diff --git "a/data_multi/mr/2018-51_mr_all_0154.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2018-51_mr_all_0154.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2018-51_mr_all_0154.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,740 @@ +{"url": "http://kiratsaptahik.blogspot.com/2012/01/blog-post_19.html", "date_download": "2018-12-16T03:47:19Z", "digest": "sha1:JU2T55IUPQZLLHWVB4IQDXCTTM35ZQHG", "length": 82308, "nlines": 133, "source_domain": "kiratsaptahik.blogspot.com", "title": "kirat saptahik: अंक ३रा, १९ जानेवारी २०१२", "raw_content": "\nअंक ३रा, १९ जानेवारी २०१२\nसध्याचे युग हे बोलण्याचे आहे. कृती नसली तरी चालेल. पण ‘हुमरस‘ गाव सर्वार्थाने वेगळे आहे. मौनी महाराजांचा पुरातन मठ गावामध्ये आहे. कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉकवरील विवेकानंदांचा पुतळा ज्या सोनवडेकरांनी घडविला ते मूळचे हुमरसचे. या गावची मूळ ग्रामपंचायत आकेरी. हुमरस ग्रामपंचायतीला आता ३० वर्ष झाली. जलस्वराज्य व नाबार्ड पुरस्कृत गाव विकास योजनेमुळे गावामध्ये कामाची संधी मिळाली. गावाचे वेगळेपण जाणवले. बाबासाहेब पुरंदरे, डॉ. अनिल अवचट यांनी गावाला भेट दिली होती.\n‘पाणी टंचाई‘ मार्च-एप्रिलमध्ये जाणवायची. लोकांना खरं तर याची सवयच झाली होती. डोक्यावर हंडा व कमरेला कळशी हे सवयीचं झालं होतं. अशावेळी महाराष्ट्र शासनाचा जलस्वराज्य प्रकल्प आला. केवळ पिण्याचं पाणी पुरवठा असं याच स्वरुप नव्हतं. पाण्याच्या निमित्ताने गावामध्ये विकासाची प्रक्रिया सुरु झाली. लोक जागे झाले की प्रश्न सुटतात. ४०० स्त्री-पुरुष जमलेल्या अशा ६ ग्रामसभा झाल्या. गावातील बुजुर्गांनी पाण्याच्या जागा शोधल्या. कृती आराखडा तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली झाला. गावातील लोकांनी मनापासून काम केलं. ५.८ लाखांची योजना अवघ्या २२ महिन्यांमध्ये पूर्ण झाली. २२० कुटुंबांना पाणी पुरवठा होतो. १२ हजाराची पाणीपट्टी दरमहा जमा होते. म्हणजे वार्षिक सरासरी ५५ रुपयांमध्ये लोकांना पाणी घरपोच मिळतं. शौचालये ९० टक्के पूर्ण झाली. सिद्धेश्वर तळवडे संस्था मार्गदर्शनासाठी होती. केवळ पैसे मिळाले म्हणजे योजना यशस्वी होत नाही. मौन धारण करुन गाडून घेऊन काम करणारे कार्यकर्ते लागतात. हुमरस गावाचे हेच वैशिष्ट्य आहे. विधिमंडळामध्ये तारांकीत प्रश्न विचारुनही गावांची नावे पेपरात येतात. पण त्यापेक्षा ‘हुमरस‘ मला वेगळं वाटलं. ‘आत्मभान‘ जागं झालेलं गाव. अनेक योजनांची सुरुवात यातून झाली. ‘पाणी‘ साधन ठरले विकास साध्य करायचे.\n६० बायोगॅस बांधले गेले. ग्रामिण बँकेने कर्ज दिलं. मौनी महाराजांचा जीर्ण मठ लोकांनी नवीन बांधला. श्रमदानासाठी ५०-६० जण असायचे. प्रशिक्षणातून श्री. गणपत सावंत गवंडी बायोगॅस बांधकामासाठी तयार झाला. कुक्कुट पालनाची प्रशिक्षणं गावामध्ये झाली. शाळांतील मुलांना आवड निर्माण व्हावी म्हणून ‘गिरीराजा‘ जातीची १०० कोंबडी मुलांना घरी वाढविण्यासाठी दिली. पोषणासाठी अंडी मिळू लागली. प्रयोग यशस्वी झाला. मुकुंद कांदे हा शेतकरी आज आदर्श पद्धतीचे व्यावसायीक कुक्कुटपालन करतो. १०० शेतकरी त्याच्या मार्गदर्शनाखाली काम करतात. तो लेखाचा सविस्तर व स्वतंत्र विषय आहे.\nहुमरसची शाळा ही सर्व शिक्षा अभियानासाठी प्रेरणादायी शाळा ठरली. २ लाख रुपयांचा मंडप लोकांनी लोकवर्गणीतून केला. या शाळेमध्ये नारळाची १० झाडे होती. प्रत्येक माडाच्या मुळामध्ये नळ बसविला. १० मुलांनी तेथे हात-पाय धुवायचे. त्यामुळे पाण्याचे व्यवस्थापन झाले. वर्षातून एक वेळा सेंद्रीय, रासायनिक खतांचे डोस दिले जातात. माडांची झाडं बहरली आहेत. पोषण आहारासाठी नारळही मिळतात. उपलब्ध जमिन, मनुष्यबळ याचा विनियोग कल्पकतेने केल्यास जादू होते. शाळेचा परिसर हिरवाईने नटला तर अभ्यासही चांगला होईल. मुलांना शेतीची आवडही होईल. मुलांची शेती शाळा आपण वर्षभर घेतली. दर शनिवारी धनंजय जाधव हा कृषी पदवीधर मुलांबरोबर असायचा. शेतीचे शास्त्र समजाविण्याचा हा प्रयत्न होता.\nगावामध्ये सोलरचे पथदिप ग्रामपंचायतीने बसविले आहेत. पाण्याच्या उपलब्धतेमुळे घरापुरता भाजीपाला पिकतो. ग्रामिण बँकेमार्फत जवळपास १५ लाखांचा वित्तपुरवठा गावाला होतो. गावाने आता विकासाची दिशा पकडली आहे. गती हळू हळू वाढेल. गती नेहमीच सावकाश वाढावी. अन्यथा समस्या येतात. कासव-सश्याची गोष्ट लहानपणी त्यासाठीच ऐकायची असते. अण्णा हजारे, पोपटराव पवार यांच्या गावांना भेट देण्यासाठी जलस्वराज्यचा अभ्यास दौरा केला. या अभ्यास दौ-याची बीजं आज गावामध्ये रुजली आहेत. विकासाच्या प्रक्रियेमध्ये पूर्णविराम नसतो, स्वल्पविराम असतो. पुढच्या लेखामध्ये भेटू तेव्हा कोंबडीपालनाची कथा ऐकूया. तोपर्यंत नमस्कार\nभगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान,झाराप, ता. कुडाळ. ९४२२५९६५००.\nदृष्टिक्षेपात जिल्हा परिषद निवडणुक\nपालकमंत्री नारायण राणे यांनी या निवडणुक प्रचाराचा प्रारंभ कणकवलीत नारळ फोडून केला. त्यावेळी चारचाकी गाड्यांतून फिरणा-या आपल्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी कानपिचक्या दिल्या. जिल्ह्यात १०० टक्के यश मिळालेच पाहिजे असेही सुनावले. तर जुन्या निष्ठावंत का��ग्रेसजनांनी ५० टक्के जागा या जुन्या कार्यकर्त्यांना मिळाल्या पाहिजेत अशी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली आहे. परंतू नारायण राणे हेच जिल्ह्याचे पक्षश्रेष्ठी असल्याने आणि राज्याचे पक्षश्रेष्ठी त्यांना अख्ख्या कोकणचे नेते मानत असल्याने राणे सांगतील तोच काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार असेल अशा परिस्थितीत राणेंचे पक्षांतर्गत विरोधक असलेले जुने काँग्रेसजन डावलले जातील अशीच शक्यता आहे आणि तसे झाले तर बरेच काँग्रेसजन ‘राष्ट्रवादीकर‘ होतील अशीही चिन्हे आहेत. पक्षोपक्षांचे उमेदवार ठरणे, त्यांनी उमेदवारी अर्ज भरणे, छाननीनंतर अर्ज मागे घेणे या प्रक्रिये दरम्यान उमेदवारी मिळण्यासाठी कार्यकर्त्यांचे आयाराम-गयाराम चालू राहील. काहीजण अपक्ष म्हणून उभे राहतील. त्यांच्या हाती काही लागले नाही तर उमेदवारी कायम ठेवतील किवा आपल्याच पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात छुपेपणाने प्रचार करतील. पुष्पसेन सावंत यांनी अखेर काँग्रेसचा राजीनामा दिला. ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील.तसे ते अजूनपर्यंत काँग्रेसमध्येच घोटाळत का राहिले होते अशा परिस्थितीत राणेंचे पक्षांतर्गत विरोधक असलेले जुने काँग्रेसजन डावलले जातील अशीच शक्यता आहे आणि तसे झाले तर बरेच काँग्रेसजन ‘राष्ट्रवादीकर‘ होतील अशीही चिन्हे आहेत. पक्षोपक्षांचे उमेदवार ठरणे, त्यांनी उमेदवारी अर्ज भरणे, छाननीनंतर अर्ज मागे घेणे या प्रक्रिये दरम्यान उमेदवारी मिळण्यासाठी कार्यकर्त्यांचे आयाराम-गयाराम चालू राहील. काहीजण अपक्ष म्हणून उभे राहतील. त्यांच्या हाती काही लागले नाही तर उमेदवारी कायम ठेवतील किवा आपल्याच पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात छुपेपणाने प्रचार करतील. पुष्पसेन सावंत यांनी अखेर काँग्रेसचा राजीनामा दिला. ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील.तसे ते अजूनपर्यंत काँग्रेसमध्येच घोटाळत का राहिले होते हा त्यांना मानणा-या कार्यकर्त्यांना प्रश्नच पडलेला होता. आता ते राष्ट्रवादीत गेल्यामुळे काय फरक पडतो ते निवडणुकीनंतर दिसेलच.\nनगरपरिषद निवडणुकीत जिल्ह्यात मोठे यश मिळविल्यानंतर जिल्हा परिषदेवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रवादीने सेना -भाजप-आरपीआय युती समवेत महायुती करण्याचे ठरविले आहे. त्यात राष्ट्रवादीला अधिक लाभ मिळणार असला तरी सेना-भाजपचे न���ण्य संख्याबळ पाहता जिल्हा परिषदेत अधिक जागा मिळवायच्या तर या युतीला राष्ट्रवादीबरोबर महायुती करावीच लागेल अशी सध्याची स्थिती आहे. आर.पी.आय.ला (रामदास आठवले गट) या जिल्ह्यात तसे फारसे स्थान नसल्याने राजकीय फायदा-तोट्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. तरीही काही जागा लढविण्यासाठी आरपीआयचा महायुतीला उपयोग होऊ शकेल.\nकाँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पालकमंत्री नारायण राणे यांनी कणकवलीत घेतल्या. जि. प. व पं.स.च्या मिळून १५० जागांसाठी चौपट उमेदवार इच्छुक होते. उमेदवारी न मिळालेले त्यातील किमान दोन-तीनशे तरी नाराज होतील. त्यातील अनेकजण बंडखोरी करतील किवा पक्षत्याग करुन राष्ट्रवादी, शिवसेनेत जातील. आता राष्ट्रवादीकडेही इच्छुकांची संख्या अनेक पटीने वाढल्यामुळे तेथे नवागतांना उमेदवारी मिळणे अवघड आहे. मात्र शिवसेनेकडून अशा काँग्रेस ‘आयाराम‘ना उमेदवारी मिळू शकेल. पूर्वी राणेंच्या शिवसेनेबरोबर भाजपची युती असल्याने भाजपला फायदा झाला होता. आता आपले बळ वाढविण्यासाठी भाजपला राष्ट्रवादी समवेत महायुती करुन निवडणुक लढविणे गरजेचे आहे. शिवसेना आमदार परशुराम उपरकरनी न.प. निवडणुकांप्रमाणे याही निवडणुकीत आडमुठी भुमिका घेतली तर महायुती बारगळेल. परंतू स्वतंत्र निवडणुक लढवून त्यावेळी सेनेला जिल्ह्यात ५१ पैकी फक्त २ जागा मिळाल्या आणि मालवणात काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीशीच घरोबा करावा लागला.\nआता लवकरच निवडणुक प्रचाराला सुरुवात होईल. दहशतवादाचा मुद्दा पुन्हा पुन्हा येत राहील. असा काही दहशतवाद नाहीच असे राणे समर्थक सांगत राहतील. आरोप-प्रत्यारोप होत राहतील. राज्य सरकारने दिलेले करोडो रुपये जिल्ह्यात खर्च केले तरी जिल्ह्यातले रस्ते इतके खराब का पाणी पुरवठा योजना नादुरुस्त का पाणी पुरवठा योजना नादुरुस्त का कल्याणकारी योजनांमधील खरेदी साहित्य निकृष्ट दर्जाचे का कल्याणकारी योजनांमधील खरेदी साहित्य निकृष्ट दर्जाचे का बांधकाम, शिक्षण आदी सर्वच खात्यांतील भ्रष्टाचारामागे नक्की कोण कोण आहेत बांधकाम, शिक्षण आदी सर्वच खात्यांतील भ्रष्टाचारामागे नक्की कोण कोण आहेत असे किती तरी प्रश्न लोकांसमोर आहेत. त्यांची खरी उत्तरे कोणीच देणार नाहीत परंतू ‘उपद्रवी‘ ठरु शकणा-यांना धाक-दपटशाने आणि आशाळभूता��ना पैशांनी अंकीत करण्याचे काम जोमाने सुरु होईल.\nगेल्या महिन्यातच झालेल्या जिह्यातील नगरपालिका निवडणुकीच्या अनुभवातून पोलिस खाते शहाणे झालेले असेल तर आत्तापासूनच ‘बंदोबस्त‘ करणा-यांचा अधिक बंदोबस्त करण्याचे काम पोलिसांना हाती घ्यावे लागले. बाहेरहून कार्यकर्ते म्हणून येणा-यांवरही नजर ठेवावी लागेल.\nकोणाच्याही दबावाखाली न येता पोलीस खात्याने तसे काम सुरु केलेले असेल. तरच सिधुदुर्ग जिल्ह्यातली निवडणुक धाक - दपटशाचे प्रयोग न होता शांततेने पार पडेल.\nग्रामीण जीवन विशेष *\nसंयुक्त वनव्यवस्थापनातून शाश्वत ग्रामविकास\nसंयुक्त वनव्यवस्थापन म्हणजे ज्यांची उपजीविका वनांवर आहे असे गावातील लोक व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वनक्षेत्रावरील नफा, जबाबदारी, सुरक्षा आणि निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागाची विभागाणी करणे होय. यामध्ये गावातील लोकांची जबाबदारी, वन विभागाची जबाबदारी, तसेच वाटून घेण्याचे नफ्याचे प्रमाण, निर्णय प्रक्रियेमधील सहभाग व सुरक्षा याविषयी वन विभाग आणि स्थानिक रहिवाशांमध्ये समजदारीचा एक करारनामा केला जातो. संयुक्त वनव्यवस्थापनाचे मुख्य तत्व म्हणजे वनसंपत्तीची सुरक्षा करा व मिळणारा नफा वाटून घ्या हे आहे.\nवनांपासून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायद्याचा विचार केल्यास भारतातील मोठ्या लोकसंख्येची उपजीविका वनांवर आधारीत आहे. भारतीय वननीती १९८८ नुसार स्थानिक लोकांच्या सहभागातून वनांच्या क्षेत्रात वाढ, त्यांची सुरक्षा, तसेच आदिवासींनी त्याचा वापर करावा असे ठरलेले आहे. यामध्ये वनांचे क्षेत्र वाढण्यास मदत होऊन त्यावर उपजीविका असलेल्या आदिवासी बांधवांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.\nसंयुक्त वनव्यवस्थापनाचा मुख्य हेतू -\n१) प्रत्यक्ष स्थानिक लोकांच्या सहभागातून नैसर्गिक साधनांचे संरक्षण करणे. २) कमी होत असलेली जैविक विविधता व जंगलतोड थांबविणे. ३) स्थानिक गरीब, गरजवंत लोकांना रोजगार उपलब्ध करुन देणे. ४) लहान लाकूड, बांबू, जळाऊ लाकूड, चारा, गवत, उपवनउपज, औषधी वनस्पती इत्यादींची वाढ करुन त्यांचा उपयोग करणे. ५) स्थानिक लोकांचा निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग वाढविणे. ६) आदिवासी लोकांचे समाजिक व आर्थिक जीवनमान उंचावणे. ७) लोकांचा शासकीय योजनेकडे किवा शासनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे. ८) लोकशाही पद्धतीने विविध समित्यांची स्थापना करुन त्यात महिलांचा व आदिवासी तसेच मागासवर्गीय लोकांचा निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग वाढविणे.\nसंयुक्त वनव्यवस्थापनासाठी गावाची निवड झाल्यानंतर गावाचे संपूर्ण सर्वेक्षण करुन उपलब्ध साधनसामग्रीचा अभ्यास करुन एकात्मिक विकासाच्या दृष्टीने आराखडा तयार करण्यात येतो. वन विभागाकडून पुढील कामांसाठी अर्थसाह्य उपलब्ध होते.\n१) गावाचा सूक्ष्म आराखडा तयार करणे. २) लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे. ३) मृदा व जलसंधारणाची कामे करणे. ४) वृक्षलागवड इ.\nयामध्ये शासनाची विविध विकास कामे विविध खात्यांमार्फत राबविली जातात. उदा. कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषदेमार्फत विविध विकास योजना, पाणीपुरवठा योजना, राष्ट्रीय बागवान बोर्ड इत्यादी योजना गावासाठी राबवून पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात.\nकृषी विभागाकडून गांडूळखत प्रकल्प, संकरीत बियाणे व खत, अवजारे, बैलगाडी, बैल, मधमाशा पालन, रेशीम निर्मिती, पाणलोट विकास, बायोगॅस सयंत्र, निर्धूर चुली, चारा बारीक करण्याची यंत्रे, दुग्ध व्यवसायासाठी गाई, नवीन विहिरी, ओलितासाठी सोयी, कुंपण इत्यादी बाबी अनुदानावर करुन दिल्या जातात.\nजिल्हा परिषदेमार्फत स्वयंरोजगार निर्मितीसाठी गावातील कारागिरांची निवड करुन त्यांना प्रशिक्षण देऊन कुशल कारागीर तयार केले जातात. शिवणकाम, रंगकाम, मोटारदुरुस्ती, गृहोद्योग इत्यादींसाठी प्रशिक्षण देऊन अर्थसाह्य उपलब्ध करुन दिले जाते.\nवनविभागाची कार्ये - १) वनव्यवस्थापनासाठी सर्व आर्थिक मदत वन विभागाकडून पुरविण्यात येते. २) राष्ट्रीय पुरस्कृत योजनेची राज्य स्तरावर अंमलबजावणी करणे. ३) वन्यप्राण्यांची शिकार, तसेच अवैध जंगलतोड यांच्या दुष्परिणामांबद्दल लोकांत जागृती करणे. ५) वन कामामध्ये प्रामुख्याने स्थानिक मजुरांनाच रोजगार उपलब्ध करुन देणे इ.\nवनव्यवस्थापन समित्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत शासनाकडून जिल्हा स्तरावर ५१ हजारांचे पहिले, २१ हजारांचे द्वितीय, तर ११ हजारांचे तृतीय पारितोषिक देण्यात येते. राज्य स्तरावर दहा लाखांचे पहिले, पाच लाखाचे द्वितीय, तर तीन लाखाचे तृतीय पारितोषिक देण्यात येते. आज महाराष्ट्रात जवळपास १२,६२५ गावांनी संयुक्त वनव्यवस्थापनातून संपूर्ण गावाचा विक���स घडवून वन क्षेत्रामध्ये भरीव वाढ केलेली आहे. आपले गाव जर वनक्षेत्रामध्ये किवा वनक्षेत्राजवळ असेल तर, आपली सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करायची इच्छा असेल तर, नजीकच्या वन विभागाकडे रीतसर अर्ज करुन आपणसुद्धा वनसंरक्षण, संवर्धन तसेच त्यांच्या उपभोगातून आपला आर्थिक विकास साधून भारतामध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत करु शकतो. यासाठी गरज आहे ती आपल्या इच्छाशक्तीची.\nसौजन्य- मासिक कृषि उद्योग संवादिनी.\nवृक्ष तोडीबाबत ब-याच भ्रामक समजुती आहेत व पसरविल्याही जात आहेत. अनिर्बंध वृक्षतोड थांबली पाहिजे. वनसंरक्षण आणि संवर्धन झाले पाहिजे यात काही वाद नाही. परंतु वनसंवर्धन करतांना जुनाट वृक्ष काढून टाकून नवीन लागवड केली पाहिजे या गोष्टीकडे फारसे लक्ष दिले जात नाही. गावोगावी असलेल्या देवराया म्हणजे संरक्षित छोटी जंगले हे याचे उत्तम उदाहरण आहे. प्रत्येक गावात प्रामुख्याने कोकणातच गावाबाहेरचा काही भाग साधारण २ ते ३ किलोमीटरपासून १० ते २० किलोमीटर क्षेत्रफळाचा भाग देवराई (देवाचे जंगल) म्हणून राखून ठेवलेला असतो. तेथील झाडांची तोड केली जात नाही. तशी ती केली तर देवाचा कोप होईल अशी भीती ग्रामस्थांच्या मनात असते त्यामुळेच गावोगावच्या या देवराया सुरक्षित राहिलेल्या आहेत. पण त्यांचे संवर्धन मात्र झालेले नाही.\nकोणत्याही झाडाचे संवर्धन करायचे असेल तर त्याच्या अनिर्बंध विस्तारलेल्या फांद्या छाटाव्या लागतात. त्यामुळे त्या झाडाच्या आजूबाजूला लावलेली किवा नैसर्गिकरित्या रुजून वाढलेली झाडे जोमाने वाढतात आणि जंगलसंपत्तीत भर घालतात. परंतु देवराईतील झाडांच्या बाबतीत हे होत नाही. जुनाट वृक्ष त्यांचे आयुष्य संपले की वाळून पडून जातात. त्याची पाळेमुळे काढून तेथे नवीन झाडे काही लावली जात नाहीत. वृक्षांचा पालापाचोळा पडून राहून कुजल्याने नैसर्गिकरित्या पडलेले बियाणेही चांगले रुजत नाही किवा रुजलेले रोपे किड्या अळ्यांचे खाद्य बनून नष्ट होतात. कालांतराने ही देवराई कमी होत जाते. याकरिता देवराई संरक्षण होण्यासाठी पूर्वजांनी देवाची भीती घातली असली तरी देवराया व अन्य जंगलातील वठलेल्या जुनाट वृक्षांची तोड करुन किवा अनिर्बंध वाढलेल्या फांद्यांची छाटणी करुन वनसंवर्धन करणे गरजेचे आहे. तसेच वृक्षतोड केल्यावर मोकळ्या झालेल्या जमिनीत नवीन जोमाने वाढणा-या बियाण्यांची, रोपांची लागवड करणेही आवश्यक आहे.\nवृक्षशेती ही संकल्पना आपल्याकडे फारशी रुजलेली नाही. वनखात्याचाच एक भाग असलेल्या सामाजिक वनीकरण खात्याने राज्यभर मोहीम चालवून रस्त्यांच्या दुतर्फा, सार्वजनिक कार्यालयांच्या आवारात वृक्ष लागवड केली. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने ही लागवड सर्वत्र मोठ्या प्रमाणावर झाली. परंतु ती आकेशिया, सुबाभूळ अशा परदेशी वृक्ष वाणांची लागवड केली गेली. कारण काय तर त्याची रोपे मोकाट गुरे खात नाहीत. कमी पाण्यावर ती झाडे रुजतात. मोठी झाल्यावर त्याना पाणी - मशागत लागत नाही वगैरे.\nपरंतु या लागवडीवेळी स्थानिक जातींच्या वृक्षांची लागवड करावी ही स्थानिक लोकांची विधायक सूचना वनखात्याने मानली नाही. आंबा, फणस, जांभूळ, कोकम अशा फळे देणा-या वृक्षांची लागवड झाली असती, सरकारी पातळीवर त्यांची देखभाल केली गेली असती तर आज वृक्ष संवर्धनाच्या मोहिमा राबवाव्या लागल्या नसत्या. या फळझाडांपासून फळे तर मिळालीच असती पण रस्ते विराण - ओसाड बनले नसते. वाटसरुंना, वाहनांना जागोजागी शितल छाया मिळाली असती.\nआपल्याकडे सावंतवाडी संस्थानच्या काळात आंबोली पासून पुढे चंदगडपर्यंत लागवड केलेली आंब्याची व अन्य वृक्षांची झाडे हे वृक्षशेतीचे उत्तम उदाहरण आहे.\nशंभर टक्के अनुदानावर फलोद्यान योजना आपल्याकडे यशस्वी झाली. परंतु ती करतांना डोंगरच्या डोंगर आणि शेजजमिनही वृक्षहीन करण्यात आली. डोंगरातील जंगली झाडे तोडल्याने मातीची प्रचंड धूप झाली. नद्या, नाले त्या गाळमातीने भरुन पावसाळ्यात पूर येऊ लागले. त्यामुळेही जीवित वित्तहानी झाली आणि आता फलोद्यानातून काही वर्षे चांगले उत्पन्न मिळविणा-या आंबा-काजू बागायतदारांना विपरीत हवामानाबरोबरच खते, कीटकनाशके, संजीवके वापरुनही उत्पादन खर्चही भागत नाही असे अनुभव येऊ लागले आहेत. लागवड केलेल्या जमिनीतील अन्य जंगली झाडे नष्ट केल्यामुळे त्याचेही उत्पन्न बुडालेच आहे.\nआता अशा मोठ्या क्षेत्रामध्ये नसले तरी सभोवताली कंपाऊंड म्हणून तरी वृक्षशेती (कलमी झाडे नव्हेत) केली गेली तर भविष्यात उत्पन्नाचे एक नवीन साधन निर्माण होईल. यासाठी अभ्यासपूर्वक वृक्षशेती कोकणात झाली पाहिजे.\nतसा माझा मित्र चारचौघां -सारखाच. दिसायला बरा, आणि वलयांकित नसलेला. म्हणजे मैदानी खेळ, स��रक्षित बैठे खेळ, चित्रकार, संगीत -कार, वाद्यवादक, अभिनेता असल्या वलयांची झालर पांघरलेला नाहीच नाही.\nतर काळाच्या ओघात विवाह -योग्य वयात येताच त्यानेही वधूपरीक्षेची आघाडी उघडली. यंदा कर्तव्य आहे म्हणत म्हणत त्याने उपवर मुलींचे शतक गाठलं.\nअर्ध्या शतकाच्या उंबरठ्यावर एका मुलीला होकार देता देता तो थोडक्यात वाचला. फिरायला बाहेर पडताच ती त्याला लाडिकपणे म्हणाली, ‘माझ्या किनई कुंडलीत गडे वैधव्याचा योग आहे.‘ तसा पांढरा फटक पडलेला माझा मित्र आपल्या पश्चात हिचं पांढरं कपाळ कसं दिसेल या कल्पनेनेच तिला टाकून पळत सुटला.\nप्रारंभी वधूपरीक्षेच्या आखीव मोहिमेत तो दिवसातून दोन - तीन मुली पहायचा. अखेर त्याला चहा-पोह्यांची अॅलर्जी झाली. नेमका नकार कुणाला द्यायचा उपवर मुलीला, की चहा पोह्यांना अशा दळभद्री पेचाने तो हवालदिल झाला.\nमुली नाकारण्याची कारणे देखील किती फुटकळ असावीत - किबहूना त्याने नाकारलेल्या मुली एकसे बढकर एक विद्वान () होत्या. दारासिग हा बलदंड पुरुष हाच एकमेव देखणा नट असून माझा आवडता हीरो तोच असं एकीनं सांगितलं.\nसचिन तेंडुलकर क्रिकेट खेळाडू असेलही कदाचित, पण तो विजय तेंडुलकरांपेक्षा ‘बापसे बेटा सवाई‘ असा नाटककार होणार अशी प्रिया तेंडुलकरची शपथ घेऊन दुसरी म्हणाली,\nकबीर बेदी आणि किरण बेदी यांचा संसार रंगात आला असतांना किरण बेदीला पोलिसात जायची अवदसा आठवली अन् तिथेच राडा झाला. असं एकीने आत्मविश्वासाने सांगितले.\nअमिषा पटेल ही जब्बार पटेलची मुलगी. बापावर कुरघोडी करुन हिदी - मराठी पिक्चर गाजवते असं एकीने सडेतोडपणे सांगितलं आणि किती तरी उपवर मुलींनी नवनवीन फिल्मी माहिती पुरवली. उदा. शर्मिला टागोर ही परमपूज्य रविद्रनाथांची मुलगी. नृत्य दिग्दर्शिका सरोजखान या अमिरखानच्या सासूबाई असून त्या जावयाला बोटावर नाचवतात वगैरे वगैरे.\nमित्र गंभीरपणे म्हणाला,‘ तिला बॉलडान्स आणि लावणीनृत्य यायलाच हवं, आणि घरी परतल्यावर लगेच दहा मिनिटात तिने पिझ्झा बनवायला हवा. निदान पुरणपोळी बनवण्यात ती तरबेज असावी.‘ काही क्षण सन्नाटा पसरला. शेवटी एक जण म्हणाला, ‘माझ्या माहितीत आहे अशी एक मुलगी. पण ती तिरळी आहे\n‘मुळीच नाही. मुलीचं सौंदर्य, कुंडलीतील जुळणारे छत्तीस गुण व तिचं घराणं या गोष्टी गृहित धरलेल्या आहेत.‘ मित्र ठामपणे म्हणाला.\nत्या क्षणी मित्���ाशी बोलण्यात अर्थ नाही असा आमचा निष्कर्ष तर आमच्याशी बोलणं निरर्थक हा त्याचा निष्कर्ष ठरला. अन् एके दिवशी बातमी आली मित्राचे लग्न ठरले. आनंदाने नाचत मित्राचा जल्लोष करीत आम्ही नियोजित वधूच्या दर्शनासाठी रवाना झालो.\nस्पष्टच सांगायचं तर थोबाडीत मारल्यासारखी आमची अवस्था झाली. आमच्या बायका देखील सौंदर्याची खाण लागून गेलेल्या नाहीत, सांगून आलेल्या पहिल्या मुलीशी लग्न करुन आम्ही मोकळे झालो. आमच्या बायकांनी देखील तीच चूक केली. त्यामुळे आमच्या बायका चारचौघींसमान एक सो एक जहाँबाज असणे साहजिक होते.\nपण शतकापर्यंत पोहोचून मित्राने पसंत केलेली मुलगी कशी असावी आमच्या बायकांत शोभून दिसेल एवढी सामान्य होती. एकदाचा मित्र बोहल्यावर चढला अन् आम्ही सुटकेचा निःश्वास टाकला.\nपतीपत्नी सुखसोहळ्यात दंग असतील अशा भाबड्या समजूतीत असतांना पाचव्या दिवशी मित्र चरफडतच कट्टयावर आला. चेहरा अत्यंत त्रासिक दिसत होता.\n बोंबललं लग्न माझं‘ त्याचे बोल ऐकून आम्ही चक्रावलोच. ‘आता काय झालं‘ आमचा दबलेला स्वर.\n बायको आहे का कोण शाळेत शिक्षिका असली म्हणून चोवीस तास प्रश्नावली घेऊन नव-याच्या मागे धावायचं शाळेत शिक्षिका असली म्हणून चोवीस तास प्रश्नावली घेऊन नव-याच्या मागे धावायचं मधूचंद्राच्या रात्रीदेखील तिच्या प्रश्नांनी माझी कोंडी केली.‘\nकाय सांगणार, ‘आज मधुचंद्र ना आपला, मग आरती प्रभू, केशवसुत, माधव ज्युलियन, गोविदाग्रज या महान कवींची मूळ नावे सांगा‘ मी कोड्यात पडतो असं पाहून ‘निदान गो. नी. दा., ग. दी. मा. आणखी कोण कोण यांची संपूर्ण नावे फोड करुन सांगा असा तिचा आग्रह होता.‘\n‘अरे,संबंध काय या लोकांचा आपल्या मधुचंद्राशी\n‘पक्के अरसिक आहात. आमचा वादंग सुरु होताच बिचारा चंद्र देखील घाबरुन ढगाआड गेला. अन् मधुचंद्र तिथेच संपला दुस-या दिवशी टेबलावर नाश्त्यासाठी येऊन बसताच माझ्या पुढ्यात तिने कागद सारले. अण्णा हजारे-विजय हजारे, सुनील गावस्कर-रेणु गावस्कर, गोपाळ गणेश आगरकर-अजित आगरकर, शरद पवार-ललिता पवार यांची नाती विषद करा. वेळ फक्त दहा मिनिटं‘ मी कागद तिच्या अंगावर भिरकावित म्हटले, ‘कोण ही उपद्व्यापी मंडळी दुस-या दिवशी टेबलावर नाश्त्यासाठी येऊन बसताच माझ्या पुढ्यात तिने कागद सारले. अण्णा हजारे-विजय हजारे, सुनील गावस्कर-रेणु गावस्कर, गोपाळ गणेश आगरकर-अजि��� आगरकर, शरद पवार-ललिता पवार यांची नाती विषद करा. वेळ फक्त दहा मिनिटं‘ मी कागद तिच्या अंगावर भिरकावित म्हटले, ‘कोण ही उपद्व्यापी मंडळी अन् माझ्या संसारात लुडबूड करण्याचे कारण काय अन् माझ्या संसारात लुडबूड करण्याचे कारण काय\nखट्याळपणे हसत ती स्वयंपाक घरातून निघून गेली. आज तर तिने कहर केला. मी ऑफीसला निघताना तिने माझ्या हातात कागद सरकावला. विदा- गो. पु.- गं. बा.-ना.स.-पु.भा.-प्र.के.-वि. वा.-आणखी कसली कसली आद्याक्षरे देऊन नावं पुरी करायला सांगितली. मला माझं आद्याक्षरदेखील आठवत नाही, मी काय पुरं करणार कप्पाळ.\nआज मात्र मी जाम वैतागलो. मी सरळ तिला म्हणालो, ‘तुझ्या साहित्यप्रेमाचं कौतुक माझ्याजवळ नको.‘ तशी ती म्हणाली, ‘शंभर मुलींना नाकारताना तुम्ही विचारलेले प्रश्न काय लायकीचे होते\nमी चरफडत घराबाहेर पडलो. आता बघणार बघणार, नाही तर सरळ एक दिवस कोर्टात जाणार, घटस्फोटाचा अर्ज दाखल करण्यासाठी. निघतो मी.\n- अरुण सावळेकर, मोबा. ९८२२४७०७२२\nकिरण ठाकूर - षष्ठ्यब्दी संकल्प वर्ष\nदै. तरुण भारतचे संपादक, सीमा लढ्यातील एक अग्रणी नेते आणि लोकमान्य मल्टिपर्पज क्रेडिट सोसायटी या अल्पावधीत तीन राज्यात शाखा स्थापन झालेल्या सह. संस्थेचे अध्यक्ष श्री. किरण ठाकूर यांचे षष्ठ्यब्दी वर्ष हे संकल्प वर्ष म्हणून साजरे होत आहे. त्यानिमित्त सावंतवाडी येथे १४ व १५ जानेवारीला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिल्पग्राम येथे दोन दिवसांचे पत्रकार प्रबोधन शिबिर घेण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, निशिकांत जोशी, अनंत दिक्षित, अमरावतीचे विलास मराठे, कुमार कदम, डॉ. सागर देशपांडे, माधव गोखले, केसरीचे शैलेश टिळक अशा मान्यवरांनी या शिबिरात मार्गदर्शन केले. शिबिरात सिधुदुर्ग,गोवा,रत्नागिरी येथील पत्रकार सहभागी झाले होते.\nसावंतवाडी नगरपरिषदेच्या बॅ. नाथ पै सभागृहात सिधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारिता, कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, पर्यटन, साहित्य अशा विविध क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तींचा श्री. किरण ठाकूर यांनी सत्कार केला.\nकर्नाटक सीमा भागात मराठी भाषेसाठी सुरु असलेल्या सीमा बांधवांच्या दीर्घकाळ चाललेल्या लढ्यात आपले वडील तरुण भारतचे संस्थापक कै. बाबुराव ठाकूर यांचाच वारसा पुढे चालवित सीमा लढ्याचे प्रभावी नेतृत्व करणारे तसेच तरुण भारत ट��रस्ट व लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीच्या माध्यमातून विधायक कार्याची उभारणी करता येते हे किरण ठकूर यांनी दाखवून दिले आहे. पत्रकारिता आणि शैक्षणिक संस्था यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन त्यांच्या संकल्पांना समाजाचे सक्रीय बळ लाभावे यासाठी किरण ठाकूर यांच्या स्नेही व हितचितकांनी षष्ठ्यब्दी निमित्ताने एप्रिल २०११ मध्ये बेळगांव येथे आणि आता सिधुदुर्ग जिल्ह्यात संकल्प वर्षाचे आयोजन केले होते. किरण ठाकूर यांना व त्यांच्या संकल्पांना आमच्याही शुभेच्छा\nसहकारी संस्थांच्या कारभारात लेखापरीक्षण कार्य महत्वाचे\n(एकेकाळी सहकार क्षेत्रात देशापुढे आदर्श घालून देणा-या महाराष्ट्र राज्यातील सहकार क्षेत्र त्यातील राजकीय नेत्यांच्या मनमानी आणि भ्रष्ट कारभारामुळे रसातळाला गेलेले आहे. सहकार खाते आणि लेखापरीक्षक (ऑडीटर) यांचाही त्यामध्ये सहभाग आहे. परंतु त्यांनी आपले काम चोख आणि प्रामाणिकपणे केले तर राज्यातील सहकारी संस्थांचा कारभार पूर्ववत होऊ शकेल. त्यादृष्टीने लेखापरीक्षणाचे महत्व सांगणारा हा लेख.)\nसहकारी संस्था या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० आणि त्या खालील नियमानुसार नोंदणी अधिका-यांकडे नोंदवून कायदेशीररित्या दैनंदिन कारभारास सुरुवात केली जाते. संस्थेचे आर्थिक व्यवहार सुरुवातीस लहान स्वरुपात असतात, त्याचे हळूहळू मोठ्या स्वरुपात रुपांतर होत जाते. साहजीकच अशा व्यवहारात पारदर्शकता असणे, बरोबरच वैधानिक लेखापरीक्षणाद्वारे प्रभावी नियंत्रण राहणे गरजेचे व महत्वाचे आहे. लेखापरीक्षण हे वित्तीय नियंत्रणाचे एक साधन आहे. संस्था आपल्या घटनेतील तरतुदीनुसार सभासद कल्याणाचे उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न करीत असते त्या प्रमाणात आर्थिक व्यवहारही वाढत जातात. या व्यवहारांवर अंतर्गत नियंत्रण ठेवण्याची प्रभावी पद्धती काही संस्थांमध्ये कामाची विभागणी वेगवेगळ्या प्रकारे करुन वापरली जाते. त्याचबरोबर स्वतंत्र अंतर्गत तपासणी अथवा अंतर्गत लेखापरीक्षण करुन घेवून नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. असे जरी असले तरी प्रतिवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर शासनाच्या नियंत्रणाखाली प्रत्येक सहकारी संस्थेचे वैधानिक लेखापरीक्षण होणे जरुरीचे आहे.\nसहकारी संस्थांचे आर्थिक वर्ष ३१ मार्चला संपते व त्यानंतर ४५ दिवसांचा कालावधी संस्थेची आर्थिक पत्रके म्हणजेच तेरीज, व्यापारीपत्रक, नफातोटापत्रक, ताळेबंद आदी सहकार खात्याकडे सादर करण्यासाठी असतो. त्यानंतर ३ महिन्यांच्या कालावधीत संस्थेची एक सर्वसाधारण वार्षिक सभा बोलवावी लागते व त्या सभेत संस्थेची सर्व आर्थिक पत्रके, लेखापरीक्षण अहवाल, समितीचा अहवाल ठेवावा लागतो. संस्थेचे वैधानिक लेखापरीक्षण आर्थिक वर्ष संपल्यानंतर नजीकच्या काळात पूर्ण होऊन लेखापरीक्षण अहवाल संस्थेस प्राप्त झालेला असल्यास त्याचे वाचन वार्षिक सर्वसाधारण सभेत करणे शक्य असते. तसा अहवाल प्राप्त न झाल्यास मागील वर्षअखेरचा प्राप्त लेखापरीक्षण अहवाल सभेत ठेवला जातो. वार्षिक सभेत संबंधीत लेखापरीक्षकास महा. सह. संस्था अधिनियम १९६० चे कलम ८१(५) नुसार हजर रहाण्याचा व संस्थेच्या हिशोब संबंधाने आपल्या लेखापरीक्षण अहवालास अनुसरुन भाषण करण्याचा अधिकार आहे. संस्थेच्या हिशेबात दिसून आलेले दोष, पैशांची अफरातफर कायदाकानू पोटनियम यांचे झालेले उल्लंघन, व्यवहारातील अनियमितता, राबविलेले आर्थिक धोरण, ध्येयधोरण उद्देश याची सफलता, संस्थेने सुरु केलेले उपक्रम, चालविलेले विविध विभाग, त्यात झालेले नफानुकसान, संस्थेची देयता व जिदगी आणि सांपत्तीक स्थिती अशा अन्य विविध बाबींवर लेखापरीक्षकाने नमूद केलेल्या अभिप्रायांवर चर्चा केली जाते व त्यामुळे संस्थेच्या सभासदांस दैनंदिन कारभार पाहण्यासाठी आपण निवडून दिलेल्या समितीने घेतलेले निर्णय व वेतनी कर्मचारी वर्गाकडून केले गेलेले कामकाज याचा आढावा घेता येतो. गेल्या वर्षभरात अभिप्रेत असे काम झालेले आहे किवा नाही हे स्पष्ट होते. सभासदांस लेखापरीक्षण अहवालाचा आधार घेवून आवश्यक ते प्रश्न उपस्थित करुन आपले समाधान करुन घेता येते. संस्थेचे पुढील धोरण व अंदाजपत्रक याबाबत सूचना करता येतात. या सर्व दृष्टीने वार्षिक सभेत संस्थेचा वैधानिक लेखा परीक्षण अहवाल ठेवण्यास अनन्यसाधारण महत्व आहे.\nसहकारी संस्थेचे दैनंदिन आर्थिक व्यवहार मुख्य कार्यालयाकडील खजिनदार व संस्थेच्या शाखा असल्यास त्या त्या ठिकाणचे विभाग प्रमुख व्यवहारातील रोखीचे व्यवहार हाताळतात. रोख रक्कमा कायदा कानू आणि पोटनियमातील तरतुदीनुसार ठरवून दिलेल्या मर्यादेपर्यंत हाती ठेवून उर���वरीत रक्कम नजीकच्या बँकेत भरणा करण्याचे बंधन आहे. ते कटाक्षाने पाळले गेले पाहिजे. रोखीच्या व्यवहारांवर प्रभावी नियंत्रण व्यवस्था असणे गरजेचे आहे. रोख व्यवहाराची कल्पना संस्थेच्या रोजकिर्दीवरुन येते. संस्थेचा निधी अनावश्यक आणि बेजबाबदारपणे खर्च होऊ नये म्हणून खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे लेखापरीक्षण हे एक साधन आहे. संस्थेच्या साधनसंपत्तीचा दुरुपयोग केला जावू नये म्हणून नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी लेखापरीक्षकाची आहे. लेखापरीक्षण वेळच्यावेळीच करुन घेण्यात निरुत्साही न रहाता संस्थांनी लेखापरीक्षण करुन घेण्या साठी योग्य त्या यंत्रणेकडे स्वतः म्हणून पाठपुरावा केला पाहिजे.\nसहकारी कायद्याखाली नोंदविल्या गेलेल्या संस्थेची प्रत्यक सहकारी वर्षांत निबंधक लेखापरीक्षा करवून घेतील अशी तरतूद महा. सह. संस्था अधिनियम १९६० चे कलम ८१ करण्यात आलेली आहे. त्यास अधिन राहून संस्थेचे लेखापरीक्षण प्रतिवर्षी झाल्यास संस्था सुदृढ बनण्यास खरा हातभार लागणार आहे. कारण लेखापरीक्षण नियमीत व वेळीच होवून त्याचा अहवाल संस्थेस प्राप्त झाल्यास त्यात नमूद केलेल्या आक्षेपार्ह बाबींची कलम ८२ नुसार दोष दुरुस्ती करणे त्वरीत शक्य होऊन कारभारात सुधारणा करणे शक्य असते. लेखापरीक्षण अहवालाच्या तारखेपासून ३ महिन्यांच्या आत दोषदुरुस्ती अहवाल निबंधकांकडे पाठविण्याचे बंधन संस्थेस आहे. अशा दोषांच्या पूर्ततेबाबत निबंधकांचे समाधान न झाल्यास निबंधक आपले अधिकार वापरुन सदरचे दोष कसे सुधारावयाचे याबाबत आवश्यक हुकूम करु शकतात व दिलेल्या मुदतीत संस्थेने आपले दोष सुधारले नाहीत तर संस्थेचे जबाबदार अधिकारी कायदा कलम १४६ (जे) नुसार अपराधी ठरु शकतात. कायद्यातील तरतुदीखाली निबंधकांस आपल्या अधिकारात कोणत्याही अन्य इसमाची नेमणुक करुन ते दोष सुधारुन घेता येतात. या कायद्यातील तरतुदी चांगल्या आहेत. फक्त त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.\nसहकारी संस्था भविष्यकाळात आपला पाया मजबूत करुन आर्थिकदृष्ट्या डबघाईस न येता सक्षमपणे सहकारात आपले स्थान निर्माण करण्यास लेखापरीक्षण कार्य महत्वाचे आहे. २ ते ३ वर्षांचे लेखापरीक्षण एका वेळेस होण्यापेक्षा प्रतीवर्षी होणा-या लेखापरीक्षणाचा परिणाम संस्थेच्या हिताच्या दृष्टीने दिसून येईल. जेवढा लेखापरीक्षणास विलंब होईल तेवढी दोषांची पुनरावृत्ती दरवर्षी होऊन कालांतराने ते दुरुस्त करण्याकडेही दुर्लक्ष होऊन पुढे हेच दोष संस्थेचे आर्थिक व्यवहार बिघडवण्यास कारणीभूत ठरतील. यासाठी सुरुवातीपासूनच संस्थेचे लेखापरीक्षण व त्याची दोषदुरुस्ती याकडे गांभिर्याने महाणे जरुरीचे आहे. व्यवहारानुसार लेखापरीक्षणासाठी लेखापरीक्षकांस पुरेसा कालावधीसुद्धा मिळाला पाहिजे. लेखापरीक्षण म्हणजे केवळ किर्द तपासणी एवढेच काम नसून अनेक बाबी संस्थेच्या व्यवसायाच्या अनुषंगाने पहावयाच्या असतात. संस्थेच्या कारभाराचे निरीक्षण आणि लेखापरीक्षण यामध्ये फरक आहे. लेखापरीक्षण कार्य सुरु करुन पूर्ण करणे हे काम अल्प कालावधीत होणारे नाही. लेखापरीक्षण प्रत्यक्ष सुरु केल्यानंतर अनेक खुलासे व माहिती लेखापरीक्षकांस वेळोवेळी संबंधीतांकडून उपलब्ध करुन घ्यावी लागते. संस्थेच्या सर्व व्यवहाराचे अचूक आणि परिपूर्ण प्रतिबिब संस्थेने लिहिलेल्या हिशेबात व त्यानुसार तयार केलेल्या आर्थिक पत्रकात येते की नाही याची खात्री करण्याचे कार्य अंतिमतः लेखापरीक्षकास करावयाचे असते. संस्थेच्या आर्थिक गैरव्यवहारांच्या प्रकरणात लेखापरीक्षण अहवाल हा पुरावा म्हणून वाचला जातो. केवळ लेखापरीक्षण हा संस्थेचे दोष काढण्याचे काम करणारी व्यक्ती नसून लोखापरीक्षक संस्थेचा मार्गदर्शक व मित्र म्हणून भूमिका बजावत असतो. त्यामुळे संस्थेच्या हिताच्या दृष्टीने संस्था आर्थिक बाजूने सुदृढ रहाण्यासाठी लेखापरीक्षण कार्य अतिशय महत्वाचे आहे.\n- अॅड. अरुण प्रभू खानोलकर, पिगुळी-कुडाळ\nयावर्षी पाऊस लांबला. थंडीही पडेल की नाही याची शंका होती. परंतू आता जानेवारीत कडाक्याची थंडी पडली आहे. थंडीमुळे आंबा झाडांना चांगला मोहोर येतो असा बागायतदारांचा अनुभव आहे. परंतू जिल्ह्यात यापूर्वी अनुभवली नव्हती अशी थंडी (सरासरी १० ते ११ सें.ग्रेड) पडल्याने आंबा मोहोरही फारसा आला नाही आणि यापुढे थंडी कमी होऊन मोहोर येईल त्याची फळे मे अखेरीस हाती येतील असा अंदाज आहे. गेली काही वर्षे विपरीत हवामानामुळे आंबा पीक कमी, आंब्याचा दर्जाही कमी, साहजीकच उत्पादन खर्च भागणेही कठीण या कात्रीत बहुसंख्य बागायतदार सापडले आहेत.याहीवर्षी त्यामध्ये फरक पडेल अशी चिन्हे नाहीत.\nसिधुदुर्ग बँकेच्या अध्यक्षपदी ��ृष्णनाथ तांडेल\nसिधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची वर्षाची मुदत संपल्याने या पदांच्या निवडीसाठी जिल्हा बँकेच्या सभागृहात निवडणुक निर्णय अधिकारी नीशा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. अध्यक्षपदी कृष्णनाथ तांडेल व उपाध्यक्षपदी विद्या -प्रसाद बांदेकर यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सावंत, उपाध्यक्ष सुगंधा साटम, बँकेचे सर्व संचालक उपस्थित होते.\n३१ जानेवारी २०१२ - मानसीश्वर जत्रा, ४ फेब्रुवारी - तांबळेश्वर - गाडीअड्डा, ७ फेब्रुवारी - सातेरी जत्रा\nवेंगुर्ल्यात रंगली राज्यस्तरीय शुटिग बॉल अज्यिकपद स्पर्धा\nमहाराष्ट्र राज्य डायरेक्ट शुटिगबॉल अजिक्यपद स्पर्धा वेंगुर्ल्यातील खर्डेकर महाविद्यालयाच्या मैदानावर १४ व १५ जानेवारी २०१२ ला यशस्वीपणे पार पडली. १९ वर्षाखालील ज्युनियर गटाची ही २५ वी स्पर्धा होती. या स्पर्धेसाठी राज्यातील ३० संघ सहभागी झाले होते. यामध्ये मुलांच्या गटात लातूर जिल्ह्याने तर मुलींच्या गटात अहमदनगर जिल्ह्याने अजिक्यपद पटकावले. या स्पर्धेसाठी तीस संघांच्या खेडाळूंबरोबर त्यांचे प्रशिक्षक, व्यवस्थापक, राज्य शुटिगबॉल संघटनेचे पदाधिकारी मिळून सुमारे चार-साडेचारशे लोक आले होतो. या स्पर्धेतील खेळाडूंची कामगिरी पाहून महाराष्ट्र राज्याचे मुला-मुलींचे संघ निवडण्यात आले. त्यामध्ये मुलींच्या संघात संपदा सावंत व अमृता आजगावकर या दोन मुलींची व मुलांच्या संघात महम्मद बोबडे व हर्षवर्धन कदम या सिधुदुर्ग जिल्ह्यातील चार मुलांची निवड झाली आहे. स्पर्धेला क्रिडाप्रेमींचा चांगला प्रतिसाद लाभला.\nस्पर्धा सुरु होण्यापूर्वी सर्व खेळाडूंची वेंगुर्ले शहरातून रॅली काढण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी नगराध्यक्षा नम्रता कुबल, उपनगराध्यक्ष रमण वायंगणकर, जिल्हा क्रीडा अधिकारी क्षीरसागर, राज्य संघटनेचे उपाध्यक्ष सुरेश कोकरे व अन्य पदाधिकारी, सिधुदुर्ग जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. बोबडे, वेंगुर्ले तालुका संघटनेचे अध्यक्ष राजन गिरप, गटविकास अधिकारी बाबली वायंगणकर, प्र. प्राचार्य प्रदीप होडावडेकर आदी उपस्थित होते. यावेळी वेंगुर्ले तालुक्यातील काही ज्येष्ठ व्हॉलीबॉल खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.\nस्पर्धेचे बक्षिस वितरण माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, शिवसेना आमदार परशुराम उपरकर, शिवसेना नेते पुष्कराज कोले, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सचिन वालावलकर यांच्या हस्ते करण्यात आले.\nवेंगुर्ल्यातील माजी व्हॉलीबॉल खेळाडू व अन्य कार्यकर्ते तसेच जागृती मंडळाचे अध्यक्ष संजय मालवणकर यांनी खेळाडू व पदाधिका-यांची निवास व भोजन व्यवस्था उत्तम ठेवली होती.\nवेंगुर्ल्यात दोन महिन्यांपूर्वीच राज्यस्तरीय ज्युनिअर गटाच्या व्हॉलीबॉल (पासिग) स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या होत्या. त्यावेळीही राज्यभरातून खेळाडू व पदाधिकारी मिळून पाच-सहाशे जणांची उपस्थिती होती. गेल्या वर्षी वेंगुर्ले बंदरावरील वाळूच्या मैदानावर राष्ट्रीय स्तरावरील बीच कबड्डी स्पर्धा झाली होती. त्यावेळीही देशभरातील सुमारे चार-पाचशे खेळाडू व पदाधिकारी आले होते. सर्वांनीच वेंगुर्लेवासीयांच्या सहकार्याची व आतिथ्याची प्रशंसा केली होती. आत्ताच्या या राज्यस्तरीय स्पर्धेमुळेही वेंगुर्ल्यात अशा मोठ्या स्पर्धांचे यशस्वी आयोजन होऊ शकते हे सिद्ध झाले.\nअंक ३रा, १९ जानेवारी २०१२\nअंक २रा, १२ जानेवारी २०१२\nकिरात ट्रस्टचे कार्यकारी व्यवस्थापक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://upakram.forumotion.com/t24-topic", "date_download": "2018-12-16T04:58:29Z", "digest": "sha1:XXGLJJP7LS5XTNELKH2NL3LPYCMI4SW5", "length": 2777, "nlines": 48, "source_domain": "upakram.forumotion.com", "title": "धर्मशिक्षण : देवतेला प्रदक्षिणा घालणे", "raw_content": "\nCKP आणि हिंदू धर्म\n» कायस्थांचे इमान गावे कोण्या कवनांनी \n» मन एव मनुष्याणाम्‌\nधर्मशिक्षण : देवतेला प्रदक्षिणा घालणे\nCKP :: हिंदू धर्म :: हिंदू संकृती\nधर्मशिक्षण : देवतेला प्रदक्षिणा घालणे\n‘देवतेचे दर्शन घेतल्यानंतर देवतेला प्रदक्षिणा घालावी. देवतेला प्रदक्षिणा घालणे म्हणजे देवतेला आपल्या आठही\nअंगांसहित, म्हणजेच साष्टांग नमस्कार करण्यासारखेच आहे. प्रदक्षिणा घालणे म्हणजे देवतेच्या साक्षीने एक\nप्रकारे स्वत:मधील षड्रिपू आणि अहं यांचा नाश करण्याचा प्रयत्न करणे अन् देवतेला अनन्यभावाने शरण येणे.’\nCKP :: हिंदू धर्म :: हिंदू संकृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%A7%E0%A5%82-%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2018-12-16T03:44:17Z", "digest": "sha1:7TN4K4NDYY6UMZXRN3HOCO45YUCSXDNI", "length": 5961, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "माळी समाजाचा वधू – वर मेळावा उत्साहात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमाळी समाजाचा वधू – वर मेळावा उत्साहात\nभोसरी – श्री संत शिरोमणी सावता महाराज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत राज्यस्तरीय माळी समाज वधू-वर परिचय मेळाव्यात सहाशे एक इच्छुक वधू – वरांनी सहभाग घेतला होता. यामध्ये 377 मुले, 225 मुलींचा समावेश होता.\nमेळाव्याचे उद्‌घाटन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ माजी नगरसेवक वसंत लोंढे, सुरेश म्हेत्रे, नगरसेवक संतोष लोंढे, राहूल जाधव, लक्ष्मण सस्ते, नम्रता लोंढे, पिंपरी-चिंचवड माळी महासंघाचे अध्यक्ष आनंदा कुदळे, डॉ. अनु गायकवाड, उद्योजक सुदाम अभंग, चंद्रकांत रासकर, ज्ञानेश्वर विधाटे, भास्कर बुरडे, सिने अभिनेता संतोष माने, मेळावा प्रमुख मच्छिंद्र दरवडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष शांताराम ताम्हाणे, शाम गायकवाड, हनुमंत लोंढे, पंढरीनाथ राऊत, गणपत विधाटे, उत्तम गायकवाड, रोटरी क्‍लब पिंपरी अध्यक्ष जसबिंदर सिंग, अध्यक्षा वर्षा पांगारे आदी उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleएकतर्फी प्रेमातून महिलेचा खून\nNext articleघटनाचक्र २०१७ क्रीडांगण ; भारत-पाक लढत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/cricket-news-9/", "date_download": "2018-12-16T03:27:40Z", "digest": "sha1:T2IYPNXWXO5TX4X6LLHXJXPOGPI36ANJ", "length": 8836, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कॅडेन्स अकादमी संघांचा अंतिम फेरीत प्रवेश | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकॅडेन्स अकादमी संघांचा अंतिम फेरीत प्रवेश\nपीवायसी करंडक 14 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धा\nपुणे – कॅडेन्स अकादमी संघाने पीवायसी हिंदू जिमखाना संघाचा पराभव करत येथे सुरु असलेल्या पीवायसी हिंदु जिमखाना क्‍लब यांच्या तर्फे आयोजीत पीवायसी करंडक 14 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.\nपीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत पीवायसी हिंदू जिमखाना संघाला कॅडेन्स अकादमी संघाकडून घरच्या मौदानावर पराभव पत्करावा लागला. पहिल्यांदा खेळताना अर्शीन कुलकर्णी आक्रमक फलंदाजीच्या जोरावर कॅडेन्स अकादमी संघाने 45 षटकात 3 बाद 266 धावांचा डोंगर रचला.\nअर्शीन कुलकर्णीने 137 चेंडूत दमदार 134 धावा केल्या. वेदांत जगदाळेने 87 धावा करून अर्शीनला सुरेख साथ दिली. अर्शीन व वेदांत यांनी 231 चेंडूत 191 धावांची दमदार भागीदारी करत संघाचा डाव भक्कम केला. 266 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अर्शीन कुलकर्णी व दिग्वीजय पाटील यांच्या अचूक गोलंदाजीपुढे पीवायसी हिंदू जिमखाना संघ 37.1 षटकात सर्वबाद 140 धावांत गारद झाला.\nअर्शीन कुलकर्णी व दिग्वीजय पाटील यांनी प्रत्येकी 2 तर आकाश जाधव, निशांत राजपाठक व वेदांत जगदाळे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद करत संघाला विजय मिळवून दिला. अष्टपैलू कामगिरी करणारा अर्शीन कुलकर्णी सामनावीर ठरला.\nउपान्त्य फेरी – कॅडेन्स अकादमी- 45 षटकांत 3 बाद 266 (अर्शीन कुलकर्णी 134, वेदांत जगदाळे 87, आर्यन गोजे 19, निखिल लुनावत 1-37) वि.वि पीवायसी हिंदू जिमखाना – 37.1 षटकांत सर्वबाद 140 (स्वराज चव्हाण 76, समर्थ काळभोर 14, अर्शीन कुलकर्णी 2-29, दिग्वीजय पाटील 2-33, आकाश जाधव 1-16, निशांत राजपाठक 1-17, वेदांत जगदाळे 1-0) सामनावीर- अर्शीन कुलकर्णी\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअंकिता रैना, कारमान कौर थंडी, तामरा झिदनसेक, इवा गुरेरो उपांत्य फेरीत\nNext articleलेफ्टनंट जनरल रणबीरसिंग यांनी घेतला काश्‍मीरातील सुरक्षेचा आढावा\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nवसंत रांजणे-11 व भाऊसाहेब निंबाळकर-11 यांच्यात विजेतेपदासाठी लढत\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\nआर्य स्पोर्टस, प्रदिपदादा कंद स्पोर्टस क्‍लब संघांची आगेकूच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-madhukar-pichad-news-460462-2/", "date_download": "2018-12-16T02:59:34Z", "digest": "sha1:FEL2P2NYR7GTN5AQBQYE2FBYTK5ZRE3G", "length": 9359, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आ. थोरातांकडून पिचड यांच्या तब्येतीची चौकशी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआ. थोरातांकडून पिचड यांच्या तब्येतीची चौकशी\nअकोले – माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांचे भावाभावाचे नाते सर्वश्रृत आहे. एक भाऊ रुग्णालयात उपचार घेत असताना दुसऱ्याभावाने मुंबई येथील लीलावती रुग्णालयात जाऊन आपल्या मोठ्या भावाच्या प्रकृतीची विचारपूस केली. या भेटीतून दोन माजी मंत्र���यांमधील जिव्हाळा या निमित्ताने पुढे आला.\nअकोले व संगमनेर या दोन तालुक्‍यांमध्ये गेले दीर्घकाळ राजकीय सामंजस्याचे व सामाजिक सलोख्याचे कायम वातावरण राहिले आहे. भावा भावाचे नाते हे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्यापासून आजपर्यंत कायम टिकून आहे. भाऊसाहेब थोरात यांचे निधन झाल्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही हे नाते जपले.\nमाजी मंत्री पिचड लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. हे कळताच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, आमदार हेमंत टकले, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यानंतर आज माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पिचड यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि पूर्णपणे बरे व्हा, अशी सदिच्छा व्यक्त केली.\nपिचड हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, तर बाळासाहेब थोरात हे अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीचे सदस्य आहेत. मात्र याप्रसंगी त्यांनी आपले भावाभावांचे नाते जपत व पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून पिचड यांच्या प्रकृतीची चौकशी केली. तसेच त्यांना लवकरात लवकर बरे होण्याच्या सदिच्छा दिल्या.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभीमा नदीपात्रात वाळुतस्करांची मुजोरी\nNext articleनेवासेत डाळींब, कांदा मार्केट सुरू करा : मनसे\nबारहाटे यांना बेस्ट ऍप्रेंटिस\nकॉंग्रेसच्या यशाबद्दल कर्जतला कार्यकर्त्यांचा जल्लोष\nस्वस्थ भारत सायकल यात्रा नगरमध्ये दाखल\nपत्रकारास मारहाण करणाऱ्या पोलिसाचे निलंबन करा\nसोशल मिडीया हे आभासी जग – कापरे\nप्रदर्शनामधूनच भावी कलाम, भाभा तयार होतील\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nझोरामथंगा यांनी घेतली मिझोरामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:Categories", "date_download": "2018-12-16T03:07:34Z", "digest": "sha1:SENJP6EY2VL3EUDKBNMSMQONMPUWC7I4", "length": 8757, "nlines": 197, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:Categories - विकिपीडिया", "raw_content": "\n\"कॅटेगरी: कॅटेगरिज\" मधील \"कॅटेगरी:मूळ\" ही मराठी विकिपीडियातील सर्वोच्च कॅटेगरी असली तरी विकिपीडियाच्या मुक्त स्वरूपामुळे वर्ग निर्मितीचे स्वरूप नियंत्रित असतेच असे नाही, तसेच ते वरून खालीपर्यंत असेही नसते. प्रत्येक पानास किमान एक कॅटेगरी असावी आणि ती कॅटेगरी साखळी स्वरूपात खालीपासुन वर जावी ही आदर्श व्यवस्था झाली; ती पाळली जाण्याची विनंती असली तरी आग्रह असतोच असे नाही. किमान विकिपीडियाचे वरच्या पातळीतील सुसूत्रता व्यवस्थित राहील हे पाहणे क्रम प्राप्तच नाही तर प्राथमिकताच आहे.\nविकिपीडियातील लेखांना एकापेक्षा अधिक कॅटेगरी पण असू शकतात. त्यामुळे त्यांचे स्वरूप एकमेकात गुंतलेल्या शृंखलां प्रमाणे असते. अर्थात कुठे गाठ आणि गुंता झाला तर तोही सोडवावा लागतो.\nकोणत्याही लेखा करिता कॅटेगरीची नोंद [[Category:वर्गाचे नाव]] हे लेखाच्या सर्वात शेवटच्या भागात लिहून सेव्ह केले जाते. लेखात दिसणारा कॅटेगरी हा सर्वात शेवटचा भाग असला तरी पान संपादन करत असताना आंतरविकि दुव्यांचे जोड सर्वात शेवटी येत असतात.\nलेखांपर्यंत पोहचण्याचे इतर मार्ग[संपादन]\nविकिपीडिया कॅटेगरी हा लेखांपर्यंत पोहचण्याकरिता उपलब्ध अनेक मार्गांपैकी एक मार्ग झाला.विस्तृत माहिती करिता विकिपीडिया:सफर हा लेख वाचा\nविकिपीडिया वर्णमाला आधारित अनुक्रमणिका,\nविकिपीडिया येथे काय जोडले आहे\nगूगल इत्यादी शोधयंत्राने दिलेले शोध ,\nइतर संकेतस्थळांनी दिलेले दुवे इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत.\nवर्ग शृंखलेत जोडावयाचे राहीलेले वर्ग\nवर्ग द्यावयाचे राहीलेले लेख\nवर्ग द्यावयाच्या राहीलेल्या संचिका\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► आशय‎ (८ क)\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ ऑगस्ट २०१८ रोजी १०:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?id=x1x9530", "date_download": "2018-12-16T04:45:57Z", "digest": "sha1:D6JCDEMC5IEPOLW2RUOFD4IKRFUDIOGM", "length": 8372, "nlines": 216, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Mickey & Minnie 377 : Cartoons अँड्रॉइड थीम", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली कार्टून\nसूचना सूचना माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थीमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: E5\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: LG-E430\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर Mickey & Minnie 377 : Cartoons थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/football-fans-express-anger-over-rs-4695-indian-national-team-jersey-on-twitter/", "date_download": "2018-12-16T04:04:21Z", "digest": "sha1:STGV2YZC2M6SMHC5RQDN7UWJJRCRP6XR", "length": 8816, "nlines": 72, "source_domain": "mahasports.co.in", "title": "अबब! भारतीय फूटबॉल संघाची जर्सी घ्यायला तुम्हाला मोजावी लागणार मोठी रक्कम !", "raw_content": "\n भारतीय फूटबॉल संघाची जर्सी घ्यायला तुम्हाला मोजावी लागणार मोठी रक्कम \n भारतीय फूटबॉल संघाची जर्सी घ्यायला तुम्हाला मोजावी लागणार मोठी रक्कम \nभारतात होणारा फिफाचा अंडर ��७चा विश्वचषक काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. भारतामध्ये त्यामुळे या स्पर्धेबाबत प्रचंड उत्सुकता वाढत आहे. त्यात अनेक कारणांमुळे अनेक चर्चाना उधाण येत आहे. फ़ुटबॉलमध्ये स्वतःच्या संघाच्या जर्सीसाठी खूप आत्मीयता असते. आपल्या देशाची जर्सी आपण परिधान करावी असे प्रत्येकाचे स्वप्न असते. भारतासारख्या देशात तर प्रत्येकाला देशाची जर्सी घालण्याचे दिवास्वप्ने पडलेली असतात.\nभारताच्या अंडर १७ फ़ुटबॉल संघाच्या जर्सीची किंमत सांगितली तर तुम्ही अवाक झाल्याशिवाय राहणार नाही. नायके या खूप प्रसिद्ध ब्रॅंडने भारताची जर्सी बनवली आहे. या जर्सीची किंमत आहे तब्बल ४,६९५ रुपये. डिलिवरी आणि हँडलिंग चार्जेस मिळून एक जर्सी विकत घेण्यासाठी आपणाला ५,४९५ रुपये इतकी मोठी किंमत मोजावी लागते. युरोपातील काही मोठ्या क्लबच्या जर्सीच्या तुलनेत देखील हे किंमत जास्त आहे.\nभारताची फ़ुटबॉलची बाजारपेठ पाहता ही किंमत खूप अवाजवी भासते. त्यामुळे अनेक स्थरातून यांच्यावर टीका होत आहेत. प्रामुख्याने ट्विटरवर अनेकजण आपले मत व्यक्त करत आहेत. या जर्सीवर काही विशेष कामदेखील केलेले दिसत नाही जेणेकरून ती खेळाडूसाठी किंवा जे ती परिधान करणार आहेत त्त्यांना आराम मिळावा. त्यामुळे नायके कंपनीला टीकेला सामोरे जावे लागते आहे.\nरनमशीन विराट कोहली ठरला तेंडुलकर, गावसकरांनाही वरचढ, केला हा मोठा पराक्रम\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..\nISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%AF", "date_download": "2018-12-16T04:31:57Z", "digest": "sha1:PBJZFKPPPCO6ZFUJVMCYZN66P6GTY6PT", "length": 6180, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जनमेजय - विकिपीडिया", "raw_content": "\nआदि पर्व · सभा पर्व · अरण्यक पर्व · विराट पर्व · उद्योग पर्व · भीष्म पर्व · द्रोण पर्व · कर्ण पर्व · शल्य पर्व · सौप्तिक पर्व · स्त्री पर्व · शांति पर्व · अनुशासन पर्व · अश्वमेधिक पर्व · आश्रमवासिक पर्व · मौसल पर्व · महाप्रस्थानिका पर्व · स्वर्गारोहण पर्व · हरिवंश पर्व\nशंतनू · गंगा · देवव्रत (भीष्म) · सत्यवती · चित्रांगद · विचित्रवीर्य · अंबिका · अंबालिका · विदुर · धृतराष्ट्र · गांधारी · शकुनी · सुभद्रा · पंडू · कुंती · माद्री · युधिष्ठिर · भीम · अर्जुन · नकुल · सहदेव · दुर्योधन · दुःशासन · युयुत्सु · दुःशला · द्रौपदी · हिडिंबा · घटोत्कच · अहिलावती · उत्तरा · उलूपी · चित्रांगदा\nअंबा · बारबरीका · बभ्रुवाहन · इरावान् · अभिमन्यू · परीक्षित · विराट · कीचक · कृपाचार्य · द्रोणाचार्य · अश्वत्थामा · एकलव्य · कृतवर्मा · जरासंध · सात्यकी · मयासुर · दुर्वास · संजय · जनमेजय · व्यास · कर्ण · जयद्रथ · कृष्ण · बलराम · द्रुपद · हिडिंब · धृष्टद्युम्न · शल्‍य · अधिरथ · शिखंडी\nपांडव · कौरव · हस्तिनापुर · इंद्रप्रस्थ · कुरुक्षेत्र · भगवद्‌गीता · महाभारतीय युद्ध · महाभारतातील संवाद\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ मार्च २०१४ रोजी १४:५५ वाजता क��ला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://murkhanand.blogspot.com/2010/02/blog-post.html", "date_download": "2018-12-16T03:53:11Z", "digest": "sha1:ATJNTJNOFMQK7VSDXVBFPL7XNHZCJKM7", "length": 7160, "nlines": 95, "source_domain": "murkhanand.blogspot.com", "title": "विमुक्त: कोकणातली भटकंती...", "raw_content": "\nसोमवारची रजा टाकून मस्त ३ दिवस सुट्टी मिळवली आणि दुचाकीवर कोकणात भटकून आलो... मी आणि रव्या असे आम्ही दोघेच होतो... काहीच प्लान नव्हता... \"मिळेल ते खायचं, पडेल तिथे रहायचं आणि निव्वळ भटकायचं\" हा एकच हेतु होता...\nपहिल्या दिवशी पुणे - महबळेश्वर - पोलादपूर - खेड - चिपळूण - मार्गताम्हाणे - वेळणेश्वर असा साधारण २९० कि.मी. चा प्रवास केला... दुपारी २ वाजता वेळणेश्वरला पोहचलो... वेळणेश्वरच्या समुद्र-किनाऱ्या वरुन संध्याकाळी सुंदर सुर्यास्त अनुभवला... रात्री निवांतपणे पुळणीत बसलो... पहाटेच्या कोवळ्या उन्हात सोनेरी समुद्र पाहिला...\n(आंबेनळी घाट) (मधु-मकरंद गड... आंबेनळी घाटातून) (नजारा... आंबेनळी घाटातून) (नजारा... आंबेनळी घाटातून) (वेळणेश्वरचा समुद्र-किनारा) (म्हावरा) (सुर्यास्त... वेळणेश्वर) (सुर्यास्त... वेळणेश्वर) (सुर्यास्ता नंतर... वेळणेश्वर) (सुर्योदय... वेळणेश्वर) (वेळणेश्वर मंदिर) दुसऱ्या दिवशी वेळणेश्वर - गुहाघर - धोपावे - दाभोळ - दापोली - हर्णे - केळशी - वेशवी - कोलमांडले - हरिहरेश्वर असा प्रवास केला... धोपावे ते दाभोळ आणि वेशवी ते कोलमांडले हा प्रवास बोटीने करावा लागतो... दुचाकी/चारचाकी आरामात बोटीत मावतात... आजची संध्याकाळ केळशीच्या समुद्र-किनाऱ्यावर घालवली... सुर्यास्ता नंतर उरलेला प्रवास करुन हरिहरेश्वरला पोहचलो...\nतिसऱ्या दिवशी दुपारी १२ पर्यंत हरिहरेश्वरच्या समुद्र-किनाऱ्यावर भटकलो...\n(चामू... हरिहरेश्वर) (खेकडा... हरिहरेश्वर) (हरिहरेश्वर समुद्र-किनारा) हरिहरेश्वरला दुपारचं जेवण उरकुन परतीचा प्रवास सुरु केला... हरिहरेश्वर - म्हसळा - माणगाव - निजामपूर - विळे - ताम्हिणी घाट - मुळशी - पुणे असा प्रवास केला... मुळशीच्या काठावरच्या सुरेख सुर्यास्ताने भटकंतीची सांगता झाली...\n(मी... मुळशीला सुर्यास्ताच्या वेळी)\n३ दिवस समुद्रात मनसोक्त पोहलो आणि खूप मासे खाल्ले... हलवा, सुरमाई आणि सुंगटं... खूप दिवसांनी इतके त��जे मासे खाल्ले... घाई नव्हती, चिंता नव्हती... वेळ होता, दुचाकी होती आणि भटकायची प्रचंड आवड... फार मजा आली... केवळ आनंदी आनंद...\nवा छान असं मनसोक्त फिरायला हवं. वर्णन आणि फोटो दोन्ही मस्त. बरं वाटलं.\nहाय मै तो मर जांवा\nअप्रतिम, फारच छान...पण बाईक वरून एवढा लांबचा पल्ला गाठणे तसा जोख्मीचच आहे. त्यापेक्षा एखादी SUV चालली असती.\nमाझ्या अंतरीची मला साद आहे... आयुष्य माझे खुळा नाद आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://upakram.forumotion.com/t49-topic", "date_download": "2018-12-16T04:59:32Z", "digest": "sha1:SAV2USE2HGCHNWJXCPFIMWDJNXFISQLY", "length": 16067, "nlines": 87, "source_domain": "upakram.forumotion.com", "title": "आयुर्वेद:कोहळा", "raw_content": "\nCKP आणि हिंदू धर्म\n» कायस्थांचे इमान गावे कोण्या कवनांनी \n» मन एव मनुष्याणाम्‌\nCKP :: हिंदू धर्म :: आयुर्वेद\nऔषधीकरणात कोहळा वापरला जातो. यज्ञयागादी कर्मांतही याची आवश्‍यकता असते.\nऔषधात बहुधा कोहळ्याचे फळ वापरले जाते; मात्र कोहळ्याच्या बिया, पाने, मूळ\nयांतही औषधी गुणधर्म असतात.\nकोहळा हे काकडीच्या जातीतील फळ\nहोय. भोपळ्यासारखे दिसणारे हे फळ अंड्याच्या आकाराचे; पण साधारण दहा-बारा पट मोठे असते. ताज्या फळावर पांढरी दाट लव असते, काही काळाने ही लव गळून\nजाते. कोहळा हिरव्या रंगाचा असतो. कोहळ्याचा वेल असतो, पाने खरखरीत असतात, तर फुले पिवळ्या रंगाची असतात. वसंत ऋतूमध्ये फुले येतात. ग्रीष्मात फळे धरतात. ही फळे तयार होईपर्यंत शरद-हेमंत ऋतू उजाडतो.\nस्वयंपाक,औषधीकरणात तर कोहळा वापरला जातोच, पण यज्ञयागादी कर्मांतही याची आवश्‍यकता असते. औषधात बहुधा कोहळ्याचे फळ वापरले जाते; मात्र कोहळ्याच्या बिया,पाने, मूळ औषधी गुणधर्माचे असतात. चांगली जमीन असली तर एका वेलाला 50-60 कोहळे धरतात. कोवळा कोहळा खाण्यास निषिद्ध समजला जातो. पूर्ण वाढ झालेला, तयार झालेला कोहळा वापरण्यास योग्य असतो. असा कोहळा वेलावरून काढून घेतल्यावर वर्षभर टिकू शकतो.\nकोहळ्याला संस्कृत भाषेत कुष्मांड असे म्हणतात, ज्याच्या बीजात किंचितही उष्णता नाही तो कुष्मांड. अर्थातच कोहळा शीतल गुणाचा असतो. याशिवाय कोहळ्याच्या वेलीला पुढीलप्रमाणे पर्यायी नावे आहेत-\nमहत्फला, बृहत्फला - मोठे फळ असणारी\nक्षीरफला- दुधासारखा पांढरा गर असणारे फळ असणारी\nस्थिरफला - जिचे फळ दीर्घ काळ टिकते ती\nसोमका - शीतल गुणधर्माची\nपीतपुष्पा - पिवळ्या रंगाची फुले असणारी\nकुष्मांडाल�� हिंदीत पेठा, इंग्रजीत ऍश गोर्ड, गुजरातीत कोहळू म्हटले जाते, तर याचे बोटॅनिकल नाव बेनिनकासा सेरिफेरा (Benincasa cerifera) असे आहे.\nआयुर्वेदाच्या ग्रंथात कोहळ्याचे गुणधर्म पुढीलप्रमाणे सांगितले आहेत-\nकुष्माण्डं बृंहणं वृष्यं गुरू पित्तास्रवातनुत्‌ बालं पित्तापहं शीतं मध्यमं कफकारकम्‌ \nवृद्धं नातिहिमं स्वादु सक्षारं दीपनं लघु \nधातूंची ताकद वाढवतो, विशेषतः शुक्रधातूला पोषक असतो. पित्तनाशक, रक्‍तदोष दूर करणारा आणि वातसंतुलन करणारा असतो. तयार झालेला ताजा कोहळा अतिशय थंड असल्याने, पितशमनास उत्तम असतो.तोच काही दिवसांनी मध्यम पिकला की प्राकृत कफाचे पोषण करतो, तर साधारण जून झाला असता पचण्यास हलका होतो, साधारण थंड असतो, चवीला गोड, क्षारयुक्‍त असतो, अग्नीला प्रदीप्त करतो, बस्ती (मूत्राशयाची) शुद्धी करतो, सर्व दोषांना संतुलित करतो. पथ्यकर असतो आणि सर्व प्रकारच्या मानसिक रोगांवर उपयोगी असतो.\nधुवून त्याची साल काढून घ्यावी. कापून आतल्या बिया काढून टाकाव्यात. गराचे साधारण दीड सेंटिमीटर लांबी-रुंदी-उंचीचे तुकडे करावेत. पातेल्यात तूप घ्यावे. गरम झाले की त्यात जिरे, हिंग, किसलेले आले टाकावे. हवे असल्यास मिरचीचे तुकडे टाकावेत. जिरे तडतडले की कोहळा टाकून, हलवून वर झाकण ठेवावे.कोहळा शिजायला फार वेळ लागत नाही, त्यामुळे फोडी फार नरम होणार नाहीत याकडे लक्ष ठेवावे. शिजताना चवीनुसार मीठ व साखर घालावी. वरून ओल्या नारळाचा कीस तसेच बारीक कापलेली कोथिंबीर घालावी. कधीतरी रुचिपालट म्हणून भाजी शिजताना मोड आलेल्या मेथ्या, हरभऱ्याची डाळ किंवा मुगाची डाळ घालता येते. या प्रकारची कोहळ्याची भाजी अतिशय पथ्यकर, रुचकर आणि पचण्यास हलकी असते. भाकरीबरोबर खाण्यास छान लागते.\nकोहळा धुवून त्याची साल काढून टाकावी. कापून आतल्या बिया वेगळ्या कराव्यात.बारीक तुकडे करावेत. पातेल्यात थोडेसे तेल घेऊन त्यात मोहरी, हिंग, बारीक वाटलेली मिरची टाकावी. झाकण ठेवून शिजू द्यावे. शिजताना चवीनुसार मीठ व साखर घालावी. शिजल्यावर वेगळ्या भांड्यात गार करायला ठेवावे. गार झाल्यावर वरून दही व कापलेली कोथिंबीर घालावी.\nकोहळा औषध म्हणून पुढीलप्रमाणे वापरला जातो-\n- कोहळा बस्तीशुद्धिकर व शीत वीर्याचा असल्याने लघवी साफ होण्यास मदत करतो.त्यामुळे लघवीला जळजळ होत असल्यास, लघवी अडखळत किंवा पूर्ण होत नसल्यास व्यवस्थित तयार झालेल्या कोहळ्याच्या गराचा चार - पाच चमचे रस, त्यात चिमूटभर जिरे पूड व चिमूटभर धणे पूड टाकून घेण्याचा उपयोग होतो.\n-आम्लपित्ताचा त्रास होण्याची सवय असणाऱ्यांनी सकाळी कोहळ्याचा चार-पाच चमचे रस साखरेसह घेणे चांगले असते. डोके दुखणे, मळमळणे, उलट्या होणे यासारखे त्रास बंद होतात.\n- मूतखडा किंवा लघवीतून खर जाते त्या विकारावर कोहळ्याचा चार-पाच चमचे रस, त्यात चिमूटभर जवखार टाकून घेण्याचा फायदा होतो.\n- लघवी अडली असल्यास किंवा पूर्ण साफ होत नसल्यास किसलेला कोहळ्याचा गर ओटीपोटावर ठेवण्याचा उपयोग होतो.\n- शरीरात उष्णता अति प्रमाणात वाढल्याने नाकातून रक्‍त येते, लघवीतून रक्‍त जाते किंवा शौचावाटे रक्‍तस्राव होतो. यावर चार चमचे कोहळ्याचा रस व दोन चमचे ताज्या आवळ्याचा रस हे मिश्रण खडीसाखरेसह घेण्याचा उपयोग होतो.\n- तीव्र प्रकाशात, संगणकावर दीर्घ काळ काम करण्याने किंवा प्रदूषणामुळे डोळ्यांची आग होणे, डोळे लाल होणे, दुखणे, प्रकाश सहन न होणे, डोळ्यांतून\nपाणी येणे यांसारख्या तक्रारींवर डोळ्यांवर कोहळ्याच्या रसाच्या घड्या ठेवण्याचा व नाकात साजूक तुपाचे थेंब टाकण्याचा उपयोग होतो.\n- तापामुळे हाता-पायांच्या तळव्यांची तीव्र जळजळ होते. अशा वेळी तळव्यांवर कोहळ्याच्या रसाच्या घड्या ठेवल्याने बरे वाटते.\n- कोहळ्याचे बी सोलून घेऊन व्यवस्थित सुकवून ठेवता येते. हे बी दुधात शिजवून तयार झालेली खीर खाल्ल्यास धातूंचे पोषण होते, शरीर भरण्यास मदत मिळते.\n- वीर्यवृद्धीसाठी कोहळ्याचा पाक उत्तम असतो. शुक्राणूंची संख्या किंवा गती कमी असणे, अशक्‍तपणा जाणवणे वगैरे त्रासांवर, तसेच कोणत्याही दीर्घ आजारपणामुळे येणारी अशक्‍तता दूर होण्यास, शस्त्रकर्मानंतर कोहळ्यापासून तयारी केलेले धात्री रसायनासारखे रसायन घेणे उत्तम असते.\n- जून कोहळा क्षारयुक्‍त व अग्निदीपनास मदत करणारा असल्याने, कोहळ्याचा क्षार करता येतो. हा क्षार पोटदुखीवर उत्तम असतो, पचनास मदत करतो.\n- पेठा ही उत्तर भारतातील, आग्रा येथील प्रसिद्ध मिठाई कोहळ्यापासून बनविलेली असते. गुलाबाच्या अर्कासह तयार केलेला पेठा अतिशय चविष्ट असतो, तसेच पौष्टिकही\n- दक्षिण भारतात सांबार करताना त्यात कोहळा टाकण्याची पद्धत आहे.कोहळ्याचे सांडगे करून ठेवता येतात. तसेच कोहळ्याची भाजी, रायता, सूप व���ैरेही बनवता येते. पथ्यकर असा कोहळा स्वयंपाकात या प्रकारे वापरला तर त्याचा आरोग्य राखण्यास निश्‍चित हातभार लागतो.\nCKP :: हिंदू धर्म :: आयुर्वेद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/maharashtra-government-is-making-sincere-efforts-to-improve-farmers-condition-says-devendra-fadnavis-in-me-mukhyamantri-boltoy-257924.html", "date_download": "2018-12-16T03:27:30Z", "digest": "sha1:T23VF363FHJZP3A6RJ4XMS37GYDANT2N", "length": 15679, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कर्जमाफीच्या विरोधात नाही, पण त्यामुळे प्रश्न सुटत नाही - मुख्यमंत्री", "raw_content": "\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ���इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIRAL VIDEO: सोनाराच्या डोळ्यादेखत पळवल्या सोन्याच्या बांगड्या\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nकर्जमाफीच्या विरोधात नाही, पण त्यामुळे प्रश्न सुटत नाही - मुख्यमंत्री\nशेतकऱ्यांना कायमचं कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न - देवेंद्र फडणवीस\n10 एप्रिल : राज्यसरकार कर्जमाफीच्या विरोधात नाही. पण कर्जमाफीमुळे प्रश्नही सुटत नाहीत, असं सांगतानाच शेतकऱ्यांना कायमचं कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. कर्जमाफीपूर्वी ते पुन्हा कर्जच काढू नयेत अशी स्थिती करायची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा योग्यवेळी करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ हा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाचं दर रविवारी आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारण केलं जाणार आहे.\nकाल या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात शेतीच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीच्याविरोधात नाही पण तो एकमेव पर्याय नसल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. उत्तर प्रदेशात भाजपच्या सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी केलीय, त्यामुळे महाराष्ट्रातही कर्जमाफी देण्यासाठी देवेंद्र सरकारवर मोठा दबाव आहे.\nआपण कर्जमाफीच्या विरोधात नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कर्जमाफीमुळे प्रश्न सुटत नाहीत. शेतकऱ्यांना कायमचे कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. कर्जमाफीपूर्वी त्यांच्या हितासाठी काही गोष्टी पूर्ण कराव्या लागतील. म्हणजे ते पुन्हा कर्जच काढू नयेत अशी स्थिती करायची आहे. त्यामुळे शेती क्षेत्रात गुंतवणूक करणं गरजेचं आहे. कर्जमाफीमुळे आम्हाला राजकीय फायदा होईल. पण तसा निर्णय घेण्यापूर्वी शेतकरी स्वत:च्या पायावर उभा राहिला पाहिजे, अशी भूम���का मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली. शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी म्हणून विरोधकांबरोबर शिवसेनेही सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.\nउत्पादकतेच्या बाबतीत महाराष्ट्र हा इतर राज्यांच्या मागे आहे. राज्यातील शेती क्षेत्राचा उत्पादन खर्च जास्त आणि उत्पादन कमी आहे. यामध्ये बदल होणे आवश्यक आहे. शेती क्षेत्रातील गुंतवणूक वाढावी यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी आम्ही जागतिक बँकेकडे शेती क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी त्यांचे अर्थसहाय्य मिळावे म्हणून पहिल्यांदाच एक अभिनव प्रकल्प त्यांच्याकडे घेऊन गेलो. शेती क्षेत्रात गुंतवणूक झाल्यास नवीन प्रयोग आणि आधुनिक शेती करण्यास भरपूर वाव असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nVIDEO : जालना जिल्ह्यातील दुष्काळाचा ग्राऊंड रिपोर्ट\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/marathi-news-sakal-saptranga-esakal-suhas-kirloskar-63253", "date_download": "2018-12-16T04:36:46Z", "digest": "sha1:QYCCLT7HU4ADKEX2GYUFP6R4CEQPQTK2", "length": 25380, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi News Sakal saptranga esakal Suhas Kirloskar कैसे करूँ मै बयाँ...? (सुहास किर्लोस्कर) | eSakal", "raw_content": "\nकैसे करूँ मै बयाँ...\nरविवार, 30 जुलै 2017\nजाझ हे अमेरिकेत विकसित झालेलं संगीत आहे. अमेरिकेत राहणाऱ्या आफ्रिकी गुलामांना त्यांचं मूळ संगीत वाजवू दिलं गेलं नाही; त्यामुळं त्यांना पर्याय म्हणून वेगळं संगीत तयार करण्याची आवश्‍यकता भासली. असं संगीत तयार होत असताना त्यात युरोपमधली वाद्यंही समाविष्ट झाली.\n‘एक लडकी भीगी भागीसी’ हे ‘चलती का नाम गाडी’ या सिनेमातलं सदाबहार गाणं लक्षपूर्वक ऐकल्यावर समजतं की त्या गाण्यात गिटार वाजतेय. ‘झिंग चॅक-झिंग चॅक-झिंग चॅकची झिंग’ यासारखा आवाज येतो. Sixteen Tons हे कोळशाच्या खाणकामगारांच्या जीवनावर आधारित असलेलं गाणं एकेकाळी खूप गाजलं. ते गाणं एल्विस प्रिस्ले, टेनेसी एर्नी फोर्डपासून बऱ्याच कलाकारांनी गायलं. ती धून किशोरकुमारला खूप आवडली व याच धूनवर आधारित गाणं संगीतबद्ध करण्याचा आग्रह त्यानं संगीतकार सचिनदेव बर्मन यांच्याकडं धरला, असं म्हटलं जातं. सिनेमाच्या प्रसंगाचा विचार करून एक अप्रतिम गाणं तयार झालं. त्याला गॅरेजमधल्या दुरुस्तीच्या अवजारांच्या मिळत्या-जुळत्या आवाजाचा रिदम दिला गेल्यानं या गाण्याची खुमारी आणखी वाढली. तर असं हे गाणं जाझ संगीतावर आधारित आहे. जाझ हा शब्द उच्चारला की आपल्याला अगदी परकं वाटतं ‘हे त्यांच्याकडचं पाश्‍चिमात्य संगीत’ असं वाटतं; पण जी बरीच गाणी आपल्या आवडीची आहेत, ती जाझवर आधारित आहेत हे सांगितलं तर ‘हे त्यांच्याकडचं पाश्‍चिमात्य संगीत’ असं वाटतं; पण जी बरीच गाणी आपल्या आवडीची आहेत, ती जाझवर आधारित आहेत हे सांगितलं तर मला पूर्वी वाटायचं, की पाश्‍चिमात्य संगीत म्हणजे वाद्यांचा गोंधळ, कर्णकर्कश आवाज आणि जाझ म्हणजेही असलाच काहीसा प्रकार असावा. मात्र, नंतर या संगीताचे प्रकार समजले. पॉप, रॉक, कंट्री, ब्लूज्‌ आणि जाझ...\nहेमंतकुमार यांनी गायलेलं ‘ये रात, ये चाँदनी फिर कहाँ, सुन जा दिल की दासताँ’ (सिनेमा : जाल, गीतकार : साहिर लुधियानवी) हे गाणं जाझवर आधारित आहे, हे समजलं तेव्हा तर आश्‍चर्याचा धक्काच बसला. हे गाणं ऐकता ऐकता नायिका गीता बाली अस्वस्थ होते आणि तिला बघून प्रेक्षकांचीही तशीच अवस्था होते. सचिनदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यात देव आनंद कधी गिटार वाजवतो, तर कधी ती नुसतीच हातात धरतो; पण पूर्ण गाण्याला गिटारचा रिदम आहे. ...तर जाझ म्हणजे काय जाझ हे पाश्‍चात्य क्‍लासिक संगीताप्रमाणे दुसऱ्यानं लिहून दिलेलं किंवा कर्नाटक शास्त्रीय संगीताप्रमाणे पूर्णपणे ठरलेलं वाजवलं जात नाही, तसंच ते भारतीय शास्त्रीय संगीताप्रमाणे पूर्णपणे स्टेजवर सादर करता करता इम्प्रोवाइज केलं जातं, असंही नाही. या दोहोंचा सुरेल संगम म्हणजे जाझ. किती संगीत ठरलेलं वाजवायचं, किती उपज अंगानं म्हणजे इम्प्रोवाइज करून वाजवायचं हे जाझमध्ये ठरलेलं नसतं.\n‘आईये मेहेरबाँ’ हे ‘हावडा ब्रिज’ या सिनेमातलं (१९५८) गाणं सुरू ��ोतं गिटारनं. नंतर एक वादक उभा राहतो आणि क्‍लॅरोनेट वाजवतो. यानंतर एक वादक व्हायोला आणि दुसरा व्हायोलिन वाजवतो. त्या वेळी सिनेमातल्या दृश्‍यानुसार, के. एन. सिंगला घेऊन येताना धुमाळ दिसतो आणि अशोककुमार पांढरा कोट घालून दमदार एंट्री घेतो. एवढ्यात मधुबाला (आशा भोसले यांच्या आवाजात) हमिंग करत गाते ः ‘आईये मेहेरबाँ, बैठिये जाने जाँ...’ संगीतकार ओ. पी. नय्यर यांनी चायनीज्‌ ब्लॉकच्या तालावर संगीतबद्ध केलेलं हे गाणं प्रेक्षकही ताल धरून ऐकतात. हे गाणं म्हणजे जाझचा भारतीय अवतार आहे. ‘आईये’मधल्या ‘ये s s s s ’च्या वेगवेगळ्या तऱ्हा बघायच्या की ऐकायच्या हा ‘इश्‍क का इम्तिहान’ आहे कैसे करूँ मै बयाँ, दिल की नही है जुबाँ...\nअसं हे फ्यूजन आपल्याकडं अलीकडंच्या काळातच आलेलं नाही. हिंदी सिनेसंगीतात फार पूर्वीपासून म्हणजे १९५०-६० पासून ते चालत आलेलं आहे...आपण ते ऐकत आलेलो आहोत आणि ते आपल्याला आवडलेलंही आहे. गोव्यातले संगीततज्ञ फ्रॅंक फर्नांड, सेबॅस्टियन डिसूझा, अँथनी गोन्साल्विस यांनी भारतीय संगीतावर आधारित गाण्यांचं पाश्‍चात्य पद्धतीनं संगीतसंयोजन करून सुरेल संगम घडवून आणला आणि आपल्याला जाझ संगीत ऐकण्याची सवय लागली. हिंदी सिनेसंगीतात विविध वाद्यं लीलया वाजवणारे कावस लॉर्ड यांनी ‘चिक चॉकलेट’ या जाझ संगीतकाराबरोबर ड्रमर म्हणून काम केलं. संगीतकार नौशाद, ओ. पी. नय्यर, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, राहुलदेव बर्मन अशा अनेक संगीतकारांनी हिंदी सिनेसंगीतात जाझ संगीताचा चपखल उपयोग केला आहे. ‘बाबूजी धीरे चलना, प्यार में जरा सॅंभलना’ हे गीता दत्त यांनी गायलेलं गाणं (सिनेमा ः आरपार, संगीतकार ः ओ. पी. नय्यर) जाझ संगीतावर आधारित आहे. या गाण्यात गीता दत्त यांच्याबरोबरीची कामगिरी गुडी सिरवाई यांच्या ॲकॉर्डियनवादनाची आहे. ॲकॉर्डियनच्या उजव्या बाजूला बटणं असतात. त्यातून रिदमचा आवाज आणि त्याच वेळी डाव्या बाजूच्या की-बोर्डवर गाणं वाजवलं गेलं आहे. शकीला आणि गुरुदत्त यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याचे रचनाकार आहेत मजरूह सुलतानपुरी. जाझचं अजून एक उत्तम उदाहरण म्हणजे, गीता दत्त यांनीच गायलेलं आणि संगीतकार ओ. पी. नय्यर यांचंच ‘मेरा नाम चीन चीन चू, रात चाँदनी मै और तू.’ ‘हावडा ब्रिज’ सिनेमातलं हे गाणं गिटार, मेंडोलिन, क्‍लॅरोनेट, ब्रास सेक्‍शनमधल्या वाद्यांनी सु���ू होतं आणि टाळ्यांच्या रिदमनं प्रेक्षकाला ताल धरायला लावतं. लाजवाब नृत्यकौशल्याबद्दल हेलनला पुन्हा एकदा सलाम.\nजाझ हे अमेरिकेत विकसित झालेलं संगीत आहे. अमेरिकेत राहणाऱ्या आफ्रिकी गुलामांना त्यांचं मूळ संगीत वाजवू दिलं गेलं नाही; त्यामुळं त्यांना पर्याय म्हणून वेगळं संगीत तयार करण्याची आवश्‍यकता भासली. असं संगीत तयार होत असताना त्यात युरोपमधली वाद्यंही समाविष्ट झाली. ती वाद्यं म्हणजे व्हायोलिन, हॉर्न, ओबो. याशिवाय अमेरिकेतले आफ्रिकी लोक हातात मिळतील ती वाद्यं वाजवू लागले. ब्लॅक आणि व्हाईटचा, आफ्रिका आणि युरोपचा, लोकसंगीत आणि पॉप्युलर संगीताचा सुरेख संगम होऊन जाझ हा संगीतप्रकार तयार झाला. आफ्रिकी बेंजो, गिटार, ड्रम, तालवाद्यं याला जोड मिळाली ती युरोपीय ट्रम्पेट, ट्रोम्बोन, सॅक्‍सोफोन, स्ट्रिंग बास, पियानो यांची. कालांतरानं हे संगीत अधिकाधिक सोपं करण्याचे प्रयत्न झाले. आफ्रिकी गुलामांनी काही गाणी काम करता करता म्हणता येतील अशीही तयार केली. हा प्रयोग तर सगळीकडंच होत असतो. सतराव्या शतकापासून सुरवात होऊन विकसित होत गेलेल्या या जाझ संगीतामध्ये विसाव्या शतकात मेलडीचा अंतर्भाव झाला.\n... तर हे जाझ म्हणजे आहे तरी काय यावर अमेरिकी गायक-रचनाकार लुईस आर्मस्ट्राँग यांचं एक प्रसिद्ध वाक्‍य आहे ः ‘जाझ म्हणजे काय, हे जर तुम्ही नुसतंच विचारत बसलात तर ते तुम्हाला कधीच समजणार नाही यावर अमेरिकी गायक-रचनाकार लुईस आर्मस्ट्राँग यांचं एक प्रसिद्ध वाक्‍य आहे ः ‘जाझ म्हणजे काय, हे जर तुम्ही नुसतंच विचारत बसलात तर ते तुम्हाला कधीच समजणार नाही’ तर असा हा जाझ संगीतप्रकार आपण १९५० च्या ‘गोरे गोरे ओ बांके छोरे’ (सिनेमा ः समाधी, संगीतकार ः सी. रामचंद्र), १९५१ च्या ‘शोला जो भडके, दिल मेरा धडके’ (सिनेमा ः अलबेला, संगीतकार ः सी. रामचंद्र), १९५९ च्या ‘दिल दे के देखो’पासून (उषा खन्ना) ते अगदी २००९ च्या ‘वेक अप सिद’ या सिनेमांतल्या गाण्यांमधून ऐकत आलो आहोत. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या सिनेमातलं (संगीतकार ः शंकर-एहसान-लॉय) ‘ख्वाबो के परिंदे’ हे हळुवार जाझसंगीत अलिसा मेंडोसा, मोहित चौहान यांनी गायलं आहे. ‘परिणिता’ (२००५) या सिनेमातलं (संगीतकार ः शंतनू मोइत्रा) ‘कैसी पहेली है ये जिंदगानी’ हे सुरेल आणि श्रवणीय गाणं सुनिधी चौहाननं जाझच्या वेगळ्या ढंगानं गाय��ं आहे. गीतकार स्वानंद किरकिरे यांच्या या गाण्यावर रेखानं नृत्य केलं आहे. कोणती वाद्यं कशी वाजतात, याची प्रचीती येण्यासाठी हे गाणं बघावं. मधुबाला, रेखा, हेलन यांच्याकडं बघता बघता वाद्यांकडं दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घेतली की गाण्याचा कान तयार होतो\n'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा\n''मराठी भाषेच्या चिंधड्या पाहवत नाही'' : सई परांजपे\nपुणे : \"\"मायमराठीची दशा केविलवाणी झाली आहे. आता ही मायमराठी असण्यापेक्षा \"मम्मीमराठी' झाली आहे. शेकडो इंग्रजी शब्द गनिमी काव्याने मराठीत शिरले...\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nधुळे ः \"आमचा नेता लय पॉवरफुल' या गीताने महिनाभर प्रचारात रंगत भरलेल्या येथील महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस आघाडी, भाजप, शिवसेना की लोकसंग्राम पक्षाचे...\n‘तमाशाच्या पंढरी’तही दुष्काळाच्या झळा\nऔरंगाबाद - यंदा संपूर्ण महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. कुठलेच क्षेत्र यातून सुटलेले नाही. ग्रामीण भागातील यात्रा आणि तमाशा ही...\n'दीपस्तंभ'च्या यजुर्वेंद्र महाजन यांना हेलन केलर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nनवी दिल्ली : जळगावमध्ये दिव्यांग युवक-युवतींसाठी मोफत निवासी, स्पर्धा परीक्षा, स्वयंरोजगार, मार्गदर्शन केंद्र चालवून त्यांना जगण्याचे बळ देणारे, स्वत...\n नागपूर : अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांचा उल्लेख झाला की \"राम-लखन'ची जोडी चाहत्यांच्या डोळ्यापुढे येते. कित्येक वर्षे पडद्यावर दिसणारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?id=w12w789767", "date_download": "2018-12-16T04:19:54Z", "digest": "sha1:2LPAIIONSSKHJ6RBYPIPHWLI2U6RVLDE", "length": 11225, "nlines": 266, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "कप्तान अमेरिका वॉलपेपर - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nवॉलपेपर शैली चित्रपट / टीव्ही\nरेटिंग आणि पुनरावलोकने (2)\n100%रेटिंग मूल्य. या वॉलपेपरसाठी 2 पुनरावलोकने लिहिली आहेत.\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: NokiaE63\nस्पाइडर मॅन 0 025\nफोन / ब्राउझर: iPhone\nबीएमडब्ल्यू एम 6 रेस कार\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nपालकांच्या उदय - जॅक फ्रॉस्ट\nकॅप्टन अमेरिका - विंडोज फोन\nकॅप्टन अमेरिका - विंडोज फोन\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: एचडी मोबाइल वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर कप्तान अमेरिका वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/dangerous-accident-recorded-in-cctv-272129.html", "date_download": "2018-12-16T04:42:00Z", "digest": "sha1:E6PKQ6YIUA4B5EU6RJGOQJQG5AXNPQH2", "length": 12473, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भोपाळमध्ये अंगाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद", "raw_content": "\nउद्धव-राज आमनेसामने, कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मनसेचा पाठिंबा\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nउद्धव-राज आमनेसामने, कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मनसेचा पाठिंबा\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIRAL VIDEO: सोनाराच्या डोळ्यादेखत पळवल्या सोन्याच्या बांगड्या\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nभोपाळमध्ये अंगाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद\nया घटनेच्या सीसीटीव्हीच्या व्हिडीओत काही महिला आणि लहान मुलं रस्त्याने चालत असल्याचे दिसतात. मात्र समोरून येणाऱ्या एका चारचाकी गाडीच्या चालकाचा ताबा गाडीवरून सुटतो आणि ती गाडी थेट रस्त्यावरून चालत असलेल्या महिलांना येऊन आदळते.\nभोपाळ,16 ऑक्टोबर: भोपाळमध्ये एका भरधाव गाडीने काही लोकांना उडवल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.\nया घटनेच्या सीसीटीव्हीच्या व्हिडीओत काही महिला आणि लहान मुलं रस्त्याने चालत असल्याचे दिसतात. मात्र समोरून येणाऱ्या एका चारचाकी गाडीच्या चालकाचा ताबा गाडीवरून सुटतो आणि ती गाडी थेट रस्त्यावरून चालत असलेल्या महिलांना येऊन आदळते. या अपघातात 2 महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे तर एक लहान मुलगा देखील जखमी झाला आहे.या घटनेसंदर्भात भोपाळमधील तालिया पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून.अपघातनंतर गाडी चालक घटनेवरून पसार होताना या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतं आहे. सध्या तरी पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nउद्धव-राज आमनेसामने, कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मनसेचा पाठिंबा\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavitaa.wordpress.com/2018/06/21/%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-16T04:49:56Z", "digest": "sha1:LGTEQIVAAONAWHYUV6ESSEKHZFQMHSLO", "length": 12145, "nlines": 88, "source_domain": "marathikavitaa.wordpress.com", "title": "मी चराचराशी निगडित | मराठी कविता संग्रह", "raw_content": "\nकविता मला आवडलेल्या …..\n” हळवेपण ” – अभिजित दाते यांचा पहिला अल्बम\nPosted on जून 21, 2018 by सुजित बालवडकर\t• Posted in द. भा. धामणस्कर\t• Tagged द. भा. धामणस्कर\t• यावर आपले मत नोंदवा\nप्रेम करणं ही माझी\nउपजत पवित्र प्रेरणा आहे.मी\nकरतो प्रेम झाडांवर, पक्ष्यांवर, आकाशावर,\nऐकायची नाहीत म्हणूनच तुमच्या\nभयभीत मनाची प्रेम न करण्याची कारणे. मला\nऐकू येत नाही तुमची\nहलक्या आवाजातील कुजबूज; मी\nनाकारतो तुमचा मौल्यवान टेपरेकॉर्डर माझ्याविरुद्ध\nउच्चारलेला हरेक शब्द मला पोहचवणारा…\nमी फिरेन संवादत कधी जवळच्या झाडाशी, कधी\nदूरच्या मेघाशी. एकटेपणा संपलेला\nमी एक पुण्यात्मा आहे…मी\nसर्व चराचराशी निगडित : सूर्यास्त पाहताना\nमीही होतो निस्तेज; सांजवताना\nनष्ट होतो रात्रीच्या अंधारात आणि उगवतो\nनवा दिवस उजाडताना नवा जन्म झाल्यासारखा.\n…कुणीतरी येईलच की →\nआपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा. उत्तर रद्द करा.\ncinema अनभिज्ञ अनामिक अनिल अनिल अवचट अनिल कांबळे अनुराधा पोतदार अनुश्री वर्तक अभिजीत दाते अमॄता (कवितांची) अरुण कोलटकर अरुण दाते अरुण सांगोळे अरुणा ढेरे अशोक नायगांवकर अशोक पत्की आरती प्रभू आसावरी काकडे इंदिरा संत इंद्रजित भालेराव इतर इलाही जमादार उनाड एल्गार ओंकार खरे कल्पी जोशी कवी भूषण कुसुमाग्रज केदारनाथ सिंह कैफी आजमी गंगाधर महांबरे गझल गदिमा ग़ज़ल गुरु ठाकूर गुलजार गोविंदाग्रज ग्रेस चंद्रमाधवीचे प्रदेश चंद्रशेखर सानेकर चारोळ्या चित्तरंजन भट चित्रपट छंदोमयी जगदीश खेबुडकर जात्यावरील ओव्या जावेद अख्तर जितेन्द्र जोशी झंझावात तनवीर सिद्दीकी तुषार जोशी द. भा. धामणस्कर दासू वैद्य दिवाळी अंकातल्या कविता नवकवी ना. धो. महानोर नागराज मंजुळे नामंजूर नारायण सुर्वे नीता भिसे नेणिवेची अक्षरे पं. ह्रदयनाथ मंगेशकर पद्मा गोळे पाऊस पाळणा पु.ल. पुस्तक पोवाडा प्र. के. अत्रे प्रदीप निफाडकर प्रसन्न शेंब��कर प्रसून जोशी फ मुं शिंदे फारूक एस.काझी बहीणाबाई चौधरी बा. भ. बोरकर बा. सी. मर्ढेकर बालकवी बालगीत बाळ कोल्हटकर बेफिकीर भटकंती भाऊसाहेब पाटणकर भीमराव पांचाळे मंगेश पाडगांवकर मंदार जोशी मनस्वी ममता सिंधुताई मराठी कविता माधवी भट मिलिंद फणसे मुक्तायन मौनाची भाषांतरे यशवंत देव योगेश रंग माझा वेगळा राजू जाधव रॉय किणीकर लावणी वंदना विटणकर वसंत बापट विंदा करंदीकर विजय आव्हाढ विडंबन विशाखा वैभव जोशी शंकर वैद्य शांता ज. शेळके शाहीर होनाजी बाळा श्रद्धा भोवड श्रीधर फडके श्रीनिवास खळे संगीता जोशी संजीवनी बोकील संत कान्होपात्रा संत तुकडोजी महाराज संतोष (कवितेतला) संदिप खरे संध्याकाळच्या कविता सदानंद रेगे समर्थ रामदास स्वामी सुधांशु सुधिंद्र देशपांडे सुधीर फडके सुधीर मुळीक सुधीर मोघे सुरेश भट सुरेश वाडकर सैराट सौमित्र स्वरांगी देव स्वातंत्र्यवीर सावरकर स्वानंद किरकिरे हरिवंश राय बच्चन हर्षदा विनया हिन्दी कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6", "date_download": "2018-12-16T03:07:10Z", "digest": "sha1:ZQV5OZOFPSVVZXZFUT7L6V6XE5VZWVUV", "length": 6298, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑस्ट्रेलियन अँटार्क्टिक प्रदेश - विकिपीडिया", "raw_content": "\nऑस्ट्रेलियन अँटार्क्टिक प्रदेशचे ऑस्ट्रेलिया देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ५८,९६,५०० चौ. किमी (२२,७६,७०० चौ. मैल)\nलोकसंख्या १००० पेक्षा कमी\nऑस्ट्रेलियन अँटार्क्टिक प्रदेश हा अँटार्क्टिका खंडावरील मोठा भूभाग आहे. ह्या भूभागावर युनायटेड किंग्डमने हक्क जाहीर केला व १९३३ साली ऑस्ट्रेलियाच्या स्वाधीन केला. येथे कायमस्वरूपी लोकवस्ती नसून केवळ संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांचा तळ स्थित आहे.\nऑस्ट्रेलियाची राज्ये व प्रदेश\nराज्ये व केंद्रशासित प्रदेश\nऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटोरी · न्यू साउथ वेल्स · नॉर्दर्न टेरिटोरी · क्वीन्सलंड · साउथ ऑस्ट्रेलिया · टास्मानिया · व्हिक्टोरिया · वेस्टर्न ऑस्ट्रेलिया\nअॅशमोर आणि कार्टियर द्वीपे · ऑस्ट्रेलियन अँटार्क्टिक प्रदेश · क्रिसमस द्वीप · कोकोस द्वीपसमूह · कोरल सागरी द्वीपसमूह · हर्ड द्वीप व मॅकडॉनल्ड द्वीपसमूह · नॉरफोक द्वीप · जार्व्हिस बे प्रदेश\nऑस्ट्रेलियाची राज्ये व प्रदेश\nये���े काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१५ रोजी ०८:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-sakal-dhol-tasha-66268", "date_download": "2018-12-16T04:20:31Z", "digest": "sha1:X3H5ZMXWZNMN6UYYQCU5LPYOB43WNL6Q", "length": 15802, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news sakal dhol tasha ‘सकाळ ढोल-ताशा’ स्पर्धेची अंतिम फेरी गुरुवारी रंगणार | eSakal", "raw_content": "\n‘सकाळ ढोल-ताशा’ स्पर्धेची अंतिम फेरी गुरुवारी रंगणार\nसोमवार, 14 ऑगस्ट 2017\nपुणे - गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाचे औचित्य साधत ‘सकाळ माध्यम समूहा’ने ढोल-ताशा महासंघाच्या सहकार्याने ढोल-ताशा स्पर्धा आयोजिली आहे. या ‘रांका ज्वेलर्स प्रस्तुत सकाळ ढोल-ताशा स्पर्धा पॉवर्डबाय टायझर’च्या अंतिम फेरीत शहरी वादनाच्या गटात सहा, तर ग्रामीण ढंगाच्या वादनाच्या गटात चार पथकांनी बाजी मारली आहे. स्पर्धेची अंतिम फेरी गुरुवारी (ता. १७) दुपारी चार वाजल्यापासून कर्वेनगर परिसरातील महालक्ष्मी लॉन्स येथे होईल. प्रसिद्ध तालवाद्य वादक नीलेश परब हे सेलिब्रेटी परीक्षक असणार आहेत.\nपुणे - गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाचे औचित्य साधत ‘सकाळ माध्यम समूहा’ने ढोल-ताशा महासंघाच्या सहकार्याने ढोल-ताशा स्पर्धा आयोजिली आहे. या ‘रांका ज्वेलर्स प्रस्तुत सकाळ ढोल-ताशा स्पर्धा पॉवर्डबाय टायझर’च्या अंतिम फेरीत शहरी वादनाच्या गटात सहा, तर ग्रामीण ढंगाच्या वादनाच्या गटात चार पथकांनी बाजी मारली आहे. स्पर्धेची अंतिम फेरी गुरुवारी (ता. १७) दुपारी चार वाजल्यापासून कर्वेनगर परिसरातील महालक्ष्मी लॉन्स येथे होईल. प्रसिद्ध तालवाद्य वादक नीलेश परब हे सेलिब्रेटी परीक्षक असणार आहेत.\nलोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड हे या स्पर्धेचे सहयोगी प्रायोजक आहेत. गेल्या आठवड्यात महालक्ष्मी लॉन्स येथे स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्या ढोल ताशा (शहरी वादन) व ढोल-ताशा-झांज (ग्रामीण ढंगाचे वादन) अशा दोन गटांत झाल्या होत्या. या स्पर्धांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गिरीश सरदेशपांडे, महेश मोळवडे व साहेबराव जाधव यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. सेलिब्रेटी ��रीक्षक परब यांच्यासह हे तिन्ही परीक्षक स्पर्धेच्या अंतिम फेरीचेही परीक्षण करणार आहेत.\nनीलेश परब ड्रम, ढोल, ताशा, संबळ अशा विविध वाद्यांच्या वादनात तज्ज्ञ आहेत. सारेगमप लिट्‌ल चॅंपस कार्यक्रमात त्यांचे वादन गाजले आहे. अनेक चित्रपटांसाठीही त्यांनी वादन केले आहे. स्पर्धेचे परीक्षण करण्याबरोबरच नीलेश परब हे आपले वादन सादर करणार आहेत. स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या ढोल-ताशा पथकाबरोबरही ते वादन करणार आहेत.\nखालीलप्रमाणे पारितोषिके दिली जाणार\nढोल- ताशा पथक -प्रथम पारितोषिक - एक लाख रुपये, द्वितीय पारितोषिक - ७५ हजार रुपये, तृतीय पारितोषिक - ५० हजार रुपये.\nढोल- ताशा- झांज पथक - प्रथम पारितोषिक - एक लाख रुपये, द्वितीय पारितोषिक - ७५ हजार रुपये, तृतीय पारितोषिक - ५० हजार रुपये.\nअंतिम फेरीतले संघ : ढोल-ताशा (शहरी वादन)\n१. शिवप्रताप वाद्य पथक २. शिवसाम्राज्य वाद्य पथक\n३. शंभूगर्जना ढोल ताशा पथक ४. शिवाज्ञा ढोल ताशा पथख\n५. ऐतिहासिक वाद्य पथक ६. श्री सुधर्म ढोल-ताशा पथक\nढोल-ताशा झांज पथक (ग्रामीण वादन)\n१. हनुमान तरुण मंडळ २. ओम साई ग्रुप\n३. शंभूराजे प्रतिष्ठान ४. जयनाथ ढोल ताशा पथक\nअंतिम फेरीच्या स्पर्धा पाहण्यासाठी ढोल-ताशाप्रेमींना प्रवेश मोफत आहे. मात्र, त्यासाठीच्या प्रवेशिका ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर देण्यात येतील. या मोफत प्रवेशिका ‘सकाळ’च्या ५९५ बुधवार पेठ येथील कार्यालयात तसेच व महालक्ष्मी लॉन्स येथे सोमवार (ता.१४) पासून सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत मिळतील.\nदेशातली सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा आज\nपुणे - रंग, रेषा, आकारांच्या माध्यमातून सलग तीन पिढ्यांच्या कल्पनाशक्तीचे इंद्रधनू खुलवत त्यांना व्यक्त होण्याची संधी देणारी \"सकाळ चित्रकला...\n\"स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला राष्ट्रपतींची भेट\nकेवडिया (गुजरात)- देशाचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील...\nवेगळ्या मुलांना जपताना... (श्रुती पानसे)\nमुलं अनेकदा वेगळी असतात, वेगळी वागतात. त्याचा ताण आई-बाबा घेतात आणि तो पुन्हा वागण्यात दिसायला लागतो. अशा प्रकारे आई-बाबा जेवढा जास्त ताण घेतात,...\nप्रवास एका ध्यासाचा (सतीश व्यास)\n\"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला म���ळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला...\n\"संगीताताई, तुम्हाला मुंबईला यावं लागेल. स्थितीच अशी उद्‌भवली आहे, की तुम्ही आल्याखेरीज तिचं निवारण नाही होणार. तुम्ही आल्यानं आमच्या घरातले बरेच...\nगोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमध्ये बिबट, अस्वलाचा मृत्यू\nनागपूर : गोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमधील बिबट्याच्या छातीत झालेल्या जखमेमुळे हृदय आणि श्‍वसनक्रिया बंद पडल्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनानंतर उघडकीस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/birthday-celebrated-trees-gyanadevi-school-satana-130151", "date_download": "2018-12-16T04:28:13Z", "digest": "sha1:7AVTO7QYF7DSB475FIMCAAOXF5KKMDC7", "length": 13978, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "The birthday celebrated of trees in the Gyanadevi school satana ज्ञानदेवी विद्यालयात वृक्षांचा वाढदिवस साजरा करून विद्यार्थ्यांनी काढली वृक्षदिंडी | eSakal", "raw_content": "\nज्ञानदेवी विद्यालयात वृक्षांचा वाढदिवस साजरा करून विद्यार्थ्यांनी काढली वृक्षदिंडी\nगुरुवार, 12 जुलै 2018\nज्ञानदेवी सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आज गुरुवार (ता. 12) ला शाळेच्या आवारातील विविध वृक्षांचा वाढदिवस साजरा करीत गावातून वृक्ष दिंडी काढण्यात आली. विठ्ठल, रखुमाई व वारकऱ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी हे दिंडीचे प्रमुख आकर्षण होते.\nसटाणा - ताहाराबाद (ता. बागलाण) येथील मोना एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी सटाणा संचलित व आयएसओ मानांकित ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आज गुरुवार (ता. 12) ला शाळेच्या आवारातील विविध वृक्षांचा वाढदिवस साजरा करीत गावातून वृक्ष दिंडी काढण्यात आली. विठ्ठल, रखुमाई व वारकऱ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी हे दिंडीचे प्रमुख आकर्षण होते.\nशासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड या मोहिमेंतर्गत काढण्यात आलेल्या दिंडीच�� प्रारंभ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दौलतराव गांगुर्डे यांच्या हस्ते करण्यात आला. दिंडीत पर्यावरण रक्षण व संवर्धन जनजागृतीपर विविध घोषणा देत विद्यार्थी स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले होते. काही विद्यार्थ्यांनी वारकरी व विठू - रखुमाईची वेशभूषा करीत नागरिकांमध्ये वृक्ष लागवड व संगोपनाविषयी जनजागृती केली. दिंडीचा समारोपानंतर शाळेच्या आवारात वटवृक्षाचे रोपण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी आवारात वृक्षारोपण नाव तयार करून वृक्ष लागवडीचा संदेश दिला.\nदरम्यान, शाळेच्या आवारात विद्यार्थी व शिक्षकांनी गेल्या वर्षी लावलेल्या आंबा, गुलमोहोर, शिसव, धामडा, सीताफळ या विविध जातीच्या वृक्षांचा आज वाढदिवस साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक प्रफुल्ल जाधव व हर्षल पाटील यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण व वृक्षांचे संवर्धन या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी महाजन चंद्रशेखर, पी. सी. मोरे, संगीता वाणी, अरुणा ठाकरे, जयश्री वणीस, तीर्थराज खैरनार, चेतन दाणी, सुनिल निकुंभ, राहुल जाधव, विकास मानकर, संजय गर्दे, मनोहर खैरनार आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nकंधाणे येथील शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांना मनिऑर्डर\nकंधाणे - येथील रवींद्र भावराव बिरारी या तरुण शेतकऱ्याने 17 क्विंटल कांदा विकून हातात अवघे 370 रुपये...\nसटाण्यात कांद्याला अवघा दीड रुपया भाव\nसटाणा - येथील बाजार समितीत तालुक्‍यातील कंधाणे येथील शेतकरी रवींद्र बिरारी व धांद्री येथील शेतकरी प्रशांत चव्हाण यांच्या नवीन कांद्याला बुधवारी...\nमहामार्गावर कांदा ओतून शेतकऱ्यांनी केला शासनाचा निषेध\nसटाणा : कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. आज बुधवार (ता.१२)...\nनाशिक जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या\nअंबासन (जि. नाशिक) : बागलाण तालुक्‍यातील भडाणे व सारदे येथील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने संपूर्ण तालुका हादरला आहे. दरम्यान, दोन्ही...\nबागलाण ���ालुक्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या\nअंबासन - बागलाण तालुक्यात दोन युवा शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा, शेतमालाला भाव मिळत नसल्याने नैराश्येपोटी आत्महत्या करून जीवन संपविल्याच्या घटना घडल्या...\nवाघळेत आढळला मृत बिबट्या\nअंबासन (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील वाघळे येथील श्रीपुरवडे रस्त्यावरील वाघळे शिवारात शेतकरी दौलत कडू वाघ यांच्या डाळिंब बागेत गुरूवारी (...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/38849", "date_download": "2018-12-16T04:31:27Z", "digest": "sha1:BFH7JQXTV6IKF4GXX2B2NIO4AA5BB5IG", "length": 52234, "nlines": 300, "source_domain": "www.maayboli.com", "title": "\"स्त्रीत्व\" | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /\"स्त्रीत्व\"\nनुसतं देवाकडून मिळालेलं स्त्रीत्व पुरेसं आहे का\nतुम्ही म्हणाल आज हे काय नवीनच\nपण जेव्हा अनेक उभी राहिलेली, कोलमडलेली घर दिसतात आजूबाजूला.....पुन्हा जगायला शिकलेली माणसं भेटतात, तेव्हा मला माझ्या आईचं एक वाक्य आठवतं....\"घरातली बाई खमकी असेल ना, तर अख्खं घर रुळावर राहत.......\"\nमला वाटतं काळ कितीही बदलला, पुढारला, तरीही हे सत्य बदलायचं नाही..ज्या वयात मी आईचं हे वाक्य ऐकलं, ते वय म्हणजे माझ्या डोक्यात स्त्री स्वातंत्र्याच वारं असण्याचं होतं.....त्यामुळे अर्थातच मी त्याकडे फारसं लक्ष दिलंच नव्हतं.....शाळेतून कॉलेजात जाताना कुठे भान असतं या असल्या गोष्टींचं पण तरीही आईच्या या वाक्याने मनात प्रश्न मात्र नकीच निर्माण झाले.....की का बाईनच प्रत्येक जबाबदारी घ्यायची पण तरीही आईच्या या वाक्याने मनात प्रश्न मात्र नकीच निर्माण झाले.....की का बाईनच प्रत्येक जबाबदारी घ्यायची त्याच्या यशाचं श्रेय तिला एकटीला नाही तर मग अपयशाचं खापर का तिच्याच डोक्यावर त्याच्या यशाचं श्रेय तिला एकटीला नाही तर मग अपयशाचं खापर का तिच्य��च डोक्यावर\nपण हळूहळू जसजसा विचारांचा व्याप वाढत गेला, भोवतालची माणसं निरखायची, बघायची सवय लागली, तसं आईच्या म्हणण्याचा विचार करायला लागले..प्रत्येक घरातली आई, आजी, बायको, सून या \"निर्णायक\" भूमिकांमध्ये असणाऱ्या स्त्रियांचं कुटुंबातल स्थान किती मोलाचं आहे आणि त्यांच्यावरच्या जबाबदारया ही किती मोठया..त्या त्या वेळी जर ते निर्णय कसे घ्यावे याची अंगभूत समज किंवा कुणाची तरी मदत घेउन योग्य ते निर्णय घेण्याचं भान त्या स्त्रीला नसेल तर परिस्थिती मोठी बिकट येउ शकते. बऱ्याचदा या निर्णयाच्या सोंगट्या उधळल्या जातात ते एकाच गोष्टीमुळे....प्रत्येकाला एकाच बाजूचं नाणं हवं असतं.. दोन्हीकडून हक्काचाच छापा असलेलं...पण कर्तव्याचे काटे आणि त्यांच्यावरच्या जबाबदारया ही किती मोठया..त्या त्या वेळी जर ते निर्णय कसे घ्यावे याची अंगभूत समज किंवा कुणाची तरी मदत घेउन योग्य ते निर्णय घेण्याचं भान त्या स्त्रीला नसेल तर परिस्थिती मोठी बिकट येउ शकते. बऱ्याचदा या निर्णयाच्या सोंगट्या उधळल्या जातात ते एकाच गोष्टीमुळे....प्रत्येकाला एकाच बाजूचं नाणं हवं असतं.. दोन्हीकडून हक्काचाच छापा असलेलं...पण कर्तव्याचे काटे\nमाझं असं अजिबात म्हणणं नाही की सगळं बायकांनीच बघितलं पाहिजे पण आपल्या \"पितृप्रधान\" संस्कृतीत सुद्धा वर्षानुवर्षे \"घर सावरायची\" जबाबदारी स्त्रियांवरच का आहे ती कदाचित त्यांच्या अंगी नैसर्गिकपणे असलेल्या गुणांमुळे...ते गुण म्हणजे भावना आणि व्यवहार यांची योग्य वेळेला योग्य ती सांगड घालण्याचे .....कुठलेच एका टोकाला जाउन घेतलेले निर्णय चुकायची शक्यताच जास्त.....आणि या सगळ्याचा स्त्रीच्या लोकार्थाने सुशिक्षित असण्याशी काहीही संबंध नसतो हे माझं मत.......कारण मी अनेकदा कमी शिकलेल्या बायकांनाही व्यवहारीपणे वागताना बघितलंय....आपल्या जवळपासच अशी अनेक उदाहरणं असतात.......\nमाझी एक शाळेतली मैत्रीण आहे........शाळेत असेपर्यंत मला माहीतच नव्हतं की तिची आर्थिक परिस्थिती काय असावी.....कारण शाळेत बरोबर असत असू तेवढंच...कधी तिच्या घरी जायचा संबंध आला नाही..घरही जवळच असली तरी तिचं घर आलं की ती वळून जात असे....आणि उद्या भेटू अशी खूण करून मी माझ्या रस्त्यानी पुढे.......पण शाळा संपली, कॉलेजही संपलं.....एकदा ऑफिसला जात असताना तिची आई मला रस्त्यात भेटली.....मला त्यांना बघून थोडंसं आश्चर्य आणि खूपसा धका बसला..कारण त्यांचे कपडे काही चांगल्या घरातल्या बाईचे म्हणता येतील असे नव्हते......कुतूहलापोटी मी एके दिवशी त्या मैत्रिणीच्या घरी गेले...तिला न सांगताच.....आणि मी बघतच राहिले......फक्त १० बाय १० ची एक खोली...तिथेच कम्प्युटर, कपाट, एक कॉट असं \"घराचं इंटिरियर\" होतं...... आज मला समजलं की तिची आई जवळच्याच एका ऑफिस मध्ये केरवारे करते.....तिचे बाबा दारू प्यायचे त्यामुळे त्यांचीही अशीच छोटीशी का होईना पण नोकरी गेलेली होती. ती स्वतः पुण्याच्या एका नामवंत कॉलेज मध्ये कमर्शियल आर्ट्स करत होती आणि तिचा भाऊही अ‍ॅनिमेशन चा छोटासा कोर्स करत होता.....त्याची फी त्याच इन्स्टिट्युशन मध्ये ऑफिस बॉय ची नोकरी करून त्याच इन्स्टिट्युशन मध्ये ऑफिस बॉय ची नोकरी करून हे सगळच माझ्या अपेक्षेच्या बाहेरच होतं.....कारण आपल्या एका मैत्रिणीची आई म्हणजे बॅन्केत, एखाद्या खाजगी ऑफिसात, स्वतःचाच छोटा उद्योग किंवा डोक्यावरून पाणी गृहिणी.... एवढीच मी कल्पना करू शकत होते........\nमला आत्ता तिच्या आईचा \"खमकेपण\" जाणवलं......एवढी अवघड परिस्थिती असूनही बाईच्या चेहऱ्यावर सतत हास्य........ आत्ता कुठे मला माझ्या आईच्या बोलण्याचा अर्थ उमगत होता....थोडासा.....\nयाच उलट आणखी एक परिचयातल कुटुंब..........ज्यातल्या आईने आपल्या मुलांना अभ्यास केलाच पाहिजे.....तो वेळेवरच झाला पाहिजे.........किमान इतकं शिक्षण झालंच पाहिजे.....या नियमात बांधलं नाही.....वारा वाहील तशी त्या मुलांची आयुष्य वाहत गेली......पुढे मुलांची लग्नही झाली पण दोन्ही सुनाच घराची जवळपास सगळी आर्थिक जबाबदारी घेत होत्या......\"नोकरी करणाऱ्याच सुना हव्यात\" या हक्काच्या मागची बाजू मात्र सासुबाईना दिवसेंदिवस नकोशी व्हायला लागली.....कारण त्यात लादलेलं किंवा सक्तीचं अवलंबित्व होतं.....माझी मुलं ठेवतील तसं मी राहीन असं म्हणत म्हणत या सासूबाई सुनेने घेतलेल्या २ बी एच के फ्लॅट मध्ये कधी राहायला आल्या, हे त्यांचं त्यांनाही समजलं नाही..........आणि मग फक्त धुसफूस.......अर्थात स्वतःशी....हे का झालं...... कारण कधीच \"आई तुझं हे चुकतंय\" हे मुलांनी सांगितलं नाही आणि नवरयानेही नाही ...यातूनच \"मी करते तेच बरोबर\" किंवा \"आम्ही नाही का संसार केले...... कारण कधीच \"आई तुझं हे चुकतंय\" हे मुलांनी सांगितलं नाही आणि नवरयानेही नाही ...यातूनच \"मी करते तेच बरोबर\" किंवा \"आम्ही नाही का संसार केले\" हे वाढीला लागलं......हो ना......केलेच .......पण कसे केले\nज्या वृक्षाच्या आधाराने छोट्या झाडांनी तग धरायचा ती झाडच वृक्षाचा आधार झाली.....आधार देणं महत्त्वाच आहेच पण तो अशा प्रकारे द्यायला लागावा हे वाईट आहे.\nमला वाटतं, एक स्त्री..........तिने फक्त आपली मुलं नीट घडवली किंवा नाही घडवली तर परिणामांमध्ये किती फरक पडू शकतो\nम्हणून वाटलं की \"नुसतं देवाकडून मिळालेलं स्त्रीत्व पुरेसं आहे का\" का त्याबरोबरच स्वतःचं असं \"बाईत्व\" भिनलं पाहिजे\nतसं जर होईल, तरच त्या भिनण्यालाही नशेची धुंदी न येता गाढेपणाची उंची येईल.....आदर न मागता मिळेल आणि उतारवयातलं अवलंबित्व सुद्धा उपभोगता येईल......भोगावं लागणार नाही....\nहे झाले आपले माझे विचार.....माझं वय आणि अनुभव अगदीच थोडा आहे...पण हे मनातले काही प्रश्न आहेत.......\nअसे प्रकार थोड्या फार\nअसे प्रकार थोड्या फार प्रमाणात सर्वत्र आहेत. काही ठीकाणी तर याही उलट स्थिती आहे. तीथे स्त्री ईतर कामे बघते वा पुरुष घरकामात मदत करतो.\nआताच्या परिस्थीतीत मात्र दोघेही आपल्या परीने एकमास सहाय्य करीत आहेत.\nज्या घरात व्यसनी पुरुष आहे त्या घराचे चित्र मात्र अजुनही विदारक आहे.\nजाह्नवी, स्त्रीत्व, पुरूषत्त्व जाऊन एक समर्थ, जबाबदार व्यक्तिमत्व असावं बघ.\nकित्येक पुरूष पत्नी निर्वतल्यानंतर मुलाना आई बाबा दोघाम्चे प्रेम देताना पाहिलेय.\nकित्येक पुरुषाना अपंग आजारी पत्निची सेवा करत एकट्याने घराचा भार उचलून मुलाना योग्य मार्गाला लावताना पाहिलेय.\nजबाबदारी , मग ती घराची असो कामाची वा मुलांची , योग्य तर्हेने पार पाडणे यात स्त्री - पुरूष असा भेद नसावा.\nमला हा लेख लिहिण्यामागे हेच\nमला हा लेख लिहिण्यामागे हेच अपेक्षित होत की माझ्या मनातले प्रश्न सोडवले जावेत....ते इथे होईल नक्कीच\nहे झाले आपले माझे\nहे झाले आपले माझे विचार.....माझं वय आणि अनुभव अगदीच थोडा आहे...पण हे मनातले काही प्रश्न आहेत.......>>> जाह्नवी, तुझ्या विचारांना चालना द्यायला अजून थोडे प्रश्न देऊ का\nमाझं असं अजिबात म्हणणं नाही की सगळं बायकांनीच बघितलं पाहिजे पण आपल्या \"पितृप्रधान\" संस्कृतीत सुद्धा वर्षानुवर्षे \"घर सावरायची\" जबाबदारी स्त्रियांवरच का आहे>> घर सावरायची जबाबदारीमधे स्त्रीकडे कुठलीही निर्णयक्षमता नसायची. नुसती जबाबदारी होती, हक्क कसलेच नव्हते. त्यामुळे त्या जबाबदारीचे कितीही गोडवे गायले तरी उपयोग शून्य.\nतिने फक्त आपली मुलं नीट घडवली किंवा नाही घडवली तर परिणामांमध्ये किती फरक पडू शकतो\nमुलांच्या घडण्या-बिघडण्यामागे एकट्या स्त्रीलाच का बरे जबाबदार धरावे ज्या घरामधे मुलं बिघडतात त्यामधे आईचीच चूक असते का\nदुसरा म्हणजे तू स्त्रीत्वाबद्दल लिहिते आहेस पण पूर्ण लेख मातृत्वावरती आहे. स्त्री ही आई असण्यापलिकडे अजून बरंच काही आहे हेदेखील लक्षात घे.\n>>समर्थ, जबाबदार व्यक्तिमत्व असावं बघ.\nलेख पटला नाही. एकांगी वाटला.\n>> जाह्नवी, स्त्रीत्व, पुरूषत्त्व जाऊन एक समर्थ, जबाबदार व्यक्तिमत्व असावं बघ.\n>> \"पितृप्रधान\" संस्कृतीत सुद्धा वर्षानुवर्षे \"घर सावरायची\" जबाबदारी स्त्रियांवरच का आहे\nमाझ्या मते हे जुनं झालं... division of labor वगैरे... मलातरी सध्याच्या कुटुंबांमधे (३०-३५ वयाचे नवराबायको) समान सहभाग आढळतो, मोठ्या आर्थिक निर्णयांपासून मुलांच्या संगोपनापर्यंत.\nकदाचित \"घरातली बाई खमकी असेल\nकदाचित \"घरातली बाई खमकी असेल ना, तर अख्खं घर रुळावर राहत.......\" या गोष्टीचे अ‍ॅड्व्हर्स परिणाम माझ्या खूप जवळच्या परिघात आहेत...त्यामुळे माझ्या डोक्यात हेच विचार आपोआप तयार झालेत....पण ते एकान्गी असतील तर मी प्रयत्नपूर्वक बदलले पाहिजेत......\nधन्यवाद म्रुदुला, नन्दिनी, साती.....\nकदाचित \"घरातली बाई खमकी असेल\nकदाचित \"घरातली बाई खमकी असेल ना, तर अख्खं घर रुळावर राहत.......\" या गोष्टीचे अ‍ॅड्व्हर्स परिणाम माझ्या खूप जवळच्या परिघात आहेत>> याला उलट करून बघ. \"अख्खं घर रूळावर राहण्यासाठी बाईने खमकं रहायला हवं.\" थोडक्यात तिने त्या घराला वाहून घेतलेलं असावं. म्हणजे ती बाई जगते त्या घरासाठी. तिला वेगळं स्वतंत्र अस्तित्व नाहीच. त्याच घरातल्या पुरूषाला मात्र मनमानीपणा करता येऊ शकतो. पण बाईला ते स्वातंत्र्य नाही. का तर \"घर\" रूळावर रहावं म्हणून.\nघर एकट्या बाईच्या जीवावर तर बनत नाही ना संसार दोघांचाही असतो. मग संसार दोघांचाही असतो. मग दोघांनीही खमकं रहायला हवं. तर घर रूळावर राहील आणि पुढच्या स्टेशनला पोचेल\nताईंना संयुक्ताचा रस्ता दाखवा.\nमाझे प्रश्न सुट्लेत .........\nमाझे प्रश्न सुट्लेत .........\nखूप अनुभवी आणि वयानेही मोठी मन्डळी आहेत इथे म्हणून म्हटल जरा उपदेश आणि सल्ले मिळतील......पण कट्ट्यावर टोमणे सुध्धा मिळालेत.......धागा सम्पवला तरीही चालेल........\nघर सावरण्याची इच्छा आणि तेवढी\nघर सावरण्याची इच्छा आणि तेवढी ताकद बाईतच जास्त असते, हेच जास्त दिसते.\nआई व्यसनी असेल अशी उदाहरणे फारच थोडी पण आईचे अकाली निधन झाले असेल तरी एकट्या बाबांना घर सावरणे जड जाते. अनेकदा मग मुलगीच, अकाली मोठी होऊन, हातभार लावते.\nजान्हवी, इथे लिहिणार नव्हतोच,\nजान्हवी, इथे लिहिणार नव्हतोच, कट्ट्याचं नाव आलं म्हणून लिहावं लागलं. यात \"टोमणे\" कुठे आहेत ते सांगू शकाल \nधन्यवाद दिनेशदा, मला वाटल की\nमला वाटल की मला आलेले अनुभव फक्त मलाच आलेत की काय\nताईंना संयुक्ताचा रस्ता दाखवा. >>>>>>>>> हा धागा सन्युक्तात मुद्दामच टाकला नाही कारण फक्त बायकान्नी वाचावा अस वाटल नाही.....\nस्त्रीत्व, पुरुषत्व, स्त्री च्याच वाट्याला अमुक - तमुक इ. वळणांवरून गाडी नेहेमीच्याच स्टेशन्स ला लागणार हे नक्की. जान्हवी ला असल्या जुन्या चर्चांची लिंक्स देऊया का\nपुन्हा पुन्हा तेच तेच दळण नको\nधन्यवाद निंबुडा... मलाच आता\nमलाच आता पुढच्या वेळ्पासून आधीच्या लिंक्स बघूनच लिहाव लागणार\n\"घरातली बाई खमकी असेल ना, तर\n\"घरातली बाई खमकी असेल ना, तर अख्खं घर रुळावर राहत... पण त्याचे काही वाईट परिणाम तिच्या नवर्‍यावरही होतात.......... कधितरी संसाराचं ओझ वाहणार्‍याचं हमालाचं रुप त्याला येऊ शकत....... मला वाटतं, घर दोघाचंही असतं... मग एकट्याने खमकेपणा घेऊन काय उपयोग.......\n>>तिने फक्त आपली मुलं नीट\n>>तिने फक्त आपली मुलं नीट घडवली किंवा नाही घडवली तर परिणामांमध्ये किती फरक पडू शकतो\nजाह्नवी, एकांगी अश्या अर्थाने म्हटले की वरच्या वाक्यात आल्याप्रमाणे, स्त्रीने आयुष्यात मुले _घडवणे_ हे महत्त्वाचे काम मानायला हवे असे गृहीतक जाणवले. यात समाविष्ट झालेली गृहीतके म्हणजे स्त्रीने मुले होऊ देणे हे महत्त्वाचे आहे. तिनेच संगोपनही करायला हवे. तिच्याकडे अशी जादूई शक्ती आहे की ती आपल्या मुलांना घडू/ बिघडू देऊ शकते. वगैरे. संगोपन/ पालकत्व हा मनुष्य असण्याचा केवळ एक पैलू आहे. संपूर्णत्व नाही.\nबाकी, दुसरे म्हणजे असे मुलांना _घडवता_ येत असेल असे वाटत नाही. नाहीतर एकाच घरातली भावंडे इतक्या विविध स्वभावाची निपजली नसती.\n<<नुसतं देवाकडून मिळालेलं स्त्रीत्व पुरेसं आहे का\nदेवाकडून म्हणा किंवा निसर्गाकडून, स्त्रीत्व व अजून काहिही मिळालं तरी तेव्हढच पुरेसं नसतं. जे मिळालय ते जोपासाव लागतं आणि त्या अनुषंगाने स्वतःला घडवावं लागतं.\n<<\"घरातली बाई खमकी असेल ना, तर अख्खं घर रुळावर राहत.......\">>\nहज्जारदा अनुमोदन ह्या वाक्याला.\n<< की का बाईनच प्रत्येक जबाबदारी घ्यायची त्याच्या यशाचं श्रेय तिला एकटीला नाही तर मग अपयशाचं खापर का तिच्याच डोक्यावर त्याच्या यशाचं श्रेय तिला एकटीला नाही तर मग अपयशाचं खापर का तिच्याच डोक्यावर\nपूर्वीच्या काळात घर सांभाळायची जबाबदारी एकट्या स्त्रीचीच समजली जायची त्यामुळे घर एकत्र बांधून ठेवायच, चालवायचं श्रेय मात्र स्त्रीलाच दिलं जायचं.\n<< पण कर्तव्याचे काटे त्याचं काय\nस्वतः बघितलेली आणि अनुभवलेली उदाहरणं लक्षात घेता, घरच्या कर्त्या स्त्रीचा शब्द मोडणं पुष्कळदा कर्त्या पुरुषालाही कठीण जात असे.\n<<ते गुण म्हणजे भावना आणि व्यवहार यांची योग्य वेळेला योग्य ती सांगड घालण्याचे .....कुठलेच एका टोकाला जाउन घेतलेले निर्णय चुकायची शक्यताच जास्त.....आणि या सगळ्याचा स्त्रीच्या लोकार्थाने सुशिक्षित असण्याशी काहीही संबंध नसतो हे माझं मत.......कारण मी अनेकदा कमी शिकलेल्या बायकांनाही व्यवहारीपणे वागताना बघितलंय....>>\nसंपूर्ण नव्हे पण बर्‍याच अंशी सहमत. डीसीजन मेकिंग ही प्रोसिजर भावना विचारात घेत नाही. दूरदर्शी फायदा हा एकमेव उद्देश असणारा निर्णय व्यावहारीकदृष्ट्या अचूक होय. पण इथे एलिमेन्ट येतो तो भावनांचा. अर्थात ईमोशन कोशन्ट (\"EQ\") चा. आणि त्याबाबतीत बायकांना तोड नाहीच. व्यवहारीपणा बहुत्येक सोसलेल्या हालअपेष्टांतून येत असावा.\n<<शाळेत असेपर्यंत मला माहीतच नव्हतं की तिची आर्थिक परिस्थिती काय असावी>>\nज्या गोष्टी बोलायच्या नाहीत असं स्त्री ठरवते त्यांच्याबाबतीत ती मौन पाळू शकते, अगदी अनंत काळापर्यंत.\n<< एक स्त्री..........तिने फक्त आपली मुलं नीट घडवली किंवा नाही घडवली तर परिणामांमध्ये किती फरक पडू शकतो\nजमीन अस्मानाचा. आपल्या आयुष्यावर सर्वाधिक प्रभाव पाडणार्‍या व्यक्ती या आपल्या सर्वात जवळच्या व्यक्ती असू शकतात. म्हणजे मला म्हणायचय की जवळच्या व्यक्ती आपल्या आयुष्यावर सर्वाधिक आणि लॉन्ग लास्टींग (कदाचित एव्हर लास्टिंगही) परीणाम करु शकतात. उदाहरणादाखल कोणत्याही यशस्वी माणसाचं चरीत्र वाचा.\n<< म्हणून वाटलं की \"नुसतं देवाकडून मिळालेलं स्त्रीत्व पुरेसं आहे का\" का त्याबरोबरच स्वतःचं असं \"बाईत्व\" भिनलं पाहिजे\" का त्याबरोबरच स्वतःचं असं \"बाईत्व\" भिनलं पाहिजे\nजस आधी म्हंटलय तसं. नशिबाने, गुणसुत्रांमुळे, उत्क्रांतीच्या प्रक्रियेने आणि आनुवांशिकतेने आपण बर्‍याच गोष्टी कमावतो. त्यांचा वापर करुन घेण्यासाठी सर्वात आधी आपल्याला त्या माहिती असायला हव्यात. जर आपल्याला आपल्या स्ट्रेन्ग्थ्ज माहिती नसतील तर आपण त्या वापरु कश्या शकू \nपण मला खरं तर जाणून घ्यायला आवडेल की नक्की स्त्रीत्व म्हणजे काय अभिप्रेत आहे बाह्य शरीरापेक्षाही ही मानसिकता जास्त आहे. त्या दिवशी पुपुवर आगावाने टाकलेली टेस्ट घेउन पहाच. नैसर्गिकरीत्या स्त्रीला ज्या गिफ्टस् मिळाल्यात त्यांचा यथायोग्य वापर करणं, ते स्किलसेटस् डेव्हलप करणं आणि त्यात आपल्याकडे जे नाहीये ते कसं डेव्हलप करता येईल ते पहाणं हे दोघांनाही लागू पडतं ना \nसृजनाची शक्ती, भावनांचा वापर करण्याची क्षमता, चिकाटी, सहनशक्ती, सूक्ष्म निरीक्षणशक्ती, आपली चूक कबूल करण्याची सवय हे मला जाणवलेले काही.\nआता माझ्या कट्ट्यावरच्या कॉमेन्टबद्दल. अर्थात मॅनमेड अमेन्डमेन्डस् विषयी. ते वाक्य व त्यातला विनोद समजण्यासाठी थोडे.\nकंपनीची बॅन्कॉकमधली टूर. टिफनी शोमधून बाहेर पडलो. बर्‍याच जणांनी त्या शोमधल्या \"टू पीस\"मधल्या स्त्रीयांबरोबर पैसे देउन फोटो काढून घेतले. बसमध्ये बसल्यावर आमची टूर गाईड म्हणाली \"गमतीची गोष्ट म्हणजे या शोमध्ये एकही बाई नव्हती\" (टिफनी शो हा ट्रान्स जेन्डर्सचा डान्स शो प्रसिद्ध आहे) सगळ्या फोटोवाल्यांचे चेहरे खरेखुरे फोटो काढण्यासारखे झाले होते. मात्र हे ट्रान्स जेन्डर्स ही मानवी कौशल्याची कमाल होती\nआमची गाईड ही आमच्या ग्रुपची चांगली मैत्रीण झाली होती. देशाच्या आर्थिक व राजकीय परिस्थीती पासून\nते सांस्कृतिक प्रश्नांपर्यंत कसलही उत्तर देउ शकणारी ती 'मुलगी' आमच्याएव्हढ्या मुलाची आई होती टूरीस्टच्या चेहर्‍याकडे बघून तो कसली चौकशी करणार आहे हे ओळखणार्‍या तीला आंमचे प्रश्न मात्र ओळखता आले नव्हते.\nतीच्याशी गपा मारत असताना आम्ही एक प्रश्न तीला विचारला. \"जर एव्हढ्या जवळून स्त्री व पुरुषातला फरक ओळखता येत नसेल तर नक्की ओळखायचं कसं \" ह्यावर तीच उत्तर अगदी मनापासूनचं होतं \"नैसर्गिक स्त्री ही आकारात कुठेतरी ईम्परफेक्ट असतेच. ट्रान्सजेन्डर्स मात्र निसर्गनिर्मित नसल्याने अगदी पर्फेक्ट शेपमध्ये असतात\"....\nमला वाटतं या नैसर्गिक अपूर्णते���च माणासाच्या प्रगतीच्या धडपडीच मूळ असावं नाही \nप्रत्येक मुद्दा विचार करण्याजोगाच आहे.\nम्रुदुला....तुम्ही वर जी मत मान्डलीत, तीच थोड्या फार फरकाने मलाही वाटत होती परन्तु त्यात आत्तापर्यन्त आलेल्या अनुभवान्मुळे गोन्धळ होता. म्हणूनच माझ्याशी पूर्णपणे अनभिज्ञ असलेल्या माणसानकडून ही मत पारखून घ्यायचा विचार या लेखामागे होता.\nजाह्नवीके +१ <\"घरातली बाई\nजाह्नवीके +१ <\"घरातली बाई खमकी असेल ना, तर अख्खं घर रुळावर राहत.......\"> - म्हणजे अवघड प्रसंगातून गृह्स्वामिनी मार्ग काढते; नाहीतर नशिबाचे भोग म्हणून भोगत रहाते. यावाक्यामधून स्त्रियांनी खंबीर रहावे, प्रसंगी घरातील पुरुषाला वेसण घालावी असे सूचित आहे असे वाटते.\nबागुलबुवा +१ - उत्तम मुद्दे.\nकदाचित \"घरातली बाई खमकी असेल ना, तर अख्खं घर रुळावर राहत.......\" या गोष्टीचे अ‍ॅड्व्हर्स परिणाम माझ्या खूप जवळच्या परिघात आहेत>> याला उलट करून बघ. \"अख्खं घर रूळावर राहण्यासाठी बाईने खमकं रहायला हवं.\" थोडक्यात तिने त्या घराला वाहून घेतलेलं असावं. म्हणजे ती बाई जगते त्या घरासाठी. तिला वेगळं स्वतंत्र अस्तित्व नाहीच. त्याच घरातल्या पुरूषाला मात्र मनमानीपणा करता येऊ शकतो. पण बाईला ते स्वातंत्र्य नाही. का तर \"घर\" रूळावर रहावं म्हणून.\nघर एकट्या बाईच्या जीवावर तर बनत नाही ना संसार दोघांचाही असतो. मग संसार दोघांचाही असतो. मग दोघांनीही खमकं रहायला हवं. तर घर रूळावर राहील आणि पुढच्या स्टेशनला पोचेल\nमाफ करा, मी थोडा असहमत आहे तुमच्याशी.\nवर ठळक केलेला भाग जो आहे, त्यात मला थोडी अडचण वाटते आहे. नंदीनीजी, अहो, बाई खमकी असेल तर त्या पुरुषाला मनमानी करता येत नाही. याने रंगढंग सुरू केले की ती दुर्गावतार धारण करते. सबब, नवरे ठिकाणावर रहातात. हिने ढील दिली की त्यांचा पतंग उडतो मग. (जगातले ९९% पुरुष बाताखामा असतात अन उरलेले १% खोटे बोलतात, असा आमच्या एका मित्राचा सिद्धान्त आहे.)\nदोघे खमके असलेत, तर वकील श्रीमंत होतात, अन पोटगी द्यावी लागते\nतीच्याशी गपा मारत असताना आम्ही एक प्रश्न तीला विचारला. \"जर एव्हढ्या जवळून स्त्री व पुरुषातला फरक ओळखता येत नसेल तर नक्की ओळखायचं कसं \" ह्यावर तीच उत्तर अगदी मनापासूनचं होतं \"नैसर्गिक स्त्री ही आकारात कुठेतरी ईम्परफेक्ट असतेच. ट्रान्सजेन्डर्स मात्र निसर्गनिर्मित असल्याने अगदी पर्फेक्ट शेपमध���ये असतात\"....\nते 'नसल्याने' हवंय का\nरच्याकने, 'बाटगा मुसलमान जास्त कांदे खातो' अशी जुनी म्हण आहे, त्यानुसारच हे टीजी/सीडीज जरा जास्तच मेकप, कपडे, विभ्रम, इ. किंबहुना टिपिकल (कामातुर) 'पुरुषाला' जशी टिपिकल 'स्त्री' अभिप्रेत असते, तसे वागतात. किमाण अशा शोज मधे, असे माझे निरिक्षण आहे. (प्रॉस्टिट्यूशन तिथे लिगल आहे, अन टीजींचे प्रमाण त्यात भरपूर आहे.)\nछाण ललित लेखण. पुलेशु @ धागाकर्ती\nतो शो फक्त नाचगाण्याचा होता\nतो शो फक्त नाचगाण्याचा होता इब्लीस\nमुद्रणशोधनाबद्दल धन्यवाद. बदल केला आहे\nइथे अंगोलात माझ्या नवर्‍याच्या ऑफिसात मेन बॉस ची सेक्रेटरी आहे....तिचं नाव ईब्लिस आहे.....\nजान्हवी, अग आपली मतं आपल्या\nजान्हवी, अग आपली मतं आपल्या आजूबाजूच्या समाजाकडे बघून होतात. आपल्या विशिष्ठ वर्गाबाहेर महिलासक्षमीकरण असू शकते.\nपण आपल्या पीढीसाठी काही गोष्टी करण्यासारख्या -\n१. लिंगसापेक्ष अपेक्षा आणि परिमाणे न ठेवणे.\n२. कोणत्याही व्यक्तीच्या कुठच्याही निर्णयाला तो/ ती आणि समाज ह्या चौकटीत न तोलणे.\nआणि अमा किंवा निम्बी तुला डिवचत नाहीयेत तर जाणीव करून देत आहेत की आधी माबोवरचे बरेच वाच आणि तरीही प्रश्ण पडले तर नक्की विचार.\nमला पुरुषाचा जन्म घेतला याची\nमला पुरुषाचा जन्म घेतला याची नेहमी खंत वाटते ते स्त्रीला मिळालेल्या मातृत्वाच्या वरदानाकडे पाहून...\nउद्या मी माझ्या अपत्याला कितीही प्रेम दिले तरी...... माझा त्याच्यावर माझ्या बायकोएवढाच समसमान हक्क असला तरी..... त्याची नाळ त्याच्या आईशीच म्हणजे माझ्या बायकोशीच जोडलेली असणार.... ते तिच्याशीच जवळीक साधून असणार....\nशेवटी राहतो तो एकच प्रश्न - उद्या मी जेव्हा रात्री दुकानाला टाळे मारून घरी परत येईन तेव्हा या दमलेल्या बाबाची कहाणी ऐकायला माझी मुलगी जागी असेल का\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%97%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9D", "date_download": "2018-12-16T03:11:18Z", "digest": "sha1:R5ROXMASPVUIGESF4JDRWB5E73OGEBJI", "length": 4415, "nlines": 118, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सीगफ्रीड लेन्झ - विकिपीडिया", "raw_content": "\nसीगफ्रीड लेन्झ हे जर्मन कादंबर���कार होते. त्यांनी अनेक लघुकथा, निबंध आणि रेडीओ साठी नाटिका लिहिल्या.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ डिसेंबर २०१७ रोजी १५:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/sawantwadi-news-retired-police-liquor-65670", "date_download": "2018-12-16T03:49:45Z", "digest": "sha1:QDLAOFIMA3P32ZLPXKJCSYRI57PDD3C3", "length": 13981, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "sawantwadi news Retired police liquor निवृत्त पोलिसाकडूनच दारूविक्री | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 10 ऑगस्ट 2017\nसावंतवाडी - निवृत्त पोलिसाच्या पत्नीकडून माडखोलात दारू विक्री केली जात आहे. त्यात येथील पोलिस ठाण्याचा एक कर्मचारी साथ देत आहे. त्यामुळे दोघांची चौकशी व्हावी, अन्यथा १५ ला पोलिस ठाण्यासमोर बेमुदत उपोषण करू, असा इशारा माडखोल ग्रामस्थांच्या वतीने आज येथील पोलिसांना देण्यात आला आहे.\nसावंतवाडी - निवृत्त पोलिसाच्या पत्नीकडून माडखोलात दारू विक्री केली जात आहे. त्यात येथील पोलिस ठाण्याचा एक कर्मचारी साथ देत आहे. त्यामुळे दोघांची चौकशी व्हावी, अन्यथा १५ ला पोलिस ठाण्यासमोर बेमुदत उपोषण करू, असा इशारा माडखोल ग्रामस्थांच्या वतीने आज येथील पोलिसांना देण्यात आला आहे.\nयाबाबत तक्रार मिळाल्यानंतर तत्काळ संबंधित दारू अड्ड्यावर कारवाई करण्यात येईल. पर्यायी माणूस मिळाल्यानंतर त्या पोलिस कर्मचाऱ्याचे बिट बदलण्यात येईल, असे आश्‍वासन पोलिस निरीक्षक सुनील धनावडे यांनी दिले. माडखोल येथील संबंधित ग्रामस्थांची मागणी घेऊन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजू परब, पंचायत समिती सभापती रवी मडगावकर यांनी आज येथील पोलिस निरीक्षकांना घेराव घातला. या वेळी गावातील महिलांनी पोलिस अधिकाऱ्यांसमोर आपली बाजू मांडली. त्या म्हणाल्या देऊळवाडी परिसरात राहत असलेला एक निवृत्त पोलिस आपल्या कुंटुबीयांना सोबत घेऊन राजरोसपणे दारू धंदा करीत आहे. आपण खात्यात आहे. त्यामुळे आपले कोणीही वाकडे करू शकत नाही, असे त्याचे म्हणणे आहे. त्याच्या धंद्याकडे असलेली स्ट्रीट लाईट केवळ आपल्या फायद्यासाठी तो बंद करून ठेवत आहे. त्याचा फटका ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. याबाबत त्या ठिकाणी बीट सांभाळणारे पोलिस हवालदार प्रवीण माने यांना कल्पना देण्यात आली; मात्र त्याकडे दुर्लक्ष केला जात आहे. त्यामुळे संबंधितांच्या विरोधात आज सर्व ग्रामस्थांनी येथील पोलिस ठाण्यात धडक दिली होती.\nया वेळी सरपंच सुरेश आडेलकर, सुनंदा राउळ, अश्‍विनी लाड, संजन मोरजकर, चंद्रकला राऊळ, सुरेखा राऊळ, सुषमा नार्वेकर, शोभा राऊळ, अस्मिता राऊळ, अश्‍विनी राऊळ, विजया राऊळ, चंद्रकला राऊळ, सीताबाई राऊळ, भारती राऊळ यांच्या पंचायत समिती सभापती रवींद्र मडगावकर, दाजी राऊळ, उमेश तेली आदी उपस्थित होती.\nचुकीचे होत असेल, तर आपण कोणावर कारवाई करण्यास मागे हटणार नाही. तुम्ही तपास कामात मदत करा संबंधितांवर कारवाई नक्कीच करण्यात येणार आहे. या ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली, तर निवृत्तांचे काय त्यांना सुध्दा सोडणार नाही.\n- सुनील धनावडे, पोलिस निरीक्षक\nराज्यात २ हजार ९३० चालक तीन महिन्यांकरिता निलंबित मुंबई - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दोन हजार ९३० बेशिस्त चालकांचे वाहन परवाने तीन महिन्यांकरिता...\nपिंपरी - येथील इंद्रायणीनगरातील पेठ क्रमांक एकमध्ये पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेवर अतिक्रमण करून शेड बांधले. तेथे अनधिकृतपणे वाहने...\nप्रियकराच्या मदतीने पतीचा खून\nनागपूर : प्रेमात अडसर ठरत असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने पत्नीने दगडाने ठेचून खून केला. खून केल्यानंतर अपघात झाल्याचा देखावा निर्माण करीत...\nदारू पाजून लुटण्याचा डाव तरुणाने उधळला\nपिंपरी : तरुणास दारू पाजून त्यास लुटण्याचा डाव तरुणाने उधळून लावला. याप्रकरणी मोटार चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. सचिन बबन कांबळे (वय 32...\nमुलाने केला दारुड्या पित्याचा खून\nनागपूर : दारू पिऊन शिवीगाळ करणाऱ्या वडिलांचा रागाच्या भरात मुलाने लोखंडी रॉडने वार करून खून केल्याची घटना बिडगाव येथे घडली. पश्‍चात्ताप झाल्याने...\nलोकसभा, विधानसभेसाठी प्रशासनाकडून तयारी\nजळगाव ः देशात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आदी राज्यांतील निवडणुका पाहता जिल्हा प्रशासनाने लोकसभेची जय्यत तयारी करणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफ��ड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-tb-death-toll-32852-mumbai-62158", "date_download": "2018-12-16T04:51:44Z", "digest": "sha1:FIQDWRAFUWMUAH2GVCGVUAJACKRTYLZL", "length": 11746, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news TB death toll 32,852 in mumbai मुंबईत पाच वर्षांत 32,852 लोकांचा टीबीने मृत्यू | eSakal", "raw_content": "\nमुंबईत पाच वर्षांत 32,852 लोकांचा टीबीने मृत्यू\nमंगळवार, 25 जुलै 2017\nमुंबईत मानखुर्द येथे व्यक्तीचे सरासरी आयुर्मान 39 वर्ष इतके आहे.\nमुंबई : मुंबईकरांचे दिवसेंदिवस खालावत चालले असून मागील पाच वर्षांत मुंबईत 32 हजार 862 जणांचा क्षयरोगाने म्हणजेच टीबीने मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nमुंबईतील नागरिकांचे सरासरी आर्युमान कमी होत आहे. याला कारणीभूत आहे. याचा विचार करायला हवा. 2016-17 मध्ये मुंबईत 50 हजार टीबी रुग्णाची नोंद झाली आहे. तर 2012-13 मध्ये डेंग्यूचे रूग्ण 4216 नोंदले गेले होते. तर 2016-17 मध्ये 17 हजार 771 इतके डेंग्यू रुग्ण नोंद झाली आहे. मुंबईत मानखुर्द येथे व्यक्तीचे सरासरी आयुर्मान 39 वर्ष इतके आहे. ही खेदाची बाब आहे.\nई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:\nउदयनराजे सातारा पोलिस ठाण्यात झाले हजर\nउदयनराजेंना अटक केल्यास हिंदुत्ववादी गप्प बसणार नाहीत: संभाजी भिडे​\nशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ प्रा. यश पाल यांचे निधन​\nनिफ्टी 10 हजारांवर; सेन्सेक्‍सची घोडदौड सुरूच\nमोदींच्या मुत्सद्देगिरीला चीनचे आव्हान\nसोलापूर: महापालिकेच्या पाणीपट्टीत वाढीचे संकेत\nतूर खरेदीची अशीही बनवाबनवी​\nनवरा मारायचा थांबेना; पोलिस तक्रार घेईनात\nनिठारी हत्याकांड: पंधेर व सुरिंदरला फाशीची शिक्षा​\nआर्थिक व्यवहारांवरून वेंकय्या नायडू लक्ष्य\nबलात्कारप्रकरणी राजद आमदार दोषी\nपाटणा- बिहारचे माजी मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) आमदार राधावल्लभ यादव यांच्यासह पाच जणां���ा एका बलात्कारप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. 21...\nवडिलांच्या निधनानंतर षडयंत्र झाले, तेव्हा...- उदयनराजे\nसातारा: \"माझ्या वडिलांच्या निधनानंतर माझ्यावर विरोधकांनी षडयंत्र रचले तेव्हा त्या षडयंत्राच्या विरोधात चिमणराव कदम यांनी आवाज उठवला होता. चिमणराव कदम...\n'एकादशावतार' ठरले कोकण चषकाचे मानकरी\nमुंबई- कोकण कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोकण चषक २०१८' या खुल्या...\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nवेलतूर (नागपूर) : गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे प्रभावित झालेल्या कुही तालुक्‍यातील टेकेपारवासींनी जलसत्याग्रहात शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू...\nसिमेंट रस्ते, नाल्याचे काम थांबवा\nनागपूर : ग्रामपंचायतींनी पाणीटंचाईच्या काळात सिमेंट रोड, नाल्यांची कामांना ब्रेक लावण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5604411829590794264&title=Completed%20100%20Episods%20of%20'Lalit%20205'&SectionId=5174236906929653713&SectionName=%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8", "date_download": "2018-12-16T03:42:00Z", "digest": "sha1:AY6W6EWJDYVDROXRFZGTAKYGK5GILX2R", "length": 7668, "nlines": 119, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘ललित २०५’ने गाठला १०० भागांचा टप्पा", "raw_content": "\n‘ललित २०५’ने गाठला १०० भागांचा टप्पा\nमुंबई : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ललित २०५’ या मालिकेचे नुकतेच १०० भाग पूर्ण झाले. यानिमित्ताने सेटवर केक कापून सेलिब्रेशन करण्यात आले. या प्रसंगी मालिकेचे निर्माते सुचित्रा बांदेकर आणि सोहम बांदेकर यांनी सेटवर हजेरी लावत कलाकारांसोबत आनंद साजरा केला.\n‘ललित २०५’ ही मालिका सोमवार ते शनिवारदरम्याने रात्री ८.३० वाजता प्रसारित केली जाते. या मालिकेचे शंभर भाग पूर्ण झाल्यामुळे सेटवर उत्साहाचे वातावरण होते. निर्माता म्हणून सोहम बांदेकरची ही पहिलीच मालिका असल्यामुळे तो खूपच आनंदात होता.\n‘ललित २०५ या मालिकेच्या निमित्ताने खूप गोष्टी शिकता आल्या. नवी माणसे भेटली. त्यामुळे सर्वांशी कामासोबतच इमोशनल बाँडिंग झाले आहे. यासाठी मी ‘स्टार प्रवाह’चे मनापासून आभार मानतो, कारण त्यांच्यामुळे मला ही संधी मिळाली,’ अशा भावना निर्माता सोहमने या वेळी व्यक्त केल्या.\n‘शंभर भाग ही खरतर सुरुवात आहे. ‘ललित २०५’ मालिकेच्या यापुढील भागांमध्येही नवनवी वळणे येऊन मालिकेचे कथानक अधिक रंजक होणार आहे. त्यासाठी संपूर्ण टीम मेहनत घेत आहे. प्रेक्षकांनी या मालिकेवर भरभरूरुन प्रेम केले असून, यापुढेही करतील,’ असा विश्वास नील राजाध्यक्षची भूमिका साकारणाऱ्या संग्राम समेळने व्यक्त केला.\nTags: स्टार प्रवाहललित २०५MumbaiSuchitra BandekarSoham BandekarLalit 205Star PravahSangram Samelसुचित्रा बांदेकरसोहम बांदेकरसंग्राम समेळप्रेस रिलीज\n‘स्टार प्रवाह’ची नवी मालिका ‘ललित २०५’ ‘सेट नव्हे, हे तर माझे दुसरे घर’ अभिनेत्री सुहास जोशींचं छोट्या पडद्यावर पुनरागमन ‘परंपरेसोबतच स्त्रियांनी आधुनिक विचारांची कास धरावी’ ‘स्टार्स’च्या आठवणीतली दिवाळी\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n‘सीएम चषक’स्पर्धेसाठी आतापर्यंत तब्बल ३३ लाख लोकांची नोंदणी\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/fake-whatsapp-viral-posts-264996.html", "date_download": "2018-12-16T04:12:33Z", "digest": "sha1:SA5ABI3GMUT5AJDJVME5OAG5OVG4I2L6", "length": 13387, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "एका व्हाॅटस्अॅप पोस्टमुळे अंध दाम्पत्याचं जगणं झालं मुश्किल !", "raw_content": "\nउद्धव-राज आमनेसामने, कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मनसेचा पाठिंबा\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nउद्धव-राज आमनेसामने, कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मनसेचा पाठिंबा\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIRAL VIDEO: सोनाराच्या डोळ्यादेखत पळवल्या सोन्याच्या बांगड्या\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nएका व्हाॅटस्अॅप पोस्टमुळे अंध दाम्पत्याचं जगणं झालं मुश्किल \n\"एक काम करा ,आमच्या तिघणांही फाशी दया, नको हे जगन आमची मुलगी कुणा���ा देण्यापेक्षा आम्ही मरू\"\n13 जुलै : सध्या अनेकजण सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. आपण सतत अॅक्टिव्ह राहण्याच्या नादात अशी काही पोस्ट टाकून मोकळे होतो, ज्यामुळे एखाद्याचं आयुष्य उध्वस्त होऊ शकतं. पिंपरी चिंचवडच्या एका अंध कुटुंबाला नाहक त्रासाला सामोरं जावं लागलंय.\n\"एक काम करा ,आमच्या तिघणांही फाशी दया, नको हे जगन आमची मुलगी कुणाला देण्यापेक्षा आम्ही मरू\"\nया अंध दाम्पत्याचा काळीज पिळवटून टाकणारा हा आक्रोश आपल्याला अस्वस्थ केल्याशिवाय राहणार नाही. शहरातल्या लाल टोपी नगर झोपडपट्टीत राहणारं हे धर्मा लोखंडे आणि शीतल लोखंडे दाम्पत्य. त्यांना एकुलती एक मुलगी. मुलीचा फोटो सोशल मीडियावर टाकून कुणीतरी प्रश्न उपस्थित केला, ही मुलगी या दाम्पत्याचीच आहे का\nलोखंडेंच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य..तरीही आपल्या मुलीला चांगलं शिक्षण द्यायची ही सामान्य आई बापासारखी यांचीही इच्छा. पण या पोस्टमुळे त्यांची परिस्थिती अवघडल्यासारखी झाली. अनेकांच्या विचित्र नजरेला त्यांना सामोर जावं लागतंय, ही अपहरण केलेली, चोरी केलेली मुलगी आहे का अशा प्रश्नांना सामोरं जातांना या दोघांना खुप त्रास होतोय.\nअभिव्यक्त होण्यासाठी सोशल मीडियाचा वापर जरूर करावा पण आपण पोस्ट टाकल्याने कुणाचं आयुष्य तर उद्धवस्त होणार नाही ना याची काळजी घेण्याची गरज आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: whatsappधर्मा लोखंडेलोखंडेशीतल लोखंडे\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\nउद्धव-राज आमनेसामने, कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मनसेचा पाठिंबा\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/heartbreak-for-india-as-hosts-loose-against-colombia-1-2-in-their-second-match/", "date_download": "2018-12-16T04:43:52Z", "digest": "sha1:VOLSTC356B24IWMIODLTRRBDZGLXB6XG", "length": 9276, "nlines": 71, "source_domain": "mahasports.co.in", "title": "अंडर १७ फुटबॉल: भारताला पुन्हा करावा लागला पराभवाचा सामना", "raw_content": "\nअंडर १७ फुटबॉल: भारताला पुन्हा करावा लागला पराभवाचा सामना\nअंडर १७ फुटबॉल: भारताला पुन्हा करावा लागला पराभवाचा सामना\nकोलंबिया विरुद्ध १-२ असा झाला पराभव,\nदिल्लीच्या जवाहरलाल नेहरु मैदानावर भारताचा दुसरा सामना कोलंबिया बरोबर रंगला. दोन्ही संघांना अंतिम १६ मध्ये स्थान मिळवण्यासाठी विजयाची खूप गरज होती आणि त्यानूसारच आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले.\nभारताला विश्वचषकातला पहिला गोल नोंदवण्यात यश मिळाले पण त्याचे रुपांतर विजयात करण्यात अपयश मिळाले. शेवटी १-२ असा पराभव भारताच्या पदरी पडला.\nपहिल्या हाफ पासूनच कोलंबियाने खेळावरचा आपला ताबा सोडला नाही. खूप कमी वेळा चेंडू भारताच्या ताब्यात होता, त्यातच १६ व्या मिनिटाला अभिजीत सरकारने कोलंबियाच्या २ डिफेन्डर्सना चकवत गोल करायचा प्रयत्न केला पण कोलंबियाच्या गोलकिपरने उत्तम रित्त्या गोल वाचवला.\nकोलंबियाचे २ भक्कम अटॅक अनुक्रमे ३६ आणि ४२ व्या मिनिटाला भारताचा गोलकिपर धिरजने हाणून पाडले. पहिला हाफ ०-० असा बरोबरित सुटला.\nदुसऱ्या हाफच्या ४९ व्या मिनिटाला जुआन पेन्लोझाने डाव्या काॅर्नरला खाली मारत ०-१ अशी कोलंबियाने आघाडी घेतली. ७६ व्या मिनिट ला जेक्सनने दिलेल्या पासची अनिकेतने उत्तम संधी तयार केली पण त्याचे गोल मधे रुपांतर करण्यात नाओरिमला अपयश आले.\nही भारतासाठी आपला पहिला वर्ल्ड कप गोल नोंदवायची एक सुवर्णसंधी होती मात्र ती नाही होऊ शकली.\nअवघ्या ६ मिनिटानंतर ८२ व्या मिनिटाला मिळालेल्या काॅर्नर किकला स्टॅलिनने बाॅक्सच्या मधोमध असलेल्या जॅक्सन सिंगकडे मारली आणि जॅक्सनच्या हेडरने भारतासाठी वर्ल्ड कप गोलचे खाते उघडले.\nपण हा आनंद क्षणिक राहिला. २ च मिनिटानंतर ८४ व्या मिनिटला परत पेन्लोझाने गोल करत कोलंबिया ला १-२ अशी विजयी आघाडी मिळवून दिली.\nआपणास माहित नसेल तर:\n# भारताचा गोलकिपर धिरजचे प्रदर्शन पाहून त्याच्यावर मॅनचेस्टर सिटी आणि अर्सेनलचे लक्ष आहे.\n# आज त्याच्या गोलकिपिंगने सचिन तेंडुलकरला सुद्धा प्रभावित केले. त्याने ट्विट करुन धिरजचे कौतुक केले.\nरनमशीन विराट कोहली ठरला तेंडुलकर, गावसकरांनाही वरचढ, केला ह��� मोठा पराक्रम\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..\nISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://kiratsaptahik.blogspot.com/2011/08/blog-post_18.html", "date_download": "2018-12-16T04:35:01Z", "digest": "sha1:VGC6YDXU5D6U33WIZVZB7BRQDPBGGXPW", "length": 35578, "nlines": 82, "source_domain": "kiratsaptahik.blogspot.com", "title": "kirat saptahik: अंक ३१वा, १८ ऑगस्ट २०११", "raw_content": "\nअंक ३१वा, १८ ऑगस्ट २०११\nअसे प्राध्यापक - अशी नैतिकता\nआज ती घटना घडून सहा महिने होत आलेत. प्रसिद्धीमाध्यमे आणि इतरांच्या दृष्टीने हा विषय कधीच जुना झालाय किवा थंड झालाय. पण, मुंबई विद्यापीठाच्या महिला दक्षता समितीच्या अहवालात स्पष्ट निर्देश आहेत की ग़्च्च् कॅम्पमध्ये विद्यार्थिनींसोबत अश्लिल वर्तणुक करणा-या प्राध्यापकाला बडतर्फ करण्यात यावे. परंतु दुःख याच गोष्टीचं आहे की, आजह�� संबंधित प्राध्यापक महाविद्यालयात तासिका घेत आहेत. बांदा येथील गोगटे-वाळके महाविद्यालयातील दोन मुली आपली व्यथा सांगत होत्या.\nअशी घडली लैंगिक छळवणुकीची घटना\n२८ डिसेंबर २०१० रोजी झोळंबे, ता. दोडामार्ग येथे एन.एस.एस.चे प्रोग्रॅम ऑफिसर प्रा. गावडे यांनी एन.एस.एस. कॅम्पचे आयोजन केले होते.\nतक्रारदारांच्या म्हणण्यानुसार कॅम्पमधील एका सत्रादरम्यान प्राध्यापकाने विचित्र वर्तन करण्यास सुरुवात केली. त्याने आपला शर्ट काढून मुलींना आपल्या छातीकडे पाहायला सांगितले. हा प्रकार सुरु असताना एका मुलीने आपल्याला बरे वाटत नसल्याचे सांगत बाहेर जाण्याची परवानगी मागितली. तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे प्रा. गावडे तिला अंधा-या खोलीत घेऊन गेला.\nहा प्रकार काही मुलींना संशयास्पद वाटल्याने त्यांनी त्या खोलीच्या दिशेने धाव घेतली. तिथे हे प्राध्यापक तिच्या शरिराचे तापमान तपासण्याच्या बहाण्याने शरिराशी खेळ करताना आढळले.\nकॅम्प संपल्यानंतर २३ विद्यार्थिनी एका महिला प्राध्यापिकेला जाऊन भेटल्या आणि सर्व हकिगत सांगितली. पण त्यांना उडवून लावण्यात आले. प्रा. गावडे आणि महाविद्यालयाने प्रकरण दडपण्यासाठी पालकांवर दबाब आणल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.\nदोन मुलींचा एकाकी लढा आणि समाजाच्या प्रतिक्रिया\nसुरुवातीला २३ तक्रारदार मुली होत्या. पालकांच्या दबावामुळे त्यापैकी २१ मुलींनी आपली तक्रार मागे घेतली. सध्या केवळ २ विद्यार्थिनी आपल्या तक्रारीवर ठाम आहेत. महाविद्यालयात, समाजातून त्यांना सतत टोमणे ऐकायला मिळतात. तो प्राध्यापक काही बडतर्फ होत नाही. ‘ह्या भानगडी करत बसलात तर पुढचं करिअर कसं घडेल‘ अशा सततच्या हेटाळणीने त्यांचा लढा एकाकी पडला आहे.\nआपला समाजही यामध्ये सापडणा-या मुलींकडे एकतर पारंपारिक दृष्टिकोन म्हणजे त्या मुलीच आगाऊ असल्या पाहिजेत असं ठाम मत बनवितो किवा मग सहानुभूतीने ‘बिचा-या मुली...‘ असं बघतो.\nइथे स्वतःवर झालेल्या गैरवर्तनाबाबत दाद मागणा-या विद्यार्थिनींना न्याय हवाय. पुरोगामित्वाचं शिक्षण देणा-या शिक्षण व्यवस्थेतून तो मिळेल का या प्रतीक्षेत या विद्यार्थिनी आहेत.\nहा प्रश्न एकट्या या घटनेपुरता मर्यादीत नाही. गावात, शहरात नोकरी निमित्त एकट्या रहाणा-या स्त्रिया, बाहेरगावच्या शिकणा-या मुलींना थोड्या फार फरकाने विकृत मनोवृत्तीची माणसे आपटतात. सर्व पुरावे सोबत असताना या ‘व्हाईट कॉलर‘ विकृतीला वेळीच ठेचले पाहिजे.\nअॅड. शशांक मराठे, ९६८९९०३३७९\nभ्रष्टाचाराविरुद्ध लढा - पिढीला आवाहन\nअण्णा हजारे यांच्या आंदोलनातून एकीकडे राष्ट्रीय पातळीवर जनलोकपाल विधेयकाची लढाई सुरु झालेली असतांना स्थानिक पातळीवर मात्र ग्रामीण, निमशहरी भागात सर्वत्र सामसूम आहे. आपल्याकडे उत्सवप्रीयता फारच असल्यामुळे अण्णा हजारे यांचे देशाच्या राजधानीत १६ ऑगस्टपासून सुरु झालेले उपोषण (हा लेख वाचकांच्या हाती पडेपर्यंत कदाचित त्या उपोषणाची सांगताही झालेली असेल.) त्यांना झालेली अटक, त्या अटकेच्या निषेधार्थ देशभरातील शहरांमध्ये झालेली लोकांची निदर्शने, सत्ताधारी आणि विरोधी राजकीय पक्षनेत्यांच्या प्रतिक्रिया आणि वक्तव्ये या सा-यांचा इलेक्ट्राॅनिक प्रसारमाध्यमांनी एखाद्या उत्सवाप्रमाणे ‘इव्हेंट‘ बनवून टाकला अर्थात यातून शहरी जनमतही व्यक्त झाले. रामदेवबाबांचे आंदोलन जसे दडपशाही करुन उधळून लावले तसे अण्णांच्या आंदोलनाचेही करावे हा केंद्रसरकार चालविणा-या काँग्रेस पक्षाचा मनसुबा जनमताच्या प्रभावामुळे पार उधळून गेला. हा जनमताचा रेटा असाच कायम राहिला, वाढता राहिला तर सरकारला अण्णा हजारे यांच्या समितीने मांडलेला जनलोकपालाचा मसुदा स्विकारुन तसा कायदा करावा लागेल अशीच सध्याची चिन्हे आहेत.\nअण्णांच्या या आंदोलनाला देशभरातील बहुतांशी स्वयंसेवी संस्था, संघटना, शहरी मध्यमवर्गाचा पाठिबा मिळाला. काही राष्ट्रीय व राज्यस्तरीय राजकीय पक्षांचाही मिळाला. ही जनजागृती टिकून राहिली तर निवडणुकीत आपल्या पक्षाला जड जाईल हे काँग्रेस पक्षाला जाणवले. त्यामुळेच अण्णांच्या देशव्यापी बनत चाललेल्या आंदोलनापुढे सरकार पक्षाने तूर्त माघार घेतली आहे. सर्वोच्च पातळीवरील भ्रष्टाचाराला एकप्रकारे संरक्षण देणारा जनलोकपाल विधेयकाचा सरकारी मसुदा सध्या सरकारला गुंडाळून ठेवावा लागणार आहे.\nअसेच एक विधेयक पंतप्रधानांवर आणि काँग्रेस पक्षावर हुकूमत असलेल्या सोनिया गांधींच्या भोवती जमलेल्या ढोंगी धर्मनिरपेक्षतावाल्या जातीयवादी मंडळींनी तयार केले आहे. त्याकडे हिदुत्ववादी पक्ष व संघटना वगळता कोणीही फारसे लक्ष दिलेले नाही. धर्मनिरपेक्षतावाल्यांच्या या ‘सांप्रदायिक ह���साविरोधी‘ विधेयकानुसार देशात बहुसंख्य असलेल्या हिदू समाजातील व्यक्ती कोणत्यातरी अहिदूच्या तक्रारीवरुन गुन्हेगार ठरु शकते. अशा स्वरुपाचे ते विधेयक आहे. सरकार पक्षाने बहुमताच्या जोरावर हे विधेयक संसदेत आणून मंजूर केले आणि त्याचे कायद्यात रुपांतर झाले तर देश हिदू विरुद्ध इतर जाती धर्म असा विभागला जाईल. देशात दुस-या फाळणीची बीजे रोवली जातील. हिदू धर्मीय हे सर्वच राजकीय पक्षांमध्ये आहेत. त्या सर्वांनाच या नव्या कायद्याचा जाच होणार आहे. सध्याच्या सत्ताधारी काँग्रेस पक्षात तर हिदूंची बहुसंख्याच आहे पण म्हणून त्यांना या कायद्यातून सूट मिळणार नाही. विरोधी पक्षीय त्या कायद्याचा बडगा घेऊन त्यांच्या मागे लागू शकतील.\nकोणीही असा कायदा करण्याची मागणी केलेली नाही असे असतांना विदेशी मदतीवर पोसल्या जाणा-या या देशातील तथाकथित धर्मनिरपेक्षतावाल्यांनी सोनिया गांधींच्या पदराआडून हा हिदू विरोधी कायदा करण्याचा घाट घातला आहे. त्याला देशव्यापी विरोध करण्याची आवश्यकता आहे.\nअण्णांचे हे आंदोलन जन-लोकपाल नियुक्तीसाठी आहे. लोकपालाला सर्व सरकारी उच्चाधिकारी, खासदार, मंत्री, पंतप्रधान यांची चौकशी करण्याचे अधिकार मिळावेत यासाठी आहे. त्यासाठी संसदेने कायदा करुन लोकपाल नेमणुकीची व्यवस्था करावी अशी अण्णांची मागणी आहे. सरकारही याला तयार आहे. पण उच्च सरकारी अधिकारी, खासदार, मंत्री, पंतप्रधानांना यातून वगळावे असे सध्याच्या सरकारपक्षाचे म्हणणे आहे. सरकार आणि ‘टीम अण्णा‘ आपापल्या म्हणण्यावर ठाम असल्याने सरकारवर दबाव आणण्यासाठी अण्णांना उपोषण करावे लागले आहे. हे चालले आहे ते केंद्रीय पातळीवर.\nइकडे राज्याराज्यांत काय चालले आहे राज्य सरकारात अगदी खालच्या स्तरापासून वरपर्यंत भ्रष्टाचार सुरु आहे. तो प्रवाह थेट मंत्रालयात, मंत्र्यांच्या दालनात किवा निवासस्थानापर्यंत जातो आहे. त्याला पायबंद घालण्यासाठी अण्णांनीच आग्रह धरुन, आंदोलने करुन जनमाहिती अधिकार कायदा करणे सरकारला भाग पाडले. मग केंद्र सरकारनेही तसा कायदा केला पण त्यामुळे भ्रष्टाचार थांबला काय राज्य सरकारात अगदी खालच्या स्तरापासून वरपर्यंत भ्रष्टाचार सुरु आहे. तो प्रवाह थेट मंत्रालयात, मंत्र्यांच्या दालनात किवा निवासस्थानापर्यंत जातो आहे. त्याला पायबंद घालण्यासाठी अण्णांनीच आग्रह धरुन, आंदोलने करुन जनमाहिती अधिकार कायदा करणे सरकारला भाग पाडले. मग केंद्र सरकारनेही तसा कायदा केला पण त्यामुळे भ्रष्टाचार थांबला काय आज सरकारी कर्मचा-यांकडून माहिती देण्यास त्यांना सोयीचे प्रकरण नसेल तर सर्रास बगल दिली जात आहे. पळवाटा काढल्या जात आहेत. सरकारी कर्मचा-यांच्या कृतीला त्यांच्या वरिष्ठांचे, अगदी माहिती आयुक्त कार्यालयाचेही सहाय्य होते आहे. हे अगदी सार्वत्रिक झाले आहे. अपवाद म्हणून कधीतरी माहिती अधिकाराचा चिकाटीने पाठपुरावा करणा-या कोणी जरुर ती माहिती मिळविली किवा ती मिळविण्यासाठी सनदशीर मार्गाने संघर्ष केला तर तेवढीच बातमी वृत्तपत्रातून प्रसिद्ध होते. बाकीच्या हजारो प्रकरणांचे काय होते त्याची माहिती कोणालाच कधी मिळत नाही. हे झाले सरकारी कामकाजातल्या भ्रष्टाचाराविषयी.\nखाजगी क्षेत्रही भ्रष्टाचारापासून मुक्त नाही. अनेक लहान मोठे उद्योग, सरकारी कारखानदारी, धर्मादाय संस्था इत्यादींमध्ये जो भ्रष्टाचार चालतो त्याविषयी कोणी काही जाहीरपणे बोलतच नाही. १६ ऑगस्टच्या लोकसत्तामधील एक बातमी गांभीर्याने विचार करायला लावणारी आहे.\nसध्या स्त्रीभ्रूण हत्येबाबत विचार मंथन सुरु आहे. मुलगाच हवा ही भारतीयांची मानसीकता समाजाच्या सर्वच थरात आढळते. त्यामुळे सोनोग्राफीने गर्भलिगनिदान करुन घेऊन मुलगी होणार असेल तर डॉक्टरच्या सहाय्याने गर्भपात करुन घेतला जातो. यामुळे मुली जन्माला येण्याचे प्रमाण कमालीचे घटले आहे. भविष्यात त्याचे दुष्परिणाम दिसून येणार आहेत. आत्ताही काही प्रमाणात दिसू लागले आहेत. सरकारने स्त्री भ्रूणहत्या होऊ नये यासाठी सोनोग्राफी यंत्रणा जिल्ह्यातील मुख्यालयाशी जोडून गर्भ चिकित्सेवर लक्ष ठेवण्याची योजना आखली आहे.कोल्हापूर जिल्ह्यात गेली दोन वर्षे हा उपक्रम सुरु आहे. तो यशस्वीही होत आहे. परिणामी तेथे मुलींचे दर हजार प्रमाण वाढू लागले आहे. स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. सरकारच्या या मोहिमेत सोनोग्राफी यंत्र असलेल्या रेडिओलॉजिस्टनी पाठिबा दर्शवून सहकार्याची भूमिका घेतली आहे. हे स्वागतार्ह असले तरी राज्यातील रेडिओलॉजिस्टांच्या संघटनेला रुचलेले नाही. त्यांनी या सुमारे ३० रेडिओलॉजीस्ट डॉक्टरांचे सदस्यत्व रद्द केले, एवढेच नव्हे तर, स्त्री भ्रूणहत्ये संदर्भात जे डॉक्टर्स संशयीत आहेत किवा ज्यांच्यावर कारवाई झाली आहे त्यांचे संघटनेतील सदस्यत्व मात्र अबाधित ठेवले आहे. समाजाहित विरोधी भूमिका घेणा-या या उच्चशिक्षित डॉक्टरांचा हा एक प्रकारे भ्रष्टाचारच नव्हे काय\nअसे हे भ्रष्टाचाराचे स्वरुप देशव्यापी, सर्वव्यापी बनलेले आहे याला कायदे करुन, लोकपाल नेमून आळा बसेल असे नाही. तर लोकप्रबोधन होणे गरजेचे आहे. हा भ्रष्टाचार प्रचलीत निवडणुक पद्धतीमुळे वाढत गेला. त्या निवडणुक कायद्यातही बदल होते आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रशासकीय पातळीवरील भ्रष्टाचार रोखण्यासाठी ब्रिटिशांनी केलेले कायदे - ज्यातील बहुतांशी आजही प्रचलीत आहेत -त्यामध्ये बदल करणे, सुधारणा करणे हेही काम सरकारने हाती घेतले पाहिजे. भ्रष्टाचाराविरुद्धचा हा लढा एखाद्या उपोषणाने, आंदोलनांनी संपणारा नाही. त्यासाठी दीर्घकाळ लढावे लागेल व तेवढा संयम, चिकाटी आणि त्यागाची तयारी असलेली नवीन पीढी तयार व्हावी लागेल. आजची तरुण पिढी हे आव्हान पेलेल काय\nवेंगुर्ले तहसिल कार्यालयासमोर अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिबा\nअण्णा हजारे यांचे दिल्ली येथील आंदोलन दडपण्याचा केंद्र सरकारच्या कृतीचा निषेध करण्यासाठी आणि अण्णांच्या आंदोलनाला पाठिबा देण्यासाठी वेंगुर्ले तालुका भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासातर्फे वेंगुर्ले तहसिल कार्यालयाबाहेर कोरा फलक उभारण्यात आला. त्यावर अण्णा हजारे यांना पाठिबा देणारे संदेश, भ्रष्टाचा-यांना काय शिक्षा द्यावी यासंबंधीचे मत लिहिण्याचे आवाहन न्यासातर्फे करण्यात आले.\nअण्णा हजारेंना आमचा पाठिबा, आम्ही आपल्या सोबत आहोत, लोकपालला पाठिबा द्या, भ्रष्टाचार समूळ नष्ट करा, शांततामय आंदोलन सुरु होण्यापूर्वीच दडपून टाकणा-या केंद्र सरकारचा निषेध, भ्रष्टाचारी लोकांची मालमत्ता जप्त करा, त्यांना फाशी द्या, जन्मठेप करा, नोकरीवरुन काढा, स्वतंत्र कोर्ट निर्माण करा अशा आशयाचे संदेश असंख्य नागरिक, महिला आणि कॉलेज युवक अशा सुमारे १५० जणांनी फलकावर लिहिले. हा फलक न्यासाच्या पदाधिका-यांनी तहसिलदार वैशाली पाटील यांना देत अण्णांना अटक करणा-या सरकारचा निषेध केला आणि आपल्या भावना सरकारला कळवा असे सांगितले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अॅड.सुषमा खानोलकर, प्रकाश रेगे,संजय गावडे,संजय तानावडे, अतुल हुले, प��रविण वेंगुर्लेकर, प्रकाश पडते, अमिन हकीम, शुभम मुंडले, अॅड. शशांक मराठे, आशिष पाडगांवकर, सुरेश कौलगेकर, विनायक वारंग, सचिन वराडकर यांनी परिश्रम घेतले.\nअण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिबा आणि त्यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ देशभर जी निदर्शन झाली त्यामध्ये सिधुदुर्ग जिल्हाही मागे नव्हता. वेंगुर्ले, सावंतवाडी, कुडाळ, मालवण, कणकवली, वैभववाडी, देवगड, दोडामार्ग या सर्व तालुक्यांमधील लोकांनी निषेध मोर्चे काढून तहसीलदारांना निवेदने दिली. जिल्हास्तरावर सिधुदुर्गनगरी येथेही १६ ऑगस्टला मोर्चा निदर्शन झाले. यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरीकांचा समावेश होता. मोठ्या शहरांतून जसा तरुणांचा मोठा प्रतिसाद लाभला तसे सिधुदुर्गात झाले नाही. सावंतवाडी येथील मोर्चात गवाणकर कॉलेज ऑफ मॅनेजमेंट व अन्य विद्यार्थ्यांचा सहभाग वगळता फार कमी संख्येने तरुण या निदर्शनात सहभागी झाले होते.\nजैतापूर अणुउर्जा प्रकल्प लांबणीवर\nस्वामी अग्नीवेश यांनी अण्णा हजारे यांचा प्रकल्पाग्रस्तांना पाठिबा असल्याचे नाटे येथील सभेत जाहीर केल्याने चळवळीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच प्रकल्पाची बांधणी करणा-या अरेवा कंपनीला सेफ्टी ऑडीट करायला सांगितल्याने जैतापूरचा १ हजार ६५० मेगावॅटचा पहिला टप्पा पूर्ण व्हायला २०१८-१९ उजाडण्याचा अंदाज आहे आणि ९ हजार ९०० मेगावॅटचा प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वीत होण्यासाठी २०३२-३३ सालापर्यंत कालावधी लागेल असा अंदाज आहे.\nरेडी बंदर विस्तारासाठी जनसुनावणी\nरेडी पोर्ट लिमिटेड या कंपनीने रेडी बंदराच्या विस्तारी करणाचा प्रकल्प महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे पाठविला आहे. मंडळातर्फे त्या प्रकल्पावर सोमवार १२ सप्टेंबर २०११ रोजी सकाळी ११ वाजता लोकसुनावणी घेण्यात येणार आहे. सुनावणीवेळी प्रकल्पविषयी पर्यावरण विषयक सूचना तसेच आक्षेप, प्रकल्पामुळे विस्थापीत होणारे रहिवासी किवा अन्य प्रकारे प्रभावीत होणारे रहिवाशी यांना सूचना १० सप्टेंबरच्या आत खालील पत्त्यावर पाठवाव्यात. उपप्रादेशिक कार्यालय, म.प्र.नि.मंडळ महसूल कर्मचारी सहकारी पतसंस्था इमारत, २रा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी.\nया प्रकल्पाविषयी कागदपत्रे जिल्हाधिकारी सिधुदुर्ग, जिल्हा परिषद, जिल्हा उद्योग केंद्र, तहसील कार्यालय वेंगुर्ले, नगरपरिषद कार्यालय, वेंगुर्ले, ग्रा.पं.कार्यालय, रेडी, पर्यावरण विभाग, नवीन प्रशासन भवन, १५वा मजला, मंत्रालय, मुंबई ३२ येथे पाहता येईल.\nनागरिकांना एका छत्राखाली सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सिधुदुर्ग जिल्ह्यात मंडळास्तरावर ११ ऑगस्टपासून ‘समाधान‘ योजना सुरु करण्यात आली आहे.\nमहसूल प्रशासन लोकाभिमूख व गतिमान करण्यासाठी राज्य शासनाने ‘सुवर्ण जयंती राजस्व‘ अभियान ही महत्वाकांक्षी योजना सुरु केली आहे. यापूर्वी ही योजना वर्धा जिल्ह्यात यशस्वीरित्या राबविली. तसेच नाशिक विभागात ‘ग्रामस्थ दिन‘ म्हणून ही योजना राबविण्यात आली. सिधुदुर्ग जिल्ह्यात ही ‘समाधान‘ योजना म्हणून राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार जिल्हास्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी ज्या पद्धतीने लोकशाही दिन राबविला जातो. त्याप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या दुस-या व चौथ्या गुरुवारी मंडळास्तरावर सर्व अधिकारी एकत्र येणार आहेत. त्यामध्ये मंडळ अधिकारी कृषी अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी व अन्य सर्व संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी नागरिकांना त्याच्यासमोर आपले प्रश्न मांडता येतील. ते प्रश्न सोडवून अधिकारी नागरिकांचे समाधान करतील.\nही योजना यशस्वीरित्या राबविण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी, कर्मचा-यांनी मंडळस्तरावर दुस-या व तिस-या गुरुवारी हजर रहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही आपली महसूलमधील प्रलंबित कामे, समस्या समाधान योजनेतून सोडवून घाव्यात, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.\nअंक ३१वा, १८ ऑगस्ट २०११\nअंक ३०, ११ ऑगस्ट २०११\nकिरात ट्रस्टचे कार्यकारी व्यवस्थापक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pashanbhed.blogspot.com/2012/01/blog-post_29.html", "date_download": "2018-12-16T03:55:07Z", "digest": "sha1:INMF5A5OFXBEONV2ZTREDSN57APGMZZQ", "length": 7761, "nlines": 238, "source_domain": "pashanbhed.blogspot.com", "title": "पाषाणभेदाची जालवही:: Pashanbhed's Blog :: Maharashtra India :: Marathi Literature: संसर्गजन्य जिवाणू", "raw_content": "\n वाईच जरा बसा ईथं.\nआज सकाळी एका माणसाच्या शरीरात नाकावाटे शिरलो.\nम्हटले याला चांगला मोठा संसर्गजन्य रोग लावावा.\nकारण आम्ही जातीने जीव-जंतू जिवाणू विषाणू.\nआम्ही ज्याच्या संपर्कात त्याला लागलेत आजार रोग.\nकाही अंधश्रध्दाळू म्हणोत बापडे आपल्याच कर्माचे भोग.\nतर शरीरात थोडे आतवर - नसांमध्ये पोहोचलो.\nइतर माणसां���्या तुलनेत या व्यक्तीचे शरीर काही वेगळेच होते.\nइतरांचे रक्त लाल तर याचे रक्त कोठे लाल, कोठे हिरवे, कोठे निळे,\nकोठे भगवे, कोठे पिवळे, कोठे दुरंगी, कोठे तिरंगी होते.\nजरा जरा वेळाने त्या रक्ताचे रंग बदलत होते.\nमी मनात म्हटले की या सर्वरक्तीय प्राण्याच्या शरीरात काही रुजता येणार नाही.\nतो माणूस जोरजोतात झिंदाबाद मुर्दाबाद च्या घोषणा देत असतांना त्याच्या तोंडावाटे बाहेर पडलो.\nLabels: कल्पना, जीवनमान, प्रकटन\nतंत्र चौकशी सल्ला (1)\nतंत्र चौकशी सल्ला प्रश्नोत्तरे मदत माहिती (2)\nनाशिक सार्वजनीक गणेशोत्सव २००९ (5)\nपोवाडा मर्द मावळ्याचा (1)\nमनसे- राज ठाकरे- पोवाडा (4)\nसंगीत नाट्य प्रेमकाव्य कविता शृंगार (1)\nलष्करी हुकूम अर्थात आर्मी कमांड्स\nपांडूरंग माझा गरीब राहू द्या\nयुगलगीत: ओठ गुलाबी काय नकळत बोलले\nपुन्हा एकदा सरसगड, ता. सुधागड (पाली), जि. रायगड\nचांदराती माझ्यासंगती हासलं चांदणं\nकाय सैपाक काय करू मी बाई\nऐसी अक्षरे रसिके मेळवीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrculture-news-marathi-agrowon-editotial-demonatization-wrong-decision-950", "date_download": "2018-12-16T04:38:56Z", "digest": "sha1:UJVTMHZA5QBD23HIOWMACV6ZJTNP652N", "length": 19139, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrculture news in marathi, agrowon editotial, demonatization a wrong decision | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमंगळवार, 12 सप्टेंबर 2017\nनोटाबंदीनंतर जेवढ्या काळ्या पैशाचा रिझर्व्ह बॅंकेला फायदा झाला, त्यापेक्षा कितीतरी अधिक खर्च हा नवीन नोटा छापून त्या चलनात आणण्यासाठी बॅंकेला झाला आहे.\nनोटाबंदी हा मोदी सरकारचा धाडसी निर्णय मानला जातो. हा निर्णय घेताना भ्रष्टाचार, काळा पैसा, बनावट नोटा आणि दहशतवाद्यांचा अर्थपुरवठा यावर मोठा प्रहार असल्याचे सांगितले गेले. देशात काळ्या पैशाची एक समांतर अर्थव्यवस्था आहे. असा पैसा मोठ्या नोटांच्या स्वरूपात लाखो कोटींत आहे, असे कयास बांधले गेले. त्यामुळे हजार, पाचशेच्या नोटाच चलनातून बंद केल्या तर काळ्या पैसेवाल्यांना ते बदलून घेता येणार नाहीत आणि हा काळा पैसा चलनातून आपोआपच बाद होईल, हा नोटाबंदीमागचा सरकारचा मुख्य उद्देश होता.\nनोटाबंदीच्या निर्णयापास��न सातत्याने या निर्णयाचे गोडवे मोदी सरकार आणि त्यांच्या समर्थकांकडून गायले जात होते. खरे तर नोटाबंदी निर्णयाच्या यशाचे मोजमाप हे आकडेवारीवरून स्पष्ट होणार होते. सरकारसह साऱ्यांचे लक्ष बॅंकेच्या अहवालाकडे लागलेले होते. ही आकडेवारी जाहीर करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने बराच उशीर लावला. त्यामुळे आश्‍चर्यकारक आकडेवारीच्या अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; परंतु नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या रिझर्व्ह बॅंकेच्या वार्षिक अहवालातून हजार, पाचशेच्या स्वरूपात चलनात असलेल्या नोटांपैकी केवळ एक टक्का रक्कमच परत आलेली नाही.\nगंभीर बाब जेवढ्या काळ्या पैशाचा रिझर्व्ह बॅंकेला फायदा झाला, त्यापेक्षा कितीतरी अधिक खर्च हा नवीन नोटा छापून त्या चलनात आणण्यासाठी बॅंकेला झाला आहे. विशेष म्हणजे नोटाबंदीनंतरही बनावट नवीन नोटा अनेक ठिकाणी आढळून आल्या आहेत. देशात भ्रष्टाचार आणि दहशतवादही सुरूच आहे. उलट दहशतवादी कारवाया वाढल्याने केंद्र सरकारचा हा निर्णय सपशेल फसला, असेच म्हणावे लागेल.\nनोटाबंदीने काय साध्य झाले, हे बाहेर यायला बराच उशीर लागला असला, तरी या निर्णयाने कुणाचे किती नुकसान झाले, याची वेळोवेळी अभ्यासपूर्ण आकडेवारी विविध व्यक्ती, संस्थांनी आपल्या अहवालाद्वारे मांडली आहे. नोटाबंदीचा सर्वाधिक फटका हा या देशातील शेती क्षेत्र आणि असंघटित उद्योग-व्यवसायाला बसला असून, ही दोन्ही क्षेत्र या धक्‍क्‍यातून अजूनही सावरलेले नाहीत. दोन मुख्य हंगामातील शेतीमालाचे भाव पडून शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र कोलमडले. ग्रामीण भागातील संपूर्ण अर्थव्यवस्था असंघटित लहान-मध्यम उद्योगावर अवलंबून असते. असे उद्योग-व्यवसाय नोटाबंदीच्या माराने बंद पडून लाखो तरुण, ग्रामीण कारागिरांना रोजगाराला मुकावे लागले.\nनोटाबंदीमुळे विकासदर घटेल, असे अनुमान माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी काढले होते. ते अगदी तंतोतंत खरे ठरत सहाव्या तिमाहीतही विकासदरात घसरण चालू असून, पुढील तिमाहीतही ती कायम राहण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. उत्पादन, मागणी आणि निर्यातही घटल्यामुळे एकंदरीत भारतीय अर्थव्यवस्थेला या निर्णयाने मोठा \"सेट बॅक' बसला.\nनोटाबंदीनंतर डिजिटलायझेशन, कॅशलेस व्यवहार वाढले, असे कोणी म्हणत असेल तेही खरे नाही. खरे तर देशात आधुनिकीकरण, डिजिटलायझे���न ही प्रक्रिया ९० च्या दशकापासून हळूहळू सुरू आहे. आता निर्णय फसलाच आहे, तर झालेल्या नुकसानीची जबाबदारी शासनाने घ्यायला हवी; परंतु असे करणे तर दुरच, उलट अजूनही या निर्णयाचे सरकारकडून समर्थन सुरूच असून आता प्राप्त रकमेच्या प्राप्तिकर विभागाच्या तपासणीतून सर्व चित्र स्पष्ट होईल, अशी लोकांची दिशाभूल केली जात आहे.\nगंभीर बाब म्हणजे नोटाबंदीचा निर्णय महागात पडेल, याची कल्पना सरकारला आधीच दिली होती, असा खुलासा रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आता केला आहे. नोटाबंदीचा निर्णय केंद्र सरकारला एक धडा असून इथून पुढे तरी व्यापक परिणामांचे, सर्वसामान्यापासून देशाच्या अर्थकारणावर प्रभाव पाडणारे निर्णय संपूर्ण विचाराअंती, सर्वांना विश्‍वासात घेऊन आणि अंमलबजावणीच्या पातळीवर पुरेशी तयारी करूनच घ्यायला हवेत.\nनोटाबंदी सरकार भ्रष्टाचार शेती व्यवसाय अर्थशास्त्र कॅशलेस\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nपीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...\nआपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...\n स्वातंत्र्योत्तर कालखंडापासून भारतीय कृषी...\nजाणिवेचा दुष्काळ नको राज्य शासनाने दुष्काळ जाहीर...\nवृक्ष होऊन जगू यामागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम...\nएकत्र या, निर्यात वाढेलकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल...\nकपाळावर कंकू नसेल; पण मनगटात ताकद आहे...शेतकरी मोर्चाच्या बॅनरपासून ते पहिल्या रांगेत...\nशिल्लक कांद्याचे करायचे कायकांद्याचे भाव दिवसेंदिवस खाली खाली येत आहेत....\nऑपरेशन ‘मनीऑर्डर’शेतीमालास मिळत असलेल्या अत्यंत कमी दराबाबत...\n‘स्मार्ट’ पाऊल पडते पुढे प्रचलित बाजार व्यवस्थेत उत्पादक आणि ग्राहक या...\nशेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यातच... नियोजनवादी औद्योगिकीकरण दुसऱ्या महायुद्धानंतर...\nशेत तेथे हवे शेततळेमहाराष्ट्रात २०१२ ते २०१४ सलग तीन वर्षे भीषण...\nशेतीच्या शोषणातून आर्थिक विकास अशक्यभांडवलशाही औद्योगीकरण सतराव्या शतकात...\nसंघर्ष वाढला; मदतही वाढवा वन्यजीव प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या...\nकाळ्या आईचे जपूया आरोग्यपृथ्वीवर निवास करणाऱ्या सुमारे ६.७ अरब...\nयांत्रिकीकरणात घडवूया क्रांतीराज्यात आत्तापर्यंत १७१ अवजारे बॅंका तयार झाल्या...\nशेतरस्त्यातून जाते देश विकासाची वाटजुन्या हैद्राबाद संस्थानातील जिल्ह्यांत...\nअस्वस्थ वर्तमान अन् स्वस्थ शासनदेशाच्या कानाकोपऱ्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-bangladeshi-girls-red-light-area-115950", "date_download": "2018-12-16T04:33:48Z", "digest": "sha1:Y56GLA6ABZY3D5VT3X7YVHP773YYID65", "length": 15701, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News Bangladeshi Girls in Red-light area बांगलादेशी तरुणींमुळे ‘रेडलाईट’मध्ये ठिणगी ? | eSakal", "raw_content": "\nबांगलादेशी तरुणींमुळे ‘रेडलाईट’मध्ये ठिणगी \nरविवार, 13 मे 2018\nसांगली - कर्नाटकातील देवदासी प्रथा बंद झाल्यानंतर ‘रेड लाईट’ एरियात नेपाळी, बांगलादेशी आणि पश्‍चिम बंगालमधील तरुणींचा प्रभाव वाढला आहे. या संधीचा नेमका फायदा उठवत उत्तर भारतीय दलालांनी येथे ‘घरवाली’ना हाताशी धरून तरुणींना आसरा दिला आहे. काही तरुणींनी भाड्याने घरे देऊन सांगली, मिरजेत बस्तान बसवले आहे. त्या खुलेआम वेश्‍या व्यवसाय करत आहेत.\nसांगली - कर्नाटकातील देवदासी प्रथा बंद झाल्यानंतर ‘रेड लाईट’ एरियात नेपाळी, बांगलादेशी आणि पश्‍चिम बंगालमधील तरुणींचा प्रभाव वाढला आहे. या संधीचा नेमका फायदा उठवत उत���तर भारतीय दलालांनी येथे ‘घरवाली’ना हाताशी धरून तरुणींना आसरा दिला आहे. काही तरुणींनी भाड्याने घरे देऊन सांगली, मिरजेत बस्तान बसवले आहे. त्या खुलेआम वेश्‍या व्यवसाय करत आहेत.\nही साखळी शहरात मोठ्या प्रमाणात देहविक्रीच्या व्यवसायाला खतपाणी घालतेय. काही व्हाईट कॉलर लोकांचा त्यात थेट संबंध असल्याची माहिती पुढे येत आहे. राजकीय नेत्यांसह पोलिसांचे पाठबळावर हा नवा पट मांडला जात आहे. त्याविरुद्ध तक्रारीनंतर कारवाईचा फार्स केला जातोय. या घुसघोरीने व्यवसायावरील प्रभुत्वाची नवी स्पर्धा सुरू झाली असून त्यातूनच संघर्षाची ठिणगी पडली आहे. व्यवसायात दीर्घकाळ काम करणाऱ्या एका महिलेने या वृत्ताला दुजोरा दिला.\nसांगली, मिरजेत गेल्या आठवड्यात कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. बांगलादेश, पश्‍चिम बंगालमधील तरुणींची सुटका केली. एका संघटनेच्या तक्रारीनंतर कारवाई केली. मुळात या तरुणींची संख्या एक-दोन इतकी अल्प नक्कीच नाही. कर्नाटकातून येथे येऊन अनेक वर्षे वस्तीत राहणाऱ्या महिलांच्या बरोबरीने नेपाळी, बंगाली तरुणींची संख्या आहे. त्यात बांगलादेशी चेहरे झाकून जाताहेत. त्याला खोट्या ओळखपत्रांचा आधार मिळत आहे, मात्र त्यातून आता संघर्ष पेटू लागला आहे. या व्यवस्थेवरील वर्चस्ववाद सतत डोके वर काढत आहे.\nदेवदासी प्रथेविरुद्ध मोठ्या जनआंदोलनानंतर कर्नाटकातून या प्रथेचे जवळपास उच्चाटन होत आले आहे. तेथील तरुणांनी त्याविरुद्ध बंड केले असून असा प्रकार कुणी केला तर थेट एक लाख, दोन लाख रुपयांचा दंड संबंधित कुटुंबांना लावला जात आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत वेश्‍या व्यवसायातील देवदासींचे प्रमाण नगण्य आहे.\nसांगलीतील सुंदरनगर (काळी खण), गोकुळनगर, मिरजेतील प्रेमनगर या तीन वेश्‍यावस्ती आहेत. तेथे नेपाळी तरुणींचा प्रभाव वाढला आहे. नेपाळमधून भारतात यायला पासपोर्ट, व्हिसा लागत नाही. त्यामुळे हा व्यवहार सहज होतो आहे, असे या क्षेत्रातील एकाने सांगितले. यात आता बांगलादेशी चेहरे दिसू लागले आहे. त्यांना ओळखणे सहज शक्‍य नाही. शिवाय, बोगस आधारकार्ड, रेशनकार्ड, मतदार कार्ड बनवून त्यांचे येथेच बस्तान बसवले जात आहे.\nरेडलाईट एरियातील उलाढाली पोलिसांच्या छुप्या मान्यतेनेच होतात. त्यांचे उखळ पांढरे होते. ‘पिटा’ कायद्याखाली कारवाई करताना वरिष्ठ अधिकाऱ्यांना तपास करावा लागतो. त्यांना उच्च न्यायालयात खेटे मारावे लागतात. त्यामुळे ते अशा कारवाईकडे दुर्लक्ष करतात.\n'दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना सरकारच्या इच्छेनुसार जामीन'\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील तीन आरोपींना 90 दिवसांत आरोपपत्र दाखल केले नाही म्हणून...\nसीमा लढ्याला मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा द्यावा - धनंजय मुंडे\nमुंबई - महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह साडेआठशे गावांतील मराठी भाषिक जनतेवर कर्नाटक सरकारकडून होत असलेल्या...\nआता वेळ मोदींना पर्याय शोधण्याची..\nदेशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांतील निकाल काल (ता.11) लागले. या निकालाने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...\nबालकांवर परिचितांकडूनच अत्याचार - विजया रहाटकर\nऔरंगाबाद - 'बाल लैंगिक अत्याचाराचे प्रमाण सर्वत्र वाढत चालले आहे. राज्यात 53 टक्‍के बालके बाल लैंगिक...\nपप्पूचा झाला 'परमपूज्य' : राज ठाकरे\nमुंबई : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना 'पप्पू' म्हणून हिणवले जात होते. मात्र, पप्पूचा आता परमपूज्य झाला आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे...\nसंशयित खलिस्तानवादी चाकण येथून ताब्यात\nपुणे : दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाने चाकण (जि. पुणे) येथून ताब्यात घेतलेल्या संशयित खलिस्तानवाद्याविरुद्ध बेकायदा हालचाली प्रतिबंध अधिनियमान्वये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/iphone-live-wallpapers/?id=s2s177748", "date_download": "2018-12-16T03:39:35Z", "digest": "sha1:JYPGX35RSG7XW7UQYPXJAN4YQYOR34BB", "length": 9019, "nlines": 211, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "नियॉन एक काल्पनिक एकशृंगी घोडा आयफोन लाइव्ह वॉलपेपर - PHONEKY ios अॅप वर डाउनलोड करा", "raw_content": "\nथेट वॉलपेपर वॉलपेपर GIF अॅनिमेशन\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर शैली सार\nनियॉन एक काल्पनिक एकशृंगी घोडा\nनियॉन एक काल्पनिक एकशृंगी घोडा आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (1)\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: Android\nतसेच आयफोन लाइव्ह वॉलपेपर वर\nफोन / ब्राउझर: Android\nनियॉन एक काल्पनिक एकशृंगी घोडा\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: Mozilla\nइप्सविच टाउन एफसी चिन्ह\nवॉर ऑफ द वॉर 128\nफोन / ब्राउझर: Nokia306\nफोन / ब्राउझर: nokian95\nफोन / ब्राउझर: NokiaC2-00\nनियॉन एक काल्पनिक एकशृंगी घोडा\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nGIF अॅनिमेशन HD वॉलपेपर अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nलाइव्ह वॉलपेपर आयफोन 6s / 6s अधिक सुसंगत आहेत, आयफोन 7/7 प्लस, आयफोन 8/8 प्लस आणि आयफोन x\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या iPhone साठी नियॉन एक काल्पनिक एकशृंगी घोडा अॅनिमेटेड वॉलपेपर डाउनलोड कराआपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY वर, आपण विनामूल्य अँड्रॉइड आणि iOS मोबाइल डिव्हाइससाठी लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. या थेट वॉलपेपरचे छान आणि सुंदर स्वरूप आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपण विविध शैलीचे इतर विविध वॉलपेपर आणि अॅनिमेशन शोधू शकाल, निसर्ग आणि खेळांपर्यंत कार आणि मजेदार आयफोन थेट वॉलपेपर आपण PHONEKY iOS अॅपद्वारे आपल्या iPhone वर लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. शीर्षस्थानी पाहण्यासाठी 10 आपल्या iPhone साठी लाइव्ह वॉलपेपर, फक्त लोकप्रियता द्वारे लाइव्ह वॉलपेपर वर्गीकरण.\nआपण एका वेब ब्राउझरवरून आपल्या iPhone वर एक थेट वॉलपेपर डाउनलोड करू शकत नाही आपण आमच्या iPhone अनुप्रयोग पासून लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करण्यासाठी आहे:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-state-hagandari-free-gandhi-anniversary-69070", "date_download": "2018-12-16T04:42:05Z", "digest": "sha1:BGM4ZU5S5EFH3KJSXCYTK4BIAZLA2BJY", "length": 13345, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra news state hagandari free before gandhi anniversary गांधी जयंतीपर्यंत राज्यात हागणदारीमुक्‍ती | eSakal", "raw_content": "\nगांधी जयंतीपर्यंत राज्यात हागणदारीमुक्‍ती\nमंगळवार, 29 ऑगस्ट 2017\n384 शहरांपैकी 315 शहरे स्वच्छतेच्या मार्गावर\n384 शहरांपैकी 315 शहरे स्वच्छतेच्या मार्गावर\nमुंबई - राज्यातील सर्वच्या सर्व; म्हणजे 384 शहरे गांधी जयंतीपर्यंत (ता. 2 ऑक्‍टोबर) हागणदारीमुक्‍त होणार आहेत. सध्या 315 शहरे हागणदारीमुक्‍त झाली आहेत, तर आणखी पन्नास शहरांची तपासणी भारतीय पतनियंत्रण संस्थेकडून (क्‍यूसीआय) सध्या सुरू आहे. या शहरांनाही हागणदारीमुक्‍ततेचे प्रमाणपत्र मिळणार आहे. गांधी जयंतीपर्यंत सर्व हागणदारीमुक्‍त करण्यासाठी नगरविकास विभागाने कंबर कसली आहे.\nराज्यातील शहरी भागांत आठ लाख 32 हजार कुटुंबे उघड्यावर शौचास जातात, असा नगरविकास विभागाचा अंदाज आहे. यामुळे या विभागाने राज्यातील संपूर्ण 384 शहरे हागणदारीमुक्‍त करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला असून तो वेगाने राबवण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे ऑक्‍टोबर 2017 पर्यंत सर्व शहरे हागणदारीमुक्‍त होणार आहेत. यासाठी वैयक्‍तिक शौचालय (आयटी) उभारण्यासाठी खास प्रोत्साहन दिले जात आहे. जागेभावी अथवा इतर कारणासाठी वैयक्‍तिक शौचालय बांधणे शक्‍य नसेल तर समुदाय शौचालय (सीटी) उभारण्यावर भर दिला जात आहे. चार अथवा पाच कुटुंबांसाठी ही शौचालये बांधली जात आहेत. या दोन्ही प्रकारांबरोबर सार्वजनिक शौचालये (पीटी) बांधण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना (यूएलबी) प्रवृत्त केले जात आहे.\nवैयक्‍तिक शौचालय बांधण्यासाठी रहिवाशांना आर्थिक अनुदानाच्या माध्यमातून मदत केली आत आहे. यामध्ये एका शौचालय उभारण्यासाठी बारा हजार रुपये दिले जातात. त्यात केंद्र सरकारच्या वतीने चार हजार रुपये, तर राज्य सरकारचा वाटा आठ हजार रुपये इतका आहे. समुदाय शौचालये उभारताना स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहन दिले जाते. सार्वजनिक शौचालये उभारण्यासाठी महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायती यांना चौदाव्या वित्त आयोगाने दिलेल्या आर्थिक मदतीवर बांधण्यात येतात.\n- उघड्यावर शौचास जाणारी कुटुंबे - 8 लाख 32 हजार\n- आजमितीस बांधलेली शौचालये - 4 लाख 75 हजार\n- केंद्र सरकारचा खर्च झालेला निधी - 300 कोटी\n- राज्य सरकारचा खर्च झालेला निधी - 600 कोटी\nविराटने साजरे केले 25 वे कसोटी शतक\nपर्थ : भारताचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑप्टस मैदानावर सुरु असलेल्या कसोटी सामन्याच��या तिसऱ्या दिवशी शानदार खेळ करत कसोटी क्रिकेटमधील...\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\nअर्थ आणि 'अनर्थ' (भरत फाटक)\nरिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकार आमनेसामने आल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. ऊर्जित पटेल यांनी गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकूणच या दोन...\nआपण एखादा साधासुधा समज हेच सत्य मानतो. इतकंच नव्हे, तर अनेकदा हा आपला साधा समज हे सत्य नाहीच, तर एक आभास असं कोणी सिद्ध करून दाखवलं, तर आपल्याला त्या...\nप्रवास एका ध्यासाचा (सतीश व्यास)\n\"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला मिळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला...\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://drniteshkhonde.in/tag/feat/", "date_download": "2018-12-16T04:17:11Z", "digest": "sha1:XJRKW4KQKTS67LPO2YXOAPIXFKMQHMZT", "length": 24215, "nlines": 122, "source_domain": "drniteshkhonde.in", "title": "Feat Archives - Dr Nitesh Khonde", "raw_content": "\nसतत धावपळ, अतिताण, व्यायामाचा अभाव, फास्ट फूड, जंक फूडची रेलचेल, अशी काहीशी आपली जीवनशैली झाली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे ताण, रक्तदाब, नैराश्य,\nनिद्रानाश. परिणामत: डोक्यातील नस फाटून रक्तस्राव होणे किंवा डोक्यातील रक्तवाहिन्या अवरुद्ध होऊन मेंदूच्या विशिष्ट भागांना रक्तपुरवठा न होणे आणि यामुळे पॅरालिसिसचा\nझटका येणे, असे धोके आहेत. अर्धांगवायूचा झटका आल्यावर शरीराचा डावा किंवा उजवा, खालचा किंवा वरचा भाग निकामी होतो.\n५८ वर्षांचे एक गृहस्थ चार वर्षांपूर्वी उपचारासाठी आले होते. तेव्हा त्यांना पॅरालिसिसचा अटॅक येऊन एक वर्ष झाले होते. डावा भाग पूर्णपणे निकामी झाला होता. हाता-पायात संवेदना\nनव्हत्या. डाव्या हातात-पायात खूप जास्त कडकपणा होता. चालता येत नव्हते आणि व्यवस्थित बोलताही येत नव्हते. तपासणीअंती लक्षात आले की, डाव्या हाताचा आणि पायाचा\nमोठ्या प्रमाणावर शक्तिक्षय झाला होता. हात-पाय सामान्यापेक्षा बारीक झाले होते. उपचार चार महिने करणे आवश्यक होते. पहिल्या १५ दिवसांत अभ्यंगम्, स्वेदन, नस्यम् आणि\nबस्ती दिले. बस्ती देताना आलटून-पालटून काढा दिला. यामुळे कडकपणा कमी व्हायला, हाता-पायांचा आकार पूर्ववत होण्यास सुरुवात झाली. रक्ताभिसरणही सुरळीत होऊ लागले.\nमेंदूचा अपक्षय भरून काढण्यासाठी, शरीरात वाढलेला वात कमी करण्यासाठी, स्नायूंना बल प्रदान करण्यासाठी, शरीरात वाढलेले वात कमी करण्यासाठी, स्नायूंना बल प्रदान\nकरण्यासाठी, चेतापेशी पूर्ववत करण्यासाठी पोटातूनही औषध सुरू केले. पहिल्या महिन्यातील शेवटच्या १५ दिवसांत शिरोबस्ती, बस्तीसोबत नवराकिडी, मासकिडी असे उपचार\nकेले. या पंधरा दिवसांत स्थैर्य आले. हाता-पायांना संवेदना, चेतना आली. बऱ्यापैकी हालचाल होऊ लागली.\nपुढील १५ दिवसांसाठी शिरोधारा, एलाकिडी (पोटली मसाज) आणि बस्ती असा उपचार ठेवला. शिरोधारा म्हणजे कपाळावर तेलाची सतत धार सोडली जाते. यामुळे शरीरातील\nमर्मस्थाने सक्रिय होतात. डोक्यात रक्ताभिसरण वाढून मेंदूचे पोषण होते. या गृहस्थांच्या मेंदूमध्ये क्षय झाला होता. तो वेगाने भरून निघाला. पक्वाशयात गेलेल्या बस्ती\nऔषधांमुळे वात कमी करता आला. शरीरातील विषद्रव्य गुद मार्गाद्वारे बाहेर काढता आले. पोटली उपचारामुळे रक्ताभिसरण वाढले, सगळ्या वाहिन्यांच्या संवेदना वाढल्या,\nमजबुती वाढली. त्यानंतरच्या १५ दिवसांत पिडिचिल, बस्ती, नस्यम् उपचार केले. अशक्तपणा कमी झाला. नस्यममुळे औषधी द्रव्य नाकामधून मेंदूपर्यंत गेल्याने विषद्रव्याचे\nविलयन होऊन ते बाहेर पडले. त्यामुळे मेंदू सक्रिय होऊन त्याचे पुनरुज्जीवन होऊ लागले. ‘स्पायनल कॉर्ड’ला मजबुती आली. दुसऱ्या महिन्याच्या शेवटी कडकपणा जवळपास\nनाहीसा झाला. बोलता येऊ लागले आणि काठीच्या सहाय्याने चालण्याचा प्रयत्न होऊ लागला.\nतिसऱ्या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पुन्हा नवराकिडी, बस्ती आ���ि शिरोबस्ती केले. शिरोबस्तीमुळे डोक्यातील ब्रम्हरंध्र व शिरोभागातून तेल आत गेल्याने रक्तस्राव किंवा\nरक्त गोठल्यामुळे मेंदूत जे बदल झाले होते ते सामान्य होण्यास व मृत भाग पुनरूज्जीवीत होण्यास त्या तेलाची मदत झाली. नवराकिडीमुळे मांसपेशी दृढ झाल्या.\nदुसऱ्या पंधरवड्यात थालपोडीचितल-डोक्यावर विशिष्ट द्रव्याचा लेपामुळे डोक्यातील झीज भरून निघाली. अभ्यंगम व स्वेदनमुळे शरीरात मजबूती येऊ लागली. स्वेदनाद्वारे\nविषद्रव्य बाहेर काढले गेले. अभ्यंगामुळे रक्ताभिसरण वाढून रसवाहिन्यांद्वारेही विषद्रव्य निघाले. चौथ्या महिन्यातील पहिल्या १५ दिवसांत शिरोधारा, कषायबस्ती, स्नेहबस्ती व\nनवराकिडी केले. यामुळे आणखी सुधारणा झाल्यात. उपचाराच्या शेवटच्या पंधरा दिवसांत शिरोबस्ती, पिडीचिल, कषायबस्ती, स्नेहबस्ती उपचार केले. यामुळे राहिलेले सर्व दोष,\nव्याधी दूर झाल्या. या सर्व प‍्रक्रियेदरम्यान बोलण्यातील दोषासाठी गंडुष म्हणजे वातहारक काढा मुखातून गुळण्या करण्यास दिला. यामुळे कंठातील वात कमी होऊन संज्ञा-स्थापना\nमाणसाची जीवनशैली बदलली आहे. रोजची धकाधक वाढली आहे. व्यायामाप्रती जागरूकता असली तरी वेळेचा अभाव आणि त्यानुषंगाने शरीराकडे होणारे दुर्लक्ष यामुळे शरीराची\n शरीराच्या विविध भागांचे कार्यचक्र बिघडते. मानेचेही तसेच. सततच्या धावपळीमुळे मानेवर, मणक्यावर सतत ताण येतो. मानेचा व्यायाम फारसा केला जात नाही.\nमानेला किंवा मणक्यांना झटका वा धक्का अनेकदा बसतो. अपघातामुळे मणक्यांना इजा होते. या सर्व बाबींमुळे सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस अर्थात मानेवर–मणक्यांवर सूज\nयेण्याचा धोका असतो. दाह होऊ शकतो. हा त्रास आज अनेकांना आहे.\nएक सहा–सात वर्षांपूर्वी माझ्याकडे ४५ वर्षांची एक महिला आली होती. त्यांची तक्रार म्हणजे त्यांना सतत खूप चक्कर येत होते. उभे राहणे अशक्यच होते. आपण पडू की काय अशी\nसारखी भीती वाटत होती. मान दुखतही होती. एकटे फिरणे शक्यच नव्हते. त्यांचे पती सोबत होतेच. तपासणी केली आणि विचारपूस केली असता, माझ्याकडे येण्यापूर्वी चार\nवर्षांपासून असा त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले. मेंदूच्या सीटी स्कॅनपासून सगळ्या चाचण्या करून झाल्या होत्या. हाताला मुंग्या येतात, चमकाही निघतात, उजव्या हाताची\nबोटे बधिर झाल्यासारखी वाटतात, पाठ ��णि मणक्यात वेदना जाणवतात, असेही बोलताना त्यांनी सांगितले. मी त्यांच्या मानेचा एक्स–रे पाहिला. त्यामध्ये त्यांना मानेचा\nस्पॉन्डिलायटिस असल्याचे दिसत होते. म्हणून त्यांना एमआरआय करण्यास सांगितले.\nएमआरआयमध्ये त्यांच्या पाठीच्या पाचव्या–सहाव्या–सातव्या मणक्यात दाब आणि पाचव्या–सहाव्या मणक्यातील गादी खूपच जास्त दबली असल्याचे आढळले. त्यांना मानेचा\n(सर्व्हायकल) स्पॉन्डिलायटिस असल्याचे पक्के झाले. यावर उपचार म्हणून तीन महिने पोटातून औषध आणि एक ते दीड महिना केरळीय पंचकर्म करावे लागेल हे त्यांना समजवून\nसांगितले. त्यांची सहमती मिळाल्याबरोबर उपचार सुरू केले.\nपहिले सात दिवस अभ्यंगम व स्वेदन केले व त्याबरोबर ग्रीवा बस्ती सुरू केली. त्यासाठी नाडी व दोषानुसार तेलाची निवड केली. ग्रीवा बस्ती सोबतच नस्यम व बस्ती पण दिली.\nग्रीवा बस्तीमुळे तेथील सिग्धता वाढली, मानेवरील सूज कमी होण्यास सुरुवात झाली. नस्यममुळे डोक्यातील विषारी द्रव्य बाहेर काढण्यास तर पोटात बस्ती दिल्याने शरीरातील\nवात कमी करण्यास मदत झाली. हाडांची मजबुती वाढवण्यासही मदत झाली. दुसऱ्या आठ‍ड्यात मानेवर औषधी द्रव्यांची धार सोडली. काही औषधांचा लेप मानेवर दिला. नस्यम व\nबस्ती सुरू ठेवले. औषधी द्रव्यांच्या धारेमुळे आणि तेथील मसाजमुळे मणके स्वस्थ आणि मजबूत झाले. त्या मणक्यातील लवचिकता आणि स्निग्धता वाढली.\nतिसऱ्या आठड्यात पोटली मसाज केले. राहिलेले सगळे दुखणे आणि मणक्यातील गॅप पोटली मसाजने भरून काढले. तेथील रक्ताभिसरण वाढले. मणके पूर्णपणे स्वस्थानी बसले.\nचौथ्या आठ‍ड्यात पुन्हा ग्रीवा बस्ती, नस्यम व बस्ती असा उपचार केला. पाचव्या आठ‍ड्यात नवराकिडी केली. या सर्व चिकित्सेमुळे त्यांच्या उजव्या हाताच्या तिन्ही बोटातील\nबधिरपणा निघून गेला. हाताला मुंग्या येणे, चमका निघणे, मानेचे दुखणे बंद झाले. चक्कर येणे थांबले. केरळीय पंचकर्माबरोबर अभ्यांतर औषधांची रचना करताना, मानेची\nलवचिकता, स्निग्धता वाढेल, हाडांची मजबुती वाढेल सोबतच दीपन व पाचन वाढेल आणि मन्यागत वातकमी करेल अशी योजना केली. आज ती महिला पूर्णपणे बरी आहे.\nसोरिअॅसिस किंवा कंडू किंवा विसर्पिका हा अगदी सामान्यपणे आढळणारा आजार. हा आजार होण्याची अनेक कारणे आहेत. त्याचे स्वरूपही वेगळेवेगळे असू शकते. माझ्याकडे एक\n��५ वर्षांच्या गृहिणी आल्या होत्या. संपूर्ण शरीरावर लाल चकले, त्यावर खवले धरले होते. खाजही होती. त्यातून कधी रक्तस्राव तर कधी पू–स्रावही व्हायचा. त्यांच्या डोक्यात खवडा\nझाला होता. खूप खाज आणि सोरिअॅसिसचे पॅचही होते. एकूणच त्वचा खूप कोरडी आणि जाड झाली होती. त्यांची विचारपूस केली असता त्यांना खूप जास्त ताण असल्याचे लक्षात\nआले. जेवणाच्या वेळाही अनियमित होत्या, शिवाय जेवणाकडे दुर्लक्षही होते.\nही त्या रुग्ण महिलेत आढळलेली लक्षणे आणि कारणे. या बरोबरच धावपळ, अतिशय जास्त ताणपातळी, अनावश्यक विचार, मनाचा कमकुवतपणा, अतिहळवेपणा किंवा\nसंवेदनशीलता, शरीराची नीट काळजी न घेणे, रात्रीचे जागरण, रात्री दह्याचे सेवन, अपथ्य, जास्त आंबट किंवा आंबवलेल्या पदार्थांचे सेवन, फास्ट फूड, जंक फूड, पोटात जंत, खूप\nजास्त प्रमाणात औषधी सेवन, त्वचा संवेदनशील असणे, रक्तदोष इत्यादी कारणांमुळे सोरिअॅसिस होऊ शकतो.\nपूर्ण बरे होण्यासाठी सहा ते आठ महिने नियमित उपचार घ्यावे लागतील याची कल्पना मी त्यांना दिली. सोरिअॅसिस पित्त दोष आणि उष्ण प्रकृतीमुळेही होतो. त्यामुळे उपचार\nकरताना रक्त शुद्धीकरण, पित्तदृष्टी दूर कशी करता येईल, रक्तदोष कसे दूर करता येतील याचा विचार आधी केला. प्रथम, सात दिवस अभ्यंगम् केले. मसाजसाठी वर्णगणातील\nआणि कृष्ठघ्न तेलाची (औषधीयुक्त) जाणीवपूर्वक निवड केली. त्यानंतर तक्रधारा केली. यामध्ये पित्तशाम औषधाने तक्र सिद्ध केले आणि त्याने तक्रधारा केली. दुसऱ्या\nआठवड्यानंतर जवळजवळ ६०–७० टक्के आराम होता. तिसऱ्या आठवड्यात पुन्हा तक्रधाराकेली. कुष्ठाघ्न तेलाने मालिश केले आणि काही औषधांची बस्ती दिली. त्यानंतर ९०\nटक्के पॅचेस नाहिसे झाले. जे काही छोटे एक–दोन पॅचेस उरले होते त्यावर सात–सात दिवसांनी जळू चिकित्सा केली. आठ महिने त्यांना पोटातून घेण्यासाठी औषध दिले त्यामध्ये\nमहामंजिष्ठाधि काढा, पंचतिक्तधृत, मणिभद्रलेह, स्नुह्या​दीलेह, सोरिया तेल, महातिक्ताघृत, एलादि तेल, दिनेशवल्यादिकेरम, नाल्पामरादिकेरम, प्रभंजन विमर्दनम् तेल\nइत्यादीचा समावेश होता. हरिद्राखंड, खदिरारिष्टम, आरग्वधारिष्टम, गोक्षुरादिगुलिका यांचाही वापर केला.\nया औषधांनी रक्त व पित्तदृष्टी समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ही दृष्टी नाहीशी झाल्याने त्वचेचे स्तर आतून भरत आले. नाडी आणि दोषांची अवस्था पाहूनच कटाक्षाने औषधी\nव पंचकर्म योजना करावी लागते. त्या महिला या उपचाराने ठणठणीत बऱ्या झाल्या. मागील पाच वर्षांपासून त्यांना कोणताही त्रास नाही. योग्य आहार, शरीराची नीट निगा राखली,\nताणांचे व्यवस्थित समायोजन केले तर सोरिअॅसिस नक्की टाळता येतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-sahyadri-tiger-reserve-and-animal-security-64094", "date_download": "2018-12-16T04:40:33Z", "digest": "sha1:K6HBCVJANTYG55UAFWUXO34OOVB5KJAX", "length": 18431, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news sahyadri tiger reserve and animal security ...'त्या' पाऊल वाटांवरून कोणीही व्याघ्र प्रकल्पात शिरू शकतो | eSakal", "raw_content": "\n...'त्या' पाऊल वाटांवरून कोणीही व्याघ्र प्रकल्पात शिरू शकतो\nबुधवार, 2 ऑगस्ट 2017\nकऱ्हाड (सातारा): चार जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात साकारलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला जोडणाऱ्या कोकण भागातील रस्त्यांवर अद्यापही हवी तेवढी सुरक्षा यंत्रणा उभी देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोकणच्या वाटांवर ठारविक वेळी होणारे पट्रोलींग वगळल्यास अन्यवेळी त्या पाऊल वाटांवर कोणीही बिनधास्त व्याघ्र प्रकल्पात शिरू शकतो, अशी स्थीती आहे.\nकऱ्हाड (सातारा): चार जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात साकारलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला जोडणाऱ्या कोकण भागातील रस्त्यांवर अद्यापही हवी तेवढी सुरक्षा यंत्रणा उभी देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोकणच्या वाटांवर ठारविक वेळी होणारे पट्रोलींग वगळल्यास अन्यवेळी त्या पाऊल वाटांवर कोणीही बिनधास्त व्याघ्र प्रकल्पात शिरू शकतो, अशी स्थीती आहे.\nकाही महिन्यापूर्वी व्याघ्र प्रकलापात लावलेले कॅमेरे चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यामुळे कॅमेऱ्याच्या जीवावर व्याघ्र प्रकल्पावर नियंत्रण ठेवू पाहणाऱ्या वन्यजीव विभागही त्यामुळे खडबडून जागा झाला आहे. मात्र, त्यानंतरही अद्याप तेथे हवी तेवढी सुरक्षा देण्यात आलेली नाही. त्यामुळे तेथील श्वापदांची सुरक्षा रामभरोसेच असल्याचे अनेक तज्ञांचे मत आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अनेक कामे सुरू आहेत. विविध भागात कामे सुरू आहेत. सुरक्षेच्या बाबतीत मात्र मोठे दुर्लक्ष दिसत आहे. येथे स्पेशल फोर्सची गरज असतानाही अद्याप शासनाने ती दिलेली नाही. त्याशिवाय वाघांच्या संरक्षणासाठी अद्यायावत अशी यंत्रणा य़ेथे आलेली नाही.\nरा���्यातील अन्य व्याघ्र प्रकल्पाच्या तुलनेत येथे अत्याधुनिक यंत्रणा देताना होणारे दुर्लक्ष श्वापदांच्या जीवावर बेतत असल्याचे दिसत आहे. वाघांची व बिबट्यांची संख्या वाढत असल्याने येथे त्यांचे खाद्य जंगलात उपलब्ध व्हावे, यासाठी येथे हरण, भेकरांच्या पुनर्वसनाचा प्रकल्प वगळता प्रकल्पातील अन्य मोठ्या कामांकडे दुर्लक्ष होताना दिसते आहे. त्यात कोकणातून येणाऱ्या पाऊल वाटांवर सुरक्षा कुटी उभा करण्याकडे शासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. प्रकल्पात येणाऱ्या या पाऊल वाटा चोर वाट्यासारख्या आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्यांवर नजर ठेवणे तसे कठीण आहे.\nकिमान डझनभर लोकांना सहा महिन्यान पकडण्यात आले. त्याच वाटावंवरील वाघ, बिबट्यांच्या निरिक्षणासाठी लावलेले कॅमेरेही लोकांनी चोरून नेले आहेत. त्यावर पर्याय म्हणून कोकणातून येणाऱ्य़ा काही वाटांच्या उगमस्थानाच्या गावात वन्यजीव विभागाने सुरक्षा कुटी उभारल्या आहेत. तेथे कर्मचारी राहतात. मात्र त्या तितक्याशा पुरेशा नाहीत. वन्यजीव विभागाने मध्यंतरी कोकणातून व्याघ्र प्रकल्पात जाणाऱ्या वाटावर प्रकल्पात सुरक्षा कुटी उभा करण्याची मागणी केली. मात्र, त्याकडे लक्ष देण्यासाठी शासनानला वेळ नाही, अशी स्थिती आहे. कोकणाच्या गावातून रस्त्या प्रकल्पात जेथे संपतो, तेथे सुरक्षा कुटी असावी, असा प्रयत्न होण्याची गरज आहे.\nवन्य जीव विभागाने त्यासाटी काही ठिकाणांचा सर्व्हेही केला होता. त्यात पाली, झुंगटी, मालदेव, शिरशिंगी, ताकवली, रूंदीव, नवजा, सिद्धेश्वर, घाटामाथा, भैरवगड अशा काही गावांचा उल्लेख होता. या गावातून वर येणार्या वाटा चोरट्या स्वरूपाच्या आहेत. त्या खाली कोकमात जावून मिळतात. त्यामुळे कोकणातून येणारी वाट वर प्रकल्पात संपली की तेथे सुरक्षा कुटी असावी, असा वन्यजीव विभागाव वपर्यावरण अभ्यासकांचे म्हणमे आहे. त्या अनुशंगाने मद्यंतरी प्रश्तावही देण्यात आला आहे. एका सुरक्षा कुटीला किमान पाच लाख व त्याही पेक्षा जास्त खर्च अपेक्षीत आहे. तो खर्च मिळण्यासाठी शासनानकडे मागणी करण्यात आली आहे. मात्र त्याकडे फारसे लक्ष देण्यास शासनाला वेळ नसल्याने ती मागणी धुळखात पडली आहे.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :\nकाँग्रेसचे आमदार असलेल्या \"रिसॉर्ट'वर प्राप्तिकर विभागाची धाड\nपुणे-मुंबई द्रुतग���ी मार्गावर अपघातात एक जण ठार\nकोयनेच्या पाणीसाठ्यात 0.50 टीएमसीने वाढ\nधुळे: पाणीटंचाई दूर करण्यासाठी डोंगरगाव धरणाजवळ विहीर​\nनितीशकुमार हे पलटूराम: लालूप्रसाद यादव​\nगॅस दरवाढीवरून राज्यसभेत विरोधकांचे टीकास्त्र​\nमाजी सरपंच पूर्ण वेळ झाले प्रयोगशील शेतकरी\nधूर आहे तेथे आग असणारसावध ऐका, पुढील हाकासावध ऐका, पुढील हाका\nजुळवितसे सहज दुवा... ऋतु हिरवा​\nप्रधान मुख्य वनसंरक्षकांनी केली चौकशी\nकऱ्हाड : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चाळीसपेक्षा जास्त गावात श्यामाप्रसाद जनवन योजनेचा गावांना वर्ग झालेला व अखर्चीत पंचवीस लाखाच्या निधीवरील...\nबफर झोनमधील पर्यटन विकासाला खीळ\nपाटण - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील गावांतील बिनशेती प्रकरणांबाबत व्याघ्र प्रकल्पच अंधारात असल्याने बिनशेतीची अनेक प्रकरणे...\nजंगल बदलताना श्वापदांचा भ्रमणमार्ग धोक्‍यात\nपाटण - एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जाण्यासाठी श्वापदांकडून वापरला जाणारा भ्रमणमार्ग धोक्‍यामध्ये आहे. त्या मार्गावर अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था...\nराज्यातील व्याघ्र प्रकल्पांत येणार आता विजेवरील वाहने\nकऱ्हाड - महाराष्ट्र हे कमी प्रदुषण करणारी वीजेवरील जास्तीत जास्त वाहने वापरणारे राज्य व्हावे यासाठी सध्या राज्य शासनामार्फत प्रयत्न सुरु आहेत....\nपक्षी अध्ययन केंद्रास मिळणार गती\nकऱ्हाड - जिल्ह्यात जवळपास अडीचशेहून जास्त पक्ष्यांच्या वेगवेगळ्या जाती आढळतात. पाटण, कोयना, महाबळेश्वरसह जिल्ह्यातील अन्य ठिकाणीही पक्षी निरीक्षकांनी...\nकऱ्हाडला पक्षीमित्र संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात\nकऱ्हाड ः येथे होणाऱ्या दुसऱ्या अखिल भारतीय तर 32 व्या राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलनाची तयारी अंतीम टप्प्यात आली आहे. संयोजकांनी सोशल मिडीयावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/womens-helmet-awareness-nation-tour/", "date_download": "2018-12-16T03:38:56Z", "digest": "sha1:DVVHWD3Q46IWFPOKGRPU3MQGAXSAQW7N", "length": 11283, "nlines": 262, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "'ती' महिलांच्या हेल्मेट जनजागृतीसाठी करणार भारत यात्रा - Maharashtra Today", "raw_content": "\nमोदी सरकारला घरघर लागली : मुंडे\nविश्वचषक हॉक़ी स्पर्धा; गतविजेत्या आॅस्ट्रेलियाचा सडन डेथमध्ये ‘डेथ’\nराजू शेट्टी यांना तीन राज्यांच्या मुख्यमंत्रीपद शपथग्रहण सोहळ्याचे निमंत्रण\nसंरक्षण विभाग काँग्रेससाठी निधिचा स्त्रोत : मोदी\nप्रकाश जावड़ेकर ने कहा, राष्ट्रीय शिक्षा निति तैयार, किसी भी वक़्त…\nसरबजीत हत्या मामला : सबूतों के अभाव में दो प्रमुख गवाहों…\nसेना में दुभाषिए और साइबर विशेषज्ञों जैसी भूमिकाओं में महिलाओं की…\nमहाराष्ट्र : कांग्रेस विधायक नितेश राणे ने मंत्री कदम को कहा…\nHome मराठी Nagpur Marathi News ‘ती’ महिलांच्या हेल्मेट जनजागृतीसाठी करणार भारत यात्रा\n‘ती’ महिलांच्या हेल्मेट जनजागृतीसाठी करणार भारत यात्रा\nनागपूर :-एक महिला शिकली तर अख्खे कुटुंब शिक्षित होते. असे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी म्हटले होते. यासाठी त्यांनी आधी महिलांना शिक्षित केले. त्याचप्रमाणे एका महिलेला हेल्मेटचे महत्त्व कळले तर तिचे कुटुंब हेल्मेटशिवाय दुचाकी चालविणार नाही, हाच उद्देश ठेवून मथुरा येथील पूजा यादव एकटीच बाईकवर देशाच्या यात्रेवर निघाली आहे.\nभारतात दर दिवसाला विना हेल्मेट चालविणाऱ्या सुमारे ९८ दुचाकीस्वारांचा मृत्यू होतो. ही संख्या वाढत आहे. यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने पूजाने पुढाकार घेतला आहे. बुधवारी ती नागपुरात आली असता ‘जनआक्रोश’च्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले.\nपूजा हिला लहानपणापासूनच ‘बाईक’चे वेड होते. काही वर्षांपूर्वी तिच्या जवळच्या मैत्रिणीच्या पतीचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. त्यांनी हेल्मेट घातले असते तर वाचले असते. या घटनेने मैत्रिणीचे अख्खे कुटुंब रस्त्यावर आले. तेव्हापासून हेल्मेटविषयी जनजागृती करण्याची पूजाची इच्छा होती. पतीकडून मिळालेले प्रोत्साहन व एका ‘एनजीओ’च्या मदतीने महिलांमध्ये हेल्मेट जनजागृतीसाठी २० नोव्हेंबरपासून तिने ‘मिशन हेल्मेट’ हाती घेतले. नोएडा येथून हे ‘मिशन’ सुरू झाले.\nबुधवारी सकाळी पूजाचे नागपुरात आगमन होताच जनआक्रोशचे अध्यक्ष डॉ. अनिल ��द्धड यांनी सत्कार केला. यावेळी सचिव रवींद्र कासखेडीकर, डॉ. सुनीती देव, दिलीप मुक्केवार, प्रमेश शहारे, अशोक करंदीकर, कृष्णकुमार वर्मा, डॉ. प्रवीण लाड व जनआक्रोशचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.\nPrevious articleउपराजधानीत ३ लाख ७६ हजार मुलांना गोवर-रुबेलाची लस\nNext articleनागपुरात शेतकऱ्यांनी पेटविला धान\nमोदी सरकारला घरघर लागली : मुंडे\nविश्वचषक हॉक़ी स्पर्धा; गतविजेत्या आॅस्ट्रेलियाचा सडन डेथमध्ये ‘डेथ’\nराजू शेट्टी यांना तीन राज्यांच्या मुख्यमंत्रीपद शपथग्रहण सोहळ्याचे निमंत्रण\nलठ्ठ मुलीशी लग्न करा आणि जगा १० पट जास्त आनंदी आयुष्य\nमुलांच्या पहिल्या स्पर्शा नंतर मुली ‘हा’ विचार करतात\n‘या’ मुद्यांवर भांडण झाल्याने कपल्समध्ये वाढते प्रेम\nलग्नाबाबत प्रश्न विचारणाऱ्या नातेवाईकांचे अश्या प्रकारे करा तोंड बंद..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5442075013413475974&title=Geetambari&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2018-12-16T03:56:10Z", "digest": "sha1:DFOIXYVSW5Y3OSTULFYXD4YHQ2WL2QGN", "length": 6417, "nlines": 120, "source_domain": "bytesofindia.com", "title": "गीतांबरी", "raw_content": "\nवनवास, अज्ञातवास संपून पांडव परतल्यानंतर वचनाप्रमाणे त्यांना राज्याचा हिस्सा देण्यात दुर्योधनाने नकार दिला. यातूनच युद्ध उभे ठाकले. धर्म विरुद्ध अधर्माच्या युद्धासाठी कौरव-पांडव समोरासमोर आले; पण आपल्याच आप्तस्वकीयांना मारून विजय मिळवण्याला काय अर्थ आहे, असा विचार अर्जुनाच्या मनात डोकावला; पण धर्मस्थापनेसाठी जे जे आवश्यक आहे ते ते होईल, असा सल्ला देत श्रीकृष्णाने त्याला युद्धभूमीवरच धर्मज्ञान म्हणजे गीता सांगितली. दिव्यदृष्टीप्राप्त संजयने तिचे कथन धृतराष्ट्राला केले. यातून ऐहिक व पारलौकिक उत्कर्षासाठी संदेश श्रीकृष्णाने दिला आहे. गीतेतील तत्त्वज्ञान कादंबरीच्या स्वरूपात ‘गीतांबरी’तून राजेंद्र खेर यांनी वाचकांपुढे मांडले आहे.\nप्रकाशन : विहंग प्रकाशन\nमूल्य : ३०० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: गीतांबरीराजेंद्र खेरधार्मिकविहंग प्रकाशनGeetambariVihang PrakashanRajendra KherBOI\nआर्य भारत खंड दुसरा क्रांतिफुले जॉन रोनाल्ड रोउएल टोल्कीन, डॉ. यशवंत दिनकर फडके, राजेंद्र खेर पंढरपूरच्या पायी वारीचा इतिहास श्रीपाद वल्लभ\nकीर्तनसंध्येतून उलगडण���र स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nदिनदर्शिकेतून उलगडले ‘स्मरणरम्य पुणे’\nजनजागृतीसाठी ‘तो’ करतोय देशभर सायकल प्रवास\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-marathi-journalists-association-questioning-about-government-reports-dhirubhai-ambani", "date_download": "2018-12-16T03:47:16Z", "digest": "sha1:TX7IP2EDGN5K7WDDVDQANRWQSFQLKTNL", "length": 16330, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mumbai Marathi Journalists Association questioning about Government reports on Dhirubhai Ambani hospital inquiry report धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचा चौकशीचा अहवाल शासनाने दडपल्याचा आरोप | eSakal", "raw_content": "\nधीरूभाई अंबानी हॉस्पिटलचा चौकशीचा अहवाल शासनाने दडपल्याचा आरोप\nरविवार, 8 जुलै 2018\nलोधीवली येथील धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचा चौकशीचा अहवाल शासनाने दडपला असून तो अहवाल सार्वजनिक करत कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे.\nमुंबई - प्रसिद्ध उद्योगपती स्व. धीरूभाई अंबानी यांनी मुंबई पुणे हायवेवरील लोधीवली येथील स्वतः उद्घाटन केलेले हे रुग्णालय सुरळीतपणे सुरु ठेवण्याची मागणी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. लोधीवली येथील धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचा चौकशीचा अहवाल शासनाने दडपला असून तो अहवाल सार्वजनिक करत कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे. सिटीझन डॉक्टर फोरम आणि रुग्ण कल्याण सेवा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई मराठी पत्रकार संघात लोधीवली येथील धीरूभाई अंबानी हॉस्पिटल सुरळीतपणे सुरु ठेवण्याच्या मागणीसाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती.\nसामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून परिसरातील गोरगरीब व गरजू जनतेला तसेच जुना मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातग्रस्त रुग्णांची अत्यावश्यक वैद्यकीय सेवा तातडीने मिळावी या हेतूने या रुग्णालयाची उभारणी केली. रायगड जिल्ह्यातील प्रथम आणि मोठे HIV PPP (सरकारी-खाजगी) तत्वावर चालणारे सेंटर या रुग्णालयात कार्यरत आहे. सुरवातीचा काही काळ वगळता एकूणच रुग्णालयाकडे दुर्लक्ष झालेले आढळून येते. आज या रुग्णालयाची झालेली दयनीय अ��स्था आणि परिसरातील रुग्णांची झालेली गैरसोय बाबतीत Whistleblower डॉ. संजय कुमार ठाकूर यांनी लक्ष वेधले.\nमाहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी या हॉस्पिटलमध्ये मुकेश अंबानी सीएसआर निधी कशा वापरु शकतात यावर आश्चर्य व्यक्त करत प्रतिपादन केले की धीरुभाई यांनी एका उदात्त हेतूने सुरु केलेले कार्य अंबानी कुटूंबियांनी पुढे न्यावे. 2017 मध्ये उप संचालक, आरोग्य विभाग, मुंबई मंडळाने केलेल्या चौकशीचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी गलगली यांनी केले. डॉ. एच. एस. बावसकर यांनी चांगले आणि सुव्यवस्थित धीरूभाई अंबानी हॉस्पिटल बंद करण्याचा सुरु असलेल्या प्रयत्न बाबत चिंता व्यक्त केली. डॉ. एम. मिरजकर यांनी धीरूभाई अंबानी हॉस्पिटल पूर्ववत सुरु करण्याचे आवाहन शासनास केले. डॉ. अभिजीत मोरे यांनी स्थानिकांना आधार देण्यासाठी हे धीरूभाई अंबानी हॉस्पिटल कार्यरत ठेवणे काळाची गरज आहे. अॅड. जयंत एम. चितळे यांनी सांगितले की सामाजिक उत्तरदायित्वची भूमिका बघता ही निव्वळ फसवणूक आहे आणि पोलखोल करू. यावेळी एसएम ठाकूर, एकनाथ सांगळे, स्वाती पाटील, जितेंद्र तांडेल, सीएम कुळकर्णी, अॅड विल्सन गायकवाड आणि विनोद साडविलकर उपस्थित होते. लोधीवली, चौक, मोहापाडा, तुपगांव, टेंभरी, चांभार्ली, वडगांव, कर्जत, नेरळ, माथेरान येथील रहिवाशी, रायगड जिल्हा व्यापारी असोसिएशन आणि रायगड मधील HIV बाधित रुग्ण, जुना मुंबई-पुणे महामार्गाचे प्रवासी, तसेच पाताळगंगा, रसायनी, खालापुर औद्योगिक क्षेत्रातील कामगार यांची मागणी आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nलातूरसह राज्यात सर्वत्र 'चिल्ड्रन फ्रेंडली कोर्ट'\nलातूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यात सर्वत्र चिल्ड्रन फ्रेंडली कोर्ट सुरु केले जाणार आहेत. लातुरातही हे कोर्ट लवकरच सुरू केले जाईल,...\n'शिवसेनेतून जागा मिळेल म्हणून त्या तिकडे गेल्या असाव्यात'\nपुणे : ''काही लोकांना काहीही झाले तरी खासदारकीला उभे राहायचे असते. गेल्या वेळी राजू शेट्टी एनडीएतून लढले होते, मात्र, यावेळी एनडीएत झालेल्या...\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nअश्‍लील संदेश आत्महत्येचे कारण ठरू शकत नाही\nमुंबई : पती-पत्नीच्या दुरावलेल्या संबंधांमध्ये पत्नीने तिच्या मित्रांना पाठविलेले अश्‍लील संदेश पतीसाठी त्रास देणारे ठरू शकतात. मात्र ते...\nपंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण होतेय 'चकाचक'\nकल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण नगरीत येणार आहेत. त्यासाठी सभास्थानांची तसेच ते ज्या मार्गावरून येणार आहेत, त्या ठिकाणाची साफसफाई...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://smundhe.blogspot.com/2012/12/blog-post.html", "date_download": "2018-12-16T04:33:41Z", "digest": "sha1:CZI5FLT6CPQ53RZG4PXIU3KDOJSAUAY3", "length": 17961, "nlines": 75, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: अंजिर", "raw_content": "\nशनिवार, १ डिसेंबर, २०१२\nकमी आवक असलेल्या हंगामातील खट्टा बहर घेऊन उत्तम गुणवत्तेच्या अंजिरांचे उत्पादन घेण्याचे धाडस करणारे तसे मोजकेच पुणे जिल्ह्यातील निंबूत (ता. बारामती) येथील प्रगतिशील शेतकरी सुरेश व संभाजी जगताप बंधू गेल्या सहा वर्षांपासून अंजिराचा खट्टा बहर यशस्वीपणे घेत आहेत. मीठा बहराप्रमाणेच खट्टाही गोड करता येतो, हेच त्यांनी यातून दाखवून दिले आहे. अमोल बिरारी\nनीरा- मोरगाव रस्त्यावरील पठारावर जगताप बंधूंचे सुमारे पंधरा एकर क्षेत्र आहे. 1998 मध्ये त्यांनी हे पडीक माळरान विकत घेतले. उंच-सखल अशी ही जमीन अतिशय कष्टातून सपाट केली. मशागतीतून जमिनीचा पोत सुधारल���. आज या जमिनीचे नंदनवन झाले असून, यात अंजिरासह विविध फळबागा दिमाखाने उभ्या आहेत.\nपूर्वी जगताप बंधूंकडे वडिलोपार्जित चार एकर शेती होती. त्यात ऊस आणि भाजीपाला होत होता. दोघेही भाऊ पदवीधर असून, एकत्रित कुटुंब आहे. पंधरा एकर पडीक जमीन विकत घेतल्यानंतर टप्प्याटप्प्याने जमिनीची सुधारणा केली. माती परीक्षण करून जमीन फळपिकांसाठी योग्य असल्याने या पिकांना प्राधान्यक्रम दिला. पिकांचे व्यवस्थापन चोख ठेवले. बाजारपेठेचा अभ्यास करून कोणत्या महिन्यात कुठल्या फळांची आवक कमी- जास्त असते, त्यानुसार बहराचे नियोजन ठेवले. बहुतेक अंजीर उत्पादक मीठा बहर घेतात; परंतु जगताप यांनी पहिल्यापासूनच खट्टा बहर घेण्याचे नियोजन ठेवले. त्याप्रमाणे सहा वर्षांपासून त्यात यशस्वी वाटचाल सुरू आहे.\nदोन एकरांवर \"दिनकर' जातीच्या अंजिराची सुमारे चारशे झाडे आहेत. सन 2004 ते 2006 या काळात थोड्या- थोड्या क्षेत्रावर 15 x 15 फूट अंतरावर लागवडीचे नियोजन केले. मीठा बहरापेक्षा खट्टा बहराचे सरासरी उत्पादन कमी असले तरी मालाची आवक कमी असल्याने अधिक दर मिळतो. खट्टा बहराची फळे चवीला कमी गोड असतात, हा समजही जगताप बंधूंनी खोटा ठरवला आहे.\nखट्टा बहर व्यवस्थापनाचे तंत्र - मे महिन्यात बागेला पाण्याचा ताण दिला जाऊन महिन्याच्या अखेरीस छाटणी उरकली जाते. भरपूर फुटवे व चांगली फळे येण्यासाठी तसेच बहर उशिरा हवा की लवकर हे ठरवून छाटणी होते. त्यानंतर रान तयार करण्याची कामे होतात. यात मातीची चाळणी करून जमिनीत नत्र, स्फुरद, पालाश यांच्या मात्रेबरोबर शेणखत, गांडूळ खत, निंबोळीपेंड मिसळली जाते. प्रति झाड एक घमेले शेणखत, अर्धा किलो निंबोळी पेंड, डीएपी किंवा पोटॅश अर्धा किलो (10-26-26 असल्यास एक किलो), तसेच दुय्यम अन्नद्रव्ये 200 ग्रॅम, सूक्ष्म अन्नद्रव्ये 100 ग्रॅम आणि युरिया 100 ग्रॅम प्रति झाड यांची पहिली मात्रा छाटणी कालावधीत दिली जाते. जूनमध्ये बागेला पाणी सोडण्यात येते.\nखते, पाण्याचे नियोजन - ठिबक आणि मोकाट अशा दोन्ही पद्धतीने (परिस्थितीनुसार) बागेला पाणी दिले जाते. विद्राव्य खते ठिबकमधून देतात. जगताप म्हणाले, की या बहराला हवामान बदलानुसार खते द्यावी लागतात. जमिनीतून दिली जाणारी खते मातीत एकजीव केली जातात. पाणी सोडल्यानंतर एक महिन्याने पुन्हा शंभर ग्रॅम युरिया प्रति झाड दिला जातो. युरिया अतिरिक्त झाल�� तर पाने लवचिक होतात. पाने कडक राहणे आवश्‍यक असते, जेणेकरून रोग- किडींचा प्रादुर्भाव होणार नाही. खताची दुसरी मात्रा दोन महिन्यांनी पहिल्या मात्रेच्या प्रमाणात देतात. ही मात्रा न दिल्यास अन्नद्रव्यांची कमतरता जाणवते.\nवेळच्या वेळी फवारणी आवश्‍यक जगताप म्हणाले, की खट्टा बहरात कीडनाशकांच्या फवारणीला अतिशय महत्त्व आहे, कारण हा बहर पावसाळी हंगामात येतो. वातावरण ढगाळ, पावसाळी असते. रोग- किडींचे प्रमाण वाढलेले असते. वेळच्या वेळी फवारणी केली नाही तर नुकसान होऊ शकते, हे लक्षात घेऊनच बहर नियोजन होते. फळमाशी थोड्या प्रमाणात आढळते, त्यासाठी सापळे लावून नियंत्रण केले जाते.\nतांबेऱ्याचा असतो अधिक धोका - पावसाळी, ढगाळ वातावरणात तांबेरा रोगाची दाट शक्‍यता असते. नियंत्रणासाठी मॅन्कोझेबच्या गरजेनुसार फवारण्या होतात. पाच- सहा- आठ पानांवर फुटवे आल्यानंतर तांबेऱ्याचा प्रादुर्भाव दिसू लागतो. किडी- रोगांच्या नियंत्रणासाठी एकत्रितपणे कार्बेन्डाझिम, इमिडाक्‍लोप्रीड आणि सोबत 19ः19ः19 यांची फवारणी होते. फुलकिडींच्या नियंत्रणासाठी क्‍लोरपायरिफॉसचा वापर होतो. एका महिन्यात साधारण चार फवारण्या घेतल्या जातात.\nघरच्या सदस्यांचेही श्रमदान छाटणीनंतर सुमारे चार महिन्यांनी फळे तोडणीस येतात. तोडणी रोज तसेच सकाळी लवकर करणे आवश्‍यक असते. याकामी घरातील सर्व सदस्यांची मदत होते, त्यामुळे मजुरीच्या खर्चात बचत होऊन नफ्याचे प्रमाण वाढते. तोडणीसाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने घरच्या सदस्यांचे सहकार्य मोलाचे ठरते, असे जगताप म्हणाले.\nखर्चामध्ये शेणखत, रासायनिक खते, फवारणी आदी मिळून एकरी पन्नास हजार रुपये खर्च होतो. छाटणी, तोडणीची कामे घरीच असल्याने तो खर्च गृहीत धरलेला नाही.\nखट्टाचे उत्पादन, उत्पन्न - खट्टा बहरात दरवर्षी प्रति झाड सुमारे 40 किलो फळे मिळतात. ऑक्‍टोबर ते डिसेंबर दरम्यान बाजारात अंजिराची फारशी आवक नसते, त्यामुळे फळांना प्रति किलो 50 ते 60 रुपये दर मिळतो, तुलनेने मीठा बहरात आवक वाढल्याने 10 ते 20 रुपये प्रति किलो दर मिळतो. योग्य व्यवस्थापनामुळे गुणवत्तापूर्ण फळांना स्थानिक नीरा बाजारपेठेत व्यापाऱ्यांकडून भरपूर मागणी मिळते. फळांची प्रतवारी तीन प्रकारांत होते. टोपलीत भरून ती बाजारपेठेत पाठविली जातात. प्रति झाड दोनशे ते अडीचशे रुपये उत्पन्न मिळते. खर्च वजा जाता एकरी सुमारे अडीच लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळते.\nअन्य फळशेती दृष्टिक्षेपात -जगताप यांच्याकडे अर्धा एकर लखनौ सरदार पेरू, दोन एकर भगवा डाळिंब, सव्वा एकर पुरंदर सिलेक्‍शन सीताफळ, एक एकर संत्री, एक एकर लिंबू, अर्धा एकर कालीपत्ती चिकूची बाग आहे. एका क्षेत्रातील विहिरीतून तसेच कॅनॉलमधून लिफ्ट इरिगेशन केले आहे.\nफळझाड छाटणी वेळापत्रक - वर्षभर बाजारपेठेत आपली फळे कमी आवक असलेल्या कालावधीत जातील अशापद्धतीने जगताप बंधूंनी प्रत्येक फळपिकाच्या छाटणीचे वेळापत्रक तयार केले आहे. ते असे -\nफळझाड-------------छाटणी---------------------- बाजारात पाठविण्याचा कालावधी\nपेरू------- - दोन छाटण्या, जूनअखेर, जानेवारीत--------- जूनमध्ये\nसीताफळ------------ फेब्रुवारीअखेर---------------------- ऑगस्ट- सप्टेंबर\nलिंबू------------- मेअखेर पाणी दिले जाते, जून-ऑगस्ट पाणी बंद------ फेब्रु- मार्च\nखट्टा बहरात हवामान बदल, पावसाळी वातावरण, फवारण्यांचे नियोजन करणे महत्त्वाचे असते. या सर्वांचे व्यवस्थापन योग्य केल्यास खट्टा बहर नफ्याचा ठरू शकतो. यामध्ये बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ, कृषी सहायक पी. जी. शिंदे, अंजीर व सीताफळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. विकास खैरे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळते.\n\"\"सुमारे 70 टक्के शेतकरी मीठा, तर 25 ते 30 टक्केच खट्टा बहर घेतात. पाणी, खते, कीड- रोग नियंत्रणाचे व्यवस्थित नियोजन केले तर खट्टा बहर फायदेशीर ठरतो. यात जगताप यांचे नियोजन चोख असून वेळोवेळी ते माती, पाने, पाणी परीक्षण करून घेतात. दूरध्वनीवरून नियमित संपर्कात असतात.''\n- विवेक भोईटे, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बारामती\nसंपर्क - सुरेश जगताप, 9922678963\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे १०:१६ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nकाय आहे माहितीचा अधिकार\nसमजून घ्या माहिती तंत्रज्ञानातील कायदा\nअसा आहे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम\nमिरची बियाणे उत्पादनातून 33 लाखांची उलाढाल\nशेतकऱ्यांनो, योजनांचा फायदा घ्या, पुढे जा...\nपेरूची मिडो ऑर्चर्ड लागवड ठरली फायदेशीर\n\"ऍग्रोवन'च्या प्रदर्शनाला या आणि ट्रॅक्‍टर जिंका\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/plastic-ban-implement-khamgaon-125610", "date_download": "2018-12-16T04:35:11Z", "digest": "sha1:2AH5YABF3IF67DR4MEOHXJANRXONMGAE", "length": 16697, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "plastic ban implement in Khamgaon प्लॅस्टीक बंदीसाठी खामगाव नगरपालिका सज्ज | eSakal", "raw_content": "\nप्लॅस्टीक बंदीसाठी खामगाव नगरपालिका सज्ज\nशनिवार, 23 जून 2018\nया वस्तूंच्या प्लॅस्टिक पॅकिंगवर बंदी नाही\nदूध, अन्नधान्य, औषधे, रेनकोट, नर्सरीमध्ये वापरायचे प्लास्टिक, वेफर्स, फरसाण, तिखट, मसाले, हळद, चिप्स, बिस्किट आणि वस्तूंच्या पॅकिंगसाठी लागणारे प्लॅस्टिक\nखामगाव : राज्यात प्लॅस्टीक बंदी लागू झाली असून, खामगाव नगरपालिका सुध्दा त्यासाठी सज्ज आहे. प्लॅस्टीक पिशव्यांच्या वापराला आळा बसावा याकरिता शहरात देखरेख व कारवाईसाठी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. प्लॅस्टीकचा वापर करणाऱ्यांवर या पथकाच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.\nप्लॅस्टिक नैसर्गिक आणि जैविकदृष्ट्या विघटनशील नसतो. प्लॅस्टिक पिशव्या आणि प्लॅस्टिकच्या इतर उत्पादनांच्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यात अडथळे निर्माण होऊन पाणी तुंबते. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. प्लॅस्टिक पिशव्या जनावरांच्या पोटात जाऊन त्यांचा मृत्यू होतो. प्लॅस्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम रोखण्यासाठी, प्लॅस्टिकच्या साठवणूक, वितरण आणि विक्रीवर बंदी घालण्याची अधिसूचना पर्यावरण विभागाने काढली आहे. शनिवार, २३ जूनपासून राज्यभरात प्लॅस्टिकबंदी लागू होत आहे. तशा सूचना संबंधित विभागांना व राज्यातील नगरपालिकांना देण्यात आल्या आहेत.\nखामगाव नगरपालिकेत सुध्दा प्लॅस्टिक बंदीबाबत उपाययोजना करण्यात येत आहेत. खामगाव नगर पालिकेच्या वतीने पथकाची स्थापना करण्यात आली असून, या पथकाच्या माध्यमातून शहरात प्लॅस्टिक वापर करणाऱ्यांवर लक्ष ठेवल्या जाणार आहे. प्लॅस्टिकचा वापर करताना कोणी आढळून आल्यास पथकाच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.\nराज्यात प्लॅस्टिक बंदी लागू झाल्यानंतर जर पहिल्यांदा प्लॅस्टिक पिशवी आढळली तर तात्काळ ५ हजार रूपये दंड आकारला जाईल तसेच तीन वर्षाचा तुरूंगवास होवू शकतो अशी तरतूद करण्यात आली आहे.\nप्लॅस्टीकमुळे पर्यावरणास मोठा धोका आहे. प्लॅस्टीक कचरा दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याचे विपरीत परिणाम होत आहेत. त्यामुळे नागरिकां��ी प्लॅस्टीकचा वापर टाळावा. विक्रेते व नागरिक प्लॅस्टीकचा वापर करताना आढळून आल्यास त्यांच्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाई केल्या जाणार आहे.\n- धनंजय बोरीकर, मुख्याधिकारी.\nप्लॅस्टिकबंदी बाबत पुरेशी जनजागृती न झाल्याने कोणत्या पध्दतीचा प्लास्टिक वापर चालेल किंवा कोणते प्लॅस्टिक बाळगले तर दंडात्मक कारवाई होईल यासंदर्भात अनेक प्रश्‍न अनुत्तरित आहेत. प्लॅस्टिकच्या ५० मायक्रॉनवरील पिशव्या वापरल्या तर चालतील, मॉलमध्ये मिळणाऱ्या किंवा सामानाच्या मोठ्या पिशव्या वापरल्या तर चालतील अशा पध्दतीचेही संदेश सोशल नेटवर्किंगवरून फिरत असल्याने आणि सुरूवातीच्या काळात यातील कोणत्याच माहितीला अधिकृतरित्या चुकीचे न ठरवल्याने संभ्रामवस्था निर्माण झाली आहे.\nया वस्तूंच्या प्लॅस्टिक पॅकिंगवर बंदी नाही\nदूध, अन्नधान्य, औषधे, रेनकोट, नर्सरीमध्ये वापरायचे प्लास्टिक, वेफर्स, फरसाण, तिखट, मसाले, हळद, चिप्स, बिस्किट आणि वस्तूंच्या पॅकिंगसाठी लागणारे प्लॅस्टिक\nप्लॅस्टिक बंदीवर अशी होणार कारवाई\n- पहिल्यांदा प्लॅस्टिक पिशवी आढळली तर त्याला पिशवीसकट स्थानिक पोलिस स्टेशनला नेऊन, तत्काळ ५ हजार रूपये दंड आकारला जाईल.\n- पुन्हा त्याच व्यक्तीकडे प्लॅस्टिक पिशवी आढळली तर १० हजार दंड आकारला जाईल.\n- तिसऱ्या वेळी त्याच व्यक्तीकडे प्लॅस्टिकची पिशवी आढळली तर त्या व्यक्तीला २५ हजार रूपये दंड.\n- तीन महिन्यांची शिक्षा देखील होऊ शकते.\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nशिर्सुफळ - वनविभागातील झाडे जगवण्यासाठी प्लास्टिक बाटल्यातुन पाणी\nशिर्सुफळ - सध्या भेडसावत असलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर बारामती तालुक्यातील वनविभागाने कौतुकास्पद उपक्रम राबविला आहे. यामध्ये शिर्सुफळ...\nप्लास्टिक पिशवीला अधिकारी जबाबदार\nमुंबई - प्लास्टिक पिशव्यांच्या वापराविरोधातील कारवाई काही दिवसांत थंडावली होती. कारवाईला वेग देण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. बंदी घातलेल्या...\nप्लॅस्टिकच्या ८५ कंपन्यांना टाळे\nपुणे - प्लॅस्टिक उत्पादन करणाऱ्या ८५ कंपन्यांना ‘महाराष्ट्र राज्य प्रदूषण न��यंत्रण मंडळ’ने (एमपीसीबी) टाळे ठोकले आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये...\nपिंपरी - राज्य सरकारने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी जाहीर केली असली तरी शहरात अद्याप अनेक ठिकाणी या पिशव्यांचा वापर...\nमहिलांना कापडी पिशव्यांचे प्रशिक्षणाचे आयोजन\nटाकळी हाजी (पुणे): पाऊस नसल्याने शेतात कामे राहिली नाहीत, रोजगारासाठी दूर दूर जावे लागते ते परवडतही नाही. त्यापेक्षा महिलांना घरीच प्रशिक्षण मिळाले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2018-12-16T04:25:05Z", "digest": "sha1:DNE6ZEUG7PHVC5W6X63IFQD2K3SB7F7H", "length": 8996, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शबरीमला विषयाचा भाजपकडून राजकारणासाठी वापर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशबरीमला विषयाचा भाजपकडून राजकारणासाठी वापर\nथिरूवनंतपुरम – केरळातील शबरीमला मंदिर प्रकरणाचा भाजप आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना राजकारणासाठी वापर करीत आहेत असा आरोप त्या राज्याचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी केला आहे. या प्रकरणावरून जनतेने जे आंदोलन सुरू केले आहे त्यावर स्वार होण्याचा व त्यावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे असे त्यांनी म्हटले आहे. कारसेवक पाठवून अयप्पा मंदिरावर ताबा मिळवण्याचाही त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. शबरीमला मंदिराच्या भाविकांना आपल्या राजकारणाचा बळीचा बकरा बनवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि भाविकांनी तो हाणून पाडला पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.\nआज पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा आरोप केला. या विषयावरून भाजप आणि कॉंग्रेसची हातमिळवणी झाली असल्याचा दावाही त्यांनी केला. कालच अमित शहा यांनी या प्रकरणाच्या हातळणीवरून राज्यातील डाव्या आघाड���च्या सरकारवर टीका केली होती त्याचाही मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की या विषयाचे राजकारण करून राज्यात हिंसाचार माजवण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही आणि त्यांना शबरीमला मंदिर हा राजकारणाचा केंद्र बिंदु करू देणार नाहीं.\nकॉंग्रेस मध्येही या विषयावरून दुफळी आहे असे नमूद करून ते म्हणाले की कॉंग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांना शबरीमला प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी असे वाटते आहे पण केरळातील प्रदेश कॉंग्रेस मात्र या निर्णयाला विरोध करीत आहे असे ते म्हणाले. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते रमेश चेन्नीथला यांनी या विषयावर सातत्याने आपली भूमिका बदलली आहे त्यामुळेच संघ आणि भाजपला येथे राजकारण करण्याची संधी मिळाली आहे असे ते म्हणाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकांगोतील हल्ल्यात भारतीय शांतीसैनिक जखमी\nNext articleहेल्मेटसक्तीची कारवाई 1 जानेवारीपासूनच\nजम्मू-काश्मीरमध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक : सहा नागरिक ठार\nइंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याचा फोन\nजम्मू-काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा : एक जवान शहीद\n#फोटो : कुस्तीगीर विनेश फोगाट आणि सोमवीर राठी अडकले विवाहबंधनात\nराफेल करार : राहुल गांधींनी जनतेची माफी मागावी : भाजप खासदारांची मागणी\nमोदी सरकारला दिलासा : राफेल डीलमध्ये घोटाळा नाही – सर्वोच्च न्यायालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-722.html", "date_download": "2018-12-16T03:32:12Z", "digest": "sha1:4E6WWSOKDQ7S6Z2J654UFYPWVDWZYYRY", "length": 4341, "nlines": 75, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "नारायण राणेंनी घेतली छगन भुजबळांची भेट - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Maharashtra नारायण राणेंनी घेतली छगन भुजबळांची भेट\nनारायण राणेंनी घेतली छगन भुजबळांची भेट\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- छगन भुजबळ तुरुंगातून बाहेर आल्यानंतर विविध राजकीय नेते त्यांची भेट घेत आहेत. यात आता नारायण राणे यांची भर पडली आहे. नारायण राणे यांनी आज वांद्रे येथील एमईटी संस्थेत छगन भुजबळ यांची भेट घेतली.\nदरम्यान, राणे आणि भुजबळ यांच्यामध्ये साधारण अर्धा तास चर्चा झाली. भुजबळ तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राणे पहिल्यांदाच भेटले आहेत. भुजबळ आणि राणे यांच्या भेटीमुळं राजकीय वर्तु��ात चर्चांना उधाण आले आहे.\nदोघांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली ते अद्याप गुलदस्त्यात आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गिरीश महाजन, शरद यादव यांनी भुजबळांची भेट घेतली होती.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?id=x1x2507", "date_download": "2018-12-16T04:42:39Z", "digest": "sha1:WKFO5COZKWCNSAOGYAEITVHKD74NOWOP", "length": 8835, "nlines": 218, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Mercury GOLauncher EX Theme", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली कल्पनारम्य\nसूचना सूचना माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थीमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: E5\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: LG-E430\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर Mercury GOLauncher EX Theme थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्��ोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://pashanbhed.blogspot.com/2011/09/blog-post_06.html", "date_download": "2018-12-16T03:49:29Z", "digest": "sha1:6WN6BMWQSPCJW6I3V5LTWTGK5FKGN34S", "length": 13540, "nlines": 334, "source_domain": "pashanbhed.blogspot.com", "title": "पाषाणभेदाची जालवही:: Pashanbhed's Blog :: Maharashtra India :: Marathi Literature: मामा तुमची मुलगी", "raw_content": "\n वाईच जरा बसा ईथं.\nमामा तुमची मुलगी आहे फार फार देखणी\nजसं ब्रेड वर मऊ मऊ लोणी ||धॄ||\nकाय तिचे आहेत हो गोरे गोरे गाल\nखाली हनूवटी आहे टोकदार दिसते छान\nकपाळी टिकली न फुलं केसांत खोवली\nपण केसांची का घालते ती जुनाट वेणी\nमामा तुमची मुलगी आहे फार फार देखणी ||१||\nकॉलेजला जाते, स्कुटी उडवते\nहॉटेलात खाते, पिक्चरला जाते\nडब्बलसीटही बसवते तिला कुणी\nमामा तुमची मुलगी आहे फार फार देखणी ||२||\nमामा सांगतो तिच्या वागण्याचा नमुना\nनिट ऐकून घ्या, कान इकडे करा ना\nत्या सच्च्या बरोबर ती रोज रोज फिरते\nमॉलमधून जिन्स टि शर्ट ती घेते\nमी बघीतल्यावर ती नुसतेच हसते\nमला भाऊ रे भाऊ हाक ती मारते\nबातमी ही खरी, नाही कागाळी\nसहजच टाकली ती तुमच्या कानी\nमामा तुमची मुलगी आहे फार फार देखणी ||३||\nLabels: कविता, काव्य, गाणी, गीत, प्रेमकाव्य, विरंगुळा\nतंत्र चौकशी सल्ला (1)\nतंत्र चौकशी सल्ला प्रश्नोत्तरे मदत माहिती (2)\nनाशिक सार्वजनीक गणेशोत्सव २००९ (5)\nपोवाडा मर्द मावळ्याचा (1)\nमनसे- राज ठाकरे- पोवाडा (4)\nसंगीत नाट्य प्रेमकाव्य कविता शृंगार (1)\nकाय गुण सांगू माझ्या सालीचे\nयुगलगीतः तू माझी हो काठी, मी तुझी काठी\nसुप्रसिद्ध अभिनेत्री करूणा कर्पूर यांची मुलाखत\nदिवाळीकथा: चंद्या सख्याची सहल\nदिवाळी पाडवागीत: आज आनंद आसमंतात भरला\nअभंगः विठ्ठल उभा विटेवरी\nआपण सारे शिर्डीला जावूया\nजागरण गोंधळः आई देवी अंबेचा जागर\nआंब्याची चव चाखून बघा\nआम्ही काय म्हणूं धार्मीक\nयुगलगीत : आलीया थंडी, साधूया संधी, चल पेटवू शेकोटी...\nहळूच द्या मज झोका कान्हा\nकाय करू मी बाई सांगा तरी काही\nतुझी माझी प्रित होती\nयुगलगीतः आपला संसार सुखाचा करूया\nशेतकरी गीतः आम्ही शेतात कसणारे शेतकरी\nयुगलगीतः नको नको नको नको नको\nचल बाळा आपण पतंग घेवू\nलेखन व लेखकाचे बाह्यरुप\nअक्षरलेखन - काही टिप्स\nयाहो याहो पाव्हणं तुम्ही\nअंतर्वस्त्रे परिधान करण्याची योग्य रीत\nकिती दिवस झाले माहेराला गेले नाही\nसार्‍या जातींना खड्यात जावूद्या\nमला काय त्याचे, मला काय त्याचे\nआंतरजालावरील प्रथमच असलेले धमाल वगनाट्य - वैरी भेद...\nगण: देव गौरीनंदन आधी वंदुया\nनववर्षाचा सण हा पहिला आनंदाने साजरा करू\nरस्त्यानं रेतीवाला तो आला\nगारूड्याचा नागूबा मस्ती करतोय रं\nपाणीपुरी व तत्सम पदार्थ सेवनार्थ काही युक्त्या (Ti...\nशेतकरी गीत: शेतात आंतरपीक आपण करू\nभेट घ्यायची ओढ लागली\nतुम्ही गोळी बघितलीय गोळी\nआले आले आमचे स्वामी बाबा आले\nनाट्यगीत: अशी कशी ही पिढी नेटावली\nक्षितीजावर ढळला आणि एक सुर्य\nनखरा नाही इतका बरा\nडाल ग कोंबडी डाल\nलई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी\nमेरे मुर्गे को क्या हुवा चाचा\nमी बत्तासा गोल गोल\nजो तो येतो मारून जातो\nदेशभक्ती रचना: तिरंगी आमचा भारतीय झेंडा\nकिती सजवू मी माझं मला\nश्रावणमास कहाणी: वर्षभर प्रसिद्ध नारायणाची कहाणी\nकान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली\nहातामधी घे तू जरा\nमुक्त'पिठीय' लेख: अमेरीकेचे राष्ट्रप्रेम\nमोटरसायकलची सरासरी धाव (अ‍ॅव्हरेज)\nआला आला रे आला महिना भादवा\nपाटापाटानं ग वाहतंय झुळझुळ पाणी\nकाय गुण सांगू माझ्या सालीचे\nकव्वाली: बहूतोने कहा है के प्यार न कर\nज्वलंत सामाजीक एकांकी नाट्य-प्रवेश: दुसरा स्वातंत्...\nमाहेरी जायची मला झाली आता घाई\nयुगलगीत: रंग हिरवा ओला ओला\nहटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार\nलावणी: लग्नाचं वय माझं झालं\nअशी कशी ही म्हागाई\nऐसी अक्षरे रसिके मेळवीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-2200-tonnes-banana-day-jalgaon-12771", "date_download": "2018-12-16T04:43:30Z", "digest": "sha1:SLPP4UVLCFY4CAQ6NO4LMIZYEURT6VEQ", "length": 17944, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, 2200 tonnes of banana per day in Jalgaon | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजळगावमधून प्रतिदिन २२०० टन केळीची पाठवणूक\nजळगावमधून प्रतिदिन २२०० ���न केळीची पाठवणूक\nमंगळवार, 9 ऑक्टोबर 2018\nजळगाव ः जिल्ह्यात कांदेबाग केळीची आवक सुरू झाली आहे. रावेर, यावलमध्ये पिलबाग व जुनारी केळीमधील कापणी जवळपास आटोपली आहे. दर्जेदार केळीला उत्तरेकडून सणासुदीमुळे मागणी असून, पंजाब, काश्‍मिर, दिल्ली व उत्तर प्रदेशात जिल्ह्यांतून प्रतिदिन किमान २२०० टन केळीची पाठवणूक सुरू आहे. कांदेबागांमधील दर्जेदार केळीचे दर १००० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहेत.\nजळगाव ः जिल्ह्यात कांदेबाग केळीची आवक सुरू झाली आहे. रावेर, यावलमध्ये पिलबाग व जुनारी केळीमधील कापणी जवळपास आटोपली आहे. दर्जेदार केळीला उत्तरेकडून सणासुदीमुळे मागणी असून, पंजाब, काश्‍मिर, दिल्ली व उत्तर प्रदेशात जिल्ह्यांतून प्रतिदिन किमान २२०० टन केळीची पाठवणूक सुरू आहे. कांदेबागांमधील दर्जेदार केळीचे दर १००० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहेत.\nकेळीचे दर मागील अडीच महिन्यांपासून टिकून आहेत. मध्यंतरी कमी दर्जाच्या केळीला (वापसी) मुंबई, ठाणे, पुणे भागातूनही मागणी होती. गणेशोत्सवात मागणी चांगली होती. आता नवरात्रोत्सवानिमित्तही मागणी चांगली आहे. पिलबाग केळीची कापणी रावेरात मागील महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू होती. परंतु पिलबाग केळीची कापणी जवळपास आचटोपली आहे. तर रावेरातील हिवाळ्यात लागवड केलेल्या केळीची कापणी अजून सुरू झालेली नाही.\nचोपडा, जळगाव, पाचोरा, जामनेर व यावलमधील काही भागातून केळी उपलब्ध होत आहे. रावेरातील सातपुडा पर्वतालगतच्या भागात केळी काही प्रमाणात कापणीसाठी उपलब्ध होत आहे. पण सर्वाधिक पुरवठा चोपडा, जळगाव भागातून होत आहे. जळगाव चोपडा भागातून ठाणे, कल्याण येथेही (लोकल) क्रेटमध्ये भरून केळी पाठविली जात आहे. तर उत्तर भारतातील मोठे खरेदीदार, केळी पिकवणी केंद्रचालक सावदा (ता. रावेर) येथील व्यापाऱ्यांकडून (एजंट) केळीची मागणी करून घेत आहेत. सावदा येथील व्यापारी चोपडा व जामनेरातून केळीची अधिकची खरेदी करीत आहेत.\nउत्तरेकडे प्रतिदिन २२०० टन केळीची मागणी असल्याने पुरवठ्यासंबंधी एजन्सी चालकांनी शेतकऱ्यांकडे आगाऊ नोंदणी करून ठेवली आहे. दर्जेदार केळीला ऑनचे दर आहेत. मागील आठवड्यात चोपडा, जळगाव व जामनेर भागातून प्रतिदिन १८० ट्रक (१५ टन क्षमता) केळीचा पुरवठा झाला. तर यावल, रावेर, मुक्ताईनगरात मिळून १५० ट्रक केळीचा पुरवठा झाला. जळगाव���तील काही भागातून नागपूर, राजस्थान व छत्तीसगड येथे कमी दर्जाच्या केळीची पाठवणूक झाली. पुरवठा कमी अधिक असल्याने दर्जेदार केळीसंबंधीच्या अडचणी फैजपूर (ता. यावल) व रावेरातील एजन्सी समोर येत असल्याचे सांगण्यात आले. कारण परतीचा पाऊस नसल्याने केळीच्या दर्जावरही परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे.\nभरीताच्या दर्जेदार वांग्यांचा पुरवठा कमी\nजिल्ह्यात यावल तालुक्‍यातील भालोद, बामणोद, पाडळसे, न्हावी या गावांमधून भरताच्या दर्जेदार वांग्यांचा हवा तसा पुरवठा नाही. दिवाळीच्या वेळेस या भागातून वांगी उपलब्ध होतील. परंतु भुसावळमधील तळवेल, वरणगाव, पिंप्रीसेकम भागातून भरताच्या वांग्यांचा पुरवठा सुरू आहे. बाजारात त्यांना किमान १००० व कमाल २१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे.\nजळगाव jangaon केळी banana पंजाब उत्तर प्रदेश पुणे गणेशोत्सव नवरात्र कल्याण लोकल local train भारत व्यापार आग मुक्ता राजस्थान छत्तीसगड ऊस पाऊस दिवाळी\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nकेळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...\nरताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...\nमराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...\nतुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...\nटँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...\nदिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...\nसातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...\nनाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%9C/", "date_download": "2018-12-16T03:05:08Z", "digest": "sha1:KXKQVBENJOAYAWWINFCZGZYCZD7M7QP6", "length": 7341, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आजारांविषयी प्रभावीपणे जनजागृती गरजेची | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआजारांविषयी प्रभावीपणे जनजागृती गरजेची\nउपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षका डॉ. सीमा देशमुख\nमंचर- भविष्यात उद्‌भवणाऱ्या आजारांना आळा घालण्यासाठी तरुण शक्तीने जनजागृती केली पाहिजे. आरोग्य विभाग आजारांविषयी जनजागृती करते.तरीही प्रभावीपणे जनजागृती होण्यासाठी सेवाभावी संस्थासह तरुणांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे मत उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षका डॉ. सीमा देशमुख यांनी व्यक्त केले.\nमंचर उपजिल्हा रुग्णालय व महात्मा गांधी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंचर शहरातून जागतिक एड्‌स दिनानिमित्त रॅली काढण्यात आली. महात्मा गांधी विद्यालयापासून या रॅलीचे आयोजन करण्यात आले. संभाजी चौक ते बाजारपेठ मार्गे शिवाजी चौकातून उपजिल्हा रुग्णालय येथे रॅलीचा समारोप झाला. उपजिल्हा रुग्णालय येथे मुला-मुलींना एचआयव्ही एड्‌स या आजाराबाबत समुपदेशक सुहास मानेकर यांनी मार्गदर्शन केले.\nसमाजात वाढणारा गैरसमज आणि आपण त्यापासून कसे वाचू शकतो हे उदाहरणांद्वारे मानेकर यांनी सविस्तर सांगितले. रॅलीमध्ये मुलांनी नाही लस नाही उपचार प्रतिबंध हाच आधार, एड्‌सला नकार द्या जीवनाला होकार द्या, तारुण्यांचे वळण आहे मोक्‍याचे पण एड्‌सच्या धोक्‍याचे आदी घोषणा देण्यात आल्या. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य उत्तम आवारी, एल. व्ही. रोडे, एस. एस. बाणखेले, आर. बी. मुळुक, एस. एस. पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. महेश गुडे, औषध निर्माण अधिकारी संजय सोमवंशी पाटील व राहुल खेमणार उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआंतरराष्ट्रीय अल्ट्रा रनिंग स्पर्धा 2018: भारताच्या उल्लास नारायणची एेतिहासिक कामगिरी\nNext articleनिवृत्तीनंतरच्या जीवनशैलीचे आर्थिक नियोजन (भाग-१)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/there-is-no-arrest-in-the-vikhroli-sra-scam-264970.html", "date_download": "2018-12-16T04:29:22Z", "digest": "sha1:FLCPEJI5SKULAL5XRCS7M66HVWZYL4KN", "length": 13742, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विक्रोळी SRA घोटाळ्यात अजून कुणालाही अटक नाही ना चौकशी !", "raw_content": "\nउद्धव-राज आमनेसामने, कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मनसेचा पाठिंबा\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nउद्धव-राज आमनेसामने, कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मनसेचा पाठिंबा\n...म्हणून ���ाज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIRAL VIDEO: सोनाराच्या डोळ्यादेखत पळवल्या सोन्याच्या बांगड्या\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nविक्रोळी SRA घोटाळ्यात अजून कुणालाही अटक नाही ना चौकशी \nएसआरए योजनेतील भ्रष्टाचारावर तोंड बंद ठेवण्यासाठी संदीप येवलेंना 1 कोटी रूपये लाच दिल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यातले साठ लाख रूपये त्यांनी खर्च केलेत\nउदय जाधव आणि रफिक मुल्ला, मुंबई\n13 जुलै : मुंबईतली एसआरए योजना ही नेते, अधिकाऱ्यांचं भ्रष्टाचाराचं कुरण असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. पण एक कोटी रूपयांचा व्यवहार झालेला दाखवूनही अजून तरी कुणालाही ना अटक झालीय ना चौकशी होतेय.\nघाटकोपरच्या हनुमान नगरच्या लोकांना बिल्डर, नेते, सरकार आणि संदीप येवलेंबाबत नेमकं काय वाटतं त्याचा हा पुरावा. आरोप असलेले ओंकार बिल्डर ना लोकांपर्यंत पोहोचतायत ना स्थानिक लोकप्रतिनिधी यात कुठली भूमिका घेतायत असा आरोप लोकांचा आहे. एवढंच नाही तर 95 पासून सरकारची भूमिका कशी आहे यावरही लोकांची नाराजी आहे. mx. 40 लाखांची बंडलं त्यांनी माध्यमांसमोर मांडलीयत. पण\nनोटाबंदीत जिथं लोकांना पाचशे रूपयांची नोट एटीएममधून मिळत नाहीय तिथं एखाद्या बिल्डरकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेली कॅश वैद्य आहे काय\nसंदीप येवलेंनी 60 लाख रूपये नेमके कुठं खर्च केलेत\nराहीलेल्या 40 लाखांची एसीबी, ईडीकडून काही चौकशी होईल का\nएवढी कॅश एकदाच देणाऱ्या बँकेची चौकशी होईल का\nविश्वास पाटलांसारख्या तत्कालिन अधिकाऱ्याची चौकशी होणार का\nहे आणि असे अनेक प्रश्न अजून तरी अनुत्तरीतच आहेत.\nदरम्यान संदीप येवले यांनी केलेले सगळे आरोप ओंकार डेव्हलपर्सचे डायरेक्टर कौशिक मोरे यांनी फेटाळून लावलेत. संदीप येवले केलेले आरोप फेटाळून लावताना त्यांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: SRASRA scamविक्रोळीसंदीप येवले\nउद्धव-राज आमनेसामने, कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मनसेचा पाठिंबा\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\nशरद पवारांच्या खेळीने माजी महिला खासदार नाराज, घेतला सेनेचा झेंडा हाती\nउद्धव-राज आमनेसामने, कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मनसेचा पाठिंबा\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F", "date_download": "2018-12-16T03:45:32Z", "digest": "sha1:MHDJZL3ZR6JJHPT6AB33GLIB6WP5NVUW", "length": 4930, "nlines": 154, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जावास्क्रिप्ट - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nजावास्क्रिप्ट ही प्रोटोटाइप वर आधारित प्रोग्रॅमिंग भाषा आहे. इ.स. १९९५ पासून वापरली जाते. ही प्रोग्रॅमिंग भाषा उपभोक्ताच्या संगणकावर येऊन कार्यरत होते.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १७:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/nagpur-ganesh-dumare-national-record-55794", "date_download": "2018-12-16T03:59:24Z", "digest": "sha1:BCWCRNXVL2A74VNBNUTJF6FJEV2SIX57", "length": 15252, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur ganesh dumare national record गणेश डुमरे यांचा ‘उल्टाक्षरां’चा राष्ट्रीय विक्रम | eSakal", "raw_content": "\nगणेश डुमरे यांचा ‘उल्टाक्षरां’चा राष्ट्रीय विक्रम\nबुधवार, 28 जून 2017\n‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्‌स’मध्ये होणार नोंद\nनागपूर - नागपुरातील गणेश डुमरे यांनी मंगळवारी उलटी अक्षरे रेखाटण्याचा अनोखा राष्ट्रीय विक्रम रचला. त्यांचा ‘उल्टाक्षरां’चा विक्रम ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’च्या नव्या आवृत्तीत नोंदविण्यात येईल.\nयानिमित्ताने नागपुरात सलग दुसरा दिवस राष्ट्रीय विक्रमाने गाजला.\nगणेश नारायणराव डुमरे स्वतः हस्ताक्षरांचे वर्ग घेत असल्यामुळे त्यांची अक्षरांवरील पकड आश्‍चर्याची बाब ठरत नाही. परंतु, उलटी अक्षरे रेखाटण्याचे त्यांचे अनोखे कौशल्य नक्कीच वाखाणण्याजोगे आहे.\n‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्‌स’मध्ये होणार नोंद\nनागपूर - नागपुरातील गणेश डुमरे यांनी मंगळवारी उलटी अक्षरे रेखाटण्याचा अनोखा राष्ट्रीय विक्रम रचला. त्यांचा ‘उल्टाक्षरां’चा विक्रम ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’च्या नव्या आवृत्तीत नोंदविण्यात येईल.\nयानिमित्ताने नागपुरात सलग दुसरा दिवस राष्ट्रीय विक्रमाने गाजला.\nगणेश नारायणराव डुमरे स्वतः हस्ताक्षरांचे वर्ग घेत असल्यामुळे त्यांची अक्षरांवरील पकड आश्‍चर्याची बाब ठरत नाही. परंतु, उलटी अक्षरे रेखाटण्याचे त्यांचे अनोखे कौशल्य नक्कीच वाखाणण्याजोगे आहे.\nलक्ष्मीनगर येथील सिस्फाच्या गॅलरीमध्ये मंगळवारी त्यांनी ही किमया साधली आणि नव्या विक्रमाला गवसणी घातली. इंग्रजी भाषेतील जवळपास १४० शब्द त्यांनी उलटे (अपसाइड डाउन) लिहिले. ते उलटे लिखाण करीत असताना त्यांच्यापुढे बसलेल्या व्यक्तीला सरळ दिसतात.\nमहात्मा गांधींचे एक इंग्रजीतील वाक्‍य त्यांना या विक्रमी प्रयत्नासाठी दिले होते. जवळपास सात मिनिटांमध्ये त्यांनी एका पानावर हा मजकूर उलट्या अक्षरांमध्ये लिहिला. विशेष म्हणजे गणेश डुमरे यांचा कॅलिग्राफीत हातखंडा आहे. त्यांनी या विक्रमासाठीदेखील खास कॅलिग्राफीचे नीप वापरले. या पेनाने साधारण अक्षरे काढणेदेखील अवघड असते. मात्र, गणेश डुमरे यांनी ते साध्य करून दाखवले. त्यांना ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’चे प्रमाणपत्र व मेडल प्रदान करण्यात आले. यावेळी डॉ. मनोज तत्त्ववादी, प्रा. संतोष खडसे, प्रा. विनोद मानकर, प्रा. डॉ. संजय पांडे आणि प्रा. शशिकांत ढोकणे यांनी परीक्षण केले. डॉ. तत्त्ववादी यांनी गणेश डुमरे यांच्या विक्रमाची घोषणा केली. गणेश डुमरे यांना विद्यार्थ्यांना हस्ताक्षरांचे धडे देताना आपल्यातील या गुणांची ओळख झाली. त्यानंतर ते सातत्याने त्याचा वापर करू लागले. शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देताना त्यांच्यात विश्‍वास निर्माण झाला आणि त्यानंतर विक्रम रचण्याचे धाडस त्यांनी केले. त्यांचा शिष्य वेदांत पांडे हॅण्डरायटिंग ऑलिम्पियाडमधील राष्ट्रीय विजेता आहे, हे विशेष. यावेळी निखिल मुंडले यांची विशेष उपस्थिती होती.\nविद्यार्थ्यांना शिकविताना माझ्यात हा विश्‍वास निर्माण झाला. आज एका पानावर विक्रम केला, पण पाच ते सहा पाने सलग उलटी अक्षरे काढण्याची माझी क्षमता आहे.\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवून विद्यापीठातून हटवला पुतळा\nअक्रा (घाना) - महात्मा गांधी हे वर्णभेदी होते असे ठरवून त्यांचा पुतळा विद्यापीठातून हलवण्यात आल्याची घटना अफ्रिकेतील घाना विद्यापीठात घडली आहे....\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते...\nगांधीजीचं शेती विषयीचं शहाणपण आमच्या लक्षातच आलं नाही - अभय भंडारी\nमंगळवेढा - समाज आज आनेक व्याधींनी जर्जर झालेला आहे. जेवणाच्या ताटातील अन्न शुद्ध नाही. विषारी किटकनाशकं ��ापरल्यामुळे काहीही शुद्ध राहिलं नाही. आपण...\nकहाणी इंदिरा आणि फिरोज गांधी यांच्या लग्नाची\nस्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज जयंती. त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी झाला होता तर, मृत्यू 31 ऑक्टोबर 1984 रोजी...\nइफ्फीत महात्मा गांधींवर प्रदर्शन\nपणजी : देशभरात 2018 हे वर्ष महात्मा गांधीचे 150 वे जयंती वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. या जयंती वर्षाचे औचित्य साधत इफ्फी म्हणजेच भारतीय...\nआरएसएस दहशतवादाचे प्रतीक : काँग्रेस आमदार\nनवी दिल्ली : ''राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) दहशतवादाचे प्रतीक असलेली संघटना आहे. तसेच आरएसएस ही अशी संघटना आहे जिने महात्मा गांधींची हत्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android/?id=d1d81460", "date_download": "2018-12-16T03:57:43Z", "digest": "sha1:WO4EKVRBEWC2OVDB66EKAEEKLBCZRJJV", "length": 11429, "nlines": 291, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Vysor - Android control on PC Android अॅप APK (com.koushikdutta.vysor) ClockworkMod द्वारा - PHONEKY वर डाउनलोड करा", "raw_content": "\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स सिम्बियन ऐप्स\nAndroid ऐप्स शैली उपयुक्तता\n100% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या अॅपसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया अॅप्सचे प्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या अॅपसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Aqua_R3\nफोन / ब्राउझर: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड अनुप्रयोग सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nअॅप���स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड OS मोबाइल फोनद्वारे डाउनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या अँन्डिडा मोबाईलवर Vysor - Android control on PC अनुप्रयोग डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड अनुप्रयोगांपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY वर अँड्रॉइड अॅप्स स्टोअर, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट विनामूल्य विनामूल्य पूर्ण आवृत्ती मोबाइल अॅप्स डाउनलोड करू शकता. या अॅप्लिकेशन्सची छान आणि उपयुक्त वैशिष्ट्ये आपल्याला खूप जास्त वेळ घालवतील. PHONEKY वर, आपल्याला शैक्षणिक आणि मनोरंजनापासून संरक्षण आणि नेव्हिगेशन एंड्रॉइड अॅप्सवर बर्याच अॅप्स आणि विविध शैलीचे गेम सापडतील. आपल्या अँड्रॉइड OS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड अनुप्रयोग डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट अॅप्स पाहण्याची, लोकप्रियतेनुसार अनुप्रयोगांची क्रमवारी लावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbha24taas.com/?p=5278", "date_download": "2018-12-16T04:20:57Z", "digest": "sha1:HUYZOUJDV3IBDWXNCDEDRQPAQKOSJRYH", "length": 19309, "nlines": 115, "source_domain": "vidarbha24taas.com", "title": "प्रहार नगरसेवकाचे अनोखे आंदोलन; घंटागाडी चालवत आणला नगरपालिकेवर कचरा – विदर्भ २४ तास", "raw_content": "\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nअल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार, आरोपी गजाआड\nBreaking News ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र यवतमाळ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nप्रहार नगरसेवकाचे अनोखे आंदोलन; घंटागाडी चालवत आणला नगरपालिकेवर कचरा\nप्रहार नगरसेवकाचे अनोखे आंदोलन; घंटागाडी चालवत आणला नगरपालिकेवर कचरा\nयवतमाळ : एकेकाळी यवतमाळ नगरपालिका स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्रात आघाडीवर होती. स्वच्छता अभियानात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक ही या नगरपालिकेने पटकावला होता. मात्र, आज नगरपालिकेच्या कुठल्याही प्रभागात गेले असता कचऱ्याचे ढिगारे, तुंबलेल्या नाल्या, गटारे आढळून येत आहे.आज पालिकेची सर्वसाधारण सभा असल्याने या सबेच्या कक्षासमोर प्रहार पक्षाचे नगरसेवक नितीन मिर्झापूरे यांनी घंटागाडी चालवीत कचरा वाहून आणला.\nसंपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. मात्र, यवतमाळ शहरात या अभियानाचा कुठलाच ठावठिकाणा दिसून येत नाही. शहरात कुठेही फेरफटका मारा कचऱ्याचे ढिगारे, तुंबलेल्या नाल्या, गटारे हे आढळून येत आहे. या पालिकेवर भाजपची सत्ता असून स्वच्छ भारत अभियानाला हरताळ फासण्याचे काम त्यांच्याकडून सुरू असल्याचा आरोपही नगरसेवक नितीन मिर्जापुर यांनी केला आहे. नगरपालिकेने मोठा गाजावाजा करीत सहा महिन्यापूर्वी प्रत्येक प्रभागात करिता दोन अँपे वाहन कचरा उचलण्यासाठी आणण्यात आल्या. अशा एकूण 68 गाड्या असून सुद्धा सहा महिन्यापासून ह्या धूळखात पडून आहेत. केवळ देखावा म्हणून दिवाळीच्या मुहूर्तावर या घंटागाड्या चे उद्घाटन करण्यात आले. तेव्हापासून या गाड्या नगरपालिकेच्या वाहन तळामध्ये शोभेच्या वस्तू म्हणून असल्याचेही यावेळी आरोप करण्यात आला.\nघंटागाड्या म्हणून खरेदी करण्यात आलेल्या वाहने याची निविदा प्रक्रिया पूर्णतः चुकीची झाली आहेत. केवळ कंत्राटदाराचे खिसे भरण्यासाठी भाजपच्या काही नगरसेवकांनी ही वाहने खरेदी केल्याचा आरोपही नितीन मिर्जापुर यांच्याकडून करण्यात आला. जनतेला सेवा न देता केवळ पालिकेकडून राजकारण केल्या जात आहे. त्यामुळे तातडीने प्रत्येक प्रभागात कचरा उचलण्याची व्यवस्था नगरपालिकेने करावि अन्यथा यापेक्षाही मोठे आंदोलन प्रहार च्या वतीने करण्यात येईल असा इशाराही प्रहारचे नगरसेवक नितीन मिर्जापुर यांनी दिला आहे.\nBreaking News Uncategorized अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या\nPost Views: 143 वाठोडा शुक्लेश्वर येथील पत्रकार गजानन खोपे यांच्या वाढदिवस निमित्ताने गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप भातकुली:- तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील तडबदार निर्णयक गोर गरिबी च्या हक्कासाठी लढणारे युवा नेतृत्व असलेले पत्रकार गजानन खोपे यांच्या वाढदिवस निमित्ताने कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते, जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी जि.प.कन्या शाळे मध्ये पत्रकार गजानन खोपे यांच्या वाढदिवस��निमित्त […]\nBreaking News अकोला अमरावती ई-पेपर गडचिरोली गोंदिया चंद्रपुर ताज्या बातम्या नागपुर बुलढाणा भंडारा मनोरंजन महाराष्ट्र यवतमाळ राष्ट्रीय वर्धा वाशिम विदर्भ\nपंचायत समिती सभापतींनी हाती घेतला शिक्षणाचा कासरा\nPost Views: 255 पंचायत समिती सभापतींनी हाती घेतला शिक्षणाचा कासरा नवागत विद्यार्थ्याचे केले पाद्य पूजन —————————————- छगन जाधव धामणगाव रेल्वे:- नवीन शैक्षणिक वर्ष २०१८-१९ प्रारंभ प्रसंगी तालुक्यातील तरोडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी येथील विद्यार्थ्याची बैलगाडी वरून मिरवणूक काढण्यात आली.या बैलगाडीचा शिक्षणरुपी कासरा पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील यांनी धरला होता.नवागत विद्यार्थ्याचे पाद्यपूजन करून रोप […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या\nसमाजातून मदतीचे हात समोर आले तर विधवा आणि निराधार यांच्या योजनांची गरज भासणार नाही:-आमदार बच्चू कडू\nPost Views: 60 समाजातून मदतीचे हात समोर आले तर विधवा आणि निराधार यांच्या योजनांची गरज भासणार नाही:-आमदार बच्चू कडू 200 शेतकरी विधवा महिलांना मोफत ठिबक सिंचन चे वाटप 500 दिव्यागं यांना मोफत साहित्य वाटप आईच्या वाढदिवस निमित्त गरजू ना दिला मदतीचा हात. रिपोर्टर:- सुमित हरकुट चांदुर बाजार:- आज समाजात शेतकरी विधवा महिला ,दिव्याग,निराधार व अनाथ […]\nजाणून घ्या गोवर-रुबेला लसीकरण का महत्त्वाचे\nगुलाबराव महाराजांच्या पालखीचे आळंदीला प्रस्थान:\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nPosted on December 15, 2018 1:04 pm Author chhagan jadhao\tComments Off on आदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन पालकमंत्री पोटे यांनी दिली भेट मुख्यमंत्री घेणार आठ दिवसात शासकीय बैठक आमदार सुनील देशमुख यांनी सोडविले उपोषण अमरावती:- गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा स्पष्ट निर्वाळा चार महिन्यापूर्वी उच्च न्यायालयाने दिला विधानसभा व विधानपरिषदेत गोवारीचा प्रश्न मांडला गेला तरी अद्यापही न्यायालयाच्या निर्णयाचा शासकीय अध्यादेश काढला नसल्याने आदिवासी […]\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nPosted on December 14, 2018 2:40 am Author chhagan jadhao\tComments Off on जुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nBreaking News ई-पेपर महाराष्ट्र विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी अमरावती नुकताच बुलढाणा फिल्म सोसायटीतर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराचे थाटात वितरण झाले शिवाजी महाविद्यालय बुलढाणा येथे राज्यभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना फिल्म सोसायटी बुलढाणा तर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सोहळ्यात मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती या […]\nअडत्याला खरेदीदार होता येणार नाही \nगुलाबराव महाराजांच्या पालखीचे आळंदीला प्रस्थान:\nप्रहार नगरसेवकाचे अनोखे आंदोलन; घंटागाडी चालवत आणला नगरपालिकेवर कचरा\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/sports-cricket-indvseng-virat-kohli-nominates-shikhar-dhawan-rishabh-pant-and-countrymen-for-veshbhusha/", "date_download": "2018-12-16T03:33:53Z", "digest": "sha1:F5MFPZEPNTHYIA3IO3E2GVVCP4G65NRP", "length": 9054, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विराट कोहलीचे शिखर धवन, ऋषभ पंत आणि देशवासीयांना अनोखे चॅलेंज", "raw_content": "\nविराट कोहलीचे शिखर धवन, ऋषभ पंत आणि देशवासीयांना अनोखे चॅलेंज\nविराट कोहलीचे शिखर धवन, ऋषभ पंत आणि देशवासीयांना अनोखे चॅलेंज\nभारत-इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स येथे सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी विराट कोहलीने, या वेळच्या स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून सलामीवीर शिखर धवन, ऋषभ पंत आणि देशवासियांना इंस्टाग्रामच्या माध्यमातून वेशभूषा चॅलेंज दिले आहे.\nबुधवारी (८ ऑगस्ट) विराट कोहलीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.\nयामध्ये विराटने शिखर धवन, ऋषभ पंत आणि देशवासीयांनी यावेळचा स्वतंत्र दिन पारंपरिक पोशाख कुर्ता आणि पायजमा घालून साजरा करत भारतीय संस्कृती जपण्याचे अवाहन केले आहे.\n“यावेळचा स्वतंत्र दिन सर्व भारतीय नागरीकांनी आपली पारंपरिक वेशभूषा परिधान करुन साजरा करावा. आपली पारंपारिक वेशभूषा सर्व भारतीयांना एकत्र आणण्याचे एक माध्यम आहे. सर्वांनी यावेळी वेशभूषा हॅशटॅग वापरत आपले फोटो सोशल मिडियावर शेअर करावे. यासाठी मी शिखर आणि ऋषभला नॉमिनेट करतो.” असे विराट आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हणाला.\nभारत आणि इंग्लंड यांच्यात गुरवारपासून (९ ऑगस्ट) लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे.\nभारताचा कर्णधार विराट कोहली कामयच सोशल मिडियावर सक्रिय असतो. त्याने यापूर्वीही सोशल मिडियाच्या माध्यमातून भारताचे क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी दिलेले फिटनेस चॅलेंज पूर्ण केले होते.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–टाॅप ३- या भारतीय खेळाडूंचा २०१९चा विश्वचषक ठरणार शेवटचा\n–सचिनच्या निवृत्तीच्या भाषणानंतर भावुक झाले होते करुणानिधी\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..\nISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्���िकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/new-delhi-news-gujrat-election-nota-and-rajya-sabha-63907", "date_download": "2018-12-16T04:11:12Z", "digest": "sha1:HGASY6IEOQ7IOW4EHUO72N3ORNHUID4V", "length": 15538, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "new delhi news gujrat election nota and rajya sabha गुजरातसाठी 'नोटा'चा पर्याय घुसडला; विरोधकांचा आरोप | eSakal", "raw_content": "\nगुजरातसाठी 'नोटा'चा पर्याय घुसडला; विरोधकांचा आरोप\nबुधवार, 2 ऑगस्ट 2017\nनवी दिल्ली: राज्यसभेच्या गुजरातमधील येत्या आठ तारखेला होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाने राज्यसभा मतदानात \"यापैकी एकही उमेदवार मान्य नाही' म्हणजेच \"नोटा'चा पर्याय गुपचूप घुसडल्याचा आरोप राज्यसभेत गाजला. गुजरातमधून भाजपचे अध्यक्ष अमित शहा व स्मृती इराणी यांना भाजप निवडून आणणार आहे.\nनवी दिल्ली: राज्यसभेच्या गुजरातमधील येत्या आठ तारखेला होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाने राज्यसभा मतदानात \"यापैकी एकही उमेदवार मान्य नाही' म्हणजेच \"नोटा'चा पर्याय गुपचूप घुसडल्याचा आरोप राज्यसभेत गाजला. गुजरातमधून भाजपचे अध्यक्ष अमित शहा व स्मृती इराणी यांना भाजप निवडून आणणार आहे.\nगुजरातमध्ये आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने \"नोटा'चा पर्याय नव्यानेच टाकल्याचे आनंद शर्मा यांनी एका वृत्तपत्र कात्रणाच्या आधारे सांगितले. ते म्हणाले, राज्यघटनेनुसार एखाद्या संसदीय निवडणुकीसाठी संसदेची परवानगी न घेता असा पर्याय टाकणे है गैर आहे. \"नोटा'चा पर्याय राष्ट्रपती निवडणुकीपर्यंत नव्हता व गुजरात राज्यसभा निवडणुकीत तो अचानक कसा आला, असा प्रश्‍न करीत विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी सरकारच्या हेतूंबद्दल शंका उपस्थित केली. राज्यसभाध्यक्ष हमीद अन्सारी यांनी, हा प्रश्‍नोत्तर तासाचा मुद्दा नाही, असे सांगताच विरोधी सदस्यांनी राज्यसभेची निवडणूक प्रभावित करण्याचा प्रकार होत असताना हा मुद्दा येथे नाही तर कोठे उपस्थित करायचा, असा प्रतिप्रश्‍न केला. गोंधळ वाढल्याने कामकाज तहकूब करावे लागले.\nतत्पूर्वी सभागृहनेते अरुण जेटली यांनी, निवडणूक आयोगाने संबंधित निर्णय घेतला असल्याचे सांगून यावर चर्चेला तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले, काही न्यायालयीन निर्णयांच्या आधारे आयोगाने हा निर्णय केला असावा. सर्वोच्च न्यायालयाने \"नोटा'च्या पर्यायाला यापूर्वीच मान्यता दिली आहे. आयोगाने आता राज्यघटनेच्या कलम 324 नुसार गुजरात निवडणुकीसाठी \"नोटा'चा पर्याय सूचविला आहे. मात्र, याबाबतच्या अधिसूचनेवर कोणाला आक्षेप असतील तर आयोगाकडे अन्य पर्यायही आहेत.\nआझाद व शर्मा म्हणाले, संसदेच्या निवडणुकीत निवडणूक आयोग सर्वाधिकार गाजवू शकत नाही. कलम 324 नुसार राज्यसभेच्याही निवडणुका होतात.\nरेखा, सचिनने राजीनामे द्यावेत\nराज्यसभेवर विविध क्षेत्रांतील नामवंतांना आणल्यावर त्यांची संसदेत येण्याबाबतची उदासीनता आज पुन्हा जोरदार चर्चेचा विषय ठरली. खासदार सचिन तेंडुलकर व अभिनेत्री रेखा यांना येथे येण्यातच रस नसेल तर त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा; अन्यथा सरकारने देशाबाहेर पळालेल्या विजय मल्ल्याप्रमाणे त्यांना सरळ निलंबितच करावे व दोन प्रामाणिक सदस्यांना संधी द्यावी, अशी जोरदार मागणी सपचे नरेश आगरवाल यांनी केली. 2012 मध्ये \"यूपीए' सरकारने या दोघांना खासदार केले होते. मात्र, सचिन 348 दिवसांपैकी केवळ 23, तर रेखा फक्त 18 दिवसच सभागृहात आले.\n- सचिन तेंडुलकर ः 348 पैकी 23 दिवस\n- रेखा ः 348 पैकी 18 दिवस\n\"स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला राष्ट्रपतींची भेट\nकेवडिया (गुजरात)- देशाचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील...\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, म���्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\nरेल्वे विद्यापीठाचे आज राष्ट्रार्पण\nनवी दिल्ली : भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ गुजरातमधील बडोदा येथे साकारत असून, रेल्वेमंत्री पीयूष गोयल व गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी...\nईशा अंबानीचे आनंद पिरामलशी दणक्‍यात लग्न\nमुंबई - यंदा पार पडलेल्या बिग फॅट लग्नांमध्ये सगळ्यात दणक्‍यात भव्यदिव्य असे लग्न पार पडले ते...\nआता वेळ मोदींना पर्याय शोधण्याची..\nदेशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांतील निकाल काल (ता.11) लागले. या निकालाने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...\nबालकांवर परिचितांकडूनच अत्याचार - विजया रहाटकर\nऔरंगाबाद - 'बाल लैंगिक अत्याचाराचे प्रमाण सर्वत्र वाढत चालले आहे. राज्यात 53 टक्‍के बालके बाल लैंगिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/51302?page=3", "date_download": "2018-12-16T04:26:41Z", "digest": "sha1:SLVVCZLKY4PAXMFJBN5XKOTSFEEZ65V3", "length": 21539, "nlines": 269, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रांगोळ्या | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रांगोळ्या\nमी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..\nतुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...\nत्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)\nही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)\nही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)\nगुलमोहर - इतर कला\nम्हटल न मी .. खूप कमी गोष्टी\nम्हटल न मी .. खूप कमी गोष्टी येतात मला\nस्नेहनिल च्या वरच्या (मला\nस्नेहनिल च्या वरच्या (मला आवडलेल्या) रांगोळीत सुपारीची आयडीया वापर���ीये का>>> अगदी बरोबर रिया\nही आजची रांगोळी. मध्येच थेंब\nही आजची रांगोळी. मध्येच थेंब थेंब पाऊस पडल्यानं जरा हलली आहे.\nपाण्याने जात नाहीत. पुसल्या\nपाण्याने जात नाहीत. पुसल्या तर जात असतील. >>>> पाण्याने जाणारच .रांगोळी स्टीकर शेवट्चा उपाय.\nघरी पाहुणे असल्या मुळे सध्या\nघरी पाहुणे असल्या मुळे सध्या रांगोळ्यांचे फोटो काढायला वेळ मिळत नाहीये..\nलंच टाईम मधे कागदावरच काढलेली २१ ते १ हत्तीची रांगोळी.. रंग भरल्यावर खुप भारी दिसते..\nपहिली ओळ २१ थेंबांची मग दोन्ही बाजुनी एक एक थेंब सोडुन कमी करत करत १ वर आणायची. असे दोन्ही बाजुनी\nकरायचे.. म्हणजे पहिली ओळ २१ थेंबांची, दुसरी १९ ची तर तीसरी १७ ची अस...\nनलिनी छान रांगोळी, अजुन येऊ देत...\nसायली >> मस्त .. ठिपक्यांच्या\nसायली >> मस्त .. ठिपक्यांच्या रांगोळ्या .. येऊदेत अजुन ..\nही मी दिवाळीत काढलेली\nही मी दिवाळीत काढलेली ठिपक्यांची रांगोळी\nमला थेंबांच्या रांगोळ्या खुप जास्त आवडतात..\nही रांगोळी मी बहुतेक सोमवारी काढते... शिवलींग आणि बेल पानं.. तुम्ही पण काढुन बघा...\n१२ ते १२ च्या ४ ओळी, मग एक एक थेंब कमी करत ४ पर्यंत (दोन्ही बाजुनी)\nरांगोळी संदर्भात, विजया मेहता यांनी \" झिम्मा\" पुस्तकात लिहिलेला किस्सा.\nकेरळमधे भद्रकाली देवीची रांगोळी सर्व पुजारी मिळून काढतात. तिची पूजा झाली कि सर्व पुजारी पायाने ती रांगोळी विस्कटून टाकतात आणि ती मिश्र रांगोळी भक्तांना प्रसाद म्हणून देतात... या रुढीचा विजयाबाईंच्या नाटककलेच्या\nविचारात महत्वाचे स्थान आहे.\nतिबेट मधेही अत्यंत किचकट अशा तांत्रिक रांगोळ्या काढतात.\nअनेक जून्या मराठी चित्रपटात नायिका रांगोळी काढताना दाखवतात.. पण ती आधीच कुणीतरी काढलेली असते ते सहज जाणवते... ( वहिनीच्या बांगड्या, संत ज्ञानेश्वर, भाभी की चूडीयाँ..... )\nदेव दिनाघरी नाटकातही, उठी उठी गोपाळा या गाण्यात, \" रांगोळ्यांनी सडे सजवले\" या ओळीच्या वेळी रांगोळी\nकाढताना दोन अभिनेत्री दिसत.... हे सगळे असेच, अवांतर बरं का\nधन्यवाद दिनेश दा... अवांतर\nधन्यवाद दिनेश दा... अवांतर वगैरे काही नाही हो.. उलट मी तुमची विचार सरणी आणि ध्न्यान बघुन नेहमीच अचंबीत होते..\nमी आजही जुने फोटो (आई , बाबंच्या लग्नातले, बाबांच्या मौंजीतले ब्लॉक अन्ड व्हाईट,तो एक एक फोटो बटर पेपेर च्या खाली ठेवलेले असतो तो अल्बम नाही का) त्यात सुद्धा पंगतीत काढलेल्या, आंगणातल्या, हळदी कुंकाला काढलेल्या रांगोळ्या बघते आणि काढण्याचा प्रयत्न करते... आणि खुप चकीत होते पणजी आजी, आजी, आत्या कीत्ती हुषार होत्या,अगदी बारिक रेघा, काय रांगोळ्या असायच्या त्यावेळी, वेल तर इतके सुबक... आहाहा\nसंस्कारभारती रांगोळी कशी काढायची \nसगळयांच्या रांगोळ्या खूप छान\nसगळयांच्या रांगोळ्या खूप छान आहेत. सायली, टिना तुमच्या रांगोळ्या खासच आहेत.\nआंध्र आणि कर्नाटकातसुद्धा तांदूळाच्या पिठाच्या रांगोळ्या रोज सकाळ संध्याकाळ काढतात. आईला तां.पी. ची छान येते, मला अजून नाही जमत. मी खडूने काढते. जमिन ओली करुन त्यावर ओल्या खडूने रांगोळी काढते. कोणी पुसायचा प्रॉब्लेम नाही.\nhttp://kolangal.kamalascorner.com/ इथे पारंपारीक रांगोळ्या खूप छान आणि सोप्या पद्धतीने दिल्या आहेत. आवडता ब्लॉग आहे.\nकाय सुंदर रांगोळ्या आहेत.\nकाय सुंदर रांगोळ्या आहेत.\nआभार सायली, आरती. छान आहेत\nआरती. छान आहेत त्या रांगोळ्या.\nबंगालमधे पण तांदळाच्या पिठाची रांगोळी काढतात.. बहुतेक अल्पना असे नाव आहे त्याला.\nदिनेशदा मलापण दिवाळीला पणत्या\nदिनेशदा मलापण दिवाळीला पणत्या लावताना आशा काळें यांच 'आली दिवाळी' गाणं हे हमखास आठवतं. कधीही हे गाणं लागलं की दिवाळी असलयाचा फील येतो. मस्त प्रसन्न वाटतं.\nमस्त स्केच रांगोळीचे आणखिन पारंपारिक व जुन्या स्केच बघायला आवडतील सगळ्यांचेच .आरती छान आहे ब्लॉग . तांदळाच्या पिठामागे एक कारण हेही वाचलं होतं की तांदळाच्या रांगोळ्या (कोलम)काढ्ल्यावर दुसर्या दिवशी पर्यंत ते पीठ मुंग्या खातात अश्या प्रकारे निसर्गाशी हानी न होता समतोल साधत असत.मुंग्याचंही पोट भरण्याच पुण्य मिळतं असं त्या ठिकाणची जुनीजाणती लोकं म्हणतात.\nमस्त रांगोळ्या आहेत. संस्कार\nमस्त रांगोळ्या आहेत. संस्कार भारती काय प्रकार आहे\nसायली , मस्त धागा आणि मस्त\nसायली , मस्त धागा आणि मस्त रांगोळया.\nपुढच्या वर्षी यातली नक्की काढणार दिवाळीत.\nसायली, वरती धाग्याच्या मजकुरात आणि वसुबारस ची ठीपक्यांची रांगोळी आहे तीचे डिटेल्स लिही ना.\nसंस्कार भारती काय प्रकार आहे\nसंस्कार भारती काय प्रकार आहे >>>> इथे माहीती आहे.आठ भाग आहेत सगळे उघडुन बघा.\nआणि अदिति ,संस्कार भारती रांगोळ्यातर सगळ्यांच्या तुला या धाग्यावर आणखिण दिसतीलच. .\nआरती , सिनी मस्त साईट... वेल\nआरती , सिनी मस्त साईट... वेल धन्यवाद..\nहेमाताई खुप खुप धन्यवाद..:)\nही उदबत्तीच्या काडीनी काढलेली...\nआहा सायली .. क्लास आली आहे ही\nआहा सायली .. क्लास आली आहे ही रांगोळी ..\nही जाम आवडलीये इतक्यात काढणं\nइतक्यात काढणं होणार नाही\nपण लिस्टीत आहे ही पण\nटिना, रिया... धन्यवाद ही काल\nही काल रात्री माझ्या धकट्या बहिणीनी कंगव्यानी काढलेली मेणबत्ती...\nपहिले पांढर्‍या रंगानी जाड उलटा टी शेप काढुन घेतला, मग कंगवा एकदा उजवी कडुन एकदा डावी कडुन फिरवत आणला, खालच्या डीझाईन साठी बोटांचा वापर केला आहे... सगळ्यात शेवटी ज्योत काढली आहे... त्या साठी\nएक एक चिमुट जवळ जवळ सगळेच रंग घेतले आहेत, नंतर त्या वेगवेगळ्या रंगाच्या ढीगावर खालपासुन वरच्या दिशेला एक टिचकी मारायची... (जशी आपण कॅरम खेळतांना मारतो तशी..) त्यामुळे ज्योत खुपच न्याचरल वाटते..\nलाईट मुळे फोटो धुसर आहे... तीनी सांगीतल की कंगव्याच्या ऐवजी कंगोर्‍याचा शिंपला पण वापरता येतो...\nपेरु ही घ्या वसुबारस ची\nपेरु ही घ्या वसुबारस ची रांंगोळीचे डीटेल्स..\n१५ ते १५ च्या ३ ओळी, मग एक एक थेंब कमी करुन दोन्ही बाजुनी ३ येई पर्यंत...\nशींग अंदाजे काढायचे, तीथे थेंब नाहीयेत..\nहि माझी एक .. हात न उचलता\nहि माझी एक .. हात न उचलता काढायची रांगोळी .. (पेन हाती असतानाच ते जमत वास्तविक पाहता )\nही मस्त आहे .कोलमने जमेल आधी\nही मस्त आहे .कोलमने जमेल आधी खडुने काढुन.\nखुपच छान सायली. सगळ्याच\nखुपच छान सायली. सगळ्याच रांगोळी खुप खुप छान आहेत हं, मुलींनो. अगदी पहात रहावश्या वाटतात.\nह्या माझ्या मैत्रीणीनी काढलेल्या...\nशंखाची ८ ते ८ आहे..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - इतर कला\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-agralekh-parrot-decreasing-issue-12808", "date_download": "2018-12-16T04:45:02Z", "digest": "sha1:B4SWT7XDITMSTBD2EOOTSDPBW5OYF7DL", "length": 18487, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, agralekh on parrot decreasing issue | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअधिवास वाचवा; निसर्ग वाचेल\nअ��िवास वाचवा; निसर्ग वाचेल\nबुधवार, 10 ऑक्टोबर 2018\nदुर्मीळ होत चाललेल्या पक्ष्यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास प्रत्येक गावाने पक्ष्यांचा स्थानिक, नैसर्गिक अधिवास, अर्थात गाव परिसरातील मोठे वृक्ष, नदी, नाले, ओढ्यातील झाडे झुडूपे यांचे संवर्धन करायला पाहिजे.\nदुर्मीळ होत चाललेल्या पक्ष्यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास प्रत्येक गावाने पक्ष्यांचा स्थानिक, नैसर्गिक अधिवास, अर्थात गाव परिसरातील मोठे वृक्ष, नदी, नाले, ओढ्यातील झाडे झुडूपे यांचे संवर्धन करायला पाहिजे.\nमाळढोक, घार, साळुंखी या पक्ष्यांसह राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळणारे पोपटही आता दुर्मीळ होत चालले आहेत. मुंग्यांपासून मधमाश्‍यांपर्यंत निसर्गात आढळणाऱ्या प्रत्येक जिवाला महत्त्व आहे. निसर्गातील एखादा जीव घटक धोक्‍यात आला तर पूर्ण निसर्ग चक्र, पर्यावरणाचा समतोल बिघडतो. शेतीत होणारा अनियंत्रित कीडनाशकांचा वापर, विकासाच्या नावाखाली होत असलेली वाढती प्रामुख्याने जुन्या वृक्षांची तोड, वाढती शिकार, महत्वाचे म्हणजे पक्ष्यांचे स्थानिक अधिवास समजले जाणारे मोठे वृक्ष, नदी, नाले, ओढे, माळरान, जंगल नष्ट होत आहेत. त्यामुळे पक्ष्यांचा अन्न, वस्त्र, निवाराच धोक्‍यात आला आहे. बोर, बाभूळ, वड, उंबरासारख्या जुन्या मोठ्या झाडांची फळे पक्षी खातात. अशा जुन्या-मोठ्या झाडांवरच पक्षी आपली घरटी बांधतात. अशा वृक्षांच्या तोडीने पक्ष्यांना अन्न मिळत नसून ते उघड्यावरही पडत आहेत. शेतात कीडनाशके फवारल्याने शत्रू-मित्र कीटकही मरतात. या विषारी कीटकांना पक्षी खाऊन तेही मरत आहेत. वाढत्या तापमानाने पर्यावरणाचा समतोल बिघडत असून, त्याचे सर्वांत जास्त दुष्परिणाम शेती क्षेत्र भोगत आहे. अशा वेळी स्थानिक अधिवासही नष्ट करून त्यावरील जीवसृष्टी धोक्‍यात आणून आपण निसर्ग चक्र, पर्यावरणाचा समतोल अधिकच बिघडवत चाललो आहोत.\nनिसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे. जेथे जंगल-जैवविविधता अधिक तेथे जगण्याचा आनंदही जास्त, हे अनेक देशांत सिद्ध झाले आहे. असे असताना निसर्गाला वाचवायचे सोडून त्यास ओरबडण्याचे काम आपण मागील अनेक वर्षांपासून करीत आहोत. पर्यावरणाच्या योग्य समतोलासाठी देशात एकूण क्षेत्राच्या किमान ३३ टक्के क्षेत्र वनाखाली असणे गरजेचे आहे. अशावेळी देशात जंगलाचे प्रमाण गरजेच्या जवळपास निम���म्यावरच येऊन पोचले असून दिवसागणिक या क्षेत्रात घट होत आहे. दुर्मीळ होत चाललेल्या पक्ष्यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास प्रत्येक गावाने पक्ष्यांचा स्थानिक, नैसर्गिक अधिवास अर्थात गाव परिसरातील मोठे वृक्ष, नदी, नाले, ओढ्यातील झाडेझुडपे यांचे संवर्धन करायला पाहिजे. स्थानिक अधिवासांच्या महत्त्वाबाबत गावातील प्रत्येक नागरिकांमध्ये प्रबोधन व्हायला हवे. गावातील शाळा, ग्राम पंचायत कार्यालय यातून निसर्ग शिक्षणाचे धडे गावकऱ्यांना मिळायला हवेत. आपल्या गावचा निसर्ग काय सांगतो हे कळल्याशिवाय त्यांचे महत्त्व गावकऱ्यांना समजणार नाही. आज आपण पाहतोय वाढते शहरीकरण, रस्ते इतर कामांसाठी जुनी झाडे तोडून त्याऐवजी एकतर काहीच लावले जात नाही, अथवा विदेशी झाडे लावली जात आहेत. अशा बहुतांश झाडांना फळे तर येतच नाहीत, त्यावर पक्षीही घरटे बांधत नाहीत. त्यामुळे विकास कामांसाठी जी झाडे तोडली तीच झाडे तोडलेल्या प्रमाणात दुसरीकडे लावायला हवीत. शेतीत कीडनाशकांच्या अनियंत्रित वापरावरही मर्यादा यायला हव्यात. कीडनाशकांचा वापर सुरक्षित व्हायला हवा. त्यातून मित्र कीटकांबरोबर पक्षी मरणार नाहीत, याची काळजी घ्यायला पाहिजे. निसर्गाला आपल्या मनाप्रमाणे राहू दिल्यास, त्यातील जीवसृष्टीही टिकून राहील आणि निसर्गही आपल्याला भरभरून देईल, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे.\nनिसर्ग पर्यावरण environment शेती farming यंत्र machine विकास जैवविविधता वन forest शिक्षण education\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरव���ल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nपीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...\nआपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...\n स्वातंत्र्योत्तर कालखंडापासून भारतीय कृषी...\nजाणिवेचा दुष्काळ नको राज्य शासनाने दुष्काळ जाहीर...\nवृक्ष होऊन जगू यामागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम...\nएकत्र या, निर्यात वाढेलकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल...\nकपाळावर कंकू नसेल; पण मनगटात ताकद आहे...शेतकरी मोर्चाच्या बॅनरपासून ते पहिल्या रांगेत...\nशिल्लक कांद्याचे करायचे कायकांद्याचे भाव दिवसेंदिवस खाली खाली येत आहेत....\nऑपरेशन ‘मनीऑर्डर’शेतीमालास मिळत असलेल्या अत्यंत कमी दराबाबत...\n‘स्मार्ट’ पाऊल पडते पुढे प्रचलित बाजार व्यवस्थेत उत्पादक आणि ग्राहक या...\nशेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यातच... नियोजनवादी औद्योगिकीकरण दुसऱ्या महायुद्धानंतर...\nशेत तेथे हवे शेततळेमहाराष्ट्रात २०१२ ते २०१४ सलग तीन वर्षे भीषण...\nशेतीच्या शोषणातून आर्थिक विकास अशक्यभांडवलशाही औद्योगीकरण सतराव्या शतकात...\nसंघर्ष वाढला; मदतही वाढवा वन्यजीव प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या...\nकाळ्या आईचे जपूया आरोग्यपृथ्वीवर निवास करणाऱ्या सुमारे ६.७ अरब...\nयांत्रिकीकरणात घडवूया क्रांतीराज्यात आत्तापर्यंत १७१ अवजारे बॅंका तयार झाल्या...\nशेतरस्त्यातून जाते देश विकासाची वाटजुन्या हैद्राबाद संस्थानातील जिल्ह्यांत...\nअस्वस्थ वर्तमान अन् स्वस्थ शासनदेशाच्या कानाकोपऱ्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/zlatan-ibrahmovics-latest-tweet-sums-up-his-character-perfectly/", "date_download": "2018-12-16T03:52:32Z", "digest": "sha1:JTRX22Y6N3DZ67NWGIR4GC6NGTBLJJHD", "length": 8234, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "झ्लाटनने दिले टिकाकरांना चोख प्रत्युत्तर, केले जबरदस्त कमबॅक", "raw_content": "\nझ्लाटनने दिले टिकाकरांना चोख प्रत्युत्तर, केले जबरदस्त कमबॅक\nझ्लाटनने दिले टिकाकरांना चोख प्रत्युत्तर, केले जबरदस्त कमबॅक\nस्वीडनचा म���जी दिग्गज फुटबॉलपटू झ्लाटन इब्राहिमोविच याने मेजर लीग सॉकरमधील (एमएलएस) हॅट्ट्रीक केल्यानंतरचा आनंदोत्सव साजरा करतानाचा आणि मॅंचेस्टर युनायटेड कडून खेळताना झालेल्या दुखापतीचा फोटो शेयर केला आहे.\nहे फोटो ट्विट करताना झ्लाटनने त्याला “ते म्हटले की सगळे संपले, मी म्हटले नाही”, असे कॅप्शन दिले आहे.\n35 वर्षीय, या माजी स्वीडीश फुटबॉलपटूने अमेरिकेत सुरू असलेल्या एमएलएस स्पर्धेत एलए गॅलक्सीकडून खेळताना 17 सामन्यात 15 गोल केले आहेत. यामुळेच एमएलएसने त्याची या आठवड्याचा उत्कृष्ठ फुटबॉलपटू म्हणून निवड केली.\nझ्लाटन हा 2016-18 ही दोन वर्षे मॅंचेस्टर युनायटेड कडून खेळताना सर्वाधिक वेळ दुखापतीने संघाच्या बाहेरच होता. पण सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत त्याने चांगलेच पुनरागमन करून या ट्विटमधून टिकाकरांना चोख प्रत्युत्तर दिले.\nस्वीडनच्या फुटबॉल इतिहासात आंतरराष्ट्रीय सामन्यात गोल करण्यात इब्राहिमोविच पहिल्या स्थानावर आहे. त्याने 116 सामन्यात 62 गोल केले आहेत.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–अखेर गोन्झालो हिग्नेइनने जुवेंट्स सोडून एसी मिलॅन क्लबमध्ये प्रवेश केला\n–फिट असूनही रोनाल्डो खेळणार नाही रियल माद्रिदविरुद्धचा सामना\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..\nISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत ���्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/153?page=4", "date_download": "2018-12-16T03:52:30Z", "digest": "sha1:A4NKCGNJKLIRB3M34KJD7HXKXOO7BBFU", "length": 13267, "nlines": 218, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हस्तकला : शब्दखूण | Page 5 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कला /हस्तकला\nवझीर.. खेल खेल मे..\nखेल खेल ये आ जायेगा.\nबुद्धीबळ हा एक असा खेळ आहे. जो खेळतात तर दोन जण परंतू दोघेही दोन्हींकडून खेळत असतात. उत्तम बुध्दीबळपटू तो असतो जो स्वतःची चाल खेळून समोरच्याला आपल्या मनाप्रमाणे एक विशिष्ट चाल खेळायला भाग पाडेल. या पार्श्वभुमीवर चित्रपट आधारीत आहे. एक एक चाल सावधपणे खेळून वजीरला कसे नेस्तनाबूत करून बादशाहाला मात देणे हे बघणे उत्सुक्तेचे आहे.\nकानी कुंडल - कृतीसह (पाकृ नव्हे)\nमागच्या धाग्यावर खुप गर्दी झाली म्हणून म्हटलं नवीन धागा, भाग २ वगैरे काढावा..\nसद्ध्या बरीच लग्न, कार्यक्रम झालेत घरी आणि गणगोतात त्यामुळे प्रत्येकवेळी ह्या ड्रेस वर मॅचिंग, त्या साडीवर मॅचिंग मूळे त्रासुन गेली .. बर हरबार मनासारख मिळेल तर शप्पथ.. ज्वेलरी मधे फक्त कानात घालायला काय ते आवडत त्यातही नविन काही फॅशन आवडतच नव्हती म्हणून ये रे माझ्या मागल्या म्हणत सुरु झालेला कुंडल / झुमका प्रवासाची हि झलक तुमच्यासोबत शेअर करतेय..\nRead more about कानी कुंडल - कृतीसह (पाकृ नव्हे)\nमाझं नविन मिनीएचर पेंटींग\nमाझं नविन मिनीएचर पेंटींग\nRead more about माझं नविन मिनीएचर पेंटींग\nआमची माती ..... आमची कलाकॄती\n\"हात��� आलेल्या मातीचा पुरेपूर वापर करणे\" हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आम्ही सहामाही परीक्षा...दिवाळी ..शाळा असल्या मोहमायेत न गुंतता बजावला याचाच पुरावा सादर करत आहोत\nआमचा ऑल टाइम फेव्हरेट .. डायनो\nआमची माती ..... आमची कलाकॄती\nRead more about आमची माती ..... आमची कलाकॄती\nतडका - आमचे संविधान\nइथे मिळतो हो बहूमान\nजगात भारी आमचे संविधान\nRead more about तडका - आमचे संविधान\nमी रंगवलेल्या पणत्या.. शुभदिपावली\nचार दिवस लागून आलेल्या सुट्यांचा फायदा घेऊन ह्यावेळी चार पाच वर्षांपासून घरात संग्रहीत झालेल्या पणत्या रंगवायला घेतल्या. जुनी गाणी ऐकत ऐकत चार पाच तास सहज निघून गेले. कुठलीच योजना न आखता मनात आले आणि केले म्हणून ह्या गोष्टीनी मला फार आनंद दिला...\n२) तुम को पुकारे मेरे मन का पपीहरा ...मीठी मीठी अगनी में, जले मोरा जियरा\nखरा मान हा ह्या साध्या पणत्यांच्या असतो.\nRead more about मी रंगवलेल्या पणत्या.. शुभदिपावली\nहर्ट यांचे रंगीबेरंगी पान\nकोण असे गुणवंत ओळखा हरी\nआज कोण खाणीमधे तांबे खेळितो\nधारपांच्या भयकथेत पत्रे लिहीतो\nचौर्य इये साहीत्यिया नगरी घडवितो\nवरुनि गोड दवणीय अश्रू ढाळितो\nखुंटीला पंच्यासवे स्वाभिमान गं\nआयडी वधता क्षणी झणी टांगितो\nआमंत्रणे धाडूनिही निग्रही असे\nरोज रोज चार चार क्लोन बनवितो\nकोण असे गुणवंत ओळखा हरी\nभस्मासूर कोण तुम्हा हात लावितो\nRead more about कोण असे गुणवंत ओळखा हरी\nह्या धाग्यावरील एका पोस्टमुळे प्रभावीत होऊन माझी कला सादर करत आहे. येथे मी नवीन असल्यामुळे सर्वांच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे. मी सहज वेळ घालवण्यासाठी म्हणून सुरू केलेली आत्ता माझे व्यसन बनली आहे. अजून खूप नमुने आहेत, पण ते नंतर सादर करेन.\nRead more about पेपर क्विलिंग\nसेल्फी नी बरचं काही.....\nसध्या जो तो सेल्फीमागे वेडा झालायं .... मग आम्हीही काढली सेल्फी फक्त आमच्या स्टाईलने\nआम्हाला माबोच्या \" रंगरेषांच्या देशा\" उपक्रमात भाग घ्यायचा होता पण वय आडवं आलं ना....... म्हणून काय झाल आम्ही चित्र तर काढलीच फक्त आता तुम्हाला दाखवतोय\nहे \"श्रावण मासी हर्ष मानसी\"\nहे \"उत्सव रंगांचा \"\nRead more about सेल्फी नी बरचं काही.....\nज्युनिअर चित्रकार - माझा आवडता पक्षी \\ प्राणी - श्रावणी\nपाल्याचे नावः श्रावणी वयः १२ वर्षे\nश्रावणीने कधीच हे चित्र काढले होते. पण इथे टाकायचे राहिले होते.\nRead more about ज्युनिअर चित्रकार - माझा आवडता पक्षी \\ प्राणी - श्रावणी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://granthali.com/product/%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4-athavaninchya-jagat/", "date_download": "2018-12-16T03:52:29Z", "digest": "sha1:YPDDOS3OITETGXIREGLXI2XGZUUSVEOW", "length": 6044, "nlines": 153, "source_domain": "granthali.com", "title": "आठवणींच्या जगात (Athavaninchya Jagat) | Granthali", "raw_content": "\nशहर आत्महत्या करायचं म्हणतंय...\nसूर्य होता रात्रीला ₹500.00 ₹300.00\nहिटलरने ज्यूंची कत्तल केली ते जर्मनी, दुसरे जागतिक महायुद्धातील जर्मनी, बर्लिनच्या भिंतीमुळे विभाजन झालेले जर्मनी एवढीच माहिती बहुतेकांना या देशाबद्दल असते. अशा या अनोळखी देशात निरुपमा प्रधान- सोनाळकर यांनी विवाहानंतर पाउल ठेवले. सुरवातीला खाणाखुणा, हावभाव, नंतर मोडक्यातोडक्या जर्मन भाषेतून व शेवटी अस्खलित जर्मन भाषेच्या आधारे हा देश आपलासा केला. भारतात बॅडमिंटनपटू म्हणून ओळखल्या जात असल्याने त्यांनी या आवडत्या खेळाचे प्रशिक्षण तेथे देण्यास सुरवात केली. ट्रॅव्हल-टूर्सच्या माध्यमातून जर्मन नागरिकांना भारत, नेपाळ, रशिया, इंग्लंडच्या सफरी घडविल्या. ३५ वर्षांच्या काळातील अनुभव, भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिक, माणुसकी असलेला, माणुसकी हरविलेला जर्मनी त्यांनी ‘आठवणींच्या जगात’मधून उभा केला आहे. त्यातून या देशाविषयीचे कुतूहल शामते व माहितीही होते.\nआकाशवाणीतील दिवस (Akashvanitil Divas)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE---%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A5%AD", "date_download": "2018-12-16T04:57:40Z", "digest": "sha1:UEBKGF3UZ7SPZ6PW54VHK4XSVBZLRL3G", "length": 11232, "nlines": 147, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "दिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया – बाजारात, बाजाराला... (पॅनेल ७)", "raw_content": "\nदिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया – बाजारात, बाजाराला... (पॅनेल ७)\nज्यांनी आणले त्या बायांच्या उंचीपेक्षा हे बांबू किमान तिपटीने लांब असतील. झारखंडच्या गोड्डामध्ये प्रत्येकीने किमान एक किंवा जास्त बांबू आठवडी बाजारात विकायला आणलाय. काही जणी तर १२ किलोमीटर चालत आल्यात, तेही डोक्यावर किंवा खांद्यावर ���ांबू तोलत. आणि अर्थातच त्या आधी जंगलात जाऊन बांबू तोडून आणायचं कामही त्यांनीच केलंय.\nइतक्या सगळ्या मेहनतीनंतर दिवसाच्या शेवटी त्यांची २० रुपयाची जरी कमाई झाली तरी खूप. गोड्डातल्या दुसऱ्या एखाद्या बाजारात चक्कर टाकली तर दिसेल की काही जणी इतकंही कमवू शकल्या नाहीयेत. डोक्यावर पानांची चळत घेऊन येणाऱ्या या बायांनी ती पानं गोळा करून त्याच्या पत्रावळी शिवल्यायत. त्यांच्यासारख्या उत्तम टाकाऊ ताटल्या नाहीत. चहाची दुकानं, खानावळी आणि उपहारगृहात या शेकड्याने घेतल्या जातात. त्यातून बायांना जेमतेम १५-२० रुपये मिळत असतील. पुढच्या वेळी रेल्वे स्थानकावर जेव्हा अशा पत्रावळीत काही खाल, तेव्हा या तिथपर्यंत कशा पोचल्या ते तुमच्या आता लक्षात येईल.\nया सगळ्याच बायांना लांब अंतर कापून घरी परतायचंय आणि घरीदेखील त्यांच्यावर कमी जबाबदाऱ्या नाहीयेत. बाजाराचा दिवस म्हणजे अगदी लगबगीचा दिवस. बाजार आठवड्यातून एकदाच भरतो. त्यामुळे या छोट्या उत्पादक आणि विक्रेत्यांनी आज जे कमवलंय ते पुढचे सात दिवस त्यांना पुरवून वापरायला लागतं. पण त्यांच्यावर इतरही काही दबाव आहेतच. बऱ्याच वेळा गावाच्या वेशीवर त्यांना सावकार गाठतात आणि दमदाटी करून त्यांचा माल अगदी कवडीमोलाने विकत घेतात. काही जणी याला बळीही पडतात.\nकाही जणींनी तर पैसे देणाऱ्याशी वायदे केलेले असतात. अनेकदा व्यापाऱ्याच्या दुकानापाशी अशा काही जणी थांबलेल्या दिसतात. ओरिसाच्या रायगडामधल्या एका दुकानापाशी बसून राहिलेल्या या आदिवासी बाईची कहाणी तीच असावी. दुकान मालकासाठी ती थांबलेली दिसतीये. तिला तास न् तास ताटकळत बसावं लागू शकतं. गावाच्या वेशीजवळ याच आदिवासी समूहातले किती तरी जण बाजाराला जायला निघाले आहेत. बहुतेक जण व्यापाऱ्याला देणं लागतात, त्यामुळे ते फारसा काही भाव करू शकत नाहीत.\nबाजारात माल विकायला येणाऱ्या बायांना सगळीकडेच दादागिरी आणि लैंगिक छळाला सामोरं जावं लागतं. आणि इथे फक्त पोलिस नाहीत, त्यांच्या जोडीला वनरक्षकही असतात.\nआजच्या बाजाराने मलकानगिरीच्या बोंडा समूहाच्या स्त्रियांची तशी निराशाच केलीये. तरीही त्या सामानाने भरलेली मोठी संदूक बसच्या टपावर सराईतपणे लादतात. त्यांच्या गावापासून सर्वात जवळचा बसचा थांबाही बराच लांब असल्याने नंतर त्यांनाच तो बोजा वागवत बरंच अंतर पायीच जावं लागणार आहे.\nझारखंडच्या पलामूतल्या बाजाराला निघालेली ही बाई. सोबत तिचं लेकरु, तिचे बांबू आणि थोडी शिदोरी. दुसऱ्या बाळाचंही लवकरच आगमन होणारसं दिसतंय.\nलघु उत्पादक किंवा विक्रेती म्हणून देशभरातल्या लाखो स्त्रिया जे कमवतात ते एकेका कुटुंबाच्या पातळीवर फार छोटं आहे. पण त्यांच्या कुटुंबाच्या जिविकेसाठी मात्र ते फार मोलाचं आणि महत्त्वाचं आहे.\nआंध्र प्रदेशातल्या विजयानगरममधली ही कोंबडी कापून चिकन विकणारी मुलगी केवळ तेरा वर्षांची आहे. त्याच बाजारात भाजी विकणाऱ्या तिच्या मैत्रिणीच्याच वयाची. त्यांच्याच वयाचे त्यांचे भाऊ मात्र शाळेत जात असण्याची शक्यता जास्त आहे. बाजारात जाऊन माल विकण्यासोबत याच मुलींना बायांचंच मानलं गेलेलं भरपूर घरकामही करावं लागतं ते वेगळंच.\nMedha Kale मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.\nपी. साईनाथ People's Archive of Rural India चे संस्थापक-संपादक आहेत. ते अनेक दशकांपासून ग्रामीण पत्रकारीता करत असून ते 'Everybody Loves a Good Drought' चेही लेखक आहेत.\nदिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया – साफसफाई (पॅनेल ९ ब)\nदिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया – आयुष्य वेचताना (पॅनेल ६)\nदिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया – आयुष्यभर ओणवं (पॅनेल २)\nदिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया – घराकडे अपुल्या (पॅनेल ८)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/why-virat-kohli-is-not-good-for-young-cricketers-explains-adam-gilchrist/", "date_download": "2018-12-16T03:34:23Z", "digest": "sha1:V4D5GS2SUDSJXRQ2FYBO6NRTXY33XJDO", "length": 7645, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विराटसारखे वागणे संघसहकाऱ्यांसाठी चुकीचे ठरेल - ऍडम गिलग्रिस्ट", "raw_content": "\nविराटसारखे वागणे संघसहकाऱ्यांसाठी चुकीचे ठरेल – ऍडम गिलग्रिस्ट\nविराटसारखे वागणे संघसहकाऱ्यांसाठी चुकीचे ठरेल – ऍडम गिलग्रिस्ट\nभारतीय कर्णधार विराट कोहलीच्या स्वभावाबद्दल ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक ऍडम गिलग्रिस्टने परखड मत व्यक्त केले आहे. त्याचे म्हणणे आहे की विराटच्यास्वभावाची बाकीच्या संघासहकाऱ्यांकडून नक्कल केली गेली तर ती चुकीची ठरेल. गिलग्रिस्टने एका कार्यक्रमात याबद्दल संवाद साधला आहे.\nगिलग्रिस्ट म्हणाला “मी जर या संघात असतो तर मी त्याच्यासारखे मैदानात नसतो. जे तुमच्यात नैसर्गिक आहे आणि ज्यावर तुमचा विश्वास आहे त्या गोष्टी तुम्ही करायला हव्यात. याचा असा अर्थ नाही की जो खेळाडू विराट सारखे वागत नाही त्याला त्याबद्दल प्रश्न विचारले जावेत”\n“जर हा बहाणा असेल तर तो तुम्हाला एकदिवस खाली आणेल. तुम्ही यात अडकले जाल कारण तुम्ही फक्त भासवण्याचा प्रयन्त केला तर तुम्ही क्रिकेट हा खेळ खेळायचे विसरून जाल.”\nगिलग्रिस्ट पुढे म्हणाला “आक्रमकता तुमच्यातून आली पाहिजे. तुम्ही ज्या प्रकारे खेळाता त्याबद्दल तुमचे व्यक्तिमत्व खूप काही सांगत असते. विराट हा तापट, उत्साही आणि निश्चयी खेळाडू आहे. त्याच्या फलंदाजीतून हेच दिसते. याचे प्रतिबिंब त्याच्या नेतृत्वातुन आणि यश मिळवण्याच्या त्याच्या इच्छाशक्तीतून दिसते”\nकाही दिवसांपूर्वीही काहीश्या अश्याच प्रकारचे मत राहुल द्रविडने व्यक्त केले होते.\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..\nISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविर���द्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AE", "date_download": "2018-12-16T04:01:26Z", "digest": "sha1:WQUQBAVEACBCUSIOCG6MSHCDBJIBVTLF", "length": 5274, "nlines": 195, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ११२८ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: ११ वे शतक - १२ वे शतक - १३ वे शतक\nदशके: ११०० चे - १११० चे - ११२० चे - ११३० चे - ११४० चे\nवर्षे: ११२५ - ११२६ - ११२७ - ११२८ - ११२९ - ११३० - ११३१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या ११२० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १२ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ एप्रिल २०१३ रोजी १९:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/sports/1691-roger-federer-success", "date_download": "2018-12-16T04:17:26Z", "digest": "sha1:7HF474FB4SUALZQUTWJ6ACOMMGFBR5FF", "length": 3334, "nlines": 110, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "रोजर फेडरनं मिळवलं आठव्यांदा विम्बल्डन - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nरोजर फेडरनं मिळवलं आठव्यांदा विम्बल्डन\nस्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडररने विम्बल्डनचं जेतेपद मिळवलं. फायनलमध्ये फेडररने मारिन सिलिचचा 6-3, 6-1, 6-4 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला.\nफेडररचे हे कारकिर्दीतील 19 वं ग्रँड स्लॅम असून आठ वेळा विम्बल्डनचे विजेतेपद पटकावणारा तो पहिला टेनिसपटू ठरला. याआधी विल्यम रेनेश़ॉ आणि पीट संप्रास यांनी प्रत्येकी सात वेळा विम्बल्डनच्या विजेतेपदांना गवसणी घातली होती.\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v32164", "date_download": "2018-12-16T04:41:27Z", "digest": "sha1:47ADN7P6M3V3VZOIDRAGPR3W2VL5HKEH", "length": 8262, "nlines": 222, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Sound of Raaz Video Song - Raaz Rebo0t व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया व्हिडिओचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआ��ले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia310\nफोन / ब्राउझर: Mozilla\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर Sound of Raaz Video Song - Raaz Rebo0t व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.bmaxmachine.com/mr/zd-n1500-n-folded-towel-machinery-lamination.html", "date_download": "2018-12-16T04:24:57Z", "digest": "sha1:JY7JKD7G64F5IENLXZAHPZ3UCQVB4REV", "length": 8576, "nlines": 194, "source_domain": "www.bmaxmachine.com", "title": "", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nक्लिंट-S100A कप्पा टिशू फोल्डिंग मशीन\nBZ-ZW450 स्वयंचलित उष्णता पॅकेजिंग मशीन संकुचित\nBZ-R200 स्वयंचलित चेहर्याचा पॅकिंग मशीन\nBZ-J200 स्वयंचलित वैयक्तिक ओघ पॅकिंग मशीन\nमशीन वैशिष्ट्ये: 18g-45g / m2tissue पेपर 1.Suit; 2.The कागद आहार जे स्थिर वेग मिळणार आहे स्वतंत्र मोटर आणि stepless गती ड्राइव्ह घेते; 3.Raw कागद संरेखन कार्य; 4.The आवर्त pneumaic वरच्या bladi सोयीस्कर कागद मार्गदर्शन, स्थिर cuting आणि या त्रिकुटामुळे सोपे बदलण्याची शक्यता परवानगी देते जे एक संपूर्ण तुकडा आहे; 5.Adopt दुहेरी बाजू एकाचवेळी शोषक आणि releasing, Fla गोलाकार प्रोफाइल मिळविते आणि उद्योग सुरवातीला उत्पादन गती मिळवली आहे; हवेच्या दाबावर चालणारा contr 6.Embossing ...\nएफओबी किंमत: यूएस $ 0.5 - 9,999 / तुकडा\nMin.Order प्रमाण: 100 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 10000 तुकडा / दरमहा तुकडे\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\n2.The कागद आहार जे स्थिर वेग मिळणार आहे स्वतंत्र मोटर आणि stepless गती ड्राइव्ह घेते;\n3.Raw कागद संरेखन कार्य;\n4.The आवर्त pneumaic वरच्या bladi सोयीस्कर कागद मार्गदर्शन, स्थिर cuting आणि या त्रिकुटामुळे सोपे बदलण्याची शक्यता परवानगी देते जे एक संपूर्ण तुकडा आहे;\n5.Adopt दुहेरी बाजू एकाचवेळी शोषक आणि releasing, Fla गोलाकार प्रोफाइल मिळविते आणि उद्योग सुरवातीला उत्पादन गती मिळवली आहे;\nस्पष्ट pattem, आदर्श मऊ आणि हलका सह हवेने फुगवलेला नियंत्रण 6.Embossing.\nलागू कच्चा पेपर 18-45g / मीटर 2 हाताचा टॉवेल पेपर\nलागू कच्चा पेपर रूंदी 675mm-1380mm\nकच्चा पेपर व्यास Ø1500mm\nकच्चा पेपर कोर व्यास Ø76mm\nगोलाकार प्रकार व्ही एन एम 5 क Fold (निर्दिष्ट करा)\nबाजूकडील Slitting आकार 225mm-230mm (इतर आकार, निर्दिष्ट करा)\nउत्पादन गती 100 मीटर-130m मीटर / मिनिट\nगणना करीत आहे चुंबकीय शाई संख्या\nनियंत्रण यंत्रणा वारंवारता रूपांतरण गती रेग्युलेटर\nआवश्यक हवाई दबाव 0.5Mpa (वापरकर्ता तयार)\nपर्यायी लॅमिनेशन युनिट (डॉक्टर ब्लेड सिलबंद सरस लॅमिनेशन युनिट)\nएम्बॉसिंग स्टील करण्यासाठी स्टील (खरेदीदार एम्बॉसिंग नमुना पुरविणे)\nमागील: झड-ML1500 चेहर्याचा टिशू यंत्रणा दुमडलेला\nस्वयंचलित हातरुमाल पॅकिंग मशीन\nहाताचा टॉवेल फोल्डिंग मशीन\nहाताचा टॉवेल एन फोल्डर\nकिचन पेपर टॉवेल मशीन\nकिचन टॉवेल पेपर मशीन\nकिचन टॉवेल rewinding मशीन\nएम Fold हाताचा टॉवेल मशीन\nएन पट हाताचा टॉवेल पेपर फोल्डर\nपेपर हाताचा टॉवेल फोल्डिंग मशीन\nव्ही Fold हाताचा टॉवेल मशीन\nक्लिंट-S100A कप्पा टिशू फोल्डिंग मशीन\nFJ-JL2800 स्वयंचलित शौचालय रोल उत्पादक लाइन\nBZ-ZW450 स्वयंचलित उष्णता पॅकेजिंग मशीन संकुचित\nKL-हाताचा टॉवेल भरणे मशीन\nKL-पेपर कोर कटिंग मशीन\nझड-ML1500 चेहर्याचा टिशू यंत्रणा दुमडलेला\nपत्ता: 3th औद्योगिक क्षेत्र, xiasha गावात, shipai शहर, डाँगुआन शहर, Guangdong प्रांत, पीआरसी\nआम्हाला संपर्क आपले स्वागत आहे आपण कोणत्याही चौकशीसाठी असेल तर, आमचा कार्यसंघ सर्व 24 तासात आपण उपलब्ध होईल\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/australia-strikes-back-after-stoneman-vince-stand/", "date_download": "2018-12-16T03:32:06Z", "digest": "sha1:OR2ZKKN766NVBSR2NW3FYKCAKZOWB2WU", "length": 7641, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ऍशेस २०१७: पहिल्या दिवशी इंग्लंडची सावध सुरुवात", "raw_content": "\nऍशेस २०१���: पहिल्या दिवशी इंग्लंडची सावध सुरुवात\nऍशेस २०१७: पहिल्या दिवशी इंग्लंडची सावध सुरुवात\nआज पासून सुरु झालेल्या ऍशेस मालिकेतील पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर इंग्लंडने ८०.३ षटकात ४ बाद १९६ धावा केल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना अखेरच्या सत्रात थांबवावा लागला.\nतत्पूर्वी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु इंग्लंडला ऍलिस्टर कूकच्या रूपात पहिला धक्का लवकर बसला. कूकला तो २ धावांवर असतानाच मिचेल स्टार्कने पीटर हॅंड्सकोम्ब करवी झेलबाद केले.\nत्यानंतर मार्क स्टोनमन आणि जेम्स विन्स यांनी दुसऱ्या विकेटसाठी १२५ धावांची शतकी भागीदारी रचली आणि इंग्लंडचा डाव सावरला. स्टोनमन १५९ चेंडूत ५३ धावांवर खेळत असताना पॅट कमिन्सने त्याला त्रिफळाचित करून इंग्लंडचा दुसरा बळी घेतला. तर विन्सला नॅथन लीऑनने स्टंपवर थेट चेंडू फेकत अप्रतिम धावबाद केले. विन्सने १७० चेंडूत ८३ धावा केल्या. या खेळीत त्याने १२ चौकार मारले.\nत्याच्या पाठोपाठ लगेचच इंग्लंड कर्णधार जो रूटलाही कमिन्सने पायचीत केले याबद्दल रूटने डीआरएसची मागणी केली परंतु यातही रूट बाद असल्याचे दिसून आल्याने रूटला १५ धावांवर माघारी परतावे लागले.\nदिवसाखेर अखेर डेविड मलान आणि मोईन अली यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. मलान २८ आणि अली १३ धावांवर खेळत आहेत.\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..\nISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसप���एम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/04/news-1407.html", "date_download": "2018-12-16T04:11:54Z", "digest": "sha1:DHGFQMZQIIJC426E26NLCJ6ECHPASWEK", "length": 5375, "nlines": 79, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "श्रीगोंद्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar South Shrigonda श्रीगोंद्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या.\nश्रीगोंद्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पिंप्री कोलंदर येथील आबासाहेब साहेबराव निंभोरे (४८) यांनी बँकेच्या कर्जाला व तगाद्याला कंटाळून गुरूवारी मध्यरात्री आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्यामागे पत्नी, दोन विवाहित मुली व एक मुलगा असा परिवार आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nनिंभोरे यांना साडेचार एकर शेती आहे. शेतीत कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह ते चालवत होते. लिंबोणी व उसासाठी त्यांनी शिरूर येथील कार्पोरेशन बँक व स्थानिक सोसायटीकडून कर्ज घेतले होते. सुमारे १० लाखांच्या कर्जाला व होणाऱ्या तगाद्यांना कंटाळून त्यांनी शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्त्या केली. बेलवंडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nश्रीगोंद्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्म���त्या. Reviewed by Ahmednagar Live24 on Saturday, April 14, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/sports-news-sanjivani-jadhav-silver-medal-68141", "date_download": "2018-12-16T04:13:50Z", "digest": "sha1:JKSLN5KZLJUTCIZTBH7TQP2HDBDHUMVU", "length": 16470, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news sanjivani jadhav Silver medal भारताच्या संजीवनी जाधवला रौप्यपदक | eSakal", "raw_content": "\nभारताच्या संजीवनी जाधवला रौप्यपदक\nगुरुवार, 24 ऑगस्ट 2017\nनागपूर - जागतिक पातळीवर पदक जिंकण्याचे नाशिकची धावपटू संजीवनी जाधवचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. तैवान येथे सुरू असलेल्या जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत ॲथलेटिक्‍समधील दहा हजार मीटर शर्यतीत २१ वर्षीय संजीवनीने रौप्यपदकाला गवसणी घातली. अशी कामगिरी करणारी ती भारताची दुसरी धावपटू ठरली.\nआंतर विद्यापीठ स्पर्धेत सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुण्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संजीवनीला दोन वर्षांपूर्वी ग्वांग्झू (कोरिया) येथील स्पर्धेत दहा हजार मीटर शर्यतीत सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.\nनागपूर - जागतिक पातळीवर पदक जिंकण्याचे नाशिकची धावपटू संजीवनी जाधवचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. तैवान येथे सुरू असलेल्या जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत ॲथलेटिक्‍समधील दहा हजार मीटर शर्यतीत २१ वर्षीय संजीवनीने रौप्यपदकाला गवसणी घातली. अशी कामगिरी करणारी ती भारताची दुसरी धावपटू ठरली.\nआंतर विद्यापीठ स्पर्धेत सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुण्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संजीवनीला दोन वर्षांपूर्वी ग्वांग्झू (कोरिया) येथील स्पर्धेत दहा हजार मीटर शर्यतीत सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.\nबुधवारी सायंकाळी दहा हजार मीटरची शर्यत अतिशय रंगतदार झाली. जपानच्या युकी मुनेहिसाने सुरवातीपासून घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवली होती. शेवटच्या फेरीत मात्र आशियाई विजेत्या किर्गिझस्तानच्या दारिया मासलोवा, संजीवनी आणि जपानच्या अई मुनेहिसा यांनी वेग वाढविला. त्यात युकी मागे पडली. मात्र, विजेंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या संजीवनीला दारियाला मागे टाकता आले नाही. दारियाने ३३ मिनिटे १९.२७ सेकंदात सुवर्णपदक जिंकले.\nदारियाने भुवनेश्‍वर येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत पाच व दहा हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. दारियाने दोन्ही शर्यतीत संजीवनीवर मात केली होती. त्यापैकी पाच हजार मीटर शर्यतीत संजीवनीला ब्राँझपदक मिळाले होते. संजीवनीने ३३ मिनिटे २२.०० सेकंदात शर्यत पूर्ण करून रौप्यपदक जिंकले. जपानच्या अई होसोदाला ब्राँझपदक मिळाले.\nभारताची वादग्रस्त धावपटू द्युती चंदला शंभर मीटर शर्यतीत दुसऱ्या फेरीत पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. थाळीफेकीत कमलप्रीत कौरने ५५.९५ मीटर अशी कामगिरी करीत अंतिम फेरी गाठली. चारशे मीटर शर्यतीत ट्विंकल चौधरीने उपांत्य फेरीत प्रवेश केला.\nजागतिक स्पर्धेत भारताला दुसरे यश\nदारिया आणि संजीवनी यांच्यातील ही एकूण चौथी शर्यत होती. तीन वर्षांपूर्वी तैवान येथेच दारियाने आशियाई ज्युनिअर स्पर्धेत तीन हजार मीटरमध्ये संजीवनीवर मात करीत सुवर्णपदक जिंकले होते, तर संजीवनीला ब्राँझपदक मिळाले होते. जागतिक ॲथलेटिक्‍स स्पर्धेत पदक जिंकणारी ती भारताची दुसरी ॲथलिट ठरली. यापूर्वी २०१३ मध्ये कझान (रशिया) आणि २०१५ मध्ये ग्वांग्जू (कोरिया) येथे इंदरजित सिंगने गोळाफेकीत अनुक्रमे रौप्य व सुवर्णपदक जिंकले होते.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मोहोर आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावण्याच्या स्पर्धेत उमटली, याचा मनापासून आनंद आहे. जागतिक स्तरावरील क्रीडा स्पर्धेत विद्यापीठाला मिळालेले हे पहिले पदक आहे. त्यामुळे संजीवनीचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. खेळाडूंना विद्यापीठाकडून सर्वतोपरी मदत केली जाते. विद्यार्थीदेखील यश मिळवत त्याचे चीज करीत आहेत.\n- डॉ. नितीन करमळकर (कुलगरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nराजपक्षे यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामा\nकोलंबो : महिंदा राजपक्षे यांनी आज अखेर श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर येथील राजकीय संघर्ष आजअखेर संपुष्टात आला. विद्यमान अध्यक्ष...\nवेगळ्या मुलांना जपताना... (श्रुती पानसे)\nमुलं अनेकदा वेगळी असतात, वेगळी वागतात. त्याचा ताण आई-बाबा घेतात आणि तो पुन्हा वागण्यात दिसायला लागतो. अशा प्रकारे आई-बाबा जेवढा जास्त ताण घेतात,...\nप्रवास एका ध्यासाचा (सतीश व्यास)\n\"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला मिळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला...\nवयात येणाऱ्या मुलींच्या भावविश्वाचं चित्रण\nकुमारवयात पाऊल टाकताना विशेषत: मुलींची होणारी घालमेल, अस्वस्थता आश्‍लेषा महाजन यांनी \"कळ्यांचे ऋतू' या पुस्तकातून अत्यंत तरलपणे कथांच्या माध्यमातून...\n‘रेडझोन’च्या भूखंडांची विक्री कशी\nपिंपरी-चिंचवड शहरातील जनतेला भय, भ्रष्टाचार मुक्तीचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपच्या राज्यातच नेमकी परिस्थिती उलटी झालेली दिसते. गुन्हेगारीचे प्रमाण इतके...\nकामात ‘ब्रेक’ घ्या, तणावमुक्त राहा’ - अभिषेक ढवाण\nबारामती - कोण म्हणतं की, मेंदू हा तसाच राहतो शरीराबरोबर मेंदूसुद्धा आपण जिवंत असेपर्यंत वाढत राहतो..त्याचे कार्य बदलत राहते.. प्रकृतीसाठी चांगले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-professional-garbage-collection-ekati-organisation-65612", "date_download": "2018-12-16T04:20:18Z", "digest": "sha1:V3OEDH6LQIZLWTMJSONAWW7KODTV6VKD", "length": 15918, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news professional garbage collection to ekati organisation व्यावसायिक कचऱ्याचे ‘एकटी’कडे संकलन | eSakal", "raw_content": "\nव्यावसायिक कचऱ्याचे ‘एकटी’कडे संकलन\nगुरुवार, 10 ऑगस्ट 2017\nमहापालिकेचा निर्णय - शहरात टप्प्याटप्प्याने होणार अंमलबजावणी\nकोल्हापूर - महापालिकेने शहरांतर्गत दैनंदिन निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी सर्व भाजी बाजार, हॉटेल्स, खानावळी, तसेच जनरल मटण मार्केटसह इतर मटण-चिकन विक्री दुकानदारांकडे निर्माण होणारा कचरा स्वतंत्ररीत्या ओला व सुका असा वर्गीकरण करण्यासाठी ‘एकटी’ या सामाजिक व सेवाभावी संस्थेची ��ेमणूक केली आहे. संबंधित संस्थेच्या स्वच्छता मैत्रिणींमार्फत कचरा ओला व सुका असा विलगीकरण करून गोळा करण्यात येईल. शहरात टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होणार आहे.\nमहापालिकेचा निर्णय - शहरात टप्प्याटप्प्याने होणार अंमलबजावणी\nकोल्हापूर - महापालिकेने शहरांतर्गत दैनंदिन निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी सर्व भाजी बाजार, हॉटेल्स, खानावळी, तसेच जनरल मटण मार्केटसह इतर मटण-चिकन विक्री दुकानदारांकडे निर्माण होणारा कचरा स्वतंत्ररीत्या ओला व सुका असा वर्गीकरण करण्यासाठी ‘एकटी’ या सामाजिक व सेवाभावी संस्थेची नेमणूक केली आहे. संबंधित संस्थेच्या स्वच्छता मैत्रिणींमार्फत कचरा ओला व सुका असा विलगीकरण करून गोळा करण्यात येईल. शहरात टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होणार आहे.\nमहापालिका क्षेत्रातील भाजी बाजारमधील घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, फेरीवाले, फ्रूटस्टॉलधारक व सर्व व्यावसायिक, तसेच शहरांतर्गत सर्व चिकन-मटण दुकानदार, सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ विक्री दुकाने, चायनिज पदार्थ विक्रेते, तसेच लहान-मोठे हॉटेल्स, खानावळी येथील कचरा संकलनाचे काम ‘एकटी’च्या स्वच्छता मैत्रिणी करणार आहेत. केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन, जलवायू परिवर्तन मंत्रालयाकडून घनकचरा नियम २०१६ लागू करण्यात आला आहे. त्यानुसार महापालिकांना त्याची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. शहरातील सर्व मार्केट तसेच हॉटेल्स, खानावळीमधून मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत आहे. कचऱ्याचे ओला व सुका अशा स्वरूपात सध्या विलगीकरण होत नाही. तसेच, बऱ्याच व्यावसायिकांकडून कचरा उघड्यावरच टाकला जातो. परिणामी, सतत वर्दळ असणाऱ्या ठिकाणांवर कचरा साचून परिसरात अस्वच्छता व दुर्गंधी पसरते.\nप्रशासनाने रोज शहरांतर्गत निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी सर्व भाजी बाजार, हॉटेल्स, खानावळी तसेच जनरल मटण मार्केटसह इतर मटण- चिकन विक्री दुकानदारांकडे निर्माण होणारा कचरा स्वतंत्ररीत्या ओला व सुका असा विलगीकरण करून उठाव करण्यासाठी स्थायी समितीच्या ठरावानुसार ‘एकटी’ या सामाजिक व सेवाभावी संस्थेची नेमणूक केली आहे. संस्थेच्या स्वच्छता मैत्रिणींमार्फत कचरा ओला व सुका असा विलगीकरण करून गोळा करण्यात येईल. २९ जून २०१७ ला संस्थेशी करारही केलेला आहे, अशी माहिती महापालिकेने दिली आहे. शहरातील सर्व व्यावसाय���कांनी त्यांच्या व्यवसायातून निर्माण होणारा कचरा ‘एकटी’ संस्थेच्या स्वच्छता मैत्रिणींकडे देऊन कोष्टकात नमूद केल्याप्रमाणे शुल्क अदा करावे. हा उपक्रम शासन नियमानुसार राबविणेत येत आहे. कोल्हापूर शहर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी राहण्याच्या दृष्टीने यास शहरातील सर्व व्यावसायिक, व्यापारी वर्गाकडून चांगला प्रतिसाद देऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.\n'शिवसेनेतून जागा मिळेल म्हणून त्या तिकडे गेल्या असाव्यात'\nपुणे : ''काही लोकांना काहीही झाले तरी खासदारकीला उभे राहायचे असते. गेल्या वेळी राजू शेट्टी एनडीएतून लढले होते, मात्र, यावेळी एनडीएत झालेल्या...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nपॅरोलवरील कैद्याकडून मुलीवर बलात्कार\nमुंबई - हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर सुटल्यावर पुण्यात अल्पवयीन मुलीचे...\nप्रकल्पाच्या घोषणा अन्‌ अंमलबजावणीत अंतर\nनाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन्‌ एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान...\nलातूरचा रेणा साखर कारखाना सर्वोत्कृष्ट\nपुणे - वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील रेणा...\nलातूरच्या 'रेणा'ला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार\nपुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/saptrang-artical-anant-bagaitkar-55245", "date_download": "2018-12-16T04:40:04Z", "digest": "sha1:HADDBVJEFIG2QYBY7Q2XYHRWBZHD3FDC", "length": 24040, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "saptrang artical anant bagaitkar नितीशकुमारांचे अपने रंग हजार .... | eSakal", "raw_content": "\nनितीशकुमारांचे अपने रंग हजार ....\nसोमवार, 26 जून 2017\nवैचारिकतेच्या मुद्द्यावरून भाजपपासून फारकत घेणाऱ्या नितीशकुमार यांना आता त्याच भाजपची भूल पडत चालली आहे. त्यामुळे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ‘एनडीए’चे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देताना त्यांनी अन्य विरोधी पक्षांची साथ सोडून दिली आहे.\nवैचारिकतेच्या मुद्द्यावरून भाजपपासून फारकत घेणाऱ्या नितीशकुमार यांना आता त्याच भाजपची भूल पडत चालली आहे. त्यामुळे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ‘एनडीए’चे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देताना त्यांनी अन्य विरोधी पक्षांची साथ सोडून दिली आहे.\nएखाद्या राजकीय घडामोडीतून अनेक नवी राजकीय समीकरणे जन्माला येतात. देशाच्या चौदाव्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. यानिमित्ताने राजकारणाचा खेळ रंगणे अपरिहार्यच आहे. तसे घडतही आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विरोधी पक्षांची साथ सोडली. एकमेकांचे वैरी असलेले राजकीय पक्ष समान व्यापीठावर आले. राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो या म्हणीची प्रचिती अशा निमित्ताने येत असते. राजकारणाची गतिमानता आणि चैतन्यशीलतेचे हे लक्षण आहे.\nएखादा नवीन ‘घरोबा’ करायचा झाला की त्याचे इतके कौतुक व प्रशंसा सुरू होते की जणू सद्‌गुणांची खाणच अतिस्वच्छ प्रतिमेचे नेते नितीशकुमार यांचे असेच काहीसे झाले आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या भक्तीत सध्या ते लीन आहेत. पण ते कोविंद यांचे की त्यांच्या सर्वोच्च नेत्याचे भक्त झालेत हे तपासण्याचीही वेळ आली आहे. या तल्लीनतेत त्यांनी विरोधी पक्षांची साथ सोडून दिली. नितीशकुमार सध्या ‘जिवलगा राहिले दूर घर माझे, पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे’ हे गाणे गातात म्हणे अतिस्वच्छ प्रतिमेचे नेते नितीशकुमार यांचे असेच काहीसे झाले आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या भक्तीत सध्या ते लीन आहेत. पण ते कोविंद यांचे की त्या��च्या सर्वोच्च नेत्याचे भक्त झालेत हे तपासण्याचीही वेळ आली आहे. या तल्लीनतेत त्यांनी विरोधी पक्षांची साथ सोडून दिली. नितीशकुमार सध्या ‘जिवलगा राहिले दूर घर माझे, पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे’ हे गाणे गातात म्हणे कारण त्यांच्या डोक्‍यावर, पाठीवर लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कथित गैरव्यवहारांचे ओझे असह्य होत चालले आहे. त्यामुळे त्यांचा पिच्छा कसा सोडवता येईल या विवंचनेत सध्या ते आहेत. त्यासाठी ते नाना करामती करू लागले आहेत. ज्या भाजपची साथ त्यांनी फार मोठी वैचारिक भूमिका घेऊन सोडली होती, त्याचा त्यांना आता सोईस्कर विसर पडत आहे आणि त्याच भाजपची आता त्यांना भूल पडत चालली आहे. त्यामुळे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत कोविंद यांना पाठिंबा देणे हे या नव्याने झालेल्या प्रेमरोगाचे एक लक्षण आहे.\nनोटाबंदीच्या स्वागतापासूनच ही लक्षणे दिसू लागली होती. आता ती लक्षणे ठळकपणे प्रत्यक्ष कृतीत येत आहेत. लालूप्रसाद यांच्या गैरव्यवहारांची प्रकरणे बाहेर काढणारे बिहारचे भाजपनेते सुशील मोदी यांनी त्यांना मिळालेली माहिती सत्तारूढ संयुक्त जनता दलाच्या लोकांकडूनच मिळाल्याचा दावा केला आहे. आता त्यांचा हा दावा खरा आहे की खोटा याची खातरजमा कशी होणार त्याचे उत्तर नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाकडेच असणार त्याचे उत्तर नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाकडेच असणार पण यावर ना नितीशकुमार ना त्यांचे शिलेदार, कुणीच बोलायला तयार नाहीत पण यावर ना नितीशकुमार ना त्यांचे शिलेदार, कुणीच बोलायला तयार नाहीत त्यामुळे लालूप्रसाद यांच्या पक्षाचे (राष्ट्रीय जनता दल) एक वरिष्ठ नेते रघुवंशप्रसादसिंह यांनी बरोबर वार केला. सुशील मोदी यांना नितीशकुमार यांच्या पक्षाकडूनच माहिती मिळाली असेल, तर नितीशकुमार यांनी ते एकतर मान्य करावे, अन्यथा सुशील मोदी खोटे बोलत आहेत असे सांगून त्यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल करावी त्यामुळे लालूप्रसाद यांच्या पक्षाचे (राष्ट्रीय जनता दल) एक वरिष्ठ नेते रघुवंशप्रसादसिंह यांनी बरोबर वार केला. सुशील मोदी यांना नितीशकुमार यांच्या पक्षाकडूनच माहिती मिळाली असेल, तर नितीशकुमार यांनी ते एकतर मान्य करावे, अन्यथा सुशील मोदी खोटे बोलत आहेत असे सांगून त्यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल करावी रघुवंशप्रसा��सिंह हे बिहारमधील आदरणीय नेते आहेत. त्यांची प्रतिमा नितीशकुमार किंवा कदाचित त्यांच्यापेक्षाही स्वच्छ आहे. केंद्रात ग्रामीणविकास मंत्री असताना ते त्यांच्या घरून मंत्रालयात आणि परत घरी चक्क पायीपायी येत-जात रघुवंशप्रसादसिंह हे बिहारमधील आदरणीय नेते आहेत. त्यांची प्रतिमा नितीशकुमार किंवा कदाचित त्यांच्यापेक्षाही स्वच्छ आहे. केंद्रात ग्रामीणविकास मंत्री असताना ते त्यांच्या घरून मंत्रालयात आणि परत घरी चक्क पायीपायी येत-जात गणित या विषयात त्यांनी डॉक्‍टरेट केलेली आहे. परंतु बिनइस्त्रीच्या जाड्याभरड्या खादीच्या कपड्यात त्यांचे खरे स्वरूप लक्षात येत नाही. त्यामुळे रघुवंशप्रसादसिंह यांनी दिलेले आव्हान नितीशबाबू स्वीकारणार काय\nनितीशबाबूंना आता २०१९चे वेध लागले आहेत. ते त्यांनी बोलूनही दाखवले. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या वेळी सर्वांत आधी नितीशबाबूच राहुल व सोनिया गांधी यांच्याकडे पोचले होते. सर्व विरोधी पक्षांनी मिळून भाजपच्या विरोधात संयुक्त उमेदवार उभा करावा असे त्यांनी आग्रहपूर्वक मांडले होते. पण सरतेशेवटी झाले काय त्यांनी स्वतःच पलायन केले व भाजप उमेदवाराला पाठिंबा देऊन टाकला त्यांनी स्वतःच पलायन केले व भाजप उमेदवाराला पाठिंबा देऊन टाकला ‘इस रंग बदलती दुनिया में इन्सान की नियत ठीक नहीं....’ दुसरे काय ‘इस रंग बदलती दुनिया में इन्सान की नियत ठीक नहीं....’ दुसरे काय आता विरोधी पक्षांनी मीरा कुमार यांची उमेदवारी जाहीर केली. त्या जगजीवनराम यांच्या कन्या आणि मूळच्या बिहारच्या. तर त्यावर नितीशबाबूंनी मखलाशी केली की बिहारच्या ‘बेटी’ला हरण्यासाठी उभे केले गेले आता विरोधी पक्षांनी मीरा कुमार यांची उमेदवारी जाहीर केली. त्या जगजीवनराम यांच्या कन्या आणि मूळच्या बिहारच्या. तर त्यावर नितीशबाबूंनी मखलाशी केली की बिहारच्या ‘बेटी’ला हरण्यासाठी उभे केले गेले वर भविष्यवाणीही केली की २०१९च्या निवडणुकीची ही पराभूत सुरवात आहे. वैचारिकतेच्या मुद्यावर भाजपची साथ सोडणाऱ्या नितीशबाबूंचे भान इतके हरपले आहे की मीरा कुमार हरणार आहेत हे सर्वांना माहिती आहे, पण विशिष्ट वैचारिक भूमिका घेऊन ही प्रतीकात्मक लढाई लढत असल्याचे स्पष्ट करूनच विरोधी पक्षांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तेव्हा नितीशबाबूंनी मखलाशी बंद केलेली बरी. त्यांना ज्यांचा हात पकडायचा असेल त्यांनी तो पकडावा वर भविष्यवाणीही केली की २०१९च्या निवडणुकीची ही पराभूत सुरवात आहे. वैचारिकतेच्या मुद्यावर भाजपची साथ सोडणाऱ्या नितीशबाबूंचे भान इतके हरपले आहे की मीरा कुमार हरणार आहेत हे सर्वांना माहिती आहे, पण विशिष्ट वैचारिक भूमिका घेऊन ही प्रतीकात्मक लढाई लढत असल्याचे स्पष्ट करूनच विरोधी पक्षांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तेव्हा नितीशबाबूंनी मखलाशी बंद केलेली बरी. त्यांना ज्यांचा हात पकडायचा असेल त्यांनी तो पकडावा पण रंग बदलता बदलता त्यांची ‘कटी पतंग’ कधी होईल हे त्यांनाही कळणार नाही.\nलालूप्रसाद यांना टार्गेट करताना नितीशकुमार यांच्याबाबत कोणताही उणा शब्द काढला जाऊ नये, असे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी जाहीरपणे त्यांच्या पक्षनेत्यांना बजावले होते. त्याचे पालन होते आहे. याचा अर्थ काय ‘दोनों तरफ लगी है आग बराबर ‘दोनों तरफ लगी है आग बराबर\nआता जरा दुसरीकडे पाहू राष्ट्रपतिपद निवडणुकीसाठी १७ विरोधी पक्षांची बैठक झाली. तीत सोनिया गांधी यांच्या एका बाजूला मनमोहनसिंग, तर दुसऱ्या बाजूला शरद पवार बसलेले होते, तर पवारांच्या पुढे लालूप्रसाद होते. समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव आणि बहुजन समाज पक्षाचे सतीशचंद्र मिश्र शेजारी शेजारी बसलेले होते. बाहेरदेखील ते बरोबर पडले. चक्क हास्यविनोद करत राष्ट्रपतिपद निवडणुकीसाठी १७ विरोधी पक्षांची बैठक झाली. तीत सोनिया गांधी यांच्या एका बाजूला मनमोहनसिंग, तर दुसऱ्या बाजूला शरद पवार बसलेले होते, तर पवारांच्या पुढे लालूप्रसाद होते. समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव आणि बहुजन समाज पक्षाचे सतीशचंद्र मिश्र शेजारी शेजारी बसलेले होते. बाहेरदेखील ते बरोबर पडले. चक्क हास्यविनोद करत उत्तर प्रदेशाच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले हे दोन्ही पक्ष सध्या एकत्र आले आहेत. आणखी एक नवे समीकरण उत्तर प्रदेशाच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले हे दोन्ही पक्ष सध्या एकत्र आले आहेत. आणखी एक नवे समीकरण पश्‍चिम बंगालच्या राजकारणातलेही दोन कट्टर प्रतिस्पर्धी पक्ष - मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि सत्तारूढ तृणमूल काँग्रेस पक्ष हेदेखील या १७ पक्षांमध्ये बरोबरीने बसलेले होते. ‘जो बिछड गये वो साथ आये, जो ���ाथ थे वो बिछड गये पश्‍चिम बंगालच्या राजकारणातलेही दोन कट्टर प्रतिस्पर्धी पक्ष - मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि सत्तारूढ तृणमूल काँग्रेस पक्ष हेदेखील या १७ पक्षांमध्ये बरोबरीने बसलेले होते. ‘जो बिछड गये वो साथ आये, जो साथ थे वो बिछड गये \nनितीशकुमार म्हणतात ते एका अर्थाने खरे आहे. २०१९ किंवा जेव्हा कधी पुढची लोकसभा निवडणूक होईल त्याची ही राष्ट्रपति निवडणूक रंगीत तालीम आहे. पण या कळपात नितीशकुमार यांना स्थान मिळेल काय हे अनिश्‍चित आहे. पण पश्‍चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशात भाजपला यशस्वी टक्कर देण्यासाठी आणि प्रसंगी एकास एक उमेदवार उभे करण्याच्या दृष्टीने विरोधी पक्षांची पावले पडत आहेत. भारतीय राजकारण आता गतिमान होत चालले आहे. एका नव्या उत्कंठापर्वात प्रवेश होत आहे\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nअशोक चव्हाणांच्या पोस्टरला फासले काळे (व्हिडिओ)\nअमरावती- भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या बॅनरवर शाई फेकून काँग्रेसचा निषेध...\nयशवंतनगर : पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांतून भाजप सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राचेसुद्धा राजस्थान होईल....\nजागावाटपाबाबत दोन्ही कॉंग्रेसची पुढील आठवड्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस...\nप्रचाराचा मुद्दा ‘क्रॅश’ (अग्रलेख)\nविधानसभा निवडणूक प्रचारातील काँग्रेसच्या ‘राफेल’ विमानखरेदीतील कथित भ्रष्टाचाराच्या घणाघाती प्रचाराचा मुद्दा जिव्हारी लागल्यानंतर, भारतीय जनता पक्ष...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-satara-district-agriculture-deparment-employes-strike-3239", "date_download": "2018-12-16T04:41:01Z", "digest": "sha1:LLPTHHN4TWCHVQRD5H66623WQIUGWSYV", "length": 19451, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Satara district Agriculture deparment employes on strike | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसातारा जिल्ह्यात कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा असहकार\nसातारा जिल्ह्यात कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा असहकार\nगुरुवार, 23 नोव्हेंबर 2017\nसातारा : केवळ एका व्यक्तीच्या पूर्वग्रहदूषित भूमिका व दुराग्रहामुळे वारंवार तपासण्या लावून कृषी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खच्चीकरणाचे धोरण अवलंबले आहे. या प्रवृत्तीबाबत वरिष्ठ स्तराकडून कोणतीही दखल घेतली नाही. यामुळे जिल्ह्यातील कृषी विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी जलयुक्त शिवार व इतर मृदसंधारण योजनांच्या कामांवर बहिष्कार टाकत असल्याची माहिती राज्य कृषी अधिकारी संघटना, कृषी सहायक संघटना व कृषी पर्यवेक्षक संघटनेसह इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बुधवारी (ता. २२) दिली.\nसातारा : केवळ एका व्यक्तीच्या पूर्वग्रहदूषित भूमिका व दुराग्रहामुळे वारंवार तपासण्या लावून कृषी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खच्चीकरणाचे धोरण अवलंबले आहे. या प्रवृत्तीबाबत वरिष्ठ स्तराकडून कोणतीही दखल घेतली नाही. यामुळे जिल्ह्यातील कृषी विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी जलयुक्त शिवार व इतर मृदसंधारण योजनांच्या कामांवर बहिष्कार टाकत असल्याची माहिती राज्य कृषी अधिकारी संघटना, कृषी सहायक संघटना व कृषी पर्यवेक्षक संघटनेसह इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बुधवारी (ता. २२) दिली.\nसातारा जिल्ह्यात १०० कोटींच्या जलसंधारण्याच्या कामात गैरव्यवहार झाला. याबाबतचे वृत्त प्��सिद्ध झाल्यानंतर तब्बल पाचव्या दिवशी कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संघटनेने याबाबत आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. या वेळी कृषी उपसंचालक गुरुदत्त काळे, उपविभागीय कृषी अधिकारी विजय माईणकर, विठ्ठल भुजबळ, प्रकाश सूर्यवंशी, प्रभाकर पाटील, माजी अध्यक्ष संदीप केवटे, सुनील जाधव, विनोद पुजारी, तुषार जाधव, सुनील साळुंखे, रविंद्र कांबळे, जी. ई. डोईफोडे, एस. ए. मांगले, शिवाजी चौगुले, प्रकाश राठोड, डी. जी. व्रजशेट्टी आदी उपस्थित होते.\nया संदर्भात माहिती देताना गुरुदत्त काळे, सुनील जाधव, संदीप केवटे यांनी सांगितले, की विलास शंकर यादव यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत जिल्ह्यात होत असलेल्या जलसंधारणाच्या कामासंदर्भात जिल्हा स्तरावर तीनशे अर्ज दिले आहेत. या संदर्भात कृषी आयुक्त यांचे अधिनस्त दक्षता पथकाकडून २००५ ते २०१५-१६ रोहोयाेेअंतर्गत फळबाग लागवड कामांची शंभर टक्के, २०११-१२ ते १२-१३ एकात्मिक पाणलोट कामांची १०० टक्के, जलयुक्त शिवार अभियान कामांतील १५-१६ मधील १३० कामांची १५ टक्के तपासणी, कृषी यांत्रिकीकरण विशेष घटक योजनेची शंभर टक्के तपासणी केली. यामध्ये कोणतीही अनियमतता मिळालेली नाही.\nजिल्ह्यातील जलयुक्त कामांचा राज्यभर गौरव होत असतानाही श्री. यादव यांनी २०१२-१३ ते २०१६-१७ मध्ये झालेल्या मृद व जलसंधारणांच्या सर्व योजनेतील शंभर टक्के कामांची तपासणीची मागणी केल्याने कृषी आयुक्तांनी ही तपासणी सुरू केली आहे. जिल्ह्यातील या कामांबाबत शेतकरी, लाभार्थी, लोकप्रतिनिधी आदींची कोणतीही तक्रार नाही. केवळ एका व्यक्तीच्या दुराग्रहामुळे वारंवार तपासण्या लावल्या जात असल्याने सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मनोधैर्य खच्चीकरण होत आहे. याबाबत वरिष्ठ स्तरावरून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची काम करण्याची मानसिकता राहिलेली नाही. या अपप्रवृत्तीचा बंदोबस्त होत नाही, तोपर्यंत जलयुक्त शिवार व इतर मृदसंधारण योजनांच्या कामांवर कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी बहिष्कार टाकत असल्याचे संघटनांकडून सांगण्यात आले.\nमृदसंधारणातील कामात झालेल्या या गैरव्यवहाराबाबत जिल्ह्यातील ९४ कृषी अधिकाऱ्यांना चौकशीच्या नोटिसा आलेल्या आहेत. या नोटिशीत नेमके काय म्हटले आहे, हे पाहण्यासाठी पत्रकारांनी त्याची मागणी केली. पण कोणाकडे ही नोटीस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.\nकृषी विभाग जलयुक्त शिवार जलसंधारण गैरव्यवहार कृषी आयुक्त\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nकेळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...\nरताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...\nमराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...\nतुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...\nटँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...\nदिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...\nसातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...\nनाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भार��ीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2018-12-16T04:56:42Z", "digest": "sha1:H34FBS7CLENDOSJ5BYBA5APOJHMNVRH7", "length": 6791, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चिखलीत महापालिका रुग्णालय | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपिंपरी – चिखलीतील पाच एकर जागेत यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या धर्तीवर महापालिकेतर्फे नवीन रुग्णालय उभारण्यात येणार आहे. संबंधित रुग्णालयासाठी तीन एकर जागा ताब्यात आली आहे. उर्वरित दोन एकर जागा ताब्यात आल्यानंतर त्याबाबतची कार्यवाही सुरू केली जाईल. कासारवाडीला महिनाभरात नवीन दवाखाना सुरू होणार आहे.\nमहापालिकेची शहरात आठ रुग्णालये आहेत. सध्या भोसरी, थेरगाव, आकुर्डी येथे नवीन रुग्णालयांची उभारणी सुरू आहे. जिजामाता रुग्णालयाच्या (पिंपरी) पुन:उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. तालेरा रुग्णालयाची (चिंचवडगाव) पुन:उभारणी केली जात आहे. अजमेरा कॉलनी येथे नेत्र रुग्णालय साकारत आहे. त्या पाठोपाठ आता चिखलीतही रुग्णालय उभारण्याचे नियोजन आहे.\nशहरात महापालिकेचे सध्या 27 दवाखाने आहेत. महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांमध्ये दवाखाने नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. या पार्श्‍वभूमीवर गेल्या पाच वर्षांमध्ये तळवडे, चऱ्होली, म्हेत्रेवस्ती, रुपीनगर, पुनावळे, किवळे, दिघी, मोशी, घरकूल (चिखली), बोपखेल आदी ठिकाणी दवाखाने सुरू झाले. कासारवाडीत संदर्भ ग्रंथालयाच्या इमारतीत महिनाभराच्या कालावधीत नवीन दवाखाना सुरू केला जाणार आहे. तेथे नागरिकांसाठी बाह्यरुग्ण विभागाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#NZAvINDA : भारत ‘अ’ चा न्यूझीलंड ‘अ’ वर सहज विजय\nNext articleमध्य प्रदेश, राजस्थानात भाजपची एक्झिट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathijokx.com/2012/01/", "date_download": "2018-12-16T04:42:16Z", "digest": "sha1:YYDI3OFWOPS6RHSVR7XC2CIEYM6IFU2O", "length": 13872, "nlines": 250, "source_domain": "www.marathijokx.com", "title": "Marathijokx.com : January 2012", "raw_content": "\nआई आणि पत्नी यात काय फरक आहे \nमुलगा - बाबा , आई आणि पत्नी यात काय फरक आहे \nवडिल - एकदम सोप्प ... जिच्यामुले आपण एवढ्या मोठ्या जगात रडत रडत येतो ती आई ... आणि जी पुढे ही जीवनभर आपण रडत च रहावे याची व्यवस्था करते ती पत्नी ....\nएकदा एक हिंदी मुलगा त्याचा मराठी मित्राच्या लग्नाला येतो .\nलग्नानंतर पंगत बसते. नवरा मुलगा नवरीला घास भरवत असतो\nहिंदी मुलगा एका मराठी मुलाला विचारतो - '' ये क्या कर रहे है \nमराठी मुलगा - '' घास खा रहे है ''\nचप्पल चोरी जावू नए म्हणून ....\nमंदिरात चप्पल चोरी जावू नए म्हणून दोन्ही चप्पल वेगवेगळ्या जागी ठेवण्याचा प्रकार ऐकला होता ... पण हा वरील प्रकार प्रथमच बघितला\nजो झोपेच्या गोळ्या आणि जमाल गोटा एकत्र खाऊन झोपतो त्याला राजकारणी (Politician ) म्हणतात\nजेव्हा नवरयाची पंचाईत होते ...\nनवरा :-राजा दशरथ ला ३ राण्या होत्या .\nनवरा :-मी पण २ लग्न करू शकतो अजून ..\nबायको :-विचार करा ..\nद्रौपदीला ५ नवरे होते..\nगम्मत केली ग ...\nमुलाच्या घरी साधारण मिळणा-या गोष्टी..\nलग्नापूर्वी मुलाच्या घरी साधारण मिळणा-या\nलग्नानंतर मुलाच्या घरी साधारण मिळणा-या\n१) पेन किलर्स/ झंन्डु बाम ( Pain Killers)\n२) थकलेली बिले, ३) कर्जाचे पेपर्स,\n४) बाजार भरायची पिशवी,\n५) नोकिया – १६००,\nनाम्या पहिल्यांदाच आपल्या सासुरवाडीला गेला होता,\nगावातल्या पोरांना शहरातल्या बढाया मारत नाम्याने विचारलं,\n“तुमच्या गावात काही टाईमपास करायची गोष्ट नाही का \nगावातली पोर : एक होती पण तुम्ही लग्न करून घेऊन गेलात राव ….\nपेन : दुसऱ्याकडून घेऊन परत न करण्याची वस्तू.\nबाग : भेळ शेवपुरी वगैरे खाऊन कचरा टाकण्याची जागा.\nचौकशीची खिडकी : ” इथला माणूस कुठे भेटेल हो” अशी चौकशी बाजूच्या खिडकीत करावी लागणारी एक जागा.\nग्रंथपाल : वाचकाने मागितलेले पुस्तक ’ बाहेर गेले आहे ’ असे तंबाखू चघळत तिरकसप��े सांगण्यासाठी नेमलेला माणूस.\nविद्यार्थी : आपल्या शिक्षकांना काहीही ज्ञान नाही असे मानून आत्मकेंद्रित करत राहणारा एक जीव.\nकार्यालय : घरगुती ताण-तणावानंतर विश्रांती मिळण्याची हक्काची जागा.\nजांभई : विवाहित पुरुषांना तोंड उघडण्याची एकमेव संधी.\nकपबशी : नवरा बायकोच्या भांडणात बळी जाणारी वस्तू.\nकॉलेज : शाळा व लग्न या मधील वेळ घालवण्याचे मुलामुलींचे ठिकाण.\nचंद्र : कवीच्या हातात सापडलेला दुर्दैवी प्राणी.\nएक लहान मुलीने दुकानदाराला विचारले - काका तुमच्या जवळ चेहरा गोरा करण्याची क्रीम आहे का \nदुकानदार - हो आहेना ....\nबच्ची - तर लावत जा न काळ्या ... मी रोज तुला किती भीते ....\nSponsored links Marathi Funny SMS - कोंबडी. एकदा एकादशीला जंगलात सर्व प्राणी मंदिरात जायचं ठरवितात. सगळे प्राणी चालत जातात, फक्त कोंबडी टॅ...\nMarathi sardar santa banta jokes - मटन कबाब प्रत्येक शुक्रवारी रात्री संता सिंग आपल्या घरी चिकन आणि मटन कबाब बनवित असे. पण त्याचे सगळे शे...\nMarathi funny quotes - चांगुलपणा तुम्ही चांगले आहात म्हणून लोकही तुमच्याशी चांगलेच वागतील, हे म्हणजे तुम्ही शाकाहारी आहात म्हणून सांड त...\nMarathi Comedy Hasya kavita : हिम्मत नाही हरायची मी जेव्हा जेव्हा खाली पडलो मित्रा मी उभा राहून पुन्हा जोरात दौडलो मित्रा कारण माझ्या ...\nMarathi jokes - तिकिट एकदा एका टीसीने रेल्वेत प्रवास करणाऱ्या यात्रेकरुला विचारले - \"\" आपण कुठे चालला आहात \nMarathi Jokes - पगार वाढ आपल्या कामात तरबेज एका लेडी सेक्रेटरीने आपल्या बॉसकडे आपला पगार वाढविण्याची विनंती केली. पण बॉसने तिला साफ नकार द...\nMarathi funny quotes - चाकाचा शोध ज्याने पहिल्या चाकाचा शोध लावला तो मुर्ख होता. ज्याने बाकिच्या तिन चाकांचा शोध लावला तो खरा बुद्धीवान...\nचिकटरावांची पत्नी चिकटरावांना :- \"सोडाना, कामाच्यावेळी मला त्रास नका हो देत जाऊ ....\" तेवढ्यात किचन मधून कामवालीचा आवाज येतो........\nया साईट वर आपणही विनोद पाठवू शकता\nआपण या संकेतस्थळावर येणारे\nआई आणि पत्नी यात काय फरक आहे \nचप्पल चोरी जावू नए म्हणून ....\nजेव्हा नवरयाची पंचाईत होते ...\nमुलाच्या घरी साधारण मिळणा-या गोष्टी..\n1. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-253851.html", "date_download": "2018-12-16T03:24:58Z", "digest": "sha1:WRMWRVOMNCSPUEVHM5M6L4ID6X6CA53Q", "length": 12117, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भूखंड प्रकरणी खडसेंविरोधात पुरावे नाही, सरकारकडून कोर्टात माहिती", "raw_content": "\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIRAL VIDEO: सोनाराच्या डोळ्यादेखत पळवल्या सोन्याच्या बांगड्या\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करा�� हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nभूखंड प्रकरणी खडसेंविरोधात पुरावे नाही, सरकारकडून कोर्टात माहिती\n07 मार्च : भोसरीतील एमआयडीसी भूखंड खरेदी प्रकरणी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणासारखे कोणतेही पुरावे आढळून आले नसल्याचं राज्य सरकारतर्फे पुन्हा एकदा आज मुंबई हायकोर्टाला सांगण्यात आलं आहे.\nमागील सुनावणी वेळीही पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्याचे सीनिअर इन्सपेक्टर एम के बहाद्दरपुरे कोर्टाला ही माहिती दिली होती. आज कोर्टाने राज्य सरकारला तुम्ही तपास अधिकाऱ्याची भूमिका मांडत आहात की राज्य सरकारची त्यावरील भूमिका मांडत आहात असा सवाल केला.\nयाचिकाकर्ते हेमंत गवंडे यांच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी आणखी वेळ हवा असल्याचं राज्य सरकारनं म्हटल्यावर कोर्टाने नाराजी व्यक्त केली. ही याचिका दाखल होऊन आता आठ महिने झाले असून इतक्या दिवसात उत्तर का दिलं नाही असा सवाल करत उद्या पुन्हा सुनावणी ठेवली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: eknath khadseएकनाथ खडसेएमआयडीसी भूखंड प्रकरण\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nVIDEO : जालना जिल्ह्यातील दुष्काळाचा ग्राऊंड रिपोर्ट\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/kapil-dev-and-harmanpreet-kaur-inning-comparison-in-world-cup/", "date_download": "2018-12-16T03:32:18Z", "digest": "sha1:PK7F5ILADP5D5QCLPVUEBVRDDXELYRAV", "length": 8919, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "१९८३च्या कपिल देव आणि २०१७च्या हरमनप्रीत कौर यांच्या खेळीतील साम्य !", "raw_content": "\n१९८३च्या कपिल देव आणि २०१७च्या हरमनप्रीत कौर यांच्य�� खेळीतील साम्य \n१९८३च्या कपिल देव आणि २०१७च्या हरमनप्रीत कौर यांच्या खेळीतील साम्य \nकाल हरमनप्रीत कौरने १७१ धावांची धमाकेदार खेळी करून भारताला महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नेले. भारत रविवारी यजमान इंग्लंडबरोबर क्रिकेटचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर अंतिम सामना खेळणार आहे.\nविश्वचषकाचा उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताच्या सलामीच्या फलंदाजांचे लवकर बाद होणे आणि त्यानंतर मधल्या फळीतल्या एका फलंदाजाने आक्रमक आणि मोठी खेळी करून भारताला डोंगराएवढी धावसंख्या उभी करून देणे, हे सर्व या आधी कधी तरी घडलय असे नाही का वाटत\nहोय हे याआधी ही घडले आहे फक्त ते महिला क्रिकेटमध्ये नव्हे तर पुरुष क्रिकेटमध्ये घडले आहे.\n१९८३ला देखील भारत अश्याच काही संकटात सापडला होता ९ धावात भारताने ४ फलंदाज गमावले होते. तेव्हा भारताचा तेव्हाच कर्णधार कपिल देव मैदानात उतरला आणि १३८ चेंडूत १७५ धावा करून सामना भारताच्या दिशेने झुकवला. काल ही काहीशी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती जेव्हा भारताचा स्कोर ३५ वर २ बाद असा होता. पण त्यानंतर जी खेळी हरमनप्रीत कौरने केली ती कोणताही क्रिकेट प्रेमी कधीच विसरणार नाही. बिकट स्तिथीतून तिने संघाला फक्त बाहेरच नाही काढले तर धडाकेबाज फटके बाजी करून तिने संघाचा आणि स्वतःचा धावांचा डोंगरही उभारला.\nतिची ही खेळी बघता कपिल देवच्या १९८३ च्या खेळीची आठवण होते. पाहुयात काय आहेत या दोन खेळीतील साम्य.\n१. सलामीची फलंदाज दोनही सामन्यात कमी धावांत बाद.\n२. दोनही फलंदाजांनी ही खेळी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत केली.\n३. दोनही वेळा भारताचा विजय.\n४. दोनही फलंदाज मधल्या फळीत फलंदाजी करणारे होते.\n५. दोनही फलंदाजांनी १७० हुन अधिक धावा केल्या.\n६. दोनही फलंदाजांचा स्ट्राईक रेट १२५ पेक्षा जास्त.\n७. दोनही वेळेस भारताला ३० धावांहून अधिक धावांनी विजय.\n८. दोनही वेळेस भारतीय संघाने २५० पेक्षा जास्त धावा केल्या.\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..\nISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/junnar-morcha-protested-against-forest-action-proceedings-127124", "date_download": "2018-12-16T04:10:20Z", "digest": "sha1:CBREBKGD6R37YVRMWFZJXAKLUIUAQVUR", "length": 12251, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Junnar Morcha protested against forest action proceedings वनखात्याच्या कारवाईच्या निषेधार्थ जुन्नरला मोर्चा | eSakal", "raw_content": "\nवनखात्याच्या कारवाईच्या निषेधार्थ जुन्नरला मोर्चा\nशुक्रवार, 29 जून 2018\nआदिवासी समाज अनेक वर्षांपासून ज्या जमीनीवर राहत आहे, शेती करत आहे अशा सरकारी जमिनी या त्यांच्या न्याय हक्काच्या आहेत, असा दावा बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष सुरेश माने यांनी यावेळी केला.\nजुन्नर - वनखात्याने जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी व नारायणगड परिसरात राहणाऱ्या आदिवासी समाजावर अतिक्रमण कारवाई करून अन्याय केल्याचा निषेध करण्यासाठी आज शुक्रवार ता. 29 ला जुन्नर तहसील व वनखात्याच्या कार्यालयावर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता.\nआदिवासी समाज अनेक वर्षा��पासून ज्या जमीनीवर राहत आहे, शेती करत आहे अशा सरकारी जमिनी या त्यांच्या न्याय हक्काच्या आहेत, असा दावा बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष सुरेश माने यांनी यावेळी केला.\nआदिवासी समाज कसत असलेल्या जमिनी सरकारी आहेत असे सांगत वनविभागाच्या वतीने करण्यात आलेल्या अतिक्रमण कारवाईचा यावेळी सामूहिक निषेध करण्यात आला.\nपक्षाचे अध्यक्ष सुरेश माने व उपाध्यक्ष प्रकाश आहेर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव सहभागी झाले होते.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nआपण एखादा साधासुधा समज हेच सत्य मानतो. इतकंच नव्हे, तर अनेकदा हा आपला साधा समज हे सत्य नाहीच, तर एक आभास असं कोणी सिद्ध करून दाखवलं, तर आपल्याला त्या...\nदर्गा हटविताना लाठीचार्ज, तणाव\nनागपूर : गेली अनेक वर्षे रस्त्यावर असलेला सेंट्रल एव्हेन्यूवरील अग्रेसन चौकातील दर्गा हटविण्याच्या कारवाईला नागरिकांनी तीव्र विरोध करीत महापालिकेच्या...\nपिंपरी - येथील इंद्रायणीनगरातील पेठ क्रमांक एकमध्ये पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेवर अतिक्रमण करून शेड बांधले. तेथे अनधिकृतपणे वाहने...\nसिमेंट रस्ते, नाल्याचे काम थांबवा\nनागपूर : ग्रामपंचायतींनी पाणीटंचाईच्या काळात सिमेंट रोड, नाल्यांची कामांना ब्रेक लावण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना...\nदीड हजार झोपडपट्टीधारकांना मिळणार पट्टे\nनागपूर : दक्षिण-पश्‍चिम नागपुरातील दीड हजार झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते,...\nम्हाळगीनगर चौकातील अतिक्रमणावर बुलडोझर\nनागपूर : म्हाळगीनगर चौकात नागरिकांच्या जिवावर उठलेले अतिक्रमण आज महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासने हटविले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/42942", "date_download": "2018-12-16T03:45:07Z", "digest": "sha1:47CK4WKZ2BT65AOIVJXQ247QLV3JNUQC", "length": 17270, "nlines": 174, "source_domain": "www.misalpav.com", "title": "दुहेरी प्रमाणीकरण वापरून आपले गुगल खाते सुरक्षित कसे ठेवावे | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nदुहेरी प्रमाणीकरण वापरून आपले गुगल खाते सुरक्षित कसे ठेवावे\nदुहेरी प्रमाणीकरण वापरून आपले गुगल खाते सुरक्षित कसे ठेवावे\nटीप: लेख प्रिंट करायचा असेल तर इथे क्लिक करा.\n या वेबसाईटचा सबस्क्राइबर आहे. जगभरात झालेल्या हॅकिंगमध्ये आपली माहिती लीक झाली असेल तर या वेबसाईटवर जाऊन ते चेक करता येते. आज सकाळीच मला त्यांच्या कडून इमेल आला की यात्रा.कॉम वरचा अकाउंट डेटा हॅक झाला असून त्यात 5,033,997 लोकांचे ई-मेल, पासवर्ड, जन्मतारीख, पत्ता ही माहिती लीक झाली आहे. ऍक्चुअल हॅकिंग २०१३ साली झाली असून आत्ता कुठे यात लीक झालेला डेटा पब्लिक झाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे.\nमला HIBP कडून आलेला ई-मेल -\nया लेखाचा उद्देश “आपले गुगल अकाउंट सुरक्षित कसे ठेवावे या बद्दल माहिती देणे” हा आहे. कारण इतर वेबसाईटवरचे अकाउंट हॅक झाले तरी सुद्धा आपले मुख्य गुगल अकाउंट सुरक्षित ठेवणे जास्त महत्वाचे आहे. एखाद्या हॅकरला तुमचा पासवर्ड माहिती झाल्यास ते तुमच्या सगळ्या ईमेल डिलीट करू शकतात, तुमच्या नावाने इमेल्स पाठवू शकतात, तुमच्या बँकिंग अकाउंटचे पासवर्ड बदलू शकतात, किंवा तुम्हाला अकाउंट पासवर्ड परत करण्यासाठी खंडणी पण मागू शकतात.\nआपले अकाउंट सुरक्षित ठेवण्याचा माझ्या मते सर्वात चांगला उपाय म्हणजे २ step authentication - म्हणजे दुहेरी प्रमाणीकरण. यात तुमचा नेहमीचा पासवर्ड टाकावा लागतोच पण त्याचबरोबर एका अजून वेगळ्या प्रकारे तुम्ही स्वतः लॉगिन करत आहात असं प्रमाणित करावं लागतं.\nआपल्यापैकी बऱ्याच जणांना नेटबँकिंगसाठी मोबाईल OTP ची कन्सेप्ट माहिती असेल. त्यात आपल्याला SMS मध्ये एक पासवर्ड येतो. दुहेरी प्रमाणीकरण हे काहीसे तसेच प्रकरण आहे, पण वापरायला अजूनच सोपे आहे.\nदुहेरी प्रमाणीकरण करायचे वेगवेगळे मार्ग आहेत. यातला “गुगल प्रॉम्प्ट” हा पर्याय निवडलयास आपल्याला कोणताही OTP टाईप करावा नाही लागत फक्त आपल्या मोबाईलवर इंटरनेट असले पाहिजे. म्हणजे कुठूनही लॉगिन करताना तुमच्या मोबाईलवर एक स्क्रीन दिसते. त्यात असं विचारलं जातं की अमुक-तमुक ठिकाणाहून कोणीतरी तुमच्या अकाउंट मध्ये लॉगिन करत आहे. ती व्यक्ती तुम्हीच आहात का आपण “हो” म्हटल्यावर तिथे लॉगिन होते. आपल्याला हवं असल्यास “रिमेम्बर ब्राउझर” चा ऑप्शन टिकमार्क करावा - म्हणजे तुमच्या नेहमीच्या कॉम्प्युटर वर लॉगिन करताना परत परत असा मेसेज येणार नाही. पण कधीही कोणता नवीन कॉप्युटर/मोबाईल लॉगिन करायला वापरला, तर परत तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर “तो मीच आहे” चे बटन प्रेस करावे लागते.\nजर तुम्हाला मोबाइलवरचे इंटरनेट वापरायचे नसेल तर sms चा ऑप्शन पण घेता येतो. त्यात आपल्याला otp प्रमाणेच sms वर पासवर्ड येतो.\nआपल्या अकाउंटवर दुहेरी प्रमाणीकरण सुरु करण्यासाठी या ऑफिशिअल लिंक वर जा आणि Get Started बटनावर क्लिक करा. https://www.google.com/landing/2step/\nत्यात लॉगिन केल्यावर आपल्याला दुहेरी प्रमाणीकरणाचे वेगवेगळे प्रकार दिसतात.\nवरचा तक्ता नीट दिसत नसेल तर इथे क्लिक करा\nअशा प्रकारे दुहेरी प्रमाणीकरण आपल्या अकाउंट वर सुरु करून आपले गुगल अकाउंट आपण सुरक्षित ठेऊ शकता. गुगल प्रमाणेच फेसबुक वर सुद्धा दुहेरी प्रमाणीकरण उपलब्ध आहे.\n(काही चित्रे जालावरून साभार)\nलेखातली चित्रे दिसत नसली तर\nलेखातली चित्रे दिसत नसली तर ही लिंक पहा.\nही सर्व माहिती उपयोगी उत्तम\nही सर्व माहिती उपयोगी उत्तम इत्यादि आहेच. पण तुम्ही लवकर नवे गेम प्रकाशित करण्याचंही बघा की राव..\n व्हिडीओ रेकॉर्ड झाला आहे पण एडिटिंग च काम बाकी आहे. सध्या कामाच्या गडबडीत वेळच मिळत नाहीये. पण या वीकेंडला सलग बसून काम करणार आहे.\nएसएमएस च्या ऐवजी ऑथंटिकेटर ऍप\nएसएमएस च्या ऐवजी ऑथंटिकेटर ऍप वापरावे, कारण ज्या ठिकाणी मोबाइलची रेंज नसेल किंवा नेटवर्क जॅम असेल त्यावेळी ऍप चा वापर करता येउ शकतो.\nआजची स्वाक्षरी :- गालावर खळी डोळ्यात धुंदी ओठावर खुले लाली गुलाबाची कधी कुठे कसा तुला सांग भेटू...\nबरेच लोक मोबाइल स्क्रीन लॅाक\nबरेच लोक मोबाइल स्क्रीन लॅाक वापरतात. चोरी करणारे तो कसा उघडतात\nमोबाईल चोरीला / हरवला / हँग\nमोबाईल चोरीला / हरवला / हँग वैगेरे झाला तर तुम्हाला तुमच्या gmail account\nला लॉग ईन करता येणार नाही त्या वेळेला काही दुसरा उपाय आहे का \nगुगल ऑथंटिकेटर ऍप अ‍ॅक्टिव\nगुगल ऑथंटिकेटर ऍप अ‍ॅक्टिव करताना इमर्जन्सी कोड पेजवर दिलेले असतात ते तुम्ही नोट डाउन करुन ठेवु शकता.\nआजची स्वाक्षरी :- खिलते हैं गुल यहाँ खिलके बिखरने को, मिलते हैं दिल यहाँ, मिलके बिछड़ने को... :- शर्मिली (१९७१)\nगुगल ड्राईव्ह वर जेव्हा\nगुगल ड्राईव्ह वर जेव्हा एखाद्या फाईल ची शेअरेबल लिंक पाठवतो त्यावेळी आख्खा ड्राईव्ह शेअरेबल होतो की तेवढीच फाईल फक्त एनी वन कॅन व्हू असा ऑप्शन आपण देतो शेअरेबल साठी. तसेच पासवर्ड लक्षात राहत नाहीत म्हणून व सुरक्षित राहावे म्हणून गुगल ड्राईव्ह वर ठेवण्यात अर्थ नाही असे वाटते. मी ठेवले होते ते काढून टाकलेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 4 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://msrtc.maharashtra.gov.in/index.php/node/cc/10", "date_download": "2018-12-16T04:28:47Z", "digest": "sha1:C5XRIAPP23XUXW2RYPIFVOURZASNMUCD", "length": 41346, "nlines": 181, "source_domain": "msrtc.maharashtra.gov.in", "title": "Welcome to MSRTC :: Maharashtra State Road Transport Corporation", "raw_content": "\nदिवाळी हंगाम २०१८ मध्ये दि.०१ नोव्हेंबर, २०१८ ते १६ नोव्हेंबर,२०१८ या कालावधीत प्रवास भाड्यात १० % वाढ\nएसटी महामंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिया व त्यानुषंगिक परीक्षेसंदर्भात कृपया उमेदवारा���नी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये - मा. मंत्रीमहोदयांचे निवेदन.\n१. प्रवाशांकडून प्रवास भाडयापेक्षा जादा पैसे घेतल्यास परतावा करणेबाबत-\nप्रवासी सुट्ट्या पैशाअभावी प्रवास भाडयापेक्षा जास्त पैसे वाहकास देत असतात, अशा प्रसंगी सुट्टे पैसे तात्काळ प्रवाशास परत करणे वाहकास शक्य नसल्यास वाहक प्रवास भाडयापेक्षा जादा जमा झालेली / परतावा करावयाची रक्कम प्रवाशांच्या तिकीटांच्या मागे नोंद करुन स्वाक्षरी करतात़ संबंधित प्रवाशाने तिकीटाच्या मागे नोंद केलेली रक्कम अंचूक असल्याबाबत व्यक्तिशः खात्री करणे आवयक आहे़. नोंदविलेल्या रक्कमेचा परतावा मिळण्यासाठी प्रवाशाने आगार प्रमुखास प्रवास करीत अंसलेल्या गाडीचा क्रमांक, दिनांक व वेळ नोंदवून व त्यासमवेत प्रवासाची तिकीटे जोडून परतावा मिळण्याबाबतचा अंर्ज करणे आवयक आहे़.\nसदर अर्जाचा विहित नमुना नसून तो साध्या प्रकारे केला जाऊ शकतो़ अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित आगार प्रमुख अर्जासमवेत जोडलेली तिकीटे व इतर तपशील यांची पडताळणी करतात व सदरची तिकीटे नमूद केलेल्या मार्गावर विक्रि झालेली आहेत आणि अधिकृत तिकीटे असल्याची खात्री करुन परतावा देण्याची कार्यवाही करतात़ प्रवाशांनी शक्यतो असा परतावा एक महिन्याच्या कालावधीत मागणी करणे आवयक आहे़ आगाऊ आरक्षण तिकीट परतावा - महामंडळाने प्रवासाची रक्कम आगाऊ भरुन तिकीटे देण्याची सोय उपलब्ध करुन दिलेली आहे़ काही अपरिहार्य कारणांमुळे महामंडळाची नियत बस रद्द झाली तर संपूर्ण रक्कम (आरक्षण आकारासह) संबंधित प्रवाशास परत करण्यात येते़\n२. मार्गात बस बंद पडल्यास द्यावयाचा परतावा -\nकाही प्रसंगी महामंडळाच्या बसेस मार्गात यांत्रिकी कारणांमुळे बिघाड होऊन बंद पडल्यास प्रवाशांना पुढे प्रवास करणे सोयीचे होत नाही़ अशावेळी प्रवाशांना न झालेल्या प्रवासाच्या प्रवासभाडयाची रक्कम परताव्यापोटी देण्यात येते़ तथापि,याकरिता पुढील नियम विचारात घेणे आवयक आहे. प्रवाशांची पर्यायी बसने व्यवस्था न झाल्यास,बदली गाडी उपलब्ध न झाल्यास व नैसर्गिक आपत्तीमुळे बस पुढे न जाऊ शकल्यासच परतावा देण्यात येतो,याप्रसंगी वाहक प्रवाशांची तिकीटे परत घेवून प्रत्येक प्रवाशास तात्काळ परतावा देत��़\n३. उच्चत्तम सेवेची बस रद्द झाल्यास द्यावयाचा परतावा\nकाही प्रसंगी वातानुकूलित,निमआराम,आराम बसेस मार्गस्थ बंद पडल्यास अथवा अशा बसेस नियोजित मार्गावर न चालविल्यास, अशा बस सेवांचे आगाउ आरक्षण केलेले तिकीटधारक प्रवासी अथवा या बसेसमधून प्रवास करणारे प्रवासी यांना साध्या बसेसद्वारे / निम्नस्तर सेवेद्वारे प्रवास करावा लागतो, अशा प्रसंगी प्रवासभाडे फरकाची रक्कम प्रवाशांना परताव्या पोटी त्वरित वाहकाकडून अदा करण्यात येते़\n४. सामानाचा जादा आकार वसूल केल्यास द्यावयाचा परतावा\nकाही प्रसंगी प्रवाशांच्या सामानाचे वजन न करता वाहक अंदाजाने सामानाचा आकार प्रवाशांकडून वसूल करतो, परंतु, बसस्थानकावर सदर सामानाचे वाहकासमोर पुन्हा वजन केले आणि घेतलेला आकार हा वाहकाने जास्त घेतला आहे,असे सिध्द झाल्यास वसूल केलेल्या जादा रकमेचा परतावा प्रवाशांना मिळू शकतो,अशावेळी संबंधित प्रवाशाने स्थानक प्रमुखाकडे अर्ज करुन परताव्याची रक्कम प्राप्त करुन घ्यावयाची आहे, त्याचप्रमाणे पुनर्वजन करताना स्थानक प्रमुख यांची उपस्थिती आवयक आहे़\n५. हरवलेल्या तिकीटाचा परतावा --\nकाही प्रसंगी प्रवाशाने घेतलेले आगाऊ आरक्षण तिकीट गहाळ होते आणि प्रवासाच्या वेळी सदर तिकीट दाखविता येत नाही, अशाप्रसंगी ज्या आसन क्रमांकाचे तिकीट असेल त्या आसन क्रमांकावर नविन तिकीट काढून प्रवास करता येईल़ तथापि, गहाळ तिकीट नंतर मिळाल्यास प्रवास तारखेपासून एक महिन्याच्या आत संबंधित प्रवाशाने हरवलेले तिकीट व नविन घेतलेले तिकीट जोडून विभाग नियंत्रक यांचेकडे अर्ज करावा़ अशा अर्जाचा उचित खातरजामा करुन तिकीट रकमेच्या २५% रक्कम कपात परतावा प्रवाशास मिळू शकतो़ मात्र, हरवलेल्या तिकीटाचे मूल्य रु़ १०/- जास्त असणे आवयक आहे़\nप्रवाशाचे आगाऊ आरक्षण तिकीट चोरीला गेलेले असल्यास व चोरीबाबतची तक्रार पोलीस स्टोनमध्ये नोंदविलेली असल्यास आणि तिकीटाचा परतावा कोणीही मागितलेला नसेल अशा प्रकरणीसुध्दा वर नमूद केल्याप्रमाणे प्रवाशास परतावा मिळतो़\nइ -तिकीटाबाबतची आरक्षण कार्यपद्धति व आरक्षण रद्द करावयाची नियमावली पुढीलप्रमाणे आहे़\n६. इ-तिकीटसंबंधी अंटी व शर्ती\n१. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, प्रवाशांना इंटरनेटद्वारे आगाऊ आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करुन देईल़ यास��ठी आगाऊ आरक्षणाबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विहीत केलेले व इतर खास नियम लागू राहतील़ यामधील काही खास अटी व शर्ती याबाबतच तपशील खाली देण्यात येत आहे़\n२. रा़ प महामंडळाच्या www.msrtc.gov.in या संकेतस्थळावरुन (वेबसाईट) आगाऊ आरक्षण करण्यासाठी खालील अटी व शर्ती लागू राहतील़. कृपया सदर अंटी व शर्तींचे काळजीपूर्वक अंवलोकन करुन मान्य असल्यास, इंटरनेटद्वारे संकेतस्थळावरुन नोंद करण्यात येऊन आगाऊ आरक्षण करण्यात यावे़ रा़ प संकेतस्थळावर एका व्यक्तिला एकापेक्षा जास्तवेळा नाव नोंदणी करता येणार नाही़ संकेतस्थळावर नाव नोंदणी केली म्हणजे याबाबत विहीत केलेल्या खालील सर्व अंटी व शर्ती मान्य आहेत अंसे समजण्यात येईल़. सदरच्या अंटी व शर्ती मान्य नसल्यास, रा़ प महामंडळाचे संकेतस्थळावरुन इंटरनेटद्वारे आगाऊ आरक्षण करता येणार नाही़. लॉग-इन पेजवरील अटी व शर्तींच्या खाली अंसलेले ''I Agree” (मान्य आहे) हे बटन दाबले म्हणजे आपण रा़ प महामंडळासमवेत संकेतस्थळावरुन आरक्षण करण्याबाबतचा करार केला असे समजण्यात येईल़\n३. एकाच व्यक्तिने अनेकवेळा नाव नोंदणी करणे म्हणजे विहीत केलेल्या अटी व शर्तींचा भंग केला असे समजण्यात येऊन सदरची नाव नोंदणी तात्काळ रद्दबातल केली जाईल व सदरच्या नाव नोंदणीनुसार आरक्षित केलेली सर्व तिकीटे कोणतीही पूर्व सूचना न देता रद्द केली जातील़\n४. सदरच्या कराराचे पालन सध्या आस्तित्वात असलेले सर्व कायदे व भारत सरकारने विहीत केलेली कायदोशीर कार्यपध्द्ती याचे अधिन राहून व महामंडळाच्या अधिकाराला कोणतीही बाधा न येता प्रवाशांना रा़ प संकेतस्थळावरुन आगाऊ आरक्षण करण्याच्या दृष्टीने आवयक अंसलेली माहिती जमा करुन अथवा पुरवून करण्यात येईल. आपण पुरविलेल्या माहितीचा वापर संकेतस्थळाचा वापर करण्यासाठी, संकेतस्थळावरुन केलेल्या व्यवहाराचे अंनुषंगाने निर्माण झालेले वाद अथवा तक्रारी सोडविण्याचे दृष्टीने, नियंत्रीत करण्याचे दृष्टीने पोलीस, नियंत्रण करणारे अधिकारी अथवा इतर त्रयस्थ पक्षामार्फत करण्याबाबत आपली संमती राहील़\n५. या करारातील कोणताही भाग लागू असलेल्या कायदयान्वये, अयोग्य अथवा अमलबजावणी करता न येण्यासारखा परंतु, याबाबत याठिकाणी नमूद करण्यात आलेली जबाबदारी अंथवा दिलेली ग्वाही याचोशी संबंधित नसेल, इथपर्यंतचा भाग वगळता असा अयोग्य अथवा अंमलबजावणी करता न येण्यासारखा भाग याची जागा योग्य बदलाने अथवा अंमलबजावणी करता येण्यासारख्या तरतूदी घेतील व उर्वरित करार हा लागू राहील़\n६. सदरचा करार हा रा़ प संकेतस्थळाद्वारे आगाऊ तिकीट आरक्षण करण्यासाठी ग्राहक व रा़ प महामंडळ यांच्यामध्ये झालेला परिपूर्ण करार समजण्यात येऊन यासंकेतस्थळाचे बाबत अंथवा यासंबंधात यापूर्वी ग्राहक व रा़ प महामंडळ यांच्यामध्ये करण्यात आलेले मौखिक, इलेक्ट्रॉनिक अथवा लिखीत स्वरुपात झालेला कोणताही करार संपुष्टात येईल़ इतर करारांप्रमाणेच या कराराची छापील प्रत किवा इलेक्ट्रॉनिक पध्दतीने पाठविण्यात आलेली नोटीस कायदोशीर अथवा प्राशसकीय प्रक्रियेमध्ये ग्राहय धरण्यात येईल़ इ-तिकीट आरक्षित करण्याची कार्यपध्द्ती रा़ प संकेतस्थळाद्वारे इंटरनेट आगाऊ आरक्षण सुविधेमुळे प्रवाशांना आगाऊ आरक्षण करणे अंथवा आगाऊ आरक्षण रद्द करणेबाबतची सुविधा रा़ प चे आरक्षण वेंत्र्द्र अथवा आरक्षणाची सोय नसलेल्या ठिकाणाहूनही प्राप्त होणार आहे़\n७. इंटरनेटद्वारे आगाऊ आरक्षण करण्याची कार्यपद्दती खालीलप्रमाणे राहील़\n१. रा़ प महामंडळाचे संकेतस्थळावर इ-तिकीटसाठी नाव नोंदणी केलेल्या नोंदणीधारकास इंटरनेटद्वारे इ-तिकीट आरक्षित करता येईल़ संकेतस्थळावर देण्यात आलेल्या ई-फॉर्ममध्ये वैयक्तिक तपशील भरल्यानंतर आपणास युजरनेम आणि पासवर्ड मिळेल\n२. रा़ प महामंडळाने आगाऊ आरक्षणासाठी विहीत केलेल्या कालवधीत आगाऊ आरक्षण करता येईल़ सदर तिकीटाचे पैसे क्रेडिट कार्ड / डेबीट कार्ड / कॅश कार्ड / इंटरनेट बँकीगद्वारे भरावे लागतील़\n३. ज्या प्रवाशांना तिकीट आरक्षित करावयाचे आहे त्यांना रा़ प च्या संकेतस्थळावर जाऊन इ-तिकीटासाठी पुरविण्यात आलेल्या लिंकमध्ये जावे लागेल़ आगाऊ आरक्षणासाठी प्राप्त होणारी आसने ही प्रवाशांनी निवडलेल्या सेवाप्रकारानुसार प्राप्त होतील़\n४. प्रवास करू इच्छिणार्या प्रवासी किवा आरक्षणामध्ये नावे असलेल्या गटातील कोणत्याही एका प्रवाशाने प्रवासाच्या सुरुवातीच्या ठिकाणी मुळ ओळखपत्र सादर करणे आवयक राहील़ उदा़ पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, मतदानाचे ओळखपत्र, पॅन कार्ड इ़ ओळखपत्राची छायांकित प्रत ग्राह्य धरली जाणार नाही़\n५. कामगिरीवरील वाहक अथवा रा़ प महामंडळाने प्राधिकृत केलेली व्यक्ति यांचेकडून प्रवाशाचे इ-तिकीट, ओळखपत्राची तपासणी आरक्षणतक्त्यानुसार करण्यात येईल़ प्रवासी वरीलप्रमाणे विहीत केल्याप्रमाणे प्रवासादरम्यान मुळ आोळखपत्र सादर करू न शकल्यास त्यांनी सादर केलेले तिकीट ग्राश तिकीट समजण्यात येणार नाही व त्यांना 'विनातिकीट प्रवासी' समजण्यात येईल़ ओळखपत्राची छायांकित प्रत ग्राह्य धरली जाणार नाही़ रा़ प प्रवाशाकडे इ-तिकिटाची प्रिंट (हार्ड कॉपी) प्रवास करताना नसल्यास अपवादात्मक परिस्थितीत प्रवाशांकडील मोबाईल,लॅपटॉप इत्यादीचे स्क्रीनवर असलेले तिकिट (सॉफ्ट कॉपी) आरक्षण तक्ता (WBR) यावरील नोंद व प्रवाशाचे फोटो असलेले ओळखपत्र तपासुन प्रवास करण्याची अनुमती देण्यात येईल मात्र नुसत्या मोबाईल वरील लघुसंदेशावरुन (मेसेज) प्रवास करण्यास अनुमती दिली जाणार नाही़\n६. इंटरनेटद्वारे आगाऊ आरक्षण करणार्या प्रवाशांना सूचित करण्यात येते की, इंटरनेटद्वारे आगाऊ आरक्षण केल्यानंतर सदर तिकीट त्वरित छापून घेण्यात यावे़ जेणे करुण संकेतस्थळावरुन आरक्षण करणार्या प्रवाशांची गर्दी होऊन तिकीट छापण्याची गैरसोय होणार नाही़ सदरचे तिकीट प्रवास करताना दाखवावे लागेल अन्यथा प्रवास करता येणार नाही़\n७. इ- तिकीट सुविधा ही ज्या प्रवाशांना प्रवासभाडयामध्ये सवलत लागू केलेली आहे अशा प्रवाशांना लागू होणार नाही़ तसेच मासिक / त्रैमासिक विद्यार्थी / प्रवासी पासधारक, रा़ प महामंडळाचे पासधारक कर्मचारी यांनाही सदर सुविधेचा फायदा घेता येणार नाही़\n८. आरक्षित केलेले इ-तिकीट विहीत केलेल्या कालावधीत रद्द करता येईल़ त्यासाठी इ-तिकीटधारकास आरक्षण तिकीट रद्द करण्यासाठी रा़ प महामंडळाचे संकेतस्थळावर लाग-इन करावे लागेल व तिकीटावरील माहीती दिलेल्या नमुण्यात भरावी लागेल़\n९. मे़. अॅटम टेवक्नॉलॉजिस लिमिटेड, मुंबई यांच्या सहयोगाने इंटरनेट सुविधा असलेल्या भ्रमणध्वनीद्वारे (मोबाईल) इत्यादिंवर तिकीट आरक्षणाची सुविधादेखील प्रवाशांना उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे़ त्यामुळे प्रवाशांना मोबाईलवरुनसुध्दा आगाऊ आरक्षण तिकीट उपलब्ध होऊ शकेल\n१०. ई-तिकीट काढणा-या प्रवाशांना आरक्षित केलेल्या तिकीटावर इत्यंभूत माहिती लघुसंदेशाद्वारे (SMS) पाठविण्यात येते़. सदरची माहिती गाडी सुटण्याच्या ४ तास अगोदर रिमार्ईंडर एस��मएसद्वारे पाठविण्यात येते़ ई-तिकीट धारकाने आपले तिकीट रद्द केल्यास, सदर प्रवाशास त्याचे तिकीट रद्द झाले असल्याबाबतचासुध्दा एसएमएस पाठविण्यात येतो़\n८. इ-तिकीट प्रवासभाडे, आरक्षण व इतर आकारः-\n१. प्रवासाचे भाडे प्रचलीत नियमानुसार व दराप्रमाणे आकारण्यात येईल़\n२. आगाऊ आरक्षण आकार हा साध्या सेवेसाठी प्रती आसन, प्रती प्रवासी रु़ ५/-, निमआराम सेवेसाठी रु़ ७/- आणि वातानुकुलीत सेवेसाठी रु़ १०/- राहील\n३. वरील आकाराव्यतिरीक्त प्रवास भाडे + आरक्षण आकारावर परत करता येणार नाही असा सुविधा आकार १. ००% + सेवा कर १२. ३६% आरक्षण करताना व आरक्षण रद्द करताना आकारण्यात येईल़\n४. जर प्रवासभाडे सुधारीत झाल्यास, सेवाप्रकारामध्ये बदल झाल्यास, मार्गात बदल झाल्यास या अथवा अन्य कारणाने प्रवासभाडयात वाढ होत असल्यास प्रवाशास प्रवासाच्या सुरुवातीचे ठिकाणीच असे वाढीव प्रवास भाडे महामंडळास अदा करावे लागेल़\n९. इ-तिकीट रद्द करण्याबाबतचे नियम व परताव्याबाबतची कार्यपद्दतीः-\n१. तिकीट रद्द करण्याची वेळ व व ज्या फेरीचे आरक्षण केलेले आहे अशी फेरी सूटण्याचे ठिकाण व ती फेरी सूटण्याची वेळ यावर परताव्याची टक्केवारी अवलंबून राहील़ फेरी सूटण्याचे ठिकाण व ती फेरी सूटण्याची वेळ व प्रवासाचे ठिकाण इ-तिकीटावर नमुद करण्यात येईल़\n२. रद्द आकार हा रद्द करावयाच्या इ- तिकीटावरील प्रवास भाडयानुसार ठरविण्यात येईल़\n३. आरक्षण आकार व सुविधा आकार कोणत्याही परीस्थितीत परत केला जाणार नाही़\n४. इ-तिकीट रद्द कारावयाचे झाल्यास ते पुर्णपणे रद्द करावे लागेल़ आरक्षित इ-तिकीटाचा केवळ काही भाग रद्द करता येणार नाही़ ५. इ-तिकीट फेरी सुटण्याच्या नियोजित वेळेच्या ४ तास अगोदरपर्यंत किवा अपवादात्मक परिस्थितीत ४ तासांपूर्वी आरक्षण तक्ता (WBR) काढल्यास, त्या कालावधीपर्यंत तिकीट रद्द करण्याची सुविधा उपलब्ध राहील़ सदरचा कालावधी संपल्यानंतर असे आरक्षित केलेले तिकीट रद्द केल्यास / करावयाचे असल्यास त्यावर कोणताही परतावा दिला जाणार नाही़ त्याचप्रमाणे इ-तिकीटधारकाने प्रवास केला नाही अंगर प्रवासाच्या वेळी गैरहजर राहीला तर अशा वेळी देखिल कोणताही परतावा दिला जाणार नाही़\n६. जर प्रवाशाने आरक्षित केलेल्या इ-तिकीटावरील सेवा प्रकारात प्रत्यक्ष प्रवासाचे वेळी बदल झाल्यास म्हणजेच उच्च सेवेचे तिकी�� असेल व निम्नस्तरीय सेवेने प्रवास करावा लागल्यास, गाडीमध्ये मार्गस्थ बिघाड झाल्याने प्रवास रद्द करावा लागल्यास अथवा निम्नस्तरीय सेवेने प्रवास करावा लागल्यास, सेवा रद्द झाल्यास, भाडयामध्ये कपात झाल्यास अथवा फेरीस नियोजित वेळेच्या १ तासापेक्षा अधिक विलंब झाल्याने प्रवाशाने प्रवास रद्द केल्यास वा चालक/ वाहकांनी मधल्या थांब्यावर बस न थांबविल्यामुळे अथवा बस अन्य मार्गाने नेल्यामुळे आरक्षणधारी प्रवाशास त्या गाडीने प्रवास करता आला नाही या कारणांस्तव प्रवाशास जो काही परतावा देय होईल त्याबाबतची रक्कम पेमेंट गेटवे मार्फत संबधितांचे बँक खात्यावर जमा होईल़ प्रवाशांना देय असलेला परतावा रोख रकमेच्या स्वरूपात अदा केला जाणार नाही़ यासाठी प्रवाशांना त्यांचेकडील इ-तिकीटाची छापिल प्रत रा़ प महामंडळाच्या संबधित प्राधिकार्याकडे व्यक्तिशः सादर करावी लागेल\n१. आरक्षण करण्याचे व आरक्षण रद्द करण्याचा कालावधी आठवडयातील सर्व दिवाशी ००. ३० ते २३. ३० असा राहील त्यामध्ये आवयकतेनुसार बदल करण्यात येईल़\n२. ज्या फेरीचे आगाऊ आरक्षण करावयाचे आहे त्या फेरीचे आरक्षण सदर फेरी सुटणार्या दिवाशी व सुटण्याच्या नियोजित वेळेपुर्वी १ तास अगोदर पर्यंत किंवा त्या फेरीचा आरक्षण तक्ता (विंडो बुकींग रिटर्न) छापण्याची वेळ यापैकी जे अगोदर घडेल त्या वेळेपर्यंतच मिळू शकेल\n३. नियोजित फेरीस सुटण्यास / पोहचण्यास नियोजित वेळेपेक्षा विलंब झाला, मार्गात बदल झाला, सेवापरकारात बदल झाला या व इतर अन्य कारणाने प्रवाशास कोणतेही नुकसान पोहोचल्यास अगर प्रवाशाची कोणतीही गैरसोय झाल्यास त्याबाबत रा़ प महामंडळ जबाबदार राहणार नाही़\n४. एकदा आरक्षण करण्यात आल्यानंतर त्यामध्ये प्रवासाची तारीख /वेळ , नांव , लिंग , वय,बसण्याचे ठिकाण इ. यामध्ये बदल करता येणार नाही.\n११. तिकीट रद्द करण्याबाबतचे नियम व परताव्याबाबतची कार्यपद्दतीः\nदिनांक १०.०६.२०१७ पासून सामान्य स्थायी आदेश क्रमांक १२०० दिनांक १०.०३.२००८ कलम क्रमांक ३.१ मध्ये पुढील प्रमाणे बदल करण्यात येत आहे.\n1. बस फेरी सुटण्याच्या नियोजित वेळेच्या २४ तास अगोदर पर्यंत तिकीट रद्द केल्यास १० टक्के प्रवास भाडे वसूल करून + आरक्षण आकार कपात करण्यात येईल.\n2. बस फेरी सुटण्याच्या नियोजित वेळेच्या १२ तास अगोदर पर्यंत तिकीट रद्द केल्यास २५ टक्के प्रवास भाडे वसूल करून + आरक्षण आकार कपात करण्यात येईल.\n3. बस फेरी सुटण्याच्या नियोजित वेळेच्या ०४ तास अगोदर पर्यंत तिकीट रद्द केल्यास ५० टक्के प्रवास भाडे वसूल करून + आरक्षण आकार कपात करण्यात येईल.\n4. बस फेरी सुटण्याच्या नियोजित वेळेच्या ०४ तास अगोदर पर्यंत तिकीट रद्द करता येईल सदर कालावधी नंतर आरक्षित तिकीट रद्द करता येणार नाही.\n5. तिकीट रद्द करण्याकरिता कोणताही आकार ( रद्दीकरण आकार )घेण्यात येणार नाही.( पूर्वी जो कलम ३.२ मधील (i) व (ii) तरतुदी प्रमाणे ०.५० पैसे व रु.१.०० आकारण्यात येत होता)\n6. पुसट,खराब झालेल्या,फाटलेल्या किंवा जीर्ण झालेल्या आगाऊ आरक्षण तिकिटावर परतावा मिळणार नाही.\nटीप : नियोजित सुटण्याची वेळ म्हणजे मूळ ठिकाणा पासून ( बस स्थानक ) सुटण्याची वेळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/jammu-kashmir-news-soldier-injured-pakistan-firing-61519", "date_download": "2018-12-16T04:26:27Z", "digest": "sha1:AM5NS4KKWAIOHDQDJ7WVL2Y3D4H7FUWN", "length": 12406, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "jammu-kashmir news soldier injured in pakistan firing पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन: गोळीबारात जवान जखमी | eSakal", "raw_content": "\nपाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन: गोळीबारात जवान जखमी\nशनिवार, 22 जुलै 2017\nजम्मू: जम्मू- काश्‍मीरमधील राजौरी जिल्ह्यात आज (शनिवार) मध्यरात्री पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय चौक्‍यांवर केलेल्या गोळीबारामध्ये एक जवान जखमी झाला आहे.\nया वेळी पाकिस्तानी लष्कराने भारतीय चौक्‍यांना लक्ष्य करण्यासाठी मध्यम पल्ल्याच्या शस्त्रांचा वापर केला अशी माहिती सूत्रांनी दिली. या गोळीबारामध्ये जखमी झालेल्या जवानास उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.\nई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:\nजम्मू: जम्मू- काश्‍मीरमधील राजौरी जिल्ह्यात आज (शनिवार) मध्यरात्री पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय चौक्‍यांवर केलेल्या गोळीबारामध्ये एक जवान जखमी झाला आहे.\nया वेळी पाकिस्तानी लष्कराने भारतीय चौक्‍यांना लक्ष्य करण्यासाठी मध्यम पल्ल्याच्या शस्त्रांचा वापर केला अशी माहिती सूत्रांनी दिली. या गोळीबारामध्ये जखमी झालेल्या जवानास उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.\nई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:\nमुलीवर अत्याचाराने पाथर्डी तालुक्यात संताप;विद्यार्थ्यांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा\nकल्याण डोंबिवली: जोरदार वाऱ्यासहित मुसळधार पाऊस\nकऱ्हाड: शहर व तालुक्यात सुमारे ६५ गुंडांच्या तडीपारीचे प्रस्ताव\nकोयना धरणाची पाणीपातळी झाली २१२५.१ फुट...\nमाजी मंत्री, पद्मभूषण शिवाजीराव पाटील यांचे मुंबईत निधन\nमासवण (पालघर): पुलावरून नदीत पडून तरूण बेपत्ता\nभंडारदरा ८०% भरले; मुळा पाणलोट क्षेत्र भिजून चिंब..\nसाक्री तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ; मजुरांचा शेतात येण्यासाठी नकार\nमोदींच्या धोरणांमुळेच काश्‍मीर होरपळतेय: राहुल गांधी\nममतांची आता 'भाजप हटाव' मोहीम\nऔट्रम घाटातील बोगदा ठरणार देशातील सर्वांत लांब\nऔरंगाबाद - औट्रम घाटात उभारला जाणारा 14.2 किलोमीटरचा बोगदा हा देशातील सर्वांत लांब बोगदा ठरणार आहे....\nकाश्‍मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार\nश्रीनगर : जम्मू- काश्‍मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात बुधवारी रात्रभर चाललेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. सोपोरच्या बर्थकला भागात दहशतवादी...\n'देश आर्थिक संकटात' : यशवंत सिन्हा\nपुणे : \"देशाची आर्थिक स्थिती वाईट आहे. सरकार कितीही आशादायी चित्र रंगवत असले तरीही देश आर्थिक संकटात आहे, ही वस्तुस्थिती आपण लवकरात लवकर...\nगोव्यात भाजप राजकीय कोंडीत\nपणजी : लोकसभेच्या निवडणुकीची उपांत्य फेरी समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल भाजपच्या विरोधात गेले आणि राज्यातील राजकीय...\nजम्मू-कश्‍मीरकडील संतूर या वाद्याला शास्त्रीय संगीत आणि चित्रपट तसंच सुगम संगीतातही मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या पंडित शिवकुमार शर्मा यांचे पुत्र व...\n#DecodingElections : भाजपबाबत हे तर होणारच होतं...\nदेशात हुकुमशाही सारखं वातावरण असल्याचं चित्र निर्माण केलं जात होतं ते बरोबर आहे की नाही हा वादाचा मुद्या असला तरी देशाची लोकांसाठी विश्‍वासार्ह...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कध���ही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/superstitious-yuvraj-singh-wears-champions-trophy-jersey-55337", "date_download": "2018-12-16T04:09:54Z", "digest": "sha1:6DF6NL6YGGVW3EOTDSKJ22NUQKE2LPL6", "length": 11285, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Superstitious Yuvraj Singh Wears Champions Trophy Jersey चॅंपियन्स करंडकातील जर्सी घालूनही युवराज अपयशी! | eSakal", "raw_content": "\nचॅंपियन्स करंडकातील जर्सी घालूनही युवराज अपयशी\nसोमवार, 26 जून 2017\nक्वीन्स पार्क येथे झालेल्या या सामन्यामध्ये युवराज फलंदाजीसाठी याआधीच्या चॅम्पियन्स करंडकामध्ये वापरलेली \"जर्सी' परिधान करुनच उतरला. मात्र तो 10 चेंडूंमध्ये अवघ्या 14 धावा करुन बाद झाला\nनवी दिल्ली - भारताचा शैलीदार फलंदाज युवराज सिंह याला गेल्या काही सामन्यांत सातत्याने येत असलेले अपयश भारतीय क्रीडा समीक्षकांच्या डोळ्यांत भरत आहे. वय वाढलेल्या व ऐन मोक्‍याच्या ठिकाणी अपयशी ठरणाऱ्या युवराजच्या भारतीय संघामधील स्थानाचा \"विचार' व्हावयास हवा, अशा आशयाचे मत गेल्या काही महिन्यांत विविध पातळ्यांवर व्यक्त करण्यात आले. यामुळे प्रचंड दडपणाखाली खेळत असलेल्या युवराजने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यामध्ये एक \"प्रयत्न' करुन पाहिला; मात्र यानंतरही त्याला मोठी खेळी करण्यात यश आले नाही.\nक्वीन्स पार्क येथे झालेल्या या सामन्यामध्ये युवराज फलंदाजीसाठी याआधीच्या चॅम्पियन्स करंडकामध्ये वापरलेली \"जर्सी' परिधान करुनच उतरला. मात्र तो 10 चेंडूंमध्ये अवघ्या 14 धावा करुन बाद झाला. या पार्श्‍वभूमीवर, त्याच्यावरील दडपण आणखी वाढल्याचे मानले जात आहे. युवराजला मोठी खेळी करण्यात अपयश आल्यानंतरही भारताने विंडीजवर मोठा विजय मिळविला.\nविराटने साजरे केले 25 वे कसोटी शतक\nपर्थ : भारताचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑप्टस मैदानावर सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शानदार खेळ करत कसोटी क्रिकेटमधील...\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\nअर्थ आणि 'अनर्थ' (भरत फाटक)\nरिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकार आमनेसामने आल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. ऊर्जित पटेल यांनी गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकूणच या दोन...\nआपण एखादा साधासुधा समज हेच सत्य मानतो. इतकंच नव्हे, तर अनेकदा हा आपला साधा समज हे सत्य नाहीच, तर एक आभास असं कोणी सिद्ध करून दाखवलं, तर आपल्याला त्या...\nप्रवास एका ध्यासाचा (सतीश व्यास)\n\"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला मिळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला...\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/dhule-news-students-health-checking-61132", "date_download": "2018-12-16T04:38:46Z", "digest": "sha1:N7VORTGXYR664EOCKDFFJ4HE66IMTQNC", "length": 17961, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dhule news students health checking मुंबईच्या तज्ज्ञांकडून तीन हजार शालेय विद्यार्थ्यांची मस्तिष्क तपासणी | eSakal", "raw_content": "\nमुंबईच्या तज्ज्ञांकडून तीन हजार शालेय विद्यार्थ्यांची मस्तिष्क तपासणी\nगुरुवार, 20 जुलै 2017\nएरव्ही महागडी फी, डाॅक्टरांकडे आठ दिवस नंबर लावणे; आदी समस्या पालकांना येतात. मात्र डाॅक्टरांचे पथकच थेट धुळेत येतात. त्यामुळे एक वैद्यकीय पातळीवरची महत्त्वपूर्ण सोय होत आहे. आवश्यकतेनुसार ईईजी,सीटी स्कॅन, एमआरआय, थेरपी प्रोग्रॅम तपासणी व औषध वाटप होत असते.\nधुळे : देऊर जिल्हा परिषद व जय वकिल फाऊंडेशन तर्फे यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या पाच वर्षात तीन हजार शालेय विद्यार्थ्यांची मोफत निदान व मस्तिष्क तपासणी करण्यात येत आहे.\nशून्य ते अठरा वर्षे वयोगटातील मस्तिष्क आजार असलेल्या विद्यार्थ्यांची तपासणी दरवर्षी बाळापूर च्या जिल्हा केंद्रावर केली जाते. या तपासणी मुळे जिल्ह्यातील गरीब पालकांना महत्वाची मदत झाली आहे. एक आशेचा किरण या शिबिराच्या माध्यमातून पालक व विद्यार्थ्यांना मिळाला आहे. कारण गरीब पालकांना आर्थ���क परिस्थिती मुळे व पुरेशी माहिती अभावी पुढील उपचारासाठी जाता येत नाही. मात्र मुंबई च्या डाॅक्टरांचे जम्बो पथक या शिबिरासाठी पाच वर्षापासून अथक परिश्रम घेत आहेत. यात मतिमंद, आॅटिजम, मेंदूचा पक्षाघात, नसांचा आजार, मूव्हमेंट डिसऑर्डर, असणारया बालकांवर निदान व उपचार केले जातात.\nएरव्ही महागडी फी, डाॅक्टरांकडे आठ दिवस नंबर लावणे; आदी समस्या पालकांना येतात. मात्र डाॅक्टरांचे पथकच थेट धुळेत येतात. त्यामुळे एक वैद्यकीय पातळीवरची महत्त्वपूर्ण सोय होत आहे. आवश्यकतेनुसार ईईजी,सीटी स्कॅन, एमआरआय, थेरपी प्रोग्रॅम तपासणी व औषध वाटप होत असते.\nसामाजिक भावनेतून जम्बो पथकात मुंबई येथील * पीडियाट्रिक न्युरोलाॅजिस्ट डाॅ. अनैता हेगडे, यांच्या सह जसलोक आणी वाडिया हाॅस्पिटलच्या तज्ज्ञ पथकातील डाॅ. सोनम कोठारी, डाॅ. रूचिता व्यास, डाॅ.इरावती पुरंदरे, डाॅ. तरीशी निमानी,* फिजिओथेरफिस्ट स्नेहल देशपांडे, विश्वेश बापट, देवर्षी सुमानिया, मिनाक्षी फेरवानी, ऑक्युपेशनल थेरपिस्ट रश्मी देसाई, सायली परब,स्पीच थेरपिस्ट जिग्नेश चौहान, श्वेता जाधव, *समन्वयक शिल्पा चव्हाण, *ईईजी टेक्निशियल स्नेहा देसाई, देशांशी गाला, योगेश सोनवणे, मुकेश कुमार, *डायटिशियन रिमा देसाई, *सोशल वर्कर काना पारधी, *वाॅलेन्टीयरस जिनाली मोदी, साची दलाल, रोहन हेगडे आदिंचा समावेश आहे.\nप्रत्येक सहा महिन्यात डाॅ. अनैता हेगडे या शिबिर घेत आहे. या मध्ये दर सहा महिन्याची महागडी औषधे गरीब पालकांना मोफत देतात. ज्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित चालता येत नाही. त्यांच्या पायांचे मोजमाप घेऊन स्लिंट कॅलिपर मोफत देण्यात येतात.\n2012 ते 2017 दरम्यान वर्षात शिबिरात झालेली तपासणी व वैद्यकीय सुविधा\n*शिबिरात सांगितल्यानुसार विद्यार्थ्यांना आहार द्यावा.\n*अर्थोपेडीक स्लिंट दिले आहे; त्याचा पूर्ण वापर करा.\n*फीट्स येणार्या विद्यार्थ्यांच्या औषधात खंड पडू देऊ नये. अन्यथा मागील ट्रिटंमेंन्ट चा काही उपयोग होत नाही.\n*फिजिओथेरपी, स्पीचथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी सेवा पालकांनी नियमित विद्यार्थ्यांची करावी.\n*दररोज चे निरिक्षण करून शिबिरात माहिती डाॅक्टरांना देणे.\nई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:\nअजय देवगण साकारणार तानाजी मालुसरे\nकंगना राणावत चित्रीकरणादरम्यान जखमी; \"आयसीयु'त दाखल\nशिमलाजवळ बस दरी��� कोसळून 20 जण ठार\nगडचिरोली: एटापल्ली तालुक्यात नक्षलवाद्यांकडून पोस्टरबाजी\nनगर: संगमनेरच्या १३ गावे व ५८ वाडयांना टँकरने पाणीपुरवठा\nकोयना धरणाच्या साठ्यात 3.88 टीएमसीने वाढ\nवृद्ध दांम्पत्याला हवे 'इच्छामरण' चरितार्थ चालविणे झाले अवघड\nपाकिस्तान दहशतवाद्यांचे नंदनवन : अमेरिकेकडून शिक्कामोर्तब\nगावं महापालिकेत आल्यामुळे विकास होणार का\nबहिणीने दिले भावाला किडनीदानातून जीवदान​\nशेतकरी, दलित यांची भाजपला काळजी नाही: राहुल गांधी​\nआधी वेतनवाढ; मग शेतकऱ्यांवरील चर्चा; खासदारांची आग्रही भूमिका​\nशेतकऱ्यांच्या प्रश्‍नावरून शेट्टी-भाजपची खडाजंगी​\nविधानसभेतील स्फोटकांबाबत संभ्रम; योगी सरकार तोंडघशी​\n\"बीएमसीवर भरोसा'वरून शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा​\nपिंपरी चिंचवड शहरातील 30 लाखांचे खाद्यपदार्थ जप्त\nपिंपरी - खाद्यपदार्थांतील भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे गेल्या आठ महिन्यांमध्ये...\nराज्यात सात हजारांवर बोगस पॅथॉलॉजी लॅब\nनागपूर - अटी आणि नियमांना बगल देत राज्यात सात हजारांवर बेकायदेशीर पॅथॉलॉजी लॅब राज्यभरात सुरू असल्याची माहिती राज्य शासनाने महापालिका, जिल्हा...\nपुणे - चिक्कीचा प्रत्येक घास खाण्यास सुरक्षित असेल, अशी प्रयोगशाळेची मोहर उमटेपर्यंत विक्री करू नये, अशी नोटीस अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)...\nआटपाडी : डाळींब शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी\nआटपाडी - वादळी पावसामुळे टँकरच्या पाण्यावर जोपासलेल्या डाळींबाचे तेलकट आणि करपा रोगाने मोठे नुकसान केले आहे. याचे तातडीने पंचनामे करून हेक्टरी दोन...\nचतुःश्रूंगी पोलिसांकडून भेसळयुक्त खवा जप्त\nऔंध - गुजरातहून पुण्यात भाग्यलक्ष्मी ट्रॅव्हल्स या खाजगी वाहतुक करणा-या बस मधून आणला जाणारा भेसळयुक्त खवा चतुःश्रूंगी पोलिसांनी पकडला. तसेच...\nमंगळवेढा - ऑनरकिलींग प्रकरणातील श्रीशैल्यचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला\nमंगळवेढा - तालुक्यातील सलगर बुद्रुक येथील ऑनरकिलींग प्रकरणातील प्रियकर पती श्रीशैल्य बिराजदार याचा मृतदेह इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी रात्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅ��नल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/if-to-taste-fruits-of-development-then-power-should-be-of-bjp-in-dhule-cm/", "date_download": "2018-12-16T04:40:44Z", "digest": "sha1:5TKVD547YCTUJGSCC33YV2Q6P6RSNVDJ", "length": 12026, "nlines": 265, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "विकासाची फळे चाखायची असेल तर धुळे मनपात भाजपची सत्ता पाहिजे : मुख्यमंत्री - Maharashtra Today", "raw_content": "\nनिवडणुकांतील विजयासाठी नेतृत्वाचा पर्याय लागतो हा समज खोटा ठरला – संजय…\nभाजपा – सेना एकत्र लढल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव नक्की – मुख्यमंत्री\nसागरी मार्गाच्या भूमिपूजनाचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही\nमोदी सरकारला घरघर लागली : मुंडे\nप्रकाश जावड़ेकर ने कहा, राष्ट्रीय शिक्षा निति तैयार, किसी भी वक़्त…\nसरबजीत हत्या मामला : सबूतों के अभाव में दो प्रमुख गवाहों…\nसेना में दुभाषिए और साइबर विशेषज्ञों जैसी भूमिकाओं में महिलाओं की…\nमहाराष्ट्र : कांग्रेस विधायक नितेश राणे ने मंत्री कदम को कहा…\nHome मराठी Dhule Marathi News विकासाची फळे चाखायची असेल तर धुळे मनपात भाजपची सत्ता पाहिजे : मुख्यमंत्री\nविकासाची फळे चाखायची असेल तर धुळे मनपात भाजपची सत्ता पाहिजे : मुख्यमंत्री\nधुळे : विकासाची फळ चाखायची असतील, तर महापालिकेत भाजपचे सरकार पाहिजे. धुळ्यात राज्य चालेल तर कायद्याचे, गुंडागर्दीचे नाही. धुळे भयमुक्त केले जाईल. केंद्रात भाजपा, राज्यात भाजपा आणि धुळ्यात गुंडांचे राज्य, असे चालणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात धुळे महापालिकेत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला आणि घोषणांचा पाऊस पाडला. धुळे महापालिकेत गेली 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. धुळे महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी जंगी सभा घेतली. सभेला गिरीश महाजन, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे अशी सर्व दिग्गज नेते उपस्थित होते.\nयावेळी केलेल्या महापालिका हे टक्केवारीचं ठिकाण बनवले, आता परिवर्तनाची वेळ आली आहे तुम्ही धुळ्याची सत्ता द्या आणि विकासाची ��बाबदारी माझ्यावर सोपवा असे आवाहनही त्यांनी केले. धुळ्याचे नागरिक सोशिक आहेत. इथे पिण्याचे पाणी नाही, गटारीची अवस्था वाईट आहे, रस्ते नाहीत, पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी धुळ्याकडे दुर्लक्ष केल्याचे ते म्हणाले.\nरेल्वे प्रकल्प, रस्ते प्रकल्प, डीएमआयसी यामुळे आता अनेक विकास कामं होत आहेत. त्यामुळे रोजगार संधी निर्माण होतील. धुळ्यातील अतिरिक्त कराच्या प्रश्नात सरकार लक्ष घालेल. त्यात सुसूत्रता आणण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.\nआज केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर गुंतवणुकीचा वेग वाढला असून धुळ्याला उत्तम शहर बनवू असे आश्वासनही त्यांनी दिलंधुळ्यातील हद्दवाढीतील गावांसाठी विशेष आराखड्याला मंजुरी दिली जाईल. शहर बकाल असतील, तर तेथे गुंतवणूक येत नाही, असेही ते म्हणाले.\nNext articleगायक मिका सिंगला दुबईत अटक\nनिवडणुकांतील विजयासाठी नेतृत्वाचा पर्याय लागतो हा समज खोटा ठरला – संजय राऊत\nभाजपा – सेना एकत्र लढल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव नक्की – मुख्यमंत्री\nसागरी मार्गाच्या भूमिपूजनाचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही\nलठ्ठ मुलीशी लग्न करा आणि जगा १० पट जास्त आनंदी आयुष्य\nमुलांच्या पहिल्या स्पर्शा नंतर मुली ‘हा’ विचार करतात\n‘या’ मुद्यांवर भांडण झाल्याने कपल्समध्ये वाढते प्रेम\nलग्नाबाबत प्रश्न विचारणाऱ्या नातेवाईकांचे अश्या प्रकारे करा तोंड बंद..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.livepro-beauty.com/mr/disaar-china-factory-low-price-oil-control-dye-natural-plant-anti-hair-loss-private-label-hair-growth-oil-for-men-and-women.html", "date_download": "2018-12-16T04:00:39Z", "digest": "sha1:NMP5Y6IRVJTOXXIKTEASEB7ZBHAVR2C2", "length": 9271, "nlines": 245, "source_domain": "www.livepro-beauty.com", "title": "", "raw_content": "Disaar चीन कारखाना कमी किंमत तेल नियंत्रण पुरुष आणि महिला नैसर्गिक वनस्पती विरोधी केस गळणे खाजगी लेबल केस वाढ तेल रंगणे - चीन ग्वंगज़्यू Livepro सौंदर्य प्रसाधने\nशरीर केस काढून टाकणे\nकृशता प्राप्त करून देणारे क्रिम\nताणून गुण काढणे क्रिम\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nशरीर केस काढून टाकणे\nकृशता प्राप्त करून देणारे क्रिम\nताणून गुण काढणे क्रिम\nसौंदर्य वैयक्तिक काळजी जगप्रसिद्ध Aichun त्वचा शरीर क ...\nAichun सौंदर्य व्यावसायिक 3-मिनीटांच्या जलद पाय armpi ...\nDisaar व्यावसायिक 3-मिनीटांच्या जलद पाय काख priva ...\nAichun कारखाना किंमत मुरूम काढा मास्क काढून ...\nDisaar चीन कारखाना कमी किंम�� तेल नियंत्रण रंग कला ...\nसर्वोत्तम प्रभावी लसूण नितंब वाढ लिफ्ट cellu ...\nAichun सौंदर्य सेंद्रीय हर्बल साहित्य थट्टेचा विषय परिणाम ...\nकमी MOQ Aichun सौंदर्य गरम विक्री शुद्ध पोषक regrow ...\nDisaar चीन कारखाना कमी किंमत तेल नियंत्रण पुरुष आणि महिला नैसर्गिक वनस्पती विरोधी केस गळणे खाजगी लेबल केस वाढ तेल रंगणे\nएफओबी किंमत: यूएस $ 0.5 - 9,999 / तुकडा\nMin.Order प्रमाण: 100 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 10000 तुकडा / दरमहा तुकडे\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nकेस तेल , केस तेल\nGuangdong, चीन (मुख्य भूप्रदेश)\nविरोधी केस तोटा तेल\nकेस गळणे क्षेत्र वापरा\nदरमहा 100000 तुकडा / तुकडे\nउत्पादन आकार: 3.8 * 3.6 * 10.3 सेंमी\nप्रमाणात (तुकडे) 1 - 10 > 10\nEST. वेळ (दिवस) 7 वाटाघाटी करण्यासाठी\nDisaar चीन कारखाना कमी किंमत तेल नियंत्रण पुरुष आणि महिला नैसर्गिक वनस्पती विरोधी केस गळणे खाजगी लेबल केस वाढ तेल रंगणे\nमागील: निर्माता पुरवठा चरबी कारखाना किंमत aichun सौंदर्य घरी वापर जळत पोट सर्वोत्तम 3 दिवस बारीक मलई\nपुढे: क्षणात टाच दुरुस्ती हात पाय काळजी पाऊल हात मलई चमकवण्याची moisturizing कोरडी त्वचा\nस्वस्त हेअर तेल उत्पादक\nस्वस्त हेअर तेल उत्पादक OEM\nस्वस्त केस तेल OEM\nहेअर तेल उत्पादक OEM\nDisaar चीन निर्माता घाऊक तेल नियंत्रण ...\n2018 Disaar नवीन आगमन नैसर्गिक वनस्पती विरोधी रंगणे ...\n2018 Disaar गरम विक्री खाजगी लेबल नैसर्गिक योजना ...\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nक्रमांक 5, Gongye Ave., Donghua उद्योग क्षेत्र, Renhe टाउन, Baiyun जिल्हा\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/42944", "date_download": "2018-12-16T03:27:32Z", "digest": "sha1:2NSZIMSGSTRZJIUPJVIZVUO45XK5OGCS", "length": 18326, "nlines": 171, "source_domain": "www.misalpav.com", "title": "छंद पाककलेचा | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nभातूकली खेळता खेळता अलगद कधी मला पाककलेची आवड निर्माण झाली ते कळलेच नाही. भातूकलीत अंगणातल्या झाडपाल्यांची भाजी करता करता हळू हळू आजी आणि आईकडे खर्‍या भाज्या मागून छोटीशी चुल लावून भातुकलीतले खरे जेवण बनवू लागले. दोघींनीही कधी भाज्या फुकट जातात किंवा इतर गोष्टींमुळे मनाई केली नाही व घरातील सगळेच माझ्या भातुकलीतल्या जेवणाची (माझ्या समोर) नाके न मुरडता, खोटी का होईना वाहवा करत आले त्यामुळे माझी आवड कले कलेने वाढत गेली. शालेय जीवनातील आठवी-नववी पासून विविध पुस्तकांमध्ये लिहीलेल्या रेसिपी वाचून नविन नविन पदार्थ बनविणे हा माझा रोजच्या दिनक्रमातील रिकाम्या वेळातील आवडता छंद झाला. पदार्थ बनवताना वाचून ते मन लावून, प्रमाणशीर घटक घेऊन केल्याने पदार्थ तंतोतंत जमू लागले व त्यामुळे पाकशास्त्राची आवड द्विगुणित होऊ लागली. सुरूवातीला जाणवणारे चटके, दाह, उडणारे तेल, भाजणे ह्या गोष्टींतून पाककला जोपासताना कशी सावधगिरी बाळगायला पाहिजे ह्याचे धडे मिळत गेले.\nलग्न झाल्यावर तर स्वयंपाकाला जबाबदारीची जोड लागली आणि सासरीही होणार्या माझ्या पककलेच्या कौतुकामुळे आमविश्वास बळावू लागला. होणार्या प्रत्येक सणांचे पारंपारीक पक्वान्न, नैवेद्य यांच्या पाकक्रिया करताना पारंपारीक पदार्थांबद्दल आदर आणि अभिमान वाटू लागला. शिवाय प्रत्येकाची आवड, पथ्य जोपासताना, अधिकाधिक पदार्थ, त्यातील पोषणमुल्यां बद्दलच्या ज्ञानात भर पडू लागली. श्रावणी आणि राधा ह्या दोघी मुली झाल्यनंतर त्यांच्यासाठी पोषक पदार्थांच्या शोधात असताना अजुन चविष्ट व पौष्टीक खाऊ तसेच चटपटीत पदार्थांच्या रेसिपीत भर पडत गेली.ह्या रेसिपीज लक्षात रहाव्यात व वारंवार करता याव्यात म्हणून लिहून ठेऊ लागले.\nहळू हळू माझ्या पाककलेला इंटरनेटचा मोठा आधार मिळू लागला. त्यामध्ये मायबोली डॉट कॉम, मिसळपाव डॉट कॉम ह्यावर मराठीत सुलभ रितीने लिहीलेल्या रेसिपीज मिळू लागल्या व त्या पाककृती करुन माझ्या कलेत नाविन्याची भर पडत गेली. तिथे फोटो सकट मिळणार्या वैविध्यपुर्ण रेसिपीज पाहून प्रतिसाद लिहीता लिहीता \"हम भी किसिसे कम नहीं\" बडेजाव मारत आपणही आपल्या जवळच्या रेसिपीज सगळ्यांबरोबर शेयर करू शकतो ह्या विचारांबरोबरच माझ्या पाककलेला जोडकला लाभली ती रेसिपीज लिहीण्याची.\nपावसाळ्यात ऑफिस सुटले की मार्केट गाठायचे ठाकरीणींना शोधून त्यांच्याकडे कुठल्या नविन नविन रानभाज्या आल्यात त्या बघायच्या. त्यांनाच त्यांची रेसिपी विचारली की त्या काय खुष व्हायच्या. मग भाजीचा फोटो, इतर घटकांचा फोटो, स्टेप बाय स्टेप फोटो व शेवटी तयार रेसिपीचा फोटो काढताना खुपच कसरत व्हायची. आता मी फोटोची क्वालीटी अजुन चांगली यावी म्हणून चांगला कॅमेराही घेतला.\nमाशांनी मला भरपूर साथ दिली. खर सांगायच तर मलाच माहीत नव्ह्त इतके मासे असतात ते. मलाही ५-६ प्रकार असतील असच वाटलेल. पण रोज मार्केट मध्ये जायचे आणि आता कुठला नविन मासा घ्यायचा असा विचार करत असले की लगेच समोर टोपलीतला नविन मासा मला खुणवायचा. रेसिपी बनवून झाली की ती दुसर्‍यादिवशी आंतरजालावर प्रकाशीत केली आणि कौतुकवृष्टी झाली की सगळे कष्ट फळाला यायचे. मी लिहीलेल्या रेसिपीज इतक्या सगळ्यांना आवडतील आणि मी रानभाजीचे तीस प्रकार आणि माशाचा पन्नासावा प्रकार गाठेन हे मला स्वप्नातही वाटल नव्हत.\nमी एकत्र कुटुंब पद्धतीत रहाते. माझ्या रेसिपीजच्या उंचीच्या आकड्याला आणि कला विस्तारीत व्हायला खरी साथ दिली ती माझे पती व घरातील सर्व सदस्यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाने. त्यांनीही नविन मासे, भाज्या कोणतीही हरकत न घेता स्विकारल्या. काही भाज्या व मासे बेचव असायचे व ते मलाच नाही आवडायचे तरीही तो बेचवीचा दोष मला न देता भाजी/माशालाच जायचा ही माझ्या कलेची मोठी जीत होती. नेहमीच जेवणात परफेक्शन होत अस नाही. कधीतरी इकडे तिकडे होत पण ते मला सांगून समजावून घेतात घरची मंडळी.\nमी प्रत्येक भाजी किंवा मासा पूर्ण चौकशी करुनच घेते. खात्री पटली तरच घेते. मी सगळ्यांना हेच सांगते की कोणतीही रानभाजी घेताना ती ओळखीच्या विक्रेत्याकडून विचारपूरस करून खात्रीपूर्वक घ्या.अजुनही मला वॉट्सअ‍ॅप किंवा आंतरजालावर रानभाजी किंवा माश्यांबद्दल विचारणा करणारे मेसेज आले की मला खुप छान वाटत. आपल्याजवळ असलेली माहीती एखाद्यला शेयर करण्यातला आनंदच काही वेगळा असतो.\n(वरील लेख महाराष्ट्र टाईम्स च्या पुरवणीतील छंद ह्या कॉलममध्ये प्रकाशीत झाला होता)\nमी माझ्या रेसिपीजचा ब्लॉग सुरु केला आहे. तुमच्या सहकार्यामुळे आणि शुभेच्छांमुळे हे शक्य झाले. तुमच्या शुभेच्छा अशाच कायम राहुद्यात व माझ्या ब्लॉगवरही इथल्यासारखेच प्रतिसाद येउद्या ही मनोकामना. http://gavranmejvani.blogspot.com/\nतुमचा चवदार पर्वास असाच बहरत जावो आणि आमच्या रेसिपीज्ञानात भर पडत राहो\nतुझ्या मासे पाककृती एक पोस्टमध्ये सगळ्या लिंक्स व्हॉट्स अप वर खुप जणांनी शेअर केल्या होत्या,त्या प्रत्येकाला मी तुझं नाव घालून ती पुढे पाठवायला लावली होती.\nखुप खुप धन्यवाद नुतन.\nखुप खुप धन्यवाद नुतन.\nएकेकाळच्या, खरंतर सर्वकाळच्या लिजंड्स असणाऱ्या, रुचिरा, अन्नपूर्णा, रसचंद्रिका यांच्या पंगतीत मानाने बसणारं पुढचं पुस्तक बराच काळ निघालं नाहीये. जागुताई मनावर घे.\nआता तर लठ्ठपणा, पथ्यकर पाककृती, संतुलित आहार , मधुमेहींसाठी पाककृती अशी सर्व आजारी पुस्तकं दिसतात.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 11 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://smundhe.blogspot.com/2012/06/blog-post_25.html", "date_download": "2018-12-16T04:00:18Z", "digest": "sha1:ZE5LZL2YWV35OUVT6AC57NWKVU4MTOT2", "length": 18537, "nlines": 53, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: तंत्र खरीप कांदा उत्पादनाचे...", "raw_content": "\nसोमवार, २५ जून, २०१२\nतंत्र खरीप कांदा उत्पादनाचे...\nMonday, June 25, 2012 AT 03:30 AM (IST) Tags: agro plannig खरीप कांद्याचे एकरी कमीत कमी आठ ते दहा टन उत्पादन मिळणे आवश्‍यक आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड झाली तर कांदा सप्टेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात काढणीला येतो. राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्राने खरीप कांदा उत्पादनाच्या अडचणी समजून उत्पादन तंत्र विकसित केले आहे. डॉ. विजय महाजन खरीप हंगामात होणारा रोगांचा प्रादुर्भाव, सतत पडणाऱ्या पावसामुळे फवारणी करण्यास अडचण, पाण्याचा निचरा न झाल्याने कांदे सडतात, माना लांब होतात, त्यामुळे कांदे न पोसणे, ओल्या जमिनीमुळे सुकवणी न होणे, कापणीनंतर लगेच कोंब येणे या समस्यांमुळे खरीप कांदा लागवड परवडत नाही. बी फोकून किंवा पेरून लागवड केल्यामुळे त्यात व्यवस्थित अंतर राखता येत नाही. दाटी झाली तर विरळणी करावी लागते. तणाचा जोर वाढला तर कांद्याची रोपे पिवळी पडतात, खुरटी राहतात, प्रसंगी मरतात. शिवाय, खुरपणीचा खर्च वाढतो. खरीप कांद्याचे अपेक्षित उत्पादन मिळवायचे असेल तर लागवडीचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळणे अत्यंत आवश्‍यक आहे. खरीप कांदा ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर या महिन्यांत बाजारात आणता आला तरच चांगला भाव मिळतो, त्यासाठी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा मे महिन्यात बी पेरणी करून, रोपांची लागवड जून-जुलैच्या पहिल्या आठवड्यात होणे आवश्‍यक आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड झाली तर कांदा सप्टेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात काढणीला येतो. या काळात पाऊस नसेल तर काढणी व तात्पुरती सुकवणी चांगली होऊ शकते. रोपांची लागवड जितकी उशिरा होईल तितकी काढणी लांबते. डिसेंबर - जानेवारीत कांदा काढणीस आला तर त्यास राजस्थान व कर्नाटकमधून येणाऱ्या कांद्याशी स्पर्धा करावी लागते. पर्यायाने भाव कमी मिळतात. जातींची निवड खरीप हंगामासाठी अधिक आर्द्रता, दमटपणा अशा प्रकारच्या वातावरणात तग धरणारी आणि 90 ते 100 दिवसांत तयार होणारी जात आवश्‍यक असते. बरेच शेतकरी पारंपरिकरीत्या वाढवलेल्या हळवा प्रकारातील जातीची लागवड करतात. त्यामुळे रंग, आकार व वजन याबाबत एकसारखेपणा नसतो; तसेच सर्वच कांदे एकसारखे पोसत नाहीत. चिंगळी कांद्याचे प्रमाण जास्त असते. हे लक्षात घेऊन लागवडीसाठी बसवंत 780, फुले समर्थ, ऍग्रिफाउंड डार्क रेड, अर्का कल्याण, एन 53, भीमा सुपर जातींची निवड करावी. लागवडीचा आराखडा पारंपरिक पद्धतीने शेतकरी सरी - वरंबे किंवा सपाट वाफ्यांत रोपांची लागवड करतात. कधी-कधी जोराचा पाऊस झाला तर वाफ्यांत पाणी साचते. तेव्हा लागवडीसाठी हलक्‍या मुरुमाच्या व उताराच्या जमिनी निवडाव्यात. लागवडीच्यादृष्टीने उताराशी समांतर रुंद गादीवाफे करावेत. गादीवाफे ट्रॅक्‍टरच्या सरी यंत्राने करता येतात. गादीवाफ्याची रुंदी 120 सें.मी. असावी. दोन बाजूच्या सऱ्या एक फूट रुंदीच्या असाव्यात. पाणी देण्यासाठी ठिबक किंवा तुषार सिंचनाचे नियोजन करावे. गादीवाफ्यावर रोपांची लागवड करावी. या लागवडीत पावसाचे पाणी साचत नाही, त्यामुळे कांदे सडणे किंवा माना लांबणे हे प्रकार होत नाहीत. गादीवाफ्याची उंची 15 सें.मी. असल्याने मुळांजवळ पाणी साचत नाही. पावसाचे पाणी वाफ्यावरून बाजूच्या सरीमध्ये जमा होते. वाफे जमिनीच्या उताराशी समांतर असल्याने सहज वाहून नेता येत��. सरी - वरंब्यात पाणी बराच काळ साचून राहिले व व्यवस्थित वाफ्याच्या बाहेर काढता आले नाही तर सड वाढते; शिवाय सरी - वरंब्यात रोपांची संख्या लागवडीत कमी बसते. खरीप हंगामात 10 x 15 सें.मी. अंतरावर पुनर्लागण करावी. रोपे लागवड करताना ती अंगठ्याने दाबू नयेत, यामुळे माना वाकड्या होऊन वाढीस वेळ लागतो. कांदा संशोधन केंद्रावर खरीप हंगामात 1100 मि.मी.पेक्षा जास्त पाऊस पडून देखील रुंद गादी वाफ्यावर खरीप जातीचे हेक्‍टरी 25 टनपेक्षा जास्त उत्पादन मिळाले. खतांचे नियोजन कांदा पिकाला माती परीक्षणानुसार प्रति हेक्‍टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश व 45 किलो सल्फर (गंधक)ची शिफारस केली आहे. दहा टन शेणखत व पाच टन कोंबडी खत नांगरणीनंतर उन्हाळ्यात पाळीपूर्वी द्यावे. शेणखत टाकण्यापूर्वी जवळ-जवळ 15 ते 20 दिवस आधी त्यात पाच किलो प्रति हेक्‍टर या प्रमाणात ट्रायकोडर्मा मिसळून खताच्या ढिगाला हलके ओले करून झाकून ठेवावे. त्यामुळे शेणखतात ट्रायकोडर्माची चांगली वाढ होते. त्यानंतर हे शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. तुषार सिंचनाची सोय असल्यास सात सें.मी. खोलीपर्यंत पाणी द्यावे, त्यामुळे गवताचे बी उगवून येते, तणांचे प्रमाण कमी राहण्यास मदत होते. वाफसा आल्यानंतर काकऱ्याची पाळी करावी, त्यामुळे उगवलेल्या तणाचे नियंत्रण होते. रुंद गादी वाफे तयार करण्यापूर्वी हेक्‍टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश दाणेदार खताच्या माध्यमातून पेरावे. त्यासोबत दाणेदार गंधक 45 किलो वापरावे. खत पेरून गादी वाफे तयार करावेत. खत अगोदर पेरल्यामुळे ते योग्य खोलीवर गाडले जाते. राहिलेले 50 किलो नत्र तीन-चार हप्त्यांत द्यावे. ठिबक सिंचन असेल तर खताच्या टाकीतून युरियाद्वारे नत्र द्यावे. तुषार सिंचनाचे नियोजन असेल तर गादी वाफ्यावर हाताने फेकून द्यावे व नंतर संच चालवावा. सतत पडणाऱ्या पावसाने व वाहत्या पाण्याने खत मुळाच्या खाली जाते किंवा वाहून जाते, तेव्हा एकाच वेळी जास्त खत न देता चार ते पाच हप्त्यांत विभागून द्यावे. पीक 60 दिवसांचे झाल्यानंतर एकदा व 75 दिवसांनंतर दुसऱ्यांदा 19ः19ः19 या विद्राव्य खताची (पाच ग्रॅम प्रति लिटर) फवारणी करावी. सोबत स्टिकर्स मिसळावे. गरजेनुसार 0ः0ः50 या खताचाही वापर (पाच ग्रॅम प्रति लिटर) करावा. फवारणीद्वारे ही खते दिल्यामुळे कांद्याची फुगवण चांगली होते. आवश्‍यकतेनुसार माती परीक्षणानुसार जस्त, लोह व मॅंगनीज या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा. पिकाची फाजील वाढ थांबविणे कसदार जमीन, खतांच्या अधिक मात्रेमुळे कांद्याची पात वाढते. माना जाड होतात. कांदा पोसण्यास सुरवात 80 ते 90 दिवसांनंतर होते, त्यामुळे काढणी लांबते, कांदे लांबुळके निघतात. उशिरा लागवड झाली असेल, तरीदेखील पानांची वाढ मर्यादेपेक्षा जास्त होते. पानांची वाढ रोखण्यासाठी व कांदे पोसण्यासाठी पीक 60 ते 75 दिवसांचे असताना त्यावर एक लिटर पाण्यात सहा मि.लि. क्‍लोरमेक्वॉट क्‍लोराईड हे वाढप्रतिबंधक संजीवक फवारावे. फवारणीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्‍यक आहे. पाणी व्यवस्थापन पावसाच्या दोन पाळ्यांत अंतर पडले तरच ठिबक किंवा तुषार सिंचनाद्वारे एक-दोन वेळा पाणी द्यावे. काढणीपूर्वी दोन आठवडे अगोदर पाणी बंद करावे, त्यामुळे कांदा चांगला पोसतो, सड कमी होते, माना जाड होत नाहीत. सध्याच्या परिस्थितीत जमिनीचा पोत आणि पावसाची परिस्थिती पाहून पाणी व्यवस्थापन करावे. तणांचे नियंत्रण कांद्यामध्ये तणांचा बंदोबस्त वेळेवर केला नाही, तर 40 ते 50 टक्के नुकसान होते. खरीप हंगामात इतर हंगामांपेक्षा तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. रोपांची लागवड करण्याअगोदर तीन दिवस आधी वाफ्यावर ऑक्‍सिफ्लोरफेन 1.5 मि.लि. प्रति लिटर किंवा पेंडीमिथॅलीन एक लिटर पाण्यात तीन मि.लि. या प्रमाणात फवारले, तर 45 दिवसांपर्यंत तणांचा उपद्रव होत नाही. तणनाशक मारताना जमिनीत भरपूर ओलावा असणे आवश्‍यक आहे. 45 दिवसांनंतर केवळ गवत उपटून काढले तर तणांचे संपूर्ण नियंत्रण होते.\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे ११:२७ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nतंत्र कोरडवाहू बीटी कपाशी लागवडीचे\nतंत्र खरीप कांदा उत्पादनाचे...\nएखाद्या वेबसाईटचा जागतिक आणि भारतीय क्रमांक कसा पह...\nयशस्वी दूध व्यवसायाचे मर्म कमी भाकड काळात\nजनावरांना चारा खाऊ घालताना...\nमत्स्य शेतीसाठी तलाव कसा असावा - खार जमीन संशोधन...\nमक्‍याचा तुरा काढणे फायदेशीर ठरते\nकापसात १८ ते २८, ज्वारीत ५३ टक्के वाढ \nतंत्र गोड ज्वारी लागवडीचे...\nतूर पेरणीची वेळ साधा\nसुधारित पद्धतीने करा मका लागवड\nअधिक उत्पादनासाठी मका लागवडीची सूत्रे\nकमी कालावधीचे मूग आणि उडीद\nकस�� वाढवाल संकरित बीटी कपाशीचे उत्पादन\nभरघोस उत्पादनासाठी-बाजरी लागवड तंत्रज्ञान\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/new-song-of-film-tubelight-262054.html", "date_download": "2018-12-16T03:16:20Z", "digest": "sha1:EZAR7RZJ6HARYYXYNQRUEEGLJBZGYPXZ", "length": 10900, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'ट्युबलाइट'च्या नव्या गाण्याची एकच धूम", "raw_content": "\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशा��ा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIRAL VIDEO: सोनाराच्या डोळ्यादेखत पळवल्या सोन्याच्या बांगड्या\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n'ट्युबलाइट'च्या नव्या गाण्याची एकच धूम\nया गाण्यात सलमान खान आणि सोहेल खान यांच्यातलं भावाचं नातं, त्यांचं प्रेम अधोरेखित होतं.\n02 जून : सलमान खानच्या 'ट्युबलाइट'चं दुसरं गाणं रिलीज झालंय. 'नाच मेरी जान' असे गाण्याचे बोल आहेत. या गाण्यात सलमान खान आणि सोहेल खान यांच्यातलं भावाचं नातं, त्यांचं प्रेम अधोरेखित होतं.\nइंटरनेटवर या गाण्यानं धूम माजवलीय. अमिताभ भट्टाचार्यच्या शब्दांना संगीतकार प्रीतमनं स्वरसाज चढवलाय. 'ट्युबलाइट' येत्या इदला रिलीज होतोय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: salman khantubelightट्युबलाइटनाच मेरी जानसलमान खान\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://msrtc.maharashtra.gov.in/index.php/node/cc/13", "date_download": "2018-12-16T03:47:30Z", "digest": "sha1:X7C5XF5MPP6TWC5PATE3WWF3FDYU5VUM", "length": 14807, "nlines": 166, "source_domain": "msrtc.maharashtra.gov.in", "title": "Welcome to MSRTC :: Maharashtra State Road Transport Corporation", "raw_content": "\nदिवाळी हंगाम २०१८ मध्ये दि.०१ नोव्हेंबर, २०१८ ते १६ नोव्हेंबर,२०१८ या कालावधीत प्रवास भाड्यात १० % वाढ\nएसटी महामंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिया व त्यानुषंगिक परीक्षेसंदर्भात कृपया उमेदवारांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये - मा. मंत्रीमहोदयांचे निवेदन.\nदररोज प्रवास करणार्या प्रवाशांना सवलतीचे पास -\nअ) दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मासिक सवलतीचे पास :\nपूर्वी दररोज प्रवास करणार्या प्रवाशांमध्ये नोकरदार वर्ग व व्यापारी वर्ग असे वर्गीकरण करुन त्यांना सुटटीचे दिवस वगळून प्रवास करण्यासाठी सवलतीचा पास देण्यात येत असे. तथापि महामंडळाने ठराव क्र. ९८.०५.२१, दिनांक २१.०५.१९९८ नुसार सदर योजनेमध्ये सुधारणा केली असून २० दिवसाच्या दुहेरी प्रवासाचे भाडे आकारुन मासिक पास देण्यात येतो.\nब) दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रैमासिक सवलतीचे पास :\nपत्र क्र.राप/ वाह/ चालन/ सवलत/ त्रैमासिक पास/ २४५९ दिनांक २३ एप्रिल, २०१० नुसार दररोज प्रवास करणार्या प्रवाशांना ५० दिवसांचे दुहेरी प्रवास भाडे भरुंन तीने महिने प्रवास करण्याची सवलत दिनांक २ मे २०१० पासून देण्यात आली आहे. रातराणी सेवा जादा बसेस - प्रवाशांचा रात्रीच्या बसमधून प्रवास करण्याचा वाढलेला कल विचारात घेऊन रात्रीच्या जादा बसेस सोडण्यात येतात. यापूर्वी रात्रीच्या जादा बसेस सोडण्यात येत नसत. प्रासंगिक करारावर सुध्दा रात्रीच्या जादा बसेस देण्यात येतात.\nरा.प.महामंडळांकडून २७ विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाडयात सवलती देण्यात येत आहेत. सदर सवलतींपोटी सन २०१२-२०१३ या वित्तिय वर्षात शासनाकडून येणे असलेल्या १०५६.७० कोटी इतक्या मुल्यांची सवलत देण्यात आलेली असून एकूण असमायोजित सवलत मूल्य १५२५.७० कोटी रक्कम रा.प.महामंडळांकडून शासनाला देय होणार्या प्रवासी करातून समायोजित करण्यासाठी शासनास सादर करण्यात आले आहे. रा.प. बसेसमधून विविध सामाजिक घटकांना देण्यात येत असलेल्या प्रवास भाडे सवलत योजना -\nसवलत अनुज्ञेय बससेवा प्रकार\nप्रवास भाडयातील सवलत टक्केवारी\n१ स्वातंत्र सैनिक व त्याचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत साधी, निमआराम, आराम १००\n२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती व एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत साधी, निमआराम, आराम १००\n३ अहिल्याबाई होळकर योजनेप्रमाणे इ. ५वी ते १२वी पर्यंत शिक्षण घेणार्या ग्रामीण भागातील विद्यार्थीनीसाठी साधी १००\n४ शासन अधिस्वीकृतीधारक पत्रकार - ८००० कि.मी. प्रवासभाडे मूल्य आकारुंन अमर्याद प्रवास सवलत साधी, निमआराम,शिवशाही (आसनी व शयनयान) १००\n५ राज्यातील ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिक साधी, निमआराम ५०\nराज्यातील ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिक शिवशाही (आसनी) ४५\nराज्यातील ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिक शिवशाही (शयनयान) ३०\n६ विद्यार्थी मासिक पास सवलत साधी ६६.६७\n७ विद्यार्थ्यांना नैमित्तिक करारावर देण्यात येणारी सवलत साधी ५०\n८ विद्यार्थ्यांना मोठया सुटृीत मुळं गावी येणे जाणे, परिक्षेला जाणे, शैक्षणिक कॅम्पला जाणे, आजारी आई वडिलांना भेटण्यास जाण्या/येण्या साठीची सवलत साधी ५०\n९ अंध व अंपग व्यक्ती साधी, निमआराम ७५\n१० अंध व अंपग व्यक्ती तसेच त्यांचे मदतनीस साधी, निमआराम ५०\n११ क्षय रोगी वैदयकीय उपचारासाठी साधी ७५\n१२ कर्क रोगी वैदयकीय उपचारासाठी साधी ७५\n१३ कृष्ठ रोगी वैदयकीय उपचारासाठी साधी ७५\nसिकलसेल,एचआयव्ही बाधित,डायलेसिस व हिमोफेलियाग्रस्त रुग्ण वैदयकीय उपचारासाठी साधी/निमआराम १००\n१४ राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळांमध्ये भाग घेतलेल्या विजेत्या स्पर्धकांसाठी साधी ३३.३३\n१५ विद्यार्थी जेवणाचे डबे साधी १००\n१६ अर्जुन, द्रोणाचार्य, दादोजी कोंडदेव व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळांडू यांना वार्षिक २००० मुल्यापर्यंत साधी, निमआराम, आराम १००\n१७ आदिवासी पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत साधी, निमआराम, आराम १००\n१८ लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कार्थी व त्यांचे साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत साधी, निमआराम, आराम १००\n१९ पंढरपूर आषाढी/कार्तिकी एकादशीला शासकीय पुजेचे मान मिळांलेल्या एका वारकरी दाम्पत्यास फक्त एका वर्षासाठी १३४७० पर्यंत मुल्या इतकी मोफत प्रवास सवलत साधी, निमआराम १००\n२० विधानमंडळं सदस्य व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत सवलत सर्व प्रकारच्या बसेस १००\n२१ माजी विधान मंडळ सदस्य व त्यांचे विवाहसाथी अथवा एक सहकारी यांना वर्षभर मोफत सवलत सर्व प्रकारच्या बसेस १००\n२२ रेसक्यू होममधील मुलांना वर्षातून एकदा सहलीकरिता साधी ६६.६७\n२३ मुंबई पुनर्वसन केंद्रातील मानसिक दृष्टया अपंग विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी साधी ६६.६७\n२४ अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ति व त्यांचे साथीदार साधी, निमआराम १००\n२५ कौशल्यसेतू अभियान अंतर्गत विद्यार्थ�� ६ महिने पर्यंत कालावधी असणाऱ्या कोर्सेस करीता साधी ६६.६७\n२६ राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त व्यक्ती साधी,निमआराम,आराम १००\n२७ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना सर्व प्रकारच्या बसेस १००\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/third-list-eleventh-admission-solapur-has-been-announced-129373", "date_download": "2018-12-16T04:17:34Z", "digest": "sha1:O2OL5QWHPA57SWCUZJVY2R23FMSCUDLZ", "length": 14092, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "The third list for eleventh admission in Solapur has been announced अकरावी प्रवेशासाठीची तिसरी गुणवत्ता यादी लावण्याचा 'या' महाविद्यालयाने दिला नकार | eSakal", "raw_content": "\nअकरावी प्रवेशासाठीची तिसरी गुणवत्ता यादी लावण्याचा 'या' महाविद्यालयाने दिला नकार\nसोमवार, 9 जुलै 2018\nतिसरी गुणवत्ता यादी लावण्याची गरज नसल्याचे ए. डी. जोशी कनिष्ठ महाविद्यालयाने स्पष्टपणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाला सांगितले आहे.\nसोलापूर - अकरावी प्रवेशासाठीची तिसरी गुणवत्ता यादी आज सकाळी\nशहर-जिल्ह्यातील महाविद्यालयांनी आपल्या माहिती फलकावर लावली. तिसरी गुणवत्ता यादी लावण्याची गरज नसल्याचे ए. डी. जोशी कनिष्ठ महाविद्यालयाने स्पष्टपणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाला सांगितले आहे.\nत्याठिकाणी शिल्लक असलेल्या जागेवर व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश देण्यात येतील, असेही त्यांनी शिक्षण विभागाला कळविले आहे. विज्ञान शाखेसाठी वालचंद महाविद्यालयात 85.80 तर दयानंद महाविद्यालयात\n73.60 इतके कट ऑफ झाले आहे. तिसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये ज्या\nविद्यार्थ्यांचा नंबर लागला आहे, त्यांनी उद्यापर्यंत (मंगळवार) संबंधित\nमहावद्यिालयात जाऊन आपला प्रवेश निश्‍चित करायचा आहे. शेवटची यादी जाहीर झाल्यामुळे प्रवेश घेण्यासाठी उद्या (मंगळवार) शेवटचा दिवस आहे.\nत्यादिवशी ज्यांना प्रवेश घेता आलेला नाही व ज्यांचा तिसऱ्या यादीमध्ये\nनंबर लागला आहे, अशा विद्यार्थ्यांना एकच दिवस प्रवेश घेण्यासाठी मिळणार आहे.\nमहाविद्यालयांची उद्या बैठक -\nशहरातील प्रमुख महाविद्यालयांची बैठक बुधवारी (ता. 11) दुपारी दोन वाजता वालचंद महाविद्यालयात होणार आहे. या बैठकीत कोणत्या महाविद्यालयात किती जागा रिक्त आहेत, याची माहिती शिक्षण विभाग घेणार आहे. या बैठकीला कनिष्ठ सहायकांनी संपूर्ण माहितीसह उपस्थित राहण्याचे आवाहन माध्यमिक शिक्षण विभागाने केले आहे.\nबुधवारी कोणत्या महाविद्यालयात किती जागा रिक्त आहेत, याची माहिती शिक्षण विभागाला मिळेल. त्यानंतर सोमवारी (ता. 16) प्रवेश न मिळालेले विद्यार्थी व संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य यांची बैठक घेतली जाणार आहे. विद्यार्थी व प्राचार्यांची बैठक घेऊन समोरासमोर प्रवेशाचा विषय मार्गी\nलावला जाईल. - मिलिंद मोरे, सहायक शिक्षण उपनिरीक्षक.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nयू-ट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थी स्वावलंबी\nपुणे : शिक्षणाबरोबरच कलेची आवड जोपासत महिन्यातील 10 ते 12 दिवस काम करून शहरातील दोन तरुण \"यू-ट्यूब'च्या माध्यमातून 15 ते 20 हजार रुपये कमावत...\nआपण एखादा साधासुधा समज हेच सत्य मानतो. इतकंच नव्हे, तर अनेकदा हा आपला साधा समज हे सत्य नाहीच, तर एक आभास असं कोणी सिद्ध करून दाखवलं, तर आपल्याला त्या...\nप्रवास एका ध्यासाचा (सतीश व्यास)\n\"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला मिळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला...\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nदोनशे रूपयांसाठी गमावला जीव; फ्लेक्सबॅनर काढताना मृत्यू\nउल्हासनगर : वडिलांना हातभार लागावा म्हणून बारावीपर्यंत शिक्षण घेऊन मिळेल ते काम करणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणाचा शाळेचा फ्लॅक्सबॅनर काढताना...\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/9-bilateral-series-wins-in-a-row-for-india-the-sequence-starting-from-june-2016-when-they-won-3-0-in-zimbabwe/", "date_download": "2018-12-16T03:33:59Z", "digest": "sha1:QXT2T2EOGOT7YRWNSCI3R5JZRKOJSDJK", "length": 6985, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विराट सेना करतेय ३८ वर्ष जुन्या विक्रमाचा पाठलाग", "raw_content": "\nविराट सेना करतेय ३८ वर्ष जुन्या विक्रमाचा पाठलाग\nविराट सेना करतेय ३८ वर्ष जुन्या विक्रमाचा पाठलाग\n भारताने पाचव्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७३ धावांनी पराभूत करत मालिकेत ४-१ अशी आघाडी घेतली. तसेच तब्बल २५ वर्षांनी दक्षिण आफ्रिकेत वनडे मालिकेत विजय मिळवला.\nभारताचा हा द्विपक्षीय मालिकेतील सलग ९वा विजय होता. यापूर्वी केवळ विंडीज संघाने १९८० ते १९८८ या काळात सलग १४ द्विपक्षीय वनडे मालिका जिंकल्या होत्या.\nभारताचा ९ द्विपक्षीय वनडे मालिका जिंकण्याचा प्रवास जून २०१६मध्ये सुरु झाला. तेव्हा भारताने झिम्बाब्वेला ३-० असे पराभूत केले होते.\nभारताने जे सलग ९ द्विपक्षिय मालिका विजय मिळवले आहेत ते असे-\nझिम्बाब्वे विरुद्ध झिम्बाब्वेमध्ये ३-० (कर्णधार एमएस धोनी)\nन्यूझीलँड विरुद्ध भारतात ३-२ (कर्णधार एमएस धोनी)\nइंग्लंड विरुद्ध भारतात २-१\nविंडीज विरुद्ध विंडीजमध्ये ३-१\nऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतात ४-१\nन्यूझीलँड विरुद्ध भारतात २-१\nदक्षिण आफ्रिकेविरुद्ध दक्षिण आफ्रिकेत ४-१ (एक सामना बाकी )\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..\nISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काह��� थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://msrtc.maharashtra.gov.in/index.php/node/cc/14", "date_download": "2018-12-16T03:28:10Z", "digest": "sha1:OT5UP5AMWAOGLIECAATKYECZ5UKF77VF", "length": 11072, "nlines": 156, "source_domain": "msrtc.maharashtra.gov.in", "title": "Welcome to MSRTC :: Maharashtra State Road Transport Corporation", "raw_content": "\nदिवाळी हंगाम २०१८ मध्ये दि.०१ नोव्हेंबर, २०१८ ते १६ नोव्हेंबर,२०१८ या कालावधीत प्रवास भाड्यात १० % वाढ\nएसटी महामंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिया व त्यानुषंगिक परीक्षेसंदर्भात कृपया उमेदवारांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये - मा. मंत्रीमहोदयांचे निवेदन.\nरा़ प बसेसमधून समाजातील विविध घटकांना देण्यांत येत असलेल्या प्रवास भाडे सवलत योजना\nसवलत अनुज्ञेय बस सेवा प्रकार\nप्रवासभाडेतील सवलत टक्केवारी (%)\n१ आहील्याबाई होळकर विद्यार्थीनींची सवलत एमईडी-१०९६/८४८८३/ (१९५७/९६)सा़ शि़ -५ दि़ १३. ०८. ९६ साधी १००\n२ शाळा / कॉलेज विद्यार्थी ०/(२२१३९)-१ दिनांक १६. ०३. १९४९ साधी ६६. ६७\n३ धंदे व व्यवसाय शशिक्षण घेणारे --------''------- साधी ६६. ६७\n४ खेळाच्या स्पर्धा (शासकीय) / --------''-------- साधी ३३. ३३\n५ खेळाच्या स्पर्धा (शेक्षणिक) ----------''-------- साधी ५०. ००\n६ मोठया सुट्‌टीत जाणे/येणे, परिक्षेला जाणे / येणे, आजारी आईवडिलांना भेटण्यासाठी, कॅम्पला जाण्या-येण्यासाठी /स्वतः आजारी -------''------- साध�� ५०. ००\n७ रेस्कयू होम (साधी बस),शहरी बस मुलांना वर्षातून एकदा सहल ०/(२२१३९)-१ दि़ १६. ०३. १९४९. साधी ६६. ६७\n८ मुंबई पुनर्वसन केंद्र मानसिक दृष्टया अपंग अंसलेल्या विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी (साधी बस/ शहरी बस) ०/(२२१३९)-१ दि़ १६. ०३. १९४९. साधी ६६. ६७\n९ शैक्षणिक सहलीसाठी देण्यात आलेले प्रासंगिक करार एलसीएम-०७८४/१०१/परि-१ दि़ ०५. ११. १९८४. साधी ५०\n१० क्षय रोगी ०/(२२१३९)-१ दिनांक १६. ०३. १९४९. साधी ५०\n११ कर्करोगी ----------''-------- साधी ५०\n१२ कुष्ठ रोगी एसटीसी-१९८०/३/परि-१ दि़ १५. ०४. १९८०. साधी ७५\n१३ जेष्ठ नागरिक एसटीसी-१९९५/२०३९/प्रक्र-१२०/परि-१ दि़ २५. ०१. १९९६ एसटीसी/३४०८/१५/प्रक्र९८/परि-१ दि़ २१. ०६. २००८. साधी, निमआराम ५०\n१४ अधिस्विकृती धारक पत्रकार व छायाचित्रकार अधिस्वी-१०९६(प्रक्र९५-९६)३४ दि़ ३१. ०७. १९९७ एसटीसी-३४०३/१२८३/प्रक्र १६५/परि-१ दि़ १९. ०५. २००४. एसटीसी-३३०७/१२२८/प्र क्रमांक ५१९/ ए/परि-१ दि़ १६. ०५. २००८. साधी, निमआराम १००\n१५ स्वातंत्र्य सैनिक पीओएस-१०९०/ प्रक्र-७७/९०/स्वा़ सै़ कक्ष दि़ २६. १२. ९० साधी, निमआराम, आराम १००\n१६ डॉ़ बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार्थी दमिपु-१०९२/प्रक्र१९५/मावक-४ दि़ ०७. ०२. १९९६. साधी, निमआराम, आराम १००\n१७ आदिवासी सेवक पुरस्कार्थी आसेपु/१०९६/प्रक्र६६/का-५ दि़ २३. ०२. २०००. साधी, निमआराम, आराम १००\n१८ अंध व अपंग व्यक्ति एसटीसी-१९८१/४४२/परि-१ दि़ १३. ०५. १९८५ एसटीसी-०६०८/प्रक्रमांक ३२४/परि-१ दि़ २६. ११. २०००८. साधी , निमआराम ७५\n१९ अंध व अपंग व्यक्तिबरोबर साथीदार --------''-------- साधी , निमआराम ५०\n२० शिवछत्रपती दादोजी कोंडदेव/द्रोणाचार्य/अंर्जुन पुरस्कार राक्रीयो-१०९६/प्रक्र ३३०/क्रीयुसे-१ दि़ २७. ०२. १९९८. साधी, निमआराम, आराम १००\n२१ अण्णाभाऊ साठे पुरस्कारार्थी अंसापु-२०००/प्रक्रमांक २३०/मावक-४ दि़ २५. ०७. २००३. साधी, निमआराम, आराम १००\n२२ पंढरपूर आषाढी / कार्तिकी एकादाशी शासकीय पूजेचा मान मिळालेले वारकरी दांपत्य एसटीसी-३४०५/प्रक्रमांक २५/परि-१ दि़ ०९. ११. २००५. साधी, निमआराम, आराम १००\n२३ अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ति इडीडी-२००५/प्रक्रमांक ३५६/सुधार-२ दि़ १९. ०५. २००९. साधी, निमआराम १००\n२४ विद्यार्थी जेवणाचे डबे एलसीएम०७८४/१०१/परि-१ दि़ ११-----१९८४. साधी १००\n२५ आजी व माजी विधानमंडळ सदस्य व साथीदार एसटीसी-१९००/प्रक्रमांक १६७/परि-१ दि़ १२. ०३. ��००१. एस़ टी़ सी-१९९९/प्र क्रमांक ८८/परि-१ दिनांक १४. ०७. २०००. साधी, निमआराम, आराम १००\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://msrtc.maharashtra.gov.in/index.php/node/index/90", "date_download": "2018-12-16T03:47:45Z", "digest": "sha1:IKV54EGQPUFDOROBDQDTIWL5X7MYAIEV", "length": 14967, "nlines": 132, "source_domain": "msrtc.maharashtra.gov.in", "title": "Welcome to MSRTC :: Maharashtra State Road Transport Corporation", "raw_content": "\nदिवाळी हंगाम २०१८ मध्ये दि.०१ नोव्हेंबर, २०१८ ते १६ नोव्हेंबर,२०१८ या कालावधीत प्रवास भाड्यात १० % वाढ\nएसटी महामंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिया व त्यानुषंगिक परीक्षेसंदर्भात कृपया उमेदवारांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये - मा. मंत्रीमहोदयांचे निवेदन.\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ \"आवडेल तेथे प्रवास\" सन १९८८ पासून प्रवाशांसाठी राबवित आहे. या योजने अंतर्गत ७ दिवसाच्या पासाप्रमाणे ४ दिवसाचा पास दिला जातो़ प्रवाशांच्या गरजेप्रमाणे या योजनेत बदल करण्यात आलेले आहेत. पुर्वी एकाच प्रकारच्या सेवेच्या पासाचे मूल्य पुढील वाढ होई पर्यंत एकच ठेवण्यात येत असे परंतु दिनांक २२. ९. २००३ पासून पासाच्या मूल्यासाठी २ हंगाम ठेवण्यात आलेले आहेत.\n१. गर्दीचा हंगाम :- १५ ऑक्टोबर ते १४ जून .\n२. कमी गर्दीचा हंगाम :- १५ जून ते १४ ऑक्टोबर\nदिनांक १६ जून २०१८ पासून दर खालिलप्रमाणे\n७ दिवसाच्या पासाचे मुल्य\n४ दिवसाच्या पासाचे मुल्य\nप्रौढ मुले प्रौढ मुले प्रौढ मुले प्रौढ मुले\nव यशवंती (मिडी) बस) १६८० ८४५ १५५० ७८० ९६५ ४८५ ८९० ४५०\nहिरकणी (निमआराम) बस १९२५ ९६५ १७७५ ८९० ११०५ ५५५ १०२० ५१५\nआंतरराज्य (साधी, निमआराम) २०७० १०४० १९२५ ९६५ ११९० ६०० ११०५ ५५५\nशिवशाही २१०५ १०५५ १९४५ ९७५ १२०५ ६०५ १११५ ५६०\nशिवशाही आंतरराज्य २२६५ ११३५ २१०५ १०५५ १३०० ६५५ १२०५ ६०५\n(वर दर्शविलेले मुलांच्या पासाचे दर ५ वर्षापेक्षा जास्त व १२ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आहेत. )\nया योजनेचे मुख्य नियम खालील प्रमाणेः\nया योजने अंतर्गत ७ व ४ दिवसाचे पास दिले जातील. साध्या सेवा (साधी, जलद, रात्रसेवा, शहरी, यशवंती (मिडी), हिरकणी (निमआराम),शिवशाही व आंतरराज्य सेवेच्या (साध्या,निमआराम व शिवशाही) बसेसना ही योजना लागू करण्यात आली आहे. आंतरराज्य वाहतूकीवरील बसेससाठी दिला जाणारा पास साधी सेवा व निमआराम सेवेच्या बसेसमध्ये महाराष्ट���र राज्यातसुध्दा वैध राहील. उच्च दर्जाच्या सेवेचा पास निम्न दर्जाच्या सेवेस वैध राहील. जसे, निमआराम बसचा पास साधी, जलद, रात्रसेवा, शहरी, यशवंती (मिडी) बसला वैध राहील. या योजनेचे पास प्रवास सुरू होण्याच्या १० दिवस अगोदरपर्यंत देण्यात यावा़\nया योजने अंतर्गत देण्यात आलेले पास नियमीत गाडीसोबतच कोणत्याही जादा बसमध्ये विंत्र्वा पंढरपूर / आळंदी, गौरी गणपती, होळी, इत्यादि प्रसंगी सोडण्यात येणा-या जादा बसमध्ये किंवा यात्रा बसमध्ये वैध राहतील.\nगाडीतील आसनासाठी हमी देता येणार नाही़. परंतु या योजनेतील पास धारकाना आसन आरक्षित करावयाचे असल्यास तो आपल्या बसचे आरक्षण करू शकतो़. त्यासाठी त्यास आरक्षणाचा प्रचलित आकार देऊन आरक्षणाचे तिकीट घ्यावे लागेल. मात्र आरक्षण तिकीटावर पासाचा क्रमांक असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत प्रौढ पासधारकास ३० किलो पर्यंत व मुलास १५ किलोपर्यंतचे सामान विनाआकार नेता येईल. प्रत्येक पासावर पासधारकाचा फोटो लावणे आवश्यक राहील.\nराप/वाह/सामान्य-८८ / ८०७२ दिनांक ०२/११/१९९८ - वाहतूक खाते परिपत्रक क्र. ३०/१९९८ अन्वये दिलेल्या सुचनांनुसार घरातील नातलगाचा मुत्यू, भुकंप, आग लागणे, आतिवृष्टी, महापूर नैसर्गिक आपत्ती इत्यादी कारणांमुळे पासधारकास पास रद्द करावयाचा असल्यास व त्याने तसे प्रवासाच्या तारखेपुर्वी पुराव्यासह कळविले असल्यास प्रत्येक पासामागे रू़ १०/- सेवा शुल्क वसुल करून उर्वरीत रकमेचा त्यास परतावा देण्यात यावा़ परंतु अशा बाबतीत सदर पासावर पुढील तारखेस प्रवास करण्याची प्रवाशाची इच्छा असल्यास त्याचा जुना पास रद्द करून त्याला नवीन पास देण्यात यावा, अशा प्रकरणी सेवा शुल्क आकारू नये़ यासाठीचे अधिकार विभागीय वाहतूक अधिकारी / आगार व्यवस्थापक याना देण्यात आलेले आहेत. पास हरविल्यास त्याचे ऐवजी दुसरा पास देण्यात येणार नाही. त्यामुळे हरविलेल्या पासावर या योजनेखाली प्रवास करता येणार नाही, तसेंच डुप्लीवेत्र्ट पास मिळणार नाही़. सदर हरविलेल्या पासाचा कोणताही परतावा मिळणार नाही़.\nसदरचा पास अहस्तांतरणीय राहील.\nप्रवासात गाडी नादुरूस्त झाल्यास, वैयक्तीक वस्तु हरविल्यास अथवा कोणतेही नुकसान झाल्यास महामंडळ जबाबदारी स्विकारणार नाही़\nआवडेल तेथे कोठेही प्रवासाच्या पासाच्या दिवसाची गणना ००. ०० ते २४. ०० अशी करण्यात येते़ प्रवासी ७ विंत्र्वा ४ दिवसाचा पास घेऊन ज्यावेळी प्रवास करीत असतो व त्या पासाच्या प्रवासाच्या शेवटच्या दिवाशी रात्री २४. ०० वा. पास संपल्याने वाहकाने सदरचा पास तपासणे आवयक आहे. पासाच्या मुदतीच्या शेवटच्या दिवाशी जर रात्री २४. ०० नंतर पास संपला असेल व प्रवासी प्रवास करीत असेल तर ज्या ठिकाणी पास संपला असेल तेथून पुढील प्रवासाठी त्याचेकडून पुढील प्रवासाचा आकार वसुल करणे आवयक आहे अन्यथा त्याच्या पासाची मुदत संपल्याने व पुढील प्रवासाचे तिकीट न घेतल्याने तो विनातिकीट प्रवास करीत असल्याचे सिध्द होईल, परंतु पास संपल्याने प्रवासाचे पुढील तिकीट घेणे ही प्रवाशाची जबाबदारी आहे त्याचप्रमाणे मार्गात पास तपासून पुढील प्रवासाचे तिकीट देणे ही वाहकाची जबाबदारी राहील.\nकाहीवेळा रा. प. बसेस उशिरा सुटल्यामुळे, वाटेत बिघाड झाल्यामुळे अगर वाटेतील अडथल्यामुळे शेवटच्या दिवशी म्हणजे पासाची मुदत संपल्याच्या दिवशी जी बस २४.०० वाजणेपुर्वी इच्छित स्थळी पोहोचणार होती ती ००.०० वाजले नंतर पोहोचते त्यामुळे पासाची मुदत संपली म्हणून पासधारकांकडून जादा भाडे वसुल वेत्र्ले जाते, तसा आकार वसुल करू नये़ परंतु सदरची बस ००. ०० पुर्वी सुटली असल्यासच व पासधारक प्रवाशाचा प्रवास खंडीत झाला नसल्यास ही सवलत देता येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/sports-news-chess-harikrishna-64483", "date_download": "2018-12-16T04:31:27Z", "digest": "sha1:LUS6DWTQTROIISXEXFV74U6K5AAX57WR", "length": 11535, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news chess Harikrishna बिएल बुद्धिबळ स्पर्धेत हरिकृष्णला तिसरा क्रमांक | eSakal", "raw_content": "\nबिएल बुद्धिबळ स्पर्धेत हरिकृष्णला तिसरा क्रमांक\nशुक्रवार, 4 ऑगस्ट 2017\nबिएल (स्वित्झर्लंड) - भारताच्या पी. हरिकृष्णला बिएल बुद्धिबळ स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्याची अपराजित मालिका नेमकी अखेरच्या नवव्या फेरीत खंडित झाली. त्यामुळे तो संयुक्त तिसरा आला. अखेरच्या फेरीपूर्वी हरी आणि चीनची होऊ यिफान संयुक्त आघाडीवर होते. हरीच्या पराभवामुळे यिफान विजेती ठरली. तिने स्वित्झर्लंडच्या निको जॉर्जियाडीसवर मात केली. तिचे सर्वाधिक ६.५ गुण झाले. बॅक्रॉटने सहा गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला. हरी ५.५ गुणांसह तिसरा राहिला. हरीला पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळण्याचा फायदा उठविता आला नाही. २९व्���ा चालीस त्याला पराभव मान्य करावा लागला.\nबिएल (स्वित्झर्लंड) - भारताच्या पी. हरिकृष्णला बिएल बुद्धिबळ स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्याची अपराजित मालिका नेमकी अखेरच्या नवव्या फेरीत खंडित झाली. त्यामुळे तो संयुक्त तिसरा आला. अखेरच्या फेरीपूर्वी हरी आणि चीनची होऊ यिफान संयुक्त आघाडीवर होते. हरीच्या पराभवामुळे यिफान विजेती ठरली. तिने स्वित्झर्लंडच्या निको जॉर्जियाडीसवर मात केली. तिचे सर्वाधिक ६.५ गुण झाले. बॅक्रॉटने सहा गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला. हरी ५.५ गुणांसह तिसरा राहिला. हरीला पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळण्याचा फायदा उठविता आला नाही. २९व्या चालीस त्याला पराभव मान्य करावा लागला.\nविराटने साजरे केले 25 वे कसोटी शतक\nपर्थ : भारताचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑप्टस मैदानावर सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शानदार खेळ करत कसोटी क्रिकेटमधील...\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\nअर्थ आणि 'अनर्थ' (भरत फाटक)\nरिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकार आमनेसामने आल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. ऊर्जित पटेल यांनी गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकूणच या दोन...\nआपण एखादा साधासुधा समज हेच सत्य मानतो. इतकंच नव्हे, तर अनेकदा हा आपला साधा समज हे सत्य नाहीच, तर एक आभास असं कोणी सिद्ध करून दाखवलं, तर आपल्याला त्या...\nप्रवास एका ध्यासाचा (सतीश व्यास)\n\"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला मिळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला...\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/42947", "date_download": "2018-12-16T03:46:20Z", "digest": "sha1:HRGQIUCOXI6P3A6NZDVLWDOXATSW7RZ2", "length": 34333, "nlines": 191, "source_domain": "www.misalpav.com", "title": "हजारो बेटांचा देश... फिनलँड..भाग ५ (अ) स्टॉकहोम क्रुज ट्रिप | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nहजारो बेटांचा देश... फिनलँड..भाग ५ (अ) स्टॉकहोम क्रुज ट्रिप\nक्रुज ट्रिप करायच खुप दिवसांपासुनच स्वप्न होत. भारतात असताना माहिती मिळवल्यानंतर हे काही परवडणारे नाही असे कळाले. मग हा विषय असाच स्वप्न म्हणून सोडून दिला. जेव्हा फिनलँड मधे आलो तेव्हा आम्ही रहात असलेल्या घराच्या खिडकीतून जरा लांबवर समुद्र दिसतो असे कळाले. सहज काम करत असताना त्या खिडकीतून बाहेर लक्ष गेले आणि एक मोठे जहाज त्या पाण्यावरून जाताना दिसले. मग मला काम करताना सारख बाहेर बघायचा नादच लागला. दिवसभरात किती जहाजा, बोटी या पाण्यावरून जातात हे बघत बसायच. कदाचित माझ हे जहाज प्रेम बघता आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नवर्‍याने मला जहाज सहलीची अनोखी भेट दिली.\nहेलसिंकी ते स्टॉकहोम असा येताना आणि जाताना दोन रात्रींचा प्रवास या जहाजावरून करायचे ठरले. त्या प्रमाणे वाईकिंगलाईन या कंपनीच्या जहाजाचे बुकिंग केले.\nहे जहाज दहा मजली होते. पहिल्या आणि दुसर्‍या मजल्यावर रहाण्यासाठी केबिन होत्या. तिसरा मजला हा चारचाकी गाड्यांसाठी राखिव होता. पुन्हा चवथा, पाचवा, सहावा मजला राहण्यासाठी होता. मग सातव्या मजल्यावर रेस्टॉरंट आणी वेळ घालवण्यासाठी लहान मोठ्यांसाठी ईलेक्ट्रोनिक खेळणी होती. आठव्या, नववा आणि दहाव्या मजल्यावर डेक होता. जिथून खुले आकाश आणी समुद्राचे निळेशार स्वच्छ पाणि दिसत होते. हिवाळ्यात मात्र हे पाणि पांढरेशुभ्र असते.\nजायचा दिवस उजाडला. सामानाची बांधाबांध करून आम्ही हेलसिंकी बंदरावर पोहोचलो. पहिलीच वेळ असल्याने वेळेत जाउन बस���वे म्हणून आम्ही एक तासअगोदरच जाउन बसलो. चेकईन सुरू झालेले होते. आम्ही बोर्डींगपास घेऊन आमच्या गेट जवळ जाऊन बसलो. बोर्डिंगपास म्हणजे एटीएम कार्डाप्रमाणे ईलेक्ट्रॉनिक पट्टी असलेली प्रत्येकाच्या नावची कार्ड मिळतात. जर तुम्ही जेवण, नाष्टा आधिच बुक करून ठेवल असेल तर त्याचेही असेच कार्ड मिळतात. तुमच्या नावाचे कार्डच तुमची रुम की असते. या वरच तुमचा रुम नंबर असतो. जहाज सुटायची वेळ जवळ येत होती. अजुनही आत सोडण्याचे गेट उघडले गेले न्हवते. दिल्या वेळेच्या पंधरा मिनिटे उशीरा सोडण्यात आले. आम्ही जाहाजेच्या दिशेने चालू लागलो. गर्दी बरीच होती. आम्ही आत प्रवेश केला. आमची रुम शोधत त्यापाशी पोहोचलो. दरवाजा उघडला, तस समोर चार बंक बेड असलेली आणी त्यातच बाथरूमची सोय असलेली छोटीशी केबिन नजरेस पडली. आम्ही खिडकी असलेली केबिन मुद्दाम घेतली होती. सामान खोलीत टाकून आम्ही जरा वेळ तिथच बसलो. संध्याकाळचे सहा ते सकाळचे दहा असा वेळ आम्हाला ईथे घालवायचा होता.\nमग जरा जहाजेवर फिरण्यास बाहेर पडलो. सुरूवातीला कूठून कुठे फिरतो आहोत हे लवकर कळतच न्हवते. मजल्यांवर जाण्यासाठी छोटे छोटे जिने आणी लिफ्टची सोय होती. सर्वात पहिले आम्ही सनडेक वर गेलो. (जहाजेच्या फोटोतिल दिसणारा झेंड्याकडील भाग.)\nहा भाग जहाजेच्या मागील बाजूस होता. ईथे काही टेबल खुर्च्या मांडून ठेवलेल्या होत्या. मोकळ्या आकाशाखाली खाण्या-पिण्याचा आनंद ईथे बसून अथवा कठड्याला टेकून उभे राहून तुम्ही घेऊ शकता. पावसाळी हवा असल्याने ईथे थंडगार वारा सुटला होता. आम्ही ईथेच असताना जहाजेने बंदर सोडले. तिथे उभे राहून मागे जाणारे बंदर बघताना भारी वाटत होते.\nबंदर सोडताना दिसणारे हेलसिंकी..\nजहाजेच्याखालून भोवर्‍यासारखे फिरणारे पाणि पाहिले की गरगरायला व्हायचे. आता हवा जरा जास्तच गार लागू लागल्याने आम्ही परत आत आलो. लहान मुलांची खेळण्यासाठीची ठेवलेली खेळणी खेळण्यात मुलगा रमून गेला. आता त्याला कुठेही यायचे नसल्याने आम्ही पुन्हा बाहेर आलो आणि कॅप्टनच्या डेकवर जाऊ लागलो (जहाजेचा सर्वात पुढील भाग). गार वारा अजुनही झोंबत होता. आम्ही जिना चढून वर जाऊ लागलो, तस हवेचा जोर वाढू लागला. जिना संपवून आम्ही एक पाऊल पुढे टाकले तोच प्रचंड वार्‍याच्या वेगानी आम्ही मागे ढकललो जाऊ लागलो. नवरा कसाबसा रेलिंगजवळ पोहोचला. पण मला क���ही केल्या जाता येईना. आमच्याप्रमाणे ईथे आजून चार जणी आनंद घ्यायला आल्या होत्या, त्याही एक दोन पाऊल पुढे जाउन परत मागे आल्या. गार वारा कानांना सपासप मारत होता. शेवटी मी न जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या ठोकाणी टायटानिक मधिल रोज आणि जॅक सारखा फोटो काढायचा राहून गेला. मग मनात विचार तरळून गेला की हे जॅक आणि रोज ईतके निवांत उभे राहून कसे काय पोज करू शकले असतील\nआम्ही पुन्हा मुलगा खेळत होता तिथे आलो. त्याचे खेळणे अजुनही चालूच होते. आमची जेवणाची दिलेली वेळ जवळ आली. आम्ही जेवण्याच्या ठिकाणी पोहोचलो. आत पदार्थ मांडून ठेवलेले होते. ईथे देखिल आम्ही खिडकीजवळचे टेबल आधिच घेऊन ठेवलेले होते.\nमांडून ठेवलेले पदार्थ बघता आपल्याला उपाशी रहावे लागणार याची कल्पना आली. तिथल्या कर्मच्यार्‍याशी बोलले असता मेनू कार्ड मधुनही आम्ही जेवण मागवू शकत होते. लहान मुलांसाठी वेगळे कार्ड होते. मग त्यातून काही मागवता येते का ते पाहू लागलो. पण ईथेही निराशाच झाली. शाकाहारी म्हणवता येईल असा कुठलाच पदार्थ येथे न्हवता. त्यातल्या त्यात मुलाला फ्रेंच फ्राईज आणि चिकन हा त्याचा आवडता मेनू मिळाला. मग आम्ही फ्रेंच फ्राईज मागवू असे ठरवले. तिथल्या कर्मचार्‍याला तसे सांगीतले, पण मुलांच्या पदार्थातुन आम्ही काहीही मागवू शकत नाही असे सांगीतले. शेवटी बाकीचे पदार्थ सोडून आम्ही सरळ गोडवर आलो. तिथ छान छान केक, कुकिज ठेवलेल्या होत्या. त्यातच गोड मानून घेतले. अर्धउपाशी पोटी आम्ही तिथुन बाहेर पडलो. एव्हाना रात्रीचे नऊ वाजून गेले होते. रात्री दिड वाजता डिस्को चालू होणार होता. त्याला जायचे ठरवले होते. पण मला अचानक मळमळीचा त्रास सुरु झाला. आता हे नक्की कशान झाल हे सांगण अवघड आहे. जहाज लागल्यामुळ...., तिथल्या जेवणामुळ, की डेकवर लागलेल्या वार्‍याच्या सपक्यार्‍यामुळ, की तिथल प्यायलेल टॅप वॉटर... काहिच कळेना... मी मात्र झोपायच ठरवल. तस सगळ पोट रिकाम करून मी झोपून घेतल. नवरा आणि मुलगा थोडावेळ जहाजेवर फिरून आले. मला काही केल्या बर वाटेना.\nजहाजेवर असणारे लक्षवेधी झुंबर\nसकाळी जाग आली ती एका निवेदनाच्या आवाजाने. खर तर भाषा काहीच कळत न्हवती. मी खिडकीचा पडदा बाजूला करून पाहिले. जहाज थांबलेले दिसले. पहाटेचे चारच वाजले होते, ईतक्यात कसे पोहोचलो असा मनात विचार असतानाच नवर्‍याला पण जाग आली. मग आठवले ��ी वाटेत एक थांबा जहाज घेणार होते तेथेच ते थांबले होते. पुढच्या दहा मिनिटांतच जहाज पुन्हा प्रवासाला लागले. रात्रीच्या झोपेनंतर जरा बरे वाटत होते. सकाळी साडेसात वाजता नाष्ट्याची वेळ दिली होती. आता पुन्हा काही झोप येईना, म्हणुन खिडकीतून बाहेर बघत बसलो. सहा वाजत आले तसे आवरून नाष्त्याला जायच ठरवल. मुलाला अजुन ऊठवल न्हवत. सगळ आवरून झाल की त्याला उठवायच अस ठरवल. मग त्याला हाक मारली तर हा काही ऊठायच नाव घेईना. अजुन नाष्ट्याला जायला तसा वेळ होता. म्हणून परत एक चक्कर मारुन येऊ अस ठरवल. बाहेर चांगलाच गारठा होता. जहाजेच्या आत कडेने बसायला जागा केली होती. तिथ थोडावेळ बसलो. हळू हळू गर्दी वाढत होती. नाष्टा मिळणार होता तिथे लोक रांग लावून ऊभे राहू लागले. आता मुलाला ऊठवून आणण्यासाठी आम्ही पुन्हा खोलित गेलो. अजुनही त्याच उठायच मनात न्हवत, मग जरा आवाज चढवल्यावर उठून कसबस आवरल. या सगळ्यात पाऊणतास गेला. पुन्हा वर नाष्ट्याच्या जागी आलो तर अजुनही दार उघडले न्हवते.\nईथे मला आठवण झाली ती पुण्याची.... जर एखाद्या नाट्यप्रयोगाच्या वेळी आतप्रवेश देण्यास दार उघडायला उशीर केला तर लगेच आरडा ओरड सुरू करून त्या लोखंडी दाराला जोर जोरात हलवले जाते आणि नाईलाजाने ते दार उघडावे लागते. पण ईथे सगळे शांत होते. मलाच जाऊन दाराला धक्का द्यावे असे वाटत होते.\nशेवटी एकदाचे दार उघडले. आत मधे सगळे रांगेनेच जात होते. शे - दिडशे लोक असावित. ईथे कॉर्नफ्लेक्स, ज्युस, ब्रेड- बटर असे पदार्थ खाण्यास मिळाल्याने आनंद झाला. पोटभर नाष्टा करून आम्ही पुन्हा सनडेक वर गेलो. आता जरा सुर्य वर आल्याने गारवा कमी झाला होता. बाहेर स्टॉकहोम जवळ आल्याच्या खुणा दिसु लागल्या.\nउशीरा जहाज निघुनही बरोबर दहा वाजता आम्ही स्टॉकहोमला पोहोचलो. जहाजेला निरोप देऊन आम्ही बाहेर पडलो. घरी आखणी केल्याप्रमाणे उतरल्यावर जवळच असणारी दोन ठिकाण बघत बघत पायी हॉटेलवर जायच अस ठरल होत. परंतू माझी रात्री बिघडलेली तब्येत बघता आधी हॉटेलवर जाऊन सामान ठेवून मग बाहेर पडुयात असे ऐन वेळी ठरवले. बसने हॉटेल जवळ उतरलो. खर तर चेकईनची वेळ दुपारी दिली होती. पण आम्ही आधी रूम देता आली तर जमवा अशी विनवणी केलेली होती. आम्ही आत जाताच रुम तयार असल्याचे कळले. मग सामान तिथ टाकून थोड फ्रेश होऊन आम्ही फिरण्यास बाहेर पडलो.\nईथे फिरण्यासाठी आम्ही वाईकि��गलाईनद्वारेच हॉटेल बुकिंग, स्टॉकहोम पास आणि कुठेही चढा कुठेही ऊतरा या बसचे तिकिट सर्व काही घेऊन ठेवले होते. आम्ही या बसच्या थांब्यावर आलो. दर दहा मिनिटांनी ही बस सुटते. पुर्वी आपल्याकडे होत्या तश्या डबल डेकर अश्या या बस असतात. वरील बाजूचे छत सरकते असून पाऊस आला की ते बंद केले जाते, ईतर वेळी मात्र ते ऊघडेच असते.\nबस मधे चढताच एक खोक हेडफोननी भरून ठेवलेल असत. त्यातील एक घेउन आपल्याला हव्या त्या जागेवर ( जर ती रिकामी असेल तर) जाऊन बसायच. प्रत्येक सीट जवळ हे हेडफोन लावण्यास जागा दिलेली असते. तसेच पंधरा भाषांमधे तुम्ही सांगितली जाणारी माहीती- ईतिहास ऐकू शकता. तुम्हाला कुठली भाषा हवी आहे त्याप्रमाणे त्या भाषेचा नंबर दाबून तुमची भाषा निवडू शकता. एकूण एकोणीस थांबे घेत एक तासाची फेरी ही बस मारून आणते. यात तुम्हाला जिथे उतरायचे असेल तिथे तुम्ही उतरू शकता. ते ठिकाण पाहून झाल की परत मागाहून येणार्‍या बसमधे तुम्ही चढू शकता.\nसुरूवातीलाच आम्हाला रॉयल पॅलेस मधे होणारा रोजचा 'गार्ड्चेंज' हा सेरेमनी बघायला मिळाला.\nरोज दुपारी या पॅलेसबाहेर तैनात असलेला गार्ड बदलला जातो. त्या वेळी पॅलेसला एक फेरी अश्या लामाजाम्या सकट मारली जाते. तिथुन आमची बस पुढे जाऊ लागली. आम्हाला ईतक्यात तरी उतरायचे न्हवते. त्या मुळे बस मधे बसूनच आम्ही ईतर ठिकाण बघत होतो. बस मधून दिसणारे स्टॉकहोम..\nईथे बघण्यासाठी बरीच ठिकाण आहेत. किमान तीन दिवस स्टॉकहोम बघण्यासठी हवेत. आम्ही फक्त दिड दिवस तिथ असल्याने जास्त फिरता आले नाही. त्यात दुसर्‍या दिवशी पाऊस होता. म्हणून आम्ही त्या दिवशी बंदिस्त असणारी ठिकाण पहाण्याच ठरवल. पहिल्या दिवशी आम्ही स्कानसेन संग्रहालय बघितले. या बद्दल सांगायचे झाले तर , जुनं काळातिल स्टॉकहोम तिथ पहायला मिळत. हे संग्रहालय मोकळ्या आकाशाखाली उभ केल गेल आहे. ईथ काच कारखाना, शेतीसाठी लागणारी अवजारे बनवण्याचा कारखाना अस पहायल मिळत. तुम्हाला ईथुन खरेदीही करता येते. थोडावेळ फेरफटका मारून आम्ही निघालो. कारण पुर्ण बघायला तीन तास गेले असते. आमच्या कडे वेळ कमी होता.\nस्कानसेन संग्रहालयातील काही फोटो\nजुन्या पद्धतीच्या एका खेळाचा आनंद घेताना मुलगा..\nतिथुन आम्ही गेले मनोरंजन नगरी मधे. जिथे हृदयाचे ठोके चुकवणारी अती उंचावर नेणारी खेळणी होती. मला यात बसायची भिती वाटत असल्���ाने मी केवळ बघ्याची भुमिका घेतली. ईथे आमचा बराच छान वेळ गेला. संध्याकाळ झाल्याने आणि पावसाला सुरुवात झाल्याने आम्ही परत हॉटेलवर जाण्याचे ठरवले. आता प्रश्न होता तो रात्रीच्या जेवणाचा....हॉटेलचेच रेस्टॉरंट मधे जाउन बघुयात असे ठरले. बाहेरून वास तर चांगला येत होता. हे चायनिज रेस्टॉरंट होते. आत जाउन मेनू बघितला. जरा हायस वाटल. खाण्यायोग्य पदार्थ मिळाले. पोटभर खाल्ल. दमलो असल्याने रात्री लवकर झोपी गेलो.\nस्टॉकहोमचे काही फोटो. जे पायी फिरत असताना काढले आहेत.\nमला आवडेली एक गल्ली..\nआमचा एक दिवस संपला होता. दुसर्‍या दिवशी वासा संग्रहालय आणि गमला स्टॅण्ड हे बघणार होतो.\nपुढिल भाग वासा संग्रहालय.\nजहाज आणि समुद्राचे फोटो भारीच.\nसुदंर फोटो. क्रुझची सफर छान\nसुदंर फोटो. क्रुझची सफर छान झाली.\nसुरेख वर्णन आणी फोटो .\nसुरेख वर्णन आणी फोटो .\nप्रतिसादा बद्दल धन्यवाद सर्वांचे\nमस्तं चालली आहे सफर. सुंदर\nमस्तं चालली आहे सफर. सुंदर फोटो.\nवा, फिनलँड ते स्टॉकहोम क्रूझ\nवा, फिनलँड ते स्टॉकहोम क्रूझ मस्त चालली आहे सफर.\nत्या मनोरंजन नगरी 'ग्रोनालुंड'ला काही वर्षांपूर्वी गेलो नेमके त्यादिवशी १३० वर्षे पूर्ण झालीत म्हणून बऱ्याच राईड विनामूल्य होत्या आणि आईस्क्रीम सुद्धा. मग काय, शिंग मोडून वासरात शिरलो :-) तुमच्या मुलानी नक्कीच एन्जॉय केले असेल.