्ट 2015 या काळात हणमंत कारंडे याच्याकडून चार टक्के व्याजदराने दिड लाख रुपये घेतले. त्यापोटी अडीच लाख रुपये परत दिले. व्याजान��� पैसे घेत सोनावणे यांनी पत्नीच्या मामाची 19 गुंठे जागा कारंडे याला तीन वर्षाचे आत सोडवून घेण्याच्या अटीवर खुशखरेदी दिली होती.\nहे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी मुन्ना पटेल याच्या मध्यस्थीने स्वमालकीचा\nटेम्पो तीन लाख 50 हजार रुपयांना विकला. त्यानंतर पटेल याने सोनावणे\nयांना दोन लाख 45 हजार रुपयेच परत दिले. उर्वरित रक्कम त्याने स्वत:कडेच ठेवली. वेळावेळी मागणी करूनही ती परत दिली नाही. दरम्यानच्याच काळात सोनावणे यांनी सुभाष जावळे याच्याकडून 80 हजार रुपये घेतले. त्यापोटी दोन लाख 75 हजार इतकी रक्कम परत केली. व्याजाने घेतलेल्या एकुण21 लाख रुपयांपोटी 45 लाखांची परतफेड करुनही सर्व संशयीत आणखी पैसे देण्यासाठी त्यांना धमकावत होते. काल सायंकाळी त्यांनी धमकावत सोनावणे यांना चारचाकी वाहनातून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी याबाबत बोरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. उपनिरीक्षक दुधाणे तपास करत आहेत.\nराजधानीत पुन्हा 'त्याच' दिवशी बलात्कार\nनवी दिल्लीः राजधानीत 16 डिसेंबर 2012 रोजी निर्भयावर बसमध्ये सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण जग हादरून गेले होते....\nपंतप्रधानांच्या पुणे दौर्यामुळे शवविच्छेदनास सहा तास उशीर\nपिंपरी (पुणे) : मेट्रोच्या भूमिपूजनासाठी मंगळवारी (१८) पंतप्रधान बालेवाडी येथे येणार आहेत. त्यांच्या बंदोबस्ताची रंगीत तालीम रविवारी (ता.१६)...\nपुणे: साऊंड सिस्टिम बंद करण्यास सांगणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ\nपुणे : हळदीच्या कार्यक्रमासाठी मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवलेले साऊंड स्पिकर बंद करण्यास सांगणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की...\nतलवार गळ्यावर ठेवून एकाला लुटले\nनांदेड : एका दुचाकीस्वाराला रस्त्यात अडवून त्याच्या गळ्यावर तलवार ठेवून जबरीने रोख रक्कमेसह 45 हजाराचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना जिल्हा...\nशिवसेना नेत्यांच्या मुलांवर पूर्ववैमानस्यातून हल्ला\nसोलापूर : शिवसेना नेते पुरुषोत्तम बरडे यांचा मुलगा समर्थप्रसाद बरडे (वय 20, रा. गुलमोहर आपार्टमेंट, अवंती नगर, जुना पुना नाका, सोलापूर) आणि...\nपुण्यात आरोपीने केला पोलिस कोठडीत अात्महत्येचा प्रयत्न\nपुणे : चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटकेत असलेल्या आरोपीने नैसर्गिक विधीचा बहाना करुन स्वच्छतागृहामध्ये फरशीच्या धारदार तुकडयाद्वारे ���ात व छातीवर वार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://warangal.wedding.net/mr/photographers/1142353/", "date_download": "2018-12-18T15:42:38Z", "digest": "sha1:ZZV5MJTSAIQ6R7MOSXMKY2QFQQYKVCYR", "length": 2776, "nlines": 72, "source_domain": "warangal.wedding.net", "title": "वारांगळ मधील V S Anu Digital Studio हे लग्नाचे फोटोग्राफर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 20\nवारांगळ मधील V S Anu Digital Studio फोटोग्राफर\nफोटोग्राफीची स्टाइल पारंपारिक, प्रामाणिक, ललित कला\nसेवा लग्नाची फोटोग्राफी, अल्बम, डिजिटल अल्बम, लग्नाआधीची फोटोग्राफी, फोटो बूथ, व्हिडिओग्राफी\nप्रवास करणे शक्य नाही\nसर्व फोटो पाठवते होय\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा 15 Days\nफोटोग्राफीक अहवालासाठी सरासरी वितरण वेळ 1 महिना\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी, तेलुगू\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 20)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,77,936 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/category/test-and-diagnosis/?filter_by=review_high", "date_download": "2018-12-18T15:31:07Z", "digest": "sha1:255HDR6YJUTTZBF4EFBP2TWRKY4KXWRS", "length": 6396, "nlines": 114, "source_domain": "healthmarathi.com", "title": "Diagnosis Test Archives - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nहे सुद्धा वाचा :\nकानातून पाणी व पु येणे उपाय मराठीत (Ear infection in Marathi)\nभाजल्यानंतर करावयाचे प्रथमोपचार (Burns first aid in Marathi)\nडोकेदुखी कारणे, लक्षणे व उपाय मराठीत माहिती (Headache)\nगरोदरपणात बाळाची वाढ कशी होते – प्रेग्नन्सी कॅलेंडर (Pregnancy calendar in...\nवाल पावटा खाण्याचे फायदे (Field bean nutrition)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\n���ंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nडोकेदुखी कारणे, लक्षणे व उपाय मराठीत माहिती (Headache)\nफुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)\nगरम पाणी पिण्याचे फायदे मराठीत माहिती (Benefits of Drinking Warm Water)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nविविध रोगांची माहिती :\nतोंड येणे समस्या व उपाय मराठीत (Mouth ulcers in Marathi)\nलो ब्लडप्रेशर – रक्तदाब कमी होणे मराठीत माहिती (Low BP in...\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nत्रास अपचनाचा आणि उपचार (Indigestion in Marathi)\nगॅस्ट्रो आजार मराठीत माहिती (Gastro in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/vaibhavwadi-konkan-news-family-out-society-tantamukti-chairman-63023", "date_download": "2018-12-18T15:40:24Z", "digest": "sha1:WU4WYNP6UPB2T43YR466B7ZKI4CKQYTZ", "length": 20924, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "vaibhavwadi konkan news family out in society by tantamukti chairman तंटामुक्त अध्यक्षानेच टाकले कुटुंबाला वाळीत | eSakal", "raw_content": "\nतंटामुक्त अध्यक्षानेच टाकले कुटुंबाला वाळीत\nशुक्रवार, 28 जुलै 2017\nवैभववाडी - गावात शांतता राखण्याची जबाबदारी असणाऱ्या तंटामुक्त अध्यक्षाच्या पुढाकारानेच तिरवडे तर्फे खारेपाटण येथील सावंत कुटुंबावर सामाजिक, धार्मिक बहिष्कार घालण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस\nवैभववाडी - गावात शांतता राखण्याची जबाबदारी असणाऱ्या तंटामुक्त अध्यक्षाच्या पुढाकारानेच तिरवडे तर्फे खारेपाटण येथील सावंत कुटुंबावर सामाजिक, धार्मिक बहिष्कार घालण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस\nयासंदर्भात दत्ताराम सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व मंदिरातील मानकरी धकटू काशिराम घुगरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तिरवडे तर्फे खारेपाटण येथील सावंतवाडीत दत्ताराम भाऊ सावंत (वय ६६) हे पत्नी, सून आणि नातवंडे यांच्यासह राहतात. काही दिवसांपूर्वी श्री. सावंत यांना मंदिराचे मानकरी तथा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष धकटू घुगरे यांनी ग्रा���दैवतेच्या मंदिरात बोलावून घेतले. या वेळी गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. या बैठकीत श्री. घुगरे यांनी गावातील लोकांसमोर श्री. सावंत यांनी ग्रामदैवतांवरच देवदेवस्की केल्यामुळे देवाचे कौल होत नसल्याचे गावकऱ्यांना सांगितले. याची खातरजमा करण्यासाठी कौल घ्यायचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. श्री. सावंत यांनी देवाच्या पाषाणाला कौल घातला; मात्र तो कौल त्यांच्या मनाप्रमाणे झाला नाही. त्यानंतर त्यांनी पुन्हा कौल घातला आणि तो त्यांच्या मनाप्रमाणे झाला. या वेळी श्री. सावंत यांनी देवांवर खोटेनाटे केल्याचा पुनरुच्चार श्री. घुगरे यांनी केला. देवावर देवदेवस्की करीत असल्यामुळे आपल्याला बहिष्कृत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या वेळी आपण कोणतीही देवदेवस्की केलेली नाही, असे वारंवार सांगत होतो; मात्र त्यांनी काहीही ऐकून घेतले नाही. अखेर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व मुख्य मानकरी यांनी सर्व गावकऱ्यांना यापुढे श्री. सावंत यांच्या घरी जाऊ नये, त्यांच्याशी बोलू नये, त्यांच्या कोणत्याही कार्यात जाऊ नये, एवढेच नव्हे तर त्यांच्या घरी जरी कोणी मयत झाला, तरीदेखील जाऊ नये, असा फतवा काढला. जर कुणी जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे बरे-वाईट झाले तर आपण अजिबात जबाबदार राहणार नाही, अशी भीतीही गावकऱ्यांच्या मनामध्ये घातली.\nश्री. घुगरे हे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी पुन्हा ग्रामस्थांना मंदिरात बोलाविले. देवाच्या माध्यमातून श्री. सावंत यांना शिक्षा देण्यासाठी काही कोंबड्या या वेळी देवाला वाहण्यात आल्या. शिक्षा नक्की मिळेल का, याची खात्री मिळण्यासाठी देवाचा कौल घेऊन गावपारधीचे नियोजन केले. विशेष म्हणजे निश्चित केलेल्या तीन दिवसांत पारध झाली. त्यामुळे गावकऱ्यांचा श्री. घुगरे यांच्यावरील विश्वास वाढला, असे श्री. सावंत यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.\nगावातील लोकांना मंदिरात बोलावून त्यांना यासंदर्भात विचारण्याचा श्री. सावंत यांनी प्रयत्न केला. या वेळी श्री. सावंत यांना ‘तुम्ही देवावर देवदेवस्की केली आहे. त्यामुळे गावाची माफी मागा,’ असे श्री. घुगरे यांच्याकडून सांगण्यात आले; मात्र श्री. सावंत यांनी ‘आपण कोणतीही चूक केलेली नाही. त्यामुळे माफी मागणार नाही,’ असे सांगितले. त्यामुळे तंटामुक्त अध्यक्षांनी श्री. सावंत यांच्यावर सर्व बाजूंनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. श्री. सावंत यांची पिठाची गिरण आहे. बहिष्कार घातल्यापासून गावातील एकही व्यक्ती पिठाच्या गिरणीवर जात नाही. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय मानकरी तथा तंटामुक्त अध्यक्ष श्री. घुगरे यांनी चार वर्षांपूर्वी सावंतवाडी आणि देवळेवाडी या दोन्ही वाड्यांवर बहिष्कार घातला होता. त्या वाड्यांवरील बहिष्कार उठविण्यासाठी त्यांनी ५ ते १० ग्रॅम वजनाची सोन्याचा मुलामा असलेली चांदीची डुकराची मूर्ती दंड म्हणून घेतली होती.\nअशा आशयाची फिर्याद दत्ताराम सांवत यांनी पोलिसांत दिल्यानंतर पोलिसांनी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तथा मंदिराचे प्रमुख मानकरी धकटू घुगरे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे सरंक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसारही गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक एस. के. घाटगे करीत आहेत.\nपदाच्या गैरवापर चर्चेला दुजोरा\nगावातील तंटे गावातच मिटावेत आणि गावातील शांतता कायम अबाधित राहावी, या हेतूने शासनाने तंटामुक्त गाव अभियान राज्यात प्रभावीपणे राबविले; परंतु या समितीच्या पदाचा काही अध्यक्ष गैरवापर करीत असल्याची यापूर्वी चर्चा होती; मात्र तिरवडे तर्फे खारेपाटणच्या प्रकारामुळे त्या चर्चेला दुजोरा मिळाला आहे.\nगेली दहा वर्षे धकटू घुगरे अध्यक्ष\nराज्य शासनाने २००७ पासुन राज्यात तंटामुक्त गाव अभियान राबविण्यास सुरवात केली. अभियान प्रभावी राबविण्याच्या हेतुने १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत तंटामुक्त गाव समिती गठित करण्यात येते; परंतु धक्कादायक बाब म्हणजे तिरवडे तर्फे खारेपाटण तंटामुक्त अध्यक्षपदी गेली दहा वर्षे धकटू घुगरे हेच आहेत. त्यांना बदलले नाही की बदलण्याचे धाडस कुणी दाखविले नाही याची चर्चा सध्या परिसरात सुरू आहे.\nसामाजिक बहिष्कृत व्यक्ती संरक्षण कायद्यानुसार श्री..घुगरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अशा पद्धतीचा गुन्हा दाखल होण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे.\nमोदींचे अमेरिकी शीख समुदायाकडून अभिनंदन\nवॉशिंग्टन : कर्तारपूर कॉरिडॉरचे भूमिपूजन करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल अमेरिकेतील शीख समुदायाने पंतप्रदान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे....\nधनगर आरक्षणासाठी बीडमध्ये काठी अन॒ घोंगड मोर्चा\nबीड- हातात काठी आणि खांद्यावर घोंगडी हे धनगर समाजाचा पारंपारिक पेहराव असलेले आणि डोक्यावर पिवळ्या टोप्या परिधान करुन हाती पिवळ्या रंगाचे झेंडे उंचावत...\nपुणे - शहराची लोकसंख्या ३५ लाख, मिळकतींचा (घरे) आकडा पावणेनऊ लाख, महापालिकेत समाविष्ट झालेली गावे आणि तेथील लोकसंख्या वेगळीच...\nजाहिरातींमधून पालिकेला मिळणार ८० कोटींचा महसूल\nपुणे - महापालिकेच्या उत्पन्नात यंदाही घट होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी ‘पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ने (पीएससीडीसीएल)...\nकरदात्यांना न्याय मिळण्यासाठी एकत्रितपणे काम करावे : गुप्ता\nपुणे : \"प्रामाणिक करदात्यांना न्याय मिळावा, यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. सेवाभावी संस्थांनीही प्राप्तिकरातील तरतुदी समजून...\nझेडपीच्या गुरुजींना आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nकरकंब : सोलापूर जिल्हापरिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकास्थित 'नॅशनल जिओग्राफिक सोसायटी'च्या वतीने दिला जाणारा 'नॅशनल जिओग्राफिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/insulting-of-sikh-holy-book-1150427/", "date_download": "2018-12-18T15:53:08Z", "digest": "sha1:UB24VA7GOJ24OPX45I4ETBWAT6XY6NC2", "length": 12367, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "शिखांच्या धर्मग्रंथाचा अवमान केल्याने चकमक, १५ जखमी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nशिखांच्या धर्मग्रंथाचा अवमान केल्याने चकमक, १५ जखमी\nशिखांच्या धर्मग्रंथाचा अवमान केल्याने चकमक, १५ जखमी\nधर्मग्रंथाची पाने रस्त्यावर टाकण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ शीख कार्यकर्त्यांनी दगडफेक केली\nझियाऊद्दीन सय्यद and झियाऊद्दीन सय्यद | October 15, 2015 04:22 am\nशिखांच्या पवित्र धर्मग्रंथाची पाने रस्त्यावर टाकण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ शीख कार्यकर्त्यांनी दगडफेक केली त्या वेळी त्यांची पोलिसांशी चकमक झाली. पोलिसांना अश्रुधूर व पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर करून निदर्शकांना पांगवावे लागले. नंतर सौम्य लाठीमारही करण्यात आला. या चकमकीत १५ जण जखमी झाले असून त्यात आठ पोलिसांचा समावेश आहे. फरिदकोट जिल्ह्य़ात त्यामुळे तणाव असून शांतता राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nकिमान सहा हजार शीख लोकांनी शिखांच्या पवित्र धर्मग्रंथाचा अवमान करण्यास जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा करावी, अशी मागणी करण्यासाठी निषेध मोर्चा काढला होता. त्या वेळी काहींनी दगडफेक केली, असे पोलिसांनी सांगितले.\nफिरोझपूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक अमरसिंग चहल यांनी सांगितले, की संवादाचे सर्व मार्ग संपल्यानंतर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. शीख संघटनांशी पोलिसांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पाचशे निदर्शकांना ताब्यात घेतले आहे. आता परिस्थिती नियंत्रणात असून सुरक्षा कुमक वाढवली आहे असे चहल यांनी सांगितले.\nचोरलेल्या धर्मग्रंथाची पाने फेकली\nफरिदकोट व मोगा जिल्ह्य़ातील अनेक खेडय़ांत समाजकंटकांविरोधात पोलिसांची गस्त सुरू आहे. शिखांचा पवित्र ग्रंथ भटिंडा-कोटकपुरा रस्त्यावर असलेल्या एका धार्मिक स्थळाच्या ठिकाणाहून चोरला होता व नंतर त्याची पाने रस्त्यावर टाकली होती.\nमुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी या घटनेचा निषेध केला आहे. कुणीही शांतताभंग करू नये असे आवाहन त्यांनी केले. समाजकंटकांनी दुही पसरवू नये, ईश्वरनिंदेची कुठलीही कृती ही क्षम्य नसते, आता या घटनेशी संबंधित कुणाचीही गय केली जाणार नाही व कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIPL Auction 2019: युवराज झाला 'मुंबईकर' १२ व्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार\n युवराज सिंहवर अखेर बोली लागली, नवीन हंगामात मुंबई इंडियन्सकडून...\nकाँग्रेसला सरकार चालवायला येत नाही, शे���कऱ्यांच्या कर्जमाफीवर भाजपा मंत्र्याचे वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअटलजींच्या सरकारला आणखी काही काळ मिळाला असता तर...\n#MeToo : सोनू निगमचा अनु मलिकला पाठिंबा\nरणबीर रिसेप्शनला न आल्यानं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही- दीपिका\nThackeray Biopic: चर्चा फक्त भगव्याची अन् नवाजुद्दीनच्या लूकची\nदुसरीला डेट करत असतानाही रणवीर माझ्याशी फ्लर्ट करायचा, दीपिकानं सांगितला मजेशीर किस्सा\n...अन् पंकजाताई आणि पूनम महाजन म्हणाल्या 'कुछ कुछ होता हैं'\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nप्रशासकीय इमारतीतील संकटकालीन सुटकेचा मार्ग ‘अडगळी’त\nखड्डे न बुजवताच, रस्त्याची रंगरंगोटी\nलहान मुलांच्या मदतीने लग्नमंडपांत चोऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-agrowon-pangra-shinde-vasmat-hingoli-2831?tid=162", "date_download": "2018-12-18T16:02:46Z", "digest": "sha1:MO6OQZRWKKLMOSO65FDKCTTYYQIQLNRZ", "length": 31244, "nlines": 212, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, agrowon, pangra shinde, vasmat. hingoli | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपीकपद्धतींत बदल करून पांगरा शिंदे प्रगतीपथावर\nपीकपद्धतींत बदल करून पांगरा शिंदे प्रगतीपथावर\nपीकपद्धतींत बदल करून पांगरा शिंदे प्रगतीपथावर\nगुरुवार, 9 नोव्हेंबर 2017\nसिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी येत्या काळात गाव परिसरातील डोंगरावर पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहून जाणारे पाणी अडविण्यात येणारर आहे. त्यासाठी शिवारात जलसंधारणाच्या कामांचे नियोजन आहे. विकास कामांमध्ये ग्रामस्थांचे सहकार्य मिळत आहे. सांडपाण्यासाठी शोषखड्डे तसेच घनकचरा व्यवस्थापनाचा उपक्रम राबविणार आहोत.\n-भागवत शिंदे, सरपंच, पांगरा शिंदे\nहिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे (ता.वसमत) येथील तरुण कष्टाळू शेतकऱ्यांनी पीकपद्धतीमध्ये जाणीवपूर्वक बदल करीत प्रगतीकडे पाऊल टाकले आहे. भाजीपाला, झेंडू, रेशीम शेतीच्या माध्यमातून आश्वासक उत्पन्नाच्या दिशेने ग्रामस्थांची वाटचाल सुरू आहे. त���ुण नेतृत्वाखाली लोकाभिमुख ग्रामविकासाचे उपक्रम राबविण्यात येत अाहेत. आदर्श गावाच्या वाटेवर गाव आहे. शिवारात केलेल्या जलसंधारणाच्या उपचारांमुळे भूजल पातळी वाढली आहे. हंगामी सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. घरोघरच्या नळांना पाणीमीटर बसविण्यात आल्यामुळे पाणीपट्टीची चोख वसुली होत आहे.\nवसमत-हिंगोली-अकोला या रेल्वमार्गावरील पांगरा शिंदे हे वसमत तालुक्यातील (जि. हिंगोली) टोकाचे गाव. कळमनुरी, औंढा नागनाथ या तालुक्यांच्या सिमेवर असलेले व डोंगराच्या कुशीत वसलेले गाव म्हणून त्याकडे पाहिले जाते. मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यामध्ये या गावातील स्वातंत्र्य सेनानींचा सक्रिय सहभाग राहिला आहे. गावामध्ये रोकडेश्वर हे जागृत देवस्थान आहे. दर बारा वर्षांनी बेलवृक्षापासून तयार करण्यात आलेल्या रोकडेश्वर यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते. या उत्सवामध्ये लाखो भाविक सहभागी होतात.\nगाव शिवारातील सुमारे ७० टक्के जमीन मुरमाड, बरड स्वरुपाची आहे\nगावातील ९० टक्के शेतकरी अल्पभूधारक.\nकोरडवाहू क्षेत्रात सोयाबीन, कापूस, तूर आदी पिके घेतली जातात.\nबागायती क्षेत्रात हळद, झेंडू, टोमॅटो, मिरची आदी भाजीपाला पिके असतात.\nकांदा तसेच दुधी भोपळा बीजोत्पादनाकडे काही शेतकरी वळले आहेत.\nकाही वर्षांपूर्वी ऊस हे गावचे नगदी पीक होते. गूळ तयार करून विक्री केली जात असे. त्याकाळी गावात अनेक गुऱ्हाळे होती. अलीकडील काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी झाल्याने उसाला पाणी कमी पडू लागले. त्यामुळे शेतकरी भाजीपाला, झेंडू आदी पिकांकडे वळले. झेंडू उत्पादक गाव म्हणून देखील या गावाची ओळख होऊ लागली आहे. कमी पाण्यात शाश्वत उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेतीकडे तरुण शेतकरी आकर्षित झाले आहेत.\nशेती हा गावचा प्रमुख व्यवसाय आहे. अनेकांनी शेतीला किराणा दुकान, कृषी निविष्ठा विक्री केंद्र, मशिनरी स्टोअर आदी व्यवसायांची जोड दिली आहे. अर्थात शेतीशी असलेली नाळ मात्र येथील शेतकऱ्यांनी कायम ठेवली आहे.\nतरुण शेतकऱ्यांना भावतेय रेशीम शेती\nगावातील सोपान शिंदे यांची दोघा भावांमध्ये चार एकर शेती आहे. खडकाळ जमिनीमुळे पाऊस कमी झाला. सोयाबीन, कापूस, तूर आदी पारंपरिक पिकांपासून खात्रीशीर उत्पादन मिळत नसे. त्यामुळे २०१४ मध्ये शिंदे यांनी गावात प्रथमच एक एकरवर तुती लागवड केली. रेशीम कोष उत्पादन सुरू केले. कर्नाटकातील रामनगर तसेच तेलंगणातील जंगम येथील बाजारपेठेत कोषांची विक्री केली जाते. आज या व्यवसायात ते कुशल झाले आहेत. दरवर्षी अडीच ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न त्यातून मिळू लागले आहे. शिंदे यांच्यापासून प्रेरणा घेत गावातील अनेक तरुण शेतकरी दर महिन्याला नोकरीच्या पगाराप्रमाणे खात्रीशीर उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेतीकडे वळले आहेत.\nगावातील रेशीम शेती दृष्टिक्षेपात\nजिल्हा रेशीम कार्यालयाच्या मदतीने गेल्यावर्षी ३७ शेतकऱ्यांकडून ४० एकरांवर तुती लागवड\nपैकी २२ शेतकऱ्यांकडून रेशीम कोष उत्पादन सुरू\nउर्वरित शेतकऱ्यांकडून कीटक संगोपनगृह उभारणीची कामे सुरू\nगावातील २५ ते ३० शेतकरी झेंडू फुलांचे उत्पादन घेतात. प्रत्येकाकडे किमान अर्धा एकर लागवड असते. दसरा, दिवाळी सणानिमित्त या फुलांना मागणी असते. यंदा सरासरी ४० ते ५० रुपये प्रति किलो दर मिळाल्याने चांगले उत्पन्न मिळाल्याचे शेतकरी सांगतात.\nजलसंधारणाच्या कामांमुळे संरक्षित पाणीसाठे\nजलसंधारणाच्या कामांतही गाव मागे नाही. या कामांचाच भाग म्हणून डोंगर उतारावर खोल सलग समतल चर खोदण्यात आले आहेत. सहा नवीन बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. वीस जुन्या बंधाऱ्यांतील गाळ काढण्यात आला. पाझर तलावांची दुरुस्ती करण्यात आली. उपचार करून तलावाचा पाझर बंद करुन साठवण तलावांमध्ये त्यांचे रूपांतर करण्यात आले. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तसेच शिरपूर पॅटर्न नुसार नाला खोलीकरणाची कामे झाली. त्यामुळे पडलेल्या पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविण्यात आले. यंदा कमी पाऊस होऊनही सिंचनासाठी संरक्षित पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.\nआठ किलोमीटरवरील राजवाडी येथील पाझर तलावजवळ पांगरा शिंदे येथील नळपाणी पुरवठा योजनेची व विहिर खोदण्यात आली आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गंत हे काम झाले. जलवाहिन्यांद्वारे गावातील पाण्याच्या टाक्यांत पाणी आणले आहे. गावात ६८१ नळजोडण्या आहेत. प्रत्येक नळाला पाणीमीटर बसविण्यात आले आहे. एक पैसा प्रतिलिटर या प्रमाणे दररोज सकाळी सहा ते अकरा या वेळेत पाणीपुरवठा करण्यात येतो. मीटरवरील ‘रीडिंग’ नुसार पाणीपट्टीची आकारणी करून वसुली करण्यात येते. ग्रामस्थ नियमित पाणी पट्टी भरतात. वसुलीच्या रकमेतून पाणीपुरवठा विह��रीचे बळकटीकरण करण्यात आले आहे. देखभाल दुरुस्ती, वीजबिल भरण्यासाठी निधी उपलब्ध होत आहे. वीज भारनियमनाचा अपवाद वगळता नियमित पाणीपुरवठा केला जातो. दिवाळी सणानिमित्त बोनस म्हणून प्रत्येक कुटूंबास तीन हजार लिटर पाणी मोफत दिले जाते. शैक्षणिक संस्था तसेच धार्मिक स्थळांना मोफत पाणीपुरवठा केला जातो.\nग्राम सुधारणेतील ठळक बाबी\nगावात जिल्हा परिषदेची सातव्या इयत्तेपर्यंत तर संस्थेची पाचवी ते बारावीपर्यंत शाळा आहे. चार पैकी एका अंगणवाडीला ‘आयएसओ’ मानांकन मिळाले आहे. आरोग्य सुविधेसाठी एक प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्र आहे. पशुवैद्यकीय उपचार केंद्रही आहे.\nसिमेंट बांधकामे तसेच पेव्हर ब्लाॅकच्या माध्यमातून गावातील प्रमुख रस्ते तसेच चौक पक्के करण्यात आले आहेत. सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी भूमिगत गटारे बांधण्यात आली आहेत. सुमारे ५५ घरांचे सांडपाण्यासाठी शोषण खड्डे तयार करण्यात आले आहेत.\nस्वच्छतागृहांचे बांधकाम करून त्याचा वापर सुरु केल्यामुळे गाव हागणदारीमुक्त झाले आहे.\nसन २०१५ मध्ये गावाला महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार मिळाला. या पुरस्काराच्या तीन लाख रुपये रकमेतून रेल्वे स्टेशन ते गावातील बस थांब्यापर्यंतच्या रस्त्यावर दुतर्फा वृक्षलागवड करण्यात आली आहे.\nविजेची बचत करण्यासाठी एलईडी पथदिवे बसविण्यात आले आहेत.\nमहिलांचे मतदान घेऊन गावातील दारूचे दुकान बंद करण्यात आले आहे.\nविद्यमान सरपंच भागवत शिंदे यांनी लोक सहभागातून ग्रामविकासाचे विविध उपक्रम राबविल्यामुळे गावाला वेगळी ओळख निर्माण करणे शक्य झाले.\nलोकसंख्या - ४०६६ (२०११ नुसार)\nकुटूंब संख्या- ९०० (२०११ नुसार)\nभौगोलिक क्षेत्र- १,४९७ .७२ हेक्टर\nलागवडीयोग्य क्षेत्र- १,३८५ हेक्टर\nगावठाण व सार्वजनिक सुविधा क्षेत्र- १५ हेक्टर\nजिरायत क्षेत्र- १,३८५ हेक्टर\nहंगामी सिंचन क्षेत्र-१५० हेक्टर.\nग्रामपंचायतीच्या कराचा भरणा ग्रामस्थ नियमित करतात. पाणीपट्टीच्या रकमेतून देखभाल दुरुस्तीसाठी\nनिधी उपलब्ध होत आहे.\nगावामध्ये मी प्रथमच रेशीम शेतीस सुरवात केली. कृषी विभागातर्फे आयोजित अभ्यास सहलींमध्ये\nगावातील शेतकऱ्यांनी राज्यातील विविध रेशीम उत्पादकांच्या प्रकल्पांना भेटी दिल्या. त्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी रेशीम शेतीत उतरले. दरवर्षी माझ्याकडे अ���्धा एकर झेंडू असतो. शेताजवळील बंधाऱ्यामध्ये पाणीसाठा उपलब्ध झाल्यामुळे विहिरीतील पाणीपातळी वाढली आहे. यंदा कमी पाणी पाऊस पडूनही सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे.\nमाझी साडेचार एकर शेती आहे. दोन वर्षांपूर्वी दुग्धव्यवसाय सुरू केला आहे. दररोज २५ लिटर दूध संकलन होते. गेल्यावर्षी दीड एकरवर तुती लागवड केली. कोष उत्पादन सुरू केले आहे. ‘मिल्क आणि सिर्ल्क या संकल्पनेच्या माध्यमातून शाश्वत उत्पन्नाचा मार्ग मिळाला आहे.\n-त्र्यंबक शिंदे - ९०४९८५०३०५\nमाझी २२ एकर शेती आहे. त्यापैकी चार एकरांवर तुती लागवड आहे. दीडशे अंडीपूंजांच्या पहिल्या बॅचपासून दीड क्विंटल कोष उत्पादन अपेक्षित आहे. वारंगा फाटा येथे माझे कृषी निविष्ठा केंद्र आहे. त्यातून पूरक उत्पन्न मिळते. उत्पन्नाची खात्री असल्यामुळे रेशीम शेतीकडे वळलो आहोत.\nसंपर्क- भागवत शिंदे :९६३७२६२६५१\nजलसंधारणाच्या कामांमधून गावातील बंधाऱ्यात जमा झालेला पाणीसाठा\nपांगरा शिंदे गावात झेंडू लागवड वाढत आहे.\nत्र्यंबक शिंदे यांच्या रेशीम कीटक संगोपनगृहातील कोषनिर्मिती\nगावातील रस्त्यांचे झालेले काम\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\nजपला एकीचा वसा, उमटवला प्रगतीचा ठसा,...रावळगुंडवडी (ता. जत, जि. सांगली) येथील...\nविकासाच्या वाटेवर अलगरवाडीची आश्वासक...लातूर जिल्ह्यातील अलगरवाडी (ता. चाकूर) गावाला...\nएकमुखी निर्णयातून साकारले ग्रामविकासाचे...ग्रामपंचायतीच्या इतिहासात अद्यापपर्यंत एकदाही...\nराज्य शासन दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी...राज्य शासनाने दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी...\nदुष्काळ हटविण्यासाठी ‘मिशन मोड’वर काम...राज्यातील पाऊसमान कमी ह���त असून सातत्याने दुष्काळ...\nपायाभूत सुविधांच्या बळावर ...हिवरेबाजार आणि राळेगणसिद्धी या गावांपासून प्रेरणा...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nदुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...\nप्रयोगशीलतेचा वसा जपुनी दुष्काळाला...नाशिक जिल्ह्यातील पेठ हा आदिवासी, दुर्गम तालुका....\nउपक्रमशील, प्रयोगशीलतेचा आदर्श- जातेगाव जातेगाव (ता. शिरूर) पुणे हे उपक्रमशील व प्रयोगशील...\nपर्यावरण संवर्धन, ग्राम पर्यटनाला चालनापर्यावरण संवर्धन, अभ्यासाच्या बरोबरीने ‘मलबार...\nशेती अन् ग्रामविकासासाठी आलो एकत्रअकोला शहरात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्यांनी...\nशेती, शिक्षण अन् आरोग्यातून शाश्वत...जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेमार्फत महाराष्ट्र...\nशेतीसह विकासकामांमध्येही उल्लेखनीय रोहडाभाजीपाला, कापूस बीजोत्पादनाच्या माध्यमातून रोहडा...\nग्रामविकास,पर्यावरण संवर्धनाचा वसा...राज्यातील व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या गावांमध्ये...\nपाचल ठरले स्मार्ट ग्रामरत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम...\n‘आरटीजीएस'द्वारे ग्रामपंचायत...सोलापूर : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सहा...\nशेती, आरोग्य अन् शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://digitalsakshar.com/CourseSelection?categoryid=popular", "date_download": "2018-12-18T14:53:11Z", "digest": "sha1:NNZGCSTESOB5AFUIP6J7OTKLQMCVY272", "length": 3904, "nlines": 132, "source_domain": "digitalsakshar.com", "title": "Digital Sakshar – The Free Learning App.", "raw_content": "\nदीड, अडीच, साडेतीन, साडेचार\nगड आला, पण सिंह गेला\nदीड, अडीच, साडेतीन, साडेचार\nगड आला, पण सिंह गेला\nमी दिपक भांगे , जिल्हा परिषद ,नांदेड च्या शाळेत शिक्षक आहे . माझ्या शाळेतील गोरगरिबांच्या लेकराना आपल्या विडियो च्या म्मदतीने उच्च तम शिक्षण देण्याचा ध्यास घेतला आहे .खरोखर आपले हे शेक्षणिक विडियो फार छान आहेत .असेच विडियो आपण भविष्यात तयार करत रहावेत हीच सदिच्या बाळगतो .आपलाच ऋणी --- Deepak Bhange Nanded\nमला आपले सर्व Videos खूप खूप आवडले मी एक खेडयामधे काम करणारी प्राथमिक शिक्षिका आहे .मला आपले app खूप उपयुक्त आहे सर्व विषय मराठी व हिंदी चेही वीडिओज बनवावेत इतर विषय देखिल लवकरच पुर्ण करावेत आम्हीं आतुरतेने वाट पाहत आहोत . आपल्या कामास shubhechha. -- Pratima Satre\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C", "date_download": "2018-12-18T16:26:04Z", "digest": "sha1:52WQNPSXBKLPSM4W2O56XBRTIQQEWIJP", "length": 5428, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बांगलादेशचा ध्वज - विकिपीडिया", "raw_content": "\nनाव বাংলাদেশের জাতীয় পতাকা (बांगलादेशेर जातियो पोताका)\nस्वीकार १७ जानेवारी १९७२\nबांग्लादेशचा ध्वज (बंगाली:বাংলাদেশের জাতীয় পতাকা) १७ जानेवारी १९७२ रोजी स्वीकारला गेला. हा ध्वज बांगलादेशाच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या कळात वापरल्या गेलेल्या ध्वजासारखा आहे. या ध्वजावरील लाल चकती बंगालच्या प्रदेशावर उगविणारा सूर्य दाखविते; तसेच बांग्लादेशाच्या मुक्तीसाठी रक्त सांडविणाऱ्या वीरांची आठवण जागवते. ध्वजावरील हिरवा रंग बांग्लादेशाच्या भूमीची सुपीकता दर्शवितो.\nस्वतंत्र बांगलादेशाचा पहिला ध्वज\nवायूदलाचा ध्वज (आकार १:२)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ एप्रिल २०१७ रोजी ०५:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-gst-smart-city-65530", "date_download": "2018-12-18T15:20:36Z", "digest": "sha1:5WR4VHMJDX6VVOHRHGTB7XQYKP6PBBLB", "length": 14885, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news GST smart city जीएसटीमुळे स्मार्ट सिटी प्रकल्पाबाबत संभ्रम | eSakal", "raw_content": "\nजीएसटीमुळे स्मार्ट सिटी प्रकल्पाबाबत संभ्रम\nबुधवार, 9 ऑगस्ट 2017\nनागपूर - जीएसटी लागू होऊन महिना लोटूनही प्रशासन अद्याप संभ्रमात आहे. त्यात स्मार्ट सिटी प्रकल्प साकारण्यासाठी आवश्यक साहित्यांच्या खरेदीवरही जीएसटी लागणार की नाही याबाबत केंद्र सरकारने अद्याप भूमिका स्पष्ट न केल्याने एसपीव्हीच्या चिंतेत भर पडली. त्य��मुळे एसपीव्ही जीएसटी परिषदेला पत्र लिहून आवश्यक साहित्य करमुक्तीसाठी पुढाकार घेणार आहे.\nनागपूर - जीएसटी लागू होऊन महिना लोटूनही प्रशासन अद्याप संभ्रमात आहे. त्यात स्मार्ट सिटी प्रकल्प साकारण्यासाठी आवश्यक साहित्यांच्या खरेदीवरही जीएसटी लागणार की नाही याबाबत केंद्र सरकारने अद्याप भूमिका स्पष्ट न केल्याने एसपीव्हीच्या चिंतेत भर पडली. त्यामुळे एसपीव्ही जीएसटी परिषदेला पत्र लिहून आवश्यक साहित्य करमुक्तीसाठी पुढाकार घेणार आहे.\nकेंद्र सरकारने १ जुलैपासून नवीन कर प्रणाली जीएसटी लागू केले. मात्र, केंद्र सरकारच्या विविध योजना तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पावर जीएसटीचा काय परिणाम होणार याबाबत भूमिका स्पष्ट केली नाही. केंद्र सरकारने नागपूरचा समावेश स्मार्ट सिटी योजनेत केला. स्मार्ट सिटी प्रकल्पाचा आराखडा ३ हजार ५७७.७७ कोटींचा आहे.\nजीएसटीमुळे प्रकल्पाच्या या किमतीत वाढ होणार की नाही, याबाबत सध्यातरी एसपीव्हीकडेही उत्तर नाही. मात्र, प्रकल्पाच्या किमतीत वाढ होऊ नये, यासाठी स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड या एसपीव्ही कंपनीकडून जीएसटी परिषदेला पत्र पाठविण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे यांनी नमूद केले.\nया प्रकल्पासाठी खरेदी करावे लागणारे साहित्य जीएसटीतून मुक्त करावे, अशी मागणी या पत्रात करण्यात येणार आहे. तत्पूर्वी एसपीव्हीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात येईल. १२ ऑगस्ट रोजी एसपीव्ही संचालक मंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे.\nयापूर्वी शासनाच्या प्रकल्पातील पाइप किंवा इतर साहित्य खरेदी करताना अबकारी कर माफ करण्यात येत होते. त्याच धर्तीवर स्मार्ट सिटी प्रकल्पात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी खरेदी करण्यात येणारे विविध साहित्यावरील जीएसटी माफ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परंतु, याबाबत काहीही स्पष्ट नाही.\nनासुप्र टप्प्याटप्प्याने देणार निधी\nस्मार्ट सिटी प्रकल्पासाठी देय असलेला निधी नागपूर सुधार प्रन्यास देणार असल्याचे स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे यांनी स्पष्ट केले. स्मार्ट सिटी प्रकल्पातील पायाभूत सुविधांची कामे सुरू झाल्यानंतर गरजेनुसार नासुप्र निधी देण��र आहे. नागपूर सुधार प्रन्यास दरवर्षी ५० कोटी रुपये या प्रकल्पासाठी देणार आहे. राज्य व केंद्राकडून निधी मिळाला असून ३४१ कोटी असल्याचेही त्यांनी नमूद केले.\n'सैराट' प्रेमाचा 'द एन्ड'\nनागपूर : पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा प्रशांत (बदललेले नाव) आणि रेल्वे अधिकाऱ्याची मुलगी बबली (बदललेले नाव) हे दोघेही सिव्हिल लाइन्समधील नामांकित शाळेत...\nशासनाचे आदेश मानण्यास प्रशासनाचा नकार\nनागपूर - दुष्काळी भागातील शेतकऱ्यांकडून जमीन महसूल सूट देण्याचे आदेश शासनाने दिल्यानंतर प्रशासनाकडून त्यांची वसुली सुरू असल्याची बाब समोर आली...\nविद्यार्थिनीची छेड; युवकाची धुलाई\nनागपूर - रेल्वे प्रवासादरम्यान विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या युवकाची अन्य प्रवाशांनी चांगलीच धुलाई केली. शनिवारी मध्यरात्रीनंतर नागपूर रेल्वेस्थानकावर...\nएमबीबीएस प्रवेशाच्या आमिषाने डॉक्टरची 36 लाखांनी फसवणूक\nनागपूर - एमबीबीएस प्रवेशपूर्व परीक्षेत मुलाला कमी गुण असतानाही नाशिकच्या एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊन देण्याचे आमिष दाखवत...\nमुलगा होत नाही म्हणून पत्नीचा छळ\nनागपूर - दोन मुलींना जन्म दिल्यानंतरही वंशाला दिवा म्हणून मुलगा होत नसल्यामुळे पत्नीचा अतोनात छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या अन्य दोघांवर मानकापूर...\nअमिताभ यांच्या जेवणासाठी विशेष सोय\nनागपूर - \"झुंड' चित्रपटाच्या शूटिंगसाठी नागपूरच्या पंचतारांकित रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये \"बिग बी' अमिताभ बच्चन थांबले आहेत. या हॉटेलच्या जेवणात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vessoft.com/software/windows/download/photoeditor", "date_download": "2018-12-18T16:32:33Z", "digest": "sha1:RR6LLHO4AJ2HSNEX7XES2T6JIZX5SNWM", "length": 12148, "nlines": 228, "source_domain": "mr.vessoft.com", "title": "डाऊनलोड Photo! Editor 1.1 – Vessoft", "raw_content": "\nडाउनलोड प्रारंभ करण्यासाठी ग्रीन बटणावर क्लिक करा\nडाउनलोड सुरु झाल�� आहे, आपला ब्राउझर डाउनलोड विंडो तपासा. काही समस्या असल्यास, एकदा बटण क्लिक करा, आम्ही वेगळ्या डाऊनलोड पद्धती वापरतो.\n संपादक – प्रतिमा आणि डिजिटल फोटो सह कार्य करण्यासाठी साधने मोठ्या संच समाविष्टीत आहे की एक शक्तिशाली संपादक. सॉफ्टवेअर मुख्य गुणविशेष: लाल डोळा प्रतिमा इ छायाचित्र क्षेत्र, हास्यचित्र धार लावण्याची किंवा प्रतिमांची स्पष्टता, प्रकाश प्रभाव, डिजिटल आवाज काढण्याची घालावे, तयार करणे, प्रतिमा रंग वाढविण्यासाठी, काढून टाकणे संपादकीय सॉफ्टवेअर स्वयंचलितपणे सर्व साधने वापरते आणि चांगल्या परिणाम आवश्यक सेटिंग्ज निवडतात जेथे मोड समाविष्टीत आहे. सॉफ्टवेअर जुन्या फोटो सुधारण्यासाठी retouching फिल्टर संपूर्ण संच देते.\nप्रतिमा सह कार्य करण्यासाठी साधने मोठ्या संच\nसाधनांचा स्वयंचलित वापर मोड\nफोटो प्रकाश आणि रंग निवडणूक काढणे\nहे सॉफ्टवेअर वॉटरमार्क जोडून अनधिकृत कॉपी करण्यासह फोटो कॉपीराइटचे रक्षण करते.\nसाधन प्रतिमा आणि छायाचित्रे सह काम. सॉफ्टवेअर अनेक फिल्टर आहेत आणि आपण विविध प्रभाव जोडा किंवा आपोआप प्रकल्प तयार करण्यासाठी परवानगी देते.\nप्रतिमा काम एक शक्तिशाली साधन आहे. सॉफ्टवेअर तयार करा आणि प्रतिमा तयार करण्यासाठी साधने एक मोठा संच आहे.\nकार्यशीलता विस्तृत संच ग्राफिक संपादक. सॉफ्टवेअर साधी किंवा जटिल प्रकल्प काम समर्थन आणि विविध स्वरूपात त्यांना जतन करण्यासाठी सक्षम करते.\nसॉफ्टवेअर व्यावसायिक आणि उच्च दर्जाचे स्लाइड शो निर्माण करतो. तसेच अनेक मिडीया स्वरूपन व विविध ग्राफिकल किंवा आवाज प्रभाव करीता समर्थन पुरविते.\nफोटो कोलाज तयार करण्यासाठी साधन. सॉफ्टवेअर संपादन साधने उपलब्ध टेम्पलेट आणि अतिरिक्त प्रभाव भरपूर मूलभूत आहे.\nडिजिटल पेंटिंग कार्य करण्यासाठी शक्तिशाली ग्राफिक्स संपादक. सॉफ्टवेअर अनेक साधने आहेत आणि व्यावसायिक कलाकृती तयार करण्यासाठी समाविष्टीत आहे.\nशक्तिशाली ग्राफिक्स संपादक तयार आणि प्रतिमा संपादित करण्यासाठी. सॉफ्टवेअर प्रतिमा कार्य करण्यासाठी अतिरिक्त प्रभाव आणि साधने डाउनलोड करण्यास परवानगी देते.\nसॉफ्टवेअर धूसर फोटो तीक्ष्णपणा संयोजीत करण्यास. सॉफ्टवेअर मजबूत किंवा लक्ष केंद्रित कमकुवत प्रतिमा गुणवत्ता वसूल मिळण्याची हमी.\nसॉफ्टवेअरची मूळ प्रतिमा संकलित करण्या��्या आणि गुणवत्तेची हानी न करता फोटोंचे योग्य आकार घेण्यासाठी बॅच संकुचित करण्यात आले आहे. हे डुप्लिकेट देखील शोधते.\nसॉफ्टवेअर विविध प्रकारचे फोटो कॅलेंडर तयार करण्यासाठी डिझाइन केले आहे, जे एकाधिक डिझाइन पर्यायांचे समर्थन करते आणि उच्च गुणवत्तेत मुद्रण करते.\nहे सॉफ्टवेअर माऊस कर्सर किंवा ग्राफिक्स टॅब्लेट वापरून काढण्यासाठी डिझाइन केलेले आहे. सॉफ्टवेअर अनेक स्तरांवर कार्य समर्थित करते आणि कॅनव्हासवरील ब्रशचे दाब मजबुती निर्धारित करते.\nग्राफिक कन्व्हर्टर्स, माध्यम कन्व्हर्टर्स\nमल्टिमिडीया फाइल्स फंक्शनल कनवर्टर आहे. सॉफ्टवेअर आपण संगणक आणि पोर्टेबल डिव्हाइस लोकप्रिय स्वरूप विविध मध्ये फायली रूपांतरित करण्यास परवानगी देते.\nसाधे उपयुक्तता अनावश्यक फाइल्स प्रणाली स्वच्छ आणि नोंदणी त्रुटी निश्चित करण्यासाठी. सॉफ्टवेअर आपण सविस्तर दृश्य विंडो मध्ये आढळले समस्या पाहू देते.\nडीजे-स्टुडियो साधने एक विस्तृत संगीत आणि मंदावते तयार करण्यासाठी. सॉफ्टवेअर विविध ऑडिओ स्वरूप आवाज पुनरुत्पादन गुणवत्ता खात्री.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/science/plastic-eating-worms-and-insects", "date_download": "2018-12-18T14:40:42Z", "digest": "sha1:JU5MNPOU6ZXCKL6M2CCXYXJNGACHUZD3", "length": 9150, "nlines": 48, "source_domain": "www.bobhata.com", "title": "या अळ्या चक्क प्लास्टिक खातात ? वाचा या अनोख्या वैज्ञानिक शोधाबद्दल !!", "raw_content": "\nया अळ्या चक्क प्लास्टिक खातात वाचा या अनोख्या वैज्ञानिक शोधाबद्दल \nमंडळी, नुकतीच प्लास्टिक बंदी झालेली आहे. प्लास्टिक कचरा हा संपूर्ण जगाला पडलेला प्रश्न आहे. पण त्याच बरोबर प्लास्टिकला पूर्णपणे पर्याय नाही हेही खरं. प्लास्टिकचा आज अनेक महत्वाच्या गोष्टींसाठी वापर होतो. मग अशावेळी ‘धरताही येईन आणि सोडताही’ येईना अशी परिस्थिती होते. यावर अनेक वर्षांपासून संशोधन चालू आहे. अनेक उपाय शोधून काढले गेले पण प्लास्टिकची समस्य आहे तशीच आहे.\nआता एका नव्या भन्नाट कल्पनेने प्लास्टिकची समस्या सुटेल असं दिसतंय. हा उपाय म्हणजे प्लास्टिक खाणाऱ्या अळ्या. मंडळी विश्वास बसत नाही ना पण प्लास्टिक खाणाऱ्या अळ्या खरंच अस्तित्वात आहेत. चला तर तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो.\nप्लास्टिक खाणाऱ्या अळ्यांचा शोध कसा लागला \nअमेरिकेतली स्पॅनिश जीवशास्त्रज्ञ ‘फेडेरिका बटरेचिनी’ ही मधमाश���यांच्या पोळ्यातील मेण खाणाऱ्या अळ्यांवर संशोधन करत होती. एके दिवशी तिने या अळ्या एका प्लास्टिक पिशवीत ठेवल्या होत्या. ही पिशवी तशीच ठेवून ती निघून गेली आणि येऊन बघते तर काय. अळ्यांनी प्लास्टिकचा काही भाग खाऊन तिथून पलायन केलं होतं.\nया अळ्यांनी अवघ्या ४० मिनिटात प्लास्टिक कुरतडलं होतं. ही गोष्ट लक्षात येताच फेडेरिका आणि तिच्या टीमने या अळ्यांवर परीक्षण करण्यास सुरुवात केली. या कामात इतर काही संस्थांनी देखील भाग घेतला.\nफेडेरिका ने पुढे दिलेल्या माहितीनुसार मेण खाणाऱ्या अळ्यांच्या आत मेण पचवण्याची जी ताकद असते तीच प्लास्टिकचं विघटन करण्यात मदत करते. मेण आणि प्लास्टिक या दोन्हींमध्ये कार्बनचे बंध असतात. या बंधांना तोडण्याचं काम या अळ्या करतात. यावर सध्या आणखी संशोधन सुरु आहे.\nमंडळी, अशाच प्रकारच्या अळ्या २०१५ च्या सुमारास चीन मधल्या वैज्ञानिकांनी शोधून काढल्या होत्या. या अळ्यांच्या पोटात विशिष्ट प्रकारचे जीवाणू आढळून आले ज्यामुळे प्लास्टिकचे विघटन होते. आश्चर्य म्हणजे प्लास्टिक खाऊन या अळ्यांच्या आरोग्यवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. या अळ्या प्लास्टिकचं रुपांतर कार्बन डायऑक्साइड, बायोमास आणि वेस्टमध्ये करतात. त्यामुळे हे एकप्रकारे खत म्हणून वापरता येतं.\nमंडळी हे तर देशाबाहेरील झालं पण आपल्या महाराष्ट्रात याआधीच डॉक्टर राहुल मराठे यांनी अशाच प्रकारचा शोध लावला आहे. त्यांना एका विशिष्ट प्रकारच्या सुरवंटाचा शोध लागला जो प्लास्टिक पचवू शकतो.\nराहुल मराठे हे त्यांच्या ‘मित्रकिडा’ संस्थेतर्फे सेंद्रिय शेतीसाठी कीटक पुरवण्याचं काम करतात. त्यांनी एकदा किटकांसाठी बनवण्यात आलेल्या प्लास्टिक बॅग्स मध्ये एका विशिष्ट जातीच्या कीटकांना ठेवलं. काही दिवसांनी त्या कीटकांनी प्लास्टिक कुरतडलेलं आढळलं. कीटकांनी प्लास्टिक फक्त कुरतडलेलं नव्हतं तर ते खाल्लही होतं. इथूनच या संशोधनाला सुरुवात झाली.\nमंडळी, या संशोधनांना जर यश आलं तर भविष्यातील प्लास्टिक समस्येला मोठ्या प्रमाणात आळा बसेल. पण याचा अर्थ असा नाही हा की आपण प्लास्टिक बेफिकीरपणे वापरात राहावं. प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण हे असलंच पाहिजे.\nजो पर्यंत हे संशोधन पूर्ण होत नाही तो पर्यंत आपणच प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि प्लास्टिकला पर्याय शोधूया.\nया ९ देशांनी बदलले व्हिसाचे नियम, चला पटापट सहलीचे बेत आखा...\nव्हिडीओ ऑफ दि डे : तब्बल २० वर्षानंतर या पठ्ठ्याने केली इतिहासाची पुनरावृत्ती...हा व्हिडीओ चुकवू नका भाऊ \nजगात खाण्यापिण्याबद्दल आहेत हे १० विचित्र कायदे, काहीठिकाणी तर शिक्षाही केली जाते \nसासूकडून प्रेरणा घेऊन सुनेने उभारला स्वतःचा बिझनेस तो ही व्हाट्सॲपच्या मदतीने \nतिने मेकअपवर बहिष्कार टाकल्यावर तिला जीवे मारण्याची धमकी का दिली जात आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-12-18T14:50:47Z", "digest": "sha1:RGWVQ5MHWXGI2NN7POKAVUNSLF7CCCRY", "length": 10792, "nlines": 112, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑलिंपिक खेळात इरिट्रिया - विकिपीडिया", "raw_content": "\nइरिट्रिया राष्ट्रीय ऑलिंपिक समिती\nइरिट्रिया देश २००० सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एक कांस्य पदक जिंकले आहे.\nऑलिंपिक खेळात सहभागी देश\nअल्जीरिया • अँगोला • बेनिन • बोत्स्वाना • बर्किना फासो • बुरुंडी • कामेरून • केप व्हर्दे • मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • चाड • कोमोरोस • काँगो • डीआर काँगो • कोत द'ईवोआर • जिबूती • इजिप्त • इक्वेटोरीयल गिनी • इरिट्रिया • इथियोपिया • गॅबन • गांबिया • घाना • गिनी • गिनी-बिसाउ • केनिया • लेसोथो • लायबेरिया • लिबिया • मादागास्कर • मलावी • माली • मॉरिटानिया • मॉरिशस • मोरोक्को • मोझांबिक • नामिबिया • नायजर • नायजेरिया • रवांडा • साओ टोमे आणि प्रिन्सिप • सेनेगल • सेशेल्स • सियेरा लिओन • सोमालिया • दक्षिण आफ्रिका • सुदान • स्वाझीलँड • टांझानिया • टोगो • ट्युनिसिया • युगांडा • झांबिया • झिंबाब्वे\nअँटिगा आणि बार्बुडा • आर्जेन्टीना • अरुबा • बहामा • बार्बाडोस • बेलिझ • बर्म्युडा • बोलिव्हिया • ब्राझील • ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स • कॅनडा • केमन द्वीपसमूह • चिली • कोलंबिया • कोस्टा रिका • क्युबा • डॉमिनिका • डॉमिनिकन प्रजासत्ताक • इक्वेडर • एल साल्वाडोर • ग्रेनाडा • ग्वाटेमाला • गयाना • हैती • होन्डुरास • जमैका • मेक्सिको • नेदरलँड्स • निकाराग्वा • पनामा • पेराग्वे • पेरू • पोर्तो रिको • सेंट किट्टस आणि नेव्हिस • सेंट लुसिया • सेंट व्हिंसेंट आणि ग्रेनेडिन्स • सुरिनाम • त्रिनिदाद-टोबॅगो �� अमेरिका • उरुग्वे • व्हेनेझुएला • व्हर्जिन आयलँड्स • ऐतिहासिक: ब्रिटिश वेस्ट इंडीझ\nअफगाणिस्तान • इस्रायल • बहारिन • बांग्लादेश • भूतान • ब्रुनेई • कंबोडिया • चीन • चिनी ताइपेइ • हाँग काँग • भारत • इंडोनेशिया • इराण • इराक • जपान • जॉर्डन • कझाकस्तान • उत्तर कोरिया • दक्षिण कोरिया • कुवैत • किर्गिझिस्तान • लाओस • लेबेनॉन • मलेशिया • मालदीव • मंगोलिया • म्यानमार • नेपाळ • ओमान • पाकिस्तान • पॅलेस्टाइन • फिलिपाइन्स • कतार • सौदी अरेबिया • सिंगापूर • श्रीलंका • सिरिया • ताजिकिस्तान • थायलंड • पूर्व तिमोर • तुर्कमेनिस्तान • संयुक्त अरब अमिराती • उझबेकिस्तान • व्हियेतनाम • येमेन • ऐतिहासिक: उत्तर बोमियो\nआल्बेनिया • आंदोरा • आर्मेनिया • ऑस्ट्रिया • अझरबैजान • बेलारूस • बेल्जियम • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • बल्गेरिया • क्रोएशिया • सायप्रस • चेक प्रजासत्ताक • डेन्मार्क • एस्टोनिया • फिनलंड • फ्रान्स • जॉर्जिया • जर्मनी • ग्रेट ब्रिटन • ग्रीस • हंगेरी • आइसलँड • आयर्लँड • इटली • लात्विया • लिश्टनस्टाइन • लिथुएनिया • लक्झेंबर्ग • मॅसिडोनिया • माल्टा • मोल्दोव्हा • मोनॅको • माँटेनिग्रो • नेदरलँड्स • नॉर्वे • पोलंड • पोर्तुगाल • रोमेनिया • रशिया • सान मरिनो • सर्बिया • स्लोव्हाकिया • स्लोव्हेनिया • स्पेन • स्वीडन • स्वित्झर्लंड • तुर्कस्तान • युक्रेन • ऐतिहासिक: बोहेमिया • चेकोस्लोव्हाकिया • पूर्व जर्मनी • सार • सोव्हियेत संघ • युगोस्लाव्हिया\nअमेरिकन सामोआ • ऑस्ट्रेलिया • कूक द्वीपसमूह • फिजी • गुआम • किरिबाटी • मायक्रोनेशिया • नौरू • न्यू झीलंड • पलाउ • पापुआ न्यू गिनी • सामोआ • सॉलोमन द्वीपसमूह • टोंगा • व्हानुआतू • ऐतिहासिक: ऑस्ट्रेलेशिया\nऑलिंपिक खेळातील सहभागी देश\nऑलिंपिक खेळात आफ्रिकेतील देश\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ सप्टेंबर २०१४ रोजी १६:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7", "date_download": "2018-12-18T16:18:11Z", "digest": "sha1:2LUFICC5ZEQGYCCEHFJ6EP2KICNMQ576", "length": 6260, "nlines": 226, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "युद्ध - विकिपीडि��ा", "raw_content": "\nयुद्ध हा दोन सामाजिक हस्तींमधील संघर्ष आहे. हा प्रकार मानवसदृश प्राणी तसेच काही मुंग्यांच्या उपजातीत विशेषतः दिसून येतो.[१] [२][३][४]\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ फेब्रुवारी २०१५ रोजी २०:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-koyna-dam-rainfall-64206", "date_download": "2018-12-18T15:36:58Z", "digest": "sha1:SJJV4QQU3Z3NDVVAZBPPCWDDTUY3LYST", "length": 10815, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news koyna dam rainfall कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला | eSakal", "raw_content": "\nकोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला\nगुरुवार, 3 ऑगस्ट 2017\nचोवीस तासात कोयनानगरला २७ (३३२७), नवजाला १८ (३६६२) व महाबळेश्र्वरला २१ (३१२७) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणाची पाणी पातळी २१४६.०१ फुट झाली आहे. धरणाचा पाणी साठा ८४.४० टिएमसी आहे.\nकऱ्हाड : कोयना पाणलोट क्षेत्रात पावासाचा जोर ओसरला असला तरी चोवीस तासात धरणात ०.६० टीएमसी पाण्याची आवक वाढली आहे.\nआज धरणात ८४.४० टीएमसी पाणी साठा आहे. रविवार पासून पावसाचा जोर कमी झाला आहे. धरणात येणारी पाण्याची आवक कमी झाली. त्यामुळे धरणाचे वक्र दरवाजे बंद करण्यात आले. पायथा वीज गृहातुन सोडण्यात येणारे दोन हजार २९८ क्युसेक पाणीही सोडण् धरण व्यवस्थापण विभागाने बंद केले आहे.\nचोवीस तासात कोयनानगरला २७ (३३२७), नवजाला १८ (३६६२) व महाबळेश्र्वरला २१ (३१२७) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणाची पाणी पातळी २१४६.०१ फुट झाली आहे. धरणाचा पाणी साठा ८४.४० टिएमसी आहे. कोयना जलाशयात प्रतिसेकंद नऊ हजार २९८ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.\nपाटण - कोयना विभागात झालेल्या प्रलयकारी भूकंपाला उद्या (मंगळवारी) ५१ वर्षे पूर्ण होत असताना तालुक्याच्या नशिबी लागलेली ‘भूकंपप्रवण’ उपाधी तालुक्...\nचिपळूण पालिकेत ग्रॅव्हिटी योजनेच्या पाण्यावर वीजनिर्मिती\nचिपळूण - ग्रॅव्हिटीच्या पाणी योजनेसाठी कोळकेवाडी धरण���तून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर वीजनिर्मिती करण्याचा विचार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने...\nकोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठीच्या जमिनी वनखाते सिंचन विभागाला परत करणार\nमुंबई - कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठीच्या वनखात्याच्या ताब्यातील जमिनी मूळ सिंचन...\nकोयना धरणातील पाणी तेलंगणाला\nचिपळूण - कोयना धरणातील पाणी जलविद्युत प्रकल्पासाठी न वापरता ते कर्नाटक, आंध्र प्रदेश मार्गे तेलंगणाला देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. त्याला...\nकोयनेतील वीजनिर्मितीचे पाणी सिंचनाला\nचिपळूण - राज्य सरकारने कोयना धरणाच्या पाणीवाटप नीतीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. वीजनिर्मितीसाठी अन्य पर्याय उपलब्ध झाल्याने कोयना धरणातील...\nकोयनेतून 30 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग\nकऱ्हाड : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात रिमझिम पाऊस सातत्याने पडत असल्याने जलाशयात 26 हजार 654 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. कोयना धरणात सध्या 104.06...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agro-special-farmers-success-story-automisation-poultry-2971?tid=127", "date_download": "2018-12-18T15:52:34Z", "digest": "sha1:UCXBULKTGG6LT2U2SXR5OVKLTIPGSCKB", "length": 20502, "nlines": 167, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in marathi, agro special, farmers success story, automisation in poultry | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपखाले बंधूंनी केले पोल्ट्रीचे ‘अाॅटोमायझेशन’\nपखाले बंधूंनी केले पोल्ट्रीचे ‘अाॅटोमायझेशन’\nमंगळवार, 14 नोव्हेंबर 2017\nमालेगाव (ता. जि. वाशीम) येथील विनोद पखाले व बंधूंनी काळानुरूप पारंपरिक पोल्ट्री व्यवसायाला अाधुनिक रूप दिले आहे. वातानुकूलनासह स���वयंचलित असलेल्या पोल्ट्री फार्ममधून अनेक फायदे होत आहेत. कोणत्याही कर्जाविना उभारलेल्या कृषिपूरक उद्योगाचे उदाहरण निर्माण झाले आहे.\nमालेगाव (ता. जि. वाशीम) येथील विनोद पखाले व बंधूंनी काळानुरूप पारंपरिक पोल्ट्री व्यवसायाला अाधुनिक रूप दिले आहे. वातानुकूलनासह स्वयंचलित असलेल्या पोल्ट्री फार्ममधून अनेक फायदे होत आहेत. कोणत्याही कर्जाविना उभारलेल्या कृषिपूरक उद्योगाचे उदाहरण निर्माण झाले आहे.\nवाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथील विनोद दिनकर पखाले यांच्याकडे आपल्या दोन बंधूंसह एकत्रित अडीच एकर वडिलोपार्जित शेती आहे. केवळ शेतीवर तीन कुटुंबांची उपजीविका शक्य नसल्याने विनोद यांनी २००८ मध्ये पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. मालेगाव हे महामार्गावरील एक उभरती बाजारपेठ असल्याने साहजिकच हॉटेल्स, धाबे यांचे प्रमाण अधिक आहे. परिणामी पोल्ट्री उद्योगाला चांगला वाव आहे. अवघ्या पाचशे मांसल (ब्रॉयलर) कोंबड्यांपासून सुरू झालेल्या पोल्ट्रीमध्ये आता १५ हजार पक्ष्यांचे संगोपन केले जाते. गेली अाठ नऊ वर्षे पारंपरिक पद्धतीने पोल्ट्री सांभाळत असलेल्या पखाले बंधूंना त्यातील सर्व समस्या ज्ञात झाल्या. त्यावर मात करण्यासाठी त्यांनी हळूहळू पावले उचलली आहेत.\nउभा केला वातानुकूलित फार्म\nपोल्ट्री वाढवत असताना त्यातील विदर्भातील उष्ण हवामानात पक्षी जपणे अवघड होते. त्यावर मार्ग काढण्यासाठी विनोद यांनी खासगी कंपनीसोबत करार करीत वऱ्हाडातील पहिला वातानुकूलित पोल्ट्री फार्म सुरू केला. यामधून पहिली बॅच निघाली असून, दुसरी बॅच तयार होत अाहे.\n७५०० वर्ग फूट आकाराच्या सलग हॉलमध्ये वातानुकूलनासह पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी निप्पल ड्रिंकर सिस्टिम, खाद्याचा स्वयंचलित पद्धतीने पुरवठा, हॉलमधील तापमानाचे स्वयंचलित नियंत्रण प्रणाली बसवली आहे. त्यात एक्झॉस्ट फॅन, कुलिंग पॅडचा समावेश आहे.\nविजेच्या सातत्याने होत असलेल्या भारनियमनावर मात करण्यासाठी दोन जनरेटर सेटही घेतले आहेत.\nवातानुकूलनासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्यासाठी पखाले यांनी तीन बोअर खोदले असून, एक विहीर केली अाहे. यातून वर्षभर उद्योगाला लागणारे पाणी मिळेल, अशी व्यवस्था केली अाहे.\nकालावधी कमी झाला ः पारंपरिक पद्धतीने कोंबड्यांचे पालन करताना बॅच निघण्यासाठी सरासरी ४० दिवसांपेक्��ा अधिक काळ लागतो. या वातानुकूलनामुळे बॅच सरासरी ३३ दिवसांत निघते. पक्ष्यांच्या संगोपनाचा कालावधी एक आठवड्याने कमी झाल्याने वर्षातील बॅचची संख्या वाढणार आहे. तसेच खाद्यासह अन्य उत्पादन खर्चात बचत होते.\nपक्ष्यांची संख्या वाढली ः पारंपरिक संगोपनात १०० पक्ष्यांच्या जागेमध्ये आता वातानुकूलनामुळे १५० पक्षी ठेवता येत असल्याचे विनोद पखाले यांनी सांगितले. शिवाय विषाणूजन्य अाजारांचे प्रमाण कमी करण्यात यश आले.\nपक्ष्यांची एकसमान वाढ ः स्वयंचलित पद्धतीने एका जागेवरील ड्रममधील खाद्य शेवटपर्यंत समसमान जाते. आवश्यकतेनुसार पाणी मिळते. त्यामुळे पक्ष्यांची वाढ एकसमान होते.\nमजुरी खर्चात बचत ः या सर्व प्रक्रियेसाठी आवश्यक मजुरांच्या संख्येत घट झाली आहे.\nकाहीही अडचण अाल्यास मिळतो मेसेज ः\nपक्ष्यांच्या आवश्यकतेनुसार हॉलमधील वातानुकूलन आपोआप नियंत्रण होते. कुठे यंत्रणा बंद पडली, खाद्य संपले, पाणी संपले, कुठले यंत्र बंद झाले किंवा कुठलाही तांत्रिक पेच तयार झाला की सेंकदात त्याचा मेसेज विनोद यांच्या मोबाईल स्क्रीनवर येऊन झळकतो. त्यानुसार तातडीने व्यवस्थापन, फेरबदल करता येतो.\nसर्व प्रक्रिया स्वयंचलितपणे होत असल्या तरी दिवसातून दोन वेळा तरी संपूर्ण पोल्ट्रीमध्ये विनोद स्वतः फिरतात. पण एकूणच श्रम कमी झाल्याचे विनोद सांगतात.\nकंपनीसोबत करार पद्धतीने मांसल कोंबडीपालन केले जात असल्याने मार्केटिंगची फारशी चिंता नाही.\nआम्ही बंधू शेती कमी असल्याने पोल्ट्रीकडे वळलो. गेल्या सात-अाठ वर्षांत अनेक अडीअडचणी आल्या, तरी संपूर्ण कुटुंबीयांच्या श्रमातून व व्यवसायातून जमवलेल्या रकमेतून इथपर्यंत पोचलो. कुठलेही कर्ज काढले नाही.\nमालेगाव वाशीम व्यवसाय profession कर्ज शेती महामार्ग विदर्भ हवामान यंत्र machine भारनियमन\nपखाले बंधूंनी केले पोल्ट्रीचे ‘अाॅटोमायझेशन’\nपखाले बंधूंनी केले पोल्ट्रीचे ‘अाॅटोमायझेशन’\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाट���ंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\nपाणी बचत, दर्जेदार उत्पादनासाठी मल्चिंग...पॉलिथिन कागद आच्छादनासाठी वापरल्याने पिकासोबत...\nशाश्वत सिंचनासाठी जलपुनर्भरणाच्या...पुनर्भरण न करता भूजलाचा उपसा करत राहिल्यास फार...\nपीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...\nबटाटा स्टार्चपासून विघटनशील प्लॅस्टिकची...प्लॅस्टिकचा वापर सातत्याने वाढत असून, त्यातून...\nकेळी खोडापासून धागानिर्मिती तंत्रकेळी झाडाचे खोड, पानांचा उपयोग धागा...\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध...सध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके...\nहरितगृहातील प्रकाशाचे नियंत्रण...हरितगृहातील प्रकाशाच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी...\nगूळ प्रक्रियेच्या आधुनिक पद्धतीआरोग्यासाठी गूळ उत्तम असून, त्याची लोकप्रियता...\nजलनियंत्रण बॉक्सद्वारे कमी करता येईल...अधिक काळ पाण्याखाली राहत असलेल्या जमिनीतून...\nयोग्य पद्धतीनेच वापरा पॉवर टिलर पॉवर टिलर चालू करीत असताना डेप्थ रेग्युलेटर चालू...\nशेतात केले पेरणी ते मळणी यांत्रिकीकरणनंदुरबार जिल्ह्यातील आडगाव (ता. शहादा) येथील...\nबॅटरीरहित उपकरणांचे स्वप्न येईल...सध्या विविध स्मार्ट उपकरणे बाजारात येत आहेत....\nछोट्या यंत्रांनी होतील कामे सुलभया वर्षी दापोली येथे पार पडलेल्या संयुक्त कृषी...\nपेरणी यंत्राचा वापर फायदेशीर ठरतो...बियाण्यांच्या लहान मोठ्या अाकरावरून पेरणीचा...\nकमी वेळेत चांगल्या मशागतीसाठी रोटाव्हेटर१९३०च्या दशकात रोटरी कल्टिव्हेटर (रोटा + व्हेटर)...\nपाच मिनिटांत एका एकरवर फवारणी ...शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले पाहिजे, असे जो तो...\nरोपांच्या मुळांची गुंडाळी टाळण्यासाठी...ट्रे किंवा प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये रोपांची...\nआरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...\nसुधारित अवजारे करतात कष्ट कमीवैभव विळा : १) गहू, ज्वारी, गवत कापणी जमिनीलगत...\nसुधारित ट्रेलरमुळे कमी होईल अपघाताचे...ट्रॅक्टर व उसाने भरलेला ट्रेलर हे ग्रामीण...\nरिफंड आणि इतर आर���थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vessoft.com/software/windows/download/notepadpp", "date_download": "2018-12-18T16:33:23Z", "digest": "sha1:ACXRY5EFGJMYUJ7NYDQ5STU7BEIVEUUH", "length": 11580, "nlines": 233, "source_domain": "mr.vessoft.com", "title": "डाऊनलोड Notepad++ 7.6 Standard आणि Portable – Vessoft", "raw_content": "\nडाउनलोड प्रारंभ करण्यासाठी ग्रीन बटणावर क्लिक करा\nडाउनलोड सुरु झाले आहे, आपला ब्राउझर डाउनलोड विंडो तपासा. काही समस्या असल्यास, एकदा बटण क्लिक करा, आम्ही वेगळ्या डाऊनलोड पद्धती वापरतो.\nनोटपॅड ++ – जे प्रोग्रामिंग भाषा सर्वात मांडणी समर्थन मजकूर संपादक. सॉफ्टवेअर वैशिष्ट्ये, अशा मांडणी ठळक नको आणि मार्कअप, शब्द आणि टॅग स्वयंपूर्ण, मॅक्रो समर्थन, गोलाकार अवरोध, इ Notepad, ++ एक किंवा विशिष्ट फाइल सर्व विस्तारित शोध इंजिन समाविष्टीत म्हणून एक शक्तिशाली संच आहे. सॉफ्टवेअर आपण पाहू आणि एका विंडोमध्ये एकाच वेळी एकापेक्षा जास्त दस्तऐवज संपादित करण्यास परवानगी देते. नोटपॅड ++ समावेश कनेक्ट करून त्याच्या स्वत: च्या शक्यता विस्तृत करण्यास सक्षम आहे.\nसमर्थन प्रोग्रामिंग भाषा सर्वात\nएकाच वेळी एकापेक्षा जास्त दस्तऐवज काम\nआवश्यक कोडींग मजकूर रुपांतरीत\nहा चांगला प्रतिसाद वेळ असलेला मजकूर संपादक असून कोडसह उत्पादक कार्यासाठी अनेक प्रोग्रामिंग भाषा आणि साधने समर्थित करते.\nहे NFO, DIZ आणि TXT फायली पाहण्यासाठी आणि संपादित करण्यासाठी ANSI आणि ASCII फॉन्टचे समर्थन करणारा एक लहान मजकूर संपादक आहे.\nपाठ्य फाइल अधिक उत्पादनक्षम काम वैशिष्ट्ये संच शक्तिशाली मजकूर संपादक. सॉफ्टवेअर मोठ्या मानाने पाठ्य फाइल काम गती करण्यास सक्षम आहे.\nफंक्शनल मजकूर संपादक. सॉफ्टवेअर संपादक मूलभूत कार्य आणि काही प्रोग्रामिंग भाषा कार्य मोड सानुकूलित करण्यासाठी सक्षम आहे.\nहे स्त्रोत कोड संपादित करण्यासाठी अनेक उपयोगी साधनांसह बहु-कार्यात्मक मजकूर संपादक आहे.\nकोड काम फंक्शनल संपादक. सॉफ्टवेअर शक्तिशाली वैशिष्ट्ये आणि एक FTP-सर्व्हरवर स्थानिक फाइल अपलोड करण्याची क्षमता संच समाविष्टीत आहे.\nमायक्रोसॉफ्ट ऑफिस ची अग्रगण्य आणि मुक्त analogues एक. सॉफ्टवेअर इतर कार्यालयीन सॉफ्टवेअर जास्तीत जास्त सहत्व साध्य क��ण्यासाठी सर्वात लोकप्रिय स्वरूप करीता समर्थन पुरविते.\nलोकप्रिय अर्ज इलेक्ट्रॉनिक कला खेळ डाउनलोड करण्यासाठी. सॉफ्टवेअर ढग रेपॉजिटरी संवाद आणि उपयुक्त वैशिष्ट्ये आहेत.\nआधुनिक ब्राउझर आणि वेब-अनुप्रयोग शक्यता विस्तृत सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर एकच सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म मध्ये मल्टिमिडीया आणि संवादी सामग्री मेळ.\nसाधन विविध धोके विरुद्ध संगणक संरक्षण करण्यासाठी. सॉफ्टवेअर व्हायरस विविध प्रकारचे शोधणे आणि अलग ठेवणे मध्ये संक्रमित फाइल शोधण्यास सक्षम करते.\nसीएडी आणि 3 डी-मॉडेलिंग\nसाधन डिझाइन आणि इलेक्ट्रॉनिक साधने संरचीत करण्यासाठी. सॉफ्टवेअर आपण ग्राफिक संपादक विभागीय तयार करण्यासाठी आणि चाचणी आयोजित करण्यास परवानगी देते.\nसाधन इंटरनेट वर फाइल्स डाउनलोड आणि शेअर करा. सॉफ्टवेअर लोकप्रिय सेवा फाइल्स डाउनलोड आणि मीडिया फायली प्ले करण्यासाठी परवानगी देते.\nलोकप्रिय संग्रह स्वरूप मदतीने शक्तिशाली archiver. सॉफ्टवेअर नुकसान संग्रह वसूल आणि इतर स्वरूप त्यांना रूपांतरीत करण्यासाठी सक्षम करते.\nऑडिओ प्रवाह शक्तिशाली समर्थन अग्रगण्य व्हिडिओ संपादक एक. सॉफ्टवेअर उच्च दर्जाचे एक व्यावसायिक व्हिडिओ तयार करण्यासाठी विस्तृत शक्यता देते.\nसॉफ्टवेअर व्हिडीओ कार्ड क्षमता गोंधळात पडतो. सॉफ्टवेअर व्हिडीओ कार्ड घटक सविस्तर माहिती प्रदर्शित करण्यासाठी एक अंगभूत उपयुक्तता आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/lifestyle/driver-conductor-duo-waited-her-find-autorickshaw-130am-2361", "date_download": "2018-12-18T16:03:47Z", "digest": "sha1:AL7LSRWEKLW2GWPURW7726X6ENKFPXTG", "length": 5124, "nlines": 38, "source_domain": "www.bobhata.com", "title": "रात्रीच्या वेळी ती मुलगी निर्मनुष्य रस्त्यावर एकटीच होती...यावर या ड्रायव्हर कंडक्टरने जे केले, त्याला आमचा सलाम!", "raw_content": "\nरात्रीच्या वेळी ती मुलगी निर्मनुष्य रस्त्यावर एकटीच होती...यावर या ड्रायव्हर कंडक्टरने जे केले, त्याला आमचा सलाम\nरात्रीच्यावेळी एकटी मुलगी म्हणजे निमंत्रण नसून जबाबदारी आहे हे सिद्ध केलंय मुंबईच्या २ बस कर्मचाऱ्यांनी. दिल्ली असो वा मुंबई मुलींच्या सुरक्षेबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित केला जातो. पण शेवटी सगळे सारखे नसतात हेच खरं.\nझालं असं की, रात्रीच्या १.३० वाजता बेस्ट बस क्रमांक ३९८ मधून एक मुलगी मुंबईच्या एका सुनसान भागात उतरली. बस कंडक्टरने तिला विचारलं की ‘त���म्हाला कोणी घ्यायला येणार आहे का ’ तिने ‘नाही’ म्हटलं. कंडक्टरच्या लक्षात आलं की जोवर रिक्षा मिळत नाही तोवर तिला याच निर्मनुष्य जागी उभं राहावं लागेल. तिच्या सुरक्षेच्या जबाबदारीची जाणीव होताच कंडक्टर आणि ड्राईव्हरने बस बाजूला उभी करून तिला रिक्षा शोधण्यास मदत केली. रिक्षा मिळाल्यानंतर दोघेही आपापल्या मार्गाने निघून गेले.\nमंडळी, प्रवाश्याला सुखरूपपणे त्याच्या इच्छित स्थळी सोडल्यानंतर दोघांची जबाबदारी संपली होती. पण एक माणूस म्हणून असलेली स्वतःची जबाबदारी त्यांनी ओळखली हे त्यांचं मोठेपण आहे. अशाच मोजक्या माणसांमुळे माणुसकीवरचा विश्वास आज टिकून आहे. दोघांनाही बोभाटाचा सलाम \nया ९ देशांनी बदलले व्हिसाचे नियम, चला पटापट सहलीचे बेत आखा...\nव्हिडीओ ऑफ दि डे : तब्बल २० वर्षानंतर या पठ्ठ्याने केली इतिहासाची पुनरावृत्ती...हा व्हिडीओ चुकवू नका भाऊ \nजगात खाण्यापिण्याबद्दल आहेत हे १० विचित्र कायदे, काहीठिकाणी तर शिक्षाही केली जाते \nसासूकडून प्रेरणा घेऊन सुनेने उभारला स्वतःचा बिझनेस तो ही व्हाट्सॲपच्या मदतीने \nतिने मेकअपवर बहिष्कार टाकल्यावर तिला जीवे मारण्याची धमकी का दिली जात आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pimpri-news-pcmc-engineers-63100", "date_download": "2018-12-18T15:27:31Z", "digest": "sha1:YLL7MDIC6KDK3YNWSOR2U7JMVBW6HNXZ", "length": 14068, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "pimpri news pcmc engineers अकरा अभियंत्यांवर पालिकेची कारवाई | eSakal", "raw_content": "\nअकरा अभियंत्यांवर पालिकेची कारवाई\nशनिवार, 29 जुलै 2017\nपिंपरी - गैरव्यवहारांच्या एकेका प्रकरणात पिंपरी- चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. विठ्ठलमूर्ती खरेदी, सीएनजी गॅस दाहिनी, एचबीओटी मशिन खरेदी प्रकरणात आजवर नऊ अधिकाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असतानाच आता विद्युत विभागातील ११ अभियंत्यांवर केबल गैरव्यवहार प्रकरणात कारवाई करण्यात आली.\nपिंपरी - गैरव्यवहारांच्या एकेका प्रकरणात पिंपरी- चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. विठ्ठलमूर्ती खरेदी, सीएनजी गॅस दाहिनी, एचबीओटी मशिन खरेदी प्रकरणात आजवर नऊ अधिकाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असतानाच आता विद्युत विभागातील ११ अभियंत्यांवर केबल गैरव्यवहार प्रकरणात कारवाई करण्यात आली.\nमहापालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय हद्दीतील आणि वाकड परिसरातील रस्ता रुंदीकरण व शहर सुशोभीकरणात अडथळा ठरणाऱ्या उच्च व लघुदाब वीजवाहिन्या हलविण्याच्या कामात अनियमितता केल्याप्रकरणी या अभियंत्यांवर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कारवाई केली. यामध्ये दोन निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे.महापालिका विद्युत विभागातील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता मिलिंद कपिले, विकास अभियंता अशोक सुरगुडे यांच्यासह कार्यकारी अभियंता संदेश चव्हाण, उपअभियंता एकनाथ पाटील, माणिक चव्हाण, नितीन देशमुख, कनिष्ठ अभियंता प्रकाश कातोरे, दमयंती पवार, महेश कावळे, अकबर शेख, अशोक अडसुळे अशी कारवाई केलेल्या ११ अभियंत्यांची नावे आहेत.\n‘क’ क्षेत्रीय हद्दीतील, तसेच वाकड परिसरातील रस्ता रुंदीकरणात आणि शहर सुशोभीकरणात अडथळा ठरणाऱ्या उच्च व लघुदाब वीजवाहिन्या हलविण्याचे काम घेतलेल्या ठेकेदाराने केबल गायब केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली होती. त्यानंतर काही अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात आली. त्यानुसार चौकशी करून प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांकडून पालिकेने झालेले नुकसान वसूल केले होते.\nआयुक्त श्रावण हर्डीकर यांनी निवृत्त विकास अभियंता अशोक सुरगुडे यांच्यावर ठपका ठेवला आहे. केबल गायब होण्याच्या प्रकरणात सुरगुडे यांनी निष्काळजीपणा आणि कर्तव्यात कसूर केल्याने त्यांच्या सेवा पुस्तकात नोंद करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. मिलिंद कपिले यांच्या निवृत्तिवेतनातील पाच टक्के भाग एक वर्षापर्यंत रोखून ठेवला जाणार आहे. तर, उर्वरित नऊ उपअभियंता व कनिष्ठ अभियंत्यांच्या दोन वेतनवाढी रोखून ठेवण्यात येणार आहेत.\n'मल्ल्या कामानिमित्त परदेशात गेल्याचा दावा'\nमुंबई - ब्रिटनमध्ये पलायन केलेला उद्योगपती विजय मल्ल्या याला फरार घोषित करण्याच्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अर्जावरील सुनावणी सोमवारी (ता. 17)...\n\"यूपीए'च्या नियमाप्रमाणेच राफेल विमानांची खरेदी - हंसराज अहिर\nऔरंगाबाद - \"राफेल विमान खरेदीत कुठलाही गैरप्रकार झालेला नसून, ती प्रक्रिया नियमाप्रमाणे झाली. संयुक्त...\n''राफेल'बाबतचा निकाल रद्द करा'\nनवी दिल्ली : \"राफेल'प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील दुरुस्तीसाठी सरकारने सादर केलेल्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने मोदी सरकारवर...\nभाजप बनला इंदिरा काँग्रेस\n‘ब्रॅंड गुरू’ अलेक पद्मसी एक किस्सा नेहमी सांगायचे. ‘‘ ग्राहक मला त्यांच्या ब्रॅंडची फेरमांडणी करायला सांगतात. त्यावर मी त्यांना म्हणतो, मी माझ्या...\nअखेर मोदींनी राफेल करारावर सोडले मौन\nरायबरेली : संरक्षणाच्या बाबतीत काँग्रेसचा इतिहास बोफर्स गैरव्यवहारातील क्वात्रोचीशी संबंधित राहिलेला आहे. हेलिकॉप्टर गैरव्यवहारातील ख्रिश्चियन...\n‘जीएसटी’चा ३३३ कोटींचा गैरव्यवहार\nमुंबई - मशीद बंदर व भांडुप येथील बोगस कंपन्यांच्या मदतीने खरेदी-विक्रीचे व्यवहार कागदोपत्री दाखवून ३३३ कोटी रुपयांचा वस्तू व सेवा कर (जीएसटी)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-50-%E0%A4%A0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A3/", "date_download": "2018-12-18T15:45:00Z", "digest": "sha1:3WTXU7HW672PGBGV6VUTHACEUHZU4HX5", "length": 6713, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गोंदिया-भंडाऱ्यात 50 ठिकाणी पुन्हा मतदान होणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nगोंदिया-भंडाऱ्यात 50 ठिकाणी पुन्हा मतदान होणार\nमुंबई : गोंदिया –भंडारा लोकसभा मतदारसंघातील 50 ठिकाणी उद्या (30 मे 2018) पुन्हा मतदान घेतले जाणार आहे. , ईव्हीएम-व्हीव्हीपॅटच्या घोळामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे. उद्या म्हणजे 30 मे रोजी मतदान पार पडणार असून, नेमकी वेळ अद्याप निश्चित झालेली नाही.\nगोंदिया-भंडारा मतदारसंघात 25 टक्के मशिन्स बंद पडल्याने मतदानावर परिणाम झाला होता. अनेक तास मतदार उन्हा-तान्हात ताटकळत उभे होते. पूर्वाश्रमीचे भाजपचे आणि आता काँग्रेसमध्ये असलेल्या नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर, गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली. या मतदारसंघात 28 मे रोजी मतदान पार पडले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या ���ातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleविकलेल्या विजेच्या प्रत्येक युनिटची वसुली होण्यासाठी अचूक मीटर रिडींग घ्या : ओमप्रकाश बकोरीया\nबेळगावात ग्रामपंचायत अध्यक्षाने केला सदस्याचा खून\n…आणि बुजगावण्यासारखं उभं आहे सरकार \n‘ड्रॅगन पॅलेस’ जागतिक वारसा झाले पाहिजे; राज्य शासन हा वारसा जपण्याचे काम करेल – मुख्यमंत्री\nविदेशी गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी- नितीन गडकरी\nआदीवासी शेतकऱ्यांचे जमिनींचे प्रकरण तीन महिन्यांत निकाली काढणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/entertainment/teaser-new-marathi-song-danka-2267", "date_download": "2018-12-18T14:50:34Z", "digest": "sha1:JSMT4A7FXPW6T65S6BLU6VEYVMBKJQJV", "length": 5735, "nlines": 38, "source_domain": "www.bobhata.com", "title": "तरुणाईला वेड लावायला आलंय 'दणका' गाणं....झलक बघून घे ना भावड्या !!", "raw_content": "\nतरुणाईला वेड लावायला आलंय 'दणका' गाणं....झलक बघून घे ना भावड्या \nयावर्षी गणपती बाप्पाचं स्वागत होणार दणक्यात, महाराष्ट्राची उभी तरुणाई थिरकनार दणक्यात, कारण येत आहे 'दणका' हो 'दणका'….श्री दुर्गा फिल्म्स निर्मित, आदर्श शिंदे यांनी गायलेलं, मोहन नामदेव राठोड/रईस फारुखी दिग्दर्शित दणका हे गाणं रसिकप्रेक्षकांसमोर येत आहे.\nलेखक तात्या ननावरे यांची शब्दरचना लाभलेलं, अश्विन भंडारे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं या जोडीचा अस्सल मराठी भाषेला jazz या विदेशी संगीतप्रकाराचा तडका देऊन मराठी रसिकांना वेगळं व जोरदार काहीतरी देण्याचा नाविन्यपूर्ण प्रयत्न आहे.\nहे धम्माल गाणं नाशिकमध्ये चित्रित झालं. निर्माते श्री. सुधीर बागुल यांनी श्रवणीय असणार हे गाणं पहायलादेखील तितकंच रमणीय वाटावं, व नाशिकमधल्या जास्तीत जास्त कलाकारांना यात कला सादर करण्याची संधी मिळावी, हा उद्देश्य समोर ठेवून कोणतीही तडजोड न करता उच्च निर्मितीमुल्य देऊन नामांकित तंत्रज्ञ जसेकी कला निर्देशक योगेश इंगळे व छायाचित्रकार योगेश कोळी, नृत्य निर्देशक आनंद कुमार याना सोबत घेऊन, नृत्यतारका सिया पाटील सह तब्बल दोनशे कलाकारांच्या संचासह सलग चार दिवस चित्रीकरण करून हे गाणं पूर्ण केलं.\nदिग्दर्शक मोहन नामदेव राठोड, रईस फारुखी, व निर्मिती व्यवस्थापक गिरीश सांगळे टीमने घेतलेली मेहनत नक्कीच सफल होईल व ही 'दणका' नावाची संगीत मेजवानी महाराष्ट्राची जनता नक्कीच पसंद करे��.\nया निर्मिती प्रक्रियेत नाशिकचे स्थानिक कलाकार, नाशिक पोलीस, आकाशजी, महेश गायकवाड, ऍड. गुलाबराव आहेर, ऍड. बळीराम नामदेव राठोड,उद्योगपती राजेश जाधव व सुबोध पाटील फाउंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले.\nचला तर रसिकहो 'दणका'चा टीझर बघून घ्या \nया ९ देशांनी बदलले व्हिसाचे नियम, चला पटापट सहलीचे बेत आखा...\nव्हिडीओ ऑफ दि डे : तब्बल २० वर्षानंतर या पठ्ठ्याने केली इतिहासाची पुनरावृत्ती...हा व्हिडीओ चुकवू नका भाऊ \nजगात खाण्यापिण्याबद्दल आहेत हे १० विचित्र कायदे, काहीठिकाणी तर शिक्षाही केली जाते \nसासूकडून प्रेरणा घेऊन सुनेने उभारला स्वतःचा बिझनेस तो ही व्हाट्सॲपच्या मदतीने \nतिने मेकअपवर बहिष्कार टाकल्यावर तिला जीवे मारण्याची धमकी का दिली जात आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/trambakeshwar-nashik-news-shravan-somwar-trambakeshwar-darshan-62138", "date_download": "2018-12-18T16:18:33Z", "digest": "sha1:2GVJRBFLJBHRCZVJ5PF2CVFK6HGS4CK2", "length": 15669, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "trambakeshwar nashik news shravan somwar trambakeshwar darshan बम बम भोलेच्या गजराने त्र्यंबकेश्वर शिवमय | eSakal", "raw_content": "\nबम बम भोलेच्या गजराने त्र्यंबकेश्वर शिवमय\nमंगळवार, 25 जुलै 2017\nमुनगंटीवारांनी घेतले सहकुटुंब दर्शन; भाविकांचे हाल सुरूच\nत्र्यंबकेश्वर - ‘बम बम भोले’च्या गजरात पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकराजाच्या दर्शनार्थ भाविकांनी त्र्यंबकेश्वर फुलून गेले. लागलेल्या प्रचंड मोठ्या रांगा, त्यात नियोजनाअभावी भाविकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले.\nमुनगंटीवारांनी घेतले सहकुटुंब दर्शन; भाविकांचे हाल सुरूच\nत्र्यंबकेश्वर - ‘बम बम भोले’च्या गजरात पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकराजाच्या दर्शनार्थ भाविकांनी त्र्यंबकेश्वर फुलून गेले. लागलेल्या प्रचंड मोठ्या रांगा, त्यात नियोजनाअभावी भाविकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले.\nपहिल्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधत त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून स्नान व दर्शनासाठी गर्दी केली होती. कुशावर्तावर स्नान करून भाविक त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी भरपावसात रांगेत उभे होते. पहाटे पश्चिम दरवाजाने गर्भगृहात जाणाऱ्या भक्तांनी पहाटे चारपासून गर्दी केली होती. हा दरवाजा साडेपाचला उघडण्यात आला. त्यामुळे दरवाजातून प्रवेशासाठी झुंबड उडाल्याने अपघ���त होण्याची शक्यता निर्माण झाली होती.\nआज दुपारी साडेतीनला वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्र्यंबकराजाचे व सुवर्ण मुखवट्याचे दर्शन घेतले. सकाळपासून राजकीय पदाधिकारी, शासकीय अधिकारी व कार्यकर्त्यांनी दर्शनासाठी हजेरी लावली. दुपारी पालखी सवाद्य कुशावर्तावर नेण्यात आली. उशिरापर्यंत गर्दी होती. तीन दिवस रात्रंदिवस पडणाऱ्या पावसाने शहरात गारवा निर्माण केला आहे. शहरात ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडित होत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात कोट्यवधी खर्चून केलेली विद्युत योजना मात्र पूर्णतः फसवी ठरली आहे. पंधरा दिवस जेमतेम वीजपुरवठा होतो; तोही खंडित स्वरूपाचा.\nवीज वितरणचा सावळा गोंधळ\nमुसळधारेत अनेक भागांत जमिनीत वीजपुरवठा उतरला होता. या खात्याच्या नेहमीच्या अनागोंदी कारभाराचा भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. येथील अधिकारी व कर्मचारी नाशिक मुक्कामी असतात. एखादी मोठी घटना घडली, तरी दूरध्वनी करून अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यावर दुसऱ्या दिवशी त्याची पाहणी होते.\nमुनगंटीवारांकडून कपालेश्वर, काळारामाचेही दर्शन\nपंचवटी - पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सहकुटुंब कपालेश्वर मंदिरासह काळाराम मंदिरास भेट देऊन देवदर्शन घेतले. भाजपचे स्थानिक पदाधिकारीही उपस्थित होते. मुनगंटीवार आज सकाळी पत्नी व सासू-सासऱ्यांसह श्री त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी आले होते. तेथील दर्शन आटोपून ते तडक रामकुंडावर पोचले. रामकुंडावर त्यांनी सपत्नीक पूजा केली. गंगा गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, भाजपचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, प्रशांत जाधव आदी उपस्थित होते. नंतर त्यांनी श्री कपालेश्वराचे दर्शन घेतले. तेथे मंदिराचे विश्वस्त शरद दीक्षित व व्यवस्थापक सुनील जोशी यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर काळाराम मंदिरात विश्वस्त मंदार जानोरकर व गिरीश पुजारी यांनी त्यांचे स्वागत केले.\nशेतकऱ्यांनी महामार्गावर ओतला भाजीपाला\nइंदिरानगर (नाशिक) - वाशी (नवी मुंबई) येथील एपीएमसीतील लिलाव माथाडी कामगारांच्या संपामुळे बंद असल्याची...\nपेठच्या तरुणाकडून अराजकतेवर योगसाधनेद्वारे उत्तर\nनाशिक - आंबे शिवशेत (ता. पेठ) सारख्या दुर्गम, आदिवासी पाड्यातील डॉ. रमेश गायकवाड या तरुणाने अतिशय खडतर परिस्थितीवर मात करत दिल्लीत जवाहरलाल नेहरू...\nसुट्यांमुळे दोन लाख भाविक\nवणी - दिवाळी संपताच आदिमाया सप्तशृंगीच्या दर्शनासाठी दिवाळीच्या सुट्यांचा योग साधत गडावर भाविकांची गर्दी उसळली असून चैत्रोत्सव, नवरात्रोत्सव व...\nनाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेमोसमी पाऊस\nनाशिक - हवामान विभागाचा अंदाज खरा ठरवत रविवारी (ता. 4) जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावत दिवाळीच्या सणावर नाराजीचा...\nपॉस यंत्राद्वारे सहा लाख १७ हजार टन खतवाटप\nनाशिक - रासायनिक खत वितरणातील गैरव्यवहार संपविण्यासाठी शासनाने ई-पॉस मशिनद्वारे खतवाटप केले. त्याअंतर्गत जिल्ह्यात वर्षात ई-पॉस मशिनद्वारे सहा लाख १७...\nनाशिक - सर्वत्र दिवाळीनिमित्त उत्साहाचे वातावरण असताना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पांगूळघरासाठी यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने आनंद घेऊन आली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/kay-re-deva.html", "date_download": "2018-12-18T15:46:50Z", "digest": "sha1:2O5TKCN3E5CBEODLQDNSWJWGHX5T2F3C", "length": 6865, "nlines": 90, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): काय रे देवा...- संदिप खरे......Kay Re Deva", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nकाय रे देवा...- संदिप खरे......Kay Re Deva\nआता पुन्हा पाऊस येणार\nआकाश काळ निळ होणार\nमग मातीला गंध सुटणार\nमग मध्येच वीज पडणार\nमग तुझी आठवण येणार\nमग ती आठवण कुणाला दाखवता नाही येणार\nमग मी ती लपविणार\nमग लपवूनही ते क���णालातरी कळावस वाटणार\nमग ते कुणीतरी ओळखणार\nमग मित्र असतील तर रडणार\nनातेवाईक असतील तर चिडणार\nमग नसतच कळल तर बर अस वाटणार\nआणि या सगळ्याशी तुला काहीच घेण देण नसणार..\nमग त्याच वेळी नेमका दूर रेडिओ चालू असणार\nमग त्यात एखाद जुन गाण लागलेल असणार\nमग त्याला एस. डी . वर्मन नी चाल दिलेली असणार\nमग ते साहीर नी गायलेल असणार\nमग ते लतानी गायलेल असणार\nमग तू ही नेमका आत्ता हेच गाण एकत असशील तर.. असा प्रश्न पडणार\nमग उगाच छातीत काहीतरी हूर हूरणार\nमग ना घेण ना देण\nपण फूकाचे कंदील लागणार\nमग खिडक्यांचे गज थंडगार होऊन जाणार\nमग त्याला आकाशाची आसव लगडणार\nमग खिडकीत घट्ट बांधून ठेवलेल्या आपल्या पालथ्या मुठीवर ते टपटपणार\nमग पाच फूट पाच इंच देह अपुरा अपुरा वाटणार\nमग ऊर फुटून जावस वाटणार\nछाताडातून ह्रदय काढून त्या शुभ्र धारांखाली धरावस वाटणार\nमग सारच कस मुर्खासारख उत्कट उत्कट होत जाणार\nपण तरीही श्वासांची लय फक्त कमी जास्त होत जाणार\nमग हवा हिरवी होणार\nमग पानापानात हिरवळ दाटणार\nमग आपल्या मनाच पिवळ पान मोडून हिरव्यात शिरू पाहणार\nपण त्याला ते नाही जमणार\nमग त्याला एकदम खर काय ते कळणार\nमग पुन्हा शरीराशी परत येणार\nसरदी होऊ नये म्हणून देहाला वाफ घ्यायला सांगणार\nचहाच्या पाण्यासाठी फ्रिजमध्ये कूडंमूडलेल आल शोधणार\nएस . डी , च गाणही तोपर्यंत संपलेल असणार\nरेडिओचा स्टॉक भरलेला असणार\nमग तिच्या जागी ती असणार\nमग माझ्या जागी मी असणार\nकपातल वादळ गवती चहाच्या चवीने पोटात निपचीत झलेल असणार\nपाऊस गेल्या वर्षी पडला\nपाऊस पुढल्या वर्षीही पडणार\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/chahul-200-episods-colours-marathi-esakal-news-64255", "date_download": "2018-12-18T16:22:19Z", "digest": "sha1:LAUWOLC264UPLOBWUB6FEJBJHK555BNA", "length": 14170, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Chahul 200 episods colours marathi esakal news 'चाहूल'मध्ये येणार आता ऩवे वळण; मालिकेचे 200 भाग पूर्ण | eSakal", "raw_content": "\n'चाहूल'मध्ये येणार आता ऩवे वळण; मालिकेचे 200 भाग पूर्ण\nगुरुवार, 3 ऑगस्ट 2017\nचाहूल मालिकेतील निर्���ालाचे सर्जावरील प्रेम, तिचा त्याला मिळवण्यासाठीचा अट्टाहास, तसेच तिने त्याच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक स्त्रीला त्याच्यापासून दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न या सगळ्यांनीच प्रेक्षकांना जवळजवळ एक वर्ष खिळवून ठेवले. रसिक प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दिली तसेच त्यांनी दिलेल्या उदंड प्रतिसाद आणि प्रेमामुळे कलर्स मराठीवरील चाहूल मालिकेने २०० भागांचा पल्ला गाठला. या निमित्तानेच मालिकेत आता नवे वळण येणार आहे. विशेष म्हणजे आता निर्मला मालिकेत एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांना दिसणार आहे.\nमुंबई : चाहूल मालिकेतील निर्मालाचे सर्जावरील प्रेम, तिचा त्याला मिळवण्यासाठीचा अट्टाहास, तसेच तिने त्याच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक स्त्रीला त्याच्यापासून दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न या सगळ्यांनीच प्रेक्षकांना जवळजवळ एक वर्ष खिळवून ठेवले. रसिक प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दिली तसेच त्यांनी दिलेल्या उदंड प्रतिसाद आणि प्रेमामुळे कलर्स मराठीवरील चाहूल मालिकेने २०० भागांचा पल्ला गाठला. या निमित्तानेच मालिकेत आता नवे वळण येणार आहे. विशेष म्हणजे आता निर्मला मालिकेत एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांना दिसणार आहे.\nआता निर्मला भोसल्यांच्या मार्गावर तर होतीच आणि त्यांचा मागोवा घेत ती थेट त्यांच्या नव्या वाड्यावर देखील पोहचली, वा सर्जाच्या प्रेमामुळे ती तिथे गेली असे म्हणण वावगं ठरणार नाही. निर्मलाने बाहुलीच्या मदतीने भोसले वाड्यात जाण्याचा प्रयत्न केला आणि तीला त्यामध्ये यश देखील आले. पण, शांभवीला निर्मलाच्या या सगळ्या कारस्थानांचा सुगावा लागताच ती पुन्हा एकदा वाड्यामध्ये परतली आणि तिने निर्मलाच्या या खेळीला उलटून लावले. पण आता निर्मला बाहुलीमधून मुक्त झाली आहे आणि ती वाड्यामध्ये परतण्याचा प्रयत्न करत आहे. पण शांभवी आता परत तिच्या मार्गामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे. निर्मला कशी वाड्यामध्ये पुन्हा जाईल ती भोसलेंना कसा त्रास देईल ती भोसलेंना कसा त्रास देईल कशी सर्जाला मिळवेल हे बघणे रंजक असणार आहे.\nशांभवी निर्मलाच्या या कारस्थानांना आणि खेळीमुळे खूपच चिडली असून ती आता निर्मलाचे प्रत्येक वार उलटून लावते आहे. सर्जाला गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या स्वप्नांचा आणि निर्मलाचा काहीतरी संबंध आहे अशी शंका शांभवीच्या मनात आली आहे, त्यामुळे ती आता शोधात आहे कि, यामागे नक्की कोणाचा हात आहे.\nमोदींच्या भाषणाची सुरवात शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या नावाने\nकल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असलेल्या महाराष्ट्राला मी वंदन करतो. महाराष्ट्राने अनेक रत्ने दिली आहेत, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी...\nसाहित्यिकांची विविध रूपं (विजय तरवडे)\nसाहित्य संमेलन असो, की अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांचा त्यात हस्तक्षेप नसावा अशी भावना अनेक साहित्यिक बोलून दाखवत असतात. नेत्यांकडून...\n''मराठी भाषेच्या चिंधड्या पाहवत नाही'' : सई परांजपे\nपुणे : \"\"मायमराठीची दशा केविलवाणी झाली आहे. आता ही मायमराठी असण्यापेक्षा \"मम्मीमराठी' झाली आहे. शेकडो इंग्रजी शब्द गनिमी काव्याने मराठीत शिरले...\nपर्यटकांना मराठीतून मिळणार डॉ. कोटणीसांची माहिती\nसोलापूर : मानवतेचे महामेरू डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांची माहिती असलेल्या...\nशेतकऱ्याचा मुलगा बनला सिनेदिग्दर्शक\nनागपूर : साधासुधा गंभीर स्वभावातील सुधाकर रेड्डी यंक्कटी. मूळचा आंध्र प्रदेशातील गुंटुर गावचा. मराठी भाषेपासून कोसो दूर. वडील शेतीसाठी गडचिरोलीत...\nकादंबरीकार उत्तम तुपे यांची परवड\nपुणे : \"झुलवा' कादंबरीच्या माध्यमातून मराठी साहित्यात मोलाची भर घालणाऱ्या उत्तम बंडू तुपे यांच्या आयुष्याची परवड सुरू आहे. त्यांना पक्षाघाताच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/mumbai-news-western-maharashtra-temple-committee-and-bjp-politics-61906", "date_download": "2018-12-18T15:21:39Z", "digest": "sha1:R37CGTF7EH6JCEBNKJHIA6MIXYZXLASH", "length": 14156, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news Western Maharashtra Temple Committee and bjp politics विधानसभेचे पक्के विरोधक पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समित���च्या छत्राखाली | eSakal", "raw_content": "\nविधानसभेचे पक्के विरोधक पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या छत्राखाली\nसोमवार, 24 जुलै 2017\nमुंबई: विधानसभा निवडणुकित कोल्हापूर शहरात भाजपाच्या वतीने महेश जाधव तर शिवसेनेकडून राजेश क्षिरसागर यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. यामध्ये क्षिरसागर यांचा विजय झाला होता. विधानसभेचे एकमेकांचे विरोधक जाधव आणि क्षिरसागर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या छत्राखाली एकत्र आले आहेत.\nमुंबई: विधानसभा निवडणुकित कोल्हापूर शहरात भाजपाच्या वतीने महेश जाधव तर शिवसेनेकडून राजेश क्षिरसागर यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. यामध्ये क्षिरसागर यांचा विजय झाला होता. विधानसभेचे एकमेकांचे विरोधक जाधव आणि क्षिरसागर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या छत्राखाली एकत्र आले आहेत.\nजाधव हे महसुलमंत्री चंद्रकांत जाधव यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानले जातात. जाधव यांची पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे पुढील एक-दोन दिवसात सरकारकडून घोषणा होणार आहे. खजिनदारपदी आमदार राजेश क्षिरसागर यांच्या पत्नी वैशाली क्षिरसागर यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. कालच सरकारने सिद्धीविनायक ट्रष्ट मुंबईच्या अध्यक्ष पदी शिवसेनेचे आदेश बांदेकर यांची नियुक्ती केली आहे.\nतत्पुर्वी, शिर्डी संस्थानाचे विश्वस्त म्हणून भाजपाने बांधकाम व्यावसायिक सुरेश हावरे यांची तर पंढरपूर देवस्थानची जबाबदारी भाजपाचे कराडचे नेते अतूल पाटील यांची निवड केली आहे.\nई सकाळवरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\n...तर तुमच्या बायकोला विकून टाका: जिल्हाधिकारी\nशिक्षणमंत्री तावडे, कुलगुरुंचा राजीनामा घ्यावा: आदित्य ठाकरे\nशेअर बाजार तेजीवर स्वार; निफ्टी 10 हजारांजवळ\nकोयना धरणातील पाणीसाठा 70 टक्क्यांवर\nऋषी कपूरने केले महिला संघाबद्दल आक्षेपार्ह ट्विट\nज्येष्ठ शास्त्रज्ञ व इस्रोचे माजी अध्यक्ष यू.आर. राव यांचे निधन\n'वाइबो'च्या ड्रॅगनचे ना फूत्कार, ना ज्वाळा\nहिंदू चूप बसतील असा विचार करू नका: सुब्रह्मण्यम स्वामी\n‘राग देश’ चित्रपट २८ ला रूपेरी पडद्यावर\nकर्जमाफीसाठी राज्य सरकार सज्ज - मुख्यमंत्री\nसरसकट कर्जमाफीचाच विरोधकांचा आग्रह\nमुख्यमंत्र्यांचे पिंपरी-चिंचवडकडे विशेष लक्ष\nमहापालिकेच्या रुग्णालयांसाठी आठ कोटींची औषध खरेदी\n'आक्रमक' मोदी पुण्यात मवाळ; आता विकासकामांवर भर\nपुणे : विधानसभा राज्यांमधील निवडणूक निकालांनंतर भाजपने जाहीर भाषणांमधील प्रचाराचे धोरण बदलले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या...\nत्यांना जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं : पंतप्रधान\nकल्याण : देशात यापूर्वी सत्तेत असलेल्या सरकारने 25.5 लाख घरे बांधली होती. मात्र, आमच्या सरकारने देशभरात एक कोटी 25 लाखांपेक्षा अधिक लोकांसाठी...\nसाखर संघाची दोन हजार कोटींच्या पॅकेजची मागणी\nपुणे - राज्यातील साखर कारखाने आर्थिक अडचणीतून वाटचाल करीत आहेत. शेतकऱ्यांना एफआरपी देण्यासाठी आलेल्या अडचणी दूर करण्यासाठी किमान दोन हजार...\nमोदींच्या भाषणाची सुरवात शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या नावाने\nकल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असलेल्या महाराष्ट्राला मी वंदन करतो. महाराष्ट्राने अनेक रत्ने दिली आहेत, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी...\nपुणे : विद्यापीठात उद्यापासून रंगणार \"युवास्पंदन' महोत्सव\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि नवी दिल्ली येथील असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठामध्ये बुधवार (...\nराज ठाकरेंचे स्वप्न कमलनाथांकडून पूर्ण\nभोपाळ : काँग्रेसचे नेते आणि नवनिर्वाचित मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज ठाकरेंकडून गुरुमंत्र घेऊन त्याचा गंडा बांधला की काय असा प्रश्न पडला आहे. कारण,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/ptila-ptnichya-ya-pach-goshti-trasdayk-tharu-shkatat", "date_download": "2018-12-18T16:14:52Z", "digest": "sha1:XBTYZQL5I4ESYQDI5D6F2Q4J2BI25ZUI", "length": 13462, "nlines": 245, "source_domain": "www.tinystep.in", "title": "पतीला त्रासदायक ठरणाऱ्या पत्नीच्या या पाच गोष्टी - Tinystep", "raw_content": "\nपतीला त्रासदायक ठरणाऱ्या पत्नीच्या या पाच गोष्टी\nपरफेक्ट मॅरेज जगात शक्यच नाही, असा तुमचा समज असेल तर तुम्ही चुकत आहात. तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये खूप भांडण होत असली, तरीही तुम्हीसुद्धा एक परफेक्ट कपल होऊ शकता. तुमच्यातील नातं टिकवण्यासाठी तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराने त्यासाठी काही गोष्टी समजून घेणं खूप आवश्यक आहे. तुम्ही दोघांनीही प्रौढासारखं वागणं खूप आवश्यक आहे. विशेषत: तुम्हा दोघांमध्ये जेव्हा कडाक्याची भांडणं होतात, त्यावेळी ते तसं वागणं अतिशय आवश्यक आहे.\nकधीकधी प्रौढ व्यक्तीही लहान मुलांसारखी वागतात. जसं एखाद्या महिलेला साडी हवी असेल, तर काहीही करून ती साडी ती घेतेच. जरी तिच्याकडे 100 साड्या असतील आणि तरीही ती तुम्हाला साडीच्या दुकानात ओढत नेते. ते तुमच्यासाठी थोडंस त्रासदायक ठरू शकतं.\nतुम्ही तिचे पती म्हणून तिला हसवणे, तिचे अश्रू पुसणे, तिला घट्ट मिठी मारणे आणि आयुष्यभर तिचा कणा बणणे खूप आवश्यक आहे. अन्यथा तुमच्यासाठी काही गोष्टी असं असह्य होऊ शकतात.\nआम्ही पत्नींच्या अशाच काही त्रासदायक ठरू शकणाऱ्या गोष्टींची यादी देतोय. तुमच्या सोबतही त्या गोष्टी घडत असतील.\nमहिला नेहमी त्यांना न आवडणाऱ्या गोष्टींना खूप शांतपणे सामोरे जातात. सर्व काही ठिक होईल असं त्यांना वाटतं. पण तसं झालं नाही तर त्या अचानकपणे उसळतात. त्यांना राग अनावर होतो. तुम्ही त्यांना काय झालं हे विचारल्यास त्या काही झालं नसल्याचं सांगतात.\nपती पत्नीवर जीवापाड प्रेम करत असतो, त्यामुळे पतीचे अवतीभोवती असलेल्या महिलांविषयी पत्नीला मत्सर वाटण्याचे काहीच कारण नाही. पण महिलांना मत्सर वाटतो. तसेच जेव्हा पतीकडे मॉलमध्ये कुणी बघत असेल, तरीही त्यांना मत्सर वाटू शकतो.\n३. सतत व्यत्यय आणणे.\nमहिलांना अनेक वेळा कोणत्याही संभाषणात आणि कामात व्यत्यय आणण्याची सवय असते. जर पती त्याच्या ऑफिसमध्ये काय झालं हे सांगत असेल, तर पत्नीला मध्ये इतर महिलांच्या साडीचा विषय़ही सुरू शकतो. त्याविषयावर बोलत त्या पतीच्या बोलण्यात व्यत्यत आणू शकतात. महिलांची ही गोष्टी पतीसाठी खूप त्रासदायक ठरते. एक बदल म्हणून पतीच्या गोष्टी ऐकून घेण्यास काय हरकत आहे.\nकाही महिलांना वैयक्तिक ओळख ही गोष्टच माहिती नसते. जर पतीने त्याच्या मित्रांसोबत बाहेर जाण्याचं प्लॅनिंग करत असेल आणि त्यात पत्नीला सहभागी करून घेतलं नाही, तर ती गोष्ट त्यांना महिलांना खूप त्रासदायक ठरते. नंतर त्या गोष्टीवरून त्या पतीला भांडावून सोडतात. जर तो ती गोष्ट स्पष्ट करून सांगत असेल, तरी त्याला पुन्हा त्रासदायक ठरेल असं वागतात. पत्नीचा हा स्वभाव तुमच्या पतीसाठी खूप त्रासदायक ठरू शकतो. ज्यामुळे पुन्हा तो त्याच्या मित्रांसोबत आनंदही साजरा करू शकत नाही. कधीही तुमच्या जोडीदाराला बंदिस्त करून ठेवू नका. त्यामुळे तुमच्या नात्यातील आनंद कमी होऊन ते नाकडवट बनू शकतं.\n५. तुला माहीत असायला हवं\nपुरूष हे समोरच्याच्या मनात काय चाललंय हे समजू शकत नाहीत. त्यांच्याकडे तशी मानसिक शक्ती नसते. त्यामुळे तुमच्या मनात काय चाललंय हे ओळखू शकत नाहीत. त्यामुळे ती गोष्ट सोडून देणंच उत्तम. तुमच्या सोप्या संकेतांचा अर्थही पुरूष समजू शकत नाहीत. त्यामुळे तुम्हा काय हवं हे तुम्ही त्यांना थेट सांगायला हवं. त्यामुळे तुमची निराशा होणार नाही. आणि तुमची मेहनतही वाचेल.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_4800.html", "date_download": "2018-12-18T15:46:08Z", "digest": "sha1:NEXAGH7WEDFVOJKU2IMFQRKHRH73HGTX", "length": 14517, "nlines": 43, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ५२ - दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ५२ - दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक\nदिलेरखान हा मोगल सेनापती पठाण होता. पण् त्याची निष्ठा सर्वस्वी औरंगजेबाच्या पायाशी होती. वास्तविक पठाण जमातीचे मोगलांशी वैरच होते. कारण दिल्लीची सत्ता पठाण वंशाकडून खेचून घेऊन बाबर हा दिल्लीचा पहिला मोगल बादशाह झाला होता. पण हे आसले काही नाते लक्षातही न घेता दिलेरखान त्यांची सेवा करीत होता.इतकी तळमळून अहोरात्र शाही चाकरीकरणारा माणूस राजपुतांच्याशिवाय इतरकोणत्याही समुदायात मिळणे अशक्य होते. औरंगजेबाच्या मनात संशयाने कायमचेच कुरुप केलेले होते. त्याचा कोणावरही विश्वास नसायचा.\nस्वत:च्या मुलामुलींवर तर त्याचा अजिबात विश्वास नव्हता. मिर्झाराजांवरही नव्हता. पण त्याचे राजपुती कर्तृत्त्व , शौर्य आणि मोगल बादशाहीबद्दलची स्वामीनिष्ठा औरंगजेब जाणून होता. म्हणूनच मिर्झाराजांवर त्याने महाराष्ट्रावरील मोहिम सोपविली. पण तिथेही संशयी स्वभाव व्यक्त झालाच. मिर्झा व सीवा दोघेही राजपूत. ते कदाचित आपल्या- विरुद्ध एक झाले तर आपली नुकसानी झाली तर आपली नुकसानी झाली तर म्हणून मिर्झावर सावध लक्ष ठेवण्यासाठीच औरंगजेबाने दिलेरला या मोहिमेत बरोबर दिले होते. हे मिर्झाराजाने ओळखले होते. म्हणूनच अनेकदा मतभेद आणि अवमान गिळून टाकून मिर्झा दिलेरच्या कलाकलाने वागत होता. पुरंदरच्या वेढ्यात मिर्झा आणि दिलेर यांचे अनेकदा खटके उडाले. मिर्झाने शक्य तेवढे स्वत:ला सावरीत सावरीत अलगद पडते घेतलेले दिसून येते.\nदिलेरखान पुरंदरसाठी अत्यंत नेटाने हट्टाला पेटला होता. त्याचे एकूण या मोहिमेतील वर्तनपाहिले की , दुसऱ्या महायुद्धातील एखाद्या जनरल पॅटनची किंबहुना हिटलरचीच आठवण होते. पण येथे दिलेरच्या बाबतीत ते वर्तन कौतुकाचेच वाटते.\nपुरंदरच्या पूर्व पहाडावर असलेल्या ' काला बुरुजावर ' दिलेरने मोठ्या कष्टाने तोफा डागल्या व मारा सुरू केला. पण मराठ्यांच्या या बुरुजावर असलेल्या दारुच्या साठ्याचा स्फोट झाला अन् बुरुज उडाला. ऐंशी मराठे हशम एका रकमेने उडाले. ठार झाले. दिलेरला हे अचानक यश मिळाले. आनंदाच्या भरात किंचितही न ��ेंगाळता त्याने ताबडतोब या खिंडारावर आपल्याफौजेचा एल्गार केला. स्वत: दिलेरखान उभा होता. त्याला वाटले की , आपण किल्ल्यात घुसणार, नक्की आत्ताच किल्ला मिळणार. पण मराठे तेवढेच अक्राळविक्राळ होते. काळा बुरुज उडालेला ,ऐंशी मराठी माणसं चिंधड्या झालेली समोर दिसूनही मराठे कचरले नाहीत. त्यांनी मागेच असलेल्या सफेद बुरुजावरून या मोगली हल्ल्यावर जबर प्रतिहल्ला चढविला. तो एवढा तिखटहोता की , हल्ला करणारे मोगल माघारा पळत सुटले. ही मराठी जिद्द पाहून दिलेर चकीत झाला. पण तेवढाच भयंकर संतापला. अन् मग तो संताप पुरंदरावर त्याने आगीसारखा ओकावयास सुरुवात केली. काळ सरकत होता. दिवस उलटत होते. पण दिलेरच्या काळजात निराशेची रात्र होतच नव्हती. गडही मिळतच नव्हता. तेव्हा दिलेरने आपल्या सेनाधिकारी सरदारांसमोर संतापून आपली पगडी घालणार नाही. असा हा हट्टी , संतापी दिलेर ,औरंगजेबाला असे सरदार मिळाले पण ते त्याला सांभाळता आले नाहीत. माणसं कशी सांभाळावीत , त्यासाठी आपल्या काळजाचा तुकडा कापून द्यावा लागला तरी तो द्यावाच हे शिकावं शिवाजीराजांकडून औरंगजेबाला हे कसं जमणार \nअखेरपर्यंत पुरंदरगड दिलेरला जिंकून घेता आलाच नाही. गडावर मराठी सैन्याला नेता नव्हता.मुरार बाजी ठार झाले होते. तरीही पुरंदर झुंजतच होता. नेता नसतानाही एक दिलाने , एक मनाने आणि एक निष्ठेने अशी मरणाच्या तोंडावर उभे राहून झुंजणारी माणसं स्वराज्याला महाराजांनी घडविली. खऱ्या अर्थानं पुरंदरावर यावेळी लोकशाही होती. खऱ्या अर्थानं लोकशाहीयशस्वी होते ती अशीच. आपसांत क्षुद , स्वाथीर् भांडणे भांडून नव्हे\nआमच्या लोकशाहीचे दर्शन लोकसभेत आणि विधानसभेत आपल्याला नेहमीच घडते. आपण पावन होऊन जातो.\nदिलेर आणि मिर्झाराजे हे दोघेही औरंगजेबाकरीता आणि मोगली तख्ताकरीता जिवाचं रान करीत होते. या दोघांच्याही आयुष्याची अखेर कशी झाली हताश आणि दु:खमय. याचमिर्झाराजाला औरंगजेबाने उदयराज मुन्शी या , मिर्झाराजाच्याच नोकराकडून विष घालून पुढे (दि. ११ जुलै १६६७ ) बुऱ्हाणपूर येथे मारले. आणि दिलेरचं काय झालं हताश आणि दु:खमय. याचमिर्झाराजाला औरंगजेबाने उदयराज मुन्शी या , मिर्झाराजाच्याच नोकराकडून विष घालून पुढे (दि. ११ जुलै १६६७ ) बुऱ्हाणपूर येथे मारले. आणि दिलेरचं काय झालं आयुष्यभर त्यानेऔरंगजेबाची जीव उगाळून सेवा केली. पुढे संभाजीराजांच्या विरुद्ध मांडलेल्या युद्धात दिलेर असाच लढत होता. मराठे हरत नव्हते. मोगलांना यश मिळत नव्हते. चिडलेल्या औरंगजेबानेदिलेरलाच दोष दिला. ' तुमच्याच अंगचोरपणामुळे आपण हार खातो आहोत ' असा आरोप औरंगजेबाने घेतला. (इ. १६८५ ) त्यावेळी दिलेरनं मान खाली घातली. त्याला काय यातनाझाल्या असतील त्या त्यालाच ठाऊक. आयुष्यभर ज्याची सेवा केली , तो आपल्याला अंगचोर म्हणतोय.\nदिलेरने आपल्या तंबूत एकांती विषय पिऊन आत्महत्या केली. हे पाहिल्यावर आठवावेत शिवाजीराजे. त्यांचे कैसे बोलणे होते कैसे चालणे होते त्यांची सलगी देणे कैसे असे तानाजी, कान्होजी जेधे , जिवा महाला , बाजी प्रभू , दौलतखान , बाळ प्रभू चिटणीस , येसबा दाभाडे ,धाराऊ गाडे , हिरोजी फर्जद अन् असेच कितीतरी हिरे आणि हिरकण्या महाराजांच्या हृदयातच जाऊन बसलेल्या दिसतात. प्रेम ही एक अलौकिक शक्ती आहे. ती नेत्यांनी अन् अनुयायांनीहीकधी विसरू नये. तिचं दर्शन घडावं. प्रदर्शन करू नये. स्वाथीर् व्यत्यय कामामध्ये येऊ नयेत. यशाचे प्रत्यय यावेत. खरे प्रेम अबोलच असते. ऐसी कळवळ्याची जाती , लाभाविण करितीप्रिती. शिवकाल म्हणजे ठायी ठायी या प्रेमाचा प्रत्यय.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-mills-across-country-start-sugar-production-india-2978?tid=121", "date_download": "2018-12-18T16:06:22Z", "digest": "sha1:AXRAIJ5HAEAFALOKRH6JWBDGDNY4DOMT", "length": 15500, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture News in Marathi, Mills across the country start sugar production, India | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअाॅक्टोबरमधील साखर उत्पादन १ लाख २० हजार टनांवर\nअाॅक्टोबरमधील साखर उत्पादन १ लाख २० हजार टनांवर\nमंगळवार, 14 नोव्हेंबर 2017\nनवी दिल्ली : देशात गाळप हंगामाने वेग घेतला अाहे. देशातील कारखान्यांनी अाॅक्टोबरमध्ये १ लाख १९ ��जार ९८२ टन साखर उत्पादन घेतले अाहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कारखान्यांनी १ लाख १८ हजार टन साखर उत्पादन घेतले होते, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने संघाने दिली अाहे.\nमहाराष्ट्रात अाॅक्टोबरमध्ये गाळप हंगाम सुरू झाला नाही. त्यामुळे अपेक्षित साखर उत्पादन मिळालेले नाही, असे साखर संघाचे सरसंचालक प्रकाश नाईकनवरे यांनी म्हटले अाहे.\nनवी दिल्ली : देशात गाळप हंगामाने वेग घेतला अाहे. देशातील कारखान्यांनी अाॅक्टोबरमध्ये १ लाख १९ हजार ९८२ टन साखर उत्पादन घेतले अाहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कारखान्यांनी १ लाख १८ हजार टन साखर उत्पादन घेतले होते, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने संघाने दिली अाहे.\nमहाराष्ट्रात अाॅक्टोबरमध्ये गाळप हंगाम सुरू झाला नाही. त्यामुळे अपेक्षित साखर उत्पादन मिळालेले नाही, असे साखर संघाचे सरसंचालक प्रकाश नाईकनवरे यांनी म्हटले अाहे.\nदिवाळीत साखरेचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी देशातील कारखान्यांनी अाॅक्टोबरमध्ये गाळप हंगाम सुरू करण्याची विचारणा केंद्र सरकारने केली होती. दरम्यान, महाराष्ट्रातील गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू झाला अाहे.\nउत्तर प्रदेशातील कारखान्यांनी अाॅक्टोबरमध्येच गाळप हंगाम सुरू केला अाहे.येथील कारखान्यांनी अाॅक्टोबरमध्ये २९,६५० टन साखर उत्पादन घेतले अाहे. कर्नाटक अाणि तमिळनाडूतील कारखान्यांनी गाळप सुरू केले अाहे.\nकर्नाटकातील कारखान्यांनी ७४,६०० टन अाणि तमिळनाडूतील कारखान्यांनी ११,४६४ टन साखर उत्पादन घेतले अाहे. अाॅक्टोबरमध्ये सरासरी साखर उतारा ८.६५ टक्के एवढा राहिला अाहे. तापमानात घट झाल्यानंतर पुढील काही दिवसांत साखर उताऱ्यात सुधारणा होईल, अशी अाशा श्री. नाईकनवरे यांनी व्यक्त केली अाहे.\nदेशातील साखर उत्पादन २०१६-१७ या हंगामात २०.२ दशलक्ष टनांपर्यंत खाली अाले होते. यंदा (२०१७-१८) साखर उत्पादन २५.१ दशलक्ष टनांवर पोचेल, असा अंदाज भारतीय साखर कारखानदार संघटनेने (इस्मा) व्यक्त केला अाहे.\nगाळप हंगाम साखर कर्नाटक\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये हो���ार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\nकांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...\nकापसाचा लांबवरचा कल वाढताया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस...\nकापूस, हरभऱ्याची मागणी वाढतीया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन व...\nदेशात ३४० लाख कापूस गाठी उत्पादनाचा...जळगाव : देशात सप्टेंबरच्या पावसासंबंधी अनियमितता...\nद्राक्षाच्या तिहेरी विक्री व्यवस्थापनात...मालगाव (जि. सांगली) येथील संजय भीमराव बरगाले...\nवायदे बाजार : सोयाबीन, कापसाचा लांबवरचा...या सप्ताहात सोयाबीन, हळद, साखर व गवार बी यांचे...\nवाढताहेत लिंबू निर्यातीच्या संधी जागतिक लिंबू बाजारपेठेचा आढावा फ्रेंच मोटार...\nसाखरेचा कल घसरताया सप्ताहात कापूस, सोयाबीन, हळद, साखर व गवार बी...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nहळद वगळता सर्व शेतमालाचे भाव तेजीतया सप्ताहात साखर, सोयबीन व हळद वगळता सर्व पिकांचे...\nकापूस कोंडी टाळण्यासाठी मिशन मोडवर काम...भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा कापूस उत्पादक...\nहळद, हरभऱ्याच्या फ्युचर्स भावात चढ -...या सप्ताहात कापूस, गवार बी व हरभरा वगळता सर्व...\nइंटरनेटद्वारे कृषिमालाचे प्रभावी विपणनएकविसाव्या शतकातील माणूसही इंटरनेटच्या वेगाने...\nपुढील काही महिने हळदीच्या दरावर ठेवा...या सप्ताहात सोयाबीन व गहू वगळता सर्व पिकांचे भाव...\nऑक्टोबरमध्ये प्रथमच ब्रॉयलर बाजार...ब्रॉयलर्सचे बाजारभाव वर्षातील उच्चांकी पातळीवर...\nसार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची गोचीकोणतेही तातडीचे, आतबट्टायचे काम करायचे असेल तर...\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...\nव्यापारी बँका वित्तीय निरक्षरतेचा फायदा...व्यापारी बँका सामान्य कर्जदारांमधील वित्तीय...\nसंतुलित पुरवठ्यामुळे ब्रॉयलर्सच्या...नवरात्रोत्सवामुळे चिकनच्या सर्वसाधार���ण खपात मोठी...\nनवीन हंगामात कापसाची अडखळती सुरवातदेशात कापसाच्या २०१८-१९ च्या नवीन विपणन हंगामाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_6339.html", "date_download": "2018-12-18T15:47:30Z", "digest": "sha1:ZOU35XKUOB3OWSZOJDMXNJRYZOGZPAYR", "length": 14119, "nlines": 44, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ६७ - धाडसी कल्पकतेची झेप", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ६७ - धाडसी कल्पकतेची झेप\nमहाराज गेल्या महिना सव्वा महिन्यात अगदी पद्धतशीर आणि काळजीपूर्वक आजारी होते. हे आजारपणाचं नाटक त्यांनी आणि त्यांच्यापेक्षाही त्यांच्या जवळच्या मावळी सौंगड्यांनी छान साजरं करीत आणलं होतं. वैद्य , हकीम , औषधं याची गरज होतीच ना ती महाराजांपर्यंतपोहोचवण्याची परवानगीफुलादखानामार्फत आणि मराठीवकिलांमार्फत औरंगजेबाकडे जेव्हा जेव्हामागितली गेली , तेव्हा तेव्हा ती मिळतही गेली. औरंगजेबाचं लक्ष होतं फक्त फिदाई हुसेनच्या हवेलीच्या बांधकामाकडे. ते बांधकाम पूर्ण होतच होतं.\nयाच काळात दक्षिणेत बीड-धारूर-फतहाबाद येथे असलेला मिर्झाराजा अतिशय चिंतेने व्याकुळहोता. कारण महाराजांना आग्ऱ्यास पाठवण्यामागे त्याचे जे विधायक राजकारण होते , ते औरंगजेबाने उधळून लावले होते. असा आपल्या मनात विचार येतो की , औरंगजेबाच्या ऐवजीयेथे अकबर बादशाह असता , तर त्याने मिर्झाराजांच्या या राजकारणाचा किती वेगळा उपयोग करून घेतला असता पण औरंगजेबाचे राजकारण आणि अंत:करण उत्तमरितीने स्वार्थ साधणारेही नव्हते. त्याचे परिणाम त्याला आणि त्याच्या मोगल सल्तनतीला भोगावे लागले. अखेर मराठ्यांच्या हातूनच औरंगजेबही संपला आणि त्याची म���गल सल्तनतही संपली. खरं म्हणजे राजकारण म्हणजे एक योगसाधना असते. पण शकुनीमामा , दुयोर्धन , धनानंद , जयचंद आणि असे अनेक वेडे अदूरदशीर् प्राणी निर्माण झालेले आपण पाहतो. आजही पाहतो आहोत की ते पाहात असताना त्यांची फक्त ' न्युईसन्स व्हॅल्यू ' लक्षात येते. अन् पटतं की , काही लोकांचा तो धंदाच आहे. च्क्कश्ाद्यद्बह्लद्बष्ह्य द्बह्य ड्ड ड्ढह्वह्यद्बठ्ठद्गह्यह्य श्ाद्घ ह्यह्नह्वड्डठ्ठस्त्रह्मड्डद्यह्यज् त्यांचा शेवटही औरंगजेबी पद्धतीनेच होतो.\nशुक्रवार दि. १७ ऑगस्टची दुपार म्हणजे औरंगजेबाच्या डोक्यात चाललेलं गहजबी तुफान होतं. तो वरून अगदी शांत होता.\nमहाराजांच्या डोक्यात आणि त्यांच्या सौंगड्यांच्या अंत:करणात यावेळी काय चाललं असेल न दिसू देता , कोणालाही संशयही न येऊ देता सारा डाव फत्ते करायचा होता. त्या त्या मराठी सौंगड्यांनी आपापली भूमिका किती सफाईने या रंगमंचावर पार पाडली असेल न दिसू देता , कोणालाही संशयही न येऊ देता सारा डाव फत्ते करायचा होता. त्या त्या मराठी सौंगड्यांनी आपापली भूमिका किती सफाईने या रंगमंचावर पार पाडली असेल याचा विचार आज आमच्या आजच्या सामाजिक आणि राजकीय खेळांत आम्ही सूक्ष्मपणे करण्याची गरज आहे की नाही याचा विचार आज आमच्या आजच्या सामाजिक आणि राजकीय खेळांत आम्ही सूक्ष्मपणे करण्याची गरज आहे की नाही अहो , तालमी करूनही आम्हाला त्यातला अभिनयसुद्धा साधत नाही.\n मिठाईचे येणारे पेटारे या शेवटच्या दिवशीही यायचे ते बिनचूक आले. ही वेळ संध्याकाळची , अंधारात चाललेली होती. हा सारा प्रसंग , हे सारे क्षण चिंतनानेच समजू शकतील. ज्या क्षणी महाराज पेटाऱ्यात शिरले , आणि तो पेटारा बंद झाला , तो क्षण केवढा चिंताग्रस्त होता. शामियान्यावरच्या मोगली पहारेकऱ्यांपैकी एखाद्याची नजर जर त्यावेळी त्या प्रसंगाकडे गेली असती , तर काय झालं असतं महाराजांच्या जागी चटकन पलंगावर शाल अंगावर घेऊन झोपणारा हिरोजी फर्जंद किती सफाईने वागला. पाहा महाराजांच्या जागी चटकन पलंगावर शाल अंगावर घेऊन झोपणारा हिरोजी फर्जंद किती सफाईने वागला. पाहा तो जरा चुकला असता तर तो जरा चुकला असता तर पेटारे नेणारे वेषांतरीत मावळे गडबडले असते किंवा बावळटासारखे वागले असते तर पेटारे नेणारे वेषांतरीत मावळे गडबडले असते किंवा बावळटासारखे वागले असते तर हेसारेच प्रश्ान् अभ्यासकांपुढे येतात. त्याची उत्तरेही त्यांनाच शोधावी लागतात.\nही वेळ संध्याकाळची सात वाजायच्या सुमाराची होती. असे लक्षात येते. पेटारे नेणाऱ्या साथीदारांवर केवढी जबाबदारी होती आपण काही विशेष वेगळे आज करतो आहोत असाकिंचितही संशय पहारेकऱ्यांना अन् फुलादखानला येऊ नये , याची दक्षता या पेटारेवाल्यांनी किती घेतली असेल आपण काही विशेष वेगळे आज करतो आहोत असाकिंचितही संशय पहारेकऱ्यांना अन् फुलादखानला येऊ नये , याची दक्षता या पेटारेवाल्यांनी किती घेतली असेल असा आम्हाला नाटका-सिनेमांत अभिनय तरी करून दाखवता येईल का असा आम्हाला नाटका-सिनेमांत अभिनय तरी करून दाखवता येईल का ज्या क्षणी पेटारे शामियान्यातून आणि छावणीच्या परिसरातून बाहेर पडले असतील तेव्हामावळ्यांना झालेला आनंद व्यक्त करण्याइतकीही सवड नव्हती.पेटारे निसटले.\nअंधार दाटत गेला. नेमके महाराजांचे संबंधित पेटारे भट्टी पेटवून बसलेल्या कुंभाराच्या दिशेनेधावत होते. याच दिशेने संबंधित मावळे घोडे घेऊन येत होते. महाराज ज्या क्षणी त्या पेटलेल्या भट्टीपाशी जाऊन पोहोचले असतील , त्याक्षणी त्या कुंभाराला काय वाटले असेल त्याजाळाच्या अधुऱ्या प्रकाशात या सगळ्या हालचाली , पसार होण्याची घाईगदीर् आणि सर्वांच्या चेहऱ्यावरचे भाव कसे दिसले असतील त्याजाळाच्या अधुऱ्या प्रकाशात या सगळ्या हालचाली , पसार होण्याची घाईगदीर् आणि सर्वांच्या चेहऱ्यावरचे भाव कसे दिसले असतील फक्त कल्पनाच करायची. इतिहास येथे थबकतो. कारणयाचा तपशील कुणीच लिहून ठेवलेला अजून तरी सापडलेला नाही. हे आपल्या अभ्यासाने आणि प्रतिभेने कलावंतांनी सांगायचे आहे. चित्रकरांनी चितारायचे आहे कवींनी आणि गायकांनी गायचेआहे. अभिनेत्यांनी रंगमंचावर सादर करायचे आहे. शिल्पकारांनी शिल्पित करावयाचे आहे. केवढा विलक्षण इतिहास घडलाय हा फक्त कल्पनाच करायची. इतिहास येथे थबकतो. कारणयाचा तपशील कुणीच लिहून ठेवलेला अजून तरी सापडलेला नाही. हे आपल्या अभ्यासाने आणि प्रतिभेने कलावंतांनी सांगायचे आहे. चित्रकरांनी चितारायचे आहे कवींनी आणि गायकांनी गायचेआहे. अभिनेत्यांनी रंगमंचावर सादर करायचे आहे. शिल्पकारांनी शिल्पित करावयाचे आहे. केवढा विलक्षण इतिहास घडलाय हा आमच्या मनांत एकच शंका डोकावते , की यातील एकही मावळा फितुर कसा झाला नाह��� आमच्या मनांत एकच शंका डोकावते , की यातील एकही मावळा फितुर कसा झाला नाही जहागीर मिळाली असती ना औरंगजेबाकडून चंगळ करायला अमाप दौलत मिळाली असती ना , शाही खजिन्यातून.\nअसं काहीच घडलं नाही. कारण राष्ट्रीय चारित्र्य. या प्रकरणातील प्रत्येकजण हा ' नायक ' होता.कुंभारापर्यंत यात खलनायक एकही नव्हता.\nनेताजी सुभाषचंद बोस हे ब्रिटिशांच्या हातावर तुरी देऊन निसटले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी तेभारताबाहेर गेले. त्यांनी हिंदुकुश पर्वत ओलांडला. त्यांच्या डोळ्यापुढे ही आग्ऱ्याहून सुटकाच असेल काय आणि आमच्या तडाख्यातून हैदराबादचा लायकअली पसार झाला तेव्हा आमच्याडोळ्यापुढे फुलादखानचा वेंधळेपणा असेल काय \nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/sports/icc-cricket-world-cup-2019-schedule-1926", "date_download": "2018-12-18T15:50:22Z", "digest": "sha1:DKSPIID2VKVQ6W76QL7RKBVKEO3IQ626", "length": 4657, "nlines": 47, "source_domain": "www.bobhata.com", "title": "वर्ल्डकप २०१९ : आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९ चं वेळापत्रक बघून घ्या राव !!", "raw_content": "\nवर्ल्डकप २०१९ : आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९ चं वेळापत्रक बघून घ्या राव \nक्रिकेट प्रेमींसाठी एक मोठी बातमी आम्ही आणली आहे राव. २०१९ सालात इंग्लंडमध्ये होणाऱ्या ‘आयसीसी क्रिकेट विश्वकप २०१९’ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या आठ संघांनी विश्वचषक स्पर्धेत स्थान निश्चित केलं होतं. वेळापत्रकानुसार ३० मे २०१८ रोजी सामन्यांना सुरुवात होईल तर १४ जुलै रोजी अंतिम सामना रंगेल.\nराव, भारताचा पहिला सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिके सोबत होणार आहे तर दुसरा सामना ९ जून रोजी ऑस्ट्रेलिया सोबत होईल. भारतीय क्रिकेटप्रेमी ज्या सामन्याची आतुरतेने वाट बघत असतात तो भारत विरुद्ध पाकिस्तान सामना १६ जून रोजी रंगणार आहे. यासोबतच भारताचे एकूण सामने पुढील प्रमाणे असतील :\n5 जून 2019 : दक्षिण आफ्रिका\n9 जून 2019 : ऑस्ट्रेलिया\n13 जून 2019 : न्यूझीलंड\n16 ज���न 2019 : पाकिस्तान\n22 जून 2019 : अफगाणिस्तान\n27 जून 2019 : वेस्ट इंडिज\n30 जून 2019: इंग्लंड\n2 जुलै 2019 : बांगलादेश\n6 जुलै 2019: श्रीलंका\n9 जुलै 2019 : उपांत्य फेरी १\n11 जुलै 2019 : उपांत्य फेरी २\n14 जुलै 2019 : अंतिम फेरी\nया ९ देशांनी बदलले व्हिसाचे नियम, चला पटापट सहलीचे बेत आखा...\nव्हिडीओ ऑफ दि डे : तब्बल २० वर्षानंतर या पठ्ठ्याने केली इतिहासाची पुनरावृत्ती...हा व्हिडीओ चुकवू नका भाऊ \nजगात खाण्यापिण्याबद्दल आहेत हे १० विचित्र कायदे, काहीठिकाणी तर शिक्षाही केली जाते \nसासूकडून प्रेरणा घेऊन सुनेने उभारला स्वतःचा बिझनेस तो ही व्हाट्सॲपच्या मदतीने \nतिने मेकअपवर बहिष्कार टाकल्यावर तिला जीवे मारण्याची धमकी का दिली जात आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-milk-plant-owner-not-giving-25-rupees-rate-maharashtra-10878", "date_download": "2018-12-18T16:03:10Z", "digest": "sha1:GCNBYMIE23LPVHD54LORUC2C7PFRUFZH", "length": 15581, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, milk plant owner not giving 25 rupees rate, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबुधवार, 1 ऑगस्ट 2018\nशासन निर्णयाची अंमलबजावणी न केल्यास; तसेच शब्द फिरवल्यास गणेशोत्सवापूर्वीच पुन्हा एकदा आंदोलनाचा भडका उडेल, याची जाणीव शासनाने ठेवावी. ठरल्यानुसार दर देण्याची जबाबदारी स्वीकारावी.\n- रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना\nपुणे ः राज्यातील दूध उत्पादकांना प्रतिलिटर २५ रुपये वाढीव दर देण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र, आज दहा दिवसांचा कालावधी उलटला असूनही राज्यातील सहकारी आणि खासगी दूध संघांकडून टोलवाटोलवी सुरू आहे. त्यामुळे राज्यात दूध दरवाढीच्या निर्णयाचा फज्जा उडाला आहे.\nशासनाने उत्पादकांना गाईच्या दुधाला प्रतिलिटर २५ रुपये दर देण्याचे आदेश दूध संघांना दिले. मात्र, अद्याप दूध उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढीतील एकही रुपया मिळत नसल्याची बाब अनेक ठिकाणी समोर अाली अाहे. मात्र, शासनाकडूनच अद्याप आमच्याकडे दराविषयी काहीच आलेले नाही, त्यामुळे आम्ही दर देऊ शकत नाही, असे दूध संघांकडून सांगितले जात आहे. तसेच, २० जुलै रोजी शासनाने काढलेल्या परिपत्रकातील त्रुटी दुरुस्त��� करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. दूध दर कसा द्यायचा, यावरच दुग्धविकास विभाग गोंधळात आहे. खासगी डेअरी चालकांकडूनही दूध उत्पादकांना वाढीव दर कधी देणार याबाबत ठोस सांगितले जात नाही.\nसोलापूर जिल्ह्यात फॅट, एसएनएफनुसार १७ ते २० रुपयांच्या आतच दर मिळतो आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्येही दूध संघ शासन आदेशाप्रमाणे दर देत नाहीत. नगर जिल्ह्यात कोठेही २५ रुपये दराने दुधाची खरेदी सुरू झाली नाही. वऱ्हाडात मदर डेअरीकडून गाईच्या दुधाला ३.५ फॅट (८.५ एसएनएफ)साठी २१ रुपये ७० पैसे, तर जळगाव जिल्ह्यातील डेअरी याच फॅटसाठी २५ ते २६ रुपये दर देत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.\nखानदेशात गाईच्या दुधाला २१ रुपयांपर्यंत दर मिळत आहे. मात्र, संघांना शासनाचा आदेश मिळाला असून, उत्पादकांना २५ रुपये दर देत नाहीत, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मराठवाड्यात ३.५ फॅट्स व ८.५ एसएनएफ असलेल्या दुधाला १९ ते २० रुपये प्रतिलिटरपुढे दर मिळाला नसल्याची माहिती उत्पादकांनी दिली. तर, एक ऑगस्टपासून अंमलबजावणी होणे अपेक्षित असल्याचे दूध संघाच्या सूत्रांनी सांगितले.\nगणेशोत्सव आंदोलन रविकांत तुपकर दूध विभाग सोलापूर कोल्हापूर सांगली नगर जळगाव खानदेश\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरणसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला...\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूसजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने...\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये...पुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी...\nस्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ...जंगली मका प्रजातीपासून स्थानिकीकरण होण्याच्या...\nकर्नाटकसाठीची ऊसतोडणी मंदावलीकोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रात उसाची रक्कम...\nउजनी धरणातील पाणी प्रदूषितच :...सोलापूर : उजनी धरणामुळे सोलापूर, पुणे आणि...\nबाजारात डाळिंबाचे दर दबावातसांगली ः देशात डाळिंबाच्या उत्पादनात अंदाजे २० ते...\nअवैध एचटीबीटी बियाणे एसआयटीला मुदतवाढमुंबई: परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशील जनूक...\nविदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्राला...पुणे : बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘पेथाई’...\nसमृद्धी महामार्ग : साडेतीनशे कोटींच्या...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम...\nसाखर संघाची दोन हजार कोटींच्या पॅकेजची...पुणे: राज्यातील साखर कारखाने आर्थिक अडचणीतून...\nकॅल्शिअम, लोहाचा उत्तम स्त्रोत ः नाचणीआहारच्या दृष्टीने नाचणी एक अत्यंत महत्त्वाचे...\nपिकातील लोह, जस्त, बोरॉन कमतरतेवरील...लोह (Fe) कार्ये ः हरितद्रव्ये निर्मितीचे (...\n‘रेसिड्यू फ्री’ शेतमालासाठी उभारली थेट...सध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा...\nपूर्व विदर्भासह नागपूरपर्यंत रिमझिम...नागपूर : आंध्रप्रदेशात चक्रीवादळ दाखल झाल्याचा...\nदुष्काळीशी सामना करण्यासाठी...पंढरपूर, जि. सोलापूर : राज्यात यंदा...\nपेथाई चक्रीवादळ आंध्रच्या किनारपट्टीला... किनारपट्टीय भागात जनजीवन विस्कळीत जमीन खचून...\nउसाला पूरक शर्कराकंदसाखरेचा वाढलेला उत्पादन खर्च, वाढलेले उत्पादन,...\nराजकीय अन् आर्थिक उत्पाताची नांदीअखेर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल ...\nकांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A9_%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%95", "date_download": "2018-12-18T14:45:24Z", "digest": "sha1:XO3JBUQPU4RVYFFHWDERO7BI4CN3E2I4", "length": 4819, "nlines": 186, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.चे ३ रे शतक - विकिपीडिया", "raw_content": "इ.स.चे ३ रे शतक\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: २ रे शतक - ३ रे शतक - ४ थे शतक\nदशके: २०० चे - २१० चे - २२० चे - २३० चे - २४० चे\n२५० चे - २६० चे - २७० चे - २८० चे - २९० चे\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - ���माप्ती\nइ.स.चे ३ रे शतक\nइ.स.चे १ ले सहस्रक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/entertainment/internet-users-looking-cat-pile-logs-378", "date_download": "2018-12-18T14:40:31Z", "digest": "sha1:DYSUYZXBM27R5KLAI36NO3QJTVSLZI3G", "length": 3274, "nlines": 42, "source_domain": "www.bobhata.com", "title": "हजारो इंटरनेट युझर्सना या ओंडक्यांमध्ये सापडेना झालीय एक मांजर..", "raw_content": "\nहजारो इंटरनेट युझर्सना या ओंडक्यांमध्ये सापडेना झालीय एक मांजर..\nनजरेचे खेळ सगळ्यांनाच आवडतात. इंटरनेटवर तर त्यांचा भरणाच असतो. गेल्या आठवड्यात एका बिल्डिंगच्या खिडकीत लपलेल्या घोड्याच्या चित्राने धुमाकूळ घातला होता. या आठवड्यात ही संधी लाकडांच्या ओंडक्यात लपलेल्या एका मांजराला मिळालीय. म्हणे हे आळशी मांजर या लाकडांमध्ये कुठेतरी झोपलंय.\nशोधा बरं या मांजराला आणि कमेंटसमध्ये सांगा ते कुठं लपलंय ते. अजूनही नाही सापडलं\nओंडक्यांच्या दुसऱ्या राशीत सगळ्यात वरच्या ओंडक्यावर झोपलीय पाहा कशी मनीमाऊ ते...\nया ९ देशांनी बदलले व्हिसाचे नियम, चला पटापट सहलीचे बेत आखा...\nव्हिडीओ ऑफ दि डे : तब्बल २० वर्षानंतर या पठ्ठ्याने केली इतिहासाची पुनरावृत्ती...हा व्हिडीओ चुकवू नका भाऊ \nजगात खाण्यापिण्याबद्दल आहेत हे १० विचित्र कायदे, काहीठिकाणी तर शिक्षाही केली जाते \nसासूकडून प्रेरणा घेऊन सुनेने उभारला स्वतःचा बिझनेस तो ही व्हाट्सॲपच्या मदतीने \nतिने मेकअपवर बहिष्कार टाकल्यावर तिला जीवे मारण्याची धमकी का दिली जात आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AE%E0%A5%AF%E0%A5%AC", "date_download": "2018-12-18T15:43:40Z", "digest": "sha1:TYH6PJYPTSPOBGH3KBXHFW5Z4A4HAD6K", "length": 5744, "nlines": 208, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ८९६ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ८ वे शतक - ९ वे शतक - १० वे शतक\nदशके: ८७० चे - ८८० चे - ८९० चे - ९०० चे - ९१० चे\nवर्षे: ८९३ - ८९४ - ८९५ - ८९६ - ८९७ - ८९८ - ८९९\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nएप्रिल ४ - पोप फोर्मोसस.\nएप्रिल (४ नंतर) - पोप बॉनिफेस सह���वा.\nइ.स.च्या ८९० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ९ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ डिसेंबर २०१७ रोजी ०२:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE_%E0%A4%93%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2018-12-18T14:45:14Z", "digest": "sha1:QS2JNBFSCFMNL4TPO62TKES23V4OLCRI", "length": 8734, "nlines": 190, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कालुगा ओब्लास्त - विकिपीडिया", "raw_content": "\nकालुगा ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान\nस्थापना ५ जुलै १९४४\nक्षेत्रफळ २९,९०० चौ. किमी (११,५०० चौ. मैल)\nघनता ३५ /चौ. किमी (९१ /चौ. मैल)\nकालुगा ओब्लास्त (रशियन: Калужская область) हे रशियाच्या पश्चिम भागातील एक ओब्लास्त आहे.\nआल्ताय • इंगुशेतिया • उत्तर ओसेशिया-अलानिया • उद्मुर्तिया • अदिगेया • काबार्दिनो-बाल्कारिया • काराचाय-चेर्केशिया • कॅरेलिया • काल्मिकिया • कोमी • क्राइमिया१ • खाकाशिया • चुवाशिया • चेचन्या • तातारस्तान • तुवा • दागिस्तान • बाश्कोर्तोस्तान • बुर्यातिया • मारी एल • मोर्दोव्हिया • साखा\nआल्ताय • कामचत्का • क्रास्नोयार्स्क • क्रास्नोदर • खबारोव्स्क • झबायकल्स्की • पर्म • प्रिमोर्स्की • स्ताव्रोपोल\nअर्खांगेल्स्क • आमूर • इरकुत्स्क • इवानोवो • उल्यानोव्स्क • आस्त्राखान • ओम्स्क • ओरियोल • ओरेनबर्ग • कालिनिनग्राद • कालुगा • किरोव • कुर्गान • कुर्स्क • केमेरोवो • कोस्त्रोमा • चेलियाबिन्स्क • तुला • तांबोव • तोम्स्क • त्युमेन • त्वेर • निज्नी नॉवगोरोद • नॉवगोरोद • नोवोसिबिर्स्क • पेन्झा • प्स्कोव • बेल्गोरोद • ब्र्यान्स्क • मुर्मान्स्क • मागादान • मॉस्को • यारोस्लाव • रायझन • रोस्तोव • लिपेत्स्क • लेनिनग्राद • वोरोनेझ • वोलोग्दा • वोल्गोग्राद • व्लादिमिर • साखालिन • समारा • सारातोव • स्मोलेन्स्क • स्वेर्दलोव्स्क\nचुकोत्का • खान्ती-मान्सी • नेनेत्स • यमेलो-नेनेत्स\nमॉस्को • सेंट पीटर्सबर्ग\n१ क्राइमियावर युक्रेनने हक्क सांगितला असून बहुसंख्य आंतरराष्ट्रीय समुदाय क्राइमियाला युक्रेनचाच भाग मानतो.\nमध्य • अतिपूर्व • उत्तर कॉकासियन • वायव��य • सायबेरियन • दक्षिण • उरल • वोल्गा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१७ रोजी १७:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/lifestyle/nobel-prize-winning-physicist-leon-m-lederman-dead-96-2347", "date_download": "2018-12-18T14:39:26Z", "digest": "sha1:675MB7N2KAEQP7RBZ2AV7CCV6BH7P52M", "length": 6019, "nlines": 39, "source_domain": "www.bobhata.com", "title": "या शात्रज्ञाला इलाजासाठी चक्क त्याचं नोबेल पारितोषिक विकावं लागलं !!", "raw_content": "\nया शात्रज्ञाला इलाजासाठी चक्क त्याचं नोबेल पारितोषिक विकावं लागलं \nमेडल किंवा पुरस्कार विकण्याची वेळ आल्याची अनेक उदाहरणं देता येतील. पण कधी एका नोबेल पुरस्कार विजेत्या शास्त्रज्ञावर चक्क नोबेल पुरस्कार विकण्याची वेळ आली आहे असं ऐकलंय का अशी दोन प्रसिद्ध उदाहरणं देता येतील. एक आहे जेम्स वॉट्सन यांचं आणि दुसरं उदाहरण आहे लिऑन लेंडरमन यांचं.\nदोघांपैकी आज आपण बोलणार आहोत अमेरिकेच्या लिऑन लेंडरमन यांचा बद्दल. काल वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. लिऑन लेंडरमन यांना त्यांच्या ‘गॉड पार्टिकल्स’ (अणुपेक्षाही सूक्ष्म कण) च्या शोधाबद्दल १९८८ सालचा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. यासोबत त्यांना इतर अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं.\nपुढे त्यांनी नोबेल पुरस्काराच्या रकमेतून सुट्ट्या घालवण्यासाठी एक खास घर बांधलं. २०११ साली ते कायमस्वरूपी त्या घरात राहायला गेले. त्यानंतर त्यांच्या आयुष्याला उतरती कळा लागली असं म्हणण्यास हरकत नाही. कारण त्यांना स्मृतिभ्रंशाचा (डिमेंशिया) त्रास सुरु झाला.\n२०१५ साली स्मृतिभ्रंशाच्या त्रासावर इलाज घेण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून नोबेल पुरस्काराला लिलावात ठेवलं. याबद्दल त्यांच्या पत्नीला मोठा धक्का बसला. पण पैश्यांची गरजही होती. लिलावातून इलाजासाठी पुरतील इतके ७,६५,००० डॉलर्स जमा होऊन त्यांची तात्पुरती व्यवस्था झाली.\n९६ वर्षांच्या वयात लिऑन यांना मृत्यू आला तो त्यांच्या डिमेंशिया रोगामुळेच. नोबेल पुरस्कार विकल्यानंतर अवघ्या ३ वर्षांनी.\nत्यांनी विज्ञानाला शोधून दिलेल्या गॉड पार्टिकल्ससाठी त्यां��ं इतिहासातील महत्व अनन्यसाधारण आहे. आज गॉड पार्टिकल्सवर मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. त्यांचा जन्मदाता आज काळाच्या पडद्याआड गेला आहे.\nया ९ देशांनी बदलले व्हिसाचे नियम, चला पटापट सहलीचे बेत आखा...\nव्हिडीओ ऑफ दि डे : तब्बल २० वर्षानंतर या पठ्ठ्याने केली इतिहासाची पुनरावृत्ती...हा व्हिडीओ चुकवू नका भाऊ \nजगात खाण्यापिण्याबद्दल आहेत हे १० विचित्र कायदे, काहीठिकाणी तर शिक्षाही केली जाते \nसासूकडून प्रेरणा घेऊन सुनेने उभारला स्वतःचा बिझनेस तो ही व्हाट्सॲपच्या मदतीने \nतिने मेकअपवर बहिष्कार टाकल्यावर तिला जीवे मारण्याची धमकी का दिली जात आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/two-hundred-girls-stream-education-125943", "date_download": "2018-12-18T15:33:32Z", "digest": "sha1:F7VBEJ4YFHZLOOGRLX6QHI3VFM2KBW67", "length": 14298, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Two hundred girls in the stream of education दोनशे मुली शिक्षणाच्या प्रवाहात | eSakal", "raw_content": "\nदोनशे मुली शिक्षणाच्या प्रवाहात\nसोमवार, 25 जून 2018\nकुडित्रे (जि. कोल्हापूर) - देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली तरी आजही डोंगरी वाड्या-वस्त्यांवर वाहतुकीची सुविधा व आर्थिक परिस्थिती नसल्याने मुलींना शिक्षण घेता येत नाही. अशा परिस्थितीत मुलींना मोफत सायकल मिळाल्याने दोनशे मुलींनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले.\nकुडित्रे (जि. कोल्हापूर) - देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली तरी आजही डोंगरी वाड्या-वस्त्यांवर वाहतुकीची सुविधा व आर्थिक परिस्थिती नसल्याने मुलींना शिक्षण घेता येत नाही. अशा परिस्थितीत मुलींना मोफत सायकल मिळाल्याने दोनशे मुलींनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले.\nश्रीराम ज्युनिअर कॉलेजच्या सायकल बॅंकेतून मुलींची जीवनाचीच शैक्षणिक एफडी झाली. सातर्डे, दुर्गुळवाडी, म्हारूळ, कोगे, शिंदेवाडी, बहिरेश्वर, वाकरे यांसह करवीर, पन्हाळा तालुक्यांतील काही गावांतून वाहतुकीची सुविधा नाही. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अनेक मुलींना शिक्षण घेता येत नाही. दहावीनंतर शिक्षण सोडून घरी बसावे लागते. ही परिस्थिती ओळखून अशा मुलींसाठी सायकली दिल्या तर त्यांचे शिक्षण पूर्ण होईल, अशी संकल्पना करून सांगरूळ शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. जयंत आसगावकर, उपप्राचार्य बी. एल. पाटील यांनी 11 वी, 12 वीसाठी सायकल बॅंक उभा करण्याचे ठरविले. आसगावकर यांनी 2016मध्ये अमे�� या आपल्या मुलाची सायकल, सायकल बॅंकेस भेट दिली. शिक्षक रणजित इंगवले यांनी दुसरी सायकल भेट दिली. विजय जाधव यांच्या पांजरपोळ मित्र परिवाराने सुरवातीला 10, नंतर 40, तर पुण्यातील शिक्षक संघटनेने 12 सायकली दिल्या. शिक्षकांनी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सायकली दिल्या.\nप्राचार्य सी. एम. सातपुते, प्रा. नीता पोवार, क्लार्क तानाजी पाटील, शिवाजी पाटील, अशोक पाटील वितरणात संयोजन करत आहेत. बघता बघता 200 सायकलींची बॅंक उभी झाली. दोन वर्षांत 220 मुली शाळा शिकल्या. तसेच प्रवासातील वेळ वाचून स्वयंशिस्त लागली, मुलींचे आरोग्य सुधारले, असेही फायदे झाले.\nआणखी 100 सायकलींची गरज\nकरवीर, पन्हाळा, गगनबावडा तालुक्यांतून 755 मुली येथे शिक्षण घेतात. येथे आणखी 100 सायकलींची गरज भासते. काही राजकीय नेत्यांनी सायकली देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र त्याचा विसर नेत्यांना पडला आहे.\nअनेक घरांत सायकली गंजत पडल्या आहेत. त्या भंगारवर विकतात. सामाजिक ऋण पाहावे. दातृत्व गुणाचा अभाव असल्याने देण्याची भावना नाही. मुली शिकल्या तर देश घडेल.\n- बी. एल. पाटील, उपप्राचार्य\nसायकलींमुळे आमचे शिक्षण झाले. वेळ, पैसे वाचून आरोग्य सुधारले. सायकल बॅंक गोरगरीब मुलींची आधारवड आहे.\n- अस्मिता नाईक, तनुषा पोवार, सातार्डे\nसेलूत कर्तव्यात कसूर करणारे दोन शिक्षक निलंबित\nसेलू : जिल्हा परिषदेच्या शाळांच्या गुणवत्तेसंदर्भात परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. पी. पृथ्वीराज हे तालुकानिहाय शिक्षण...\nतेलंगणाच्या आमदारांचे शिक्षण पाहून व्हाल थक्क\nहैदराबाद : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीने तेलंगणामध्ये दणदणीत विजय मिळवला आणि या विजयाबरोबरच त्यांनी राज्यात सर्वांत...\nऔरंगाबाद - कलेच्या माध्यमातून मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देत त्यांना व्यक्त होण्याची संधी देणारी विद्यार्थीप्रिय ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धा-२०१८...\nपाठ्यवृत्तीत वाढीसाठी आयआयटीचे विद्यार्थी रस्त्यावर\nमुंबई - आयआयटीमधून विविध अभ्यासक्रमांत पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुढील संशोधनासाठी मिळणाऱ्या...\nदहाही विभागांचा कार्यभार प्रभारी भरोसे\nनागपूर : एकीकडे महाविद्यालयांना नियमित पदांची सक्ती करीत असलेल्या शिक्षण विभागाचे स्वत:च्या विभागातील रिक्त पदांकडे दुर्लक्ष होत असल्य��चे चित्र आहे....\nप्रशांत संजय नेवासे (वय २४) या तरुणाने पुणे शहराच्या जवळील सहजपूर या गावात कुक्कुटपालन व्यवसायातून शाश्वत उत्पन्नाचा धडा घालून दिला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/special-fund-11-villages-municipal-corporation-126965", "date_download": "2018-12-18T15:30:09Z", "digest": "sha1:4OEAA55ZPLXIR5RPPHST6TNX2FNW6GZM", "length": 15979, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Special fund for 11 villages in municipal corporation महापालिकेत समाविष्ट 11 गावांसाठी विशेष निधी | eSakal", "raw_content": "\nमहापालिकेत समाविष्ट 11 गावांसाठी विशेष निधी\nशुक्रवार, 29 जून 2018\nपुणे - पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या अकरा गावांमधील पायाभूत सुविधांसाठी राज्य सरकारमार्फत विशेष निधी दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी \"सकाळ'तर्फे आयोजित आमदारांच्या बैठकीत गुरुवारी दिली. अष्टविनायक मार्गाचेही काम तातडीने सुरू होईल, यासाठी पाठपुरावा करणार असून भामा आसखेडच्या प्रकल्पाग्रस्तांचा प्रश्न सोडविण्यासाठीही प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nपुणे - पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या अकरा गावांमधील पायाभूत सुविधांसाठी राज्य सरकारमार्फत विशेष निधी दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी \"सकाळ'तर्फे आयोजित आमदारांच्या बैठकीत गुरुवारी दिली. अष्टविनायक मार्गाचेही काम तातडीने सुरू होईल, यासाठी पाठपुरावा करणार असून भामा आसखेडच्या प्रकल्पाग्रस्तांचा प्रश्न सोडविण्यासाठीही प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nशहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांच्या मदतीने पाठपुरावा करणार असल्याचे बापट यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, \"\"सुरक्षिततेसाठी पुण्यात सुमारे 4 हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यातील सुमारे 1450 कॅमेरे बसवून झाले आहेत. उर्वरित कॅमेऱ्यांसाठी पाठपुरावा करणार आहे. रिंग रोडचे भूसंपादन वेगाने मार्गी लागण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. तसेच हद्दीतील अनधिकृत बांधकामांबाबतही उपाययोजना सुरू आहेत. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न असल्यामुळे पाण्याचा पुर्नवापर करण्यास प्राधान्य देण्याचे धोरण आहे. त्यातंर्गत \"जायका' प्रकल्पाचेही काम लवकरच सुरू होणार आहे. सामान्यांची फसवणूक होऊ नये म्हणून दक्ष राहून तपास करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.''\nपुरंदरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारत आहे. तसेच शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये रस्त्यांची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यासाठी रस्त्यांचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शक्य तेवढ्या सर्व उपाययोजना केल्या जातील. शहरातील पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी विकास नियंत्रण नियमावलीत (डिसी रूल) काही सुधारणा केल्या आहेत. नव्या बांधकामांच्यावेळी त्यांची अंमलबजावणी होईल. पुण्यातही पे अँड पार्क योजनेचा वापर महापालिकेने नफा कमविण्यासाठी करू नये तर, प्रश्न सुटण्यासाठी करावा, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले.\nपावसाळा सुरू झाला म्हणून नदीपात्रातील मेट्रो मार्गाचे काम बंद करण्याचे सूतोवाच महामेट्रो करीत आहे. परंतु, पुण्याच्या परिसरातील धरणे भरल्यानंतर नदीत पाणी सोडण्यास सुरवात होईल, तेव्हा काम बंद केले पाहिजे. या दोन महिन्यांत मेट्रोचे किमान 30-35 खांब उभे राहू शकतात. तसेच जलसंपदा विभागानेही काम बंद करण्याचे पत्र महामेट्रोला दिलेले नाही. त्यामुळे पावसाळ्यातही नदीपात्रात मेट्रोचे काम सुरू ठेवण्याची सूचना केली आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.\nपुणे : वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर पुणे पोलीस जबरदस्त दंड आकारतात. शिस्त लावण्यासाठी त्यांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद असले तरी ते करत असलेली कारवाई...\nपुणे देशातील सर्वोत्तम शहर बनणार : मुख्यमंत्री\nपुणे : आता पुणे देशातील सर्वोत्तम शहर बनणार आहे. पुणे शहर आता आयटी हब असलेल्या हिंजवडीशी आता मेट्रोने जोडले जाणार आहे. या...\n‘रेसिड्यू फ्री’ शेतमालासाठी उभारली थेट ग्राहक बाजारपेठ\nसध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा सेंद्रिय शेतीचे महत्त्व वाढले आहे. ग्राहक आरोग्याबाबत जागरूक होऊन रसायन अंशमुक्त मालाची मागणी करू...\nपुणे : विद्यापीठात उद्यापासून रंगणार \"युवास्पंदन' महोत्सव\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि नवी दिल्ली येथील असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठामध्ये बुधवार (...\nशहरात राज्यातील नीचांकी तापमान\nपुणे - जेमतेम नऊ दिवसांपूर्वी कपाटात गेलेले जर्किन, स्वेटर पुणेकरांना सोमवारी पुन्हा बाहेर काढावे लागले आहेत. कारण, यंदाच्या हिवाळ्यातील सर्वांत...\nदैवी शक्ती आणण्यासाठी महिलेला बेदम मारहाण\nखेड-शिवापूर - आर्वी (ता. हवेली) येथे अंगात दैवी शक्ती आणण्याच्या बहाण्याने एका महिलेला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केल्याचा प्रकार घडला. ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_5654.html", "date_download": "2018-12-18T15:46:31Z", "digest": "sha1:YN77EN7HWY4Y6HVN3FV43LPT6FPGC5YU", "length": 4001, "nlines": 45, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग २१ ते ३०", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग २१ ते ३०\nशिवचरित्रमाला - भाग २१ - रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग\nशिवचरित्रमाला - भाग २२ - अजगरांचे विळखे\nशिवचरित्रमाला - भाग २३ - शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती\nशिवचरित्रमाला - भाग २४ - अवघे मराठेच तलहातावरी सीर घेऊनी झुंजले\nशिवचरित्रमाला - भाग २५ - तुका म्हणे येथे... येऱ्या गबाळ्याचे काम नोहे\nशिवचरित्रमाला - भाग २६ - एक भीषण गनिमी कावा\nशिवचरित्रमाला - भाग २७ - शब्दांविना गर्जे आमुचा दरारा\nशिवचरित्रमाला - भाग २८ - त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा\nशिवचरित्रमाला - भाग २९ - ते श्रद्धावंत होते, पण उत्सवबाज नव्हत\nशिवचरित्रमाला - भाग ३० - प्रचीत गडावरील धनलाभ\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/3142?page=1", "date_download": "2018-12-18T14:58:50Z", "digest": "sha1:EORDHTLZAYWBMAIWRYIQPTAK2IYA7HIH", "length": 39036, "nlines": 269, "source_domain": "mr.upakram.org", "title": "संस्थळांची प्रगल्भता - एक तुलनात्मक अभ्यास | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसंस्थळांची प्रगल्भता - एक तुलनात्मक अभ्यास\nनमस्कार. गेले बरेच महिने मी मराठी संस्थळांवर वाचन करतो आहे. लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न. लेख काही आठवड्यांपूर्वीच लिहिलेला होता, पण प्रसिद्ध करण्याचा धीर होत नव्हता. काही चुका राहून गेल्या असतील तर मोठ्या मनाने क्षमा करावी ही विनंती.\nसुमारे दोन महिन्याभरापूर्वी धम्मकलाडू यांनी सद्यपरिस्थित मराठी संस्थळे किती प्रगल्भ आहेत, त्यांची प्रगल्भता मोजावी कशी व वाढवावी कशी यावर चिंतन करणारा एक लेख लिहिला होता. दुर्दैवाने त्यांनी स्पष्टपणे लिहून इन्कार केला असला तरी त्यांचा खोडी काढण्याचा हेतू असल्याप्रमाणे वाचकांनी त्यावर मते मांडली. मात्र या सगळ्या गदारोळात प्रगल्भता मोजण्याच्या निकषांकडे दुर्लक्षच झाले. या महत्त्वाच्या प्रश्नावर सर्वांचेच लक्ष पुनर्केंद्रित व्हावे यासाठी हा लेखनप्रपंच.\nप्रगल्भतेचे निकष कसे ठरवावे हा अतिशय गहन प्रश्न आहे. कारण प्रगल्भता ही काही भौतिक राशी नाही जी एखाद्या उपकरणाने मोजता यावी. तसेच ती जनसामान्यांच्या कौलावरूनही ठरू नये असे वाटणे साहजिक आहे. नाहीतर जे लोकप्रिय ते प्रगल्भ असे मानले जाण्याचा धोका उद्भवतो. म्हणजे केवळ आमीर खानचा चेहेरा फिल्मफेअरच्या सर्वसामान्य वाच���ांना गोड वाटला म्हणून त्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट बनण्याचा मान मिळतोच, पण त्या जखमेवर मीठ चोळणे म्हणून की काय 'पापा केहेते है बडा नाम करेगा' वगैरेसारख्या रचना या गुलजारने इजाजत साठी केलेल्या कवितांपेक्षा अधिक चांगल्या आहेत असा निर्वाळा मिळतो. तेव्हा जनसामान्यांच्या मतांवरून प्रगल्भता ठरवणे योग्य नाही.\nपरंतु मग प्रगल्भता ठरवावी कशी, हा प्रश्न अनुत्तरितच रहातो. त्यासाठी तुलनात्मक अभ्यास हा एकच पर्याय शिल्लक रहातो. सुदैवाने संस्थळांवर होणाऱ्या लेखनात अनेक सामायिक दुवे असतात, जेणेकरून हा अभ्यास शक्य होतो. एकच लेखक, एकच लेख दोन संस्थळांवर प्रसिद्ध करतो. अशा सामायिक लेखांना विशिष्ट संस्थळावर काय प्रकारचे प्रतिसाद मिळतात, किती खोलवर चर्चा होते, चर्चा भरकटते की फुलते, अवांतरात जाते की मूळ विषयांच्या अनेकविध पैलूंना स्पर्श करते, वाचक चर्चाविषयाबाबत उदासीन आहेत की तावातावाने तावताव लिहितात यावरून काही निष्कर्ष काढता येतात. या लेखात अशाच दोन संस्थळांचा तुलनात्मक अभ्यास केलेला आहे.\nतुलनेच्या पद्धती व निकष\nमिसळपाव व उपक्रम या दोन संस्थळांवर प्रसिद्ध झालेल्या १४ डिसेंबर ते १४ जानेवारी या गेल्या महिन्याभराच्या काळातल्या लेखनाचा या तुलनेत अंतर्भाव आहे. या काळात जे जे सामायिक लेख दोन्ही संस्थळांवर प्रसिद्ध झाले तेवढेच या तुलनेसाठी विचारात घेतले आहेत. तुलना करताना मूळ लेखाचा अगर चर्चाप्रस्तावाचा दर्जा विचारात घेतला नाही, कारण अर्थातच तो दोन्ही संस्थळांसाठी समान आहे. त्यावर येणाऱ्या प्रतिसादांचे मूल्यमापन करण्यात आलेले आहे. या मूल्यमापनासाठी खालील गोष्टी विचारात घेण्यात आल्या आहेत.\n१. प्रतिसादसंख्या - अर्थातच संख्येवरून दर्जा ठरत नाही हे उघडच आहे, पण तरीही प्रतिसादसंख्येवरून एकंदरीत वाचकवर्गाच्या चर्चाप्रस्तावाबद्दलच्या उत्साहाचं मोजमाप होऊ शकते. अवांतर प्रतिसादांमुळे हा आकडा फुगलेला नाही याचाही विचार करण्यात आला.\n२. वाचकांचा सहभाग/समरसता - निव्वळ 'लेख आवडला' इतपतच प्रतिसाद असेल तर त्या प्रतिसादांना 'हा लेख आवडला याचे कारण म्हणजे...' या स्वरूपाच्या प्रतिसादापेक्षा कमी महत्त्व दिलेले आहे. एखाद्या चर्चेत किती लोकांनी किती समरसून भाग घेतला हा प्रश्न येथे महत्त्वाचा ठरतो.\n३. माहिती/पैलू - एखाद्या विषयाची नवीन माहिती चर्चेतून उपस्थित झाली का चर्चाविषयाचे वेगवेगळे पैलू प्रतिसादकर्त्यांनी उपस्थित केले का चर्चाविषयाचे वेगवेगळे पैलू प्रतिसादकर्त्यांनी उपस्थित केले का यावरून निश्चितच दोन चर्चांची तुलना करता येते.\n४. वाचनीयता - ही चर्चा पुन्हा वाचावीशी वाटेल का या चर्चेत सहभाग न घेणाऱ्याला ती वाचताना आनंद मिळेल का या चर्चेत सहभाग न घेणाऱ्याला ती वाचताना आनंद मिळेल का आपण यावेळी उपस्थित असायला हवे होते, चर्चेत भाग घ्यायला हवा होता असे वाटेल का आपण यावेळी उपस्थित असायला हवे होते, चर्चेत भाग घ्यायला हवा होता असे वाटेल का या प्रश्नांच्या उत्तरांतून चर्चा किती यशस्वी झाली याबद्दल अटकळ बांधता येते.\nया चारही निकषांचा सर्वांगीण विचार करून प्रत्येक लेखा/चर्चेसाठी मिसळपाव व उपक्रम या संस्थळांवरील चर्चांना सामान्य, चांगली, व उत्तम अशा श्रेणी देण्यात आलेल्या आहेत. सामायिक लेखांसाठी असलेल्या श्रेणींचे एकत्रीकरण केल्यास संस्थळांच्या तुलनात्मक प्रगल्भतेचा अंदाज यायला मदत व्हावी.\nनाव लेखक उपक्रम मिसळपाव\nहॉम रॉंग निनाद 6 प्रतिसाद, वाचकांचा सहभाग सामान्य, माहिती\nसामान्य, वाचनीयता सामान्य 6 प्रतिसाद, वाचकांचा सहभाग सामान्य, माहिती\nप्रतिसाद, वाचकांचा सहभाग सुमार, पैलू\nव वाचनीयतेला मर्यादा १४\nप्रतिसाद, वाचकांचा सहभाग सुमार, पैलू\nओन्ना निनाद 6 प्रतिसाद, वाचकांचा सहभाग सामान्य 6 प्रतिसाद, वाचकांचा सहभाग सामान्य\nमराठी भाषेला देणगी चिंतातूरजंतू 14 प्रतिसाद, वाचकांचा सहभाग मध्यम, माहिती\nव पैलू मध्यम, वाचनीयता मध्यम 52 प्रतिसाद, वाचक सहभाग उत्तम, माहिती\nव पैलू उत्तम, वाचनीयता उत्तम\nवॉल्व्हर निनाद 9 प्रतिसाद, वाचक सहभाग मध्यम, पैलू\nसामान्य, वाचनीयता सामान्य 31 प्रतिसाद, वाचक सहभाग चांगला, पैलू\nव माहिती चांगली, वाचनीयता चांगली\nसायलेंटियम निनाद 5 प्रतिसाद, वाचक सहभाग सामान्य, पैलू\nसामान्य, वाचनीयता मध्यम 13 प्रतिसाद, वाचक सहभाग मध्यम, पैलू\nआणि जीडीपी राजेश घासकडवी 13 प्रतिसाद, यथातथा सहभाग, मर्यादित\nवाचनीयता 80 प्रतिसाद, समरसून सहभाग, अनेकविध\nपैलूंना स्पर्श, वाचनीयता उत्तम\nउपक्रम 0 2 5\nमिसळपाव 2 1 4\nएकंदरीत या महिन्यात प्रसिद्ध झालेल्या सात लेखांसाठी सारांश असा येतो\nसंस्थळ ----उत्तम मध्यम सामान्य\nउत्तम चर्चांच्या संख्येमध्ये मिसळपाव पुढे अ���ले तरी मध्यम व सामान्य दर्जाच्या चर्चांमध्ये उपक्रमने बाजी मारलेली आहे.\nनिष्कर्ष व पुढील चर्चा\nसंस्थळांची प्रगल्भता कशी मोजावी यासाठी एक तुलनात्मक अभ्यास आम्ही सादर केला. यातून अर्थातच कुठचे संस्थळ प्रगल्भ आहे याबाबतीत निष्कर्ष काढायचा नसून धम्मकलाडूंनी मांडलेल्या मूळ प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रगल्भतेचे निकष निश्चित करण्यासाठी या चर्चेचा उपयोग होईल अशी आशा आहे. ही पद्धती प्रस्थापित झाली तर यापुढे दर महिन्याला संस्थळांचे रॅंकिंगही ठरवता येईल. अर्थातच या पुढच्या गोष्टी झाल्या.\nआंजावरचे संदर्भ शोधायला गुगल वापरावे का दुर्बिण\nअसो. मी सदर प्रश्न विचारला कारण \"फक्त गूगल करण्याचे सल्ले देण्यापेक्षा आपण स्वतः माहिती गोळा करून ती उपक्रमावर सादर करा, त्यावर चांगली चर्चा करता येईल\" अशा अर्थाचा माझा एक प्रतिसाद याच धाग्यावरून गायब झालेला दिसत आहे.\nहाहा. गूगलची दुर्बीण/दुर्बिण हो.\nबाकी तुमचा तो प्रतिसादही कोलॅटरल ड्यामेजात गेला असावा.\n>> पण तुम्ही ह्यावर पीएचडीचा प्रबंध लिहू शकता. चालू द्या. <<\nतुम्ही पुरेसं फंडींग देणार असाल तर एक का सतरा प्रबंध लिहिता येतील. असो.\nतुम्ही पुरेसं फंडींग देणार असाल तर एक का सतरा प्रबंध लिहिता येतील. असो.\nहरकत नाही. फंडिंग जमवू की. कृपया डिटेलवार प्रस्ताव पाठवावा.\n>> हाहा. गूगलची दुर्बीण/दुर्बिण हो. <<\nगूगलची दुर्बीण/दुर्बिण वापरून उपक्रमाचा धांडोळा घ्यायचा\n>> बाकी तुमचा तो प्रतिसादही कोलॅटरल ड्यामेजात गेला असावा. <<\nमला वाटलं अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी. बरं झालं सांगितलंत ते.\n>> हरकत नाही. फंडिंग जमवू की. कृपया डिटेलवार प्रस्ताव पाठवावा. <<\nनको. कोल्याटरल ड्यामेजची फार भीती वाटते आता.\n>> बाकी तुमचा तो प्रतिसादही कोलॅटरल ड्यामेजात गेला असावा. <<\nमला वाटलं अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी.\n . पण इथे तसले प्रकार होत नाहीत. पुढचे तुमच्या खरडवहीत.\nबरं झालं सांगितलंत ते.\nमाझ्यामते तुम्ही खूप हुशार आहात. तुम्हाला सांगावं लागू नये.\nमला वाटते एकमेकांच्या भेटीचे, वाढदिवसांचे इतरांना माहीत नसलेले संदर्भ, त्या अनुषंगाने धाग्यावरच देण्यात येणाऱ्या शुभेच्छा, संध्याकाळी 'कवी' किंवा 'पूनम' मध्ये कोण 'बसणार' आहे, काय 'घेणार' आहेत, बिल कोण भरणार आहे, ही बैठक कोणत्या कारणास्तव आहे, कोणाचा ��� बीएचके फ्लॅट उपलब्ध आहे व तिथे प्यार्टी होणार आहे या सर्वांचे त्रयस्थ सदस्याच्या दृष्टीने स्वारस्य नसणारे उल्लेख वारंवार होत असल्यास धाग्याचा खरडवहीसारखा वापर सुरु होत आहे असे मानण्यास प्रत्यवाय नसावा.\nअधिक माहितीसाठी 'सुसंबद्ध आणि सार्वजनिक स्वरूपाचे लेखन' या लेखाचा लाभ घ्यावा\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nलिंकबद्दल धन्यवाद. पण ...\n... सदर लेख सव्वाचार वर्ष जुना आहे. 'मनोगत' आणि 'उपक्रम' ही दोन वेगवेगळी संस्थळं आहेत. तेव्हा स्थल-कालानुसार काही बदल (उत्क्रांती) घडले आहेत का असा नवा प्रश्न मला पडला आहे.\nलेख जुना असला आणि मनोगतावर प्रकाशित झाला असला तरी त्यातील मुद्दे बरेचचे स्थलकालनिरपेक्ष आहेत. कोणत्याही संकेतस्थळावरील प्रगल्भ लेखन कसे असावे याबाबतची अशी मार्गदर्शक तत्त्वे इतरत्र पाहण्यात आली नाहीत.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nशोधून दुवा दिल्याबद्दल धन्यवाद श्री. आजानुकर्ण. कालातीत किंवा टाइमलेस लेख आहे ;)\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [14 Feb 2011 रोजी 11:36 वा.]\n'अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी करणे' यामध्ये उपक्रम मिसळपावाच्या पुढे जाऊ पहाते आहे असे म्हणण्याचा मार्ग खुला आहे काय\nहोय. सोयीचे तितके प्रतिसाद ठेवले जात आहेत आणि बाकी प्रतिसाद संपादित होत असल्यामुळे 'अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी' होत काय यावर 'उपक्रमवर' बोलण्यसारखं काही नाही.\nमाजी पुणेकर [14 Feb 2011 रोजी 07:29 वा.]\nमिपाचे भाग्य चांगले आहे.\n१. मिपावरचे आणि उपक्रमावर किती धागे उडाले\n२. संपादक मंडळ टिकाकारांना किती सहज पणे टिका करुन देते\n३. टिकाकारांचे आय डी किती वेळाने उडवले जातात परत यायचे असेल तर माफी मागावी लागते का\n४. मिपावर किंवा उपक्रमावर पैशाची अफरातफर होते का\n५. संपादक होण्यासाठी काय अर्हता लागते\nचिंतातुर जंतू [14 Feb 2011 रोजी 07:59 वा.]\n'कोलॅटरल डॅमेज' अंमळ फारच झालेले दिसत आहे. त्याचा पर्दाफाश करायला मराठी आंतरजालावर एका 'विकिलीक्स'ची आवश्यकता आहे की काय, असा प्रश्न तूर्तास पडला आहे. या धाग्यावरचे नक्की किती प्रतिसाद उडाले याविषयीची आमच्या वरच्या प्रतिसादातली माहिती चुकीची समजावी आणि रिटे यांची माहिती अधिक विश्वासार्ह मानावी, अशी विनंती.\nअसो. मराठी संकेतस्थळांवरचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाहीकरणाचे प्रमाण आणि त्याद्वारे द���सून येणारी अ/प्रगल्भता यांचा परस्परसंबंध याविषयी काही माहितीपूर्ण विवेचन लवकरच वाचायला मिळेल अशी आशा करतो.\n- चिंतातुर जंतू :S)\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" || ५ ||\n'कोलॅटरल डॅमेज' अंमळ फारच झालेले दिसत आहे. त्याचा पर्दाफाश करायला मराठी आंतरजालावर एका 'विकिलीक्स'ची आवश्यकता आहे की काय, असा प्रश्न तूर्तास पडला आहे. या धाग्यावरचे नक्की किती प्रतिसाद उडाले याविषयीची आमच्या वरच्या प्रतिसादातली माहिती चुकीची समजावी आणि रिटे यांची माहिती अधिक विश्वासार्ह मानावी, अशी विनंती.\nहं. मराठी आंतरजालावर किरकोळ एखादे किरकोळ 'विकिलीक्स' झालेही असेल. ते प्रकरण बहुधा नंतर दफनही करण्यात आले असेल. असो. सर्वांचे भले होवो. तर मूळ प्रतिसाद संपादित झाला की त्यावर आलेले सगळेच भलेबुरे उपप्रतिसादही बहुधा संपादित करण्यात येतात असा अनुभव आहे. असो. पुन्हा एकदा सर्वांचे भले होवो.\nप्रकाश घाटपांडे [14 Feb 2011 रोजी 09:37 वा.]\n१) संस्थळाची ध्येय धोरणे\n२) संस्थळाची आंतरजालावर असलेली प्रतिमा\n४) संस्थळावर वावर असणारी डोकी/नग/संख्या\n५)धागाकर्त्याचे शारिरिक/ मानसिक /भावनिक /बौद्धिक/संस्थळीय वय\n६)धागाकर्त्याचा धागा लिहिण्यामागील हेतू\n७) धागाकर्त्याने धागा नेमक्या कुठल्या वेळी प्रकाशित केला त्यावेळी इतर धागे काय चालू होते\n८) प्रतिसादकर्त्याचे शारिरिक/ मानसिक /भावनिक /बौद्धिक/संस्थळीय वय\n९)प्रतिसादकर्त्याचा प्रतिसाद लिहिण्यामागील हेतू\n१०) प्रतिसादकर्त्याने प्रतिसाद नेमक्या कुठल्या वेळी प्रकाशित केला त्यावेळी इतर धागे / प्रतिसाद काय चालू होते\n११) एकाच वेळी एकाच व्यकिने भिन्न संस्थळांवर टाकलेला धाग्याचे / प्रतिसादाचे वेळी त्या संस्थळाची समूहगति/स्थितिशिलता\n१२)जालीय सहजीवनातील प्रतिसाद/धागा कर्त्यांचे परस्परांशी असलेले हित/अहित संबंध ( अर्थात हिशोब चुकते करणे)\nयादी अजुन लांबवता येईल. अशा अनेके घटकांचा/नांचा परिपाक प्रगल्भतेत करावा लागेल. मूळात प्रगल्भ असणे म्हणजे नेमके काय असणे यावर प्रगल्भ सभासदांचे एकमत होणे अवघड.\nतुर्तास (वाचूनही) प्रतिसाद न देणारे मला प्रगल्भ वाटतात.\nतुर्तास (वाचूनही) प्रतिसाद न देणारे मला प्रगल्भ वाटतात.\n पण मग तुम्ही का दिला बरे प्रतिसाद \nप्रकाश घाटपांडे [14 Feb 2011 रोजी 10:06 वा.]\nआम्ही स्��तःला प्रगल्भ समजत नाही.\nउपक्रमावर कुणी डिपेंडंट विसावर अमेरिकेला चालले आहे म्हणून त्यावर चाललेली चर्चा पाहिली नाही.\n'कुठल्याश्या बारच्या मागे भंगारात टाकलेल्या दारूच्या बाटल्यांमधे लोळणारे उपक्रमी' हे चित्र अजून तरी उपक्रमावर पाहिलेले नाही.\nमाजी पुणेकर [14 Feb 2011 रोजी 14:48 वा.]\n'कुठल्याश्या बारच्या मागे भंगारात टाकलेल्या दारूच्या बाटल्यांमधे लोळणारे उपक्रमी' हे चित्र अजून तरी उपक्रमावर पाहिलेले नाही.\n>> जबरदस्त कल्पना आहे \n असे चित्र मिसळपाववर आलेले आहे.\nदुसरा भाग सुरू करावा.\nकृपया चर्चेचा दुसरा भाग सुरु करावा अशी चर्चाप्रस्तावकांना विनंती. 'ड्रुपल अपग्रेडेशनबाबत' उपक्रम अद्याप अनुत्सुक असल्याने ५० प्रतिसादांनंतर चर्चा दुसर्या पानावर जाते आणि नवे प्रतिसाद वाचणे कठिण होते. इतकी उत्कंठावर्धक चर्चा उपक्रमावर अभावानेच येत असल्याने ती दोन-चार भागांत होऊ द्या.\nअसो. पॉपकॉर्नची दोन तीन पाकीटे सकाळपासून संपली. दुकानातून घेऊन येते तोवर दुसरा भाग वाचायला मिळेल अशी आशा करते.\nमिपाला उपक्रमापेक्षा उजवे दाखवण्यासाठी केलेले हे बायस्ड ऍनालिसीस मिपावरही झोडले गेले ह्यातच सगळे आले.\nश्रावण मोडक [15 Feb 2011 रोजी 10:56 वा.]\nप्रगल्भ विश्लेषण झालेले दिसते. तुलनात्मक अभ्यास येऊ द्या आता. उपक्रमाच्या आशयघनतेतही भर पडेल.\nमला एकदम ललीताजी आठवल्या.\nडिसक्लेमरः मला दोन संस्थळांची तुलना मान्यच नाही. त्यामुळे ह्या जाहीरातीतून कुठल्याच संस्थळाला त्यातील अमूक-तमूक प्रॉडक्ट म्हणून ठरवत नाही अथवा फक्त एकाच ठिकाणी \"धुलाई\" छान होऊ शकते असे सुचवत नाही. ;)\nसभ्य आणि असभ्य लोक्स,\n काय भांडताय, काय कट्टीफू करताय. वॅलेंटाइन डे आहे. भांडणं विसरा. आनंदी व्हा\nउपक्रमाच्या नियमांनुसार आमचे कोणाही संकेतस्थळाशी वैर नाही. खालील जाहिरात मोठ्या मनाने स्वीकारावी आणि सोडून द्यावी.\nविकासभौ या चर्चेत न बोलते तर आमचे तोंड न उघडते पण ते बोलले आणि आमच्या मस्तकात किडा वळवळला. सर्फची जाहिरात आम्ही उपक्रमाची जाहिरात म्हणून टाकतो आहोत.\nप्रक: ललिताजी ये पुरानी चर्चा और चलेगी\nललिताजी: एकदम सहीसलामत| आखीर उपक्रमपे चल रही है ना|\nप्रक: क्या उपक्रम कहीं कम नहीं पडता\nललिताजी: ये देखिए उपक्रम की १० प्रतिक्रियाएँ सस्ते खाद्यपदार्थनामधारी वेबसाइट पर दी जानेवाली १०० प्रतिक्रियाओं के बरा��र होती हैं|\nललिताजी: सबसे सफेद, इतने साल बादभी इतनी सफेद|\nललिताजी: भाईसहाब, सस्ती चीजमें और अच्छी चीजमें फरक होता है| उपक्रमके फायदे भी तो देखिये| सबसे सफेद धुलाई और हाथपांवभी सलामत| इसलिये उपक्रमकी तरफदारीमेंही समझदारी है|\nप्रक: जी हां| उपक्रमकी तरफदारीमेंही समझदारी है|\nललिताजी - या संकेतस्थळाच्या ललिता पवार.\nसबसे सफेद धुलाई और हाथपांवभी सलामत|\nसबसे सफेद धुलाई और आयडीभी सलामत| असे जास्त बरे दिसेल.\nललिताजी - या संकेतस्थळाच्या ललिता पवार.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://zpkolhapur.gov.in/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-18T14:51:49Z", "digest": "sha1:QOW65RJCECCUSVQW2S452YQHDWNLD45I", "length": 6549, "nlines": 150, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१७ बाबत वृत्त प्रसिद्ध करणेबाबत | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nमहाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१७ बाबत वृत्त प्रसिद्ध करणेबाबत\nमहाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१७ बाबत वृत्त प्रसिद्ध करणेबाबत\nPosted in बातम्या व घडामोडी\nश्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा \nसिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा COTPA-2003 (New) December 10, 2018\nगोवर रुबेला लसीकरण मोहिमेत जिल्हा अग्रेसर December 10, 2018\nदिनांक 06/12/2018 इ. रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा केलेबाबत. December 10, 2018\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ या विषयावर आयोजित उपक्रमांबाबत … December 6, 2018\nसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि शाश्वत स्वच्छतेसाठी डिजीटल व्हॅन द्वारे जिल्ह्यात जनजागृती December 4, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kutumbkatta-news/painter-vijayraj-bodhankar-1696616/", "date_download": "2018-12-18T15:25:04Z", "digest": "sha1:JINGIDNHY4LKTUPAJ6SMSIZ7ET5N435V", "length": 13219, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "painter Vijayraj Bodhankar | ताणमुक्तीची तान : संकटांच्या प्रश्नांना उत्तरे शोधा! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nताणमुक्तीची तान : संकटांच्या प्रश्नांना उत्तरे शोधा\nताणमुक्तीची तान : संकटांच्या प्रश्नांना उत्तरे शोधा\nवाजवीपेक्षा मोठे स्वप्न पाहण्यात काही वावगे नाही, मात्र हेच लोकांच्या तणावाचे मुख्य कारण ठरते.\n– विजयराज बोधनकर, चित्रकार\nमाणसाच्या वृत्तीवर सारे काही अवलंबून असते. जर एखाद्या माणसामध्ये संकटे झेलण्याची ताकदच नसेल तर त्या संकटांचा त्यांना ताण येणे साहजिकच आहे. माणसाचे वागणे कसे आहे यावर त्याला एखाद्या गोष्टीचा ताण येणार हे ठरत असते. कर्ज, खोटे बोलणे, गोष्टींचे नियोजन नसणे अशा गोष्टींमधून माणसाला तणाव येत असतो. आपल्यावर आलेल्या संकटांना आपण सतत प्रश्न विचारयला हवेत. या प्रश्नांमधूनच आपल्याला मार्ग मिळत जातो. मात्र ज्या वेळी या प्रश्नांना उत्तर मिळानासे होते तेव्हा व्यक्तीला ताणाला समोरे जावे लागते. आपल्या तणावाचे कारण काय हे जाणून घेणे जास्त महत्त्वाचे असते. अनेक जण ताण-तणावापासून दूर राहण्यासाठी योगसाधना, व्यायाम असे वेगवेगळे मार्ग निवडत असतात. मात्र जर आपल्या प्रश्नांना उत्तरच मिळत नसेल तर या सर्व मार्गाचा माणसाला फारसा उपयोग होत नाही. शिवाजी महाराजांनादेखील अनेक गोष्टींचा ताण होता. मात्र त्यांनी बुद्धी आणि मनाचा वापर करून संकटांच्या सर्व परिस्थितींवर मात केली आहे. मी नेहमीच संकटांच्या समयी बुद्धी आणि मनाला ताणाचे कारण विचारत राहतो. मन स्थिर ठेवले की मला आपोआपच प्रश्नांमधून मार्ग मिळत जातो.\nवाजवीपेक्षा मोठे स्वप्न पाहण्यात काही वावगे नाही, मात्र हेच लोकांच्या तणावाचे मुख्य कारण ठरते. स्वप्नेदेखील आपल्या गरजेला पूरक असली की त्यांचा ताण येत नाही. लहान लहान मुले आजकाल फुलण्याच्या आधीच मोठी स्वप्ने पाहायला लागतात. म्हणूनच कदाचित आज २०-२२ वर्षांच्या वयातच त्यांना हृदयविकारासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. श्रीमंतीवर योग्यता ठरवली जात नाही हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. संकंटांना आपण एकटेच सामोरे जात नसतो. त्यामुळे अचानक आलेल्या संकटांवर शांती, बुद्धी आणि स्थिरता ���ा त्रिसूत्रीचा वापर करत आपण सहज मात करून शकतो. माणसाला बोलणे, ऐकणे, बघणे, नियोजन, निर्मिती, वागणे, टिकवणे आणि संपर्क या कलांचा रोजच्या जीवनात योग्य तो तालमेळ राखता आला तर कोणतीही व्यक्ती ताणावर सहज मात करू शकते.\nजीवन सुखकर करण्याच्या नादात माणूस स्वतच्या स्वस्थाकडे दुर्लक्ष करू लागला आहे. मात्र टोले जंग इमारतींमध्ये घर घेताना त्याच्या स्वतच्या शरीराची ही इमारत हळूहळू ढासळते याची त्याला जाणीव होत नाही. माणूस निरोगी असेल तर ताण-तणावाचा सहज सामना करू शकतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIPL Auction 2019: युवराज झाला 'मुंबईकर' १२ व्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार\nनाराज खासदार संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाला दांडी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n युवराज सिंहवर अखेर बोली लागली, नवीन हंगामात मुंबई इंडियन्सकडून...\nअटलजींच्या सरकारला आणखी काही काळ मिळाला असता तर...\n#MeToo : सोनू निगमचा अनु मलिकला पाठिंबा\nरणबीर रिसेप्शनला न आल्यानं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही- दीपिका\nThackeray Biopic: चर्चा फक्त भगव्याची अन् नवाजुद्दीनच्या लूकची\nदुसरीला डेट करत असतानाही रणवीर माझ्याशी फ्लर्ट करायचा, दीपिकानं सांगितला मजेशीर किस्सा\n...अन् पंकजाताई आणि पूनम महाजन म्हणाल्या 'कुछ कुछ होता हैं'\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nप्रशासकीय इमारतीतील संकटकालीन सुटकेचा मार्ग ‘अडगळी’त\nखड्डे न बुजवताच, रस्त्याची रंगरंगोटी\nलहान मुलांच्या मदतीने लग्नमंडपांत चोऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%88-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%82-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BF/", "date_download": "2018-12-18T14:40:06Z", "digest": "sha1:DJM4OAA4OAXNOWDPIQJXTVFKM2ZY6UOY", "length": 9831, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोई चान्स नहीं : एकत्रित निवडणुकांबाबत मुख्य निवडणूूक आयुक्तांची स्पष्टोक्ती | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकोई चान्स नहीं : एकत्रित निवडणुकांबाबत मुख्य निवडणूूक आयुक्तांची स्पष्टोक्ती\nकायदेशीर चौकट आवश्यक असल्याकडे वेधले लक्ष\nऔरंगाबाद – इतक्यात लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या एक��्रित निवडणुका होण्याची सूतराम शक्यता नसल्याचा पुनरूच्चार मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी.रावत यांनी केला आहे. एकत्रित निवडणुकांसंबंधीच्या प्रश्नावर त्यांनी कोई चान्स नहीं, अशा थेट शब्दांत स्पष्टोक्ती दिली. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे.\nयेथे निवडक पत्रकारांशी बोलताना रावत यांनी एकत्रित निवडणुकांबाबत भूमिका स्पष्ट केली. एकत्रित निवडणुकांसाठी कायदेशीर चौकट अस्तित्वात येणे आवश्यक आहे. त्या प्रक्रियेसाठी वेळ लागेल. कायदा बनवण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी लागेल. आवश्यक घटनादुरूस्ती विधेयक तयार झाल्यावर पुढील पाऊले उचलली जात असल्याचे आम्हाला समजेल. लोकसभा निवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाला वेळापत्रकाच्या 14 महिने आधीपासून करावी लागते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वन नेशन, वन इलेक्शन ही संकल्पना उचलून धरली आहे. भाजपकडून सातत्याने एकत्रित निवडणुकांचा मुद्दा पुढे केला जात आहे. अलिकडेच भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी त्या मुद्द्यावर संबंधितांनी विधायक आणि खुली चर्चा करण्याचे आवाहन केले. एवढेच नव्हे तर, पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबरोबर काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका घेण्याच्या प्रस्तावावर भाजपमध्ये विचार सुरू असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. भाजपकडून त्या वृत्ताचा इन्कार करण्यात आला. मात्र, त्यामुळे एकत्रित निवडणुकांबाबतच्या चर्चांना पुन्हा उधाण आले.\nमिझोराम विधानसभेची मुदत चालू वर्षी 15 डिसेंबरला समाप्त होत आहे. तर मध्यप्रदेश, छत्तिसगढ आणि राजस्थान या भाजपशासित राज्यांमधील विधानसभांची मुदत पुढील वर्षीच्या पहिल्या महिन्यात संपणार आहे. त्यामुळे त्या राज्यांमध्ये चालू वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र, तेथील निवडणुका लांबणीवर टाकून लोकसभा निवडणुकीबरोबर घेतल्या जातील, असे तर्क लढवण्यास सुरूवात झाली. आता मुख्य निवडणूक आयुक्तांच्या स्पष्टोक्तीमुळे एकत्रित निवडणुकांविषयीची शक्यता संपुष्टात आली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरिलायन्सचे बाजारमूल्य गेले तब्बल 8 लाख कोटी रुपयांवर\nNext articleराहुल काय म्हणाले…\nमालमत्ता कर निवडणुकीपूर्वी भरा\nनिवडणूक निकालाच्या दोन्ही दगडांवर पाय ठेवताना (भाग-१)\nनिवडणूक निकालाच्या दोन्ही दगडांवर पाय ठेवताना (भाग-२)\nकुणा मस्तकी हात अन कुणाला मिळेल गचांडी\nआरक्षण लागू झाले, तरच महिलांचे प्रतिनिधित्व वाढेल\nभाजप निष्ठावंतांचा पिंपरीत “एल्गार’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/alan-bean-american-naval-officer-1687385/", "date_download": "2018-12-18T15:22:43Z", "digest": "sha1:AZIJM55M7VGGLISIIYDCKUI7PY3L4FH5", "length": 14309, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Alan Bean American naval officer | अॅलन बीन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nचंद्रावर जाण्यापूर्वी सव्र्हेयर यान तेथे पाठवण्यात आले होते त्या यानाचे काय झाले हेही त्यांनी पाहिले.\n‘मी चित्रे काढणारा चांद्रवीर होतो असे म्हटले, तर तो माझ्यावर अन्याय आहे, त्यापेक्षा तुम्ही मला एके काळी चंद्रावर जाऊन आलेला चित्रकार म्हणा,’ असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, किंबहुना नौदलातून ते नासात गेले त्या वेळीच त्यांना चित्रकलेचा छंद होता, तेव्हापासून ते चित्रे काढत होते. एक मनस्वी कलावंत व चांद्रवीर अशी फार वेगळी गुंफण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होती, ती व्यक्ती म्हणजे चंद्रावर पाऊल ठेवणारे अमेरिकेचे चौथे चांद्रवीर अॅलन बीन. नुकतेच त्यांचे निधन झाले. ते दोनदा मिळून ७ तास ४५ मिनिटे चंद्रावर चालले. तेथे त्यांनी चंद्राच्या भूगर्भशास्त्राच्या अभ्यासासाठी काही उपकरणे लावली, पुढील मोहिमांना ऊर्जा मिळावी यासाठी एक अणुभट्टी बसवली, चंद्रावरचे खडक गोळा केले. ते चंद्रावर जाण्यापूर्वी सव्र्हेयर यान तेथे पाठवण्यात आले होते त्या यानाचे काय झाले हेही त्यांनी पाहिले.\nचंद्र म्हटला की लोकांच्या रोमँटिक भावना वगैरे उचंबळून येतात, पण मी चंद्रावर गेलो होतो, काळ्या धुळीशिवाय तेथे काही नाही असे दिसले, पण माझ्यासाठी मात्र ती नक्कीच मौल्यवान होती, असे सांगून या चांद्रवीराने प्रेमवीरांचा काहीसा विरसही केला होता, तरी त्यांच्या चित्रांमध्ये त्यांनी चंद्रावरील ती धूळ, तेथील बुटांचे ठसे हे सगळे दाखवले होते. अपोलो बारा मोहिमेत ते होते, ते चंद्रावरचे दुसरे अवतरण. त्यानंतरच्या काळात नासाच्या ���्कायलॅबमध्ये सामान पाठवण्यासाठी जे यान गेले होते त्यात ते होते. त्या वेळी त्यांनी ५९ दिवस पृथ्वीप्रदक्षिणा केली व २४.४ दशलक्ष मैलांचे अंतर कापले. त्या वेळचा तो जागतिक विक्रम. अवकाशात ६९ दिवस व चंद्रावर ३१ तास अशी त्यांची कारकीर्द. चंद्रावर ज्या बारा लोकांनी पाऊल ठेवले, त्यातील ते एक. चंद्रावरील ओशन ऑफ स्टॉम्र्स या भागात त्यांनी पहिला चांद्रवीर नील आर्मस्ट्राँगनंतर चारच महिन्यांनी पाऊल ठेवले. त्या वेळी चंद्रावर जात असताना तीन दिवसांच्या प्रवासात यानाच्या उड्डाणानंतर वीज कोसळली होती, त्यामुळे जोखमीतून त्यातील सगळेच वाचले होते. चंद्रावर जाण्याच्या आधीचे दिवस रोमांचक होते. प्रत्येक दिवस ख्रिसमससारखा आनंदी वाटत होता.\nबिन यांचा जन्म टेक्सासमधील व्हीलर येथे १९३२ मध्ये झाला. त्यांना वैमानिक व्हायचे होते. तो शूर व साहसी व्यक्तींचा प्रांत आहे असे वाटत असल्याने त्यांना ते आकर्षण होते, नंतर ते वैमानिक तर झालेच, पण नौदलातील नोकरीनंतर नासात असताना त्यांनी अनेक अवकाशवीरांना प्रशिक्षण दिले. स्टार ट्रेक मालिकेत निशेली निकोल्सबरोबर भूमिकाही साकारली होती. नासातून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी चित्रकार व्हायचे ठरवले, त्याबाबत त्यांनी असे म्हटले होते की, प्रत्येकाने आपली स्वप्ने जगावीत, आपल्याला जे भावते ते करावे, माणूस एकाच वेळी आयुष्यात दोन गोष्टी नक्की करू शकतो. जे आवडते त्यासाठी त्यांनी झोकून दिले. त्यांच्या रूपाने एक कलंदर चांद्रवीर व कलाकार गमावला आहे.\n()( अॅलन बीन ))\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIPL Auction 2019: युवराज झाला 'मुंबईकर' १२ व्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार\nनाराज खासदार संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाला दांडी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n युवराज सिंहवर अखेर बोली लागली, नवीन हंगामात मुंबई इंडियन्सकडून...\nअटलजींच्या सरकारला आणखी काही काळ मिळाला असता तर...\n#MeToo : सोनू निगमचा अनु मलिकला पाठिंबा\nरणबीर रिसेप्शनला न आल्यानं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही- दीपिका\nThackeray Biopic: चर्चा फक्त भगव्याची अन् नवाजुद्दीनच्या लूकची\nदुसरीला डेट करत असतानाही रणवीर माझ्याशी फ्लर्ट करायचा, दीपिकानं सांगितला मजेशीर किस्सा\n...अन् पंकजाताई आणि पूनम महाजन म��हणाल्या 'कुछ कुछ होता हैं'\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nप्रशासकीय इमारतीतील संकटकालीन सुटकेचा मार्ग ‘अडगळी’त\nखड्डे न बुजवताच, रस्त्याची रंगरंगोटी\nलहान मुलांच्या मदतीने लग्नमंडपांत चोऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-preparation-competative-exam-4624?tid=164", "date_download": "2018-12-18T15:59:45Z", "digest": "sha1:4WU437OBRSO547RW3A4SRV3XUY4DVNSC", "length": 19448, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in Marathi, preparation of competative exam | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nस्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना...\nस्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना...\nशुक्रवार, 5 जानेवारी 2018\nविद्यार्थी मित्रांनो/मैत्रिणींनो नमस्कार, नागरी सेवा परीक्षेसंदर्भातील या सदरात आपणा सर्वांचे स्वागत आहे. ‘यूपीएससी/एमपीएससीची परीक्षा हा बहुतेक विद्यार्थ्यांचा व पालकांचा कुतूहलाचा विषय असतो. अधिकारी होण्याची इच्छा बाळगून असणारे विद्यार्थी या परीक्षा व त्यांची तयारी याविषयी माहिती मिळविण्यासाठी उत्सुक असतात. या सदरात आपण वेळोवेळी त्यासंदर्भात सखोल व विस्तृत चर्चा करणार आहोत.\nविद्यार्थी मित्रांनो/मैत्रिणींनो नमस्कार, नागरी सेवा परीक्षेसंदर्भातील या सदरात आपणा सर्वांचे स्वागत आहे. ‘यूपीएससी/एमपीएससीची परीक्षा हा बहुतेक विद्यार्थ्यांचा व पालकांचा कुतूहलाचा विषय असतो. अधिकारी होण्याची इच्छा बाळगून असणारे विद्यार्थी या परीक्षा व त्यांची तयारी याविषयी माहिती मिळविण्यासाठी उत्सुक असतात. या सदरात आपण वेळोवेळी त्यासंदर्भात सखोल व विस्तृत चर्चा करणार आहोत.\nस्वप्न ते प्रत्यक्ष तयारी\nबहुतेक विद्यार्थ्यांनी नागरी सेवेत जाऊन अधिकारी बनण्याचे ध्येय हे त्यांच्या महाविद्यालयीन काळात किंवा त्याहीपेक्षा आधी ठरविलेले असते. काहींना याची प्रेरणा तडफदार व कर्तव्यदक्ष अधिकारांच्या कामातून मिळते, काहींना यशस्वी झालेल्या उमेदवारांकडून मिळते तर काहींना समाजासाठी काहीतरी करून दाखविण��यासाठीची संधी यामध्ये दिसत असते. त्याचबरोबर या अधिकाऱ्यांना असणारे अधिकार, सामाजिक प्रतिष्ठा याही बाबी विद्यार्थ्यांना या परीक्षांचे आकर्षण वाटण्यास कारणीभूत ठरतात.\nतथापि, इच्छा बाळगून परीक्षा देण्याचा निर्णय घेणे आणि वास्तवात परीक्षेत यशस्वी होऊन अधिकारी बनणे यामध्ये खूप फरक आहे. प्रत्यक्ष परीक्षेची तयारी करताना ती संपूर्णपणे वास्तववादी दृष्टिकोनातून व नियोजनबद्ध रितीने करणे आवश्यक असते. कोणत्याही क्षेत्रात करिअर करताना त्या संबंधित क्षेत्राच्या काही गरजा असतात, यूपीएसी परीक्षादेखील याला अपवाद नाही. त्यामुळेच संपूर्ण परीक्षेची आखणी त्याच दृष्टिकोनातून केलेली असते.\nपरीक्षेतील विविध टप्पे, अभ्यासक्रम, विविध विषय ते अगदी मुलाखतीपर्यंत सर्व बाबींची रचना नागरी सेवकासाठी आवश्यक असणाऱ्या गुणांची कठोर मूल्यमापन करणारी असते. या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी या सर्व बाबींची विद्यार्थ्यांना जाणीव होणे हे अतिआवश्यक असते. म्हणजेच विद्यार्थ्यांची तयारी ही परीक्षाभिमुख असली पाहिजे.\nनागरी सेवेतील अधिकाऱ्यांना आपल्या पदाच्या जबाबदाऱ्या योग्य तऱ्हेने पार पाडण्यासाठी विशिष्ट गुणांची आवश्यकता भासते. त्यात-अभ्यासूपणा, समस्या सोडवणूक, बुद्धिमत्ता, चातुर्य, निर्भयपणा, नियोजन, सकारात्मक दृष्टिकोन इ. बाबींचा समावेश होतो. यूपीएसीतील विविध पेपर्स व त्यांची तयारी करत असताना उमेदवारांच्या नेमक्या याच गुणांचा कस लागतो. परीक्षेसाठी अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष परीक्षा पास होईपर्यंत विद्यार्थ्यांना अनेक दिव्यांमधून जावे लागते. त्यामुळे तयारीदरम्यान अनेक विद्यार्थी गोंधळून जातात तसेच अभ्यासही दिशाहीन होण्याचा धोका असतो.\nआपल्या या सदराचा उद्देश हा एका वाटाड्यासारखा असेल. वर उपस्थित झालेल्या मुद्यांसंदर्भात आपण वेळोवेळी चर्चा करणार आहोत. त्यात परीक्षेसंदर्भातील सर्वसाधारण माहिती, अभ्यासक्रम, रचना, प्रत्येक टप्प्याची तयारी कशी करावी याबाबत माहिती घेणार आहोत.\nयूपीएससी/एमपीएससीची तयारी करताना विद्यार्थी त्याच्या जीवनातील उमेदीची वर्षे यात खर्च करीत असतो. त्यामुळे परीक्षेतील त्याचे यश हे त्याच्यासाठी व त्याच्या कुटुंबीयांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असते. या वाटेवर चालताना अनेक वळणे, खाच-खळगे व आव्हाने यां��ा सामना उमेदवारांना करावा लागणार आहे. तथापि, या प्रवासात तुम्ही एकटे नाही. आपली ही लेखमाला आपणासोबत एक मार्गदर्शक-सहकारी व मित्र म्हणून आपली साथ देईल. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या लेखात.\nसंपर्क ः जयेंद्र वाळुंज, ९९७०७१७८३२\nएमपीएससी विषय topics स्वप्न वन\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\nहोय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...\nखरीप पिकांवरिल किडींना वेळीच रोखा...खरीप पिकांना पेरणीनंतर खूरपडीचा प्रादुर्भाव होतो...\nजुन्या पेरू फळबागेचे करा पुनरुज्जीवनपेरू फळबागा फार जुन्या झाल्यानंतर त्यांची...\nवासरातील प्राणघातक हगवणीचे नियंत्रण...मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयाच्या गोरेगाव...\nसोलर टनेल ड्रायरबाबत माहिती...सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद...\nराज्यशास्त्राच्या उपघटकावरील प्रश्न अन्...लेखमालेतील मागील भागात आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा...\nइस्त्राईल येथील पदव्युत्तर शिक्षणासाठी...तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी...\nखरबूज प्रक्रियेत आहेत संधी...खरबूज हे अत्यंत स्वादिष्ट फळ. खाण्याच्या बरोबरीने...\nउपकरण देईल आजारी जनावराची पूर्व सूचनाएसएनडीटी विद्यापीठाच्या मुंबईमधील प्रेमलीला...\nटिकवून ठेवा जमिनीची सुपीकताजमीन हा निसर्गाकडून मिळालेला अनमोल ठेवा आहे....\nतंत्रज्ञानाच्या बळावर ‘कृषी’च्या...नागपूर : कृषी अभ्यासक्रमाला प्रवेशित...\nअसे मिळते मातीरहित माध्यम नैसर्गिक...विविध व्यावसायिक पिकांच्या लागवडीसाठी मातीविरहित...\nकल्पनेतून केली अडचणींवर मातजगभरात शेतकरी आपली दैनंदिन कार्य करीत असताना अनेक...\nमातीच्या प्रकारानुसार जलसंधारणाचे उपाय...जुलै ते सप्टेंबर या महिन्यांत पडणाऱ्या पावसाची...\nशेतकरी वाणाची नोंदणी करताना...शेतकऱ्यांना स्वतः विकसित केलेल्या वाणांचे सर्व...\nस्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना...विद्यार्थी मित्रांनो/मैत्रिणींनो नमस्कार, नागरी...\nसंशोधन, शिक्षणामध्ये बदलाची गरजगेल्या काही वर्षांचा आढावा घेता कृषी क्षेत्राकडे...\nपॅकिंग शोषणार फळातील ओलावावाहतूक आणि साठवणुकीमध्ये आर्द्रतेचा परिणाम होऊन...\nखास हॅलोवीनसाठी मानवी चेहऱ्याचे भोपळे अमेरिकेत हॅलोवीन या सणामध्ये भोपळ्याला असलेले...\nपशुखाद्यातील प्रतिजैविकांच्या वापरामुळे...उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये १९५० पासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-news-solapur-municial-names-defaulters-69130", "date_download": "2018-12-18T15:31:16Z", "digest": "sha1:EM2HXIVE2F55MEXMQ2HDK3KDJATRWFCS", "length": 12945, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "solapur news solapur municial the names of the defaulters सोलापूरः गल्लोगल्ली झळकणार लखपती थकबाकीदारांची नावे | eSakal", "raw_content": "\nसोलापूरः गल्लोगल्ली झळकणार लखपती थकबाकीदारांची नावे\nमंगळवार, 29 ऑगस्ट 2017\nलखपती थकबाकीदारांची नावे डिजिटल फलकावर प्रसिद्ध करून ते प्रभागनिहाय गल्लोगल्ली लावण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यानुसार आम्ही नियोजन करीत आहोत. थकबाकीदाराची नावे वर्तमानपत्रातही प्रसिद्ध केली जाणार आहेत.\n- आर. पी. गायकवाड, कर संकलन प्रमुख\nमहापालिका आयुक्तांचे आदेश; यादी बनविण्याचे काम सुरू\nसोलापूरः मिळकत व पाण्याच्या कराची लाखो रुपये थकबाकी असलेल्या मिळकतदारांची नावे डिजिटल फलकावर प्रसिद्ध करून ती संबंधित गल्लोगल्ली लावण्यात येणार आहेत. या संदर्भातील आदेश आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज (मंगळवार) दिले. त्यानुसार यादी बनविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. ही मोहिम महापालिका राबविणार असल्याबाबतचे वृत्त \"सकाळ'ने दिले होते.\nमहापालिकेच्या शहर व हद्दवाढ भागामधील मिळकतदारांकडे जवळपास 250 कोटींची थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी प्रत्येक वर्षात नियोजन केले जाते. मार्च महिना आला की वसुलीचा जोर वाढतो. कर वसुली तीव्र करण्यासाठी आयुक्तांनी सोमवारी बैठक घेऊन सक्त सूचना दिल्या.\nशहराच्या काही ठराविक पेठा आणि झोपडपट्ट्यांच्या परिसरातील बहुतांश मिळकतदार थकबाकी भरण्यास सहसा तयार होत नाहीत. अनेकदा कर्मचाऱ्यांना रिकाम्या हाती परतावे लागते. गावठाण भागातील मिळकतदार पैसे भरण्यास तयार असतात. मात्र, बहुतांश मिळकतदारांकडून नगरसेवकांमार्फत दबाव आणला जातो. त्यामुळे लाख रुपये थकबाकी असली तरी, पाच किंवा दहा हजार रुपयांवर कर्मचाऱ्यांना समाधान मानावे लागते.\nशहराच्या सर्वच भागातील मोठे थकबाकीदार कर्मचाऱ्यांना दाद देत नाहीत. त्यामुळे आयुक्तांनीच आता पुढाकार घेऊन नियोजन कले पाहिजे, अशी मागणी होत होती. त्यानुसार आता पालिका प्रशासन तयारीला लागले आहे.\n आयुक्तांवर \"अविश्वास' आणा : शिवसेनेचे \"मनपा'तील गटनेते लढ्ढा\nजळगाव : शहरातील अतिक्रमण हटाव षडयंत्र असेल तर ते कुणाचे आहे हे आमदार सुरेश भोळे यांनी जाहीर करावे. आयुक्तांवर त्यांचा आक्षेप असेल, तर त्यांच्यावर...\nअतिक्रमण निर्मूलनात 88 दूध केंद्रांवरही गंडांतर\nजळगाव ः जळगाव जिल्हा दूध विकास संघामार्फत शेतकऱ्यांकडून दूध संकलन करून त्याचे वितरण करण्यासाठी शहरात बूथ उभारण्यात आले आहेत. गेल्या पस्तीस...\nसोलापूर महापालिकेने केली \"नोटीस-वॉरंट फी माफी'ची परंपरा खंडीत\nसोलापूर : थकबाकीदार मिळकतदारांना दिली जाणारी \"नोटीस-वॉरंट फी' माफीची परंपरा खंडीत करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे थकबाकीदार...\nडिसेंबर महिना मेट्रोला लाभदायक\nपुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारळ फोडलेल्या शहरातील पिंपरी-स्वारगेट आणि वनाज-रामवाडी या मेट्रो प्रकल्पांच्या कामांनी गती घेतली आहे. पुढील...