\nपण स्टॉकहोमला राहून 'नोबेल' ला भेट नाही \nएक शंका....क्रूझसुद्धा बोटच असते ना....वर खाली होते का\nएक शंका....क्रूझसुद्धा बोटच असते ना....वर खाली होते का बोटीप्रमाणे अथवा साध्या लहान होडी सारखी वर खाली होताना फारशी जाणवत नाही. फक्त जेव्हा मध्य समुद्रात जाते त्या वेळी अधून मधून जराशी हलताना जाणवते. ईतरवेळी काहीच जाणवत नाही.\nमजा आली वाचताना व फोटो तर सुंदरच .\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 5 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://smundhe.blogspot.com/2012/06/blog-post_5259.html", "date_download": "2018-12-16T03:36:09Z", "digest": "sha1:DVZZCQVX326AY43CSJJG6HNMP6T3HLMZ", "length": 11383, "nlines": 53, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: तंत्र गोड ज्वारी लागवडीचे...", "raw_content": "\nरविवार, ३ जून, २०१२\nतंत्र गोड ज्वारी लागवडीचे...\nगोड ज्वारीच्या ताटामध्ये उसासारखी गोडी असते. याच्या ताटाच्या रसापासून काकवी, गूळ आणि इथेनॉल बनविता येते. या ज्वारीची लागवड कडब्याच्या ज्वारीसारखी केल्यास दुभत्या जनावरांना चविष्ट व पौष्टिक कडबा मिळून अधिक दूध उत्पादनासाठी फायदा होईल. गोड ज्वारी लागवड तंत्रज्ञान हे खरीप किंवा रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञानापेक्षा वेगळे असल्यामुळे गोड ज्वारीची लागवड करताना सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब आवश्‍यक आहे. गोड ज्वारीची कायिक वाढ नेहमीच्या ज्वारीपेक्षा जास्त असते, तसेच तिच्या ताटाच्या रसामध्ये अधिक साखरेचे प्रमाण (ब्रिक्‍स) जास्त आहे. या ज्वारीच्या ताटामध्ये उसासारखी गोडी असते. याच्या ताटाच्या रसापासून काकवी, गूळ आणि इथेनॉल बनविता येते. त्याचप्रमाणे या ज्वारीची लागवड कडब्याच्या ज्वारीसारखी केल्यास दुभत्या जनावरांना चविष्ट व पौष्टिक कडबा मिळून अधिक दूध उत्पादनासाठी फायदा होईल. उसाच्या तुलनेने इथेनॉल निर्मितीसाठी गोड ज्वारीचे बरेच फायदे आहेत. गोड ज्वारीच्या ताटापासून रस काढल्यानंतर राहिलेला चोथा गुरांना चारा म्हणून वापरता येतो. आपण \"खरीप ज्वारी व्यापारासाठी आणि रब्बी ज्वारी खाण्यासाठी' हे तत्त्व समोर ठेवले तर खरीप ज्वारी लागवडीचे क्षेत्र वाढेल. लागवडीचे तंत्र ः गोड ज्वारी लागवड तंत्रज्ञान हे खरीप किंवा रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञानापेक्षा वेगळे असल्यामुळे गोड ज्वारीची लागवड करताना खालील बाबींचा तंतोतंत अवलंब करावा. जमीन मध्यम ते भारी असणे आवश्‍यक आहे. हलक्‍या जमिनीवर गोड ज्वारीची लागवड करू नये. जमिनीच्या मशागतीच्या वेळेस दोन नांगरणी बरोबर एक किंवा दोन वखराच्या पाळ्या मारून जमीन समपातळीत आणावी. ही ज्वारी खरीप आणि उन्हाळी हंगामात चांगल्या प्रकारे येऊ शकते. खरीप हंगामात ज्वारीची पेरणी योग्य पाऊस झाल्याबरोबर 15 दिवसांच्या आत करावी आणि उन्हाळी हंगामात गोड ज्वारीची पेरणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात करणे आवश्���यक आहे. एकरी 2.5 किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे. खोडमाशीच्या नियंत्रणासाठी बियाण्यास 2.5 ग्रॅम थायमेथोक्‍साम (70 टक्के) प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. पेरणीपूर्वी जमिनीत 50 किलो नत्र, 40 किलो स्फुरद, 40 किलो पालाश व शेवटच्या नांगरणीवेळेस 10 टन प्रति हेक्‍टरी शेणखत द्यावे. नत्राचा दुसरा हप्ता 50 किलो नत्र प्रति हेक्‍टरी पीक कांडे धरण्याच्या कालावधीत (गर्भधारणा अवस्था) पेरणीनंतर एक महिन्याने कोळप्याच्या मागे मोग्याने द्यावे. ज्वारीची वाढ चांगली होण्यासाठी दोन ओळींतील अंतर 60 सें.मी. व दोन झाडांमधील अंतर 12 ते 15 सें.मी. ठेवावे. त्यामुळे झाडाची संख्या एक लाख दहा हजार प्रति हेक्‍टरी राहील. जोमदार एक रोप ठेवून बाकीची झाडे जमिनीलगत वाकवून काढून टाकावीत. योग्य पाण्याचा पुरवठा मूलस्थानी पाण्याचे व्यवस्थापनेसाठी एक ते दोन कोळपण्या, कोळप्याच्या खाली दोरी बांधून केल्यास तणाचा बंदोबस्ताबरोबरच जमिनीतील पाणी टिकवून राहण्यास मदत होईल. योग्य पीक व्यवस्थापन ठेवल्यास गोड ज्वारीपासून एकरी 12 ते 15 टन हिरवा चारा मिळू शकतो. याच्या रसापासून आपणास हेक्‍टरी 2000 ते 2500 लिटर इथेनॉल तयार करता येते. लागवडीसाठी वाण ः एसएसव्ही-84, फुले अमृता (आरएसएसव्ही-9) शुगरग्रे, ऊर्जा, सीएसएच-22, आयसीएसव्ही-93046, आयसीएसव्ही- 25274 गोड ज्वारीचे फायदे ः - हे पीक चार महिन्यांत येते, त्यामुळे दरवर्षी दोन पिके घेता येतात. - हे जिराईत पीक आहे. हे पीक सर्वांत अधिक जमिनीतील पाण्याचा उपयोग घेणारे पीक म्हणून ओळखले जाते. - याच्या लागवडीचा खर्च कमी आहे. - यामध्ये कमी होणाऱ्या साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यातील रस इथेनॉलसाठी योग्य आहे. - याच्या चोथ्याचा जनावरांच्या खाद्यासाठी चांगल्या प्रकारे उपयोग होतो. - काही प्रमाणात धान्याचे उत्पादन मिळते. - आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक. या ज्वारीपासून मिळणाऱ्या इथेनॉलमुळे वातावरणातील होणारे प्रदूषण कमी.\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे ४:०४ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nतंत्र कोरडवाहू बीटी कपाशी लागवडीचे\nतंत्र खरीप कांदा उत्पादनाचे...\nएखाद्या वेबसाईटचा जागतिक आणि भारतीय क्रमांक कसा पह...\nयशस्वी दूध व्यवसायाचे मर्म कमी भाकड काळात\nजनावरांना चारा खाऊ घालताना...\nमत्स्य शेतीसाठी तलाव कसा असावा - खार जमीन संशोधन...\nमक्‍याचा तुरा काढणे फायदेशीर ठरते\nकापसात १८ ते २८, ज्वारीत ५३ टक्के वाढ \nतंत्र गोड ज्वारी लागवडीचे...\nतूर पेरणीची वेळ साधा\nसुधारित पद्धतीने करा मका लागवड\nअधिक उत्पादनासाठी मका लागवडीची सूत्रे\nकमी कालावधीचे मूग आणि उडीद\nकसे वाढवाल संकरित बीटी कपाशीचे उत्पादन\nभरघोस उत्पादनासाठी-बाजरी लागवड तंत्रज्ञान\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://msrtc.maharashtra.gov.in/index.php/node/cc/15", "date_download": "2018-12-16T03:59:31Z", "digest": "sha1:W7ZF6UPMGJYVIXQBQ6FBFZPGMB3I564X", "length": 8588, "nlines": 150, "source_domain": "msrtc.maharashtra.gov.in", "title": "Welcome to MSRTC :: Maharashtra State Road Transport Corporation", "raw_content": "\nदिवाळी हंगाम २०१८ मध्ये दि.०१ नोव्हेंबर, २०१८ ते १६ नोव्हेंबर,२०१८ या कालावधीत प्रवास भाड्यात १० % वाढ\nएसटी महामंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिया व त्यानुषंगिक परीक्षेसंदर्भात कृपया उमेदवारांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये - मा. मंत्रीमहोदयांचे निवेदन.\nरा़ प महामंडळाच्या बसमधील राखीव आसन व्यवस्था\nरा़ प महामंडळाने विधानसभा / विधान परिषद सदस्य, स्वातंत्र्य सैनिक, अपंग, जेष्ठ नागरीक, महिला, अधिस्विकृतीधारक पत्रकार व कर्तव्यार्थ प्रवास करणारे रा़ प कर्मचारी इत्यादी सामाजिक घटकांना त्यांचा प्रवास सुखकारक व्हावा या हेतूने विविध सामाजीक घटकांसाठी रा़ प बसेसमध्ये विविध आसने राखीव ठेवलेली आहेत़ सदर राखीव आसन क्रमांक चा तपशिल पुढील प्रमाणे\nरा प साधी बस ५० आसनी\n१ विधान सभा / विधान परिषद सदस्य ७,८ ७,८ ७,८ ७,८ १,२ बस सुटण्यापुर्वी १५ मिनिटापर्यंत राखीव\n२ स्वातंत्र्य सैनिक ६,७ ११,१२ -- ४ - १५ दिवस आरक्षण अंसेल तेथे ७ दिवस अंगोदर पर्यंत राखीव, ७ दिवस आरक्षण असेल तेथे ३ दिवस अगोदर पर्यंत राखीव\n३,४,४३,४४ -- ३०.३१ - बस सुटण्यापुर्वी २४ तास अगोदर पर्यंत राखीव व शहरी बस सेवेमध्ये संपुर्ण भागात राखीव\n४ जेष्ठ नागरीक ३,४,५ ५,६ ३,४ ३ - बस सुटण्यापुर्वी १५ मिनिटापर्यंत राखीव\n५ महिला १३,१४,१५,१६,१७,१८ १३,\n(बस फेरीच्या बस सुटण्याच्या १ दिवस पर्यंत उपलब्ध) लांब व मध्यम लांब अंतराची बस सुटण्यापुर्वी ५ मिनिटापर्यंत राखीव तसेंच १५० कि़ मी़ अतराच्या आतमध्ये शेवटच्या ठिकाणा पर्यंत कायम स्वरूपी राखीव\n६ अधिस्विकृती धारक पत्रकार २५,२६\n१९,२९ १४,२९ १३ - १५ दिवस आरक्षण असेल तेथे ७ दिवस अगोदर पर्यंत राखीव, ७ दिवस आरक्षण असेल तेथे ३ दिवस अगोदर पर्यंत राखीव\n७ कर्तव्यार्थ प्रवास करणारे रा़. प. कर्मचारी २३,२४\n३०.३६ --- --- ---- बस सुटण्यापुवी १५ मिनीटापर्यंत राखीव\nउपरोक्त राखीव आसन व्यवस्थेमध्ये प्रवासी बसच्या अंतर्गत रचनेनुसार बदल होत असतात़ त्याच प्रमाणे सदरची राखीव आसने त्यांची कार्यपध्दती तपशिलवार नियमावली, अटी व शर्ती इत्यादी बाबतचा तपशिल नजीकच्या सर्व बसस्थानकावर उपलब्ध आहे़, त्यासाठी संबंधितांशी संपर्क साधल्यास सदरची माहिती प्राप्त करून घेता येईल़\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-croploan-distribution-status-solapur-993", "date_download": "2018-12-16T04:40:49Z", "digest": "sha1:JC42O5EIOOC2GO5TDCGTS53ZZG5P74PC", "length": 15039, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agrowon, croploan distribution status in solapur | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोलापूर जिल्ह्यात खरिपासाठी ४१ टक्के कर्जवाटप\nसोलापूर जिल्ह्यात खरिपासाठी ४१ टक्के कर्जवाटप\nबुधवार, 13 सप्टेंबर 2017\nसोलापूर : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी गेल्या वर्षी एक हजार १२ कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले होते. यंदा मात्र ६५१ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत केवळ ४०.९७ टक्के एवढेच कर्जवाटप झाले आहे. खरीप हंगामासाठी कर्जवाटपाची मुदत सप्टेंबरअखेर आहे. तोपर्यंत ५० टक्के तरी कर्जपुरवठा होईल का, याबाबत साशंकता आहे.\nसोलापूर : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी गेल्या वर्षी एक हजार १२ कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले होते. यंदा मात्र ६५१ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत केवळ ४०.९७ टक्के एवढेच कर्जवाटप झाले आहे. खरीप हंगामासाठी कर्जवाटपाची मुदत सप्टेंबरअखेर आहे. तोपर्यंत ५० टक्के तरी कर्जपुरवठा होईल का, याबाबत साशंकता आहे.\nयंदा खरीप हंगामात ४७ हजार ७०८ शेतकऱ्यांना ६५१ कोटींचे वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्हा बॅंकेने १२६ कोटी, ग्रामीण बॅंकेने ९६ कोटी, राष्ट्रीयीकृत व व्यापारी बॅंकांनी ५०९ कोटी रुपयांचे पीककर्जवा���प केले आहे. या कर्जवाटपात जुन्याच खातेदारांना कर्जवाटप झालेले आहे. नवीन सभासदांना पीककर्ज देण्यात सर्वच बॅंकांनी दुर्लक्ष केल्याचे दिसते.\nया हंगामासाठी जिल्ह्यातून केवळ ९४ नवीन शेतकरी सभासदांना ७ कोटी ६२ लाखांचे कर्जवाटप झाले आहे. त्यात राष्ट्रीयीकृत व व्यापारी बॅंकेकडील ५२ आणि ग्रामीण बॅंकेकडील ४२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. जिल्हा बॅंकेकडून मात्र एकाही नव्या शेतकरी सभासदाला कर्जवाटप करण्यात आलेले नाही. त्यातच आता सप्टेंबरअखेर खरिपाच्या कर्जवाटपासाठी मुदत आहे, अवघ्या पंधरवड्यात कर्जवाटप किती होणार, याबाबत साशंकता आहे.\nराज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा करताना या हंगामासाठी तातडीच्या कर्जाकरिता १० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याचे आश्‍वासन दिले होते; पण या निर्णयानुसार जिल्ह्यातील केवळ ७५१ शेतकऱ्यांना १० हजारांचे कर्ज मिळाले आहे.\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nकेळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...\nरताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...\nमराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...\nतुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...\nटँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...\nदिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...\nसातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...\nनाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-ploughing-compition-12751", "date_download": "2018-12-16T04:41:38Z", "digest": "sha1:OL4VQRVJ2NXIDCDH3SR2F27RLECLANGO", "length": 14941, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, ploughing compition | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोमवार, 8 ऑक्टोबर 2018\nअलीकडे भारतातही ट्रॅक्टर व संबंधित यंत्राचा वापर वाढत आहे. ग्रामीण भागामध्ये शेती करताना विविध कौशल्यांची आवश्‍यकता नेहमीच पडते. त्यात शेतीतील मशागतीच्या कामांना प्राधान्य दिले जाते. योग्य मशागत झाल्यानंतर पिकां��्या वाढीसाठी चांगले माध्यम भुसभुशीत मातीच्या स्वरूपात उपलब्ध होते. आपल्याकडे ज्याप्रमाणे बैलगाड्यांच्या स्पर्धा, चिखलणीच्या स्पर्धा विविध प्रांतामध्ये होताना दिसतात, तशाच स्पर्धा फ्रान्स येथे राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जातात. तेथील यंग फार्मर्स युनियन या संस्थेमार्फत फ्रेंच राष्ट्रीय नांगरणी चॅँपियनशीप या स्पर्धेचे आयोजन केले जाते.\nअलीकडे भारतातही ट्रॅक्टर व संबंधित यंत्राचा वापर वाढत आहे. ग्रामीण भागामध्ये शेती करताना विविध कौशल्यांची आवश्‍यकता नेहमीच पडते. त्यात शेतीतील मशागतीच्या कामांना प्राधान्य दिले जाते. योग्य मशागत झाल्यानंतर पिकांच्या वाढीसाठी चांगले माध्यम भुसभुशीत मातीच्या स्वरूपात उपलब्ध होते. आपल्याकडे ज्याप्रमाणे बैलगाड्यांच्या स्पर्धा, चिखलणीच्या स्पर्धा विविध प्रांतामध्ये होताना दिसतात, तशाच स्पर्धा फ्रान्स येथे राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जातात. तेथील यंग फार्मर्स युनियन या संस्थेमार्फत फ्रेंच राष्ट्रीय नांगरणी चॅँपियनशीप या स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेमध्ये नांगरणीचा वेग, अचूकता आणि योग्य खोली यासंबंधी विविध निकष ठेवलेले असतात. या वर्षी नांगरणीच्या स्पर्धा जॅवेन, पश्‍चिम फ्रान्स येथे नुकत्याच घेण्यात आल्या. या नांगरणी स्पर्धेमध्ये मोल बोर्ड प्लाऊ या विभागामध्ये पुरस्कार\nदुसऱ्या स्थानावर नोवेल्ले ॲक्वेटेन येथील अॅलेक्झांन्ड्रे मॅझेयू (डावीकडे), पहिल्या स्थानावर ब्रिटनी येथील जीन मारी रिचर्ड (मध्यभागी) आणि तिसऱ्या स्थानावर पेज डे ला लॉयरी येथील जियोफ्रॉय कॉर्डियर.\nभारत ट्रॅक्टर tractor यंत्र machine शेती farming स्पर्धा फ्रान्स पुरस्कार\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामु���े पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nकेळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...\nरताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...\nमराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...\nतुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...\nटँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...\nदिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...\nसातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...\nनाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://msrtc.maharashtra.gov.in/index.php/node/cc/16", "date_download": "2018-12-16T03:28:45Z", "digest": "sha1:UFCCRCOOUJ3AK74BEIAXJTNG25M257HR", "length": 9889, "nlines": 136, "source_domain": "msrtc.maharashtra.gov.in", "title": "Welcome to MSRTC :: Maharashtra State Road Transport Corporation", "raw_content": "\nदिवाळी हंगाम २०१८ मध्ये दि.०१ नोव्हेंबर, २०१८ ते १६ नोव्हेंबर,२०१८ या कालावधीत प्रवास भाड्यात १० % वाढ\nएसटी महामंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिया व त्यानुषंगिक परीक्षेसंदर्भात कृपया उमेदवारांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये - मा. मंत्रीमहोदयांचे निवेदन.\nप्रासंगिक / नैमित्तीक करारावर बसची मागणी\nप्रांसगिक करारावर बसची मागणी करावयाची झाल्यास इच्छुक प्रवाशाने संबंधित / नजीकच्या आगार कार्यालयाशी संपर्क साधून प्रासंगिक कराराचा मार्ग, कराराचा कालावधी इत्यादि तपशिल सादर केल्यास, इच्छुक प्रवाशांस प्रासंगिक करारापोटी महामंडळाकडे जमा करावयाची आगाऊ रकमेची माहिती प्राप्त होऊ शकते इच्छुक व्यक्तिने सदरची माहिती प्राप्त करून घेतल्यानंतर त्यास प्रासंगिक करारावर बस नोंदणी करावयाची असल्यास विहीत नमुन्यातील मागणी अर्ज संपुर्ण तपशिलासह आगार व्यवस्थापक यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे़ तदनंतर, सदर अर्जास आगार व्यवस्थापक यांची संमती प्राप्त झाल्यानंतर मागणी कर्त्याने प्रासंगिक कराराच्या रकमेचा भरणा रोकड शाखेत करून नैमित्तीक करारावर बस नोंदवून त्यापोटी आगाऊ रक्कम जमा केल्यानंतर त्यास पावती देण्यात येते़\nप्रासंगिक करारासाठी आगाऊ रक्कम निश्चित करतांना कि़ मी़ खोळंबा आकार, अतिकालीक भत्ता इ नुसार येणा-या रकमेवर १०% अधिक रक्कम आकारणी करण्यात येऊन येणारी रक्कम आगाऊ भरणा रक्कम म्हणून निश्चित करण्यात येते़ नैमित्तीक करारासाठी प्रवासी गर्दीच्या हंगामानुसार दर ठरविण्यात आलेले आहेत़ हंगामाचा कालावधी पुढील प्रमाणे-\n१. गर्दीचा हंगाम - १ मार्च ते ३० जून\n२. कमी गर्दीचा हंगाम - १ जुलै ते २८/२९ फेब्रुवारी\nआंतरराज्य मार्गावरील प्रासंगिक कराराकरीता संबंधित राज्यातील मोटार वाहन कर, प्रवासी कर, व इतर अनुंषगिक करांचा भरणा काही राज्यांकरीता आगाऊ करणे आवश्यक अंसते़ त्याचप्रमाणे प्रासंगिक कराराकरीता आंतरराज्य मार्गावर दयावयाच्या बसेसचा तपशिल आगाऊरित्या प��िवहन विभागास कळविणे आवश्यक अंसल्याने आंतरराज्य मार्गावर प्रासंगिक करार करावयाचा असल्यास, नागरिकांनी आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे़ मोटार वाहन व इतर कराबाबतची माहिती आगार व्यवस्थापक यांचेकडे उपलब्ध आहे़ त्यांचेशी संपर्क साधावा़\nसाध्या बसमध्ये आसन क्षमतेच्या २५% प्रवासी मोफत नेण्याची सवलत\nप्रासंगिक करारावर नोंदविलेल्या साध्या बसेसच्या आसनक्षमतेपेक्षा २५% अधिक प्रवासी कोणताही अधिक आकार अंदा न करता मोफत नेण्याची मुभा देण्यात येते़ आंतरराज्य नैमित्तिक करारास ही सवलत उपलब्ध नाही़ प्रासंगिक करारकर्त्याने नोंदविलेल्या तारखेस व वेळेस नोंदविलेल्या संख्येने बसेस महामंडळाकडून उपलब्ध करून देण्यात येतात़\n१. सरासरी ३०० कि़ मी़ पेक्षा जास्त आकारणीय कि़ मी़ झाले पाहिजेत़\n२. शैक्षणिक सहलीसाठी विद्यार्थी / विद्यार्थीनींसाठी ५०% कि़ मी़ दरांत सवलत देण्यात येते़\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-41605220", "date_download": "2018-12-16T03:40:24Z", "digest": "sha1:LDUCHRIDID3GUK67NX7XOJEZ2QO6QHRP", "length": 14214, "nlines": 135, "source_domain": "www.bbc.com", "title": "प्रेस रिव्ह्यू - टाटा टेलिसर्विसेस भारती एअरटेलमध्ये विलीन होणार - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nप्रेस रिव्ह्यू - टाटा टेलिसर्विसेस भारती एअरटेलमध्ये विलीन होणार\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा टाटा उद्योगसमूहाचा मोबाईल सेवा देणारा उद्योग भारती एअरटेल समूहात विलीन होणार आहे.\nइंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, टाटा उद्योगसमूहाचा टाटा टेलिसर्विसेस लिमिटेड आणि टाटा टेलिसर्विसेस महाराष्ट्र लिमिटेड हा मोबाईल सेवा देणारा उद्योग भारती एअरटेल समूहात विलीन होणार आहे.\nभारती एअरटेल आणि टाटा समूहातर्फे गुरुवारी ही घोषणा करण्यात आली. या विलीनीकरणाशी निगडीत परवानग्या ट्र��यकडून अद्याप मिळालेल्या नाहीत.\nतसेच या विलीनकरणाच्या व्यवहाराची किंमतही या कंपन्यांनी घोषित केलेली नाही.\nप्रतिमा मथळा 'बेटी बचाओ-बेटी पढाओ' या सरकारी अभियानाच्या बॅनरवर फुटीरतावादी महिला नेत्याचा फोटो लावल्याबद्दल एका अधिकाऱ्याचे निलंबन.\nबीबीसी हिंदीच्या वृत्तानुसार, भारत प्रशासित जम्मू-काश्मीरमध्ये 'बेटी बचाओ-बेटी पढाओ' या सरकारी अभियानाच्या बॅनरवर फुटीरतावादी महिला नेत्याचा फोटो लावल्याबद्दल एका अधिकाऱ्यावर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे.\nअमिता 'भाभी' चव्हाण : नांदेडच्या विजयाच्या शिल्पकार\nइस्राईलसुद्धा आता युनेस्कोतून बाहेर पडणार\nदक्षिण काश्मीरमधील कोकरनागमध्ये झालेल्या या कार्यक्रमात कश्मीर आणि देशातील इतर यशस्वी महिलांचे फोटो या बॅनरवर होते. त्यात फुटीरतावादी नेत्या आसिया अंद्राबी यांचाही फोटो होता.\nहा फोटो लावल्याच्या आरोपावरून कश्मीरमधील 'इंटीग्रेटेड चाईल्ड डेव्हलपमेंट सर्विस'च्या एका अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं.\nप्रतिमा मथळा भारतात नैसर्गिक आपत्तींमुळे दरवर्षी 23 लाख नागरिक विस्थापित होतात.\nदेशात 23 लाख विस्थापित\nटाइम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार, भारतात दरवर्षी नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानं विस्थापित होणाऱ्यांची संख्या अंदाजे 23 लाख इतकी झाली आहे. संयुक्त राष्ट्रांनी शुक्रवारी 'आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निर्मूलन' दिनानिमित्त प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही बाब नमूद केली आहे.\nयुद्धोत्तर जाफना : माणसं गेली कुठे\nनांदेड निवडणुकीचा अर्थ काय पाच तज्ज्ञांचं झटपट विश्लेषण\nभूकंप, पूर आणि वादळं यासारख्या आपत्तींमुळे 23 लाख नागरिक विस्थापित होत असल्यानं भारत हा जगात सर्वाधिक विस्थापित होणाऱ्यांचा देश झाल्याचंही या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.\nतसंच, विस्थापितांची संख्या वाढत असल्यानं बेघर होणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याचं या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.\nप्रतिमा मथळा भारत येत्या 3 ते 5 वर्षात सरकारच्या विशेष कौशल्य कार्यक्रमांतर्गत जपानमध्ये 3 लाख भारतीय तरूणांना पाठवणार आहे.\nतीन लाख तरूण जपानमध्ये जाणार\nटाइम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार, भारत येत्या 3 ते 5 वर्षात सरकारच्या विशेष कौशल्य कार्यक्रमांतर्गत 3 लाख भारतीय तरूणांना जपानमध्ये पाठवणार आहे. अशी घोषणा केंद्रीय मंत्��ी धर्मेंद्र प्रधान यांनी बुधवारी केली.\nया तरूणांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसंच तांत्रिक कौशल्य देण्यासाठी येणारा खर्च जपान सरकार करणार असल्याचेही प्रधान यांनी स्पष्ट केलं.\nप्रतिमा मथळा मुंबईतील गोरेगावातील एका सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अपंग तरूणाला आठ मजले चढ-उतार करायला लावल्याचे प्रकरण उघड झालं आहे.\nदैनिक सकाळ मधील वृत्तानुसार, सेरेलब्रल पाल्सी या आजारानं ग्रस्त असलेल्या एका तरूणाला मुंबईतील गोरेगावातील सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आठ मजले चढ-उतार करायला लावल्याचं प्रकरण उघड झालं आहे.\nपुष्कर गुळगुळे असं तरुणाचं नाव आहे. सोसायटीच्या आवारात गुळगुळे यांनी गाडी ठेवल्याचं निमित्त करून सेक्रेटरींनी गुळगुळेंच्या घरी जाऊन पुष्करला दमदाटी केली आणि गाडी बाहेर ठेव असं सांगितलं.\nपण, आपण विकलांग असल्यानं गाडी चालवू शकत नाही, असं सांगितल्यावर तुझ्या आईवडिलांना घेऊन ये, असं सेक्रेटरींनी फर्मावलं.\nत्यामुळे ६५ टक्के विकलांग असलेल्या पुष्करला त्या विंगचे चार मजले जिन्यानं उतरून पुन्हा दुसऱ्या विंगचे चार मजले चढावे लागले.\nया प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याचं सकाळमधील या बातमीत स्पष्ट करण्यात आलं आहे.\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nरफाल प्रकरणी मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टाची दिशाभूल केली आहे का\nरसायनी : एचओसी कंपनीतील वायूगळतीमुळे 31 माकडांचा मृत्यू\n'गांधीजींवर वर्णद्वेषाचे आरोप अज्ञानातून लावले जातात'\nनेपाळमध्ये नव्या भारतीय नोटांवर बंदी\nपुण्याच्या 3 तरुणींची निजामुद्दीन दर्ग्याविरोधात हायकोर्टात याचिका\nगार्डन सिटी ते कचऱ्याचं शहर, पोर्ट हारकोर्टलाचा विचित्र प्रवास\nदहशतवादाचा मुकाबला शिक्षणाने करू पाहणारा तरुण\nकांद्याने शेतकऱ्यांना रडवले : सोन्यासारखं पीक मातीमोल का झालं\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/42949", "date_download": "2018-12-16T03:27:44Z", "digest": "sha1:UE3XBOCBQSNTCOQLTSP6S3TSZZLB7CRN", "length": 12990, "nlines": 180, "source_domain": "www.misalpav.com", "title": "\"बर्फाचे तट पेटून उठले..\" हे गीत हवे आहे! | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\n\"बर्फाचे तट पेटून उठले..\" हे गीत हवे आहे\nकुसुमाग्रजांचे हे गीत जालावर बर्‍याच ठिकाणी शोधले.. शब्द सापडले.. पण चाल म्हणजे, एक तर ती नवीन बनवलेली रॅप किंवा साधा कोरस..\nपण मला याचीच एक थोडीशी संथ चाल आठवते.. जालावर तर काही सापडली नाही. कुणाजवळ असेल माहिती तर कृपया सांगावे.\nशब्द नको आहेत, चाल हवी आहे.\nशब्द नको आहेत, चाल हवी आहे.\nबाजूला एक आकाशवाणीचे संगीत\nबाजूला एक आकाशवाणीचे संगीत अँप आहे , तिथे चालपण आहे या गाण्याची , मी स्वतः ऐकली आणि मग पाठवली हि लिंक .\nआम्ही लहानपणी राष्ट्रसेवादलात नियमित जात असू, त्यावेळी सामुदायिक हे गीत म्हणत होतो. हे गीत कवीवर्य वसंत बापट यांनी लिहिले आहे,ते १९६२ च्या भारत-चीन युध्धाच्या पार्श्वभुमीवर. तुमचा मोबाइल क्रमांक व्यनि केला तर तुम्हाला माझ्या आवाजात गीत ऐकवु शकतो. अन्य कोणता मार्ग असेल तर तुम्हीच सुचवा.\nश्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे\nश्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे >>>>> ही चाल लावा. गाऊन पाहा. त्याच वृत्तात आहे हे. अनंतफंदींचा 'फटका' म्हणजेच 'हरिभगिनी' वृत्तात हे आहे.\nउदाहरणार्थ ८+८+८+६ = ३० मात्रांचे हे वृत्त आहे.\nबिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडू नको |\nसंसारामधि ऐस आपला, उगाच भटकत फिरू नको ||\nवृत्तबद्ध पदे एका ठराविक चालीत गेय असतात हे खरे पण त्यांना वेगळ्या चाली लावता येतात. अनेक वृत्तबद्ध कवितांना सुंदर सुंदर चाली लावून त्यांच्या ध्वनिमुद्रिका निघालेल्या आहे. तांबे, बोरकर, वा. रा. कांत, वसंत बापट , सुरेश भट यांच्या अनेक कविता (भटांच्या बाबतीत गझला) वेगवेगळ्या चालीत आज आपण ऐकत असतो. बर्फाचे तट पेटुन उठले सदन शिवाचे कोसळते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते.. अशी ही दु:खमय कविता आहे आणि त्याची चाल तशीच संथ आणि हृदयंगम आहे.\nत्याच वेळी म्हणजे भारतचीन युद्धाच्या वेळी लिहिली गेलेली\n' उ��्तुंग आमुची उत्तरसीमा इंच इंच लढवू' ही कवितासुद्धा वीरश्रीगीत म्हणून पुष्कळ प्रसिद्ध झाली होती.\nसाहेब त्या आकाशवाणीच्या ऍपवर\nसाहेब त्या आकाशवाणीच्या ऍपवर मला वाटत जुन्याच चालीत वरील गाणे गायलेलं आहे ..\nपाहिली पहिली रम्य पहाट\nपाहिली पहिली रम्य पहाट हेदेखील या प्रकारचं आणि अशा गानवृंदातलं गाणं आठवतं.\nफकिरांनी / ने () शतयज्ञ मांडले, वेदीवरती रक्त सांडले.\nत्या रक्ताची क्षितिजावर ये अरुण मंगल लाट.\nमला याची मूळ चाल माहीत आहे . पण ती कळवणार कशी \nसाम मंत्र तो सरे रणाची नौबत आता झडझड्ते या ओळी काय सान्गतात १९६२ च्या युद्ध काळातील हे एक समरगीत आहे ओ मन्डळी \n@खिलजि, मी त्या लिंक वर जाऊन बघीतले. पण मला ते गाणे ऐकता आले नाही. कदाचित माझ्या ब्राऊजर चा प्रॉब्लेम आहे. अर्थात् जर ते कोरस असेल तर मी ऐकले आहे. आणि ती चाल मी ऐकलेल्या चालीशी मेळ खात नाही. म्हणूनच तर घोळ आहे\n@जयंत आणि @चौरा, तुम्हाला व्यनी केलाय.\nबाकी, ते शब्द पेटवणारेच आहेत. दु:खमय वाटत नाही. उलट स्फूर्तीदायक आहे. कुसुमाग्रजांपुढे आपण काय बोलणार\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 12 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/vacuum-cleaners/top-10-bansons+vacuum-cleaners-price-list.html", "date_download": "2018-12-16T04:14:53Z", "digest": "sha1:I44MM5O64IDDTAR57J5ZJ7HIGSOGVEQ6", "length": 13022, "nlines": 334, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 बंसोन्स वाचव कलेअर्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 बंसोन्स वाचव कलेअर्स Indiaकिंमत\nशीर्ष 10 बंसोन्स वाचव कलेअर्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 बंसोन्स वाचव कलेअर्स म्हणून 16 Dec 2018 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग बंसोन्स वाचव कलेअर्स India मध्ये बंसोन्स ब्वक 800 ड्राय वाचव क्लिनर सिल्वर Rs. 920 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nवाचव अँड विंडो कलेअर्स\nशीर्ष 10बंसोन्स वाचव कलेअर्स\nबंसोन्स ब्वक 800 ड्राय वाचव क्लिनर सिल्वर\nबंसोन्स वसा 800 हॅन्ड Held वाचव क्लिनर ग्रे\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5683216050556000602&title=Multiligualism&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-12-16T03:29:55Z", "digest": "sha1:WIU6HVD2HTFVGT3ZTDDQTPWX5SQFPMBA", "length": 23905, "nlines": 131, "source_domain": "bytesofindia.com", "title": "हा टक्का वाढायलाच हवा!", "raw_content": "\nहा टक्का वाढायलाच हवा\nहिंदी ही भाषा देशातील विविध भागांना व लोकांना जोडते; मात्र ती अशा प्रकारे जोडत असल्यामुळे मूळ हिंदी भाषकांना अन्य भाषा शिकण्याची गरज वाटत नाही. बहुभाषक होण्याच्या बाबतीत हिंदी वा बंगाली भाषकांची संख्या अत्यंत कमी आहे. एकभाषी व्यक्ती या आजच्या जगातील निरक्षर व्यक्ती होत, असे तज्ज्ञांना वाटते. त्यामुळे हिंदी काय किंवा अन्य भाषकांना काय, पुढे जायचे असेल तर आपली वृत्ती बदलणे, हाच उपाय आहे. बहुभाषकवादाचा टक्का वाढलाच पाहिजे\nकर्नाटक राज्यातील जैन धर्मीयांचे पवित्र महाक्षेत्र असलेले श्रवणबेळगोळ हे ठिकाण प्रसिद्ध आहे. मराठी भाषकांच्या दृष्टीने तर खासच. कारण येथील गोमटेश्वराच्या पुतळ्याच्या डाव्या पायामधील कोनाड्यासारख्या जागेत जी ओळ कोरलेली आहे, ती मराठीतील आद्य शिलालेखांपैकी एक मानली जाते. ‘श्री चावुण्डराये करवियले; गंग राजे सुत्ताले करवियले’ ही ती ओळ. आता-आतापर्यंत तर मराठी भाषेचा हा पहिला लिखित पुरावा मानला जात होता; मात्र याच पुतळ्याच्या पायथ्याशी, याच ओळीच्या शेजारी मराठीशिवाय तमिळ आणि कन्नड भाषांमध्येही शिलालेख कोरला आहे. हे शिलालेख इ. स. ९८३मध्ये कोरले असावेत, असे बहुतेक तज्ज्ञ मानतात.\n‘गुरुग्रंथसाहिब’ हा शीख पंथीयांचा धर्मग्रंथ होय. या ग्रंथाला आदराचे आणि श्रद्धेचे स्थान आहे. या ग्रंथात संत नामदेवांच्या ६२ अभंगांचा समावेश आहे. या अभंगरचना हिंदी भाषेतील आहेत. संत नामदेवांसोबतच संत कबीर व अन्य संतांच्या रचनांनाही येथे बरोबरीने स्थान देण्यात आले आहे. प्राचीन काळापासून ते अर्वाचीन काळापर्यंत भारतात विविध भाषा कशा एकत्र नांदत होत्या, याची ही केवळ दोन उदाहरणे. कोणताही भेदभाव न करता सर्व प्रकारच्या भाषा येथे नांदल्या व वाढल्याही. भारताच्या बहुभाषकत्वाचे एक उदाहरण राज्यघटनेतील अधिकृत भाषांच्या वाढीतही दिसून येते. ही राज्यघटना झाली, तेव्हा या यादीत केवळ १४ भाषा होत्या. आज त्या २२ भाषा आहेत. शिवाय गारो, खासी अशा भाषांचा या यादीत समावेश करण्याची मागणी प्रलंबित आहे ती आहेच\nआजच्या मुलांचा विचार केला तर आपण पाहतो - ती शाळेत एक भाषा बोलतात (बहुतांश इंग्रजी), घरी दुसरी भाषा बोलतात (बहुतांश मराठी) आणि मित्रांसोबत इतर कोणत्या तरी भाषेत बोलतात (बहुतांश हिंदी). ज्या घरात गुजराती, मराठी किंवा तेलुगू भाषा बोलली जात असेल आणि शाळेचे माध्यम इंग्रजी असेल, तर असे मूल स्वाभाविकपणे बहुभाषक होत जाते. भारत हा मुळातच बहुभाषक देश आहे. प्राचीन काळापासून विविध प्रांतांतील लोक एकापेक्षा जास्त भाषा शिकून एकमेकांशी संपर्क साधत होते. पूर्ण भारतभरातील लोकांनी काशीला जाऊन धार्मिक कार्ये करणे किंवा पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती कर्नाटक, आंध्र प्रदेश किंवा मध्य प्रदेशातील लोकांनी करावी, यातूनच त्याची चुणूक दिसून येते.\nअलीकडच्या काळात आर्थिक, सामाजिक किंवा शैक्षणिक कारणांमुळे नागरिकांचे स्थलांतर वाढले आहे. त्याउपर राज्यघटनेने निवास स्वातंत्र्य दिलेले असल्यामुळे एका राज्यातील नागरिकांनी दुसऱ्या राज्याच्या शहरांमध्ये स्थायिक होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे मुंबईसारख्या महानगरांतच नव्हे, पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरीच नव्हे, तर अगदी लहान- मोठ्या शहरांमध्येही बहुभाषकत्व व बहुसांस्कृतिकत्व (ज्याला कॉस्मोपॉलिटनिझम म्हणायची पद्धत आहे) वाढत आहे; मात्र मुळात बहुभाषक असलेल्या भारतात इंग्रजीच्या प्रभावामुळे बहुभाषकतेकडे साधन म्हणून पाहण्याऐवजी एक समस्या म्हणून पाहिले जाते. वास्तविक तसे नाही.\nतीन वर्षांपूर्वी भोपाळ येथे आयोजित दहाव्या जागतिक हिंदी संमेलनात भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, ‘माझी मातृभाषा हिंदी नाही, गुजराती आहे; मात्र मी कधीकधी विचार करतो की जर मला हिंदी बोलता आले नसते, समजले नसते, तर माझे काय झाले असते मी लोकांपर्यंत कसा पोहोचलो असतो मी लोकांपर्यंत कसा पोहोचलो असतो त्यांचे म्हणणे कसे जाणून घेतले असते त्यांचे म्हणणे कसे जाणून घेतले असते हिंदी भाषेची काय ताकद असते हे मला व्यक्तिगतरीत्या माहिती आहे. आणि लक्षात घ्या की मी येथे हिंदी साहित्याविषयी नाही, तर हिंदी भाषेविषयी बोलतो आहे. आपल्या देशात हिंदी भाषेचे आंदोलन ज्या लोकांनी चालवले त्यात बहुसंख्य नेत्यांची मातृभाषा हिंदी नव्हती. सुभाषाचंद्र बोस, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, काकासाहेब कालेलकर, राजगोपालाचारी अशी कितीतरी नावे, ज्यांनी हिंदी भाषेचे संरक्षण आणि संवर्धनासाठी दूरदृष्टीने प्रयत्न केले, अशा कोणाचीच मातृभाषा हिंदी नव्हती. त्यांचे कार्य आपल्यासाठी आजही प्रेरक आहे.’\nथोडक्यात म्हणजे भारताच्या सर्व लोकांना एकमेकांशी जोडण्याचे श्रेय बव्हंशी हिंदीला दिले जाते आणि ते काही अनाठायी नाही; मात्र हिंदीचे हेच बलस्थान भारतातील बहुभाषकत्व कायम ठेवण्याच्या मार्गात आड येत आहे. हिंदीची व्यापकता अशी वाढत असल्यामुळेच असावे कदाचित; पण हिंदी भाषकांना अन्य भाषांची गरज वाटेनाशी झाली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या २०११च्या जनगणनेच्या आकडेवारीतून तरी असेच दिसते.\nया जनगणनेनुसार, लोकांनी १६५२ भाषांना मायबोलीचा दर्जा दिला आहे. या मायबोलींचे १९३ भाषांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. भारतात हिंदी आणि बंग���ली बोलणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे; मात्र बहुभाषक होण्याच्या बाबतीत हेच दोन गट मागे पडल्याचे दिसते. एकापेक्षा अधिक भाषा जाणणाऱ्या हिंदी वा बंगाली भाषकांची संख्या अत्यंत कमी आहे. देशात हिंदी भाषकांची संख्या ५१ कोटी आहे; मात्र त्यातील केवळ १२ टक्के म्हणजे सहा कोटी २५ लाख लोक द्विभाषक आहेत, तर तीन भाषा येणाऱ्यांची संख्या केवळ ७९ लाख आहे. विशेष म्हणजे द्विभाषक असलेल्या ५० टक्के हिंदी भाषकांना (तीन कोटी २० लाख) इंग्रजी येते आणि त्या खालोखाल येणारी भाषा ही मराठी (६० लाख ५० हजार) आहे. दुसरीकडे मातृभाषा उर्दू असलेल्यांमध्ये ६२ टक्के बहुभाषक आहेत. अर्थातच त्यातील बहुतांश लोकांना हिंदी चांगली येते.\nया आकेडवारीतील आणखी काही माहितीचे तुकडे नोंद घेण्यासारखे आहेत. केवळ बंगाली भाषकांची संख्या नऊ कोटी ७० लाख असताना त्यातील केवळ १८ टक्के जणांना (सुमारे १ कोटी ७० लाख) दोन भाषा येतात. यातील अर्ध्या जणांना हिंदी येते. बहुभाषक लोकांमध्ये मराठी लोकांची संख्याही चांगलीच म्हणजे ४७ टक्के आहे. मराठी भाषकांची संख्या आठ कोटी ३० लाख आहे, तर त्यातील तीन कोटी ४० लाख जणांना हिंदी ही दुसरी भाषा म्हणून अवगत आहे. बहुभाषक लोकांमध्ये पंजाबी भाषकांची संख्याही जास्त असून, यातील ५२ टक्के लोक द्विभाषक आहेत. यातील ११ टक्के लोकांना इंग्रजी येते, तर बाकीच्या ८७ टक्के जणांना हिंदी येते.\nयाचाच अर्थ हिंदी देशातील विविध भागांना व लोकांना जोडते; मात्र ती अशा प्रकारे जोडत असल्यामुळे मूळ हिंदी भाषकांना अन्य भाषा शिकण्याची गरज वाटत नाही. ब्रिटन किंवा अमेरिकेतील इंग्रजी भाषकांना ज्या प्रकारे इंग्रजीव्यतिरिक्त अन्य भाषा शिकण्याची गरज वाटत नाही, त्याचप्रमाणे हिंदी भाषकांनाही अन्य भाषा शिकण्याची गरज वाटत नाही, असे व्हायला नको. केवळ एकच एक भाषा घेऊन आपण कामच करू शकणार नाही. ग्रेग रॉबर्टस् नावाच्या तज्ज्ञाच्या मते तर एकभाषी व्यक्ती या आजच्या जगातील - २१व्या शतकातील - निरक्षर होत. ‘सीएनएन मनी’ वाहिनीने २०१३ साली केलेल्या सर्वेक्षणानुसार, परदेशी भाषा हे नोकरीसाठीचे सर्वोत्तम कौशल्य ठरले होते.\n‘युरोपीय आयोगाने २००५मध्ये आपल्या २५ सदस्य देशांमध्ये सर्वेक्षण केले होते. त्यात ब्रिटन आणि आयर्लंड हे सर्वांत कमी द्विभाषक लोक असलेले देश आढळले होते. तेथील सुमारे दोन-तृत���यांश लोक फक्त इंग्रजी बोलतात. अमेरिकेत केवळ २५ टक्के व्यक्ती इंग्रजीशिवाय आणखी एखादी भाषा बोलू शकतात. ऑस्ट्रेलियात हे प्रमाण आणखी कमी आहे; मात्र दोन किंवा अधिक भाषा बोलणे हे मेंदूसाठी चांगले असते. एकापेक्षा जास्त भाषेत बोलण्याने मेंदूची अनेक कार्ये एकत्र करण्याची क्षमता सुधारते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे द्विभाषिक असल्याने वृद्ध होण्याची आणि स्मृतिभ्रंश होण्याची प्रक्रिया मंदावते,’ असे संशोधन न्यू सायंटिस्ट या नियतकालिकात सहा वर्षांपूर्वी प्रकाशित झाले होते.\nत्यामुळे हिंदी काय किंवा अन्य भाषकांना काय, पुढे जायचे असेल तर आपली वृत्ती बदलणे, हाच उपाय आहे. हिंदी पट्ट्यात ४९ लोकभाषा आहेत. या सर्वांना हिंदीच्या एका छत्राखाली घेण्यात आले आहे. त्याचा परिणाम असा झाला आहे, की दाक्षिणात्य आणि अन्य गैर-हिंदी भाषकांमध्ये हिंदीविरोध वाढत आहे. असे व्हायला नको असेल, तर बहुभाषकता, बहुसांस्कृतिकता वाढलीच पाहिजे. जे हिंदी भाषकांना लागू तेच इतरांनाही लागू आहे. बहुभाषकवादाचा टक्का वाढलाच पाहिजे\n(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)\nवाढता वाढता वाढे... मराठीचा टक्का त्रिभाषा सूत्राचा श्रेष्ठ मंत्र मराठीला भाषेचे डॉक्टर कधी मिळणार त्रिभाषा सूत्राचा श्रेष्ठ मंत्र मराठीला भाषेचे डॉक्टर कधी मिळणार ‘भाषा सेतू’च्या शताब्दीच्या निमित्ताने... सोनाराने (परत) टोचले कान...\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n‘सीएम चषक’स्पर्धेसाठी आतापर्यंत तब्बल ३३ लाख लोकांची नोंदणी\nइंग्रजी साहित्यिक अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://murkhanand.blogspot.com/2009/09/blog-post_25.html", "date_download": "2018-12-16T03:33:51Z", "digest": "sha1:ZBLTKC27WNFR43VLUZSXM4OABJVALOGB", "length": 3781, "nlines": 107, "source_domain": "murkhanand.blogspot.com", "title": "विमुक्त: विमुक्त", "raw_content": "\nमी माझ्याच जगात मग्न आहे...\nचाकोरीचे वस्त्र फेडलेला, मी नग्न आहे...\nठरलेल्या चौकटी बाहेर जगण्याची ओढ आहे...\nस्वताला पारखण्याची मला खोड आहे...\nउन्हात, पावसात, थंडीत भटकण्याचा छंद आहे...\nसंपूर्ण ऋतुचक्र मनसोक्त जगण्यात, मी धुंद आहे...\nमाझ्या अंतरीची मला साद आहे...\nआयुष्य माझे, खुळा नाद आहे...\nशहाण्यांच्या जगात, मी खुळा अलिप्त आहे...\nबंधनांना निर्बंध घातलेला, मी विमुक्त आहे...\nशहाण्यांच्या जगात, मी खुळा अलिप्त आहे...\nबंधनांना निर्बंध घातलेला, मी विमुक्त आहे...\nठरलेल्या चौकटी बाहेर जगण्याची ओढ आहे...आयुष्य माझे, खुळा नाद आहे...\nमाझ्या अंतरीची मला साद आहे... आयुष्य माझे खुळा नाद आहे...\nधो-धो पावसात ठाणाळ्याहून तेलबैला... (Thanale to te...\nमहाबळेश्वर ते कास... चालत...\nकर्नाळा - जैत रे जैत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/toilet-ek-prem-katha-crosses-50-crore-in-first-3-days-267232.html", "date_download": "2018-12-16T03:18:02Z", "digest": "sha1:IY37LXKDPYY6QZAGOB77237Q3LYRWS2E", "length": 11860, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'टॉयलेट एक प्रेमकथा'ने केला 50 कोटींचा आकडा पार", "raw_content": "\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या ब��यकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIRAL VIDEO: सोनाराच्या डोळ्यादेखत पळवल्या सोन्याच्या बांगड्या\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n'टॉयलेट एक प्रेमकथा'ने केला 50 कोटींचा आकडा पार\nपहिले तीन दिवस मिळून एकूण 51.45 कोटी इतकी कमाई केली.\n14 ऑगस्ट : अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर प्रमुख भूमिकेत असलेल्या 'टॉयलेट एक प्रेमकथा' या सिनेमाने पहिल्या तीन दिवसात 50 कोटींचा आकडा पार केलाय. विशेष म्हणजे पहिल्या दिवशीच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी या सिनेमाची कमाई वाढली आहे.\nरणबीर कपूरच्या जग्गा जासूस आणि शाहरूखच्या जब हॅरी मेट सेजलने बॉक्स ऑफिसवर काही खास चालला नाही. पण या दोन्ही सिनेमांनतर रिलीज झालेला टॉयलेट एक प्रेम कथा मात्र बॉक्स ऑफिसवर चांगला जम बसवेल असं दिसतंय. 'टॉयलेट...'ने पहिल्या दिवशी 13.10 कोटी कमवले तर दुसऱ्या दिवशी 17.10 कोटीची कमाई केली. तर तिसऱ्या दिवशी 21.25 कोटी इतकी कमाई केली. पहिले तीन दिवस मिळून एकूण 51.45 कोटी इतकी कमाई केली.\nसमीक्षकांच्या मते या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात घर करायला सुरूवात केली आहे. आता हा सिनेमा 100 कोटीचा आकडा कधी पार करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्���ा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavitaa.wordpress.com/category/%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-16T04:49:49Z", "digest": "sha1:NTRWTV2BLEUHBCXEWTVHMZ5Y74JO7WEX", "length": 14679, "nlines": 153, "source_domain": "marathikavitaa.wordpress.com", "title": "एल्गार | मराठी कविता संग्रह", "raw_content": "\nकविता मला आवडलेल्या …..\n” हळवेपण ” – अभिजित दाते यांचा पहिला अल्बम\nPosted on एप्रिल 9, 2012 by सुजित बालवडकर\t• Posted in एल्गार, सुरेश भट\t• Tagged एल्गार, सुरेश भट\t• 3 प्रतिक्रिया\nजगलो असाच कसातरी ओठातल्या ओठात मी\nआता कुठे बोलायला केली खरी सुरुवात मी\n केले जरा मन मोकळे \nजे राहिले सांगायचे ते टाळले अजिबात मी\nमाहीतही नाही मला आलो इथे केव्हा कसा\nमीही अताशा एकतो ….. दिसलो म्हणे इतक्यात मी\nबसुनी गळेकापूंसवे मी काल मैफल जिंकली Continue reading →\nPosted on ऑगस्ट 1, 2009 by सुजित बालवडकर\t• Posted in एल्गार, सुरेश भट\t• Tagged एल्गार, सुरेश भट\t• यावर आपले मत नोंदवा\nहे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही\nचेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही\nजे तुला दिले होते तेच ओठ दे माझे\nमागचे जुने देणे टाळणे बरे नाही Continue reading →\nPosted on ऑगस्ट 1, 2009 by सुजित बालवडकर\t• Posted in एल्गार, सुरेश भट\t• Tagged एल्गार, सुरेश भट\t• यावर आपले मत नोंदवा\nजगाची झोकुनी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही\nस्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्ये सांधतो आम्ही\nफुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे\nघराची राखरांगोळी कपाळी लावतो आम्ही Continue reading →\nPosted on जुलै 19, 2009 by सुजित बालवडकर\t• Posted in एल्गार, सुरेश भट\t• Tagged एल्गार, सुरेश भट\t• यावर आपले मत नोंदवा\nअद्यापही सुर्‍याला माझा सराव नाही\nअद्यापही पुरेसा हा घाव खोल नाही\nयेथे पिसून माझे काळीज बैसलो मी\nआता भल्याभल्यांच्या हातात डाव नाही Continue reading →\nPosted on एप्रिल 26, 2009 by सुजित बालवडकर\t• Posted in एल्गार, ग़ज़ल, सुरेश भट\t• Tagged एल्गार, सुरेश भट\t• यावर आपले मत नोंदवा\nदिसे हरेक तरी.. सावली हमी नाही\nकिती धुवाल तुम्ही रक्त शेवटी अमुचे\nपचेल खून असा रंग मोसमी नाही Continue reading →\nPosted on एप्रिल 26, 2009 by सुजित बालवडकर\t• Posted in एल्गार, सुरेश भट\t• Tagged एल्गार, सुरेश भट\t• यावर आपले मत नोंदवा\nउगिच बोलायचे, उगिच हासायचे\nउगिच कैसेतरी दिवस काढायचे\nमधुन जमवायचे तेच ते चेहरे\nमधुन वाऱ्यावरी घरच उधळायचे Continue reading →\nPosted on फेब्रुवारी 18, 2009 by सुजित बालवडकर\t• Posted in एल्गार, सुरेश भट\t• Tagged एल्गार, सुरेश भट\t• यावर आपले मत नोंदवा\nहा ठोकरून गेला, तो वापरून गेला..\nजो भेटला मला तो वांधा करून गेला\nवेशीवरी मनाच्या आले सवाल सारे\nमाझा सवाल माझ्या ओठी विरून गेला Continue reading →\ncinema अनभिज्ञ अनामिक अनिल अनिल अवचट अनिल कांबळे अनुराधा पोतदार अनुश्री वर्तक अभिजीत दाते अमॄता (कवितांची) अरुण कोलटकर अरुण दाते अरुण सांगोळे अरुणा ढेरे अशोक नायगांवकर अशोक पत्की आरती प्रभू आसावरी काकडे इंदिरा संत इंद्रजित भालेराव इतर इलाही जमादार उनाड एल्गार ओंकार खरे कल्पी जोशी कवी भूषण कुसुमाग्रज केदारनाथ सिंह कैफी आजमी गंगाधर महांबरे गझल गदिमा ग़ज़ल गुरु ठाकूर गुलजार गोविंदाग्रज ग्रेस चंद्रमाधवीचे प्रदेश चंद्रशेखर सानेकर चारोळ्या चित्तरंजन भट चित्रपट छंदोमयी जगदीश खेबुडकर जात्यावरील ओव्या जावेद अख्तर जितेन्द्र जोशी झंझावात तनवीर सिद्दीकी तुषार जोशी द. भा. धामणस्कर दासू वैद्य दिवाळी अंकातल्या कविता नवकवी ना. धो. महानोर नागराज मंजुळे नामंजूर नारायण सुर्वे नीता भिसे नेणिवेची अक्षरे पं. ह्रदयनाथ मंगेशकर पद्मा गोळे पाऊस पाळणा पु.ल. पुस्तक पोवाडा प्र. के. अत्रे प्रदीप निफाडकर प्रसन्न शेंबेकर प्रसून जोशी फ मुं शिंदे फारूक एस.काझी बहीणाबाई चौधरी बा. भ. बोरकर बा. सी. मर्ढेकर बालकवी बालगीत बाळ कोल्हटकर बेफिकीर भटकंती भाऊसाहेब पाटणकर भीमराव पांचाळे मंगेश पाडगांवकर मंदार जोशी मनस्वी ममता सिंधुताई मराठी कविता माधवी भट मिलिंद फणसे मुक्तायन मौनाची भाषांतरे यशवंत देव योगेश रंग माझा वेगळा राजू जाधव रॉय किणीकर लावणी वंदना विटणकर वसंत बापट विंदा करंदीकर विजय आव्हाढ विडंबन विशाखा वैभव जोशी शंकर वैद्य शांता ज. शेळके शाहीर होनाजी बाळा श्रद्धा भोवड श्रीधर फडके श्रीनिवास खळे संगीता जोशी संजीवनी बोकील संत कान्होपात्रा संत तुकडोजी महाराज संतोष (कवितेतला) संदिप खरे संध्याकाळच्या कविता सदानंद रेग�� समर्थ रामदास स्वामी सुधांशु सुधिंद्र देशपांडे सुधीर फडके सुधीर मुळीक सुधीर मोघे सुरेश भट सुरेश वाडकर सैराट सौमित्र स्वरांगी देव स्वातंत्र्यवीर सावरकर स्वानंद किरकिरे हरिवंश राय बच्चन हर्षदा विनया हिन्दी कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://msrtc.maharashtra.gov.in/index.php/node/cc/17", "date_download": "2018-12-16T04:12:05Z", "digest": "sha1:NRPHOTX5W3GIZQCL23YWXMXVIJNW3H77", "length": 22488, "nlines": 154, "source_domain": "msrtc.maharashtra.gov.in", "title": "Welcome to MSRTC :: Maharashtra State Road Transport Corporation", "raw_content": "\nदिवाळी हंगाम २०१८ मध्ये दि.०१ नोव्हेंबर, २०१८ ते १६ नोव्हेंबर,२०१८ या कालावधीत प्रवास भाड्यात १० % वाढ\nएसटी महामंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिया व त्यानुषंगिक परीक्षेसंदर्भात कृपया उमेदवारांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये - मा. मंत्रीमहोदयांचे निवेदन.\n(१) त्रैमासिक पास योजना :\nदैनंदिन एकाच मार्गावर नोकरी,व्यवसाय व अंन्य कारणांमुळे प्रवास करणारा प्रवासी महामंडळाकडे आकर्षित व्हावा या हेतूने महामंडळाने त्रैमासिक पास योजना सुरु केलेली आहे़त्रैमासिक पास योजनेची ठळक वैशिष्टये पुढील प्रमाणे :\n१. सदर योजना एकाच मार्गावर सातत्याने प्रवास करणार्‍या प्रवांशाकरीता लाभदायक़\n२. या योजनेअंतर्गत पास धारकास जवळजवळ ५०% प्रवास भाडे सवलत देण्यात येते़\n३. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणार्‍या नागरीकांना / प्रवाशांना विहीत नमुन्यातील अर्ज तपशिलासह नजिकच्या बस स्थानकावर सादर करणे आवश्यक आहे़ सदर अंर्जावर पासपोर्ट आकाराचा फोटो लावणे आवश्यक आहे़\n४. पास घेऊ इच्छिणार्‍या नागरीकांना २ पासपोर्ट आकाराचे फोटो व रुपये ५/- देऊन ओळखपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे़\n५.ओळखपत्र प्राप्त झाल्यावर अर्जधारकाने पासाची मागणी केलेल्या मार्गाकरीताच ५० दिवसांचे परतीचे भाडे महामंडळाकडे जमा केल्यास त्यास ३ महिन्याचा कालावधी अंसलेला पास देण्यात येईल़\n६. सदर पास शहरी,साध्या व निमआराम सेवांकरीता अंनुज्ञेय राहिल़ निमआराम सेवेच्या पासाकरीता निमआराम भाडे दर पत्रकानुसार पासेसचे मुल्य निश्चित करण्यात येते़\n७. सदर योजनेची अधिक माहिती व तपशिल महामंडळाच्या सर्व बस स्थानकांवर उपलब्ध आहे़\n८. साधी बस सेवा धारकांस निमआराम बस सेवेद्वारे प्रवास अंनुज्ञेय आहे़ या करीता पास धा��काने प्रवास मार्गाच्या साधी व निमआराम बस भाडयाच्या फरकाची रक्कम वाहकांकडे अदा करुन तेवढया रक्कमेचे प्रवास तिकीट घेणे आवश्यक आहे़\n(२) मासिक पास योजना :\nसदर योजने अंतर्गत २० दिवसांचे परतीचे प्रवासभाडे आकारणी करुन एक महिना ३० दिवसांचे कालावधीचा परतीचा पास देण्यात येतो़ या योजनेच्या अंटी,शर्तीया त्रैमासिक पास योजनेप्रमाणेच अंसुन या योजनेअंतर्गत प्रवाशांना सुमारे ३३. ३३% प्रवास भाडे सवलतीचा लाभ होतो़ सदर योजने अंतर्गत पास प्राप्त करण्याची पध्दतीसुध्दा त्रैमासिक पास योजने प्रमाणेच आहे़ तथापि,या योजनेअंतर्गत पास धारकांस ज्या सेवेचा पास अंसेल त्या सेवेद्वारे प्रवास अंनुज्ञेय आहे़\n(३)आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना:-\nठराविक कालावधीसाठी सलग प्रवास करणारा प्रवासी महामंडळाच्या सेवेकडे आकृष्ट व्हावा आणि या प्रवाशाना प्रवास भाडे सवलत मिळावी या हेतूने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ''आवडेल तेथे कोठेही प्रवास'' योजना अमलात आणलेली आहे, या योजने अंतर्गत ४ व ७ दिवस कालावधीचा पास देण्यात येतो़या योजने अंतर्गत पासेसचे मुल्य प्रवासी हंगामानुसार निर्धारीत करण्यात आलेले असून हंगामाचा कालावधी पुढीलप्रमाणेः- गर्दीचा हंगाम-१५ ऑक्टोबर ते १४ जूऩ कमी गर्दीचा हंगाम-१५ जून ते १४ ऑक्टोबऱ\nया योजनेची वैशिष्ठे :-\nया योजनेअंतर्गत ७ व ४ दिवसाचे पास दिले जातात़ साध्या सेवा (साधी, जलद, रात्रसेवा, शहरी, जनतासेवा, मिनी, मिडीबस), निमआराम, व आंतरराज्य सेवेच्या (साध्या व निमआराम) बसेसना ही योजना लागू करण्यात आली आहे़ आंतरराज्य वाहतूकीवरील बसेससाठी दिला जाणारा पास साधी सेवा व निमआराम सेवेच्या बसेसमध्ये महाराष्ट्र राज्यातसुध्दा वैध राहील़ उच्च दर्जाच्या सेवेचा पास निम्न दर्जाच्या सेवेस वैध राहील़जसे, निमआराम बसचा पास साधी, जलद, रात्रसेवा, शहरी, जनतासेवा, मिनी व मिडी बसला वैध राहील़ या योजनेचे पास प्रवास सुरू होण्याच्या १० दिवस अंगोदर देण्यातयेईल़या योजनेअंतर्गत देण्यात आलेले पास नियमीत गाडीसोबतच कोणत्याही जादा बसमध्ये किवा पंढरपूर / आळंदी, गौरी गणपती, होळी, इत्यादि प्रसंगी सोडण्यात येणा-या जादा बसमध्ये किवा यात्रा बसमध्ये वैध राहतील़आवडेल तेथे कोठेही प्रवास पास धारकास जादा बसमध्ये किवा पंढरपूर / आळंदी, गौरी-गणपती, होळी इत्यादि प्रसंगी सोडण्यात येणा-या बसमध्ये किवा यात्रा बसमधून प्रवास करण्यास परवानगी दिल्याने ते पास धारक आहेत म्हणून त् यांना प्रवास नाकारू नये व जेणेकरून प्रवाशांना त्यामुळे कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन तशा सुचना संबंधित कर्मचा-यांना देण्यात आलेल्या आहेत़ सदर पासावर प्रवास करणा-या प्रवाशाना ते पासधारक आहेत म्हणून प्रवास नाकारू नये परंतु पास धारकांसाठी जादा अंथवा खास बस सोडण्यात येणार नाही़ गाडीतील आसनासाठी हमी देता येणार नाही़परंतु या योजनेतील पास धारकाना आसन आरक्षित करावयाचे असल्यास तो आपल्या बसमधील आसनाचे आरक्षण करू शकतो़त्यासाठी त्यास आरक्षणाचा प्रचलित आकार देऊन आरक्षणाचे तिकीट घ्यावे लागेल़या योजनेअंतर्गत प्रौढ पासधारकास ३० किलो पर्यंत व मुलास १५ किलोपर्यंतचे सामान विनाआकार नेता येईल़ प्रत्येक पासावर पासधारकाचा फोटो लावणे आवश्यक राहील़पासावर पंचींग पध्दत सुरू करण्यात आली आहे़त्यामुळे वाहकाने प्रवासाच्या तारखेच्या अंकाची टिकली पडून छिद्र पडेल अंशा पध्दतीने पंच करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत़एक वेळ पंच केलेला पास पुन्हा पंच करण्याची आवश्यकता नाही़पासावरील प्रवासाच्या तारखेस पास पंच केलेला असला तरी पासाच्या मुदतीत प्रवासी प्रत्येक दिवशी कोणत्याही मार्गावर कितीही वेळा त्या पासावर प्रवास करू शकेलराप / वाह / सामान्य - ८८ / ८०७२ दिनांक २. ११. १९९८ - वाहतूक खाते परिपत्रकक्रमांक ३०/१९९८ अंन्वये दिलेल्या सुचनांनुसार घरातील नातलगाचा मुत्यू, भुवंत्र्प, आग लागणे, अतिवृष्टी, महापूर नैसर्गिक आपत्ती इत्यादी कारणांमुळे पासधारकास पास रद्द करावयाचा अंसल्यास व त्याने तसे प्रवासाच्या तारखेपुर्वी पुराव्यासह कळविले अंसल्यास प्रत्येक पासामागे रू़ १०/- सेवा शुल्क वसुल करून उर्वरीत रकमेचा त्यास परतावा देण्यात येतो़ परंतु अंशा बाबतीत सदर पासावर पुढील तारखेस प्रवास करण्याची प्रवाशाची इच्छा अंसल्यास त्याचा जुना पास रद्द करून त्याला नवीन पास देण्यात यावा, अंशा प्रकरणी सेवा शुल्क आकारू नये़यासाठीचे अधिकार विभागीय वाहतूक अधिकारी / आगार व्यवस्थापक यांना देण्यात आलेले आहेत़वाहतूक खाते परिपत्रक क्रमाक ३९/२००६ - राप / वाह/ चालन / सा़ ८८ / ६७१० दिनांक९ ऑक्टोबर, २००६ अंन्वये जर एखादा प्रवासी अंचानक आजारी झाला व त्यास प्रवास करणे शक्य नसेल आणि त्याने तसा वैद्यकिय दाखला सादर केल्यास त्यास हा पास रद्द करताना पुर्वी घेत असलेले सेवा शुल्क रू़ १०/- आकारून पास रद्द करवा, जर त्या प्रवाशाची नंतर प्रवास करण्याची इच्छा अंसेल व त्याने तारीख बदलून किवा नवीन पास मागितल्यास त्यास जुना पास रद्द करून नवीन पास देण्यात येईल़जुना पास रद्द करून नवीन पास देताना सेवा शुल्क आकारू नये़सदरचे अधिकार हे पुर्वी प्रमाणेच विभागीय वाहतूक अधिकारी / आगार व्यवस्थापक यांना देण्यात आलेले आहेत़ पास हरविल्यास त्याचे ऐवजी दुसरा पास देण्यात येणार नाही त्यामुळे हरविलेल्या पासावर या योजनेखाली प्रवास करता येणार नाही, तसेंच नक्कल (डुप्लीवेत्र्ट) प्रत पास मिळणार नाही़सदर हरविलेल्या पासाचा कोणताही परतावा मिळणार नाही़\nमासिक,त्रैमासिक पास/आवडेल तेथे प्रवास/प्रासंगिक करार यांची मागणी करण्याची व प्राप्त करण्याची कार्यपध्दती़\nविभागाकडून /कार्यालयाकडून पुरविली जाणारी सेवा\nसेवा पुरविण्यासाठी सादर करावयाची कागदपत्रे\nआवयक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर किती कालावधीत सेवा पुरविली जाईल\nसेवा पुरविणारा अधिकारी / कर्मचारी\nसेवा विहीत कालावधीत पुरविली न गेल्यास ज्यांच्याकडे तक्रार करता येईल तो अधिकारी व त्याचा दुरध्वनी क्रमांक\n१ त्रैमासिक पास योजना विहीत नमुन्यातील अर्ज,२ पासपोर्ट आकाराचे फोटो,पासाचे मुल्याची रक्कम मागणी केल्यावर तात्काळ पास देण्यात येतो़ संबधित आगार व्यवस्थापक विभाग नियंत्रक\n२ मासिक पास योजना विहीत नमुन्यातील अर्ज,२ पासपोर्ट आकाराचे फोटो,पासाचे मुल्याची रक्कम मागणी केल्यावर तात्काळ पास देण्यात येतो़ संबधित आगार व्यवस्थापक विभाग नियंत्रक\n३ आवडेल तेथे प्रवास विहीत नमुन्यातील अर्ज,२ पासपोर्ट आकाराचे फोटो,पासाचे मुल्याची रक्कम मागणी केल्यावर तात्काळ पास देण्यात येतो़ संबधित आगार व्यवस्थापक विभाग नियंत्रक\n४ प्रासंगिक करार विहीत नमुन्यातील अर्ज व प्रासंगिक कराराची रक्कम मागणीनुसार बस उपलब्ध करुन देण्यात येते़ संबधित आगार व्यवस्थापक विभाग नियंत्रक\nवाहतुकीकरिता बसेसच्या मागणीबाबत मौखिक मागणी उपलब्धतेनुसार बस पुरविण्यात येते़ संबधित आगार व्यवस्थापक विभाग नियंत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://msrtc.maharashtra.gov.in/index.php/node/cc/18", "date_download": "2018-12-16T03:29:14Z", "digest": "sha1:542CCOAOKXIAY4IZ2UVKEAFG7FRVKZFN", "length": 10218, "nlines": 151, "source_domain": "msrtc.maharashtra.gov.in", "title": "Welcome to MSRTC :: Maharashtra State Road Transport Corporation", "raw_content": "\nदिवाळी हंगाम २०१८ मध्ये दि.०१ नोव्हेंबर, २०१८ ते १६ नोव्हेंबर,२०१८ या कालावधीत प्रवास भाड्यात १० % वाढ\nएसटी महामंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिया व त्यानुषंगिक परीक्षेसंदर्भात कृपया उमेदवारांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये - मा. मंत्रीमहोदयांचे निवेदन.\nअ) प्रवास सुखसोयी व सुविधा\nप्रवाशांना जास्तीत जास्त प्रवास सुखकर करण्याचे एकमेव ध्येय असून त्यासाठी खालील प्रवासी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.\nमार्गस्थ निवारे - ४१५०\nउपहारगृहे व चहाची दुकाने - ९३५\nइतर वाणिज्य आस्थापना -२२५३\n'' सुलभ इंटरनॅशनल '' या संस्थेद्वारे रा. प. बसस्थानकावरील स्वच्छता गृहांची देखभाल वेत्र्ली जाते़ अशा प्रकारची सुलभ स्वच्छता गृहांची व्यवस्था महाराष्ट्रात ३०० ठिकाणी करण्याचे महामंडळाचे उष्टिय आहे. महामंडळात १२६ निरनिराळया ठिकाणी सुलभ स्वच्छता गृहांची सोय करण्यात आली आहे.\nक) थंड पाण्याची सोय\nप्रवाशांना स्वच्छ व थंड पाणी उपलब्ध व्हावे म्हणून राज्यातील एकुण ८८ रा. प. बसस्थानकांवर आतापर्यंत वॉटर कूलर्स बसविण्यात आलेले आहेत व त्यात आणखी वाढ करण्याच्या दृष्टीने कार्यवाही चालू आहे.\nड) फलाट तिकिट योजना\nदिनांक १/१/१९९६ पासून मुंबई सेंट्रल येथील बसस्थानकावर फलाट प्रवेश तिकिट योजना चालू करण्यात आली आहे. ज्यांना बसस्थानकात जावयाचे आहे. अशा व्यक्तींना एक रुपयाचे फलाट तिकिट घ्यावे लागेल, परंतु ज्यांचेकडे आरक्षण तिकिट आहे, अशा प्रवाशांना व १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना हे तिकिट घ्यावे लागत नाही़\nज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाडयात सवलत महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार दिनांक १ जानेवारी, १९९६ पासून रा. प. महामंडळाच्या साध्या/ जलद व रातराणी सेवांच्या प्रवाशी भाडयात ज्येष्ठ नागरिकांना ( ६५ वर्षावरील ) ५० % सवलत देण्यात येत होती, ती शासन निर्णय क्र. एसटीसी/३४०१ प्र.क्र.-११२/परि-१, दिनांक ६/९/२००१ अन्वये दिनांक २०/९/२००१ पासून ३३. ३३ % सवलत देण्यात येत होती़ परंतु दिनांक २७/७/२००४ पासून ज्येष्ठ नागरिकांना, शासन निर्णय एसटीसी ३४०४/सीआर ८४/पर��, दिनांक २७. ७. २००४ पासून ५० % सवलत देण्यात येत आहे.\nरा़. प. महामंडळाने प्रवाशांकरिता निर्माण केलेल्या सोयी – सुविधा प्राप्त करुन घेण्याविषयी मार्गदर्शक तक्ता\n१ बसेसच्या फेऱ्यांच्या वेळांबाबतची माहिती बसस्थानक वेळापत्रक फलक, चौकाशी नियंत्रण कक्षाकडे दूरध्वनी, मोफत दूरध्वनी व प्रत्यक्ष चौकाशीव्दारे\n२ नैमित्तिक करारावर बस मिळणेबाबतची माहिती व मागणी नोंदविणेबाबत संबंधित आगार व्यवस्थापक\n३ मासिक / त्रैमासिक पास,आवडेल तेथे प्रवास, विद्यार्थी सवलत पास इ. मिळणेबाबत संबंधित बसस्थानक प्रमुख\n४ स्वतंत्र्य सैनिक मोफत पास, अधिस्विकृतीधारक पत्रकार पास संबंधित विभाग नियंत्रक\n५ आदिवासी सेवक,दलित मित्र, अण्णाभाऊ साठे पुरस्कारार्थी पास संबंधित विभाग नियंत्रक\n६ नवीन बस सेवा सुरु करणे\n७ अपघातनुकसान भरपाई रक्कम मिळणेबाबत ज्या विभागाची बस आहे ते विभाग नियंत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/10/news-1116.html", "date_download": "2018-12-16T03:46:41Z", "digest": "sha1:JY3JQ4RFCRJSBDZSTVK77M7BPJRJSY4H", "length": 5431, "nlines": 75, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "सत्यजीत तांबेनी पंतप्रधान मोदींच्या पोस्टरला फासले काळे ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Maharashtra Politics News Satyjeet Tambe सत्यजीत तांबेनी पंतप्रधान मोदींच्या पोस्टरला फासले काळे \nसत्यजीत तांबेनी पंतप्रधान मोदींच्या पोस्टरला फासले काळे \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पेट्रोल, डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करावा तसेच राज्याने लावलेले उपकर रद्द करून स्वस्त डिझेल, पेट्रोल आणि गॅस उपलब्ध करून द्यावा, यासाठी गुरुवारी राज्यभरात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आंदोलन केले. मुंबईतील आंदोलनात सत्यजित तांबे-पाटील सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळे फासले.\nइंधन दरवाढीविरोधात युवक काँग्रेस आक्रमक झाली असून गुरुवारी युवक काँग्रेसचे महाराष्ट्रातील अध्यक्ष सत्यजित तांबे-पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळे फासले. मुंबईतील आंदोलनादरम्यान त्यांनी पोस्टरला काळे फासले आहे.\nदरम्यान, पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत असून त्यात सामान्य माणूस होरपळून निघाला आहे. महाराष्ट्र आणि गुजरात यांची तुलना केली असता गुजरातमधील पेट्रोल महाराष्ट्रातील पेट्रोलपेक्षा स्व��्त आहे. विशेष म्हणजे गुजरातमधील पंपांवर ‘स्वस्त पेट्रोल’ अशी जाहिरात करण्यात आली आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nसत्यजीत तांबेनी पंतप्रधान मोदींच्या पोस्टरला फासले काळे \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/rasagrahan?page=1", "date_download": "2018-12-16T04:04:10Z", "digest": "sha1:FWAW3IWEDM5YQK7ASTNVGOVNLJ3FKY2L", "length": 9776, "nlines": 123, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रसग्रहण स्पर्धा - ऑगस्ट २०११ | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रसग्रहण स्पर्धा - ऑगस्ट २०११\nरसग्रहण स्पर्धा - ऑगस्ट २०११\n१. या स्पर्धेसाठी 'रसग्रहण स्पर्धा - ऑगस्ट २०११' हा नवीन ग्रूप १ ऑगस्टला उघडण्यात आला आहे. या ग्रूपचं सभासदत्व घेतल्यावर तुम्हांला तिथे रसग्रहण लिहिता येईल. १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट, २०११, या कालावधीत तुम्ही या स्पर्धेच्या ग्रूपमध्ये नवीन लेखनाचा धागा उघडून रसग्रहण लिहू शकता.\nतुमच्या प्रवेशिका सर्वांना वाचता याव्यात म्हणून हा धागा सार्वजनिक करण्यास कृपया विसरू नका.\n२. धाग्याच्या शीर्षकात पुस्तकाच्या आणि लेखक/लेखिकेच्या नावाचा उल्लेख असावा. उदाहरणार्थ, भालचंद्र नेमाड्यांच्या 'हिंदू' या कादंबरीचं रसग्रहण करणार असाल, तर धाग्याचं शीर्षक - रसग्रहण स्पर्धा - 'हिंदू' - ले. भालचंद्र नेमाडे - असं असावं.\n३. स्पर्धेचा निकाल सप्टेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात जाहीर केला जाईल.\nनियम व अटी -\n१. ही स्पर्धा फक्त मायबोली.कॉमच्या सभासदांसाठीच आहे. आपण मायबोलीचे सभासद नसाल तर इथे नवं खातं उघडून आपण मायबोली.कॉमचे सभासद होऊ शकता. हे सभासदत्व विनामूल्य आहे.\n२. एक व्यक्ती (आणि एकच आयडी ) जास्तीत जास्त दोन प्रवेशिका पाठवू शकते. मात्र, यांपैकी एकाच प्रवेशिकेचा बक्षिसासाठी विचार केला जाईल.\n३. फक्त मराठी पुस्तके या रसग्रहणासाठी स्वीकारली जातील.\n४. रसग्रहणासाठी निवडलेल्या पुस्तकाची पहिली आवृत्ती १ जानेवारी, २००८नंतर प्रकाशित झालेली असावी.\n५. रसग्रहणासाठी विषयाचं व साहित्यप्रकाराचं बंधन नाही. मात्र, अनुवादित साहित्याचं रसग्रहण स्वीकारलं जाणार नाही.\n६. एखाद्या काव्यसंग्रहातल्या एकाच कवितेचं, कथासंग्रहातल्या एकाच कथेचं, किंवा पुस्तकातल्या एका प्रकरणाचं / वेच्याचं रसग्रहण ग्राह्य धरलं जाणार नाही. रसग्रहण संपूर्ण पुस्तकाचंच असावं.\n७. रसग्रहणासाठी शब्दमर्यादा - किमान ७५० शब्द आणि जास्तीत जास्त १५०० शब्द.\n८. रसग्रहणासोबत पुस्तकाचं, लेखकाचं व प्रकाशकाचं नाव, तसंच प्रकाशनाची तारीख देणं आवश्यक आहे.\n९. रसग्रहणात संपूर्ण कविता अथवा एखाद्या कवितेचा / कथेचा मोठा भाग असू नये.\n१०. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.\nरसग्रहण स्पर्धा- 'प्रवास' : लेखिका - सानिया लेखनाचा धागा\nरसग्रहण स्पर्धा- 'त्या वर्षी' लेखिका: शांता गोखले लेखनाचा धागा\nरसग्रहण स्पर्धा - 'आर्यांच्या शोधात' लेखक : मधुकर केशव ढवळीकर लेखनाचा धागा\nरसग्रहण स्पर्धा - 'बिंदूसरोवर' : ले. राजेन्द्र खेर लेखनाचा धागा\nरसग्रहण स्पर्धा : ' मास्तरांची सावली ' - कृष्णाबाई नारायण सुर्वे. लेखनाचा धागा\nरसग्रहण स्पर्धा -सुनीताबाई - मंगला गोडबोले आणि अरुणा ढेरे लेखनाचा धागा\nरसग्रहण स्पर्धा - हौस - डॉ. समीर चव्हाण लेखनाचा धागा\nरसग्रहण स्पर्धा: अंत ना आरंभ ही. लेखिका अंबिका सरकार लेखनाचा धागा\nरसग्रहण स्पर्धा - \"अर्थात\" - ले.अच्युत गोडबोले लेखनाचा धागा\nरसग्रहण स्पर्धा - 'मनश्री' - सुमेध वडावाला (रिसबूड) लेखनाचा धागा\nरसग्रहण स्पर्धा - 'गोष्टीवेल्हाळ' - ले. मधुकर धर्मापुरीकर. लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nरसग्रहण स्पर्धा - ऑगस्ट २०११\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://drniteshkhonde.in/category/psoriasis/", "date_download": "2018-12-16T03:58:36Z", "digest": "sha1:RN5L3PDWKSTIEA2P3G2QP5U4J5EMJDC3", "length": 7611, "nlines": 67, "source_domain": "drniteshkhonde.in", "title": "Psoriasis Archives - Dr Nitesh Khonde", "raw_content": "\nसोरिअॅसिस किंवा कंडू किंवा विसर्पिका हा अगदी सामान्यपणे आढळणारा आजार. हा आजार होण्याची अनेक कारणे आहेत. त्याचे स्वरूपही वेगळेवेगळे असू शकते. माझ्याकडे एक\n४५ वर्षांच्या गृहिणी आल्या होत्या. संपूर्ण शरीरावर लाल चकले, त्यावर खवले धरले होते. खाजही होती. त्यातून कधी रक्तस्राव तर कधी पू–स्रावही व्हायचा. त्यांच्या डोक्यात खवडा\nझाला होता. खूप खाज आणि सोरिअॅसिसचे पॅचही होते. एकूणच त्वचा खूप कोरडी आणि जाड झाली होती. त्यांची विचारपूस केली असता त्यांना खूप जास्त ताण असल्याचे लक्षात\nआले. जेवणाच्या वेळाही अनियमित होत्या, शिवाय जेवणाकडे दुर्लक्षही होते.\nही त्या रुग्ण महिलेत आढळलेली लक्षणे आणि कारणे. या बरोबरच धावपळ, अतिशय जास्त ताणपातळी, अनावश्यक विचार, मनाचा कमकुवतपणा, अतिहळवेपणा किंवा\nसंवेदनशीलता, शरीराची नीट काळजी न घेणे, रात्रीचे जागरण, रात्री दह्याचे सेवन, अपथ्य, जास्त आंबट किंवा आंबवलेल्या पदार्थांचे सेवन, फास्ट फूड, जंक फूड, पोटात जंत, खूप\nजास्त प्रमाणात औषधी सेवन, त्वचा संवेदनशील असणे, रक्तदोष इत्यादी कारणांमुळे सोरिअॅसिस होऊ शकतो.\nपूर्ण बरे होण्यासाठी सहा ते आठ महिने नियमित उपचार घ्यावे लागतील याची कल्पना मी त्यांना दिली. सोरिअॅसिस पित्त दोष आणि उष्ण प्रकृतीमुळेही होतो. त्यामुळे उपचार\nकरताना रक्त शुद्धीकरण, पित्तदृष्टी दूर कशी करता येईल, रक्तदोष कसे दूर करता येतील याचा विचार आधी केला. प्रथम, सात दिवस अभ्यंगम् केले. मसाजसाठी वर्णगणातील\nआणि कृष्ठघ्न तेलाची (औषधीयुक्त) जाणीवपूर्वक निवड केली. त्यानंतर तक्रधारा केली. यामध्ये पित्तशाम औषधाने तक्र सिद्ध केले आणि त्याने तक्रधारा केली. दुसऱ्या\nआठवड्यानंतर जवळजवळ ६०–७० टक्के आराम होता. तिसऱ्या आठवड्यात पुन्हा तक्रधाराकेली. कुष्ठाघ्न तेलाने मालिश केले आणि काही औषधांची बस्ती दिली. त्यानंतर ९०\nटक्के पॅचेस नाहिसे झाले. जे काही छोटे एक–दोन पॅचेस उरले होते त्यावर सात–सात दिवसांनी जळू चिकित्सा केली. आठ महिने त्यांना पोटातून घेण्यासाठी औषध दिले त्यामध्ये\nमहामंजिष्ठाधि काढा, पंचतिक्तधृत, मणिभद्रलेह, स्नुह्या​दीलेह, सोरिया तेल, महातिक्ताघृत, एलादि तेल, दिनेशवल्यादिकेरम, नाल्पामरादिकेरम, प्रभंजन विमर्दनम् तेल\nइत्यादीचा समावेश होता. हरिद्राखंड, खदिरारिष्टम, आरग्वधारिष्टम, गोक्षुरादिगुलिका यांचाही वापर केला.\nया औषधांनी रक्त व पित्तदृष्टी समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ही दृष्टी नाहीशी झाल्याने त्वचेचे स्तर आतून भरत आले. नाडी आणि दोषांची अवस्था पाहूनच कटाक्षाने औषधी\nव पंचकर्म योजना करावी लागते. त्या महिला या उपचाराने ठणठणीत बऱ्या झाल्या. मागील पाच वर्षांपासून त्यांना कोणताही त्रास नाही. योग्य आहार, शरीराची नीट निगा राखली,\nताणांचे व्यवस्थित समायोजन केले तर सोरिअॅसिस नक्की टाळता येतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mahaakatha.blogspot.com/2014/05/blog-post_25.html", "date_download": "2018-12-16T03:30:15Z", "digest": "sha1:ULIPSZQQNAZIQLIVMPT2MPNS5TZYTOPA", "length": 28471, "nlines": 257, "source_domain": "mahaakatha.blogspot.com", "title": "महाकथा Mahaakatha: गौरी आणि फेस रीडर", "raw_content": "\nगौरी आणि फेस रीडर\nगौरी, तू इतकी उदास का रहातेस चेहरा जरा प्रसन्न ठेवत जा ना... बरं वाटतं लोकांना हसरे चेहरे बघायला...\nगौरीची आजी नेहमी तिला हे सांगत असे. पण असलं कुणी कांही सांगितलं की गौरीचा चेहरा आणखीनच उदास होत असे.\nकॉलेजमधली टपोरी पोरं तिला चिडवायची. मैत्रिणी देखील चिडवायच्या.\nखर म्हणजे ती एक जिनिअस मुलगी होती. बुद्धिमत्तेची तुलना केली तर तिच्यापुढं तिच्या वर्गातली मुलं-मुली कांहीच नव्हती. त्यांचं तर जाउद्या, प्राध्यापक मंडळीही तिला बिचकून असत. न जाणो तिनं कांहीतरी प्रश्न किंवा शंका विचारली आणि प्राध्यापकाकडं उत्तर नसलं की त्याची फजिती होत असे. तो ‘तुझा प्रश्न चांगला आहे, पण मी त्याचे उत्तर उद्या देईन’, किंवा ‘तू नंतरभेट’ असं कांहीतरी सांगून तिचे प्रश्न टाळत असत. मग गौरी स्वत:च त्या प्रश्नाचंउत्तर देत असे. वर्गातली मुले-मुली खुश होत असत, सरांची फजिती झाली म्हणून...\nपण तीच मुले, त्याच मुली संधी मिळताच तिला चिडवत असत. त्यांच्या चिडवण्याचं तिला फार वाईट वाटत असे.\n‘ए, ती काळी आली बघ...’ ‘किती गं तुझा रंग काळा’ ‘कालिका माता’... ‘नाव गौरी, आणि....’ ....आणखी काय काय..\nहळूहळू तिच्या मनात स्वत:विषयी न्यूनगंड तयार व्हायला लागला.\nतिनं शिक्षण पूर्ण केलं. तिला एक चांगला जॉबही मिळाला. मग घरचे तिच्यासाठी मुलगा शोधू लागले.\nएक मुलगा तिला पहायला आला. तो दिसायला एवढा कांही चांगला नव्हता, त्याला पगारही गौरीपेक्षा कमीच होता. पण त्या मुलानं गौरीला रिजेक्ट केलं. त्याला गौरी नाही, गोरी पाहिजे होती.\nकांही दिवसांनी आणखी एक मुलगा गौरीला बघायला आला. त्यानंही गौरीला रिजेक्ट केलं. कारण पुन्हा तेच.\nअसाच प्रकार तिस-यांदा घडला. मग मात्र गौरी जिद्दीला पेटली. तिनं आपण लग्नच करायचं ना��ी असं मनात ठरवलं.\nमग आणखी एक मुलगा तिला बघायला आला. तोही सो-सोच होता.\nगौरीनं त्या मुलाच्या समोरच आपल्या आईला सांगितलं, मला हा मुलगा पसंत नाही. सगळे अवाक झाले. मुलानं, त्याच्या बरोबर आलेल्या मंडळींनी काढता पाय घेतला. ते लोक गेल्यावर गौरीची आई तिला खूप बोलली. गौरीनं ठामपणे सांगितलं, मी आत्ताच लग्न करणार नाही. मला अजून शिकायचं आहे.\nशिकत असतानाच तिला एका कंपनीत जॉब मिळाला. पुढं जॉब करता-करताच ती एम.बी.ए. झाली. तिचं काम बघून तिला प्रमोशन देण्यात आलं. नंतर तिच्या कंपनीनं तिला अमेरिकेला पाठवायचं ठरवलं. तिचा पासपोर्ट तयार होताच. व्हिसाही मिळाला.\nलवकरच ती कंपनीच्या अमेरिकेतील ऑफिसमध्ये ती जॉईन झाली.\nतिच्या घरचे लोक पुन्हा तिच्या लग्नाचा विषय काढू लागले. तिनं घरी फोन केला की हाच विषय निघत असे.\nपण ती लग्न करण्यास इच्छुक नव्हती. आपण पुन्हा नाकारले जावू अशी भीती तिला वाटायची.\nअशा वातावरणात फेसबुकवर तिला एक व्यक्ति दिसली. त्या व्यक्तीचे प्रोफाईल बघून तिनं त्याला फ्रेंड्स रिक्वेस्ट पाठवली. त्यानंती रिक्वेस्ट स्वीकारली.\nतो एक फेस रीडर होता. इंडियातला. पुण्याचा..\nतिनं त्याला मेसेज पाठवला... थँक यू फॉर बिकमिंग माय फ्रेंड.\nत्याचं उत्तर आलं... इट्स माय प्लेजर टू बी युअर फ्रेंड... यु आर वेलकम\nत्यांची दोस्ती वाढत गेली. तिला त्याच्याबद्दल फारच आपुलकी आणि विश्वास वाटू लागला.\nएके दिवशी त्यानं तिला विचारलं... ‘मी आज तुझे फोटो चेक केले.. तुझ्या फेसबुक अकाउंटवरचे... तू इतकी उदास का असतेस\nतिनं सांगितले, ‘मी काळी-सावळी आहे. मला माझ्या काळेपणाची लाज वाटते. माझं लग्न होत नाही. मला बघायला येणारे मला रिजेक्ट करतात... म्हणून मी दु:खी आहे’\n‘वेल’, तो फेस रीडर म्हणाला, ‘तू मला तुझे क्लीअर फोटो पाठव. जेवढे पाठवता येतील तेवढे... क्लोज अप, पूर्ण साईझ मधले, समोरून काढलेले, साईड पोज.. मग बघ मी तुला कसं मस्त सोल्यूशन देतो ते...’\nतिनं लगेच त्याला तिचे अनेक फोटो पाठवून दिले.\nफेसरीडरने तिच्या त्या फोटोंचे ओझरतं निरीक्षण केलं. मग तिला कांही प्रश्न विचारले.\n‘तुझ्या चेह-यावर डाव्या डोळ्यांच्या खाली दोन तीळ दिसतात. आहेत का फोटोत नीट दिसत नाहीत म्हणून विचारलं ...’\n‘चेह-यावर आणखी कोठे तीळ आहेत\n‘उजव्या भुवयीच्या आत दोन तीळ आहेत’\n‘तुझ्या हनुवटीवर खळी दिसते..’\n‘आणखी कुठं खळी पडते काय\n‘छान... तू खूप ���ुंदर दिसतेस..’\n‘पण मी काळी आहे..’\n काळी मुलगी सुंदर नसते काय आजपर्यंत मिस वर्ल्ड ही सौंदर्य स्पर्धा खूप वेळा काळ्या तरुणींनी जिंकली आहे’\n‘हो, माहीत आहे. पण भारतात गोरं असणं म्हणजे सुंदर असणं असं मानतात’\n‘फरगेट अबाउट इंडिया एंड इंडियन्स ... त्यांच्यावर गो-या लोकांनी दीडशे वर्षे राज्य केलं, म्हणून त्यांना तसं वाटतं. काळ्या लोकांनी राज्य केल असतं तर ते लोक आणखीन काळं व्हायला धडपडले असते’\n‘हा हा हा... यु आर राईट’\n‘मग इंडियात ‘कालेपण की क्रीम’ खपली असती’\n‘हे बघ तू किती सुंदर आहेस याची तुला अजिबात कल्पना नाही’\n‘वुईथ युवर काइंड परमिशन, मला तुझ्या सौंदर्याचे वर्णन करायचं आहे. ...’\n‘ओके... आता मी जे कांही सांगेन, ते लक्षपूर्वक ऐकायचं... मी जे बोलेन त्याला प्रतिसाद द्यायचा...\nविषय डायव्हर्ट करायचा नाही... समजलं\n‘यस, आय एम रेडी...’\n‘ओके... हे बघ, आत्ता माझ्यासमोर स्क्रीनवर तुझे अनेक फोटो आहेत.. तू खूप म्हणजे खूपच सुंदर दिसतेस’\n‘होय.. मी खोटं बोलत नसतो... तुला माहीत आहे सौंदर्याचा पहिलं लक्षण काय आहे ते\n‘शेप.. तुझा शेप फारच आकर्षक आहे.... तू स्लीम आहेस. फारच थोड्या मुलींच्या वाट्याला असा आकर्षक शेप येत असतो’\n‘तुझ्या शेपला मी किती मार्क देत आहे ठाऊक आहे\n‘ओह... थॅंक यू डिअर.. पुढे...’\n‘सौन्दर्याचं दुसर लक्षण... उंच, लांब मान.. तुझी मान तशीच आहे... त्यामुळे तू आणखीनच सुंदर दिसतेस’\n‘जज तुम्ही आहात... तुम्हीच सांगा’\n‘ओके. इथंही तुला पुन्हा शंभर पैकी शंभर मार्क पडले’\n‘तिथं एक प्रॉब्लेम आहे’\n‘तुझा चेहरा फार सिरिअस दिसतो.... जर मिस सिरिअस स्पर्धा घेतली तर तुला पहिलं बक्षीस मिळेल त्या स्पर्धेत’\n‘तशी तू खूप सुंदर दिसतेस.... चेह-यावर हसू ठेवलेस, चेहरा प्रसन्न ठेवलास तर आणखीनच सुंदर दिसशील’\n‘आजपासून मी चेहरा हसरा ठेवेन’\n‘आजपासून नको... आत्ता पासूनच... शुभ काम में देरी क्यों\n‘तुझा चेहरा... किती आखीव रेखीव आहे..’\n‘सरळ, लांब नाक... गहरे काळे डोळे... विशाल कपाळ... गालावर खळी.... नाजूक ओठ.. आणखी काय पाहिजे...\n‘तुम्ही मला लाजवत आहात....’\n‘लाज की मग...आणखीन सुंदर दिसशील...’\n‘.... चेह-याला किती मार्क\n‘जास्त देता येणार नाहीत...’\n‘शंभरपैकी जास्तीत जास्त शंभर मार्कच देता येतात.. त्याच्यापेक्षा जास्त देता येत नाहीत’\n‘यु आर व्हेरी स्वीट डिअर’\n‘बघ तुला तीनशे पैकी तीनशे मार्क पडले.... तू हुशार होतीस शाळेत, कॉलेजमध���ये... पण एवढे मार्क तिथंही पडले नसतील कधी...’\n‘तुला बघितलं की काय वाटतं सांगू\n‘नको... तुला राग येईल’\n‘बी फ्रॅंक डिअर... मला नाही राग येणार...’\n‘कोणाला सांगणार नाहीस ना\n‘ओह डिअर, यु आर किलिंग मी... सांगा ना...’\n‘ओके.... तुला बघितलं की अस वाटतं की आपण एक बाहुलीच बघत आहोत....’\n‘थॅंक्स.... आज मैं बहुत खुश हूं... मला माहीतच नव्हतं मी किती सुंदर आहे ते... यू एनलाइटनड मी’\n‘अशीच खुश रहा... हसत रहा.. मग बघ तुला कसे पॉझीटीव्ह रिझल्ट्स मिळतात ते...’\n‘उद्या भेट परत.... तुला आणखी कांही महत्वाचं सांगायचं आहे...’\n‘नको. सध्या एवढंच पुरे... आज मी जे कांही सांगितले ते पक्कं लक्षात ठेव. स्वत:च्या चेह-यावर प्रेम करायाला शिक. सारखी आरशात बघत जा... तुझ्या एवढं सुंदर कुणीच नाही गं माझ्या बघण्यात....’\n‘माझी आजी पण सुंदर होती....’\n‘सध्या तू तुझ्या आजीला विसर.. स्वत:च्या सौंदर्याचा विचार कर...’\n‘यू आर व्हेरी लव्हली डिअर....’\n‘किती वेळा डिअर म्हणतेस.... माझ्या प्रेमात नको पडू... स्वत:च्याच प्रेमात पड..’\n‘जा आता... स्वप्नात देखील स्वत:लाच बघ... हॅव अ स्वीट नाईट...’\n‘मी भेटेन... उद्या.. याच वेळी... गुड नाईट... बाय...’\nकृपया पुढील पेज लाईक करा:\nभयकथा: न जन्मलेली बाळं\n-महावीर सांगलीकर चांगला जॉब, भरपूर पगार, स्वत:चं घर.... किशोरकडं सगळं कांही होतं. पण वयाची तीस वर्षं ओलांडली तरी त्याचं लग्न होत नव्हतं...\n-महावीर सांगलीकर फेसबुकवर आपले फोटो टाकणे हा तिचा आवडता छंद होता. सेल्फी काढायची, त्यातली एखादी चांगली निवडायची आणि मग ती फेसबुकवर अ...\nमस्तराम: एका कथालेखकाची ट्रॅजेडी\n-महावीर सांगलीकर एका धाब्यावर मस्तराम या सिनेमाचं पोस्टर बघितलं. ते बघताच ‘असले फालतू सिनेमे का काढतात’ असा विचार मनात आला. पण माझ...\n-महावीर सांगलीकर एका गावाबाहेर चिंचेचे एक मोठे झाड होते. त्या झाडाला खूप चिंचा लागत असत. त्या झाडाची सावली वाटसरुंना गारवा देत असे. त...\nतुमचे आयुष्य बदलवणारा सिक्रेट फॉर्म्यूला\nमाझ्या तरूण मित्रांनो/मैत्रिणींनो, जर तुम्हाला उंच भरारी घ्यायची असेल, जीवनात योग्य दिशेने प्रवास करायचा असेल तर तुमच्यासाठी माझ्याकडे अनेक...\nअंजली. . . .\n-महावीर सांगलीकर ‘सर, मला माझं नाव चेंज करायचं आहे... तुम्ही माझ्यासाठी एखादं चांगलं नाव सुचवा’ ‘का चेंज करायचं आहे’ ‘मला नाही आव...\n-महावीर सांगलीकर पुणे हे गजबलेलं शहर. पण या शहरात असे कांही पॉकेट्स ���हेत की ते वर्दळ, गोंगाट यापासून दूर आणि अगदी शांत भागात आहेत. त...\n-महावीर सांगलीकर 14 फेब्रुवारी 2010. तिनं यायचं नक्की कबूल केलं होतं. तो तिची वाट बघत एका कॉफी हाऊसमध्ये बसला होता. त्यानं तिच्यासाठी ग...\n- महावीर सांगलीकर किल्ल्यातली ही मंदिरं आपल्या ओळखीची का वाटतात पूर्वी कधीतरी इथं येवून गेल्यासारखं वाटतं. पण या प्रदेशात तर आपण...\n-महावीर सांगलीकर ‘हनमंता, तुला माहित आहे का, त्या लोकांनी लव्ह जिहाद सुरू केला आहे आपल्या लोकांच्या विरोधात’ ‘म्हणजे काय\nमनी सिक्रेट्स प्रोग्रॅम| MONEY SECRETS PROGRAM\nतुम्हाला पैशांची सतत चणचण भासते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत लोक पैसे बुडवतात व्यवसाय नीट चालत नाही कर्जबाजारी झाला आहात काय व्यवसाय करावा हे समजत नाही तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही तुमच्या या व अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता MONEY SECRETS PROGRAM हा कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:\nमोटीव्हेशनल कथा: शिवानी द ग्रेट\nशिवानी द ग्रेट: भाग 2\nशिवानीचं लग्न: भाग 1\nराणी निर्भयाचे संघर्षमय जीवन\nमी मुंबई पोलीस सायबरसेलमध्ये\nभाग 1: ठाकूर रामप्रसाद आणि सीता जनकसिंह\nभाग 2: डिटेक्टिव्ह व्ही. हणमंत राव\nभाग 3: मिशन असोका गार्डन\nभाग 4: कोलंबो टू चेन्नई\nभाग 6: रावन्ना-2ची सुटका\nमायकेल बॉन्ड उर्फ ब्यांड साहेब\nभयकथा: न जन्मलेली बाळं\nकॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स\nअंजली. . . .\nसिंगल मदर (भाग 2)\nसिंगल मदर (भाग 3)\nगौरी आणि फेस रीडर\nव्यक्तिचित्र: मिस्टर अर्धवट राव\nअमेरिकेला केवळ 500 वर्षांचा इतिहास .....\nमस्तराम: एका कथालेखकाची ट्रॅजेडी\nआठवणी: माझं आजोळ अंकलखोप\nहौशी लेखकांसाठी चार शब्द\nमी कथा कशी लिहितो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://msrtc.maharashtra.gov.in/index.php/node/cc/19", "date_download": "2018-12-16T04:24:48Z", "digest": "sha1:E2ADTVOAY3YVV6WWWVG6ZWUUCTBWYQP4", "length": 9231, "nlines": 138, "source_domain": "msrtc.maharashtra.gov.in", "title": "Welcome to MSRTC :: Maharashtra State Road Transport Corporation", "raw_content": "\nदिवाळी हंगाम २०१८ मध्ये दि.०१ नोव्हेंबर, २०१८ ते १६ नोव्हेंबर,२०१८ या कालावधीत प्रवास भाड्यात १० % वाढ\nएसटी महामंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिया व त्यानुषंगिक परीक्षेसंदर्भात कृपया उमेदवारांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये - मा. मंत्रीमहोदयांचे निवेदन.\nरस्ते प्रवासी वाहतुकी संदर्भात समाजातील विविध घटकांची मागणी, त्यांचे कडून वेळोवेळी प्राप्त होणारी निवेदने त्याचप्रमाणे महामंडळाकडे उपलब्ध असलेली माहिती इत्यादीचे शास्त्रीय पध्दतीने संकलन करण्यात येऊन राज्यातील विविध मार्गावर नवीन बस सेवा सुरु करणे किवा कार्यरत असलेल्या सेवा स्थगित करणे या संदर्भात निर्णय घेण्यात येतात सर्वसाधारणपणे नवीन बस सेवा सुरु करण्याबाबत महामंडळाकडे मागणी आल्यास मागणी करण्यात आलेल्या मार्गावर उपलबध असलेल्या बस सेवा, त्यांना मिळणारा प्रवासी प्रतिसाद, त्या मार्गावर उपलब्ध असलेली प्रवासी क्षमता, व्यापारी / औद्योगिक केंद्र, शेक्षणिक संस्था इत्यादी घटक विचारात घेऊ नवीन बस सुरु करण्याची आवयकता पडताळली जाते आणि तद्‌नंतर नवीन बस सुरु करण्याच्या मागणीबाबत विभाग नियंत्रकाकडून अंतिम निर्णय घेण्यात येतो़. प्रवासी वाहतुकीसाठी नवीन रस्ता निर्माण झाल्यास तो मार्ग ज्या रस्ते प्राधिकरणाच्या कार्यकक्षेत येतो, अशा प्राधिकरणातील सक्षम अधिका-याचा '' रस्ता रा़. प. प्रवासी वाहतूकीस योग्य अंसल्याबाबतचा दाखला'' सदर प्रकरणी संबंधित मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येते़. रा़. प. महामंडळाचे दरवर्षाकरिता वाहतुकीचे नियोजन महामंडळाकडून आगाऊरित्या करण्यांत येऊन त्याची अंमलबजावणी सर्वसाधारणपणे दरवर्षी माहे जुलै दरम्यान करण्यात येते़. रा़. प. बससेवा सुरु करणे अथवा त्यांचे वेळेत / मार्गात / सेवाप्रकारात बदल करणे या संदर्भात सूचना मागणी नागरिकांनी संबंधित आगार व्यवस्थापक / विभाग नियंत्रक यांचेकडे केल्यास त्याबाबतची तपासणीअंती कार्यवाही कालमर्यादेत महामंडळाकडून करण्यात येते़\nरा़. प.महामंडळाकडून सधस्थितीत पुरविण्यात येत असलेले सेवा प्रकार\n१. वातानुकूलित सेवा ''शिवनेरी'' व ''अश्वमेध '' (उच्च तंत्रज्ञानावर आधारीत) आरामदायी\nअ वातानुकुलित मल्टी अॅक्सल व्होल्वो शिवनेरी ५१ आसनी\nब वातानुकुलित व्होल्वो सेमी स्लिपर शिवनेरी ४१ आसनी\nक वातानुकुलित व्होल्वो शिवनेरी ४५ आसनी\n२ शिवशाही (वातानुकुलीत) ४४ आसनी\n३ निमआराम - रियर एअर सस्पेनशन बकेट सिटस्‌ (हिरकणी) ४७ आसनी\n४ निमआराम बस (हिरकणी) ३९ आसनी\n५ मिडी (यशवंती) - साधी बस सेवा ३२ आसनी\n६ साधी / परिवर्तन साधी बस सेवा ४४ आसनी\n७ साधी / परिवर्तन साधी बस सेवा ५० आसनी\n८ शहरी बस सेवा ४४ आसनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/taxes-non-produced-edible-oils-asia-pasha-patel-129986", "date_download": "2018-12-16T04:53:42Z", "digest": "sha1:LDU3VAXVM7TSRMUF5LCYFJYH2L36GQEF", "length": 11543, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Taxes on non-produced edible oils in asia pasha patel आशियात उत्पादित न होणाऱ्या खाद्यतेलावर कर लावा - पाशा पटेल | eSakal", "raw_content": "\nआशियात उत्पादित न होणाऱ्या खाद्यतेलावर कर लावा - पाशा पटेल\nगुरुवार, 12 जुलै 2018\nनाशिक - सोयाबीनला किमान आधारभूत किमतीपेक्षा अधिक भाव मिळावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्वीकारली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बांगलादेश, श्रीलंका, नेपाळमध्ये उत्पादित न होणाऱ्या अन्‌ निर्यात होणाऱ्या सोयाबीन खाद्यतेलावर कर लावावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी ही माहिती दिली.\nपटेल म्हणाले, की आशिया राष्ट्रांचे सदस्य असलेल्या देशांमधील उत्पादनाला आयातकर लावता येत नाही. नेमकी हीच पळवाट शोधून बांगलादेश, श्रीलंका, नेपाळमध्ये सोयाबीन तेलाची आयात करून निर्यात करण्याचा धंदा काही जणांनी सुरू केला. ही बाब निदर्शनास येताच, मुख्यमंत्र्यांनी आयातकर लावण्याची विनंती करणारे पत्र पंतप्रधानांसह केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, कृषिमंत्री राधामोहनसिंह, वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांना लिहिले आहे. केंद्राने त्यासंबंधीचे धोरण स्वीकारल्यानंतर शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीपेक्षा शंभर रुपये अधिकचा भाव क्विंटलमागे मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.\n\"राजा उदार झाला अन्‌ कोहळा दिला'\nनाशिक : कांद्याच्या कोसळलेल्या भावामुळे अनुदान मिळावे, असा आग्रह थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोचला असला, तरीही राज्य सरकारकडून...\nखरेदी केंद्रांचे घोडे वरातीमागूनच का\nजळगाव ः शेतकऱ्याचा कैवार घेणारे सरकार असा आव आणत भाजप सरकारने हमीभाव जाहीर केले खरे, पण तो भाव देणार कसा याचे गणित काही केल्या सरकारकडून सुटताना दिसत...\nभाजपची कर्जमुक्ती म्हणजे 'आधी लुटले; त्यातून परत केले' : अजित नवले\nपुणे : 'शेतकऱ्याच्या उत्पन्नाची लूट होत आली आहे. कर्जमुक्ती म्हणजे त्या लुटलेल्या उत्पन्नातून केलेली अंशतः परतफेड आहे. शेतमालाला हमीभाव, कर्जमुक्ती,...\nशेतीसाठीचे ड्रोन तंत्रज्ञान लोदग्यात विकसित होणार\nलातूर - कृषी क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणारे ड्रोन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी बंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स) आणि...\nलोदग्यात शेतीसाठीचे ड्रोनचे प्रात्याक्षिक होणार\nलातूर : बंगळुरु येथील भारतीय विज्ञान संस्थेने शेतीसाठी विकसित केलेल्या ड्रोन अॅग्रीकल्चरचे प्रात्याक्षिक व कार्यशाळा 24 व 25 सप्टेंबरला...\nलातूरचा दुष्काळी चेहरा कायमस्वरुपी पुसणार\nलातूर - लातूर जिल्ह्याची दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळख आहे. रेल्वेने पाणी येणे ही बाब भूषणावह नव्हती. त्यामुळे गेल्या दोन तीन वर्षापासून जिल्ह्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://kiratsaptahik.blogspot.com/2011/03/blog-post_17.html", "date_download": "2018-12-16T03:00:56Z", "digest": "sha1:ATUXOI7QN7A55QCUSIRFWGG67C5OB5LR", "length": 62423, "nlines": 110, "source_domain": "kiratsaptahik.blogspot.com", "title": "kirat saptahik: अंक १०वा, १७ मार्च २०११", "raw_content": "\nअंक १०वा, १७ मार्च २०११\nसुमारे पंचवीस वर्षापूर्वी ‘कोकण विकास‘ या विषयावर पुणे येथे एक परिषद झाली होती. माजी केंद्रीय मंत्री मोहन धारिया या परिषदेचे प्रमुख आयोजक होते. या परिषदेत कोकण विकासावर सांगोपांग चर्चा झाली. रेडीतील खाण मालक व बेळगावचे उद्योजक रावसाहेब गोगटे यांनी कोकणाचे नंदनवन करण्याची कल्पना मांडली. इतरही अनेक राजकीय नेते मंडळींनी आपापल्या कल्पना मांडल्या होत्या. कोकणातील रस्ते, बंदरे, पर्यटन, फलोद्यान अशा अनेक विषयांवर चर्चा झाली होती आणि त्याच विषयांच्या अनुषंगाने आजही चर्चाच होत�� आहे. तशीच ती २४ ते २७ फेब्रुवारीला मुंबईत वांद्रे- कुर्ला संकुलामध्ये झालेल्या कोकणभूमी प्रतिष्ठानच्या ग्लोबल कोकण महोत्सवातही झाली.\n‘कोकण विकास आणि पुणे परिषद‘ या शीर्षकाखाली पंचवीस वर्षापूर्वी ‘किरात‘मध्ये लिहिलेल्या संपादकीय लेखात पुणे येथील त्या परिषदेचा परामर्श घेताना कोकण विकासाकरिता नेमके काय केले पाहिजे त्याविषयीही लिहिले होते. परंतू तेव्हाही अस्तित्वात असलेला दोन राजकीय पक्षांमधला किवा एकाच पक्षातील दोन गटांमधला परस्पर संघर्ष आजही चालू राहिलेला आहे. त्यामुळे कोकण विकासाच्या सर्वच योजनांना खीळ पडत आहे. विकासाची म्हणून जी काही कामे होतात ती नियमित प्रशासकीय कामांचाच एक भाग म्हणून होत आहेत. भ्रष्ट कारभारामुळे ती कामे निकृष्ट होतात. पण त्यामध्येही श्रेय घेण्यावरुन राजकीय पक्ष किवा दोन गटात चढाओढ लागलेली दिसते. शिवाय अवाजवी राजकीय हस्तक्षेपामुळे कोकणाचे प्रश्न आहेत तिथेच राहिले आहेत.\nकेंद्र व राज्य सरकारने दिलेला निधी जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात विविध विकास योजनांवर खर्च होत असतो. तो अपुरा पडतो म्हणून सरकारने राज्यातील सर्व जिल्ह्यांचा दुप्पट केला. परंतू त्यापूर्वी मिळणारा निधीही कोकणातील जिल्ह्यात संपूर्ण खर्चच होत नाही असे दिसून आले. तिथे आता दुप्पट मिळालेला निधी पूर्णतः कसा खर्च पडणार आत्ताच अनेक खात्यांमधला निधी खर्च न होता परत जाणार अशा बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या आहेत.\nपालकमंत्री नियोजन विकास आराखड्याचा आढावा घेतात. प्रत्येक खात्याचा सर्वच्या सर्व निधी मार्च अखेरपूर्वी खर्ची पडलाच पाहिजे म्हणून अधिका-यांना तंबी देतात. प्रशासनही खात्यातील अपुरा कर्मचारी वर्ग, अधिका-यांची रिक्त पदे आणि निधी खर्ची घालण्याचे ज्या अधिका-यांना अधिकार आहेत त्यांचे आपल्या व अन्य जिल्ह्यांशी आणि तेथील मंत्र्यांशी असणारे हितसंबंध, कंत्राटातील टक्केवारीत लोकप्रतिनिधींचा वाढलेला हिस्सा अशा अनेक कारणांनी मंजूर असलेला निधी खर्चच होत नाही. यातील बहुतेक निधी हा पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी असतो. कोकणखेरीज अन्य जिल्ह्यांना मिळालेला व कोकणातील जिल्ह्यांचा खर्ची न पडलेला निधी मिळून इतर अनेक जिल्ह्यात भरपूर निधी खर्च होत असतो. मंजूर निधीला कशा वाटा फुटतात हे संबंधितांना चांगलेच माहित असते. कोकणापुरते पहायचे झाले तर प्राप्त झालेल्या निधीला फुटलेल्या वाटा इथेही तशाच आहेत. खर्च झालेल्या निधीतून झालेली कामे काय दर्जाची आहेत. त्यातही किती जणांचे हितसंबंध आहेत हे तपासून पाहणे हा शोध पत्रकारितेसाठी उत्तम विषय होईल.\nसरकारवर अवलंबून राहिल्यामुळे विकास योजनेचे कसे तीन तेरा वाजतात हा अनुभव असल्याने कोकणच्या पर्यटन विकासासाठी एक स्वयंसेवी संस्था निर्माण करण्याचे काही मंडळींनी ठरविले आणि त्यानुसार ग्लोबल कोकण संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेतर्फे मुंबईत झालेल्या महोत्सवाला सारस्वत बँक, निर्माण ग्रुप यासारख्या संस्था व उद्योजकांचे प्रायोजकत्व लाभले होते. राज्याचे माजी मुख्य सचिव द.म.सुकथनकर हे या ग्लबल कोकण महोत्सवाचे अध्यक्ष आणि माजी खासदार, सारस्वत बँकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर हे आयोजन समितीचे चेअरमन होते. त्यांच्यामुळे या महोत्सवाला भारदस्तपणा आला होता. उद्घाटनाला मुख्यमंत्री, समारोपाला उपमुख्यमंत्री तसेच पर्यटनमंत्री, कोकणातील नारायण राणे व सुनिल तटकरे हे दोन मंत्री असा सत्ताधारी जामानिमाही या महोत्सवाला लाभला.\nमहोत्सवात कोकणातील लोककला, खाद्यपदार्थ, विविध उत्पादने, पर्यटन आदींचे सादरीकरण झाले. कृषीपर्यटन, फलोद्यान, पायाभूत सुविधांचा विकास, इ. विषयांवर परिसंवाद झाले. मुंबईतील कोकणी लोकांचाही सांस्कृतिक व खाद्य महोत्सवाला मोठा प्रतिसाद लाभला.\nयापूर्वी दामोदर हॉल व प्रांगणात मुंबईतल्या मालवणी बोलीभाषेच्या सिधुदुर्गवासीयांनी मालवणी जत्रौत्सव यशस्वी केले होते. ग्लोबल कोकण हे त्याचेच कोकणातील चार जिल्ह्यांचा समावेश असलेले मोठे रुप होते. पंचवीस वर्षापूर्वी पुण्यात झालेल्या कोकण विकास परिषदेतलेच प्रश्न कमी जास्त प्रमाणात आजही आहेत. आता मुंबईतल्या या ग्लोबल कोकण महोत्सवातून फलनिष्पत्ती कोणती आणि कशी निर्माण होते हे पहावयाचे.\nमहाराष्ट्र नर्सिग कौन्सिलचा महाभ्रष्टाचार\nफ्लोरेन्स नाइंटिगेल ही जगातील पहिली नर्स. आधुनिक नर्सिग म्हणजेच शुश्रुषेचा पाया त्यांनी घालून दिला. भारतामध्ये सर्वप्रथम १६६४ मध्ये मुंबईत मिलिटरी नर्सिग स्कूलची स्थापना करण्यात आली. त्यानंतर मिशन हॉस्पीटल अंतर्गत नर्सिग स्कूल्स स्थापन करण्यात आली.\nवैद्यकीय व्यवसायात देशात परदेशात मिळणा-या नोकरीच्या असंख्य संधी असल्यामुळे नर्सिगचे शिक्षण घेणा-या मुलांचा ओढा वाढला. नर्सिगचे शिक्षण देणा-या संस्था गावोगाव उघडल्या. या सर्व शिक्षण संस्थांवर नियंत्रण ठेवणारी संस्था महाराष्ट्र नर्सिग कौन्सिलही भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकली आहे.\nमहाराष्ट्र शासनाने नागपूर अधिवेशनात महाराष्ट्र नर्सिग कौन्सिलच्या अनेक भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन व अनेक तक्रारींवरुन महाराष्ट्र सरकारने नर्सिग कौन्सिल बरखास्तीचा निर्णय १८-१२-२०१० रोजी घेतला. सदर निर्णयानंतर कौन्सिलवर प्रशासक म्हणून डॉ. डी. एन. लांजेवार यांची नेमणूक करण्यात आली. या सर्व प्रकरणात उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेवर न्यायालयाने निर्णय देताना रामलिग माळी यांनी कोणत्याही प्रकारचे धोरणात्मक निर्णय घेवू नयेत असे स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही रामलिग माळी यांनी कौन्सिलचा पदभार दादागिरी व जबरदस्तीने स्विकारला असल्याचे आरोप आहेत.\nनर्सिग कौन्सिलचे माजी अध्यक्ष रामलिग माळी यांनी कायदा धाब्यावर बसविला.\n० कौन्सिलवर प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या डॉ. डी. एन. लांजेवार यांच्याकडे पदभार न देता स्वतःच कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून कारभार चालविणे.\n० कोर्टाचे आदेश धुडकावून कौन्सिलचे धोरणात्मक निर्णय म्हणजे परिषदेची बैठक घेणे, नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी समित्या नेमणे, रजिस्ट्रार नेमणे इत्यादी निर्णय माळींनी घेतले.\n० उच्च न्यायालयाच्या आदेशाचा धडधडीत अवमान होत असतानाही सरकारने आणि डॉ. विजयकुमार गावित मंत्री असलेल्या वैद्यकीय शिक्षण खात्याने माळी यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.\nनवीन कॉलेजचा प्रस्ताव मान्य करण्यासाठी मागितली जाते लाच-\nजी.एन.एम. किवा ए.एन.एम. कॉलेजचा सेटअप तयार करुन जेव्हा एखादी संस्था कॉलेजच्या मान्यतेसाठी प्रस्ताव करुन पाठविते तेव्हा कोणतीही पाहणी न करता प्रस्ताव मान्य करण्यासाठी संस्था चालकांकडून लाखो रुपयांची मागणी केली जाते. अशा प्रकारची लाच देण्यास नकार देणार्‍या संस्थाचालकांच्या संस्थेची मान्यता कोणत्याही समितीच्या पहाणीशिवाय रद्द होते. यवतमाळ, नागपूर, कोल्हापूर, पेण येथील संस्थांचे प्रस्ताव अशाच प्रकारे रद्द करण्यात आले आहेत. या महाघोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी सध्या चालू आहे.\nकुडाळ य���थील बॅ. नाथ पै नर्सिग स्कूलचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी या कौन्सिलच्या महाभ्रष्टाचाराविरोधात आघाडी उघडली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याशी वारंवार पत्राद्वारे, समक्ष भेटून पाठपुरावा चालू ठेवला आहे. मुख्यमंत्र्यांच्या खुलाशाने विधानभवनाबाहेर उपोषणाचे हत्यार तूर्त थांबविले असेत तरी भ्रष्टाचाराविरोधातली लढाई आपण पुढे चालूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.\n‘लाच देणे हा लाच घेण्याइतकात गंभीर गुन्हा आहे.‘ शिक्षणासारखे आणि त्याहूनही पवित्र अशा नर्सिग शिक्षणाला मान्यता देणा-या कौन्सिलमधील या महाभ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात येतेय. सातत्याने उघडकीला येणा-या अशा प्रकारांमुळे एकूण शिक्षण व्यवस्थेचा आणि त्यामध्ये काम करणा-या सरकारी अधिका-यांविषयीचा जनमानसातील आदर मात्र झपाट्याने कमी होतोय.\nशिक्षणातला हा महाभ्रष्टाचार केवळ नर्सिग कोर्स पुरताच मर्यादित नाही. शिक्षणाची सर्व अंगे या भ्रष्टाचार्यांनी व्यापलेली आहेत. त्याबाबत संबंधितांच्या सातत्याने तक्रारी आल्यावर वरीष्ठ अधिका-यांकडून चौकशीचे नाटकही पार पाडले जाते. पण कठोर कारवाई कोणावरच होत नाहीशिक्षण खात्याचे जिल्हा आणि विभागीय पातळीवरचे अधिकारी बिनदिक्कतपणे बेकायदेशीर निर्णय घेतात. शिक्षण संस्थाचालकांवर ते लादतात. सरकारी नियमांचीच पायमल्ली करतात आणि कायद्याचे, नियमांचे पालन करणा-यांची छळणूक करतात असे चित्र सर्वच जिल्ह्यांतून दिसून येत आहे.\nराज्य सरकारच्या वेतन (वाढ) आयोगाने भरघोस वेतन देऊन सुद्धा सरकारी पातळीवरचा हा भ्रष्ट उपचार थांबलेला नाही. उलट त्याच्या रकमेत वाढच झालेली आहे. हे कुठवर चालणार आणि आपण चालवून घेणार\n- अॅड.शशांक मराठे, ९६८९९०३३७९\nजि.प.च्या शिक्षण खात्याचा बट्ट्याबोळ\nआजच्या घडीला ग्रामीण भागात शिक्षण संस्था चालविणे हे जिकिरीचे झाले आहे. त्यातच सरकार रोज नव्या नव्या नियमांची भर घालत आहे. या सा-या बाबींचा गैरफायदा शिक्षण खात्यातील मंडळी बेमालूमपणे घेत असतात. त्यामुळे शिक्षण खाते आणि शिक्षण संस्था भ्रष्टाचाराची कुरणे होऊ लागली आहेत.\nशिक्षण संस्थांमध्ये संख्यात्मक वाढ करण्याबरोबरच सर्व स्तरांवर गुणात्मक वाढ करणे गरजेचे असून प्राचार्य व शिक्षकांनी शालेय शिक्षण आल्हाददायक तसेच तणावमुक्त करण्याची सूचना राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी (२४ नोव्हेंबर) केली आहे. वरीष्ठ स्तरावरुन शिक्षणक्षेत्राविषयी असे विचार व्यक्त होत असतानाच जिल्हा परिषदेच्या पातळीवर शिक्षणव्यवस्थेचे कसे धिडवडे काढले जातात आणि जाणीवपूर्वक तणाव वाढविले जातात याचे सिधुदुर्ग जिल्हा हे एक मोठे उदाहरण आहे.\nसिधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये सध्या राष्ट्रीय काँग्रेसचे पूर्ण बहुमत आहे. पालकमंत्री नारायण राणे यांच्या समर्थकांच्या ताब्यात असलेल्या या जिल्हा परिषदेमधील सत्ताधारी सदस्यच आज जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा आणि विषय समित्यांच्या सभांमध्ये भ्रष्टाचारावर आसूढ ओढू लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विविध खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळे आहेत, या विरोधकांच्या म्हणण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.\nएरवी विरोधी पक्षाचे सदस्य नेहमीच सभागृहात सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्यासाठी प्रशासन व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर प्रकाश पाडत होते. सत्ताधारी पक्षावर टीकेची झोड उठवित होते. त्यातूनच आतापर्यंत शिलाई मशीन्सची खरेदी, औषधे खरेदी, निकृष्ट प्रतीचा आणि किडी-अळ्या पडलेला शालेय पोषण आहार, सर्व शिक्षा अभियानांतर्गत केलेल्या अनेक प्रकारच्या खरेदीत आणि बांधकामात आर्थिक घोटाळा असल्याचे यापर्वीच स्पष्ट झाले आहे.\nसिधुदुर्ग जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिका-यांनी मांडलेल्या उच्छादाचा लेखाजोखा आता माहितीच्या अधिकाराखाली उपलब्ध झाला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या कोकण विभागाचे कार्यवाह सुधाकर तावडे आणि दुर्गम अशा दोडामार्ग तालुक्यातील एका खाजगी माध्यमिक शाळेच्या व्यवस्थापनाकडून करण्यात आलेल्या तक्रारीची छाननी करण्यासाठी सिधुदुर्ग जिल्हा परिषदेने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पी. बी. पाटील यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. पाटील यांनी चौकशीअंती सादर केलेला अहवाल शिक्षण खात्यातील अनेक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचारावर प्रकाश पाडणारा आहे. या अहवालानुसार, शिक्षणाधिकारी या पदाचा तात्पुरता कार्यभार सांभाळणा-या तत्कालीन दोन अधिका-यांनी एखाद्या सराईत गुन्हेगारालाही लाजवतील अशी कटकारस्थाने संस्था चालकांविरुद्ध केल्याचे स्पष्ट झाले आहे.\nराज्य सरकारच्या नियमावलीनुसार प्रत्येक खाजगी शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापनाला दरवर्षी काही कागदपत्रे सादर करुन शिक्षणाधिका-यांची मंजूरी घ्यावी लागते. त्यात नव्या शिक्षकांच्या नेमणुका, सेवाज्येष्ठता, रजा, पगारवाढ, राखीव जागांची पूर्तता अशा विविध बाबींचा समावेश आहे. या मंजु-या घेतल्या नाहीत, तर संबंधित शिक्षण संस्थेविरुद्ध कारवाई होऊ शकते. आजच्या घडीला ग्रामीण भागात शिक्षण संस्था चालविणे हे जिकिरीचे झाले आहे. त्यातच सरकार रोज नव्या नव्या नियमांची भर घालत आहे. या सा-या बाबींचा गैरफायदा शिक्षण खात्यातील मंडळी बेमालूमपणे घेत असतात. त्यामुळे शिक्षण खाते आणि काही शिक्षण संस्था भ्रष्टाचाराची कुरणे होत आहेत.\nसिधुदुर्ग जिल्हा परिषदेमधील शिक्षणाधिका-यांनी दोडामार्ग तालुक्यातील एका खाजगी शिक्षण संस्थेला ‘गोत्या‘त आणण्यासाठी कशी चाल रचली हे पाटील यांच्या चौकशी अहवालात सविस्तरपणे नमूद करण्यात आलेले आहे. दोडामार्ग तालुक्यातील माध्यमिक शाळेव्यतिरिक्त देवगड, मालवण, कुडाळ, कणकवली, सावंतवाडी या तालुक्यांतील खाजगी शिक्षण संस्थांवरही शिक्षणाधिका-यांनी आणि त्यांच्या सहका-यांनी परस्परांच्या संगनमताने अन्याय केला असल्याचे पाटील यांनी अहवालात म्हटले आहे.\nचौकशी अधिकारी पाटील यांनी आपल्या अहवालात तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी राम नाईक तसेच बी. एम. किल्लेदार, अधीक्षक जी. आर. लिखारे, सहाय्यक शिक्षण उपनिरिक्षक एस. डी. डवरी, अधीक्षक गजानन खोचरे आदींनी त्यांच्या कर्तृत्वात कसूर केल्याचे निष्कर्ष काढले असून या सर्वांवर उचित कारवाई करण्याची शिफारस केली आहे. काही जणांवर फौजदारी करावाई केली जावी असेही पाटील यांनी सुचविले आहे.\nभ्रष्टाचाराची लागण सिधुदुर्गातच नाही तर ती अन्यत्रही आहे. महिलांवर होणा-या अन्यायाविरोधात आजकाल बरेच लिहिले बोलले जाते. मात्र ग्रामीण भागातील निमशासकीय व खाजगी शाळांतील शिक्षकांना विशेषतः तरुण, विधवा, परित्यक्ता शिक्षिकांना, शिक्षण खात्यातील अधिका-यांच्या जाचांना सामोरे जावे लागते. याची अनेक उदाहरणे आहेत. त्यांची दखल लोकप्रतिनिधींनी घ्यायला हवी.\nजिल्हा परिषदेच्या शिक्षण खात्यातील भ्रष्टाचाराची जी माहिती विविध मार्गाने आज उजेडात येते, ती हिमनगाचे टोक आहे. खोलवर जाऊन त्या ���्रष्टाचाराचा शोध घेणे भविष्याच्या दृष्टीने गरजेचे आहे.\n- कुमार कदम, पत्रकार-मुंबई\nव्यक्तिविशेष - श्रीराम मंत्री\nएकाच ध्येयावर लक्ष केंद्रित करुन जर एक विधायक नरजेचा माणूस आयुष्यभर निष्ठेने काम करत राहिला तर कुठल्या ताकदीचं काम करु शकतो याचा परिपाक म्हणजे श्री. श्रीराम मंत्री आणि गेली ५५ वर्षे कार्यरत असणारे उपनगर शिक्षण मंडळ. आज या मंडळाच्या १४ शैक्षणिक शाखा विद्यादानाचे काम करीत आहेत. मूल्यांचा ध्यास सामाजिक पुनरुत्थानाची आस, सचोटीचा व्यवहार आणि प्रचंड उर्जा एवढी पुंजी बरोबर घेऊन श्रीराम मंत्री त्यांच्या काही मोजक्या समविचारी मित्रांबरोबर शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करण्याच्या विचाराने पुढे सरसावले.\n‘वचितांचे शिक्षण‘ हे प्रमुख उदिष्ट डोळ्यांसमोर ठेवून १८ नोव्हेंबर १९५६ रोजी उपनगर शिक्षण मंडळाची स्थापना केली. अंधेरी येथे भाड्याने जागा घेऊन गरजू विद्यार्थ्यांसाठी रात्रशाळा सुरु केली. पुढे सांताक्रूजला दुसरी रात्रशाळा सुरु केली. या शैक्षणिक उपक्रमाच्या रोपट्याचे आज विद्यानिधी संकुलासारख्या वटवृक्षात रुपांतर झाले आहे.\nविविध संस्था-जुहू विलेपार्ले पश्चिम येथील शांत रमणीय परिसरात आज विद्यानिधीची भव्य, सुंदर, सर्व शैक्षणिक सुविधांनी सज्ज अशी इमारत मोठ्या दिमाखात उभी आहे. येथे मराठी व इंग्रजी माध्यमाची पूर्व प्राथमिक पासून माध्यमिक पर्यंत वाणिज्य, विज्ञान यांची व्यवसाय केंद्री कनिष्ठ महाविद्यालये आहेत. याशिवाय विद्यानिधी इन्फोटेक अॅकॅडमी आणि कमला रहेजा विद्यानिधी वास्तुकला महाविद्यालयही आहे. श्रीराम मंत्री यांच्या आश्वासक आधारामुळे हे संकुल ‘गगन सदन तेजोमय‘ झाले आहे. तंत्रज्ञानाचे मुलभूत शिक्षण ही आधुनिक काळाची गरज आहे हे ओळखून त्यांनी दहावी उत्तीर्ण मुलांसाठी लघुव्यवसायाचे किमान कौशल्ये शिकविणारे अभ्यासक्रम सुरु केले. या सर्व विधायक कार्यक्रमांमध्ये त्यांनी आपल्या गुणग्राहकतेच्या जोरांवर सर्व सहाका-यांना सहभागी करुन एक आदर्श निर्माण केला.\nस्थानिय ते राष्ट्रीय संस्थांमध्ये सक्रिय सहभाग - केशवसृष्टी या उत्तन - भाईंदर जवळच्या निसर्गसुंदर ठिकाणी ‘रामरत्न विद्यामंदिर‘ ही इंग्रजी माध्यमाची मुलांची शाळा उभारण्यात श्रीराम मंत्री यांचा सिहाचा वाटा आहे. उत्तन विविधलक्षी शिक्षण संस���थेचे काही वर्षे ते अध्यक्ष होते. त्यांचे नेतृत्व लाभलेल्या काही संस्था म्हणजे ‘‘भारतीय शिक्षण मंडळ‘‘, ‘‘विद्याप्रतिष्ठान महाराष्ट्र‘‘, ‘‘विद्याभारती‘‘ व ‘‘अमलविद्यावर्धिनी राजापूर‘‘.\nपुढील उपक्रम - कै.डॉ.जे.पी.नाईक यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी २००७ साली ‘‘अंतर्वेध‘‘ या नावाने ‘‘अनुसंधान आणि शैक्षणिक विकास‘‘ या विषयावर ते कार्यरत झाले आहेत.\nसाहित्यिक रुची - श्रीराम मंत्री यांच्या लोकसंग्रहामध्ये त्यांच्या सुंदर पत्रलेखनाचा महत्त्वाचा वाटा आहे. मोजक्या शब्दात आशयघन पत्र लिहिणं ही त्यांची खासियत. दुस-याच्या सुखदुःखात सामावून जाणारी, भावनेचा ओलावा जपणारी त्यांची पत्रे अनेकांनी जपून ठेवली आहेत. काव्यशास्त्रविनोदात विशेष रस असलेले श्री. श्रीराम मंत्री उत्स्र्फूत नर्म विनोदाने वातावरणात सहज प्रसन्नता आणतात.\nजन्मगांव वेंगुर्ले - नैसर्गिक सौंदर्यांची मुक्त उधळण असलेले ‘वेंगुर्ले‘ हे श्रीराम मंत्री यांचे जन्मगाव. तरुण वयातच त्यांच्या मनावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचे संस्कार ठसले. आपण समाजाचं देणं लागतो ही भावना तेव्हापासून मनात रुजली. मंत्री यांच्या अफाट कार्यकर्तृत्वात त्यांच्या पत्नी रेखाताई यांचा उल्लेख अपरिहार्य आहे. अविरत कष्ट सोसून त्या आपल्या पतीच्या मागे ठामपणे उभ्या राहिल्या. दुर्देवाने डिसेंबर २००५ मध्ये त्यांचे निधन झाले.\nउपगनर शिक्षण मंडळाच्या कामाचा व्याप सांभाळून मंत्री यांनी काही दर्जेदार पुस्तकांचं लेखनही केलं. शिक्षणक्षेत्राविषयी मौलिक विचार मांडणारं ‘वेध शिक्षणाचा‘ माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते प्रकाशित झालेले ‘आत्मविकासाकडून परम वैभवाकडे‘, ‘वेंगुर्ल्याचे लोकजीवन‘ तसेच पूर्वेतिहासाबरोबर शैक्षणिक, सामाजिक सांस्कृतिक उलाढालीचा आढावा घेणारे ‘फकाणा-गजाली वेंगुर्ल्याचे‘,‘आठवणीतील म्हणी आणि हुमाणी‘ ही सर्व पुस्तके मुद्दाम संग्रही ठेवावीत अशीच आहेत.\nशुभेच्छा - वयाच्या ८७ व्या वर्षापर्यंत कार्यरत असणारे श्रीराम मंत्री यांची अचाट स्मरणशक्ती, शांत सतेज मुद्रा, ओसंडून वाहणारा उत्साह आपल्याला स्तंभित करतो आयुष्याच्या या टप्प्यावर त्यांच्या चेहे-यावर दिसणारी कृतार्थतेची भावना विलक्षण समाधान देऊन जाते. य�� ज्ञानऋषीने जोपासलेल्या, वाढविलेल्या अभिनव शैक्षणिक चळवळीला मनःपूर्वक शुभेच्छा\nमहिलांवर आर्थिक जबाबदारीचा बोजा नको -असुंता पारधे\nमहिलादिनी वेंगुर्लेत श्रमजीवी महिलांचा सत्कार\nमहिला आज सर्वच क्षेत्रात चमकू लागल्या आहेत. पण तरीही त्यांचे प्रश्न अद्याप संपलेले नाहीत. अन्य संकटाबरोबर महिलांसमोर आता आर्थिक संकटही उभे आहे. आजही महिला खूप तणावाखाली आहे. संसाराच्या जबाबदारी बरोबरच महिलांकडून आता आर्थिक जबाबदारीची अपेक्षा केली जात आहे. महिला जर आर्थिक जबाबदारी स्विकारत असेल तर पुरुषाने घर संसारातील गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे असे प्रतिपादन चेतना महिला विकास संस्थेच्या सचिव असुंता पारधे यांनी वेंगुर्ले येथे सा.किरात व नगरपालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्यावतीने, गणेश मित्रमंडळाच्या सहकार्याने महिला सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात बोलतांना केले.\nनगरपरिषदेच्या सांस्कृतिक हॉलमध्ये घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात वेंगुर्ले तालुक्यातील प्रातिनिधीक १२ श्रमजीवी महिलांचा सत्कार करण्यात आला. घर संसारासाठी काबाड कष्ट करुन आपले संसार उभे करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या तळागाळातील महिलांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली होती. नगराध्यक्ष संदेश निकम, महिला बालकल्याण सभापती सौ. लक्ष्मी वेंगुर्लेकर, गणेश मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय तानावडे, संस्थापक सुजय गांवकर, नगरसेविका सौ. श्वेता हुले, सौ.सुचिता कदम, ‘किरात‘ च्या अतिथी संपादक सौ. सुमेधा देसाई, ‘किरात‘चे श्रीधर मराठे आदी यावेळी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मत्स्यविक्री करणा-या छाया खोबरेकर, बस कंडक्टर सुप्रिया बोवलेकर, महिला पोलिस संजाली पवार, मत्स्य विक्रेत्या फातिमा मेंडिस, मंगल कार्यालय चालक पल्लवी गावडे, डॉ. सौ. अश्विनी माईणकर, निवृत्त शिक्षिका सौ. जयश्री शिवलकर, सफाई कामगार अनिता जाधव, डॉ. सौ. अनुश्री गावस्कर, अॅड. सुषमा खानोलकर, निलम गावडे, डॉ. सौ. क्लेरा होडावडेकर व मायादत्त आंबर्डेकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. ‘किरात‘च्या महिला दिन विशेषकांचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार अॅड. शशांक मराठे यांनी मानले.\nकाँग्रेसच्या फुगडी स्पर्धेत कुडाळचे दैवज्ञ मंडळ प्रथम\nतालुका काँग्रेसतर्फे महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित माजी आमदार शंकर कांबळी पुरस्कृत खुल्या महिला फुगडी स्पर्धेत कुडाळ येथील दैवज्ञ महिला मंडळाने प्रथम क्रमांक मिळविला.\nसाई दरबार हॉलमध्ये आयोजित या स्पर्धेत १९ महिला संघांनी भाग घेतला. फुगडीतील पारंपरिकतेचा बाज सांभाळत अनेक प्रकारांचे कौशल्यपूर्वक सादरीकरण केले. यावेळी जिजाऊ संस्थेच्या संस्थापक सौ. नीलम राणे यांनीही उपस्थिती दर्शविली. स्पर्धेत आजगांवचे रामेश्वर महिला मंडळ द्वितीय, सावंतवाडीचे दत्तप्रसाद महिला मंडळ तृतीय, मालवण येथील सिधूसखी, आरवलीतील सातेरी महिला समूहाने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. बक्षिस वितरण शंकर कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी जिल्हा काँग्रेसचे तालुका निरीक्षक बाळू कोळंबकर, जि.प.चे शिक्षण व आरोग्य सभापती विजय परब, महिला काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष डॉ. पूजा कर्पे, तालुकाध्यक्ष प्राजक्ता चिपकर, पं.स.सदस्य वंदना किनळेकर, सारिका काळसेकर, नगरसेविका लक्ष्मी वेंगुर्लेकर, सुमन निकम, उभादांडा सरपंच सुकन्या नरसुले, परबवाडा सरपंच इनासीन फर्नांडीस, सूर्यकांता महिला संस्थेच्या प्रविणा खानोलकर, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाळू देसाई, जि.प.सदस्य दादा कुबल, परीक्षक सौ. प्रविणा आपटे (सावंतवाडी), सौ.अनघा गोगटे (वेंगुर्ले) आदी उपस्थित होत्या. यावेळी प्रेक्षकांसाठी ठेवलेल्या मोफत भाग्यवान प्रेक्षक योजनेचा ड्राॅ काढण्यात आला. सभागृहातील ५० भाग्यवान प्रेक्षकांना आकर्षक भेटवस्तू व तीन सौभाग्यवतींना साड्या देण्यात आल्या. पॉप्युलर क्लॉथ सेंटरच्या वतीने पैठणी साडीचा ड्राॅ सौ. अंकिता चव्हाण यांनी जिकला.\nनगराध्यक्ष संदेश निकम, उपनगराध्यक्ष गिरगोल फर्नांडीस, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुषार साळगांवकर, शहराध्यक्ष सचिन शेटये, ख.वि.संघाचे अध्यक्ष मनिष दळवी, दादा सोकटे, नगरसेवक सुहास गवंडळकर, दादा केळुसकर, शेखर डिचोलकर, बिटू गावडे, विक्रम गावडे, राकेश खानोलकर, बाळू प्रभू आदी उपस्थित होते.\nशिरोडा येथील भीषण आगीत ३० लाखाचे नुकसान\nबाजारपेठ - शिरोडा येथे ११ मार्चच्या रात्री काही दुकानांना भीषण आग लागून सरकारी पंचनाम्यानुसार सुमारे ३० लाखांचे नुकसान झाले. रामचंद्र नायर यांच्या रेश्मा बेकरीचे १० लाख ३० हजार, वेंगुर्ले सभापती जगन्नाथ डोंगरे यांच्या जन��ा रेडिओ सव्र्हस या दुकानाचे ८ लाख ६५ हजार, शामसुंदर परब यांच्या किराणा मालाच्या दुकानाचे ५ लाख १० हजार, गजानन वेंगुर्लेकर टेलर्स यांचे ८३ हजार ९५०, चंद्रकांत कुडतरकर यांचे ५० हजार ४००, संदीप राणे यांचे ५९ हजार २००, सुभाष नागवेकर यांच्या सुवर्णपेढीचे १८ हजार ४५० याप्रमाणे नुकसानीची नोंद तलाठी एस.एन.शिर्के, व्ही.टी.ठाकूर, तात्या हाडये, नीलेश परब, तानाजी सातोसकर यांनी केलेल्या पंचनाम्यानुसार करण्यात आली आहे. रात्री आग लागल्याचे लक्षात येताच तेथील तरुणांनी व रहिवाशांनी धावाधाव करुन मिळेल त्या साधनांनी पाण्याचा मारा केला. अनेकांच्या दुकानातील सामान बाहेर काढून वाचविले. वेंगुर्ले व सावंतवाडीहून बंब आल्यावर तासाभराने आग आटोक्यात आली. ही आग पूर्ववैमनस्यातून लावली गेल्याची तक्रार रामचंद्र नायर यांनी पोलीसात केली असून इतेश परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nगौड सारस्वत ब्राह्मण ज्ञातीबांधवांची कार्यकारिणी\nगौड सारस्वत ब्राह्मण समाज, सिधुदुर्गच्या वेंगुर्ला तालुका उपसमितीच्या पुढील तीन वर्षासाठी नविन कार्यकारिणीची निवड नुकत्याच वेंगुर्ले येथे झालेल्या तालुका ज्ञातीबांधव स्नेहमेळाव्यात झाली. ६ मार्च रोजी झालेल्या तालुकास्तरीय स्नेहमेळाव्याचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन तालुका अध्यक्ष संजय पुनाळेकर यांनी केले होते.\nअध्यक्ष -डॉ. राजेंद्र श्रीकृष्ण गावस्कर, उपाध्यक्ष -दिगंबर आत्माराम नाईक, सौ. हेमा प्रताप गावस्कर, कार्याध्यक्ष-संजय विनायक पुनाळेकर, सचिव - अॅड. सौ.सुषमा सूर्यकांत प्रभूखानोलकर, सहसचिव - नंदकिशोर पुनाळेकर, खजिनदार - सौ. सुजाता अजित पडवळ, सहखजिनदार-सौ. मोहिलनी मोहन पंडीत, सदस्य - दिगंबर मंत्री, सदाशिव कीर, सचिन वालावलकर, सौ. विद्या प्रकाश रेगे, डॉ. प्रसाद प्रभुसाळगांवकर, आशिष पाडगांवकर, प्रसाद प्रभूझांटये, मानद सल्लागार - गुरुनाथ प्रभूझांटये, श्रीमती सुशिला प्रभूखानोलकर.\nयावेळी मावळत्या कार्यकारिणीचे अभिनंदन करुन नविन कार्यकारिणीच्या आगामी कार्याच्या नियोजनावर चर्चा झाली. वेंगुर्ला तालुक्यातील सर्व पोटभेदांसह ज्ञाती बांधवांचे सर्वांगिण सर्वेक्षण करुन शिक्षण, आरोग्य व संस्काराविषयक सुविधा पुरविण्याचे कार्यकारिणीने ठरविले आहे. यासंदर्भात तालुक्याशी संबंधीत ज्ञातीबांधवांनी उपयुक्त ���ूचना कराव्यात तसेच सहकार्य करावे असेही आवाहन नूतन कार्यकारिणीतर्फे सर्वांना करण्यात आले. कार्यकारिणीची पुढील बैठक रविवार दि. १० एप्रिल रोजी सायं. ४ वा. तुळस येथे मनोहर पडवळ यांच्या निवासस्थानी होणार आहे.\nडॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत राज्यात ४० हजार मुलांनी भाग घेतला त्यामध्ये सिधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांनी रौप्यपदके मिळविली. त्यापैकी एक बालवैज्ञानिक कणकवलीतील एस.एम. हायस्कूलमधील इयत्ता नववीची विद्यार्थिनी असलेल्या ऐश्वर्यावी बाल वैज्ञानिक स्पर्धेत रौप्यपदक पटकवायची ही दुसरी वेळ. इयत्ता सहावीमध्ये देखील राज्यस्तरावर तिने रौप्य पदक पटकावले होते.\nवर्तमानपत्राच्या कागदापासून लगदा तयार करुन, घरगुती उपकरणाच्या सहाय्याने त्याच्या छोट्या विटा बनवायच्या व त्या पाण्यात भिजवून परसबागेतील झाडाच्या मुळावर ठेवल्या की कमीत कमी पाण्यात झाडे जगवता येतात. यात पाण्याची आणि वेळेचीही बचत होते. त्याचप्रमाणे टाकावू कागदाची विल्हेवाटही लावता येते. ऐश्वर्याच्या या प्रोजेक्टला रौप्यपदक मिळाले.\nऐश्वर्याला आय.ए.एस.करायचंय. यासाठी ती सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होत असते. तिला संगीत, नृत्याची देखील आवड आहे. या बाल वैज्ञानिक स्पर्धेसाठी तिला केणी मॅडम व आई-वडिलांचे मार्गदर्शन लाभले. कु. ऐश्वर्या हिची आई कणकवलीच्या एस.एम. हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षिका असल्याने कणकवलीला राहत असली तरी ती मूळची उभादांडा-वेंगुर्लेची सुकन्या आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले श्री. दीनानाथ वेर्णेकर यांची ती कन्या होय.\nअंक ११ वा, २४ मार्च २०११\nअंक १०वा, १७ मार्च २०११\nअंक ९वा, १० मार्च २०११\nकिरात ट्रस्टचे कार्यकारी व्यवस्थापक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-mumbai-university-result-and-court-67255", "date_download": "2018-12-16T04:50:25Z", "digest": "sha1:3IQ7MTLZNQA2HTVPNCEG2SLWRO5RLE53", "length": 12524, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news mumbai university result and court मुंबई विद्यापीठ: रखडलेल्या निकालाविरोधात याचिका | eSakal", "raw_content": "\nमुंबई विद्यापीठ: रखडलेल्या निकालाविरोधात याचिका\nरविवार, 20 ऑगस्ट 2017\nकुलगुरू, शिक्षण मंत्र्यांवर आरोप\nमुंबई: मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालाला कुलगुरू आणि राज्याच्या शिक्षणमंत्र्यांना जबाबदार धरत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार��� याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत याचिकेवर सुनावणी अपेक्षित आहे.\nकुलगुरू, शिक्षण मंत्र्यांवर आरोप\nमुंबई: मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालाला कुलगुरू आणि राज्याच्या शिक्षणमंत्र्यांना जबाबदार धरत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत याचिकेवर सुनावणी अपेक्षित आहे.\nसाधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जाहीर होणारे निकाल ऑगस्ट महिना संपत आला तरीही अद्याप जाहीर झाले नसल्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. इतकेच नाही, तर परदेशी शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही निकालाची आणखी काही आठवडे वाट पाहावी लागणार आहे. ऑनलाईन पेपर तपासणीला उशिरा सुरुवात झाल्याने हे निकाल रखडले असल्याने ही याचिका दाखल करण्यात आली आहे.\nमुंबई विद्यापीठाने ऑनलाइन असेसमेंट उशिरा सुरू केल्याने टीवाय बीए, बीएस्सी, कॉमर्स आणि इतर व्यावसायिक पदवी परीक्षेचे निकाल उशिरा लागत आहेत. याचा फटका मुंबईसह कोकणातील लाखो विद्यार्थ्यांना बसत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यासह शिक्षकांनाही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे याचिकेत नमूद केले आहे. सचिन पवार आणि अभिषेक भट यांच्या वतीने वकील एस. बी. तळेकर यांनी ही याचिका दाखल केली आहे.\nयू-ट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थी स्वावलंबी\nपुणे : शिक्षणाबरोबरच कलेची आवड जोपासत महिन्यातील 10 ते 12 दिवस काम करून शहरातील दोन तरुण \"यू-ट्यूब'च्या माध्यमातून 15 ते 20 हजार रुपये कमावत...\nआपण एखादा साधासुधा समज हेच सत्य मानतो. इतकंच नव्हे, तर अनेकदा हा आपला साधा समज हे सत्य नाहीच, तर एक आभास असं कोणी सिद्ध करून दाखवलं, तर आपल्याला त्या...\nप्रवास एका ध्यासाचा (सतीश व्यास)\n\"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला मिळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला...\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nदोनशे रूपयांसाठी गमावला जीव; फ्लेक��सबॅनर काढताना मृत्यू\nउल्हासनगर : वडिलांना हातभार लागावा म्हणून बारावीपर्यंत शिक्षण घेऊन मिळेल ते काम करणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणाचा शाळेचा फ्लॅक्सबॅनर काढताना...\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-completed-88-percent-works-jalayukt-shivar-scheme-satara-12825", "date_download": "2018-12-16T04:43:55Z", "digest": "sha1:FPHAHEYRONP3GZX6GGWWKR43RVFCIOR2", "length": 17677, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Completed of 88 percent works of Jalayukt Shivar scheme in Satara | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाताऱ्यात जलयुक्त शिवार योजनेची ८८ टक्‍के कामे पूर्ण\nसाताऱ्यात जलयुक्त शिवार योजनेची ८८ टक्‍के कामे पूर्ण\nगुरुवार, 11 ऑक्टोबर 2018\nसातारा : जलयुक्त शिवार अभियानामुळे गेल्या तीन वर्षांत मृद्‌ व जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. २०१७-१८ मधील २०९ गावांतील ८८ टक्‍के कामे पूर्णत्वाला गेली आहेत. उर्वरित कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची मुदत शासनाने दिली आहे.\nसरकारने जलयुक्‍त शिवार योजना राबवून दुष्काळी भागातील शिवारात जलक्रांतीची सुरवात केली. प्रारंभी सातारा जिल्ह्याने गतीने कामे करत राज्यात ‘डंका’ पिटला. राजस्थानमध्येही ही योजना राबविण्यासाठी तेथील सरकारने सातारा जिल्ह्याचा आदर्श घेतला. मात्र, मध्यंतरी या योजनेला जिल्ह्यात घरघर लागली.\nसातारा : जलयुक्त शिवार अभियानामुळे गेल्या तीन वर्षांत मृद्‌ ��� जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. २०१७-१८ मधील २०९ गावांतील ८८ टक्‍के कामे पूर्णत्वाला गेली आहेत. उर्वरित कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची मुदत शासनाने दिली आहे.\nसरकारने जलयुक्‍त शिवार योजना राबवून दुष्काळी भागातील शिवारात जलक्रांतीची सुरवात केली. प्रारंभी सातारा जिल्ह्याने गतीने कामे करत राज्यात ‘डंका’ पिटला. राजस्थानमध्येही ही योजना राबविण्यासाठी तेथील सरकारने सातारा जिल्ह्याचा आदर्श घेतला. मात्र, मध्यंतरी या योजनेला जिल्ह्यात घरघर लागली.\nराजकीय, लोकसहभागाची उदासीनता, अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा यामुळे ‘जलयुक्‍त’मधील कामे कासव गतीने सुरू होती. आता पुन्हा एकदा शासनाने या योजनेकडे लक्ष दिले असून, २०१७-१८ मध्ये या योजनेत निवडलेल्या गावांची कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत.\nत्यामुळे जिल्हा प्रशासनाने गती घेत कामे पूर्ण करण्याचा सपाटा लावला आहे. २०९ गावांतील ३३६४ कामांना मंजूर करण्यात आली होती. त्यामधील २९५६ कामे पूर्ण झाली आहेत; तर २६५ कामे डिसेंबरअखेर पूर्ण करायाची आहे. यासाठी १४.७० कोटी रुपये खर्च आला आहे. पाझर तलाव, कंपार्टमेंट बंडिंग, सलग समतल चर, शेततळे, वनतळे, अनघड दगडाचे बंधारे, वळण बंधारे, सिमेंट बंधारे, माती नालाबांध, गॅबियन स्ट्रक्‍चर, के. टी. वेअर, साठवण बंधारे, कालवा दुरुस्ती, नाला खोलीकरण, सिंचन विहीर, विहीर पुनर्भरण, गाळ काढणे, ठिबक तसेच तुषार सिंचन, ओढा जोड प्रकल्प आदी ३७ प्रकारच्या कामांचा समावेश आहे. ही सर्व कामे पूर्ण झाल्याने १३ हजार हेक्‍टर क्षेत्राला त्याचा फायदा होणार आहे.\n२०१८-१९ वर्षाकरिता \"जलयुक्‍त''मध्ये जिल्ह्यातील ९१ गावांची निवड केली आहे. त्या गावांतील कामांचा आराखडा तयार केला असून, त्यामध्ये ८२० कामे प्रस्तावित आहेत. त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याने ही कामे लवकरच सुरू होतील, अशी माहिती कृषी विभागातून देण्यात आली.\nजलयुक्‍त शिवार अभियानातील कामे अंतिम टप्प्यात असून, २६५ कामे डिसेंबरपूर्वी पूर्ण केली जातील. या योजनेमुळे दुष्काळी भागात जलसंधारणाची कामे होऊन जलसाठा वाढला आहे. परिणामी, टॅंकरची संख्या घटली आहे.\n-संजय पाटील, उपजिल्हाधिकारी, रोहयो\nजलयुक्त शिवार जलसंधारण प्रशासन administrations शेततळे farm pond सिंचन तुषार सिंचन sprinkler irrigation २०१८ 2018 कृषी विभाग agriculture department विभाग sections\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...\nरताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन...पुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात...\nखरीप, केळी पीकविम्याच्या परताव्यापासून...जळगाव : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...\nमराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...\nसांगली जिल्ह्यात १४ हजार शेतकरी वीज...सांगली : जिल्ह्यातील १४ हजारांहून अधिक शेतकरी वीज...\nतुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...\nटँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...\nअकोला जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना...अकोला : दुष्काळमुक्त जिल्हा करण्यासाठी जिल्ह्यात...\nदिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...\nसातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...\nनाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...\nरब्बीची ज्वारीची एक लाख हेक्टरवर पेरणीसातारा : जिल्ह्यात रब्बी हंगामात अन्नधान्यासह...\nमोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चा���ा द्या...सांगली ः दूध इकून दौन पैकं मिळत्याती म्हणून...\nखोजेवाडीत लोकसहभागातून जनावरांची छावणीनगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने...\nपूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामानपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण...\nउत्तर प्रदेश, हरियाना, पंजाबप्रमाणे...पुणे : जागतिक साखरेचे बाजार आणि खप विचारात घेता...\nगेल्या वर्षीच्या अवकाळीपोटी साठ लाखांची...मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-not-ban-glyphosate-maharashtra-12332", "date_download": "2018-12-16T04:36:49Z", "digest": "sha1:3HTYNPJYIE32GFQCLIRJ67IEY4HJWJRG", "length": 18076, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, not ban on glyphosate, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरविवार, 23 सप्टेंबर 2018\nपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही ठोस पुरावा आढळला नसल्यामुळे ‘ग्लायफोसेट’ तणनाशकावर बंदी घालण्याचा विचार स्थगित करण्याचा निर्णय कृषी खात्याने घेतला आहे. त्यामुळे मोन्सॅन्टोसह ४० कंपन्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यात दरवर्षी सुमारे ३५ लाख लिटर ग्लायफोसेट विकले जाते.\nअमेरिकेतील एका न्यायालयाने मोन्सॅन्टोने ग्लायफोसेट हे कार्सिनोजेनिक असल्याची बाब दडवून ठेवल्याची तक्रार ग्राह्य धरत कंपनीने दंड आणि नुकसानभरपाई द्यावी, असा निर्णय दिला आहे. त्यामुळे जगभरात अनेक देशांमध्ये ग्लायफोसेटवर बंदी घालण्याच्या संदर्भात वाद-विवाद सुरू आहे.\nपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही ठोस पुरावा आढळला नसल्यामुळे ‘ग्लायफोसेट’ तणनाशकावर बंदी घालण्याचा विचार स्थगित करण्याचा निर्णय कृषी खात्याने घेतला आहे. त्यामुळे मोन्सॅन्टोसह ४० कंपन्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यात दरवर्षी सुमारे ३५ लाख लिटर ग्लायफोसेट विकले जाते.\nअमेरिकेतील एका न्यायालयाने मोन्सॅन्टोने ग्लायफोसेट हे ��ार्सिनोजेनिक असल्याची बाब दडवून ठेवल्याची तक्रार ग्राह्य धरत कंपनीने दंड आणि नुकसानभरपाई द्यावी, असा निर्णय दिला आहे. त्यामुळे जगभरात अनेक देशांमध्ये ग्लायफोसेटवर बंदी घालण्याच्या संदर्भात वाद-विवाद सुरू आहे.\n‘ग्लायफोसेट’चे उत्पादन व विक्री करणाऱ्या कंपन्या केंद्रीय कीटकनाशके नियम १९७१ मधील १९ व्या नियमाचे उल्लंघन करीत असल्याचा ठपका ठेवत ग्लायफोसेटवर बंदी आणण्यासाठी कृषी खात्याने कायदेशीर कारवाई सुरू केली होती. कीटकनाशके कायदा १९६८ मधील कलम चौदा (१) नुसार ‘ग्लायफोसेट’ उत्पादक कंपन्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली होती. ‘ग्लायफोसेट’मुळे मानवी आरोग्यास धोका झाल्याचे सिद्ध झालेले नाही; तसेच या मूलद्रव्याच्या विक्री व उत्पादन व्यवस्थेविषयीच्या नियमावलींचे पालन केले जाते अशी बाजू कंपन्यांनी मांडली, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nकृषी विभागाने या कंपन्यांनी मांडलेली बाजू मान्य केली आहे. तसेच, ‘ग्लायफोसेट’ बंदी आणल्यास कमी किमतीमधील इतर कोणतेही तणनाशक शेतकऱ्याच्या हाती नसल्याची बाबदेखील मान्य केली असून बंदीचा विचार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.\n‘‘ग्लायफोसेट’वर बंदी टाकण्याचा निर्णय घेणे हे राज्याच्या कृषी खात्याला मोठी आफत ओढावून घेण्यासारखे वाटत होते. कारण, देशात सर्वत्र या तणनाशकाला मान्यता आहे. केंद्र शासनदेखील विरोधाची भूमिका घेत नाही. त्यामुळे बंदी घातल्यानंतर पुढे न्यायालयीन लढाईत राज्याचा कृषी विभाग एकाकी पडला असता,’’ असे सूत्रांचे म्हणणे आहे.\nदेशात ‘ग्लायफोसेट’चा उत्पादन व विक्रीचा परवाना केवळ चहा पिकावर तसेच मोकळ्या जागेवर वापरण्यासाठीच दिलेला आहे. त्यामुळे इतर पिकांसाठी या तणनाशकाचा वापर बेकायदेशीर ठरतो.\n‘मान्यता असलेल्या पिकाव्यतिरिक्त या तणनाशकाचा\nवापर होत असल्याची ही बाब खरी आहे. मात्र शेतकरीवर्गाला इतर पर्यायदेखील नाहीत. तसेच, देशातील कोणत्याही कर्करोगविषयक संशोधन व उपचार करणाऱ्या संस्थेने ‘ग्लायफोसेट’ तणनाशक ‘कार्सिनोजेनिक’ असल्याचा अभिप्राय दिलेला नाही. या सर्व बाबींमुळे तूर्तास राज्यात ‘ग्लायफोसेट’वर बंदी आणण्याचा विचार स्थगित केला गेला आहे,’’ असे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.\nआरोग्य कृषी विभाग शेतकरी\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...\nखरीप, केळी पीकविम्याच्या परताव्यापासून...जळगाव : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत...\nखोजेवाडीत लोकसहभागातून जनावरांची छावणीनगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने...\nजमीन सुपीकता, नियोजनातून साधली शेतीमांजरी (जि. पुणे) येथील माधव आणि सचिन हरिलाल घुले...\nमोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या...सांगली ः दूध इकून दौन पैकं मिळत्याती म्हणून...\nमंगेशी झाली वंचितांची मायउपेक्षितांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून...\nगेल्या वर्षीच्या अवकाळीपोटी साठ लाखांची...मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यात...\nउत्तर प्रदेश, हरियाना, पंजाबप्रमाणे...पुणे : जागतिक साखरेचे बाजार आणि खप विचारात घेता...\nपूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामानपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण...\nकांदा दरप्रश्नी पंतप्रधानांना साकडेनाशिक : कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित...\nखानदेशात चाराटंचाईने जनावरांची होरपळ...जळगाव : जिल्ह्यात रोज लागणाऱ्या चाऱ्यासंबंधी...\nअडत्याकडून ‘टीडीएस’ कपातीची बाजार...धुळे : शेतकऱ्यांकडून शेतमाल विक्रीनंतर...\nअमरावती विभागात महिन्यात हजारवर शेतकरी...अकोलाः सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि या वर्षी...\n‘शेतकऱ्यांच्या प्रश्नी आमदार-...परभणी : उसाला एफआरपीनुसार दर देण्यात यावा,...\nऊसरसात शर्कराकंदाचे मिश्रण शक्यपुणे : राज्यातील साखर कारखान्यांचा घटलेला गाळप...\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविही�� अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/bikes/r-1200-rs-std-price-pmnVTZ.html", "date_download": "2018-12-16T03:37:55Z", "digest": "sha1:5JNV6XLBN76F5IJZZJ7QEJDCUCXIQOV4", "length": 12808, "nlines": 370, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "बीमव R 1200 रस स्टँड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nबीमव R 1200 रस\nबीमव R 1200 रस स्टँड\nबीमव R 1200 रस स्टँड\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nबीमव R 1200 रस स्टँड\nबीमव R 1200 रस स्टँड सिटी शहाणे किंमत तुलना\nबीमव R 1200 रस स्टँड - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nबीमव R 1200 रस स्टँड वैशिष्ट्य\nमॅक्सिमम स्पीड Over 200 Kmph\nगियर बॉक्स 6 Speed\nफ्युएल इकॉनॉमी 16 Kmpl\nफ्युएल कॅपॅसिटी 20 L\nफ्युएल रेसेर्वे 4 L\nग्राउंड कलेअरन्स 185 mm\nव्हील बसे 1527 mm\nबॅटरी कॅपॅसिटी 12 V, 12 Ah\nसद्दल हैघात 820 mm\nकर्ब वेइगत 236 Kg\nटोटल वेइगत 238 Kgs\n( 8 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचा��ले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://pashanbhed.blogspot.com/2018/11/blog-post_89.html", "date_download": "2018-12-16T04:16:30Z", "digest": "sha1:RC5KA3PBEJ5PULURN6NO7YE2AI52KLEO", "length": 8958, "nlines": 243, "source_domain": "pashanbhed.blogspot.com", "title": "पाषाणभेदाची जालवही:: Pashanbhed's Blog :: Maharashtra India :: Marathi Literature: मी घेतली यॉट", "raw_content": "\n वाईच जरा बसा ईथं.\nढिसक्लेमरः केवळ हलके घेण्यासाठी. कुणाही व्यक्ती, शक्ती, राजकीय पक्ष-पुढारी, मुळशी पॅटर्न, वाढदिवस बॅनरवाले यांचा उपमर्द करण्याचा हेतू नाही.\nमी तर घेतली बाबा यॉट\nफेरारी पेक्षा फार मोठ्ठा तिचा थाट\nमी तर घेतली ब्वॉ यॉट || धृ ||\nनकोच कसले रस्ते आता धुळभरी ट्रॅफीकचे\nअन नकोच ते लफडे आता पार्कींगसाठीचे\nमध्यमवर्गीयाला सांगतो त्याला आहे माझ्याशी गाठ ||१||\nइंग्लीश मेडीअम मधला मी कॉन्व्हेंट एज्यूकेटेड\nमराठी हिंदी धेडगुजरी भाषा म्हणजे कटकट\nमराठी शाळेची मुले म्हणजे आहेत नुसतीच माठ ||२||\nमोठ्या कंपनीत मध्ये मॅनेजर झालोय\nमल्टीनॅशलांचे दररोज कॉल येती सत्राशेसाठ ||३||\nनकोच ते मुलूंड ठाणे माहीम बोरीवली चेंबूर घणसोली कोपर येथे राहणे\nकिंवा नकोच ते सदाशिवपेठीय वागणे\nकुलाबा पाली हिल किंवा पाषाण कर्वेनगरातील घेतलाय मोठा ब्लॉक ||४||\nमी तर घेतली ब्वॉ यॉट\nमी तर घेतली ब्वॉ यॉट\n- यॉटकरी यॉ - पाषा भेदकर\n१) यॉट कशाचे प्रतीक आहे\n२) मुलूंड ठाणे माहीम, बोरीवली, चेंबूर, घणसोली, कोपर येथे कोण राहते (उपेक्षीत व्यक्तीसमुहाचे नाव अपेक्षीत)\n३) वर प्रश्न क्रमांक २ मधे राहण्यार्‍या ठिकाणांव्यतिरीक्त इतर ठिकाणी कोण राहते (अपेक्षीत व्यक्तींचे उल्लेख अपेक्षीत.)\n४) आय.आय.टी., आय.आय.एम. मध्ये कोण शिकू शकतात\n५) चार महाग असलेल्या चारचाकी वाहनांची नावे सांगा.\n(मिळून मिसळून【ツ】या व्हाटसअ‍ॅप गृपवर पुर्वप्रकाशीत. (येथे केवळ मिपावासीयांना प्रवेश आहे. सामील होण्यासाठी \"उपयोजक\" या सदस्यांशी संपर्क साधावा.)\nवरील झैरातीचा मोबदला अद्याप मिळालेला नाही हे बोलून मी माझे भाषण संपवतो.\nतंत्र चौकशी सल्ला (1)\nतंत्र चौकशी सल्ला प्रश्नोत्तरे मदत माहिती (2)\nनाशिक सार्वजनीक गणेशोत्सव २००९ (5)\nपोवाडा मर्द मावळ्याचा (1)\nमनसे- राज ठाकरे- पोवाडा (4)\nसंगीत नाट्य प्रेमकाव्य कविता शृंगार (1)\nकॉसमॉस बँकेतील लूट कशी केली असावी\nआर्थिक गुंतवणूक आणि घोटाळे\nऐसी अक्षरे रसिके मेळवीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.buldhanatoday.com/?p=839", "date_download": "2018-12-16T03:38:47Z", "digest": "sha1:SVU3EIDXAARCJCHORG3HQQPRN4ZIGIBI", "length": 4908, "nlines": 32, "source_domain": "www.buldhanatoday.com", "title": "* १४० वा प्रकट दिनी दुम – दुम ली संत नगरी …*७ फेब्रुवारी २०१८*विशेष वृतांत …. दिन विशेष….श्रींचा प्रकटदिन सोहळा …… |", "raw_content": "\n* १४० वा प्रकट दिनी दुम – दुम ली संत नगरी …*७ फेब्रुवारी २०१८*विशेष वृतांत …. दिन विशेष….श्रींचा प्रकटदिन सोहळा ……\n* १४० वा प्रकट दिनी दुम – दुम ली संत नगरी …*७ फेब्रुवारी २०१८*विशेष वृतांत …. दिन विशेष\nअमोल सराफ , बुलढाणा (खामगाव ) बुलढाणा टुडे उपडेट ——-\nश्रींच्या प्रकट दिनानिमित्त माघ ७, ७ फेब्रुवारी -२०१८ रोजी संस्थानमध्ये सकाळी १0 ते १२ श्रींच्या प्रागट्यानिमित्त कीर्तन व दुपारी १२ वाजता तुतारीचा मंगलध्वनी, टाळ मृदंगाच्या निनादात गुलाल व पुष्पाची उधळण करीत, संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रींचा प्रकट सोहळा साजरा करण्यात येत आहे. या उत्सवानिमित्त सुरू असलेल्या महारुद्र स्वाहाकार यज्ञाची सांगता देखील होणार आहे .\n*चार वर्षात वितरण आणि पारेषण जाळे अधिक सक्षम – विश्वास पाठक.*\n*खामगावातील ऐतिहासिक शांतीमहोत्सवाला आज पासून प्रारंभ* शतकाची परंपरा असलेला शांती(जगदंबा, मोठी देवी) महोत्सव खामगाव शहरात उत्साहात साजरा करण्यात येतो. *\n*पत्रकारांवरील हल्ल्यांचा जाहिर निषेध; दोषींवर कठोर कारवाई करा जेष्ठ पत्रकार निखील वागळेंना पोलिस संरक्षण द्यावे टिव्ही जर्नालिस्ट असो. व पत्रकारांचे एसडीओंना निवेदन.*\n**आपल्या शेगांव येथील तीर्थस्थळासाठी प्रयत्न..* *डॉ.रणजीत पाटील*\n*पत्रकार संयुक्त खुले अधिवेशन कशासाठी *मनोगत निमित्त — खामगाव शहरात पत्रकारांचे संयुक्त खुले अधिवेशन ….*गजानन कुळकर्णी दूरदर्शन प्रतिनिधी, बुलडाणा…..\n*ज्योतिष अभ्यासक एस.प्रकाशराव भुसारी गुरुकुल विश्वपीठ ज्योतिष प्रेरणा पुरस्काराने सन्मानित *\n*चार वर्षात वितरण आणि पारेषण जाळे अधिक सक्षम – विश्वास पाठक.*\n* टिळक राष्ट्रीय विद्यालयात संविधान दिनानिमित्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन *\n*समाज मेळाव्याची संकल्पना समाजाला दिशादर्शक-साखरखेर्डा धर्मपिठाचे धर्मगुरु सिद्धलींग शिवाचार्य महाराज* शेगाव बसवनगरी*\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://medium.com/@sadanandbhanage/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6-b90d0c359c23", "date_download": "2018-12-16T04:49:05Z", "digest": "sha1:GRKVWWW7FA3MWLETCSSJT4YODSLPQEDP", "length": 5992, "nlines": 24, "source_domain": "medium.com", "title": "स्पर्श – Sadanand Bhanage – Medium", "raw_content": "\nदहा वाक्यांनी ज्या भावना बोलून दाखवता येतील त्या एका स्पर्शाने व्यक्त होतात असं म्हटलंय. स्पर्श ही फार मोठी शक्ती आहे, जादू आहे. एका स्पर्शाने राग, लोभ,प्रेम,मत्सर या साऱ्या भावना व्यक्त होऊ शकतात.\nरडणार बाळ आईच्या एका स्पर्शाने शांत होत, वडिलांच्या हाताचा एक स्पर्श मुलाला आत्मविश्वास देऊ शकतो.घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं सांगतो.प्रिय व्यक्तीच्या हाताचा स्पर्श तर स्वर्गीय आनंद देतो. आवडत्या व्यक्तीचा स्पर्श सुखावतो तर नावडत्या व्यक्तीचा स्पर्श क्षणभर देखील नकोसा वाटतो.\nस्पर्श भावना माणसांनाच असतात असे नाही तर प्राण्यांना सुद्धा असतात. मांजरीच्या पिलाला हात लावला तर ते जवळ येते, कुत्र्याच्या पाठीवरून हात फिरवला तर ते शेपटी हलवून आपुलकी दाखवते.घोड्याच्या मालकाने त्याच्या पाठीवर थाप मारली तर घोडा फुरफुरून प्रेम व्यक्त करतो.वाघ, सिंह असे जंगली भीतीदायक प्राणी सुद्धा स्पर्शाने माणसाळले जातात.\nसंत महात्म्यांच्या पायांना स्पर्श केला तर अंगात वीजप्रवाह शिरल्या सारखे वाटते,पापक्षालन झाल्याच्या भावना निर्माण होतात.पंढरीच्या विठीबाच्या पायावर डोकं ठेवलं की सगळे कष्ट नाहीसे होतात. यात्रा सफल झाल्या सारखे वाटते.हा स्पर्शाचा महिमा आहे.\nकाही स्पर्श शब्दांची भावना व्यक्त करतात, तर काही शब्द स्पर्शाची भावना व्यक्त करतात,अंध व्यक्तींचा भावनिक व्यवहार तर केवळ स्पर्शावरच चालतो.त्यांनाही सहानुभूतीचा स्पर्श नको असतो,सहकार्याचा स्पर्श हवा असतो. दोन स्पर्शातला फरक त्यांना कळतो.त्यांना तर स्पर्शज्ञान जबरदस्त असते.\nस्पर्श आधार देतात,स्पर्श आत्मविश्वास देतात, आयुष्यात उभं राहायला मद्दत करतात. स्पर्श केवळ शारीरिकच नसतो तर मानसिकही असू शकतो. आयुष्याला कंटाळलेला एखादा सहज एखादी कविता वाचतो, त्या काव्यस्पर्शाने त्याला जगायची उर्मी मिळते,नापास झालेल्या मुलाला वडिलांनी आधाराचे शब्द दिले तरी तो पुन्हा यश मिळवू शकतो.\nमात्र प्रत्येकाने योग्य स्पर्श ओळखायला शिकले पाहिजे, विशेषतः लहान मुला मुलीनी. दिव्यत्वाचा स्पर्श अध्यात्माची वाट दाखवू शकतो,ज्या प्रमाणे लोहचुंबकाला लोखंडाचा स्पर्श होताच लोखंड काही काळ लोह चुंबक बनते त्या प्रमाणे सज्जन व्यक्तीच्या स्पर्शाने सामान्य माणूस सद्विचारी होऊ शकतो,\nस्पर्शा मध्ये एवढी ताकद असते की एखादा संतापलेला शांत होऊ शकतो.घाबरलेला निर्धास्त होऊ शकतो.रडणारा अश्रू थोपवू शकतो.स्पर्शामुळेच आपल्या आयुष्यात आनंद निर्माण झालाय हे नक्की \nओविलो फुले मोकळी या पुस्तकातून .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://drniteshkhonde.in/category/ayurvedic/", "date_download": "2018-12-16T04:18:28Z", "digest": "sha1:WBKJLHROW6UJBHQR4TJ6AJD5R2VFVDMX", "length": 9399, "nlines": 71, "source_domain": "drniteshkhonde.in", "title": "Ayurvedic Archives - Dr Nitesh Khonde", "raw_content": "\nकाही वर्षांपूर्वीची केस. माझ्याकडे एक गृहस्थाला त्यांच्या नातेवाइकांनी अक्षरशः उचलून आणले होते. आल्याआल्या त्यांनीच सांगायला सुरुवात केली. स्कूटरवरून जाताना पाठीला\nजबरदस्त धक्का बसला आणि पाठ दुखायला सुरुवात झाली. काही दिवसांनी कंबरही दुखायला लागली. पायात चमका निघायला लागल्या, मुंग्या येणे सुरू झाले. डाव्या पायापेक्षा\nउजव्या पायाला जास्त त्रास होता. उजवा पाय जास्त अकडलाही होता. मग ऑर्थोपेडिक सर्जनकडे धाव घेतली. त्यांनी एमआरआय करायला सांगितले. एमआरआयमध्ये एल३–\nएल४–एल५ यामध्ये खूपच दाब आल्याचे आणि रॅडिक्युलोपॅथी उजव्या पायात असल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यांनी आधी फिजियोथेरपी घ्यायला सांगितले. त्याने काही आराम\nपडला नाही. काही औषधही दिली होती. पण परिणाम शून्य मग न्युरोसर्जनचा सल्ला घ्यावा असे त्यांनी सुचवले. न्युरोसर्जननी शस्त्रक्रिया करायला सांगितले. लगेचच्या\nआठवड्यात ऑपरेशन केले. बरे वाटत असतानाच काही दिवसांतच दोन्ही पायांतील संवेदना नाश झाल्या. न्युरोसर्जनने पुन्हा ऑपरेशन करायला सांगितले. तेही झाले. पण विशेष\nआराम पडला नाही. प्रचंड निराशा आली. केरळीय पंचकर्माने हे बरे होऊ शकते, असे त्या गृहस्थांच्या वाचनात आले. शोध घेत घेत ते शंकरनगर मधील माझ्या क्लिनिकमध्ये\nपोहोचले. सगळ्या शक्यतांचा विचार करून, बरे होण्यास तीन–साडेतीन महिने लागतील, असे त्यांना सांगितले. त्यात पंचकर्म अडीच महिने आणि पुढे फक्त औषधोपचार.\nपंचकर्म उपचाराच्या पहिल्या दिवशी अभ्यंगम आणि स्वेदन केले. दुसऱ्या दिवसापासून पुढे सात दिवस एलाकिडी केली. सोबत नस्यम व बस्तीही सुरू केले. एलाकिडीमुळे ��क्तसंचार\nवाढून विषद्रव्ये कमी झाली. सोबतच पाठीच्या मणक्यातील शिथिलता वाढली. दुसऱ्या आठवड्यात ४–५ लिटर तेलाने पिडिचिल केले. पिडिचिल करताना नाडी व दोषानुसार तेलाची\nनिवड केली. नस्यम व बस्ती सुरू ठेवले. पिडिचिलमुळे सर्व शरीरातील वात कमी होऊन, रक्तसंचार वाढून स्नायू, मांसपेशी, मज्जारज्जू, कंडरा व शिरा सगळ्यांना मजबुती\nतिसऱ्या आठवड्यात नवराकिडी केली. त्यामध्ये बल्यद्रव्यांचा व संवेदना प्राप्त करून देणाऱ्या तसेच नाडीनुसार औषधी द्रव्यांचा उपयोग केला. पुढे चौथ्या आठवड्यातही हाच\nउपचार सुरू ठेवला. पाचव्या आठवड्यात पुन्हा एलाकिडी, नस्यम व बस्ती केले. पाठीच्या कण्यावर विशिष्ट द्रव्यांचा लेप केला. ही प्रक्रिया १५ दिवस केली. सातव्या आठवड्यात\nपुन्हा नवराकिडी, नस्यम व बस्ती असा उपचार केला. नस्यममुळे डोक्यातील विषद्रव्यांचा संचार बाहेर पडला तसेच मेंदूच्या हालचाली वाढून बल मिळाले व त्यामुळे मज्जारज्जूला\nसुद्धा बल मिळून तो पुनरुज्जीवित होऊ लागला. तसेच बस्तीमुळे हाडांवर, वातावर व मज्जारज्जूवर एकत्रित कार्य झाले. आठव्या आठवड्यातही हाच उपचार केला. चौथ्या\nआठवड्यात पायांना संवेदना जाणवायला सुरुवात होती ती आठव्या आठवड्यापर्यंत दृढ झाली आणि आठव्या आठवड्याच्या शेवटी–शेवटी ते स्वतःच्या पायावर उभे राहून एक–एक\nपाऊल टाकू लागले. एव्हाना उपचाराचा ७०–८० टक्के परिणाम झाल्याचे दिसत होते.\nनवव्या आठवड्यात पुन्हा पिडिचिल केले. पाठीला औषधी द्रव्यांचा लेप दिला. शिरोबस्तीही केली. दहाव्या आठवड्यात थलपोडिचिल केले. अभ्यंगम व स्वेदन केले. पाठीच्या\nकण्याला औषधी द्रव्यांचा लेपही केला. अभ्यांतर औषध रचनेत, पाठीच्या कण्यावर, मज्जारज्जूवर व मेंदूवर कार्य करून पाठीच्या कण्यातील स्निग्धता वाढवणाऱ्या, मजबुती\nनिर्माण करणाऱ्या औषधी दिल्या. आयुर्वेदामुळे बऱ्याच प्रकारच्या दुर्धर व्याधी मुळासकट बऱ्या होऊ शकतात. फक्त संयम ठेवण्याची गरज आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/marathi-news?start=6714", "date_download": "2018-12-16T04:17:31Z", "digest": "sha1:CXDPC4UWTPDQXC2C3KJS4CXB342JCA2L", "length": 6193, "nlines": 167, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "News - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nव्हायरल झालेल्या ऑडिओक्लीपमधील आवाज माझा आणि मोपलवारांचाच; ‘त्या��नी’ केला खुलासा\nसमृद्धी महामार्गाचे प्रमुख अधिकारी राधेश्याम मोपलवारांना अखेर पदावरून हटवले; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा\nमुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराविरोधात स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे आंदोलन\nमराठा मोर्चासाठी जय्यत तयारी; चिपळूणमध्ये वॉर रुम तर रत्नागिरीत संपर्क कक्ष\nगणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी\nबोकड चक्क दूध देतोय; गोंदियात ‘अजूबा’\nआठवीपर्यंत नापास न करण्याचं धोरण आता रद्द होणार\nजबरदस्त फिचर्स असलेले मोटोचे दोन फोन लॉंच\nसायन्स एक्स्प्रेस नागपुरात मुक्कामी\nआता बँकेत टोमॅटोवर फिक्स डीपॉझिट करता येणार आणि कर्जही मिळणार\nपोलीस कारवाई टाळण्यासाठी पोलिसांवरच हल्ला\nसातबारा ऑनलाईन करण्याच्या प्रक्रियेत नाशिक जिल्हा प्रथम\nमुंबई विद्यापीठासमोर 5 ऑगस्टपर्यंत सर्व निकाल जाहीर करण्याचे आव्हान\nआता गोव्याच्या बीचवर दारु पिताना दहावेळा विचार करा नाही तर...\nसमृद्धी प्रकल्पाचे प्रमुख अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच वादग्रस्त कथित फोन संभाषण सोशल मीडियावर व्हायरल\nमुंबईकरांच्या सेवेत बाईक ॲम्ब्युलन्स; अवघ्या 10 मिनिटांत हजर होणार बाईक ॲम्ब्युलन्स\nसेल्फीच्या नादात खोल दरीत कोसळून दोघांचा मृत्यू\nकॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आरोपींची माहिती देणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android/?q=Uva", "date_download": "2018-12-16T03:40:19Z", "digest": "sha1:A36XWQZHMAPIA3XRGXEKAQLNIXLE24M3", "length": 5114, "nlines": 82, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - Uva Android अॅप्स", "raw_content": "\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स सिम्बियन ऐप्स\nAndroid ऐप्स शैली सर्व\nयासाठी शोध परिणाम: \"Uva\"\nखेळ शोध किंवा थीम्स\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स\nअँड्रॉइड अनुप्रयोग सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nअॅप्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड OS मोबाइल फोनद्वारे डाउनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या अँन्डिडा मोबाईलवर Studos ENEM e Vestibulares अनुप्रयोग डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड अनुप्रयोगांपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY वर अँड्रॉइड अॅप्स स्टोअर, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट विनामूल्य विनामूल्य पूर्ण आवृत्ती मोबाइल अॅप्स डाउनलोड करू शकता. या अॅप्लिकेशन्सची छान आणि उपयुक्त वैशिष्ट्ये आपल्याला खूप जास्त वेळ घालवतील. PHONEKY वर, आपल्याला शैक्षणिक आणि मनोरंजनापासून संरक्षण आणि नेव्हिगेशन एंड्रॉइड अॅप्सवर बर्याच अॅप्स आणि विविध शैलीचे गेम सापडतील. आपल्या अँड्रॉइड OS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड अनुप्रयोग डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट अॅप्स पाहण्याची, लोकप्रियतेनुसार अनुप्रयोगांची क्रमवारी लावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://pashanbhed.blogspot.com/2011/09/two-friends.html", "date_download": "2018-12-16T04:34:59Z", "digest": "sha1:U5SEX3W7QSHNGN4OIAYCY6EWXBXDNR57", "length": 13888, "nlines": 340, "source_domain": "pashanbhed.blogspot.com", "title": "पाषाणभेदाची जालवही:: Pashanbhed's Blog :: Maharashtra India :: Marathi Literature: Two Friends", "raw_content": "\n वाईच जरा बसा ईथं.\n\"अर्रर्रर्रर्र... हे काय मराठी संस्थळावर चक्क विंग्रजी कविता. संपादक महोदय, काय चाललेय हे लगेच उडवा तिला अन त्या मुर्ख पाषाणभेदाला समज द्या जरा.\"\nअरे हो... हो... जरा माझे काही ऐकाल काय\nअहो, सहज म्हणून मी Two Friends लिहीली. पण मला ती येथे टाकता आली नाही. म्हणून मी खालील प्रमाणे तीचा मराठी अनूवाद केला अन ती कविताही खाली देत आहे. आता झाले ना समाधान\nछोटा जॉन बारीक अन हाडकूळा होता;\nत्याचा मित्र मात्र टोनी जाडजूड होता ||१||\nएकदा ते दोघे जंगलात गेले;\nशाळेच्या पिशवीत रिकामे डबे नेले \nखुप भुक लागली दुपारी टोनीला;\nजॉन म्हणाला मी शोधतो काहीतरी खायला ||३||\nजॉन एका आंब्याच्या झाडावर चढला;\nकैर्‍या तोडत असतांना रखवालदार आला ||४||\nजॉनने मारली खाली उडी अन पळून गेला;\nरखवालदारच्या ताब्यात मात्र बिचारा टोनी आला ||५||\nतंत्र चौकशी सल्ला (1)\nतंत्र चौकशी सल्ला प्रश्नोत्तरे मदत माहिती (2)\nनाशिक सार्वजनीक गणेशोत्सव २००९ (5)\nपोवाडा मर्द मावळ्याचा (1)\nमनसे- राज ठाकरे- पोवाडा (4)\nसंगीत नाट्य प्रेमकाव्य कविता शृंगार (1)\nकाय गुण सांगू माझ्या सालीचे\nयुगलगीतः तू माझी हो काठी, मी तुझी काठी\nसुप्रसिद्ध अभिनेत्री करूणा कर्पूर यांची मुलाखत\nदिवाळीकथा: चंद्या सख्याची सहल\nदिवाळी पाडवागीत: आज आनंद आसमंतात भरला\nअभंगः विठ्ठल उभा विटेवरी\nआपण सारे शिर्डीला जावूया\nजागरण गोंधळः आई देवी अंबेचा जागर\nआंब्याची चव चाखून बघा\nआम्ही काय म्हणूं धार्मीक\nयुगलगीत : आलीया थंडी, साधूया संधी, चल पेटवू शेकोटी...\nहळूच द्या मज झोका कान्हा\nकाय करू मी बाई सांगा तरी काही\nतुझी माझी प्रित होती\nयुगलगीतः आपला संसार सुखाचा करूया\nशेतकरी गीतः आम्ही शेतात कसणारे शेतकरी\nयुगलगीतः नको नको नको नको नको\nचल बाळा आपण पतंग घेवू\nलेखन व लेखकाचे बाह्यरुप\nअक्षरलेखन - काही टिप्स\nयाहो याहो पाव्हणं तुम्ही\nअंतर्वस्त्रे परिधान करण्याची योग्य रीत\nकिती दिवस झाले माहेराला गेले नाही\nसार्‍या जातींना खड्यात जावूद्या\nमला काय त्याचे, मला काय त्याचे\nआंतरजालावरील प्रथमच असलेले धमाल वगनाट्य - वैरी भेद...\nगण: देव गौरीनंदन आधी वंदुया\nनववर्षाचा सण हा पहिला आनंदाने साजरा करू\nरस्त्यानं रेतीवाला तो आला\nगारूड्याचा नागूबा मस्ती करतोय रं\nपाणीपुरी व तत्सम पदार्थ सेवनार्थ काही युक्त्या (Ti...\nशेतकरी गीत: शेतात आंतरपीक आपण करू\nभेट घ्यायची ओढ लागली\nतुम्ही गोळी बघितलीय गोळी\nआले आले आमचे स्वामी बाबा आले\nनाट्यगीत: अशी कशी ही पिढी नेटावली\nक्षितीजावर ढळला आणि एक सुर्य\nनखरा नाही इतका बरा\nडाल ग कोंबडी डाल\nलई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी\nमेरे मुर्गे को क्या हुवा चाचा\nमी बत्तासा गोल गोल\nजो तो येतो मारून जातो\nदेशभक्ती रचना: तिरंगी आमचा भारतीय झेंडा\nकिती सजवू मी माझं मला\nश्रावणमास कहाणी: वर्षभर प्रसिद्ध नारायणाची कहाणी\nकान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली\nहातामधी घे तू जरा\nमुक्त'पिठीय' लेख: अमेरीकेचे राष्ट्रप्रेम\nमोटरसायकलची सरासरी धाव (अ‍ॅव्हरेज)\nआला आला रे आला महिना भादवा\nपाटापाटानं ग वाहतंय झुळझुळ पाणी\nकाय गुण सांगू माझ्या सालीचे\nकव्वाली: बहूतोने कहा है के प्यार न कर\nज्वलंत सामाजीक एकांकी नाट्य-प्रवेश: दुसरा स्वातंत्...\nमाहेरी जायची मला झाली आता घाई\nयुगलगीत: रंग हिरवा ओला ओला\nहटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार\nलावणी: लग्नाचं वय माझं झालं\nअशी कशी ही म्हागाई\nऐसी अक्षरे रसिके मेळवीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/pune/pune-police-takes-commission-for-late-night-hookah-parlour-257948.html", "date_download": "2018-12-16T03:30:45Z", "digest": "sha1:KZ6QCLHSVABVRV7RBVU7BBME7CFRUYRR", "length": 14997, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हुक्का पार्लर चालू देण्यासाठी पुण्यात पोलिसांची हफ्तेखोरी", "raw_content": "\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIRAL VIDEO: सोनाराच्या डोळ्यादेखत पळवल्या सोन्याच्या बांगड्या\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमान��ी बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nहुक्का पार्लर चालू देण्यासाठी पुण्यात पोलिसांची हफ्तेखोरी\n10 एप्रिल : पुणे पोलिसांच्या भ्रष्टाचाराच्या एकापेक्षा एक सुरस कथा शहरात चर्चेला येत असतात आता पुन्हा नव्याने व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपने पुणे पोलीसांची इभ्रत पुन्हा वेशीवर टांगली आहे. लष्कर पोलीस स्टेशनच्या पीएसआय गुजरने हुक्का पार्लर उशिरा चालू द्यावं, यासाठी या हॉटेलच्या मालकाला हफ्ते मागून बेजार केल्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. पोलिसांना हफ्ते देऊन ही कर्मचाऱ्यांच्या वादातून या हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. आपण आयुक्त, सहआयुक्त कुणाकडे ही तक्रार केली तरी घाबरत नसून पैसे दिले तरच हॉटेल चालू राहील असा दम ही दिला आहे.\nपुणे शहरात सध्या 100 हुक्का पार्लर सध्या सुरू आहेत. हे हुक्का पार्लर सुरू ठेवण्यासंबंधी सुप्रीम कोर्टाने काही महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. पुण्यातल्या कॅम्प परिसरात अनेक हुक्का पार्लर रात्री जोरात सुरु असतात. त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळतो . सुजीस या हुक्का पार्लरला उशिरा पर्यंत हॉटेल सुरु राहू देण्यासाठी पोलिसांना पैसे द्यावे लागताहेत. जवळपास सगळ्याच हुक्का पार्लरची हीच परिस्थिती आहे. लष्करच्या हद्दीत असलेल्या या पार्लरसाठी मालक विनय, हे टाव्वळ एक लाख रुपयाच्या आसपास पैसे हफ्ता म्हणून पोलिसांना देतात. मात्र याच पैशावरून वाद झाल्याने लष्कर चे पीएसआय गुजर यांनी वेगळे पैसे या मालकाला मागितले आणि ते दिले पुन्हा हॉटेलवर कारवाई ही केली.\nहुजरे यांनी केवळ पैसेच माहीतले एवढाच नाही तर तक्रार करायची असेल तर अगदी आयुक्त आणि सहायुक्तांकडे जा आपलं कुणीही काही करू शकत नाही असा उर्मट प्रचार हि केला. पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पदभार घेताना स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार करणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र, आता त्यांचे अधिकारीच जर धुवून लावत असतील तर याचा अर्थ काय लावायचा\nनाही म्हणायला पोलिसांनी आता यासंदर्भात सहाय्यक आयुक्त यांची चौकशी नेमली आहे.\nपोलीस हफ्ते घेतात ही बाब आता काही नवीन राहिली नाही. मात्र, पैसे वाटून घेताना सोबतच्या कर्मचाऱ्यांशी वादावादी झाल्यावर, पुन्हा पैसे देणाऱ्याचा गळा पकडायचा हा प्रकार मात्र भयंकर आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्य�� फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nपिंपरीत सावत्र आई-वडिलांचं अमानुष कृत्य, चिमुकल्यांना दिले सळईने चटके\nPHOTOS: पुण्यात जीपची रिक्षाला धडक, CNG फुटल्याने रिक्षाचा भडका\nVIDEO: पिंपरीमध्ये जळालेल्या अवस्थेत आढळला चिमुकल्याचा मृतदेह, भटक्या कुत्र्यांनी काढला उकरून\nपुण्यात मावशीच्या नवऱ्याने केला घात, 17 वर्षाच्या मुलीचा गळा आवळून केली हत्या\nपिंपरी चिंचवडमध्ये पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या, पत्नीला अटक\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%97/", "date_download": "2018-12-16T03:50:58Z", "digest": "sha1:WK2O7V5JX3ZCTKPYCVJ5ESLUSPZP573B", "length": 8861, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चाऱ्याचा प्रश्‍न होणार गंभीर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nचाऱ्याचा प्रश्‍न होणार गंभीर\nदुष्काळी परिस्थितीमुळे जानेवारी 2019 पर्यंत पुरेल एवढाच चारा शिल्लक\nपुणे – जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे जानेवारी 2019 पर्यंत पुरेल एवढाच चारा शिल्लक असून त्यानंतर चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर होणार आहे. जूनपर्यंत अडीच हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध करावा लागणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने चाऱ्याच्या नियोजनासाठी 100 कोटींचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली.\nराज्यातील अनेक भागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, त्यात पुणे जिल्ह्यातील चार तालुक्‍यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये पाण्याबरोबरच भविष्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. गाळपेऱ्याच्या भागात केवळ चारा उत्पादित केला जावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पुणे जिल्ह्यात जानेवारीपर्यंत पुरेल एवढा चारा असून, जिल्ह्यातील जनावरांची संख्या पाहिल्यास अडीच हजार म��ट्रिक टन चारा जून 2019 पर्यंत लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांतील गाळपेरा क्षेत्रावर केवळ चारा पिके घेण्यात यावीत, याव्यतिरिक्‍त कोणतेही पीक घेतले जाणार नाही याची खबरदारी घ्या, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.\nजिल्ह्यातील अनेक धरणांतील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. मात्र, त्यातून बेकायदेशीर पाणी उपसा केला जात आहे. त्यामुळे ज्या प्रकल्पातील पाणी आरक्षित केले आहे त्या परिसरातील वीजपुरवठा सिंगल फेज करा, असा आदेश दिला आहे. बेकायदा पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवरच कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभीमा-कोरेगाव हिंसाचार : नक्षलवाद्यांशी संबंधाप्रकरणी दिग्विजय सिंह यांची चौकशीची शक्यता\nNext articleनगर महापालिका रणसंग्राम २०१८ : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 36 स्टार प्रचारक जाहीर\nअंतरंगमधून उलगडली आठवणींची शब्द मैफील\nपुणे मेट्रोचा विस्तृत आराखडा सादर\n‘मुद्रांक’ची 25 टक्‍के रक्‍कम मिळणार पीएमआरडीएला\nएमपीएससी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास अडचण\nकेंद्रीय पथकाकडून पोषण आहाराच्या तपासणीला गती\nउच्च शिक्षण विभागाचे सरते वर्ष विविध ‘निर्णयांचे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-trying-giving-rent-nashik-nifad-factory-bank-12374", "date_download": "2018-12-16T04:36:37Z", "digest": "sha1:T3XKALTWJBVIZCNIWGXHSPEDJ3BCFOOH", "length": 15573, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Trying to giving rent Nashik, Nifad factory from the bank | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा प्रयत्न\nनाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा प्रयत्न\nमंगळवार, 25 सप्टेंबर 2018\nनाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही वर्षांपासून बंद पडलेला नाशिक व निफाड सहकारी साखर कारखाना आता भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचे प्रयत्न नाशिक जिल्हा बॅँकेने सुरू केले आहेत. त्यातून कर्जवसुली करण्याचे बॅँकेचे प्रयत्न आहेत, अशी माहिती सूत्रां���ी दिली.\nभाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. दोन्ही कारखान्यांसाठी चार खासगी कंपन्यांनी तयारी दर्शविली आहे. मात्र पाच ते सहा कोटी रुपये अनामत भरण्यास या कंपन्यांनी असमर्थता व्यक्त केल्याने त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.\nनाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही वर्षांपासून बंद पडलेला नाशिक व निफाड सहकारी साखर कारखाना आता भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचे प्रयत्न नाशिक जिल्हा बॅँकेने सुरू केले आहेत. त्यातून कर्जवसुली करण्याचे बॅँकेचे प्रयत्न आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nभाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. दोन्ही कारखान्यांसाठी चार खासगी कंपन्यांनी तयारी दर्शविली आहे. मात्र पाच ते सहा कोटी रुपये अनामत भरण्यास या कंपन्यांनी असमर्थता व्यक्त केल्याने त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.\nनाशिक सहकारी कारखान्याकडे जिल्हा बॅँकेचे १५७, तर निफाड सहकारी कारखान्याकडे १२५ कोटी रुपयांचे कर्ज अनेक वर्षांपासून थकले आहे. कर्जबाजारीपणा, खेळत्या भांडवलाचा अभाव, कर्मचाऱ्यांची देणी, यामुळे आर्थिकदृष्ट्या जर्जर झालेले हे दोन्ही कारखाने बंद पडून जिल्हा बँकेने थकबाकीपोटी जप्त केले आहेत.\nत्यामुळे कारखान्याकडे असलेल्या थकबाकीवर चक्रवाढ व्याजाचा डोंगर दिवसागणिक वाढत चालला आहे. शिवाय कारखाना सुरू करण्यासाठी करण्यात आलेले राजकीय व शासकीय प्रयत्नही अनेकवेळा फसल्यामुळे बँकेने कारखाना विक्री करण्यासाठी वेळोवेळी जाहिराती काढल्या, परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही.\nशासनानेच सहकारी साखर कारखाने विक्रीवर निर्बंध लावल्यामुळे बॅँकेने विक्रीचा निर्णय बदलून भाडेतत्त्वावर चालविण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nनाशिक nashik कर्ज निफाड niphad साखर कर्जवसुली\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nकेळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...\nरताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...\nमराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...\nतुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...\nटँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...\nदिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...\nसातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...\nनाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/63407", "date_download": "2018-12-16T04:13:44Z", "digest": "sha1:IRKSQ7KDZBUQM5XZNM52EZPSHSUPJWUA", "length": 49855, "nlines": 275, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गाईच्या शेणाचे प्रामाणिक संशोधन करण्यात काय गैर आहे? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गाईच्या शेणाचे प्रामाणिक संशोधन करण्यात काय गैर आहे\nगाईच्या शेणाचे प्रामाणिक संशोधन करण्यात काय गैर आहे\nमायबोलीवर इतर काही धाग्यांवर आय आय टी मधे पंचगव्याचे संशोधन चालू होणार यावरून काही मते वाचली. त्यात असेही मत होते की आय आय टी सारख्या संस्थेत हे होणे हे संस्थेची क्रेडिबिलिटी नष्ट होण्यासारखे आहे. मी मुद्दाम \"गाईचे शेण\" हा शब्द वापरला आहे, पंचगव्य हा नाही. मला केवळ आपल्या पुर्वजांनी किंवा थोर भारतीय संस्कृतीने म्हटले आहे म्हणून हे संशोधन करा असे अपेक्षीत नाही. केवळ सरकारमधल्या कुणीतरी सांगितले म्हणून हे करा हे ही मला अभिप्रेत नाही. कृपया राजकारणाच्या नजरेतून त्या धाग्याकडे पाहू नका.\nतर गाय हा एक प्राणी आहे आणि त्याच्या विष्ठेतून काही उपयोगी (औषधे किंवा रसायने) मिळतात का यावर वैज्ञानिक निकष वापरून हे संशोधन केले तर काय चूक आहे असा माझा प्रश्न आहे.\nघोडीच्या लघवीपासून केलेले स्त्रीरोगांवरचे अ‍ॅलोपॅथिक औषध फायझर कंपनी तर्फे बाजारात उपलब्ध आहे.\nएमआयटी मधे माणसाच्या विष्ठेपासून उपयुक्त औषधे मिळतील का यावर संशोधन चालू आहे. इतकेच नाही तर त्यातल्या काही औषधांना अमेरिकेत FDA कडून परवानगीही मिळाली आहे.\nकॅनडात कॅलगरी विद्यापीठातही माणसाच्या विष्ठेपासून तयार केलेल्या औषधांवर संशोधन चालू आहे.\nइंग्लंडमधे न्यूकॅसल विद्यापीठात लामाच्या विष्ठेचा उपयोग पाण्याचे प्रदुषण कमी करण्यासाठी कसा करता येईल यावर संशोधन चालू आहे\nऑस्ट्रेलियात फ्लिंडर्स विद्यापिठात व्हेल माशाच्या विष्ठेबद्दल संशोधन सुरु आहे (हे औषधांसाठी नसून पर्यावरण वृद्धी संदर्भात आहे)\nयुके मधे नॉटिंगहॅम विद्यापीठात झुरळांच्या मेंदूपासून तयार केलेल्या औषधांवर संशोधन चालू आहे.\nजर्मनीत ब्रेमेन विद्यापीठातले पेंग्विन च्या विष्ठेब���्दलचे हे संशोधन (हे औषधांसाठी नसून पेंग्विनला त्या विधीसाठी किती जोर लागत असेल यावर आहे या संशोधनाला यूसलेस रिसर्चसाठी असणारे इगनोबल पारितोषिकही मिळाले. हे गंभीर संशोधन नाही )\nसगळ्यात शेवटचे ब्रेमेन विद्यापीठातले सोडले तर हे सगळे गंभीर संशोधन आहे. ब्रेमेन विद्यापीठातलेही यूसलेस असले तरी ते छद्मविज्ञान नाही. या कुठल्याही संशोधनामुळे त्या त्या विद्यापीठाची क्रेडीबिलिटी कमी झाली नाही.\nमग आय आयटी किंवा इतर कुठल्याही संस्थेने गायीच्या शेणाचा वैज्ञानिक निकषांवर अभ्यास केला तर काय हरकत आहे\nकुठ्ल्याही अतर्क्य वाटणार्‍या संकल्पनेला , खुल्या मनाने पाहणे आणि त्या वैज्ञानिक निकषांवर उतरतात का नाही ते पाहणे प्रत्येक वैज्ञानिकाचे आद्यकर्तव्य आहे. त्या आधिच आपण त्या कल्पनांना राजकारण्यांच्या कलुषीत द्रूष्टीतून पाहतो आहोत का\nप्रामाणिक संशोधन करण्यात काहीच गैर नाही पण ते संशोधन करण्यामागे प्रामाणीक हेतू नसून सरकार/वातावरण सध्या गो-फ्रेंडली असल्यामुळे आपल्या संसकृती बाबत रेलेवंट (असं त्यांना वाटतं) असलेल्या गोष्टींवर रिसर्च व्हावा हा हेतू असणे गैर आहे किंवा देशाकरता हिताचं नाही असा मुद्दा आहे मानेगुरजी.\nजरूर संशोधन करावे. अगदी\nजरूर संशोधन करावे. अगदी सरकारी खर्चाने करावे. शेण, गोमुत्रच काय पण आपल्याकडे जनरल समज जे आहेत एखाद्या गोष्टीच्या गुणधर्माचे, त्या प्रत्येक गोष्टीबद्दल संशोधन व्हावे. अगदी भाजीत कडीपत्ता घातल्याने कसे ते जास्त पाचक होते याचे सुद्धा.\nहे खवचटपणे लिहीलेले नाही. इतर गोष्टींचा निधी इकडे वळवावा असे मी म्हणत नाही. ज्याचे लोकांच्या दृष्टीने जितके महत्त्व आहे त्याप्रमाणे त्याला प्राधान्य द्यावे.\nपण \"प्रामाणिक\" हा शब्द महत्त्वाचा आहे. ग्राफ आधीच काढून मग त्यावर रीडिंग्ज लिहील्यासारखे होउ नये.\nसंशोधनाचे गोल्स नेमके व मोजण्यासारखे असावेत. त्याची पद्धत शास्त्रशुद्ध, म्हणजे जगात संशोधनाकरता जी प्रचलित आहे ती असावी. त्या संशोधनाबाबत, निष्कर्षाबाबत कोणालाही शंका काढण्याची मुभा असावी व त्याला उत्तरे मिळावीत. ते निष्कर्ष कोठेही पडताळून पाहता येतील असे असावेत. आणि मुख्य म्हणजे त्यापेक्षा वेगळे निष्कर्ष कोणी काढून दाखवले, तर आधीची विधाने बदलायची तयारी असायला हवी.\nहे सगळे करून जर कोणती संस्था जुन्या भारतीय गोष्टींबद्दल संशोधन करणार असेल तर माझा पूर्ण पाठिंबा असेल.\nसंशोधनाचे गोल्स नेमके व\nसंशोधनाचे गोल्स नेमके व मोजण्यासारखे असावेत. त्याची पद्धत शास्त्रशुद्ध, म्हणजे जगात संशोधनाकरता जी प्रचलित आहे ती असावी. त्या संशोधनाबाबत, निष्कर्षाबाबत कोणालाही शंका काढण्याची मुभा असावी व त्याला उत्तरे मिळावीत. ते निष्कर्ष कोठेही पडताळून पाहता येतील असे असावेत. आणि मुख्य म्हणजे त्यापेक्षा वेगळे निष्कर्ष कोणी काढून दाखवले, तर आधीची विधाने बदलायची तयारी असायला हवी.\nहे वरचं सर्व fundamental research ला पण लागू होईल का कारण त्यात गोल्स असणं व ते मोजता येणं जर शक्य असेल तर प्रश्नच मिटला. मग त्याप्रमाणे funding देता येईल. पण गोमाता वाल्याना फक्त accountability ची सक्ती आणि बाकीच्यांना ती नाही , असं असेल तर नॉट फेअर ना\nहे सर्व प्रकारच्या संशोधनाला\nहे सर्व प्रकारच्या संशोधनाला लागू आहे. Fundamental research ला सुद्धा.\nहे वरचं सर्व fundamental\nहे वरचं सर्व fundamental research ला पण लागू होईल का >> फंडामेंटल रिसर्चला यातलं काय लागू होतं नाही असं तुम्हाला वाटतं >> फंडामेंटल रिसर्चला यातलं काय लागू होतं नाही असं तुम्हाला वाटतं म्हणजे नक्की वार कुठल्या बाजुने आहे ते कळलं नाही.\nगोमाता रिसर्चला फंडिंग करायचं असेल तर सुरुवात अगदी स्मॉलस्केल ( दोन ज्युनिअर आणि एक पार्ट टाईम फॅकल्टी इन सम लॅब ) पासुन करावी. त्यात तथ्य दिसलं तर मग पुढे बघु टाईप. जे इतर कुठल्याही रिसर्चला केले जाते. डायरे़क्ट विद्यापीठ काढू नये.\nवार कसला अमित, प्रश्न आहे.\nवार कसला अमित, प्रश्न आहे.\n{{मूलभूत संशोधनावर होणारा खर्च आणि त्यातून होणारा ’फायदा’ हा एखाद्या आर्थिक वर्षातल्या नफ्यातोट्याच्या परिमाणात मोजायचा नसतो. त्या संशोधनाचे परिणाम दिसायला बराच कालावधी लागू शकतो, शिवाय त्याचं तत्काळ, ढोबळ मूल्यमापनही शक्य नसतं. कारखान्यांना आणि उद्योजकांना लावले जाणारे निकष मूलभूत संशोधनासाठी वापरणं हे नक्कीच योग्य नाही.}}\n मग उद्या गोमातावाले काका म्हणाले की हे पहा, माझ्या गोमूत्र संशोधनाचे परिणाम दिसायला खूप वेळ लागेल, शिवाय यशाचं प्रमाण अत्यल्प असेल पण मलापण निधी द्या , तर काय करायचं\nमी संशोधनामधला एक्स्पर्ट नाही\nमी संशोधनामधला एक्स्पर्ट नाही, पण मला ढोबळ जे कळते त्यातून - संशोधन नक्की कशा प्रकारचे आहे ते गोमाताकाकांना विचारायचे:\n१. ���ोमुत्राचे जंतुनाशक म्हणून उपयोग - हे अ‍ॅप्लाइड रिसर्च चे उदाहरण होईल. व त्याचे निकष त्याप्रमाणे लागू होतील.\n२. गोमुत्रातील जीवाणू, त्यांचे जेनेटिक कोड ई. बद्दलचे संशोधन - हे कदाचित मूलभूत प्रकारचे होईल. व त्याचे निकष त्याप्रमाणे.\nयातील कोणत्या कामाला काय निधी द्यायचा ते सरकारी धोरणाप्रमाणे. पण मुख्य म्हणजे मी वरती ज्या कंडिशन्स लिहील्या आहेत त्या दोन्हीला लागू आहेत.\nभक्तांच्या डोक्यात मेंदू आहे\nभक्तांच्या डोक्यात मेंदू आहे का यावरही संशोधन व्हायला काय हरकत आहे\nइतर कोणकोणत्या विषयात सं होते\nइतर कोणकोणत्या विषयात सं होते ढळल्यावर डोके चक्रावणार नाही का\n* वशिंवाल्या देशी गाईंचं/परदेशी जास्ती दूध देणाय्रा गाईंचं\n* गुणवत्तेत थोडासाच फरक आहे म्हणून फक्त शेणासाठी गाय ठेवावी लागेल.\nप्रामाणिक संशोधन करण्यात काहीच गैर नाही पण ते संशोधन करण्यामागे प्रामाणीक हेतू नसून सरकार/वातावरण सध्या गो-फ्रेंडली असल्यामुळे आपल्या संसकृती बाबत रेलेवंट (असं त्यांना वाटतं) असलेल्या गोष्टींवर रिसर्च व्हावा हा हेतू असणे गैर आहे किंवा देशाकरता हिताचं नाही असा मुद्दा आहे मानेगुरजी≥>>>>>>>>>>>>>\nहा मुद्दा डोक्यात ठेऊन या संशोधनाला विरोध करणे म्हणचे पूर्वग्रह दूषित विरोध असे नाही होणार का जर संशोधनातून हे सगळे खोटेच आहे हे बाहेर आले तर सरकारही थोडे शहाणे नाही का होणार जर संशोधनातून हे सगळे खोटेच आहे हे बाहेर आले तर सरकारही थोडे शहाणे नाही का होणार वर उदाहरणे दिलेली संशोधने जर सुरू आहेत तर हे संशोधन केलेले का नको वर उदाहरणे दिलेली संशोधने जर सुरू आहेत तर हे संशोधन केलेले का नको देशी गाईच्या शेणात , दुधात, अमुक तमुक आहे हे शेवटी संशोधन करूनच कळणार आहे ना देशी गाईच्या शेणात , दुधात, अमुक तमुक आहे हे शेवटी संशोधन करूनच कळणार आहे ना ह्या असल्या फालतू संशोधनात वेळ व पैसा घालवण्यात अर्थ नाही असेही वाटणे स्वाभाविक पण संशोधन केल्याशिवाय तर ते कळणार नाही ना.\nखरेतर कोणी प्रायव्हेटली संशोधन करून सुद्धा हे मुद्दे खरे की खोटे हे मांडू शकते. पण हे खरे की खोटे यावर जनमत इतके विभागलेले आहे की अर्ध्याचा 'हे आमच्या पूर्वजांना माहीतच आहे, संशोधन कशाला हवे' यावर ठाम विश्वास आहे, तर उरलेल्या अर्ध्यांचा 'हे फालतुच आहे, संशोधनात पैसे का घालवावे' यावर ठाम विश्वास आहे.\nपण मुख्य म्हणजे मी वरती ज्या\nपण मुख्य म्हणजे मी वरती ज्या कंडिशन्स लिहील्या आहेत त्या दोन्हीला लागू आहेत.\nमला तसा सूर नाही वाटला.\nमला तसा सूर नाही वाटला. त्याला लावले जाणारे निकष अ‍ॅप्लाइड रिसर्च ला जे लावले जातात तसे नसतात अशा अर्थाने ते लिहीलेले आहे. मूलभूत संशोधन म्हणजे लोकांना पैसे देउन मोकळे सोडून दिले जात असेल असे नाही. फक्त त्याचे निकष वेगळे असतात अकाउण्टेबिलिटीचे. एक मिनीट वादाकरता असे गृहीत धरले, की भारतात हे काही होत नसेल, तरी अमेरिकेसारख्या पारदर्शक लोकशाही असलेल्या देशात किंवा चीन सारख्या हुकूमशाही असलेल्या देशात तरी दिलेला निधी योग्य कामाकरता वापरला जात आहे का हे बघितले जात असेल.\nनिधी द्या आणि प्रश्न विचारू नका असे कोणी म्हणणार नाही. म्ह्ंटले तर ते कोणी मान्यही करणार नाही.\nfundamental research & applied research , मूलभूत संशोधन आणि उपयोजित संशोधन असे दोन भेद आहेत.\nगाईच्या शेणावरचं संशोधन हे दुसर्‍या प्रकारात येतं (असं मला वाटतं. शास्त्रज्ञ, विज्ञानाचे अभ्यासक नक्की सांगू शकतील).\nमूलभूत संशोधन हे अज्ञाताचा शोध घेतं. उपयोजित संशोधनाचं तसं नाही. त्यामुळे त्यातला नफातोटा मोजता यायला हवा.\nअसं संशोधन व्हायला हवं. पण ते गाईच्याच विष्ठेचं का हेडरमध्ये दिलेल्या दाखल्यांवरून अनेक प्राणीमात्रांच्या उत्सर्जितांवर संशोधन होतं. जर कोणी म्हणत असेल की अन्य प्राण्यांपेक्षा गाईच्या उत्सर्जितांत विशेष गुण असतात, अन्य प्राण्यांच्या उत्सर्जितांत ते असत नाहीत, तर ते म्हणणं विज्ञानाला धरून होईल का\nखरे तर गंगेच्या पाण्यावर\nखरे तर गंगेच्या पाण्यावर संशोधन होणे गरजेचे आहे, नाशिकला जे बाबूशाहीने रामकुंड बुजवून टाकले परत खोदून त्यावर संशोधन व्हायला हवे. रामकुंडाच्या पाण्यात हाडं सुद्धा विरघळतात असं प्रत्यक्षदर्शी जुन्या लोकांनी सांगितले आहे.. अशा अनेक चमत्कारिक आणि खऱ्या गोष्टी भारतात आहेत, त्यावर खरोखर संशोधन व्हायला हवे.... शिवथर घळी चे प्रकरण व्यवस्थित अभ्यास होऊन निकालात निघाले तसे झाले तर हरकत नाही...\nपण पंचगव्यसंशोधन हे राजकीय हेतूने प्रेरित आहे त्याचा उपयोग कशा तऱ्हेने होईल हे कोणालाही समजण्यासारखे आहे\nबाकी काही नाही, अतिगोप्रेमामुळे गोवंश नष्ट होईल फक्त...\nशेणावर संशोधन होण्यात काहीच\nशेणावर संशोधन होण्यात काहीच गैर नाही,\nमात्र जे संशोधन करून हाती काही पडेल की नाही याची खात्री नाही त्या संशोधनाला डायरेक्ट नॅशनल प्रोग्रॅम जाहीर करणे, त्यासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या संशोधकांची समिती गठीत करणे, डायटेक्ट टोपमोस्ट संशोधन संस्थेस रिसर्च करायला सांगणे हे प्रकार गायीच्या शेणाला अवास्तव महत्व आल्याचे द्योतक आहेत.\nसरकार चे उद्दिष्ट, वर म्हटल्या प्रमाणे , छोट्या स्केल वर रिसर्च सुरू करून, त्यातून उत्साहवर्धक finding मिळाल्यानंतर मोठा प्रोग्रॅम सुरू केला असे असते तर जास्त विश्वासार्ह ठरले असते,\nशेणावर किंवा पंचव्यावर आजवर\nशेणावर किंवा पंचगव्यावर आजवर संशोधन झालं नाही, या संशोधनासाठी निधी मिळाला नाही, हे चूक आहे.\nअगदी १९७० सालापासून पंचगव्यावर संशोधन अनेक संस्थांमध्ये सुरू आहे. तसे शोधनिबंधही प्रकाशित झाले आहेत.\nत्यामुळे अगोदरच्या सरकारांनी गायीकडे, पारंपरिक भारतीय विज्ञानाकडे पूर्ण दुर्लक्ष केलं, असा समज कोणी करून घेऊ नये. याबद्दल संशोधनच झालं नाही, असा समजही अर्थातच करून दिला जातो आहे, जो योग्य नाही.\nआता जो विरोध होतो आहे, तो संशोधनाला नसून त्यासाठी ज्याप्रकारे आणि ज्या लोकांना निधी उपलब्ध करून दिला जातो आहे, त्याला आहे.\nपंचगव्यावर जर संशोधन करायचं असेल, तर क्लिनिकल ट्रायलांची सोय हवी. तशी सोय असणार्‍या काही संस्था असताना, तिथे याबाबतचं ज्ञान असणारे उपलब्ध असताना दिल्लीच्या आयआयटीला पैसे देऊन मोठं केंद्र का उभारायचं तिथे बाहेरची माणसं का आणायची तिथे बाहेरची माणसं का आणायची तर, आयआयटीचा शिक्का बसतो आणि काहीही आणि कसंही संशोधन केलं तरी शोधनिबंध न वाचणार्‍यांकडून मान्यता मिळते.\nभारतात नेहरूंच्या काळात दूरदर्शीपणानं प्रत्येक विषयाचा अभ्यास होईल अशी योजना करून प्रयोगशाळा व संशोधनसंस्था उभारल्या गेल्या. तिथे त्या त्या प्रकारचं संशोधन होणंच अपेक्षित होतं आणि आहे. आता मात्र अनेक संस्थांना यासाठी वेठीस धरलं गेलं आहे. पैसा उपलब्ध झाल्यानं लोक 'संशोधन' करतीलही. मात्र यात त्या प्रयोगशाळेचं नुकसान नाही का ज्या प्रयोगशाळांमध्ये काम सुरू होतं, तिथेच सोयी उपलब्ध करून हळूहळू निधी उपलब्ध करण्यापेक्षा सर्वांना भरपूर पैसे देऊन 'राष्ट्रीय महत्त्वाचं संशोधन' म्हणणं हे खेदकारक आहे.\nशिवाय मूलभूत संशोधनासाठीचा निधी इकडे वळवला जातोय. तेही आक्षेपार्ह आहे. आधीच ��िधी अपुरा. त्यात पुन्हा अशा संशोधनासाठी पैसे वळते केले जाण्यानं विरोध होतोय.\nमजा म्हणजे, हा पैसा उपलब्ध करून देताना जी उद्दिष्टं लिहिली गेली आहेत (ती वाचण्यासाठी सर्वांना उपलब्ध आहेत का, याची कल्पना नाही. ऑनलाईन असतीलही), ती वाचली की वाटतं, आजवर या विषयात संशोधन झालेलंच नाही. त्यामुळे अनेक प्रकल्प हे आधीच प्रकाशित झालेल्या कामाची नक्कलही असतील, याबद्दल मला शंका नाही. गेल्या एकदोन वर्षांत प्रसिद्ध झालेले तीनचार पेपर वाचले. त्यांतले निष्कर्ष, शोधपद्धती वाचून वाईट वाटलं. अ-शास्त्रीय भाषेत अ-शास्त्रीय संशोधन कसं करावं आणि लिहावं, याचे ते उत्तम नमुने होते. दुर्दैव असं की, त्यांची वर्तमानपत्रांतून बरीच प्रसिद्धीही झाली. 'प्रेशस अ‍ॅण्ड होली अ‍ॅनिमल' असे शब्द सर्वत्र वापरल्यानं प्रयोगांमध्ये कंट्रोल एक्सपेरिमेंट्सच नव्हते किंवा चुकीचे होते, निष्कर्ष अपुरे होते इत्यादी बाबींकडे लक्ष देण्यास वेळ कोणाला आहे\nगाय हा एक उपयुक्त पशू आहे.\nगाय हा एक उपयुक्त पशू आहे. जसे की वृक्षांमध्ये नारळ. गायीचे मलमूत्र, मांस, हाडे, चरबी सर्वच गोष्टींवर संशोधन व्हायला हवे. कुठल्याही धर्माने कुठलेही जनावर केवळ भावनिक आधारावर चांगले वाईट ठरवणे यात काही तथ्य नाही.\n¶¶आयआयटीचा शिक्का बसतो आणि\n¶¶आयआयटीचा शिक्का बसतो आणि काहीही आणि कसंही संशोधन केलं तरी शोधनिबंध न वाचणार्‍यांकडून मान्यता मिळते.\n>>>> हेच उद्दिष्ट आहे. बाकी काही नाही. त्यासाठी इतका द्राविडी प्राणायम..\nमाने गुर्जी ,संशोधनाचा हेतू\nमाने गुर्जी ,संशोधनाचा हेतू तुमच्या लक्षात आलेला नाही.अडगळीतल्या हिंदू संकल्पना पुन्हा लोकांच्या माथी मारण्यासाठी मोदी सरकार हे धंदे करत आहे.इथे चार लिंका फेकून तुमचा लेख अभ्यासू झालेला नाही हे लक्षात घ्या.परदेशात असे संशोधन होते कारण धार्मिक नसून त्यांची विज्ञानवादी वृत्ती आहे.\nउद्या भारतीय न्यायव्यवस्था कशी कूचकामी आहे हे ठरवून हे लोक शंकराचार्यांना न्यायाधीश करतील.मग बसा ओरडत.\nआपल्याला हवे असलेले रिझ्ल्टस\nआपल्याला हवे असलेले रिझ्ल्टस देणारे संशोधन करायला लावण्याचे प्रकार होतच नाहीत असं कुणाला सुचवायचं आहे का\nप्रायोजक खासगी भांडवलदार असलील अथवा त्यांना मदत करणारी सरकारे.\nपरदेशातले खाद्यपदार्थांचे संशोधन पाहा.\nआपल्याला हवे असलेले रिझ्ल्टस\nआप���्याला हवे असलेले रिझ्ल्टस देणारे संशोधन करायला लावण्याचे प्रकार होतच नाहीत असं कुणाला सुचवायचं आहे का\n>> होते म्हणून आपण जाणून बुजून करायचे काय तेही आधीच ढोलताशे बडवून दवंडी फिरवून की काय निष्कर्ष असणार आहेत आणि ते कशासाठी वापरले जाणारेत...\nमुददा क्र २ हा आयसर च्या डॉ\nमुददा क्र २ हा आयसर च्या डॉ अपुर्वा बर्वे यांनी मराठि परिशदे च्या एका कार्यक्रमात सांगितला होता. आपल्या शरीरातील जीवजंतु या विषयावर व्याखान होते\nगाईच्या शेणाचे प्रामाणिक संशोधन करण्यात काय गैर आहे >>>> काहीच गैर नाही. परंतु आपले हे संशोधन अगदी सायन्समध्येच पाहिजे असे नाही पण हाय इंपॅक्ट फॅक्टर असणार्‍या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या जर्नल्स मध्ये प्रकाशित करावे. अथवा पेटंट घेता असेल तर तसे करावे. तिथे पीयर रिव्ह्यूमधून हे संशोधन अ‍ॅक्सेप्ट होत असेल तर कोणत्याच प्रश्नाला जागाच रहाणार नाही. आपलीच लॅब, आपलाच पैसा आणि आपलेच जर्नल असेल तर सगळा आनंदच आहे\nचिनुक्स पोस्ट मस्त आहे.\nशेणावर किंवा पंचगव्यावर आजवर\nशेणावर किंवा पंचगव्यावर आजवर संशोधन झालं नाही, या संशोधनासाठी निधी मिळाला नाही, हे चूक आहे. >>> हो मीही ऐकले आहे. इतरही अनेक \"जुन्या भारतीय गोष्टींबद्दल\" च्या संशोधनाबद्दलही वेळोवेळी वाचलेले आहे.\nसध्या असा समज प्रचलित होत आहे की आपल्याकडे ज्या गोष्टी आयुर्वेदिक आहेत म्हणून किंवा परंपरेने आलेल्या म्हणून वापरल्या जातात त्याबद्दल अजिबात संशोधन होत नाही. वैज्ञानिक संस्था या डावे किंवा भोंदू पुरोगामी छाप लोकांनी भरलेल्या असून त्यांना भारताबद्दल काही आस्था नाही. किंवा हे सगळे फंडिंग एनजीओज परकीय देशांच्या स्वार्थाकरता करतात. असे मेसेजेस व्हॉट्सॅप पासून इतर नेटवर्क्स वर फिरत असतात. लोकही तसेच फॉरवर्ड करतात.\nयाचे निराकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर अमेरिकेत कोणत्याही बातमीकडे जशी ट्रम्प सपोर्टर्स कडून संशयाने पाहिले जाते तसे होईल.\n>>गाईच्या शेणाचे प्रामाणिक संशोधन करण्यात काय गैर आहे >>>> काहीच गैर नाही. परंतु आपले हे संशोधन अगदी सायन्समध्येच पाहिजे असे नाही पण हाय इंपॅक्ट फॅक्टर असणार्‍या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या जर्नल्स मध्ये प्रकाशित करावे. <<\nआयाआयटिडि ने हा प्रकल्प घेतलेला असल्याने हे वरचे प्रश्न निकालात निघतील अशी आशा आहे. पण या आक्षेपा मागची नेमकि कारणं काय आहेत\n१. पंचगव्यावर संशोधन आणि त्याला मिळत असलेलं अवाजवी महत्व, फंडिंग\n२. लायकि नसताना (काहिंच्या मते) आयआयटिडि सारख्या संस्थेने संशोधन करण्यास दिलेली संमती\n३. पुढे या संशोधनातुन एखादं रत्न बाहेर पडलं तर सिद्ध होणारा मोदि सरकारचा दूरदृष्टिपणा\nराज, कारणं तुमची तुम्हीच\nराज, कारणं तुमची तुम्हीच ठरवून घेतली आहेत. त्याला प्रश्नार्थक बनवून काय उपयोग.\nपण या आक्षेपा मागची नेमकि\nपण या आक्षेपा मागची नेमकि कारणं काय आहेत >>> माझ्या मते ह्या संशोधनाला मिळत असलेलं अवाजवी महत्व आणि फंडिंग. निधी पुरविण्यासाठी इतर संशोधनात जे निकष लावले जातात ते इथे लावले गेले आहेत काय\nया संशोधनातुन एखादं रत्न बाहेर पडलं तर सिद्ध होणारा मोदि सरकारचा दूरदृष्टिपणा>>>> क्वलिटी संशोधनातून चांगलेच रिझल्ट्स मिळतात. फक्त ते आपल्याच मनाप्रमाणे असतील असे नाही\n\"पंचगव्यात काहीही तथ्य नाही \" पासून \"पंचगव्य हा एक अमूल्य ठेवा आहे\" पर्यंत काहीही निकाल आले तर ते स्वीकारण्याची सरकारची आणि लोकांची तयारी आहे का वरती म्हटल्याप्रमाणे जर मूलभूत संशोधनासाठीचा निधी इकडे वळवला जात असेल तर ते नक्कीच आक्षेपार्ह आहे. संशोधनाबद्दल आधीच प्रचंड अनास्था असताना अशा संशोधनासाठी पैसे वापरले तर इतर संशोधकांवर (जे पंचगव्यावर संशोधन करत नाहीत) तो अन्याय आहे. मी अँटी बीजेपी (मोदी) किंवा अँटी-काँग्रेस वगैरे काहीही नाही. मी एक संशोधक आहे आणि त्याच चष्म्यातून ह्या बातमीकडे बघत आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://gangadharmute.com/node/360", "date_download": "2018-12-16T04:53:42Z", "digest": "sha1:TXBONHFVP5XW7VAUQL7TDSNTHS4QTHHT", "length": 12334, "nlines": 163, "source_domain": "gangadharmute.com", "title": " हृदय तोड दे - दगा जर दिला - कारावके | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nहृदय तोड दे - दगा जर दिला - कारावके\nमुखपृष्ठ / हृदय तोड दे - दगा जर दिला - कारावके\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी शनी, 31/12/2011 - 17:10 ह्यावेळी प्रकाशित केले.\nMP3 फ़ाईल डाऊनलोड करण्यासाठी क्लिक येथे करा.\nकोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे... ह्या हिंदी गाण्याचा मराठी भावानुवाद\nकदाचित कुणी तुज दगा जर दिला\nघराबाहेरील जर रस्ता दाविला\nतेव्हा तू प्रिये यावे माझेकडे\nन संकोचता तू मनाशी जरा, ही\nविनंती गडे .... ॥धृ०॥\nतुला आज माझी गरज ना मुळी\nहजारो जीवांचे तुला साकडे\nतुझे आज तारुण्य ऐसे जसे\nकी प्रेमवीरांचा गराडा पडे\nहसतील तुला हे जेव्हा आरसे\nन भाळेल रुपावर कुणी फ़ारसे\nतेव्हा तू प्रिये यावे माझेकडे\nजरा ठेव विश्वास मजवर तुला ही\nविनंती गडे .... ॥१॥\nम्हणू प्रेम याला की व्यवहार हा\nकरतेस तू जे तुला आवडे\nतुडवून पायी तू मम भावना\nकसली नशा ही तुला गं चढे\nउतरेल जेव्हा तुझी ही नशा\nअंधारतील या दहाही दिशा\nतेव्हा तू प्रिये यावे माझेकडे\nउघडीच असतील अभय ही कवाडे\nसदाही गडे .... ॥२॥\nगीत - गंगाधर मुटे\n���ायक - प्रमोद देव\nकोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे,\nतड़पता हुआ जब कोई छोड़ दे\nतब तुम मेरे पास आना प्रिये,\nमेरा दर खुला है खुला ही रहेगा\nतुम्हारे लिये, कोई जब ...\nअभी तुमको मेरी ज़रूरत नहीं,\nबहुत चाहने वाले मिल जाएंगे\nअभी रूप का एक सागर हो तुम,\nकंवल जितने चाहोगी खिल जाएंगे\nदर्पण तुम्हें जब डराने लगे,\nजवानी भी दामन छुड़ाने लगे\nतब तुम मेरे पास आना प्रिये,\nमेरा सर झुका है झुका ही रहेगा\nतुम्हारे लिये, कोई जब ...\nकोई शर्त होती नहीं प्यार में,\nमगर प्यार शर्तों पे तुमने किया\nनज़र में सितारे जो चमके ज़रा,\nबुझाने लगीं आरती का दिया\nजब अपनी नज़र में ही गिरने लगो,\nअंधेरों में अपने ही घिरने लगो\nतब तुम मेरे पास आना प्रिये,\nये दीपक जला है जला ही रहेगा\nतुम्हारे लिये, कोई जब ...\nचित्रपट - पुरब और पश्चिम\nगीत - इंदिवर, गायक - मुकेश\nसंगीत - कल्याणजी आनंदजी\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://kiratsaptahik.blogspot.com/2011/07/blog-post_13.html", "date_download": "2018-12-16T04:26:46Z", "digest": "sha1:IGAO6BF6VISYHK5SKMH2XF7T4HZOAABR", "length": 72788, "nlines": 138, "source_domain": "kiratsaptahik.blogspot.com", "title": "kirat saptahik: अंक २६वा, १४ जुलै २०११", "raw_content": "\nअंक २६वा, १४ जुलै २०११\nराज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आघाडीचे सरकार सुमारे सात वर्षे एकमेकांना पाण्यात बघत चाललेले असतांना जिल्ह्या जिल्ह्यात मात्र दोन्ही पक्षांचा सवता - सुभा उफाळून आला आहे. नजिकच्या काळात जिल्हा परिषद, नगरपरिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या असताना दोन्ही पक्षातले कार्यकर्ते अधिकच जोरदार आणि हिसक पातळीवर उतरु लागले आहेत. त्याचे एक प्रत्यंतर वेंगुर्ले आमसभेतही दिसून आले. काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीतर्फे सावंतवाडी मतदार संघातून विजयी झालेले राष्ट्रवादीचे उमेदवार दीपकभाई केसरकर हे आता राणे समर्थक काँग्रेस पक्षाला खलनायक ठरले आहेत. तर राष्ट्रवादी पक्षही काँग्रेस विरोधात आक्रमक पवित्र्यात उभा ठाकला आहे. दोन्ही पक्षांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वबळावरच लढविणार अशा घोषणा सुरु केल्या आहेत.\nमंत्र्यांना आणण्याची शर्यत - या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये आपापल्या पक्षाच्या मंत्र्यांना जिल्ह्यामध्ये आणण्याची शर्यत गेल्या महिन्याभरात पहायला मिळाली. या मंत्र्यांनी भर पावसात विविध विकासकामांच्या आश्वासनांचाही पाऊसही पाडला.\nसेनेला प्रेमाच्या विळखा - दुसरीकडे शिवसेना - भाजप युती रुसवेफुगवे करत का होईना अधिकाधिक घट्ट होऊ लागली आहे. त्यांना रामदास आठवलेंचा रिपब्लिकन पक्षाचा प्रेमाचा विळखा पडला आहे. आगामी निवडणूक हे तिन्ही पक्ष महायुती करुन लढविणार आहेत.\nमनसेची भूमिका - या युती आणि आघाडीच्या निवडणूक लढाईत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची काय भूमिका राहील किवा ते किती जागा जिकतील आणि युतीचे किती उमेदवार पाडतील हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.\nया सर्व निवडणुकपूर्व घडामोडींमध्ये राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते कोणत्या थराला जाऊ लागले आहेत. याचे प्रत्यंतर त्या पक्षांच्या आपापसातील वादावादीमुळे दिसून येऊ लागले आहे. याची एक झलक वेंगुर्लेच्या आमसभेतही लोकांना पहायला मिळाली. आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली १२ जुलैला झालेल्या आमसभेत आमदारांच्या दिशेने चप्पल भिरकवण्यात आली. या प्रकरणी युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष सचिन शेटये वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\n- काँग्रेसच्या जिल्हा नेत्यांनी आमदार केसरकर काँग्रेसलाच नाहक बदनाम करत आहेत. त्यांनी घटनेचे आत्मपरिक्षण करावे असा सल्ला दिला आहे.\n- राष्ट्रवादीच्या नेते आणि पदाधिका-यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था बाबत लक्ष घालावे असे म्हटले आहे.\nअसे प्रकार वाढले तर जिल्ह्यात लोकशाही जीवंत राहणार नाही. जिल्ह्यात यापूर्वी दोन राजकीय बळी गेले आहेत. काही जणांना बेपत्ता केले गेले आहेत. तिसरा बळी आपलाही जाऊ शकतो. यापूर्वी काँग्रेसच्या लोकांनी साव���तवाडीची आमसभा होऊच दिली नाही. यावरुन लोकांनी बोध घ्यावा अशा तीव्र शब्दात केसरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.\nएकंदरीत जिल्ह्यातले बदलते राजकीय वातावरण पाहता सर्व सामान्य लोकांनाच यापुढे सक्रीय व्हावे लागेल. आपले मत कोणाला म्हणजे कोणत्या प्रवृत्तीला देतो याचा विचार मतदारांना करावा लागणार आहे. लोकांच्या संवेदना खरोखरच तीव्र आहेत का याचा विचार मतदारांना करावा लागणार आहे. लोकांच्या संवेदना खरोखरच तीव्र आहेत का की त्या बोथट झाल्या आहेत याचे उत्तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळेल.\nगेल्या पंधरा-वीस दिवसात केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि राज्यातील अनेक मंत्र्यांनी सिधुदुर्ग जिल्ह्यात हजेरी लावून आश्वासनांचा पाऊस पडला. उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नारायण राणे हे महिन्यातून किमान दोनदा तरी जिल्ह्याचा दौरा करुन जातात. एकंदरीत भर पावसात यावेळी जिल्ह्यामध्ये मंत्र्यांची रेलचेल होती. साहजिकच सर्व प्रशासकीय यंत्रणा ‘मंत्रीग्रस्त‘ झाली होती. त्यात पुन्हा बदल्यांचे सत्र सुरु झालेले, त्यामुळे सर्वसामान्य लोकांची तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या विविध सरकारी कार्यालयात असणारी कामेही खोळंबली. शेतकरी वर्ग शेतीच्या कामात व्यग्र असल्यामुळे त्यांना या मंत्र्यांच्या समवेत असणा-या गाड्यांच्या ताफ्यांकडे बघायलाही वेळ नव्हता. त्यामुळे मंत्र्यांना स्वतःच आपल्या खात्याशी संबंधीत ठिकाणांना भेटी देऊन बरोबरचे पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी आणि खात्याचे अधिकारी यांच्याशी चर्चा करुन दौरे सफल करावे लागले विरोधी पक्षांच्या नेत्यांनी नेहमीप्रमाणे मंत्र्यांच्या या दौ-यांवर टीका केलीच.\nशरद पवार आंबोलीत आले ते उस संशोधन केंद्राला भेट देण्यासाठी पण ते पुण्यातील ‘लवासा‘ सिटीप्रमाणे आंबोली परिसरातही ‘आंबोली सिटी‘ करण्याच्या हेतूने आले अशा बातम्या छापून आल्या. तर अनेक मंत्री हे केवळ पर्यटनासाठी या जिल्ह्यात येऊन गेल्याची टीका झाली. राष्ट्रवादीचा मंत्री आला की, एक- दोन दिवसात काँग्रेसचे मंत्री असा खेळ जवळपास दोन आठवडे चालला होता.\nदरम्याने पालकमंत्री नारायण राणे यांनी वेंगुर्ल्यात बुद्धिवंतांचा मेळावा घेऊन येत्या निवडणुकीत नगरपालिकेची सत्ता काँग्रेसच्या हाती द्या. मग शहराचा आदर्श विका�� कसा करायचा हे आम्ही दाखवून देऊ असे रोख ठोक आवाहन केले. यापूर्वीही सावंतवाडी आणि कणकवली येथे त्यांनी अशा बुद्धिवंतांच्या सभा घेऊन असेच आवाहन केले होते.\nजिल्ह्यातील चार नगरपालिकांपैकी कणकवली आणि मालवण नगरपालिका या पूर्णतः काँग्रेस पक्षाच्याच बहुमताखाली आहेत. तर जिल्हा परिषदेवर गेली दहा वर्षे राणे समर्थकांचीच निर्विवाद सत्ता आहे. मग विकास खुंटला कुठे विकास योजनांसाठी मंजूर असलेला निधी खर्च न होता परत का जातो विकास योजनांसाठी मंजूर असलेला निधी खर्च न होता परत का जातो रस्त्यांची कामे होतात, निधी खर्च होतो तरीही रस्त्यांची दुर्दशा कां रस्त्यांची कामे होतात, निधी खर्च होतो तरीही रस्त्यांची दुर्दशा कां सरकारी आरोग्य यंत्रणाच रुग्णाईत का सरकारी आरोग्य यंत्रणाच रुग्णाईत का असे अनेक प्रश्न लोकांना पडत असतात. पण ते रोखठोक विचारु शकत नाहीत.\nबारा महिने तेरा काळ राजकारणच करणा-यांना हे असले प्रश्न आपापल्या राजकीय पक्षाच्या सोयीनुसार पडत असतात. म्हणजे सध्याच्या सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीवर विरोधी पक्ष टीका करुन त्यांची उणी-दुणी काढणार तर सत्ताधारी त्यांना सत्तेच्या जोरावर दमबाजी करणार हे सगळे लोकांना वृत्तपत्रांतून वाचायला मिळत असते. पण त्यामुळे विकास कामांचे गाडे काही हलत नाही.\nमंत्र्यांच्या दौ-यामुळेही ते हलत नाही असाच आजवरचा अनुभव आहे. आपल्या वाडीत, गावात, रस्त्यांची, साकवांची, पाणी पुरवठ्याची, शाळेची, वीजेची कामे व्हावीत म्हणून संबंधीत लोक मोठ्या आशेने मंत्र्यांना निवेदने देत असतात. ती निवेदने मंत्रालयातील कच-याचा एक भाग होऊन जातात. सरकारी यंत्रणा समोर आलेली निवेदने, त्या सोबतची कागदपत्रे यांची दखलही घेत नाही. मग ती प्रकरणे न्यायालयात जातात. मग यांची पळापळ सुरु होते. हा सर्व खेळ कमी म्हणून की काय, राजकीय पक्षांमध्ये सध्या शिववडा, छत्रपती वडा आणि काँग्रेसचे कांदेपोहे असले बालीश खेळ सुरु झाले आहेत.\nअण्णा हजारेंनी सातत्याने आंदोलने करुन माहितीचा अधिकार सर्वसामान्यांना मिळवून दिला. पण त्यामुळे भ्रष्ट नोकरशाहांना चाप लागला का अगदी ग्रामीण पातळीवरही भ्रष्ट आचार चालू आहे. गावोगावी असे अण्णा हजारे निर्माण झाल्याखेरीज असा चाप लागू शकणार नाही. सध्याच्या स्वार्थपारायण समाजजीवनात ते शक्य होईल काय अगदी ग्रामी�� पातळीवरही भ्रष्ट आचार चालू आहे. गावोगावी असे अण्णा हजारे निर्माण झाल्याखेरीज असा चाप लागू शकणार नाही. सध्याच्या स्वार्थपारायण समाजजीवनात ते शक्य होईल काय याकामी दुस-याने लढावे अशी अपेक्षा प्रत्येकजण करीत असतो.\nअण्णा हजारेंचे जन लोकपाल आंदोलन झाले. केंद्र सरकारने गेल्या चाळीस वर्षापासून संसदेपुढे असलेला तो प्रस्ताव मान्य करुन सरकारी आणि अण्णा हजारे प्रणित गैर सरकारी समित्यांच्या चर्चांमध्ये सध्यातरी तो गुंडाळून टाकला आहे.\nया सगळ्यामध्ये वाढत्या महागाईने ग्रासलेला, सरकारी नोकरांप्रमाणे निश्चित उत्पन्नाचे साधन नसलेला सर्वसामान्य असंघटीत माणूस काय करु शकणार आहे याचे उत्तर कोणा बुद्धिवंतांपाशी नाही की, कोणा राजकारण्यांपाशीही नाही. त्यामुळे लोकही आता दैवावरच हवाला ठेवून राहणे पसंत करतील.\nमधुमेह या आजाराच्या नावात जरी गोडपणाचा उल्लेख असला तरी या विकारामुळे आजारी व्यक्तीला गोड पदार्थांकडे पाठ फिरवावी लागते. एखाद्या व्यक्तीला मधुमेह आहे असे म्हटल्यावर मन भितीने आणि शंकेने घाबरुन जाते. पूर्व सूचना न देता हा आजार होतो. कोणत्याही प्रकारची वेदना नाही, कुरुपता नाही, संसर्ग नाही, तरीसुद्धा हा आजार व्यक्तीला आजीवन त्रस्त करीत असतो. त्या व्यक्तीला जीवनभर आपल्या आहारावर अंकुश ठेवावा लागतो. त्याचा परिणाम पुढे अशाच प्रकारच्या जीर्ण आजाराच्या स्वरुपात सहन करीत जीवन जगावे लागते. सामाजिक समारंभ, मित्रमंडळींच्या बैठकी, इतर सहभोजनात सहकारी मित्रमंडळी ज्या भोजनाचा आस्वाद घेत असतात ते भोजन, मधुमेही व्यक्तींसाठी दुर्लभ होऊन जाते.\nमधुमेह म्हणजे शरीराकडून शर्करा, स्टार्च, कार्बोहाइड्रेट सारख्या पदार्थांचे चयापचय योग्य प्रकारे न होणे. ‘इन्सुलीन‘ नावाच्या तत्वाच्या अभावामुळे ही परिस्थिती निर्माण होते. ‘इन्सुलीन‘ एक प्रकारचे हार्मोन आहे. ज्याचे उत्पादन ‘पॅनक्रियाज्‘ नावाच्या ग्रंथीमध्ये होते. ही ग्रंथी पोटाच्या साधारण खाली आणि पाठीमागच्या बाजूला असते. नैसर्गिकरित्या पॅनक्रियाजद्वारे इन्सुलीनचे स्त्रवण योग्य प्रमाणात होऊन आहाराच्या स्वरुपात घेतलेल्या स्टार्च आणि शर्करा यांचे नियमित स्वरुपात पचन होते. परंतु कुठेतरी गडबड होते आणि ‘पॅनक्रियाज्‘ च्या कार्यात अडथळा अथवा अनियमितता निर्माण होते. ‘पॅनक्रियाज्‘ ��ा ग्रंथीने काम योग्य रितीने न केल्यामुळे इन्सुलीनचे स्त्रवण योग्य प्रमाणात होत नाही. परिणामी रक्तामध्ये रक्तशर्करेचा अतिरिक्त संचय व्हायला लागतो. हे रक्त मुत्राशयामध्ये नियमित प्रक्रियेप्रमाणे विघटनासाठी (फिल्टरसाठी) गेले असता रक्तातील अतिरिक्त साखर विघटीत होते. रक्तातील साखरेची पातळी सांभाळण्यासाठी शरीर ही साखर मुत्राशयावाटे लघवीद्वारे शरीराच्या बाहेर काढते. शरीर पोषणासाठी अतिशय उपयुक्त असलेल्या साखरेचा अशाप्रकारे क्षय झाल्यामुळे अनेक प्रकारचे शारीरिक कष्ट शरीरावर लक्षणांच्या रुपात दिसायला लागतात. असाधारण तहान लागणे, वारंवार लघवी होणे, योग्य प्रमाणात आहार घेतला तरी वजन कमी होणे, कधी कधी त्वचेवर खाज येणे आणि फोडांचा त्रास होणे वगैरे. रक्तशर्करेचे प्रमाण जास्त वाढल्यास ‘डायबेटिक कोमा‘ (मधुमेहजन्य बेशुद्धी) अशी परिस्थिती निर्माण झाल्यास, मधुमेही व्यक्तीचे प्राण धोक्यात येऊ शकतात.\nपुरुषांपेक्षा महिलांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात दिसून येतो. विशेषतः मध्यमवयीन, वजन जास्त असलेल्या महिला. आनुवंशिकतेने हा आजार होणा-या महिला ४० ते ४५ वयाच्या आसपास असतात. मधुमेह लहान वयातही होतो. पंधरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये सुद्धा हा आजार दिवसेंदिवस वाढत आहे.\n१९२१ साली डॉ.बेटींग आणि डॉ.बेस्टन यांनी ‘इन्सुलीनचा‘ शोध लावला आणि मधुमेही व्यक्तीच्या जीवनात आशेचा किरण डोकावला. इन्सुलीनचे इंजेक्शन घेऊन मधुमेह नियंत्रित केला जाऊ लागला. तरीही मधुमेह घालवून लावण्यासाठीचा हा उपचार नाही. मधुमेही ग्रस्त व्यक्तीला आजीवन इन्सुलीन इंजेक्शनवर अवलंबून राहावे लागते.\nअनेक चिकित्सेच्या शोधात आहारचिकित्सेचा अवलंब केला आहे. विद्वानांच्या मते सर्वसाधारण व्यक्तीच्या आहारामध्ये व्हिटॅमिन्सचा अभाव अधिक प्रमाणात असतोच. उदा. मशिनद्वारे दळलेले गव्हाचे पीठ अतिबारीक असते आणि या प्रक्रियेमध्ये शरीराला अत्यावश्यक असणा-या व्हिटॅमिन ‘बी‘ कॉम्प्लेक्सचा अभाव राहतो. म्हणून मधुमेही व्यक्तीने जाड कोंड्यासकट असलेले पीठ वापरले पाहिजे. आंबवलेल्या पिठामध्येही व्हिटॅमिन ‘बी‘ भरपूर प्रमाणात असते. हिरव्या ताज्या फळभाज्या आणि पालेभाज्यांमध्ये जीवनावश्यक खनिजे आणि क्षार जास्त प्रमाणात असतात. दैनंदिन खनिज क्षारांच्या पूर्ततेसाठ��� फळे आणि भाज्या भरपूर प्रमाणात खावयास हव्यात. योग्य आणि संतुलित आहार घेतल्यामुळे पाचन संस्थेवर जास्त भार न पडता शरीराचे योग्य प्रकारे पोषण होऊ शकते. मधुमेही व्यक्तींना सर्वसाधारण व्यक्तीपेक्षा कमी उष्मांक असलेला पण खनिज क्षारांनी परिपूर्ण असलेला आहार घ्यावा लागतो. ताजी फळे, ताज्या फळभाज्या आणि पालेभाज्या, कोशिबिर, कमी उष्मांक देतात आणि खनिज क्षारांची पूर्तता करतात. त्यासोबत तंतुमय पदार्थ मिळण्यामुळे पोट स्वच्छ होण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात.\nमधुमेही व्यक्ती कुठल्याही प्रकारचा जंतुसंसर्ग सहन करु शकत नाही. कुठे कापले किवा जखम झाली तर ती जखम लवकर बरी होत नाही. आपण अशी बरीच उदाहरणे पाहिली असतील की पायाला एखादी जखम झाली, बुरशीमुळे जंतूसंसर्ग झाला आणि परिणाम म्हणून पाय गमावण्याची वेळ आली. आपणांस जखमा वगैरे होतील या भीतीने मधुमेही व्यक्तीच्या कार्यात मर्यादा पडतात. त्यामुळे ते सक्रिय राहण्याचे टाळतात. अशी व्यक्ती बराचसा वेळ असाच बसून घालवते व त्यामुळे वजन वाढते व ही गोष्ट मधुमेही व्यक्तींसाठी अतिशय घातक आहे.\nव्यायामामुळे रक्तातील अतिरिक्त साखरेची पातळी कमी होते. मधुमेही व्यक्तींने नियमित व्यायाम करावा. त्यामुळे कार्बोहायड्रेट पदार्थांचे चयापचय चांगल्या रितीने होण्यास मदत होऊन व्यक्तीला लागणा-या इन्सुलीनची गरज कमी होऊ शकते. स्थूल असलेल्या मधुमेही व्यक्तीचे व्यायामामुळे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. ज्या मधुमेही व्यक्ती निष्क्रिय राहतात त्यांच्या लघवीतही साखर आढळून येते. अशा व्यक्तींनी जर चालण्याचा व्यायाम नियमपूर्वक केल्यास लघवीतील सारखेचे प्रमाण आपोआप कमी होते. व्यायामामुळे पॅनक्रियाज ग्रंथीला इन्सुलीनच्या उत्पादनासाठी मदत होते. श्वासाच्या व्यायामामुळे शरिराच्या कोट्यावधी पेशींची ऑक्सिजनची गरज पूर्ण होते. मोकळ्या आणि प्रदूषणमुक्त वातावरणात केलेल्या व्यायामामुळे मधुमेही व्यक्तीला नक्कीच स्वास्थ्य उंचावल्याचा अनुभव येईल.\nसध्याच्या काळात शिक्षण असूनही ‘नोकरी‘ मिळविण्यासाठी जे काही ‘मार्ग‘ अनुसरावे लागतात ते ऐकता, सुमारे ४० वर्षापूर्वी आम्हाला विनासायास नोकरी मिळाली होती हे वाचून कदाचित आश्चर्य वाटेल. एकतर आम्ही महाराष्ट्र सरकारचे ‘स्टायपेंडरी स्टूडंट‘ म्हणून पशुवैद्यकीय शिकत होत�� त्यामुळे पदवीनंतर सरकारी नोकरीची शाश्वती होती. मुलाखत वगैरे सोपस्कार होत असत, पण ‘नेमणुकीचे आदेशपत्र‘ ब-याच वेळा मुलाखत संपताच हातात देत असत. कोकणात नोकरीसाठी बाहेरचे उमेदवार उत्सुक नसत आणि त्यामुळे रत्नागिरी (जुन्या) जिल्ह्यात नोकरी मिळण्यास अडचण नव्हती. मलाही मुलाखतीच्या वेळीच राजापूर या तालुक्याच्या गावी ‘पोस्टींग‘ देण्यात येईल असे सांगण्यात आल्याने त्या आनंदात मी ‘स्वगृही‘ परतलो. नेमणुकीचे आदेशपत्र पोस्टाने येईल अशी वाट पहात होतो. मुलाखतीनंतर ८-१० दिवसांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दापोली तालुक्यात दौ-यावर आले होते. त्यांच्याकडे माझ्या वडिलांनी माझ्या नेमणुकीबाबत चौकशी केली, त्यावेळी ‘अपॉईटमेंट लेटर‘ दौ-याचे ठिकाणीच मला ‘इश्यू‘ करण्यात आले व त्या आधारे मी नोकरीचे ठिकाणी रुजू झालो. नेमणूक आदेशपत्राची कार्यालयीन प्रत राजापूर येथे पोहोच झालेली होती. मुलाखतीच्या दिवशीच मला नेमणूक मिळाली असती. तथापि माझ्या अज्ञानामुळे मी ८ दिवस नोकरीवर उशिराने हजर झालो.\nपशुवैद्यक शास्त्रातील पदवीधारक झालो होतो तरीही ‘सर्कारी‘ कामकाजाची मला अजिबात माहिती नव्हती. हजर झाल्यावर जॉईनिग रिपोर्ट घ्यावयाचा असतो हे माहितच नव्हते हा रिपोर्ट ‘मसुद्याबरहुकूम‘ दवाखान्याच्या असिस्टंटनी लिहून दिला कारण मी लिहिलेला ‘रिपोर्ट‘ फॉर्मेटमध्ये नव्हता. सारांश नोकरीच्या पहिले दिवशीच ‘सर्कारी काम विशिष्ट चाकोरीतूनच करायचे असते - करावे लागते‘. हा महत्त्वाचा धडा मिळाला.\nपुढे यथावकाश सरकारी कामकाजाची पद्धत कळली पण समजली नाही. अंगळवणी तर शेवटपर्यंत पडली नाही. सुरुवातीला दवाखान्यात काम करतांना एक ‘अनुभव‘ नमूद केल्यावाचून रहावत नाही. गुरांना रोगप्रतिबंधक लसीकरणाचे काम करतांना एका गावी, पडवीतच (गुरांच्या शेजारी) एक म्हातारी झोपलेली आढळली. त्यांच्याकडील एका गायीवर मी पूर्वी उपचार केले होते. ही म्हातारी सांधेदुखीने बेजार त्रस्त झाली होती. म्हातारीने सांधेदुखीवर माझ्याकडे औषधाची मागणी केली. मी ‘गुरांचा डॉक्टर‘ असल्याने माणसावर उपचार करु शकत नाही असे सांगताच ती म्हणाली, ‘अरे बाबा, ती मोन जात, काहीबी बोलत नाही, सांगत नाही, तरी पण तूं परीक्षा करुन उपचार करतोस, माझे सांधे धरलेत, चालतांना दम लागतोय असे सांगूनही तुला माझ्या र��गाची परीक्षा कां होत नाही मागं आमची गाय उठत नव्हती तेव्हा तूं ज्या दवा - गोळ्या दिल्या होत्यास त्याच मला दे. आमची गाय बरी झाली होती तशीच मी बी बरी होईन मागं आमची गाय उठत नव्हती तेव्हा तूं ज्या दवा - गोळ्या दिल्या होत्यास त्याच मला दे. आमची गाय बरी झाली होती तशीच मी बी बरी होईन देव तुझं भलं करो देव तुझं भलं करो\nबहुतेक या म्हातारीच्या आशीवार्दानेच माझी सरकारी नोकरी सुरळीतपणे पार पडली. माझ्या पेशंटकडून मला कधीही त्रास झाला नाही. मात्र सरकारी कामकाजातील नियम, नोकरीतील वरिष्ठ अधिकारी, सहकारी यांचेकडून खूपच अनपेक्षित अनुभव आले. काही गोड, काही कटू काही अविस्मरणीय तर काही ‘दिसतं तसं नसतं‘ प्रत्यय देणारे\nभ्रष्टाचार हा आपल्या देशाला कॅन्सरसारखा पोखरतो आहे. भारत हा आशियात भ्रष्टाचारी देशातून १६ व्या तर जगात ८७ नंबरवर आहे. भ्रष्टाचार आणि काळा पैसा या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून देशाच्या अर्थव्यवस्थेला काळ्या पैशाने मोठे संकट निर्माण केले आहे. ७० लाख कोटी रुपये परदेशी बँकांमध्ये काळ्या पैशाच्या स्वरुपात आहेत. हे देशाने घेतलेल्या परदेशी कर्जाच्या १३ पटीने आहे. हे पैसे भारतात परत आले तर देशातील ४५ कोटी गरीब लोकांना प्रत्येकी रु. १ लाख मिळू शकतात.\nभ्रष्टाचार अनेक मार्गाने निर्माण होत आहे. सरकारी निविदा मंजूर करणे, बनावट औषधांची निर्मिती व विक्री, अनेक मार्गानी कर चुकविणे, सरकारी मालमत्तेचे/साधनांचे स्वतःच्या मर्जीने वाटप करणे, सरकारी कार्यालये, न्यायालये, पोलीस, लष्करी दले, प्रसारमाध्यमे यातील भ्रष्टाचार, सहकारी, धार्मिक संस्थांच्या पैशाचा अपहार अशा अनेक क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. भ्रष्टाचारातील अलिकडील काही ठळक उदाहरणे आपल्याला माहिती आहेत. २क्र स्पेट्रममधील ए राजाचा रु.१,७६,००० कोटीचा घोटाळा, कॉमन वेल्थ गेममधील सुरेश कलमाडींचा रु.७०,००० कोटींचा घोटाळा, स्टॅम पेपरातील तेलगीचा रु. २०,००० कोटीचा घोटाळा, सत्यम कॉम्प्युटरचा रु. १४,००० कोटीचा घोटाळा, लालूप्रसाद यादवांचा रु. ९०० कोटींचा चारा घोटाळा अशी घोटाळ्यांची मालिका चालूच आहे. आणि हे घोटाळे रोखण्यासाठी व दोषींना कडक शासन करण्यासाठी देशातील प्रचलित कायदे आणि यंत्रणा सक्षम नाही. प्रभावी नाही हे वेळोवेळी उघड झालेले आहे. या सर्व यंत्रणा सरकारी अधिपत्याखाली असल्याम��ळे निःपक्षपातीने आपले कर्तव्य पार पाडू शकत नाहीत.\nसामान्य माणसाला आता जीवन जगणे मुश्किल झालेले आहे. हे आपण कुठवर सहन करायचं गेली ४२ वर्षे लोकपाल विधेयक लोकसभेत सादर केल्याचे नाटक केले जाते व नंतर ते सभागृहातून नाकारले जाते. सरकार या विधेयकाबद्दल गांभिर्याने पाहत नाही. अशा वेळी अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली जनताच भ्रष्ट्राचाराच्या विरुद्ध उभी राहून लोकपाल कायदा करण्यासाठी सरकारशी संघर्ष करते आहे.\nनागरी समितीला अपेक्षित असणारे जन लोकपाल बिलातील काही ठळक मुद्दे-\n- जन लोकपाल यंत्रणेला केंद्रात लोकपाल तर राज्यपातळीवर लोकायुक्त म्हणून संबोधले जावे.\n- सर्वोच्च न्यायालय तसेच निवडणूक आयुक्त याप्रमाणे लोकपालांना स्वायत्तता मिळावी.\n- भ्रष्टाचारी प्रकरणे १ वर्षाच्या आत निकालात काढावी.\n- भ्रष्टाचारामुळे झालेल्या राष्ट्रीय नुकसानीची भरपाई त्या दोषी व्यक्तीकडून करावी व ती रक्कम देशाच्या महसूलात जमा करावी.\n- लोकपाल दोषी अधिका-याला दंड देऊ शकतो व ती दंडाची रक्कम भरपाई म्हणून तक्रार कर्त्याला देऊ शकतो.\n- कोणताही अधिकारी, न्यायाधीश, राजकारणी यांची चौकशी करुन त्यांना शिक्षा करण्याचे अधिकार लोकपालांना असावेत.\n- भ्रष्टाचार विरोधात आवाज उठवणा-या कार्यकर्त्यांना लोकपालाकडून संरक्षण मिळावे.\nआतापर्यंत सरकारच्या प्रतिनिधी व नगरी समितीच्या ७ सभा झाल्या. या सभांमध्ये सरकारकडून तसेच नागरी समितीकडून आपापले मसुदे सादर केले गेले. परंतु अजूनही काही मुद्यांवर एकमत झालेले नाही. सरकारने ८० ते ८५ टक्के तरतुदीवर एकमत असल्याचे जाहीर केलेले आहे. तर नागरी समितीने महत्वाच्या मुद्यावर मतभेद कायम असल्याचा दावा केला आहे. एकमत न होवू शकलेले काही मुद्दे-\nसरकारने सुचित केलेले मुद्दे-\n- लोकपाल हे स्वतः भ्रष्टाचारावर चौकशी करु शकत नाही.\n- सर्वसामान्य नागरिकांकडून आलेल्या तक्रारीवर लोकपाल कारवाई करु शकत नाहीत.\n- थ्लोकसभेचे सभापती व राज्यसभेच्या अध्यक्षाकडून खासदारांवर आलेल्या तक्रारींवर लोकपाल कारवाई करील.\n- लोकपाल हे एक सल्लागार मंडळ आहे. ते भ्रष्टाचाराच्या बाबींवर आपला अहवाल संबंधित खात्याला देईल.\n- लोकपालांना पोलिसी अधिकार असू नयेत.\n- सी.बी.आय.शी लोकपालाचा संबंध नसावा.\n- दोषींना कमीत कमी ६ महिने तर जास्तीत जास्त ७ वर्षे शिक्षा असावी.\n- लोकप���ल हे सरकारी अधिकारी आणि नोकरशहा यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करु शकत नाहीत.\n- लोकपाल देशाच्या पंतप्रधानांच्या विरोधातील प्रकरणाची चौकशी करु शकत नाही.\n- थ्लोकपाल मंडळ हे सर्वोच्च न्यायालयाच्या तीन निवृत्त न्यायमूर्तींचे असावे.\n- लोकपानांना तो अधिकार असावा.\n- लोकपालाना तसा अधिकार असावा.\n- भारतीय नागरिकाकडून आलेल्या तक्रारींवर खासदाराची लोकपाल चौकशी करु शकतो.\n- लोकपाल हे केवळ सल्लागार मंडळ नसून दोषी असलेल्यांना शिक्षा करण्याचे अधिकार त्यांना असावेत.\n- पोलिसी अधिकार असावेत.\n- सी.बी.आय.ची अँटी करप्शन विग लोकपालमध्ये विलीन करावी.\n- दोषींना कमीत कमी ५ वर्षे तर जास्तीत जास्त आयुष्यभर कैद असावी.\n- लोकपालाला सर्व भ्रष्टाचारी प्रकरणांची चौकशी करता यावी. त्यात राजकारणी, नोकरशहा तसेच सर्वोच्च आणि उच्च न्यायाशिधाचीही.\n- लोकपाल सदस्याची निवड सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, निस्पृह निवृत्त अधिकारी, स्वच्छ चारित्र्याचे राजकीय नेते यांतून व्हावी.\nलोकपाल मंडळाला आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी आवश्यक ते अधिकार देणे गरजेचे आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी जन लोकपाल विधेयक प्रभावी असावे. म्हणून आपण सर्वजण प्रथम लोकपाल विधेयक जाणून घेवू व त्याचा प्रसार करु. तसेच नागरी समितीच्या व मा. अण्णा हजारे यांच्या उपक्रमांना सक्रीय पाठिबा देवू या. देशाचे भवितव्य त्यांच्या हाताता आहे त्या तरुण पिढीला जागे करुया. आणि देशातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊ या.\nएस. एस. (बापू गिरप),\nगोरेगाव, मुंबई , मो. ९९२०९५५१७५.\nआकेरीत भरते भानसाची जत्रा\nजत्रा हा शब्द जरी उच्चारला तरी लगेचच समोर दिसू लागतात ती खेळण्याची दुकाने, अगरबत्ती, केळी, नारळ, हार अन् त्यासोबत चणेफुटाणे, खडीसाखर, खाजा, चहा-भजीचे स्टॉल, याचबरोबर मध्यरात्री नमनास सुरुवात होऊन पाहाटे सूर्योदया अगोदर संपणारी दशावतार नाट्यमंडळांची पौराणिक, काल्पनिक नाटके चर्चेत असतात. मात्र, अशा जत्रेहून वेगळीच खास निसर्गाबरोबर संवाद साधणारी आकेरी येथील भावई देवी मंदिर परिसरात ऐन पावसाळ्यात भरणारी जत्रा वैशिष्ट्यपूर्ण म्हणायला हवी. विशेष म्हणजे या जत्रेत हॉटेल्स, खेळण्याची दुकाने इतकेच काय देवपूजेच्या साहित्याची केळी-नारळाची दुकानेसुद्धा दिसणार नाहीत. ही जत्रा दिवसा ऐन दुपारच्या वेळेस पार पडते. आकेरी गावात या आगळ्या वेगळ्या पद्धतीने साज-या होणा-या जत्रेस आकेरीवासीय करमळच्या खोल्याची (पानांची) जत्रा तथा भानसाची जत्रा म्हणून संबोधतात.\nखडकाळ प्रदेशात १० ते १२ मी. उंचीपर्यंत वाढणारी करमळाची झाडे येथून फर्लागभर अंतरावर असलेल्या सिद्धमहापुरूष डोंगरीत मोठ्या प्रमाणात पूर्वी आढळायची. ही पाने साधारणतः २ फूट लांब व फूटभर रुंदीची असतात. पूर्वी घनदाट स्वरूपात आढणारी ही झाडे आता खूप कमी प्रमाणात पहायला मिळतात. अवैध वृक्षतोडीमुळे त्याचं अस्तित्व जवळपास संपून गेलं आहे. ब-याच वर्षापूर्वी काहीजण केळीच्या पानाऐवजी करमळच्या झाडाची पाने ब्राह्मण भोजन, गणेशचतुर्थी,महालय श्राद्धसारख्या कार्याना बहुसंख्येने उपस्थित असणा-या आत्पस्वकीय नातेवाईकांना जेवणासाठी वापरली जायची. आता आधुनिक युगात बाजारात प्लास्टिक पत्रावळ अगदी कमी किमतीत उपलब्ध होत असल्याने रानावनात फिरून करमळाची पाने जमा करायचा जमाना जाऊन काळाच्या ओघात या पानांचा वापर मागे पडला. मात्र, आजही सिद्धाच्या डोंगरीच्या कुशीत वास्तव्यास असलेले लोक विशेषतः कशेलवाडीतील रहिवाशी शुभकार्यादिनी ही करमळाची पाने जेवणासाठी वापरतात.\nकरमळाच्या खोल्यांची (पानांची) जी भानसाची जत्रा म्हणूनही ओळखण्यात येते, ते पावसाळ्यात आर्द्रा नक्षत्रात साज-या केल्या जाणा-या जत्रेसाठी आकेरी रामेश्वर पंचायतनातील श्री भावई देवीसाठी भातशेती जमिनीचे ठिकाण असून ते मंदिराचे पुजारी घाडी कसवून त्यातून मिळणा-या उत्पन्नातून या जत्रेचा खर्च भागवला जातो. बारा-पाचाच्या देवस्कीत ३६० खेड्यांचे देवपण हा जो प्रकार आहे. त्यात ही जत्रा मोडते. रामेश्वर देवस्थान संबंधित जी गाव रचनेतील झाराप, आकेरी, नेमळे या तीन गाव मर्यादेतील १४ स्थळे येतात. त्यांचाही समावेश यात केला जातो.\nजत्रेदिवशी न वापरलेल्या नव्या मातीच्या मोठ्या मडक्यात तांदूळ घालून त्याचे तोंड केळीचे पान बांधून बंद करून घाडीवाडीतील घाडी मानक-यांच्या कुळाच्या देवळाकडून घाडी समाजातील एखाद्याच्या डोकीवर देऊन वाजतगाजत बाराच्या पूर्वसाच्या मंदिरात आणून उतरले जाते. तेथून गा-हाणे करून तांदूळ व नारळाचा समावेश असलेले १२ शिधे मांडले जातात. यातील ६ शिधे २ शेर तांदूळ व नारळ तर उर्वरित १ शेर तांदूळ, नारळ अशा स्वरूपाचे असतात. ���ंबंधितांकडून गा-हाणे करून प्रत्येक मानक-याच्या मानाप्रमाणे शिधे दिले जातात. या शिध्याची गुळ, खोबरे, दूध घालून खिर करून शिधा मिळालेल्या प्रत्येकाने आपापल्या देवतेस दुपारी नैवेद्य दाखवायचा असतो. मंदिरात तांब्याच्या पातेल्यात तांदूळ शिजवून भात तळवावर ठेवला जातो. तसेच पुन्हा भात शिजवून पातेले तसेच ठेवले जाते. मातीच्या मडक्यातही मडके भरून भात शिजवला जातो. हे ताजे मडके असल्याने त्यात तांदूळ शिजवणे जोखमीचे असते. ते फुटू नये यासाठी तांदूळ न धुता व आत तांदूळ शिजवण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी बाहेर न टाकता तो तसाच शिजवण्याची पूर्वापार पद्धत आहे. रितीरिवाजानुसार कुड्याच्या पानांवर परळ मांडले जातात. जत्रेसाठी लागणारे बांबूपासून तयार केलेले दादरे (फुलांच्या परडीच्या आकाराचे) त्यात करमळीची पाने घालून तळवावरचा भात भरून अवसारास हाक दिली जाते. अवसार हे दोन्ही दादरे हातात घेऊन पश्चिमेस असलेल्या विराच्या चाळ्याकडे नेऊन ठेवतो. तेथे १४ स्थळांचे १४ नारळ फोडले जातात. संबंधित मानकरी फोडलेल्या नारळाचे खोबरे व नैवेद्याचा भात घेतो. यानंतर मंदिराच्या पूर्वेस असलेल्या छोट्या-मोठ्या दगडवजा पाषाणाकडे करमळाच्या खोल्यावर १४ वाड्या करून गा-हाणे करून तो प्रसाद स्थळाच्या मानक-यास दिला जातो. भाताने भरलेले मातीचे मडके वाजतगाजत बाराचा पूर्वस मंदिरात आणून त्यातील भात करमळाच्या खोल्यांवर (पानांवर) नैवेद्य स्वरूपात ठेवून गा-हाणे केले जाते. यावेळी भगत मानक-यास जेवणकर म्हणून गंधाक्षता (आकीत) लावल्या जातात. हा नैवेद्य परब मानकरी नेतात. उपस्थित सर्व मानक-यांस करमळाच्या पानावर भात व नारळाचे खोबरे (शिरवणी) प्रसाद वाटून हे मडके उर्वरित भातासह हरिजन बांधव घरी नेऊन प्रसाद म्हणून मडकीतला भात देतात. या दिवशी घाडी कुळातील सवत पाथर या देवतेसह नैवेद्य दाखवण्यात येतो.\nभावई मंदिरातील तळवावरचा कोरडा भात प्रसाद म्हणून सर्वांना अर्पण करून तांब्याचे भात भरलेले मडके (भानास) घाडी मानकरी डोकीवरून जेथून या जत्रेची सुरुवात झाली त्या घाडीवाडीतील कुळाच्या देवळीकडे वाजत नेऊन तेथे घोगळे कुटुंबियापैकी एका व्यक्त्तीस जेवण वाढून गंधाक्षता लावून येथे जमलेल्या सर्वांना भात खोबरे वाटले जाते. मडक्यात शिजलेला हा भात व खोबरे खाण्यासाठी दरवर्षी बहुतेकजण येथे आवर्जुन उपस्थिती दर्शवितात. जोपर्यंत ही जत्रा होत नाही, तोपर्यंत करमळाच्या जत्रेअगोदर ही पाने वापरायची झाल्यास ती उलटी वापरायची असा प्रघात या गावात आहे.\nतीन-चार दिवस दुकान बंद असल्याने त्याची भेट झाली नाही. भेटला तेव्हा विचारलं, ‘‘का रे, दुकान बदं का चार दिवस कुठे होतास चार दिवस कुठे होतास\n‘‘सर, हे मे महिन्याचे दिवस. त्यातही हा शेवटचा आठवडा. बाबांनी हातात घेतलेलं विहीर खणायचं काम पाऊस सुरु होण्यापूर्वी पूर्ण व्हायला हवं. त्यांची ओढाताण मी पाहिली आणि चार दिवस दुकान बंद ठेवून त्यांच्या मदतीला गेलो.‘‘ त्याचा चेहरा थकलेला जाणवत होता पण त्यामागे समाधानाचा अंश जाणवत होता, त्याचवेळी त्याच कौतुक करावं असं वाटलं. पण मला ते बर वाटल नाही. मी त्याच्या कौतुकाचा विचार मनातच ठेवला. मात्र त्याचा तो गुण मनात ठसला तो कायमचाच.\nव्यवसायाने तो शिपी. टेलर. दुकान आमच्या शाळेच्या समोरच. छोटासा पत्र्याचा गाळा. तिथे सतत हिदी, मराठी गाणी लागलेली. लेडीज टेलर असल्यामुळे मुलींची वर्दळ फार. त्याचं व्यक्तिमत्वही शंभरजणात सहज उठून दिसणारं. हसतमुख. दुकानाच्या समोर साधारण फुटभर लांबीच्या चपला दिसल्या की ओळखावं तो दुकानात आहे. तो एक तर कामात असतो किवा मोबाईलवर बोलत असतो. मात्र दुकानासमोरुन कोणीही आलं वा गेलं की न चुकता त्याच्या चेह-यावर हसूच असणार. उंची आणि चेह-यावरील हास्य ही त्याची दोन वैशिष्ट्येच. घरात संगीताची जाण असणारं कुणी नाही. तरीही आमच्या युसुफला गाण्याची ओढ. त्यातही भक्तीगीतांकडे कल जास्तच. गावातील जिल्ह्यातील विविध संगीत स्पर्धा कार्यक्रमातून त्याने आपला ठसा उमटविला आहे. त्याला स्वरांची जाण आहे. आता तो विविध संगीतगुरुंकडे धडे घेतो आहे.\nया सामान्य वाटणा-या माझ्या माजी विद्यार्थ्याची मी एवढी मोठी ओळख का करुन देत आहे असा काहीसा प्रश्न वाचकांस पडला असेल. मानवाकडून अपेक्षित असणा-या सद्गुणात प्रामाणिकपणाला बरेच वरचे स्थान आहे. याचाच प्रत्यय मला त्याच्याकडून आला. ती छोटीसी घटना त्याच्यावरील संस्काराचे दर्शन देऊन गेली.\nमी एक रेडिमेड पँट खरेदी केली. त्या पँटची उंची कमी करण्यासाठी ती त्याच्याकडे सोपविली. सोबत माप घेण्यासाठी माझी एक जुनी पँटही दिली. लग्नसराई असल्याने त्याने माझे काम थोडेसे मागेच ठेवले. कपडे देऊन साधारण पंधरा-वीस दिवस झाले असतील. एकदा ��ुपारी तो अचानक माझ्या घरी आला. आला तो, इकडच्या - तिकडच्या गोष्टी झाल्या. अन् जायला निघाला तेव्हा म्हणाला, ‘‘सर, तुम्ही माझ्याकडे दोन पँटस् दिल्या होत्या. त्यातील जुन्या पँटच्या खिशात काही पैसे होते. दोन-तीन दिवस मी तुमची वाट पहात होतो पण तुम्ही बाहेरगावी गेल्याचे समजले. आज मी आरवलीला एका लग्नाला गेलो होतो. घरी परतताना म्हटलं तुम्ही आहात की नाही ते पहावं आणि तुमचे पैसे द्यावेत.‘‘\n‘‘सर, मी ते पैसे मोजलेही नाहीत. तुमची किती रक्कम होती ती तुम्ही पाहून घ्या.‘‘ त्या आठ-दहा दिवसात मला एकोणीसशे रुपयांचा हिशोब लागत नव्हता. मी पैसे मोजले. ते बरोबर एकोणीसशे होते. रक्कम फार मोठीही नाही आणि म्हटलं तर तशी छोटीही नाही. पण तिचा मोह कोणालाही पडला असता आणि हा साधा, सरळ मनाचा युसुफ मला ते पैसे परत द्यायला आला होता. मी त्यावेळी त्याने त्याच्या वडिलांना केलेल्या मदतीचे कौतुक केले. यावेळच्या प्रामाणिकपणाबद्दल फक्त पाठीवर हात ठेवला. तो भरुन पावला. मी शाबासकी दिली ती त्याला नाही तर त्याच्यावर झालेल्या संस्कारांना आणि मनोमन नतमस्तक झालो तो त्या संस्कार करणा-यांपुढे.\n- प्रा. पी. एस. कौलापुरे, शिरोडा, ९७६७२९५८२९\nआमदार केसरकरांच्या दिशेने चप्पल फेक\nवेंगुर्ले पंचायत समितीच्या आमसभेत शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन शेटये यांनी आमदार दीपक केसरकर यांच्या दिशेने चप्पल भिरकावल्याने प्रचंड खळबळ उडाली. या प्रकारानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन शेटयेला अटक केली. यामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते. सायंकाळी न्यायालयाने सचिन शेटये यांची जामिनावर मुक्तता केली. राष्ट्रवादी काँग्रेसने या घटनेचा निषेध केला असून तहसिलदारांच्या समक्ष चप्पल फेकली जात असतांना पोलिस फिर्याद मागत असल्याबद्दल केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली. अशा घटना घडत राहिल्यास जिल्ह्याचा बिहार होईल. या राजकीय दहशतीबाबत आपण आपण शांत बसणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. काँग्रेसने मात्र पोलिसांकडे तक्रार नसतांना नाहक युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक केल्याबद्दल पोलिसांनी निषेध व्यक्त केला\nअंक २८वा, २८ जुलै २०११\nअंक २६वा, १४ जुलै २०११\nअंक २५वा, ७ जुलै २०११\nअंक २४वा, ३० जून २०११\nकिरात ट्रस्टचे कार्यकारी व्यवस्थापक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-collector-office-71th-independence-day-66507", "date_download": "2018-12-16T04:26:00Z", "digest": "sha1:UERPFHMNFJNKOWH4DDSWOK727CBIKTB3", "length": 18276, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news collector office 71th Independence Day जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आज ध्वजवंदन | eSakal", "raw_content": "\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आज ध्वजवंदन\nमंगळवार, 15 ऑगस्ट 2017\nकोल्हापूर - भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय सोहळा उद्या (ता. 15) सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली.\nकोल्हापूर - भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय सोहळा उद्या (ता. 15) सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली.\nकार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. सुभेदार यांनी केले. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व कार्यक्रमांची तयारीही पूर्ण झाली आहे.\nस्वातंत्र्यदिनी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापरावर शासनाने बंदी घातली असून राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा, तसेच त्याचा अवमान होऊ नये, याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. सुभेदार यांनी केले. दरवर्षी स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनावेळी विद्यार्थी तसेच नागरिकांकडून कागद, प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. हा कार्यक्रम पार झाल्यानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्ततः पडलेले असतात. असे राष्ट्रध्वज पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नये. कागदी राष्ट्रध्वजाचा वापर ध्वजसंहितेच्या तरतुदीमध्ये नमूद केल्यासारखाच करावा. हे शासन परि��त्रक www.maharashtra. gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंधक कायदा 1971 कलम दोननुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्री. सुभेदार यांनी सूचित केले.\nसर्वात उंच ध्वजही आज फडकणार\n\"\"पोलिस मुख्यालयासमोरील पोलिस गार्डनमध्ये असलेला सर्वात उंच ध्वज उद्या (मंगळवारी) सकाळी फडकविण्यात येईल. हा ध्वज साधारण चार चौरस फुटाचा असल्याने त्याला ध्वजस्तंभावर चढविण्याची पूर्वतयारी आज रात्रीपर्यंत सुरू होती. शनिवारी, रविवारी तरी हमखासच व काही दिवसांनंतर वाऱ्याचा अंदाज घेऊन तो रोजच फडकलेला दिसेल'', असे केएसबीपीचे सुजय पित्रे यांनी \"सकाळ'ला सांगितले.\nश्री. खोत यांचा दौरा\nश्री. खोत जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दौऱ्याचा कार्यक्रम असा :\nमंगळवारी (ता. 15) सकाळी 8.30 वाजता सांगली येथून मोटारीने कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन होईल. सकाळी नऊ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण कार्यक्रमस्थळी आगमन होईल. 9.15 वाजता शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा जिल्हा परिषद, महापालिका, आरोग्य विभाग, सामाजिक वनीकरण पारितोषिक समारंभ कार्यक्रमास उपस्थित राहतील. 10 वाजता कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे गेट बंद करून चालू वर्षीच्या पावसाळ्यात 100 टक्के पाणीसाठा करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होईल. यानंतर इस्लामपूरकडे प्रयाण करतील.\nसंपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यातील सुकाणू समितीच्या वतीने उद्या (ता. 15) मंत्र्यांना ध्वजवंदन करू दिले जाणार नाही, असा इशारा दिला आहे; पण या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सहभाग नसेल. स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय सण असल्याने त्याला गालबोट लागू नये, म्हणूनच या आंदोलनापासून स्वाभिमानी दूर असेल; तथापि सुकाणू समितीच्या इतर आंदोलनाला आमचा पाठिंबा राहील, अशी माहिती जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी दिली.\nस्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी शहर परिसरात संचलन केले. यामध्ये पोलिस अधिकारी, कर्मचारी दुचाकी, चारचाकीसह सहभागी झाले होते. अनेकांनी रस्त्याच्या बाजूला थांबून उत्सुकतेने हे संचलन पाहिले. स्वातंत्र्य दिनासाठी हे संचलन करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.\n'शिवसेनेतून जागा मिळेल म्हणून त्या तिकडे गेल्य�� असाव्यात'\nपुणे : ''काही लोकांना काहीही झाले तरी खासदारकीला उभे राहायचे असते. गेल्या वेळी राजू शेट्टी एनडीएतून लढले होते, मात्र, यावेळी एनडीएत झालेल्या...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nपॅरोलवरील कैद्याकडून मुलीवर बलात्कार\nमुंबई - हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर सुटल्यावर पुण्यात अल्पवयीन मुलीचे...\nप्रकल्पाच्या घोषणा अन्‌ अंमलबजावणीत अंतर\nनाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन्‌ एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान...\nलातूरचा रेणा साखर कारखाना सर्वोत्कृष्ट\nपुणे - वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील रेणा...\nलातूरच्या 'रेणा'ला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार\nपुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-901.html", "date_download": "2018-12-16T04:33:31Z", "digest": "sha1:EFM2EYMAC7ZOVAOYDS767KJTPYGUEPNR", "length": 7557, "nlines": 79, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "पोलिस उपनिरीक्षकांकडून छगन भुजबळांविषयी अपशब्द,आज श्रीगोंदा शहर बंद - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar South Shrigonda पोलिस उपनिरीक्षकांकडून छगन भुजबळांविषयी अपशब्द,आज श्रीगोंदा शहर बंद\nपोलिस उपनिरीक्षकांकडून छगन भुजबळांविषयी अपशब्द,आज श्रीगोंदा शहर बंद\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक महावीर जाधव, यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याविषयी अपशब्द वापरल्यामुळे आज श्रीगोंद्यात काहीकाळ वातावरण तणावपूर्ण झाले होते.\nसदर अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केल्याने त्यामुळे काहीकाळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी व तहसीलदार महेंद्र महाजन यांनी वरिष्ठांशी चर्चा करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला.\nओबीसी समाज, समता परिषद यांच्यावतीने तहसीलदार व श्रीगोंदा पोलिस निरीक्षक यांना निवेदन देऊन घटनेचा निषेध व्यक्त केला. तसेच घटनेच्या निषेधार्थ शनिवार दि.९ रोजी श्रीगोंदा शहर बंदची हाक दिली आहे.\nयाबाबत माहिती अशी की, उपनिरीक्षक महावीर जाधव हे त्यांच्या सहकाऱ्यांसह दि.८ रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एका आरोपीच्या शोधासाठी तालुक्यातील कोसेगव्हाण येथे गेले होते. याप्रकरणाच्या तपासकामी त्यांनी कोसेगव्हाणचे माजी उपसरपंच भीमराव बापूराव नलगे यांच्या घरी जावून चौकशी केली.\nचौकशी दरम्यान त्यांच्याकडून छगन भुजबळ यांच्याविषयी एक अपशब्द वापरण्यात आला तसेच नलगे कुटुंबातील महिला, वृद्ध यांनाही अपशब्द वापरल्याचा आरोप नलगे कुटुंबीयांनी केला आहे.\nसदर प्रकरणाची अडिओ क्लिप सकाळी सोशल मीडियावर व्हायरल होताच.ओबीसी समाजबांधव व समता परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक होत नलगे कुटुंबीयांसह त्यांनी श्रीगोंदा तहसीलच्या प्रवेशद्वारावर ठिया आंदोलन सुरू केले.\nयावेळी अनेकांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. तहसीलदार महेंद्र महाजन यांना निवेदन दिल्यानंतर सर्व जमाव श्रीगोंदा पोलिस ठाण्यावर जात अधिकाऱ्याने नलगे कुटुंबियातील महिलांना अवमानाची वागणूक दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nपोलिस उपनिरीक्षकांकडून छगन भुजबळांविषयी अपशब्द,आज श्रीगोंदा शहर बंद Reviewed by Ahmednagar Live24 on Saturday, June 09, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचका��नी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-91-percent-rain-country-monsoon-season-maharashtra-12603", "date_download": "2018-12-16T04:53:02Z", "digest": "sha1:3IK3GZMLKQA53EHO65TYA2276YMSOSNC", "length": 24331, "nlines": 210, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, 91 percent rain in country in monsoon season, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमॉन्सून हंगामात देशात ९१ टक्के पाऊस : हवामान विभाग\nमॉन्सून हंगामात देशात ९१ टक्के पाऊस : हवामान विभाग\nबुधवार, 3 ऑक्टोबर 2018\nपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात (१ जून ते ३० सप्टेंबर) देशात सरासरी ८०४ मिलिमीटर म्हणजेच ९१ टक्के पाऊस पडला आहे, तर महाराष्ट्रात या चार महिन्यांत ९२५.८ मिलिमीटर (९२ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. मराठवाडा विभागात पावसाने सर्वाधिक ओढ दिली असून, मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भात सर्वसाधारण पाऊस झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले अाहे. मात्र, जिल्हानिहाय पावसाचा विचार करता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांत यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे.\nपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात (१ जून ते ३० सप्टेंबर) देशात सरासरी ८०४ मिलिमीटर म्हणजेच ९१ टक्के पाऊस पडला आहे, तर महाराष्ट्रात या चार महिन्यांत ९२५.८ मिलिमीटर (९२ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. मराठवाडा विभागात पावसाने सर्वाधिक ओढ दिली असून, मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भात सर्वसाधारण पाऊस झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले अाहे. मात्र, जिल्हानिहाय पावसाचा विचार करता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांत यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे.\nदेशभरातील पावसाचे वितरण पाहता ईशान्य भारतात माॅन्सूनने मोठी ओढ दिली असून, तेथे ७६ टक्के पाऊस पडला आहे. ईशान्य भारताचा भाग हा मोठे पूर येणारा भाग म्हणून ओळखला जातो. मात्र, यंदाच्या हंगामात पावसाचे हे स्वरूप दिसले नाही. १९०१ ते २०१७ या कालावधीतील मॉन्सूनचा विचार करता ईशान्य भारतात अशा प्रकारे पावसाने ओढ देण्याचे प्रमाण कमी आहे.\nयापूर्वी १९९२, २००५, २००९ आणि २०१३ मध्ये या भागात २० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला होता, तर वायव्य भारत (९८ टक्के), मध्य भारत (९३ टक्के), दक्षिण भारतातील (९८ टक्के) राज्यांमध्ये मोसमी पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे. यंदाच्या मॉन्सून हंगामात देशामध्ये ९७ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. मात्र, प्रत्येक्षात देशात ९१ टक्के पाऊस पडला आहे, तर ईशान्य भारत वगळता इतर विभागातील पावसाच्या शक्यतेचा अंदाज अगदी बरोबर आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.\nदिवसागणिक बदलली हंगामाची वैशिष्ट्ये\n२०१८ च्या माॅन्सून हंगामाची वैशिष्ट्यांमध्ये दिवसागणिक बदल दिसून आले. केरळमध्ये आलेला पूर, बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणावर तयार झालेली कमी दाबाची क्षेत्र, त्यांची पश्‍चिमेकडे झालेली वाटचाल ही याची काही उदाहरणे आहेत. चार महिन्यांच्या काळात बंगालच्या उपसागरात एकूण १० कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. त्याचे एका चक्रीवादळ, १ कमी तीव्रतेचे वादळ (डीप डीप्रेशन) आणि ४ तीव्र कमी दाब क्षेत्रांमध्ये (डीप्रेशन) मध्ये रूपांतर झाले. प्रशांत महासागरात तयार होणाऱ्या अल- निनो स्थितीचा यंदाच्या मॉन्सून हंगामावर कोणताही परिणाम झाला नाही.\nदेशात खरीप लागवड क्षेत्र, धरणांची पाणीपातळी वाढली\nमॉन्सूनच्या हंगामात पडणारा पाऊस कृषी आणि इतर संलग्न विभागावर प्रभाव पाडतो; तसेच देशभरातील धरणांच्या पाणीपातळीवरही परिणाम होतो. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गतवर्षी (२०१७) विक्रमी क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड झाली होती. मात्र, यंदा गतवर्षीच्या तुलनेत लागवड क्षेत्रात २.६ टक्के वाढ झाली आहे. जमिनीत चांगली आर्द्रता असल्याने उत्तर भारतात रब्बी हंगामात चांगली लागवड होईल. केंद्रीय पाणी आयोगाच्या अहवालानुसार देशातील धरणांची पाणीपातळी मागील दहा वर्षांच्या तुलनेत यंदा ५ टक्के अधिक, तर गतवर्षीच्या तुलनेत १७ टक्के अधिक असल्याचेही हवामान विभागाने नमूद केले आहे.\nराज्यातील १३ जिल्ह्यांत अपुरा पाऊस\nहवामान विभागाकडील नोंदीनुसार राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलने��� अपुरा पाऊस (८० टक्क्यांपेक्षा कमी) पडला आहे. यात मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नगर, सोलापूर, सांगली, तर पश्‍चिम विदर्भातील बुलडाणा या जिल्ह्यांत पावसाने ओढ दिली आहे. सोलापूर जिल्ह्यात पावसाने मोठी दडी मारली असून, तेथे हंगामातील सरासरीच्या तुलनेत अवघा ५९ टक्के पाऊस पडला आहे, तर पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ११६ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.\nमाॅन्सून अंदाज एक दृष्टिक्षेप\nमॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) देशातील मुख्य चार विभागातील पावसाचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला होता. यात आठ टक्के कमी अधिक तफावत गृहीत धरण्यात आली होती. यंदाच्या हंगामातील अंदाज आणि\nप्रत्यक्ष पडेलेला पाऊस (टक्केवारीमध्ये)\nविभाग अंदाज प्रत्यक्ष पाऊस तफावत\nवायव्य १०० ९८ -२\nमध्य ९९ ९३ -६\nदक्षिण ९५ ९८ +३\nपूर्व-ईशान्य ९३ ७६ -१७\nभारत ९७ ९१ -६\nमाॅन्सून हंगामात (१ जून ते ३० सप्टेंबर) हवामान विभागनिहाय पडलेला पाऊस (स्रोत - हवामान विभाग)\nविभाग सरासरी पाऊस पडलेला पाऊस टक्केवारी\nकोकण २९१४.७ २८८३.४ ९९\nमध्य महाराष्ट्र ७२९.३ ६६५.४ ९१\nमराठवाडा ६८२.९ ५३४.६ ७८\nविदर्भ ९५४.६ ८७५.४ ९२\nमहाराष्ट्र १००७.३ ९२५.८ ९२\nराज्यातील जिल्हानिहाय पावसाची स्थिती (स्रोत - हवामान विभाग)\nजिल्हा सरासरी पाऊस पडलेला पाऊस टक्केवारी\nपालघर २४२०.२ २३९०.१ ९९\nरायगड ३११७.७ ३०७८.५ ९९\nरत्नागिरी ३२६१.५ ३३१०.६ १०२\nसिंधुदुर्ग ३०२१.८ ३०५६.२ १०१\nठाणे २४३४.१ २५४२.१ १०४\nनगर ४३७.६ ३३९.९ ७८\nधुळे ५२३.५ ४११.३ ७९\nजळगाव ६४१.८ ५१२.२ ८०\nकोल्हापूर १७३७.६ १७३१.९ १००\nनंदुरबार ८२८.४ ५६३.७ ६८\nनाशिक ९१२.२ ९०८.३ १००\nपुणे ८६१.० ९९८.१ ११६\nसांगली ५०८.१ ३५४.५ ७०\nसातारा ७२३.८ ७६३.९ १०६\nसोलापूर ४७४.२ २७९.४ ५९\nऔरंगाबाद ५९४.२ ४०८.० ६९\nबीड ५६९.४ ३८३.३ ६७\nहिंगोली ८४९.१ ६९८.६ ८२\nजालना ६०६.४ ४२८.८ ७१\nलातूर ७५२.५ ५२९.२ ७०\nउस्मानाबाद ६२३.४ ४७८.८ ७७\nनांदेड ८१६.४ ८२२.६ १०१\nपरभणी ७५७.२ ५९२.१ ७८\nअकोला ७०२.३ ७०३.९ १००\nअमरावती ७८६.६ ६३३.८ ८१\nभंडारा ११३७.२ १०२०.७ ९०\nबुलडाणा ६४६.६ ४७१.९ ७३\nचंद्रपूर ११३१.८ १०८२.२ ९६\nगडचिरोली १३०३.० १२९४.८ ९९\nगोंदिया १२२८.८ ११२१.९ ९१\nनागपूर ९२३.६ ९७५.२ १०६\nवर्धा ८८०.३ ७२५.२ ८२\nवाशीम ८२५.६ ८०४.४ ९७\nयवतमाळ ८५५.० ७१५.८ ८४\nपुणे मॉन्सून पाऊस महाराष्ट्र कोकण विदर्भ हवा��ान ईशान्य भारत भारत माॅन्सून खरीप धरण पाणी मंत्रालय रब्बी हंगाम बीड उस्मानाबाद तूर नगर सोलापूर पालघर रायगड सिंधुदुर्ग वाशीम यवतमाळ\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...\nखरीप, केळी पीकविम्याच्या परताव्यापासून...जळगाव : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत...\nखोजेवाडीत लोकसहभागातून जनावरांची छावणीनगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने...\nजमीन सुपीकता, नियोजनातून साधली शेतीमांजरी (जि. पुणे) येथील माधव आणि सचिन हरिलाल घुले...\nमोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या...सांगली ः दूध इकून दौन पैकं मिळत्याती म्हणून...\nमंगेशी झाली वंचितांची मायउपेक्षितांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून...\nगेल्या वर्षीच्या अवकाळीपोटी साठ लाखांची...मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यात...\nउत्तर प्रदेश, हरियाना, पंजाबप्रमाणे...पुणे : जागतिक साखरेचे बाजार आणि खप विचारात घेता...\nपूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामानपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण...\nकांदा दरप्रश्नी पंतप्रधानांना साकडेनाशिक : कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित...\nखानदेशात चाराटंचाईने जनावरांची होरपळ...जळगाव : जिल्ह्यात रोज लागणाऱ्या चाऱ्यासंबंधी...\nअडत्याकडून ‘टीडीएस’ कपातीची बाजार...धुळे : शेतकऱ्यांकडून शेतमाल विक्रीनंतर...\nअमरावती विभागात महिन्यात हजारवर शेतकरी...अकोलाः सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि या वर्षी...\n‘शेतकऱ्यांच्या प्रश्नी आमदार-...परभणी : उसाला एफआरपीनुसार दर देण्यात यावा,...\nऊसरसात शर्कराकंदाचे मिश्रण शक्यपुणे : राज्��ातील साखर कारखान्यांचा घटलेला गाळप...\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-rabbi-season-may-become-trouble-pune-maharashtra-12727", "date_download": "2018-12-16T04:37:40Z", "digest": "sha1:6F632IRXWS4T4XHD3XPWDVCTJOGXDNHL", "length": 16115, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, rabbi season may become in trouble, pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे जिल्ह्यात पावसाअभावी रब्बी अडचणीत येण्याची शक्यता\nपुणे जिल्ह्यात पावसाअभावी रब्बी अडचणीत येण्याची शक्यता\nरविवार, 7 ऑक्टोबर 2018\nगेल्या चार महिन्यांत पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे ऊस पीके वाळत चालली आहेत. परतीच्या पावसाची अपेक्षा असून अजून तरी तो बरसलेला नाही. त्यामुळे रब्बी हंगामात पेरण्या होतील की नाही, याची शाश्वती कमीच आहे. - विराज निगडे, शेतकरी, गोळुचे, ता. पुरंदर, जि. पुणे.\nपुणे ः पावसाचे चार महिने संपले तरीही जिल्ह्यातील बहुतांशी ठिकाणी पाऊस झालेला नाही. त्यातच अनेक वेळा पडलेल्या पावसाचा खंडाचा परिणाम खरीप पिकांवर झाला आहे. पावसाची स्थिती बघता रब्बी हंगाम अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्व भागातील शिरूर, पुरंदर, इंदापूर, बारामती, खेड, दौंड या तालुक्यांतील अनेक भागात रब्बी पेरण्या होण्याची शक्यता नसल्याचे चित्र आहे.\nपुणे जिल्हात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत ८१९.७ मिलिमीटर म्हणजेच ९६ टक्के पाऊस पडला आहे. खरीप हंगामातील सरासरी दो�� लाख ३० हजार ८३० हेक्टर क्षेत्रापैकी एक लाख ६२ हजार ३७० हेक्टरवर म्हणजेच ७० टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याची नोंद कृषी विभागाकडे झाली.\nमात्र, जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यात पावसाच्या कालावधीत चांगलाच खंड पडला असून कमी कालावधीत अधिक पाऊस पडल्याचे चित्र होते. त्याचा परिणाम खरीप हंगामातील पिकांवर झाला आहे. चार महिन्यात झालेला बहुतांशी पाऊस हा पश्चिमेकडील भोर, वेल्हा, मावळ,मुळशी, जुन्नर, आंबेगाव, खेड या तालुक्यात झाला आहे. पूर्व पट्यातील खेड, हवेलीचा पूर्व भाग, शिरूर, दौंड, पुरंदर, बारामती, इंदापूर या तालुक्यात पावसाने अनेकवेळा हुलकावणी दिली.\nअनेक ठिकाणी पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून पीक उत्पादनात ४० टक्क्यांहून अधिक घट येण्याची शक्यता कृषी विभागाच्या सुत्रांनी वर्तविली आहे. जिल्ह्यात भात पीक निसवण्याच्या अवस्थेत असून अनेक ठिकाणी करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यातच पावसाचा खंडामुळे उत्पादनात २५ ते ३० टक्क्यांपर्यंत घट येण्याची शक्यता आहे.\nखरिपात पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप पिकांसह, उसावर हुमणीचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत. रब्बी हंगामासाठी पुरेसे पाणी नसल्याने ज्वारी, हरभरा, गहू यासारख्या पिकांची पेरणी करणेही अवघड झाले आहे, असे मुखई (ता. शिरुर) येथील शेतकरी नवनाथ गरूड यांनी सांगितले.\nपाऊस रब्बी हंगाम पुणे खरीप शिरूर इंदापूर खेड कृषी विभाग भात पीक हुमणी गहू\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nकेळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे ��ब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...\nरताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...\nमराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...\nतुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...\nटँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...\nदिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...\nसातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...\nनाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/writer-dr-gangadhar-pantawane-passed-away-aurangabad-105609", "date_download": "2018-12-16T03:48:07Z", "digest": "sha1:RDM3EFCOEWJTODJYUVJOZL7ZRS5YDDTN", "length": 14340, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "writer dr. gangadhar pantawane passed away in Aurangabad ज्येष्ठ विचारवंत, लेखक डॉ. गंगाधर पानतावणे यांचे निधन | eSakal", "raw_content": "\nज्येष्ठ विचारवंत, लेखक डॉ. गंगाधर पानतावणे यांचे निधन\nमंगळवार, 27 मार्च 2018\nगंगाधर विठोबाजी पानतावणे हे मूळचे विदर्भातले. 28 जून 1937 साली नागपूर येथे त्यांचा जन्म झाला. डी.सी. मिशन स्कूल येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. तर नवयुग विद्यालय आणि पटवर्धन हायस्कूल नागपूर येथे माध्यमिक शिक्षण झाले. 1956 साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नागपूर महाविद्यालयातून त्यांनी बी. ए. आणि एम. ए. ची पदवी मिळवली. मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी पी. एच. डी. ची पदवीही मिळवली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं.\nऔरंगाबाद : एक विचारवंत लेखक, दलित साहित्याचे अभ्यासक, संपादक आणि पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर विठोबाजी पानतावणे यांचे आज (मंगळवारी) निधन झाले. वयाच्या 80 व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजाराशी झूंज देत होते. अखेर मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली.\nडॉ. गंगाधर पानतावणे यांनी 2009 साली अमेरिकेतील सॅन होजे येथे झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. दलित साहित्याचा त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यामुळे त्यांनी केलेले बरेचसे लेखन हे दलित साहित्याच्या अनुषंगाने असेच आहे. त्यापैकी `धम्मचर्चा` `मूल्यवेध` , मुकनायक, विदोहाचे पाणी पेटले आहे, वादळाचे वंशज, दलित वैचारिक वाड्गमय, किल्ले पन्हाळा ते किल्ले् विशाळगड, साहित्य, प्रकृती आणि प्रवृत्ती, साहित्य शोध आणि संवाद हे सर्व ग्रंथ वैचारिक आणि समीक्षात्मक असे आहे.\nअस्तितादर्श` या नियतकालिकाच्या संपादकपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारीही त्यांनी घेतली होती. तसेच दलित आत्मकथा, दलित साहित्य, चर्चा आणि चिंतन, लोकरंग, स्त्री आत्मकथन, महारांचा सांस्कृतिक इतिहास हे त्यांनी संपादन केलेले काही ग्रंथ. चळवळीला वैचारिक अधिष्ठान देणारे नियतकालिका म्हणून अस्मितादर्शकडे पाहिले जाते.\nगंगाधर विठोबाजी पानतावणे हे मूळचे विदर्भातले. 28 जून 1937 साली नागपूर येथे त्यांचा जन्म झाला. डी.सी. मिशन स्कूल येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. तर नवयुग विद्यालय आणि पटवर्धन हायस्कूल नागपूर येथे माध्यमिक शिक्षण झाले. 1956 साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नागपूर महाविद्यालयातून त्यांनी बी. ए. आणि एम. ए. ची पदवी मिळवली. मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी पी. एच. डी. ची पदवीही मिळवली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं.\nयू-ट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थी स्वावलंबी\nपुणे : शिक्षणाबरोबरच कलेची आवड जोपासत महिन्यातील 10 ते 12 दिवस काम करून शहरातील दोन तरुण \"यू-ट्यूब'च्या माध्यमातून 15 ते 20 हजार रुपये कमावत...\nआपण एखादा साधासुधा समज हेच सत्य मानतो. इतकंच नव्हे, तर अनेकदा हा आपला साधा समज हे सत्य नाहीच, तर एक आभास असं कोणी सिद्ध करून दाखवलं, तर आपल्याला त्या...\nप्रवास एका ध्यासाचा (सतीश व्यास)\n\"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला मिळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला...\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nदोनशे रूपयांसाठी गमावला जीव; फ्लेक्सबॅनर काढताना मृत्यू\nउल्हासनगर : वडिलांना हातभार लागावा म्हणून बारावीपर्यंत शिक्षण घेऊन मिळेल ते काम करणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणाचा शाळेचा फ्लॅक्सबॅनर काढताना...\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://gangadharmute.com/margmazawegla?order=title&sort=asc", "date_download": "2018-12-16T04:57:03Z", "digest": "sha1:LC3HH7FVKU22654MFUWMQETEDTOVIT3R", "length": 8418, "nlines": 112, "source_domain": "gangadharmute.com", "title": " मार्ग माझा वेगळा | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / माझी वाङ्मयशेती / मार्ग माझा वेगळा\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n'लुच्चे दिन' आले : नागपुरी तडका 1,022 29-05-2015\nअभिमानाने बोल : जय विदर्भ\nअस्थी कृषीवलांच्या 885 11-06-2014\nआता काही देणे घेणे उरले नाही 1,016 12-07-2011\nआयुष्य कडेवर घेतो 2,035 29-07-2011\nआयुष्याची दोरी 1,156 15-07-2011\nउद्दिष्ट, चोरी आणि आयुष्य ......\nखट्याळ रसातली आध्यात्मिक गझल 721 06-07-2016\nगवसला एक पाहुणा 1,066 15-07-2011\nगोवंशाला अभय द्या : नागपुरी तडका 792 03-02-2015\nचिडवितो गोपिकांना 1,001 15-07-2011\nचुलीमध्ये घाल 791 22-09-2015\nझाडावर पाखरू बसलं : लावणी 965 28-08-2016\nहृदय तोड दे - दगा जर दिला\nगीत - गंगाधर मुटे\nगायक - प्रमोद दे���,मुंबई\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/mr-shekh-help-intelligent-students-his-daughters-bday-125646", "date_download": "2018-12-16T04:48:16Z", "digest": "sha1:MCVKUWJT7DYM3ZWO2L6UVC2WLMPOOODE", "length": 13785, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "mr shekh help intelligent students on his daughters bday मुलीच्या वाढदिवशी गुणवंत विद्यार्थ्यांना मदत | eSakal", "raw_content": "\nमुलीच्या वाढदिवशी गुणवंत विद्यार्थ्यांना मदत\nशनिवार, 23 जून 2018\nनिफाड : \"तुझ्या कृपेने रे होतील, फुले पत्थराची...' ही परमेश्वराची आळवणी तेव्हाच सार्थ ठरते जेव्हा या काव्यपंक्तीला साजेल असे व्यक्तीमत्व आजुबाजुला दिसतात. अगदी असाच अनुभव रयत शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कुल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या सेवक व विद्यार्थ्यांना आज आला.\nनिफाड : \"तुझ्या कृपेने रे होतील, फुले पत्थराची...' ही परमेश्वराची आळवणी तेव्हाच सार्थ ठरते जेव्हा या काव्यपंक्तीला साजेल असे व्यक्तीमत्व आजुबाजुला दिसतात. अगदी असाच अनुभव रयत शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कुल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या सेवक व विद्यार्थ्यांना आज आला.\nरुई येथील भूमीपुत्र मा.डॉ. बिलाल सांडुभाई शेख यांच्या शाळा सदिच्छा भेट व देणगीच्या कार्यक्रमात हा एक चांगला अनुभव विद्यार्थी व शिक्षक वर्गाला घेता आला. आपल्या कन्येच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डॉ.शेख दाम्पत्याने विद्यालयातील अकरावी सायन्सच्या वर्गात शिकणारी वैष्णवी ठोंबरे या विद्यार्थीनीस रुपये 5 हजारांचा चेक प्रदान केला. तसेच या गरीब व होतकरु विद्यार्थिनीस दत्तक घेण्याचा मानस व्यक्त केला व उच्च शिक्षणाचा खर्च करण्याची इच्छा व्यक्त केली.\nआज समाजातील माणुसकी दिवसागणीक कमी होत असताना, डॉ.बिलाल यांच्यासारखे व्यक्ती समोर आले म्हणजे माणुसकीवरचा विश्वास दृढ होण्यास बळ मिळते.\nडॉ.शेख यांचे विद्यालयावर खूप प्रेम आहे. प्रतिवर्षी कर्मवीर जयंतीप्रसंगी ते विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना वेगवे���ळ्या बक्षिसांच्या रुपाने प्रोत्साहन देत असतात. या कार्यक्रम प्रसंगी आपल्या कमाईतील काही वाटा समाजाचे ऋण फेडण्यासाठीच वापरला पाहीजे,\"कितीही संपत्ती जमवून ठेवली,आणि माणूसकी ही संपत्तीच जर जपली नाही तर आपल्या पैशाला काहीही किंमत नसते, हा बहुमोल संदेश डॉ.बिलाल सरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.\nयाप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक प्रदीप लोणारी होते. लोणारी सरांच्या हस्ते मा, डॉ.शेख यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचलन घनश्याम मोरे यांनी केले. आभार तेलोरे यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी धोंडगे, वसावे, पाडवी, डगळे, हिंगे, गायकवाड, पोटे, जाधव, शिंदे, गवळी यांनी प्रयत्न केले.\nदेशातली सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा आज\nपुणे - रंग, रेषा, आकारांच्या माध्यमातून सलग तीन पिढ्यांच्या कल्पनाशक्तीचे इंद्रधनू खुलवत त्यांना व्यक्त होण्याची संधी देणारी \"सकाळ चित्रकला...\n\"स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला राष्ट्रपतींची भेट\nकेवडिया (गुजरात)- देशाचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील...\nवेगळ्या मुलांना जपताना... (श्रुती पानसे)\nमुलं अनेकदा वेगळी असतात, वेगळी वागतात. त्याचा ताण आई-बाबा घेतात आणि तो पुन्हा वागण्यात दिसायला लागतो. अशा प्रकारे आई-बाबा जेवढा जास्त ताण घेतात,...\nप्रवास एका ध्यासाचा (सतीश व्यास)\n\"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला मिळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला...\n\"संगीताताई, तुम्हाला मुंबईला यावं लागेल. स्थितीच अशी उद्‌भवली आहे, की तुम्ही आल्याखेरीज तिचं निवारण नाही होणार. तुम्ही आल्यानं आमच्या घरातले बरेच...\nगोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमध्ये बिबट, अस्वलाचा मृत्यू\nनागपूर : गोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमधील बिबट्याच्या छातीत झालेल्या जखमेमुळे हृदय आणि श्‍वसनक्रिया बंद पडल्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनानंतर उघडकीस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/683?page=1", "date_download": "2018-12-16T04:38:55Z", "digest": "sha1:A6PUWJEY2CAK752QDJFZB5U3KKRWC4WW", "length": 12324, "nlines": 161, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अचाट : शब्दखूण | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अचाट\nहा चित्रपट अमिताबच्चन आणि शशीकपूर यांच्या बालपणापासून सुरू होत नाही. पहिल्याच सीनमध्ये ते थेट मोठेच्यामोठे आणि कामाला लागलेले दिसतात. खरंतर चित्रपटातली सगळी परिस्थिती 'निरुपा इन व्हाईट सारी'ला इतकी अनुकूल आहे की, तिची उणीव फार जाणवली. तर ते असो.\nभारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खालसा करायचे राहून गेलेल्या एका संस्थानातील ही कथा आहे. सदाशिव अमरापूरकर तेथील राजा असतो. त्याचा रथ, ड्रेस आणि हेअरस्टाईल पाहून जे कोण त्याच्याशी वाटाघाटीला आले असतील ते बहुधा \"नॉट वर्थ इट\" शेरा मारून तेथून निघून गेले असतील. हा राजा जनतेवर कसलेही मोटिव्ह नसलेले अन्याय करत असतो. त्यात तो तेथे भारताचा झेंडा लावू देत नसतो. एका अन्यायानंतर तेथील जनता - म्हणजे ए के हनगल- खुदाकडे कोणीतरी पाठवण्याची विनंती करते.\nउज्जैन नामे एक आटपाट नगर असतं. तिथे एक राजा(प्राण) असतो. तो विसरभोळा असतो. तरी तो राज्य मस्त चालवत असतो. त्याला एक राणी(बिंदू) असते. ती दुसरी असते. पहिली राणी देवाघरी गेलेली असते. तिची मुलगी मोठी होऊन जयाप्रदा झालेली असते. दुसर्‍या राणीला एक भाचा असतो. तो का कोण जाणे, पण आत्येकडे/मावशीकडेच राहत असतो. तिथे त्याचे संगोपन व्यवस्थित झाल्याने तो गुटगुटीत अमजद खान झालेला असतो.\nचित्रपट विषयक नियम (व पोटनियम) - भाग दुसरा\nकाही चित्रपटविषयक नियम - भाग १ लिहायच्या वेळेस आम्हाला खरे म्हणजे आणखी नियम जाणवतील/सुचतील असे वाटले नव्हते (जरी आम्ही आणखी लिहू असे आश्वासन लेखाच्या शेवटी दिले असले तरी). नाहीतर मॉन्स्टर मूव्हीज च्या पहिल्या भागाच्या शेवटी ती मोठी मगर, डायनोसोर, अजगर वगैरे मारल्यावर जगातले सर्व मॉन्स्टर्स संपले असे गृहीत धरून सगळे लोक काहीतरी स्मार्ट डॉयलॉग्ज मारून तेथून निघू��� गेल्यावर मग तेथे पुन्हा एखादे अंडे फुटताना किंवा काहीतरी वळवळताना दिसते, तसे आम्ही पहिल्या नियमांच्या शेवटी काहीतरी सिम्बॉलिक ठेवले असते. निदान एखादी हलती स्माईली. पण असो.\nRead more about चित्रपट विषयक नियम (व पोटनियम) - भाग दुसरा\nपरदेस - अनकट व्हर्जन\nभारत व अमेरिका या दोन्ही संस्कृतींमधल्या फरकांची ही कहाणी आहे. अमरिश पुरी ३५ वर्षे अमेरिकेत राहून भारतात येतो व आपल्या अमेरिकन मुलासाठी भारतीय सून पसंत करतो. मग त्यातून होणार्‍या संघर्षाची, किंवा खरे म्हणजे घातलेल्या अनावश्यक घोळाची ही कथा आहे. ३५ वर्षे अमेरिकेत राहून अमरिश पुरीला दोन्ही संस्कृतींची किती चांगली समज आहे हे स्टार्टलाच कळते. आपल्या बरोबर आलेल्या इतर अमेरिकन टुरिस्टांना \"In America, love is give-and-take. But in India loving is only giving, giving, giving\" असे तो सांगतो.\nRead more about परदेस - अनकट व्हर्जन\n'कातिलों के कातिल' हे अ नि अ सिनेम्यांच्या इतिहासातले एक गौरवशाली पान आहे. अशा सिनेम्याची निर्मिती केल्याबद्दल हिंगोरानी बंधूंना दंडवत घालून हे पुराण पुढे सुरू करते.\nप्रदीप कुमार आणि निरुपा रॉय हे एक सद्गुणी, श्रीमंत, दोन मुले असलेले जोडपे. त्यांच्याकडे एक रथ असतो. रथामुळेच सिनेमा घडतो म्हणजे रथाची किंमत आकारमानाच्या व्यस्त प्रमाणात असणे ओघाने आलेच. छोट्या पाटाइतका परीघ असलेला आणि घरी बसवायच्या गणपतीच्या मूर्तीएवढ्या उंचीचा रथ 'करोडों का' असतो.\nRead more about कातिलों के कातिल\nराजेश खन्ना याच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली असताना त्याने हा सिनेमा केल्यासारखे वाटते.\nअचाट आणि अतर्क्य गाणी\nअ आणि अ गाण्यांसाठी हा बाफ. इथे गाण्याबद्दल सांगताना शक्यतो चित्रफितीचा दुवा द्या आणि दुवा घ्या.\nRead more about अचाट आणि अतर्क्य गाणी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/", "date_download": "2018-12-16T04:17:02Z", "digest": "sha1:J6OSPLDAMD65NDS36OKVFNW7PFPINRRZ", "length": 13602, "nlines": 157, "source_domain": "bytesofindia.com", "title": "Bytes of India - Press Release Network", "raw_content": "\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nरत्नागिरी : ‘जग झपाट्याने बदलत आहे. चौथी औद्योगिक क्रांती होत आहे. २० वर्षांनंतर ५० टक्के नोकऱ्या इंटरनेटवर आधारित असतील. ऑफिस ही संकल्पना ...\nरत्नागिरी : ‘रत्नागिरी शहर तर सुंदर आहेच; पण रत्नागिरीला लाभलेल्या समुद्राचे अंतरंगही अतिशय सुंदर आहेत. या पाण्याखालचे विश्व अत्यंत अद्भुत आहे ...\nप्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो. - विनोबा भावे\nवैविध्यपूर्ण सदरं आणि लेख\nदेस-परदेस : बहुसांस्कृतिक चित्रे आणि शिल्पांचे प्रदर्शन\nमुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, ब्रिटिश म्युझियम, नवी दिल्लीचे नॅशनल म्युझियम इत्यादींच्या सहकार्यातून आणि गेट्टी फाउंडेशन ...\nअर्धसत्य : व्यवस्थेचा प्रभावी आणि सशक्त क्रॉस-सेक्शन रवींद्रनाथ आणि पुलं नंदीबैल, बकरा आणि गाय समानार्थी शब्दांचा बृहद्ग्रंथ : अमरकोश हमसफर मेरे हमसफर.... आदर्श गुरू आणि वारसा जपणारे शिष्य\nचालुक्यांची राजधानी - बदामी\nएके काळी दक्षिण भारतात वैभवाच्या शिखरावर असलेल्या चालुक्य राजांची बदामी ही राजधानी. ‘करू या देशाटन’ सदरात आज सैर करू या त्याच ठिकाणाची ...\nटायगर नेस्ट मॉनेस्ट्री : आनंददायी भूतानचा विस्मयकारक ठेवा\nचिपळूणच्या धीरज वाटेकर यांनी भूतान पर्यावरण अभ्यास दौऱ्यांतर्गत भूतानमधील ‘टायगर नेस्ट मॉनेस्ट्री’ हा ट्रेक नुकताच यशस्वीरीत्या पूर्ण केला ...\nइंग्रजी साहित्यिक अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर\nइंग्रजी साहित्यातील नामवंत लेखक म्हणून गणले जाणारे प्रसिद्ध लेखक अमिताव घोष यांना साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा ज्ञानपीठ ...\nऋतुजा आणि राधिकाला करायचे आहे देशाचे प्रतिनिधित्व धुंद-स्वच्छंद बाळ्या उत्कृष्ट फुटबॉलपटू घडवणारा परेश... एव्हरेस्टवीर मनीषा जिराफवेडा तुषार... स्वर आणि सर्कस या दोन्हींवर हुकमत असलेले प्रो. विष्णुपंत छत्रे\nनम्रता म्हणजे ज्ञानारंभ. जिथे नम्रता नाही, तिथे खरे ज्ञान असणे शक्य नाही. - साने गुरुजी\nमहाभारतात श्रीकृष्णाने शिष्य अर्जुनाला काही समजुतीच्या गोष्टी सांगितल्या, त्याच्या प्रश्नांचे निरसन केले ते भगवद्गीतेतून आपल्या समोर ...\nआत्मदीपो भव आनंदवनाचा विकास ओबेसिटी मंत्रा एन to पी : नोटबुक टू प्रिस्क्रिप्शन समानार्थी शब्दांचा बृहद्ग्रंथ : अमरकोश हेल्थ सिक्रेट्स - रहस्य आरोग्याचे\nकल्याण येथे कोकण इतिहास परिषदेचे आयोजन\nकल्याण : कोकण इतिहास परिषद व जीवनदीप कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने १२ व १३ जानेवारी २��१९ या दोन दिवशी कोकण इतिहास परिषदेचे नववे राष्ट्रीय ...\nभैयासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी पुणे शहरात स्वच्छ भारत अभियान सुधीर फडके, गदिमा आणि पुलंच्या आठवणींना उजाळा रंगूनवाला इन्स्टिट्यूटच्या ग्रंथालय कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद सोलापूर सोशल फाउंडेशनतर्फे मेळाव्याचे आयोजन\n'इरानियन' किंवा 'पर्शियन' सिनेमानं अगदी सुरुवातीपासूनच सिनेमात नाविन्याची कास धरली होती. परंतु दुर्दैवानं उर्वरित जगात मानाचा ठरलेला ...\n‘सवाई गंधर्व : एक अनुभूती’ नव्या गायकांच्या गाण्यांचा ‘पेहली गूंज’ आल्बम सादर सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला बहारदार सुरुवात पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १० ते १७ जानेवारीदरम्यान ‘स्वरसाधक’ दिनदर्शिकेचे ‘सवाई’मध्ये प्रकाशन\nरत्नागिरी : रत्नागिरीतील अवेकनिंग चॅरिटेबल ट्रस्टच्या गोविंद व वत्सला रेगे हस्तकला केंद्रात आकाशकंदील, शोभेच्या वस्तू, पणत्या, तोरणे, ...\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’ वस्तुवापराचं वर्तुळ ‘पूर्ण’ करणारी संस्था ‘मधुर भावा’ने सेवा करणारा वृद्धाश्रम दाते आणि गरजूंना जोडणारा ई-सेतू अध्ययन अक्षम मुलांच्या क्षमता वाढविणारी संस्था\nMy District - माझा जिल्हा\nपं. उल्हास कशाळकर यांचे गायन\nपुणे स्त्री आरोग्य संघटनेची वार्षिक परिषद उत्साहात\nपुणे जिल्‍हा परिषदेतर्फे ‘फोक्‍सवॅगन’चा सन्‍मान\nपुणे शहरात स्वच्छ भारत अभियान\nअगरवाल क्लब चॅरिटेबल ट्रस्टतर्फे प्लास्टिक सर्जरी शिबिर\nसोलापूर सोशल फाउंडेशनतर्फे मेळाव्याचे आयोजन\nवैद्य पाटणकर दांपत्याची आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड\n‘नृत्यसंध्या’ कार्यक्रमाला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद\n‘टायटन’चा वस्त्रप्रावरणाच्या क्षेत्रात प्रवेश\nम्युच्युअल फंडातील गुंतवणूक ‘पेटीएम मनी’द्वारे शक्य\n‘लोकसहभागातून नद्या जलपर्णीमुक्त करणे शक्य’\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n‘सीएम चषक’स्पर्धेसाठी आतापर्यंत तब्बल ३३ लाख लोकांची नोंदणी\nइंग्रजी साहित्यिक अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbha24taas.com/?p=5286", "date_download": "2018-12-16T03:24:22Z", "digest": "sha1:EI2LJ4KAIW5O3DCID4JGJLTKFZVOWCFS", "length": 17473, "nlines": 118, "source_domain": "vidarbha24taas.com", "title": "गुलाबराव महाराजांच्या पालखीचे आळंदीला प्रस्थान: – विदर्भ २४ तास", "raw_content": "\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nअल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार, आरोपी गजाआड\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nगुलाबराव महाराजांच्या पालखीचे आळंदीला प्रस्थान:\nगुलाबराव महाराजांच्या पालखीचे आळंदीला प्रस्थान:\nआळंदी:- श्री संत गुलाबराव महाराज श्री क्षेत्र भक्तिधाम येथून श्री संत ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळा निम्मित श्री क्षेत्र आळंदी येथे श्री संत गुलाबराव महाराज याच्या पालखीने प्रस्थान केले.\n‌ प्रज्ञाचक्षु श्री संत गुलाबराव महाराज भक्तिधाम येथे श्री क्षेत्र आळंदी कडे पालखी प्रस्थान करिता दिडी सोहळा 26 तारखेला भक्तिधाम येथे सप्पन झाला दुपारी चार वाजताच्या सुमारास श्री संत गुलाबराव महाराज पालखी दिंडी सोहळा ज्ञानोबा तुकारामांच्या गजरात मृदंग टाळ व वारकराच्या हरिभजनात मार्गक्रमण करीत शहरातून निघाला असताना डोळ्याचे पारने फेडणारा पालखी दिंडी सोहळ्याची जाजोगागी शहरात स्वागत करण्यात आले\nया भक्ती सोहळ्यात मोठ्या संख्येने महाराजाचे भक्ताची लाक्षणिक उपस्थिती पाहायला मिळाली\n‌ शहरातून पालखी मार्गक्रमित करीत चांदुर बाजार येथे रात्रीचा मुक्काम माऊली भक्त रामेश्वर राऊत याच्या घरी करीत. सकाळी 8 सुमारास बसने प्रवास करीत पालखी अमरावती , मूर्तिजापूर, खामगाव, औरंगाबाद , देहू आळंदी असा पालखीचा प्रवास करीत आठ दिवसाचा प्रवास करीत गीताजयत्तीभक्तिधाम येथे पोचणार आहे पालखी सोहळ्यात भक्तिधाम चे अध्यक्ष मनोहर किरकट्टे, सचिव पंडित मोहोड, राजेंद्र मोहोड, दीपक कलमखेडे व सहित माऊली भक्त मोठया सख्यने उपस्थित होते\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र विदर्भ\nजनता दल (से.) ची विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू\nPost Views: 83 जनता दल (से.) ची विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू जि��्हाध्यक्षाची निवड होताच कार्यकर्ते लागले कामाला चांदूर रेल्वे: – (शहेजाद खान) जनता दल (से.) च्या जिल्हाध्यक्षपदाची माळ नुकतीच गौरव सव्वालाखे यांच्या गळ्यात पडली. जिल्हाध्यक्षपदाची निवड होताच जनता दल (से.) चे कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या रिंगणात जनता दलाने […]\nहॉकर्स व्यावसायिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nPost Views: 170 अमरावती, दि ९ जानेवारी अमरावती शहरातील तहसील कार्यालयासमोर व्यवसाय करत असलेल्या हॉकर्स व्यवसायिकावर पोलीस व महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभाग दररोज करत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आज शेकडो व्यावसायिकांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून हि कारवाई तात्काळ थांबवावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी याना दिले. महानगपालिकेच्या चुकीच्या धोरणामुळे, महापालिकेने कुठलेही हॉकर्स झोन […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nविल पावर फाउंडेशन ने घेतली प्रतिसाद ची दखल\nPost Views: 62 विल पावर फाउंडेशन ने घेतली प्रतिसाद ची दखल यवतमाळ रिपोटर कल्पक वाईकर — गेल्या दोन वर्षां पासून सामाजिक क्षेत्रात निस्वार्थी पाने काम करणाऱ्या प्रतिसाद फाउंडेशन च्या कार्याची दखल घेत आज अमरावती येथील विल पावर फाउंडेशनचे सदस्य यवतमाळत दाखल झाले आणि त्यांनी प्रतिसाद च्या सदस्यांच्या कामाचे तोंड भरून कौतुक केले आणि त्यांनी प्रतिसाद च्या सदस्यांच्या कामाचे तोंड भरून कौतुक केले हा स्नेह मिलनाचा […]\nप्रहार नगरसेवकाचे अनोखे आंदोलन; घंटागाडी चालवत आणला नगरपालिकेवर कचरा\nग्रामीण भागातील शेणाच्या ढिगाऱ्याची विल्लेवाट कधी लागणार\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nPosted on December 15, 2018 1:04 pm Author chhagan jadhao\tComments Off on आदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन पालकमंत्री पोटे यांनी दिली भेट मुख्यमंत्री घेणार आठ दिवसात शासकीय बैठक आमदार सुनील देशमुख यांनी सोडविले उपोषण अमरावती:- गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा स्पष्ट निर्वाळा चार महिन्यापूर���वी उच्च न्यायालयाने दिला विधानसभा व विधानपरिषदेत गोवारीचा प्रश्न मांडला गेला तरी अद्यापही न्यायालयाच्या निर्णयाचा शासकीय अध्यादेश काढला नसल्याने आदिवासी […]\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nPosted on December 14, 2018 2:40 am Author chhagan jadhao\tComments Off on जुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nBreaking News ई-पेपर महाराष्ट्र विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी अमरावती नुकताच बुलढाणा फिल्म सोसायटीतर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराचे थाटात वितरण झाले शिवाजी महाविद्यालय बुलढाणा येथे राज्यभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना फिल्म सोसायटी बुलढाणा तर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सोहळ्यात मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती या […]\nअडत्याला खरेदीदार होता येणार नाही \nगुलाबराव महाराजांच्या पालखीचे आळंदीला प्रस्थान:\nप्रहार नगरसेवकाचे अनोखे आंदोलन; घंटागाडी चालवत आणला नगरपालिकेवर कचरा\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5285306148836977295&title=Chimanrao%20te%20Gandhi%20Talk%20show%20on%20Sunday%20in%20Pune&SectionId=5174236906929653713&SectionName=%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8", "date_download": "2018-12-16T04:11:01Z", "digest": "sha1:XLM2TBCBPKTSPCNHUBF4MZXK5QEQ77M4", "length": 8396, "nlines": 123, "source_domain": "bytesofindia.com", "title": "पुणेकरांसमोर पुन्हा एकदा येणार ‘चिमण���ाव ते गांधी’", "raw_content": "\nपुणेकरांसमोर पुन्हा एकदा येणार ‘चिमणराव ते गांधी’\nपुणे : चतुरस्र अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा ‘चिमणराव ते गांधी’ टॉक शो पुन्हा एकदा पुणेकरांच्या भेटीला येत आहे. पुण्यातील हिंदू महिला सभा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या अनेकविध समाजोपयोगी प्रकल्पांना आर्थिक मदत करण्यासाठी या टॉक शोचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवारी, आठ डिसेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार असून, त्यासाठी देणगी प्रवेशिका असणार आहेत.\n‘चिमणराव ते गांधी’ या कार्यक्रमात दिलीप प्रभावळकरांच्या नाटके, चित्रपट, मालिका या माध्यमातील गाजलेल्या भूमिका प्रेक्षकांसमोर रेकॉर्डेड आणि लाईव्ह असे दोन्ही प्रकारात सादर करण्यात येणार आहेत. याबरोबरच नाटके, चित्रपट आणि मालिकांमधील आपल्या विविध भूमिकांबद्दल स्वत: दिलीप प्रभावळकर उपस्थितांशी संवाद साधतील. त्यांना स्वत:ला भावलेल्या काही व्यक्तिरेखांचे सादरीकरणदेखील ते या वेळी सादर करतील. त्यांच्या काही दुर्मिळ चित्रफितीदेखील या कार्यक्रमामध्ये दाखविण्यात येतील.\nया कार्यक्रमाच्या देणगी प्रवेशिकांमधून येणारी रक्कम ही हिंदू महिला सभेतर्फे करण्यात येत असलेल्या अनेक समाजोपयोगी कार्यक्रमांसाठी वापरण्यात येईल. ज्यामधून समाजातील अपंग, अनाथ, वृद्ध, अंध यांना मदत करण्यात येईल.\nस्थळ : बालगंधर्व रंगमंदिर,\nवेळ : शनिवार, ८ डिसेंबर, सायंकाळी ५ वाजता.\n(हिंदू महिला सभेच्या कार्यासंदर्भातील अन्य बातम्यांसाठी येथे क्लिक करा.)\nTags: पुणेदिलीप प्रभावळकरहिंदू महिला सभाचिमणराव ते गांधीअभिनयरंगभूमीबालगंधर्व रंगमंदिरPuneDilip PrabhavalkarHindu Mahila SabhaChimanrao te GandhiBOI\n‘माणसे हाच सकारात्मक ऊर्जेचा स्रोत’ हिंदू महिला सभेतर्फे शीतल चव्हाण यांना दुर्गा पुरस्कार प्रदान देश-विदेशांतील गणेशमूर्तींच्या दर्शनाची संधी पुण्यातील जागतिक भाषावारीत मराठीने केले नेतृत्व चौकटीबाहेरच्या कार्यक्रमाला ‘चौकट राजा’ची दाद\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n२२ प्रतिज्ञा अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन\nसुरांनी भारलेल्या वातावरणात ‘सवाई’ला सुरुवात\n���ोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/west-indies-sheldon-cottrell-bowls-bizarre-delivery-that-flies-straight-to-second-slip-watch-video/", "date_download": "2018-12-16T03:33:14Z", "digest": "sha1:NZ37GCWQ3INBK3MA7GU7CNJSO7FOJ6MT", "length": 8932, "nlines": 65, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पहा व्हिडीओ- या गोलंदाजाने टाकला जगातील सर्वात खराब चेंडू", "raw_content": "\nपहा व्हिडीओ- या गोलंदाजाने टाकला जगातील सर्वात खराब चेंडू\nपहा व्हिडीओ- या गोलंदाजाने टाकला जगातील सर्वात खराब चेंडू\nशनिवारी 28 जुलैला विंडिज विरुद्ध बांगलादेश यांच्यात तिसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात विंडिजच्या शेल्डन कॉटरेल या वेगवान गोलंदाजाने एक चेंडू इतका बाहेर टाकला की थेट दुसऱ्या स्लीपमध्ये उभ्या असणाऱ्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेने हा चेंडू गेला.\nझाले असे की या सामन्याच्या पहिल्या डावात बांगलादेशचा सलामीवीर फलंदाज अनमूल हक फलंदाजी करत असताना पहिल्याच षटकाचा पाचवा चेंडू शेल्डनच्या हातून निसटला. त्यामुळे उंच उडालेला चेंडू दुसऱ्या स्लीपमध्ये उभ्या असणाऱ्या क्षेत्ररक्षकाने उडी मारुन झेल पकडत आडवला.\nया कृतीनंतर शेल्डनने माफीही मागितली. मात्र हा चेंडू पाहून विंडिजच्याच खेळाडूंनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच आत्तापर्यंत टाकलेल्या खराब चेंडूपैकी हा चेंडू ठरला आहे. या सामन्यात शेल्डनने 9 षटके गोलंदाजी करताना 59 धावा देत 1 विकेट घेतली.\nशनिवारी झालेल्या या सामन्यात विंडिजकडून ख्रिस गेल, रोव्हन पॉवेल आणि शाय होपने अर्धशतके केली. परंतू त्यांना बांगलादेशने दिलेल्या 302 धावांच्या लक्षाचा पाठलाग करण्यात अपयश आले. विंडिजने 50 षटकात 6 बाद 283 धावा केल्या. त्यामुळे त्यांना 18 धावांनी पराभव पत्करावा लागला.\nबांगलादेशकडून या सामन्यात तमीम इक्बालने शतक तर महमुद्दलाहने अर्धशतक करत बांगलादेशला प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 301 धावांचा टप्पा गाठून दिला होता.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n��टीम इंडीयाच्या या गोलंदाजाने दिली अॅलिस्टर कूक बाद करण्याची आयडीया\n–पहिल्या कसोटी सामन्यात या संघाने जिंकली नाणेफेक, अशी आहे टीम इंडिया\n–‘हा’ कारनामा करण्याची धमक फक्त टीम इंडियातच आहे\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..\nISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://newyearwishesquotes.com/happy-new-year-wishes-messages-marathi/", "date_download": "2018-12-16T03:04:48Z", "digest": "sha1:JVN5IVV77RNVSDV2WRR7AIRTJTUZRGQ5", "length": 5759, "nlines": 53, "source_domain": "newyearwishesquotes.com", "title": "Happy New Year Wishes Messages in Marathi | NYWQ", "raw_content": "\nसुरू होणार नवीन वर्ष म्हणून. आम्ही त्रास वेळा, धडे शिकण्यासाठी मी चांगला वेळा, आमच्या memories.and राहिलो शकते इच्छा. नवीन वर्षाच्या शुभेच्छा.\nनवीन वर्ष संदेश जुन���या वर्षी एक नवीन एक मार्ग paves म्हणून, जवळच्या किंवा दूरच्या तुम्हाला माहीत आहे सर्व लोकांना बाहेर पोहोचण्याचा सर्वोत्तम मार्ग आहेत. मजकूर संदेश पाठवले जातात विशेषत: लोक – नवीन वर्षाच्या शुभेच्छा एसएमएस संदेश लहान किंवा खुसखुशीत असू शकते.\n नवीन वर्ष 2016 येणार आहे. माझ्या मोबाईल नेटवर्क नाही करण्यापूर्वी ठप्प मला तुम्हाला एक खूप नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्या.\nया वर्षी आपण अधिक काटेकोरपणे करा ठराव अनुसरण आणि आपण खरोखर आपल्या जीवनात इच्छा काय साध्य वचन देते.\nआम्हाला सर्व आणखी चांगल्या वर्षी 2016, आमच्या डोळे बंद वर्षी 2015. एक उबदार गुडबाय तो आमचे चुका आणि शेवटी क्षमा मागू आम्हाला दिले आहे की सर्वकाही देवाचे आभार मानतो सांगतो, इच्छा द्या.\nहे नवीन वर्ष आशा आणि आशावाद महासागर मध्ये एक नवीन उडी घेणे आणि आपल्या सर्व त्याविषयी ते दु: ख स्वत: ला मुक्त. 2016 पर्यंत करतोय.\nनशीब आपल्या हातात नाही पण निर्णय आपल्या हातात आहे. आपले निर्णय नशीब करू शकता पण नेहमी स्वत: ला विश्वास म्हणून नशीब आपला निर्णय करू शकत नाही. नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2016.\nवर्ष 2016 एक गंमत म्हणून, गुलाब म्हणून सुवासिक इंद्रधनुष्य म्हणून रंगीत, सुर्यप्रकाश तेजस्वी आणि आनंदी आणि आनंदी दिवस तुम्हांला सलाम सांगतात होऊ शकते.\nनवीन वर्ष 2016 आपण साजरा हशा आणि उत्साहाचे वातावरण भरले आहेत अद्भुत दिवस कारणे लोड देऊ शकतात.\nसुरू होणार नवीन वर्ष म्हणून. मी चांगला वेळा आमच्या आठवणी राहतात शकते इच्छा आणि आपल्याला संकटांना वेळा शिकू शकतो.\nया नवीन वर्ष फक्त तारीख आणि वेळ एक सामान्य बदल जात ऐवजी एक विशेष आपण एक आणि तुमच्या कुटुंबाला असू शकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbha24taas.com/?p=4397", "date_download": "2018-12-16T03:37:01Z", "digest": "sha1:DZPBMLQX64QPBIFZ2JINQXYMUNXUS2WX", "length": 19447, "nlines": 116, "source_domain": "vidarbha24taas.com", "title": "चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक डॉ.रेड्डीने रात्री १२ वाजता रक्तदान करुण दिले मानवतेचे दर्शन…! – विदर्भ २४ तास", "raw_content": "\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nअल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार, आरोपी गजाआड\nBreaking News Uncategorized ई-पेपर चंद्रपुर ताज्या बातम्या राष्ट्रीय विदर्भ\nचंद्रपूरचे पोलिस अधीक्षक डॉ.रेड्डीने रात्री १२ वाजता रक्तदान करुण दिले मानवतेचे दर्शन…\nPosted on September 16, 2018 3:11 pm Author Vidarbha 24Taas\tComments Off on चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक डॉ.रेड्डीने रात्री १२ वाजता रक्तदान करुण दिले मानवतेचे दर्शन…\nचंद्रपूरचे पोलिस अधीक्षक डॉ.रेड्डीने रात्री १२ वाजता रक्तदान करुण दिले मानवतेचे दर्शन…\nचंद्रपुर – येथील शासकीय रुग्णालय. जिथे नेहमी रुग्णांना रक्तसाठी पायपीठ करावी लागते. वणी, गडचिरोली, आंध्रा येथून रुग्ण सतत येत असतात. कुणाला रक्त भेटते,तर कुणाला रक्तासाठी जीवाचे रान करावे लागते. रक्ताअभावी कित्येक जिव गेल्याचे हे रुग्णालय साक्ष्य आहे. रक्तसाठी वाटेल ते करण्याची तयारी करुण सुद्धा रुग्नाच्या नातेवाईकांना वनवन भटकावे लागते.\nअशीच घटना काल दिनांक १५/०९/१८ ठीक रात्री १२.०० ला घडली. शबाना सय्यद नामक स्त्री. गर्भवती असल्याने तिच्या शस्त्रक्रियेसाठी A- रक्तगट ची आवश्यकता होती. हा दुर्मिळ रक्तगट असल्याने मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागले.अशावेळी रक्तदान महादान निस्वार्थ सेवा फाउंडेशनशी संपर्क झाला.तत्काळ सोशल मीडिया वर् पोस्ट झळकली. इतक्यात चंद्रपुरचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचा फोन संस्थेला आला. A- रक्तगट असल्याने त्यांनी तयारी दर्शवली. इथेच मानुसकिचा जिवंत झरा अनुभवायला मिळाला. या वेळी क्षणाचाही विलंब न करता रक्ताचे महत्त्व ओळखून अधीक्षक रेड्डी यांनी रात्री १२ वाजता शासकीय रुग्णालय गाठले.व् मोठ्या उत्साहाने रक्तदान करुण आज २१ व्या शतकात मानवाच्या हृदयात माणुसकी आजही जीवंत आहे. हे दाखवून दिले.\nचंद्रपूरचे पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी या घटनेव्दारे अखिल मानव जातीसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. डॉ. रेड्डीसारखे अधिकारी जर रक्तदान कार्यात हिरहिरिणे सहभाग नोंदविला तर आज एकही असा रुग्ण आढळणार नाही ,ज्याला रक्ताअभावी प्राण गमवावे लागेल.\nआजचा दिवस म्हणजे रक्तदान महादान निस्वार्थ सेवा फाउंडेशनचा सुवर्ण अक्षरात नोंद व्हावी असा दिवस अनुभवाला मिळाला. लोक म्हणतात की,देव जगात नाही पण आज आम्हाला अधीक्षक साहेब हे परमेश्वरासारखे येऊन जे रक्तदान केले त्यांच्या उत्कृष्ट या कार्यासाठी आम्ही त्या���चे किती आभार मानावे तरी कमी आहे. असे जीवंत उदाहरण अधीक्षक डॉ.रेड्डी साहेबांच्या रुपात आज बघायला मिळाले. असे गौरवोद्गार रक्तदान महादान निस्वार्थ सेवा फाउंडेशने काढले.\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या\nबाजार समितीत पुन्हा जनावर विक्रीचा गोरखधंदा सुरुच; जनावरे न आणता दहा रुपयात मिळते फिटनेस सर्टिफिकेट; बाजार समिती प्रशासनाचे दुर्लक्ष\nPost Views: 52 बाजार समितीत पुन्हा जनावर विक्रीचा गोरखधंदा सुरुच; जनावरे न आणता दहा रुपयात मिळते फिटनेस सर्टिफिकेट; बाजार समिती प्रशासनाचे दुर्लक्ष चांदूर बाजार:- स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भरणारा गुरांचा बाजारात कोणतीही जनावरे विक्रीकरिता ना आणता तसेच पाहणी न करता फक्त 10 रुपयात त्यांचे महाराष्ट्र राज्य प्रमाणित फिटनेस प्रमाणपत्र मिळत आहे. प्रमाणपत्र च्या […]\nBreaking News अमरावती ई-पेपर विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nआंबेडकरी समाजाची प्रगती केवळ आरक्षणाने नाही तर बाबासाहेबांच्या प्रेरणेने – डॉ. वामन गवई\nPost Views: 41 आंबेडकरी समाजाची प्रगती केवळ आरक्षणाने नाही तर बाबासाहेबांच्या प्रेरणेने – डॉ. वामन गवई तिवसा/प्रतिनिधी देशभरातील आंबेडकरी समाज जो प्रगती साध्य करून शासन व प्रशासनात जात आहे ते केवळ आरक्षणामुळे नसून बाबासाहेबांच्या प्रेरणेने वाटचाल करत आहे. आरक्षण हा आधार असला तरी मुळात समाजाची प्रेरणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत, […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ\nबँकांतून रिकाम्या हाताने शेतकरी परत\nPost Views: 85 बँकांतून रिकाम्या हाताने शेतकरी परत तुरीचे चुकारे अजूनपर्यंत न मिळाल्याने शेतकरी चिंतातुर रिपोर्टर:- आशिष गवई , परतवाडा:- मार्च महिन्यामध्ये नाफेड मधे विकलेल्या तुरीचे पैसे अजून पर्यंत बँकेमध्ये जमा न झाल्याने शेतकऱ्यांना बँकेत रिकामे हाताने परत यावे लागत आहे . मार्च महिन्यामध्ये मोजलेल्या तुरीचे पैसे अजूनपर्यंत शेतकऱयाला मिळालेले नाहीत . हल्लीच्या दिवसांमध्ये शेतांमध्ये […]\nपरतवाड्यात चोरटे तगडे पोलीस दुबळे \nशेतकऱ्यांने सोयाबीन पिकावर रोट्यावेटर\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nPosted on December 15, 2018 1:04 pm Author chhagan jadhao\tComments Off on आदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन पालकमंत्री पोटे यांनी दिली भेट मुख्यमंत्री घेणार आठ दिवसात शासकीय बैठक आमदार सुनील देशमुख यांनी सोडविले उपोषण अमरावती:- गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा स्पष्ट निर्वाळा चार महिन्यापूर्वी उच्च न्यायालयाने दिला विधानसभा व विधानपरिषदेत गोवारीचा प्रश्न मांडला गेला तरी अद्यापही न्यायालयाच्या निर्णयाचा शासकीय अध्यादेश काढला नसल्याने आदिवासी […]\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nPosted on December 14, 2018 2:40 am Author chhagan jadhao\tComments Off on जुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nBreaking News ई-पेपर महाराष्ट्र विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी अमरावती नुकताच बुलढाणा फिल्म सोसायटीतर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराचे थाटात वितरण झाले शिवाजी महाविद्यालय बुलढाणा येथे राज्यभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना फिल्म सोसायटी बुलढाणा तर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सोहळ्यात मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती या […]\nअडत्याला खरेदीदार होता येणार नाही \nगुलाबराव महाराजांच्या पालखीचे आळंदीला प्रस्थान:\nप्रहार नगरसेवकाचे अनोखे आंदोलन; घंटागाडी चालवत आणला नगरपालिकेवर कचरा\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झा��्यास तो अमरावती न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-249809.html", "date_download": "2018-12-16T04:53:48Z", "digest": "sha1:HY7DHP4CVFI5DDLZ5OH3IULRFSHZ5U7K", "length": 13052, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रा. एन. डी. पाटील यांची इनोव्‍हा गाडीची चोरीला", "raw_content": "\nउद्धव-राज आमनेसामने, कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मनसेचा पाठिंबा\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nउद्धव-राज आमनेसामने, कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मनसेचा पाठिंबा\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाच�� प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIRAL VIDEO: सोनाराच्या डोळ्यादेखत पळवल्या सोन्याच्या बांगड्या\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nप्रा. एन. डी. पाटील यांची इनोव्‍हा गाडीची चोरीला\n14 फेब्रुवारी : ज्‍येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांची इनोव्‍हा गाडीची चोरी झाली आहे. रुईकर कॉलनीतील बंगल्याच्या दारातून त्यांची इनोव्हा चोरीला गेली. काल मध्‍यरात्री 2च्या सुमारास घडली असून हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.\nप्रा. एन. डी. पाटील हे कोल्हापूरमधल्या रुईकर कॉलनीत राहतात. 3 वर्षांपूर्वी पाटील यांनी आपल्यासाठी 'सिल्की गोल्ड' रंगाची इन्होव्हा गाडी घेतली होती. MH 09 BX 6929 असा या गाडीचा नंबर आहे. काल मध्यरात्री 2 च्या सुमारास 3 चोरटे त्यांच्या राहत्या घरी घुसले. पाटलांच्या बंगल्याचं रंगरंगोटीचं काम सुरू आहे. त्यामुळे तिथे एक लोखंडी बार पडला होता. त्याच बारच्या सहाय्याने चोरट्यांनी गाडीची मागची काच फोडली आणि बनावट चावी वापरून ही गाडी पळवली.\nकोल्हापूर शहरातल्या मुख्य रस्त्यापासून काही फूट अंतरावरचं प्रा. पाटील यांच घरं आहे. त्यामुळं मध्यवस्तीतल्या या चोरीनं आता पोलिसांसमोर आव्हान निर्माण झालंय. याबाबत प्रा. पाटील यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलीस सध्या या चोरट्यांचा तपास करत आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: innova carND Patilइनोव्‍हा गाडीप्रा. एन. डी. पाटील\nLive Cricket Score, India vs Australia 2nd test 3rd day- लंचपर्यंत भारत २५२/ ७, ऑस्ट्रेलियाकडे अजून ७४ धावांची आघाडी\nउद्धव-राज आमनेसामने, कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मनसेचा पाठिंबा\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nउद्धव-राज आमनेसामने, कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मनसेचा पाठि��बा\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/mithali-raj-chosen-as-world-cup-team-captain-by-icc/", "date_download": "2018-12-16T04:49:07Z", "digest": "sha1:2S3QJUM5HZ6L6UZFAJI627ZRTDJLEXET", "length": 8602, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आयसीसी महिला क्रिकेट संघाची मिताली राज कर्णधार, तर...", "raw_content": "\nआयसीसी महिला क्रिकेट संघाची मिताली राज कर्णधार, तर…\nआयसीसी महिला क्रिकेट संघाची मिताली राज कर्णधार, तर…\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट कॉऊंसिल अर्थात आयसीसीने महिला विश्वचषकातील सर्वोत्तम ११ खेळाडूंची यादी घोषित केली आहे. त्यात भारतीय संघातील ३ खेळाडूंचा समावेश आहे.\nया संघाचं नेतृत्व भारताची कर्णधार मिताली राजकडे देण्यात आले आहे. तर अन्य खेळाडूंमध्ये हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा या भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.\nसलामीवीर म्हणून इंग्लंडच्या तामसीन बोमोंट (४१० धावा ) आणि दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वर्डत (३२४ धावा ) यांचा समावेश करण्यात आला आहे.\nतिसऱ्या क्रमांकासाठी भारतीय कर्णधार राजचा (४०९ धावा ) समावेश करण्यात आला आहे. मितालीकडेच या संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे.\nइल्लीसे पेरी या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. तिने ४०४ धावा या स्पर्धेत केल्या आल्या आहेत तसेच ९ विकेट्स घेतल्या आहेत.\nयष्टीरक्षक म्हणून अपेक्षितपणे इंग्लंडच्या सारा टेलरचा समावेश केला आहे. ४ झेल आणि २ यष्टिचित बरोबर तिने ३९६ धावा देखील केल्या आहेत. स्पर्धेत अंतिम चरणात अर्थात उपांत्यफेरी आणि अंतिम फेरीत चमक दाखवणाऱ्या हरमनप्रीत कौरचा ६व्या क्रमांकासाठी समावेश करण्यात आला आहे. तिने ३५९ धावा करताना ५ बळी देखील मिळवले आहे.\nतिसऱ्या भारतीयाच्या रूपाने दीप्ती शर्माला या या संघात स्थान देण्यात आले आहे. या अष्टपैलू खेळाडूने २१६ धावा आणि १२ बळी स्पर्धेत घेतले आहेत.\nसंघात गोलंदाज म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या मारिझनने कप्प (१३ बळी ), डने वॅन निएकेरक (१५ बळी आणि ९९ धावा ), अन्या श्रुबसोले (१२ बळी ) आणि अॅलेक्स हार्टली (१० बळी यांचा समावेश करण्यात आला आहे.\n१२व्य खेळाडूच्या जागी इंग्लंडची नताली स्किव्हर हीच स���ावेश करण्यात आला आहे. तिने स्पर्धेत ७ बळी आणि ३६९ धावा केल्या आहेत.\nकर्णधार कोहलीने स्मिथचा तर विक्रम मोडलाच पण पॉटिंगचाही विक्रम आहे धोक्यात\nरनमशीन विराट कोहली ठरला तेंडुलकर, गावसकरांनाही वरचढ, केला हा मोठा पराक्रम\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..\nISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-yin-election-65783", "date_download": "2018-12-16T04:16:33Z", "digest": "sha1:YPGYLW2TTAKBX4HEHU7BGBPPJWTHG5BL", "length": 20429, "nlines": 198, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news yin election सळसळत्या उत्साहात ‘यिन’साठी मतदान | eSakal", "raw_content": "\nसळसळत्या उत्साहात ‘यिन’साठी मतदान\nशुक्रवार, 11 ऑगस्ट 2017\nकोल्हापूर - उमेदवारांची शेवटच्या क्षणापर्यंतची इर्षा, मतदानासाठी रांगलेल्या रांगा व मतदानाचा सळसळता उत्साह, अशा वातावरणात शहरातील तीन महाविद्यालयांत झालेल्या ‘यिन��च्या निवडणुका लक्षवेधी ठरल्या. महाविद्यालयातील नेतृत्वाला वाव देणाऱ्या ‘यिन’ प्रतिनिधीपदाच्या निवडणुकीत इर्षेने मतदान झाले.\nकोल्हापूर - उमेदवारांची शेवटच्या क्षणापर्यंतची इर्षा, मतदानासाठी रांगलेल्या रांगा व मतदानाचा सळसळता उत्साह, अशा वातावरणात शहरातील तीन महाविद्यालयांत झालेल्या ‘यिन’च्या निवडणुका लक्षवेधी ठरल्या. महाविद्यालयातील नेतृत्वाला वाव देणाऱ्या ‘यिन’ प्रतिनिधीपदाच्या निवडणुकीत इर्षेने मतदान झाले.\nशहाजी छत्रपती महाविद्यालय व सायबर महाविद्यालयात निवडणूक प्रक्रिया झाली, तर शिवाजी पेठेतील न्यू कॉलेजमधील निवडणूक बिनविरोध झाली. ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे (यिन) निवडणुका घेतल्या. मतमोजणीस शनिवारी (ता. १२) दुपारी तीनला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर निकाल जाहीर केला जाईल.\nशहाजी छत्रपती महाविद्यालयात संजय संतोष पाटील (बी.ए.- भाग तीन), आशिष बाबासाहेब पाटील (बी. ए.- भाग एक), योगेश दशरथ कुरणे (बी.ए.- भाग तीन) हे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.\nत्यांनी जोरदार प्रचाराने निवडणुकीत रंगत आणली होती. प्रत्येकाने वर्गनिहाय प्रचाराचा धडाका लावल्याने निवडणुकीत कोण बाजी मारणार, याचीच चर्चा होती.\nसकाळी साडेनऊला महाविद्यालयात मतदानास सुरवात होताच विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या रांगा लागल्या. तिन्ही उमेदवार मतदारांची मने वळविण्याचा प्रयत्न करीत होते. मतदार विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ऑनलाईन पद्धतीने मतदान केले. मतदानानंतर विजयाचा काटा कोणाच्या बाजूने झुकणार, याची जोरदार चर्चा झाली. महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्याने त्यांना या निवडणुकीचा अनुभव घेता आला. निवडणूक अधिकारी म्हणून प्रा. प्रशांत पाटील, डॉ. राहुल मांडणीकर, डॉ. शिवाजी जाधव यांनी काम पाहिले.\nसायबरमध्ये दुपारी साडेतीन ते साडेचार या वेळेत मतदान झाले. आशा शिंदे (एमएसडब्ल्यू- भाग १) व सुकन्या सुरेंद्र शेलार (एमएसडब्ल्यू- भाग १) या दोन उमेदवार रिंगणात होत्या. वैयक्तिक भेटीगाठींसह ‘यिन’ प्रतिनिधीपदाच्या निवडणुकीतील विजयानंतर कोणत्या विषयांवर प्रकाशझोत टाकणार, याविषयीची माहिती वर्गांमध्ये दिली होती. साडेतीनला ऑफलाईन पद्धतीने मतदान प्रक्रियेस सुरवात झाली. मतदान केंद्राबाहेर दोन��ही उमेदवारांनी मतदारांचे स्वागत केले. विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. मतदान केंद्राबाहेर मतदारांनी रांगा लावत उत्स्फूर्त मतदान केले. निवडणूक अधिकारी म्हणून शर्वरी इंगवले, मानसी हावळ, श्रद्धा गाडगीळ, आकांक्षा नीळकंठ, डॉ. दीपक भोसले यांनी काम पाहिले. ‘यिन’चे समन्वयक सूरज चव्हाण यांनी संयोजन केले.\nन्यू कॉलेजमधील निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे होती. मात्र, महाविद्यालयाने निवडणूक अनोखी ठरवून सौरभ शंकर चौगुले (बी. ए.- भाग ) याला बिनविरोध निवडणूक दिले. त्याच्याविरोधात एकही उमेदवार निवडणूक रिंगणात नव्हता. त्याची बिनविरोध निवड जाहीर होताच, समर्थकांनी जल्लोष केला. प्राचार्य डॉ. नागेश नलवडे यांच्या हस्ते त्याचा सत्कार झाला.\nआज (शुक्रवारी) निवडणूक होणारी महाविद्यालये व वेळ\nसायबर महिला महाविद्यालय सकाळी ९ : ३०\nमहावीर महाविद्यालय सकाळी ११ : ३०\nडी. के. टी. ई. (इचलकरंजी) दुपारी १ : ००\nकन्या महाविद्यालय (इचलकरंजी) सकाळी १० : ००\nयिन हे तरूणाईच्या नेतृत्त्वाला बळ देणारे व्यासपीठ आहे. निवडणुकीच्या माध्यमातून हे व्यासपीठ तरूणाईतील सुप्त गुणांना फुंकर घालत आहे. या निवडणुकीच्या रिंगणात मी होते. आपण विजयी होण्यासाठी मतदारांची मने परावर्तीत करण्यासाठी काय काय करावे, याचा अनुभवच मला या निवडणुकीने दिला. हा अनुभव माझ्या आयुष्यात महत्त्वपूर्ण ठरेल.\n- आशा शिंदे (सायबर)\nनिवडणुकीचा अनुभव माझ्यासाठी खास होता. सकाळपासून निवडणुकीत काय होणार, याचे दडपण होते. मात्र, स्वत:मधील नेतृत्त्वाला सिद्ध करायचे तर भीती कशाला बाळगायची, असा विचार केल्याने माझ्यावरील दडपण नाहीसेच झाले. निवडणुकीचा निकाल काय लागेल, हे माझ्यासाठी महत्त्वपूर्ण नाही. त्यापेक्षा मी निवडणुकीला सामोरे गेले, हे महत्त्वाचे आहे.\n- सुकन्या शेलार (सायबर)\nराजकारणात तरूणांनी आले पाहिजे, असे म्हटले जाते. पण, त्यांना व्यासपीठ उपलब्ध केले जात नाही. ‘सकाळ’ने तरूणाईला दिशा देण्यासाठी उपलब्ध केलेले हे व्यासपीठ आम्हाला स्फूर्ती देणारे आहे. ‘सकाळ’ने असेच आमच्या पाठीशी राहून आम्हाला दिशा दाखवत राहावी.\n- आशिष बाबासाहेब पाटील, (शहाजी छत्रपती महाविद्यालय)\nआज मतदानादिवशी महाविद्यालयात उत्साहाचे वातावरण होते. निवडणुकीतून आपण कोणते मुद्दे मांडायला हवेत, त्यातून काय परिणाम साधला जाईल, हे कळण्यास मद�� झाली.\n- योगेश दशरथ कुरणे, (शहाजी छत्रपती महाविद्यालय)\nमी विजयी झालो तर आनंदच होईल. मात्र, पराभव झाला तरीही मी आनंदीच असेन. कारण या निवडणुकीत मला जे शिकायला मिळाले, ते मला माझ्या पुढील आयुष्यासाठी प्रेरणा देणारे ठरेल. निवडणुकीत माझ्या बाजूने ज्यांनी सहकार्य केले, त्यांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहे.\n- संजय पाटील (शहाजी छत्रपती महाविद्यालय)\nपुणे, पिंपरी व जिल्ह्यात होणार ‘यिन’ची प्रतिनिधी निवड\nपुणे - महाविद्यालयीन तरुणाईतील बुद्धिमत्ता व सर्जनशीलतेला वाव देऊन त्यांच्यात नेतृत्वगुण तयार करणाऱ्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या नेतृत्व विकास...\nजीवनदायिनी नद्या जीव घेऊ लागल्या - डॉ. अवचट\nकोल्हापूर - जीवनदायिनी ठरलेल्या आणि कितीही मोठे महापूर पचवणाऱ्या नद्याच आता लोकांचे जीव घेऊ लागल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर आपल्या चुकांबाबत...\n\"सकाळ यिनर्स'ने केले निर्माल्य संकलन\nजळगाव : \"सकाळ माध्यम समूहा'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) व्यासपीठांतर्गत जिल्हा पोलिस दलाच्या सहकार्याने \"यिनर्स'ने गणेश विसर्जनादरम्यान...\nदोन टन निर्माल्याचे झाले संकलन\nसातारा - \"सकाळ माध्यम समूहा'च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क आणि धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातर्फे अनंत चतुर्दशीला येथील संगम माहुली (ता....\nनिर्माल्य संकलनासोबतच 'सकाळ यिन' करणार स्मार्ट सिटीचा जागर\nसोलापूर : गणेश विसर्जनाच्या दिवशी सकाळ यिन सदस्य विविध ठिकाणी निर्माल्य संकलन करणार आहेत. या उपक्रमाचे पाचवे वर्ष असून यंदा निर्माल्य संकलनासोबतच...\nगणरायाही आले कोरडेच; सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाया गडद\nसोलापूर : पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यात 11 पैकी 10 तालुक्‍यांमध्ये 45 टक्‍यांपेक्षाही कमी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushiking.com/", "date_download": "2018-12-16T03:03:46Z", "digest": "sha1:5OX77LGJ7RXMYAGOTHO3PRPBSJHUWL3S", "length": 16058, "nlines": 169, "source_domain": "www.krushiking.com", "title": "Krushiking News", "raw_content": "\nन्यूज होम चालू घडामोडी कृषितज्ञ सल्ला जोडधंदा डाऊनलोड खरेदी-विक्री शोधा\nरुपयाच्या घसरणीमुळे खतांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता- इक्रा\nलिंबूवर्गीय पिक सल्ला: मृग बहारातील संत्रा मोसंबी लिंबू नियोजन\nवासरास खाद्य देतांना काळजी घ्या\nआपला मोबाईल नंबर जतन झालेला आहे.\nतुमच्या ई-मेलवर लिंक पाठवण्यात आली आहे. कृपया ई-मेल व्हेरीफिरकेशन करा. .\nरुपयाच्या घसरणीमुळे खतांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता- इक्रा\n*कृषिकिंग, नवी दिल्ली:* डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्यामुळे फॉस्फरस आणि पोटॅशचा कच्च्या मालाची खर्चात वाढ होणार आहे. त्यामुळे याचा दबाव खत उत्पादक...\nलिंबूवर्गीय पिक सल्ला: मृग बहारातील संत्रा मोसंबी लिंबू नियोजन\n१) मृग बहारातील संत्रा, लिंबू किंवा मोसंबी फळे काढणीला आली असल्यास १५ दिवस अगोदर पाणी बंद करावे. २) काढणी केलेली फळे अधिक कालावधीसाठी टिकवण्यासाठी क...\nवासरास खाद्य देतांना काळजी घ्या\nदिवसाचे 14 ते 16 तास रवंथ करणाऱ्या मोठ्या पशुंनाच ...\nरुपयाच्या घसरणीमुळे खतांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता- इक्रा\nछोट्याशा दुकानापासून सुरु केला दुधाचा बिझनेस; आज जगभरात वापरले जातात त्यांचे प्रॉडक्ट्स\nदुष्काळ निवारणासाठी तातडीची मदत करा; फडणवीसांची मोदी भेट\nलिंबूवर्गीय पिक सल्ला: मृग बहारातील संत्रा मोसंबी लिंबू नियोजन\nद्राक्ष सल्ला: जुन्या द्राक्षबागेत असे करा पाणी आणि खत नियोजन\nपूर्वहंगामी आणि आडसाली ऊस खत नियोजन\nअंड्याचे आजचे दर (रु /शेकडा)\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस; वाचा काय आहे बातमी...\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस; वाचा काय आहे बातमी...\nरुपयाच्या घसरणीमुळे खतांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता- इक्रा\n*कृषिकिंग, नवी दिल्ली:* डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्यामुळे फॉस्फरस आणि पोटॅशचा कच्च्या मालाची खर्चात वाढ होणार आहे. त्यामुळे याचा दबाव खत उत्पादकांवर पडणार असून, शेतकऱ्यांवरही थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. असे क्रेडीट रेटिंग एजन्सी इक्राने म्हटले आहे. रेटिंग एजेंसी इक्राने आपल्या...\nयावर्ष��� पशुधन, कुकूटपालनातील विक्रमी १५ नवीन देशी प्रजातींची नोंदणी- कृषिमंत्री\n*कृषिकिंग, नवी दिल्ली:* \"भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) यावर्षी पशुधन आणि कुकूटपालनातील विक्रमी १५ देशी प्रजातींची नोंदणी केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कोकणच्या कपिला गायीचा समावेश आहे. तर उर्वरित १४ प्रजाती संपूर्ण देशभरातील आहे.\" अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यां...\nछोट्याशा दुकानापासून सुरु केला दुधाचा बिझनेस; आज जगभरात वापरले जातात त्यांचे प्रॉडक्ट्स\n*कृषिकिंग, नवी दिल्ली:* ताजमहाल नगरी म्हणून ओळख असलेल्या आग्रा शहराजवळील गढ़ी जहानसिंह गावातील शेतकरीपुत्र राधे श्याम दीश्रित यांनी आपल्या एका छोट्याशा दुकानापासून दुधाचा व्यवसाय सुरु केला होता. हेच राधेश्याम पुढे जाऊन आनंदा डेअरीचे संस्थापक व चेअरमन बनले. आज त्यांच्या दुधाच्या प्रॉडक्ट्स,...\nGR_अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्...\nGR_अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्यांवर फौ...\nGR_वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण प्रकल्...\nGR_चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर वैर...\nGR_गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा ...\nGR_शेतकऱ्यांना १ टक्का व्याज दराने ...\nGR_सांगली येथे क्रांतीसिंह नाना पाट...\nGR_यवतमाळ येथे शासकीय अन्नतंत्रज्ञा...\nGR_२०१८-१९ मधील छत्रपती शिवाजी महार...\nGR_दुष्काळ घोषित केलेल्या मंडळांमधी...\nGR_दुष्काळ सदृश्य तालुक्यातील महावि...\nGR_दूध अनुदान योजनेस ३१ जानेवारीपर्...\nGR_प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर...\nGR_जलाशयाखालील/ तलावाखालील जमीनीचा ...\nGR_मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना...\nGR_बंद व आजारी सहकारी साखर कारखान्य...\nदररोजचे अपडेट मिळवा मेलद्वारे\nलिंबूवर्गीय पिक सल्ला: मृग बहारातील संत्रा मोसंबी लिंबू नियोजन\n१) मृग बहारातील संत्रा, लिंबू किंवा मोसंबी फळे काढणीला आली असल्यास १५ दिवस अगोदर पाणी बंद करावे. २) काढणी केलेली फळे अधिक कालावधीसाठी टिकवण्यासाठी काढणीचे पंधरा दिवस अगोदर कार्बेन्डाझिम ०.१ टक्के (१ ग्रॅम कार्बेन्डॉझिम + १० लिटर पाणी) फवारणी करावी. ३) संत्रा, लिंबू किंवा मोसंबी फळे झाड...\nद्राक्ष सल्ला: जुन्या द्राक्षबागेत असे करा पाणी आणि खत नियोजन\nद्राक्षबागेत काही महत्त्वाच्या घडामोडी सुरू असतांना बागेतील वातावरणात बदल घडून येतात. या बदलांमुळे वेलीच्या वाढीवर काही परिणाम दिसून येतात. विपरीत परिणाम टा��ण्याकरिता बागेत विशिष्ठ वाढीच्या अवस्थेत काही महत्त्वाच्या कार्यवाही करणे गरजेचे असते. जुन्या बागेत मन्यामध्ये काही ठिकाणी पाणी उत...\nवासरास खाद्य देतांना काळजी घ्या\nदिवसाचे 14 ते 16 तास रवंथ करणाऱ्या मोठ्या पशुंनाच बाजारातील कंपनीने तयार केलेले पशुआहार द्यावे, वासरांना हे खाद्य अजिबात देऊ नये. वासरे सहा ते सात महिन्यांची होईपर्यंत मोठ्या जनावरांना द्यावयाचे खाद्य तसेच सरकीची पेंड वासरास खाण्यास देऊ नये. मोठ्या पशुच्या खाद्यात प्रथिनांचे प्रमाण संतुलित... अधिक वाचा\nअंड्याचे आजचे दर (रु/शेकडा)\nदिल्ली(DL) : 457 पुणे(MH) : 468 मुंबई(MH) : 473 नागपूर(MH) : 395 कोलकाता(BL) : 461 SMSवर चिकन व अंड्याचे दर मिळवा. टोल फ्री संपर्क: 18002708070... अधिक वाचा\nप्लॅन्ट अ कन्सल्ट ...\nकृषी विकास केंद्र (Franchisee) ...\nचैतन्य सारायंत्र व मल्चींग ...\nअशी घ्या पिकांची काळजी...\nDGग्राम अॅपने होणार आपले गा...\nप्रेरणा माती परीक्षण संच.\t...\nकृषिकिंग अॅग्रोटेक इंडस्ट्रीज प्रा.लि. ही कंपनी भारतीय शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून कृषिची तंत्रशुद्ध माहिती व सेवा पुरविते\nटोल फ्री: १८०० २७० ८०७०\nपहिला मजला, शिवरत्न कॉम्प्लेक्स, डी.ए.वी. पब्लिक स्कूल समोर, आंबेडकर चौक, औंध, पुणे ४११००७\nऑर्डर करण्यासाठी कृपया आपला मोबाईल नंबर पाठवा.\nआपला मोबाईल नंबर जतन झालेला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/mobile-app-easily-accessible-police-129298", "date_download": "2018-12-16T04:49:33Z", "digest": "sha1:JUWSUATWEC2AQRMKCHPMJ6WK7EMPA3OY", "length": 14640, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "mobile app easily accessible to the police चतु:सीमेसाठी मोबाईल ॲप | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 9 जुलै 2018\nकोल्हापूर - खून, मारामारी, दरोडा अशा प्रकारचे गुन्हे घडलेल्या घटना ठिकाणचा पंचनामा करायचा झाला तर चतु:सीमेची गरज भासते. पोलिसांना मोबाईल ॲपद्वारे तंतोतंत व कायदेशीर चतु:सीमा कशी शोधायची, याचे प्रशिक्षण देण्यात आले. अक्षांश आणि रेखांशावर संबंधित मोबाईल ॲपद्वारे घटनास्थळाच्या चतु:सीमा पोलिसांना सहज प्राप्त करता येऊ लागल्या आहेत.\nकोल्हापूर - खून, मारामारी, दरोडा अशा प्रकारचे गुन्हे घडलेल्या घटना ठिकाणचा पंचनामा करायचा झाला तर चतु:सीमेची गरज भासते. पोलिसांना मोबाईल ॲपद्वारे तंतोतंत व कायदेशीर चतु:सीमा कशी शोधायची, याचे प्रशिक्षण देण्यात आले. अक्षांश आणि रेखांशावर संबंधित मोबाईल ॲपद्वारे घटनास्थळाच्या ���तु:सीमा पोलिसांना सहज प्राप्त करता येऊ लागल्या आहेत.\nगुन्हेगारीच्या घटना घडल्या, की त्या घटनास्थळाचा पोलिसांना पंचनामा करावा लागतो. या पंचनाम्यापासूनच खऱ्या अर्थाने तपासास सुरुवात होते. घटनास्थळी साक्षीदारांकडून पंचनाम्यासंबंधी इत्थंभूत माहिती मिळू शकत नाही. निर्जनस्थळी गुन्हा घडला असेल तर पूर्व, पश्‍चिम, दक्षिण, उत्तर भागातील मोकळी जमीन, शेती कोणाची याची माहिती मिळविण्यात पोलिसांना कसरत करावी लागत होती. मिळालेली माहिती चुकीची निघाली तर न्यायालयीन कामकाजात कमालीच्या अडचणी येत होत्या. मात्र डिजिटल युगात जीपीएस सिस्टीमवर आधारित विविध मोबाईल ॲप आता उपलब्ध झाले आहेत. त्याच माध्यमातून पोलिसांसाठी ‘गेट लॅटिट्यूड अँड लाँगिट्यूड’ (Get Lattitude and Longitude) हे ॲप उपलब्ध झाले. त्याचे प्रशिक्षण पोलिस मुख्यालयातील संगणक प्रशिक्षण विभागातून सर्व पोलिसांना दिले आहे. त्याचा वापर सुरू आहे.\nएखाद्या ठिकाणी वारंवार अपघात होतात. चोऱ्या, लुटमारीचे प्रकार घडतात. अशा घटनास्थळांची माहिती या मोबाईल ॲपद्वारे पोलिसांना उपलब्ध झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे वारंवार अपघात घडणारे ठिकाण ‘अपघात स्थळ’ म्हणून निश्‍चित करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू झाली आहे. वारंवार चोऱ्या, लुटमारीचे प्रकार घडणाऱ्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविली आहे.\nकाही संवेदशील भागात कायमस्वरूपी पोलिस चौकी तयार करण्याचाही प्रयत्न सुरू आहे. मोबाईल ॲपसह पोलिसांना डिजिटल करण्याचे काम अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दिलावर शेख आणि कॉन्स्टेबल सुदर्शन वर्धन करत आहेत.\nपोलिस गस्त आणि चौकीबाबतच्या उपयाययोजनेस मदत\nजिल्ह्यातील ३१ पोलिस ठाणी, सहा पोलिस उपअधीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना गेट लॅटिट्यूड अँड लाँगिट्यूड या मोबाईल ॲपसह डिजिटल तंत्राचे प्रशिक्षण दिले आहे.\n- दिलावर शेख, सहायक फौजदार, संगणक विभागप्रमुख\nदर्गा हटविताना लाठीचार्ज, तणाव\nनागपूर : गेली अनेक वर्षे रस्त्यावर असलेला सेंट्रल एव्हेन्यूवरील अग्रेसन चौकातील दर्गा हटविण्याच्या कारवाईला नागरिकांनी तीव्र विरोध करीत महापालिकेच्या...\nभाजप कार्यकर्त्याच्या खुनाच्या निषेधार्थ रुग्णवाहिका पेटविली\nआर्णी (जि. यवतमाळ) : भाजपचा कार्यकर्ता असलेल्या नीलेश मस्���ेचा खून झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 14) दुपारी ग्रामीण रुग्णालयासमोरील बागोरी संकुलासमोर...\nकळव्यात प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या\nकळवा : कळवा महात्मा फुले नगरमधील एका 32 वर्षीय तरुणाची त्याची पत्नी व तिच्या प्रियकराने गळा दाबून खून केल्याची घटना घडली. तसेच...\nवर्धन घोडे खूनप्रकरणी दोघांना आजीवन कारावास\nऔरंगाबाद - वर्धन घोडे या बारा वर्षांच्या शालेय मुलाचा पाच कोटींच्या खंडणीसाठी खून करणाऱ्या दोघांना अपहरण व खून करणे अशा दोन्ही कलमांन्वये शुक्रवारी...\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून\nपुणे - चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी...\nआर्णी येथील शिवनेरी चौकात भरदुपारी खून\nआर्णी (जि. यवतमाळ) : येथील ग्रामीण रुग्णालयाजवळील शिवनेरी चौकातील बाभोरी कॉम्प्लेक्ससमोर शुक्रवारी (ता. 14) दुपारी एकच्यादरम्यान भाजप...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/04/news-1509.html", "date_download": "2018-12-16T04:27:21Z", "digest": "sha1:WPD47DG5MV34RPSXQMOPSU2WFWJTOZD7", "length": 12690, "nlines": 88, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मंत्र्याकडूनच मिळतेय अभय ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Politics News Shivsena Ahmednagar शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मंत्र्याकडूनच मिळतेय अभय \nशिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मंत्र्याकडूनच मिळतेय अभय \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी शिवसेना उपनेते अनिल राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते, महापौर सुरेखा कदम यांचे पती संभाजी कदम, नगरसेवक योगीराज गाडे यांच्यासह ६०० जणांविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापनाही करण्यात आली. मात्र, सहा दिवस उलटूनही अद्याप एकाही पदाधिकारी व कार्यकत्या���र कारवाई झालेली नाही. पोलिसांवर राजकीय दबाव असल्यामुळेच ही कारवाई होत नसल्याची चर्चा शहरात सुरू आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nकेडगाव येथील दुहेरी हत्याकांडानंतर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिसरातील घरांवर व पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक केली होती. मृतदेह ताब्यात घेण्यास देखील त्यांनी विरोध केला. त्यामुळे हे मृतदेह मध्यरात्रीपर्यंत जागेवरच पडून होते. नगर- पुणे महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला, पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी कोतवालीचे सहायक फौजदार लक्ष्मण भीमाजी हंडाळ यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात शिवसेना उपनेते राठोड यांच्यासह ६०० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल असून या आरोपींवर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही.\nया गुन्ह्याच्या तपासासाठी एसआयटीची (विशेष तपास पथक) स्थापना करण्यात आली. श्रीरामपूर येथील अप्पर पोलिस अधीक्षक रोहिदास पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित शिवथरे व कोतवालीचे पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांचा या पथकात समावेश आहे. तपासी अधिकारी म्हणून निरीक्षक रत्नपारखी काम पहात आहेत. समिती स्थापन करून देखील चार दिवस उलटले, तरी कारवाईचा मुहूर्त लागलेला नाही. विशेष म्हणजे गुन्हे दाखल असलेले शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते शहरात उजळ माथ्याने फिरत आहेत. पोलिस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मात्र धरपकड सुरू आहे. शिवसेनेतील या आरोपींना मात्र राजकीय दबावापोटी अभय देण्यात येत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. राज्यात युतीचे सरकार असून त्याचाच गैरवापर करत ही कारवाई रोखण्यात आली असल्याचे शहरात उघडपणे बोलले जात आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nशिवसेना उपनेते अनिल राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक योगीराज गाडे, सचिन जाधव, विक्रम राठोड, दत्ता जाधव, विठ्ठल सातपुते, विजय पठारे, हर्षवर्धन कोतकर, अभिमन्यू राजू जाधव, संभाजी कदम, भय्या सातपुते, चंद्रकांत उजागरे, राजू पठारे, पिंटू मोढवे, रमेश परतानी, रावसाहेब नांगरे, विकी ऊर्फ विक्रम पाठक, संग्राम शेळके, विशाल गायकवाड, दीपक खैरे, नन्नू दौंडकर, शुभम बेंद्रे, विशाल वालकर, प्रशांत गायकवाड, मुकेश जोशी, बाळासाहेब बारस्कर, रणजित ठुबे, सचिन ठुबे, प्रफुल्ल साळुंके, गोविंद वर्मा, चेतन वर्मा, विकी भालेराव, नयन गायकवाड, सागर दळवी, सागर गायकवाड, सागर थोरात, अभिषेक भोसले, रमेश भाकरे महाराज, दीपक कांबळे, सचिन राऊत, दीपक धेंड, सुनील राऊत, रवी वाकळे, मदन आढाव, आदिनाथ राजू जाधव, मनोज चव्हाण, बंटी सातपुते, अंगद महानवर, अशोक दहिफळे, ऋषभ अंबाडे, प्रतीक अर्जुन गर्जे, सुशांत म्हस्के, तेजस गुंदेचा, कुणाल ऊर्फ बंटी खैरे, नरेश ऊर्फ गुड्डू भालेराव, लंकेश हरबा, उमेश काळे, अक्षय भांड, दत्ता नागापुरे, गिरीश शर्मा, नितीन चौबे, शुभम परदेशी, सुनील लालबोंद्रे, मुकेश गावडे, समीर सातपुते, अमोल येवले व इतर ६०० जण.\nगृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी नगरला भेट दिली. पोिलस प्रशासनाशी चर्चाही केली. दरम्यान, सेना कार्यकर्त्यांनी केलेल्या राडेबाजीवर मात्र, त्यांनी शब्दही काढला नाही. गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेना उपनेते राठोड यांच्यासह शिष्टमंडळाने केसरकर यांची मुंबई येथे भेट घेतली. गुन्हे दाखल असतानाही केसरकर यांनी त्यांना भेटही दिली. यावरूनच गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना मंत्र्यांकडूनच अभय मिळत असल्याचे स्पष्ट होते.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nशिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मंत्र्याकडूनच मिळतेय अभय \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/rakesh-bagale-cycle-theft-corporator-anand-chandanshive-help-126782", "date_download": "2018-12-16T03:50:52Z", "digest": "sha1:5TVERPJF6APA64FMHRU7TUROVYJKCY7E", "length": 15684, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "rakesh bagale cycle theft corporator anand chandanshive help वडिलांनी दिले... चोराने नेले अन्‌ नगरसेवकाने तारले | eSakal", "raw_content": "\nवडिलांनी दिले... चोराने नेले अन्‌ नगरसेवकाने तारले\nगुरुवार, 28 जून 2018\nसोलापूर - दहावीच्या परीक्षेत शाळेत प्रथम आलेल्या आपल्या मुलास वडिलाने आनंदाने नवीन रेंजर सायकल भेट दिली. जातीचा दाखला काढण्यासाठी मुलगा सेतू कार्यालयात गेला. त्या ठिकाणी सायकल चोरीला गेली. ही घटना कळाल्यावर बसपचे नगरसेवक त्या गुणवंताच्या मदतीला धावले आणि त्यांनी रेंजर सायकल त्याला सत्कार करून भेट दिली. रयत शिक्षण संस्थेच्या रावजी सखाराम प्रशालेतील राकेश राहुल बागले या विद्यार्थ्याची ही चित्तरकथा. वडिलांनी दिले... चोराने नेले अन्‌ नगरसेवकाने तारले, असाच काहीसा अनुभव राकेशला आला.\nसोलापूर - दहावीच्या परीक्षेत शाळेत प्रथम आलेल्या आपल्या मुलास वडिलाने आनंदाने नवीन रेंजर सायकल भेट दिली. जातीचा दाखला काढण्यासाठी मुलगा सेतू कार्यालयात गेला. त्या ठिकाणी सायकल चोरीला गेली. ही घटना कळाल्यावर बसपचे नगरसेवक त्या गुणवंताच्या मदतीला धावले आणि त्यांनी रेंजर सायकल त्याला सत्कार करून भेट दिली. रयत शिक्षण संस्थेच्या रावजी सखाराम प्रशालेतील राकेश राहुल बागले या विद्यार्थ्याची ही चित्तरकथा. वडिलांनी दिले... चोराने नेले अन्‌ नगरसेवकाने तारले, असाच काहीसा अनुभव राकेशला आला.\nराहुलचा जन्मच मुळात स्मशानभूमीतला. त्यामुळे स्मशानाची भीती नाही. अमावस्या असो वा पौर्णिमा. काही फरक नाही. मध्यरात्री बारा-साडेबारापर्यंत स्मशानभूमीतल्या हिरवळीवर अभ्यास. सोबतीला सवंगडीही. अशा स्थितीत राकेशने ७९.२० टक्के गुण घेत उल्लेखनीय यश मिळवलेच, शिवाय शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला.\nवडील महापालिकेत मजूर म्हणून कार्यरत, आई गृहिणी. आजोबा कारंबा स्मशानभूमीचे राखणदार होते. त्यामुळे स्मशानभूमीच्या परिसरातच राकेशचा जन्म झालेला. स्मशानभूमीत दिवसा जाण्यास लोक घाबरतात. पण, राकेशने रात्री-मध्यरात्रीपर्यंत याच स्मशानभूमीत अभ्यास केला. मित्र स्मशानभूमीत अभ्यास करतोय म्हटल्यावर वर्गातील सहकारीही आले आणि त्यांनी जोमाने अभ्यास केला. या स्मशानभूमीत अभ्यास केलेले सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.\nराकेश दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर वडिलांनी त्यास रेंजर सायकल घेऊन दिली. जातीचा दाखला काढण्यासाठी राकेश जिल्हाधिकारी कार्यालय���त गेला. त्या ठिकाणी सायकल चोरीला गेली. नवीन सायकल चोरीला गेल्याने राकेश घाबरला, पण वडिलांनी त्याची समजूत काढली. पण, एकदम साडेचार हजार रुपयांची सायकल घेणे लगेच शक्‍य नाही, असेही सांगितले. ही घटना बसपचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांना समजली. त्यांनी राकेशला कार्यालयात बोलावून घेतले आणि हरविलेल्या सायकलप्रमाणेच नवीन सायकल घेऊन दिली. त्या वेळी राकेशने आनंदाश्रू ढाळून आनंद व्यक्त केला.\nराकेशने आता शास्त्र शाखेत प्रवेश घेतला आहे. घरची गरिबी असली तरी मुलाची सर्व इच्छा पूर्ण करण्याचा संकल्प त्याचे वडील राहुल बागले यांनी केला आहे. प्रतिकूल स्थितीत भावाने मिळवलेले यश पाहून राकेशच्या तिन्ही बहिणीही आनंदून गेल्या आहेत. आपणही दहावीच्या परीक्षेत असेच यश मिळवण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.\nबसपाच्या नगरसेवकाचे तीन लाखांचे मानधन हडप\nसोलापूर : नगरसेवक म्हणून मिळालेल्या गेल्या टर्ममधील मानधनाचे सुमारे तीन लाख रुपये पोस्टाच्या आवर्तक ठेवीच्या नावाखाली हडप करण्यात आली आहे. नगरसचिव...\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nझेडपीच्या गुरुजींना आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nकरकंब : सोलापूर जिल्हापरिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकास्थित 'नॅशनल जिओग्राफिक सोसायटी'च्या वतीने दिला जाणारा 'नॅशनल जिओग्राफिक...\n.. तरच थांबेल मानव आणि वन्यजीवांचा संघर्ष\nसोलापूर : सिमेंटचे जंगल वाढत असल्याने वन्यजीवांचा मूळ अधिवास संपत चालला आहे. अन्नाच्या शोधात माकड, लांडगा, बिबट्या यासह अन्य वन्यजीवांचा वावर...\nसोलापूर : राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर अपंग प्रमाणपत्रासाठी सुशिक्षित बेरोजगारांची धावपळ सुरु झाली आहे. परंतु, सरकारने अपंगत्वाचे...\nहुतात्मा बागेत 'इतिहास आणि आधुनिकतेचा' अनोखा संगम\nसोलापूर : भुईकोट किल्ल्याला कोणत्याही प्रकारचा धक्का न पोचविता या परिसराला आधुनिकतेची जोड देत येथील हुतात्मा बागेचा विकास करण्यात येत आहे. उजाड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅश���ल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://jilljuck.com/channels/Marathi-Jokes-SMS-Shayari-and-Kavita", "date_download": "2018-12-16T03:53:12Z", "digest": "sha1:YMQJLBBP4DRDJD7PWABRTJS5O6VWPCIQ", "length": 5722, "nlines": 167, "source_domain": "jilljuck.com", "title": "marathi jokes sms shayari and kavita - Latest Content - Page 4 - Jilljuck - Funny Marathi Jokes Part 2", "raw_content": "\nमास्तर: काय रे पप्या , गण्या आज उशीर का झाला तुम्हाला..\nगण्या : गुरुजी काल रात्री स्वप्नात मी अमेरिकेला गेलेलो, तिथून यायला उशीर झाला.. .\nमास्तर: आणि पप्या तुला का रे उशीर झाला \nपप्या : गुरुजी, मी गण्याला आणायला एअरपोर्ट वर गेलेलो... खुप धुतले राव मस्तरन\nगर्लफ्रेण्ड : आपण कुठे चाललोय बॉयफ्रेण्ड : लाँग ड्राइव्हवर बॉयफ्रेण्ड : लाँग ड्राइव्हवर गर्लफ्रेण्ड : (लाडात येऊन) मग आधी का नाही सांगितलंस गर्लफ्रेण्ड : (लाडात येऊन) मग आधी का नाही सांगितलंस बॉयफ्रेण्ड : मला पण आत्ताच कळलं की, ब्रेक फेल झालेत. गाडी कुठे थांबते भाऊ ........निघाली ना सुसाट\nवर्गात संगीताचा पिरेड चालू असतो बाई : सांगा पाहु मुलांनो तुमच आवडत संगीत वाद्य कोणत :... :::::बंड्या : मधल्या सुट्टीची घंटा बाई\nराहुल :- डोळा का सुजला.. अमित ;- काल बायकोचा वाढदिवस होता.केक आणला होता. राहुल :- हो पण डोळा का सुजला अमित ;- काल बायकोचा वाढदिवस होता.केक आणला होता. राहुल :- हो पण डोळा का सुजला अमित :- बायकोचे नाव कृती आहे.पण बेकरीवाल्याने त्यावर लिहिले....... “Happy Birthday, KUTRI”\nस्त्रियांच्या ड्रायव्हिंग सेन्स ला कधीही आव्हान देऊ नका. एका अपघातानंतर पुरुष ड्रायव्हर रागारागाने म्हणाला तुम्हाला मी हेडलाईट ऑन करून मला आधी जाऊ देण्याबाबत इशारा दिला होता. स्त्री ड्रायव्हर :- ओ मिस्टर, मी सुद्धा ताबडतोब गाडीचे वायपर्स चालू करून “नाही-नाही” म्हटले होते. ड्रायव्हर फिट येऊन पडला ना राव .....................\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-253755.html", "date_download": "2018-12-16T04:35:49Z", "digest": "sha1:6QYEKIPZTSHWPJL4BHUQP2PZE3OG5FLG", "length": 11553, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सरोगसी कशाला? लग्न करा,समस्या असेल तर डाॅक्टरकडे जा - अबू आझमी", "raw_content": "\nउद्धव-राज आमनेसामने, कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मनसेचा पाठिंबा\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nउद्धव-राज आमनेसामने, कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मनसेचा पाठिंबा\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIRAL VIDEO: सोनाराच्या डोळ्यादेखत पळवल्या सोन्याच्या बांगड्या\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n लग्न करा,समस्या असेल तर डाॅक्टरकडे जा - अबू आझमी\n07 मार्च : सपाचे आमदार अबू आझमी यांची पुन्हा एकदा जीभ घसरलीय.करण जोहरला सरोगसीनं दोन मुलं झाली,यावर आझमींनी टीका केलीय.\nमुलं हवी होती तर लग्न करायचं होतं आणि लग्न होत नसण्याला कोणती समस्या कारणीभूत असेल, तर आम्हाला सांग किंवा डॉक्टरांकडे जा, असं वक्तव्य आझमींनी केलंय.कायदा वगैरे मला सांगू नका. सरोगसीची संकल्पनाच मला पटत नाही, असं ते म्हणाले. पुढे जाऊन ते असंही म्हणाले की, सरोगसीपेक्षा मूल दत्तक घ्या.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: abu azamअबू आझमीकरण जोहरसरोगसी\nउद्धव-राज आमनेसामने, कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मनसेचा पाठिंबा\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nउद्धव-राज आमनेसामने, कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मनसेचा पाठिंबा\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/42950", "date_download": "2018-12-16T04:44:26Z", "digest": "sha1:VDGUR2KF2Z24C3NKCLLPINCEESUS7ZNS", "length": 32828, "nlines": 195, "source_domain": "www.misalpav.com", "title": "हजारो बेटांचा देश... फिनलँड..भाग ५ (ब) स्टॉकहोम क्रुज ट्रिप | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nहजारो बेटांचा देश... फिनलँड..भाग ५ (ब) स्टॉकहोम क्रुज ट्रिप\nसकाळी उठून नाष्टा करून पुढील ठिकाणे बघण्यास निघालो. आमचा कुठेही उतरा आणि चढा या बसचा पास ��जूनही शिल्लक होता. तुम्ही जेव्हा पहिली फेरी या बस मधे बसुन मारता त्या वेळेपासून पुढे चोवीसतास तो वापरू शकता. खरं तर ठिकाण बघण्याची यादी बरीच मोठी होती. सर्व काही बघणं शक्य न्हवत. मग ज्याला जास्तित जास्त पर्यटक भेट देतात अशी काही ठिकाण आम्ही निवडली. त्यातीलच एक 'वासा संग्रहालय'. हे बघायला जात असताना अनवधानाने अजून एक ठिकाण बघण झाल. ते म्हणजे 'जुनिबॅकन' जे आमच्या यादीत न्हवत. झाल अस की वासा संग्रहालय आणि जुनिबॅकन ही दोन्ही ठिकाण अगदी जवळ आहेत. आम्ही पाटी बघत जात असताना आमचा रस्ता चुकला आणि आम्ही जुनिबॅकन मधे पोहोचलो. बर तिथ गेलो तरी आम्हाला हे कळाल नाही की आम्ही चुकिच्या ठिकाणी आलो आहोत. स्टॉकहोमचा पास असल्याने तिकिट खिडकीवर तो दाखवला आणि आत जायचे तिकिट घेतले. तिथे सामान ठेवायला लॉकर असल्याने जास्तिचे सामान त्यात ठेवून आम्ही आत गेलो. तिकिट खिडकीवर सांगितले होते की येथे गोष्ट सांगणारी (स्टोरी ट्रेन) आगगाडी आहे ती नक्की बघा. आम्हाला वाटले की वासा बद्दल काही माहीती देणारी चित्रफित असावी. म्हणून आम्ही आधी यात बसायचे ठरवेल. त्या प्रमाणे रांगेत उभे राहिलो. एक लाकडी खोक हळू हळू सरकत येत होत. आपण त्या चालत्या खोक्यात बसायच, आपल्याला हवी असलेली भाषा सांगीतली की यात बसवण्यात आलेले ध्वनीयंत्र चालू होते आणि जुनिबॅकन नावाच्या मुलाची गोष्ट चालू होते. ईथे फोटो काढायला बंदी असल्याने याचे सर्व फोटो गुगलवरून घेतले आहेत.\nजस जशी गोष्ट पुढे जाते आपण अगदी त्या गोष्टीत हरवून जातो. केवळ सरळ रेशेत न जाणारी ही आगगाडी आपल्याला मधेच सहा सात फूट वर उंच तर कधी जमिनिला समतल तर कधी डवी- उजवीकडे वळत या जुनिबॅकनच्या सोबत फिरवते. हा अनुभव फारच वेगळा होता. छोट्या छोट्या मुर्त्यांच्या रुपात अतिशय सुंदर अशी शिल्प तयार करून या जुनिबॅकनची गोष्ट तयार केली आहे. पण हे बघताना कुठेही आपण खोट बघत आहोत हे जाणवत नाही.\nखांबावर चढलेला जुनिबॅकन ( दोन्ही फोटो गुगल वरून)\nखर तर हे लहान मुलांचे वेळ घालवायचे ठिकाण आहे. पण बघण्यासारखे आहे. गोष्ट ऐकून झाल्यावर मग आम्हाला कळाले की आपण वासा मधे न येत भलतिकडेच आलो आहोत. मग पुन्हा तिकिट खिडकीवर जाऊन विचारले असता तिने वासा याच्या शेजारीच आहे असे सांगितले. तिथुन बाहेर पडून आम्ही पुन्हा वासा कडे नेणारा रस्ता बघू लागलो. समोरच एक मोठी ईमारत दिसली. आम्ही तिकडे गेलो. या वेळी आत जायच्या आधी बाहेरून नाव वाचून घेतले. ईथे बरीच गर्दी होती. आम्ही आत गेलो आणी डोळ्यांचे पारणे फेडणारे दृष्य समोर दिसले.\nवासा हे एक संग्रहालय आहे जिथे ३०० वर्षापुर्वीची बोट अथवा विशाल जहाज संग्रहीत करून ठेवले आहे. याचा ईतिहास असा...\nवासा हे जहाज युद्ध नौका म्हनून बनवण्यात आले होते. त्या काळात बनवल गेलेल सर्वात मोठ जहाज होत हे. या वर माणसं आणि दारूगोळा वाहून नेण्यासाठी बरीच जागा होती. या जहाजेची बांधनी पुर्ण झाल्यावर ते युद्धासाठी पाण्यात उतरवण्यात आले. तोफा, दारूगोळा, माणसं, धान्य अस बरच काही यावर चढवण्यात आल. प्रवासासाठी हे जहाज निघाले असता केवळ तेराशे मिटर अंतर जाऊन हे जहाज पाण्यात बुडाले आणि समुद्र तळाशी गेले. त्या नंतर बरीच वर्ष हे जहाज पाण्याखाली होते.\nहे जहाज का बुडाले यात जरा दुमत आहे. नक्की कारण सांगता येत नाही. तरी याची दोन कारण सांगीतली जातात. एक म्हणजे जहाजाच्या क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या तोफा, दारूगोळा यावर चढवण्यात आले. दुसर म्हणजे ज्याने हे जहाज बांधले त्याला एतक्या मोठ्या जहाज बांधणीचा अंदाज न आल्याने त्याच्या कडून काही त्रुटी राहिल्या गेल्या ज्या मुळे जहाज बुडाले.\nया जहाजाचा शोध घेउन ते पाण्याबाहेर काढण्याचे ठरवले गेले. याचा पहिला प्रयत्न फसला. पुन्हा एकदा जहाजाचा अभ्यास करून मग ते बाहेर काढले गेले.\nपाण्यात काम करण्यासाठी त्या वेळी वापरण्यात आलेले पोषाख.\nहे जहाज बघण्यासाठी जहाजेच्या दोन्हि बाजूने सात मजले बांधले गेले आहेत. प्रत्येक मजल्यावर जाउन हे जहाज बघता येते. वर जाण्यासाठी लिफ्ट आणि पायर्‍यांची सोय आहे. प्रत्येक मजल्यावर जहाजातील मिळालेले अवषेश काचपेटित ठेवले आहेत. तसेच एक चित्रफितही दाखवली जाते. अजुनही जहाजेवर काम चालू आहे. २००५ साली जहाजेच्या लाकडाला बुरशी चढू लागली. याचा अभ्यास केला असता बाहेरच्या बदलत्या वातावरणाचा परिणाम यावर होतोय असे अभ्यासकांच्या लक्षात आले. मग ईथे वातावरण नियंत्रित करण्यासाठी काही उपाय योजन केल्या गेल्या. हे संग्रहालय बघायला किमान एक तास तरी हवा.\nजहाजेवर केलेले कोरीम काम बघण्यासारखी आहेत.\nवासा बघून आम्ही निघालो ते रॉयल पॅलेस बघायला.\nरॉयल पॅलेसचा पॅनोरमिक फोटो.\nबाहेरून पॅलेस किती भव्य आहे याचा अंदाज येत होता. आम्ही आत गेलो. राजा- राणीचे जिथे लग्न झाले ते चर्च बघितले. बाकीचा राजवाडा फिरू लागलो, पण बर्‍याच ठिकाणी ईथे कॅमेरा, महिलांच्या पर्स आणि छत्र्या बरोबर नेता येणार नाहीत असे सूचना फलक होते. बर हे ठेवण्यासाठी कुठे जागाही दिसेना. एक जण बाहेर थांबून एक जण बघुन येईल असे करण्यापुरता वेळ आमच्या कडे न्हवता. कुठल्याही स्थितित दुपारी दोनवाजेपर्यत आम्हाला बंदरावर जाण्यास निघावे लागणार होते. त्यामुळे आम्ही बाहेरून पॅलेस बघण्याचे ठरवले.\nपॅलेस जवळच गमला स्टान नावाची जागा आहे. हे कुठलेही संग्रहालय न्हवते. ही जागा म्हणजे जुने स्टॉकहोम. जसे पुण्यात आढळण्यार्‍या विविध पेठा. तसच काहिस हे. येथिल ईमारती ह्या अजुनही जुन्या काळातील आहेत. यांची रचना, ईथे जाणार्‍या चिंचिळ्या वाटा हे सगळ ईथ बघता येत.\nपर्यटकांची संख्या येथे जास्त असल्याने येथे अनेक रेस्टॉरंट आतील बाजूस पहायला मिळतात. जणू खाऊ गल्लीच आहे ही. ईथेच जेवायच होत पण मेनू बघता केवळ वॅफलवर भागवल आणि पुन्हा हॉटेलच्याच रेस्टॉरंट मधे जेवायच ठरवल.\nयाची चव फार सुंदर होती\nयाच परिसरात नोबेल संग्रहालय देखिल होते. पण आमच्या कडे पुरेसा वेळ नसल्याने बर्‍याच चांगल्या ठिकाणांना आम्हाला मुकावे लागले. दोन वाजत आले अस्ल्याने आम्ही हॉटेलच्या दिशेने झपाझप पाऊले उचलू लागलो. रेस्टॉरंट मधे गेलो तर ते रिकाम होत. जेवणाची चौकशी केली असता ते चालू व्हायला अजुन एक तास आहे असे साम्गीतले. आता पंचाईत झाली. जवळच दोनचार छोटेखानी रेस्टॉ. होते. तिथ जाऊन बघू असे ठरले. जवळच असलेया रेस्टॉ. मधे व्हेज सँडविच आणि फ्रेंच फ्राईज मिळाले. सँडाविच बरेच मोठे असल्याने ते लवकर संपेना. घड्याळ्याचे काटे मात्र पटापटा सरकत होते. मग ते राहिलेले सँडविच पार्सल करून घेतले आणि आम्ही हॉटेल मधून सामानाच्या बॅगा उचललया. आता बसने गेलो तर वेळ जाईल म्हणून टॅक्सीने जायचे ठरले. ती कशी बुक करायची याची चौकशी रिसेप्शनला केली असता तिनेच आम्हाला टॅक्सी बुक करून दिली.\nपुढच्या दोनच मिनिटांत ती दारत हजर झाली. आम्ही आत बसलो. ईथे एक जाणवलेली गोष्ट म्हणजे रस्त्यावर वाहनांची बरीच गर्दी होती. तरीही कोणीही हॉर्न न वाजवता एका मागून एक पुढे जात होते. हे बघता आम्हाला वाटले की आता उशीर होणार. पण वेळेत बंदरावर पोहोचलो. टॅक्सी चालकाने जरा त्यात करमणूक केली. आमची बोली भाषा ऐकून त्याने ती कुठली आहे ते विचारले. याला मराठी म्हणता असे त्याला सांगीतले तसे तो मराठिच्या काही गाण्यांचा आणि सोनू निगमच्या फॅन असल्याचे कळाले. मला जरा हे ऐकून आश्चर्यच वाटले. एवढेच नाही तर त्याने काही हिंदी चित्रपट ही बघितले होते. हिंदीतिल काही गायकांंचा देखिल तो फॅन होता. त्याच्या सोबत मग जरा गप्पा झाल्या.\nअगदी वेळेत त्याने आम्हाला बंदरावर उतरवले. आम्ही आत गेलो. चेकईन करून जहाजावर जाऊ लागलो. जाताना येताना बुक केलेल्या जहाजाची कंपनी जरी एकच असली तरी दोन्ही वेळेस जहाज थोडी वेगळी होती. जणु जहाजातील एल एक्स आय आणि व्हि एक्स आय मॉडेल होते हे. परतीचे जहाज अकरा मजली होते. थोड्याफार फरकाने बांधणी वेगळी होती. आम्ही रुम वर पोहोचलो. पुन्हा सामान टाकून सनडेकवर गेलो.\nस्टॉकहोम बंदरावरून निरोप घेतानाचे स्टॉकहोम. आपल्या एथे लवासा या धर्तीवर बान्धले आहे.\nजहाज आपला मागे सोडत चालेल मार्ग\nआमचे जहाज पुढे निघाले आणि दुसर्‍या कंपन्यांची जहाज आपले बंदर सोडण्याव्या प्रतिक्षेत होती.\nजहाजावरून दिसणारे टुमदार घर\nअजुन एक जहाज वाटेत दिसले\nया वेळीही आम्ही जातानाचे जेवण आधीच घेऊन ठेवल्याने दिल्या वेळी तिथे पोहोचलो. खायला काही मिळ्णार नाही हे माहितच होते, पण पोटात काही जाणेही महत्वाचे होते. या वेळीमात्र जेवताना बरीच गर्दी होती. शे- दिडशे माणस असावित. या ठिकाणी समुद्रीअन्न आवडण्यार्‍यांची खरच चंगळ आहे. आम्ही आपल गोडाच जेवण उचलून दिलेल्या टेबलवर जाऊन बसलो.\nमुलाने पार्सल आणलेले खाल्ल्ले असल्याने त्याला काही भुक न्हवती तो खेळायला निघुन गेला. मी मात्र आजुबाजुच्या लोकांचे निरिक्षण करू लागले. सवय जरा वाईट आहे पण नाईलाज होता. ईकड तिकड बघण्याशिवाय काहीच करता येत न्हवत. या निरिक्षणात आढळलेल्या काही गोष्टी\nईथले लोक खरच खादाड खाऊ आहेत की केवळ पैसे भरलेत आणि येऊद्या मग हवे तेवढे अस म्हणून ताट भरून भरून आणत होती\nसगळ्याच टेबलांबर प्रॉनचा ढिगारा झाला होता. बर ते लोक हे खाताना मला उगा आपल्या भाजक्या आणी उकडलेल्या शेगांची आठवण झाली. जसे आपण शेंगेचे नाक मोडत आतील दाणे खाऊन फोलपट साचवतो अगदी तसेच हे लोक प्रॉन सोलून खात होते आणि टेबलावर ढिगारे करत होते.\nमनोसक्त प्रॉन खाऊन झाल्यावर यांचा मोर्च्या वळतो तो पोर्क, बीफ अश्या केवळ वाफवलेल्या अथवा कच्च्या अन्नाकडे. जास्त करून हे सगळ अन्न बर्फाच्या लादीवर ठेवून गार ढोण्ण केलेल. ( आपल्याला म्हणजे गॅस वरून उतरवल की पोटात अशी खायची सवय)\nहे ही मनोसोक्त खाऊन झाल की मग गोडाकडे. तेही पुन्हा भरपेट, नावापुरत वगैरे काही नाही. जणू ठेवलेले सर्व पदार्थ पोटात गेलेच पाहिजे.\nबर या सगळ्याच्या जोडीला द्रवपदार्थ म्हणुन बिअर, वाईन, सोडा, व्हिस्की यांचे नळच लावले होते. ग्लास घायचा आणि नळाखाली हव्या तितक्यावेळा तो भरून घ्यायचा.\nहे सगळ बघून मलाच लाजल्यासारख झाल आणि मी चार वेळा उठून मोजक्याच दोन दोन स्ट्रॉबेरी आणल्या.\nजेवण करून आम्ही मुलगा जिथे खेळत होता तिथ गेलो. या वेळी आम्हाला एक भारतीय कुटूंब भेटल. नवरा- बायको आणी दोन मुल. त्यांनी बर्‍याच वेळा या जाहाजेवरुन प्रवास केला होता. नवर्‍यापेक्षा त्याच्या बायकोला जहाजेची अधिक माहिती झालेली होती. तिच्याकडूनच कळाले की जहाजेवर मुलांसाठी दर काही तासाने वेगवेगळे कर्यक्रम ठरवलेले असतात. त्यात हातचलाखीचे छोटे छोटे प्रयोग यांना शिकवले जातात, एक स्पर्धा घेतली जाते ज्यात जहाजेसंबधिच्या प्रश्नांची उत्तर त्यांना द्यायची असतात. जादूचे प्रयोग, बाहुलीनाट्य असे कार्यक्रम योजलेले असतात. मग मुलगा त्यांच्या मुलासोबत हे सगळ अनुभवायला गेला आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या.\nजहाजवर बाहुलीनाट्याचा आनंद घेताना\nअशा प्रकारे माझ एक स्वप्न पुर्ण झाल.\nस्टॉकहोममधल्या फेरफटक्याचा हा भाग खास आवडला. पुभाप्र.\nकाही फोटो दिसत नाहीत... बहुतेक त्यांना \"पब्लिक अ‍ॅक्सेस\" दिलेला नाही.\nफोटो अगदी 'अहाहा' कॅटेगरी\nफोटो अगदी 'अहाहा' कॅटेगरी आहेत \nमस्तच झालाय हा भाग. आवडला.\nमस्तच झालाय हा भाग. आवडला. काही फोटो दिसत नाहीत. पुन्हा लिंक करा. बाकी ज्ञानेश्वर माउलींची मराठी तिथेही पोहचली याचा आनंद झाला.\nमला पुर्वपरीक्षणात आणि लेख प्रकाशीत केल्यावर सगळे फोटो दिसत आहेत. त्या मुळे नेमके कोणते फोटो दिसत नाहीत ते कळत नाही. कोणी ते निदर्शनास आणून दिल्यास बदलण्याच प्रयत्न करेन.\nवरून मोजले तर पुढील\nवरून मोजले तर पुढील क्रमांकांचे फोटो दिसत नाहीत... १०, १४, १७, १८, २०,२२.\nआपले फोटो जेथे साठवले आहेत तेथे लॉगइन असताना तर इतर कोणत्याही संस्थळावर दुवे दिलेले आपले फोटो स्वतःला दिसतात.\nतुमचे फोटो जेथे साठवले आहेत (उदा: गुगलफोटो) तेथून लॉगऑऊट होऊन (पक्षी : आपल्या फोटोंसाठीही स्वतःला 'पब्लिक' बनवून) मग मिप�� उघडले तर ज्या फोटोंना \"पब्लिक अ‍ॅक्सेस\" नाही ते फोटो दिसत नाहीत.\nसंपूर्ण लेखमाला अतिशय वाचनीय व प्रेक्षणीय झाली आहे. सर्व प्रकाशचित्रे आकर्षक.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 8 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2010/11/", "date_download": "2018-12-16T03:16:34Z", "digest": "sha1:3TJ34YH2HL6E2TNWIPLEZWNAT7IXEQXQ", "length": 8928, "nlines": 183, "source_domain": "majhyamanatalekaahee.blogspot.com", "title": "माझ्या मनातले काही", "raw_content": "\nशब्द असू दे हातांमध्ये, काठी म्हणूनी.... वाट आंधळी, प्रवास खडतर ,बोलू काही...\nमनात येईल ते लिहीत जाणे हा तसा माझ्यासाठी काही नवीन उद्योग नाही. पण आपले लेखन कुठेतरी छापून येईल किंवा ते इतर अनोळखी वाचकांकडून वाचले जाईल आणि त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया व शुभेच्छाही मिळतील असे काही वाटले नव्हते.पण ते झाले ते या ब्लॉगविश्वामुळे आणि 'माझ्या मनातले काही' लिहिता लिहिता एक वर्ष पूर्ण झाले.\nशाळेत असताना निबंध लेखन हा माझा आवडता विषय असायचा. पण शाळा सुटली तसा हा प्रकार दिसेनासा झाला. कॉलेज मध्ये आल्यावरही आता मराठीतून लिहीणे होणार नाही आणि परीक्षाही इंग्रजीतून द्यायची म्हटल्यावर मराठी फारच दुरावली. मला प्रिय असलेले बालभारतीचे पुस्तक आणि त्यातील गद्य-पद्य खंड सारे आठवणी म्हणून उरले. मराठीतून लिहिण्याची आवड असूनही कॉलेजमध्ये ती संधी कधीच मिळाली नाही ती मिळाली पार कॉलेज संपल्यावर आणि मग या ब्लॉगरविश्वात मी चोरपावलांनी हळूच शिरलो.\n१८ नोव्हेंबर २००९ रोजी पहिली पोस्ट टाकली तेव्हा पुढे किती लिहिणार, काय लिहिणार याबद्दल काहीच कल्पना नव्हती.\nकाहीतरी सुचले म्हणून लिहिले आणि ब्लॉग हा प्रकार काय आहे हे जाणून घेण्यासाठीच पोस्ट केले. सुरुवातीला ब्लॉग हा प्रकार फक्त इंग्रजीत चाल…\nसर्वप्रथ��� सर्व वाचकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा\nदिवाळी दरवर्षीच येते आणि दरवर्षी काही ना काही आठवणी ठेवून जाते. पण तरीही दिवाळी म्हटली की सगळ्यांना लहानपणीच्याच आठवणी फार येतात. जणू काही तरुणपणी दिवाळी साजरी करतच नाहीत आणि लहानपणीची दिवाळी म्हणजे पहिले आठवतात ते खूप सारे फटाके. हल्ली आम्ही मोठे झालो आहोत आणि बरेचसे सुजाण नागरिक झालो आहोत असा आमचा समज झाल्याने आम्ही फटाके फोडत नाही कारण या सार्‍यांमुळे किती ध्वनी-प्रदूषण होते, वायू-प्रदूषण होते हे आम्हाला उशीराने का होईना कळून चुकले आहे. म्हणून मग आम्ही 'दुरून फटाके साजरे' असा संकल्प वगैरे करतो. पण लहान असताना जे फटाके फोडले ते अजुनही आठवतात.\nतेव्हा सकाळीच लवकर आंघोळ करून पिशवी भरून फटाके घ्यायचो आणि सर्वत्र हिंडत ते फोडायचो. त्यात भुईचक्र, अनार, फुलबाजे, नाग-गोळ्या,लक्ष्मीबार, रश्शी-बॉम्ब आणि काय काय असायचे. सकाळी भरलेली पिशवी दुपारपर्यंत संपवायचीच असा अलिखित नियम, म्हणून मग सारे फटाके संपवूनच विजयीवीर घरी परतत. मला तरी त्या फटाक्यांच्या माळा लावण्यापेक्षा त्या लवंगीबार तोडून लावण्यातच फार मज्जा वाटायची.त्याला मोडून त्…\nमी माझ्याबद्दल काय लिहायचे.... मी तुमच्या सारखाच तरीही तुमच्याहून थोडा वेगळा... मराठी काव्यात, संगीतात रमणारा, स्वत:च्याच धुंदीत जगणारा माझ्या मनातले काही इथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://murkhanand.blogspot.com/2009/10/blog-post_25.html", "date_download": "2018-12-16T03:08:32Z", "digest": "sha1:SYUXANMFBUQR2SPG74UGMELSSBH66BNV", "length": 2721, "nlines": 71, "source_domain": "murkhanand.blogspot.com", "title": "विमुक्त: निसर्ग... रेखाटन", "raw_content": "\nसध्या मारुती चितमपल्लींच \"जंगलाचं देणं\" हे पुस्तक वाचतोय... पुस्तक\nछानच आहे... त्यात काही निसर्गाची रेखाटनं आहेत... मला ती खूप आवडली\nम्हणून मी ती रेखाटली...\nमी कश्याला आरश्यात पाहू...\nआपल्या उत्तम रेखाटनसातत्याबद्दल आपल्याला २००९ सालाकरिता आम्ही मूर्खगुरुमणि हे पद बहाल देण्यात येतोय... कधि योगायोगाने भेट झालीच तर सविस्तर\nमाझ्या अंतरीची मला साद आहे... आयुष्य माझे खुळा नाद आहे...\nकामशेत - बेडसे लेणी - भातराशी... डोंगररांगेच्या मा...\nकुलंग... जेथे आकाश ठेंगणे वाटते... (kulang)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://manatun.wordpress.com/2010/05/24/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A1/", "date_download": "2018-12-16T03:23:48Z", "digest": "sha1:F2AEITAU6REISSZA5GONVV42HSJRPP5Y", "length": 2804, "nlines": 53, "source_domain": "manatun.wordpress.com", "title": "साता समुद्रापल्याड……….. | मनातून", "raw_content": "\nथोडंस share करावंस वाटलं\nमागच्या आठवड्यात पत्ता होता, निगडी पुणे, ४४.\nकसली गम्मत असते नाही, नुसता पत्ता बदलण किती सोप्प आहे, पण त्या सोबत माझ्या life मधले बदल पण आहेत…\nमाझ्या आयुष्यातले ३ महिने इथे काढायचे आहेत मला. ते पण एकटीने, आज पर्यंत एकदाच घरापासून दूर राहिले आणि १ महिना पण टिकले नाही, पण इथे मात्र नो option , ३ months I am all alone आणि ह्या blog सोबत रोज मी माझा दिवस share करणार आहे…\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nअशी मी अशी मी….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/42951", "date_download": "2018-12-16T03:28:40Z", "digest": "sha1:JZAEFPFCSWRWQBA25A5HC3YKOABBGI4Y", "length": 5532, "nlines": 131, "source_domain": "www.misalpav.com", "title": "मेघ बरसला | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nविवेकपटाईत in जे न देखे रवी...\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 11 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2011/11/", "date_download": "2018-12-16T03:57:47Z", "digest": "sha1:RVRZTRPQJQPAJHKGVAGR7EHWOVKCJKQI", "length": 11610, "nlines": 196, "source_domain": "majhyamanatalekaahee.blogspot.com", "title": "माझ्या मनातले काही", "raw_content": "\nशब्द असू दे हातांमध्ये, काठी म्हणूनी.... वाट आंधळी, प्रवास खडतर ,बोलू काही...\nया विषयावर तसं या पूर्वी बऱ्याच जणांनी, बऱ्याच ठिकाणी लिहिले आहे पण तरीही मी पुन्हा लिहिणार आहे. एक तर ही पोस्ट लिहायची असे दीड वर्षापूर्वीच सुचले होते आणि तेव्हापासून मोडक्या-तोडक्या अवस्थेत ती ब्लॉगच्या अडगळीच्या ई-पानात बंद होती आणि काही केल्या लिहायचे होते पण जमत नव्हते. शिवाय लहानपणीचा विषय निघाला आहे तर तेव्हा एखादी गोष्ट तो करतो म्हणून मी पण करणार या त्या वेळच्या स्वभावास अनुसरून मला पण या विषयावर लिहायचे होतेच. बालपणीचे खेळ तर प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. लिहायला सुरुवात करणार तर प्रत्येक खेळाच्या कैक आठवणी. त्यातील निवडक आठवणी शेअर करतो आहे.\nपत्ते हे आम्ही पार लहानपणापासून खेळत आलो आहोत. बैठ्या खेळांमध्ये सगळ्यात जास्त हाच खेळला असावा. आम्ही भावंडे गावी जमलो की न चुकता पत्त्यांचे डाव होतात. गावाच्या घरातच तशी काही जादू आहे म्हणून की तिथे फक्त पत्ते खेळल्याच्या आठवणी आहेत म्हणून ते काही ठाउक नाही पण एरवी वर्षभर आम्ही कधी पत्ते खेळत नाही आणि गावी गेलो की पुन्हा लहान होऊन पत्ते मांडून बसतो. त्यात पत्ते खेळण्याचा मोठ्या मंडळींना त्रास कमीच म्हणून त्यांचा ही काही आक्षेप नाही.…\nगेलं वर्ष इतक्या लवकर कसं गेलं कळलंच नाही आणि हे असं दरवर्षी होतं. नव्या वर्षी, वाढदिवशी, सणासुदीला मागे वळून पाहिलं तर गेल्या वर्षीच्या घटना अगदी ताज्या वाटतात. यंदा अभ्यासात, कामात जरा जास्त बिझी झाल्याने ब्लॉगकडे दुर्लक्ष झाले खरे ( ते नेहमीच होत राहील बहुधा ) पण म्हणून वाढदिवस विसरून चालणार नाही.\nतसं दुसऱ्या वाढदिवसाचं पहिल्या वाढदिवसाइतकं कौतुक नसलं तरी निदान या पोस्टच्या निमित्ताने मी जीवंत असल्याची (ब्लॉगवर) वाचकांना खात्री पटावी आणि ब्लॉगिंगला कंटाळून मी हे ब्लॉगविश्व सोडल्याच्या अफवा पसरू नयेत असाही हेतू आहे. शिवाय कासवाच्या गतीने चालणाऱ्या ब्लॉगच्या पोस्टसंख्येत अजून एक भर. त्यामुळे दरवर्षी वाढदिवशी तरी एक पोस्ट टाकावीच असा संकल्प आहे जो शक्यतो मोडला जाणार नाही.\nपहिल्या वाढदिवशी ब्लॉगिंगच्या अनुभवाबद्दल एवढे काही लिहिले की या वेळेस वेगळे काही लिहायला सुचत नाहीये. आणि यंदा ब्लॉगने विशेष आणि कौतुकास्पद असे काहीही केले नसल्याने त्याबद्दल उल्लेख करण्याजोगेही काही नाहीये. पण जे काही आहे ते आपलं आहे आणि कशीही का असो आपलीही एक पतंग आकाशात उडते आहे याचा आनंद आहेच.\n\"११.११.११\" जगभर लोक ह्या खास तारखेचे गुणगान गात आप���पल्या तऱ्हेने साजरा करत होते पण आम्ही 'रहमान भक्त' मात्र संकष्टीला गणपती मंदिरात, महाशिवरात्रीला शंकराच्या मंदिरात गर्दी करावी तसे न चुकता पहिल्याच (आणि इतक्या खास) दिवशी जमलो ते रॉकस्टार पाहायला. त्यापूर्वीचे कितीतरी दिवस मोबाईलवर, लॅपटॉपवर, टी. व्ही. वर फक्त रॉकस्टारची गाणी ऐकून धन्य झालो होतो तो आता मोठ्या पडद्यावर ती ऐकायला आणि पाहायला मिळणार म्हणून जरा जास्तच उत्सुक होतो. पहिल्या पाच मिनिटात होणारी रणबीरची एण्ट्री आणि अगदी आवेषात मोठ्या जनसमुदायासमोर त्याचा रॉकिंग परफॉर्मन्स पाहून उत्सुकता एकदम वाढु लागते. लगेचच मग चित्रपट फ्लॅशबॅक मध्ये जाऊन कॉलेजयुवक रणबीर हातात गिटार घेऊन गाताना दिसू लागतो. 'जो भी मैं कहना चाहू..'\nइथून मग हीर(नर्गिस) आणि जनार्दन उर्फ जॉर्डनची (रणबीर) गोष्ट सुरू होते. मोठा कलाकार बनायचे तर आयुष्यात दु:ख हवे या भावनेने प्रेरित होऊन 'जॉर्डन' त्याच्या कॉलेजमधील 'दिल तोडने की मशीन' 'हीर' ला प्रपोझ करतो आणि तिने नकार दिल्यावर दु:खी झाल्याचे नाटक करतो. पण पुढे दो…\nमी माझ्याबद्दल काय लिहायचे.... मी तुमच्या सारखाच तरीही तुमच्याहून थोडा वेगळा... मराठी काव्यात, संगीतात रमणारा, स्वत:च्याच धुंदीत जगणारा माझ्या मनातले काही इथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pashanbhed.blogspot.com/2011/09/blog-post_11.html", "date_download": "2018-12-16T03:03:09Z", "digest": "sha1:YIZOVTANJRF5DUVK3PVYRH2DI2FVCIKM", "length": 17653, "nlines": 333, "source_domain": "pashanbhed.blogspot.com", "title": "पाषाणभेदाची जालवही:: Pashanbhed's Blog :: Maharashtra India :: Marathi Literature: ज्वलंत सामाजीक एकांकी नाट्य-प्रवेश: दुसरा स्वातंत्र्यलढा", "raw_content": "\n वाईच जरा बसा ईथं.\nज्वलंत सामाजीक एकांकी नाट्य-प्रवेश: दुसरा स्वातंत्र्यलढा\nज्वलंत सामाजीक एकांकी नाट्य-प्रवेश: दुसरा स्वातंत्र्यलढा\n(ढिसक्लेमर: या नाट्यप्रवेशातील सर्व पात्रे, घटना काल्पनीक आहेत. त्या पात्रांचा व घटनांचा कोणत्याही जिवीत अथवा मृत व्यक्तींशी संबंध नाही. तत्राप असा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)\n(भुमिका: अर्जून, माया, श्रेया, रिषी, कविता, प्रणव)\nअर्जून: काय करावे बरे हि अजून माया कशी आली नाही ते हि अजून माया कशी आली नाही ते छे आता १० वाजून गेले अन प्रभात फेरीला सुरूवातही नाही. तिकडे आप्पांच्या उपोषणाला मग पाठिंबा कसा मिळणार अन सरकार कसे हादरणार\n(अर्जून रंगम���चावर येरझर्‍या घालतो.)\nमाया: अर्जून, मी आले बघ. मी आताच श्रेया, रिषी, कविता, प्रणव यांना कॉलेजला न जाता या मैदानावर येण्याचा एसएमएस केला आहे.\nअर्जून: अग, कित्ती हा उशीर (लाडात येवून) अन काय ग, कालच्या रात्रीच एसएमएस वाचला का\nमाया: चल चाव्वट कुठला अरे आपण देशाच्या दुसर्‍या स्वातंत्र्य लढ्यात लढतोय ना अरे आपण देशाच्या दुसर्‍या स्वातंत्र्य लढ्यात लढतोय ना मग असले एसएमएस का पाठवतोस आता मग असले एसएमएस का पाठवतोस आता ते नंतर पाठव आपला विजय झाल्यावर. मी पण मग नविन एसएमएस पॅक टाकते माझ्या मोबाईलमध्ये. त्यात सुरवातीचा एसएमएस फक्त एक रुपया अन नंतरचे १०० एसएमएसेस एकदम फ्री आहेत. आहे की नाही मज्जा.\nअर्जून: अन मायाबाई, तूम्ही तुमच्या मोबाईलमध्ये GPRS ईंटरनेट कनेक्षनपण अ‍ॅक्टीव्हेट करून घ्या हं बाई.\nतू फेसबूक वर नसतेस तर आपल्या आंदोलनात कित्ती कित्ती घोळ होतो बघ.\n अज्जू, अरे मागल्या वेळी डॅडींनी डि-अ‍ॅक्टीव्हेट करायला लावले रे ते GPRS. प्लिज तू अ‍ॅक्टीव्ह कर अन बॅलन्सपण टाक ना तुझ्या मायासाठी एवढेही करणार नाहीस तू\nअर्जून: बरं बाई, आता आपला मोर्चा- आपलं ही प्रभातफेरी आटोपली की (तिला जवळ ओढतो) करतो सगळ. मग तर झालं.\nमाया: अर्जून, आत्ता नको रे. कुणीतरी पाहील. (दुर जाते)\n(तेव्हढ्यात तेथे श्रेया, रिषी, कविता, प्रणव येतात.)\nकविता: हाय, आम्ही आलोत अन आहोत येथे म्हटलं.\nअर्जून: अरे या ना या. तुमचीच वाट पाहतोय प्रभातफेरीसाठी. अन काय रे रिषी, त्या टोप्या आणल्यात ना.\nरिषी: हो तर. या काय आहेत ना या श्रेयाकडे. काय ग श्रेया आहेत ना टोप्या तुझ्याकडे घालायला. म्हणजे डोक्यात घालायला\nश्रेया: (लाजत) रिषी, तु अस्सा आहेस ना अगदी. अरे, टोप्या तर आहेतच पण एवढ्या सकाळी मॅकडोनाल्ड मध्ये जावून बर्गर आणि पिझ्झाज पण आणले आहेत पार्सल.\nकविता: बरं झालं बाई, कालच्या मोर्चाच्या वेळी कित्ती भुक लागली होती माहित्ये\nप्रणव: बरं बरं आत्ता तुमचं राहू द्या आता. चला निघूया प्रभातफेरीसाठी. आधीच वेळ झालाय.\n(सगळे जण डोक्यात टोप्या घालतात. हातात बॅनर घेतात.)\nसगळे जण ओरडत जातात: आप्पा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है\nआप्पा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है\nतंत्र चौकशी सल्ला (1)\nतंत्र चौकशी सल्ला प्रश्नोत्तरे मदत माहिती (2)\nनाशिक सार्वजनीक गणेशोत्सव २००९ (5)\nपोवाडा मर्द मावळ्याचा (1)\nमनसे- राज ठाकरे- पोवाडा (4)\nसंगीत नाट्य ���्रेमकाव्य कविता शृंगार (1)\nकाय गुण सांगू माझ्या सालीचे\nयुगलगीतः तू माझी हो काठी, मी तुझी काठी\nसुप्रसिद्ध अभिनेत्री करूणा कर्पूर यांची मुलाखत\nदिवाळीकथा: चंद्या सख्याची सहल\nदिवाळी पाडवागीत: आज आनंद आसमंतात भरला\nअभंगः विठ्ठल उभा विटेवरी\nआपण सारे शिर्डीला जावूया\nजागरण गोंधळः आई देवी अंबेचा जागर\nआंब्याची चव चाखून बघा\nआम्ही काय म्हणूं धार्मीक\nयुगलगीत : आलीया थंडी, साधूया संधी, चल पेटवू शेकोटी...\nहळूच द्या मज झोका कान्हा\nकाय करू मी बाई सांगा तरी काही\nतुझी माझी प्रित होती\nयुगलगीतः आपला संसार सुखाचा करूया\nशेतकरी गीतः आम्ही शेतात कसणारे शेतकरी\nयुगलगीतः नको नको नको नको नको\nचल बाळा आपण पतंग घेवू\nलेखन व लेखकाचे बाह्यरुप\nअक्षरलेखन - काही टिप्स\nयाहो याहो पाव्हणं तुम्ही\nअंतर्वस्त्रे परिधान करण्याची योग्य रीत\nकिती दिवस झाले माहेराला गेले नाही\nसार्‍या जातींना खड्यात जावूद्या\nमला काय त्याचे, मला काय त्याचे\nआंतरजालावरील प्रथमच असलेले धमाल वगनाट्य - वैरी भेद...\nगण: देव गौरीनंदन आधी वंदुया\nनववर्षाचा सण हा पहिला आनंदाने साजरा करू\nरस्त्यानं रेतीवाला तो आला\nगारूड्याचा नागूबा मस्ती करतोय रं\nपाणीपुरी व तत्सम पदार्थ सेवनार्थ काही युक्त्या (Ti...\nशेतकरी गीत: शेतात आंतरपीक आपण करू\nभेट घ्यायची ओढ लागली\nतुम्ही गोळी बघितलीय गोळी\nआले आले आमचे स्वामी बाबा आले\nनाट्यगीत: अशी कशी ही पिढी नेटावली\nक्षितीजावर ढळला आणि एक सुर्य\nनखरा नाही इतका बरा\nडाल ग कोंबडी डाल\nलई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी\nमेरे मुर्गे को क्या हुवा चाचा\nमी बत्तासा गोल गोल\nजो तो येतो मारून जातो\nदेशभक्ती रचना: तिरंगी आमचा भारतीय झेंडा\nकिती सजवू मी माझं मला\nश्रावणमास कहाणी: वर्षभर प्रसिद्ध नारायणाची कहाणी\nकान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली\nहातामधी घे तू जरा\nमुक्त'पिठीय' लेख: अमेरीकेचे राष्ट्रप्रेम\nमोटरसायकलची सरासरी धाव (अ‍ॅव्हरेज)\nआला आला रे आला महिना भादवा\nपाटापाटानं ग वाहतंय झुळझुळ पाणी\nकाय गुण सांगू माझ्या सालीचे\nकव्वाली: बहूतोने कहा है के प्यार न कर\nज्वलंत सामाजीक एकांकी नाट्य-प्रवेश: दुसरा स्वातंत्...\nमाहेरी जायची मला झाली आता घाई\nयुगलगीत: रंग हिरवा ओला ओला\nहटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार\nलावणी: लग्नाचं वय माझं झालं\nअशी कशी ही म्हागाई\nऐसी अक्षरे रसिके मेळवीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathijokx.com/2012/02/", "date_download": "2018-12-16T03:02:52Z", "digest": "sha1:UDNTUIHBMGBMBTDTZYFSKZFNUC7OOPQH", "length": 11973, "nlines": 189, "source_domain": "www.marathijokx.com", "title": "Marathijokx.com : February 2012", "raw_content": "\nब्लंकेट च्या खालून बाहेर आलेले चार पाय...\nबायको रात्रि उशिरा जेव्हा घरी आली ...\nआणि तिने हळूच ... आवाज न होवू देता ... बेड रूम चा दरवाजा ढकलून बघितले ....\nतिला दोन च्या ऐवजी चार पाय ब्लंकेट च्या खालून बाहेर आलेले दिसले\nतिच तर डोक च फिरल ... .\nमग काय ... तिने hockey stick घेवुन जेवढ्या जोराने शक्य आहे तेवढ्या जोराने ... त्या ब्लंकेट ला बड्विने सुरु केले ...\nजेव्हा तिचे बड्विने संपले ...\nथकलेल्या स्थितीत पानी पिण्यासाठी ती kichen मधे गेली\nkichen मधे बघते तर\nतिचा नवरा मस्त विस्की चे घोट घेत आरामात पेपर वाचत बसला होता ...\n\"तुझे ममा पपा आलेले आहेत ... मी त्यांना आपल्या बेडरूम मधे जागा दिली आहे ...\nमला वाटते तू तिकडूनच त्यांना भेटून येत आहेस ... '\nतुला का arrest करण्यात आले \nतुला का arrest करण्यात आले \nमाहित नाहीं ... मी सकाळी सकाळी आपला shopping करत होतो ... पोलिस आले आणि माला arrest करुन घेवुन गेले \nअच्छा ... पण हा तर काही गुन्हा नाहीं झाला ... \nतेच तर ... यांना मी किती वेळ पासून समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे ..\nबरं ... सकाळी म्हणजे केव्हा तू shopping करीत होतास \nसकाळी म्हणजे ... दुकान उघद्न्या च्या थोडं आधी …..\nआधी मी खुप कम करायचो ...\nआधी मी खुप कम करायचो ... पण नंतर काय झाले ना की ... मला नौकरी लागली\nबॉस हा diaper सारखा असतो ... जो नेहमी तुमचा पार्श्व भागावर सवार आसतो आणि ... आतून xxxx ने भरलेला असतो \nएक माणूस मेल्या नंतर स्वर्गत जातो. स्वर्गात एक जागी एका भिंतीवर खुप सरया घडयाली (clocks) टांग लेल्या असतात म्हणून तो यमराजा ला विचारतो - '' इतकी घडयाली कश्या साठी \nयमराज - '' ही खोटेपण मोजन्याच्या घडयाली आहेत ... तिकडे पृथ्वी वर जेव्हा कुणी खोट बोलतो ... इकडे ही घड्याल पुढे सरकते ... ''\nमाणूस - ' ही कुणाची घड्याल आहे ... ही तर बंद दिसते आहे ..'\nयमराज - ' ही मदर टेरेसा ची घड्याल आहे ... ती जीवनात एकदाही खोट बोलली नहीं ... म्हणून तिची घड्याल कधी पुढे सरकलीच नाही ... '\nआदमी - अच्छा अस आहे तर मग .... मला आपल्या politicians ची घड्याल बघायची आहेत कुठे आहेत ती \nयमराज - politicians ची घड्याल आम्ही इथे ठेवत नाही ... ती सगळी आम्ही आमच्या ऑफिस मधे table fans म्हणून वापरतो ...\nSponsored links Marathi Funny SMS - कोंबडी. एकदा एकादशीला जंगलात सर्व प्राणी मंदिरात जायच��� ठरवितात. सगळे प्राणी चालत जातात, फक्त कोंबडी टॅ...\nMarathi sardar santa banta jokes - मटन कबाब प्रत्येक शुक्रवारी रात्री संता सिंग आपल्या घरी चिकन आणि मटन कबाब बनवित असे. पण त्याचे सगळे शे...\nMarathi funny quotes - चांगुलपणा तुम्ही चांगले आहात म्हणून लोकही तुमच्याशी चांगलेच वागतील, हे म्हणजे तुम्ही शाकाहारी आहात म्हणून सांड त...\nMarathi Comedy Hasya kavita : हिम्मत नाही हरायची मी जेव्हा जेव्हा खाली पडलो मित्रा मी उभा राहून पुन्हा जोरात दौडलो मित्रा कारण माझ्या ...\nMarathi jokes - तिकिट एकदा एका टीसीने रेल्वेत प्रवास करणाऱ्या यात्रेकरुला विचारले - \"\" आपण कुठे चालला आहात \nMarathi Jokes - पगार वाढ आपल्या कामात तरबेज एका लेडी सेक्रेटरीने आपल्या बॉसकडे आपला पगार वाढविण्याची विनंती केली. पण बॉसने तिला साफ नकार द...\nMarathi funny quotes - चाकाचा शोध ज्याने पहिल्या चाकाचा शोध लावला तो मुर्ख होता. ज्याने बाकिच्या तिन चाकांचा शोध लावला तो खरा बुद्धीवान...\nचिकटरावांची पत्नी चिकटरावांना :- \"सोडाना, कामाच्यावेळी मला त्रास नका हो देत जाऊ ....\" तेवढ्यात किचन मधून कामवालीचा आवाज येतो........\nया साईट वर आपणही विनोद पाठवू शकता\nआपण या संकेतस्थळावर येणारे\nब्लंकेट च्या खालून बाहेर आलेले चार पाय...\nतुला का arrest करण्यात आले \nआधी मी खुप कम करायचो ...\n1. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://gandhinagar.wedding.net/mr/venues/435991/", "date_download": "2018-12-16T03:10:05Z", "digest": "sha1:XPB6CEWJ3H564G66LKVVMLVRTRTZC5IH", "length": 5069, "nlines": 76, "source_domain": "gandhinagar.wedding.net", "title": "Infocity Club & Resorts - लग्नाचे ठिकाण, गांधीनगर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nशाकाहारी थाळी ₹ 500 पासून\n3 अंतर्गत जागा 50, 80, 200 लोक\n3 अंतर्गत जागा 600, 2000, 6000 लोक\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 7\nठिकाणाचा प्रकार बॅन्क्वेट हॉल, करमणूक केंद्र\nस्वत: चे जेवण आणण्यास परवानगी होय\nजेवणाशिवाय ठिकाण भाड्याने मिळण्याची शक्यता होय\nपार्किंग 400 कार्ससाठी खाजगी पार्किंग\nस्वत: ची मद्य पेये आणण्यास परवानगी नाही\nसजावटीचे नियम अंतर्गत सजावटीस परवानगी आहे, बाह्य सजावटीस परवानगी आहे\nअतिरिक्त शुल्कासह सेवा फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, केक, डीजे, फटाके, लाइव्ह संगीत\nस्वत: चे विक्रेते आणण्यास परवानगी फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, केक, डीजे, फटाके, ���ाइव्ह संगीत\nपेमेंट पद्धती रोकड, क्रेडिट/डेबिट कार्ड, बँक ट्रान्सफर\nस्टँडर्ड डबल रूम किंमत ₹ 3,500 पासून\nविशेष वैशिष्ठ्ये एयर कंडीशनर, वायफाय / इंटरनेट, स्टेज, प्रोजेक्टर, टीव्ही स्क्रीन्स, बाथरूम\nआसन क्षमता 6000 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 500/व्यक्ती पासून\nआसन क्षमता 2000 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 500/व्यक्ती पासून\nआसन क्षमता 600 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 500/व्यक्ती पासून\nआसन क्षमता 200 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 500/व्यक्ती पासून\nआसन क्षमता 80 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 500/व्यक्ती पासून\nआसन क्षमता 50 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 500/व्यक्ती पासून\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,75,091 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/bullion-traders-took-away-ornaments-and-ran/", "date_download": "2018-12-16T03:04:25Z", "digest": "sha1:KIL2EFN5KEXKRL6AMEMV2RJNTPHFX5SW", "length": 10735, "nlines": 259, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "... अन सराफा व्यापाऱ्याने दागिने घेऊन ठोकली धूम - Maharashtra Today", "raw_content": "\nविश्वचषक हॉक़ी स्पर्धा; गतविजेत्या आॅस्ट्रेलियाचा सडन डेथमध्ये ‘डेथ’\nराजू शेट्टी यांना तीन राज्यांच्या मुख्यमंत्रीपद शपथग्रहण सोहळ्याचे निमंत्रण\nसंरक्षण विभाग काँग्रेससाठी निधिचा स्त्रोत : मोदी\nभायखळ्यात नायजेरियन माफियाच्या गोळीबारात 4 पोलिस जखमी\nप्रकाश जावड़ेकर ने कहा, राष्ट्रीय शिक्षा निति तैयार, किसी भी वक़्त…\nसरबजीत हत्या मामला : सबूतों के अभाव में दो प्रमुख गवाहों…\nसेना में दुभाषिए और साइबर विशेषज्ञों जैसी भूमिकाओं में महिलाओं की…\nमहाराष्ट्र : कांग्रेस विधायक नितेश राणे ने मंत्री कदम को कहा…\nHome मराठी Nagpur Marathi News … अन सराफा व्यापाऱ्याने दागिने घेऊन ठोकली धूम\n… अन सराफा व्यापाऱ्याने दागिने घेऊन ठोकली धूम\nनागपूर : अचानक गृहस्थीत आलेल्या आर्थिक अडचीण सोडविण्यासाठी तसेच कुणाचे उधार देण्यासाठी सराफकडे आपली मौल्यवान वस्तू गहाण ठेवतात आणि गरज भागवितात मात्र सराफ व्यापारीच चोर झाल्यास ग्राहकाने कुणाकडे जावे. नागपुरात ग्राहकांनी गहाण म्हणून ठेवलेले लाखो रुपयांचे दागिने घेऊन नंदनवनमधील सराफा व्यापाऱ्याने धूम ठोकली. हा प्रकार उघड झाल्याने अयोध्यानगरात खळबळ उडाली असून, फसगत झालेल्यापैकी एकाने नंदनवन पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.\nहसनबागेतील रहिवासी सय्यद अशरद अब्दुल गफ्फार (वय ३०) यांनी पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी अयोध्यानगर, नंदनवनमधील येरपुडे ज्वेलर्स या सराफा दुकानात १० ऑगस्टला दुपारी २ वाजता सोन्याचे मंगळसूत्र, अंगठी हे दागिने गहाण ठेवले होते. आर्थिक गरज दूर झाल्यानंतर सराफा येरपुडे यांची रक्कम परत करण्यासाठी अशरद काही दिवसांपूर्वी येरपुडे ज्वेलर्समध्ये गेले असता त्यांना दुकान बंद दिसले. अशरद यांनी काही दिवस वाट बघितली. मात्र, आजूबाजूच्यांना विचारल्यानंतर येरपुडे पळून गेल्याचे त्यांना कळाल्याने त्यांनी नंदनवन ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी येरपुडे ज्वेलर्सच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे. लवकरच आरोपिला अटक करू असे पोलिसांनी सांगितले.\nPrevious articleगायक मिका सिंगला दुबईत अटक\nNext article‘तुझेच हे चक्र फिरे जगावरी’…\nविश्वचषक हॉक़ी स्पर्धा; गतविजेत्या आॅस्ट्रेलियाचा सडन डेथमध्ये ‘डेथ’\nराजू शेट्टी यांना तीन राज्यांच्या मुख्यमंत्रीपद शपथग्रहण सोहळ्याचे निमंत्रण\nसंरक्षण विभाग काँग्रेससाठी निधिचा स्त्रोत : मोदी\nलठ्ठ मुलीशी लग्न करा आणि जगा १० पट जास्त आनंदी आयुष्य\nमुलांच्या पहिल्या स्पर्शा नंतर मुली ‘हा’ विचार करतात\n‘या’ मुद्यांवर भांडण झाल्याने कपल्समध्ये वाढते प्रेम\nलग्नाबाबत प्रश्न विचारणाऱ्या नातेवाईकांचे अश्या प्रकारे करा तोंड बंद..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/42952", "date_download": "2018-12-16T04:17:42Z", "digest": "sha1:Y6HOEKDABHO64P3CQNLBN5777UH2D4DP", "length": 5438, "nlines": 125, "source_domain": "www.misalpav.com", "title": "मेघ बरसला | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nविवेकपटाईत in जे न देखे रवी...\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 5 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/7382-maharashtra-bandh-by-maratha-kranti-morcha-latest-update", "date_download": "2018-12-16T03:26:34Z", "digest": "sha1:WTZ474E7HHWOK56NACI6UUIPSP3OJ5YH", "length": 8085, "nlines": 148, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मराठा क्रांती मोर्चातर्फे आज महाराष्ट्र बंद...मुंबईत बंदवरुन संभ्रम.... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमराठा क्रांती मोर्चातर्फे आज महाराष्ट्र बंद...मुंबईत बंदवरुन संभ्रम....\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nमराठा क्रांती मोर्चानं पुकारलेल्या महाराष्ट्र बंद मुंबईत आहे की नाही यावरुन संभ्रम कायम आहे. कारण काल मोर्चाच्या समन्वयकांमध्ये मतभेद झाल्यानंतर काहींनी ठिय्या तर काहींनी बंदची भूमिका घेतलीये.\nतर दुसरीकडे ठाणे आणि नवी मुंबईत मोर्चाच्या वतीने आज बंदची हाक देण्यात आलेली नसली तरी सकाळपासूनच दोन्ही तुरळक वाहतूक सुरू आहे.\nस्कूल बसेस न चालवण्याचा निर्णय संघटनेनं घेतल्यानं मुंबई, ठाणे, नवी मुंबईत अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीये. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चौकाचौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.\nबंदमध्ये सहभाग नसतानाही आज नवी मुंबई, ठाण्यातील काही शाळा बंद....एपीएमसी मार्केटही बंद ठेवण्याचा निर्णय....\nशांततेत आंदोलन करण्याच्या आवाहनानंतरही महाराष्ट्र बंदला हिंगोलीत हिंसक वळण..सेनगावमध्ये आंदोलकांनी जाळली मिनी स्कूल बस...\nनवी मुंबईत जनजीवन सुरळीत\nनवी मुंबईत कडेकोट पोलिस बंदोबस्त\nनवी मुंबई बंद मध्ये सहभागी नसली तरी खबरदारी म्हणून चोख पोलिस बंदोबस्त\nजालना जिल्हातील मंठा शहरातील बाजारपेठ सकाळपासून बंद आहेत.\nमंठा शहरात सकाळपासूनचं बाजारपेठ उघ़डते.\nतालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. शहरातील ऑटो रिक्शा, बस सेवा बंद आहे.\nजालना- परभणी मार्गावर आंदोलक दिव��भर ठिय्या आंदोलन करणार आहे.\n9 ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी जय्यत तयारी सुरू\nमराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटेंना काळं फासलं\nमराठा आंदोलकाच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंदची हाक...\nमराठा समाज आक्रमक, शिंदे यांच्या कुटुंबियांना सरकारचं आश्वासन....\nमराठा समाज पेटून उठला, उद्या मुंबईसह नवीमुंबईत बंद \nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-12-16T04:31:11Z", "digest": "sha1:EZGZT3EICBGQJZMOM2PDOD3H52SX7OLH", "length": 10090, "nlines": 214, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फ्रेंच राज्यक्रांती - विकिपीडिया", "raw_content": "\nबास्तीय किल्ल्याचा पाडाव, १४ जुलै, इ.स. १७८९\nफ्रेंच राज्यक्रांती (फ्रेंच: Révolution française) म्हणजे फ्रान्समध्ये इ.स. १७८९ ते इ.स. १७९९ या कालखंडात घडून आलेली सामाजिक व राजकीय उलथापालथ होय. या घटनाक्रमाने फ्रान्स व उर्वरित युरोपच्या इतिहासास कलाटणी दिली. अनेक शतके फ्रान्सवर राज्य केलेली अनियंत्रित राजेशाही राज्यक्रांतीच्या तीनच वर्षांमध्ये उलथून पडली. कट्टर डाव्या विचारसरणीच्या राजकीय गटांच्या, रस्त्यावर उतरलेल्या लोकशक्तीच्या व शेतकऱ्यांच्या एकत्रित रेट्यामुळे फ्रेंच समाजावरचा सरंजामशाहीवादी, धर्मशास्त्रप्रणीत मूल्यव्यवस्थेचा पगडा ओसरून समाजात मोठे पुनरुत्थान घडून आले. जुन्या रूढीगत परंपरा, तसेच राजेशाही, सरंजामशाही, धर्मसत्ता यांच्या योगे रुजलेल्या सामाजिक कल्पना व उतरंडीची व्यवस्था झुगारून दिल्या गेल्या व त्यांच्या जागी समता, नागरिकत्व, आणि मानवी हक्क ही प्रबोधक मूल्ये अंगिकारली गेली. या काळात मॅान्टेस्क्यू या विचारवंताने 'सत्ता विभाजनाचा सिद्धांत' मांडला होता. तसेच फ्रान्समधील अनियंत्रीत राजेशाही व्यवस्था सदोष असल्याने ती बदलणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केले. त्याच्या विचारांचा प्रभाव फ्रान्समधील बुद्धिवादी लोकांवर मोठ्या प्रमाणात पडला होता.\nइ.स. १७८९च्या मे महिन्यात भरलेल्या \"ल एता-जेनेरो\", अर्थात समाजातील पुरोहित, सरंजामदार महाजन व सामान्यजन अशा तीन इस्टेटींच्या, सर्वसाधारण सभेमधून क्रांतीची ठिणगी पडली. जून महिन्यात तिसऱ्या इस्टेटीने टेनिस कोर्टावर प्रतिज्ञा घेतली; तर जुलै महिन्यात बॅस्तिये किल्ल्याचा पाडाव झाला. ऑगस्ट महिन्यात मानवाच्या व नागरिकांच्या हक्कांचा जाहीरनामा स्वीकारण्यात आला. ऑक्टोबर महिन्यात इतिहासप्रसिद्ध झालेल्या व्हर्सायवरच्या मोर्च्याने राजदरबाराला पॅरिसला परतण्यास भाग पाडले. पुढील काही वर्षे विविध मुक्तिवादी गट आणि परिवर्तनवादी प्रयत्नांना हाणून पाडू पाहणारी दक्षिणपंथी राजसत्ता यांच्यादरम्यान संघर्ष झडतच राहिले.\n\"कोलंबिया एन्सायक्लोपीडिया या ज्ञानकोशातील फ्रेंच राज्यक्रांतीविषयक नोंद\" (इंग्लिश मजकूर).\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १७:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/04/news-1307.html", "date_download": "2018-12-16T03:43:16Z", "digest": "sha1:6B2DCA7UT7M24PALNXZ6FZIMRIYXNZZM", "length": 10261, "nlines": 87, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "नगरपालिका सभेत राष्ट्रवादी व सत्ताधारी भाजपात खडाजंगी - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Pathardi Politics News नगरपालिका सभेत राष्ट्रवादी व सत्ताधारी भाजपात खडाजंगी\nनगरपालिका सभेत राष्ट्रवादी व सत्ताधारी भाजपात खडाजंगी\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगरपालिकेचे जेसीबी मशीन व एलईडी दिव्यांच्या मुद्यावरून विरोधी राष्ट्रवादी व सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकामध्ये चांगलीच खडाजंगी झाली. ठेकेदार नगरसेवकांना पैसे देतो, असा आरोप राष्ट्रवाद���ने केला तर भाजपाने हा आरोप फेटाळला आहे. नगरपालिका सभागृहात नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सर्वसाधारण सभा पार पडली.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nउपनगराध्यक्ष बजरंग घोडके, नगरसेवक प्रवीण राजगुरू, प्रसाद आव्हाड, बंडू बोरुडे, अनिल बोरुडे, मोहश बोरुडे, नामदेव लबडे, नगरसेविकामंगल कोकटे, सविता भापकर, आशिया शेख, सविता डोमकावळे, सुनीता बुचकूल, संगीता गटाणी, शारदा हंडाळ, दुर्गा भगत उपस्थित होते.\nनगरपालिकेचा जेसीबी मशीन गायब असल्याचा प्रश्न उपस्थित करून ही मशीन कुठे आहे पालिकेचे मशीन असताना भाड्याने मशीन वापरून पालिकेत लाखो रुपयांची बिले गेल्या अनेक वर्षांपासून काढली जातात, हे संशयास्पद असल्याचे बंडू बोरुडे म्हणाले. जेसीबी मशीन नगर येथे दुरुस्तीसाठी पाठविल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यानंतर आमदार मोनिका राजळे यांनी दिलेल्या निधीतून सुरू असलेल्या एलईडी दिव्यांचे काम निकृष्ठ दर्जाचे आहे.\nठेकेदार नगरसेवकांना पैसे वाटतो, याबाबत पुरावे सादर करूका, असा आरोप बंडू बोरुडे यांनी केला. या वेळी नगरसेवक अनिल बोरुडे यांनी बंडू बोरुडे यांचा आरोप नाकारत ज्यांनी पैसे घेतले त्यांचे नावे सांगा, सर्वांना बदमान करू नका, असे म्हणाले. मंगल कोकाटे व रमेश गोरे यांनीही बोरुडे यांचे म्हणणे मान्य नसल्याचे सांगितले. प्रसाद आव्हाड व दुर्गा भगत यांनी माझ्या प्रभागात एलईडी दिव्यांचे कम पूर्ण झाले नाही, असे सांगून पुन्हा विजेचे दिवे बसवा, असे सुचविले.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nनगरसेवक प्रवीण राजगुरू यांनीही एईडी दिव्यांचे काम निकृष्ठ असून, पूर्ण केले नसल्याची तक्रार केली. महेश बोरुडे यांनी आरोग्य समितीच्या सभापतींच्या घराशेजारीच पाण्याचे डबके साचल्याची तक्रार केली. अध्यक्ष मृत्युंजय गर्जे यांनी सर्व नगरसेवकांना तुम्ही विचार करून व अभ्यासपूर्वक बोला, केवळ नगरसेवक चांगले नाहीत. पालिका चांगले काम करीत नाही, असे म्हणून पालिकेला बदनाम करू नका. पारदर्शकता आणण्यासाठी आपण उपाय सुचवा, ते स्वीकारू,असे सांगितले.\nप्रवीण राजगुरू यांनी शेवगाव रस्त्याला माजी आमदार राजीव राजळे यांचे नाव देण्याची मागणी केली. राजीव राजळे हे खूप उंची��े नेतृत्व होते, त्यांचे नाव रस्त्याला देण्यापेक्षा इतर चांगल्या ठिकाणी नाव देण्याची दुरुस्ती बंडू बोरुडे यांनी मांडली. आमच्या प्रभागात विजेचे चांगले कम झाले आहे. त्यामुळे ज्यांनी त्यांनी आमच्या प्रभागाची काळजी कोणी करण्याचे कारण नसल्याचे मंगल कोकाटे यांनी सांगितले. शहरात आरक्षित भूखंडाची मोजणी भूमी अभिलेख कार्यालयाकडून करून घेण्याचा ठराव करण्यात आला.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/games/?id=j4j73642", "date_download": "2018-12-16T04:41:00Z", "digest": "sha1:MNDREU7WPDZVZ5PXIPEG74OFUTTP7HUW", "length": 10178, "nlines": 274, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "मॉडर्न वॉरफेअर 2 फोर्स रिकन जावा गेम - PHONEKY वर डाउनलोड करा", "raw_content": "\nजावा गेम जावा ऐप्स अँड्रॉइड गेम सिम्बियन खेळ\nजावा गेम शैली क्रिया\nमॉडर्न वॉरफेअर 2 फोर्स रिकन\nमॉडर्न वॉरफेअर 2 फोर्स रिकन जावा गेम\nरेटिंग आणि पुनरावलोकने (2)\n100%रेटिंग मूल्य. या गेमवर लिहिलेल्या 2 पुनरावलोकनांपैकी.\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: Nokia202\nफोन / ब्राउझर: NokiaX2 02\nयुद्ध 2 ग्लोबल कॉन्फेडरेशन V1.04 कला (0)\nफोन / ब्राउझर: Mozilla\n4 वेंगदारेस हल्क, थोर, लोखंड मॅन कॅपिटन अमरीका\nकाउंटर स्ट्राइक (320x240) (240x320)\nफोन / ब्राउझर: Mozilla\nमॉडर्न वॉरफेअर फोर्स रिकन\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nदहशतवादी हल्ला मिशन 25/11 640x360\n8K | शूट करा\nस्ट्राइक फोर्स - गेम (240 x 400)\nदहशतवादी हल्ला मिशन 25/11 240x320\n20K | शूट करा\nफोर्स रिकन (आरयू) 200 9\nमॉडर्न वॉरफे��र 2 फोर्स रिकन\nदहशतवादी हल्ला मिशन 25/11 240x400\n45K | शूट करा\nकॉल ऑफ ड्यूटी मॉडर्न वॉरफेअर\nस्ट्राइक फोर्स - गेम\nजावा गेम जावा ऐप्स सिम्बियन खेळ अँड्रॉइड गेम\nPHONEKY: जावा गेम आणि अनुप्रयोग\nआपला आवडता Java गेम PHONEKY वर विनामूल्य डाऊनलोड करा\nजावा गेम्स सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम्स नोकिया, सॅमसंग, सोनी आणि इतर जाव ओएस मोबाईलद्वारे डाऊनलोड करता येतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर खेळ मॉडर्न वॉरफेअर 2 फोर्स रिकन डाउनलोड करा - सर्वोत्तम जाव गेमपैकी एक PHONEKY फ्री जावा गेम्स मार्केटवर, तुम्ही कुठल्याही फोनसाठी मोफत मोफत मोबाइल गेम्स डाउनलोड करू शकता. Nice graphics and addictive gameplay will keep you entertained for a very long time. PHONEKY वर, साहसी आणि कृतीपासून तर्कशास्त्र आणि जार्ह जार खेळांपर्यंत आपल्याला विविध प्रकारचे इतर खेळ आणि अॅप्स आढळतील. मोबाईलसाठी सर्वोत्तम 10 सर्वोत्कृष्ट जावा गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट गेम्स पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-football/germany-will-not-automatically-go-next-round-124805", "date_download": "2018-12-16T04:39:51Z", "digest": "sha1:GVRWPX75QYSFBYDCBJFTJ7LWCOSFTFW7", "length": 13112, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Germany will not automatically go to the next round जर्मनी आपोआप बाद फेरीत जाणार नाही | eSakal", "raw_content": "\nजर्मनी आपोआप बाद फेरीत जाणार नाही\nबुधवार, 20 जून 2018\nजर्मनी जगज्जेते आहेत म्हणजे ते आपोआप बाद फेरीत जातील असे नाही, असा इशारा माजी जगज्जेते कर्णधार लोथार मथायस यांनी दिला. त्यांनी अलीकडच्या काही जगज्जेत्यांचा दाखलासुद्धा दिला.\nमॉस्को - जर्मनी जगज्जेते आहेत म्हणजे ते आपोआप बाद फेरीत जातील असे नाही, असा इशारा माजी जगज्जेते कर्णधार लोथार मथायस यांनी दिला. त्यांनी अलीकडच्या काही जगज्जेत्यांचा दाखलासुद्धा दिला.\nगतविजेत्या जर्मनीचा मेक्‍सिकोविरुद्ध सलामीला मानहानिकारक पराभव होणे धक्कादायक ठरले; पण गेल्या चार विश्‍वविजेत्यांपैकी फ्रान्स, इटली आणि स्पेन असे तीन संघ पुढील स्पर्धेत गटसाखळीतच गारद झाले, असे मथायस यांनी नमूद केले.\nजर्मनीचे प्रशिक्षक ज्योकिम लोव यांची रणनीती टीकेचा विषय ठरली आहे. संघ रशियाला रवाना होण्यापूर्वी लोव यांचा करार पुढील स्पर्धेपर्यंत वा��विण्यात आला. त्यामुळे हा निकाल त्यांच्या 12 वर्षांच्या कारकिर्दीमधील सर्वांत खराब क्षण मानला जात आहे. 1990चा विश्‍वविजेता कर्णधार मथायस यांची प्रतिक्रिया बोलकी ठरली. इतक्‍या मोठ्या स्पर्धेत इतक्‍या वर्षांत जर्मनीचा संघ एवढा कमकुवत संघ कधी पाहिला नव्हता. जवळपास प्रत्येक गोष्टीची उणीव होती. एकाग्रतेमध्ये चुका, अकारण खराब पास आणि देहबोलीचा अभाव होता, असे ते म्हणाले.\nलोव यांच्या डावपेचांचे नियोजन आणि क्षमतेनुसार खेळ न करणाऱ्या सामी खेदीरा, मेसूत ओझील अशा खेळाडूंना संधी देण्याचे धोरण टीकेचा विषय ठरले आहे. याशिवाय मॅंचेस्टर सिटीकडून चमकलेल्या लेरॉय सेन याला संधी न देणे आणखी अनपेक्षित होते. जर्मनीला आता स्वीडनविरुद्ध शनिवारी विजय अनिवार्य आहे.\n1974 मध्ये तत्कालीन पश्‍चिम जर्मनीकडून जगज्जेते ठरलेले खेळाडू पॉल ब्रेईट्‌नर यांचीसुद्धा निराशा झाली आहे. ते म्हणाले, मैदानावर जेव्हा कठीण परिस्थिती निर्माण झाली तेव्हा एकही खेळाडू पर्याय काढू शकला नाही, हेच जास्त चिंताजनक आहे. आमचा संघ किती असाह्य होता, हे पाहणे निराशाजनक ठरले.\nआपण एखादा साधासुधा समज हेच सत्य मानतो. इतकंच नव्हे, तर अनेकदा हा आपला साधा समज हे सत्य नाहीच, तर एक आभास असं कोणी सिद्ध करून दाखवलं, तर आपल्याला त्या...\nयुरोपसाठी वेगळे सैन्य हवे : इमॅन्युएल मॅक्रॉन\nदुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या \"नाटो\" (नॉर्थ ऍटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन) या संरक्षक छत्राखाली वावरणारा युरोप ते छत्र संपुष्टात आणून, युरोपचे...\nस्मार्टफोन खरेदीसंदर्भात भारतीय जगात दुसऱ्या स्थानावर\nनवी दिल्ली : स्मार्टफोन खरेदीसंदर्भात भारतीय आता जगात दुसऱ्या स्थानावर आले आहेत. दुसऱ्या तिमाहीत भारतीय बाजारपेठेत तब्बल 4.04 कोटी स्मार्टफोन दाखल...\nदोन हजार वर्षांची दिवाळी (संदीप वासलेकर)\nप्रकाशाकडून प्रकाशाकडं जाणाऱ्या दिवाळीच्या प्रवाहाचा आनंद केवळ आपणच घेऊन थांबणं योग्य होणार नाही. व्यक्तिगत पातळीवरचा आपला अंधकार तर आपण दूर करायला...\nसध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात रोबो म्हणजे यंत्रमानवांचा वापर कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसतो आहे. हा वापर कशा प्रकारचा आहे, वेगवेगळ्या...\nसांगली - डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे अमेरिकेतील शिक्षण भलतेच महागले आहे. पालकांना वर्षाकाठी पाच ते सात ल��ख रुपयांचा अतिरिक्त बोजा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-ixus-125-hs-point-shoot-digital-camera-blue-price-pNmMi.html", "date_download": "2018-12-16T03:31:58Z", "digest": "sha1:USUFUSXT57Y5CIIGFGEITBD7ZRKMFDKH", "length": 19519, "nlines": 441, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन इक्सस 125 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅनन इक्सस 125 हंस पॉईंट & शूट\nकॅनन इक्सस 125 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू\nकॅनन इक्सस 125 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन इक्सस 125 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू\nकॅनन इक्सस 125 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये कॅनन इक्सस 125 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू किंमत ## आहे.\nकॅनन इक्सस 125 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू नवीनतम किंमत Oct 05, 2018वर प्राप्त होते\nकॅनन इक्सस 125 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लूफ्लिपकार्ट, स्नॅपडील उपलब्ध आहे.\nकॅनन इक्सस 125 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 11,995)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन इक्सस 125 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन इक्सस 125 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन इक्सस 125 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 34 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन इक्सस 125 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकॅनन इक्सस 125 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू वैशिष्ट्य\nमॉडेल नाव 125 HS\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16.1 MP\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nसेन्सर सिझे 1/2.3 inch\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec sec\nमिनिमम शटर स्पीड 1 sec sec\nडिजिटल झूम Yes, 4x\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 16.1\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 04:03\nमेमरी कार्ड तुपे SD/SDHC/SDXC\nबिल्ट इन फ्लॅश Yes\n( 4213 पुनरावलोकने )\n( 629 पुनरावलोकने )\n( 15 पुनरावलोकने )\n( 118 पुनरावलोकने )\n( 24 पुनरावलोकने )\n( 635 पुनरावलोकने )\n( 47 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 262 पुनरावलोकने )\n( 37 पुनरावलोकने )\nकॅनन इक्सस 125 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-loan-waiver-scheme-will-be-benefited-october-devendra-fadnavis-815", "date_download": "2018-12-16T04:32:38Z", "digest": "sha1:BDLNMAOW54PCRM5LXTN3O7M5YYDTFKZ2", "length": 17511, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi, loan waiver scheme will be benefited in october, Devendra Fadnavis | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकर्ज���ाफीची रक्कम ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात : मुख्यमंत्री\nकर्जमाफीची रक्कम ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात : मुख्यमंत्री\nगुरुवार, 7 सप्टेंबर 2017\nमुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीची रक्कम ऑक्टोबर महिन्यात प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे. यासाठी बँका, सहकार विभाग आणि माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्रक्रिया जलदगतीने राबवावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. ६) येथे दिले.\nमुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीची रक्कम ऑक्टोबर महिन्यात प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे. यासाठी बँका, सहकार विभाग आणि माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्रक्रिया जलदगतीने राबवावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. ६) येथे दिले.\nसह्याद्री अतिथीगृह येथे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा आढावा घेणारी बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, कर्जमाफी योजनेंतर्गंत सध्या ६९ लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून ५७ लाख शेतकऱ्यांनी या ऐतिहासिक कर्जमाफी योजनेसाठी अर्ज केले आहेत. नोंदणीसाठी १५ सप्टेंबर अंतिम मुदत असून बॅंकानी त्यानंतर आवश्यक तो डाटा वेळेवर उपलब्ध करून द्यावा. सहकार, माहिती व तंत्रज्ञान विभागाने त्याची तपासणी करून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली पाहिजे.\nसध्या दररोज नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची गाव, तालुकानिहाय यादी सार्वजनिक केली जात आहे,असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज्य शासनाने शेतकरी हिताला प्राधान्य दिले आहे. बॅंकांनी याकामी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाल्यावर त्यांना पुन्हा वित्तीय पतपुरवठ्याच्या कक्षेत आणले पाहिजे जेणे करून नव्याने तो कर्ज घेण्यासाठी पात्र ठरू शकेल.\nकर्जमाफी योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया, छाननी, विभागनिहाय शेतकऱ्यांचा सहभाग तसेच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यासाठी लागणारा कालवधी त्याची प्रक्रिया जलदगतीने होण्यासाठी सविस्तर आढावा मुख्यमंत्र्यांनी घेऊन मार्गदर्शन केले.\nपहिल्या हप्त्याचा धनादेश जमा\nराज्यातील सामान्य नागरीक, लोकप्रतिनीधी आदींनी मुख्यमंत्री शेतकरी सहायता निधीमध्ये आपले योगदान दिले. त्यातून जमा झालेल्या रकमेतील १८ कोटी ५० लाख रुपयांचा पहिल्या हप्त्याचा धनादेश शासनाकडे जमा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी. के. जैन यांना हा धनादेश सुपूर्द करण्यात आला.\nया बैठकीस सहकार मंत्री सुभाष देशमुख, कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, मुख्य सचिव सुमित मल्लिक, राज्य बॅंकर्स समितीचे अध्यक्ष श्री. मराठे यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस.एस. संधु, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अपर मुख्य सचिव व्ही. के. गौतम आदींसह विविध बॅंकांचे प्रतिनीधी उपस्थित होते.\nकर्ज कर्जमाफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra accountant सुभाष देशमुख सदाभाऊ खोत\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...\nखरीप, केळी पीकविम्याच्या परताव्यापासून...जळगाव : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत...\nखोजेवाडीत लोकसहभागातून जनावरांची छावणीनगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने...\nजमीन सुपीकता, नियोजनातून साधली शेतीमांजरी (जि. पुणे) येथील माधव आणि सचिन हरिलाल घुले...\nमोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या...सांगली ः दूध इकून दौन पैकं मिळत्याती म्हणून...\nमंगेशी झाली वंचितांची मायउपेक्षितांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून...\nगेल्या वर्षीच्या अवकाळीपोटी साठ लाखांची...मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यात...\nउत्तर प्रदेश, हरियाना, पंजाबप्रमाणे...पुणे : जागतिक साखरेचे बाजार आणि खप विचारात घेता...\nपूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामानपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण...\nकांदा दरप्रश्नी पंतप्रधानांना साकडेनाशिक : कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित...\nखानदेशात चाराटंचाईने जनावरांची होरपळ...जळगाव : जिल्ह्यात रोज लागणाऱ्या चाऱ्यासंबंधी...\nअडत्याकडून ‘टीडीएस’ कपातीची बाजार...धुळे : शेतकऱ्यांकडून शेतमाल विक्रीनंतर...\nअमरावती विभागात महिन्यात हजारवर शेतकरी...अकोलाः सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि या वर्षी...\n‘शेतकऱ्यांच्या प्रश्नी आमदार-...परभणी : उसाला एफआरपीनुसार दर देण्यात यावा,...\nऊसरसात शर्कराकंदाचे मिश्रण शक्यपुणे : राज्यातील साखर कारखान्यांचा घटलेला गाळप...\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.buldhanatoday.com/?p=842", "date_download": "2018-12-16T04:34:42Z", "digest": "sha1:Y4B2GTWEAM6FWWSJ4JQHIDY6MJWRHYCD", "length": 6678, "nlines": 30, "source_domain": "www.buldhanatoday.com", "title": "*शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी राज्य शासन तत्पर*–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. |", "raw_content": "\n*शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी राज्य शासन तत्पर*–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.\nबुलडाणा, दि. 17 : राज्य शासन बळीराजाच्या उत्थानासाठी विविध योजनांच्या माध्यमातून कार्य करीत आहे. उन्नत शेती व समृद्ध शेतकरी करण्यासाठी शासन अभियान राबविण्यात येत आहे. कर्जमाफी, गटशेती, ठिबक सिंचन, थेट लाभ हस्तांतरण, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे अशा अनेक योजना राज्य शासनाने अंमलात आणल्या आहेत. अशाप्रकारे राज्य शासन शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी तत्पर आहे. त्यामुळे निश्चितच राज्यातील शेतकरी समद्ध होणार आहे, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. खामगांव येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या मैदानावर बुलडाणा जिल्हा कृषि महोत्सव 2018 चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनीय कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे कृषि मंत्री तथा पालकमंत्री पांडुरंग फुंडकर, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, जि.प अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे, खासदार प्रतापराव जाधव, रावेरच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, आमदार सर्वश्री डॉ. संजय कुटे, डॉ. संजय रायमूलकर, डॉ. शशिकांत खेडेकर, आकाश फुंडकर, मुंबईचे आमदार आशिष शेलार, जि.प सभापती श्रीमती श्वेताताई महाले, विभागीय आयुक्त पीयुष सिंग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगूरू डॉ. विलास भाले, फलोत्पादन विभागाचे संचालक प्रल्हाद पोफळे, माजी आमदार धृपदराव सावळे, नगराध्यक्षा श्रीमती अनिताताई डावरे, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन आदींसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.\n*चार वर्षात वितरण आणि पारेषण जाळे अधिक सक्षम – विश्वास पाठक.*\n*खामगावातील ऐतिहासिक शांतीमहोत्सवाला आज पासून प्रारंभ* शतकाची परंपरा असलेला शांती(जगदंबा, मोठी देवी) महोत्सव खामगाव शहरात उत्साहात साजरा करण्यात येतो. *\n*पत्रकारांवरील हल्ल्यांचा जाहिर निषेध; दोषींवर कठोर कारवाई करा जेष्ठ पत्रकार निखील वागळेंना पोलिस संरक्षण द्यावे टिव्ही जर्नालिस्ट असो. व पत्रकारांचे एसडीओंना निवेदन.*\n**आपल्या शेगांव येथील तीर्थस्थळासाठी प्रयत्न..* *डॉ.रणजीत पाटील*\n*पत्रकार संयुक्त खुले अधिवेशन कशासाठी *मनोगत निमित्त — खामगाव शहरात पत्रकारांचे संयुक्त खुले अधिवेशन ….*गजानन कुळकर्णी दूरदर्शन प्रतिनिधी, बुलडाणा…..\n*ज्योतिष अभ्यासक एस.प्रकाशराव भुसारी गुरुकुल विश्वपीठ ज्योतिष प्रेरणा पुरस्काराने सन्मानित *\n*चार वर्षात वितरण आणि पारेषण जाळे अधिक सक्षम – विश्वास पाठक.*\n* टिळक राष्ट्रीय विद्यालयात संविधान दिनानिमित्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन *\n*समाज मेळाव्याची संकल्पना समाजाला दिशादर्शक-साखरखेर्डा धर्मपिठाचे धर्मगुरु सिद्धलींग शिवाचार्य महाराज* शेगाव बसवनगरी*\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2018-12-16T03:02:45Z", "digest": "sha1:3T3U55HM6P7AE6ED7UDZRLOE6E5O56V4", "length": 7481, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चासच्या विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धांत चमकदार कामगिरी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nचासच्या विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धांत चमकदार कामगिरी\nमंचर-आंबेगाव तालुक्‍यातील चास येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेत चेंडू फेक, धावणे, वक्‍तृत्व, लेझीम, भजन इत्यादी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे, अशी माहिती केंद्रप्रमुख दुंदा भालिंगे यांनी दिली.\nपुणे जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती आंबेगाव आयोजित यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवांतर्गत गिरवली केंद्राच्या केंद्रस्तरीय स्पर्धा चास येथे झाल्या. गिरवली केंद्राच्या केंद्रस्तरीय स्पर्धा संत ज्ञानेश्‍वर विद्यालय चास येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेत गिरवली केंद्रातील चास, गिरवली, चिंचोली, कडेवाडी, जांभळेमळा, गणेशवाडी, ठाकरवाडी, कोंबडवाडी, रामवाडी, नंबरवाडी या शाळेतील 200 खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्‌घाटन सरपंच सुजाता बारवे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उपसरपंच श्रीकांत चासकर, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी बारवे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नानासाहेब बारवे, रामदास बारवे, ए. एफ. इनामदार सर, खंडू बारवे, संजय जाधव, संत ज्ञानेश्‍वर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पुष्पा भोर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अंजली येवले व केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते. याप्रसंगी खेळाडूंना शपथ दिली. स्पर्धेचे बक्षिस वितरण विस्तार अधिकारी राजाराम भोंग, केंद्रप्रमुख दुंदा भालिंगे, रामदास बारवे व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील भेके यांनी केले. मुख्याध्यापक भास्कर चासकर यांनी आभार मानले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleविजयासाठी आत्मविश्‍वास महत्त्वाचा -निकम\nNext articleपाणी न दिल्यास शेतकरी कायदा हातात घेतील – खा. लोखंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathijokx.com/2009/03/", "date_download": "2018-12-16T04:49:13Z", "digest": "sha1:WVQX6PWJHHFD4GYVYXIXMBQCSOGUCZUI", "length": 12989, "nlines": 209, "source_domain": "www.marathijokx.com", "title": "Marathijokx.com : March 2009", "raw_content": "\nसंताला आपला कुत्रा विकायचा होता. आणि बंता त्याला विकत घेणार होता.\nबंता - हा कुत्रा विश्वासू तर आहे ना \nसंता - हो आहेना, मी याला आतापर्यंत तिनदा विकलेले आहे, पण तो एवढा विश्वासू आहे की प्रत्येक वेळी पुन्हा माझ्याजवळच परत येतो.\nगर्लफ्रेंड ( बॉयफ्रेंडला ) : आता आपल्याला लग्न करायला पाहिजे.\nबॉयफ्रेंड : ते ठिक आहे ... पण आपल्याशी लग्न करणार तरी कोण\nसंता - इथून जमिन किती दूर असेल \nबंता - 1 किलोमिटर\nसंताने समुद्रात उडी मारली आणि पुन्हा विचारले '' ... कोणत्या दिशेला.''\nपहिला मित्र - यार मला 1000 रुपए उधार देतोस का\nदुसरा मित्र - मी तुला 1000 रुपए उधार देऊ शकत नाही ... कारण आपली मैत्री या हजार रुपयापेक्षा कितीतरी जास्त मौल्यवान आहे.\nपहिला मित्र - काही हरकत नाही ... तु मला 2000 रुपए उधार दे.\nएका पागल पेशंटने डॉक्टरला विचारले - डॉक्टर जर बिना दातांचा कुत्रा जर मला चावला तर तुम्ही काय उपचार कराल\nडॉक्टर - काही नाही तुला एक बिना सुईचे इंजक्शन देईन.\nएक मुलाच्या वडिलांना टिचरने शाळेत बोलावून घेतले.\nवडील - काय झालं सर ... माझ्या मुलाने काही बदमाशी केली की काय\nटिचर - बदमाशी ... अहो खुप मोठी बदमाशी म्हणा... तुम्हाला माहित आहे तुमच्या पोराने काय केले आहे \nवडील - काय केलं \nटिचर - त्याने पाण्याने भरलेल्या स्वीमींग पुलमधे लघवी केली आहे.\nवडील - काय टिचर तुम्हीपण ... स्वीमींग पुलमधे तर प्रत्येकजण कधी ना कधी लघवी करतो ... तुम्ही सुध्दा कधीतरी केली असेल नाही\nटिचर - हो मीही केली आहे ... पण डायव्हींग पॅनवर उभं राहून नाही .\nSponsored links Marathi Funny SMS - कोंबडी. एकदा एकादशीला जंगलात सर्व प्राणी मंदिरात जायचं ठरवितात. सगळे प्राणी चालत जातात, फक्त कोंबडी टॅ...\nMarathi sardar santa banta jokes - मटन कबाब प्रत्येक शुक्रवारी रात्री संता सिंग आपल्या घरी चिकन आणि मटन कबाब बनवित असे. पण त्याचे सगळे शे...\nMarathi funny quotes - चांगुलपणा तुम्ही चांगले आहात म्हणून लोकही तुमच्याशी चांगलेच वागतील, हे म्हणजे तुम्ही शाकाहारी आहात म्हणून सांड त...\nMarathi Comedy Hasya kavita : हिम्मत नाही हरायची मी जेव्हा जेव्हा खाली पडलो मित्रा मी उभा राहून पुन्हा जोरात दौडलो मित्रा कारण माझ्या ...\nMarathi jokes - तिकिट एकदा एका टीसीने रेल्वेत प्रवास करणाऱ्या यात्रेकरुला विचारले - \"\" आपण कुठे चालला आहात \nMarathi Jokes - पगार वाढ आपल्या कामात तरबेज एका लेडी सेक्रेटरीने आपल्या बॉसकडे आपला पगार ���ाढविण्याची विनंती केली. पण बॉसने तिला साफ नकार द...\nMarathi funny quotes - चाकाचा शोध ज्याने पहिल्या चाकाचा शोध लावला तो मुर्ख होता. ज्याने बाकिच्या तिन चाकांचा शोध लावला तो खरा बुद्धीवान...\nचिकटरावांची पत्नी चिकटरावांना :- \"सोडाना, कामाच्यावेळी मला त्रास नका हो देत जाऊ ....\" तेवढ्यात किचन मधून कामवालीचा आवाज येतो........\nया साईट वर आपणही विनोद पाठवू शकता\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/01/news-3009.html", "date_download": "2018-12-16T03:56:35Z", "digest": "sha1:OVS5GE6ZODJHMPFCMKWNO5NROEQ4MDXH", "length": 8250, "nlines": 85, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "हे तर नरबळी घेणारे सरकार - राधाकृष्ण विखे पाटील. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nहे तर नरबळी घेणारे सरकार - राधाकृष्ण विखे पाटील.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भाजप-शिवसेना सरकारच्या काळात आत्महत्या केल्याशिवाय न्याय मिळत नाही. हे सरकार न्यायासाठी नरबळी मागणारे सरकार असल्याची घणाघाती टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nकाँग्रेस पक्षाच्या औरंगाबाद जिल्हास्तरीय शिबिरात बोलताना त्यांनी सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल केला. राज्यातील एकही घटक आज समाधानी नाही. शेतकरी, शेतमजूर, व्यापारी अशा सर्वच घटकांमध्ये कमालीचा असंतोष दिसून येतो आहे. सर्वसामान्यांना न्याय द्यायला हे सरकार तयार नाही. धर्मा पाटील यांनी विष प्राशन केल्यानंतरच सरकार खडबडून जागे झाले. शेतकऱ्यांपाठोपाठ व्यापारीही आत्महत्या करीत असून, मुंबईतील मनिष मेहता नामक व्यापाऱ्याने मंदीला कंटाळून आत्महत्या केली, असे सांगून हे सरकार नरबळी घेणारे सरकार असल्याचा ठपका विखे पाटील यांनी ठेवला.\nदेशातील आणि राज्यातील सध्याची परिस्थिती गंभीर असून, काँग्रेस कार्यकर्त्यांनी गावोगावी भाजप-शिवसेना सरकारच्या निष्क्रियतेचा पंचनामा करावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रदेश काँग्रेसने सुरू केलेला जिल्हास्तरीय शिबिरांचा उपक्रम स्तुत्य असून, कार्यकर्त्यांना पक्षाची भूमिका मांडण्यासाठी त्याचा नक्कीच उपयोग होईल, असे विखे पाटील पुढे म्हणाले.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nखा. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नवी दिल्लीत केलेल्या भाषणात देशासमोरील अनेक आव्हानांचा उल्लेख केला होता. त्यांच्या त्या भाषणाने काँग्रेस पक्षाला पुढील लढाईसाठी दिशा मिळाली असून, खा. राहुल गांधींनी नेतृत्व स्वीकारल्याने कार्यकर्त्यांमध्ये विशेषतः तरूणाईत उत्साह संचारल्याचे दिसून येते, असेही विखे पाटील म्हणाले.गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आलेले बहुतांश उमेदवार 30 वर्षे वयोगटातील होते. त्यामुळे पुढील काळात तरूणांना अधिक संधी देण्याची आवश्यकताही त्यांनी विषद केली.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5597023726970749795&title=Balut%20essay%20presentation%20competition%20by%20Granthali&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-12-16T02:59:50Z", "digest": "sha1:3XGG3YVBSSXY4PQ7BDD57DIN7KX7JPCS", "length": 9839, "nlines": 124, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘बलुतं’च्या चाळिशीनिमित्त निबंध सादरीकरण स्पर्धा", "raw_content": "\n‘बलुतं’च्या चाळिशीनिमित्त निबंध सादरीकरण स्पर्धा\nमुंबई : ‘ग्रंथाली’ने प्रकाशित केलेल्या दया पवार यांच्या ‘बलुतं’ या आत्मकथनाने मराठी साहित्यविश्वात क्रांती घडवली. यंदा ‘बलुतं’ला चाळीस वर्ष होत आहेत. दलित आत्मकथनातून जे अनुभव व्यक्त झाले, त्यांनी मराठी साहित्याच्या मध्यमवर्गीय चौकटी लवचिक केल्या, मोकळ्या केल्या. अशा एखाद्या दलित आत्मकथनावर लिहिण्याकरिता ‘ग्रंथाली’ तरुणाईला आवाहन करीत आहे.\nया स्पर्धेत आठशे शब्दात निबंध लिहिणे आणि त्याचे सार पाच ते सात मिनिटात सादर करणे अपेक्षित आहे. ही स्पर्धा विद्याविहार (पूर्व) येथील ‘के. जे. सोमैया कला वाणिज्य महाविद्यालया’च्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असून, ती १५ डिसेंबर २०१८ रोजी घेण्यात येईल. लेखी स्वरुपात आपले निबंध संयोजकांकडे देणे अपेक्षित आहे. ‘सोमैया’चा मराठी विभाग व ‘ग्रंथाली’ यांच्या वतीने घेण्यात येणारी ही स्पर्धा ‘के. जे. सोमैया कला वाणिज्य महाविद्यालयात होईल. स्पर्धा विनामूल्य असेल.\n- नाव नोंदणी १० डिसेंबरपर्यंत २०१८ करणे अपेक्षित आहे. संपर्क : डॉ. वीणा सानेकर : ९८१९३५८४५६, अस्मिता सावंत: ९६१९२५०२११ (मेसेज अथवा व्हॉट्सअॅपवर कळवावे.)\n- स्पर्धकांनी स्पर्धेच्या दिवशी (१५ डिसेंबर २०१८) सकाळी नऊ वाजता के. जे. सोमैया कला वाणिज्य महाविद्यालय, विद्याविहार (पूर्व) येथे उपस्थित राहावे.\n- निबंधात आत्मकथनाचे वर्ष, अनुभवविश्व, भाषा, आत्मकथनाने तुमच्या मनावर टाकलेला प्रभाव, मराठी आत्मकथनाच्या प्रवाहातील त्याचे वेगळेपण, आत्मकथनाचा स्वतंत्रपणे विचार करणे अपेक्षित आहे, संदर्भाचा आधार घेतल्यास त्यांचा उल्लेख करावा.\n- स्पर्धेच्या दिवशी निबंध लेखी स्वरुपात देणे बंधनकारक आहे.\n‘ग्रंथाली’ ने आयोजित केलेल्या या स्पर्धेत, प्रथम पारितोषिक दोन हजार रुपये रोख व पुस्तकभेट, द्वितीय पारितोषिक एक हजार ५०० रुपये रोख व पुस्तकभेट आणि तृतीय पारितोषिक एक हजार रुपये रोख व पुस्तकभेट असे असेल.\n‘या स्पर्धेमध्ये अधिकाधिक संख्येने स्पर्धकांनी सहभागी व्हावे’, असे आवाहन ‘ग्रंथाली’तर्फे विश्वस्त सुदेश हिंगलास्पुरकर व कार्यक्रम संयोजक धनश्री धारप यांनी केले आहे.\nTags: मुंबईविद्याविहारग्रंथालीबलुतंदया पवारमराठीके. जे. सोमैया कला वाणिज्य महाविद्यालयनिबंधMumbaiGranthaliBalutDaya PawarK. J. Somaiya CollegeEssay CompetitionBOI\n‘ग्रंथाली’च्या वाचक दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन ‘गर्जे मराठी’ या इंग्रजी पुस्तकाचे एक ऑगस्टला प्रकाशन खेळिया काव्यसंग्रह आणि ‘मु. पो. आई’ या पुस्तकांचे प्रकाशन डॉ. भास्कर थोरात यांच्या आत्मकथनाचे २९ जुलैला प्रकाशन ग्रंथालीचा वाचकदिन सोहळा २४ आणि २५ डिसेंबरला\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n‘सीएम चषक’स्पर्धेसाठी आतापर्यंत तब्बल ३३ लाख लोकांची नों��णी\nदिनदर्शिकेतून उलगडले ‘स्मरणरम्य पुणे’\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.beblia.com/pages/main.aspx?Language=Marathi&Book=49&Chapter=2", "date_download": "2018-12-16T03:12:13Z", "digest": "sha1:B7PSXUMTR5UUT2YOHOCV4IXVR7UGEE47", "length": 19410, "nlines": 108, "source_domain": "www.beblia.com", "title": "इफिसियन्स २ - पवित्र बायबल [मराठी बायबल 1826]", "raw_content": "पोलिश १९७५ पोलिश १९१०\nसर्बियन १८६५ सर्बियन लॅटिन १८६५\nबल्गेरियन १९४० बल्गेरियन १९१४\nझेक २००९ झेक Ekumenicky चेक १६१३ चेक १९९८\nअझरबैजान १८७८ अझरबैजान दक्षिण\nस्लोव्हेनियन २००८ स्लोव्हेनियन १८८२\nलाटवियन LJD लाट्वियन Gluck\nहंगेरियन १९७५ हंगेरियन Karoli १५८९\nफिनिश १९३३ फिन्निश १७७६ फिन्निश १९९२\nनार्वेजियन १९३० नॉर्वेजियन १९२१\nस्वीडिश Folk १९९८ स्वीडिश १९१७ स्वीडिश १८७३\nग्रीक १७७० ग्रीक GNT १९०४ ग्रीक आधुनिक १९०४ ग्रीक १९९४\nजर्मन १९५१ जर्मन एल्बर १९०५ जर्मन ल्यूथर १९१२ जर्मन १५४५\nडच १६३७ डच १९३९ डच २००७\nडॅनिश १९३१ डॅनिश १८१९\nफ्रेंच १९१० फ्रेंच डार्बी फ्रेंच जेरुसलेम फ्रेंच व्हिगोरेक्स बास्क\nइटालियन CEI १९७१ इटालियन La Nuova Diodati इटालियन Riveduta\nस्पॅनिश १९८९ स्पॅनिश १९०९ स्पॅनिश १५६९\nपोर्तुगीज १९९३ पोर्तुगीज आल्मेडा १६२८ पोर्तुगीज आल्मेडा १७५३ पोर्तुगीज CAP पोर्तुगीज VFL\nपापुआ न्यू गिनी १९९७ पपुआ न्यू गिनी टोक पिसिन\nतुर्की HADI २०१७ तुर्कीश १९८९\nहिंदी HHBD हिंदी २०१० गुजराती कन्नड मल्याळम मराठी ऑडिआ तामिळ तेलगू\nनेपाळी १९१४ नेपाळी तमांग २०११\nफिलीपिन्स १९०५ सिबूआनो टागालॉग\nख्मेर १९५४ ख्मेर २०१२\nआफ्रिकान्स झॉसा झुलु सोथो\nअम्हारिक १९६२ अम्हारिक DAWRO अम्हारिक GOFA अम्हारिक GAMO अम्हारिक तिग्रीन्या वोलयटा\nबंगाली २००१ बंगाली २०१७\nउर्दू २००० उर्दू २०१७ पंजाबी\nअरेबिक NAV अरेबिक SVD\nफारसी १८९५ फारसी डारी २००७\nइंडोनेशियन १९७४ इंडोनेशियन BIS इंडोनेशियन TL इंडोनेशियन VMD\nव्हिएतनामी ERV २०११ व्हिएतनामी NVB २००२ व्हिएतनामी १९२६\nचीनी सरलीकृत १९१९ पारंपारिक चीनी १९१९ चीनी सरलीकृत नवीन २००५ चीनी पारंपारिक नवीन २००५ चीनी पारंपारिक ERV २००६\nजपानी १९५४ जपानी १९६५\nकोरियन १९६१ कोरियन KLB कोरियन TKV कोरियन AEB\nइंग्रजी ESV इंग्रजी NASB इंग्रजी NIV इंग्रजी NLT इंग्रजी Amplified इंग्रजी डार्बी इंग्रजी ASV इंग्रजी NKJ इंग्रजी KJ\nअॅरेमिक लॅटिन ४०५ एस्पेरांतो कॉप्टिक कॉप्टिक साहिदीक\nरशियन सिनोडल बेलारूसी युक्रेनियन पोलिश १९७५ पोलिश १९१० सर्बियन १८६५ सर्बियन लॅटिन १८६५ बल्गेरियन १९४० बल्गेरियन १९१४ स्लोव्हाकियन झेक २००९ झेक Ekumenicky चेक १६१३ चेक १९९८ रोमानियन अझरबैजान १८७८ अझरबैजान दक्षिण अर्मेनियन अल्बेनियन स्लोव्हेनियन २००८ स्लोव्हेनियन १८८२ क्रोएशियन एस्टोनियन लाटवियन LJD लाट्वियन Gluck लिथुआनियन हंगेरियन १९७५ हंगेरियन Karoli १५८९ फिनिश १९३३ फिन्निश १७७६ फिन्निश १९९२ नार्वेजियन १९३० नॉर्वेजियन १९२१ स्वीडिश १९१७ स्वीडिश १८७३ स्वीडिश Folk आइसलँडिक ग्रीक १७७० ग्रीक GNT १९०४ ग्रीक आधुनिक १९०४ ग्रीक १९९४ हिब्रू जर्मन १९५१ जर्मन १५४५ जर्मन एल्बर १९०५ जर्मन ल्यूथर १९१२ डच १६३७ डच १९३९ डच २००७ डॅनिश १९३१ डॅनिश १८१९ वेल्श फ्रेंच १९१० फ्रेंच डार्बी फ्रेंच जेरुसलेम फ्रेंच व्हिगोरेक्स बास्क इटालियन १९७१ इटालियन La Nuova Diodati इटालियन Riveduta स्पॅनिश १९०९ स्पॅनिश १५६९ स्पॅनिश १९८९ जमैकन पोर्तुगीज १९९३ पोर्तुगीज आल्मेडा १६२८ पोर्तुगीज आल्मेडा १७३ पोर्तुगीज CAP पोर्तुगीज VFL नहुआटल Kiche किक्की क्वेचुआन न्युझीलँड मलेशियन पापुआ न्यू गिनी १९९७ पपुआ न्यू गिनी टोक पिसिन तुर्कीश १९८९ तुर्की HADI हिंदी HHBD हिंदी ERV २०१० गुजराती कन्नड मल्याळम मराठी ऑडिआ तामिळ तेलगू बर्मा नेपाळी १९१४ नेपाळी तमांग फिलीपिन्स सिबूआनो टागालॉग कंबोडियन १९५४ ख्मेर २०१२ कझाकस्तान थाई आफ्रिकान्स झॉसा झुलु सोथो अम्हारिक १९६२ अम्हारिक DAWRO अम्हारिक GOFA अम्हारिक GAMO अम्हारिक तिग्रीन्या वोलयटा नायजेरियन दिंका अल्जेरियन ईव स्वाहिली मोरोक्को सोमालियन शोना मादागास्कर रोमानी गॅम्बिया कुर्दिश हैतीयन बंगाली २००१ बंगाली २०१७ उर्दू २००० उर्दू २०१७ पंजाबी अरेबिक NAV अरेबिक SVD फारसी १८९५ फारसी डारी २००७ इंडोनेशियन १९७४ इंडोनेशियन BIS इंडोनेशियन TL इंडोनेशियन VMD व्हिएतनामी १९२६ व्हिएतनामी ERV व्हिएतनामी NVB चीनी सरलीकृत १९१९ पारंपारिक चीनी १९१९ चीनी सरलीकृत नवीन २००५ चीनी पारंपारिक नवीन २००५ चीनी पारंपारिक ERV २००६ जपानी १९५४ जपानी १९६५ कोरियन १९६१ कोरियन AEB कोरियन KLB कोरियन TKV इंग्रजी ESV इंग्रजी NASB इंग्रजी NIV इंग्रजी NLT इंग्रजी Amplified इंग्रजी डार्बी इंग्���जी ASV इंग्रजी NKJ इंग्रजी KJ अॅरेमिक लॅटिन एस्पेरांतो कॉप्टिक कॉप्टिक साहिदीक\nउत्पत्ति निर्गम लेवीय नंबर अनुवाद यहोशवा न्यायाधीश रूथ १ शमुवेल २ शमुवेल १ राजे २ राजे १ इतिहास २ इतिहास एज्रा नहेम्या एस्तेर जॉब स्तोत्र नीतिसूत्रे उपदेशक सॉलोमनचे गाणे यशया यिर्मया विलाप यहेज्केल डॅनियल होशे जोएल आमोस ओबद्या योना मीखा नहूम हबक्कूक सपन्या हाग्गय जखऱ्या मलाखी\nमॅथ्यू मार्क लूक जॉन कायदे रोमन्स १ करिंथकर २ करिंथकर गलतीकर इफिसियन्स फिलिपीन्स कलस्सियन १ थेस्सलनीकाकर २ थेस्सलनीकाकर १ तीमथ्य २ तीमथ्य टायटस फिलेमोन इब्री जेम्स १ पीटर २ पीटर १ योहान २ योहान ३ योहान जुदाई प्रकटीकरण\n१ २ ३ ४ ५ ६\n२:१ २:२ २:३ २:४ २:५ २:६ २:७ २:८ २:९ २:१० २:११ २:१२ २:१३ २:१४ २:१५ २:१६ २:१७ २:१८ २:१९ २:२० २:२१ २:२२\nपूर्वी तुम्ही आपले अपराध आणि पातके यांमुळे आध्यात्मिक रीतीने मेला होता.\nज्यामध्ये तुम्ही पूर्वी जगत होता, जगातील दुष्ट मार्गाचे अनुकरण करीत होता, आणि आपल्याला न दिसणारे आध्यात्मिक सामर्थ्य ज्याच्याकडे आहे त्या सताधीशाचे अनुकरण करीत होता. जे देवाच्या आज्ञा पाळीत नाहीत त्यांच्या जीवनामध्ये हाच आत्मा कार्य करीत आहे.\nएके काळी आम्हीसुद्धा त्यांच्यामध्ये आमच्या मानवी देहाच्या दुष्ट इच्छांचे समाधान करीत होतो आणि आमच्या मानवी मनाच्या दुष्ट वासनांची पूर्तंता करीत होतो. तसेच जगातील इतरांप्रमाणेच आम्ही त्याच्या क्रोधाची मुले झालो होतो.\nपण देव खूप दयाळू आहे. त्याच्या महान प्रीतिने त्याने आमच्यावर प्रेम केले.\nआम्ही आध्यात्मिकदृष्ट्या आमच्या पापांमध्ये मेलेले असतानाच त्याने आम्हांला ख्रिस्ताबरोबर जीवन दिले. (तुमचे तारण देवाच्या कृपने झाले आहे.)\nदेवाने आम्हांला ख्रिस्ताबरोबर नविन जीवनात उठविले आणि स्वर्गाच्या राज्यात त्याच्याबरोबर त्याच्या आसनावर बसविले, कारण आम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहोत.\nदेवाने हे केले यासाठी की, येणाऱ्या युगात त्याच्या अतुलनीय कृपेची संपत्ती दाखविता यावी आणि ख्रिस्त येशूमध्ये आम्हांविषयीची ममता व्यक्त करावी.\nकारण देवाच्या कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आणि ते तुमच्याकडून झाले नही, तर ते देवापासूनचे दान असे आहे.\nआणि एखादा काही काम करतो त्याचा परिणाम म्हणून नव्हे. यासाठी कोणी बढाई मारु नये.\nकारण आम्ही देवाच्या हाताने घडविलेले आहोत. ख्रिस्तामध्ये आम्हांला चांगल्या कामासाठी निर्माण केले, जे देवाने अगोदरच तयार केले होते. यासाठी की, त्यामध्ये चालणे आम्हांला शक्य व्हावे.\nम्हणून, आठवा की एके काळी, तुम्ही यहूदीतर म्हणून जन्मला होता आणि त्यांना (विदेश्यांना) सुंता न झालेले असे, ज्यांची सुंता झालेली होती ते यहूदी लोक म्हणत होते.\nआठवा की, त्यावेळी तुम्ही ख्रिस्तविरहित, देवाचे लोक जे इस्राएल त्या समाजातून तुम्हाला बहिष्कृत केले होते, आणि देवाच्या अभिवचनाशी निगडित अशा कराराशी तुम्ही परके असे होता, तुम्ही या जगात आशेशिवाय आणि देवाशिवाय जगला.\nपण आता, ख्रिस्तामध्ये जे तुम्ही एके काळी देवापासून दूर होता, ते तुम्ही ख्रिस्ताच्या रक्ताने त्याच्याजवळ आणलेले आहात.\nकारण त्याच्याद्वारे आम्हांला शांतीचा लाभ झाला आहे. त्याने दोन्ही गोष्टी एक केल्या आणि आपल्या शरीराने त्याने वैराचा, दुभागणाऱ्या भिंतीचा अडथळा पाडून टाकला.\nत्याने नियमशास्त्र त्याच्या नीतिनियमांसहित रद्द केले. यासाठी की स्वत:मध्ये दोघांचा एक मानव निर्माण करुन शांति करणे त्याला शक्य व्हावे.\nआणि त्याच्या वधस्तंभावरील मरणाद्वारे देवाबरोबर एका शरीरात त्या दोघांमध्ये समेट घडवून आणता यावा, ज्यामुळे या दोन गोष्टीतील वैमनस्य संपवता येईल.\nम्हणून तो आला आणि त्याने जे तुम्ही देवापासून दूर होता व जे तुम्ही देवाजवळ होता त्या तुम्हाला शांतीची सुवार्ता सांगितली,\nकारण त्याच्या द्वारे, आम्हा दोघांचा एका आत्म्याच्या द्वारे देवाजवळ प्रवेश होतो.\nयामुळे, तुम्ही आता परके आणि यहूदीतर नाहीत. तर तुम्ही देवाच्या लोकांबरोबरचे सहनागरिक आणि देवाचे कुटुंबीय आहात.\nतुम्ही प्रेषित आणि संदेष्टे या पायावर बांधलेली इमारत आहा, आणि ख्रिस्त येशू स्वत: तिचा कोनशिला आहे.\nसंपूर्ण इमारात त्याच्याद्वारे जोडली गेली आणि प्रभुमध्ये एक पवित्र मंदिर होण्यासाठी वाढत आहे.\nत्याच्यामध्ये तुम्हीही इतरांबरोबर आत्म्याच्या द्वारे देवाचे राहण्याचे ठिकाण तयार करण्यासाठी एकत्र रचले जात आहात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://parelcharaja.in/", "date_download": "2018-12-16T03:44:43Z", "digest": "sha1:253WYA5EL2VCV5G2IX4VHLZ5F65LNXFI", "length": 6398, "nlines": 113, "source_domain": "parelcharaja.in", "title": "परळचा राजा", "raw_content": "\nआदिवासी गांव गारगांव व मांगरोळगांव-वाडा दिवाळी भेट\nदिवाळ फराळ ��ाटप- आदिवासी कुरुळ व जव्हार गांव,वाडा\nआदिवासी गांव गारगांव व मांगरोळगांव-वाडा दिवाळी भेट\nदिवाळ फराळ वाटप- आदिवासी कुरुळ व जव्हार गांव,वाडा\nपरळचा राजा…. || माझा राजा….परळचा राजा…. || परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,नरेपार्क.\nश्री गणेशाच्या कृपेने परळ सारख्या गिरणगावात, सामान्य गिरण कामगारांनी चालविलेला ‘परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नरेपार्क,परळचा राजा‘ ही संस्था यावर्षी ७० वे वर्ष साजरे करीत आहे. गेली ६९ वर्ष ताठ मानेने संस्था चालविणे व तिचा दर्जा टिकवणे ही महत्त्वाची बाब आहे. परंतु आजच्या स्पर्धेच्या युगात आमचे गणेशोत्सव मंडळ सहकारी पध्दतीने चालविणे फार मोलाचे आहे. तर हे असेच कार्य ठेवून आमचे मंडळ शतकाकडे झेप घेण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते कटिबध्द आहोत. सन १९४७ साली गणेशोत्सव मंडळाने गणपती उत्सवाची सुरूवात केली. नरेपार्क मैदानात सर्व गणेश कार्यकर्ते एकत्र येवून या गणेशोत्सव मंडळाचा वटवृक्ष झाला. या सर्व कार्यात आजी व माजी सर्व कार्यकत्यांनी मोलाची कामे केली. दुर्देवाने काही कार्यकर्ते आज हयात नाही, याची आम्हाला खंत आहे. मंडळ अनेक अडचणींना व आर्थिक संकटांना तोंड देत सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल सुरू असताना अनेक निष्ठावंत सभासद व कार्यकारी सभासदांचे बहुमोल सहकार्य लाभले. हे मोलाचे कार्य येणाऱ्या पुढील कार्यकत्यांना कधीही विसरून चालणार नाही.\nपरळ चा राजा प्रत्यक्ष पाहणे साठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://upakram.forumotion.com/t27-topic", "date_download": "2018-12-16T04:59:16Z", "digest": "sha1:HAJSSOB7N2FX5ODDRDR5TQTG5MSZPBGA", "length": 9238, "nlines": 68, "source_domain": "upakram.forumotion.com", "title": "श्रीरामाच्या नावांचा उगम व वैशिष्ट्ये", "raw_content": "\nCKP आणि हिंदू धर्म\n» कायस्थांचे इमान गावे कोण्या कवनांनी \n» मन एव मनुष्याणाम्‌\nश्रीरामाच्या नावांचा उगम व वैशिष्ट्ये\nCKP :: हिंदू धर्म :: हिंदू संकृती\nश्रीरामाच्या नावांचा उगम व वैशिष्ट्ये\nश्रीरामाच्या काही नावांचा उगम\nहे नाव रामजन्माच्या आधीही प्रचलित होते. रम्-रमयते म्हणजे (आनंदात) रममाण होणे, यावरून राम हा शब्द बनला आहे. राम म्हणजे स्वत: आनंदात रममाण असलेला व दुसर्‍यांना आनंदात रममाण करणारा.\nरामाचे मूळ नाव `राम' एवढेच आहे. तो सूर्यवंशी आहे. त्याचा जन्म दुपारी १२ वाजता झाला, तरी त्याला रामभानु अशा तर्‍हेचे नावात सूर्य असल��ले नाव दिले नाही. पुढे रामाने चंद्राचा हट्ट केल्याच्या प्रसंगावरून त्याला रामचंद्र हे नाव पडले असावे.\nइ. श्रीराम : '\nश्री' हे भगवंताच्या षड्गुणांपैकी एक आहे. भगवंताचे षड्गुण याप्रमाणे आहेत - यश, श्री (शक्‍ति, सौंदर्य, सद्‌गुण, वगैरे), औदार्य, वैराग्य, ज्ञान व ऐश्वर्य. दुष्ट रावणाचा वध करून व लंका जिंकून घेतल्यानंतर, म्हणजे स्वत:चे भगवंतपण दाखविल्यानंतर राम जेव्हा सीतेसह अयोध्येला परतला, तेव्हा सर्व अयोध्यावासी त्याला `श्रीराम' म्हणू लागले. वाल्मीकिरामायणात रामाला देव नव्हे, तर नरपुंगव म्हणजे `नरातील श्रेष्ठ' असे म्हटले आहे. (हनुमानाला कपिपुंगव म्हटले आहे. फक्‍त पुंगव या शब्दाचा अर्थ आहे बैल.) आपल्या नावाच्या आधी लावण्यात येणार्‍या `श्री'च्या नंतर पूर्णविराम असतो. ते `श्रीयुत्'चे संक्षिप्‍त रूप आहे. श्रीराम व श्रीकृष्ण यांच्या नावांमध्ये `श्री'च्या नंतर पूर्णविराम नाही. आपण श्रीयुत् असतो, म्हणजे `श्री'युक्‍त असतो, म्हणजे आपल्यात भगवंताचा अंश असतो. याउलट श्रीराम व श्रीकृष्ण हे स्वत:च भगवंत होते.\nअ १. आदर्श पुत्र :\nरामाने आईवडिलांच्या आज्ञांचे पालन केले; पण प्रसंगी वडीलधार्‍यांनाही उपदेश केला आहे, उदा. वनवासप्रसंगी आईवडिलांनाही त्याने `दु:ख करू नका' असे सांगितले. ज्या कैकेयीमुळे रामाला चौदा वर्षे वनवास घडला, त्या कैकेयीमातेला वनवासाहून परतल्यावर राम नमस्कार करतो व पहिल्याप्रमाणेच तिच्याशी प्रेमाने बोलतो.\nअ २. आदर्श बंधु :\nअजूनही आदर्श अशा बंधुप्रेमाला राम-लक्ष्मणाचीच उपमा देतात.\nअ ३. आदर्श पति :\nश्रीराम एकपत्‍नीकाती होता. सीतेचा त्याग केल्यावर श्रीराम विरक्‍तपणे राहिला. पुढे यज्ञासाठी पत्‍नीची आवश्यकता असतांना त्याने दुसरी पत्‍नी न करता सीतेची प्रतिकृति आपल्या शेजारी बसविली. यावरून श्रीरामाचा एकपत्‍नी बाणा दिसून येतो. त्या काळी राजाने अनेक राण्या करण्याची प्रथा होती. या पार्श्वभूमीवर श्रीरामाचे एकपत्‍नीकात प्रकर्षाने जाणवते.\nअ ४. आदर्श मित्र :\nरामाने सुग्रीव, बिभीषण इत्यादींना त्यांच्या संकटकाळात मदत केली.\nअ ५. आदर्श राजा :\nप्रजेने सीतेबाबत संशय व्यक्‍त केल्यावर आपल्या वैयक्‍तिक सुखाचा विचार न करता, राजधर्म म्हणून श्रीरामाने आपल्या धर्मपत्‍नीचा त्याग केला. याविषयी कालिदासाने `कौलिनभीते न गृहन्निरस्ता न तेन वैदे��सुता मनस्त: ' (अर्थ : लोकापवादाच्या भयाने श्रीरामाने सीतेला घरातून बाहेर घालविले, मनातून नाही.), असा मार्मिक श्लोक लिहिला आहे.\nअ ६. आदर्श शत्रु :[b]\nरावणाच्या मृत्यूनंतर अग्‍निसंस्कार करायला त्याचा भाऊ बिभीषण नकार देतो, तेव्हा राम त्याला सांगतो, ``मरणाबरोबर वैर संपते. तू जर रावणाचा अंत्यसंस्कार करणार नसलास, तर मी करीन. तो माझाही भाऊच आहे.''\nश्रीरामाने धर्माच्या सर्व मर्यादा पाळल्या; म्हणूनच त्याला `मर्यादा-पुरुषोत्तम' म्हणतात.\nCKP :: हिंदू धर्म :: हिंदू संकृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://chitrasrushti.blogspot.com/2018/07/blog-post.html", "date_download": "2018-12-16T03:43:17Z", "digest": "sha1:DD72HHDQNSJK5KAMMZZTJ2H7S5L6HFH5", "length": 7065, "nlines": 60, "source_domain": "chitrasrushti.blogspot.com", "title": "चित्रसृष्टी (मराठी)", "raw_content": "\nमाझ्या या ब्लॉग वर मी चित्रपट सृष्टीतील घडामोडी तसेच संबंधित कला-साहित्य विश्वावर मराठीत लिहिलेले असेल यांत लेख, समीक्षा व मुलाखती आदींचा समावेश असेल यांत लेख, समीक्षा व मुलाखती आदींचा समावेश असेल\nभारदस्त अभिनेते निळू फुले\nडॉ. जब्बार पटेल यांच्या 'सामना' (१९७४) मध्ये निळू फुले\nरंगभूमी व मराठी-हिंदी चित्रपटांतून आपल्या वैशिष्ठ्यपूर्ण अभिनयाचा ठसा उमटवणारे भारदस्त अभिनेते निळू फुले यांचा आज स्मृतिदिन\n'कथा अकलेच्या कांद्याची' या गाजलेल्या लोकनाट्यापासून अभिनय कारकीर्द सुरू झालेल्या निळू फुले यांनी..रुपेरी पडद्यावर पदार्पण केले ते अनंत माने यांच्या 'एक गाव बारा भानगडी' (१९६८) या मराठी चित्रपटातून...त्यातील त्यांची इरसाल झेलेअण्णा ही व्यक्तिरेखा जणू त्यांची पडद्यावरील प्रतिमेची नांदीच होती\nतडफदार अभिनेते निळू फुले\nप्रामुख्याने ग्रामीण ढंगाच्या खलनायकी भूमिका केलेल्या निळू फुले यांनी निवडक चित्रपटांतून वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखाही साकारल्या...उदाहरणार्थ व्ही.शांताराम यांच्या 'पिंजरा' (१९७२) या लोकप्रिय चित्रपटातील त्यांची वैशिष्ठ्यपूर्ण भूमिका तसेच डॉ. जब्बार पटेल यांच्या 'सिंहासन' (१९७९) मधील त्यांची पत्रकाराची भूमिकाही लक्षवेधी होती\nमराठी बरॊबरच हिंदी चित्रपटांतूनही निळू फुले यांनी आपले अस्तित्व प्रकर्षाने दर्शवले..मग महेश भट्ट यांचा 'सारांश' (१९८४) असो; नाहीतर मनमोहन देसाईंचा 'कुली' (१९८३) हा सुपरस्टार अमिताभ बच्चनचा बहुचर्चित चित्रपट\nसुमारे २५० चित्रपटांतून निळूभ���ऊंनी काम केले..मात्र 'राष्ट्र सेवा दला'त काम केले असल्याने त्यांना समाजकार्याबाबत आस्था होती..जाहीर कार्यक्रमांत खादीच्या झब्बा-पायजम्यात येऊन ते विनयशील बोलत\nत्यांची समाजवादी विचारसरणी 'हीच खरी दौलत' (१९८०) चित्रपटात त्यांनी साकारलेल्या या गाण्यातून प्रतिबिंबीत होते...\n\"रंजल्या जिवाची मनी धरी खंत..\nतोचि खरा साधू..तोचि खरा संत..\"\nदिग्गज संगीतकार-गायक सुधीर फडके अर्थात बाबूजी\n(दिवंगत) काँग्रेस नेते विलासराव देशमुख\nजिगरबाज मेघा धाडे ने 'बिग बॉस...\nमराठी चित्रपटाच्या सुवर्ण काळातील सुंदर अभिनेत्री....\nभारदस्त अभिनेते निळू फुले स्मरण निळूभाऊंचे.\nदिग्गज संगीतकार-गायक सुधीर फडके अर्थात बाबूजी बाबूजी स्मरण .. जन्मशताब्दी लेख: - मनोज कुलकर्णी \"तोच चन्द्रमा नभ...\nमखमली आवाजाचे लोकप्रिय गायक अरुण दाते. मराठीतील तलत..अरुण दाते - मनोज कुलकर्णी \"संधीकाली या अशा..\" मखमली आवाज...\nआद्य चित्रकर्ते भालजी पेंढारकर. 'बाबा' भालजी पेंढारकरांना वंदन - मनोज कुलकर्णी आपल्या भारतीय चित्रपटाच्या आद्य प्रवर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/mumbai-news-radiocancer-62556", "date_download": "2018-12-16T04:18:13Z", "digest": "sha1:S75UOFLDAAX6UUYGCXTUHHJYO2H5XTQA", "length": 13593, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news Radiocancer \"रेडिरेकनर'नुसार मरणाचे रेटकार्ड! | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 27 जुलै 2017\nमुंबई - मुंबई महापालिका हद्दीत बेकायदा बांधकामांचे पीक येण्यास पालिकेच्या अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असतो, हे उघड गुपित आहे. अशा बांधकामांना अभय देण्यासाठी पालिकेतील काही अधिकारी आणि अभियंत्यांनी रेडिरेकनर दरानुसार रेटकार्डच तयार केले आहे. त्यानुसार पाच हजारांपासून पाच लाख रुपयांपर्यंत लाच घेतली जाते, अशी माहिती उघड झाली आहे.\nमुंबई - मुंबई महापालिका हद्दीत बेकायदा बांधकामांचे पीक येण्यास पालिकेच्या अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असतो, हे उघड गुपित आहे. अशा बांधकामांना अभय देण्यासाठी पालिकेतील काही अधिकारी आणि अभियंत्यांनी रेडिरेकनर दरानुसार रेटकार्डच तयार केले आहे. त्यानुसार पाच हजारांपासून पाच लाख रुपयांपर्यंत लाच घेतली जाते, अशी माहिती उघड झाली आहे.\nघाटकोपर येथे मंगळवारी कोसळलेल्या सिद्धीसाई इमारतीच्या तळमजल्यावर झालेल्या दुरुस्तीबाबतही असाच प्रकार झाला असून, या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेली स���िती त्या दिशेने तपास करणार असल्याचे समजते. पालिका हद्दीतील बेकायदा बांधकामे, परवानगीशिवाय होणारी इमारत दुरुस्ती आदी कामांवर लक्ष ठेवून संबंधितांवर कारवाई करण्याची जबाबदारी पालिकेच्या प्रभाग कार्यालयांतील इमारत- कारखाना विभागाचे कनिष्ठ अभियंता व मुकादमांवर असते.\nअशा बांधकामावर लक्ष ठेवण्यासाठी इमारत- कारखाना विभागाचे भरारी पथकही असते. विभागात बेकायदा बांधकाम होत असल्याचे आढळल्यास काम थांबवण्याची नोटीस बजावून संबंधितांवर कारवाई करण्याचे अधिकार या पथकाकडे असतात. भरारी पथकाला एखाद्या ठिकाणी बेकायदा बांधकाम सुरू असल्याचे आढळले, तरी त्यावर केवळ दिखाव्यापुरती कारवाई होते. त्याची नोंद ठेवली जात नाही. \"व्यवहार' झाल्यानंतर पुन्हा दुरुस्तीच्या कामाला सुरवात होते. पण, हात ओले झाल्याने हे पथक तेथे फिरकतही नाही, असे सूत्रांनी सांगितले.\nइमारत कोणत्या भागात आहे, तसेच जागेचे क्षेत्रफळ किती यानुसार अधिकाऱ्यांचे \"रेट' निश्‍चित होतात. ते पाच हजारांपासून पाच लाख रुपयांपर्यंतही पोचू शकतात. निवासी इमारतीतील कार्यालये, उपाहारगृह, रुग्णालयासाठी असे बदल करायचे असल्यास हा दर सर्वाधिक असतो.\nलातूरसह राज्यात सर्वत्र 'चिल्ड्रन फ्रेंडली कोर्ट'\nलातूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यात सर्वत्र चिल्ड्रन फ्रेंडली कोर्ट सुरु केले जाणार आहेत. लातुरातही हे कोर्ट लवकरच सुरू केले जाईल,...\n'शिवसेनेतून जागा मिळेल म्हणून त्या तिकडे गेल्या असाव्यात'\nपुणे : ''काही लोकांना काहीही झाले तरी खासदारकीला उभे राहायचे असते. गेल्या वेळी राजू शेट्टी एनडीएतून लढले होते, मात्र, यावेळी एनडीएत झालेल्या...\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nअश्‍लील संदेश आत्महत्येचे कारण ठरू शकत नाही\nमुंबई : पती-पत्नीच्या दुरावलेल्या संबंधांमध्ये पत्नीने तिच्या मित्रांना पाठविलेले अश्‍लील संदेश पतीसाठी त्रास देणारे ठरू शकतात. मात्र ते...\nपंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण होतेय 'चकाचक'\nकल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण नगरीत येणार आहेत. त्यासाठी सभास्थानांची तसेच ते ज्या ���ार्गावरून येणार आहेत, त्या ठिकाणाची साफसफाई...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/india-vs-england-kevin-pietersen-picked-in-england-s-best-ever-eleven-to-mark-1000th-test/", "date_download": "2018-12-16T04:02:49Z", "digest": "sha1:BW2HQQJVGNAZITC3FYELWAEY6HXDVRRX", "length": 10290, "nlines": 72, "source_domain": "mahasports.co.in", "title": "हजाराव्या कसोटी सामन्यासाठी सर्वकालीन इंग्लंड संघाची निवड, केविन पीटरसनसह हे खेळाडू आहेत संघात", "raw_content": "\nहजाराव्या कसोटी सामन्यासाठी सर्वकालीन इंग्लंड संघाची निवड, केविन पीटरसनसह हे खेळाडू आहेत संघात\nहजाराव्या कसोटी सामन्यासाठी सर्वकालीन इंग्लंड संघाची निवड, केविन पीटरसनसह हे खेळाडू आहेत संघात\n१ ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे.\nया मालिकेतील बर्मिंघहम येथील एजबेस्टन मैदानावर होणारा पहिला सामना इंग्लंड क्रिकेट संघाचा १००० वा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना असणार आहे.\nया पार्श्वभूमीवर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने 1000 व्या कसोटी सामन्यानिमित्त ऑनलाइन सर्वेक्षणाद्वारे इंग्लंडचा 11 खेळडूंचा सर्वकालिन कसोटी संघ निवडला आहे.\nया सर्वकालीन 11 खेळाडूंच्या कसोटी संघात इंग्लंडकडून सध्या खेळत असलेल्या अॅलिस्टर कुक, जेम्स अॅंडरसन आणि कर्णधार जो रुटचा समावेश आहे.\nतर इंग्लंडकडून 2000 च्या दशकात दमदार कामगिरी करणाऱ्या केव्हीन पिटरसनला देखील या संघात निवडण्यात आले आहे.\nजुलै महिन्यात दहा दिवसांच्या काळात चाहत्यांनी या सर्वकालीन कसोटी संघासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने निवडलेल्या 100 खेळाडूंमधून 11 खेळाडूंची निवड केली.\nया निवड झालेल्या सर्व खेळाडूंना १ ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु होणाऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी परेडसाठी निमंत्रीत करण्यात आले आहे.\nयावेळी इंग्लंडच्या सर्वकालीन कसोटी संघात निवड झाल्यानंतर सध्याच्या इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार जो रुटने आनंद व्यक्त केला आहे.\n“मला गर्व आहे की इंग्लिश क्रिकेट चाहत्यांकडून मला सर्वकालीन कसोटी संघात निवडण्यात आले आहे. पण मला या संघात क्रिकेटचे दिग्गज डेनिस कॉम्प्टन आणि वॅली हॅमोंड यांचा नसल्याचे दुख: वाटते. मला या संघात निवडल्याबद्दल सर्व चाहत्यांचे मी आभार मानतो.” असे जो रुट सर्वकालीन संघात निवड झाल्यानंतर म्हणाला.\nअसा आहे इंग्लंडचा सर्वकालीन कसोटी संघ-\nअॅलिस्टर कुक, लेन ह्युटन, डेव्हिड गोव्हर, केव्हिन पिटरसन, जो रुट, इयान बॉथम, अॅलन नॉट (यष्टीरक्षक), ग्रॅमी स्वान, फ्रेड ट्रुमन, जेम्स अॅंडरसन, बॉब विल्स.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n-मिसेस गायतोंडे आहे सेक्रेड गेम्समधील धोनीचं आवडत पात्र\n-क्रिकेटमधील आरक्षणावरुन मोहम्मद कैफ संतापला\n-टीम इंडियातील ‘तिल्ली’ हे प्रकरण तुम्हाला माहीत आहे का\nरनमशीन विराट कोहली ठरला तेंडुलकर, गावसकरांनाही वरचढ, केला हा मोठा पराक्रम\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..\nISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्त���ीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://upakram.forumotion.com/t29-topic", "date_download": "2018-12-16T04:59:11Z", "digest": "sha1:DB5BP67RRZNGJWOSIFU5SEOQNHMOLXOO", "length": 14757, "nlines": 71, "source_domain": "upakram.forumotion.com", "title": "अक्षय्य तृतीया", "raw_content": "\nCKP आणि हिंदू धर्म\n» कायस्थांचे इमान गावे कोण्या कवनांनी \n» मन एव मनुष्याणाम्‌\nCKP :: हिंदू धर्म :: हिंदू सण\nह्या दिवशी हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया येते. अक्षय्य तृतीया हा महत्त्वाच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे घागरीयेवढे मडके आणून, त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो.पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात खीर आंब्याचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान केला जातो. असे केल्याने पितरांचा आत्मा शांत होतो असे मानले जाई.\nया दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ 'अक्षय्य'(न संपणारे) असे मिळते, असा समज आहे. अक्षय्य तृतीयेला ब्रह्मा व श्रीविष्णु यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकांतून, म्हणजे सगुणलोकांतून पृथ्वीवर येतात. त्यामुळे पृथ्वीवरील सात्त्विकता १० टक्क्यांनी वाढते, अशी कल्पना आहे.\n१. अर्थ : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सदोदित सुख व समृद्धी प्राप्‍त करून देणार्‍या देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणार्‍या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय ह��त नाही, अशी समजूत आहे\n२. मृत्तिका पूजन : सदोदित कृपादृष्टी ठेवणार्‍या मृत्तिकेमुळेच आपल्याला धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी व वैभवलक्ष्मी यांची प्राप्ती‍ होते. अक्षय्य तृतीया हा दिवस म्हणजे कृतज्ञ भाव ठेवून अशा मृत्तिकेची उपासना करण्याचा दिवस.\n३. मातीत आळी घालणे व पेरणी : पावसाळा तोंडावर घेऊन अक्षय्य तृतीया येते. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे मशागत करण्याचे काम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूर्ण करावे. (मशागत म्हणजे नांगरलेल्या शेतजमिनीची साफसफाई करून खत मिश्रित मातीच्या थरांना खालीवर करणे.) या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मृत्तिकेबद्दल कृतज्ञ भाव ठेवून काही शेतकरी पूजन केलेल्या मृतिकेमध्ये आळी घालतात. कोकणात या दिवशी शेतात बियाणे पेरण्याची प्रथा आहे, देशावर नाही. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही. बियाणे म्हणजे मळणीतील धान्य आपल्या आवश्यकतेनुसार खाण्यासाठी बाजूला काढून घेऊन पुढच्या पेरणीसाठी राखून ठेवलेले उरलेले धान्य.)\nमहाराष्ट्राच्या कोकण भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्या कारणाने एकदा पावसाला सुरुवात झाली की, सतत पाऊस पडत राहिल्याने सुपीक जमिनीतील चिकट मातीमध्ये आळी करून बियाणे पेरणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे पावसाळा तोंडावर असतांना मशागत केलेल्या भुसभुशीत मातीमध्ये बियाणे पेरणे सोपे जाते. (निदान पूर्वीतरी, अक्षय्य तृतीयेच्या शुभमूहुर्तावर म्हणजेच पावसाला सुरुवात होण्यापूर्वी पेरणीची कामे पूर्ण केली जात असत. हल्ली पावसाचे प्रमाण कमी झाल्याने व शास्त्राप्रमाणे पेरणी न केल्याने जमिनी नापीक होत चालल्या आहेत व कसदार धान्य पिकण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.)\n४. वृक्षारोपण : अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात अशी समजूत आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही. - ब्रह्मतत्त्व (८.५.२००५, सायंकाळी ४.४४)\n५. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी श्रीविष्णूसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करण्याचे महत्त्व : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी राजाने किंवा प्रजेच्या पालनपोषणाची जबाबदारी असणार्‍यांनी सामूहिकरीत्या राजवाड्यात किंवा सामूहिक पूजाविधीच्या ठिकाणी विष्णूसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून भक्‍तिभावाने पूजन करावे. यामुळे प्रजा सुखी व समृद्ध होते. नुसत्या लक्ष्मीदेवीची कृपा आपल्यावर होत नाही; कारण लक्ष्मीदेवी ही श्रीविष्णूची शक्ती आहे. जेथे विष्णूलाच बोलावणे नाही, तर त्याच्यासोबत किंवा त्याच्यात असणारी त्याची शक्ती कशी बरे पूजास्थळी येऊन कृपा करेल म्हणून कोणत्याही रूपातील लक्ष्मी पूजनाच्या वेळी विष्णूला प्रथम आवाहन करावे व नंतर लक्ष्मीलाही आवाहन करावे. त्यामुळे उपासकाला लक्ष्मीतत्त्वाचा जास्तीत जास्त लाभ होतो. - ब्रह्मतत्त्व (सौ. कविता विक्रमसिंह पाटील यांच्या माध्यमातून, ८.५.२००५, सायंकाळी ४.४५)\nअक्षय्य तृतीयेच्या दिवशी काय करावे\n* या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा समुद्रात अंघोळ करावी.\n* सकाळी पंखा, तांदूळ, मीठ, तूप, साखर, चिंच, फळ आणि वस्त्राचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी.\n* ब्राह्मण भोजन घालावे.\n* या दिवशी सातूचे महत्त्व असून ते जरूर खायला हवेत.\n* या दिवशी नवीन वस्त्र, शस्त्र, दागिने विकत घ्यावेत.\n* साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभ कामेही केली जातात.\n* या दिवसापासून सत्ययुग आणि त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता असे काहींचे मत आहे.\n* या दिवशी श्री बद्रीनारायणाचे द्वार उघडतात.\n* नर-नारायणाने या दिवशी अवतार घेतला होता.\n* श्री परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते.\n* वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात.\n* जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो.\n* या दिवशी परशुरामाची पूजा करून त्यांना अर्घ्य दिले जाते.\n* शुभ कार्ये या दिवशी होतात.\n* श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते, की 'या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय्य तृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (‍अविनाशी) होते.\nCKP :: हिंदू धर्म :: हिंदू सण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-rohingya-militants-myanmar-915", "date_download": "2018-12-16T04:32:13Z", "digest": "sha1:QECT5MABU5NSYXSV36Y5WZK3WBTVYI4F", "length": 13722, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi, Rohingya militants in Myanmar | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nम्यानमारमध्ये अखेर संघर्ष विराम\nम्यानमारमध्ये अखेर संघर्ष विराम\nसोमवार, 11 सप्टेंबर 2017\nयांगून, म्यानमार ः म्यानमारमधील सुरक्षा सेनेविरोधात युद्ध पुकारलेल्या रोहिंग्या मुस्लिम दहशतवाद्यांनी एक महिन्यासाठी संघर्ष थांबविण्याची घोषणा केली अाहे.\n‘द अराकन रोहिंग्या साल्व्हेशन अार्मी’ (एअारएसए)ने ही घोषणा केली अाहे. २५ अाॅगस्ट रोजी एअारएसएने तीस पोलिस चौक्या अाणि एक सैन्य तळावर हल्ला केल्यानंतर म्यानमार सुरक्षा सेनेने दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली होती. यामुळे राखीन प्रांतात हिंचाचार पेटला होता.\nयांगून, म्यानमार ः म्यानमारमधील सुरक्षा सेनेविरोधात युद्ध पुकारलेल्या रोहिंग्या मुस्लिम दहशतवाद्यांनी एक महिन्यासाठी संघर्ष थांबविण्याची घोषणा केली अाहे.\n‘द अराकन रोहिंग्या साल्व्हेशन अार्मी’ (एअारएसए)ने ही घोषणा केली अाहे. २५ अाॅगस्ट रोजी एअारएसएने तीस पोलिस चौक्या अाणि एक सैन्य तळावर हल्ला केल्यानंतर म्यानमार सुरक्षा सेनेने दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली होती. यामुळे राखीन प्रांतात हिंचाचार पेटला होता.\nयामुळे म्यानमारच्या हिंसाचारग्रस्त राखीन प्रांतातून बांगलादेशमध्ये दोन लाख ७० हजार रोहिंग्या मुस्लिमांनी स्थलांतर केले अाहे. दरम्यान, रोहिंग्या मुस्लिमांची स्थिती गंभीर असून, त्यासाठी आवश्‍यक पावले उचलण्याची गरज आहे, असे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे.\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील म���वा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nकेळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...\nरताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...\nमराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...\nतुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...\nटँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...\nदिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...\nसातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...\nनाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nरि���ंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-election-news-19/", "date_download": "2018-12-16T03:13:50Z", "digest": "sha1:R2LWK5CHG4VKH45CDBCLKUZB3V5UQDFO", "length": 8945, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नगर महापालिका रणसंग्राम : बिनविरोधची परंपरा यंदा राखणार का | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनगर महापालिका रणसंग्राम : बिनविरोधची परंपरा यंदा राखणार का\nगेल्यावेळेच बोराटे यंदा निवडणुकीतून बाद\nनगर – महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी एक किंवा दोन उमेदवार बिनविरोध झाल्याची आजवरची परंपरा या निवडणुकीत राखली जाण्याची शक्‍यता कमी आहे. प्रत्येक प्रभागात उमेदवार यावेळी देण्यात आले असून अपक्ष वगळता पक्षीय उमेदवार अर्ज मागे घेण्याची शक्‍यता नाही.\nमागील दोन निवडणुका पाहिल्या तर राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसचे उमेदवार बिनविरोध झाल्याचा इतिहास आहे. सन 2009-10 मध्ये झालेल्या महापालिकेच्या दुसऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार अरूण जगताप व कॉंग्रेसचे सुभाष लोंढे यावेळी बिनविरोध झाले होते. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे बाळासाहेब बोराटे हे बिनविरोध झाले होते. परंतू यावेळी ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्‍यता कमी आहे.\nबाळासाहेब बोराटे यांच्यासह गेल्यावेळी नगरसेविकास शितल जगताप या देखील बिनविरोध होती अशी चर्चा होती. परंतू ते झाले नाही. बोराटे गेल्या निवडणुकीत बिनविरोध झाले होते.\nपरंतू यावेळी ते निवडणुकीतूनच बाद झाले आहे. त्याचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी थकबाकीच्या कारणावरून अर्ज बाद केला आहे. यावेळी सर्वच प्रभागाचा विचार केला तर सर्व प्रभागात चुरशीची लढत असल्याने माघारीचा प्रश्‍न येत नाही.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसोनाक्षी सिन्हावर फसवणुकीचा आरोप\nNext articleदीपा कर्माकर ’23’ व्या स्थानावर\nबारहाटे यांना बेस्ट ऍप्रेंटिस\nकॉंग्रेसच्या यशाबद्दल कर्जतला कार्यकर्त्यांचा जल्लोष\nस्वस्थ भारत सायकल यात्रा नगरमध्ये दाखल\nपत्रकारास मारहाण करणाऱ्या पोलिसाचे निलंबन करा\nसोशल मिडीया ह��� आभासी जग – कापरे\nप्रदर्शनामधूनच भावी कलाम, भाभा तयार होतील\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\n1 जानेवारीपासून परवाना नुतनीकरण सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/vidarbha/bjp-mp-nana-patole-takes-on-pm-modi-n-cm-fadanvis-268856.html", "date_download": "2018-12-16T04:40:46Z", "digest": "sha1:DBCI23AYWRZWPHQZL4JDLZNEKWBKYJUM", "length": 20970, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "खा. नाना पटोलेंनी थेट मोदींवर शरसंधान साधल्याने भाजपमध्ये खळबळ !", "raw_content": "\nउद्धव-राज आमनेसामने, कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मनसेचा पाठिंबा\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nउद्धव-राज आमनेसामने, कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मनसेचा पाठिंबा\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 ���व्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIRAL VIDEO: सोनाराच्या डोळ्यादेखत पळवल्या सोन्याच्या बांगड्या\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nखा. नाना पटोलेंनी थेट मोदींवर शरसंधान साधल्याने भाजपमध्ये खळबळ \nभंडाऱ्याचे भाजपचे खासदार नाना पटोले यांनी नागपुरात बोलताना थेट पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडल्याने भाजपमध्ये मोठी खळबळ माजलीय. ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणालाही उत्तर देण्याची सवय नाही. त्यामुळे ते खासदारांवर संतापतात, '' असं सनसनाटी विधान नाना पटोलेंनी काल नागपूरच्या एका कार्यक्रमात बोलताना केलं आणि भाजपमधला पक्षांतर्गत संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आलाय.\nनागपूर, 2 सप्टेंबर : भंडाऱ्याचे भाजपचे खासदार नाना पटोले यांनी नागपुरात बोलताना थेट पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडल्याने भाजपमध्ये मोठी खळबळ माजलीय.\n''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणालाही उत्तर देण्याची सवय नाही. त्यामुळे ते खासदारांवर संतापतात, '' असं सनसनाटी विधान नाना पटोलेंनी काल नागपूरच्या एका कार्यक्रमात बोलताना केलं आणि भाजपमधला पक्षांतर्गत संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आलाय. या कार्यक्रमात पटोलेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही थेट टीकास्त्र सोडल्याने भाजपमधला फडणवीस-गडकरी गटाचा वादही पुन्हा उफाळून आलाय.\nखा. नाना पटोले म्हणाले, ''मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, तसेच राज्यातही नैसर्गिक साधन-संपत्ती मुबलक आहे, असे असूनही इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला सगळ्यात कमी निधी केंद्र���कडून दिला जातो. केंद्राकडून जास्त निधी आणण्याची धमक मुख्यमंत्र्यांमध्ये नाही. संसदेचे अधिवेशन होण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि राज्यातील खासदारांची बैठक होत असते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारे बैठक घेण्याची पद्धतच संपवून टाकली आहे, मुख्यमंत्री विदर्भातला असो, मराठवाड्यातला असो की पश्चिम महाराष्ट्रातला, मुंबईत गेला की त्याची मानसिकता बदलते, ''\nगडकरी गटाचे मानले जाणाऱ्या नाना पटोलेंची मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. कर्जमाफीच्या मुद्यावरूनही नाना पटोलेंनी गेल्याच महिन्यात मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे टार्गेट केलं होतं. त्यावेळी नाना पटोले म्हणाले होते, ''कर्जमाफीची घोषणा करून १ महिन्याचा कालावधी लोटला मात्र अजूनही काहीही झालेले नाही. शेतकऱ्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी सक्ती केली आहे ती चुकीची व्यवस्था आहे. आमचा शेतकरी या व्यवस्थेपर्यंत अजून पोहोचलाच नाही. त्यामुळे बँकेकडून माहिती मागवून शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करावी कारण शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे आणि ही आमच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे राज्य सरकारने संवेदनशील व्हावे, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी,'' असं सांगत घरचा आहेर दिला होता.\nमुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडूनही काही होत नाही म्हटल्यावर मग आता त्याच नाना पटोलेनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच तोफ डागलीय. पटोले म्हणतात, ''लोक मला म्हणतात, नाना, तुमच्याकडे मंत्रिपद यायला हवे होते पण मोदींच्या कारभारात मंत्री घाबरलेले असतात, मंत्र्यांची काय स्थिती आहे हे आपण पाहतो आहोत, त्यामुळेच मला मंत्रिपद नको आहे,'' अर्थात नाना पटोलेंच्या या टीकेला पंतप्रधानांच्या खासदार बैठकीतील कानउघडणीचाही संदर्भ असल्याचं बोललं जातंय.\nमहाराष्ट्रातील खासदारांच्या बैठकीत पंतप्रधान नाना पटोलेंनी ओबीसी आणि कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करताच नरेंद्र मोदींनी त्यांनाच झापलं होतं म्हणे. त्याचीच खदखद मनात असलेल्या पटोले यांनी, मोदी उत्तर न देता उलट खासदारांनाच प्रश्न विचारत सुटतात असे म्हटले आहे. आम्ही प्रश्न विचारले की, तुम्हाला शासनाच्या योजनाही ठाऊक नाहीत, तुम्ही पक्षाचा जाहीरनामा वाचला नाही का असे प्रश्न विचारून आम्हाला पंतप्रधानांकडून शा��त केले जाते, असेही पटोले म्हणालेत.\nपटोले - पटेल वादाची किनार\nनाना पटोलेंच्या या विधानाला प्रफुल्ल पटेल आणि मोदींच्या मैत्रीचाही संदर्भ दिला जातोय. भंडाऱ्यात नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेल हे दोघेही राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. पण तरीही मोदी प्रफुल्ल पटेल यांना जवळ करतात कदाचित त्यामुळेच नाना पटोलेंनी मोदींवर ही भडास काढल्याचं बोललं जातंय. हे झालं प्रफुल्ल पटेलाचं...\nगडकरी - फडणवीस गटातला सुप्त संघर्ष\nखा. नाना पटोलेंच्या या वादग्रस्त विधानाला गडकरी - फडणवीस यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या सुप्त संघर्षाचाही संदर्भ जोडला जातोय. कारण नाना पटोले हे गडकरी गटाचे समर्थक मानले जातात. आणि गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू होत्या. पण मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन पुन्हा आपला खुट्टा बळकट करून घेतल्याने त्याचं पुढे काहीच झालं नाही. त्यामुळे त्याच वादाचा हा पुढचा अंक तर नाही ना, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.\nदरम्यान, आपल्या विधानावरून भाजपमध्ये मोठं वादंग निर्माण होताच नाना पटोलेंनी आपल्या विधानावरून घुमजाव केलंय. मी असं म्हणालोच नव्हतो असा दावा त्यांनी केलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: modi patoleगडकरीनाना पटोलेपंतप्रधानफडणवीसभाजप\nउद्धव-राज आमनेसामने, कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मनसेचा पाठिंबा\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nउद्धव-राज आमनेसामने, कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मनसेचा पाठिंबा\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-ridge-gourd-4000-6000-rupees-quintal-parbhani-maharashtra-2383", "date_download": "2018-12-16T04:42:54Z", "digest": "sha1:UNDVTHBQ4QQH47ZSBFXVDB5XFH7QNT67", "length": 15352, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, ridge gourd at 4000 to 6000 rupees per quintal in parbhani, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपरभणीत दोडका प्रतिक्विंटल ४००० ते ६००० रुपये\nपरभणीत दोडका प्रतिक्विंटल ४००० ते ६००० रुपये\nशुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017\nपरभणी : कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. २७) दोडक्याची ७ क्विंटल आवक होती. दोडक्यास ४००० ते ६००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.\nपरभणी : कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. २७) दोडक्याची ७ क्विंटल आवक होती. दोडक्यास ४००० ते ६००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.\nपालकाची १० क्विंटल आवक होती, त्यास ८०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. कोथिंबिरीची १५ क्विंटल आवक होती. तिला ४००० ते ६००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. भेंडीची १२ क्विंटल आवक होती, तिला १२०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. गवारीची ७ क्विंटल आवक होती, तिला २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. कारल्याची ६ क्विंटल आवक होती, त्यास २५०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले.\nवांग्याची १५ क्विंटल आवक होती, त्यास २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. टोमॅटोची ३५० क्विंटल आवक होती, त्यास २००० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. हिरव्या मिरचीची २५ क्विंटल आवक होती, तिला २००० ते २५०० प्रतिक्विंटल दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ५ क्विंटल आवक होती, तिला २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले.\nफ्लाॅवरची ७ क्विंटल आवक होती, त्यास ४५०० ते ५५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. मेथीच्या २० हजार जुड्यांची आवक होती, तिला ४०० ते ८०० रुपये प्रतिशेकडा दर मिळाले. कोबीची २० क्विंटल आवक होती, कोबीला १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले.\nकाकडीची १० क्विंटल आवक होती, तिला १२०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. लिंबाची १५ क्विंटल आवक होती, त्यास १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. पपईची ८ क्विंटल आवक होती, तिला ५०० ते १००० रुपये प्रतिक���विंटल दर मिळाले. आवळ्याची ७ क्विंटल आवक होती, त्यास ७०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले.\nबाजार समिती कोथिंबिर भेंडी टोमॅटो मिरची\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nकेळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...\nरताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...\nमराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...\nतुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...\nटँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...\nदिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...\nसातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...\nनाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूनन���ी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.buldhanatoday.com/?p=849", "date_download": "2018-12-16T04:09:58Z", "digest": "sha1:3VVDW2XJXZBYZIQDGVICQKMKFJSSISLR", "length": 4599, "nlines": 35, "source_domain": "www.buldhanatoday.com", "title": "*@ जलसंधारणाची राज्यातील लोकचळवळ देशात अभूतपुर्व— मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.@@जलसंधारणाचे पीपीपीपी मॉडेल राज्य दुष्काळमुक्त करणार@ |", "raw_content": "\n*@ जलसंधारणाची राज्यातील लोकचळवळ देशात अभूतपुर्व— मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.@@जलसंधारणाचे पीपीपीपी मॉडेल राज्य दुष्काळमुक्त करणार@\n@ जलसंधारणाची राज्यातील लोकचळवळ देशात अभूतपुर्व— मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.@\n@भारतीय जैन संघटना व जिल्हा प्रशासनाच्या दुष्काळमुक्त मोहिमेचा थाटात शुभारंभ.@\n@जलसंधारणाचे पीपीपीपी मॉडेल राज्य दुष्काळमुक्त करणार@\n@नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातंर्गत भुसूधार ते विपणनची साखळी@\n@दुष्काळमुक्त मोहिमेमुळे जिल्ह्याची सामाजिक-आर्थिक प्रगती होणार@\n@स्थानिक जेसीबीधारकांना योग्य दर देवून काम देणार@\n*चार वर्षात वितरण आणि पारेषण जाळे अधिक सक्षम – विश्वास पाठक.*\n*खामगावातील ऐतिहासिक शांतीमहोत्सवाला आज पासून प्रारंभ* शतकाची परंपरा असलेला शांती(जगदंबा, मोठी देवी) महोत्सव खामगाव शहरात उत्साहात साजरा करण्यात येतो. *\n*पत्रकारांवरील हल्ल्यांचा जाहिर निषेध; दोषींवर कठोर कारवाई करा जेष्ठ पत्रकार निखील वागळेंना पोलिस संरक्षण द्यावे टिव्ही जर्नालिस्ट असो. व पत्रकारांचे एसडीओंना निवेदन.*\n**आपल्या शेगांव येथील तीर्थस्थळासाठी प्रय��्न..* *डॉ.रणजीत पाटील*\n*पत्रकार संयुक्त खुले अधिवेशन कशासाठी *मनोगत निमित्त — खामगाव शहरात पत्रकारांचे संयुक्त खुले अधिवेशन ….*गजानन कुळकर्णी दूरदर्शन प्रतिनिधी, बुलडाणा…..\n*ज्योतिष अभ्यासक एस.प्रकाशराव भुसारी गुरुकुल विश्वपीठ ज्योतिष प्रेरणा पुरस्काराने सन्मानित *\n*चार वर्षात वितरण आणि पारेषण जाळे अधिक सक्षम – विश्वास पाठक.*\n* टिळक राष्ट्रीय विद्यालयात संविधान दिनानिमित्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन *\n*समाज मेळाव्याची संकल्पना समाजाला दिशादर्शक-साखरखेर्डा धर्मपिठाचे धर्मगुरु सिद्धलींग शिवाचार्य महाराज* शेगाव बसवनगरी*\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-trying-give-frp-within-14-days-12587", "date_download": "2018-12-16T04:28:30Z", "digest": "sha1:MD2JZBMVUAIJLP3CFZLZ6DC6Y7EK3PLY", "length": 14864, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Trying to give 'FRP' within 14 days | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘एफआरपी’ १४ दिवसांत देण्याचा प्रयत्न\n‘एफआरपी’ १४ दिवसांत देण्याचा प्रयत्न\nमंगळवार, 2 ऑक्टोबर 2018\nइस्लामपूर, जि. सांगली ः एफआरपी १४ दिवसांत देण्याचा प्रयत्न राहील, असा विश्‍वास व्यक्त करीत राज्यात अतिरिक्त साखरेचा मोठा प्रश्‍न असून, आपणाला कार्यक्षमता वाढवून त्याला सामोरे जावे लागणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काॅँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी येथे केले.\nइस्लामपूर, जि. सांगली ः एफआरपी १४ दिवसांत देण्याचा प्रयत्न राहील, असा विश्‍वास व्यक्त करीत राज्यात अतिरिक्त साखरेचा मोठा प्रश्‍न असून, आपणाला कार्यक्षमता वाढवून त्याला सामोरे जावे लागणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काॅँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी येथे केले.\nराजारामबापू साखर कारखान्याच्या ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. या वेळी मोबाईल ॲपचे अनावरण झाले. पी. आर. पाटील अध्यक्षस्थानी होते. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, विजय पाटील, विष्णूपंत शिंदे, बी. के. पाटील, विनायकराव पाटील, शामराव पाटील, जगन्नाथ पाटील, भगवान पाटील, छाया पाटील, जनार्दन पाटील, सुहा��� पाटील, कामगार नेते शंकरराव भोसले आदी उपस्थित होते.\nजयंत पाटील म्हणाले, की साखरेला दर मिळणार हे गृहीत धरून बॅंकांनी कर्जे दिलीत. पण, २०० लाख टन साखर शिल्लक राहण्याची शक्‍यता आहे. जुनी आणि आताची मिळून साखर ५०० टनांवर जाईल. यावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार यांच्या पुढाकाराने प्रयत्न सुरू आहेत. नवीन ॲपमुळे ऊस नोंदी, स्लिपवाटप, मोजणी, तोडणी माहिती त्यावर होईल. कर्मचारी कामावर नियंत्रण ठेवता येईल.\nतानाजीराव पाटील यांनी काही नकारात्मक मुद्दे मांडत असताना सभासदांत गोंधळ सुरू झाला. तो थांबवत जयंतरावांनी आपल्याकडे ही प्रथा नसल्याचे सांगून पाटील यांना बोलू दिले.\nइस्लामपूर साखर राष्ट्रवाद आमदार जयंत पाटील jayant patil मोबाईल विजय victory शरद पवार sharad pawar पुढाकार initiatives ऊस\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...\nरताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन...पुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात...\nखरीप, केळी पीकविम्याच्या परताव्यापासून...जळगाव : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...\nमराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...\nसांगली जिल्ह्यात १४ हजार शेतकरी वीज...सांगली : जिल्ह्यातील १४ हजारांहून अधिक शेतकरी वीज...\nतुरीला ५०���० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...\nटँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...\nअकोला जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना...अकोला : दुष्काळमुक्त जिल्हा करण्यासाठी जिल्ह्यात...\nदिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...\nसातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...\nनाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...\nरब्बीची ज्वारीची एक लाख हेक्टरवर पेरणीसातारा : जिल्ह्यात रब्बी हंगामात अन्नधान्यासह...\nमोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या...सांगली ः दूध इकून दौन पैकं मिळत्याती म्हणून...\nखोजेवाडीत लोकसहभागातून जनावरांची छावणीनगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने...\nपूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामानपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण...\nउत्तर प्रदेश, हरियाना, पंजाबप्रमाणे...पुणे : जागतिक साखरेचे बाजार आणि खप विचारात घेता...\nगेल्या वर्षीच्या अवकाळीपोटी साठ लाखांची...मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/khadase-and-suresh-dada-jain-together-in-bhaji-mahotsav-264694.html", "date_download": "2018-12-16T03:41:14Z", "digest": "sha1:5X7WAY7LKKNPCSZPVNDT2ANKSSHOOSRH", "length": 12699, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "एकेकाळचे कट्टर वैरी असलेल्या जैनांना खडसेंनी भरवली भजी", "raw_content": "\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावू�� जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIRAL VIDEO: सोनाराच्या डोळ्यादेखत पळवल्या सोन्याच्या बांगड्या\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nएकेकाळचे कट्टर वैरी असलेल्या जैनांना खडसेंनी भरवली भजी\nजळगाव शहरालगत मेहरून येथे सुरू असलेल्या भजी महोत्सवामध्ये एकत्र आले. एका टेबलावर बसले, नुसतेच बसलेच नाही तर खडसेंनी सुरेश जैन याना भजी भरवली.\nप्रफुल्ल साळुंखे, जळगाव, 09 जुलै : खान्देशच्या राजकारणात नवे सूर पाहायला मिळालेत. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले माजी मंत्री सुरेश दादा जैन आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आज समोरासमोर आले. जळगाव शहरालगत मेहरून येथे सुरू असलेल्या भजी महोत्सवामध्ये एकत्र आले. एका टेबलावर बसले, नुसतेच बसलेच नाही तर खडसेंनी सुरेश जैन याना भजी भरवली. या घास भरण्याच्या कार्यक्रमाची चर्चा जिल्हयात सुरू आहे.\nघरकुल घोटाळ्यात जैन याना तुरुंगाची हवा खायला लावण्या इतपत जैन खडसे यांनी दुश्मनी टोकाला गेली होती. जैन यांनीही खडसे पायउतार होताच तुरुंगातून सुटका करून घेतली. हा वाद आणखी विकोपाला जाईल अशी सद्या परिस्थिती होती. पण राजकारणतपासून सध्या तरी लांब राहण्याचं धोरण जैन यांनी घेतलं आहे.\nया वेळी पिप्रला इथे रथाच्या कार्यक्रमात खडसे जैन एकत्र आले होते. आता तर खडसे आणि जैन यांच्या दिल जमाईच्या फोटोने नवी राजकीय समीकरण जुळतात की खडसेंनी खाऊ घातलेली मिरचीची भजी जैन यांना तिखट लागते याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nVIDEO : जालना जिल्ह्यातील दुष्काळाचा ग्राऊंड रिपोर्ट\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/vacuum-cleaners/euroline+vacuum-cleaners-price-list.html", "date_download": "2018-12-16T03:31:30Z", "digest": "sha1:SLSGMJ46GZBSRGFCI2NGCRYNZB47MBPK", "length": 15634, "nlines": 382, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "यूरोळीने वाचव कलेअर्स किंमत India मध्ये 16 Dec 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्��� आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nयूरोळीने वाचव कलेअर्स Indiaकिंमत\nIndia 2018 यूरोळीने वाचव कलेअर्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nयूरोळीने वाचव कलेअर्स दर India मध्ये 16 December 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 6 एकूण यूरोळीने वाचव कलेअर्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन यूरोळीने ८००व वाचव क्लिनर आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Snapdeal, Flipkart, Amazon, Homeshop18, Naaptol सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी यूरोळीने वाचव कलेअर्स\nकिंमत यूरोळीने वाचव कलेअर्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन यूरोळीने एल 1010 ब्लॅक Rs. 2,199 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.1,050 येथे आपल्याला यूरोळीने ८००व वाचव क्लिनर उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 6 उत्पादने\nवाचव अँड विंडो कलेअर्स\nशीर्ष 10यूरोळीने वाचव कलेअर्स\nयूरोळीने वसा 800 वाचकम क्लिनर\n- मोटर पॉवर 800 W\nयूरोळीने ८००व वाचव क्लिनर\nयूरोळीने वसा 800 तुरबो हॅन्ड Held वाचव क्लिनर ग्रे\n- मॅक्सिमम ऐरफ्लोव रते 40\nयूरोळीने एल 1010 ब्लॅक\n- साऊंड लेवल 84 dB\nयूरोळीने वसा 800 ब्लॅक\n- साऊंड लेवल 80 dB\nयूरोळीने वसा 800 सिल्वर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5692062094951156257&title=Mori%20Cham%20Cham%20Baje%20Payaliya&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-12-16T04:42:08Z", "digest": "sha1:GRDEWCE4B4VX6Q4EYIFWTJP42QLOTM4G", "length": 26537, "nlines": 151, "source_domain": "bytesofindia.com", "title": "मोरी छम छम बाजे पायलिया...", "raw_content": "\nमोरी छम छम बाजे पायलिया...\n‘अनारकली’सह अनेक उत्तमोत्तम भूमिका केलेली जुन्या काळातील अभिनेत्री म्हणजे बीना रॉय. सहा डिसेंबर हा त्यांचा स्मृति���िन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या त्यांच्यावर चित्रित झालेल्या ‘मोरी छम छम बाजे पायलिया...’ या गीताचा...\n१९४१च्या सुमारासची ही हकीकत आहे. लक्स साबण बनवणाऱ्या कंपनीने एक पत्रक प्रसिद्ध केले होते. त्यामध्ये त्यांनी जाहीर केले होते, की ग्राहकाने जर कंपनीला विनंतीपत्र पाठवले, तर त्याला सुप्रसिद्ध अभिनेत्री लीला चिटणीस हिचा स्वाक्षरीसहितचा एक अतिसुंदर फोटोग्राफ मोफत पाठवण्यात येईल. नऊ वर्षांच्या कृष्णा सरीन या शाळकरी मुलीने तसे पत्र पाठवले आणि आठवड्याभरात भल्या मोठ्या पाकिटातून सुव्यवस्थितरीत्या पाठवलेला लीला चिटणीसचा तो देखणा फोटो कृष्णाच्या हातात आला. कृष्णाचा आनंद गगनात मावेना.\nशालेय वयातच कृष्णाला चित्रपट पाहण्याचा नाद लागला होता. गानकोकिळा खुर्शीद, अभिनेता अशोककुमार, अभिनेत्री लीला चिटणीस हे तिचे आवडते कलावंत होते. त्यामुळे तिने लीला चिटणीसचा फोटो मिळवला. परंतु शालेय वयात चित्रपट कलावंतांबद्दल प्रेम असणारी ही मुलगी तेव्हा हे जाणत नव्हती, की भविष्यात आपणही असे स्टार बनणार आहोत. शालेय वयात सिनेमा बघणारे अनेक असतात; पण तरुणपणी कोणाच्या नशिबात काय लिहून ठेवले आहे, हे कोठे कोणाला ज्ञात असते\nवयाच्या अठराव्या वर्षी वृत्तपत्रातील जाहिरात वाचून कृष्णाने आपला अर्ज व दोन फोटो घरात कोणाला न सांगता पाठवून दिले. ती जाहिरात सुप्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक किशोर साहू यांनी नव्या चित्रपटासाठी नायिका मिळवण्याकरिता दिली होती. १९५० हे ते वर्ष होते. नायिका म्हणून निवडल्यास त्या तरुणीला पंचवीस हजार रुपये मिळणार होते.\nतिच्या त्या अर्जाप्रमाणे तिला बोलावणे आले. त्याच वेळी मुंबईमध्ये कृष्णाच्या एका नातेवाईकांचे लग्न होते. त्यासाठी म्हणून ती मुंबईला गेली व स्क्रीन टेस्ट देऊन आली. आश्चर्य म्हणजे नायिका म्हणून तिची निवड झाली. हे सगळे घरच्यांना कळताच तिचे वडील जाम चिडले; पण किशोर साहूंनी तिच्या वडिलांना समजावले. पदवीधर, सुशिक्षित असलेल्या किशोर साहूंमुळे कृष्णाचे वडील तयार झाले.\nकिशोर साहूंच्या ‘काली घटा’ या नव्या चित्रपटाची नायिका म्हणून एका देखण्या फ्रेंच युवतीच्या भूमिकेत चमकण्यासाठी कृष्ण सरीनचे ‘बीना रॉय’ असे नामकरण करण्यात आले, ‘काली घटा’ या चित्रपटामधून १३ जुलै १९५१ रोजी पडद्यावर आलेली सु���ृढ प्रकृतीची, शेलाट्या डौलदार बांध्याची, पसरट चेहऱ्यावरच्या काहीशा बसकट नाकाची, पण लाडिक, हसतमुख चेहऱ्याची तरतरीत बीना रॉय सर्वांनाच पसंत पडली, आवडली.\n‘काली घटा’नंतर लगेचच तिचा ‘सपना’ हा चित्रपट पडद्यावर आला. आणि या दोन चित्रपटांच्या आधारावर बीना रॉयला फिल्मिस्तान चित्रसंस्थेचा ‘अनारकली’ हा चित्रपट मिळाला. त्या वेळी ‘अनारकली’च्या कथानकाची लाट चित्रपटसृष्टीत होती. त्यामुळे त्याच वेळी के. असिफ यांनी तेच कथानक घेऊन मधुबालाला अनारकली म्हणून घोषित केले. ‘फिल्मकार’ संस्थेने अनारकलीच्याच कथानकावर चित्रपटाची घोषणा करून मीनाकुमारीला अनारकली म्हणून घोषित केले. त्यामुळे बीना रॉयपुढे एक आव्हान उभे ठाकले.\n... पण बीना रॉय भाग्यवान ठरली. फिल्मिस्तानच्या चित्रपटाव्यतिरिक्त अन्य दोन चित्रपट रेंगाळले. आणि नऊ जानेवारी १९५३ रोजी बीना रॉयची ‘फिल्मिस्तान’ निर्मित ‘अनारकली’ मुंबईत झळकली. सी. रामचंद्र यांच्या संगीतामुळे तो चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला. प्रदीपकुमार तिचा नायक होता. ‘अनारकली’व्यक्तिरिक्त चार चित्रपटांत ही जोडी निर्मात्यांनी वापरली.\nप्रदीपकुमारव्यतिरिक्त अशोककुमार, भारतभूषण. किशोर साहू, रहमान, देव आनंद, अजित, शम्मी कपूर या नायकांबरोबर ती रसिकांना पडद्यावर दिसली. परंतु अभिनेता प्रेमनाथबरोबर तिचे सहा चित्रपट पडद्यावर आले आणि तो तिच्या जीवनाचाही नायक बनला ‘औरत’ या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्या दोघांच्या प्रेमाचे अनेक किस्से सांगितले जातात. त्या दोघांनी अल्पावधीतच विवाह केला.\nपरंतु या दोघांचा प्रेमविवाह सुखावह झाला नाही. बीना रॉयच्या फिल्मी करिअरवर त्याचा विपरीत परिणाम झाला. प्रेमनाथशिवाय दुसऱ्या नायकाबरोबर आपण काम करणार नाही, असे तिने जाहीर केले. प्रेमनाथची लोकप्रियता झपाट्याने उतरू लागताच तिची पंचाईत होऊ लागली. तशातच प्रेमनाथचा उतावीळ व अति महत्त्वाकांक्षी स्वभाव आडवा आला. पुढे त्याने स्वतःची ‘पी. एन. फिल्म्स’ संस्था स्थापन करून ‘शगुफा’ चित्रपट पडद्यावर आणला. यामध्ये वेडाचे झटके येणाऱ्या नायिकेची भूमिका करून बीना रॉयने आपले अभिनयसामर्थ्य दाखवले होते. याच चित्रपटात बीना रॉय महाराष्ट्रीय पद्धतीच्या नऊवारी साडीत काही दृश्यांत दिसली होती. तिचे त्या पोशाखाती��� सौंदर्यही पाहण्यासारखे होते. ‘शगुफा’नंतर प्रेमनाथ-बीना रॉय या जोडीचे ‘गोवलकोंडाका कैदी,’ ‘हमारा वतन,’ ‘चंगेझखान’, ‘समुंदर’ असे काही चित्रपट आले व गेले. त्यामुळे अन्य नायकांबरोबर काम करणे बीना रॉयला भाग पडले.\n‘अनारकली’नंतर तिचा गाजलेला पोषाखी चित्रपट म्हणजे ‘ताजमहल.’ साहिरची अर्थपूर्ण गाणी, रोशनचे चित्रपटाच्या प्रकृतीला साजेसे कर्णमधुर संगीत ‘ताजमहल’ला रौप्यमहोत्सवी यश देऊन गेले. अशोककुमारबरोबर पाच चित्रपटांत असलेल्या तिच्या भूमिकांत वैविध्य होते व अभिनयातील निपुणता होती. विजय भट्ट यांनी ‘रामराज्य’ हा चित्रपट निर्माण केला, त्या वेळी सीतेची भूमिका नूतनने करावी, अशी विजय भट्ट यांची इच्छा होती. कारण नूतनच्या आई शोभना समर्थ यांनी एके काळी केलेली सीतेची भूमिका खूप गाजली होती, साजेशी ठरली होती; पण नूतनने विजय भट्ट यांची मागणी मान्य केली नाही. तेव्हा ती सीतेची भूमिका बीना रॉयकडे आली. मराठीतील कुमार दिघे त्या चित्रपटात ‘राम’ म्हणून चमकले होते. तो चित्रपट चालला नाही; मात्र बीना रॉय सीता म्हणून शोभून दिसली होती.\nपुढे पुढे कौटुंबिक जिव्हाळ्याच्या अभावामुळे त्रस्त झालेली बीना रॉय चित्रपटसृष्टीपासून दूर राहू लागली ती मानसिकदृष्ट्या दुर्बल झाली होती असे म्हणतात. ऋषी कपूर-नीतू सिंगच्या विवाहसोहळ्यात ती लोकांना दिसली होती. नंतर ती फारशी दिसली नव्हती. तीन नोव्हेंबर १९९२ रोजी प्रेमनाथच्या निधनानंतर तर ती पूर्ण एकाकी पडली होती. तिचा मुलगा प्रेमकिशन चित्रपटात आला; पण तो आई-वडिलांसारखा दीर्घ काळ टिकू शकला नाही; पण आईला त्याने सांभाळले.\nस्त्री सौंदर्याचे प्रकार पाडता येत नाहीत. खरे तर सौंदर्य ते सौंदर्यच पण तरीही अनेक वेळा खट्याळपणातले सौंदर्य, खानदानी सौंदर्य, सोज्वळ सौंदर्य असे प्रकार पाडले जातात आणि मग अशा वेळी एक शायराने बीना रॉयला दिलेली उपाधी आठवते, ती म्हणजे ‘संजिदा हुस्न पण तरीही अनेक वेळा खट्याळपणातले सौंदर्य, खानदानी सौंदर्य, सोज्वळ सौंदर्य असे प्रकार पाडले जातात आणि मग अशा वेळी एक शायराने बीना रॉयला दिलेली उपाधी आठवते, ती म्हणजे ‘संजिदा हुस्न’ संजिदा म्हणजे शांत, गंभीर. हुस्न म्हणजे सौंदर्य\nअशा या बीना रॉयचा स्मृतिदिन सहा डिसेंबर रोजी असतो. २००९मध्ये ती हे जग सोडून गेली. बीना रॉयच्या कारकिर्दीवर नजर टाकता ��ा सर्वांव्यतिरिक्त दोन गोष्टींचा उल्लेख आवश्यक ठरतो एक म्हणजे १३ या अंकाचे तिच्या जीवनातील महत्त्व एक म्हणजे १३ या अंकाचे तिच्या जीवनातील महत्त्व इंग्रज लोक तो अंक अशुभ मानतात; पण बीना रॉयला मात्र तो शुभ ठरला. तिचा जन्म १३ जुलैचा. ते १९३२ हे वर्ष होते. १९५०च्या १३ जुलैला तिचा चित्रपटाचा पहिला करार झाला इंग्रज लोक तो अंक अशुभ मानतात; पण बीना रॉयला मात्र तो शुभ ठरला. तिचा जन्म १३ जुलैचा. ते १९३२ हे वर्ष होते. १९५०च्या १३ जुलैला तिचा चित्रपटाचा पहिला करार झाला तो चित्रपट १९५१च्या १३ जुलैला मुंबईत झळकला तो चित्रपट १९५१च्या १३ जुलैला मुंबईत झळकला १९५२च्या १३ जुलैला प्रेमनाथबरोबर तिचा साखरपुडा झाला होता.\nदुसरी गोष्ट म्हणजे बीना रॉयच्या वाट्याला आलेली गीते अनारकली, काली घटा, औरत (१९५३) शगुफा, मिनार (१९५४) समुंदर, चंद्रकांता, हिल स्टेशन, ताजमहल अशा तिच्या चित्रपटांतील मधुर गीते आजही आवर्जून ऐकावी अशी आहेत. अशाच एका ‘सुनहऱ्या’ गीताकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. ‘घूंघट’ हा १९६०चा, मद्रासच्या जेमिनी पिक्चर्सचा कौटुंबिक जिव्हाळ्याचा चित्रपट अनारकली, काली घटा, औरत (१९५३) शगुफा, मिनार (१९५४) समुंदर, चंद्रकांता, हिल स्टेशन, ताजमहल अशा तिच्या चित्रपटांतील मधुर गीते आजही आवर्जून ऐकावी अशी आहेत. अशाच एका ‘सुनहऱ्या’ गीताकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. ‘घूंघट’ हा १९६०चा, मद्रासच्या जेमिनी पिक्चर्सचा कौटुंबिक जिव्हाळ्याचा चित्रपट यामधील भूमिकेकरीता तिला फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला होता. रामानंद सागर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट रवींद्रनाथ टागोरांच्या ‘नौका डूबी’ या कथेवरून घेतलेल्या बॉम्बे टॉकीजच्या ‘मिलन’ चित्रपटाची नक्कल होती. बीना रॉयची संयमपूर्ण भूमिका हे ‘घूंघट’चे आकर्षण होते. त्या चित्रपटात शकील बदायुनींनी लिहिलेली व संगीतकार रवी यांनी संगीतबद्ध केलेली दहा गीते होती.\nयापैकीच एक आनंदाचे, सुखद गीत आज पाहू या स्वरसम्राज्ञीच्या स्वरांचा एक मधुर आविष्कार स्वरसम्राज्ञीच्या स्वरांचा एक मधुर आविष्कार दीर्घ प्रतीक्षेनंतर प्राप्त झालेल्या प्रियकरामुळे आनंदी बनलेली प्रेयसी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणते -\nमोरी छम छम बाजे पायलिया\nआज मिले है मोरे साँवरिया\nआज माझ्या प्रियाची भेट झाल्यामुळे (तर नव्हे ना) माझे हे पैंजण छ���म छुम आवाज करीत आहेत. (खरेच ते किती छानपणे छुम छुम आवाज करीत वाजत आहेत.)\nपुढे ती म्हणते -\nबडी मुद्दत में दिल के सहारे मिले\nआज डूबे हुओं को किनारे मिले\nकभी मुस्काए मन, कभी शरमाए मन\nकभी नैनों की छलके गागरिया\nएका दीर्घ कालावधीनंतर माझ्या हृदयाला/मनाला आधार मिळाला आहे (जणू काही) बुडणाऱ्यांना किनारा गवसला आहे. (खरेच या त्यांच्या प्राप्तीमुळे) कधी माझे मन हास्य करते, (तर) कधी ते लाजेने चूर होते. (आणि) कधी हे डोळे सौख्याच्या अश्रूंनी भरून येतात.\nमनाच्या या आनंदी अवस्थेत ती सर्वांना सांगते -\nचाँद तारों के गहने पहना दो मुझे\nकोई आ के दुल्हनियाँ बना दो मुझे\nनहीं बस में जिया कैसा जादू किया\nपिया आज हुई रे मैं तो बावरिया\nचंद्र, तारका हेच मला दागिने म्हणून या आनंदाच्या प्रसंगी हवेत. मला वधू समजून त्यांचाच शृंगार करा अति सौख्यामुळे माझे मन माझ्याच ताब्यात राहीनासे झाले आहे (माझ्या प्रियकरा) ही तू कशी जादू केली आहेस (की ज्यामुळे) मी बावरून गेले आहे.\nदोनच कडव्यांचे गीत, पण समर्पक शब्द व मधुर चाल, संगीत व स्वर यामुळे ते ‘सुनहरे’ बनले आहे. तशात पडद्यावर बीना रॉयचे एक शांत, सुखद सौंदर्य सारेच ‘सुनहरे\nमोबाइल : ८८८८८ ०१४४३\n(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)\nमुहब्बत ऐसी धडकन है... ये हवा ये रात ये चाँदनी... हमसफर मेरे हमसफर.... तुम क्या जानो तुम्हारी याद में... बेदर्दी बालमा तुझको...\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n‘सीएम चषक’स्पर्धेसाठी आतापर्यंत तब्बल ३३ लाख लोकांची नोंदणी\nअमृता ठोंबरेला कुस्तीमध्ये सुवर्णपदक\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pashanbhed.blogspot.com/2011/10/blog-post_4879.html", "date_download": "2018-12-16T04:04:29Z", "digest": "sha1:BBWD6QLYN2WOYUL7K4JTJX63GWUA32NG", "length": 8440, "nlines": 245, "source_domain": "pashanbhed.blogspot.com", "title": "पाषाणभेदाची ज���लवही:: Pashanbhed's Blog :: Maharashtra India :: Marathi Literature", "raw_content": "\n वाईच जरा बसा ईथं.\nयुगलगीतः आज पाहणार आहे\n(सदर युगलगीत एकाच व्यक्तीने गायले आहे अशीही कल्पना करता येवू शकते.)\nतो: आज पाहणार आहे, उद्या पाहणार नाही; आज राहणार आहे, उद्या राहणार नाही\nती: आज पाहणार आहे, उद्या पाहणार नाही; आज राहणार आहे, उद्या राहणार नाही ||धृ||\nतो: दोन दिवसांची भेट आपली; ह्रदयात खोलवर रूतून राहीली\nती: वरवर भासे शांत सागर; आतील त्सुनामी दिसणार नाही ||१||\nती: आनंदाचे गवत पसरले; दु:खाचे डोंगर झाकले\nतो: खडकातला विटला पाझर; पाणी आता वाहणार नाही ||२||\nतो: आलो, भेटलो, बोल बोललो; रमलो, हसलो, कधीतरी रडलो\nती: मोरपीसी शब्द गोडवे; कंठातून कधी पुटणार नाही ||३||\nती: हेच असे का जीवन जगणे; शांत, शीतल, उष्णाव्याने धगणे\nतो: आठवणी कुपीतल्या कुलूपबंद; यापुढे कधी उघडणार नाही ||४||\nती: कितीक जन्मे जगली असली; कितीक मरणां मरून जन्मली\nतो: नकोच आता जन्ममरण ते; चक्राकार ती गती शमावी ||५||\nती: आज पाहणार आहे उद्या पाहणार नाही; आज राहणार आहे उद्या राहणार नाही\nतो: आज पाहणार आहे उद्या पाहणार नाही; आज राहणार आहे उद्या राहणार नाही ||धृ||\nLabels: कविता, काव्य, गाणी, गीत, युगलगीत\nतंत्र चौकशी सल्ला (1)\nतंत्र चौकशी सल्ला प्रश्नोत्तरे मदत माहिती (2)\nनाशिक सार्वजनीक गणेशोत्सव २००९ (5)\nपोवाडा मर्द मावळ्याचा (1)\nमनसे- राज ठाकरे- पोवाडा (4)\nसंगीत नाट्य प्रेमकाव्य कविता शृंगार (1)\nदादला हातोडीनं ठोकतो खुट्टा\nमै पिच्चर में जावू के नको\nहळूच तू मला पाहीलेले\nभारतातील वाढत्या आजारपणास भारतीय अन्नपुर्णा/ पदार्...\nमध्यरेल्वे सांगे तुम्ही काळजी घ्या\nआज मी जरी का नसलो येथे\nअंगणात एकदा हत्ती आला\nयुगलगीतः आज पाहणार आहे (सदर युगलगीत एकाच व्यक्तीने...\nतयार करा हिरवं पान\nऐसी अक्षरे रसिके मेळवीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://litchfield.info/?page_id=2670", "date_download": "2018-12-16T04:12:29Z", "digest": "sha1:42ZCU5XK26YB4JZOFG54G47FPPW2GL3B", "length": 6404, "nlines": 35, "source_domain": "litchfield.info", "title": "व्यापार एन्जिल durchschnittliches निवेश", "raw_content": "बिन्यासी वापसी की पुष्टि ईमेल\nनिवेशक व्यवसाय दैनिक रामेरेज़ कार्टून\nव्यापार एन्जिल durchschnittliches निवेश - बिट्रैक्स वॉलेट ने नियमित रखरखाव को अक्षम कर दिया\nव्यापार एन्जिल durchschnittliches निवेश. इस वि श् ले षण मे ं दे खि ये शु रू आती नि वे शको ं के लि ए भा रत के सबसे.\nएन् जि ल. रि यल एस् टे ट नि वे श.\nदु नि या के सबसे बड़ े अमी र और उभरती शक् ति यो ं को व् या पा र और. हा ल ही मे ं सं पन् न हु ए ईटै लि ं ग इं डि या एक् सपो २०१७ मे ं बहु त कु छ.\nव्यापार एन्जिल durchschnittliches निवेश. सा मा न् य व् या पा र की यो जना बना मे ं • कु शल प् रौ द् यो गि की और सु धा र का र् यो ं के लि ए आवश् यक व् यवस् था के बा रे मे ं. डा लर का नि वे श. को जो ड़ ता है आपके व् या पा र के लि ए एक.\nकतार में निवेश बैंकिंग कंपनियों\nनिवेशक व्यवसाय दैनिक 8 सप्ताह पुराने नियम\nटोरंटो में अचल संपत्ति निवेश कंपनियों\nDer Umfang der verfügbaren Währungen besteht aus 34 Positionen, von Basiswährungen wie US- Dollar, Euro, Chinesischer Yuan, zu einer Vielzahl von exotischen Währungen. वे ं चर स् रो त एक अत् या धु नि क ब् लॉ ग जहा ँ आप नवी नतम रणनी ति यो ं मि ल सकती है, यु क् ति या ँ, और दु नि या के सबसे ते जी से बढ़ ते स् टा र् टअप ने ता ओं और सं पा दको ं से व् या पा र के वि का स अं तर् दृ ष् टि. नी यू मे ं स् टॉ क एक् सचे ं ज का का र् य रॉ यल् टी रि टर् न और भु गता न कि ए.\nकस्टम टोकन एमटीजी खरीदें\nबिनेंस क्रिप्टो एप आईओएस\nबिट्टरेक्स बिटकॉइन नकद प्रतीक\nबिजनेस स्टडीज में निवेश मूल्यांकन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://murkhanand.blogspot.com/2009/09/blog-post_6155.html", "date_download": "2018-12-16T04:12:39Z", "digest": "sha1:VKBCERO4PAJ6GDRNFB35J7VF7WDXOGFF", "length": 12103, "nlines": 83, "source_domain": "murkhanand.blogspot.com", "title": "विमुक्त: आठवणी पावसाळ्याच्या...", "raw_content": "\nपावसाळ्यात, रेवदंड्याच्या पावसाची आणि लहानपण ची खुप आठवण येते. रेवदंड्यात असताना, विहीरीत पोहण्याची, शाळा सुटल्या वर छत्री असुन सुद्धा भिजत घरी येण्याची, पोखरण कीती भरलीय हे रोज बघण्याची आणि पावसात भीजत समुद्रावर हुंदडायची जाम मजा होती.\nआमचं घर नारळा-पोफळीच्या वाडीत होत. वाडीत एक बय्रापैकी मोठ्ठी विहीर होती. पावसाळा सुरु झाला की रोज विहीरत डोकवुन ती कीती भरलीय हे मी बघायचो. पाऊस पडत असताना विहीरीतल्या पाण्याला एक वेगळाच रंग आलेला असायचा, गढुळ नाही पण एकदम गुढ असा रंग असायचा. विहीरीतले मासे पाऊस लागु नये म्हणुन तळात जावुन बसलेले असायचे, त्यामुळं तुडुंब भरलेली विहीर सुद्धा रिकामी-रिकामी वाटायची.\nपावसात विहीरीत पोहायची मजा भारीच असते. आम्ही पोहायचो म्हणजे नुसत्या उड्या मारायचो. मग उड्यांचे बरेच प्रकार... डुब्बा (हात-पाय पोटाच्या जवळ घेवुन)... सूर (हात, पाय आणि पोट एका सरळ रेषेत ठेवुन)... मांडी (मांडी घालुन)... कोलांटी उडी आणि अश्या बय्राच विचीत्र उड्या. कोणाच्या उडी मुळं जास्त पाणी उडतय, ह्यासाठी जाम धडपड असायची. एकमेकांना बुडवायची धडपड, विहीरीचा तळ काढायच्या पैजा, कोणाची चड्डीच ओढ तर कोणाच्या बापाच्या नावा वरुन चिडवा-चिडवी हे सगळ चालुच असायच. आम्ही तासं तास पोहायचो आणि मग दमलो की घरी जावुन जेवायचो. जेवण झाल की कोणाच्या तरी घरी जमुन गोट्या, कँरम किंवा पत्ते खेळण्यात दिवस जायचा.\nपावसात बरच पाणी माडांच्या शेंड्यात साठुन राहत आणि मग पाऊस थांबला तरी ते एक एक थेंब करुन ठिपकत राहत. पाऊस थांबला की ते थेंब तोंडात झेलण्या साठी मी तोंड आ करुन माडा खाली उभा राहायचो. हा प्रकार करताना मान जाम दुखायची, मग थोडा वेळ इकड-तिकडं बघायच आणि परत आ करुन माडाच्या शेंड्या कड. गोट्या खेळायला मित्र जमुसपर्यंत माझा हा उद्योग चालु असायचा.\nआमच्या घराला पडवी नव्हती. पावसाची झड लागु नये म्हणुन, आम्ही दर पावसाळ्यात अंगणात पडवी बांधायचो. पोफळीच्या लाकडाचा उतरत्या छपराचा सांगाडा आणि त्यावर झावळ्या (पोफळीच्या फांद्या) घातल्या की पडवी तयार व्हायची. मग, पावसाचं पाणी झावळ्यांच्या टोकां मधुन पडताना बघायला मजा यायची. जोराचा पाऊस पडत असताना, पडवीत उभं राहुन मी तो पाऊस बघायचो आणि ऐकायचो (सोबतीला कोंबड्या, मांजरं, कुत्री आणि गोगलगाया असायच्या).\nपावसात स्लीपर घालुन गावात भटकुन घरी आल की कपड्यांवर चिखलाचे शिंतोडे उडलेले असायचे (सकाळी दात घासुन झाल्यावर, ब्रश झटकल्या वर भींतीवर पाण्याचे शिंतोडे उडतात तसच..). बऱ्याचदा रस्त्यावरुन जाताना मागच्या पायातली स्लीपर चिखलात रुतुन बसायची आणि मग जर स्लीपर ओढायचा प्रयत्न केला तर... एकतर ती नीघायची आणि रस्त्यावरचा सगळा चिखल मागच्याच्या अंगा-खांद्यावर (आणि मग मागचा.... ये वाय. जेड. दिसत नाही का तुला..असलं काही तरी ऐकवायचा)... नाहीतर स्लीपरचे मागचे दोन्ही बंध निघायचे आणि स्लीपर चिखलात रुतुन बसायची (आता एका पाया वर कसरत करत ती स्लीपर चिखलातुन काढुन तीचे मागचे दोन्ही बंध परत लावायचे म्हणजे एक वेगळच रामायण असायच). तर हा सगळा व्याप वाचावा म्हणुन आम्ही एक उपद्व्याप करायचो. पावसात रेवदंड्यातल्या दुकानात दोन बोट लांब आणि जरा जाड असं रब्बर मिळायच, ते आम्ही आणायचो. मग स्लीपरचे मागचे दोन्ही बंध काढायचे, रब्बर दोन्ही बंधात अडकवायच आणि बंध परत लावायचे. आता पायात स्लीपर घालायची आणि रब्बर टाचे वर चढवायच, झाली की मग सँडल तया���. आता पावसात पण मोकाट हींडता यायच.\nपावसात बय्राचदा समुद्रावर फिरायला जायचो. पुळण भिजलेली असल्यामुळ समुद्र जरा जास्तच जवळ आल्याचा भास व्हायचा. पावसात, समुद्र जाम खवळलेला असतो, पाणी गढुळ असत, जोराचा वारा असतो, मुसळ्धार पाऊस असतो, आकाश ढगांमुळ काळकुट्ट झालेल असत आणि रोजची गर्दी नसते त्यामुळ वातावरणात थोडा एकांत, थोडी भिती आणि भरपुर रोमांच असतो. समोरचा समुद्र जरी जाम खवळलेला असला तरी आपल डोक मात्र फार शांत असत.\nअश्यावेळी मधुनच एखाद कुत्र आपल्या सारखच भिजत हींडताना दिसायच. त्याच्याकड बघुन त्याला थंडी वाजतीय ह्याची जाणीव व्हायची, मग मधेच ते आपल अंग झटकुन थंडी जरा दुर सारायचा प्रयत्न करायच आणि ते बघून खरच थंडी जरा कमी झाल्या सारखं मलापण वाटुन जायच. ते कुत्र येवढ्या पावसात काही खायला भेटतय का हे शोधत हींडत असायच आणि मी काही कारण नसताना हींडत असायचो.\nअश्या बय्राच आठवणी दर पावसाळ्यात जिवंत होतात आणि मग, मी दर weekend ला सह्याद्रिच्या कडे-कपाऱ्यांमधे भटकून नविन आठवणींची साठवण करत असतो.\nमाझ्या अंतरीची मला साद आहे... आयुष्य माझे खुळा नाद आहे...\nधो-धो पावसात ठाणाळ्याहून तेलबैला... (Thanale to te...\nमहाबळेश्वर ते कास... चालत...\nकर्नाळा - जैत रे जैत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-court-contractor-62006", "date_download": "2018-12-16T04:22:49Z", "digest": "sha1:EVKL5SV6KGLPF5IHXJEJCCTVCLM3QY5F", "length": 13901, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news court contractor कंत्राटदाराला 390 कोटी देऊ नका! | eSakal", "raw_content": "\nकंत्राटदाराला 390 कोटी देऊ नका\nमंगळवार, 25 जुलै 2017\nमुंबई - शीव-पनवेल महामार्ग रुंदीकरण कंत्राटाचे उर्वरित 390 कोटी रुपये काकडे इन्फ्रा कंपनीला आणखी तीन आठवडे देऊ नयेत, असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सोमवारी दिले. शीव-पनवेल महामार्ग दुरुस्ती आणि खारघर टोल निविदा प्रक्रियेत 390 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप याचिकाकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी केला आहे. उच्च न्यायालयाचे न्या. रणजित मोरे आणि न्या. कोटवाल यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली.\nमुंबई - शीव-पनवेल महामार्ग रुंदीकरण कंत्राटाचे उर्वरित 390 कोटी रुपये काकडे इन्फ्रा कंपनीला आणखी तीन आठवडे देऊ नयेत, असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सोमवारी दिले. शीव-पनवेल महामार्ग दुरुस्ती आणि खारघर टोल निविदा प्रक्रियेत 390 कोटींचा गै��व्यवहार झाल्याचा आरोप याचिकाकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी केला आहे. उच्च न्यायालयाचे न्या. रणजित मोरे आणि न्या. कोटवाल यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली.\nराज्य सरकारने यापूर्वी खारघर टोल निविदेप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) खुली चौकशी करण्याची परवानगी दिली होती. चौकशी 27 मार्चला पूर्ण झाल्याची आणि याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सरकारी वकिलांनी खंडपीठाला दिली. तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या कृपेमुळे शीव-पनवेल महामार्ग सुधारणा प्रकल्पाचे काम काकडे इन्फ्रास्ट्रक्‍चरला बेकायदा देण्यात आले. या कंत्राटासाठी निविदा प्रक्रियेला फाटा देऊन काम थेट काकडे इन्फ्राला देण्यात आले. त्यासाठी पात्रतेचे निकषही शिथिल करण्यात आले. काकडे इन्फ्राला रस्ते प्रकल्पांचा अनुभव नसतानाही हैद्राबादच्या आयव्हीआरसीएल कंपनीच्या जीवावर हे काम देण्यात आले. आयव्हीआरसीएल ही केवळ नामधारी कंपनी आहे. सर्व काम काकडे इन्फ्रानेच केले. टोलची रक्कमही काकडे इन्फ्राच्याच खिशात गेली. त्यामुळे आयव्हीआरसीएल आणि काकडे इन्फ्राच्या मेसर्स सायन-पनवेल टोलवेजला टोल वसूल करण्यास मुदतवाढ देऊ नये. सरकारने छोट्या वाहनांचा टोल बंद करण्याचा निर्णय घेतल्याने संबंधित कंत्राटदारांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र सायन-पनवेल टोलवेजला नुकसानभरपाईची रक्कम देऊ नये, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या प्रकरणात पदाचा गैरवापर झाल्याचा आणि भ्रष्टाचाराच्या मार्गाने कंत्राट मिळवल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा असल्याने याचिका खंडपीठाने दाखल करून घेतली.\nचाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांना अटक\nनवी मुंबई : जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ चाकूचा धाक दाखवून नागरिकांना लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी शुक्रवारी (ता. 14) अटक केली. गणेश गजानन शिंदे (19...\nसिडको करणार 90 हजार घरांची निर्मिती\nनवी मुंबई : सर्वसामान्यांनाही स्वत:च्या मालकीचे हक्काचे घर असावे यासाठी सिडको आगामी काळात 90 हजार घरांची निर्मिती करणार आहे. मागास आणि अल्प...\nकर्जतमध्ये दगडाने ठेचून एकाचा निर्घृण खून\nकर्जत (रायगड) : कर्जत शहरापासून जवळच असलेल्या कर्जत-पनवेल रेल्वे मार्गाच्या काही अंतरावर राहणाऱ्या श्याम बाबूराव हातंगले (वय 40) यांचा...\nनव�� मुंबई - डिझेलचे वाढलेले दर, काही भागांतील बंद झालेल्या फेऱ्या आणि देखभाल दुरुस्तीच्या वाढत्या खर्चामुळे नवी मुंबई महापालिकेची परिवहन...\nपालिका शाळेतील मुलांची विमानतळ सफर\nपनवेल : पनवेल महापालिका व \"द हिंदू ग्रुप' यांच्यातर्फे पनवेल पालिकेच्या शाळांमध्ये शिकणा-या पन्नास विद्यार्थ्यांना मंगळवारी (ता.12) मुंबई...\nरसायनी रेल्वे स्टेशनात सुविधाचा अभाव\nरसायनी (रायगड) - रसायनी रेल्वे स्टेशनात प्रवाशांसाठी निवरा शेड, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, बसण्यासाठी बाक, आदि सुविधांचा आभाव असल्याने प्रवाशांची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://smundhe.blogspot.com/2013/06/blog-post.html", "date_download": "2018-12-16T04:19:54Z", "digest": "sha1:VHLTM5XCXU7GJ2KON2JWPJYNWOGIGA27", "length": 17192, "nlines": 76, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: सुधारित तंत्रातून वाढवा सोयाबीनचे उत्पादन", "raw_content": "\nसोमवार, ३ जून, २०१३\nसुधारित तंत्रातून वाढवा सोयाबीनचे उत्पादन\nसुधारित तंत्रातून वाढवा सोयाबीनचे उत्पादन\nनिवड केलेल्या सोयाबीनच्या वाणांची उगवणक्षमता पेरणी करण्याअगोदर तपासावी. किमान 70 टक्के उगवणक्षमता असल्याची खात्री करावी. पेरणी 45 x 5 सें.मी. किंवा 30 x 7.5 सें.मी. अंतरावर पाभर किंवा ट्रॅक्‍टरचलित पेरणी यंत्राच्या साह्याने करावी.\nसर्व रासायनिक खते पेरणीच्या वेळेसच द्यावीत. डॉ. के. एस. बेग, डॉ. डी. जी. मोरे\n1) आपल्या विभागासाठी ज्या वाणांची शिफारस करण्यात आली आहे, त्यातून तीन ते चार वाणांची निवड करून बियाण्याची उपलब्धता पेरणी अगोदरच करून ठेवावी.\n2) सोयाबीनची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते. परंतु अत्यंत हलक्‍या जमिनीत अपेक्षित उत्पादन येत नाही. जास्त आम्लयुक्त, क्षारयुक्त तथा रेताड जमिनीत लागवड करू नये. जमिनीत सेंद्रिय कर्बाची मात्रा चांगल्या प्रमाणात असली पाहिजे.\n3) सोयाबीन पिकाच्या योग्य व्यवस्थाप���ासाठी जमिनीची दोन ते तीन वर्षांत किमान एकदा खोल नांगरणी करावी. पूर्वीच्या पिकाच्या काढणीनंतर उन्हाळ्यामध्ये एक खोल नांगरणी (30 ते 45 सें.मी.) करून नांगरणीच्या विरुद्ध दिशेत दोन वखराच्या पाळ्या देऊन जमीन समपातळीत करावी. शेवटच्या वखर पाळीपूर्वी हेक्‍टरी 20 गाड्या (पाच टन) शेणखत जमिनीत पसरून द्यावे.\n4) मॉन्सूनच्या आगमनावर पेरणी अवलंबून असते. मराठवाडा विभागात सोयाबीनची पेरणी जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत करता येते. साधारणपणे 75 ते 100 मि.मी पर्जन्यमान झाल्यावर जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करूनच करावी.\n5) निवड केलेल्या सोयाबीनच्या वाणांची उगवणक्षमता पेरणी करण्याअगोदर तपासावी. किमान 70 टक्के उगवणक्षमता असल्याची खात्री करावी.\n6) बीजप्रक्रिया - सोयाबीनची पेरणी करण्यापूर्वी बियाण्यास थायरम (4.5 ग्रॅम प्रति किलो) किंवा कार्बेन्डाझिम 50 डब्ल्यूपी (तीन ग्रॅम प्रति किलो) किंवा थायरम अधिक कार्बेन्डाझिम 2-1 या प्रमाणात तीन ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. बीजप्रक्रियेसाठी जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा विरीडीचा (आठ ते 10 ग्रॅम/ किलो बियाणे) वापर करावा.\n7) बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया केल्यानंतर 250 ग्रॅम रायझोबियम जिवाणू संवर्धक (ब्रेडी रायझोबियम) + 250 ग्रॅम स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धक (पीएसबी) प्रति 10 किलो बियाण्यास प्रक्रिया करावी. यानंतर सावलीमध्ये बियाणे वाळवून शक्‍य तेवढ्या लवकर पेरणी करावी. बीजप्रक्रियेसाठी मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या द्रवरूप जैविक खताचा वापर करावा.\n8) आंतरपीक पद्धती - आंतरपीक पद्धतीत सोयाबीनची लागवड जास्त फायदेशीर आढळून आली आहे. कोरडवाहू परिस्थितीत सोयाबीन + तूर आंतरपीक पद्धतीत 2ः1 किंवा 4ः2 हे प्रमाण फायदेशीर आढळून आले आहे. तसेच ओलिताखाली सोयाबीन + कापूस 1ः1 किंवा 2ः1 या प्रमाणात घ्यावे.\nयोग्य वाणांची निवड - लागवडीसाठी परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या एमएयूएस 47 (परभणी सोना), एमएयूएस 61 (प्रतिकार), एमएयूएस61-2 (प्रतिष्ठा), एमएयूएस 71 (समृद्धी), एमएयूएस 81 (शक्ती), एमएयूएस 158, एमएयूएस 162 इ. सुधारित वाणांची निवड करावी. तसेच जबलपूर येथील जवाहरलाल नेहरू कृषी विश्‍वविद्यालयाने विकसित केलेल्या जेएस 335, जेएस 93-05, जेएस 97-52, जेएस 95-60 आणि इंदूर येथील सोय��बीन संचालनालयाने विकसित केलेल्या एनआरसी 37 या वाणाची निवड करावी.\nलागवडीचे अंतर व पद्धत - 1) सोयाबीनच्या मध्यम आकार असलेल्या वाणांसाठी (एमएयूएस 71, एमएयूएस 81, एमएयूएस 158, एमएयूएस 162, जेएस 335, जेएस 93-05 इ. साठी) हेक्‍टरी 65 किलो (एकरी 26 किलो) बियाणे वापरावे. हेक्‍टरी झाडांची संख्या 4.4 ते 4.5 लाख ठेवावी.\n2) सोयाबीनची पेरणी 45 x 5 सें.मी. किंवा 30 x 7.5 सें.मी. अंतरावर पाभर किंवा ट्रॅक्‍टरचलित पेरणी यंत्राच्या साह्याने करावी.\n3) पेरणी करते वेळेस बियाणे 2.5 ते 3 सें.मी. खोलीपेक्षा जास्त खोल पेरू नये, अन्यथा बियाण्याची उगवण कमी होऊन उत्पादनात घट येऊ शकते.\n4) मॉन्सूनच्या पावसाच्या आगमनास उशीर झाल्यास किंवा पेरणीस विलंब झाल्यास सोयाबीनच्या हळव्या वाणांची लागवडीमध्ये निवड करून पेरणीसाठी प्रति हेक्‍टरी 25 टक्के जास्त बियाणे वापरावे. दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. ठेवावे.\nरासायनिक खतांची मात्रा - 1) सोयाबीनसाठी 30 किलो नत्र + 60 किलो स्फुरद + 30 किलो पालाश + 20 किलो गंधक प्रति हेक्‍टरी पेरणीच्या वेळेसच द्यावे.\n2) स्फुरद देण्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट या खताचा वापर केला तर अतिरिक्त गंधक देण्याची आवश्‍यकता नाही. परंतु इतर गंधकरहित खतांचा (18ः18ः10, 12-32-16, 10-26-26. डीएपी इ.) खतांचा वापर केला तर 20 किलो गंधक प्रति हेक्‍टर द्यावे.\n3) सर्व रासायनिक खते पेरणीच्या वेळेसच द्यावेत. पेरणीनंतर नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा. तसेच माती परीक्षण अहवालानुसार रासायनिक खतांची मात्रा कमी-जास्त करावी.\n4) पेरणीसाठी ट्रॅक्‍टरचलित पेरणी व खत यंत्राचा वापर केल्यास खत बियाण्याच्या पाच ते सात सें.मी. खाली पडेल, अशा रीतीने पेरणी करावी. कोणत्याही परिस्थितीत बियाण्यास खतांचा स्पर्श होऊ देऊ नये.\n5) रासायनिक खताबरोबर हेक्‍टरी 10 किलो फोरेट दिल्यास खोडमाशी व चक्री भुंग्याचे व्यवस्थापन करण्यास मदत होते.\nअ. क्र. खते प्रति हेक्‍टर 1) युरिया (40 कि. ग्रॅ.) + 10-26-26 (115 कि. ग्रॅ.) + सिंगल सुपर फॉस्फेट (187.5 कि. ग्रॅ.)\n3) युरिया (65 कि. ग्रॅ.) + सिंगल सुपर फॉस्फेट (375 कि. ग्रॅ.) + म्युरेट ऑफ पोटॅश (50 कि. ग्रॅ.)\n4) युरिया (14.34 कि. ग्रॅ.) + डाय अमोनिअम फॉस्फेट (130.4 कि. ग्रॅ.) + म्युरेट ऑफ पोटॅश (50 कि. ग्रॅ.) + गंधक (20 कि. ग्रॅ.)\n5) 15-15-15 (200 कि. ग्रॅ.) + सिंगल सुपर फॉस्फेट (187.5 कि. ग्रॅ.)\n6) 18-18-10 (166 कि. ग्रॅ.) + सिंगल सुपर फॉस्फेट (187.5 कि. ग्रॅ.) + म्युरेट ऑफ पोटॅश (22.33 कि. ग्रॅ.)\nवेळीच करा तणांचे नियंत्रण - 1) पेरणीनंतर पिक�� 20 ते 30 दिवसांचे असताना दोन कोळपण्या करून शेत तणविरहित ठेवावे. मागील काही वर्षांपासून पेरणीनंतर निरंतर पडणाऱ्या पावसामुळे किंवा मजुरांच्या कमतरतेमुळे कोळपणी करण्यास अवघड होत आहे. अशा परिस्थितीत तणनाशकांचा वापर प्रभावी ठरतो.\n2) पेरणीनंतर, परंतु उगवण्यापूर्वी पेंडामिथॅलीन (2.5 ते 3.3 लिटर प्रति हेक्‍टर) पाण्यातून फवारावे किंवा पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी व तणे दोन ते चार पानांच्या अवस्थेत असताना क्‍लोरीम्युरान इथाईल 36 ग्रॅम प्रति हेक्‍टर किंवा इमेझेथापर किंवा क्विजालोफाप इथाईल एक लिटर प्रति हेक्‍टर किंवा फेनाक्‍सीप्राप-पी-इथाईल 0.75 लिटर प्रति 700-800 लिटर पाण्यातून करावी.\n3) तणनाशकाची फवारणी फ्लॅट पॅन किंवा फ्लड जेट नोजल लावून ओलावा असलेल्या जमिनीवरच करावी.\n4) सोयाबीन पिकामध्ये दरवर्षी आलटून-पालटून वेगवेगळ्या तणनाशकांचा वापर करावा.\nसंजीवकाचा वापर - सोयाबीनची उत्पादकता वाढविण्यासाठी सायकोसील 500 पी.पी.एम.ची (10 मि.लि. प्रति 10 लिटर पाणी) फवारणी फुले लागण्याच्या अवस्थेत करावी.\nपाण्याचे नियोजन - सोयाबीनमध्ये रोप, फुलोऱ्याची व शेंगा भरण्याची अवस्था या पाण्याच्या ताणास संवेदनशील आहेत. या कालावधीत 15-20 दिवसांची पावसाची उघडीप झाल्यास या अवस्थेत पिकास पाणी दिल्यास उत्पादनात भर पडते.\nसंपर्क - डॉ. बेग 7304127810\n(लेखक अखिल भारतीय समन्वित सोयाबीन संशोधन योजना, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे कार्यरत आहेत.)\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे १२:५९ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nरोगाची लक्षणे जाणून करूयात उपाययोजना\nकापूस एकात्मिक कीड- रोग व्यवस्थापन\nसुधारित तंत्रातून वाढवा सोयाबीनचे उत्पादन\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/aniket-kothale-murder-case-police-superintendents-transferred-to-nagpur-275042.html", "date_download": "2018-12-16T03:50:19Z", "digest": "sha1:VDT2NHUYXAALAXQCB3FOTMHZ6IVSAW5E", "length": 12945, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अनिकेत कोथळे हत्या प्रकरणी सांगलीच्या पोलीस अधिक्षकांची नागपूरला बदली", "raw_content": "\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIRAL VIDEO: सोनाराच्या डोळ्यादेखत पळवल्या सोन्याच्या बांगड्या\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nअनिकेत कोथळे हत्या प्रकरणी सांगलीच्या पोलीस अधिक्षकांची नागपूरला बदली\nदत्तात्रय शिंदेंच्या जागी पोलीस अधीक्षकपदी सुहैल शर्मा यांची नियुक्ती करण्यात आलीये.\n23 नोव्हेंबर : अनिकेत कोथळ��� हत्या प्रकरणी सांगलीचे पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे आणि उपअधिक्षक डॉ. दीपाली काळे यांची अखेर बद्दली बदली करण्यात आलीय. दत्तात्रय शिंदेंच्या जागी पोलीस अधीक्षकपदी सुहैल शर्मा यांची नियुक्ती करण्यात आलीये.\nअनिकेत कोथळे हत्या प्रकरणी प्रकरणी या दोघांची चौकशी सुरू होती. राज्याच्या गृह विभागाने गुरुवारी बदल्यांचे आदेश जारी केले. दत्तात्रय शिंदे यांची नागपूरला तर दीपाली काळे यांची सोलापूरला बदली करण्यात आलीय.\nपोलीस अधीक्षकपदी सुहैल शर्मा यांची नेमणूक करण्यात आलीय. तर उपअधीक्षकपदी अशोक विरकर यांची नियुक्ती करण्यात आलीय. लूटमार प्रकरणी अटकेत असलेल्या अनिकेत अशोक कोथळे या आरोपीचा सांगली पोलिसांच्या अमानुष मारहाणीत मृत्यू झाला.\nपोलिसांनी हे प्रकरण दडपण्यासाठी मृतदेह आंबोलीत नेऊन जाळला आणि आरोपी पळून गेल्याचा बनाव रचला. मात्र सखोल चौकशीनंतर अनिकेतचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचे स्पष्ट झालं. आंबोलीत नेऊन जाळल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेसह पाच पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: ANIKET kothalesangali policeअनिकेत कोथळेअनिकेत कोथळे हत्या प्रकरणदत्तात्रय शिंदेसुहैल शर्मा\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nVIDEO : जालना जिल्ह्यातील दुष्काळाचा ग्राऊंड रिपोर्ट\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/new-mumbai-news-golf-course-lake-55462", "date_download": "2018-12-16T03:56:57Z", "digest": "sha1:7Q5FSRLWFRJS5R4F5CI6ZOIHOV4VASXT", "length": 15543, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "new mumbai news Golf course lake गोल्फ कोर्स तलावाच्या मुळावर | eSakal", "raw_content": "\nगोल्फ कोर्स तलावाच्या मुळावर\nमंगळवार, 27 जून 2017\nनवी मुंबई - पाम बीच मार्गालगत सिडकोने वसवलेल्या एनआरआय (सीवूडस्‌ इस्टेट) वसाहतीमागील नैसर्गिक तलाव बुजवून, त्यावर गोल्फ कोर्स तयार करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. परंतु, येथील रहिवाशांनी त्याला विरोध केला आहे. हा नैसर्गिक तलाव वाचवण्यासाठी आता आंदोलन उभे राहत आहे. सिडकोने गोल्फ कोर्स केल्यास वसाहतीमागे असलेली तलावातील नैसर्गिक सौंदर्य नष्ट होईल, अशी भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे. सिडकोने हा प्रकल्प रद्द न केल्यास त्याविरोधात हरित लवादाकडे जाण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.\nनवी मुंबई - पाम बीच मार्गालगत सिडकोने वसवलेल्या एनआरआय (सीवूडस्‌ इस्टेट) वसाहतीमागील नैसर्गिक तलाव बुजवून, त्यावर गोल्फ कोर्स तयार करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. परंतु, येथील रहिवाशांनी त्याला विरोध केला आहे. हा नैसर्गिक तलाव वाचवण्यासाठी आता आंदोलन उभे राहत आहे. सिडकोने गोल्फ कोर्स केल्यास वसाहतीमागे असलेली तलावातील नैसर्गिक सौंदर्य नष्ट होईल, अशी भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे. सिडकोने हा प्रकल्प रद्द न केल्यास त्याविरोधात हरित लवादाकडे जाण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.\nअनिवासी भारतीयांसाठी सिडकोने पाम बीच मार्गालगत फेज-१ व फेज-२ अशा प्रकारांतील वसाहत तयार केली आहे. मात्र, या वसाहतींशेजारील तलावांवर सिडकोला आता काही प्रकल्प उभारायचे आहेत. मात्र, वसाहती शेजारील या तलावांभोवती असलेल्या खारफुटी व तलावात येणारे फ्लेमिंगो पक्ष्यांच्या थव्यांमुळे तलावाला नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे. पावसाळा व उन्हाळ्यात येथे विलोभनीय दृश्‍य नजरेस पडते. ही वसाहत शहराबाहेर खाडीकिनारी असल्यामुळे व विरंगुळा केंद्र नसल्याने अनेक जण याच ठिकाणी फावल्या वेळात भटकंतीसाठी येतात. एनआरआय वसाहतीमागील तलावांच्या तब्बल २० हेक्‍टरच्या जागेवर गोल्फ कोर्स तयार करण्यासाठी २०१६ पासून सिडकोने नगरविकास विभागाकडून परवानगी आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे एनआरआय वसाहतीमागील बाजू विकास क्षेत्र नसल्यामुळे सिडकोने प्रयोजन बदलण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याची कुणकुण वसाहतीमधील नागरिकांना लागल्यानंतर सिडकोच्या प्रकल्पाला विरोध करण्यास सुरुवात झाली आहे. या भागात गोल्फ कोर्स झाला तरी तलाव नष्ट होऊन तलावाशेजारी असलेली खारफुटीचीही मात��� खाली जाईल. त्यामुळे फ्लेमिंगोंच्या वाटा कायमच्या बंद होतील, अशी भीती येथील त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे गोल्फ कोर्सला रहिवाशांनी विरोध केला आहे.\nएनआरआय वसाहतीमागील बाजू ना विकास क्षेत्र असतानाही गोल्फ कोर्स तयार करून खारफुटी नष्ट करणार आहे. तलाव नष्ट झाल्यास येथे येणाऱ्या फ्लेमिंगोंच्या पाणथळ जागा नष्ट होतील आणि त्यामुळे ते येथे येणार नाहीत. त्यामुळे आम्ही त्याविरोधात हरित लवादाकडे तक्रार करणार आहोत.\n- सुनील अगरवाल, रहिवासी\nएनआरआय वसाहतीशेजारी असलेल्या दिल्ली पब्लिक स्कूलशेजारील तलाव वाचवण्यासाठी नवी मुंबई एनव्हायर्न्मेंट प्रिझर्वेशन सोसायटीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सध्या तिच्यावर सुनावणी सुरू असल्यामुळे तलावावर सिडकोकडून टाकण्यात येणारे मातीचे भराव बंद करण्यात आले आहेत.\nतुर्भे - पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी परिवहन विभागाने सुरू केलेल्या अबोली रिक्षा योजनेला...\nनवी मुंबई - दुचाकी चालवताना हेल्मेट न घालणे, वाहनांची कागदपत्रे जवळ न बाळगणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांसाठी...\nनवी मुंबई - डिझेलचे वाढलेले दर, काही भागांतील बंद झालेल्या फेऱ्या आणि देखभाल दुरुस्तीच्या वाढत्या खर्चामुळे नवी मुंबई महापालिकेची परिवहन...\nपालिका शाळेतील मुलांची विमानतळ सफर\nपनवेल : पनवेल महापालिका व \"द हिंदू ग्रुप' यांच्यातर्फे पनवेल पालिकेच्या शाळांमध्ये शिकणा-या पन्नास विद्यार्थ्यांना मंगळवारी (ता.12) मुंबई...\n\"एपीएमसी'साठी पुन्हा अध्यादेशाचा मार्ग\nमुंबई - बाजार समित्यांमधील (एपीएमसी) निवडणुका रद्द करण्याचे राज्याच्या कृषी आणि पणन विभागाने मांडलेले सुधारणा विधेयक हिवाळी अधिवेशनात विधान...\nनवी मुंबई - दळणवळणाच्या साधनांची कमतरता, प्राथमिक सुविधांचा अभाव आदी समस्यांमुळे सिडकोने वसवलेल्या उलव्यातील रहिवासी त्रस्त आहेत. त्यानंतरही या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-902.html", "date_download": "2018-12-16T04:33:16Z", "digest": "sha1:F6UHGUIHHOEBOGT6JVKHHYZDEC6DK4MV", "length": 5958, "nlines": 75, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "के.के.रेंज युध्द सरावादरम्यान पारनेर तालुक्‍यातील सुतारवाडीत तोफगोळे पडले - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar South Civic News Parner के.के.रेंज युध्द सरावादरम्यान पारनेर तालुक्‍यातील सुतारवाडीत तोफगोळे पडले\nके.के.रेंज युध्द सरावादरम्यान पारनेर तालुक्‍यातील सुतारवाडीत तोफगोळे पडले\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पारनेर तालुक्‍यातील सुतारवाडी येथे के.के. रेंज येथून मिलीटरी सरावादरम्यान उडालेला तोफगोळा पडला. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार घडकीस आला असून सुतारवाडी शाळा व घरांपासून अगदी शंभर फुट अंतरावर रस्त्यावरच हा तोफगोळा पडल्याने ग्रामस्थांमध्ये भीती पसरली.\nमाजी सरपंच बबन पवार यांनी घटनेची माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांना कळवली. त्यांनी प्रांताधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्यांना याविषयी माहिती दिली. प्रांताधिकाऱ्यांनी नगर येथील बॉम्ब शोधकपथक, पारनेर पोलीस ठाण्याचेपथक व मिलिटरीच्या पथकामार्फत या ठिकाणाची पाहणी केली.बॉंम्बशोधक पथकातील टीमसह श्‍वानपथक, पारनेरचे पोलीस यांनी तोफगोळा शोधला.\nढवळपुरी परिसरातील सुतारवाडी, हेमलाचा तांडा, लमाणतांडा ते पळशी, वनकुट्यापर्यंचा भाग के.के. रेंजच्या पट्ट्यात जोडण्याचा प्रयत्न संरक्षण विभागाकडून सुरु होता. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीने केंद्रीय संरक्षण मंत्र्यांपर्यंत हा प्रश्‍न मांडण्यात आला. यानंतर हा भाग रेंजच्या क्षेत्रातून वगळण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nके.के.रेंज युध्द सरावादरम्यान पारनेर तालुक्‍यातील सुतारवाडीत तोफगोळे पडले Reviewed by Ahmednagar Live24 on Saturday, June 09, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/sawantwadi-konkan-news-murti-maker-work-problem-electricity-63011", "date_download": "2018-12-16T03:50:40Z", "digest": "sha1:TSZONPOJSVHEJ6CCC6TZMS5OBSO7UHGN", "length": 18287, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "sawantwadi konkan news murti maker work problem by electricity मूर्तिकारांच्या कामात विजेचे विघ्न | eSakal", "raw_content": "\nमूर्तिकारांच्या कामात विजेचे विघ्न\nशुक्रवार, 28 जुलै 2017\nन्हावेली पंचक्रोशीतील स्थिती - आतापर्यंत ७५ टक्के काम पूर्ण\nसावंतवाडी - न्हावेली-पाडलोस भागांत गेल्या चार दिवसांपासून धुमाकूळ घातलेला पाऊस त्यात वीज गुल होण्याचे प्रकार वाढल्याने गणेशमूर्ती बनविण्यात अडसर निर्माण होत आहे. अशातही मूर्तिकारांनी ७५ टक्के काम पूर्ण केले आहे. गणेश चतुर्थी उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे तालुक्‍यातील गणपती शाळांमध्ये कमालीची लगबग वाढली आहे; परंतु विजेचा लपंडाव कायम सुरू असल्याने कामात व्यत्यय येत असल्याचे पाडलोस-केणीवाडा येथील ओेमकार मूर्ती कलाकेंद्र शाळेतील मूर्तिकारांकडून सांगण्यात येत आहे.\nन्हावेली पंचक्रोशीतील स्थिती - आतापर्यंत ७५ टक्के काम पूर्ण\nसावंतवाडी - न्हावेली-पाडलोस भागांत गेल्या चार दिवसांपासून धुमाकूळ घातलेला पाऊस त्यात वीज गुल होण्याचे प्रकार वाढल्याने गणेशमूर्ती बनविण्यात अडसर निर्माण होत आहे. अशातही मूर्तिकारांनी ७५ टक्के काम पूर्ण केले आहे. गणेश चतुर्थी उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे तालुक्‍यातील गणपती शाळांमध्ये कमालीची लगबग वाढली आहे; परंतु विजेचा लपंडाव कायम सुरू असल्याने कामात व्यत्यय येत असल्याचे पाडलोस-केणीवाडा येथील ओेमकार मूर्ती कलाकेंद्र शाळेतील मूर्तिकारांकडून सांगण्यात येत आहे.\nकोकणातल्या जनतेला वेध लागले ते गणपती बाप्पाच्या आगमनाचे. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या गणेशमूर्ती शाळा गजबजू लागल्या आहेत; परंतु गेला आठवडाभर पाडलोस परिसरात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. सायंकाळी ७ वाजले की वीज गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे याचा फटका अन्य नागरिकांसह गणेश मूर्तिकारांना बसत आहे. १८९३ मध्ये लोकमान्य ���िळकांनी सुरू केलेला हा गणेशोत्सव गोवा, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांसह अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सवामुळे गोवा, महाराष्ट्रातील गणेश चित्रशाळांमध्ये मूर्ती बनविण्याच्या कामाला वेग आला आहे.\nसध्या या मूर्तींची मागणी गोव्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले, तुळस, बांदा, शेर्ला, मडुरा, रोणापाल, इन्सुली, सातोसे, सातार्डा, कवठणी, आरोंदा, तळवणे, पाडलोस, न्हावेली, सोनुर्ली आदी भागांतून आहे; परंतु जागा अपुरी असल्याने ते जास्त मागण्या घेत नाहीत. गणेशभक्तांना आवडणाऱ्या शाडू मातीच्या मूर्ती शाळेत बनवल्या जातात.\nयेथील शाळेत अष्टविनायक, लंबोदर, दगडूशेट, कृष्ण अवतार, अंबुजा गणपती, शेषनाग अवतार आदी प्रकारच्या मूर्त्या बनवितात.\nशासनाची कोणतीही मदत नाही, स्वतःची जागा नाही, असे असतानाही आपल्या कलेच्या जीवावर व चिकाटीवर गणेश भक्तांची ते आवड पूर्ण करतात. मूळ गाव आरोस येथील नाना परब यांनी १९८७ पासून म्हणजे ते दहावी असल्यापासून आपले वडिल नामदेव परब यांच्या मार्गदर्शनाखाली शाडू मातीच्या मूर्त्या बनविण्याच्या क्षेत्रात त्यांनी रस दाखवला. शासनाने काही प्रमाणात अशा व्यवसायिकांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. सध्या ते श्रीधर परब यांच्या तात्पुरत्या भाडेतत्वावर असलेल्या जागेत मूर्त्या बनवित आहेत. त्यांच्या हातची कला पाहून पंचक्रोशीतील अनेक भक्तगणांचा कल केणीवाडा येथील ओंमकार मूर्ती कला केंद्र शाळेत वाढला आहे.\nसिंधुदुर्गत गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. घरोघरी गणेशपूजन केले जात असल्यामुळे गणेशमुर्ती आधीच ठरलेल्या गणपती शाळेत सांगितले जातात. अर्थात काळानुसार भक्त आकर्षक गणेशमूर्तीची मागणी करू लागले आहेत. रंग, माती, मजूरांचे दर वाढल्यामुळे मुर्त्यांचे दर सुध्दा यावेळी वाढले असल्याचे नाना परब यांनी सांगितले. यावेळी प्रज्वल परब उपस्थित होते.\nवाढत्या महागाईचा फटका, रंगाचे वाढलेले दर, मातीच परराज्यातून, मजूरांचा तुटवडा असून देखील आजच्या काळात असे गणेशमूर्तीकार आपली कला जीवंत ठेवत आहेत. त्यात त्यांना वीजेची मोठी समस्या सतावत आहे. संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार कळवून सुद्धा समस्या दूर होत नसून विजेचा लपंडाव सुरु आहे. याचा परिणाम मूर्तीकामावर होत आहे. मूर्त्यांचे ८० टक्के ��ाम पूर्णत्वास आले असून आता रंगकाम सुरु झाले आहे. त्यामुळे विजेची आवश्‍यक आहे. वारंवार गुल होणारी वीज अखंडित वापरण्यास मिळावी अशी मागणी नाना परब यांनी केली आहे.\nसिडको करणार 90 हजार घरांची निर्मिती\nनवी मुंबई : सर्वसामान्यांनाही स्वत:च्या मालकीचे हक्काचे घर असावे यासाठी सिडको आगामी काळात 90 हजार घरांची निर्मिती करणार आहे. मागास आणि अल्प...\nसाखर उद्योगाबाबत सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री\nपुणे : राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. सरकार या उद्योगाच्या पाठीशी असून, ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने आणि...\n''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक'' : मुख्यमंत्री\nपुणे : ''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी राहील. ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने...\nअकराशे शेतकऱ्यांची एका महिन्यात आत्महत्या\nअकोला - सततची नापिकी, फसवी कर्जमाफी आणि या वर्षी झालेला अपुरा पाऊस, त्यातच बोंड अळीच्या प्रकोपामुळे उद्‌ध्वस्त झालेला शेतकरी निराशेच्या खाईत लोटला...\nनीरा नरसिंहपूर - ‘तुमचा ऊस तोडायचा, तर फडाला काडी लावा...आमची माणसं दिवसात आडवा करून कारखान्याकडे पाठवतील’ असा अप्रत्यक्ष संदेश परिसरातील शेतकऱ्यांना...\nदुष्काळी पशुधनाला मिळणार संजीवनी\nसातारा - दुष्काळाच्या झळांत होरपळणाऱ्या पशुधनाला संजीवनी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बियाणे वाटपाचा कार्यक्रम वेगाने राबविला. त्यातून जिल्ह्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/monsoon-jalna-district-129247", "date_download": "2018-12-16T04:28:52Z", "digest": "sha1:BNDJOWDLDRGMJLO53EDLJYSDVFUEWUIG", "length": 11484, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "monsoon in jalna district चार तालुक्यात पावसाचे कमबॅक | eSakal", "raw_content": "\nचार तालुक्यात पावसाचे कमबॅक\nस���मवार, 9 जुलै 2018\nजालना - मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने रविवारी आणि सोमवारी जालना जिल्ह्यातील चार तालुक्यात कमबॅक केले आहे. जालना, बदनपुर, भोकरदन आणि जाफराबाद ताकलुक्यात पावसाने सोमवारी पहाटे हजेरी लावली.\nभोकरदन तालुक्यातील हसनाबाद, वालसावंगी, एकेफळं, दानवे जवखेडा, पळसखेडा, खडकी परिसरात रविवारी आणि सोमवारी सकाळी जोरदार हजेरी लावली. बदनापूर तालुक्यातील म्हसला, भातखेडा, दाभाडी, तळणी, किन्होळा यक परिसरात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली. जाफराबाद शहरासह परिसरातही पहाटे वरुण राजा बरसला.\nदरम्यान अंबड, घनसावंगी, मंठा आणि परतुर येथे येथेही चांगला पाऊस झाला.\nजालना - मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने रविवारी आणि सोमवारी जालना जिल्ह्यातील चार तालुक्यात कमबॅक केले आहे. जालना, बदनपुर, भोकरदन आणि जाफराबाद ताकलुक्यात पावसाने सोमवारी पहाटे हजेरी लावली.\nभोकरदन तालुक्यातील हसनाबाद, वालसावंगी, एकेफळं, दानवे जवखेडा, पळसखेडा, खडकी परिसरात रविवारी आणि सोमवारी सकाळी जोरदार हजेरी लावली. बदनापूर तालुक्यातील म्हसला, भातखेडा, दाभाडी, तळणी, किन्होळा यक परिसरात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली. जाफराबाद शहरासह परिसरातही पहाटे वरुण राजा बरसला.\nदरम्यान अंबड, घनसावंगी, मंठा आणि परतुर येथे येथेही चांगला पाऊस झाला.\nदेशातली सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा आज\nपुणे - रंग, रेषा, आकारांच्या माध्यमातून सलग तीन पिढ्यांच्या कल्पनाशक्तीचे इंद्रधनू खुलवत त्यांना व्यक्त होण्याची संधी देणारी \"सकाळ चित्रकला...\n\"स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला राष्ट्रपतींची भेट\nकेवडिया (गुजरात)- देशाचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील...\nवेगळ्या मुलांना जपताना... (श्रुती पानसे)\nमुलं अनेकदा वेगळी असतात, वेगळी वागतात. त्याचा ताण आई-बाबा घेतात आणि तो पुन्हा वागण्यात दिसायला लागतो. अशा प्रकारे आई-बाबा जेवढा जास्त ताण घेतात,...\nप्रवास एका ध्यासाचा (सतीश व्यास)\n\"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला मिळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला...\n\"संगीताताई, तुम्हाला मुंबईला यावं लागेल. स्थितीच अशी उद्‌भवली आहे, की तुम्ही आल्याखेरीज तिचं निवारण नाही होणार. तुम्ही आल्यानं आमच्या घरातले बरेच...\nगोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमध्ये बिबट, अस्वलाचा मृत्यू\nनागपूर : गोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमधील बिबट्याच्या छातीत झालेल्या जखमेमुळे हृदय आणि श्‍वसनक्रिया बंद पडल्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनानंतर उघडकीस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5180177576202579134&title=Dapoli%20Youth%20Bags%20National%20Award%20for%20Business%20Excellence&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-12-16T02:59:41Z", "digest": "sha1:27LEA3DLXCJ6O6RAW4PVKC6RCX2FLAQB", "length": 26899, "nlines": 271, "source_domain": "bytesofindia.com", "title": "दापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप", "raw_content": "\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\n‘केअर इंडिया पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस’ कंपनीला देश पातळीवरील पुरस्कार\nमुंबईत ‘पेस्ट कंट्रोल’ची उत्तम सेवा दिल्याबद्दल आणि गरजू महिलांना रोजगार मिळवून दिल्याबद्दल ‘केअर इंडिया पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचा नुकताच नवी दिल्लीत सन्मान करण्यात आला. ऑल इंडिया अचीव्हर्स फाउंडेशनने या कंपनीला ‘आउटस्टँडिंग अचीव्हमेंट अॅवॉर्ड’ देऊन गौरविले. ही कंपनी राकेश रमेश बैकर या मूळच्या कुडावळे (ता. दापोली, जि. रत्नागिरी) या कोकणातील छोट्याशा गावातील तरुणाची आहे. कोणतीही योजना किंवा बँकेची मदत न घेता संघर्ष आणि स्वकष्टातून उभारलेल्या कंपनीच्या कामाची सात वर्षांत राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाणे, ही निश्चितच प्रेरणादायी कामगिरी आहे.\nनवी दिल्लीतील ऑल इंडिया अचीव्हर्स फाउंडेशनतर्फे देशभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती/संस्थांना गौरविण्यात येते. २४ नोव्हेंबर २०१८ रोजी नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात एकूण साठ जणांना संस्थेतर्फे पुरस्कार देण्यात आला. त्यामध्ये ‘केअर इंडिया पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ या संस्थेला अत्यंत उत्तम पद्धतीने व्यवसाय केल्याबद्दल (आउटस्टँडिंग अचीव्हमेंट अॅवॉर्ड फॉर बिझनेस एक्सलन्स) आणि सामाजिक विकासातील योगदानाबद्दल गौरविण्यात आले. कंपनीचे संचालक राकेश बैकर यांनी तो पुरस्कार स्वीकारला. या वेळी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील, माजी मंत्री मणिशंकर अय्यर, सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील संग्राम पटनायक आदी मान्यवर उपस्थित होते. हा पुरस्कार मिळवणारी कंपनी ज्याने स्थापन केली, त्या राकेश बैकर या तरुणाची वाटचाल प्रेरणादायी आहे. ‘मराठी माणूस व्यवसायात मागे असतो,’ हे वाक्य खोडून काढणारी काही उदाहरणे अलीकडे दिसू लागली आहेत. त्यापैकीच राकेश हे एक उल्लेखनीय उदाहरण.\nदापोलीपासून १७ किलोमीटर अंतरावर असलेले कुडावळे हे राकेशचे मूळ गाव. घरची परिस्थिती गरिबीची. दहावीपर्यंतच्या शिक्षणानंतर राकेश दापोलीत आला आणि नवभारत छात्रालयात त्याची व्यवस्था झाली. गरजू मुलांची निवास व भोजनाची सोय किफायतशीर दरांत तेथे केली जाते. अर्थात, छात्रालयाची ओळख तेवढ्यापुरतीच मर्यादित नाही. ‘कष्ट करून शिका’ या धोरणाची अंमलबजावणी तेथे केली जाते. संस्थेतील मुले संस्थेच्या आवारात भाजीपाला पिकवितात, भाजीपाल्याची, फळपिकांची रोपे-कलमे तयार करतात आणि त्यांची विक्री करतात. यातून संस्थेला आर्थिक स्थैर्य मिळालेले आहे. त्यामुळे आधीपासूनच कष्टाची सवय असलेल्या राकेशच्या मनावर तेच संस्कार अधिक बिंबवले गेले. बारावीनंतर त्याने दापोलीच्याच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात ‘बी. एस्सी. अॅग्रिकल्चर’ला प्रवेश घेतला. २००७ साली तो फर्स्ट क्लास मिळवून पदवीधर झालाही. त्यानंतर त्याने नोकरीसाठी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याला ‘डोमेस्टिक पेस्ट कंट्रोल’ अर्थात घरगुती कीड नियंत्रण क्षेत्रातील कंपनीत नोकरी मिळाली. लहानपणापासून शेतीशी असलेला संबंध आणि कृषी शिक्षणात कीटकशास्त्र हा विषय असल्यामुळे कीटक आणि त्यांचे नियंत्रण या विषयातील मूलभूत गोष्टींचे ज्ञान त्याला होते. आवश्यक ते प्रशिक्षण घेतल्यानंतर तो त्या क्षेत्रात रुळला.\nबचतीच्या पैशांतून रोवली मुहूर्तमेढ...\nसुमारे चार वर्षे या क्षेत्रातील विविध कौशल्ये प्राप्त करून प्रगती केल्यानंतर त्या क्षेत्रातील नोकरीत आता आणखी आर्थिक किंवा एकंदरच वैयक्तिक प्रगतीला वाव नाही, असे राकेशच्या लक्षात आले. त्यानंतर छोटा का होईना, पण स्वतःचा व्यवसाय सुरू करायला हवा, असा विचार त्याने केला. त्यातूनच त्याने नोकरी सोडली आणि विरारमध्ये १० बाय १०च्या छोट्या जागेत ‘पेस्ट कंट्रोल’चा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. नोकरी करताना बचत केलेल्या पैशांतून या व्यवसायाची मुहूर्तमेढ त्याने रोवली. कोणत्याही बँकेचे कर्ज मिळण्यासाठी तो थांबला नाही किंवा सरकारी योजनेचाही लाभ त्याने घेतला नाही. या क्षेत्रात चार वर्षे घेतलेल्या अनुभवाच्या आधारे आणि नोकरी करत असताना बचत केलेल्या पैशांतून केवळ २५-३० हजारांची गुंतवणूक करून त्याने नोव्हेंबर २०११मध्ये विरारमध्ये (जि. पालघर) ‘केअर इंडिया पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस’ची सुरुवात केली.\nसुरुवातीला त्याने कामाला एक मुलगा ठेवला आणि तो स्वतः कंपनीत कर्मचारी म्हणून काम करत होता. क्लायंट्सना भेटणे, त्यांच्या गरजा जाणून घेणे, त्या पूर्ण करणे यांसह सर्व प्रकारची कामे तो स्वतः करत होता. व्यवसाय सुरू झाल्यानंतर काही महिन्यांतच त्याचा विवाह झाला आणि त्यानंतर पत्नी रेवाचीही त्याला भक्कम साथ मिळाली. तीही या क्षेत्रात अगोदरपासून काम करत असल्यामुळे व्यवसायवाढीसाठी हातभार लागला. त्यातूनच पहिली एक-दोन वर्षे शिकण्याची, संघर्षाची गेली. हळूहळू कंपनीचा विस्तार होत गेला. कंपनीकडून उत्कृष्ट दर्जाची सेवा दिली जात असल्यामुळे ग्राहकांची संख्या वाढत गेली. त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवावी लागली. मुंबईतील ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणे विरारमधून शक्य होत नसल्याने ठाणे, अंधेरी येथेही कंपनीची ऑफिसेस सुरू करण्यात आली. आज त्याच्याकडे एकूण ३० कर्मचारी कामाला आहेत. ठाणे, मुंबई, नवी मुंबई अशा विस्तीर्ण परिघातील क्षेत्रात राकेशची कंपनी सेवा देते. आज त्याच्या कंपनीची वार्षिक उलाढाल सुमारे एक कोटीवर जाऊन पोहोचली आहे.\nकंपनीच्या सेवेच्या वैशिष्ट्यांबद्दल विचारले असता राकेश म्हणाला, ‘ग्राहकांच्या गरजा ओळखून आम्ही काम करतो. अत्यंत वेळेवर सेवा देणे आणि ग्राहकाला हव्या असलेल्या वेळेत सेवा देणे, हेदेखील आमचे वैशिष्ट्य आहे. एखाद्या कंपनीला पेस्ट कंट्रोलचे काम दिवसाच्या वेळेत करून घ्यायचे नसते. त्यामुळे त्य���ंना रात्री किंवा अगदी मध्यरात्रीही काम करून हवे असेल, तर ते आम्ही करून देतो. माणसाला उपद्रव देणाऱ्या सर्व प्रकारच्या कीटकांचे, उंदीर-घुशी, वाळवी आदींचे नियंत्रण आमच्या कंपनीद्वारे प्रभावीपणे केले जाते. आमच्याकडील कर्मचाऱ्यांना आम्ही वेळोवेळी प्रशिक्षण देतोच. शिवाय ‘इंडियन पेस्ट कंट्रोल असोसिएशन’सारख्या संघटना किंवा ‘बायर’सारख्या कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणालाही त्यांना पाठविले जाते. त्यामुळे या क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान त्यांच्याकडे असते. त्याचा उपयोग ग्राहकांना दर्जेदार आणि प्रभावी सेवा देण्यासाठी होतो.’\nकंपनीच्या कामाचा विस्तार वाढल्यानंतर आता विरारमध्ये कंपनीचे बॅक ऑफिस तयार करण्यात आले आहे. तेथील कामासाठी जाणीवपूर्वक जवळपासच्या ग्रामीण भागातील १४ महिलांची निवड करण्यात आली आहे. बुकिंग, तक्रार नोंदणी, तक्रार निवारण अशी फोनवरून किंवा इंटरनेटवरून होणारी कामे या ऑफिसमधील महिला करतात. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. अॅक्सिस बँक, अपना बँक, शॉपर्स स्टॉप, टाटा मोटर्स, रेमंड, झेनिथ हॉस्पिटल, बायोफार्मा, गोल्डन ट्युलिप अशा विविध क्षेत्रांतील कंपन्या या कंपनीच्या ग्राहक आहेत. त्यावरून ‘केअर इंडिया’च्या कामाच्या दर्जाची कल्पना येऊ शकते.\n‘आई, पत्नी, भाऊ या कुटुंबीयांचा भक्कम पाठिंबा मिळाला, म्हणूनच ही वाटचाल सोपी होऊ शकली. शिवाय, मला कर्मचारीही अत्यंत चांगले मिळाले. कंपनीच्या सुरुवातीपासून काम करत असलेले सर्व कर्मचारी आजही माझ्याबरोबर काम करत आहेत. तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आज मिळालेले हे यश त्यांचेच आहे,’ असे राकेशने आवर्जून नमूद केले. ‘नफा-तोटा या वेगळ्या गोष्टी आहेत; पण स्वतःचे काही तरी चांगले उभे करू शकलो, याचे समाधान वाटते,’ असे तो सांगतो आणि जास्तीत जास्त चांगली सेवा देत काम करत राहणे, हेच आपले उद्दिष्ट असल्याचेही तो सांगतो.\nकुडावळ्यासारख्या छोट्या गावातला राकेश आज मुंबईत सर्वार्थाने सेटल झाला आहे. मेहनत करून जिद्दीने मार्गक्रमण केल्यास आणि प्रामाणिकपणे, लोकांच्या गरजा ओळखून व्यवसाय केल्यास यश नक्की मिळते, हे राकेशच्या उदाहरणावरून स्पष्ट होते. प्रेरणादायी झेप घेणाऱ्या राकेशला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा\nनारायण यशवंत गायकर - खेर्डी. About 13 Days ago\nआपल्या अथक परिश्रमाचे सार्थक झाले. नवभारत छात्रालयाचा विद्यार्थी म्हणून ऊर भरून आले. आपले व आपल्या सहकाऱ्यांचे, कुटुंबियांचे मनःपूर्वक अभिनंदन.\nअप्रतिम फार फार छान श्री बेकर साहेब\nश्री. जयंत शंकर कमळे (रत्नागिरी- डोंबिवली) About 13 Days ago\nफारच छान, प्रगती करत रहा,दुनिया तेरी मुठ्ठीमे. कोकण विकासासाठी लढणार्या (नाणार प्रकल्प ग्रुपवरून माहिती मिळाली). आपला फोन नंबर पाठवावा .\nसंजय जानू मुलूख मु बोरिवली तां दापोली About 13 Days ago\nखूप खूप शुभेच्छा श्री. बैकर तुम्हाला कुणबी नमस्कार\nखूपच छान अशीच यशाची शिखरे पादाक्रांत करत रहा,\nकचरा नव्हे, ही तर संपत्ती अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी स्वतंत्र बँक खाते ‘कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्तांना नोकरीत घ्या’ सुंदर एकदांडी वनस्पती वाचवू या अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी स्वतंत्र बँक खाते ‘कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्तांना नोकरीत घ्या’ सुंदर एकदांडी वनस्पती वाचवू या ‘पुलसुनीत’ ठरणार दातृत्वामधील दुवा\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n‘सीएम चषक’स्पर्धेसाठी आतापर्यंत तब्बल ३३ लाख लोकांची नोंदणी\nदिनदर्शिकेतून उलगडले ‘स्मरणरम्य पुणे’\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://granthali.com/product/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A5%87-samvadane/", "date_download": "2018-12-16T03:37:17Z", "digest": "sha1:VV44NDAKLWHIXTUM7ILDICJF2PI3ACPH", "length": 7833, "nlines": 161, "source_domain": "granthali.com", "title": "संवादने (Samvadane) | Granthali", "raw_content": "\nशहर आत्महत्या करायचं म्हणतंय...\nसूर्य होता रात्रीला ₹500.00 ₹300.00\nएक वेगळ्या वाटेवरच्या आयुष्याच्या सार्वजनिक प्रवासाचा हा आलेख\nविकास व भारती आमटे – March 16, 2016\nसंवादने आपले संवादने पुस्तक मिळाले. संवादानेतील सारेच लेख भावले. त्यातही पंखावलेले जग, वेध उत्तररंगाचे, माझे योगाचे प्रयोग, सकळ पृथ्वी आंदोळली.. हे लेख अप्रतिम पारायणे केली. एकंदरीत आपल्या लेखणीचा बाज सर्वसामान्याना आपलासा करणारा, भाष���च्या माधुर्याने आकर्षित करणारा हवाहवासा वाटणारा आहे,. चतुरस्त्र लेखिकेचा परिसस्पर्श ‘संवादने’ला लाभल्यामुळे आपल्या साहित्यशिल्पाला वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल असा विश्वास वाटतो. ----------- विकास व भारती आमटे , आनंदवन\nसंवादने पुस्तकाबद्दल दिनकर गांगल 06 Aug 2013 विद्या, नमस्कार. तुमचे संवेदने हे पुस्तक कमालीचे संवादी झाले आहे. तुम्ही वाचकाशी बोलतच आहात माझ्यासमोर तरी तुमची मूर्ती उभी राहिली. खरे तर आता ती आठवत नाही, परन्तु एक संवेदनाशील, प्रेमळ, लाघवी व्यक्ती माझ्यासमोर तरी तुमची मूर्ती उभी राहिली. खरे तर आता ती आठवत नाही, परन्तु एक संवेदनाशील, प्रेमळ, लाघवी व्यक्ती तिला समाजाविषयी किती आस्था असावी तिला समाजाविषयी किती आस्था असावी तिने एवढ्या दूर गेल्यानंतर आपल्या कुतुम्बिया इतकाच बांधवांचा विचार करावा तिने एवढ्या दूर गेल्यानंतर आपल्या कुतुम्बिया इतकाच बांधवांचा विचार करावा कला-संस्कृतीची चिंता वाहावी आणि ते सुद्धा इतक्या सुगम, जरूर तेथे ललित मायबोलीत लिहावे तुमची कमाल आहे तुमचे हे वेगवेगळ्या प्रकारचे लेखन मिळून एक पुस्तक होऊ शकते का हा प्रश्न बाजूला ठेवून मी असे म्हणेन कि हे लेखन अपूर्व आहे. त्यातील भावभावना, विचार सारे अनुसरावे असे आहे हा प्रश्न बाजूला ठेवून मी असे म्हणेन कि हे लेखन अपूर्व आहे. त्यातील भावभावना, विचार सारे अनुसरावे असे आहे अभिनंदन पुस्तकाच्या शीर्षका पासून तुम्ही घडवलेले शब्द देखील समर्पक आहेत मी आता तुमचे जुने लेखन काढून परत वाचणार आहे मी आता तुमचे जुने लेखन काढून परत वाचणार आहे ह्या विद्या सप्रे मला पूर्वी भेटल्या का असा प्रश्न मला पडला आहे. गांगल\nगुन्हेगारांच्या मागावर.. : एका पोलीस अधिकाऱ्याच्या कारकीर्दीचे एक तप (Gunhegaranchya Magavar)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-drought-situation-review-meeting-aurangabad-maharashtra-12814", "date_download": "2018-12-16T04:44:21Z", "digest": "sha1:WPJ7AYWLADAPFVDU2QZANOG243JL7ODG", "length": 20189, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, drought situation review meeting, aurangabad, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकेंद्राच्या निकषांनुसारच दुष्काळ जाहीर होणार : मुख्यमंत्री\nकेंद्राच्या निकषांनुसारच दुष्काळ जाहीर होणार : मुख्यमंत्री\nगुरुवार, 11 ऑक्टोबर 2018\nऔरंगाबाद : कुणाच्या मागणीवरून दुष्काळ जाहीर केला जात नाही. दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारने निकष ठरवून दिलेले आहेत. त्याची पूर्तता करून दुष्काळी भागातील जनतेला मदत, विमा परतावा, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची तयारी प्रशासन व शासनाने केली आहे. त्या अनुषंगाने येत्या ३१ ऑक्‍टोबरपर्यंत टंचाई स्थिती घोषित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. दुष्काळी भागातील प्रत्येक जिल्ह्याचा आढावा आपण घेणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.\nऔरंगाबाद : कुणाच्या मागणीवरून दुष्काळ जाहीर केला जात नाही. दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारने निकष ठरवून दिलेले आहेत. त्याची पूर्तता करून दुष्काळी भागातील जनतेला मदत, विमा परतावा, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची तयारी प्रशासन व शासनाने केली आहे. त्या अनुषंगाने येत्या ३१ ऑक्‍टोबरपर्यंत टंचाई स्थिती घोषित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. दुष्काळी भागातील प्रत्येक जिल्ह्याचा आढावा आपण घेणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती, शासनाच्या योजनांची अंमलबजावणी, कायदा व सुव्यवस्था, महापालिकांचे विषय आदींबाबतची आढावा बैठक बुधवारी (ता.१०) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे पार पडली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार प्रशांत बंब, अतुल सावे, विभागीय आयुक्‍त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी आदी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की औरंगाबाद जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५६ टक्‍के पाऊस पडला आहे. ६५ पैकी २९ मंडळांत ५० टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे टंचाई स्थिती निर्माण झाली आहे. १६० टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जुलै ते ऑगस्ट दरम्यान २५ दिवस व त्यानंतर आतापर्यंतच्या काळात ५३ दिवस पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे संभाव्य स्थितीचा आढावा घेतला असता ऑक्‍टोबर ते डिसेंबर दरम्यान जिल्ह्यातील २७१ गावांत पाणीटंचाईची स्थिती निर्माण होऊ शकते.\nजाने��ारी ते मार्चदरम्यान त्यामध्ये आणखी शंभरावर गावांची भर पडू शकते. त्यानंतर यंदा जिल्ह्यातील किमान पाचशेवर गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागू शकतो अशी स्थिती आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ८५ टक्‍के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यामध्ये ५८ टक्‍के कपाशी, २७ टक्‍के मका तसेच बाजरी, तूर, सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांचा समावेश आहे. पावसाच्या अनियमिततेचा उत्पादनावर परिणाम होणार हे स्पष्टच आहे. पीक कापणी प्रयोगानंतर आवश्‍यकतेनुसार मदत, विम्याचा परतावा देण्याची तयारी शासनाने केली आहे.\nपिण्याच्या पाण्याचे नियोजनासंदर्भात निर्देश दिले आहेत. मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा आधार देणारा असला तरी मध्यम प्रकल्पांची स्थिती दिलासा देणारी नाही. औरंगाबाद जिल्ह्यात ५७५ पाणीपुरवठा योजना मंजूर आहेत. नव्याने १२६ योजना मंजूर केल्या आहेत. मुद्रा योजनेंतर्गत ३ लाख ७० हजार लोकांना १८७२ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले आहे. सूक्ष्म सिंचनाच्या २०१७ अर्जांपैकी ९८ टक्‍के अर्ज मंजूर आहेत. बळिराजा योजनेंतर्गत पाच लघुसिंचन प्रकल्पांची कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात १० हजार २०० शेततळी पूर्ण झाली आहेत. दुष्काळी भागात त्याचे सकारात्मक परिणाम पाहून आणखी दहा हजार शेततळी देण्याचे नियोजन सुरू आहे.\nजिल्ह्यात जलयुक्‍त शिवार अभियानात निकृष्ठ काम करणाऱ्यांकडून वसुली करण्यासह गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. कमी पावसामुळे कमी पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे पाण्याचे काटेकोर नियोजन केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nमुख्यमंत्री ग्रामसडक योजना, कायदा व सुव्यस्था, स्मार्ट सिटी प्रकल्प, कचरा प्रश्न आदी विषयांवरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन संबंधीत कामे प्राधान्याने पूर्ण करण्याची सूचना प्रशासनाला केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.\nदुष्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगाबाद विभाग पाऊस पाणी तूर सोयाबीन मूग उडीद सिंचन\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ��या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nकेळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...\nरताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...\nमराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...\nतुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...\nटँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...\nदिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...\nसातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...\nनाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%8A%E0%A4%A8/", "date_download": "2018-12-16T04:04:55Z", "digest": "sha1:VZMT673HVLGHWT6S55CM3ASVVGUEBL6Y", "length": 9682, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुंडे साहेबांचं नाव घेऊन राजकारण करू नका ! ; भर सभेत कार्यकर्त्याने खासदारांना सुनावले! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमुंडे साहेबांचं नाव घेऊन राजकारण करू नका ; भर सभेत कार्यकर्त्याने खासदारांना सुनावले\nनगर: मुंडेंसाहेबांच्या नावावर राजकारण करू नका साहेब, 10 वर्षात तुम्ही आमच्याकडे फिरकलेही नाही, अशा शब्दांत मुंडे समर्थक भाजप कार्यकर्त्याने पंकजा मुंडे यांच्या समोर भर सभेतच खा. दिलीप गांधी यांना सुनावले. खा.गांधी यांनीही आक्रमक होत कोणाचं काय दुखतंय, ते आम्हाला माहितीय, असे म्हणत या कार्यकर्त्याला फटकारले. सारसनगर येथील चौक सभेत हा प्रकार घडला.\nभाजपाच्या प्रचारासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे रविवारी सकाळपासून शहरात आहेत. त्यांच्या उपस्थितीत सारसनगर येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत खा. गांधी यांचे भाषण सुरु होताच एका मुंड समर्थक कार्यकर्त्याने खासदारांना खडे बोल सुनावले. मुंडेंसाहेबांच्या नावावर राजकारण करू नका साहेब मुंडेसाहेब समाजकारण करत होते. मुंडेसाहेबांनी कधीही राजकारण केलं नाही. तुम्ही 10 वर्षे खासदार होते. पण, एकदाही तुम्ही आमच्या सारसनगर भागात आला नाहीत आणि आता मते मागायला आलात का मुंडेसाहेब समाजकारण करत होते. मुंडेसाहेबांनी कधीही राजकारण केलं नाही. तुम्ही 10 वर्षे खासदार होते. पण, एकदाही तुम्ही आमच्या सारसनगर भागात आला नाहीत आणि आता मते मागायला आलात का असा सवालच या कार्यकर्त्याने केला.\nपंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत घडलेल्या या प्रकारामुळे संतापलेल्या खा. गांधी यांचाही पारा चढला. खासदारांनी विकास काय करायचा हे आम्हाला माहितीय ना, खासदारानं पालिकेच्या गटारीचं काम करायचं नसतं. आ���्हाला माहितीय तुमचं कोणाचं काय दुखतंय ते’, अशा शब्दांत त्यांनी या कार्यकर्त्याला फटकारले. खा. गांधी आक्रमक झाल्यानंतरच इतर कार्यकत्यांनी त्या कार्यकर्त्याला शांत केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभिवंडीत अज्ञातांकडून तरुणाची निघृण हत्या\nNext articleमुंबईच्या जमनाबाई नरसी, फादर ऍग्नेल शाळांचे कांस्यपदक निश्‍चित\nछिंदमचे नगरसेवक पद रद्द करा \nशिवसेनेला सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी सरसावली\nमाजी आमदार राठोड यांच्या भावाकडून रिक्षाचालकास मारहाण\nश्रीपाद छिंदमच्या विरोधात आता न्यायालयीन लढाई\n“भाजप नगरसेवक 14 रत्नांप्रमाणे’\nसत्तेसाठी शिवसेनेची “तिरकी’ चाल ; भाजप, राष्ट्रवादीच्याही हालचाली\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nकांद्याने डोळ्यांत पाणी, शेतकरी आणि ग्राहकांच्याही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-801.html", "date_download": "2018-12-16T03:33:30Z", "digest": "sha1:W3YHWBGKAIAGAF7JFBIRYMSNRCA32NVW", "length": 5751, "nlines": 76, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "वाळूतस्करांकडून श्रीगोंदे पंचायत समितीच्या वाहनचालकास मारहाण - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Crime News Shrigonda वाळूतस्करांकडून श्रीगोंदे पंचायत समितीच्या वाहनचालकास मारहाण\nवाळूतस्करांकडून श्रीगोंदे पंचायत समितीच्या वाहनचालकास मारहाण\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- तहसीलदार महेंद्र माळी व त्यांच्या पथकाने अवैध वाळूतस्करीविरुद्ध कारवाई करीत वाहने पकडली, याचा राग धरून तीन अज्ञात इसमांनी पंचायत समितीचे वाहनचालक बाळासाहेब डोईफोडे यांना शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेचा तहसील व पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून गुरुवारी निषेध केला.\nयाबाबत सविस्तर असे की, नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सुरू असल्याने पंचायत समितीचे वाहन क्र. एम. एच. 16 एन 461 हे सध्या तहसीलदार महेंद्र माळी वापरत आहेत. गेल्या दोन दिवसांत तहसीलदार व त्यांच्या पथकाने दाणेवाडी, निमगाव खलू व पेडगाव शिवारात कारवाई करून काही अवैध वाळूवाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली.\nया पथकात बाळासाहेब डोईफोडेदेखील सहभागी होते. बुधवारी रात्री डोईफोडे श्रीगोंद्यावरून पिंपळगाव पिसा येथे दुचाकीवरून आपल्या घरी चालले होते. या वेळी तीन अज्ञात इसमांनी अडवून “तू आमची गाडी पकडून दिल्याने आम्हाला आता 2-3 लाख रुपये दंड होईल,’ असे म्हणत शिवीगाळ करीत मारहाण केली.\nया घटनेचा तहसील व पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून निषेध व्यक्‍त केला.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nवाळूतस्करांकडून श्रीगोंदे पंचायत समितीच्या वाहनचालकास मारहाण Reviewed by Ahmednagar Live24 on Friday, June 08, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?cat=27", "date_download": "2018-12-16T04:29:52Z", "digest": "sha1:ZIXYDO7FIQS6FZOM52XMA62JOTB33GPP", "length": 9986, "nlines": 254, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय रिंगटोन", "raw_content": "\nसर्वोत्तम आंतरराष्ट्रीय रिंगटोन दर्शवित आहे:\nशीर्ष World रिंगटोन »\nमी खूप एकटा आहे\nओ लेले फोन तू उठा ले\nओम नमो भगवते वासुदेवय\nआम्ही आता चर्चा करू नका\nसुरत सिंटाने उंटुक स्टारला\nजन गण मन बासरी\nमाझ्यासाठी प्रार्थना करा (भाऊसाहेब)\nतेरा हन लेगा इन्स्ट्रुमेंटल\nअल्लाह हू अल्लाह हू अल्लाह\nमी खूप एकटा आहे\nनवीन आणि लोकप्रिय »\nनवीन Oppo R7 बार्सिलोना जाहिरात रिंगटोन\nमाझे सर्वोत्तम मित्र आहे\nसर्वात या महिन्यात डाउनलोड »\nमला माहित आहे आपण माझ्यावर प्रेम करू शकता\nआपण जसे मला प्रेम - 50 मूड ग्रे मूव्ही\nसुरत सिंटाने उंटुक स्टारला\nओ लेले फोन तू उठा ले\nओम नमो भगवते वासुदेवय\nआम्ही आता चर्चा करू नका\nया महिन्यात रेटेड »\nमाझ्यासाठी प्रार्थना करा (भाऊसाहेब)\nडब्ल्यूडब्ल्यूई जेबीएल बेस्ट ट्यून\nयूव्हीआयशो द्वारा केबीसी पार्श्वभूमी संगीत\nआपण माझ्यासाठी फॉल आहेत\nमी कायमचे फुगे उडवत आहे\nमेन राहून या ना राहून (व्हर्जुर रफ क्लब मिक्स)\nमला दाखवा म्हणजे एकटाच राहण्याची\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nविनामूल्य आपल्या आवडत्या गाण्यांच्या रिंगटोन आपल्या मोबाईलवर थेट डाउनलोड करा हे पृष्ठ बुकमार्क करणे विसरू नका\nयूके टॉप 40 चार्ट\nयूएसए टॉप 40 चार्ट\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर मला दाखवा म्हणजे एकटाच राहण्याची रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://pashanbhed.blogspot.com/2011/10/blog-post_7588.html", "date_download": "2018-12-16T03:17:32Z", "digest": "sha1:YCTMI66HB4N7CHLEPQCIHWN5IWJW42CP", "length": 12625, "nlines": 293, "source_domain": "pashanbhed.blogspot.com", "title": "पाषाणभेदाची जालवही:: Pashanbhed's Blog :: Maharashtra India :: Marathi Literature: दगडाची गोष्ट", "raw_content": "\n वाईच जरा बसा ईथं.\n(सदरची कविता शिक्षकांनी अंगविक्षेपासहीत विद्यार्थ्यांच्या पुढे सादर केली तर परिणामकारक होते.)\nनिट बसा सगळे लक्ष द्या इकडे\nएक गोष्ट सांगतो लक्ष द्या तिकडे\nतिथे एक नदी वाहते\nत्या नदीत असतो एक दगड\nमोठ्या दगडांसारखाच छोटा दगड\nइतर दगड खुष असत\nहा मात्र असतो सतत रडत\n\"मी काही कामाचा नाही\nदेव करण्याइतका मोठा नाही\nवाळूत मावण्यासारखा छोटाही नाही\nकुणाच्याही पायात मी येतो\nपावसाळ्यात चांगला धुतला जातो\nउन्हाळ्यात नदी जेव्हा कोरडी होते\nतेव्हा माझ्या अंगाची लाही लाही होते\nमला कोणी विचारत नाही\nमी कोणाच्या कामाचा नाही\"\nदिवसेंदिवस तो दगड निराश होत गेला\nवाळून वाळून बारीक होत चालला\nअसेच उन्हाळ्याचे दिवस होते\nनदीत पाणी काहिच नव्हते\nकथेत दुसर्‍या व्यक्तीचा प्रवेश:\nएका माणसाला दुसर्‍या गावी जायचे होते\nत्यासाठी त्याला हि नदी ओलांडणे भाग होते\nमाणसाचे निसर्गाकडे गेले पाहिजे - पर्यावरणाचे भान:\nनदीवर आल्यानंतर त्या माणसाला जोराचा कार्यभाग आला\nआता कसे अन कोठे कार्यभाग उरकावा प्रश्न त्याला पडला\nएक आडोसा बघून त्याने आपला कार्यभाग उरकला\nनदी कोरडी आहे म्हणून त्याने नेमका तोच दगड वापरला\nदगड मनात म्हणाला, 'सालं, मी नेहमी कोणाच्या उपयोगी पडत नाही म्हणून रडत बसलो\nशेवटी अशा तर्‍हेनेका होईना मी कुणाच्यातरी उपयोगी तर पडलो'\nतर मित्रांनो गोष्ट तर संपली पण या गोष्टीतून काय बोध मिळतो\nनसेल सांगत तर ऐका, 'ऐनवेळी बिगरकामाचा दगडही कामी पडतो'\nबोध = मोरल ऑफ द स्टोरी\nसुविचार: *जास्त चिंतन चिंतेत रूपांतरीत होते व आपणाला ती चिंता चितेकडे नेते\nखालील प्रश्नांची आठ-दहा वाक्यांत उत्तरे द्या.\n१) वरील कवीतेत कोणकोणते संदेश आपणाला मिळतात (मार्च २००२, नुमवि अपेक्षीत प्रश्नसंच २०१०, बालविकास प्रशाला अपेक्षीत प्रश्नसंच २००९)\n२) 'दगडाची गोष्ट' ह्या कवितेत मानवाचे कोणकोणते स्वभाववैशिष्ठ्ये कविने चितारले आहेत.\n३) सदरची कविता ही कविता असूनही 'दगडाची गोष्ट' अशा नावाने प्रसिद्ध केली आहे. का\n४) वरील कविता वाचून आपणा काय वाटते यावर आठ वाक्यात टिप्पणी करा.(ऑक्टोबर २००७)\nएका वाक्यात उत्तरे लिहा\n१) अंगाची लाही लाही होणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.(मार्च २००५)\n२) या गोष्टीतील दगड कशाचे प्रतिक आहे\n(शिक्षकांनी या उत्तरांचे का��द एखाद्या फाईलमध्ये लावणे. वार्षीक परिक्षेत उपक्रमासाठी १० गुण आहेत.)\n१) या कवितेचे गद्यात रुपांतर करा.\n२) या कवितेवर वार्षीक स्नेहसंमेलनात एक छोटी नाटूकली सादर करा.\n(धिस पार्ट ऑफ द प्रोग्राम स्पॉन्सर्ड बाय - डेलीऑनलाईनबॅकअप.कॉम - जिंदगी सवार दे\nLabels: कविता, काव्य, जीवनमान, मौजमजा, विनोद, विरंगुळा\nतंत्र चौकशी सल्ला (1)\nतंत्र चौकशी सल्ला प्रश्नोत्तरे मदत माहिती (2)\nनाशिक सार्वजनीक गणेशोत्सव २००९ (5)\nपोवाडा मर्द मावळ्याचा (1)\nमनसे- राज ठाकरे- पोवाडा (4)\nसंगीत नाट्य प्रेमकाव्य कविता शृंगार (1)\nदादला हातोडीनं ठोकतो खुट्टा\nमै पिच्चर में जावू के नको\nहळूच तू मला पाहीलेले\nभारतातील वाढत्या आजारपणास भारतीय अन्नपुर्णा/ पदार्...\nमध्यरेल्वे सांगे तुम्ही काळजी घ्या\nआज मी जरी का नसलो येथे\nअंगणात एकदा हत्ती आला\nयुगलगीतः आज पाहणार आहे (सदर युगलगीत एकाच व्यक्तीने...\nतयार करा हिरवं पान\nऐसी अक्षरे रसिके मेळवीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/on-mothers-day-hridayantar-poster-release-260588.html", "date_download": "2018-12-16T04:24:25Z", "digest": "sha1:E3QJ37Q7FL3LSXBEWH7ZRSE5EZLF6NA3", "length": 14439, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मातृदिनानिमित्त 'हृदयांतर'चं पोस्टर रिलीज, मुक्ता बर्वे आईच्या भूमिकेत", "raw_content": "\nउद्धव-राज आमनेसामने, कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मनसेचा पाठिंबा\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nउद्धव-राज आमनेसामने, कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मनसेचा पाठिंबा\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIRAL VIDEO: सोनाराच्या डोळ्यादेखत पळवल्या सोन्याच्या बांगड्या\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमातृदिनानिमित्त 'हृदयांतर'चं पोस्टर रिलीज, मुक्ता बर्वे आईच्या भूमिकेत\nपोस्टरमध्ये मुक्ता आणि तिच्या या सिनेमातल्या दोन मुली पाउटिंग करताना दिसतायत. या दिलखुलास पोझमधून ‘आई मुलीची जिवाभावाची मैत्रीण’ असल्याचंच अधोरेखित केलं गेलंय.\n14 मे : अभिनेत्री मुक्ता बर्वेने गेल्या दशकभरामध्ये आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमधून नाट्य-सिने रसिकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. आता लवकरच प्रदर्शित होणाऱ्या विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ सिनेमातून ती समायरा जोशीच्या सशक्त भूमिकेतून पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात ती पहिल्यांदाच दोन मुलींच्या आईची भूमिका करतेय.\n‘हृदयांतर’च्या आंतरराष्ट्रीय मातृ दिनाच्या निमित्ताने रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये मुक्ता आणि तिच्या या सिनेमातल्या दोन मुली पाउटिंग करताना दिसतायत. या दिलखुलास पोझमधून ‘आई मुलीची जिवाभावाची मैत्रीण’ असल्याचंच अधोरेखित केलं गेलंय.\nमुक्ता याविषयी म्हणते, 'गेल्यावर्षी आलेल्या ‘वायझेड’ सिन���मात जरी मी आईच्या छोट्याश्या भूमिकेतून दिसले असले, तरीही त्यात आईपण अनुभवता आलं नव्हतं. ती कशीबशी अगदी पाच मिनिटांचीच भूमिका होती. मला खऱ्या अर्थाने आईपण समजून ते व्यक्त करण्याची संधी ‘हृदयांतर’मधल्या समायरा जोशी या भूमिकेने दिली. माझ्या आईने आजपर्यंत माझ्यासाठी नक्की किती केलं, आणि किती सोसलं त्याची जाणीव मला या भूमिकेमुळे झाली.'\nमुक्ता बर्वेची आई ‘हिरोइनची आई’ या गटात मोडणारी नाही. ती मुक्ताची खरी समीक्षक आहे. त्यामुळे दोन मुलींच्या आईची भूमिका केल्यावर मुक्ताला आपल्या आईची प्रतिक्रिया जाणून घ्यायची उत्सुकता होती.\nमुक्ता म्हणते, 'विक्रमने जेव्हा तिला चित्रपटाचा फस्ट कट दाखवला तेव्हा सिनेमा संपल्यावर आई पाच मिनिटं काहीच बोलली नाही. पाच मिनिटांनी आई विक्रमकडे जाऊन म्हणाली, तुझ्या सिनेमाने मी नि:शब्द झाले. बासं, आईची ही प्रतिक्रिया सबकुछ बोलून गेली. मला आत्मविश्वास देऊन गेली.'\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nउद्धव-राज आमनेसामने, कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मनसेचा पाठिंबा\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android/?id=d1d41088", "date_download": "2018-12-16T03:38:16Z", "digest": "sha1:JJKMP2SMFY72LNIFBLLQHBVEMNFGLJIV", "length": 10478, "nlines": 277, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Free Unlimited Calling Guide Android अॅप APK (com.freecallingappsunlimited.freeunlimitedcallingguide) willyluckyinfo द्वारा - PHONEKY वर डाउनलोड करा", "raw_content": "\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स सिम्बियन ऐप्स\nAndroid ऐप्स शैली विविध\n100% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या अॅपसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया अॅप्सचे प्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या अॅपसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Aqua_R3\nफोन / ब्राउझर: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\n11K | इंटरनेटचा वापर\n5K | इंटरनेटचा वापर\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड अनुप्रयोग सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nअॅप्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड OS मोबाइल फोनद्वारे डाउनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या अँन्डिडा मोबाईलवर Free Unlimited Calling Guide अनुप्रयोग डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड अनुप्रयोगांपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY वर अँड्रॉइड अॅप्स स्टोअर, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट विनामूल्य विनामूल्य पूर्ण आवृत्ती मोबाइल अॅप्स डाउनलोड करू शकता. या अॅप्लिकेशन्सची छान आणि उपयुक्त वैशिष्ट्ये आपल्याला खूप जास्त वेळ घालवतील. PHONEKY वर, आपल्याला शैक्षणिक आणि मनोरंजनापासून संरक्षण आणि नेव्हिगेशन एंड्रॉइड अॅप्सवर बर्याच अॅप्स आणि विविध शैलीचे गेम सापडतील. आपल्या अँड्रॉइड OS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड अनुप्रयोग डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट अॅप्स पाहण्याची, लोकप्रियतेनुसार अनुप्रयोगांची क्रमवारी लावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?id=m335767", "date_download": "2018-12-16T04:39:51Z", "digest": "sha1:KQWSF4DIBYI5SQ6H3X7MC2DF4WU67LTU", "length": 11034, "nlines": 271, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "आई रिंगटोन - PHONEKY वरून आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया रिंगटोनचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड ��णि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nमुरुड फोन 118 वर निवडा\nफोन / ब्राउझर: FLIP X12\nश्री. लावकुस पंवार गुर्जर कृपया फोन 62 निवडा\nफोन / ब्राउझर: NokiaX2-01\nफोन / ब्राउझर: Android\nव्हिला मिक्स रिंगटोन विभाजित ((डीजे - सुनील))\nइशा पावर को क्या नाम दोण अर्नव खुशा\nप्यार की एक कहानी. [ला ला ला]\nफोन / ब्राउझर: NokiaX2-01\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nआई मॉम आई आई\nअरे नाही त्याची आई\nआई मॉम आई आई\nStewie आई आई म्हणतो\nमाफ करा श्री समीर आपली गोड आई कॉल करीत आहे. कृपया ही कॉल प्राप्त करा 111\nअरे नाही त्याची आई\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर आई रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/akola-news-bhp-co-operative-society-67273", "date_download": "2018-12-16T04:15:22Z", "digest": "sha1:7TSYQCZNXZMU6HL7KMNU6NCNKVPYDNFL", "length": 12347, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Akola news BHP co-operative society अकोला: बीएचआर पतसंस्थेच्या संचालकांची चौकशी | eSakal", "raw_content": "\nअकोला: बीएचआर पतसंस्थेच्या संचालकांची चौकशी\nरविवार, 20 ऑगस्ट 2017\nराज्यभरातील पतसंस्थेच्या शाखांमध्ये घटलेल्या तक्रारी दाखल झाल्या. या बाबतीत कोतवाली पोलिसांनी पंतसस्थेच्या काही संचालकांची चौकशी केली होती. शासनाने हे प्रकरण राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडे सुपूर्द केले. अकोला युनिटने यामध्ये पतसंस्थेच्या महिला संचालकांची चौकशी केली असल्याची माहिती आहे.\nअकोला : राज्यभरामध्ये बीएचआरच्या पतसंस्था जळगाव यांच्या लाखो ठेवीदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या संस्थेच्या संचालकांची राज्य गुन्हे अन्वेषण शाखा अकोला युनिटने चौकशी केल्याची माहिती आहे.\nगांधी रोडवरील बिल्डिंगमध्ये असलेल्या बीएचआर पतसंस्था गुंतवणूकदारांनी ठेवी लाखो रुपयांच्या ठेवी ठेवले होते. दाम दुप्पट या अटीवर ठेवलेल्या ठेवींचा भरणा संबंधित गुंतवणूकदारांना करण्यात आला नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी पतसंस्थेकडे पैसे परत मागितले.पैसे देण्यास पतसंस्थेकडून टाळाटाळ होत असल्याने अनेक गुंतवणूकदारांनी सिटी कोतवाली मध्ये तक्रार दाखल केली होती. असाच प्रकार राज्यभरात घडला होता.\nराज्यभरातील पतसंस्थेच्या शाखांमध्ये घटलेल्या तक्रारी दाखल झाल्या. या बाबतीत कोतवाली पोलिसांनी पंतसस्थेच्या काही संचालकांची चौकशी केली होती. शासनाने हे प्रकरण राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडे सुपूर्द केले. अकोला युनिटने यामध्ये पतसंस्थेच्या महिला संचालकांची चौकशी केली असल्याची माहिती आहे. या पतसंस्थेने राज्यातील हजारो ठेवीदारांचे पैसे घेतले असून ते अजून पर्यन्त परत केलेले नसल्याची माहिती आहे. अकोला पोलिसांनी पतसंस्थेची मालमत्ता जप्त केल्याचे समजते. विशेष म्हणजे अशी कारवाई, राज्यात कोठेच झाली नसल्याचे ही समजते.\nगोवर-रुबेला लसीमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू\nवाशीम - गोवर-रुबेला लसीमुळे शालेय मुलांच्या प्रकृती बिघडल्याच्या घटना विविध ठिकाणी घडत असतानाच पल्लवी...\nअमरावती विभागातील पाणीसंकट तीव्र\nअमरावती : विभागात यंदा पाणीसंकट चांगलेच तीव्र होण्याचे संकेत आहेत. विशेषतः अमरावती व बुलडाणा जिल्ह्यांना पाणीसंकटाची झळ अधिक तीव्रतेने बसणार आहे. या...\nसरकारला आपल्याच निर्णयाचा विसर\nअमरावती - सिंचन व्यवस्थापन कार्यालय स्थापन करण्याच्या शासन निर्णयावर खुद्द शासनाकडूनच अंमलबजावणी झालेली नाही. तीन वर्षांपूर्वी हा निर्णय घेण्यात...\nशासनाला आपल्याच निर्णयाचा विसर\nअमरावती : सिंचन व्यवस्थापन कार्यालय स्थापन करण्याच्या शासन निर्णयावर खुद्द शासनाकडूनच अंमलबजावणी झालेली नाही. तीन वर्षांपूर्वी हा निर्णय घेण्यात आला...\nकाँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सुरू\nअकोला - साडेचार वर्षांत केंद्रातील व राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यामुळे...\nकॅन्सरशी लढा देण्यासाठी शासन रिलायन्स सोबत\nअकोला : जगात कॅन्सर हा दुर्धर आजार म्हणून ओळखला जातो. अलीकडच्या काळात कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. अनेक रुग्ण कॅन्सरच्या विविध प्रकारांशी लढा देत आहेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5186497064621704925&title=Birth%20Centenary%20of%20Janardan%20Narayan%20Phadke&SectionId=4981685121170806106&SectionName=%E0%A4%A6%E0%A5%88%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%82/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-12-16T04:45:24Z", "digest": "sha1:VBKNXK4BSHKSGGCMNJHUMD6ZVE4FV5WQ", "length": 29236, "nlines": 137, "source_domain": "bytesofindia.com", "title": "आदर्श गुरू आणि वारसा जपणारे शिष्य", "raw_content": "\nआदर्श गुरू आणि वारसा जपणारे शिष्य\nकुर्धे (ता. जि. रत्नागिरी) येथील दिवंगत वेदमूर्ती जनार्दन नारायण फडके यांची जन्मशताब्दी नुकतीच साजरी करण्यात आली. त्यांनी निरपेक्ष भावनेनं केलेल्या वेदांच्या अध्यापनातून अनेक विद्यार्थी घडविले. त्याशिवाय सामाजिक क्षेत्रातलं त्यांचं कार्यही उल्लेखनीय होतं. त्यांच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूच्या स्मरणार्थ विशेष सोहळा आयोजित केला होता. त्यात उच्चशिक्षित वेदमूर्तींचा सन्मान करण्यात आला. तसंच गुरुजींचं कार्य पुढे ���ेण्याच्या दृष्टीनेही विचारमंथन करण्यात आलं. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचा आढावा घेणारा हा लेख...\nएक अतिशय हृद्य असा सोहळा नुकताच अनुभवता आला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या पावसजवळच्या कुर्धे या गावातले दिवंगत वेदमूर्ती जनार्दन नारायण फडके तथा जनूकाका यांच्या जन्मशताब्दीचा तो सोहळा होता. यतेआराधना आणि तीर्थराजपूजा हे विशेष धार्मिक विधी त्या निमित्तानं करण्यात आले आणि उच्चशिक्षित वेदमूर्तींचा सन्मानही करण्यात आला. तसं पाहायला गेलं, तर तो सोहळा कौटुंबिकच होता; पण इथे कुटुंब हा शब्द घरातल्या केवळ चार माणसांपुरता अभिप्रेत नाही, तर जनूकाकांच्या गावोगावी पसरलेल्या कित्येक विद्यार्थ्यांचाही त्यात समावेश आहे. कारण विद्यार्थी म्हणजे जनूकाकांचं विस्तारित कुटुंबच होतं. विद्यार्थी आपल्या गुरूप्रति असलेली आदराची, कृतज्ञतेची भावना कशी उत्तम प्रकारे व्यक्त करू शकतात, याचा हा सोहळा म्हणजे आदर्श वस्तुपाठ होता. त्याची नोंद व्हावी, एवढाच या लेखनप्रपंचाचा उद्देश.\nज्या गुरूविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एवढा मोठा कार्यक्रम करावंसं विद्यार्थ्यांना वाटलं, त्या जनूकाकांविषयी थोडंसं. वेदमूर्ती जनार्दन नारायण फडके (जन्म : २५ नोव्हेंबर १९१८, मृत्यू : २२ सप्टेंबर २००९) हे एक आदरणीय व्यक्तिमत्त्व. वेदाध्ययन करणाऱ्या कुटुंबात जन्मलेल्या जनूकाकांनी तो वारसा जन्मभर जपला आणि तो वृद्धिंगतही केला. त्यांचे लौकिक शिक्षण फारसे झाले नव्हते; मात्र लहानपणीच ते वेदपाठशाळेत दाखल झाले आणि वेदमूर्ती दिनकरभट्ट फडके यांच्याकडे त्यांचं याज्ञिकी शाखाध्ययन झालं. पुढे वडिलांबरोबर ते याज्ञिकी करू लागले. ऋग्वेदाच्या शाकल शाखाध्ययनाबरोबरच त्यांनी यजुर्वेदाचाही अभ्यास केला. वेदशास्त्रोत्तेजक सभेची शाखा परीक्षा ते उत्तीर्ण झाले होते.\nबंधू विश्वनाथ जमखंडीच्या पटवर्धन संस्थानात पौरोहित्य करायला गेलेले असताना त्यांच्यासोबत जनूकाकांनीही ती जबाबदारी उत्तम रीतीनं निभावली. पुढच्या काळात, गावातील वेदपाठशाळा फंड संस्थेतर्फे सुरू असलेली वेदपाठशाळा त्यांनी सुमारे २५ वर्षं सांभाळली आणि सुमारे ८५-९० विद्यार्थी घडविले. ही वेदपाठशाळा १००हूनही अधिक वर्षांची आहे. कारण ती सुरू करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांमध्ये जनूकाकांच्या वडिलांचाही सहभाग होत���. टप्प्याटप्प्याने गावातल्या अनेकांनी तिची जबाबदारी सांभाळली आणि वेगवेगळ्या ठिकाणी आणि नंतर गावातल्या महाविष्णू सर्वेश्वर मंदिरात ती सुरू होती. नंतर या शाळेची जबाबदारी जनूकाकांकडे आली; मात्र त्यांना वयोमानानुसार दररोज मंदिरात जाऊन शिकविणं शक्य नसल्यानं त्यांनी आपल्या घरीच विद्यार्थ्यांना शिकविणं सुरू केलं. या शिक्षणात कोणताही व्यवहार नव्हता. अनेक विद्यार्थ्यांची राहण्या-जेवण्याची सोयही त्यांच्या घरीच होती आणि एकही पैसा न घेता अत्यंत तळमळीनं विद्यादान केलं. पौरोहित्यासाठी गेलेले असताना ते यजमानाला कधीही मोबदला सांगत नसत, अशी आठवण आजही अनेक जण सांगतात. त्यांची निरपेक्षता अशा अनेक उदाहरणांवरून दिसून येते.\nएरव्ही अत्यंत प्रेमळ असलेले जनूकाका शिकविण्याच्या वेळी मात्र अत्यंत कडक असत. त्यात कोणतीही हयगय केलेली त्यांना चालत नसे, असं त्यांचे विद्यार्थी सांगतात. पहाटे ठरलेल्या वेळी पठणाला सुरुवात होई. संस्कृतचं विशेष अध्यापनही ते करायचे. व्याकरणशुद्ध मंत्रोच्चारांवर त्यांचा भर असायचा. त्यांच्या दोन विद्यार्थ्यांनी ऋग्वेद संहिताध्ययन पूर्ण केलं.\nमुंबईची ब्राह्मण सभा, मध्य प्रदेशातल्या इंदूरमधली श्री नरहरगुरू वैदिकाश्रम ही संस्था, तसंच कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्याकडून त्यांचा विशेष सन्मान झाला होता. दिल्लीतल्या वेदसंमेलनातही त्यांनी सहभाग घेतला होता.\nते उत्तम शेतकरीही होते. वेदांचा अभ्यास-अध्यापनाबरोबरच शेती-बागायतीची आवड त्यांनी अगदी अखेरच्या काळापर्यंत उत्तम प्रकारे जोपासली होती. आंब्या-फणसाच्या झाडावर चढण्यापासून झावळ्यांची झापं विणणं, द्रोण-पत्रावळी तयार करणं, हिराचे झाडू तयार करणं, काथ्या काढणं, सूत काढणं या गोष्टीही ते कुशलपणे करायचे. गावातल्या उत्सवात गरज पडल्यास पुराणवाचन, कीर्तन, प्रवचन करणं, पेटी वाजवणं या गोष्टीही ते सहजपणे करायचे. कुर्धे-मेर्वी ग्रामपंचायतीचे सदस्य आणि सरपंच म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं. गावातलं पहिलं गोबर गॅस संयंत्र स्वतःच्या घरी सुरू करून त्यांनी गावाला ऊर्जेच्या नव्या स्रोताची दिशा दिली. गोबरगॅसचा प्रसार करण्याचं कामही त्यांनी केलं. गावात आठ गोबरगॅस प्रकल्प त्यांनी उभारले. त्यांना आधुनिकतेची आस होती ती अशी. सरपंचपदाच्य��� काळात गावातल्या सार्वजनिक विहिरीसह विविध सामाजिक कामं त्यांनी केली होती.\nअशा या गुरूच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुमारे ५० विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हा सोहळा अत्यंत उत्तम पद्धतीनं आयोजित करून पार पाडला. जनूकाकांच्या जन्मतिथीला म्हणजेच कार्तिक वद्य अष्टमी आणि नवमी (३० नोव्हेंबर आणि एक डिसेंबर २०१८) असे दोन दिवस कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पहिल्या दिवशी उदकशांत, पुण्याहवाचन, व्यासपूजा, पवमान, रुद्र, सौर, ब्रह्मणस्पती आणि रुद्रसूक्ताचा जप, वेदमूर्ती प्रभाकर पाध्ये यांचं प्रवचन, मंत्रजागर, आरती-मंत्रपुष्प, आगवे गावातल्या मुळ्ये मंडळींचं भजन, भोवत्या असे कार्यक्रम झाले. दुसऱ्या दिवशी यतेआराधना आणि तीर्थराजपूजा हे धार्मिक विधी करण्यात आले. दुसऱ्या दिवशीचे हे विधी वैशिष्ट्यपूर्ण आणि दुर्मीळ आहेत. ब्रह्मीभूत झालेल्या, संन्यस्त आणि निरपेक्ष वृत्तीच्या आणि योगी असलेल्या व्यक्तींसाठीच यतेआराधना हा विधी केला जातो. यतेआराधना म्हणजे गुरू, परम गुरू (गुरूंचे गुरू) आणि परात्पर गुरू (गुरूंच्या गुरूंचे गुरू) यांचं पूजन. या विधीमध्ये गुरूपूजन झाल्यानंतर त्यांच्या पदतीर्थाची पूजा करून नृत्य केलं जातं. या विधीला तीर्थराजपूजा असं म्हणतात.\nवेदमूर्ती दत्तात्रय साधले, वेदमूर्ती सिद्धेश मुंडले, गुहागरच्या दुर्गादेवी वेदपाठशाळेचे गुरुजी वेदमूर्ती सोहनी, वेदमूर्ती केतन शहाणे, वेदमूर्ती प्रद्युम्न ठाकूर, चिपळूणचे वेदमूर्ती सुधीर जोशी या उच्चशिक्षित वैदिक ब्राह्मणांना या सोहळ्यासाठी खास आमंत्रित करण्यात आलं होतं. आपल्या गुरूप्रमाणेच या क्षेत्रातलं उच्च शिक्षण घेऊन तसं कार्य करणाऱ्या गुरूसमान व्यक्तींचा सन्मान व्हावा, ही भावना त्यामागे होती. वेदमूर्ती चंद्रकांत नामजोशी हे संपूर्ण सोहळ्याचे मुख्य आचार्य होते. त्यांच्यासह वेदमूर्ती प्रभाकर पाध्ये आणि वेदमूर्ती प्रकाश जोशी यांनी याज्ञिकी विभागाची जबाबदारी सांभाळली.\nनितीन अभ्यंकर, प्रसाद फडके, शरद नामजोशी, योगेश जोशी, गणेश जोशी, ओंकार ओक हे विद्यार्थी स्थानिक किंवा परिसरातील असल्यामुळे मुख्य नियोजन त्यांनी केलं होतं. बाहेरगावी असलेल्या विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभाग घेतला. सुमारे ���० विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.\nनितीन अभ्यंकर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, ‘आमचे गुरू अत्यंत निःस्पृह होते. आज आम्ही जे काही आहोत, ते त्यांच्यामुळेच. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काही तरी करावं असं डोक्यात होतं; मात्र काय ते ठरत नव्हतं. दरम्यान, त्यांच्या जन्मशताब्दीचं औचित्य लक्षात आले. त्यानंतर सहज बोलता बोलता हा कार्यक्रम करायचं ठरलं. वेदमूर्ती चंद्रकांत नामजोशी यांनी यतेआराधना हा विधी करण्याची कल्पना सुचविली. आमच्या गुरुजींनी अत्यंत निरपेक्षपणे वेदांची सेवा केली, विद्यार्थी घडविले. समाजाचं चांगलं चिंतण्याची भावना त्यांच्यामध्ये सदैव जागृत होती. हा विधी संन्यस्त वृत्तीच्या आणि ब्रह्मीभूत झालेल्या व्यक्तींसाठी केला जातो. आमचे गुरू त्यांच्या आचरणानं त्याच पदापर्यंत पोहोचले होते, अशी आमची भावना आहे. त्यामुळेच त्यांच्यासाठी हा विधी करायचं ठरवलं. कल्पना मांडल्यावर सर्व विद्यार्थ्यांनी ती उचलून धरली आणि अंमलबजावणीसाठी सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळेच हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पडू शकला.’\nप्रसाद फडके म्हणाले, ‘दर वर्षी गुरुपौर्णिमेला गुरूंच्या घरी जाऊन त्यांना वंदन करून स्मरण केलं जातंच; मात्र जन्मशताब्दीचं औचित्य सहज लक्षात आल्यानंतर अगदी थोडक्या दिवसांत या कार्यक्रमाचं नियोजन करून तो पार पाडता आला, याचं समाधान आहे. त्या निमित्तानं, उच्चशिक्षित आणि उत्तम वेदाध्ययन केलेल्या वेदमूर्तींचा सन्मानही आम्हाला करता आला, हे भाग्य आहे. आम्ही विद्यार्थीही त्या निमित्ताने बऱ्याच वर्षांनी एकत्र जमू शकलो, याचाही आनंद आहे.’\nहे विद्यार्थी केवळ हा कार्यक्रम करून थांबलेले नाहीत, तर गुरूंचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांनी गावातली सध्या बंद असलेली वेदपाठशाळा सुरू करण्याबद्दल विचारविनिमय सुरू केला आहे. या कार्यक्रमाच्या समारोपानंतर जमलेल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या चर्चेमध्ये हा मुद्दा मांडण्यात आला. प्रत्येक जण आपापल्या व्यापात आणि वेगवेगळ्या गावांमध्ये किंवा लांबच्या शहरांमध्ये असल्यानं वेदपाठशाळा सुरू करणं ही सहज शक्य होणारी गोष्ट नाही; मात्र ती सुरू व्हावी, यासाठी ठोस प्रयत्न करण्याबद्दल या चर्चेत विचारमंथन करण्यात आलं.\nचांगल्या इच्छेच्या पूर्तीसाठी कोणत्या ना कोणत्या मार्गानं निश्चित बळ मिळतं, असं म्हटलं जातं. तसंच याही बाबतीत होईल, अशी खात्री वाटते. वेदांमध्ये खूप मोठा ज्ञानाचा साठा आहे, हे आपल्याला माहिती आहे; मात्र असं नुसतं म्हणत राहून किंवा त्यांचा केवळ अभिमान बाळगून वेद जपले जाणार नाहीत. त्यासाठी त्यांचा अभ्यास करण्याची परंपरा पुढे सुरू राहणं आवश्यक आहे. त्या दृष्टीनं या विद्यार्थ्यांचा हा विचार अत्यंत कौतुकास्पद आहे. ‘केवळ गुगल हाच गुरू’ असं मानण्याच्या आजच्या काळात आपल्या गुरूंच्या स्मरणासाठी, त्यांना वंदन करण्यासाठी असा कार्यक्रम होणं आणि त्यांचा वारसा पुढे चालवण्याच्या दृष्टीनं विचारमंथन होणं निश्चितच अभिनंदनीय आहे.\n(वेदमूर्ती जनार्दन ना. फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचे कुटुंबीय, स्नेही आणि विद्यार्थी यांनी लिहिलेल्या आठवणींचे ‘जनाशताब्दी’ हे पुस्तक या कार्यक्रमादरम्यान प्रकाशित करण्यात आले. ते ई-बुक स्वरूपात ‘बुकगंगा’वर मोफत उपलब्ध आहे.)\nTags: RatnagiriColumnवेदमूर्ती जनार्दन नारायण फडकेजनाशताब्दीवेदपाठशाळाकुर्धेमेर्वीपावसKurdheMerviPawasVedmurti Janardan Narayan PhadkeNitin AbhyankarPrasad Phadkeजन्मशताब्दीवेदाध्ययनColumnयतेआराधनातीर्थराजपूजाBOIअनिकेत कोनकर\n आमच्या गावातील अशा नररत्नाचा सन्मान केला गेला ही खूप आनंददायी गोष्ट आहे आजोबांना विनम्र अभिवादन\n पावसचे आदर्श कर्मयोगी भाऊराव देसाई आंबेवाले कोकणातील गावांत घुमत आहेत आरत्यांचे स्वर रत्नागिरीत राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा रवींद्रनाथ आणि पुलं\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n‘सीएम चषक’स्पर्धेसाठी आतापर्यंत तब्बल ३३ लाख लोकांची नोंदणी\nजनजागृतीसाठी ‘तो’ करतोय देशभर सायकल प्रवास\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/video/6922-narayan-rane-s-lifetime-hospital-inauguration-in-sindhudurg", "date_download": "2018-12-16T03:13:31Z", "digest": "sha1:YHMCBRJHQGSSHLW5RR6BMMZWMAH6XOAE", "length": 4894, "nlines": 135, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "सिंधू��ूर्गमध्ये लाईफटाईम हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज साकारणारे नारायण राणे - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसिंधूदूर्गमध्ये लाईफटाईम हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज साकारणारे नारायण राणे\nम्हणून ब्लड बँकमधून वर्षभरात तब्बल 6 लाख लीटर रक्त फेकावं लागतं\nराँग नंबरचं राईट लग्न\nमुंबईच्या आंतरराष्ट्रीय शाळेत बाल लैंगिक शोषण\nमुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहाजण दोषी; कय्युम शेखची निर्दोष सुटका\nमुंबईच्या राणीच्या बागेत फक्त ‘पेंग्विन’चेच राज्य\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?id=m331401", "date_download": "2018-12-16T03:39:51Z", "digest": "sha1:JBXTC3IXE7PEUVJRUWMN2UAATK2JFVCG", "length": 11351, "nlines": 258, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "पियानो टोन रिंगटोन - PHONEKY वरून आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया रिंगटोनचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nमुरुड फोन 118 वर निवडा\nफोन / ब्राउझर: FLIP X12\nश्री. लावकुस पंवार गुर्जर कृपया फोन 62 निवडा\nफोन / ब्राउझर: NokiaX2-01\nफोन / ब्राउझर: Android\nव्हिला मिक्स रिंगटोन विभाजित ((डीजे - सुनील))\nइशा पावर को क्या नाम दोण अर्नव खुशा\nप्यार की एक कहानी. [ला ला ला]\nफोन / ब्राउझर: NokiaX2-01\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nBdtiger786 द्वारे छान पियानो टोन\nप्रणयरम्य पियानो टोन एबेनॉन\nतेरी मेरी (बासरी पियानो ट��न)\nतेरी मेरी (पियानो टोन)\nनोकिया टोन पियानो जाझ\nजिया सांग पियानो टोन\nपियानो टोन मिक्स करा\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर पियानो टोन रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/one-birth-one-tree-campaign-led-karhad-department-health-125863", "date_download": "2018-12-16T04:16:19Z", "digest": "sha1:WZ7BLSHLRWFABODHU5CKKI3I6OQ4VFC4", "length": 16675, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "One Birth One Tree campaign led by the Karhad Department of Health कऱ्हाड आरोग्य विभागाच्या पुढाकाराने 'एक जन्म एक वृक्ष' मोहिम | eSakal", "raw_content": "\nकऱ्हाड आरोग्य विभागाच्या पुढाकाराने 'एक जन्म एक वृक्ष' मोहिम\nरविवार, 24 जून 2018\nज्या कुटुंबात बाळाचा जन्म होईल त्या कुटुंबाच्यावतीने एक झाड लावुन जगवायचे अशी ही संकल्पना असुन राज्यातील प्रत्येक गावात आरोग्य विभागाच्यावतीने आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ही मोहिम राबवण्यात येणार आहे.\nकऱ्हाड - पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल सावरुन वृक्षारोपण चळवळ घराघरापर्यंत पोचवण्यासाठी आरोग्य विभागाच्या पुढाकाराने 'एक जन्म एक वृक्ष' मोहिम राबवण्यात येणार आहे. ज्या कुटुंबात बाळाचा जन्म होईल त्या कुटुंबाच्यावतीने एक झाड लावुन जगवायचे अशी ही संकल्पना असुन राज्यातील प्रत्येक गावात आरोग्य विभागाच्यावतीने आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ही मोहिम राबवण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमार्फत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.\nमोठ्या प्रमाणात होणाऱ्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची साखळी बिघडत चालली आहे. त्यामुळे ग्लोबल वार्मिंगचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तो धोका टाळण्यासाठी वृक्षारोपण काळाची गरज आहे, असे समजुन तो संदेश राज्यातील प्रत्येक गावातील घरांघरात पोचावा आणि त्यातून वृक्षारोपणाची चांगली चळवळ उभी रहावे यासाठी आरोग्य विभागाने हे एक जन्म एक वृक्ष या मोहिमेचा श्रीगणेशा केला आहे. त्याअंतर्गत ज्या कुटुंबात बाळाचा जन्म होईल त्या कुटुंबातील सदस्यांकडून आरोग्य विभागाच्या आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी यांच्या सहकार्याने त्या बाळाच्या नावाने एक झाड लावण्यात येईल. त्यासाठी ज्या कुटुंबातील महिलेची प्रसुती होणार आहे, त्या कुटुंबीयांनी जन्माला येणाऱ्या बाळाची आठवण म्हणून झाड लावावे अशी संकल्पना असून त्यासाठी आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी संबंधितांमध्ये झाड लावण्यासंदर्भात जनजागृती करणार आहेत. त्याचबरोबर संबंधित झाड जगवण्यासह त्या झाडाचा सांभाळ करण्याबाबतही संबंधित कुटुंबातील सर्वांना कर्मचाऱ्यांकडून प्रोत्साहीत करण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायती व अन्य ठिकाणाहून रोपे उपलब्ध करण्यात येणार आहेत. ज्या कुटुंबाच्या घराच्या परिसरात जागा आहे तेथे किंवा त्या कुटुंबाच्या सल्याने उपलब्ध जागेवर वृक्षारोपण करण्यात येणार आहे.\nबाळाचा व झाडाचाही वाढदिवस\nअनेकदा दरवर्षी वृक्षारोपण केले जाते. मात्र त्यातील झाडे जगतातच असे नाही. त्यामुळे या मोहिमेअंतर्गत बाळाच्या जन्माच्या निमीत्ताने कुटुंबाकडून लावण्यात येणाऱ्या झाडाचा आणि बाळाचा वाढदिवस एकाच दिवशी साजरा करावा, अशीही संकल्पना या मोहिमेत आहे. त्यामाग��� झाडाची वाढ चांगली होवुन ती जगावे ही संकल्पना आहे. त्यामुळे झाडाचाही वाढदिवस साजरा करावा, असे सुचीत करण्यात आले आहे.\nराज्यात एक जन्म एक वृक्ष मोहिम आशा स्वयंसेविकांच्या पुढाकाराने आणि सहकार्याने राबवण्यात येणार आहे. त्यांनी चांगल्या पध्दतीने काम करावे यासाठी ज्या आशा स्वयंसेवकेच्या गावात लागवड केलेल्या वृक्षापैकी सर्वाधिक वृक्ष जगले असतील त्या आशा स्वयंसेविकेचा प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय आरोग्य विभागाच्यावतीने सन्मान करण्यात येणार आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\nझेडपीच्या गुरुजींना आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nकरकंब : सोलापूर जिल्हापरिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकास्थित 'नॅशनल जिओग्राफिक सोसायटी'च्या वतीने दिला जाणारा 'नॅशनल जिओग्राफिक...\nसौरऊर्जेतून वर्षाला 45 लाख युनिट वीज\nजळगाव ः विजेची दिवसेंदिवस वाढणारी मागणी आणि अचानक होणाऱ्या भारनियमनाचा त्रास यातून सुटका होण्यासाठी सौरऊर्जेच्या वापरावर भर दिला जात आहे. या दृष्टीने...\nसासवडला स्वच्छतेत `झिरो लँड फिल`ची संकल्पना\nसासवड : येथील नगरपालिकेने पर्यावरण सुरक्षिततेतून झिरो लँड फिलची (जमिनीवर कचऱयाची विल्हेवाट) संकल्पना राबविली आहे. सासवड शहरातील घरोघरी व...\nभटक्‍या कुत्र्यांना हिरवा पट्टा\nपुणे - शहरातील भटक्‍या कुत्र्यांना आता तीन वर्षांपर्यंत प्रतिकारशक्ती राहील असे अँटिरेबीजचे इंजेक्‍शन देण्यात येणार आहे. यासह त्यांना सहज ओळखता यावे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रत��ष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/21646?page=2", "date_download": "2018-12-16T03:55:51Z", "digest": "sha1:BGCJMWLR74XVHAQURAFZT62YJQZ3S3YA", "length": 21078, "nlines": 242, "source_domain": "www.maayboli.com", "title": "माझ्या जीवनातील एक सकाळ आणि विबासं | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /माझ्या जीवनातील एक सकाळ आणि विबासं\nमाझ्या जीवनातील एक सकाळ आणि विबासं\nगेले दोन-तीन दिवस मी खूपच अस्वस्थ होते. त्याला कारणही तसेच होते - माझ्या मधाळ, एकसुरी संसारात अचानक काहितरी कमी आहे असे मला जाणवले. माझे डोळे खाडकन उघडले, त्या उघड्या डोळ्यांनी काहितरी वाचले आणि मला माझ्या संसारातील उणीव स्पष्ट दिसायला लागली. अचानकच जीवनात कसलीतरी पोकळी का काय म्हणतात ती जाणवायला लागली. हेच ते.... हेच कमी होते माझ्या घरात - विबासं ही आपली खुपच बेसिक अशी नैसर्गिक आणि मानसिक गरज आहे असं कळल्यामुळे तर आजवर आपली फारच भावनिक कुचंबणा झाल्याचा साक्षात्कार झाला. मी काही वर्षांपूर्वी जशी होते तशीच राहिलेय या विचाराने भलतीच डिप्रेस्ड झाले आणि मी ठरवले ... आजवर जे जगले ते जगले ... यापुढे मात्र ही उणीव भरून काढायचीच. हाकानाका.\nएकदा मनावर घेतल्यावर 'प्रोजेक्ट विबासं' च्या बारीकसारील डिटेल्स भरणं चालू झालं. आता कशी बरं पावलं टाकावीत पुढे हं .... आधीच एक नंबर मनाशी ठरवून ठेवलेला बरा. सुरवातीला किमान दोन डझन विबासंचं टारगेट ठेवलं. तेवढे झेपतील आपल्याला. आपण १२ करू आणि नवर्‍याच्या गळ्यात पण १२ मारूयात. सुखदु:ख सारखी वाटायची तर विबासं पण वाटून घेतलेले बरे असा प्रॅक्टीकल विचार केला.\nसंध्याकाळी नवरा घरी आल्यावर त्याला चांगला जेवायखायला घालून हा विषय काढायचा असं ठरवलं. त्याप्रमाणे तो आला, जेवला आणि मग नेहमीप्रमाणे तंगड्या पसरून टिव्ही बघत बसला. मी आपली आजूबाजूलाच घुटमळत राहिले. जाहिराती सुरू होताक्षणी मी विषयाला वाचा फोडलीच. \"अरे, जरा एक प्रोजेक्ट करायचाय आपल्या दोघांना मिळून.\" नवराच तो. तो काय नविन काम हाती घेतोय \"हे बघ, तु जे काही ठरवलंय ते तुझं तुच कर हा. मला मधेच घालू नकोस. अजून पाहिजे तर बायका ठेव.\"\n हा तर सगळ्यालाच एक वेगळा अँगल देत होता. पण मी ठरवलं ते काय आपल्याला जमायचं नाही .... आपण आपलं 'प्लेन व्हॅनिला विबासं\" वरच फोकस ठेवायचा. झोपायला जाण्याआधी बरीच नावं डोळ्यापुढे आली. मग त्यातली कुठली कुठली नावं कोणत्याही फोरमवर देणं योग्य ठरणार नाही याची मनाशी छाननी केली...... २४ नावं शोधणं सोपं नाही.......\nसकाळी उठले तेव्हा मस्त प्रसन्न वाटत होते. छानशी पहिल्या धारेच्या चहाची तलफ आलेली. गाणं गुणगुणत मी दार उघडलं तर काय दाराशी दुधाची पिशवीच नाही. दरवाजा बंद करत असतानाच दुधवाला आला. माझा वैताग त्याच्यावर लगेच काढला. मी माझे रागावलेले डोळे त्याच्यावर रोखून बोलले. \"वेळेवर का नाही दुध टाकत हल्ली दाराशी दुधाची पिशवीच नाही. दरवाजा बंद करत असतानाच दुधवाला आला. माझा वैताग त्याच्यावर लगेच काढला. मी माझे रागावलेले डोळे त्याच्यावर रोखून बोलले. \"वेळेवर का नाही दुध टाकत हल्ली किती उशीर होतो\" तर माझ्या डोळ्यांना डोळे भिडवून तो म्हणतो कसा \"मॅडम, आम्ही काय करणार ही दुधाची गाडीच हल्ली उशीरा येते बघा. तुम्ही लोकांनी समजून नाही घेतलं तर आम्हा गरीबांचं काय होणार ही दुधाची गाडीच हल्ली उशीरा येते बघा. तुम्ही लोकांनी समजून नाही घेतलं तर आम्हा गरीबांचं काय होणार मलाही बायको-पोरं आहेत. महागाई वाढलीये. उद्यापासून सगळ्यात पहिले तुमच्याकडेच दुध टाकीन. बास मलाही बायको-पोरं आहेत. महागाई वाढलीये. उद्यापासून सगळ्यात पहिले तुमच्याकडेच दुध टाकीन. बास\" अन गेला तो.\nदुध पातेल्यात ओतून गॅसवर गरम करायला ठेवत असतानाच मला जाणवले. अरे, मी माझ्या भावना दुधवाल्यापाशी मोकळ्या केल्या. त्यावर त्यानेही त्याच्या मनीचे गुज मला सांगितले. म्हणजे... म्हणजे .... माझा पहिला विबासं झाला की काय अग्गबाई, कळलंच नाही हे कसं घडलं ते अग्गबाई, कळलंच नाही हे कसं घडलं ते अहाहा, त्या पहिल्यावहिल्या विबासंची मोहिनी मनावर असतानाच .... नवरा स्वैपाकघरात आला आणि चहात लुडबुड करायला लागला. मला एक धक्का मारून त्याने बाजूला ढकलले... हॅ अहाहा, त्या पहिल्यावहिल्या विबासंची मोहिनी मनावर असतानाच .... नवरा स्वैपाकघरात आला आणि चहात लुडबुड करायला लागला. मला एक धक्का मारून त्याने बाजूला ढकलले... हॅ पण त्याचं काय विवाहच झाल्यामुळे मला आता अज्जिबात म्हणजे अज्जिबातच रोम्यँटिक वाटले नाही.\nघरातली कामं झटपट आवरून, नवर्‍याला ऑफिसला पाठवून, दुसर्‍या चहाचा कप हातात घेऊन मी सोफ्यावर ऐसपैस बसले आणि पुढच्या २३ विबासं ची स्वप्ने बघू लागले.........\nगुलमोहर - विनोदी लेखन\n....भन्नाट दंगा चालू आहे इथे\n:हाहा:....भन्नाट दंगा चालू आहे इथे \nप्रत्येक पेशंटच्या घाबरलेल्या नवर्‍याशी सहानुभूतीने बोलताना माझे दिवसाला २४ विबासं अग्ग्गदी आरामात होतात मी फर्स्ट हं...एक ' झेप ' झाली माझी. ( तरी मी ह्यात बायका मुळीच धरल्या नाहीयेत मी फर्स्ट हं...एक ' झेप ' झाली माझी. ( तरी मी ह्यात बायका मुळीच धरल्या नाहीयेत मी नाही हो त्यातली.)\nफास्ट ट्रेनने >> स्लोने जावा\nस्लोने जावा की ... दोन झेपा होतील सहज ... हाकानाका\nतरी मी ह्यात बायका मुळीच\nतरी मी ह्यात बायका मुळीच धरल्या नाहीयेत मी नाही हो त्यातली.\n>>>> होय ग रुणुझुणु, आपण दोघीही 'प्लेन व्हॅनिला विबासं' वाल्या\nडोळे मिटतांना रूखरूख नको\nडोळे मिटतांना रूखरूख नको आयुष्यात काहीतरी राहून गेल्याची ...:)\nmanasmi, व्हॉट अबाउट पीपल\nव्हॉट अबाउट पीपल वर्कींग फ्रॉम होम\nआमचा २४ चा स्कोर कधीच पुरा होणार नाही..\nइथल्या बाफ वर टाकलेल्या पोस्ट्स क्वालिफाय होतात का\nवर्कींग फ्रॉम होम असेल तर electronically करावेत. ऊकडिचे नसतिलच जमत तर तळणिचे मोदक चालतात.\nनवराच तो. तो काय नविन काम\nनवराच तो. तो काय नविन काम हाती घेतोय \"हे बघ, तु जे काही ठरवलंय ते तुझं तुच कर हा. मला मधेच घालू नकोस. अजून पाहिजे तर बायका ठेव. >> हे जबरी\nपेपर टाकयला वगेरे पोर्‍या येतच असेल ना तुमच्याकडे. तुम्हाला पुढच्या २३ साठी ऑपशन सुचवते\nइन्शुरंसवाल्याशी फोनवर बोलत होते.. तो म्हणाला ' हवामान कसे आहे तुझ्याकडे', मी म्हणाले, 'फारच थंड आहे,अजिबात सहन करत येत नाही'. तो म्हणाला, 'सॉरी टु हियर दॅट, आमच्याइथे तर तुमच्याहुन जास्त थंडी आहे'. मग मी- 'सॉरी टु हियर दॅट'. अगबाई... बघताबघता विबासं', मी म्हणाले, 'फारच थंड आहे,अजिबात सहन करत येत नाही'. तो म्हणाला, 'सॉरी टु हियर दॅट, आमच्याइथे तर तुमच्याहुन जास्त थंडी आहे'. मग मी- 'सॉरी टु हियर दॅट'. अगबाई... बघताबघता विबासं नवरा मला माफ करेल का\nसुनिधी मामी विबासं वारं सुटल\nमामी विबासं वारं सुटल आता सगळी कडे.\nविवाहच झाल्यामुळे मला आता\nविवाहच झाल्यामुळे मला आता अज्जिबात म्हणजे अज्जिबातच रोम्यँटिक व��टले नाही.\n---- २४ विबास झाल्यावरच कदाचित फरक पडेल, तो पर्यंत नाही.\nमामी तुम्ही लोकलने फेरफटका मारल्यावर २४ चे रेकॉर्ड नक्की ब्रेक करणार.... पुढील बिबासां साठी शुभेच्छा.\nस्लोने जावा की ...\n---- तेव्हढेच जास्त विबासं होण्याची शक्यता :स्मित:.\nटेली मार्केटींग करणार्‍यांचे टार्गेट लवकर पूर्ण होत असेल नाहि \nलेखन आणि प्रतिक्रिया.. दोन्ही\nलेखन आणि प्रतिक्रिया.. दोन्ही भारी..\nसकाळी सकाळी छान वाचायला\nसकाळी सकाळी छान वाचायला मिळालं. नवर्याशी बोलते आजच. जग एवढ पुढे चाललय, मागे नको रहायला.\nमामी शहारुखच्या माकडतोंड्या फोटोचा एक किस घेउनच टाका तुम्ही\nकिस नाही घेतलात तरी दिवे मात्र जरुर घ्या.\nआता कुणीही कुणाला भेटल्यावर,\nआता कुणीही कुणाला भेटल्यावर, काय, कसं च्या जागी विबासं \nमामी , लय भारी\nमामी , लय भारी\n---- आपण सर्व क्रिकेट प्रेमी मग किती धावा काढल्यात असे विचारायचे\n---- आपण सर्व क्रिकेट प्रेमी मग किती धावा काढल्यात असे विचारायचे\n>> बाप्रे किती विकेट्स पडल्या ठीक पण धावा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbha24taas.com/?p=3111", "date_download": "2018-12-16T03:02:46Z", "digest": "sha1:6CV5CFMZ6TUXYQPJNK6JPUMOTAGRTMPX", "length": 19025, "nlines": 118, "source_domain": "vidarbha24taas.com", "title": "अखेर धारवाडा – अंजनसिंगी बस धावली – विदर्भ २४ तास", "raw_content": "\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nअल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार, आरोपी गजाआड\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र वर्धा वाशिम विदर्भ\nअखेर धारवाडा – अंजनसिंगी बस धावली\nअखेर धारवाडा – अंजनसिंगी बस धावली\n1 जुलै ला बस सुरु न झाल्यास रविंद्र सोळंके यांनी दिला होता तीव्र आंदोलनाचा इशारा\nतिवसा :- रविंद्र सोळंके यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे बस चालू झाली – ज्ञानेश्वर सोटे पोलिस पाटील ���ारवाडा\nतिवसा विधानसभा मतदारसंघातील धरणग्रस्त असलेले गाव धारवाडा ज्या लोकांनी व विद्यार्थींनी कधीच बस गावामधे पाहिली नाही. आज गावामधे बस आल्यामुळे गावातील नागरीक व विद्यार्थी खुप आनंदीत झाले गावकर्‍यांनी गाडीची पुजा करुन गाडी चालक व कनडक्टर यांची हार घालून पुजन केले व साईबाबा विद्यालयातील शिक्षक रविंद्र सोळंके व त्यांचा सर्व सहकार्याचे आभार मानले या प्रसंगी गावातील नागरीक ज्ञानेश्वर सोटे, शरद नागपुरे, सचिन सोटे, उमेश ठाकरे दुर्गवाडा, विलास नान्हे, संदिप काळे, ओकांर महिंगे, सदाशिव मेश्राम , शरद नान्हे, हनुमंत मेश्राम, गुणवंत मेश्राम, राजेंद्र बनसोड, रामदास काळे, शामराव सोटे, गजानन सहारे, नितीन सोटे, विजय भुरे, मनोहर इंदोरे, लक्ष्मण भुरे, लक्ष्मण नान्हे, वंदना मेश्राम, राजेंद्र सोटे, रंजीत मारबदे, हिंमत इंदोरे, संदिप इंदोरे, अनिक बनसोड, राजकुमार भुरे विद्यार्थी – विद्यार्थींनी व श्री साईबाबा विद्यालय अंजनसिंगी येथील मुख्याध्यापक सुभाष पुसदकर, रविंद्र सोळंके, प्रकाश दातार, प्रकाश कचरे, निलेश मातकर ,लक्ष्मण ठाकरे, गोवर्धन मुंदाने, प्रदीप पाटील, विलास बनसोड, सचिन पडोळे, श्रीकृष्ण नवले, अंबादास भालेराव, पुरुषोत्तम खैरकर, बाळू लांडे, बाबू भातकुले, नरेश सदाफळे इत्यादी उपस्थित होते…\nबस चालू करण्याचे श्रेय आमदार यशोमती ठाकुर व जिप अध्यक्ष नितीन गोंडाणे यांचे\nधारवाडा गावातील नागरीक जेव्हा बस विषयी समस्या माझ्या कडे घेऊन आले तेव्हा मी स्वतहा प्रथम अमरावती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे व तिवसा विधानसभा संघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या कडे समस्या मांडली असता मला बस चालू करुन देतो असे दोघांनीही आश्वासन दिले व त्या गोष्टीचा सतत पाठपुरावा करत गेलो शेवटी दि 2/7/2018 ला बस सुरु झाली यांचे पुर्ण श्रेय आमदार यशोमती ठाकूर व जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांचे आहे\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nअंजनगाव सुर्जी येथे आशा चा साडी चोळी देऊन सत्कार\nPost Views: 5 अंजनगाव सुर्जी येथे आशा चा साडी चोळी देऊन सत्कारजि .प.सभापती बळवंत वानखडेची भाऊबिज भेटऋषिकेश वाघमारे अंजनगाव सुर्जी:- आशा या बहिणी असुन ते महिलाच्या आरोग्याची नेहमी काळजी घेतात व त्याच्या बाळतंपणा च्या वेळी त्याची धडपड सुरु राहते त्या व��ळेस ते आपल्या स्वताच्या कुटूबाचीहि काळजी न करता सेवा करतात पण त्याच्या समस्या कोणीच जाणून […]\nयुवकांचा युवकांसाठी असलेला युवामहोत्सव प्रेरणादायी उपक्रम, जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांचे प्रतिपादन\nPost Views: 120 अमरावती दि २२ नांदगावपेठ येथील युवकांनी युवकांसाठी आयोजीत केलेले ‘नांदगावचा युवा महोत्सव ‘ हा एक प्रेरणादायी उपक्रम असून तो युवा वर्गासाठी आदर्श असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी केले. नांदगावपेठ येथे नांदगावचा युवा महोत्सवाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. पेालीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या युवा महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजीत […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ\nशबरी योजना मंजूर करून निधी उपलब्ध करून द्या आदिवासी संघटनेची मागणी\nPost Views: 97 शबरी योजना मंजूर करून निधी उपलब्ध करून द्या आदिवासी संघटनेची मागणी रिपोर्टर:- आशिष गवई परतवाडा १५/:-अचलपूर नगर परिषद क्षेत्रांमध्ये वास्तव्य करणाऱया अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना शबरी आदिवासी घरकुल योजना मंजूर करून द्यावी यासाठी काल शणिवार दि. १४ ला मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी यांना एक निवेदन देण्यात आले . अचलपूर नगर परिषद मेळघाट परिसराला […]\nप्रत्येकाने एक वृक्ष लागवड करावी ….अरुण अडसड\nस्वाभिमानी शेतकरी संघटना मोर्शी, ह्यांचे खरेदी विक्री संस्थेवर हल्लाबोल आंदोलन\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nPosted on December 15, 2018 1:04 pm Author chhagan jadhao\tComments Off on आदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन पालकमंत्री पोटे यांनी दिली भेट मुख्यमंत्री घेणार आठ दिवसात शासकीय बैठक आमदार सुनील देशमुख यांनी सोडविले उपोषण अमरावती:- गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा स्पष्ट निर्वाळा चार महिन्यापूर्वी उच्च न्यायालयाने दिला विधानसभा व विधानपरिषदेत गोवारीचा प्रश्न मांडला गेला तरी अद्यापही न्यायालयाच्या निर्णयाचा शासकीय अध्यादेश काढला नसल्याने आदिवासी […]\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड ��ांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nPosted on December 14, 2018 2:40 am Author chhagan jadhao\tComments Off on जुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nBreaking News ई-पेपर महाराष्ट्र विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी अमरावती नुकताच बुलढाणा फिल्म सोसायटीतर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराचे थाटात वितरण झाले शिवाजी महाविद्यालय बुलढाणा येथे राज्यभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना फिल्म सोसायटी बुलढाणा तर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सोहळ्यात मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती या […]\nअडत्याला खरेदीदार होता येणार नाही \nगुलाबराव महाराजांच्या पालखीचे आळंदीला प्रस्थान:\nप्रहार नगरसेवकाचे अनोखे आंदोलन; घंटागाडी चालवत आणला नगरपालिकेवर कचरा\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/sports-news-2/", "date_download": "2018-12-16T04:26:33Z", "digest": "sha1:INFX3CG7DK5L6BEURF7SL4JFQT65ZMUW", "length": 9169, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "डॅरेन केहिल हालेपच्या प्रशिक्षकपदावरुन पायउतार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nडॅरेन केहिल हालेपच्या प्रशिक्षकपदावरुन पायउतार\nपॅरिस – महिलांच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या सिमोना हालेपचे प्रशिक्षक डॅरेन केहिल यांनी शुक्रवारी घोषणा करताना सांगितले आहे की आपन 2019च्या सुरुवाती पासून हालेपचे प्रशिक्षक नसणार असून यामागे कोणतेही तात���विक वाद नसून कौटुंबीक कारण असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे.\nकेहिलयांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याची घोषणा केली असून यात त्यांनी लिहिले आहे की, मी आणि सिमोना हालेप आम्ही मागिल चार वर्षांपासून एकमेकांसोबत काम करत होतो. मात्र, आगामी वर्षापासून आम्ही सोबत काम करणार नाहीत. या मागे माझे वैयक्तिक तसेच कौटुंबिक कारण असून आमच्यामध्ये कोणतेही तात्विक वाद नाहीत. मी सिमोना सोबतच्या मागील चार वर्षांमधील सर्वोत्तम काळासाठी सदैव ऋणी असणार आहे. तिचा समजूतदारपणा, नविन गोष्टी शिकण्याची वृत्ती, खेळावरील मेहनत आणि खेळातील व्यावसायिकपणा या सर्व बाबींमुळे तिला मार्गदर्शन केल्याचा मला आनंद असून तिचे प्रशिक्षण करणे हे माझ्यासाठी स्वप्नवत होते असेही त्यांनी यावेळी नमूद केले.\nसिमोना हालपने देखील आपल्या प्रशिक्षकांच्या कामाचा आदर करत आपल्या अधिकृत ट्‌विटर खात्यावरून ट्‌विट केले असून. त्यात तिने लिहले आहे की, तुम्ही माझे प्रशिक्षक होतात त्यामुळे मी स्वतःला खूप नशीबवान समजते. तुम्ही मागील चार वर्षांमध्ये माझ्यासाठी केलेल्या मेहनतीसाठी मी तुमचे आभार मानते.\nऑस्ट्रेलियाचे डॅरेन केहील हे मागील चार वर्षांपासून हालेपचे प्रशिक्षक होते. त्यांनी याच वर्षी जून महिन्यात हालेपला रोलॅंड गॅरोस फ्रेंच ओपन स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असणाऱ्या हालेपचे हे एकमेव ग्रॅंडस्लॅम विजेतेपद आहे. 52 वर्षीय केहील यांनी लेयटॉन हेवीट आणि आंद्रे अगासी या महान खेळाडूंचे प्रशिक्षक म्हणून देखील काम पाहिले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअवनी वाघिणीला मारण्याचे आदेश प्रधान मुख्य वन संरक्षकांचे\nNext articleखुले की एकतर्फी प्रेम\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nवसंत रांजणे-11 व भाऊसाहेब निंबाळकर-11 यांच्यात विजेतेपदासाठी लढत\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\nआर्य स्पोर्टस, प्रदिपदादा कंद स्पोर्टस क्‍लब संघांची आगेकूच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/keywords/husband/word", "date_download": "2018-12-16T03:50:31Z", "digest": "sha1:3L4ZVEIC56AGU4FG6TKU7FQRAZS23DBW", "length": 8788, "nlines": 92, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - husband", "raw_content": "\nदत्तकपुत्र घेण्याविषयी कांही धर्मशास्त्रीय निर्णय आहेत काय\nओवी गीते : घरधनी\nस्त्रीसुलभ लज्जा व पतिबद्दलचा आदर यामुळे हि सुंदर गीते कोणी उघड उघड गात नाही. एकांतात बसून प्रिय पतीबद्दलची मधुर गीते तरूण पत्नी जेव्हा गुणगुणते तेव्..\nघरधनी - संग्रह १\nस्त्रीसुलभ लज्जा व पतिबद्दलचा आदर यामुळे हि सुंदर गीते कोणी उघड उघड गात नाही. एकांतात बसून प्रिय पतीबद्दलची मधुर गीते तरूण पत्नी जेव्हा गुणगुणते तेव्..\nघरधनी - संग्रह २\nस्त्रीसुलभ लज्जा व पतिबद्दलचा आदर यामुळे हि सुंदर गीते कोणी उघड उघड गात नाही. एकांतात बसून प्रिय पतीबद्दलची मधुर गीते तरूण पत्नी जेव्हा गुणगुणते तेव्..\nघरधनी - संग्रह ३\nस्त्रीसुलभ लज्जा व पतिबद्दलचा आदर यामुळे हि सुंदर गीते कोणी उघड उघड गात नाही. एकांतात बसून प्रिय पतीबद्दलची मधुर गीते तरूण पत्नी जेव्हा गुणगुणते तेव्..\nघरधनी - संग्रह ४\nस्त्रीसुलभ लज्जा व पतिबद्दलचा आदर यामुळे हि सुंदर गीते कोणी उघड उघड गात नाही. एकांतात बसून प्रिय पतीबद्दलची मधुर गीते तरूण पत्नी जेव्हा गुणगुणते तेव्..\nघरधनी - संग्रह ४\nस्त्रीसुलभ लज्जा व पतिबद्दलचा आदर यामुळे हि सुंदर गीते कोणी उघड उघड गात नाही. एकांतात बसून प्रिय पतीबद्दलची मधुर गीते तरूण पत्नी जेव्हा गुणगुणते तेव्..\nघरधनी - संग्रह ५\nस्त्रीसुलभ लज्जा व पतिबद्दलचा आदर यामुळे हि सुंदर गीते कोणी उघड उघड गात नाही. एकांतात बसून प्रिय पतीबद्दलची मधुर गीते तरूण पत्नी जेव्हा गुणगुणते तेव्..\nघरधनी - संग्रह ६\nस्त्रीसुलभ लज्जा व पतिबद्दलचा आदर यामुळे हि सुंदर गीते कोणी उघड उघड गात नाही. एकांतात बसून प्रिय पतीबद्दलची मधुर गीते तरूण पत्नी जेव्हा गुणगुणते तेव्..\nघरधनी - संग्रह ७\nस्त्रीसुलभ लज्जा व पतिबद्दलचा आदर यामुळे हि सुंदर गीते कोणी उघड उघड गात नाही. एकांतात बसून प्रिय पतीबद्दलची मधुर गीते तरूण पत्नी जेव्हा गुणगुणते तेव्..\nघरधनी - संग्रह ८\nस्त्रीसुलभ लज्जा व पतिबद्दलचा आदर यामुळे हि सुंदर गीते कोणी उघड उघड गात नाही. एकांतात बसून प्रिय पतीबद्दलची मधुर गीते तरूण पत्नी जेव्हा गुणगुणते तेव्..\nघरधनी - संग्रह ९\nस्त्रीसुलभ लज्जा व पतिबद्दलचा आदर यामुळे हि सुंदर गीते कोण�� उघड उघड गात नाही. एकांतात बसून प्रिय पतीबद्दलची मधुर गीते तरूण पत्नी जेव्हा गुणगुणते तेव्..\nघरधनी - संग्रह १०\nस्त्रीसुलभ लज्जा व पतिबद्दलचा आदर यामुळे हि सुंदर गीते कोणी उघड उघड गात नाही. एकांतात बसून प्रिय पतीबद्दलची मधुर गीते तरूण पत्नी जेव्हा गुणगुणते तेव्..\nसंगमनेर-संगमनेरचा सोळा, आणि धांदर-फळचा गोपाळा\nअतिशय लुच्चा माणूस. संगमनेर व धांदरफळ हीं गांवांचीं नावें आहेत.\nश्रीयंत्र स्थापना व मुहूर्त याबद्दल माहिती द्यावी.\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/bikes/oma-star-li-std-price-pmnS5l.html", "date_download": "2018-12-16T03:31:49Z", "digest": "sha1:XYVETVHVBEV4WUS6R6LXIWY3VTLE6BTF", "length": 11776, "nlines": 338, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "लोहिया ओम स्टार ली स्टँड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nलोहिया ओम स्टार ली\nलोहिया ओम स्टार ली स्टँड\nलोहिया ओम स्टार ली स्टँड\nफ्युएल इकॉनॉमी 60 Km/Charge\nव्हील बसे 1280 mm\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nलोहिया ओम स्टार ली स्टँड\nलोहिया ओम स्टार ली स्टँड सिटी शहाणे किंमत तुलना\nलोहिया ओम स्टार ली स्टँड - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nलोहिया ओम स्टार ली स्टँड वैशिष्ट्य\nमॅक्सिमम स्पीड 25 Kmph\nमोटर पॉवर 250 W\nफ्युएल इकॉनॉमी 60 Km/Charge\nग्राउंड क���ेअरन्स 160 mm\nव्हील बसे 1280 mm\nबॅटरी कॅपॅसिटी 20 Ah\nबॅटरी चार्जेर तिने 3 Hours\nबॅटरी तुपे Lithium Ion\nलोड कॅपॅसिटी 130 kg\nसद्दल हैघात 770 mm\nकर्ब वेइगत 66 Kg\n( 370 पुनरावलोकने )\n( 51 पुनरावलोकने )\n( 182 पुनरावलोकने )\n( 182 पुनरावलोकने )\n( 182 पुनरावलोकने )\n( 16 पुनरावलोकने )\n( 41 पुनरावलोकने )\n( 44 पुनरावलोकने )\n( 44 पुनरावलोकने )\n( 197 पुनरावलोकने )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://murkhanand.blogspot.com/2009/11/blog-post_28.html", "date_download": "2018-12-16T03:11:26Z", "digest": "sha1:QM5EIWRGDNKEC46EA4ZLGZMWPGUXG4QT", "length": 9402, "nlines": 106, "source_domain": "murkhanand.blogspot.com", "title": "विमुक्त: रेवदंडा... माझं गाव", "raw_content": "\nमित्राच्या लग्नाला जायला नाही जमलं... तर निदान त्यानंतरच्या सत्यनारायणाच्या पुजेला तरी जायला पाहिजे असा विचार आला आणि रेवदंड्याला जायचं ठरलं...\nलहानपणी रेवदंड्यात असताना किल्ल्यात, बंदरावर, सुरुच्या वनात, दत्ताच्या डोंगरावर खूप उनाडक्या केल्यात... करवंद, जांभळं, बोरं, आवळे, ताडगोळे, जाम आणि चिंचा खात दत्ताच्या डोंगरावर पडीक असायचो... रोजच बंदरावर क्रिकेट खेळायचो... मनात येईल तेव्हा समुद्रात पोहायचो; सकाळ, दुपार, संध्याकाळ असं काही वेळेच भान नव्हतच... एक नंबरचा उनाड होतो...\nमी आणि रव्या दुचाकीवर सकाळी लवकर निघालो... सुमारे १०.३० वाजता चौलच्या मुखरी गणपतीच्या देवळात पोहचलो... चौलचा मुखरी गणपती आणि रेवदंड्यातला पारनाक्यावरचा मारुती हे माझे आवडते देव...\nदर्शन झाल्यावर पोखरणीच्या पायऱ्यांवर थोडावेळ बसलो... फार निवांत वाटलं...\n११.३० ला मित्राच्या घरी पोहचलो तर पुजा अजून चालूच होती; बराच वेळ लागणार होता... तोपर्यंत दत्ताचं दर्शन घेऊन येतो असं सागून घरा बाहेर पडलो... दताच्या डोंगराकडे जाताना डाव्या हाताला एका टेपाडावर खूप जुनं घुमटाकार बांधकाम आहे... नक्की काय आहे हे मला नीटसं माहिती नाही...\nह्या टेपाडावरुन दताचा डोंगर छान दिसतो...\n(डोंगराच्या अगदी टोकाला दत्ताचं मंदिर आहे)\nडोंगराच्या पायथ्याशी फार मोठ्ठं गोरखचिंचेच झाड आहे... गोरखचिंचेच झाड फार काळ जगतं; ५००-६०० वर्ष तर आरामात आणि भारतात हे झाड बऱ्यापैकी दुर्मिळ आहे... गोरखचिंच खायलापण छान लागते...\nडोंगराच्या पायथ्या पासून माथ्यापर्यंत पाय��्या आहेत... साधारण ८०० पायऱ्या असतील... वर चढताना आजुबाजुला वड, उंबर आणि ताडगोळ्याची भरपुर झाडं लागतात...\nडोंगराच्या माथ्यावरचं लहानसं दत्ताचं मंदिर फार सुंदर आहे... मंदिराच्या बाहेर मस्त पेढे मिळतात... दरवर्षी दत्तजंयतीला ५ दिवस जत्रा भरते... खूप गर्दी असते तेव्हा...\nदर्शन घेतलं, थोडावेळ बसलो आणि मग डोंगर उतरायला लागलो... पुन्हा मित्राच्या घरी पोहचलो तेव्हा पुजा उरकुन जेवणाला सुरुवात झाली होती... पोटभर जेवलो, मित्राशी गप्पा मारल्या, त्याचा निरोप घेतला आणि रेवदंड्याचा किल्ला बघायला निघालो...\nलहानपणी किल्ल्यात खूप भटकायचो... किल्ल्याच्या भिंतीवर चढायचो... बुरुजावर बसून भरती-ओहटीचा खेळ बघायचो... बुरुजावरुन समुद्रात आणि पुळणीत उड्या मारायचो... खूप धमाल असायची...\nपुर्वी रेवदंडा गाव किल्याच्या आतच वसलं होतं, आता जरा पसरलयं... १५५८ मधे पोर्तुगीजांनी रेवदंडा कोट बांधला... १६८४ मधे संभाजीराजांनी हा किल्ला जिंकण्याचा असफल प्रयत्न केला होता... नंतर १७४० मधे मराठ्यांनी हा किल्ला मिळवला, पण १८०६ मधे इंग्रजांनी तो काबीज केला... १८१७ मधे आंग्रेंनी किल्ला परत जिंकला, पण एकच वर्षात परत तो इंग्रजांकडे गेला...\n(किल्ल्यात माडांची वाडी आहे...)\nरेवदंडा गाव फार सुंदर आहे... शनीवारी आणि रवीवारी मुंबईकडच्या पर्यटकांची खूप गर्दी असते सध्या... त्यामुळे गावातल्या लोकांना उत्पंनाचा अजून एक मार्ग मोकळा झालायं ह्याचा आनंदच आहे... पण \"प्लास्टीकच्या पीशव्या, खोके वगेरे उघड्यावर टाकून इथलं निसर्ग सौंदर्य खराब करु नका\" अशी पर्यटकांना विनंती आहे... आता अशा सुंदर, निवांत आणि निर्मळ जागा फारच कमी राहिल्या आहेत... त्यांच संरक्षण आपण केलं पाहिजे...\nमाझ्या अंतरीची मला साद आहे... आयुष्य माझे खुळा नाद आहे...\nबाळा जो-जो रे... एक रेखाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-wrong-application-will-be-canceled-drip-subsidy-1359", "date_download": "2018-12-16T04:38:04Z", "digest": "sha1:WMQBZYFYFLOLF3NLGMKCAJQ26FCXDVND", "length": 16665, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Wrong application will be canceled for drip subsidy | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nठिबक अनु���ानासाठी चुकीचे अर्ज रद्द होणार\nठिबक अनुदानासाठी चुकीचे अर्ज रद्द होणार\nशनिवार, 23 सप्टेंबर 2017\nपुणे : कृषी खात्याच्या ठिबक अनुदानासाठी ऑनलाइन अर्ज भरताना चूक झाली असल्यास अर्ज ‘डिलिट’ करण्याची सुविधा न देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज रद्द करून घ्यावे लागतील. तसेच अनुदानासाठी पुन्हा नव्याने अर्ज भरावा लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nयंदा दोन लाख शेतकऱ्यांनी ठिबकसाठी अर्ज केले आहेत. यातील किती अर्ज चुकीचे आणि किती बरोबर याचा डाटा कृषी विभागाकडे उपलब्ध नसून, शेतकऱ्यांना ऑनलाइन भरलेला अर्ज चुकीचा असल्याची माहिती फक्त डीलरकडेच मिळणार आहे.\nपुणे : कृषी खात्याच्या ठिबक अनुदानासाठी ऑनलाइन अर्ज भरताना चूक झाली असल्यास अर्ज ‘डिलिट’ करण्याची सुविधा न देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज रद्द करून घ्यावे लागतील. तसेच अनुदानासाठी पुन्हा नव्याने अर्ज भरावा लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nयंदा दोन लाख शेतकऱ्यांनी ठिबकसाठी अर्ज केले आहेत. यातील किती अर्ज चुकीचे आणि किती बरोबर याचा डाटा कृषी विभागाकडे उपलब्ध नसून, शेतकऱ्यांना ऑनलाइन भरलेला अर्ज चुकीचा असल्याची माहिती फक्त डीलरकडेच मिळणार आहे.\nत्यामुळे शेतकऱ्यांना भलत्याच डोकेदुखीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.\nआतापर्यंत एक लाख ३३ हजार शेतकऱ्यांच्या प्रस्तावांना कृषी विभागाने पूर्वसंमती दिली आहे. पूर्वसंमती असली तरच शेतकरी अनुदानाला पात्र ठरतो. मात्र, आता चुकीचा अर्ज भरल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.\n‘अर्ज चुकीचा भरल्याची माहिती मिळाल्यानंतर शेतकऱ्याने सरळ तालुका कृषी कार्यालयात जाऊन आधीचा अर्ज रद्द करून घ्यावा. त्यानंतर पुन्हा अर्ज भरल्यानंतर संबंधित शेतकरी अनुदानास पात्र राहतील.\nमुळात अर्ज भरताना दुरुस्तीसाठी ऑप्शन देण्याची आवश्यकता होती. मात्र, दुरुस्तीचा पर्याय (ऑप्शन फॉर डिलिट) देण्यास राज्य शासनाने नकार दिल्याचे तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान‘शेतकऱ्याचा चुकीचा अर्ज संबंधित कार्यालयाने रद्द केला, तरी पूर्वसंमतीची रक्कम ता���ुकास्तरावरच जमा राहील,’ असेही सूत्रांनी स्पष्ट केले.\nआठ दिवसांत पूर्वसंमती देणार - पोकळे\n‘ई-ठिबक ऑनलाइन प्रणालीत चुकीचा अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या राज्यात कमी असण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी आधार कार्ड आणि बॅंक खाते पुस्तकात नावात किरकोळ बदल असल्यामुळे अर्ज अपात्र ठरत आहेत. अर्ज रद्द केला तरी आम्ही नव्या अर्जाला आठ दिवसांत संमती देणार आहोत,’ असे फलोत्पादन संचालक प्रल्हादराव पोकळे यांनी सांगितले.\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...\nखरीप, केळी पीकविम्याच्या परताव्यापासून...जळगाव : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत...\nखोजेवाडीत लोकसहभागातून जनावरांची छावणीनगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने...\nजमीन सुपीकता, नियोजनातून साधली शेतीमांजरी (जि. पुणे) येथील माधव आणि सचिन हरिलाल घुले...\nमोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या...सांगली ः दूध इकून दौन पैकं मिळत्याती म्हणून...\nमंगेशी झाली वंचितांची मायउपेक्षितांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून...\nगेल्या वर्षीच्या अवकाळीपोटी साठ लाखांची...मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यात...\nउत्तर प्रदेश, हरियाना, पंजाबप्रमाणे...पुणे : जागतिक साखरेचे बाजार आणि खप विचारात घेता...\nपूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामानपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण...\nकांदा दरप्रश्नी पंतप्रधानांना साकडेनाशिक : कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित...\nखानदेशात चाराटंचाईने जनावरांची होरपळ...जळगाव : जिल्ह्यात रोज लागणाऱ्या चाऱ्यासंबंधी...\nअडत्याकडू�� ‘टीडीएस’ कपातीची बाजार...धुळे : शेतकऱ्यांकडून शेतमाल विक्रीनंतर...\nअमरावती विभागात महिन्यात हजारवर शेतकरी...अकोलाः सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि या वर्षी...\n‘शेतकऱ्यांच्या प्रश्नी आमदार-...परभणी : उसाला एफआरपीनुसार दर देण्यात यावा,...\nऊसरसात शर्कराकंदाचे मिश्रण शक्यपुणे : राज्यातील साखर कारखान्यांचा घटलेला गाळप...\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/37381", "date_download": "2018-12-16T03:59:10Z", "digest": "sha1:M4YVM4KAOOXTT5J4Z6PGLCEY66R7WHT3", "length": 45021, "nlines": 232, "source_domain": "www.maayboli.com", "title": "विषय क्र. १ - ’भूलभुलैय्या’ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /विषय क्र. १ - ’भूलभुलैय्या’\nविषय क्र. १ - ’भूलभुलैय्या’\nआमी मोन्जोलीका.....आमी तोमार रोक्ता पान करबो. एय राजा चोलबे ना.\nघाबरू नका, घाबरु नका. मला कुठल्याही बंगाली हडळीने झपाटलेलं नाहीये. पण माझ्या आवडीच्या चित्रपटाबद्दल लिहायचं तर अशी ड्रॅमेटिक सुरुवात करणं गरजेचं होतं.\nहिंदी चित्रपटसृष्टीत थ्रिलर-हॉरर ह्या genre मध्ये खोर्‍याने चित्रपट निघालेत असं नाहीये. खरं तर अतृप्त आत्मे, रात्री बेरात्री हातात दिवा घेऊन केस मोकळे सोडून फिरणारी जन्मोजन्मीचं विरहगीत गाणारी पांढऱ्या साडीतली 'भटकती रूह', कर्र आवाज करत उघडणारे दरवाजे, कुत्र्याच्या रडण्याचे, पैंजणाचे आवाज, जुनेपुराणे झपाटलेले वाडे, काळी मांजर ह्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. ह्या पठडीत महल, गुमनाम, मेरा साया, वो कौन थी, कोहरा, बीस साल बाद, नील कमल, पुनमकी रात असे अनेक चित्रपट होऊन गेले. ह्यातला प्रत्येक चित्रपट स्वतंत्र लेखाचा विषय नक्कीच आहे. महमूद आणि आर. डी. बर्मन जोडीचा 'भूत बंगला' हा नावावरून भयपट वाटला तरी बराचसा विनोदी चित्रपटाच्या अंगाने जाणाराच होता. नुसतं 'भयपट' म्हटलं तर सुप्रसिद्ध रामसे बंधूंचे बंद दरवाजा, पुराना मंदिर, विराना, डाक बंगला, सामरी वगैरे चित्रपट कितीही साचेबद्ध कथानक आणि अभिनय असला तरी पुन्हा पुन्हा पहावेसे वाटतातच हे माझे वैयक्तिक मत आहे\nरहस्य-थरार आणि विनोद ह्यांची उत्तम सांगड घातलेला (शेवटचा अर्धा पाउण तास सोडल्यास) अलीकडच्या काळातील माझा अतिशय आवडता चित्रपट म्हणजे २००७ साली आलेला प्रियदर्शनचा 'भुलभूलैय्या'. प्रियदर्शनचे गरम मसाला आणि हेराफेरी प्रचंड आवडले होते. त्यामुळे मोठ्या उत्सुकतेने 'भुलभूलैय्या' पाहिला. तेव्हापासून आजतागायत टीव्हीवर कधीही लागला तरी हातातलं काम बाजूला ठेवून मी आवर्जून पहाते.\nविकिवर एक नजर टाकली तर लक्षात येतं की ह्या चित्रपटाचं कथानक ओरिजिनल नव्हे (तसं कुठल्या चित्रपटाचं असतं म्हणा). १९९३ मध्ये आलेल्या \"Manichitrathazhu\" ह्या मल्याळम चित्रपटाचा 'भुलभूलैय्या' हा चौथा रिमेक. आधीच्या रीमेक्सपैकी २००५ च्या तामिळ \"चंद्रमुखी\"चं डब केलेलं रुपडं मी पाहिलं होतं. पण रजनीकांतचा अभिनय सोडल्यास त्यात दक्षिणेकडच्या चित्रपटात हमखास आढळणारा बटबटीतपणाच जास्त आहे. त्यामानाने 'भुलभूलैय्या' ची हाताळणी बरीच संयत आहे.\nतर ही कथा आहे अवनी आणि सिध्दार्थची. सिध्दार्थ एका राजघराण्यातला असतो. अमेरिकेहून तो येणार म्हणून त्याच्या पिढीजात वाड्यातले सगळे कुटुंबीय खुश असतात. सगळ्यात जास्त खुश असते ती राधा - गावातल्या पुजार्याची अनाथ मुलगी जिला सिध्दार्थच्या नातलगांनी आपल्या मुलीप्रमाणे वाढवलेलं असतं. राधा आणि सिध्दार्थचं लग्न होणार हे जवळजवळ सगळ्यांनीच गृहीत धरलेलं असतं. पण सिध्दार्थ येतो तो अवनीला सोबत घेऊन. अमेरिकेत असताना त्यांची ओळख झालेली असते, ओळखीचं रुपांतर प्रेमात होतं आणि ते दोघे लग्न करूनच येतात. हे कळल्यावर सगळ्याना धक्का बसतो खरा पण त्यातून ते सावरतात.\nअवनीच्या लवकरच लक्षात येतं की ह्या मोठ्या थोरल्या वाड्यात एक खोली आहे जिला बाहेरून मोठं कुलूप आहे. सिध्दार्थच्या घराण्यातल्या पूर्वीच्या एका राजाने त्याच्या पदरी असलेल्या मंजुलीका नावाच्या बंगाली नर्तीकेवर भाळून जाऊन तिच��या प्रियकराचा वध केलेला असतो आणि मग तिला कैदेत घातलेलं असतं. राजाचा वध करण्यासाठी तडफडणार्या ह्या मंजुलीकाच्या अतृप्त आत्म्यामुळे आपल्या कुटुंबाला काही त्रास होऊ नये म्हणून सिध्दार्थच्या पूर्वजांनी ती खोली बंद करून तिच्या दरवाज्यावर मंत्रीत केलेलं 'भैरवकवच' लावलेलं असतं. ती खोली काही अवनीला स्वस्थ बसू देत नाही आणि उत्सुकतेपोटी सगळया धोक्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून तो दरवाजा ती एकदा उघडते. मग वाड्यात विचित्र घटना घडायला लागतात. सिध्दार्थाचे काका त्यांच्या ओळखीच्या शास्त्रीजींना बोलावणं पाठवतात. पण सिध्दार्थचा आत्मे, भूत वगैरे भाकडकथांवर विश्वास नसतो. आपण राधाशी लग्न न करता अवनीशी केलं, त्यामुळे ती मानसिकदृष्ट्या आजारी आहे आणि तीच हे सगळं करतेय अशी त्याची पक्की धारणा असते. त्यामुळे तो आपल्या मित्राला, डॉक्टर आदित्य श्रीवास्तवला बोलावणं पाठवतो. आदित्य एक मानसोपचारतज्ज्ञ असतो. काही दिवस वाड्यात राहिल्यावर त्याला वाटतं की राधाचा ह्या गोष्टींशी काहीच संबंध नसावा. जे घडतंय त्यामागे कोणीतरी दुसरंच आहे. तो मग ह्या गोष्टीच्या मुळाशी जायचं ठरवतो. आदित्य ह्या रहस्याची उकल करू शकतो का कोण करत असतं हे सगळं कोण करत असतं हे सगळं आणि कश्यासाठी\nचित्रपटाची कथा ऐकून तुम्ही म्हणाल ह्यात फारसं काही नवीन नाही. बरोबर आहे तुमचं. भूतकथेत नवीन काय असणार मग ह्या चित्रपटात आहे काय एव्हढं आवडण्यासारखं मग ह्या चित्रपटात आहे काय एव्हढं आवडण्यासारखं तर मी एका शब्दात म्हणेन त्याचं सादरीकरण. दरवाज्यावरचं ते भलंमोठं 'भैरवकवच' बघितल्यावर आपल्यालाही उत्सुकता वाटते की आत नक्की काय असेल. अवनीने दरवाजा उघडल्यावर आपणही धास्तावतो की आता काय होईल. आपणही घरातल्या सगळ्याच माणसांवर संशय घ्यायला लागतो. ह्या रहस्यमय वातावरणाला विनोदाची एक खमंग फोडणी देण्यात प्रियदर्शन कमालीचा यशस्वी झालाय. त्याने विनोद पेरलाय तो अश्या खुबीने की तो 'कॉमिक रिलीफ' न वाटता कथानकाचा एक भाग बनून येतो.\nहे खरं आहे की चित्रपटाच्या उत्तरार्धात रात्री पैंजणांच्या नादाबरोबर ऐकू येणारे बंगाली गाण्याचे स्वर, सिद्धार्थच्या राज्याभिषेकाचं चित्रीकरण केलेल्या फिल्मचं नष्ट होणं, घरातल्या मोलकरणीने मंजुलीकाला पाहणं आणि घरातली सगळी माणसं स्वैपाकघरात असताना तिथल्या कपा���ाचं धाडकन खाली पडणं ह्या सगळयातून आपल्याला रहस्याचा अंदाज येतो. म्हणूनच की काय कोण जाणे.....पण प्रियदर्शनही हे रहस्य फार ताणत नाही. मग प्रश्न हाच उरतो की आदित्य हा गुंता सोडवणार कसा नेमकी ह्याच वळणावर प्रियदर्शनची गाडी रुळावरून घसरलेय. निव्वळ भूतकथा दाखवायची का चित्रपटाला गुंतागुंतीच्या मनोव्यापाराचं परिमाण द्यायचं ह्या दुग्ध्यात पडल्याने त्याने शेवटल्या अर्ध्या-पाउण तासात चित्रपटाची पार खिचडी केलीय एव्हढी एकच दुर्दैवाची गोष्ट आहे.\nकलाकारांबद्दल म्हणाल तर सिध्दार्थच्या भूमिकेत कोणाचीही किंकाळी ऐकू आली की त्या भल्याथोरल्या वाड्यातून धावत जाणे ह्याखेरीज शायनी आहुजाला फारसं काम नाही. आणि ते असतं तरी त्याला कितपत पेललं असतं माहीत नाही. नाही म्हणायला भूताखेतांवर अजिबात विश्वास नसलेला पण डोळ्यादेखत वाड्यात जे काही घडतंय त्यामुळे भांबावलेला सिध्दार्थ त्याने चांगला दाखवलाय. ह्यासाठी त्याला कितपत अभिनय करावा लागला हा मुद्दा वेगळा. अमिषा पटेलला 'बाई, तू नुसतं छानछान दिस आणि लाडिक लाडिक बोल. बाकीचं मी पाहून घेतो' असं दिग्दर्शकाने सांगितलं असावं अशी शंका आपल्याला तिचा 'अभिनय' पाहून येते. तिच्याआधी ह्या भूमिकेसाठी केंटरीना कैफला विचारण्यात आलं होतं म्हणे. गावातल्या पुजार्‍याच्या मुलीच्या भूमिकेत ती कशी शोभली असती हे कास्टींग करणार्‍यालाच माहित.\nचित्रपटात भाव खाऊन जातो तो मात्र डॉक्टर आदित्य श्रीवास्तवची भूमिका साकारणारा अक्षयकुमार. 'भोलीभाली लडकी' किंवा 'गोरे गोरे मुखडेपे काला काला चष्मा' असल्या गाण्यांच्या तालावर नाचणारा किंवा व्हिलनच्या १०-१२ जणांच्या ग्रुपला लीलया लोळवणारा 'अक्की' हाच का असा प्रश्न पडावा असला सुरेख अभिनय त्याने केलाय. विनोदी बोलून सिद्धार्थच्या घरच्यांना हैराण करण्याचे प्रसंग असोत नाहीतर घडणारया अजब घटनांकडे एका मानसोपचारतज्ञाच्या दृष्टिकोनातून पहाण्याचे प्रसंग असोत, दोन्हीही त्याने तितक्याच ताकदीने निभावले आहेत. मानसोपचारतज्ञ म्हणून तो कुठेही उपरा किंवा 'मिसफिट' वाटत नाही. केवळ त्याच्या एकट्यासाठी हा चित्रपट खुशाल बघावा. दुसरी लक्षवेधी भूमिका आहे 'अवनी' झालेल्या विद्या बलानची. तिच्याआधी ऐश्वर्या रायचा विचार झाला होता असं विकीपिडिया सांगतो. तिने ह्या भूमिकेसाठी हो म्हटलं असतं तर काय झालं असतं ह्या विचाराने माझा थरकाप होतो आणि हो, दिवंगत अभिनेत्री रसिका जोशी हिनेदेखील एका छोट्याश्या भूमिकेत मस्त धमाल उडवून दिलेली आहे. तिचे सगळे सीन्स चुकवू नयेत असेच आहेत.\nभयपटात हमखास आढळणारे कर्णकर्कश्य पार्श्वसंगीत ह्या चित्रपटात अजिबात नाही. जे आहे ते प्रसंगांची गुढता अधोरेखित करायला अत्यंत परिणामकारकरित्या वापरण्यात आलं आहे. हिंदी चित्रपटांचा अविभाज्य अंग म्हणजे गाणी. 'भुलभूलैय्या' तलं माझं सर्वात आवडतं गाणं म्हणजे 'अल्ला हाफिझ कह रहा हर पल'. अवनी आणि सिध्दार्थवर चित्रीत झालेलं 'लबोंको लबोंपे सजा लो' हे प्रणयगीत आणि चित्रपटाचं शीर्षकगीतसुध्दा श्रवणीय आहेत.\nहिंदी चित्रपट मेंदू बाजूला काढून ठेवून बघावेत असं म्हणतात ते ह्या चित्रपटाच्या बाबतीतही खरं आहे. एकच उदाहरण द्यायचं झालं तर सिद्धार्थ आदित्यला भारतात बोलावून घेण्यासाठी वाड्यातून त्याला इमेल करतो तेव्हा एका गावात एव्हढा चांगला इंटरनेट एक्सेस कसा हा प्रश्न आपल्याला पडतो.\nथोडक्यात काय तर, बाहेर मस्त पाउस पडत असताना, समोर गरमागरम कांदाभजी किंवा पॉपकॉर्न असताना, सगळे दिवे मालवून एखादा झक्कास रहस्यमय किंवा भीतीदायक चित्रपट बघावासा वाटतो तेव्हा (अजून पाहिला नसल्यास) प्रियदर्शनचा 'भुलभूलैय्या' नक्की पहा.\nलेख चांगला. पण स्वप्ना तुझी\nलेख चांगला. पण स्वप्ना तुझी लेखणी तिरकस चालताना जास्त भावते....\nसॉरी पण स्वप्ना इफेक्ट नाही.\nभुलभुलैय्या माझाही फेवरेट आणि मी ही जेंव्हा लागेल तेंव्हा पहाते.\nपण मी मुळातच प्रचंड घाबरट असल्याने भयपट कधीच पहात नाही\nभुलभुलैया एका कझिनशी बेट लागल्याने पाहिला पण त्याचा शेवट एका वेगळ्या वळणाने गेल्याने त्या सिनेमाबद्दलची भिती कुठल्या कुठे पळून गेलीये\nत्यामुळे तुला शेवटी पडलेले प्रश्न ( इंटरनेट बद्दल) मला अजिबात पडले नव्हते\nतिकडे लक्षही गेलं नाही\nआता हा सिनेमा एकदा तुझ्या डोक्याने पहायला हवा पुन्हा एकदा\nकालच पाहिला होता हा लेख. पण तुझा स्पर्धेतला लेख म्हटल्यावर निवांत वाचायचं ठरवलं. (रुमाल हा शब्द सध्या वादग्रस्त झालेला असल्याने जागाही धरली नाही). तुझे ( आणि फारएण्डचे) नेहमीचे सहज पंचेस हे तुमच्या लिखाणाचं मोठं आकर्षण असतं ( कसं काय सुचत ). कदाचित स्पर्धेतला लेख असल्याने हात आखडता घेतला असावा. (नंतर भरपाई करावीच लागेल याची :)). भयपट आणि या सिनेमातला फरक मस्त स्पष्ट केलाय. सिनेमा खरोखर चांगला आहे. मूळ सिनेमापेक्षा लॉजिकल शेवट देखील आहे. एका चांगल्या सिनेमावरचं हे चांगलं परीक्षण म्हणूनच आवडलं.\nरच्याकने : तेव्हा एका गावात एव्हढा चांगला इंटरनेट एक्सेस कसा हा प्रश्न आपल्याला पडतो - ते गाव लवासा होतं हे मी सॅटेलाईट फोनद्वारे कन्फर्म केलंय.\n>>ते गाव लवासा होतं हे मी\n>>ते गाव लवासा होतं हे मी सॅटेलाईट फोनद्वारे कन्फर्म केलंय. >\nछान लिहलय. यामध्ये राजपाल\nयामध्ये राजपाल यादवने साकारलेला \"छोटा पंडीत\" ही भुमिकाही छान विनोदी आहे, शेवटी त्याला झापडवून 'अब तुम ठीक हो गये हो' अस अक्षय कुमार म्हणतो तो सीन तर मस्तच.\nपरेश रावल आणि असरानी यांच्या भुमिकाही जबरदस्त होत्या...\nलेख सुंदर आहे. विद्याचा अभिनय\nलेख सुंदर आहे. विद्याचा अभिनय फक्त आवडला, सिनेमा नाही.\nमूळ सिनेमाच माझ्या फारसा\nमूळ सिनेमाच माझ्या फारसा आवडीचा नसल्याने लेख फारसा उत्सुकतेने वाचायला घेतला नाही.. पण तरीही छान लिहिलाय.. आवडला..\nभूलभुलैयाचे टायटल साँग तेवढे मोबाईलची रींगटोन म्हणून एकदा वापरल्याचे आठवतेय... तसेच ते आमी छे तोमार की काय ते बंगाली शब्दांचे गाणे क्लास आहे..\nअक्षयकुमारने यात संयमित अभिनय केल्यामुळे छान वाटतो.. तसा तो आचरटपणा न करता विनोद करतो तेव्हाही छान वाटतो.. कालच त्याचा हाऊसफुल १ पाहिला पुन्हा..\nविद्याचा अभिनय यातही नेहमीप्रमाणेच उत्तम, खास करून शेवटी तिच्या अंगात संचारते, खाट वगैरे उचलते, घोगर्‍या आवाजात बोलत्या त्या सीन मध्ये खासच..\nछान लिहिलय. माझाही आवडता\nतामिळ पाहिला होता रजनीकांत वाला.\nतो तेवढा आवडला नाही. त्यात भडकपणा वाटतो.\nस्वप्ना भूलभुलैया बद्दल ठीके.\nस्वप्ना भूलभुलैया बद्दल ठीके. पण नो स्वप्ना टच.\nमला आवडला होता. अक्षय, रसिका\nमला आवडला होता. अक्षय, रसिका आणि अर्थातच विद्या साठी. अमिषा पटेल मात्र दवडली होती यात. नंतर तिचे एक गाणे अ‍ॅड केले होते, ते मी नाही बघितले.\nशेवटचा अर्धातास सोडल्यास मलाही हा चित्रपट प्रचंड आवडतो. ते विक्रम गोखलेचं पात्र उगीचच घुसडल्यासारखं वाटत राहतं.\nअक्षय - विद्या, परेश रावल, असरानी, राजपाल यादव यांची काम मस्तच झाली आहेत. जेव्हा त्या मंजुलिकाच्या वेशात प्रथमच विद्या पडद्यावर आपल्या समोर येते तेव्हा तिच्या चेहर्‍यावरचे अप्रतिम भाव पाहून मनापासुन मुजरा करावासा वाटतो तिला.\nपरिचय आवडलाच, धन्यवाद आणि शुभेच्छा \nमी मूळ मल्याळम चित्रपट\nमी मूळ मल्याळम चित्रपट पाहिलाय. तो भुलभुलैयापेक्षा उजवा आहे. विद्याने मुळ चित्रपटातील नायिकेची नक्कल केली आहे असे मला वाटले.\nपण भुलभुलैया पाहिला होता तेव्हा एंगेजिंग वाटला होता.\nस्वप्ना, छान झाला आहे लेख.\nस्वप्ना, छान झाला आहे लेख. कालच कोणत्यातरी चॅनेलवर आला होता हा सिनेमा. इतके दिवस तुकड्या तुकड्यात पाहिलेला, काल पहिल्यांदाच पुर्ण पाहिला आणि आज तुझा लेख वाचायला मिळाला. सगळा सिनेमा ताजा ताजा आठवणीत असताना तुझा लेख अजुनच आवडला.\nसिनेमा तसा टिपिकल हिंदी सिनेमासारखाच आहे, पण सगळ्यांचेच अभिनय सुरेख. चक्क अमिषा पटेल पण आवडली. टिपिकल असला तरी एकुणात सादरीकरण छान असल्यामुळे एंटरटेनिंग वाटला.\nभुलभुलैया.... एकदम मस्त.... माझ्या मुलीचा खुप आवडीचा सिनेमा. मला विद्या आणि अक्षय साठी आवडतो. परेश रावळ आणि रसिका चा वावर एकदम मस्त आहे.\nमी मूळ मल्याळम चित्रपट पाहिलाय. तो भुलभुलैयापेक्षा उजवा आहे. विद्याने मुळ चित्रपटातील नायिकेची नक्कल केली आहे असे मला वाटले.>>>>>\nमुळ मल्याळम ( मनीचित्रथारु) मध्ये \"शोभना\" ने हे काम केले आहे. अप्रतिम आहे. मुळात ती एक फार सुरेख नर्तकी आहे. त्यामुळे त्या भुमिकेला एक वेगळे परिमाण लाभले आहे. माझी एक कलीग मल्लु आहे तिने मला सीडी दिली होती. शोभना विद्या पेक्षा खुपच सरस ( शोभना ला ह्या सिनेमा साठी नॅशनल अवॉर्ड आहे ( शोभना ला ह्या सिनेमा साठी नॅशनल अवॉर्ड आहे) ह्या मल्लु सिनेमात अक्षय चे काम त्यांच्या \"अमिताभ\" ने ...म्हणजे मोहनलाल ने केले आहे. तो सिनेमा खुपच वेगळा होता.\nपण भुलभुलैया मध्ये जो कॉमेडी टच दिला आहे तो खुपच मस्त आहे\nभुलभुलैय्या मधे ज्या नटाने शशीधर / शरद ( जो मंजुलिका चा प्रियकर दाखवला आहे) ची भुमिका केली तो म्हणजे \"वीनीत\" तो साउथ मधे खुपच प्रसिध्ध आहे. आणि योगा योगाने तो शोभनाचा चुलत भाउ आहे आणि तो आणि शोभना दोघेही उत्क्रुष्ट नर्तक आहेत. तसेच ते दोघे प्रसिध्ध \" त्रावणाकोर सिस्टर्स\" रागीणी आणि पद्मिनी ह्यांच्या भावांची मुलं\nमंडळी धन्यवाद. हा पिक्चर\nमंडळी धन्यवाद. हा पिक्चर लाडका असल्याने तिरकं लिहिता आलं नाही\nमी मूळ मल्याळम चित्रपट\nमी मूळ मल्याळम चित्रपट पाहिलाय. तो भुलभुलैयापेक्षा उजवा आहे. विद्याने मुळ चित्रपटातील नायिकेची नक्क�� केली आहे असे मला वाटले>>> सहमत.\nयुट्युबवर शोभनाचे यातले नृत्य अवश्य बघा. त्यात पूर्णपणे भरतनाट्यमच घेतले आहे, भूलभुलैय्यामधे थोड्यातरी फ्रीस्टाईल बॉलिवूड स्टेप्स घेतलेल्या आहेत. अर्थात विद्यापेक्षाही मला तमिळमधली जोतिका सदाना अजिबात आवडली नव्हती.\n>>दिवंगत अभिनेत्री रसिका ओक हिनेदेखील एका छोट्याश्या भूमिकेत मस्त धमाल उडवून दिलेली आहे>>\nमला प्रियदर्शन हा नेहमीच बॉलीवूडचा \"ईसापनिती\" कार वाटतो..... म्हणजे त्याच्या कथातून बोध घेण्यासारखं वगैरे असतंच असं नाही....... पण अलिकडच्या काळातले त्याचे चित्रपट हे एखाद्या \"आटपाट नगराची कथा\" टाईप्स जास्त असतात..... आणि मग त्यातली छोटी छोटी कॅरॅक्टर्स पण तो अगदी जिवंत करतो...... त्यासाठी असरानी, राजपाल यादव, मनोज जोशी, ओम पुरी, परेश रावल हे त्याचे खास पत्ते आहेत.....\nत्याचा \"हंगामा\" पण भारीच होता.....\nमाझा अत्यंत आवडीचा सिनेमा\nविद्या, परेश रावल, रसिका, असरानी भारीच.\nहा सिनेमा पहायला आम्ही आमच्या ९-१० वर्षाच्या लेकीला घेऊन गेलो होतो. आमचाच मुर्खपणा कारण आम्हाला तो विनोदी सिनेमा वाटला होता. त्यामुळे बराच वेळ मी तिचे डोळे आणि नवरा कान बंद करून बसलो होतो.\nचित्रपटात भाव खाऊन जातो तो\nचित्रपटात भाव खाऊन जातो तो मात्र डॉक्टर आदित्य श्रीवास्तवची भूमिका साकारणारा अक्षयकुमार. >> अगदी अगदी. पण त्याच्याहून रसिका जोशी भारी वाटलीये मला त्यात. तिचा तो बाथरुम मधल्या प्रसंगातील अभिनय हसून हसून मुरकुंडी वळवतो.\nअक्षयकुमार आणि विक्रम गोखले यांच्यातले प्रसंग मात्र अतर्क्य झाले आहेत. आधुनीक विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालता येउ शकेल पण चित्रपटात तसे काही न केल्याने दोघांचेही हसे झाले आहे.\nतुझ्या पंचेस शिवाय लिहिलेला लेख - तरीही आवडला.\nचित्रपट सुंदरच, लेख त्याहून\nचित्रपट सुंदरच, लेख त्याहून सुंदर व चित्रपटाच्या निवडीला मनःपूर्वक दाद आणि शुभेच्छा\nभूल-भुलैया माझाही आवडता चित्रपट ,तसं मी प्रियदर्शन चा फॅन आहे ,हंगामा,हलचल,मालमाल विकली ,गरम मसाला ,हेरा फेरी ,फिर हेरा फेरी सगळे आवडतेच पण भूलभुलैया सगळ्यांचा सरताज\nमाला शेवटच्या म्ंजुलिका च्या गाण्याचे पिक्चरायझेशन खूप आवडलं ,अप्रतिम संगीत ,अप्रतिम नृत्य आणि पूर्वीच्या काळातील राजा-राजवड्यांचे श्रीमंत ,भव्य चित्रण ........................मस्तच \nसगळ्यांना मनापासून धन्यवाद गीत��, चूक लक्षात आणून दिल्याबद्दल आभार. दुरुस्ती केलेली आहे.\n>>दिवंगत अभिनेत्री रसिका ओक हिनेदेखील एका छोट्याश्या भूमिकेत मस्त धमाल उडवून दिलेली आहे>>\nस्वप्ना, तुझंही बरोबर आहे..... ती पूर्वाश्रमीची रसिका ओक होती.... त्यामुळे बरेच जण तिला रसिका ओक म्हणून ओळखतात काही जण जोशी म्हणून\nभुंगा, असं आहे होय\nभुंगा, असं आहे होय तरी मी विचार करत होते की मी 'ओक' असं का लिहिलं म्हणून\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/155?page=6", "date_download": "2018-12-16T03:59:54Z", "digest": "sha1:NAURC4YLHFFYSFJNN6AWRLB7ORBKJ675", "length": 15469, "nlines": 205, "source_domain": "www.maayboli.com", "title": "क्रीडा : शब्दखूण | Page 7 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /क्रीडा\nक्रिकेट....फुटबाॅल....ऑलिंपिक....या मोठ्या मोठ्या नावांमधे एक नाव पुसट होत गेले ते म्हणजे कबड्डी. आज अगदी पहिल्या इयत्तेत शिकणार्या मुलाला विचारले 'बाळा तुझा आवडता खेळ कोणता' तर 'बाळ' पापणी लवायच्या आत उत्तर देतो..'क्रिकेट'' तर 'बाळ' पापणी लवायच्या आत उत्तर देतो..'क्रिकेट' अगदी एका जागी बसणारा बाळ असेल तर काही विडिओ गेम्सची पण नावं सांगेल. पण त्याला कबड्डी या खेळाचे नावही माहिती नसेल.\nRead more about कबड्डी....खेळ बदलणार\nहेलेन ओ ग्रेडी कोर्स संबंधी\nमुलाच्या शाळेतुन वर लिहिलेल्या कोर्सवर एक कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की अंतर्मुख मुलांसाठी हा कोर्स फार उपयोगाचा आहे. त्यामुळे मुलांना इतरांशी सहजपणॅ मिसळणे शक्य होईल. कुणी हा कोर्स केला आहे का\nRead more about हेलेन ओ ग्रेडी कोर्स संबंधी\nसायकलीशी जडले नाते ३१: श्रीवर्धनमध्ये काय झाले . . .\nसर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.\nसायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक\nसायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक\nRead more about सायकलीशी जडले नाते ���१: श्रीवर्धनमध्ये काय झाले . . .\nसायकलीशी जडले नाते ३०: चाकण- माणगांव\nसर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.\nसायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक\nसायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक\nRead more about सायकलीशी जडले नाते ३०: चाकण- माणगांव\nसायकलीशी जडले नाते २९: नवीन मोहिमेच्या प्रॅक्टिस राईडस\nसर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.\nसायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक\nसायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक\nRead more about सायकलीशी जडले नाते २९: नवीन मोहिमेच्या प्रॅक्टिस राईडस\nसायकल राईड - शिरकोली यात्रा\n\"माझ्या एका मित्राच्या गावी; शिरकोलीला यात्रेचे आमंत्रण आले आहे. शनिवारी निघून रविवारी परत..\nअसा संदेश किरणने ग्रूपवर टाकला आणि पटापट \"हो येणार\", \"चुकवणार नाही\", \"फायनल रे\" असे रिप्लाय आले.\nयात्रा, बगाड, गांवरान चिकन-मटण आणि कँपिंग वगैरे गोष्टी असल्याने या राईडचे फारसे प्लॅनींग झालेच नाही. सगळे जण लगेचच तयार झाले.\nमाझ्यासह कांही मित्रांची सायकल अनेक दिवसांपासून (की महिन्यांपासून) घरातच विसावली असल्याने सायकल राईडचे निमीत्त हवेच होते. त्यामुळे गाडीने जायचे की सायकलने हा मुद्दाही लगेचच निकाली निघाला.\nRead more about सायकल राईड - शिरकोली यात्रा\nसायकलीशी जडले नाते २८: परत नवीन सुरुवात\nसर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.\nसायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक\nसायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक\nRead more about सायकलीशी जडले नाते २८: परत नवीन सुरुवात\nWhats App, १० किलोमीटर...आणि बरंच काही...\nतुम्ही कोणाचे \"जबरा फॅन\" आहात का :-)\nफॉल्लो करू ट्विटरपे, टॅग् करू फेसबूक पे, तेरे क्विझ मे गूग्गल को बीट कर दिया..\nमिर्रर मे तू दिखता है, नींद मे तू टिकता है, तेरे मॅडनेस ने मुझे धीट कर दिया..\nतू है सोडे की बॉटल, मे हू बंटा तेरा..\nमै तो हॅन्डल करू,\nमेरे दिल के मोबाईल का तू\nमै तेरा हाय रे जबरा, होये रे जबरा, फॅन हो गया..\nमै तेरा हाय रे जबरा, होये रे जबरा, फॅन हो गया..\nतुझे देखते ही दिल मे ढॅनग टडॅनग हो गया..\nRead more about तुम्ही कोणाचे \"जबरा फॅन\" आहात का :-)\nसायकलीशी जडले नाते २६: २०१५ च्या लदाख़ सायकल प्रवासाची तयारी\nसर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.\nसायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक\nसायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक\nRead more about सायकलीशी जडले नाते २६: २०१५ च्या लदाख़ सायकल प्रवासाची तयारी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://pashanbhed.blogspot.com/2013/09/blog-post_22.html", "date_download": "2018-12-16T03:03:12Z", "digest": "sha1:HIZR3E6ZB6KXMRHE3TV7VRMM7Z2JYQSX", "length": 9125, "nlines": 254, "source_domain": "pashanbhed.blogspot.com", "title": "पाषाणभेदाची जालवही:: Pashanbhed's Blog :: Maharashtra India :: Marathi Literature: असले कसले जेवण केले", "raw_content": "\n वाईच जरा बसा ईथं.\nअसले कसले जेवण केले\nअसले कसले जेवण केले\nजेवण केले अन हात धुतले\nधुतलेले हात टॉवेलला पुसले\nघरी येतांना खुप भुक लागली\nलगेच आयत्या ताटावरती बसले\nआमटीत होते पाणीच पाणी\nजळक्या पोळ्यांचेही आकार कसले\nईईई आळणी भेंडी करपा भात\nतसेच खावून उपाशी मी उठले\nकाय नशिबी आले माझ्या\nजेवण हे बेचव असले\nकित्ती हौसेने आयटीतला नवरा केला\nतेथेच आयटीतली बाई मी फसले\nनको बनवूस जेवण असले कसले\nपुढल्या जन्मी एखाद्या शेफशीच\nकरायचे लग्न मनी ठसले\nएकदाचे जेवण केले अन हात धुतले\nधुतलेले हात टॉवेलला पुसले\n- डू द लुंगीडान्स, पाभे\n१) कवितेतली नायिका आधुनिक काळातली असून तिचे विचारही आधुनिक आहेत हे क��ठे कोठे जाणवते\n२) कवितेतील नायिकेचा नवरा कसा असावा असे आपणाला वाटते त्याच्या स्वभाववैशिष्ठ्याची, गुणांचे वर्णन करा. (शिक्षकांसाठी सुचना: हा प्रश्न कविता शिकवून झाल्यानंतर विद्यार्र्थ्यांशी चर्चेला घ्यावा.)\n३) आयटीत कामाला असणार्‍या व लग्न झालेल्या पुरूषांसाठी आपल्या काय सुचना आहेत (हा प्रश्न मुलींसाठी आहे.)\n४) आयटीत कामाला असणार्‍या व लग्न झालेल्या स्त्रीयांसाठी आपल्या काय सुचना आहेत (हा प्रश्न मुलांसाठी आहे.)\nएका वाक्यात उत्तरे द्या:\n१) आयटीत कोण कोण कामाला आहेत\n२) भेंडीची भाजी कशी बनवावी (एका वाक्यात उत्तर अपेक्षीत)\n३) आयटीशिवाय नोकर्‍या आहेत\nआमच्याकडे घरगुती चविचे जेवणाचे डबे मिळतील. मंथली मेंबर्सनी चौकशी करावी.\nघरगुती चव असलेले अन्नपदार्थ बनवण्याचे क्लासेस घेतो.\n- अन्नपुर्णा मेस, आयटी पार्क (फेज २) जवळ, हिंजेवडी\nअन्नका हर दाना महत्वपुर्ण है|\nLabels: कल्पना, कविता, मौजमजा, विनोद, विरंगुळा, हास्य\nतंत्र चौकशी सल्ला (1)\nतंत्र चौकशी सल्ला प्रश्नोत्तरे मदत माहिती (2)\nनाशिक सार्वजनीक गणेशोत्सव २००९ (5)\nपोवाडा मर्द मावळ्याचा (1)\nमनसे- राज ठाकरे- पोवाडा (4)\nसंगीत नाट्य प्रेमकाव्य कविता शृंगार (1)\nअसले कसले जेवण केले\nऐसी अक्षरे रसिके मेळवीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/42961", "date_download": "2018-12-16T03:55:30Z", "digest": "sha1:XGMXA2LCAYIZ5LGGTIRJJJ3FINZCEIN3", "length": 6165, "nlines": 135, "source_domain": "www.misalpav.com", "title": "असाव कोणीतरी | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nतृप्ति २३ in जे न देखे रवी...\nहवा असतो तुझा सहवास\nतेव्हा जवळ घ्यावं कोणीतरी\nपण ते ही ऐकायला\nआयुष्य हे असच असत\nहक्काच अस असाव कोणीतरी\nकविताप्रेमकाव्यअभय-काव्यकविता माझीप्रेम कवितामाझी कविता\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 4 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sukanu-committee-farmers-conference-jalgaon-maharashtra-1467", "date_download": "2018-12-16T04:32:51Z", "digest": "sha1:QQDOXN4AWIBFCQNAVNSXTUA6KXSPLOW3", "length": 16462, "nlines": 164, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Sukanu committee farmers conference, Jalgaon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबलिप्रतिपदेला शेतकऱ्यांचा महामोर्चा : रघुनाथदादा पाटील\nबलिप्रतिपदेला शेतकऱ्यांचा महामोर्चा : रघुनाथदादा पाटील\nमंगळवार, 26 सप्टेंबर 2017\nजळगाव : भाजपातून आउटगोइंग सुरू झाले, त्यांचे दुकान वर्षभरात बंद होईल, नाना पटोले यांनी त्याची सुरुवात केली आहे. कर्जमाफी योजना फसवी, तिचे नाव फोकनाड पंतप्रधान कर्जमाफी योजना करा. २० ऑक्टोबरला बलिप्रतिपदा आहे, या दिवशीं मोठा मोर्चा काढू, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी येथे दिला.\nजळगाव : भाजपातून आउटगोइंग सुरू झाले, त्यांचे दुकान वर्षभरात बंद होईल, नाना पटोले यांनी त्याची सुरुवात केली आहे. कर्जमाफी योजना फसवी, तिचे नाव फोकनाड पंतप्रधान कर्जमाफी योजना करा. २० ऑक्टोबरला बलिप्रतिपदा आहे, या दिवशीं मोठा मोर्चा काढू, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी येथे दिला.\nसुकाणू समितीतर्फे आयोजित शेतकरी परिषदेचे आज (ता. २६) येथे आयोजन करण्यात आले. यावेळी रघुनाथदादा पाटील बोलत होते. या परिषदेस खासदार राजू शेट्ठी, आमदार बच्चू कडू, डॉ. अजित नवले, डॉ. बाबा आढाव, कॉ किशोर ढमाले, प्रतिभा शिंदे, अशोक ढवळे, सुशीला मोराळे, जळगाव मविप्रचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते.\nअजित नवले म्हणाले :\nशेतीची धोरणे चुकीची, ऑनलाईन कर्जमाफी अर्जामुळे असंतोष\n८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देणात होते. आता आकडे सांगा, फडणवीस यांनी फसवणूक केली\n१ कोटी चार लाख शेतकऱ्यांनी अर्ज ऑनलाईन नोंदविले, ४४ लाख शेतकरी ऑनलाईन प्रक्रियेतून गायब झाले, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांकडे आहे का \nचुकीच्या निकषांमूळे केळी उत्पादकही कर्जमाफीपासून वंचित राहणार\nअामच्याबाबत अफवा पसरविल्या जातात, आम्ही सारे एक आहोत, देशभर सारे शेतकरी नेते एक होत आहेत\nकॉ किशोर ढमाले म्हणाले : कर्जमाफी फसवी, फक्त आकड्यांचा खेळ सुरू आहे, भांडवलदारांची सरकारला अधिक काळजी आहे.\nसुशीला मोराळे म्हणाले : ज्यांना परिवार नाही, ते काय कुणाची काळजी करतील\nअशोक ढवळे : ४२ टाक्यांनी शेतकरी आत्महत्या वाढल्या, ३०२ चा गुन्हा सरकारवर दाखल करा\nभाजपातून आउटगोइंग सुरू झाले, त्यांचे दुकान वर्षभरात बंद होईल, नाना पटोले यांनी त्याची सुरुवात केली आहे\nकर्जमाफी योजना फसवी, तिचे नाव फोकनाड पंतप्रधान कर्जमाफी योजना करा\n२० ऑक्टोबरला बलिप्रतिपदा आहे, या दिवशीं मोठा मोर्चा काढू\nहमीभावाची अमलबजावणी होत नाही, केंद्र व राज्याने याची जबाबदारी घ्यावी\n१२ लाख बोगस कर्ज माफीचे अर्ज आले हा आकडा चंद्रकांत पाटील यांनी कुठून आणला\nराजू शेट्टी व रघुनाथदादा एकाच व्यासपीठावर आले, याचा मला आनंद. त्यांनी आता एक भूमिका ठरवावी.\nजळगाव कर्जमाफी रघुनाथदादा पाटील बच्चू कडू डॉ. अजित नवले डॉ. बाबा आढाव शेती\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...\nखरीप, केळी पीकविम्याच्या परताव्यापासून...जळगाव : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत...\nखोजेवाडीत लोकसहभागातून जनावरांची छावणीनगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने...\nजमीन सुपीकता, नियोजनातून साधली शेतीमांजरी (जि. पुणे) येथील माधव आणि सचिन हरिलाल घुले...\nमोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या...सांगली ः दूध इकून दौन पैकं मिळत्याती म्हणून...\nमंगेशी झाली वंचितांची मायउपेक्षितांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून...\nगेल्या वर्षीच्या अवकाळीपोटी साठ लाखांची...मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यात...\nउत्तर प्रदेश, हरियाना, पंजाबप्रमाणे...पुणे : जागतिक साखरेचे बाजार आणि खप विचारात घेता...\nपूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामानपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण...\nकांदा दरप्रश्नी पंतप्रधानांना साकडेनाशिक : कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित...\nखानदेशात चाराटंचाईने जनावरांची होरपळ...जळगाव : जिल्ह्यात रोज लागणाऱ्या चाऱ्यासंबंधी...\nअडत्याकडून ‘टीडीएस’ कपातीची बाजार...धुळे : शेतकऱ्यांकडून शेतमाल विक्रीनंतर...\nअमरावती विभागात महिन्यात हजारवर शेतकरी...अकोलाः सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि या वर्षी...\n‘शेतकऱ्यांच्या प्रश्नी आमदार-...परभणी : उसाला एफआरपीनुसार दर देण्यात यावा,...\nऊसरसात शर्कराकंदाचे मिश्रण शक्यपुणे : राज्यातील साखर कारखान्यांचा घटलेला गाळप...\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://showtop.info/tag/hyip/?lang=mr", "date_download": "2018-12-16T04:09:59Z", "digest": "sha1:2PEWCBNWRYOZHJZRQPTVEVJXOTIL6H35", "length": 6230, "nlines": 69, "source_domain": "showtop.info", "title": "Tag: HYIP | दर्शवा शीर्ष", "raw_content": "माहिती, पुनरावलोकने, शीर्ष याद्या, कसे व्हिडिओ & ब्लॉग्ज\nविश्वसनीय HYIP गुंतवणूक स्मार्ट निष्क्रीय उत्पन्न\nमासिक निष्क्रीय उत्पन्न प्राप्त आपण आपला वेळ इच्छित काय करत आपण सुरक्षा आणि आर्थिक स्वातंत्र्�� देते. It gives you the peace of mind. HYIPs लहान गुंतवणूक उत्कृष्ट परतावा मिळत एक चांगला मार्ग आहे. Yet a lot of HYIP programs are scams. Below are some of the most reliable and long…\nशिफारस कोणत्याही टिप्पण्या नाहीत चूक Jaishi\nएक घोटाळा carbon7.cc मेक पैसे जलद ऑनलाइन वेबसाइट आहे\nपुनरावलोकने वेबसाइट 1 comment चूक Jaishi\nHYIP वेबसाइट bitminerals.com एक घोटाळा आहे\nBitminerals.com वेबसाइट Bitminerals लिमिटेड म्हणतात यूके मध्ये नोंदणीकृत कंपनी मालकीचे आहे. It claims on the website to be licensed by Financial Conduct Authority (चलन). वेबसाइटवर सामील होण्यासाठी मुख्य कारण ते तयार करण्यासाठी दावा पैसे जमा आणि उच्च परतावा मिळत आहे. उदाहरणार्थ 116% नंतर 3 दिवस. To test the…\nपुनरावलोकने वेबसाइट कोणत्याही टिप्पण्या नाहीत चूक Jaishi\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nओढ डिझायनर ओढ फोटो हा Android Android Lollipop Android स्टुडिओ ही Android अद्यतन ASCII पाउंड Chome डेबियन डिजिटल नाणे डिजिटल चलन डिस्क पुसते फ्लॅश Google तो 2 , HTC HTC एक M7 HYIP IOS जावा जावास्क्रिप्ट LeEco X800 LeTV X800 Linux मायक्रोसॉफ्ट उभयलिंगी प्रमाणन OnePlus एक कामगिरी माहिती आणि साधने PowerShell विंडोज गति 8.1 चिकट नोट्स VirtualBox Virtualisation वर्च्युअल मशीन व्हाउचर कोड वेब डिझाईन विंडो विंडो 7 विंडो 8 विंडो 8.1 विंडो 10 विंडोज अनुभव निर्देशांक विंडो कीबोर्ड विंडोज सेवा वर्डप्रेस वर्डप्रेस संपादक वर्डप्रेस प्लगइन\nईमेल द्वारे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉग सदस्यता आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nसामील व्हा 36 इतर सदस्यांना\nकॉपीराइट © 2014 दर्शवा शीर्ष. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4804530868353703995&title=Inspiring%20Story%20of%20Vasant%20Vasant%20Limaye&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-12-16T04:41:02Z", "digest": "sha1:O5W266LT5RKWRPCT7K7NUMDLSDK4INVY", "length": 51132, "nlines": 162, "source_domain": "bytesofindia.com", "title": "धुंद-स्वच्छंद बाळ्या", "raw_content": "\n‘आयआयटी’मधून मेकॅनिकल इंजिनीअर होऊन बाहेर पडलेला एक तरुण आयटी क्षेत्रातली गलेलठ्ठ पगाराची नोकरी न करता, जेव्हा गिर्यारोहण, फोटोग्राफी, लेखन अशा क्षेत्रांत लीलया मुशाफिरी करून त्यात उत्तुंग यश मिळवतो, तेव्हा त्याच्याविषयीचं कुतूहल मनात जागं होतं. त्या अवलियाचं नाव आहे वसंत वसंत लिमये. ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदरात आज जाणून घेऊ या त्यांची प्रेरणादायी गोष्ट...\n‘आयआयटी’मधून मेकॅनिकल इंजिनीअर होऊन बाहेर पडलेला एक तरुण आयटी क्षेत्रातली गलेलठ्ठ पगाराची नोकरी न करता, जेव्हा गिर्यारोहण, फोटोग्राफी, लिखाण अशा क्षेत्रांत लीलया मुशाफिरी करतो, त्याही क्षेत्रांत यश मिळवतो, तेव्हा त्याच्याविषयीचं कुतूहल मनात जागं होतं. ‘आयआयटी’तल्या शिक्षणानं स्थैर्याची इतकी सुरळीत वाट दाखवलेली असताना, हा तरुण वेगळ्या मार्गानं चालण्याचं का ठरवतो, या प्रश्नांचा शोध म्हणजेच आपल्या वेडात धुंद झालेल्या, स्वच्छंद असलेल्या बाळ्या म्हणजेच वसंत वसंत लिमये या साठ वर्षीय तरुणाची गोष्ट\nसुरुवात नावापासूनच करू या. लिहिता लिहिता मी या तरुणाचं नाव चुकीचं लिहिलं की काय, असं सगळ्यांना वाटेल; पण नाही, वसंत वसंत लिमये असंच त्याचं नाव आहे. या नावाचीदेखील वेगळीच गोष्ट आहे. खरं तर इतिहासाचा अभ्यास करताना चार्ल्स दुसरा, जोसेफ पहिला किंवा हेन्री तिसरा असं वाचलं होतं. जन्माला आलेल्या मुलाला आजोबांचं किंवा पणजोबांचं नाव ठेवण्यात आलेलं ऐकिवात होतं; पण या वसंत वसंत लिमये या नावामागची गोष्ट काय असावी याबद्दलचं कुतूहल काही केल्या गप्प बसू देईना. मग प्रश्न उपस्थित केला, तेव्हा कळलं, की त्याच्या आई-वडिलांनी (आईचं नाव वसुधा आणि वडिलांचं नाव वसंत) एकदा गमतीगमतीत म्हटलं होतं, की जेव्हा मुलगा होईल तेव्हा वसंत नाव ठेवू आणि मुलगी झाली तर वसुधा त्यानंतर हे बोलणं दोघंही विसरून गेले. ज्या वेळी घरात छोट्या बाळाचं आगमन झालं, तेव्हा आत्याबाईला नाव ठेवण्याचा हक्क असतो; पण आत्यानं म्हटलं, जिनं जन्म दिला, तिचाच तो खरा अधिकार. त्यामुळे बाळाचं नाव त्याच्या आईनंच ठेवावं. आई गडबडून गेली. ती धावतच जिथं बाळाचे बाबा आहेत, त्या आतल्या खोलीत आली. बाळाचं नाव काय ठेवू, असं तिनं विचारलं. अचानक समोर आलेल्या प्रसंगाला तोंड कसं द्यायचं त्यांनाही काही सुचेना. अशा वेळी त्यांना काही महिन्यांपूर्वी आपल्या बायकोबरोबर झालेला संवाद आठवला. ते उठले आणि बाहेर सजवलेल्या पाळण्यात पहुडलेल्या बाळाच्या कानात ‘वसंत’ असं नाव उच्चारलं. जमलेले सगळे चकित झाले. स्वतःचंच नाव आपल्या मुलाला ठेवणाऱ्या जावयाला विरोध कोण करणार त्यानंतर हे बोलणं दोघंही विसरून गेले. ज्या वेळी घरात छोट्या बाळाचं आगमन झालं, तेव्हा आत्याबाईला नाव ठेवण्याचा हक्क असतो; पण आत्यानं म्हटलं, जिनं जन्म दिला, तिचाच तो खरा अधिकार. त्यामुळे बाळाचं नाव त्याच्या आईनंच ठेवावं. आई गडबडून गेली. ती धावतच जिथं बाळाचे बाबा आहेत, त्या आतल्या खोलीत आली. बाळाचं नाव काय ठेवू, असं तिनं विचारलं. अचानक समोर आलेल्या प्रसंगाला तोंड कसं द्यायचं त्यांनाही काही सुचेना. अशा वेळी त्यांना काही महिन्यांपूर्वी आपल्या बायकोबरोबर झालेला संवाद आठवला. ते उठले आणि बाहेर सजवलेल्या पाळण्यात पहुडलेल्या बाळाच्या कानात ‘वसंत’ असं नाव उच्चारलं. जमलेले सगळे चकित झाले. स्वतःचंच नाव आपल्या मुलाला ठेवणाऱ्या जावयाला विरोध कोण करणार तरी काहींनी पाळण्यातलं नाव वसंत असू द्या; पण वापरात असलेलं नाव वेगळं ठेवू या असं सुचवलं; पण बाळाचे बाबा ठाम होते. मग काय बाळाचं नाव वसंत वसंत लिमये असंच रूढ झालं. तसं पाहता घरातले, नातेवाईक आणि मित्र-मंडळी बाळाला बाळ्या या टोपण नावानं हाक मारायला लागली ती गोष्ट वेगळी; पण कागदोपत्री वसंत वसंत लिमये या नावानं धमालच उडवली. अनेक मित्र ‘व्ही स्क्वेअर’ अशीही हाक मारायला लागले.\nबाळ्याची आई जेव्हा शाळेत नाव नोंदवायला गेली किंवा कुठला फॉर्म भरून त्यावर कुटुंबीयांची माहिती भरायची असली, तर वसंत वसंत लिमये हे नाव ऐकून समोरचा माणूस आ वासून बघायचा. मग वैतागून ‘लक्ष नीट देऊन फॉर्म भरा’ असं सांगायचा; पण हेच नाव आहे असं सांगितल्यावर गप्प बसायचा.\nशाळेत असताना बाळ्या खोडकर आणि उचापत्या होता. अभ्यासापेक्षा इतर गोष्टींतच त्याचा जास्त वेळ जायचा. नववीपर्यंत उनाडक्या तर केल्याच; पण अकरावीपर्यंत वडिलांच्या हातचा भरपूर मारही खाल्ला. नववीत असताना बाळ्याचा वर्गात ३१वा क्रमांक आला. त्याचं प्रगतिपुस्तक पाहून वडील म्हणाले, ‘बाळ्या, आयुष्यात काही करायचं असलं, तर या ३१मधला तीन काढून टाकता आला तर बघ.’ त्यांनी जवळ घेऊन समजावून सांगितल्याचा परिणाम म्हणजे बाळ्यानं गंभीरपणे अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं आणि तो दहावीत वर्गात चक्क पहिला आला. अर्थात तरीही भटकणं, सिनेमा बघणं हे सगळं सुरू होतंच.\n‘आयआयटी’त प्रवेश मिळण्यासाठी अभ्यास करायला हवा होता; पण तीन पेपर दिल्यानंतर बाळ्यानं चौथा पेपर दिलाच नाही, तो त्या वेळी ‘अनुभव’ हा चित्रपट बघण्यासाठी थिएटरमध्ये जाऊन बसला. पुन्हा घरातून बोलणी बसल्यावर त्यानं परत परीक्षा दिली आणि संपूर्ण भारतातून ११७वा आला. ‘आयआयटी’त प्रवेश मिळाला आणि एका नव्या जगाचं दालन बाळ्यासाठी उघडलं गेलं. इथं अनेक गोष्टी करण्याला मोकळीक होती, स्वातंत्र्य होतं. भारतीय संगीत, शास्त्रीय संगीत, साहित्य, नाटक, चित्रपट अशा अनेक गोष्टी आवडणाऱ्यांचे वेगवेगळे गट होते. इथं अनेक विषयांवर चर्चा होत. याच वेळी बाळ्या नाटकाकडेही ओढला गेला. ‘आयआयटी’त बसवलेली नाटकं बाहेरही सादर होत. विजय तेंडुलकरलिखित ‘तुघलक’ या नाटकात बाळ्यानं अजित ही भूमिका केली आणि विशेष म्हणजे तुघलक या मुख्य भूमिकेपेक्षाही अजित या पात्राच्या कामाचं सगळीकडे खूपच कौतुक झालं. या नाटकाचं दिग्दर्शन अच्युत वझे यांनी केलं होतं. या निमित्तानं बाळ्या नाटकासाठी लागणारे अनेक बारकावे शिकला.\n‘आयआयटी’त येण्यापूर्वी बाळ्याला हायकिंगची (गिर्यारोहण) आवड निर्माण झाली होती. या भटकंतीकडेही तो अचानक ओढला गेला होता. सुरुवातीला शारीरिक श्रमांची आठवण येऊन पुन्हा कधी या फंदात पडायचं नाही, असंही त्यानं ठरवलं होतं; पण पुढल्या वेळी एका वेगळ्या ओढीनं तो निघाला आणि मग जातच राहिला. रात्रीचं टिपूर चांदणं, ती चढण चढून जाणं या साहसाची एक प्रकारची धुंदी मनावर पडली. इथूनच हिमालयाचं सुप्त आकर्षणही त्याच्या मनात निर्माण झालं. ‘आयआयटी’त असताना अभ्यास जमेल तसा, पण गिर्यारोहण मात्र मनोभावे असं सगळं सुरू होतं. ‘आयआयटी’चे मंतरलेले दिवस संपले आणि बाळ्याला पहिली नोकरी दिल्लीत करण्याची संधी मिळाली; मात्र या नोकऱ्यांमध्ये बाळ्याचं मन फारसं लागत नव्हतं. नोकरी सुरू असताना गिर्यारोहण करण्यासाठी सुट्टी काढायची, सुट्टी न मिळाल्यास ती नोकरी सोडायची. गिर्यारोहणावरून परतल्यावर दुसरी नोकरी शोधायची असं सत्र सुरू झालं.\nगिर्यारोहणासाठी प्री-मान्सून म्हणजेच मे-जूनचा काळ आणि पोस्ट मान्सून म्हणजेच सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांचा काळ योग्य असतो. या काळात शाळेतल्या मुलांमध्ये हा उपक्रम राबवू या, असं बाळ्याच्या मनात आलं. आठ ते १४ वयोगटासाठी हा उपक्रम राबवायचं ठरवलं आणि विशेष म्हणजे अनेक पालकांनी बाळ्याच्या या उपक्रमाला खूप चांगला प्रतिसाद दिला. या गोष्टीमुळे बाळ्याचाही हुरूप वाढला; मात्र आपल्या आवडीच्या क्षेत्रातलं रीतसर शिक्षण आपण घेतलं पाहिजे, असं त्याचं मन या काळात म्हणायला लागलं. बाळ्यानं थोडी चौकशी करायला सुरुवात करताच स्कॉटलंडमध्ये असा निवासी कोर्स असल्याचं समजलं.\nहा कोर्स करायचा म्हटलं तर कमीत कमी लाखभर रुपये लागणार होते. रक्कम मोठी होती. वडिलांकडून इतकी मोठी रक्कम मिळण्या��ी शक्यता नव्हतीच. ‘आयआयटी’मधून बाहेर पडतानाच बाळ्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं होतं, ‘आम्ही तुला पदवीपर्यंत शिकवून आमचं कर्तव्य पार पाडलं. आता आम्ही तुझ्याकडे म्हातारपणाची काठी म्हणून बघणार नाही. तसंच तूही आमच्याकडे सपोर्ट सिस्टीम म्हणून बघायचं नाही.’ थोडक्यात, त्याला त्यांच्याकडून मदत मिळणं अशक्य होतं. पैशांची जुळवाजुळव करण्याचे प्रयत्न करण्यात सात-आठ महिन्यांचा कालावधी गेला. आता काय करायचं या प्रश्नाचं उत्तर अचानक एका आर्किटेक्ट असलेल्या व्यक्तीनं दिलं. ‘तू एकाकडे कर्जाऊ पैसे मागण्याऐवजी अनेकांकडे माग. मी तुला एक हजार रुपये देतो,’ असं त्यानं म्हटलं आणि बघता बघता या प्रयत्नांमधून बाळ्याकडे अवघ्या २२ दिवसांत पुरेशी रक्कम जमली. पैसे तर जमले, पण स्कॉटलंडला जाण्यासाठी पासपोर्ट, व्हिसा यांची तयारी झालेली नव्हती. त्या वेळी पासपोर्ट किंवा व्हिसा मिळणं तितकं सोपं काम नव्हतं; पण अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून पासपोर्ट आणि व्हिसा बाळ्याच्या हातात पडला.\nस्कॉटलंडमध्ये राहून एक वर्षाचा कोर्स बाळ्यानं पूर्ण केला. तिथे अनेक शहरांमध्ये रोड शो आयोजित केले जायचे. गिर्यारोहण का करावं, ते कसं असतं याविषयीची माहिती या रोड शोमधून लोकांना स्लाइड शोद्वारे दिली जात असे. ठिकठिकाणी होत असलेल्या या शोमध्ये लोक चक्क तिकीट काढून येत. बाळ्या या शोच्या निमित्तानं अनेक गोष्टी शिकला. तिथं असतानाच तिथल्या हाय प्लेसेस या कंपनीमार्फत कामही करायला लागला. तिथल्या सहभागी झालेल्या लोकांना भारतात हिमालयाची सैर करवून आणण्याची जबाबदारी तो पार पाडू लागला. काहीच दिवसांत बाळ्या भारतात परतला आणि पुण्याजवळ मुळशीत त्यानं थोडी जमीन घेतली. तिथूनच भारतात बाळ्याच्या स्वतंत्र ‘हाय प्लेसेस’ कंपनीचा जन्म झाला. त्यातूनच गरुडमाचीमध्ये काम सुरू झालं. आज हाय प्लेसेस या कंपनीला २९ वर्षं पूर्ण झाली आहेत. याच दरम्यान मृणालसारखी तरुणी बाळ्याच्या आयुष्यात जोडीदार म्हणून आली आणि तिच्या भरभक्कम साथीमुळे त्याच्या आयुष्याला वेगळ्या प्रकारे स्थैर्यही लाभलं.\n‘हाय प्लेसेस’ काय आहे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी तरुण वर्गाला त्यांची इच्छा असो वा नसो, मोठ्या प्रमाणात युद्धात सहभागी केलं जात होतं. योग्य अशा प्रशिक्षणाअभावी मोठ्या संख्येनं तरुण युद्धात आपला जी��� गमावून बसले होते. त्या वेळी जर्मनीच्या ज्यू कुटुंबात जन्मलेल्या कर्ट हान या शिक्षणतज्ज्ञानं या तरुणांना युद्धासाठी योग्य रीतीनं प्रशिक्षित करणं किती आवश्यक आहे हे सांगितलं. त्याच्या मते शिक्षणात असो वा प्रशिक्षणात आउटडोअर लर्निंग आणि अॅडव्हेंचर (साहस) या गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या. ‘हाय प्लेसेस’ची निर्मिती करताना कर्ट हानच्या कार्याची प्रेरणा बाळ्याच्या मनात होती. ५५ एकर डोंगराळ भागातल्या परिसरात खूप काही करता येणार होतं. नैसर्गिकपणे वाढलेल्या जंगलाला हानी न पोहोचवता ‘हाय प्लेसेस’ उभं करायचं होतं. मृणालच्या कल्पनेतून प्रशिक्षणार्थींच्या निवासासाठी रिसॉर्टस् आणि तंबू उभे राहिले. त्यानंतर कँटीनपासून अनेक सुविधा उभारण्यात आल्या. हिरव्यागार जंगलझाडीत तांबड्या जांभ्याच्या दगडात सजलेलं हे बांधकाम बघायला आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक जण येतात.\n‘हाय प्लेसेस’मधल्या प्रशिक्षणात काय मिळतं शहरी दुष्टचक्रात अडकलेल्या आणि यंत्रवत जगणाऱ्या प्रत्येक माणसाला कितीतरी ताणतणावांतून प्रवास करावा लागतो. अशा वेळी गरुडमाचीतल्या निसर्गरम्य स्थळी एका वेगळ्या जगात आल्याचा आनंद तर मिळतोच; पण हा आनंद तितक्यापुरताच सीमित राहत नाही. इथं सरळ उंच रेषेतल्या काळ्याकुट्ट पाषाणासारख्या डोंगरांवर चढाई करणं, केवळ दोरखंडाच्या साह्यानं डोंगरकड्यावरून उतरणं, खवळलेल्या पाण्यातून हवा भरलेल्या टायरला बांधून दुसरा किनारा गाठणं, अडथळ्यांचे मार्ग पार करत डोंगरमाथ्यावर पोहोचल्यावर तंबू उभारून तिथेच अन्न शिजवणं आणि त्या थंडी-वाऱ्यातल्या रात्री एकमेकांबरोबर गप्पा मारत खाणं या सगळ्यांमधून संघटन किंवा टीमवर्कची भावना मनात निर्माण होते. भीती गळून अंगी धाडस निर्माण होतं. निर्णयक्षमता निर्माण होते. संकटाशी सामना तयारी करण्याची क्षमता येते. नियोजन कसं करावं, समस्या कशा हाताळाव्यात, जोखीम कशी उचलावी, नेतृत्व कसं असावं, मनुष्यबळ कसं वापरावं, व्यवसायाचा विस्तार कसा करावा, संवादकौशल्य कसं आत्मसात करावं, आपल्यातली कौशल्यं कशी विकसित करावी, व्यवस्थापन कसं करावं याचे धडे घेऊनच आलेला गट गरुडमाचीवरून नवी प्रेरणा घेऊन परततो. खरं तर या प्रशिक्षणामुळे जादूची कांडी फिरावी आणि अचानक त्या त्या व्यक्तीमध्ये बदल घडावेत असं काही ���ोत नाही; पण ती व्यक्ती या प्रशिक्षणाच्या कालावधीनंतर अंतर्मुख होते आणि तिला आपल्यातल्या गुणदोषांची, बळाची जाणीवही होते. आणि हळूहळू या गोष्टी पुढल्या प्रवासात ‘रिफ्लेक्ट’ व्हायला लागतात. गरुडमाचीमध्ये कॉर्पोरेट क्षेत्रातले डायरेक्टर्स, मॅनेजर्स, शिक्षक, अधिकारी, व्यावसायिक, विद्यार्थी आणि अनेक साहसी गट अशा सगळ्यांनाच प्रशिक्षण दिलं जातं.\nहाय प्लेसेस ही भारतातली अशा प्रकारचं प्रशिक्षण देणारी पहिली कंपनी असून, ‘हाय प्लेसेस’पासून प्रेरणा आणि प्रशिक्षण घेऊन त्यानंतर भारतात सुमारे ४० प्रशिक्षण संस्था निर्माण झाल्या. ‘हाय प्लेसेस’नं फक्त गरुडमाची इथंच नव्हे, तर लेह, लडाखपासून अनेक ठिकाणी प्रशिक्षणांचं आयोजन केलं. हे प्रशिक्षण शारीरिक आणि मानसिक स्तरावर किती आवश्यक आहे याचं प्रत्यंतर गरुडमाचीला गेल्यावर लक्षात येतं.\nउंचच उंच हिरवेगार डोंगर आणि दुसऱ्या बाजूला निळंशार पाणी, आजूबाजूला दाट हिरवीगार झाडी आणि आल्हाददायक वातावरण, वर बघावं तर लगबगीनं चाललेले ढग डोंगराला वेढून काही तरी सांगतानाचं दृश्य गरुडमाचीला बघायला मिळतं. प्रशिक्षणाशिवाय गरुडमाची इथं तेलाचा बुधला, जुरासिक पार्क चित्रपटातल्यासारख्या दऱ्या-खोरी, देवराईचं राखलेलं जंगल, कालिकादेवीचं मंदिर, कॅमलबॅक डोंगराची कहाणी, डोंगरावरून खाली कोसळणारे नव्हे, तर चक्क उंच आकाशात उडणारे जादुई धबधबे, उघडी मुळं असलेली डोंगरदऱ्यांना बिलगलेली झाडं, कुंडलिका नदीचं उगमस्थान, तिथं असलेल्या तीन कुंडांचं रहस्य असं खूप काही बघून मन स्तिमित होतं.\nआज गरुडमाची इथं म्हणजेच ‘हाय प्लेसेस’मध्ये १५० लोक काम करतात. यात वसंत वसंत लिमये सीईओ असून, मृणाल परांजपे, प्रेम मगदूम आणि मिलिंद कीर्तने हे उच्च पदांवर आहेत.