\nकाँग्रेस निष्ठावंतांचा स्वतंत्र मेळावा\nपुणे - शहर काँग्रेसकडून निष्ठावंताना सामावून घेतले जात नाही. सातत्याने अपमानित केले जात असल्याचा आरोप करीत काँग्रेस निष्ठावंतांचा स्वतंत्र मेळावा...\nपर्यावरणासाठी नदी स्वच्छता हवी - महापौर राहुल जाधव\nपिंपरी - ‘‘पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व प्रदूषणमुक्त शहर बनविण्यासाठी इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानासारखे उपक्रम सातत्याने राबविले गेले पाहिजेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgav-news-dal-theft-mother-treatment-62409", "date_download": "2018-12-18T15:36:31Z", "digest": "sha1:2PIM7PTKO2JCJIXPLPBR6EAG6Z66IW7W", "length": 14444, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgav news dal theft for mother treatment आईच्या उपचारासाठी डाळचोरी | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 26 जुलै 2017\nअट्टल चोरट्याचा जबाब; त्रिकुटाने काढून दिले डाळीचे सोळा कट्टे\nजळगाव - आईला कर्करोग झाल्याने उपचारावरील खर्चासाठी चोरी करीत असल्याचे डाळचोरी प्रकरणातील संशयिताने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले. दरम्यान, या प्रकरणात अटकेतील तिघांनी दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत गुन्ह्यांची कबुली देत अगोदर चार आणि आज १३ पोती डाळ काढून दिली आहे. पोलिसांनी मुद्देमाल ताब्यात घेतला असून, उद्या (२६ जुलै) तिघांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.\nअट्टल चोरट्याचा जबाब; त्रिकुटाने काढून दिले डाळीचे सोळा कट्टे\nजळगाव - आईला कर्करोग झाल्याने उपचारावरील खर्चासाठी चोरी करीत असल्याचे डाळचोरी प्रकरणातील संशयिताने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले. दरम्यान, या प्रकरणात अटकेतील तिघांनी दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत गुन्ह्यांची कबुली देत अगोदर चार आणि आज १३ पोती डाळ काढून दिली आहे. पोलिसांनी मुद्देमाल ताब्यात घेतला असून, उद्या (२६ जुलै) तिघांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.\nऔद्योगिक वसाहतीच्या ई-सेक्टरमध्ये प्रेमचंद राजमल चोरडिया यांच्या मालकीच्या ‘राज इंडस्ट्रीज’ या दालमिलमधून चोरट्यांनी शनिवारी (२२ जुलै) रात्री २७ डाळींचे कट्टे लंपास केल्याचे निदर्शनास आले होते. याप्रकरणी संशयित सुरक्षारक्षक राजाराम पाटील याच्यासह गोकूळ राठोड, शरीफ पटेल या तिघांना अटक करण्यात आली. पटेल याच्या घरात लपलेला मुख्य संशयित चोरटा गोकूळ राठोड याला ताब्यात घेत चार पोती (कट्टे) डाळीसह ताब्यात घेण्यात आले होते. दोन दिवस पोलिस कोठडी मिळाल्यावर आज संशयितांनी दिलेल्या माहितीनुसार विक्री केले तर अतिरिक्त १३ पोते डाळ जप्त के��ी आहे. बुधवारी संशयिताची पोलिस कोठडी पूर्ण होत असून त्यांची पुन्हा कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.\nसंशयित राठोड हा शनिवार-रविवार बघून चोरीसाठी डाळ मिल निवडत होता. चोरी करण्यापूर्वी सुप्रिम कॉलनी, पोलिस कॉलनी परिसरात तो महिला ग्राहकांचा शोध घेऊन ठेवत होता. निम्मे किमतीत डाळ मिळत असल्याने महिला त्याच्या आमिषाला बळी पडत. एक पोतं सांगितल्यावर मात्र तो दोन पोते टाकून मिळेल ती रक्कम घेऊन जात असे. उर्वरित नंतर हिशेब करून टप्प्याटप्प्याने मागत होता.\nचौकशीनंतर राठोडने तेरा कट्टे काढून दिले. आईला कॅन्सर झाल्याचे वारंवार सांगत होता. चोऱ्या करून आईच्या उपचाराला लागणारा खर्च भागवत असल्याचे त्याने सांगितल्यावर त्याचीही खात्री पोलिसांनी करून घेतली. जिल्हा रुग्णालयात त्याची आई दाखल असून औषधोपचार सुरू आहेत, राठोड हा अट्टल चोरटा असून अनेक वर्षांपासून तो चोरीच्या धंद्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nबाजारात डाळिंबाचे दर दबावात\nसांगली - देशात डाळिंबाच्या उत्पादनात अंदाजे २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे डाळिंबाचे दर २५ ते ३० रुपये असे दर मिळत आहे. निर्यातक्षम...\nमोटाभाई : (सुस्कारा टाकत) हसावं की रडावं रडावं की हसावं नमोजी : (योगासनांच्या म्याटवर निरिच्छपणे) थोडा हसायच्या, थोडा रडायच्या\nडाळिंबाचा मार... कांद्याचा भार...\nबिजवडी - शेतकऱ्याचे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांद्याची सद्यःस्थिती पाहता, त्याच्या विक्रीतून नफा मिळण्याऐवजी पदरमोडच करावी लागत आहे, तर...\nकांदा उत्पादकांना 500 रुपये अनुदान द्या - रावते\nमुंबई - राज्यातील उन्हाळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल 500 रुपये अनुदान...\nआटपाडी : डाळींब शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी\nआटपाडी - वादळी पावसामुळे टँकरच्या पाण्यावर जोपासलेल्या डाळींबाचे तेलकट आणि करपा रोगाने मोठे नुकसान केले आहे. याचे तातडीने पंचनामे करून हेक्टरी दोन...\nतूरडाळ सरकारी गोदामातच; रेशन दुकानांना पुरवठा नाही\nपुणे : अन्नधान्य वितरण विभागाने मागणी करूनही शासनाकडून नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांतील तूरडाळ उपलब्ध झालेली नाही, त्यामुळे सध्या रेशन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त���री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/doklam-china-road-india-69273", "date_download": "2018-12-18T16:21:00Z", "digest": "sha1:VFTZSCIFDCMQBAJHMVC7QVVKKM5CPJBU", "length": 13157, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "doklam china road india रस्ते कामाबाबत चीनचे \"गोलमाल' | eSakal", "raw_content": "\nरस्ते कामाबाबत चीनचे \"गोलमाल'\nबुधवार, 30 ऑगस्ट 2017\nआम्ही डोकलाममध्ये परिस्थितीनुसार योजना राबवण्यासाठी हवामानाबरोबरच प्रत्यक्ष वातावरणावर लक्ष ठेवू. त्यामुळे रस्ते काम थांबवणार का सुरूच ठेवणार, याबाबत चीनने संदिग्धता कायम ठेवली आहे\nबीजिंग - डोकलामच्या मुद्द्यावरून भारत आणि चीन यांच्यातील वाद तब्बल अडीच महिन्यानंतर सोमवारी निवळला. मात्र, चीनने मंगळवारी डोकलाम येथील नियोजित रस्त्याचे काम बंद करणार की नाही याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.\nचीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग म्हणाले की, सीमा भागाचे संरक्षण आणि स्थितीत सुधारणा करण्यासाठी चीन दीर्घकाळापासून पायाभूत सुविधांचा विकास करत आहे. त्यात डोकलाम क्षेत्रातील रस्ते कामाचादेखील समावेश आहे. वादग्रस्त क्षेत्रातील कामाबाबत विचारले असता त्यांनी यासंदर्भात संदिग्ध उत्तर दिले. ते म्हणाले की, आम्ही डोकलाममध्ये परिस्थितीनुसार योजना राबवण्यासाठी हवामानाबरोबरच प्रत्यक्ष वातावरणावर लक्ष ठेवू. त्यामुळे रस्ते काम थांबवणार का सुरूच ठेवणार, याबाबत चीनने संदिग्धता कायम ठेवली आहे. काल भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने डोकलाममधून दोन्ही देशाचे सैन्य मागे जाणार असल्याची माहिती दिली होती. त्यावर चीनने शिक्कामोर्तब केले होते. मात्र, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने डोकलाममध्ये गस्त सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.\nउमर अब्दुल्लांकडून पंतप्रधानांचे अभिनंदन\nश्रीनगर : डोकलाममधून चिनी सैनिकांना माघार घेण्यास भाग पाडल्याबद्दल नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. उमर यांनी ट्विटरवर म्हटले की, चीन हा एक शक्तिशाली देश आहे. मात्र, भारताने ज्या रीतीने कोणताही गाजावाजा न करत छातीठोकपणे चीनला मागे हटण्यास भाग पाडले, ते प्रशंसनीय आहे. डोकलाममध्ये वाद निर्माण होण्यापूर्वीची स्थिती बहाल करण्यासाठी चीनला तयार करणे यात देशाचा मोठा विजय आहे. हा भारताचा आणि पंतप्रधानांचा विजय आहे. कारण, चीन डोकलाममध्ये रस्त्याचे जाळे तयार करून भौगोलिक चित्र बदलण्याच्या तयारीत होता.\nजळगाव गारठले; पारा 8 अंशांवर\nजळगाव ः उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव वाढला आहे. परिणामी, तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. तीन-चार दिवसांपासून 10 अंशांवर...\nशहरात राज्यातील नीचांकी तापमान\nपुणे - जेमतेम नऊ दिवसांपूर्वी कपाटात गेलेले जर्किन, स्वेटर पुणेकरांना सोमवारी पुन्हा बाहेर काढावे लागले आहेत. कारण, यंदाच्या हिवाळ्यातील सर्वांत...\nशहरात मेट्रोचा तिसरा मार्ग\nपुणे - हिंजवडी परिसरातील औद्योगिकरणाला चालना देण्याबरोबरच वाहतुकीची कोंडी फोडण्यास मदत करणाऱ्या पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए)...\nविदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्राला हुडहुडी\nपुणे - बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘पेथाई’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे विदर्भ, मराठवाड्यात ढग जमा झाले. पूर्व विदर्भात सोमवारी पावसाच्या सरींनी हजेरी...\nनाशिककर गारठले; पारा 8.5 अंशांवर\nनाशिक : नाशिकच्या किमान तापमानामध्ये तब्बल दोन अंशांनी घसरण होऊन आज 8.5 अंश सेल्सियस नोंद झाली आहे. यंदाच्या मोसमात प्रथमच्या 9 अंश सेल्सियसच्या...\nमुंबई - मुंबईतील किमान आणि कमाल तापमानात रविवारीही (ता. 16) वाढ झाली. किमान तापमान 22.7 अंश आणि कमाल तापमान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.genxsentinel.news/akshay-kumar-injured-on-kesaris-set/", "date_download": "2018-12-18T14:43:53Z", "digest": "sha1:6YR67RMZVP4II53RTPC2NM4BWD26U72T", "length": 6302, "nlines": 101, "source_domain": "www.genxsentinel.news", "title": "केसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी - GenXSentinel", "raw_content": "\nHome Page 3 केसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी-GenXSentinel\nबॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा ‘केसरी’ चित्रपटाच्या सेटवर स्टंट करत असताना अपघात झाला असून त्याच्या बरगड्यांना दुखापत झाली आहे. या अपघातानंतर अक्षयला डॉक्टरांनी आराम करायचा सल्ला दिला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग सिंग यांनी अक्षयला मुंबईला परतण्याचा सल्ला दिला होता मात्र अक्षयने त्यासाठी नकार देत कामाला प्राधान्य दिले आहे.\nकेसरी या चित्रपटाचे शूटींग सध्या साताऱ्यातील वाई येथे सुरू आहे. या चित्रपटाचा क्लायमॅक्ससाठी एक स्टंट करत असताना अक्षय कुमार जोरात जमिनीवर आदळला. त्यामुळे त्याच्या छातीला व बरगड्यांना दुखापत झाली आहे. त्यानंतर सेटवरील डॉक्टरांनी अक्षयला आराम करण्याचा सल्ला दिला. दिग्दर्शकांने अक्षयला मुंबईला जाण्यास सांगितले. त्यासाछी अक्षयचे हेलिकॉप्टर देखील तयार ठेवण्यात आले होते. मात्र अक्षयने मुंबईला न जाता वाईतच राहून आराम करायचा निर्णय घेतला. जेणेकरून बरं वाटताच तो लगेच शूटींगसाठी परतू शकेल.\n१८९७मध्ये ब्रिटिश इंडियन आर्मी आणि अफगाण-पश्तो मिलिट्री यांमध्ये झालेल्या सारागढीच्या युद्धावर अक्षयचा आगामी केसरी हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात अक्षय हवालदार इश्वर सिंग यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात अक्षय सोबत परिणीती चोप्रा देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.\nPrevious articleअक्षय्य तृतीयेनिमित्त ‘दगडूशेठ’ ला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य\nNext articleदूसरों की ज़िंदगी में झांकना कहीं आपका शौक़ तो नहीं\nमशहूर अभिनेत्री रीता भादुड़ी का निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.bookmarkpublicationspune.com/", "date_download": "2018-12-18T15:22:48Z", "digest": "sha1:JUOIMRATWP5QM56P6IUTT4HOWQ7VX253", "length": 6606, "nlines": 40, "source_domain": "www.bookmarkpublicationspune.com", "title": "BookMark Publications, marathi books, bible in marathi, sad sagarachi, kokan trips, kokan information books, konkan", "raw_content": "\nअत्युच्चकोटीचा ज्ञान-विज्ञान ग्रंथ ग्रंथात मांडलेल्या सिद्धान्तानुसार शुद्धचैतन्यस्वरूप पर\nश्रीमदभगवद्गीतेचा आजच्या मराठीत केलेला सुबोध अनुवाद. मूळ संस्कृत श्लोक,पदच्छेद आणि मराठी श\nसंत निळोबारायांची अभंगरचना स्फुट स्वरूपाची आहे. चांग���ेवांचे चरित्र, बाळक्रीडा, गौळणी, विरह\nश्रीगुलाबरावमहाराज ‘प्रज्ञाचक्षु‘, ‘मधुराद्वैताचार्य’ व ‘समन्वयमहर्षि’ म्हणून सर्वश्रुत आह\nहार्ट अटॅक व पॅरालेसीसवर शार्प-सुवेद संयुक्त उपचार पद्धती\nबायपास शस्त्रक्रियेला बायपास करणारी सोपी, सुटसुटीत उपचारपद्धती शार्प सुवेद ही उपचार पद्धती\nप्रकाशन व्यवसायात गेली पाच वर्षे आम्ही कार्यरत आहोत. या कालावधित पर्यटन, दुर्गभ्रमंती, चित्रकला, संगीत, ललित, बालवाङमय ह्या विषयांवरची अनेक पुस्तके आम्ही प्रकाशित केलेली आहेत. आपणा सर्वांच्या सहाकार्यामुळे पर्यटनाबरोबर इतरही विषयांवरील पुस्तकांना उदंड प्रतिसाद लाभला आहे. कोकण पर्यटनाच्या पुस्तकांच्या प्रत्येकी २५-३० आवृत्त्या, संगीत विषयक पुस्तकांच्या ३-४ आवृत्त्या तर बहुतेक सर्व पुस्तकांच्या दुसर्या-तिसर्या आवृत्त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. यातील काही पुस्तकांना महाराष्ट्र राज्य शासन, मध्यप्रदेश शासनाचा पुरस्कार तर वाङमय सेवा आदि पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.\nसंपूर्ण महाराष्ट्रातील विके्रते-वितरक यांच्याशी सुसंवाद, संपर्क आणि योग्य सचोटीचा व्यवहार करताना पुस्तकांच्या निर्मितीमूल्याचा दर्जा आम्ही राखून आहोत. विविध विषय हाताळताना त्यामध्ये पूर्णपणे समर्पित होऊन, अभ्यासू वृत्तीने ग्रंथनिर्मिती हेच आमचे ध्येय आहे.\nआजवर कै. शांताबाई शेळके, कै. रवींद्र भट, डॉ. प्रभाताई अत्रे, श्री. मधु मंगेश कर्णिक, श्री. रवि परांजपे, श्री. गिरीश ओक, श्री. दिलिप प्रभावळकर, श्री. मंगेश तेंडुलकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, श्री. नरेंद्र दाभोळकर आदि मान्यवरांनी पुस्तक प्रकाशन प्रसंगी उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन व आशीर्वाद दिले आहेत.\nत्या त्या विषयातील जज्ज्ञ लेखकांना विविध विषय देऊन अभ्यासपूर्ण व माहितीपूर्ण अशी उपयुक्त पुस्तके प्रसिद्ध करण्यावर आमचा भर असतो. कोकण पर्यटनावरची 'साद सागराची' ही पुस्तके लवकरच इंग्रजीमध्ये प्रसिद्ध करत आहोत.\nआपल्या सहकार्याने ही साहित्यसेवा रसिक वाचक दरबारी अधिक चांगल्या प्रकारे रूजू व्हावी ही अभिलाषा.\nसाद सागराची : रत्न...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%98-2/", "date_download": "2018-12-18T15:30:57Z", "digest": "sha1:DJHWHVUFZSLUTKHYPKZE66UFQNVQFDLY", "length": 13745, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "रावसाहेब दानवे यांच्या घरात साप सोडण्याचा बसपाच्या कार्यकर्त्यांचा इशारा | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय…\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित…\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची…\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी…\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे…\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी…\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या…\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Notifications रावसाहेब दानवे यांच्या घरात साप सोडण्याचा बसपाच्या कार्यकर्त्यांचा इशारा\nरावसाहेब दानवे यांच्या घरात साप सोडण्याचा बसपाच्या कार्यकर्त्यांचा इशारा\nजालना, दि. ५ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बसपाच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिला आहे. या इशाऱ्यानंतर रावसाहेब दानवेंच्या जालन्यातील घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.\nPrevious articleरावसाहेब दानवे यांच्या घरात साप सोडण्याचा बसपाच्या कार्यकर्त्यांचा इशारा\nNext articleसरकारने ठोस भूमिका न घेतल्यास हिवाळी अधिवेशन होऊ देणार नाही; मराठा आंदोलकांचा निर्धार\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nपिंपरी-चिंचवडचा गुरवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित होणार\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी...\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nपंढरपुरात २४ डिसेंबरला शिवसेनेची जाहीर सभा; उध्दव ठाकरे निवडणुकीचे रणशिंग फुंकणार\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nभीती होती म्हणूनच ‘चौकीदारा’वर राफेलप्रकरणी आरोप केले; शहांची राहुल गांधींवर टीका\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nदेवेंद्र फडणवीसांना आम्हीच राजकारणात आणले – नितीन गडकरी\nआशियाई क्रीडा स्पर्धा; तिहेरी उडीत भारताच्या अरपिंदर सिंहला सुवर्णपदक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-water-dhebewadi-62561", "date_download": "2018-12-18T16:10:25Z", "digest": "sha1:KEIO3KK6MHELMRHX2M6CSX7XQ25ZLEGL", "length": 13344, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news water dhebewadi उशाला धरण, डोईवर हंडा... सांगा कसा ओलांडावा ओढा? | eSakal", "raw_content": "\nउशाला धरण, डोईवर हंडा... सांगा कसा ओलांडावा ओढा\nगुरुवार, 27 जुलै 2017\nढेबेवाडी - पाणीपुरवठ्याची विहीर जलाशयात बुडाल्याने उमरकांचन येथील धरणग्रस्तांना पर्यायी विहिरीपर्यंत पोचण्यासाठी वाहता ओढा ओलांडून जावे लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आणि त्यात ओढ्याला असलेल्या वेगवान प्रवाहाकडे दुर्लक्ष करूनच येथील महिलांना पिण्याच्या पाण्याने भरलेले हंडे डोक्यावरून आणण्याची कसरत करावी लागत आहे.\nढेबेवाडी - पाणीपुरवठ्याची विहीर जलाशयात बुडाल्याने उमरकांचन येथील धरणग्रस्तांना पर्यायी विहिरीपर्यंत पोचण्यासाठी वाहता ओढा ओलांडून जावे लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आणि त्यात ओढ्याला असलेल्या वेगवान प्रवाहाकडे दुर्लक्ष करूनच येथील महिलांना पिण्याच्या पाण्याने भरलेले हंडे डोक्यावरून आणण्याची कसरत करावी लागत आहे.\nमराठवाडी धरणाच्या बुडीत क्षेत्रात मेंढ, घोटील, उमरकांचन येथे प्रतिवर्षीच्या पावसाळ्यात जलाशयातील पाण्याचा फुगवटा वाढतो. त्यामुळे मेंढ येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिर व घरांना पाण��याचा वेढा पडला आहे. उमरकांचन येथील खालच्या आवाडातील विहीर, स्मशानभूमी पाण्यात आहे. त्यामुळे तेथे पाणीपुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून कृष्णा खोऱ्याकडून टॅंकर सुरू करण्याची गरज आहे. गावचे पुनर्वसन सांगली जिल्ह्यात झाले असले तरी, बहुतांश कुटुंबे मूळ गावात वास्तव्याला आहेत. परंतु, तेथील विहीर पाण्याखाली असल्याने खालच्या आवाडातील रहिवासी प्राथमिक शाळेच्या पाठीमागे ओढ्याकाठी असलेल्या विहिरीतून डोक्यावरून घागरीने पाणी आणत आहेत. त्यासाठी घागरी घेऊनच गावातील महिला दुथडी भरून वाहणारा ओढा ओलांडत आहेत. शेवाळामुळे ओढ्यातील खडक निसरडे झाल्याने दुर्घटनेची भीती आहे. त्यामुळे अनेकदा गावातील पुरुष ओढ्यावर थांबून भरलेल्या घागरी ओढ्यापलीकडे आणून देत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी अशी वणवण सुरू असतानाही जबाबदार अधिकारी गावाकडे फिरकत नाही, हे विशेष.\nपावसाळा आला की अंगावर काटाच येतो. घराला पाण्याचा वेढा हायं. पण, प्यायला पाणी न्हायं. हा वनवास बघण्यापेक्षा डोळं कायमचं झाकलं असतं तर बरं झालं असतं.\nश्रीमती राधाबाई मोहिते (धरणग्रस्त)\nऔरंगाबाद शहराला होतोय दूषित पाणीपुरवठा\nऔरंगाबाद - शहरातील बहुतांश भागात कमी दाबाने तसेच दूषित पाणीपुरवठा होत असल्याबाबत दाखल याचिकेत डीएमआयसीला प्रतिवादी करण्याचे निर्देश मुंबई उच्च...\nतीन हजारांपैकी 877 कामेच पूर्ण : जलयुक्त शिवार अभियान\nजळगाव ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेला जलयुक्त शिवार अभियानात यंदा 3 हजार 334 कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली....\nपुणे - शहराची लोकसंख्या ३५ लाख, मिळकतींचा (घरे) आकडा पावणेनऊ लाख, महापालिकेत समाविष्ट झालेली गावे आणि तेथील लोकसंख्या वेगळीच...\nचासकमानचा साठा पन्नास टक्क्यांवर\nचास - चासकमान धरणात (ता. खेड) सध्या पन्नास टक्के (३.८ टीएमसी) पाणीसाठा उरला असून, तो गतवर्षीच्या तुलनेत निम्मा आहे. नियोजनशून्यतेचा अभाव, पुढाऱ्यांचा...\nवाकडमध्ये १५ मीटर उंचीवर असणार मेट्रो\nपिंपरी - शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्ग शहराच्या वाकड भागात सुमारे १५ मीटर उंचीवर असेल. त्याच्या कामास पीएमआरडीएने महापालिकेकडे परवानगी मागितली आहे....\nपुण्याची पाणीकपात हे सरकारचे अपयश - अजित पवार\nपुणे - शहरातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश आह��. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-agrowon-khairav-madha-solapur-10495?tid=162", "date_download": "2018-12-18T16:03:59Z", "digest": "sha1:2VFIL45WY575ZITVTOYOYRZIGOGZTDPX", "length": 25743, "nlines": 179, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, agrowon, khairav, madha, solapur | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसंत गाडगेबाबांचा भक्त करतोय गावोगावी ग्रामस्वच्छतेचं प्रबोधन\nसंत गाडगेबाबांचा भक्त करतोय गावोगावी ग्रामस्वच्छतेचं प्रबोधन\nसंत गाडगेबाबांचा भक्त करतोय गावोगावी ग्रामस्वच्छतेचं प्रबोधन\nगुरुवार, 19 जुलै 2018\nशेतकरी जगला तर जग जगेल\nनागटिळक शेतीचीही जबाबदारी पाहतात. त्यांच्या पत्नी सौ.अनिता, मुलगा दत्तप्रसाद आणि मुलगी सुकन्या यांनाही पित्याचं हे गाडगेबाबांचं रूप आवडत. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांविषयी ते गावच्या कारभाऱ्यांना सांगतात की शेतकरी वाचवा असादेखील संदेश देण्याची वेळ आली आहे. या देशाचा अन्ननिर्माता संपला तर लोक उपाशी मरतील. शेतकऱ्याला कमी लेखू नका. शेतकरी जगला तर जग जगेल.\nसंतविचार तसेच लोककला यांच्या माध्यमातूनही ग्रामस्वच्छतेचा प्रसार किंवा प्रबोधन प्रभावीपणे करणे शक्य होते. सोलापूर जिल्ह्यातील खैराव (ता. माढा) येथील फूलचंद नागटिळक हे अल्पभूधारक शेतकरीदेखील गाडगेबाबा यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांच्या शिकवणींचा प्रसार गावोगावी करीत आहेत. अशा प्रकारच्या लोकजागरातूनच ग्रामविकासाची चळवळ पुढे वाटचाल करीत राहील असे त्यांचे म्हणणे आहे.\nराज्याच्या ग्रामविकासात प्रबोधनक��्त्यांचं कार्य अतुलनीय आहे. ग्रामविकासालाच देशसेवा मानणारे संत आपल्याकडे होऊन गेले. त्यात मग गावकऱ्यांचं आयुष्यभर प्रबोधन करणारे संत तुकडोजी महाराज असोत, की स्वच्छतेचा मूलमंत्र देत आपलं जीवन ग्रामविकासाला समर्पित करणारे संत गाडगेबाबा असोत. संतांच्या विचारांचा भक्कम आधार घेतल्याशिवाय गावच्या प्रगतीला दिशा मिळत नाही. राज्य शासनाच्याही ही बाब लक्षात आली आहे. त्यामुळेच सध्या राज्यभर सुमारे अडीचशे कलावंतांची पथके गावोगावी जात आहेत. संतविचार तसेच लोककलांमधून ग्रामस्वच्छतेचा आग्रह धरीत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील खैराव (ता. माढा) येथील फूलचंद नागटिळक हा ४९ वर्षे वयाचा अल्पभूधारक शेतकरी देखील गाडगेबाबा यांच्या वेषात असाच राज्यभर लोकजागर करीत फिरत आहे.\n\"फाटका वेष, हाती खराटा आणि डोक्यावर गाडगं असा माझा अवतार पाहून लोक मला काही वेळा वेगळ्या नजरेने बघतात. पोलिसही काही वेळा हटकतात. पण वस्तुस्थिती अशी आहे की, मी गाडगेबाबा यांचा अस्सल भक्त अाहे. त्यांचे विचार मी नुसते सांगत नाही. तर रस्ते झाडतो. लोकांचं प्रबोधन करून त्यांच्यासारखं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो आहे असं नागटिकळ सांगतात. सध्या ते पंढरपूरच्या वारीत असून गावोगावी लोकांचं रसाळ वाणीतून प्रबोधन करीत आहेत.\nकलेवर प्रेम करणारा हाडाचा शेतकरी\nमी हाडाचा शेतकरी आहे. माझे वडील शेती करायचे. माझ्यातही शेतीचे संस्कार झाले आहेत. मात्र शेतकरीपुत्राबरोबरच मी कलावंत देखील आहे. नटसम्राट या प्रसिद्ध नाटकातील तात्यासाहेब बेलवलकर हे पात्र माझ्या रोमारोमात भिनले आहेत. आत्तापर्यंत नटसम्राट नाटकाचे मी चार हजार ५९१ प्रयोग केले आहेत. महाबळेश्वर, बेळगाव, अंदमान, हैदराबादपर्यंत माझे प्रयोग झाले. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. सन १९९० मध्ये आठवीत असताना पहिली कविता लिहिली. कलेवर माझं खूप प्रेम. पण शेती आणि उदरनिर्वाहासाठी बारावीनंतर शिक्षण सोडणं भाग पडलं. पुढे शिकता आलं नसलं तरी पुस्तके भरपूर वाचतो. सर्वगुणसंपन्न होण्यासाठी पुस्तकांशी मैत्री करण्याचं आवाहन मी गावोगावी करतो असे नागटिळक सांगतात. त्याचवेळी कवितेच्या काही पंक्ती गुणगुणून दाखवतात.\nपावसानं बघा धरावा जोर\nशाळात गेली लाडकी पोरं\nकर्जाचा बोजा आहे उताऱ्यावर\nकष्ट करून जीव झाला बेजार\nआपली ही हुशार पोरं\nनटसम्राट ही ग्रा���ीण भागातील व्यथा\nफूलचंदजी लहानपणीदेखील छोट्या भूमिका करायचे. मी शाळेतून पळून जाऊन एकदा नटसम्राट नाटक पाहिले. तेव्हापासून मला त्यातील आप्पासाहेब या भूमिकेने घेरलं आहे. राज्याच्या ग्रामीण भागातील हजारो आई-वडिलांची व्यथा म्हणजे नटसम्राट आहे. त्यामुळे मी नटसम्राटचे एकपात्री प्रयोग करू लागलो. सन १९९७ मध्ये ज्येष्ठ साहित्यिक व कवी कुसुमाग्रज यांना भेटलो. तुमचे प्रयोग पुण्यातील बालगंधर्व मंदिरापासून अमेरिकेपर्यंत होतात. पण राज्याच्या खेडेगावाला नटसम्राट कळावा म्हणून ग्रामीण भागात तुमच्या नाटकाचे प्रयोग करतो आहे असे तात्यासाहेबांना सांगताच त्यांना आश्चर्य वाटले. तुझं काम सुरू ठेव असे आशीर्वाद त्यांनी दिले अशी आठवण नागटिळक सांगतात.\nआधुनिक शेती करा, पाणी, लेक वाचवा\nसन २००६ मध्ये सोलापूर येथील साहित्य संमेलनात नागटिळक यांना गाडगेबाबा यांची वेषभूषा केलेला एक कलावंत दिसला. त्याचवेळी गाडगेबाबा म्हणून वावरण्याचा संकल्प केला. लोक मला स्विकारतील का, ते वेडयातही काढतील असे किती तरी प्रश्न डोक्यात येत होते. दोन वर्षे चिंतन केले आणि मग त्यात भूमिकेत वावरण्याचं ठरवलं. बाबांच्या रूपाने खेडेगावात गावकऱ्यांची, शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. आधुनिक शेती करा, लेक वाचवा, पाणी वाचवा, ग्रामस्वच्छता अशा मुद्द्यांवर गावकऱ्यांचं प्रबोधन करतो असे ते सांगतात.\nनागटिळक एरवी शेतीच करतात. त्यांच्या पत्नी सौ.अनिता, मुलगा दत्तप्रसाद आणि मुलगी सुकन्या यांनाही पित्याचं हे गाडगेबाबांचं रूप आवडत. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांविषयी ते गावच्या कारभाऱ्यांना सांगतात की शेतकरी वाचवा असादेखील संदेश देण्याची वेळ आली आहे. या देशाचा अन्ननिर्माता संपला तर लोक उपाशी मरतील. शेतकऱ्याला कमी लेखू नका. शेतकरी जगला तर जग जगेल. पंढरपूरच्या वारीतदेखील ते शेतकऱ्यांशी संवाद साधतात. तुम्ही शेताची जशी मशागत करतात तशी मनाचीदेखील मशागत करा. मन स्वच्छ ठेवा, असा संदेश ते देतात. चिंब पावसात निघालेल्या दिंडीत पावसाचं जोरदार स्वागत करीत पुन्हा ग्रामस्वच्छतेचा संदेश देतांना ते गातात...\nचिंब भिजला माझा वारकरी\nहोऊ देत किती तारांबळ\nवारीमध्ये नागटिळक यांनी चौदा अभंगांची रचना केली असून ‘पंढरीच्या वाटेवर’ या नावाने २५ अभंगांचं पुस्तक ते प्रसिद्ध करणार आहे���. मायभूमी हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह अाहे. ग्रामीण साहित्याशी नाळ जुळलेले नागटिळक अनेक वर्षांपासून आपल्या खैराव गावात छोटे ग्रामीण साहित्य संमेलनदेखील भरवितात.\nविठ्ठल हा शेतकऱ्यांचा देव\nविठ्ठल हा आम्हा शेतकऱ्यांचा खरा देव. त्याच्या भेटीसाठी हजारो दिंड्या चंद्रभागेच्या तिराकडे वाटचाल करीत आहेत. त्यांच्याबरोबर नागटिळक देखील गावच्या आणि मनाच्या स्वच्छतेसाठी गावोगावी विचारांचा प्रसार करण्यासाठी फिरत आहेत. गाडगेबाबा जसे रीतीरिवाजांवर कोरडे ओढून नितीव्यवहारांचा आग्रह धरीत असत. तशीच कठोर भूमिका नागटिळक व्यक्त करतात. ते म्हणतात\nविठ्ठला तुझ्या भेटीसाठी नाही केला आटापिटा\nनीतीमत्ता विकून नाही मिळवायच्या आम्हाला नोटा\nसंपर्क- फूलचंद नागटिळक - ८८०५५००२०८\nलोककला कला सोलापूर शेतकरी ग्रामविकास rural development शेती नाटक शिक्षण education साहित्य\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\nजपला एकीचा वसा, उमटवला प्रगतीचा ठसा,...रावळगुंडवडी (ता. जत, जि. सांगली) येथील...\nविकासाच्या वाटेवर अलगरवाडीची आश्वासक...लातूर जिल्ह्यातील अलगरवाडी (ता. चाकूर) गावाला...\nएकमुखी निर्णयातून साकारले ग्रामविकासाचे...ग्रामपंचायतीच्या इतिहासात अद्यापपर्यंत एकदाही...\nराज्य शासन दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी...राज्य शासनाने दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी...\nदुष्काळ हटविण्यासाठी ‘मिशन मोड’वर काम...राज्यातील पाऊसमान कमी होत असून सातत्याने दुष्काळ...\nपायाभूत सुविधांच्या बळावर ...हिवरेबाजार आणि राळेगणसिद्धी या गावांपासून प्रेरणा...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nग्राम���ंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nबेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...\nदुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...\nप्रयोगशीलतेचा वसा जपुनी दुष्काळाला...नाशिक जिल्ह्यातील पेठ हा आदिवासी, दुर्गम तालुका....\nउपक्रमशील, प्रयोगशीलतेचा आदर्श- जातेगाव जातेगाव (ता. शिरूर) पुणे हे उपक्रमशील व प्रयोगशील...\nपर्यावरण संवर्धन, ग्राम पर्यटनाला चालनापर्यावरण संवर्धन, अभ्यासाच्या बरोबरीने ‘मलबार...\nशेती अन् ग्रामविकासासाठी आलो एकत्रअकोला शहरात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्यांनी...\nशेती, शिक्षण अन् आरोग्यातून शाश्वत...जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेमार्फत महाराष्ट्र...\nशेतीसह विकासकामांमध्येही उल्लेखनीय रोहडाभाजीपाला, कापूस बीजोत्पादनाच्या माध्यमातून रोहडा...\nग्रामविकास,पर्यावरण संवर्धनाचा वसा...राज्यातील व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या गावांमध्ये...\nपाचल ठरले स्मार्ट ग्रामरत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम...\n‘आरटीजीएस'द्वारे ग्रामपंचायत...सोलापूर : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सहा...\nशेती, आरोग्य अन् शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95-3/", "date_download": "2018-12-18T15:27:02Z", "digest": "sha1:AJNZ25NJTWJNNE4KMGDTIT6XCCQQMB3L", "length": 13567, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त पदी आर.के.पद्मनाभन यांची नियुक्ती | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय…\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित…\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची…\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी…\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे…\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी…\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या…\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेल���याचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Notifications पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त पदी आर.के.पद्मनाभन यांची नियुक्ती\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त पदी आर.के.पद्मनाभन यांची नियुक्ती\nपिंपरी, दि. ३० (पीसीबी) – गेल्या काही दिवसांपासून उत्सुक्ता लागून राहिलेल्या नवर्निवाचीत पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलिस आयुक्तालयामध्ये आर.के. पद्मनाभन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.\nPrevious articleपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तपदी आर. के. पद्मनाभन यांची नियुक्ती\nNext articleपिंपरी-चिंचवड शहराचे पहिले पोलिस आयुक्त म्हणून मान मिळवणारे आर. के. पद्मनाभन यांचा परिचय\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nपिंपरी-चिंचवडचा गुरवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित होणार\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी...\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\n‘हर हर मोदी, घर घर मोदी’; आता मोदी सरकारला शेवटची घरघर...\nपिंपळे सौदागरमध्ये हॉटेल ‘जस्ट इन ग्रील’ जळून खाक\nचाकणमध्ये बाटलीत पेट्रोल न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळल्या\nमराठी बातम्या ���ेणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nचाकणमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संतप्त आंदोलकांकडून एसटी आणि पीएमपी बसची तोडफोड\nसंतापजनक: राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त तरुणीवर १२ जणांनी केला सामूहिक बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/lifestyle/tejas-express-damaged-passengers-1036", "date_download": "2018-12-18T14:42:31Z", "digest": "sha1:3YQNF3BJKZZAZO36ZSBTEKQOMOJAVUXQ", "length": 5652, "nlines": 39, "source_domain": "www.bobhata.com", "title": "चोरांची तेजस भरारी...प्रवाश्यांनी डझनभर हेडफोन्स वर मारला डल्ला !!!", "raw_content": "\nचोरांची तेजस भरारी...प्रवाश्यांनी डझनभर हेडफोन्स वर मारला डल्ला \n‘जमिनीवरील विमान’ म्हणून ऐटीत मिरवणाऱ्या तेजस एक्सप्रेसवर प्रवाशांनीच डल्ला मारलाय राव. काही लोकांनी प्रवासादरम्यान दिले जाणारे हेडफोन्स थेट उचलून नेलेत त्याचबरोबर दोन एलईडी स्क्रीन्सचं नुकसान केलं ते वेगळंच.\nएका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितल्या प्रमाणे रेल्वे प्रशासनाला असं वाटलं की रेल्वे मधल्या उशा, चादरी कोणी घरी नेत नाही तसेच हेडफोन देखील माणसं प्रवासानंतर इथेच सोडून जातील पण मंडळी झालं उलट. डझनभर हेडफोन लंपास करण्यात आले आहेत. मी तर म्हणतो आम्हा भारतीयांवर एवढा विश्वास कसा ठेवला आपल्या रेल्वे प्रशासनानं हेच मुळी समजत नाय.\n२२ मे रोजी पहिल्या फेरीत प्रवाशांनी केलेल्या करामती समोर आल्या नंतर रेल्वे प्रशासन अक्षरशः चक्रावून गेलंय. मुंबई ते गोवा ५५२ किलोमीटरचं अंतर अवघ्या ८ ते ९ तासात पार करणारी तेजस एक्प्रेस खरं तर रुळावर आल्या पासून तिच्यावर हल्ले होत आहेत. सर्वात आधी तर अज्ञातांनी तिच्या काचा फोडल्या आणि आता तर तिच्या प्रवाश्यांनीच तिच्यावर हात साफ केलाय. चौर्यकर्म तर सोडा राव, थाटात प्रवासाला निघालेली तेजस एक्प्रेस येताना कचऱ्याचा डब्बा बनून आलीये. आता बोला \nएवढं सगळं होऊन आता रेल्वे प्रशासन तेजस एक्सप्रेसची कशी काळजी घेणार ते बघावं लागेल नाही तर लोक अख्खी बोगी सुद्धा साफ करतील.\nआता एक महत्वाचा प्रश्न :\nकाय आपण तेजस एक्सप्रेस सारख्या बड्या गड्याने प्रवास करण्याच्या मानसिकतेचे आहोत का नवीन लक्झरी एक्सप्रेसच्या काचा तोडणे, हेडफोन्सची चोरी, कचरा पसरवणे यावरून आपली मानसिकता अजूनही मालगाडीचीच आहे असं नाही का वाटत \nया ९ देशांनी ब��लले व्हिसाचे नियम, चला पटापट सहलीचे बेत आखा...\nव्हिडीओ ऑफ दि डे : तब्बल २० वर्षानंतर या पठ्ठ्याने केली इतिहासाची पुनरावृत्ती...हा व्हिडीओ चुकवू नका भाऊ \nजगात खाण्यापिण्याबद्दल आहेत हे १० विचित्र कायदे, काहीठिकाणी तर शिक्षाही केली जाते \nसासूकडून प्रेरणा घेऊन सुनेने उभारला स्वतःचा बिझनेस तो ही व्हाट्सॲपच्या मदतीने \nतिने मेकअपवर बहिष्कार टाकल्यावर तिला जीवे मारण्याची धमकी का दिली जात आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/marathi-news-pani-foundation-satyamev-jayate-water-cup-kakaddara-65877", "date_download": "2018-12-18T16:09:31Z", "digest": "sha1:FBXXFS4WPB6XCB5XE5KESPM7FX2K6KE5", "length": 16646, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news pani foundation satyamev jayate water cup kakaddara ३७६ लोकसंख्येचं काकडदरा कसं झालं पाणीदार? | eSakal", "raw_content": "\n३७६ लोकसंख्येचं काकडदरा कसं झालं पाणीदार\nशुक्रवार, 11 ऑगस्ट 2017\n“आमचं गाव गट-ग्रामपंचायतीत मोडत असल्याने प्रशिक्षणाला तीन जणांनाच जाता आलं. पण आम्ही शाळेत असलेल्या एल.ई.डी. वर चतुरराव आणि चतुराताई यांच्या फिल्म बघून बघून शिकलो. त्यांनी आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन केलं.” असे गावातील एकमेव पदवीधर असलेले दौलत भाऊ सांगतात. ४५ दिवसांत सगळ्याच कामात जास्त मदत महिलांची झाली. “महिला नसत्या तर आम्ही काहीच करू शकलो नसतो, त्यांच्याशिवाय हे काम आणि हा मान शक्य नव्हता.” असं मत काकडदरा गावातील अनेक पुरुषांचं आहे.\nअभिनेता आमिर खानच्या पाणी फांऊडेशनने सुरू केलेली वॅाटर कप स्पर्धा राज्यात गावोगावी झाली. वर्धा जिल्ह्यातील काकडदरा गावाने यंदाच्या सत्यमेव जयते वॅाटर कपवर आपलं नाव कोरलं. ३७६ लोकसंख्या असलेल्या काकडदरावासियांनी संपूर्ण महाराष्ट्रासमोर उदाहरण ठेवलं आहे की मुठभर लोक एकत्र आली तर आपल्या कामातून जगभर आपलं नाव करू शकतात.\nकाकडदरा गावात १९८७ सालापासून पाणलोटाची कामं सुरू झाली आहेत मात्र वेगवेगळ्या कारणांनी ही कामं बंद पडली. त्यामुळे जेव्हा पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेची घोषणा झाली तेव्हा काकडदरा गावाने त्यात भाग घेण्याचा निश्चय केला होता. एप्रिल-मे च्या ४६-४७ डिग्री तापमानातही येथील ग्रामस्थांनी काम थांबवलं नाही. चटका देणाऱ्या उन्हात तापलेले गोटे गोळा करताना हात भाजत होते, अशावेळी ग्रामस्थांनी हाताला चिंध्या बांधून काम केले. येथील बहुसंख्य महिलांनी कधी शाळेचे तोंड दे���ील पाहिलेले नाही परंतु कोणत्याही पाणलोट उपचारांविषयी त्या अचूक माहिती देतात.\nगावामध्ये पाचवीपर्यंत शाळा आहे. शाळेचे मुख्याध्यापक विकास वातकर हे नऊ वर्षांपूर्वी शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यादिवसापासुन आजपर्यंत अनेक वेळा त्यांच्या बदलीचे आदेश आले पण ना गावाने सरांना जाऊ दिलं ना सरांनी गावाला सोडलं. “गावातलं प्रत्येक जण इतकं प्रेमळ आहे की, मला हे माझं कुटूंबच वाटतं. आणि कुटूंबाला सोडून कुठे जाणार” असे वातकर म्हणतात. त्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविण्यापासुन स्पर्धा संपेपर्यंत गावाची साथ दिली. कधी शिक्षणातून तर कधी कष्टातून गावाला पुढे नेलं. सकाळी ७ ते २ आणि परत ४ ते ७ अशा कामांच्या वेळात सगळे दिवस वातकर गावकऱ्यांच्या बरोबरीने उभे राहिले. कुठलाही निर्णय घेतांना त्यांच्या शब्द हा गावासाठी मोलाचा असतो.\nमुळचा मराठवाड्यातला इंजिनिअर असलेला कुणाल परदेशी स्वतःचं शिक्षण आणि गावांमधील समस्या यांची सांगड कुठे घालता येईल या शोधात असलेला कुणाल काकडदरा गावात आला. स्पर्धेचा शेवटचा १ महिना तिथे राहून, त्यांच्यापैकी एक होऊन कुणालने गावाला मदत केली. आपला अनुभव सांगतांना कुणाल म्हणतो, “ते सगळेच दिवस अविस्मरणीय आणि विलक्षण होते. न थकता, न थांबता ४५ दिवस सगळ्यांनी काम केलं. इतकी साधी माणसं, इतकी सरळ माणसं काकडदरात आहेत की त्यांच्याकडे बघून माणूसकी काय असतं ते कळलं. बक्षिसासाठी काम नाही केलं. पण विश्वास होता, पाणी आलं म्हणजे बक्षीस पण येईल.”\nकाकडदरा गावात असे अनेक पुरुष आणि महिला आहेत जे उत्तम एल.बी.एस. बांधण्यात पटाईत आहेत. या बायकांच्या हातून तयार झालेले ९० एल.बी.एस. बघून सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ स्पर्धेचे परीक्षक पोपटराव पवार म्हणाले, “महाराष्ट्रात इतक्या उत्तम प्रतीचे एल.बी.एस. मी याआधी पाहिले नाही.” हीच काकडदरावासियांच्या कामाची पावती होती. बक्षीस म्हणून ट्राफी अन् पन्नास लाखांचा धनादेश या गावाला देण्यात आला.\n(सैाजन्य - पाणी फांउंडेशन)\nऔरंगाबाद शहराला होतोय दूषित पाणीपुरवठा\nऔरंगाबाद - शहरातील बहुतांश भागात कमी दाबाने तसेच दूषित पाणीपुरवठा होत असल्याबाबत दाखल याचिकेत डीएमआयसीला प्रतिवादी करण्याचे निर्देश मुंबई उच्च...\nतीन हजारांपैकी 877 कामेच पूर्ण : जलयुक्त शिवार अभियान\nजळगाव ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ���ांची महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेला जलयुक्त शिवार अभियानात यंदा 3 हजार 334 कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली....\nपुणे - शहराची लोकसंख्या ३५ लाख, मिळकतींचा (घरे) आकडा पावणेनऊ लाख, महापालिकेत समाविष्ट झालेली गावे आणि तेथील लोकसंख्या वेगळीच...\nचासकमानचा साठा पन्नास टक्क्यांवर\nचास - चासकमान धरणात (ता. खेड) सध्या पन्नास टक्के (३.८ टीएमसी) पाणीसाठा उरला असून, तो गतवर्षीच्या तुलनेत निम्मा आहे. नियोजनशून्यतेचा अभाव, पुढाऱ्यांचा...\nवाकडमध्ये १५ मीटर उंचीवर असणार मेट्रो\nपिंपरी - शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्ग शहराच्या वाकड भागात सुमारे १५ मीटर उंचीवर असेल. त्याच्या कामास पीएमआरडीएने महापालिकेकडे परवानगी मागितली आहे....\nपुण्याची पाणीकपात हे सरकारचे अपयश - अजित पवार\nपुणे - शहरातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/girna-dam-water-storage-127252", "date_download": "2018-12-18T15:56:05Z", "digest": "sha1:MV64DXRYYM7BX4IEDLSCMAZZLLWO6SQI", "length": 11351, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "girna dam water storage गिरणा धरणात 10 टक्के साठा! | eSakal", "raw_content": "\nगिरणा धरणात 10 टक्के साठा\nशनिवार, 30 जून 2018\nगतवर्षी जून महिन्यात धरणात 24 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. शिवाय पूर्व मोसमी पावसामुळे धरणाच्या साठ्यात दोन टक्क्यांनी वाढ होऊन 26 टक्क्यांवर साठा गेला होता. यंदा मात्र धरणात नऊ टक्केच पाणी शिल्लक राहिले. त्यात धरण क्षेत्रात झालेल्या थोड्याफार पावसामुळे व अल्प प्रमाणात येणाऱ्या आवकमुळे धरण आज 10 टक्के भरले आहे.\nपिलखोड (ता. चाळीसगाव) : धरणक्षेत्रात झालेला पाऊस व धरणात होत असलेली अल्प आवक यामुळे धरण नऊ टक्क्यांवरून दहा टक्क्यांवर पोचले आहे. अशी माहिती उपभियंता धर्मेंद्रकुमार बे��रे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.\nगतवर्षी जून महिन्यात धरणात 24 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. शिवाय पूर्व मोसमी पावसामुळे धरणाच्या साठ्यात दोन टक्क्यांनी वाढ होऊन 26 टक्क्यांवर साठा गेला होता. यंदा मात्र धरणात नऊ टक्केच पाणी शिल्लक राहिले. त्यात धरण क्षेत्रात झालेल्या थोड्याफार पावसामुळे व अल्प प्रमाणात येणाऱ्या आवकमुळे धरण आज 10 टक्के भरले आहे.\nसध्या धरणात एकूण 4 हजार 821 दशलक्ष घनफुट साठा असून 3 हजार मृतसाठा वगळून 1 हजार 821 एवढा जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. शिवाय धरणात 5.51 दशलक्ष घनफुट पाण्याची आवक सूरु आहे. अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.\nपाणी चोरी रोखण्यासाठी रोहित्रे बंद (व्हिडिओ)\nपाटबंधारे विभागाचा निर्णय; कर्मचाऱ्यांची गस्त; नीरा कालव्याचे पाणी इंदापुरात पोहचले वालचंदनगर (पुणे): नीरा डाव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी पाणी...\nप्रत्येकाला सहवास हवा असतो. सहवासाने एखादा फुलतो, तर एखादा करपतो. एखाद्यासाठी सह-वास सु-वास होतो. सुटीनंतर मुलीला तिच्या होस्टेलला सोडायला गेलो....\nचिलापी 156 रुपये किलो (व्हिडिओ)\nभवानीनगर (पुणे): खरंतर मार्गशीर्ष महिना म्हणजे उपवासाचा...पण थंडी खवय्यांना स्वस्थ बसू देत नाही. म्हणूनच दरवर्षी थंडीच्या काळात माशाकडे खवय्ये वळतात...\nमाळेगावच्या सत्ताधाऱ्यांनी लाज बाळगावी - पवार\nमाळेगाव - ‘‘माळेगाव साखर कारखान्याचे विस्तारीकरण होऊनही ऊस क्रशिंगसह वीजनिर्मितीत घट, अपघातात उद्ध्वस्त होणारी कामगारांची कुटुंबे, डिस्टिलरी बंद,...\nचासकमानचा साठा पन्नास टक्क्यांवर\nचास - चासकमान धरणात (ता. खेड) सध्या पन्नास टक्के (३.८ टीएमसी) पाणीसाठा उरला असून, तो गतवर्षीच्या तुलनेत निम्मा आहे. नियोजनशून्यतेचा अभाव, पुढाऱ्यांचा...\nउजनीच्या मृत साठ्यातील पाणी मराठवाड्याला\nवालचंद-नगर - कृष्णा - मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या जेऊरच्या बोगद्याची पातळी उजनीच्या पाण्याच्या उंबरठ्याच्या पातळीपेक्षा चार मीटरने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्��ा बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-18T14:43:44Z", "digest": "sha1:LMQN7VSIPOPDHF7U532ZHGHKFZGTZYGC", "length": 20112, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पिंपरी महापालिकेच्या एका महिला कर्मचाऱ्याला लोकप्रतिनिधी देताहेत मानसिक त्रास; पतीचा आरोप | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय…\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित…\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची…\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी…\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे…\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी…\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या…\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Banner News पिंपरी महापालिकेच्या एका महिला कर्मचाऱ्याला लोकप्रतिनिधी देताहेत मानसिक त्रास; पतीचा आरोप\nपिंपरी महापालिकेच्या एका महिला कर्मचाऱ्याला लोकप्रतिनिधी देताहेत मानसिक त्रास; पतीचा आरोप\nपिंपरी, दि. १९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ई प्रभाग कार्यालयात कार्यरत मीटर निरीक्षक शितल चतुर्वेदी यांची राजकीय दबावातून बदली करण्यात आली. त्यासंदर्भात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे तक्रार केली. त्याची प्रशासनामार्फत दखल घेतली जाण्यापूर्वी काही राजकीय मंडळींनी शितल चतुर्वेदी व माझ्यावर काही लोकप्रतिनिधींनी बिनबुडाचे आरोप करून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मनमानी कारभाराला साथ देत नसल्यामुळे शितल चतुर्वेदी यांच्याविरोधात खोट्या तक्रारी करून बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. आपल्याच एका महिला कर्मचाऱ्याचा राजकीय बळी दिला जात असताना महापालिका प्रशासन चिडीचूप आहे, असा आरोप शितल चतुर्वेदी यांचे पती रोहित चतुर्वेदी यांनी केला.\nरोहित चतुर्वेदी पत्रकार परिषदेत म्हणाले, “माझी पत्नी शितल चतुर्वेदी ई प्रभागात मीटर निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता आय्युब खान पठाण यांनी ८ जून रोजी चतुर्वेदी यांची भोसरीतील ई प्रभागातून थेट निगडीतील फ प्रभागात बदली केली. पठाण यांना तृतीय क्षेणीतील कर्मचाऱ्याची बदली करण्याचे अधिकार नसतानाही त्यांनी ती केली. ही बदली चुकीच्या पध्दतीने झाल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे पुराव्यासह तक्रार करण्यात आली. त्यावर प्रशासनाकडून कार्यवाही होत नाही. या चुकीच्या पद्धतीने झालेल्या बदलीची आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर राजकीय मंडळींकडून पत्नी शितल चतुर्वेदी यांना त्रास देण्याचा उद्योग सुरू झाला. माझ्या व्यावसायाचा आधार घेऊन माझ्यावर देखील आरोप केले गेले. आपल्यावर झालेल्या आरोपांना कुठलाही आधार नसून ते बिनबुडाचे आहेत.\nमाझा मीटर विक्रीचा व्यवयाय अधिकृतपणे आहे. पत्नी शितल चतुर्वेदी यांचे पद व त्यांच्या अधिकार कक्षेत मीटर देणे हा विषय येत नाही. कुठेही संबंध नसताना आणि पुरावे नसताना देखील केवळ पत्नीला व मला बदनाम करण्यासाठी हे खोटे आरोप केले गेले. या सगळ्यामुळे माझ्या पत्नीला मानसिक त्रास झाला आहे. राजकीय मंडळींच्या आरोपानंतर प्रशासनामार्फत माझ्या पत्नीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचा खुलासाही सादर करण्यात आला आहे. परंतु, अयुबखान पठाण यांनी अधिकार नसताना केलेल्या बदलीबाबत प्रशासन विभागाने खुलासा मागूनही अद्याप तो त्यांनी दिलेला नाही.\nमहापालिकेच्या एका महिला कर्मचाऱ्याला राजकीय मंडळी व महापालिका प्रशासनाकडून दुटप्पीपणाची वागणूक मिळत आहे. प्रशासन देखील महिलेच्या पाठीशी उभे न राहता राजकीय दबावाचे बळी ठरत आहे. आमच्यावर हा अन्याय होत आहे. महापालिका आयुक्तांनी यातील सत्यता पडताळून योग्य न्याय द्यावा. त्यासाठी पीएमओ पोर्टल व आपले सरकार यावर देखील तक्रार केली आहे. राजकीय व्यक्तींकडून होत असलेली नाहक बदनामी व महापालिका प्रशासनाकडून मिळणारी वागणूक यासंदर्भात न्यायालयीन मार्गाने कायदेशीर लढा द्यावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.”\nPrevious articleजगामध्ये भारत महिलांसाठी असुरक्षित देश; जया बच्चन यांचा राज्यसभेत हल्लाबोल\nNext articleपंढरपुरात मुख्यमंत्र्यांना महापूजा करू देणार नाही\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित होणार\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी...\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nतेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदी के. चंद्रशेखर राव दुसऱ्यांदा विराजमान\nनिवडून येताच छिंदमला उपरती, शिवरायांच्या चरणी नतमस्तक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nराज ठाकरेंना गांभीर्याने घेऊ नका – मुख्यमंत्री फडणवीस\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nभोसरीतील मतदारांनो आपले डोळे आणि कान उघडे ठेवा; आढळराव पाटलांनी रेडझोनच्या...\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/star-prawah-actress-makeover-esakal-news-64261", "date_download": "2018-12-18T15:29:55Z", "digest": "sha1:GRJJMXEUEXG7773AZK3MK3TIQFVNFBN6", "length": 14623, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Star prawah actress makeover esakal news अस्तित्त्व टिकवण्यासाठी 'प्रवाह'ची नवी चाल; नायिकांचे केले मेकओव्हर | eSakal", "raw_content": "\nअस्तित्त्व टिकवण्यासाठी 'प्रवाह'ची नवी चाल; नाय���कांचे केले मेकओव्हर\nगुरुवार, 3 ऑगस्ट 2017\nटेलिव्हिजन मालिका सुरू झाली, की त्यातल्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात हळहळू घर करतात, त्यांची प्रतिमा त्यांच्या मनात कोरली जाते. प्रेक्षक त्यांना फॉलो करतात. त्यांची लकब आणि सर्वात महत्वाची म्हणजे त्यांची हेअरस्टाईल आणि कपडे यांचे अनुकरण केले जाते, त्याची फॅशन तयार होते. या व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्यानंतर सहसा त्यांचा लूक बदलत नाही. मात्र, स्टार प्रवाहने एक वेगळा प्रयोग केला असून सर्वच मालिकांच्या नायिका आता नव्या रूपात प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. फक्त नव्या रूपात नाही, तर त्यांचा मेकओव्हर झाला असून, या नायिका आता अधिकच ग्लॅमरस झाल्या आहेत.\nमुंबई : टेलिव्हिजन मालिका सुरू झाली, की त्यातल्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात हळहळू घर करतात, त्यांची प्रतिमा त्यांच्या मनात कोरली जाते. प्रेक्षक त्यांना फॉलो करतात. त्यांची लकब आणि सर्वात महत्वाची म्हणजे त्यांची हेअरस्टाईल आणि कपडे यांचे अनुकरण केले जाते, त्याची फॅशन तयार होते. या व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्यानंतर सहसा त्यांचा लूक बदलत नाही. मात्र, स्टार प्रवाहने एक वेगळा प्रयोग केला असून सर्वच मालिकांच्या नायिका आता नव्या रूपात प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. फक्त नव्या रूपात नाही, तर त्यांचा मेकओव्हर झाला असून, या नायिका आता अधिकच ग्लॅमरस झाल्या आहेत.\nस्टार प्रवाहनं कायमच आशयसंपन्न आणि महाराष्ट्राची संस्कृती जपणाऱ्या मालिका सादर केल्या आहेत. या मालिकांतील व्यक्तिरेखा, विशेषतः नायिकांवर महाराष्ट्रानं भरभरून प्रेम केलं आहे. त्यामुळेच नायिकांच्या दिसण्याकडेही प्रेक्षकांचं लक्ष असतं. इतकंच नाही, फॅन्स नायिकांना सोशल मीडियावर फॉलोही करतात. त्यांच्या हेअरस्टाईल, कपडे, दागिने, त्यांचं स्टाईल स्टेटमेंट असं सारं काही... 'नकुशी' मधील नकुशी, 'गोठ' मधील राधा, 'दुहेरी' मधील सोनिया, 'लेक माझी लाडकी' मधल्या मीरा आणि सानिका आणि ‘कुलस्वामिनी’ मधील आरोही या व्यक्तिरेखांचा मेकओव्हर झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे, हा मेकओव्हर कथानकाची आणि त्यांच्या भूमिकांची गरज म्हणून करावा लागला आहे. या मेकओव्हरनं या सर्वच नायिका आता मॉडर्न आणि ग्लॅमरस दिसू लागल्या आहेत. विशेष म्हणजे त्याची दखल सोशल मिडियातून घेतली जात असून या नायिकांचे नवे रूप फेसबुक आणि ��्हॉटसअप पोस्ट मधून व्हायरल होत आहे.\nया सर्व नायिकांचा मेकओव्हर का झाला, कथानकामध्ये असं काय वळण आलं, की मेकओव्हर करावा लागला, या साऱ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी स्टार प्रवाहवर न चुकता पहा नकुशी, गोठ, लेक माझी लाडकी, दुहेरी आणि कुलस्वामिनी\nव्हिडिओ कॉल करुन तरुणीला गुप्तांग दाखवण्याचा प्रयत्न\nमुंबईः एका युवतीला व्हिडिओ कॉल करून गुप्तांग दाखवण्याचा प्रयत्न करणाऱया युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. फय्याज अहमद (वय 26) असे संशयित आरोपीचे नाव...\n\"सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल 2018' आजपासून\nपुणे - एकाच छताखाली अगदी कारपासून चप्पलपर्यंत आणि फर्निचरपासून कुकरच्या शिट्टीपर्यंत पाहिजे ती वस्तू मिळणार असेल, तर खऱ्या अर्थाने शॉपिंगचा आनंद घेता...\nलग्नानंतर दीपिकाचा 'हा' बोल्ड फोटो होतोय व्हायरल\nमुंबई- लग्नबंधनात अडकल्यानंतर 5 दिवसांनी दीपिका आणि रणवीरने त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या दोघांच्या लग्नाच्या फोटोंची जितक्या...\nमनसोक्त शॉपिंगचा आनंद घ्या \nपुणे - हिवाळ्यात शॉपिंगचा मनसोक्त आनंद लुटता येणार आहे. कारण, \"सकाळ माध्यम समूहा'ने \"सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल 2018'चे कर्वेनगर येथील पंडित...\n‘हेल्मेट लेडी’ जोपासतेय जनजागृतीचा वसा\nपोलिसांनी दंड केला म्हणून हेल्मेट विकत घेणाऱ्या लिझा सदान्हा. त्यानंतर हेल्मेट घालून त्यांनी स्वत:चे फोटो काढले. ते सोशल मीडियावर टाकले. हळूहळू ही...\nपूर्वाग्रही ते सार्वत्रिक ः डिझाईनचा प्रवास (आश्विनी देशपांडे)\nडिझायनर्स मंडळींनी दूरदृष्टीच्या अभावानं सार्वजनिक क्षेत्रात काही अतिशय महत्त्वाचे पूर्वग्रहदूषित निर्णय घेतलेले आहेत. ते अक्षरशः लाजिरवाणे आहेत....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://swamidhamsamarth.org/publications-marathi.html", "date_download": "2018-12-18T15:38:19Z", "digest": "sha1:USDGEQUZLP7ZUURG243X4KWQQN7R7TMX", "length": 12795, "nlines": 70, "source_domain": "swamidhamsamarth.org", "title": "akkalkotswami-seva-mandal-trust", "raw_content": "\nमोठ्या प्रतिमेसाठी फोटोवर क्लीक करा\nमोठ्या प्रतिमेसाठी फोटोवर क्लीक करा\nमोठ्या प्रतिमेसाठी फोटोवर क्लीक करा\nमोठ्या प्रतिमेसाठी फोटोवर क्लीक करा\nमोठ्या प्रतिमेसाठी फोटोवर क्लीक करा\nमोठ्या प्रतिमेसाठी फोटोवर क्लीक करा\nमोठ्या प्रतिमेसाठी फोटोवर क्लीक करा\nमोठ्या प्रतिमेसाठी फोटोवर क्लीक करा\nमोठ्या प्रतिमेसाठी फोटोवर क्लीक करा\nमोठ्या प्रतिमेसाठी फोटोवर क्लीक करा\nमोठ्या प्रतिमेसाठी फोटोवर क्लीक करा\n१. अध्यात्मिक चर्चासत्र २. षडरीपूशी विवेकी मैत्री ३. गुरुमहिमा ४. जीवन-मुक्ती ५. सगुणातून निर्गुणाकडे\n६. ध्यान (मनाच्या चाळ्यातून ) ७. आरोग्य प्राप्तीचा मेवा ८. सुलभ देवपूजा, संध्या, व वैदीक सुक्ते. ९. सामुदायिक उपासना\n१० . नि : संतान शाप कि वरदान \nवरील दहा पुस्तकांचा संक्षिप्त परिचय :\n१. अध्यात्मिक चर्चासत्र :\nसर्व सामान्य भक्तांच्या / मुमुक्षुच्या शंकाचे निरसन ६ ते ८ महिने दर गुरुवारी चर्चासत्र आयोजित करून सामुदायिकरीत्या\nआणि शास्त्राधारे केंलें आहे.\n२. षडरीपूशी विवेकी मैत्री :\nअध्यात्मिक प्रगतीसाठी षडरीपू काबूत आणावेत, त्यांच्यावर आपला ताबा असावा असें परंपरेने सतत सांगण्यात येतें.\nपरंतु हें कसें साधावें यावर सविस्तर कुठेंहिं सांगण्यांत आलेले नाहीं. डॉ. कृ. के. कोल्हटकर यांच्या 'पातंजलयोग\nग्रंथात हें सांगितले आहे. परंतु थोडेसें जास्त सोपें सुचले व लिहावेसें वाटले म्हणून हें पुस्तक लिहिले गेले.\nकाही मुमुक्ष गुरूच्या शोधांत असतात परंतु संभ्रमात असतात की, गुरु करावा की करू नये \nगुरु करणे असल्यास आपणास झेपेल काय गुरूंच्या गुलामगिरीत राहणे आपल्याला कितपत जमेल \nतसेंच केलेल्या गुरूचा वाईट अनुभव आला तर तो गुरु सोडता येईल किवा कसे या सर्व संभ्रमाचे निराकरण या पुस्तकांत केलेंले आहे.\n४ . जीवन- मुक्ती :\nसंसारात राहूनच / घरांत राहूनच 'जीवन- मुक्त ' कसे राहता येईल यासंबंधी या पुस्तकांत सांगितले आहे.\n५. सगुणातून निर्गुणाकडे :\n'सगुण उपासना ' म्हणजे नावेंत बसून नावाड्यावर पूर्ण विश्वास ठेवून अध्यात्मिक प्रवास करणे व 'निर्गुण उपासना '\nम्हणजे स्वतःला प्रवाहात निर्भयपणे झोकून देणें. सर्वंकष शरणागती पत्करून जीवनांतील सुख-दु :खें टाळण्याचा प्रयत्न न करता ती\nविवेकी बुद���धीने सहजपणे भोगत भोगतच जीवानांतून मुक्त होणे.\n६. ध्यान (मनाच्या चाळ्यातून )\nमाणसाच्या मनांमध्ये चांगले, वाईट विचार अखंडपणे चालुंच असतात. त्यांच्यावर आपला अजिबात ताबा नसतो.\nपरंतु ध्यान लागावे हि इच्छा तर असतेच. यासाठी हें मार्गदर्शनपर पुस्तक आहे.\n७. आरोग्य प्राप्तीचा मेवा :\nरोगाची सुरुवातिची लक्षणे ओळखून लवकर व योग्य वेळेवर केलेले साधे सोपे घरगुती उपाय पुढे येणारे गंभीर आजार टाळू शकतात\nयावर मार्गदर्शनपर हे पुस्तक आहे. तसेच स्वयंसूचनाचे शास्त्र, सुक्ष्म व्यायाम, योगासने, प्राणायाम, अक्युप्रेशर, मुद्रा विज्ञान चिकित्सा,\nधातूंचे उपचार, आरोग्य पेय / आरोग्य चूर्ण, शिवाम्बू, खाद्यपदार्थाचे गुणधर्म साधे सोपे घरगुती उपाय यावर सुद्धा मार्गदर्शन\nया पुस्तकांत केले आहे.\n८. सुलभ देवपूजा, संध्या व वैदिक सुक्ते.\nदेवपूजा या विषयावर बरीच पुस्तके आज बाजारात उपलब्ध आहेत. परंतु बऱ्याच लोकांना पूजेविषयी,\nपुजेमधील क्रियांविषयी फारशी माहिती नसते आणि पूजेला बसल्यावर यजमानास बऱ्याच अडचणी येतात. आजकाल पुष्कळशा\nगुरुजींना पूजेविषयी, पुजेमधील क्रियेविषयी समजून सांगण्यास वेळ नसतो. यजमानाला ते सर्व समजून घेण्याची इच्छा तर असतेच.\nतसेच वेगवेगळ्या पूजेसाठी वेगवेगळी पुस्तके खरेदी करावी लागतात. या सर्व गोष्टी लक्षात घेत हे पुस्तक\nप्रकाशित करण्याचे धाडस मंडळाने केले आहे.\n९. सामुदायिक उपसना :\nयामध्ये निरनिराळ्या देवतांची, संतांची पदे, आरत्या, स्तोत्रे व कवचे आहेत. तसेच हरिपाठ, मनाचे श्लोक, भाद्रपद महिन्यातील गणपतीच्या\nआरत्या सर्व देवींच्या नवरात्रीतील आरत्या इत्यादी आहेत.\n१०. नि : संतान शाप कि वरदान \nहे पुस्तक संतान असलेल्या लोकांच्या विरुध्द नाही किंवा संतान होऊ नये असेही अजिबात नाही. फक्त संतान असण्यामुळे निर्माण होणाऱ्या मायेविरुद्ध आहे कारण पुत्रेष्णा हीच जीवनमुक्ती साठी मोठा अडथळा आहे. तसेच नि:संतान व्यक्तीला घरातील व समाजातील दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांकडून होणारी अवहेलना, मानसिक पीडा, कुचेष्टा वगैरे व त्यामुळे होणारे दुष्परिणाम उदा. नैराश्य, मानसिक संतुलन बिघडणे /आत्महत्येस प्रवृत्त होणे यावर आळा बसावा या दृष्टीने व नि:संतान व्यक्तीना त्यांच्यावर आलेल्या परिस्थितीचे / संधीचे सोने करण्यासाठीही मार्गदर्शनपर हे पुस्तक आहे हे व��चकानी कृपया ध्यानात घ्यावे.\nवरील सर्व पुस्तकांची सहावी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे. तसेच हि सर्व पुस्तके हिंदी, गुजराथी व इंग्रजीमध्येसुद्धा प्रकाशित झाली आहेत.\nसीडीज :- १. रुद्राध्याय - अध्यापन आणि अध्ययन.\n२. वैदिक सूक्ते (पुरुष सूक्ते, श्रीसूक्त देवे ) - अध्यापन आणि अध्ययन.\nवरील रुद्र व अन्य सूक्ते आपल्याला या सीडीजद्वारे घरच्या घरीच गुरुजींच्या अनुपस्थितीत सहज शिकता येतील.\n३. ऐकाल तर वाचाल ( स्वामीकृपेतून आलेल्या १६ बोध वाक्यांवर निरुपण)\n'गीत गुरुवैभव' हा श्रीगुरूचरीत्रातील अध्यायावर आधारित २६ गाण्यांचा सीडीचा काव्य संग्रह आहे.\nवरील पुस्तके, सीडीजचे उत्पन्न मंडळाच्या 'स्वमिधाम' कार्यासाठी खर्च होते.\nमुख्य पान | आमच्या विषयी | मंडळाची उद्दिष्टे | संस्थेची कार्ये | आमची प्रकाशनें | देणगी | मंडळाची कार्यपूर्ती | संपर्क |\nश्री अक्कलकोट स्वामी सेवा मंडळ\nकेअर ऑफ : श्री. चिंतामणि श्रीराम रहातेकर,\n४०, श्री स्वामी कृपा, पहिला मजला, वडवली सेक्शन,\nअंबरनाथ (पूर्व) - ४२१ ५०१. जिल्हा : ठाणे. महाराष्ट्र, इंडिया.\n• टेलीफोन : + ९१ २५१ २६०९६४६\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-agrowon-kalambeshwar-mehkar-buldhana-9207", "date_download": "2018-12-18T16:04:22Z", "digest": "sha1:R267GLBUQYDVO32ZYF7A5WJ3O4BSVL4D", "length": 22738, "nlines": 180, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, agrowon, kalambeshwar, mehkar, buldhana | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलेट रब्बीत ज्वारीचे पीक ठरले यशस्वी\nलेट रब्बीत ज्वारीचे पीक ठरले यशस्वी\nमंगळवार, 12 जून 2018\nशेतकऱ्यांना पर्यायी म्हणून ज्वारी चांगले पीक ठरू शकते. सध्या दैनंदिन खाण्यात ज्वारीचा वापर वाढत अाहे. त्याला उत्पादन खर्चही कमी येतो. स्वतः ‘मार्केटिंग’ केले तर दोन पैसे अधिक मिळतात हेदेखील बोऱ्हाडे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.\n-विजय सरोदे, तालुका कृषी अधिकारी मेहकर\nबुलडाणा जिल्ह्यात कळंबेश्वर येथील परशुराम बोऱ्हाडे यांनी यंदाच्या वर्षी या भागात फारसे कुणी करीत नसलेल्या ज्वारीचा पट्टा पद्धतीचा प्रयोग यंदाच्या ‘लेट’ रब्बीत केला. एकरी साडे १४ क्विंटल या हिशेबाने सहा एकरांत सुमारे ८७ क्विंटल धान्याचे उत्पादन मिळवले. दोन दिवसांत ७० क्विंटलची थेट विक्री केली. शिवाय एकूण क्षेत्रातून सुमारे ७२ हजार रुपयांचा कडबा विकला. अागामी काळात विदर्भातील शेतकऱ्यांसाठी हा पर्याय दिशादर्शक राहू शकताे असेच या प्रयोगातून दिसून आले.\nविदर्भात खरिपाचे पीक काढल्यानंतर बहुतांश शेतकरी रब्बीत गहू, हरभरा यांची लागवड करतात. त्यातही ज्यांच्याकडे सोयाबीन अधिक तूर अशी पद्धती अाहे अशांची राने रब्बीत तशीच पडून राहतात. मेहकर तालुक्यात (जि. बुलडाणा) खरिपात सोयाबीन अाणि रब्बीत हरभरा ही प्रमुख पिके घेतली जातात. शेतकऱ्यांना या पिकांची उत्पादकता चांगली मिळते. मात्र अनेकदा खर्च व दर यांचे गणित\nपरवडत नाही. यामुळे शेतकरी पर्यायी पिकांच्या शोधात असतात.\nतालुक्यातील कळंबेश्वर येथील परशुराम त्र्यंबक बोऱ्हाडे यांची २५ एकर शेती आहे. अमरावती जिल्ह्यातील अमृतराव देशमुख यांनी पट्टा पद्धतीने केलेले विविध पिकांचे प्रयोग त्यांच्या पाहण्यात आले.\nत्यांनीच बोऱ्हाडे यांना ज्वारीचा प्रयोग करण्यास सुचवले. या भागात ज्वारी हे पीक फारसे कोणी करीत नाही. मात्र अभ्यास व जोखीम घेत बोऱ्हाडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.\nज्वारी व्यवस्थापनातील ठळक बाबी\nतूर व सोयाबीन एकत्रित घेतलेल्या शेतात दोन्ही पिकांच्या काढणीनंतर जानेवारी (एक ते सात या काळात) ज्वारीची सहा एकरांत लागवड.\nपहिल्यांदाच प्रयोग करीत असल्याने बियाण्याची उगवण किती होईल याबाबत साशंकता होती. त्यामुळे एकरी साडेचार किलो बियाणे वापरले.\nपट्टा पद्धतीचा वापर. प्रत्येक चार अोळींनंतर एक दोन फुटी पट्टा.\nज्वारी पूर्ण व चांगली उगवली. दोनदा विरळणी करावी लागली.\nजानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांत वातावरणातील गारवा पाहता १५ दिवसांतून एकदा स्प्रिंकलरद्वारे पाणी.\nमार्चनंतर पाण्याची गरज वाढत गेल्याने भर उन्हाळ्यात अाठव्या ते दहाव्या दिवशी पाटपाण्याने सिंचन.\nरासायनिक खतांचा वापर जवळपास नाही. शेणखत एकरी दोन ट्रॉली असा वापर.\nएकरी खर्च सुमारे सात हजार रुपये आला.\nसाधारण एप्रिल महिन्यात काढणी.\nयाच शेतात सोयाबीनचे एकीर १० ते ११ क्विंटल उत्पादन.\nएकरी १४.५० क्विंटल याप्रमाणे सहा एकरांत सुमारे ८७ क्विंटल ‘मोत्या’सारखी ज्वारी मिळाली.\nयांत्रिक कौशल्यामुळे पीक वाचले\nसाधारणतः ���न्हाळ्यात पक्ष्यांना खाण्यासाठी तुलनेने अन्न कमी असते. त्यातच ज्वारीसारखे पीक घेतले तर त्यावरील पक्षी उठवण्यासाठी मजुरांची गरज पडते. सध्या मजुरांची सर्वत्र टंचाई जाणवते. अशा परिस्थितीत बोऱ्हाडे यांनी आपल्यातील बुद्धिचातुर्याचा वापर केला. त्यांनी वाऱ्याच्या साह्याने चालणारी स्वयंचलित ‘फटकडी’ बनवून ज्वारीच्या शेतात लावली. यात पंख्याच्या पात्याला सायकलच्या पॅडेलचे ॲक्सेल जोडले. दोन नटबोल्ट जोडून खाली स्टीलची प्लेट लावली. हवेचा जोर जसजसा वाढत जायचा तसतसे हे ॲक्सेल जोराने फिरते. नटबोल्ट स्टीलच्या प्लेटवर अादळल्याने जोराचा अावाज होतो. यामुळे पक्षी विचलित होऊन त्यांचे शेताकडे फिरकणे बंद झाले. बोऱ्हाडे यांनी केलेला हा सुलभ प्रयोग पाहण्यासाठी विविध ठिकाणच्या शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.\nदोन दिवसांत ७० क्विंटल ज्वारी खपली\nकृषी विभागाने शेतकऱ्यांना ‘मार्केटिंग’मध्ये उतरवित ‘शेतकरी ते ग्राहक’ अशी साखळी तयार केली. त्याचाच भाग म्हणून तालुका कृषी अधिकारी विजय सरोदे व\nत्यांच्या सहकाऱ्यांनी यंदाच्या हंगामात ‘शेतकरी ते ग्राहक’ अशा पद्धतीने मेहकर शहरात कलिंगड विक्रीचा प्रयोग केला. त्याच पद्धतीने बोऱ्हाडे यांना ज्वारी विकण्याबाबत त्यांनी सल्ला दिला. त्यासाठी २० व ४० किलो वजनाच्या बॅग्ज तयार करून मेहकरमध्ये स्टॉल लावण्यात अाला. या ठिकाणी दोन दिवसांत सुमारे ७० क्विंटलपर्यंत ज्वारीची विक्री करण्यात ते यशस्वी झाले. या स्टाॅलला बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी भेट दिली. त्यांनीही बोऱ्हाडे यांच्या शेतीची व मार्केटिंगच्या चातुर्याची प्रसंशा केली.\nधान्याबरोबरच सहा एकरांत जो काही पेंढी कडबा मिळाला त्याच्या विक्रीतून ७२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवण्यातही बोऱ्हाडे यशस्वी झाले. व्यापाऱ्यांना शेकडा सातशे रुपये दराने त्याची विक्री केली. सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या संस्थेलाही चारा देण्यात आला. बोऱ्हाडे बळिराजा कृषी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांत त्यांचा सहभाग असतो.\nसंपर्क- परशुराम बोऱ्हाडे- ९९२११८०१११\nज्वारी jowar विदर्भ vidarbha गहू wheat सोयाबीन तूर गणित शेती सिंचन रासायनिक खत sections उत्पन्न\nकमी खर्चात चांगले व्यवस्थापन केलेली ज्वारी बहरून आली.\nज्वारीची गुणवत्ता चांगली होती.\n- मेहकर येथे बोऱ्हाडे यांनी ‘शेतकरी ते ग्राहक’ या संकल्पनेनुसार ज्वारीची विक्री केली. खासदार प्रतापराव जाधव यांनी स्टॉलला भेट देऊन त्यांची प्रसंशा केली.\nतयार केलेले पक्षीरोधक यंत्र\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरणसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला...\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूसजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने...\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये...पुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी...\nस्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ...जंगली मका प्रजातीपासून स्थानिकीकरण होण्याच्या...\nकर्नाटकसाठीची ऊसतोडणी मंदावलीकोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रात उसाची रक्कम...\nउजनी धरणातील पाणी प्रदूषितच :...सोलापूर : उजनी धरणामुळे सोलापूर, पुणे आणि...\nबाजारात डाळिंबाचे दर दबावातसांगली ः देशात डाळिंबाच्या उत्पादनात अंदाजे २० ते...\nअवैध एचटीबीटी बियाणे एसआयटीला मुदतवाढमुंबई: परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशील जनूक...\nविदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्राला...पुणे : बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘पेथाई’...\nसमृद्धी महामार्ग : साडेतीनशे कोटींच्या...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम...\nसाखर संघाची दोन हजार कोटींच्या पॅकेजची...पुणे: राज्यातील साखर कारखाने आर्थिक अडचणीतून...\nकॅल्शिअम, लोहाचा उत्तम स्त्रोत ः नाचणीआहारच्या दृष्टीने नाचणी एक अत्यंत महत्त्वाचे...\nपिकातील लोह, जस्त, बोरॉन कमतरतेवरील...लोह (Fe) कार्ये ः हरितद्रव्ये निर्मितीचे (...\n‘रेसिड्यू फ्री’ शेतमालासाठी उभारली थेट...सध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा...\nपूर्व विदर्भासह नागपूरपर्यंत रिमझिम...नागपूर : आंध्रप्रदेशात चक्रीवादळ दाखल झाल्याचा...\nदुष्काळीशी सामना करण्यासाठी...पंढरपूर, जि. सोलापूर : राज्यात यंदा...\nपेथाई चक्रीवादळ आंध्रच्या किनारपट्टीला... किनारपट्टीय भागात जनजीवन विस्कळीत जमीन खचून...\nउसाला पूरक शर्कराकंदसाखरेचा वाढलेला उत्पादन खर्च, वाढलेले उत्पादन,...\nराजकीय अन् आर्थिक उत्पाताची नांदीअखेर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल ...\nकांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-farmer-issue-loan-62048", "date_download": "2018-12-18T15:54:16Z", "digest": "sha1:LELUGDFXZ7FHAJBMDJQY3W5G6J2EQX42", "length": 15677, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news farmer issue for loan सातबारा कोरा होईना अन् बॅंक दारात उभे करेना! | eSakal", "raw_content": "\nसातबारा कोरा होईना अन् बॅंक दारात उभे करेना\nमंगळवार, 25 जुलै 2017\nऔरंगाबाद - कर्जमाफीचा अद्यापही संभ्रम कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह, बॅंकासुद्धा गोंधळात आहेत. एकीकडे शासनाकडून कर्जमाफीची घोषणा; तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील कर्जाचा बोजा अद्यापही कायम आहे. त्यामुळे सातबारा कोरा होईना अन् बॅंक पीक कर्जासाठी दारात उभे करेना, अशी शेतकऱ्यांची अवस्था आहे.\nकर्जमाफीचा फक्त आकड्यांचा खेळ सुरू आहे. आता खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाल्याने पीक कर्ज वाढण्याची शक्यतासुद्धा मावळली आहे.\nऔरंगाबाद - कर्जमाफीचा अद्यापही संभ्रम कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह, बॅंकासुद्धा गोंधळात आहेत. एकीकडे शासनाकडून कर्जमाफीची घोषणा; तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील कर्जाचा बोजा अद्यापही कायम आहे. त्यामुळे सातबारा कोरा होईना अन् बॅंक पीक कर्जासाठी दारात उभे करेना, अशी शेतकऱ्यांची अवस्था आहे.\nकर्जमाफीचा फक्त आकड्यांचा खेळ सुरू आहे. आता खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाल्याने पीक कर्ज वाढण्याची शक्यतासुद्धा मावळली आहे.\nकर्जमाफीच्या आकड्यांच्या खेळात शासनाने फसविल्याची भावना सध्या शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. ���ध्या औरंगाबाद विभागात सर्व बॅंकांनी ८६८ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केले. मागील वर्षी याच तारखेला तब्बल २ हजार ६१९ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप झाले होते. कर्जमाफीत सध्या आकडे, निकष, अटींचा खेळ सुरू असल्याने या प्रक्रियेत शेतकऱ्यांचा मात्र भुगा झाला आहे.\nऔरंगाबाद विभागात फक्त ८६८ कोटींचे पीक कर्ज\nऔरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांत खरीप हंगामासाठी ४ हजार ६४३ कोटी ७६ लाख ३९ हजार रुपयांच्या पीक कर्जाचे उद्दिष्ट आहे. मात्र, यंदा कर्जमाफीचा संभ्रम आणि त्यानंतर कर्जमाफीच्या गुंत्याने पीक कर्ज वाटप कमालीचे मंदावले आहे. खरीप हंगामात २१ जुलैपर्यंत औरंगाबाद विभागात सर्व प्रकारच्या बॅंकांनी फक्त १८.६९ टक्के म्हणजेच ८६८ कोटी रुपयांच्या पीककर्जाचे वाटप केले. यामध्ये व्यापारी (राष्ट्रीयीकृत) बॅंकांनी शेतकऱ्यांना ठेंगा दाखवत फक्त १४ टक्केच पीक कर्जाचे वाटप केले आहे.\nयात १ लाख ८८ हजार ६९१ शेतकरी सभासदांना पीक कर्जाचा लाभ झाला. या शेतकऱ्यांनी आपले मागील पीक कर्जाचे पैसे भरून नवीन कर्ज घेतले आहे. त्यांना अद्यापही कर्जमाफीचा कवडीचाही लाभ मिळाला नाही. औरंगाबाद विभागात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांनी ३८.२० टक्क्यांचे ३३४ कोटी रुपयांचे सर्वाधिक पीक कर्ज वाटप केले आहे. व्यापारी बॅंकांनी ४६६ कोटी रुपये कर्ज वाटप केले.\nऔरंगाबाद विभागात सर्वांत कमी पीक कर्जाचे वाटप हिंगोली जिल्ह्यात झाले आहे. येथे आत्तापर्यंत फक्त १०.९७ टक्के पीक कर्जाचे वाटप झाले. हिंगोलीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने ४३ कोटी, व्यापारी बॅंकांनी ४७ कोटी तर ग्रामीण बॅंकांनी फक्त ५ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केले. औरंगाबाद जिल्ह्यात ८३ हजार ५७८ शेतकऱ्यांना ३७७ कोटी रुपयांचे पीक कर्ज मिळाले आहे; तर जालना जिल्ह्यात १४७ कोटी, परभणीत २४५, हिंगोलीत फक्त ९७ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप झाले.\nरायपूर : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सोमवारी शेतकऱ्यांना अल्प मुदतीचे कृषिकर्ज माफ करण्याची घोषणा केली. बघेल म्हणाले, ‘‘...\nकर्ज माफीपर्यंत उसाचे पैसे कपात करू नये, श्रीगोंद्यातील सोसायट्यांचा ठराव\nश्रीगोंदे - शेतकऱ्यांची कर्जमाफी होईपर्यंत कर्जवसुली करू नये या फतव्याचा आधार घेत तालुक्यातील शेतकऱ्यांची जिल्हा बँकेने ऊस बिलातून कपात करू नय��� असा...\nकृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये सर्वेक्षण\nपुणे - देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या परिस्थितीचे मूल्याकंन, कर्ज आणि गुंतवणूक यांच्या सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणास १ जानेवारी...\nशपथ घेताच तासाभरात शेतकरी कर्जमाफीचा निर्णय\nभोपाळ: मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच कमलनाथ यांनी पहिला सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. कमलनाथ यांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे....\nशासनाचे आदेश मानण्यास प्रशासनाचा नकार\nनागपूर - दुष्काळी भागातील शेतकऱ्यांकडून जमीन महसूल सूट देण्याचे आदेश शासनाने दिल्यानंतर प्रशासनाकडून त्यांची वसुली सुरू असल्याची बाब समोर आली...\n...आता कसोटी राजनैतिक कौशल्याची\nदेशातल्या बॅंकांना नऊ हजार कोटींना गंडा घालून इंग्लंडमध्ये पळालेला ‘किंगफिशर’ एअरलाइन्सचा मालक विजय मल्ल्याला भारताच्या ताब्यात देण्याबाबतचा आदेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/rmd-springdale-school-threatens-children-due-non-payment-fee-124043", "date_download": "2018-12-18T15:47:15Z", "digest": "sha1:JFYOLR2NVEQVZOKR23FFCVVM5MXS2AS4", "length": 12254, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "RMD Springdale school threatens children due to non-payment of fee आरएमडी सिंहगड स्प्रिंगडेल शाळेत शुल्क न भरल्याने मुलांना धमकाविले | eSakal", "raw_content": "\nआरएमडी सिंहगड स्प्रिंगडेल शाळेत शुल्क न भरल्याने मुलांना धमकाविले\nशनिवार, 16 जून 2018\nवारजे माळवाडी - वारजे येथील आरएमडी सिंहगड स्प्रिंगडेल शाळेच्या प्रशासनाकडून वार्षिक शुल्क एकरकमी फी न भरल्यामुळे विद्यार्थांना नोटीसा देण्यात आल्या. तसेच त्यांना जमिनीवर बसवून ठेवण्यात आले. प्रशासनाकडून मुलांना धमकाविण्याचा आणि वर्गातून बाहेर काढण्याचा प्रकार घडल्याची देखील तक्रार पालकांनी पोलिसांकडे केली आहे.\nवारजे माळवाडी - वारजे येथील आरएमडी सिंहगड स्प्रिंगडेल शाळेच्या प्रशासनाकडून वार्षिक शुल्क एकरकमी फी न भरल्यामुळे विद्यार्थांना नोटीसा देण्यात आल्या. तसेच त्यांना जमिनीवर बसवून ठेवण्यात आले. प्रशासनाकडून मुलांना धमकाविण्याचा आणि वर्गातून बाहेर काढण्याचा प्रकार घडल्याची देखील तक्रार पालकांनी पोलिसांकडे केली आहे.\nया शाळेत पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग आहेत. मुलांना अशा प्रकारची वागणूक मिळाल्याने त्यांच्या मनात शाळेत जाण्यीच भिती निर्माण झेल्याचे पालकांचे म्हणणे आहे. यासंदर्भात सुमन सिंग, पंकज आपटे, दीपक ढमढेरे, राहुल लबडे, जयश्री भामरे, सोनाली बोंद्रे, पी. व्ही. मुंगसे आदी पालकांनी शाळा प्रशासनावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन पोलिस निरीक्षक बाजीराव मोळे यांच्याकडे दिले आहे.\nशाळा प्रशासनामार्फत विद्यार्थ्यांचा छळ झाला का, याची संस्थेच्या पातळीवर चौकशी करण्यात येईल. त्यानंतर याबाबतचा अहवाल पोलिसांना दिला जाईल.\n- पांडुरंग पांचाळ, रजिस्ट्रार, सिंहगड शिक्षण संस्था\nपुण्यात आरोपीने केला पोलिस कोठडीत अात्महत्येचा प्रयत्न\nपुणे : चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटकेत असलेल्या आरोपीने नैसर्गिक विधीचा बहाना करुन स्वच्छतागृहामध्ये फरशीच्या धारदार तुकडयाद्वारे हात व छातीवर वार...\nमुख्यध्यापकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nपुणे : नामांकित शिक्षण संस्थच्या डोणजे येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक कावरे यांनी विद्यार्थीला मारहाण केल्याच्या कारणावरुन...\n'सिंहगड'च्या प्राध्यापकाने दिला जीवन संपवण्याचा इशारा\nपुणे : सिंहगड आरएमडी स्कूल ऑफ इंजीनियरिंगमध्ये वर्षानुवर्ष काम करूनही वेतन न मिळाल्याने वैफल्यग्रस्त प्राध्यापकाने आता जीवन संपविण्याचा इशारा दिला...\nबच्चे कंपनीसाठी नृत्य, फॅन्सी ड्रेस स्पर्धा\nपुणे - मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी ‘सकाळ यंग बझ’ने दोन ते सोळा वयोगटांतील मुला-मुलींसाठी ‘किड्स आयडॉल २०१८’चे आयोजन केले आहे. या नृत्य...\n‘सॅनिटरी पॅड’ निर्मितीतून रोजगार\nपुणे - ‘महिलांसाठी ‘सॅनिटरी पॅड’ हा शब्द तसा परिचितच, पण वास्तवात आजही देशातील सुमारे ६२ टक्के महिला कोणतेही सॅनिटरी पॅड वापरत नाहीत,’ सांगत होता...\nसिंहगड घाटरस्ता तीन महिने बंद\nखडकवासला : सिंहगड घाटातील रस्त्याचे कॉंक्रीट व डांबरीकरणाचे काम सुरू असल्याने आजपासून घाट रस्ता वाहतु���ीला तीन महिने बंद करण्यात आला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/149?page=10", "date_download": "2018-12-18T15:48:40Z", "digest": "sha1:5ABKCQJDZH5C7E5PFXDOSNFHJULV43ZN", "length": 14060, "nlines": 197, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चित्रपट : शब्दखूण | Page 11 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मनोरंजन /चित्रपट\nभव्य आणि उंच देखावे आणि सेट्स, उंची वस्त्र, कलाकारांची दमदार फळी आणि अभिनय, उत्तम छायाचित्रण आणि संवाद घेतलेली विशेष मेहनत चित्रपटात जाणवते. चित्रपटाचे पार्श्वसंगीत श्रवणीय आणि प्रभावी आहे. रजपूत लोकांची अस्मिता, लढाऊ बाणा, त्यांचा संयम, प्रथा आणि दिलदारपणा यांचा चित्रपटावर विशेष प्रभाव जाणवतो. संजय लीला भन्साळी यांचे दिग्दर्शन आणि त्यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे. कोणताही चित्रपटाची कल्पना आणि पात्र आधी दिग्दर्शकाच्या विचारात आणि डोक्यात उतरतात त्याचं प्रमाणे सगळी कथा भन्साळी यांच्या दिग्दर्शनात दिसून येते.\nRead more about पद्मावत - परीक्षण\nवलय (कादंबरी) - प्रकरण ६\nएके दिवशी “चार थापडा सासूच्या” साठी रात्री तीन वाजेपर्यंत राजेशने लॅपटॉप वर लिखाण केले. जवळपास दहा एपिसोड तीन दिवसांत लिहून झाले होते. एपिसोडिक स्टोरी आणि स्क्रिप्ट अशा दोन्ही गोष्टी त्याने पूर्ण केल्या. रात्री जास्त वेळ जागून त्याने एकदम तीन एपिसोड पूर्ण झाले.\nRead more about वलय (कादंबरी) - प्रकरण ६\nपद्मावत कसा वाटला ( कॉमन धागा)\nसंजय लीला भन्सालीचा बहुचर्चित पद्मावत आता खरच रिलिज होतोय, तो कसा वाटला याबद्दल लिहायला हा कॉमन धागा .\nअसंख्य धागे काढण्या ऐवजी इथे लिहा पद्मावत बद्दल आपापले रिव्ह्युज/ मतं / पिसे काढणे इ. (सिनेमा पाहिल्यावर मग )\nत्यातून काढायचाच असेल नवा धागा त्यांनी काढा खुशाल, मी अॅडमिन /वेमा नाही .\nRead more about पद्मावत कसा वाटला ( कॉ���न धागा)\nपिक्चर अभी बाकी ही मेरे दोस्त - 4. अनुपमा (१९६६)\nखूप उदास उदास वाटण्याचे काही दिवस असतात. कधी काही कारण असतं. कधी काहीच नाही. आपल्यातच मिटून राहावंसं वाटतं, अगदी जवळचे मित्र-मैत्रिणीच काय पण कुटुंबातलं कोणीही आसपास नसावं असं वाटतं. जिथे माणसंच नाहीत अश्या एखाद्या ठिकाणी जाऊन राहावंसं वाटतं. आणि तरीही सोबतीला ठेवावीशी वाटतात ती फक्त काही गाणी. लिस्ट आपली प्रत्येकाची वेगळी. माझ्या लिस्टबद्दल आणखी कधीतरी. पण आज त्यातल्या एका गाण्याबद्दल आणि ते ज्या चित्रपटातलं आहे त्याबद्दल. हे गाणं आहे 'अनुपमा' मधलं - कुछ दिलने कहां, कुछभी नही, ऐसीभी बाते होती है....\nRead more about पिक्चर अभी बाकी ही मेरे दोस्त - 4. अनुपमा (१९६६)\nवलय (कादंबरी) - प्रकरण ५\nथोड्या वेळानंतर रागिणीने बेडवर अंग टाकले. कपाळावर हात ठेवून ती छताकडे बघत बसली.\nस्क्रिप्ट वाचता वाचता बराच वेळ निघून गेला पण आता तिला पुन्हा तो फोन कॉल आठवू लागला. झोपण्याचा प्रयत्न केला तरी झोप काही केल्या येत नव्हती. डोळ्यात गुंगी साठत होती होती पण अनेकविध विचारांनी झोप येत नव्हती...\n... तिचे कान काचांच्या फुटण्याच्या आवाजाने भरून गेले.\nरोहनचा भीषण अपघात तिला आठवला...\nRead more about वलय (कादंबरी) - प्रकरण ५\nवलय (कादंबरी) - प्रकरण ४\nएकदा सोनी आणि सुप्रिया रूमवर नव्हते तेव्हा दुपारी एक वाजता गरमागरम “राजमा चावल” खातांना रागिणीला एक फोन आला. नंबर ओळखीचा वाटत नव्हता.\nपलीकडून आवाज आला, “जानू, पहचाना मुझे\nतो आवाज ऎकताच ती एकदम अस्वस्थ झाली. चमचा तसाच ताटात ठेवून ती डायनिंग टेबल वरून उठली आणि अस्वस्थपणे बोलत बोलत बेडरूम मध्ये गेली. जेवतांना त्या काॅलवर बोलणे तिच्यासाठी जवळपास अशक्य होते.\n” घाबरत रागिणी बोलली.\nRead more about वलय (कादंबरी) - प्रकरण ४\nवलय (कादंबरी) - प्रकरण ३\nप्रकरण २ ची लिंक:\nRead more about वलय (कादंबरी) - प्रकरण ३\nRead more about आमचे पोस्टरप्रेम...\nवलय (कादंबरी) - प्रकरण २\nआता संध्याकाळ झाली होती. स्टुडीओतील सर्वांनी सर्वांनी एकमेकांना निरोप दिला आणि जायला निघाले. सीरियल मधील सून म्हणजे सुप्रिया सोंगाटे आणि त्या सीरियलचा लेखक तसेच टीव्ही आणि फिल्म्स पत्रकार राजेश पारंबे हे दोघेसुद्धा घरी जायला निघाले.\nRead more about वलय (कादंबरी) - प्रकरण २\nवलय (कादंबरी) - प्रकरण १\n(सिने टीव्ही श्रेत्रावर आधारित माझ्या \"वलय\" या कादंबरीचे दर सोमवारी आणि शुक्रवारी ए�� प्रकरण येथे क्रमशः प्रसिद्ध करण्यात येईल - निमिष सोनार)\nकादंबरी वाचायला सुरुवात करण्याआधी –\nवलय (कादंबरी) - प्रकरण १\nRead more about वलय (कादंबरी) - प्रकरण १\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-shutdown-merchants-akola-market-committee-11828", "date_download": "2018-12-18T16:02:20Z", "digest": "sha1:L3MY34VNUCE65CHM6B5A3WTARXU3ZQPW", "length": 15137, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Shutdown of merchants in Akola market committee | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअकोला बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद\nअकोला बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद\nरविवार, 2 सप्टेंबर 2018\nव्यापाऱ्यांनी दिले लेखी पत्र\nयेऊ घातलेल्या सुधारणांचा निषेध म्हणून या बाजार समितीतील व्यापारी, अडत्यांनी बंदबाबत लेखी पत्र दिले अाहे. शनिवारपासून खरेदी-विक्री बंद अाहे. लेखी खुलासा येईपर्यंत शेतीमालाची खरेदी-विक्री करणार नसल्याचे त्यांनी कळविले अाहे.\n- सुनील मालोकार, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोला\nअकोला : अाजवर व्यवहार सुरू असलेल्या अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीतही व्यापारी-अडत्यांनी हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी करणाऱ्याविरुद्ध कैद व दंडाची शिक्षा करणाऱ्या सुधारणेस विरोध करीत शनिवारपासून (ता. १) व्यवहार बंद केले अाहेत. अाता वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांतील बहुतांश बाजार समित्या बंदमध्ये सहभागी झाल्या अाहेत.\nसरकारच्या निर्णयाविरुद्ध ठिकठिकाणी व्यापाऱ्यांनी खरेदी-विक्री करण्यास नकार देत बाजार समित्या बंद केल्या. या भागात काही बाजार समित्या २३ अाॅगस्टपासून बंद अाहेत. अाता टप्प्याटप्प्याने सर्वच बाजार समित्यांमधील व्यवहार यामुळे ठप्प झाले अाहेत. अाजवर अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यवहार सुरू होते. परंतु अाता याही ठिकाणी व्यापाऱ्यांनी नकार देत जोपर्यंत लेखी सूचना मिळत नाही, तोपर्यंत व्यवहार न करण्याचे सांगितले.वऱ्हाडात अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यात अातापर्यंत १७ पेक्षा अधिक बाजार समित्यांमध्ये बंद सुरू अाहे. यात अाता अकोल्याचाही सहभाग झाला. या भागात मूगाचा हंगाम सुरू झाला अाहे. येत्या अाठवड्यापासून हा शेतीमाल मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीला येण्याची शक्यता असताना बाजार समित्यांमध्ये खरेदी-विक्री ठप्प झालेली अाहे. याचा थेट परिणाम बाजारभावांवर होण्याची चिन्हे अाहेत.\nबंद बाजार समित्या (जिल्हानिहाय)\nअकोला : अकोला, अकोट, तेल्हारा\nबुलडाणा : बुलाडणा, मलकापूर, जळगावजामोद, संग्रामपूर, चिखली, मेहकर, सिंदखेडराजा, खामगाव\nवाशीम : वाशीम, मालेगाव, मंगरुळपीर, मानोरा, कारंजा.\nबाजार समिती agriculture market committee व्यापार शेती उत्पन्न अकोला akola हमीभाव minimum support price वाशीम मूग अकोट मलकापूर खामगाव khamgaon\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\n`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्त शिवार अभियानातंर्गत भूजल...\nनगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...\nसांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...\nनगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...\nसोलापुरात वांगी, ढोबळी मिरची, कोबी दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nरेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...\nनाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...\nसोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी...सोलापूर : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय...\nयोग्य वेळी करा मिरीची काढणीमिरी घोसामधील एक ते दो�� मणी पिवळे अगर नारंगी...\nनाशिकला वांगी, घेवडा, आले दर तेजीतनाशिक : गत सप्ताहात नाशिक बाजार समितीत बहुतांश...\nबियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’ बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’...\nप्रथिनांद्वारे मिळवता येईल अधिक टिकाऊ...निसर्गातील कोळ्याच्या धाग्यापासून प्रेरणा घेत चीन...\nऊसतोडणी कामगारांच्या गावांत दुष्काळी...नगर ः जनावरे जगवण्यासाठी आणि रोजगाराच्या शोधात...\nनामपूरात शेतमालाला दर, कर्जमाफीसाठी...नामपूर, जि. नाशिक : कांदा पिकासह शेतमालाचे...\nवजनकाट्यात घोळ करणाऱ्यांनी लाज बाळगावीमाळेगाव, जि. पुणे ः ‘माळेगाव साखर कारखान्याचे...\nकोल्हापूर जिल्ह्यास ३०० एकर तुती...कोल्हापूर : महारेशीम अभियानांतर्गत कोल्हापूर...\nहमीभावाने साडेदहा हजार क्विंटल शेतीमाल...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...\nपुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकेळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AA-%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AF/", "date_download": "2018-12-18T15:58:12Z", "digest": "sha1:PGLADXRZIY4BQO3I42VB456BMA5QNNRE", "length": 13054, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेतकऱ्यांनी खरीप हंगाम यशस्वी करावा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशेतकऱ्यांनी खरीप हंगाम यशस्वी करावा\nकृषी आयुक्तांचे आवाहन ः सुचविलेल्या तंत्रज्ञानाचा अवलंब करा\nपुणे, दि. 30 – यंदा जिल्ह्यासह राज्यात समाधानकारक पाऊस पडणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. त्यामुळे खरीप हंगाम यशस्वी करावा, असे आवाहन करत, दर्जेदार आणि योग्य किमतीत बियाणे, रासायनिक खते आणि इतर सामुग्री पुरविण्याच्या दृष्टीने कृषी विभागाकडून पुर्ण नियोजन करण्यात आली आहे. राज्यामधील कापूस, सोयाबीन, भात, तूर व मका या प्रमुख खरीप पिकांच्या उत्पादनावर परिणाम न करता, उत्पादन खर्चात कपात करण्याच्या दृष्टीने खालीलप्रमाणे सुचविलेल्या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा, जेणेकरुन त्यांच्या उत्पन्नात निश्चितच वाढ होईल, असेही कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.\nसोयाबीन पिकाची पेरणी करताना 75 ते 100 मि.मी. पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. बियाण्याची पेरणी 3 ते 4 सेंमी खोलीपर्यंत करावी. शेतकऱ्यांनी बियाणे, खते, किटकनाशके-औषधे ही अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करावे. किटकनाशकांची फवारणी करताना योग्य ती काळजी घ्यावी. संकरीत वाण वगळता सुधारीत वाणांचे प्रमाणित बियाणे दरवर्षी नव्याने खरेदी न करता 3 वर्षांपर्यंत वापरावे. बियाण्यांची बचत होईल, अशा लागवड पद्धत्तीचा अवलंब करावा. जमीन आरोग्य पत्रिकेतील शिफारशीनुसारच रासायनिक खतांचा वापर करावा.\nजमिनीतुन पसरणाऱ्या रोगांवर नियंत्रणासाठी जैविक किंवा रासायनिक किडनाशकांची बीजप्रक्रिया करावी. जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी मुलस्थानी जलसंधारण पद्धत्तीचा अवलंब करावा तसेच जिराईत पिकांसाठी पावसातील खंडाच्या काळात संरक्षित सिंचन द्यावे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी तुषार व ठिबक सिंचनासारख्या सुक्ष्म सिंचन पद्धत्तीचा पिकांसाठी शिफारशीनुसार अवलंब करावा. जिराईत पिकांच्या पेरणीसाठी फारच मर्यादीत कालावधी मिळत असल्याने एकाच वेळी गादीवाफे तयार करणे, बियाणे पेरणे व बियाण्याच्या ठिकाणी खत देणे ही कामे करण्यासाठी रूंद वाफा सरी यंत्राचा (बीबीएफ) वापर करावा. सोयाबीन, तुर, कापुस, भाजीपाला या पिकांवरील अळ्यांच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळयाचा वापर करावा. आंतरपिक पद्धत्तीचा अवलंब केल्यास टंचाई किंवा आपत्कालिन परिस्थितीत मुख्य पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला तरी, आंतरपिकाच्या उत्पादनामुळे जोखिम कमी होण्यास मदत होते. कापुस आणि सोयाबीन, कापुस आणि मुग, कापुस आणि उडीद, सोयाबीन आणि तुर, ज्वारी आणि तुर, भाताच्या बांधावर तुर इत्यादी लागवड पद्धत्ती यशस्वी ठरल्याने त्यांचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करावा.\nशेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसानीच्या कठीण परिस्थितीतही आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेत जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा. बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत दि. 24 जुलै 2018 असून शेतकऱ्यांनी शेवटच्या आठवड्यात बॅंक���मध्ये गर्दी करण्यापेक्षा वेळीच योजनेत सहभाग घ्यावा. दरम्यान, काही अडचणी किंवा समस्या असल्यास जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा आणि खरीप हंगाम यशस्वी करावा.\n-सचिंद्र प्रताप सिंह, कृषी आयुक्त\nशेतकऱ्यांनी घाई करू नये\nमान्सून केरळात दाखल झाला असून येत्या 8 जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर शेतकरी सध्या वरुणाराजाच्या प्रतिक्षेत आहे. पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांकडून तत्काळ पेरणीची कामे हाती घेतली जातील. मात्र पुरेसा पाऊस न झाल्याने पेरलेली बियाणे उगवत नाही. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. तसेच 65 मिमीच्या पुढे पाऊस झाल्यावर व जमिनीमध्ये ओलावा निर्माण झाल्यानंतरच पेरणी करावी.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकॉलेज प्रवेशाचा “कटऑफ’ वाढणार\nNext articleमुंबईत कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त\nपुण्यात 2019 अखेर मेट्रो धावेल – नरेंद्र मोदी\nबिगर बासमती तांदळाची निर्यात 13 टक्क्यांनी घटली\nबसस्थानकांवरही ठेवणार सीसीटीव्हींद्वारे निगराणी\nवीजमीटर टंचाईची डोकेदुखी सरत्या वर्षातही कायम\nशहराच्या क्रीडा धोरणाला स्थायी समितीची मंजुरी\n‘पुरंदर’च्या ‘टेकऑफ’पूर्वी रेल्वे धावणार – खा. आढळराव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/why-rahul-gandhi-mum-on-sidhus-visit-to-pakistan-smriti-irani-asked-question-1746391/", "date_download": "2018-12-18T16:03:06Z", "digest": "sha1:YJEIVISM6MXGRTULYVM45CXOB5DAZJQL", "length": 12256, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Why Rahul Gandhi mum on Sidhu’s visit to Pakistan Smriti Irani asked question |सिद्धू यांच्या पाक दौऱ्याबाबत राहुल गांधी गप्प का? : स्मृती इराणी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nसिद्धू यांच्या पाक दौऱ्याबाबत राहुल गांधी गप्प का\nसिद्धू यांच्या पाक दौऱ्याबाबत राहुल गांधी गप्प का\nराहुल गांधींनी यावर बाळगलेले मौन हे समजण्यापलिकडचे आहे, असा टोलाही स्मृती इराणी यांनी लगावला आहे.\nपाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी भारताला दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर याच लष्करप्रमुखांची गळा भेट घेणाऱे काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्याबाबत राहुल गांधी अद्याप गप्प का आहेत असा सवाल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. राहुल गांधींचा मतदारसंघ अमेठीच्या दौऱ्यादरम्यान त्या बोलत होत्या.\nइराणी म्हणाल्या, काँग्रेस अध्यक्षांनी सिद्धू यांच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत मौन बाळगले आहे. सिद्धू पाकिस्तानातून परतल्यानंतर पाकने पुन्हा एकदा भारताविरोधात वक्तव्य केले आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष आता यावर काय भाष्य करणार आहेत. एकीकडे काँग्रेसचे नेते सिद्धू पाकिस्तानात जाऊन त्यांच्या लष्करप्रमुखांची गळाभेट घेतात. तर दुसरीकडे हेच लष्करप्रमुख भारताविरोधात बोलतात. त्यामुळे राहुल गांधींनी यावर बाळगलेले मौन हे समजण्यापलिकडचे आहे, असा टोलाही स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना लगावला आहे.\nपाकिस्तानला दहशतवादाचा फटका बसत असून याचा देशातील सैनिकांनी धीराने सामना केला. सीमेवरही सैनिकांनी देशासाठी रक्त सांडले असून त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. आम्ही सर्वांचा बदला घेऊ, अशा शब्दातं पाकिस्तानचे लष्कप्रमुख कमार जावेद बाजवा यांनी भारताला धमकी दिली आहे.\nपाकिस्तानी लष्कराचा गुरुवारी रावळपिंडीत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात भारताचे थेट नाव न घेता बाजवा यांनी ही धमकी दिली. ते म्हणाले, ६ सप्टेंबर १९६५ हा दिवस पाकिस्तानाच्या इतिहासात महत्त्वाचा दिवस आहे. या युद्धातून आमचे सैनिक आजही प्रेरणा घेतात. १९६५ आणि ७१ च्या युद्धातून आम्ही खूप शिकलो, असे ते म्हणाले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n युवराज सिंहवर अखेर बोली लागली, नवीन हंगामात मुंबई इंडियन्सकडून...\nकाँग्रेसला सरकार चालवायला येत नाही, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर भाजपा मंत्र्याचे वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIPL Auction 2019: युवराज झाला 'मुंबईकर' १२ व्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार\n#MeToo : सोनू निगमचा अनु मलिकला पाठिंबा\nरणबीर रिसेप्शनला न आल्यानं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही- दीपिका\nThackeray Biopic: चर्चा फक्त भगव्याची अन् नवाजुद्दीनच्या लूकची\nदुसरीला डेट करत असतानाही रणवीर माझ्याशी फ्लर्ट करायचा, दीपिकानं सांगितला मजेशीर किस्सा\n...अन् पंकजाताई आणि पूनम महाजन म्हणाल्या 'कुछ कुछ होता हैं'\nलो��लमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nप्रशासकीय इमारतीतील संकटकालीन सुटकेचा मार्ग ‘अडगळी’त\nखड्डे न बुजवताच, रस्त्याची रंगरंगोटी\nलहान मुलांच्या मदतीने लग्नमंडपांत चोऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A5%A7%E0%A5%AD-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3/", "date_download": "2018-12-18T16:12:33Z", "digest": "sha1:UGUA52XHI2VNDC4RCIKJ53RQZEYMZWA4", "length": 14764, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "कसबा पेठेत १७ वर्षीय तरुणीची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय…\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित…\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची…\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी…\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे…\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी…\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या…\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Pune कसबा पेठेत १७ वर्षीय तरुणीची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या\nकसबा पेठेत १७ वर्षीय तरुणीची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या\nपुणे, दि. २३ (पीसीबी) – कसबा पेठेत एका १७ वर्षीय तरुणीने राहत्या घरच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि.२२) दुपारी एकच्या सुमारास घडली.\nमाधवी विशाल काळे (वय१७) असे मृत तरुणीचे नाव आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी माधवी शिकवणीला गेली होती. ती दुपारी एकच्या सुमारास घरी परतली, घरी येताच ती थेट कसबापेठेतील तीच्या राहत्या घराच्या छतावर गेली, आणि कुणाला काही कळण्याच्या आत तिने खाली उडी मारली. जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. फरासखाना पोलीस तपास करत आहेत.\nPrevious articleमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच चिंचवड येथे मराठा क्रांची मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात\nNext articleऔरंगाबाद खंडपीठाकडून माजी मंत्री एकनाथ खडसे यांना नोटीस बजावण्याचे आदेश\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी...\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nमध्यप्रदेशाच्या उपमुख्यमंत्रिपदी ज्योतिरादित्य शिंदे \nऔरंगाबादमध्ये मोबाईल शॉपीच्या उद्घाटनासाठी आलेल्या अभिनेत्री जरीन खान यांना पाहण्यासाठी तरुणांमध्ये...\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nधक्कादायक: हिंजवडीत तरुणीसोबतचे अश्लिल व्हिडिओ रेकॉर्ड करुन तरुणाने उकळले सात लाख\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपोलिस कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक दिपक मानकर ससून रुग्णालयात दाखल\nमनूवाद संपविण्यासाठी फुले दाम्पत्यांचे विचार पुढे आणा – शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/2907", "date_download": "2018-12-18T15:26:16Z", "digest": "sha1:72ZIRH7LNXWSFP334JZXDWNEG7T4QCQ6", "length": 11007, "nlines": 132, "source_domain": "mr.upakram.org", "title": "जिवंत शिल्प | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nपेरियार अभयारण्य, टेकडी येथे काढलेला एक फोटो -\nकॅमेरा : कोडॅक Z712 IS\nआपल्या मतांचे स्वागत आहे.\nश्रावण मोडक [23 Oct 2010 रोजी 15:29 वा.]\nवेळ व अँगल अचूक टिपणे हे कौशल्य व भाग्य दोन्हीवर अवलंबून असते.\nअनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स\nपक्षी उडायच्या तयारीत असावा किंवा आत्ताच येऊन बसत असावा किंवा पंख झटकत असावा.\nकुठल्याही परिस्थितीत हा क्षण पकडायला कौशल्य हवेच. थोडा ऑफ सेंटर असल्याने अधिक रंगत आहे. सुंदर शिल्प.\nअनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स\n गॉदिक मिनारावरील शिल्प वाटते आहे. त्या गिधाडावर जो प्रकाश पडला आहे त्यामुळे तर अद्भुत वाटते आहे. बाकी तांत्रिक बाबींबाबत बोलायला तज्ज्ञ आहेतच.\nगॉदिक मिनारावरील शिल्प वाटते आहे. त्या गिधाडावर जो प्रकाश पडला आहे त्यामुळे तर अद्भुत वाटते आहे.\n गरगॉयलच. ;-) समोयोचित चित्र आहे. :-)\nआवडले हे. वे.सां. न.\nछान चित्र. कोर्मोरँट पक्ष्याची पंख पसरून बसण्याची विशेष शैली छान दिसते आहे. (गूगलवर या पक्ष्याचे मराठी नाव शोधता \"पाणकावळा\" असे आहे.)\nसुंदर चित्र टिपण्याचे अवधान असणे महत्त्वाचे. प्रकाशाचा स्रोत \"उलट\" असल्याकारणाने पक्षी आणि भग्न खोड काळेकभिन्न दिसते आहे - सिल्हुएट् चित्रण-पद्धतीचे उत्तम उदाहरण आहे.\nराजेशघासकडवी [24 Oct 2010 रोजी 07:24 वा.]\nपार्श्वभूमी धूसर पण काहीतरी पोत असलेली आल्यामुळे चित्र आणखीन बहारदार झालं आहे. चित्राचा फोकल पॉइंट १/३ अंतरावर ठेवण्याचा 'नियम' असतो - तो इथे प्रत्यक्षात आलेला दिसतो. उजव्या कोपऱ्यात दिसणारी प्रकाशशलाकाही छान.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nत्या सुळक्याच्या खालचाही भाग आला असता तर अधिक आवडले असते. पण चित्र सुंदर आहे.\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [25 Oct 2010 रोजी 04:40 वा.]\nविसुनाना, लै भारी फोटो.\nदोन बोटांच्या चिमटीत पक्षी पकडला आहे, असे वाटले.\nमोठा पाणकावळा - (याला पाणकावळा का म्हणायचे ते कळले नाही.)\nपाण्याखाली सूर मारून मासे पकडण्यात तरबेज पक्षी.\nबदकासारखे तेलकट पंख नसलेल्या या पक्ष्याला डुबकीनंतर पंख वाळवावे लागतात. म्हणून तो सूर्याकडे पाठ करून बसतो.\nमी पाहिलेले पाणकावळे जवळजवळ २ मिनिटे पाण्याखाली जात होते.\nते जिथे तरंगत असत तेथून अचानक पाण्याखाली नाहीसे होत आणि काही वेळाने कोणत्याही दिशेला वीसेक मीटर दूर पाण्यातून बाहेर येत.\nते कोठून बाहेर येतील त्याचा अंदाज लावणे हा एक मजेदार खेळ होता.\nहा फोटो एकाच प्रयत्नात आला आहे. वेळ सकाळी आठ-सव्वा आठ.\nपेरियार नदीवरील धरणामुळे तयार झालेल्या जलाशयात कुजून वाळलेल्या झाडांची बरीच खोडे आहेत. त्यातल्याच एका जुळ्या खोडावर हा पक्षी बसला होता.\nदुरून पाहिला तर खोटाच (कृत्रिम) वाटत होता.\nया अँगलसाठी पुढे सरकणार्या लाँचमध्ये काही काळ दबा धरून बसावे लागले, इतकेच\nफार सुंदर - दिवाळी अंकासाठी राखून ठेवायला हवा होत :)\n बॅकलाईटने या प्रचित बहार आणलेली आहे. सुंदर रचना\nप्रमोद सहस्रबुद्धे [25 Oct 2010 रोजी 14:15 वा.]\nचित्रातले सगळेच गुण जमले आहेत. विशेषतः पंखांची किनार आणि मागून येणारा प्रकाश खूप आवडला.\nफोकस ५२.४ वरून वाटते की चांगलाच जवळून काढला गेला असणार.\nसुरेख चित्र. फार आवडले.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nहॅरी पॉटर ऍन्ड ऑर्डर ऑफ फिनिक्स् मधला पक्षी हाच काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/55463", "date_download": "2018-12-18T15:16:34Z", "digest": "sha1:DN7KKX4REQIRMFCXGP5V2LKERTSVQW4H", "length": 18422, "nlines": 263, "source_domain": "www.maayboli.com", "title": "फणसाची सुकी भाजी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /फणसाची सुकी भाजी\nकच्चा भाजीचा फणस - पाव किलो\nदाण्याचे कुट (हवे असल्यास)\nटिप: जर खाली फोटो दिसत नसतील तर ह्या लिंकवर जाऊन बघू शकता:\n१) कच्चे फणस नळाखाली धरुन धुवून घ्यावे.\n२) फणस चिरुन त्याच्या मध्यम आकाराच्या फोडी कराव्यात. मग त्यात हळद, मीठ, लाल तिखट घालून हाताने हे सर्व मिश्रण एकत्रित मिसळावे. मग त्यावर एक त्यावर ताट ठेवून चिरलेली भाजी झाकून ठेवावी. फक्त दहा मिनिटे.\n३) एका ताटामधे हे सर्व साहित्य काढून घ्यावे. ह्यात मी माझ्याकडे होता म्हणून कांदा लसून मिरची पावडर, तीळ आणि दाण्याचे कुट, गोडा मसाला, गुळ, उडदाची डाळ - हे सर्व साहित्य घेतले. ह्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार यथायोग्य बदल करु शकता:\n४) आता मी फोडणी तयार करुन घोळवलेले फणस त्यात घातले. पळीने एकजीव केले आणि दहा मिनिटे झाकून ठेवून शिजू दिले.\n५) ही झाली फणसाची भाजी:\nदोन तीन जणांना ही भाजी पुरेल.\nभाजी करताना कढई असेल तर ही भाजी आणखी छान होईल. माझ्याकडे इतके मोठे पातेले नव्हतेच. त्यामुळे फणस पातेल्याच्या वर उसळत हो��े.\nस्वाती अंबोळेनी एकदा कृती लिहिली होती अभिप्रायामधे. त्यात मी थोडे बदल केले. पण मुळ कृती तिचीच आहे.\nबी, पाककृती खूप छान आहे पण\nबी, पाककृती खूप छान आहे पण फोटो दिसत नहियेत. उडद डाळीचा मोगर म्हणजे काय\nपद्मावती, मला तर फोटो दिसतात.\nपद्मावती, मला तर फोटो दिसतात. इथे कुणालाच फोटो दिसत नाहीत का\nती पांढरी भरडलेली आणि सोललेली डाळ तिला मोगर म्हणतात.\nमला दिसत आहेत फोटो. मी गुगल\nमला दिसत आहेत फोटो. मी गुगल प्लस मधे जाऊन हव्या असलेल्या फोटोवर राईट क्लिक केले आणि कॉपी ईमेज यू-आर-एल केले. तीच लिंक इथे चिकटवली. काही चुकले का\nमी आता बदल केलेत तर मलाच फोटो\nमी आता बदल केलेत तर मलाच फोटो दिसत नाही आहेत. मी शेअरेबल लिंक घेतली आत्ता.\nपद्मावती आणि सकुरा तुम्ही कुठले ब्राऊजर वापरले होते मी गुगल क्रोम वापरले होते. तर मला माझे फोटो दिसत. आता परत तोच बदल करावा लागेल. नंतर करेन. इथे पण 'कॉपी ईमेज यु आर एल\" असेच सुचवले आहे;\nकृती मस्तच. उडीद डाळ चव\nकृती मस्तच. उडीद डाळ चव चांगली लागते का ह्याच्यात.\nबी, मला आधी फोटो दिसत होते,\nबी, मला आधी फोटो दिसत होते, आता दिसत नाहियेत.\nआता परत पहा.. मी परत\nआता परत पहा.. मी परत पुर्वीच्या लिंकस पेरल्यात.\nशब्दाली आधीच छान आहेत फोटो अशी प्रतिक्रिया दिली असती तर केवढे तरी कष्ट वाचले असते माझे\nआता तरी दिसतात का फोटो.. प्लीज ब्राऊझर चे नाव सांगाला का म्हणजे अॅडामिन ह्यांच्याशी ह्यावर बोलता येईल. मी गु. क्रोम वापरत आहे.\nमला आता दिसले फोटो. छान आहेत.\nमला आता दिसले फोटो. छान आहेत.\nआता दिसत आहेत. मी मोझिलामधुन\nफोटो छान आलेत, ही भाजी खाऊन खुप वर्ष झाली, चवपण आठवत नाहिये, करुन बघायला हवी.\nदिसत आहेत फोटो.....छान दिसतेय\nदिसत आहेत फोटो.....छान दिसतेय भाजी.\nधन्यवाद सकारात्मक प्रतिसादाबद्दल सकुरा. एखादा पदार्थ आपण बनवावा तो इथे लिहावा आणि तो इतर कुणी करुन पहावा असे क्वचित होते. पण होते तेंव्हा आनंद होतो.\nबी, वरती मी एक प्रश्न\nबी, वरती मी एक प्रश्न विचारलाय, उडीद डाळ चांगली लागते का. कारण फणसाचे विविध भाजीप्रकार खाल्लेत पण उडीद डाळ घालून नाही माहिती.\nबी, फोटो परत कुठे गायब केले\nबी, फोटो परत कुठे गायब केले \nअन्जू, अगदी माफक प्रमाणात\nअन्जू, अगदी माफक प्रमाणात घातली मी उडीद डाळ. आपण उपम्यात नाही का घालत तमिळ लोक तर चन्याची डाळ सुद्धा घालतात उपम्यात. मी अगदी अर्धा चमचा घातली. आमच्याकडे आई लाल भोपळ्याच्या भाजीत खसखस घालते.\nउडीद डाळ मला चवीत जाणवली नाही पण भाजी भारी दिसत होती त्यामुळे\nशब्दाली नाही परत फोटोला हातच\nशब्दाली नाही परत फोटोला हातच नाही लावला.\nबी तुमच्या आधिच्या दोन-तिन\nबी तुमच्या आधिच्या दोन-तिन रेसिपी करुन बघितल्या आहेत आणि त्या आवडल्या देखिल आहेत.\nपालकाची डाळभाजी,पात-टोमॅट,केल (पीठ पेरुन)\nसध्या फोटो दिसत आहेत.\n माझ्या रेसेपी फॉलो होतात ह्याचा मला खूप खूप आनंद होतो आहे. मी खूप काही करुन बघत असतो पण इथे रेसेपी देताना मला सगळे बळ एकवटावे लागते\nमला ३ पासुन पुढचे फोटो दिसत\nमला ३ पासुन पुढचे फोटो दिसत नाहियेत.\nपान रीफ्रेश करुन बघ मग.\nपान रीफ्रेश करुन बघ मग.\nमला ३ पासुन पुढचे फोटो दिसत\nमला ३ पासुन पुढचे फोटो दिसत नाहियेत.<<<+१\nपहिले २ च फोटो दिसतायत.\nपहिले २ च फोटो दिसतायत.\nबी, फणसाची भाजी माझी आवडती.\nबी, फणसाची भाजी माझी आवडती. पण मला एकच फोटो दिसतोय. हा तिथे मिळाला का याला आम्ही गर्याचा फणस म्हणतो. यापेक्षा कोवळ्या फणसाची पण भाजी करतात. ( त्याला कुयरी असा शब्द वापरतात कोकणात ) त्याची अनेक पद्धतीने होते भाजी. उपवासाची पण करतात त्याची भाजी.\nफणसाची भाजी आवडतेच रेसिपी\nफोटु दिसत नाहीत पहिले दोन सोडून\nपाकृ आवडली. एकच फोटो दिसतोय.\nपाकृ आवडली. एकच फोटो दिसतोय.\nगूगल अकाउंटमधे जाऊन फोटोवाला\nगूगल अकाउंटमधे जाऊन फोटोवाला फोल्डर पब्लिक शेअर करा. फक्त पहिला फोटो दिसतो आहे, नंतरचे दिसत नाहीत. फोटोवर राईट क्लिक करून लिंक पहा, त्यातली गोची समजेल.\nमला ६ फोटो दिसतायत.\nमला ६ फोटो दिसतायत.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/56354", "date_download": "2018-12-18T15:38:52Z", "digest": "sha1:6VEXGWSL36BSFMX6VUN2D57KNLUALQTA", "length": 6068, "nlines": 131, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तुझ्यावरची कविता | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /परागकण यांचे रंगीबेरंगी पान /तुझ्यावरची कविता\nतुझी कविता .. तुझ्यासारखीच\nअगदी आठवणीनं जपून ठेवलेली.\nतरी नाहीच हाती लागत शेवटी\nती ही अगदी तुझ्यासारखीच \nअखंड शोध; आत - बाहेर\nनुसतेच भास; आत - बाहेर\nनाहीच सापडत शब्दांत शेवटी ..\nशब्दांचे मात्र बघवत नाहीत हाल;\nते अगदी माझ्या वळणावर.\nआत - बाहेर घुटमळतात\nपरागकण यांचे रंगीबेरंगी पान\n पराग बर्याच दिवसानी दिसलात.:स्मित:\nतुझ्यावरची कवीता मस्तच ... बर्याच वेळेस मला वाटत कितिही लिहिली तरी सुरुच होत नाही... नमनाच गाडाभर तेल... शब्द आणि आपण दोन्ही निसरडे होत रहातो..... मस्त रे आवडलीच\nशब्द आणि आपण दोन्ही निसरडे\nशब्द आणि आपण दोन्ही निसरडे होत रहातो >>> पेशवा\nश्रीमंतः अगदी अगदी ...\nBTW, यंदा मायबोलीच्या दिवाळी अंकाला सुट्टी आहे का कुठेच काही लिहिलेलं दिसलं नाही त्याबद्दल म्हणून विचारलं.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/63482", "date_download": "2018-12-18T15:26:31Z", "digest": "sha1:WQUJXEHVIP23ULHE5YRHGWKDDPAADARW", "length": 13412, "nlines": 133, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अक्कल दाढ काढण्यास साधा डेंटिस्ट चालेल , की ओरल सर्जन लागेल? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अक्कल दाढ काढण्यास साधा डेंटिस्ट चालेल , की ओरल सर्जन लागेल\nअक्कल दाढ काढण्यास साधा डेंटिस्ट चालेल , की ओरल सर्जन लागेल\nमला थोडी माहिती हवी आहे. मला खालच्या बाजूला एक अक्कलदाढ आहे, आणि ती बाजूच्या रूट कॅनल केलेल्या दाताला पण अफेक्ट करते आहे. endodontist ने सांगितले आहे की हे दोन्ही दात काढावेच लागतील. तर प्रश्न असा आहे कि हे काम कुणाकरून करून घ्यावे माझी डेंटिस्ट म्हणते की ती करू शकेल पण वाटलं तर सर्जन कडे जा. कोणी काही माहिती देऊ शकेल का प्लीज\nमाझी डेंटिस्ट म्हणते की ती\nमाझी डेंटिस्ट म्हणते की ती करू शकेल पण वाटलं तर सर्जन कडे जा. >> आपला थोडा अविश्वास त्यांना दिसल्यास बहूतेक डेंटिस्ट असेच म्हणतात.\nसर्जनचा कल फूल अॅनास्थेशिया देण्याकडे असतो तर डेंटिस्ट फक्तं तोंड नम करतात.\nडेंटिस्ट अगदीच तरूण नसल्यास आणि चांगली अनुभवी असल्यास काही फरक नाही. सर्जन एकावेळीच दोन्ही काढेल पण डेंटिस्ट कदाचित दोन फेर्या मारायला लावेल. तुमची तयारी असल्यास दोन्हीही काढेल.\nमी मित्राला फुल्ल अॅनास्थेसिया नंतर पिक अप ड्रॉप करणार होतो त��व्हा अॅनास्थेशिया ऊतरतांना त्याने जो गोंधळ घातला त्याचा सॉलिड फनी किस्साच झाला.\nधन्यवाद हायझेनबर्ग. गोंधळ होतो आहे खरा..\nफनी किस्सा ऐकायला आवडेल..\nस्नेहा, मुंबईत पार्ले सांताक्रूझ भागात असाल तर खात्रीचा डेंटिस्ट सांगतो,\nमाझा वैयक्तिक अनुभव चांगला आहे\n@ हायझेनबर्ग, फनी किस्सा\n@ हायझेनबर्ग, फनी किस्सा ऐकायला आवडेल....\nमाझी अक्कलदाढ सध्या डेंटिस्टने काढली (उखडली) अक्कलदाढ एकदम मागे असल्यामुळे थोडा त्रास झाला पण दाढ काढायची काही मिनिटं सोडली तर बाकी काही त्रास नाही.\nअक्कल दाढ फार मागे असलेला दात\nअक्कल दाढ फार मागे असलेला दात असल्याने तो काढण्यासाठी डेंटिस्टला अक्कलेसह हुशारी लागते म्हणून त्यास अक्कल दाढ म्हणतात परंतू त्या दाढेखाली खूप अक्कल असते असं मला लहानपणी वाटायचं. आमची डेंटिस्ट पार्ट टाइम एका धर्मादाय दवाखान्यात काम करत असल्याने तिला खूप अनुभव सराव होता व तिने ते काम फटकन केले. दात काढून झाल्यावर दाखवून म्हणाली ही तुमची अक्कल दाढ. अगोदर सांगितलं नाही कारण पेशंट फार घाबरतात.\nमला दोन्हींमधला फरक कळत नाही\nमला दोन्हींमधला फरक कळत नाही मी दातांचे डॉक्टर असा generic शब्दप्रयोग करते. माझ्या कॉम्प्लेक्स chya whatapp group वर जेव्हा इतर 255 बायका दातांच्या वेगवेगळ्या कारणांसाठी असलेले वेगवेगळे डॉक्टर बद्दल discussion करतात, तेव्हा for once I have nothing to add / contribute\nमाझ्या दाताच्या डॉक्टरनी अक्कलदाढ काढावी लागेल असे सांगितले तेव्हा मी त्याला ok सांगितले आणि त्यांनी काढली. मला माहीत नाही तो सर्जन आहे का नाही. त्यांनी सांगितले एकटीच आली असशील तर दात काढल्यावर थोडावेळ बाहेर बाकावर बस आणि मगच रिक्षाने घरी जा, चालत जाऊ नकोस. Thats it.\nमाझ्या दोन अक्कलदाढा आत्ताच\nमाझ्या दोन अक्कलदाढा आत्ताच काढल्या 2 महिन्या च्या अंतराने\nवरची ईतकी दुखायची मी दोन रात्री झोपलीच नाही , ती खुप आत होती अन रूट्स वाकडे होते सो ऑपरेट करुन काढली सर्जनने.\nदुसरी खालची तिही खुप आत होती तरी तिच्यात मटण अडकले , दोन दिवसानंतर ठणकायला लागली, तोंड ऊघडणेच बंद झाले होते\nडॉकने सांगीतले ऑपरेट करुन लगेच काढावी लागेल, अजुन एकदोन दिवस गेले तर बाहेरून ड्रील करूण काढावी लागेल.\nसेकंड ओपीनियन घेतले तर त्यानीही तेच सांगतले\nसो ही सुद्धा सर्जननेच काढली, पण खुप कठीण काम होते कारण जेमतेम दोन बोटे जातील ऐवढेच तोंड ऊघड�� होते. चार टाके घातले.\nपण ते डॉक खुप चांगले होते दोन्ही वेळेला खुप कमी त्रास दिला मला, खरेतर मीच त्यांना जास्त त्रास दिला रडुन गोंधळ घालुन.\nआल्मोस्ट महिना लागला.होता तोंड पुर्ण ऊघडायला\nपण ऐक निरीक्षण ... ईझी नसेलतर शक्यतो डॉक्स स्वःत सर्जनला बोलावतात\nआणी सर्जन खुप महागडेही असतात पण त्रास कमी होतो\nधन्यवाद सगळ्यांना. दाढ खूप\nधन्यवाद सगळ्यांना. दाढ खूप मागे आहे, आणि बाजूचा दात रूट कॅनल केलेला आहे. त्यामुळे शेवटी सर्जन कडे जायचे ठरवले आहे\nस्नेहा मी सर्जन कडेच जा असा\nस्नेहा मी सर्जन कडेच जा असा सल्ला देईन. एप्रिल मध्ये माझ्या चारही अक्कल दाढा एकाच वेळी काढल्या. ALLEN मध्ये डॉक्टर दीपाली निगुडकर आहे . तुमच्या इंशुरन्स मध्ये कव्हर असेल तर बघा . मी दाढा काढल्यावर ८ दिवस काळजी घेतली आणि मला नन्तर काहीही त्रास झाला नाही .\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/video-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF/", "date_download": "2018-12-18T15:38:58Z", "digest": "sha1:NEZPMOIH5JUGW23UA2HHZGJWCQE5W67C", "length": 7143, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Video : प्रिया प्रकाशचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nVideo : प्रिया प्रकाशचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल\nप्रिया प्रकाश वारियरचा कुठलाही व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला की, तो वाऱ्यासारखा व्हायरल होतो. अशात प्रियाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला असून, तोदेखील सर्वत्र व्हायरल होत आहे. यावेळेस ती व्हिडीओमध्ये अभिनय करीत नसून, एका इव्हेण्टमध्ये सहभागी होण्यासाठी जाताना दिसत आहे. काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेली प्रिया व्हिडीओमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.\nया ड्रेसमध्ये प्रिया तिच्या आगामी ‘ओरू अदार लव’ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी एक व्हिडीओ शूट करण्यासाठी जाताना दिसत आहे. तिच्यासोबत तिचा को-अॅक्टर रोशन अब्दुल रहूफ हा देखील दिसत आहे. प्रियाला तिच्या डोळ्यांच्या अदांसाठी ओळखले जाते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleVideo : पुणे – नाशिक महामार्गावर विचित्र अपघात;अपघातग्रस्त टेम्पोतील आंबे नागरिकांनी लुटले\n विमान प्रवासात सामान हरवल्यास मिळणार भरपाई\nगीतांजली खन्ना यांचे निधन\nमाउली चित्रपटांच्या कलाकारांसोबत लय भारी गप्पा \nअजय बदलणार “तानाजी’चे शीर्षक \nकरिना आणि मिराचा झाला आमना-सामना\n“मणिकर्णिका’मध्ये कंगणाने हाताळले ऐतिहासीक हत्यारे\nविलासराव देशमुख म्हणायचे हिंदी चित्रपट तर करतोस पण मराठीच काय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/sunny-leon-celebrates-her-daughters-birthday-272121.html", "date_download": "2018-12-18T15:00:03Z", "digest": "sha1:OKSLYYGBDACUMYERHV75UTLPQDHFJMTM", "length": 12932, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सनी लिओननं साजरा केला मुलगी निशाचा वाढदिवस हटके", "raw_content": "\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : पंजाबने घेतले सर्वात जास्त खेळाडू,युवीला दाखवला बाहेरचा रस्ता\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nआम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो - नरेंद्र मोदी\nआमचा विकास 'आदर्श'सारखा नाही : पंतप्रधानांच्या भाषणातल्या 10 महत्त्वाच्या गोष्टी\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO: सैन्यभरतीच्या जागा 68 आणि अर्ज 12 हजार, उमेदवारांवर पोलिसांचा लाठीमार\nपंतप्रधान मोदी मुंबईत दाखल, शिवसेनेच्या बहिष्कारामुळे दौरा चर्चेत\nशिवरायांच्या ऐतिहासिक स्मारकाचं काम सुरू, पाहा एक्सक्ल्युझिव्ह फोटो\nVIDEO : मुंबईत तरुणीच्या कारचा विचित्र अपघात\nमोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याआधी उद्धव यांचा शिवसेना मंत्र्यांना मोठा आदेश\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\nपेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होणार, ही आहे मोदी सरकारची योजना\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nमाझ्या बाबतीतही भेदभाव केला गेलाय - कतरिना कैफ\nसेटवर शशांक केतकरचा 'हा' पैलू सगळ्यांना ठेवतो खूश\nस्वप्नील जोशी म्हणतोय, मी पण सचिन\nबाहेर सोसाट्याचा वारा तर घरात भरलं पाणी, आंध्र प्रदेशमध्ये 'फेथाई'चं थैमान\nचक्क घड्याळाने वाचवलं हृदयविकाराच्या झटक्यापासून, व���चून तुम्हीही म्हणाल वाह...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : पंजाबने घेतले सर्वात जास्त खेळाडू,युवीला दाखवला बाहेरचा रस्ता\nIPL Auction: क्रिकेट सोडून जॉब करणाऱ्या या खेळाडूवर आता 8.4 कोटींची बोली\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nVIDEO: शिवाजी महाराजांच्या वेषात संसदेत अवतरले 'हे' खासदार\nLIVE VIDEO : मुंबई कामगार रुग्णालयात अग्निशमन दलाचा जवान शिडीवरुन खाली कोसळला\nअंधेरीतल्या रुग्णालयातील भीषण आगीचा EXCLUSIVE VIDEO\nसनी लिओननं साजरा केला मुलगी निशाचा वाढदिवस हटके\nसनीने जुलै महिन्यात निशाला दत्तक घेतलं होतं. सनी आणि तिचा नवरा डेनियल वेबर याने निशाला लातूरमधून दत्तक घेतलं होतं.\n16 आॅक्टोबर : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओननं आपली मुलगी निशा कौर वेबरचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा केला आहे. सनीने जुलै महिन्यात निशाला दत्तक घेतलं होतं. सनी आणि तिचा नवरा डेनियल वेबर याने निशाला लातूरमधून दत्तक घेतलं होतं.\nडेनियलने ट्विटरवरून या वाढदिवसाची एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात सनी आणि डेनियल निशाला सरप्राईज पार्टी देण्याची तयारी करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये डेनियलने असं लिहिलंय आहे की, \"तुझ्या मुलीच्या वाढदिवसाची सरप्राईज पार्टी. आमची प्रेमळ लाडकी निशा कौर वेबर\"\nत्या ट्विटरवर उत्तर देत सनी म्हणाली, \"आपल्या कुटुंबासह आणि सर्व मित्रांसोबत खास दिवस आमची मुलगी 2 वर्षांची आहे. आमच्या आयुष्यातील एक किरण, वाढदिवसाच्या शुभेच्छा निशा कौर वेबर\"\nडेनियलने शुक्रवारी इंस्टाग्रामवर त्याचा आणि सनीचा फोटो शेअर केला आणि त्यावर तो म्हणाला, \"डिझनीलँड...निशाचा वाढदिवस...स्वप्नवत दिवस\".\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nमाझ्या बाबतीतही भेदभाव केला गेलाय - कतरिना कैफ\nसेटवर शशांक केतकरचा 'हा' पैलू सगळ्यांना ठेवतो खू���\nस्वप्नील जोशी म्हणतोय, मी पण सचिन\nआणखी 14 वर्ष सलमान डेटवर जाऊ शकत नाही कारण...\n'टायगर' पडला 'ठग्सवर' भारी, बॉक्स ऑफिसवरील 'या' वर्षातले टॉप-5 सिनेमे\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : पंजाबने घेतले सर्वात जास्त खेळाडू,युवीला दाखवला बाहेरचा रस्ता\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-doctor-health-hostel-68930", "date_download": "2018-12-18T15:24:19Z", "digest": "sha1:J3WPROLPRFORGLDMJBN2OENSIK4EVNDJ", "length": 13490, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad news doctor health hostel वसतिगृहातील अस्वच्छतेने सहा भावी डॉक्टर आजारी | eSakal", "raw_content": "\nवसतिगृहातील अस्वच्छतेने सहा भावी डॉक्टर आजारी\nसोमवार, 28 ऑगस्ट 2017\nऔरंगाबाद - काही दिवसांपूर्वीच अस्वच्छतेमुळे विद्यार्थी आजारी पडत असल्याची कबुली वैद्यकीय शिक्षण संचालक; तसेच लोकप्रतिनिधींच्या बैठकीत घाटी प्रशासनाने दिली होती. त्यावर उपायोजना न झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘एमबीबीएस’चे शिक्षण घेणारे ‘घाटी’च्या वसतिगृहातील सहा विद्यार्थी व्हायरल फिवरने शुक्रवारी (ता. २५) रात्री आजारी पडले. तब्येत खालावल्यामुळे शनिवारी (ता. २६) त्यांना मेडिसीन विभागात दाखल करण्यात आले.\nऔरंगाबाद - काही दिवसांपूर्वीच अस्वच्छतेमुळे विद्यार्थी आजारी पडत असल्याची कबुली वैद्यकीय शिक्षण संचालक; तसेच लोकप्रतिनिधींच्या बैठकीत घाटी प्रशासनाने दिली होती. त्यावर उपायोजना न झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘एमबीबीएस’चे शिक्षण घेणारे ‘घाटी’च्या वसतिगृहातील सहा विद्यार्थी व्हायरल फिवरने शुक्रवारी (ता. २५) रात्री आजारी पडले. तब्येत खालावल्यामुळे शनिवारी (ता. २६) त्यांना मेडिसीन विभागात दाखल करण्यात आले.\nगेल्या दोन दिवसांत ‘एमबीबीएस’च्या प्रथम वर्ष ते अंतिम वर्षातील सात ते आठ विद्यार्थ्यांना अचानक ताप, उलट्या आणि घसादुखीचा त्रास उद्भवला. ‘घाटी’च्या मेडिसीन विभागातील वॉर्ड क्रमांक ८ व ९ मध्ये चार विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. विद्यार्थिनीही आजारी असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे. आजारी पडलेल्या विद���यार्थ्यांना सहकाऱ्यांनीच उपचारासाठी दाखल केले.\nदोन दिवसांत कोणीही प्रशासकीय अधिकारी भेटायला आले नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. अस्वच्छतेमुळे विद्यार्थी आजारी पडत असल्याची कबुली वैद्यकीय शिक्षण संचालक; तसेच लोकप्रतिनिधींच्या बैठकीत घाटी प्रशासनाने दिली होती. त्याला महिना उलटला; परंतु अद्यापही विद्यार्थ्यांच्या वसतिगृह आणि परिसरात स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. नियमितपणे स्वच्छता होत नाही. त्यात पिण्याच्या पिण्याची असुविधा आहे. वॉटर प्युरिफायरअभावी अशुद्ध पाणी पिण्याची वेळ येत आहे. त्यामुळे आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्याविषयी प्रशासन काय उपाययोजना करते याकडे भावी डॉक्टरांचे लक्ष लागले आहे.\nसेलूत कर्तव्यात कसूर करणारे दोन शिक्षक निलंबित\nसेलू : जिल्हा परिषदेच्या शाळांच्या गुणवत्तेसंदर्भात परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. पी. पृथ्वीराज हे तालुकानिहाय शिक्षण...\nतेलंगणाच्या आमदारांचे शिक्षण पाहून व्हाल थक्क\nहैदराबाद : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीने तेलंगणामध्ये दणदणीत विजय मिळवला आणि या विजयाबरोबरच त्यांनी राज्यात सर्वांत...\nऔरंगाबाद - कलेच्या माध्यमातून मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देत त्यांना व्यक्त होण्याची संधी देणारी विद्यार्थीप्रिय ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धा-२०१८...\nपाठ्यवृत्तीत वाढीसाठी आयआयटीचे विद्यार्थी रस्त्यावर\nमुंबई - आयआयटीमधून विविध अभ्यासक्रमांत पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुढील संशोधनासाठी मिळणाऱ्या...\nदहाही विभागांचा कार्यभार प्रभारी भरोसे\nनागपूर : एकीकडे महाविद्यालयांना नियमित पदांची सक्ती करीत असलेल्या शिक्षण विभागाचे स्वत:च्या विभागातील रिक्त पदांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे....\nप्रशांत संजय नेवासे (वय २४) या तरुणाने पुणे शहराच्या जवळील सहजपूर या गावात कुक्कुटपालन व्यवसायातून शाश्वत उत्पन्नाचा धडा घालून दिला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च��या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/prtyek-patila-he-mhanayche-aste-pan-he-mhantata", "date_download": "2018-12-18T16:13:21Z", "digest": "sha1:PQUC5EXHB63ZC52R5O2WHTUYVAABT3FG", "length": 13137, "nlines": 246, "source_domain": "www.tinystep.in", "title": "प्रत्येक पतीला या गोष्टीबाबत खरं हे म्हणायचेअसते vs आणि ते हे म्हणतात - Tinystep", "raw_content": "\nप्रत्येक पतीला या गोष्टीबाबत खरं हे म्हणायचेअसते vs आणि ते हे म्हणतात\nआपण बऱ्याचदा वाचतो ऐकतो स्त्रियांना काही गोष्टी बोलायच्या असतात पण त्या वेगळ्या पद्धतीने टोमणा वाटणारा नाही पण ज्याला कळायचं त्याला कळेल अश्या पद्धतीने बोलतात त्यांना हे बोलायचं असतं पण त्या स्पष्ट पणे ना बोलता वेगळ्याच पद्धतीने ती गोष्ट सांगतात पण पुरुषांचं काय पती मंडळी देखील काही प्रत्येक गोष्ट सरळ आणि सोप्प्या भाषेत सांगत नाही. ते सुद्धा त्यांना जे काही बोलायचं असते ते स्पष्ट न बोलतात वेगळ्या पद्धतीने आडून-आडून बोलत असतात. आपण अश्याच काही मजेदार गोष्टीबाबत जाणून घेणार आहोत ज्या खऱ्या तुमच्या पतीला बोलायच्या असतात. पण ते त्या गोष्टी स्पष्टपणे न बोलता कश्या वेगळ्या पद्धतीने बोलतात ते आपण जाणून घेऊ.\n१. मी रागावलो नाहीये\nज्यावेळी ते \"मी रागावलो नाहीये \" असं म्हणतात त्यावेळी ते थोडेसे रागावलेले असतात, पण थोड्या वेळाने त्यांचा राग शांत होणार आहे, आणि त्यांना तो विषय काढून पुन्हा त्याच विषयवर चर्चा करायची नाहीये. असंच होतं ना \n२. तू जरा जास्तच करतीयेस /“You’re overreacting”\nज्यावेळी ते असे म्हणतात त्यावेळी त्यांना माहिती असतं कि त्यांनी गोंधळ घालून ठेवला आहे किंवा त्यांची चूक झालेली आहे, पण त्यांना स्वतःची चूक मान्य करायची नसते आणि त्या चुकीचे किंवा गोंधळाचे खापर तुमच्यावर फोडायचे असते अश्यावेळी ते तू जरा अतिच करतेस ओव्हर रिऍक्ट करते असे म्हणत असतात.\n३. अगं तू तिकडे कंटाळशील\nज्यावेळी तुमच्या पतीच्या मित्र-मित्राचे भेटायचे ठरते आणि तुम्ही मी येऊ का विचारात किंवा ते विचाराचं म्हणून विचारात बरोबर येणार का आणि तुम्ही हो म्हणता त्यावेळी तुम्हांला टाळण्यासाठी ते अगं तू कंटाळशील तू कशाला येते. आम्ही काय गप्पाच मारत बसणार आहोत.. अशी का���णे देतात बरोबर ना आणि तुम्ही हो म्हणता त्यावेळी तुम्हांला टाळण्यासाठी ते अगं तू कंटाळशील तू कशाला येते. आम्ही काय गप्पाच मारत बसणार आहोत.. अशी कारणे देतात बरोबर ना म्हणजे अगं तू कंटाळशील म्हणजे तू येऊ नको असा त्याचा अर्थ असतो\n४. तू मेकअप शिवाय देखील सुंदर दिसतेस\nज्यावेळी ते असं म्हणतात त्यावेळी लगेच खरं मानू नका. त्यांना खरं त्यावेळी तू ठीक-ठाक दिसत आहेस आणि आपल्याला बाहेर जायला उशीर होत आहे लवकर काय ते तुझा मेकअप आवर असं त्यांना म्हणायचे असते\n५. मी असं कधी म्हणालो\nत्यांना जे बोलायचे असते ते ते बोलून घेतात आणि त्या गोष्टीचा त्रास व्हायला लागल्यावर पुन्हा मी असं कधी म्हणालो, मला असं म्हणायचे होतं तू चुकीचा अर्थ घेतला अशी सरावा-सारव करायला लागतात ....असं बऱ्याच वेळा घडत असतो बरोबर ना\n६. तू काय जाड दिसत नाहीये\nप्रत्येक वेळी ते तुम्हांला टाळण्यासाठी त्रास देण्यासाठी अश्या गोष्टी बोलत नसतात. ज्यावेळी तुम्हांला तुम्ही जाड झाल्यासारख्या वाटता आणि तुम्ही खरंच थोड्याश्या जाड झालेल्या असतात त्यावेळी तुम्हांला वाईट वाटू नये किंवा तुमचा मूड खराब होऊ नये या करता अश्या गोष्टी बोलत असतात. त्यावेळी ते तू थोडी जाड जरी झाली असलीस तरी माझं तुझ्यावर अजून तेव्हढच प्रेम आहे अस त्यांना सांगायचं असतं\n७. मला असं म्हणायचे नव्हते\nहे म्हणजे मी असं कधी म्हणालो याचाच एक प्रकार असतो पण यावेळी त्यांना आपली चूक किंवा आपण चुकीचे वागलो याची जाणीव झालेली असते आणि म्हणून ते अपराधी भावनेने मला असं म्हणचे नव्हतं असं ते म्हणत असतात\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-onion-67118", "date_download": "2018-12-18T16:04:46Z", "digest": "sha1:5POUQLYNGCFLR2E4K3QTOHDPKIACLG6R", "length": 12686, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news onion कांद्याच्या भावात 300 रुपयांनी उसळी | eSakal", "raw_content": "\nकांद्याच्या भावात 300 रुपयांनी उसळी\nशनिवार, 19 ऑगस्ट 2017\nनाशिक - बिहार आणि आसाममधील पूरपरिस्थितीमुळे स्थानिक बाजारपेठेतील कांद्याच्या भावात क्विंटलला सहाशे रुपयांनी घसरण झाली होती. देशाच्या विविध भागांतून मागणी वाढल्याने शुक्रवारी कांद्याच्या भावात क्विंटलला तीनशे रुपयांनी उसळी घेतली. शनिवारपासून (ता. 19) तीन दिवस कांद्याच्या पट्ट्यातील बाजारपेठांमधील लिलाव बंद राहणार आहेत.\nनाशिक - बिहार आणि आसाममधील पूरपरिस्थितीमुळे स्थानिक बाजारपेठेतील कांद्याच्या भावात क्विंटलला सहाशे रुपयांनी घसरण झाली होती. देशाच्या विविध भागांतून मागणी वाढल्याने शुक्रवारी कांद्याच्या भावात क्विंटलला तीनशे रुपयांनी उसळी घेतली. शनिवारपासून (ता. 19) तीन दिवस कांद्याच्या पट्ट्यातील बाजारपेठांमधील लिलाव बंद राहणार आहेत.\nपर्युषण वर्षारंभाच्या पहिल्या दिवसामुळे जिल्ह्यातील काही बाजारपेठांमध्ये लिलाव आज बंद ठेवण्यात आले होते. त्याचवेळी बंगळूर, दावणगिरी, कोलकता, चेन्नई, मध्य प्रदेश, ओडिशामधून मागणी वाढल्याने कांद्याच्या भावात वाढ झाल्याचे व्यापारी नितीन जैन यांनी सांगितले. दरम्यान, पूरपरिस्थितीत रस्त्यात अडकून पडलेल्या पाचशे ट्रकपैकी कांद्याचे अडीचशे ट्रक सकाळपर्यंत बांगला देशच्या सीमेपर्यंत पोचले होते. लासलगाव बाजार समितीमध्ये क्विंटलभर कांद्याचा सरासरी भाव दोन हजार 150 रुपये इतका निघाला. दोन दिवसांपूर्वी एक हजार 851 रुपये क्विंटल भावाने कांदा विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती.\nबाजारपेठ बुधवारी (ता. 16) आज\nआग्रा 2 हजार 410 2 हजार 420\nअहमदाबाद 1 हजार 800 2 हजार\nअजमेर 2 हजार 2 हजार 100\nगोरखपूर 2 हजार 250 2 हजार 300\nजळगाव 1 हजार 500 1 हजार 450\nकोल्हापूर 1 हजार 800 2 हजार\nपाटणा 2 हजार 400 2 हजार 350\nपुणे 2 हजार 2 हजार\nसुरत 2 हजार 50 2 हजार 150\nयेवला 1 हजार 950 2 हजार 150\nराज ठाकरेंचे स्वप्न कमलनाथांकडून पूर्ण\nभोपाळ : काँग्रेसचे नेते आणि नवनिर्वाचित मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज ठाकरेंकडून गुरुमंत्र घेऊन त्याचा गंडा बांधला की काय असा प्रश्न पडला आहे. कारण,...\nकारखान्यातील स्फोटात चार जण ठार, 8 जखमी\nमांजरी : मद्यनिर्मिती करणाऱ्या बॉयलरचा स्फोट होऊन चार कामगार ठार, तर नऊ वर्षांच्या बालकासह 8 जण गंभीर जखमी झाले. मुधोळजवळील (जि. बागलकोट) कुरली...\nबलात्कारप्रकरणी राजद आमदार दोषी\nपाटणा- बिहारचे माजी मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) आमदार राधावल्लभ यादव यांच्यासह पाच जणांना एका बलात्कारप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. 21...\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\nपाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांना समावेशक वृत्ती अंगीकारण्याशिवाय पर्याय नाही, हे स्पष्ट झाले आहे. संवाद हे...\n#DecodingElections : 'राजतिलक की करो तैयारी आ रहे है नितीन गडकरी'\nदेशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांतील निकालाचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. या निकालाने भारतीय जनता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sanhita-sathottari-news/persecution-of-elder-in-world-1686363/", "date_download": "2018-12-18T15:21:43Z", "digest": "sha1:OAABXUKIUTVXOE2SWJXJL3CYZ3TGLMLB", "length": 27096, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Persecution of elder in world | वृद्धांचा जगव्यापी छळ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\n२००३ पासून राज्यात आणि देशात यावर परिषदा होत आहेत आणि वृद्धापमानाचे वेगवेगळे प्रकार समोर येत आहेत.\n२००३ पासून राज्यात आणि देशात ‘वृद्धांचा छळ’ या विषयावर परिषदा होत आहेत आणि वृद्धापमानाचे वेगवेगळे प्रकार समोर येत आहेत. मुळात वयामुळे घरातली कमी होणारी किंमत हे सत्य वृद्ध स्वीकारतात पण त्याही पलीकडे जाऊन वृद्धांवर खेकसणे, दम देऊन बोलणे आणि हिणवणे याचे प्रमाण वाढते. त्यावरील उपाययोजनांची माहिती प्रत्येक ज्येष्ठाला असणे म्हणूनच अत्यंत आवश्यक आहे.\nपुण्याला शिक्षणासाठी आलेली नात आजीच्या घरून काहीही न सांगता किंवा कुठे जाणार आहे हेही न कळवता निघून गेली. मुलाला विचारले तर तोही काही सांगत नाही. कुसुमताई एकदम गप्प गप्प झाल्या आहेत तेव्हापासून.* नावावर ब्लॉक असून मुलाने घराबाहेर काढले ते सुद्धा मध्यरात्री आई पोलिसांच्या मदतीने आमच्याकडे आली. आल्यावर प्रथम सांगितले की कोणी चौकशी केली तर मी इथे आहे सांगू नका.* नवीन मोठा बंगला बांधायचा म्हणून कर्ज काढण्यासाठी प्लॉट मुलाच्या नावावर केला आणि आई-वडील भाडय़ाच्या घरात राहायला गेले ते तिथेच आहेत. नवीन बंगल्यात त्यांना प्रवेश नाही.\nवृद्धांना कोणत्या कोणत्या प्रकारच्या छळाला, अपमानाला किंवा अवहेलनेला सामोरे जावे लागते आहे याचे प्रत्यक्ष त्या त्या व्यक्तीने केलेले ‘कथन’ ऐकताना मन सुन्न होऊन जाते आणि लक्षात येते वृद्धांचा छळ (एल्डर अब्युज) अगदी घराघरांत होतो आहे.\n२००३ पासून राज्यात आणि देशात यावर परिषदा होत आहेत आणि वृद्धापमानाचे वेगवेगळे प्रकार समोर येत आहेत. मुळात वयामुळे घरातली कमी होणारी किंमत हे सत्य वृद्ध स्वीकारतात पण त्याही पलीकडे जाऊन वृद्धांवर खेकसणे, दम देऊन बोलणे आणि हिणवणे याचे प्रमाण वाढते. त्यांना घरात सतत दडपणाखाली राहावे लागणे, ही पुढची पायरी आहे. त्यांना उपाशी ठेवणे, मारणे, घर सोडण्यास भाग पाडणे, त्यांचे पैसे काढून घेणे, जबरदस्तीने सहय़ा घेणे यांसारख्या घटनाही घडत आहेत. धोक्याची गोष्ट म्हणजे असा छळ केला जाण्याचे प्रमाण झपाटय़ाने वाढते आहे. त्यामुळे वृद्धांचा छळ म्हणजे काय त्याचे विविध मार्ग आणि उपाययोजना या सर्वाची माहिती प्रत्येक ज्येष्ठाला असणे अत्यंत आवश्यक आहे.\nहा प्रश्न जागतिक आहे त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघालासुद्धा याची नोंद घेणे गरजेचे वाटले. संयुक्त राष्ट्र संघाने वृद्धांचा छळ म्हणजे काय याची व्याख्या केली आहे ती अशी – ‘अशा कोणत्याही संबंधात जेथे परस्पर विश्वास आणि वृद्धाची काळजी घेणे अपेक्षित असते तेथे वृद्धा���ना ताण सहन करावा लागेल किंवा इजा पोचेल असे एकदा किंवा वारंवार केलेले कोणतेही कृत्य अथवा आवश्यक ती उपाययोजना करण्याकडे केलेले दुर्लक्ष म्हणजे वृद्ध अवहेलना होय.’\nवृद्धापमान वेगवेगळ्या प्रकारे केला जातो.\nमालमत्ता किंवा पैसे या संदर्भात केलेला छळ –\nपैसे काढून घेणे किंवा उपजीविकेसाठी पैसे न पुरवणे, घरदार किंवा इतर मालमत्तेवरून बेदखल करणे यासारख्या गोष्टी वृद्धांना न कळविता किंवा त्यांच्यावर बळजबरी करून घेतल्या जातात.\nसामाजिकदृष्टय़ा एकटे पाडणे, त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध न ठेवणे, समाजात मिसळू न देणे. मानसिक छळ – धमक्या देणे, असुरक्षितता निर्माण करणे, पाणउतारा करणे, त्यांचा आत्मविश्वास खच्ची करणे यासारख्या गोष्टींनी ज्येष्ठांना खूप मानसिक त्रास होतो.\nवृद्धांच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करणे, औषधोपचार न करणे, कपडेलत्ते न पुरवणे, त्यांच्या प्रकृतीला सोसवेल असे खाणे न देणे, चिडचिड करणे, ऑपरेशन टाळणे यांसारख्या गोष्टीही घडत असतात.\n आणखी खूप वेगवेगळ्या प्रकाराने ज्येष्ठांना त्रास होईल, अशी वर्तणूक त्यांच्या जवळच्या माणसांकडून होत असते. पण एक तर वय वाढलं की असं काही तरी होणारच हे सामान्यत: गृहीत धरले जाते. याशिवाय ‘आपलेच दात आणि आपलेच ओठ’ तक्रार कोणाविरुद्ध कशी करणार या विचाराने छळ केला गेला तरी त्याबद्दल बोलले जात नाही. पण ‘हेल्पएज’सारखी संस्था जेव्हा गोपनीयतेची खात्री देऊन सव्र्हे करते तेव्हा वृद्ध अवहेलनेच्या प्रमाणात खूप वाढ झाली आहे हे सत्य उघड होते.\n‘वृद्धांचा छळ’ ही समस्या तुलनेने अलीकडच्या काळात समाजापुढे आली म्हणायला हवी. १९७५मध्ये ब्रिटिश सायंटिफिक जर्नलमध्ये याचा उल्लेख झालेला आढळतो. आणि त्यानंतर अमेरिका आणि इतर प्रगत देशांमध्ये याचा विचार सुरू झाला. वृद्धांची वाढती संख्या हे यामागचे मुख्य कारण असल्याचे लक्षात येते.\nभारतामध्ये २००२ मध्ये माला कपूर शंकरदास यांनी या संदर्भात एक लेख प्रसिद्ध केला आणि २००६ मध्ये पुण्यामध्ये ‘कास्प’ या संस्थेने रिझनल राउंड टेबल कॉन्फरन्स आयोजित केली होती. यामध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा इत्यादी देशांचा सहभाग होता. वेगवेगळ्या देशातील वृद्धांच्या छळासंदर्भात त्यामध्ये ऊहापोह झाला त्यावरून हा प्रश्न जागतिक आहे हे स्पष्ट झाले.\nवृद्धांचा छळ किंवा अपमान का ह��तो याची ढोबळमानाने कारणे सांगता येतील. जो केअरगिव्हर-काळजी घेणारा असतो त्याची स्वत:ची शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक स्थिती बिघडलेली असेल. त्याच्याकडे काळजी कशी घ्यावी याचे ज्ञान किंवा कौशल्य नसेल किंवा त्याला दीर्घकाळ काळजी घेत राहावी लागली असेल. अशा वेळी वृद्धांकडे नीट लक्ष दिले जात नाही. वृद्ध जर परावलंबी झाला असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाण्याचे प्रमाण वाढते. कुटुंबातील सर्व सदस्यांची जबाबदारी एकाच व्यक्तीवर असेल आणि त्या व्यक्तीला नोकरीमध्येही ताणतणाव असतील तर त्याला वृद्धाची कळजी घेण्याची जबाबदारी नीट पेलता येत नाही. वृद्धाने त्याच्या पूर्वायुष्यात मुलांना नीट वागवले नसेल, त्यांचा छळ केला असेल तर साहजिकच मुले ‘करावे तसे भरावे’ याचा वापर करताना आढळतात.\nकाळजी घेणाराच जर व्यसनी किंवा दुर्वर्तनी असेल, बेजबाबदार असेल तर तो वृद्धाची काय काळजी घेणार काही व्यक्ती किंवा कुटुंबे ‘माणूसघाणी’ असतात. समाजाशी, मित्रांशी किंवा नातेवाईकांशी संबंध ठेवत नाहीत, त्या कुटुंबात छळ होण्याच्या घटना आढळून येतात. ही यादी आणखी किती तरी मोठी होण्याची शक्यता आहे पण परिस्थिती समजून घ्यायला वर दिलेली कारणे पुरेशी आहेत.\nप्रश्न आहे तो असे होऊ नये म्हणून काय करता येईल. प्रथम स्वत: व्यक्तीने काय करावे ते पाहू. समाजाशी नाते जोडावे. मित्रमैत्रिणींचे वर्तुळ जाणीवपूर्वक वाढवावे. अगदी राहायची जागा बदलली तरी जुन्या ओळखी, मित्रांशी संबंध राखावेत. कुटुंबात परिस्थिती बदलत असेल तर मित्रांशी बोलावे. त्यांना घरी बोलवावे. समाजोपयोगी कार्यात सहभागी व्हावे. (संहिता साठोत्तरीच्या पहिल्या लेखापासूनचे माझे सूत्र याच धर्तीवर आहे हे वाचकांच्या लक्षात आलेच असेल.) तुमच्या भवितव्याचा विचार करून परावलंबित्व आले तर काय करता येईल याचा विचार करावा. तुमच्या इच्छापत्रातील तरतुदींचा ठरावीक काळानंतर पुनर्विचार करून आवश्यक वाटल्यास बदल करावा. तुमच्या विश्वासातील व्यक्तीला दाखवल्याशिवाय कोणत्याही दस्ताऐवजावर सही करू नका. पेन्शन शक्यतो स्वत: काढा. पासबुक तपासा.\nकौटुंबिक स्तरावरसुद्धा काय करावे याचा विचार आवश्यक आहे. वृद्ध नातेवाईकांशी आणि मित्रांशी संबंध ठेवा. कदाचित त्यातून ‘मदतीचे हात’ उपलब्ध होऊ शकतील. वृद्धांच्या इच्छा-अपेक्षा जाणून घेऊन त्या किती आणि कशा पूर्ण करता येतील याचा अंदाज घेऊन त्यावर चर्चा करा. तुमच्या क्षमता ओळखा. न झेपेल अशा जबाबदाऱ्या घ्याव्या लागत असतील तर सुरुवातीपासून मदत घ्या. वृद्धाला जास्तीत जास्त स्वावलंबी राहू दे. अती काळजी करून त्याच्या हालचालींवर मर्यादा आणू नका.\nवृद्धांचा छळ किंवा त्यांना त्रास होत असेल तर बहुतेक वेळा ते स्वत:हून काही सांगत नाहीत. एक तर त्यांना कुटुंब तोडायचे नसते, काही केले तर ते शेवटपर्यंत न्यायची क्षमता नसते. शिवाय मानहानी होईल ती नको वाटते. अगदी कडेलोट झाला तरच वृद्ध याविरुद्ध कृती करतात. नाही तर काही तरी भयानक घडते तेव्हाच इतरांना कळते. सामान्यत: ज्या व्यक्तीला त्रास होतो त्यांच्यामध्ये काही वेगळी लक्षणे आढळतात.\nघराबाहेर आसरा शोधणे, घरी जाणे टाळणे, एखाद्या व्यक्तीचा संदर्भ आल्यास दचकणे किंवा अनपेक्षित प्रतिक्रिया व्यक्त करणे, शारीरिक इजा चेहऱ्यावर अथवा व्रण, जखमा आढळणे. वैवाहिक संबंधात अनाकलनीय बदल जाणवणे, परस्परविरोधी असंबद्ध स्पष्टीकरण देणे, औषधोपचार करण्यास नकार देणे, माणसे टाळणे, भूक कमी होणे ही लक्षणे वृद्ध अवहेलनेची शक्यता दर्शवितात.\nया सर्व वृद्धांच्या छळासंदर्भात स्वत: वृद्धांनीही आपले वागणे तपासून पाहिले पाहिजे. माझे घर, माझा पैसा, माझी पोझिशन यापेक्षा ‘माझी माणसं’ याकडे जाणीवपूर्वक जास्त लक्ष देऊन त्यांच्या मर्यादा लक्षात घेऊन आपली भूमिका ठरवली पाहिजे.\nएखाद्या वृद्धाला छळ सहन करावा लागत असेल तर त्यासाठी कायदेशीर तरतूद आहे, हेल्पलाइन असते.. पण येथे शब्दमर्यादेमुळे देता येत नाही. त्यासाठी स्वतंत्र लेख लिहायला हवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIPL Auction 2019: युवराज झाला 'मुंबईकर' १२ व्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार\nनाराज खासदार संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाला दांडी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n युवराज सिंहवर अखेर बोली लागली, नवीन हंगामात मुंबई इंडियन्सकडून...\nअटलजींच्या सरकारला आणखी काही काळ मिळाला असता तर...\n#MeToo : सोनू निगमचा अनु मलिकला पाठिंबा\nरणबीर रिसेप्शनला न आल्यानं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही- दीपिका\nThackeray Biopic: चर्चा फक्त भगव्याची अन् नवाजुद्दीनच्या लूकची\nदुसरीला डेट करत असतानाही रणवीर माझ्याशी ��्लर्ट करायचा, दीपिकानं सांगितला मजेशीर किस्सा\n...अन् पंकजाताई आणि पूनम महाजन म्हणाल्या 'कुछ कुछ होता हैं'\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nप्रशासकीय इमारतीतील संकटकालीन सुटकेचा मार्ग ‘अडगळी’त\nखड्डे न बुजवताच, रस्त्याची रंगरंगोटी\nलहान मुलांच्या मदतीने लग्नमंडपांत चोऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A5%87-2/", "date_download": "2018-12-18T15:29:55Z", "digest": "sha1:YH3O2VG4BCNI4MPOSFAMPOLQMVNSG7MO", "length": 13747, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर दरड प्रतिबंधसाठी इटालियन व स्विस तंत्रज्ञान | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर दरड प्रतिबंधसाठी इटालियन व स्विस तंत्रज्ञान\nएक्सप्रेस वे वरील दरड प्रतिबंध उपाय योजना अंतिम टप्प्यात\nलोणावळा – चार वर्षांपूर्वी सातत्याने कोसळणाऱ्या दरडींमुळे प्रवासासाठी असुरक्षित बनलेल्या पुणे-मुंबई एक्सप्रेस मार्गावरील खंडाळा (बोरघाट) घाटमाथा परिसरातील दरडप्रवण क्षेत्रासह अन्य ठिकाणी प्रवाशांना सुरक्षित व निर्धोक प्रवास करता यावा, यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने सैल व धोकादायक झालेल्या दरडी हटविण्याचे आणि त्या ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून ते अंतिम टप्प्यात आले आहे. दरडी कोसळण्यास प्रतिबंध घालण्यासाठी प्रथमच इटालियन व स्विस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.\nपुणे-मुंबई एक्सप्रेस मार्गावर 22 जून व 19 जुलै 2015 रोजी खंडाळा (बोरघाट) घाटातील खंडाळा आणि आडोशी बोगद्याजवळ दोन मोठ्या दरडी कोसळून दोन प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर चार जण जखमी झाले होते. या दोन्ही दरडीच्या दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा एका महिन्याच्या कालावधीत खंडाळा घाटातील खंडाळा बोगदा ते आडोशी बोगदा या आठ किलोमीटर अंतरावर पाच वेगवेगळ्या ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. या दरडीच्या घटनांमुळे प्रवासासाठी जलदगती संबोधला जाणारा पुणे-मुंबई एक्सप्रेस महामार्ग असुरक्षित बनला होता. या दरडींच्या घटनांची राज्य सरकार आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने दखल घेत 27 जुलै 2015 रोजी खंडाळा (बोरघाट) घाटातील घाटमाथा परिसरातील सैल व धोकादायक झालेल्या दरडी हटविण्याचे आणि त्या ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली होती. त्यानंतरही 2016 काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या.\nयामुळे दरडीच्या दुर्घटना पुन्हा घडू नये, यासाठी महामंडळाने आय.आय.टी., मुंबई यांच्या सल्ल्यानुसार दरडी कोसळण्याच्या प्रवण क्षेत्रात प्रतिबंधक उपाययोजनाची आखणी केली. त्यानुसार, आडोशी बोगदा (मुंबई दिशने), अमृतांजन पूल (मुंबई व पुणे दिशने) व खंडाळा बोगदा येथे कंत्राटादारामार्फत जिओमार्फालॉजिकल (भूगर्भ) तंज्ञ यांच्या पथकाला पाचारण करून तपासणी व सर्वेक्षण करणे, दगडी पृष्ठभागाचे लूज स्केलींग करणे व ढिले झालेले बोल्डर्स काढणे, डोंगर माथ्यावर व आवश्यक ठिकाणी गटर खोदकाम करणे, रॉक बोल्टींग करणे, नेटींग करणे, डायगोनल टाय रोप बसविणे, शॉटक्रिंट करणे, आवश्यक ठिकाणी गॅबियन वॉल्स बांधणे आदी कामांसाठी एकूण 52 कोटी 19 लाख 98 हजार 451 रुपये खर्च आला.\nया कामाचा आढावा घेण्यात आल्यानंतर आय.आय.टी., मुंबई यांनी प्रस्तावित केल्यानुसार आणखी दोन कामे प्रगतीपथावर आहेत. ती कामे अनुक्रमे 56 कोटी 38 लाख व 861 कोटी रुपयांची आहेत. याच कामासाठी जानेवारी व फेब्रुवारी 2018 मध्ये महामार्ग पोलिसाच्या पूर्व परवानगीने टप्याटप्याने एक्सप्रेस महामार्गावरील वाहतूक 15 मिनिटासाठी बंद ठेवली होती. दरडीवरील सैल झालेले दगड काढण्यात आले. आता तेच काम अंतिम टप्यात आले आहे. दरड प्रवण क्षेत्रात स्टील वायर जाळी बसविणे, रॉक बोल्टिंग करणे, ड्रेनेजसुधारणेची कामे करणे, गॅबीयन वॉल बाधणे आदी कामे ही मे. पायोनियर फाउंडेशन इंजिनिअर्स प्रा. लि. मार्फत करण्यात येत आहेत. अंदाजे सव्वाशेच्या आसपास मनुष्यबळ प्रतिबंधक उपाय योजनाच्या कामामध्ये व्यग्र आहेत.\nया कामात प्रथमचे हाय टेन्साईल स्ट्रेन्थ वायरच्या जाळ्या व रॉक बोल्टींगच्या कामासाठी इटालियन व स्विस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. या कामी आय.आय.टी., मुंबई येथील रॉकमेकॅनिक्स विभाग प्रमुख टी.एन.सिंग हे तांत्रिक संकल्पना व स्पेसिफिकेशन देत असून, मे. स्टुप कन्सल्टंट प्रा. लि. हे पर्यवेक्षण करीत आहेत.\nएक जूनपासून घाटात घाट निरीक्षण (जीओटी) पथक राहणार तैनात\nया प्रतिबंधनात्मक उपायाबरोबरच एक्सप्रेस महामार्गावर टोलवसुलीचे कंत्राट असलेली मे. एमआयपीएल (मे. म्हैसकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.) या कंपनीमार्फत जीओटी ही टीम 1 जून 2018 पासून दरड प्रवण क्षेत्रात कार्यरत राहणार आहे. त्या टीमच्या सुपरवायझरच्या नेतृत्तवाखाली लोडर, पोकलेन, जेसीबी, दोन टिपर, 10 मजूर व सुपरवायझर या यंत्रसामुग्रीसह बोरघाट पोलीस चौकी येथे तैनात राहिल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमोदींविरोधात सगळ्यांचेच “हम साथ साथ हैं…’\nNext articleअहल्यादेवी जयंतीनिमित्त दोन दिवस सांस्कृतिक कार्यक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaihikers.net/blog/2017/06/16/pune-city-old-is-gold-pune-city-old-photos-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2018-12-18T16:20:26Z", "digest": "sha1:JWF4FYY4HIK5VYPZTTNLDF5UNMYMGCQI", "length": 7761, "nlines": 118, "source_domain": "mumbaihikers.net", "title": "pune City old is gold | pune city old photos | पुणे जुने ते सोने | - Mumbai Hikers Network", "raw_content": "\nहे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, मुळा व मुठा ह्या दोन नद्यांच्या किनारी वसलेले असून पुणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. नागरी सोयीसुविधा व विकासाबाबतीत पुणे हे महाराष्ट्रात मुंबईनंतर अग्रेसर आहे. या शहराच्या नावाचे Poona हे इंग्रजी स्पेलिंग सुमारे १५०वर्षे प्रचलित होते.विद्येचे माहेर घर म्हणून ओळखले जाते.\nशिवाजीच्या आधीच्या काळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे हे भारतातील सातवे मोठे शहरअसून महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे.[ संदर्भ हवा ].समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची ‘सांस्कृतिक राजधानी’; शहरात असलेल्या नामांकित शिक्षणसंस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. पुणे शहर उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातसुद्धा अग्रेसर आहे. मराठी ही शहरातील मुख्य भाषा आहे.\nपुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पुणे तिथे काय उणे हा वाक्प्रचार प्रसिद्ध आहे.लाल किला,तुलसी बाग,ई.प्रसिद्ध आहेत.\nनमस्कार मित्रांनो ���ी प्रशांत दरेकर माझे यौटुब वर चॅनेल आहे त्यामध्ये मी भरपूर विडिओ अपलोड केले आहेत आणि करणार आहे तरी ते विडिओ सर्वांना पाहता यावी यासाठी आपण कृपया माझा चॅनेल सबस्क्रायब करा सबस्क्रायब केल्यावर सर्व विडिओ दिसतील तरी विडिओ आवडले का कि काही सजेशन असतील तर नक्की विडिओ च्या कॉमेंट मध्ये लिहा धन्यवाद\nलिंक खाली दिली आहे\nमुळशी – एक अविस्मरणीय जंगल प्रवास | मराठी व्लॉग\nSondai Fort ( किल्ले सोंडाई )\nगावाकडची धमाल – आपलं गावच लै भारी | मराठी व्लॉग\nKavnai | Kapildhara | कपिलधारा तीर्थ -पौराणिक, आध्यात्मिकबरोबरच ऐतिहासिक महत्त्व लाभलेले गाव\nपालघर मधील सर्वात निवांत ठिकाण – मराठी व्लॉग\nश्री छत्रपती शिवाजी महाराज घोषणा | शिव गर्जना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-time-get-farmers-sell-gram-rate-8968", "date_download": "2018-12-18T16:07:45Z", "digest": "sha1:OLJ2EY4EZZBNN33XBU5Z3VKV5DTTGHAL", "length": 15268, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, The time to get the farmers to sell gram at the rate | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमिळेल त्या दरात हरभरा विक्री करण्याची शेतकऱ्यांवर वेळ\nमिळेल त्या दरात हरभरा विक्री करण्याची शेतकऱ्यांवर वेळ\nमंगळवार, 5 जून 2018\nजळगाव ः जिल्ह्यात २९ मे रोजी शासकीय हरभरा खरेदीनंतर खासगी बाजार व बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याचे दर व्यापारी लॉबीने आणखी पाडले असून, शेतकऱ्यांना मिळेल त्या दरात हरभरा विक्री करावी लागत आहे. ऐन खरीप हंगामाच्या काळात ही समस्या असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.\nजळगाव ः जिल्ह्यात २९ मे रोजी शासकीय हरभरा खरेदीनंतर खासगी बाजार व बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याचे दर व्यापारी लॉबीने आणखी पाडले असून, शेतकऱ्यांना मिळेल त्या दरात हरभरा विक्री करावी लागत आहे. ऐन खरीप हंगामाच्या काळात ही समस्या असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.\nजिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रात हरभरा विक्रीबाबत नोंदणी केली होती, त्या सुमारे ३० ते ३२ हजार शेतकऱ्यांच्या ५२ हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी मार्केटिंग फेडरेशनने केलेली नाही. खरेदी केंद्रांमध्ये अनेक शेतकऱ्यांचा हरभरा २९ मे नंतर पडून ���हे. शेतकऱ्यांनी मध्यंतरी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले; परंतु त्याची दखल घेतली नाही. ही दखल घेऊन तातडीने हरभरा खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मगाणी शेतकरी करीत आहेत.\nशासकीय खरेदी बंद झाल्यानंतर व्यापारी मंडळी कमी दरात खरेदी करीत असून, पैसे १० ते १२ दिवसांनंतर देण्याच्या बतावण्या करीत आहेत; परंतु सध्या हंगामाचे दिवस असल्याने बियाणे, मशागती, उधारउसनवारी या बाबी लक्षात घेता शेतकऱ्यांना मिळेल त्या दरात हरभरा विक्रीशिवाय पर्याय नाही. बाजारात दर ३३०० रुपयांपर्यंत खाली आणले आहेत. काबुली हरभऱ्याचे दरही ५२०० रुपयांपर्यंतच आहेत. जळगाव, रावेर, मुक्ताईनगर बाजार समितीत मंदी असल्याचे सांगितले जात आहे.\nअमळनेर, जामनेरमधील नेरी बाजारात लागलीच लिलाव केले जातात; परंतु दर अपेक्षित प्रमाणात मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यावल, चोपडामधील काही शेतकऱ्यांनी नाईलाजाने आपला हरभरा इंदूर, बऱ्हाणूरच्या बाजारात विक्रीसाठी पाठविला; परंतु तेथेही अपेक्षित दर नाहीत. पैसे लागलीच रोकडच्या स्वरूपात तेथे मिळाल्याची माहिती मिळाली.\nव्यापार खरीप प्रशासन बाजार समिती\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\n`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्त शिवार अभियानातंर्गत भूजल...\nनगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...\nसांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...\nनगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...\nसोलापुरात वांगी, ढोबळी मिरची, कोबी दरात...सोलापूर ः सोलापू�� कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nरेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...\nनाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...\nसोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी...सोलापूर : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय...\nयोग्य वेळी करा मिरीची काढणीमिरी घोसामधील एक ते दोन मणी पिवळे अगर नारंगी...\nनाशिकला वांगी, घेवडा, आले दर तेजीतनाशिक : गत सप्ताहात नाशिक बाजार समितीत बहुतांश...\nबियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’ बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’...\nप्रथिनांद्वारे मिळवता येईल अधिक टिकाऊ...निसर्गातील कोळ्याच्या धाग्यापासून प्रेरणा घेत चीन...\nऊसतोडणी कामगारांच्या गावांत दुष्काळी...नगर ः जनावरे जगवण्यासाठी आणि रोजगाराच्या शोधात...\nनामपूरात शेतमालाला दर, कर्जमाफीसाठी...नामपूर, जि. नाशिक : कांदा पिकासह शेतमालाचे...\nवजनकाट्यात घोळ करणाऱ्यांनी लाज बाळगावीमाळेगाव, जि. पुणे ः ‘माळेगाव साखर कारखान्याचे...\nकोल्हापूर जिल्ह्यास ३०० एकर तुती...कोल्हापूर : महारेशीम अभियानांतर्गत कोल्हापूर...\nहमीभावाने साडेदहा हजार क्विंटल शेतीमाल...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...\nपुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकेळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/after-elphinstone-road-stampede-piyush-goyal-issues-new-safety-directives-271108.html", "date_download": "2018-12-18T16:04:10Z", "digest": "sha1:U2RNVWFQYCK7W6QIX3NLUY6CJPKEWTVR", "length": 12411, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईत रेल्वेचे पादचारी पूल आता अनिवार्य, रेल्वेमंत्र्यांची घोषणा", "raw_content": "\nPHOTOS : हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या मित्रासाठी रात्रभर जागणाऱ्या मुक्या जीवांची कहाणी\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nVIDEO : पंतप्रधान मोदींनी मराठीत भाषण करून घातली साद\nIPLAuction2019 : युवी इज बॅक, 'मुंबई'���े दिला आधार\nआम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो - नरेंद्र मोदी\nआमचा विकास 'आदर्श'सारखा नाही : पंतप्रधानांच्या भाषणातल्या 10 महत्त्वाच्या गोष्टी\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO: सैन्यभरतीच्या जागा 68 आणि अर्ज 12 हजार, उमेदवारांवर पोलिसांचा लाठीमार\nपंतप्रधान मोदी मुंबईत दाखल, शिवसेनेच्या बहिष्कारामुळे दौरा चर्चेत\nशिवरायांच्या ऐतिहासिक स्मारकाचं काम सुरू, पाहा एक्सक्ल्युझिव्ह फोटो\nVIDEO : मुंबईत तरुणीच्या कारचा विचित्र अपघात\nमोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याआधी उद्धव यांचा शिवसेना मंत्र्यांना मोठा आदेश\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\nपेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होणार, ही आहे मोदी सरकारची योजना\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nमाझ्या बाबतीतही भेदभाव केला गेलाय - कतरिना कैफ\nसेटवर शशांक केतकरचा 'हा' पैलू सगळ्यांना ठेवतो खूश\nस्वप्नील जोशी म्हणतोय, मी पण सचिन\nबाहेर सोसाट्याचा वारा तर घरात भरलं पाणी, आंध्र प्रदेशमध्ये 'फेथाई'चं थैमान\nचक्क घड्याळाने वाचवलं हृदयविकाराच्या झटक्यापासून, वाचून तुम्हीही म्हणाल वाह...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nIPLAuction2019 : युवी इज बॅक, 'मुंबई'ने दिला आधार\nVIDEO : युवराज सिंग अखेर #sold\nLIVE: IPLAuction2019 : युवराज झाला 'मुंबईकर', अखेरच्या क्षणी घेतलं विकत\nIPL Auction: क्रिकेट सोडून जॉब करणाऱ्या या खेळाडूवर आता 8.4 कोटींची बोली\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nVIDEO : युवराज सिंग अखेर #sold\nVIDEO: शिवाजी महाराजांच्या वेषात संसदेत अवतरले 'हे' खासदार\nLIVE VIDEO : मुंबई कामगार रुग्णालयात अग्निशमन दलाचा जवान शिडीवरुन खाली कोसळला\nमुंबईत रेल्वेचे पादचारी पूल आता अनिवार्य, रेल्वेमंत्र्यांची घोषणा\nरेल्वेचे पादचारी पूल आता सुविधा म्हणून नव्हे तर ते अनिवार्य करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या बैठकीत घेण्यात आला.\n30 सप्टेंबर : रेल्वेचे पादचारी पूल आता सुविधा म्हणून नव्हे तर ते अनिवार्य करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या बैठकीत घेण्यात आला.\nरेल्वेच्या इतिहासातील दीडशे वर्षांत पादचारी पूलाला प्रवाशी सुविधा असा दर्जा दिला होता. आता पादचारी पुलाला अनिवार्य दर्जा देण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानकावर सरकते जिने लावण्याला मान्यता दिली आहे.\nआज केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांची मुंबईत बैठक बोलावली होती. मुंबईतल्या रेल्वे सुरक्षे विषयीचे सर्व अधिकार रेल्वेचे महाव्यवस्थापकांना देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे आता प्रत्येक निर्णयासाठी दिल्लीला जावं लागणार नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपंतप्रधान मोदी मुंबईत दाखल, शिवसेनेच्या बहिष्कारामुळे दौरा चर्चेत\nशिवरायांच्या ऐतिहासिक स्मारकाचं काम सुरू, पाहा एक्सक्ल्युझिव्ह फोटो\nVIDEO : मुंबईत तरुणीच्या कारचा विचित्र अपघात\nमोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याआधी उद्धव यांचा शिवसेना मंत्र्यांना मोठा आदेश\nमुंबई कामगार रुग्णालय आगीचा मोठा खुलासा, या चुकीमुळे झाला 6 जणांचा मृत्यू\nमुंबई : कामगार रुग्णालय आग दुर्घटनेत मृतांचा आकडा 6 वर\nPHOTOS : हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या मित्रासाठी रात्रभर जागणाऱ्या मुक्या जीवांची कहाणी\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nVIDEO : पंतप्रधान मोदींनी मराठीत भाषण करून घातली साद\nIPLAuction2019 : युवी इज बॅक, 'मुंबई'ने दिला आधार\nVIDEO : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस उडवणार मोदींची झोप, पाहा स्पेशल रिपोर्ट\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A5%85/", "date_download": "2018-12-18T14:44:33Z", "digest": "sha1:BWTVWDZ22VFRDALKZY4OABN5QLPWATTP", "length": 16180, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "शनिवार आणि रविवार भुशी डॅमकडे जाणारा रस्ता बंद | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय…\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित…\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची…\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे…\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nनेहरुनगरमध्ये दुचाकी घेऊन देण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी…\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या…\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\n…तरीही आम्हाला शिवसेनेसोबत युती करायची आहे – नितीन गडक���ी\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Pune शनिवार आणि रविवार भुशी डॅमकडे जाणारा रस्ता बंद\nशनिवार आणि रविवार भुशी डॅमकडे जाणारा रस्ता बंद\nपुणे, दि.१४ (पीसीबी) – पर्यटकांची जास्त गर्दी असणारा डॅम म्हणजे भुशी डॅम. लोणावळ्यातल्या भुशी डॅमवर पर्यटकांची पावसाळ्यात कायमच गर्दी होत असते. मात्र दुपारी ३ वाजल्यापासून या धरणाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. दर शनिवार रविवार हा रस्ता बंद राहणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे यांनी दिली.\nभुशी डॅम कडे जाणारा मार्ग,राईवूड चौक हा बंद असणार असून ३ वाजता,चालत जाऊ शकता.भुशी डॅम ५ वाजता बंद राहणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे यांनी दिली आहे. शनिवार आणि रविवार असला की लोणावळ्यातून भुशी धरणाकडे जाणाऱ्या मुख्य चौकात वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे आज पासून दुपारी तीन च्या सुमारास भुशी धरणाकडे जाणारा मार्ग हा राईवूड चौक येथे बंद करण्यात आला आहे.हा नियम केवळ शनिवार आणि रविवारसाठी असणार आहे.\nलोणावळ्यामधून भुशी धरण हे अडीच किलोमीटर आहे,रस्त्या अरुंद असल्याने वाहतूक कोंडी होते.तरुण तरुणी या मौज मजा करण्यासाठी आले असल्याने डोंगरावर फिरण्यासाठी जातात.फोटो,सेल्फी यामधून अपघात होण्याची शक्यता असते यासाठी पर्यटकांनी अश्या ठिकाणी जाण्याचे शक्यतो टाळावे.\nभुशी धरण येथे भाजलेले मक्याचे कणीस,वडापाव,गरमागरम भजी,वाफाळलेला चहा याच्यावर पर्यटक ताव मारतात. भाजलेले मक्याच्या कणसाचा ��्यवसाय जास्त चालतो. मुंबई आणि पुण्याहून आलेले पर्यटक हे भाजलेल्या कणसावर ताव मरतात. मात्र आता दर शनिवार रविवार या धरणाकडे जाणारा रस्ता बंद राहणार आहे.\nPrevious articleशेतकरी आत्महत्या नेमकी कशामुळे सरकारची अचंबित करणारी उत्तरे\nNext articleवाल्हेकरवाडीत नवविवाहीत तरूणाची गळफास घेवून आत्महत्या\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n‘सरजी, कोण पप्पू आणि कोण खरा फेकू बनला; शत्रुघ्न सिन्हांचा खोचक...\nरहाटणीत तरुणीचा पाठलाग करुन धमकावणाऱ्या तरुणाला अटक\nमुख्यमंत्री फडणवीस दिल्लीच्या राजकारणात सक्रीय होणार\nपाच राज्यातील निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा नाही – प्रशांत किशोर\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nवैभव राऊतचा साथीदार सुधन्वा गोंधळेकर याच्या पुण्यातील घरातून ६ हॉर्डडिक्स आणि...\nमोदी भेटीचा हट्ट धरणा-या तृप्ती देसाईना पुण्यात अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://anilmadake.com/2017/12/28/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2/", "date_download": "2018-12-18T14:47:00Z", "digest": "sha1:RZVLJDBX2ZUVHO7O4NIUPSHZ4XVWQSZE", "length": 20430, "nlines": 214, "source_domain": "anilmadake.com", "title": "आरोग्याची फाईल – Dr. Anil Madake", "raw_content": "\nदमा हा आजार नव्हे , अवस्था \nतुम्हाला तुमचे पाय हवेत की सिगारेट \nदमा हा आजार नव्हे , अवस्था \nतुम्हाला तुमचे पाय हवेत की सिगारेट \n“डॉक्टर, मला ब्लडप्रेशरचा त्रास गेल्या पाच वर्षापासून आहे. शुगरचा त्रास स��ा वर्षे आहे आणि आजपर्यंत सात डॉक्टर झाले, पण समाधान वाटत नाही. दम लागतो , डोक्यात मुंग्या येतात, चक्कर येते …..”\nमी त्यांना विचारतो, “गेल्या सहा वर्षातील शुगरचे रिपोर्ट कुठयत ब्लड प्रेशर रेकॉर्ड, कार्डिओग्राम, औषधाच्या चिठ्ठया हे सारं आणलंय का ब्लड प्रेशर रेकॉर्ड, कार्डिओग्राम, औषधाच्या चिठ्ठया हे सारं आणलंय का \nमाझ्यासमोर बसलेला रुग्ण अगदी शांतपणे हा प्रश्न झटकतो आणि म्हणतो, “डॉक्टर साऱ्या तपासण्या नव्यानं करून घ्या . नवीन ट्रीटमेंट द्या. खर्चाची अडचण नाही.”\nपण माझी अडचण वेगळीच असते.\nएखाद्या आजाराने शरीरात शिरकाव केल्यापासून तो आजार आज किती प्रमाणात आहे तो वाढतोय , कमी होतोय की स्थिर आहे तो वाढतोय , कमी होतोय की स्थिर आहे त्याचे सर्व अवयवांवर काही परिणाम झालेत का त्याचे सर्व अवयवांवर काही परिणाम झालेत कातसे झाले असतील तर ते किती आणि कुठे झालेत तसे झाले असतील तर ते किती आणि कुठे झालेत आणि , सर्वात महत्वाचे म्हणजे आत्तापर्यंत कोणकोणती औषधे घेतलीत आणि , सर्वात महत्वाचे म्हणजे आत्तापर्यंत कोणकोणती औषधे घेतलीत त्यांचे डोस काय होते त्यांचे डोस काय होते सध्या ही औषधे सुरु आहेत का \nआम्हा डॉक्टरांच्या दृष्टीने केवळ उपचारासाठीच नव्हे, तर तो आजार लवकरात लवकर कसा आटोक्यात आणता येईल यादृष्टीने तसेच पुढील म्हणजे उपचाराबरोबर आणि उपचारानंतरची दिशा ठरविण्यासाठी या सर्व माहितीचा उपयोग होतो. कोणत्या बाबतीत रुग्ण कमी पडतोय कोणत्या बाबतीत दुरूस्त्या सुचवायला हव्यात कोणत्या बाबतीत दुरूस्त्या सुचवायला हव्यात आजार सुरु झाल्यापासून रुग्णाने आजारावर नियंत्रण मिळवले आहे की नाही आजार सुरु झाल्यापासून रुग्णाने आजारावर नियंत्रण मिळवले आहे की नाही औषधाची अँलर्जी आहे का औषधाची अँलर्जी आहे का असल्यास ॲलर्जीचा कोणत्या प्रकारचा त्रास झाला होता असल्यास ॲलर्जीचा कोणत्या प्रकारचा त्रास झाला होता पूर्वी कोणते उपचार घेतलेत पूर्वी कोणते उपचार घेतलेत आत्ता कोणती औषधे लागू पडतील आत्ता कोणती औषधे लागू पडतील आजार टाळण्यासाठी हा रुग्ण कोणती पथ्ये पाळू शकेल \nहा सर्व वैद्यकीय इतिहास (Medical History ) महत्वाचा असतो. त्यासाठी हा इतिहास प्रत्येक रुग्णाने कागदोपत्री जपणे महत्वाचे असते. अशा प्रकारची माहिती एकत्र करून ठेवली असल्यास उपचार करणाऱ्या डॉ���्टरांचे काम सोपे होते. वारंवार होणारा तपासण्यांवरील अनाठायी खर्च वाचतो. आजाराचे नेमके निदान तेही कोणताही प्रकारचा विलंब न होता करणे शक्य होते. थोडक्यात वेळ -पैसा-एनर्जी सारेच वाचते.आणि प्रकृतीची संभाव्य हानी टाळली जाते हे आपण विसरतोच .एवढेच नव्हे तर एखादी वैद्यकीय आपत्ती (emergency) दुर्दैवाने ओढवली , जसे की , अचानक आवश्यक असणारी शस्त्रक्रिया, अपघाता सारखा दुर्दैवी प्रसंग यांना सामोरे जावे लागले तर , अशा प्रसंगी आवश्यक असणाऱ्या तातडीच्या उपचारासाठी ही माहितीची फाईल म्हणजे ‘देवदूतच’ ठरते . पण असा आरोग्याचा इतिहास जपल्याचा सरसकट अनुभव आम्हा डॉक्टरांना येत नाही .\nपूर्वी घेतलेल्या औषधांचे ‘प्रिस्क्रिप्शन्स’ , पूर्वी केलेल्या रक्ताच्या किंवा इतर चाचण्या, तारखेनुसार आपापल्या फाईलमध्ये ठेवाव्यात.\nडाॅक्टरांनी दिलेली सर्वच्या सर्व औषधे बऱ्याचदा त्या त्या आजारपणाच्या कालावधीत घेतली जात नाहीत. पूर्वी आलेली आजारपणे , निदान केल्याचे पुरावे ( म्हणजे रिपोर्टस् ) , त्यांच्या उपचाराचा कालावधी, त्यावेळी कोणती औषधे किती दिवस घेतलीत कोणती घेतली नाहीत याचा सारा तपशील लिहून ठेवावा.\nमुलांच्या बाबतीत जन्मतारखेच्या दाखल्यापासून, लसीकरण केल्याच्या नोंदी , त्यांच्या आरोग्याच्या बारीक सारीक तक्रारी ( ठराविक काळाच्या अंतराने उदा. प्रत्येक वाढदिवसादिवशीचे ) इत्यादी नोंदी , त्या त्या वेळी आळस न करता ठेवाव्यात. ही चांगली सवय सर्वांनी लावून घेतली, तर त्यामुळे आपला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक फायदाच होणार आहे .\nआपण एकविसाव्या शतकात आलो. त्यालाही आता एकवीस वर्षे पूर्ण होत आली. कॉम्प्युटर, इंटरनेटने सारे विश्व व्यापले. प्रत्येक सेकंदाचा वापर खुबीने कसा करता येईल याचा विचार झाला. पण आज आपण आरोग्याच्या बाबतीत कुठे आहोत सार्वजनिक आरोग्याची तर ‘वाट’ बिकटच झाली हे सर्वांना ठाऊक आहे, पण वैयक्तिक आरोग्याच्या बाबतीत तर आपण खरेच सजग झालो आहोत का सार्वजनिक आरोग्याची तर ‘वाट’ बिकटच झाली हे सर्वांना ठाऊक आहे, पण वैयक्तिक आरोग्याच्या बाबतीत तर आपण खरेच सजग झालो आहोत का याचे उत्तर नक्कीच अनेकांच्या बाबतीत ‘नाही’ असे आहे.\nधकाधकीच्या या जीवनात दररोजच्या कामांच्या यादीत ‘आरोग्य’ हा मुद्दा कुठच्या कुठे फेकला गेलेला असतो. जेव्हा emergency निर्माण होईल तेव्हाच डोळे उघडतात, म्हणजेच काट्याचा नायटा झाल्याशिवाय डॉक्टरांचे तोंड पहायचे नाही , अशी अनेकांची मानसिकता असते . मुद्दा आहे तो आरोग्याबद्दल जागे होण्याचा, जागे राहण्याचा. आरोग्य ही बाब सर्वात महत्वाची आहे याची नोंद घेण्याचा.\nथोडा विचार करा. आपण आयुष्यात केंद्रस्थानी ठेवतो तो ‘पैसा’. पैसा मिळवून देणारी प्रत्येक गोष्ट अनेकांना महत्वाची वाटते. जास्त पैसा मिळवून देणारी जास्त महत्वाची यात आपण गुरफटत जातो. दैनंदिन जीवनाच्या रहाट गाडग्यात आपल्या आपण करावयाच्या महत्वाच्या गोष्टींच्या यादीत भलत्याच गोष्टी अग्रस्थानी असतात. या यादीत ‘आरोग्य’ कुठे आहे ते शोधावे लागते. आयुष्यात केंद्रस्थानी ‘आरोग्य’च हवे.\nकेवळ आरोग्याच्या नोंदीचा विचार केला तरी , आपण त्याबाबत खूप बेदखल असतो. जमिनीच्या व्यवहाराची एखादी फाईल, सात-बारा, आठ-अ, गाडीचे खरेदीपत्र , गाडीच्या इन्शुरन्सचे पेपर, एवढेच नव्हे तर सध्या चलनात असलेली दोन हजाराची, पाचशेची, फार कशाला दहाची नोटही इकडे तिकडे म्हणजे कुठेही ठेवून टाकत नाही . ती पाकिटात, खिशात जपून ठेवतो . आरोग्याच्या फाईलीचे काय\nवाचकहो २०१८ साल आता उजाडणार . नव्या वर्षात आरोग्याची फाईल ही संकल्पना राबवाल\nजाता जाता : घराबाहेर पडताना आपल्या खिशात आपण जसे आयडेंटीटी कार्ड ठेवतो किंवा ड्रायव्हिंग लायसेन्स ठेवतो, त्याच पद्धतीने एक वेगळे ‘हेल्थ कार्ड’ लॅमिनेट करून ठेवावे, ज्यावर आपला फोटो, पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, जन्म तारीख, रक्त गट, आपल्याला असलेले आजार उदा. मधुमेह, उच्च रक्तदाब, सुरु असलेली औषधे, औषधाची अलर्जी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तातडीच्या क्षणी ज्यांच्याशी संपर्क करायचा अशा आप्तांची नावे व त्यांचे सध्या सुरु असलेले मोबाइल नंबर इत्यादी तपशील असावा. वेळ सांगून येत नाही. अपघात, दुर्घटना, आपत्ती कधीही येवू शकतात . अशावेळी हे किरकोळ वाटणारे कार्ड जीवदान देऊ शकते. आरोग्य फाईलीइतकेच हे हेल्थ कार्ड महत्वाचे आहे .\nडॉ . अनिल मडके\nNext: Next post: तुम्हाला तुमचे पाय हवेत की सिगारेट \nखूप सुंदर लेख. आयुष्यात आरोग्य केंद्रस्थानी व सर्वांसाठी हेल्थ कार्ड टीप ही महत्वाची…\nहेल्थ कार्ड टीप ही महत्वाची आहे. माझ्या सहित कुटुंबाचे व माझ्या नातेवाईकांचे आरोग्य कार्ड तयार करणार आहे.तसेच समाजातील सर्व नागरिकांना आरोग्य कार्ड तयार करण्यासाठी प्��ोत्साहन देऊन मदत करेन.\n जनस्वास्थ्य कडून काही मदत हवी असेल तर जरूर कळवा.\nडॉ. अविनाश भोंडवे says:\nउत्तम लेख आहे सर. खूप आवडला.\n“आरोग्याची फाईल” खूप छान संकल्पना .प्रत्येकाची असावी.तुम्ही रूग्णाविषयी असणारी तळमळीने , आत्मियतेने लिहलेला लेख खुप आवडला.\nमला अभिमान आहे आपल्या सारखा समाजहितैषि डॉक्टर माझा मित्र, सखा मार्गदर्शक आहे…\nआपण उत्तम डॉक्टर तर आहातच, पण त्याहीपेक्षा एक सुह्रदयी माणूस आहात, याचा मी वारंवार प्रत्यय घेतला आहे..\nबदलत्या काळानुसार बदलत्या सोशल मीडिया चा वापर आपण आरोग्य जाग्रुतीसाठी करताहात याचा आनंद आहे…\nआपले शब्द आरोग्य चळवळीचे बळ देतात. मन:पूर्वक धन्यवाद \n“आरोग्याची फाईल “ही संकल्पना सवॉची असली पाहीजे.\nखूप सुंदर लेख आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-swachh-bharat-abhiyan-76328", "date_download": "2018-12-18T15:46:19Z", "digest": "sha1:ZWVXVHIBVIS3MNJPPSM3KRRROJWYTLIM", "length": 17359, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur news Swachh Bharat abhiyan तुम्हाला फोन येईल... तुम्ही फक्त ‘होय’ म्हणा... | eSakal", "raw_content": "\nतुम्हाला फोन येईल... तुम्ही फक्त ‘होय’ म्हणा...\nसोमवार, 9 ऑक्टोबर 2017\nकोल्हापूर - तुम्हाला कदाचित एक फोन येईल. तो स्वच्छ भारत अभियान - २०१८ मार्फत असेल. ते विचारतील ‘‘तुमच्या कोल्हापूर शहरात स्वच्छता भारत अभियान चालू आहे का’’ त्या वेळी तुम्ही ‘होय’ एवढं उत्तर दिलं, की या शहरातील लोकांना अभियानाची माहिती आहे या मुद्द्यावर ४००० पैकी १७५ मार्क मिळणार आहेत. त्यामुळे ‘‘तुम्ही फक्त हो म्हणा,’’ अशा स्वरूपाचे संदेश महापालिका यंत्रणेमार्फत दिले जात आहेत.\nकोल्हापूर - तुम्हाला कदाचित एक फोन येईल. तो स्वच्छ भारत अभियान - २०१८ मार्फत असेल. ते विचारतील ‘‘तुमच्या कोल्हापूर शहरात स्वच्छता भारत अभियान चालू आहे का’’ त्या वेळी तुम्ही ‘होय’ एवढं उत्तर दिलं, की या शहरातील लोकांना अभियानाची माहिती आहे या मुद्द्यावर ४००० पैकी १७५ मार्क मिळणार आहेत. त्यामुळे ‘‘तुम्ही फक्त हो म्हणा,’’ अशा स्वरूपाचे संदेश महापालिका यंत्रणेमार्फत दिले जात आहेत.\nजानेवारी २०१८ पासून सुरू होणाऱ्या या अभियानात कोल्हापूर महापालिका सहभागी झाली. अर्थात हे अभियान कसे राबवले जाईल हा पुढचा भाग आहे; पण निदान अभियान लोकांपर्यंत पोचले आहे, या मुद्द्यावर १७५ मार्क मिळवण्याची तयारी महापालिकेने सुरू के���ीय.\nअभियानांतर्गत महापालिका स्वच्छतेसंदर्भात वेगवेगळे उपक्रम राबवणार आहे. त्यांची छाननी समितीतर्फे होणार आहे; पण त्याहीपेक्षा हे अभियान खरोखर लोकांना माहीत आहे का या वेगळ्या निकषावरही छाननी होणार असल्याने या जुळण्या सुरू झाल्या आहेत.\nअभियानाची तयारी एका दिवसात करता येणे शक्य नसल्याने तयारीला सुरवात झाली. १३ ‘गुडमॉर्निंग पथकां’ची स्थापना झाली. पथकात एक सॅनिटरी इन्स्पेक्टर व इतर सात ते आठ कर्मचारी आहेत. पहाटे हे पथक बाहेर पडते व विशेषतः ज्या भागात उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची संख्या जास्त आहे, तेथे जाते. उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना गांधीगिरी पद्धतीने गुलाबाचे फूल देऊन समज दिली; पण आता या पथकात पोलिसही असल्याने दंडाची कारवाई सुरू झाली. अर्थात गुडमॉर्निंग पथकाच्या कारवाईचा अंदाज घेत, काही जणांनी आपल्या प्रातःर्विधीच्या वेळेत बदल करण्याचा मार्ग स्वीकारला. त्यामुळे १०० टक्के हा प्रकार थांबण्याची शक्यता नाही अशी परिस्थिती आहे.\nअर्थात रेल्वे मार्गालगतचा काही परिसर, राजेंद्रनगर व अन्य काही उपनगरांत काही ठिकाणीच उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांची संख्या अधिक आहे; मात्र तेथेही आसपासचे नागरिक शौचाला बसणाऱ्यांच्या दिशेने दगड, विटा फेकून त्यांना बसू देत नाहीत; पण त्यातूनही हा प्रकार पूर्ण थांबवणे अशक्य आहे. घराघरात शौचालय किंवा सार्वजनिक शौचालयांची सोय, हाच त्यावरचा उपाय आहे.\nकचरा उठाव ही शहराची मुख्य समस्या आहे. शहराच्या तुलनेत सफाई कर्मचाऱ्यांची संख्या ३५० ने कमी आहे. आऊट सोर्सिंगही बंद आहे. त्यामुळे स्वच्छता पूर्ण क्षमतेने होत नाही. शहरातले काही भाग असे आहेत, की दिवसातून तीन वेळा कचरा उचलला, तरी तेथील कोंडाळा पुन्हा भरलेलाच असतो. कपिलतीर्थ, गंगावेश, ऋणमुक्तेश्वर, एस.टी. स्टॅंड ही त्याची उदाहरणे आहेत. याशिवाय चार मुख्य रस्त्यांवर रात्रीच्या वेळी सफाई सुरू आहे; पण शहराच्या तुलनेत सफाई यंत्रणेवर मर्यादा असल्याने कोठे ना कोठे कचऱ्याचे ढीग दिसतात, गटारं तुंबलेली असतात ही परिस्थिती आहे. काही ठिकाणी कचरा घंटागाडी नियमित येत नाही. त्यामुळे कचरा साठून राहतो व घरातला अतिरिक्त कचरा गटारात ओतला जातो.\nदोन स्वीपिंग मशीन कार्यान्वित होणार\nदोन स्वीपिंग मशीन येत्या आठवड्यात कार्यान्वित होणार आहेत. कदाचित स्वच्छ भारत अभियानाचाच हा एक भाग आहे. ही दोन मशीन शहरातल्या ३५ किलोमीटर मार्गावर रोज फिरणार आहेत. हे मशीन कचरा एकत्रित करते व तो कचरा शोषून घेते. रोज ७० किलोमीटर रस्ते या मशिनने स्वच्छ होणार आहेत, असा मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांचा दावा आहे. अर्थात मशीन रस्त्यावर फिरू लागल्यानंतरच त्याचा आवाका लक्षात येणार आहे.\nकाँग्रेस संपविण्याची भाषा करणारेच संपतील - सुशीलकुमार शिंदे\nवाई - ज्या राज्यघटनेमुळे माझ्यासारख्या चपराशाचा केंद्रीय मंत्री झाला, त्याच राज्यघटनेमुळे चायवाले पंतप्रधान झाले. मात्र, ते या घटनेबद्दल कधीच बोलत...\nरोज मांसाहार करणाऱ्यांना हृदयविकाराचा धोका\nकोल्हापूर - अवघ्या २४ वर्षांच्या तरुणाला हृदयविकाराचा झटका आला. त्याला तातडीने छत्रपती प्रमिलाराजे इस्पितळात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार...\n'शिवसेनेतून जागा मिळेल म्हणून त्या तिकडे गेल्या असाव्यात'\nपुणे : ''काही लोकांना काहीही झाले तरी खासदारकीला उभे राहायचे असते. गेल्या वेळी राजू शेट्टी एनडीएतून लढले होते, मात्र, यावेळी एनडीएत झालेल्या...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nपॅरोलवरील कैद्याकडून मुलीवर बलात्कार\nमुंबई - हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर सुटल्यावर पुण्यात अल्पवयीन मुलीचे...\nप्रकल्पाच्या घोषणा अन् अंमलबजावणीत अंतर\nनाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन् एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pimpri-news-investment-scam-case-65131", "date_download": "2018-12-18T16:09:43Z", "digest": "sha1:SQ7LS6B5KQFYEV3VUH4IALVGGKFCENOR", "length": 18364, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "pimpri news: investment scam case पिंपरी: \"संस्कार'च्या ठेवीदारांचा जीव टांगणीला | eSakal", "raw_content": "\nपिंपरी: \"संस्कार'च्या ठेवीदारांचा जीव टांगणीला\nसोमवार, 7 ऑगस्ट 2017\nएकही रुपया परत मिळत नसल्याने सर्व जण त्रस्त आहेत. भोसरी येथील एका भाजप नेत्याला त्यांनी अक्षरशः रडतरडतच आपले गाऱ्हाणे सांगितले आणि मध्यस्थीसाठी विनंती केली\nपिंपरी - तीन वर्षांत दुप्पट पैसे देण्याच्या आमिषाने गुंतविलेली तब्बल दीडशे कोटी रुपयांची गुंतवणूक \"संस्कार ग्रुप'मुळे अडचणीत आली आहे. पैसे परत देण्याच्या बोलीवर दिलेले धनादेश न वटल्याने ठेवीदारांचा जीव आता टांगणीला लागला आहे. शेकडो माजी सैनिक, तीनशेवर महिला बचत गट, असंख्य ज्येष्ठ नागरिक मिळून सुमारे 50 हजार ठेवीदारांची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे.\nआळंदी देवाची रस्त्यावर वडमुखवाडी येथे संस्कार ग्रुपचे मुख्यालय आहे. या संस्थेची संस्कार अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आर्थिक डबघाईला आली. पैसे परत मिळत नसल्याने वर्षापूर्वी काही ठेवीदारांनी उठाव केला. दिलेले धनादेश परत आल्याने जानेवारीत एका ठेवीदाराने रीतसर गुन्हा दाखल केला. शनिवारी काही महिला बचत गटाच्या मीना चौधरी यांच्यासह महिलांनी मिळून फसवणूक झाल्याची दुसरी तक्रार नोंदविली. अशा प्रकारे कोट्यवधी रुपयांना फसविले गेलेले हजारो नागरिक असल्याचे आता समोर येत आहे.\nफसवणूक झालेल्यांपैकी सर्वाधिक नागरिक हे पिंपरी-चिंचवड शहरातील तसेच आळंदी, चाकण, राजगुरूनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, लोणावळा, देहूरोड, तळेगाव दाभाडे, शिरूर, पाबळ, हडपसर, भोर, हिंजवडी, माण परिसरातील आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातही या ग्रुपने स्वतंत्र कार्यालयांचा विस्तार असल्याचे समजले. जमीन खरेदी विक्री करणाऱ्या बहुसंख्य ठेवीदारांनी रोखीने पैसे गुंतविल्याने काळा पैसा असल्याचाही संशय आहे.\nमाजी सैनिकांवर रडायची वेळ\nअधिक व्याज मिळते म्हणून निवृत्तीनंतर मिळालेली लाखो रुपयांची पुंजी माजी सैनिकांच्या एका मोठ्या गटाने \"संस्कार'मध्ये गुंतविली. एका निवृत्त अधिकाऱ्याने 16 लाख गुंतविले. दुसऱ्या एका माजी सैनिकाची पत्नी संस्कारमध्ये पिग्मी एजंट म्हणून काम करीत होती. त्यामुळे विश्वास वाटला आणि अन्य माजी सैनिकांनीही पैसे गुंतविले. ही रक्कम काही कोटी रुपयांची आहे. एकही रुपया परत मिळत नसल्याने सर्व जण त्रस्त आहेत. भोसरी येथील एका भाजप नेत्याला त्यांनी अक्षरशः रडतरडतच आपले गाऱ्हाणे सांगितले आणि मध्यस्थीसाठी विनंती केली.\nमहिला बचत गटांची संख्या मोठी\nशहरातील शेकडो महिला बचत गटांची मोठी रक्कम मिळत नाही. बचत गटाच्या माध्यमातून दहा-वीस हजार रुपये अशी छोटी रक्कम असलेले सामान्य कुटुंबातील ठेवीदारांची संख्या 70 टक्के आहे. पोलिसांकडे तक्रार करू नये म्हणून काही बचत गट अध्यक्षांना 31 जुलै 2017 पर्यंतचे धनादेश देण्यात आले होते. ते वटले नाहीत म्हणून गुन्हा दाखल करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला. आता त्यांना जमीन अथवा सदनिका नावावर करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. \"पोलिसांकडे गेलात तर एक पैसाही परत मिळणार नाही', असे ठेवीदारांना धमकाविण्यात आल्याने अद्याप फसवणूक झालेले लोक गुन्हा दाखल करायला पुढे येत नसल्याचे चौकशीत सांगण्यात आले.\nठेवीदार फसवणूक फंडा वीस वर्षांपासून कायम\nजादा व्याजाच्या आमिषाने ठेवीदारांना आकृष्ट करून फसवणूक करण्याचा फंडा गेल्या वीस वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरात सुरूच आहे. प्रारंभी सनराईज कन्सलटन्सीने सात कोटींना गंडा घातला. आजपर्यंत एक रुपयाही ठेवीदारांना परत मिळालेला नाही. नंतरच्या काळात संचयनी, संजीवनी, कल्पवृक्ष, पल्स, समृद्धी, अभ्युदय, एचबीएन अशा वित्त संस्थांनीही फसविले. त्याशिवाय आर्थिक डबघाईमुळे भुदरगड, भाईचंद, औद्योगिक नागरी अशा काही पतसंस्था तसेच जंगली महाराज, रुपी बॅंकेतील मिळून हजारो ठेवीदारांचे पैसे गुंतून पडले.\nई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :\nबेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरु; नागरिकांचे हाल\nमुंबईच्या रोखानं ज्वालामुखीचा मूक लाव्हा\nतरुणीचा पाठलाग करणाऱ्या भाजप प्रमुखाच्या मुलाला अटक\nपाचशे गरजू विद्यार्थ्यांना 'मदतीचा आधार'\nकोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची विश्रांती\nक्रांतिदिनी मुंबईत घुमणार मराठ्यांचा निःशब्द एल्गार; दहा लाखांहून अधिक नोंदणी\nऔंढा नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nमहाराष्ट्र येत्या दोन वर्षांत दुष्काळमुक्त होऊ शकतो: फडणवीस\nमुख्यमंत्र्यांच्या आजाराचे काँग्रेसकडून राजकारण\nपणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आरोग्यासंदर्भात कॉंग्रेसने मोर्चा आणून तसेच जनआक्रोश असे विविध प्रकारे लोकांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न...\n'लवकरच खात्यावर 15 लाख जमा होतील'\nसांगली- निवडणुकीपूर्वी सरकारने केलेल्या घोषणांपैकी काही घोषणा पूर्ण झाल्या आहेत. पण राहिलेल्या घोषणाही लवकरच पूर्ण होतील. त्यामध्ये नागरिकांच्या...\nपर्रिकरांचा 'तो' दौरा राजकीय स्टंट नाही - भाजप\nपणजी - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी नुकताच उड्डाणपुल निरीक्षणाचा दौरा केला. हा दौरा म्हणजे राजकीय स्टंटबाजी नसल्याचे भाजपने स्पष्ट केले...\n आयुक्तांवर \"अविश्वास' आणा : शिवसेनेचे \"मनपा'तील गटनेते लढ्ढा\nजळगाव : शहरातील अतिक्रमण हटाव षडयंत्र असेल तर ते कुणाचे आहे हे आमदार सुरेश भोळे यांनी जाहीर करावे. आयुक्तांवर त्यांचा आक्षेप असेल, तर त्यांच्यावर...\nकर्ज माफीपर्यंत उसाचे पैसे कपात करू नये, श्रीगोंद्यातील सोसायट्यांचा ठराव\nश्रीगोंदे - शेतकऱ्यांची कर्जमाफी होईपर्यंत कर्जवसुली करू नये या फतव्याचा आधार घेत तालुक्यातील शेतकऱ्यांची जिल्हा बँकेने ऊस बिलातून कपात करू नये असा...\nसंघाला आता शिवराजसिंहही नकोसे\nनवी दिल्ली : तब्बल दीड दशकभर मध्य प्रदेशावर राज्य केलेले ज्येष्ठ भाजप नेते व माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना घर फिरले की घराचे वासेही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/hawkers-will-have-to-set-up-stalls-in-permitted-area-says-high-court-273337.html", "date_download": "2018-12-18T15:38:23Z", "digest": "sha1:GQUFZW54PXIEIOB5WGXV5ZEVNJAADZXM", "length": 14852, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "निर्धारीत क्षेत्रातच फेरीवाल्यांना जागा, कोर्टाची निरुपमांना चपराक", "raw_content": "\nPHOTOS : हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या मित्रासाठी रात्रभर जागणाऱ्या मुक्या जीवांची कहाणी\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nVIDEO : पंतप्रधान मोदींनी मराठीत भाषण करून घातली ���ाद\nVIDEO : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस उडवणार मोदींची झोप, पाहा स्पेशल रिपोर्ट\nआम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो - नरेंद्र मोदी\nआमचा विकास 'आदर्श'सारखा नाही : पंतप्रधानांच्या भाषणातल्या 10 महत्त्वाच्या गोष्टी\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO: सैन्यभरतीच्या जागा 68 आणि अर्ज 12 हजार, उमेदवारांवर पोलिसांचा लाठीमार\nपंतप्रधान मोदी मुंबईत दाखल, शिवसेनेच्या बहिष्कारामुळे दौरा चर्चेत\nशिवरायांच्या ऐतिहासिक स्मारकाचं काम सुरू, पाहा एक्सक्ल्युझिव्ह फोटो\nVIDEO : मुंबईत तरुणीच्या कारचा विचित्र अपघात\nमोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याआधी उद्धव यांचा शिवसेना मंत्र्यांना मोठा आदेश\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\nपेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होणार, ही आहे मोदी सरकारची योजना\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nमाझ्या बाबतीतही भेदभाव केला गेलाय - कतरिना कैफ\nसेटवर शशांक केतकरचा 'हा' पैलू सगळ्यांना ठेवतो खूश\nस्वप्नील जोशी म्हणतोय, मी पण सचिन\nबाहेर सोसाट्याचा वारा तर घरात भरलं पाणी, आंध्र प्रदेशमध्ये 'फेथाई'चं थैमान\nचक्क घड्याळाने वाचवलं हृदयविकाराच्या झटक्यापासून, वाचून तुम्हीही म्हणाल वाह...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : युवराज झाला 'मुंबईकर', अखेरच्या क्षणी घेतलं विकत\nIPL Auction: क्रिकेट सोडून जॉब करणाऱ्या या खेळाडूवर आता 8.4 कोटींची बोली\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nVIDEO: शिवाजी महाराजांच्या वेषात संसदेत अवतरले 'हे' खासदार\nLIVE VIDEO : मुंबई कामगार रुग्णालयात अग्निशमन दलाचा जवान शिडीवरुन खाली कोसळला\nनिर्ध���रीत क्षेत्रातच फेरीवाल्यांना जागा, कोर्टाची निरुपमांना चपराक\nपरवानगी नसलेल्या क्षेत्रात फेरीवाल्यांनी व्यवसाय करण्यास फेरीवाल्यांना मनाई करण्यात आली आहे. शाळा, धार्मिक स्थळं, रुग्णालयं यांच्या १०० मीटर परिसरात फेरीवाल्यांना मनाई करण्यात आली आहे. रेल्वे स्टेशन, मनपा मंडई १५० मीटर परिसरातही फेरीवाल्यांना मनाई करण्यात आली आहे.\nमुंबई,01 नोव्हेंबर: फेरीवाल्यांना मुंबईत ठरवून दिलेल्या क्षेत्रातच आपला व्यवसाय करता येईल असे आदेश देऊन मुंबई हायकोर्टाने मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांची याचिका फेटाळून लावली आहे. फेरीवाल्यांना मुंबईत व्यवसाय करता यावा अशी याचिका संजय निरूपम यांनी हाय कोर्टात केली होती.\nएल्फिन्स्टन ब्रिजच्या दुर्घटनेनंतर मुंबईत फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून राजकारण पेटलं आहे. एकीकडे मनसे फेरीवाले हटाव मोहीम चालवत असतानाच दुसरीकडे संजय निरूपम फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत. फेरीवाल्यांना कुठेही व्यापार करता यावा यासाठी ही याचिका त्यांनी मुंबई हाय कोर्टात दाखल केली होती.\nयावर कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार परवानगी नसलेल्या क्षेत्रात फेरीवाल्यांनी व्यवसाय करण्यास फेरीवाल्यांना मनाई करण्यात आली आहे. शाळा, धार्मिक स्थळं, रुग्णालयं यांच्या १०० मीटर परिसरात फेरीवाल्यांना मनाई करण्यात आली आहे. रेल्वे स्टेशन, मनपा मंडई १५० मीटर परिसरातही फेरीवाल्यांना मनाई करण्यात आली आहे.\nगेल्या काही दिवसांपासून मनसेची मुंबईत फेरीवाले हटाव मोहीम चालू आहे. एल्फिन्स्टनच्या दुर्घटनेनंतर दादर स्टेशन परिसरातून सगळे फेरीवाले हटवले गेले होते. त्यानंतर मनसेने ठिकठिकाणी जाऊन फेरीवाल्यांना मनसैनिकांनी ही हटवले . याविरोधात फेरीवाल्यांच्यासाठी आज निरूपम यांनी मुंबईत मोर्चाही काढला. याआधीही त्यांनी फेरीवाल्यांचा एक मोर्चा काढला होता. त्याला मनसैनिकांनी तीव्र विरोध केला होता.\nहायकोर्टाने दिलेल्या या निकालामुळे आता या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपंतप्रधान मोदी मुंबईत दाखल, शिवसेनेच्या बहिष्कारामुळे दौरा चर्चेत\nशिवरायांच्या ऐतिहासिक स्मारकाचं काम सुरू, पाहा एक्सक्ल्युझिव्ह फोटो\nVIDEO : मुंबईत तरुणीच्य�� कारचा विचित्र अपघात\nमोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याआधी उद्धव यांचा शिवसेना मंत्र्यांना मोठा आदेश\nमुंबई कामगार रुग्णालय आगीचा मोठा खुलासा, या चुकीमुळे झाला 6 जणांचा मृत्यू\nमुंबई : कामगार रुग्णालय आग दुर्घटनेत मृतांचा आकडा 6 वर\nPHOTOS : हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या मित्रासाठी रात्रभर जागणाऱ्या मुक्या जीवांची कहाणी\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nVIDEO : पंतप्रधान मोदींनी मराठीत भाषण करून घातली साद\nVIDEO : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस उडवणार मोदींची झोप, पाहा स्पेशल रिपोर्ट\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthvrutant-news/how-to-invest-money-1690748/", "date_download": "2018-12-18T15:57:40Z", "digest": "sha1:QUQN6G6CYYR5VHK4WNAEKHDWKYRAR5MH", "length": 16895, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "How to Invest Money | गुंतवणूक मापदंड? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nमी तिला म्हटलं, अगं अशा प्रकारचा परतावा तुला म्युचुअल फंडातून किंवा शेअर्समधून मिळेल.\nकाही दिवसांपूर्वीची गोष्ट. माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीने सकाळी सकाळी फोन केला. हेलो वगैरे काहीही न म्हणता सरळ प्रश्न – मला १८ ते २० टक्के परतावा मिळतील अशी गुंतवणूक सांग\nमी तिला म्हटलं, अगं अशा प्रकारचा परतावा तुला म्युचुअल फंडातून किंवा शेअर्समधून मिळेल.\nत्यावर तिचा परत प्रश्न – नक्की मिळतील ना आणि कधी मिळतील मला ना पुढच्या वर्षी युरोप टूरवर जायचंय. मग मी आज अंदाजित खर्चाच्या ८० टक्के गुंतवते आणि मला पुढल्या वर्षी १०० टक्के मिळतील, बरोबर की नाही\nक्षणभर मला तिच्या आवाजातला उत्साह फोनवरून माझ्यावर सळसळल्यासारखा वाटला, आणि मी तिच्याबरोबर युरोपला पोहोचले. तितक्यात माझ्यातला आर्थिक सल्लागार खाडकन जागा झाला आणि तिला भानावर आण, असं खुणावू लागला. बिचारीच्या उत्साहाला विरजण लावायचं ठरवून मी तिला सांगितलं की, एका वर्षांच्या कमी अवधीत एवढा परतावा आणि परत त्यात खात्रीशीर असं समीकरण नसतं\nत्यावर ती नाराज होत आणि थोडीशी चिडत म्हणाली, अरे देवा तू असं का सांगतेस तू असं का सांगतेस मला तर आमच्या शेजारच्या काकांनी सांगितलं की, त्यांच्याकडे असे काही गुंतवणूक पर्याय आहेत ज्यामधून इतका परतावा मिळू शकतो मला तर आमच्या शेजारच्या काकांनी सांगितलं की, त्यांच्याकडे असे काही गुंतवणूक पर्याय आहेत ज्यामधून इतका परतावा मिळू शकतो मग ते खोटं सांगताहेत का\nत्यावर तिला मी शांत केलं आणि गुंतवणूक पर्याय निवडताना नक्की काय काय तपासायचं हे समजावलं. प्रत्येक गुंतवणूक पर्याय सारखा नसतो. परतावा, गुंतवणूक कालावधी, रोकड सुलभता, जोखीम आणि कर – या पाच मापदंडांवर प्रत्येक पर्याय तपासायला हवा.\nपरतावा : गुंतवणुकीचं मूळ उद्दिष्ट हे परतावा मिळवणं असतं. म्हणून किती परतावा मिळणार हे माहीत असणं गरजेचं आहे. हे प्रश्न विचारा – आपण गुंतवणूक करताना ती किती वाढणार आणि कोणत्या कारणामुळे वाढणार हे समजायलाच हवं. परतावा जास्तीत जास्त किती आणि कमीत कमी किती होऊ शकेल (Mean/Average Returns) सरासरी परतावा किती (टींल्ल/अ५ी१ंॠी फी३४१ल्ल२) सरासरी परतावा किती (टींल्ल/अ५ी१ंॠी फी३४१ल्ल२) कोणत्या संकेतस्थळांवर ही माहिती मिळेल\nगुंतवणूक कालावधी : कमी वेळेतील गुंतवणूक (मुदत ठेव, डेट म्युचुअल फंड) पर्याय दीर्घ काळासाठी वापरू नका. तसेच दीर्घ काळासाठी (इक्विटी म्युचुअल फंड, शेअर्स) असलेले पर्याय कमी वेळेतील गुंतवणुकीसाठी घातक ठरू शकतात.\nजोखीम : आपली गुंतवणूक किती सुरक्षित आहे हे समजण्यासाठी त्यातली जोखीम (म्युचुअल फंड आणि शेअर्सच्या बाबतीत त्यांचा बीटा) कळणं आणि ती जोखीम आपल्याला पेलता येणं ही दक्षता महत्त्वाची भरपूर परताव्याची हौस बाळगताना जोखीम घ्यायची क्षमतासुद्धा वाढवावी लागते. थेट प्रश्न विचारा – या गुंतवणुकीमध्ये का, किती आणि किती काळ नुकसान होऊ शकतं भरपूर परताव्याची हौस बाळगताना जोखीम घ्यायची क्षमतासुद्धा वाढवावी लागते. थेट प्रश्न विचारा – या गुंतवणुकीमध्ये का, किती आणि किती काळ नुकसान होऊ शकतं गुंतवणूक करायच्या आधी स्वत:ची जोखीम क्षमता (Risk Profiling) तपासून घ्या.\nरोकड सुलभता : गरजेनुसार आणि लागेल तेव्हा पैसा मिळविताना आपली गुंतवणूक आपल्या हाताशी असेल का गुंतवणुकीतून पैसे काढताना काही खर्च (एग्झिट लोड/ पेनल्टी) किंवा परताव्यामध्ये नुकसान होईल का गुंतवणुकीतून पैसे काढताना काही खर्च (एग्झिट लोड/ पेनल्टी) किंवा परताव्यामध्ये नुकसान होईल का या प्रश्नांची उत्तरं मिळवा.\nकर नियोजन : गुंतवणूक करायच्या पूर्वी कर नियमांचा आढावा घ्या. कर किती आणि कधी भरावा लागेल हे समजल्यावर आधी आकर्षक वाटणारी गुंतवणूकसुद्धा मग पटत नाही. प्रत्येक वेळी कर वाचवायला जाऊ नका. दीर्घकालीन संपत्ती हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवा आणि गरज असल्यास थोडा कर भरा. उदाहरणार्थ, पाच टक्के कर वाचवताना जर पुढच्या वर्षी लागणारी रक्कम अडकून बसत असेल, तर कर भरून पैसे हाताशी ठेवा.\nतर वाचकांनो, नुसता परतावा पाहून गुंतवणूक करू नका. सगळ्या मापदंडांवर मोजल्यानंतरच ठरवा की तुमचे कष्टाचे पैसे कुठे गुंतवायचे मदतीला तुमचा आर्थिक सल्लागार असेलच.\nजोखीम क्षमता तपासून, सल्लागाराची मदत घेऊन आणि संपूर्ण माहिती मिळवून मग गुंतवणूक करा. तुमच्या फायद्या किंवा तोटय़ाची जबाबदारी ही तुमचीच असेल.\nया सदरामध्ये गुंतवणुकीसाठी वापरलेले म्युचुअल फंड आणि शेअर्स हे उदाहरण म्हणून आहेत. कोणत्याही म्युचुअल फंडाची किंवा शेअरची शिफारस इथे नाहीये.\nयातील काही म्युचुअल फंड आणि शेअर्स हे माझ्याकडे असतील किंवा घेतले/विकले जातील. परंतु माझ्या पोर्टफोलिओचा या सदरांमधील पोर्टफोलिओंच्या कामगिरीबरोबर काहीही संबंध नाही.\n(लेखिका मुंबईस्थित सनदी लेखाकार)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIPL Auction 2019: युवराज झाला 'मुंबईकर' १२ व्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार\n युवराज सिंहवर अखेर बोली लागली, नवीन हंगामात मुंबई इंडियन्सकडून...\nकाँग्रेसला सरकार चालवायला येत नाही, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर भाजपा मंत्र्याचे वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअटलजींच्या सरकारला आणखी काही काळ मिळाला असता तर...\n#MeToo : सोनू निगमचा अनु मलिकला पाठिंबा\nरणबीर रिसेप्शनला न आल्यानं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही- दीपिका\nThackeray Biopic: चर्चा फक्त भगव्याची अन् नवाजुद्दीनच्या लूकची\nदुसरीला डेट करत असतानाही रणवीर माझ्याशी फ्लर्ट करायचा, दीपिकानं सांगितला मजेशीर किस्सा\n...अन् पंकजाताई आणि पूनम महाजन म्हणाल्या 'कुछ कुछ होता हैं'\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nप्रशासकीय इमारतीतील संकटकालीन सुटकेचा मार्ग ‘अडगळी’त\nखड्��े न बुजवताच, रस्त्याची रंगरंगोटी\nलहान मुलांच्या मदतीने लग्नमंडपांत चोऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-agralekh-sugarcane-drip-scheem-10950", "date_download": "2018-12-18T16:09:34Z", "digest": "sha1:J2Q6QMHFQGQJVJYKS4J2AGYOHALIN4EY", "length": 18142, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi agrowon agralekh on sugarcane drip scheem | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘ऊस ठिबक’ला हवे निधीचे सिंचन\n‘ऊस ठिबक’ला हवे निधीचे सिंचन\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nऊस ठिबकसाठी व्याजदरात सवलतीच्या योजनेला नाबार्डकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी अर्थमंत्रालयाने लक्ष घालायला हवे.\nराज्यातील दुष्काळी भागातील काही उपसा सिंचन प्रकल्पात उसासारख्या बारमाही पिकांना सूक्ष्म सिंचन बंधनकारक करण्याचा निर्णय एक वर्षापूर्वी झाला. त्या अनुभवाच्या आधारे हे निर्बंध अन्य प्रकल्पावर लावण्याचा विचारही राज्य शासन करते आहे. दोन वर्षांत राज्यातील तीन लाख हेक्टर उसाचे क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांना सवलतीच्या व्याजदरात कर्ज देण्याच्या योजनेलापण जुलै २०१७ मध्ये राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. ऊस शेती ठिबकखाली आणण्यासाठी नाबार्डकडून कर्ज घेण्याचे ठरले. यासाठीचा व्याजदर सव्वासात टक्के असेल, मात्र त्याचा भार शेतकऱ्यांना दोन टक्के, तर शासन आणि कारखाने यांच्यावर अनुक्रमे चार आणि सव्वा टक्का ठेवण्यात येईल असेही ठरले. सुरवातीला सहकारी बॅंकांकडून ही योजना राबविण्याचे ठरले. आता या सवलतीच्या कर्जवाटप योजनेत सहभागासाठी राष्ट्रीयीकृत बॅंकादेखील तयार झाल्या आहेत. ही योजना जाहीर होऊन एक वर्ष उलटून गेले असून अजूनही यासाठी निधी उपलब्ध झालेला नाही. योजनेचे नियोजन, सनियंत्रण कोण करणार इथपासून एकंदरीत अंमलबजावणीबाबत काहीही स्पष्टता दिसून येत नाही.\nराज्यात उसाखाली सुमारे साडे नऊ लाख हेक्टर क्षेत्र आहे. उसाचे पीक दुष्काळी पट्ट्यात फोफावले आहे. पाण्याची उपलब्धता कमी होत असताना अधिक पाणी लागणारे उसाचे पीक ठिबक सिंचनाखाली आलेच पाहिजे, यात दुमत असण्याचे कारणच नाही. परंतू राज्यात शासनाकडून उसासाठी ठिबकच्या कोरड्या गप्पाच खूप झाल्यात. त्यामुळेच आजतागायात केवळ २४ टक्के उसाचे क्षेत्र ठिबकखाली आले असून, उर्वरित ७६ टक्के ऊस प्रवाही सिंचन पद्धतीने घेतला जातो. ठिबकबाबत शेतकऱ्यांमध्ये योग्य प्रबोधनाचा अभाव अन् सूक्ष्म सिंचन अनुदानाच्या योजनेत सातत्याने होत असलेले गैरप्रकार यामुळे उसाखालील ठिबक क्षेत्र वाढले नाही. आता मात्र उसासाठी ठिबक वापराचे फायदे शेतकऱ्यांना पटले आहेत. परंतु शासन पातळीवर निधीचा दुष्काळ दिसतो. ऊस ठिबकसाठी व्याजदरात सवलतीच्या योजनेला नाबार्डकडून तत्काळ निधी उपलब्ध करून देण्यासाठी अर्थमंत्रालयाने लक्ष घालायला हवे. ही योजना नेमकी कोण आणि कशी राबविणार याबाबतही स्पष्टता नाही. त्यामुळे ही योजना कृषी खात्याकडे वर्ग करून कृषी आणि साखर आयुक्तांच्या सनियंत्रणात ती राबवायला हवी.\nऊस ठिबकसाठी व्याज सवलतीची योजना ज्या भागात राबविली जाणार आहे, त्या भागात पंतप्रधान कृषी सिंचन योजना ऊस पिकासाठी बंद करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी आधी ठिबकसाठी कर्ज घेतले आहे, त्यांना या योजनेअंतर्गत उस ठिबकसाठी कर्ज मिळेल की नाही, याबाबतही काही स्पष्टता नाही. राज्यातील अनेक जिल्हा सहकारी बॅंका आर्थिक अडचणीत आहेत, तर राष्ट्रीयीकृत बॅंकांचा कर्जवाटपासाठीचा कल सुरवातीपासूनच शेतीकडे नाही. त्यामुळे ही योजना राज्यात प्रभावीपणे राबविली जाईल, याबाबत शंकाच आहे. या योजनेत सव्वा टक्का व्याजभार साखर कारखान्यांवर पडणार आहे. ज्या कारखान्यांची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी आहे, त्यांना हा भार उचलण्यास अडचण येणार नाही. परंतु राज्यात अनेक साखर कारखाने उसाची एफआरपी देण्यासाठी सुद्धा असमर्थ आहेत. असे कारखाने ही योजना योग्य पद्धतीने राबविण्याची शक्यता कमीच आहे.\nऊस व्याजदर सिंचन ठिबक सिंचन कर्ज शेती दुष्काळ साखर व्याज जिल्हा सहकारी बॅंक\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्या��ील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरणसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला...\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूसजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने...\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये...पुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी...\nस्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ...जंगली मका प्रजातीपासून स्थानिकीकरण होण्याच्या...\nकर्नाटकसाठीची ऊसतोडणी मंदावलीकोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रात उसाची रक्कम...\nउजनी धरणातील पाणी प्रदूषितच :...सोलापूर : उजनी धरणामुळे सोलापूर, पुणे आणि...\nबाजारात डाळिंबाचे दर दबावातसांगली ः देशात डाळिंबाच्या उत्पादनात अंदाजे २० ते...\nअवैध एचटीबीटी बियाणे एसआयटीला मुदतवाढमुंबई: परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशील जनूक...\nविदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्राला...पुणे : बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘पेथाई’...\nसमृद्धी महामार्ग : साडेतीनशे कोटींच्या...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम...\nसाखर संघाची दोन हजार कोटींच्या पॅकेजची...पुणे: राज्यातील साखर कारखाने आर्थिक अडचणीतून...\nकॅल्शिअम, लोहाचा उत्तम स्त्रोत ः नाचणीआहारच्या दृष्टीने नाचणी एक अत्यंत महत्त्वाचे...\nपिकातील लोह, जस्त, बोरॉन कमतरतेवरील...लोह (Fe) कार्ये ः हरितद्रव्ये निर्मितीचे (...\n‘रेसिड्यू फ्री’ शेतमालासाठी उभारली थेट...सध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा...\nपूर्व विदर्भासह नागपूरपर्यंत रिमझिम...नागपूर : आंध्रप्रदेशात चक्रीवादळ दाखल झाल्याचा...\nदुष्काळीशी सामना करण्यासाठी...पंढरपूर, जि. सोलापूर : राज्यात यंदा...\nपेथाई चक्रीवादळ आंध्रच्या किनारपट्टीला... किनारपट्टीय भागात जनजीवन विस्कळीत जमीन खचून...\nउसाला पूरक शर्कराकंदसाखरेचा वाढलेला उत्पादन खर्च, वाढलेले उत्पादन,...\nराजकीय अन् आर्थिक उत्पाताची नांदीअखेर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल ...\nकांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-crime-69346", "date_download": "2018-12-18T16:13:02Z", "digest": "sha1:MSUKC2IOGY7RN3G7LONLELCVHRUTGGZH", "length": 18441, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news crime बीट कॉइनने घातला हजारो कोटींचा गंडा | eSakal", "raw_content": "\nबीट कॉइनने घातला हजारो कोटींचा गंडा\nबुधवार, 30 ऑगस्ट 2017\nनागपूर - मलेशियाच्या दोघांनी भारतात येऊन बीट कॉईनच्या नावाने हजारो कोटींने गंडा घातला. एकट्या महाराष्ट्र राज्यात तब्बल ४०५ कोटींची फसवणूक या दोघांनी केली. त्यांच्यावर नागपूर आणि नाशिक येथे गुन्हे दाखल करण्यात आलेत. नागपूरमधून १०० पेक्षा जास्त गुंतवणूकदारांची चार ते पाच कोटींनी फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.\nनागपूर - मलेशियाच्या दोघांनी भारतात येऊन बीट कॉईनच्या नावाने हजारो कोटींने गंडा घातला. एकट्या महाराष्ट्र राज्यात तब्बल ४०५ कोटींची फसवणूक या दोघांनी केली. त्यांच्यावर नागपूर आणि नाशिक येथे गुन्हे दाखल करण्यात आलेत. नागपूरमधून १०० पेक्षा जास्त गुंतवणूकदारांची चार ते पाच कोटींनी फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.\nमलेशियात राहणारे माईक लुसी ऊर्फ बहारुद्दीन युनूस सिद्दिकी आणि रोमजी बीन अहमद यांनी मलेशियातून इंटरनेटद्वारे ऑनलाईन फ्युचर बीट कंपनी उघडली. या कंपनीच्या माध्यातून ‘आभासी किंवा काल्पनिक सिक्के’ तयार केले. या कंपनीने ५ मार्च २०१७ मध्ये नागपुरातील वर्धा रोडवरील रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये सेमीनार घेतला.\nयामध्ये पुणे, मुंबई, नाशिक, शिर्डी, गोंदिया, अमरावतीसह संपूर्ण राज्यातून जवळपास ७० ते ८० गुंतवणूकदार उपस्थित होते. या सेमीनारमध्ये बीट कॉइनची किंमत आणि ते कसे वापरावे याबाबत समजावून सांगण्यात आले. भारतात केवळ गुजरातमधील अमदाबाद येथे ‘झेबपे प्रा. लि. कंपनी’ ही बीट कॉइन खरेदी-विक्री करणारी एकमेव शासकीय मान्यता असलेली कंपनी आहे. बीट कॉइन क्रिप्टो करंसी असून, तिचा भाव दिवसेंदिवस लाखोंमध्ये वाढत आहे. ज्यांना बीट कॉइन खरेदी करायचे आहे. ते पाव, अर्धा पाव, अर्धा आणि एक अशा स्वरूपात खरेदी करू शकतात, अशी बतावणी लुसी आणि रोमजी यांनी केली. त्यांच्या भूलथापांना कार्यशाळेला उपस्थित सर्वच जण बळी पडले.\nनागपुरातील मयूरेश किश��र गणोरकर हे मुंबईतील एका कंपनीत इंजिनिअर होते. सध्या ते प्रॉपर्टी डीलर आहेत. त्यांनी मलेशियातून आलेल्या दोन्ही आरोपींच्या हॉटेल रेडिसन ब्ल्यूमधील कार्यशाळेला उपस्थित होते. त्यांनी २६ लाख रुपयांचे २५ बीट कॉइन विकत घेतले. त्या बीट कॉइनची किंमत सध्या ७८ लाख रुपये आहे. आभासी चलन असल्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून वेबसाइटवर दिसत असलेल्या खात्यात ते पैसे जमा असल्याचे दिसत होते. मे २०१७ मध्ये अचानक ही बेवसाइट बंद पडली आणि फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी आर्थिक शाखेचे गणेश ठाकरे यांनी गुन्हा दाखल केला.\nमहिन्यात दीड टक्के लाभ\nएका बीट कॉइनची किंमत जानेवारी २०१७ मध्ये एक लाख रुपये होती. कॉइनची किंमत हजारोंच्या घरात दरदिवशी झपाट्याने वाढते. गुंतवलेल्या कॉइनच्या किमतीवर दर महिन्याला दीड टक्के लाभ फ्युचर बीट कॉइन कंपनीच्या वतीने दिला जातो. ती रक्कम आभासी चलनाच्या रूपात वेबसाइट पोर्टलवर असलेल्या अकाउंटमध्ये दिसून येते. त्यामुळे अकाउंटमध्ये दररोज हजारो रुपये वाढत असल्याचे दिसते. मात्र, प्रत्यक्षात तो पैसा मिळत नाही.\nदोन्ही आरोपी मलेशियातून बीट कॉइनचा व्यवसाय करीत होते. त्यांनी भारतातील जवळपास सर्वच राज्यांत फेसबुकवरून एजंट नेमले. त्यांना गुंतवणूकदारांना कसे आणायचे, किती कमिशन मिळेल, पैसे कसे उकळायचे, याचे प्रशिक्षण दिले. भारतातील एजंटने लुईस आणि रोमजी यांना घरबसल्या हजारो कोटी भारतातील उच्चशिक्षितांच्या खिशावर डल्ला मारून कमवून दिले. झटपट कमाईच्या आमिषाला बळी पडून उच्चशिक्षितांनी लाखो रुपये गमावल्याचे उघडकीस आले.\nलुईस आणि रोमजी यांनी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक या शहरांची निवड कार्यशाळा घेण्यासाठी केली. नाशिकमध्ये कार्यशाळा घेत असताना रोमजीवर एका डॉक्टरला संशय आला. त्यांनी कसून चौकशी करीत पोलिसांना बोलावले. पोलिसांनी चौकशी केली असता रोमजी हा फसवणूक करीत असल्याचे लक्षात आले. तपासात दोघांनी मिळून महाराष्ट्रातील हजारो गुंतवणूकदारांना फसविल्याचे लक्षात आले. फसवणुकीचा आकडा हा ५०४ कोटींपर्यंत पोहोचला असून आणखी तक्रारी वाढत आहेत.\nलुईस हा मलेशियाला पळून गेला तर दुसरा आरोपी रोमजी बीन याला नाशिकमधून पोलिसांनी अटक केली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुन्हा असल्यामुळे शासकीय परवानगी घेऊन त्याला मुंबई पोल��सांच्या ताब्यात दिले. न्यायालयाने त्याचा पासपोर्ट आणि व्हिसा जप्त करण्यास सांगितले. सध्या रोमजी हा जामिनावर बाहेर आल्यानंतर पसार झाला आहे.\n'सैराट' प्रेमाचा 'द एन्ड'\nनागपूर : पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा प्रशांत (बदललेले नाव) आणि रेल्वे अधिकाऱ्याची मुलगी बबली (बदललेले नाव) हे दोघेही सिव्हिल लाइन्समधील नामांकित शाळेत...\nशासनाचे आदेश मानण्यास प्रशासनाचा नकार\nनागपूर - दुष्काळी भागातील शेतकऱ्यांकडून जमीन महसूल सूट देण्याचे आदेश शासनाने दिल्यानंतर प्रशासनाकडून त्यांची वसुली सुरू असल्याची बाब समोर आली...\nविद्यार्थिनीची छेड; युवकाची धुलाई\nनागपूर - रेल्वे प्रवासादरम्यान विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या युवकाची अन्य प्रवाशांनी चांगलीच धुलाई केली. शनिवारी मध्यरात्रीनंतर नागपूर रेल्वेस्थानकावर...\nएमबीबीएस प्रवेशाच्या आमिषाने डॉक्टरची 36 लाखांनी फसवणूक\nनागपूर - एमबीबीएस प्रवेशपूर्व परीक्षेत मुलाला कमी गुण असतानाही नाशिकच्या एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊन देण्याचे आमिष दाखवत...\nमुलगा होत नाही म्हणून पत्नीचा छळ\nनागपूर - दोन मुलींना जन्म दिल्यानंतरही वंशाला दिवा म्हणून मुलगा होत नसल्यामुळे पत्नीचा अतोनात छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या अन्य दोघांवर मानकापूर...\nअमिताभ यांच्या जेवणासाठी विशेष सोय\nनागपूर - \"झुंड' चित्रपटाच्या शूटिंगसाठी नागपूरच्या पंचतारांकित रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये \"बिग बी' अमिताभ बच्चन थांबले आहेत. या हॉटेलच्या जेवणात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pimpri-pune-news-increase-dicease-patients-63709", "date_download": "2018-12-18T15:35:07Z", "digest": "sha1:PHKROIJV5R66TBYFC55ANQAUSJ2E4TGV", "length": 13673, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "pimpri pune news Increase in dicease patients साथीच्या रुग्णांत वाढ | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 1 ऑगस्ट 2017\nस्वाइन फ्लूचा कहर; महापालिकेकडून उपाययोजना सुरू\nपिंपरी - शहरामध्ये साथीच्या विविध आजारांमध्ये वाढ झाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने दूषित पाण्यापासून होणाऱ्या गॅस्ट्रो, कावीळ आणि टायफॉइडच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्या खालोखाल प्रदूषित हवेद्वारे पसरणाऱ्या स्वाइन फ्लूच्या रुग्णांचे प्रमाण आहे.\nस्वाइन फ्लूचा कहर; महापालिकेकडून उपाययोजना सुरू\nपिंपरी - शहरामध्ये साथीच्या विविध आजारांमध्ये वाढ झाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने दूषित पाण्यापासून होणाऱ्या गॅस्ट्रो, कावीळ आणि टायफॉइडच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्या खालोखाल प्रदूषित हवेद्वारे पसरणाऱ्या स्वाइन फ्लूच्या रुग्णांचे प्रमाण आहे.\nस्वाइन फ्लूने आतापर्यंत 27 जणांचा बळी घेतल्याने त्याचे गांभीर्य वाढले आहे. तुलनेत मलेरिया, डेंगी आणि चिकुनगुनियाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या अल्प आहे. साथीच्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी महापालिका वैद्यकीय विभागाकडून आवश्यक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. संसर्गजन्य आजारांमध्ये दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, कावीळ, टायफॉईड आदी आजारांची लागण होते. प्रदूषित हवेद्वारे स्वाइन फ्लू आणि श्वसनरोग होतात. तर, डासांमुळे मलेरिया, डेंगी हे आजार बळावतात. चिकुनगुनिया या आजाराचा प्रादुर्भाव कीटकांच्या माध्यमातून होतो.\nसाथीच्या आजारांची सद्य:स्थिती (1 जानेवारी ते 23 जुलै) :\nदूषित पाण्याद्वारे होणारे आजार लागण झालेले रुग्ण\nदूषित हवेद्वारे होणारा आजार रुग्ण मृत्यू\n(1 जानेवारी ते 31 जुलै)\n1) स्वाइन फ्लू 210 27\nडास, कीटकांमुळे लागण झालेले रुग्ण\n(1 जानेवारी ते 29 जुलै)\n* साथीच्या आजारांबाबत पत्रके, एसएमएस, सोशल मीडियातून जागृती\n* लसीकरण सत्राच्या ठिकाणी नागरिकांसाठी जनजागृती मोहीम\n* चित्रपटगृहांमध्ये स्लाइड दाखवून देणार माहिती\n* महापालिका रुग्णालयांमध्ये पुरेशी औषधे उपलब्ध करणे\nमहापालिकेतर्फे साथीच्या आजारांना नियंत्रित ठेवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. स्वाइन फ्लूसाठी एक हजार लसीची खरेदी केली आहे. त्याशिवाय, आवश्यक औषधे महापालिका रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून दिली आहेत.\n- डॉ. के. अनिल रॉय, आरोग्य वैद्यकीय अधिकारी\nबेचिराख घरांत फुटले अश्रूंचे बांध\nरात्रंदिवस कष्ट करून उभे केलेले संसार बुधवारी दुपारी आगीने कवेत घेतले. संसाराची राख झालेल्या रहिवाशांची रात्र भरलेल्या डोळ्यांनी आपल्या लेकराबाळांसह...\n#PuneHealth वातावरण बदलले, आजार वाढले\nशहरात स्वाइन फ्लू, डेंगी, चिकुनगुनियाबरोबरच इतर विषाणूंच्या संसर्गामुळे डोकेदुखी, ताप, सर्दी, खोकला अशा रुग्णांची संख्या काही दिवसांपासून सातत्याने...\nलागण राजस्थानात; उपचार सोलापुरात\nसोलापूर : शहर व परिसरात डेंगीसदृश आजाराची लागण झालेले 27 रुग्ण आढळले. त्यापैकी सहा जणांचा अहवाल \"पॉझिटिव्ह' आला आहे. पैकी दोन जण राजस्थान व...\nइचलकरंजीत ५ जणांना डेंगी\nइचलकरंजी - शहरातील विकासनगर भागातील तब्बल पाच जणांना डेंगीची लागण झाली आहे. या सर्व रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याच परिसरातील एका...\nसोलापुरात डेंगीसदृश आजाराचे 103 रुग्ण\nसोलापूर : शहर व हद्दवाढ भागात 1 जानेवारी ते 15 जून 2018 या साडेसहा महिन्यांच्या कालावधीत डेंगीसदृश आजाराची लागण झालेले 103 रुग्ण...\nसांगली जिल्ह्यातील आठ गावात डासच डास - सीईओ अभिजीत राऊत\nसांगली - जिल्ह्यात अमरापूर, भिलवडी, नांद्रे, जत, मणेराजुरी, येळावी, अंकलखोप, कसबे डिग्रज या आठ गावांत डासांची घनता जास्त आहे. मेमध्ये कवठेपिरान,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/television/news/6388-love-story-serial-he-mann-baware-starts-from-9th-october-on-colors-marathi", "date_download": "2018-12-18T15:39:50Z", "digest": "sha1:7TS22SUYRNGWHXCLSERISR4RGGONVJPF", "length": 19702, "nlines": 231, "source_domain": "marathicineyug.com", "title": "सुखाच्या सरींनी... हे मन बावरे ९ ऑक्टोबर पासून कलर्स मराठीवर - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nसुखाच्या सरींनी... हे मन बावरे ९ ऑक्टोबर पासून कलर्स मराठीवर\nPrevious Article सोनी मराठीवर ‘बघतोस काय... मुजरा कर’ चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर\nNext Article 'आम्ही सारे खवय्ये' नवरात्री विशेष भागात नायिकांची रेलचेल\nप्रेमाला शब्दाची नाही तर नजरेची भाषा कळते. म्हणूनच मनं जुळायला एक क्षणही पुरेसा असतो असं म्हणतात. प्रेम ही अ��्यंत सुंदर आणि हवीहवीशी वाटणारी भावना आहे. बऱ्याच जणांना मैत्रीत प्रेमं गवसतं, तर काहींना एका नजरेत, पण काहींच्या बाबतीत मनं जुळायला एक क्षणही पुरेसा असतो. आयुष्य आणि क्षणाचं नातं हे खूप जवळच आहे. एक क्षण आयुष्याला अर्थ देतो... क्षणात नाती जोडली जातात, क्षणात आयुष्य बहरत, क्षणात जीव जडतो... परीस जसं लोखंडाचं सोनं करतो तसच मनं जुळवणारा हा एक क्षण आयुष्याचं सोनं करतो. हा क्षण माणसाच्या आयुष्यभर लक्षात रहातो. या क्षणामध्ये असीम किमया असते ज्यामुळे आपण क्षणार्धात व्यक्तीच्या प्रेमात पडतो आणि संपूर्ण आयुष्य बदलून जातं.\n'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' मालिकेमध्ये अनुने घेतला धाडसी निर्णय\n“हे मन बावरे” मालिकेमधून मृणाल दुसानिस - शशांक केतकरची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला\nअसचं काहीसं अनु आणि सिध्दार्थच्या बाबतीत देखील आहे. कोणता क्षण अनु आणि सिध्दार्थ एकत्र आणणार तो क्षण कधी येणार तो क्षण कधी येणार हे बघणं उत्सुकतेचे असणार आहे. अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे यांच्या नात्याला एक नवी कलाटणी मिळणार आहे हे प्रेक्षकांना लवकरच बघायला मिळणार आहे. प्रेमाची व्याख्या बदलणारी कथा सुखाच्या सरींनी... हे मन बावरे ९ ऑक्टोबर पासून रात्री ८.०० वा. फक्त कलर्स मराठीवर. मधुगंधा कुलकर्णी यांनी लिहिलेल्या या कथेची निर्मिती केली आहे मंदार देवस्थळी यांच्या टीमवर्क अल्ट्रा क्रिएशनने. जुई म्हणून प्रेक्षकांची मनं जिंकणारी मृणाल दुसानीस अनुची तर सिद्धार्थची भूमिका शशांक केतकर साकारणार आहे. या मालिकेमधून पहिल्यांदाच मृणाल आणि शशांकची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेमध्ये वंदना गुप्ते, प्रदीप पटवर्धन, नयना आपटे, शर्मिष्ठा राउत हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.\nमध्यमवर्ग कुटुंबामधली अनुश्री ही अत्यंत स्वाभिमानी आणि स्वावलंबी मुलगी आहे, जिचं आपल्या कुटुंबावर जीवापाड प्रेमं आहे. अनुश्री सगळ्या घराचा भार स्वत:च्या खांद्यावर घेऊन कुटुंबाचा सांभाळ हसतमुखानं करते आहे. “जेंव्हा परिस्थिती बदलता येत नाही, तेंव्हा मनस्थिती बदलावी” असे अनुचे आयुष्या बद्दलचे मत आहे. दुसऱ्या बाजूला सिध्दार्थ तत्ववादी हा गर्भश्रीमंत आणि उच्चभ्रू घरामधला, कर्तृत्ववान आणि आईवर प्रचंड प्रेम करणारा मुलगा आहे. सिध्दार्थच्या घरामध्ये त्याच्या लग्नाची चर्चा सुरु आहे, परंतु आजवर त्याला कोणतीच मुलगी आवडलेली नाही. अनु आणि सिध्दार्थचं भावविश्व खूप वेगळं आहे, लग्नाबद्दल या दोघांचही मत वेगळं आहे. जेंव्हा ही दोन वेगळी माणसं एकमेकांना भेटतील तेंव्हा काय होईल त्यांची मनं कशी जुळतील त्यांची मनं कशी जुळतील हा प्रवास बघणं रंजक असणार आहे.\nप्रेम म्हणजे शब्द, प्रेम म्हणजे स्पर्श, प्रेम म्हणजेच स्पंदन आणि सारेच काही...\nया मालिकेच्या निमित्ताने प्रमुख, कलर्स मराठी - वायकॉम 18 चे निखिल साने म्हणाले, “आजच्या धकाधकीच्या जीवानात जिथे जगण्याचा वेग आणि व्याख्या बदलत चालल्या आहेत तिथे प्रेमाची मूळ व्याख्या आजही तीच आहे. मनं जुळण्यासाठी एक क्षणही पुरेसा असतो आणि तो क्षणच आयुष्य पूर्णपणे बदलतो हे आम्ही या मालिकेद्वारे अधोरेखित करणार आहोत. नायिकेचा संघर्ष आणि त्याला मिळणारी नायकाची खंबीर साथ हे सुखाच्या सरींनी... हे मन बावरे या मालिकेमधून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या मालिकेद्वारे मृणाल दुसानीस आणि शशांक केतकरची यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीस पहिल्यांदाच येणार आहे. उत्तम कलाकार, दर्जेदार लिखाण आणि दिग्दर्शन यामुळे मालिका नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल अशी आम्हाला आशा आहे.”\nकथेच्या लेखिका मधुगंधा कुलकर्णी म्हणाल्या, “सुखाच्या सरींनी... हे मन बावरे” ही अनु आणि सिद्धार्थची एक सुंदर प्रेमकहाणी आहे. प्रत्येकासाठी एक खास व्यक्ती या जगात असते. पण, ही खास व्यक्ती कधीच सूचना देऊन आयुष्यात येत नाही. ती व्यक्ती आपल्या ध्यानीमनी नसताना अचानक भेटते आणि आपलं आयुष्य बदलून टाकते. असचं काहीसं अनु आणि सिध्दार्थच्या आयुष्यात घडणार आहे. दोन परस्परविरोधी माणसांना नियती एकत्र आणते आणि त्यांची एक सुंदर प्रेमकहाणी सुरु होते. आम्हाला खात्री आहे ही वेगळी प्रेमकहाणी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल”.\nमालिकेचे दिग्दर्शक मंदार देवस्थळी म्हणाले, “अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा या मालिकेद्वारे मला कलर्स मराठीसोबत काम करण्याची संधी मिळाली याचा खूप आनंद आहे. “सुखाच्या सरींनी... हे मन बावरे” ही खूप वेगळी प्रेमकथा आहे. या कथेद्वारे आम्ही प्रेमकथा एका वेगळ्या प्रकारे आणि वेगळ्या दृष्टीकोनातून सादर करण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रेमाला अनेक पैलू असतात आणि त्यातलाच एक पैलू प्रेक्षकांसमोर मांडण्याचे आव्हान आम्ही या मालि��ेद्वारे स्वीकारले आहे”.\nआपल्या कमबॅक बद्दल बोलताना मृणाल दुसानीस म्हणाली, “जवळपास एका वर्षांनंतर पुन्हा एकदा या मालिकेद्वारे मी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मी खूप खुश आहे. कारण सुध्दा तसचं आहे कलर्स मराठी ही वाहिनी, मंदार देवस्थळी यांचं दिग्दर्शन आणि मधुगंधाचं लिखाण इतकी सुंदर संधी सोडू नये असं मला वाटलं. शशांक आणि माझी जोडी प्रेक्षकांना आवडेल याची खात्री आहे. प्रेक्षकांच्या शुभेच्छा मालिकेला आणि आमच्या सगळ्या टिमला असू दे इतकचं सांगेन”.\nभूमिकेबद्दल बोलताना शशांक केतकर म्हणाला, “मी खूप खुश आहे कारण पुन्हा एकदा मी कलर्स मराठीवर मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुन्हा एकदा असं मी म्हणालो कारणं माझी पहिली मालिका याच वाहिनीवर होती आणि त्याचा दिग्दर्शक मंदार देवस्थळी होतो. मृणाल दुसानीस ही लोकप्रिय अभिनेत्री आणि वंदना ताई या ज्येष्ठ अभिनेत्री माझ्यासोबत मालिकेमध्ये आहेत याचबरोबर संपूर्ण टीम कमाल आहे. नेहेमी सारखचं प्रेक्षकांचं प्रेम मला मिळेल अशी आशा करतो”.\nप्रेम माणसाला बदलत, घडवत आणि बरचं काही शिकवतं देखील. प्रेमानं सगळं काही बदलून जातं, सगळी गणित, संपूर्ण आयुष्य... तरीही प्रेम ही हवीहवीशी वाटणारी भावना आहे. सुखाच्या सरींनी चिंब चिंब भिजलेले हे मन बावरे प्रत्येकालाच नव्याने प्रेमात पाडणारे आहे. तेंव्हा बघायला विसरू अनु आणि सिध्दार्थची एक वेगळी प्रेमकथा सुखाच्या सरींनी... हे मन बावरे ९ ऑक्टोबर पासून रात्री ८.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.\nPrevious Article सोनी मराठीवर ‘बघतोस काय... मुजरा कर’ चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर\nNext Article 'आम्ही सारे खवय्ये' नवरात्री विशेष भागात नायिकांची रेलचेल\nसुखाच्या सरींनी... हे मन बावरे ९ ऑक्टोबर पासून कलर्स मराठीवर\n'पाँडिचेरी' चित्रपटाद्वारे अमृता करणार नवीन वर्षाची दणक्यात सुरुवात\n'संदीप कुलकर्णी' आता निर्मात्याच्या भूमिकेत - \"डोंबिवली रिटर्न\" पहिली निर्मिती\nअभिनेते 'श्रीरंग देशमुख' आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत\n'परफ्युम' एक मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्रत\nया आठवड्यामध्ये मिळणार “सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर” चे “फाइनलिस्ट”\n'पाँडिचेरी' चित्रपटाद्वारे अमृता करणार नवीन वर्षाची दणक्यात सुरुवात\n'संदीप कुलकर्णी' आता निर्मात्याच्या भूमिकेत - \"डोंबिवली रिटर्न\" पहिली निर्मिती\nअ���िनेते 'श्रीरंग देशमुख' आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत\n'परफ्युम' एक मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्रत\nया आठवड्यामध्ये मिळणार “सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर” चे “फाइनलिस्ट”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-marigold-growers-issue-128525", "date_download": "2018-12-18T16:12:36Z", "digest": "sha1:L5VXWQDIBN7P6SFLWBWKSWWOZRCJCIZ5", "length": 11858, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News Marigold growers issue झेंडू उत्पादकांची अडतीच्या नावाखाली लूट | eSakal", "raw_content": "\nझेंडू उत्पादकांची अडतीच्या नावाखाली लूट\nगुरुवार, 5 जुलै 2018\nआटपाडी - राज्य सरकारने शेतकऱ्याकडून अडत वसूलीला बंदी घातलेली असतानाही मुंबईतील दादर येथील बाजार समितीत दुष्काळी आटपाडी तालुक्यातील झेंडू उत्पादकाकडून तब्बल पंधरा टक्के अडतीच्या नावाखाली राजरोस लूट सूरू आहे. शेतकऱ्याचा खिसाच कापला जात आहे.\nआटपाडी - राज्य सरकारने शेतकऱ्याकडून अडत वसूलीला बंदी घातलेली असतानाही मुंबईतील दादर येथील बाजार समितीत दुष्काळी आटपाडी तालुक्यातील झेंडू उत्पादकाकडून तब्बल पंधरा टक्के अडतीच्या नावाखाली राजरोस लूट सूरू आहे. शेतकऱ्याचा खिसाच कापला जात आहे.\nराज्य सरकारने बाजार समितीमधील अडत रद्द केली आहे. असे असताना दादर येथील बाजार समितीत अडतदार शेतकऱ्यांकडून पंधरा टक्के आडत घेत आहेत.\nदुष्काळी आटपाडी तालुक्यातील हिवतड येथून रोज पाच गाडया भरून झेंडू पाठवला जातो. गावात घराघरात झेंडू पिक घेतले जाते. उत्पादनात गावकऱ्यांनी हातखंडाच मिळवला आहे. रोज सरासरी पाच टन माल पाठविण्यात येतो. सुमारे दिड ते दोन लाखाचा झेंडू गेली चारवर्षे पाठविण्यात येत आहे. पण या झेंडूवर अडत वसूल केली जाते.\nदादर बाजार समितीत बेकायदेशीरपणे पंधरा टक्के अडत झेंडूवर वसूल केली जाते.\n- उमाजी सरगर (शेतकरी)\nहिवतड झेंडू लागवडीचे क्षेत्र - 700 एकर.\nशेतकरी संख्या - 400.\nरोज जाणारा माल - 4 गाडया.\nएका गाडीत पेटया - 700.\nएका पेटीत माल - 13 किलो.\nसरासरी - 25 ते 40 रूपये.\nजाणारा माल - 5 टन.\nआडत - 15 टक्के\n‘रेसिड्यू फ्री’ शेतमालासाठी उभारली थेट ग्राहक बाजारपेठ\nसध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा सेंद्रिय शेतीचे महत्त्व वाढले आहे. ग्राहक आरोग्याबाबत जागरूक होऊन रसायन अंशमुक्त मालाची मागणी करू...\nवालाच्या शेंगा, मेहरुणी बोरांची दुष्काळात भक्कम साथ\nसध्याच्या दुष्काळात बागायती शेत���ही धोक्यात आली आहे. त्यामुळे कमी पाण्यात, कमी कालावधीत येऊ शकणारी पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. भले नगदी,...\nमहामार्गावर कांदा ओतून शेतकऱ्यांनी केला शासनाचा निषेध\nसटाणा : कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. आज बुधवार (ता.१२)...\nशेकडो क्विंटल धान पाण्यात\nनवेगावबांध (जि. गोंदिया) - येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर बारदाना उपलब्ध नाही. त्यामुळे १५ दिवसांपासून धान खरेदी रखडली आहे. असे असतानाच...\nपुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर\nपुणे - गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ९) सुमारे १६० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. आवक आणि मागणी स्थिर असल्याने...\n\"एपीएमसी'साठी पुन्हा अध्यादेशाचा मार्ग\nमुंबई - बाजार समित्यांमधील (एपीएमसी) निवडणुका रद्द करण्याचे राज्याच्या कृषी आणि पणन विभागाने मांडलेले सुधारणा विधेयक हिवाळी अधिवेशनात विधान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2018-12-18T15:06:12Z", "digest": "sha1:OHKQCEUTE5NZDR65S2EQ5DEJR6YJM3OP", "length": 7259, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मान्सूनची वेगाने वाटचाल ; कर्नाटकात केली एन्ट्री | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमान्सूनची वेगाने वाटचाल ; कर्नाटकात केली एन्ट्री\nनवी दिल्ली : केरळमध्ये मंगळवारी आगमन केल्यानंतर मान्सूनने बुधवारी जोरदार वाटचाल करीत थेट कर्नाटकातील किनारपट्टी व अंतर्गत भागात प्रवेश केला आहे. ६ जूनपासून महाराष्ट्र आणि गोव्यात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे.\nअरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनची वाटचाल वेगाने होत आहे़ ��ंगालच्या उपसागरापेक्षा अरबी समुद्रातील मान्सूनच्या शाखेने अधिक वेगाने प्रगती करीत कर्नाटकाच्या अंतर्गत भागात प्रवेश केला आहे. मान्सूनने बुधवारी कर्नाटकातील शिराली, हसन, म्हैसूर, कडोईकनॉल, तुतीकोरीन तसेच तामिळनाडुच्या काही भागात प्रवेश केला आहे़ येत्या ४८ तासात ईशान्यकडील राज्यात मॉन्सून प्रवेश करण्याची शक्यता आहे.\nपुढील तीन दिवसात तामिळनाडु, आंध्रप्रदेश, तेलंगणा या भागात प्रवेश करण्याचा अंदाज असून तेथे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात म्यानमार जवळ बुधवारी सकाळी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून तो ईशान्य भारताकडे येण्याची शक्यता आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुन्हा आयपीओला चांगले दिवस येणार\nNext articleहुंडा ( प्रभात शॉर्टफिल्म कॉर्नर)\nफेथाई चक्रीवादळामुळे आंध्रातील 5 जिल्ह्याना “हाय अलर्ट’\n“राष्ट्रीय कला उत्सवात’ महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना तीन पुरस्कार\nगेहलोत, पायलट यांचे राजस्थानराज सुरू\nट्रिपल तलाक विषयीचे विधेयक लोकसभेत नव्याने सादर\nदेशातील 25 टक्के किटकनाशकांमध्ये भेसळ\nकॉंग्रेसकडून जाणिवपुर्वक दिशाभुल : सीतारामन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%97-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-12-18T16:11:33Z", "digest": "sha1:RA5OXCJMH4MVHPT74CHGHBYZ35UBPJZQ", "length": 15497, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "टेरर फंडिग प्रकरणी पुण्यातून फरार आरोपीस अटक | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय…\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित…\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची…\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी…\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणा���ील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे…\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी…\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या…\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल���याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Pune टेरर फंडिग प्रकरणी पुण्यातून फरार आरोपीस अटक\nटेरर फंडिग प्रकरणी पुण्यातून फरार आरोपीस अटक\nपुणे, दि. २२ (पीसीबी) – काश्मीर, कर्नाटकसह अनेक राज्यात अतिरेकी कारवाया करण्यासाठी पैसे पुरविल्या प्रकरणी पुण्यातून एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी उत्तर प्रदेश आणि पुणे दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) केली आहे.\nरमेश शहा (वय २८, मु.रा. बिहार, गोपळगंज, स.रा. नऱ्हे, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरखपूर ‘टेरर फंडिग’च्या प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी चौघांना अटक केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार रमेश शहा हा मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले होते. शहा हा बिहारमधील गोपळगंज येथील राहणारा असून गोरखपूर येथे एक शॉपिंग मार्केट चालवतो. हे प्रकरण बाहेर आल्यापासून तो तेथून फरार होता. अनेक राज्यांमध्ये त्याचा शोध घेतला जात होता. यामुळे शहा हा गोरखपूरमधून गेल्या तीन महिन्यांपासून फरार होता. पुण्यातील नऱ्हे येथे तो लपला असल्याची माहिती उत्तर प्रदेश एटीएसला मिळाली होती. त्यामुळे त्यांनी पुणे पोलिसांशी संपर्क केला. मंगळवारी सकाळी तो राहत असलेल्या खोलीवर छापा घालून त्याला ताब्यात त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. उत्तर प्रदेश आणि पुणे दहशतवाद विरोधी पथक एकत्रीतपणे तपास करत आहेत.\nPrevious articleमहाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा\nNext articleपुणे-मुंबई शिवनेरी बसला अपघात; पाच प्रवासी जखमी\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटक���\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी...\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nकाँग्रेसकडून न्यायव्यवस्थेची ताकद संपवण्याचा प्रयत्न – पंतप्रधान मोदी\nमुख्यमंत्री फडणवीसांनी बोलावली आमदारांची बैठक\nपाच राज्यांच्या निकालानंतर भाजपमध्ये गेलेले नेते घरवापसीच्या तयारीत – अजित पवार...\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nबँकांना खोटी माहिती देऊन डी.एस.कुलकर्णी यांनी कर्जाची रक्कम वापरली चक्क घरखर्चासाठी\nबाळासाहेब काकडे, कल्पना वाढे यांना कला गौरव पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/congresss-objection-indu-sarkar-58326", "date_download": "2018-12-18T16:10:10Z", "digest": "sha1:UF24TQXJCRW7J3XOF437CACHLDIWIXRP", "length": 14005, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Congress's objection to 'Indu Sarkar' 'इंदू सरकार'वर कॉंग्रेसचा आक्षेप | eSakal", "raw_content": "\n'इंदू सरकार'वर कॉंग्रेसचा आक्षेप\nरविवार, 9 जुलै 2017\nया पार्श्वभूमीवर संभाव्य वाद टाळण्याच्या हेतूने प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट संबंधितांना दाखविण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात तातडीने हस्तक्षेप करावा; जेणेकरून संभाव्य अप्रिय घटना टाळता येतील, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे.\nमुंबई - मधुर भांडारकर यांनी दिग्दर्शित केलेल्या \"इंदू सरकार' चित्रपटात इतिहासाचा विपर्यास झाल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, प्रदर्शनापूर्वी कोणालाही चित्रपट दाखविण्यास आपण बांधिल नसल्याचे स्पष्टीकरण भांडारकर यांनी दिले आहे.\n\"या चित्रपटाची कथा दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि कॉंग्रेस नेते संजय गांधी यांच्या जीवनाशी संबंधित असल्याचे दिसून येते; परंतु या ��ित्रपटामध्ये वस्तुस्थितीशी विसंगत अशा पद्धतीने काही घटनांचे सादरीकरण असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात इतिहासाचा विपर्यास करण्याची शंका खरी ठरली, तर प्रेक्षकांच्या भावना दुखावून तीव्र प्रतिक्रिया उमटू शकतात. त्याचप्रमाणे वस्तुस्थितीशी छेडछाड करून इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाला, तर कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील,'' असा इशारा विखे पाटील यांनी पत्रात दिला आहे.\nया पार्श्वभूमीवर संभाव्य वाद टाळण्याच्या हेतूने प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट संबंधितांना दाखविण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात तातडीने हस्तक्षेप करावा; जेणेकरून संभाव्य अप्रिय घटना टाळता येतील, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे.\nया चर्चेच्या पार्श्वभूमीवर मधुर भांडारकर यांनी \"\"अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा माझा अधिकार मान्य केला पाहिजे. मला या चित्रपटातून कोणताही राजकीय हेतू साध्य करायचा असता, तर गेल्या सहा महिन्यांत ज्या निवडणुका झाल्या तेव्हा तो मी प्रदर्शित केला असता,'' असे सांगितले. हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी कोणालाच दाखविला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.\nमणिकर्णिका; झाशीच्या राणीचा ट्रेलर प्रदर्शित (व्हिडिओ)\nमुंबई- राणी लक्ष्मीबाई म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येते ती पाठीशी आपल्या बाळाला घेतलेली आणि हातात तलवार घेऊन लढणारी धाडसी स्त्री. झाशीच्या या धाडसी...\n'सैराट' प्रेमाचा 'द एन्ड'\nनागपूर : पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा प्रशांत (बदललेले नाव) आणि रेल्वे अधिकाऱ्याची मुलगी बबली (बदललेले नाव) हे दोघेही सिव्हिल लाइन्समधील नामांकित शाळेत...\nयू-ट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थी स्वावलंबी\nपुणे - शिक्षणाबरोबरच कलेची आवड जोपासत महिन्यातील १० ते १२ दिवस काम करून शहरातील दोन तरुण ‘यू-ट्यूब’च्या माध्यमातून १५ ते २० हजार रुपये कमावत आहेत....\nप्रत्येकाला सहवास हवा असतो. सहवासाने एखादा फुलतो, तर एखादा करपतो. एखाद्यासाठी सह-वास सु-वास होतो. सुटीनंतर मुलीला तिच्या होस्टेलला सोडायला गेलो....\n\"ब्योमकेश बक्षी'चे यश साधेपणामुळे\nनागपूर : खूप जास्त भूमिका केल्यानंतर अभिनयात एक मॅच्युरिटी दिसू लागते; पण साधेपणाचा अभाव असण्याची शक्यता अधिक असते. \"ब्योमकेश बक्षी' या मालिकेत...\n'मुळशी पॅटर्न\" पाहणाऱ्या सराईत गुन्हेगारास पुण्यात अटक\nपुणे : कोल्हापुर, इचलकरंजी येथे विविध गुन्हे करुन फरारी असलेल्या सराईत गुन्हेगार पुण्यातील मंगला चित्रपटगृहामध्ये \"मुळशी पेटर्न\" चित्रपट पाहत असताना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-agriculture-pump-electricity-208-crore-57924", "date_download": "2018-12-18T15:28:22Z", "digest": "sha1:QJD3KSHN4WKTTHSUQOQNHGWR7TXIT7EE", "length": 18536, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news agriculture pump electricity 208 crore शेतीपंपांच्या विजेसाठी हवेत २०८ कोटी | eSakal", "raw_content": "\nशेतीपंपांच्या विजेसाठी हवेत २०८ कोटी\nशुक्रवार, 7 जुलै 2017\nविभागात १५ हजार ६०० जोडण्याची प्रतीक्षा; आमदारांनी पाठपुरावा करावा\nकोल्हापूर - कृषीपंपाना जोडण्या देण्यासाठी २०८ कोटी रुपयांचा निधीची गरज आहे, असा निधी शासनाकडून उपलब्ध न झाल्याने कोल्हापूर परिमंडलातील १५ हजार ६०० शेतकऱ्यांना कृषी पंपाची थ्रीफेज विजेची प्रतीक्षा आहे. त्यासाठी आमदारांच्या पातळीवर येत्या अधिवेशनात पाठपुरावा झाला तरच हा निधी मिळू शकेल. तो पर्यंत त्यामुळे कृषीपंपाला वीज जोडणी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेली झाडाझडती सोसावी लागेल, अशी स्थिती आहे.\nविभागात १५ हजार ६०० जोडण्याची प्रतीक्षा; आमदारांनी पाठपुरावा करावा\nकोल्हापूर - कृषीपंपाना जोडण्या देण्यासाठी २०८ कोटी रुपयांचा निधीची गरज आहे, असा निधी शासनाकडून उपलब्ध न झाल्याने कोल्हापूर परिमंडलातील १५ हजार ६०० शेतकऱ्यांना कृषी पंपाची थ्रीफेज विजेची प्रतीक्षा आहे. त्यासाठी आमदारांच्या पातळीवर येत्या अधिवेशनात पाठपुरावा झाला तरच हा निधी मिळू शकेल. तो पर्यंत त्यामुळे कृषीपंपाला वीज जोडणी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांच्या व��ट्याला आलेली झाडाझडती सोसावी लागेल, अशी स्थिती आहे.\nराज्यातील शेतकरी दुष्काळामुळे हवालदिल होता. आता पावसाला सुरवात झाली, पण वीज जोडणीच नसल्याने शेतीला पाणीपुरवठा करायचा कसा या चिंतेने शेतकरी घेरला आहे.\nसप्टेंबरनंतर पाऊस संपला की, शेतीला पाणी देण्यासाठी कृषीपंपाना विजेची गरज आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी वीज मिटर मिळावे, यासाठी महावितरणकडे पैसे भरले आहेत, त्यांना महिन्या दोन महिन्यात मीटर येईल वीज मिळेल, असे सांगण्यातही आले होते. मात्र प्रत्यक्ष तीन वर्षे झाली, पण प्रत्यक्ष वीज मीटर आलेले नाही अशा शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.\nगतवर्षी ऊर्जा मंत्र्यांनी कृषी पंपाच्या वीज जोडण्या तत्काळ द्याव्यात, अशा सुचना अभियत्यांना केल्या होत्या त्यानुसार प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याचे सर्वाधिक काम कोल्हापूर परिमंडलात झाले नंतर कृषीपंपाची मीटर पुरेशा संख्येने महावितरणकडे आलेली नसल्याने कृषीपंपाची वीज जोडण्यासाठी प्रतीक्षा यादी लांबत गेली आहे.\nअशी मीटर घेण्यासाठी महावितरणला २०८ कोटींचा निधी आवश्यक आहे. हा निधी मिळाला तरच प्रलंबित मीटरची संख्या कमी करता येणार आहे, मात्र तूर्त निधीच नाही अशात कृषीपंपाची मागणी वाढती आणि वीजपुरवठा नवीन जोडणी देण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.\nनिधी वेळेत आला, शेतकरी व महावितरणच्या पातळीवर तांत्रिक कामे पूर्ण झाली तर आक्टोबरपासून नवीन वीज जोडण्या तातडीने मिळाल्या तर येत्या हंगामात पिकाला पाणी देण्याचे शेतकऱ्यांना नियोजन करता येईल. त्यामुळे येत्या महिन्याभरात किमान मीटर व पूरक साहित्यासाठी निधी मिळविण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे, कोल्हापूर सांगलीतील सर्व आमदारांनी शासनाकडे पाठपुरावा सुरू केल्यास हे काम गतीने होईल.\nगेल्या दोन वर्षात मराठवाड्यात दुष्काळ होता तेथील शेतकऱ्यांना प्राधान्याने पाणीपुरवठा घेता यावा यासाठी मराठवाड्यात कृषीपंपाना वीज जोडण्या देण्याला प्राधान्य देण्यात आले; तेव्हा कृषी पंपाच्या मीटरची संख्या तिकडे वाढली पश्चिम महाराष्ट्राचा वाटा कमी झाला त्यातून येथे कृषी वीज जोडण्याची देण्याच्या प्रलंबितांची यादी वाढली आहे. यात २०१३ पासून वीज जोडण्या देण्याचे काम थकीत आहे.\nकृषीपंपासाठी थ्री फेज वीज जोडणी असावी लागते. बहुतांशी कृषीपंप शेती, विहिरीवर किंवा नदीकाठी असतात. त्यासाठी गावातून वीज पुरवठा करणाऱ्या तारा जोडत कृषींपपापर्यंत न्याव्या लागतात. त्यासाठी पोल उभारणी करावी लागते. तर गावाला पुरवठा होणाऱ्या विजेचे वर्गीकरण व दाब संतुलण करण्यासाठी रोहित्र बसवावे लागते हा खर्च प्रत्येक गावासाठी कमीत कमी ३ लाखांच्या पुढे असतो. तोच खर्च करणे महावितरणला शक्य नाही. त्यामुळे शासनाकडून निधी आला तरच हे काम वेगाने होऊन कृषीपंपाना वेळेत वीज मिळणे शक्य होणार आहे.\nप्रलंबित प्रकरणे व आवश्यक निधी असा\nकोल्हापूर ४ हजार १७५ त्यासाठी आवश्यक निधी सुमारे ७ कोटी ८२ लाख\nसांगली ११ हजार ३०० त्यासाठी आवश्यक निधी सुमारे १४८ कोटी ९६ लाख\nगतवर्षी २०१५ -१६ प्रलंबित कृषी पंपाच्या यादी पैकी १६ हजार ३३५ नवीन जोडण्या दिल्या.\n२००१६-१७ ला यंदा १४ हजार ५९६ वीज जोडण्या दिल्या.\nमाझ्या हाती सत्ता द्या, बदल घडवेन : राज ठाकरे\nघोटी : पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला वेठीस धरत आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना ...\nपाणी चोरी रोखण्यासाठी रोहित्रे बंद (व्हिडिओ)\nपाटबंधारे विभागाचा निर्णय; कर्मचाऱ्यांची गस्त; नीरा कालव्याचे पाणी इंदापुरात पोहचले वालचंदनगर (पुणे): नीरा डाव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी पाणी...\nपुणे : विद्यापीठात उद्यापासून रंगणार \"युवास्पंदन' महोत्सव\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि नवी दिल्ली येथील असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठामध्ये बुधवार (...\nमाझी ताकद माहित नाही का भाजप आमदाराची महिला अधिकाऱ्याला धमकी\nफतेहपूर-सिकरी: भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने महिला अधिकाऱ्याला धमकावल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उदयभान चौधरी असे या भाजपच्या...\nवाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास परवाना रद्द : जिल्हाधिकारी निंबाळकर\nजळगाव : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर आता परिवहन व वाहतूक विभागाकडून कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. आज झालेल्या रस्ते सुरक्षा...\nनेमबाज तनयला हवंय सरावासाठी पिस्तूल\nधुळे : विविध स्पर्धांमध्ये नेमबाजीतून धुळ्याचा नावलौकिक उंचावणारा आणि सुवर्णपदकांचा मानकरी ठरलेला येथील तनय गिरीश जोशी या खेळाडूला पिस्तूल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इ��र आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/dharnanche-dhage-news/religion-and-shraddha-1673717/", "date_download": "2018-12-18T16:01:44Z", "digest": "sha1:IAVZXSMLOOPWSZP4AY5P3LOSP77B52HO", "length": 34011, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Religion and Shraddha | धर्म, धम्म आणि श्रद्धा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nधर्म, धम्म आणि श्रद्धा\nधर्म, धम्म आणि श्रद्धा\n‘धारणा’ हा आपल्या सदराच्या शीर्षकात असलेला एक महत्त्वाचा शब्द.\n|| हेमंत प्रकाश राजोपाध्ये\n‘धारणा’ हा आपल्या सदराच्या शीर्षकात असलेला एक महत्त्वाचा शब्द. मागील लेखात आपण पाहिलं त्यानुसार, ‘धर्म’ हा शब्द ज्या धातूपासून निर्माण होतो त्याच धातूपासून ‘धारणा’ हा शब्ददेखील बनला आहे. त्या शब्दाच्या भावार्थाविषयी चर्चा करताना त्याचे विविध अर्थ, धर्म या कल्पनेचा झालेला विकास व त्यातील प्रारंभिक टप्पे उपलब्ध ऐतिहासिक साधनांतून आणि ग्रंथांच्या आधारे पाहिले.\nमानवी अस्तित्वाच्या ज्ञात इतिहासात माणसाच्या प्राथमिक गरजांसोबतच सामूहिक अस्तित्व आणि जगाच्या स्वरूपाविषयी, निर्मितीविषयीची जिज्ञासा या गोष्टीदेखील महत्त्वाच्या मानल्या जातात. मानवी वसाहतींच्या सहअस्तित्वासाठी निर्माण झालेल्या नियमनव्यवस्थांना कुटुंबसंस्था किंवा नीतिमूल्यांची चौकट प्राप्त होत जाते. त्या त्या प्रदेशातील नसर्गिक, सामाजिक आणि पर्यावरणीय परिस्थितीनुसार विकसित होणाऱ्या खाण्या-पिण्याच्या, वस्त्रप्रावरणांच्या पद्धती, समाजातील ईश्वरविषयक संकल्पना, सृष्टिविकसनाविषयीच्या कुतूहलातून निर्माण झालेले विविधांगी सिद्धांत, त्यातून निपजलेल्या मिथककथा अशा विविध घटकांच्या फोडणीतून या चौकटींना वेगवेगळे आयाम प्राप्त होतात. विविध वसाहतींच्या परस्पर संपर्कातून, आदानप्रदानात्मक व्यवहारांतून आणि परिस्थितीनुसार कराव्या लागणाऱ्या तात्पुरत्या किंवा कायमच्या स्थलांतरातून या चौकटींची व्याप्ती वाढते. त्यांच्यातील संवाद किंवा विसंवाद वाढू लागतो. आपपरभावाच्या धारणांना वेगवेगळे राजकीय, भौगोलिक आणि पर्यायाने सांस्कृतिक आयाम प्राप्त होतात. या प्रक्रियेचा भाग म्हणून निर्माण होणाऱ्या साहित्याच्या धाटणीमध्ये, त्यांच्या अर्थाविषयीच्या धारणांमध्ये आणि पर्यायाने समाजाच्या संरचनांमध्येही बदलत्या धारणांनुसार परिवर्तन होत जाते. अशा सामाजिक, सांस्कृतिक, श्रद्धाविषयक संकल्पनांतून समाजाचे गठन करणाऱ्या धारणांच्या चौकटीला उपखंडातील प्राचीन समाजव्यवस्थेच्या नियमकांनी ‘धर्म’ असे नाव दिले.\nधर्म संकल्पनेच्या आदिम स्वरूपाचे, त्याच्या कर्मकांडात्मक स्वरूपाची आणि त्यानुसार त्याला प्राप्त झालेल्या अर्थच्छटांची आपण चर्चा केली. ‘ऋत’, ‘ऋण’, ‘यज्ञ’, आदी संकल्पनांवर बेतलेल्या, मित्रावरुण व अन्य वैदिक देवतांनी रक्षण केलेल्या धर्म संकल्पनेची व्याप्ती कशी वाढत गेली, याविषयीची चर्चा आता आपण करणार आहोत. वेदकाळातील धर्म या कल्पनेविषयीच्या धारणा, वेदोत्तरकाळात कसकशी वळणे घेत नवीन प्रारूपे धारण करतात, याचा विचार करताना वेदोत्तर काळातील बौद्ध-जैन व अन्य श्रमणव्यवस्थेतील धर्मप्रणाली, धर्मसूत्रे, पुराणे आणि आर्ष महाकाव्ये यांचा आढावा घ्यायचा आहे. धर्म या संकल्पनेचे आजच्या समाजात जे अर्थ रूढ आहेत त्यांचा आणि प्राचीन काळातील वैदिक, बौद्ध आणि जैन मतप्रणालीतील धर्म संकल्पनेच्या व्याप्तीचा संबंध जोडताना आपल्याला एक छोटं वेगळं वळण घ्यावं लागणार आहे. त्यानिमित्ताने वेद, त्रिपिटक आणि जैन आगमांतील धर्म आणि आधुनिक काळात रूढ झालेला धर्म या शब्दाचा अर्थ यांची तुलना क्रमप्राप्त आहे.\nधर्म संकल्पनेविषयीच्या धारणांच्या आधुनिक अभिव्यक्तीचा विचार करण्याआधी आपण जाऊ या थेट भारतीय उपखंडाच्या किंचित पलीकडे असलेल्या अफगाणिस्थानातील कंदाहारच्या प्रदेशात. प्राचीन काळात हा प्रदेश मौर्य राजसत्तेच्या आधिपत्याखाली होता, हे अनेकांना माहिती आहे. शांती आणि सहिष्णुतेचे प्रतीक मानल्या गेलेल्या सम्राट अशोकाचे या भागात आधिपत्य होते. अशोकाच्या महानतेचे पुरावे देणारे शिलालेख अफगाणिस्थानापासून कर���नाटकातील सन्नत्ती किंवा आंध्रप्रदेशातील येरागुड्डीपर्यंत सापडतात. अफगाणिस्थानातल्या कंदाहार येथे सापडलेला अशोकाचा असाच एक शिलालेख आपल्या विषयाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या शिलालेखाचे एक वैशिष्टय़ म्हणजे, या शिलालेखात ‘अरमईक’ या मध्यपूर्व आशियायी प्रदेशात विकसित झालेल्या प्राचीनतम लिपीतील किंवा ग्रीक लिपीतील अक्षरे/ शब्ददेखील आपल्याला मिळतात. इ.स. पूर्व २५८ मधील या शिलालेखात सापडणाऱ्या ग्रीक तपशिलामध्ये ‘धर्म’ या शब्दाला समानार्थी म्हणून ‘eusebeia’ असा ग्रीक शब्द सापडतो. ग्रीक शब्दकोषानुसार या शब्दाचा अर्थ करुणा, दया (pity) असा आहे.\nअशोक हा बौद्ध धर्माचे पालन करणारा, प्रसार करणारा सम्राट म्हणून आपल्याला माहिती आहे. त्याच्या लेखांना त्याने स्वत:च ‘धम्मलिपी’ (धर्मलिपी) असे संबोधिले आहे. ‘धम्म’ हा शब्द पाली भाषेत रचल्या गेलेल्या बौद्ध धर्माच्या साहित्यात ‘धर्म’ या संस्कृत शब्दाचेच समांतर रूप आहे, हे सुस्पष्ट आहे. अशोकाच्या शिलालेखांतून मिळणाऱ्या माहितीनुसार, त्याने बौद्ध भिक्खू व त्यांच्या मठांसोबतच वैदिक, आजीवक अशा अन्य पंथीयांना आणि त्यांच्या संस्थांनादेखील राजाश्रय दिला होता असे दिसते. त्याच्या विस्तृत साम्राज्यात वैदिक, जैन, बौद्ध, आजीवक या प्रमुख संप्रदायांप्रमाणेच इतर अप्रसिद्ध अशा अनेक स्थानिक पंथोपपंथांचे समूह अस्तित्वात होते. त्यामुळे अशोकाने वापरलेला ‘धम्म’ हा शब्द केवळ बौद्ध मताला अभिप्रेत असलेल्या धम्म संकल्पनेचीच अभिव्यक्ती करत नसून ‘राज्याच्या सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक अशा नतिक चौकटी आणि आपल्या वैयक्तिक आणि सामूहिक कर्तव्यांचे पालन’ अशा व्यापक अर्थाने तो शब्द वापरला गेला असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.\nवर वापरलेल्या ‘eusebeia’ शब्दाकडे पाहिले असता हेलेनिस्टिक ग्रीक काळाच्या (सिकंदराचा मृत्यू ते रोमन साम्राज्याचा उदय या काळाला ‘हेलेनिस्टिक काळ’ असे म्हटले जाते) अभ्यासकांच्या मते, ‘eusebeia’ हा शब्द देवतांची भक्ती-श्रद्धा अशा अर्थानेदेखील वापरला जाई व काही संदर्भामध्ये हा शब्द ‘मानवी आयुष्याच्या नियमनाकडे पाहायचा दृष्टिकोन’ अशा अर्थीही वापरला गेला आहे. तर अन्य संकीर्ण साहित्यामध्ये ‘eusebeia’ हा शब्द आप्त स्वकियांविषयीचा दृष्टिकोन, पती-पत्नींचा परस्परांविषयीचा दृष्टिकोन किंवा गुल��म-सेवकांचा आपल्या मालकांप्रति असलेला दृष्टिकोन अशा अर्थीही वापरला गेला असल्याचे अभ्यासकांनी दाखवून दिले आहे. अर्थात, दिग्विजयी सम्राट अशोकाच्या वायव्येकडील सीमावर्ती भागातील (ग्रीक) अधिकाऱ्यांनी तेथील भागात प्रचलित असलेल्या ग्रीक भाषेमध्ये ‘धर्म’ या शब्दाचा अर्थ सांगायचा प्रयत्न केला, तोही ग्रीक समाजातील/सांस्कृतिक विश्वातील धारणांनुसार) अधिकाऱ्यांनी तेथील भागात प्रचलित असलेल्या ग्रीक भाषेमध्ये ‘धर्म’ या शब्दाचा अर्थ सांगायचा प्रयत्न केला, तोही ग्रीक समाजातील/सांस्कृतिक विश्वातील धारणांनुसार आणि याचाच दुसरा अर्थ असा की, अशोकाला वा अशोककालीन समाजाला अभिप्रेत असलेली धर्म संकल्पना ईश्वर/देवताविषयक श्रद्धा, मानवी सहसंबंधांत अभिप्रेत असलेली सभ्यता व औदार्य, आपले आप्त-स्वकीय व समाजाविषयीची सद्भावना, सहकार्याची वृत्ती, इत्यादी विविध अर्थाना कवेत घेत समृद्ध झालेली दिसते.\nया अनेक अर्थापकी ग्रीक धारणेनुसार लावला गेलेला ‘धर्म’ या शब्दाचा अर्थ आहे- ‘देवताविषयक श्रद्धा’ या ‘eusebeia’ शब्दाचा जवळचा दुसरा ग्रीक शब्द आहे- ‘sebomai’; ज्याचा अर्थ आहे- प्रार्थना करणे, देवतार्चन करणे. या शब्दाच्या वापरामुळे भारतीय धर्माभ्यासाच्या दृष्टीने अशोकाचा हा शिलालेख अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण धर्म/धम्म या संकल्पनेचा मध्यपूर्व आशियायी आणि भूमध्यसागरी प्रदेशातील सामाजिक-सांस्कृतिक चौकटीत अर्थ लावला जाण्याचा हा बहुधा पहिला प्रयत्न/ उपक्रम असावा. अर्थात ग्रीक समाजव्यवस्थेत रूढ झालेला श्रद्धानिदर्शक शब्द ‘धर्म’ या भारतीय संकल्पनेला समांतर पर्याय आहे, असे मानणे चूक ठरेल. मात्र ग्रीक लोकांचा इथल्या सामाजिक-सांस्कृतिक धारणांशी परिचय झाला, तेव्हा त्यांना जाणवलेल्या किंवा आकलन झालेल्या धारणांच्या चौकटीत सामाजिक सहसंबंध आणि नीतिमूल्यांची चौकट इथल्या ईश्वरविषयक धारणांशी घट्ट जोडलेली आहे, हे त्यांना नेमकं समजलं होतं. त्यामुळे इथल्या धर्म या सामाजिक संस्थेचा एक अर्थ त्यांनी श्रद्धापर लावला, यात काही आश्चर्यजनक असे नाही. सिकंदराच्या स्वारीदरम्यान ग्रीकांचा इथल्या ब्राह्मण-श्रमण यतींशी कथित परिचय झाला. तेव्हा त्यांच्या सामाजिक-मानसिक व्यापाराशी झालेल्या या ओळखीतून भारतीय सामाजिक चौकटी या सृष्टीतील रहस्यांचा वेध घ���णाऱ्या काहीशा गूढवादी चौकटींशी, देवताविज्ञानाशी किंवा निर्वाणपर संकल्पनांशी निबद्ध असल्याचा ग्रीकांचा समज झाला, हे स्वाभाविकच म्हणावं लागेल.\nग्रीकांच्या स्वारीनंतर भारतीय समाजाचा युरोपीय लोकांशी राजकीयदृष्टय़ा संबंध आला तो वसाहत काळात. त्यामुळे आता ‘धर्म’ या शब्दाच्या अर्थाच्या आजच्या धारणांकडे वळण्यासाठी अशोकाच्या काळातून आपण पुन्हा येऊ या १९ व्या शतकाकडे. वासाहतिक सत्तांनी भारतात बस्तान बसवल्यावर इथे रूढ झालेल्या इंग्रजी शिक्षण व्यवस्थेत शिकलेल्या युरोपीय आणि भारतीय अभ्यासकांनी भारतीय संकल्पनांचा युरोपीय भाषेत अनुवाद करताना वर पाहिलेल्या हेलेनिस्टिक काळापासून युरोपीय परिप्रेक्ष्यात विकसित झालेल्या अर्थाच्या चौकटींचा अंगीकार केला. अशोकाच्या काळातील ‘धम्म’ या शब्दाच्या अर्थनिष्पत्तीची प्रक्रिया नव्या स्वरूपात पुन्हा अभिव्यक्त होताना ‘धर्म’ या शब्दासाठी श्रद्धाविश्वाच्या चौकटीकरिता वापरला जाणारा ‘रिलिजन’ हा शब्द वापरला गेला. वर पाहिल्याप्रमाणे, ‘रिलिजन’ हा ‘धर्म’ या शब्दाचा अनुवाद अशोकाच्या शिलालेखातील ‘eusebeia’हून फारसा वेगळा नाही. ग्रीक ‘eusebeia’ हा शब्द आजच्या आधुनिक इंग्रजीत ‘फी’ Religion किंवा ‘फी’ Religiousity असाच अनुवादीत होतो. अर्थात, अडीच हजार वर्षांपूर्वी ग्रीकांना (अर्थात युरोपीय वैचारिक विश्वाला) ‘धर्म’ या शब्दाचे ज्याप्रकारे आकलन झाले, तेच आकलन १९ व्या शतकात भारतात राजकीय बस्तान बसवणाऱ्या इंग्रजांचे व अन्य युरोपीय वसाहतकारांचेही होते. किंवा खरं तर अडीच हजार वर्षांपूर्वीच्या ग्रीकांचे ‘धर्म’ शब्दाविषयी असलेले आकलन आणि इंग्रजी पद्धतीत शिकलेल्या भारतीय विचारकांचे युरोपियांच्या ‘रिलिजन’ या संकल्पनेविषयीचे आकलन यात कमालीची समानता आहे, असं म्हणायलाही काही हरकत नाही. थोडक्यात, ग्रीकांनी ‘धर्म’ या संकल्पनेसाठी वापरलेला ‘eusebeia’ हा शब्द किंवा आधुनिक भारतीयांच्या सवयीनुसार ‘धर्म’ शब्दाचा अनुवाद करण्यासाठी वापरला जाणारा ‘फी’ Religion हा शब्द ‘धर्म’ या शब्दाला अभिप्रेत असलेल्या सामाजिक नियमांच्या व नीतिमूल्यांच्या चौकटींना श्रद्धापर अर्थाद्वारे ग्रासून टाकतो.\n‘धर्म ही समाजधारणा करणारी चौकट’ ते ‘धर्म म्हणजे श्रद्धाविषयांचा परिपोष करणारी व्यवस्था’ अशा या रोचक प्रवासाविषयीचा हा एक महत्���्वाचा ऐतिहासिक संदर्भ आपण थोडक्यात पाहिला. ईश्वर वा देवताविषयक श्रद्धा किंवा वरुण-रुद्र-इंद्र यांसारख्या देवतांच्या देखरेखीखाली जसे सृष्टीतील वैश्विक गतीचे नियमन होते, तसेच मानवी समाजातील नीतिनियमांचे पालनदेखील या देवतांच्या अखत्यारीत होते, अशी धारणा वेदांपासून (किंबहुना वेदांच्या आधीपासूनच) उपखंडात रूढ असल्याचे आपण पाहिले. देवतांकडून होणाऱ्या शिक्षा-दंडाच्या भीतीखाली उभारलेल्या समाजव्यवस्थेचे आकलन मौर्यकालीन भारतातील ग्रीकांना ज्याप्रमाणे झाले त्याच चौकटीला अनुसरून आपल्याकडे ‘धर्म’ ही बाब श्रद्धाविश्वाशी एकरूप झाली. आधुनिकतेच्या ओघात पाश्चात्त्यांच्या ‘रिलिजन’ या संकल्पनेत धर्म ही उदात्त-व्यापक कल्पना काहीशा संकुचितपणे बसवण्यात आल्याने त्या संकल्पनेमागच्या विविध धारणादेखील कशा झाकोळल्या गेल्या, हे आपण पाहिलं.\nआता पुढच्या भागात धर्मशास्त्रे, बौद्ध-जैन परंपरा आणि पुराण-महाकाव्ये यांतून प्रतीत होणाऱ्या धारणांकडे वळायचे आहे. धर्मविषयक संकल्पनांच्या या प्रवासाचा पुढील भागात संक्षेपात आढावा घेऊन झाला, की आपल्याला आजच्या काळातील बहुविध धारणांचे धागे उलगडण्यास प्रारंभ करावयाचा आहे. आजच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक धारणांचा, घटनांचा नव्याने पुनरुज्जीवित झालेल्या परंपरा, सुधारणावादी चळवळींच्या संदर्भात विचार करताना मूळ संदर्भ आणि त्यांचे बदलले गेलेले अर्थ उलगडत सांस्कृतिक-सामाजिक गुंते आणि जटिलता तपासणे, हेच या धाग्यांच्या उकलीमागचे प्रयोजन आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n युवराज सिंहवर अखेर बोली लागली, नवीन हंगामात मुंबई इंडियन्सकडून...\nकाँग्रेसला सरकार चालवायला येत नाही, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर भाजपा मंत्र्याचे वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIPL Auction 2019: युवराज झाला 'मुंबईकर' १२ व्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार\n#MeToo : सोनू निगमचा अनु मलिकला पाठिंबा\nरणबीर रिसेप्शनला न आल्यानं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही- दीपिका\nThackeray Biopic: चर्चा फक्त भगव्याची अन् नवाजुद्दीनच्या लूकची\nदुसरीला डेट करत असतानाही रणवीर माझ्याशी फ्लर्ट करायचा, दीपिकानं सांगितला मजेशीर किस्सा\n...अन् पंकजाताई आणि पूनम महाजन म्ह���ाल्या 'कुछ कुछ होता हैं'\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nप्रशासकीय इमारतीतील संकटकालीन सुटकेचा मार्ग ‘अडगळी’त\nखड्डे न बुजवताच, रस्त्याची रंगरंगोटी\nलहान मुलांच्या मदतीने लग्नमंडपांत चोऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/laptops/cheap-laptops-price-list.html", "date_download": "2018-12-18T15:21:32Z", "digest": "sha1:6RNEFZFBT4SJJ365OZSLKJ5AZAL3INVY", "length": 19602, "nlines": 489, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये लॅपटॉप्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त लॅपटॉप्स India मध्ये Rs.120 येथे सुरू म्हणून 18 Dec 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. एसर नितरो 5 अं५१५ 51 नऊ Q2SSI 008 गेमिंग लॅपटॉप Rs. 60,407 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये लॅपटॉप आहे.\nकिंमत श्रेणी लॅपटॉप्स < / strong>\n14190 लॅपटॉप्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 1,74,999. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.120 येथे आपल्याला लॅपटॉप स्क्रीन क्लिनर फ्री शिपिंग I इको फ्रेंडली प्रॉडक्ट उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 14669 उत्पादने\nऍटम ड्युअल चोरे 24 २न्ड गेन\n- ऑपरेटिंग सिस्टिम Linux\n- ऑपरेटिंग सिस्टिम Linux\n- ऑपरेटिंग सिस्टिम Linux\n- ऑपरेटि���ग सिस्टिम Windows 10 Home\n- ऑपरेटिंग सिस्टिम Linux\n- ऑपरेटिंग सिस्टिम Linux\n- ऑपरेटिंग सिस्टिम Linux\n- ऑपरेटिंग सिस्टिम Linux\n- ऑपरेटिंग सिस्टिम Linux\n- ऑपरेटिंग सिस्टिम Linux\n- ऑपरेटिंग सिस्टिम Linux\n- ऑपरेटिंग सिस्टिम Windows 10 Home\n- ऑपरेटिंग सिस्टिम Linux\n- ऑपरेटिंग सिस्टिम Windows 10\n- ऑपरेटिंग सिस्टिम Linux\n- ऑपरेटिंग सिस्टिम Windows 10 Home\n- ऑपरेटिंग सिस्टिम Linux\n- ऑपरेटिंग सिस्टिम Linux\n- ऑपरेटिंग सिस्टिम Linux\n- ऑपरेटिंग सिस्टिम Linux\n- ऑपरेटिंग सिस्टिम Linux\n- ऑपरेटिंग सिस्टिम Linux\n- ऑपरेटिंग सिस्टिम Linux\n- ऑपरेटिंग सिस्टिम Linux\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-car-collapsed-vally-65082", "date_download": "2018-12-18T15:44:34Z", "digest": "sha1:EFL2JF62XYGJ5EPIAWT3XPP6VSBHOWQN", "length": 11164, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news car collapsed in vally पुणे : वेल्हे तालुक्यात खिंडीत कार कोसळली | eSakal", "raw_content": "\nपुणे : वेल्हे तालुक्यात खिंडीत कार कोसळली\nसोमवार, 7 ऑगस्ट 2017\nतोरणागडाच्या पश्चिमेला असलेल्या वेल्हे भट्टी खिंडीत काल रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास स्विप्ट कार कोसळली. त्यात दोन प्रवासी जखमी झाले आहे\nपुणे : वेल्हे तालुक्यातील वेल्हे-मढी घाट रस्त्यातील भट्टी खिंडीत कार कोसळली.\nतोरणागडाच्या पश्चिमेला असलेल्या वेल्हे भट्टी खिंडीत काल रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास स्विप्ट कार कोसळली. त्यात दोन प्रवासी जखमी झाले आहे. अनिल आखाडे व यशवंत बर्गे अशी जखमी झालेल्या व्यक्तीची नावे आहेत. हा परिसर अतिशय दुर्गम आहे.\nई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :\nबेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरु; नागरिकांचे हाल\nमुंबईच्या रोखानं ज्वालामुखीचा मूक लाव्हा\nतरुणीचा पाठलाग करणाऱ्या भाजप प्रमुखाच्या मुलाला अटक\nपाचशे गरजू विद्यार्थ्यांना 'मदतीचा आधार'\nकोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची विश्रांती\nक्रांतिदिनी मुंबईत घुमणार मराठ्यांचा निःशब्द एल्गार; दहा लाखांहून अधिक नोंदणी\nऔंढा नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nमहाराष्ट्र येत्या दोन वर्षांत दुष्काळमुक्त होऊ शकतो: फडणवी���\nपुणे : वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर पुणे पोलीस जबरदस्त दंड आकारतात. शिस्त लावण्यासाठी त्यांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद असले तरी ते करत असलेली कारवाई...\nपुणे देशातील सर्वोत्तम शहर बनणार : मुख्यमंत्री\nपुणे : आता पुणे देशातील सर्वोत्तम शहर बनणार आहे. पुणे शहर आता आयटी हब असलेल्या हिंजवडीशी आता मेट्रोने जोडले जाणार आहे. या...\n‘रेसिड्यू फ्री’ शेतमालासाठी उभारली थेट ग्राहक बाजारपेठ\nसध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा सेंद्रिय शेतीचे महत्त्व वाढले आहे. ग्राहक आरोग्याबाबत जागरूक होऊन रसायन अंशमुक्त मालाची मागणी करू...\nपुणे : विद्यापीठात उद्यापासून रंगणार \"युवास्पंदन' महोत्सव\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि नवी दिल्ली येथील असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठामध्ये बुधवार (...\nशहरात राज्यातील नीचांकी तापमान\nपुणे - जेमतेम नऊ दिवसांपूर्वी कपाटात गेलेले जर्किन, स्वेटर पुणेकरांना सोमवारी पुन्हा बाहेर काढावे लागले आहेत. कारण, यंदाच्या हिवाळ्यातील सर्वांत...\nदैवी शक्ती आणण्यासाठी महिलेला बेदम मारहाण\nखेड-शिवापूर - आर्वी (ता. हवेली) येथे अंगात दैवी शक्ती आणण्याच्या बहाण्याने एका महिलेला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केल्याचा प्रकार घडला. ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/lifestyle/railway-remove-lcd-screen-tejas-express-1815", "date_download": "2018-12-18T16:03:04Z", "digest": "sha1:OOX5HF2OWGOLNBNBG4DUQHPJAY34AWYK", "length": 4558, "nlines": 36, "source_domain": "www.bobhata.com", "title": "लाज वाटली पाहिजे आपल्याला, रेल्वे शताब्दी आणि तेजस एक्सप्रेस मधून lcd स्क्रीन काढून टाकणारा", "raw_content": "\nलाज वाटली पाहिजे आपल्याला, रेल्वे शताब्दी आणि तेजस एक्सप्रेस मधून lcd स्क्रीन काढून टाकणारा\nराव, आपण पिक्चरमध्ये बघतो युरोप-अमेरिकेतल्या मस्त ट्रेन्स, त्यात कायका��� फीचर्स असतात आणि आपली भारतीय रेल्वे कसला पकाऊ निळा डब्बा असते. पण आपल्या रेल्वेने सुद्धा कात टाकायला सुरवात केलीय. मुंबईमध्ये AC लोकल आली आणि तशीच आलीय भरपूर गाजावाजा झालेली तेजस एक्स्प्रेस.\nतर तेजस एक्सप्रेसमध्ये प्रवाशांसाठी एक एंटरटेनमेंट स्क्रीन लावलेली आहे. या गाडीच्या पहिल्या प्रवासातच लोकांनी स्क्रीन खराब केल्या, हेडफोन्स पळवल्याची बातमी जुनी नाहीय.\nया तेजस गाडीला अजून एक वर्ष पण पूर्ण झालं नाहीय आणि रेल्वेकडून बातमी आलीये की तेजस एक्स्प्रेसमध्ये LCD स्क्रीन, USB चार्जिंग पॉईंट, कॉफी व्हेंडींग मशीन अशा सुविधा देणं चुकीचं होतं. रेल्वे आता या स्क्रीन काढून टाकणार आहेत. कारण यातल्या बऱ्याचशा स्क्रीन मोडल्या आहेत, वायर तोडलेल्या आहेत, हेडफोन चोरीला गेले आहेत, आणि प्लगची बटणं काढुन नेली आहेत.\nएकीकडे आपण प्रगती, विकास याबद्दल फार बोलत असतो, पण भारताचे नागरिक म्हणून आपण आपल्या जबाबदारी निभावतो का नाही हा प्रश्नच आहे\nया ९ देशांनी बदलले व्हिसाचे नियम, चला पटापट सहलीचे बेत आखा...\nव्हिडीओ ऑफ दि डे : तब्बल २० वर्षानंतर या पठ्ठ्याने केली इतिहासाची पुनरावृत्ती...हा व्हिडीओ चुकवू नका भाऊ \nजगात खाण्यापिण्याबद्दल आहेत हे १० विचित्र कायदे, काहीठिकाणी तर शिक्षाही केली जाते \nसासूकडून प्रेरणा घेऊन सुनेने उभारला स्वतःचा बिझनेस तो ही व्हाट्सॲपच्या मदतीने \nतिने मेकअपवर बहिष्कार टाकल्यावर तिला जीवे मारण्याची धमकी का दिली जात आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/kolhapur-news-dnyandeep-vidyamandir-62404", "date_download": "2018-12-18T15:49:01Z", "digest": "sha1:EWKMC3G5LFWTBMORQU2HPXHLOJZN7EXF", "length": 17883, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news dnyandeep vidyamandir फाटक्या आयुष्यात तेजाळला ‘ज्ञानदीप’ | eSakal", "raw_content": "\nफाटक्या आयुष्यात तेजाळला ‘ज्ञानदीप’\nबुधवार, 26 जुलै 2017\nअनेकांनी सोडली मळलेली पायवाट - ‘त्यांच्या’ आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश\nकोल्हापूर - काहींचा बाप चोरी करणारा, आई भीक मागणारी, काही जणांचे कुटुंबच दारू तयार करणारे, काहींचे काच-पत्रा गोळा करणारे, अशा मोतीनगर-राजेंद्रनगर परिसरात १९९० ला एक ज्ञानदीप उभा राहिला.\n‘ज्ञानदीप विद्यामंदिर’ असे त्याचे नाव. आज या शाळेतील विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत. त्यांच्या परंपरागत व्यवसायापासून दूर राहिले आहेत. शिकले आहेत, स��रले आहेत. खऱ्या अर्थाने त्यांच्या पूर्वीच्या फाटक्या आयुष्यात आज ज्ञानदीप तेवत आहे.\nअनेकांनी सोडली मळलेली पायवाट - ‘त्यांच्या’ आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश\nकोल्हापूर - काहींचा बाप चोरी करणारा, आई भीक मागणारी, काही जणांचे कुटुंबच दारू तयार करणारे, काहींचे काच-पत्रा गोळा करणारे, अशा मोतीनगर-राजेंद्रनगर परिसरात १९९० ला एक ज्ञानदीप उभा राहिला.\n‘ज्ञानदीप विद्यामंदिर’ असे त्याचे नाव. आज या शाळेतील विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत. त्यांच्या परंपरागत व्यवसायापासून दूर राहिले आहेत. शिकले आहेत, सवरले आहेत. खऱ्या अर्थाने त्यांच्या पूर्वीच्या फाटक्या आयुष्यात आज ज्ञानदीप तेवत आहे.\nसंस्थेच्या कल्पना तावडे यांनी समाजातील सृजनशील, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या मदतीने शाळा उभी करण्याचा निर्धार केला. माळावर खोपाटात शाळा सुरू केली. दारू काढणाऱ्यांच्या घरात जायचे. आंघोळ घालण्यापासून ते केस विंचरण्यापर्यंत, शाळेत आणून बसविण्यापर्यंतचे काम करायचे. काही दिवसांनी मुलांना सवय लागली आणि बाप, आई घराबाहेर गेली की, मुले शाळेत येऊन बसू लागली. शिक्षण दिले, एवढंच नव्हे तर आयुष्य घडविले. आज या ‘ज्ञानदीप’च्या प्रकाशात वाढलेले संतोष, सचिन, गजानन, ज्योती, विनोद, रेखा अशा अनेकांचे जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध झाले आहे.\nशाळेतील संतोषची आई भीक मागायची, बहिणीही तिच्या बरोबर जायची. कधी कधी संतोषही जायचा. मात्र त्याला शाळेची गोडी लागली. दहावीत प्रथम श्रेणीत आला. मात्र निकालादिवशी तो शाळेतच आला नाही. अखेर सौ. थोरात, सौ. कुलकर्णी यांच्यासह कल्पना तावडे यांनी त्याची शोधाशोध केली. तेंव्हा तो घराचे गळत असलेले घराचे छत झाकण्यासाठी जुना बाजारात प्लास्टिक कागद आणण्यासाठी गेल्याचे समजले. प्रथम श्रेणीत आला, पण त्याचा आनंद केवळ शिक्षकांनाच होता. संतोषच्या फाटक्या आयुष्यात प्रथम श्रेणीला काहीच किंमत नव्हती. पुढे तो बारावी नापास झाला आणि त्याने कोल्हापूर सोडले. पुण्यात नोकरी करू लागला. आता तो चांगले पैसेही मिळवितो. पैसे मिळतील, पण आता शिक्षण मिळणार नाही. याचीही त्याला खंत आहे. पण आई भिक मागते हेच त्याला पटत नव्हते. शिक्षणा पेक्षा पैसे मिळवून आईला चांगले ठेवायची त्याची जिद्द होती. आता तो आईला घेण्यासाठी येतो, पण ती जाण्यास तयार नाही.\nसंतोष प���रमाणेच गजानन. त्याची आई काच-पत्रा गोळा करीत होती. तरीही ज्ञानदीप मधील शिक्षिकांमुळे त्याला शाळेत येण्याची गोडी लागली. तेथे तो शिकला आणि आज बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करून रिक्षा चालक म्हणून स्वतःचे जीवन सुखाने आणि आनंदाने जगत आहे.\nज्योती, मोलमजुरी करणाऱ्या बापाची मुलगी. एम.कॉम झाली. महसूल विभागात नोकरी करते. अर्जुनची कौटुंबिक परस्थिती सुद्धा याच पठडीतील. तरीही तो सावरला. एका खासगी कंपनीत नोकरी करून स्वतःचे जीवन सुखी केले आहे. कुष्टपीडीत असेला विनोदला तर बापाला तांब्याभर दारू दिल्याशिवाय शाळेत येता येत नव्हते. तरीही तो शिकला. दारूपासू दूर राहिला. आज चालक म्हणून नोकरी करतो. ज्ञानदीप मधील हुशार मुलगी रेखा तर डीएड झाली. नोकरी लागली. आता सुखी संसार करीत आहे.\nदारू तयार करणे, चोऱ्या करणे, भीक मागणे हीच परंपरा रोखण्याचे काम ‘ज्ञानदीप’ने केले. ‘बापाला अटक केली. त्याला आत टाकलंय,’ हे जी मुले सहज सांगत होती, ती आता या वाटेवरून दूर झाली आहेत. कोणीही दारू तयार करत नाही. चोऱ्या करत नाही. याला ‘ज्ञानदीप’चे संस्कार उपयोगी ठरले. पण खऱ्या अर्थाने आज ज्ञानदीप तेवत आहे. असे वाटते, तसेच यापुढे जाऊन आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यावे अशी इच्छा होती. ती अपूर्ण आहे, अशी प्रतिक्रिया कल्पना तावडे यांनी आज ‘सकाळ’शी बोलताना दिली.\nसेलूत कर्तव्यात कसूर करणारे दोन शिक्षक निलंबित\nसेलू : जिल्हा परिषदेच्या शाळांच्या गुणवत्तेसंदर्भात परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. पी. पृथ्वीराज हे तालुकानिहाय शिक्षण...\nतेलंगणाच्या आमदारांचे शिक्षण पाहून व्हाल थक्क\nहैदराबाद : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीने तेलंगणामध्ये दणदणीत विजय मिळवला आणि या विजयाबरोबरच त्यांनी राज्यात सर्वांत...\nऔरंगाबाद - कलेच्या माध्यमातून मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देत त्यांना व्यक्त होण्याची संधी देणारी विद्यार्थीप्रिय ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धा-२०१८...\nपाठ्यवृत्तीत वाढीसाठी आयआयटीचे विद्यार्थी रस्त्यावर\nमुंबई - आयआयटीमधून विविध अभ्यासक्रमांत पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुढील संशोधनासाठी मिळणाऱ्या...\nदहाही विभागांचा कार्यभार प्रभारी भरोसे\nनागपूर : एकीकडे महाविद्यालयांना नियमित पदांची सक्ती करीत असलेल्या शिक्षण विभागाचे स्वत:च्या विभागातील रिक्त पदांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे....\nप्रशांत संजय नेवासे (वय २४) या तरुणाने पुणे शहराच्या जवळील सहजपूर या गावात कुक्कुटपालन व्यवसायातून शाश्वत उत्पन्नाचा धडा घालून दिला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-siddheshwar-bhima-suspension-co-operatives-action-11546", "date_download": "2018-12-18T15:52:04Z", "digest": "sha1:IXDHCEGEAKI7RZ7Q4K25VQJSWZBRK2CK", "length": 17585, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, 'Siddheshwar', 'Bhima' suspension from co-operatives in action | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘सिद्धेश्वर’, ‘भीमा’च्या कारवाईला सहकारमंत्र्यांकडून स्थगिती\n‘सिद्धेश्वर’, ‘भीमा’च्या कारवाईला सहकारमंत्र्यांकडून स्थगिती\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nसोलापूर : शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपीप्रमाणे दर न दिल्याने सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना व भीमा सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता विक्री करून शेतकऱ्यांचे पैसे देण्याचा आदेश साखर आयुक्त व त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काढला होता. या आदेशाला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी स्थगिती दिली आहे. एफआरपी देण्याएवढी दोन्ही कारखान्यांची आर्थिक क्षमता असल्याने त्यांच्यावरील कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. या स्थगितीवरील सुनावणी ५ सप्टेंबरला होणार आहे.\nसोलापूर : शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपीप्रमाणे दर न दिल्याने सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना व भीमा सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता विक्री करून शेतकऱ्यांचे पैसे देण्याचा आदेश साखर आयुक्त व त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काढला होता. या आदेशाला सहकारमंत्री सुभ���ष देशमुख यांनी स्थगिती दिली आहे. एफआरपी देण्याएवढी दोन्ही कारखान्यांची आर्थिक क्षमता असल्याने त्यांच्यावरील कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. या स्थगितीवरील सुनावणी ५ सप्टेंबरला होणार आहे.\nसाखर कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाला एफआरपीप्रमाणे दर न दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी संघटना, शिवसेना आक्रमक झाली आहे. साखर आयुक्तांनी दिलेल्या आदेशाला सहकारमंत्री देशमुख यांनी स्थगिती दिल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा मोबदला वेळेत मिळणार का याबद्दल आता प्रश्न उपस्थित होत आहेत.\nकारखान्याने एफआरपीपेक्षा १३० रुपये दर अधिक जाहीर केला आहे. कारखान्याकडे साडेसात लाख मेट्रिक टन साखर शिल्लक आहे असून त्याची बाजारमूल्यानुसार किंमत २४० कोटी आहे. कारखान्याने महावितरणला विकलेल्या विजेचे १९ कोटी रुपये येणेबाकी आहे. अन्य उत्पादनांचाही साठा उपलब्ध आहे. कारखान्याने पूर्व हंगामी कर्जासाठी बॅंकेकडे ४५ कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली आहे. आजपर्यंत कधीही ऊस बिले थकविली नाहीत. शेतकऱ्यांची बिले देण्याची क्षमता कारखान्याकडे आहे. त्यावरील कारवाईचा आदेश रद्द करावा, अशी मागणी अपिलाद्वारे कारखान्याच्या वतीने देशमुख यांच्याकडे करण्यात आली होती.