\nएका क्षणी स्वतःचं घर हवं या भावनेतून घराची तयारी सुरू झाली. आणि आताशा नामशेष होत असलेली वाडा संस्कृती मृणालच्या सौंदर्यदृष्टीतून पुन्हा उभी राहिली. वसंत वसंत लिमये आणि मृणाल परांजपे यांच्या घरात प्रवेश करताना आपण जुन्या ऐतिहासिक वाड्यात प्रवेश करतानाचा आनंद मिळतो. हे घर बांधताना दोघांनीही तीन वर्षं जुन्या वाड्यांचे भंगारातले अवशेष शोधून शोधून जमा केले. कधी खांब, तर कधी दार अशा गोष्टी मिळवल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर स्वर्गीय आनंद पसरत असे. घर हे आपल्यासाठी आणि ��पल्या कुटुंबासाठी विसाव्याचं ठिकाण असतं, या भावनेमुळे या वाड्यात कुठल्या चित्रपटाचं चित्रीकरण करायला किंवा त्याचा इतर काही उपयोग करायला वसंत वसंत लिमये किंवा मृणाल परांजपे परवानगी देत नाहीत; मात्र मित्र-मंडळींसाठी हा वाडा कधीही खुला असतो ही गोष्ट वेगळी\nवसंत वसंत लिमये यांच्या वडिलांना फोटोग्राफीची खूप आवड होती. लहानपणी त्यांच्याबरोबर डार्करूमध्ये काम करण्यापासूनच्या अनेक आठवणी त्यांच्याजवळ आहेत. यातूनच वसंत वसंत लिमये यांचीही ही आवड विकसित होत गेली. त्यांनी काढलेल्या फोटोंचं प्रदर्शन मुंबईत नरिमन पॉइंटजवळ असलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात भरलं होतं. त्याचं उद्घाटन गौतम राजाध्यक्षांच्या हस्ते झालं. पुण्यातल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात भरलेल्या प्रदर्शनाचं उद्घाटन दीपा लागू यांच्या हस्ते, तर ठाण्यातल्या गडकरी रंगायतनमध्ये भरलेल्या प्रदर्शनाचं उद्घाटन प्रसिद्ध नाट्यकर्मी मोहन वाघ यांच्या हस्ते झालं. पाच दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.\nइतक्यावरच वसंत वसंत लिमये थांबत नाहीत, तर वडिलांमुळे लागलेली वाचनाची सवय त्यांनी आजही जोपासलेली बघायला मिळते. लहानपणी ‘माणूस’ या नियतकालिकात नाटककार अनिल बर्वेंची ‘थँक्यू मि. ग्लाड’ ही कथा क्रमशः प्रसिद्ध होत असे. वसंत वसंत लिमयेंचे वडील या कथेचं वाचन करत. त्यांच्या वाचनातून सगळी दृश्यं जिवंत होऊन समोर उभी राहत. एकदा वाचन संपल्यावर लक्षात आलं, की कथा संपलेली नाही, क्रमशः आहे. आता पुढला भाग ऐकण्यासाठी मुलं उतावीळ झाली होती; मात्र रात्रीचे अकरा वाजून गेले होते. असं असतानाही वसंत वसंत लिमये यांच्या वडिलांनी शेजारी जाऊन हाका मारून आपल्या मित्राला उठवलं आणि ‘माणूस’चा त्यापुढला अंक तेवढ्या रात्री शोधून मिळवला आणि पुढलं वाचन केलं. पुढे ‘आयआयटी’त गेल्यावर वसंत वसंत लिमये यांना इंग्रजी वाचनाची गोडी लागली. ‘थ्रिलर’ प्रकार आवडायला लागला.\nएका कुठल्या तरी प्रसंगी प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते आणि मित्र डॉ. आनंद नाडकर्णी यांनी वसंत वसंत लिमये यांना, ‘बाळ्या तू लिहीत का नाहीस’ असं म्हटलं आणि त्यातूनच त्याच्या लिखाणाची सुरुवात झाली. भटकंतीवर आधारित ललित लेखांची मालिका तयार झाली. पुढे ग्रंथाली प्रकाशनानं ती ‘धुंद-स्वच्छंद’ या पुस्तकाच्या रूपानं ती प्रसिद्ध केली. या पुस्तकाचं प्रकाशन विजय तेंडुलकरांच्या हस्ते झालं. पहिल्याच पुस्तकाला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला.\nयानंतर वसंत वसंत लिमये यांची ‘लॉक ग्रिफिन’ ही कादंबरी प्रकाशित झाली. लॉक ग्रिफिन ही कादंबरी मध्यमवर्गीय कुटुंबात घडलेल्या एका दुर्घटनेपासून सुरू होते आणि ती वाचकाला अमेरिका, कॅनडा, स्कॉटलंडच नव्हे, तर जगभराची सैर करून आणते. यात तीन पिढ्यांचा संघर्ष, आजूबाजूची परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या घडामोडींचा परामर्श वसंत वसंत लिमये यांच्यातल्या लेखकानं घेतला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरचे घटनाक्रम लिहिताना ते ते देश, तिथली शहरं, त्यात घडणाऱ्या घटना, तिथले नियम या सगळ्यांचा लेखकानं बारकाईनं अभ्यास केला. इतकंच नव्हे, तर कादंबरी जिवंत वाटायला हवी यासाठी, वास्तव आणि कल्पना यातली धूसरता मिटवण्यासाठी लेखकानं अनेक दिवस परदेशात मुक्कामही ठोकला. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात, स्पर्धेच्या तांडवनृत्यात, इच्छा असो वा नसो, माणूस फरफटत चालला आहे, अमेरिकेनं वरून घेतलेला लोकशाहीचा बुरखा आणि आतलं काळं चित्र या गोष्टी ‘लॉक ग्रिफिन’ या कादंबरीत वाचकासमोर उभं केलंय. तेलासाठी आणि सगळं जग पादाक्रांत करण्याच्या आसुरी इच्छेनं माणुसकीला, व्यक्तीला, तिच्या स्वप्नांना इथे थोडीही जागा नाही, हे विदारक वास्तव लेखकानं प्रखर भूमिका घेऊन यात मांडलं आहे.\n‘कॅम्प फायर’ या पुस्तकानंही त्यानंतर धूम मचवली. ‘कॅम्प फायर’मध्ये गिर्यारोहणाच्या वेडाचा प्रवास अधोरेखित केलेला बघायला मिळतो. एका उत्सुकतेपोटी गिर्यारोहणाचा अनुभव घ्यायला गेलेला लेखक त्या अनुभवानं, त्या काटेरी क्षणांनी ओरबाडला जातो. ठणकत्या शरीराला आणि मनाला समजावत आता पुन्हा त्या वाटेकडे वळायचं नाही असं ठरवतो; पण तोच तरुण पुढे त्या वाटेनं, त्या कड्यांनी, त्या दऱ्याखोऱ्यांनी त्याला साद घालावी आणि त्यानं धावत सुटावं असा त्या वाटेवरून चालत राहतो. या तरुणाचं साहस बघतानाच पानोपानी त्याच्यातला एक संवेदनशील कवीही वाचकाला भेटतो. ‘कॅम्प फायर’ वाचताना गिर्यारोहण म्हणजे काय, त्यासाठीची तांत्रिक माहिती अतिशय हलक्याफुलक्या शैलीत लेखक वाचकाला करून देतो. इतिहासाचं स्तोम माजवू नये, हे खरं असलं तरी याच इतिहासात आपलं स्वत्व लप��ं आहे, याचं भान लेखक करून देतो. औद्योगिकीकरणामुळे, सुबत्तेच्या हव्यासामुळे माणसानं निसर्गाची जी विल्हेवाट लावली आहे, त्यावर लेखक वाचकांना प्रश्न विचारतो. तो म्हणतो, ‘धुंद होणं म्हणजे बधिरता नाही, मस्ती म्हणजे बेतालपणा नाही.’ खरं तर धुंदीचा खरा आस्वाद घेणंच आपण विसरलो आहोत, असं त्याला वाटतं.\nवसंत वसंत लिमये यांच्या ‘विश्वस्त’ या कादंबरीनं इतिहासाचा वेगळाच पट वाचकांसमोर उभा केला. ‘विश्वस्त’ ही कादंबरी वर्तमानातून वाचकाला इतिहासात खेचत नेते. समीक्षकांनी या कादंबरीला ‘फिलॉसॉफिकल थ्रिलर’ असं म्हटलंय. इतिहास आणि संस्कृती यांच्या निर्मितीमध्ये विश्वस्त आणि वारसदार या दोन संकल्पनांच्या शोधाचा प्रयत्न ‘विश्वस्त’ या कादंबरीमध्ये करण्यात आला आहे. या कादंबरीसाठी वसंत वसंत लिमये यांनी इतिहास, भूगोल आणि पुरातत्त्वशास्त्र या विषयांचा खोलात जाऊन अभ्यास केला. या कादंबरीत वास्तव आणि इतिहास यांची बेमालूम गुंफण वसंत वसंत लिमये यांनी केली आहे.\nगिर्यारोहणामधले, साहित्यातले अनेक मानाचे पुरस्कार मिळवलेला ‘आयआयटी’तला एक बुद्धिमान तरुण किती क्षेत्रे पादाक्रांत करतो, याची ही एक छोटीशी झलक आपण बघितली असली, तरी वसंत वसंत लिमये यांना अजूनही अनेक स्वप्नं पूर्ण होण्यासाठी खुणावताहेत. त्यांच्या मनात नाटकाचा आणि सिनेमाचा किडा अधूनमधून वळवळत असतो. धर्म या विषयावर त्यांचं मन अस्वस्थ होऊन लिहिण्यासाठी खुणावत असतं. त्या त्या क्षेत्रातली मुसाफिरी करून ते त्यांची अभ्यासू वृत्ती, परिश्रम यांमुळे यशस्वी होतील ही खात्री आहेच.\nशाळेत असताना ३१ वा क्रमांक मिळवणाऱ्या वसंत वसंत लिमयेंना वडिलांनी ‘३१मधला तीन आकडा काढून टाकता येतो का बघ,’ असं म्हटलं होतं. ते त्यांनी खरं करून दाखवलं. आज महाराष्ट्रच नव्हे, तर अख्ख्या भारताला त्यांचा अभिमान वाटावा, असं प्रचंड मोठं काम वसंत वसंत लिमये यांनी उभं केलंय. त्यांच्या उत्तुंग कार्याला मनापासून सलाम\nसंपर्क : वसंत वसंत लिमये\nफोन : (०२०) २५३९ ४५४०\nमोबाइल : ९५४५५ ५५५४०\n(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या त्यांच्या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/M3NCtW या लिंकवर उपलब्ध आहेत.)\n(वसंत वसंत लिमये ��ांचा ‘डोंगरवाटा : काल आणि आज’ हा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)\nTags: Deepa Deshmukhदीपा देशमुखBOIअनवट वाटेवरचे वाटसरूPeoplePuneHigh PlacesMulshiवसंत वसंत लिमयेVasant Vasant Limayeहाय प्लेसेसविश्वस्तलॉक ग्रिफिनकॅम्प फायरIITगिर्यारोहणGarudmaachiगरुडमाचीMountaineering\nवर्षा सुहास नाडकर्णी About 9 Days ago\nदिलीप झुंजारराव. About 9 Days ago\nमंतरलेल्या दिवसांचा समर्पक शब्दांत आढावा. खूप छान.\nदिल दिया है, जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए... ‘स्लमडॉग सीए’च्या जिद्दीची गोष्ट नयनची डोळ्यांत अंजन घालणारी गोष्ट जिद्दी मुलाच्या संघर्षाची प्रेरक गोष्ट संवादातून प्रश्नांचा गुंता सोडवणारा राजू\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n२२ प्रतिज्ञा अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbha24taas.com/?p=1333", "date_download": "2018-12-16T03:15:58Z", "digest": "sha1:WGNG3MZIQQUX6S4Q44E3ZKBFOXVVRTSM", "length": 23536, "nlines": 134, "source_domain": "vidarbha24taas.com", "title": "चला युवा सेना मजबुत करू :विठ्ठल सरप पाटील – विदर्भ २४ तास", "raw_content": "\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nअल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार, आरोपी गजाआड\nअकोला ताज्या बातम्या महाराष्ट्र\nचला युवा सेना मजबुत करू :विठ्ठल सरप पाटील\nयुवासेना मजबूत करण्यासाठी लवकरच नियुक्त्या : युवासेना जिल्हाप्रमुख विट्ठल सरप पाटिल\nअकोला जिल्हा युवासेना तर्फे संपूर्ण जिल्ह्यातील युवासैनिकांना शिवसेना – युवासेना मजबूत करण्यासाठी युवासेनेच्या उद्दिष्टपूर्तीचे आवाहन करण्यात आले आहे.\nहिंदुस्तानातील प्रत्येक माणसांचे हित जोपासण्यासाठी,प्रत्येक महाराष्ट्रतील सर्व सामान्य माणसाचा, युवकचा आवाज एकदिलाने उंचावण��यासाठी तसेच गोरगरीब जनतेच्या,शेतकऱ्याच्या हक्कासाठी\nशिवसेनेची स्थापना झाली.त्यानंतर हिंदुस्तानातील तरुणाला आपल्या हक्काचे व्यासपीठ १७ ऑक्टोबर २०१० ला युवासेनेच्या स्थापनेनंतर मिळाले. युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब, यांच्या नेतृत्वात अखंड महाराष्ट्रभर युवासेना ही आज ताकतीने उभी आहे. युवासेनेच्या माध्यमातून आजच्या तरुण पिढीला आपला विचार व्यक्त करण्यासाठी तसेच आपला हक्क मिळवण्यासाठी लढण्याची हिम्मत मिळाली आहे. तरुणांना संघटित होऊन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याची तसेच सर्वसामान्य तरुणांना नेतृत्व करायची संधी मिळाली आहे. अकोला जिल्हा हा शिवसेनेचा गढ आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाने युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे व संपर्क प्रमुख मा वरुण जी सरदेसाई यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी अकोला जिल्ह्यातील युवासेना मुख्य पदाधिकाऱ्यांच्या नवनियुक्त्या केल्या आहेत.त्यामुळे आता शिवसेनेला मजबूत करण्यासाठी आपल्याला युवासेनेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हात जलदगतीने काम करायचे आहे. व येणाऱ्या २०१९ च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत संपूर्ण जिल्हात भगवा फडकवायचा आहे, यासाठी अकोला जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी – प्रत्येक नगरात तसेच तालुक्यात – गाव तेथे शाखा सुरू करण्यासाठी आपल्याला पुढील वाटचाल करायची आहे.ज्यामुळं प्रत्येक घरातील १ तरुण हा आपल्या संघटनेशी जुळला असावा ज्यामुळे त्या परिसरातील संघटन मजबूत होईल. येणाऱ्या काही दिवसांमध्ये खालील प्रमाणे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करायच्या आहेत.\nआपल्या जिल्ह्यातील ५ विधानसभा मतदार संघातील तालुका प्रमुख,तालुका\nसंघटक,उपतालुका प्रमुख,उपतालुका संघटक,शहर प्रमुख,उपशहर संघटक,जिल्हा परिषद सर्कल प्रमुख,पंचायत समिती सर्कल प्रमुख तसेच उपसर्कल प्रमुख उपसंघटक याप्रमाणे युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या आदेशने व शिवसेना नेते मा.दिवाकरजी रावते साहेब, अकोला जिल्हा संपर्क प्रमुख मा.खा.अरविंदजी सावंत साहेब,\nमा.आ.गोपीकीशनजी बाजोरीया साहेब,सहाय्यक संपर्क प्रमुख मा. श्रीरंगदादा पिंजरकर,\nजिल्हाप्रमुख नितिनजी देशमुख. संपर्क प्रमुख वरुण जी सरदेसाई साहेब यांच्या आदेशाने पदाधिकाऱ्यांच्या नियु��्त्या करायच्या आहेत. या पदांच्या माध्यमातून शिवसेना युवासेना मजबूत करण्यासाठी,प्रत्येक घरात शिवसेना युवासेना पोहचवण्याची जबाबदारी घेणारे,तसेच युवासेनेच्या प्रचार प्रसारासाठी,उद्दिष्टपूर्तीसाठी जे युवासैनिक मनापासून इच्छुक असतील त्यांनी आपल्या विधानसभा मतदार संघातील युवासेना उपजिल्हाप्रमुखांशी संपर्क करावा व युवासेनेच्या ऐच्छिक पदासाठी आपला अर्ज सादर करावा.त्यामधून मुलाखतीच्या माध्यमातून आपली गुणवत्ता तपासून तसेच वरिष्ठांशी चर्चा करून आपली नियुक्ती केली जाईल.तरी मी युवासेना जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील अकोला जिल्हातील संपूर्ण युवासैनिकांना आवाहन करतो की आपण सर्वांमिळून जिल्ह्यात युवासेनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शिवसेना मजबुत करण्यासाठी कार्य करू आणि येणाऱ्या विधानसभा लोकसभा निवडणुकीत भगवा फडकवू इच्छुक युवासैनिकांसाठी – आपण ज्या विधानसभा मतदारसंघात राहता ज्या परिसरात आपल्याला युवासेनेचे काम करायचे आहे त्यांनी उपजिल्हाप्रमुखांशी राहुल रामभाऊ कराळे अकोट,दीपक बोचरे बाळापुर,सोनू वाटमारे मुर्तिजापुर, योगेश बुंदेले अकोला पच्छिम,राहुल सुरेश कराळे अकोला पूर्व ,राजेश पाटील,नितिन मिश्रा अकोला शहर कुणाल पिंजरकर तसेच आपली माहिती\n– आपला विनीत –\nBreaking News ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र\nनवा कायदा येणार; लाच देणार्यालाही ७ वर्षे शिक्षा.\nPost Views: 65 नवा कायदा येणार; लाच देणार्यालाही ७ वर्षे शिक्षा. ___________________________________ भ्रष्टाचारास आळा घालणे, तसेच प्रामाणिक सरकारी कर्मचार्यांना संरक्षण देण्यासोबतच लाच देणार्या व्यक्तीस जास्तीत जास्त सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद असणारे भ्रष्टाचार निवारण (सुधारणा) विधेयक, 2018 लोकसभेत मंगळवारी आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले.पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी भ्रष्टाचार निवारण (सुधारणा) विधेयक, 2018 लोकसभेत मांडले. […]\nBreaking News ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, मुख्यमंत्र्यांची ‘वर्षा’वर विठूपूजा”\nPost Views: 96 जाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, मुख्यमंत्र्यांची ‘वर्षा’वर विठूपूजा” विदर्भ 24 तास टीम पंढरपूर: – विठ्ठल मंदिरात पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास विठूरायाची शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत यंदा पूजेचा मान हिंगोलीच्या जाधव दाम्पत्याला मिळाला. अनिल जाधव आणि वर्षा जाधव यांनी विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा केली. जाधव दाम्पत्य हे शेणगाव तालुक्यातील भगवती गावचे […]\nUncategorized अमरावती क्राईम ताज्या बातम्या महाराष्ट्र\nयुवकाला झाडाला बांधून बेदम मारहाण\nPost Views: 316 आशिष गवई प्रतिनिधी विदर्भ 24तास युवकाला झाडाला बांधून बेदम मारहाण ★2 आरोपी अटकेत ★शेकापूर जवर्डी येथील घटना अचलपूर प्रतिनिधी :- अचलपूर शहरा जवळ असलेल्या जवर्डी शेकापूर या गावी गुरुवारी सकाळी एक अंगाला शहारे येणारी घटना घडली असून येथील एका कुटुंबा ने गावातील एका युवकाला निर्दयपणे झाडाला बांधून बेदम मारहाण केल्याची एक अमानुष […]\nकेंद्र शासनाच्या उदासीन धोरणांच्या विरोधात सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचे भीक मांगो आंदोलन\nOne Reply to “चला युवा सेना मजबुत करू :विठ्ठल सरप पाटील”\nआनंद पाटील सरप says:\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nPosted on December 15, 2018 1:04 pm Author chhagan jadhao\tComments Off on आदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन पालकमंत्री पोटे यांनी दिली भेट मुख्यमंत्री घेणार आठ दिवसात शासकीय बैठक आमदार सुनील देशमुख यांनी सोडविले उपोषण अमरावती:- गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा स्पष्ट निर्वाळा चार महिन्यापूर्वी उच्च न्यायालयाने दिला विधानसभा व विधानपरिषदेत गोवारीचा प्रश्न मांडला गेला तरी अद्यापही न्यायालयाच्या निर्णयाचा शासकीय अध्यादेश काढला नसल्याने आदिवासी […]\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nPosted on December 14, 2018 2:40 am Author chhagan jadhao\tComments Off on जुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nBreaking News ई-पेपर महाराष्ट्र विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या रा���्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी अमरावती नुकताच बुलढाणा फिल्म सोसायटीतर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराचे थाटात वितरण झाले शिवाजी महाविद्यालय बुलढाणा येथे राज्यभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना फिल्म सोसायटी बुलढाणा तर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सोहळ्यात मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती या […]\nअडत्याला खरेदीदार होता येणार नाही \nगुलाबराव महाराजांच्या पालखीचे आळंदीला प्रस्थान:\nप्रहार नगरसेवकाचे अनोखे आंदोलन; घंटागाडी चालवत आणला नगरपालिकेवर कचरा\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://manatun.wordpress.com/about/", "date_download": "2018-12-16T03:04:03Z", "digest": "sha1:BUA6GZLGODMEYEGW6ZQ4B3FVOWPO6TFM", "length": 2392, "nlines": 42, "source_domain": "manatun.wordpress.com", "title": "अशी मी अशी मी…. | मनातून", "raw_content": "\nथोडंस share करावंस वाटलं\nअशी मी अशी मी….\nमी अमृता कुलकर्णी, पूर्णपणे पिंपरी-चिंचवडकर असा म्हणू शकता. पण सध्या मुक्काम पोस्ट Madison USA …\nनावामागे BE computer ची degree आहे म्हणून IT वाली.. मला विचार करायला खूप आवडात, मी एकटीच तासान तास फिरत विचार करू शकते. पण मला माणसहि खूप आवडतात. लग्न, get together तर माझे favroute आहेत.\nलिहिण हा माझ्या मनतले विचार व्यक्त करायचा प्रयत्न असतो.. माझ्या blog वर तुमचं खूप खूप स्वागत…………\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nअशी मी अशी मी….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/04/news-1308.html", "date_download": "2018-12-16T03:35:54Z", "digest": "sha1:ENGQBJXXKADIPJY2TFBFX57RRWO3BBMO", "length": 6931, "nlines": 83, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "आ. कर्डिलेंचा कोठडीतील मुक्काम वाढला,न्यायालयीन कोठडीत रवानगी - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar City Crime News Shivaji Kardile आ. कर्डिलेंचा कोठडीतील मुक्काम वाढला,न्यायालयीन कोठडीत रवानगी\nआ. कर्डिलेंचा क��ठडीतील मुक्काम वाढला,न्यायालयीन कोठडीत रवानगी\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी अटकेत असलेले भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. पोलीस कोठडीची आज मुदत संपल्याने पोलीसांनी कर्डिले यांना न्यायालयात हजर केले होते.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nया सुनावणीअंती न्यायालयाने आमदार कर्डिले यांच्यासह इतर १७ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली तर याप्रकणात काल अटक केलेल्या चार आरोपींना १६ एप्रिलपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.याप्रकरणी पोलीसांनी लोकसेवकास पळवून नेणे. पोलीसांची विनंती धुडकावणे तसेच चिथावणी देण्याची भादवि २२५, १५२ व १०९ ही कलमे वाढविले आहेत.\nपोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोडप्रकरणी कर्डिले यांना सोमवारी(दि.८ एप्रिल) रोजी अटक झाली होती. त्यानंतर मंगळवारी कर्डिले यांच्याविरोधात भा.द.वि.३०८ हे कलम (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे) वाढविण्यात आले होते. त्यामुळे कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत वेळोवेळी वाढ करण्यात आली होती. आज पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलीसांनी कर्डिले यांना पुन्हा न्यायालयात हजर केले होते.\nआ. कर्डिलेंकडून वाहन हस्तगत\nआ. संग्राम जगताप यांना पोलिस अधीक्षक कार्यालयातून पळविण्यासाठी वापरलेले काळ्या रंगाचे वाहन आ. कर्डिले यांच्याकडून हस्तगत करण्यात आले आहे. कँप पोलिसांनी ह्युंदाई कंपनीचे असेंन्ट मॉडेल पोलिसांनी जप्त केले आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nआ. कर्डिलेंचा कोठडीतील मुक्काम वाढला,न्यायालयीन कोठडीत रवानगी Reviewed by Ahmednagar Live24 on Friday, April 13, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत���र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5543072291573610365&title=Dnyanda%20Ramtirthkar%20In%20'Shatada%20Prem%20Karave'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-16T04:09:17Z", "digest": "sha1:WLNYIYHP5HTRZFWQLTU3RTABUMNIVSNS", "length": 8853, "nlines": 119, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘शतदा प्रेम करावे’मध्ये ज्ञानदा रामतीर्थकर", "raw_content": "\n‘शतदा प्रेम करावे’मध्ये ज्ञानदा रामतीर्थकर\nमुंबई : स्टार प्रवाहच्या ‘शतदा प्रेम करावे’ या लोकप्रिय मालिकेत एक ट्विस्ट आला आहे. या मालिकेतल्या सायली या भूमिकेत स्नेहा शहाच्याऐवजी ज्ञानदा रामतीर्थकर ही अभिनेत्री दिसणार आहे. अल्लड, अवखळ असलेली सायली ही भूमिका ज्ञानदा कशी साकारणार हे पहावे लागेल.\nअल्लड प्रेमाची अबोल गोष्ट ‘शतदा प्रेम करावे’ या मालिकेत उलगडली आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. उन्मेष आणि सायली यांच्या नात्याला आता प्रेमाची किनार लाभते आहे. त्या दोघांमध्ये हळवे नाते निर्माण होऊ लागले आहे; मात्र सायलीची भूमिका साकारणारी स्नेहा शहा काही कारणाने या मालिकेत काम करू शकणार नाही. तिची जागा आता अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर घेत आहे. या मालिकेतून ज्ञानदाचे ‘स्टार प्रवाह’वर पदार्पण होत आहे.\nसायलीची भूमिका साकारण्याविषयी ज्ञानदा म्हणाली, ‘या मालिकेची कथा खूपच इंटरेस्टिंग आहे. अभिजित साटम, अमिता खोपकर, प्रिया मराठे हे माझे आवडते कलाकार आहेत. त्याच मालिकेसाठी मला विचारणा झाल्यावर मी लगेच होकार दिला. सायलीच्या भूमिकेलाही खूप कंगोरे आहेत. त्यामुळे ही भूमिका करायलाही नक्की मजा येईल. या भूमिकेसाठी मी खूप एक्सायटेड आहे. ‘स्टार प्रवाह’च्या ‘अग्निहोत्र’ आणि ‘राजा शिवछत्रपती’ या मालिका मी नियमितपणे पहायचे. ‘शतदा प्रेम करावे’चे टायटल साँग मला प्रचंड आवडले. ‘स्टार प्रवाह’बरोबर काम करायला मिळावे, अशी इच्छाही होतीच. ‘शतदा प्रेम करावे’च्या रूपाने ती पूर्ण होत आहे. यासाठी ‘स्टार प्रवाह’चे आणि सोबा फिल्म्सचे अनेक आभार.’\nउन्मेष आणि सायलीच्या नात्याचे पुढे काय होणार आणि सायलीची भूमिका ज्ञानदा कशी साकारणार हे जाणून घेण्यासाठी पहा ‘शतदा प्रेम करावे’ सोमवार ते शनिवार रात्री आठ वाजता फक्त ‘स्टार प्रवाह’वर.\nTags: मुंबईस्टार प्रवाहशतदा प्रेम करावेज्ञानदा रामतीर्थकरMumbaiStar PravahShatada Prem KaraveDnyanda Ramtirthkarप्रेस रिलीज\n‘प्रोमॅक्स अॅवॉर्ड्स’मध्ये ‘स्टार प्रवाह’चे रूपेरी यश ‘शतदा प्रेम करावे’मध्ये रंगणार महानाट्य स्वप्नील जोशी निर्मितीत ‘छोटी मालकीण’च्या चाहतीला मिळाला सोन्याचा हार ‘प्रेमा तुझा रंग कसा’तून उलगडणार प्रेमाची काळी बाजू\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n‘स्वरसाधक’ दिनदर्शिकेचे ‘सवाई’मध्ये प्रकाशन\nजनजागृतीसाठी ‘तो’ करतोय देशभर सायकल प्रवास\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://smundhe.blogspot.com/2012/04/blog-post_15.html", "date_download": "2018-12-16T03:25:47Z", "digest": "sha1:GBIIFUVCUFO7KW2XLTJESGCFPX6LFQOU", "length": 19217, "nlines": 46, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: हरभऱ्याच्या भरघोस उत्पन्नाने मिळाली नवसंजीवनी", "raw_content": "\nरविवार, १५ एप्रिल, २०१२\nहरभऱ्याच्या भरघोस उत्पन्नाने मिळाली नवसंजीवनी\nयवतमाळ जिल्ह्यातील लाख रायाजी (ता. दिग्रस) येथील युवा शेतकरी शेख रफिक यांनी शेती सोडून दुसरा व्यवसाय करायचे ठरविले होते. मात्र \"ऍग्रोवन'मधील शेतकऱ्यांच्या यशोगाथा वाचून संकटाशी सामना करीत मिळविलेल्या यशामुळे ते प्रभावित झाले. पुन्हा पक्का निर्धार करून शेतीतच नशीब आजमावण्याकरिता पाऊल टाकले. त्यातून यश त्यांच्या पदरी पडले. हरभऱ्याचे एकरी पंधरा क्विंटल उत्पादनातून मिळालेल्या आर्थिक उत्पन्नाने त्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. सततची नापिकी, उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेती सोडण्याचा विचार पक्‍का करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी छोटा-मोठा व्यवसाय सुरू करणार होतो. त्याकरिता इतर व्यवसायाबाबतची माहिती गोळा करणेही सुरू केले. परंतु व्यवसाय करणेसुद्धा सोपे नव्हते. त्याबाबत विचार करत असतानाच \"ऍग्रोवन'मधील यशोगाथांतून प्रेरणा मिळाली. पुन्हा नव्या जोमाने शेतीकडे वळलो. हरभरा पिकातील उत्पादनातून नवसंजीवनी मिळाली. दिग्रस (जि. यवतमाळ) तालुक्‍यातील लाख रायाजी येथील युवा शेतकरी शेख रफिक ऊर्फ रब्बू शेख जिलाणी आपल्याला मिळालेल्या यशाविषयी सांगत होते. रफिक यांची लाख रायाजी या गावी एकत्रित कुटुंबाची एकूण 50 एकर जमीन आहे. पैकी 15 एकर त्यांच्या वाट्याला आली आहे. शेतात पाण्याची सोय म्हणून विहीर व कालवा आहे. जमीन काळी कसदार, भारी, पाण्याचा निचरा होणारी आहे. अनेक वर्षांपासून ते या जमिनीत खरिपात सोयाबीन, कापूस तर रब्बीत गहू पीक घेत असत. शेतीविषयी माहिती देताना पुढे ते म्हणाले, की पूर्वी उत्पादन खर्चाच्या तुलनेत पिकातून फार काही मिळत नसे. मजूर खर्चही परवडत नव्हता. मागील वर्षी कापूस लावला होता. परंतु वेचणीसाठी मजुरीच जास्त गेली. त्यातही कापसाला भाव मिळाला नाही. शेवटचा पर्याय म्हणून सोयाबीनची लागवड केली. त्यालाही भाव नसल्याने हे पीक परवडले नाही. त्यामुळे ही शेती दुसऱ्याला मक्‍त्याने द्यावी आणि दुसरा व्यवसाय सुरू करावा असा विचार केला होता. मात्र \"ऍग्रोवन'मधील ऊस, मिरची, डाळिंब पिकातील शेतकऱ्यांच्या यशोगाथा वाचून आपणही असेच काहीतरी करावे म्हणून पुन्हा शेतीत प्रयत्न सुरू केला. घेतला हरभरा लागवडीचा निर्णय ः रोज सायंकाळी आम्ही मित्रमंडळी एकत्रित येऊन चर्चा करतो. त्यात विषय झाला, की रब्बीमध्ये गहू पीक लावण्यापेक्षा हरभऱ्याची लागवड फायदेशीर ठरते. कमी पाण्यात चांगले उत्पादन मिळते. तसेच गव्हाला हमीभाव कमी असून त्या तुलनेत हरभऱ्याला शासनाचा 2800 रुपये हमीभाव आहे. त्यामुळे गव्हापेक्षा हरभरा परवडतो. उद्यानपंडित शेतकरी रामकृष्ण तायडे यांनी हरभरा वाणांच्या निवडीबाबत मार्गदर्शन केले. त्यानुसार 13 एकरावर हरभरा लागवडीचा निर्णय घेतला. असे केले पीक व्यवस्थापन ः रफीक पुढे म्हणाले, की खरिपातील सोयाबीन पिकाची काढणी केल्यानंतर शेताची चांगली मशागत केली. सोयाबीनमुळे जमिनीचा बेवड चांगला राहिला. सामू सात ते साडेसात झाला. मशागत करताना तीनफळी ट्रॅक्‍टरने नांगरणी व कल्टीव्हेटरने आडवी- उभी डवरणी करून जमीन भुसभुशीत केली. हरभऱ्याच्या \"जाकी, विशाल आणि दिग्विजय' वाणांची निवड केली. लागवडीपूर्वी बियाण्यास रायझोबियम, ट्रायकोडर्मा व ह्युमीक ऍसिडची प्रक्रिया केली. नोव्हेंबर महिन्याच्या पाच तारखेपासून पेरणीला सुरवात केली. दोन ओळींतील अंतर सव्वा फूट ठेवून यंत्राच्या साह्याने पेरणी केली. यामध्ये सात एकरावर \"जाकी', दोन एकर \"विशाल' आणि चार एकर क्षेत्रावर \"दिग्विजय' वाणाची लागवड केली. एकरी 30 किलो बियाणे वापरले. पेरणीसोबत 14ः35ः14 एकरी पन्नास किलो मिश्रखत दिले. पूर्वी उन्हाळ्यात भुईमूग पिकासाठी तुषार संच घेतला होता. त्याच तुषार संचाचा वापर करून आवश्‍यकतेनुसार पिकाचे पाणी व्यवस्थापन केले. विहिरीत पाणी मुबलक असल्याने सिंचनाकरिता कोणतीही अडचण आली नाही. दरम्यान, वेळोवेळी निंदन व डवरणी करून पिकाची निगा राखली. पेरणीनंतर एक महिन्याने पिकाला एकरी 30 किलो युरिया दिला. तसेच बहरलेल्या पिकाला फुले दिसायला सुरवात होताच सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी केली. या वेळीच घाटे अळी आली होती, त्यासाठी लगेच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने प्रतिबंधात्मक फवारणी केली. पीक हातातून जायचे वाचले ः पिकाचे व्यवस्थापन करताना एक चूक झाली. मध्यंतरी आठ ते दहा दिवस ढगाळ वातावरण होते. त्या वेळी एक पाणी जास्त दिले गेले. त्याचा परिणाम असा झाला पिकाची कायिक वाढ जास्त झाली. अनेक शेतकऱ्यांनी पीक पाहून आता पिकाला घाटे लागणार नाहीत, पीक वाया गेले असा तर्क काढला. त्यामुळे नाराज झालो. परंतु त्याचवेळी तज्ज्ञ मित्र डॉ. अशोक तायडे, पांडुरंग गुघाने व सुभाष पवार यांचे मार्गदर्शन मिळाले. मार्गदर्शनानुसार पिकावर वाढनियंत्रकाची फवारणी केली. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांचीही फवारणी केली. त्यामुळे हातातून गेलेले हरभऱ्याचे पीक पुन्हा जोमदार दिसू लागले. हरभऱ्याला भरपूर प्रमाणात घाटे लगडून पीक परिपक्व झाले. प्रत्येक झाडाला कमीत कमी तीनशे तर जास्तीत जास्त 380 घाटे लगडले होते. त्यामुळे परिसरातील अनेक शेतकरी हरभरा पिकाची पाहणी करण्यास आले होते. पिकाच्या व्यवस्थापनाविषयी त्यांनी माहिती घेतली. तालुका कृषी अधिकारी अ. आ. कुळकर्णी, मंडळ कृषी अधिकारी चव्हाण व प्रगतिशील शेतकरी अमृत महिंद्रे यांनी प्रत्यक्ष घाटे मोजून खात्री करून घेतली. उत्पादन, उत्पन्नातील यश ः हरभऱ्याची मळणी होऊन सात एकरातील \"जाकी' वाणाचे एकरी 14.5 क्विंटल प्रमाणे 101.5 क्विंटल, दोन एकरातील \"विशाल' वाणाचे एकरी 16 क्विंटल प्रमाणे 32 क्विंटल, तर चार एकर \"दिग्विजय' वाणाचे एकरी 15 क्विंटलप्रमाणे 60 क्विंटल असे 13 एकरात एकूण 193.5 क्विंटल उत्पादन मिळाले. एकरी सरासरी 15 क्विंटल उत्पादन झाले. 3300 रुपये क्विंटलप्रमाणे एका एकरातील 15 क्विंटल हरभऱ्यातून 49,500 रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले. एकरी उत्पादन खर्च 11550 रुपये वजा जाता एकरी 37,950 रुपये निव्वळ नफा मिळाला. 150 क्��िंटल हरभऱ्याची विक्री केली आहे. आणखी 43.5 क्विंटल हरभरा शिल्लक आहे. भाव वाढल्यानंतरच उर्वरित हरभरा विकणार आहे. गव्हाला पर्यायी पीक म्हणून हरभऱ्याला पसंती दिल्याने त्यातून फायदा झाला. एकेकाळी शेतीपासून दूर जाण्याचा केलेला विचार मनातून कायमचा गेला असल्याचे मत रफीक यांनी व्यक्त केले. हरभऱ्याकरिता एकरी झालेला खर्च (रुपये) ः मशागत -------------------1500 बियाणे--------------------1200 पेरणी खर्च------------------400 मिश्रखत (14ः35ः14)------850 निंदणी---------------------1000 औषध फवारणी-------------1500 डवरणी-----------------------500 पिकास पाणी देणे व इतर खर्च----2000 कापणी-----------------------1000 मळणी------------------------1500 बाजारात विक्री करिता वाहतूक खर्च----100 एकूण खर्च----------------------- 11,550 हरभरा पिकाचे उत्तम व्यवस्थापन करून वेळेवर करावी लागणारी आंतरमशागत आणि पिकाच्या फुलोरा या वाढीच्या अवस्थेवेळी दाणे भरण्यासाठी वेळीच केलेले पाणी व्यवस्थापन, सूक्ष्म अन्नद्रव्यांची योग्य वेळी पूर्तता या बाबींमुळे पिकाची जोमदार वाढ झाली. त्यातून उत्पादन वाढीस मदत झाली. - अ. आ. कुळकर्णी, 7588590132 तालुका कृषी अधिकारी, दिग्रस पूर्वी नेमकी काय समस्या येत होती - रफिक म्हणाले, की पूर्वी शेतीचे योग्य मार्गदर्शन मिळत नव्हते. त्यामुळे पीक व्यवस्थापनात चूक व्हायची. कीडनाशकांबाबत माहिती नसल्याने त्यांच्या वेळेवर फवारण्या केल्या जात नव्हत्या. तुषार सिंचनही नव्हते. कापसाचे पीक परवडत नव्हते. मजुरांचीच जास्त समस्या होती. खतांचा खर्च जास्त व्हायचा. कापसात \"लाल्या' विकृतीची समस्या जाणवायची. तसेच कापूस विकताना अडवणूक व्हायची. आता नेमके काय झाले - रफिक म्हणाले, की पूर्वी शेतीचे योग्य मार्गदर्शन मिळत नव्हते. त्यामुळे पीक व्यवस्थापनात चूक व्हायची. कीडनाशकांबाबत माहिती नसल्याने त्यांच्या वेळेवर फवारण्या केल्या जात नव्हत्या. तुषार सिंचनही नव्हते. कापसाचे पीक परवडत नव्हते. मजुरांचीच जास्त समस्या होती. खतांचा खर्च जास्त व्हायचा. कापसात \"लाल्या' विकृतीची समस्या जाणवायची. तसेच कापूस विकताना अडवणूक व्हायची. आता नेमके काय झाले - शेतीमालाला भाव चांगले असल्याने नफ्याचे प्रमाण वाढले. \"ऍग्रोवन'च्या माध्यमातून चांगले मार्गदर्शन मिळू लागले. त्यामुळे आता डाळिंब फळबाग करण्याचा विचार आहे. यशोगाथामधून डाळिंब पिकाविषयी वाचलेल्या शेतकऱ्याची भेट घेणार आहे.\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे ६:१९ म.पू.\nनव���नतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nफलोत्पादन'ची संधी शेतकऱ्यांच्या दारी\nदूध भेसळ रोखण्यासाठी हेल्पलाइन\nशास्त्रीय पद्धतीने करा पाण्याचा निचरा\nहरभऱ्याच्या भरघोस उत्पन्नाने मिळाली नवसंजीवनी\nवाढवत नेली डाळिंबाची शेती त्यातून मिळविली आर्थिक स...\nइस्राईलने जाणले पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्...\nएक जानेवारीपासून लेखी \"सात-बारा' बंद\nएअरटेलकडून कोलकतामध्ये '४ जी' सेवा सुरु\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://upakram.forumotion.com/t30-topic", "date_download": "2018-12-16T04:59:44Z", "digest": "sha1:T76D4BXTHQLCNPSLLLZNFC7CHRJSFQTY", "length": 11196, "nlines": 58, "source_domain": "upakram.forumotion.com", "title": "आयुर्वेद:कोरफड", "raw_content": "\nCKP आणि हिंदू धर्म\n» कायस्थांचे इमान गावे कोण्या कवनांनी \n» मन एव मनुष्याणाम्‌\nCKP :: हिंदू धर्म :: आयुर्वेद\nकोरफड ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. ही बहुवार्षिक आहे. पाने जाड मांसल असून पानामध्ये पाणी गराच्या रूपात साठवलेले असते. पाने लांबट असून खोडाभोवती गोलाकार वाढतात. पानांची लांबी ४५ ते ६० सें.मी. आणि रुंदी ५ ते ७ सें.मी. असते. पानाच्या कडांना काटे असतात. झाडाच्या मध्यातून एक लालसर उभा दांडा निघतो व त्यावर केशरी रंगाची फुळे घोसाने येतात.\nकोरफडीस संस्कृतमद्ये कुमारी, इंग्रजीत Barabados aloe व शास्त्रीय परिभाषेत Aloe barbadensis असे म्हणतात. ही वनस्पती Liliaceae या कुळातील असून हिचे उत्पत्तिस्थान वेस्ट इंडीज आहे. हिच्या भारतीय जाती Aloe vera आणि Aloe indica या आहेत.\nकोरफडीमध्ये अँलोइन (२० ते २२%), बार्‌बॉलाइन (४ ते ५%) तसेच शर्करा, एन्झाइम व इतर औषधी रसायने असतात. कोरफड ही शीतल, कडू, मधुर, पुष्टिकर, बलदाती अशा विशेष गुणधर्माची आहे. कोरफडीपासून कुमारी आसव बनवितात. हे आसव शारीरिक अशक्तपणा, खोकला, दमा, क्षय यासारखे आजार बरे करण्यासाठी उपयोगी आहे. कोरफडीपासून बनविण्यात येणारे तेल केसांना चकाकी आणण्यासाठी वापरतात. त्वचेचा दाह होत असल्यास कोरफडीचा गर लावतात. हा गर पोटदुखी, अपचन, पित्तविकार यांवरसुद्धा उपयोगी आहे. डोळ्यांच्या विकारावर तसेच भाजल्यामुले झालेल्या जखमेवर कोरफडीचा गर उपयोगी पडतो. सौदर्यवृद्धीसाठी कोरफडीच्या गराचा उपयोग करतात. कोरफडीच्या रसात जिवाणू प्रतिकारक शक्ती असते. हिच्या पानां�� अँलोइन व बार्बालाइन ही मुख्य ग्लुकोसाइड्‌स असतात\nकोरफड कुंडीत सहज लागते व थोड्याशा पाण्यावरही झपाट्याने वाढते. कोरफडीचा गर रोज सेवन करण्याचे; तसेच बाहेरून लावण्याचे अनेक फायदे आहेत. यकृताची कार्यक्षमता उत्तम राहण्यासाठी आणि वाढविण्यासाठी कोरफडीसारखे उत्तम औषध नाही. कोरफडीचा चमचाभर गर छोट्या कढईत मंद आचेवर गरम करून त्यावर चिमूटभर हळद टाकून घेणे यकृतासाठी हितावह असते. याप्रमाणे काही दिवस नियमाने कोरफड घेतल्यास भूक चांगली लागते व शौचास साफ होण्यासही मदत मिळते.\nरोज सकाळी कोरफडीचा चमचाभर गर घेण्याने स्त्रियांच्या बाबतीत पाळी नियमित येण्यास मदत मिळते. अंगावरून कमी रक्‍तस्राव होत असल्यास किंवा पाळीच्या वेळेला गाठी पडून वेदना होत असल्यास कोरफडीचा गर घेणे उपयोगी ठरते.\nशरीरावर कोठेही भाजले असता कोरफडीचा गर लावल्याने दाह कमी होतो व फोड वगैरे न येता त्वचा पूर्ववत होते. मूळव्याधीमुळे वेदना होत असल्यास किंवा आग होत असल्यास त्यावर कोरफडीचा नुसता गर ठेवण्याने बरे वाटते.\nकोरफडीचा ताजा गर न्हाण्यापूर्वी केसांना लावून ठेवण्याने केस निरोगी राहण्यास मदत मिळते; तसेच कंडिशनिंग होते. त्वचेवरही कोरफडीचा गर लावल्याने त्वचा मऊ व सतेज राहण्यास मदत मिळते.\nसंगणकावर वा इतर कोणत्याही प्रखर प्रकाशाकडे पाहण्याने डोळे थकले, लाल झाले वा डोळ्यांची आग होऊ लागली, तर कोरफडीच्या गराची चकती बंद पापण्यांवर ठेवण्याने लगेच बरे वाटते. चकती ठेवणे अवघड वाटले, तर गराची पुरचुंडी करून डोळ्यांवर वारंवार फिरविण्याने बरे वाटते.\nयाप्रमाणे कोरफडीचे एकाहून एक उत्तम उपयोग असल्याने आजकाल कोरफडीचा गर बाटलीत भरून विकायला ठेवतात; पण टिकण्याच्या दृष्टीने यात प्रिझर्वेटिव्ह्‌ज टाकली आहेत का हे बघावे लागेल व कोरफडीतील एखादे तत्त्व नष्ट झाले आहे का हेही पाहावे लागेल. त्यापेक्षा घरी कोरफड लावली, तर घरच्या घरी कोरफडीचा ताजा गर सहज मिळू शकतो.\nकोरफड ही नित्य वापरातील वनस्पती आहे. ती सदैव, ताजी, टवटवीत दिसते म्हणून तिला 'कुमारी' असेही म्हणतात. यकृत, प्लीहेच्या सर्व रोगांवर कोरफड अतिशय उत्तम आहे. यकृताला सूज येणे, कावीळ, बिलीरूबिनचे प्रमाण वाढणे यावर कोरफडीचा खूप चांगला उपयोग होतो. कोरफड यकृताचे टोनिक आहे. तसेच प्लीहावृद्धी, रक्त कमी होणे यावरही कोरफडीचा खूप चां���ला उपयोग होतो. काविळीवर कोरफडीचा रस, कोरफडीपासून तयार केलेल्या कुमारी आसवाचा वापर करतात.\nडोळे येणे, डोळ्यांची आग होणे यावर कोरफडीचा गर डोळ्यांवर ठेवावा. कफ होणे, खोकला यावर कोरफडीचा गर मधातून द्यावा. केसांच्या वाढीसाठी, केस मुलायम आणि तजेलदार व्हावेत म्हणून कोरफडीचा गर केसांना लावतात.\nसौन्दर्यासाठी, त्वचा ताजीतवानी दिसावी, चेहर्यावरचे डाग, पुळ्या कमी व्हाव्यात म्हणून कोरफडीचा गर लावावा. कोरफड रक्तशुद्धीकर असून ताप कमी करणारी, पित्तनाशक, भूक वाढवणारी आहे.\nCKP :: हिंदू धर्म :: आयुर्वेद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRAF/MRAF003.HTM", "date_download": "2018-12-16T03:54:21Z", "digest": "sha1:6KUNU4EAYNUFYARVJYLYLUOEX6SA7TO5", "length": 6074, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - आफ्रिकान्स नवशिक्यांसाठी | लोक = Persone |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > आफ्रिकान्स > अनुक्रमणिका\nमाझे कुटुंब इथे आहे.\nतो इथे आहे आणि ती इथे आहे.\nतुम्ही (दोघे / सर्व) इथे आहात.\nते सगळे इथे आहेत.\nअलझायमरशी लढण्यासाठी भाषांचा वापर करणे\nज्यांना मानसिक स्वास्थ्य तंदुरुस्त राखायचे आहे त्यांनी भाषा शिकली पाहिजे. भाषा कौशल्य स्मृतिभ्रंशापासून संरक्षण करु शकते. असंख्य वैज्ञानिकांच्या अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे. शिक्षणासाठी वय आडवे येत नाही. काय महत्त्वाचे आहे त्याचा मेंदू नियमितपणे वापर करतो. शब्दसंग्रह शिकताना मेंदूचे विविध भाग कार्यरत होतात. हे भाग महत्त्वाचे आकलनविषयक प्रक्रिया नियंत्रित करतात. त्यामुळे, बहुभाषिक लोक अधिक जागृत असतात. त्यांची एकाग्रता देखील चांगली असते. तथापि, बहुभाषिकतेचे अतिरिक्त फायदे आहेत. बहुभाषिक लोक चांगले निर्णय घेऊ शकतात. त्यांना जलद निर्णय घेता येतात. कारण, त्यांचा मेंदू निवडण्यासाठी शिकलेला आहे. एका गोष्टीसाठी दोन संज्ञा हे त्याला नेहमी माहित असते. या संज्ञांसाठी व्यवहार्य पर्‍याय आहेत. त्यामुळे, बहुभाषिक लोक सतत निर्णय घेत असतात. अनेक गोष्टींदरम्यान निवडण्याची त्यांच्या मेंदूला सराव असतो. आणि या प्रशिक्षणाचा फायदा फक्त मेंदूच्या भाषण केंद्रालाच होत नाही. बहुभाषिकतेमुळे मेंदूच्या अनेक भागांना फायदा होतो. भाषा कौशल्याचा अर्थसुद्धा चांगले संज्ञानात्मक नियंत्रण ठेवणे हा आहे. अर्थात, भाषा कौशल्य स्मृतिभ्रंश प्रतिबंधित करणार नाही. तथापि, बहु���ाषिक लोकांमध्ये रोग हळू पोहोचतो. आणि त्यांच्या मेंदूचा समतोल प्रभाव चांगला सक्षम वाटतो. भाषा शिकणार्‍यांमध्ये स्मृतिभ्रंश लक्षणे कमकुवत स्वरुपात दिसतात. संभ्रम आणि विसरभोळेपणा कमी गंभीर असतात. म्हणून, वयस्कर आणि तरुणांना भाषा संपादनापासून समान फायदा होतो. आणि, प्रत्येक भाषेबरोबर एक नवीन भाषा शिकण्यासाठी तो सोपे करतो. तर मग आपण सर्वांनी औषधाऐवजी शब्दकोशापर्यंत पोहोचले पाहिजे.\nContact book2 मराठी - आफ्रिकान्स नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/blue-whale-game-danger-bells-for-india/", "date_download": "2018-12-16T04:12:38Z", "digest": "sha1:HZNVYVNKAS5XD26SGEVP5GF22D6PD2YL", "length": 15135, "nlines": 281, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "'ब्लू व्हेल' गेम भारतासाठी धोक्याची घंटा! - Maharashtra Today", "raw_content": "\nसागरी मार्गाच्या भूमिपूजनाचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही\nमोदी सरकारला घरघर लागली : मुंडे\nविश्वचषक हॉक़ी स्पर्धा; गतविजेत्या आॅस्ट्रेलियाचा सडन डेथमध्ये ‘डेथ’\nराजू शेट्टी यांना तीन राज्यांच्या मुख्यमंत्रीपद शपथग्रहण सोहळ्याचे निमंत्रण\nप्रकाश जावड़ेकर ने कहा, राष्ट्रीय शिक्षा निति तैयार, किसी भी वक़्त…\nसरबजीत हत्या मामला : सबूतों के अभाव में दो प्रमुख गवाहों…\nसेना में दुभाषिए और साइबर विशेषज्ञों जैसी भूमिकाओं में महिलाओं की…\nमहाराष्ट्र : कांग्रेस विधायक नितेश राणे ने मंत्री कदम को कहा…\nHome Maharashtra News ‘ब्लू व्हेल’ गेम भारतासाठी धोक्याची घंटा\n‘ब्लू व्हेल’ गेम भारतासाठी धोक्याची घंटा\nनागपूर :- जगभरात आतंक माजविणाऱ्या ‘ब्लू व्हेल’ गेमने आतापर्यंत हजारो बळी गेले आहेत. भारतातही या गेमने पाय रोवले आहेत. या गेमच्या आहारी लहान मुले अधिक पडतात. मोबाईलवर हा गेम खेळला जातो. भारतात ‘ब्लू व्हेल’ अनेक मुलांना आपल्या कवेत घेतले. यामुळे भारतात केंद्र सरकारने या गेमवर कायमची बंदी घातली आहे.\nमुंबईत काही महिन्यांपूर्वी एका 14 वर्षांच्या मुलाने याच ‘ब्लू व्हेल चॅलेन्ज‘ गेममुळे आत्महत्या केल्याचे समोर आले होते. ‘ब्लू व्हेल चॅलेन्ज’ या गेममुळे झालेली भारतातील ही पहिलीच आत्महत्या होती. ही आत्महत्या त्याने ‘ब्लू व्हेल’ गेमच्या पन्नासाव्या टास्कमुळे केल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले होते. त्याने आत्महत्या करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा गुगलवर शोधही घेतला होता असेही स्पष्ट झाले होते.\nहा गेम व्हीकोन्टाक्टे नावाच्या रशियन साईटवर खेळला जातो. रशियानंतर या गेमने भारत अमेरिका आणि युरोपला टार्गेट केले होते. या गेमचे सूत्रधार डेथ आणि सुसाईड ग्रुप्सच्या माध्यमातून या मुलांना शोधतात. रशियातले असे अनेक ग्रुप्स सरकारने बंद केले आहेत. पण एक डिलीट केल्यावर लगेच दुसरा ग्रुप तयार केला जातो. तसेच आपण टास्क पूर्ण केला हे दाखवायला फोटो ही पाठवावे लागतात.\nब्लू व्हेल गेम कसा झाला सुरू \n‘ब्लू व्हेल चॅलेंज’ हा गेम जगभर पसरला आणि आतापर्यंत 19 देशात 200 मुलांचे जीव या देशाने घेतले आहेत. यातले 130 मृत्यू रशियातच झाले आहेत. अमेरिका आणि आफ्रिकेतही अनेकांचे जीव गेले आहेत. ‘द ब्लू व्हेल गेम’ला 25 वर्षांच्या के. फिलीप बुडेकिन या तरुणाने 2013 साली बनवले होते. रशियामध्ये 2015 साली या गेमने पहिला बळी घेतला. त्यानंतर फिलीपला तुरूंगवास ठोठावण्यात आला होता. फिलीपच्या मते हा गेम समाजातील बायोलॉजिकल कचऱ्याच्या साफसफाईसाठी आहे. जे लोक आत्महत्या करतात ते बायॉलोजिकल वेस्ट असतात असे फिलीपचे म्हणने आहे.\nहा गेम नक्की काय आहे \nहा गेम किशोरांना टास्क पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त करतो. या गेममध्ये टास्कची सिरीज असते. हे टास्क 50 दिवसांत पूर्ण करायचे असतात. ‘अ साइलेंट हाऊस’, ‘अ सी ऑफ व्हेल्स’ आणि ‘वेक अप मी एट 4.20 ए एम’ असे या टास्कची नावे असतात आणि शेवटी जो मृत्यूला कवटाळतो तोच जिंकतो.\nइन्स्टाग्रामने या गेम विरूद्ध पाऊले उचलली\nदोन रशियन मुलांनी इन्स्टाग्रामवर या गेमचे फोटो पोस्ट केल्यानंतर हा गेम बातम्यांमध्ये आला होता. त्यामुळे इन्स्टाग्रामने या गेम विरूद्ध पाऊले उचलली आहेत. आता या गेमचे फोटो टाकत असल्यास इन्स्टाग्रामवर वॉर्निंगही येते.\nया गेमच्या विळख्यात कोण येऊ शकते \nजे सोशल मीडिया आणि स्मार्टफोनचा प्रचंड वापर करतात\nजे इंटरनेट गेमिंग अडिक्ट आहेत. हा गेम खेळू लागल्यानंतर माणूस चिडचिडा आणि उदास होतो. जर मुलात हे बदल दिसत असतील तर लगेच काळजी घेतली पाहिजे.\nही बातमी पण वाचा : नागपूरात ‘ब्लू व्हेल’ गेमने गेला मुलीचा बळी, हात कापून घेतला गळफास\nया गेमवर उपाय काय\n– मानसोपचार तज्ज्ञांकडे नेऊन मुलांचे काउंसिलिंग केले पाहिजे.\n– पालकांनी मुलासोबत जास्त वेळ घालवत आपले नाते घट्ट बनवले पाहिजे.\n– मुलांना मोबाईलपासून दूर करण्यासाठी उपाय करा.\n– एकदम जबरदस्ती �� करता पहिले दिवसातले गेम खेळण्याचे तास कमी करा\n– त्यानंतर गेम खेळण्याची सवय आठवड्यातून एकदा खेळण्यापर्यंत आणली जाते आणि अखेर ही सवय मोडली जाते.\nPrevious articleविश्वचषक हॉकी स्पर्धा फ्रान्सचा अॉलिम्पिक विजेत्या अर्जेंटिनाला धक्का\nNext articleकेंद्रीय पथकाकडून अंधारात दुष्काळाची अंधारात पाहणी\nसागरी मार्गाच्या भूमिपूजनाचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही\nमोदी सरकारला घरघर लागली : मुंडे\nलठ्ठ मुलीशी लग्न करा आणि जगा १० पट जास्त आनंदी आयुष्य\nमुलांच्या पहिल्या स्पर्शा नंतर मुली ‘हा’ विचार करतात\n‘या’ मुद्यांवर भांडण झाल्याने कपल्समध्ये वाढते प्रेम\nलग्नाबाबत प्रश्न विचारणाऱ्या नातेवाईकांचे अश्या प्रकारे करा तोंड बंद..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/cricket-india-in-england-england-coach-bayliss-taming-other-indian-batsmen-will-put-kohli-under-pressure/", "date_download": "2018-12-16T03:33:36Z", "digest": "sha1:JMTCXGU2F2PXU6NVRXCPCK55FUMPPLO2", "length": 8185, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विराटला रोखण्यासाठी इंग्लंडच्या प्रशिक्षकाची नवी शक्कल", "raw_content": "\nविराटला रोखण्यासाठी इंग्लंडच्या प्रशिक्षकाची नवी शक्कल\nविराटला रोखण्यासाठी इंग्लंडच्या प्रशिक्षकाची नवी शक्कल\nएजबेस्टन मैदानावर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड भारताचा पराभव करण्यात यशस्वी ठरला असला तरी त्यांना विराटला कोहलीला रोखण्यात अपयश आले आहे.\nइंग्लंडचे प्रशिक्षक ट्रेवर बेलिस यांनी विराट कोहलीला गांभीर्याने घेत त्याला रोखण्यासाठी इंग्लिश गोलंदाजांना खास सल्ला दिला आहे.\n“मी आमच्या गोलंदाजांना सांगितले आहे, तुम्ही विराट सोडून बाकीच्या भारतीय फलंदाजांना जितक्या लवकर बाद कराल तितक्या लवकर विराटला दबावात टाकण्याची संधी आपल्याला मिळेल.” असे बेलिस म्हणाले.\nतसेच बेलिस यांनी विराट कोहलीला डिवचण्याचा प्रयत्न करत विराट जगातील सर्वोत्तम फलंदाज नाही असे वक्तव्य देखील केले.\n“मला असे वाटते नाही की विराट जागातील सर्वोत्तम फलंदाज आहे. मात्र तो त्याच्या जवळपास आहे. विराटने पहिल्या कसोटीतील दोन्ही डावात जी फलंदाजी केली ती अतिशय उच्च दर्जाची होती.”\n“सध्याचा भारतीय संघ उत्कृष्ठ आहे. मात्र जेव्हा चेंडू स्विंग होतो तेव्हा त्यांचे फलंदाज स्वस्तात बाद होतात. याला विराटही अपवाद नाही. ” असे ट्रेवर बेलिस म्हणाले.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडाम���डी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n-आजपासून मध्यप्रदेश कबड्डी लीगचा थरार, या चॅनेलवर थेट प्रेक्षपण\n-विश्वचषकात अपयश येऊ नये म्हणुन स्टेनकडे आहेत या योजना\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..\nISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/43659", "date_download": "2018-12-16T03:59:48Z", "digest": "sha1:FGB7LI6TY43HZZOD6XMCQMU22KMD3FSI", "length": 7679, "nlines": 144, "source_domain": "www.misalpav.com", "title": "तुझ्या माझ्यासवे......(विडंबन) | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nतुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही\nतुला बोलावता पोहोचायचा पाऊसही\nपडेना पापणी पाहून ओलेती तुला\nकसा होता नि नव्हता व्हायचा पाऊसही\nतुला मी थांब म्हणताना तुला अडवायला\nकसा वेळीच तेव्हा यायचा पाऊसही\nमला पाहून ओला विरघळे रुसवा तुझा\nकश्या युक्त्या मला शिकवायचा पाऊसही\nकशी भर पावसातही आग माझी व्हायची\nतुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही\nआता शब्दांवरीया फक्त उरलेल्या खुणा\nकधी स्मरणे अशी ठेवायचा पाऊसही\nतुझ्या माझ्यामागे कसा यायचा भाऊ तुझाही\nतुला बोलावता पोहोचायचा भाऊ तुझाही\nहोईना पाच मिनीटे भेटूनी तुला\nकसा कोठूनी अलगद टपकायचा भाऊ तुझाही\nतुला मी थांब म्हणताना तुला शोधायला\nकसा वेळीच तेव्हा उगवायचा भाऊ तुझाही\nमला पाहून कसा तीळपापड व्हायचा त्याचा\nकश्या युक्त्या लढवायला लावायचा भाऊ तुझाही\nकशी शांत बागेत चिडचिड माझी व्हायची\nतुला जेव्हा असा घेऊन जायचा भाऊ तुझाही\nआता (माझ्या) अंगावरी फक्त मारल्याच्या खुणा\nकधी स्मरणात नाही ठेवायचा मला भाऊ तुझाही\nचांगले केलंय. पु ले शु\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 3 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://kiratsaptahik.blogspot.com/2011/06/blog-post.html", "date_download": "2018-12-16T04:10:56Z", "digest": "sha1:DHJLQETG4K33HJX7ZYQ36FMNWSUJLN6L", "length": 45616, "nlines": 95, "source_domain": "kiratsaptahik.blogspot.com", "title": "kirat saptahik: अंक २०वा, २ जून २०११", "raw_content": "\nअंक २०वा, २ जून २०११\nपर्यटनवृद्धीची आश्वासने प्रत्यक्षात येणार काय\nसिधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर होऊन तब्बल १४ वर्षे होत आली आहेत. स्वच्छ आणि रमणीय समुद्रकिनारे, वैशिष्ट्यपूर्ण मंदिरसंस्कृती, अस्सल कोकणी जेवण, लोकसंस्कृती, एकाच जिल्ह्यात समुद्र किनारा आणि आंबोलीसारखे हिलस्टेशन सिधुदुर्गातच आढळते. पर्यटनासाठी अनुकूल अशा सर्व गोष्टी असूनही एक-दोन हंगामी अपवाद वगळता सिधुदुर्ग जिल्हा पर्यटनदृष्ट्या मागेच राहिला आहे.\nवेळागर, आरवली, वेंगुर्ले, निवती, परुळे-भोगवे, तारकर्ली, मालवण, देवगड येथे स्थानिकांच्या पुढाकाराने अलिकडच्या ५-६ वर्षात चांगल्या दर्जाच्या निवास न्याहारीच्या सोयी उपलब्ध झाल्या आहेत. महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने अशा सुविधा उपलब्ध करुन देणा-यांना काही प्रमाणात करांमध्ये सवलत देऊन निवास न्याहारीच्या योजनेत सामावून घेतले आहे. पण सिधुदुर्गसाठी कोणताही ठोस, धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. पर्यटन महामंडळाच्या वतीने पर्यटन वाढीसाठी घेण्यात येणा-या पर्यटन महोत्सवातून दोन वर्षापूर्वीच फतवा काढून महामंडळाने आपला सहभाग काढून घेतला आहे. त्यामुळे पर्यटन वाढीला प्रोत्साहन देण्याच्या महत्वाच्या उपक्रमामध्ये शासनाच्या या महामंडळाने आपली उदासीनता दाखविली आहे. तुलनेने पर्यटनात कितीतरी पुढे असणा-या आपल्या शेजारच्या गोवा आणि केरळ राज्यात त्यांची पर्यटन महामंडळे देशभर जाहिरातीसाठी आणि निरनिराळ्या विषयाला वाहिलेले महोत्सव स्थानिकांच्या मदतीने आयोजित करीत असतात. त्या राज्यांमधल्या पर्यटन महामंडळांना संपूर्ण स्वायत्तता असून एम.टी.डी.सी.सारखा त्यांचा कारभार अजूनतरी ‘सरकारीछाप‘ झालेला नाही.\nअलिकडेच केंद्रीय कृषिमंत्री ना. शरद पवार, राज्याचे पर्यटन आणि बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचे सिधुदुर्ग दौरे झाले. या दौ-यांच्या निमित्ताने उखडलेल्या रस्त्यांना एक-दोन दिवसात झळाळी आली. समुद्रकिना-यालगतची विश्रामगृहे अंतर्बाह्य बदलली आणि येत्या काही वर्षात पर्यटनाने सिधुदुर्गचा चेहरा-मोहरा पालटणार अशी आश्वासने देण्यात आली. यामध्ये आंबा संशोधन केंद्रालगत कृषि पर्यटन केंद्र, वेंगुर्ले-नवाबाग येथे फिशरमेन व्हिलेज, नवाबाग येथील धूपप्रतिबंधक बंधारा, मांडवी येथील झुलता पूल, आरवली, वेळागर येथील पंचतारांकित हॉटेल्सचे रखडलेले प्रकल्प, मालवण येथे स्नॉर्कलिग, नवीन स्क��बा डायव्हिग केंद्र, खाड्यांमध्ये हाऊसबोट असे प्रकल्प लवकरच साकारले जातील अशी ग्वाही मंत्रीमहोदयांनी दिली. या सर्व आश्वासनांची पूर्तता सरकारी यंत्रणा जी मंत्र्यांच्या आदेशाबरहुकूम आणि प्रशासकीय नियम आणि धोरणांनी चालत असते, तिच्याकडून होणा-या अंमलबजावणीवरच अवलंबून आहे.\nपर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी तर पर्यटन विकासासाठी असलेले दोन वर्षापूर्वी मंजूर झालेले कोकण पॅकेजमधील २२५ कोटी रुपये खर्चच झाले नसल्याचे मान्य केले. ते कोणामुळे अखर्चित राहिले हे सांगायला त्यांनी नकार दिला असला तरी भविष्यात सर्व खात्यांशी समन्वय साधून पर्यटन विकास साधला जाईल हे सांगायला ते विसरले नाहीत.\nतब्बल १४ वर्षांनंतर पनवेल पासून ते गोव्यापर्यंत महामार्गालगत असणा-या पर्यटनस्थळांकडे जाणा-या रस्त्यांचे दिशादर्शक फलक, पर्यटनस्थळे जोडणारे चांगले रस्ते, महत्वाच्या पर्यटन स्थळांवर स्वच्छतागृहे आता एम.टी.डी.सी., सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने उभारणार असल्याची माहिती पर्यटन महामंडळाचे मॅनेजिग डायरेक्टर किरण कुरुंदकर यांनी दिली.\nया नुसत्या आश्वासनांची सवय आता कोकणवासियांना झाली आहे. हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच पर्यटनस्थळे आज सिधुदुर्गात विकसीत झाली आहेत. तीसुद्धा स्थानिकांच्या पुढाकाराने आणि ऐतिहासीक वारशांमुळे. भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून काही विशेष तरतुदी, पर्यटनामध्ये गुंतवणुक करणा-या स्थानिकांना काही वर्षांसाठी कर सवलत (जी गोवा राज्यामध्ये दिली जाते), २४ तास वीज, पाण्याची मुबलक उपलब्धता आणि चांगले रस्ते या मुलभूत सुविधा तरी सरकारनेच द्याव्या लागतात. १४ वर्षांनंतरही पायाभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झालेल्या नाहीत. हॉटेल उद्योजकांसमोर सरकारी अधिकारी नियम आणि अडथळ्यांची शर्यतच लावून देतात. यामध्ये सुवर्णमध्य काढून काही मार्ग काढता येईल का अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरु लागले आहे.\nकोकणातील लोक नेहमी नव्या उद्योगांना-प्रकल्पांना विरोध करतात असा समज पसरवला गेला आहे. पण आजपर्यंत एकाही सकारात्मक प्रकल्पाला कोकणवासियांनी विरोध केलेला नाही. कोकणरेल्वे, सिधुदुर्गचे विमानतळ यासाठी लोकांनी जमिनी दिल्या आहेत. विमानतळाच्या बाबतीत फक्त सातबा-यावरील पेन्सिल नोंदी आणि अतिरिक्त जमिन संपादनाला विरोध होत आ��े.\nपारदर्शकता असणा-या चांगल्या प्रदूषणविरहीत प्रकल्पांचे इथल्या लोकांनी स्वागतच केले आहे. सर्वात आधी गरज आहे ती सरकारी अधिकारी वर्गाची मानसिकता बदलण्याची. एम.टी.डी.सी.ची नावापुरती असणारी स्वायत्तता ख-या अर्थाने बहाल होण्याची. हे सर्व प्रत्यक्षात येण्यासाठी खंबीर नेतृत्व कोकणच्या मागे उभे राहिले पाहिजे. विधिमंडळात कोकणातील १७ आमदार प्रतिनिधीत्व करतात. आपापसातील हेवेदावे विसरुन ते कोकणच्या विकासासाठी एकत्र आले पाहिजेत. तर आणि तरच कोकण आणि सिधुदुर्गच्या पर्यटन विकासाची हवेतली आश्वासने प्रत्यक्षात उतरतील.\nअॅड. शशांक मराठे, ९६८९९०३३७९\nआगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोकणातील सिधुदुर्ग जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे ठरविलेले दिसते. त्यामुळेचा यंदाच्या पर्यटन हंगामात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांनी या जिल्ह्यात पायधूळ झाडली. केंद्रीय कृषीमंत्री असलेल्या शरद पवार यांनी तर मे महिन्यात दोन वेळा जिल्ह्याला भेट दिली आणि पक्ष कार्याबरोबरच शेती शास्त्रज्ञांची बैठक घेऊन आंबा पिकाच्या दरवर्षी होणा-या नुकसानीची दखल गांभीर्याने घेतली. शेती शास्त्रज्ञांना नवीन उपाययोजना शोधण्यास सांगितले. परवाच्या दौ-यात ना. शरद पवार यांनी आंबोली - नांगरतास येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट या उसांवर संशोधन करणा-या संस्थेस भेट देऊन जलद वाढणा-या, अधिक साखर देणा-या, कोणत्याही हवामानात टिकणा-या उसाचे संशोधन करण्यात येत असल्याचे सांगितले. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा दौरा म्हटल्यावर राष्ट्रवादीचे झाडून सारे पदाधिकारी आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी या दौ-यात सहभागी होणार हे ओघाने आले. त्यामुळे केंद्रीय कृषिमंत्र्यांनी पिकांच्या मशागतीबरोबरच राष्ट्रवादी पक्षाची वाढ होण्यासाठीही राजकीय मशागत केली असणार\nजिल्ह्यातील सावंतवाडी (दोडामार्ग-वेंगुर्लेसह) विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर यांच्यावरच पक्षाध्यक्षांनी पक्षवाढीचीही जबाबदारी सोपविली आहे. त्यानुसार त्यांनी सावंतवाडी मतदार संघातून सलग दोन वेळा निवडून आलेले शिवसेनेचे माजी आमदार शिवराम दळवींनाच राष्ट्रवादीत दाखल करुन घेऊन धडाकेबाज सुरुवात केली आहे. त्यानंतर आता आणखी एक माजी आमदार आणि अनेक संस्था, संघटनांचे पदाधिकारी राष्ट्रवादीत दाखल होण्याच्या बातम्या पसरल्या आहेत.\nकेंद्रीय कृषिमंत्र्यांनी या प्रकारे शेतीची आणि पक्षाची मशागत चालविलेली असली तरी त्यांनी कोकणातील रखडत पडलेल्या सिचनाच्या योजनांबाबत काही ठोस कार्यवाही जाहीर करणे अपेक्षित होते. कारण त्यांच्या कृषी खात्याचे कार्य तर पाण्यावरच अवलंबून असते. राज्याचे पाणीपुरवठा खातेही त्यांचेच पुतणे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे. शेती-बागायती आणि पिण्याचे पाणी पुरवण्याची जबाबदारी असलेल्या या खात्याची नावे जरी बदलली तरी त्यातील झारीतील शुक्राचार्याची भूमिका काही बदलली गेली नाही.\nसिचन प्रकल्पांतून पाणीच न देणारा झारीतील शुक्राचार्य हा भ्रष्टाचारच आहे. पण झारीच्या नळीत काडी घालून त्या भ्रष्टाचाररुपी शुक्राचार्यांचा डोळा फोडून पाणी वाहते करण्याचे काम कोणीच करीत नाही. त्यामुळेच कोट्यावधी रुपये खर्च होऊनही ग्रामीण जनतेचे पाण्यासाठीचे हाल संपत नाहीत. शहरात तर पिण्याचे पाणी एक दोन दिवसाआड लोकांना मिळते. कारण, जलसंपदेचे नीट नियोजन नाही. लहान मोठ्या पाटबंधा-यांच्या योजना मंजूर होतात पण पाण्याचा थेंबही न अडविता बहुतांश निधी कर्मचा-यांचे पगार, त्यांच्यासाठी निवासस्थाने बांधणे, यंत्रसामुग्रीची खरेदी यातच संपून जातो. त्यातून ठेकेदार पुरवठादार आणि लोकप्रतिनिधी यांचे खिसे भरतात. असे सरकारी समितीचा अहवालच सांगतो. त्यामुळे केंद्रीय कृषीमंत्र्यांनी पाणी पुरवठ्याच्या समस्येवर भाष्य केले असते. संबंधीत सरकारी यंत्रणेला खडसावले असते. आपल्या पक्षाच्या नेत्या - कार्यकर्त्यांना या कामांच्या पूर्ततेची खबरदारी घेण्यास बजावले असते तर सध्याच्या पाणी टंचाईच्या काळात लोकांना तेवढा तरी दिलासा मिळाला असता. पण यातले काही घडले नाही. मंत्र्यांच्या दौ-यात असलेल्या गाड्यांच्या ताफ्यांनी रस्त्यावरचा धुरळा तेवढा उडाला. यामुळे पक्ष कसा वाढणार याची चिता कोणालाच असल्याचे जाणवले नाही.\nवैशाख महिन्यात दर्श भावुका अमावास्येला वेंगुर्ले तालुक्यातील तुळस येथे जैतिर उत्सव होतो. यंदा १ जून पासून सुरु झाला आहे. भाविकांचे अढळ श्रद्धास्थान असलेल्या या देवस्थानाविषयी -\nसंस्थानकाळात पूर्वी तुळस गावात जैते परब नावाचे थोर लढवय्ये, परोपकारी, न्यायी पुरुष होऊन गेले. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या रांगणागडावर त्यांची सुभेदार म्हणून नेमणूक झाली. एकदा कामावरुन परत येतांना वाटेत नारुर गावी मुलीच्या सासरी तिला आपल्यासोबत आणण्यासाठी गेले. सोबत कुळंबीण स्त्री असावी असे तिच्या सासरच्यांनी सांगितल्यावरुन ते तुळस गावी आले. परत सोबत कुळंबीण स्त्री, नागन महार अ तिघेजण नारुर गावी जात असतांना भिल्लांच्या एका टोळक्याने या तिघांवर हल्ला केला. या हल्ल्यात जैतोबांनी अनेक भिल्लांना कंठस्नान घातले. घनघोर चकमक झाली. लपून मारलेला एक तीर जैतोबांना वर्मी लागला. त्यांचे पार्थिव नागन महाराने तुळस गावी आणले. विधीपूर्वक अंत्यसंस्कार झाले. त्या जागीच छोटेसे जैतिर मंदिर बांधण्यात आले. हा जैतोबा उर्फ जैतिर गावचा रक्षणकर्ता मानला जातो.\nया मंदिरात प्रतिवर्षी दर्श भावुका अमावास्येला वैशाख महिन्यात जत्रा भरते. हा उत्सव जेवढा दिमाखदार तेवढाच अतक्र्य, गुढ परंपरांनी भरलेला, भक्तांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करणारा ठरत आहे. आदल्या दिवशी जोगीनी, भोगीनी हे धार्मिक कार्यक्रम होतात. त्या दिवसापासून अकराव्या दिवशी कवळास उत्सव होतो. पाचव्या दिवसापासून जैतिर मुखवटाधारी देवपुरुष गावात सवाद्य फिरुन घरोघरी दर्शन देतो. सोबत मानकरी, सेवकवर्ग असतो. रात्री देवालयासमोरील मांडावर भाविकांची गा-हाणी (पडस्थळे) घेतली जातात. त्यांना मार्ग सांगितला जातो. अडीअडचणीत जैतीर देवाला हाक दिल्यास कामे होतात. यश येते अशी श्रद्धा आहे. जैतिर देवस्थान भाविकांचे अढळ श्रद्धास्थान आहे.\nयंदा १ जून पासून जैतिर उत्सव यात्रा तर १० जूनला कवळास उत्सावाने जैतिर उत्सवाची सांगता होणार आहे. उत्सवाला मोठी गदी असते. पावसाळ्यापूर्वी भरणा-या या उत्सवातील बाजारात शेती अवजारांची मोठी उलाढाल होते. गोवा, कोल्हापूर, मुंबईपासून महाराष्ट्र, कर्नाटक प्रांतात भाविकवर्ग पसरला आहे.\nया उत्सवामधली लक्षवेधी अशी प्रथा असते ती ‘कातर‘ची. गावतील सुतार बांधव या प्रथेत चक्क तलवारीखाली मान ठेवतात. त्या व्यक्तीवर बारा हरिजन झोपतात. यानंतर गावात जैतिरच्या आयुधांच्या पेटा-याची पूजा करणारी राऊळ मंडळी पुढे येतात आणि ते खंजिर उगारतात. यावेळी जैतिराचे तरंग या मंडळींभोवती प्रदक्षिणा घालून या व्यक्तीं��ा शापमुक्त करतात आणि कारत सुटते. सुतार बांधवांमध्येही या तलवारीखाली मान कोणी ठेवावी याचा मान ठरलेला असतो. प्रत्येक वर्षाची वर्सल ठरलेली असते.\nजैतिर देवालय परिसरात अन्य मंदिर आहेत. गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी मुख्य रस्त्याला लागूनच असलेला हा परिसर पर्यटन स्थळ म्हणून जिल्हा पर्यटन आराखड्यात नमूद झालेला आहे. तुळस जैतिराश्रीत संस्था, मुंबई व स्थानिक समिती यांनी श्री देव जैतिराच्या आशीर्वादाने गावात अनेक सुधारणा घडवून आणल्या आहेत. जैतिर मंदिराचा व परिसरातील मंदिरांचा जीर्णोद्धार या मंडळीने लोकांच्या सहकार्याने केला आहे.\nनिसर्गरम्य वेंगुर्ले शहरापासून ८ किलोमीटरवर वेंगुर्ले - सावंतवाडी रस्त्यावर तुळस गाव आहे.\nमुंबई गोवा दीड वर्षात रुंद\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाढत्या अपघातांची दखल घेऊन या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असून त्यासाठी ३ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. झाराप ते पत्रादेवी या नवीन रस्त्याचे काम पूर्ण झाले असून पनवेल ते झाराप रस्त्याचे काम ४ टप्प्यात पूर्ण करण्यात येईल असे पर्यटन व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सिधुदुर्ग जिल्ह्याच्या दौ-यात दिले. पर्यटनासाठी कोकण पॅकेजमधून २२५ कोटी रुपये मंजूर करुनही दोन वर्षात अपेक्षित कामे झाली नसल्याची कबुली देत मंजूर कामे वर्षभरात पूर्ण झालीच पाहिजेत असेही त्यांनी संबंधीत अधिका-यांना बजावले. भुजबळ यांनी आरोंदा, शिरोडा-वेळागर, आरवली, वेंगुर्ले, कुणकेश्वर येथील पर्यटन योजनांची पाहणी केली. त्यांचे समवेत आमदार दीपक केसरकर, खासदार समीर भुजबळ, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, जिल्हाधिकारी आणि पर्यटन, बांधकाम खात्यांचे अधिकारी होते.\nसागरी महामार्गावरील आरोंदा-किरणपाणी पूल येत्या ऑगस्ट महिन्यात वाहतुकीस खुला होईल. पर्यटन विकासासाठी सिधुदुर्ग जिल्ह्याला ८३ कोटींचा निधी दिला जाईल. शिरोडा - वेळागरचा वादग्रस्त भाग वगळून तेथे ताज ग्रुपचा पंचतारांकित प्रकल्प होईल. वेंगुर्ले-नवाबाग येथे फिशरमेन्स व्हिलेज, मिठबांव येथे २० कोटींचा तारकर्लीप्रमाणे रिसॉर्ट, सिधुदुर्ग आणि विजयदूर्ग किल्ल्यांसाठी ७ कोटी रुपये मंजूर अशी कोट्यावधी रुपयांची आश्वासने देऊन आणि योजना जाहीर करुन पर्यटन मंत्र्यांनी हा दोन दिवसांचा धावता पर्यटन दौरा आटोपता घेतला.\nकुडाळ तालुक्यातील नेरुर गावात इंगेश हॉस्पीटलच्या परिसरात ज्येष्ठ नागरीकांचे ‘आजोळ‘ २९ मे पासून सुरु झाले. तेथे पन्नाशी ओलांडलेल्या व्यक्तींना कोणताही दुर्धर आजार होऊ नये यादृष्टीने सल्ला-मार्गदर्शन उपचार केले जाणार आहेत. त्यासाठी कुडाळ येथील सिधुदुर्ग रेडिओलॉजी सेंटर, रेडी येथील कार्डिओलॉजी सेंटर,मालवण येथील रेडकर हॉस्पीटल यांच्या मदतीने नेरुर येथील या ‘आजोळी‘ रुग्णांची काळजी घेतली जाणार आहे. पर्यटन केंद्राप्रमाणे येथे निवासी सोयी असून जिल्ह्यातील अन्य तज्ञ डॉक्टारांचीही या आजोळला मदत मिळणार आहे. अशी माहिती या प्रकल्पाचे प्रवर्तक डॉ.विवेक रेडकर यांनी दिली.\nहृदयविकार, मधुमेह, रक्तदाब, मोतिबिदू, दंत उपचार, सांध्याचे विकार यावर अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, योग, निसर्गोपचार या उपचार पद्धतींचा मेळ घालून आजोळी येणा-या रुग्णांचे स्वास्थ्य चांगले राखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सर्व सुखसोयींसह १४ सदनिका असलेले हे एक वैद्यकीय पर्यटन केंद्रच असून त्यातून मिळणा-या उत्पनातून अल्प उत्पन्न गटातील लोकांना अल्पदरात उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहे.\nशेखर सामंत, स्वाती वालावलकर यांना श्रीकांत लाड पुरस्कार\nमूळचे वेंगुर्ल्याचे मुंबईच्या कामगार चळवळीत एकेकाळी अग्रणी नेते असलेले कॉम्रेड श्रीकांत लाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कॉ. श्रीकांत लाड स्मृती समितीतर्फे वेंगुर्ले तालुक्यातील विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावणा-या दरवर्षी एका व्यक्तीला पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षी पत्रकारितेत उत्कृष्ट कामगिरी करणारे वेंगुर्ल्याचे श्री. शेखर सामंत यांना २०१० सालचा तर राष्ट्रीय विज्ञान जत्रेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविणा-या सौ. स्वाती वालावलकर यांना २०११ सालचा पुरस्कार नेरुर येथील ‘आजोळ‘ प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभात देण्यात आले.\nशेखर सामंत हे दै. तरुण भारतचे जिल्हा प्रमुख असून त्यांनी आतापर्यंत विविध वार्तांकनाद्वारे क्रीडा, कला, सांस्कृतिक, नवीन संशोधन आणि गुन्हेगारी विषयक लेखन केले आहे. यापूर्वीही त्यांना पत्रकारितेतील अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.\nसौ.स्वाती वालावलकर या वेतोरे येथील सातेरी हायस्कूलच्या गणित विषयाच्या अध्यापक असून त्यांनीही तालुका, जिल्हा-स्तरावर विज्ञान जत्रेत अनेकवेळा पुरस्कार मिळविलेले आहेत.\nशाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि रोख एक हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप असून श्रीकांत लाड स्मृति समितीचे कार्याध्यक्ष सुभाष भांडारकर यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले.\nरेडीत अद्ययावत वैद्यकीय सेवा केंद्र सुरु\nरेडी येथे मालवणचे प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. विवेक रेडकर यांनी रेडकर हॉस्पीटल रिसर्च सेंटर ट्रस्टच्या माध्यमातून तेथे २४ तास अतिदक्षता विभाग, अर्धांग व संधीवातावर उपचार, फिजिओथेरपी सेंटर, नेत्रविकार शस्त्रक्रिया, फुफ्फुसाचे आजार तपासणी यंत्रणा, सोनोग्राफी, इकोकॉर्डिओग्राफी, एक्सरे आदी उपचार केले जाणार आहेत. तेथेच २४ तास खुला राहणारा मेडिकल स्टोअर्सही आहे. या सेंटरच्या पहिल्या मजल्यावर आरवली-टांक येथील शेटये ट्रस्टने कॉन्फरन्स हॉल बांधून दिला असून त्यांचा वापर वैद्यकीय प्रशिक्षणासाठी केला जाणार आहे. श्री.आबा शेटये यांच्या हस्ते ट्रस्टच्या या नवीन वास्तूचे उद्घाटन ३० मे रोजी झाले.\nया ठिकाणी दारिद्रयरेषेखालील लोकांना स्मार्टकार्ड दिले जाणार असून त्यांना औषध योजना मोफत राहणार आहे अशी माहिती डॉ. विवेक रेडकर यांनी दिली आहे.\nखर्डेकर महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक मोहन पवार यांचे पणजी - गोवा येथे त्यांचे बंधू प्रकाश यांच्या घरी अल्प आजाराने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. वेंगुर्ले येथे ते मराठी विषयाचे एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते. नोकरी सांभाळून त्यांनी फोटोग्राफीचा छंद जोपासला होता. त्याशिवाय वेंगुर्ल्यातील सर्व सांस्कृतिक चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग असे. वेंगुर्ले येथून त्यांची बदली कोल्हापूरच्या गोखले महाविद्यालयात झाली. तेथूनच ते सेवानिवृत्त झाले. संस्थेचे सचिव व संस्कृत पंडित प्राचार्य एम. आर.देसाई यांनी अनेक इंग्रजी ग्रंथ लिहिले आहेत. त्यांच्या महाभारतावरील व अन्य ग्रंथांचे मराठी अनुवाद प्रा. पवार यांनी केले आहेत.\n‘किरात‘शी त्यांचे खूप जवळचे नाते होते. अनेक विषयांवर त्यांनी ‘किरात‘मधून सातत्याने लेखन केले आहे. ‘किरात‘च्या हिरकमहोत्सवी (६०व्या) वर्षारंभ अंकात त्यांनी ‘किरात‘चा पूर्व इतिहास आणि एकूण कोकणातील वृत्तपत्रसृष्टी विषयी लिहिलेला अभ्यासपूर्ण लेख आजही संदर्भासाठी वाचला जातो. ‘किरात‘चे संवर्धक कै. ब���बा मराठे यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.\nअनेक दैनिक वृत्तपत्रात ते साहित्यिक, मासिके यांमधूनही विविध विषयांवर प्रत्यक्ष माहिती घेऊन त्यांचे लेख प्रसिद्ध होत असत. फोटोग्राफीच्या छंदासाठी त्यांची कोकणची खूप भटकंती केली होती. एक अभ्यासू प्राध्यापक म्हणून त्यांचा लौकीक होता.\nकोल्हापूर सोडल्यानंतर ते आपले धाकटे बंधू सी.ए. प्रकाश पवार यांच्याकडे पणजी-गोवा येथे वास्तव्यास होते. काही वर्षापूर्वी त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता पण, त्यातून ते सावरले होते व लेखनही करु लागले होते. त्यांच्या पत्नी व दोन मुलगे पुणे येथे स्थायीक आहेत. ‘किरात‘ परिवाराचे एक सदस्य असलेले प्रा. मोहन पवार यांच्या निधनाने ‘किरात‘ परिवाराला अतीव दुःख होत आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली\nमुळचे भटवाडी येथील मीरा-रोड निवासी श्री. गोविद गणेश उर्फ आबा नांदोसकर (७०) यांचे १६ मे रोजी निवासस्थानी अल्प आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, २ मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.\nवेंगुर्ले- दाभोलीनाका येथील अक्षता दिगंबर भोगटे (१८) हिने बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने नैराश्येपोटी घरात मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. ती खर्डेकर महाविद्यालयात विज्ञान विभागत शिकत होती. तिचे मागे आई-वडील, दोन बहिणी आहेत.\nदहावी परीक्षा निकाल विशेष\nअंक २२वा, २६ जून २०११\nअंक २१वा, ९ जून २०११\nअंक २०वा, २ जून २०११\nकिरात ट्रस्टचे कार्यकारी व्यवस्थापक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://upakram.forumotion.com/t32-topic", "date_download": "2018-12-16T04:59:39Z", "digest": "sha1:ED6722WGLP26VGPW2SNNHB6PSSHHPZ2R", "length": 25187, "nlines": 89, "source_domain": "upakram.forumotion.com", "title": "आयुर्वेद:पंचकर्म", "raw_content": "\nCKP आणि हिंदू धर्म\n» कायस्थांचे इमान गावे कोण्या कवनांनी \n» मन एव मनुष्याणाम्‌\nCKP :: हिंदू धर्म :: आयुर्वेद\nपंचकर्म म्हणजे आयुर्वेदाने सांगितलेल्या पाच उपाययोजना.\n- नस्य (नाकात थेंब घालणे)\n- वमन (उलटी करवणे)\n- विरेचन (कोठा साफ करण्यासाठी जुलाब घडवणे. रेचक देणे)\n- बस्ती (गुदाशयात टिकणारी तैलयुक्त औषधयोजना)\n- रक्तमोक्षण (जळवामार्फत किंवा शिरेतून रक्त काढणे)\nत्रिदोषांतील निरनिराळया दोषांसाठी निरनिराळी कर्मे उपयुक्त आहेत. आजारांच्या माहितीबरोबर यांपैकी कोणती क्रिया करायची हेही पाहू या.\nअनेक प्रकारचे त्वचारोग, दमा, सांधेदुखी, सूज, आम्लपित्त, इत्यादी आजारांवर वमन (उलटी) करवणे हिताचे असते. अन्नमार्गातला कफ घालवून स्वच्छ, रिकामा करणे हे वमनक्रियेचे उद्दिष्ट आहे. अशी स्वच्छता वेळोवेळी न केल्यास अन्नमार्गात कुजण्याची क्रिया होते. त्यातून निर्माण होणारे विषारी पदार्थ निरनिराळे आजार उत्पन्न करतात असे आयुर्वेदाचे सांगणे आहे.\nवमनक्रिया तज्ज्ञांकडून शिकून घेणे आवश्यक आहे. वमनक्रिया स्वतःवर करून पाहावी म्हणजे आत्मविश्वास येईल.\nवमन क्रियेसाठी अन्नमार्गात नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात स्त्राव पाझरवून त्यावर कडू गिळगिळीत पदार्थ देऊन उलटी करवली जाते. गावात कडू पडवळ, कडू दोडका, कडू इंद्रावण, इत्यादी फळे सापडतात, ती यात उपयोगी पडतात.\nआधी तीन-चार दिवस थोडे थोडे तूप पाजावे.\nवमनाआधी दही, उडदाच्या डाळीचे वरण खावयास द्यावे.\nयावर तीन चार तास गेल्यावर मदनफळाचे चूर्ण किंवा इंद्रावण एक ग्रॅम + एक चमचा काढा किंवा कडू दोडके किंवा पडवळ यांचा काढा पाजावा.\nयानंतर दोन ते पाच मिनिटांनी उसाचा रस (एक -दीड लिटर ) पाजावा, म्हणजे भरपूर घाम येऊन भडभडून उलटी होते. उलटीत चिकट तार, फेस येणारे स्त्राव पडतात.\nअसे चांगले वमन झाल्यावर लगेच काही खाऊ देऊ नये. वमन घेतल्याच्या दिवशी भूक लागल्यावर केवळ साळीच्या लाह्या खाव्यात. त्यांना साजूक तुपाची फोडणी देऊन गरम गरम खाव्यात. तहान लागल्यास गरम पाणीच प्यावे.\nदुसरे दिवशी तांदळाची पेज, मग मऊ भात त्यानंतर मुगाच्या डाळीपासून बनवलेली खिचडी आणि मग गव्हाचे गरम फुलके, पोळी अशा पध्दतीने आहार दोन-तीन दिवसांत वाढवत जाऊन पूर्ववत आणावा. यालाच संसर्जनक्रम असे म्हणतात.\nवमनानंतर काही दिवसांत वरील प्रकारच्या आजारांत फरक पडतो.\nविरेचन म्हणजे रुग्णास अगोदर तीन-चार दिवस रोज तूप किंवा तेल पाजून नंतर जुलाबाचे औषध देणे. पित्तदोषाच्या आजारांना (आग, जळजळ, लालसरपणा ही लक्षणे असणा-या आजारांत) विरेचन सांगितले जाते. विरेचनाचा उद्देशही पित्त घालवून कोठा साफ रिकामा करणे हाच आहे. वमनात मुख्यत्वेकरून जठर, इत्यादी वरचा अन्नमार्ग स्वच्छ होतो. याउलट विरेचनात आतडी वगैरे खालचा अन्नमार्ग साफ होतो.\nविरेचनासाठी आधी तीन -चार दिवस तित्तक तूप (म्हणजे कडू औषधांनी तयार केलेले तूप) 15-20 मि.ली. या प्रमाणात रोज सकाळी रिकाम्या पोटी घेण्यास सांगावे.\nयानंतर संध्याकाळी जेवणानंतर दोन-तीन तासांनी त्रिफळा चूर्ण (2-3 ग्रॅम) एक कप गरम पाण्यातून द्यावे. जेवणानंतर हे चूर्ण देणे जास्त परिणामकारक ठरते.\nपहाटेपासून सकाळपर्यंत दोन-तीन जुलाब होतात. हलका कोठा असणा-यांना त्रिफळा चूर्णाऐवजी बहाव्याचा दोन-तीन ग्रॅम मगज पाण्यात कुस्करून दिला तरी अपेक्षित परिणाम होतो.\nसकाळी जुलाब झाल्यानंतर भूक लागली तरी 4-5 तास काही खाऊ नये. नंतर तोंडाने मूग-तांदळाची पातळ खिचडी द्यावी.\nसर्वसाधारणपणे वमनक्रियेनंतर विरेचन दिले जाते. या दोन्हींचा परिणाम होऊन अन्नमार्ग साफ होतो.\nबस्ती म्हणजे तैलयुक्त औषधे (कधी केवळ तेल) गुदद्वारातून मोठया आतडयात सोडणे. तेथून तेल शरीरात शोषले जाते. या स्नेहनाने (तेलकट पदार्थाच्या वापराने) आतडयातील कोरडे मळाचे थर सुटतात. तेल आतडयात शोषले जाऊन काही आवश्यक घटकांचा पुरवठा होतो. बस्तीमध्ये यासाठीच आहारातले अनेक पदार्थ वापरले जातात. या पदार्थाच्या वापराप्रमाणे बस्तीचे प्रकारही पाडले आहेत.\nआपण एनिमाबद्दल (गुदद्वारात साबण पाणी) ऐकले असेल. एनिमाचा उद्देश गुदाशयातील आणि त्यामागच्या भागातील विष्ठा, मळ काढून टाकणे हा असतो. मात्र बस्ती वेगळी असते. एनिमामध्ये साबण-पाणी विष्ठेबरोबर बाहेर पडते. याउलट बस्तीत दिलेला पदार्थ आत राहून शोषला जातो. एनिमा छोटया दोन-तीन इंच नळीद्वारे दिला जातो तर बस्ती देताना लांब रबरी नळी वापरली जाते. एनिमा देताना अर्धा-पाऊण लिटर पाणी वापरले जाते, मात्र बस्तीत जास्तीत जास्त 150 मि.ली. मिश्रण दिले जाते. 40-60 मि.ली. ची बस्ती (लहान बस्ती) मात्रा बस्ती म्हणून ओळखली जाते. मात्रा बस्ती देणे सोपे असते.\nलहान मुलांमध्ये-अगदी नवजात अर्भकालाही बस्ती देता येते. अपु-या दिवसांच्या नवजात बाळांची वाढ नियमित बस्तीमुळे सुधारते असा अनुभव आहे. फक्त शरीराच्या आकारमानाप्रमाणे आतडयाचा आकार लहान मोठा असतो. हे लक्षात घेणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या देखरेखीखाली आपल्यालाही बस्ती शिकता येईल.\nबस्तीआधी त्या व्यक्तीस मलमूत्र विसर्जन करून येण्यास सांगतात. बस्तीसाठी औषधी काढे, सैंधव, वनस्पतीची कुटलेली चटणी, तेल, इत्यादी वापरून मिश्रणे तयार केली जातात. हे सर्व मिश्रण पिचकारीमार्फत मोठया आतडयात सोडले जाते. यासाठी त्या व्यक्तीला डाव्या कुशीवर झोपवावे. पायथ्याची बाजू किंचित उंच करून गुदद्वारातून एक रबरी नळी (8 ते 13 क्रमांकाची लघवी काढण��याची नळी) तेलाने बुळबुळीत करून 3 ते 5 इंच आत सारावी. त्यानंतर नळीच्या टोकाला पिचकारी जोडून दांडा दाबून मिश्रण आत ढकलावे.\nआत द्यायचे मिश्रण शरीराच्या तापमानापेक्षा किंचित गरम असावे. असे मिश्रण पिचकारीने नळीने हळूहळू आत सोडले जाते. पिचकारीऐवजी सलाईनप्रमाणे बाटली वर टांगून त्याला नळी जोडूनही मिश्रण थेंब थेंब आत सोडता येते. असे करायचे असेल तर चिकटपट्टीने रबरी नळी गुदद्वारास चिकटवून ठेवावी लागेल. या पध्दतीने बस्ती आत टिकून राहते.\nसुमारे 6 ते 24 तासांत हे मिश्रण आतडयातून पूर्ण शोषले जाते, जेवढा वेळ बस्ती आत राहील तेवढे चांगले. बस्ती क्रियेनंतर पचन सुधारते. बस्तीने नेहमीचे अन्न चांगले अंगी लागते असा अनुभव आहे.\nनस्य म्हणजे नाकात औषधी थेंब किंवा चूर्ण टाकणे. नाकाच्या पोकळीत सायनसची तोंडे उघडतात. नाकातील नेहमीचे स्त्राव अंतर्भाग ओलसर ठेवतात. यामुळे फुप्फुसात जाणारी हवा ओलसर दमट होते.यामुळे फुप्फुसांना कोरडेपणा येत नाही. मात्र हा स्त्राव जास्त प्रमाणात निर्माण झाला तर तो नाकपुडयांच्या बाजूच्या कप्प्यांमध्ये साठून राहतो.\nहा चिकट पदार्थ हवेच्या मार्गातही येतो. शरीर-डोके उभ्या अवस्थेत असताना हे स्त्राव बाहेर पडणे अवघड असते. मात्र डोके लोंबते ठेवले तर हे स्त्राव बाहेर पडायला मदत होते. यासाठी डोके अगदी उलटे न करता आडवे झोपवून मान, डोके खाटेच्या बाहेर लोंबकळू दिले की पुरते.\nआधी त्या व्यक्तीचे (डोळे सोडून) गाल, नाक, कपाळाचा भाग तेल चोळून कपडयाने शेकल्यास सायनस पोकळयांमधील स्त्राव सुटायला मदत होते. यानंतर त्या व्यक्तीस हाताचे तळवे एकमेकांवर चोळायला सांगून थेंब सोडावेत.\nया अवस्थेत नाकात काही औषधी थेंब टाकल्यास हे स्त्राव सुटायला मदत होते. तेल, मिठाचे पाणी (अश्रूंच्या इतके खारट), सुंठ-शिकेकाई उगाळलेले सौम्य पाणी, इत्यादींचे थेंब वापरले जातात. प्रत्येक नाकपुडीत याचे दोन-तीन थेंब टाकलेले पुरतात. थेंब टाकताना थोडा वेळ झणझणते. पण याने काही अपाय होत नाही. या अवस्थेत थेंब टाकल्यावर थेंब डोक्याकडे जातात हे त्या व्यक्तीस स्पष्ट जाणवते (या अवस्थेत थेंब घशात उतरत नाहीत.)\nया अवस्थेत डोके दोन-तीन मिनिटे तसेच राहू द्यावे. मग उठून गुळण्या करावयास सांगावे. डोळा, कान, नाक यांचे आरोग्य सुधारण्यास, सायनस मोकळे होण्यास, डोकेदुखी (काही प्रकारची) थांबण��यास नस्य चांगले उपयोगी आहे. दीर्घकाळची सायनसदुखी नस्य क्रियेने सुधारते असा अनुभव आहे. मिरगी-फेफरे (फिट येणे) यांसारख्या आजारांच्या उपचारात जाग आणण्यासाठी नस्य फारच उपयुक्त आहे.\nरक्तमोक्षण म्हणजे रक्त काढणे. आयुर्वेदात यासाठी जळवांचा वापर करतात. पण आधुनिक पध्दतीने सुई, सिरींज वापरूनही रक्तमोक्षण करता येते. पण त्वचाविकारात, गळू पिकले असल्यास मात्र जळवांचा उपयोग होत नाही. रक्तमोक्षण करायचे असल्यास जळूचा वापर अधिक योग्य आहे. इतर उपचारांत सुई, इत्यादी वापरण्यास हरकत नाही. रक्तदान करण्यानेही रक्तमोक्षणाचे काम होते. या दृष्टीने पाहू जाता रक्तदान त्या व्यक्तीस स्वतःला उपकारकही आहे.\nजळू वापरून रक्तमोक्षण करणे अगदी सोपे आहे. पण यासाठी जळवा पाळणे आवश्यक आहे. नद्या-नाल्यांच्या दलदलीत, ऑगस्ट ते डिसेंबर काळात या जळवा मिळू शकतील. त्या रुंद तोंडाच्या एका बाटलीत जमा करून ठेवता येतात. बाटलीत थोडे पाणी व थोडी माती टाकावी (अगदी चिमूटभर माती पुरते). बाटलीच्या झाकणास एक-दोन भोके पाडावीत म्हणजे हवा खेळती राहील.\nमात्र पाणी नळाचे असेल तर त्यात क्लोरिन वायू असण्याची शक्यता असते. असे पाणी दहा-बारा तास परातीत उघडे ठेवून क्लोरिन वायू जाऊ देऊन वापरावे. नाहीतर या पाण्याने जळवा मरतील.\nजळवांना उष्ण तापमान सोसत नाही. म्हणून उन्हाळयात, ऑक्टोबरच्या उष्णतेत जळवांची बरणी माठात, ओल्या फडक्यात ठेवणे आवश्यक आहे. जळवांना माती पुरते, वेगळे खाणे लागत नाही. जळवा निवडताना लहान-मध्यम आकाराच्या (पाच इंचांपेक्षा जास्त लांब नको), आणि पट्टे नसणा-या निवडाव्यात. पट्टेरी जळवा विषारी असतात.\nजळू लावायची वेळ आल्यावर ती आधी पाण्याच्या लहान भांडयात टाकावी. या पाण्यात चिमूटभर हळदपूड टाकावी. यामुळे जळू भराभर हालचाल करू लागते. मग ती जळू वापरावी. त्वचेवर जळू लावताना त्यावर स्पिरीट, आयोडीन, इत्यादी काही न लावता फक्त पाण्याने दोन-तीन वेळा पुसून घ्यावे. जळू खराब त्वचेवर लावावी. जळू रक्त शोषते आणि रक्त शोषताना तिचे तोंड घोडयाच्या खुराप्रमाणे दिसते. रक्त शोषताना ते लाटालाटांनी जळवेच्या शेपटीपर्यंत पोहोचते व जळू हळूहळू फुगते. जळवेचे शेपूट आधारासाठी त्वचेवर टेकलेले असते. रक्त शोषून पूर्ण फुगलेली जळू आपोआप गळून पडते. पण आधी काढायची असल्यास तोंडापाशी चिमूटभर हळद किंवा मीठ टाकल���यास काम होते. रक्त प्यायलेली जळू लगेच पाण्यात टाकून त्यावर चिमूटभर हळद टाकावी. म्हणजे रक्त ओकून जळू रिकामी होते. हे करण्याचा आळस करू नये नाहीतर रक्त प्यायलेली जळू मरून जाण्याची शक्यता असते. जळू हलके हलके शेपटाकडून तोंडाकडे दाबूनही रक्त बाहेर काढता येते. रिकामी केलेली जळू दोन-तीन दिवसांनी परत लावता येते. लगेच लावू नये. जास्त रक्त काढायचे असल्यास दोन-तीन जळवा वापराव्यात. प्रत्येक जळू 10-15 मि.ली. रक्त शोषू शकते.\nस्वस्थ आणि निरोगी व्यक्तींनी पंचकर्मे करून घेताना वमन वसंत ऋतूच्या सुरुवातीस करून घ्यावे. कारण वसंत ऋतूमध्ये शरीरातील कफाचा प्रकोप होतो. वमन हा कफावरील उत्तम उपचार आहे. त्याप्रमाणे विरेचन शरद ऋतूमध्ये, रक्तमोक्षण शरद ऋतूमध्ये आणि बस्ती वर्षाऋतूमध्ये करवून घ्यावी.\nCKP :: हिंदू धर्म :: आयुर्वेद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-compostable-flower-pots-made-pineapple-waste-3786", "date_download": "2018-12-16T04:30:10Z", "digest": "sha1:X7OSSMIEISSVO3G2ZC3GEVX27LIW47P7", "length": 20458, "nlines": 169, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in Marathi, Compostable Flower Pots Made From Pineapple Waste | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअननसाच्या टाकाऊ सालीपासून पर्यावरणपूरक कुंड्या\nअननसाच्या टाकाऊ सालीपासून पर्यावरणपूरक कुंड्या\nसोमवार, 11 डिसेंबर 2017\nअननस खाल्ल्यानंतर त्याची साल सहसा फेकून दिली जाते. वाया जाणाऱ्या या सालींपासून थायलंड येथील संशोधकांनी पर्यावरणपूरक कुंड्यांची निर्मिती केली आहे. या कुंड्या पूर्णपणे कुजत असल्याने प्लॅस्टिक कुंड्यांना पर्याय म्हणून वापरता येतात. रोपवाटिकेमध्ये विविध रोपांच्या निर्मितीसाठी आणि रोपांच्या पुनर्लागवडीसाठी या कुंड्या उपयुक्त ठरतील. पुढे कुंड्या कुजून जमिनीची सुपीकताही वाढवतात. हे संशोधन स्प्रिंगर या संशोधन पत्रिकेमध्ये प्रसिद्ध करण्यात अाले अाहे.\nअननस खाल्ल्यानंतर त्याची साल सहसा फेकून दिली जाते. वाया जाणाऱ्या या सालींपासून थायलंड येथील संशोधकांनी पर्यावरणपूरक कुंड्यांची निर्मिती केली आहे. या कुंड्या पूर्णपणे कुजत असल्याने प्लॅस्टिक कुंड्यांना पर्याय म्हणू�� वापरता येतात. रोपवाटिकेमध्ये विविध रोपांच्या निर्मितीसाठी आणि रोपांच्या पुनर्लागवडीसाठी या कुंड्या उपयुक्त ठरतील. पुढे कुंड्या कुजून जमिनीची सुपीकताही वाढवतात. हे संशोधन स्प्रिंगर या संशोधन पत्रिकेमध्ये प्रसिद्ध करण्यात अाले अाहे.\nअननस उत्पादनात अाणि निर्यातीमध्ये थायलंड देश जगात चाैथ्या क्रमांकावर अाहे. थायलंडमध्ये अननसावर आधारित प्रक्रिया उद्योगांची संख्याही जास्त अाहे. या प्रक्रिया उद्योगामध्ये अननसाचा गर काढून घेतल्यानंतर साली शिल्लक राहतात. तुलनेने कठीण असल्याने सावकाश कुजतात. या वाया जाणाऱ्या सालीचा योग्य उपयोग करण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करीत होते. त्यांनी अननस सालीपासून नावीन्यपूर्ण अाणि पर्यावरणपूरक कुंड्या बनवल्या आहेत.\nया पर्यावरणपूरक कुंड्यांमुळे तीन उद्देश साध्य होतात.\n१) अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये वाया जाणाऱ्या अननस सालीचा पुनर्वापर होईल.\n२) प्लॅस्टिक कुंड्यांना पर्यावरणपुरक पर्याय उपलब्ध होईल.\n३) अननस सालीमध्ये असलेले सेंद्रिय व पोषक घटक रोपांना उपलब्ध होतील. जमिनीची सुपीकता जपली जाईल.\nपोषक तत्त्वांचा उत्तम स्राेत अननस\nवनस्पतींच्या वाढीसाठी पोषक ठरणाऱ्या नायट्रोजन आणि फॉस्फरसचा अननस हा उत्तम नैसर्गिक स्राेत अाहे.\nरोपांच्या शाकीय वाढीच्या काळात व नंतरही नायट्रोजन अत्यंत आवश्‍यक घटक मानला जातो. तो यातून उपलब्ध होतो.\nफॉस्फरस मुळांच्या, फुलांच्या अाणि फळांच्या वाढीसाठी उपयुक्त अाहे. तसेच यामुळे झाडावर रोग अाणि किडींचेही प्रमाण कमी राहते.\nअननस सालीपासून सेंद्रिय कर्ब उपलब्ध होण्यास मदत होते. सेंद्रिय कर्ब उपयुक्त जिवाणूंच्या वाढीसाठी, पर्यायाने जमिनीच्या सुपीकतेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कुंड्यांचे महत्त्व या तीनही घटकांमुळे अधोरेखित होते.\nकुंड्या तयार करण्याची पद्धत\nया कुंड्या तयार करण्याची पद्धत साधी व सोपी आहे. यासाठी अननसाची साल १५० फॅरनहाइट तापमानावर शिजवली.\nशिजवलेल्या मिश्रणामध्ये टॅपिअोका स्टार्च अाणि पाणी मिसळून त्याला कुंड्यांचा अाकार देण्यात अाला. टॅपिअोका स्टार्च शिजवलेल्या मिश्रणाला बांधून ठेवण्याचे अाणि कुंड्यांना चांगला अाकार देण्याचे काम करते.\nरोपांच्या चांगल्या वाढीसाठी, कुंड्यांचा जास्त उपयुक्त अाकार निश्‍चित करण्यात आला. बनविण्याचा खर्च कमी करण्यासाठी अननसाची साल जाड, मध्यम अाणि बारीक अशा अाकारात बारीक करून घेतली.\nजाड, मध्यम अाणि बारीक केलेल्या सालीमध्ये विविध प्रमाणात टॅपिअोका स्टार्च मिसळून विविध जाडीच्या कुंड्या तयार केल्या.\nझाडाची चांगली वाढ होते की नाही हे पाहण्यासाठी तयार कुंड्यांमध्ये माती भरून चाचण्या घेण्यात अाल्या.\nकमी जाडी असलेल्या कुंड्या (१.५ सेंटिमीटर किंवा त्याहून कमी) सहजपणे तयार होऊन त्यामध्ये माती साठवता अाली तर जास्त जाडीच्या कुंड्यांमध्ये माती साठवणे शक्य झाले नाही.\nजाडसर अननसाच्या सालीपासून मजबूत कुंड्या तयार झाल्या.\nजाड अननस साल अाणि टॅपिअोका स्टार्चचे १ः० प्रमाण असलेल्या १ सेंमी जाडीच्या कुंड्या सर्वात जास्त मजबूत होत्या अाणि या कुंड्यांमुळे जमिनीची नैसर्गिकपणे सुपीकता वाढण्यासही मदत झाली.\nचाचण्यांच्या काळात या कुंड्यांमध्ये लावलेल्या रोपांवर ४५ दिवसांपर्यंत कुठलेही दुष्परिणाम झाले नाहीत.\nया कुंड्यांमध्ये पाणी शोषले जाते जे तीन दिवसांपर्यंत कुंडीमध्ये टिकून राहते. त्यामुळे वारंवार झाडाला पाणी घालण्याची गरज भासली नाही.\nया कुंड्या कॉयर अाणि लाकडापासून बनविलेल्या कुंड्यांना चांगला पर्याय ठरू शकतात.\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nशाश्वत सिंचनासाठी जलपुनर्भरणाच्या...पुनर्भरण न करता भूजलाचा उपसा करत राहिल्यास फार...\nपीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...\nबटाटा स्टार्चपासून विघटनशील प्लॅस्टिकची...प्लॅस्टिकचा वापर सातत्याने वाढत असून, त्यातून...\nकेळी खोडापासून धागानिर्मिती तंत्रकेळी झाडाचे खोड, पानांच��� उपयोग धागा...\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध...सध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके...\nहरितगृहातील प्रकाशाचे नियंत्रण...हरितगृहातील प्रकाशाच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी...\nगूळ प्रक्रियेच्या आधुनिक पद्धतीआरोग्यासाठी गूळ उत्तम असून, त्याची लोकप्रियता...\nजलनियंत्रण बॉक्सद्वारे कमी करता येईल...अधिक काळ पाण्याखाली राहत असलेल्या जमिनीतून...\nयोग्य पद्धतीनेच वापरा पॉवर टिलर पॉवर टिलर चालू करीत असताना डेप्थ रेग्युलेटर चालू...\nशेतात केले पेरणी ते मळणी यांत्रिकीकरणनंदुरबार जिल्ह्यातील आडगाव (ता. शहादा) येथील...\nबॅटरीरहित उपकरणांचे स्वप्न येईल...सध्या विविध स्मार्ट उपकरणे बाजारात येत आहेत....\nछोट्या यंत्रांनी होतील कामे सुलभया वर्षी दापोली येथे पार पडलेल्या संयुक्त कृषी...\nपेरणी यंत्राचा वापर फायदेशीर ठरतो...बियाण्यांच्या लहान मोठ्या अाकरावरून पेरणीचा...\nकमी वेळेत चांगल्या मशागतीसाठी रोटाव्हेटर१९३०च्या दशकात रोटरी कल्टिव्हेटर (रोटा + व्हेटर)...\nपाच मिनिटांत एका एकरवर फवारणी ...शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले पाहिजे, असे जो तो...\nरोपांच्या मुळांची गुंडाळी टाळण्यासाठी...ट्रे किंवा प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये रोपांची...\nआरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...\nसुधारित अवजारे करतात कष्ट कमीवैभव विळा : १) गहू, ज्वारी, गवत कापणी जमिनीलगत...\nसुधारित ट्रेलरमुळे कमी होईल अपघाताचे...ट्रॅक्टर व उसाने भरलेला ट्रेलर हे ग्रामीण...\nकांदा बी पेरणी यंत्राने लागवड खर्चात बचतश्रीरामपूर (जि. नगर) येथे साधारण बारा वर्षांपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://picturespersonified.com/%E0%A4%89%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%80/", "date_download": "2018-12-16T04:26:24Z", "digest": "sha1:TSVXLXBMJ4WYFP3IFIO6DPR3RZFQ2WGW", "length": 3410, "nlines": 39, "source_domain": "picturespersonified.com", "title": "उजवी खिडकी | Pictures Personified", "raw_content": "\nवेळ संध्याकाळची. सूर्य अजून निवांत रेंगाळताच होता. इथे , म्हणजे डॅलस मध्ये, सूर्यास्त होतो ९ ला . सध्या, म्हणजे उन्हाळ्यात, ओह सॉरी समर – सो समर असल्याने खरोखर उकडतंय. घरी ए . सी. आहे मात्र बाहेर पडलं की पुण्यात आलो की काय.. असंच उकडतंय सांगत काय होतो, आणि गेलो कुठे \nसंध्याकाळी बाहेर पडलो, काही वस्तू आणायच्या होत्या जवळच्या दुकानातून. एल रिओ ग्रान्दे – असे त्या स्टोर चं नाव … आपलं डी – मार्ट आहे ना, तसंच … इथे आल्यापासून लसणापर्यंत सगळं मिळतं\nमी इथे आल्यापासून पाहतोय – गाड्या चालवणारी लोकं,अर्थात वाहनचालक दिसत कशी नाहीत आणि हाच प्रश्न मला आज पुन्हा पडला…\nरस्ता क्रॉस करणे इथे अत्यंत सोपं आहे, गाडीवाले चालणार्यांना *चालवणाऱ्यांना*मान वगैरे देतात, आपणहून थांबून जा वगैरे सांगतात – हे असं सवयीचं नाही हो आज क्रॉसिंग ला थांबलो होतो तेव्हाही पाहत होतो, माणूस (किंवा स्त्री – नंतर उगाच जेंडर बायस वगैरे नको आपल्याला ) दिसत कसा नाही आज क्रॉसिंग ला थांबलो होतो तेव्हाही पाहत होतो, माणूस (किंवा स्त्री – नंतर उगाच जेंडर बायस वगैरे नको आपल्याला ) दिसत कसा नाही गाडी ‘ऑटोम्याटिक’ असू शकेलही , मात्र सगळयाच गाड्या नसणार \nकाही वेळात कोडं सुटलं – इथे लेफ्ट हॅन्ड ड्राईव्ह आहे – आणि मी उजव्या खिडकीत पाहत होतो \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://smundhe.blogspot.com/2012/06/blog-post_03.html", "date_download": "2018-12-16T03:12:21Z", "digest": "sha1:QSSI2ADVKWOXS24RMMMO7QSQDMF2T5DM", "length": 23251, "nlines": 53, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: कसे वाढवाल संकरित बीटी कपाशीचे उत्पादन?", "raw_content": "\nरविवार, ३ जून, २०१२\nकसे वाढवाल संकरित बीटी कपाशीचे उत्पादन\nआज विदर्भात 97 टक्के क्षेत्रावर बीटी कपाशी पेरली जाते. परंतु उत्पादकतेत वाढ होताना दिसत नाही. म्हणजेच कमी किंवा जास्त ओलाव्यामुळे अपेक्षित उत्पादन होत नाही. त्यामुळे पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन, संरक्षित ओलित व्यवस्थापन असणे अत्यंत गरजेचे आहे. वाणाची योग्य निवड, खते, पाणी व एकात्मिक कीड व्यवस्थापन आदींच्या नियोजनातून संकरित बीटी कपाशीचे उत्पादन वाढवणे शक्‍य होईल. ........................................... बीटी संकरित वाणाची वैशिष्ट्ये ः * बोंड अळीचा प्रादुर्भाव होत नसल्याने पात्या, फुले व बोंडे लवकर व भरपूर प्रमाणात लागतात. त्यामुळे पहिल्या दोन वेचणीत जास्तीत जास्त कापूस मिळतो. * कवडी कापूस कमी झाल्याने उत्पादन व कापसाचा दर्जा चांगला मिळतो. * बोंडअळीसाठीच्या फवारणीचा खर्च कमी झाला आहे. * 25-30 टक्के कापूस उत्पादनात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो. बीटी संकरि�� वाणाच्या अडचणी ः * बीटी कपाशीवर बोंड अळी येत असली तरी रसशोषक किडींचा उदा. पिठ्या ढेकूण, मिरीड बग व पांढरी माशी तसेच क्‍लिष्ट स्वरूपाची \"लाल्या' ही विकृती समस्या होऊन बसली आहे. * कोरडवाहूमध्ये अधिक उत्पादनाकरिता एकरी 8000 ते 9000 झाडांची संख्या ठेवण्यासाठी 800 ते 900 ग्रॅम बियाणे वापरणे शेतकऱ्यांना महागडे होऊन बसले. कमी बियाणे शेतकरी जास्त अंतर (3 x 3, 4 x 4 फूट) ठेवून पेरतात. * बीटी कपाशीचे सर्वच वाण संकरित वाण असल्याने दरवर्षी नवीन बियाणे घ्यावे लागते. * संकरित वाणाकरिता मध्यम ते भारी जमीन लागते; परंतु हलक्‍या जमिनीवरसुद्धा कपाशी घेतली जात आहे. * बहुतांश बीटी वाण एका ठराविक कालावधीत फलधारणा पक्व करण्याची क्षमता राखत असल्याने अन्नद्रव्यांची आणि पाण्याची कमतरता पडल्याने उत्पादनात घट येते. * वेळेवर पेरणी, आंतरमशागत, निंदणी आणि वेचणीच्या वेळी मजूर उपलब्ध होत नाहीत. - कोरडवाहूत \"लाल्या' विकृतीवर हमखास उपाय मिळालेला नाही. * एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन करणे आवश्‍यक आहे. संकरित बीटी कपाशीच्या अधिक उत्पादनासाठी महत्त्वाची सूत्रे ः जमिनीची निवड ः बीटी कपाशीकरिता मध्यम ते खोल काळी जमीन (50 ते 90 से.मी. खाली) तसेच पाण्याचा निचरा होणारी जमिनीचा सामू 6.5 ते 8.5 असणाऱ्या जमिनीत लागवड करावी. हलक्‍या जमिनीत (25 सें.मी. खोली) लागवड करू नये. वाणाची निवड ः बाजारात बीटी संकरित वाण भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. आपल्या गावात/शेतात जे वाण चांगले उत्पादन देतात तसेच रस शोषक किडी आणि रोगांना कमी बळी पडणाऱ्या वाणाची निवड करावी. पेरणी व अंतर ः पूर्वमॉन्सून कपाशीची लागवड मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ठिबक सिंचन पद्धतीने पेरावयाचे झाल्यास जमीन भुसभुशीत केल्यावर नळ्या अंथरून 5 x 1, 5 x 1.5, 4 x 1.5, 4 x 1, 4 x 2 फूट अंतरावर लागवड करण्याच्या दृष्टीने दोन लिटर पाणी सोडावे त्यानंतर कुजलेले शेणखत मूठभर टाकून तेथे बियाणे टोकावे. चौफुलीवर एकच बियाणे लावायचे असेल तर त्याची दिवशी 10-25 टक्के बियाण्याची लागवड प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये करून तुटक खाडे भरण्यासाठी उपयोगाच आणावे. जोड ओळ पद्धतीने 60-120 x 60 सें.मी.मध्ये लागवड करता येते. रुंद वरंबा सरी पद्धत किंवा ठराविक अंतरावर सरी वरब्यांवर लागवड करावी. कोरडवाहूमध्ये मॉन्सूनचा पाऊस 75 ते 100 (3 ते 4 इंच) मि.मी. झाल्यावर लागवड करावी. दोन तासांतील आणि झाडांतील अंतर विदर्भासाठी 90 x 45 सें.मी. आणि मराठवाड्यात 120 x 45 सें.मी. तर ओलितासाठी 150 x 30 सें.मी.ची शिफारस केलेली आहे. आपण निवड केलेल्या वाणाचा गुणधर्म, कायिक वाढीचा आणि जमिनीच्या मगदुराचा विचार करूनच अंतर ठरवावे. प्लॅस्टिकच्या ग्लास/पिशवीत रोपे लावून खाडे भरावे किंवा त्वरित खाडे भरावे. उगवणीनंतर एक आठवड्याचे आत खाडे भरावे. पिशवीमध्ये मिळणारे नॉन बीटीचे बियाणे शेताच्या चारही बाजूला कमीत कमी 2 ते 3 ओळी पेराव्यात. परंतु कोणीही शेतकरी हे करताना आढळत नाहीत. याचा परिणाम भविष्यात बीटीवर बोंडअळ्या येण्याचा संभव उद्‌भवेल. खत व्यवस्थापन ः जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी तीन वर्षातून एकदा जमिनीची मशागत करताना शेवटच्या वखरणीच्या वेळी हेक्‍टरी 5 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा 3 टन गांडूळ खत शेतात टाकून सारखे पसरवून घ्यावे. रासायनिक खताची मात्रा माती परीक्षण अहवालानुसार द्यावी. ज्या जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असेल त्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करणे गरजेचे आहे. बीटी कपाशीकरिता रासायनिक खताची मात्रा विदर्भासाठी कोरडवाहूमध्ये 60ः30ः30 कि.ग्रॅ. नत्र, स्फुरद, पालाश/हेक्‍टर ओलिताकरिता- 100ः50ः50 कि.ग्रॅ. नत्र, स्फुरद, पालाश/ हेक्‍टर मराठवाडा- 120ः60ः60कि.ग्रॅ. नत्र, स्फुरद, पालाश/हेक्‍टर ओलीताखाली- 150ः75ः75 कि.ग्रॅ. नत्र, स्फुरद, पालाश/हेक्‍टर .......................... संपूर्ण स्फुरद आणि पालाश आणि अर्धे नत्र पेरणीवेळी तर उरलेले अर्धे नत्र पेरणीनंतर 30 दिवसांनी द्यावे. ओलिताखालील कपाशीमध्ये नत्र तीन वेळा विभागून द्यावे. स्फुरदासाठी सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करावा कारण यामध्ये 12 टक्के गंधक असल्याने सरकीत तेलाचे प्रमाण वाढविण्यास मदत करते. ............................. 60ः30ः30 कि.ग्रॅ. नत्र, स्फुरद, पालाशसाठी खते किती द्याल * हेक्‍टरी 60 किलो नत्रासाठी 130 किलो युरिया किंवा एकरी 50 किलो युरिया. * हेक्‍टरी 30 किलो स्फुरदासाठी 185 किलो सुपर फॉस्फेट किंवा एकरी 75 किलो एसएसपी. * हेक्‍टरी 30 किलो पालाशसाठी 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश किंवा एकरी 20 किलो म्युरेट ऑफ पोटॅश. ........................... झिंकची कमतरता असेल तर 25 किलो झिंक सल्फेट तर लोहाची कमतरता असेल तर 20 किलो फेरस सल्फेट द्यावे. लाल्या व्यवस्थापनासाठी कपाशीचे पीक फुलोऱ्यावर असताना दोन टक्के युरियाची फवारणी (200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी) करावी आणि बोंड भरण्याच्या अवस्थेत दोन टक्���े डीएपीची फवारणी (200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी) करावी किंवा एक टक्का युरिया आणि एक टक्का मॅग्नेशिअम सल्फेट (100 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी) फवारावे. ठिबक सिंचनाद्वारे खते द्यावयाचे झाल्यास संपूर्ण स्फुरद पेरणीच्या वेळी द्यावे आणि नत्र आणि पालाश पाच हप्त्यांत विभागणी करून द्यावे. विद्राव्य खते वापरणे योग्य. येथे तक्‍ता नं. 1 आहे (विद्राव्य स्फुरद खत असेल तर चार हप्त्यांत आणि सिंगल सुपर फॉस्फेट देणार असाल तर पेरणीच्या वेळी द्यावे.) पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन ः विदर्भात कोरडवाहू स्थितीत सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रुंद वरंबा सरी पद्धतीवर टोकणी करावी. कारण जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत पावसामध्ये 10-15 दिवसांचा खंड पडतो. त्यासाठी सुरवातीपासून पावसाचे पाणी मुरेल यासाठी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. ओलावा टिकवणे अत्यंत आवश्‍यक आहे. त्याकरिता पेरणीच्या वेळी कुजलेले शेणखत अथवा गांडूळ खत द्यावे. उताराला आडवी नांगरटी, पेरणी करावी किंवा पावसाचे पाणी मुरवण्यास 20 x 20 मीटर चौकोनी वाफे नांगरटीने तयार करावे. सर्वांत सोपा उपाय म्हणजे पीक 30 दिवसांचे झाल्यावर डवऱ्याच्या जानकुड्याला दोरी बांधून सऱ्या पाडाव्या. त्यामुळे पावसाचे पाणी मुरवण्यास आणि जास्तीचे पाणी काढून टाकण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे संरक्षित ओलित देण्यासाठी उपयोग होईल. कपाशीच्या दोन तासांमध्ये हिरवळीचे पीक बोरू पेरून 30 दिवसांनी कापून त्याचा वापर केल्याने मल्चिंग होऊन ओलावा टिकविण्यास मदत होते. संरक्षित ओलिताचे व्यवस्थापन ः पीक फुलावर असताना आणि बोंडे भरण्याच्या अवस्थेत पिकाला ताण पडू नये म्हणून संरक्षित ओलित द्यावे. पाण्याची उपलब्धता कमी असल्यास एक सरी आड पाणी द्यावे कारण कमी पाण्यात जास्त क्षेत्रावर ओलित करणे शक्‍य होईल. बोंड उमलले की पाणी देऊ नये. ठिबक सिंचनाने पाणी व्यवस्थापन ः ठिबक सिंचनामुळे उत्पादनात दुप्पट फरक पडतो. पाण्याची बचत 50 टक्के तर खतामध्ये 25 टक्के होते. दुप्पट होते. दुप्पट क्षेत्रात लागवड करता येते. जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याची गरज आणि ड्रीपरची प्रवाह क्षमता, लोड शेडिंग पाहून माहेवारी लागणारे पाणी लिटर, प्रति झाडामध्ये दिले आहे. दररोज शक्‍य नसेल तर एक दिवसा आड द्यावे तेव्हा दुप्पट पाणी द्यावे. माहेवारी ठिबक सिंचनाद्वारे लागणारे पाणी (लिटर/दिवस/झाड) ��ेथे तक्‍ता नं. 2 आहे पावसाळ्यात खंड पडल्यास ड्रीपर सुरू करावा, अन्यथा गरज नाही. तण व्यवस्थापन ः पीक व तण यांच्यात स्पर्धा सुरवातीच्या 60 दिवसांपर्यंत असतो. बीटी वाणाला लवकर फुले येणे आणि ती पक्व होत असल्याने अन्नद्रव्यांची स्पर्धा कमी करण्यासाठी तण व्यवस्थापन करणे गरजेचे असते. त्याकरिता दोन डवरणी आणि एक निंदणी गरजेचे आहे. तण नियंत्रणासाठी उगवणपूर्व तणनाशक पेंडिमेथिलीन (30 ईसी) 50 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पेरणीच्या दिवशी किंवा पेरणीनंतर दुसऱ्या दिवशी फवारावे. एक एकरासाठी 250 लिटर पाणी आणि 1250 मि.लि.. तणनाशक लागेल. सुमारे 20 ते 25 दिवस तण नियंत्रण होते. त्यानंतर डवरणी करावी. सतत पावसाचे दिवस असेल तर पेरणीनंतर 20 ते 40 दिवसांपर्यंत उगवणपश्‍चात तणनाशक क्विझालोफोप इथाईल (5 ईसी) 20 मि.लि. प्रति 10 लिटर पाणी वापरून गवत वर्गीय तणांचे व्यवस्थापन करता येतो. एक एकरासाठी 125 लिटर पाणी आणि 250 मि.लि. हे तणनाशक लागेल. तण नाशकाच्या द्रावणात स्टिकर 10 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात अवश्‍य टाकावे. सर्वच तणे या उपायातून नियंत्रित होत नसल्याने फवारणीनंतर 20-25 दिवसांनी हलके निंदण किंवा डवरणी करावी. एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा वापर करावा. डॉ. बी. आर. पाटील, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, मो. नं. 09657725801 डॉ. आ. न. पसलावार, कृषी विद्यावेत्ता, मो. नं. 09822220272 कापूस संशोधन विभाग, डॉ. पं.दे.कृ.वि. अकोला\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे ३:११ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nतंत्र कोरडवाहू बीटी कपाशी लागवडीचे\nतंत्र खरीप कांदा उत्पादनाचे...\nएखाद्या वेबसाईटचा जागतिक आणि भारतीय क्रमांक कसा पह...\nयशस्वी दूध व्यवसायाचे मर्म कमी भाकड काळात\nजनावरांना चारा खाऊ घालताना...\nमत्स्य शेतीसाठी तलाव कसा असावा - खार जमीन संशोधन...\nमक्‍याचा तुरा काढणे फायदेशीर ठरते\nकापसात १८ ते २८, ज्वारीत ५३ टक्के वाढ \nतंत्र गोड ज्वारी लागवडीचे...\nतूर पेरणीची वेळ साधा\nसुधारित पद्धतीने करा मका लागवड\nअधिक उत्पादनासाठी मका लागवडीची सूत्रे\nकमी कालावधीचे मूग आणि उडीद\nकसे वाढवाल संकरित बीटी कपाशीचे उत्पादन\nभरघोस उत्पादनासाठी-बाजरी लागवड तंत्रज्ञान\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-are-eligible-three-types-compensation-pune-maharashtra-12635", "date_download": "2018-12-16T04:31:23Z", "digest": "sha1:6HT4NA5VUJ7FKNPVVUKXI2FYOWKNAHXD", "length": 20714, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, farmers are eligible for three types of compensation, pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबोंड अळी नुकसानग्रस्त तीनही भरपाईंसाठी पात्र\nबोंड अळी नुकसानग्रस्त तीनही भरपाईंसाठी पात्र\nगुरुवार, 4 ऑक्टोबर 2018\nपुणे : राज्यात बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निधीतूनदेखील मदत वाटप चालू आहे. मदत मिळालेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा योजना व महाराष्ट्र कापूस बियाणे कायद्यातील तरतुदीनुसार देखील भरपाई मिळू शकते. त्यामुळे बोंड अळीग्रस्त शेतकरी एकाच प्लॉटसाठी तीन वेगवेगळ्या मुद्द्यांसाठी भरपाई प्राप्त करू शकतो, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.\nपुणे : राज्यात बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निधीतूनदेखील मदत वाटप चालू आहे. मदत मिळालेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा योजना व महाराष्ट्र कापूस बियाणे कायद्यातील तरतुदीनुसार देखील भरपाई मिळू शकते. त्यामुळे बोंड अळीग्रस्त शेतकरी एकाच प्लॉटसाठी तीन वेगवेगळ्या मुद्द्यांसाठी भरपाई प्राप्त करू शकतो, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.\nराज्यातील शेतकऱ्यांना काही भागांमध्ये राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निधीतून अद्याप मदत मिळालेली नाही. तसेच, बियाणे कंपन्यांकडून देखील भरपाई मिळालेली नाही. विम्याचे पैसे मिळाल्याने इतर भरपाई मिळण्याची शक्यता नाही असे काही गावांमध्ये शेतकऱ्यांना सांगितले जात आहे. मात्र, शेतकरी तीनही भरपाईला पात्र आहे. फक्त तो निकषात बसणारा हवा व निधीदेखील हाती हवा. काही ठिकाणी तीनही भरपाईंसाठी शेतकरी पात्र आहेत. मात्र, निधी नसल्याने मदत मिळालेली नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.\nबोंड अळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्याला राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निधीतून जिरायती भागात हेक्टरी पावणेसात हजार रुपये तर बागायती भागात साडेतेरा हजार रुपयांची मदत वाटप स��्या राज्यात चालू आहे. दिवाळीच्या पूर्वी महासुनावण्यांमधील कंपन्यांकडून भरपाई मिळण्याची शक्यता नसली, तरी राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निधीतून उर्वरित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाईच्या रकमा मिळू शकतात, असे कृषी विभागातून सांगण्यात आले.\nनुकसानग्रस्त कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना विम्याची भरपाईदेखील दिलेली आहे. `विमा कंपन्यांनी २०१७ मधील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना ५०० कोटीच्या आसपास भरपाई दिलेली आहे. मात्र, ही भरपाई बोंड अळीच्या नुकसानीची नसून त्या-त्या मंडळाचे उंबरठा उत्पादन घटल्याने दिलेली आहे. अर्थात, विमा व राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निधीतून भरपाई मिळालेले शेतकरी पुन्हा महाराष्ट्र कापूस बियाणे कायद्यातील महासुनावणीनंतर घोषित झालेल्या भरपाईला देखील पात्र असतील,` असेही सूत्रांनी स्पष्ट केले.\nराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निधीतून वाटली जाणारी मदत ही पूर्णतः जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित येते. राज्यातील ५५ लाख कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना एकूण किमान ३२०० कोटी रुपये या निधीतून वाटप करणे अपेक्षित आहे. महसूल विभागाने आधीचा प्राप्त झालेला निधी वाटल्याशिवाय केंद्र शासनाकडून उर्वरित निधी मिळणार नाही. मात्र, बोंड अळीग्रस्तांना हा निधी वाटण्यात महसूल विभागाची दिरंगाई होत आहे, की केंद्र शासनाचा निधी आलेला नाही, याबाबत महसूल कर्मचाऱ्यांकडेही सध्या माहिती उपलब्ध नाही.\nगुलाबी बोंड अळीमुळे राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्यामुळे विरोधकांनी विधिमंडळाच्या गेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारची कोंडी केली होती. त्यानंतर २२ डिसेंबर २०१७ रोजी विधानसभेत बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज घोषित करण्यात आले होते. या पॅकेजमधील भरपाईबाबत गावागावांमध्ये अजूनही संभ्रम आहे.\nबोंड अळी पॅकेजची सद्यःस्थिती\n\"कोरडवाहू कापूस शेतकऱ्याला हेक्टरी ३० हजार ८०० रुपये मदत करू. यात राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निधीतून ६ हजार ८०० रुपये, पीकविमा कंपनीकडून आठ हजार रुपये तसेच तर बियाणे कंपनीकडून भरपाईपोटी १६ हजार रुपये अशी विभागणी असेल. बागायती कापूस असल्यास शेतकऱ्याला हेक्टरी ३७ हजार ५०० रुपये दिले जातील. यात राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निधीतून १३ हजार ५०० रुपये, पीकविमा कंपनीकडून आठ हजार रुपये तर बियाणे कंपनीकडून नु���सान भरपाई म्हणून १६ हजार रुपये दिले जातील.\"\nप्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात काय पडले\nराज्यातील शेतकऱ्यांना घोषणेप्रमाणे सरसकट पैसे देण्यात आलेले नाहीत. विम्यापोटी ५०० कोटी रुपये वाटले गेले. राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निधीतून शेतकऱ्यांना १२०० कोटी रुपये वाटप करण्यात आले. मात्र, अजून किमान ९०० कोटी रुपये वाटप करण्यात आलेले नाहीत.\nबोंड अळी महाराष्ट्र कापूस कृषी विभाग महसूल विभाग कोरडवाहू\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...\nखरीप, केळी पीकविम्याच्या परताव्यापासून...जळगाव : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत...\nखोजेवाडीत लोकसहभागातून जनावरांची छावणीनगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने...\nजमीन सुपीकता, नियोजनातून साधली शेतीमांजरी (जि. पुणे) येथील माधव आणि सचिन हरिलाल घुले...\nमोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या...सांगली ः दूध इकून दौन पैकं मिळत्याती म्हणून...\nमंगेशी झाली वंचितांची मायउपेक्षितांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून...\nगेल्या वर्षीच्या अवकाळीपोटी साठ लाखांची...मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यात...\nउत्तर प्रदेश, हरियाना, पंजाबप्रमाणे...पुणे : जागतिक साखरेचे बाजार आणि खप विचारात घेता...\nपूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामानपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण...\nकांदा दरप्रश्नी पंतप्रधानांना साकडेनाशिक : कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित...\nखानदेशात चाराटंचाईने जनावरांची होरपळ...जळगाव : जिल्ह्यात रोज लागणाऱ्या चाऱ्यासंबंधी...\nअडत्याकडून ‘टीडीएस’ कपातीची बाजार...धुळे : शेतकऱ्यांकडून शेतमाल विक्रीनंतर...\nअमरावती विभागात महिन्यात हजारवर शेतकरी...अकोलाः सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि या वर्षी...\n‘शेतकऱ्यांच्या प्रश्नी आमदार-...परभणी : उसाला एफआरपीनुसार दर देण्यात यावा,...\nऊसरसात शर्कराकंदाचे मिश्रण शक्यपुणे : राज्यातील साखर कारखान्यांचा घटलेला गाळप...\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/i150928113607/view", "date_download": "2018-12-16T03:50:02Z", "digest": "sha1:VZHXEZDWL4TLFPQ2VBH32YNR7RQWMSKS", "length": 6341, "nlines": 89, "source_domain": "www.transliteral.org", "title": "संगीत संशय कल्लोळ - अंक पहिला", "raw_content": "\nयज्ञोपवीत ( जानवे ) म्हणजे काय त्याला किती दोरे असतात त्याला किती दोरे असतात त्याच्या गाठीला काय म्हणतात\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाटक|संगीत संशय कल्लोळ|अंक पहिला|\nसंगीत संशय कल्लोळ - अंक पहिला\nसंशय - कल्लोळ नाटकांचा पहिला प्रयोग, गंधर्व नाटक मंडळींनी सन १९१६ च्या नोव्हेंबर महिन्यांत पुणें मुक्कामीं केला.\nTags : dramagovind ballal devalsanshay kallolगोविंद बल्लाळ देवलनाटकमराठीसंशय कल्लोळ\nअंक पहिला - प्रवेश पहिला\nसंशय - कल्लोळ नाटकांचा पहिला प्रयोग, गंधर्व नाटक मंडळींनी सन १९१६ च्या नोव्हेंबर महिन्यांत पुणें मुक्कामीं केला.\nअंक पहिला - प्रवेश दुसरा\nसंशय - कल्लोळ नाटकांचा पहिला प्रयोग, गंधर्व नाटक मंडळींनी सन १९१६ च्या नोव्हेंबर महिन्यांत पुणें मुक्कामीं केला.\nअंक पहिला - प्रवेश तिसरा\nसंशय - कल्लोळ नाटकांचा पहिला प्रयोग, गंधर्व नाटक मंडळींनी सन १९१६ च्या नोव्हेंबर महिन्यांत पुणें मुक्कामीं केला.\nअंक पहिला - प्रवेश चवथा\nसंशय - कल्लोळ नाटकांचा पहिला प्रयोग, गंधर्व नाटक मंडळींनी सन १९१६ च्या नोव्हेंबर महिन्यांत पुणें मुक्कामीं केला.\nअंक पहिला - प्रवेश पाचवा\nसंशय - कल्लोळ नाटकांचा पहिला प्रयोग, गंधर्व नाटक मंडळींनी सन १९१६ च्या नोव्हेंबर महिन्यांत पुणें मुक्कामीं केला.\nन. ( लिंगाईत ) गूळ व भात ( हे दोन्ही जिन्नस मेजवानीच्या वेळीं प्रथम वाढण्याची चाल आहे ) [ का . बेल्ल = गूळ ]\nसौभाग्यवती स्त्रियांनी कुंकू का लावावे \nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://transposh.org/mr/version-0-6-4-the-shoemaker-is-no-longer-barefoot/", "date_download": "2018-12-16T03:56:32Z", "digest": "sha1:GHIJ7GFLELVBWR67AKGOHY3GJTNQNOGF", "length": 11492, "nlines": 83, "source_domain": "transposh.org", "title": "आवृत्ती 0.6.4 – मोची अनवाणी यापुढे आहे", "raw_content": "transposh.org WordPress प्लगइन शोकेस आणि समर्थन साइट\nआवृत्ती 0.6.4 – मोची अनवाणी यापुढे आहे\nऑक्टोबर 14, 2010 द्वारा ऑफर 2 टिप्पण्या\nया वेळी आम्ही मॅट Mullenweg पेक्षा अन्य कोणीही सामील आहेत, वर्डप्रेस व्यासपीठ निर्माता.\nखालील पूर्णपणे बनावट मुलाखत मध्ये, मॅट आम्हाला सर्व नवीन आहे काय समजून घेण्यास मदत करेल 0.6.4:\nद्वारा ofer वर: मॅट हॅलो, आज आपण कसे आहेत\nन चकाकणारा: मी एक बिंदू बद्दल उत्साहित केले कधीही 0.01 पूर्वी एक प्लगइन प्रकाशन\nद्वारा ofer वर: का\nन चकाकणारा: मी तुम्हाला या प्रकाशन WordPress दम मिळत आहेत की\nद्वारा ofer वर: मी आहे\nन चकाकणारा: होय, आपण शेवटी मंच एकत्रित ऐवजी तो सुमारे हॅक आहेत, मी तुम्हाला वेळ घेतला आणि आपल्या प्लगइन संवाद आणि प्रशासन पृष्ठे अनुवादयोग्य केले की आवडत, आणि त्या चांगल्या आहेत पासून, आपण एक विनामूल्य ब्लॉग मिळवा\nद्वारा ofer वर: द्या, कृतज्ञतादर्शक उद्गार आता कसे मी इतर लोकांना माझ्या प्लगइनची अनुवाद करणे मिळतील\nन चकाकणारा: आपल्या वापरकर्त्यांना ते फक्त विचारू, मी त्यांना क्रेडिट देऊ आहे.\nद्वारा ofer वर: त्यांना बद्दल संपूर्ण गोष्ट सांगा poedit आणि सामग्री\nन चकाकणारा: वर ये, मी नेहमी म्हणत आहे म्हणून, त्या साठी एक प्लगइन आहे आपण स्वत: अनुवादित आणि काही लहान निर्धारण योगदान पासून बहुधा आपल्याला माहित पाह���जे.\nद्वारा ofer वर: आपल्याला असे म्हणायचे स्थानिकीकरण codestyling\nन चकाकणारा: होय, की एक, कोणीही तो वापरू शकता. पण एक प्रश्न आहे\nद्वारा ofer वर: माझ्यासाठी\nन चकाकणारा: होय, का आपण त्या करत साठी Transposh वापर नाही\nद्वारा ofer वर: खरोखर कारण दिसत नाही, ते एक चांगले प्लगइन आधीपासूनच आहे म्हणून, का हुबेहुब प्रतिकृती तयार करणे\nन चकाकणारा: मी शेवटी तो मिळत नाहीत.\nद्वारा ofer वर: मिळवत आहे काय\nन चकाकणारा: वर्डप्रेस दम, सामायिक, काळजी, ओपन सोअर्स, आणि मुक्त प्रेम.\nद्वारा ofer वर: मला वाटतं, नक्कीच, आमच्या राहिल्याबद्दल म्हणून आभारी.\nन चकाकणारा: धन्यवाद, पुढील वेळी, मुख्य वैशिष्ट्य मला मुलाखत करा, मी वर्डप्रेस मध्ये प्रत्येक लहान प्लगइन प्रकाशन करीता बनावट मुलाखती करावे तर, मला खरोखर WordPress सुधारण्यासाठी मुक्त वेळ आणि wordcamps येऊ कधीही.\nद्वारा ofer वर: सूचना होतील, धन्यवाद पुन्हा\nविहीर, आम्हाला सामील झाल्याबद्दल धन्यवाद मॅट, तसेच या आवृत्तीवर जोडले काही वैशिष्ट्ये जोडली लॅटिन अनुवाद आहे (Google अनुवाद आधार), तीन नवीन भाषा Bing अनुवाद जोडले. तो समस्यांना कारणीभूत जेथे gettext एकात्मता अकार्यान्वित करण्याची क्षमता, काही इतर निर्धारण सह.\nनेहमीप्रमाणेच – आम्ही आपण या आवृत्तीवर मिळतील आशा\nअंतर्गत दाखल: प्रकाशन घोषणा सह टॅग केले: Bing (MSN) दुभाष्या, बनावट मुलाखती, gettext, Google Translate, मॅट mullenweg, किरकोळ, अधिक भाषांमध्ये, सोडा\nऑक्टोबर 18, 2010 वेग 2:08 वर\nबनावट मुलाखती महान आहेत, विशेषत: वेगवान वाचक अज्ञान दुर्लक्ष करण्यासाठी “बनावट मुलाखत” note before reading 😉\nआपण आता प्लगइन निर्माते Transposh त्यांच्या प्लगइन अनुवाद करण्यास परवानगी नका\nऑक्टोबर 18, 2010 वेग 2:14 वर\nआपल्या प्रश्नाचे, नाही, आम्ही नाही, की codestyling स्थानिकीकरण प्लगइन काय आहे, तथापि – आम्ही आता वापरकर्ते आमच्या प्लगइन अनुवाद करण्यास परवानगी\nप्रत्युत्तर द्या उत्तर रद्द उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nवर्तमान तुम्ही @ R *\nहे क्षेत्र रिक्त सोडा\nमुलभूत भाषा सेट करा\nआम्ही आमच्या प्रायोजक याबद्दल आभार मानू इच्छितो\nकनेक्ट कलेक्टर्स: नाणी, स्टॅम्प आणि अधिक\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [c4740c0]: होय, आम्ही बदल खूप Yandex प्रॉक्सी काउंटर रीसेट करावा. डिसेंबर महिना 5, 2018\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [2fb9f69]: वर्डप्रेस 5 सामग्री पोस्ट करण्यासाठी डब्ल्यू.पी-json वापर, आम्ही प्रयत्न करू नये ... नोव्हेंबर महिना 23, 2018\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [0654829]: कृपया PHP 7.2 नापसंत create_function, त्यामुळे या आता एक निनावी आहे ... नोव्हेंबर महिना 23, 2018\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [7144464]: कृपया PHP 7.3 एक निराळा दृष्टिकोन आहे - preg सूत्रांचे मध्ये एका जातीचा मासा, त्यामुळे ... नोव्हेंबर महिना 23, 2018\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [d4911aa]: Bing तेलगू जोडले नोव्हेंबर महिना 23, 2018\n@ Transposh अनुसरण करा\nऑफर वर आवृत्ती 1.0.3 – का आपण मला एक संदेश पाठवू नका\nFabio वर आवृत्ती 1.0.3 – का आपण मला एक संदेश पाठवू नका\nऑफर वर आवृत्ती 1.0.0 – वेळ आली आहे\nव्यापक महासागर वर आवृत्ती 1.0.0 – वेळ आली आहे\nविद्युत वर आवृत्ती 1.0.2 – आपण कुठे आहेत मला सांग मी त्या…\n0.7 APC बॅकअप सेवा Bing (MSN) दुभाष्या वाढदिवस बग बग फिक्स नियंत्रण केंद्र CSS sprites दान अनुवाद देणग्या eaccelarator Facebook बनावट मुलाखती ध्वज sprites gettext Google-XML-साइटमॅप Google Translate ची मुलाखत घेणे घेणे मोठा किरकोळ अधिक भाषांमध्ये पार्सर सोडा replytocom RSS शोध शोध securityfix एसइओ सामाजिक गति सुधारणा प्रारंभ trac, किलबिलाट UI व्हिडिओ विजेट wordpress.org वर्डप्रेस 2.8 वर्डप्रेस 2.9 वर्डप्रेस 3.0 वर्डप्रेस प्लगइन WP-सुपर कॅशे xcache\nद्वारा डिझाईन LPK स्टुडिओ\nनोंदी (माझे) आणि टिप्पण्या (माझे)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/security-guard-has-burglary-one-crore-124278", "date_download": "2018-12-16T04:39:10Z", "digest": "sha1:4MMP5FLJOLQDUSCKNMXBN6GSUCN6BBAQ", "length": 14671, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Security guard has burglary of one crore सुरक्षा रक्षकाकडून प्राधिकरणात एक कोटींची घरफोडी | eSakal", "raw_content": "\nसुरक्षा रक्षकाकडून प्राधिकरणात एक कोटींची घरफोडी\nरविवार, 17 जून 2018\nपिंपरी : कटावणीच्या साहाय्याने दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी 97 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना प्राधिकरण निगडी येथे शनिवारी मध्यरात्री उघडकीस आली. सुरक्षा रक्षकानेच ही चोरी केल्याचे पोलिसांनी सांगितले.\nविनोद राजकुमार अगरवाल (वय 48, रा. पंचवटी बंगला, वृंदावन हॉटेलच्या बाजूला, भक्‍ती-शक्‍ती चौकाजवळ, प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गोविंद कालू परियार (रा. कलाली, लमकी, देश नेपाळ) व त्याचे साथीदार (नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.\nपिंपरी : कटावणीच्या साहाय्याने दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी 97 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना प्राधिकरण निगडी येथे शनिवारी मध्यरात��री उघडकीस आली. सुरक्षा रक्षकानेच ही चोरी केल्याचे पोलिसांनी सांगितले.\nविनोद राजकुमार अगरवाल (वय 48, रा. पंचवटी बंगला, वृंदावन हॉटेलच्या बाजूला, भक्‍ती-शक्‍ती चौकाजवळ, प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गोविंद कालू परियार (रा. कलाली, लमकी, देश नेपाळ) व त्याचे साथीदार (नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचवटी बंगल्यामध्ये पाच अगरवाल बंधू राहतात. त्यांच्या नातेवाइकांचा टिळ्याचा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी पुण्यात असल्याने सर्व कुटुंबीय त्या कार्यक्रमासाठी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गेले. रात्री दीडच्या सुमारास ते परत घरी आल्यावर त्यांना बंगल्यात चोरी झाल्याचे दिसून आले. चोरट्यांनी बंगल्यातील दोन घरांचे दरवाजे आपल्या साथीदारांच्या मदतीने कटावणीच्या साहाय्याने उचकटून आतील रोख रक्‍कम, सोने-चांदी आणि हिऱ्याचे दागिने असा 97 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. आरोपींच्या शोधासाठी दोन पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केल्याची माहिती पोलिसांनी दिली.\nअगरवाल कुटुंबीय कार्यक्रमासाठी गेल्यावर सुरक्षारक्षक परियार याने आपल्या साथीदारांना सायंकाळी 7.20 वाजताच्या सुमारास बोलावून घेतले.\nचोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात येऊ नये म्हणून कनेक्‍शन बंद केले. त्यानंतर कटावणीच्या साहाय्याने दोन दरवाजांचे लॅचलॉक तोडले आणि घरात प्रवेश केला. काचेचा दरवाजा उघडत नसल्याने एका चोरट्याने तो तोडण्याचा प्रयत्न केला असता, त्याच्या हाताला काच लागली. त्यामुळे घटनास्थळी रक्‍ताचे दाग आढळले.\nओळखीनेच केला घात अगरवाल कुटुंबीयांकडे पूर्वी एक सुरक्षारक्षक दहा वर्षांपासून कामाला होता. तो गावाला जाताना त्याने आपल्या जवळच्या नातेवाइकास नोकरीसाठी ठेवले. त्या नातेवाइकाने आपल्या ओळखीच्या व्यक्‍तीला म्हणजे परियार याला नोकरीला ठेवले. त्याच्याबाबत कोणतीही माहिती अगरवाल कुटुंबीयांनी घेतलेली नव्हती.\nराजपक्षे यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामा\nकोलंबो : महिंदा राजपक्षे यांनी आज अखेर श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर येथील राजकीय संघर्ष आजअखेर संपुष्टात आला. विद्यमान अध्यक्ष...\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या ���्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nबीड : माजलगावजवळ कार झाडाला धडकून 3 ठार\nमाजलगाव (जि. बीड) : भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून गाडीतील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. हि घटना शुक्रवारी (ता....\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून\nपुणे - चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी...\nविजेच्या धक्‍क्‍याने बिबट्याचा मृत्यू\nआष्टी (जि. वर्धा) : येथील वनपरिक्षेत्रातील बेलोरा जंगलव्याप्त रायपूर शिवारात बिबट्या (मादी) मृतावस्थेत आढळून आला. ही घटना शुक्रवारी (ता.14) दुपारी...\nदिसायला सुंदर तेवढाच मृत्यूही भयंकर...\nनवी दिल्लीः एका न्यूज अँकरचा चौथ्या मजल्यावरच्या फ्लॅटमधून खाली पडून मृत्यू झाला. राधिका कौशिक असे मृत महिलेचे नाव आहे. ती झी राजस्थानमध्ये नोकरीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://kiratsaptahik.blogspot.com/2012/04/blog-post.html", "date_download": "2018-12-16T04:48:24Z", "digest": "sha1:JV2YFUQY3BPS56UFJWO5J2EWJVYWVPUY", "length": 69988, "nlines": 113, "source_domain": "kiratsaptahik.blogspot.com", "title": "kirat saptahik: अंक १३ वा, ५ एप्रिल २०१२", "raw_content": "\nअंक १३ वा, ५ एप्रिल २०१२\nसन २००८. ऑगस्ट महिन्याची एक रात्र. वेळ साडेआठ वाजताची. सतत तीन दिवस कोसळणा-या पावसाने अजून उसंत घेतली नव्हती. अशा भर पावसात देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पात सर्वस्व गमावलेले कुर्ली (ता. वैभववाडी) बौद्धवाडीतील चार धरणग्रस्त १५ कि.मी. अंतरावर असलेल्या माझ्या पियाळी येथील घरी अकस्मात दाखल झाले. त्या कुडकुडणा-या जीवांना चहा देऊन सावध केले. त्यांनी तासभर ऐकविलेल्या धरणग्रस्त म्हणून गेली २० वर्षे होत असलेल्या फरफटीची कहाणी ऐकून आम्ही सारेच सर्द झालो.\nखरं तर त्या रात्री ते माझ्याकडे पुनर्वसनाचा प्रश्न घेऊन आले नव्हते. धरणाच्या बुडी�� क्षेत्रात सर्वच शेतजमीन जाऊन भूमिहीन झालेल्या या धरणग्रस्तांनी शासन पुनर्वसन करेल ही आशा कधीच सोडून दिली होती. त्यांचा प्रश्न होता पिण्याच्या पाण्याचा. सतत तीन दिवस कोसळणा-या पावसाने धरणाची अत्युच्च पूररेषा गाठायला सुरुवात केल्याने धरणाचे पाणी एकमेव सार्वजनिक विहिरीत घुसले होते. त्यामुळे पाणी दुषित होऊन त्याची बाधा मुलांना व्हायला लागली होती. विहिरीत पाणी घुसणार नाही इतपत धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यासाठी शासनदरबारी आम्ही कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत अशी त्यांची अपेक्षा होती.\nदुस-या दिवशी पाटबंधारे खात्याच्या अधिका-यांना भेटलो. त्यांना हकीकत सांगितली. त्यांना आमची व्यथा पटली. पण ते पाण्याचा विसर्ग केला तर लाभक्षेत्र पूरग्रस्त होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. आम्ही पुनर्वसन अधिका-यांना फोन केला. त्यांनी पाटबंधारे खात्यास विनंती केली. पण विसर्ग करुनही पाऊस थांबत नाही तोपर्यंत धरणाच्या पाण्यापासून विहिरीची सुटका होऊ शकत नव्हती. आम्ही तसेच दुपारनंतर वस्ती गाठली. अख्खी वस्ती पूररेषेत होती आणि दीड-दोन तास पाऊस कोसळला तर काही घरांना पाण्याचा वेढा पडू शकेल अशी भिती वाटत होती. पण सुदैव असे की पावसाने सकाळी ११ नंतर उघडीप दाखवली. वस्तीत पोहोचताच तिथले कार्यकर्ते रमेश सकपाळ, योगेश सकपाळ यांनी एका घरात बाया-माणसांना गोळा केले.\n‘‘तुमच्या घराला धरणाच्या पाण्याचा वेढा पडत असताना तुम्ही इथून उठत का नाही‘‘ आमच्या या प्रश्नावर रमेशने सांगितले की, ‘‘सरकारच्या लेखी आम्ही देवघर प्रकल्पात बाधित होत नाही.‘‘ रमेशच्या या उत्तराने आम्ही अवाक झालो आणि सरकारच्या धोरणाचा प्रचंड संतापही आला.\nदेवघर प्रकल्पाने जवळजवळ ४५० कुटुंबे विस्थापित केली. या विस्थापितांसाठी फोंडाघाटच्या परिसरात कुर्ली धरणग्रस्तांसाठी वसाहत उभी केली आहे. यातील फक्त २० ते २५ टक्के लोकांनाच शेतजमिनी मिळाल्यात. बाकी कुटुंबांना फक्त घरासाठीच जमिन मिळाली. कुर्ली बौद्धवाडीतील फक्त सात घरांना प्रकल्पबाधीत ठरविण्यात आले. मात्र त्यांनी घराची नुकसानभरपाई अद्याप स्विकारलेली नाही. जोपर्यंत सर्व वस्तीचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत आम्ही पुनर्वसनाच्या ठिकाणी जाणार नाही असा पक्का निर्धार त्यांनी बोलून दाखविला.\nकुर्ली बौद्धवस्ती जवळजवळ ३२ घरांची आहे. या सर्वांची शेजजमिन धरणाच्या पाण्यात बुडालेली आहे. देवघर प्रकल्पाने या लोकांच्या उत्पन्नाचे साधन हिरावून घेतले. दुसरीकडे या धरणामुळे कुटुंबे मोठ्या संख्येने विस्थापित झाल्यामुळे गावगाडाच विस्कटून गेला. त्यामुळे कष्टक-यांना गावगाड्याच्या अंतर्गत उपलब्ध होणारा रोजगारच संपुष्टात आला. असे असताना पाटबंधारे खाते त्यांना प्रकल्पबाधित ठरवायला तयार नाही. त्यांचे म्हणणे आहे की सदर वस्ती धरणाच्या अत्युच्च पूररेषेच्या बाहेर आहे. त्यामुळे त्यांना बाधित ठरवता येत नाही. बरं, त्यांनी आखलेली पूररेषाही हलतीच आहे. म्हणजे २०१० साली तत्कालीन जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी वस्तीला भेट दिली तेव्हा पूररेषा आत सरकवलेली दिसली. यावर कडी अशी की, तीन घरांच्या पडव्या पूररेषेत येत असल्याने त्या बाधित ठरवल्या. पण घर बाधित ठरवले नाही. म्हणजे गळ्यापर्यंत पाणी पोहचत नाही तोपर्यंत बाधित ठरवणार नाही, अशी अन्यायकारक भूमिका पाटबंधारे खात्याने घेतली आहे. या विरोधात सर्वच वस्तीचे पुनर्वसन करुन घेण्याचा निर्धार वस्तीने केला. २००८ साली कुर्ली बौद्धवाडीची पुनर्वसनासाठीची लढाई सुरु झाली. उत्पादनाचे एकमेव साधन असलेली शेतजमिनच बुडिताखाली गेल्याने आम्हाला प्रकल्पबाधीत ठरवून आमचे न्याय्य सरकारी पुनर्वसन करा अशी मागणी करीत सत्यशोधक शेतकरी श्रमिक संघटनेच्या वतीने २०१० साली पुनर्वसनाचा लढा आणखी तीव्र करण्यात आला. २०१० सालच्या ऑगस्ट महिन्यात तर पाटबंधारेच्या अधिका-यांना प्रकल्पग्रस्तांनी ३ तास घरात डांबून आपला उद्रेक व्यक्त केला होता. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सिधुदुर्ग दौ-यावेळी धरणे आंदोलन करीत मुख्यमंत्र्यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते.\n२०११ साली या लढाईला महाराष्ट्रातील धरणग्रस्तांचे नेते डॉ. भरत पाटणकर यांनी नेतृत्व दिल्यामुळे प्रशासनाला बौद्धवाडीतील धरणग्रस्तांच्या प्रश्नाकडे सकारात्मक दृष्टीने पहावे लागले. खरं तर २००८ साली तत्कालीन जिल्हाधिकारी निधी पांडे यांच्या काळात कुर्ली बौद्धवाडीच्या पुनर्वसनाला तत्वतः मंजुरी मिळवण्यात धरणग्रस्त यशस्वी झाले होते. मात्र याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यास प्रशासन टाळाटाळ करीत होते. मात्र डॉ. पाटणकरांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील धरणग्रस्तांनी व्यापक लढाई उभी के��्याने प्रशासनाने प्रस्ताव तयार करण्याच्या दिशेने हालचाली सुरु केल्या आहेत. पण लढाई अजून बाकी आहे. एकजुटीच्या बळावर ही लढाई जिकू असा विश्वास वस्तीतल्या प्रत्येक धरणग्रस्त बाया-बापड्यांना आहे.\n- अंकुश कदम, सत्यशोधक श्रमिक संघटना * ७५८८९०१००७\nलोकशाही दिनात पाठपुरावा सुरु आहे....\nप्रशासनातील अगदी गावपातळीवरील प्रश्नांपासून ते क्लासवन अधिका-यांसंबंधातील कामकाजाविषयी समस्या, तक्रारी थेट जिल्हा पातळीवर मांडता येण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिन घेतला जातो. जिल्हा पातळीवरील पोलिस अधिक्षक, सी.ई.ओ. वगैरे प्रमुख प्रशासकीय अधिकारी या दिवशी प्रश्नांचा जलद निपटारा होण्याच्या दृष्टीने उपस्थित असतात. लोकशाही दिनात मांडलेल्या प्रश्नाचे उत्तर ३० दिवसांच्या आत देणे बंधनकारक असते. अलिकडच्या काळात लोकशाही दिनात येणा-या अर्जांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. या दिवशी काही अपवाद वगळता उपस्थित केल्या जाणा-या प्रश्नांना मिळणारी उत्तरे बघता लोकशाही दिनाचा फार्स उरकल्याचे जाणवते आहे. ‘पाठपुरावा सुरु आहे‘, ‘विभाग स्तरावर, सचिव पातळीवर पत्रे पाठविली आहेत‘, ‘पाहणी करु‘, ‘चर्चा, आश्वासने‘ अशा सरकारी छाप उत्तरांना लोक आता कंटाळले आहेत. त्यामुळेच १५ ऑगस्ट, २६ जानेवारी अशा राष्ट्रीय सणांना आंदोलने, उपोषणे यांचीही संख्या वाढली आहे. अशा राष्ट्रीय सणांच्या दिवशी उपोषणे होऊ नयेत, शासनाची इज्जत वाचावी याकरिता लेखी आश्वासने दिली जातात. आंदोलनाची नोटीस देण्याआधी प्रशासकीय पातळीवर हा प्रश्न सोडवावा अशी भूमिका घेतली जाते. इतकेही करुन आंदोलनाचा निर्धार पक्का असेल तर कारवाईचा बडगा उचलला जातो.\nअत्यंत वेळकाढू आणि मुजोर झालेल्या शासकीय यंत्रणेपुढे (काही सन्माननीय अपवाद वगळता) अगदी अतिमहत्त्वाच्या प्रश्नांसाठी आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही.\nदि. फेब्रुवारीच्या अंकात ‘किरात‘ने सावंतवाडीच्या रक्तपेढीच्या रिक्त पदासंदर्भातील आणि एकूणच आरोग्य व्यवस्थेविषयीचे प्रश्न अधोरेखित केले. त्यावेळी २४ जानेवारीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वाघमारे यांनी, मुख्य आरोग्य सचिवांनी रिक्त पदे तत्काळ भरण्याचे मान्य केले आहे. तेव्हा ८ दिवसांत रिक्त पदांचा प्रश्न सोडवू असे लेखी आश्वासन दिल्याने त्यासाठी उपोषणाची नोटीस देणा-या अभिनव फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. त्यानंतर तब्बल तीन महिने होत आले तरी रिक्त पदे भरण्यासंदर्भात कोणतीही हालचाल नाही. तसेच कुटीर रुग्णालय सावंतवाडी येथील बालरोगतज्ञ, हृदयरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, भूलतज्ञ, अस्थिरोगतज्ञ असे सहा तज्ञ वैद्यकीय अधिकारी आणि १८ कर्मचारी यांची पदे मंजूर होऊन कित्येक वर्षे रिक्त आहेत. या संदर्भात आणि जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेविषयी प्रसारमाध्यमांनीही वेळोवेळी आवाज उठविला आहे.\nगोरगरीब रुग्णांना शासकीय रुग्णालयांचा आणि डॉक्टरांचाच आधार असतो. खाजगी हॉस्पीटलचा रस्ता परवडत नाही आणि इकडे डॉक्टरच नाही त्यामुळे सिधुदुर्गाची सरकारी आरोग्य व्यवस्था खिळखिळी झाली आहे.\nया संपूर्ण आरोग्य व्यवस्थेशी निगडीत प्रश्नांसंदर्भात अभिनव फाऊंडेशनने जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य उपसंचालक कोल्हापूर, आरोग्य संचालक मुंबई, राज्य रक्त संक्रमण परिषद मुंबई, आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान, आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांच्याशी जानेवारी ते मार्च या महिन्यात पत्रव्यवहार सुरु ठेवला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सिधुदुर्ग दौ-याच्यावेळी देखील त्यांचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले होते. इतके पत्रप्रपंच आणि प्रत्यक्ष भेटी होऊनही मंत्री आणि त्यांची यंत्रणा ढीम्म जागच्या जागी आहे. ८ दिवसांची मुदत केव्हाच संपली आहे. लोकशाही दिनात सलग दुस-यांदा मांडण्यात आलेल्या प्रश्नावर जिल्हाधिका-यांनी तोंडी ‘पाठपुरावा सुरु आहे‘, ‘शासनस्तरावर प्रयत्न सुरु आहेत‘ असे उत्तर दिले आहे. आरोग्यासारख्या संवेदनशील आणि महत्वाच्या विषयावर शासनस्तरावर इतकी कमालीची अनास्था असेल तर लोकांना आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही\nखोल खोल पाणी विशेष लेखमाला\nराज्याच्या एकूण उपलब्ध पाण्याच्या ४२ टक्के पाणी कोकणात आहे. कोकणात दरवर्षी सरासरी अंदाजे ४ हजार सें.मी. इतक्या भरपूर पावसाची नोंद होते. तरीही पावसाळ्यात पूरसदृश्य परिस्थिती आणि उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष हे चित्र कोकणात वर्षानुवर्षे आहे. यासंदर्भात शासनाच्या कद्रेकर-पेंडसे समितीने (कोयना अवजल अभ्यास गट) दिलेल्या अहवालानुसार कोकणात बहुआयामी, बहुउद्देशीय छोट्या जलसिचन प्रकल्पांची यशस्वी उभारणी झाल्यास पूरनियंत्रण, सिचन, शेती, उद्योग, वीजनिर्मितीच्या क्षेत्रातही सर्वसमावेशक विकास होऊ शकेल.\nयासंबंधी चीनसारख्या देशाने दूरदृष्टी ठेवून केलेला कायापालट थक्क करुन टाकणारा आहे. चीनने यासंदर्भात १९६० च्या सुमारास देशात छोट्या जलविद्युत, सिचन प्रकल्पांच्या उभारणीचे धोरण हाती घेतले. छोट्या जलविद्युत प्रकल्पांद्वारे मोठ्या प्रमाणावर वीजनिर्मिती करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. त्यासाठी अशा विद्युत गृहांकरिता आवश्यक असलेली संयंत्रे तयार करणा-या उद्योजकांना प्रोत्साहन दिले. या विद्युतगृहातून निर्माण होणारी वीज मुख्य वितरण व्यवस्थेशी जोडण्यासाठी विशिष्ट व्यवस्था दिली. चीनमध्ये प्रामुख्याने १०० चौ.कि.मी. पाणलोट क्षेत्र असलेल्या दुर्गम भागात असलेल्या खो-यातून ५ हजार पेक्षा जास्त नद्या आहेत आणि लहान जलविद्युत प्रकल्पाद्वारे वीजनिर्मितीची क्षमता एक लक्ष पन्नास हजार मेगावॅट इतकी आहे. १९६४ नंतर प्रथम चीनमध्ये दुर्गम भागातील खेड्यापाड्यांना स्थानिक वीज कशी पुरवता येईल याबद्दल विचार सुरु झाला. १९७० पासन आजपर्यंत चीनमध्ये सुमारे ६५ ते ७० हजार छोट्या विद्युत निर्मिती प्रकल्पातून १७ हजार मेगावॅटपेक्षा जास्त वीजनिर्मिती होत आहे. छोट्या जलविद्युत प्रकल्पांची शृंखला उभी केल्याने सिचन क्षेत्रात वाढ झाली. अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ झाल्याने स्थानिकांमध्ये आर्थिक स्थैर्य आले. शाश्वत विकास झाला. त्याचबरोबर या भागातील लोकांनी शेतीवर आधारीत स्थानिक उद्यगधंदे काढायला सुरुवात केली. त्यामुळे पंधरा वर्षात स्थानिक जनतेचे उत्पन्न ४ ते ५ पटीने वाढले आणि त्याबरोबर कर रुपाने सरकारला मिळणारे उत्पन्नही वाढले. विजेचा वापर खेड्यापाड्यात होऊ लागल्यामुळे शेती व्यवसायाचेही आधुनिकीकरण होण्याचे आणि त्यातून प्रती हेक्टर शेतीचे उत्पन्न वाढल्याचे लक्षात आले. सिचनक्षेत्र व शेती, शेतीपूरक उद्योग वाढल्याने चरितार्थासाठी गावे सोडून जाणा-यांचे प्रमाण खूपच कमी झाले. शेतीवर अवलंबून असलेले मजूर शेतीशी संबंधीत असलेल्या स्थानिक उद्योगांसाठी उपलब्ध होऊ लागले. याच अभ्यासावरुन पुढे असेही दिसून आले आहे की, अशा दुर्गम भागातल्या सुमारे ८५ टक्केपेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांना वीज मिळू लागली आहे. त्यामुळे टी.व्ही. आणि इतर विजेवर चालणारी उपकरणे यांचा वापर ���ाढल्याने या शेतक-यांचे जीवनमान आणि स्वास्थ्य सुधारले आहे. खेड्यातील इस्पितळे अधिक कार्यक्षम झाल्याचेही दिसते. जलविद्युत प्रकल्पांच्या दैनंदिन देखभाल, दुरुस्तीसाठी लाखो लोकांना रोजगार मिळाला आहे. ठिकठिकाणी पर्यटन, पर्यावरण विकासाच्या संधी निर्माण झाल्या आहेत. ही जलविद्युत केंद्रे होण्यापूर्वी शेतकरी जळणासाठी लाकूड वापरत असत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली होती. परंतु घरगुती वापरासाठी वीज उपलब्ध झाल्याने मोठ्या प्रमाणावर जंगलतोड थांबली. जमिनीची धूप कमी होऊन जलसंधारणाला मोठ्या प्रमाणावर मदत झाली आहे. ही जलविद्युत केंद्रे कार्यान्वित होण्यापूर्वी जळण्यासाठी लाकूड कमी पडू लागल्यामुळे लोकांनी गवतसुद्धा मुळासकट उपटून जाळण्यासाठी वापरण्यास सुरुवात केली होती. परंतु पर्यायी इंधन म्हणून वीज उपलब्ध झाल्यानंतर आता या द-याखो-यातून गवत आणि जंगल यांची उत्तम वाढ झाली. सामाजिक, आर्थिक, पर्यावरण आणि जलसिचन विषयक विकासाचा हा प्रयोग कोकणातल्या द-या\nखो-यांतही शक्य आहे. मात्र या प्रकल्पांकडे पहाण्याचा सध्याचा शासनाचा जो दृष्टीकोन आहे, त्यामध्ये मोठा बदल होण्याची गरज आहे. कोकणच्या आर्थिक विकासाचे साधन म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले पाहिजे असे मत कद्रेकर-पेंडसे समितीच्या अहवालातही नोंदविले आहे. कोकणात रत्नागिरी आणि सिधुदुर्गातील ५० टक्के विश्वासार्हतेची जलसंपत्ती सुमारे ३२,१६९ दशलक्ष घनमीटर आहे. यातील सुमारे तीस टक्के पाणी जलविद्युत निर्मितीसाठी उपलब्ध आहे असे गृहीत धरले आणि उपलब्ध उतारापैकी ३०० मीटरवरुन हे पाणी विद्युत निर्मितीसाठी वापरले गेले तरी सुमारे १ हजार पाचशे मेगावॅट वीजनिर्मिती या दोन जिल्ह्यातून होऊ शकेल. किबहूना चीनमध्ये याप्रमाणे एकूण स्थानिक गरजेच्या तुलनेने ३५ ते ४० टक्के गरज या वीज निर्मिती केंद्रातर्फे भागविली जात आहे. त्याच धर्तीवर किवा त्याहीपेक्षा जास्त प्रमाणात कोकणातील वीज निर्मिती केंद्रे स्थानिक गरज तर भागवतीलच, शिवाय शेजारच्या जिल्ह्यातील गरज भागविण्यासाठीही उपयुक्त होऊ शकतील असा विश्वास कद्रेकर-पेंडसे समितीच्या अहवालात व्यक्त केला आहे.\nलघु व अतिलघु जलविद्युत निर्मितीद्वारे वीज निर्मिती करण्यासंबंधीच्या शिफारशी यापूर्वीच्या डॉ. स्वामीनाथन समिती व दुस-या सिचन ���योगाने केल्या आहेत. त्याची सुरुवात म्हणून अशी किमान एक-दोन केंद्रे तालुकानिहाय निवडून ती कार्यान्वित करावीत अशीही शिफारस स्वामिनाथन समितीने केली आहे. कोकणच्या जलसंपत्ती विकासातून ग्रामीण विकास आणि आर्थिक उन्नत्तीसाठी असे छोटे जलविद्युत प्रकल्प महत्वाचे असल्याचे अभ्यासगटाचे मत आहे.\nमात्र धरण प्रकल्पांच्या बाबतीत कोकणातील प्रकल्पग्रस्तांचा अनुभव (पुनर्वसनाबाबत) फारसा चांगला नाही. पुनर्वसन कायद्यानुसार १८ नागरी सुविधांसह आदर्श पुनर्वसन झाल्याचे एकही उदाहरण डोळ्यासमोर नाही. त्यामुळे धरण प्रकल्पांना विरोध होतो. केवळ ठेकेदार मंडळींच्या तुंबड्या भरण्यासाठी असे प्रकल्प असल्याची जनतेची भावना होते. याऊलट कोकणच्या सर्वसमावेशक जलसंपत्ती विकासाचे धोरण निश्चित करुन अंमलबजावणी केल्यास कोकणचा कॅलिफोर्निया व्हायला वेळ लागणार नाही.\n-- ओंकार तुळसुलकर, ९४२३३०१७६२\nतिलारी जलसिचन प्रकल्प आणि प्रगती\nगोवा आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या संयुक्त भागिदारीतून तिलारी (ता. दोडामार्ग) पाटबंधारे प्रकल्प उभारला होता. या प्रकल्पाचा फायदा दोन्ही राज्यातील जनतेला होईल अशाप्रकारचे नियोजन प्रकल्पाचा आराखडा बनविताना करण्यात आले होते. मात्र प्रकल्पाचे काम सन १९८६ मध्ये सुरु करण्यात आले. काम पूर्ण करण्याचा नियोजित कालावधी जून २००९ पर्यंत होता. आज प्रकल्पाचे काम ९५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येतो. प्रकल्पाची मूळ अंदाजित किमत ४०.२० कोटी एवढी होती. आता प्रकल्पाचा सुधारीत खर्च १३९०.०४ कोटी एवढा झाला आहे. प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होऊन पंचवीस वर्षे होत आली. त्यामुळे खर्चात मोठी वाढ होत गेली. वाढलेल्या खर्चाची वार्षिक सरासरी रक्कम ही साधारणतः प्रतिवर्षी ५४ कोटी एवढी आहे. या खर्चाच्या तुलनेत प्रकल्पाचे नियोजित लाभक्षेत्र आणि लाभार्थी यांना प्रकल्पाचा लाभ किती होत आहे, हा खरा प्रश्न आहे.\nगोवा आणि महाराष्ट्र शासनाचा संयुक्त प्रकल्प असल्याने प्रकल्पाचा लाभही दोन्ही राज्यांना मिळणार हे निश्चित आहे. या प्रकल्पाच्या पाण्यामुळे महाराष्ट्रातील ६६७६ हेक्टर आणि गोव्यातील १६,९७१ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे नियोजन होते. घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी ५७.४३ दशलक्ष घनमीटर पाण्याचा वापर करण्याचे नियोजन आहे. हा वापर अधिका���शपणे गोव्यात होणार आहे. बीओटी अर्थात ‘बांधा-वापरा-हस्तांतरीत करा‘ या तत्वावर महाराष्ट्रासाठी १०.०२ मेगावॅट एवढी वीज निर्मिती होणार आहे. आज विजनिर्मिती सुरु करण्यात आली आहे.\nया प्रकल्पामुळे दोडामार्ग आणि सावंतवाडी तालक्यातील ३३ गावांना पाण्याचा लाभ मिळण्याचे नियोजन होते. आज कालव्यांमधून पाणी सोडण्यास सुरुवातही झाली आहे. मात्र नियोजन प्रमाणे कालव्यांच्या पाण्याचा लाभ स्थानिक शेतक-यांना मिळत आहे का याबाबत अभ्यास होण्याची गरज आहे. कोट्यावधीचा खर्च करुन बांधकामे करण्यात आली. त्यामुळे ठेकेदार मालामाल झाले. ठेकेदारी व्यवसायातही ८० टक्क्याहून अधिक कामे परप्रांतातील ठेकेदारांनी केली आहेत. त्यामुळे ठेकेदारीचाही मोठा लाभ स्थानिकांना मिळाला नाही. प्रकल्पासाठी आपल्या जमिनी देणा-या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आजही गंभीर आहे. शासकीय सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. शासकीय नोकरीसाठी आजही प्रकल्पग्रस्तांची नवी पिढी संघर्ष करीत आहे. प्रकल्पासाठी त्याग करणा-यांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. शासन-प्रशासनाकडून योग्य नियोजन, दूरदृष्टी आणि काळाशी सुसंगत रहाणा-या नेतृत्वाच्या अभावामुळे प्रकल्पाच्या कागदोपत्री लाभाला मूर्त रुप मिळाल्याचे दिसत नाही.\nप्रकल्पावर झालेला कोट्यावधींचा खर्च लक्षात घेता प्रकल्पापासून स्थानिकांना मिळणा-या लाभाबाबत गंभीर स्थिती आहे. प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात येणा-या सिचनाखालील जमिनीच्या मालकीचे होणारे हस्तांतरण ही गंभीर बाब आहे. आज प्रकल्पाच्या आसपासच्या आणि बुडीतक्षेत्राबाहेरच्या डोंगरद-यांची मालकी परप्रांतियांकडे गेली आहे. प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ होऊन कृषी विकासाच्या माध्यमातून स्थानिकांच्या विकासाला चालना मिळणे अपेक्षित होते. मात्र आजच्या स्थितीत सिचनाखालील जमिनींची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे दिसते. परप्रांतातील लोकांनी जमिनींची खरेदी केली आहे. कालव्यातून येणा-या पाण्याचा लाभ त्यांच्याकडून केला जात आहे. समाधानाची बाब एवढीच आहे की, केरळीयन शेतक-यांकडून धडा घेऊन काही स्थानिकांनी केळी लागवडीसाठी पुढाकार घेतला आहे. तिलारी धरणाच्या पाण्याचा लाभ त्यांना मिळत आहे. मात्र कोट्यावधी रुपयांच्या खर्चातून मोठा धरण प्रकल्प साकारत असताना कृषी विकासाचे नियोजन होणे आवश्यक होते. नुसते नियोजन न करता स्थानिकांमध्ये जागृती आणि त्यांच्यासाठी नवीन संधी निर्माण करण्याची गरज होती. त्याबाबत फारशा गांभिर्याने विचार झाल्याचे दिसत नाही. शेतीसाठी पाणी वापरणा-या शेतक-यांकडून पाणीपट्टी आकारण्यात येते. मात्र त्याबाबतही शेतक-यांमध्ये असंतोष आहे. राज्यासाठीचा पाणीपट्टीचा दर आणि आकारणी पद्धत एकच आहे.\nकोकणची भौगोलिक आणि हवामानाची स्थिती उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत वेगळी आहे. येथे चार महिने जोरदार पाऊस पडतो. त्यामुळे वर्षाच्या बारापैकी केवळ पाच-सहा महिनेच शेतीसाठी पाण्याची गरज अन्य स्रोतांच्या माध्यमातून भागवावी लागते. त्यामुळे केवळ सहा महिनेच धरणाच्या पाण्याचा वापर शेतकरी करतात. मात्र पाणीपट्टी आकारताना शेतक-यांकडून ठोक जलदर पद्धतीने वर्षाची आकारली जाते. स्थानिकांनी ही पद्धत कोकणातील शेतक-यांसाठी अयोग्य असल्याचे वारंवार निदर्शनास आणून दिले. मात्र शासनाने स्थानिकांची मागणी फारशा गांभीर्याने घेतली नाही. प्रकल्पाचा लाभ प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि स्थानिकांना मिळाल्याशिवाय प्रकल्पाचा उद्देश सफल झाला आहे, असे म्हणणे धाडसाचे होईल. सिचन प्रकल्पाचा फायदा-तोटा तपासण्याचे निकषही शास्त्रीय मानकांच्या आधारे स्थानिकांना समजावून सांगण्याची गरज आहे. अन्यथा प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान अस्थायी स्वरुपात निर्माण होणारा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार हाच प्रकल्पाचा फायदा असल्याचा (गैर) समज विकासाचा दृष्टिकोन व प्रत्यक्ष विकासाआड येणारा आहे.\n-- पराग गांवकर, दोडामार्ग, ९४२०२०९२६५\nपतीचा छळ करणे हा पत्नीचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच असं माहेरचं बाळकडू प्यालेल्या कुठल्याही पत्नीला गर्जून सांगण्याची गरज नसते.\nसप्तपदीच्या सातव्या पावलानंतर तिचं आठवं पाऊल बिचारा पती आपसूक शिरोधार्य मानतो.\nलाडक्या लेकीचा वधुपरीक्षेचा कार्यारंभ सुरु होतो ना होतो, तोच तिची मॉम किवा मम्मा किवा आणखी माही टोपणनावे असल्यास त्यासह तिची सख्खी आई आणि इतर नातलग मंडळी तिचा ताबा घेऊन मांडवात पाऊल ठेवल्या क्षणापासून मांडव परतविण्याच्या कालावधीमध्ये घडणा-या गोष्टींचा स्पेशल ट्यूशन्स/क्लास सुरु करतात. आपल्या लाडक्या लेकीच्या आयुष्याची वासलात लावण्याचा विडाच जणू माहेरच्या ��ाणसांनी उचललेला असतो.\nलग्न जमण्यापूर्वी वरपक्षाचे तपशील गोळा केले जातात. भावी जावयाची खडान्खडा माहिती मिळवून, त्यांच्यातल्या उणिवा शोधून त्यांना खिडीत पकडण्याचे डावपेच आखले जातात.\nया सा-या उचापतींमधून एकदाचा लग्नाचा दिवस उजाडतो. लग्न समारंभात वधूपक्षाकडील मंडळी सौजन्य आणि अतिशालिनतेने वावरत असतात. मांडवात ज्याला त्याला वाटत राहते, काय सोन्यासारखी माणसं मिळाली आहेत.\nलग्न समारंभ संपता संपता तिकडच्या पाठवणीची वेळ येऊन ठेपते. तिच्या मायेच्या माणसांची कुजबूज सुरु होते. सर्वांना आडून आडून हेच सुचवायचं असतं की, बाळे आता खास तुझ्यासाठी हक्काचा माणूस गाठून दिलाय बरं का\nतिची माऊली डोळे टिपत तिला सांगते, बेटा मुळीच गाफील राहू नको, या क्षणापासून तुझी परीक्षा सुरु झालीय असं समजून तुझी रामबाण अस्त्रे बाहेर काढायला सुरुवात कर. बाळे या घरात तुझ्या बाबांचा कसा वाघ्याचा पागा झाला हे ठाऊक आहेच तुला ही माझीच कर्तबगारी हे वेगळं सांगायला का हवं ही माझीच कर्तबगारी हे वेगळं सांगायला का हवं हीच गादी तुला पुढे चालवायचीच. हाच वसा आज मी तुला देतेय. उतू नको, मातू नकोस, घेतला वसा टाकू नकोस. जा मुली जा, दिल्या घरचा ताबा घेऊन सुखी रहा.\nज्या क्षणापासून घरासह नव-याचा ताबा तुला मिळेल तो तुझ्या वैवाहिक जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण.\nमी दिलेल्या टिप्स नीट लक्षात ठेव-क्षणैः क्षणैः पतीला पिडत राहावे हे ध्येय निश्चित कर.\nपतीला घरात साडीला इस्त्री करता आलीच पाहिजे. साडी इस्त्रीला लाँड्रीत टाकणे म्हणजे जी जाळून तिची रया घालविणे. याकरिता पहिल्या दिवसापासून घरातच लाँड्री सुरु करुन पतिच्या ताब्यात दे.\nगिरणीत चकरा टाकणं हे पत्नीचं अवमूल्यन आहे हे नीट ध्यानात ठेव. रेसिपीला साक्ष ठेऊन केलेले पदार्थ हमखास बिघडले तर ती चूक पाकक्रिया पुस्तकाची असते हे पतीच्या मनावर बिबव.\nपहाटे चारला पाणी येताच पतीने स्वतःच्या वापराचे कपडे धुतले पाहिजेत. माहेरुन आणलेले वॉशिग मशीन सुरु करण्याचे धाडस करु नये. ती सोय फक्त तुझ्यासाठीच बाळे.\nसासरच्या वापरातील भांडीच फक्त मोलकरणीला पोचे पाडण्यासाठी द्यावीत. माहेरची भांडी अथवा क्रोकरी शोकेसमध्येच शोभून दिसतात.\nमाहेरी अथवा बाहेर कुठेही फिरावयास जाताना घरची अलिशान कार फक्त पतीनेच चालवायची असते आणि त्याच्या शेजारी फ्रंट सी���वर बसण्याचा मान फक्त पत्नीचा इतर ऐ-यागै-यांचा नाही हे लक्षात ठेव.\nपत्नीला उपवास असेल त्या दिवशी पतीने घरच्या अन्नाचा त्याग करुन हॉटेलमध्ये प्रस्थान ठेवावे.\nसंकष्टी लक्षात न राहिल्याने अभक्ष भक्षण घडले तर ते पाप पतीच्या माथीच मारायला हवे. कारण तो त्याचाच हलगर्जीपणा. तू किती किती गोष्टी लक्षात ठेवणार बाळे\nसकाळी केंद्रावरुन दूध आणतांना ताजा ब्रेड, लोणी, अंडी आणि संध्याकाळी ऑफिसमधून परततांना हिरव्यागार तजेलदार भाजीपाला आणणे हे पतीचे आद्य कर्तव्य आहे. त्यात आगळीक घडल्यास स्वयंपाकाला सुट्टी हे फर्मान सोड.\nरविवारचा दिवस हा फक्त पती-पत्नीचाच असतो. त्या दिवशी जवळचे नातलग असोत किवा मित्रमंडळी असोत, सर्वांना घरात प्रवेश वर्ज्य.\nसुट्टीच्या दिवशी पतीने नाटकाची किवा सिनेमाची आगाऊ तिकीटे काढायला जाणे अन् हात हलवत परत येणे यापरिस दुसरा अपराध नाही, हे पतीला पटवून दे.\nबायकोला उद्देशून पत्नी, सौभाग्यवती, सहधर्मचारिणी, अर्धांगिनी, कांता हे प्रतिशब्द ठाऊक होते. आता आणखी एका शब्दाची भर पडली, पिळवणुकाधिकारी हा तो शब्द\n-- अरुण सावळेकर, मोबा. ९८२२४७०७२२\n२१ गणेश ग्रंथांचा लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड\nवेंगुर्ल्याचे मूळ रहिवासी संजय नारायण वेंगुर्लेकर यांच्या संजना पब्लिकेशन, मुंबई द्वारा प्रकाशित व डॉ. स्वानंद गजानन पुंड लिखित श्री गणेशांवरील २१ दुर्वांकूर ग्रंथ योजनेला यंदाच्या लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सन्माननीय स्थान मिळाले आहे.\nश्री गजानन हा एकच लेखन विषय, एक लेखक, एकच प्रकाशक, श्री गुरु गणेशतत्वज्ञान पंडित गजाननमहाराज पुंडशास्त्रींच्या जन्मतिथी व समाधीतिथींना अनुसरुन सलग अकरा वर्षात आकाराला आलेला हा अद्भूत उपक्रम श्री गुरुंना श्रद्धांजली रुपात निष्ठेने सादर झाला. ती ही उपासना आज भारतवर्षामध्ये सर्वोच्च ठरली आहे.\nप्रस्तुत एकविस दुर्वांकूर हे श्रीगणेशांविषयीचे प्रश्न, देवता स्थापित श्रीगणेशस्थाने, त्यांचे युगावतार, मुद्गलपुराणवर्णित अष्टविनायक, सत्यविनायक पूजाविधी, श्रीगणेशांच्या विविध अवतारांतील लिला, श्रीगणेश सांप्रदायातील गुरुंची स्वल्पचरित्रे, मोरगांव क्षेत्रीचे सचित्र द्वारयत्रांसहीतचे दर्शन, श्रीगणेश गीता, श्री अर्थवशीर्षाची सुयोग्य उकल, अर्थासहीत श्रीगणेश सहस्त्रनाम, संतमहात्म्यांनी रचिलेले गणेशगान, श��रीगणेशांच्या महत्वपूर्ण रचनांचा आरती संग्रह, स्तोत्र संग्रह, दिवसभरातील गणेशस्तोत्रांची दैनंदिनी, वर्षभरातील श्री गणेश उत्सवांची संपूर्ण व्रतावली आदी विषयांनी नटलेले असून आजच्या गणेशोपासकांच्यादृष्टीने हे ग्रंथ दीपस्तंभ ठरले आहेत. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये अपरिहार्यपणे या विक्रमाची नोंद नमूद झाली आहे. संपर्कासाठी- प्रकाशक-संजय ना. वेंगुर्लेकर, ९८६९१११८५०\nअनधिकृत बांधकाम ः विठ्ठल कामत यांच्यावर गुन्हा\nवेंगुर्ले बंदररोड-दाभोसवाडा नजिक सर्व्हे नं. ४६, हिस्सा नं.२ या ठिकाणी असलेली जमीन ही औद्योगिक वापरासाठी आहे. या भागात आईस कोल्ड फॅक्टरीसाठी जागा आहे. मात्र, उद्योजक विठ्ठल कामत यांनी या भागात आलिशान हॉटेल व रिसॉर्ट उभारले. वेंगुर्लेच्या मंजूर नकाशामध्ये सदरची जागा ही सीआरझेड २ मध्ये समाविष्ट आहे. हे बांधकाम नियम डावलून ३७ मीटर अंतराच्या आत करण्यात आले. तसेच नगररचना व मूल्य निर्धारण विभाग यांची त्याला मान्यता नाही. हॉटेलसाठी इटिग हाऊसिग परवानाही घेतला नाही. सा.बां.विभागाने १८ एप्रिल २०११ रोजी हॉटेलचे बांधकाम अनधिकृत असून ते काढून टाकण्यासाठी नोटीस दिली होती. या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचार विरोधी मंचातर्फे तहसिलदार व न.प.मुख्याधिकारी यांचे लक्ष वेधण्यात आले होते. दरम्यान, नगर पालिकेने केलेल्या तक्रारीनुसार या अनधिकृत बांधकामाविरोधात वेंगुर्ले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nमी पाहिलेली एक उत्कृष्ट शाळा परबवाडा नं.१ -उपेंद्रसिह\n२६ मार्च रोजी उपेंद्रसिह अध्यक्ष -एम.एम.आर.डी. व शिवलकर-एम.पी.एस.पी. मुंबई यांच्यासह जिल्हा समन्वयक रविद्र मुसळे यांनी परबवाडा शाळा नं.१ ला भेट देऊन सर्व शिक्षा अभियान योजना अंमलबजावणी व गुणवत्ता विकासाबाबत पाहणी केली.\nनव्याने बांधण्यात आलेली शाळा इमारत, लोकवर्गणीतून बांधण्यात आलेल्या हॉल यांची पाहणी केली. शाळेतील इंटरकॉम, विज्ञान कक्ष, संगणक कक्ष, एल.सी.डी. प्रोजेक्टर इ. सुविधांचा होत असलेला वापर व विद्यार्थी निर्मित कार्यानुभव साहित्य व विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्ता वाढ पाहून शाळेतील शिक्षक, पालकवर्ग, शिक्षणप्रेमी ग्रामस्थ या सर्वांचे कौतुक केले. अनेक राज्यांत फिरुन शाळा पहिल्या पण खाजगी शाळांत नाहीत अशा सुविधा या शाळेत पाहता आल्याचे सांगून शाळेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी गटशिक्षणाधिकारी वंदना वळवी, शि.वि.अधिकारी श्री. गोंडे, केंद्रप्रमुख वि.म.पेडणेकर, वेंगुर्ले गटसमन्वयक गावडे उपस्थित होते.\nराजेश घाटवळ यांना शिक्षक गौरव पुरस्कार\nमाध्यमिक शाळांतील शिक्षकांना,त्यांच्या सामाजिक- सांस्कृतिक-शैक्षणिक-क्रीडा क्षेत्र आणि शालेय क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून देण्यात येणारा ‘उपक्रमशील शिक्षक गौरव पुरस्कार‘ अणसूर - पाल हायस्कूलचे शिक्षक राजेश घाटवळ यांना महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे आमदार भगवानराव साळुंखे यांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल-श्रीफळ देऊन प्रदान करण्यात आला. यावेळी कोकण पदवीधरचे आमदार संजय केळकर, कोकण विभाग अध्यक्ष वेणूनाथ कडू, कार्यवाह सुधाकर तावडे आदी उपस्थित होते.\nहा गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल राजेश घाटवळ यांचे कोकण शिक्षक मतदार संघ आमदार रामनाथजी मोते, दक्षिण रत्नागिरी शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीच्या कार्याध्यक्षा राजमाता सत्वशिलादेवी भोसले, उद्योगपती पुष्कराज कोले, उद्योजक दादासाहेब परुळकर, सिधुदुर्ग शिक्षक अध्यक्ष दत्तात्रय ढगे,मधुवीर आपटे, सिधुदुर्ग पतपेढीचे अध्यक्ष राजेंद्र मालगांवकर, वेंगुर्ला अध्यक्ष किशोर सोन्सूरकर, उपाध्यक्ष देवानंद चव्हाण व वेंगुर्ला कार्यकारिणीने अभिनंदन केले आहे.\nश्री सातेरी देवीचा कलशारोहण, पुनःप्रतिष्ठा व शतचंडी अनुष्ठान सोहळा\nश्री देवी सातेरी मंदिर वेंगुर्ले येथे श्री सातेरीच्या मातेच्या प्रेरणेने कौलप्रसादाप्रमाणे व सर्व भक्त मंडळींच्या सहकार्याने दि. २३ ते २९ एप्रिल २०१२ पर्यंत सुवर्ण कलशारोहण, परिवार देवतेंची पुनःप्रतिष्ठा व श्री देवी सातेरी वर्धापनदिनानिमित्त शतचंडी अनुष्ठान असे धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.\n२३ एप्रिल रोजी सुवर्णकलशाचे बॅ. खर्डेकर कॉलेज ते बाजारपेठेतून श्री सातेरी मंदिरात मिरवणुकीने आगमन. दि. २४ ते २८ एप्रिल पर्यंत सकाळी धार्मिक व सायंकाळी भजनाचे कार्यक्रम. दि. २४ रोजी रात्रौ ९ वा. आरोलकर द.ना.चे नाटक, दि. २५ रोजी रात्रौ ९ वा. कलावलय वेंगुर्लेचे ‘प्रवास आठवणींचा‘हे नाटक, दि. २६ रोजी रात्रौ. ९ वा. महाराष्ट्राची लोकधारा कुडाळ यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, दि. २७ रोजी रात��रौ ९ वा. सौ. अनघा गोगटे यांचे सुश्राव्य गायन, दि. २८ रोजी सत्यनारायण महापूजा, रात्रौ ९ वा. पार्सेकर दशावतार नाट्यमंडळाचा ‘संत चोखा मेळा‘ हा ट्रीक सीनचा नाट्यप्रयोग, दि. २९ रोजी दुपारी १२ पासून महाप्रसाद. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे श्री देवी सातेरी देवस्थान ट्रस्ट वेंगुर्ले यांनी केले आहे.\nअंक १३ वा, ५ एप्रिल २०१२\nकिरात ट्रस्टचे कार्यकारी व्यवस्थापक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/iphone-live-wallpapers/?id=s3s235996", "date_download": "2018-12-16T03:38:19Z", "digest": "sha1:AWD5EJBMKOZ24CQKIWMZ4YVQF3HL5YZF", "length": 9064, "nlines": 205, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "हार्ट दिवा आयफोन लाइव्ह वॉलपेपर - PHONEKY ios अॅप वर डाउनलोड करा", "raw_content": "\nथेट वॉलपेपर वॉलपेपर GIF अॅनिमेशन\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर शैली प्रेम / रोमान्स\nहार्ट दिवा आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थेट वॉलपेपरचे पुनरावलोकन करणारे प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nतसेच आयफोन लाइव्ह वॉलपेपर वर\nफोन / ब्राउझर: Android\nनियॉन एक काल्पनिक एकशृंगी घोडा\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: Mozilla\nइप्सविच टाउन एफसी चिन्ह\nवॉर ऑफ द वॉर 128\nफोन / ब्राउझर: Nokia306\nफोन / ब्राउझर: nokian95\nफोन / ब्राउझर: NokiaC2-00\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nGIF अॅनिमेशन HD वॉलपेपर अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nलाइव्ह वॉलपेपर आयफोन 6s / 6s अधिक सुसंगत आहेत, आयफोन 7/7 प्लस, आयफोन 8/8 प्लस आणि आयफोन x\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या iPhone साठी हार्ट दिवा अॅनिमेटेड वॉलपेपर डाउनलोड कराआपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY वर, आपण विनामूल्य अँड्रॉइड आणि iOS मोबाइल डिव्हाइससाठी लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. या थेट वॉलपेपरचे छान आणि सुंदर स्वरूप आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपण विविध शैलीचे इतर विविध वॉलपेपर आणि अॅनिमेशन शोधू शकाल, निसर्ग आणि खेळांपर्यंत कार आणि मजेदार आयफोन थेट वॉलपेपर आपण PHONEKY iOS अॅपद्वारे आपल्या iPhone वर लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. शीर्षस्थानी पाहण्यासाठी 10 आपल्या iPhone साठी लाइव्ह वॉलपेपर, फक्त लोकप्रियता द्वारे लाइव्ह वॉलपेपर वर्गीकरण.\nआपण एका वेब ब्राउझरवरून आपल्या iPhone वर एक थेट वॉलपेपर डाउनलोड करू शकत नाही आपण आमच्या iPhone अनुप्रयोग पासून लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करण्यासाठी आहे:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-246353.html", "date_download": "2018-12-16T04:00:11Z", "digest": "sha1:ZJZ6SLFK4QWH2CMVRWKUPA6DHHP5FXPN", "length": 12254, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सुष्मिता सेन 'मिस युनिव्हर्स 2017'ची परीक्षक", "raw_content": "\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सल��म\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIRAL VIDEO: सोनाराच्या डोळ्यादेखत पळवल्या सोन्याच्या बांगड्या\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nसुष्मिता सेन 'मिस युनिव्हर्स 2017'ची परीक्षक\n24 जानेवारी : अभिनेत्री सुष्मिता सेन हिची 'मिस युनिव्हर्स 2017' साठी परीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. सुष्मिताने स्वतः आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही माहिती दिली.\n1994मध्ये सुष्मिताने 'मिस युनिव्हर्स' हा किताब पटकावला होता. त्यानंतर तब्बल 23 वर्षांनी ती या स्पर्धेत सहभागी होणार आहे. पण यावेळी ती स्पर्धक म्हणून नाही तर परीक्षक म्हणून उपस्थित असेल.\nसुष्मिताने आपला मेकअप करतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यासोबत तिला एक संदेशही लिहिला आहे. या घटनेमुळे 23 वर्षांनी आज एक वर्तुळ पूर्ण होत असल्याचं सुष्मिताने यात म्हटलंय. मॉडेल आणि अभिनेत्री असणारी 41 वर्षीय सुष्मिता परीक्षक म्हणून काम करण्यासाठी खूपच उत्सुकच असल्याचं कळतंय.\n30 जानेवारीला फिलिपिन्स इथे आयोजित करण्यात आलेल्या मिस युनिव्हर्स 2017 स्पर्धेत रोशमिता हरिमूर्ती भारताचं प्रतिनिधित्व करेल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: sushmita senपरीक्षकमिस युनिव्हर्ससुष्मिता सेन\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nVIDEO : जालना जिल्ह्यातील दुष्काळाचा ग्राऊंड रिपोर्ट\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://smundhe.blogspot.com/2012/04/blog-post_4067.html", "date_download": "2018-12-16T04:29:01Z", "digest": "sha1:NBFBY5LBFUJEPFJHX4AC2UJOJBX2XNPN", "length": 13574, "nlines": 46, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: शेतीमालाच्या आधारभूत किमतीप्रश्‍नी", "raw_content": "\nशनिवार, २१ एप्रिल, २०१२\nशेतीमालाच्या आधारभूत किमतीविषयीचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आवाज अखेर कृषी मूल्य आयोगाने मान्य केला आहे. 2012-13 या खरीप हंगामासाठीच्या शेतीमालाच्या किमतीत 25 ते 40 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ करण्याची शिफारस आयोगाने केली असून, देशभरातील शेतकऱ्यांचे आता केंद्र सरकारच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. आजही हे दर पुरेसे समाधानकारक नसले, तरी 2009 चा अपवाद वगळता स्वातंत्र्योत्तर एकाच हंगामात सर्वच पिकात एकाच वेळी करण्यात आलेली ही सर्वांत मोठी शिफारस मानली जात आहे. दरम्यान, केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने केंद्र सरकारला केलेल्या शिफारशींचा गंभीरपूर्वक विचार करण्यात यावा, या मागणीसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना भेटणार आहे. केंद्र सरकारकडून शेतीमालाच्या हंगामनिहाय जाहीर होणाऱ्या किमती उत्पादन खर्चालाही धरून नाहीत. त्या अव्यवहार्य आणि अन्यायकारक असल्याच्या तक्रारी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आमदार पाशा पटेल यांच्या नेतृत्वाखाली कृषी मूल्य आयोगापुढे केल्या होत्या. मुंबईत 17 फेब्रुवारीत दौऱ्यावर आलेल्या आयोगाचे अध्यक्ष डॉ. अशोक गुलाटी यांनी \"शेतीमालाला उत्पादन खर्चानुसार दर देणे अशक्‍य' अशी स्पष्टोक्ती करून वाद ओढवून घेतला होता. \"ऍग्रोवन'ने डॉ. गुलाटी यांच्या भूमिकेविरोधात घेतलेल्या भूमिकेने आणि प्रतिक्रियांनी महाराष्ट्र ढवळून निघाला. मुंबईनंतर दिल्ली येथे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी थेट चर्चेचे आवाहन डॉ. गुलाटी यांना केले, तसेच त्यांना महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्याचे निमंत्रणही दिले. अखेर 12 व 13 मार्च रोजी डॉ. गुलाटी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ 12 व 13 मार्च रोजी महाराष्ट्र (लोदगा, जि. लातूर) दौऱ्यावर आले. याप्रसंगी कृषी मूल्य आयोगासमोर राज्यभरातील शेतकऱ्यांनी पीकनिहाय उत्पादन खर्चाचे सादरीकरण केले होते. शेतकऱ्यांच्या सादरीकरण आणि रोषाला सामोरे गेल्यानंतर अखेर डॉ. गुलाटी यांनी, \"शेतकऱ्याला अडचणीत ठेवून अन्न सुरक्षा साधणे अशक्‍य आहे' असे जाहीर केले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अभ्यासपूर्ण सादरीकरणामुळे कृषी मूल्य आयोगाला याची अखेर दखल घ्यावी लागली. 2012-13 या खरीप हंगामाकरिताच्या नऊ पिकांसाठीच्या आधारभूत किमतीत 25 ते 40 टक्‍क्‍यांपर्यंत वाढीच्या शिफारशी केंद्र सरकारकडे कृषी मूल्य आयोगाने करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. यापूर्वी 2009 मध्ये लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर 30 ते 50 टक्के वाढ करण्यात आली होती. मात्र यानंतर दोन वर्षं कापसाच्या दरात वाढ केली गेली नाही. गेल्या वर्षी केवळ 200 रुपये वाढ करण्यात आली होती. या दरम्यान, राज्य शेतीमाल समितीच्या सदोष व्यवस्थेलाही आव्हान देण्यात आले. परिणामी, राज्य सरकारने राज्यस्तरीय शेतीमाल समिती बरखास्त करून नव्या रचनेची नुकतीच घोषणा केली. शेतीमाल उत्पादन खर्च काढण्याच्या पद्धतीला अगदी कृषी विद्यापीठे, राज्य शेतीमाल समितीतील दोष आमदार पाशा पटेल यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. \"ऍग्रोवन'चा पाठपुरावा शेतीमालाच्या आधारभूत किमतीप्रश्‍नी \"ऍग्रोवन'ने सातत्याने जनजागृती केली. कृषी मूल्य आयोगाने आधारभूत किमतीसंदर्भात घेतलेल्या भूमिकेविरुद्ध शेतकऱ्यांना आवाहन केले. शेतकरी, शेतकरी नेते, कृषी अर्थतज्ज्ञ यांनी यासंदर्भात मांडलेल्या मतांनी अवघे राज्य ढवळून गेले. आयोगाच्या शिफारशी (प्रति क्विंटल/रुपयांत) प्रकार------------------नव्या शिफारशी-- (कंसात गेल्या वर्षीचे दर) ज्वारी, बाजरी, मका---- 1400 (1000) भात (धान)------------ 1250 (1080) मूग--------------------4375 (3500) उडीद------------------4125 (3300) सूर्यफूल----------------3640 (2800) सोयाबीन--------------- 2200 (1680) कापूस------------------3500 ते 3900 (2800 ते 3300) शास्त्रीय पद्धतीने लढल्यास यश नक्की मिळते. कृषी मूल्य आयोगाने आधारभूत किमतीत 40 टक्‍क्‍यांपर्यंत वाढीच्या शिफारशी या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विजय आहे. लोदगासारख्या लहानशा खेड्यात देशाच्या कृषी मूल्य आयोग येतो अन्‌ राज्यातील शेतकरी त्यांच्या पुढे व्यवहार्य सादरीकरण करतात. आम��्या अभ्यासला, भूमिकेला आणि त्यामागील कष्टाला डॉ. गुलाटी आणि त्यांच्या शिष्टमंडळाने समजून घेतले, अन्‌ तसा प्रयत्न नव्या शिफारशींमध्ये केला, ही बाब स्वागतार्ह आहेत. हा ऐतिहासिक दिन आहे. मुख्यमंत्र्यांनीसुद्धा यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आम्ही लवकरच डॉ. गुलाटी यांना भेटणार आहोत. - पाशा पटेल, सदस्य, विधान परिषद अभिनंदनीय वाढ हमीभाव वाढीची करण्यात आलेली शिफारस, एकंदर उत्पादन खर्च लक्षात घेता, किफायतशीर नाही. तरीही ही वाढ अभिनंदनीय आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून जो असंतोष कृषी मूल्य आयोगापुढे व्यक्त करण्यात आला होता, त्याचा नक्कीच फायदा झाला आहे. जागतिक बाजारात तेल व डाळींच्या किमतीत वाढ होत आहे. आपण 33 हजार कोटी रुपयांचे खाद्य तेल व 30 लाख टन डाळींची आयात करतो. आपल्या देशाचा व्यापार असमतोल वाढ आहे. निर्यात कमी होऊन आयात जास्त होत आहे. परिणामी, रुपयाचे अवमूल्यनही होत आहे. या पार्श्‍वभूमीवर तेलबिया, डाळींच्या हमी किमतीत सुचविलेली वाढ ही अभिनंदनीय आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल.\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे ८:१० म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nफलोत्पादन'ची संधी शेतकऱ्यांच्या दारी\nदूध भेसळ रोखण्यासाठी हेल्पलाइन\nशास्त्रीय पद्धतीने करा पाण्याचा निचरा\nहरभऱ्याच्या भरघोस उत्पन्नाने मिळाली नवसंजीवनी\nवाढवत नेली डाळिंबाची शेती त्यातून मिळविली आर्थिक स...\nइस्राईलने जाणले पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्...\nएक जानेवारीपासून लेखी \"सात-बारा' बंद\nएअरटेलकडून कोलकतामध्ये '४ जी' सेवा सुरु\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9-%E0%A4%AF%E0%A5%82-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B5/", "date_download": "2018-12-16T03:20:04Z", "digest": "sha1:4A24IOVYYLIPPNA6LDQCYXUJ26YG4G2J", "length": 9612, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“आय लव्ह यू पाचगणी’ फेस्टिव्हलचा उद्या प्रारंभ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“आय लव्ह यू पाचगणी’ फेस्टिव्हलचा उद्या प्रारंभ\nपाचगणी – “आय लव्ह यू पाचगणी’ या पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या व सर्वानाच उत्सुकता लागलेल्या फेस्टिव्हलची जय्यत तयारी सुरू आहे. हे फेस्टिव्हल दि. 7 ते 9 डिसेंबर या कालावध��त होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. फेस्टिवलचे हे सलग तिसरे वर्ष असून गेल्या दोन्ही फेस्टिवलला पर्यटकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या वर्षीसुद्धा देशी तसेच विदेशी पर्यटकांना “आय लव्ह यू पाचगणी’चा मनमुराद आनंद घेता येणार आहे.\nया फेस्टिव्हलची सध्या जय्यत तयारी सुरू असून त्याअंतर्गत मुख्य बाजारपेठेतील इमारतीना रंगरंगोटी केली जात आहे. तसेच “आय लव्ह यू पाचगणी फेस्टिवल 2018′ मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दि. 7 डिसेंबर पासून या फेस्टिव्हलची सुरुवात होणार आहे.\nयामध्ये संध्याकाळी कै. भाऊसाहेब भिलारे क्रीडाभूमी या ठिकाणी उद्‌घाटन सोहळ्याची सुरुवात सांस्कृतिक कार्यक्रमाने होणार असून त्यासाठी शालेय विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर शिवाजी चौकातील मुख्य बाजारपेठेत स्थानिक रहिवाशांनी घरगुती पद्धतीचे बनविले खाऊचे पदार्थ विक्रीस ठेवले जाणार आहेत. तसेच विविध कलाकुसरीच्या बनविलेल्या वस्तूसुद्धा पहावयास मिळणार आहे. या पाचगणीच्या संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. तसेच आर्ट ऍन्ड क्रॉफ्ट आणि फ्लॉवर प्रदर्शन, हे पाहत संगीताचा आस्वाद घेता येणार आहे.\nदुसऱ्या दिवशी दि. 8 रोजी सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत टेबललॅण्ड या ठिकाणी आंतरराष्ट्रीय काईट फेस्टिवल, दुपारी 4 वा. योगा, संध्याकाळी 5:30 वा. फॅन्सी ड्रेस स्पर्धा, फक्त बारा वर्षाच्या वरील मुलांकरिता होणार आहेत. पुन्हा मार्केटमध्ये विविध महाराष्ट्रीयन खाद्य पदार्थांची मेजवाणी अनुभवता येणार आहे. तिसऱ्या दिवशी दि. 9 डिसेंबर रोजी मल्लखांब, रस्सीखेच व पुन्हा वरील कार्यक्रम होणार असून संध्याकाळी 5:30 वा. फॅन्सी ड्रेस स्पर्धा, फक्त बारा वर्षाच्या वरील मुलांकरिता होणार आहेत. पुन्हा मार्केटमध्ये विविध महाराष्ट्रीयन खाद्य पदार्थांची मेजवाणी अनुभवता येणार आहे. या तीन दिवस चालणाऱ्या “आय लव्ह यु पाचगणी 2018 फेस्टिवल’च्या माध्यमातून पाचगणीच्या संस्कृतीचे दर्शन घडणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशहर विकासासाठी योगदान देणार- दीप्ती गांधी\nNext articleपुणे न्यायालयात देशातील पहिली ई-पेमेंट सुविधा\n#व्हिडीओ : सातार्‍यात लक्ष्मण मानेंच्या निवासस्थानी मराठा समाजाचे गांधीगिरी आंदोलन\nवजरोशीच्या एकावर पोक्���सोअंतर्गत गुन्हा\nफलटण विधानसभा मतदारसंघात सेनेची मोर्चा बांधणी\nविजय दिवस समारोहास चित्ररथ जिवंत देखाव्यांसह दिमाखात प्रारंभ\nपल्सरच्या धडकेत कॉन्स्टेबल जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%86/", "date_download": "2018-12-16T04:22:36Z", "digest": "sha1:USY6KSCCZCPI63UMXBLLOIN67NBVBWS7", "length": 7252, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बांगलादेशातील निवडणुका आणखी पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबांगलादेशातील निवडणुका आणखी पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली\nढाका – विरोधकांच्या मागणीनुसार बांगलादेशातील निवडणूक आयोगाने देशातील सार्वत्रिक निवडणुका आठवडाभराने पुढे ढकलून त्या 30 डिसेंबर रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. तथापी या निवडणुका आणखी पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी विरोधकांनी पुन्हा केली होती ती मागणी मात्र निवडणूक आयोगाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे बांगलादेशात येत्या 30 डिसेंबर रोजीच सार्वत्रिक निवडणूका होतील असे आता स्पष्ट झाले आहे.\nबांगलादेशातील बहुतेक मोठ्या राजकीय पक्षांनी एकत्र येत सरकारच्या विरोधात जातीय ओईक्‍य फ्रंट नावाची एक आघाडी उघडली आहे. या आघाडीने निवडणूक आयोगाकडे ही मागणी केली होती. बांगला देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेला बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी हा पक्षही या आघाडीचा सदस्य आहे. त्या देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त नुरूल हुडा यांनी सांगितले की 29 जानेवारी पर्यंत देशात नवीन संसद अस्त्विात येणे आवश्‍यक असल्याने आता या निवडणुका आणखी पुढे ढकलणे अशक्‍य आहे. 300 मतदार संघात ही निवडणूक होत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनिवडक खरेदी वाढल्याने निर्देशांक उसळले\nघाना विद्यापीठातून महात्मा गांधीचा पुतळा हटवला\nइसिसचे 21 दहशतवादी इराकी तुरुंगातून फरार\nश्रीलंकन संसदेची बरखास्ती अवैध-सर्वोच्च न्यायालय\nइम्रान यांच्या बहिणीला तब्बल 2 हजार 940 कोटी रूपये कर, दंड भरण्याचा आदेश\nपाकिस्तानमध्ये सिगारेट आणि सरबतवर लागणार ‘पाप’ कर\nअमेरिकेचे माजी अध्यक्ष सिनीयर जॉर्ज बुश यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/australia-under-19-player-ollie-davies-hits-6-sixes-in-an-over-creates-history-468612-2/", "date_download": "2018-12-16T03:44:24Z", "digest": "sha1:F2V2AQ3ZF5U5RRVLAJMES7QUBJVOIMCG", "length": 7830, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "U19 National Championships : आॅस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूने एका षटकात मारले 6 षटकार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nU19 National Championships : आॅस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूने एका षटकात मारले 6 षटकार\nएडिलेड – आॅस्ट्रेलियाच्या 19 वर्षाखालील संघातील खेळाडू ओली डेविस याने एडिलेडमध्ये राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत एका षटकात 6 षटकार मारत विक्रम रचला आहे. सिडनीच्या या युवा फलंदाजाने दमदार खेळी करताना द्विशतक देखील मारले आहे.\nसिडनीच्या या युवा फलंदाजाची साऱ्या क्रिकेट जगतामध्ये त्याने केलेल्या फलंदाजीची आणि एका षटकात मारलेल्या सहा षटकांराची चर्चा होत आहे.\nन्यू साउथ वेल्स मेट्रो संघाचे नेतृत्व करताना डेविने केवळ 115 चेंडूत 207 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान षटकाराचा पाऊस पडत होता. एक-दोन नाही तर अोली डेविसने नाॅरदर्न टैरिटरी विरूध्द 17 षटकार मारले. अोली डेविसने पहिले शतक 74 चेंडूत पूर्ण केले मात्र दुसरे शतक केवळ 39 चेंडूत पूर्ण केले.\nडेविस अोलीने 40 व्या षटकात प्रतिस्पर्धी संघाचा फिरकीपटू गोलंदाज जॅक जेम्स याच्या गोलंदाजी दरम्यान सहा षटकार लगावत विक्रमाची नोंद केली. अशाप्रकारे 19-वर्षाखालील स्पर्धेत असा विक्रम करणारा डेविस अोली हा पहिला क्रिकेट खेळाडू ठरला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपाटे खैर मळ्यात बिबट्या जेरबंद\nNext articleस्विंग ट्रेडिंग – हेलकाव्यांवर स्वार होण्याचा मार्ग (भाग-२)\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nवसंत रांजणे-11 व भाऊसाहेब निंबाळकर-11 यांच्यात विजेतेपदासाठी लढत\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\nआर्य स्पोर्टस, प्रदिपदादा कंद स्पोर्टस क्‍लब संघांची आगेकूच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/effect-of-gst-on-dating-264186.html", "date_download": "2018-12-16T03:16:23Z", "digest": "sha1:GS7VEG6KQPRCVNREPXATIFQ32GZLYO7L", "length": 12827, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जीएसटीमुळे प्रेमही महागणार!", "raw_content": "\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विरा���'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIRAL VIDEO: सोनाराच्या डोळ्यादेखत पळवल्या सोन्याच्या बांगड्या\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nतुमचा खिसा आता जास्त रिकामा होणार आहे. कारण आता साधा कर नाही तर 'जीएसटी' लागणार आहे.\n03जुलै : तुम्ही जर आता प्रेमात आहात का आपल्या पार्टनरला डेटवर घेऊन जाणार आहात का आपल्या पार्टनरला डेटवर घेऊन जाणार आहात का तर जरा सांभाळून. तुमचा खिसा आता जास्त रिकामा होणार आहे. कारण आता साधा कर नाही तर 'जीएसटी' लागणार आहे. चला तर तुमच्या डेटच्या खर्चावर जीएसटीचा कसा परिणाम होणार आहे हे जाणून घेऊ या.\n1.डिनर डेट- जर तुम्ही डिनर डेटला जात असाल तर एसी रेस्टॉरंटमध्ये 18टक्के टॅक्स बसणार आहे. जर नॉन एसीमध्ये घेऊन जाणार असाल तर 12टक्के टॅक्स लागेल. आणि जर फाइव्ह स्टार हॉटेलात जाणार असाल तर तब्बल 28टक्के टॅक्स बसेल. त्यात तुम्ही जर दारू पिणार असाल तर तुमचा दारूवर होणारा खर्च दारू कुठे पिता यावर अवलंबून असेल.त्यामुळे डिनर डेट चांगलीच महागात पडणार आहे.\n2. मुव्ही- जर तुम्ही मुव्हीला जाणार असा तर हा खर्च खूपच वाढणार आहे .कारण मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा बघण्यावर 28 टक्के टॅक्स लागेल. आता जर तुम्ही 100 रूपयांपर्यंत तिकीट असलेल्या सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये जाणार असाल तर तिथेही 18 टक्के टॅक्स लागू होणार आहे.\n3. लॉंग ड्राइव्ह- लाँग ड्राइव्हला जाणार असाल तर कॅबमधून फिरण्यावरही 5टक्के जीएसटी बसणार आहे. जर ट्रीपला जायचा विचार करत असाल तर विमान रेल्वे दोन्हीकडे जीएसटीमुळे तिकीटांचे दर वाढणार आहेत.\nत्यामुळे गालिबच्या 'ये इश्क नही आसान' या वाक्याची आता आठवण झाल्याशिवाय राहत नाही .\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nVIDEO : जालना जिल्ह्यातील दुष्काळाचा ग्राऊंड रिपोर्ट\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/post-702.html", "date_download": "2018-12-16T03:48:01Z", "digest": "sha1:6GFBSMIDLN7N2PGCHJNXX3KGWFMPPIHY", "length": 5211, "nlines": 91, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "रेल्वे सुरक्षा द���ात कॉन्स्टेबल्सच्या ८६१९ पदांची भरती - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Jobs Alerts Youth News रेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबल्सच्या ८६१९ पदांची भरती\nरेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबल्सच्या ८६१९ पदांची भरती\nकॉन्स्टेबल्स- पुरुष - ४४०३ आणि महिलांसाठी ४२१६ जागा\nशैक्षणिक पात्रता- दहावी उत्तीर्ण\nवयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी १८ ते २५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)\n● खुल्या व इतर मागासवर्गीयांसाठी\nपुरुषांकरिता - १६५ सें.मी. महिलांकरिता- १५७ सें.मी.\nपुरुषांकरिता - १६० सें.मी. तर महिलांकरिता - १५३ सें.मी\n● गढवाली, गोरखा, मराठा आदींसाठी\nपुरुषांकरिता - १६३ सें.मी तर महिलांसाठी १५५ सें.मी\n● खुल्या व इतर मागासवर्गीयांसाठी तसेच गढवाली, गोरखा, मराठा आदींसाठी -\nन फुगविता - ८० सें.मी फुगवून - ८५ सें.मी\n●अनुसूचित जाती-जमातीसाठी- न फुगविता - ७६.२ सें.मी फुगवून - ८१.२ सें.मी\nऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात - १ जून सकाळी १० वाजेपासून\nअर्ज करण्याची अंतिम मुदत - ३० जून २०१८\nजाहिरात आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा- https://goo.gl/Mesc88\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune-ganesh-festival/ganesh-festival-2017-pune-ganesh-utsav-gauri-69072", "date_download": "2018-12-16T04:25:15Z", "digest": "sha1:VSB4KT6EVVX6JBTMKIOY3BQO5CXJ7FN3", "length": 14687, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "ganesh festival 2017 pune ganesh utsav gauri गौरींचे आज आगमन | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 29 ऑगस्ट 2017\nमुखवटे, दागदागिने खरेदीसाठी गर्दी\nपुणे - सोन्या-मोत्याच्या पावलाने गौर आली गौर... ज्येष्ठा, कनिष्ठा गौरी अर्थातच महालक्ष्मींचे उद्या (ता. 29) आगमन होत आहे. यानिमित्ताने भाद्रपद शुद्ध सप्तमीच्या मुहूर्तावर महिलावर्गाने गौरींचे मुखवटे आणि दागदागिने, सजावट साहित्य, तसेच तयार खाद्यपदार्थ खरेदीचा आनंद घेत��ा.\nमुखवटे, दागदागिने खरेदीसाठी गर्दी\nपुणे - सोन्या-मोत्याच्या पावलाने गौर आली गौर... ज्येष्ठा, कनिष्ठा गौरी अर्थातच महालक्ष्मींचे उद्या (ता. 29) आगमन होत आहे. यानिमित्ताने भाद्रपद शुद्ध सप्तमीच्या मुहूर्तावर महिलावर्गाने गौरींचे मुखवटे आणि दागदागिने, सजावट साहित्य, तसेच तयार खाद्यपदार्थ खरेदीचा आनंद घेतला.\nमहात्मा फुले मंडई, तुळशीबाग परिसर महिलावर्गाच्या गर्दीने फुलून गेला होता. पावसाचे तुषार अंगावर झेलत भाविक गौरींसंबंधी विविध साहित्याच्या खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. सोन्या-चांदीच्या पेढ्यांवरही गौरींसाठी दागदागिने खरेदीसाठी महिलावर्गाची विशेष उपस्थिती जाणवत होती. गौरीला मणी-मंगळसूत्र, मुकुट, हार यांसह खण-नारळाची ओटी आदी वस्त्रालंकारांसहित पूजेच्या साहित्याने बाजारपेठ सजली असून, मुहूर्तावर गौरींना आवाहन करायचे म्हणून अनेकविध साहित्याची खरेदी करण्यात महिलावर्ग व्यग्र असल्याचेच पाहायला मिळाले.\nशाडूपेक्षा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे (पीओपी) मुखवटे, लोखंडी व स्टीलच्या स्टॅन्डसह विविध तयार सेट्‌सही बाजारात आले आहेत. अगदी सहाशे रुपयांपासून गौरींचे मुखवटे बाजारात उपलब्ध आहेत. याबाबत विक्रेते गिरीश पटवर्धन म्हणाले, 'पूर्वी शाडूच्या मुखवट्यांना अधिक मागणी असे. मात्र, आता पीओपीच्या मुखवट्यांना महिला प्राधान्य देतात. कारण हे मुखवटे हाताळायला सोपे असतात. तयार स्टीलचे स्टॅन्ड बाजारात आले असून, त्यामध्ये धान्य भरण्याचीही व्यवस्था आहे. सणवार म्हटले की उत्साहाने विविध प्रकारचे साहित्य महिला आवर्जून खरेदी करतात.\n'भाद्रपद शुद्ध अष्टमीला म्हणजे उद्या (ता. 29) गौरी अर्थात महालक्ष्मीचे आगमन होत आहे. अनुराधा नक्षत्र संपूर्ण दिवसभर आहे, त्यामुळे दिवसभर केव्हाही घरोघरी गौरी बसविता येतील.\nकुलाचाराप्रमाणे उभ्या व खड्यांच्या गौरींचे पूजन करण्याची प्रथा व परंपरा आहे. अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आगमन होते. गौरी बसविल्यावर त्यांना मेथीची भाजी, भाकरीचा नैवेद्य दाखवावा. नवमीला (ता. 30) गौरीपूजन व भोजनाचा दिवस आहे. या दिवशी सोळा प्रकारच्या भाज्या करण्याचीदेखील पद्धत असते. परंतु, सोयीनुसार शक्‍य तेवढ्या भाज्यांचा नैवेद्य दाखवावा. दशमीला (ता. 31) दिवसभर मूळ नक्षत्र असून, केव्हाही गौरींचे विसर्जन करावे. दही-भात किंवा दही-पोह्याचा नै���ेद्य दाखवावा, असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी कळविले आहे.\nगर्भात शक्‍तीचे आवाहन होण्यासाठी नऊ महिने, नऊ दिवस, नऊ तास हा कालावधी सांगितलेला आहे. शारीरिक शक्‍तीच्या पाठोपाठ मानसिक व अध्यात्मिक शक्‍तीच्या...\nदाभोळे अपघातः वाढदिवसादिवशीच मित्र गेले सोडून\nदेवरूख - आपला वाढदिवस हा प्रत्येकासाठीच अविस्मरणीय असतो. मात्र हाच वाढदिवस बाहेर जाऊन साजरा करण्याची त्यांची उर्मी मृत्यूला अलिंगन देवून गेली. अंगावर...\nउदे गं अंबे उदे...\nपुणे - घटाला वावरी (काळी माती), रेशमी वस्त्रे, कापसाची माळावस्त्र, घट (सुगडे), नाडा (सुतीदोरा), खण-नारळ, ओटीचे साहित्य, भरजरी वस्त्रे, चुनरी, मंडपी,...\n‘साम’वर उद्यापासून ‘आई अंबाबाई’ मालिका\nकोल्हापूर - राज्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्य पीठ असलेली श्री अंबाबाई. नवरात्रोत्सवाचे निमित्त साधून अंबाबाईची रोजची पूजा, आरती सोहळा घरबसल्या...\nकाटेरी चमच्याने पत्नीचा खून\nऔरंगाबाद - पत्नीच्या पोटात पतीने काटेरी चमच्याने खोलवर भोसकून त्यानंतर तिचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार मंगळवारी (ता. २५) पहाटे तीनच्या सुमारास...\nगौरीपूजन अन्‌ हळदी-कुंकवाची लगबग\nपुणे - \"\"प्रथेप्रमाणे उभ्या गौरी आम्ही बसवतो. पिढ्यान्‌ पिढ्यांचे पितळ्यांचे मुखवटे आणि शाडूचे मुखवटेही आमच्याकडे असतात. ज्येष्ठ नक्षत्रावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/14174", "date_download": "2018-12-16T03:48:11Z", "digest": "sha1:IJDGADYLFCZE3PGT47DJ3PYK4A26XYE5", "length": 5498, "nlines": 78, "source_domain": "www.maayboli.com", "title": "माझ्या घरचा गणपती बाप्पा : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /माझ्या घरचा गणपती बाप्पा\nमाझ्या घरचा गणपती बाप्पा\nमाझ्या घरचा गणपती बाप्पा.....आगमन आणि विसर्जन......\nमाझ्या घरी म्हणजे माहेरी व सासरी दर ��र्षी गणेशोत्सव थाटामाटात केला जातो........लग्न झाल्यापासुन गेली २ वर्ष मी सासरचा गणपती एन्जॉय करते आहे........मस्त पवित्र सुंदर वातावरणात १० दिवस कसे गेले ते कळ्ळंच नाही......एरवी गौरी विसर्जनाच्या दिवशी आमचे गणपती विसर्जन होते...या वर्षी जावेने नवस बोल्ल्याकारणाने त्याच्या पुर्ततेसाठी १० दिवसांचा गणपती होता.....\nही आमच्या गणेशाची काही रुपे.....\nमाझ्या घरचा गणपती बाप्पा\nRead more about माझ्या घरचा गणपती बाप्पा.....आगमन आणि विसर्जन......\nमाझ्या घरचा गणपती बाप्पा.....आगमन आणि विसर्जन......\nमाझ्या घरी म्हणजे माहेरी व सासरी दर वर्षी गणेशोत्सव थाटामाटात केला जातो........लग्न झाल्यापासुन गेली २ वर्ष मी सासरचा गणपती एन्जॉय करते आहे........मस्त पवित्र सुंदर वातावरणात १० दिवस कसे गेले ते कळ्ळंच नाही......एरवी गौरी विसर्जनाच्या दिवशी आमचे गणपती विसर्जन होते...या वर्षी जावेने नवस बोल्ल्याकारणाने त्याच्या पुर्ततेसाठी १० दिवसांचा गणपती होता.....\nतर ही आमच्या गणेशाची काही रुपे.....\nमाझ्या घरचा गणपती बाप्पा\nRead more about माझ्या घरचा गणपती बाप्पा.....आगमन आणि विसर्जन......\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5259780281716515886&title=Selection%20for%20Maharashtra%20Kesari&SectionId=4907615851820584522&SectionName=Press%20Release", "date_download": "2018-12-16T03:07:45Z", "digest": "sha1:5T6ZAZPPW7OB62MA4I2LA22AKZZGHJ2E", "length": 8264, "nlines": 119, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘महाराष्ट्र केसरी’साठी पुणे शहर संघाची निवड चाचणी", "raw_content": "\n‘महाराष्ट्र केसरी’साठी पुणे शहर संघाची निवड चाचणी\nपुणे : ‘महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे ‘महाराष्ट्र केसरी’ ही मानाची कुस्ती स्पर्धा जालना येथे १९ ते २३ डिसेंबर २०१८ दरम्यान रंगणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुणे शहर संघाच्या खेळाडूंची निवड चाचणी १० डिसेंबरला मंगळवार पेठेतील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे घेण्यात येणार आहे,’ अशी माहिती राष्ट्रीय तालीम संघाचे सरचिटणीस शिवाजीराव बुचडे यांनी दिली.\nनिवड चाचणी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या नियमानुसार, तसेच गादी आणि माती या दोन्ही विभागात होणार आहे. माती विभागात ५७ किलो, ६१ किलो, ६५ किलो, ७० किलो, ७४ किलो, ७९ किलो, ८६ किलो, ९२ किलो, ९७ किलो, ८६ किलो ते १२५ किलो वजनी गटांमध्ये होईल. गादी विभागात ५७ किलो, ६१ किलो, ६५ किलो, ७० किलो, ७४ किलो, ७९ किलो, ८६ किलो, ९२ किलो, ९७ किलो व ८६ किलो ते १२५ किलो अशा वजनी गटांत होईल.\nनिवड चाचणीत केवळ पुणे शहरातील खेळाडूंचा समावेश असेल. १० डिसेंबरला सकाळी ८.३० ते ११.३० या वेळेत खेळाडूंची वजने केली जाणार असून दुपारी तीन वाजल्यापासून निवड चाचणी स्पर्धेला सुरुवात होईल. निवड चाचणीमध्ये सहभागी होण्यासाठी मल्लांनी तीन फोटो, आधारकार्डची मूळ प्रत व झेरॉक्स घेऊन येणे बंधनकारक आहे.\nअधिक माहितीसाठी खेळाडूंनी राष्ट्रीय तालीम संघाचे सरचिटणीस शिवाजीराव बुचडे, सहसचिव गणेश दांगट, अविनाश टकले, खजिनदार मधुकर फडतरे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nTags: महाराष्ट्र केसरीपुणेराष्ट्रीय तालीम संघशिवाजीराव बुचडेमहाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदकुस्तीPuneKustiMaharashtra KesariRashtriy Talim SanghShivajirao BuchadeMaharashtra Rajya Kustigir Parishadप्रेस रिलीज\nपुणे शहर संघाच्या मल्लांची उत्तेजक द्रव्य चाचणी होणार कुस्ती स्पर्धेचा मानकरी आदर्श गुंड ‘महाराष्ट्र केसरी’स्पर्धेसाठी अभिजित कटके, साईनाथ रानवडे यांची निवड हिंदुगर्जना चषक मुन्ना झुंजुरकेकडे साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nजनजागृतीसाठी ‘तो’ करतोय देशभर सायकल प्रवास\nअमृता ठोंबरेला कुस्तीमध्ये सुवर्णपदक\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://upakram.forumotion.com/t17-topic", "date_download": "2018-12-16T04:58:18Z", "digest": "sha1:473PHIVQZIKXISXGDITP6G2KHUVAL3WQ", "length": 4092, "nlines": 62, "source_domain": "upakram.forumotion.com", "title": "अंड्याचा कुर्मा", "raw_content": "\nCKP आणि हिंदू धर्म\n» कायस्थांचे इमान गावे कोण्या कवनांनी \n» मन एव मनुष्याणाम्‌\nCKP :: संपूर्ण CKP :: CKP खाद्य संस्कृती\n६ अंडी, २ कांदे, १ वाटी ओला वाटाणा, अर्धी वाटी दही,\nदिढ टीस्पून तिखट, १/४ टीस्पून हळद, १ टीस्पून हळद, एक टीस्पून मीठ, १/२\nटीस्पून साखर, कोथिंबीर, २ टेबलस्पून तेल किंव�� तूप\nवाटण मसाला (१) :\nअर्ध्या ओल्या नारळाचे खोबरे तेलावर गुलाबी रंगावर परतून घ्यावे व वाटावे.\nवाटण मसाला (२) :\n१ इंच आले, ६-७ लसूण पाकळ्या, १ टीस्पून धणे, १/४\nटीस्पून सहाजीरे, १/२ टीस्पून मोहरी, ४ वेळच्या,६-७ काळी मिरी, ३-४ लवंगा, ३\nतुकडे (१ इंची) दालचिनी [सर्व बारीक वाटावे.]\nअंडी उकडून उभे दोन भाग करावेत. कांदे उभे पातळ चिरावे. दही चमच्याने घोटून घ्यावे.\nकढईत तेल तापल्यावर कांदा घालून गुलाबी रंगावर परतावा. नंतर त्यावर वाटलेली मसाल्याची\nगोळी घालून परतावे. नंतर त्यावर वाटलेले खोबरे, हळद, तिखट घालून ५ मिनिट परतावे.\nनंतर दही घालून परतावे. तेल सुटू लागल्यावर त्यात २-३ वाट्या गरम पाणी घालावे.\nमीठ व साखर घालावी व वाफवलेले वाटाणे घालावेत. ५ मिनिटे उकळून ध्यावे\nमग त्यात अंडी, कोथिंबीर टाकून गॅस बंद करावा.\nCKP :: संपूर्ण CKP :: CKP खाद्य संस्कृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/01/news-2301.html", "date_download": "2018-12-16T03:13:55Z", "digest": "sha1:5SJYVPXWSBLTLLXBNSAHMVZI323ZJNJR", "length": 8219, "nlines": 87, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "लोकसभेच्या निवडणुकीसाठी डॉ. सुजय विखेंची जनसंपर्क मोहीम सुरू ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nलोकसभेच्या निवडणुकीसाठी डॉ. सुजय विखेंची जनसंपर्क मोहीम सुरू \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- लोकसभा निवडणुकीसाठी दीड वर्षाचा अवधी असला तरी आतापासून डॉ.सुजय विखे यांनी या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. माजी मंत्री स्वर्गीय बाळासाहेब विखे यांच्या दक्षिण नगर जिल्ह्यात असलेल्या जुन्या निष्ठावंताबरोबरच नव्या कार्यकर्त्यांना घेऊन डॉ. विखे यांनी निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय पक्का केला आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nडॉ. विठ्ठलराव विखे मेमोरियल हॉस्पिटलच्या माध्यमातून दक्षिण लोकसभा मतदार संघातील सर्व तालुक्यांमध्ये सर्व रोग निदान शिबिरे सुरू करून स्व. विखेंचा उद्देश सफल करण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती डॉ. सुजय विखे यांनी पाथर्डीत बोलताना देत दक्षिण जिल्ह्याची संपर्क यात्रा खऱ्या अर्थाने सुरू केली आहे.\nगेल्या महिन्याभरापासून हालचालींना मोठा वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी डॉ. सुजय यांनी विळद घाट येथे दक्षिण नगर जिल्ह्यातील जुन्या व नव्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून तालुक्यातील राजकीय परिस्थितीबरोबरच छोट्या-मोठ्या गोष्टी जाणून घेतल्या.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nप्रत्येक तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची ते बैठक घेणार असून, त्यासाठी प्रत्येक तालुक्याला त्यांनी एक दिवस दिला आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात पाथर्डी, शेवगाव, राहुरी, पारनेर, नगर, श्रीगाेंदे, कर्जत व जामखेड हे तालुके आहेत.या सर्व तालुक्यातील निवडक पदाधिकारी डॉ. सुजय यांच्या संपर्कात आहेत.\nआगामी मनपा निवडणुकीत विखे पॅटर्न \nलोकसभेसाठी सर्वाधिक मतदार हे नगर शहर व जिल्ह्यातील असणार आहेत. त्यामुळे त्यांनी नगर शहरातील पदाधिकाऱ्यांबरोबर प्राथमिक चर्चा सुरू केली आहे. त्यासाठी आगामी महापालिका निवडणुकीत विखे पॅटर्न राबवण्याच्या दृष्टीने त्यांनी हालचाली देखील सुरू केल्या आहेत.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nलोकसभेच्या निवडणुकीसाठी डॉ. सुजय विखेंची जनसंपर्क मोहीम सुरू \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/new-delhi-news-indian-railway-ticket-56092", "date_download": "2018-12-16T04:36:18Z", "digest": "sha1:AERO3TL5C7DWZC7UL3DGGHSLWMM6BSSH", "length": 13244, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "new delhi news indian railway ticket रद्द केलेल्या तिकिटांमुळे भारतीय रेल्वे अब्जाधीश | eSakal", "raw_content": "\nरद्द केलेल्या तिकिटांमुळे भारतीय रेल्वे अब्जाधीश\nगुरुवार, 29 जून 2017\nनवी दिल्ली: रेल्वे तिकिटाच्या विक्रीबरोबरच आरक्षित तिकीट रद्द होण्याच्या वाढत्या प्रमाणामुळे रेल्वेची मोठी कमाई होत आहे. रेल्वेचे आरक्षण रद्द केल्यास रेल्वे तिकीट दराच्या प्रमाणात दंडात्मक शुल्क आकारण��� करते. त्यामुळे रेल्वेच्या महसुलात 2016-17 या आर्थिक वर्षात गेल्या वर्षीच्या तुलनेत 25.29 टक्के वाढ झाली असून त्यातून रेल्वेला 14.07 अब्ज रुपयांचा फायदा झाला आहे.\nनवी दिल्ली: रेल्वे तिकिटाच्या विक्रीबरोबरच आरक्षित तिकीट रद्द होण्याच्या वाढत्या प्रमाणामुळे रेल्वेची मोठी कमाई होत आहे. रेल्वेचे आरक्षण रद्द केल्यास रेल्वे तिकीट दराच्या प्रमाणात दंडात्मक शुल्क आकारणी करते. त्यामुळे रेल्वेच्या महसुलात 2016-17 या आर्थिक वर्षात गेल्या वर्षीच्या तुलनेत 25.29 टक्के वाढ झाली असून त्यातून रेल्वेला 14.07 अब्ज रुपयांचा फायदा झाला आहे.\nमध्य प्रदेशातील नीमच येथील माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी रेल्वे मंत्रालयाला माहिती अधिकाराच्या कायद्यांतर्गत रिफंडमधून रेल्वेच्या महसुलाची माहिती मिळाली आहे. गौड यांना रेल्वे मंत्रालयाने 13 जून रोजी उत्तर पाठवले आहे. त्यात एका अधिकाऱ्याने प्रवासी आरक्षण यंत्रणा (पीआरएस)च्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार म्हटले की, रेल्वेने तिकीट रद्द करण्याच्या मागणीवरून प्रवाशांकडूनच पैसे मिळवले आहेत. 2015-16 या आर्थिक वर्षात 11.23 अब्ज रुपये, 2014-15 या वर्षात 9.08 अब्ज रुपये आणि 2013-14 या वर्षात 9.38 अब्ज रुपयांचा फायदा झाला होता. याशिवाय प्रवाशांच्या अनारक्षित तिकीट रद्द केल्याने देखील रेल्वेच्या महसुलात भर पडत आहे. रेल्वेचे आरक्षण रद्द केल्यास मिळणाऱ्या रिफंडच्या नियमात बदल केला आहे. त्यानुसार, तिकीट रद्दच्या दंड आकारणीत दुप्पट वाढ करण्यात आली आहे. गौड यांनी म्हटले की, रेल्वे तिकीट रद्द केल्यानंतर रिफंडच्या नियमात प्रवाशांचे हित लक्षात घेऊन आढावा घेतला पाहिजे. वेंटिंग लिस्टमध्ये असलेले तिकीट रद्द केल्यास कोणतेही शुल्क आकारले जाऊ नये, जे की चार्ट तयार झाल्यानंतरही कन्फर्म झालेले नसतात.\n\"स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला राष्ट्रपतींची भेट\nकेवडिया (गुजरात)- देशाचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील...\nचाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांना अटक\nनवी मुंबई : जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ चाकूचा धाक दाखवून नागरिकांना लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी शुक्रवारी (ता. 14) अटक केली. गणेश गजानन शिंदे (19...\nसिडको करणार 90 हजार घरांची निर्मिती\nनवी मुंबई : सर्वसामान्यांनाही स्वत:च्या मालकीचे हक्काचे घर असावे यासाठी सिडको आगामी काळात 90 हजार घरांची निर्मिती करणार आहे. मागास आणि अल्प...\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\nरेल्वे विद्यापीठाचे आज राष्ट्रार्पण\nनवी दिल्ली : भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ गुजरातमधील बडोदा येथे साकारत असून, रेल्वेमंत्री पीयूष गोयल व गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी...\nदीड हजार झोपडपट्टीधारकांना मिळणार पट्टे\nनागपूर : दक्षिण-पश्‍चिम नागपुरातील दीड हजार झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/sharad-pawar-press-conference-dsk-fraud-case-bank-maharashtra-126426", "date_download": "2018-12-16T03:54:33Z", "digest": "sha1:EE7T6HZIV3BXZV3OBL3DVKDQT7G3SS64", "length": 12658, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sharad pawar Press conference DSK fraud case Bank of Maharashtra बॅंक पदाधिकाऱ्यांबाबत आततायीपणा - पवार | eSakal", "raw_content": "\nबॅंक पदाधिकाऱ्यांबाबत आततायीपणा - पवार\nबुधवार, 27 जून 2018\nपुणे - डीएसके गैरव्यवहारप्रकरणी बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात पुणे पोलिसांनी आततायीपणा केलेला दिसतो. रिझर्व बॅंक ऑफ इंडियाच्या अधिकारात पोलिसांनी हस्तक्षेप केला असून, कायद्याच्या गैरवापराचे हे उदाहरण आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.\nएमपीएससीच्या उमेदवारांकडून मोर्चे काढले जात आहेत. त्यावर ते म्हणाले, ‘‘ विविध पदांच्या आवश्‍यक जागा निर्माण होतात की नाही हे पाहण्याची आमच्यासारख्या राजकीय लोकांची जबाबदारी आहे. त्याविषयी चर्चा केली जाईल.’’\n��ुणे - डीएसके गैरव्यवहारप्रकरणी बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात पुणे पोलिसांनी आततायीपणा केलेला दिसतो. रिझर्व बॅंक ऑफ इंडियाच्या अधिकारात पोलिसांनी हस्तक्षेप केला असून, कायद्याच्या गैरवापराचे हे उदाहरण आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.\nएमपीएससीच्या उमेदवारांकडून मोर्चे काढले जात आहेत. त्यावर ते म्हणाले, ‘‘ विविध पदांच्या आवश्‍यक जागा निर्माण होतात की नाही हे पाहण्याची आमच्यासारख्या राजकीय लोकांची जबाबदारी आहे. त्याविषयी चर्चा केली जाईल.’’\nआठ हजार रुपयांपेक्षा कमी मासिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना ५० टक्के शुल्क घेऊन प्रवेश देण्याचा निर्णय सरकारने घेतला असला, तरी उर्वरित पन्नास टक्के रक्‍कम शिक्षण संस्थांना दिली पाहीजे. ती दिली नाही तर शिक्षक आणि इतरांचे वेतन संस्था कोठून देणार सरकारने निधी देण्याची जबाबदारी घेतली पाहिजे, असेही पवार यांनी सांगितले.\nजिल्ह्यातील प्रमुख धरणं निम्मी रिती\nपुणे : जिल्ह्यातील प्रमुख सोळा धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठ्यात तब्बल 56.27 टीएमसीने घट झाली आहे. यामुळे या धरणांमध्ये सध्या 78.73 टीएमसी साठा...\nयू-ट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थी स्वावलंबी\nपुणे : शिक्षणाबरोबरच कलेची आवड जोपासत महिन्यातील 10 ते 12 दिवस काम करून शहरातील दोन तरुण \"यू-ट्यूब'च्या माध्यमातून 15 ते 20 हजार रुपये कमावत...\nवयात येणाऱ्या मुलींच्या भावविश्वाचं चित्रण\nकुमारवयात पाऊल टाकताना विशेषत: मुलींची होणारी घालमेल, अस्वस्थता आश्‍लेषा महाजन यांनी \"कळ्यांचे ऋतू' या पुस्तकातून अत्यंत तरलपणे कथांच्या माध्यमातून...\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\nरॉयल एन्फिल्डची स्पर्धक 'जावा' आता पुण्यात\nपुणे: दोन सायलेन्सर स्टायलिंग, फायरिंगची नजाकत असलेली आणि जगभरातील तरुणाईच्या पसंतीस उतरलेली 1960 च्या दशकातील जावा ही जगप्रसिद्ध बाईकचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-school-division-unauthorized-increase-60155", "date_download": "2018-12-16T04:23:55Z", "digest": "sha1:Y2A33PZUJBFH5PMXXISITBFWXXCGSNHT", "length": 14800, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news school division unauthorized increase शाळांप्रमाणेच तुकड्यांमध्येही अनधिकृत वाढ | eSakal", "raw_content": "\nशाळांप्रमाणेच तुकड्यांमध्येही अनधिकृत वाढ\nसोमवार, 17 जुलै 2017\nशिक्षण विभागाचे दुर्लक्ष - यू-डाइजमध्ये नोंदणी करून योजनांचा लाभ\nनागपूर - शिक्षण विभागाच्या अधिकार क्षेत्राखाली येणाऱ्या शहरी व ग्रामीण भागात मान्यतेशिवाय शंभराहून अधिक शाळा सुरू आहेत. शाळांच्या माध्यमातून मान्यता न घेता तुकडी वाढवून घेत शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे काम काही शाळा करीत असल्याची माहिती आहे.\nशिक्षण विभागाचे दुर्लक्ष - यू-डाइजमध्ये नोंदणी करून योजनांचा लाभ\nनागपूर - शिक्षण विभागाच्या अधिकार क्षेत्राखाली येणाऱ्या शहरी व ग्रामीण भागात मान्यतेशिवाय शंभराहून अधिक शाळा सुरू आहेत. शाळांच्या माध्यमातून मान्यता न घेता तुकडी वाढवून घेत शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे काम काही शाळा करीत असल्याची माहिती आहे.\nशाळा सुरू करण्यापूर्वी त्यासंदर्भातील मान्यता शिक्षण विभागाकडून घ्यावयाची असते. शिक्षण विभागाकडून काढलेल्या जाहिराती किंवा संस्थेमार्फत नव्या शाळांसाठी रीतसर अर्ज संबंधित विभागाकडे करावयाचा\nअसतो. ती मान्यता आल्याशिवाय संस्थेमार्फत शाळा सुरू करण्यात येते.\nजिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांमार्फतच हे ठराव पाठविण्यात येतात. याचप्रमाणे एखाद्या शाळेत तुकडीची वाढ करायची असल्यास त्यासाठी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात येतो. त्यानुसार शिक्षकाचीही नियुक्ती करावयाची असते. मात्र, काही वर्षांपासून काही शाळांमध्ये विद्यार्थी वाढल्यास त्याची माहिती शिक्षण विभागाला दिल्या जात नाही. मात्र, शाळांना मिळालेल्या लॉगीन आयडीच्या माध्यमातून त्यांची नोंदणी यु-डाइजमध्ये केल्या जाते. विद्यार्थ्यांची नोंदणी होताच जिल्हा परिषदेमार्फत विद्यार्थ्यांना पोषण आहार, गणवेश आणि पुस्तकांचा लाभ मिळतो. शिवाय संस्थाचालक आणि शाळेचा बराच फायदा होतो.\nअनेकदा ‘यु-डाइज’मध्ये बोगस विद्यार्थी दाखवूनही या योजनांचा लाभ घेण्यात येत असल्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे खरोखरच गरजू असलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होते. यासंदर्भात शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांना संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.\nविभागाकडून होत नाही विचारणा\nयु-डाइजमध्ये विद्यार्थीसंख्या आणि शिक्षकांच्या माहितीसह इतर माहिती नोंदविण्याची जबाबदारी शाळांवर असते. त्यासाठी स्वतंत्र लॉगीन आयडी देण्यात येतो. त्यातूनच दरवर्षी वाढीव विद्यार्थीसंख्या नोंदवून अनुदानाचा लाभ होतो. मात्र, दरवर्षी शाळांची वाढती पटसंख्या आणि इतर गोष्टी तपासण्याचे काम शिक्षण विभागाकडून होत नाही. ते झाल्यास थातूरमातूर अहवाल अधिकाऱ्यांकडून दिल्या जातात. शिवाय यु-डाइजच्या आकडेवारीबद्दल विभागाकडूनही विचारणा होत नसल्यानेच शाळांकडून हा हेरफेर केला जातो.\nयू-ट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थी स्वावलंबी\nपुणे : शिक्षणाबरोबरच कलेची आवड जोपासत महिन्यातील 10 ते 12 दिवस काम करून शहरातील दोन तरुण \"यू-ट्यूब'च्या माध्यमातून 15 ते 20 हजार रुपये कमावत...\nआपण एखादा साधासुधा समज हेच सत्य मानतो. इतकंच नव्हे, तर अनेकदा हा आपला साधा समज हे सत्य नाहीच, तर एक आभास असं कोणी सिद्ध करून दाखवलं, तर आपल्याला त्या...\nप्रवास एका ध्यासाचा (सतीश व्यास)\n\"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला मिळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला...\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nदोनशे रूपयांसाठी गमावला जीव; फ्लेक्सबॅनर काढताना मृत्यू\nउल्हासनगर : वडिलांना हातभार लागावा म्हणून बारावीपर्यंत शिक्षण घेऊन मिळेल ते काम करणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणाचा शाळेचा फ्लॅक्सबॅनर काढताना...\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-technowon-shrirampur-nagar-12738", "date_download": "2018-12-16T04:27:37Z", "digest": "sha1:IHCB3DRESPLPN7AITKL5YQP2BUGGGSZQ", "length": 25321, "nlines": 177, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, technowon, shrirampur, Nagar | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकांदा बी पेरणी यंत्राने लागवड खर्चात बचत\nकांदा बी पेरणी यंत्राने लागवड खर्चात बचत\nसोमवार, 8 ऑक्टोबर 2018\nश्रीरामपूर (जि. नगर) येथे साधारण बारा वर्षांपासून शेतीऔजारे निर्मिती करणाऱ्या अनिल सुखदेव सानप यांनी कांदा बियाणे पेरणी यंत्र विकसित केले. या यंत्राच्या वापरामुळे मजुरी खर्चात आणि वेळेत बचत होत आहे. परिसरामध्ये कांदा पेरणी यंत्राचा वापर वाढू लागला आहे.\nश्रीरामपूर (जि. नगर) येथे साधारण बारा वर्षांपासून शेतीऔजारे निर्मिती करणाऱ्या अनिल सुखदेव सानप यांनी कांदा बियाणे पेरणी यंत्र विकसित केले. या यंत्राच्या वापरामुळे मजुरी खर्चात आणि वेळेत बचत होत आहे. परिसरामध्ये कांदा पेरणी यंत्राचा वापर वाढू लागला आहे.\nसंगमनेर येथून श्रीरामपूरमध्ये आल्यानंतर १९७७ च्या दरम्यान अनिल सानप यांचे वडील सुखदेव सानप यांनी ट्रॅक्टर साहित्य व अवजारे विक्रीचा व्यवसाय सुरू केला. पुढे चारही मुलांमध्ये विभागणी वेळी हा व्यवसाय अनिल यांनी स्वीकारला. त्यात भर घालत सन २००६ मध्ये प्रयाग ॲग्रो वर्क्‍स या नावाने स्वतः शेती अवजारे तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. प्रारंभी बैलचलित नांगर, कल्टीवेटर, औत, तिफन अशा अवजारांनी सुरवात केली. पुढे दोन वर्षांतच ट्रॅक्‍टरचलित अवजारांच्या निर्मितीला सुरवात केली. औजारे तयार करण्याला सुरवात केली. पुढे या कामात त्यांचा मुलगा श्रीरामही मदतीला आला. त्यालाही यंत्रांमध्ये विशेष रुची असल्याने आयटीआय व नंतर काम मेकॅनिकल इंजिनिअरींग डिप्लोमा केला आहे. सानप हे कांदा बियाणे पेरणी यंत्र, नांगर (पलटी व ॲटो हायड्रोलिक), टॅक्‍टर व बैलचलित पेरणी यंत्र, ज्वारी, बाजरी बियाणे पेरणी यंत्र, कल्टीव्हेटर, सरी रोझर, डिक्‍स हॅरो, सरी सिझर, बैलचलित कोळपणी यंत्र, औत, पॉवर टीलर अशा विविध यंत्रांची निर्मिती व विक्री करत आहेत.\nवाळूतील रेष ठरली प्रेरणा\nश्रीरामपूर, संगमनेर, राहाता, राहुरी परिसरामध्ये कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. यात मजुरांची समस्या जाणवत असल्याने नेहमीच्या पेरणी यंत्राच्या वापराचे प्रयोग सानप यांनी सुरू केले. मात्र, पेरणीमध्ये बियाणे अधिक खोलीवर पेरले जात असल्याने उगवणीची समस्या तीव्रतेने जाणवत होती. ती दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. एकदा भावाच्या घराच्या बांधकामासाठी आणलेल्या वाळूमध्ये गावातील शेतकरी पांडुरंग साबदे यांच्याशी चर्चा सुरू होती. त्या वेळी हातातील काठीने वाळूमध्ये रेष मारून साबदे यांनी एवढेच खोल बियाणे गेले पाहिजे असे सांगितले. मात्र, फण तर अधिक खोल जातो. मग फण उलटा लावण्याची कल्पना त्यांनी सुचवली. त्याच प्रमाणे बियाणे वरच्या वर पडण्यासाठी ॲडजेस्टेबल पाइप लावण्याची कल्पनाही अशाच चर्चेतून पुढे आली. यंत्रातील त्रुटी भरून काढत २०१३ मध्ये कांदा बी पेरणी यंत्र विकसित केले.\nकांदा पेरणीसाठी पेरणी यंत्रात केले हे बदल\n- सामान्यपणे पेरणी यंत्राच्या फणाचा दात पुढील बाजूने तोंड करून असल्याने जमिनीत खोल घुसतो. कांदा बी वजनाने हलके असून अधिक खोलीवर पेरले गेल्यास उगवण मिळत नाही. त्यामुळे दातांची रचना उलट्या दिशेने केली. परिणामी मातीमध्ये अधिक खोल जात नाही. पुढे जाताना बियाणांवर मातीचा पातळ थर येतो.\n- बियाणे पडण्यासाठी अॅडजेस्टेबल पाइप बसवला आहे. त्यामुळे जरी फण खाली गेला तरी बियाणे खोल प���रले जात नाही. आवश्‍यकतेप्रमाणे बियाणे पडण्याची खोली नियंत्रित करता येते.\nबियाणे पेटी उत्तम दर्जाच्या फायबरची असून, गंजण्याची भीती राहत नाही.\nपेटीची बांधणी आयएसआय प्रमाणित चौकोनी पाइपमध्ये केली असल्याने मजबूत व टिकाऊ आहे.\nसारा यंत्र अॅडजेस्टेबल असल्यामुळे आवश्‍यकतेनुसार सारे तयार करता येतात.\nपेरणी यंत्राचे दात यू क्लिपच्या साह्याने बसवले असल्याने योग्य अंतरावर पेरणी करता येते.\nहे यंत्र कांद्याप्रमाणेच अन्य कमी खोलीवर पेरावयाच्या पिकांसाठी उदा. गहू, ज्वारी, बाजारी, मूग, हुलगे, मेथी, चारापिके वापरणे शक्य आहे.\nहे यंत्र दोन प्रकारात (९ फणी आणि १३ फणी) उपलब्ध आहे.\nकांदा बियाणे पेरणी यंत्राचे फायदे\nस्वतंत्र शेत तयार करण्याची गरज नाही. यंत्राद्वारेच पेरणी होऊन शेतात सरी टाकता येते.\nकांद्याची रोपे करून एकर क्षेत्राच्या पुनर्लागवडीसाठी साधारण दहा मजुरांना तीन दिवस लागतात. खर्च ८ ते १० हजार होतो. तुलनेमध्ये पेरणी यंत्राद्वारे पेरणीसाठी एक तास पुरेसा आहे. त्यासाठी ट्रॅक्टरच्या एचपी क्षमतेनुसार १.५ ते २.५ लिटर डिझेल लागते.\nदोन बियातील अंतर (१ ते २ इंच), तसेच ओळीतील अंतर (६ ते ७ इंच) एकसमान मिळते. ते आवश्‍यकतेनुसार कमी अधिक करणे शक्य आहे.\nया यंत्रामुळे बियाणांचे उगवणक्षमता ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत मिळते. रोपे तयार करून पुनर्लागवड पद्धतीमध्ये एकरी ३ किलोपर्यंत बियाणे लागते. या यंत्राद्वारे पेरणी करताना एकरी २ ते २.५ किलोपर्यंत बियाणे पुरेसे होते.\nपुनर्लागवडीच्या कांद्यामध्ये साधारण तीस टक्के मर होते. थेट पेरणीमुळे रोपांची मुळे तुटत नाहीत. रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते.\nपुनर्लागवड केलेला कांदा नंतरच्या काळात उघडा पडतो. बियाणे पेरणी केल्यावर ते मातीत पडते. त्यामुळे शेवटपर्यंत कांदा जमिनीतच मातीआड राहतो.\nयंत्र वापरकर्त्या शेतकऱ्यांचे अनुभव\nनगर, श्रीरामपूर, संगमनेर भागात कांद्याचे रोप टाकून एक ते दिड महिन्याचे रोप झाल्यावर लागवड करण्याची परंपरा आहे. त्याऐवजी कांदा बियाणे पेरणी केल्यास कांद्याचा आकार, रंग एकसारखा होतो. पत्ती जास्ती तयार होते. रोपे तयार करून पुनर्लागवड पद्धतीमध्ये पीक हाती येण्यासाठी साधारण १६० दिवस लागतात, तर पेरणी पद्धतीत १४० दिवस लागतात. उत्पादनामध्येही एकरी पाच टनापर्यंत वाढ मिळत असल्याचा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यातच सानप यांनी तयार केलेल्या पेरणी यंत्रामुळे मजूर, वेळ वाचत असल्याने गेल्या चार वर्षांपासून परिसरात कांदा पेरणी पद्धतीने करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे शेतकरी सांगतात.\nकांदा लागवड, रान तयार करण्यासाठी साधारण एकरी बारा हजार रुपये खर्च येतो. मी कांद्याची रोप टाकून पुनर्लागवड न करता आमच्या भागात सानप यांनी विकसीत केलेल्या कांदा बियाणे पेरणी मशीनचा वापर केला. माझे एकरी सात ते साडेसात हजार रुपये खर्च वाचला. शिवाय मजुराची गरज भासली नाही. कांद्याचे उत्पादनातही वाढ झाली.\nभाऊसाहेब चौधरी, (संपर्क -९८५०४८०४५२) जळगाव, ता. राहाता, जि. नगर.\nसुरेश कुदळे, वडाळा महादेव, (संपर्क -९४२३०६५९८५) ता. श्रीरामपुर, जि. नगर.\nसंपर्क ः अनिल सानप ः ९४२२७२८३९३\nनगर शेती farming यंत्र machine संगमनेर ट्रॅक्टर tractor अवजारे डिझेल\nजळगाव (ता. राहाता) येथे यंत्राद्वारे बियाणे पेरणी करून घेतलेल्या कांद्याचे उत्पादन दाखवताना भाऊसाहेब चौधरी व अन्य शेतकरी.\nसुधारित पेरणीयंत्रामध्ये उलटे फण बसवले असून बिया पाडणारा पाइपही अॅडजेस्टेबल केला अाहे.\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...\nखरीप, केळी पीकविम्याच्या परताव्यापासून...जळगाव : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत...\nखोजेवाडीत लोकसहभागातून जनावरांची छावणीनगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने...\nजमीन सुपीकता, नियोजनातून साधली शेतीमांजरी (जि. पुणे) येथील माधव आणि सचिन हरिलाल घुले...\nमोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या...सांगली ः दूध इकून दौन पैकं मि���त्याती म्हणून...\nमंगेशी झाली वंचितांची मायउपेक्षितांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून...\nगेल्या वर्षीच्या अवकाळीपोटी साठ लाखांची...मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यात...\nउत्तर प्रदेश, हरियाना, पंजाबप्रमाणे...पुणे : जागतिक साखरेचे बाजार आणि खप विचारात घेता...\nपूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामानपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण...\nकांदा दरप्रश्नी पंतप्रधानांना साकडेनाशिक : कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित...\nखानदेशात चाराटंचाईने जनावरांची होरपळ...जळगाव : जिल्ह्यात रोज लागणाऱ्या चाऱ्यासंबंधी...\nअडत्याकडून ‘टीडीएस’ कपातीची बाजार...धुळे : शेतकऱ्यांकडून शेतमाल विक्रीनंतर...\nअमरावती विभागात महिन्यात हजारवर शेतकरी...अकोलाः सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि या वर्षी...\n‘शेतकऱ्यांच्या प्रश्नी आमदार-...परभणी : उसाला एफआरपीनुसार दर देण्यात यावा,...\nऊसरसात शर्कराकंदाचे मिश्रण शक्यपुणे : राज्यातील साखर कारखान्यांचा घटलेला गाळप...\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.buldhanatoday.com/?p=858", "date_download": "2018-12-16T03:48:32Z", "digest": "sha1:ATTK45Z2MI24KQU77FJLWX6HHOVENI46", "length": 5660, "nlines": 31, "source_domain": "www.buldhanatoday.com", "title": "@ उत्तर-मध्य महाराष्ट्र, विदर्भात बुधवारी गारपिटीचा इशारा*@ |", "raw_content": "\n@ उत्तर-मध्य महाराष्ट्र, विदर्भात बुधवारी गारपिटीचा इशारा*@\n*येत्या बुधवारी म्हणजेच 7 मार्चला उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात विजांच्या गडगडाटासह गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.*\n*मुंबई :-* उत्तर-मध्य महाराष्ट्र, विदर्भात बुधवारी गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे.दक्षिणपूर्व अरबी समुद्रात केरळ ते महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. याच्या प्रभावामुळे येत्या बुधवारी म्हणजेच 7 मार्चला उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात विजांच्या गडगडाटासह गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.गेल्या महिन्यात 11 ते 14 फेब्रुवारी दरम्यान मराठवाडा, विदर्भासह मध्य प्रदेश, छत्तीसगड परिसरात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली होती. यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं.आता पुन्हा अरबी समुद्राकडून येणारे वारे आणि उत्तरेकडून येणाऱ्या या वाऱ्यांमध्ये उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ तसेच पश्चिम मध्य प्रदेश, उत्तर मध्य प्रदेश या भागात बुधवारी मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.\n*चार वर्षात वितरण आणि पारेषण जाळे अधिक सक्षम – विश्वास पाठक.*\n*खामगावातील ऐतिहासिक शांतीमहोत्सवाला आज पासून प्रारंभ* शतकाची परंपरा असलेला शांती(जगदंबा, मोठी देवी) महोत्सव खामगाव शहरात उत्साहात साजरा करण्यात येतो. *\n*पत्रकारांवरील हल्ल्यांचा जाहिर निषेध; दोषींवर कठोर कारवाई करा जेष्ठ पत्रकार निखील वागळेंना पोलिस संरक्षण द्यावे टिव्ही जर्नालिस्ट असो. व पत्रकारांचे एसडीओंना निवेदन.