\nभीमा कारखान्याने गाळप क्षमता वाढविली परंतु तांत्रिक कारणास्तव पूर्ण क्षमतेने गाळप होऊ शकले नाही. मार्च २०१८ पासून कारखाना उत्पादित साखर विकू शकला नाही. साखरेच्या किमतीत घसरण झाल्याने निधी उभा करण्यास अडचणी येत आहेत. १५ फेब्रुवारी २०१८ पर्यंत गाळप झालेल्या उसाची एफआरपी दिली आहे. त्यानंतर गाळप केलेल्या म्हणजे फक्त एक महिन्याची एफआरपी देणे बाकी आहे. कारखान्याच्या मालमत्ता लिलावाचा आदेश रद्द न केल्यास कारखान्याचे न भरून येणारे नुकसान होईल, अशी बाजू कारखान्याने मांडली आहे.\nआणखी कारखान्यांची भर एफआरपी न दिल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांवर आरआरसीची कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये अक्कलकोट तालुक्यातील मातोश्री लक्ष्मी शुगर, करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखाना व माढा तालुक्यातील विठ्ठल रिफाइंड शुगर यांचा समावेश आहे.\nसोलापूर एफआरपी fair and remunerative price frp साखर सुभाष देशमुख कर्ज ऊस २०१८ 2018 अक्कलकोट\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न ���त्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये...पुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी...\nस्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ...जंगली मका प्रजातीपासून स्थानिकीकरण होण्याच्या...\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या...\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात...कोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू...\n`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्त शिवार अभियानातंर्गत भूजल...\nनगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...\nसांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...\nनगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...\nमहामार्ग सुरू होण्यापूर्वीच वाळूमाफिया...जळगाव ः जळगाव शहरातील वाढते अपघात आणि...\nशेतकऱ्यांनी जाणले कृषी तंत्रज्ञानभंडारा : परंपरागत कृषी विकास योजनेतून तालुका कृषी...\nरेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...\nगाळपेर क्षेत्रातून मिळणार ४८ हजार टन... नाशिक : दुष्काळात जिल्ह्यात चाराटंचाई...\nनाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...\nसोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी...सोलापूर : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय...\nउजनी धरणातील पाणी प्रदूषितच :...सोलापूर : उजनी धरणामुळे सोलापूर, पुणे आणि...\nकर्नाटकसाठीची ऊसतोडणी मंदावलीकोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रात उसाची रक्कम...\nअवैध एचटीबीटी बियाणे एसआयटीला मुदतवाढमुंबई: परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशील जनू��...\nबाजारात डाळिंबाचे दर दबावातसांगली ः देशात डाळिंबाच्या उत्पादनात अंदाजे २० ते...\nसमृद्धी महामार्ग : साडेतीनशे कोटींच्या...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम...\nविदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्राला...पुणे : बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘पेथाई’...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://davidunthank.com/mr/2013/06/", "date_download": "2018-12-18T15:26:19Z", "digest": "sha1:EVTZPTZIGD6CZ7NJPV4PFDDYUC4IWJHX", "length": 6423, "nlines": 132, "source_domain": "davidunthank.com", "title": "जून 2013 - DavidUnthank.com", "raw_content": "\nपुच्छ Equina सिंड्रोम माहिती\nसारखे लोड करीत आहे ...\nतेव्हा डॉ. तो फक्त घेतो म्हणते 1/2 तास…\nसारखे लोड करीत आहे ...\nनिरर्थक बडबड (विहीर, प्रत्यक्षात, इंजिन coolant)\nसारखे लोड करीत आहे ...\nसारखे लोड करीत आहे ...\nFiled Under: पुच्छ घोड्याचा सिंड्रोम, अध्यात्मिक Tagged With: परमेश्वर, येशू क्रिस्त, love, patience, questioning\nमुलभूत भाषा सेट करा\nईमेल द्वारे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉग सदस्यता आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nओहायो हवामान आनंद & सूर्यास्त\nतीन वर्षे – CES येत वळून वळून पाहात\nआम्ही परत आलो आहोत\nख्रिसमस ग्रीटिंग आणि वार्षिक व्हिडिओ अद्यतनित करा – 3 माझे & 30 से\nआपल्या शरीरात भाग मोडतात कोणत्या स्तंभ\nपुच्छ Equina सिंड्रोम असलेल्या माझ्या अनुभव वर्णन शब्द\nTwitter वर मला अनुसरण\nDKU इंटरनेट सेवा आयोजन\nईमेल पत्त्यावर पाठवा आपले नाव आपला ईमेल पत्ता रद्द करणे\nपोस्ट पाठवला गेला नाही - आपल्या ईमेल पत्ते तपासा\nईमेल तपास अयशस्वी, कृपया पुन्हा प्रयत्न करा\nकेविलवाणा, आपल्या ब्लॉग ईमेलद्वारे पोस्ट सामायिक करू शकत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vessoft.com/software/windows/download/audacity", "date_download": "2018-12-18T16:31:38Z", "digest": "sha1:Q3ANM3RLKKH6EQST6JNES3A3MMIUTJ7J", "length": 12279, "nlines": 231, "source_domain": "mr.vessoft.com", "title": "डाऊनलोड Audacity 2.3 – Vessoft", "raw_content": "\nडाउनलोड प्रारंभ करण्यासाठी ग्रीन बटणावर क्लिक करा\nडाउनलोड सुरु झाले आहे, आपला ब्राउझर डाउनलोड विंडो तपासा. काही समस्या असल्यास, एकदा बटण क्लिक करा, आम्ही वेगळ्या डाऊनलोड पद्धती वापरतो.\nउद्धटपणा – कार्ये एक मोठा संच एक लोकप्र���य ऑडिओ संपादक. सॉफ्टवेअर multichannel रेकॉर्ड आणि आवश्यक खंड पातळी नियंत्रण आधार मायक्रोफोन, यूएसबी किंवा फायरवायर साधने थेट ध्वनी रेकॉर्ड करण्यास सक्षम आहे. उद्धटपणा, पार्श्वभूमी आवाज काढण्यासाठी खोकला किंवा sighs श्वास कोंडणे, एकूणच आवाज पातळी बरोबरी आणि ऑडिओ प्रसारण किंवा आवाज साधने इतर रेकॉर्डिंग दोष लावतात सक्षम करते. सॉफ्टवेअर आवाज फाइल संपादित करा आणि एकत्र साधने एक मोठा संच आहे. तसेच आउडासिटी GenericName आपण ऑडिओ फायली काम सुधारण्यासाठी विविध समावेश कनेक्ट करण्याची परवानगी देते.\nविविध स्रोत पासून आवाज नोंद\nएकाधिक फाइल्स एकाचवेळी प्रक्रिया\nविविध स्वरूपात ऑडिओ फाइल्स शक्तिशाली संपादक. सॉफ्टवेअर आवाज ट्रॅक आणि फाइल्स उत्पादक प्लेबॅक संरचीत करण्यासाठी साधने मोठ्या प्रमाणात समावेश आहे.\nमीडिया फायली काम काम आहे सॉफ्टवेअर. तो फोटो, ऑडिओ फायली संपादित आणि व्हिडिओ विविध प्रभाव जोडण्यासाठी साधने समाविष्टीत आहे.\nमाध्यम कन्व्हर्टर्स, मीडिया संपादक\nहे सॉफ्टवेअर ग्राफिक, ऑडिओ आणि व्हिडिओ फायली संपादित आणि रूपांतरित करण्यासाठी आणि त्यांच्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रगत साधनांचे समर्थन करण्यासाठी डिझाइन केले आहे.\nसाधी ऑडिओ संपादक एमपी 3-फाईल्स सोबत काम करण्यासाठी. सॉफ्टवेअर गुणवत्ता बिनबाद ऑडिओ ट्रॅक संकलित करण्यासाठी साधने समाविष्टीत आहे.\nमीडिया संपादक, मीडिया प्लेअर\nहे संगीत कलेक्टर्ससाठी उत्कृष्ट सॉफ्टवेअर आहे जे आपल्याला माध्यम ग्रंथालयांचे आयोजन करण्यास आणि ऑडिओ फायलींचा मेटाडेटा संपादित करण्यास अनुमती देते.\nऑडिओ प्रवाह शक्तिशाली समर्थन अग्रगण्य व्हिडिओ संपादक एक. सॉफ्टवेअर उच्च दर्जाचे एक व्यावसायिक व्हिडिओ तयार करण्यासाठी विस्तृत शक्यता देते.\nमीडिया संपादक, मीडिया प्लेअर\nहे एक मल्टिमीडिया लायब्ररी मॅनेजर आहे ज्यामध्ये अंगभूत प्लेअर आणि संगीत आणि व्हिडियो फाइल्स आयोजित करण्यासाठी विविध प्रकारच्या वैशिष्ट्यांसह.\nव्हिडिओ फायली प्रक्रिया पूर्ण आणि आवश्यक मिडीया स्वरूपन त्यांना जतन करण्यासाठी विविध फिल्टर व प्रभाव बरेच एक उत्कृष्ट व्हिडिओ संपादक.\nसॉफ्टवेअर MP 3-फायली खंड अनुकूल. सॉफ्टवेअर मानवी सुनावणी चांगल्या आवाज गुणवत्ता निर्धारित करण्यासाठी ऑडिओ फायली खंड विश्लेषण विभाग समाविष्टीत आहे.\nहे एम��ी 3 स्वरूपात खराब झालेले म्युझिक फाइल्स तपासा आणि ग्राफिकरीत्या त्रुटींच्या सामग्रीचे प्रतिनिधित्व करणारी एक उत्कृष्ट सॉफ्टवेअर आहे.\nहे सॉफ्टवेअर भिन्न स्वरूपांच्या ऑडिओ फायलीसह मूलभूत क्रिया करण्यासाठी डिझाइन केले आहे, आपण फाइल्सना कापू, क्रॉप, विभाजित, विलीनीकरण आणि भिन्न ध्वनी प्रभाव टाकू शकता.\nसॉफ्टवेअर विविध व्हिज्युअल प्रभावांचा वापर करुन आणि व्हिडिओवर अंतिम व्हिडिओचे जलद अपलोड करून व्हिडिओ सामग्रीच्या गुणात्मक प्रक्रियेसाठी डिझाइन केलेले आहे.\nडिजिटल पेंटिंग कार्य करण्यासाठी शक्तिशाली ग्राफिक्स संपादक. सॉफ्टवेअर अनेक साधने आहेत आणि व्यावसायिक कलाकृती तयार करण्यासाठी समाविष्टीत आहे.\nसॉफ्टवेअर व्हॉइस किंवा व्हिडिओ कॉल्स आणि मजकूर संदेश पाठवू. वापरकर्ता डिव्हाइसचे एक स्वयंचलित संपर्क समक्रमण आहे.\nलोकप्रिय प्रोग्रामिंग भाषा करीता समर्थन सॉफ्टवेअर विकास वातावरण. सॉफ्टवेअर अनुप्रयोग तयार करण्यासाठी उपयुक्त कार्ये संच समाविष्टीत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vessoft.com/software/windows/download/showmypc", "date_download": "2018-12-18T16:31:47Z", "digest": "sha1:O5WYMIGKQA3CRUV2ZGHJDRKHXDFLAXPO", "length": 11244, "nlines": 228, "source_domain": "mr.vessoft.com", "title": "डाऊनलोड ShowMyPC 3515 – Vessoft", "raw_content": "\nडाउनलोड प्रारंभ करण्यासाठी ग्रीन बटणावर क्लिक करा\nडाउनलोड सुरु झाले आहे, आपला ब्राउझर डाउनलोड विंडो तपासा. काही समस्या असल्यास, एकदा बटण क्लिक करा, आम्ही वेगळ्या डाऊनलोड पद्धती वापरतो.\nShowMyPC – एक सॉफ्टवेअर प्राप्त आणि संगणकावर दूरस्थ प्रवेश प्रदान करण्यासाठी. सॉफ्टवेअर संरचीत किंवा रिमोट संगणकावर सेवा करण्यास मदत करते. ShowMyPC आपण स्क्रीनशॉट करण्यासाठी आणि ब्राउझर वापरून गप्पा करण्यास परवानगी देते. सॉफ्टवेअर जास्तीत जास्त प्रतिमा गुणवत्ता साध्य करण्यासाठी मापदंड सानुकूल करण्यासाठी सक्षम करते. ShowMyPC एक अंतर्ज्ञानी आणि वापरण्यास सोपा इंटरफेस आहे.\nब्राउझर वापरत गप्पा मारण्यासाठी,\nदूरस्थ संगणक किंवा डिव्हाइस डेटा प्रवेश करण्यासाठी सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर डेटा संरक्षित करण्यासाठी कडक सुरक्षा आणि एनक्रिप्शन उपाय वापरते.\nAndroid, iOS आणि विंडोज फोन साधने वापरून संगणकावर रिमोट कंट्रोल सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर पूर्णपणे आहे माऊस आणि कीबोर्ड कार्ये अनुकृति करते.\nस्थानिक किंवा जागतिक नेटवर्�� वापरून दूरस्थ संगणक पूर्ण व्यवस्थापनासाठी साधने एक मोठा संच सॉफ्टवेअर.\nसॉफ्टवेअर संपूर्ण मीडिया सर्व्हर निर्माण करण्यासाठी. सॉफ्टवेअर संगणक आणि विविध साधने मीडिया फायली रिमोट प्रवेश करीता समर्थन पुरवतो.\nइंटरनेट कनेक्ट संगणक दूरस्थ नियंत्रण साधन. व्हिडिओ कॉल आणि फाइल्स देवाणघेवाण शक्यता आहे.\nमंद संवाद माध्यमे बँडविड्थ अनुकूल विशेष विस्तार वापरून अंतर संगणक व्यवस्थापन सॉफ्टवेअर.\nहे दुर्लक्षित विलंब न करता संगणक आणि रिमोट मदतीच्या संयुक्त वापरासाठी रिमोट अॅक्सेस सॉफ्टवेअर आहे.\nमजकूर दस्तऐवज आणि तक्ते काम कार्यालय संच. तो एक Microsoft Office पर्याय म्हणून स्वरूप आणि कार्ये मोठ्या प्रमाणात समर्थन पुरवतो.\nसाधन नेटवर्क सॉफ्टवेअर त्याच्या अनुपस्थितीत बाबतीत एक प्रॉक्सी सर्व्हर माध्यमातून कार्य करण्याची क्षमता देते. तसेच सॉफ्टवेअर फायरवॉल मर्यादा bypasses व IP पत्ता लपविण्यासाठी सक्षम करते.\nव्यावसायिक स्तरावर व्हिडिओ साहित्य उच्च दर्जाचे प्रक्रिया सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर संपादन मूलभूत व विशेष साधने मोठ्या संच समाविष्टीत आहे.\nसॉफ्टवेअर आपल्या स्क्रीन व्हिडिओ captures रेशन दुकानदारांना म्हणतो. तसेच सॉफ्टवेअर प्रमाणात व्यावसायिक gamers द्वारे वापरले जाते.\nसॉफ्टवेअर क्लिपबोर्ड सक्षम बनविणे. तसेच सॉफ्टवेअर स्थानिक नेटवर्क किंवा इंटरनेटवरील डेटा एक्सचेंज.\nग्राफिक कन्व्हर्टर्स, माध्यम कन्व्हर्टर्स\nमल्टिमिडीया फाइल्स फंक्शनल कनवर्टर आहे. सॉफ्टवेअर आपण संगणक आणि पोर्टेबल डिव्हाइस लोकप्रिय स्वरूप विविध मध्ये फायली रूपांतरित करण्यास परवानगी देते.\nविविध प्रकारच्या डेटा पुनर्प्राप्त करण्यासाठी सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर विविध साधने आणि डेटा वाहक पासून फाटलेल्या किंवा अनुपलब्ध फाइल्स पुनर्प्राप्त करण्यासाठी सक्षम आहे.\nसॉफ्टवेअर व्यावसायिक आणि उच्च दर्जाचे स्लाइड शो निर्माण करतो. तसेच अनेक मिडीया स्वरूपन व विविध ग्राफिकल किंवा आवाज प्रभाव करीता समर्थन पुरविते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/node/9950", "date_download": "2018-12-18T15:57:48Z", "digest": "sha1:BAGSL4J363OXPXDXNUKRT33KJB4AUIE2", "length": 35034, "nlines": 190, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in marathi, AGROWON, control of groundwater pollution | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभूजल प्रदूषण निवारणासाठी प्रयत्न आवश्यक\nभूजल प्रदूषण निवारणासाठी प्रयत्न आवश्यक\nभूजल प्रदूषण निवारणासाठी प्रयत्न आवश्यक\nमंगळवार, 3 जुलै 2018\nजलप्रदूषण रोखणे हा जल व्यवस्थापनाचाच एक भाग आहे. औद्योगीक सांडपाणी, गावातील आणि शहरातील घरगुती सांडपाण्यामुळे भूपृष्ठावरील आणि भूपृष्ठाखालील पाण्यामध्ये प्रदूषण वाढत आहे. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना लोकसहभाग आणि शासकीय इच्छाशक्तीतूनच राबवाव्या लागतील.\nजलप्रदूषण रोखणे हा जल व्यवस्थापनाचाच एक भाग आहे. औद्योगीक सांडपाणी, गावातील आणि शहरातील घरगुती सांडपाण्यामुळे भूपृष्ठावरील आणि भूपृष्ठाखालील पाण्यामध्ये प्रदूषण वाढत आहे. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना लोकसहभाग आणि शासकीय इच्छाशक्तीतूनच राबवाव्या लागतील.\nभूजलामध्ये प्रदूषणाची प्रमुख कारणे :\nनिरंकुश मानवी हस्तक्षेप आणि सामूहिक व्यवस्थापनाचा अभाव ही सर्वात प्रमुख कारणे आहेत. त्याअंतर्गत घरगुती सांडपाणी, कारखान्यांचे सांडपाणी, रासायनिक खतांचा अनियंत्रीत व वाढता वापर, भूजलाचा अनिर्बंध व अति खोलीवरून केला जाणारा उपसा, पाणीपुरवठा व्यवस्थांच्या देखभाल दुरुस्तीतील अनास्था असे अनेक उपकारणे आढळतात.\nनगरपालिका, महानगरपालिका सांडपाण्याच्या प्रक्रिया आणि शुद्धीकरणाकडे लक्ष देत नाहीत. प्रक्रियेविना नदी, नाल्यांमध्ये सोडलेले पाणी पुढील शहरांद्वारे शुद्धीकरणानंतर किंवा ग्रामीण भागांमध्ये शुद्धीकरणाची सोय नसल्याने तसेच वापरले जाते. यातून आरोग्याची हेळसांड होण्यासोबत जलस्रोत व भूजलामध्ये प्रदूषण वाढत जाते.\nबहुतांश कारखान्यातून प्रदूषित सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना नदी, नाल्यामध्ये सोडून देण्याचे प्रकार होतात. प्रदूषण रोखण्यासाठी कायदे असले तरी त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नाही.\nउत्पादनवाढीसाठी रासायनिक शेतीचा स्वीकार केल्यानंतर अनियंत्रित रासायनिक खतांचा वापर वाढला. ही खते निचरा होऊन पाण्याचे स्रोत व भूजलामध्ये पोचत आहेत. भूजल प्रदूषण टाळण्यासाठी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळवणे आवश्यक आहे. भारतात एकूण लागवडीखालील १८ कोटी २० लाख हेक्���टर शेतजमिनीपैकी अंदाजे ४४ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आहे. त्यांच्या उत्पादनामध्ये घट होऊ नये, यासाठी सेंद्रिय पदार्थांची उपलब्ध करून देणे हे आव्हान ठरणार आहे.\nजल व्यवस्थापनामध्ये प्रदूषण रोखण्याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पाण्यावर अवलंबून असल्याने त्यांना पाण्याचे दुर्भिक्ष सर्वाधिक जाणवते. शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र सुधारण्यासाठी शेतकरी, शास्त्रज्ञ आणि शासन यांनी एकत्रितपणे पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जिरवला पाहिजे.\nकाटेकोर व्यवस्थापन व लोकसहभाग\nसार्वजनिक ठिकाणी उपलब्ध होणाऱ्या पाण्याची विश्वासार्हता कमी झाली आहे. बाटलीबंद पाणी, वॉटरबॅग संस्कृती वाढत आहे. या मागील कारणांचा विचार केल्यास पाण्याचे वहन आणि साठविण्याच्या व्यवस्था यांची देखभाल दुरुस्तीतील अनास्था, परिसर अस्वच्छता यासारख्या बाबी कारणीभूत दिसतात.\nउपाययोजना - सार्वजनिक ठिकाणांवरील व्यवस्थापनात टाक्यांची वेळेवर स्वच्छता, झाकण व तोट्या व्यवस्थित असणे, परिसरातील स्वच्छता या सर्वांकडे लक्ष देणे आवश्यक. त्यावर विश्वास वाढण्यासाठी स्वच्छतेच्या तारखा दर्शनी भागात सर्वांना दिसेल असे लावणे. अशा व्यवस्थापनावरील खर्च शुद्धीकरणावरील खर्चाच्या तुलनेत अत्यल्प असतो.\nपाण्यात प्रदूषणकारी घटक मिसळले जातात. त्यातील काही विरघळतात. विरघळल्यानंतर ते वेगळे करणे अवघड ठरते. त्यासाठी रासायनिक प्रक्रिया करण्याची आवश्यकता भासते. भूपृष्ठावरील पाण्याबाबत असे करणे शक्य असले तरी भूजलावर अशा प्रक्रिया करता येत नाहीत. परिणामी ते सर्व जलधारक घटकात (ॲक्वीफर) मध्ये पसरतात. मात्र, असे प्रदूषणकारी घटक पाण्यात मिसळू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना तुलनेने स्वस्त ठरतात.\nकौटुंबिक स्तरावरील पिण्यायोग्य पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरिनेशनसारखे उपाय राबवले जातात. तसाच पर्याय सामुदायिक स्तरावर उपलब्ध करून द्यावा. ही जबाबदारी गावातील महिला बचतगटांवर सोपवल्यास ती संपूर्ण कुटूंबाच्या, गावाच्या अंगवळणी पडण्यास मदत होईल.\nभूजल पुनर्भरणास प्रोत्साहित करण्यासाठी शासनाने घरपट्टीत सुट देण्याचे धोरण अवलंबिले आहे. अशाच प्रकारे पेयजल/भूजल गुणवत्ता अबाधित ठेवणाऱ्या ग्रामपंचायती, नगरपालिका, महानगरपालि���ांना, उद्योगांना विशेष प्रोत्साहनपर बक्षिसे दिल्यास फायदा होईल.\nराज्यातील भूजल गुणवत्तेच्या समस्या\nसध्या महाराष्ट्रात भूजल गुणवत्तेच्या अनुषंगाने विविध समस्या भेडसावत आहेत. त्यात प्रामुख्याने\nभूजलाच्या अतिउपशामुळे समुद्र किनारपट्टीलगच्या क्षेत्रात आणि विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपाण पट्ट्यात खारे पाणी गोड्या पाण्यात शिरणे.\nफ्लोराईड, लोह या खनिजांचे भूजलातील वाढते प्रमाण.\nएकूण विद्राव्य क्षारांचे भूजलातील वाढते प्रमाण ( total dissolved solids)\nनायट्रेटचे भूजलातील वाढते प्रमाण.\nभूजलात जिवाणूंचे वाढते प्रमाण.\nराज्यातील भूजल समस्या व उपाययोजना :\nमहाराष्ट्राला पश्चिमेकडे मोठी कोकण किनारपट्टी आहे. येथील डहाणू, वसई, विरार, ठाणे, केळवा, माहिम, पालघर यासारख्या भागात अन्य भागाप्रमाणेच पिण्याबरोबरच शेती, उद्योग व बांधकामासाठी भूजलाचा उपसा होतो. या भागाच्या नैसर्गिक स्थितीमुळे समुद्राचे खारे पाणी गोड्या भूजलामध्ये शिरण्याची समस्या वाढत आहे.\nविदर्भातील अमरावती, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातून पूर्व पश्चिम वाहणाऱ्या पूर्णा नदीच्या दुतर्फा सरासरी ११० ते १२० कि.मी. लांब व २०ते ४० कि.मी. रुंद असा निसर्गनिर्मित खारपाणपट्टा ४ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रावर पसरलेला आहे. येथील सुमारे १५ लाख शेतकऱ्यांच्या शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. मुळात गोड्या पाण्याची घनता कमी असून, ते खाऱ्या पाण्यावर तरंगते. निसर्गतः यात समतोल राखण्यासाठी यांचे प्रमाण समुद्र सपाटीखाली ढोबळ मानाने १ः४० असे असावे लागते. मात्र, मानवी हस्तक्षेपामुळे गोडे पाणी खारे होण्याची समस्या बिकट होत आहे. तापी पूर्णा नदीच्या खोऱ्यातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भूपृष्ठावरील जलसाठ्यावर अवलंबून रहावे लागणार आहे. येथील बहुतांशी पेयजल नळ पाणीपुरवठा योजना धरणावरून करण्यात आल्या/येत आहेत.\nसातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये भूजलाच्या अतिवापरामुळे सुमारे ३० ते ३५ हजार हेक्टर क्षेत्र क्षारपड व पाणथळ झाले आहे. या भागांमध्ये पाण्याच्या संयुक्त वापर प्रकल्पांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. जमीन व भूजल सुधारणेसाठी भूपृष्ठावर चर काढून किंवा सच्छिद्र भूमिगत पद्धतीने निचरा करण्याची आवश्यकता आहे.\nपाण्यातील प्रदूषक घटक ः\nशेती��ध्ये रासायनिक खते व पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे नायट्रेट पाण्यात विरघळून भूजलात मिसळण्याचे प्रमाण सिंचनप्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये अधिक आहे. एकदा नायट्रेट भूजलात मिसळले तर ते काढून टाकण्यासाटी कुठलीही ठोस उपाययोजना नाही, त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक आहेत. प्रमाणापेक्षा जास्त नायट्रेटमुळे ब्ल्युबेबी या रोगाचा प्रादुर्भाव होतो.\nमहानगरपालिका/नगरपालिका/ग्रामपंचायत यांनी सांडपाण्यावर योग्य ती प्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मानांकनाप्रमाणेच सांडपाण्याची गुणवत्ता असावी.\nडिटर्जंटच्या वापरामुळे सांडपाणी प्रदूषित होते. भूपृष्ठावरील जलसाठ्यावर त्याचा विपरीत परिणाम दिसतो. त्यात पानकणसांची वाढ होते.\nराज्यात फ्लोराईडची समस्या प्रामुख्याने उथळ जलधारक खडकांबरोबरच अतिखोलीवरील जलधारक खडकांमधील भूजलात आढळून येत आहे. उथळ भूजलधारक खडकांमध्ये कृत्रिमरित्या पुनर्भरणाचे प्रकल्प राबवल्यास त्यातील फ्लोराईडचे प्रमाण कमी करता येते.\nचंद्रपूरसारख्या जिल्ह्यात फ्लोराईड १० मिलीग्रॅम प्रति लिटर पेक्षा अधिक आहे. अशा ठिकाणी कृत्रिम भूजल पुनर्भरणाबरोबरच पाण्यातून फ्लोराईड समूळ नष्ट करण्यासाठी शुद्धीकरण प्लॅंट उभारणे गरजेचे आहे. शासकीय पातळीवर असे काम सुरू असून, त्यात लोकसहभाग वाढला पाहिजे.\nयवतमाळ, नांदेड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात खोलीवरील भूजलधारक प्रस्तरात (ग्रॅनाईट व चुनखडी) भेडसावणाऱ्या फ्लोराईडच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी विंधन विहिरींची खोली कमी (३५ ते ४० मीटर) ठेवणे आवश्यक आहे. तशी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेची शिफारस आहे.\nचंद्रपूर, यवतमाळ, नांदेड व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुख्यत्वे निसर्गनिर्मित फ्लोराईडची समस्या भेडसावत आहे. येथे भूस्तरातील खनिजामधून फ्लोराईड भूजलात विरघळून १.५ मि. ग्रॅम/लि. पेक्षा अधिक झाले आहे. येथे दातांच्या, हाडांच्या फ्लोरोसिसने बाधित रुग्ण आढळून येत आहेत.\nराज्यात भंडारा, गडचिरोली, गोंदिया, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग व लातूर जिल्ह्याच्या काही भागात जांभ्या खडकाबरोबरच स्थानिकरित्या अन्य बाबींमुळे भूजलातील लोहाचे प्रमाण मर्यादेपेक्षा वाढलेले (१ मि.ग्रॅम/लि. पेक्षा अधिक) अभ्यासात आढळले आहे. या समस��येच्या निराकरणासाठी शुद्धीकरण संयंत्रे अथवा अत्याधुनिक क्ले फिल्टर्सद्वारे पाणी गाळून घ्यावे लागेल.\nपाण्याच्या स्रोतामध्ये जनावरे, माणसे मनसोक्तपणे डुंबतात. येथेच कपडे धुतले जातात. यातून जिवाणूंचे प्रमाण वाढत आहे. हेच पाणी झिरपून भूजलात मिसळत असते. गरजेनुसार पिण्यासाठी वापरले जाते. भूपृष्ठावरील जलसाठ्यांची स्वच्छता आणि आदर या आपल्या संस्कृतीतील संकल्पना व परंपरा पुनरुज्जीवीत कराव्या लागतील.\nसद्यःस्थितीत २०१३ चा भूजल कायदा नव्याने अस्तित्वात आला तरी राज्यात भूजल उपसा करण्यावर कुठलेही कायदेशीर नियंत्रण नाही. परिणामी भूजलाचा अमर्याद उपसा झाला आहे. भूजलाच्या अति उपशामुळे नवीन विहीर घेण्यास व पंप बसविण्यावर बंधने आलेल्या जिल्ह्यात पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, नाशिक, नगर, जळगाव, धुळे, औरंगाबाद, लातूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, नागपूर, वर्धा व भंडारा यांचा समावेश आहे. याच जिल्ह्याबरोबर अवर्षणप्रवण क्षेत्रातील जिल्ह्यात भूजलाच्या अतिउपशामुळे पाणी पातळी खालावण्याची समस्या भेडसावत आहे. केवळ कृत्रिम पुनर्भरणातून ही समस्या सुटणार नाही, तर लोकसहभागातून भूजलाची वाढती गरज नियंत्रित करावी लागेल.\nमहाराष्ट्रात सुमारे ८५ टक्के पिण्याच्या पाण्याचे स्राेत भूजलावर अवलंबून आहेत. दरवर्षी पिण्याच्या पाण्याची रासायनिक व जैविक गुणवत्ता तपासण्याची पद्धत राज्यभर सुरू करण्याची गरज आहे. भूजल उपलब्धता व गुणवत्तेत सातत्य आणणे लोकसहभागातूनच शक्य आहे.\nडॉ. सुभाष टाले, ९८२२७२३०२७\n(संचालक, कृषी पद्धती व पर्यावरण केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)\nप्रदूषण पाणी water रासायनिक खत chemical fertiliser खत fertiliser यंत्र machine नगर नगरपालिका महानगरपालिका आरोग्य health शेती भारत गणित mathematics अर्थशास्त्र economics पूर महाराष्ट्र maharashtra समुद्र किनारपट्टी विदर्भ vidarbha कोकण पालघर palghar अकोला akola धरण कोल्हापूर क्षारपड saline soil ग्रामपंचायत यवतमाळ सिंधुदुर्ग विकास नांदेड nanded रायगड तूर लातूर latur सोलापूर पर्यावरण environment कृषी विद्यापीठ agriculture university\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ ��ध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरणसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला...\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूसजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने...\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये...पुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी...\nस्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ...जंगली मका प्रजातीपासून स्थानिकीकरण होण्याच्या...\nकर्नाटकसाठीची ऊसतोडणी मंदावलीकोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रात उसाची रक्कम...\nउजनी धरणातील पाणी प्रदूषितच :...सोलापूर : उजनी धरणामुळे सोलापूर, पुणे आणि...\nबाजारात डाळिंबाचे दर दबावातसांगली ः देशात डाळिंबाच्या उत्पादनात अंदाजे २० ते...\nअवैध एचटीबीटी बियाणे एसआयटीला मुदतवाढमुंबई: परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशील जनूक...\nविदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्राला...पुणे : बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘पेथाई’...\nसमृद्धी महामार्ग : साडेतीनशे कोटींच्या...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम...\nसाखर संघाची दोन हजार कोटींच्या पॅकेजची...पुणे: राज्यातील साखर कारखाने आर्थिक अडचणीतून...\nकॅल्शिअम, लोहाचा उत्तम स्त्रोत ः नाचणीआहारच्या दृष्टीने नाचणी एक अत्यंत महत्त्वाचे...\nपिकातील लोह, जस्त, बोरॉन कमतरतेवरील...लोह (Fe) कार्ये ः हरितद्रव्ये निर्मितीचे (...\n‘रेसिड्यू फ्री’ शेतमालासाठी उभारली थेट...सध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा...\nपूर्व विदर्भासह नागपूरपर्यंत रिमझिम...नागपूर : आंध्रप्रदेशात चक्रीवादळ दाखल झाल्याचा...\nदुष्काळीशी सामना करण्यासाठी...पंढरपूर, जि. सोलापूर : राज्यात यंदा...\nपेथाई चक्रीवादळ आंध्रच्या किनारपट्टीला... किनारपट्टीय भागात जनजीवन विस्कळीत जमीन खचून...\nउसाला पूरक शर्कराकंदसाखरेचा वाढलेला उत्पादन खर्च, वाढलेले उत्पादन,...\nराजकीय अन् आर्थिक उत्पाताची नांदीअखेर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल ...\nकांदा उत्पादकांना दिला���ा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/salim-khan-to-handle-salman-khan-business-transactions-275195.html", "date_download": "2018-12-18T15:52:42Z", "digest": "sha1:5I4UUR6YLSYUJWJC7FLFX4HFR2MCP5VI", "length": 12281, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सलीम खान ठेवणार आता सलमानाचा 'हिशोब'", "raw_content": "\nPHOTOS : हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या मित्रासाठी रात्रभर जागणाऱ्या मुक्या जीवांची कहाणी\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nVIDEO : पंतप्रधान मोदींनी मराठीत भाषण करून घातली साद\nIPLAuction2019 : युवी इज बॅक, 'मुंबई'ने दिला आधार\nआम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो - नरेंद्र मोदी\nआमचा विकास 'आदर्श'सारखा नाही : पंतप्रधानांच्या भाषणातल्या 10 महत्त्वाच्या गोष्टी\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO: सैन्यभरतीच्या जागा 68 आणि अर्ज 12 हजार, उमेदवारांवर पोलिसांचा लाठीमार\nपंतप्रधान मोदी मुंबईत दाखल, शिवसेनेच्या बहिष्कारामुळे दौरा चर्चेत\nशिवरायांच्या ऐतिहासिक स्मारकाचं काम सुरू, पाहा एक्सक्ल्युझिव्ह फोटो\nVIDEO : मुंबईत तरुणीच्या कारचा विचित्र अपघात\nमोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याआधी उद्धव यांचा शिवसेना मंत्र्यांना मोठा आदेश\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\nपेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होणार, ही आहे मोदी सरकारची योजना\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nमाझ्या बाबतीतही भेदभाव केला गेलाय - कतरिना कैफ\nसेटवर शशांक केतकरचा 'हा' पैलू सगळ्यांना ठेवतो खूश\nस्वप्नील जोशी म्हणतोय, मी पण सचिन\nबाहेर सोसाट्याचा वारा तर घरात भरलं पाणी, आंध्र प्रदेशमध्ये 'फेथाई'चं थैमान\nचक्क घड्याळाने वाचवलं हृदयविकाराच्या झटक्यापासून, वाचून तुम्हीही म्हणाल वाह...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nIPLAuction2019 : युवी इज बॅक, 'मुंबई'ने दिला आधार\nVIDEO : युवराज सिंग अखेर #sold\nLIVE: IPLAuction2019 : युवराज झाला 'मुंबईकर', अखेरच्या क्षणी घेतलं विकत\nIPL Auction: क्रिकेट सोडून जॉब करणाऱ्या या खेळाडूवर आता 8.4 कोटींची बोली\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nVIDEO : युवराज सिंग अखेर #sold\nVIDEO: शिवाजी महाराजांच्या वेषात संसदेत अवतरले 'हे' खासदार\nLIVE VIDEO : मुंबई कामगार रुग्णालयात अग्निशमन दलाचा जवान शिडीवरुन खाली कोसळला\nसलीम खान ठेवणार आता सलमानाचा 'हिशोब'\nसलमान खानचे पिता सलीम खान यांनी आता सलमानचा व्यवसाय सांभळण्याची जबाबदारी घेतली आहे.\n25 नोव्हेंबर : दबंग खान अर्थात सलमान खानचे पिता सलीम खान यांनी आता सलमानचा व्यवसाय सांभळण्याची जबाबदारी घेतली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सलमानने त्याचा सगळा व्यवहार, हिसाब-किताब आता त्याच्या वडिलांच्या हाती दिला आहे.\nएका वेबसाईटच्या माहितीनुसार, सलमानच्या जवळच्या मित्राने सांगितलं की, 'यात आश्चर्य वाटण्याची काही गरज नाही. सलमान खान असंही त्यांच्या वडिलांच्या परवानगीशिवाय पैसे खर्च करत नाही. पण तरीही यापुढचा सगळा व्यवहार आता सलीम खान सांभाळतील.'\nसलीम यांना व्यवहाराचं उत्तम ज्ञान आहे. त्यांच्याकडे चांगलं लिखाण आहे. स्क्रिप्ट वाचताच त्यांच्या लक्षात येतं की, हा प्रोजेक्ट किता चालणार. त्यामुळे सलमानचा कोणता प्रोजेक्ट करायला पाहिजे हे यापुढे ते ठरवतील.\nनुकतच अर्पिता आणि त्याच्या आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या घरी पार्टी झाली. या पार्टीत सलमाननं गाणं गाऊन आई-वडिलांना छान गिफ्ट दिलं. तो व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nमाझ्या बाबतीतही भेदभाव केला गेलाय - कतरिना कैफ\nसेटवर शशांक केतकरचा 'हा' पैलू सगळ्यांना ठेवतो खूश\nस्वप्नील जोशी म्हणतोय, मी पण सचिन\nआणखी 14 वर्ष सलमान डेटवर जाऊ शकत नाही कारण...\n'टायगर' पडला 'ठग्सवर' भारी, बॉक्स ऑफिसवरील 'या' वर्षातले टॉप-5 सिनेमे\nPHOTOS : हॉस्पिटल��ध्ये भरती असलेल्या मित्रासाठी रात्रभर जागणाऱ्या मुक्या जीवांची कहाणी\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nVIDEO : पंतप्रधान मोदींनी मराठीत भाषण करून घातली साद\nIPLAuction2019 : युवी इज बॅक, 'मुंबई'ने दिला आधार\nVIDEO : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस उडवणार मोदींची झोप, पाहा स्पेशल रिपोर्ट\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/malala-yousafzai-finishes-school-and-joins-twitter-58268", "date_download": "2018-12-18T15:40:37Z", "digest": "sha1:ZLSABVM2WNYBAOMCBEN7CCNWW7YGSBWQ", "length": 14125, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Malala Yousafzai finishes school and joins Twitter मलालाचे 24 तासांत साडेतीन लाख फॉलोअर्स | eSakal", "raw_content": "\nमलालाचे 24 तासांत साडेतीन लाख फॉलोअर्स\nशनिवार, 8 जुलै 2017\nजगातील तरुण मुलींचे प्रतिनिधित्व करताना मलालाने सुरू केलेली स्त्री शिक्षणसाठीची चळवळ म्हणजे आपल्याला अपेक्षित जगातील परिवर्तन आहे.\n- कमला हॅरिस, अमेरिकेच्या सिनेटर\nनवी दिल्ली - पाकिस्तानची नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझाई हिने ब्रिटनमधील बर्मिगहॅम येथून पदवीचे शिक्षण शुक्रवारी पूर्ण केले. त्यानंतर लगेचच तिने ट्विटरवर प्रथमच अकाउंट सुरू केले असून, \"मायक्रोसॉफ्ट'चे संस्थापक बिल गेट्स व कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडेवू यांनी तिचे सोशल मीडियाच्या जगात स्वागत केले. गेल्या 24 तासांत तिचे तीन लाख 70 हजार फॉलोअर्स झाले आहेत.\nमुलींना शिकण्यास बंदी असतानाही शाळेत जाण्याचे धाडस केल्याबद्दल तालिबान्यांच्या हल्ल्याला सामोरे जावे लागलेल्या मलालाने काल ट्विटरवर प्रवेश करतानाच अभिवादनाचे ट्विट सर्व प्रथम केले. तिने लिहिले आहे, की आज माझा शाळेचा शेवटचा दिवस व ट्विटरवरील पहिला दिवस आहे. बिल गेट्स, ट्रुडेवू यांच्यासाख्या प्रसिद्ध व्यक्ती व संस्थांनी शांततेचे नोबेल पारितोषिक विजेत्या मलालाचे स्वागत केले. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्याबद्दल ट्रुडेवू यांनी तिचे अभिनंदन केले. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी मलालाची भेट घेतली होती. \"प्रेरणास्थान' असे तिचे वर्णन बिल गेट्स यांनी केले आहे. \"ट्विटरसाठी आजचा दिवस अधिक तेजस्वी असेल,' अशी पोस्ट तिच्या एका फॉलोअरने केली आहे.\nट्विटरवर आगमन करतानाच मलालाने सात ट्विट पोस्ट केल्या आहेत. \"जगातील स्त्री शिक्षणासाठीचा आपला लढा यापुढेही सुरूच राहील', असे तिने एका ट्विटमध्ये म्हटले आहे. मलाला या महिन्यात विसावा वाढदिवस साजरा करणार आहे. \"गर्ल पॉवर ट्रिप' ही आपली मोहीम सुरू ठेवणार असून, पुढील आठवड्यात लॅटिन अमेरिका, आफ्रिका व मध्य-पूर्वेकडील देशांना भेट देणार असल्याचेही तिने ट्विटरवर सांगितले.\nमलाला पाकिस्तानमधील वायव्य भागात मिंगोरा या गावची मूळ रहिवासी आहे. तेथे मुलींना शिकण्यास बंदी असतानाही शाळेत जाण्याचे धाडस केल्याबद्दल तालिबान या दशतवादी संघटनेने तिच्यावर 2012मध्ये जीवघेणा हल्ला केला होता. त्यात गंभीर जखमी झालेली मलाला सुदैवाने बचावली. स्त्री शिक्षणाच्या लढ्यासाठी शांततेचे नोबेल पारितोषिक देऊन 2014 मध्ये तिचा सन्मान करण्यात आला होता.\nजगातील तरुण मुलींचे प्रतिनिधित्व करताना मलालाने सुरू केलेली स्त्री शिक्षणसाठीची चळवळ म्हणजे आपल्याला अपेक्षित जगातील परिवर्तन आहे.\n- कमला हॅरिस, अमेरिकेच्या सिनेटर\nसेलूत कर्तव्यात कसूर करणारे दोन शिक्षक निलंबित\nसेलू : जिल्हा परिषदेच्या शाळांच्या गुणवत्तेसंदर्भात परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. पी. पृथ्वीराज हे तालुकानिहाय शिक्षण...\nतेलंगणाच्या आमदारांचे शिक्षण पाहून व्हाल थक्क\nहैदराबाद : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीने तेलंगणामध्ये दणदणीत विजय मिळवला आणि या विजयाबरोबरच त्यांनी राज्यात सर्वांत...\nऔरंगाबाद - कलेच्या माध्यमातून मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देत त्यांना व्यक्त होण्याची संधी देणारी विद्यार्थीप्रिय ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धा-२०१८...\nपाठ्यवृत्तीत वाढीसाठी आयआयटीचे विद्यार्थी रस्त्यावर\nमुंबई - आयआयटीमधून विविध अभ्यासक्रमांत पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुढील संशोधनासाठी मिळणाऱ्या...\nदहाही विभागांचा कार्यभार प्रभारी भरोसे\nनागपूर : एकीकडे महाविद्यालयांना नियमित पदांची सक्ती करीत असलेल्या शिक्षण विभागाचे स्वत:च्या विभागातील रिक्त पदांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे....\nप्रशांत संजय नेवासे (वय २४) या तरुणाने पुणे शहराच्या जवळील सहजपूर या गावात कुक्कुटपालन व्यवसायातून शाश्वत उत्पन्नाचा धडा घालून दिला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/ben-stokes-ruled-out-t20-series-125457", "date_download": "2018-12-18T15:56:19Z", "digest": "sha1:QRWJQVTCJVM6TGG2G6CMYVWLNHC5DTPB", "length": 12778, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ben Stokes Ruled Out Of T20 Series इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सला ट्वेंटी20 संघातून वगळले | eSakal", "raw_content": "\nइंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सला ट्वेंटी20 संघातून वगळले\nशुक्रवार, 22 जून 2018\nनवी दिल्ली: जुलै महिन्यात होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड ट्वेंटी20 सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडने संघ जाहीर केला त्यात अष्टपैलू बेन स्टोक्सला स्थान देण्यात आलेले नाही. 3 जुलै, 6 जुलै आणि 8 जुलै रोजी भारत आणि इंग्लंड ट्वेंटी20 सामने खेळणार आहे.\nपाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात स्टोक्सच्या डाव्या पायाचा स्नायू दुखावला गेला होता आणि त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली असल्याचे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सांगितले. मात्र स्टोक्सवर उपचार सुरु असल्याने तो संपूर्ण मालिका संघासह उपस्थित राहणार असल्याचेही इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले.\nनवी दिल्ली: जुलै महिन्यात होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड ट्वेंटी20 सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडने संघ जाहीर केला त्यात अष्टपैलू बेन स्टोक्सला स्थान देण्यात आलेले नाही. 3 जुलै, 6 जुलै आणि 8 जुलै रोजी भारत आणि इंग्लंड ट्वेंटी20 सामने खेळणार आहे.\nपाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात स्टोक्सच्या डाव्या पायाचा स्नायू दुखावला गेला होता आणि त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली असल्याचे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सांगितले. मात्र स्टोक्सवर उपचार सुरु असल्याने तो संपूर्ण मालिका संघासह उपस्थित राहणार असल्याचेही इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले.\nया ट्वेंटी20 मालिकेसाठी कुरेन बंधू, जेक बॉल, जॉनी बोअरस्टो आणि मोईन अली यांचे संघात पुनरागमन झाले आहे. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे ख्रिस वोक्सही या मालिकेला मुकणार आहे.\nइंग्लंडचा संघ - इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, जेक बॉल, जोस बटलर (विकेटकीप���), सॅम कुरेन, टॉम कुरेन, अॅलेक्स हेल्स, क्रिस जॉर्डन, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, जो रुट, जेसन रॉय , डेविड विली\nसहा वर्षे पाकिस्तानवास भोगलेला अन्सारी अखेर मायदेशी\nनवी दिल्ली : गेल्या 6 वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेले भारतीय नागरिक हमीद नाहल अन्सारी आज पाकिस्तानातून भारतात परतले...\n'आक्रमक' मोदी पुण्यात मवाळ; आता विकासकामांवर भर\nपुणे : विधानसभा राज्यांमधील निवडणूक निकालांनंतर भाजपने जाहीर भाषणांमधील प्रचाराचे धोरण बदलले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या...\nत्यांना जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं : पंतप्रधान\nकल्याण : देशात यापूर्वी सत्तेत असलेल्या सरकारने 25.5 लाख घरे बांधली होती. मात्र, आमच्या सरकारने देशभरात एक कोटी 25 लाखांपेक्षा अधिक लोकांसाठी...\nपरभणी, हिंगोली जिल्ह्यांत तीन लाख क्विंटल कापूस खरेदी\nपरभणी - परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत यंदाच्या खरेदी हंगामात शनिवार (ता. १५) पर्यंत भारतीय कापूस महामंडळ आणि खासगी मिळून एकूण ३ लाख २ हजार ३१३...\nमाझी ताकद माहित नाही का भाजप आमदाराची महिला अधिकाऱ्याला धमकी\nफतेहपूर-सिकरी: भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने महिला अधिकाऱ्याला धमकावल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उदयभान चौधरी असे या भाजपच्या...\nजळगाव गारठले; पारा 8 अंशांवर\nजळगाव ः उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव वाढला आहे. परिणामी, तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. तीन-चार दिवसांपासून 10 अंशांवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.ganpatipule.co.in/Mar/BusTimetable", "date_download": "2018-12-18T14:52:35Z", "digest": "sha1:CQA4IXVOY7UGHAQWFLV6ZGLGHCK37SGZ", "length": 8410, "nlines": 80, "source_domain": "www.ganpatipule.co.in", "title": "Ganpatipule Temple - Bus timetable , Bus from ratnagiri to ganpatipule, bus from ganpatipule to ratnagiri, Ganesh temple in ganpatipule", "raw_content": "\nहे करा, हे करू नका\nरत्नागिरीकडून गणपतीपु���ेकडे येणाऱ्या एसटी बसचे वेळापत्रक\nवेळ बसचे नाव जाण्याचा मार्ग\n५.३० बोरिवली - गणपतीपुळे बोरिवली रत्नागिरी गणपतीपुळे\n७.३० रत्नागिरी - मालगुंड रत्नागिरी गणपतीपुळे\n८.१५ रत्नागिरी - मालगुंड रत्नागिरी गणपतीपुळे\n८.४५ रत्नागिरी - वरवडे रत्नागिरी गणपतीपुळे\n९.१५ कोल्हापूर - गणपतीपुळे कोल्हापूर रत्नागिरी गणपतीपुळे\n१०.४० रत्नागिरी - मालगुंड रत्नागिरी गणपतीपुळे\n११.१५ कोल्हापूर - गणपतीपुळे कोल्हापूर रत्नागिरी गणपतीपुळे\n११.३० रत्नागिरी - जांभारी रत्नागिरी गणपतीपुळे\n१२.४५ रत्नागिरी - मालगुंड रत्नागिरी गणपतीपुळे\n१३.३० मिरज - गणपतीपुळे मिरज रत्नागिरी गणपतीपुळे\n१४.१५ रत्नागिरी - मालगुंड रत्नागिरी गणपतीपुळे\n१५.०० रत्नागिरी - वरवडे रत्नागिरी गणपतीपुळे\n१६.०० पणजी - गणपतीपुळे पणजी रत्नागिरी गणपतीपुळे\n१६.१५ कोल्हापूर - गणपतीपुळे कोल्हापूर रत्नागिरी गणपतीपुळे\n१७.४५ पुणे - गणपतीपुळे पुणे रत्नागिरी गणपतीपुळे\n१८.०० गुहागर - मालगुंड गुहागर रत्नागिरी गणपतीपुळे\n१९.०० रत्नागिरी - मालगुंड रत्नागिरी गणपतीपुळे\n१९.१५ दापोली - गणपतीपुळे दापोली रत्नागिरी गणपतीपुळे\nगणपतीपुळेहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या बसचे वेळापत्रक\nवेळ बसचे नाव जाण्याचा मार्ग\n६.०० गणपतीपुळे - गुहागर गणपतीपुळे - हातखंबा - रत्नागिरी - गुहागर\n६.०० गणपतीपुळे - पणजी गणपतीपुळे - हातखंबा - रत्नागिरी - पणजी\n७.०० गणपतीपुळे - दापोली गणपतीपुळे - नेवरे - रत्नागिरी - दापोली\n७.०० गणपतीपुळे - पुणे गणपतीपुळे - निवळी - महाबळेश्वर - पुणे\n७.४५ खंडाळा - बोरीवली गणपतीपुळे - निवळी - चिपळूण - मुंबई\n८.०० गणपतीपुळे - कोल्हापूर गणपतीपुळे - हातखंबा - रत्नागिरी - कोल्हापूर\n९.०० जांभारी - रत्नागिरी गणपतीपुळे - नेवरे - रत्नागिरी\n१०.०० मालगुंड - रत्नागिरी गणपतीपुळे - हातखंबा - रत्नागिरी\n१०.१५ वरवडे - रत्नागिरी गणपतीपुळे - नेवरे - रत्नागिरी\n११.०० मालगुंड - रत्नागिरी गणपतीपुळे - मालगुंड - रत्नागिरी\n११.३० वरवडे - रत्नागिरी गणपतीपुळे - हातखंबा - रत्नागिरी\n१२.१५ वरवडे - रत्नागिरी गणपतीपुळे - नेवरे - रत्नागिरी\n१३.०० मालगुंड - रत्नागिरी गणपतीपुळे - हातखंबा - रत्नागिरी\n१४.०० गणपतीपुळे - कोल्हापूर गणपतीपुळे - हातखंबा - रत्नागिरी - कोल्हापूर\n१४.४५ जांभारी - रत्नागिरी गणपतीपुळे - नेवरे - रत्नागिरी\n१६.०० गणपतीपुळे - रत्नागिरी गणपतीपुळे - हातखंबा - रत्नागिरी\n१६.३० गणपतीपुळे - मिरज गणपतीपुळे - हातखंबा - रत्नागिरी - मिरज\n१७.१५ वरवडे - रत्नागिरी गणपतीपुळे - नेवरे - रत्नागिरी\n१८.४५ मालगुंड - रत्नागिरी गणपतीपुळे - हातखंबा - रत्नागिरी\n१९.०० गणपतीपुळे - पुणे गणपतीपुळे - रत्नागिरी - पुणे\n१९.०० जयगड - बोरीवली गणपतीपुळे - निवळी - चिपळूण - मुंबई\nभक्तनिवास ऑनलाइन पुजा / अभिषेक सेवा ऑनलाइन देणगी स्थानाची माहिती\nश्रींचे मंदिर दर्शनासाठी पहाटे ५.०० वाजता उघडते व रात्रौ ९.०० वाजता बंद होते. आरतीची वेळ - सकाळी ५.०० वा. , दुपारी १२.०० वा. व संध्याकाळी ७.०० वा. खिचडी प्रसादाची वेळ - दुपारी १२.३० ते २.०० वा. पर्यंत. संकष्टी चतुर्थीचे दिवशी पालखी प्रदक्षिणेसाठी सायंकाळी ४.०० वाजता निघते. भक्तजनांसाठी प्रत्यक्ष पूजा (प्रतिकात्मक मूर्तीवर ) सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/2512", "date_download": "2018-12-18T15:19:41Z", "digest": "sha1:OOE5JKL76IOPSZ2BYQRT2SR6RJSUU5JV", "length": 4680, "nlines": 45, "source_domain": "mr.upakram.org", "title": "मंगलोरचा विमान अपघात | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nनुकत्याच मंगलोरला झालेल्या विमान अपघाताबद्दल एक वेगळी माहिती मला मिळाली.\nएकंदर हे माहित आहे की विमान उतरले ते नेहमीच्यापेक्षा ६०० मीटर पुढे धावपट्टीला टेकले. नंतर वेग नियंत्रण न करता आल्याने धावपट्टी संपली व त्यानंतरच्या दरीत कोसळले.\nलगेचच दरी असल्याने इतक्या जवळ विमान कोसळून देखिल मदत कार्य सुरु करण्यास एक तास लागला. एकंदर १५८ प्रवासी मेले.\nही धावपट्टी आंतराष्ट्रीय नियमानुसार नाही असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. यापूर्वी असाच एक अपघात मंगलोरला झला होता. या अपघातात विमान पुढील दरीत कोसळण्या आधी कसेबसे थांबले होते. वीरप्पा मोईली हे यातून बचावले.\nन्यायालयाने पर्यावरणवाद्यांची याचिका निकाली काढताना म्हटले की सरकारी यंत्रणा सर्व नियमावलींचे पालन करील आणि ते तसे करावे.\nवैमानिकाचा दोष, नियंत्रणकक्षाचा दोष, विमानातील दोष यासोबत/ऐवजी हा दोष एवढी जीवित हानी होण्यास कारणीभूत होऊ शकते.\nदु:खद घटनेतून सुधारणा व्हावी\nदु:खद घटनेमधून ज्ञानही मिळालेले आहे.\nयातून विमानतळाबाबत नियम बदलावेत - धोकादायक असल्याचे समजल्यास मोठ्या विमानांना उतरण्याची अनुमती रद्द करावी. ईएसजी द���व्याकरिता धन्यवाद.\nभविष्यातली सुरक्षितता तरी सुधारावी.\nदुर्घटने नंतर याला जबाबदार कोण याप्रश्नाबरोबरच (किंबहूना यापेक्षा) हे पुन्हा कसे होणार नाहि हे पाहणे महत्त्वाचे\nभ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा() उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/284", "date_download": "2018-12-18T15:14:15Z", "digest": "sha1:VENMG6WCBAJSA4MOTPTUZH5TO3QT2OMN", "length": 41007, "nlines": 200, "source_domain": "mr.upakram.org", "title": "भारतात द्विपक्षीय राज्यपद्धती आवश्यक | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nभारतात द्विपक्षीय राज्यपद्धती आवश्यक\nराष्ट्रपती कलाम यांचे हे उदगार आहेत. खरतर या विषयावर चर्चा सुरू करायचा प्रस्ताव अनेक दिवस मनात रेंगाळत होता. वर्तमान पत्र वाचल्यावर हुरूप आला.\nभारतात द्विपक्षीय राज्यपद्धती आवश्यक आहे का या बद्दल आपले मत काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल. भारतातले राजकारण कशावर चालते या बद्दल आपले मत काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल. भारतातले राजकारण कशावर चालते का चालते या विषयावरच्या चर्चा चघळून चघळून चोथा झाल्या आहेत. पण जर आपल्याला खरच विकसनशील भारताला विकसित भारत बनवायचा असेल तर महत्वाकांक्षी सरकार येणे गरजेचे आहे जे ठाम निर्णय घेउ शकेल. आज ना उद्या प्रत्येकाला याची नक्किच जाणीव होईल असे वाटते. असे सरकार अनेक पक्ष मिळून कधीच देउ शकणार नाहित. त्यासाठी एकमेकांना पर्याय म्हणून फक्त दोनच राजकिय पक्ष असणे गरजेचे आहे. थोडक्यात भारतात द्विपक्षीय राज्यपद्धती आवश्यक आहे. आपल्याला काय वाटते दोनच राजकिय पक्ष असणे हि भारताची आजची गरज आहे का\nआरक्षण रद्द करा असे सुद्धा ते म्हणाले एकदा... भारतीयांना विकसित भारताचे महत्व पटवणारे राजकिय नेते हवेत.\n- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.\nमहाराष्ट्रातल्या सगळ्या रिपब्लिकन पक्षांच्या पार्श्वभागावर लत्त्ता प्रहार करण्यास कु. मायावतींनी महाराष्ट्रावर बसपाचे लक्ष केंद्रित करावे. - सहमत...\nउत्तर प्रदेशात मायावतींना मिळणारे यश हे त्यांच्या बदललेल्या विचारांचे यश मानवे लागेल. त्या आता सर्वांना एकत्र घेउन जायचा प्रयत्न करत आहेत.\nदलितांनी सुद्धा योग्य विचार केल्यास त्यांची दैना होणार नाही.\nअसेच उत्तर प्रदेशात - दलित आणि मुस्लिम ���माज राजकिय समिकरणे ठरवतो. असे हि म्हणले जाते कि मायावतींना भाजपचा छुपा पाठिंबा आहे.\n- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.\nआपल्या प्रतिसादाशी मी पुर्णपणे सहमत. आजच मायावतीने देशाच्या सर्वात मोठ्या राज्यात(उ.प्रदेश) बहुमत प्राप्त करून सत्ता काबिज केली आहे. कुठे महाराष्ट्रातील फुटीर रिपाईं नेतृत्व आणि कुठे मायावती.\nउ.प्रदेश सारख्या मागास ,जातीयवादी राज्यात महीला व त्यातही दलित (मायावती )मुख्यमंत्री होईल .आतापर्यंत झालेली आहे. आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात महीला मुख्यमंत्री अजुनही झालेली नाही. केव्हा होणार.\nआरक्षणावर कशाला घसरलात ते कळले नाही .\nपण मग कोणी पक्षाने कोणत्या पक्षात जायचं, आणि कोणत्या दोघांनी आपली नावं शाबूत ठेवून इतरांना आपल्यात सामावून घ्यायचं हे सर्व पक्ष कसं ठरवतील\n(चिठ्ठ्या टाकून कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या करुन\nलाचखोरी हा तर जागतिक मुद्दा आहे. कदाचित येथे विषयांतराचा. आपण लाचखोरीचे समर्थन करत आहात असा प्राथमिक अंदाज येतो. आपल्याला तसे म्हणायचे नसेल कदाचित.\nभारतात खरतर गेला १५-२० वर्षांपुर्वी इतर राजकिय पक्ष इतके प्रभावीच नव्हते. अलिकडच्या या १५-२० वर्षात फारच खिचडी झाली आहे. एखाद्या प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही वा जस्तित जास्त माहित नाही असे द्या असे असताना भारतात हा प्रश्नच बरोबर नाही. याचे उत्तर असेच का हो-नाही हा पर्याय का नाही हो-नाही हा पर्याय का नाही असेच जास्त आढळून येते.\nभारताचे जे मुख्य प्रश्न आहेत. जसे कि लोकसंख्या नियंत्रण/व्यवस्थापन, पायाभूत सुविधा इत्यादींकडे लक्ष देणारे पक्ष आज भारताला गरजेचे आहे असे वाटते. पण भारताचा इतिहास सुद्धा हे सांगतो कि आम्हाला आमचे असे मत जरा कमीच आहे. गुलामगिरीची आम्हाला सवय पडली आहे. मग भारता बाहेर जाउन सन्मानाने म्हणवून घ्यायची बौद्धिक का असेना प्रत्येकाला या प्रश्नांपासून आपले अंग बाजूला काढून घ्यायचे आहे.\nआज अनेक पर्याय आहेत. पण कोणताच हवा तसा नाही. जर असे आहे तर आपल्याला हवा तो पर्याय आपण तयार करणे गरजेचे नाही का\n- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.\nआपण आपला मुद्दा ग्राह्य धरू. पण लाच खोरीचा खेळ काहि प्रमाणात कमी होईल. कारण जर दोनच पक्ष असले तर हो किंवा नाही हा एकच पर्याय राहतो. आज अनेक पर्याय असल्याने खोबरं तिकडं चांगभल हा प्रकार जास्त आहे. भारतात पक्षाची मान्यता रद्द होण्याचे कायदे आहेत. त्याचा फायदा व्हायला हवा.\nअवांतरः संगणकाचा वापर शासकिय कार्यालयात सुरू झाल्या पासून लाच खोरीचे प्रमाण बरेच कमी झाले आहे असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. पण हा अनुभव व्यक्तिगत पातळीवर झाला. आपण म्हणता तसा वरच्या पातळीला आळा घालणे हा एक गंभीर मुद्दा आहे.\n- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.\nपण मग कोणी पक्षाने कोणत्या पक्षात जायचं, आणि कोणत्या दोघांनी आपली नावं शाबूत ठेवून इतरांना आपल्यात सामावून घ्यायचं हे सर्व पक्ष कसं ठरवतील हे पक्षांनी नाही. आपण मतपेटीच्या माध्यमातून दाखवून द्यायच.\n- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.\nविसोबा खेचर [11 May 2007 रोजी 06:41 वा.]\nआपण उपस्थित केलेल्या चर्चेत आम्ही खालील मुद्दे मांडत आहोत-\nभारतात द्विपक्षीय राज्यपद्धती आवश्यक आहे का या बद्दल आपले मत काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल.\n१) असे आम्हाला वाटत नाही. द्विपक्षीय पद्धतीपासून एक पक्षीय 'हुकुमशाही' फार दूर नाही, असे आमचे मत आहे, आणि हुकुमशाहीला आमचा कडवा विरोध आहे\n२) त्यापेक्षा मिलिजुली सरकारच उत्तम, असे आमचे मत आहे\n३) शिवाय भारतात लोकशाही असल्यामुळे कायद्याने कुणीही नागरीक पक्ष काढू शकतो आणि निवडणुका लढवू शकतो. त्यामुळे दोनच पक्ष, किंवा १०० पक्ष हे कुणीच ठरवू शकत नाही असे आम्हाला वाटते.\n दोनच राजकिय पक्ष असणे हि भारताची आजची गरज आहे का\nअसेच काही म्हणता येणार नाही. आज तरी जे काही आहे ते लोकशाही पद्धतीनेच चाललेले आहे, लोकांनीच ठरवलेले आहे. आणि आम्ही लोकेच्छेला मान देणे नेहमीच पसंत करतो. लोकशाहीत लोकांची मर्जी महत्वाची आणि लोक प्रत्येक पक्षाला त्याची त्याची जागा बरोब्बर दाखवून देत असतात असे आमच्या पाहण्यात असून तसा आमचा विश्वासही आहे\nसदर चर्चा येथे उपस्थित करून आमचे मत मांडायची संधी दिल्यामुळे आम्ही आपले आभारी आहोत.\nसंत तात्याबा गमभन वापरतात\nगेल्या २ दशकात मध्यावधी निवडणुका झाल्या. त्याचे मुख्य कारण अनेक पक्षांचे सरकारे हेच आहे. अशा निवडणुका म्हणजे आपल्या सारख्या सर्व सामान्य माणसाच्या पैसा वापरला जातो. याचे भान आपल्याला नको का\nराजकारण्यांनी आपले नुकसान ओळखुन आता निवडणुका टाळल्या आहेत आणि म्हणून सरकारे चालतात असे दिसते आहे. कदाचित द्विपक्षीय लोकशाहीकडे हि वाटचाल असावी असे मानायला हरकत नाही.\n- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.\nविसोबा खेचर [11 May 2007 रोजी 08:09 वा.]\nगेल्या २ दशकात मध्यावधी निवडणुका झाल्या. त्याचे मुख्य कारण अनेक पक्षांचे सरकारे हेच आहे.\nकबूल. पण लोकांनीच तसा निवाडा दिला त्याला कोण काय करणार लोकांनी कोणत्याच एका पक्षाला बहुमत दिले नाही म्हणूनच तर अनेक पक्षांचे सरकार आले. आणि ज्या अर्थी लोकांनी कोणत्याच एका पक्षाला बहुमत दिले नाही त्याअर्थी लोकांचे चॉईस वेगवेगळे आहेत असेच मानावे लागेल.\nअनेक पक्षांचे सरकार टिकू शकले नाही आणि मध्यावधी निवडणुका घेण्याची वेळ आली हा Political Revolutionary Process चा एक भाग आहे/होता असे आम्ही समजतो\nअशा निवडणुका म्हणजे आपल्या सारख्या सर्व सामान्य माणसाच्या पैसा वापरला जातो. याचे भान आपल्याला नको का\nनक्कीच हवे. पण इलाज काय एक चाणक्य किंवा तात्या अभ्यंकरच्या हातात काय आहे एक चाणक्य किंवा तात्या अभ्यंकरच्या हातात काय आहे यावर गांभिर्याने चर्चा करणारे चाणक्य किंवा तात्या अभ्यंकरांसारखे लोक सव्वाशे करोडहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशात किती टक्के आहेत हे सांगा पाहू यावर गांभिर्याने चर्चा करणारे चाणक्य किंवा तात्या अभ्यंकरांसारखे लोक सव्वाशे करोडहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशात किती टक्के आहेत हे सांगा पाहू अगदीच नगण्य\nराजकारण्यांनी आपले नुकसान ओळखुन आता निवडणुका टाळल्या आहेत आणि म्हणून सरकारे चालतात असे दिसते आहे.\nगेल्या दोन दशकात आर्थिक उदारीकरणापसून आर्थिक क्षेत्रात भारतात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडल्याच की किती म्हणून बदल सांगावेत किती म्हणून बदल सांगावेत ज्या चतुर्थश्रेणी कामगाराचे अगदी ७०/८०/९० च्या दशकापर्यंत फोन हे केवळ एक स्वप्न होते, तोच चतुर्थश्रेणी कामगार आज नोकिया वापरतो. १० पैशात मिळणारं मशीन का थंडा पानी जाऊन आज ठिकठिकाणी बिसलेरीच्या बाटल्या आल्या. अगदी कांदेबटाटे सुद्धा मिळणारे वातानुकुलीत मॉल आले. फियाट आणि ऍबेसेडॉर केव्हाच गेल्या आणि त्या जागी इंडिका, वॅगन आर आल्या. शेअर मार्केट १४००० पर्यंत गेले\nतेव्हा सांगायचा मुद्दा हा की आर्थिक काय किंवा राजकीय काय, कुठल्याही क्षेत्रात होणारे चांगले किंवा वाईट बदल हा सगळा एका मोठ्या प्रोसेसचा एक भाग असतो असे आम्ही मानतो\nभारतासारख्या एवढ्या मोठ्या महाकाय, जिथे प्रचंड लोकसंख्या आहे, हजारो जाती, पंथ, धर्म आहेत अश्या देशात मिलिजुली सरकार, मध्यावध�� निवडणुका, या सगळ्या गोष्टी चालायच्याच, असे आम्ही म्हणू\nविषयांतर करायचे झाल्यास आम्ही असे म्हणू की भारताच्या प्रत्येक समस्येच्या मुळाशी दिवसेंदिवस कँसरसारखी वाढणारी भारताची लोकसंख्या हे एक अतिमहत्वाचे कारण आहे. त्यामुळे द्विपक्ष काय, किंवा मिलिजुली सरकार काय, कुठलेही सरकार आले तरी ते पुरी पडू शकणार नाही, असे आम्हाला वाटते\nकदाचित द्विपक्षीय लोकशाहीकडे हि वाटचाल असावी असे मानायला हरकत नाही.\n शेवटी लोक ठरवतील तेच खरे\n(सामाजिक आणि लोकशाहीवादी राजकीय विश्लेशक\nसंत तात्याबा गमभन वापरतात\nभारतातल्या अनेक समस्यांचे मुळ लोकसंखेतच आहे. हा आता तो एका वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे. आपण लिहिलेले सगळे मुद्दे मान्य आहेत. पण खरा मुद्दा उरतोच तो म्हणजे लोकांनी असे का केले\nथोडा विचार केलात तर असे लक्षात येईल कि लोकांना हवा असा नेताच नव्हता. मग प्रत्येकाने आपल्या विचारांना जवळचा असा नेता निवडला. त्यानंतर नेत्याच्या जोरावर लढलेली आणि जिंकलेली निवडणुक म्हणजे या आधिची.\nमला वाटत कि देशाची ध्येय धोरणे आणि त्या बद्दल जाण असलेला पक्ष-नेता गरजेचा आहे. मग आहे रे आणि नाही रे हे दोनच पर्याय उरतात. अलिकडच्या काही निवडणुका असे दाखवुन देतात कि लोकांना शांतता आणि विकास हवा आहे.\nखरतर धर्माला एक वैचारीक बैठक असते, अन देशाला एक धर्म. भारताचे धर्मनिरपेक्ष धोरण हे सुद्धा अस्थिरतेचे एक कारण आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. धर्मनिरपेक्षतेमुळे प्रत्येक जण आमचा तोच बाब्या दुसर्याच ते कार्ट म्हणतो. त्यात भर म्हणून स्वतःला धर्म निरपेक्ष म्हणवून घेणारे जातियतेचे विष पेरत आले आहे. ते आता इतके भिनले आहे, लोकांना त्याची इतकी नशा आली आहे कि भारता बाहेरचे विकसीत जग आहे याची जाणीव एक समाज विसरूनच गेला आहे. कदाचित त्यांना त्याची जाणिवपुर्वक कल्पना दिली जात नाही.\nलोक ठरवतील ते खरे आहेच. पण लोकांना कसे ठरवायचे हे ज्ञान द्यायला हवे. ते काम नक्किच एक तात्या, एक चाणक्य करू शकतात. असे अनेक लोक तयार होणे गरजेचे आहे आणि होतील सुद्धा.\n- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.\nविसोबा खेचर [12 May 2007 रोजी 13:34 वा.]\nलोक ठरवतील ते खरे आहेच. पण लोकांना कसे ठरवायचे हे ज्ञान द्यायला हवे. ते काम नक्किच एक तात्या, एक चाणक्य करू शकतात.\nअसे अनेक लोक तयार होणे गरजेचे आहे,\nसंत तात्याबा गमभन वापरतात\nराष्ट्रीय आ��ि प्रादेशिक पक्ष\nआत्ताचे आणि या पुर्वीचे सरकार पाहिल्यास, राष्ट्रीय राजकारणात प्रादेशिक पक्ष त्यांच्या संसदेतील सदस्य संख्येवर खेळ करत आहेत असे दिसुन येते. एक विचार असा सुद्धा होऊ शकतो कि राज्य पातळीवर, प्रादेशिक प्रश्न हाताळणारे पक्ष यांना राज्या पुरतेच सिमीत करावे. प्रादेशिक पातळीवर राष्ट्रीय पक्षांनी निवडणुक लढूच नये. यासाठी कायदा असावा.\nएखादे राज्य देशाचाच काय दुसर्या राज्यचा सुद्धा कारभार नाही चालवू शकत. त्यात भाषावार प्रांत रचनेमुळे एक मेकांच्या समस्या समजुन घ्यायला आधीच सीमा येतात. मग प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय राजकारणात हवेतच कशाला\n- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [11 May 2007 रोजी 08:48 वा.]\nमहाराष्ट्रात,एक मराठ्यांचा, एक बामणांचा, आणि एक दलितांचा. द्विपक्षीय पद्धतीत ह्यातील दलितांच्या पक्षाची दैना होईल\nकोणी पक्षाने कोणत्या पक्षात जायचं, आणि कोणत्या दोघांनी आपली नावं शाबूत ठेवून इतरांना आपल्यात सामावून घ्यायचं हे सर्व पक्ष कसं ठरवतील\nत्यासाठी ही निवडणूका घ्याव्या लागतील.\nद्विपक्षीय राज्यपद्धतीतून हुकूमशाहीचा जन्म होईल.काही राज्यांचा भरमसाठ विकास तर काहींचा वाळवंट होईल. संसदीय मंडळे,आणि कायदेमंडळ यात संसदीय मंडळे प्रभावी राहतील.आणि ज्याच्या हातात काठी तो गुराखी असेल.\nसारांश :- जे चालू आहे,ते उत्तम चालवण्याचा प्रयत्न करणे.\nप्रादेशिक पक्षांमुळे स्थानिक समस्या चांगल्या लक्षात येतात व जनतेला आपल्या अडचणि स्पष्टपणे शासनासमोर मांडता येतात. याची देशाच्या प्रगतीला मदत होते.प्रादेशिक पक्षातुन स्थानिक नेतृत्वाला वाव मिळतो.\nकाही प्रादेशिक पक्षांच्या निर्मितीला कॉग्रेस पक्ष जबाबदार आहे स्थानिक नेतृत्वाला वाव न देणे ,प्रादेशिक समस्या वेळच्या वेळी न सोडवणे,मध्यवर्ती ठीकाणाहुन नेतृत्व लाभणे इ.\nद्विपक्षीय पध्दत नसावी असे मला वाटते. जर जनतेला राष्ट्रीय पक्षांबद्दल काही वाटत असेल तर ते मतदानाच्या आधारे दाखवुन देऊ शकतात.\nकाही प्रादेशिक पक्षांच्या निर्मितीला कॉग्रेस पक्ष जबाबदार आहे. - चर्चेचा वेगळा विषय होऊ शकतो...\nलोकशाहीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्यं म्हणजे लोकांना लायक असंच सरकार त्यांना मिळतं.\nत्यामुळे प़क्ष २ असले काय किंवा १००, जोपर्यंत जनता सुधारत नाही तोपर्यंत लोकप्रतिनिध���ही असेच बेजबाबदारपणे वागत राहतील.\nअर्थात् ह्या लोकसुधारणेसाठी एखादी मोठी क्रांती तरी झाली पाहिजे, ज्याला कारण एखादी मोठी नैसर्गिक/अनैसर्गिक आपत्ती असू शकते, किंवा मग उत्क्रांतीच्या मार्गाने ही प्रक्रिया सुरू राहील. आणि ह्या उत्क्रांतीमधे प्रत्येकाचंच योगदान अनमोल राहील.\nदेशात किती पक्ष असावेत\nअमित तेली यांचे म्हणणे बरोबर आहे. राज्य पद्धती सुधारण्याकरता निवडणुक नियमात बदल करणे आवश्यक आहे. त्या बद्दल माझे कांही विचार आहेत. त्या वर चर्चा करण्याची तयारी असेल तर बोला.\nराज्य शासन व्यवस्था ही एखाद्या व्यक्ती वर निर्भर न राहता जन कल्याणाच्या दिशेने कार्यरत असावी हे ध्येय बाळगुन विचार केला तर, म्हणजे हे उदिष्ठ किंवा ध्येय किंवा लक्ष ठरवले तर मला जो मार्ग दिसतो त्या मध्ये खालील अडथळे दिसतात.\nपक्षांतरावर आता पर्यंत खूप कायदे झालेत तरी पण या समस्येवर कायम तोडगा अजुनही सापडला नाही. माझ्यामते, निवडणुक कायद्यात सुधारणा करुन या वर कायम स्वरुपी तोडगा निघु शकेल. त्याच बरोबर सक्षम, निस्वार्थी, गरीब उमेदवाराना निवडणुक लढण्याची संधी मिळू शकेल. सर्व प्रथम उमेदवाराला करावा लागणारा प्रचार खर्च शून्य कसा करता येईल याचा विचार करु या.\nनिवडणुक प्रचार खर्च शासनाने करावा या माझ्या म्हणण्यावर सभासदानी आपली मते मांडावीत.\nनिवडणुक प्रचार खर्च शासनाने करावा.\nथोडा विस्तार. पक्ष तसेच उमेदवार कोटी कोटी रुपये प्रचारावर खर्च करतात तो कोठुन येतो. शेवटी पदाचा दुरुपयोग करुन उमेदवार हा खर्च वसुल करतातच वर त्याच्या कितितरी पट माया जमवतात. म्हणजेच शेवटी जनतेचा पैसाच निवडणुकीत वापरला जातो. मग डोक्यामागुन हात घेऊन घास खाण्यापेक्षा सरळ घास का खाऊ नये शासनाने निवडणुक खर्च केला तर काही बिघडत नाही. उलट प्रचारात काही शिस्त येईल.\nशासनाने निवडणुक करायचा प्रस्ताव उत्तम. पण आत्ता सुद्धा खर्चाला मर्यादा दिल्या आहेतच. समजा शासनाने खर्च केला. तर याची शाश्वती काय कि उमेदवार छुपा खर्च करणार नाही कदाचित शासनाचा खर्च हा बोनस ठरेल.\nयाची शाश्वती काय कि उमेदवार छुपा खर्च करणार नाही\nजर उमेदवाराला खर्च करण्याची मुभा नसेल तर त्याने (तिने) एक पैसा जरी खर्च केला तर दिसेल. खर्च करण्यास परवानगी असेल तर १० रुपये खर्चून, एक रुपया खर्च केला असे उमेदवार पटवुन देऊ शकतो. परंतु, जेथ��� खर्चच करण्याची परवानगी नाही तेथे एक पैसा जरी खर्च केला तर उमेदवाराला पकडणे सोपे.\nबरेच दिवस झाले. चर्चेत प्रगती नाही. प्रचार कसा करावा\nशासनाने प्रचार करण्याची पद्धत आखावी. प्रचार साहित्य बनवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराने आपली संपूर्ण माहिती शासनाला द्यावी. त्या महितीची पूर्ण जबाबदारी उमेदवाराचीच. शासनाने त्या माहिती मध्ये फक्त कोठे चिखलफेक केली असली तर तो भाग गाळावा. बाकी माहिती मध्ये बदल करु नये. प्रचार करण्याची पद्धत ठरवावी जसे पुस्तिका, ध्वनिफीत, सीडी, फलक, सभा बगैरे.\nखरतर जाहिर सभा/भाषणे करण्याआधी उमेदवारांनी केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा निवडणुक आयोगाकडे सुपूर्त करायला हवा. तसेच भाषणांबद्दचे काही मसुदे सुद्धा. निवडणुक आयोगाने तसेच काही नियुक्त अधिकार्यांनी या आढाव्याची सत्यता पडताळून पाहून तो उमेदवार पात्र कि अपात्र ठरवावे. थोडक्यात\nउमेदवाराचे केलेले खरे काम\nउमेदावराची काम करण्याची क्षमता\nजे काम करायचा वादा केला जाणार आहे ते कसे करणार आहे या बद्दलचा एक मसुदा\nहे सर्व जाहिर करून, सत्यता पडताळून आणि त्याचा खरा अहवाल जनतेत वाटूनच प्रचाराची सुरूवात व्हावी.\nसामाजिक कार्याचा आढावा निवडणुक आयोगाकडे सुपूर्त करायला हवा.\nबरोबर. आढावा सुपूर्त करण्यापर्यंत ठीक आहे. परंतु त्याची सत्यता पडताळणे जवळ जवळ अश्यक्य काम आहे. निवडणुक आयोग जनतेला सर्व कागदपत्रे दाखवु शकतो, प्रसिद्ध करु शकतो. पडताळणीचे काम करु शकत नाही. त्यातुन बरेच वाद निर्माण होतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vessoft.com/software/windows/download/unetbootin", "date_download": "2018-12-18T16:32:22Z", "digest": "sha1:RPYZJXXGOR2RPCSX4S7RAU3N5E5FVQT3", "length": 12486, "nlines": 229, "source_domain": "mr.vessoft.com", "title": "डाऊनलोड UNetbootin 661 – Vessoft", "raw_content": "\nडाउनलोड प्रारंभ करण्यासाठी ग्रीन बटणावर क्लिक करा\nडाउनलोड सुरु झाले आहे, आपला ब्राउझर डाउनलोड विंडो तपासा. काही समस्या असल्यास, एकदा बटण क्लिक करा, आम्ही वेगळ्या डाऊनलोड पद्धती वापरतो.\nसीडी व डीव्हीडी व यूएसबी ड्राईव्ह/\nथेट सीडी व यूएसबी ड्राईव्ह/\nवर्ग: थेट सीडी व यूएसबी ड्राईव्ह\nUNetbootin – एक सॉफ्टवेअर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम बूटजोगी फ्लॅश ड्राइव्ह किंवा हार्ड डिस्क तयार करणे. UNetbootin समर्थन पुरवतो त्या लोकांमध्ये प्रणाली भिन्न आवृत्त्या उबंटू, पुदीना, Fedora अंतर्गत, डेबियन, CentOS आणि इतर Linux वितरण सर्वात. सॉफ्टवेअर इंटरनेट द्वारे किंवा पूर्वी डाउनलोड स्रोत म्हणजे विविध कार्य प्रणालींकरीता प्रतिष्ठापन करते. UNetbootin थोडक्यात वर्णन आणि निवडले वितरण अधिकृत वेबसाइटवर दुवा दाखवतो. UNetbootin देखील आपण प्रणाली कार्यक्षमता सुधारण्यासाठी विविध प्रकारची प्रणाली उपयोगिते डाउनलोड करण्यास परवानगी देते.\nबूटजोगी फ्लॅश ड्राइव्ह किंवा हार्ड ड्राइव्ह निर्माण\nफ्लॅश ड्राइव्हचे स्वरूपन प्रतिबंध\nLinux वितरण सर्वात समर्थन\nथेट सीडी व यूएसबी ड्राईव्ह\nसाधन बूटजोगी फ्लॅश ड्राइव्ह तयार करण्यासाठी. सॉफ्टवेअर आपण सॉफ्टवेअर किंवा कार्यप्रणालीच्या प्रतिष्ठापनसाठी डेटा वाहक प्रतिष्ठापन फाइल्स् हस्तांतरित करण्याची परवानगी देते.\nथेट सीडी व यूएसबी ड्राईव्ह\nसॉफ्टवेअर WAIK प्रतिष्ठापीत न करता आणि आपल्या स्वत: च्या फायली जोडण्यासाठी क्षमता विंडोज पीई आधारित बूटजोगी मिडिया किंवा CD प्रतिमा निर्माण करण्यात आली आहे.\nथेट सीडी व यूएसबी ड्राईव्ह\nसॉफ्टवेअर बूटजोगी DVD किंवा USB ड्राइव्ह तयार. सॉफ्टवेअर प्रमाणात एक ऑप्टिकल ड्राइव्ह न संगणक मालक वापरली जाते.\nथेट सीडी व यूएसबी ड्राईव्ह\nसॉफ्टवेअर एक सामान्य स्थानिक नेटवर्क मध्ये एकाधिक संगणकांवर सर्व स्थापित घटक प्रणाली प्रतिमा उपयोजित करण्यात आली आहे.\nथेट सीडी व यूएसबी ड्राईव्ह\nएक वापरण्यास सोपा सॉफ्टवेअर एक सामान्य स्थानिक नेटवर्क माध्यमातून संगणक लोड आणि देखरेख करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.\nपिळणे आणि विविध प्रकारच्या संग्रह संकोचन सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर संग्रहण स्वरूप दरम्यान रूपांतरण समर्थन आणि नुकसान संग्रह पुनर्प्राप्त करण्यासाठी सक्षम करते.\nशक्तिशाली साधन स्वच्छ आणि प्रणाली अनुकूल. सॉफ्टवेअर आपण अनावश्यक फाइल्स बंद प्रणाली स्वच्छ आणि सॉफ्टवेअर संपूर्ण काढण्याची आयोजित करण्यास परवानगी देते.\nस्मृती विकसित आणि परदेशी भाषा जाणून घेण्यासाठी सोयीस्कर मार्ग. सॉफ्टवेअर वापरकर्ता माहिती मास्टरींग विश्लेषण आणि सर्वात अनुकूल शिक्षण अल्गोरिदम ठरवते.\nसॉफ्टवेअर वैयक्तिक डेटा गळती किमान संभाव्यता इंटरनेट सुरक्षित संवाद वर आधारीत आहे.\nसॉफ्टवेअर व्यावसायिक आणि उच्च दर्जाचे स्लाइड शो निर्माण करतो. तसेच अनेक मिडीया स्वरूपन व विविध ग्राफिकल किंवा आवाज प्रभाव करीता समर्थन पुरविते.\nसॉफ्टव���अर व्हिडिओ रूपांतरित करण्यास, 4K किंवा एचडी व्हिडिओ डाउनलोड, पार्श्वभूमी संगीत स्लाइड शो तयार आणि व्हिडिओ फायली संपादित केली आहे.\nआपल्या होम पीसीची गोपनीयता आणि सुरक्षितता वेगवेगळ्या प्रकारच्या हल्ल्यांपासून संरक्षित करण्यासाठी हा एक सुरक्षित अँटीव्हायरस आणि अँटीस्पायवेअर उपाय आहे.\nसीडी व डीडी बर्न करा\nरेकॉर्ड आणि डिस्क संपादित करण्यासाठी विविध सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर डिस्क डेटा काम अनेक अतिरिक्त वैशिष्ट्ये आहेत.\nWi-Fi किंवा WLAN प्रवेश बिंदूपासून कमकुवत सिग्नल निश्चित करण्याकरिता वायरलेस ऍक्सेस बिंदूचे विश्लेषण करण्यासाठी आणि विशिष्ट क्रिया करण्यासाठी हे एक साधन आहे\nडेस्कटॉप कृत्रिम तारांगण 3D मध्ये प्रचंड आकाश पाहण्यासाठी. सॉफ्टवेअर बाह्य जागा विविध नक्षत्र, तारे आणि इतर वस्तू उच्च प्रदर्शन गुणवत्ता उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/azam-khan-blames-narendra-modis-pakistan-visit-demoralized-indian-army-56184", "date_download": "2018-12-18T16:03:40Z", "digest": "sha1:BLW7BHRCB35YZQSSPKGGZRPEMLMG7AFP", "length": 11409, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "azam khan blames narendra modi's pakistan visit demoralized indian army मी भाजपची आयटम गर्ल; मोदींमुळे लष्कराचे धैर्य खचले- आझम खान | eSakal", "raw_content": "\nमी भाजपची आयटम गर्ल; मोदींमुळे लष्कराचे धैर्य खचले- आझम खान\nगुरुवार, 29 जून 2017\nमाझ्यामुळे लष्कराचे धैर्य कसे खचते\nलखनौ : 'मी भाजपची आयटम गर्ल आहे. माझ्यावर फोकस करूनच त्यांनी उत्तर प्रदेशातील निवडणुका जिंकल्या,' तसेच, \"पंतप्रधान मोदी पाकला गेले तेव्हाच लष्कराचे मनोधैर्य खचले. मी कोणीही नाही,\" असा टोला आझम खान यांनी लगावला.\n'माझ्या विधानाचा माध्यमांनी विपर्यास केला,' असे सांगत 'माझ्यामुळे लष्कराचे धैर्य कसे खचते,' असा सवाल समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी केला. भाजप पक्ष जाणीवपूर्वक माझी बदनामी करत आहे, असा आरोप त्यांनी केला.\n\"जम्मू-काश्मीरसह देशाच्या इतर भागांमध्ये लष्कराचे जवान महिलांवर बलात्कार करतात. याचा सूड घेण्यासाठी संतप्त महिलांकडून जवानांचे गुप्तांग कापण्यात येते,' असे धक्कादायक विधान खान यांनी रामपूर येथील एका कार्यक्रमामध्ये बोलताना केले होते. आझम खान यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना खान यांनी वरील स्पष्टीकरण दिले.\nखान म्हणाले, \"मी भाजपची आयटम गर्ल आहे. ज्याच्याबद्दल बोलावं असं दुसरं कोणी त्यांच्याकडे नाही. त्यांनी येथील निवडणुकासुद्धा माझ्यावरच फोकस करून लढल्या.\"\nलढवय्या जवानांची 'लव्ह यु जिंदगी'\nपुणे : कारगिल युद्ध किंवा सीमेवर आत्तापर्यंत पाकिस्तानकडून, दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये निकराचा लढा देताना गंभीर अवस्थेत पाय निकामी...\nगरज पडल्यास आणखी एकदा लक्ष्यवेधी हल्ले : लेफ्टनंट जनरल अंबुज\nडेहराडून : भारतीय लष्कर गरज पडल्यास आणखी एकदा दहशतवाद्यांविरुद्ध लक्ष्यवेधी हल्ले (सर्जिकल स्ट्राइक) करण्यास कोणताही संकोच करणार नाही, असे...\nभारतीय लष्करामध्ये नवे अधिकारी दाखल\nडेहराडून : भारतीय लष्करी अकादमीमध्ये (आयएमए) शनिवारी झालेल्या दीक्षान्त संचलनातून 427 अधिकारी (जंटलमन कॅडेट) लष्करात दाखल झाले. प्रशिक्षण...\nमीच खरा हिंदू, मात्र काही बनावट- सिब्बल\nनवी दिल्ली : देशात मीच खरा हिंदू आहे, बाकी काहीजण हिंदू असल्याचा बनाव करत आहेत. देशाला असा बदल नकोय, की जो आपल्या दुर्दशेचे कारण बनेल, असा बदलाव नकोय...\nसर्जिकल स्ट्राईकचा केला बाऊ; लष्करी अधिकाऱ्याचेच मत\nनवी दिल्ली : दोन वर्षापूर्वी भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा गरज नसताना बाऊ करण्यात आल्याचे, मत या कारवाईत...\nसर्जिकल स्ट्राईकवरील 'उरी'चा ट्रेलर प्रदर्शित\nमुंबई : भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची दखल बॉलिवूडने घेत या घटनेवरील आधारित 'उरी द सर्जिकल स्ट्राईक' या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/impact-of-1-paisa-petrol-price-cut-across-country-1689814/", "date_download": "2018-12-18T15:42:46Z", "digest": "sha1:6PLOI3AYXXT6TSBXAOOYQ6KEJUWJB3K4", "length": 14683, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "impact of 1 Paisa Petrol Price Cut across country | तेल मोल की बात! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nप��च मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nतेल मोल की बात\nतेल मोल की बात\nसध्या पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीबद्दल जो काही प्रचार सुरू आहे तो निव्वळ खोटा आहे. भाववाढ झाली.\nवाचकहो, कोणताही मीडिया तुम्हाला हे सांगणार नाही, कोणताही पेपर हे छापणार नाही, पण आम्ही तुम्हाला ते सांगणार आहोत.. काय म्हणालात च्यानेलात नाही आले, पेपरात नाही दिसले, मग आम्हांस ते कुठून समजले च्यानेलात नाही आले, पेपरात नाही दिसले, मग आम्हांस ते कुठून समजले आम्हांला ते थेट पीएमओमधून समजले, ब्रह्मदेवाने आमच्या कानात येऊन सांगितले.. तुम्हाला काय करायच्यात फालतू चौकशा आम्हांला ते थेट पीएमओमधून समजले, ब्रह्मदेवाने आमच्या कानात येऊन सांगितले.. तुम्हाला काय करायच्यात फालतू चौकशा पण विचारलेच आहे, तर सांगतो. आम्हास हे सारे समजते, कारण आम्ही पदवीधर आहोत व्हाटस्याप विद्यापीठाचे. आणि व्हाटस्यापवर जे येते ते त्रिकालाबाधित सत्यच असते. असो. तर सांगायची गोष्ट अशी की, सध्या पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीबद्दल जो काही प्रचार सुरू आहे तो निव्वळ खोटा आहे. भाववाढ झाली. नाही असे नाही. पण ती का झाली पण विचारलेच आहे, तर सांगतो. आम्हास हे सारे समजते, कारण आम्ही पदवीधर आहोत व्हाटस्याप विद्यापीठाचे. आणि व्हाटस्यापवर जे येते ते त्रिकालाबाधित सत्यच असते. असो. तर सांगायची गोष्ट अशी की, सध्या पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीबद्दल जो काही प्रचार सुरू आहे तो निव्वळ खोटा आहे. भाववाढ झाली. नाही असे नाही. पण ती का झाली भाववाढ कमी झाली. बक्कळ एक पैशाने झाली, मग सात पैशाने झाली. पण ती का झाली भाववाढ कमी झाली. बक्कळ एक पैशाने झाली, मग सात पैशाने झाली. पण ती का झाली याबद्दल वाचकहो, तुम्ही सारेच अज्ञान अंधकारात आहात. शिवाय तुम्हाला देशाच्या मानमर्यादेचीही फिकीर नसल्यामुळे तुम्ही एक पैसा दरकपातीची खिल्ली उडवत आहात. हा का विनोदाचा विषय आहे याबद्दल वाचकहो, तुम्ही सारेच अज्ञान अंधकारात आहात. शिवाय तुम्हाला देशाच्या मानमर्यादेचीही फिकीर नसल्यामुळे तुम्ही एक पैसा दरकपातीची खिल्ली उडवत आहात. हा का विनोदाचा विषय आहे आज एका पैशाला फुटक्या कवडीइतकीही किंमत नाही असे म्हणत जेवढे म्हणून टवाळ लोक विनोद पसरवत आहेत, त्यांना आम्ही सांगू इच्छितो, की जा, माझ्या य�� देशातील कोणत्याही गरिबाला जाऊन विचारा त्या एका कवडीची किंमत. तो हेच म्हणेल, की ‘एक फुटकी कवडी की किमत तुम क्या जानो राहुलबाबू आज एका पैशाला फुटक्या कवडीइतकीही किंमत नाही असे म्हणत जेवढे म्हणून टवाळ लोक विनोद पसरवत आहेत, त्यांना आम्ही सांगू इच्छितो, की जा, माझ्या या देशातील कोणत्याही गरिबाला जाऊन विचारा त्या एका कवडीची किंमत. तो हेच म्हणेल, की ‘एक फुटकी कवडी की किमत तुम क्या जानो राहुलबाबू देशाचा अभिमान असतो एक पैसा. अर्थव्यवस्थेची शान असतो एक पैसा.’ लिटरमागे एक पैसा वाचणे म्हणजे किती मोठी बाब आहे देशाचा अभिमान असतो एक पैसा. अर्थव्यवस्थेची शान असतो एक पैसा.’ लिटरमागे एक पैसा वाचणे म्हणजे किती मोठी बाब आहे रोज एक पैसा वाचला तरी वर्षांला तुमची ३६.५० रुपयांची बचत होते. पण आम्ही तर म्हणतो, पेट्रोलचे दर कमी होताच कामा नयेत. कारण याच पैशांतून देशाचा विकास साधला जाणार आहे. जनधन अकाऊंटात पैसे जमा होणार आहेत. हे सारे गोरगरिबांसाठीच चालले आहे. पण काही नतद्रष्टांना हे पाहावत नाही. ते इंधनतेलाच्या भाववाढीवरून बोंबा ठोकतात सरकारविरोधी. पूर्वी नव्हती का भाववाढ रोज एक पैसा वाचला तरी वर्षांला तुमची ३६.५० रुपयांची बचत होते. पण आम्ही तर म्हणतो, पेट्रोलचे दर कमी होताच कामा नयेत. कारण याच पैशांतून देशाचा विकास साधला जाणार आहे. जनधन अकाऊंटात पैसे जमा होणार आहेत. हे सारे गोरगरिबांसाठीच चालले आहे. पण काही नतद्रष्टांना हे पाहावत नाही. ते इंधनतेलाच्या भाववाढीवरून बोंबा ठोकतात सरकारविरोधी. पूर्वी नव्हती का भाववाढ पण तेव्हा ती अयोग्य होती. आता आहे तिच्यामागे पाच देशप्रेमी जेन्युइन कारणे आहेत. ती अशी – (१) मागच्या सरकारने खूप कर्ज करून ठेवले. त्याचे ईएमआय भरण्यासाठी भाववाढ करावी लागली. (२) मागच्या सरकारपेक्षा ही भाववाढ खूप सुसह्य़ आहे. (३) आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची अभूतपूर्व टंचाई आहे. (४) देशातील रस्ते वाढलेत. त्यामुळे लोक खूप प्रवास करतात. त्यामुळे इंधनतेल खूप खपते. म्हणून त्याचे भाव वाढले. (५) भाव वाढले की इंधनतेल वापरणे कमी होऊन पर्यावरणाचे रक्षण होते व परकी राष्ट्रांवरील आपले अवलंबित्व कमी होते या राष्ट्रवादी विचारातून मुद्दाम भाववाढ करण्यात आली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे या देशातील राष्ट्रवादी जनतेने हे सरकार स्वस्ताईसाठी मुळात निवडूनच ��िले नव्हते. महागाई, पेट्रोल-गॅसभाववाढ याविरोधात पूर्वी भाजपने आंदोलने केली असली, तरी खऱ्या राष्ट्रवादी लोकांना स्वस्ताई नकोच होती. ज्यांना स्वस्ताई हवी असते त्यांना अर्थकारण कळत नसते. ते समजून घ्यायचे असेल, तर व्हाटस्याप विद्यापीठातच यावे लागेल. तेव्हा लोकहो, हे षड्यंत्र समजून घ्या. आणि खरा विकास हवा असेल, तर ही ‘तेल मोल की बात’ दहा लोकांना पाठवा..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIPL Auction 2019: युवराज झाला 'मुंबईकर' १२ व्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार\nकाँग्रेसला सरकार चालवायला येत नाही, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर भाजपा मंत्र्याचे वक्तव्य\nअटलजींच्या सरकारला आणखी काही काळ मिळाला असता तर...\n युवराज सिंहवर अखेर बोली लागली, नवीन हंगामात मुंबई इंडियन्सकडून...\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n#MeToo : सोनू निगमचा अनु मलिकला पाठिंबा\nरणबीर रिसेप्शनला न आल्यानं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही- दीपिका\nThackeray Biopic: चर्चा फक्त भगव्याची अन् नवाजुद्दीनच्या लूकची\nदुसरीला डेट करत असतानाही रणवीर माझ्याशी फ्लर्ट करायचा, दीपिकानं सांगितला मजेशीर किस्सा\n...अन् पंकजाताई आणि पूनम महाजन म्हणाल्या 'कुछ कुछ होता हैं'\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nप्रशासकीय इमारतीतील संकटकालीन सुटकेचा मार्ग ‘अडगळी’त\nखड्डे न बुजवताच, रस्त्याची रंगरंगोटी\nलहान मुलांच्या मदतीने लग्नमंडपांत चोऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/959", "date_download": "2018-12-18T15:11:28Z", "digest": "sha1:BGQXN7JBTIZHPQGLR5AIHGM5WQKGGUQV", "length": 17232, "nlines": 178, "source_domain": "www.maayboli.com", "title": "संयुक्ता : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /संयुक्ता\nस्त्री आरोग्य - आवश्यक वार्षिक आरोग्य चाचण्या.\nइंटरनेट विश्वात होणार्या चर्चा असोत किंवा लोकलमधल्या लेडिज डब्यातल्या चर्चा, ऑफिसमध्ये लंच टाईमला घडणार्या चर्चा असोत किंवा किटी पार्टीमधल्या चर्चा. हल्लीच्या स्त्रिया स्त्रीवाद, मुलांचे संगोपन, गर्भारपणातला आहार विहार, नोकरी-व्यवसाय, मेकअप, कपडे, साड्या, शूज, दागिने या व्यतिरिक्त स्वतःचे वाढते घटते वजन , व्यायाम, पोषक आहार अशा आरोग्याशी निगडित चर्चा करताना दिसतात. ही आरोग्य सजगता उल्लेखनीय आहे. मात्र अजूनही कित्येक घरांतील स्त्रिया घरातील सदस्यांच्या आहाराबद्दल, शुश्रुषेबद्दल काळजी करताना स्वतःच्या तब्येतीकडे बरेचदा दुर्लक्ष करतात, दुखणी अंगावर काढतात.\nRead more about स्त्री आरोग्य - आवश्यक वार्षिक आरोग्य चाचण्या.\nराजकारणातील माझ्या आवडत्या स्त्री नेत्या (सार्वजनिक धागा)\nछायाचित्र - विकीपिडियावरून साभार.\nछायाचित्रातील स्त्री नेत्या डावीकडून उजवीकडे - हेलेन थॉर्निंग श्मिड्ट (डेन्मार्कच्या प्रेसिडेन्ट), इंदिरा गांधी, मिशेल बाशेलेट (चिलीच्या प्रेसिडेन्ट ) , चंद्रिका कुमारतुंगा , सिरिमाओ बंदरनायके, हिलरी क्लिंटन, गोल्डा मायर, विवेका एरिकसन, अँजेला मेर्कल.\nउद्या भारताचा ६८ वा स्वातंत्र्यदिन. ह्या निमित्ताने संयुक्तातर्फे तुमच्या समोर एक नवीन विषय चर्चेसाठी आणला आहे. \"राजकारणातील माझ्या आवडत्या स्त्री नेत्या\".\nRead more about राजकारणातील माझ्या आवडत्या स्त्री नेत्या (सार्वजनिक धागा)\nसंयुक्ता पाऊल \"पळते\" पुढे - एक अनोखं गटग (सार्वजनिक धागा)\n२०१३ च्या जानेवारी महिन्यापासून मी आणि आऊटडोअर्सने आपापल्या देशात नियमित रनिंग करायला सुरुवात केली. आम्ही एकमेकींना आमच्या रोजच्या रनिंगचे अपडेट्स देत होतो, प्रोत्साहन देत होतो, नवनवीन टार्गेट्स देत होतो. सहा महिने प्रॅक्टिस झाल्यानंतर एक दिवस दोघींना वाटलं की आपापल्याच देशात म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी का होईना, पण एकाच वेळी धावलो तर .... दोघींच्या टाईमझोनमध्ये ५ तासांचा फरक असूनसुध्दा हे जमवलं. आऊटडोअर्सने तिच्या सकाळी ६.०० वाजता घरातुन ट्रॅककडे निघताना मला पिंग केलं आणि मी पण त्याचवेळी घरातुन बाहेर पडले.\nRead more about संयुक्ता पाऊल \"पळते\" पुढे - एक अनोखं गटग (सार्वजनिक धागा)\nचाळीशीतली वाटचाल - सार्वजनिक धागा\n'संयुक्ता'ने माहिती संकलन, विचारमंथन आणि समाजसेवा हे तीन उद्देश समोर ठेवून आजवर धागे प्रकाशित केले आहेत. 'संयुक्ता'मध्ये चर्चेस घेतले जाणारे विषय सर्वंकश असावेत हे पथ्य संयुक्ता व्यवस्थापन तसेच संयुक्ता सदस्य कटाक्षाने पाळत आल्या आहेत. ह्यातले अनेक विषय केवळ स्त्रियांपुरते मर्यादित नसतात किंवा 'संयुक्ता'पुरते ठेवल्याने केवळ एकच बाजू समोर य��ते असे लक्षात आल्याने काही धागे सार्वजनिक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता उदा: प्रोफेशनल नेटवर्किंग. 'चाळिशीतली वाटचाल' हा असाच एक विषय जो स्त्री-पुरुष दोघांनाही समसमान महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा. ह्याच कारणासाठी हा धागा सार्वजनिक आहे.\nRead more about चाळीशीतली वाटचाल - सार्वजनिक धागा\nसौ. वीणाताई श्रीकांत सहस्रबुद्धे (थर्ड आय असोसिएशनच्या संचालिका) यांच्या कार्याशी ओळख: संयुक्ता मुलाखत\nनशिबाने जरी जग दाखवणे नाकारले तरी आपल्या मनःचक्षूंनी जग पाहू इच्छिणार्या दृष्टीहीनांसाठी तिसर्या डोळ्याच्या रुपात आपुलकीने मदतीचा हात पुढे करण्यार्या नाशिकच्या 'थर्ड आय असोसिएशन' (पुर्वाश्रमीची थर्ड आय फाऊंडेशन) या दृष्टीहीनांसाठी, विशेषतः दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी कार्यरत असलेल्या संस्थेची, आणि संस्थेच्या कामाची ओळख मायबोलीकरांना करून देण्याचा हा माझा प्रयत्न गेली १४ वर्षे विविध अडचणींवर मात करून नेटाने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणार्या या संस्थेच्या संचालिका आहेत - सौ. वीणा श्रीकांत सहस्रबुद्धे\nRead more about सौ. वीणाताई श्रीकांत सहस्रबुद्धे (थर्ड आय असोसिएशनच्या संचालिका) यांच्या कार्याशी ओळख: संयुक्ता मुलाखत\n२०१२ महिला दिन उपक्रम : घोषणा\nदरवर्षी महिला दिनाच्या निमित्ताने संयुक्तातर्फे काही उपक्रम राबवले जातात. यावर्षी संयुक्ताने एका महत्वाच्या विषयाला धरून परिसंवाद करायचे ठरवले आहे.\nआज जगात वावरताना कामाच्या ठिकाणी, शिक्षणाच्या ठिकाणी वेगवेगळ्या स्त्री-पुरूषांशी आपला संपर्क येतो. या सगळ्यांशी वागताना समोरची व्यक्ती स्त्री की पुरूष आहे यावर आपल्या बर्याच प्रतिक्रिया अवलंबून असतात. हेच मैत्रीतही होते. पण कधी कधी असं होतं की समोरची व्यक्ती आणि आपण स्वतःही स्त्री वा पुरूष आहोत हा केवळ एक तपशील असतो. कामाच्या संदर्भाने, मैत्रीच्या संदर्भाने हा तपशील बिनमहत्वाचा होतो. कधीकधी होतही नाही.\nRead more about २०१२ महिला दिन उपक्रम : घोषणा\nमातृदिन (मदर्स डे, ९ मे २०१०) आईच्या कलाकृती\n'गुलमोहोर'मध्ये फक्त स्वतः लिहिलेले साहित्य पोस्ट करणे अपेक्षित असल्याने तुम्हाला तुमच्या आईने लिहिलेली कविता, कथा, लेख, प्रकाशचित्र प्रकाशित करायचे असेल तर या धाग्यावर पोस्ट करा. तुमचे रंगीबेरंगी पान असेल तर तेही वापरु शकता.\nRead more about मातृदिन (मदर्स डे, ९ मे २०१०) आईच्या कलाकृती\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/imam-haidar-ali-khan-arrested-in-rape-case-276209.html", "date_download": "2018-12-18T15:32:52Z", "digest": "sha1:QFLX6Y2ZHYSR4IBT6DL7YLCE4TNTT4QJ", "length": 13178, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सासू-सुनेवर बलात्कार करणाऱ्या भोंदू बाबाला अटक", "raw_content": "\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nVIDEO : पंतप्रधान मोदींनी मराठीत भाषण करून घातली साद\nVIDEO : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस उडवणार मोदींची झोप, पाहा स्पेशल रिपोर्ट\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nआम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो - नरेंद्र मोदी\nआमचा विकास 'आदर्श'सारखा नाही : पंतप्रधानांच्या भाषणातल्या 10 महत्त्वाच्या गोष्टी\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO: सैन्यभरतीच्या जागा 68 आणि अर्ज 12 हजार, उमेदवारांवर पोलिसांचा लाठीमार\nपंतप्रधान मोदी मुंबईत दाखल, शिवसेनेच्या बहिष्कारामुळे दौरा चर्चेत\nशिवरायांच्या ऐतिहासिक स्मारकाचं काम सुरू, पाहा एक्सक्ल्युझिव्ह फोटो\nVIDEO : मुंबईत तरुणीच्या कारचा विचित्र अपघात\nमोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याआधी उद्धव यांचा शिवसेना मंत्र्यांना मोठा आदेश\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\nपेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होणार, ही आहे मोदी सरकारची योजना\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nमाझ्या बाबतीतही भेदभाव केला गेलाय - कतरिना कैफ\nसेटवर शशांक केतकरचा 'हा' पैलू सगळ्यांना ठेवतो खूश\nस्वप्नील जोशी म्हणतोय, मी पण सचिन\nबाहेर सोसाट्याचा वारा तर घरात भरलं पाणी, आंध्र प्रदेशमध्ये 'फेथाई'चं थैमान\nचक्क घड्याळाने वाचवलं हृदयविकाराच्या झटक्यापासून, वाचून तुम्हीही म्हणाल वाह...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत��री\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : युवराज झाला 'मुंबईकर', अखेरच्या क्षणी घेतलं विकत\nIPL Auction: क्रिकेट सोडून जॉब करणाऱ्या या खेळाडूवर आता 8.4 कोटींची बोली\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nVIDEO: शिवाजी महाराजांच्या वेषात संसदेत अवतरले 'हे' खासदार\nLIVE VIDEO : मुंबई कामगार रुग्णालयात अग्निशमन दलाचा जवान शिडीवरुन खाली कोसळला\nसासू-सुनेवर बलात्कार करणाऱ्या भोंदू बाबाला अटक\nपुण्यात दैवी ताकद असल्याचं भासवून उपचार करणाऱ्या भोंदू बाबाला खडक पोलिसांनी अटक केलीये.\n06 डिसेंबर : पुण्यात दैवी ताकद असल्याचं भासवून उपचार करणाऱ्या भोंदू बाबाला खडक पोलिसांनी अटक केलीये. धक्कदायक म्हणजे या भोंदूने साताऱ्यातील एकाच कुटुंबातील सासू सुनेला विश्वासात घेऊन त्यांच्यावर दैवी उपचार करण्याच्या बहाण्याने घरी येऊन अनेकदा बलात्कार केल्याचं समोर आलाय.\nहा आहे इमाम हैदर अली शेख. या हैदर अलीनं एक कुटुंबच उद्धवस्त केलंय. अध्यात्मिक शक्ती असल्याचं सांगत या भोंदूबाबानं सासू आणि सुनेचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. तो एवढ्यावरच थांबला नाही तर व्यवसाय भरभराटीस आणून देतो असं सांगून त्यानं लाखो रुपये आणि महागड्या कारही पीडित कुटुंबाकडून उकळल्या.\nसासू सुनांना वासनेची शिकार बनवल्यानंतर या वासनांधाची नजर घरातल्या लहान मुलीवरही पडली. हे सगळं असह्य झाल्यानं पीडित महिलेनं झाला प्रकार नवऱ्याला सांगितला. त्यांनी खडक पोलिसात धाव घेतली. खडक पोलिसांनी हैदरअलीला अटक केलीय.\nलोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन बाबाबुवा लोकांना लुटत होते, फसवत होते. पण उच्चशिक्षित लोकंही भोंदूबाबांच्या आहारी जाऊन उद्धवस्त होत असल्याचं या प्रकरणाच्या निमित्तानं समोर आलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Imam Haidar Aliइमाम हैदर अलीभोंदू बाबा\nआम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो - नरेंद्र मोदी\nआमचा विकास 'आदर्श'सारखा नाही : पंतप्रधानांच्या भाषणातल्या 10 महत्त्वाच्या गोष्टी\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO: सैन्यभरतीच्या जागा 68 आणि अर्ज 12 हजार, उमेदवारांवर पोलिसांचा लाठीमार\nरामदास आठवले म्हणतात, 'प्रत्येकाच्या खात्यात लवकरच येणार 15- 15 लाख'\nराज ठाकरे यांना अखेर जामीन मंजूर\nVIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले\nVIDEO : पंतप्रधान मोदींनी मराठीत भाषण करून घातली साद\nVIDEO : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस उडवणार मोदींची झोप, पाहा स्पेशल रिपोर्ट\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/london-buses-to-run-on-oil-of-coffee-bins-274799.html", "date_download": "2018-12-18T14:58:29Z", "digest": "sha1:5Q2WZIOU24ZICMOMVLJYCFAK4BOHRXSS", "length": 12552, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कॉफी बीन्सच्या तेलावर धावणार लंडनमध्ये बसेस", "raw_content": "\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : पंजाबने घेतले सर्वात जास्त खेळाडू,युवीला दाखवला बाहेरचा रस्ता\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nआम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो - नरेंद्र मोदी\nआमचा विकास 'आदर्श'सारखा नाही : पंतप्रधानांच्या भाषणातल्या 10 महत्त्वाच्या गोष्टी\n#TypoSultan चा ट्विटरवर धुमाकूळ, राफेल प्रकरणावरून सरकारवर निशाणा\nVIDEO: सैन्यभरतीच्या जागा 68 आणि अर्ज 12 हजार, उमेदवारांवर पोलिसांचा लाठीमार\nपंतप्रधान मोदी मुंबईत दाखल, शिवसेनेच्या बहिष्कारामुळे दौरा चर्चेत\nशिवरायांच्या ऐतिहासिक स्मारकाचं काम सुरू, पाहा एक्सक्ल्युझिव्ह फोटो\nVIDEO : मुंबईत तरुणीच्या कारचा विचित्र अपघात\nमोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याआधी उद्धव यांचा शिवसेना मंत्र्यांना मोठा आदेश\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\nपेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होणार, ही आहे मोदी सरकारची योजना\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nमाझ्या बाबतीतही भेदभाव केला गेलाय - कतरिना कैफ\nसेटवर शशांक क���तकरचा 'हा' पैलू सगळ्यांना ठेवतो खूश\nस्वप्नील जोशी म्हणतोय, मी पण सचिन\nबाहेर सोसाट्याचा वारा तर घरात भरलं पाणी, आंध्र प्रदेशमध्ये 'फेथाई'चं थैमान\nचक्क घड्याळाने वाचवलं हृदयविकाराच्या झटक्यापासून, वाचून तुम्हीही म्हणाल वाह...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : पंजाबने घेतले सर्वात जास्त खेळाडू,युवीला दाखवला बाहेरचा रस्ता\nIPL Auction: क्रिकेट सोडून जॉब करणाऱ्या या खेळाडूवर आता 8.4 कोटींची बोली\nIPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nVIDEO: शिवाजी महाराजांच्या वेषात संसदेत अवतरले 'हे' खासदार\nLIVE VIDEO : मुंबई कामगार रुग्णालयात अग्निशमन दलाचा जवान शिडीवरुन खाली कोसळला\nअंधेरीतल्या रुग्णालयातील भीषण आगीचा EXCLUSIVE VIDEO\nकॉफी बीन्सच्या तेलावर धावणार लंडनमध्ये बसेस\nकॉफी बीनच्या निरुपयोगी भागातून काढण्यात आलेलं सहा हजार लीटर तेल काल लंडन बस प्रशासनाकडे पाठवण्यात आलं. या तेलातून एक बस वर्षभर चालू शकेल\nलंडन, 21 नोव्हेंबर: लंडनमधली कॉफी शॉप्स म्हणजे पर्यटकांची आवडती ठिकाणं. पण आता हेच कॉफी आणि लंडनचं नात आता आणखी दृढ होणार आहे कारण कॉफी बीनमधून काढण्यात आलेल्या तेलातून आता लंडनच्या बसेसही धावणार आहेत.\nकॉफी बीनच्या निरुपयोगी भागातून काढण्यात आलेलं सहा हजार लीटर तेल काल लंडन बस प्रशासनाकडे पाठवण्यात आलं. या तेलातून एक बस वर्षभर चालू शकेल. गेले चार वर्ष कॉफी बिनच्या अवशेषातून इंधन बनवण्याचे प्रयत्न सुरु होते . एक लंडनवासी दिवसला जवळपास सव्वा दोन कप कॉफी सहज रिचवतो. याचा अर्थ वर्षाला 2 लाख टन कॉफी वेस्ट तयार होतं. या सगळ्याचा वापर आता इंधन बनवण्यासाठी होऊ शकेल. कॉफी श्रेष्ठ की चहा अशी दोन्हींच्या शौकींनांमध्ये कायमच चढाओढ असते. पण यावेळी मात्र इंधनाच्या मुद्द्यावर कॉफी चहापेक्षा सरस ठरलीय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअसा पडला नोटांचा पाऊस, जनतेसह पोलिसांनीही लुटल्या कोट्यवधींच्या नोटा\nपाकिस्तानी पुरुषांच्या बायका चीनच्या ताब्यात, सुटकेसाठी करावा लागतोय संघर्ष\nविजय मल्ल्याच्या मुसक्या आवळणार आज होणार फैसला, CBI ची टीम लंडनमध्ये\nमहिलेची सुंदरता बेतली नोकरीवर, हिच्यासाठी लोक करत आहेत गुन्हा\nपरदेशातून भारतात पैसे पाठवण्यात भारतीय पहिल्या क्रमांकावर\n इंटरनेटचा स्पीड वाढणार; भारताचा सर्वात वजनदार उपग्रह अवकाशात झेपावणार\n'झारा'ची भेट न घेता 'वीर' भारतात परतला, मुंबईच्या हमीदची कहाणी\nVIDEO युवराज सिंगचं क्रिकेट करिअर संपलं\nLIVE: IPLAuction2019 : पंजाबने घेतले सर्वात जास्त खेळाडू,युवीला दाखवला बाहेरचा रस्ता\nPHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक\nपाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या 'प्रेमवीरा'ची सहा वर्षानंतर घरवापसी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/kadahi/cheap-kadahi-price-list.html", "date_download": "2018-12-18T15:47:37Z", "digest": "sha1:46NK7GVSYO3GVOLZ2DPKMFZ3D3BFDIE4", "length": 16729, "nlines": 417, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये कांदाही | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त कांदाही India मध्ये Rs.169 येथे सुरू म्हणून 18 Dec 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. पिजन हार्ड अनोडिसेंडं दीप कडॆ 200 Rs. 860 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये कांदाही आहे.\nकिंमत श्रेणी कांदाही < / strong>\n90 कांदाही रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 1,162. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.169 येथे आपल्याला कावेर�� लोटा कंटेनर कॉपर बोत्तोम डासाची हंडी 700 M&L उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 168 उत्पादने\nबेलॉव रस 3 500\nदाबावे रस 8000 5000\nकावेरी लोटा कंटेनर कॉपर बोत्तोम डासाची हंडी 700 M&L\nभलरीचे कॉपर बोत्तोम चेट्टी 21 5 कमी पॅक ऑफ 1\nवरून हार्ड अनोंदींज्ड स्मॉल कडॆ\nतुफवारे वाघरीआ पॅक ऑफ 1\nटॉलबॉय कॉपर बोत्तोम उरली ३पक सेट पॅक ऑफ 3\n- दॆमेटर NA cm\nट्रिनिटी ट्रायटन H&A तडक पण पॅक ऑफ 1\nदीपम नॉनस्टिक फ्लॅट ताव 310 मम पॅक ऑफ 1\n- दॆमेटर 31 cm\nभलरीचे कॉपर उत्सिडे स इन्सिडें बुकेत नो 1 पॅक ऑफ 1\n- दॆमेटर 10 cm\nप्रयलंडचे इंदुकटीव फ्रेंडली कडॆ\nसुरुची पॅक ऑफ 1\n- दॆमेटर 20 cm\nवरून हार्ड अनोंदींज्ड कडॆ\nभलरीचे कॉपर उत्सिडे स इन्सिडें हंडी 11 कमी पॅक ऑफ 1\n- दॆमेटर 11 cm\nवरून नॉन स्टिक अलुमिनिम अप्पाचेट्टी 200 कमी 54017\nवरून नॉन स्टिक अलुमिनिम पाणियारक्कल\nप्रयलंडचे कॅलस्य कडॆ विथ ग्लास लीड\nटॉलबॉय दिल से स्टेनलेस स्टील डिश सेट ऑफ 3 पॅक ऑफ 3\nभलरीचे कॉपर बोत्तोम उरली विथ लीड अँड हॅन्डल 24 5 कमी पॅक ऑफ 1\n- दॆमेटर 26 cm\nवरून हार्ड अनोंदींज्ड दीप कडॆ\nकिटचें एसएंटीऑस दीप कडॆ हार्ड अनोडिसेंडं 6 6 इंचेस\nट्रामॉण्टिना नेपोली फ्राय पण पॅक ऑफ 1\n- दॆमेटर 22 cm\nतुफवारे टॉपर फ्राय पण पॅक ऑफ 1\nप्रयलंडचे ट्रेण्ड्य अल्ट्रा सौसपण विथ लीड\nविनोद कूकवरे ब्लॅक पर्ल दीप फ्राय विथ लीड 20 कमी\nडेलीघाट पॅक ऑफ 4\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-marathawada-receives-showers-11349", "date_download": "2018-12-18T15:51:34Z", "digest": "sha1:JYRBEAFWOLTN5QMT2JCMJJDDRGX6YFVO", "length": 14968, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Marathawada receives showers | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधी���ी करू शकता.\nमराठवाड्यात पावसाची रिपरिप; पिकांना जीवनदान\nमराठवाड्यात पावसाची रिपरिप; पिकांना जीवनदान\nगुरुवार, 16 ऑगस्ट 2018\nऔरंगाबाद : पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यातील कपाशी पिकासह तूर, मूग, बाजरी पिकाला मोठा फटका बसला. मात्र मराठवाड्यातील सोयगाव, कन्नड, गंगापूर तालुका, हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव, लातुर आदी ठिकाणी बुधवारी रात्रीपासून रिपरिप पावसाची सुरवात झाली.\nसिल्लोड आणि खुलताबाद, भोकरदन (जि. जालना) तालुक्यात हलका पाऊस झाला. तसेच गुरुवारी सकाळी यात वाढ झाल्याने मराठवाड्यातील कपाशीला पावसाचा चांगलाच आधार झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात २० दिवसांच्या खंडानंतर पावसाला सुरवात झाली. शहरातही सकाळीच पावसाला सुरुवात झाल्याने शाळकरी मुलांसह कामावर जाणाऱ्यांची एकच धावपळ उडाली.\nऔरंगाबाद : पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यातील कपाशी पिकासह तूर, मूग, बाजरी पिकाला मोठा फटका बसला. मात्र मराठवाड्यातील सोयगाव, कन्नड, गंगापूर तालुका, हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव, लातुर आदी ठिकाणी बुधवारी रात्रीपासून रिपरिप पावसाची सुरवात झाली.\nसिल्लोड आणि खुलताबाद, भोकरदन (जि. जालना) तालुक्यात हलका पाऊस झाला. तसेच गुरुवारी सकाळी यात वाढ झाल्याने मराठवाड्यातील कपाशीला पावसाचा चांगलाच आधार झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात २० दिवसांच्या खंडानंतर पावसाला सुरवात झाली. शहरातही सकाळीच पावसाला सुरुवात झाल्याने शाळकरी मुलांसह कामावर जाणाऱ्यांची एकच धावपळ उडाली.\nसेलू, मंठ्यात भिज पाऊस\nपरभणी जिल्ह्यातील सेलू, आणि मंठा, परतूर (जि. जालना या ठिकाणी बुधवारी रात्रीपासून भिज पावसाला सुरवात झाली. रात्रभर सुरू असलेल्या या पावसाने पिकांना आधार मिळाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.\nउत्तर भारतात केंद्रित असलेला मान्सून महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, तेलंगणावर केंद्रित होत आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भाग आणि मराठवाड्यासाठी हा पहिला दमदार पाऊस असणार आहे.\n- उदय देवळाणकर, कृषी अभ्यासक\nऔरंगाबाद aurangabad तूर मूग गंगा ganga river पूर सिल्लोड ऊस पाऊस सकाळ परभणी parbhabi वन forest भारत महाराष्ट्र maharashtra कर्नाटक तेलंगणा\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्र��य कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\n`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्त शिवार अभियानातंर्गत भूजल...\nनगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...\nसांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...\nनगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...\nसोलापुरात वांगी, ढोबळी मिरची, कोबी दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nरेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...\nनाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...\nसोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी...सोलापूर : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय...\nयोग्य वेळी करा मिरीची काढणीमिरी घोसामधील एक ते दोन मणी पिवळे अगर नारंगी...\nनाशिकला वांगी, घेवडा, आले दर तेजीतनाशिक : गत सप्ताहात नाशिक बाजार समितीत बहुतांश...\nबियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’ बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’...\nप्रथिनांद्वारे मिळवता येईल अधिक टिकाऊ...निसर्गातील कोळ्याच्या धाग्यापासून प्रेरणा घेत चीन...\nऊसतोडणी कामगारांच्या गावांत दुष्काळी...नगर ः जनावरे जगवण्यासाठी आणि रोजगाराच्या शोधात...\nनामपूरात शेतमालाला दर, कर्जमाफीसाठी...नामपूर, जि. नाशिक : कांदा पिकासह शेतमालाचे...\nवजनकाट्यात घोळ करणाऱ्यांनी लाज बाळगावीमाळेगाव, जि. पुणे ः ‘माळेगाव साखर कारखान्याचे...\nकोल्हापूर जिल्ह्यास ३०० एकर तुती...कोल्हापूर : महारेशीम अभियानांतर्गत कोल्हापूर...\nहमीभावाने साडेदहा हजार क्विंटल शेतीमाल...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...\nपुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकेळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.ganpatipule.co.in/Mar/RailwayTimetable", "date_download": "2018-12-18T15:59:13Z", "digest": "sha1:VQF6V2XOZF3S66XYNDLPOS75XYXHKWIS", "length": 7446, "nlines": 70, "source_domain": "www.ganpatipule.co.in", "title": "Ganpatipule Temple - Railway Timetable, Ratnagiri railway station ganpatipule, Ganpatipule temple trust, Ganpati temple", "raw_content": "\nहे करा, हे करू नका\nश्री क्षेत्र गणपतीपुळे देवस्थान रत्नागिरी रेल्वे स्थानकापासून निवळीमार्गे ४५ कि.मी. व नेवरे मार्गे सागरी महामार्गाने २५ कि.मी. तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी फाट्यापासून ३२ कि.मी. अंतरावरती आहे. रस्ते थेट मंदिरापाशी किनाऱ्याजवळ जोडलेले आहेत. रत्नागिरी रेल्वे स्थानक जिल्ह्याचे मुख्य स्थानक असून या सर्व द्रुतगती गाड्या थांबतात. रत्नागिरीतील मुख्य बसस्थानक रेल्वे स्थानकापासून ६ कि.मी. अंतरावर आहे. रत्नागिरी बसस्थानकातून दर एक तासाने गणपतीपुळेसाठी बस रवाना होतात.\nकोकण रेल्वे रत्नागिरी स्थानक - मुंबईहून येणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक\nट्रेन नं. ट्रेनचे नाव आगमन\n६३११ जोधपुर तिरुवनंथपुरम एक्सप्रेस ३.३५\n६३३३ हाफा तिरुवनंथपूरम एक्सप्रेस ३.३५\n६३३५ गांधीधाम नागरकोईल एक्सप्रेस ३.३५\n६३३७ ओखा एर्नाकुलम एक्सप्रेस ३.३५\n०१११ छ. शि. ट. मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस ५.४३\n२४३२ निजामुद्दीन तिरुवनंथपूरम राजधानी एक्सप्रेस ९.२५\n२९७८ जयपूर एर्नाकुलम मरुसागर एक्सप्रेस ९.३०\n२०५१ दादर मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस १०.२७\nकेआर ५/७ दिवा मडगाव सिंधुदुर्ग पॅसेंजर १३.१५\n०१०३ छ. शि. ट. मडगाव मांडवी एक्सप्रेस १३.४०\n२६१८ निजामुद्दीन एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस १५.५५\n६३४५ लो. टि. ट. तिरुवनंथपूरम नेत्रावती एक्सप्रेस १८.५०\n२६१९ लो. टि. ट. मंगलोर मत्स्यगंधा एक्सप्रेस २०.३५\nकेआर ३ दादर रत्नागिरी पॅसेंजर ०.२०\nकोकण रेल्वे रत्नागिरी स्थानक - मुंबईहून जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक\nट्रेन नं. ट्रेनचे नाव आगमन\nकेआर ४ रत्नागिरी दादर पॅसेंजर ६.१० दररोज\n२६१७ एर्नाकुलम निजामुद्दीन मंगला एक्सप्रेस ८.१०\n६३४६ नेत्रावती एक्सप्रेस ९.५०\nकेआर ८/६ मडगाव दिवा सिंधुदुर्ग पॅसेंजर १२.१७\n०१०४ मडगाव छ. शि. ट. मांडवी एक्सप्रेस १४.३५\n६३१२ तिरुवनंथपूरम जोधपुर एक्सप्रेस १४.५२\n६३३४ तिरुवनंथपूरम हापा एक्सप्रेस १४.५२\n६३३६ नागरकोईल गांधीधाम एक्सप्रेस १४.५२\n६३३८ एर्नाकुलम ओखा एक्सप्रेस १४.५२\n२९७७ एर्नाकुलम जयपूर मरुसागर एक्सप्रेस १४.५२\n२४३१ तिरुवनंथपूरम निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस १५.१५\n२०५२ मडगाव दादर जनशताब्दी एक्सप्रेस १७.१०\n०११२ मडगाव छ. शि. ट. कोकणकन्या एक्सप्रेस २२.४५\n२६२० मत्स्यगंधा एक्सप्रेस २३.५५\nभक्तनिवास ऑनलाइन पुजा / अभिषेक सेवा ऑनलाइन देणगी स्थानाची माहिती\nश्रींचे मंदिर दर्शनासाठी पहाटे ५.०० वाजता उघडते व रात्रौ ९.०० वाजता बंद होते. आरतीची वेळ - सकाळी ५.०० वा. , दुपारी १२.०० वा. व संध्याकाळी ७.०० वा. खिचडी प्रसादाची वेळ - दुपारी १२.३० ते २.०० वा. पर्यंत. संकष्टी चतुर्थीचे दिवशी पालखी प्रदक्षिणेसाठी सायंकाळी ४.०० वाजता निघते. भक्तजनांसाठी प्रत्यक्ष पूजा (प्रतिकात्मक मूर्तीवर ) सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/cricket-news-india-beat-sri-lanka-innings-and-53-runs-colombo-test-64881", "date_download": "2018-12-18T15:51:02Z", "digest": "sha1:RZVXAUI567PRPIQ7RUBQDYKB62EX4G5T", "length": 15609, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "cricket news India beat Sri Lanka by innings and 53 runs in Colombo Test भारताचा श्रीलंकेवर एक डाव 53 धावांनी विजय; मालिकेत विजयी आघाडी | eSakal", "raw_content": "\nभारताचा श्रीलंकेवर एक डाव 53 धावांनी विजय; मालिकेत विजयी आघाडी\nरविवार, 6 ऑगस्ट 2017\nश्रीलंकेचा सलामीवीर करुणारत्नेने भारताच्या विजयाचे दरवाजे आतून घट्ट पकडून ठेवले होते. उपहाराला श्रीलंकन संघ सुस्थितीत होता. उपहारानंतर करुणारत्ने 141 धावांवर बाद झाला. तिथेच विजयाचे दरवाजे उघडण्यास सुरवात झाली. रवींद्र जडेजाने फलंदाज त्याच्यावर करत असलेले आक्रमण पचवत यशाचा मार्ग शोधला. जडेजाने टिच्चून गोलंदाजी करत 5 फलंदाजांना बाद केले.\nकोलंबो - श्रीलंकन फलंदाजांचा कडवा प्रतिकार मोडून काढत भारतीय संघाने कोलंबो कसोटीत मोठा विजय मिळवला. या विजयामुळे भारताने तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.\nश्रीलंकेचा सलामीवीर करुणारत्नेने भारताच्या विजयाचे दरवाजे आतून घट्ट पकडून ठेवले होते. उपहाराला श्रीलंकन संघ सुस्थितीत होता. उपहारानंतर करुणारत्ने 141 धावां��र बाद झाला. तिथेच विजयाचे दरवाजे उघडण्यास सुरवात झाली. रवींद्र जडेजाने फलंदाज त्याच्यावर करत असलेले आक्रमण पचवत यशाचा मार्ग शोधला. जडेजाने टिच्चून गोलंदाजी करत 5 फलंदाजांना बाद केले. चहापानाअगोदर भारताने कोलंबो कसोटी सामना एक डाव 53 धावांनी जिंकला. कोलंबो सामन्याबरोबर भारताने 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 विजयी आघाडी घेतली. सामन्याचा मानकरी रवींद्र जडेजाला ठरवण्यात आले.\nकोलंबो कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशीचा खेळ चालू होत असताना सगळ्यांच्या नजरा करुणारत्नेकडे होत्या. जिगरबाज करुणारत्नेने शतक पूर्ण करायला वेळ घेतला नाही. नाइट वॉचमन पुष्पकुमारने भारतीय गोलंदाजांना तंगवले. अत्यंत खराब फटका मारायच्या प्रयत्नात पुष्पकुमार अश्विनच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. करुणारत्नेने लढाई कायम चालू ठेवली. ऍन्जेलो मॅथ्यूजने हवेतून फटके मारताना दाखवलेली सहजता अचाट होती. उपहाराला श्रीलंकेने 4 बाद 302 अशी मजल मारली होती. सामना पाचव्या दिवशी चालू राहणार असेच वाटू लागले होते.\nउपहारानंतर जडेजाने कमाल गोलंदाजी केली. श्रीलंकन फलंदाजांचा प्रतिकार मोडून काढताना जडेजाने प्रथम करुणारत्नेला खेळता न येणारा चेंडू टाकला आणि रहाणेने झेल पकडला. नंतर जडेजाने मॅथ्यूजला बाद केले तेव्हा सहाने फारच सुंदर विकेट यष्टीरक्षणाचे दर्शन घडवत झेल पकडला. परेराने जडेजाला क्रीज सोडून खेळायचा प्रयत्न केला आणि सहाने त्याला यष्टीचीत बाद केले. पाठोपाठच्या तीन षटकात जडेजाने तीन फलंदाजांना बाद करून भारताकरता विजयाचा मार्ग मोकळा केला.\nटप्पा दिशेचा अंदाज आल्याने जडेजाला खेळणे फलंदाजांना कठीण जात होते. अशा वेळी खरे तर कोहलीने दुसऱ्या बाजूने अश्विनला गोलंदाजी द्यायला हवी होती. पण कोहलीने हार्दिक पंड्याचा समावेश कसा योग्य आहे हे पटवून द्यायला त्याला गोलंदाजी दिली. तीन चार षटके पंड्याला यश आले नाही बघितल्यावर शेवटी कोहलीने अश्विनला गोलंदाजी दिली. डिकवेलाने आडवे तिडवे फटके मारून 31 धावा केल्यावर हार्दिक पंड्याने त्याला बाद केले. अश्विनने नुवान प्रदीपला बाद करून श्रीलंकेचा डाव 386 धावांवर संपवत भारताचा विजय साकारला.\nसहा वर्षे पाकिस्तानवास भोगलेला अन्सारी अखेर मायदेशी\nनवी दिल्ली : गेल्या 6 वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेले भारतीय न���गरिक हमीद नाहल अन्सारी आज पाकिस्तानातून भारतात परतले...\n'आक्रमक' मोदी पुण्यात मवाळ; आता विकासकामांवर भर\nपुणे : विधानसभा राज्यांमधील निवडणूक निकालांनंतर भाजपने जाहीर भाषणांमधील प्रचाराचे धोरण बदलले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या...\nत्यांना जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं : पंतप्रधान\nकल्याण : देशात यापूर्वी सत्तेत असलेल्या सरकारने 25.5 लाख घरे बांधली होती. मात्र, आमच्या सरकारने देशभरात एक कोटी 25 लाखांपेक्षा अधिक लोकांसाठी...\nपरभणी, हिंगोली जिल्ह्यांत तीन लाख क्विंटल कापूस खरेदी\nपरभणी - परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत यंदाच्या खरेदी हंगामात शनिवार (ता. १५) पर्यंत भारतीय कापूस महामंडळ आणि खासगी मिळून एकूण ३ लाख २ हजार ३१३...\nमाझी ताकद माहित नाही का भाजप आमदाराची महिला अधिकाऱ्याला धमकी\nफतेहपूर-सिकरी: भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने महिला अधिकाऱ्याला धमकावल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उदयभान चौधरी असे या भाजपच्या...\nजळगाव गारठले; पारा 8 अंशांवर\nजळगाव ः उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव वाढला आहे. परिणामी, तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. तीन-चार दिवसांपासून 10 अंशांवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-cotton-production-decreased-india-and-china-maharashtra-7434", "date_download": "2018-12-18T15:58:00Z", "digest": "sha1:6XSJCSAJ5BG22QMC6GC66RCS7FORN7BZ", "length": 18026, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Cotton production decreased in India and China, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nचीनसह भारतात कापूस उत्पादन घटले\nचीनसह भारतात कापूस उत्पादन घटले\nरविवार, 15 एप्रिल 2018\nचीनमधून सुतासह रुईला मागणी आहे. आगामी काळात ही मागणी स्थिर राहील. अमेरिकेसोबतच्या व्यापार युद्धामुळे अमेरिका भारतासह इतर आशियाई देशांना कमी मार्जीनवर रुई पुरवठा करू शकतो. सध्या रुईसह सुताचे दर स्थिर आहेत.\n- अरविंद जैन, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया\nजळगाव ः जगातिक प्रमुख कापूस उत्पादक देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतासह चीनचे कापूस उत्पादन सलग दुसऱ्या वर्षी अपेक्षेपेक्षा कमी आले असून, अमेरिका मात्र उत्पादनात पुढे जात आहे. यंदा तेथे सुमारे १० लाख गाठींनी उत्पादन वाढणार असल्याची माहिती आहे. यातच अमेरिका व चीनमधील व्यापार युद्धाचा लाभ भारतीय सूत उत्पादकांना होत असून, सुताचे दर स्थिरावले आहेत. कापूस बाजारही ८३ सेंटवर स्थिर आहे. अमेरिकेत सुमारे ५० लाख गाठींनी उत्पादन वाढल्याची माहिती बाजारपेठेतील जाणकार, विश्लेषकांकडून मिळाली.\nअमेरिकेने चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर आणखी १०० बिलियन डॉलर आयात शुल्क लावण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तर चीननेही अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवर कर लागू केले असून, हे व्यापार युद्ध भारतीय सूत उत्पादकांच्या लाभाचे ठरत आहे. भारतात यंदा कापूस लागवडीखालील क्षेत्र सुमारे नऊ लाख हेक्टरने वाढले होते. तरीही उत्पादन मागील वर्षाएवढेच आले आहे.\nतर चीनमध्ये क्षेत्र सुमारे ४१ लाख हेक्टर होते. तेथेही अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन आले अाहे. यात अमेरिने मात्र सुमारे ५० लाख गाठींचे अधिक उत्पादन घेण्याची किमया यंदा साधली आहे. त्यात आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाजही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सुताचे दर सुधारले असून, चांगल्या दर्जाचे सूत २०० रुपये किलोवर आहे.\nजागतिक कापूस बाजारात रुईसह सुताची आयात सुरू असून, चीन व अमेरिकेतील व्यापार युद्धीने या दोन्ही देशांचा कमोडिटी बाजार अडीच टक्क्यांनी घसरला आहे. जागतिक कापूस उत्पादनात वाढ दिसत असली तरी प्रमुख कापूस उत्पादक देशांमध्ये स्थिती समाधानकारक नसल्याने कापूस बाजारात आयातीच्या हालचाली वाढत आहेत. चीनमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ४४ लाख गाठींनी उत्पादन वाढणार असले तरी आपल्याकडील कापड उद्योगाला हवे तेवढे सूत चीन पुरवठा करू शकत नाही.\nचीनला किमान ५०० लाख गाठींची गरज आहे. पण गाठींपासून सूत तयार करण्यासंबंधीचा मजूर व इतर खर्च वाढल्याने चीनने सूत आयात वाढविली असून, बांगलादेशसह भारतीय सुताला मागणी आहे. सुमारे १५० मेट्रिक टन सूत आयातीसंबंधीचे सौदे चीनने आशियायी देशांमध्ये केले असून, यातील ३० टक्के सूत भारतातून तेथे निर्यात होण्याचे संकेत जाणकारांनी दिले आहेत.\nतसेच आगामी काळातील बाजारातील अस्थिरता लक्षात घेता चीन संरक्षित (बफर स्टॉक) करण्याच्या हालचाली सुरू करत आहे. यामुळे चीनमध्ये कार्यरत काही बहुराष्ट्रीय संस्थांनी रुईची आयात वाढविली आहे.\nसुताचे दर स्थिर आहेत. किंचित सुधारणा सुताच्या दरात दिसत आहे. चीनमध्ये कापसाचे उत्पादन मागील वर्षापेक्षा अधिक दिसत असले तरी ते २०१३-१४ च्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घटले आहे.\n- राजाराम पाटील, कार्यकारी संचालक, लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी, लोणखेडा, (ता. शहादा, जि. नंदुरबार)\nप्रमुख देशांमधील गाठींचे उत्पादन (एक गाठ १७० किलो रुई)\nदेश २०१३-१४ २०१४-१५ २०१५-१६ २०१६-१७\nभारत ३९८ ३८० ३४५ ३६२\nचीन ४०७ ३८१ ३०३ ३५०\nअमेरिका १६५ २०९ १६४ २३०\nपाकिस्तान १२२ १३५ ८९ ९३\nव्यापार अमेरिका भारत जैन कापूस चीन\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरणसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला...\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूसजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने...\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये...पुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी...\nस्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ...जंगली मका प्रजातीपासून स्थानिकीकरण होण्याच्या...\nकर्नाटकसाठीची ऊसतोडणी मंदावलीकोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रात उसाची रक्कम...\nउजनी धरणातील पाणी प्रदूषितच :...सोलापूर : उजनी धरणामुळे सोलापूर, पुणे आणि...\nबाजारात डाळिंबाचे दर दबावातसांगली ः देशात डाळिंबाच्या उत्पादनात अंदाजे २० ते...\nअवैध एचटीबीटी बियाणे एसआयटीला मुदतवाढमुंबई: परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशील जनूक...\nविदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्राला...पुणे : बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘पेथाई’...\nसमृद्धी महामार्ग : साडेतीनशे कोटींच्या...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम...\nसाखर संघाची दोन हजार कोटींच्या पॅकेजची...पुणे: राज्यातील साखर कारखाने आर्थिक अडचणीतून...\nकॅल्शिअम, लोहाचा उत्तम स्त्रोत ः नाचणीआहारच्या दृष्टीने नाचणी एक अत्यंत महत्त्वाचे...\nपिकातील लोह, जस्त, बोरॉन कमतरतेवरील...लोह (Fe) कार्ये ः हरितद्रव्ये निर्मितीचे (...\n‘रेसिड्यू फ्री’ शेतमालासाठी उभारली थेट...सध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा...\nपूर्व विदर्भासह नागपूरपर्यंत रिमझिम...नागपूर : आंध्रप्रदेशात चक्रीवादळ दाखल झाल्याचा...\nदुष्काळीशी सामना करण्यासाठी...पंढरपूर, जि. सोलापूर : राज्यात यंदा...\nपेथाई चक्रीवादळ आंध्रच्या किनारपट्टीला... किनारपट्टीय भागात जनजीवन विस्कळीत जमीन खचून...\nउसाला पूरक शर्कराकंदसाखरेचा वाढलेला उत्पादन खर्च, वाढलेले उत्पादन,...\nराजकीय अन् आर्थिक उत्पाताची नांदीअखेर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल ...\nकांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.ganpatipule.co.in/Mar/Lokkala", "date_download": "2018-12-18T15:07:39Z", "digest": "sha1:4YX7F5CKV4CH7EKXIBGIT257GAO5Y6B2", "length": 6970, "nlines": 42, "source_domain": "www.ganpatipule.co.in", "title": "Ganpatipule Temple - Lok-kala , festivals in ganpatipule temple, jakhadi dance in ganpatipule, folk dance in kokan, ganpatipule temple", "raw_content": "\nहे करा, हे करू नका\nकोकणातील पारंपरिक लोककला होळी आणि गणेशोत्सव हे कोकणातले खरे खुरे उत्सव. या दोन्ही उत्सवासाठी इथला शेतकरी मोकळा असतो. भाताची लावणी संपली की घरोघरी गणपती येतात आणि भाताची कापणी / मळणी संपताच शिमग्याचे म्हणजेच होळीचे वेध लागतात. कोकणातल्या या दोन्ही सणांशी इथल्या लोककला निगडीत आहेत.\nजाखडी हा सामूहिक नृत्याचा प्रकार आहे. गणेशोत्सवात गावातल्या प्रत्येक वाडीत जाखडीचा संच असतो. या नाचाला पूर्वी बाल्या नाच म्हणत. आठ गडी फेर धरुन वादकांच्या भोवती नाचतात. ढोलकी आणि घुंगरू ही पारंपरिक वाद्य आणि आधुनिक ढंगाची गाणी यांचा मेळ जाखडीत असतो. जाखडीत आता अनेक बदल झालेत. वेशभूषा, प्रकाशयोजना आणि वाद्यवृंद यांनी सध्याची जाखडी वेगवान आणि रंगीतसंगीत बनली आहे. जाखडीचा सामना ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असते.\nरत्नागिरी पासून गोव्यापर्यंत आता जाखडीची जागा भजनाने घेतली आहे. कोकणातली भजनकलाही आता आधुनिक बनली आहे. भजनाच्या बाऱ्या हा संगीत आणि विनोदाचा अफलातून मेळ असतो. त्याचा अनुभव शब्दात सांगतच येणार नाही.\nदसऱ्यानंतर जाखडीतली ढोलकी खुंटीवर अडकून पडते. तिच्यावरची धूळ झटकली जाते ती फाल्गुन महिन्यातील पंचमीला. शिमग्याचा सण खास ग्रामदेवतांसाठी असतो. त्यांच्या पालख्या आणि पालख्यांसोबत नाचणारे खेळे हे शिमग्याचं नेहमीचं चित्र. खेळे आणि नमन हे एकाच कुळातील नाट्य नृत्य प्रकार आहेत. खेळ्यांचे नानाविध प्रकार आहेत. दर गावामागे खेळ्यांचे आणि त्यातील सोंगांचे ढंग बलत जातात. त्यात मुख्य असतात संकासूर आणि राधाकृष्ण. त्यांच्या सोबतीला सोंगे घेतलेले अनेक प्राणी, देवदेवता, यक्ष, दानव, इ. त्यांचे पूर्वापार लाकडी मुखवटे आणि नृत्याचे पदन्यास हे प्रत्यक्ष पहावेच लागतील.\nपालखी नाचवणे हा नृत्याचा एक अभिनव प्रकार फक्त कोकणातच पहायला मिळतो. पालख्या नाचवण्यात रत्नागिरीची खास ओळख आहे. होळी आणि गणेशोत्सवाने जाखडी, नमन, खेळे, भजन आणि पालखी नृत्य या लोककला घट्ट धरुन ठेवल्या आहेत. त्याच कोकणाचा सांस्कृतिक वारसा आहेत.\nभक्तनिवास ऑनलाइन पुजा / अभिषेक सेवा ऑनलाइन देणगी स्थानाची माहिती\nश्रींचे मंदिर दर्शनासाठी पहाटे ५.०० वाजता उघडते व रात्रौ ९.०० वाजता बंद होते. आरतीची वेळ - सकाळी ५.०० वा. , दुपारी १२.०० वा. व संध्याकाळी ७.०० वा. खिचडी प्रसादाची वेळ - दुपारी १२.३० ते २.०० वा. पर्यंत. संकष्टी चतुर्थीचे दिवशी पालखी प्रदक्षिणेसाठी सायंकाळी ४.०० वाजता निघते. भक्तजनांसाठी प्रत्यक्ष पूजा (प्रतिकात्मक मूर्तीवर ) सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/television/title-song/6385-title-track-of-serial-chhatriwali", "date_download": "2018-12-18T15:08:49Z", "digest": "sha1:THJA5E75FIGAMUOHAJOMDSQK72ZDOZVW", "length": 10090, "nlines": 227, "source_domain": "marathicineyug.com", "title": "लव्ह-हेट रिलेशनशीपची गोष्ट सांगणारं 'छत्रीवाली' मालिकेचं धमाल शीर्षकगीत - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nलव्ह-हेट रिलेशनशीपची गोष्ट सांगणारं 'छत्रीवाली' मालिकेचं धमाल शीर्षकगीत\nPrevious Article रोहित राऊत आणि हरगुन कौर यांनी गायले 'तू अशी जवळी रहा' मालिकेचे शीर्षक गीत\nNext Article 'सूर राहू दे' मालिकेच्या शीर्षक गीताला 'बेला शेंडे' यांचा आवाज\nस्टार प्रवाहवरील ‘छत्रीवाली’ या मालिकेच्या शीर्षकगीताला प्रेक्षकवर्गातून भरभरुन दाद मिळताना दिसतेय. अश्विनी शेंडे-बगवाडकरच्या लेखणीतून हे शीर्षकगीत तयार झालं असून नीलेश मोहरीरने हे गाणं संगीतबद्ध केलंय. टिकोजीराव ऐदी... आड येते ही छत्रीवाली असे धमाल शब्द असलेल्या या गाण्याला तरुणाईकडून पसंती मिळताना दिसतेय.\n‘छत्रीवाली’ मालिकेत हटके अंदाजात विक्रमने घातली मधुराला लग्नाची मागणी \nमधुरा देणार का प्रेमाची कबुली 'छत्रीवाली' मालिकेत येणार रोमॅण्टिक वळण\n‘छत्रीवाली’ मालिकेचा महाएपिसोड पाहा महारविवारमध्ये ‘स्टार प्रवाह’वर\nआषाढी एकादशीच्या निमित्ताने ‘छत्रीवाली’ मध्ये रंगणार कीर्तन सोहळा\n'छत्रीवाली' च्या छत्रीला आजीच्या मायेचा ओलावा\nस्टार प्रवाहची शीर्षकगीतं नेहमीच खास असतात. अग्निहोत्र, पुढचं पाऊल, गोठ, नकुशी, नकळत सारे घडले, ललित २०५, विठुमाऊली अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. या मालिकांची श्रवणीय आणि अर्थपूर्ण असलेली गाणी आजवर हिट झाली आहेत. या यादीत आता ‘छत्रीवाली’ या मालिकेच्या टायटल साँगचीही भर पडली आहे. नायक आणि नायिकेतल्या लव्ह-हेट नात्याचं नेमकेपणानं वर्णन आणि चित्रण या गाण्यातून करण्यात आलं आहे.\nतुमच्या आवडत्या 'छत्रीवाली'चं शीर्षक गीत , खास तुमच्यासाठी ...#Chhatriwali #StarPravah pic.twitter.com/bWy8Cre9BX\nया गाण्याविषयी सांगताना नीलेश मोहरीर म्हणाला, \"मालिकेच्या नावातच खूप गंमत आहे. बरेचदा मालिकेच्या नावात गाण्याचा पदर दडलेला असतो. अश्विनी शेंडे-बगवाडकरने खूप उत्तम पद्धतीनं हे टायटल साँग लिहिलं आहे. तसंच बेला शेंडे आणि जयदीप बगवाडकरनंही तितक्याच हलक्याफुलक्या पद्धतीनं ते गायलंय. या गाण्यातून नायक-नायिकेचा स्वभाव, व्यक्तिरेखा नेमकेपणाने व्यक्त होते. माझ्या आजपर्यंतच्या गाण्यांमधलं हे टायटल साँग खूपच वेगळं आहे.\"\nतेव्हा पाहायला विसरु नका छत्रीवाली सोमवार ते शनिवार रात्री ८.०��� वाजता फक्त स्टार प्रवाहवर.\nPrevious Article रोहित राऊत आणि हरगुन कौर यांनी गायले 'तू अशी जवळी रहा' मालिकेचे शीर्षक गीत\nNext Article 'सूर राहू दे' मालिकेच्या शीर्षक गीताला 'बेला शेंडे' यांचा आवाज\nलव्ह-हेट रिलेशनशीपची गोष्ट सांगणारं 'छत्रीवाली' मालिकेचं धमाल शीर्षकगीत\n'पाँडिचेरी' चित्रपटाद्वारे अमृता करणार नवीन वर्षाची दणक्यात सुरुवात\n'संदीप कुलकर्णी' आता निर्मात्याच्या भूमिकेत - \"डोंबिवली रिटर्न\" पहिली निर्मिती\nअभिनेते 'श्रीरंग देशमुख' आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत\n'परफ्युम' एक मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्रत\nया आठवड्यामध्ये मिळणार “सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर” चे “फाइनलिस्ट”\n'पाँडिचेरी' चित्रपटाद्वारे अमृता करणार नवीन वर्षाची दणक्यात सुरुवात\n'संदीप कुलकर्णी' आता निर्मात्याच्या भूमिकेत - \"डोंबिवली रिटर्न\" पहिली निर्मिती\nअभिनेते 'श्रीरंग देशमुख' आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत\n'परफ्युम' एक मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्रत\nया आठवड्यामध्ये मिळणार “सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर” चे “फाइनलिस्ट”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.ganpatipule.co.in/Mar/TrustTeam", "date_download": "2018-12-18T14:52:41Z", "digest": "sha1:TJJG4LMEEVTTXBQZV664BEASMEK66R5R", "length": 2418, "nlines": 43, "source_domain": "www.ganpatipule.co.in", "title": "Ganpatipule Temple Trust Committee Members, Ganpatipule Temple in ratnagiri, Ganpati temple in kokan, Ganpatipule mandir trust", "raw_content": "\nहे करा, हे करू नका\nनाव हुद्दा संपर्क क्र.\nडॉ.विवेक यशवंत भिडे सरपंच ९४२२०५१५०३\nश्री.निलेश श्रीकृष्ण कोल्हटकर खजिनदार ९४२३८०५२६२\nप्रा.विनायक तुकाराम राऊत सचिव ९४२३२९१०२८\nडॉ.श्रीराम विश्र्वनाथ केळकर पंच ९४२१२३३७०८\nश्री.अमित प्रभाकर मेहेंदळे पंच ९४२२४३२७७६\nश्री.विद्याधर वासुदेव शेंड्ये पंच ९४२२५९५५६५\nवे.मु.श्रीहरी जनार्दन रानडे पंच ९४२११३७७८४\nभक्तनिवास ऑनलाइन पुजा / अभिषेक सेवा ऑनलाइन देणगी स्थानाची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vessoft.com/software/windows/download/simplenote", "date_download": "2018-12-18T16:33:03Z", "digest": "sha1:TE7UCJNCA7NPOCLCYOZLZR4H4FU4JDR6", "length": 13303, "nlines": 230, "source_domain": "mr.vessoft.com", "title": "डाऊनलोड Simplenote 1.3.3 मराठी मध्ये – Vessoft", "raw_content": "\nडाउनलोड प्रारंभ करण्यासाठी ग्रीन बटणावर क्लिक करा\nडाउनलोड सुरु झाले आहे, आपला ब्राउझर डाउनलोड विंडो तपासा. काही समस्या असल्यास, एकदा बटण क्लिक करा, आम्ही वेगळ्या डाऊनलोड पद्धती वापरतो.\nवर्ग: नोटपॅड आणि शेड्युलर\nसिम��प्लेनोट – मूलभूत फंक्शन सेटसह वापरण्यास-सुलभ नोटबुक. कल्पना आणि वेगळ्या विचारांची द्रुतगतीने लेखन, कार्य करण्यासाठी एक सूची करा, भविष्यासाठी योजना तयार करणे सॉफ्टवेअर चांगले आहे. सिंपलनेट आपल्याला आपल्या सर्व डिव्हाइसेस दरम्यान समक्रमित करण्यासाठी आपला मेलबॉक्स निर्दिष्ट करणे आवश्यक आहे जे आपल्याला आपल्या नोट्समध्ये कोठेही प्रवेश करण्याची परवानगी देते. सॉफ्टवेअर टॅग्जचा वापर करते जे अंगभूत शोधासह शक्तिशाली साधने आहेत कारण ते आवश्यक टिपा शोधण्यासाठी आणि क्रमवारी लावण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात. सिम्पलनेट रोलबॅक फंक्शनला समर्थन देते जे तारखांद्वारे सर्व बदल प्रदर्शित करते आणि मागील मजकूर आवृत्तीवर परत येण्यास सक्षम करते. तसेच, सिंपलनेटकडे सेवेच्या इतर वापरकर्त्यांसह नोट्सची देवाणघेवाण, नोट्सची देवाणघेवाण आणि पोस्टिंग सामग्री इंटरनेटवर करण्याची क्षमता आहे.\nइतर डिव्हाइसेससह समक्रमित करा\nटॅग आणि अंगभूत शोध वापरा\nनोटपॅड आणि शेड्युलर, इतर सॉफ्टवेअर\nसॉफ्टवेअर कार्य व्यवस्थापन सोयिस्कर यंत्रणा एक झाड रचना स्वरूपात आपल्या स्वत: च्या विचार आणि कल्पना आयोजित करतो.\nनोटपॅड आणि शेड्युलर, विस्तार, इतर सॉफ्टवेअर\nब्राउझर वापरत न करता वेब-सेवा कार्यान्वित करण्यासाठी वातावरण. सॉफ्टवेअर अनुप्रयोग, खेळ आणि साधने काम कार्यप्रदर्शन सुधारण्यासाठी समर्थन पुरवतो.\nउपयुक्त वैशिष्ट्ये संच जलद मजकूर संपादक. सॉफ्टवेअर, एक बुद्धिमान शोध प्रणाली समाविष्टीत आहे बदलण्याची शक्यता कीवर्ड आणि तुम्ही वर्ण मोजू करण्यास अनुमती देते.\nकार्य सूची करा आणि दैनंदिन योजना सॉफ्टवेअर. अनुप्रयोग लोकप्रिय स्वरूप कागदपत्रे व विविध प्रकारचे सामग्री काम समर्थन पुरवतो.\nहे टिपा, महत्वाचे कार्य किंवा इव्हेंट्स लिहिण्यासाठी एक नोटबुक आहे सॉफ्टवेअरमध्ये एक प्रभावी साधन आहे जे विशिष्ट वेळेस नोट्सची आठवण करते.\nव्हायरस, स्पायवेअर आणि rootkits संरक्षण करण्यासाठी साधन. सॉफ्टवेअर इंटरनेट सुरक्षित मुक्काम उपलब्ध आहे आणि शक्य धमक्या वाहतुकीला तपासणी केली जाते.\nसाधन धोकादायक IP पत्ते व सर्व्हर्स पासून संजाळ जुळवणी अवरोधित करणे. सॉफ्टवेअर तयार आणि काही उल्लंघन आणि विविध धमक्या कर्करोगात होते तशी किंवा जखम बरी होताना होते तशी पेशींची जलद वाढ होणे साठी IP-पत्ते काळ्यासूची संपादित करण्यासाठी सक्षम करते.\nविविध संगणक घटक अट निरीक्षण साधन. सॉफ्टवेअर संगणक घटक, वर्तमान जास्तीत आणि किमान अनियमित मूल्य प्रदर्शित करण्यास सक्षम आहे.\nहार्ड डिस्क, स्वच्छता आणि ऑप्टिमायझेशन\nअनुकूल आणि अनावश्यक फाइल्स प्रणाली स्वच्छ साधन. सॉफ्टवेअर आपण तात्पुरत्या फाइल्स हटवा आणि हार्ड डिस्कवरील डिफ्रॅग्मेंटेशन आयोजित करण्यास परवानगी देते.\nविनामूल्य साधन मेघ स्टोरेज विविध माहिती डाउनलोड करण्यासाठी. सॉफ्टवेअर डेटा समक्रमण आणि फायली सोयीस्कर विनिमय समर्थन पुरवतो.\nसोपे ऑडिओ प्लेअर चा वापर करणे. सॉफ्टवेअर अनेक ऑडिओ स्वरूप करीता समर्थन पुरविते व ऑडिओ फायली काम अतिरिक्त घटक स्थापित करण्यास सक्षम करते.\nसाधन संगणक संरक्षण करण्यासाठी सॉफ्टवेअर सुसंगत आहे आणि आपण ओळखतो व दुर्भावनायुक्त सॉफ्टवेअर किंवा इतर संशयास्पद फाइल्स काढून करण्यास सक्षम करते.\nसर्वाधिक लोकप्रिय सॉफ्टवेअर जगभरातील मित्रांशी संपर्क साधा आहे. सॉफ्टवेअर व्हॉइस आणि व्हिडिओ संवाद एक उच्च दर्जाचे, तसेच मजकूर संदेश सोयीस्कर विनिमय मिळण्याची हमी.\nइतर त्रासदायक प्रोग्राम्स यांना\nसॉफ्टवेअर क्लिपबोर्ड सक्षम बनविणे. तसेच सॉफ्टवेअर स्थानिक नेटवर्क किंवा इंटरनेटवरील डेटा एक्सचेंज.\nसुलभ साधन इलेक्ट्रॉनिक पुस्तके वाचा. सॉफ्टवेअर संग्रह करते, लोकप्रिय स्वरूप करीता समर्थन पुरविते व पुस्तके ऐकण्यासाठी गुणविशेष समाविष्टीत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%82/", "date_download": "2018-12-18T16:10:50Z", "digest": "sha1:YZ4PRGS6QQUVWTXXDYWGQKX4P42DQ42S", "length": 15602, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "‘हिज्बुल मुजाहिद्दीन’ संघटनेचा कमांडर मन्नान बशीर वानी चकमकीत ठार | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय…\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित…\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ��यांची…\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी…\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे…\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी…\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या…\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्य�� बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Desh ‘हिज्बुल मुजाहिद्दीन’ संघटनेचा कमांडर मन्नान बशीर वानी चकमकीत ठार\n‘हिज्बुल मुजाहिद्दीन’ संघटनेचा कमांडर मन्नान बशीर वानी चकमकीत ठार\nनवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – जम्मू- काश्मीरमधील हंदवाडा येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत ‘हिज्बुल मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेचा कमांडर मन्नान बशीर वानी ठार झाला. मन्नान हा अलीगढ मुस्लीम विद्यापीठातील (एएमयू) पीएचडीचा विद्यार्थी होता. पीएचडी सोडून तो दहशतवादी संघटनेत सामील झाला होता.\nहंदवाडामधील शाहगूंड या गावात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. कमांडर मन्नान बशीर वानी याच्या साथीदाराला पोलिसांनी शरण येण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांनी गोळीबार केला आणि यानंतर झालेल्या चकमकीत दोघांचाही खात्मा करण्यात आला.\nदरम्यान, पीएचडीचा विद्यार्थी असलेल्या वानीचा मृत्यू झाल्याने शेवटी आपलेच नुकसान झाले आहे. सुशिक्षित तरुणांनी दहशतवादी मार्ग स्वीकारणे दुर्दैवी आहे. सर्व राजकीय पक्षांनी याचे गांभीर्य ओळखण्याची गरज आहे. शांततेसाठी पाकिस्तान व अन्य घटकांशी चर्चा झालीच पाहिजे’, अशी मागणी पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी केली आहे.\nकमांडर मन्नान बशीर वानी चकमकीत ठार\nPrevious articleविंडीजविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा\nNext articleदोन हजारांचे बील न भरल्याने पोलीस आयुक्तांच्या कार्यालयातील फोन बंद\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nविचित्र: दारुच्या नशेत स्वत:चेच गुप्तांग कापल्याने इसमाचा मृत्यू\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी...\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nदौंड तालुक्यातील कासुर्डी येथे तरुणीवर सामूहिक बलात्कार; तक्रार देण्यास गेलेल्या पीडितेच्या...\nमुख्यमंत्रिपदावरून काँग्रेसमध्ये वादावादी; कार्यकर्त्यांची घोषणाबाजी\nघरच्यांनी खलनायक ठरविले, मात्र पवारसाहेबांनी कुवत ओळखली – धनंजय मुंडे\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nराहुल गांधींना मनोरूग्णालयात दाखल करण्याची गरज; भाजप मंत्र्याचे वादग्रस्त विधान\nजामिनावर फिरणाऱ्या सोनिया, राहुल गांधींनी मला प्रामाणिकपणा शिकवू नये – मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-public-court-58428", "date_download": "2018-12-18T16:15:45Z", "digest": "sha1:2MTDYXQL4WOULPWKTXTF4NHHOYWWEM27", "length": 11701, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news Public court लोकन्यायालयात तीन कोटींची नुकसानभरपाई | eSakal", "raw_content": "\nलोकन्यायालयात तीन कोटींची नुकसानभरपाई\nरविवार, 9 जुलै 2017\nनाशिक - लोकन्यायालयाचा फायदा सर्वांसाठी या तत्त्वानुसार जिल्हा न्यायालयात आज मोटार वाहन अपघाताच्या प्रकरणात तीन कोटी २९ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली. दाखलपूर्व प्रकरणात ७४ लाख २८ हजार ५११ हजारांची वसुली करण्यात आली. विविध प्रकरणांतील हजारावर प्रकरणे निकाली काढण्यात आली.\nनाशिक - लोकन्यायालयाचा फायदा सर्वांसाठी या तत्त्वानुसार जिल्हा न्यायालयात आज मोटार वाहन अपघाताच्या प्रकरणात तीन कोटी २९ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली. दाखलपूर्व प्रकरणात ७४ लाख २८ हजार ५११ हजारांची वसुली करण्यात आली. विविध प्रकरणांतील हजारावर प्रकरणे निकाली काढण्यात आली.\nविधी सेवा प्राधिकरणातर्फे आज जिल्ह्यातील सर्व न्यायालयात झालेल्या लोकअदालतीस स���्वत्र उर्त्स्फूत प्रतिसाद मिळाला. जिल्हा न्यायालयात प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. शर्मा यांच्या हस्ते उद्घाटन झाले. न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांनी लोकन्यायालयाचे महत्त्व सांगितले. विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधिश एस. एम. बुक्के यांनी सूत्रसंचालन केले. मुख्य न्यायदंडाधिकारी एस. टी. डाके यांनी आभार मानले. जिल्हा न्यायालयात विविध पॅनलवर सहा हजार ७१० प्रकरणे ठेवली होती. न्यायालयात प्रलंबित असलेली एक हजार ९८ प्रकरणे निकाली काढण्यात आली. दावा दाखलपूर्व एक हजार ४४ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.\nतलवार गळ्यावर ठेवून एकाला लुटले\nनांदेड : एका दुचाकीस्वाराला रस्त्यात अडवून त्याच्या गळ्यावर तलवार ठेवून जबरीने रोख रक्कमेसह 45 हजाराचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना जिल्हा...\nलग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार\nजळगाव - कुऱ्हाडदे (ता. जळगाव) येथील सतरावर्षीय पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्यात आले होते. यासंदर्भात औद्योगीक वसाहत पोलिसांत गुन्हा...\nस्वच्छता कर्मचाऱ्यांची वेतनवाढ चर्चेचीच\nसातारा - स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१८ मध्ये सातारा जिल्हा परिषदेने देशात प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतरच्या सप्टेंबरमधील सर्वसाधारण सभेत अभिनंदनाचा...\nसंशयित खलिस्तानवादी चाकण येथून ताब्यात\nपुणे : दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाने चाकण (जि. पुणे) येथून ताब्यात घेतलेल्या संशयित खलिस्तानवाद्याविरुद्ध बेकायदा हालचाली प्रतिबंध अधिनियमान्वये...\nशिरोली बुद्रुकच्या मनोरुग्णांना पोलिसांनी हलविले\nजुन्नर : शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) येथील शिवऋण प्रतिष्ठानच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या मनोरुग्ण संगोपन संस्थेतील ५३ मनोरुग्णांना आज (...\nसहायक सरकारी वकीलाला लाच घेताना अटक\nलातूर: येथील जिल्हा न्यायालयातील सहायक सरकारी वकील अनुराधा शिवाजीराव झांपले (वय ४७) यांना अडीच हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/1498?page=3", "date_download": "2018-12-18T15:37:03Z", "digest": "sha1:LZZSNJN5OCYIUDOMZCZG5D2JPLKROYX4", "length": 16470, "nlines": 249, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लेख : शब्दखूण | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /लेख\n ... पाठीशी शक्ति असेल तोवरच : राष्ट्रपतींचा खास अधिकार\n ... पाठीशी शक्ति असेल तोवरच : राष्ट्रपतींचा खास अधिकार\nलोकसत्ता: १ जून १२ : पान ९ वरील वार्ता :\nराष्ट्रपतिंनी आपल्या अधिकारात दया दाखवून ज्यांची फाशी जन्मठेपेत रुपांतरीत केली त्या सत्पुरुषांची [] बघा ही सत्कृत्ये :\nपहिला: पाच वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करून नंतर तिला ठार मारणारा\nदुसरा व तिसरा: एकाच कुटुंबातील पाच जणांना सद्गति देणारे दोन सत्पुरुष.\nचवथा : निवृत्त ब्रिगेडियरची व त्याच्या कुटुंबियांची हत्त्या करणारा त्यांचाच नोकर \n ... पाठीशी शक्ति असेल तोवरच : राष्ट्रपतींचा खास अधिकार\nकाही दिवसांपूर्वी धाकट्या बहिणीच्या पिल्लांना घेवून गणेश कला क्रिडा मंचावर भरलेल्या बालजत्रेला जायचा योग आला. लहान मुलांना भुलावून घेतील, मोहवतील अशा अनेक गोष्ट होती. आमच्या सौ., बहिण, तिची पिल्लं मस्त रमली तिथे. पण माझ्या मनात भरलं एक छोटंसं शिल्पकलेचं प्रदर्शन. बहुदा शाडु किंवा प्लास्टर ऑफ पॅरीसपासून बनवलेल्या काही मोजक्याच सुबक मुर्ती. पण केवळ शिल्पकला एवढीच त्या प्रदर्शनाची ओळख नव्हती. त्याचं वैशिष्ठ्य होतं त्यातल्या महाराष्ट्राच्या लोकधारेतील काही महत्त्वाच्या आणि आजकाल अस्तंगत होत चाललेल्या घटकांचं, परंपरांचं चित्रण \nRead more about महाराष्ट्राची लोकधारा\nइस्लामी जगाची चित्रे :\nजोगळेकर यांचा अभ्यासपूर्ण माहितीपर ग्रंथ\nसुप्रसिद्ध लेखक श्री. ज. द. जोगळेकर यांच्या परिश्रमातून साकारलेले नागपूरच्या नचिकेत प्रकाशनाने प्रकाशित केलेले इस्लामी जगाची चित्रे हे पुस्तक म्हणजे सर्व सामान्य वाचक आणि इस्लाम व इस्लामी राजकारणाचे अभ्यासक यांच्यासाठी एक माहितीचा अभ्यासपूर्ण खजिनाच आहे.\nRead more about इस्लामी जगाची चित्रे :\n'' यु.आर. एल. फाउंडेशनचा तपसाधना कृतज्ञता दिवस ''\nRead more about '' यु.आर. एल. फाउंडेशनचा तपसाधना कृतज्ञता दिवस ''\nसावरकर संशोधन प्रकल्प by डॉ.श्रीरंग गोडबोले\nसावरकर संशोधन प्रकल्प by डॉ.श्रीरंग गोडबोले\nRead more about सावरकर संशोधन प्रकल्प by डॉ.श्रीरंग गोडबोले\nजांभुळ पिकल्या झाडाखाली (फोटो सहीत)\nउन्हाळ्याचे दिवस म्हणजे रानमेव्याचे दिवस. दर्या, डोंगरांवर, जंगलात रानमेवा तयार होत असतो. त्यातलाच एक रानमेवा म्हणजे जांभुळ.\nRead more about जांभुळ पिकल्या झाडाखाली (फोटो सहीत)\nझुंजार, अंध आणि बंडखोर विरोधक चेंग यांचे अमेरिकेत आगमन ही अमेरिका-चीन यांच्यातील संबंधांच्या प्रगल्भतेची निशाणी\nलेखक: सुधीर काळे जकार्ता\nचीनमध्ये आर्थिक निर्बंधांचे आणि नियमांचे जरी शिथिलीकरण झाले असले आणि व्यापारधंद्याचे जरी जागतिकीकरण झाले असले तरी राजकीय दृष्ट्या तो देश अद्यापही त्यांच्या साम्यवादी पक्षाच्या हुकुमशाहीखालीच भरडला जात आहे. तिथे सरकारची आज्ञा मुकाट्याने पाळावी लागते. चिनी जनतेला ही हुकुमशाही नको आहे व त्यामुळे स्वातंत्र्यासाठी ती उठाव सातत्याने करतच असते. पण ते कांहीं काळच टिकतात कारण चिनी हुकुमशाही पोलीसबळाचा आणि सैनिकबळाचा निर्घृणपणे उपयोग करून अशी बंडाळी सहजपणे चिरडून टाकते.\nRead more about झुंजार, अंध आणि बंडखोर विरोधक चेंग यांचे अमेरिकेत आगमन ही अमेरिका-चीन यांच्यातील संबंधांच्या प्रगल्भतेची निशाणी\nकाल बर्याच ट्रॅड्च्या शेवटच्या वर्षाचा शेवटचा पेपर होता (इंजिनीयरींग). पेपर झाल्यावर कॉलेजच्या बाहेर जो काही प्रकार बघितला तो अतिशय ओंगळवाणा होता. कॉलेजच्या दारात जनरेटर, डॉल्बी, गुलाल, दारु आणि मुलांचा हिडीस नाच, बेधुंद. कॉलेज एका बर्यापैकी रहदारीच्या रस्त्यावर. बाहेर पडतानाच लक्षात आले कि यातील कोणितरी तर्र झालेला कळत नकळत (थोडक्यात झुलत) रस्त्यावर येणार, आणि जबर्दस्त अपघात होणार.\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचा आज [२८ मे ] जन्मदिन त्या तेजाला विनम्र अभिवादन\n\" आणि म्हणून हिंदी राष्ट्राचा मूळ पाया , आधारस्तंभ , निर्वाणीचे त्राते असे हिंदू [सावरकरी व्याख्या] लोकच आहेत. एवढ्याकरिता हिंदी राष्ट्रीयत्वाच्या दृष्टीने देखील, हे हिंदूंनो तुम्ही हिंदु राष्ट्रीयत्वाला दृढमूल आणि समर्थ बनवा. हिंदुस्थानातील आपल्या कोणत्याही अहिंदू बंधूला, वास्तविक म्हटले म्हणजे जगातील कोणालाही, उगाच अपमान करून दुखवू नका.\nRead more about स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आज [२८ मे ] जन्मदिन त्या तेजाला ��िनम्र अभिवादन\nअरुणाचलप्रदेश ४ :-\"शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नजर चीनकडेच आहे. म्हणजे शत्रूकडेच करड्या नजरेतून राजे लक्ष ठेवत आहेत.\"\nआपल्याला विनंती आहे की ह्या लेखाच्या आधीचे अरुणाचलप्रदेश वरील तीन लेख वाचा ..सोबतच्या लिंकवर क्लिक करून ते आपल्याला वाचता येतील\nकर्नल संभाजी पाटील आपल्या निवृत्ती नंतर आपले सामाजिक जीवन एका सैनिकाप्रमाणे निष्ठेने जगत होते. २००९ मध्ये त्यांना एक फोन आला.\nRead more about अरुणाचलप्रदेश ४ :-\"शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नजर चीनकडेच आहे. म्हणजे शत्रूकडेच करड्या नजरेतून राजे लक्ष ठेवत आहेत.\"\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/35", "date_download": "2018-12-18T15:00:25Z", "digest": "sha1:REG423ARLTKSYENBZUPUUSOTRM2OCYNK", "length": 13077, "nlines": 139, "source_domain": "mr.upakram.org", "title": "विचार | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nआत्मा आणि मानवी मेंदू\nआत्मा आणि मानवी मेंदू\n\"इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्य: परं मन:मनसस्तु परा बुद्धि: यो बुद्धे: परतस्तु स:मनसस्तु परा बुद्धि: यो बुद्धे: परतस्तु स:\nगुरुवारच्या (दिनांक १८-०७-२०१३) महाराष्ट्र टाईमसमधे प्रा. जयंत नारळीकर यांनी शिक्षण क्षेत्रातील संशोधनाच्या बाजारीकरणा बाबतीत व्यक्त केलेली मते वाचली. या क्षेत्रातील दुरावस्थेचे खापर त्यांनी 'commercialization’ म्हणजे बाजारीकरणाच्या माथी मारले आहे. तसेच “बॅक टू फ्युचर” मधे पूर्व संकल्पनांच्या पगड्यामुळे खगोल भौतिकी विज्ञानवादी दृष्टीकोन समाजातून हद्दपार झाला आहे अशी खंत व्यक्त केली आहे. दुर्दैवाने प्रा. नारळीकर स्वतःच या पूर्व संकल्पनांना बळी पडले आहेत.\nविज्ञान (व तंत्रज्ञान) शिक्षण व वैज्ञानिक दृष्टिकोन\nश्रद्धेच्या प्रांतातील विसंगतीवर बोट ठेवण्यासाठी बुद्धीप्रामाण्यवादी चिकित्सक अनेक वैज्ञानिक पुरावे सादर करत असतात; प्रत्यक्ष प्रयोगांचे दाखले देत असतात; समीकरण मांडतात; सर्वेक्षणाच्या निष्कर्षांचे दाखले देतात; ग्राफ्स काढून मुद्दा पटवण्याचा प्रयत्न करतात. या त्यांच्या पुराव्यातून, दाखले - संदर्भातून भ्रामक विज्ञ��नाच्या आधारे चढवलेले श्रद्धेचे इमले कोसळू लागतील, असा एक (भाबडा) आशावाद चिकित्सक कार्यकर्त्यांच्या मनात दडलेला असतो. परंतु सश्रद्धांच्या समोर हे सर्व पालथ्या घागरीवर पाणी ओतल्यासारखे होत असते.\nकर्ज काढून तूप प्या\nयावज्जीवेत सुखज्जीवेत ऋणं कृत्वा घृतं पिबेत\nभस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः\nशिव शिव रे काऊ | हा पिंडाचा घेई खाऊ |\nशिव शिव रे काऊ हा पिंडाचा घेई खाऊ\n\"शहाण्यांचा मूर्खपणा अर्थात् आपले प्रेतसंस्कार\" या सुधारकातील लेखात आगरकर म्हणतात, \"देशपरत्वे व धर्मपरत्वे उत्तरक्रियांचे अनेक प्रकार आहेत.मेलेल्या माणसाच्या प्रेताचा चटदिशी काहीतरी निकाल लावून मी आपला मोकळा होईन असे कोणालाही म्हणता येत नाही.शवाचा निकाल लावला म्हणजे हे काम आटोपते तर त्याविषयी विशेष चर्चा करण्याची गरज पडती ना.पण या दु:खदायक कामामागे त्याहूनही क्लेशकारक अशा विधींचे दुट्टें प्रत्येक धर्माने लावून दिले आहे. हिंदूंनी हे और्ध्वदेहिक प्रकरण भयप्रद,अमंगळ व कष्टमय केले आहे.गोवर्या रचण्यापासून राख होईपर्यंत आणि नंतरसुद्धा विधीच विधी.\nउबंटू लिनक्स हा, लिनक्स या कार्यकारी प्रणालीचा एक स्वाद आहे. या लेखात लिनक्स आणि मुक्त प्रणालींविषयी जास्त माहिती देत आहे.\nलिनक्स ही काही केवळ एक संगणक प्रणाली नाही. ती एका जागतिक चळवळीचा महत्वाचा भाग आहे. सारे जग एकाच अर्थधर्माचे पालन करत असताना, संगणक हा त्यातला महत्वाचा घटक बनला आहे हे सगळ्यांनाच मान्य आहे. या अतिमहत्वाच्या घटकावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असणाऱ्या सॉफ्टवेअर कंपन्यांनीही धसका घ्यावा असे तत्वज्ञान लिनक्स मागे आहे.\n नैतिक पेचप्रसंग उभे करणारे काही प्रसंग जालावर डॉ खरे ह्यांच्या मिसळपावावरील लिखाणात वाचले. पदवीदरम्यान असलेल्या principles of ethics and cyber laws ह्या विषयाची मग आठवण झाली. त्यात चित्रविचित्र किस्से, निर्णयक्षमतेची कसोटी पाहणारे प्रश्न असत. त्यातली आमची उत्तरे व्यक्तिसापेक्ष बदलत. आम्ही उत्तरे काहीही दिली तरी चालत; पण योग्य ते जस्टिफिकेशन आम्हाला देता येते आहे की नाही; हे पाहिले जात.(वाद विवाद स्पर्धेप्रमाणे; कुठलीही बाजू मांडा; बक्षीस मिळू शकेल; पण तुमचा त्यातला अभ्यास दिसायला हवा.)\nमानवाच्या उत्क्रांतीविषयी अनेक तर्क-वितर्कांचे फवारे गेली कित्येक वर्ष ' बुद्धीजीवी ' लोक उडवत आहेत. त्यातील सर्वात लोकप्रिय झालेले आणि बहुतांशी सर्वांनी मान्य केलेले तर्क म्हणजे \"डार्विन चे सिद्धांत\" डार्विनच्या या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतानुसार, \" या पृथ्वीवरील जीवजंतू हे नैसगिक बदला नुसार आपापल्या शरीर रचनेत बदल घडवून आणत असतात आणि या पृथ्वीतलावर जिवंत राहण्यासाठी प्रयत्न करत असतात\". या नियमाला इंग्रजीमध्ये \"Natural Selection\" असे संबोधण्यात येते.\nसाल २०१४ निवडणूका होणार आहेत ह्या एका दिवशी सर्वसामान्य भारतीय नागरिक राजा होतो त्या एके दिवशी बहुतेक सर्व सरकारी यत्रना आज्ञाधारक सेवकाप्रमाणे वागु लाग्तात नेते मड्ळी त्याच्यावर आश्वास्नाची स्तुतीसुम्ने उध्ळ्तात त्यानतर ४ वषे ३६४ दिवस ह्या राजाची अव्स्था फारच बिकट होते. त्याच्या मताला काडीची किमत राह्त नाही. मतदान करुन नेता निवडूण देण्याचा अधिकार त्याला असतो पण निवडूण दिलेला नेता काम करत नसल्यास त्याला सत्तेवरुन खाली उतरविण्याचा अधिकार मात्र त्याला नसतो तस असत तर एवढ मोठ जनआदोलन ज्या लोकपालासाठी झाले तो कायदा अस्तिवात आला असता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hemantathalye.wordpress.com/tag/%E0%A4%98%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-18T14:45:52Z", "digest": "sha1:I2G6OQZZ5CYIZ4ENQX5EWBXVNNTBWFJF", "length": 2708, "nlines": 30, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "घर – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nRT @milinda6596: @hemantathalye @TawdeVinod मराठीद्रोही मंत्रीमंडळ असल्यावर असच होणार मुख्यमंत्र्यापासून सर्वच मंत्री ईंग्रजीमधून ट्विट कर… 1 hour ago\nRT @mangeshkajave1: @TawdeVinod साहेब जनतेने निवडून दिलय तुम्हाला जनतेच्या मनात मराठी सक्ती आहे मग तुम्हाला काय अडचण\nभाजप महाराष्ट्र तोडावा यासाठी केंद्रीय बैठकीत ठराव पास करता पण सौराष्ट्राच्या विभाजन मागणीवर तुम्ही साधी चर्चा करत… twitter.com/i/web/status/1… 2 hours ago\nकाँग्रेस, भाजप ह्यांनी प्रामाणिकपणे मान्य करावे की तुमच्याकडून मराठी भाषेची व महाराष्ट्राची गळचेपी होते. मध्यप्रदे… twitter.com/i/web/status/1… 2 hours ago\nRT @roshan_ndt: @hemantathalye @NEAL_DABHERAO कॉंग्रेस असो किंवा बीजेपी यांना फक्त महाराष्ट्रातच असे मराठी अस्मिता असलेले विषय नकोत कारण… 2 hours ago\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://anubhawanand.blogspot.com/", "date_download": "2018-12-18T15:30:14Z", "digest": "sha1:HI6PEFZOE5Q5O672D3NWJ3AKBHX2QKRE", "length": 50887, "nlines": 107, "source_domain": "anubhawanand.blogspot.com", "title": "Anand Anubhav", "raw_content": "\nमला स्वतःला या अशा लिहिण्यातून पुनः प्रवास केल्याचं सुख मिळतं.मी ते मनापासून उपभोगतो.काही वेळा त्या प्रवासादरम्यानच्या गडबडीत न जाणवलेल्या अनेक गोष्टी या पुनःप्रत्ययाच्यावेळी जाणवतात... निमित्त प्रवासाचेच आहे. पण भर मात्र प्रवासवर्णनापेक्षा प्रवासादरम्यान आलेल्या अनुभवांवर जास्त आहे. मला आलेले अनुभव, तिथे भेटलेली किंवा पाहिलेली माणसं यांच्याविषयी लिहिताना मला आनंद मिळतो.\nआता उद्या पुनः एकदा बोवेक मार्गे इटली आणि पुनः स्लोवेनियात येऊन क्रान्सका गोरा आपल्याकडे कोल्हापुरातून मधेच कर्नाटकात शिरून राधानगरीमार्गे सावंतवाडीला येता येतं त्याची आठवण झाली. आजवर इटलीला, म्हणण्यापेक्षा इटलीमधून आम्ही गेलो नाही असं एकदाही झालं नाही. त्या जाण्याला अर्थ नसतो पण हा देश आमच्या अगदी गळ्यातच पडतो आणि आम्हाला खेचून नेतो त्याच्याकडे\nहा क्रान्सका गोराचा आताचा रस्ता अगदी शहाणा सुरता होता. वाटेतील झाडांचे शिशिर ऋतूच्या स्वागताचे हेमंतकालीन रंग म्हणजे आमच्या डोळ्यांना ट्रीट, मेजवानीच होती. किती वेळा व्हिडीओ काढावा याचं काही भानच रहात नव्हतं. शेवटी एका क्षणी ठरवलं की आता फक्त डोळ्यांनी या सौन्दर्याचा आस्वाद घ्यायचा. आठवणी किती जतन करायच्या यालाही काही मर्यादा असायला हवी नाहीतर त्यातून बाहेर पडण्याची आणि नव्याने काही बघण्याची सवय राहणार नाही.\nहे सगळं जरी मनाला पटत असलं तरी इथल्या निसर्गाच्या भव्यतेने, इथे असलेल्या प्रगाढ शांत वातावरणाने आणि या छोट्या छोट्या गावांच्या सौंदर्याने आम्ही क्षणोक्षणी मंत्रमुग्ध होत पुनःपुन्हा गाडी थांबवत डोळे भरून आणि कॅमेराभरून फोटो घेत मार्गक्रमणा करत होतो.\nदेश बदलला, संस्कृती बदलली आणि अर्थातच चर्चवास्तू बदलली. हे चर्च इटलीमधील गावातलं.\nस्लोव्हेनिया संपल्याची पाटी होती. आता इटली आणि नंतर पुनः स्लोवेनियात गाडी शिरणार त्या आधी श्रीशैल म्हणाला जरा लक्ष ठेवा नाहीतर आपण ऑस्ट्रियामध्ये जाऊ. एका रस्त्याचाच फरक दुरून, त्या रस्त्यावरून दिसणाऱ्या त्या घरांकडे बोट दाखवत तो म्हणाला ते तिकडे ऑस्ट्रिया दुरून, त्या रस्त्यावरून दिसणाऱ्या त्या घरांकडे बोट दाखवत तो म्हणाला ते तिकडे ऑस्ट्रिया उगीचच भूमीवर आखलेल्या काल्पनिक रेषा, मन आणि माणसांना दुभंगणाऱ्या. हे इयु (EU) देश शहाणे, त्यांनी त्या रेषा कागदापुरत्याच ठेवल्या आणि सारी बंधनं दूर करून टाकली.\nक्रान्सका गोरा हेसुद्धा तसं निद्रिस्त गावच. पण पहुडलेली सुंदरी अधिक सुंदर दिसते त्या न्यायाने त्याचं आकर्षण. इथेच एक जेसना तलाव आहे. खूपच सुंदर. सभोवार घनदाट झाडी. त्या झाडांच्या पानांच्या विलक्षण रंगामध्ये तो तलाव न्हाऊन निघतो. निवळशंख पाणी. कुठे आकाशाला कवेत घेतल्यामुळे निळं, कुठे पानांच्या रंगाच्या मोहात हिरवं गार, तर कुठे चुनखडीच्या अस्तित्वाने हिरवट पाचू रंगाचं.\nमध्यावर एक पुतळा आहे. छान बसलेला. आपल्याला बोलावून शेजारी बसायला जागा देणारा, हाच क्रान्सका गोरा. गावही त्याच्याच नावाने ओळखलं जातं.\nतलाव विस्तीर्ण आहे. त्याभोवती संपूर्ण फेरी मारू या म्हणून निघालो. मधेच एक जमिनीचा तुकडा आत घुसल्यासारखा होता. तिथे इतक्या थंडीत फोटो शूट सुरु होतं. पायघोळ शुभ्र वधू वस्त्र. खांदे उघडे अशी ती ललना विविध पोझ देऊन उभी होती. एक पोझ संपली की कोणीतरी येऊन तिला गरम कपड्यात गुंडाळत होतं, तिचा मेक अप सारखा केला जात होता. असेल लग्नाबिग्नाचं काहीतरी म्हणून आम्ही दुर्लक्ष केलं. दुसऱ्या दिवशी बातमी होती. स्लोवेनियन एंट्री फॉर वर्ल्ड ब्युटी क्वीन आणि तेच फोटो झळकत होते इतक्या महत्वाच्या त्या इव्हेंटला आमच्यासारखे, त्याचे महत्वाचं माहित नसलेले चार दोन प्रेक्षक असावेत इतक्या महत्वाच्या त्या इव्हेंटला आमच्यासारखे, त्याचे महत्वाचं माहित नसलेले चार दोन प्रेक्षक असावेत आपल्याकडल्या गर्दीची आठवण झाली.\nजेसनाप्रमाणेच इथे आणखी एक तलाव खूप छान आहे आणि वाटेत आहे. तिकडे जात जात जाऊ या असे म्हणत आमची गाडी तिकडे वळली. जेसनाप्रमाणे Zelenci झेलेन्सी हा टुरिस्टसाठी प्रसिद्ध नसावा. बाहेर माहितीचा बोर्ड होता. तलावातील पाणी नितळ असणे त्याचे रंग मनोहारी असणे यातलं आमचं नावीन्य आता संपलं नसलं तरी ओसरलेलं निश्चित होतं. याच्या नावाप्रमाणेच Zelen म्हणजे स्लोवेनियन भाषेत हिरवा रंग होता. पण इथे आत विवरं दिसत होती. या विवरातून पाण्याचा सततचा पुरवठा या तलावात होत असतो. सावा ही स्लोवेनियातील मोठी नदी तिचं हे उगमस्थान.\nत्या ठिकाणी लाकडी डेक होते, दोन watch टॉवर्स होते. अर्थात वर चढून आणखी वेगळं दिसण्यासारखं काहीच नव्हतं. तरी दृष्टिक्षेपाचा मोह असतोच. आमच्या व्यतिरिक्त एक आई तिच्���ा दोन लहान मुलांना घेऊन तिथे आली होती. त्या लाकडी डेकवर उपडी झोपून ती मुलं पाण्याकडे डोकावून पाहत होती. आम्हालाच काळजी वाटली, उगीचच. आई मात्र मुलांचं ते खेळणं एन्जॉय करताना दिसत होती, त्यांचे फोटो, व्हिडीओ काढण्यात गुंग होती. आपण उगीचच अति काळजीमुळे मुलांना बंधनात टाकतो का\nमनसोक्त भटकंती पार पडली होती. वाढलेल्या एक दिवसाच्या मुक्कामाने आम्हाला बरच काही दिलं होतं. सुख समाधानात आम्ही वेळेत घरी परतलो. उद्याच्या परतीच्या तयारीसाठी.\nदुसरा दिवस उजाडला. आम्हाला गाडी परत करायची होती लुब्लिआना एअरपोर्टला, म्हणजे तशी फारशी झगझग नसली तरी वेळ होती सकाळी १०.३० ची. अर्ध्या तासापर्यंतचा उशीर चालेल त्यानंतर एका दिवसाचं भाडं, इन्शुरन्स आणि ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्टची पेनल्टी असा बराच भुर्दंड पडणार होता. त्यामुळे वेळेत निघू या असं ठरवून साडे सातच्या सुमाराला बाहेर पडलो. गणितात अडीच तास दाखवलेल्या या रस्त्यावर ठिकठिकाणी कामं सुरु असल्यामुळे एक दिशा वाहतूक सुरु होती. गणित सतत चुकत होतं. तशात जीपीएस ने काहीतरी घोळ घातला. त्याप्रमाणे गेलो असतो तर कुठल्या रानावनातून त्याने नेलं असतं ते तोच जाणे. श्रीशैलने खबरदारीचा उपाय म्हणून एक ऍप डाउनलोड करून ठेवलं होतं माझ्या मोबाईलमध्ये. त्याचा आधार घ्यायचं ठरवलं. त्याने आम्ही त्याच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला आणि आम्ही अर्ध्या तासात फ्री वे वर आलो. हा रस्ता तसां लांबचा होता. थेट एअरपोर्टला जाण्याऐवजी तो लुब्लिआना मार्गे आम्हाला घेऊन जाणार होता पण तरीही वेगाचं गणित आता अगदीच हाताबाहेर नव्हतं. त्यातही इथे हवामानाने थोडा इंगा दाखवलाच. खाली उतरलेल्या ढगांच्या दाट आवरणातून वेगाने गाडी नेणं ही कसरत करत वेग मर्यादांना ओलांडत आम्ही १० वाजून २५ मिनिटांनी जेव्हा गाडी परत केली तेव्हा जितं मया असा भाव श्रीशैलच्या चेहऱ्यावर होता.\nआज पुनः त्या हिमाच्छादित शिखरांचं दर्शन घेऊनच आपण एअरपोर्टमधे शिरू असे म्हणत आम्ही मोर्चा वळवला खरा पण..... उत्तराची भविष्यवाणी खरी झाली होती. उतरलो त्यादिवशी उन्हात नहात आम्हाला हसतमुखाने या म्हणत फोटोला सामोरी आलेली शिखरं आमच्या परतीच्या कल्पनेनेच की काय दुर्मुखलेली, ढगाआड लपलेली होती.\nस्लोवेनिया पर्व समाप्ती. अर्धविराम. कारण अजून खूप\nकाही सांगायचं बाकी आहे, पण ते काह��शा विश्रांतीनंतर.\nटीप : वर्णनाची प्रचीती यावी याकरता फक्त फोटोंचा वापर केला. पण हे फोटो फीचर नव्हे. कारण लेख आधी लिहून नंतर काही शे फोटोमधून हे निवडले आहेत. या उपदव्यापात काही खूप सुंदर फोटो, व्हिडीओ, त्यांना या लेखामध्ये काही स्थान नसल्याने वगळणे क्रमप्राप्त होते. जाता जाता, आपल्याकडे शेवट गोड करा म्हणण्याची पद्धत आहे, स्वीट डिश म्हणून हा व्हिडिओ ज्यात स्लोवेनियाचं सौंदर्य प्रकर्षाने प्रतिबिंबित होतं.\nओघामध्ये अडचणींचा केलेला उल्लेख, या स्वरूपाचा स्वतः प्रवास करणाऱ्यांना मार्गदर्शक म्हणून उपयोगी पडेल अशी आशा आहे.\nयातील सर्व फोटो व व्हिडिओ श्रीशैल पत्की\nपाण्याचा धोधोटा, तो नाद, वेडावणारा, तेच तसच हिरवट निळसर छटा असलेलं नजरबंदी करणारं, निवळशंख पाणी, तळातले गोटे दाखवणारं. कितीही वेळ थांबलं तरी समाधान नव्हतं. आम्हाला तसा उशीर झालेला असल्याने आमच्या मागे गर्दी नव्हती त्यामुळे मनसोक्त थांबता आलं. पण परतीची वाट तर धरावीच लागणार प्रसन्न मनाने \"त्या\"ला डोळ्यात साठवत निघालो.\nतसं खरंतर अजून अंधार पडायला वेळ होता पण आज या अनुभवातून बाहेर येण्याची कोणाचीच तयारी नव्हती हे एक आणि आपण इतक्या सुंदर ठिकाणचे अपार्टमेंट घ्यायचे आणि अंधार पडल्यावर तिकडे पोहोचायचे हा त्या अपार्टमेंटवरचा अन्याय निदान आज तरी नको हा विचार पटण्याजोगा होता.\nआमच्या घराच्या मागे एक दरीत उतरत जाणारा डोंगराचा भाग, दरी आणि समोर पुनः डोंगर. त्यावर आमच्या डोंगराप्रमाणेच तीन चार लेव्हलवरचा रस्ता आणि घरं. उतरत्या सूर्यप्रकाशातल्या त्या मावळतीच्या रंगछटांमध्ये ते दृश्य फारच मोहक वाटत होतं.\nआज मालकीण बाईंना भेटून एक दिवस वाढवता येणार का ते बघायला हवं होतं. उद्या गाडीच्या कॉन्ट्रॅक्ट बद्दल खुलासा झाला की आम्ही आणखी एक दिवस इथे राहायला मोकळे मालकीणबाईनी सांगितले, सुदैवाने कोणाचे बुकिंग नव्हते. तसा हा ऑफ सिझन त्यामुळे प्रश्न नव्हता तरीही.......\nदुसऱ्या दिवशी गाडीबद्दलची निश्चन्ती झाली आणि मग श्रीशैलने एक गुगली टाकला.\nकालचा रस्ता कसा होता\nकाही कठीण वगैरे वाटलं का\nमग त्याच रस्त्याने आपण आज पुढे जायचं आहे. पुढे थोडासा वळणा वळणाचा आहे. विरसीच (Vršič) पास म्हणून आहे तिथून आपण Cranska Gora ला जायचं आहे. रस्ता आहे चांगला पण तिथे एकूण ५० शार्प बेण्डस ( अतितीव्र उतार असलेली वळणं कि��वा चढ ) आहेत. पण आज तुम्ही बघितलेलं आहे की तसा काही माझ्या ड्रायविंगबद्दल प्रश्न नाही . तेव्हा तसे जाऊ या.\nआम्ही निघालो. बोवेक पर्यंत अगदी सरळ रस्ता त्यानंतर सुध्दा लेपेना फाट्यापर्यंत काही भीती वाटण्याजोगी परिस्थिती नव्हती. पण जसे आम्ही पुढे सरकलो तसे रस्त्याचे स्वरूप लक्षात येऊ लागले. क्षणात तो इतका झटकन वळे आणि त्या वळणावर चढ असे की छाती दडपायला लागली. लवकर ही वळणं संपून जाऊ दे असं म्हणत मी मनात त्यांची संख्या मोजत होतो. खरंतर त्याची काहीच गरज नव्हती कारण प्रत्येक वळणावर त्याचा क्रमांक लिहिलेला होता. आता अकरा राहिली फक्त असं म्हणत आहोत तर गाडी एका बाजूला घेऊन आम्ही थांबलो. हाच तो विरसीच पास, या ज्युलियन आल्प्समधलं सर्वोच्च ठिकाण. समोर ज्युलियन आल्प्समधील हिमाच्छादित शिखरं. इथे विसाव्याची जागा. सगळ्या गाड्या थांबलेल्या. समोर उभे कडे असलेला पर्वत. आम्ही त्याकडे विस्मयाने पाहत आहोत. स्वच्छ सूर्यप्रकाशात ती शिखरं तळपत आहेत. इथे गाडी पार्क करून हाईक करणारे दिसत होते. काही जण सायकलवरून या अवघड जागी आले होते.\nथंडी आहेच पण आत्ता या सगळ्या मोहमायेपुढे ती जाणवत मात्र नाही. आत्ता आम्हाला झाडांचे रंग भूल घालत नाहीत. चितमपल्लींच्या रानातल्या गोष्टींमध्ये एक मोराविषयीची आहे. समोर वाघ दिसला की तो खिळून उभा राहतो त्याच्याकडे बघत. त्याला मग बाकी कशाचं भान उरत नाही. आमची अवस्था काही वेगळी नव्हती. तिथे मग फोटो सेशन झालं आणि मनसोक्त वेळ तिथे काढल्यावर आठवण आली आपल्याला जायचं आहे तर क्रान्सका गोरा इथे, तेव्हा आत्ता इथे थांबून कसं चालेल निघालो, आणखी एका वळणावर दगडांच्या मांडून ठेवलेल्या लगोऱ्या निघालो, आणखी एका वळणावर दगडांच्या मांडून ठेवलेल्या लगोऱ्या काय असेल यांचं महत्व कोण जाणे पण प्रत्येक ठिकाणी या आम्हाला दिसत राहिल्या, इथे तर एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर.\nपुढच्या वळणावर गाडी थांबली. रस्त्याचं काहीतरी काम सुरु होतं. म्हणून आम्ही मागे थांबलो. पाच मिनिटं , दहा, पंधरा किती वेळ लागणार आहे श्रीशैल विचारायला पुढे गेला तेव्हा समजलं, लँड स्लाईड आहे रस्ता बंद . इतक्यात सुरु होणार नाही. मागे फिरा. अरे, मागे फिरा म्हणजे काय श्रीशैल विचारायला पुढे गेला तेव्हा समजलं, लँड स्लाईड आहे रस्ता बंद . इतक्यात सुरु होणार नाही. मागे फिरा. अरे, मागे फिरा म्हणजे काय आम्ही क्रान्सका गोराला कसे जाणार मग\nभाषेच्या प्रश्नामुळे इथे संवाद कठीण होता. इतक्या कठीण रस्त्याचा शेवटचा टप्पा सुरु झाला होता. अरे आता फक्त शेवटची उणीपुरी १० वळणं राहिली आहेत आणखी काही क्षणात आम्ही ती पार केली असती...... पण पर्याय नव्हता. आम्ही मागे फिरलो. आता पुढे काय आता फक्त शेवटची उणीपुरी १० वळणं राहिली आहेत आणखी काही क्षणात आम्ही ती पार केली असती...... पण पर्याय नव्हता. आम्ही मागे फिरलो. आता पुढे काय क्रान्सका गोरा चुकणार की काय आपलं क्रान्सका गोरा चुकणार की काय आपलं पण तसं नव्हतं क्रान्सका गोराला जायचं तर आता इटलीमार्गे रस्ता होता आणि तसे जाण्याव्यतिरिक्त गत्यंतर नव्हतं. हा रस्ता सरळ पण लांबचा होता. आत्ता दुपार झाली होती. बोवेकपर्यंत मागे येऊन जायचं म्हणजे खूपच उशीर होणार, मग आपण पोहोचणार कधी आणि अनुभवणार काय\nबहुधा याच्याकरताच आपल्याला एक दिवस इथे वाढवण्याची बुद्धी झाली असावी. सरळ मागे फिरलो. पण आज मात्र कालच्याप्रमाणे घरी परतलो नाही. आजच्या दिवसाचा राहिलेला भाग कारणी लावायचाच असं ठरवून मग टोलमीना गॉर्ज बघायला जायचं ठरवलं. तशी ती आमच्या घरापासून जवळ असणार होती त्यामुळे उशिराचा प्रश्न येणार नव्हता.\nटोलमीन शहराच्या आधी गाडी गॉर्जच्या दिशेने घेतली. इथे मुक्त प्रवेश नव्हता. तिकीट खिडकी होती. प्रवेश संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच होता. आम्ही तसे साडे चारच्या सुमाराला इथे होतो म्हणजे वेळेत म्हणायला हवं. पुढे दोन मलेशियन मुली होत्या त्यांचं झाल्यावर खिडकीवरल्या देखण्या तरुणाने हसून विचारलं, फ्रॉम इंडिया आम्ही पुनः चकित हो म्हटल्यावर म्हणाला I like bollywood songs ज्या देशाबद्दल आम्हाला इथे येईपर्यंत त्याचं नाव सुद्धा माहित नव्हतं तिथला एक गावातला मुलगा आम्हाला हिंदी गाण्यांविषयीच्या त्याच्या प्रेमाबद्दल सांगतो आहे\nनंतर थोडा इतिहास आठवायचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात आलं, हा भूतपूर्व युगोस्लावियाचा भाग. म्हणजे मार्शल टिटो. अरे म्हणजे हे नेहरूंच्या विदेश नीतीचं फळ आहे. त्या काळात नेहरू नासर आणि टिटो यांनी अलिप्ततावादाची मुहूर्तमेढ रोवली त्यातून हे देश जवळ आले. त्याची ही फळं आहेत.\nत्याने तिकीट हातात ठेवलं आणि म्हणाला आखून दिलेला रस्ता आहे. पण जाताना असे सरळ गेलात तर फारसा चढ नाही आणि येताना सगळा उतार आहे. जर उलट केलं तर मात्र परतीच्या वेळी चढ लागेल. माझी सूचना तुम्ही आत्ता सरळ जा ते सोयीचं असेल. इतक्या आत्मीयतेने सांगितलेला त्याचा सल्ला अव्हेरणं शक्य नव्हतं.\nगॉर्ज म्हणजे काय त्याची आता कल्पना आली होती. कालची बघितलेली सोका गॉर्ज तशी माळावरची किंवा सपाटीवरची गॉर्ज (गॉर्ज म्हणजे आपण ज्याला घळ म्हणतो) होती. म्हणजे तेव्हा आम्ही सपाटीवर होतो. आता चहुबाजूने डोंगर होते. इथे त्यामुळे अवघड ठिकाणी व्यवस्थित लाकडी रेलिंग्ज बसवलेली होती.\nडोंगर चढून साधारण अर्ध्यावर आल्यानंतर खाली खोल दरीत डोकावताना, उभे राहून, खरेतर चालता चालता, उंचावरून हे सौन्दर्य बघताना वेगळीच मजा होती. काल आम्ही भर दुपारी होतो. सूर्य तळपता होता. आता त्याची वाटचाल मावळतीकडची, अर्थात मंदावलेला प्रकाश, चहुबाजूंचा डोंगर विळखा अधिकच अंधारून टाकणारा, एक रम्य, गूढ गडद वातावरण तयार झालेलं आणि आम्ही फिरतो आहोत त्या वातावरणाचा एक अविभाज्य भाग बनून त्या कल्पनेनेच अंगावर काटा यावा. इथेसुद्धा मार्ग आखीव होता. चढ अवघड असेल तिथे दगडाच्याच, घडीव नसल्या तरी पण पायऱ्या होत्या. त्यामुळे अवघड काहीच नव्हते. कुटुंबं लहान मुलांना घेऊन आलेली होती.\nवाटेत ठिकठिकाणी watch पॉईंट्स होते. या नदीने डोंगर उभा कापला आहे. त्यामुळे अगदी समोरासमोर त्यांच्या भिंती येतात. काही ठिकाणी या जबरदस्तीने विलग केलेल्या डोंगरांना मग प्रेमाचा उमाळा येतो आणि तिथे \"किसिंग\"पॉईंट्स तयार होतात तर काही ठिकाणी त्या प्रवाहातच मधेच अडकून पडलेला दगड गोमुख बनून आपल्याला आपल्याकडल्या संकल्पनांची आठवण देतो.\nएकूणच मनसोक्त फोटो काढण्याकरता इथे वाव आणि वेळ दोन्ही होता. त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला. इथून बाहेर पडल्यावर येणारे टोलमीन शहर म्हणजे आमच्या पायथ्याचं त्यामुळे निवांतपणे गॉर्ज उपभोगून आम्ही घराकडे मार्गस्थ झालो.\nआता उद्या पुनः एकदा बोवेक मार्गे इटली आणि पुनः स्लोवेनियात येऊन क्रान्सका गोरा आपल्याकडे कोल्हापुरातून मधेच कर्नाटकात शिरून राधानगरीमार्गे सावंतवाडीला येता येतं त्याची आठवण झाली. आजवर इटलीला, म्हणण्यापेक्षा इटलीमधून आम्ही गेलो नाही असं एकदाही झालं नाही. त्या जाण्याला अर्थ नसतो पण हा देश आमच्या अगदी गळ्यातच पडतो आणि आम्हाला खेचून नेतो त्याच्याकडे\nपुढील भाग येत्या मंगळवारी.\nयातील सर्व फोटो श्रीशैल पत्की\nलेपेना व्हॅलीचा बोर्ड दिसला आणि आता उजवीकडे वळायचं, त्याप्रमाणे वळून उभ्या असलेल्या गाड्यांच्या अगदी शेवटी याने गाडी थांबवली. आम्हाला कळेना ही काही व्हॅली नक्कीच नाही. शेजारून नदी वाहत होती. पाणी अगदी निवळशंख. पाण्याचा रंग बघून माणसाचा सारा शीण निघून जावा असा, त्याला सी ग्रीन म्हणाव की emerald का सरळ पाचू म्हणायचं हा आमचा संभ्रम. इथे चुनखडीचा दगड त्यामुळे पाण्याचा हा रंग. पण आता आम्ही इथे येऊन आठवडा होईल म्हणजे या रंगाचं नावीन्य ते काय\nया ठिकाणी एक मोठी घळ होती, नदीचं नाव सोका म्हणून ही. सोका गॉर्ज रौद्र, भीषण, अनाघ्रात सौन्दर्य म्हणजे स्लोव्हेनिया हे आम्हाला पदोपदी जाणवत होतं. प्रत्येक ठिकाणाचा अनुभव वेगळा आणि नवा. इथे सौन्दर्य नक्कीच होतं, पण रौद्र नाही आणि भीषण तर अजिबात नाही. इथल्या वातावरणातल्या शांततेने त्याला आणखी गडद केलं होतं. स्तिमित होणं म्हणजे काय याचा प्रत्यय इथे पावला पावलावर आम्ही घेत होतो\nनदीचा प्रवाह या दगडातून वाहत असता त्याच्या जोराने ते महाकाय दगड कापत ती पुढे जात आहे. तो नदी आणि अजस्त्र खडक यांचा संग्राम म्हणजे ही सोका गॉर्ज हे पांढुरके चुनखडीचे खडक आणि त्यांना फोडून काढणारी नदी, पण दोघेही तितकेच तुल्यबळ. दगड कापले जात होते पण अढळपणे उभे होते आणि त्या कापल्या गेलेल्या दगडांमधून तितक्याच तडफेने नदी आपली पुढची मार्गक्रमणा करत होती. जितका दगडांचा विरोध वाढत होता तितका तिचा जोर. याला संग्राम कसा म्हणायचं हे पांढुरके चुनखडीचे खडक आणि त्यांना फोडून काढणारी नदी, पण दोघेही तितकेच तुल्यबळ. दगड कापले जात होते पण अढळपणे उभे होते आणि त्या कापल्या गेलेल्या दगडांमधून तितक्याच तडफेने नदी आपली पुढची मार्गक्रमणा करत होती. जितका दगडांचा विरोध वाढत होता तितका तिचा जोर. याला संग्राम कसा म्हणायचं हे तर शिव पार्वतीचं युगुल नाट्य असावं किंवा सर्पमैथुन , असं इथे बघताना वाटत होतं हे तर शिव पार्वतीचं युगुल नाट्य असावं किंवा सर्पमैथुन , असं इथे बघताना वाटत होतं प्रेमाने पुरेपूर ओथंबलेलं आणि तरीही एकमेकांना घायाळ करून सोडणारं, दमवणारं आणि कस बघणारं \nत्या सौन्दर्याचा आस्वाद घेता यावा याकरता तिथे एक सुंदर, झुलणारा पूल बांधलेला होता.\nआमच्या योगीराजांना मग तिथे मयूरासनाची हुक्की आली. त्या दगडावर, जरा निसटलं तर जलस्नान घडावं ���शा अवघड जागी त्याचं ते मयूरासन बघण्याकरता मला मात्र कॅमेऱ्याचा डोळा वापरावा लागत होता.\nगॉर्ज बघितल्यावर Gorgeous म्हणजे काय याचा अर्थ पोहोचला. किती अंगाने ही गॉर्ज बघता यावी तसा हा देश पर्यटन नकाशावरचा नव्हे, त्यातून आपल्याकडच्या पर्यटन कल्पनेत तो कुठेच बसत नाही. तरीही इथे आलेल्या १५-२० गाड्यांमधून लोक त्याचा आनंद घेत होते म्हणजे आता कुठेतरी पर्यटकांपर्यंत हा देश पोहोचण्यास सुरवात झाली असावी.\nलेपेना व्हॅली अजून बरीच पुढे होती. आम्हाला वाटलं की असेच पुढे निघून जायचे असणार पण बघतो तर सगळ्याच गाड्या माघारी फिरत होत्या. सगळेच माघारी जात आहेत तर आपण पुढे जाऊन बघू म्हणून आम्ही काही अंतर पुढे गेलो पण अंतराचा अंदाज लागे ना. तेव्हा आता परत फिरणे इष्ट असा विचार करून माघारी फिरलो. तसा हा पाहण्याचा कार्यक्रम अपेक्षेपेक्षा लवकर पार पडला होता, आमच्या कल्पनेप्रमाणे, म्हणजे आता घरी परतून आराम असा आमचा समज झाला. वाटेत किल्ला होता. पण इथे येतानाच बोलणं झालं होत की तितका काही इंटरेस्टिंग वाटत नाही म्हणजे थांबणे नसेल अशी आमची कल्पना. ती खरी होती पण कोबारीड आलं आणि गाडी वेगळ्या दिशेला वळली. आपण इथला स्लाप (धबधबा) कोझ्याक बघू या. रिन्का बघितला होता, आता हा.\nगाडी एका पुलापाशी आली. हा नेपोलियन पूल. इथून पुनः त्या सोका नदीचं दर्शन घेतलं. इथल्या नदीकडे बघताना भान हरपणे म्हणजे काय ते कळतं. निवांतपणे नदीचा तो वाहण्याचा सूर ऐकत डोळे मिटून शांत बसलं तर तो मन थाऱ्यावर येण्याकरता चांगला स्ट्रेस रिलीफ होईल.\nपूल ओलांडला आणि कोझ्याकची पाटी दिसली. गाडी त्या दिशेने जाऊ लागली. माहितीप्रमाणे पुलानंतर लगेच येणारा धबधबा दिसण्याचं काहीच चिन्ह नव्हतं. पण पुढला भाग मोहून टाकणारा होता. भूल पडावी तसे आम्ही पुढे पुढे जात होतो. जीपीएस सुद्धा बहुधा गंडलं असावं. एका गावात आलो, ड्रेझनिका नाव त्याचं. गावाच्या शेवटी असलेल्या चर्चपर्यंत येऊन जीपीएस तसेच पुढे रस्ता दाखवत होते. तर आमच्यापुढे, पुढे दरीत जाणारा रस्ता आणि, आणि खालच्या बाजूला एक घर. मागे फिरायला हवं हे कळत होतं पण कसं आणि, आणि खालच्या बाजूला एक घर. मागे फिरायला हवं हे कळत होतं पण कसं रस्ता अरुंद, एका बाजूला चढ दुसरीकडे दरी आणि वळणावर गाडी मागे घ्यायची रस्ता अरुंद, एका बाजूला चढ दुसरीकडे दरी आणि वळणावर गाडी मागे घ्यायच�� हा काही एक्सपर्ट ड्रायव्हर नव्हे. मी खाली उतरलो, श्रीशैल म्हणाला आई गाडीत नको तिलाही खाली उतरवा. मला कळत नव्हतं गाडी मागे घेणाऱ्या या ड्रायव्हरला मी काय सूचना द्याव्यात हा काही एक्सपर्ट ड्रायव्हर नव्हे. मी खाली उतरलो, श्रीशैल म्हणाला आई गाडीत नको तिलाही खाली उतरवा. मला कळत नव्हतं गाडी मागे घेणाऱ्या या ड्रायव्हरला मी काय सूचना द्याव्यात होती कसोटीची वेळ, पण श्रीशैलने पार पाडली खरी.\nपरत फिरलो आणि अर्ध्या रस्त्यात आल्यावर याने गाडी थांबवली. समोर बघा. आपण गेलो होतो ते चर्च किती सुंदर दिसत आहे. विसाव्याकरता त्या ठिकाणी बाक होतं. मनावरचा ताण दूर झाला होता आणि इतकं सुंदर दृश्य कॅमेऱ्यात साठवल्याशिवाय पुढे जाणं हा त्या दृश्याचा अपमान होता तो आमच्याकडून होणे शक्य नव्हते.\nपुनः नेपोलियन ब्रिज असे म्हणत निघालो आणि गंमत म्हणजे आम्ही कुठे गंडलो तेही आम्हाला कळलं. कोझ्याकची पाटी आणि असलेला बाण बघूनच आम्ही ड्रेझनिकाच्या दिशेला वळलो होतो. पण गल्लत ही होती कि इथे गाडी पार्क करून उतरून पुढे चालत जाणे अपेक्षित होते. पूर्ण गृहपाठाअभावी झालेला हा गोंधळ होता. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे असे आम्ही एकटे नव्हतो. आम्हाला नंतर एक दोघांनी जेव्हा रस्ता विचारला तेव्हा हा सार्वत्रिक गोंधळ असावा असं वाटू लागलं. एखादी कठीण हाईक पार पडेपर्यंत असणारं टेन्शन आणि ती सुखरूप पार पडल्यावरचं समाधान आम्ही ड्रेझनिकाच्या फेऱ्यातून अनुभवत होतो. चला, त्या निमित्ताने ड्रेझनिका अनुभवलं\nकच्चा असला तरी रस्ता काही अंतरापर्यंत सरळ होता. नंतर मात्र दगड, गोटे, पाण्याचा प्रवाह, मधेच निसरड्या जागा वगैरे जे काही अपेक्षित असतं ते सगळं होतं. शेवटचा टप्पा अतिशय सुंदर, गुंगवणारा होता. उंचावरून पडणारं पाणी हे धबधब्याचं वैशिष्ट्य असणार त्यात नवल नाही. इथे त्या प्रवाहाने खोलवर केलेली दरी दिसत होती. दोन्ही बाजूला खडकांच्या उंच कमानी आणि वरून पडणाऱ्या त्या पाण्याला खडी ताजीम असावी असा सरंजाम. ते पर्वतही त्या सौंदर्याने मंत्रमुग्ध होऊन भारावले आहेत अशा त्या वातावरणात आपली गत आणखी वेगळी ती काय होणार\nएका उंचीवर, इथे साधारण एक माणूस व्यवस्थित जाऊ शकेल अशी फळी डोंगराच्या मध्यावर उंचावर ठोकलेली आहे. धरायला दोरी आहे ती धरून सरळ जात असता काहीच प्रश्न नाही. पण हा सिंगल ट्���ॅक असेल तर. समोरून कोणी आले की मग धांदल उडते. खाली बघताना डोळे फिरतात उंचीमुळे आणि दोरी आणखी घट्ट धरून ठेवली जाते. सुदैवाने हा ऑफ सिझन त्यामुळे तुरळक गर्दीचा. तरीही काही तरुण आमच्या पुढे गेले होते ते परत येत असता हा प्रश्न आला पण त्यांनी समजुतीने आम्हाला ओलांडून जात तो सोडवला.\nपाण्याचा धोधोटा, तो वेडावणारा नाद. तेच, तसेच हिरवट निळसर छटा असलेलं नजरबंदी करणारं, निवळशंख पाणी, तळातले गोटे दाखवणारं. कितीही वेळ थांबलं तरी समाधान नव्हतं. आम्हाला तसा उशीर झालेला असल्याने आमच्या मागे गर्दी नव्हती त्यामुळे मनसोक्त थांबता आलं. पण परतीची वाट तर धरावीच लागणार प्रसन्न मनाने \"त्या\"ला डोळ्यात साठवत निघालो.\nपुढील भाग येत्या मंगळवारी.\nयातील सर्व फोटो व व्हिडिओ श्रीशैल पत्की\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/the-search-for-missing-girls-finally/articleshow/64966399.cms", "date_download": "2018-12-18T16:18:02Z", "digest": "sha1:GUYCSR6UAB2NXUUR42JOE57CUMJ5IME2", "length": 10506, "nlines": 135, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Thane News: the search for missing girls finally - गायब मुलींचा अखेर शोध | Maharashtra Times", "raw_content": "\n'भाई- व्यक्ती की वल्ली': महेश मांजरेकर यांच्याशी खास बातचीत\n'भाई- व्यक्ती की वल्ली': महेश मांजरेकर यांच्याशी खास बातचीत\nगायब मुलींचा अखेर शोध\nम टा वृत्तसेवा, ठाणेघोडबंदर परिसरात रहाणाऱ्या दोन किशोरवयीन मुली अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती...\nम. टा. वृत्तसेवा, ठाणे\nघोडबंदर परिसरात रहाणाऱ्या दोन किशोरवयीन मुली अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. मात्र या मुलीचा शोध लागला असल्याचे समजते. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात मुलींचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.\n१६ आणि १४ वर्षांच्या असलेल्या या दोन्ही मुली पातलीपाडा परिसरात राहतात. मोठी मुलगी दहावीमध्ये शिक्षण घेत असून दुसरी मुलगी एक महिन्यापूर्वीच पश्चिम बंगालवरून ठाण्यात आली होती. मंगळवारी सकाळी ७ वाजता मोठी मुलगी घरातून शाळेत जाण्यासाठी निघाली असता तिच्या सोबत १४ वर्षांची मुलगीही होती. दुपार झाली तरी या दोन्ही मुली घरी न परतल्याने मोठी मुलीच्या आईने तिच्या पतीला फोन करून याची माहिती दिली. घरच्यांनी मुलींचा आसपास शोध घेतला. मात्र त्या सापडल्या नाहीत. त्यामुळे कोणीतरी फूस लावून मुलीना पळवून नेले असल्याच्या संशयावरून कासारवडवली पो���िस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कासारवडवली पोलिसांनी मुलींचा तत्काळ शोध घेण्यास सुरुवात केली. तर या मुली ओरिसाला असल्याची माहिती समोर आली. मुलींना आणण्यासाठी त्यांचे नातेवाईक ओरिसाला रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.\nमिळवा ठाणे बातम्या(thane + kokan news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nthane + kokan news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nहैदराबाद: पोलीसांसमोरच तरुणाची हत्या\nअलिबागः अवैध अतिक्रमणांवर जिल्हा प्रशासनाचा हातोडा\nभिवंडीः गोदामात लागली भीषण आग; जीवितहानी नाही\nभारतीय नागरिक हमीद अन्सारी ६ वर्षानंतर मायदेशात परतला\nआग्राः विद्यार्थ्यांनी दिल्या पंतप्रधानांविरोधात घोषणा\nसीबीआय वि. सीबीआयः मनोज प्रसादला जामीन मंजूर\nआयपीएल लिलावः एकही भारतीय खेळाडू सर्वाधिक बेस प्राइसमध्ये ना\nअनिकेत विश्वासराव अडकला लग्नाच्या बेडीत\nस्नेहाच्या हातावर सजली मेंदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nगायब मुलींचा अखेर शोध...\nमोबाइल दिला नाही म्हणून हल्ला...\nठाणेः पालिका आयुक्तांच्या पत्नी व मुलीला डेंग्यू...\nरासायनिक खतांची खरेदी करताना काळजी घ्या...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/sports/10-international-cricket-records-held-by-ms-dhoni-2086", "date_download": "2018-12-18T14:55:05Z", "digest": "sha1:XPD5FOOU4MAW3IGJVBJTOXCAFMN3UWHU", "length": 7743, "nlines": 63, "source_domain": "www.bobhata.com", "title": "शनिवार स्पेशल : क्रिकेटच्या इतिहासातील धोनीचे १० अफलातून रेकॉर्ड्स !!", "raw_content": "\nशनिवार स्पेशल : क्रिकेटच्या इतिहासातील धोनीचे १० अफलातून रेकॉर्ड्स \nदाढीचे केस पांढरे झाल्यावर सुद्धा २० वर्षाच्या तरुणाला लाजवेल अशा आक्रमकतेने खेळणारा, चित्त्यासारखी झडप असलेला विकेट-कीपर, मुंबईच्या पावसासारखा बॉलरला झोडपून काढणारा बॅट्समन आणि बाजी प्रभू सारखा शेवटपर्यंत खिंड लढवणार कॅप्टन आणि वेळीच कॅप्टनपद सोडून नव्या दमाच्या कॅप्टनच्या हा���ी सूत्रे सोपवून त्याचा सतत पाठीराखा म्हणून काम करणाऱ्या आपल्या लाडक्या महेंद्रसिंह धोनीचा आज वाढदिवस. यानिमित्ताने बघूया त्याने रचलेले ११ अफलातून विक्रम \n१. धोनीच्या कॅप्टन्सी मध्ये भारताने ७० ODI सामने खेळले असून त्यातील ४१ सामने जिंकले आहेत. धोनीने कॅप्टन म्हणून सर्वात जास्त सामने जिंकण्याचा रेकॉर्ड केला आहे.\n२. धोनी हा एकमेव कॅप्टन आहे ज्याने आपल्या टीमला ICC च्या तीनही महत्वाच्या स्पर्धांमध्ये विजय मिळवून दिला आहे. या तीन स्पर्धा म्हणजे T20 वर्ल्डकप (२००७), ICC क्रिकेट वर्ल्डकप २०११, चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३.\n३. कार्डिफच्या T-20 मध्ये विम्बल्डनचे फोर-हँड वापरून चौकार ठोकणारा धोनी हा एकमेव बॅट्समन आहे.\n४. ७ व्या क्रमांकावर राहून २ वेळा सेन्चुरी ठोकणारा धोनी हा एकमेव खेळाडू आहे.\n५. कॅप्टन म्हणून सर्वाधिक षटकार लगावण्याचा रेकोर्ड धोनीच्या नावे आहे. हा रेकॉर्ड तयार झाला तेव्हा त्याचे एकूण २०४ षटकार पूर्ण झाले होते.\n६. धोनीच्या बॅटींग पेक्षा त्याची स्टंपींग जास्त प्रसिद्ध आहे. त्याने आजवर ४३९ सामन्यांमध्ये तब्बल १४८ वेळा स्टंपींग केली आहे.\n७. एक विकेट-कीपर बॅट्समन म्हणून सर्वाधिक धावा करणारा धोनी हा एकमेव क्रिकेटर आहे. त्याने हा रेकॉर्ड २००५ साली श्रीलंके विरुद्ध १८३ स्कोर करून बनवला होता.\n८. विकेट-कीपर म्हणून काम करत असूनही सर्वाधिक वेळा बॉलिंग (१३२ बॉल्स) करण्याचा रेकॉर्ड सुद्धा धोनीच्या नावे आहे.\n९. धोनी हा एकमेव क्रिकेटर आहे ज्याने “ICC प्लेअर ऑफ द इयर अवॉर्ड” २ वेळा मिळवला आहे.\n१०. सर्वात जास्त जाहिरात करण्याचा रेकॉर्ड शाहरुख खान नंतर धोनीच्या नावे आहे.\nएबी डिव्हिलिअर्स बद्दल या ७ गोष्टी वाचून तुम्ही त्याला सलाम ठोकाल \nजाणून घ्या आपल्या क्रिकेटर्सची टोपणनावं काय आहेत आणि ती कशी पडली \n..जेव्हा क्रिकेटचा देव 'गली क्रिकेट' खेळतो.... पाहा हा व्हायरल व्हिडीओ \nआता वानखेडे स्टेडियमचे नाव बदलणार...\nआपले क्रिकेटवीर किती शिकलेयत बापरे, हे तिघे तर चक्क दहावीपर्यंतच शिकलेयत \n#शास्त्री_जीवनव्यवहारशास्त्र : भाऊ रवी शास्त्री नक्कीच काहीही शिकवू शकतात, हे meme नक्कीच बघा\nया ९ देशांनी बदलले व्हिसाचे नियम, चला पटापट सहलीचे बेत आखा...\nव्हिडीओ ऑफ दि डे : तब्बल २० वर्षानंतर या पठ्ठ्याने केली इतिहासाची पुनरावृत्ती...हा व्हिडीओ चुकवू नका भाऊ \nजगात ���ाण्यापिण्याबद्दल आहेत हे १० विचित्र कायदे, काहीठिकाणी तर शिक्षाही केली जाते \nसासूकडून प्रेरणा घेऊन सुनेने उभारला स्वतःचा बिझनेस तो ही व्हाट्सॲपच्या मदतीने \nतिने मेकअपवर बहिष्कार टाकल्यावर तिला जीवे मारण्याची धमकी का दिली जात आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/pune-maharashtra-news-rain-63944", "date_download": "2018-12-18T16:00:23Z", "digest": "sha1:DMHYMKTA6KLG7APVW32KOH5BYXL4RSZ2", "length": 11361, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune maharashtra news rain राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता | eSakal", "raw_content": "\nराज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता\nबुधवार, 2 ऑगस्ट 2017\nपुणे - कोकण, गोव्यातील बहुतांशी ठिकाणी मंगळवारी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी ढगाळ हवामान होते. मात्र, पावसाची नोंद झाली नाही. येत्या शनिवारपर्यंत (ता. 5) कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.\nसध्या पावसासाठी पोषक हवामान नसल्याने मराठवाडा आणि विदर्भात पावसाने दडी मारली आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत. कोकणातील भिरा, सावंतवाडी येथे पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर मुरूड, माणगाव, माथेरान, वाडा, कर्जत, मंडणगड म्हसाळा, मोखेडा, पनवेल, पेण, येथेही हलका पाऊस पडला. तर डुंगरवाडी, दावडी, शिरगाव, ताम्हिणी, येथेही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील इगतपुरी, लोणावळा, महाबळेश्वर, वेल्हे, गगनबावडा येथे ही हलक्या सरी कोसळल्या. विदर्भातही अनेक ठिकाणी वातावरण ढगाळ असून गोंदिया येथे हलक्या पावसाची नोंद झाली.\nदहाही विभागांचा कार्यभार प्रभारी भरोसे\nनागपूर : एकीकडे महाविद्यालयांना नियमित पदांची सक्ती करीत असलेल्या शिक्षण विभागाचे स्वत:च्या विभागातील रिक्त पदांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे....\nपूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामान\nपुणे - बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण किनारपट्टीलगत असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती पूरक ठरल्याने राज्यातील तापमानात चढ-उतार होत आहे. किमान...\n'एकादशावतार' ठरले कोकण चषकाचे मानकरी\nमुंबई- कोकण कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य ���ंचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोकण चषक २०१८' या खुल्या...\nउद्धव ठाकरेंची सभा न भूतो न भविष्यती होईलः संजय राऊत\nपंढरपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. आयोध्या नंतर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री...\nगुहागरमधील विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nपुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद गुहागर शाखा आयोजित विभागीय मराठी साहित्य संमेलन १४, १५ आणि १६ डिसेंबरला गुहागरमध्ये देवपाट पोलीस परेड...\nआठव्या ग्लोबल महोत्सवात घ्या कोकणाची अनुभूती\nमुंबई - कोकण म्हणजे निसर्गाने सौंदर्याची मुक्त हस्ते उधळण केलेली भूमी. त्यामुळे पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या भूमीत भटकंतीबरोबरच विटीदांडू,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%96-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-12-18T15:48:57Z", "digest": "sha1:SHJJO226ESCWUMNL6AQQF22FG7FXSM7O", "length": 13582, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पिंपळेनिलख येथील इंदुमती कामठे यांचे निधन | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय…\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित…\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची…\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी…\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरव���ा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे…\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी…\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या…\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद��यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Chinchwad पिंपळेनिलख येथील इंदुमती कामठे यांचे निधन\nपिंपळेनिलख येथील इंदुमती कामठे यांचे निधन\nचिंचवड, दि. २ (पीसीबी) – पिंपळेनिलख येथील इंदुमती निवृत्ती कामठे यांचे बुधवारी (दि. १) रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.\nसामाजिक कार्यकर्ते निवृत्ती महादेव कामठे यांच्या त्या पत्नी होत. तसेच भाजपचे विद्यमान नगरसेवक तुषार कामठे यांच्या त्या आजी होत.\nPrevious articleराज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण लवकरच देणार- गिरीश बापट\nNext articleहडपसरमध्ये गुंगीचे औषध देऊन सासऱ्याने केला सुनेवर बलात्कार\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाचे उद्घाटन संपन्न\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nपिंपळेसौदागरमधील वसंत अव्हेन्यू सोसायटीचा स्तुत्य उपक्रम; कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प सुरू\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी...\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nराज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा; एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांची टिका\nमध्यप्रदेशाच्या उपमुख्यमंत्रिपदी ज्योतिरादित्य शिंदे \n…या कारणामुळे मोदी,जेटलींसोबत एकही अर्थतज्ञ काम करण्यास तयार नाही – पृथ्वीराज...\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nहिंजवडीत २२ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक\nवाकडमध्ये बोलणे बंद केल्याने प्रियकराने प्रेयसीवर दिली अॅसिड टाकण्याची धमकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/thane-news-prosecutor-women-agent-arrested-thane-65581", "date_download": "2018-12-18T16:25:48Z", "digest": "sha1:IZS77GIQTXBFVGPVCKGGC3UEEQ5HO6RE", "length": 10790, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "thane news prosecutor women agent arrested in thane वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या महिला दलालास ठाण्यात अटक | eSakal", "raw_content": "\nवेश्याव्यवसाय चालविणाऱ्या महिला दलालास ठाण्यात अटक\nगुरुवार, 10 ऑगस्ट 2017\nठाणे - वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या एका महिला दलालास मंगळवारी पोलिसांनी अटक केली. भावना कोटीयन (वय 21) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. वागळे इस्टेट परिसरात एका महिलेकडून वेश्याव्यवसाय चालविला जात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली होती.\nठाणे - वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या एका महिला दलालास मंगळवारी पोलिसांनी अटक केली. भावना कोटीयन (वय 21) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. वागळे इस्टेट परिसरात एका महिलेकडून वेश्याव्यवसाय चालविला जात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली होती.\nत्यावरून त्यांनी तीन हात नाका येथील मॉलसमोर छापा टाकून भावना हिला ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी तिच्याकडून 13 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन पीडित महिलांची सुटका केली आहे.\nसोशल मीडियाद्वारे २८ लाखांचा गंडा\nपुणे - सोशल मीडियाद्वारे ओळख वाढवून महिलेसह चौघांनी एका नागरिकाला बियाणांच्या व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने २८ लाख २२ हजार रुपयांना गंडा...\nप्रशांत संजय नेवासे (वय २४) या तरुणाने पुणे शहराच्या जवळील सहजपूर या गावात कुक्कुटपालन व्यवसायातून शाश्वत उत्पन्नाचा धडा घालून दिला आहे....\nआठवडे बाजाराचा यशस्वी उपक्रम\nमागील पाच वर्षांत शेतकरी आठवडे बाजाराची संकल्पना यशस्वीपणे रुजवणारी श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी ही सामूहिक उद्यमशीलतेचे उदाहरण आहे....\nचिलापी 156 रुपये किलो (व्हिडिओ)\nभवानीनगर (पुणे): खरंतर मार्गशीर्ष महिना म्हणजे उपवासाचा...पण थंडी खवय्यांना स्वस्थ बसू देत नाही. म्हणूनच दरवर्षी थंडीच्या काळात माशाकडे खवय्ये वळतात...\nमुलगा होत नाही म्हण���न पत्नीचा छळ\nनागपूर - दोन मुलींना जन्म दिल्यानंतरही वंशाला दिवा म्हणून मुलगा होत नसल्यामुळे पत्नीचा अतोनात छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या अन्य दोघांवर मानकापूर...\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-no-dolby-sound-system-kolhapur-68507", "date_download": "2018-12-18T15:21:10Z", "digest": "sha1:6QIA5H5IENQEGGTHE7P2Q5S5VD26C546", "length": 27709, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur news no dolby sound system in Kolhapur कोल्हापूर: पोलिसांच्या कणखर भूमिकेने, राजारामपुरीत डॉल्बी बंदच! | eSakal", "raw_content": "\nकोल्हापूर: पोलिसांच्या कणखर भूमिकेने, राजारामपुरीत डॉल्बी बंदच\nशनिवार, 26 ऑगस्ट 2017\nआमदार राजेश क्षीरसागर व सतेज पाटील, उपमहापौर अर्जुन माने यांच्यासह काही नेते माझ्याकडे आले होते त्यांनीही न्यायालयाने ठरवून दिलेल्या निकषांत तरी वाद्ये वाजविण्यास परवानगी देण्याचा आग्रह धरला; मात्र आम्ही डॉल्बी लावण्यास परवानगी दिली नाही.\n- संजय मोहिते, पोलिस अधीक्षक\nकोल्हापूर : राजारामपुरीतील गणेश आगमनाच्या मिरवणुकीत आज पोलिसांनी घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे डॉल्बी यंत्रणा सुरू होण्यापूर्वीच रोखली. त्यामुळे मिरवणूक सुमारे दोन तासांहून अधिक काळ ती बंदच राहिली. आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार सतेज पाटील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; पण मंडळांनी त्यांची भूमिका कायम ठेवली. अखेर दोन्ही आमदारांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मिरवणूक पुढे न नेण्याचा इशारा दिल्याचे सांगितले; मात्र पोलिस आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने डॉल्बी बंदच राहिला. दरम्यान रात्री बाराच्या सुमारास रस्त्यात थांबलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सौम्य लाठीमार करून पांगविले. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला.\nयंदा गणेशोत्सवाच्या अगोदरच पोलिसांनी डॉल्बी लावू देणार नसल्याचे स्पष्ट केले होते. गेली काही वर्षे राजारामपुरीत गणेश आगमनाच्या दिवशीच डॉल्बी वाजवला जात होता. आज दुपारी चारच्या सुमारास राजारामपुरी जनता बझार चौकात पोलिसांनी स्ट्राइकींग फोर्ससह बंदोबस्त नेमला. शहर पोलिस उपाधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, राजारामपुरीचे पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांच्यासह सुमारे शंभरहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त होता. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, ऋतुराज क्षीरसागर, ऋतुराज पाटील यांनी काही मंडळांसमोर नारळ वाढवून मिरवणुकांना प्रारंभ केला. साडेसहाच्या सुमारास इंद्रप्रस्थ तरुण मंडळाने आणलेल्या ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक सुरू झाली. त्यानंतर हनुमान तालीम मंडळानेही बॅंड वाजवून मिरवणुकीत उत्साह वाढवला; मात्र त्यानंतर जमलेल्या काही मंडळांनी मुख्य मिरवणूक मार्गात प्रवेश करण्यापूर्वीच डॉल्बी वाजविण्याचा प्रयत्न केला; मात्र अमृतकर यांनी पोलिसांच्या फौजफाट्यासह मंडळात घुसून डॉल्बीचे मिक्सर जप्त केले. तेथे संभ्रम निर्माण झाला. याचवेळी आमदार क्षीरसागर यांच्यासह ऋतुराज पाटील यांनी अमृतकर यांच्याशी तेथेच एका हॉटेलमध्ये चर्चा केली.\nतेव्हा न्यायालयाच्या आदेशानुसार कमी डेसिबलमध्ये मंडळांनी यंत्रणा लावण्यास काय हरकत आहे, अशी भूमिका मांडली. त्यावर अमृतकर म्हणाले, \"\"आवाज ठरलेल्या क्षमतेच्या बाहेर जातो. त्यामुळे डॉल्बी लावायचा नाहीच, अशी भूमिका कायम ठेवली. मला वरिष्ठांचे आदेश आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार मी वागणार.'' त्यानंतर काही वेळाने दोन मंडळांनी डॉल्बी वाजविण्याचा प्रयत्न केला तेव्हा अमृतकर आणि पोलिसांनी मिक्सर काढून घेतला. त्यामुळे तेथे तणाव निर्माण झाला. सर्वच मंडळांनी यंत्रणा बंद ठेवली आणि सर्व कार्यकर्ते \"जैसे थे' राहिले. याच दरम्यान अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा हे घटनास्थळी आले. त्यांनी मिरवणूक मार्गावर पाहणी केली.\nआणि चौकात झाली आरती...\nशिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते महेश उरसाल, बंडा साळोखे, सुजित चव्हाण, शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस जनता बझार चौकात आले. उपअधीक्षक अमृतकर यांना चर्चेसाठी बोलावले. मात्र ते अपर पोलिस अधीक्षक शर्मा यांच्यासोबत मिरवणूक मार्गात असल्यामुळे येण्यास विलंब झाला. दरम्यानच्याकाळात पवार व देवणे यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी जनता बझार चौकात आरती सुरू केली. त्यामुळे वातावरण शांत राहिले. थोड्याच वेळात उपअधीक्षक अमृतकर तेथे आले. त्यांनी पवार व देवणेंशी चर्चा केली. \"काहीच वाद्य नाही' ही पोलिसांची भूमिका योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. \"दोन टॉप दोन बेस लावण्यास परवानगी द्या,'' अशी भूमिका त्यांनी घेतली; मात्र तेथेही अमृतकर यांनी न्यायालयाचे आणि वरिष्ठांचे आदेश आहेत त्यामुळे डॉल्बी वाजवू देणार नसल्याचे स्पष्ट केले. \"गुन्हे दाखल करा,' अशी भूमिका देवणे यांनी घेतली; मात्र \"हे सर्व माझे बंधू आहेत. दोन तासांसाठी गुन्हे दाखल करणे बरोबर नाही. तुम्ही सर्वांना विनंती करा, पारंपरिक वाद्यांनुसार मिरवणूक सुरू करा, बाप्पा आमचेही आहेत,'' अशी सौम्य भूमिका अमृतकर यांनी घेत डॉल्बीला विरोध कायम ठेवला. अखेर देवणे यांनी चौकात तरुणांना डॉल्बी लावण्यास सांगितली. त्यानंतर काही काळ डॉल्बीचा दणदणाट झाला. तरुणाई ठेक्यावर ताल धरणार तोच अमृतकर यांनी थेट फौजफाट्यासह डॉल्बी यंत्रणा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला; मात्र येथे उरसाल आणि देवणे, पवार यांनी मध्यथी केली. \"कोणत्याही कार्यकर्त्याला मारहाण करू नका,' असे सांगितले. या वेळी उरसाल आणि अमृतकर यांच्यात \"तू तू मै मै' झाले. सर्वच ठिकाणी पोलिसांची ही भूमिका घ्यावी, केवळ गणेशोत्सवातच नको, असेही उरसाल यांनी सांगितले. येथे देवणे यांनी पोलिसांनी कोणतेही वाद्य वाजवायचे नाही अशी भूमिका जाहीर करावी, असा आग्रह धरला. अखेर पोलिस निरीक्षक साळुंखे यांनी डॉल्बी यंत्रणा वाजवायची नाही, असे जाहीर केले. निरीक्षक प्रवीण चौगुले यांच्यासह काही पोलिसांचा फौजफाटा जनता बझार चौकात कायम ठेवला. जनता बझार चौकात रात्री उशिरापर्यंत पोलिसांचा फौजफाटा कायम होता.\nसतेज पाटील, क्षीरसागर यांचे आगमन\nमंडळांनी \"जै से थे' राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे जनता बझार चौकात सहापासून थांबलेली मंडळे रात्री साडेनऊपर्यंत थांबून राहिली. दोन मंडळांनी त्यांची डॉल्बी सिस्टीम उतरवून घेतली. त्यानंतर आमदार पाटील यांनी एका हॉटेलमध्ये उपअधीक्षक अमृतकर यांच्याशी चर्चा केली. त्यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार \"डॉल्बी यंत्रणा बंद' राहणार अशीच भूमिका कायम ठेवली. त्यानंतर आमदार पाटील यांनी पोलिस अधीक्षक संजय मोहिते, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही डॉल्बी यंत्रणा सुरू करणार नसल्याची भूमिका कायम ठेवली. याचवेळी आमदार क्षीरसागर आले. आमदार पाटील आणि क्षीरसागर यांच्यात चर्चा झाली. आमदार क्षीरसागर यांनीही अधीक्षक मोहिते आणि श्री. नांगरे-पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही डॉल्बी बंदच राहणार असल्याची भूमिका घेतली. अखेर पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी भेटीसाठी बोलविले. हा निर्णय हॉटेल मधून बाहेर येऊन दोन्ही आमदारांनी सुमारे हजार कार्यकर्त्यांसमोर सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र कार्यकर्ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. दहा वाजता वाद्ये बंद करणार असल्याचे पोलिस सांगत आहेत. आता कोणालाही विनंती करू नका. तुम्ही आमच्यात सहभागी व्हा, तुमच्या हस्ते महाआरती करू. मंडळाचे ट्रॅक्टर, गणपती मूर्ती, वाद्ये येथेच ठेवून जावू पोलिसांना जे करायचे ते करू द्या, अशी भूमिका मंडळांच्या कार्यकर्त्यांनी घेतली. तेथे जमलेल्या कार्यकर्त्यांनी \"जय भवानी जय शिवाजी' अशा घोषणा करीत गणपती बाप्पा मोरयाऽऽचा गजर सुरू केला. दोन्ही आमदारांचे म्हणणे ऐकून घेण्याच्या स्थितीत कार्यकर्ते नव्हते. तरीही त्यांनी काही कार्यकर्त्यांची मते आजमाविण्याचा घेण्याचा प्रयत्न केला. दहा मिनिटे थांबा, आम्ही पोलिस अधीक्षकांचे भेट घेवून येतो असे दोन्ही आमदारांनी सांगूनही कार्यकर्त्यांनी ऐकले नाही. अखेर दोन्ही आमदार पोलिस अधीक्षकांच्या भेटीसाठी गेले.\nउपअधीक्षक डॉ. अमृतकर यांनी आज कडक भूमिका घेतली. ते स्वतः डॉक्टर आहेत. डॉल्बीमुळे होणाऱ्या तोट्यांची त्यांना माहिती असते. ही माहिती त्यांनी आमदारांनाही सांगितली. शिवसेनेचे पदाधिकारी, दोन्ही आमदार यांच्यासह कार्यकर्त्यांना डॉ. अमृतकर सामोरे जात होते. त्यांनी डॉल्बी लावू दिला नाही. दरम्यान पत्रकारांशी बोलताना डॉ. अमृतकर म्हणाले, \"\"डॉल्बी न लावण्याबाबत यापूर्वी आठ ते दहा वेळा मंडळांसोबत बैठका घेतल्या आहेत, काही मंडळांना नोटिसा बजावल्या आहेत. तरीही डॉल्बी लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे तो लावू न देण्याची पोलिसांची भूमिका कायम आहे.''\nआमदार राजेश क्षीरसागर व सतेज पाटील, उपमहापौर अर्जुन माने यांच्यासह काही नेते माझ्याकडे आले होते त्यांनीही न्यायालयाने ठरवून दिलेल्या निकषांत तरी वाद्ये वाजविण्यास परवानगी देण्याचा आग्रह धरला; मात्र आम्ही डॉल्बी लावण्यास परवानगी दिली नाही.\n- संजय मोहिते, पोलिस अधीक्षक\nत्यांना जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं : पंतप्रधान\nकल्याण : देशात यापूर्वी सत्तेत असलेल्या सरकारने 25.5 लाख घरे बांधली होती. मात्र, आमच्या सरकारने देशभरात एक कोटी 25 लाखांपेक्षा अधिक लोकांसाठी...\nतेलंगणाच्या आमदारांचे शिक्षण पाहून व्हाल थक्क\nहैदराबाद : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीने तेलंगणामध्ये दणदणीत विजय मिळवला आणि या विजयाबरोबरच त्यांनी राज्यात सर्वांत...\nमाझी ताकद माहित नाही का भाजप आमदाराची महिला अधिकाऱ्याला धमकी\nफतेहपूर-सिकरी: भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने महिला अधिकाऱ्याला धमकावल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उदयभान चौधरी असे या भाजपच्या...\n आयुक्तांवर \"अविश्वास' आणा : शिवसेनेचे \"मनपा'तील गटनेते लढ्ढा\nजळगाव : शहरातील अतिक्रमण हटाव षडयंत्र असेल तर ते कुणाचे आहे हे आमदार सुरेश भोळे यांनी जाहीर करावे. आयुक्तांवर त्यांचा आक्षेप असेल, तर त्यांच्यावर...\n\"यूपीए'च्या नियमाप्रमाणेच राफेल विमानांची खरेदी - हंसराज अहिर\nऔरंगाबाद - \"राफेल विमान खरेदीत कुठलाही गैरप्रकार झालेला नसून, ती प्रक्रिया नियमाप्रमाणे झाली. संयुक्त...\nकाँग्रेस निष्ठावंतांचा स्वतंत्र मेळावा\nपुणे - शहर काँग्रेसकडून निष्ठावंताना सामावून घेतले जात नाही. सातत्याने अपमानित केले जात असल्याचा आरोप करीत काँग्रेस निष्ठावंतांचा स्वतंत्र मेळावा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-agralekh-agril-business-scheems-telangane-9221", "date_download": "2018-12-18T15:55:06Z", "digest": "sha1:UFWUQZTMYYLN4MCBS4APHMSA3ZJ7ILNG", "length": 18556, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi agrowon agralekh on agril business scheems of telangane | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपूरक व्यवसायातही घ्या तेलंगणाचा आदर्श\nपूरक व्यवसायातही घ्या तेलंगणाचा आदर्श\nमंगळवार, 12 जून 2018\nमत्स्यबीज असो की दुभत्या म्हशी वाटपानंतर त्यांच्या शास्त्रशुद्ध सांभाळाचे तंत्र दिल्याशिवाय या योजना खऱ्या अर्थाने यशस्वी होणार नाहीत, हे खरे आहे.\nशेतीसाठी २४ तास मोफत वीज, खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांसाठी एकरी चार हजार रुपयांचे अनुदान, कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांना सुरळीत पतपुरवठा, सूक्ष्म सिंचन, पॉलिहाउस याकरिता ७५ ते १०० टक्के अनुदान, शेतमाल साठवणुक साखळीचे नियोजन आणि बाजार हस्तक्षेप अशा शेतीच्या सबलीकरणाच्या योजनांनंतर तेलगंणा सरकारने आता शेतीपूरक योजनांद्वारे शेतकऱ्यांना निश्चित आणि नियमित आर्थिक मिळकतीच्या दिशेने पाऊल उचलले आहे. ५० टक्के अनुदानावर तेलगंणातील शेतकऱ्यांना म्हशींची खरेदी करता येईल, मत्स्यशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाद्वारे मोफत मत्स्यबीज वाटप केले जाणार आहे. शेतकऱ्यांना दुधाळ जनावरे अथवा मत्स्यबीजांचे केवळ वाटप करून भागणार नाही, हे ओळखून सरकारी डेअऱ्यांना दूध पुरविण्यासाठी प्रतिलिटर चार रुपये प्रोत्साहनपर भत्ता दिला जाणार आहे. मच्छीमार बांधवांना मासे विक्रीकरिताच्या साधन सुविधेबरोबर माशांच्या विक्रीसाठी ७५ टक्के अनुदान देण्याचा निर्णयदेखील तेलंगणा शासनाने घेतला आहे. हैदराबाद शहराबाहेर मांस प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचेही नियोजन आहे. या सर्व उपक्रमांना निश्चित अशा निधीची तरतूद करण्यात आल्यामुळे अंमलबजावणी तत्काळ सुरू होऊन निधीअभावी योजना रखडली, असे होणार नाही. मत्स्यबीज असो की दुभत्या म्हशी वाटपानंतर त्यांच्या शास्त्रशुद्ध सांभाळाचे तंत्र दिल्याशिवाय या योजना खऱ्या अर्थाने यशस्वी होणार नाहीत, हे खरे आहे. शेतीच्या बहुतांश योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणारे तेलंगणा पूरक व्यवसायाच्या योजना अंमलबजाणीतही आघाडी घेईल, यात शंका नाही.\nआपल्या राज्यात वाढता उत्पादन खर्च आणि दुधाला मिळत असलेला कमी दर यामुळे दुग्धव्यवसाय प्रचंड अचडणीत आहे. अनेक शेतकरी दुधाळ जनावरे विकून सातत्याने तोट्यात असलेला हा व्यवसाय बंद करीत आहेत. मत्स्यशेतीच्या बाबतीत दर्जेदार आणि पुरेसे मत्स्यबीज शेतकऱ्यांना वेळेवर उपलब्ध होत नाही. यातील मरतुकीच्या वाढत्या प्रमाणाने या व्यवसायासदेखील शेतकरी कंटाळले आहेत. बदलत्या हवामानकाळात शेतीतील जोखीम वाढत आहे. अशावेळी शेतीपूरक व्यवसायातून मिळकतीद्वारे संसाराचा गाडा कसाबसा चालू राहावा, याकरिता राज्यातील शेतकरी प्रयत्नशील असताना त्यास शासनाची साथ मात्र मिळत नाही. राज्यात दरवर्षी पशुधन वाटप केले जाते. अशा वाटपांच्या घोषणांना इव्हेंटचे स्वरुप दिले जाते. वाटपांच्या योजनांचे लाभार्थी बहुतांश बोगस असतात. त्यांचा उद्देश केवळ अनुदान लाटणे हा असतो. खऱ्या लाभार्थ्यांनासुद्धा जनावरे वाटपाबरोबर त्याचे शास्त्रशुद्ध आहार, आरोग्य आणि प्रजनन व्यवस्थापनाचे धडे दिले जात नाहीत. यातून काहींनी त्यांचा यशस्वी सांभाळ केला तर त्यांचे उत्पादन (दूध, मांस) खरेदीसाठीचा ‘बकअप प्लॅन’ नसतो. अशा परिस्थितीत जनावरे वाटपाबरोबर दूध, मासे, मांस यांचे शासनाकडून हमखास खरेदीचे तेलगंणाचे नियोजन महत्त्वपूर्ण वाटते. हा आदर्श राज्य शासनानेसुद्धा घ्यायला हवा. वाढत्या नैसर्गिक आपत्तीने शेतीतून उत्पादन हाती येण्याची काहीही शाश्वती नाही. शेतमाल कसाबसा हाती लागला, तर बाजारात त्याची माती होत आहे. अशावेळी शेतीपूरक व्यवसायच शेतकऱ्यांना खरा आधार ठरू शकतो, हे लक्षात घेऊन राज्य शासनाने तेलंगणाच्या धर्तीवर याबाबतच्या योजनांची आखणी आणि अंमलबजावणी करायला हवी.\nशेती वीज खरीप कर्जमाफी सिंचन सरकार government दूध तेलंगणा हैदराबाद उपक्रम व्यवसाय profession पशुधन आरोग्य health\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबा���्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरणसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला...\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूसजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने...\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये...पुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी...\nस्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ...जंगली मका प्रजातीपासून स्थानिकीकरण होण्याच्या...\nकर्नाटकसाठीची ऊसतोडणी मंदावलीकोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रात उसाची रक्कम...\nउजनी धरणातील पाणी प्रदूषितच :...सोलापूर : उजनी धरणामुळे सोलापूर, पुणे आणि...\nबाजारात डाळिंबाचे दर दबावातसांगली ः देशात डाळिंबाच्या उत्पादनात अंदाजे २० ते...\nअवैध एचटीबीटी बियाणे एसआयटीला मुदतवाढमुंबई: परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशील जनूक...\nविदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्राला...पुणे : बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘पेथाई’...\nसमृद्धी महामार्ग : साडेतीनशे कोटींच्या...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम...\nसाखर संघाची दोन हजार कोटींच्या पॅकेजची...पुणे: राज्यातील साखर कारखाने आर्थिक अडचणीतून...\nकॅल्शिअम, लोहाचा उत्तम स्त्रोत ः नाचणीआहारच्या दृष्टीने नाचणी एक अत्यंत महत्त्वाचे...\nपिकातील लोह, जस्त, बोरॉन कमतरतेवरील...लोह (Fe) कार्ये ः हरितद्रव्ये निर्मितीचे (...\n‘रेसिड्यू फ्री’ शेतमालासाठी उभारली थेट...सध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा...\nपूर्व विदर्भासह नागपूरपर्यंत रिमझिम...नागपूर : आंध्रप्रदेशात चक्रीवादळ दाखल झाल्याचा...\nदुष्काळीशी सामना करण्यासाठी...पंढरपूर, जि. सोलापूर : राज्यात यंदा...\nपेथाई चक्रीवादळ आंध्रच्या किनारपट्टीला... किनारपट्टीय भागात जनजीवन विस्कळीत जमीन खचून...\nउसाला पूरक शर्कराकंदसाखरेचा वाढलेला उत्पादन खर्च, वाढलेले उत्पादन,...\nराजकीय अन् आर्थिक उत्पाताची नांदीअखेर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल ...\nकांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्��िक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%80-26-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AE-%E0%A4%95/", "date_download": "2018-12-18T16:09:12Z", "digest": "sha1:A3YN3NODTBVJZWO7SKPUQZGWTQVLLD7V", "length": 8162, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ससूनची 26 डॉक्टरांची टीम केरळच्या मदतीला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nससूनची 26 डॉक्टरांची टीम केरळच्या मदतीला\nपुणे – केरळमधील पूरपीडितांच्या मदतीसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. यात काही दिवसांपूर्वी पुण्यातून पिण्याचे पाणी पाठविण्यात आले. आता तेथील नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी ससून रुग्णालयाचे 26 डॉक्टर्स नुकतेच रवाना झाले आहेत.\nवैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्री गिरीश महाजन यांच्यासह महाराष्ट्र शासनाच्या पथकात 26 डॉक्टर्स केरळला पूरग्रस्तांच्या आरोग्य सेवेसाठी रवाना झाले. तेथील नागरिकांची आरोग्य तपासणी व औषधोपचार ही टीम करणार आहे. यामध्ये मेडिसीन, पेडियाट्रिक, गायनॉकॉलॉजिस्ट, प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसीन या विभागाचे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत, अशी माहिती ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली. पुढील एक आठवडा हे डॉक्टर्स पूरग्रस्तांच्या आरोग्याची देखभाल करणार आहेत. यासाठी काही औषधसाठादेखील पुरविण्यात आला आहे.\nकेरळमधील महापुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी वापर व्हावा यासाठी सोमवारी मध्यरात्री 3 वाजता पुणे स्टेशनवरून एक रिकामा रेक पाठवण्यात आला आहे. हा रेक केरळमधील तिरुवनंतपुरम् येथे पाठविण्यात आला आहे हा रेक 18 कोचचा असून तो दक्षिण रेल्वेसाठी उपयुक्त ठरेल, असा आशावाद वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक कृष्णाथ पाटील यांनी व्यक्त केला आहे. केरळवासियांसाठी मोफत मालवाहतूक (रिलीफ मटेरियल) सुरू केली असून सविस्तर माहितीसाठी 9766-353-772 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वेने केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजिल्हयाची शांतता व सलोख्याची परंपरा जपा : जिल्हाधिकारी\nNext article#दृष्टीक्षेप: कन्नड एकीकरण की राज्यविभाजन\nबिगर बासमती तांदळाची निर्यात 13 टक्क्यांनी घटली\nबसस्थानकांवरही ठेवणार सीसीटीव्हींद्वारे निगराणी\nवीजमीटर टंचाईची डोकेदुखी सरत्या वर्षातही कायम\nशहराच्या क्रीडा धोरणाला स्थायी समितीची मंजुरी\n‘पुरंदर’च्या ‘टेकऑफ’पूर्वी रेल्वे धावणार – खा. आढळराव\nजाहिरात फलक धोरणही होणार “स्मार्ट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/andy-murray-beats-stan-wawrinka-to-reach-his-first-french-open-final-1246588/", "date_download": "2018-12-18T16:00:32Z", "digest": "sha1:B4GUEYLOCWPDOWEB2XB3ISQIX3GMLBC5", "length": 13942, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "जोकोव्हिच, मरे अंतिम फेरीत | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nजोकोव्हिच, मरे अंतिम फेरीत\nजोकोव्हिच, मरे अंतिम फेरीत\nमहिलांमध्ये गार्बिनसमोर सेरेनाचे आव्हान\nमहिलांमध्ये गार्बिनसमोर सेरेनाचे आव्हान\nकारकीर्दीत ग्रँड स्लॅम विजयांचे वर्तुळ पूर्ण करण्यासाठी आतूर असलेला नोव्हाक जोकोव्हिच ऐतिहासिक जेतेपदापासून अवघ्या एका विजयाच्या अंतरावर आहे. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत जोकोव्हिचने नवोदित डॉमिनिक थिइमचा धुव्वा उडवत अंतिम फेरीत धडक मारली. अन्य लढतीत अँडी मरेने गतविजेत्या स्टॅनिलॉस वॉवरिन्काचे आव्हान संपुष्टात आणत अंतिम फेरी गाठली. आता रविवारी जोकोव्हिच आणि मरे या तुल्यबल प्रतिस्पर्धीमध्ये जेतेपदासाठी मुकाबला रंगणार आहे. महिलांमध्ये जेतेपदासाठी गार्बिन म्युग्युरुझासमोर जागतिक क्रमवारीत अव्वल आणि अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सचे आव्हान आहे.\nजोकोव्हिचने डॉमिनिक थिइमचा ६-२, ६-१, ६-४ असा धुव्वा उडवला. उपांत्य फेरीतील अन्य लढतीत द्वितीय मानांकित मरेने स्टॅनिसलॉस वॉवरिन्काला ६-४, ६-२, ४-६, ६-३ असे नमवले.\nगतविजेत्या सेरेनाला नेदरलँड्सच्या किकी बर्टन्सने प्रत्येक गुणाकरिता झुंजविले. सेरेनाने हा सामना ७-६ (९-७), ६-४ असा जिंकला.\nगार्बिनने समंथाला ६-२, ६-४ असे सहज हरविले. महिलांच्या दुहेरीत रशियाच्या एकतेरिना माकारोवा व एलिना व्हेसनिना जोडीने अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीतील सरळ लढतीत त्यांनी बार्बरा क्रॅजिसोवा व कॅटरिना सिनियाकोवा यांना ६-४, ६-२ असे पराभूत केले. पुरुषांच्या द��हेरीत मार्क लोपेझ व फेलेसियानो लोपेझ या स्पॅनिश जोडीने उपांत्य सामन्यात इव्हान डोडिग व मार्सेलो मिलो यांच्यावर ६-३, ३-६, ७-५ असा निसटता विजय नोंदवला.\nपेस-हिंगिस अजिंक्य; सानिया-डोडिग उपविजेते\nचिरतरुण लिएण्डर पेस आणि मार्टिना हिंगिस जोडीने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या अंतिम लढतीत जेतेपदावर नाव कोरले. अंतिम लढतीत पेस-हिंगिस जोडीने सानिया मिर्झा आणि इव्हान डोडिग जोडीवर ४-६, ६-४, १०-८ अशी मात केली. पुरुष दुहेरीत झटपट गाशा गुंडाळावा लागलेल्या पेसने मिश्र दुहेरीत जेतेपदावर नाव कोरत रिओ ऑलिम्पिकसाठी सज्ज असल्याचे सिद्ध केले. कारकीर्दीत मिश्र दुहेरी प्रकारात ग्रँड स्लॅम विजयांचे वर्तुळ पूर्ण करण्यासाठी पेसला फ्रेंच खुल्या स्पर्धेत जेतेपदाची आवश्यकता होती. अंतिम लढतीत पेसने हिंगिसच्या साथीने खेळताना पहिला सेट गमावला, मात्र त्यानंतर सारा अनुभव पणाला लावत बाजी मारली. मिश्र दुहेरीचे पेसचे कारकीर्दीतील हे दहावे तर एकूण अठरावे ग्रँड स्लॅम जेतेपद आहे. पेस-हिंगिस जोडीने एकत्रित खेळताना चार ग्रँड स्लॅम जेतेपदांची कमाई केली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजोकोव्हिचच्या मदतीला पाऊस आला धावून..\nUS Open 2018 : नोवाक जोकोव्हीचची पिट सॅम्प्रसच्या विक्रमाशी बरोबरी\nUS Open 2018 : निशीकोरीवर मात करुन जोकोव्हीच अंतिम फेरीत\nWimbledon Men’s semi-final 2 : उपांत्य फेरीत रा’फेल’; जोकोव्हिच अंतिम फेरीत\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n युवराज सिंहवर अखेर बोली लागली, नवीन हंगामात मुंबई इंडियन्सकडून...\nकाँग्रेसला सरकार चालवायला येत नाही, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर भाजपा मंत्र्याचे वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIPL Auction 2019: युवराज झाला 'मुंबईकर' १२ व्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार\n#MeToo : सोनू निगमचा अनु मलिकला पाठिंबा\nरणबीर रिसेप्शनला न आल्यानं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही- दीपिका\nThackeray Biopic: चर्चा फक्त भगव्याची अन् नवाजुद्दीनच्या लूकची\nदुसरीला डेट करत असतानाही रणवीर माझ्याशी फ्लर्ट करायचा, दीपिकानं सांगितला मजेशीर किस्सा\n...अन् पंकजाताई आणि पूनम महाजन म्हणाल्या 'कुछ कुछ होता हैं'\nलोकलमधील स्टंटबाजी पैसे कमावण्यासाठी\nपाच मराठी चित्रपटांचा तिकीटबारीवर दणदणीत खेळ\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब���ररी’वर एक हजार पुस्तकांचा खजिना\nप्रशासकीय इमारतीतील संकटकालीन सुटकेचा मार्ग ‘अडगळी’त\nखड्डे न बुजवताच, रस्त्याची रंगरंगोटी\nलहान मुलांच्या मदतीने लग्नमंडपांत चोऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%A7/", "date_download": "2018-12-18T14:39:00Z", "digest": "sha1:TADK5FLWSF7W2WTDP723NJ4BTEEYPM62", "length": 10457, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गणेशोत्सव साजरा करा बिनधास्त! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nगणेशोत्सव साजरा करा बिनधास्त\nयंदा कागदपत्रे जमा केल्यानंतर पुढील वर्षी पुन्हा कागदपत्रे देण्याची आवश्यकता नाही\nपरवानगीचे अर्ज करण्याकरिता 5 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ\nमुंबई – गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्वच मंडळांना पालिकेचा ऑनलाईन परवाना घ्यावा लागतो. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रेही जमा करावी लागतात. ही परवानगी देताना अनेक वादविवाद होतात. पण आता ही कटकट कायमची मिटणार आहे. कारण यावर्षी आवश्यक सर्व कागदपत्रे जमा केल्यानंतर व ऑनलाईन माहिती भरल्यानंतर पुढील वर्षी पुन्हा कागदपत्रे देण्याची आवश्यकता भासणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आले आहे. त्यामुळे पुढील वर्षांपासून बिनधास्त गणेशोत्सव साजरा करता येणार आहे.\nगणेशोत्सवाच्या आयोजनासंदर्भात आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात प्रशासन व समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. या बैठकीला उद्योग मंत्री सुभाष देसाई, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, बृहन्मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, आमदार आशिष शेलार, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर आदी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री म्हणाले, मुंबईतील गणेशोत्सव हा जागतिक आकर्षणाचे केंद्र आहे. येथील गणेशोत्सव पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटक येत असतात. त्यामुळे हा अतिशय उत्सव आनंदात साजरा होण्यासाठी व गणेश मंडळाच्या समस्या सोडविण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून प्रशासन व गणेश मंडळांनी उत्तम समन्वय राखावा. पोलीस व प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार योग्य ती अंमलबजावणी करावी, असे त्यांनी सांगितले.\nमंडपाच्या परवानगीचे अर्ज करण्याकरिता 5 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांवरील गणेशोत्सव साजरा करण्यावरून दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याबाबत गठीत करण्यात आलेल्या उपसमितीला गुन्हे मागे घेण्याबात सांगण्यात येईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.\nतसेच यावर्षी अर्ज करताना त्यासोबत सादर केलेली कागदपत्रे डिजिटल पध्दतीने संग्राह्य करण्यात येतील. त्यामुळे मंडळांना पुन्हा ही कागदपत्रे दरवर्षी सादर करावी लागणार नाहीत. मंडळांना सद्य स्थितीमध्ये वेगवेगळ्या सहा परवानग्या घ्याव्या लागतात. त्या एकाच ठिकाणी एकाच अर्जात मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअधिकाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 58 वरून 60\nNext articleप्लॅस्टिक पिशव्यांवरील कारवाई बासनात\nभारताला इस्लामिक देश बनवण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा…- मेघालय हायकोर्ट\nभारताला परराष्ट्र धोरण बदलावे लागणार\n‘पाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनावे’\nपाकचा खरा चेहरा उघड : करतारपूर कोरिडोर तर इम्रान खान यांची गुगली\nकरतारपूर कोरिडोर : दहशतवाद व चर्चा एकत्र शक्य नाहीच – सुषमा स्वराज\nदहशतवादविरोधी लढ्यात अमेरिका भारतासोबत – डोनाल्ड ट्रम्प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_2705.html", "date_download": "2018-12-18T15:44:58Z", "digest": "sha1:IPQMGIHD5FJ7JDOZCOMZTENW6ZUM3MZJ", "length": 13931, "nlines": 44, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग २२ - अजगरांचे विळखे", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग २२ - अजगरांचे विळखे\nशिवाजी राजांनी अफझलखानाचाच केवळ नव्हे , तर अनेक ठिकाणी आदिलशाही सरदारांचा तडाखून पराभव केल्याच्या बातम्या दिल्लीस औरंगजेबाला समजल्या. खरं म्हणजे औरं��जेबानं अफझलखानाच्यामोहिमेच्या काळातच शिवाजीराजांविरुद्धआपली फौज पाठवायला हवी होती. जरत्याने तशी फौज पाठविली असती , तरमहाराजांना हे दुहेरी आक्रमण केवढं कठीण गेलं असतं. आदिलशाहने तशी विनंती औरंगजेबास केलीही होती की , शिवाजी हे दुखणं तुमचे आमचे आणि आपल्या धर्माचेही आहे. म्हणून तुम्ही आम्हांस मदत करा. निदान याचवेळी तुम्हीही शिवाजीविरुद्ध मोहिम काढा. पणऔरंगजेबाने कोणाच्यातरी पराभवाची वाट पाहिली. अन् मग अफझल-पराभवानंतर त्याने शाहिस्तेखानाच्याबरोबर ७८ हजार स्वारांची फौज पाठविली. यात पायदळ आणि तोफखाना वेगळा होताच. हे प्रचंड दळवादळ दख्खनवरती निघाले. त्याच्या दिमतीस या लष्करात ५९सरदार होते. त्यात एक बाईपण होती. तिचे नाव रायबाघन. या प्रचंड फौजेचा रोजचा खर्चकेवढा असेल\nयाचवेळी सिद्दी जोहर सलाबतखान या कर्तबगार सरदारांस विजापुराहून आदिलशाहनेपन्हाळ्याकडे रवाना केले. त्याची फौज नेमकी किती होती ते माहीत नाही. पण अर्धा लाख असावी. दिल्लीची मोगली फौज आणि सिद्दीची विजापुरी फौज एकाच वेळेला स्वराज्यावर चाल करून आल्या. म्हणजेच जवळजवळ दीड ते पावणेदोन लाख सैन्याच्या आणि भल्यामोठ्या तोफखान्याच्या विरुद्ध स्वराज्याला तोंड देण्याची वेळ आली. एवढी ताकद स्वराज्यापाशी होती का नव्हती. पण हिम्मत मात्र या दोन्ही शत्रूंपेक्षा अचाट होती. महाराज एकाचवेळी दोन शत्रूंच्या विरुद्ध कधीही आघाड्या उघडत नसत. पण दोन शत्रूच चालून आले तर नव्हती. पण हिम्मत मात्र या दोन्ही शत्रूंपेक्षा अचाट होती. महाराज एकाचवेळी दोन शत्रूंच्या विरुद्ध कधीही आघाड्या उघडत नसत. पण दोन शत्रूच चालून आले तर तर हत्याराने आणि बुद्धीने तोंड द्यायचे हा निश्चय.\nएकूण मराठी सैन्य महाराजांपाशी किती असावे नक्की आकडा सांगता येत नाही. पण ते अंदाजे फारफार तर २० हजारापर्यंत असावे. २० हजार नक्की आकडा सांगता येत नाही. पण ते अंदाजे फारफार तर २० हजारापर्यंत असावे. २० हजार विरुद्ध दीड लाख इथेच स्वराज्याच्या धैर्याची आणि निष्ठेची परीक्षा लागते. त्यासाठीच राष्ट्रीय चारित्र्य जबरदस्त असावे लागते. ते चारित्र्यमराठ्यांच्यात निश्चितच होते. या दुहेरी आक्रमणांचा शेवटी निकाल काय लागला दोघांचाही पराभव , स्वराज्याचा विजय. शत्रूच्या तोफांचा , हत्तींचा , खजिन्यांचा आणि लांबलचक पदव्यामिरविणा��्या सेनापतींचाही पूर्ण पराभव. या विलक्षण शिवतंत्राचा आणि मंत्राचा आम्ही आजही विचार केला पाहिजे. नुसत्या संख्याबळाचा काय उपयोग दोघांचाही पराभव , स्वराज्याचा विजय. शत्रूच्या तोफांचा , हत्तींचा , खजिन्यांचा आणि लांबलचक पदव्यामिरविणाऱ्या सेनापतींचाही पूर्ण पराभव. या विलक्षण शिवतंत्राचा आणि मंत्राचा आम्ही आजही विचार केला पाहिजे. नुसत्या संख्याबळाचा काय उपयोग ते बळ नव्हेच. ती केवळ गदीर्. पणगुणवत्तेनी श्रीमंत असलेल्या मूठभर निष्ठावंतांची फौज हाताशी असेल , तर गेंड्यांच्या आणि रानडुकरांच्या झुंडीही हुलकावण्या देऊन खड्ड्यात पाडता येतात.\nशाहिस्तेखानाने एकूण आपल्या सव्वा लाख फौजेनिशी स्वराज्यावर चाल केली. फौज अफाट पण गती गोगलगायीची. सासवडहून पुण्याला तो दि. १ मे १६६० रोजी निघाला. आणि पुण्यास पोहोचला ९ मे १६६० ला. हे अंतर फक्त नऊ कोसांचे. म्हणजे 3 ० किलोमीटरचे.गोगलगायीपेक्षा खानाचा वेग नक्कीच जास्त होता\nत्या प्रचंड फौजेमुळे सपाटीवर असलेले अन् संरक्षक तटबंदी नसलेले पुणे त्याला चटकन मिळाले. ही मात्र गोष्ट खरी.\nशाहिस्तेखानाला आता मोठी काळजी कोणाचीच नव्हती. कारण शिवाजीराजे याच काळात पन्हाळ्यात अडकले होते. भोवती सिद्दी जोहरचा अजगरी विळखा पडला होता. पण त्याला मराठी चुणूक समजलीच. तो शिरवळहून शिवापुराकडे आणि शिवापुराहून गराडखिंडीनेसासवडकडे येत असता , मराठ्यांच्या , म्हणजेच यावेळी राजगडावर असलेल्याजिजाऊसाहेबांच्या लहानशा म्हणजेच सुमारे पाचशे मावळ्यांच्या टोळीने खानाच्या पिछाडीवर असा जबरदस्त हल्ला केला की , आघाडीवर चाललेल्या शाहिस्तेखानाला हे कळायलाही फार वेळ लागला. गराडे ते सासवड हे अंतर सुमारे १५ किलोमीटर आहे. मराठ्यांनी या एवढ्याशा अंतरामध्येही खानाची हैराणगत केली. (एप्रिल शेवटचा आठवडा १६६० )\nखान पुण्यास पोहोचला. त्याने महाराजांच्या लाल महालातच मुक्काम टाकला. मुठा नदीच्या दक्षिण तीरावर त्याचे प्रचंड सैन्य तंबू ठोकून पसरले. त्याच्या सैन्यात त्याचे खास दिमतीचे हत्ती होते पाचशे\nखान आपला जनानखाना घेऊन आला होता. हत्ती होते आणि भलामोठा अवजड तोफखानाहीहोता. आता सांगा मराठ्यांच्या गनिमी काव्याच्या वादळी छापेबाजीला खान कसं तोंड देणार होता मराठ्यांच्या गनिमी काव्याच्या वादळी छापेबाजीला खान कसं तोंड देणार होता या ��ोगली (आणि विजापुरी) सरदारांना गनिमी कावा हे युद्धतंत्रच उमगले नाही. या आमच्या डोंगरी दऱ्याकपाऱ्यांत त्यांच्या हत्तींचा अन् तोफांचा काय उपयोग या मोगली (आणि विजापुरी) सरदारांना गनिमी कावा हे युद्धतंत्रच उमगले नाही. या आमच्या डोंगरी दऱ्याकपाऱ्यांत त्यांच्या हत्तींचा अन् तोफांचा काय उपयोग शिवाय गळ्यात जनानखान्याचे लोढणं.\nजाता जाता सांगतो , महाराजांच्या या अचानक छापे घालण्याच्या युद्धतंत्रात महाराजांनी हत्तींचा कधीही वापर केला नाही. धावता तोफखाना त्यांनी कधीच ठेवला नाही. अन् लढाईवर जाताना कोणीही , अगदी महाराजांनीसुद्धा कधीही स्त्रियांना बरोबर घेतलं नाही. मराठ्यांच्यागनिमी युद्धतंत्राचा जवळजवळ ४० वर्ष सतत अनुभव आल्यानंतरसुद्धा शेवटी प्रत्यक्ष औरंगजेबही संभाजी महाराजांच्या विरुद्ध महाराष्ट्रावर आला , तेव्हा त्याच्याबरोबर आणि जाफरखान वजीराच्याबरोबर , किंबहुना सर्वच सरदारांच्याबरोबर जंगी जनानखाना होता.कधीकधी असं वाटतं औरंगजेबी फौजेचा पराभव त्यांच्याच हत्ती , तोफा आणि जनानखान्यानेच केला.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-500-agricultural-tourism-centers-will-be-set-solapur-district-12804", "date_download": "2018-12-18T16:09:10Z", "digest": "sha1:ETNX5IWQMVFOBUQF6IIDFMFHDVKGJQUO", "length": 15558, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, 500 agricultural tourism centers will be set up in Solapur district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोलापूर जिल्ह्यात ५०० कृषी पर्यटन केंद्रे उभारणार\nसोलापूर जिल्ह्यात ५०० कृषी पर्यटन केंद्रे उभारणार\nबुधवार, 10 ऑक्टोबर 2018\nसोलापूर : ‘‘सोलापुरात शेतीक्षेत्रात मोठी संधी असून, कृषी पर्यटनाला मोठा वाव मिळू शकतो. सोलापूरचा नावलौकिक व्हावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. जिल्ह्यात ��ेत्या काळात ५०० कृषी पर्यटन केंद्रे उभी केली जातील,’’ असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोमवारी (ता. ८) सांगितले.\nसोलापूर : ‘‘सोलापुरात शेतीक्षेत्रात मोठी संधी असून, कृषी पर्यटनाला मोठा वाव मिळू शकतो. सोलापूरचा नावलौकिक व्हावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. जिल्ह्यात येत्या काळात ५०० कृषी पर्यटन केंद्रे उभी केली जातील,’’ असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोमवारी (ता. ८) सांगितले.\nसोलापूर विद्यापीठाच्या कृषी पर्यटन केंद्राचे उद्घाटनमंत्री देशमुख यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस अध्यक्षस्थानी होत्या. याप्रसंगी विद्यापीठाचे विशेष कार्यासन अधिकारी प्रा. डॉ. व्ही. बी. पाटील, क्रीडा संचालक डॉ. एस. के. पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित जगताप, प्रा. डॉ. गौतम कांबळे, केंद्राच्या समन्वयक डॉ. माया पाटील, प्रा. तेजस्विनी कांबळे, डॉ. विनायक धुळप आदी उपस्थित होते. रोटरी क्लब, लायन्स क्लब, आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेच्या प्रतिनिधींचा सत्कार या वेळी करण्यात आला.\nदेशमुख म्हणाले, ‘‘शेती-मातीचे विषय आपल्याला कळले पाहिजेत. विशेषतः ग्रामीण संस्कृती अनुभवता आली पाहिजे. त्याच हेतूने विद्यापीठाने सुरू केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. यापुढेही कृषी पर्यटनाला अधिकाधिक वाव मिळण्यासाठी कृषी पर्यटन केंद्र साकारण्याचा मानस आहे. त्या माध्यमातून सोलापूरच्या पर्यटनवाढीला चालना मिळेल. जेणेकरून मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्रच्या धर्तीवर मेक इन सोलापूर होईल. त्यासाठी सर्वांचे योगदान हवे.’’\nडॉ. फडणवीस म्हणाल्या, ‘‘कृषी पर्यटनाच्या माध्यमातून एक वेगळा उद्योग सुरू करून विकास साधण्याची संधी शेतकऱ्यांना मिळेल. या कृषी पर्यटनाचा विद्यार्थी, नागरिक व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. विद्यापीठातील इनक्युबेशन सेंटरच्या माध्यमातूनही कृषी पर्यटन केंद्राच्या विकासासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.’’\nसोलापूर शेती farming पर्यटन tourism सुभाष देशमुख उपक्रम विकास\nकांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरण\nसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे.\n‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस\nजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी\nकोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, द\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव...\nपरभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये...पुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी...\nस्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ...जंगली मका प्रजातीपासून स्थानिकीकरण होण्याच्या...\nपरभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या...\nकरवीर तालुक्यात लघुपाटबंधारे विभागात...कोल्हापूर : करवीर तालुक्यातील लघू...\n`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्त शिवार अभियानातंर्गत भूजल...\nनगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...\nसांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...\nनगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...\nमहामार्ग सुरू होण्यापूर्वीच वाळूमाफिया...जळगाव ः जळगाव शहरातील वाढते अपघात आणि...\nशेतकऱ्यांनी जाणले कृषी तंत्रज्ञानभंडारा : परंपरागत कृषी विकास योजनेतून तालुका कृषी...\nरेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...\nगाळपेर क्षेत्रातून मिळणार ४८ हजार टन... नाशिक : दुष्काळात जिल्ह्यात चाराटंचाई...\nनाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...\nसोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी...सोलापूर : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय...\nउजनी धरणातील पाणी प्रदूषितच :...सोलापूर : उजनी धरणामुळे सोलापूर, पुणे आणि...\nकर्नाटकसाठीची ऊसतोडणी मंदावलीकोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रात उसाची रक्कम...\nअवैध एचटीबीटी बियाणे एसआयटीला मुदतवाढमुंबई: परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशील जनूक...\nबाजारात डाळिंबाचे दर दबावातसांगली ः देशात डाळिंबाच्या उत्पादनात अंदाजे २० ते...\nसमृद्धी महामार्ग : साडेतीनशे कोटींच्या...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम...\nविदर्भात पाऊस; मध्य महार��ष्ट्राला...पुणे : बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘पेथाई’...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A5%81/", "date_download": "2018-12-18T15:34:19Z", "digest": "sha1:FH4WBEK3J5LTVA7AQTMN5STER7LC2OGR", "length": 14612, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "मराठा आरक्षणासंदर्भात शुक्रवारपर्यंत भूमिका स्पष्ट करा- उच्च न्यायालय | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय…\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित…\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची…\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी…\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे…\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी…\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या…\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Maharashtra मराठा आरक्षणासंदर्भात शुक्रवारपर्यंत भूमिका स्पष्ट करा- उच्च न्यायालय\nमराठा आरक्षणासंदर्भात शुक्रवारपर्यंत भूमिका स्पष्ट करा- उच्च न्यायालय\nमुंबई, दि. २७ (पीसीबी) – मराठा आरक्षणाचे काय झाले आरक्षणासंदर्भातील अहवाल कधी सादर करणार आरक्षणासंदर्भातील अहवाल कधी सादर करणार असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आज (बुधवारी) सुनावणी झाली. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.\nआरक्षणाचा मुद्दा तात्क��ळ निकाली काढण्यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने सरकारले चांगलेच धारेवर धरले. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीसाठी मागच्यावर्षी राज्यभरात मराठा समाजाचे मूक मोर्चे निघाले होते. लाखो लोक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.\nPrevious articleराष्ट्रवादी नगरसेवक दीपक मानकरांच्या अडचणीत वाढ; कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक\nNext articleमुलींच्या समस्यांसाठी ‘स्मार्ट गर्ल प्लस’\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\n…तरीही आम्हाला शिवसेनेसोबत युती करायची आहे – नितीन गडकरी\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी...\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nजनतेने मोदी-शहांचा सत्तेचा दर्प उतरवला – शरद पवार\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nभीती होती म्हणूनच ‘चौकीदारा’वर राफेलप्रकरणी आरोप केले; शहांची राहुल गांधींवर टीका\nभाजप,शिवसेनेची युती होणारच; रावसाहेब दानवेंना ठाम विश्वास\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nआगामी निवडणुकीसाठी ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर युती करणार \nआयाराम, गयाराम व घाशीरामांमुळे गोव्यात संकट; शिवसेनेचा भाजपावर निशाणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2018-12-18T15:52:46Z", "digest": "sha1:2HZ6TLFAW537ZE3UOVTLTXUJHI2QXMRR", "length": 15805, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "महिलाबाबत संघाची आणि भाजपची विचाराधारा संकुचित – राहुल गांधी | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भो��रीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय…\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन\nसावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित…\nगरिब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा; आमदार जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची…\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी…\nपिंपरी-चिंचवडचा गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद\nपिंपरीत घरात घुसून तरुणावर चाकूने वार\nफसवणुक प्रकरणातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या अंगावार घातली कार; दोघे…\nनेहरुनगर येथील टेल्को रोडवर इंडिका कार जळून खाक\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nचिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण\nचिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार\nपोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी…\nशंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या…\nआळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले\nचिखलीत वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा\nभोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nनरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो कामाच्या भूमीपूजन सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार\nराफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nमेगाभरतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी\nपंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा\nपरप्रांतीयांवि���ोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर\nऔरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Desh महिलाबाबत संघाची आणि भाजपची विचाराधारा संकुचित – राहुल गांधी\nमहिलाबाबत संघाची आणि भाजपची विचाराधारा संकुचित – राहुल गांधी\nनवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – देशाचा कारभार महिला चालवू शकत नाहीत, महिला नेतृत्त्व करू शकत नाहीत, अशी राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजपची धारणा आहे. त्यामुळेच महिलांना संघात स्थान देण्यात आलेले नाही. संघाची आणि भाजपची विचारधाराच संकुचित आहे. महिला कायम पुरूषांच्या मागे राहाव्यात असेच भाजप आणि संघाला वाटते आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (सोमवार) येथे केली.\nदिल्लीत महिला काँग्रेसच्या संमेलनात राहुल गांधी बोलताना म्हणाले की, महिला सक्षमीकरणाबाबत भाजप आणि संघाची विचारधारा वेगळी आहे. आगामी काळात काँग्रेस पक्षात महिलांना ५० टक्के स्थान असेल, असेही त्यांनी सांगितले. ज्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांना स्थान देण्यात येईल, त्यादिवशी आरएसएस आरएसएस राहणार नाही, म्हणूनच ते महिलांना अकार्यक्षम मानून दुय्यम स्थान देत आहेत, असेही राहुल गांधी म्हणाले.\nमहिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने या सरकारने कोणती पावले उचलली असा सवाल करत राहुल गांधी यांनी संघ आणि भाजपवर हल्ला चढवला. संघ आणि भाजपमधील लोकांचा विश्वास पुरूष प्रधान संस्कृतीवरच आहे. त्यांना महिलांनी पुढे यावे, नेतृत���त्व करावे, असे त्यांना अजिबात वाटत नाही, अशीही टीका राहुल गांधी यांनी केली.\nPrevious articleशिवसेनेचा ‘शिव व्यापारी सेने’शी कोणत्याही संबंध नाही – उध्दव ठाकरे\nNext articleमहिलाबाबत संघाची आणि भाजपची विचाराधारा संकुचित – राहुल गांधी\nभय्यूजी महाराजांची आत्महत्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून; पत्नी आणि मुलीची पोलिस उपमहानिरीक्षकाकडे तक्रार\n…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी\nदुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा\nयुपी-बिहारमधील लोकांनी नोकऱ्या बळकावल्याने मध्य प्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ\nपंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध\nविचित्र: दारुच्या नशेत स्वत:चेच गुप्तांग कापल्याने इसमाचा मृत्यू\n…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ\nआमचा विकास आदर्श घोटाळ्यासारखा नाही; मोदींचा काँग्रेसला टोला\nभक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी...\nपिंपळे गुरवमध्ये मजुर तरुणीचा विनयभंग; दोघांना अटक\nपिंपळे सौदागरमध्ये हॉटेल ‘जस्ट इन ग्रील’ जळून खाक\nसंतापजनक : भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण\nकर्जमाफीच्या नावावर काँग्रेस शेतकऱ्यांशी खोटे बोलत आहे – पंतप्रधान मोदी\nआगामी लोकसभा निवडणुकीत काय करायचे ते आम्ही ठरवणार; शिवसेनेचा भाजपला इशारा\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमार्क झुकरबर्गचे सुमारे ११५३ अब्ज रुपयांचे नुकसान\nधक्कादायक खुलासा: ‘मल्ल्या भारतात आल्यावर आम्हाला गुपचूप कळवा, त्याला ताब्यात घेण्याची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/konkan-news-teacher-anganwadi-rajapur-64015", "date_download": "2018-12-18T15:58:21Z", "digest": "sha1:SW42XK3OJEPMQBEJNSH5Y2HB24JZJ2IE", "length": 12423, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "konkan news teacher anganwadi rajapur प्राथमिक शिक्षकांनी अंगणवाडीतही शिकवायचे | eSakal", "raw_content": "\nप्राथमिक शिक्षकांनी अंगणवाडीतही शिकवायचे\nबुधवार, 2 ऑगस्ट 2017\nराजापूर - अंगणवाडीतील मुलांचा शैक्षणिक पाया मजबूत करण्यासाठी प्राथमिक शिक्षकांनाही विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. आठवड्यातून एक दिवस प्राथमिक शिक्षकाने लगतच्या अंगणवाडीतील मुलांना शिकवण्याचा फतवा शिक्षण विभागाने काढला आहे. ही नवी जबाबदारी शिक्षक कसे पेलणार हा चर्चेचा विषय आहे.\nराजापूर - अंगणवाडीतील मुलांचा शैक्षणिक पाया मजबूत करण्यासाठी प्राथमिक शिक्षकांनाही विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. आठवड्यातून एक दिवस प्राथमिक शिक्षकाने लगतच्या अंगणवाडीतील मुलांना शिकवण्याचा फतवा शिक्षण विभागाने काढला आहे. ही नवी जबाबदारी शिक्षक कसे पेलणार हा चर्चेचा विषय आहे.\nअंगणवाडीतील मुले शाळेत येतात तेव्हा ती कच्चीच असतात. यावर मात करण्यासाठी नवी उपायोजना, संकल्पना हाती घेतली आहे. प्राथमिक शिक्षकांना अंगणवाडीतील मुलांवरही लक्ष द्यावे लागणार आहे. शाळेच्या परिसरातील अंगणवाडीला आठवड्यातून किमान एकदा जाणे अनिवार्य आहे. अंगणवाडीतील मुले पहिलीसाठी पात्र ठरावीत म्हणून पुणे येथील ‘विद्या प्राधिकरण’ संस्थेने ‘आकार’ अभ्यासक्रम विकसित केला. तो प्राथमिक शिक्षकांनी अंगणवाडी सेविकांना शिकवायचा आहे. शाळांतील विविध सण, उत्सवातही अंगणवाडीतील मुलांना सहभागी करून घ्यावयाचे आहे. ही नवी जबाबदारी स्वीकारण्यास शिक्षकांचा विरोध होण्याच शक्यता आहे.\nशिक्षकांवर अध्यापनची जबाबदारी पार पाडताना अन्य अशैक्षणिक कामे करावी लागतात. अशा स्थितीत अंगणवाडीतील मुलांना शिकवण्याची, त्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. आधीच शैक्षणिक कामांची जबाबदारी असताना ही नवी जबाबदारी कशासाठी\n- प्रकाश पाध्ये, जिल्हा सरचिटणीस, पुरोगामी शिक्षक संघटना\nसेलूत कर्तव्यात कसूर करणारे दोन शिक्षक निलंबित\nसेलू : जिल्हा परिषदेच्या शाळांच्या गुणवत्तेसंदर्भात परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. पी. पृथ्वीराज हे तालुकानिहाय शिक्षण...\nतेलंगणाच्या आमदारांचे शिक्षण पाहून व्हाल थक्क\nहैदराबाद : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीने तेलंगणामध्ये दणदणीत विजय मिळवला आणि या विजयाबरोबरच त्यांनी राज्यात सर्वांत...\nऔरंगाबाद - कलेच्या माध्यमातून मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देत त्यांना व्यक्त होण्याची संधी देणारी विद्यार्थीप्रिय ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धा-२०१८...\nपाठ्यवृत्तीत वाढीसाठी आयआयटीचे विद्यार्थी रस्त्यावर\nमुंबई - आयआयटीमधून विविध अभ्यासक्रमांत पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुढील संशोधनासाठी मिळणाऱ्या...\nदहाही विभागांचा कार्यभार प्रभारी भरोसे\nनागपूर : एकीकडे महाविद्यालयांना नियमित पदांची सक्ती करीत असलेल्या शिक्षण विभागाचे स्वत:च्या विभागातील रिक्त पदांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे....\nप्रशांत संजय नेवासे (वय २४) या तरुणाने पुणे शहराच्या जवळील सहजपूर या गावात कुक्कुटपालन व्यवसायातून शाश्वत उत्पन्नाचा धडा घालून दिला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/839?page=10", "date_download": "2018-12-18T15:30:11Z", "digest": "sha1:XIPX7KG5FBQJIHJG3NUJULR25HTBJRBY", "length": 15928, "nlines": 226, "source_domain": "www.maayboli.com", "title": "उपक्रम : शब्दखूण | Page 11 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली /उपक्रम\nमायबोली गणेशोत्सव २०१७ - बाप्पाचा नैवेद्य\nबाप्पा तुला आमच्यावर भरोसा नाय काय\nवळायला तयार मंडळातले भिडू\nलाडवांचा आकार कसा गोल गोल\nबाप्पा तू आमच्या संगे गोड गोड बोल\nबाप्पाला आवडती एकवीस मोदक\nसाच्यातले दिसती भारी सुबक\nमोदकांचे ताट कसे गोल गोल\nबाप्पा तू आमच्या संगे गोड गोड बोल\nबाप्पाला आसन चंदनाचा पाट\nआवडत्या नैवेद्याने भरून गेलंय ताट\nमध्यावर आहे बासुंदीचा बोल\nबाप्पा तू आमच्या संगे गोड गोड बोल\nRead more about मायबोली गणेशोत्सव २०१७ - बाप्पाचा नैवेद्य\nमायबोली गणेशोत्सव २०१७ - भावी मायबोलीकरांसाठी उपक्रम - \"मायबोली ज्युनियर मास्टरशेफ\"\nदर वर्षी आई बाबांसाठीच का म्हणून पाककला स्पर्धा\nतर छोट्या दोस्तांनो, या वर्षी तुम्हालाही आहे मास्टरशेफ बनायची संधी\nरंगीबेरंगी भाज्या, फळं वापरून तुम्हाला नाविन्यपूर्ण आणि दिसायलाही सुंदर अशी सॅलड्स बनवायची आहेत.\nतुम्हाला स्वतःला जमेल अशी कोणतीही पाककृती बनवली तरी चालेल.\nRead more about मायबोली गणेशोत्सव २०१७ - भावी मायबोलीकरांसाठी उपक्रम - \"मायबो��ी ज्युनियर मास्टरशेफ\"\nमायबोली गणेशोत्सव २०१७ - भावी मायबोलीकरांसाठी उपक्रम - \"रंगरंगोटी\"\nनमस्कार मायबोलीकर, सालाबादप्रमाणेच यंदाही मायबोलीकरांच्या पाल्यांसाठी सादर करत आहोत एक उत्साहपूर्ण उपक्रम \"रंगरंगोटी\nरंगरंगोटी - नावातच सर्व आलं ना चित्रं काढायला आणि रंगवायला मोठ्या मुलांनाही आवडते हे लक्षात घेऊन यंदा वयोमर्यादा वाढवली आहे तसेच मुलांना स्वतः चित्र काढायचे स्वातंत्र्यही आहे चित्रं काढायला आणि रंगवायला मोठ्या मुलांनाही आवडते हे लक्षात घेऊन यंदा वयोमर्यादा वाढवली आहे तसेच मुलांना स्वतः चित्र काढायचे स्वातंत्र्यही आहे तर दोस्तांनो, घ्या हातात आपले ब्रश, पेन्सिली, स्केच पेन्स, रंगाच्या बाटल्या. आपला गणेशोत्सव रंगीबेरंगी करून टाका आणि तुम्हीही मनसोक्त रंगून जा रंगात\nRead more about मायबोली गणेशोत्सव २०१७ - भावी मायबोलीकरांसाठी उपक्रम - \"रंगरंगोटी\"\nमायबोली गणेशोत्सव २०१७ - पाककृती स्पर्धा\n'मायबोली गणेशोत्सव २०१७ पाककृती स्पर्धा\nRead more about मायबोली गणेशोत्सव २०१७ - पाककृती स्पर्धा\nमहिला दिन सामाजिक उपक्रम २०१७- आढावा\nआपल्या सामाजिक उपक्रमाचे हे ८वे वर्ष. या उपक्रमांतर्गत चांगले काम करणाऱ्या; गरजू व नोंदणीकृत सेवाभावी संस्थांची नावे, त्यांबद्दलची माहिती आणि त्या संस्थेची सध्या काय गरज आहे याची एक यादी करुन, त्या माहितीची शहानिशा करून यादीतील संस्थांना मदत करण्यासाठी आपण मायबोली.कॉम, मिसळपाव.कॉम तसेच फ़ेसबुकच्या माध्यमातून एक जाहीर आवाहन केले.\nRead more about महिला दिन सामाजिक उपक्रम २०१७- आढावा\nवर्षा विहार २०१७: फक्त १७ जणच का \nकाल मायबोलीचा २०१७ चा ववि पार पडला . माझी ३.२ वर्षाची ओवी धरून ( तिचा हा तिसरा ववि) अवघे १७ लोक होते. मुंबईहून ८ अन पुण्याहून ९.\nअर्थात या १७ जणानी धमाल केली , नवे जुने मित्र भेटले , ओवीने अगदी दंगा घातलाही.\nपण मला पडलेला प्रश्न होता की १७ च का संयोजक सोडून तर फक्त ६ लोक \n१. गेल्यावेळी साधारण १२० लोक होते\n२. गेल्या वविला काही मोठे प्रॉब्लेम झाल्याचही आठवत नाही\n३. संयोजक अन त्यांचे प्रयत्नही तितकेच .\nRead more about वर्षा विहार २०१७: फक्त १७ जणच का \nशब्दकोडं सोडवा आणि कोड्याच्या उत्तरात लपलेलं वविचं ठिकाण ओळखा\nRead more about शब्दकोडं सोडवा आणि कोड्याच्या उत्तरात लपलेलं वविचं ठिकाण ओळखा\nडोळ्यात, पाणी की हो दाटलं\nमग काय म्हणता ल���कहो पावसाला निराश नको ना करायला पावसाला निराश नको ना करायला जायचं का मग लोणावळ्याला जायचं का मग लोणावळ्याला कधी\nते सगळं उलगडायलाच आलोय हा पावसाचा संदेश घेऊन...\nRead more about वर्षाविहार २०१७\nस्पोकन इंग्लिश शिकवण्यासाठी स्वयंसेवक हवेत\nस्थळ : पुणे, बुधवार पेठ, नूतन समर्थ प्राथमिक विद्यालय.\nमुलं : इयत्ता पहिली ते सातवी या वर्गांत शिकणारी चळवळी, उत्साही, उपेक्षित समाजातून येणारी व देवदासी स्त्रियांची मुलं\nशालेय वर्ष : २०१७ ते २०१८ (जुलै २०१७ ते मार्च २०१८)\nकाय शिकवायचंय : स्पोकन इंग्लिश, हसत खेळत, गाणी -कोडी-खेळ-गप्पा यांच्या माध्यमातून\nकिती वेळ द्यावा लागेल : आठवड्यातून एक तास फक्त. (शनिवारी दुपारी साधारण १२ ते १ दरम्यान)\nRead more about स्पोकन इंग्लिश शिकवण्यासाठी स्वयंसेवक हवेत\nएका धावकाचे (म्हणजे माझेच :P ) ‘मैत्री’ खातर आवाहन\nएका धावकाचे ‘मैत्री’ खातीर आवाहन\nमी बराच काळ कामाच्या निमित्ताने एका गावी फार स्थिर असा राहू शकलो नव्हतो. त्यामुळे मला माझे छंद जोपासायला नीट सलग असा कालावधी मिळालाच नाही. त्याकारणाने माझे छंद एक ना धड भाराभर चिंध्या अशा प्रकारचे आहेत / होते. पण गेले काही वर्षे पुण्यात रहायला आल्यापासून जीवनाला जरा स्थिरता आली आणि मग साधारण एकाच सुमारास चालू झाले, मैत्री (नावाची एक संस्था जी मेळघाटात काम करते तिच्या) करता स्वयंसेवक म्हणून काम करणे आणि माझे धावणे.\nRead more about एका धावकाचे (म्हणजे माझेच :P ) ‘मैत्री’ खातर आवाहन\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.bookmarkpublicationspune.com/AajachiShrimadbhagavatgeetaM.aspx", "date_download": "2018-12-18T15:59:11Z", "digest": "sha1:N6FKNCEHTBZ6IZUS4RKA6UH45T6JFD2P", "length": 2589, "nlines": 25, "source_domain": "www.bookmarkpublicationspune.com", "title": "Aajachi Shrimadbhagavatgeeta , Trambakrao Chavan", "raw_content": "\nश्रीमदभगवद्गीतेचा आजच्या मराठीत केलेला सुबोध अनुवाद. मूळ संस्कृत श्लोक,पदच्छेद आणि मराठी श\nAuthor : श्री. त्र्यंबकराव चव्हाण\nSize : १/१६ क्राऊन\nश्रीमदभगवद्गीतेचा आजच्या मराठीत केलेला सुबोध अनुवाद. मूळ संस्कृत श्लोक,पदच्छेद आणि मराठी श्लोक या मराठी अनुवादाचे वैशिष्ट्य म्हणजे तो श्रीमदभगवद्गीते प्रमाणे अनुष्टुभ छंदातच काव्यबद्ध झाला आहे. म्हणूनच ‘मराठ�� श्रीमदभगवद्गीता’ मूळ श्रीमदभगवद्गीते प्रमाणेच गेयसुद्धा झाली आहे. पारायणविधी व समाप्तीविधी दिलेला असल्यामुळे वाचकांना अर्थपूर्ण आणि इच्छित फलदायी पारायण शक्य झाले आहे. शेवटी संस्कृत श्लोकांची सूचीसुद्धा दिल्यामुळे ग्रंथाला पूर्णत्व आलेले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://cooldeepak.blogspot.com/2007/03/blog-post.html", "date_download": "2018-12-18T14:43:35Z", "digest": "sha1:KMDSGH53UQXRTH7O63V3AD2I7OHTMQP2", "length": 19135, "nlines": 305, "source_domain": "cooldeepak.blogspot.com", "title": "पु.ल.प्रेम: !!! नूतन वर्षाच्या शुभेच्छा !!! -- पु.ल. देशपांडे", "raw_content": "\nपु.लंची छायाचित्रे पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nअंत:करणातील वीणेचा अखंड झणकार\nबोलावे आणि बोलू द्यावे \nनवं वर्ष आणि सुखाचा चेहरा\nमराठी मुलखात मराठीला दासीचा दर्जा\nएक होते कुसुमाग्रज : विशाखाचे दिवस --पु.ल.\nतुम्हाला नागपूरकर व्हायचं का\nतुम्हाला मुंबईकर व्हायचंय का\nतुम्हाला पुणेकर व्हायचं का\nधर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही\nभारतीय अशी रंगभूमी आहे काय\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\n॥ श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांसी..॥\nआयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा\nदेवगडचो हापूस सगळ्या आब्यांचो बापूस.. - पु.ल.\n'पुलं'नी केलेला गंधर्वगौरव : गंधर्वनाम संवत्सरे...\nएक जानेवारी : एक संकल्प दिन\nसंवाद : एका राजा लेखकाशी (पु. ल. आणि विद्याधर पुंडलिक यांचा संवाद)\nपुलंचे एक प्रेरणादायी पत्र\nपु.ल.देशपांडे यांनी सुधीर बेडेकर यांना दिलेली मुलाखत\nपं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nदेवधर संगीत विद्यालयातील समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nअभ्यास : एक छंद\nमी भारतीय म्हणूनच जगेन\nसमजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर..\nबाबा आमटे एक विज्ञानयोगी\n...तर मराठीची चिंता बाळगण्याचे कारण नाही\nदलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी\nहे जग मी सुंदर करुन जाईन....\nभाईकाकाज लेटर टू मीरा ...\nकाय वाट्टेल ते होईल\nमी एक नापास आजोबा\nपुल - काही सहित्यिक भोग\nआपण सारे भारतीय आहोत\nरंग माझा वेगळा (प्रास्ताविक -पु. ल. देशपांडे)\nपु.लं. चे मजेदार किस्से\nकाही साहित्यिक भोग (भोग २)\nजो जे वांछील तो ते लिहो\nतिळगूळ घ्या गोड बोला\nपु.ल. : आनंद उधळणारा अवलिया (सर्वोत्तम ठाकूर)\nपु.ल. देशपांडे - दुर्लक्षित व्यासंगी संगीतकार\nव्यक्ति आणि वल्ली (1965) - पु. ल. देशपांडे\nविशीतल्या पोराचं पु.ल. आजोबांना पत्र\nपु.ल. म्हणजे ��रमेश्वराने दिलेले वरदान..\nसाहित्यातील हृदयस्थपु ल देशपांडे\nमुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील पुलंचे योगदान\nपु. ल. 'वस्त्रहरण' नाटकासाठी टर्नींग पॉइंट\nविनोदाने पुलकित करणारे पु. ल.\nखरंच.. शिवी कधी देऊ नये\nपु. ल. एक आठवण, किती सारी साठवण\nजगण्यापलीकडची प्रेरणा देणारा लेखक\nपु.ल. इतिहासजमा होणे शक्य नाही..\nबहोत अच्छे - वसंतराव देशपांडे\nपुरुषोत्तम लक्ष्मण आगे बढो - आचार्य अत्रे\nव्यक्ती आणि वल्ली - अतुल परचुरे\nपुलंच्या आठवणी - राम कोल्हटकर\nपु.ल. आंनदाचा निर्मळ झरा\nआठवणींचं पिपंळपान- पु.ल. आणि सुनीताबाई\nजे रम्य ते बघुनिया...\nआमचा हसवणारा मित्र पी. एल.\nपु.लं. च्या आठवणींना उजाळा\nनवलकरांच्या 'झपाटलेल्या लेखणी'तले भाई\nपु. ल. नावाचे गारुड\nपु. लं. - अखेरचा अध्याय\nपुलकित संध्याकाळ - - स्मिता मनोहर.\nपुन्हा भेटले मराठी मनामनांत जपलेले \"पु. ल.'\n'पुल'कित आठवणींत दंग झाले श्रोते...\nया महान अष्टपैलू अवलियाला माझा मानाचा मुजरा\nभाई, आज तुमचा वाढदिवस\nमाझ्या आयुष्यातील तो सुवर्ण क्षण\nबरं झालं पु.ल. तुम्ही लवकर गेलात\nपु, ल. नावाचं मोरपीस\nपुलं चं लिखाण 'पाहिलं' तेव्हा\nपुल देशपांडे यांची विनोदबुद्धी\nपु.लंच्या त्या दोन संस्मरणीय भेटी\nमला भावलेले 'पु.ल. '\nपु.ल.. तुम्ही स्वतःला कोण समजता\nअजि म्या पु.ल. पाहिले\nअमरत्व काय फक्त देवालाच आहे काय\nएक पत्र माझ्या दैवताला ..... त्याच्याच एका रसिकाकडून\n\"व्यक्ती आणि वल्ली\" .....एक प्रसंग......\nबटाट्याच्या चाळीतील काही आठवणी..\nखिल्ली पुस्तकातील काही उतारे..\nकेसरबाई :एका तेजः पुंज स्वराचा अस्त\nजीवन त्यांना कळलें हो\nसखे सोबती गेले पुढती\nमाझा एक अकारण वैरी\nझपताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)\nमी पु. ल. दे.\nपु.लं. .... काही (च्या काही) कविता\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना मिळालेले आणि काही पु.ल. प्रेमी मित्रांनी दिले आहेत. चित्र (jpg,gif),(pdf) पिडिफ स्वरुपात मिळालेले लेख देवनागरीत टंकुन एका ठिकाणी आणण्याचे काम फक्त मी केले.\nशेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी... वांग्याचे भरीत.. गणपतीबाप्पा मोरया ची मुक्त आरोळी. केळीच्या पानातली भाताची मूद आणी त्यावारचे वरण. उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ... मारूतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातली उडालेले पाणी...\nदुस-याचा पाय चूकुन लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार.. दिव्या दिव्यादिपत्कार... आजीने सांगितलेल्या भुतांच्या गोष्टी... मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहानमोठी होणारी शेपटी... दस-याला वाटायची आपट्याची पाने... पंढरपुरचे धुळ आणि अबिर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफुटाणे... सिंहगडावर भरुन आलेली छाती आणी दिवंगत आप्त्यांच्या मुठभर अस्थींचा गंगार्पणाच्या वेळी झालेला स्पर्श...\nकुंभाराच्या चाकावर फिरणा-या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजुक हात लागून घाटादार मडके घडावे तसा ह्या अद्र्श्य पण भावनेने भिजलेल्या हांतानी हा पिंड घडत असतो.कुणाला देशी मडक्याचा आकार येतो. कुणाला विदेशी कपबशीचा....\nपुण्य जयांच्या उजवाडाने फुलले अन परिमळले हो\nजीवन त्यांना कळले हो...\nमी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणे गळले हो\nजीवन त्यांना कळले हो....\nपु.लंची पुस्तके खरेदी करून ‘पु.ल. देशपांडे फ़ॉउंडेशन’ला मदत करा खाली काही ऑनलाईन दुवे\nमहाराष्ट्रातील काही पुस्तक भाडांराचे पत्ते\nपु.ल. देशपांडे गुगल प्लस\nपु.ल. प्रेम ब्लॉगचे अपडेट्स तुमच्या ईमेलवर आपोआप येण्यासाठी इथे तुमचा मेल आयडी टाका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vessoft.com/software/windows/download/teamviewer", "date_download": "2018-12-18T16:31:21Z", "digest": "sha1:KRWCQEMS4SKL6YBBLS7DZ3FVZ7HZNWWF", "length": 11226, "nlines": 228, "source_domain": "mr.vessoft.com", "title": "डाऊनलोड Teamviewer 14.1.3399 – Windows – Vessoft", "raw_content": "\nडाउनलोड प्रारंभ करण्यासाठी ग्रीन बटणावर क्लिक करा\nडाउनलोड सुरु झाले आहे, आपला ब्राउझर डाउनलोड विंडो तपासा. काही समस्या असल्यास, एकदा बटण क्लिक करा, आम्ही वेगळ्या डाऊनलोड पद्धती वापरतो.\nऑपरेटिंग सिस्टम: Windows, Android\nTeamViewer – दूरस्थपणे इंटरनेट कुठूनही संगणकावर प्रवेश करण्यासाठी सॉफ्टवेअर. डिबगिंग आणि दूरस्थ संगणक देखभाल परस्पर समर्थन सॉफ्टवेअर वापरले जाते. TeamViewer फाइल्स शेअर करण्यासाठी, गप्पा संवाद आणि सादरीकरण व्यवस्था सक्षम करते. सॉफ्टवेअर प्रत्येक संगणक वेगळे कनेक्शन सेटिंग्ज संग्रहित करण्यासाठी सक्षम आहे. सॉफ्टवेअर एक साधे आणि वापर अंतर्ज्ञानी संवाद आहे.\nअनेक मॉनीटर्स करीता विस्तृत केलेले समर्थन\nफाइल ट्रान्सफर आणि गप्पा\nस्वतंत्रपणे प्रत्येक संगणक सेटिंग्ज जतन करीत आहे\nAndroid, iOS आणि विंडोज फोन साधने वापरून संगणकावर रिमोट कंट्रोल सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर पूर्णपणे आहे माऊस आणि कीबोर्ड कार्ये अनुकृति करते.\nसॉफ्टवेअर संपूर��ण मीडिया सर्व्हर निर्माण करण्यासाठी. सॉफ्टवेअर संगणक आणि विविध साधने मीडिया फायली रिमोट प्रवेश करीता समर्थन पुरवतो.\nदूरस्थ संगणक किंवा डिव्हाइस डेटा प्रवेश करण्यासाठी सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर डेटा संरक्षित करण्यासाठी कडक सुरक्षा आणि एनक्रिप्शन उपाय वापरते.\nसॉफ्टवेअर दूरस्थ संगणक व्यवस्थापित करण्यासाठी. सॉफ्टवेअर दर्जेदार सेवा इतर संगणक प्रवेश अधिकार प्रदान करते.\nस्थानिक किंवा जागतिक नेटवर्क वापरून दूरस्थ संगणक पूर्ण व्यवस्थापनासाठी साधने एक मोठा संच सॉफ्टवेअर.\nमंद संवाद माध्यमे बँडविड्थ अनुकूल विशेष विस्तार वापरून अंतर संगणक व्यवस्थापन सॉफ्टवेअर.\nहे दुर्लक्षित विलंब न करता संगणक आणि रिमोट मदतीच्या संयुक्त वापरासाठी रिमोट अॅक्सेस सॉफ्टवेअर आहे.\nसीडी आणि डीव्हीडी प्रतिमा\nहे सॉफ्टवेअर व्हर्च्युअल डिस्कचे एमुलेट करते आणि विविध स्वरूपांच्या प्रतिमा फाइल्स तयार करते. सॉफ्टवेअर एकाच वेळी अनेक व्हर्च्युअल डिस्क तयार करते.\nलोकप्रिय क्लाएंट आभासी पैसे कमवायचे. सॉफ्टवेअर सुरक्षित पैसे हस्तांतरण आणि डाटा एनक्रिप्शन एक विशेष नेटवर्क वापरते.\nसाधन .torrent विस्तार फाइल्स डाउनलोड आणि शेअर करा. सॉफ्टवेअर लोकप्रिय माध्यम फाइल्स आणि एम्बेडेड शोध इंजिन एक सूची समाविष्टीत आहे.\nइंटरनेट वर वेबसाइट अनामित भेटींसाठी सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर तृतीय पक्षांकडून डेटा ट्रान्सफर आणि माहिती एनक्रिप्ट की एक विशेष तंत्रज्ञान समर्थन पुरवतो.\nकार्यशील सॉफ्टवेअर आपल्या संगणकाच्या स्क्रीनवर व्हिडिओ काबीज. सॉफ्टवेअर त्यांच्या रेकॉर्ड दरम्यान अनुप्रयोग गती परिणाम टाळण्यासाठी विशेष अल्गोरिदम समावेश आहे.\nसुलभ साधन लोकप्रिय सेवा मदतीने संवाद साधण्यासाठी. सॉफ्टवेअर आपण व्हॉइस कॉल, विनिमय मजकूर संदेश आणि फाइल्स करण्यास परवानगी देते.\nहे सॉफ्टवेअर आपल्यासाठी पत्रे लिहिण्यासाठी आणि लिफाफे आणि लेबल मुद्रित करण्याची क्षमता असलेल्या ई-मेलद्वारे किंवा फॅक्सद्वारे त्यांना पाठविण्यासाठी डिझाइन केले आहे.\nउपयुक्त साधने एक विस्तृत मल्टीमीडिया प्लेयर. सॉफ्टवेअर व्हिडिओ फायली दूषित मीडिया फाइल्स, उपशीर्षके विस्तारित सेटिंग्ज आणि संरचना प्लेबॅक करीता समर्थन पुरवतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/marathi-news-maratha-kranti-morcha-marathainmumbai-65441", "date_download": "2018-12-18T15:29:16Z", "digest": "sha1:KVOWBLB2E26S7MVXZSUMUYXSPSFWHH3M", "length": 16389, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news maratha kranti morcha marathainmumbai मोर्चेकऱ्यांची संख्या लक्षात घेऊन शौचालये, पाण्याची व्यवस्था | eSakal", "raw_content": "\nमोर्चेकऱ्यांची संख्या लक्षात घेऊन शौचालये, पाण्याची व्यवस्था\nबुधवार, 9 ऑगस्ट 2017\nआझाद मैदानात आंदोलन करणाऱ्यांसाठी महापालिकेच्या मुख्यालयासमोरील प्रवेशद्वाराचा उपयोग केला जातो. मात्र मोर्चातील सहभागींची संख्या लक्षात घेता हे प्रवेशद्वार अपुरे पडणार असल्याने हजारीमल सोमानी मार्गावरील रेलिंग काढून मैदानात जाण्याचा मार्ग मोठा करण्यात आला आहे.\nमुंबई : भायखळ्याहून आझाद मैदानापर्यंत येणाऱ्या मराठा मोर्चासाठी महानगरपालिकेने आझाद मैदानाचे प्रवेशद्वार मोठे केले असून बॉम्बे जिमखानासमोरील जागेसह मैदान खुले केले आहे. मोर्चाच्या मार्गावर तात्पुरती शौचालये व पिण्याच्या पाण्याचीही सोय आहे\nआझाद मैदानात आंदोलन करणाऱ्यांसाठी महापालिकेच्या मुख्यालयासमोरील प्रवेशद्वाराचा उपयोग केला जातो. मात्र मोर्चातील सहभागींची संख्या लक्षात घेता हे प्रवेशद्वार अपुरे पडणार असल्याने हजारीमल सोमानी मार्गावरील रेलिंग काढून मैदानात जाण्याचा मार्ग मोठा करण्यात आला आहे.\nसीएसटी ते चर्चगेट दरम्यान प्रवास करणारे हजारो पादचारी या मार्गाचा रोज उपयोग करतात. आझाद मैदानात सध्या मेट्रो तीनच्या कामासाठी मोठा भाग मेट्रो रेल महामंडळाच्या ताब्यात आहे. मोर्चातील लाखो सहभागकर्त्यांसाठी मैदानाची जागा अपुरी पडण्याची शक्यता आहे. बॉम्बे जिमखान्यासमोरच्या जागेचाही वापर करता येईल. ही जागा यापूर्वीच सर्वासाठी खुली असल्याचे फलक लावले गेले आहेत\nपालिका आयुक्त अजोय मेहता आणि पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्या संयुक्त बैठकीत मैदानाचे प्रवेशद्वार मोठे करण्याची तसेच जिमखान्यासमोरील जागेचा वापर करण्याबाबत चर्चा झाली.\nमोर्चामधील सहभागकर्त्यांसाठी तात्पुरत्या २० शौचकूपांची सोय असलेली १४ तात्पुरती शौचालये ठेवण्यात आली आहेत. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान, जेजे रुग्णालय, सीएसटी स्टेशन, आझाद मैदान येथे वैद्यकीय सेवा मराठा मोर्चा शांततेत पार पाडण्यासाठी नियोजन - मराठा क्रांती मूक मोर्चा शांतता व शिस्तीत पार पडावा यासाठी जवळपास वीस हजार स्वयंसेवक���ंनी या करिता नोंदणी केली आहे. नोंदणीचे काम सकाळपासून दादर येथील शिवाजी मंदिरात सुरू होते.\nमराठा क्रांती मोर्चाचे संपर्क कार्यालय या ठिकाणी असल्यामुळे शिवाजी मंदिरला छावणीचे स्वरूप आले आहे. मुंबईतून अंदाजे सहा हजार, नवी मुंबईतून तीन हजार तर पुणे आणि कोल्हापूर येथून प्रत्येकी एक हजार कार्यकर्त्यांची स्वयंसेवक म्हणून ऑनलाईन नोंदणी केली आहे. उर्वरित महाराष्ट्रातून अंदाजे दहा हजार स्वयंसेवक मंगळवारी रात्री मुंबईत दाखल झाले. मोर्चाच्या नियोजनासाठी २३ समित्या व उपसमित्या तयार करण्यात आल्या आहेत.\nआरोग्य, गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्था, पार्किंग सुविधा अशा कामासाठी या समित्या कार्यरत असतील अनेक आमदारांनी मुंबईबाहेरून आलेल्या स्वयंसेवकांच्या निवासाची व्यवस्था केली आहे. आमदार निवासातच स्वयंसेवकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. उस्मानाबादवरून आलेल्या स्वयंसेवकांसाठी नवी मुंबईतील तेरणा वैद्यकीय महाविद्यालय खुले करण्यात आले आहे. माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी देखील त्यांच्या एमजीएम महाविद्यालयात स्वयंसेवकाच्या राहण्याची सोय केली आहे. डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये मोर्चात सहभागी होणाऱ्यांसाठी न्याहारीची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे. १०० रुग्णवाहिका आणि डॉक्टरांचे पथकही मोर्चादरम्यान कार्यरत राहणार आहे.\nमुंबई - राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना दिलेल्या तीन महिन्यांच्या मुदतवाढीविरोधात उच्च...\nशपथविधीनंतर 154 पोलिसांना पहाटेच अकादमीबाहेर काढले नाशिक - पोलिस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न...\nनिवृत्त पोलिस हवालदार पित्याने मुलाला ठोकला सॅल्यूट\nमोहोळ : निवृत्त पोलिस हवालदार पित्याने आपल्या मुलाला पोलिस उपनिरीक्षक पदाचा पदवीदान दीक्षांत समारंभ झाल्यानंतर स्टार ओपन केल्यावर मारला अभिमानाने...\nभारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमुंबई : नंदुरबार येथे अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलिस महासंचालकाना...\nविशेष सरकारी वकील मिसर यांच्या जीवाला धोका\nनाशिक : नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहातील मोक्का अन्वये कैदेत असलेल���यांनी विशेष जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांचा 'गेम' करण्याचा कट रचला आहे. अशा...\nलोकाभिमुख पोलिसिंग करण्याचा प्रयत्न : देवेंद्र फडणवीस\nऔरंगाबाद : शासकीय कामात भूमिपूजन झाल्यानंतर उद्घाटन कधी याची नेहमी चिंता असते. औरंगाबाद पोलिस आयुक्तालयाच्या ग्रीन इमारतीने वेळेत काम पूर्ण होऊन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/television/title-song/6384-bela-shende-sings-the-title-song-of-serial-sur-rahu-de", "date_download": "2018-12-18T15:32:38Z", "digest": "sha1:EODNZ4Y6IWGZREI76ETU5EJDJBM4BYYU", "length": 9768, "nlines": 222, "source_domain": "marathicineyug.com", "title": "'सूर राहू दे' मालिकेच्या शीर्षक गीताला 'बेला शेंडे' यांचा आवाज - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'सूर राहू दे' मालिकेच्या शीर्षक गीताला 'बेला शेंडे' यांचा आवाज\nPrevious Article लव्ह-हेट रिलेशनशीपची गोष्ट सांगणारं 'छत्रीवाली' मालिकेचं धमाल शीर्षकगीत\nNext Article 'छोटी मालकीण' च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\nझी युवा आपल्या लाडक्या रसिक प्रेक्षकांसाठी 'सूर राहू दे' ही नवी मालिका नुकतीच सादर केली. ही मालिका १ ऑक्टोबरपासून सायंकाळी ७ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. दोन अगदी भिन्न स्वभावाच्या व्यक्तींची ही प्रेमकथा आहे. या मालिकेतून गौरी नलावडे आणि संग्राम साळवी ही फ्रेश जोडी प्रेक्षकांसमोर सादर झाली आहे. गौरी एक साध्या सरळ भावनिक मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे तर संग्राम एक करियर ओरिएंटेड आणि प्रॅक्टिकल असलेल्या तन्मय नावाच्या मुलाची भूमिका सादर करणार आहे. एक वेगळं कथानक असलेल्या या मालिकेचं शीर्षक गीत देखील खूप श्रवणीय आहे. नुकतेच सोशल मीडियावरील गाण्याच्या टिझरने प्रेक्षकांची पसंती मिळवली. या गाण्याला आवाज दिलाय नॅशनल अवॉर्ड पटकवलेल्या सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांनी.\nसूर राहू दे ही एक प्रेमकथा असून गौरी आणि संग्राम यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री उत्तम ज��ळून आली आहे. या प्रेमकथेचा थीमला अनुसरूनच हे शीर्षक गीत तितकंच सुंदर आणि सुरेख रचण्यात आलं आहे आणि अशा गाण्याला बेला शेंडेंचा सुमधुर आवाज अगदी साजेसा आहे. या गाण्याला सोशल मीडियावर लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.\nया गाण्याबद्दल बोलताना बेला शेंडे म्हणाल्या, \"मला या मालिकेचं नाव खूपच आवडलं. मंदार देवस्थळी यांचे खूप चाहते आहेत, मी स्वतः त्यांची खूप मोठी चाहती आहे आणि त्यांच्या मालिकेसाठी शीर्षक गीत गाण्याची मला संधी मिळाली याचा मला आनंद आहे. हे गाणं विशाल जगदीश यांनी स्वतः शब्दबद्ध आणि कंपोज केलं आहे. मी या मालिकेसाठी खूप उत्सुक आहे आणि मालिकेसोबतच हे शीर्षक गीत देखील प्रेक्षकांना आवडेल अशी आशा करते.\"\nनभाची भेट ही, नभास वाहिली...\nसादर करीत आहोत 'सूर राहू दे' मालिकेचे सुमधुर शिर्षकगीत.\nपाहायला विसरू नका एक अनोखी कहाणी #SurRahuDe, १ ऑक्टोबरपासून सोम. ते शनि. संध्या. ७ वा. #ZeeYuva @gauri_nalawade pic.twitter.com/ZXZwFctHh1\nPrevious Article लव्ह-हेट रिलेशनशीपची गोष्ट सांगणारं 'छत्रीवाली' मालिकेचं धमाल शीर्षकगीत\nNext Article 'छोटी मालकीण' च्या शीर्षक गीताला मिळतेय प्रेक्षकांची पसंती\n'सूर राहू दे' मालिकेच्या शीर्षक गीताला 'बेला शेंडे' यांचा आवाज\n'पाँडिचेरी' चित्रपटाद्वारे अमृता करणार नवीन वर्षाची दणक्यात सुरुवात\n'संदीप कुलकर्णी' आता निर्मात्याच्या भूमिकेत - \"डोंबिवली रिटर्न\" पहिली निर्मिती\nअभिनेते 'श्रीरंग देशमुख' आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत\n'परफ्युम' एक मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्रत\nया आठवड्यामध्ये मिळणार “सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर” चे “फाइनलिस्ट”\n'पाँडिचेरी' चित्रपटाद्वारे अमृता करणार नवीन वर्षाची दणक्यात सुरुवात\n'संदीप कुलकर्णी' आता निर्मात्याच्या भूमिकेत - \"डोंबिवली रिटर्न\" पहिली निर्मिती\nअभिनेते 'श्रीरंग देशमुख' आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत\n'परफ्युम' एक मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्रत\nया आठवड्यामध्ये मिळणार “सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर” चे “फाइनलिस्ट”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/parbhani-news-girl-student-suicide-pathri-65548", "date_download": "2018-12-18T16:17:00Z", "digest": "sha1:N5L3PQHTGKLAVJLPURRHLIZGJMLIJ56F", "length": 14910, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "parbhani news girl student suicide in pathri वडिलांनी आत्महत्या करू नये म्हणून तिने संपविले जीवन | eSakal", "raw_content": "\nवडिलांनी आत्महत्या करू नये म्हणून तिने संपविले जीवन\n��ुधवार, 9 ऑगस्ट 2017\nपाथरी (परभणी): वडिलांवर असलेला कर्जाचा बोझा आणि कर्ज काढून केलेली पेरणी पाऊस नसल्याने वाया गेल्याने वडिलांवर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये, म्हणून एका तरूणीने मंगळवारी (ता.आठ) आत्महत्या करून जीवनयात्रा संपविल्याची ह्रदयद्रावक घटना तालूक्यातील जवळाझुटा येथे घडली. पोलिस पंचनाम्यम्याध्ये सुसाईड नोट आढळून आली आहे.\nपाथरी (परभणी): वडिलांवर असलेला कर्जाचा बोझा आणि कर्ज काढून केलेली पेरणी पाऊस नसल्याने वाया गेल्याने वडिलांवर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये, म्हणून एका तरूणीने मंगळवारी (ता.आठ) आत्महत्या करून जीवनयात्रा संपविल्याची ह्रदयद्रावक घटना तालूक्यातील जवळाझुटा येथे घडली. पोलिस पंचनाम्यम्याध्ये सुसाईड नोट आढळून आली आहे.\nपाथरी तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून पाऊस नाही. खरिपाची पेरणी पूर्णतः वाया गेली आहे. शेतातील पिके करपून जात आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी चिंतेत आहेत. बँकेच्या कर्जमाफीचा अनेक शेतकऱ्यांना लाभ झाला नाही. त्यातच शेतकरी प्रचंड मानसिक तणाव खाली आहेत. तीन ऑगस्ट रोजी जवळाझुटा येथील चंडिकादास झुटे या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली होती. या घटनेच्या सहा दिवसानंतर चंडिकादास झुटे यांच्या भावाची मुलगी सारीका सुरेश झुटे (वय 17) या बारावीत शिक्षण घेत असलेल्या तरुणीने वडीलांवरचा कर्जाचा बोजा आणि चुलत्याने कर्जापाई केलेली आत्महत्या या गोष्टींचा तणाव सहन न झाल्याने आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. सुरेश झुटे यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. एका मुलीचे गतवर्षी लग्न झाले. तर दोन मुले शिक्षण घेत आहेत. मयत मुलगी बारावीत शिक्षण घेत होती. त्याना 17 एकर शेतजमीन असून, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि जिल्हा बँकेचे त्यांच्या कडे कर्ज होते.\nसारीका ही बीड जिल्ह्यातील शिवणी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होती. पंचमीच्या सणाला ती गावाकडे आली होती. त्याच वेळी तिचे चुलते चंडिकादास यांनी पाऊस नसल्याने शेती पीक वाया गेले, या चिंतेत आत्महत्या केल्याची घटना घडली. सारीका हिच्या बहिणीचे गत वर्षी लग्न झाले. लग्नासाठी वडिलांनी कर्ज काढले होते. वडिलांवर कर्जाचा बोजा आणि यावर्षी पुन्हा पावसाअभावी शेतातील पिके जळून जात. वडिलांनी कर्ज काढले होते. वडिलांवर कर्जाचा बोजा आणि या वर्षी पुन्हा पावसाअभावी शेतातील पिके जळून जात असल्याने तिच्या वडिलांचे हाल आणि ताण तिला पाहवत नव्हते. जुने कर्ज फिटले नाही, आणि वडिलांवर लग्नाची जबाबदारी ह्या चिंतेत सारीका असताना तिच्या चुतल्याप्रमाणे वडिलांनी आत्महत्या करू नये, म्हणून सारीका हिने जीवन संपविले. ह्रदयाला पाझर फोडणारी घटना सध्याच्या वाईट परिस्थितीचे चित्र दर्शवित आहेत.\nरायपूर : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सोमवारी शेतकऱ्यांना अल्प मुदतीचे कृषिकर्ज माफ करण्याची घोषणा केली. बघेल म्हणाले, ‘‘...\nकर्ज माफीपर्यंत उसाचे पैसे कपात करू नये, श्रीगोंद्यातील सोसायट्यांचा ठराव\nश्रीगोंदे - शेतकऱ्यांची कर्जमाफी होईपर्यंत कर्जवसुली करू नये या फतव्याचा आधार घेत तालुक्यातील शेतकऱ्यांची जिल्हा बँकेने ऊस बिलातून कपात करू नये असा...\nकृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये सर्वेक्षण\nपुणे - देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या परिस्थितीचे मूल्याकंन, कर्ज आणि गुंतवणूक यांच्या सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणास १ जानेवारी...\nशपथ घेताच तासाभरात शेतकरी कर्जमाफीचा निर्णय\nभोपाळ: मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच कमलनाथ यांनी पहिला सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. कमलनाथ यांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे....\nशासनाचे आदेश मानण्यास प्रशासनाचा नकार\nनागपूर - दुष्काळी भागातील शेतकऱ्यांकडून जमीन महसूल सूट देण्याचे आदेश शासनाने दिल्यानंतर प्रशासनाकडून त्यांची वसुली सुरू असल्याची बाब समोर आली...\n...आता कसोटी राजनैतिक कौशल्याची\nदेशातल्या बॅंकांना नऊ हजार कोटींना गंडा घालून इंग्लंडमध्ये पळालेला ‘किंगफिशर’ एअरलाइन्सचा मालक विजय मल्ल्याला भारताच्या ताब्यात देण्याबाबतचा आदेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376829429.94/wet/CC-MAIN-20181218143757-20181218165757-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}