*\n**आपल्या शेगांव येथील तीर्थस्थळासाठी प्रयत्न..* *डॉ.रणजीत पाटील*\n*पत्रकार संयुक्त खुले अधिवेशन कशासाठी *मनोगत निमित्त — खामगाव शहरात पत्रकारांचे संयुक्त खुले अधिवेशन ….*गजानन कुळकर्णी दूरदर्शन प्रतिनिधी, बुलडाणा…..\n*ज्योतिष अभ्यासक एस.प्रकाशराव भुसारी गुरुकुल विश्वपीठ ज्योतिष प्रेरणा पुरस्काराने सन्मानित *\n*चार वर्षात वितरण आणि पारेषण जाळे अधिक सक्षम – विश्वास पाठक.*\n* टिळक राष्ट्रीय विद्यालयात संविधान दिनानिमित्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन *\n*समाज मेळाव्याची संकल्पना समाजाला दिशादर्शक-साखरखेर्डा धर्मपिठाचे धर्मगुरु सिद्धलींग शिवाचार्य महाराज* शेगाव बसवनगरी*\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-26-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%9D%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-16T03:29:17Z", "digest": "sha1:UYBDAW3QLL4SSQPH2EDOV66MJB7ZKCDP", "length": 10933, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अनुकंपधारकांचे 26 रोजी आझाद म��दान येथे आंदोलन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअनुकंपधारकांचे 26 रोजी आझाद मैदान येथे आंदोलन\nन्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार\nसातारा – राज्यातील अनुकंपा धारकांना सरकार वेळोवेळी आश्‍वासने देवून आणि अंमलात न येणारे शासन निर्णय काढून फसवणूक करत आहे. सरकारच्या या कृतीच्या निषेधार्थ अनुकंपा धारक संघाच्यावतीने मुंबई येथील आझाद मैदानावर सोमवार दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता पासून अधिवेशन काळात हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे.\nअनुकंपा पदभरतीमध्ये सुधारणा व तात्काळ करता यावी, यासाठी शासनाने वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली 20 जून 2015 रोजी पाच सदस्यीय समिती स्थापन केली. या समितीने आजवर बैठका घेण्यापलीकडे काहीच केले नाही. 9 जानेवारी 2017 रोजी मुख्यमंत्र्यांनी वित्तमंत्र्यांना तात्काळ निर्णय घेण्याचे आदेश दिले.\n19 जुलै 2018 रोजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना याचे स्मरण करुन दिले असता, त्यांनी उलट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून निर्णय घेण्याचे कळविले. 3 वर्ष उलटून गेले तरी काहीच निर्णय घेण्यात आला नाही. यावरुन अनुकंपा धारकांचा वाली कोण अशी भावना अनुकंपा धारकांमध्ये निर्माण झाली आहे.\nअनुकंपा धारकांना नोकरीत सामावून घेण्यासाठी या आधी सुध्दा संघाच्यावतीने आंदोलने करण्यात आली. सामान्य प्रशासनचे राज्यमंत्री मदन येरावार यांच्या अध्यक्षतेखाली आ. प्रकाश आबिटकर व संघासोबत मंत्रालयात बैठकासुध्दा पार पडल्या. परंतू अद्यापपर्यंत आश्‍वासनापलीकडे काहीच मिळाले नाही. 26 नोव्हेंबर पासून करण्यात येणारे आंदोलन निर्णय मिळेपर्यंत करण्यात येणार आहे.\nअनुकंपधारक संघाचे मार्गदर्शक आ. प्रकाश आबिटकर, प्रदेशाध्यक्ष पंकज गाडेकर, कोकण व पश्‍चिम महाराष्ट्रातून दस्तगिर शेख व विजय सुतार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येणार आहे. शासन सेवेत रुजू असताना मयत झालेल्या कर्मचाऱ्याच्या एका वारसाला नोकरीत सामावून घेण्याचे शासनाचे धोरण आहे. साधारणत: 2005 पासून राज्यातील 30 हजार अनुकंपा धारक वयोमर्यादेतून बाद झाले आहेत. तर बरेच होण्याच्या मार्गावर आहेत. अनुकंपा धारकांना विनाअट, सरसकट व तात्काळ नोकरीत सामावून घ्यावे व 23 एप्रिल 2008 चा शासन निर्णय पुन्हा काढावा. वयोमर्यादेतून बाद झालेल्यांच्या जागी दुसऱ्या वारसाचे नाव ���्यावे.\nअनुकंपा धारकांना कंत्राटी पध्दतीने न घेता सरळ पदभरती करावी. अनुकंपा धारकांना पेसा कायदा लागू नसावा. 2005 नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या मयत कर्मचाऱ्यांच्या वारसाला पेन्शन देण्यात यावी. आदी. मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये प्रदेश सचिव किशोर देशमुख, उपाध्यक्ष अविनाश भोसले, अक्षय ठाकरे, महिला अध्यक्षा लक्ष्मी मेश्राम, उपाध्यक्ष वैशाली बोदडे, प्रदेश सहसचिव आतिष सावळे, आदीसह राज्यातील सर्व खात्याचे अनुकंपा धारक उपस्थित राहणार आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article“त्या’ 154 पोलीस उपनिरीक्षकांना तूर्तास दिलासा\nNext articleसर्व आधार केंद्र शासकीय जागेत स्थलांतरीत करा\n#व्हिडीओ : सातार्‍यात लक्ष्मण मानेंच्या निवासस्थानी मराठा समाजाचे गांधीगिरी आंदोलन\nवजरोशीच्या एकावर पोक्‍सोअंतर्गत गुन्हा\nफलटण विधानसभा मतदारसंघात सेनेची मोर्चा बांधणी\nविजय दिवस समारोहास चित्ररथ जिवंत देखाव्यांसह दिमाखात प्रारंभ\nपल्सरच्या धडकेत कॉन्स्टेबल जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/150-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AB/", "date_download": "2018-12-16T03:17:26Z", "digest": "sha1:YNJ3S66LP6U2O2AQ6NNKFZR3VODBJ42I", "length": 7488, "nlines": 133, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "150 कोटींचा शास्ती कर माफ ? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n150 कोटींचा शास्ती कर माफ \nपिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामधारकांना दिलासा देण्यासाठी महापालिका प्रशासनाने जाहीर केलेल्या शास्तीमाफीमुळे शहरवासियांचे 150 कोटी माफ होणार असल्याचा दावा सभागृह नेते एकनाथ पवार यांनी केला आहे. तर केवळ बिल्डर लॉबीला समोर ठेवूनच शास्ती कर माफीचे टप्पे जाहीर केले असून, हा देखील सत्ताधारी भाजपचा फुसका बार असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.\nमहापालिकेने एक नोव्हेंबरपासून शास्तीकर माफीची अंमलबजावणी सुरू केली आहे. सहाशे चौरस फूट आकाराच्या 30 हजार निवासी बांधकामांची 80 कोटी, तर 601 ते 1 हजार चौरस फूट आकाराच्या पुढील 18 हजार मालमत्तांचा 74 कोटी असा एकूण 150 कोटी शास्तीकर माफ होणार आहे. नागरिकांनी आर्थिक वर्षाचा मालमत्ताकर भरून शास्तीकर माफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.\nयाबाबत एकनाथ पवार म्हणाले की, भाजपने शहरवासीयांना शास्तीकर माफीचा शब्द दिला होता. तो शब्द पाळला असून, पूर्वलक्ष्यी प्रभावाने शास्तीकर माफीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेच्या करसंकलन विभागाच्या संगणक प्रणालीत बदल केले आहेत. नागरिकांना शास्तीकर सवलतीचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे.\nशास्तीकर माफीबाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधाऱ्यांन स्वत:च्या सोयीनुसार निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्य सरकारची शास्तीमाफीची घोषणा केवळ आश्‍वासन ठरले आहे. सर्वसामन्य नागरिकांना या निर्णयाचा कोणताही फायदा होणार नाही .\n– मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमहिलांनी रोजगाराभिमुख होणे ही काळाची गरज : लगड\nNext articleप्रेमसंबंधातून कराडात मित्रावर चाकूने वार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/cm-fadnaviss-helicopter-crash-in-latur-for-this-incident-pilot-is-responsible/", "date_download": "2018-12-16T04:51:34Z", "digest": "sha1:CWGY7BGHRJA4UUNLK2Y776OGYEGQX3G4", "length": 7523, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस लातूर हेलिकाॅप्टर दुर्घटनेला पायलट जबाबदार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस लातूर हेलिकाॅप्टर दुर्घटनेला पायलट जबाबदार\nमुंबई – लातूरमधील निलंग्यातील हेलिकाॅप्टर अपघातातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोडक्यात बचावले होते. या लातूरमधील हेलिकाॅप्टर अपघाताला पायलट जबाबदार असल्याचं विमान दुर्घटना पथकाने आपल्या अंतिम अहवालात म्हटलं आहे.\nलातूरमध्ये 25 मे 2017 रोजी निलंग्यात मुख्यमंत्र्यांचं हेलिकाॅप्टर कोसळलं होतं. त्यावेळी हेलिकाॅप्टरमध्ये मुख्यमंत्र्यांसह आणखी 3 प्रवासी आणि 2 क्रू मेंबर होते. टेकआॅफच्या दरम्यान हायटेंशन वायरला धक्का लागल्याने हेलिकाॅप्टर कोसळलं होतं. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नव्हती, मात्र हेलिकाॅप्टरचं नुकसान झालं होतंं.\nदरम्यान अतिरिक्त वजन असूनही पायलटने हेलिकाॅप्टर उड्डाणाचा प्रयत्न केल्याने अपघात झाल्याचं अहवालात स्पष्ट करण्यात आलंं आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये अतिरिक्त वजनासह हेलिकाॅप्टर उड्डाण करणे पायलटने टाळायला हवं होत, मात्र पायलटने हे नियम पाळले नाहीत. त्यामुळे लातूर हेलिकाॅप्टर दुर्घटनेला हेलिकाॅप्टरचा पायलट जबाबदार असल्याचं अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकोपरगावात अज्ञात आजाराने शाळकरी मुलाचा मृत्यू\nNext articleदररोज होते शंभर टक्‍के कचरा संकलन ( भाग – 1)\nपोलिसांवर गोळीबार केल्याप्रकरणी 7 नायजेरियन ताब्यात\nपंढरपूरात 24 डिसेंबरला शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन\nपीएसआय छत्रपती चिडे यांना शहीदाचा दर्जा\n2019मध्ये काय करायचे हे आम्हीच ठरवणार : उद्धव ठाकरे\nनाशकात सायबर पोलिसांनाच गंडा\nबालमृत्यूदर कमी करण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आवश्‍यक : सावंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/41048", "date_download": "2018-12-16T04:34:29Z", "digest": "sha1:TLCANJTKO3TFRLLM33TAPKJ6EUPPDPJT", "length": 3893, "nlines": 91, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मीरेची भजने हवी आहेत. | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मीरेची भजने हवी आहेत.\nमीरेची भजने हवी आहेत.\nमी मीरेची काही भजने वाचली आणि या बाईने अगदी झपाटले मला...\nसंत मीराबाईंची मिळतील तेव्हढी भजने हवी आहेत.\nअविनाश१ मस्त आहे दुवा\nअविनाश१ मस्त आहे दुवा\nव्वा मन:पुर्वक आभार आविनाश १\nमन:पुर्वक आभार आविनाश १\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/711", "date_download": "2018-12-16T03:43:32Z", "digest": "sha1:KIOKQSC7V2WLHNLZOPXSI3N75GNUB72K", "length": 5516, "nlines": 100, "source_domain": "www.maayboli.com", "title": "भारत, एका अभारतीयाच्या नजरेतुन | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /माणूस यांचे रंगीबेरंगी पान /भारत, एका अभारतीयाच्या नजरेतुन\nभारत, एका अभारतीयाच्या नजरेतुन\nFlickr वर Claude Renault नावाचा एक माणूस आहे जो रोज खुपच मस्त मस्त फोटो टाकत असतो.\nत्याचे फोटो बघायचे असतील तर ईथे क्लीक करा.\nतो काही फोटोस् ची स्टोरी त्याच्या ब्लॉग वर लिहीतो blog link\nहा एक त्याने रिसेटली अपलोड केलेला फोटो.\nमाणूस यांचे रंगीबेरंगी पान\nमस्त फोटो रे माणसा आता बाकीचे फोटो पण बघून येते, थॅन्क्स या Claude च्या फोटोंची लिन्क दिल्याबद्दल.\nमाणुस चांगली लिंक. (technically they are not very good photographs but perspective is different. I have been following his flicr portfolio for sometime now) मला स्वतःला captain suresh चे भारताचे फोटो जास्त आवडतात. काह्लची लिंक बघ्.त्यातुन ताज चे फोल्डर. (त्यातला एक फोटो बघुन कदाचीत कुणितरी इथे मायबोलीवर माझि चित्रकला खाली फोटोशॉप करुन चित्र म्हणुन खपवलेलेही आठवेल तुला )\nखुपच छान आहे blog. घरबसल्या भारतदर्शन. comments पण किती छान लिहील्यात त्याने. पु. ल. म्हणतात तस एखादा देश बघायला त्या देशातल्या माणसांच्या जवळ जाव लागत. (हा तुझा id ना फार घोळ करतो बाबा)\nकुठुन कुठुन छान छान फोटो आणतोस...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-loan-waiver-online-application-fiasco-68029", "date_download": "2018-12-16T03:58:47Z", "digest": "sha1:KTCUIDB35GLWOFBJV6OQ2RLYLWPUQ4IO", "length": 14826, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news loan waiver online application fiasco कर्जमाफीच्या अर्जाबद्दल बँकच अनभिज्ञ, शिवसैनिकांनी बँकेला ठोकले टाळे | eSakal", "raw_content": "\nकर्जमाफीच्या अर्जाबद्दल बँकच अनभिज्ञ, शिवसैनिकांनी बँकेला ठोकले टाळे\nबुधवार, 23 ऑगस्ट 2017\nकोल्हापूर : शासनाकडून शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीचे भरण्यात येणाऱ्या आॅनलाईन, आॅफलाईन अर्ज नोंदींची माहिती बँक आॅफ इंडियाच्या महाद्वार रस्त्यावरील शाखेत विचारावयास गेलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना बँक व्यवस्थापकांनी माहिती उपलब्धच नसल्याचे सांगितले. त्यामुळे संतप्त शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना बाहेर काढून बँकेला टाळे ठोकले. आज (बुधवार) दुपारी सव्वा एक वाजता घडलेल्या या प्रकारामुळे बँकेबाहेर चांगलाच गोंधळ निर्माण झाला.\nकोल्हापूर : शासनाकडून शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीचे भरण्यात येणाऱ्या आॅनलाईन, आॅफलाईन अर्ज नोंदींची माहिती बँक आॅफ इंडियाच्या महाद्वार रस्त्यावरील शाखेत विचारावयास गेलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना बँक व्यवस्थापकांनी माहिती उपलब्धच नसल्याचे सांगितले. त्यामुळे संतप्त शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना बाहेर काढून बँकेला टाळे ठ��कले. आज (बुधवार) दुपारी सव्वा एक वाजता घडलेल्या या प्रकारामुळे बँकेबाहेर चांगलाच गोंधळ निर्माण झाला.\nराज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेद्वारे कर्जमाफी जाहीर केेली आहे. त्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांना सुरुवातीला आॅनलाईन व नंतर मागणीनुसार आॅफलाईन अर्ज भरण्यात येत आहेत. हे अर्ज भरण्यासाठी काही जणांनी चक्क दलाली करीत भरमसाठ पैसे घेत असून शेतकऱ्यांना पुन्हा भुर्दंड सहन करावा लागत आहे.\nजिल्हयातील शेतकऱ्यांनी भरलेल्या अर्जांची माहिती घेण्यासाठी शिवसेनेने आज महाद्वार रोडवरील बँक आॅफ इंडियाच्या शाखेत बँकेत धडक दिली. तेथील व्यवस्थापकांना याबाबत विचारणा करता त्यांनी माहितीच उपलब्ध नसल्याचे सांगितल्याने शिवसैनिक संतापले. या वेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांनी व्यवस्थापकांना योग्य माहिती देता येत नसेल तर बँकेत कशाला राहता, असा सवाल करत व्यवस्थापक यांना बाहेर काढून बँकेला टाळे ठोकले. यामुळे परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला. या वेळी मुरलीधर जाधव, रवि चौगले, सुजित चव्हाण, चंदू भोसले, सुजीत राणे आंदीसंह शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:\nजगभरातील माध्यमं तिहेरी तलाकबद्दल काय म्हणताहेत\nकैफियत एक्स्प्रेसचे दहा डबे रुळावरून घसरले; 50 जण जखमी​\nगेवराईत सशस्त्र दरोड्यात पती-पत्नी ठार, दोन मुली गंभीर\nगणेशोत्सव वर्गणीची रक्कम दिली 'एड्सग्रस्त' चिमुकल्यांसाठी \nरासायनिक कीटकनाशकांमुळे 9 महिला शेतमजुरांना विषबाधा​\nपुणे: वडगाव आनंद येथे मोटारीला आग; तिघांचा होरपळून मृत्यू​\nशिक्षण सभापती स्वत:च घडवतात गणेशमूर्ती​\nबाबासाहेब पुरंदरेंनी घेतली पंतप्रधानांची भेट​\n'कृषी कर्जमाफी'चे आश्‍वासन नकोच : रघुराम राजन\nनवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारकडून चार लाख कोटी रुपयांची कृषी कर्जमाफी होण्याची शक्‍यता...\nपराभवानंतर सरकारला जाग; कर्जमाफी होण्याची शक्यता\nनवी दिल्ली- राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह पाच राज्यातील अपयशामुळे मोदी सरकार चांगलेच हादरले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांना समोर ठेऊन सरकार...\n'मुख्यमंत्री आता आम्ही ठरवू'\nशिर्डी (जि. नगर) : काॅग्रेसचा निधर्मवाद आणि भाजपाचा धर्मवाद यामध्ये डूबणारया देश��ला वाचवण्यासाठी शेतकरयांना उठाव करावा लागणार आहे. छोटे...\nसरकार स्थापनेनंतर लगेचच कर्जमाफी :राहुल गांधी\nनवी दिल्ली : छत्तीसगड, राजस्थानमध्ये कॉंग्रेसचे सरकार स्थापन होताच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होईल, अशी घोषणा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल...\nबळिराजाला संपूर्ण कर्जमाफीची आशा\nसोलापूर - राज्यात आता आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. शेतकऱ्यांसह व्यापारी, सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा, आश्...\nशेतकऱ्यांची ऐतिहासिक एकजूट (अलका धुपकर)\n\"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत \"किसान मुक्ती मोर्चा'...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://smundhe.blogspot.com/2012/06/blog-post_8596.html", "date_download": "2018-12-16T04:05:03Z", "digest": "sha1:LXFBMUXNM6HDJ2CYKPSXZSMUB2SN6SFP", "length": 4061, "nlines": 53, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: एखाद्या वेबसाईटचा जागतिक आणि भारतीय क्रमांक कसा पहाल?", "raw_content": "\nरविवार, १७ जून, २०१२\nएखाद्या वेबसाईटचा जागतिक आणि भारतीय क्रमांक कसा पहाल\nआपली स्वतःची जर एखादी वेबसाईट असेल तर आपल्याला अशी उत्सुकता असणं सहाजीक आहे की, ‘माझ्या वेबसाईटचा जगात कितवा क्रमांक असेल’ आणि आपल्या याच उत्सुकतेचं समाधान आपल्याला मिळू शकतं ऍलेक्सा.कॉम वर. चा जागतिक क्रमांक ३२,१९,५८२ आहे’ आणि आपल्या याच उत्सुकतेचं समाधान आपल्याला मिळू शकतं ऍलेक्सा.कॉम वर. चा जागतिक क्रमांक ३२,१९,५८२ आहे) आता आपले मराठी ब्लॉगविश्वसुद्धा ५,१३,९३७ क्रमांकावर आहे. यावरुन तुम्हाला मराठी वेबसाईट्सच्या स्थितीची थोडिफार कल्पना येऊ शकेल. मनोगत आहे ३,९७,०९८ वर. मिसळपाव आहे १,८४,५१० वर. ई-सकाळ आहे ५९,४३४ वर. ,\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे २:३३ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सद���्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nतंत्र कोरडवाहू बीटी कपाशी लागवडीचे\nतंत्र खरीप कांदा उत्पादनाचे...\nएखाद्या वेबसाईटचा जागतिक आणि भारतीय क्रमांक कसा पह...\nयशस्वी दूध व्यवसायाचे मर्म कमी भाकड काळात\nजनावरांना चारा खाऊ घालताना...\nमत्स्य शेतीसाठी तलाव कसा असावा - खार जमीन संशोधन...\nमक्‍याचा तुरा काढणे फायदेशीर ठरते\nकापसात १८ ते २८, ज्वारीत ५३ टक्के वाढ \nतंत्र गोड ज्वारी लागवडीचे...\nतूर पेरणीची वेळ साधा\nसुधारित पद्धतीने करा मका लागवड\nअधिक उत्पादनासाठी मका लागवडीची सूत्रे\nकमी कालावधीचे मूग आणि उडीद\nकसे वाढवाल संकरित बीटी कपाशीचे उत्पादन\nभरघोस उत्पादनासाठी-बाजरी लागवड तंत्रज्ञान\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/pravin-tokekar-write-article-saptarang-125733", "date_download": "2018-12-16T04:32:44Z", "digest": "sha1:KF7XX22GJQOOJCPTGLWHORRFA3IUF3FP", "length": 44768, "nlines": 241, "source_domain": "www.esakal.com", "title": "pravin tokekar write article in saptarang शब्देविण संवादु.... (प्रवीण टोकेकर) | eSakal", "raw_content": "\nशब्देविण संवादु.... (प्रवीण टोकेकर)\nरविवार, 24 जून 2018\n\"स्टोरी ऑफ युवर लाइफ' या विज्ञानकथेनं संशोधक, रसिक सगळेच चक्रावले. कारण, इतकी वर्षं स्टार वॉर्स आणि एलियन्सशी काल्पनिक झट्या-झोंब्या घेणाऱ्या विज्ञानकथेनं नकळत इथं वेगळीच पातळी गाठली होती. भाषाशास्त्र इथं केंद्रस्थानी होतं. विषय गुंतागुंतीचा वाटला ना तसा तो आहेच. या विज्ञानकथेवरून निर्माण करण्यात आलेला \"अरायव्हल' हा चित्रपट हे कथासूत्र आणि \"चित्रभाषा' हा विषय इतका सोप्पा करून मांडतो की थक्‍क व्हायला होतं. हा चित्रपट सुजाण रसिकांनी किमान दोनदा पाहावा, असा आहे.\n\"स्टोरी ऑफ युवर लाइफ' या विज्ञानकथेनं संशोधक, रसिक सगळेच चक्रावले. कारण, इतकी वर्षं स्टार वॉर्स आणि एलियन्सशी काल्पनिक झट्या-झोंब्या घेणाऱ्या विज्ञानकथेनं नकळत इथं वेगळीच पातळी गाठली होती. भाषाशास्त्र इथं केंद्रस्थानी होतं. विषय गुंतागुंतीचा वाटला ना तसा तो आहेच. या विज्ञानकथेवरून निर्माण करण्यात आलेला \"अरायव्हल' हा चित्रपट हे कथासूत्र आणि \"चित्रभाषा' हा विषय इतका सोप्पा करून मांडतो की थक्‍क व्हायला होतं. हा चित्रपट सुजाण रसिकांनी किमान दोनदा पाहावा, असा आहे.\nविख्यात शास्त्रज्ञ आल्बर्ट आइन्स्टाइन यांचं 18 एप्रिल 1955 रोजी देहावसान झालं. मृत्यूपूर्वी महिनाभर आधी त्यांचे जीवलग मित्र मायकेल बेस्सो हे निवर्तले होते. त्यांच्या कुटुंबीयांना लिहिलेल्या सांत्वनपर पत्रात हा प्रतिभावान वैज्ञानिक म्हणाला होता : \"\"या विचित्र जगातून तो माझ्या जरासा आधी निघून गेला आहे. खरं तर त्याला काही अर्थ नाही. भौतिकावर विश्‍वास ठेवणाऱ्या आमच्यासारख्या सिद्धान्तवाद्यांना ठाऊक असतं की भूत, वर्तमान आणि भविष्य यांच्यामधला फरक म्हणजे फक्‍त एक सातत्यपूर्ण भ्रम आहे...''\nसिएटलला राहणाऱ्या चियांग फेन-नान नावाच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या वाचनात आइन्स्टाइन यांचं हे वाक्‍य आलं आणि त्याचं मन आंतर्बाह्य ढवळून निघालं. चियांग फेन-नान हा चिनी वंशाचा असला तरी शुद्ध अमेरिकी होता. टेड चियांग या आपल्या अमेरिकी नावानिशी संगणकशास्त्रात या तरुणानं उत्तम कारकीर्द उभी केली होती; पण त्याच्या आवडत्या संगणकीय भाषेत प्रोग्रॅम वगैरे लिहीत बसण्याऐवजी त्यानं इंग्लिशमध्ये वैज्ञानिक गोष्टी लिहायला घेतल्या. टेड आता पन्नाशीचा आहे. सन 1998 मध्ये ऐन तिशीत असताना याच टेडनं आइन्स्टाइन यांच्या वचनापासून प्रेरणा घेऊन एक विज्ञानकथा लिहिली. तिचं शीर्षक होतं ः \"स्टोरी ऑफ युवर लाइफ'. या विज्ञानकथेनं संशोधक, रसिक सगळेच चक्रावले. कारण, इतकी वर्षं स्टार वॉर्स आणि एलियन्सशी काल्पनिक झट्या-झोंब्या घेणाऱ्या विज्ञानकथेनं नकळत इथं वेगळीच पातळी गाठली होती. भाषाशास्त्र इथं केंद्रस्थानी होतं.\nएलियन्सची, परग्रहवासीयांची भाषा कोणती असेल, हा प्रश्न विज्ञानकथालेखकांना नेहमीच छळत किंवा लुभावत आला आहे. अगदी आर्थर सी. क्‍लार्क किंवा आयझॅक असिमॉवपासून थेट स्टीव्हन हॉकिंगपर्यंत अनेक विज्ञानलेखकांनी माणूस आणि एलियन्स यांच्यातल्या भविष्यातल्या संवादाच्या माध्यमांचा, काल्पनिक का होईना, विचार केला आहे. टेड चियांगनं त्याच्या कथेत दर्शवलेला पर्याय अवकाशसंशोधनातल्या सिद्धान्तवाद्यांना तितका नवा नव्हता; पण त्याचं थेट कथारूप दिसल्यानं लोक चक्रावले. गुंतागुंतीचा विषय सुसह्य करण्यात त्यानं बऱ्यापैकी यश मिळवलं होतं.\nया कथेवर आधारित एक अप्रतिम चित्रपट सन 2016 मध्ये येऊन गेला. नाव होतं ः अरायव्हल.\nहा चित्रपट बघितल्यानंतर भाषेबद्दलच्या आपल्या संकल्पनाच हादरतात. रोटीची भाषा, मातीची भाषा, आईची भाषा, देशाची भाषा, खाणाखुणांची भाषा अशा अनेक वर्गवा���्या आपण आपापल्या सोईनं पाडत असतो; पण भाषा ही त्यापलीकडं जाणारी गोष्ट आहे. तिला दरवेळी शब्दांचीच गरज भासते असं नाही.\nभाषा हे संवादाचं माध्यम. हे माध्यम एकरेषीय आहे. माणसाच्या जीविताचा हात धरून सोबतच ही भाषा चालत असते. तिलाही काळाचं भान ठेवावं लागतं, मर्यादा मान्य कराव्या लागतात. हीच एका रेषेवर चालणारी भाषा वर्तुळाकृती झाली तर भूत, वर्तमान आणि भविष्य तिच्या आवाक्‍यात येईल भूत, वर्तमान आणि भविष्य तिच्या आवाक्‍यात येईल तसं झालं तर अस्तित्वाच्या तीन मिती आणि एका ग्रहापुरती ती मर्यादित राहण्याचं काही कारणच नाही...\nटेड चियांगच्या लघुकथेवर आधारित असलेल्या \"अरायव्हल\"नं प्रज्ञावंतांना चक्‍क कामाला लावलं. लिंग्विस्टिक्‍स किंवा भाषाविज्ञान या शाखेतल्या ज्ञानवंतांना अचानक भाव आला. जगभर चर्चा-परिसंवाद घडले. भाषा म्हणजे काय भाषेचा व्यवहार, प्रयोजन आणि मर्यादा यांचा ऊहापोह सुरू झाला. \"भाषा ही प्राय: बोली आहे' हे खरं आहे का भाषेचा व्यवहार, प्रयोजन आणि मर्यादा यांचा ऊहापोह सुरू झाला. \"भाषा ही प्राय: बोली आहे' हे खरं आहे का किंवा लिपी ही फक्‍त बोलीभाषा लिखित पद्धतीनं मांडण्याची पद्धती तेवढी आहे, हेही खरं आहे का किंवा लिपी ही फक्‍त बोलीभाषा लिखित पद्धतीनं मांडण्याची पद्धती तेवढी आहे, हेही खरं आहे का भाषा फक्‍त संवादासाठीच जन्माला आली की तिचं प्रयोजन आणखी काही वेगळं आहे भाषा फक्‍त संवादासाठीच जन्माला आली की तिचं प्रयोजन आणखी काही वेगळं आहे जे बोलायचं, तेच लिहीतही बसायचं हा वेळेचा अपव्यय नाही का जे बोलायचं, तेच लिहीतही बसायचं हा वेळेचा अपव्यय नाही का असे कितीतरी मूलभूत प्रश्‍न उभे झाले. त्यांची उत्तरं शोधताना, अवकाश संशोधनाकडंही नव्यानं बघण्याचा आणखी एक दृष्टिकोन शास्त्रज्ञांना मिळाला.\nविषय गुंतागुंतीचा वाटला ना तसा तो आहेच; पण \"अरायव्हल'मधलं कथासूत्र आणि \"चित्रभाषा' हा विषय इतका सोप्पा करून मांडते की थक्‍क व्हायला होतं. हा चित्रपट सुजाण रसिकांनी किमान दोनदा पाहावा, असा आहे.\nभाषाविज्ञानाच्या वर्गात डॉ. लुईस बॅंक्‍स शिकवतेय. समोर जेमतेम दहा-बारा विद्यार्थी आहेत. इतक्‍यात एका विद्यार्थ्याचा फोन वाजतो. \"\"मॅम, टीव्ही लावा जरा'' तो विद्यार्थी सांगतो. भिंतीवरचा फळा सरकून तिथला टीव्ही सुरू होतो.\nजगभरात बारा ठिकाणी परग्रहवासीयांची महाक��य यानं उतरली असून हाहाकार माजला आहे. जपानमध्ये होक्‍कायडोजवळ, भारतीय उपसागरात, सिएरा लिऑन, सुदान, ग्रीनलॅंडमध्ये, व्हेनेझुएला, शांघाय, सायबेरिया, यूकेमध्ये डेव्हनशर, रशियातल्या काळ्या समुद्रात, पाकिस्तानात आणि अमेरिकेत - मोंटानानजीक उतरलेल्या या तबकड्यांनी पृथ्वीगोल का घेरला असेल ते का आले आहेत ते का आले आहेत कोण आहेत अजून तरी याची उत्तरं मिळालेली नाहीत. अनेक देशांच्या फौजा मात्र \"ऍलर्ट'वर आल्या आहेत. या अवकाशयानांमधून कुठलीही हालचाल होत नाहीए. कुठलाही संवाद साधला जात नाहीए; किंबहुना ही यानं जीवरहीत आहेत की कुणी त्यांच्या आत आहे, हेही कुणाला ठाऊक नाहीए. साहजिकच एलियन्सचं स्वागत करणं तर दूरच, कुठल्याही क्षणी भयानक नरसंहार होईल, अशी भीती मात्र सर्वदूर पसरली आहे. लोक शहरं रिकामी करू लागली आहेत...\nदूरवर सायरन वाजत होता. डॉ. बॅंक्‍सनं वर्ग सोडून दिला. ती घरी जायला निघाली. नुकताच पाऊस पडून गेला असावा. ढगाळ हवेमुळं वातावरण राखाडी रंगाचं झालं होतं.\nडॉ. बॅंक्‍स एकटीच राहते. गावाबाहेर तिचं प्रशस्त घर आहे. निसर्गरम्य परिसरातलं. तिच्या अभ्यासिकेत नोआम चॉम्स्कीचं पुस्तक दिसेल असं ठेवलंय. भाषाशास्त्रात डॉ. बॅंक्‍स हे एक मातब्बर नाव आहे, हे कळून येतंय. रात्री उशिरा घराबाहेरच्या पटांगणावर एक हेलिकॉप्टर उतरलं. लष्कराची काही माणसं ताडताड चालत घराशी आली.\n'' मिटमिट्या, एका डोळ्याच्या वयस्क लष्करी अधिकाऱ्यानं घरात शिरत विचारलं. खुर्चीत बसकण मारून त्यानं थेट विषयाला हात घातला. \"\" मी कर्नल वेबर, मोंटानाजवळ एका पठारावर परग्रहवासीयांचं यान उतरलं आहे. अजून काहीही संपर्क झालेला नाही. काही चित्राकृतींसारखे संदेश मिळताहेत. त्याचा अर्थ उलगडत नाहीए...भाषेसंबंधी काही शंका होत्या म्हणून आलो होतो...'' लष्करातल्या अधिकाऱ्यांना आधीच नागरी सेवेतल्या लोकांची मदत घेणं थोडं कमीपणाचं वाटतं. ती आढ्यता कर्नलसाहेबांच्या चेहऱ्यावर दिसत होती.\n\"\" दर अठरा तासांनी त्या यानाचं दार उघडलं जातं. आमची टीम जाऊन आली. सगळं रिकामं आहे. संपर्क करायचा तर कुणाशी हेही कळत नाही. आपण आलात तर बरं होईल...'' कर्नल वेबरनं अखेर विनंती केली.\n...हेलिकॉप्टर उडालं, तेव्हा कर्नल वेबरनं अनेक तज्ज्ञांची टीम जमवलेली दिसली. कुणी रसायनशास्त्रज्ञ होता, तर कुणी जीवशास्त्रज्ञ. असल्या संकटकाळात भाषा��ास्त्रज्ञ काय करणार, हा प्रश्‍न सगळ्यांच्या डोक्‍यात आलाच. डॉ. बॅंक्‍सच्या शेजारी डॉ. इयन कॉनोली नावाचा एक सिद्धान्तवादी भौतिकशास्त्रज्ञ बसला होता. भाषातज्ज्ञ इथं काय दिवे लावणार, असं त्याचंही मत आहे. डॉ. बॅंक्‍स शांतपणे बसून राहिली.\n-मोंटानाच्या टेकाडावर महाकाय यान उभं होतं. लांबून अंडाकृती दिसत होतं; पण जरा जवळ गेल्यावर दिसलं की ती एक विशालकाय तबकडी आहे. काळ्या रंगाची बशी उभी धरल्यासारखी दिसते आहे. काळं कुळकुळीत आणि गुळगुळीत पृष्ठभागाचं ते निमुळतं यान जमिनीला धड टेकलेलंही नव्हतं. एकही खिडकी नव्हती. लुकलुकणारे दिवे नव्हते. अस्तित्वाचा मागमूसही नव्हता. छाती दडपावी, असा त्याचा आकार होता.\nअमेरिकी लष्करानं तिथं जणू एक तात्पुरता तळच उभारून सैन्याची जमवाजमव केली होती. क्षेपणास्त्रं रोखून धरली होती. जागोजाग तंबू पडले होते. सरहद्दीवर असावी तशी गडबड उडाली होती.\n...संपूर्ण निर्जंतुक आणि ऑक्‍सिजनच्या पुरवठ्यानं युक्‍त असा अत्याधुनिक पोशाख डॉ. बॅंक्‍स आणि डॉ. कॉनोली यांना चढवण्यात आला. जिवंत पक्षी असलेला एक पिंजरा सोबत दिला गेला.\nठरल्या वेळेला यानाचं दार उघडलं. दोघंही आत गेले. यानाच्या उभ्या भिंतींवर सहज जमिनीवर चालावं तसं चालता येतंय. याचा अर्थ यानात गुरुत्वाकर्षण नियंत्रित केलं जातंय. इथं गुरुत्व \"उभं' नसून \"आडवं' आहे तर...डॉ. कॉनोलीनं नोंद घेतली.\nपांढराशुभ्र उजळ पडदा समोर दिसत होता. डॉ. बॅंक्‍सनं पुठ्ठ्यावर \"माणूस', \"हॅल्लो' असे काही शब्द लिहिले. ती उभी राहिली.\nहालचालींची मंद सळसळ पडद्यामागं झाली. व्हेल माशानं दीर्घ नि:श्‍वास सोडावा, तसा आवाज झाला. पडद्यामागचं पांढरं धुकं आणखी उजळ झालं. एक विचित्र आकाराच्या प्राण्याचं ओझरतं दर्शन झालं. डॉ. लुईस बॅंक्‍स थरारली. याला किती पाय असावेत सात\nपुढं अचानक सारं विझून गेलं.\nआपल्याकडं वेळ नाही; पण पुन्हा प्रयत्न करावा लागेल, असं लष्कराकडून सांगण्यात आलं. डॉ. बॅंक्‍स आणि डॉ. कॉनोलीचं आता जरा बरं जमायला लागलं होतं. पहिल्याच भेटीत त्या सप्तपाद परग्रहवासी प्राण्यांनी पांढऱ्याशुभ्र पडद्यावर शाईनं एक वर्तुळ काढलं होतं. त्याचा अर्थ लावण्याचं काम सुरू झालं. नॉन लिनिअर ऑर्थोग्राफीबद्दल डॉ. बॅंक्‍सला माहिती होती. ऑर्थोग्राफी म्हणजे शब्दांच्या जडणघडणीचा आणि शुद्धतेचा विचार करून शब्दाचं अचूक \"��्पेलिंग' ठरवणारी शुद्धलेखनपद्धती. डॉ. बॅंक्‍ससमोर उमटलेली आकृती ही अक्षरसदृश नव्हती. एक वर्तुळ आणि त्याच्या परिघावर शाई फुटावी तसा ठळक प्रस्फुटित बिंदू...काय असेल या संकेताचा अर्थ\nपुढच्या फेरीत डॉ. बॅंक्‍सनं माणूस, लुईस, इयन असले शब्द दाखवून आपली भाषा त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या बदल्यात तिला छोट्या छोट्या वर्तुळाकार चिन्हांचा प्रतिसाद मिळाला. डॉ. बॅंक्‍सनं आपलं ऑक्‍सिजनयुक्‍त हेल्मेट काढून हाताचा पंजा त्या पडद्यावर ठेवला. त्या सप्तपादानंही तेच केलं.\nडॉ. कॉनोलीनं त्या दोघा सप्तपादांना नाव ठेवलं ः ऍबट आणि कॉस्टिलो.\nएलियन्सचे हे संदेश इतर देशांमधल्या \"तळां'वर पाठवले जात होते. शांघायमध्ये जनरल शॅंग जातीनं सारी देखरेख करत होते.\n...यानंतर डॉ. बॅंक्‍सनं वेगानं संपर्क वाढवला. पांढऱ्याशुभ्र पडद्यावर पंजा टेकवून डॉ. बॅंक्‍स ही ऍबट आणि कॉस्टिलो यांच्याशी सदिच्छांची देवाण-घेवाण करायची. पडद्यापलीकडून ते प्राणीही आपले लांबलचक हात (की पाय\nअशाच एका संपर्कात डॉ. बॅंक्‍सला तो दृष्टान्त झाला...\n...ही तान्ही मुलगी माझीच आहे...तिचं नाव हॅना..एच-ए-एन-एन-ए-एच...उलटं केलं तरी तेच स्पेलिंग. याला पॅलिंड्रोम म्हणायचं. या विलोमनामाशी आपलं घट्ट नातं आहे. रांगणारी हॅना...बागेत खेळणारी, खिदळणारी हॅना...कागदावर मम्मा आणि डॅडीचं चित्र काढणारी हॅना...\n...डॉ. बॅंक्‍स क्षणात भानावर आली.\n\"\"तुम्ही इथं का आलाय'' तिनं विचारलं. पडद्याआड एक शांतता पसरली. पुन्हा तो उच्छ्वासाचा आवाज. एक नर्म गुरगुराट. पडद्यावर वर्तुळाकार चिन्ह उमटलं...त्याचा अर्थ \"शस्त्र' असा होतो...यूज वेपन...शस्त्र वापरा...कॉस्टिलो सांगत होता...डॉ. बॅंक्‍स थरारली.\nहाच संदेश अन्य देशांमध्ये थडकल्यावर सगळ्यांचं धाबं दणाणलं. चीनच्या जनरल शॅंगनं तर त्याचा अर्थ सरळसरळ धमकी असल्यासारखा घेतला. शांघायमधलं वातावरण घटकाभरात युद्धमान झालं.\n\"चोवीस तासांत पृथ्वी सोडून जा, अन्यथा हल्ला करू,' असा संदेश त्यानं धाडला.\nडॉ. बॅंक्‍सला मात्र काहीतरी गडबड वाटत होती. कर्नल वेबरला तिनं समजावण्याचा प्रयत्न केला. डॉ. कॉनोलीलाही तिनं केलेली उकल मान्य होती. \"यूज वेपन'चा अर्थ \"शस्त्र वापरा' असा होत नाही, तर त्यांना \"वेपन' हा शब्द \"अवजार' याअर्थी वापरायचा आहे, याची तिला खात्री पटली होती.\nभाषा हेच ते अवजार होतं. कोट्यवधी म���ल लांब प्रवास करून आलेली ही मंडळी नेमकं काय सांगताहेत हे तिला भराभरा उलगडायला लागलं. तिला जे कळलं ते अद्भुत होतं...\nऍबट आणि कॉस्टिलो यांच्याशी दीर्घ बोलण्यासाठी डॉ. बॅंक्‍स आणि कॉनोली दोघंही त्या यानाच्या अंतर्भागात पोचले, तेव्हाच काही अमेरिकी सैनिकांनी त्या यानात शक्‍तिशाली बॉम्ब पेरला. कसल्या तरी घाईत असलेल्या ऍबटनं अचानक छोट्या छोट्या संकेतवर्तुळांची बरसात केली आणि दोघांनाही यानातून बाहेर ढकललं.\nदोघंही शुद्धीवर आले तेव्हा यान आवाक्‍याच्या बाहेर निघून गेलं होतं...\nतळावरच्या गडबडीतच पुन्हा डॉ. बॅंक्‍सनं यानाकडं धाव घेतली. कॉस्टिलोची पुन्हा भेट घेऊन त्याची माफी मागितली. बॉम्बच्या स्फोटात ऍबट मरणोन्मुख झाला आहे, अशी बातमी कॉस्टिलोनं दिली. त्याच वेळी आपली भाषा डॉ. बॅंक्‍सला शिकवूनही टाकली. तो म्हणाला...\n\"\"आणखी तीन हजार वर्षांनी आम्हाला कदाचित मानवाच्या मदतीची गरज भासेल, म्हणून आम्ही आत्ता आलो आहोत. कुठल्याही युद्धात भाषा हे पहिलं अस्त्र वापरलं जातं. त्यानंतर बंदुका वगैरे. आम्ही निर्मिलेली भाषा ही लिपीबद्ध नाही. ती कालबद्धही नाही; किंबहुना काळाचा संपूर्ण आवाका आमच्या भाषेला असल्यानं \"कारण', \"हेतू' आणि \"साफल्य' या संकल्पनाच आमच्यासाठी निरर्थक आहेत. भूत, वर्तमान आणि भविष्य असे काळाचे तुकडे आमच्या भाषेला करता येत नाहीत...ही भाषा शिकून घ्या...''\nकॉस्टिलोचं विवेचन डॉ. बॅंक्‍सच्या प्रज्ञेचा परीघ विस्तारून गेलं.\nपृथ्वीवासीयांनी एकत्र येऊन आपली ही दिव्यभाषेची भेट स्वीकारावी, असं एलियन्सना वाटत होतं, म्हणून बारा प्रांतांत त्यांनी बारा यानं उतरवून बारा तुकड्यांत आपला संदेश दिला होता. दुर्दैवानं प्रत्येक देशानं आपापल्या तुकड्याचा सोईस्कर अर्थ लावून युद्धाची तयारी केली होती.\nयुद्ध टाळण्यासाठी अखेर डॉ. बॅंक्‍सनं धावाधाव केली. चीनच्या जनरलशी थेट संपर्क साधून संभाव्य रक्‍तपात टाळला.\n ते पडद्यावर पाहणं हा एक दिव्य अनुभव आहे. स्पेसवॉर आणि भाषांतराच्या धामधुमीत घटना घडत असतानाच आपण हलकेच एका क्‍लिष्ट, गुंतागुंतीच्या भावकथनात गुंतत जातो. ते भावकथन बघताना इतका वेळ आपण \"फ्लॅश बॅक' नव्हे, तर फ्लॅश फॉर्वर्ड पाहत होतो, हा साक्षात्कार प्रेक्षकाला थक्‍क करून जातो. ही किमया दिग्दर्शक डेनिस विलेनेव यांची. त्यांनी चित्रपटाची मांडणी हेतुपुरस्सर एकरेषीय केलेली नाही. ती विलोमपद्धतीनंच बघावी लागते. चित्रपटात वापरलेलं संगीतसुद्धा याच धाटणीचं आहे. डॉ. लुईस बॅंक्‍सच्या भूमिकेत ऍमी ऍडम्स फिट्‌ट बसलेली आहे, तर डॉ. इयन कॉनोलीची महत्त्वाची भूमिका जेरेमी रेनर या बड्या सिताऱ्यानं केली आहे. या चित्रपटाचा खरा हीरो आहे तो पटकथालेखक एरिक हायसरर इतकी अफलातून विज्ञाननिष्ठ पटकथा फार क्‍वचित बघायला मिळते. टेड चियांगच्या लघुकथेत एरिक यांनी भरपूर बदल केले आहेत, हे खरं आहे; पण त्याला आक्षेप घेणं खुद्द मूळ लेखक टेड चियांगलाही जड जावं. सन 2016 मध्ये आलेल्या या चित्रपटाला तब्बल आठ ऑस्कर नामांकनं होती. त्यातलं सर्वोत्कृष्ट ध्वनिसंकलनाचं ऑस्कर तेवढं त्याला मिळालं; पण दिग्दर्शक डेव्हिड विलेनेव यांना शास्त्रज्ञांनी जाहीर दाद दिली, हे त्यांचं सर्वात मोठं पारितोषिक मानलं पाहिजे. चित्रपटाच्या पडद्याचं त्यांनी खऱ्या अर्थानं चीज केलं.\nचित्रपट संपता संपता लक्षात येतं की आपण भाषा भाषा जिला म्हणतो ती भाषा नाहीच. तो निव्वळ परस्परसंवादाचा एक मर्यादित मार्ग आहे. भाषेचं प्रयोजन काहीतरी वेगळं असावं. ते आपल्या ज्ञानेश्वरमाउलीला जाणवलं असणार. \"शब्देविण संवादु, दुजेविण अनुवादु' ज्याला साधता येत होता, त्या परमतत्त्वाशी माउलीची मानसी बोलत राहिली.\n...भाषा ही बोलण्या-लिहिण्या-ऐकण्या-वाचण्यापलीकडली गोष्ट आहे...म्हणजे असावी. आपल्याला दिसतं ते तिचं निव्वळ शब्दरूप.\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nतुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात शून्यात कुठं तरी तंद्री लावून बसला आहात...मनात कुठल्या कुठल्या आठवणींची पिसं इकडून तिकडं तरंगत आहेत. तशातच वास्तवातही...\nकाकविष्ठेचे झाले पिंपळ... (प्रवीण टोकेकर)\nफ्रॅंक अबाग्नेल या अफलातून ठकसेनाच्या चरित्रावर आधारित एक चित्रपट सन 2002 मध्ये सुविख्यात दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्गनं केला होता. त्याचं नाव होतं ः...\n\"बर्डमॅन' हा चित्रपट एखाद्या अमूर्त चित्रासारखा वाटतो. रंगांचे गहन फटकारे आणि त्या रंगसंगतीनं साधलेला त्याहूनही गहन उजेड काहीतरी वेगळं सांगू पाहतो....\nरथचक्र उद्धरू दे... (प्रवीण टोकेकर)\n\"बेन-हर' ही क्रिस्तकाळातली गाथा. आहे काल्पनिकच; पण ��िचं क्रिस्ती इतिहासाशी असं काही घट्ट नातं आहे की खरीच वाटावी. विल्यम वायलरनं दिग्दर्शित केलेला \"...\n हा भुताचा एक टाइप आहे. मुंजा, चकवा, समंध, कर्णपिशाच्च, हडळ...तसा हा आग्यावेताळ. एकदम कडक प्रकार. याचा मंत्र जपला की...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/gulmohar/marathi-gazal?page=3", "date_download": "2018-12-16T04:03:53Z", "digest": "sha1:6LANRHBBAQZ6VEOYZLKS52TYI3ZICID2", "length": 6021, "nlines": 141, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हितगुज ग्रूप: गुलमोहर - गझल | Marathi Gazal | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /गझल\nगुलमोहर - मराठी गझल\nकविता या विषयावरचं मायबोलीवरच अन्य लेखन.\nक्षितिजापुढे उडावे लेखनाचा धागा\nमार्ग नाही गावलेला लेखनाचा धागा\nफ़क्त माझा चेहरा पाहून आले लेखनाचा धागा\nबुटामध्ये तुझ्या मी घातलेले पाय माझे लेखनाचा धागा\nचला संकटांनाच चारू खडे लेखनाचा धागा\nसहमत किती लेखनाचा धागा\nगझल - काहीच बचत नसण्याला बचत करावे लेखनाचा धागा\nवर्ख माझ्या चेहर्‍याचा लेखनाचा धागा\nगझल - माणूस समजणाऱ्यांना लेखनाचा धागा\nमरण केले लेखनाचा धागा\nSep 2 2018 - 11:35am डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nतृप्ती शोधतो आहे लेखनाचा धागा\nसांजवेळी उदास नसते मी - तरही लेखनाचा धागा\nजायचे घेवून गाऱ्हाणे कुठे \nगझल...गुलाम शिल्लक आहे लेखनाचा धागा\nपुन्हा त्याच गावात आलो लेखनाचा धागा\nसारखे मन यार हो लेखनाचा धागा\nतारुण्याचा गंध विरेना लेखनाचा धागा\nपरवानगी द्या लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/bus-accident-in-aurangabad-272171.html", "date_download": "2018-12-16T03:35:54Z", "digest": "sha1:CNEAAE6EHTYIN4GJCXLEJCQ452HSSLLV", "length": 11776, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "औरंगाबादेत बसला अपघात; 3मृत 6 जखमी", "raw_content": "\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIRAL VIDEO: सोनाराच्या डोळ्यादेखत पळवल्या सोन्याच्या बांगड्या\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्��ीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nऔरंगाबादेत बसला अपघात; 3मृत 6 जखमी\nआज एसटी बसने 2 रिक्षांना धडक दिली . यामुळे 2 जण जागीच ठार झाले.तर 5 ते 6 जखमी लोक जखमी झाले.\nऔरंगाबाद,16 ऑक्टोबर : आज औरंगाबादेत सिडको बस स्टोप परिसरात एका बसला भीषण अपघात झाला आहे. या बस अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे तर 6 जण जखमी झाले आहे.\nऔरंगाबादच्या सिडके बस स्टोपला बाहेरून अनेक गाड्या येत असतात. त्यामुळे याभागात बऱ्यापैकी वर्दळ असते. अशावेळी एसटी बसने 2 रिक्षांना धडक दिली. यामुळे 2 जण जागीच ठार झाले.तर 5 ते 6 जखमी लोक जखमी झाले. कारला धडक लागल्याने बस चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर बसने एका रिक्षाला धडक दिली.यामुळे अधिक लोक जखमी झाले आहेत. दरम्यान जखमींना औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.बसचे ब्रेक फेल झाल्याने ही घटना घडल्याचं सांगितलं जातं आहे.य़ाआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत,\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nVIDEO : जालना जिल्ह्यातील दुष्काळाचा ग्राऊंड रिपोर्ट\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/thousands-of-followers-are-on-the-dikshabhoomi/", "date_download": "2018-12-16T03:12:10Z", "digest": "sha1:UXM6WXMI43LMGKUXVSTZZXL2AMF2SFFX", "length": 16488, "nlines": 267, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "'तुझेच हे चक्र फिरे जगावरी'...! - Maharashtra Today", "raw_content": "\nविश्वचषक हॉक़ी स्पर्धा; गतविजेत्या आॅस्ट्रेलियाचा सडन डेथमध्ये ‘डेथ’\nराजू शेट्टी यांना तीन राज्यांच्या मुख्यमंत्रीपद शपथग्रहण सोहळ्याचे निमंत्रण\nसंरक्षण विभाग काँग्रेससाठी निधिचा स्त्रोत : मोदी\nभ��यखळ्यात नायजेरियन माफियाच्या गोळीबारात 4 पोलिस जखमी\nप्रकाश जावड़ेकर ने कहा, राष्ट्रीय शिक्षा निति तैयार, किसी भी वक़्त…\nसरबजीत हत्या मामला : सबूतों के अभाव में दो प्रमुख गवाहों…\nसेना में दुभाषिए और साइबर विशेषज्ञों जैसी भूमिकाओं में महिलाओं की…\nमहाराष्ट्र : कांग्रेस विधायक नितेश राणे ने मंत्री कदम को कहा…\nHome Maharashtra News ‘तुझेच हे चक्र फिरे जगावरी’…\n‘तुझेच हे चक्र फिरे जगावरी’…\nदीक्षाभूमीवर हजारो अनुयायांची मांदियाळी\nनागपूर :- शेकडो वर्षांपासून गुलामगिरीत असलेल्या गुलामांच्या बेड्या त्या महामानवाने तोडल्या. कोट्यवधी वंचित, शोषितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्तीचा मार्ग दाखविला. या शोषितांना, पीडितांना समाजात ताठ मानेने जगण्याची शक्ती दिली. अशा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीवर हजारो अनुयायांची मांदियाळी होती. स्तूपात पवित्र अस्थी कलशाचे दर्शन घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या.\nदर्शन आणि अभिवादन करण्यासाठी सकाळपासून अनुयायांनी दीक्षाभूमीवर गर्दी केली. पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून अनुयायी कुटुंबीयांसह दीक्षाभूमीवर दाखल झाले. सायंकाळी गर्दी आणखीनच वाढली होती. दीक्षाभूमीवर स्तुपाकडे जाण्याच्या मार्गावर दुतर्फा पंचशील ध्वज लावले होते. दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीला माल्यार्पण करून अनुयायांनी अभिवादन केले. दिवसभर अनुयायांचे जत्थे दीक्षाभूमीच्या मार्गावर होते.\nसायंकाळी दीक्षाभूमीवर कुटुंबासह आलेल्या नागरिकांनी अभिवादन करण्यासह काही काळ या प्रेरणाभूमीवर घालविला. दीक्षाभूमीच्या बाहेरील रस्त्यावर बुद्धमूर्ती, पुस्तकांची दुकाने सजली होती. रात्री उशिरापर्यंत दीक्षाभूमीवर अनुयायांनी महामानवाला अभिवादन करण्यासाठी गर्दी केली. संविधान चौकातही विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक संघटनांनी महामानवाला अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, अशा घोषणांनी हा परिसर निनादला होता.\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील अनेक नागरिकांनी दीक्षाभूमीवर एकच गर्दी केली. नागरिकांनी अख्खा दिवस कुटुंबीयांसह दीक्षाभूमीवर घालविला. सोबतच जेवणाचे डबे आणले होते. दीक्षाभूमीच्या परिसरातील हिरवळीवर सतरंजी टाकून अनुयायी कुटुंबासह भोजन करताना दिसले. दिवसभर दीक्षाभूमीवर घालविल्यानंतर सायंकाळी अनुयायी घरी परतले.\nविविध संस्था संघटनातर्फे महामानवास अभिवादन भारत२त्न प. पज्य. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानितित्त विविध संस्था संघटनातर्फे अभिवादन करण्यात आले. नेते, पदाधिकाऱ्यांनी संविधान चौकात डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मानवंदना दिली.\nविदर्भ स्वराज्य आंदोलन समिती : विदर्भ स्वराज्य आंदोलन समितीच्या वतीने समितीचे संयोजक विदर्भवादी तृतियपंथी उत्तम बाबा सेनापती यांनी माल्यार्पण करून आदराजंली अर्पण केली. यावेळी डॉली पटेल, रानी अग्रवाल, बेबो सेनापती, सारीका, रोली, छारा, चंपा, ईश्र्वरीया, अक्षरा, प्रिती, रिना, साहिला, शानिया, विद्या, कांचन, रिया यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.\nसिंधू महाविद्यालय : पाचपावली येथील दादा रामचंद सिंधू महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य के.जे. चॅरियन यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. सतीश तेवानी, प्रा.आर.आर.शिंपी उपस्थित होते. प्रास्ताविक आणि संचालन प्रा. संघमित्रा शिंपी यांनी तर आभार प्रा.ठाकरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी मिलिंद अम्बादे, हर्षद भैसारे, प्रा.विजया कुमार, प्रणय वानखेड़े, नवीन अग्रवाल, राजू गेहानी, अमित नानवानी यांनी परिश्रम केले.\nइंदोरा वॉर्ड काँग्रेस कमेटी : इंदोरा वॉर्ड काँग्रेस कमेटीच्या वतीने कमेटीचे अध्यक्ष दिनेश घरडे यांनी संविधान चौकातील माल्यार्पण करून भावपूर्ण आदराजंली अर्पण केली. यावेळी माजी नगरसेवक अंबादास गोंडाणे, सुरज आवळे, बॉबी दहिवले, महेश खोब्रागडे, सुनिल वासनिक, प्रतिकार डोगंरे, चंद्रकांत जांभुळकर, प्रकाश भिवगडे, ज्योती पाटिल, विद्या जनबंधू, राधिका मेश्राम, रेखा मडके, सत्यफुला घरडे, प्रभाबाई महाजन, तारा मेश्राम, रायवंता मेश्राम, बिंदीया साखरे आदी उपस्थित होते.\nPrevious article… अन सराफा व्यापाऱ्याने दागिने घेऊन ठोकली धूम\nNext articleआता एप्रिल 2019 पासून सर्वच नवीन वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट\nविश्वचषक हॉक़ी स्पर्धा; गतविजेत्या आॅस्ट्रेलियाचा सडन डेथमध्ये ‘डेथ’\nराजू शेट्टी यांना तीन राज्यांच्या मुख्यमंत्रीपद शपथग्रहण सोहळ्याचे निमंत्रण\nसंरक्षण विभाग काँग्रेससाठी निधिचा स्त्रोत : मोदी\nलठ्ठ मुलीशी लग्न करा आणि जगा १० पट जास्त आनंदी आयुष्य\nमुलांच्या पहिल्या स्पर्शा नंतर मुली ‘हा’ विचार करतात\n‘या’ मुद्यांवर भांडण झाल्याने कपल्समध्ये वाढते प्रेम\nलग्नाबाबत प्रश्न विचारणाऱ्या नातेवाईकांचे अश्या प्रकारे करा तोंड बंद..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%95-%E0%A4%91%E0%A4%AB-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%AC%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-16T03:34:41Z", "digest": "sha1:BZURFE3W7WZFCTWNZFPNYJHSHA3LROT5", "length": 7179, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बॅंक ऑफ इंडियाला झाला तब्बल 1156 कोटींचा तोटा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबॅंक ऑफ इंडियाला झाला तब्बल 1156 कोटींचा तोटा\nअलाहाबाद बॅंकेचा तोटाही गेला 1823 कोटी रुपयांवर\nमुंबई: बॅंक ऑफ इंडियाच्या अनुत्पादक मालमत्तेत किरकोळ घट झाली असली तरी दुसऱ्या तिमाहीत बॅंकेला तब्बल 1156 कोटी रुपयांच्या तोट्याला सामोरे जावे लागले आहे. गेल्या वर्षी बॅंकेला 179 कोटी रुपयांचा नफा झाला होता. त्यानंतर मात्र बॅंकेची परिस्थिती अनुत्पादक मालमत्तेमुळे कमालीची बिघडत गेल्याचे\nबॅंकेने शेअरबाजारांना दिलेल्या माहितीनुसार या तिमाहीत बॅंकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता गेल्या वर्षाच्या 16.66 टक्‍क्‍यांवरून या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 16.36 टक्‍क्‍यांवर आली आहे. तर निव्वळ अनुत्पादक मालमत्ता 8.45 टक्‍क्‍यांवरून 7.64 टक्‍क्‍यांवर आली आहे. बॅंकेला या तिमाहीतही खराब कर्जापोटी 3343 कोटी रुपयांची तरतूद करावी लागली आहे.\nअलाहाबाद बॅंकेने जारी केलेल्या माहितीनुसार बॅंकेला दुसऱ्या तिमाहीतही तब्बल 1823 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. गेल्या वर्षी बॅंकेला या तिमाहीत 70 कोटी रुपयाचा नफा झाला होता. बॅंकेचे ढोबळ एनपीए वाढून आता 17.53 टक्‍क्‍यांवर गेले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआरक्षणासंदर्भात काहीही निकाल लागला, तरी राज्यभर मोर्चे निघतील\nNext articleकरबुडव्यांच्या दारात यंदाही वाजणार “बॅन्ड-बाजा’\nपुढील चार-पाच वर्ष देशावरील कर्ज कमी करण्यावर लक्ष केंद्रीत करावे : गर्ग\nसोनालिकाचे दोन हेवी ड्यूटी ट्रॅक्‍टर\nआरबीआयचे संचालक मंडळ “व्यवस्थापना’वर चर्���ा करणार : जेटली\nघाऊक महागाईचा दर झाला कमी\nबॅंकांकडून 2.33 लाख कोटींची वसुली\nमोबाइल नंबर पोर्टेबिलिटी नाकारल्यास दंड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/72-%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%9A%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B3/", "date_download": "2018-12-16T03:59:32Z", "digest": "sha1:XUBCLCBTXV624NSO5Y4EYXY5QU5A4S63", "length": 8972, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "72 खोडीच्या बॅचचा स्नेह मेळावा होणार सातासमुद्रापलीकडे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n72 खोडीच्या बॅचचा स्नेह मेळावा होणार सातासमुद्रापलीकडे\nवाई ः स्नेहमेळाव्यातील सहभागी माजी विद्यार्थी.\nवाईतील द्रविड हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा इंडोनेशियाच्या बाली बेटावर\nवाई, दि. 15 (प्रतिनिधी)- येथील द्रविड हायस्कूलने अनेक मान्यवर हिरे घडविले. अनेक विद्यार्थ्यांच्या उत्तुंग यशामुळे द्रविड हायस्कूल-वाई हे नाव संपूर्ण भारतात प्रसिध्द झाले आहे. अशा मान्यवर शाळेचे 1972 सालचे माजी विद्यार्थी दरवर्षी माजी विद्यार्थी स्नेहमेळावा भरवून आपली शाळेबद्दलची कृतज्ञता व्यक्त करीत असतात. संपूर्ण भारतात सेवा, संगणक, लष्कर, वैद्यकीय, कायदे विषयक सारख्या विविध क्षेत्रात हे विद्यार्थी आपल्या शाळेची बिरुदावले उंचावत असतात. 1972 साली आकरावी (जुनी मॅट्रीक) झालेले विद्यार्थी आपले स्नेहसंमेलन दरवर्षी महाराष्ट्रभर भरवित असतात. हे विद्यार्थी त्याकाळी अतिशय खोडकर असल्याने शाळेच्या मुख्याद्यापकांनी या बॅचाला 72 खोडीची बॅच असे नाव ठेवले होते. नावाप्रमाणे या बॅचने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत राहून आपला वेगळा ठसा उमटवून द्रविड हायस्कूलचे नाव उंच शिखरावर नेवून ठेवले.\nया बचचे हे 46 वे स्नेहसंमेलन यावर्षी सातासमुद्रापलिकडे इंडोनेशिया देशात बाली या बेटावर आयोजित केले आहे. 18 नोहेंबर ते 24 नोहेंबर 2018 या कालावधीत असणार आहे. हे विद्यार्थी एवढे प्रतिभावंत होते की 1972 सालच्या या बॅचचा निकाल 100 टक्के लागला होता. याचा सार्थ अभिमान शाळेच्या मुख्याद्यापकांना होता. या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन सलग अव्याहतपणे 45 वर्षे भरविण्यात आले आहे, हे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. कोल्हापूर, सातारा, वाई, पुणे, मुंबई, वाशी, गणपतीपुळे अशा अनेक शहरात ही स्नेहमेळावे घेण्यात आलेली आहेत. ही गोष्ठ द्रविड हायस्कूलच्��ा इतिहासात एकमेव घडणारी अशी आहे. प्रत्येक स्नेहमेळाव्यात ही बॅच आपल्या गुरुजनांचा सन्मान करते, शाळेला भेट दिली जाते, शाळेच्या विविध उपक्रमात हे विद्यार्थी आपल्या परीने योगदान देतात. दरवर्षी होणाऱ्या स्नेहमेळाव्याचे आयोजन प्रा. विष्णू खरे, यशवंत ओतारी, विनय पोरे, अनिल जोशी, हरी खटावकर, आणि अरविंद गरगटे व काही इतर माजी विद्यार्थी करीत असतात.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleखटाव तालुक्‍यातील परिस्थतीचा गावनिहाय अहवाल रविवारपर्यंत सादर करा : सदाभाऊ खोत\nNext articleपाल यात्रेत स्टँटर्ड ऑपरेटींग सिस्टीम राबविणार : प्रांताधिकारी खराडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/virat-kohli-not-to-extend-deal-with-pepsi-reports/", "date_download": "2018-12-16T03:33:04Z", "digest": "sha1:ODHZ447SXVO23G4L6XLUEVN64TK4R66W", "length": 8135, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विराट कोहलीचा पेप्सीबरोबरच करार संपुष्टात", "raw_content": "\nविराट कोहलीचा पेप्सीबरोबरच करार संपुष्टात\nविराट कोहलीचा पेप्सीबरोबरच करार संपुष्टात\nनवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने जगप्रसिद्ध शीतपेयाची कंपनी असणाऱ्या पेप्सीची जाहिरात करण्यास यापुढे नकार दिला आहे. भारताचा हा स्टार खेळाडू गेल्या सहा वर्षांपासून पेप्सी या शीतपेयाची जाहिरात करत होता.\nकोणत्याही खेळाडूने एखाद्या कंपनीशी करणार केल्यानंतर जेव्हा तो करार संपतो तेव्हा तो वाढवायचा किंवा नाही याबद्दल खेळाडूची त्यावेळीही लोकप्रियता ध्यानात घेतली जाते. त्यामुळेच याबद्दल विराटकडे विचारणा झाली असेल. विराट कोहली गेल्या सहा वर्षांपासून पेप्सीसोबत ब्रँड अम्बॅसेडर म्हणून काम करत होता. सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर असणाऱ्या विराटला यामुळेच हा करार पुढे वाढविण्याची पेप्सीकडून विचारणा झाली असेल.\nयाबद्दल बोलताना विराट म्हणाला, ” ज्या गोष्टी मी स्वतः खात, पीत नाही, त्या मी दुसऱ्यांना कसे काय खाण्यास सांगू शकतो. याआधी ज्या गोष्टींचा मी स्वीकार केला होता, ज्यांचा उल्लेख मी आता करू इच्छित नाही, त्यांच्यासोबत स्वतःला जोडू शकत नाही. ”\nमार्च महिन्यात कॉर्नर स्टोन कंपनीचा सीईओ आणि विराटचा मॅनेजर बंटी साजदेह म्हणाला होता की विराटचं पेप्सी बरोबर करार ३० एप्रिल पर्यन्त आहे आणि सध्या आमची पेप्सीबरोबर करार वाढविण्यासाठी चर्चा सुरु आहे. पेप्सी हा एक मोठा आणि फायदेशीर ब्रँड आहे ज्याकडून आम्हाला मोठी कमाई झाली आणि आम्ही पुढेही हा करार सुरु राहण्यासाठी आशावादी आहोत.\nविराट कोहली हा भारतातील सर्वात मोठा ब्रँड असून तो एका दिवसाचे ५ कोटी रुपये घेतो. त्यांनतर बाकी सेलिब्रिटीचा नंबर लागतो.\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..\nISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2018-12-16T03:49:11Z", "digest": "sha1:HHHDKYMXTEIL2USSDK24FLKUTGH6GF34", "length": 8149, "nlines": 128, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "म्हैसूरचे राजतंत्र - विकिपीडिया", "raw_content": "\nम्���ैसूरचे राज्य याच्याशी गल्लत करू नका.\n← इ.स. १३९९ – इ.स. १९४७ →\nराष्ट्रप्रमुख पहिला राजा: यदुराय (इ.स. १३९९-१४२३)\nअंतिम राजा: जयचामराज वडियार (इ.स. १९४०-४७)\nम्हैसूरचे राज्य (मराठी नामभेद: म्हैसूर संस्थान ; कन्नड: ಮೈಸೂರು ಸಂಸ್ಥಾನ , मैसुरू संस्थान ; इंग्लिश: Kingdom of Mysore, किंग्डम ऑफ मायसोर) हे दक्षिण भारतातील एक राज्य होते.\nपारंपरिक आख्यायिकांनुसार वर्तमान म्हैसूर शहरानजीकच्या प्रदेशात इ.स. १३९९च्या सुमारास हे राज्य स्थापले गेले. वडियार घराण्याची सत्ता असलेले हे राज्य प्रारंभिक काळात विजयनगर साम्राज्याच्या मांडलिकत्वाखाली होते. इ.स. १५६५ साली विजयनगर साम्राज्य लयास गेल्यावर हे राज्य सार्वभौम बनले. इ.स.च्या १७व्या शतकात पहिला नरसराज वडियार व चिक्कदेवराज वडियार या कर्तबगार राजांच्या कारकिर्दीत म्हैसूरच्या राज्याच्या सीमा विस्तारून वर्तमान कर्नाटकाचा दक्षिण भाग व तमिळनाडूचा काही भाग, एवढा भूप्रदेश व्यापून हे राज्य दख्खनेतील एक प्रमुख राज्य बनले. पुढे हैदर अली व त्याचा पुत्र टिपू सुलतान हे वस्तुतः म्हैसूर राज्याचे दलवाई (सेनापती) प्रबळ झाल्यावर वोडेयार घराण्यातील राजांकडे नाममात्र सत्ता उरली. हैदर अली व टिपू सुलतानाच्या कारकिर्दीत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीशी म्हैसूर राज्याची चार युद्धे झाली. चौथ्या इंग्रज-म्हैसूर युद्धात टिपू मारला गेल्यावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कंपनी, हैदराबादचा निजाम व मूळचे राजे वडियार यांच्यांत राज्याची वाटणी करून एका प्रकारे म्हैसूर संस्थानाची प्रतिष्ठापना केली.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ ऑगस्ट २०१६ रोजी ०३:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune-wari/saathchal-roads-are-closed-today-wari-129021", "date_download": "2018-12-16T03:57:37Z", "digest": "sha1:4YD3NMYEA4BK66LTZ7RU53K7PTQOYNWQ", "length": 17677, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "#SaathChal roads are closed today for wari #SaathChal पुणेकरांनो, आज हे रस्ते बंद आहेत! | eSakal", "raw_content": "\n#SaathChal पुणेकरांनो, आज हे रस्ते बंद आहेत\nरविवार, 8 जुलै 2018\nपुणे : संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी आज (रविवार) पुणे शहरात आहेत. त्याशिवाय, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील वेगवेगळ्या कार्यक्रमांनिमित्त शहरात आहेत. त्यामुळे रविवारी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये वाहतूक संथ गतीने होण्याची शक्‍यता आहे.\nपुणे : संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी आज (रविवार) पुणे शहरात आहेत. त्याशिवाय, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील वेगवेगळ्या कार्यक्रमांनिमित्त शहरात आहेत. त्यामुळे रविवारी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये वाहतूक संथ गतीने होण्याची शक्‍यता आहे.\nपुण्यातील वाहतूक व्यवस्थेत झालेले बदल\nसंत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालख्यांचे काल (शनिवार) शहरात आगमन झाले. या पार्श्‍वभूमीवर शहर वाहतूक शाखेने वाहतुकीमध्ये बदल केले. पालखी दरम्यान काही रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहे, त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.\nपालखी मार्गावरील बंद रस्ते :\n* संत तुकाराम महाराज पालखी\nपुणे ते नाशिक फाटा, चर्च चौक, शितळादेवी, बोपोडी, आंबेडकर चौक ते दापोडी, औंध रस्ता, रेंजहिल्स, पोल्ट्री चौकाकडे येणारी वाहतूक, खडकी बाजार ते बोपोडी चौक, मुळा रस्ता ते बजाज उद्यान चौक, खडकी ते बोपोडी चौक, आरटीओ ते इंजिनिअरिंग कॉलेज चौक, सादलबाबा दर्गा ते पाटील इस्टेट चौक.\n* संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी\nदिघी मॅगझीन ते आळंदी, वडमुखवाडी ते आळंदी रस्ता, पांजरपोळ चौक, बनाचा ओढा, भोसरी ते महादेव मंदिर दिघी, कळस फाटा ते आळंदी/विश्रांतवाडी चौक, मेंटल हॉस्पिटल कॉर्नर ते आळंदी रोड जंक्‍शन, सादलबाबा दर्गा ते पाटील इस्टेट रोड बंद, चंद्रमा चौक ते आळंदी रस्ता, नवीन आंबेडकर सेतू ते चंद्रमा चौक बंद, होळकर पूल ते चंद्रमा चौक, साप्रस चौक\nसंत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी एकत्र मार्ग\n* रेंजहिल्स चौक ते संचेती चौक (गणेश खिंड रस्ता)\n* खंडोजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक (फग्युर्सन रस्ता)\n* तुकाराम ��ादुका चौक ते बेलबाग चौक\n* टिळक रस्ता - पूरम चौक ते टिळक चौक (अलका टॉकीज)\n* लक्ष्मी रस्ता - बेलबाग चौक ते टिळक चौक\n* शिवाजी रस्ता - जिजामाता चौक ते बुधवार चौक, बेलबाग चौक\n* लक्ष्मी रस्ता- संत कबीर चौक, बेलबाग चौक\n* बेलबाग चौक ते श्री निवडुंग्या विठोबा मंदिर/ पालखी विठोबा मंदिर\nअमित शहा घेणार पालखीचे दर्शन\nरामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या व्याख्यानासाठी अमित शहा आज पुण्यात आहेत. दुपारी बारा वाजता शहा पुण्यात येतील. त्यानंतर लगेचच शहा दोन्ही पालख्यांचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर प्रदेश भाजपाच्यावतीने आयोजित सोशल मीडियाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. रामभाऊ म्हाळगी प्रबाधिनीने आयोजित केलेले राभमाऊ म्हाळजी स्मृती व्याख्यान गणेश कला क्रीडा केंद्रात सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील दीड हजार मान्यवरांना उपस्थित करण्यात आले असून एकूण पाच हजार लोकांची व्यवस्था करण्यात आल्याचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सांगितले. सभागृहात दोन हजार सातशे लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून पाऊस व्यत्यय आला नाही तर सभागृहाचे बेसमेंट व पार्किंगच्या जागेत सुमारे आणखी तीन ते साडेतीन हजार लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.\nया कार्यक्रमामुळे स्वारगेट परिसरातही सायंकाळी मोठी गर्दी होण्याची शक्‍यता आहे.\nदरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार व्याख्यानाच्या कार्यक्रमाशिवाय अमित शहा बूथ प्रमुख व केंद्र प्रमुखांच्या बैठकीला ते मार्गदर्शन करणार आहेत. या शिवाय शहरातील काही प्रमुख व्यक्तींच्या भेटीचा कार्यक्रम ठरविण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून विधानसभानिहाय तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे.\nसंत तुकाराम महाराज पालखी\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी\nजिल्ह्यातील प्रमुख धरणं निम्मी रिती\nपुणे : जिल्ह्यातील प्रमुख सोळा धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठ्यात तब्बल 56.27 टीएमसीने घट झाली आहे. यामुळे या धरणांमध्ये सध्या 78.73 टीएमसी साठा...\nयू-ट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थी स्वावलंबी\nपुणे : शिक्षणाबरोबरच कलेची आवड जोपासत महिन्यातील 10 ते 12 दिवस काम करून शहरातील दोन तरुण \"यू-ट्यूब'च्या माध्यमातून 15 ते 20 हजार रुपये कमावत...\nवयात येणाऱ्या मुलींच्या भावविश्वाचं चित्रण\nकुमारवयात पाऊल ट���कताना विशेषत: मुलींची होणारी घालमेल, अस्वस्थता आश्‍लेषा महाजन यांनी \"कळ्यांचे ऋतू' या पुस्तकातून अत्यंत तरलपणे कथांच्या माध्यमातून...\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\nरॉयल एन्फिल्डची स्पर्धक 'जावा' आता पुण्यात\nपुणे: दोन सायलेन्सर स्टायलिंग, फायरिंगची नजाकत असलेली आणि जगभरातील तरुणाईच्या पसंतीस उतरलेली 1960 च्या दशकातील जावा ही जगप्रसिद्ध बाईकचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-state-government-decissions-12388", "date_download": "2018-12-16T04:43:07Z", "digest": "sha1:64M7FA543MNNFGY5FN2K5KURVSARKC6X", "length": 16279, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, State government decissions | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना राजपत्रित दर्जा\nजिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना राजपत्रित दर्जा\nमंगळवार, 25 सप्टेंबर 2018\nमुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क, तांत्रिक) हे पद राज्य शासनाच्या कृषी विभागात गट 'ब' मध्ये रुपांतरित करून त्याला आता राजपत्रित दर्जा देणे आणि गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देण्याच्या योजनेत सुधारणा करण्याचे म��त्वपूर्ण निर्णय आज (ता.२५) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले.\n1 . महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसप्रवास भाड्यात विविध सामाजिक घटकांना दिलेल्या सवलतीत वाढ.\nमुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क, तांत्रिक) हे पद राज्य शासनाच्या कृषी विभागात गट 'ब' मध्ये रुपांतरित करून त्याला आता राजपत्रित दर्जा देणे आणि गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देण्याच्या योजनेत सुधारणा करण्याचे महत्वपूर्ण निर्णय आज (ता.२५) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले.\n1 . महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसप्रवास भाड्यात विविध सामाजिक घटकांना दिलेल्या सवलतीत वाढ.\n2. महाराष्ट्र राज्य पंजाबी साहित्य अकादमीची स्थापना करण्याचा निर्णय.\n3. गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देण्याच्या योजनेत सुधारणा.\n4. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) या जोडन्यायालयांऐवजी जिल्हा व सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर मेहकर ही दोन न्यायालये नियमित स्वरुपात कार्यरत करण्यासह पदनिर्मितीस मान्यता.\n5. जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क, तांत्रिक) हे पद राज्य शासनाच्या कृषी विभागात गट ब मध्ये रुपांतरित करून त्याला आता राजपत्रित दर्जा.\n6. विविध घटकांना प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींचा धारणाधिकार रुपांतरित करताना अवलंबण्याची कार्यपद्धती-अटी-शर्ती व अधिमूल्य इत्यादींसंदर्भात शिफारस करण्यासाठी नियुक्त समितीच्या अहवालास मान्यता.\n7. मुंबईच्या गोरेगावमधील दादासाहेब फाळके चित्रनगरीतील महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाची साडेपाच एकर जमीन न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून भाडेपट्टा करारावर मे. व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल लिमिटेड या संस्थेस देण्यास मान्यता.\nविभाग sections शेती farming मंत्रिमंडळ महाराष्ट्र maharashtra पंजाब साहित्य literature सत्र न्यायालय न्यायाधीश कृषी विभाग agriculture department चित्रपट विकास\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात सा��र\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...\nखरीप, केळी पीकविम्याच्या परताव्यापासून...जळगाव : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत...\nखोजेवाडीत लोकसहभागातून जनावरांची छावणीनगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने...\nजमीन सुपीकता, नियोजनातून साधली शेतीमांजरी (जि. पुणे) येथील माधव आणि सचिन हरिलाल घुले...\nमोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या...सांगली ः दूध इकून दौन पैकं मिळत्याती म्हणून...\nमंगेशी झाली वंचितांची मायउपेक्षितांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून...\nगेल्या वर्षीच्या अवकाळीपोटी साठ लाखांची...मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यात...\nउत्तर प्रदेश, हरियाना, पंजाबप्रमाणे...पुणे : जागतिक साखरेचे बाजार आणि खप विचारात घेता...\nपूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामानपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण...\nकांदा दरप्रश्नी पंतप्रधानांना साकडेनाशिक : कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित...\nखानदेशात चाराटंचाईने जनावरांची होरपळ...जळगाव : जिल्ह्यात रोज लागणाऱ्या चाऱ्यासंबंधी...\nअडत्याकडून ‘टीडीएस’ कपातीची बाजार...धुळे : शेतकऱ्यांकडून शेतमाल विक्रीनंतर...\nअमरावती विभागात महिन्यात हजारवर शेतकरी...अकोलाः सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि या वर्षी...\n‘शेतकऱ्यांच्या प्रश्नी आमदार-...परभणी : उसाला एफआरपीनुसार दर देण्यात यावा,...\nऊसरसात शर्कराकंदाचे मिश्रण शक्यपुणे : राज्यातील साखर कारखान्यांचा घटलेला गाळप...\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/house-project-slow-walekarwadi-126687", "date_download": "2018-12-16T04:48:54Z", "digest": "sha1:6OWR2FCDNK7CSWCB35OAYICCBA5BODBU", "length": 15059, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "house project slow in walekarwadi वाल्हेकरवाडीतील गृहप्रकल्प संथगतीने | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 28 जून 2018\nपिंपरी - वाल्हेकरवाडीतील स्पाइन रस्त्यालगत नवनगर विकास प्राधिकरणातर्फे उभारण्यात येत असलेल्या ७९२ घरांच्या गृहयोजनेसाठी कामाचे आदेश देऊन अडीच वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्यापही या प्रकल्पाच्या कामाने अपेक्षित वेग पकडलेला नाही. प्रकल्पाला विलंब होत असल्याने प्राधिकरणातर्फे कंत्राटदाराला सध्या दररोज दहा हजार रुपये दंड लागू आहे. दंडापोटी कंत्राटदाराकडून प्राधिकरणाने मे अखेरपर्यंत ४५ लाख रुपये वसूल केले आहेत.\nपिंपरी - वाल्हेकरवाडीतील स्पाइन रस्त्यालगत नवनगर विकास प्राधिकरणातर्फे उभारण्यात येत असलेल्या ७९२ घरांच्या गृहयोजनेसाठी कामाचे आदेश देऊन अडीच वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्यापही या प्रकल्पाच्या कामाने अपेक्षित वेग पकडलेला नाही. प्रकल्पाला विलंब होत असल्याने प्राधिकरणातर्फे कंत्राटदाराला सध्या दररोज दहा हजार रुपये दंड लागू आहे. दंडापोटी कंत्राटदाराकडून प्राधिकरणाने मे अखेरपर्यंत ४५ लाख रुपये वसूल केले आहेत.\nवाल्हेकरवाडी गृहयोजनेतील घरांची किंमत किती असेल, याबाबत अद्याप अनिश्‍चितता आहे. मात्र, येथे स्वस्तात घरे उपलब्ध होतील, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. त्यामुळे ही गृहयोजना कधी पूर्ण होईल, याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. संबंधित गृहयोजनेच्या कामासाठी सात जानेवारी २०१६ रोजी आदेश देण्यात आले. मात्र, राजकीय विरोधामुळे प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम ६ ते ८ महिने उशिराने सुरू झाले.\nप्रकल्पासाठी ७३ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी सहा जुलै २०१९ पर्यंत मुदत आहे. प्रकल्पात तीन मजल्याच्या ५५ इमारती उभारल्या जाणार आहेत. त्यातील ३० इमारतींचे पार्किंग स्लॅबपर्यंत, २० इमारतींचे पायापर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. दोन इमारतींचे तीन मजल्यापर्यंत काम झाले आहे. तर, दोन इमारतींचे कामच सुरू झालेले नाही. कामाला विलंब होत असल्याने प्राधिकरणाने कंत्राटदाराला २५ ऑक्‍टोंबर २०१६ पासून २ हजार रुपये तर, ६ मार्च २०१७ पासून ५ हजार दंड लागू केला. दंडात वाढ करीत ६ नोव्हेंबर २०१७ पासून सध्या प्रतिदिन १० हजार रुपये दंड लागू आहे.\nएकूण क्षेत्र - ३४ हजार चौरस मीटर\nबांधकाम क्षेत्र - २७ हजार चौरस मीटर\nनियोजित इमारती - ५५\nएकूण सदनिका - ७९२\nवन रूम किचन सदनिका (२७४ चौरस फूट) - ३७८\nवन बीएचके सदनिका (३७२ चौरस फूट) - ४१४\n‘‘ॲल्युफोम तंत्रज्ञानाचा वापर करून सध्या वाल्हेकरवाडी गृहयोजनेत बांधकाम सुरू आहे. त्यामुळे स्लॅब व भिंतीचे काम एकावेळी होत आहे. प्रकल्पातील प्रत्येक इमारतीत जमिनीखाली सहा हजार लिटरची टाकी, छतावर पाण्याची टाकी, सोलर वॉटर हिटर, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना चढ उताराचा त्रास होऊ नये, यासाठी जोत्यावरील (ग्राउंड लेव्हल) सदनिका दिल्या जाणार आहेत.’’\n- प्रभाकर वसईकर, कार्यकारी अभियंता, नवनगर विकास प्राधिकरण.\nमुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे विरोधकांना असेही उत्तर\nपणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची तब्येत कशी आहे याविषयीच्या चर्चेला आणखी विराम देताना मुख्यमंत्र्यांनी काल आपल्या खासगी निवासस्थानी कुंकळ्ळी...\nचाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांना अटक\nनवी मुंबई : जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ चाकूचा धाक दाखवून नागरिकांना लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी शुक्रवारी (ता. 14) अटक केली. गणेश गजानन शिंदे (19...\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nकरदात्यांना न्याय मिळण्यासाठी एकत्रितपणे काम करावे : गुप्ता\nपुणे : \"प्रामाणिक करदात्यांना न्याय मिळावा, यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. सेवाभावी संस्थांनीही प्राप्तिकरातील तरतुदी समजून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?cat=33", "date_download": "2018-12-16T03:38:29Z", "digest": "sha1:R7J4PCWJJAHFP5OMKMPU5B5RA4Q3GBPD", "length": 11048, "nlines": 249, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - सर्वोत्कृष्ट वाद्याचा रिंगटोन", "raw_content": "\nसर्वोत्तम वाद्याचा रिंगटोन दर्शवित आहे:\nशीर्ष वाद्याचा रिंगटोन »\nतुम हाय हो [इंस्ट्रूमेंटल] - आशिकी 2 रिंगटोन\nगोड बासरी (कृष्णा बासरी)\nनॅनो - शीळ घालणे ट्यून\nजाने नाह तुज (गिटार)\nइशा पावर को क्या नाम दोण अर्नव खुशा\nअपप्नंथ [आर्य 2] (गिटार)\nप्रेमम - व्हिस्टल ट्यून\nतुज मेहरबान रेख दिखता है [वाद्याचा] - रब्ब न बाना दि जोंदी रिंगटोन\nतुम हाय हो बांसुरी आणि व्हायोलिन\nनवीन आणि लोकप्रिय »\nसेक्सोफोन आणि दीप हाऊस मिक्स 451\nआपण पुन्हा पियानो पहा\nएस तू टेन्स ओ पोडर\nप्रेम प्रतीक्षा करीत आहे\nसर्वात या महिन्यात डाउनलोड »\nनॅनो - शीळ घालणे ट्यून\nबसे एक सनम छहिये (आशिकी) (गिटार)\nगोड बासरी (कृष्णा बासरी)\nप्रेमम - व्हिस्टल ट्यून\nइशा पावर को क्या नाम दोण अर्नव खुशा\nकभी ना कबगी इंस्ट्रुमेंटल\nतुम हाय हो [इंस्ट्रूमेंटल] - आशिकी 2 रिंगटोन\nया महिन्यात रेटेड »\nकृष्णा (बासरी) थीम [नवीन महाभारत] ट्रॅक 2 रिंगटोन\nडेथ नोट (एलची थीम)\nMozart च्या द्वारे जी मायनरमध्ये सिंफनी नाही 40\nइश्क वाला लव - स्टुडण्ट ऑफ दी इयर - इन्स्ट्रुमेंटल टोन\nदुःखी व्हायोलिन - अतु न्यूव इटू न्यूवू\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nविनामूल्य आपल्या आवडत्या गाण्यांच्या रिंगटोन आपल्या मोबाईलवर थेट डाउनलोड करा हे पृष्ठ बुकमार्क करणे विसरू नका\nयूके टॉप 40 चार्ट\nयूएसए टॉप 40 चार्ट\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर Saathiya Flute @ h . रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक. रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%87/", "date_download": "2018-12-16T02:59:36Z", "digest": "sha1:44LY4LT3NUOMFA6DPISG4PGSHVBMCRQQ", "length": 10993, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे सिटीला हरवित नॉर्थइस्टची आगेकूच | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे सिटीला हरवित नॉर्थइस्टची आगेकूच\nपुणे: हिरो इंडियन सुपर लीगमध्ये नॉर्थइस्ट युनायटेड एफसीने मंगळवारी एफसी पुणे सिटीवर 2-0 असा सफाईदार विजय मिळविताना गुणतक्त्‌यात दुसरे स्थान गाठले आहे. नायजेरियाचा हुकमी स्ट्रायकर बार्थोलोम्यू ओगबेचे याने पूर्वार्धात गोल केला, तर अखेरच्या मिनिटाला जुआन मॅस्कीया याने पेनल्टी सत्कारणी लावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.\nओगबेचेने 23व्या मिनिटाला लक्ष्य साधले. कॉर्नरवर फेडेरिको गॅलेगोने अप्रतिम चेंडू मारला. ओगबेचने छातीवर चेंडू नियंत्रित केला आणि सफाईने नेटमध्ये घालविला. त्याचा हा मोसमातील आठवा गोल आहे. अखेरच्या मिनिटाला साहील पन्वरने मॅस्कीया याला पाडले. त्यामुळे पंचांनी नॉर्थइस्टला पेनल्टी बहाल केली. मॅस्कीयाने नेटच्या डाव्या कोपऱ्यात फटका मारत ही संधी सत्कारणी लावली.\nनॉर्थइस्टने अपेक्षेप्रमाणे सकारात्मक सुरवात केली. नवव्या मिनिटाला त्यांनी पहिला प्रयत्न केला. ओगबेचेने डावीकडून चेंडूवर ताबा मिळविला. स्वतःला संधी असूनही त्याने जुआन मॅस्कीया याला पास दिला. मॅस्कीयाने मारलेला फटका मात्र ब्लॉक झाला. तर, पुणे सिटीने 12व्या मिनिटाला चांगला प्रयत्न केला. मार्सिलिनियो याने कॉर्नरवर बॉक्‍समध्ये चेंडू मारला. हा चेंडू रॉलीन बोर्जेसने हेडिंगने बाजूला घालविला, पण तो आशिक कुरूनीयन याच्यापाशी गेला. कुरूनीयनने जाव्या पायाने फटका मारला, पण नॉर्थइस्टचा गोलरक्षक पवन कुमार याने उजवीकडे जात चेंडू अडविला. तेव्हा बचाव फळीतील सहकारी योग्य ठिकाणी नसल्यामुळे त्याने उघड नाराजी व्यक्त केली.\nतर, 28व्या मिनिटाला ओगबेचेने थेट पास देताच फेडेरिको गॅलेगोने मारलेला फटका क्रॉसबारवरून गेला. पुढच्याच मिनिटाला कुरुनियन याने डावीकडून मुसंडी मारली. त्याने ह्युमला पास दिला, पण उंचपुरा सेंटरबॅक मॅटो ग्रजिच याने ही चाल हाणून पाडली. ह्यूम 34व्या मिनिटाला पुन्हा अचूकता साधू शकला नाही. त्यामुळे डावीकडून साहील पन्वर याने दिलेला पास वाया गेला. ह्युमने जास्त ताकद लावलेला फटका पवनने रोखला. 41व्या मिनिटाला पुण्याला फ्री किक मिळाली. त्यावर मार्सेलिनियो याने बॉक्‍समध्ये मारलेला चेंडू मॅट मिल्सने हेडिंग केला, पण पवनने नॉर्थइस्टचे नेट सुरक्षित राखताना अफलातून बचाव केला. दुसऱ्या सत्रात गॅलेगोने 47व्या मिनिटाला प्रयत्न केला होता.\nनॉर्थइस्टने आठ सामन्यांत पाचवा विजय मिळविला असून दोन बरोबरी व एका पराभवास त्यांचे 17 गुण झाले आहेत. नॉर्थइस्टने दुसरे स्थान गाठले. त्यांनी एफसी गोवा (8 सामन्यांतून16) व जमशेदपूर एफसी (9 सामन्यांतून 14) यांना मागे टाकले. बेंगळुरू एफसी सात सामन्यांतून 19 गुणांसह आघाडीवर आहे. पुण��याला नऊ सामन्यांत सहावा पराभव पत्करावा लागला. एक विजय व दोन बरोबरींसह त्यांचे पाच गुण असून त्यांचे आठवे स्थान कायम राहिले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleतेलंगणातील तृतीयपंथी उमेदवार बेपत्ता\nNext articleरेशनिंग मध्ये गैरव्यवहार\nगालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल क्रिकेट स्पर्धा: पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धा: डॉल्फीन स्पोर्टस्‌ क्‍लबचा मोठा विजय\nमॅंचेस्टर युनाइटेड विरुद्ध लिव्हरपूलचे पारडे जड\nमिलेनियम स्कूल, राजीव साबळे फाउंडेशन, बीव्हीबी संघांची आगेकूच कायम\nमिलेनियम स्कूल, राजीव साबळे फाउंडेशन, बीव्हीबी संघांची आगेकूच कायम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://smundhe.blogspot.com/2012/06/blog-post_8095.html", "date_download": "2018-12-16T03:55:34Z", "digest": "sha1:TQQFFMXQBJ5PFVBJNVEZ2JOAV4UQQIIU", "length": 10506, "nlines": 59, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: कमी कालावधीचे मूग आणि उडीद", "raw_content": "\nरविवार, ३ जून, २०१२\nकमी कालावधीचे मूग आणि उडीद\nमूग आणि उडीद ही 70 ते 75 दिवसांत येणारी पिके असल्यामुळे थोड्याशा पावसावर यांचे उत्पादन घेता येते. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये पेरणी पूर्ण करावी. पेरणी जसजशी उशिरा होत जाईल, त्याप्रमाणे उत्पादनात मोठी घट होते. दुबार, तसेच मिश्र पीक पद्धतीसाठी ही दोन्ही पिके अतिशय महत्त्वाची आहेत. मूग आणि उडदाला मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी जमीन आवश्‍यक असते. पाणी साचून राहणारी, क्षारपड, चोपण किंवा अत्यंत हलकी जमीन टाळावी. चांगली पूर्वमशागत ही मूग आणि उडदाच्या अधिक उत्पादनासाठी आवश्‍यक बाब आहे. लागवडीपूर्वी जमीन चांगली नांगरावी. ती चांगली तापू द्यावी आणि पावसाळा सुरू होताच कुळवाच्या पाळ्या मारून सपाट करावी. धसकटे वेचून घ्यावीत. याच वेळी हेक्‍टरी पाच टन चांगले कुजलेले शेणखत घालावे. सुधारित जाती ः मुगामध्ये वैभव व बीपीएमआर - 145 या दोन जाती रोगप्रतिकारक व अधिक उत्पादन देणाऱ्या आहेत. या जाती भुरी रोगाला प्रतिकारक आहेत आणि कोपरगाव या पारंपरिक वाणापेक्षा अधिक उत्पादन देतात. कोपरगाव - 1 ही मुगाची जात जुनी असून, त्यावर भुरी रोगाचा मोठा प्रादुर्भाव होतो, त्यामुळे या जातीची लागवड टाळावी. उडीद पिकाच्या टीपीयू - 4 व टीएयू - 1 या दोन जाती चांगले उत्पादन देता��. टीपीयू - 4 व टीएयू - 1 या दोन्ही टपोऱ्या काळ्या दाण्यांच्या जाती असून, पक्वतेचा कालावधी 70 ते 75 दिवसांचा आहे. पेरणीचे तंत्र ः पहिला पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर आणि जमिनीत वाफसा येताच, म्हणजे जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये पेरणी पूर्ण करावी. पेरणी जसजशी उशिरा होत जाईल, त्याप्रमाणे उत्पादनात मोठी घट होते. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा अधिक 25 ग्रॅम रायझोबियम जिवाणूसंवर्धक गुळाच्या थंड पाण्यामध्ये मिसळून लावावे. मूग, उडीद या पिकांच्या बियाण्यासाठी चवळी गटाचे रायझोबियम जिवाणूसंवर्धक वापरावे. ट्रायकोडर्मामुळे बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण होते. रायझोबियममुळे मुळांवरील गाठी वाढून नत्राची उपलब्धता वाढते आणि पीएसबीमुळे जमिनीतील स्फुरद मुक्त होऊन पिकास उपलब्ध होते. मूग आणि उडीद ही पिके अतिशय कमी कालावधीची (65 ते 70 दिवस) असल्यामुळे सलग अथवा मिश्रपीक म्हणून घेतली जातात. या पिकांच्या बी पेरणीसाठी दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. व दोन रोपांमधील अंतर दहा सें.मी. या बेताने पेरणी करावी. पेरणी पाभरीने करणे चांगले. या पिकामध्ये तुरीचे मिश्रपीक घ्यावयाचे असल्यास मुख्य पिकाच्या दोन ते चार ओळींनंतर एक ओळ तुरीची पेरणी करावी. या दोन्ही पिकांना 20 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद म्हणजेच 100 किलो डीएपी प्रति हेक्‍टरी द्यावे. शक्‍यतो रासायनिक खते ही चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून बियाण्यालगत पेरून द्यावीत, म्हणजे त्यांचा प्रभाव चांगला होतो. सुरवातीपासूनच पीक तणविरहित ठेवणे ही पिकाच्या जोमदार वाढीसाठी आवश्‍यक बाब आहे. पीक 20 ते 25 दिवसांचे असताना पहिली आणि 30 ते 35 दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी शक्‍यतो वाफशावर करावी. कोळपणीनंतर दोन रोपांतील तण काढण्यासाठी लगेच खुरपणी करावी. ही पिके 30 ते 45 दिवस तणविरहित ठेवणे, हे उत्पादनवाढीच्या दृष्टीने आवश्‍यक असते. ही पिके सर्वस्वी पावसावर येणारी आहेत. या पिकांना फुले येताना आणि शेंगा भरताना ओलाव्याची कमतरता भासू लागते. अशा परिस्थितीत पाऊस नसेल आणि जमिनीतील ओलावा खूपच कमी झाला असेल, तर फुले येण्याच्या आणि शेंगा भरण्याच्या काळामध्ये हलके पाणी द्यावे\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे ३:२० म.पू.\nbaliraja २४ जून, २०१७ रोजी ७:१५ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्���ा: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nतंत्र कोरडवाहू बीटी कपाशी लागवडीचे\nतंत्र खरीप कांदा उत्पादनाचे...\nएखाद्या वेबसाईटचा जागतिक आणि भारतीय क्रमांक कसा पह...\nयशस्वी दूध व्यवसायाचे मर्म कमी भाकड काळात\nजनावरांना चारा खाऊ घालताना...\nमत्स्य शेतीसाठी तलाव कसा असावा - खार जमीन संशोधन...\nमक्‍याचा तुरा काढणे फायदेशीर ठरते\nकापसात १८ ते २८, ज्वारीत ५३ टक्के वाढ \nतंत्र गोड ज्वारी लागवडीचे...\nतूर पेरणीची वेळ साधा\nसुधारित पद्धतीने करा मका लागवड\nअधिक उत्पादनासाठी मका लागवडीची सूत्रे\nकमी कालावधीचे मूग आणि उडीद\nकसे वाढवाल संकरित बीटी कपाशीचे उत्पादन\nभरघोस उत्पादनासाठी-बाजरी लागवड तंत्रज्ञान\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/isl-2017-fc-punecity-vs-chennaiyin-fc/", "date_download": "2018-12-16T04:23:23Z", "digest": "sha1:TT73X4TCJITVEQXDZQ7T4WFMDQPUWPKP", "length": 7734, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ISL 2017: आज एफसी पुणे सिटी विरुद्ध चेन्नईन एफसी संघात रंगणार सामना", "raw_content": "\nISL 2017: आज एफसी पुणे सिटी विरुद्ध चेन्नईन एफसी संघात रंगणार सामना\nISL 2017: आज एफसी पुणे सिटी विरुद्ध चेन्नईन एफसी संघात रंगणार सामना\n आज आयएसएल स्पर्धेत एफसी पुणे सिटी विरुद्ध चेन्नईन एफसी संघात सामना रंगणार आहे. हा सामना पुण्याच्या घरच्या मैदानावर श्री शिवछत्रपती स्पोर्टस कॉम्प्लेक्स, म्हाळुंगे, बालेवाडी स्टेडिअमवर होणार आहे. संध्याकाळी ५.३० वाजता सामना सुरु होईल.\nपुणे संघाने या मोसमात आत्तापर्यंत झालेल्या ३ सामन्यांपैकी २ सामन्यात विजय मिळवला आहे. सलामीच्या सामन्यात त्यांना दिल्ली डायनामोज एफसी विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर मात्र पुणे संघ विजयी पथावर परत आले. त्यांनी एटीके कोलकाता आणि मुंबई सिटी एफसी संघांविरुद्ध विजय मिळवला आहे.\nघरच्या मैदानावर होत असलेल्या या सामन्यात विजयी लय कायम राखण्यासाठी आणि सलग तिसरा विजय मिळवण्यासाठी एफसी पुणे सिटी प्रयत्न करेल.\nयाबरोबरच चेन्नईन एफसी संघही त्यांची विजयी लय कायम राखण्याच्या प्रयत्नात असेल. त्यांचा हा तिसरा सामना आहे. सलामीच्या सामन्यात त्यांना २-३ अश्या फरकाने एफसी गोवा विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर मात्र त्यांनी पुढच्याच सामन्यात नॉर्थईस्ट युनायटेड एफसी संघाविरुद्ध ३-० अश्या फर���ाने विजय मिळवला आहे.\nया दोन्ही संघात आत्तापर्यंत झालेल्या ६ सामन्यांपैकी ४ सामन्यात चेन्नई संघाने विजय मिळवला आहे तर दोन सामने अनिर्णित राहिले आहेत.\nरनमशीन विराट कोहली ठरला तेंडुलकर, गावसकरांनाही वरचढ, केला हा मोठा पराक्रम\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..\nISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/agro-news-difference-between-changed-cotton-drip-irrigation-66336", "date_download": "2018-12-16T04:42:19Z", "digest": "sha1:7K3INAPUUB6NZHP254Y6OA2Y7ZMBTGBJ", "length": 18058, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "agro news The difference between the changed cotton for drip irrigation ठिबक सिंचन पद्धतीसाठी बदलले कपाशीतील अंतर | eSakal", "raw_content": "\nठिबक सिंचन पद्धतीसाठी बदलले कपाशीतील अंतर\nसोमवार, 14 ऑगस्ट 2017\nखर्चात बचतीसह उत्पादनात एकरी पाच क्विंटल वाढ\nपारंपरिकता सोडून नावीन्यपूर्ण विचार केल्यास कपाशीची पारंपरिक शेतीही फायदेशीर होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे गुजरातमधील नरनभाई मोरी. त्यांनी कपाशी पिकाच्या लागवडीसाठी पारंपरिक पद्धतीऐवजी लागवडीच्या अंतरात बदल केले. त्यामुळे ठिबकसाठी लॅटरल आणि ड्रिपरची संख्या खूपच कमी लागून, खर्चात बचत झाली. त्याच प्रमाणे कपाशीच्या वाढीसाठी मोकळी जागा उपलब्ध झाल्याने एकरी उत्पादनात पाच क्विंटलपर्यंत वाढ मिळाली.\nखर्चात बचतीसह उत्पादनात एकरी पाच क्विंटल वाढ\nपारंपरिकता सोडून नावीन्यपूर्ण विचार केल्यास कपाशीची पारंपरिक शेतीही फायदेशीर होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे गुजरातमधील नरनभाई मोरी. त्यांनी कपाशी पिकाच्या लागवडीसाठी पारंपरिक पद्धतीऐवजी लागवडीच्या अंतरात बदल केले. त्यामुळे ठिबकसाठी लॅटरल आणि ड्रिपरची संख्या खूपच कमी लागून, खर्चात बचत झाली. त्याच प्रमाणे कपाशीच्या वाढीसाठी मोकळी जागा उपलब्ध झाल्याने एकरी उत्पादनात पाच क्विंटलपर्यंत वाढ मिळाली.\nगुजरातमधील तलौजा भावनगर या तालुक्यात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. पारंपरिक पद्धतीत ४ x १ फूट अंतरावर कपाशी लागवड केली जाते. शक्यतो ठिबक सिंचन वापरले जाते. येथील पादरघाडा या गावात नरन मोरी यांची एकूण ७० एकर शेती आहे. स्वतःच्या शेतीसह अन्य नातेवाइकांची १२५ एकर शेती ते कसतात. प्राधान्याने कपाशी, भुईमूग व कांदा या पिकांची लागवड असते. बहुतांश सर्व क्षेत्रामध्ये ठिबक सिंचन केले आहे. पूर्वी ते पारंपरिक पद्धतीने कपाशीची ४ x १ फूट अंतरावर लागवड करीत. मात्र मिळणाऱ्या उत्पादनावर समाधानी नव्हते. पिकाची दाटी टाळणे आणि खर्चात बचत साधण्यासाठी नरनभाई यांनी ठिबक सिंचन संचातील अंतर वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कपाशीची ६ x २.५ फूट अंतरावर लागवड केली. त्याप्रमाणे ठिबक सिंचन संचाची रचना केली. केवळ या एका बदलाचा त्यांना खूप फायदा झाला. पूर्वी एकरी ८ क्विंटल इतके मिळणारे उत्पादन त्यांनी एकरी १३ क्विंटलपर्यंत वाढविले.\nवर्ष २०१३ पर्यंत ते ७० एकर क्षेत्रावर कपाशीचे पीक घेत असत. मात्र, अलीकडे वाढलेल्या गुलाबी बाेंड अळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीचे क्षेत्र कमी केले आहे. त्यातही सर्व क्षेत्रावर बी.टी. कपाशीचे उत्पादन ते घेतात.\nठिबकसिंचन संचातील अंतर वाढविण्याचा प्रयोग बी.टी. कपाशी पिका���ही त्यांनी केला असून एकरी १८ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळविले आहे. मात्र बोंड अळीचा प्रादुर्भाव बी.टी. कपाशीवरही वाढत असल्याने यंदा केवळ दहा एकर क्षेत्रावर तिची लागवड केली आहे.\nस्वत:ची जिनिंग प्रक्रिया व विक्री व्यवस्था :\nमोरी त्यांच्या शेतात उत्पादित कपाशी स्वत:च्या शेतावरच जिनिंग करून स्वच्छ करतात. शेतकाम आणि जिनिंगच्या कामासाठी त्यांच्याकडे कायम ३५ मजूर आहेत. कपाशी विक्रीची त्यांची स्वत:ची व्यवस्था आहे. त्यामुळे त्यांना बाजारभावही जास्त मिळतो.\nअनेक पुरस्कारांनी गौरव -\nमोरी यांच्या नावीन्यपूर्ण तंत्राचा वापर गावामध्ये वाढत गेला. गावातील सुमारे ७० टक्के कपाशी उत्पादकांनी त्यांची पद्धत अनुसरली आहे. परिणामी संपूर्ण गावातील कपाशीच्या उत्पादनात भरीव वाढ व खर्चात बचत झाली आहे. नरनभाईंच्या कार्याची दखल घेत तालुका कृषी विभागाने त्यांना वर्ष २०१०-११ मध्ये कृषीऋषी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.\nगुजरात राज्य बियाणे महामंडळाने त्यांना वर्ष २०१२-१३ मध्ये ‘उत्कृष्ट बियाणे उत्पादक’ हा पुरस्कार देऊन गौरविले आहे.\nलागवडीतील अंतर बदलण्याच्या एका निर्णयामुळे झालेले फायदे\nलॅटरलच्या लांबीमध्ये ३३ टक्क्यांनी, तर ड्रिपरच्या संख्येत ७३ टक्क्यांनी घट\nठिबक सिंचनाच्या खर्चामध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक बचत\nपाण्याचे प्रमाणही कमी लागले.\nबियाणे खर्चात कपात; खतावरील खर्चात ३५ टक्के बचत\nपिकाच्या वाढीसाठी भरपूर जागा मिळाल्याने कपाशी झाडांची वाढ चांगली झाली. परिणामी फुल-पात्या व बोंडे जास्त लागली. एकरी उत्पादनात ५ क्विंटलची वाढ मिळाली.\nहवा खेळती राहिल्याने कीड रोगांचे प्रमाण कमी झाले.\nएक एकर क्षेत्राचे सिंचन करण्याचा काळ चार तासावरून दाेन तासांपर्यंत घटला.\nराणी अमरावती येथे शेतकऱ्याची आत्महत्या\nबाभूळगाव (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील राणी अमरावती येथील शेतकरी अशोक नामदेव डहाके (वय 64) यांनी नापिकीला कंटाळून शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या...\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nवालचंदनगर - रब्बीच्या दुसऱ्या आवर्तनासाठी ३ टीएमसी पाणी\nवालचंदनगर - नीरा डाव्या कालव्यावरील रब्बीच्या हंगामातील दुसऱ्या आवर���तनासाठी शेतकऱ्यांना ३ टीएमसी पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार असून शेतकऱ्यांनी...\nकेळीच्या विलियम्स वाणाचा आश्‍वासक प्रयोग\nसिंगणापूर (ता. जि. परभणी) येथील वसंतराव रुस्तुमराव यांची गावशिवारामध्ये दोन ठिकाणी मिळून एकूण ८२ एकर मध्यम ते भारी जमीन असलेली शेती आहे. त्यांचे...\nवालाच्या शेंगा, मेहरुणी बोरांची दुष्काळात भक्कम साथ\nसध्याच्या दुष्काळात बागायती शेतीही धोक्यात आली आहे. त्यामुळे कमी पाण्यात, कमी कालावधीत येऊ शकणारी पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. भले नगदी,...\nप्रकल्पाच्या घोषणा अन्‌ अंमलबजावणीत अंतर\nनाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन्‌ एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-farmer-ramdas-kadam-66836", "date_download": "2018-12-16T04:21:12Z", "digest": "sha1:KABGHFY2W4H77VYW4BH3XZ5GCAVTINWU", "length": 15140, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad news farmer ramdas kadam पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या | eSakal", "raw_content": "\nपिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या\nगुरुवार, 17 ऑगस्ट 2017\nऔरंगाबाद - अत्यल्प पावसामुळे मराठवाड्यातील पिके नष्ट झाली असून शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना पालकमंत्री रामदास कदम यांनी दिल्या. तसेच याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत, असेही स्पष्ट केले.\nऔरंगाबाद - अत्यल्प पावसामुळे मराठवाड्यातील पिके नष्ट झाली असून शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना पालकमंत्री रामदास कदम यांनी दिल्या. तसेच याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत, असेही स्पष्ट केले.\nविभागीय आयुक्‍त कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त मंगळवारी (ता. १५) पालकमंत्री कदम यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले. यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना श्री. कदम म्हणाले, की मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी असून शेतकरी चिंतेत आहे. अशा परिस्थितीमध्ये शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. या कार्यक्रमात जिल्हा माहिती कार्यालयाने निर्मिती केलेल्या जिल्हा विकास पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. पोलिस विभागात विशेष कामगिरी करणारे, राष्ट्रपती गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलिस अधिकारी, ग्रामपंचायती, गुणवंत विद्यार्थी यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात पोलिस आयुक्‍त कार्यालयातील सहायक पोलिस आयुक्‍त डॉ. नागनाथ कोडे यांना उत्कृष्ट गुन्हे तपासाबाबत, तर उपायुक्‍त राज्य गुप्तचर वार्ता विभागाचे गुप्त वार्ताअधिकारी रघुनाथ फुके यांचा उत्कृष्ट कामगिरीसाठी सत्कार करण्यात आला. तसेच सिटी चौक पोलिस ठाण्यातील निरीक्षक राजेंद्र चंद्रया कुत्तुल यांना विशेष सेवापदक देऊन गौरविण्यात आले.\nसंत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०१६-१७ विभागीय स्पर्धेत धामणगाव (ता. शिरूर अनंतपाळ, जि. लातूर) ग्रामपंचायतीस दहा लाख रुपयांचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामपुरस्कार, शेळगाव गौरी (ता. नायगाव, ता. नांदेड) ग्रामपंचायतीस द्वितीय आठ लाख रुपये, तर पिंपराळा (ता. वसमतनगर, जि. हिंगोली) ग्रामपंचायतीस सहा लाख रुपयांचा तृतीय पुरस्कार, खासगाव (ता. जाफ्राबाद, जि. जालना) ग्रामपंचायतीस वसंतराव नाईक पुरस्कार, कुटुंब कल्याणसाठीचा आबासाहेब खेडकर पुरस्कार पोखरी (ता. जि. औरंगाबाद) ग्रामपंचायतीस, अलियाबाद (ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) येथील ग्रामपंचायतीस डॉ. आंबेडकर पुरस्काराने गौरविण्यात आले.\nया वेळी स्वातंत्र्यसैनिक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अब्दुल सत्तार, इम्तियाज जलील व अतुल सावे, माजी आमदार एम. एम. शेख, महापौर भगवान घडामोडे, विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर, विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम पोलिस आयुक्‍त यशस्वी यादव, पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह उपस्थित होते.\nसांडपाण्यावर प्रक्रिया न केल्यास आयुक्तांवर कायदेशीर कारवाई : रामदास कदम\nउल्हासनगर : ''खेमाणी नाल्याचे सांडपाणी विहिरीत अडवून ते वि��्ठलवाडीच्या वालधुनी नदीत सोडले जात आहे. ही नदी अगोदरच अस्वच्छ असून सांडपाण्यावर...\n‘आरे’तील आग कोणी लावली\nमुंबई - गोरेगावमधील आरे वसाहतीमधील जंगलाला लागलेल्या आगीतून आता संशयाचा धूर उठण्यास सुरवात झाली आहे. कारण, राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनीच...\n'आरे'तील जंगलाला आग लागली की लावली : रामदास कदम\nमुंबई : गोरेगावमधील आरे कॉलनीमधल्या जंगलाला लागलेल्या आगीतून आता संशयाचा धूर उठण्यास सुरुवात झाली आहे. कारण खुद्द राज्याचे पर्यावरण मंत्री...\nसांडपाणी प्रक्रिया यंत्रणा नसणाऱ्या कंपन्या बंद करा - रामदास कदम\nमुंबई - तळोजा एमआयडीसी येथील सांडपाणी प्रक्रिया करणारी यंत्रणा (इपीटी) नसणाऱ्या कंपन्या बंद करण्यात...\nमंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून वाद\nमुंबई - नरभक्षक ‘अवनी’ वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यावरून मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे...\nअखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक संघाचे 58 वे अधिवेशन नांदेडला\nआर्वी (वर्धा) - अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन गुरुवार तारीख 15 ते शनिवार तारीख...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/naher", "date_download": "2018-12-16T03:46:44Z", "digest": "sha1:PNCR3K3NX6IA24YROLCLGYMDZ67XD2GI", "length": 7137, "nlines": 147, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Näher का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेजी | वीडियो | पर्यायकोश | स्कूल | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\nसाइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग���रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेजी वीडियो पर्यायकोश स्कूल अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी साइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nnäher का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे näherशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\n näher कोलिन्स शब्दकोश के 1000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nnäher के आस-पास के शब्द\n'N' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\n'näher' से संबंधित सभी शब्द\nसे näher का अनुवाद से जर्मन से अंग्रेजी की परिभाषा\n'Quantifiers' के बारे में अधिक पढ़ें\nHibernatory दिसंबर १३, २०१८\ncalanque दिसंबर ११, २०१८\nbooer दिसंबर ०९, २०१८\nskin [sense] दिसंबर ०८, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/the-best-knock-of-his-career-bhuvi-takes-over-finishing-duties-from-dhoni-to-give-india-a-2-0-series-lead/", "date_download": "2018-12-16T03:58:28Z", "digest": "sha1:FBPW42JGXUFLYNRNNII66IBJ3NV2SWFB", "length": 8482, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रोमहर्षक सामन्यात भारताचा विजय", "raw_content": "\nरोमहर्षक सामन्यात भारताचा विजय\nरोमहर्षक सामन्यात भारताचा विजय\nपल्लेकेल: आज भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने लंकेवर ३ विकेट्सने विजय मिळवला. यष्टीरक्षक एमएस धोनीच्या जबाबदार खेळीमुळे अतिशय अतीतटीच्या या सामन्यात भारतीय संघाने विजय अक्षरशः खेचून आणला.\n१०९ धावांवर १ अशा सुस्थितीत असणाऱ्या भारतीय संघाला अकिला धनंजयाने आपल्या फिरकी गोलंदाजीवर अक्षरशः नाचवले. यातून एकवेळ भारताची अवस्था ७ बाद १३७ अशी झाली होती. रोहित शर्मा(५४) आणि शिखर धवन(४९) हे दोघे सोडून कोणताही खेळाडू मोती धावसंख्या उभारू शकला नाही. विराट कोहली(४) केदार जाधव(१) केएल राहुल(४), हार्दिक पंड्या (०) आणि अक्सर पटेल(६) हे फलंदाज एकेरी धावसंख्या करून तंबूत परतले.\nत्यानंतर आलेल्या एमएस धोनीने भुवनेश्वर कुमारला हाताला धरून एकेरी दुहेरी धावांवर भ��� दिला. धोनीने अतिशय जबाबदार खेळी करत ६८ चेंडूत ४५ धावा केल्या. त्यात त्याने केवळ १ चौकार मारला. त्याला तेवढीच उत्तम साथ भुवनेश्वर कुमारने दिली. त्याने ८० चेंडूत ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५३ धावा केल्या.\nतत्पूर्वी श्रीलंका विरुद्ध भारत दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने ५० षटकांत ८ बाद २३६ धावा केल्या आहेत. परंतु इंनिंग ब्रेकनंतर पल्लेकेल येथे पाऊसाने हजेरी लावली. जर हा सामना डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे भारतापुढे ४७ षटकांत २३१ धावांचे लक्ष ठेवण्यात आले होते. भारताला हे लक्ष पार करण्यासाठी ४४.२ षटके लागली.\nभारतीय संघाने आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरवत जसप्रीत बुमराहने ४, युझवेन्द्र चहलने २ तर अक्सर पटेल, केदार जादव आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. श्रीलंकेकडून मिलिंदा सिरीवर्दनाने सर्वोच्च ५८ तर चमारा कपुगेदराने ४० धावा केल्या.\nरनमशीन विराट कोहली ठरला तेंडुलकर, गावसकरांनाही वरचढ, केला हा मोठा पराक्रम\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..\nISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इश���ंत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2018-12-16T03:07:22Z", "digest": "sha1:GBCB6SBOSP4TSMML5RTRNIF3AXTXSKN5", "length": 32450, "nlines": 175, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ताराबाई - विकिपीडिया", "raw_content": "\nया शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, ताराबाई (निःसंदिग्धीकरण).\nअधिकारकाळ १७०० - १७०७\nराज्यव्याप्ती पश्चिम महाराष्ट्र, कोकण,दक्षिण भारतात तंजावर पर्यंत\nपूर्ण नाव महाराणी ताराबाई राजारामराजे भोसले\nपूर्वाधिकारी छत्रपती राजारामराजे भोसले\nचलन होन, शिवराई (सुवर्ण होन, रुप्य होन\nमहाराणी ताराबाई (१६७५-१७६१) ह्या छत्रपती राजाराम महाराजांच्या पहिल्या पत्‍नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव बाजीमोहिते यांची ताराबाई ही कन्या. मराठ्यांच्या इतिहासातील ही एक कर्तबगार राजस्त्री शिवाजीराजे आणि संभाजीराजेंच्या मागे कणखरपणे तिने राज्याची धुरा सांभाळली. संताजी, धनाजी यांना बरोबर घेऊन मोगलांना सळो की पळो करून सोडणारी ही रणरागिणी म्हणजे महाराष्ट्रातल्या कर्तृत्ववान स्त्रियांमधील एक मानाचं पान.\nराजाराम महाराजांच्या निधनानंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे हाती आल्यावर समोर उभ्या असलेल्या अनेक कठीण प्रसंगांनी खचून न जाता मोगली फौजांना मागे सारण्यासाठी ताराराणीने आक्रमक भूमिका घेतली. मराठे शाहीतील मुसद्यांना काळाचे गांभीर्य समजावून देऊन शेवटपर्यंत या सगळ्यांबरोबर एकजुटीने राहून तिने शत्रू थोपवून धरला. लष्कराचा आत्मविश्वास वाढवला. मोगलांना कर्दनकाळ वाटावेत असे कर्तृत्ववान सरदार त्यांच्या समोर उभे केले. दिल्लीच्या राजसत्तेवर स्वतःचा असा धाक निर्माण केला. मराठ्यांची खालावलेली आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी तिने मोगली मुलुखावर स्वार्या करून चौथाई आणि सरदेशमुखी गोळा करून आर्थिक बळ निर्माण केले.\nकरवीर राज्याची, कोल्हापूरच्या राजगादीची तिने स्थापना केली. महाराणी ताराबाईंच्या रूपाने त्याकाळी महाराष्ट्राला असे करारी नेतृत्व मिळाले याचा इतिहासालाही नक्कीच अभिमान आहे.\n३ छत्रपती राजाराम यांच्या मृत्यूअगोदर\n७ हे सुद्धा पहा\nछत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली. मराठा सैन्यातले शूर सरदार संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव ह्यांच्या साथीने महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाच्या मोगल सैन्याला सतत हुलकावणी दिली.\nघोडेस्वारीमध्ये निपुण असलेल्या ताराबाई जात्याच अत्यंत बुद्धिमान, तडफदार होत्या. त्यांना युद्धकौशल्य आणि राजकारणातल्या उलाढालींचे तंत्र अवगत होते. इ.स. १७०० ते १७०७ या काळात शिवाजी महाराजांच्या या सुनेच्या तडफदार धोरणामुळे आणि मुत्सद्देगिरीमुळे सात वर्षे औरंगजेबाला मराठय़ांशी झुंज देत दक्षिणेत मुक्काम करावा लागला आणि अखेरीस अपयश घेऊन येथेच देह ठेवावा लागला. या काळात ताराबाई आणि शिवाजी (कोल्हापूर) यांचा मुक्काम अधिक तर पन्हाळ्यावरच असे.\nसन १७०५ मध्ये मराठी फौजा नर्मदा ओलांडून माळवा प्रांतात शिरल्या आणि मोगल फौजांना त्यांनी खडे चारले. त्या जिंकलेल्या प्रांतांमधून चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करून स्वराज्याची तिजोरी आर्थिकदृष्ट्या बळकट केली.\nवास्तविक सन १७०० साली छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचे उत्तराधिकार छत्रपती शाहू महाराजांकडे जायला हवे होते. पण शाहूराजे त्यावेळी वयाने खूपच लहान होते आणि नंतरच्या काळात मोगलांच्या कैदेत होते. महाराणी ताराबाईंनी आपला मुलगा शिवाजी ह्याला गादीवर बसवले, आणि रामचंद्रपंत अमात्य यांच्या सल्ल्याने मराठा राज्याचा कारभार पाहण्यास सुरुवात केली..\nऔरंगजेबाच्या मृत्यूनंतर संभाजी राजांचे पुत्र शाहू यांची मोगलांनी सुटका करताना महाराष्ट्रात दुहीचे बीज पेरले. शाहू हेच मराठा राज्याचे उत्तराधिकारी असल्याचे अनेक सरदार, सेनानी यांना वाटू लागले. दोन्ही बाजूंनी छत्रपतीपदाच्या वारसा हक्कावरून संघर्ष सुरू झाला. या काळात ताराबाईच्या पक्षातले खंडो बल्लाळ, बाळाजी विश्वनाथ, धनाजी जाधव यांसारखे सेनानी आणि मुत्सद्दी शाहूंच्या पक्षात गेले. शाहूराजांनी महाराणी ताराबाई आणि त्यांचा पुत्र शिवाजी दुसरा ह्यांच्याविरुद्ध युद्ध पुकारले. १७०७ साली खेड येथे झालेल्या ह्या युद्धात बाळाजी विश्वनाथ ह्या पेशव्याच्या कुशल नेतृत्वाखाली शाहूराजांची सरशी झाली आणि महाराणी ताराबाईंनी सातार्‍याहून माघार घेऊन, कोल्हापूर येथे वेगळी गादी स्थापन केली.\nसन १७१४ साली राजमहालात झालेल्या घडामोडींनंतर शिवाजीला पदच्युत करून राजे संभाजी ह्या राजारामाच्या दुसर्‍या मुलाला छत्रपती म्हणून नेमले. सरतेशेवटी वारणेला झालेल्या दिलजमाईनुसार शाहूराजांनी कोल्हापूरच्या गादीला संमती दिली.\nछत्रपती राजाराम यांच्या मृत्यूअगोदर[संपादन]\nछत्रपती ताराराणी भोसले यांचा जन्म १६७५ साली झाला. त्यांचे वडील म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते. ताराबाईंचे लग्न छत्रपती राजाराम महाराजांशी १६८३-८४ च्या सुमारास झाले. २५ मार्च १६८९ रोजी मोगलांनी रायगडास वेढा घातला असता त्या छत्रपती राजाराम महाराज यांच्यासह रायगडावरून निसटून गेल्या.छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर ताराबाई, राजसबाई व अंबिकाबाई या विशाळगड येथे राहिल्या. रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशाळगड येथे लष्करी व मुलकी व्यवहाराची माहिती घेतली.सन १६९४ साली त्या तिघी जिंजीला पोहचल्या.९ जून १६९६ रोजी ताराबाईंना शिवाजी हा पुत्र झाला.\nसन १७०० साली जिंजी मोगलांच्या ताब्यात आली. पण तत्पूर्वी राजाराम जिंजीहून निसटून महाराष्ट्रात परतले. ताराबाई व इतर लोक मात्र मोगलांचा सेनापती जुल्फिखारखान यांच्या तावडीत सापडले. पण जुल्फिखारखानने सर्वांची मुक्तता केली. २ मार्च १७०३ रोजी छत्रपती राजाराम यांचा सिंहगड किल्ल्यावर मृत्यू झाल्यानंतर मराठी साम्राज्याची सूत्रे ताराबाईंच्या हाती आली. त्यांच्या सैन्यामध्ये बाळाजी विश्वनाथ, उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव, कान्होजी आंग्रे आदी मात्तबर सेनानी होते. त्यांनी मोगलांची पळता भुई थोडी अशी अवस्था केली. सन १७0५ साली त्यांनी मोगलांच्या ताब्यातील पन्हाळा किल्ला जिंकून कारंजा ही राजधानी बनविली.\nछत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली. मराठा सैन्यातले शूर सरदार संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव ह्यांच्या साथीने महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाच्या मोगल सैन्याला सतत हुलकावणी दिली.\nसन १७०५ मध्ये मराठी फौजा नर्मदा ओलांडून माळवा प्रांतात शिरल्या आणि मोगल फौजांना त्यांनी खडे चारले. त्या जिंकलेल्या प्रांतांमधून ��ौथाई आणि सरदेशमुखी वसूल करून स्वराज्याची तिजोरी आर्थिकदृष्ट्या बळकट केली.\nवास्तविक सन १७०३ साली छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचे उत्तराधिकार संभाजीपुत्र शाहूकडे जायला हवे होते. पण शाहूराजे त्यावेळी वयाने खूपच लहान होते आणि मोगलांच्या कैदेत होते. त्यामुळे महाराणी ताराबाईंनी आपला मुलगा शिवाजी ह्याला गादीवर बसवले.\nसन १७०७ साली औरंगजेबाचा औरंगाबादजवळ मृत्यू झाला. त्यानंतर मोगलांनी मराठी राज्यात भाऊबंदकी सुरू व्हावी म्हणून शाहूंची सुटका केली आणि त्यांच्या डोक्यात ह्या उत्तराधिकाराचे बीज पेरले. परिणामी, ताराबाई व शाहू यांच्यात वारसाहक्कासाठी संघर्ष सुरू झाला. १२ ऑक्टोबर १७०७ रोजी ताराराणी व शाहू यांच्यात खेड-कडूस येथे लढाई झाली त्यात शाहूंचा विजय झाला.\nइ.स. १७०८ मध्ये शाहू महाराजांनी ताराबाईंचा पन्हाळा घेतला; परंतु पुढच्या चारच महिन्यांत सावंतवाडीच्या खेम सावंताच्या मदतीने ताराबाईने पन्हाळा हस्तगत करून १७१० मध्ये शिवाजी प्रथम (कोल्हापूर) सार्वभौम राजे म्हणून जाहीर करून कोल्हापूरच्या स्वतंत्र राज्याची द्वाही फिरविली.\nमधल्या काळात ताराबाईंच्या स्वभावामुळे कान्होजी आंग्रे, सिधोजी घोरपडे, दमाजी थोरात वगरे प्रमुख सेनानी कोल्हापूर सोडून शाहू महाराजांच्या पक्षात गेले. तसेच राजाराम महाराजांच्या द्वितीय पत्नी राजसबाई यांच्या गटाची ताराबाईंशी धुसफूस चालूच होती. या काळात कोल्हापूर राज्यात रामचंद्रपंत अमात्य यांच्यासारखा कर्तबगार, निष्ठावान पुरुष दुसरा कोणीही नव्हता. १७१० सालानंतरच्या राज्यातल्या एकंदर परिस्थितीमुळे रामचंद्रपंतांना ताराबाई आणि शिवाजी यांच्या शासनाखालील राज्याचे भवितव्य सुरक्षित वाटेना. त्यांनी इतर जबाबदार व्यक्तींच्या सल्ल्याने सप्टेंबर १७१४ मध्ये कोल्हापूर राज्यात सत्तांतर घडवून आणले. ताराराणीने जिंकलेले सर्व किल्ले शाहूला आपसूकच मिळाले. शाहूच्या पक्षात गेलेले बाळाजी विश्वनाथ यांनी ताराराणीच्या पक्षातील उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव, कान्होजी आंग्रे आदी सेनानींना शाहूच्या बाजूला वळवून घेतले. त्यामुळे शाहूचा पक्ष बळकट झाला. शाहूंनी सातार्‍याला गादीची स्थापना केली आणि महाराणी ताराबाईंनी सातार्‍याहून माघार घेऊन, कोल्हापूर येथे वेगळी गादी ��्थापन केली.\nसन १७१४ साली कोल्हापूरच्या राजमहालात झालेल्या घडामोडींनंतर राजाराम यांची दुसरी पत्‍नी राजसबाई यांनी आपला मुलगा दुसरा संभाजी यांस कोल्हापूरच्या गादीवर बसवून ताराबाई व तिचा पुत्र दुसरा शिवाजी यांस बंदी बनवून कैद केले. या कैदेमध्येच ताराराणीच्या पुत्राचे (दुसर्‍या शिवाजीचे) निधन झाले. त्यानंतर वारणेला झालेल्या दिलजमाईनुसार शाहूराजांनी कोल्हापूरच्या गादीला संमती दिली आणि मराठी साम्राज्यात सातारा व कोल्हापूर अशा दोन स्वतंत्र गाद्या निर्माण झाल्या.\nपुढे शाहूच्या मध्यस्थीने ताराबाईंची कैदेतून सुटका झाली. त्यानंतर त्या सातारा येथे राहावयास गेल्या. शाहूंना पुत्र नसल्यामुळे त्यांनी ताराबाईंचा नातू रामराजा यांस दत्तक घेतले. ताराबाईंचे निधन ९ डिसेंबर १७६१ रोजी साताऱ्यातील अजिंक्यतारयावर झाले. त्यांची समाधी क्षेत्र माहुली, ता. सातारा येथे कृष्णेच्या काठावर असून पावसाळ्यात ही समाधी नदीच्या प्रवाहात पाण्याखाली असते.\nसंभाजी (कोल्हापूर) याची राजकीय कारकीर्द इ.स. १७१४ ते १७६० अशी झाली. संभाजी महाराज (कोल्हापूर) आणि शाहू महाराज यांच्या फौजांमध्ये चार लढाया झाल्या. शेवटची लढाई १७३१ मध्ये होऊन कोल्हापूरच्या फौजेचा वारणेच्या काठी पराभव झाला.\nसंभाजीनंतर कोल्हापूरच्या गादीवर शिवाजी द्वितीय (कोल्हापूर) या दत्तक पुत्राची कारकीर्द इ.स. १७६२ ते १८१३ अशी झाली. याच्या कारकीर्दीत १ ऑक्टोबर १८१२ रोजी कोल्हापूर संस्थानाचा ईस्ट इंडिया कंपनी सरकारबरोबर संरक्षणात्मक करार होऊन ते ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली आले. त्यानंतर १८१३ मध्ये शिवाजी महाराज द्वितीय (कोल्हापूर) यांचे निधन झाले.\nकवी गोविंद यांनी सेनानी महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन पुढीप्रमाणे केले आहे.\nताराबाई भोसले यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी\nशिवाजी महाराज · संभाजीराजे · राजारामराजे १ ले · ताराबाई · शाहूराजे १ ले\nमोरोपंत त्र्यंबक पिंगळे · बाळाजी विश्वनाथ · थोरले बाजीराव · नानासाहेब · माधवराव · नारायणराव · रघुनाथराव · सवाई माधवराव · दुसरा बाजीराव · नानासाहेब\nशिवकालीन अष्टप्रधानमंडळ · रामचंद्रपंत अमात्य · रामशास्त्री प्रभुणे\nजिजाबाई राजे · सईबाई · सोयराबाई · येसूबाई · ताराबाई · अहिल्याबाई होळकर · मस्तानी\nमाणकोजी दहातोंडे · नेताजी पालकर · हंबीरराव मोहिते · प्रतापराव गुजर · संताजी घोरपडे · धनाजी जाधव · चंद्रसेन जाधव · कान्होजी आंग्रे\nदादोजी कोंडदेव · तानाजी मालुसरे · बाजी पासलकर · बाजी प्रभू देशपांडे · मल्हारराव_होळकर · महादजी शिंदे\nमुरारबाजी देशपांडे · मानाजी पायगुडे · मायनाक भंडारी · बाजी पासलकर · जिवा महाला\nआष्टीची लढाई · कोल्हापूरची लढाई · पानिपतची तिसरी लढाई · पावनखिंडीतील लढाई · प्रतापगडाची लढाई · राक्षसभुवनची लढाई · वडगावची लढाई · वसईची लढाई · सिंहगडाची लढाई · खर्ड्याची लढाई · हडपसरची लढाई · पालखेडची लढाई · पहिले इंग्रज-मराठा युद्ध · दुसरे इंग्रज-मराठा युद्ध · तिसरे इंग्रज-मराठा युद्ध · मराठे-दुराणी युद्ध\nपुरंदराचा तह · सालबाईचा तह · वसईचा तह\nआदिलशाही · मोगल साम्राज्य · दुराणी साम्राज्य · ब्रिटिश साम्राज्य · पोर्तुगीज साम्राज्य · हैदराबाद संस्थान · म्हैसूरचे राजतंत्र\nऔरंगजेब · मिर्झाराजे जयसिंह · अफझलखान · शाहिस्तेखान · सिद्दी जौहर · खवासखान\nरायरेश्वर · पन्हाळा · अजिंक्यतारा · तोरणा · पुरंदर किल्ला · प्रतापगड · राजगड · लोहगड · विजयदुर्ग · विशाळगड · शिवनेरी · सज्जनगड · सिंहगड · हरिश्चंद्रगड · रायगड\nशिवराज्याभिषेक · मराठे गारदी · हुजूर दफ्तर · जेम्स वेल्स (चित्रकार) · तंजावरचे मराठा राज्य · कालरेषा\nशिवराई · होन · मराठ्यांच्या टांकसाळी\nइ.स. १६७५ मधील जन्म\nइ.स. १७६१ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल १५ डिसेंबर २०१८ रोजी ०८:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/5-villages-phulambri-waiting-rain-127461", "date_download": "2018-12-16T04:27:22Z", "digest": "sha1:NCASZIMDL7TXTIQM7DB467LKMYNTNPBF", "length": 14545, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "5 villages in phulambri waiting for rain फुलंब्रीतील 5 गावे दमदार पावसाच्या प्रतीक्षेत | eSakal", "raw_content": "\nफुलंब्रीतील 5 गावे दमदार पावसाच्या प्रतीक्षेत\nरविवार, 1 जुलै 2018\nफुलंब्री : तालुक्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस पडला असला तरी वडोद बाजार जिल्हा परिषद सर्कलमधील पाच-सहा गावात दमदार पाऊस पडला नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. येथील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.\nफुलंब्री : तालुक्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस पडला असला तरी वडोद बाजार जिल्हा परिषद सर्कलमधील पाच-सहा गावात दमदार पाऊस पडला नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. येथील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.\nफुलंब्री तालुक्यात 92 गावे असून सुमारे पन्नास हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांची संख्या आहे. तसेच तालुक्यात सुमारे 56 हजार हेक्टर क्षेत्र खरिपाच्या लागवडी योग्य आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाची सुरुवात झाली. फुलंब्री शहर परिसरात सातत्याने पावसाचे प्रमाण चांगले राहिले. त्यानंतर हळूहळू जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यत संपूर्ण फुलंब्री तालुक्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने बहुंश शेतकऱ्यांची पेरणी सुरु आहे. तर काही शेतकऱ्यांची पेरणी आटोपून निंदनी खुरपणी सुरु आहे. परंतु तालुक्यातील वडोद बाजार जिल्हा परिषद सर्कल मधील निमखेडा, रिधोरा या गावामध्ये सुमारे 50 टक्के पेरणीची लागवड झालेली आहे. तर याच परिसरात असलेल्या गेवराई गुंगी, गेवराई पायगां या दोन गावात नांगराट केलेले ढेकळे सुद्धा फुटले नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.\nरोहीण्याच्या पाठोपाठ मृग नक्षत्र या परिसरात कोरडे ठाक गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. तालुक्यात बहुतांश ठिकाणी पेरणी झाल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहे. एका-पाठोपाठ एक दिवस कोरडाच जात असल्याने नेमके काय करावे शेतकऱ्यांना सूचत नाही. यंदा चांगला पाऊस पडेल या आशेवर शेतकऱ्यांनी बी-बियाणे भरून शेतीचे मशागतीचे काम करून ठेवले आहे. मात्र पाऊसच पडत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. तसेच तालुक्यात बहुतांश ठिकाणी दमदार पाऊस झाला नसल्यामुळे भरपावसाळ्यात ग्रामस्थांना पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरविले जात आहे. यंदा तालुक्यातील नागरिकांची तहान भागवताना प्रशासनाला चांगल्याच कसोटीचा सामना करावा लागला.\nतालुक्यात काही भागात दमदार तर काही भागात पेरणी योग्य पाऊस झाल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांची पेरणी झालेली आहे. परंतु गेवराई गुंगी, गेवराई पायगा, टाकळी कोलते, रिधोरा, निमखेडा या भागात पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहे. त्यामुळे प्रशासनाने या भागातील शेतकऱ्यांना विशेष सवलत देऊन विविध योजनेचा तात्काळ लाभ द्यावा.\n- अमोल डकले, सरपंच गेवराई गुंग���\nसिडको करणार 90 हजार घरांची निर्मिती\nनवी मुंबई : सर्वसामान्यांनाही स्वत:च्या मालकीचे हक्काचे घर असावे यासाठी सिडको आगामी काळात 90 हजार घरांची निर्मिती करणार आहे. मागास आणि अल्प...\nसाखर उद्योगाबाबत सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री\nपुणे : राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. सरकार या उद्योगाच्या पाठीशी असून, ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने आणि...\n''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक'' : मुख्यमंत्री\nपुणे : ''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी राहील. ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने...\nअकराशे शेतकऱ्यांची एका महिन्यात आत्महत्या\nअकोला - सततची नापिकी, फसवी कर्जमाफी आणि या वर्षी झालेला अपुरा पाऊस, त्यातच बोंड अळीच्या प्रकोपामुळे उद्‌ध्वस्त झालेला शेतकरी निराशेच्या खाईत लोटला...\nनीरा नरसिंहपूर - ‘तुमचा ऊस तोडायचा, तर फडाला काडी लावा...आमची माणसं दिवसात आडवा करून कारखान्याकडे पाठवतील’ असा अप्रत्यक्ष संदेश परिसरातील शेतकऱ्यांना...\nदुष्काळी पशुधनाला मिळणार संजीवनी\nसातारा - दुष्काळाच्या झळांत होरपळणाऱ्या पशुधनाला संजीवनी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बियाणे वाटपाचा कार्यक्रम वेगाने राबविला. त्यातून जिल्ह्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2018-12-16T03:29:33Z", "digest": "sha1:3NQS6DJAHKSZLC7Z4W7IO4IORNPYNUTU", "length": 10971, "nlines": 376, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मायकेल जॅक्सन - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमायकेल जॅक्सन ’व्हाईट हाउस’मध्ये १९८४\n१) लिसा प्रेसली २) रोव्ह\n३ बहिणी आणि ६ भाऊ\nगायक, कवी, संगीतकार, नर्तक, नृत्य दिग्दर्शक, ध्वनिमुद्रण निर्माता, व्यावसाईक\nग्रॅमी ॲवॉर्ड - १३\nमायकेल जोसेफ जॅक्सन (२९ ऑगस्ट, इ.स. १९५८ - २५ जून, इ.स. २००९) हा अमेरिकन गायक, संगीतकार, नर्तक आणि अभिनेता होता. याला पॉपचा राजा असे संबोधले जात असे.[१][२]\n३ संदर्भ आणि नोंदी\nअमेरिकन म्युझिक ॲवॉर्ड - २६\nअमेरिकन व्हिडियो ॲवॉर्ड - ४\nएम.टी.व्ही. ॲवॉर्ड - १३\nग्रॅमी ॲवॉर्ड - १३\nगिनीस वर्ल्ड रेकॉर्ड - २३\nएनएएसीपी इमेज ॲवॉर्ड - १४\nबिलबोर्ड ॲवॉर्ड - ४०\nब्रिट ॲवॉर्ड - ७\nमोबो ॲवॉर्ड - १\nरिया ॲवॉर्ड - ५६\nवर्ल्ड म्युझिक ॲवॉर्ड - १३\nसोल ट्रेन ॲवॉर्ड - १०\nमायकेल जॅक्सनसंबंधी इंग्रजी आणि इतर अनेक भाषांत पुस्तके लिहिली गेली आहेत.\nमायकेल जॅक्सन : एक जादू आणि बेधुंदी (मूळ इंग्रजी पुस्तक - ’मायकेल जॅक्सन ॲन्ड द मॅजिक’ - लेखक जे. रॅन्डी ताराबोरेली, मराठी अनुवाद - रेश्मा कुलकर्णी-पाठारे)\nइ.स. १९५८ मधील जन्म\nइ.स. २००९ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २७ नोव्हेंबर २०१८ रोजी २१:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/two-agricultural-officers-arrested-accepting-bribe-119705", "date_download": "2018-12-16T04:35:50Z", "digest": "sha1:IOZAQ3LD4QENTJDSBXC3RQDNT2MEUKDM", "length": 14419, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Two agricultural officers arrested for accepting bribe भिवंडीत दोन कृषी अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना मुद्देमालासह अटक | eSakal", "raw_content": "\nभिवंडीत दोन कृषी अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना मुद्देमालासह अटक\nसोमवार, 28 मे 2018\nभिवंडी - भिवंडी तालुक्‍यातील कृषी विभागात शेतकऱ्यांकडून चिरीमिरी घेतल्याशिवाय शेतीची कामे होत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारी यापूर्वीच समोर आल्या आहेत. त्यातच ठेकेदाराने केलेल्या तक्रारीवरून ठाणे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी कृषी विभागातील तालुका कृषी अधिकाऱ्यासह दोन अधिकाऱ्यांना सापळा रचून अटक केली आहे. या कारवाईत दोन लाख 40 हजारांची रोकड, एक लाख रुपयांचा धनादेश जप्त करण्यात आला आहे. तालुका कृषी अधिकारी आबासाहेब वाकचौरे (वय 54), क���षी पर्यवेक्षक अधिकारी नवनाथ रावण गरड (49) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.\nभिवंडी - भिवंडी तालुक्‍यातील कृषी विभागात शेतकऱ्यांकडून चिरीमिरी घेतल्याशिवाय शेतीची कामे होत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारी यापूर्वीच समोर आल्या आहेत. त्यातच ठेकेदाराने केलेल्या तक्रारीवरून ठाणे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी कृषी विभागातील तालुका कृषी अधिकाऱ्यासह दोन अधिकाऱ्यांना सापळा रचून अटक केली आहे. या कारवाईत दोन लाख 40 हजारांची रोकड, एक लाख रुपयांचा धनादेश जप्त करण्यात आला आहे. तालुका कृषी अधिकारी आबासाहेब वाकचौरे (वय 54), कृषी पर्यवेक्षक अधिकारी नवनाथ रावण गरड (49) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.\nपोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण येथील तक्रारदार यांचे भातशेती दुरुस्तीचे 30 लाखांचे बिल काढायचे होते; मात्र त्यांना या बिलासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. कृषी अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे पाच लाखांची मागणी केली होती. अखेर त्या ठेकेदाराने ठाणे लाचलुचपत विभागाकडे अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. कृषी अधिकाऱ्यांनी तक्रारदाराशी तडजोड करून दोन लाख 40 हजार रुपये रोख आणि एक लाखाचा सही केलेला कोरा चेक देण्याचे ठरवले होते. त्यानुसार सायंकाळी पडघा गावाजवळील ढाब्यावर ठरलेली लाचेची रक्कम घेऊन तक्रारदार ठेकेदार गेला असता ठाणे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी गरड आणि वाकचौरे यांना तक्रारदाराकडून दोन लाख 40 हजारांची लाच आणि एक लाखाचा कोरा धनादेश स्वीकारताना अटक केली. याप्रकरणी भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना शनिवारी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ठाणे लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक संजय सादीगले तपास करत आहेत.\nमोदींच्या उपस्थितीवरून मुंबईतील राजकीय वातावरण 'टाईट'\nमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 डिसेंबरला कल्याण मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमास येत असल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे....\nभिवंडी आगारातर्फे मुलींसाठी स्वतंत्र बस\nवज्रेश्वरी - महाराष्ट्र शासनाने 12 वी पर्यन्तच्या शालेय विद्यार्थिनींना एसटीचा मोफत प्रवास योजनेची नुकतीच घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने अनुलोम...\nवज्रेश्वरी रस्त्याला 90 दिवसात त��े, रस्ता चौकशीची मागणी\nवज्रेश्वरी - भिवंडी तालुक्यातील सुप्रसिद्ध असे वज्रेश्वरी देवस्थान मधून जाणारा राज्य मार्ग क्र 81 मध्ये वज्रेश्वरीत सिमेंट रस्ता अवघा 90 दिवसात तडे...\nग्रामीण भागात 108 सेवाठरत आहे जीवन दायीनी\nवज्रेश्वरी - केंद्र आणि राज्य शासनाच्या विद्यमाने चार वर्षांपूर्वी ग्रामीण भागासाठी 108 रूग्णवाहिका ही राष्ट्रीय रूग्णवाहिका सेवा सह आरोग्य सेवा सुरू...\nवज्रेश्वरी देवस्थानच्या भ्रष्टाचार प्रकरणी प्रथम दर्शनी चौकशी अहवाल सादर\nवज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी येथील सुप्रसिद्ध देवस्थान वज्रेश्वरी योगीनीदेवी संस्थानमध्ये नुकताच झालेल्या 3 करोड 22 लाख 85 हजार...\nशेतकऱ्यांपाठोपाठ यंत्रमाग कामगारांचा गळ्याला फास\nमालेगाव - राज्यात शेतकरी आत्महत्येचा प्रश्‍न गंभीर असताना यंत्रमाग कामगारांच्या आत्महत्यांचा नवीन प्रश्‍न राज्यात निर्माण झाला आहे. हा प्रश्‍न एकट्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://drniteshkhonde.in/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2018-12-16T03:08:13Z", "digest": "sha1:7IFMCLTVXPYFQ56CCZ2GCTBGLUJ3XL3I", "length": 7762, "nlines": 84, "source_domain": "drniteshkhonde.in", "title": "नवराकिडी - Dr Nitesh Khonde", "raw_content": "\nनवराकिडी या क्रियेला षष्टिकाशाली पिंड स्वेदमही म्हटले जाते. यामध्ये मलमलच्या पिशवीत ‘नवरा’ नावाच्या तांदळाच्या द्रावणाबरोबर काही औषधांची गाठ बांधून ते संपूर्ण शरीरावर किंवा शरीराच्या विशिष्ट भागावर लावून किंवा फिरवून घाम आणला जातो. मल्याळम भाषेत ‘नवरा’ म्हणजे तांदुळ (संस्कृतमध्ये षष्टिकाशाली). हा तांदूळ ६० दिवसात उगतो; किडी (संस्कृतमध्ये पिंड) अर्थात ग्रास किंवा गाठ. ‘नवरा’ हा औषधी गुण असलेला तांदूळ केरळमध्ये उगवला जातो आणि हे एक देशी वाण आहे. आणि नवराकिडी ही केरळमधील आयुर्वेद चिकित्सकांद्वारे उपयोगात आणली जाणारी एक अनोखी ��पचार प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया १४ दिवसांच्या कालावधीसाठी दर दिवशी ४५ ते ६० मिनिटांसाठी २ ते ४ मसाह करणार्‍या व्यक्तींकडून केली जाते. सगळ्या प्रकारची सांधेदुखी, अंग दुर्बलता, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल आणि काही स्नायु रोगांसाठी उपचाराचा हा प्रकार प्रयोगात आणला जातो. उकडलेल्या ‘नवरा’ तांदुळाबरोबर विविध प्रकारचे कषाय आणि क्षीर यांचा ग्रास करुन एकांग किंवा सर्वांगावर लावला जातो. ‘नवरा’ स्निग्ध, गुरु, स्थिर, शीत आणि त्रिदोषाघ्न आहे, स्वेद कर्म असूनही ब्रम्हनगुण आहे.  द्रोणीच्या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या दोन चिकित्सकांद्वारे दोन गरम किडी लावले जातात.  यानंतर दुसर्‍या हाताने हलकी मालिश केली जाते.  आपल्या तळव्याच्या मागील बाजूने ग्रासाला स्पर्श करुन तो रुग्णास सहन होण्यासारखा\nआहे की नाही हे सुनिश्चित केले जाते.  दूध आणि कषायाच्या मिश्रणात वारंवार ग्रास बुडवून त्याचे तापमान कायम ठेवावे लागते.  रुग्णामध्ये सम्यकस्विन्नलक्षण दिसू लागेपर्यंत किंवा ग्रास सामग्री संपेपर्यंत प्रक्रिया केली\nजाते.  प्रक्रियेच्या शेवटी, नारळाच्या पानांनी शरीरावर लागलेली तांदळाची पेस्ट काढली जाते. पुन्हा एकदा गरम औषधी तेलांनी हलके मालिश केले जाते. ही प्रक्रिया कायासेकमनुसार सात स्थितींमध्ये चिकित्सकांच्या सल्ल्यानुसार केली जाते. नवराकिडीचे लाभ  चेतासंस्थेसंबंधी आजार असणार्‍या रुग्णांसाठी अतिशय परिणामकारक उपचार  दीर्घकालिक आमवात, ऑस्टियोअर्थ्रायटिससाठी  पक्षाघात  स्नायुंमधे अशक्तपणा  अंग दुर्बलता आणि दूषित रक्तामुळे असणार्‍या रोगांसाठी  वय वाढण्याच्या प्रक्रियेचा वेग कमी करते  शरीरास कोमल करुन अकडले असेल तर त्याचे निवारण होते  शरीरास आराम देते आणि शांत झोपे येते  रक्ताभिसरनात सुधारणा आणि शरीराचे निर्विषीकरण करते  मांसपेशी, स्नायु विकसित करुन शरीरास मजबूत करते.  वर व वधूच्या त्वचेला तजेला व चमक देते.\nआमवात… एक असह्य वेदना\nकॅल्शियमची कमतरता आणि सांधेदुखी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://gangadharmute.com/node/189", "date_download": "2018-12-16T05:01:27Z", "digest": "sha1:V6SAH6Q3B4LXJH3MRHNBTNWOTKVIC72C", "length": 9375, "nlines": 116, "source_domain": "gangadharmute.com", "title": " मरण्यात अर्थ नाही | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मय��ेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / मरण्यात अर्थ नाही\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी मंगळ, 12/07/2011 - 08:04 ह्यावेळी प्रकाशित केले.\nसंवेदनेत आता जगण्यात अर्थ नाही\nजाळून या मनाला, सजण्यात अर्थ नाही\nआहे दिले तुला मी, आयुष्य दान माझे\nआता वळून मागे, बघण्यात अर्थ नाही\nते भाग्यवंत थोडे, शिखरास गाठती जे\nआता पुढेच जावे, हटण्यात अर्थ नाही\nही खिंड राखताना, मृत्यूसवे लढावे\nजखमांस घाबरोनी, पळण्यात अर्थ नाही\nहो अभय एकदाचा, निश्चिंत निश्चयाने\nऐसे क्षणाक्षणाला, मरण्यात अर्थ नाही\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची ��रज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavitaa.wordpress.com/category/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-16T04:50:44Z", "digest": "sha1:M4ZF2MONJPZIKI4WTPSMXTXSOWHB3RDH", "length": 11191, "nlines": 72, "source_domain": "marathikavitaa.wordpress.com", "title": "बाळ कोल्हटकर | मराठी कविता संग्रह", "raw_content": "\nकविता मला आवडलेल्या …..\n” हळवेपण ” – अभिजित दाते यांचा पहिला अल्बम\nPosted on ऑगस्ट 31, 2009 by सुजित बालवडकर\t• Posted in बाळ कोल्हटकर\t• Tagged बाळ कोल्हटकर\t• यावर आपले मत नोंदवा\nमलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला\nस्वीकारावी पूजा आता, उठी उठी गोपाला\nपूर्व दिशेला गुलाल उधळुन, ज्ञानदीप लाविला\nगोरस अर्पुनि, अवघे गोधन गेले यमुनेला\nधूप दीप नैवेद्य असा हा षडोपचार चालला\nरांगोळ्यानी सडे सजविले, रस्त्यारस्त्यातून\nसान पाउली वाजति पैंजण छुन छुन्न छुन छुन\nकुठे मंदिरी ऐकू येते, टाळांची किणकिण\nएकतानता कुठे लाविते एकतारिची धून\nनिसर्गमानव तुझ्या स्वागता असा सिद्ध जाहला\nराजद्वारी घडे चौघडा शुभ:काल जाहला\nसागरतीरी ऋषीमुनींचा वेदघोष चालला\nवन वेळूंचे वाजवि मुरली छान सूर लागला\nररूशिखरावर कोकिलकविने पंचम स्वर लाविला\nनाटक :देव दीनाघरी धावला\ncinema अनभिज्ञ अनामिक अनिल अनिल अवचट अनिल कांबळे अनुराधा पोतदार अनुश्री वर्तक अभिजीत दाते अमॄता (कवितांची) अरुण कोलटकर अरुण दाते अरुण सांगोळे अरुणा ढेरे अशोक नायगांवकर अशोक पत्की आरती प्रभू आसावरी काकडे इंदिरा संत इंद्रजित भालेराव इतर इलाही जमादार उनाड एल्गार ओंकार खरे कल्पी जोशी कवी भूषण कुसुमाग्रज केदारनाथ सिंह कैफी आजमी गंगाधर महांबरे गझल गदिमा ग़ज़ल गुरु ठाकूर गुलजार गोविंदाग्रज ग्रेस चंद्रमाधवीचे प्रदेश चंद्रशेखर सानेकर चारोळ्या चित्तरंजन भट चित्रपट छंदोमयी जगदीश खेबुडकर जात्यावरील ओव्या जावेद अख्तर जितेन्द्र जोशी झंझावात तनवीर सिद्दीकी तुषार जोशी द. भा. धामणस्कर दासू वैद्य दिवाळी अंकातल्या कविता नवकवी ना. धो. महानोर नागराज मंजुळे नामंजूर नारायण सुर्वे नीता भिसे नेणिवेची अक्षरे पं. ह्रदयनाथ मंगेशकर पद्मा गोळे पाऊस पाळणा पु.ल. पुस्तक पोवाडा प्र. के. अत्रे प्रदीप निफाडकर प्रसन्न शेंबेकर प्रसून जोशी फ मुं शिंदे फारूक एस.काझी बहीणाबाई चौधरी बा. भ. बोरकर बा. सी. मर्ढेकर बालकवी बालगीत बाळ कोल्हटकर बेफिकीर भटकंती भाऊसाहेब पाटणकर भीमराव पांचाळे मंगेश पाडगांवकर मंदार जोशी मनस्वी ममता सिंधुताई मराठी कविता माधवी भट मिलिंद फणसे मुक्तायन मौनाची भाषांतरे यशवंत देव योगेश रंग माझा वेगळा राजू जाधव रॉय किणीकर लावणी वंदना विटणकर वसंत बापट विंदा करंदीकर विजय आव्हाढ विडंबन विशाखा वैभव जोशी शंकर वैद्य शांता ज. शेळके शाहीर होनाजी बाळा श्रद्धा भोवड श्रीधर फडके श्रीनिवास खळे संगीता जोशी संजीवनी बोकील संत कान्होपात्रा संत तुकडोजी महाराज संतोष (कवितेतला) संदिप खरे संध्याकाळच्या कविता सदानंद रेगे समर्थ रामदास स्वामी सुधांशु सुधिंद्र देशपांडे सुधीर फडके सुधीर मुळीक सुधीर मोघे सुरेश भट सुरेश वाडकर सैराट सौमित्र स्वरांगी देव स्वातंत्र्यवीर सावरकर स्वानंद किरकिरे हरिवंश राय बच्चन हर्षदा विनया हिन्दी कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Translation_arrow-indic.svg", "date_download": "2018-12-16T04:29:44Z", "digest": "sha1:HM2BZD7T2NYJN7MMFUHQT7COTQ5O45FM", "length": 16811, "nlines": 237, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चित्र:Translation arrow-indic.svg - विकिपीडिया", "raw_content": "\nSize of this PNG preview of this SVG file: ६० × २० पिक्सेल. इतर resolutions: ३२० × १०७ पिक्सेल | ६४० × २१३ पिक्सेल | ८०० × २६७ पिक्सेल | १,०२४ × ३४१ पिक्सेल | १,२८० × ४२७ पिक्सेल.\nमूळ संचिका ‎(SVG संचिका, साधारणपणे ६० × २० pixels, संचिकेचा आकार: ५ कि.बा.)\nही संचिका Wikimedia Commons येथील असून ती इतर प्रकल्पात वापरलेली असू शकते. तिचे तेथील संचिका वर्णन पान खाली दाखवले आहे.\n(या संचिकेचा पुनर्वापर करीत आहे)\nफ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशन द्वारे प्रकाशित जीएनयू मुक्त दस्ताऐवजीकरण परवाना, आवृत्ती १.२ किंवा त्यानंतरची,या अंतर्गत; या दस्तावेजास, नकलविण्याची, वितरणाची व/किंवा फेरबदलाची परवानगी दिल्या जाते या अटींसह कि त्यात कोणतेही निश्चलित(Invariant) विभाग नकोत,पृष्टपान मजकूर नको व मलपान मजकूर नको. GNU Free Documentation License हा मथळा असलेल्या विभागात,या परवान्या���ी प्रत अंतर्भूत केलेली आहे.http://www.gnu.org/copyleft/fdl.htmlGFDLGNU Free Documentation Licensetruetrue\nही संचिका खालील परवान्याअंतर्गत आहे - क्रीएटिव्ह कॉमन्स Attribution-Share Alike 3.0 Unported.\nसामायिक करा – नक्कल, वितरण आणि पारेषित करण्यास\nपुर्नमिश्रीत करण्यास – काम गरजेनुसार अनुकुलीत करण्यास\nखालील अटींच्या अधिन राहून:\nरोपण – आपण लेखकाने किंवा परवानाधारकाने दिलेल्या पद्धतीनुसारच त्याच्या कामाचे श्रेय द्यावे (परंतु, अशा स्वरुपात की, त्या कामाशी तुमचा कसल्याही प्रकारचा संबंध नाही).\nजसेहोते-वाटातसेच (शेअर अलाईक) – जर तुम्ही या कामात काही बदल केलात, काटछाट केलीत, किंवा भर घातली, तर असे करून बनलेले नवीन काम तुम्ही केवळ या किंवा यासारख्याच परवान्याअंतर्गत प्रसारित करू शकतात.\nफ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशन द्वारे प्रकाशित जीएनयू मुक्त दस्ताऐवजीकरण परवाना, आवृत्ती १.२ किंवा त्यानंतरची,या अंतर्गत; या दस्तावेजास, नकलविण्याची, वितरणाची व/किंवा फेरबदलाची परवानगी दिल्या जाते या अटींसह कि त्यात कोणतेही निश्चलित(Invariant) विभाग नकोत,पृष्टपान मजकूर नको व मलपान मजकूर नको. GNU Free Documentation License हा मथळा असलेल्या विभागात,या परवान्याची प्रत अंतर्भूत केलेली आहे.http://www.gnu.org/copyleft/fdl.htmlGFDLGNU Free Documentation Licensetruetrue\nसंचिकेची त्यावेळची आवृत्ती बघण्यासाठी त्या दिनांक/वेळेवर टिचकी द्या.\nसद्य २२:२२, १६ नोव्हेंबर २००८ ६० × २० (५ कि.बा.) RaviC better version\nया संचिके ला १०० पाने जोडली आहेत. खालील यादी या संचिके ला जोडलेल्या पहिल्या १०० पानांचे दुवेदर्शविते. संपुर्ण यादी उपलब्ध आहे.\nअक्षरांचे उच्चार दाखविणारी आंतरराष्ट्रीय पद्धती\nआंतरराष्ट्रीय २०-२० सामन्यातील विक्रमांची यादी\nआय.सी.सी. इंटरकॉन्टीनेन्टल चषक, २००७\nआय.सी.सी. विश्व क्रिकेट लीग विभाग तीन, २००७/संघ\nआसनक्षमतेनुसार फुटबॉल मैदानांची यादी\nइंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, २००७-०८\nइंग्लंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २००७-०८\nएकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी\nकॉपीराइटवरील मर्यादा व अपवाद\nझिम्बाब्वे क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००६-०७\nभारतातील अभियांत्रिकी महाविद्यालयांची यादी\nभारतीय अंतराळ संशोधन संस्था\nभारतीय क्रिकेट संघाचा स्कॉटलॅंड दौरा, २००७\n१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २००८\n१९५० फॉर्म्युला वन हंगाम\n१९५३ फॉर्म्युला वन हंगाम\n१९८८ फॉर्म्युला वन हंगाम\n२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००९\n२००६ फिफा विश्वचषक - गट ड\n२००६ फिफा विश्वचषक - गट ब\n२००६ फिफा विश्वचषक संघ/गट अ\n२००७ विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा विभाग ३\nसंचिकाचे इतर विकिपीडियावरील वापरः\nउत्तर प्रदेश क नाच\nयूरोप के देस सभ के लिस्ट\nक्षेत्रफल की अनुसार यूरोप क देस\nदक्खिन अमेरिका के भूगोल\n2015 क्रिकेट विश्व कप\nस्वतंत्र आ स्वायत्त देशन के सूची\nयूनियन लिस्ट ऑफ आर्टिस्ट नेम्स\nलेखक उद्धरण (बनस्पति बिज्ञान)\nनेपाल के परबत सभ के लिस्ट\nरासायनिक तत्वन के लिस्ट\nऔराकी/माउंट कुक नेशनल पार्क\nभारतीय मसाला सभ के लिस्ट\nहिंदू तिहुआर सब के लिस्ट\nहिंदू धर्म में गंगा\nटेम्पलेट:यूनाइटेड किंगडम संबंधी बिसय\nइलाहाबाद के इतिहास के टाइमलाइन\nजनसंख्या अनुसार भारत के शहरन के लिस्ट\nया संचिकेचे अधिक वैश्विक उपयोग पहा\nयेथे काय जोडले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://gandhinagar.wedding.net/mr/venues/435953/", "date_download": "2018-12-16T04:28:42Z", "digest": "sha1:B5SFNH5ZRIOBZLKFSOD3BMP33KRWALHN", "length": 3685, "nlines": 53, "source_domain": "gandhinagar.wedding.net", "title": "Savoury Restaurant And Banquet - लग्नाचे ठिकाण, गांधीनगर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nशाकाहारी थाळी ₹ 270 पासून\n2 अंतर्गत जागा 130, 150 लोक\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 3\nठिकाणाचा प्रकार Restaurant, बॅन्क्वेट हॉल\nजेवणाचा प्रकार Indian, Punjabi\nस्वत: चे जेवण आणण्यास परवानगी नाही\nजेवणाशिवाय ठिकाण भाड्याने मिळण्याची शक्यता नाही\nपार्किंग 300 कार्ससाठी खाजगी पार्किंग\nस्वत: ची मद्य पेये आणण्यास परवानगी नाही\nसजावटीचे नियम अंतर्गत सजावटीस परवानगी आहे\nअतिरिक्त शुल्कासह सेवा फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, केक, डीजे, लाइव्ह संगीत\nस्वत: चे विक्रेते आणण्यास परवानगी फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, केक, डीजे, लाइव्ह संगीत\nपेमेंट पद्धती रोकड, बँक ट्रान्सफर\nविशेष वैशिष्ठ्ये एयर कंडीशनर, स्टेज, प्रोजेक्टर, टीव्ही स्क्रीन्स, बाथरूम\nआसन क्षमता 150 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 270/व्यक्ती पासून\nआसन क्षमता 130 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 270/व्यक्ती पासून\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,75,091 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/increase-scope-currency-scheme-118790", "date_download": "2018-12-16T03:57:51Z", "digest": "sha1:FBZXH7CQGXQD4QEBHY7Z5NHSMO6LAT34", "length": 12792, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Increase the scope of the currency scheme मुद्रा योजनेची व्याप्ती वाढवली | eSakal", "raw_content": "\nमुद्रा योजनेची व्याप्ती वाढवली\nगुरुवार, 24 मे 2018\nमुंबई - पंतप्रधान मुद्रा योजनेचा लाभ जास्तीत जास्त घटकांना मिळावा, यासाठी सरकारने मुद्रा योजनेची व्याप्ती वाढवली आहे. यामुळे मुंबईचे डबेवाले, लघुउद्योजक, ई-कॉमर्स कंपन्यांचे पुरठादार, केबल ऑपरेटर्स यांना मुद्रा कर्ज उपलब्ध होणार आहे.\nमुंबई - पंतप्रधान मुद्रा योजनेचा लाभ जास्तीत जास्त घटकांना मिळावा, यासाठी सरकारने मुद्रा योजनेची व्याप्ती वाढवली आहे. यामुळे मुंबईचे डबेवाले, लघुउद्योजक, ई-कॉमर्स कंपन्यांचे पुरठादार, केबल ऑपरेटर्स यांना मुद्रा कर्ज उपलब्ध होणार आहे.\nबॅंकांबरोबरच खासगी वित्त संस्थादेखील मुद्रा कर्ज वितरित करणार आहेत. मुंबईत बुधवारी \"पंतप्रधान मुद्रा योजनेच्या माध्यमातून रोजगार आणि उद्योजकता निर्मिती' या विषयावरील बैठकीत अर्थ सेवा सचिव राजीव कुमार यांनी माहिती दिली. उद्योग, बॅंका आणि सरकार यांच्यातील भागिदारीवर या वेळी शिक्कामोर्तब करण्यात आले.\nसार्वजनिक क्षेत्रातील बॅंका आणि खासगी बॅंकांबरोबरच हिंदुजा लेलॅंड फायनान्स, हिरो फिनकॉर्प, श्रीराम फायनान्स, मुथ्थुट फायनान्स, टाटा मोटर्स फायनान्स, बजाज फायनान्स अशा कंपन्याही मुद्रा योजनेच्या व्यासपीठावर आल्या आहेत. ओयो, ओला, उबेर, अमेझॉन, फ्लिपकार्ट, मेरू, कारझोनरेंट, यात्रा, मेक माय ट्रीप, स्वीग्गी, झोमॅटो, ग्रॅब, डिल्हीवरी यांचे पुरवठादार, इंडियन ऑइल, बीपीसीएलसारख्या तेल कंपन्यांचे रिटेलर्स, बिग बास्केट आणि मुंबईच्या डबेवाल्यांबरोबरच केबल ऑपरेटर्सनाही मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज दिले जाणार आहे. विविध सेवा क्षेत्रातील या कंपन्यांना, उपक्रमांना आपापल्या सेवांच्या विस्तारासाठी नव्या सदस्यांची आवश्‍यकता भासत असते. यासाठी मुद्रा योजना सहायक ठरू शकते, असे कुमार यांनी सांगितले. मुद्रा योजनेने तीन वर्षात एकूण 5.73 लाख कोटींचे कर्ज वितरित केले आहे.\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\nअर्थ आणि 'अनर्थ' (भरत फाटक)\nरिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकार आमनेसामने आल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. ऊर्जित पटेल यांनी गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकूणच या दोन...\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nसाखर उद्योगाबाबत सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री\nपुणे : राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. सरकार या उद्योगाच्या पाठीशी असून, ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने आणि...\nरसायनीत वायुगळती होऊन जवळपास 40 माकडांचा मृत्यू\nरसायनी (रायगड)- रसायनी येथील इस्त्रो कंपनीत गुरुवार ( ता. 13 ) रोजी रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास वायुगळती झाली. यामध्ये माकडं आणि कबूतरांचा...\n''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक'' : मुख्यमंत्री\nपुणे : ''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी राहील. ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/43661", "date_download": "2018-12-16T04:03:08Z", "digest": "sha1:BZ3QJ4BYKTCAELUYQO6GAOHM4DO7FLE6", "length": 12609, "nlines": 172, "source_domain": "www.misalpav.com", "title": "पिठलं - ज्वारीच्या पिठाचं | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nपिठलं - ज्वारीच्या पिठाचं\nयोगेश कुळकर्णी in पाककृती\nपिठलं सगळ्यांच्याच आवडीचा प्रकार. अगदी पटकन होणारा तरीही अतिशय चव��ष्ट आणि रुचकर. इथेच इकड्च्या तिकडच्या धागांवर ज्वारीच्या पिठाच्या पिठल्याची रेसीपी मिळाली होती; एक-दोनवेळा केलंही होतं पण वेगळी अशी पाकृ काही नव्हती. आज मी पुन्हा केलं हे सो कृती देतोय. अर्थातच आपापल्या चवीनुसार व्यंजनं कमी, जास्त अथवा वगळणे, अ‍ॅड करणे इ प्रकार करून बरेच व्हेरीएशन्स करता येतील.\n- दोन मध्यम कांदे\n- ४/५ हिरव्या मिरच्या\n- ७/८ कढीपत्यांची पानं\n- हळद, तेल, मीठ, मोहोरी\n- लहान वाटीभर ज्वारीचं पीठ\n- लागेल तसं पाणी\n- जराशी बारीक चिरलेली कोथिंबीर\n- एका कढईत, पॅनमध्ये तेल तापवून त्यात मध्यम बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची फोडणी करावी. कांदा जरा सोनेरी लालसर होऊ द्यावा\n- यात आता मीठ, हळद घालून काही सेकंद अजून परतावं म्हणजे हळदीचा कचवट वास निवेल.\n- आता यात ज्वारीच पीठ पसरून घालावं आणि मिनिट भर परतून घ्यावं.\n- यात आता थोडं थोडं पाणी घालत गुठळ्या मोडून घ्याव्यात आणि नंतर जरा अजून पाणी घालून पिठल्याची कन्सिस्टन्सी येऊ द्यावी. एक दणदणीत वाफ आली की पिठलं तयार आहे. वरून बारीक चिरलेल्या हिरव्यागार कोथिंबीरीनं सजवावं.\nमस्त पिवळ्या-हिरव्या रंगाच सुपरटेस्टी पिठलं गरमागरम भात, चपाती, भाकरी यांसोबत खावं. चव अजून खुलवण्याकरता तेलाची थोडं जिरं आणि पावचमचा तिखट पोळवून चरचरीत लाल फोडणी (यात हवा तर लसूणही घालता येइल) वरून अवश्य घ्यावी.\nसोबत शेंगदाण्याची लसूण घातलेली चटणी, कांदा, मुळा आणि हो, तळलेली किंवा भाजलेली हिरवी फटाकडी मिरची असेल तर बहार एकदम. Happy\nफोटो आहे, लिंक देतो जराश्यानं...\nया प्रमाणात दोन लोकांना होईल बहुतेक; पण नॉर्मली पिठलं जास्तच लागतं हा अनुभव आहे\n- नक्की करून पाहा हा प्रकार. चण्याच्या डाळीच्या पिठल्याचा गुठळ्या होण्याचा प्रकार इथे अजिबातच होत नाही. (कारण ज्वारीचं पीठ मुळातच चिकट नसतं) सो माझ्यासारख्या बिगरीवाल्यांना एकदम स्मूथ पिठलं जमायला लागलंय. (मला गुठळ्यांचं पिठलही आवडतं म्हणा Wink )\n- फोडणीत पीठ घातल्यावर कोरडं राहाता कामा नये, सो त्या प्रमाणात तेल; कांद्याचा ओलसरपणा साधायचा आहे. नंतर पाणी वगेरे घातल्यावर गाठी मोडणे एकदमच सोपं होतं.\nआम्ही यात थोड़ी मेथी घालतो चिरुन\nमाझ्या १ वर्षाच्या मुलासाठी\nमाझ्या १ वर्षाच्या मुलासाठी मी हा प्रकार सगळ्या पीठांचा करते आणि त्यात मिरची घालत नाही\nपाककृतीत फोटो असला प��हिजे.\nनसता फॉल समजला जातो. धन्यवाद. ;)\nबाय द वे, आपण केलेल्या पिठल्याला खरडन राहतं का \nथोडं जळालेलं वगैरे ते मला खूप आवडतं.\nमी घरच्यांना म्हणतो तुम्ही पिठलं हादडा मला खरडन ठेवा. :)\nया टेम्प्लेटात ttttttttt च्या जागी फोटोची लिंक टाकून परत कॅापी पेस्ट करा. ( तुमच्या मायबोली लेखातूनच फोटोच्या लिंक्स मिळाल्या होत्या.)\nबाकी ज्वारी पीठ आणि बेसन ३:१ मिसळून का करू नये पिठलं\nकाहीतरी नवीन आहे .....\nआजपर्यंत फक्त बेसनाचे + कुळथाचे पिठले माहित होते ....\nकरून पहायला हवे ....\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 5 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-vehicle-permission-e-payment-waiting-64635", "date_download": "2018-12-16T03:52:15Z", "digest": "sha1:W3SWOLB5ES4MZQYPIYXL2IPEELMYOZLY", "length": 12346, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news vehicle permission e-payment waiting वाहन परवान्याच्या \"ई-पेमेंट'साठीही वेटिंग ! | eSakal", "raw_content": "\nवाहन परवान्याच्या \"ई-पेमेंट'साठीही वेटिंग \nशनिवार, 5 ऑगस्ट 2017\nपुणे - वाहन परवान्याच्या परीक्षेसाठी आतापर्यंत नागरिकांना वेटिंग करावे लागत होते. आता परवान्यासाठीच्या परीक्षेनंतर \"लायसन्स फी' भरण्यासाठी \"ई-पेमेंट' करण्यास 24 तासांचे वेटिंग दाखवत आहे. हा अजब प्रकार शुक्रवारी समोर आला.\nपुणे - वाहन परवान्याच्या परीक्षेसाठी आतापर्यंत नागरिकांना वेटिंग करावे लागत होते. आता परवान्यासाठीच्या परीक्षेनंतर \"लायसन्स फी' भरण्यासाठी \"ई-पेमेंट' करण्यास 24 तासांचे वेटिंग दाखवत आहे. हा अजब प्रकार शुक्रवारी समोर आला.\nवाहन परवान्यासाठी द्याव्या लागणाऱ्या परीक्षेआधी अर्जदारास शुल्क भरावे लागते. यासाठी आता ई-पेमेंट केले जाते. मात्र शुक्रवारी ई-पेमेंट करताना तांत्रिक अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे ही पेमेंट प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 24 तासांचा कालावधी लागेल, अशी \"एरर' प्रणालीमध्ये दिसत होती. त्यामुळे आता ई-पेमेंटसाठीही वेटिंग सुरू झाल्याचे बोलले जाऊ लागले आहे.\nदरम्यान, या प्रकारामुळे अनेक नागरिकांना वाहन परवान्यासाठीची प्रक्रिया विनाअडथळा पूर्ण करता आली नाही. साधारणपणे पन्नास टक्के अर्जदारांना या \"एरर'चा सामना करावा लागला. या नागरिकांनी ई-पेमेंट होत नसल्यामुळे आरटीओतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करून पर्यायी मार्ग शोधून काढला. त्यानंतर त्यांचे शुल्क स्वीकारले गेले. वास्तविक, पेमेंटसाठी वेटिंग असण्याची अजिबात शक्‍यता नाही. परंतु तांत्रिक अडचणीमुळे प्रणालीमध्ये हा \"एरर' दाखविण्यात येत असून, परवाना विभागाचे अधिकारी त्यासंबंधीची दुरुस्ती करून देत आहेत. यामुळे परवाना विभागात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची रांग लागली होती.\nअर्थ आणि 'अनर्थ' (भरत फाटक)\nरिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकार आमनेसामने आल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. ऊर्जित पटेल यांनी गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकूणच या दोन...\nसंकटांवर जिद्दीनं मात करण्याची कहाणी\nचित्रकार आई व उद्योगपती वडील यांच्या पोटी जन्मलेल्या एका सुशिक्षित, खानदानी, ऐश्‍वर्यसंपन्न मुलीची कथा जया जोग यांच्या \"शून्य उत्तराची बेरीज' या...\nइंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये वटवाघूळांचा द्राक्षावरती डल्ला\nवालचंदनगर - दुष्काळी परस्थितीमुळे पक्षांनी ही खाद्यासाठी द्राक्ष बागेकडे मोर्चा वळविला असून गतवर्षी तुलनेमध्ये पक्षांनी द्राक्ष मोठ्या प्रमाणात फस्त...\nनागपूरच्या रस्त्यांवर धावेल सौरऊर्जेवरील बस\nनागपूर : वर्षातील जवळपास दहा महिने उकाडा सहन करणाऱ्या नागपूरकरांना उन्हाची काहिली नकोशी होते. परंतु, याच उन्हापासून सौरऊर्जा तयार करून तिचा वापर...\nपैसा आणि रसिकता (सुनंदन लेले)\nक्रिकेट वार्तांकन करताना इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटशी संबंधित संग्रहालयांना किंवा मैदानांना भेट देण्याचा योग येतो, तेव्हा \"किती छान...\nमहिलांचे नेतृत्व ‘लिज्जत’ने तयार केले\nपुणे - महिलांचे नेतृत्व तयार करण्याचे काम ‘लिज्जत पापड’ने केले, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी येथे केले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभि���ान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://smundhe.blogspot.com/2012/12/mundhe.html", "date_download": "2018-12-16T03:23:09Z", "digest": "sha1:X3LJPGBXXR5HIX7C5PV2MR4POZJ2OBWW", "length": 2152, "nlines": 50, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: mundhe", "raw_content": "\nसोमवार, ३ डिसेंबर, २०१२\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे ७:१६ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nकाय आहे माहितीचा अधिकार\nसमजून घ्या माहिती तंत्रज्ञानातील कायदा\nअसा आहे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम\nमिरची बियाणे उत्पादनातून 33 लाखांची उलाढाल\nशेतकऱ्यांनो, योजनांचा फायदा घ्या, पुढे जा...\nपेरूची मिडो ऑर्चर्ड लागवड ठरली फायदेशीर\n\"ऍग्रोवन'च्या प्रदर्शनाला या आणि ट्रॅक्‍टर जिंका\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://smundhe.blogspot.com/2012/12/blog-post_3944.html", "date_download": "2018-12-16T03:05:22Z", "digest": "sha1:7KGL7GWW6LCUTMLSRAJP7VE63IXCAW6J", "length": 17075, "nlines": 61, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: ढोबळी मिरची", "raw_content": "\nसोमवार, १७ डिसेंबर, २०१२\nनाशिक जिल्ह्यात आडगाव चोथवा (ता. येवला) येथील खोकले कुटुंबीयांनी शेडनेटमध्ये ढोबळी मिरचीची शेती करण्यास सुरवात केली आहे. लागवडीचे हे त्यांचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. पहिल्या दोन वर्षांत दराच्या बाबतीत हे पीक चांगले किफायतशीर ठरले. यंदा विक्री सुरू झाली असून दर घसरले आहेत. पुढील काळात ते वाढण्याची आशा आहे. मात्र कांदा, कपाशी, मका या पारंपरिक पिकांच्या तुलनेत अवर्षणग्रस्त भागासाठी शेडनेटमधील ढोबळी मिरचीचे पीक अधिक फायदेशीर ठरत असल्याचा अनुभव खोकले यांनी व्यक्त केला आहे. संतोष विंचू\nपाण्याचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर झाला आहे. दुष्काळाच्या झळा अनेक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसू लागल्या आहेत. मात्र, काळाची गरज ओळखून अनेक शेतकरी प्राप्त परिस्थितीत काय करता येईल याकडे लक्ष देऊ लागले आहेत. विविध पिकांचे प्रयोग असोत किंवा नवे तंत्रज्ञान असो; त्या रूपाने शेतकरी यशाचा मार्ग शोधताना दुष्काळ, पाणीटंचाई या अडथळ्यांना दूर करण्याचा प्रयत्न करू लागला आहे.\nनाशिक जिल्ह्यातील येवला हा कायम अवर्षणातच असलेला तालुका. याच तालुक्‍यात विविध शेतकऱ्यांनी नगदी पिकांचे प्रयोग यशस्वी केले आहेत. आडगाव चोथवा येथील शेतकरी श्‍यामराव खोकले, त्यांचा मुलगा डॉ. नारायण खोकले व कुटुंबीयांचे नाव आता या यादीत समाविष्ट झाले आहे. ढोबळी मिरचीच्या उत्पादनासाठी त्यांची ओळख होऊ लागली आहे. कांदा, कपाशी, मका ही या भागातील पारंपरिक पिके; मात्र त्यांतून फार काही हाती लागत नाही, या मानसिकतेतून खोकले शेडनेटमधील ढोबळी मिरचीकडे वळले.\nया पिकाचे यंदाचे त्यांचे तिसरे वर्ष आहे. तालुक्‍याच्या दक्षिणेला असलेल्या आडगाव चोथवा भागातील शेतीवर नगर जिल्ह्याचा पगडा आहे. यातूनच डॉ. नारायण खोकले यांना 2009-10 मध्ये शेडनेटमध्ये शेती करण्याची संकल्पना सुचली. विविध प्रयोग पाहतानाच त्यांनी ढोबळी मिरचीची निवड केली. कृषी विभागाच्या सल्ल्याने लागवडीची तयारीही केली. तालुक्‍यातील हा त्यांचा दीड एकरावरचा पहिलाच प्रयोग होता, त्यामुळे स्वतःचा अनुभव शेतीला जोडताना जाणकारांचे मार्गदर्शनही घेतले. लाखो रुपयांचे भांडवल गुंतवताना यशाची खात्री कितपत, हा प्रश्‍न पुढे होता; मात्र वडील श्‍यामराव व बंधू दत्तात्रेय यांची मोलाची मदत त्यांना झाली.\nअशी झाली तयारी -रोपे व लागवड वगळता शेडनेट, त्याचे स्ट्रक्‍चर व इतर यंत्रणा पहिल्या वर्षी उभारावी लागणार होती. ढोबळी मिरचीच्या लागवडीसाठी शेतीची नांगरट यांत्रिक पद्धतीने केली. लागवडीसाठी बेड तयार केले. या सर्व मशागतीसाठी त्यांना 50 हजारांपर्यंत खर्च आला. शेड ओढल्यानंतर ठिबक सिंचन प्रणाली बसवण्यासाठी दीड लाख रुपये खर्च केला. 50 हजारांचे आठ हजार बांबू घेतले. सव्वा लाखाचे लोखंडी स्ट्रक्‍चर तयार करून साडेसात हजार चौरस मीटर नेट ढोबळी मिरचीसाठी तयार करण्यात आले. 30 रुपये प्रति चौरस मीटरप्रमाणे सव्वा दोन लाख खर्च नेटसाठी आला. संपूर्ण बेड प्रथम पाण्याने ओले करण्यात आल्यानंतर 15 दिवसांनी एक फूट बाय पाच फुटांवर दीड एकर क्षेत्रात सुमारे 17 हजार रोपांची लागवड केली. एका नर्सरीतून खासगी कंपनीच्या संकरित जातीची रोपे खरेदी केली. सात ते आठ रुपयांना एक रोप विकत घेतले. प्रत्येक बेडमध्ये पाच फुटांचे अ���तर ठेवण्यात आले. फवारणीसाठी 80 ते 90 हजार एकरी खर्च करण्यात आला. पहिल्या वर्षी एकूण साडेआठ लाख रुपयांचा खर्च उत्पादन निघेपर्यंत आला होता. या पिकात नवखे असूनही आत्मशक्तीच्या बळावर खोकले कुटुंबीयांनी पहिल्याच वर्षी सुमारे सात हजार 800 क्रेट मिरचीचे उत्पादन घेतले. प्रति क्रेट दहा किलोचा होता. या उत्पादनाच्या विक्रीतून सुमारे दहा लाख रुपये हाती आले. खर्च वजा जाता दीड लाख रुपये त्यांच्या हाती आले. मिरचीला प्रति क्रेट 125 ते 150 रुपयांपर्यंत दर मिळाला होता. पहिल्या वर्षी या पिकातून हुरूप आल्यानंतर 2010मध्ये जोमाने कामाला लागून उगाव येथून रोपे आणून लावली. शेडनेट, ठिबक होतेच; मात्र लागवड, मजुरी, खते, देखभाल, फवारणी, तोडणी यासाठी वर्षभरात दीड एकरात सुमारे सात ते आठ लाखांपर्यंत खर्च आला. सुमारे सात हजार क्रेट मिरची निघून त्यातून सुमारे 14 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. खर्च वजा जाता निव्वळ उत्पन्न मिळाले सहा लाखांचे. अर्थात, या वर्षी प्रति क्रेट दर राहिले ते 250 ते 300 रुपयांप्रमाणे, म्हणजेच दहा किलोसाठीचे. मात्र, हे दर पूर्ण हंगामभर नसून काही काळासाठीचे होते.\n - पहिल्या दोन्ही वर्षांत खोकले यांची ढोबळी मिरची तालुक्‍यात चर्चेला आली. येवला, कोपरगाव, वैजापूर, लासलगाव, नाशिक, मुंबई, पुणे येथील बाजारात भाव खाणारी ही मिरची प्रति क्रेट 125 ते 190 रुपयांपर्यंत भाव मिळवत होती. खोकले यांनी मागील हंगामात ऑगस्टमध्ये लागवड केली होती. त्यापूर्वी त्यांनी उन्हाळी हंगाम पकडला होता. यंदाच्या वर्षी मात्र त्यांनी जुलैमध्ये रोपे लावली. अर्थात, हा काळ पावसाचा असला तरी येवला भागात मात्र मुळातच पर्जन्यमान कमी असल्याने पिकाचे नुकसान होणार नाही असा खोकले यांना अंदाज होता. आतापर्यंत सुमारे चार हजार क्रेट मालाची विक्री झाली आहे. नऊ महिने प्लॉट सुरू राहिल्यास अजून सुमारे तीन हजार क्रेटचे उत्पादन अपेक्षित आहे. मात्र यंदा अद्यापपर्यंत त्यांना सरासरी 75 ते 80 रुपये प्रति क्रेट भाव मिळत आहे. मात्र, बाजारभावात वाढ होण्याची अपेक्षा असून, चार लाखांपर्यंत उत्पन्न मिळण्याची आशा आहे. अजून मार्चपर्यंत त्यांची मिरची विक्रीला येणार आहे. त्या काळात दर वाढले तर हे पीक अधिक किफायतशीर ठरेल असे खोकले यांना वाटते. विशेष म्हणजे पाण्याचे सुयोग्य नियोजन केल्यामुळे पीक चांगल्या तऱ्हेने फुलवणे शक्‍य झाले आहे.\nदरातील चढ- उताराबाबत खोकले म्हणाले, की आता पूर्वीच्या तुलनेत शेडनेट करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.\nपाऊसमान व हवामानानुसार भाजीपाल्याची आवक- जावक यांचीही चढ- उतार जाणवते, त्याचा परिणाम दरांवर होतो.\nनाशिक, कोपरगाव, येवला आदी ठिकाणी मालाची विक्री करीत आहोत. तुलनेने येवल्यातच अधिक दर मिळत आहे. पाण्यासाठी विहीर आहे, तसेच लिफ्ट इरिगेशन आहे.\nशेटनेट शेती ठरतेय फायद्याची... \"\"शेड-नेटमध्ये पीक घेणे धाडसाचे वाटत असले तरी आम्ही पारंपरिक पिकांना फाटा देत 2009-10 मध्ये ढोबळी मिरची लागवड केली. दीड एकरात पहिल्या वर्षी मोठा खर्च आला; मात्र उत्पन्नही मिळाले. जाणकारांचा सल्ला, तसेच अवगत कौशल्य वापरून देखभाल, निगा, वेळीच फवारणी, खतांची मात्रा व पाणी देण्यासंदर्भात काळजी घेतली. सर्व कुटुंबीयांचे योगदान मिळाले. पहिल्या दोन्ही वर्षांत भाव समाधानकारक मिळाला. सध्याही दररोज शंभरावर क्रेट विक्रीला नेले जात आहेत; मात्र भाव खूपच कमी आहे. तीन वर्षांतील सरासरी उत्पन्न चांगले आहे, त्यामुळे हा प्रयोग पारंपरिक पिकांतून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेत यशस्वी वाटतो.''\nडॉ. नारायण खोकले, दत्तात्रेय खोकले\nसंपर्क - डॉ. नारायण खोकले - 9423506628\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे ११:५८ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nकाय आहे माहितीचा अधिकार\nसमजून घ्या माहिती तंत्रज्ञानातील कायदा\nअसा आहे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम\nमिरची बियाणे उत्पादनातून 33 लाखांची उलाढाल\nशेतकऱ्यांनो, योजनांचा फायदा घ्या, पुढे जा...\nपेरूची मिडो ऑर्चर्ड लागवड ठरली फायदेशीर\n\"ऍग्रोवन'च्या प्रदर्शनाला या आणि ट्रॅक्‍टर जिंका\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-farmer-suicide-warhad-904", "date_download": "2018-12-16T04:40:36Z", "digest": "sha1:YX4A7E5PWCMRZZ6QNGKY2J56ONSXRPYN", "length": 17385, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture-news-marathi-agrowon-farmer-suicide-warhad | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवऱ्हाडात शेतकरी आत्महत्या थांबता थांबेनात\nवऱ्हाडात शेतकरी आत्महत्या थांबता थांबेनात\nरविवार, 10 सप्टेंबर 2017\nअकोला ः कधीकाळी समृद्ध प्रदेश म्हणून वऱ्हाडाची ओळख दिली जायची. सध्या मात्र हा प्रदेश शेतकरी आत्महत्यांनी काळवंडला आहे. दर दिवसाला कुठेना कुठे शेतकऱ्याने स्वतःचे जीवन संपविल्याची बातमी येत राहते.\nनापिकी, कर्जाचा वाढत असलेला बोजा यासह विविध कारणांमुळे आत्महत्या घडत असतात. २००१ पासून आजवर म्हणजेच गेल्या १७ वर्षांत वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यांमध्ये साडेपाच हजारांवर शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.\nअकोला ः कधीकाळी समृद्ध प्रदेश म्हणून वऱ्हाडाची ओळख दिली जायची. सध्या मात्र हा प्रदेश शेतकरी आत्महत्यांनी काळवंडला आहे. दर दिवसाला कुठेना कुठे शेतकऱ्याने स्वतःचे जीवन संपविल्याची बातमी येत राहते.\nनापिकी, कर्जाचा वाढत असलेला बोजा यासह विविध कारणांमुळे आत्महत्या घडत असतात. २००१ पासून आजवर म्हणजेच गेल्या १७ वर्षांत वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यांमध्ये साडेपाच हजारांवर शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.\nराज्यात कर्जमाफीची घोषणा झाली असतानाही आत्महत्येत पीक परिस्थितीच्या कारणाने दररोज वाढ होत आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र शासनाची कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मिशन तसेच आता पुन्हा एकदा कर्जमाफीची घोषणा झाली. यासोबतच शासकीय पातळीवर उपाययोजना केल्या जातात. मात्र एवढ्या सगळ्या ''उपचारांनी'' शेतकरी आत्महत्या थांबलेल्या नाहीत.\nकर्जमाफी किंवा तत्कालिक उपाययोजना करून हा मुद्दा निकाली निघणारा नाही. शेतकऱ्यांना निराशेच्या मार्गातून बाहेर काढण्याचे काम शासनासह सर्वांनाच करावे लागणार आहे. निसर्गाचा लहरीपणा, शासनाची शेतकरी विरोधी धोरणे, शेतीमालाला न मिळणारा भाव व आर्थिक परिस्थिती अशा विविध कारणांनी शेतकरी आत्महत्याच्या घटना घडत आहेत.\nशासनाकडून विविध प्रकारचा अभ्यास झाला, समित्यांचे गठण होऊन उपाययोजना केल्या गेल्या. यातून काहीही चांगले घडलेले नाही. शेतकरी आत्महत्यांचा आगडोंब कायम आहे.\nशेतकरी आत्महत्यांमागे कर्जबाजारीपणा हे प्रमुख कारण आहे. शेतकऱ्यांसाठी दिलेली कर्जमाफी, विविध प्रकारचे उपाय हे केवळ जुजबी उपचार असल्याची सातत्याने टीका होत असते. त्यात सत्यता असल्याचेही काही अंशी मानले जातेे. या भागात ७५ टक्‍क्‍यांवर शेती ही पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे बारमाही पिके घेणे शक्‍य नाही.\nपाऊस चांगला झाला तर पिके येतात. परंतु पिके येऊनही बाजारात भाव मिळत नसल्याचे प्रकार घडतात.\nगेल्या हंगामात शेतकऱ्यांना तूर, सोयाबीनला साधा हमीभाव मिळवताना सुद्धा नाकीनऊ आले. या वर्षी आता खरीप हंगामाची कमी पावसाने वाट लावली. मूग, उडदाची उत्पादकता घसरली. सोयाबीनच्या झाडांवर शेंगा लागलेल्या नाहीत. कापसाची स्थिती तितकी चांगली नाही.\nएकूणच याही खरीप हंगामावर संकटांचे ढग आहेत. संकटे, समस्यांचे हे चक्र काही केल्या सुटलेले नसल्याने शेतकरी आत्महत्येसारखी टोकाची भूमिका स्वीकारतो.\n२००१ ते आतापर्यंत झालेल्या जिल्हानिहाय आत्महत्या\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...\nखरीप, केळी पीकविम्याच्या परताव्यापासून...जळगाव : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत...\nखोजेवाडीत लोकसहभागातून जनावरांची छावणीनगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने...\nजमीन सुपीकता, नियोजनातून साधली शेतीमांजरी (जि. पुणे) येथील माधव आणि सचिन हरिलाल घुले...\nमोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या...सांगली ः दूध इकून दौन पैकं मिळत्याती म्हणून...\nमंगेशी झाली वंचितांची मायउपेक्षितांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून...\nगेल्या वर्षीच्या अवकाळीपोटी साठ लाखांची...मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यात...\nउत्तर प्रदेश, हरियाना, पंजाबप्रमाणे...पुणे : जागतिक साखरेचे बाजार आणि खप विचारात घेता...\nपूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामानपुणे : बंगालच्या उपसा��रातील वादळी स्थिती, कोकण...\nकांदा दरप्रश्नी पंतप्रधानांना साकडेनाशिक : कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित...\nखानदेशात चाराटंचाईने जनावरांची होरपळ...जळगाव : जिल्ह्यात रोज लागणाऱ्या चाऱ्यासंबंधी...\nअडत्याकडून ‘टीडीएस’ कपातीची बाजार...धुळे : शेतकऱ्यांकडून शेतमाल विक्रीनंतर...\nअमरावती विभागात महिन्यात हजारवर शेतकरी...अकोलाः सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि या वर्षी...\n‘शेतकऱ्यांच्या प्रश्नी आमदार-...परभणी : उसाला एफआरपीनुसार दर देण्यात यावा,...\nऊसरसात शर्कराकंदाचे मिश्रण शक्यपुणे : राज्यातील साखर कारखान्यांचा घटलेला गाळप...\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/journey-vimalabai-lemon-sales-127199", "date_download": "2018-12-16T04:05:14Z", "digest": "sha1:Z5PEFFJOAMPKZ6MW4L4ARJVPV7G4AFTS", "length": 13718, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "The journey of the vimalabai Lemon sales शेगाव ते मुंबई... लिंबूविक्रेत्या महिलेचा प्रवास | eSakal", "raw_content": "\nशेगाव ते मुंबई... लिंबूविक्रेत्या महिलेचा प्रवास\nशनिवार, 30 जून 2018\nमुंबई - शेगावच्या रहिवासी विमलबाई तायडे या आठ वर्षांपासून शुक्रवारी पहाटे दादर मार्केटमध्ये येतात. भुसावळहून आणलेले लिंबू घाऊक व्यापाऱ्यांना विकून मिळणाऱ्या पैशातून ते आठवड्याच्या खर्चाचे नियोजन करतात. आठ वर्षांपासून विमलबाई दादर मार्केटमध्ये लिंबू विक्रीला येत आहेत.\nमुंबई - शेगावच्या रहिवासी विमलबाई तायडे या आठ वर्षांपासून शुक्रवारी पहाटे दादर मार्केटमध्ये येतात. भुसावळहून आणलेले लिंबू घाऊक व्यापाऱ्यांना विकून मिळणाऱ्या पैशातून ते आठवड्याच्या खर्चाचे नियोजन करतात. आठ वर्षांपासून विमलबाई दादर मार्केटमध्ये लिंब�� विक्रीला येत आहेत.\nदर शनिवारी लिंबू-मिर्ची विकणारे एका लिंबू-मिरचीसाठी पाच रुपये आकारतात. त्या दिवसाच्या कमाईवर आठवडाभर गुजराण करतात. अशीच काहीशी परिस्थिती विमलबाईंचीही आहे. दर शुक्रवारी पहाटे दादरच्या मार्केटमध्ये लिंबू आणि मिरचीविक्रेते राज्यातील विविध ठिकाणांहून येत असतात. त्यापैकी एक शेगावच्या विमलबाई तायडे. शेतीला जोडधंदा म्हणून विमलबाई गुरुवारी सकाळी शेगावहून पतीसोबत निघतात.\nएक्‍स्प्रेसने दुपारी त्या भुसावळला उतरतात. स्थानिक बाजारातून उपलब्धतेनुसार ते लिंबू विकत घेतात. त्यानंतर रात्री उशिरा दादर स्थानक गाठतात. १२.३० वाजल्यानंतर छोटे-मोठे लिंबू वेगळे करण्यास सुरुवात करतात.\nया प्रक्रियेला दोन-तीन तास लागतात. लिंबू वेगळे केल्यानंतर पहाटे ते घाऊक व्यापाऱ्यांना विक्रीकरता ठेवले जातात. घाऊकच्या विक्रीतून त्यांना ७००-८०० रुपये मिळतात. मिळणाऱ्या पैशातून त्या आठवड्याभराचे कौटुंबिक नियोजन करतात. कित्येकदा अनेक अडचणींना सामना त्यांना करावा लागतो. या लिंबूविक्रीच्या धंद्यामुळे त्यांना मुंबईचे दर्शन झाल्याचे विमलाबाई सांगतात.\nपालघरचा रवी करतो रुईच्या पानांची विक्री\nविमलाबाईप्रमाणे पालघर जिल्ह्यातल्या सातपाटी येथून रवी शिंगडा हा पत्नीसोबत गुरुवारी रात्रीच रुईची पाने विक्रीकरता घेऊन येतो. आपल्या गावातून गुरुवारी सकाळी गोळा केलेली रुईची पाने घेऊन तो सायंकाळी निघतो. रात्री दादर बाजारपेठेत आल्यावर पाने वेगळी केली जातात. सुमारे १०० पानांच्या जुडीला किमान १५-२० रुपये असा भाव त्यांना व्यापारी देतात. आठवड्यातून शुक्रवारच्या दिवशी मिळणाऱ्या उत्पनातून तो कुटुंबाचा सांभाळ करतो.\nनाम (दार) काफी है..\nबेटा : (नेहमीप्रमाणे उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण...मम्मा आयॅम बॅक मम्मामॅडम : (झटकन हातातले वर्तमानपत्र पाठीमागे दडवत) आलास...ये मम्मामॅडम : (झटकन हातातले वर्तमानपत्र पाठीमागे दडवत) आलास...ये बरं झालं\nमिरचीचा भाव घसरल्याने चाकणला शेतकरी नाराज\nचाकण - येथील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुजरात राज्यातून सुमारे पाच टन मिरचीची आवक झाली. हिरव्या मिरचीला एका किलोला फक्त सोळा ते अठरा...\n‘‘फॉ...फॉ..फ्वॉ..,’’ आम आदमी म्हणाला. ‘‘का..क्‍वॉ..’’ आम्ही विचारले. ‘‘...पण डोळ्यात डायरेक्‍ट मिरचीची पूड फेकणं योग्य आहे फ्��ॉ\nपिंपरी - पित्यासह तिघांनी केले बालिकेवर अत्याचार\nपिंपरी (पुणे) - घरात पित्याने लैंगिक अत्याचार केल्याने बारा वर्षीय बालिकेला हैदराबादला नातेवाइकांकडे पाठविले. मात्र तिला भीक मागण्यासाठी मिरचीची धुरी...\nसोलापूर - पावसाअभावी खरीप वाया गेला, कर्जमाफीचा लाभ मिळेना, बॅंकेकडून नव्याने कर्ज घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. शेतीतून मिळालेल्या...\nसहकारमंत्र्यांकडे आता सोलापुरी जेवणाचा थाट\nसोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मुंबईतील \"सुरुची' या निवासस्थानी गणेश विसर्जनाच्यावेळी महाप्रसादासाठी कडक ज्वारी-बाजरीची भाकरी, शेंगा पोळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/6533-mohan-bhagvat-chintan-meeting-will-be-held-in-pune", "date_download": "2018-12-16T03:05:45Z", "digest": "sha1:UBJQXUW26V6XYGD64OQLOXAK6H5ZR4HV", "length": 8103, "nlines": 139, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "पुण्यात संघाची आजपासून 'चिंतन' बैठक - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपुण्यात संघाची आजपासून 'चिंतन' बैठक\nजय महाराष्ट्र न्युज, मुंबई\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीची पाच दिवसीय चिंतन बैठक मंगळवारपासून मुळशी तालुक्यातील कोळवण येथे आयोजित करण्यात आली आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह सर्व वरिष्ठ पदाधिकारी बैठकीस उपस्थित राहणार आहेत. संघविस्तार, हिंदुत्व यांसह देशभरातील दलित अत्याचाराच्या घटना, आंदोलने अशा विविध मुद्द्यांवर बैठकीत विचारमंथन होणार आहे.संघाचे अखिल भारतीय सह सरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरूण कुमार उपस्थित होते.\nवैद्य म्हणाले, दि. १७ ते २१ एप्रिल या कालावधीत ही बैठक होत आहे. बैठकीमध्ये केवळ संघकार्य, विस्तार, हिंदुत्व यांंसह समाजात सध्या घडणाऱ्या घटनांबाबत चर्चा केली जाणार आहे. आगामी निवडणुकांवर कसलीही चर्चा होणार नाही. त्यामुळे राजकीय नेत्यांना बैठकीला आमंत्रित करण्यात आले नाही. सरसंघचालक या बैठकीला पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत.\nदरम्यान, प्रवीण तोगडिया यांचा उमेदवार पराभूत झाल्याने त्यांनी विश्व हिंदू परिषद सोडली आहे. मात्र, तरीही संघाचा त्यांच्याशी नियमितपणे संपर्क राहील, असे वैद्य यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन काही विघटनकारी शक्ती समाजात जातीभेदाच्या भिंती उभ्या करत आहेत. डॉ. आंबेडकरांनी जातीभेद नष्ट करण्यासाठी काम केले. त्यांचे विचार भेदाची भिंत उभी करणारे नव्हते. संघही तेच करत आहे. जातीय द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे आंबेडकरांचे खरे अनुयायी असू शकत नाहीत, असेही वैद्य म्हणाले.\nब्लू व्हेल गेमच्या नादात मुलाने जीव गमावला असता...\nदगडूशेठ बाप्पाला भरजरी 'अलंकार' \n....म्हणून 'त्या' तरुणाने डॉक्टरवर केले कोयत्याने सपासप वार\nहजारो घराण्यांचे कुलदैवत असलेली तुळजापूरची तुळजाभवानी\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/42972", "date_download": "2018-12-16T03:26:57Z", "digest": "sha1:GVV4MCQYPWQ3MKUM3OHU6M5WOFNLSYAL", "length": 10766, "nlines": 133, "source_domain": "www.misalpav.com", "title": "कवठेगुलंद ते शिवपुरी अक्कलकोट पदयात्रा. | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nकवठेगुलंद ते शिवपुरी अक्कलकोट पदयात��रा.\n कवठगुलंद चे गुरुतुल्य नाना ॥\nनाना - किर्तनकलाशेखर,किर्तनाचार्य,किर्तनचुडामणी,किर्तनकौस्तुभ,किर्तनभूषण, किर्तनगानकौस्तुभ,किर्तन कलासागरअशा महाराष्ट,मध्यप्रदेश सरकारने दिलेल्या पदव्यांनी विभूषित रेडिओस्टार ह.भ.प.श्री.नारायण श्रीपाद काणे या गुरुतुल्य ऐंशीवर्षांच्या तरूण उत्साही व्यक्तिमत्वाची ओळख,परिचय आणि सहवास या कवठेगुलंद ते शिवपुरी अक्कलकोट पदयात्रेत मला मिळाला ही मैया आणि मोरयाची क्रृपा.नर्मदे हर.\nनानांच्या घराण्यात पांच पिढ्यांची किर्तन परंपरा आहे भीमसेन जोशीजीं सारख्या गोड पहाडी आवाजाची ईश्वरी देणगी नानांना लाभली आहे. अक्कलकोट शिवपुरीच्या परम सद्गुरु गजाननमहाराज यांचा क्रॄपाशिर्वाद आणि दिक्षा नानांना प्राप्त झालेली आहे.धर्म,पर्यावरण,जीवन यांच्यासंरक्षणासाठी ज्याच्याशिवाय पर्याय नाही असे अग्निहोत्र करण्याची व त्याचा प्रसार करण्याची परमसद्गुरुनी दिलेली जबाबदारी कर्तव्यनिष्ठेने पार पाडण्याचे काम नाना निरंतर गेल्या पन्नास वर्षां पासून करत आहेत. अग्निहोत्राचा प्रसार करणे यासाठी किर्तनाच्या माध्यमातुन ते अखिल भारतवर्षात भ्रमण करतअसतात आणि या त्यांच्या कर्तव्यात त्यांची साथ करत आहेत त्यांच्या पत्नी सौ. सुमति नारायण काणे,म्हणजे सर्वांच्या माई.\nपरम सद्गुरु गजाननमहाराजां बरोबरच चारीपिठांचे शंकराचार्य,प.पू श्रीधरस्वामी,प.पू. नानामहाराज तराणेकर,प.पू.भक्तराजमहाराज,प.पू. गुळवणीमहाराज,स्वामी स्वरुपानंद यांचेही आशिर्वाद नानांना मिळाले आहेत व या सर्वांसमोर किर्तनसेवा सादर करण्याचे भाग्यही लाभले आहे. परम सद्गुरु गजाननमहाराजांनी सरसंघचालक गोळवलकर गुरुजींना अग्निहोत्र दिले होते तर पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना नानांनी अग्निहोत्र दिले आहे.\nगेली पंचेचाळीस वर्ष जेष्ठ वद्य दशमीला ही कवठेगुलंद ते शिवपुरी अक्कलकोट पदयात्रा सुरु आहे.परमसद्गुरु गजानन महाराजांच्या पादुका पालखीत ठेवून ही पदयात्रा पंधरा दिवसात अक्कलकोटला पोहोचते.उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा करण्यासाठी मी गेले असताना तिथे माझी परिक्रमाभगिनी अनुपमा देवधर हिने मला या पदयात्रेबद्दल सांगितले,आणि पदयात्रा,भटकंती ही माझी आवड असल्यामुळे मी गेल्यावर्षी प्रथम या वारीला गेले आणि यंदाही ८/६/२०१८ ते २२/६/२०१८अशी ही वारी मै��ा,मोरया आणि सद्गुरक्रृपेने सुफल संपुर्ण झाली.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 11 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://jera-energy.com/mr/insulated-piercing-connector-zop-57.html", "date_download": "2018-12-16T03:07:00Z", "digest": "sha1:R53MH4QRT5ADBSCPRKXY7LEZHVLPVYTM", "length": 21608, "nlines": 430, "source_domain": "jera-energy.com", "title": "उष्णतारोधक छेदन कनेक्टर ZOP-57, (25-95 / 25-150)", "raw_content": "\nFTTH फायबर ड्रॉप केबल\nफ्लॅट FTTH ड्रॉप केबल\nस्वत: ची आधार फ्लॅट FTTH ड्रॉप केबल\nगोल FTTH ड्रॉप केबल\nफायबर डोळयासंबधीचा वितरण अॅक्सेसरीज\nफायबर केबल डोळयासंबधीचा clamps आणि कंस\nअँकर ADSS केबलसाठी clamps\nनिलंबन ADSS केबलसाठी clamps\nनिलंबन आकृती-8 केबलसाठी clamps\nड्रॉप FTTH केबलसाठी clamps\nअँकर आणि निलंबन कंस\nअँकर आकृती-8 केबलसाठी clamps\nफायबर ऑप्टिकल जोडणी बंद\nफायबर ट्यूब संरक्षण बॉक्स\nफायबर ऑप्टिकल संपुष्टात आणले बॉक्स\nफायबर ऑप्टिकल वितरण बॉक्स\nफायबर ऑप्टिकल वितरण फ्रेम\n19 \"रॅक माउंट फायबर ऑप्टिकल वितरण फ्रेम\nभिंत आरोहण फायबर ऑप्टिकल वितरण फ्रेम\nफायबर ऑप्टिकल अडॅप्टर, singlemode\nफायबर ऑप्टिकल अडॅप्टर, मल्टीमोड\nफायबर ऑप्टिकल पीएलसी या splitter\nपीएलसी या कॅसेट splitter\nपीएलसी या मिनी कॅसेट splitter\nपीएलसी या splitter, ABS विभाग\nपीएलसी या splitter, मिनी विभाग, बेअर फायबर, नाही कनेक्टर\nकमी व्होल्टेज ABC चे सुटे\nLV-ABC चे ओळी मानसिक ताण पकडीत घट्ट\nLV ABC समाप्त कॅप\nABC चे सुटे अँकर आणि निलंबन कंस\nआणण्यासाठी LV-एबीसी ओळ साधने\nकेबल कने आणि lugs\nखिळे ठोकले अॅल्युमिनियम lugs\nखिळे ठोकले अॅल्युमिनियम कने\nमध्यम आणि उच्च व्होल्टेज सहयोगी\ndeadend clamps पाचर घालून घट्ट बसवणे\nस्टेनलेस स्टील शक्य sus 201\nस्टेनलेस स्टील शक्य sus 202\nस्टेनलेस स्टील शक्य sus 304\nपिस्तूल केबल टाय साधन\nलेपन स्टेनलेस स्टील केबल संबंध\nस्टेनलेस स्टील केबल संबंध\nअतिनील आणि temparature वृद्ध होणे चाचणी\n��ाण्यात Dielectrical अनियमित चाचणी\nअंतिम ताणासंबंधीचा शक्ती चाचणी\nकातरणे डोके टॉर्क चाचणी\nकमी तापमान विधानसभा चाचणी\nसमाविष्ट करणे आणि परत नुकसान चाचणी\nफायबर ऑप्टिकल कोर प्रतिबिंब चाचणी\nHelical वायर लागत कार्यशाळा\nसीएनसी मशीन केंद्र कार्यशाळा\nअॅल्युमिनियम आणि जस्त मरणार निर्णायक कार्यशाळा\nफायबर केबल डोळयासंबधीचा कार्यशाळा\nFTTH फायबर ड्रॉप केबल\nफ्लॅट FTTH ड्रॉप केबल\nस्वत: ची आधार फ्लॅट FTTH ड्रॉप केबल\nगोल FTTH ड्रॉप केबल\nफायबर डोळयासंबधीचा वितरण अॅक्सेसरीज\nफायबर ऑप्टिकल अडॅप्टर, singlemode\nफायबर ऑप्टिकल अडॅप्टर, मल्टीमोड\nफायबर केबल डोळयासंबधीचा clamps आणि कंस\nअँकर आणि निलंबन कंस\nअँकर ADSS केबलसाठी clamps\nअँकर आकृती-8 केबलसाठी clamps\nड्रॉप FTTH केबलसाठी clamps\nनिलंबन ADSS केबलसाठी clamps\nनिलंबन आकृती-8 केबलसाठी clamps\nफायबर ऑप्टिकल जोडणी बंद\nफायबर ट्यूब संरक्षण बॉक्स\nफायबर ऑप्टिकल संपुष्टात आणले बॉक्स\nफायबर ऑप्टिकल वितरण बॉक्स\nफायबर ऑप्टिकल वितरण फ्रेम\n19 \"रॅक माउंट फायबर ऑप्टिकल वितरण फ्रेम\nभिंत आरोहण फायबर ऑप्टिकल वितरण फ्रेम\nफायबर ऑप्टिकल पीएलसी या splitter\nपीएलसी या कॅसेट splitter\nपीएलसी या मिनी कॅसेट splitter\nपीएलसी या splitter, ABS विभाग\nपीएलसी या splitter, मिनी विभाग, बेअर फायबर, नाही कनेक्टर\nकेबल कने आणि lugs\nखिळे ठोकले अॅल्युमिनियम कने\nखिळे ठोकले अॅल्युमिनियम lugs\nकमी व्होल्टेज ABC चे सुटे\nABC चे सुटे अँकर आणि निलंबन कंस\nLV ABC समाप्त कॅप\nLV-ABC चे ओळी मानसिक ताण पकडीत घट्ट\nआणण्यासाठी LV-एबीसी ओळ साधने\nमध्यम आणि उच्च व्होल्टेज सहयोगी\ndeadend clamps पाचर घालून घट्ट बसवणे\nमृत शेवटी माणूस grips\nADSS केबल माणूस grips\nनदी वायर माणूस grips\namor काठीने निलंबन grips\namor दांडे न निलंबन grips\nस्टेनलेस स्टील शक्य sus 201\nस्टेनलेस स्टील शक्य sus 202\nस्टेनलेस स्टील शक्य sus 304\nपिस्तूल केबल टाय साधन\nलेपन स्टेनलेस स्टील केबल संबंध\nस्टेनलेस स्टील केबल संबंध\nएफआरपी म्हणजे वायर आणि एफआरपी दांडे, 1 Fiber सह FTTH ड्रॉप केबल\nफायबर डोळयासंबधीचा वितरण बॉक्स 8 रंग FODB-8A\nफायबर ऑप्टिकल Splice बंद FOSC-2D (96)\nड्रॉप वायर पकडीत घट्ट ODWAC-22\nADSS केबल तणाव पकडीत घट्ट, बाप-3000\nओव्हरहेड केबल निलंबन विधानसभा, PS-1500\nमानसिक ताण पकडीत घट्ट बाप-1500.1\nउष्णतारोधक छेदन कनेक्टर ZOP-57, (25-95 / 25-150)\nउष्णतारोधक छेदन कनेक्टर ZOP-57, (25-95 / 25-150)\nटॉर्क, एन * x\nआम्हाला ई-मेल पाठवा PDF म्हणून डाउनलोड करा\nमागील: इन्सुलेशन छेदन कनेक्टर, ZOP-54 (6-50 / 16-150)\nहवाई केबल पकडीत घट्ट\nकमी व्होल्टेज केबल फिटिंग्ज\nकमी व्होल्टेज कनेक्टर ZOP-57\nइन्सुलेशन छेदन कनेक्टर, ZOP-54 (6-50 / 16 -...\nउष्णतारोधक छेदन कनेक्टर, ZOP-52 (1.5-16 / 16 ...\nOHL तणाव पकडीत घट्ट, एसटीसी\nAirdac केबल कंस, सीए-25\nस्टेनलेस स्टील शक्य sus 201\nस्टेनलेस स्टील वाकणे उच्च-20-टी\nYuyao Jera लाइन कंपनी, लिमिटेड योग्य\nक्युबा पूर्ण इंटरनेटचा वापर सुरू करण्यासाठी\nमंगळवारी रात्री, Mayra Arevich, Cuban राज्य दूरसंचार मक्तेदारी ETECSA अध्यक्ष, त्याच्या नागरिकांना सेल फोन पूर्ण इंटरनेटचा वापर देण्यात येईल, असे जाहीर केले. क्युबा ऑफर गेल्या राष्ट्रे एक होत ...\nलहान केबल कंपन्या Comcast investigat इच्छित ...\nलहान फायबर केबल डोळयासंबधीचा पुरवठा कंपन्या प्रतिनिधीत्व करणारी एक गट Comcast आरोप हे उद्योग आत त्याच्या शक्ती गैरवापर प्रती तपास इच्छा आहे. अमेरिकन केबल असोसिएशन (एसीए) 700 लहान आणि mediu प्रतिनिधित्व ...\nनवीन वर्षाच्या शुभेच्छा सौद्यांची\nनवीन वर्ष आगाऊ 31.01.2018 पर्यंत 10.12.2018 पासून हे घोषित करण्यास आनंद आम्ही बिग जाहिरात सुरुवात केली. आपण आभार इच्छित, आणि आपण डॉलर्स करण्यासाठी मूल्य संबंधित अतिरिक्त सवलत देऊन समर्थन. 30 000 डॉलर्स ...\nGraphene प्रमुख प्रकल्प आत संशोधक, युरोपियन कमिशन सर्वात मोठा संशोधन पुढाकार एक, एकात्मिक Graphene आधारित फोटोनिक साधने पुढील generat एक अद्वितीय उपाय ऑफर की झाली ...\nका दूरसंचार सेवा पुरवठादार explori आहेत ...\nबाजार नेते सध्या पुढील नावीन्यपूर्ण उत्प्रेरक आहेत की असंख्य पायलट आणि उत्पादन प्रकल्प गुंतलेली आहेत. नवीन सक्षम मानसिक प्रणाली अर्ज व्यापक धोरण विकसित ...\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n© कॉपीराईट - 2014-2019: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nआशिया / आफ्रिका / अमेरिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/42973", "date_download": "2018-12-16T04:01:08Z", "digest": "sha1:X3JRBR5LQIXARVXF5TJIUI65D4KVRB2D", "length": 11139, "nlines": 172, "source_domain": "www.misalpav.com", "title": "डाळ गंडोरी | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\n१ मोठी पेंडी(जुडी) आंबटचुका किंवा अंबाडी\n१/२ पेंडी (जुडी) पालक\n३-४ मोठ्या पाकळ्या लसूण\n१ पेरभर लांबीचा आल्याचा तुकडा\n५-६ लांब हिरव्या मिरच्या\n१/२ ते १ वाटी शेंगदाणे\n१/२ वाटी खोबर्या चे काप\nसाधारण ४-५ टेबल्स्पून तेल\nसाहित्य अ) मधल्या पालेभाज्या निवडून घ्यायच्या. अंबाडीची भाजी घेणार असाल तर फक्त पाने वापरायची.\nलसूण, आले ओबडधोबड ठेचुन घ्यायचे. मिरच्यांचे तुकडे करून घ्यायचे.\nभाज्या धुवुन घ्यायच्या. टोमॅटोचे मोठे तुकडे करायचे.\nकुकरमधे तूरडाळ धुवुन घ्ययची. त्यात भाज्या, लसूण, आले, मिरच्या असे सगळे एकत्र करुन पुरेसे पाणी घालायचे. आणि नेहेमीप्रमाणे सगळे नीट शिजवून घ्यायचे.\nकुकरचे प्रेशर उतरले की हे सगळे शिजलेले जिन्नस बारीक करुन घ्यायचे. हँडब्लेंडर/पुरणयंत्र/मिक्सर कशानेही बारीक करू शकता. हे सगळे खूप घट्ट झाले असेल तर थोडे पाणी घालायचे. साधारण आळूच्या भाजीसारखी कंसिस्टन्सी असली पाहीजे.\nसाहित्य ब) मधिल मिरच्यांचे तुकडे करुन घ्यायचे.\nआले-लसूण वाटून गोळा करुन घ्यायचा.\nएका मोठ्या पातेल्यात तेल तापवायचे. त्यात दाणे आणि खोबर्या्चे काप घालून थोडे गुलबट रंगावर परतून घ्यायचे.\nमिरच्यांचे तुकडे आणि आले-लसणाचा गोळा किंचीत त्यावर टाकून परतून घ्यायचे.\nआता शिजवून बारीक केलेली भाजी यावर घालायची.\nमीठ घालून भाजी बारीक आचेवर उकळायची. दाणे, मिरच्या आणि खोबरे नीट शिजले पाहिजे.\nही अशी गरम गरम भाजी वाफाळत्या भाताबरोबर मस्त लागते. भाकरी, चपाती कशबरोबरही खाण्यास हरकत नाही.\nफोटू नाय तर पाककृती नाय. फोटू\nफोटू नाय तर पाककृती नाय. फोटू पायजेल. =)) =))\nकसा टाकायचा माहित नाही\nकसा टाकायचा माहित नाही\nसगळे साहित्य आहे करते आणि फोटू टाकते. बाकी तू काढलेले फोटो संमं ला विंन्नती करून टाकू शकतेस\nमदत पान वर टिचकी मार\nतिथे मिपा वर फोटो कसा चढवायचा याची प्रक्रिया दिली आहे मी त्याच पायऱ्या वापरल्या आता जमतंय मलाही\nदत्त जयंतीचे भंडारे, गणपती विसर्जन, शाळा कॉलेज मधल्या पार्ट्या , यातले काहीही ह्या मिरच्यांच्या भाजी शिवाय कायम अपूर्ण वाटतात.\nदिवाळी, एखादा सण- समारंभ यात फार गोड खाणे झाले कि एखाद्या रविवारी हीच भाजी आई अजूनही करते, आणि मग गाडी रुटीन ला लागते.\nअसो. फोटो ना टाकून इनोचे पैसे वाचवल्याबद्दल धन्यवाद\nहि भाजी चविष्ट झालीय\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nस��्या 2 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/43666", "date_download": "2018-12-16T04:04:15Z", "digest": "sha1:RDLUDN33L2REPOSAJIMMO7B3EA37YJQJ", "length": 8147, "nlines": 168, "source_domain": "www.misalpav.com", "title": "कविते.....! | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nफिझा in जे न देखे रवी...\nतू, तुला हवं तसं जग \nउमलत राहा, फुलत रहा,\nकागदांवरून मनांवर बहरत रहा, नेहमी सारखीच\nपण एक लक्षात ठेव आता ......\nतू ना माझी , ना त्याची \nमी लिहिलं तुला म्हणून तो वाचेल तुला,\nएवढाच काय तो उरलेला दुआ \nकारण भेटलो तर , स्वप्न वाटेल,\nनाही भेटलो तर, विरक्त वाटेल \nनव्याने काही केलं तर पाप वाटेल,\nजुन्यातच अडकुन राहीलो तर श्राप वाटेल\nहात दिला तर स्वार्थ वाटेल,\nढळणारा अश्रूच, सार्थ वाटेल\nकाही केलं तर...काय केलं\nनाही केलं तर...का नाही केलं\n...... आम्हाला काहीही वाटेल...\nतर कविते, तू जगलीस काय आणि मेलीस काय \nआता आम्हाला पर्वा नाही कशाचीच\nसगळेच दुवे संपलेत कदाचित \nसगळ्या वाटाही बंद झाल्यात\nही कविता \" मला लागली कुणाची\nही कविता \" मला लागली कुणाची उचकी \" या चालीवर म्हणता येवू शकते\nछान कविता आहे ...\nदिला निरोप मी कल्पनांना\nकसा उडू मी इथेतिथे \nशब्द गहन भार वाही ,\nसुबक काही येत नाही ,\nसरण रोज रचितो ,\n28 Nov 2018 - 10:55 pm | मिसळलेला काव्यप्रेमी\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 4 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्��� होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?id=m340723", "date_download": "2018-12-16T03:39:23Z", "digest": "sha1:Q3K3CPGJSCBILFYXGNXO3UN25NWYMEAA", "length": 12817, "nlines": 274, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "जलद 7 फोन कॉल रिंगटोन - PHONEKY वरून आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nरिंगटोन्स शैली ध्वनी प्रभाव\nजलद 7 फोन कॉल\nजलद 7 फोन कॉल रिंगटोन\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया रिंगटोनचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nमुरुड फोन 118 वर निवडा\nफोन / ब्राउझर: FLIP X12\nश्री. लावकुस पंवार गुर्जर कृपया फोन 62 निवडा\nफोन / ब्राउझर: NokiaX2-01\nफोन / ब्राउझर: Android\nव्हिला मिक्स रिंगटोन विभाजित ((डीजे - सुनील))\nइशा पावर को क्या नाम दोण अर्नव खुशा\nप्यार की एक कहानी. [ला ला ला]\nफोन / ब्राउझर: NokiaX2-01\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमाफ करा मी श्री. शाकिल तुम्हाला व्हॉइस कॉल करा फोन निवडा\nश्री. सिप्पन आपल्याजवळ कॉल आहे कृपया फोन निवडा\nकासीम कुरेशी आप फोन कॉल हाई पिक अप फोन 74\nमिस्टर. गुलेझ आपली कॉल कृपया फोन निवडा\nश्री. सुधीर सिंग त्वरित कॉल कृपया फोन निवडा 6\nश्री. विक्की जी आपास चैन वाळे आप को कर राहत है कृपया फोन कृपया\nआशिष कृपया फोन उचलून घ्या गुंजन कॉल 7\nश्री राजू आपे पापा के कॉल एए राहा है कृपया फोन 51 निवडा\nकृष्ण मोहन राणा आपोके चाहिने वाली ने तुम्हें फोन किया कृपया फोन उथई\nमाफ करा सम समीर फोनला महत्वाची कॉल करा\nचंदन जी आप कोय नंबर से फोन एहा रहा है कृपया फोन उथिले 6 कृपया\nअप्पू फोन उथॉओ कॉल 44 वर निवडा\nश्री कासिम तुमच्याकडे कॉल आहे कृपया फोन निवडा\nपुष्पा फोन कॉल प्राप्त करा\nआणखी ब्��िंडिन फोन कॉल, मेट\nश्री. बादल अपका कोयली ऋषिददर कॉल करा है, कृपया फोन उदय 62\nहे प्रयाश तुम्हाला कॉल आहे कृपया फोन निवडा\nमी तुम्हाला प्रेम करतो रामभहिरी कृपया फोन घ्या हा फोन आपल्यासाठी फार महत्वाचा आहे\nसाहिल कृपया फोन कॉल प्राप्त करा 52\nमिस गायत्री अपके जान का कॉल है कृपया फोन उथई द्या\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर जलद 7 फोन कॉल रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-societies-stuck-empty-seats-maharashtra-12239", "date_download": "2018-12-16T04:44:49Z", "digest": "sha1:UVQ7ZC52CXM7S2A7MIKVGMFXO4ATQUJG", "length": 20926, "nlines": 162, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, societies stuck in empty seats, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊ��र सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यातील विकास सोसायट्यांना रिक्त पदांचे ग्रहण\nराज्यातील विकास सोसायट्यांना रिक्त पदांचे ग्रहण\nबुधवार, 19 सप्टेंबर 2018\nराज्यातील सोसायट्यांममध्ये सचिवांची संख्या कमी आहे. अशा ठिकाणी जिल्हास्तरीय समितीने भरती करावी आणि जिथे गटसचिवांच्या पगाराचा प्रश्‍न निर्माण झाला तर निधीची कमतरता भासणार आहे. तो निधी शासनाने द्यावा.\n- विश्‍वनाथ निकम, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सचिव संघटना\nसांगली ः राज्यातील विकास सोसायट्यांची संख्या २१ हजार आहे. यासाठी केवळ ६ हजार ५०० गट सचिव सध्या कार्यरत आहेत. अनेक गट सचिवांकडे तीन ते पाच सोसायट्यांचा अतिरिक्त कारभार आहे. यामुळे सोसायटीच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. कर्जमाफी प्रक्रियासह अन्य कामावर ताण येत आहे. त्याचा परिणाम शेती आणि शेतकऱ्यांवर होत असून कामे वेळेत होत नाहीत.\nराज्यातील विकास सोसायटी हा गावाचा आर्थिक कणा म्हणून मानला जातो. या सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला जातो. शासनाला कृषी संबंधित माहिती देण्याचे कामही सोसायटी करते. मात्र, राज्यातील सोसायटींची संख्या २१ हजार आहेत. सोसायटीच्या तुलनेत ६ हजार ५०० गट सचिव सध्या कार्यरत आहेत. अनेक गट सचिवांकडे तीन ते पाच सोसायट्यांचा अतिरिक्त कारभार सांभाळावा लागतो आहे. सचिवांची कमतरता असल्याने काम करताना तारेवरची कसरत करावी लागते आहे. जिल्हा बॅंका सोसायटीला कर्ज देते. सोसायटीमार्फत शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करतो. मात्र, सोसायटीच्या मार्फत दिलेल्या कर्जाची वसुली वेळेत होत नाही. यामुळे जिल्हा बॅंकेचा एनपीए वाढू लागला आहे. यामुळे सोसायटीला पीककर्जाची मर्यादा कमी केली आहे. परिणामी भविष्यात सोसायट्या संकटात सापडण्याची शक्‍यता आहे.\nसन २०१०-११ मध्ये शासनाने वैध्यनाथन समितीच्या शिफारशी स्वीकारल्या. त्या वेळी शासनाने राज्य आणि जिल्हास्तरीय समितीची स्थापना केली. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बॅंका, विकास सोसायटी आणि नाबार्ड यांच्यात करार झाला. या करारात संवर्गीकरण कायदा हा ६९ (क) रद्द करून ६९ (ख) समाविष्ट केला. ६९ (ख) नुसार राज्य आणि जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली. त्या समितीच्या माध्यमातून सचिवांच्या सेवा आणि वेतनाच्या उद्‌भणाऱ्या समस्या सोडविण्याचे आणि मार्ग काढण्याचे काम ही समिती करते. तसेच सध्या राज्यात कार्यरत असणाऱ्या संवर्गीकरण निधी योजनेतील गटसचिवांचे अस्तित्व त्यावेळच्या शासनाने अबाधित ठेवले.\nविकास सोसायटी हा शेतकऱ्यांसाठी काम करणारा घटक आहे. यामुळे या सोसायटी कृषी विभागाशी जोडण्यात याव्या अशी मागणी केली होती. कृषी विभागाशी सोसायट्या जोडल्या असत्या तर, कृषी विभागाच्या असणाऱ्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचविणे सोईस्कर झाले असते. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे सोसायटी कृषी विभागाशी जोडता आल्या नाहीत. मात्र, सरकारने सोसायटी कृषी विभागाशी जोडण्यासाठी सकारात्मक पाऊले उचलली नाहीत.\nआठ वर्षांपासून भरती रखडली\nआठ वर्षांपासून सोसायटींच्या सचिवांची भरती रखडली आहे. परिणामी शेतकऱ्यांची माहिती वेळेत दिली जात नाही. यामुळे सचिवांची भरती करावी अशी मागणी होत आहे. मात्र, वैध्यनाथन समितीच्या शिफारशीनुसार ६९ (ख) लागू केल्याने ही भरती जिल्हास्तरीय समितीला सचिव भरण्याचा अधिकार दिला आहे. सचिव भरण्यासाठी जिल्हास्तरीय समितीकडे मागणी करावी लागते. त्यानुसार राज्यातील अनेक सोसायटीमध्ये सचिवांची पदे देखील भरण्यात आली आहेत. मात्र, अनेक ठिकाणी जिल्हास्तरीय समितीने सचिवांची चुकीच्या पद्धतीने भरती केल्याचे चित्र आहे.\nएक टक्‍क्‍याचा फायदाच नाही\nविविध कार्यकारी संस्थांना पीककर्जावर १ टक्का व्यवस्थापकीय अनुदान शासनाने ६ सप्टेंबर २०१४ मध्ये मंजूर केले. त्याचा शासन निर्णयदेखील झाला. व्यवस्थापकीय अनुदानात सोसायटीमधील विविध बदल आणि पगारासाठी वापर केला जातो. यामुळे याचा फायदा प्रत्यक्षात संस्थांना झालाच नाही. याचा आदेश काढत असताना यामध्ये जाचक अटींचा समावेश करण्यात आला. यामध्ये बदल करावा अशी आम्ही मागणी केली आहे.\nअशी आहे राज्यस्तरीय समिती\nअध्यक्ष ः सहकार आयुक्त\nसदस्य ः अप्पर निबंधक सहकारी संस्था, राज्य बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य गट सचिव संघटनेचे दोन प्रतिनिधीअशी आहे जिल्हास्तरीय समिती\nअध्यक्ष ः जिल्हा उपनिबंधक\nसदस्य ः जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा विशेष लेखापरिक्षक आणि गट सचिव संघटनेचे दोन प्रतिनिधी\nजिल्ह्यात सचिवांची संख्या कमी आहे. परंतु, आम्ही शेतकऱ्यांना कर्जपुरवठा, कर्ज वसुलीचे काम वेळेत करत आहोत. पण, सचिव संख्या कमी असल्याने सचिवांच्यावर प्रचंड ताण येत आहे.\n- जयवंत पाटील, जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सचिव संघटना\nमहाराष्ट्र संघटना विकास मका कर्ज एनपीए पीककर्ज नाबार्ड कृषी विभाग\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...\nखरीप, केळी पीकविम्याच्या परताव्यापासून...जळगाव : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत...\nखोजेवाडीत लोकसहभागातून जनावरांची छावणीनगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने...\nजमीन सुपीकता, नियोजनातून साधली शेतीमांजरी (जि. पुणे) येथील माधव आणि सचिन हरिलाल घुले...\nमोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या...सांगली ः दूध इकून दौन पैकं मिळत्याती म्हणून...\nमंगेशी झाली वंचितांची मायउपेक्षितांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून...\nगेल्या वर्षीच्या अवकाळीपोटी साठ लाखांची...मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यात...\nउत्तर प्रदेश, हरियाना, पंजाबप्रमाणे...पुणे : जागतिक साखरेचे बाजार आणि खप विचारात घेता...\nपूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामानपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण...\nकांदा दरप्रश्नी पंतप्रधानांना साकडेनाशिक : कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित...\nखानदेशात चाराटंचाईने जनावरांची होरपळ...जळगाव : जिल्ह्यात रोज लागणाऱ्या चाऱ्यासंबंधी...\nअडत्याकडून ‘टीडीएस’ कपातीची बाजार...धुळे : शेतकऱ्यांकडून शेतमाल विक्रीनंतर...\nअमरावती विभागात महिन्यात हजारवर शेतकरी...अकोलाः सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि या वर्षी...\n‘शेतकऱ्यांच्या प्रश्नी आमदार-...परभणी : उसाला एफआरपीनुसार दर देण्यात यावा,...\nऊसरसात शर्कराकंदाचे मिश्रण शक्यपुणे : राज्यातील साखर कारखान्यांचा घटलेला गाळप...\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/42975", "date_download": "2018-12-16T03:34:48Z", "digest": "sha1:QGQITCSVCCD4POS6I2MWJFYA7CEJDIET", "length": 12649, "nlines": 175, "source_domain": "www.misalpav.com", "title": "वार्‍याची डरकाळी ! | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nस्वीट टॉकरीणबाई in जनातलं, मनातलं\nमी कॉलेजमध्ये असतानाची आठवण.\nआमच्या कॉलेजमध्ये मुलामुलींना व प्राध्यापकांना योगासानांची माहिती व्हावी म्हणून एक सत्र आयोजित केलं होतं. त्यासाठी एक योगशिक्षकआले होते. आमच्या कॉलेजचा बॅडमिंटन हॉल त्यांना त्यासाठी वापरायला दिला होता.\nआमचे नेहमीचे विषय आपापल्या वर्गांमध्ये चालू होतेच. शिवाय योगाचे देखील. आमचा रसायनशास्त्राचा वर्ग चालू होता. आमच्यापैकी बरेच विद्यार्थी योगासनासाठी गेलेले होते. त्यामुळे आमचंही अभ्यासात फारसं लक्ष नव्हतं.\nजवळजवळ पन्नास विद्यार्थी आसनं करंत होते. मधेच बॅडमिंटन हॉलमधून प्रचंड गर्जना ऐकू आल्या. कॉलेज दुमदुमलं तेव्हां आम्हाला माहीत नव्हतं पण नंतर कळलं की त्यांना सिंहासन शिकवत होते. (याची सिंहमुद्रेशी गफलत करू नये. सिंहमुद्रेत आवाज अगदी नगण्यच येतो. सिंहासनात आsss र्ह तेव्हां आम्हाला माहीत नव्हतं पण नंतर कळलं की त्यांना सिंहासन शिकवत होते. (य���ची सिंहमुद्रेशी गफलत करू नये. सिंहमुद्रेत आवाज अगदी नगण्यच येतो. सिंहासनात आsss र्ह अशी सिंहगर्जना करायची असते अशी सिंहगर्जना करायची असते) आमच्या वर्गात हास्याचे फवारे उडले\nथोड्या वेळानी योगसनं आटपून परतलेली मुलं वर्गात शिरल्याबरोबर सरांनी विचारलं, \"काय केलंत रे\n\" बाकीच्यांनी जाड्याला पुढे केलं. (तेव्हां शाळा कॉलेजच्या मुलांत अंगानी जाड किंवा चष्मा लावणारा मुलगा क्वचितच दिसायचा. त्यांची खरी नावं कोणीच वापरायचे नाहीत. त्यांची रूढ नावं म्हणजे 'जाड्या'आणि 'बॅटरी'. आश्चर्य म्हणजे त्यांनाही या नावांत काही अनुचित वाटायचं नाही\nआयुष्यात पहिल्यांदाच आसनं केलेल्यांना आसनांची नावं लक्षात राहणं अवघडच त्यामुळे सगळ्यात जे शेवटी केलं होतं त्याच आसनाचं नाव त्याला आठवत होतं. ते त्यानी सांगितलं.\n हसून हसून सबंद वर्ग गडाबडा लोळायला लागला\nआलेल्या मुलांना कळेच ना आम्ही का हसतोय ते दुसरा एक मुलगा म्हणाला, \"तरी ते म्हणंत होते की ज्यांनी नुकताच डबा खाल्ला आहे त्यांनी हे आसन करू नका म्हणून.\"\n हसण्याचा दुसरा अटॅक पहिल्यापेक्षा जोरात श्वास देखील घेता येई ना\nकॉलेजच्या मैत्रिणी आजही जेव्हां भेटतो तेव्हां आठवून खळखळून हसू येतं\nखरच आमच्यावेळी मुलगे आणि मुली एकमेकांना आडनावाने हाक मारायचे. नाहीतर मग जाड्या, बॅटरी, झम्पि अशी टोपण नावं असायची.\nतोंडात चिवड्याचा बकाणा भरला होता तो बाहेर उडू नये म्हणून रुमाल दाबावा लागला.\nखी खी खी. भारी किस्सा \nखी खी खी. भारी किस्सा \nखुप हसले. छान लिहीलाय किस्सा.\nखुप हसले. छान लिहीलाय किस्सा.\nएकसमयावच्छेदेकरून सामुदायिक पवनमुक्तासन ही संकल्पना मोठी उत्तेजक आहे. इंडिया गॉट टॅलंट सारख्या कार्यक्रमांत आजमावून पाहिली पाहिजे.\nआजची स्वाक्षरी :- जिंदगी में पेहला पेहला तूने मुझको प्यार दिया है... :- Mohabbat (1985)\nच्यायला सगळी माणसे किती सज्जन हाईत\nआम्ही एकमेकांना बापाच्या नावांनी हाका मारत असू\nहा हा हा ... भारी किस्सा \nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 7 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आ��च आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0_%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2018-12-16T03:35:38Z", "digest": "sha1:UEZYAPF7RM7CUTPSZAU5PKCFGIIZNBWM", "length": 55263, "nlines": 1540, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादी/आंतरभाषीय परिपेक्ष - विकिपीडिया", "raw_content": "विकिपीडिया:सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादी/आंतरभाषीय परिपेक्ष\n< विकिपीडिया:सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादी\n* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात.\nविकिपीडिया नवीन सदस्यांच्या लेखन/संपादनाचे स्वागत करतो. नवागत सदस्यांना या प्रकल्प पानाच्या परीघ/कार्यकक्षा मर्यादेचा अंदाज येत नाही. म्हणून हे पान अर्धसुर्क्षीत केले आहे.\nसगळ्या भाषांतील विकिपीडियांमध्ये किमान १,००० लेख असणे अपेक्षित आहे. या लेखांची विषयांनुसार यादी येथे दिलेली आहे.या पानावरील यादी आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या ज्ञानरूपरेषेस सयुक्तीक सर्व आंतरभाषीय विकिपीडियांवर असावयाची आंतरभाषीय परिपेक्ष यादी आहे.हि यादी सुद्धा बदलावी लागते पण ती मेटा वरील meta:List_of_articles_every_Wikipedia_should_have या यादीस अनुरूप बदलली जाते.\nमहाराष्ट्रीय/भारतीय दृषीकोणातून अशा नोंदी विकिपीडिया:सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादी/मराठी परिपेक्ष येथे कराव्यात.मराठी विकिपीडियातून इतर भाषी विकिपीडियात अनुवाद समन्वयाकरीता लेख नोंदणी विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/भाषांतर आणि इतर विकिपीडियात निर्यात सुसूत्रीकरण#मराठीतून इतर भाषात अनुवादीत करून हवे असलेले लेख यादी येथे करावी मराठी विकिपीडियावर हवे असेलेल्या लेखांची नोंद या दुव्यावर टिचकी देऊन करावी.\nप्रत्येक विकिपीडियावर यातील किती लेख आहेत, पैकी किती छोटे, मध्यम तर किती मोठे आहेत यांनुसार सगळ्य�� विकिपीडियांत क्रम ठरवला जातो.\nयातील काही लेख अगदी सुरुवातीच्या स्थितीत आहेत तर काही अजून तयार केले गेलेले नाहीत. बर्‍याचशा लेखांसमोर त्याच विषयावरील इंग्लिश विकिपीडियातील लेखाचा दुवा दिलेला आहे. संपादक त्याचा मुक्त उपयोग करू शकतात.\n१.२ कलावंत व स्थपती\n१.६ चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक\n१.७ संशोधक, शास्त्रज्ञ व गणितज्ञ\n१.८ समाजशास्त्रज्ञ (तत्त्वज्ञानी, अर्थशास्त्री, इतिहासकार, इ.\n१.९ राजकारणी, नेते, इ.\n३.१ खंड व भूप्रदेश\n३.४ महासागर, नद्या, सरोवर, इ.\n४.२ विचार, वागणूक, इ.\n४.४ व्यापार व अर्थशास्त्र\n५.१ भाषा व साहित्य\n५.२ स्थापत्य व अभियांत्रिकी\n५.३ चित्रपट, रेडियो, दूरचित्रवाणी\n६ विज्ञान व शास्त्रे\n७.२.१ संगणक व महाजाल\n९.१ मापनपद्धती व एकक\nमार्लन ब्रान्डो - Brando, Marlon\nमार्लीन डीट्रिच - Dietrich, Marlene\nसांद्रो बॉटिचेली - Botticelli, Sandro\nले कॉर्बुझिये - Corbusier, Le\nलियोनार्दो दा व्हिन्ची - da Vinci, Leonardo\nसाल्वादोर दाली - Dalí, Salvador\nआल्ब्रेख्त ड्युरेर - Dürer, Albrecht\nएल ग्रेको - El Greco\nफ्रांसिस्को गोया - Goya, Francisco\nफ्रिडा काह्लो - Kahlo, Frida\nपाब्लो पिकासो - Picasso, Pablo\nदियेगो व्हेलाझ्केझ - Velázquez, Diego\nयोहानेस व्हर्मीर - Vermeer, Johannes\nमात्सुओ बाशो - Bashō\nसॅम्युएल बेकेट - Beckett, Samuel\nहोर्हे लुइस बोर्गेस - Borges, Jorge Luis\nमिगेल दि सर्व्हान्तेस - Cervantes, Miguel de\nआर्नॉट डॅनियेल - Daniel, Arnaut\nदांते अलिघियेरी - Dante Alighieri\nरुबेन दारियो - Darío, Rubén\nफ्योदोर दस्तयेव्स्की - Dostoevsky, Fyodor\nगॅब्रियेल गार्सिया मार्केझ - Garcia Marquez, Gabriel\nव्हिक्टर ह्युगो - Hugo, Victor\nहेन्रिक इब्सेन - Ibsen, Henrik\nफ्रांझ काफ्का - Kafka, Franz\nव्लादिमिर नाबोकोव्ह - Nabokov, Vladimir\nमुन्शी प्रेमचंद - Premchand, Munshi\nमार्सेल प्रुस्त - Proust, Marcel\nअलेक्झांडर पुश्किन - Pushkin, Alexander\nशोटा रुस्ताव्हेली - Rustaveli, Shota\nहोजे सारामागो - Saramago, Josè\nस्नोरी स्टुर्लसन - Sturluson, Snorri\nलियो टॉल्स्टॉय - Tolstoy, Leo\nमार्क ट्वेन - Twain, Mark\nऑस्कार वाइल्ड - Wilde, Oscar\nयोहान सेबास्टियन बाख - Bach, Johann Sebastian\nलुडविग व्हान बीथोव्हेन - Beethoven, Ludwig van\nहेक्टर बर्लियोझ - Berlioz, Hector\nयोहानेस ब्राम्स - Brahms, Johannes\nप्यॉतर त्चैकोव्स्की - Tchaikovsky, Petr\nआंतोनिन ड्वोराक - Dvořák, Antonín\nजॉर्ज फ्रीडरिक हान्डेल - Händel, Georg Frideric\nजिमी हेंड्रिक्स - Hendrix, Jimi\nगुस्ताफ माहलर - Mahler, Gustav\nवुल्फगांग आमाद्युस मोझार्ट - Mozart, Wolfgang Amadeus\nज्याकोमो पुचिनी - Puccini, Giacomo\nएल्विस प्रेस्ली - Presley, Elvis\nफ्रांत्स शुबर्ट - Schubert, Franz\nबेद्रिच स्मेताना - Smetana, Bedřich\nज्याँ सिबेलियस - Sibelius, Jean\nइगोर स्त्राविन्स्की - Stravinsky, Igor\nज्युझेप्पे व्हे��्दी - Verdi, Giuseppe\nआंतोनियो विवाल्डी - Vivaldi, Antonio\nजियोव्हानी पियेरलुईगी दा पालेस्त्रिना - Giovanni Pierluigi da Palestrina\nरोआल्ड अमुंडसेन - Amundsen, Roald\nनील आर्मस्ट्रॉँग - Armstrong, Neil\nहेर्नान कोर्तेस - Cortés Hernán\nमार्को पोलो - Polo, Marco\nअलेक्झांडर फोन हम्बोल्ड्ट - von Humboldt, Alexander\nचित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक\nवॉल्ट डिस्नी - Disney, Walt\nफेदेरिको फेलिनी - Fellini, Federico\nआल्फ्रेड हिचकॉक - Hitchcock, Alfred\nस्टॅन्ली कुब्रिक - Kubrick, Stanley\nअकिरा कुरोसावा - Kurosawa, Akira\nस्टीवन स्पीलबर्ग - Spielberg, Steven\nसंशोधक, शास्त्रज्ञ व गणितज्ञ\nअलेक्झांडर ग्रॅहॅम बेल Bell, Alexander Graham\nटायको ब्राहे Brahe, Tycho\nनिकोलस कोपर्निकस Copernicus, Nicolaus\nमेरी क्यूरी Curie, Marie\nचार्लस डार्विन Darwin, Charles\nअल्बर्ट आईनस्टाईन Einstein, Albert\nलियोनार्ड यूलर Euler, Leonard\nएनरिको फर्मी Fermi, Enrico\nहेन्री फोर्ड Ford, Henry\nगॅलिलिओ गॅलिली Galileo Galilei\nकार्ल फ्रेडरिक गॉस Gauss, Carl Friedrich\nवर्नर गायसेनबर्ग - Werner Heisenberg\nयोहान गटेनबर्ग Gutenberg, Johann\nजेम्स प्रेस्कॉट ज्यूल Joule, James Prescott\nयोहान्स केपलर Kepler, Johannes\nमुहम्मद इब्न मुसा अल-ख्वारिझ्मी - Khwarizmi, Muhammad ibn Musa al-\nगॉट्फ्रीड लाइबनिझ - Leibniz, Gottfried\nजेम्स क्लार्क मॅक्सवेल Maxwell, James Clerk\nदमित्री मेंडेलेव Mendeleev, Dmitri\nअँतोनियो म्यूची - Meucci, Antonio\nमॅक्स प्लांक Planck, Max\nअर्नेस्ट रुदरफोर्ड Rutherford, Ernest\nअर्विन श्रॉडिंगर Schrödinger, Erwin\nरिचर्ड स्टालमन Stallman, Richard\nनिकोला टेस्ला Tesla, Nikola\nडेव्हिड हिल्बर्ट David Hilbert\nसमाजशास्त्रज्ञ (तत्त्वज्ञानी, अर्थशास्त्री, इतिहासकार, इ.\nहिप्पोचा ऑगस्टीन - Augustine of Hippo\nज्योर्दानो ब्रुनो - Bruno, Giordano\nनोआम चॉम्स्की - Chomsky, Noam\nसिग्मंड फ्रॉइड - Freud, Sigmund\nगेओर्ग विल्हेल्म फ्रीडरीश हेगल - Hegel, Georg Wilhelm Friedrich\nइम्मॅन्युएल कांट - Kant, Immanuel\nरोझा लक्झेंबर्ग - Luxemburg, Rosa\nनिकोलो माकियाव्हेली - Machiavelli, Niccolò\nकार्ल मार्क्स - Marx, Karl\nज्याँ-पॉल सार्त्र - Jean-Paul Sartre\nलुडविग विट्जेन्स्टाइन - Wittgenstein, Ludwig\nअतातुर्क केमल Atatürk, Kemal\nडेव्हिड बेन-गुरियन Ben-Gurion, David\nऑट्टो व्हॉन बिस्मार्क Bismarck, Otto von\nसायमन बोलिव्हार Bolívar, Simón\nनेपोलियन बोनापार्ट Bonaparte, Napoleon\nजॉर्ज डब्ल्यू. बुश Bush, George W.\nज्युलिअस सिझर Caesar, Julius\nविन्स्टन चर्चिल Churchill, Winston\nपहिला कॉन्स्टन्टाइन (रोमन सम्राट) Constantine the Great\nइंदिरा गांधी Gandhi, Indira\nस्टीफन हार्पर Harper, Stephen\nअडॉल्फ हिटलर Hitler, Adolf\nव्लादिमिर लेनिन Lenin, Vladimir\nचौदावा लुईस Louis XIV\nनेल्सन मंडेला Mandela, Nelson\nबेनितो मुसोलिनी Mussolini, Benito\nक्वामे न्क्रुमाह - Nkrumah, Kwame\nजोसेफ स्टॅलिन Stalin, Joseph\nयेशू ख्रिस्त - Jesus\nमोहम्मद पैगंबर - Muhammad\nगौतम बुद्ध - Buddha\nमॅथ्यूचे शुभवर्तमान-Gospel of Matthew\nमार्कचे शुभवर्तमान-Gospel of Mark\nबाप्तिस्मा करणारा योहान-John the Baptist\nएम्मा गोल्डमन - Goldman, Emma\nमार्टिन लुथर किंग, जुनियर - King, Martin Luther, Jr.\nफ्लोरेंस नाइटिंगेल - Nightingale, Florence\nरोझा पार्क्स - Parks, Rosa\nइतिहासातील घटना व कालक्रम.\nप्रागैतिहासिक महाखंड - Prehistory\nप्राचीन इजिप्त - Ancient Egypt\nप्राचीन ग्रीस - Ancient Greece\nरोमन साम्राज्य - Roman Empire\nबायझेन्टाइन साम्राज्य - Byzantine Empire\nपवित्र रोमन साम्राज्य - Holy Roman Empire\nशंभर वर्षांचे युद्ध - Hundred Years War\nमोंगोल साम्राज्य - Mongol Empire\nऑट्टोमन साम्राज्य - Ottoman Empire\nप्रोटेस्टंट सुधारणा - Protestant Reformation\nतीस वर्षांचे युद्ध - Thirty Years War\nअमेरिकन गृहयुद्ध - American Civil War\nब्रिटिश साम्राज्य - British Empire\nशीत युद्ध - Cold War\nअखाती युद्ध - Gulf War\nज्यूंचे शिरकाण - The Holocaust\nकोरियन युद्ध - Korean War\nस्पॅनिश नागरी युद्ध - Spanish Civil War\nव्हियेतनाम युद्ध - Vietnam War\nपहिले महायुद्ध - World War I\nदुसरे महायुद्ध - World War II\nभौगोलिक संज्ञा व ठिकाणे.\nभू शास्त्र /भूविज्ञान Earth science\nउत्तर ध्रूव North Pole\nसदाहरित वने/वर्षावने - Rainforest\nदक्षिण ध्रूव South Pole\nलॅटिन अमेरिका Latin America\nमध्य पूर्व Middle East\nउत्तर अमेरिका North America\nदक्षिण अमेरिका South America\nन्यू झीलँड New Zealand\nसौदी अरेबिया Saudi Arabia\nदक्षिण अफ्रिका South Africa\nदक्षिण कोरिया South Korea\nयुनायटेड किंग्डम - United Kingdom\nअमेरिकेची संयुक्त संस्थाने United States\nलॉस एंजेल्स - Los Angeles\nमेक्सिको सिटी - Mexico City\nनवी दिल्ली - New Delhi\nसेंट पीटर्सबर्ग - Saint Petersburg\nमहासागर, नद्या, सरोवर, इ.\nअरल समुद्र - Aral Sea\nआर्क्टिक समुद्र - Arctic Ocean\nअटलांटिक महासागर - Atlantic Ocean\nबाल्टिक समुद्र - Baltic Sea\nकाळा समुद्र - Black Sea\nकॅरिबियन समुद्र - Caribbean Sea\nकॅस्पियन समुद्र - Caspian Sea\nडॅन्यूब नदी - Danube\nमृत समुद्र - Dead Sea\nयुफ्रेतिस नदी - Euphrates\nग्रेट लेक्स - Great Lakes\nहिंदी महासागर - Indian Ocean\nटांगानिका सरोवर - Lake Tanganyika\nटिटिकाका सरोवर - Lake Titicaca\nव्हिक्टोरिया सरोवर - Lake Victoria\nनायगारा धबधबा - Niagara Falls\nनाइल नदी - Nile\nउत्तर समुद्र - North Sea\nप्रशांत महासागर - Pacific Ocean\nर्‍हाइन नदी - Rhine\nदक्षिण समुद्र - Southern Ocean\nतैग्रिस नदी - Tigris\nव्होल्गा नदी - Volga River\nअँडीझ पर्वतरांग - Andes\nमाउंट किलिमांजारो - Mount Kilimanjaro\nरॉकीझ पर्वतरांग - Rocky Mountains\nस्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघ - Commonwealth of Independent States\nनोबेल पारितोषिक - Nobel Prize\nसंयुक्त राष्ट्रे - United Nations\nआंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था - International Atomic Energy Agency\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधी - International Monetary Fund\nमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र - Universal Declaration of Human Rights\nनागरी युद्ध Civil war\nकान चित्रपट महोत्सव-Festival de Cannes\nअरबी भाषा - Arabic\nबंगाली भाषा - Bengali\nचिनी भाषा - Chinese\nइंग्लिश भाषा - English\nफ्रेंच भाषा - French\nजर्मन भाषा - German\nग्रीक भाषा - Greek\nहिब्रू भाषा - Hebrew\nइटालियन भाषा - Italian\nजपानी भाषा - Japanese\nलॅटिन भाषा - Latin\nपर्शियन भाषा - Persian\nरशियन भाषा - Russian\nस्पॅनिश भाषा - Spanish\nतमिळ भाषा - Tamil\nतुर्की भाषा - Turkish\nआस्वान धरण Aswan Dam\nबुर्ज खलिफा Burj Dubai\nसी.एन. टॉवर CN Tower\nएम्पायर स्टेट इमारत Empire State Building\nहागिया सोफिया Hagia Sophia\nहूव्हर धरण Hoover Dam\nपेट्रोनास जुळे मनोरे Petronas Towers\nगिझाचा भव्य पिरॅमिड Pyramids of Giza\nबासिलिका ऑफ सेंट पीटर St. Peter's Basilica\nसीयर्स टॉवर Sears Tower\nस्वातंत्र्यदेवतेचा पुतळा Statue of Liberty\nसिडनी ऑपेरा हाऊस Sydney Opera House\nभारतात दूरचित्रवाणीची सुरुवात १५ सप्टेंबर १९५९ रोजी झाली.\nशास्त्रीय संगीत - Classical music\nइलेक्ट्रॉनिक संगीत - Electronic music\nरेगे (संगीतप्रकार) - Reggae\nड्रम (वाद्य) - Drum\nबैठे खेळ - Game\nमार्शल आर्ट्स - Martial arts\nघोड्यांची शर्य - Horse racing\nरग्बी युनियन - Rugby union\nबहाई धर्म - शीर्षकास दुवा द्याBahá'í Faith\nबौद्ध धर्म - Buddhism\nख्रिश्चन धर्म - Christianity\nरोमन कॅथोलिक चर्च - Catholicism\nहिंदू धर्म - Hinduism\nज्यू धर्म - Judaism\nशिंटो धर्म - Shinto\nप्रकाश वर्ष Light year\nवेळक्षेत्र - Time zone\nकृत्रिम बुद्धिमत्ता - Artificial Intelligence\nवर्ल्ड वाइड वेब - World Wide Web\nसिरीयल (खाद्यपदार्थ) - Cereal\nफळांचा रस - Juice\nनैसर्गिक संख्या - Natural number\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ सप्टेंबर २०१७ रोजी १९:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/42976", "date_download": "2018-12-16T04:29:06Z", "digest": "sha1:34G4ZPWV7AJZFW65GOZHUDZPIDNYZCGG", "length": 17721, "nlines": 153, "source_domain": "www.misalpav.com", "title": "शिवबा आमचा मल्हारी! | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसई जोशी in जनातलं, मनातलं\nशनिवार दुपारची वेळ, साधारण १:३० वाजलेले. सहकुटुंब मराठी picture ला जायचा योग तसा कमीच येतो आमचा, पण ह्यावेळी शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांवरचा picture असल्यामुळे एकत्र बघायचा अ���े ठरवलेच होते, picture अर्थातच \"फर्जंद\". तर theater मध्ये पोचलो आणि अजिबात गर्दी दिसेना. जरा वाईटच वाटलं मला. काही दिवसांपूर्वीच \"Jurassic World\" बघायला गेलो असताना \"संजू\" साठी १ km लांब असलेली रांग बघितली होती. संजय दत्तवरचा picture बघायला लोकं इतकी गर्दी करतात आणि मावळ्यांवरच्या picture ला नाही ह्याचं वाईट वाटलं बहुदा मला. \"आपण लवकर पोचलो आहोत, picture सुरु होईपर्यंत लोकं येतील\" असे नवऱ्याचे समजुतीचे शब्द ऐकत आत जाऊन बसलो. खरंच picture सुरु व्हायच्या वेळेपर्यंत बरीच लोकं आली होती, अगदी housefull नसला तरी theater तरी भरलेलं दिसत होतं आता.\npicture सुरु झाला आणि सुरवातीलाच तानाजी कोंढाणा(सिंहगड) काबीज करतात ते बघताना डोळ्यात पाणी आले. काय त्या लोकांचं शौर्य आणि राजांवरची श्रध्दा जसा जसा picture पुढे जाऊ लागला, तश्या ह्या गोष्टी अजूनच ठळक होत गेल्या. पुढचा-मागचा काही विचार न करता, महाराज आणि आऊसाहेबांनी सांगितलं की सगळे मावळे मोहिमेचा विडा उचलायला तयार असतं, एकही प्रश्न न विचारता. ही सगळी माणसं कुठल्या वेगळ्याच मातीची बनलेली असावीत का जसा जसा picture पुढे जाऊ लागला, तश्या ह्या गोष्टी अजूनच ठळक होत गेल्या. पुढचा-मागचा काही विचार न करता, महाराज आणि आऊसाहेबांनी सांगितलं की सगळे मावळे मोहिमेचा विडा उचलायला तयार असतं, एकही प्रश्न न विचारता. ही सगळी माणसं कुठल्या वेगळ्याच मातीची बनलेली असावीत का एवढी प्रचंड निष्ठा आपल्या महाराजांवर एवढी प्रचंड निष्ठा आपल्या महाराजांवर अर्थात त्यांनी जसा स्वतःचा जीव ओवाळून टाकला होता स्वराज्याच्या स्वप्नासाठी, तेवढाच जीव शिवरायांनी आणि जिजाबाईंनी त्या सगळ्यांना लावला होता. शिवबा सगळ्या मावळ्यांना स्वतःचे भाऊ समजत असत तर जिजाबाई सगळ्यांना त्यांची लेकरे. रयतेला जोवर दुश्मनांकडून त्रास होत आहे तोपर्यंत स्वराज्य असले तरी सुराज्य येणार नाही हे शिवाजी राजांनी ओळखले होते आणि म्हणूनच सुराज्यावरही त्यांचा भर होता. प्रजेची एवढी काळजी असणारा आणि प्रजेची आपुलकीने चौकशी करणारा राजा दुर्मिळच. picture मध्ये एक वाक्य आहे शिवाजी महाराजांचं \"स्त्रियांची अब्रू लुटली जात असताना सुराज्य कसं येणार अर्थात त्यांनी जसा स्वतःचा जीव ओवाळून टाकला होता स्वराज्याच्या स्वप्नासाठी, तेवढाच जीव शिवरायांनी आणि जिजाबाईंनी त्या सगळ्यांना लावला होता. शिवबा सगळ्या मावळ्यांना स्वतःच�� भाऊ समजत असत तर जिजाबाई सगळ्यांना त्यांची लेकरे. रयतेला जोवर दुश्मनांकडून त्रास होत आहे तोपर्यंत स्वराज्य असले तरी सुराज्य येणार नाही हे शिवाजी राजांनी ओळखले होते आणि म्हणूनच सुराज्यावरही त्यांचा भर होता. प्रजेची एवढी काळजी असणारा आणि प्रजेची आपुलकीने चौकशी करणारा राजा दुर्मिळच. picture मध्ये एक वाक्य आहे शिवाजी महाराजांचं \"स्त्रियांची अब्रू लुटली जात असताना सुराज्य कसं येणार\". राजे, माफ करा पण हे माप लावायचं झालं तर आज शेकडो वर्षांनंतरही ह्या जगात कुठेच सुराज्य नाही असच म्हणायला लागणार आम्हाला.\nलहानपणी शाळेत इतिहासाच्या पुस्तकामध्ये जी शिवाजी राजांची ओळख झाली, तेव्हापासूनच ते अगदी आपले राजे वाटायला लागले होते. आणि मलाच काय, ज्यांनी हा इतिहास शिकला आहे, राजांबद्दल ज्यांना माहिती आहे त्या प्रत्येक व्यक्तीलाच असं वाटत असावं बहुदा. पुढे \"श्रीमान योगी\" सारखी पुस्तकं वाचली, \"जाणता राजा\" सारखी नाटकं पाहिली आणि ही आपुलकी अजूनच वाढली. पुण्याचा कसबा गणपती, लाल महाल, प्रतापगड अशा जागी गेलो की नकळत अभिमान वाटतो ना एके काळी ह्या परिसरातून शिवाजी महाराज, जिजाऊ आणि राजांचे मावळे फिरत असतील ह्या विचारानेच किती छान वाटतं(अगदी पुण्याच्या भाषेत सांगायचं तर कसलं भारी वाटतं ना एके काळी ह्या परिसरातून शिवाजी महाराज, जिजाऊ आणि राजांचे मावळे फिरत असतील ह्या विचारानेच किती छान वाटतं(अगदी पुण्याच्या भाषेत सांगायचं तर कसलं भारी वाटतं ना). राजे काही एका जातीच्या किंवा एका धर्माच्या लोकांचे नव्हते, तर सगळ्या मराठी माणसांचे होते. राजांसाठी त्यांची सगळी प्रजा देखील सारखीच होती आणि स्वराज्य/सुराज्य म्हणजे \"श्रीं ची इच्छा\"). राजे काही एका जातीच्या किंवा एका धर्माच्या लोकांचे नव्हते, तर सगळ्या मराठी माणसांचे होते. राजांसाठी त्यांची सगळी प्रजा देखील सारखीच होती आणि स्वराज्य/सुराज्य म्हणजे \"श्रीं ची इच्छा\" बाकी त्यात कुठलाही स्वार्थ नाही.\npicture सुरु असताना, आमच्या अपेक्षेप्रमाणे, मध्ये-मध्ये मुलीचं शंकानिरसन करणंही चालू होतंच. आपल्या इतिहासातील एक पान तिला दाखवावं, इतकाच आमचा हेतू होता तिला घेऊन जाण्यामागे. पन्हाळगड सर झाल्यावर picture संपला आणि बाहेर पडताना मुलगी म्हणाली. \"आई, good guys had only 60 people and bad guys had 2500 people. Those 60 people were so brave\". आणि मी काही उत्तर देणार त्याच्या आत गाणं गुणगुणायला लागली, \"मल्हारी मल्हारी मल्हारी, शिवबा आमचा मल्हारी\"\". आणि मी काही उत्तर देणार त्याच्या आत गाणं गुणगुणायला लागली, \"मल्हारी मल्हारी मल्हारी, शिवबा आमचा मल्हारी\" मग आम्हीदेखील बाकी काही न बोलता तिचं गाणं ऐकत गाडीकडे चालू लागलो...\nमाहीत होत सिनेमा फसला आहे तरी\nमाहीत होत सिनेमा फसला आहे तरी गेलो महाराजां साठी , आणि झालं पण तसेच . कोंडाजी फर्जंद च्या भूमिके साठी अंकित मोहन नावाचा बॉडी बिल्डर घेतला मग शिवाजी महाराजांच्या भूमिके साठी किरकोळ शरीरयष्टीच्या चिन्मय मांडलेकर ला का घेतले चिन्मय मांडलेकर नी कितीही छाती फुगवून अभिनय केला तरी तो महाराज नाही शोभत . त्या पेक्षा झी टी व्ही वरील संभाजी मालिकेतील महाराजांची भूमिका त्या कलाकाराने सरस केली आहे . फर्जंद च्या निर्मात्या दिग्दर्शकाची अक्षरशः कीव येते आणि त्यांची बौद्धिक क्षमता बघून वाईट वाटते .\nतीनशे वर्षा पूर्वीचा इतिहास जर पडद्यावर उभा करायचा असेल तर स्पेशल ईफेक्ट चांगले हवेत पण तिथं ही बोंबाबोंब .\nलहानमुलांची शाळेतील लफडी किंवा दलित आणि उच्चजातीतले लफडी किंवा खूपच आशयघन कथा ह्या त्याच त्याच चोथा झालेल्या विषयावर मराठी चित्रपट बनून रिलीज होत होते , खूप दिवसानंतर ऐतिहासिक कथेवर ' फर्जंद ' सिनेमा आला पण त्यात बालगंधर्व मधील बालनाट्याचेच फिलींग येत होते .\nसई ताई , तुमचा पण अनुभव असाच असेल .\nबाकी काही असो पण खांदवेभाऊ\nबाकी काही असो पण खांदवेभाऊ शिवप्रेमी आहेत हे बरं वाटलं.\nमहाराष्ट्रात शिवप्रेमी नसलेला माणूस औषधाला तरी सापडेल काय\nउपरयांमध्ये असतीलच....आणि गडकोटांवर स्वताची नावे लिहिणारे, कचरा करणारे, बांधकामे करणारे मराठी लोक आहेतच की....इतके लांब कशाला जायचे, मिपावरच एकदा कोणीतरी उलटसुलट लिहिलेच होते\nहे मात्र खरं , असतात काही\nहे मात्र खरं , असतात काही अस्तनी तील निखारे \nगडावर थिल्लरपणा करून नाव लिहणाऱ्यांना आणि त्या वास्तू च महत्व माहीत नसणाऱ्या त्या जोड्या दोन तीन महिन्यांत वेगळ्या झाल्या असतील .\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 4 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना का��� वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/4970-shidharth-chandekar-latest-news", "date_download": "2018-12-16T04:36:29Z", "digest": "sha1:AKPZNHCXD3AF2ZMPAMWP5XFOFF2CPEMR", "length": 6662, "nlines": 132, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "...अन् शनायाचं ब्रेकअप झालं - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n...अन् शनायाचं ब्रेकअप झालं\n'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेमध्ये राधिका गुरुनाथ सुभेदारच्या संसारात काडी टाकण्याचं काम शनाया अर्थात रसिका सुनिलने अगदी उत्तम केलं आहे. या सीरिअलमधल्या तिच्या लूक आणि भूमिकेची प्रचंड चर्चा आहे. छोट्या पडद्यावरची ही हॉट मुलगी रिअल लाईफमध्ये मात्र सेट होती ती सिद्धार्थ चांदेकरसोबत. आणि म्हणूनच या मालिकेच्या प्रत्येक नव्या शूटला सिद्धार्थ सेटवर हजर असायचा.\nपण इकडे मालिकेचे एपिसोड वाढले आणि तिकडे सिद्धार्थ चांदेकरची रुची बदलली. बघता बघता दोघेही एकमेकांपासून दुर झाले. आणि ही जोडी फुटली मग काय या दोघांचे फोटोही दिसेनासे झाले. हे दोघे कुठेही एकत्र दिसेनासे झाले आणि अचानक सिद्धार्थ चांदेकरांच्या आयुष्यात एक नवी मुलगी आली.\nसध्या सिद्धार्थ चांदेकरांची जोडी जमलीय ती मिताली मयेकरसोबत. मिताली इन्स्टाग्रामवर सॉलिड अॅक्टिव्ह असते. 'उर्फी'मध्ये आपण तिला पाहिलं होतं. शिवाय झी युवाच्या 'फ्रेशर्स' मालिकेतही ती झळकली होती.\nआता सिद्धार्थ चांदेकर आणि मितालीचं नातं चांगलंच फुलंल आहे. दोघांनी मनगटावर एकत्र टॅटूही काढले आहेत आणि तेही अगदी सेम टू सेम. शनयाची जोडी कुणासोबत जमली आहे की नाही, ते कळायला मात्र मार्ग नाहीये. पण सध्या तर तिचा फोकस फक्त गुरुनाथवर आहे.\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://upakram.forumotion.com/t20-topic", "date_download": "2018-12-16T04:58:39Z", "digest": "sha1:X445S2JOVEBL5BOWNXS36KMU5IOYG2G5", "length": 7619, "nlines": 54, "source_domain": "upakram.forumotion.com", "title": "आयुर्वेद:ऊस", "raw_content": "\nCKP आणि हिंदू धर्म\n» कायस्थांचे इमान गावे कोण्या कवनांनी \n» मन एव मनुष्याणाम्‌\nCKP :: हिंदू धर्म :: आयुर्वेद\nऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये, अशी म्हण प्रचारात असली तरी आयुर्वेदानुसार तो मुळापासून औषधी आहे. औषधी गवतांची जी पाच तृणमुळे सांगितलेली आहेत त्यामध्ये ईक्षु म्हणजे ऊसाच्या मुळांचा समावेश केला आहे. ही तृणपंचमुळे थंड, लघवीच्या, किडनीच्या विकारांवर उपयुक्त आहेत. तृणपंचमुळांवर स्वतंत्रपणे नंतर लिहीन.\nऊस हा गवताचाच आधुनिक प्रकार (Modified) आहे. ऊसाने महाराष्ट्राचे अर्थकारण आणि राजकारण समृद्ध केले आहे. ऊस हा बुडख्याजवळ जास्त गोड असतो. शेन्ड्याकडे खारट होत जातो. ऊसाच्या मुळांप्रमाणेच ऊसाचा रस अतिशय औषधी आहे. ऊसाचे करवे चावून चोखलेला ऊसाचा रस हा यंत्राने काढलेल्या रसापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे. यंत्राने रस काढताना तो स्वच्छ करून, कीड, माती इ. काढून रस काढला जाईल याची खात्री नसते. तसेच ऊसाचा ताजा रस जास्त श्रेष्ठ आहे. ऊसाचा रस बराच वेळ तसाच ठेवला असता हवा, माशा इ. च्या संपर्कामुळे त्यात विकृती निर्माण होण्याची शक्यता असते.\nगोड असूनही सर्वात कमी कॅलरी असणारे हे नैसर्गिक शीतपेय आहे. (आयुर्वेदात स्पर्शाला थंड या अर्थाने शीत हा शब्द वापरला नाही, तर पचनानंतर शरीरात दिसणारा गुणधर्म या अर्थाने आहे.) ऊसाचा रस, शहाळे, लिंबू सरबत, आवळा सरबत, कोकम सरबत, इ. नैसर्गिक शितपेये असताना आपण उगाचच कृत्रिम, हानिकारक शितपेये पितो.\nऊसाचा रस गोड, पचायला जड, थंड सांगितलेला आहे. बल्य, तत्काळ शक्ती देणारा, तरीही कमी कॅलरी असणारा आहे. वजन कमी करू इच्छिणा-यांसाठी हे उत्तम पेय आहे. मधुमेह असणा-या व्यक्त्तींना साखरेऎवजी ऊसाच्या रसाचा पर्याय चांगला आहे. मात्र त्यांनी रस प्रमाणात घेणेच उत्तम.\nकाविळीवर ऊसाच्या रसाचा खूप उपयोग होतो. रक्तपित्त विशेषत: उन्हाळ्यात घोळाणा फुटणे यावर याचा उपयोग होतो. ऊसाचा रस वृष्��� सांगितलेला आहे. तो कामोत्तेजक आहे.\nकिडनीचे आजार विशेषत: मूत्राघात म्हणजे मूत्राची निर्मिती कमी होणे, मूत्रकृच्छ्र म्हणजे लघवी साफ न होणे यावर ऊसाच्या रसाचा खूप चांगला उपयोग होतो. ऊसाचा रस मूत्रल आहे, लघवीचे प्रमाण वाढविणारा आहे.\nपंचकर्मातील वमन कर्मासाठी आकंठ पेयपानासाठी इतर पदार्थांप्रमाणेच ऊसाच्या रसाचा उपयोग करतात. शरीरातील दूषीत कफ वमनामुळे निघून जातो. आयुर्वेदात ऊसाचे अनेक प्रकार वर्णन केलेले आहेत. त्यांचे गुणधर्मही कमी अधिक प्रमाणात वरीलमाणेच आहेत.\nऊसापासून काकवी, गूळ, साखर, खडीसाखर, मद्य, इ. पदार्थ तयार करतात. त्यांचेही सविस्तर गुणधर्म आयुर्वेदात वर्णिलेले आहेत. त्यांवर स्वतंत्रपणे नंतर लिहीन.\nशीघ्रकोपी, संतापी, साक्षात पित्तप्रकृती असणा-या भोळ्या शंकराच्या अभिषेकासाठी दुधाप्रमाणेच थंड ऊसाच्या रसाचा का उपयोग करतात हे आता लक्षात येईल.\nCKP :: हिंदू धर्म :: आयुर्वेद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-246479.html", "date_download": "2018-12-16T04:05:46Z", "digest": "sha1:GQCNXDCLWT4PK6SYDZJVHMKCGZHKVNOA", "length": 12451, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "घोसाळकरांना तक्रार करणं पडलं महागात, सेनेतून हकालपट्टी ?", "raw_content": "\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास ���ात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIRAL VIDEO: सोनाराच्या डोळ्यादेखत पळवल्या सोन्याच्या बांगड्या\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nघोसाळकरांना तक्रार करणं पडलं महागात, सेनेतून हकालपट्टी \n24 जानेवारी : शिवसेनेच्याच नगरसेवकांविरोधात आचारसंहिताभंगाची तक्रार करणं शिवसेना नेते अभिषेक घोसाळकर यांना महागात पडलंय. त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली जाणार आहे अशी माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिलीये.\nभाईंदरमधील एका कार्यक्रमातून आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार अभिषेक घोसाळकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानूसार, निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या नगरसेवकांसह तिघांविरोधात आचारसंहिताभंगाचा गुन्हा दाखल केला होता.\nया प्रकरणी नगरसेविका शुभा राऊळ, शितल म्हात्रे आणि नगरसेवक अवकाश जाधव यांनी आज 'मातोश्री'वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि आपली नाराजी बोलून दाखवली. या अंतर्गत वादाची उद्धव ठाकरेंनीही दखल घेतलीये. या संदर्भात अभिषेक घोसाळकरांच्या हकालपट्टीचे आदेश दिल्याची सूत्रांनी माहिती दिलीये.\nऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो ��रा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nVIDEO : जालना जिल्ह्यातील दुष्काळाचा ग्राऊंड रिपोर्ट\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/58157?page=1", "date_download": "2018-12-16T04:12:13Z", "digest": "sha1:G37HJKPZUULDCNEWMSGSQZDBUUSR5KNI", "length": 17153, "nlines": 133, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ख्वाबो के परिंदे | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ख्वाबो के परिंदे\nमूड ही काय अफलातून गोष्ट आहे राव सकाळपासून कृपा आहे त्याची सकाळपासून कृपा आहे त्याची काल रात्री झोपताना वाटलं पण नव्हत की इतका चांगला दिवस उजाडेल काल रात्री झोपताना वाटलं पण नव्हत की इतका चांगला दिवस उजाडेल सकाळी उठल्यापासून जरा तसं आहे म्हणजे सकाळी उठल्यापासून जरा तसं आहे म्हणजे आज आणि मी सूर्यनमस्कार पण घातले नाहीत, एरव्ही अपराधी वाटतं आज त्याचा मागमूस पण नाही. काल नवीन आणलेलं शॉवर जेल भन्नाट निघाल आज आणि मी सूर्यनमस्कार पण घातले नाहीत, एरव्ही अपराधी वाटतं आज त्याचा मागमूस पण नाही. काल नवीन आणलेलं शॉवर जेल भन्नाट निघाल आंघोळ केल्याच सुख शिवाय उकाड्यामुळे गेले कित्येक दिवस चहा पण घेतला नव्हता आज सकाळपासून पाऊस न हवेत गारवा आज सकाळपासून पाऊस न हवेत गारवा मस्त दुध गुळाचा मसालेदार दाट चहा मगभरून मस्त दुध गुळाचा मसालेदार दाट चहा मगभरून ते पण नेट बंद ठेऊन. नाहीतर ते whatsapp सुरु असलं की स्वत:चा असून पण वेळ स्वत:चा उरत नाही\nत्यानंतर तीन तास कौश्या न किऱ्या बरोबर Big-bang, Time-Axis, Big-chill यावर गप्पा मारल्या\nपण गणिताशिवाय बरं का. गणित असल्याशिवाय विज्ञान न मानणाऱ्या डोक्याने पंगु असणाऱ्या लोकापैकी आम्ही नाही गणित आलं की ते सिद्ध करां गणित आलं की ते सिद्ध करां आणि या सगळ्यात त्या विज्ञानाची तार्किक आणि वैचारिक उकलन होतच नाही आणि या सगळ्यात त्या विज्ञानाची तार्किक आणि वैचारिक उकलन होतच नाही वैचारिक दृष्टीकोन पार गडबडतो वैचारिक दृष्टीकोन पार गडबडतो विश्वाचा उगम आणि त्याच्याशी काही संबंध नसलेला अनादी अनंत काळ यावर अखंड चर्चा विश्वाचा उगम आणि त्याच्याशी काही संबंध नसलेला अनादी अनंत काळ यावर अखंड चर्चा आपल्याकडे देवाला कालरुपी, निश्चल म्हणतात ते यासाठीच असावं आपल्याकडे देवाला कालरुपी, निश्चल म्हणतात ते यासाठीच असावं लोकाना ते कळत नाही आणि मग देव नाही म्हणून बोंबा मारत सुटायचं लोकाना ते कळत नाही आणि मग देव नाही म्हणून बोंबा मारत सुटायचं अहो तुम्हाला conceptच कळली नाही अहो तुम्हाला conceptच कळली नाही हीहीही सुदैवाने मित्र पण तसेच भेटले जरा बरं असतं असं कधीमधी बोललेलं जरा बरं असतं असं कधीमधी बोललेलं स्व:तच स्व:ताला हुषार वाटतो नाहीतर मंद झाल्यागत वाटत राहत\nआज जेवणात चपाती पण इकडे आल्यानंतर तीन महिन्यांनी आज चपाती आणि मुगाची उसळ इकडे आल्यानंतर तीन महिन्यांनी आज चपाती आणि मुगाची उसळ घरी असलो की यालाच नाक मुरडतो आणि बाहेर तीच मेजावानी होते घरी असलो की यालाच नाक मुरडतो आणि बाहेर तीच मेजावानी होते मज्जा आहे मोरे तुमची मज्जा आहे मोरे तुमची पण आणखी खरी मज्जा त्यानंतरच पण आणखी खरी मज्जा त्यानंतरच एरव्ही शास्त्रीय ऐकत असतो त्यामुळे बाकी काही ऐकणं फार घडतच नाही एरव्ही शास्त्रीय ऐकत असतो त्यामुळे बाकी काही ऐकणं फार घडतच नाही त्यात वाईट काही नाही म्हणा, सूर जास्त आवडायला लागले की शब्दांचा खेळ नाही म्हटलं तरी मागे पडत राहतो. म्हणजे आम्ही विश्वाचा अखंड काल पाहिला की पृथ्वीला किती वर्ष झाली याला काही महत्व राहत नाही त्यात वाईट काही नाही म्हणा, सूर जास्त आवडायला लागले की शब्दांचा खेळ नाही म्हटलं तरी मागे पडत राहतो. म्हणजे आम्ही विश्वाचा अखंड काल पाहिला की पृथ्वीला किती वर्ष झाली याला काही महत्व राहत नाही अगदी तस्स वाह काय उदाहरण सुचलय आज बुद्धी फास्टात सुरु\nमग आरती प्रभुंच नक्षत्रांचे देणे बघायला मिळालं आणि ये रे घना सुरु झाल. काय रोमांच अंगावर आणि ये रे घना सुरु झाल. काय रोमांच अंगावर या शरीराचा वेडेपणा जरा कळत नाही या शरीराचा वेडेपणा जरा कळत नाही कुठे नेमकं मनाशी कनेक्ट होतं ते कळत नाही कुठे नेमकं मनाशी कनेक्ट होतं ते कळत नाही मनात मोहर आला की याला पण हुक्की येते मनात मोहर आला की याला पण हुक्की येते हे इथे ऐकलं म्हणून मुद्दाम आशाबाईंच येरे घना येरे घना ऐकायला सुरु केलं हे इथे ऐकलं म्हणून मुद्दाम आशाबाईंच येरे घना येरे घना ऐकायला सुरु केलं असा योग बऱ्याच दिवसांनी असा योग बऱ्याच दिवसांनी बाहेर, मनात आणि कानात... येरे घना येरे घना बाहेर, मनात आणि कानात... येरे घना येरे घना तीनही ठिकाणाचे घन वेगवेगळे तरी बरसणं एकजिनसी तीनही ठिकाणाचे घन वेगवेगळे तरी बरसणं एकजिनसी मी तीनही ठिकाणी वाटला गेलेला तरी एकसंध मी तीनही ठिकाणी वाटला गेलेला तरी एकसंध म्हणजे बाहेरचा घन सगळा परिसर चिंब करतोय म्हणजे बाहेरचा घन सगळा परिसर चिंब करतोय (हे असले शब्द म्हणायला काय मज्जा येते, चिंब, बिंब, टिंब, ढिंब, किंबहुना.. हीहीहीही) मनातला घन विचारांच वादळ थांबवतोय (हे असले शब्द म्हणायला काय मज्जा येते, चिंब, बिंब, टिंब, ढिंब, किंबहुना.. हीहीहीही) मनातला घन विचारांच वादळ थांबवतोय (थांब...... ) आणि कानातला त्याचं वादळ सांगतोय आणि एवढ्या सगळ्याशी मी एकाच वेळी एकरूप आणि एवढ्या सगळ्याशी मी एकाच वेळी एकरूप कसा काय बरे हा क्षण फक्त माझा माझ्यासाठी स्वत:च स्वतःमध्ये intensify झाल्यासारखा स्वत:च स्वतःमध्ये intensify झाल्यासारखा अचानक आठवलं किशोरीताई मियामल्हाराच वातावरण सांगताना म्हणतात \"पाऊस इथे इथे पडतोय आणि इथे इथे नाही, या पानावर पाउस आहे आणि त्या पानावर नाही. असं होत नाही. तो एक सबंध पाउस असतो अचानक आठवलं किशोरीताई मियामल्हाराच वातावरण सांगताना म्हणतात \"पाऊस इथे इथे पडतोय आणि इथे इथे नाही, या पानावर पाउस आहे आणि त्या पानावर नाही. असं होत नाही. तो एक सबंध पाउस असतो तसं वातावरण निर्माण झालं पाहिजे\" ताई म्हणजे काय नव्हेच ते तसं वातावरण निर्माण झालं पाहिजे\" ताई म्हणजे काय नव्हेच ते आणि मला वाटत असं असूनही, मला दिसणारा, तुला दिसणारा आणि त्याला दिसणारा पाउस परत वेगळाच आणि आपलं वाटणं वेगळं म्हणून आपला मियामल्हार वेगळा आणि मला वाटत असं असूनही, मला दिसणारा, तुला दिसणारा आणि त्याला दिसणारा पाउस परत वेगळाच आणि आपलं वाटणं वेगळं म्हणून आपला मियामल्हार वेगळा म्हणून काय पाऊस वेगळा होत नाही म्हणून काय पाऊस वेगळा होत नाही तो एकसबंध तसाच दत्त म्हणून उभा तो एकसबंध तसाच दत्त म्हणून उभा तसंच काहीसं माझ्या मनाचं झालं या घनांमध्ये तसंच काहीसं माझ्या मनाचं झालं या घनांमध्ये प्रत्येक घनाला वाटणारा मी वेगळा आणि मी इकडे एकत्र उभा प्रत्येक घनाला वाटणारा मी वेगळा आणि मी इकडे एकत्र उभा काय विचार सुचलाय\nआशाबाई म्हणजे खुळ्यासारख गात सुटणारी बाई राव काय भन्नाट ते गायचं काय भन्नाट ते गायचं येरे घना मध्ये गंधाराला कसा हलकासा केसाएवढा झोका दिलाय येरे घना मध्ये गंधाराला कसा हलकासा केसाएवढा झोका दिलाय म्हणजे एरव्ही तो शुद्ध गंधार जो अद्भुत शांती घेऊन येतो, त्या शांतीचा फक्त आभास होतो इथे म्हणजे एरव्ही तो शुद्ध गंधार जो अद्भुत शांती घेऊन येतो, त्या शांतीचा फक्त आभास होतो इथे निषादापासून मध्यमापर्यंत एवढी स्वरांची गच्च गर्दी की झक मारत त्या घनाने यायला पाहिजे. न येऊन सांगतो कुणाला लेकाचा निषादापासून मध्यमापर्यंत एवढी स्वरांची गच्च गर्दी की झक मारत त्या घनाने यायला पाहिजे. न येऊन सांगतो कुणाला लेकाचा आणि आरती प्रभूंचं आपलं काहीतरीच बरं का आणि आरती प्रभूंचं आपलं काहीतरीच बरं का त्या घनान येताना वारा आणला त्या घनान येताना वारा आणला घनच तो. त्याशिवाय कसा बरसणार घनच तो. त्याशिवाय कसा बरसणार आता त्या वाऱ्यामुळ तुमच्या फुलांचा गंध रानावना गेला त्याला तो काय करणार आता त्या वाऱ्यामुळ तुमच्या फुलांचा गंध रानावना गेला त्याला तो काय करणार आता विचार सैरावैरा होणारच आता विचार सैरावैरा होणारच विकार आहे तो आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर कुठलं घर न कुठलं दार माणूस इकडे तिकडे वारा होऊन फिरणारच कि हो माणूस इकडे तिकडे वारा होऊन फिरणारच कि हो कशाला नको नको म्हणायचं आणि म्हणणार तरी किती वेळा कशाला नको नको म्हणायचं आणि म्हणणार तरी किती वेळा आरतीप्रभूनाच जमणार ते विरक्त स्वातंत्र्याची हुरहूर आणि म्हणून तो तसा गंधार हे आपलं माझं वाटणं बर का हे आपलं माझं वाटणं बर का ते आज जरा डोकं चालू ना. मग हे असं सुचतं\nखरं हे ऐकताना, मला ख्वाबो के परिंदे आठवतं का माहित काय कदाचित आशय सारखा असेल कदाचित आशय सारखा असेल अब जिंदगी पे है जिंदगी सी बरसी अब जिंदगी पे है जिंदगी सी बरसी हो बहुतेक सेम आशय हो बहुतेक सेम आशय मग ते पण ऐकलं मग ते पण ऐकलं हे पण ऐकताना मन असं पिसासारखं. हिचा आवाज पण सगळ्या हार्मोनिक्स मध्ये अल्लड उड्या मारतो की हे पण ऐकताना मन असं पिसासारखं. हिचा आवाज पण सगळ्या हार्मोनिक्स मध्ये अल्लड उड्या मारतो की ऐकताना मनाचं पीस एकदा इथे न एकदा तिथे आणि तरीही सगळीकडे काय भानगड आहे बुवा ही काय भानगड आहे बुवा ही मलाच असं होतं की सगळ्यांना मलाच असं होतं की सगळ्यांना नाहीतर काय तरी माझ्यातच मेंटल घोटाळा असायचा नाहीतर काय तरी माझ्यातच मेंटल घोटाळा असायचा तरी बऱ मी ड्रग्ज बिग्ज घेत नाही तरी बऱ मी ड्रग्ज बिग्ज घेत नाही नाही तर आधीच हा असा माझा कल्पनाविलास नाही तर आधीच हा असा माझा कल्पनाविलास दोन गाणी ऐकली तर हे एव्हढ , ड्रग्ज घेतल्यावर तर केव्हढ हॅल्युसिनेशन्स\n आज मी हुषार म्हणजे हुशारच\nवेsssड.... निव्वळ वेडच...>>>> फूल शांभवी सुरु केल्यापासुन रोजचा दिवस असाच आहे\nहा लेख अगदी हळुवार वाटला, रिमझिम् बरसणाऱ्या सरींसारखा.>>>>> धन्यवाद किल्ली\nदुष्ट मित्रांना असं म्हणतात\nदुष्ट मित्रांना असं म्हणतात (प्रेमाने अर्थात) की....\nतुमच्यासारखे मित्र असताना शत्रुंची काय गरज...\nतस तुला रे बाबा ड्रग्जची काय गरज..\nआपका मूड बना तो आप हमेशा सातवें आसमान मे..\nआज माझ्या इथेही बाहेर पाऊस\nआज माझ्या इथेही बाहेर पाऊस आहे, पण तुम्ही मन जास्त भिजरे केलय... आहा हा \nBe Always Hallucinated>>>> बेस्ट शुभेच्छा दिल्यात निरु, थांक्यु व्हेरी मच\nतुम्ही मन जास्त भिजरे केलय... आहा हा >>>> स्वप्नाली खूप खूप धन्यवाद भिजरे हा काय भारी शब्द आहे\nअरे मी मिसलं होतं का हे..\nअरे मी मिसलं होतं का हे..\nआता गाणी ऐकावी म्हणते..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/42779", "date_download": "2018-12-16T03:24:47Z", "digest": "sha1:BH7QVEFGCH7B5N2VKL26BYUIJTWAO3OW", "length": 187356, "nlines": 1106, "source_domain": "www.misalpav.com", "title": "घडवणूक शब्दांची! | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमराठीत भाषेत अन्य भाषांमधून होणारी आवक आपल्याला नवी नाही.महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यांमधे बोलल्या जाणार्‍या भाषांपासून ते फारसी,इंग्लिश,पोर्तुगीज,अरबी अशा बर्‍याच भाषांमधून ही आवक झालेली आहे.\nकाही शब्द तर मूळचे मराठी नाहीत हे सहजपणे लक्षातही येणार नाही इतके ते मराठी भाषेत बेमालूमपणे मिसळले आहेत,स्वीकारले गेले आहेत.\nही आवक अजूनही सुरुच आहे.\nपण ही आवक किती होऊ द्यायची यालाही काही मर्यादा असाव्यात,त्यामागे निश्चित असे धोरण असावे असे वाटू लागले आहे.\n\"हार्डडिस्क केबलनं लॅपटॉपला अॅटेच केली की विदीन टेन सेकंद लॅपटॉप आपोआप बंदच होतो.\"\n\"पावसाडा सुरु होऊनही मुंबईच्या रस्त्यांमदले गढ्ढे महापालिकेने न भरल्याने पुन्हा एकदा महापालिकेची पोल खुललेली आहे. - अखिलेश मिश्रा ------- न्यूजसाठी\"\n\"पिल्लू तिकडे नको जाऊ.तिकडे अँटस असतील,त्या तुला बाईट करतील.\"\n\"अगं मी बोलली होती त्याला, मला जाताना पिकअप कर म्हणून\nअशीच मराठी वाटू शकणारी काही वाक्ये तुमच्याही कानावर बर्‍याचदा पडत असतील. या वाक्यांमधे काही मोजके शब्द मराठी आहेत,क्रियापदे मराठी आहेत.पण सोबतच इंग्लिश आणि हिंदी शब्दांचाही नको इतका भरणा आहे.\nअशा भाषेला आपण मराठी का समजावं मोजकेच मराठी शब्द आणि क्रियापद मराठी आहे म्हणून मोजकेच मराठी शब्द आणि क्रियापद मराठी आहे म्हणून अशी भाषा ही खरंतर इंग्लिश किंवा हिंदीची बोलीभाषा म्हणून जास्त शोभेल असं नाही का वाटत\nमराठीच्या अशा धेडगुजरी रुपाबद्दल खंत व्यक्त करुन हळहळण्यापेक्षा आपणच काही केलं तर प्रयत्न करुन पहायला हरकत काय आहे प्रयत्न करुन पहायला हरकत काय आहे याच इच्छेतून सुरु झालेला हा उपक्रम \"घडवणूक शब्दांची याच इच्छेतून सुरु झालेला हा उपक्रम \"घडवणूक शब्दांची\n१) परकीय आणि स्वकीय भाषेतून आलेले क्लिष्ट, लांबलचक, उच्चारायला अवघड असे शब्द\n२) परकीय भाषेतून आलेल्या वैज्ञानिक,तांत्रिक पारिभाषिक संज्ञा\n३) समान,नेमका अर्थ दर्शवणारा शब्द आधीपासूनच मराठीत उपलब्ध असूनही तोच अर्थ दर्शवणारा मराठीतर शब्द\nवरील तीन प्रकारच्या शब्दांसाठी अचूक मराठी शब्द सुचवणे किंवा त्यांचे मराठीकरण करणे आणि हे करताना नवीन निर्माण केला जाणारा शब्द लांबीला कमी, उच्चारायला सोपा, अर्थवाही असेल याचाही विचार करणे म्हणजे \"शब्दांची घडवणूक\nआपणही या उपक्रमात सामील होऊ शकता.\nहे निर्माण झालेले नवीन शब्द मुक्त वापरासाठी सर्वांकरिता उपलब्ध असतील.असे शब्द सुचविणार्‍यांबद्दल कृतज्ञता नक्कीच असेल,श्रेय देण्याजोगे असेल.\nया उपक्रमात आपण कशाप्रकारे सहभागी होऊ शकता\n‍१) हा धागा बनवलाच आहे.इथेच आपण असे शब्द बनवून प्रकाशित करु शकता.इतरांनी बनवलेल्या शब्दांवर चर्चा,काथ्याकूट करु शकता.\n\" याच नावाने एक व्हॉटसअॅप समुहसुध्दा बनवला आहे.तिथे बरेचसे सदस्य हे मिपाकरच आहेत.तिथे सामील होऊ शकता.सामील होण्यासाठी आपण आपलं नाव आणि व्हॉटसअॅप नं व्यनिद्वारे मला पाठवू शकता.\n३) सर्वात महत्वाचा मुद्दा: - हे शब्द केवळ बनवून उपयोग नाही तर ते सर्वत्र पसरले पाहिजेत,त्यांचा प्रसार झाला पाहिजे,मराठीजनांनी ते बोलण्यातून,लेखनातून वापरले पाहिजेत.हे शब्द रुळणे हे या उपक्रमाचं खरं यश म्हणता येईल. आंतरजाल,संभाषण,लेखन,समाजमाध्यमे अशा मार्गांनी हे शब्द पसरवण्यास,रुळवण्यास मदत करु शकता.\nदर सोमवारी व्हॉटसअॅप समुहावरील अंतिमत: निश्चित झालेले शब्द इथे दिले जातील,किंवा निश्चित न झाल्यास आलेली समस्या अधिक चर्चेसाठी इथे दिली जाईल. जेणेकरुन अधिक मार्गदर्शन मिळेल.\nअसाही प्रश्न पडू शकतो की याआधी असे शब्दनिर्मितीचे प्रयत्न झालेले आहेत.वि.दा.सावरकरांनी भाषाशुद्धीच्या माध्यमातून हे प्रयत्न पूर्वी केले आहेत.तुम्ही असं वेगळं काय करताय\nयाचं उत्तर असं की आम्ही संपूर्णतः नवीन असं काहीच करत नाही आहोत.फक्त याआधीच्या प्रयत्नांमधल्या त्रुटी दूर करण्याचा आपापल्या क्षमतेनुसार प्रयत्न करणे आणि नवीन,सोप्या शब्दांचा प्रसार,प्रचार करुन हे शब्द रुळवण्यास यथाशक्ती प्रयत्न करत आहोत.\nअसा प्रयत्न करुन सावरकरांची बरोबरी करण्याचे धाडस करावे हा उद्देश यामागे नसून सावरकर ही यामागची प्रेरणा असून नवशब्दांची गंगा वाहती ठेवण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे.\nअशा नवीन शब्दांचा प्रसार,प्रचार करताना ते रुळवताना काही वेळा थट्टा,मस्करीही होईल.ती याआधीच्या प्रयत्नांवेळीही झालेली आहे.सदर आक्षेपक मस्करी करण्याऐवजी सकारात्मकपणे या उपक्रमात सामील झाल्यास अधिक आनंद होईल.\nसर्व सकारात्मक सुचनांचे,सल्ल्यांचे स्वागतच आहे.\nभाषा ही कायम काळानुसार बदलत आलेली आहे आणि ती बदलत राहणार याला काहीच वाद नाही. तर काळाप्रमाणे नवीन आलेल्या संज्ञा, प्रकिया आणि खुलास��� हे परकीय भाषेत आपल्या भाषेत अंगीकृत करून घेतल्यास ह्याचा फायदा ह्या तसेच पुढील पिढीला सुद्धा नक्कीच होईल.\nआशा सर्व संवाद सकारात्मक होतील.\nकाही दिवस आधी मी एका फ्रेंच\nकाही दिवस आधी मी एका फ्रेंच मैत्रिणीला म्हटले कि मला तो \"पेन दि एपी\" नावाचा फ्रेंच ब्रेड खूप आवडला तर हि बया म्हणते त्याचा उच्चार \"पें दि इं पी \" असा असतो. मी म्हटले कोण सांगतो तर म्हणाली \"मी फ्रेंच असल्याने मला ठाऊक आहे\". मी तिला सांगितले कि जगात फक्त ७० मिलियन फ्रेंच लोक आहेत त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा उच्चार ठरवणे त्याच्या हातात नसून चिनी आणि भारतीय लोक प्रत्येक गोष्टीचा उच्चार ठरवतील. वर हिला चिडविण्यासाठी मी आणखीन काही भारतीय लोकांना त्या उच्चाराची चिरफाड करण्यास सांगितली. ती भयंकर चिडली आहे. वर \"अग फ्रेंच लोकांना शरणागती पत्करण्यात फार अनुभव आहे\" असे म्हणून मी मीठ टाकते.\nआभार शंकासुर, साहना अनुभव मस्त\nनवीन शब्दांची भर कळवत राहा नक्की.\nछान उपक्रम. हल्ली सर्वात\nछान उपक्रम. हल्ली सर्वात जास्त खटकणारा शब्द म्हणजे हिंदीतला 'सतर्क' मराठीत वापरला 'दक्ष' किंवा 'सावध' याअर्थी वापरला जाणे. मराठीत 'सतर्क' असा शब्दच नाही. आणि असला तरी त्याचा अर्थ 'तर्कासहित' असा होईल.\nउदा. हिंदीत 'पुलिस की सतर्कता कि वजह से टली बडी चोरी' याचे मराठीत होईल 'पोलिसांच्या दक्षतेमुळे टळली मोठी चोरी.' इथे दक्षता किंवा सावधगिरी किंवा सावधपणा असे अनेक मराठी पर्याय उपलब्ध असताना आणि आधीपासूनच मराठीत व्यवस्थित रुळलेले असताना त्याजागी 'सतर्कता', 'सतर्क' ही हिंदी ठिगळे कशाला' याचे मराठीत होईल 'पोलिसांच्या दक्षतेमुळे टळली मोठी चोरी.' इथे दक्षता किंवा सावधगिरी किंवा सावधपणा असे अनेक मराठी पर्याय उपलब्ध असताना आणि आधीपासूनच मराठीत व्यवस्थित रुळलेले असताना त्याजागी 'सतर्कता', 'सतर्क' ही हिंदी ठिगळे कशाला 'दै. सकाळ' सारखी पुणेरी वर्तमानपत्रेदेखील असे करताना दिसतात तेव्हा फार वाईट वाटते.\nसजग, जागरूक हे शब्द तर सतर्कने गिळून टाकल्यागत वाटते.\nआम्हाला गर्व आहे मिपाकर\nआम्हाला गर्व आहे मिपाकर असल्याचा ;)\nआम्हाला गर्व आहे मिपाकर\nआम्हाला गर्व आहे मिपाकर असल्याचा\nआम्हाला गर्व आहे मिपाकर असण्यावर.\nचांगला धागा . माझे २ पैसे:\nहार्डवेअर = संगणक यंत्रणा\nसाफ्टवेअर = ‘’’ मंत्रणा\nसहनिवास / जोडघर row house\nMoU ' सामंजस्य क���ार'\nसगळे शुद्ध संस्कृत शब्द आहेत,\nहिंदी आक्रमणाला टक्कर द्यायची तर शब्दही समकालीन हवेत. संस्कृतबद्दल राग द्वेष वगैरे अजिबातच नाहीये पण संस्कृत हे इंडो आयर्न भाषा समूहाचे बेसिक टेम्प्लेट आहे, ह्या टेम्प्लेट मधून परत बेसिक syntaxचेच शब्द उचलले तर ते इतरही भाषा पक्षी संस्कृतप्रचुर हिंदी सोबत मॅच होतील, ते काही बरे दिसणार नाही, शिवकालीन मराठी (सिरीयल मध्ये दाखवतात ती नाही) किंवा जुन्यात जुनी मराठी (जिचा उल्लेख फा ही यान का इतर कुठल्यातरी चिनी प्रवाशाने केले आहे ज्यात तो म्हणतो 'हे महारठ्ठे लोक 'दिल्ले, घेतीले वगैरे भाषा बोलतात' त्या टेम्प्लेट वर अजून रिसर्च होणे गरजेचे आहे.\nधन्यवाद.असेच शब्द सुचवत रहा.\nमिपाकर नरेंद्र गोळे यांनी फाईलसाठी संचिका,कोषिका असेही शब्द सुचवले आहेत.\nनवीन शब्दासाठी हे निकष असावेत असे वाटते.\n२) जास्तीतजास्त ४ अक्षरी\n३)अंतिम वापरकर्त्यासाठी वस्तूचा उपयोग दर्शवणारा\nमाझे एक मित्र, जे मिपाचे सदस्य आहेत, यांनी मोबाईलला कर्णपिशाच्च असे चपखल नाव दिले आहे.\nयाच न्यायाने चतुरभ्रमणध्वनीला \"नेत्रपिशाच्च\" म्हणता येईल\nMOU ला आम्ही रुजवातपत्र म्हणतो.\nमराठी शब्द आणि आपली लाज\nआपण मराठीप्रेमी सुद्धा काही रूढ झालेल्या मराठी शब्दा एवजी (उगाचाच त्याची लाज वाटून) इं शब्द वापरतो. उदा. 'स्वछतागृह ' खूप पूर्वीच रूढ झालेला असताना आपल्या तोंडी पट्कन 'toilet' च येते. सार्वजनीक ठिकाणी विचारताना तर 'संडास वा मुतारी' हे उच्चारायची आपल्याला का लाज वाटावी\nतसेच 'मूळव्याध', 'पाळी', 'संभोग' हे सभ्य शब्द असतानाही आपण त्यांच्याएवजी इं शब्द वापरतो.\nपुलंनी या संदर्भात मार्मिक टिपणी केली आहे,'' मराठी माणूस आपली लाज लपवण्यासाठी इं. शब्द वापरत असतो''.\nउदा. 'स्वछतागृह ' खूप पूर्वीच\nउदा. 'स्वछतागृह ' खूप पूर्वीच रूढ झालेला असताना आपल्या तोंडी पट्कन 'toilet' च येते.\nअश्या शब्दांच्या बाबतीत आपण खूपच लाजरेबुजरे आहोत. याविरुद्ध, मलेशियन लोक बघा, क्वालालंपूर आंतरराष्ट्रिय विमानतळावर सगळीकडे चक्क \"Tandas (टंडास) असे लिहिलेले आहे.\nजय टंडास, जय मलेशिया \nजय टंडास, जय मलेशिया \nमलेशियन भाषेत \"Tandas (टंडास)\" म्हणजे मराठीत \"संडास\".\nलोकं डंडास मध्ये राहतात :)\nआपल्याला इकडे संडास म्हणायची लाज वाटते\nतिकडे तर लोकं डंडास मध्ये राहतात :)\nलाज वाटणे इंग्लिशमध्येही चालू आहेच\nआधी Toilet म्हणायचो मग त्याची लाज वाटू लागली Wash room म्हणू लागलो आणि आता rest room \nसंडास, मुतारी हे शब्द तर आपण विसरलोच; पण 'Excuse me', 'Sorry', 'Thank you' या शब्दांमुळे आपल्याला इंग्रजी ही सर्वात सुसंस्कृत भाषा वाटते.\nहल्ली मराठीत कुणीही कुणाला\nहल्ली मराठीत कुणीही कुणाला मदत न करता हिन्दी सारखी कुणाचीतरी मदत करतात. तसेच कोणीही गावाहून येत नाही तर गावावरून येतो.\n\"पेन दि एपी\"/\"पें दि इं पी \" चा किस्सा आवडला. ओळखीच्या काही चिनी आणि भारतीय मित्रान्च्या फ्रेंच शिकवण्यावर (जे आपापल्या देशात फ्रेंच शिकले आणि आता भारताबाहेरच्या शाळेत फ्रेंच शिकवतात) फ्रेंच लोक नाखूष असल्याचे पाहिले आहे.\nबातम्या सांगतांना अनेकवेळा '\nबातम्या सांगतांना अनेकवेळा ' सुत्राकडून ' मिळालेल्या बातमीनुसार असा सरसकट मराठीत वापर आढळतो. त्यापेक्षा \" माहितगाराकडून \" असा पुर्ण मराठी शब्द वापरावयास हवा.\nआजी, आई आणि मुलगी \nवर जेम्स यांनी चांगला मुद्दा मांडला आहे. आता ‘घडवणू की’ बाबत एक बाजू अशी आहे.\nशब्दरत्नाकर मध्ये म्हटल्याप्रमाणे संस्कृत ही मराठीची आजी, तर प्राकृत ही आई आहे. जेव्हा आपण “मायबोली”त शब्दांची घडवणूक करतो तेव्हा या ‘आई व आजीच्या’ बोलीचा नकळत प्रभाव पडतोच.\nआता इंग्रजी चेही बघा. तिचे मूळ आणि कूळ हे ग्रीक व लॅटिन पर्यंत जाते.\nतेव्हा भाषेच्या ‘पूर्वजांचा’ प्रभाव नसलेले “शुद्ध” शब्द घडवणे हे खरेच आव्हानात्मक काम आहे.\nICU सहज पणे अ द वि (अती दक्षता विभा ) म्हणता येईल .\nआजकाल कोणी \"स्वयंपाक\" करत\nआजकाल कोणी \"स्वयंपाक\" करत नाहीत, तर \"जेवण\" करतात.\nप्रशासनाने या बाबत नवीन नियम जारी केले आहेत. अस का म्हणतात मराठी प्रसारमाध्यमे त्यापेक्षा लागू केले अस म्हणावे ना.\nया चर्चेच्या संदर्भात अनधिकृत जागतिक भाषा समजल्या जाण्यार्‍या इंग्लिश भाषेबद्दलची थोडीशी माहिती उपयोगी ठरावी.\nइंग्लिशचे मूळ ग्रीक किंवा लॅटिन नव्हे तर 'पश्चिम जर्मेनिक भाषाकुळ आहे'. त्या भाषाकुळातील अँग्लो-फ्रिसिअयन उपभाषा (dialects), उत्तर-पश्चिम जर्मनी, डेनमार्क आणि नेदरलँड्स येथून पाचव्या शतकात (post-Roman period) ब्रिटनमध्ये स्थलांतरित झालेल्या अँग्लो-सॅक्सन (Anglo-Saxon) लोकांनी आपल्याबरोबर आणल्या आणि त्या उपभाषांतून इंग्लिश भाषेचा जन्म झाला. या स्थलातरितांपैकी एका मुख्य जमातिला आंग्लेस (Angles; Latin: Angli) असे सबोधले जात असे. यांनी ब्रिटनमध्ये अँग्लो-सॅक्सन (Anglo-Saxon) राज्��े स्थापन केली. त्या जमातिच्या नावापासून इंग्लंड हे नाम बनले आहे.\nजर्मेनिक भाषाकुळाची जननी \"प्रोटो-इंडो-युरोपेअन भाषा\" आहे. म्हणून 'उत्तर व पश्चिम भारतापासून' ते 'उत्तर-पश्चिम युरोप व ब्रिटन इथपर्यंत\" बोलल्या जाण्यार्‍या भाषा इंडो-युरोपियन भाषाकुळातील जवळ-दूरच्या नातेवाईक आहेत.\nचौदाव्या शतकाच्या मध्यापर्यंत (सुमारे ६०० वर्षे) ब्रिटिश राजघराण्याची, सरदार-उमरावांची आणि राजदरबाराची भाषा लॅटिन व फ्रेंच होत्या. तोपर्यंत, हुच्च लोकांत, इंग्लिश बोलणे गावंढळ समजले जात असे उत्तम इंग्लिश बोलणार्‍या पहिल्या इंग्लिश राजाची (Henry III; १२१६-१२७२) ती मातृभाषा नव्हती. Henry IV (१३९९-१४१३) हा इंग्लिश मातृभाषा असलेला पहिला इंग्लिश राजा होता.\n(अ) औद्योगिक क्रांतीमुळे व (आ) वसाहतवादातील इंग्लंडच्या यशामुळे जसजसे इंग्लंडचे, युरोपच्या व नंतर जगातल्या राजकारणातले महत्व वाढत गेले; तसतसे इंग्लिशमध्ये आयात केल्या जाणार्‍या शब्दांचा ओघ वाढत गेला. ब्रिटिश साम्राज्य जगभर पसरलेले असल्याने कोणताही एक देश या आयातीस वर्ज्य समजला गेला नाही. तेव्हा सद्याच्या इंग्लिश शब्दांचे मूळ आशियातील व आफ्रिकेतील भाषांत असणे ही आश्चर्याची गोष्ट नाही. सद्याच्या आधुनिक इंग्लिशमध्ये सुमारे ८०% शब्द (विज्ञान व तंत्रज्ञानासंबंधीत शब्द पकडले तर हे प्रमाण ९०% इतके वर जाते) जगभरातील इतर भाषांतून घेतलेले आहेत... त्यामुळे, या \"अनधिकृत जागतिक भाषा\" समजल्या जाणार्‍या भाषेला \"उसनी घेतलेली भाषा (borrowed language)\" असे गमतीने म्हटले जाते. :) लॅटिन आणि ग्रीक भाषांचा इंग्लिशमधला शिरकाव या भाडोत्री शब्दांच्या आवकीतून झालेला आहे.\nइथे त्या सावकार भाषांची सूची मिळेल.\nतेव्हा, दुसर्‍या भाषेतून आपल्या भाषेत शब्द येणे हे तितकेसे वाईट आहे असे नाही. जी भाषा अर्थकारण, समाजकारण आणि राजकारण इत्यादींवर प्रभुत्व मिळवते ती जास्तीत जास्त सहजपणे लोकांच्या तोंडी येते. त्याबरोबरच, हे पण समजून घेतले पाहिजे की, हा भाषेचा प्रवाह उलट दिशेनेही वाहतो... म्हणून तर इंग्लिशमध्ये आशियायी आणि आफ्रिकन भाषांमधील शब्दांचा सहज शिरकाव झालेला आहे \nआशयघन, ज्ञानपूर्ण अन नीरक्षीर प्रतिसाद दिलात काका, खूप आवडला.\nतेव्हा, दुसर्‍या भाषेतून आपल्या भाषेत शब्द येणे हे तितकेसे वाईट आहे असे नाही. जी भाषा अर्थकारण, समाजकारण आणि राजकारण ��त्यादींवर प्रभुत्व मिळवते ती जास्तीत जास्त सहजपणे लोकांच्या तोंडी येते. त्याबरोबरच, हे पण समजून घेतले पाहिजे की, हा भाषेचा प्रवाह उलट दिशेनेही वाहतो... म्हणून तर इंग्लिशमध्ये आशियायी आणि आफिकन भाषांमधिलचे शब्दांचा शिरकाव झालेला आहे \nहे खणखणीत प्रतिपादन तर अजूनच आवडलं\nभाभा अणुसंशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ\nश्री हेमचंद्र प्रधान यांच्या 'विज्ञानशिक्षण नव्या वाटा' या पुस्तकातील हा मजकूर मार्गदर्शक ठरावा.\nहे दोन शब्द सुचवले आहेत.यावर चर्चा व्हावी.योग्य आहेत का\nसंबोध(concept) म्हणजे आपल्या एकूण अनुभव विश्वाचा वेगळा काढता येणारा घटक. असे संबोध आणि ते दाखवणाऱ्या संज्ञा आपल्या अनुभवाची वर्गवारी आणि संकेतन(codification)करतात.'खुर्ची' ही संज्ञा घ्या अनेक खुर्च्या पाहून चार पायांची,ठराविक आकाराची,एक मनुष्य ज्यावर बसू शकेल अशी वस्तू म्हणजे खुर्ची असा संबोध आपल्या मनात तयार झालेला असतो.हा संबोध अमूर्त असतो,एखादी प्रत्यक्ष खुर्ची म्हणजे हा संबोध नव्हे.अनेक खुर्च्यांच्या आपल्या अनुभवावरून आपण हे सामान्यीकरण करत असतो.या संबोधाचा सामान्यीकरणाचा आणि ते दाखवण्यासाठी वापरलेल्या संज्ञेचा उपयोग काय होतो एक म्हणजे एखादी नवीन वस्तू आपल्या पुढे आली तर आपल्या मनातील 'खुर्ची' कशाला म्हणायचे याविषयी तयार झालेल्या कसोट्यांद्वारा ती वस्तू खुर्ची आहे की नाही हे ओळखण्याची क्षमता आपल्याला प्राप्त होते कपाट,टेबल,स्टूल,बाक अशा गोष्टी समोर आल्या की त्या खुर्ची नाहीत हे आपल्या लक्षात येते जसे बाक जरी रचनेने खुर्चीसारखे असले तरी त्यावर एकापेक्षा अधिक माणसे बसण्याची सोय आहे हे पाहून आपण त्याला खुर्ची म्हणत नाही. दुसरे म्हणजे या संज्ञेमुळे आपल्या विचारांच्या ज्ञानाच्या विनिमयाची कार्यक्षमता वाढते. खुर्ची हा शब्द भाषेत नसता तर आपल्याला 'चार पायांची ठराविक आकाराची एका माणसाने बसायची वस्तू' असे लांबलचक वर्णन खुर्चीचा उल्लेख करताना प्रत्येक वेळी करावे लागले असते.\nएकदा अशी संज्ञा आणि तिच्या मागचा संबोध आपल्या मनामध्ये दिसला की तो आपल्या विचारप्रक्रियेचा भाग होतो.त्यासाठी आपल्याला वेगळी आठवण ठेवावी लागत नाही.खोलीमध्ये चार खुर्च्या पाहिजेत असे म्हटल्यावर आपण खुर्च्या म्हणजे काय यापासून सुरुवात करत नाही.उलट खुर्च्या लोखंडी हव्या,वेताच्या हव्या क��� लाकडी अशी चौकशी करू लागतो. म्हणजे खुर्च्या हे वर्गीकरण गृहित धरुन उपवर्गीकरण करतो,विभेदन करतो.विभेदनाच्या विरुद्ध प्रक्रिया म्हणजे व्यापकीकरण.आपण खुर्च्या,टेबल,स्टूल, कपाट अशा एका पातळीवरच्या संबोधांपासून वरच्या पातळीवरच्या फर्निचर यासारख्या अधिक व्यापक अधिक गुंतागुंतीच्या संबंधांची गुंफण करतो. संज्ञा आणि त्यामागील संबोध हे आपल्या विचारप्रक्रियेचे पायाभूत घटक आहेत,आपल्या विचारप्रकियेची इमारत या 'विटांनी' बांधली गेली आहे हे लक्षात येईल.\nलेखक - श्री.हेमचंद्र प्रधान\nज्या नवीन संकल्पना/ संज्ञा\nज्या नवीन संकल्पना/ संज्ञा परकीय भाषातून आपल्याकडे आल्यात त्या जशाच्या तशा स्वीकाराव्यात. त्यामुळे भाषा धेडगुजरी होत नाही तर संपन्न होते. अट्टाहासाने अवघड प्रतिशब्द तयार करण्यापेक्षा ते बर. तसही मराठी भाषेत अनेक इतर भाषांतील शब्द रुळले आहेत. हे प्रत्येक भाषेत होत आहे.\nघाटपांडे साहेब बहुधा तुम्ही धागा संपूर्ण वाचला नसावा.\nबनवले जाणारे शब्द क्लिष्टच असणार हे कशावरुन ठरवलं\n१) परकीय आणि स्वकीय भाषेतून आलेले क्लिष्ट, लांबलचक, उच्चारायला अवघड असे शब्द\n२) परकीय भाषेतून आलेल्या वैज्ञानिक,तांत्रिक पारिभाषिक संज्ञा\n३) समान,नेमका अर्थ दर्शवणारा शब्द आधीपासूनच मराठीत उपलब्ध असूनही तोच अर्थ दर्शवणारा मराठीतर शब्द\nवरील तीन प्रकारच्या शब्दांसाठी अचूक मराठी शब्द सुचवणे किंवा त्यांचे मराठीकरण करणे आणि हे करताना नवीन निर्माण केला जाणारा शब्द लांबीला कमी, उच्चारायला सोपा, अर्थवाही असेल याचाही विचार करणे म्हणजे \"शब्दांची घडवणूक\nहे स्पष्टपणे लिहिलंय की हो\nनवीन शब्दासाठी हे निकष असावेत असे वाटते.\n२) जास्तीतजास्त ४ अक्षरी\n३)अंतिम वापरकर्त्यासाठी वस्तूचा उपयोग दर्शवणारा\n२) खालील वाक्य पहा.\n\"हार्डडिस्क केबलनं लॅपटॉपला अॅटेच केली की विदीन टेन सेकंद लॅपटॉप आपोआप बंदच होतो.\"\nबघा कसं वाटतं हे वाक्य.याला मराठी का म्हणावं काही शब्द आणि क्रियापद मराठी आहे म्हणून\nवरती म्हात्रे सरांचा आणि घाटपांडे सरांचा दृष्टीकोनही लक्षात घेण्यासारखा आहे\n\"संगणकाची तबकडी स्थुलरज्जुने उपस्थसंगणकाला संलग्न केली की उपस्थसंगणक क्षणार्धात आपोआप बंद होतो.\"\n पटकन समजायला कोणते वाक्य सोपे जाते\nभाषेचा उपयोग विचारांचे आदानप्रदान सहज पणे करता यावे हा आण�� केवळ हाच असावा.\n\"बंधो कृपया मजला त्वरेने द्वाद्श कदलीकाफले प्रदान करतोस का ८.२७ च्या तीव्रगती स्थानिय लोहपथगामिनीने मजला यात्रा करायची आहे\"\nअसे जर मुंबईतल्या एखाद्या केळी विकणार्‍या भैय्याला सांगीतले तर त्याला कळणारच नाही.\nत्या ऐवजी \"भैया जल्दीसे एक डजन देना\" असे म्हणालो तर पटकन केळी घेउन आपण ८.२७ ची सीएसटी फास्ट पकडायला मोकळे होउ.\nरिटायर्ड झाल्या नंतर रस्त्यावर उगाचच टाइमपास करत फिरायचे असेल तर मग ठिक आहे विशुध्द मराठीचा अभिमान वगेरे वगेरे..\nमिपावर न आल्यास अजून बराच वेळ वाचेल.काय म्हणता\n(वेळ वाचावा म्हणून ज्ञा.पै. लिहिले आहे.राग मानू नये.)\nठिक आहे मी माझ्या वरच्या प्रतिसादातील वाक्यात अजून थोडी सुधारणा करतो\nभाषेचा उपयोग विचारांचे आदानप्रदान सहज पणे करता यावे हा आणि केवळ हाच असावा, अन्यथा भाषेचा धर्म बनायला फारसा वेळ लागणार नाही.\nबंधो कृपया मजला त्वरेने\nबंधो कृपया मजला त्वरेने द्वाद्श कदलीकाफले प्रदान करतोस का ८.२७ च्या तीव्रगती स्थानिय लोहपथगामिनीने मजला यात्रा करायची आहे\"\n>> भावा , बावीस केळी दे . ८. २७ ची वेगवान आगगाडीने जायचे आहे .\nपर्यायी शब्द म्हणजे भाषांतरीत शब्द नव्हे . काही गोष्टी या इंग्रजांकडून आल्या आहेत , त्याला पर्यायी शब्द सहज मिळणे अवघड आहे.\nमेतकूट , कुरडया , भातवडी , कोनाडा याला इंग्रजी शब्द नाहीत. पण इंग्रजी भाषा नवनवीन शब्द स्विकारते . आपण देखील नेवीन इतर भाषामधले शब्द स्विकारून मराठी समृद्ध करायला हवी.\nसाहेब द्वादश म्हणजे बारा, बावीस नव्हे.\nअपमान करण्याचा किंवा भावना दुखावण्याचा हेतू नाही. चूक दिसली म्हणून दाखवली एवढेच.\nचुकीचे, खुपणारे, अशुद्ध, अमराठी, धेडगुजरी, मुद्दाम \"शुद्ध\" करावे लागावे असे शब्द सहज रुटीनमधे का बरं स्वीकारत असतील सामान्यजन का हा मार्ग घेतात ते का हा मार्ग घेतात ते काय आकर्षण आहे यामागे\nअति अवांतर: हालगीवादन, गोंधळ, वासुदेव हेही हल्ली कमी होत चाललेत. हिंदी, अमराठी, पाश्चात्त्य इव्हेंट्स वाढलेत. काय काय जपायचं त्याची यादी करू.\nथेट बुल्स आय = मर्मभेद.\nथेट बुल्स आय = मर्मभेद. हा शब्द कसा वाटतो.\nबरोबर आहे. \"बुल्स आय\" असं\nबरोबर आहे. \"बुल्स आय\" असं मनात आलं की \"मर्मभेद\" असं लिहायचं / म्हणायचं.\n\"मर्मभेद\" असं वाचलं / ऐकलं की त्याचा अर्थ बुल्स आय..\n' मर्मभेद' पेक्षा ' लक्ष्यवेध' हा शब्द अधिक योग्य वाटतो. हिटिंग द टार्गेट या अर्थाने. (पुन्हा इंग्लिश) फापटपसाऱ्यातून नेमका मुद्दा ओळखून तिथे बरोब्बर रोख ठेवायचा. आपल्याला लक्ष्य वेधायचं आहे. कुणाचा/ कशाचा भेद करायचा नाहीय.\nतुमचं शब्द घडवणाचं कार्यक्रमामुळे महाराष्ट्रीय समुदायालाहीं महाराष्ट्राचं बाहेर राहणार मराठी समुदायालाहीं एकत्र मिळणं शक्य झालं तर उदंड आनंदावाणीं असेल. तुमचं प्रयत्नांस शुभेच्छा..\nगेलं ३५० वर्षांत मराठी भाषांत भरून शब्द परिवर्तन झालं त्यामुळे महाराष्ट्राचं मराठींतहीं तंजावूराचं मराठींतहीं उदंड व्यत्यास येऊन गेलं आहे. तसं व्यत्यास आलं त्यामुळे तंजावूराचं मराठीहीं महाराष्ट्राचं मराठीहीं दोघेहीं मराठीच असलं तरीपणहीं दोघांला मिळाला साध्य वाटत नाही… त्यामुळे उत्पन्न झालं ते कष्टाला हे वीडियोंत दक्षिणी मराठी वर्णन करलों आहों. दया करून ते वीडियो पहांत.\n\"तरीपणीं... इतिहास साक्ष आहें.. आमच्या तंजावूर राज्याचं छत्रपति श्रीमद् भोंसलें महाराजांच्या वंशावळींत जन्मलें ते अख्खेहीं राजे-महाराजे संस्कृत भाषावरं उदंड प्रीति करलेंत. आमच्या महाराजांनी संस्कृतांतून लिव्हालापणहीं उदंड प्रोत्साहन करलेंत, स्वतःपणी संस्कृतांतून साहित्य लिव्हलेंत. आणखी एक विषय काय म्हणजे, “संस्कृत भाषा हे एक देवाचं भाषा, तसंच आमचं मराठी भाषापणहीं एक साधु – संतांचं भाषा आहे.. साधु – संतांला कसं देवाचं सोयरिक.. तसं आमचं भाषालापणहीं संस्कृताचं सोयरिक” असं म्हणून सांगतीलं आमचं महाराजा.. त्याच्यामुळं भरून जुनं शब्द, मूळ शब्द आहेंत, आमच्या तंजावूर मराठींत.. गेलं साडेतीनशे वर्षं आम्हीं राहात असाच्या ठिकाणांत कुठंपणहीं मराठी भाषाचं चलनं-वलनं नाहीं तरींपणहीं, मराठी लिवाला-वांचाला येणारं लोकं उदंड उणं असलं तरींपणहीं.. आमचं लोके कित्ती यत्न करून आमच्या जुनं मराठीच्या शब्दांला सांभाळून ठिंवलेंत हे आमच्या लोकांला उदंड अभिमान, फार गर्व भोगाचं विषय....\"\nपूर्ण वीडियो पहांत हे ठिकाणांत...\nउपक्रमास शुभेच्छा, त्यानिमित्ताने रोचक चर्चा घडत आहे.\n'दुसर्‍या भाषेतून आपल्या भाषेत शब्द येणे फारसे वाईट नाही' हा डॉ. म्हात्रेंचा प्रतिसादही पटतो आहे.\nआधीपासून असलेले तर काही नवीन शब्द.कोणते योग्य,अयोग्य,सोपे,अवघड याबद्दल अभिप्राय मिळावेत.\n१) LED = दिवडी (प्रकाश देणारे छोटे दिवे)\n६) Air conditioner = वाकु( वाता��ुकूलक चे लघुरुप)\n७) CFL = स्वल्पदीप\n१४) Air break वातारोधी\n२४) Diode = एकदि (एकाच दिशेत वीजप्रवाह वाहू देतो म्हणून)\n२७) Insulator = दुर्वाहक\n२९) Remote = दुनि (दूरनियंत्रक)\n३०) Periodic table = अणूक्रमणिका\n३२) Firewall = जालभिंत\n३३) Router = मार्गक\n३५) Hardware = यंत्रणा\n३६) Software = मंत्रणा\n३७) File = धारिका\n३८) Pixel = चित्रपेशी\n३९) LCD = दसद(द्रव स्फटीक दर्शक)\n४१) चॅनेल = वाहिनी\n४२) कॉम्प्लेक्स = क्लिष्ट\n४३) कंटीन्यूअस = सतत की अविरत\n४४) कन्व्हिनियंट = सुलभ\n४५) कन्व्हर्टर = रुपांत्रक\n४६) डाटा = विदा\n४७) डिजिटायझर = अंकक\n४८) इलेक्ट्रॉन = विजक\n४९) एक्स्टेंशन = विस्तार\n५०) फॅसिलिटी = सुविधा\n५१) इंडिकेटर = दर्शक\n५२) इन्फॉर्मेशन = माहिती\n५३) इन्स्ट्रुमेंट = उपकरण\n५४) इंटरकनेक्ट = अनुबंध\n५५) मल्टिप्लेक्सर = चयनक\n५६) पोर्टेबल = जंगम\n५७) रेंज = पल्ला\n५८) रिअल टाईम = यथाकाल\n५९) सेन्सर = संवेदक\n६०) सिग्नल = संकेत\n६१) स्केच = रेखाटन\n६२) स्टोअरेज = साठवण\n६३) स्विच = खटका\n६४) सिस्टिम = प्रणाली\n६५) टेप = फीत\n६६) टेम्परेचर इंडिकेटर = तापदर्शक\n६७) ट्रॅन्समिशन = पारेषण\n६८) युजर = वापरदार\nला वापरकर्ता असा पर्याय जास्त चपखल वाटतो.\nमिपाकर नरेंद्र गोळे यांच्या आभासी उपकरणन भाग २ धाग्यामधून\nवि.दा.सावरकर यांच्या भाषाशुद्धी या पुस्तकातून साभार\nलेखाचा आणि लेखकाच्या मतांचा\nलेखाचा आणि लेखकाच्या मतांचा आदर आहेच, पण भाषा हा विषय आला कि माझ्या मनात खाली दिलेले (विस्कळीत) विचार येतात.\nज्ञानेश्वरांनी लिहिलेली-बोललेली मराठी शिवाजी महाराजांपर्यंत वेगळी झाली असेल, टिळकांपर्यंत अजून वेगळी झाली असेल, पु लंपर्यंत अजून वेगळी झालीये, अजून पुढे कोण लेखक येतील ती अजून वेगळी होईल. आधी आपल्या कितीतरी शब्दावरती फारसी चा प्रभाव होता, आता हिंदी इंग्लिश चा असेल. भाषा हि फक्त विचारांच्या देवाण-घेवाणीचं साधन आहे, विचार कळाल्याशी मतलब, भाषा कुठली का असेना.\nज्ञानेश्वरांनी त्या काळातील शुद्धतेत कमी अशा प्राकृत भाषेत ग्रंथ लिहिला (व्याकरणाचे नियम पळाले का, आणि असतील तर कुठले संस्कृत चे ते माहित नाही ). थोडक्यात कदाचित त्या काली अशुद्ध गणल्या गेलेल्या भाषेत ग्रंथ लिहिला, आणि आपण ती भाषा शुद्ध करण्याचे प्रयत्न करतो हा मला कधी कधी विरोधाभास वाटतो. असं वाटतं कि ज्यांना भाषा शुद्ध हवीये त्यांनी संस्कृत मधून बोला. आणि ज्यांना बोली भाषा (जशी आहे तशी ), त्यांनी मराठीतून बोला.\n अस���च काहीसे वाटत होते.\nआपल्या आवडी निवडीची कोणी एक भाषाआवृत्ती प्रमाण मानून विचार करू लागलो की मात्र खूप प्रश्न आणि अस्मिता छळत राहतात.\nतेराव्या शतकात लिहिलेली ज्ञानेश्वरी त्या काळच्या प्रमाण मराठीत असावी. आज ती वाचताना अनेक शब्दांमुळे सर्वसामान्यांची सोडा... भल्याभल्यांची तारांबळ होते. तसे पुढे येत येत दर शतकाच्या मराठीचा अभ्यास केला तर, मागची भाषा पुढल्याला जराशी तरी क्लिष्ट वाटेलच. इतकेच काय सतराव्या शतकातली शिवलालीन मराठीच नव्हे तर त्यानंतरचीही काव्य-अभंग-ओव्या इत्यादींनी समृद्ध असलेली मराठी, आपल्यापकी किती जण घडाघड वाचू आणि समजू शकतील \nत्याचबरोबर, एकच भाषा, एकाच कालखंडात वापरल्या जाण्यार्‍या सगळ्या भूभागांवरही, पूर्णपणे समान कधीच नसते... म्हणूनच दर वीस किलोमीटरला भाषा बदलते असे म्हणतात. एकाच भाषेती शब्द आणि ती बोलण्याची लकबही दर ठिकाणी खूप वेगवेगळी असते. सत्तरीच्या काळात पुण्याच्या ससून सार्वजनिक रुग्णालयात खूप दूरून, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातून, बरेच रुग्ण येत असत (आता जागोजागी मोठी रुग्णालये झाल्याने ते प्रमाण खूप कमी झाले असावे). एक-दोन वर्षे बाह्यरुग्ण विभागाचा अनुभव झाल्यावर रुग्णाने तक्रार सांगायची सुरुवात केली की लगेच, \"बाबा/मावशी, सातार/सांगली/कोल्लापूर... वरून आलासा म्हनावं का काय \" असं त्यांच्याच लकबीत अभावितपणे म्हटलं जायचं... आणि ९० टक्के किंवा जास्त वेळा ते बरोबर असायचे.\nगंमत म्हणजे, स्थानिक व्यापार-उद्योगधंदे-समाज यांच्यातील परिस्थितीप्रमाणे उचललेल्या परक्या शब्दांची निवड, स्थानिक भाषेमुळे त्या शब्दांत केलेले बदल आणि ते बोलण्याची लकब वेगवेगळी असते. यात तर भाषेचे सौंदर्य, श्रीमंती आणि मजा आहे, असे मला वाटते \nयाशिवाय, एखादा शब्द किंवा तो वापरण्याची अथवा बोलण्याची पद्धत यांना बर-वाईट कोण ठरवणार बर्‍याचदा, भाषेमधील काही समान गोष्टींना स्थानिक समजूतींप्रमाणे बरे-वाईट, योग्य-अयोग्य समजले जाते. मराठीत हेल काढून बोलण्यास सर्वसाधारणपणे गावंढळ समजले जाते. या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर, \"दक्षिण नॉर्वेमधील (आणि विशेषतः ओस्लो या त्यांच्या राजधानीतील) लोक हेल काढून नॉर्वेजियन भाषा बोलतात, ती कानाला कशी संगितासारखी (म्युझिकल) वाटते\" हे उत्तर नॉर्वेतल्या लोकांच्या तोंडी ऐकले तेव्हा मी खुर्चीवरू��� पडता पडता वाचलो \nभाषा मानवी संपर्काचे असाधारण आणि अपरिहार्य साधन आहे. भाषेला \"बनवण्याचे\" काम (किंवा मक्ता) कोणत्याही एका किंवा अनेक समाजगटांकडे (किंबहुना समाजधुरीणांकडे) कधीच नव्हता... असू शकत नाही. शिक्षित-अशिक्षित, गरीब-श्रीमंत, वरिष्ठ-कनिष्ठ, किंवा आणखी कोणत्याही गटाला याबाबतीत सर्वाधिकार नसतात. हे सगळे वैयक्तिकरित्या त्यांना शक्य तेवढ्या सोईने बोलता येईल, समजेल, समजावून देता येईल अशीच भाषा वापरत आले आहेत आणि वापरत राहतील... अगदी जगाच्या अंतापर्यंत. हीच केवळ एकुलती एक भाषा बनण्याची प्रक्रिया आहे.\nतसेच, मानवी जीवन ही प्रवाही गोष्ट आहे. तीच गोष्ट प्रचलित परिस्थितीबद्दल (प्रिव्हेलिंग सर्कम्स्टॅन्सेस). या दोन्ही गोष्टी सतत बदलत असतात आणि त्यांचा एकमेकाशी सतत संवाद (इंटरअ‍ॅक्शन्स) होत असतो. हा संवाद शक्य आणि शक्य तेवढा सुरळीत करण्यामध्ये भाषेचा सिंहाचा वाटा असतो... अर्थातच माणूस आपली भाषा या संवादाला अनुरूप बदलत असतो, अगदी दिवसागणिक बदलत असतो... काळ-स्थळ-समोरचा माणूस पाहून बदलत असतो. काही कालानंतर त्यातले जास्तित जास्त सोईस्कर व सुखकर बदल अंगवळणी पडतात... म्हणजे काय भाषाबदलच ना हे फरक हळुवार आणि सहजपणे होत असतात. ज्या समाजगटात ते फरक होत असतात त्यातल्या बहुसंख्यांची भाषाही तशीच बदलत असल्याने ते फरक झाले असे जाणवतही नाही. मात्र, आपले स्थान सोडून शंभर दोनशे किमी दूर जाऊन \"आपलीच भाषा\" बोलणार्‍यांशी संवाद साधू लागलो किंवा आपल्या शहर-गावाच्या पार्श्वभूमीवरील एखादे जुने पुस्तक/चलत्चित्रपट इत्यादी पाहू लागलो की भाषेतील फरक जाणवतो.\nयात सगळ्यात फक्त एक गरजेची सवलत अशी की, एका भाषेच्या सर्व भाषीकांना एकमेकाशी सामाजिक-शास्त्रिय-प्रशासकिय* संवाद सहजपणे करण्याच्या सोयीसाठी एक प्रमाणभाषा आवृत्ती असणे निकडीचे असते. मात्र, ती आवृत्ती सर्वसामान्य जनतेला सहज वापरता येईल अशी असेल तरच तिला काही अर्थ असेल... क्लिष्ट आवृत्ती चेष्टेची धनी होऊन, जेथे अत्यावश्यक आहे तेथे नाईलाजाने वापरली जाऊन, इतरत्र दुर्लक्षित राहण्याचीच जास्त शक्यता आहे.\n* : यामध्ये \"कला\" हा शब्द हेतुपुर्रसर टाळला आहे. कारण, समाजाभिमुख कलेत (विशेषतः लेखन, चित्रपट, इ) फक्त प्रमाणभाषा वापरणे म्हणजे वास्तवाशी फारकत घेणे होईल. कलेसाठी प्रमाणभाषा असू शकत नाही \nआमच्या आजोब��ंची पिढी लै हुशार. इंग्रजीला बेमालूमपणे मराठीत घोळवणारी. खाली धोतर आणि वर कोट घालणारी. जसा पेहराव तशीच भाषादेखिल. सार्वजनिक वाहतूक-व्यवस्था आली आणि त्याबरोबरीने Ticket हा शब्ददेखिल आला. पण त्याला मराठी पेहराव देत त्यांनी \"तिकिट\" बनवले आणि वापरलेदेखिल.\nपण त्यांची पिढी गेली आणि नंतरच्या पिढ्यांना इंग्रजी शब्दांचे मराठीकरण करणे म्हणजे गांवढळपणा असे वाटू लागले. ती पिढी इंग्रजी शब्द जसाच्या तसा वापरू लागली. एवढेच नव्हे तर, जी मंडळी त्याचे देशीकरण करीत, त्यांना हंसू लागली.\nआमची पिढीदेखिल आता तेच करते. पण कधीतरी मराठीची उबळ येते आणि मग आम्ही संस्कृतला वेठीला धरून एखादा अवजड-बोजड शब्द घडवायला बसतो.\nआता हेच पहा - आमच्या आजोबांनी Ticket चे \"तिकिट\" केले नसते तर काय झाले असते\nआम्ही Ticket असाच उच्चार करीत राहिलो असतो. जे तिकिट/टिकट म्हणतात त्यांना हंसत राहिलो असतो. आणि वर त्याला \"प्रवासपत्र\" असे नाव सुचवीत राहिलो असतो\nथोडक्यात काय तर आमच्या आजोबांच्या \"तिकिटा\"मुळे मराठीची \"प्रवासपत्रा\"तून सुटका झाली\nकेवळ तिकिटच नव्हे तर, Cupboard (कपाट), Tumbler (टमरेल), Tinpot (टिनपाट), Gasoline (घासलेट) असे अनेक शब्द त्याकाळी मराठीत आणले गेले आणि मराठी अधिकाधिक संपन्न होत गेली.\nअजूनही वेळ गेलेली नाही. देशीकरण झालेले अनेक शब्द अल्प-शिक्षित मंडळी वापरीत आहेत. त्यांना प्रमाण मराठीत जागा देता येईल आणि बोजड शब्दांपासून मराठीचे रक्षण करता येईल\nप्रतिसाद आवडला.आमचा हा क्रम ठरला आहे.\n१) उच्चारायला सोपा+सुगम असा शब्द बनवता येतो का हे प्रयत्न करुन तर पाहूयात.\n२) इंग्लिश शब्दाचे मराठीकरण करु.\nआपल्याला शक्य असेल तर WhatsApp समुहात सामील व्हा.\nआपल्या प्रतिसादाशी 100 टक्के सहमत आहे. असेच शब्द निर्माण व्हायला हवेत.\nजे सध्या बोलले जातेय आणि अशुद्ध मानले जातेय त्यातलेच कित्येक शब्द रूढ होतात आणि प्रमाण किंवा शुद्ध मानले जातात. सध्याच्या संस्कृतनिष्ठ मराठीला दख्खन पठाराच्या दगडधोंड्यांचा आणि मातीचा वास नाही. यादवकाळापर्यंत तो होता. ती मराठी आजही अस्सल वाटते. त्यात संस्कृत शब्दांचे सुंदर तद्भवीकरण आहे. इतकेच नव्हे तर अनेक कानडी शब्द मराठीचा साज लेऊन वावरतात आणि मराठीला समृद्ध करतात. आज शेजारच्या दक्षिण भारतीय भाषांशी मराठीचा संबंध तुटल्यात जमा आहे आणि विस्तीर्ण दख्खन पठारातल्या वेगवेगळ्या प्रदेशांत जी समरसता होती ती लोप पावली आहे. देशी शब्दांचे आदानप्रदानही थांबले आहे. कदाचित ळोकाग्रहास्तव झालेल्या भाषावार प्रांतरचनेचा हा एक साइड इफेक्ट असावा. सध्या हिंदी लादली जातेय हे खरे आहे. कोणत्याही सरकारी दस्तऐवज किंवा अर्जविनंतीसाठीच्या फॉर्मात पहिले वाक्य किचकट हिंदीत आणि नंतर त्याचे भाषांतर त्याहूनही किचकट मराठीत असते.\nकारण घण आणि ऐरण घेऊन हे शब्द ' घडवलेले' असतात. अर्थात ही घडवणूकहीच सदहेतूनेच चालली आहे. सावरकरनिर्मित शब्दांप्रमाणेच यातले काही थोडे काळाच्या ओघात टिकतील, बाकी सारे वाहून जातील.\nसुनील यांचा प्रतिसाद आवडला हे सांगण्यासाठी आणि त्यातले विचार पुढे नेण्यासाठी हा प्रतिसाद होता.\nचांगला उपक्रम आहे पण प्रत्येकच विशेषतः तांत्रिक शब्दाला मराठी शब्द शोधायला हवा अशी गरज वाटत नाही. वर दिलेले अंकक , भारक, तडीत असे शब्द काहीसे अनावश्यक व रुळण्यास कठीण वाटतात. मुळात ते अगदी प्रयत्नपुर्वक लक्षात ठेवावे लागतील.\nनिदान जे शब्द आधीपासूनच (पक्षी ऑलरेडी) मराठीत आहेत त्यांच्याकरिता इंग्लिश वा हिंदी शब्द वापरणे टाळले (म्हणजे अव्हॉइड) केले तरी खूप होईल. काही लोक म्हणतात की त्यांना इंग्लिशमध्ये स्वतःला एक्स्प्रेस करणं कन्व्हिनियंट वाटतं त्यांना मला म्हणावसं वाटतं की तुम्ही एकदा मराठीतून व्यक्त व्हा आणि अनुभवा किती सहज आणि सोयीचं आहे ते.\nया धाग्यावर आतापर्यंत आलेल्या प्रतिसादांमधून काही गैरसमज झालेत असं लक्षात आलंय.ते दूर व्हावेत यासाठी थोडसं.....\n१) परभाषेतून आलेले झाडून सगळे शब्द बदलून त्या जागी मराठी शब्द पेरायचे नाहीयेत.ते शक्यही नाही.\n२) ......येऊ देत आले तर परभाषेतून शब्द.काय होतंय त्यालाभाषा ही अशाच प्रकारे समृध्द होत असते,भाषा ही प्रवाही असते वगैरे वगैरे.....\nतर अशा प्रकारे नको इतकी सहिष्णुता दाखवून मराठी भाषेत येतील तितके परके शब्द स्वीकारणे,परभाषेचं व्याकरण मराठीच्या व्याकरणावर आक्रमित होऊ देणं यामुळे मराठी कशी समृध्द होते हे काही समजलं नाही.यासंदर्भात याच धाग्यातल्या या छायाचित्रात सावरकरांनी काही दशकांपूर्वी सांगितलेलं पुरेसं ठरावं.\n३) मराठी कथालेखक यांचा हा प्रतिसाद\n....वर दिलेले अंकक,भारक,तडीत असे शब्द काहीसे अनावश्यक व रुळण्यास कठीण वाटतात. मुळात ते अगदी प्रयत्नपुर्वक लक्षात ठेवावे लागतील.....\nहे शब्��� आपण सतत वापरत नाही म्हणून ते रुळण्यास कठीण वाटतात.हे वर दिलेले शब्द कठीण वाटत असतील तर शासनाने बनवलेले तंत्रविषयक पारिभाषिक कोश पहावेत.त्यामानाने हे खुप जास्त सोपे वाटतील.सतत वापरत गेलं की हे शब्दही आपलेसे वाटू लागतील.यासाठी थोडा विश्वास,संयम हवा.वापरासाठी नवीन असल्याने ते सुरुवातीला प्रयत्नपूर्वक लक्षात ठेवावे लागतील हे साहजिकच आहे.मिपावर लांबलचक शब्दांची अनेक लघुरुपे बनवून इथे सतत वापरल्यानेच आता सहज आठवतात ना\n४)भाषा हे केवळ विचारांचे आदानप्रदान सहज व्हावे म्हणून असेल तर मुकबधिरांसाठीची हातांनी दर्शवायची चिन्हांची भाषा(sign language)हीच जागतिक भाषा म्हणून करायला हवी.ती बोलीभाषांपेक्षा जास्त फायदेशीर ठरेल.अनेक भाषा शिकायला नकोत,परक्या शब्दांचं आक्रमण नको.बरेचसे प्रश्न निकालात निघतील.\n५) मराठी भाषाविकासाबद्दलची अनिच्छा,निरुत्साह,पैसे मिळवून देण्याबाबत इंग्लिशची मराठीशी तुलना, इंग्लिशबद्दलचा अहंगंड या सगळ्यातून मराठीवर अन्याय होऊ नये असे वाटते.\nभाषा हे केवळ विचारांचे\nभाषा हे केवळ विचारांचे आदानप्रदान सहज व्हावे म्हणून असेल तर मुकबधिरांसाठीची हातांनी दर्शवायची चिन्हांची भाषा(sign language)हीच जागतिक भाषा म्हणून करायला हवी.\nSign language एकच एक असं काही नाही, त्याही वेगवेगळ्या असतात. ही यादी बघा.\n४)भाषा हे केवळ विचारांचे\n४)भाषा हे केवळ विचारांचे आदानप्रदान सहज व्हावे म्हणून असेल तर मुकबधिरांसाठीची हातांनी दर्शवायची चिन्हांची भाषा(sign language)हीच जागतिक भाषा म्हणून करायला हवी.ती बोलीभाषांपेक्षा जास्त फायदेशीर ठरेल.अनेक भाषा शिकायला नकोत,परक्या शब्दांचं आक्रमण नको.बरेचसे प्रश्न निकालात निघतील.\nअसहमत. sign language तुलनेने क्लिष्ट आणि सर्व विषयांवर बारकाव्यांनी संवाद साधण्यास अत्यंत तोकडी आहे. जर ती सोपी आणि शिवाय परिपूर्ण संवाद साधण्यास योग्य असती तर ती केव्हाच लोकप्रिय झाली असती किंबहुना, संवाद साधण्याची प्रक्रिया मूलभूत आवाज आणि खाणाखूणा यानीच झाली. वाढणारा संवाद साधण्यासाथी ती साधने तोकडी पडत असल्याने आणि त्याबरोबरच मानवी ध्वनियंत्राचा विकास झाल्याने, विशिष्ट आवाजांना शब्दरूप देत देत भाषा निर्माण झाल्या... खरे तर ते आवाज म्हणजे ठराविक अर्थ दर्शविणार्‍या ध्वनीखुणाच आहेत, नाही का किंबहुना, संवाद साधण्याची प्रक्रिया मूलभूत आवाज आणि खाणाखूणा यानीच झाली. वाढणारा संवाद साधण्यासाथी ती साधने तोकडी पडत असल्याने आणि त्याबरोबरच मानवी ध्वनियंत्राचा विकास झाल्याने, विशिष्ट आवाजांना शब्दरूप देत देत भाषा निर्माण झाल्या... खरे तर ते आवाज म्हणजे ठराविक अर्थ दर्शविणार्‍या ध्वनीखुणाच आहेत, नाही का त्यापुढे, विकसित मानवी मेंदूने, विकसित ध्वनियंत्र वापरून त्याचे सोने केले \nजे शब्द, व्याकरण आणि भाषा आपल्याला चांगले \"फायदा-व्यय* गुणोत्तर (बेनेफिट-कॉस्ट रेशो)\" मिळवून देतात असे वाटते तेच सहज प्रचारात येतात लोकप्रिय होतात... या बाबतीत लहान-मोठे, शिक्षित-अशिक्षित, इत्यादी सर्व मानवी गटांची वागणूक समान असते. तश्या फायद्याची पर्वा न करणारा केवळ एखादा एकांडा शिलेदार अपवाद असू शकतो... आणि बर्‍याचदा इतरांच्या तो चेष्टेचा विषय झालेला असतो.\n* या बाबतीत फायदा-व्यय गुणोत्तरामधला फायदा हा केवळ आर्थिकच अस्तो असे नाही... समवयीन आणि/अथवा समविचारी आणि/अथवा सहकर्मी (यांना एकत्रितपणे 'पियर्स' असे म्हणता येईल), आणि ज्यांच्याशी आपला कोणत्याही इतर कारणाने संवाद होत असतो ते लोक; इत्यादींशी सहज संवाद साधण्यासाठी होणारी वेळ व श्रमांची बचतही या गुणोत्तरात सामील असते. याशिवाय, पियर्समध्ये खास (भावनिक जवळीकीचे, वरचढपणाचे, इ) स्थान निर्माण करणारा एखादा शब्द, शब्दप्रयोग अथवा भाषा लकब सहजपणे (किंबहुना) अभिमानाने अंगवळणी पडतात... यातला फायदा म्हणजे सामाजिक महत्वामध्ये होणारी वाढ. या फायद्यामुळेच, विशिष्ट वय-विचार-काम या पायावर तयार होणार्‍या गटांची एक खास परिभाषा (लिंगो) बनते... आणि त्या गटात सामील झालेल्या प्रत्येकाला तिचा योग्य वापर माहित असणे आवश्यक बनते.\nहा एक अनुभव (अग्रेषित)\n*मुंबई खरंच महाराष्ट्राची राहिली आहे का\n*मराठी भाषे सोबतच आज मराठी माणूसही संपत आला आहे.*\nकाल माझ्या मुलाच्या आयसीएसई बोर्डाच्या शाळेत सर्व इयत्तांसाठी orientation दिवस म्हणजेच शाळेची तोंड ओळख होती. इतके वर्ष नोकरी निमित्ताने मी कधीच हजर राहू शकले नाही पण काल आवर्जून उपस्थिती दर्शविली कारण होते की आता मुलगा मोठ्या इयत्तांमध्ये इयत्ता तिसरी मध्ये जाऊ लागला आहे तर आता आपल्याला जवळून शाळेविषयी सर्व कळायला हवे.\nयामध्ये मुख्याध्यापिका बाईंनी शालेय वर्षात शिकविल्या जाणाऱ्या भाषणविषयी माहिती देताना असे सांगितले की इंग्रजी ही प्रथम भाषा म्हणून शिकवली जाणार, हिंदी ही द्वितीय भाषा म्हणून या दोन्ही भाषांचे वर्ग रोज भरवले जाणार आणि मराठी ही तृतीय भाषा म्हणून शिकवली जाणार असल्याने मराठीचा वर्ग फक्त आठवड्यातून एकदाच भरवला जाईल.\nमराठी मन एकदम आतून ढवळून निघालं. सर्वात शेवटी प्रश्नोत्तरे असणार होते म्हणून मी उशीर होत असतानाही थांबले आणि मुख्याध्यापिका बाईंना प्रश्न केला की इंग्रजी माध्यम शाळा आहे म्हणून इंग्रजी ही प्रथम भाषा म्हणून मान्य आहे, पण आपण महाराष्ट्रात असताना जर मराठी ही राज्यभाषा आहे तर शासनाच्या नियमाप्रमाणे आपण मराठी ही द्वितीय भाषा म्हणून शिकवायला हवी आणि इतर कुठल्याही भाषेला तुम्ही तृतीय भाषेचा दर्जा द्यावा.\nतेवढ्यात बाईंकडून माईक चा ताबा घेत शाळेचे अमराठी भाषिक ट्रस्टी मला समजावू लागले की मुंबई आता खूप व्याप्त झाली आहे आणि इथे सर्व मिश्र भाषिक राहतात म्हणून हिंदी द्वितीय स्थानी शिकवली जाते. त्यावर मी त्यांना महाराष्ट्र शासनाच्या नियमांबाबत व २००९ साली प्रकाशित झालेल्या परिपत्रक विषयी आठवण करून दिली असता ते म्हणाले की आम्ही सर काही नियमाप्रमाणे करत आहोत आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे सर्व होत राहणार, आणि जर तरी तुमचा विरोध असेल तर तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा आहे.\nमनातील सर्व राग गिळून मी त्यांचे धन्यवाद मानले आणि हे ही ठणकावले की मला माझे सर्व मार्ग, प्राधान्यक्रम आणि गरजा या सर्व चांगल्याच माहीत आहेत आणि मी त्या कटाक्षाने पाळते आणि पुढेही पाळत राहील. हे प्रतिउत्तर ऐकल्यानंतर त्यांनाही खूप राग आला आणि त्यांनी तिथेच सर्व कार्यक्रम संपवला. बाहेर येऊन मी पुन्हा त्यांची भेट घेतली आणि त्यांना गोड शब्दात पुन्हा एकदा सांगितलं की आपली शाळा अजून नवीन आहे आणि कायद्यात राहिलो तर आपल्याला योग्य प्रकारे शासनाचे प्रमाणपत्र मिळेल त्यावर फक्त मला ते परिपत्रक पाठवा मी बघतो इतके बोलुन त्यांनी माझा निरोप घेतला.\nयावर मी अमाच्या शाळेच्या इयत्ता ३री च्या व्हॉट्स ऍप ग्रुप वर भावना व्यक्त केल्या की ट्रस्टी ने तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा आहे असे शब्द वापरायला नको हवे होते त्यांचा पालकांशी बोलण्याचा दृष्टीकोन चुकीचा आहे.\nयावर काही अमराठी भाषिक सहजगत्या विरोध करत व्यक्त होत राहिले. आधी ते गोड शब्दात विरोध करत होते व नंतर जेव्हा म�� त्यांना सांगितलं की मराठी भाषेला द्वितीय भाषेचे स्थान मिळवून देणं माझा मला लोकशाहीमध्ये संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार आहे आणि मी त्याचेच पालन करत शाळेची व सरकारशी जमेल तसे संवाद साधून प्रयत्न करत राहणार.\nयावर मला सर्व विविध प्रांतातून आलेले अमराठी भाषिक एकत्र येऊन खूप काही बोलू लागले. कुणी म्हणालं तुम्हाला जर इतकचं तुमच्या पाल्याला मराठी भाषा शिकवायची असेल तर तुम्ही त्याला जास्तीच्या शिकवणीला टाका मराठी शिकवण्यासाठी. मी ही त्यांना तसाच बोलले की तुम्हाला मराठी इतकीच कठीण वाटते आणि शाळांनी ती अभ्यासक्रमात सामावून घेतली तर आमच्या पाल्यांचे कसे होईल अशी भीती असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना त्या वेळी जास्तीची शिकवणी लावून मराठी शिकवा आणि त्यांना पारंगत करा. त्यावर ते सर्व आणखी तोषाने मला बोलू लागले. मग मी ही म्हणाले की तुम्ही महाराष्ट्राचे पाहुणे आहात तर तुम्ही आमच्यावर अशी का जबरदस्ती करता ज्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे त्या आमच्याकडून का अपेक्षा करता ज्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे त्या आमच्याकडून का अपेक्षा करता तर त्यांना पाहुणे म्हणाले म्हणून अती जास्त राग आला.\nएकीने तर कहरच केला. त्या बाई म्हणे की मुंबईत पंजाबी सिंधी आणि गुजराती लोक जास्त राहतात तर मग आम्ही पण शासनाकडे हट्ट धरायचा का की आमची मातृभाषा द्वितीय भाषा म्हणून शिकवली जावी तेव्हा त्यांना मला कान उघाडणी करावी लागली की बाई तुमच्या मताचा आदर आहे पण एक लक्षात ठेवा मुंबई महाराष्ट्रात येते आणि महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे जी महाराष्ट्राची राज्यभाषा असेल तिलाच वरचे स्थान प्राप्त व्हावे ही माफक अपेक्षा असणं काही गुन्हा नाही तर अमाचा मूलभूत हक्क आहे.\nत्यात भरीत भर एक बाई म्हणे हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे आणि आपण तिचा आदर करायला हवा. अहो पण कोण अनादर करत आहे हिंदीचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुठलाही कागदोपत्री पुरावा नाही की हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे म्हणून. हा फक्त काही लोकांचा भ्रम आहे. पण ऐकेल तो खरा.\nमी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला की आमची गरज नाही तर तुम्ही तुमची वैयक्तिक गरज पाहून मुंबईमध्ये स्थलांतरित झाले आहेत त्यामुळे तुम्ही नवीन ठिकाणी आलेल्या संस्कृतीला व तेथील लोकांना मान देवून आणि त्यांचा आदर ठेवून वागले पाहिजे जसा आम्ही तुम्हाला देतो. तुम्ही जर स्वतः ला आमच्यासोबत सामावून घेण्याचा प्रयत्न करतच नाहीत तर तुम्ही आमच्यापैकी एक कसे तुम्ही तर आमच्यासाठी काही काळासाठी आलेले पाहुणे आहात ना\nपण हे इतक्यावरच थांबले नाही. ग्रुप अडमीन यांना मान देवून मी माझे भाष्य कधीच थांबवले होते पण तरीही त्यावर प्रतिक्रिया येतच होत्या. सारखी विचारणा होत होती की आमच्याच देशात आम्ही पाहुणे कसे वगैरे वगैरे. मी त्यांना उदाहरणादाखल हे ही सांगितलं की जर उद्या तुम्ही दुबई, युरोप अथवा आफ्रिकेत गेलात की तुम्ही तिथेही हिंदीची जबरदस्ती कराल की अनुक्रमे उर्दू, फ्रेंच आणि स्पॅनिश भाषा शिकून तुमचं दैनंदिन जीवन जगाल\nपण कुणीही ऐकायला तयार नाही. सरतेशेवटी मी सर्वात शेवटचा संवाद टाकला की मराठी माणसाचं दुर्दैव इतकं मोठं आहे की या ग्रुप मध्ये जवळपास ३०-४०% मराठी भाषिक असूनही कालपासून कुणीच काहीच बोलत नव्हत आणि १-२ जन चक्क विरोधात बोलत होते. यातूनच कळत की आपल्यावर ही वेळ का आली आहे आणि ती म्हण पण अगदी खरी आहे की मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय ओढतो आणि हे एक कटु सत्य आहे. इतकं बोलुन मी अडमिन बाईंना वचन दिलं की यापुढे कसल्याही प्रतिक्रिया आल्या तरी मी त्यावर तुमचा मान राखून काही भाष्य करणार नाही.\nत्यावर एका मराठी भाषिक महोदयांनी फक्त इतकचं लिहिलं की मला वाटतं हा ग्रुप अशा सर्व चर्चांसाठी नाही आणि तो फक्त शाळेविषयी आणि मुलांच्या शाळेतील असणाऱ्या गराजांविषयी चारचांपुरताच मर्यादित रहावा. अरे दादा पण मी पण तर शाळेमध्ये शिकवल्या जाणाऱ्या चुकीच्या गोष्टींबद्दल बोलत होते हे त्याच्या लक्षातच येईना त्याला कोण काय करील फक्त एक गुजराती मैत्रीण जी पूर्णपणे महाराष्ट्रातील भाग आहे आणि छान मराठी बोलते तिने माझी बाजू सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत घेतली तिचं कौतुक तर आहेच पण मराठी भाषिकांची इतक्या संवेदनशील विषयांना हाताळण्याची पद्धत पाहून खंत ही वाटली.\nयानंतरही माझ्यावर टीका होत गेल्या आणि एक एक करून आत्तापर्यंत जवळ जवळ ८ अमराठी भाषिक व्यक्तींनी तो ग्रुप सोडला.\nमाझ्यासाठी खरंच एक मोठं आश्चर्य आहे की बाहेरून कैक प्रांतातून आलेले लोक जर आज मराठी विरोधात एकत्र येऊ शकतात तर आपण महाराष्ट्रातील लोक का आणि कुणाला घाबरतो आहोत हे लोक चक्क असं विधान करतात की असंही आता मुंबई��� पंजाबी, गुजराती आणि सिंधी जास्त आहेत तर त्यांच्या मागण्या मान्य व्हाव्या अरे मग ही मराठी माणसं नक्की कुठे जात आहेत हे लोक चक्क असं विधान करतात की असंही आता मुंबईत पंजाबी, गुजराती आणि सिंधी जास्त आहेत तर त्यांच्या मागण्या मान्य व्हाव्या अरे मग ही मराठी माणसं नक्की कुठे जात आहेत ते आहेत इथेच आहेत पण आज सर्व जण मूग गिळून गप्प बसले आहेत असं म्हणायला हरकत नाही.\nमी इतरांना नाही तर मला स्वतः ला ही तितकंच दोषी मानते आहे.\nआता फक्त एकच विनंती आहे की वेळ गेलेली नाही जागे व्हा, संघटित व्हा आणि महाराष्ट्रातील सर्व माध्यमांमध्ये सर्व शाळांमध्ये राज्य शासनाने जाहीर केलेल्या परिपत्रकात लिहिल्याप्रमाणे योग्य ते स्थान देऊया.\nतुमच्या चिकाटीचे कौतुक आणि\nतुमच्या चिकाटीचे कौतुक आणि अभिनंदन.\nया ग्रुप मध्ये जवळपास ३०-४०% मराठी भाषिक असूनही कालपासून कुणीच काहीच बोलत नव्हत\nहेच आपल्या समस्येचे मुळ आहे.\nकारण काय या समस्येमागचंइंग्लिश भाषा जेवढा पैसा मिळवून देते तेवढा पैसा मराठी देत नाही हे असेल का\nइंग्लिश भाषेच उत्पनांच्या दृष्टीने असलेले महत्व हे मराठी भाषा आणि इतर भारतीय भाषा च्या तुलनेत सारखेच आहे.\nतुमच्या अनुभावात मात्र, आपण आपल्या भाषेकडे कसे पहातो ही समस्या उठुन दिसते.\nजे विविध प्रांतातून आलेले अमराठी भाषिक तुमच्याशी वाद घालत होते , त्यांना तुम्ही जर एक प्रश्न विचारला असता की जर असा निर्णय त्यांच्या राज्यातल्या एखाद्या शाळेने घेतला असता (त्यांची राज्य भाषा डवलुन हिंदी ला अग्रक्रम देणे) तर त्यांना ते मान्य झाले असते का जे उत्तर तुम्हाला मिळाले असते ते उत्तर जर तुम्ही तुमच्या ग्रुप मधल्या मराठी भाषीकांच्या उत्तराशी पडताळुन पाहीले की लगेच फरक लक्षात येईल.\n....इंग्लिश भाषेच उत्पनांच्या दृष्टीने असलेले महत्व हे मराठी भाषा आणि इतर भारतीय भाषा च्या तुलनेत सारखेच आहे.....\nइंग्लिश आंतरराष्ट्रीय भाषा आहे.\nशिवाय वरील अनुभव माझा नाही.अग्रेषित म्हणजे फॉरवर्ड असं लिहिलंय की\nमला असे म्हणायचे आहे की\nमला असे म्हणायचे आहे की \"इंग्लिश भाषा जेवढा पैसा मिळवून देते तेवढा पैसा मराठी देत नाही हे असेल का\nइथे \"मराठी\" च्या ऐवजी इतर कोणतीही भारतीय भाषा टाकली तरी चालेल.\nप्रतिसादाचा काही भाग हा फॉरवर्ड मधल्या अनुभवा संबधी आहे. रोख तुमच्या कडे नाही.\nशिवाय व���ील अनुभव माझा नाही.अग्रेषित म्हणजे फॉरवर्ड असं लिहिलंय की\nशिंपल मराठीत लिवायच ना \"फॉरवर्ड मेसेज\" म्हणून आम्ही उगा दोन दीस डोक लावत बसलो \"अग्रेषित\" वर.\nआम्हाला वाटल हा कोन नवा प्रेषित आला की काय\nया प्रतिसादातल्या, ठळक केलेल्या मजकूराचे उत्तम उदाहरण, इथे इतक्या लवकर मिळेल असे वाटले नव्हते \nओ म्हात्रे सर आमच्या धनुष्यातुन तुम्ही तुमचे बाण मारु नका.\nएका विषिष्ठ, उदात्त, विशुध्द, प्रामाणिक सोज्वळ आणि निर्मळ मनाने दिलेला तो प्रतिसाद होता.\nकोणालाही कोणत्याही प्रकारे दुखावण्याचा आमचा हेतु नव्हता.\nदिसले ते सांगितले... फक्त,\nदिसले ते सांगितले... फक्त, (काहीसे आश्चर्य वाटून केलेले) स्टेटमेंट ऑफ फॅक्ट आहे हो ते \nतुमच्या विषिष्ठ, उदात्त, विशुध्द, प्रामाणिक सोज्वळ आणि निर्मळ मनाबद्दल आमच्या मनात काडीचीही शंका-आशंका नाही.\nआमच्या मनात काडीचीही शंका\nआमच्या मनात काडीचीही शंका-आशंका नाही\nडाऊट नाय म्हणा की राव. की तुमीपण अस्मितावादी हायसा\nअस्मिता म्हणजे लै वंगाळ नशा बगा. आरडीएक्स जनू. ९९% तुडवातुडवीचं कारण. बोले तो रूट कॉज.\nसरकारी नियमांचे उल्लंघन होत\nसरकारी नियमांचे उल्लंघन होत असल्यास व तुम्ही केला आहे तसा प्रयत्न करूनही शाळेचे प्रशासन सुधारत नसेल तर, महाराष्ट्र शासनाच्या योग्य त्या सरकारी खात्यात त्याबद्दल तक्रार करणे योग्य होईल.\nवर ते सर्व आणखी तोषाने मला\nवर ते सर्व आणखी तोषाने मला बोलू लागले.\nमराठीसाठी त्या इतक्या पोटतिडकीने लिहित आहेत, पण तोष आणि त्वेष यातील फरक त्यांच्या लक्षात आलेला दिसत नाही, मराठी त्यांचीपण तृतीय भाषाच होती का :))\nएक एक करून आत्तापर्यंत जवळ\nएक एक करून आत्तापर्यंत जवळ जवळ ८ अमराठी भाषिक व्यक्तींनी तो ग्रुप सोडला.\nबाकी वाद-विवाद करण्यापेक्षा बाईंनी कायदेशीर प्रक्रियेलाच हात घालायला हवा असे मला वाटते.\n३.५० ते ४.३८ पर्यंत इरावती हर्षेंचं मराठी ऐका.\nपरफेक्ट आहे की हो, तुम्हाला\nपरफेक्ट आहे की हो, तुम्हाला काय डाऊट आला बरं \nचार अोळी मराठीत बोलताना इतके इंग्रजी शब्द वापरलेत हे पाहून धन्य झालो.\nएक ठीकाणी ती असे म्हणते \"there is उत्सुकता आहे मला\" खरेच धन्य आहे.\n(हर्षे मॅडमच्या मराठीबद्दल केलेला) उपरोध हुकला \nमराठी बोलताना इंग्रजीच्या कुबड्या घेऊन बोलणे खरेतर लाजिरवाणे वाटले पाहिजे पण तो एक कौतुकाचा, आदराचा विषय बनतो. बो��ताना अतिरेकी इंग्रजी शब्दांचा वापर म्हणजे सदर व्यक्ती उच्चभ्रू, उच्चशिक्षित, समाजाच्या अभिजन वर्गातली आहे ह्यावर शिक्कामोर्तब असे अत्यंत विकृत समीकरण बनलेले आहे.\nखरे तर अशा व्यक्तीचे मराठीही चांगले नाही आणि इंग्रजीही अशी मला तरी शंका येते.\nआचार्य अत्रे हे अनेक वर्षे शिक्षणाकरता इंग्लंडला होते. ते परत आल्यावर त्यांना मराठीत एक भाषण करायचे होते. त्याची त्यांनी चांगली तयारी होती. पण त्यातील मुख्य भर हा आपल्या बोलण्यात इंग्रजी शब्द असता कामा नये ह्यावर होता. आपण इंग्लंडमधे राहिलो असल्यामुळे ह्या बाबीकडे त्यांचा कटाक्ष होता.\n(अंगावर इंग्रजी सूटबूट धारण करण्यात त्यांना फार चुकीचे वाटत नव्हते. पण आपल्या मराठी भाषेला अशा प्रकारे सूटबूट चढवणे हे साफ नामंजूर होते.) अर्थात तो जुना काळ होता. आज असे झाले तर उलट प्रकार होईल. जास्तीत जास्त परदेशी इंग्रजी शब्द, इंग्लंड वा अमेरिकी पद्धतीने उच्चारण्याची अहमहिका सुरू होईल ह्यात शंकाच नाही.\nमला वाटते की भाषेत काय बदल व्हावेत ह्याबद्दल एक निरोगी संघर्ष कायम चालू असला पाहिजे. नव्या शब्दांची आयात वा जुन्या शब्दांचे पुनरुज्जीवन वा मराठीतच नवे शब्द जन्माला घालणे ह्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. समाज काय स्वीकारतो ह्यावर भाषा कशी बदलते ते अवलंबून आहे. ज्यांना मराठीचा अभिमान आहे (गर्व नाही) त्यांनी आपापल्या परीने नवे चांगले मराठी शब्द नव्या शब्दांच्या आयातीला पर्याय म्हणून सुचवले पाहिजेत. नाहीतर मराठी भाषा नष्ट होईल.\n१. गोरीला ग्लास - माकडकाच\n२. हार्डडिस्क - हार्दीक(थेट अपभ्रंश :))\n३. OTG केबल - अोतार(OT+तार)\n४. डेटा केबल - वितार (विदा+तार)\n५. सेट टॉप बॉक्स - साधपेटी\n६. रिचार्ज - पुभार(पुनर्भार)\n७. सिमकार्ड - मामापत्र(मालकाची माहिती भरलेले पत्रक)\n८. डेटा केबल = विदावती\n९. गोरीला ग्लास = माकडकाच\n१०. ३.५ mm जॅक = रवटेकू\n११. सिम स्लॉट = सरखळी\n१२. Cathode ray tube = (ऋकिन/रुकिन) ~ ऋण किरण नलिका\n१३. सोल्डरींग = लयघट्ट\n४. डेटा केबल - वितार (विदा\n४. डेटा केबल - वितार (विदा+तार)\n८. डेटा केबल = विदावती\nयामुळेच गडबड होते.. एकाच गोष्टीसाठी तुम्ही दोन शब्द दिले.. झालंच तर तुम्हीच दिलेले शब्द का प्रमाण मानायचे असंही इतर जण म्हणू शकतात. मग इंग्लिशमध्ये जसा Oxford चा शब्दकोश बहुतांशी प्रमाण मानला जातो तसा मराठीचा एक शब्दकोष असायला हवा.\nलक्षात आलं. खरंतर अ���तार हा एकच शब्द द्यायचा होता.समुहात चर्चेदरम्यान घेतलेला होता विदावती.त्यामुळे तो ही आला.क्षमस्व\nआमचेच शब्द प्रमाण मानावेत असा मुळीच आग्रह नाही.इतरांनीही सुचवावेत.त्यावर चर्चा होऊन सर्वांतून एकच शब्द अंतिमत: निश्चित करुन तोच पुढे जायला हरकत नाही.\nपण याहून महत्त्वाचं म्हणजे एखादा नवीन शब्द तयार होऊन तो सातत्यानं वापरात येणं.मी वर शब्द सुचवताना कोणते निकष असावेत ते सुचवलं आहेच.ते पटण्यास हरकत नसावी. अर्धशिक्षित,अशिक्षित किंवा खेड्यातल्या लोकांना हे शब्द सहज म्हणता यावेत हा उद्देश आहे. कारण शहरी लोकांपेक्षा हेच लोक मराठी भाषा टिकवायला तुलनेने अधिक मदत करतात. त्यांना डावलून हा उपक्रम यशस्वी होऊच शकत नाही.\nया परभाषिक शब्दांसाठी मराठी शब्द सुचवा.\n* उच्चारायला सोपा असावा.\n* जास्तीतजास्त ४ किंवा ५ अक्षरे असावीत.\n* एकच अखंड शब्द असावा.शब्दांचे दोन गट नकोत.\n४. इलेक्ट्रिक स्क्रू ड्रायव्हर\nData Cable - डीतार / डातार/दातार/देतार\nपेनड्राईव्ह - पांडाव /पनडाव/पेंडाव\nमला कदाचित जमत नसेल परंतु मराठीकरण करताना मराठी उच्चार हा इंग्रजी शब्दाच्या जवळ जाणारा असावा भले त्याला मरीठीत काही अर्थ नसला तरी चालेल असे वाटते. इतर सदस्यांना काय वाटते\nपेनड्राईव्ह = पांण्डू हवालदार \nपेनड्राईव्ह - पांडाव /पनडाव/पेंडाव\n'पांण्डू हवालदार', पण हरकत नाही :) , (हवालदार मंडळींनी हे फायली सांभाळण्याचे काम ह. घ्यावे)\nहा शब्द चालणार नाही\nकारण धागा कर्त्याने 4 अक्षरी शब्द सुचवावयास सांगितला आहे.\nचांगला प्रयत्न. शक्य सगळं आहे\nचांगला प्रयत्न. शक्य सगळं आहे. फार पुर्वी आकाशवाणीवर क्रीकेटचं धावतं समालोचन ऐकायचो. त्यानंतर टीवीवरचे हींदी समालोचनही ऐकले आणि त्यानंतर असं वाटलं की क्रीकेट्चे जास्तीत जास्त शब्द भाषांतरीत झाले असतील तर ते फक्त मराठीतच.\nरन - धावा, स्टंप - यष्टी,धावचित, यष्टीचीत, गोलंदाज, फलंदाज, अजून बरेच... आजच्या पीढीला जर खेळपट्टी, सीमारेषा असे शब्द ऐकवले तर बघत बसेल.\nविषेश म्हणजे हे शब्द अगदी चपखल बसले, कोणाला ते कठीण वाटले नाहीत की कोणी आक्षेप घेतला नाही की नाके मुरडली नाहीत. अशा प्रकारचं भाषांतर झालं तर कधीही स्वागतार्हच असेल...\nधागा वाचून यष्टिचित झालो.\nधागा वाचून यष्टिचित झालो.\n१. इलेक्ट्रिक स्क्रू ड्रायव्हर = विमचा ~ विद्युत मळसूत्र चालक\n२. हँड स्क्रू ड्रायव्हर = हामचा ~ हाताने वापरायचा मळसूत्र चालक\n४. Monitor = चित्रक ~ चित्र दाखवणारा\n५. USB = जुतार ~ अन्य साधनांची संगणकाशी जुळवणी करायला मदत करणारी तार\nहार्दिक , ओतार , विदार वगैरे\nहार्दिक , ओतार , विदार वगैरे नवीन शब्द रुढ करणे ही नंतरची पायरी असावी असे मला वाटते.\nटू स्टार्ट विथ ज्या इंग्लिश शब्दांना मराठीत ऑलरेडी शब्द आहे निदान ते तरी रुटीन कॉनव्हर्सेशनमध्ये रेग्युलरली युज करुयात..व्हाट यू से \nअसो. असो , मला काय म्हणायचं ते तुम्हाला कळालंच असेल तर आता आपण या उपक्रमाला सुरुवात करुयात का मिपावरील इतर धाग्यांवरही मूळ लेख , प्रतिसाद यांत विनाकारण आलेल्या इंग्लिश शब्दांना जमेल तशी'भाषादुरुस्ती\" सुचवूयात. काय म्हणणे आहे \nइंग्लिश शब्दांप्रमाणेच 'लोक्स' , वीकांत अशा शब्दही टाळता येतील का वीकांत ऐवजी साप्ताहिक सूटी/सूट्या हा आधीच प्रचलित असलेला शब्दप्रयोग करता येईल. लोक्सची तर अजिबातच गरज नाही.\nएडव्हान्स सूचना आम्ही नूतन\nएडव्हान्स सूचना आम्ही नूतन शब्द निर्मिती प्रेमी पाठीराखे आणि कट्टर मराठी प्रेमी असलो तरीही ज्या धागा / प्रतिसादम्मध्ये / व्यनि / खरडीतून आम्ही स्वतःहून पृच्छा केलेली नाही तो पर्यंत सूचवण्या देऊ नयेत फाट्यावर मारल्या जातील .\nज्या धागा / प्रतिसादम्मध्ये /\nज्या धागा / प्रतिसादम्मध्ये / व्यनि / खरडीतून आम्ही स्वतःहून पृच्छा केलेली नाही तो पर्यंत सूचवण्या देऊ नयेत फाट्यावर मारल्या जातील\nमग मराठी प्रेम आणि मराठीचा आग्रह या (किंवा अशा) एकाच धाग्यापुरता मर्यादित ठेवायचा आहे का \nदीर्घ उत्तराचा विषय आहे, ते\nदीर्घ उत्तराचा विषय आहे, ते काळाच्या ओघात वेगळ्या धागा लेखाच्या माध्यमातून मांडेन. तुर्तास थोडक्यात, मी सोशल अ‍ॅडव्होकसीचा पक्षधर नाही सोशल मार्केटींगचा पक्षधर आहे. मलाही नकळत नवे शब्द माझ्या वापरात कुणी आणू शकत असेल तर माझी ना नाही, वस्तुतः त्यालाच नैसर्गीक रुळणे म्हणवले जाऊ शकेल -त्यासाठी डोक्यात न जाणारे मार्केटींग जमावयास हवे. ( या विषयात कृत्रिमतेचे अपयश -विशेषतः कृत्रिम आग्रहाचे अपयश- नवे नाही हे वे.सा.न.ल.)\nमला वाटतं मिसळपावसारख्या संस्थळावर अशा प्रकारची सूचना (ज्याला तुम्ही कृत्रीम आग्रह म्हणत आहात) केली गेली तर ती अस्थानी वाटू नये. झालंच तर अशा मैत्रीपुर्ण सूचने वा आग्रहाशिवाय चांगले बदल सहसा लवकर घडून येत नाहीत (याउ���ट वाईट/विचित्र गोष्टी सहसा लवकर ,सहज आणि कोणत्याही जाहिरातबाजीशिवाय पसरतात. उदा: 'लोक्स', 'वीकांत' )\nआणि एखाद्या अगंतुक सूचनेला किती गांभीर्याने घ्यायचे (अथवा साफ दुर्लक्ष करायचे) ह्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहेच.\nमत ज्याचे त्याचे, पण\nमत ज्याचे त्याचे, पण व्यक्तीशः न विचारता केलेले आग्रह बहुतांश वेळेस अस्थानी आणि अस्विकार्ह वाटत आले आहेत. नंतरचे गैरसमज नको म्हणूनच मी माझ्यापुरती भुमिका आधीच स्पश्ट ठेवत आलो आहे.\nपर्यायी मराठी शब्द शोधण्यासाठी माझ्या कडे ऑनलाईन डिक्शनरींची मोठी यादी आहे त्यातील सुयोग्य शब्दकोश मी बर्‍यापैकी सातत्याने वापरत असतो. आणि तरीही नैसर्गिकपणे अध्ये मध्ये येणारे परभाषिय शब्द थांबवत नाही. भाषा ही प्रवाही असते, अमुक एवढ्या वापरानंतर एखादा शब्द मराठी झाला किंवा मराठीत रुळला याचे नेमके गणित भाषाशास्त्री देताना दिसत नाहीत कारण तसे शक्यही नसते. प्रमाण भाषेची व्याख्या संकुचित आणि आदेशात्मक असुन चालत नाही त्याने भाषेचा मृत्यू ओढावण्याचा धोकाच अधिक असतो. मराठी सर्वनाम आणि क्रियापदे वापरते आनि भौगोलीक महाराष्ट्र आणि बृहन महाराष्ट्रात बोलली जाते ती सर्व मराठी अशी माझी मराठीची व्यापक व्याख्या असते. माझ्या मराठीच्या व्याख्येत मराठीच्या सर्व बोली आणि त्यांच्या सरमिसळीचा समावेश असतो.\nइतर अनेक भाषांशी भाषिक देवाणघेवाण अनेक कारणांनी होते अशा प्रत्येक प्रकारच्या देवाण घेवाणीतून नवी बोली जन्माला येत असते. ती माझ्या भाषेची बोली म्हणून स्विकारणे मला भाग असते. माझ्या प्रदेशाची एकचतुर्थांश मुले इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत आहेतअ, त्यांची म्हणून एक स्वतंत्र बोलीही तयार होणार आहे हे कितीही कटू वाटले तरी सत्य मला स्विकारावे लागते.\nजेव्हा केव्हा ते बघू इच्छितील तेव्हा त्यांच्यासाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिकाधीक मराठी शब्द उपलब्ध करणे हा एक नव्या काळातला उपाय आहे. हि उपलब्धता ऑनलाईन शब्दकोश आणि ऑनलाईन भाषांतर सुविधाच्या माध्यमातून दिली जाऊ शकते. इतर वेळी जिथे जिथे मराठी शब्द वापरले आहेत त्यांच्या पर्यायी शब्दाम्ची यादी लेखाखाली दुव्यातून उपलब्ध ठेवणे असे उपाय असू शकतील किंवा मनोरंजन आणि रंजक पणे मराठी शब्द रुळवता येतील. किंवा मिपा सॉफटवेअर अपडेटच्या माध्यमातून सॉफ्टवेअर मला पर्य���यी शब्द सुचवू शकत असेल तर नको आहे असे नाही. किंवा मिपा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आठवड्यातून दोनचार रॅम्डम सजेशन दिली तरी चालू शकतील. न मागितलेले स्पॅमिंग नकरता हुशारीने सुयोय वेळी सुयोग्य पर्याय उपलब्ध ठेवण्याचे अनेक मार्ग असू शकतात.\nपण कुणितरी सारखे सारखे टोकणे नकोसे होते हे प्रांजळपणे सांगावेसे वाटते. माझ्या लेखनाच्या अथवा विचार प्रक्रीयेत मला स्पॅम ईमेलसारखे मध्येमध्ये डोकावणारे मी स्वतः न मागितलेले अडथळे नकोसेच असतात. पुढे कधितरी अधिक सविस्तर पणे लिहिन\nमनमोकळ्या चर्चेसाठी अनेक आभार\nपण कुणितरी सारखे सारखे टोकणे\nपण कुणितरी सारखे सारखे टोकणे नकोसे होते हे प्रांजळपणे सांगावेसे वाटते.\nमराठी शब्दांचा वापर सुचवणे हे टोकणे वाटत असेल तर काय म्हणणार \nमाझ्या लेखनाच्या अथवा विचार प्रक्रीयेत मला स्पॅम ईमेलसारखे मध्येमध्ये डोकावणारे मी स्वतः न मागितलेले अडथळे नकोसेच असतात.\nएकूणातच धाग्यावर येणार्‍या प्रतिसादांवर कुणाचे नियंत्रण नसतेच. पण प्रत्येकाचे स्वातंत्र्य आणि ज्याची त्याची इच्छा. असो.\nसाठी धूनमधून सूचना आणि\nहे शब्द सुचवण्याचे मी माझे स्वातंत्र्य उपभोगतो :)\nउपयोजकांच्या यादी वाचली त्यातील periodic table म्हणजे अनुक्रमणिका हे तर माझ्या वाचण्यात कधीच आलं नाही. content म्हणजे अनुक्रमणिका ना periodic table ला बहुदा आवर्त-सारणी म्हणतात.\nइतके पर्यायी मराठी शब्द शोधणं (इंग्रजी शब्दांना तसे त्या तसे accept करता त्यावर कल्हई करणं, कुछ जमा नाही ) आणि वापरणं काहीसं अतिरेकी वाटत. त्यामुळे भाषेच्या flowमधे (प्रवाही राहणं ) अडथळा येण्याचीही शक्यता आहे. ज्याला हवं त्यांनी करावं पण सर्वांसाठी\nउघडा डोळे बघा नीट (हघ्याहेवेसांनल)\nमी खरंच व्यवस्थित पहिले नसावं तोही शब्द मला माझ्या अभ्यासक्रमात गेला नाही. माझं मराठीबद्दलचं अज्ञानच असावं.\nपण खरे डोळे तर तुमच्या प्रतिसादानेच उघडले हो. लोकांनी भाषेबरोबर किंवा त्याआधी मार्दवपण (politeness) शिकायला हवे हे परत जाणवले. असो.\n१)\t“ संघमित्रा संध्याकाळी\n१)\t“ संघमित्रा संध्याकाळी रोजच्यापेक्षा उशिरा दमून भागून कार्यालयातून घरी आली. खांद्यावरचे पोते काढून कोनाड्यात ठेवले आणि कर्णपिशाच्च किणकिणले. तातडीने काही अहवाल जलदपत्राद्वारे त्यांना पाठवण्याचा आदेश असलेला साहेबांचा संदेश आला होता. दिवसभर कार्यालयात मान मोडेपर्यंत काम केल्यानंतर खरंतर स्वतः पुरती कॉफी करून घेण्याचे त्राणही तिच्यात उरले नव्हते. पण कामाप्रती असलेल्या तिच्या श्रद्धेमुळे तिने मंडळाने दिलेला मांडीवरचा संगणक तिच्या कार्यालयात नेण्याच्या पोत्यातून बाहेर काढून उघडला आणि कळ दाबून सुरु केला. खिडक्यांच्या कार्यपट्टीवर विद्युतघटाची भार पातळी कमी असल्याचा संदेश पडद्यावर दिसत होता. म्हणून तिने पोत्यातून मांडीवरच्या संगणकाचा भारक काढून त्याच्या एका टोकाची त्रिकांडी भिंतीवरच्या विद्युतपुरवठा करणाऱ्या फलकावरच्या खोबणीला जोडून दुसऱ्या टोकाची कांडी मांडीवरच्या संगणकाच्या खोबणीशी जोडली आणि बिनतारी जोडणीसाठी उपलब्धता दर्शवणाऱ्या यादीतून तिच्या घरच्या मार्गकाचा सेवा संच अभिज्ञापक निवडून आंतरजालाशी संपर्क प्रस्थापित केला. जसा आंतरजालाशी संपर्क प्रस्थापित झाला तशी लगेच रोगजंतू प्रतिरोधक प्रणाली अद्ययावत होण्यास सुरवात झाली........”\n२)\t“ रामू सुतार काल-परवा पर्यंत हामचा वापरात होता, पण शहरात शिकत असलेल्या त्याच्या मुलाने उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी परतताना त्याच्यासाठी विमचा आणला होता. विमचाने काम करताना हामचा पेक्षा कमी वेळ आणि कष्ट लागत असल्याने रामू खुश होता.....”\nअशाप्रकारचा मजकूर असलेला लेख, कथा, कादंबरी लिहिणारा थोडे जास्तीचे कष्ट घेऊन लिहील, पण नवीन वाचक या शब्दांचे अर्थ एकीकडे नवीन शब्दकोश बघून समजून घेत घेत पुढचा मजकूर वाचण्याचे कष्ट घेईल का\nएवढा द्रविडी-प्राणायाम करण्यापेक्षा तो अशा लिखाणाकडे मग त्यातला आशय कितीही चांगला असला तरी पाठ फिरवण्याचीच शक्यता अधिक वाटते.\nत्यामुळे अशा प्रकारचे लिखाण हे मास बेस्ड न राहता क्लास बेस्ड होण्याचीही शक्यता अधिक.\nजाणकार यावर अधिक प्रकाश टाकतीलच. उपक्रमास शुभेच्छा.\nसहमत, मला जे माझ्या प्रतिसादातून एक्सप्लेन करणे नीटसे जमले नाही ते आपण चपखलपणे केलेत. अनेक आभार.\nतुम्ही धाग्यावरचे याआधीचे सर्व प्रतिसाद वाचले नसावेत असं वाटतंय.\nनवीन शब्द सुचवताना हे खाली दिलेले निकष वापरावेत असं लिहिलंय की हो\n१) उच्चारायला सोपा+सुगम असा शब्द बनवता येतो का हे प्रयत्न करुन तर पाहूयात.\n२) इंग्लिश शब्दाचे मराठीकरण करु.\n३) नवीन शब्दात जास्तीतजास्त ४ अक्षरे असावीत.\n४) एकच अखंड शब्द असावा.शब्दांचे दोन गट नकोत.\nमराठी शब्द म्हणजे बोजड,लांबलचक असेच असणार हा पूर्वग्रहच तर बदलायचाय.लांबीला कमी असणारे शब्द बनवण्यासाठी प्रयत्न करायचेत.\nहे तुम्ही समजूनच घेतलं नाहीत.त्यामुळेच तुम्ही पहिल्या उतार्‍यात वापरलेले खांद्यावरचे पोते , कर्णपिशाच्च किणकिणले , मांडीवरचा संगणक, खिडक्यांच्या कार्यपट्टीवर विद्युतघटाची भार पातळी,\nरोगजंतू प्रतिरोधक प्रणाली असे लांबूडके शब्द वापरलेत.जे लक्षात ठेवायला अवघड आहेत.हे नवीन शब्द सुचवणारे लोक असेच डोकं भंजाळणारे शब्द बनवणार आहेत या पूर्वग्रहातून हा पहिला उतारा लिहिला असावा की काय असे वाटून जाते.\nपण दुसरा उतारा पहा(रामूचा) त्यात तुम्ही वर सुचवलेले नवे शब्द वापरलेत.त्यामुळे मजकूराची लांबी कमी झाली हा फायदाच झालाय.वर त्याचे अर्थही दिलेत.नव्या वाचकाला तेवढे अर्थ सांगितले की तो ही प्रश्न निकालात निघेल.त्यावरचा उपाय पुढे देतो आहे.\nदुसरं असं की इंग्रजीत लिहिलेला मजकूर असलेला लेख, कथा, कादंबरी वाचणारा वाचक त्याला माहीत नसलेले शब्द वाचनात आले तर त्या शब्दांचे अर्थ शब्दकोशात बघून समजून घेत घेत पुढचा मजकूर वाचण्याचे कष्ट घेतो ना\nकी कशाला एवढा द्रविडी-प्राणायाम असं म्हणून तो अशा लिखाणाकडे मग त्यातला आशय कितीही चांगला असला तरी पाठ फिरवतो\nअशा प्रकारचे इंग्रजी भाषेतले लिखाण हे मास बेस्ड न राहता क्लास बेस्ड होते का\nकी इंग्रजी पैसा ही मिळवून देणारी,जागतिक दर्जाची भाषा,ती जितकी चांगली बोलता येईल तितका पैसा जास्त म्हणून हा शब्दकोशात अर्थ पाहण्याचा त्रास सोसला जातो आणि मराठी काही इंग्रजी एवढा पैसा मिळवून द्यायला उपयोगाची नाही म्हणून मराठीसाठी एवढी तसदी घेण्याची गरज नाही. असं काही आहे का आणि मराठी काही इंग्रजी एवढा पैसा मिळवून द्यायला उपयोगाची नाही म्हणून मराठीसाठी एवढी तसदी घेण्याची गरज नाही. असं काही आहे का तसं असेल तर मराठीबद्दलचा हा नकारात्मक विचार,अौदासीन्य मराठीचं नुकसान करणारंच म्हणावं लागेल.\nआता तुमच्या या समस्येवरचा उपाय\nनवे शब्द रुळेपर्यंत या नव्या शब्दाशेजारीच कंसात याअाधी मराठीत वापरात असलेला शब्द लिहायचा; म्हणजे शब्दकोश शोधणे,ते विशिष्ट पान शोधणे यात वेळ जाणार नाही.नंतर जसजसे हे शब्द रुळत जातील तसतसे कंसात आधी वापरात असलेले शब्द लिहिण्याची गरज पडणार नाही.\nमिपावरचे कृहघ्याहेवेसांनल,हाकानाका,विदा,खखो��ेजा,बशिवला टेंपोत,कायप्पा,तू नळी या शब्दांचे अर्थ काही नवीन मिपासदस्यांनाही माहित नसण्याची शक्यता आहे.मग असे मिपाप्रेमी या शब्दांचे अर्थ कळत नाहीत म्हणून मिपाच वाचायचं सोडून देतात का\nफक्त इच्छा हवी.मार्ग मिळतोच.अौदासीन्य नको असे वाटते.\nलेखनात कॉफी हा फाऊल असलेला\nलेखनात कॉफी हा फाऊल असलेला शब्द वापरल्याचा निषेढ \nकॉफी साठी \"करणामृत\" असा शब्द सुचवतो.\nजराशी गम्मत केली हो \nजराशी गम्मत केली हो \nतसं केशविभाजन (हेअर स्प्लिटिंग) करायचं म्हटलं तर \"चहा\" या शब्दालाही प्रतिशब्द शोधावा लागेल. खूप काळ वापरात असल्याने आपला (आणि 'आपला आपलासा'ही) वाटणारा हा शब्द, मूळच्या चीनी असलेल्या चहाबरोबर त्याच्या \"चा (茶, Chá)\" या मूळ चिनी नावाबरोबर भारतात आला आहे. :)\nकॉफीस मराठीत प्रतिशब्द आहे\nमाझ्या मते कॉफीस कवा हा प्रतिशब्द आहे. हा अरबी पेय कहावा वरून आला असावा. मात्र वापरला जातो कॉफीसाठी.\nकॉफी मूळची इथिओपिया, सुदान व\nकॉफी मूळची इथिओपिया, सुदान व मादागास्करमधली. वसाहतवादी युरोपियनांनी तिचा इतर ठिकाणी प्रसार केला... सद्या सुमारे ७० देशांत तिचे उत्पादन केले जाते.\nइथिओपियातिल काफ्फा (Kaffa) विभागावरून तिचे नाव पडले असावे असे म्हणतात. सर्वप्रथम तिचा ऑटोमान (तुर्कस्तान) साम्राज्यात कहवा (قهوة) या नावाने प्रसार झाला. अरबीतले काहवा हे तिचे नाव तेथूनच आले आहे. डच व्यापार्‍यांनी तिला कोफ्फी (koffie) या नावाने उचलले आणि तिचा जगप्रवास सुरू झाला. इंग्रजानी आपल्या भाषेत घेताना तिचे कॉफी (coffee) असे नामकरण केले.\nमराठीत कॉफीला कवा असे म्हणतात हे माहीत नव्हते. अरबी-फारसीतून मराठीत येताना \"काहवा\"चा \"कवा\" असा अपभ्रंश झाला असावा.\nप्यायची व कोरडी कॉफी\nकहवा वरून कवा आला असावा असा माझाही अंदाज आहे. हा शब्द तरखडकरांच्या इंग्रजी शब्दकोशात वाचल्याचं स्मरतं. नक्की कुठला शब्दकोश ते आठवंत नाही. त्यात कॉफीच्या दाण्यांना बुंदकवा असाही प्रतिशब्द दिल्याचंही आठवतं.\nअर्रर्रर्र तिच्या...हो कि. उत्तेजक काढा करून प्यायला असं काहीतरी पाहिजे होत :)\nप्रत्येक इंग्लिश शब्दाला अगदी\nप्रत्येक इंग्लिश शब्दाला अगदी एकच मराठी शब्द असायला हवा असे काही नाही. जर एका शब्दातून नेमका अर्थ व्यक्त करणे कठीण असेल तर ओढून ताणून लांबलचक शब्द न देता योग्य असा शब्दसमूह वापरता येईल.\nएका भाषेत एका शब्दात जे सांगता येते ते दुसर्‍या भाषेत एकाच शब्दात सांगता येईल असे नाही.\nजसे मराठीतील मामा साठी इंग्लिशमध्ये Maternal uncle असे दोन शब्द लागतात. कैरी या शब्दासाठी तर बहूधा दुसर्‍या कोणत्याच भाषेत 'एक' शब्द नसावा.\nबाकी स्क्रू साठी मळसूत्र हा शब्द कसा आला तो आधीच प्रचलित आहे का तो आधीच प्रचलित आहे का तसे नसल्यास मला दुसरा शब्द सुचवायला आवडेल.\nमळसूत्र हा आधीच प्रचलित आहे\nमळसूत्र हा आधीच प्रचलित आहे असे दिसते. मग screw driver साठी मळसूत्र चालक ही रचना थोडी लांबलचक वाटते त्या ऐवजी मळसूत्रक कसे वाटेल \nविजेवर चालणारा असेल तर विद्युत मळसूत्रचालक आणि हाताने वापरायचा असेल तर हाताचा मळसूत्रचालक होईल ना ते केवढं लांबलचक.त्यापेक्षा हामचा,विमचा अधिक चांगलं.छोटंसं\nमळसूत्रचालक टंकले गेले.ते मळसूत्रक असे हवे.\nवीजेवर चालणारा विद्युत मळसूत्रक आणि हाताने वापरायचा असेल तर साधा /हाताचा मळसूत्रक असे होवू शकेल. हे मोठे वाटत असले तरी सुटसुटीत दोन शब्द आहेत. शिवाय मळसूत्र या आधीच काहीशा माहित असलेल्या शब्दाचा त्यांत उपयोग असल्याने जास्त योग्य वाटतो.\nपण मुळात मळसूत्र या शब्दाचा वापर वाढणे गरजेचे आहे , नाही का \nसर्व प्रतिसाद वाचले. कोणा\nसर्व प्रतिसाद वाचले. कोणा एका प्रतिसादावरून नव्हे तर एकूण निरीक्षण असं झालं:\nपरभाषेतल्या रूढ शब्दांचा एकवेळ अपभ्रंश करू, मराठीत पाडलेला किंवा असलेला शब्द लांब आणि क्लिष्ट असल्यास त्याचे एकवेळ पूर्ण अर्थहीन भासणारे शॉर्टफॉर्म करू, मूळ परभाषेतल्या शब्दाच्या उच्चाराशी साम्य असलेला पण मराठीत अर्थ नसला तरी चालेल असा शब्द बनवू, हे सर्व पसरवू, रूढ करू.. हे सर्व मूळ मराठीत नसलेलं आलं तरी चालेल. ते उच्चाराबाबतीत मूळ परभाषीय शब्दाशी साम्य असलेलंही चालेल पण किंचित तरी काळी तीट लावून का होईना आम्ही थोडातरी दृश्य बदल करणार. तरच तो मराठी शब्द. तसे शब्द चालतील..\nपण तो नतद्रष्ट परभाषेतला मूळ शब्द नको. भले तो तोंडात बसलेला का असेना. तो अन-लर्न करू.\nयात मला मराठीप्रेमापेक्षा परभाषातिरस्कार किंवा परभाषा अस्पृश्यता जास्त दिसते आहे.\nगविशेठ, यु गो अहेड, हम\nगविशेठ, यु गो अहेड, हम तुम्हारे साथ है..\nकाय हे.. मी तीन चार जणांना\nकाय हे.. मी तीन चार जणांना मला समर्थन देण्यासाठी विनंती केली होती. एकाचाच रिप्लाय यावा\nपण तो नतद्रष्ट परभाषेतला मूळ शब्द नको. भले तो तोंडात बसलेला का असेना.\nपण मी म्हणतो एवढे भारंभार परके शब्द स्वीकारायचा मक्ता मराठीनं कशाला घ्यावा\nअहो नवीन मराठी शब्द ही रुळतील की,तोंडात बसतील की.हाकानाका.\nअहो मालक तंत्रज्ञान रोज\nअहो मालक तंत्रज्ञान रोज बदलतंय, कालचं आज कालबाह्य होतंय. त्यासाठी आमच एवढच म्हणणे आहे कि तांत्रिक किंवा तंत्रज्ञानाशी संबंधित शब्द यातून वगळा.\nउपक्रम चांगलं आहे पण तो सुरवातीला static शब्दांसाठीच मर्यादित राहणे चांगले, नाहीतर एवढेवेळा शब्दकोश अद्ययावत करणे जिकीरीचे होऊन जाईल.\nअहो रंगीला रतन मालक\nतंत्रज्ञान बदलू द्या दिवसाला.काही अडचण येणार नाही.फक्त ते मराठीबद्दलचं अौदासीन्य नको.ते नसलं की सगळं जमेल.शिवाय लगेच शब्दकोश बनवायला बसायचं नाहीचयं.शब्द वापरात आणणं महत्वाचं.मग शब्दकोश बनो की न बनो.\nआत्ताच सर्व प्रतिसाद वाचले. आपल्या प्रतिसादाशी सहमत आहे. आपली मतं नेहमीच वेगळी, रोचक आणि बुद्धीला चालना देणारी असतात. पण आता पेनड्राइव्हला मराठी शब्द कसा तयार करावा काही कल्पना, खेळ करूयात का काही इंग्रजी शब्दांचे \n''लहानविदासाठवणजोडणीपेटी'' असा शब्द तयार करावा, जेणेकरून त्यात काय अर्थ दडला आहे, त्याचा बोध व्हावा असे वाटते.\nटंकायला खूप वेळ लागेल. थोडा\nटंकायला खूप वेळ लागेल. थोडा लहान शब्द सुचवा सर.\nशब्द चांगला आणि जमलाआहे.\nपरत नाही लिहीत आता.हा प्रतिसाद वाचा.\nसामान्यत: कोणत्याही उत्पादनासोबत येणारी माहिती पुस्तिका (युजर मॅन्युअल) फक्त इंग्लिशमध्ये असते. मला प्रश्न पडतो या कंपन्यांना आपले उप्तादन फक्त इंग्लिश येणार्‍या ग्राहकांनाच विकायचे आहे काय की इग्लिश न येणार्‍याबाबत \"बघतील ते त्यांचं..\" अशी उत्पादकाची बेफिकीर वृत्ती असते की इग्लिश न येणार्‍याबाबत \"बघतील ते त्यांचं..\" अशी उत्पादकाची बेफिकीर वृत्ती असते अगदी स्वस्त अशा मिक्सर पासून टिव्ही, फ्रीज, वॉशिंगमशीन ते कार पर्यंत सगळ्याच उत्पादन व उत्पादकांची हीच कथा (अपवाद वगळून). फार काय अनेकदा एखाद्या पाककृतीत वापरला जाणार्‍या वा पुर्ण पाककृतीच ज्यावर बेतलेली आहे अशा एखाद्या पदार्थाच्या वेष्टनावर पाककृती लिहिलेली असते ती केवळ इंग्लिशमधूनच ..म्हणजे इंग्लिश न येणार्‍यांनी असा पदार्थ घेवू नये अगदी स्वस्त अशा मिक्सर पासून टिव्ही, फ्रीज, वॉशिंगमशीन ते कार पर्यंत सगळ्याच उत्पादन व उत्पादकांची हीच कथा (अपवाद वगळून). फार काय अनेकदा एखाद्या पाककृतीत वापरला जाणार्‍या वा पुर्ण पाककृतीच ज्यावर बेतलेली आहे अशा एखाद्या पदार्थाच्या वेष्टनावर पाककृती लिहिलेली असते ती केवळ इंग्लिशमधूनच ..म्हणजे इंग्लिश न येणार्‍यांनी असा पदार्थ घेवू नये अगदी अस्सल देशी म्हणवणार्‍या कंपन्याही बहुसंख्येनं हेच करताना दिसतात.\nग्राहक संरक्षण कायद्यात सुधारणा करुन इंग्लिशसोबतच स्थानिक भाषेतील पुस्तिका , सुचना देणे बंधनकारक केले पाहिजे.\nडिस्प्ले पिक्चर = दचि ~ दर्शनचित्र.\nStrategy व्यवसाय विषयी - धोरण\nStrategy वैद्यकीय संदर्भाने - उपचार\nकॉनकॉल = सांतरसभा ~ अंतरासहित घेतलेली सभा\nनवीन पर्यायवाचक शब्दांचे सर्जन व्हावे. त्यात वावगे काही नाही\nते शब्द वापरले जातील की नाही हे वापरकर्ते ठरवतील.\nपण नवीन इंग्रजी पर्यायी मराठी शब्द येऊच नयेत हा विचार चुकीचा आहे.\nब्रेनस्टोर्मिंग साठी मनावर्त हा खूपच छान पर्याय. धन्यवाद\nअजून काही पर्याय पण असू शकेल का\nविमर्श हा शब्द Brainstorming साठीच आहे ना\nब्रेनस्टॉर्मिंग साठी भिरभिरभेजा कसाय भिरभिरभेजा लाव जरा. भिरभिरभेजा करूया. भिरभिरभेजाची पैदास, हाये लई झक्कास. वगैरे, वगैरे.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 11 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/gang-rape-uttar-pradesh-69647", "date_download": "2018-12-16T04:01:47Z", "digest": "sha1:GHEUKYY2SYQ4LAX63LW5N6SICMCIG4K7", "length": 10094, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "gang rape uttar pradesh अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार | eSakal", "raw_content": "\nअल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nगुरुवार, 31 ऑगस्ट 2017\nशहाजहानपूर (उत्तर प्रदेश) - नैसर्गिक विधीला जात असताना एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना येथे उघडकीस आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.\nशहाजहानपूर (उत्तर प्रदे��) - नैसर्गिक विधीला जात असताना एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना येथे उघडकीस आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.\nपीडित मुलगी काल नैसर्गिक विधीला जात असताना तिघांनी तिला शेतात खेचत नेऊन तिच्यावर बलात्कार केला, असे पोलिसांनी सांगितले. मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\n#Yogi4PM पोस्टर लावणारे तिघे अटकेत\nलखनौ: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भारतीय जनता पक्षाच्या पराभवानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान करा, असे सुचविणारे पोस्टर...\nमृतदेहाची ओळख तीन वर्षांनंतर पटली\nमुंबई - रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाची तीन वर्षांनंतर ओळख पटवण्यात रेल्वे पोलिसांना यश आले. शुभम अनिलकुमार बन्सल (२५) असे त्याचे नाव आहे....\nपाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांना समावेशक वृत्ती अंगीकारण्याशिवाय पर्याय नाही, हे स्पष्ट झाले आहे. संवाद हे...\n#Yogi4PM योगींना आणा, देश वाचवा...\nलखनौ: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भारतीय जनता पक्षाच्या पराभवानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान करा, असे सुचविणारे पोस्टर...\nभाजपला दणका, काँग्रेसला ऊर्जा (विशेष संपादकीय)\nपाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत हिंदी पट्ट्यात काँग्रेसला मिळालेले यश निर्विवाद आहे आणि सतत अपयशाचे धनी झालेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-more-use-fertilizer-jalgoan-district-maharashtra-2673", "date_download": "2018-12-16T04:35:09Z", "digest": "sha1:MBIL562JBYMKQSONKOPARRHBYGDCWC6I", "length": 17110, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, more use of fertilizer in jalgoan district, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजळगाव जिल्ह्यात खतांचा सर्वाधिक वापर\nजळगाव जिल्ह्यात खतांचा सर्वाधिक वापर\nरविवार, 5 नोव्हेंबर 2017\nखतांचा सर्वाधिक वापर व विक्री जळगाव जिल्ह्यात असल्याचे खते मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार समोर आले आहे. यासोबत जळगाव जिल्ह्यात विद्राव्य खते, तणनाशकांचाही वापर वाढत असल्याचे कृषी विभागाचे निरीक्षण आहे.\n- मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव\nजळगाव ः राज्यात रासायनिक खतांचा जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक वापर झाला आहे. २०१६-१७ या वर्षात जिल्ह्यात रब्बी व खरिपात मिळून चार लाख चार हजार १४७ मेट्रिक टन खतांची विक्री झाली आहे. खतांच्या खपासंबंधी औरंगाबाद जिल्हा राज्यात दुसरा असल्याची माहिती कृषी विभागातून मिळाली आहे.\nतापीकाठावरील रावेर, यावल, जळगाव, चोपडा, मुक्ताईनगर आणि गिरणा पट्ट्यातील भडगावात केळीखालील ४३ हजार हेक्‍टर क्षेत्र १०० टक्के सुक्ष्म सिंचनाखाली आहे. याच वेळी पूर्वहंगामी कपाशीही दरवर्षी जवळपास ८१ ते ८२ हजार हेक्‍टर क्षेत्रावर असते. कपाशी लागवडीत जळगाव जिल्हा मागील चार वर्षे राज्यात पहिला राहिला असून, यंदा चार लाख ७५ हजार हेक्‍टरवर कपाशी लागवड आहे. १५ तालुके आणि खरिपाखाली दरवर्षी व्यापणारे सात लाख ७८ हजार हेक्‍टर क्षेत्र, अशा सर्व स्थितीमुळे खतांची मागणी जळगाव जिल्ह्यात जास्त राहिल्याचे निरीक्षण जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने नोंदविले आहे.\nजसा सरळ, मिश्र खतांचा वापर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे, तसा विद्राव्य खतांचा वापरही वाढला आहे. केळी उत्पादक फ्रूट केअर तंत्रज्ञानाकडे वळत असल्याने रावेर, मुक्ताईनगर, यावल आणि चोपडा या तालुक्‍यांमध्ये दरवर्षी जवळपास १० ते साडे १० कोटी रुपयांच्या विद्राव्य खतांची विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागातून मिळाली. रासायनिक खतांमध्ये युरियाचा सर्वाधिक दीड ल���ख मेट्रिक टन वापरही जिल्ह्यात झाला आहे.\nक्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात सर्वांत मोठा असलेल्या नगर जिल्ह्यात तीन लाख ३० हजार ७७ मेट्रिक टन एवढ्या रासायनिक खतांची विक्री झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात तीन लाख ४६ हजार २४३ मेट्रिक टन एवढी विक्री झाली आहे.\nखत कंपन्यांकडून घाऊक विक्रेत्यांना खतांची झालेली विक्री (टनांमध्ये)\nअहमदनगर - ३३००७७.४०, अकोला - ९०९४३.८०, अमरावती - ११८८३५.९०, औरंगाबाद - ३४६२४३.८५, बीड - १७०२१५.१५, भंडारा - ७९९४१.४५, बुलडाणा - २१११३६.१०, चंद्रपूर - १२४७०९.२०, धुळे - ११३२९७.६०, गडचिरोली - ५२०६५.२५, गोंदिया - ७४७३३.४५, हिंगोली - ५२१३४.७५, जळगाव - ४०४१४७.८०, जालना - २३०६४१.३५, कोल्हापूर - २७४६३१.४५, लातूर - १०८९५८.९०, नागपूर - १५२०३५.७०, नांदेड - ३०३६८९.४५, नंदुरबार - १११६०८.१५, नाशिक - ३०६६६४.२०, उस्मानाबाद - ६३४०२.९०, पालघर - २०९८३.५०, परभणी- ११७३५५.७५, पुणे -२७०३५१.९०, रायगड - ९४७६३.३०, रत्नागिरी - ८९१८.७५, सांगली - २२०८६०.६५, सातारा - १७८३०१.१०, सिंधुदुर्ग - ८२८५.८०, सोलापूर - २४२९१०.७३, ठाणे - ९१७५.७५\nखत जळगाव कृषी विभाग विकास रासायनिक खत औरंगाबाद केळी सिंचन युरिया बीड उस्मानाबाद पालघर रायगड सिंधुदुर्ग सोलापूर\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...\nखरीप, केळी पीकविम्याच्या परताव्यापासून...जळगाव : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत...\nखोजेवाडीत लोकसहभागातून जनावरांची छावणीनगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने...\nजमीन सुपीकता, नियोजनातून साधली शेतीमांजरी (जि. पुणे) येथील माधव आणि सचिन हरिलाल घुले...\nम��कळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या...सांगली ः दूध इकून दौन पैकं मिळत्याती म्हणून...\nमंगेशी झाली वंचितांची मायउपेक्षितांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून...\nगेल्या वर्षीच्या अवकाळीपोटी साठ लाखांची...मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यात...\nउत्तर प्रदेश, हरियाना, पंजाबप्रमाणे...पुणे : जागतिक साखरेचे बाजार आणि खप विचारात घेता...\nपूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामानपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण...\nकांदा दरप्रश्नी पंतप्रधानांना साकडेनाशिक : कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित...\nखानदेशात चाराटंचाईने जनावरांची होरपळ...जळगाव : जिल्ह्यात रोज लागणाऱ्या चाऱ्यासंबंधी...\nअडत्याकडून ‘टीडीएस’ कपातीची बाजार...धुळे : शेतकऱ्यांकडून शेतमाल विक्रीनंतर...\nअमरावती विभागात महिन्यात हजारवर शेतकरी...अकोलाः सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि या वर्षी...\n‘शेतकऱ्यांच्या प्रश्नी आमदार-...परभणी : उसाला एफआरपीनुसार दर देण्यात यावा,...\nऊसरसात शर्कराकंदाचे मिश्रण शक्यपुणे : राज्यातील साखर कारखान्यांचा घटलेला गाळप...\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.buldhanatoday.com/?p=862", "date_download": "2018-12-16T03:26:17Z", "digest": "sha1:5RRWIDQF4FFUC7S6HTES26NNCGP5WBD4", "length": 14398, "nlines": 31, "source_domain": "www.buldhanatoday.com", "title": "*उत्सव संस्कृतीचा…वसा आरोग्य सेवेचा … लोकार्पण विकासकामाचे … समाधान अन्नदानाचे… — सालईबनात रंगला सातपुड्यातील आदीवासींचा #फगवा….. |", "raw_content": "\n*उत्सव संस्कृतीचा…वसा आरोग्य सेवेचा … लोकार्पण विकासकामाचे … समाधान अन्नदानाचे… — सालईबनात रंगला सातपुड्यातील आदीवासींचा #फगवा…..\nरविवारी ४ मार्च ला सातपु��्यातील #सालईबन येथे फगवा उत्सव उत्साहात साजरा झाला. या उत्सवाचं महत्वाचं वेगळेपण असं कि एकाच वेळी संस्कृतीचे पुनरुज्जीवन, विकासकामांचे लोकार्पण, आरोग्य सेवा, अन्नदान आणि ज्ञानदानाचा एकत्र सोहळा पार पडला. #आमदार #डॉ.संजय #कुटे यांच्या हस्ते लोकार्पण तर आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत समारोप झाला. सोबतच या भागातील सरपंच, जि. प. सदस्य, पं. सं. सभापती आदी लोकप्रतिनिधींची उपस्थिती आवर्जून होती.महात्मा गांधी लोकसेवा संघाच्या मालकीच्या या भुदानच्या जमिनीवर तरुणाई फाउंडेशन च्या पुढाकाराने वडपाणी ग्रामस्थांच्या सहकार्याने संपन्न झालेल्या “सालईबन” च्या सोहळ्याची चित्रमय व शब्दमय झलक भारतीय संस्कृतीचे जतन आपल्या उत्सव साजरा करण्याच्या पद्धती फार बदलत चालल्या आहेत. होळी रंगपंचमी म्हटली वृक्ष तोडून पर्यावरणाचा नाश, व्यसने, केमिकल रंगाचा वापर, कर्णकर्कश आवाजावर धांगडधिंगा असं विकृत स्वरूप झालं आहे. परंतु आपले भारतीय सण उत्सव हे जर पूर्वी ज्या निसर्गानुकूल पद्धतीने साजरे होत असत तसे आता पुन्हा व्हावेत असे प्रकर्षाने वाटतं. #तरुणाई फाउंडेशन ने आपल्या ह्याच चांगल्या रूढी परंपरांना मूळ रूपात समाजसमोर आणायचं ठरवलं आहे. सालईबन येथे आपल्याच आदिवासी बांधवांच्या होळी (फगवा) उत्सवाचं आयोजन ३ वर्षांपासून होत आहे. नृत्य, कसरत, हाताने बनविल्या ढोल, बासरी सारख्या वाद्यांचा सुरेल आवाजात येथे हा सुंदर सोहळा पार पडला. सातपुड्यातील पावरा, भिलाला, निहाल, कोरकू, भिल्ल या जनजातींचे सुमारे अडीच हजार आदिवासी यात सामील झाले. वडपाणी, बांडा पिपल, चालठाणा, भिंगारा, गोमाल, चालीसटापरी, गोरखनाथ, उमापूर, चारबन, मेंढामारी, कुंवरदेव, आमपाणी, सोनबर्डी, वसाडी, हड्यामाल, अंबाबारवा, आमल्यापाणी हि आदिवासी गावं यात सहभागी होती. या निमित्तानं त्यांच्यातील कला गुणांना वाव आणि लोप पावत चाललेल्या आदिवासी संस्कृतीचं जतन हा उद्देश सफल झाला. आदिवासी गावासाठी पाणी पुरवठा केवळ संस्कृतीचे रक्षण करणं एवढंच काम करून भागणार नाही त्यांच्या साठी मूलभूत सुविधा मिळायला हव्याच. म्हणून सालईबनातून वडपाणी या गावापर्यंत पाणी पुरवठा योजनेचं लोकार्पण करण्यात आलं. यासाठी सुनगाव ग्रामपंचायतने पुढाकार घेतला. तर पाईप टाकण्यासाठी वडपाणी ग्रामस्थांनी श्रमदान केलं व लोकवर्गणी हि जमवली. तरुणाई फाउंडेशन आणि सालईबन ने आपला वाटा उचलला. स्वातंत्र्यकाळा नंतर प्रथम या गावात पाणी पुरवठा झाला आहे मागील वर्षी याच गावकऱ्यांनी श्रमदानातून रस्ता बनविला होता हे विशेष ( आधी इथे जाण्यासाठी रस्ता नव्हता. फक्त पायवाट होती ). अश्या या पाणी पुरवठा योजनेचे व पाणी टाकीचे लोकार्पण याच दिवशी करण्यात आले आदिवासींची आरोग्य सेवा सातपुड्यातील आदिवासी बांधवांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यासाठी तरुणाई सातत्याने ३ वर्षांपासून सेवाभावी डॉक्टर्स मंडळींच्या सहयोगातून अनेक शिबिरं घेत असते. या उत्सवाच्या निमित्ताने जमलेल्या आदिवासीं पैकी १ हजार स्त्री पुरुषाची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार करण्यात आले. यासाठी अकोला येथील सुप्रसिद्ध किडनीरोग तज्ञ् डॉ. सदानंद भुसारी व त्यांच्या सेवाभावी टिमने हि जबाबदारी स्वीकारली. वैद्यकीय क्षेत्रातील २५ तज्ञ् या सेवेसाठी तत्पर होते. सोबत गंभीर पेशन्टसाठी रुग्णवाहिका हजर ठेवली होती. सोहळ्यासाठी सातपुड्यातील दुर्गम भागातून पायी चालत आलेल्या सर्व आदिवासी बांधवांना तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणावरून आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांना सालईबन परिवाराने कुद्री (मसाला भात) व बुंदी चे अन्नदान केले. परिसरातील आदिवासींच्या काही सुशिक्षित मुलांसाठी “बाल वाचनालयाची” सुरुवात हि याच दिवशी झाली. अकोला येथील शुभंकरोती फाउंडेशन ने यासाठी पुढाकार घेतला आहे. या निमित्ताने आलेल्या आदिवासी बांधवांच्या आनंदात जळगाव जा . चे आमदार डॉ. संजय कुटे, बुलडाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह सर्वोदय मंडळ महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री ठाकूर काका, जी. एस. टी डेप्युटी कमिश्नर तेजराव पाचारणे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दत्ताभाऊ पाटील, अमरावती विद्यापीठाच्या NSS चे समन्वयक डॉ. राजेश मिरगे, सुनगाव च्या सरपंच सौ. विजयाताई पुंडलिक पाटील, जि. प. सदस्यपती अशोकराव काळपांडे, पं. स. सभापती पती नाज्यासींग बोण्डल यांच्यासह अनेक मान्यवरांची हि आयोजनाच्या पूर्णत्वाची खात्री देऊन गेली सर्वात ठळकपणे सांगायची गोष्ट म्हणजे या सर्व आयोजनासाठी श्रमदानाचे महत्वाचे काम वडपाणी, चाळीसटापरी, बांडापिपल येथील सालईबन च्या युवा आदिवासी कार्यकर्त्यांनी केले. एकाच दिवशी #संस्कृती, #सेवा, #ज्ञान, #विकास असा सर्वांग सुंदर सोहळा सालईबनात पार पडला पुढच्या वर्षीच्या सोहळ्यासाठी आपण सारे आमंत्रित आहात. आपणही “सालईबन” च्या कार्यात कधीही सहभागी होऊ शकता… जबाबदारी पार पाडू शकता…. सेवेचा आनंद घेऊ शकता .\n*चार वर्षात वितरण आणि पारेषण जाळे अधिक सक्षम – विश्वास पाठक.*\n*खामगावातील ऐतिहासिक शांतीमहोत्सवाला आज पासून प्रारंभ* शतकाची परंपरा असलेला शांती(जगदंबा, मोठी देवी) महोत्सव खामगाव शहरात उत्साहात साजरा करण्यात येतो. *\n*पत्रकारांवरील हल्ल्यांचा जाहिर निषेध; दोषींवर कठोर कारवाई करा जेष्ठ पत्रकार निखील वागळेंना पोलिस संरक्षण द्यावे टिव्ही जर्नालिस्ट असो. व पत्रकारांचे एसडीओंना निवेदन.*\n**आपल्या शेगांव येथील तीर्थस्थळासाठी प्रयत्न..* *डॉ.रणजीत पाटील*\n*पत्रकार संयुक्त खुले अधिवेशन कशासाठी *मनोगत निमित्त — खामगाव शहरात पत्रकारांचे संयुक्त खुले अधिवेशन ….*गजानन कुळकर्णी दूरदर्शन प्रतिनिधी, बुलडाणा…..\n*ज्योतिष अभ्यासक एस.प्रकाशराव भुसारी गुरुकुल विश्वपीठ ज्योतिष प्रेरणा पुरस्काराने सन्मानित *\n*चार वर्षात वितरण आणि पारेषण जाळे अधिक सक्षम – विश्वास पाठक.*\n* टिळक राष्ट्रीय विद्यालयात संविधान दिनानिमित्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन *\n*समाज मेळाव्याची संकल्पना समाजाला दिशादर्शक-साखरखेर्डा धर्मपिठाचे धर्मगुरु सिद्धलींग शिवाचार्य महाराज* शेगाव बसवनगरी*\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathijokx.com/2009/05/", "date_download": "2018-12-16T03:36:15Z", "digest": "sha1:X5QUVCOKE3MLP7CUSOUH7M7Y2QLZI6CQ", "length": 20430, "nlines": 259, "source_domain": "www.marathijokx.com", "title": "Marathijokx.com : May 2009", "raw_content": "\nटिचर :- मुलांनो तुम्हाला माहित आहे... सगळ्या जगातले वैज्ञानिक शोध लावण्याचा प्रयत्न करीत आहेत की माणूस मेंदू शिवाय किती वेळ जिवंत राहू शकतो...\nएक वात्रट विद्यार्थी :- सर यात शोध लावण्यासारखं काय आहे\nविद्यार्थी - त्यांना तुम्ही तुमच वय जरी सांगितलं तरी पुरेसं आहे...\nएक माणूस आणि त्याच्या बायकोने दाताच्या डॉक्टरच्या ऑफिसमधे प्रवेश केला. तो माणूस डॉक्टरांना म्हणाला, '' डॉक्टर .. मी खुप घाईत आहे.. खरं म्हणजे बाहेर गाडीत माझे दोन मित्र बसून गोल्फ खेळायला जाण्यासाठी माझी वाट पाहत आहेत.. तुम्ही असं करा.. दाताला भूल वैगेरे देण्याच्या भानगडीत पडू नका आणि दात डायरेक्ट कडचीत पकडून ओढून काढा ... आम्हाला 10 वाजता गोल्फ क��लबला पोहोचायचं आहे आणि आता 9.30 वाजुन गेले आहेत... इंजक्शन देवून भूलीचा असर पडण्यासाठी थांबण्यास माझ्याजवळ वेळ नाही आहे...''\nत्या डॉक्टरने विचार केला, ' काय धीट माणूस आहे... भूल दिल्याशिवाय दात काढायला सांगतो... ' म्हणून त्या डॉक्टरने त्या माणसाला विचारले.\n'' साहेब .. कोणता दात काढायचा आहे\nतो माणूस आपल्या बायकोकडे वळत म्हणाला, '' हनी जरा तोंड उघड आणि त्यांना दाखव बरं''\nMarathi husband wife couple jokes - जेव्हा बायको रांगत नवऱ्याकडे जाते\nMarathi husband wife couple jokes - जेव्हा बायको रांगत नवऱ्याकडे जाते\n\" अरे काल काय झालं माझी बायको माझ्याकडे हातावर आणि घुटन्यांवर चालत रांगत आली...' एक माणूस आपल्या मित्रांना सांगत होता.\nत्याच्या सगळ्या मित्रांना आश्चर्य वाटलं. त्यांनी त्याला विचारले, '' मग पुढे काय झालं\n'' अरे पुढे काय होणार.. ती माझ्यावर ओरडली... कॉटखालून बाहेर ये आणि चांगले माणसारखे माझ्याशी चार हात कर'' तो माणून म्हणाला.\n6 ला 7 ची भीती का वाटत होती\n'' माझी प्रिय अर्धांगीनी तु इथे आहेस\nबायको - हो मी इथेच आहे.\n'' माझी प्रिय मुले आणि मुली तुम्ही सगळे इथेच आहात\nमुले आणि मुली - हो बाबा.\nबनिया - मग गाढवांनो शेजारच्या खोलीतील पंखा का सुरु आहे\nबनिया : हे केळ कसं दिलं \nदुकानदार : 1 रुपया\nबनिया : 60 पैशात देतोस का \nदुकानदार : 60 पैशात तर फक्त याचं साल येतं.\nबनिया : हे घे 40 पैसे, साल तु ठेवून घे आणि केळ मला दे.\nएक सिंधी, एक पठान आणि एक सरदारजी एका बेटावर अडकले होते. सिंध्याने पोहून किनाऱ्यावर जाण्याचा प्रयत्न केला पण जवळजवळ 20 टक्के अंतर पोहून झाल्यावर तो थकला आणि बेटावर पोहत परतला. पठानानेही पोहून किनाऱ्यावर जाण्याचा प्रयत्न केला पण जवळजवळ 25 टक्के अंतर पोहून झाल्यावर तो थकून बेटावर परतला. आता सरदारजीची पाळी होती. त्यानेही पोहून किनाऱ्यावर जाण्याचा प्रयत्न केला. पण 50 टक्के अंतर पार केल्यावर त्याला बुडण्याची भिती वाटली आणि तो बेटावर परत आला.\nएक बाई तिच्या बेडरुमच्या आरश्यासमोर उभी होती. ती तिचं रुप आणि अवतार पाहून खुश नव्हती. ती नवऱ्याला म्हणाली, '' बघा मी आजकाल किती वयस्कर, जाडी आणि घाणेरडी दिसते आहे... हा असा अवतार बघून माझा तर मुडच ऑफ झाला आहे...... माझा मुड चांगला करण्यासाठी माझी इच्छा आहे की तुम्ही मला एकतरी चांगली कॉम्प्लीमेंट द्यावी.''\n'' अरे वा या वयातही तुझ्या डोळ्याची नजर अजुन चांगली आहे '' नवऱ्याने कॉम्प्लीमेंट द��ली.\nएका माणसाने त्याच्या बायकोला कारमधून खाली उतरुन मागचा इंडीकेटर काम करतो की नाही हे बघण्यास सांगितले. ती खाली उतरली आणि कारच्या मागच्या बाजुला जावून बघू लागली. कारमधे बसलेल्या तिच्या नवऱ्याने इन्डीकेटर सुरु करुन तिला विचारले, '' बघ बरं आता काम करतो की नाही\n'' आता काम करतो आहे... आता नाही ... आता करतो ... आता नाही... आता करतो ... आता नाही '' त्याची बायको सांगत होती.\nMarathi Sardar jokes - लिफ्टमधे अडकलेले सरदार\nMarathi Sardar jokes - लिफ्टमधे अडकलेले सरदार\nतिन सरदार एका लिफ्टमधे होते जेव्हा अचानक ती लिफ्ट बंद पडली, कारण लाईट गेली होती. त्यांनी त्यांचा मोबाईल वापरुन बाहेरुन मदत घेण्याचा प्रयत्न केला, पण तिघांच्याही मोबाईलला रेंज मिळत नव्हती.\nकाही तास असेच लिफ्टमधे घालविल्यानंतर एका सरदाराने सुचवले, '' मला वाटते मदत मिळविण्याचा सगळ्यात चांगला उपाय म्हणजे सगळ्यांनी सोबत ओरडायला पाहिजे''\nबाकिचे दोन जणांनी पहिल्याच्या म्हणण्यावर सहमती दर्शवली. म्हणून सगळ्यांनी एक दिर्घ श्वास घेतला आणि ते ओरडायला लागले, '' सोबत, सोबत, सोबत ''\nSponsored links Marathi Funny SMS - कोंबडी. एकदा एकादशीला जंगलात सर्व प्राणी मंदिरात जायचं ठरवितात. सगळे प्राणी चालत जातात, फक्त कोंबडी टॅ...\nMarathi sardar santa banta jokes - मटन कबाब प्रत्येक शुक्रवारी रात्री संता सिंग आपल्या घरी चिकन आणि मटन कबाब बनवित असे. पण त्याचे सगळे शे...\nMarathi funny quotes - चांगुलपणा तुम्ही चांगले आहात म्हणून लोकही तुमच्याशी चांगलेच वागतील, हे म्हणजे तुम्ही शाकाहारी आहात म्हणून सांड त...\nMarathi Comedy Hasya kavita : हिम्मत नाही हरायची मी जेव्हा जेव्हा खाली पडलो मित्रा मी उभा राहून पुन्हा जोरात दौडलो मित्रा कारण माझ्या ...\nMarathi jokes - तिकिट एकदा एका टीसीने रेल्वेत प्रवास करणाऱ्या यात्रेकरुला विचारले - \"\" आपण कुठे चालला आहात \nMarathi Jokes - पगार वाढ आपल्या कामात तरबेज एका लेडी सेक्रेटरीने आपल्या बॉसकडे आपला पगार वाढविण्याची विनंती केली. पण बॉसने तिला साफ नकार द...\nMarathi funny quotes - चाकाचा शोध ज्याने पहिल्या चाकाचा शोध लावला तो मुर्ख होता. ज्याने बाकिच्या तिन चाकांचा शोध लावला तो खरा बुद्धीवान...\nचिकटरावांची पत्नी चिकटरावांना :- \"सोडाना, कामाच्यावेळी मला त्रास नका हो देत जाऊ ....\" तेवढ्यात किचन मधून कामवालीचा आवाज येतो........\nया साईट वर आपणही विनोद पाठवू शकता\nआपण या संकेतस्थळावर येणारे\nMarathi Sardar jokes - लिफ्टमधे अडकलेले सरदार\n1. ��ार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://chitrasrushti.blogspot.com/2018/04/blog-post_29.html", "date_download": "2018-12-16T03:07:51Z", "digest": "sha1:MF5X5D2KCDOUMHGWNTHOD7V66IUTHVHI", "length": 14575, "nlines": 82, "source_domain": "chitrasrushti.blogspot.com", "title": "चित्रसृष्टी (मराठी)", "raw_content": "\nमाझ्या या ब्लॉग वर मी चित्रपट सृष्टीतील घडामोडी तसेच संबंधित कला-साहित्य विश्वावर मराठीत लिहिलेले असेल यांत लेख, समीक्षा व मुलाखती आदींचा समावेश असेल यांत लेख, समीक्षा व मुलाखती आदींचा समावेश असेल\n(गोवन ब्यूटीची गोल्डन ज्युबिली\nसुंदर चेहऱ्यातील नीळसर छटा असणाऱ्या पिंगट डोळ्यांत रोमॅंटिक भाव घेऊन ती षोडशा १९८२ मध्ये 'ब्रह्मचारी' नाटकाद्वारे स्वच्छंदी फुलपाखरी भूमिकेत मराठी रंगभूमीवर अवतरली..आणि 'जवाँ दिलां'ची धड़कन बनली.. ती 'गोवन ब्यूटी' म्हणजे वर्षा उसगांवकर तिने त्या नाटकात तीच किशोरी ललना रंगवली जी १९३८ मध्ये मास्टर विनायक यांच्या 'ब्रह्मचारी' चित्रपटात गोव्याच्याच मिनाक्षी शिरोडकर यांनी 'त्या काळात' बिनधास्त साकारली होती\n'ब्रह्मचारी' नाटकातून प्रशांत दामले बरोबर वर्षा उसगांवकरची प्रेटी एंट्री\n'गंमत जंमत' ने रूपेरी पडद्यावर गोवन ब्यूटी..वर्षा उसगांवकर\nगोव्यात रंगभूमीवर नैपुण्य प्राप्त करीत असताना वर्षा उसगांवकरने औरंगाबाद येथे डॉ. लक्ष्मण देशपांडे यांच्या कड़े नाट्यशास्त्राचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले ते प्रशांत दामले बरोबर 'ब्रह्मचारी' नाटकाने ह्याच्या तूफान यशानंतर ती थेट मराठी चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर \"मी आले..\" अशी साद देत आली..१९८७ चा सचिन पिळगावकरचा 'गंमत जम्मत' हा तो चित्रपट ह्याच्या तूफान यशानंतर ती थेट मराठी चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर \"मी आले..\" अशी साद देत आली..१९८७ चा सचिन पिळगावकरचा 'गंमत जम्मत' हा तो चित्रपट तिने याद्वारे मराठी नायिकेस खऱ्या अर्थाने ग्लॅमर दिले\nत्यानंतर 'रेशीमगाठी' सारख्या तिच्या चित्रपटांची लिहिलेली परीक्षणे नि तिची रसिकांमध्ये वाढती लोकप्रियता हे सर्व मला आठवतंय..यांत मग नितीश भारद्वाज बरोबर 'पसंत आहे मुलगी' (१९८९) सारखे साजेसे चित्रपट करताना त्यांची बहुचर्चित ठरलेली 'केमिस्ट्री' सुद्धा\nनितीश भारद्वाज बरोबर वर्षा उसगांवकरची रोमॅंटिक केमिस्ट्री\nयाच काळात दूरदर्शनवर रवि चोप्रा यांच्या 'महाभारत' (१९८८) या भव्य मालिकेत वर्षा उसगावकर उत्तरा म्हणून अवतरली; तर १९९० मध्ये दूरचित्रवाणीच्या पडद्यावर महत्वाच्या भूमिकेत ती आली..'झाँसी की रानी' पुढे १९९४ ला नीरजा गुलेरी च्या 'चंद्रकांता' मालिकेत तिची नावाला साजेशी व्यक्तिरेखा होती...रूपमती\nबॉलीवुड च्या 'हनिमून' (१९९२) मध्ये वर्षा उसगांवकर व ऋषी कपूर\n१९९० च्या सुमारास वर्षा उसगावकरने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. यांत मिथुन चक्रवर्ती बरोबरील 'शिकारी' नंतर महेश भट्टचा 'साथी' (१९९१) हा खऱ्या अर्थाने तिचा मोठे यश मिळवलेला हिंदी चित्रपट होता..आदित्य पांचोली आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहसीन खान यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटात तिला गाणीही चांगली मिळाली यानंतर 'हनिमून' (१९९२) चित्रपटात तर ऋषी कपूर ची ती नायिका झाली. त्रिकोणीय प्रेमकथा असणाऱ्या या चित्रपटात आणखी एक मराठी अभिनेत्री तिच्या समोर आली ती म्हणजे..अश्विनी भावे\n'सवत माझी लाडकी' (१९९३) मध्ये नीना कुलकर्णी आणि वर्षा उसगांवकर\nयानंतर मराठी चित्रपटांतून तिला स्मिता तळवलकरच्या 'सवत माझी लाडकी' (१९९३) सारख्या वेगळ्या आणि संजय सूरकरच्या 'यज्ञ' (१९९४) सारख्या आव्हानात्मक भूमिका मिळाल्या..असे चाकोरीबाह्य चित्रपट करीत अभिनयाचे गहिरे रंग ती दर्शवीत गेली. तिला उत्कृष्ट अभिनयाची पारितोषिकेही मिळाली\nसौंदर्यवती वर्षा उसगांवकरची नृत्यमुद्रा\nमग २००० च्या सुमारास..'चौदवी का चाँद' सारख्या अभिजात हिंदी चित्रपटांस संगीत देणारे श्री. रवि यांचे पुत्र अजय शर्मा यांच्याशी वर्षा उसगावकरचा विवाह झाला..याची निमंत्रण पत्रिका मला रविसाहेबांकडून खास आली होती\nयानंतरही हिंदी चित्रपटांतून ती वेगळ्या भूमिका करीत गेली. यांत एन. चंद्रा च्या 'स्टाईल' (२००१) मध्ये ती इन्स्पेक्टर होती; तर केतन मेहताच्या 'मंगल पांडे' (२००५) या आमिर खान ची भूमिका असणाऱ्या चित्रपटात तिने राणी लक्ष्मीबाईंची भूमिका रंगवली पुढे 'कंगना' (२०१६) या राजस्थानी चित्रपटातही तिने काम केले\n२०१६ च्याच सुमारास 'अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा'च्या कार्यकारिणीत रुपगुणसंपन्न वर्षा उसगावकर निवडून आल्याने त्या कार्यात चैतन्य येईल याबाबत मी लिहिले होते\nवर्षा उसगांवकरने भूमिका रंगवलेला गोव्याचा कोकणी भाषेती�� चित्रपट..'जावोंय नंबर वन'\nमूळची गोव्याची नि मातृभाषा कोकणी असणारी वर्षा उसगांवकर त्या प्रादेशिक चित्रपटांतून मात्र दिसली नव्हती मात्र चांगली गात असल्याने तिचा कोकणी अल्बम 'रूप तुजेम लयता..' प्रसिद्ध झाला होता..(तिचे कोकणी व हिंदी चित्रपट गीते गाणे मी रूबरू अनुभवले होते मात्र चांगली गात असल्याने तिचा कोकणी अल्बम 'रूप तुजेम लयता..' प्रसिद्ध झाला होता..(तिचे कोकणी व हिंदी चित्रपट गीते गाणे मी रूबरू अनुभवले होते\nआणि आता तिने भूमिका रंगवलेला गोव्याचा कोकणी भाषेतील चित्रपट अखेर आला..'जावोंय नंबर वन'\nनुकताच तिच्या सुंदर जीवनाचा सुवर्णमहोत्सव संपन्न झाला आहे. यामुळेच या लेखाचे प्रयोजन होते\nही सौंदर्यवर्षा अशीच रसिकांवर बरसत राहो यासाठी हार्दिक शुभेच्छा\nविशेष लेख: सुवर्णमहोत्सवी सौंदर्यवर्षा\nदत्ता धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित केलेला 'वैशाख ...\nजन्मशताब्दी मानवंदना लेख: तेजस्वी कलावंत..शाहू म...\nमहाराष्ट्राची लाडकी सोनपरी..मृणाल कुलकर्णी\nनाट्यसम्मेलनाध्यक्ष पदी संगीत रंगभूमीच्या शिलेदार\n💐 महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्...\nश्रीमती सुमित्रा भावे व सुनिल सुकथनकर बरोबर मी....\nविशेष लेख: 'एकटी' ते 'आम्ही दोघी'..मराठी पडद्यावरी...\n'शेजारी' चित्रपटाचे रंगीत पोस्टर..यात प्रमुख गजा...\nकिशोरीताई आमोणकर तन्मयतेने गाताना\nमराठी व्यावसायिक चित्रपट पुन्हा रांगड्या भाबड्या प...\nनव वर्ष नि विचार \"चैत्रातील हा नव वर्षारंभ घे...\nदिग्गज संगीतकार-गायक सुधीर फडके अर्थात बाबूजी बाबूजी स्मरण .. जन्मशताब्दी लेख: - मनोज कुलकर्णी \"तोच चन्द्रमा नभ...\nमखमली आवाजाचे लोकप्रिय गायक अरुण दाते. मराठीतील तलत..अरुण दाते - मनोज कुलकर्णी \"संधीकाली या अशा..\" मखमली आवाज...\nआद्य चित्रकर्ते भालजी पेंढारकर. 'बाबा' भालजी पेंढारकरांना वंदन - मनोज कुलकर्णी आपल्या भारतीय चित्रपटाच्या आद्य प्रवर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/only-discussion-in-satara-who-will-be-the-mp/", "date_download": "2018-12-16T03:12:14Z", "digest": "sha1:ON6XRZY5ET65QBCKBWR6OKODQZPPWXMP", "length": 17522, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "साताऱ्यात एकच चर्चा, खासदार होणार कोण? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसाताऱ्यात एकच चर्चा, खासदार होणार कोण\nगावच्या पारावर रंगतोय गप्पांचा फड: रात्री ही पेटतायत राजकीय शेकोट्या\nसातारा – दिवाळीचा सण संपला असला तरी येत्���ा काही महिन्यांमध्ये येवू घातलेल्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय फटाके वाजण्यास सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादीनंतर नुकतीच कॉंग्रेसची मुंबईत झालेली बैठक, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचा पुण्यातील वाढता वावर, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांचे माढ्यातील वाढते दौरे अन त्या पार्श्‍वभूमीर आ.गोरेंसह सर्वपक्षीय नेत्यांची झालेली बैठक आणि कुस्ती लीगच्या माध्यमातून पुरूषोत्तम जाधव यांची पवारांशी वाढती जवळीक यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे साहजिकच सध्या जिल्ह्यात साताऱ्यासह, माढा आणि चक्क पुण्यातून खासदार होणार कोण, याबाबत गावच्या पारावर अन रात्रीच्या शेकोट्यांमध्ये चर्चा रंगताना दिसून येतेय.\nसातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आणि खासदार उदयनराजेंचा मतदारसंघ म्हणून राज्यात सुपरिचित आहे. राष्ट्रवादीने आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर दिवाळीपुर्वीच मुंबईत बैठकीचे आयोजन करून चाचपणी करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले. त्या बैठकीत उशिरा का होईना खा.उदयनराजे पोहचले व अप्रत्यक्ष राष्ट्रवादीकडूनच खासदारकी लढविण्याचे संकेत दिले. त्यानंतर आलेल्या दिवाळीच्या सणामुळे राजकीय हालचाली मंदावल्या होत्या. परंतु दिवाळीच्या दरम्यान माढा लोकसभा मतदारसंघातील अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी मागील निवडणूकीप्रमाणे यंदाही आ.जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने टेंभुर्णीत बैठक झाली.\nबैठकीला सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, रणजितसिंह ना.निंबाळकर, उत्तमराव जानकर यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. साहजिकच बैठकीचे वृत्त सातारा जिल्ह्यातील फलटण आणि माण-खटाव विधानसभा मतदारसंघात पोहचताच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना चर्चेसाठी आयता विषय मिळाला. त्यामागील कारण म्हणजे, माढा लोकसभेसाठी माण तालुक्‍यातील माजी आयुक्त प्रभाकर देशमुख व फलटण तालुक्‍यातून संजीवराजे ना.निंबाळकर यांच्या ही नावाची चर्चा अगोदर पासूनच होत होती. अशावेळी टेंभुर्णीतील बैठकीमुळे फलटण अन माण तालुक्‍यात ऐन थंडीत होणाऱ्या चर्चांनी राजकीय वातावरण अत्तापासून गरम होण्यास सुरूवात झाली.\nत्या पाठोपाठ नुकतीच खा.शरद पवार व माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या संयुक्त मुलाखतीच्या कार्यक्र���ाचे आयोजन पुण्यात करण्यात आले. साहजिकच मुलाखत पुण्यात होत असली तरी सातारा जिल्ह्यातील खा.उदयनराजे समर्थंकांमध्ये मात्र आनंदाचे वातावरण होते. त्याच बरोबर मुलाखतीपासूनच कॉंग्रेसच्या वाट्याला असलेला पुणे लोकसभा मतदारसंघ श्रीनिवास पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादीला सोडण्यात येणार असल्याची हवा ही सोडण्यात आली. मात्र, पुणेच्या बदल्यात कॉंग्रेस सातारा लोकसभा मतदारसंघावर दावा करणार असल्याची प्रतिहवा विरोधकांनी सोडली.\nत्यात भर म्हणून की काय, नुकतीच मुंबई येथे कॉंग्रेसची लोकसभेसाठी बैठक पार पडली. त्या बैठकीत कॉंग्रेसने साताऱ्यावर दावा केला अन केवळ दावा करण्यावर मर्यादित न राहता कॉंग्रेसकडून खा.उदयनराजे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उमेदवारीची मागणी ही करून टाकली. साहजिकच एवढ्या मोठ्या घडामोडींमुळे वेळ जाईना म्हणून चकाट्या पिटत बसणाऱ्यांना चर्चांना आयताच विषय मिळाला असल्याचे ठीकठीकाणी दिसून येत आहे.\nकॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या एका बाजूला बैठका सुरू असताना, दुसऱ्या बाजूला दोन वेळा सातारा लोकसभा निवडणूक लढविलेले पुरूषोत्तम जाधव यांनी मात्र यंदा साताऱ्याचे मैदान मारायचे या निर्धाराने कुस्ती लीग मधील टीम घेतली. एवढेच नव्हे तर टिमला यशवंत सातारा असे नाव ही दिले आणि आणखी पुढची गोष्ट म्हणजे यशवंत साताराच्या सामन्यांना चक्क खा.शरद पवारांनी उपस्थिती लावली. सामन्या दरम्यान जाधव व पवारांचा झालेला संवादाची छायाचित्रे सोशल मिडीयावर व्हायरल झाली अन साताऱ्याच्या राष्ट्रवादीत आणि खा.उदयनराजे गटात ट्विस्ट निर्माण झाला. परिणामी यंदा पुरूषोत्तम जाधव यांना राष्ट्रवादीची उमेदवारी अशी आरोळी ही ठोकण्यात आली असून पवारांना नवा पैलवान सापडला या चर्चांना जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात उधाण येण्यास सुरूवात झाली.\nकाका खासदार की राज्यपाल होणार \nकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपचे अतुल भोसले यांचा प्रभाव वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर हे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना मागेच सुरूवात झाली आहे. मात्र, त्यामध्ये अधिक भर म्हणूण की काय, सातारा लोकसभा मतदारसंघ कॉंग्रेसच्या वाट्याला आला तर विलासराव पाटील- उंडाळकरांना दिल्लीत पाठविण्य���साठी बाबा गटाकडून प्रयत्न केले जाणार अशी एका बाजूला हवा सोडण्यात आली असून त्या हवेला प्रतिउत्तर म्हणून भाजप विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी राज्यपाल करणार असल्याची अशी ही हवा सोडून देण्यात आली.\nरणजितदादा उतरणार का मैदानात \nमाढा लोकसभा मतदारसंघासाठी यंदाही आ.जयकुमार गोरे यांच्यासह रणजितसिंह ना.निंबाळकर, संजय मामा शिंदे यांची संयुक्त बैठक झाली. परंतु अशी बैठक मागील निवडणूकीपुर्वी ही झाली होती त्या बैठकीतून राजकीय यश प्राप्त होवू शकले नव्हते. त्यामागे मुख्यमंत्रीपदी पृथ्वीराज चव्हाण असल्यामुळे व आघाडी धर्म पाळण्याची जबाबदारी असल्यामुळे आ.जयकुमार गोरे व रणजितसिंह ना.निंबाळकर यांना पुढील पाऊले उचलता आली नाहीत. मात्र, यंदाच्या निवडणूकीत सर्वच पक्षातील वातावरण अस्थिर असल्यामुळे रणजितसिंह ना.निंबाळकर यांना माढ्याच्या मैदानात उतरणे सोप्पे होणार असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleतीन मंत्र्यांच्या घोषणेनंतर ही उद्घाटन होईना\nNext articleविराटला डवचल्यास तुमचे काही खरे नाही : फाफ ड्यु प्लेसीस\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सातारा\nमराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर जल्लोष\nदुबई येथे झालेल्या आंतराष्ट्रीय कराटे स्पर्धेत वैदेही शिंदेचे यश\nगुढे गावचे ग्रामदैवत श्री अंबिका देवी\nनागठाणेतील क्रिकेट स्पर्धेत इंदोली संघ अजिंक्‍य\nखंडाळा काल, आज आणि उद्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2018-12-16T03:40:49Z", "digest": "sha1:GEYNVLUMKMKEQKPW76BDNUFV7QXZK3PS", "length": 10895, "nlines": 120, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑलिंपिक खेळात स्पेन - विकिपीडिया", "raw_content": "\nस्पेन देश १९०० सालापासून बहुतेक सर्व उन्हाळी व सर्व हिवाळी स्पर्धांमध्ये (१९७६ चा अपवाद वगळता) सहभागी झाला असून त्याने आजवर ११५ पदके जिंकली आहेत.\nऑलिंपिक खेळात सहभागी देश\nअल्जीरिया • अँगोला • बेनिन • बोत्स्वाना • बर्किना फासो • बुरुंडी • कामेरून • केप व्हर्दे • मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • चाड • कोमोरोस • काँगो • डीआर काँगो • कोत द'ईवोआर • जिबूती • इजिप्त • इक्वेटोरीयल गिनी • इरिट्रिया �� इथियोपिया • गॅबन • गांबिया • घाना • गिनी • गिनी-बिसाउ • केनिया • लेसोथो • लायबेरिया • लिबिया • मादागास्कर • मलावी • माली • मॉरिटानिया • मॉरिशस • मोरोक्को • मोझांबिक • नामिबिया • नायजर • नायजेरिया • रवांडा • साओ टोमे आणि प्रिन्सिप • सेनेगल • सेशेल्स • सियेरा लिओन • सोमालिया • दक्षिण आफ्रिका • सुदान • स्वाझीलँड • टांझानिया • टोगो • ट्युनिसिया • युगांडा • झांबिया • झिंबाब्वे\nअँटिगा आणि बार्बुडा • आर्जेन्टीना • अरुबा • बहामा • बार्बाडोस • बेलिझ • बर्म्युडा • बोलिव्हिया • ब्राझील • ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स • कॅनडा • केमन द्वीपसमूह • चिली • कोलंबिया • कोस्टा रिका • क्युबा • डॉमिनिका • डॉमिनिकन प्रजासत्ताक • इक्वेडर • एल साल्वाडोर • ग्रेनाडा • ग्वाटेमाला • गयाना • हैती • होन्डुरास • जमैका • मेक्सिको • नेदरलँड्स • निकाराग्वा • पनामा • पेराग्वे • पेरू • पोर्तो रिको • सेंट किट्टस आणि नेव्हिस • सेंट लुसिया • सेंट व्हिंसेंट आणि ग्रेनेडिन्स • सुरिनाम • त्रिनिदाद-टोबॅगो • अमेरिका • उरुग्वे • व्हेनेझुएला • व्हर्जिन आयलँड्स • ऐतिहासिक: ब्रिटिश वेस्ट इंडीझ\nअफगाणिस्तान • इस्रायल • बहारिन • बांग्लादेश • भूतान • ब्रुनेई • कंबोडिया • चीन • चिनी ताइपेइ • हाँग काँग • भारत • इंडोनेशिया • इराण • इराक • जपान • जॉर्डन • कझाकस्तान • उत्तर कोरिया • दक्षिण कोरिया • कुवैत • किर्गिझिस्तान • लाओस • लेबेनॉन • मलेशिया • मालदीव • मंगोलिया • म्यानमार • नेपाळ • ओमान • पाकिस्तान • पॅलेस्टाइन • फिलिपाइन्स • कतार • सौदी अरेबिया • सिंगापूर • श्रीलंका • सिरिया • ताजिकिस्तान • थायलंड • पूर्व तिमोर • तुर्कमेनिस्तान • संयुक्त अरब अमिराती • उझबेकिस्तान • व्हियेतनाम • येमेन • ऐतिहासिक: उत्तर बोमियो\nआल्बेनिया • आंदोरा • आर्मेनिया • ऑस्ट्रिया • अझरबैजान • बेलारूस • बेल्जियम • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • बल्गेरिया • क्रोएशिया • सायप्रस • चेक प्रजासत्ताक • डेन्मार्क • एस्टोनिया • फिनलंड • फ्रान्स • जॉर्जिया • जर्मनी • ग्रेट ब्रिटन • ग्रीस • हंगेरी • आइसलँड • आयर्लँड • इटली • लात्विया • लिश्टनस्टाइन • लिथुएनिया • लक्झेंबर्ग • मॅसिडोनिया • माल्टा • मोल्दोव्हा • मोनॅको • माँटेनिग्रो • नेदरलँड्स • नॉर्वे • पोलंड • पोर्तुगाल • रोमेनिया • रशिया • सान मरिनो • सर्बिया • स्लोव्ह���किया • स्लोव्हेनिया • स्पेन • स्वीडन • स्वित्झर्लंड • तुर्कस्तान • युक्रेन • ऐतिहासिक: बोहेमिया • चेकोस्लोव्हाकिया • पूर्व जर्मनी • सार • सोव्हियेत संघ • युगोस्लाव्हिया\nअमेरिकन सामोआ • ऑस्ट्रेलिया • कूक द्वीपसमूह • फिजी • गुआम • किरिबाटी • मायक्रोनेशिया • नौरू • न्यू झीलंड • पलाउ • पापुआ न्यू गिनी • सामो‌आ • सॉलोमन द्वीपसमूह • टोंगा • व्हानुआतू • ऐतिहासिक: ऑस्ट्रेलेशिया\nऑलिंपिक खेळातील सहभागी देश\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १३:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n4521", "date_download": "2018-12-16T03:49:49Z", "digest": "sha1:HACPXUZCIEYK7W25JCPEX634IGFLLXP5", "length": 11260, "nlines": 283, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Live Cricket Scores & News Android खेळ APK (com.tcm.cricketcompanion.ui) Apploop Pvt Ltd द्वारा - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली क्रीड\nरेटिंग आणि पुनरावलोकने (2)\n100%रेटिंग मूल्य. या गेमवर लिहिलेल्या 2 पुनरावलोकनांपैकी.\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Vodafone\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: HTC_S715e\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Live Cricket Scores & News गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/bikes/california-1400-abs-tour-full-price-p8eWfj.html", "date_download": "2018-12-16T03:36:20Z", "digest": "sha1:6HM43LI3KHZPDWJEC6H3KLFKJIV5B6OX", "length": 13161, "nlines": 365, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "मोटो गुजझी कॅलिफोर्निया 1400 ऍब्स टूर फुल्ल सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nमोटो गुजझी कॅलिफोर्निया 1400\nमोटो गुजझी कॅलिफोर्निया 1400 ऍब्स टूर फुल्ल\nमोटो गुजझी कॅलिफोर्निया 1400 ऍब्स टूर फुल्ल\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nमोटो गुजझी कॅलिफोर्निया 1400 ऍब्स टूर फुल्ल\nमोटो गुजझी कॅलिफोर्निया 1400 ऍब्स टूर फुल्ल सिटी शहाणे किंमत तुलना\nमोटो गुजझी कॅलिफोर्निया 1400 ऍब्स टूर फुल्ल - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nमोटो गुजझी कॅलिफोर्निया 1400 ऍब्स टूर फुल्ल वैशिष्ट्य\nमॅक्सिमम स्पीड 203 Kmph\nगियर बॉक्स 6 Speed\nफ्युएल इकॉनॉमी 10 Kmpl\nफ्युएल कॅपॅसिटी 20.5 Ltrs\nफ्युएल रेसेर्वे 5 Ltrs\nग्राउंड कलेअरन्स 165 mm\nव्हील बसे 1685 mm\nबॅटरी कॅपॅसिटी 12V - 18 Ah\nसद्दल हैघात 740 mm-720 mm\nकर्ब वेइगत 322 Kg\n( 1 पुनरावलोकने )\n( 5 पुनरावलोकने )\n( 8 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 5 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 11 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://kiratsaptahik.blogspot.com/2011/01/blog-post.html", "date_download": "2018-12-16T04:44:39Z", "digest": "sha1:62OX3OJJEFWN4NT4FLMQ5OFDQSRNUPZL", "length": 80761, "nlines": 157, "source_domain": "kiratsaptahik.blogspot.com", "title": "kirat saptahik: वर्ष ८८ वे, अंक १ व २, १३ जानेवारी २०११", "raw_content": "\nवर्ष ८८ वे, अंक १ व २, १३ जानेवारी २०११\nया अंकापासून ‘किरात‘ ८८ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. वर्षभरात साप्ताहिक ‘किरात‘चे प्रत्येकी ८ पृष्ठांचे (काही विशेष प्रसंगी १६ पृष्ठांचे) रंगीत छपाईसह एकूण ४७ अंक प्रसिद्ध झाले. या सर्व अंकांतून विविध विषयांवर विविध सदरे आणि विशेष लेख प्रसिद्ध केले. पहिल्या पृष्ठावर समर्पक रंगीत छायाचित्रांसह अधोरेखित या सदरामधून विविध विषय वाचकांसमोर आणले. पृष्ठ २ वरील संपादकीय लेख हे तर ‘किरात‘चे पूर्वीपासूनचे वैशिष्ट्य आहे. शेवटच्या पृष्ठावरील मालवणी बोलीभाषेतील विजय पालकर यांचे ठेवणीतले लोणचे वाचकांना खूपच रुचकर लागले डॉ. मधुकर घारपुरे याचे ‘स.सु.ली.‘ हे मिश्किल परंतु अंतर्मुख करणारे प्रासंगीक विषयावरील लेखांचे सदरही वाचकप्रीय ठरले आहे.\nअधोरेखित लेखांमध्ये किशोर बुटाला यांचे योगदान मोठे आहे. रस्ते, बंदरांचा विकास, पर्यटन यावरील त्यांचे लेख अभ्यासपूर्ण असतात. पर्यटन विषयावर आम्ही ‘वेध पर्यटनाचा‘ या शीर्षकाचे सलग तीन अंकात लेख लिहिले. पर्यटन विकासाकरिता काय हवे यासाठी सरकारी समित्या किवा सल्लागार कंपन्यांची सेवा सरकारला घ्यावी लागणार नाही इतकी विविधांगी माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. ‘आय.ए.एस. हवे कशाला यासाठी सरकारी समित्या किवा सल्लागार कंपन्यांची सेवा सरकारला घ्यावी लागणार नाही इतकी विविधांगी माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. ‘आय.ए.एस. हवे कशाला‘ या मोहनराव केळुसकरांच्या लेखांशी ब-याच वाचकांनी सहमती दर्शविली. याखेरीज कॅप्टन आनंद बोडस, अॅड. शशांक मराठे, समीर बागायतकर, भरत सातोसकर, आनंद हुले, कोकणातील मच्छिमारी व्यवसायाच्या समस्या मांडणारे रजनीश जोशी यांचे लेख वैशिष्ट्यपूर्ण होते.\nसंपादकीय लेखांतून ‘बंदर विकासाचा झपाटा कोणासाठी‘, ‘राजकारणामुळे विधायक कार्याला गती कशी येणार‘, ‘राजकारणामुळे विधायक कार्याला गती कशी येणार‘, ‘छोटी गावे कोती मने‘, ‘जलस्वराज्य बुडाले‘, ‘रस्ते तेथे खड्डा‘, ‘खेड्यांकडे चला‘ या लेखांबद्दल ब-याच सहमतीदर्शक प्रतिक्रिया आल्या. त्याचबरोबर अणुवीज प्रकल्पाचे समर्थन करणा-या लेखाबद्दल प्रतिकूल प्रतिक्रियाही आल्या.\nडॉ. श्रीराम हिर्लेकर यांचे ‘मनाचिये गुंती‘ हे मानसिक आरोग्य विषयक सदर, वैद्य सुविनय दामले यांचे भारतीय परंपरेतील सणांची आरोग्य रक्षणाशी सांगड घालणारे ‘सण आणि आरोग्य‘ याविषयी अनेक चांगल्या प्रतिक्रिया आल्या. या अंकापासून निसर्गोपचारावर एक नवे आरोग्य विषयक सदर सुरु करीत आहोत. वास्तूंमधील बांधकाम या विषयावर पं. विनायक परब यांनी ‘वास्तू तथास्तु‘मध्येलिहिलेल्या अनेक लेखांमुळे त्यांना आता वास्तु बांधकामाविषयी सल्ला मागणा-यांमुळे लिहायला वेळ मिळत नाही अशी स्थिती आली आहे. ठेवणीतले चविष्ठ लोणचे लिहिणारे पत्रकार विजय पालकर यांनाही मी मराठी या वाहिनीचे व्हिडिओ जर्नालिझम आणि त्यांचा व्यवसाय सांभाळून किरातचे लोकप्रिय सदर लिहिणे ही एक प्रकारे तारेवरची कसरत असते.\nकिरातसाठी अनेकांनी विविध विषयांवर लेख दिले आहेत. त्यासाठी अभ्यास केला आहे. आजच्या टीव्ही, संगणक आणि चंगळवादी युगात स्वतंत्र विचार करुन ते मांडणे - लिहीणे ही गोष्ट दुर्मिळ होत चालली आहे. विशेषतः शिक्षक-प्राध्यापकांची (भरपूर वेतन वाढूनही) अभ्यास आणि लेखन यामधील अनास्था ही चिताजनक आहे. पण ‘किरात‘ने नवोदितांना लिहायला प्रवृत्त करण्याचे व्रत पूर्वीपासूनच स्विकारले आहे. आता गेली काही वर्षे पृष्ठसंख्या वाढल्याने स्थानिक व जिल्हास्तरीय बातम्यांसह विविध विषयांवरील लेख, पुस्तक परिचय, व्यक्तिविशेष नियमित देता येणे शक्य झाले आहे. त्यासाठी लेखकांचे जसे सहकार्य मिळते तसेच हा अधिक खर्चाचा रंगीत छपाईतील अंक नियमित चालू रहावा यासाठी आवश्यक असणा-या व्यापारी जाहिरातीही वाढू लागल्या आहेत. प्रासंगीक विशेष अंकासाठीही अनेकांकडून जाहिरात रुपाने सहकार्य मिळत असते.\nकिरातवर प्रेम असणारे वाचक नियमित वर्गणी भरतात. अनेकजण प्रसंग विशेष देणग्या देतात. दिवाळी अंकासाठीही जाहिरात रुपाने अनेकांचे सहकार्य मिळते. ही सर्व ‘किरात‘ची आपली माणसे आहेत. त्यांचे आभार मानलेले त्यांनाही रुचणार नाहीत. त्यांच्या ऋणातच आम्ही राहू इच्छितो. पुढेही साप्ताहिक ‘किरात‘ कोकणातल्या समस्या मांडणारे व्यासपीठ राहील. तसेच नवीन सदरे, संक्षिप्त पण आशयघन मजकूर आणि नव्या विषयांसह आपल्यासमोर येत राहील. आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत.\nसर्वांनाच नववर्ष २०११ च्या शुभेच्छा\nतणावमुक्त आनंदी जीवन जगण्यासाठी मानसोपचारतज्ञ डॉ. रुपेश धुरींची लेख वजा मुलाखत प्रेरणादायी ठरेल.........\nआयुष्यात आपण प्रत्येकजण सुखी रहाण्यासाठी झटत असतो. पण खरे तर आपल्या प्रत्येकाची अवस्था ही काखेत कळसा नि गावाला वळसा या उक्तीप्रमाणे झालेली आहे. कारण आपणच आपल्या आशा, अपेक्षांच ओझं इतकं वाढवलं आहे की त्यातून आनंदी जीवनात तणावग्रस्ततेकडे आपण आपोआपच वाटचाल करत असतो. रोजच्या बदलत्या आयुष्याचं स्वागत करणे म्हणजे मजेत जगणे. वरवर पाहता लिहीताना किवा वाचताना हे वाक्य किती सोप वाटत पण वास्तव जगताना ....... असो अगदी साध आणि ताज उदाहरण - पेट्रोल दर वाढलेत ते तर आपल्या हातात नाहीत मग चिडचिड किवा त्या विषयावरून काथ्याकूट करत बसण्यापेक्षा आपल्या गरजा मर्यादित ठेवून त्याचा आनंद कसा लुटता येईल हे महत्त्वाचं\nएखादी गोष्ट जेव्हा आपल्याकडे नसते तेव्हा त्याचं महत्त्व अधिक वाढतं. परिस्थिती प्रमाणे वस्तुची किमतही वाढते. हल्ली एका बॉलपेनला पैसे किती पडतात अगदी रुपयापासुन रस्तोरस्ती मिळतात. पण दहावीची परीक्षा आहे पेपर अगदी सोपा आहे अगदी ८० टक्के मार्क हमखास आहेत आणि पेनच सापडत नाहीये. अशावेळी सुपरवायझरने आपलं स्वतःच पेन आपल्याला दिलं तर त्या पेनाची किमत किती होईल ह्याचाच अर्थ संकट ही आपल्याला सुदृढ बनवत असतात. त्यातून प्रगल्भता, सजगता या गोष्टींची जाणीव आपल्याला होत असते.\nबालपणात पावसात भिजायला मिळावं म्हणून बहुतांशी मुलं आई-वडिलांच्या मनाविरूद्ध भिजत असतात. पण हिच मुलं जेव्हा मोठी होतात, व्यक्ती म्हणून लेबल त्यांच्यामागे येत तेव्हा लहानपणी मी खूप भिजायचो पण आता लाज वाटते किवा आपलं हे काय वय आहे का भिजायचं असं म्हणून आपल्या आनंदावरच विरजण घालतात. तसंच काही व्यक्ती आपल्याकडे छत्री नाही म्हणून पावसात भिजायला झालं अशी चिडचिडही व्यक्त करतात. पण ह्यावेळी पावसात भिजण्याचा आनंद लुटला असं सांगणा-या मोजक्याच व्यक्ती भेटतात. काही व्यक्ती ह्या आनंददायी गोष्टींचाही ता�� घेतात (eustress) उदा. बढती मिळणे, पास होणे,नवीन एखादी गोष्ट खरेदी करणं इ. तर काही काही व्यक्ती ह्या कुठल्याही मनाविरूद्ध घडणार्‍या गोष्टीचा ताण घेतात. (Distress) उदा. घरात किवा बाहेर भांडण, मिटींग कॅन्सल. थोडक्यात आपला हा ताण चिडचिडेपणा, अवस्थता, निर्णय घेता न येणे, व्यवस्थित झोप न येणे किवा एकाग्रता साधणे अशक्य होणं या माध्यमातून बाहेर पडतो. हे जे टेन्शन मनात असतं ते शरीरात दिसतं. आपल्या प्रकृतीतून, तब्येतीवरून, नाट्यातून बोलत, चिडचिड व्यक्त करून म्हणजेच काही वेळेला आपला ताण न बोलूनही समोरील व्यक्तीला कळतो तो आपल्या कृतीतून.\nताणतणाव वाढवणारे घटक हे प्रत्येक व्यक्तीगणिक वेगवेंगळे असतील परंतु सर्वसाधारणपणे-\n१) अपेक्षा पूर्ण करण्याची अक्षमता --\nअगदी परीक्षेसाठी खूप अभ्यास केलाय पण वेळेत पेपर पूर्ण न झाल्याने कमी गुण मिळाले किवा जेवण करता करता अचानक गॅस संपला त्यामुळे वेळेत काम ओटोपली नाहीत किवा बॉसने आजच्या आजच काम पूर्ण करायला सांगितलय पण ऐनवेळी कॉम्प्युटरच बिघडला या सर्व उदाहरणा मध्ये व्यक्ती आपली प्रतिष्ठा कमी होईल ह्या न्यूजगंडातून आपलाच ताण ओढवून घेते.\n२) आराम किवा उसंत न मिळणं --\nकाही व्यक्तींना उगीचच आपण किती कामात असतो या विषयावर अर्धा - अर्धा तास चर्चा करण्यात स्वारस्य असते त्यामुळे मी किती बिझी व टेन्शनमध्ये हे सांगून काय हलकेपणा मिळतो काय माहिती पण केवळ खोट्या प्रतिष्ठेपायी किवा मीपणामुळे आपण केलेल्या कामाचा आपणच स्वतः कसा काय आनंद उपभोगू शकणार\n३) हाती असलेल्या कामाबद्दल नकारात्मक विचार\nआपल्या मनाविरूद्ध आपण काम करत असू किवा त्या कामाबाबत मनात जमेल की नाही असे नकारात्मक भाव असतील तरीही मनावर ताण येतो काही वेळेस काम दुस-यावर सोपवलेले असेल तर ती व्यक्ती ते काम वेळेत पूर्ण करून देईल की नाही याबाबत किवा वेळेत देऊनही आपल्यापेक्षा वरचढ काम केलेले असल्याने त्या व्यक्तीबाबत असूया यातून आपण आपल्या जीवनात व्याधींना जवळ करतो.\n४) सहकां-यांशी पुरेशी साथ नसणे --\nहाती घेतलेल्या कामात सहका-यांची साथ अपेक्षित आहे पण पुरेशी मिळत नाहीय तर होणा-या कोंडमा-याचादेखील स्वतःच्या मनावर परिणाम होतोच. सहका-यांना धड बोलताही येत नाही व कामही पूर्ण करता येत नाही. हाताखालच्या माणसांना निदान चिडचिड व्यक्त करून काम करवून घेता येतं. पण याहीवेळी आपण आपली मानसिक स्थिती बिघडवूनच घेत असतो. प्रत्येक कामाची एक वेळ असते. त्या त्या वेळीच ती कामे होतात. अर्थात प्रयत्न आपल्या हातात आहेत ते न कंटाळता करणं एवढ मनात ठेवलं तरीही आपलं जीवन सुकर होईल.\n५) आत्मविश्वासाचा अभाव --\nआपल्या प्रत्येक कामाबाबत कमी आत्मविश्वासामुळे मानसिक ओढाताण करणारी कितीतरी माणसं दिसतात. आपण केलेल्या कामाबाबत परिपूर्णता, अचूकता कष्ट हे आपल्यालाच माहिती असतात. त्यामुळे त्या बाबत पूर्ण आत्मविश्वास राखायला काहीच हरकत नसते. पण त्याचबरोबर एखाद्याने कामाबाबत चूक दाखवली तर ती स्वीकारायचीही मानसिकता ठेवली पाहिजे. कारण ज्याप्रमाणे आत्विश्वासाचा अभाव धोकादायक तसा अति आत्मविश्वासही घातकच\n६) समवयस्क लोकांकडून येणारे दडपण --\nनववधू जेव्हा पहिल्यांदाच स्वयंपाक घरात जेवण करण्यासाठी प्रवेश करते तेव्हा तिच्या मनावर प्रचंड दडपण असतं. पण रोजच्या सवयीने हे दडपण नाहिसं होतं. मात्र इतर कामात काही व्यक्तींना उगाचच कोणाच्यातरी सतत दडपणखाली वावरण्याची सवय असते. मग ते शिक्षक, आई-वडील, भावंड, शेजारी, अगदी आपल्या जवळचे सगळेच. आदरयुक्त भीती ही वेगळी परंतु सततच्या दडपणानेही आपली अवस्था आपण वाढवून घेत असतो.\n७) कामाच्या बाबतीत स्वातंत्र्याचा अभाव --\nकाही वेळेला एखादं काम परिपूर्ण होऊनही ते पुढे जात नाही. उदाहरणार्थ एखादा लेख आपण लिहीलाय, आपल्याला तो वर्तमानपत्राच्या पहिल्याच पानावर छापून हवाय पण तो आता शेवटच्या पानावर आलाय. केवळ त्यामुळे काहीजण उदास होऊन जातात. त्यामुळे केलेल्या कामाचा निव्वळ आनंद घ्यायचाच राहून जातो.\nथोडक्यात ढासळलेला आत्मविश्वास, त्यामुळे कामात होणा-या चुका साहजिकच खालवलेल्या कामाच्या दर्जामुळे येणारे अपयश न्यूनगंड वाढवून ताणाच्या रुपात बाहेर पडतो. आयुष्यात आत्मपरिक्षण हे मानसिक जडणघडणीत खूप महत्वाचं ठरत. आपणच आपलं केलेलं सिंहावलोकन केलेल्या चुका टाळण्यासाठी उपयुक्त ठरतं. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात टर्निग पाँईट हे येतातच फक्त डोळस वृत्ती महत्त्वाची आहे. ग्लास अर्धा भरलेला आहे की रिकामा हा पहाण्याचा दृष्टीकोन जीवनाची वाटचाल यशस्वी व आनंदी बनवत असतो. कारण मन मनाच्या बाबतीत त्याची रचनात्मक व्याख्या करता येणार नाही पण ती कार्यात्मक नक्कीच येईल. विचार मनात निर्माण होतात. जे आपल्या भावनांशी, संवेदनाशी निगडीत असतात. बुद्धीप्रमाणे आपण आपल्या स्मृतींमधून प्रेरणा घेऊन विवेकबुद्धीने परिस्थितीशी तारतम्याने वागण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु एखादी गोष्ट किवा व्यक्ती मला हवी तशीच असली पाहिजे, या हट्टी मागणीला वस्तुस्थितीचा आधार नाही व त्यामुळे मनस्तापाशिवाय दुसरे काहीही पदरात पडत नाही. एखाद्याने आपल्याला उद्देशून शिवी दिली, विनाकारण जर मी तिचा उहापोह केला तर त्याचा मलाच त्रास होईल. पण दुर्लक्षच केले तर समोरच्याची वाक्ये हवेत त्याक्षणी विरून जातील.\nथोडक्यात तणाव वाढविणारा दृष्टीकोन व कमी करणारा दृष्टीकोन पुढीलप्रमाणे सांगता येईल.\nतणाव वाढविणारा दृष्टीकोन तणाव कमी करणारा दृष्टीकोन\n१) इतर लोक मला त्रास देतात १) मी स्वतःच्या इच्छेने त्रास करून घेतो\n२) प्रत्येक घटनेची प्रतिक्रिया २) प्रत्येक घटनेला कोणता\nठरलेली असते. प्रतिसाद द्यायचा हे निवडणे\n३) सुख हे बाह्य गोष्टीमध्ये ३) सुखदुःख हे बदलत\nआहे ते सतत मिळालेच रहाणारे आहे. आनंद अंतर्यामी\n४) आयुष्य हे निरर्थक व ४) प्रत्येकाच्या आयुष्याला\nहेतूशून्य आहे. निश्चित अर्थ व उद्देश आहे.\n५) विश्व म्हणजे कोणतीही ५) प्रत्येक कृतीचे परिमाण\nकारण परंपरा नसलेली निश्चित ठरलेले आहेत प्रत्येक\nअपघाताची साखळी आहे. घटनेला काही कारणं आहेत.\n६) प्रत्येक कर्माचे फळ माझ्या ६) चांगल्या कर्माचे चांगले फळ\nइच्छेप्रमाणेच मिळाले पाहिजे. फळ मिळणारच मात्र ते माझ्या अपेक्षेप्रमाणेच असेल असे नाही.\n७) विकासासाठी सतत स्पर्धाच ७)परस्पर सहकार्यातूनही\nआवश्यक आहे. विकास होत असतो.\n८) मी कधीच चूक करीत नाही ८) माणसाकडून चूक होऊ शकते\nमाझ्या किवा इतरांच्या चुकीला ती परत होऊ नये यासाठी ती क्षमा नाही. मान्य करुन त्यातून शिकणे महत्वाचे.\n९) कमीत कमी श्रमात ९) भान विसरून आवडीचे काम\nअधिकाधिक उपभोग मिळाला करायला मिळणे व संयमित\nपाहिजे हेच सुख आहे. उपभोग घेणे यात आनंद आहे.\nकोणतीच व्यक्ती ही स्वतःच्या कामात परफेक्ट नसते. लहान असताना एखादी गोष्ट मोडली, तुटली तर त्याचं दुःख, राग तात्कालिक असतो, पण मोठेपणी तो मनात सतत रहातो. कारण नव्वद टक्के चांगल्या गोष्टींकडे पाहण्यापेक्षा दहा टक्के वाईट गोष्टींनाच आपण महत्व देत रहातो. त्यामुळे काही वेळेला वेळ जाऊ द्यावा लागतो. जितक महत्व शब्दाला असत तितकच निःशब्दाला. कारण ���ांतता म्हणजे एकमेकांना दिलेला अवकाश व मुल्य म्हणजे मनाला स्थिर करणं हे होय. याचा अर्थ बोलण्यापासून दूर पळणे नव्हे. आवश्यक तिथे बोललंच पाहिजे संवाद साधला पाहिजे. पण हा संवाद साधण्याची पद्धत मनापासून असली की, त्याचे परिणाम निश्चितच चांगले मिळतात. स्वतःची तुलना इतरांशी करण्यापेक्षा आपणच केलेल्या पूर्वीच्या कामाशी केली तर नैराश्य पदरी पडणार नाही. त्यासाठी HAPPY WAY.\nH-HEALTH - उत्तम आरोग्य असल्या शिवाय व राखल्या शिवाय आपण सुख-सुविधांचा उपभोग घेऊ शकणार नाही.\nआपल्या माणुसपणाच्या ताकदीची व मर्यादेची सतत जाण असणं म्हणजे आत्मभान.\nP-POSITIVE THINKING - सकारात्मक विचार जे होत आहे त्यातून चांगल निघू शकत यावर विश्वास म्हणजे होकारात्मक विचार. यातूनच पॉझिटीव्ह कृतीला प्रेरणा मिळते.\nएकाग्रतेने काम करत रहाणं, अडचण आली असता प्रयत्न न सोडण.\nY-YOUTHFUL - जवानी - मनाचं तारूण्य आणि तारूण्य म्हणजे तरी काय भरपूर उत्साह आणि जिद्द.\nफक्त हे बदल आपल्याकडून एकाचवेळी व्हायला हवेत असा हट्ट न धरता आठवड्यातून काही तास स्वतःसाठी जगायला पाहिजे, योग्य आहार, व्यायाम, योगा, अभ्यास, मेडीटेशन, पार्लर व्हीजीट यात निव्वळ आनंदाचा स्पर्श आपण घेऊ शकतो. त्यात रमायला पाहिजे कारण --\nनासक्या दुधाचा सुद्धा आपण पदार्थ करतो चविष्ट\nमग छोट्याश्या अपयशाने आयुष्य का करायचं नष्ट\nमुळातच हे आयुष्य मिळतं आपल्याला एकुलत एक\nम्हणून सगळ्यांनी हसत – खेळत घ्यायचा त्यात आनंदाचा केक.\n १-१-११ या वैशिष्ठपूर्ण अंकानी सुरुवात होणा-या इंग्रजी नववर्षाच्या, सर्व वाचकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा येणारे वर्ष ‘‘मनोकामना‘‘ पूर्ण करणारे जावो ही परमेश्वरापाशी प्रार्थना.\n१५ मार्च २००७ पासून ‘स-सु-लि‘ या सदराच्या माध्यमातून आपणा सर्वांशी यथामति संवाद साधला. ब-याच वाचकांनी फोनद्वारे, पत्राद्वारे लेखनाचे कौतुक केले. त्यामुळे उत्साह दुणावला आणि स-सु-लि साठी उर्जा मिळत गेली. आणि किरात किती सर्व दूर पोहोचतो याचाही प्रत्यय आला. या सर्व संवादी वाचकांचे मनःपूर्वक आभार आता सन २०११ पासून स-सु-लि ऐवजी मध्वानुभव (मधुचे अनुभव) या शिर्षकाने लेखनाचा प्रयत्न करणार आहे. ‘स-सु-लि‘ प्रमाणेच संभाळून घ्या, ही विनंती.\nसन २०११ कसे जाईल हे सांगण्यास भविष्यकथनाची गरज नाही. महागाई अस्मानाला भिडेल, घोटाळ्यांची संख्या, व्याप्ती वा��ेल, शिक्षण घेणंही सामान्यांना परवडणार नाही, श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी रुंदावेल, रस्ते चौपदरी, सहापदरी सुद्धा होतील त्याचबरोबर अपघातांची संख्याही वाढेल, घरा-घरातून ‘चिअर्स‘ असे शब्द ऐकू येऊ शकतील हे असं (वि)चित्र दिसणारं असलं तरीही आशावादी राहून चांगलंही काही घडेल असं म्हणूया. ज्या भूमीत विवेकानंद, गौतमबुद्ध संत ज्ञानेश्वर, प्रभू रामचंद्र, ‘श्रीकृष्ण‘ जन्मले त्यांच्या पुण्याईने आशीर्वादाने जगणं सुसह्य होईल. जगताना ‘अर्जुन‘ होण्याचे प्रसंग अनेक वेळा येतात. येतील. मार्गदर्शनार्थ गीता सांगणारा श्रीकृष्ण भेटणे महत्वाचे (व. पु. काळे यांचे ‘आम्ही सारे अर्जुन‘ हे पुस्तक ज्यांनी वाचलं असेल त्यांना मला काय म्हणायचय हे कळेल (व. पु. काळे यांचे ‘आम्ही सारे अर्जुन‘ हे पुस्तक ज्यांनी वाचलं असेल त्यांना मला काय म्हणायचय हे कळेल\nवास्तविक संपादकांचा ताण-तणाव या विषयावर काही लिहा असा निरोप होता. सध्याच्या स्पर्धेच्या जमान्यात ‘‘ताण-ताणाव‘‘ ही गोष्ट अपरिहार्य आहे. या विषयावर वृत्तपत्रातून, टि. व्ही वर विविध पुस्तकांमधून मार्गदर्शनपर खूपच लिहिले. सांगितले, दाखवले जाते त्यांमुळे ताण-तणावावर काय लिहायचे याचाच मला ‘ताण आला‘ सध्याच्या युगात परमेश्वरालाही ताण येत असेल कारण भक्त (म्हणविणा-या) मंडळीचे वर्तन सध्याच्या युगात परमेश्वरालाही ताण येत असेल कारण भक्त (म्हणविणा-या) मंडळीचे वर्तन वाचकहो, तुम्हीच सांगा, सर्व आयुष्य फकिरावस्थेत काढलेल्या साईबाबांना सोन्याच्या सिहासनावर बसून ‘ताण‘ येत नसेल कां वाचकहो, तुम्हीच सांगा, सर्व आयुष्य फकिरावस्थेत काढलेल्या साईबाबांना सोन्याच्या सिहासनावर बसून ‘ताण‘ येत नसेल कां भक्तांनी श्रद्धेने दिलेल्या ‘‘देणगीच्या पैशाचा विनियोग भक्तांनी श्रद्धेने दिलेल्या ‘‘देणगीच्या पैशाचा विनियोग‘‘ पाहून कुठला देव तणावमुक्त अवस्थेत असेल का‘‘ पाहून कुठला देव तणावमुक्त अवस्थेत असेल का एकूणात ताण-तणावापासून परमेश्वरसुद्धा मुक्त नसावा.\nव्यक्तिगत सांगायचे तर उत्तम पेन्शन मिळत आहे, (अजूनतरी) प्रकृती धडधाकट आहे, मुलं - बाळं संसारात रमली आहेत. असं सगळ छाऽऽन असताना ‘टेन्शन‘ येण्याचं कारण नाही. पण आजूबाजूला घडणा-या गोष्टी ऐकल्या, वाचल्या, पाहिल्या की टेन्शन येतंच आता टेन्शनचे टेन्शन किती घ्यायचे आत�� टेन्शनचे टेन्शन किती घ्यायचे हा ज्याच्या त्याच्या मानसिकतेचा प्रश्न हा ज्याच्या त्याच्या मानसिकतेचा प्रश्न टेन्शनवर उतारा म्हणून काय आणि किती घ्यायचे हाही ज्याच्या त्याच्या संस्काराचा भाग\nमध्यंतरी ‘आदर्श‘ या शब्दाचेच मला टेन्शन येत होते. उतारा म्हणून मी आदर्श हा शब्द जेथे दिसेल अशी ठिकाणे टाळत असे. उदा. विविध आदर्श पुरस्कार विजेत्या व्यक्ती, आदर्श वस्त्र भांडार आदर्श रेस्टॉरंट, ‘आदर्श‘ राजकारण्यांच्या सभा इत्यादि. ‘आदर्श‘ या शब्दाचे टेन्शन जाण्यासाठी मी आजूबाजूला घडलेल्या ‘स्कॅम‘ची मुळाक्षरेच तयार केली. अगदी ऋृ टू झ् नाही जमली. पण ३०.३५ टक्के यश आले. म्हणजे बघा हं\nऋृ ढदृद्ध आदर्श, ए ढदृद्ध बोफोर्स, क् ढदृद्ध कॉमनवेल्थ, क् ढदृद्ध डेव्हलपमेंट ऑफ एनी लँड, क ढदृद्ध एन्रॉन, ख्र् ढदृद्ध लवासा, ग् ढदृद्ध म्हाडा, घ् ढदृद्ध प्रॉव्हीडंड फंड, च् ढदृद्ध स्पेक्ट्रम - - - - -, झ् ढदृद्ध झोपु - योजना\nमी मनाला बजावलं, इतके सारे ‘घोटाळे‘ होत आहेत त्यात‘आदर्श‘चं एवढ काय लावून घेतोस माझ्या मनाचीही समजूत पटली. (मनाचे श्लोक म्हणत मी झोपलो सुद्धा माझ्या मनाचीही समजूत पटली. (मनाचे श्लोक म्हणत मी झोपलो सुद्धा\nतर टेन्शन जाण्यासाठी अमुक एक उपायच लागू पडेल असं नाही सांगता येणार. हलकं-फुलकं वाचन, संगीत, एखादं वाद्य ऐकणे, येत असल्यास वाजवणे, विनोद सांगणे-ऐकणे, दिलखुलास गप्पा मारणे, रमणीय ठिकाणी सहलीला जाणे, जुन्या काळातील सुखद गोष्टींचा ‘स्मरणरंजनी आनंद‘ घेणे अशा काही उपायांनी मला ‘गुण‘ येतो. अर्थात हे सर्व काही ‘रामबाण‘ उपाय नव्हेत. ज्याच्या त्याच्या प्रकृती गुणाधर्मानुसार कमीजास्त परिणाम दिसणार.\nतर मंडळी ‘टेन्शन‘ बाबत फारसं टेन्शन घेण्यात अर्थ नाही. ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही. ज्या गोष्टी आपल्या कर्मानेच आपण निवडल्या आहेत. उदा-राज्यकर्ते, जीवनशैली, त्याचे भोग-परिणाम याची जबाबदारी आपलीच असते. त्या आहेत तशा ‘स्विकारणे‘ हा सुद्धा एक ‘उपायचं‘ आहे बरं कां सगळ्याच गोष्टी मनासारख्या घडल्या तर आयुष्य बेंचव, अळणी, मिळमिळीत होईल. थोडा फार तरी संघर्ष हवाच. पतंग उडवण्याची मजा घ्याची असेल तर दोरा (मांज्या) ढिला केव्हा सोडायचा, ताण केव्हा घ्यायचा हे अनुभवानीच कळते. ‘बाण‘ लक्ष्यावर अचूक मारायचा असेल तर धनुष्याचे प्रत्यंचेला ‘ताण‘ द्यावाच लागतो. किरात ���ारांनाही हा अनुभव आहेच आयुष्याच, संसाराच सुद्धा असंच असावं. किती आणि केव्हा ताणायचं हे ज्याला उमजलं त्याची जीवन नौका (टेन्शनचा बाऊ न केल्यास) किना-याला लागणार हे निश्चित\nश्री. मधुकर घारपूरे, सावंतवाडी\nअलिकडे काही वर्षात ‘ताण-तणाव‘ हा शब्द मोठ्या प्रमाणात प्रचलित झाला आहे. ताण-तणावाशिवाय माणूस असूच शकत नाही अशी सर्वसाधारण समजूत झालेली आहे.\nताण-तणाव म्हणजे मनाला लागून राहिलेल्या चिता किवा काळज्या कोणीतरी म्हटले आहे की, काळजी करु नका, काळजी घ्या अर्थात ह्या वचनाचा अर्थ वेगळा सांगायची जरूरी नाही.\nताण-तणावाचे टेन्शन हे एक आधुनिक रुप आपल्या आजूबाजूला आपल्या परिचयाचे कुणी आपल्याशी बोलताना आपल्याला अमुक अमुक गोष्टींचे टेन्शन आहे, त्यामुळे माझी शांती हरवली आहे, अशा प्रकारे काहीतरी सांगतात. अशा प्रकारे टेन्शन घेणारे लोक पुष्कळ दिसतात. मला तर वाटते की ही एक फॅशनच होऊन बसली आहे. ह्या माणसाना कसले ना कसले तरी टेन्शन हवेच असते. अशी माणसे आपल्या टेन्शनची गोष्ट मोठ्या अभिमानाने सांगताना दिसतात. त्यांना हे कळत नाही, की त्या टेन्शनमुळे आपली सुखशांती आपल्यापासून दूर गेली आहे. त्यामुळे काही लोकांच्या तब्येतीवर ह्या टेन्शनमुळे परिणाम होतो. कधी कधी त्याचा अतिरेक झाल्यामुळे मोठ्या आजारालादेखील त्यांना तोंड द्यावे लागते. हे ‘ताण-तणाव‘ आपणच आपल्यामागे लावून घेतो. आपणच त्यांना गोंजारतो आणि ते आपल्या मनावर अधिराज्य करतात. खरंतर अस होता कामा नये आपल्या मनाचे स्वामी आपणच असतो. ह्या ताणतणावाना आपण जवळ करून आपले मन त्यांच्या स्वाधीन करतो आणि त्यांच्या आहारी जातो. मग ते आपल्या शरीराचीही नासाडी करायला वेळ लावत नाहीत. काही लोकांना ह्या टेन्शनपायी रात्रीची झोपदेखील येत नाही.\nकाही लोकांना छोट्या छोट्या गोष्टींचेदेखील टेन्शन येते उदाहरणार्थ गाडीला उशीर झाला, त्यामुळे आता कामावर जायला उशीर होणार, साहेबांची बोलणी ऐकावी लागणार. वगैरे. तुम्ही जर आपल्या कामात चोख असाल तर साहेब एवढ्या तेवढ्या कारणावरून तुम्हाला धारेवर धरणार नाहीत.\nकधी कधी गैरसमजामुळे एखाद्या व्यक्तीला ताण निर्माण होतो. अशावेळी तो दूर करण्याचा प्रयत्न केल्यास तणावही लगेच दूर होतो.\nकधी कधी एखादी आई आपल्या मुलीबद्दल सांगते, हिला परीक्षेचे टेन्शन येते आणि ती परीक्षेच्या तोंडा��र आजारी पडते.\nअशा परिस्थितीत आईने मुलीला त्या टेन्शन पासून दूर रहाण्यासाठी काही हिताच्या गोष्टी सांगायला हव्यात वर्षभर त्या मुलीने चांगला अभ्यास केलेला असेल, तर तिने ऐन परीक्षेच्या वेळी टेन्शनचया आहारी जावून आपले नुकसान करून घेऊ नये. तिला परीक्षेची भिती न वाटता आपल्या केलेल्या अभ्यासाचा तिला आत्मविश्वास वाटायला हवा.\nएकंदरीत ताणतणाव टेन्शन यांच्या आहारी न जाता प्राप्त परिस्थितीला धीराने तोंड देऊन त्यातून मार्ग कसा काढायचा याचा विचार माणसाने स्वतःच करायचा आहे. हेच त्याचे ताणतणावाचे स्वतःचे व्यवस्थापन असते.\n-- वीणा मोये, अंधेरी, मुंबई\nरत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात तळवडे या गावात यज्ञनगर ‘नेचर क्युअर‘ हे निसर्गोपचार केंद्र डॉ. सौ. रोहिणी रविद्र वाडेकर यांनी अनेक वर्षापूर्वी सुरू केले आहे. शहरी सुखवस्तू जीवन सोडून त्या आपले पती रविद्र आणि कन्या डॉ. पल्लवी यांच्यासह पाचल जवळच्या या खेडे गावात हे निसर्गोपचार केंद्राद्वारे रुग्णसेवा करीत आहेत. शेकडो रुग्ण या केंद्रात उपचार घेऊन बरे झाले आहेत. निसर्गोपचार पद्धतीची लोकांना माहिती व्हावी यासाठी त्यांनी ‘आरोग्य जीवन‘ नावाचे एक मासिक सुरू केले आहे. त्यामध्ये शारिरीक आणि मानसिक स्वास्था संबंधी निसर्गोपचार प्रबोधन केले जाते. या केंद्राशी संफ साधण्या करिता पत्ता पुढीलप्रमाणे- यज्ञनगर नेचर क्युअर (निसर्गोपचार केंद्र), तळवडे (पाचलमार्ग) राजापूर, जि. रत्नागिरी -१६७० दूरध्वनी -०२३५३ - २२३४८६ / २२३५८६ भ्रमणध्वनी - ९४२३८५५८१५/८३५या आरोग्यजीवन मासिकाची वार्षिक वर्गणी ३०० रु. आहे. (लोकांच्या माहितीसाठी या मासिकातील काही उपयुक्त लेख संपादकाच्या सौजन्याने किरात मधून क्रमशः प्रसिद्ध केले जाणार आहेत.)\nकाही लोक शरीराने आजारी असतात, तर काही मनाने. परंतु आजच्या आधुनिक आणि स्पर्धात्मक युगात शरीराने आजारी असणा-यांपेक्षा मनाने आजारी असलेले तुलनेने अधिक असतील. आपल्या आजुबाजुला मनाने आजारी असलेल्या या व्यक्ती निरोगी होऊ शकतात. त्यासाठी स्वतःच्या जीवनाप्रती असलेला नकारात्मक दृष्टिकोन त्यांनी कायमचा बदलायला हवा.\nजे लोक इतरांचे चांगले व्हावे असा विचार करतात किवा शक्य असल्यास इतरांच्या भल्यासाठी काहीतरी करतात, ते फक्त इतरांनाच मदत करीत नाहीत तर त्यावेळी ते आपले शरीर आण��� आत्मा यांचे आरोग्य अबाधित राखत असतात. इतरांना मदत करण्याची कल्पना आणि प्रत्यक्षात केलेली कृती यामुळे शरीरात होणा-या रासायनिक बदलांमधून तयार होणारे रसायन म्हणजे एक प्रकारचे औषधच असते. जे शारीरिक आणि मानसिक आजार बरे करण्यासाठी उपयोगात येते. दुस-यांना मदत करताना जर आपण स्वतःला विसरलो तर रोगाची तीव्रता कमी होऊन ते बरे होण्यास मदत होते. दुस-याचे भले चितिल्यामुळे आणि प्रत्यक्षातील कृतीमुळे आपल्याला संतोष आणि आरोग्य प्राप्त होते.\nपरोपकाराचा आनंद मनाला उत्साही अवस्थेत ठेवतो आणि हाच उत्साह सा-या नैराश्याला दूर करून शरीराला योग्य अवस्थेत ठेवतो. उपकार करणा-या व्यक्तीचा चेहरा आनंदाने चमकतो. त्याच्या मुद्रेवर आत्मविश्वास आणि उच्चकोटीच्या समाधानाच्या भावनांचे दर्शन होते. याउलट स्वार्थी माणसाचा चेहरा उतरलेला, कोणत्यातरी मानसिक दबावाखाली असलेला व रंग उडालेला दिसतो. मनातील कुटील विचारांचे सावट चेह-यावर दिसते. सतत स्वतःसंबंधी आणि स्वार्थी विचार करीत राहणे म्हणजे कायम आजारांची सोबत राखणे होय. इतरांसाठी व्यक्त केलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आजारांना दूर ठेवण्यासाठी एखाद्या औषधी रसायनाचेच काम करतात. अशाप्रकारे शुभ इच्छिल्यामुळे इतरांचे सहाय्य कायम स्वरूपी प्राप्त होत राहते आणि आनंदमय जीवनाचा अनुभव मिळतो.\nआजच्या विश्वात कष्ट करणा-यांची कमतरता नाही. प्रामाणिक कष्ट यश आणि आनंद मिळवून देतात. तर कधी कठीण प्रसंग आणि दुःख सुद्धा देतात. आनंद आणि दुःख यांची मालिका अशीच सुरू राहते. पण जे लोक यापैकी दुःखद अनुभवांच्याच कल्पनांचाच विचार करत राहतात ते आपल्या कष्टांना दुप्पटीने वाढवतात. विपरीत अवस्थेत किवा कठीण प्रसंगी आपण या प्रसंगातून वाचणार नाही असा विचार करून स्वतःला अभागी आणि दुर्दशाग्रस्त समजतात. या गोष्टींच्या परिणामांची सावली त्यांच्याबरोबर असणा-या आप्तस्वकीयांवर सुद्धा पडते. जीवन त्यांच्यासाठी एक अवजड ओझे बनते. ही अत्यंत वाईट आणि गंभीर समस्या आहे. ती आपण बदलू शकतो. त्यासाठी विचार योग्य रितीने करण्यासाठी अत्यंत कठीण परिश्रम करावे लागतील.\nचुकीचे आचार-विचार आणि आजार यामध्ये कार्यकारण संबंध असतो. आपल्या शरीरातील स्नायू आणि पेशींचे जाळे अनंत अशा वायुमंडलांनी प्रभावित असते. त्यामध्ये प्रत्येक व्यक्ती एक छोटेसे तारर���ीत संदेश परिवहनाचे तारघर असते. जेव्हा व्यक्ती चुकीची विचारधारा अवलंबिते तेव्हा ती चहुबाजूंनी स्वतःला तशाच प्रकारच्या चुकीच्या विचारांशी संबंध प्रस्थापित करते. हे रेडिओ किवा दूरदर्शन संचाच्या चॅनलच्या कार्यप्रणालीप्रमाणे कार्य करीत असते. हताश आणि निराश झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे ती स्वतःही हताश आणि निराश होते.\nजेव्हा व्यक्ती स्फुर्तिदायक विचार करते तेव्हा ती सशक्त आणि संतुलित विचारसरणी असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात येतेच. अनिष्ट आणि स्वार्थी विचारांच्या परिणामामुळे शरीरातील ग्रंथींवर परिणाम होऊन संपूर्ण रक्तप्रवाह विषाक्त होतो. म्हणूनच अशा विषासारख्या गोष्टीपासून वाचण्यासाठी सर्व धर्मामध्ये दया, बंधूभाव व विश्वप्रेमाची शिकवण आहे. दुस-यांचे भले केल्यास आपले सुद्धा भलेच होते. निखळ प्रेमाचा, मायेचा प्रभाव स्वतःसाठी रोगनिवारण म्हणून सिद्ध होतो. हा गुण रहस्यमय नसून त्याचा संबंध केवळ ग्रंथींच्या स्थूल कार्यपद्धतीवर अवलंबून आहे. शारीरिक आणि मानसिक अस्वस्थता चुकीच्या विचारांमुळे येते. शारीरिक दुःखापेक्षा मानसिक दुःख अधिक त्रासदायक ठरते. अशुभ कल्पना रोग निर्माण करतात आणि व्यक्तीला जन्मभर रोगी बनवून ठेवतात. परंतु याच व्यक्ती शुभ कल्पनांच्या विचारांनी स्वतःला आणि त्यांच्या मनाला निरोगी आणि स्वस्थ बनवू शकतात.\nशुभ कल्पनांचे विचार आपल्या मनात सतत येण्यासाठी म्हणजेच मनाच्या शुद्धीकरणासाठी प्रार्थना, ध्यानधारणा, प्राणायाम आणि शरीराची क्षमता सकारात्मक बनविण्यासाठी व्यायाम, योगासने तसेच शरीराच्या अंतर्गत शुद्धीसाठी निसर्गोपचार जीवनशैलीचे आचरण व वायुमंडल शुद्धीसाठी नित्य अग्रिहोत्र यज्ञविधी यांचा अवलंब केल्यास आपले जीवन सुखी, आनंदमय आणि आरोग्यपूर्ण होईल.\nअण्णासाहेब गावडे - दानशूर उद्योजक\nऐतिहासीक महत्व प्राप्त असलेल्या गावडे घराण्याकडे इंग्रज राजवटीत तालुक्याची फौजदारीची (पोलीस पाटील) सूत्रे होती. त्यावेळचे न्यायनिवाडे हे येथूनच चालत असत. परंतु मायनिग व्यवसाय हा पीढीजात आजोबांच्या कारकीर्दीपासून आजही व्यवसायाच्या व्याप्तीतून अधिक प्रगतपणे चालू आहे. या पी. झेड. गावडे उद्योग समुहाचे चेअरमन प्रभाकर (अण्णा) झिलाजी गावडे हे एक मायनिग व्यवसायातील टायचून होते.\nवेंगुर्ल्यात शेतकरी कुटुंबात जन्मलेले प्रभाकर गावडे हे हसतमुख, प्रसन्न, कायद्याचे जाणकार तसेच मायनींग व्यवसायाला औद्योगिकदृष्ट्या अधिक उंची प्राप्त करुन देणारे दानशूर व्यक्तीमत्व होते. शासन कसे चालवावे याचे घरातच धडे त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाल्याने ते शिस्तप्रिय होते. त्याचा फायदाही त्यांना व्यवसायाच्या वाढीसाठी झाला. त्यांचे वडील झिलाजी पांडुरंग गावडे बाबू फौजदार या नावाने परिचित होते. त्यांना प्रभाकर व रावजी ही दोन मुले. यातील प्रभाकर हे वेंगुर्ल्यात वडिलांसमवेत राहिले. तर रावजी हे मुंबई वरळी येथे स्थायीक झाले. त्यांनी त्या ठिकाणी वरळी आदर्श सेवा समितीची स्थापना केली व शिक्षण, सामाजीक क्षेत्रात फार मोठी गरुडझेप घेतली. रावजी झिलाजी गावडे यांनी १९५० साली मुंबईतच प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शाळा काढल्या.\nएकोणीसशे सालापासून सिलीका व्यवसाय दाभोली-लोखंडेवाडी येथे सुरु होता. त्यावेळी वेंगुर्ल्यात मुख्यत्वे बंदराच्या भरभराटीच्या दिवसात वेंगुर्ले बंदर हे आंतरराष्ट्रीय नकाशावर प्रमुख व्यापारी बंदर असताना त्यांची सिलीका ही या बंदरातूच मुंबई, गुजरात येथे जात असे. या व्यवसायाबरोबरच झिलाजी गावडे यांच्याकडे त्यावेळच्या वेंगुर्ले तालुक्याची सीमेपर्यंतची पोलीस फौजदारी होती. आताच्या मालवण तालुक्याच्या कोरजाई, सावंतवाडीच्या आजगांव, तेरेखोल या हद्दीपर्यंत न्याय निवाड्याचे काम हे याच गावडे घराण्याकडून चालत होते. झिलाजी गावडे यांच्याकडे इंग्रज सरकारने फौजदारीचा राजघराण्यातील मानाचा पट्टा व तलवार दिली होती. इंग्रजांच्या काळात घोड्यावरुन प्रवास करावा लागे. इंग्रजांच्या काळापासून या गावडे घराण्याकडे श्री देवी तुळजाभवानीची गौरी चतुर्थीच्या कालावधीत आजही पारंपारीक पद्धतीने पूजा होते.\nप्रभाकर उर्फ अण्णा गावडे यांनी त्यावेळचे जॉर्ज इंग्लिश स्कूल आताचे पाटकर हायस्कूल येथे त्यावेळचे अकरावी मॅट्रीक पर्यंतचे शिक्षण घेतले होते. त्यामुळे त्यांचे इंग्रजी, संस्कृत, मराठी व कायदा या विषयावर प्रभुत्व होते. त्यांनी वडीलांचे शासनाचे काम व व्यवसाय जवळून पाहिला आणि आत्मसात केला होता. शालेय शिक्षणानंतर अण्णांनी व्यवसायाकडे लक्ष दिले. सिलीका सँडला औद्योगिक दृष्टिकोनातून कोणता उपयोग होवू शकतो यावर त्यांनी संशोध��� करण्यास सुरुवात केली. यातच अण्णांनी १९५० साली सी सँडला सिलीका सँडचा दर्जा देण्यासाठी पुणे येथील प्रसिद्ध उद्योगपती शंतनुराव किर्लोसकर यांच्याकडे या वाळूचा पॅटर्न पाठवून तो यशस्वी केला. त्यावरच ते थांबले नाहीत तर सी सँडला मिनरल्सचा दर्जा मिळविण्यासाठी शासनाकडे या नव्या प्रयोगाचा प्रस्ताव सादर करुन दर्जा मिळवून दिला व यातून शासनास रॉयल्टीद्वारे कशाप्रकारे उत्पन्न मिळू शकते याचा लेखा जोखा सादर केला. त्यामुळे पूर्वी टाकावू वाटणा-या समुद्री वाळूला एक वेगळा दर्जा मिळवून दिला. यातूनच पी. झेड. गावडे उद्योग समुहाची निर्मिती झाली. हा पॅटर्न एवढा प्रसिद्ध झाला की, शरद पवार यांचे बंधू उद्योगपती आप्पासाहेब पवार यांनीही या मिनरल्स सँडचा वापर आपल्या उद्योगामध्ये करुन घेतला.\nया व्यवसायाची व्याप्ती एवढी वाढत गेली की, आज महाराष्ट्र, गुजरात (सील्व्हासा), कर्नाटक येथे पी. झेड. गावडे मिनरल्स सँडचा लौकिक आहे. आज महाराष्ट्र, गुजरात, गोवा, केरळ या किना-यावर मुबलक प्रमाणात वाळू आहे. परंतु वेंगुर्ले किना-यावरील वाळू ही अधिक दर्जेदार असल्याचे पी. झेड. गावडे यांनी यापूर्वीच जाणले होते. हा त्यांचा व्यावसायीक दृष्टिकोन ही जमेची बाजू आहे.\nपी. झेड. गावडे यांनी आपल्या मायनींग व्यवसायातील पुढचे पाऊल टाकण्यासाठी या कच्च्या मालावर प्रक्रिया उद्योग निर्माण करावा ही खुणगाठ मनाशी बाळगली होती. त्यातून त्यांनी १९९० साली कोल्हापूर येथे केमीकल रॉ मटेरीयल प्रक्रिया करणारे उद्योग ‘कोहीनूर इंडस्ट्रीज‘ युनिट १ व २ यांची निर्मिती केली. यापूर्वीच सिलीका व्यवसायात ‘साई समर्थ रोड लाईन्स‘ या व्यवसायाचे जाळे दूरवर पसरले होते. पी. झेड. गावडे यांचे सुपूत्र विलास गावडे यांनी आपल्या महाविद्यालयीन शिक्षणानंतर वडिलांच्या या व्यवसायात अधिक लक्ष केंद्रीत केले. त्यातून या व्यवसायाला अधिक व्यापक बनविण्याच्या हेतूने साई समर्थ स्टील इंडस्ट्रीज नावारुपास आली. त्यानंतर अलिकडेच २००९ मध्ये ‘अथर्व सिमेंट‘ कंपनीची निर्मिती करण्यात आली. याद्वारे कच्च्या मालावर प्रक्रिया हे त्यांचे स्वप्न त्यांनी आपल्या मुलांना व्यवसायात घेऊन सत्यात उतरविले. ज्यावेळी जागतीक बाजारपेठेत स्टिल उद्योगाला घरघर होती त्यावेळी पी. झेड. गावडे यनी या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. आज स्टी�� उद्योग भरभराटीच्या दिशेने आहे. ही त्यांची उद्योगाची दूरदृष्टी यातून दिसून येते. या उद्योगाबरोबरच कोल्हापूर येथे बॉक्साईट माईन्स, कर्नाटकमध्ये लाईनस्टोन हे उद्योगही सुरु केले. त्यांची उद्योगक्षेत्रातील ही नेत्रदिपक भरारी ही केवळ आपल्या वडिलांच्या आशीर्वादाने त्यांना लाभली. ते वडिलांनाच दैवत मानत. पहाटे उठून मंत्रघोष हा त्यांचा नित्यक्रम. यानंतर ते आपल्या व्यवसायात लक्ष घालीत असत. वडीलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत त्यांचे सुपूत्र विलास गावडे यांनीही आपल्या वडिलांनाच दैवत मानले. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे अण्णांचे शांतीधाम स्मारक उभारण्याचा त्यांचा मानस आहे. ते त्यांना नेहमीच यशासाठी मार्गदर्शक ठरणार आहे.\nपी. झेड. गावडे यांनी व्यवसायातून समाजकारण व राजकारणही साधले. काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. पूर्वी काँग्रेस नेत्यांच्या सर्व बैठका पी. झेड. गावडे यांच्या निवासस्थानीच होत. जिल्ह्याचे राजकारण येथूनच चालविले जाई. बॅ. नाथ पै, मधू दंडवते, भाईसाहेब सावंत, एस. एन. देसाई, माजी विरोधी पक्षनेते अॅड. दत्ता पाटील, कर्नल सुधीर सावंत, जयानंद मठकर, पुष्पसेन सावंत, प्रविण भोसले, अॅड. गुरुनाथ कुलकर्णी असे दिग्गज नेते त्यांच्या निवासस्थानी चर्चेस येत. औद्योगिक क्षेत्रात त्यांचा शरद पवार यांचे बंधू आप्पासाहेब पवार यांच्याशी गेली चाळीस वर्षे कौटुंबिक संबध तर शंतनुराव किर्लोसकर व बी. एम. गोगटे यांच्याशी औद्योगिक संबंध होते. राजकारणाबरोबर समाजकारण करतांना बहुजनांचा आदर मानत त्यांनी कोणताही भेदभाव व प्रसिद्धीची आस न बाळगता सहभागी होत. मदत करीत. त्यांचा दूरदूरवर पसरलेला व्यवसाय याचा त्यांनी कधी गर्व केला नाही. त्यामुळेच ते घरात सर्व सुखसोयी असतानाही आपल्या मित्रासमवेत रिक्षाने प्रवास करत. यातून ते समाजाशी किती बांधील होते हे स्पष्ट होते. एका कोकणी माणसाने आपल्या व्यवसायाची व्याप्ती दक्षिणोत्तर नेऊन आजच्या पिढीला प्रेरणा दिली आहे. अण्णा आज जरी काळाच्या पडद्याआड गेले असले तरी त्यांच्यातील दूरदृष्टी, श्रम, प्रतिष्ठा, दातृत्व यांचा आदर्श प्रत्येकाला जीवनात मार्गदर्शक ठरु शकतो.\nशब्दांकन - सुरेश कौलगेकर\nअंक-३रा, २० जानेवारी २०११\nवर्ष ८८ वे, अंक १ व २, १३ जानेवारी २०११\nकिरात ट्रस्टचे कार्यकारी ���्यवस्थापक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2018-12-16T03:06:54Z", "digest": "sha1:FWUNKBDMMPGCXSMTKN6LG4PE4HEJCF77", "length": 4661, "nlines": 146, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.चे ११७० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "इ.स.चे ११७० चे दशक\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: ११ वे शतक - १२ वे शतक - १३ वे शतक\nदशके: ११४० चे ११५० चे ११६० चे ११७० चे ११८० चे ११९० चे १२०० चे\nवर्षे: ११७० ११७१ ११७२ ११७३ ११७४\n११७५ ११७६ ११७७ ११७८ ११७९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइ.स.चे ११७० चे दशक\nइ.स.च्या १२ व्या शतकातील दशके\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील दशके\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/post-703.html", "date_download": "2018-12-16T03:47:47Z", "digest": "sha1:XAZEUG6ZTEWCTH3XJ5D6SKPWM56T2A6V", "length": 4431, "nlines": 82, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "'इंडियन ऑइल'मध्ये ज्युनिअर ऑपरेटर पदांची भरती - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Jobs Alerts Youth News 'इंडियन ऑइल'मध्ये ज्युनिअर ऑपरेटर पदांची भरती\n'इंडियन ऑइल'मध्ये ज्युनिअर ऑपरेटर पदांची भरती\nज्युनिअर ऑपरेटर ग्रेड I - २५ जागा\nशैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण, आयटीआय (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक /इलेक्ट्रिशियन /मशिनिस्ट/फिटर) आणि १ वर्षाचा अनुभव\nज्युनिअर ऑपरेटर (एव्हिएशन) ग्रेड I - ३३ जागा\nशैक्षणिक पात्रता - ४५% गुणांसह १२ वी उत्तीर्ण, अवजड वाहनचालक परवाना आणि १ वर्षाचा अनुभव\nवयोमर्यादा - १८ ते २६ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)\nलेखी परीक्षा - १५ जुलै २०१८\nऑनलाईन अर्ज करण्याची तारीख - २६ मे २०१८\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १६ जून २०१८\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. ज��हिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/jail-cctv-watch-130241", "date_download": "2018-12-16T03:58:31Z", "digest": "sha1:VCDAJ4YZBNRMZIGW5AGAB6SFWS3O3FRF", "length": 13640, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "jail cctv watch तुरुंगाबाहेरही सीसीटीव्हीची नजर | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 13 जुलै 2018\nमुंबई - पुण्याच्या येरवडा कारागृहातील तुरुंगाधिकाऱ्यावर पाच दिवसांपूर्वी दोन जणांनी गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची दखल तुरुंग प्रशासनाने घेतली आहे. अशा घटना रोखण्याकरिता 12 मार्गदर्शक सूचना प्रशासनाने जारी केल्या आहेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून तुरुंगाबाहेर फिरणाऱ्या संशयास्पद लोकांवर नजर ठेवली जाणार आहे.\nमुंबई - पुण्याच्या येरवडा कारागृहातील तुरुंगाधिकाऱ्यावर पाच दिवसांपूर्वी दोन जणांनी गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची दखल तुरुंग प्रशासनाने घेतली आहे. अशा घटना रोखण्याकरिता 12 मार्गदर्शक सूचना प्रशासनाने जारी केल्या आहेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून तुरुंगाबाहेर फिरणाऱ्या संशयास्पद लोकांवर नजर ठेवली जाणार आहे.\nतुरुंग प्रशासनाच्या अंतर्गत राज्यात नऊ मध्यवर्ती, 31 जिल्हा, तर 13 खुली कारागृहे आहेत. किरकोळ ते गंभीर गुन्ह्यांत अटक केलेल्या कैद्यांना शिस्त लावली जाते. काहींना शिस्त पसंत नसल्याने ते तुरुंगाधिकाऱ्यांचा राग मनात ठेवतात. पाच दिवसांपूर्वी येरवड्याच्या तुरुंगाधिकाऱ्यांवर दोन जणांनी गोळीबार केला होता. तांत्रिक माहितीवरून स्थानिक पोलिसांनी गोळीबार करणाऱ्यांना गजाआड केले.\nआरोपींच्या चौकशीत काही धक्कादायक माहिती समोर आली. येरवड्यातील घटनेची दखल तुरुंग प्रशासनाने घेतली आहे. त्यानुसार 12 मार्गदर्शक सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.\n- संशयास्पद फिरताना कोणी आढळल्यास त्याची माहिती स्थानिक पोलिसांना देणार.\n- तुरुंगात जाताना अधिकाऱ्यांनी सोबत शस्त्र ठेवावे.\n- कर्मचाऱ्यांनी काठी आणि हातकड्यांसह हेल्मेट सोबत बाळगावे.\n- कैद्यांना बाहेर काढताना अधिकारी/ कर्मचाऱ्यांनी एकटे जाऊ नये.\n- सकाळी ओपनिंगच्या वेळी कारागृहासमोर दोन्ही बाजूंनी 50 फूट बॅरिकेड करावे.\n- पोलिस गार्ड कमी असल्यास त्याची नोंद वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे करावी.\nयेरवड्याच्या घटनेनंतर तुरुंगाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. तुरुंगाबाहेर फिरणाऱ्यांवर स्थानिक पोलिसांच्या मदतीने नजर ठेवावी, अधिकाऱ्यांनी सोबत शस्त्र बाळगावे, ओपनिंगला जाताना एकटे जाऊ नये.\n- डॉ. भूषणकुमार उपाध्याय, अप्पर पोलिस महासंचालक (तुरुंग प्रशासन)\nबसपाच्या नगरसेवकाचे तीन लाखांचे मानधन हडप\nसोलापूर : नगरसेवक म्हणून मिळालेल्या गेल्या टर्ममधील मानधनाचे सुमारे तीन लाख रुपये पोस्टाच्या आवर्तक ठेवीच्या नावाखाली हडप करण्यात आली आहे. नगरसचिव...\nदोनशे रूपयांसाठी गमावला जीव; फ्लेक्सबॅनर काढताना मृत्यू\nउल्हासनगर : वडिलांना हातभार लागावा म्हणून बारावीपर्यंत शिक्षण घेऊन मिळेल ते काम करणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणाचा शाळेचा फ्लॅक्सबॅनर काढताना...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीने दलित व आदिवासी समाजाच्या निधीचा कॉलनी परिसरात गैरवापर केल्याची चौकशी...\nस्क्रॅप बसमधील चेसीचा आकार 20 सेमीने कमी\nसोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील 98 बसमधील चेसीज स्क्रॅप झाल्या आहेत. निकषापेक्षा सुमारे 20 सेंटिमीटरच्या कमी आकाराच्या या चेसीज असल्याने...\nपाणीपुरवठ्यात कपात करणार नाही - आयुक्त सौरभ राव\nपुणे - पुणे शहरासाठी पाणीसाठा किती असावा, हे ठरविताना लोकसंख्या, नवी गावे आणि महापालिका हद्दीलगतच्या...\n‘रेडझोन’च्या भूखंडांची विक्री कशी\nपिंपरी-चिंचवड शहरातील जनतेला भय, भ्रष्टाचार मुक्तीचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपच्या राज्यातच नेमकी परिस्थिती उलटी झालेली दिसते. गुन्हेगारीचे प्रमाण इतके...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/rally-aurangabad-municipal-corporation-civic-amenities-130077", "date_download": "2018-12-16T03:47:54Z", "digest": "sha1:DLKCSGIUK2L4OI5SXMFLJZM7G6WVAHGW", "length": 11586, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "rally on aurangabad municipal corporation for civic amenities नागरी सुविधांसाठी औरंगाबाद महापालिकेवर हल्लाबोल मोर्चा | eSakal", "raw_content": "\nनागरी सुविधांसाठी औरंगाबाद महापालिकेवर हल्लाबोल मोर्चा\nगुरुवार, 12 जुलै 2018\nऔरंगाबाद : प्रत्येक आठवड्याला औषध फवारणी, नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात यावी, या मागणीसाठी गुरुवारी (ता.12) दुपारी महापालिका मुख्यालयावर राजीवनगर (रेल्वेस्टेशन परिसर) येथील नागरिक, महिलांनी हल्लाबोल मोर्चा काढला. महापालिकेच्या विरोधात या वेळी जोरदार घोषणा देत महिलांनी परिसर दणाणून सोडला. काहींनी आत्मदहनाचा इशारा दिल्याने खळबळ उडाली.\nऔरंगाबाद : प्रत्येक आठवड्याला औषध फवारणी, नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात यावी, या मागणीसाठी गुरुवारी (ता.12) दुपारी महापालिका मुख्यालयावर राजीवनगर (रेल्वेस्टेशन परिसर) येथील नागरिक, महिलांनी हल्लाबोल मोर्चा काढला. महापालिकेच्या विरोधात या वेळी जोरदार घोषणा देत महिलांनी परिसर दणाणून सोडला. काहींनी आत्मदहनाचा इशारा दिल्याने खळबळ उडाली.\nराजीवनगर भाग अत्यंत गलिच्छ असून, या ठिकाणी महापालिकेमार्फत कुठलीही सुविधा दिली जात नाही. त्यामुळे लहान मुले, वृद्ध वारंवार आजारी पडत आहेत. नागरी सुविधांसाठी वारंवार निवेदने देऊन, आंदोलन करून उपयोग होत नसल्याने नागरी कृती समितीने दुपारी महापालिकेवर धडक घेतली. हल्ला बोल.. हल्ला बोल...च्या घोषणा देत महिलांनी परिसर दणाणून सोडला.\nपिंपरी चिंचवड शहरातील 30 लाखांचे खाद्यपदार्थ जप्त\nपिंपरी - खाद्यपदार्थांतील भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे गेल्या आठ महिन्यांमध्ये...\nराज्यात सात हजारांवर बोगस पॅथॉलॉजी लॅब\nनागपूर - अटी आणि नियमांना बगल देत राज्यात सात हजारांवर बेकायदेशीर पॅथॉलॉजी लॅब राज्यभरात सुरू असल्याची माहिती राज्य शासनाने महापालिका, जिल्हा...\nपुणे - चिक्कीचा प्रत्येक घास खाण्यास सुरक्षित असेल, अशी प्रयोगशाळेची मोहर उमटेपर्यंत विक्री करू नये, अशी नोटीस अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)...\nआटपाडी : डाळींब शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी\nआटपाडी - वादळी पावसामुळे टँकरच्या पाण्यावर जोपासलेल्या डाळींबाचे तेलकट आणि करपा रोगाने मोठे नुकसान केले आहे. याचे तातडीने पंचनामे करून हेक्टरी दोन...\nचतुःश्रूंगी ���ोलिसांकडून भेसळयुक्त खवा जप्त\nऔंध - गुजरातहून पुण्यात भाग्यलक्ष्मी ट्रॅव्हल्स या खाजगी वाहतुक करणा-या बस मधून आणला जाणारा भेसळयुक्त खवा चतुःश्रूंगी पोलिसांनी पकडला. तसेच...\nमंगळवेढा - ऑनरकिलींग प्रकरणातील श्रीशैल्यचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला\nमंगळवेढा - तालुक्यातील सलगर बुद्रुक येथील ऑनरकिलींग प्रकरणातील प्रियकर पती श्रीशैल्य बिराजदार याचा मृतदेह इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी रात्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-municipal-corporation-expanditure-128343", "date_download": "2018-12-16T04:38:04Z", "digest": "sha1:WRJNOXYWLNEOUAKT4BPIVALG5KGVH2KB", "length": 14701, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Solapur Municipal Corporation expanditure सोलापूर महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांचा लागेना ताळमेळ | eSakal", "raw_content": "\nसोलापूर महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांचा लागेना ताळमेळ\nगुरुवार, 5 जुलै 2018\nकेवळ अधिकारीच नाही, तर पदाधिकारीही वेळोवेळी उचल रक्कम घेतात. मात्र, त्याचा हिशेब देत नाहीत. अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांचा हिशेब त्यांना मतदारांनी नाकारल्यावर सादर केला आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांचाही हिशेब वेळेवर घेण्याची गरज आहे, अन्यथा वेळ संपल्यावर त्यांच्या पाठीशी लागावे लागणार आहे.\nसोलापूर : विविध कारणांसाठी उचल घेतलेल्या रकमेचा हिशेब न दिल्यामुळे महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांचा ताळमेळ लागेनासा झाला आहे. पदाधिकारी व अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी ही रक्कम घेतली जाते, मात्र त्याचा हिशेब न दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उचलली रक्कम; लावली धक्‍क्‍याला असे काहीसे चित्र आहे.\nआर्थिक डबघाईला सापडलेल्या परिवहन उपक्रमातील तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तब्बल तीन कोटी 17 लाख रुपयांची उचल घेतल्याचे प्रकरण मध्यंतरी फारच गाजले. मात्र, महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या गदारोळात हा विषय झाकोळून गेला. हा प्रकार उघडकीस आल्यावर काही अधिकाऱ्यांनी खर्चाच्या \"पावत्या' दिल्या, मात्र पूर्ण हिशेब अद्यापही दिलेला नाही. पगार वेळेवर होत नसताना विमानाने प्रवास करण्याचे धाडस तत्कालीन अधिकाऱ्यांनी दाखविले होते. त्याबाबतही मोठी टीका झाली, पण पुढे काहीच झाले नाही.\nमहापालिकेत एकूण 16 विभाग आहेत. कोणत्याना कोणत्या कारणाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना उचल घ्यावी लागते. उचल घेण्यात जितकी तत्परता दाखविली जाते, तितकी त्याचा हिशेब देण्यास दाखवली जात नाही. त्यामुळे खर्चानंतर उर्वरित रक्कम कर्मचाऱ्यांकडेच राहते आणि महापालिकेच्या खात्यावर मात्र खर्ची पडलेले दाखवले जाते.\nवेळेत लेखापरीक्षण न झाल्याने महापालिकेतील अनेक घोटाळे वर्षानुवर्षे दबले जातात. अशा प्रकारांवर आता नियंत्रण आणण्यासाठी प्रत्येक वर्षी 30 जूनपूर्वी कसल्याही स्थितीत महापालिकेचे लेखापरीक्षण स्थायी समितीसमोर सादर झालेच पाहिजे, असा दंडक शासनाने 2016 मध्ये घातला आहे. कार्यालयीन कामासाठी घेण्यात आलेली रक्कम, शासन अनुदान, खर्ची पडलेली रक्कम याचा हिशेब वेळेत येत नाही. त्यामुळे देय रकमा वाढत जातात. मात्र, वेळेत लेखापरीक्षण न झाल्याने थकबाकीचे रूपांतर घोटाळ्यात होते, यंदाही या आदेशाचे पालन झालेले नाही.\nकेवळ अधिकारीच नाही, तर पदाधिकारीही वेळोवेळी उचल रक्कम घेतात. मात्र, त्याचा हिशेब देत नाहीत. अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांचा हिशेब त्यांना मतदारांनी नाकारल्यावर सादर केला आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांचाही हिशेब वेळेवर घेण्याची गरज आहे, अन्यथा वेळ संपल्यावर त्यांच्या पाठीशी लागावे लागणार आहे.\nपूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामान\nपुणे - बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण किनारपट्टीलगत असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती पूरक ठरल्याने राज्यातील तापमानात चढ-उतार होत आहे. किमान...\nबसपाच्या नगरसेवकाचे तीन लाखांचे मानधन हडप\nसोलापूर : नगरसेवक म्हणून मिळालेल्या गेल्या टर्ममधील मानधनाचे सुमारे तीन लाख रुपये पोस्टाच्या आवर्तक ठेवीच्या नावाखाली हडप करण्यात आली आहे. नगरसचिव...\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nझेडपीच्या गुरुजींना आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nकरकंब : सोलापूर जिल्हापरिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकास्थित 'नॅशनल जिओग्राफिक सोसायटी'च्या वतीने दिला जाणारा 'नॅशनल जिओग्राफिक...\n.. तरच थांबेल मानव आणि वन्यजीवांचा संघर्ष\nसोलापूर : सिमेंटचे जंगल वाढत असल्याने वन्यजीवांचा मूळ अधिवास संपत चालला आहे. अन्नाच्या शोधात माकड, लांडगा, बिबट्या यासह अन्य वन्यजीवांचा वावर...\nसोलापूर : राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर अपंग प्रमाणपत्रासाठी सुशिक्षित बेरोजगारांची धावपळ सुरु झाली आहे. परंतु, सरकारने अपंगत्वाचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5589157738031582198&title=Ganesh%20Pakdune%20made%20Nandkhed%20Water%20scarcity%20free&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-12-16T04:11:25Z", "digest": "sha1:MLINPGLUDIVYUGZTPOMHWB7VNAIUJC6K", "length": 10745, "nlines": 120, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘त्यांच्या’ जिद्दीने गाव झाले पाणीदार", "raw_content": "\n‘त्यांच्या’ जिद्दीने गाव झाले पाणीदार\nगणेश पाकदुने यांनी नांदखेडमध्ये आणले पाणी\nनांदखेड : इच्छाशक्ती प्रबळ असेल, तर माणूस काहीही करू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे गणेश पाकदुने. अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातील दुष्काळी नांदखेड हे गाव त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे पाणीदार झाले आहे. त्यांनी चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर गावाला पाण्याच्या दुर्भिक्ष्यातून बाहेर काढले आहे. आज त्यांच्यामुळे गावातील दोन तलाव पाण्याने तुडुंब भरले आहेत.\nत्याच्या या जिद्दीला लोकसहभागाबरोबरच पाणी फाउंडेशन, भारतीय जैन संघटना आणि अनुलोम संस्था यांची समर्थ साथ लाभली. नांदखेड हे साधारण १६०० लोकसंख्येचे गाव. शेती हाच ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय. कमी पर्जन्यमानामुळे गावात दोन तलाव असूनही, कायमच पाण्याचे दुर्भिक्ष्य असे. गुराढोरांनाही पाण्यासाठी र��नोमाळ भटकावे लागत असे. अशा या वातावरणाला गावकरीही कंटाळून गेले होते. तीन वर्षापूर्वी गणेश पाकदूने यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी गावातील पूर्व आणि पश्चिम बाजूला असणाऱ्या तलावातून गाळ काढण्याचा विचार गावकऱ्यांसमोर मांडला. त्यांच्या विचाराला गावकऱ्यांनी साथ दिली आणि लोकसहभागातून पूर्वेकडे असणाऱ्या तलावातून गाळ काढण्यात आला. त्यानंतर पश्चिमेकडील तलावातील गाळ काढण्यात आला. यासाठी अनुलोम, भारतीय जैन संघटना आणि पाणी फाउंडेशनने त्यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच जेसीबी व साहित्यही उपलब्ध करुन दिले.\nजलयुक्त शिवार योजनेअंतर्गत तलावातील काढलेला गाळ शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात आल्याने जमीन सुपीक झाली. १०० रुपये ट्रॉली या दराने शेतकऱ्यांनी गाळ आपल्या शेतात नेला. साधारण २५०० ट्रिपद्वारे तलावातील गाळ काढण्यात आला. या उपक्रमासाठी अनुलोम, गावातील विठ्ठल नागरी पतसंस्थेने आर्थिक मदत केली. अनुलोम संस्थेने केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे दोन्ही तलाव आज गाळमुक्त झाले आहेत. ४५ बाय ७ मीटर लांबीच्या या तलावात सध्या सहा मीटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. गावाची पाणीटंचाई दूर झाली आहे. गणेश यांनी दाखवलेल्या धाडसामुळे गाव आता पाणीदार झाले आहे. गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असून, जमिनीतील पाणी पातळीतही वाढ झाली आहे.\nगणेश यांच्या या कामात गावचे सरपंच देविदास म्हैसने, विठ्ठल नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष नीळकंठ म्हैसने, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद टिकार यांची साथ लाभली. ‘महान्यूज’वर गणेश पाकदुने यांची यशोगाथा प्रसिद्ध झाली आहे. भगीरथाचा वारसा सार्थ ठरवणाऱ्या गणेश पाकदुने यांचा आदर्श इतर गावातील लोकांनीही घेतला, तर पाणीटंचाई कायमची दूर होईल आणि प्रत्येक गाव पाणीदार होईल.\nकृषी उत्पन्नात कोटीच्या उड्डाणाचा ‘जांब’ गावाचा संकल्प ‘जलयुक्त’च्या पुरस्कारांची घोषणा अनाथांसाठी विदर्भात फुललेले ‘नंदनवन’ ‘एक दाखला, एक झाड’ ‘अनुलोम’तर्फे स्वच्छता आणि दुरुस्ती अभियान\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n२२ प्रतिज्ञा अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन\nसुरांनी भारलेल्या व���तावरणात ‘सवाई’ला सुरुवात\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-16T03:03:18Z", "digest": "sha1:DT5GMIAO2YJSZW53ALUP7E3MS44FDGWM", "length": 6899, "nlines": 133, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोल्हापुरात अंनिसचा “निर्भय मॉर्निंग वॉक’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकोल्हापुरात अंनिसचा “निर्भय मॉर्निंग वॉक’\nकोल्हापूर – “डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे अमर रहे..’, “खुन्यांना पाठीशी घालणाऱ्या शासनाचा धिक्कार असो..’ अशा घोषणांनी मंगळवारी सकाळी रंकाळा परिसर दणाणून गेला. निमित्त होते शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे समता संघर्ष समितीच्या वतीने रंकाळा परिसरात काढण्यात आलेल्या निर्भय मॉर्निंग वॉकचे.\nज्येष्ठ नेते गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, प्रा. डॉ. एम. एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांचा शोध लावा, यामागील खरे सूत्रधार पकडावे, या मागणीसाठी या “मॉर्निंग वॉक’चे आयोजन करण्यात आले होते.\nसंध्यामठ घाट येथून मॉर्निंग वॉकला सुरुवात झाली. रंकाळा टॉवर, रंकाळा उद्यान यामार्गे पुन्हा संध्यामठ घाट येथे मॉर्निंग वॉकची सांगता झाली. यावेळी प्रकाश हिरेमठ यांनी “मारली तू गोळी…’ हे गीत सादर केले. यावेळी बी. एल. बरगे, संभाजीराव जगदाळे, वसंतराव पाटील, अनिल चव्हाण, दिलीप पवार, मेघा पानसरे, सुनंदा चव्हाण, बिजली कांबळे, वंदना पाटील, विजया पाटील, बाबूराव लाटकर, माणिक यादव, हसन देसाई, प्रा. सुभाष जाधव, विनोदसिंह पाटील, सुभाष सावंत, बंडू माने, ऍड. अजित चव्हाण, सतीश पाटील, सतीशचंद्र कांबळे, अशोक भोईटे, अजय अकोळकर, अजित कुलकर्णी, आनंदराव चौगले, अरुण पाटील, रमेश वडणगेकर, विकास जाधव आदी उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजान्हवी कपूर साकारणार पायलट\nNext articleव्हिएतनाम राष्ट्रीय संसदेला राष्ट्रपतींनी केले संबोधित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/facebook-ceo-mark-zuckerberg-will-take-two-months-paternity-leave-year-67390", "date_download": "2018-12-16T03:52:27Z", "digest": "sha1:JSLY7COEV4DXAZWEJWRCAYCXIJMSW2DG", "length": 13068, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Facebook CEO Mark Zuckerberg will take two months of paternity leave this year मार्क झुकेरबर्ग पुन्हा दोन महिन्यांची सुटी घेतोय; कारण… | eSakal", "raw_content": "\nमार्क झुकेरबर्ग पुन्हा दोन महिन्यांची सुटी घेतोय; कारण…\nरविवार, 20 ऑगस्ट 2017\nझुकेरबर्गने शुक्रवारी रात्री उशिरा फेसबुकवर पोस्ट टाकून ही माहिती सर्वांना दिली. याआधी देखील झुकेरबर्गने त्याची पहिली मुलगी मॅक्सचा जन्म तेव्हा दोन महिन्यांची पितृत्व रजा घेतली होती. आता पुन्हा तो दोन महिन्यांच्या रजेवर जाणार आहे.\nकॅलिफॉर्निया: सोशल नेटवर्किंगचा बादशाह असलेला फेसबुकचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग याच्या घरी पुन्हा एकदा नवीन पाहूण्याचे आगमन होणार आहे. म्हणजेच मार्क झुकेरबर्गच्या घरी पुन्हा पाळणा हलणार असून त्याच्या घरी पुन्हा एका परीचे आगमन होणार आहे. यासाठी झुकेरबर्गने पुन्हा पितृत्व रजेसाठी अर्ज केला आहे.\nझुकेरबर्गने शुक्रवारी रात्री उशिरा फेसबुकवर पोस्ट टाकून ही माहिती सर्वांना दिली. याआधी देखील झुकेरबर्गने त्याची पहिली मुलगी मॅक्सचा जन्म तेव्हा दोन महिन्यांची पितृत्व रजा घेतली होती. आता पुन्हा तो दोन महिन्यांच्या रजेवर जाणार आहे.\n“मी प्रिसिलासोबत आरंभीच्या काही महिन्यांमध्ये तिच्यासोबत राहू शकलो, तर ते चांगले होईल. आमची दुसरी मुलगी आता लवकरच जन्म घेणार आहे. मी पुन्हा दोन महिन्यांच्या रजेसाठी अर्ज केला आहे,” असे झुकेरबर्गने म्हटले आहे. पत्नी प्रिसिला आणि मुलींसोबत राहण्यासाठी एक महिन्याची रजा घेणार असून त्यानंतर डिसेंबर महिन्यातही त्यांच्यासोबत राहण्यासाठी रजा घेणार असल्याचे झुकेरबर्गने सांगितले..\n“फेसबुकमध्ये आम्ही चार महिन्यांची मातृत्व आणि पितृत्व रजा उपलब्ध करून देतो. शिवाय केलेल्या अभ्यासातून असे समोर आले आहे की, नोकरी करणारे कुटुंबीय नवीन जन्मलेल्या बालकांसोबत राहतात, तेव्हा संपूर्ण कुटुंबासाठी ते चांगले असते. मी जेव्हा परत कामावर येईन तेव्हा संपूर्ण ऑफिस माझ्यासोबत असेल, अशी मला आशा आहे,” असे त्याने फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये सांगितले आहे.\nफेसबुक सोडणार नाही: मार्क झुकेरबर्ग\nसॅन फ्रान्सिस्को: फेसबुकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्गने पदाचा राजीनामा द्यावा, अस�� फेसबुकच्या गुंतवणूकदारांनी झुकेरबर्गवर...\nभारतीय फेसबुक यूजर्सना फटका; झुकेरबर्ग यांचा दुजोरा\nवॉशिंग्टन- सोशल नेटवर्किंगमध्ये आघाडीवर असलेल्या फेसबुकच्या कॉम्प्युटर यंत्रणेवर झालेल्या मोठ्या सायबर हल्ल्याचा फटका सुमारे पाच कोटी यूजर्सच्या...\n,’’ थिएटरातून बाहेर पडता पडता आमच्या ‘मित्रां’ने विचारले. आम्ही मूग गिळून गप्प राहिलो. खरोखर त्याच्या ह्या एकमेव सवालास आमच्याकडे...\n'टॉप 10' शक्तीशाली व्यक्तींच्या यादीमध्ये नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : जगभरातील सर्वात शक्तीशाली अशा व्यक्तींची नावे असलेली यादी 'फोर्ब्स'ने जारी केली आहे. या जारी केलेल्या नव्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र...\nकेंब्रिज अॅनालिटीका कंपनीला टाळे\nवॉशिंग्टन : गेले काही दिवस चर्चेत असलेली, फेसबुकवरील डेटाचोरी प्रकरणी अडचणीत आलेली राजकीय विश्लेषक संस्था केंब्रिज अॅनालिटीकाने आपले सर्व कामकाज बंद...\nभारताच्या निवडणुकीत फेसबुकचा हस्तक्षेप नसेल : मार्क झुकेरबर्ग\nवॉशिंग्टन : फेसबुकवरील वैयक्तिक डेटा चोरीला जात असल्याची बाब उघडकीस आली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान फेसबुकच्या युजर्सचा डेटा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://parikshapapers.in/%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2018-12-16T04:33:29Z", "digest": "sha1:S7APTVZPNIGDQS7O2NOTQ3OKB2XYN6JC", "length": 3558, "nlines": 85, "source_domain": "parikshapapers.in", "title": "गवर्नमेंट परीक्षांची माहिती - ParikshaPapers.in", "raw_content": "\nगवर्नमेंट परीक्षांची माहितीचे व्हिडिओ\nजिल्हा सत्र न्यायालय भरती २०१८ अर्ज करण्याची पद्धत\nजिल्हा सत्र न्यायालय भरती २०१८ परीक्षेची माहिती\nमहाराष्ट्र पोलीस भरती शारीरिक प्रक्रियेची पूर्ण माहिती\nमहाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेची पूर्ण माहिती\nमहाराष्ट्र पो���ीस भरती शारीरिक प्रक्रियेची माहिती\nमहाराष्ट्र पोलीस भरती – भाग १\nमहाराष्ट्र पोलीस भरती – भाग २\nमहाराष्ट्र पोलीस भरती – भाग ३\nतलाठी भरती प्रक्रियेची माहिती\nतलाठी पदाच्या रिक्त जागा\nतलाठी भरती शैक्षणिक अहर्ता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क…\nमहापरीक्षा – टीएआयटी भरती प्रक्रिया\nमहापरीक्षा – टीएआयटी करिता अर्ज कसा करावा:\nएस सी – सी जि एल अर्ज करण्याची पद्धत:\nएस सी – सी जि एल\nमहा डी बी टी पोर्टल\nशिष्यवृत्ती करिता अर्ज कसा करावा\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सहायक भरती परीक्षेचे स्वरूप व सिलेबस:\nआय बी पी एस भरती नवीन पैटर्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agniculture-stories-marathi-demand-jackfruit-increses-after-byproduct-921", "date_download": "2018-12-16T04:31:35Z", "digest": "sha1:YUXERCM7465WTVBMKYJX6XFK7WPTSV5V", "length": 34804, "nlines": 185, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agniculture stories in marathi, demand of jackfruit increses after byproduct | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रक्रियेतून वाढू शकेल फणसाला मागणी\nप्रक्रियेतून वाढू शकेल फणसाला मागणी\nडॉ. आर. टी. पाटील\nसोमवार, 11 सप्टेंबर 2017\nफणस हे कोकणातील तुलनेने दुर्लक्षित फळ आहे. आवडत असूनही काढणीनंतर गरे काढणीच्या किचकट कामामुळे कमी प्रमाणात खाल्ले जाते. हे फळ विविध प्रक्रिया केल्याने अधिक काळ टिकू शकते. तसेच या प्रक्रियायुक्त पदार्थांद्वारे शहरी भागांमध्ये चांगल्या प्रकारे पोचू शकते. त्यातून मागणी वाढून शेतकऱ्यांना फायदा होईल.\nफणस हे कोकणातील तुलनेने दुर्लक्षित फळ आहे. आवडत असूनही काढणीनंतर गरे काढणीच्या किचकट कामामुळे कमी प्रमाणात खाल्ले जाते. हे फळ विविध प्रक्रिया केल्याने अधिक काळ टिकू शकते. तसेच या प्रक्रियायुक्त पदार्थांद्वारे शहरी भागांमध्ये चांगल्या प्रकारे पोचू शकते. त्यातून मागणी वाढून शेतकऱ्यांना फायदा होईल.\nफणस हे झाडावर वाढणारे सर्वात मोठे फळ (सरासरी वजन ३.५ ते १० किलो ) मानले जाते. गोड चव, वेगळा आकर्षक गंध आणि आरोग्यदायी गुणधर्मामुळे त्याच्या मागणीमध्ये वाढ होत आहे. या झाडाची साल, पाने, मुळे, फुले, गर आणि बिया असे सर्व भाग औषधांमध्ये वापरले जातात.\nया फळातून क आणि अ जीवनसत्त्व, था���ामिन, नियासीन, रिबोफ्लॅवीन, कॅल्शिअम, पोटॅशिअम (३०३ मिलिग्रॅम प्रति १०० ग्रॅम), लोह, जस्त, सोडीयम, फोलिक आम्ल उपलब्ध होते.\nबी६ सह ब जीवनसत्त्वाच्या गटातील बहुतांश जीवनसत्त्वांने परिपूर्ण आहे.\nत्यात कर्करोगविरोधी, ताण कमी करणारे, दाह रोखणारे व जिवाणू रोधक गुणधर्म आहेत. त्यात खनिजे, तंतूमय पदार्थ, प्रथिने भरपूर असून, मेदाचे प्रमाण कमी असते. त्यातून मिळणारे उष्मांक प्रति १०० ग्रॅम फळातून ९४ कॅलरी इतके कमी आहेत.\nएकसमान पक्वता व साठवणीसाठी\nकच्चे, पक्व, जास्त पिकलेले, मार लागलेले किंवा आकार वेडावाकडा असलेली फळे प्रक्रियेसाठी वापरता येतात. प्रतवारीमध्ये मध्यम आकाराची ८ ते १६ किलो, १६ किलोपेक्षा मोठी फळे वेगळी केली जातात. एका आकाराची फळे शक्‍यतो एकावेळी प्रक्रियेसाठी घेतात.\n१०० पीपीएम क्‍लोरीनयुक्त पाण्याने फळे स्वच्छ धुवून, त्यावरील माती, चिकट गर काढला जातो. त्यानंतर ती पुसून त्यावरील अतिरीक्त पाणी काढून टाकतात. ही फळे प्लॅस्टिक क्रेट किंवा बांबूच्या करंड्यामध्ये पॅक केली जातात. सामान्य तापमानाला (२५ ते ३५ अंश सेल्सिअस) पक्व फळे ४ ते ५ दिवस चांगली राहतात.\nतापमान ११ ते १३ अंश सेल्सिअस आणि सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९० टक्के ठेवल्यास फळे जातनिहाय व पक्वतेनुसार २ ते ६ आठवडे चांगली राहतात. मात्र, फळे १२ अंशापेक्षा कमी तापमानातून उष्ण तापमानामध्ये नेल्यास त्याला थंडीमुळे इजा होऊ शकते. त्यामुळे साल गडद तपकिरी होणे, गर तपकिरी पडणे आणि वास खराब होण्यास सुरवात होते. कुजण्याची प्रक्रिया वेगाने होते.\nकाढणीयोग्य फळे २४ ते २७ अंश सेल्सिअस तापमानाला साठवावीत. ती ३ ते ४ दिवसात पिकतात. मात्र, मोठ्या फळाच्या बाबतीत असमान पक्वतेची समस्या दिसून येते. एक समान पक्वता मिळण्यासाठी फळे २५ अंश सेल्सिअस तापमानामध्ये ५० पीपीएम इथीलीन वायूंच्या संपर्कात २४ तास ठेवावीत. त्यानंतर सामान्य तापमानाला ३ ते ४ दिवसामध्ये फळे पिकतात.\nफळे लांबीला अर्धी कापून, त्यातील गरे वेगळे केले जातात. त्याचा चिकटपणा टाळण्यासाठी हात, चाकू आणि कापण्याचा पृष्ठभाग यावर तेल लावावे.\nयोग्य रंगाचे, एकसमान आकाराचे पूर्ण गरे विक्रीसाठी वेगळे करावेत. ग्राहकाच्या मागणीनुसार, गराच्या एका टोकाकडून चाकूने बी काढून घ्यावे. हे गरे पॉलिथीन पिशव्यामध्ये भरून, उष्णतेच्या साह्याने हवाबं��� करावेत. किंवा पॉलिप्रोपेलिन बाटल्यामध्ये भरावेत. हे गरे २ अंश सेल्सिअस तापमानाला ३ आठवड्यापर्यंत टिकू शकतात. कुजण्याची प्रक्रिया थांबवण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया, वितरण प्रणालीमध्ये २ अंश से. तापमान ठेवावे.\nकापण्याच्या प्रक्रियेमध्ये अर्धे कापलेले गरे विविध प्रक्रियांसाठी वेगळे करावेत.\nगरे वेगळे करण्याचे यंत्र\nफणसातील गरे वेगळे हे अत्यंत त्रासदायक काम मानले जाते. त्यासाठी केरळ कृषी विद्यापीठाअंतर्गत तवणूर (जि. मलाप्पुरम) येथील केलाप्पाजी कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातील संशोधकांनी एक यंत्र तयार केले आहे. त्यामुळे एका मिनिटांमध्ये गरे वेगळे करता येतात. या यंत्राची कार्यक्षमता ८५ ते ९० टक्के इतकी आहे.\nफणस गरे साठविण्याची नवी पद्धत\nभुवनेश्वर (ओडिशा) येथील केंद्रीय फळबाग प्रयोग केंद्राने फणसाच्या कमीत कमी प्रक्रियेमध्ये साठविण्याची एक पद्धत विकसित केली आहे. त्यात फळाची साल वेगळी करणे, त्याचे लहान तुकडे करणे, कमी तीव्रतेच्या सायट्रिक आम्ल द्रावणात ठेवणे यांचा समावेश असून, शीतगृहामध्ये त्याची साठवण करता येते.\nअर्धे किंवा कापलेले गरे वेगळे करून, ब्लेंडरच्या साह्याने त्याचा गर करावा. त्यात प्रति १०० ग्रॅम गरासाठी ४० ते ४५ ग्रॅम बारीक साखर मिसळून एकजीव करावी. हे मिश्रण ड्रायरमध्ये ८० ते ८५ अं श सेल्सिअस तापमानापर्यंत गरम करून आर्द्रतेचे प्रमाण २० ते २२ टक्‍क्‍यापर्यंत कमी होईपर्यंत हवाबंद करावी. हा गर गोठवून पुढील प्रक्रियेसाठी वापरता येतो. जर वजा २० ते २२ अंश या गोठवण तापमानाला साठवल्यास हा गर एक वर्षापर्यंत टिकू शकतो.\nबिया काढलेल्या गऱ्यांचे दोन ते चार तुकडे करून ब्लांचींग करावे. मेश ड्रायरच्या ट्रेमध्ये एक थरात मांडावेत. ड्रायरमध्ये ५५ अंश सेल्सिअस तापमानाला आर्द्रतेचे प्रमाण ५ टक्‍क्‍यापर्यंत येईतो ६-७ तास ठेवावे. वाळलेले तुकड्यांची ग्रायंडरच्या साह्याने भुकटी करावी. ती चाळून घ्यावी. आर्द्रतारहीत जार किंवा पाऊचमध्ये भरावी.\nफणसाची साल काढून त्याचे १२ ते १८ मि.मी. जाडीचे तुकडे करावेत. प्रति लिटर पाण्यामध्ये ५० ग्रॅम मीठ\n(मिठाचे पाच टक्के द्रावण) मिसळलेल्या द्रावणामध्ये हे तुकडे तासासाठी बुडवून ठेवावेत. स्टेनलेस गाळणीच्या साह्याने बाहेर काढून त्यावरील अतिरीक्त मीठ धूवून टाकावे. अशा एक किलो तुकड्यांसाठी २.५ ग्रॅम हळद, २५ धने पावडर, १० ते २० ग्रॅम मिरची भुकटी, १० ग्रॅम मीठ, १५० ग्रॅम साखर या प्रमाणात मसाला एकत्र तयार करून मिसळावा. त्यानंतर प्रति किलो लोणच्यासाठी १० मि.लि. व्हिनेगर वापरावे. हे मिश्रण लावलेले फणस तुकडे स्टेनलेस स्टिलच्या भांड्यामध्ये ३० मिनिटे शिजवावे. शिजवतेवेळी सतत हलवत राहावे. निर्जंतुक केलेल्या जारमध्ये भरून हवाबंद करावेत. जार सामान्य तापमानाला आल्यानंतर थंड आणि कोरड्या जागी त्यांची साठवण करावी.\nफणस लांबीला अर्धे कापावे. त्यातील गरे वेगळे करून, बिया काढाव्यात. गऱ्यांचा मिक्‍सर किंवा ब्लेंडरमधून गर काढावा. हा गर पाच मिनिटांसाठी शिजवून थंड करावा. यातील पेक्‍टीनचे विघटन करणारे एन्झाईम (पाकिटावरील सुचनेप्रमाणे) मिसळावे. रात्रभर हे मिश्रण सामान्य तापमानाला ठेवावे. त्यानंतर मसलीन कापड किंवा स्टिलच्या गाळणीने गर गाळून घ्यावा. ९० अंश सेल्सिअस तापमानावर ५० टक्के साखरेचा पाक (५०० ग्रॅम साखर कमी पाण्यामध्ये विरघळून) तयार करावा. त्यात साखरेचा पाक ७० टक्के आणि फळाचा रस ३० टक्के प्रमाणात मिसळावा. म्हणजे एक लिटर पेय मिळवण्यासाठी ३०० मिलि फळाचा रस आणि ७०० मिलि साखरेचा पाक घ्यावा लागेल. यात सोडीयम मेटाबायसल्फेट (०.०५ टक्के तीव्रतेपर्यंत) मिसळावे. निर्जंतुक केलेल्या बाटल्यामध्ये भरून हवाबंद कराव्यात. या हवाबंद बाटल्या व त्याची झाकणे ८० ते ९५ अंश सेल्सिअस तापमानाला १० ते २० मिनिटे ठेवून निर्जंतुक कराव्यात. त्यानंतर गार पाण्यामध्ये बाटल्या बुडवून सामान्य तापमानाला आणाव्यात.\nप्रति लिटर पाण्यामध्ये १५० ग्रॅम मीठ आणि १० ग्रॅम कॅल्शिअम क्‍लोराईड मिसळून द्रावण तयार करावे. त्यात फणसाचे बिया काढलेले गरे दोन दिवस भिजवून घ्यावेत. हे गरे व्यवस्थित भिजावेत, यासाठी लाकडी प्लेट वर ठेवून, त्यावर वजन ठेवावे. मिठाच्या द्रावणातून गरे बाहेर काढल्यानंतर धूवून, त्यावरील अतिरीक्त मीठ कमी करावे. ४० अंश ब्रिक्‍स साखरेचा पाक तयार करावा. या पाकामध्ये वरील गरे ५ मिनिटांसाठी उकळावेत. त्यानंतर हे मिश्रण सामान्य (२८ ते ३१ अंश सेल्सिअस) तापमानाला २४ तास ठेवावा. त्यानंतर या पाकातून गरे काढून घ्यावेत. या पाकामध्ये आणखी साखर वाढवत ब्रिक्‍सचे प्रमाण ५० अंशापर्यंत न्यावे. (रिफ्रॅक्‍टोमीटरचा वापर करावा.) त्यात २४ तास गर बुडवून ठेवावेत. गरे काढून पुन्हा पाकातील साखरेचे प्रमाण ६२ अंशापर्यंत वाढवावे. आणखी २४ तास गरे त्यात बुडवून ठेवावेत. त्यानंतर हे गरे बाहेर काढून त्याच्या पृष्ठभागावरील साखर पाण्याने धुवून काढावी. जाळीदार ट्रेवर ठेवून त्यातील पाणी व पाकाचा निचरा करावा. सुकलेले गरे एक दिवस सौर ड्रायर किंवा ट्रे ड्रायरमध्ये ठेवावेत. तयार झालेल्या कॅण्डी जार किंवा पॉलीथीन पिशव्यामध्ये डब्यामध्ये भरून हवाबंद कराव्यात.\nबिया काढलेल्या प्रति किलो गऱ्यांसाठी १०० ते १५० ग्रॅम या प्रमाणात साखर मिसळून बारीक करून घ्यावे. त्यात ०.१ ग्रॅम या प्रमाणात पोटॅशिअम किंवा सोडीयम मेटाबायसल्फेट थोड्याशा पाण्यात मिसळून टाकावे. स्टिम जॅकेटेड पॅनमध्ये त्याचे तीव्र मिश्रण बनवावे. या मिश्रणाचा ग्रीस प्रुफ पेपर लावलेल्या स्टेनलेस स्टिलच्या ट्रेमध्ये ३ मि.मी. जाडीचा थर द्यावा. सूर्यप्रकाशामध्ये किंवा यांत्रिक ड्रायरमध्ये १८ ते २० तास वाळवावे. एक दिवसाने सौर ड्रायरमध्ये तर ५ तासांनंतर यांत्रिक ड्रायरमध्ये पोळी पलटून घ्यावी. त्यातील आर्द्रता ९ ते १२ टक्के असताना ती बाहेर काढावी. या पोळीचा चिकटपणा कमी करण्यासाठी त्यावर काही प्रमाणात स्टार्च भुरभुरावे. त्याचे वजन आणि आकारानुसार तुकडे करावेत. त्यात न चिकटणारा कागद ठेवून गुंडाळी करावी. हे उत्पादन पॉलिथिन किंवा पॉलिप्रोपॅलिन पिशवीमध्ये हवाबंद करावी. फणस पोळी अधिक काळ टिकविण्यासाठी अंधाऱ्या व कोरड्या जागी ठेवावे.\nफणसांचा गर अन्य फळांसोबत एकास एक प्रमाणात मिसळून घ्यावा. त्यात १० ग्रॅम पेक्‍टीन प्रति किलो या प्रमाणात थोड्या पाण्यात एकत्र करून मिसळून घ्यावे. प्रति किलो गरासाठी एक किलो साखर मिसळावी. हे मिश्रण चांगले एकत्र करून, स्टेनलेस स्टीलच्या भांड्यामध्ये गरम करावे. मिश्रण ६८ ते ७० टक्के होईपर्यंत सातत्याने ढवळत राहावे. हा जाम ८२ ते ८५ अंश सेल्सिअस तापमान असताना जारमध्ये भरून, हवाबंद करावा. हे जार सामान्य तापमानापर्यंत थंड करावेत.\nबिया काढलेल्या गऱ्यांचे दोन किंवा चार तुकडे करावेत. उकळत्या पाण्यामध्ये २ मिनिटांसाठी बुडवून ब्लीचिंग करावे. त्यानंतर लगेच गार पाण्यामध्ये थंड करावेत. ट्रेमध्ये एक थरामध्ये एकमेकांना स्पर्श न होता ठेवावेत. ड्रायरमध्ये ५५ अंश सेल्सिअस तापमानाला ६ ते ७ तास ठेवावे��. त्यातील पाण्याचे प्रमाण ५ टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाल्यानंतर आर्द्रतारहित बाटल्यामध्ये भरून हवाबंद करावेत. त्यासाठी ४०० गेज पॉलिथिन किंवा पॉलीप्रोपॅलीन पाऊच वापरता येतात.\n( डॉ. पाटील हे केंद्रीय काढणीपश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था, लुधियाना येथे माजी संचालक आहेत.)\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...\nखरीप, केळी पीकविम्याच्या परताव्यापासून...जळगाव : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत...\nखोजेवाडीत लोकसहभागातून जनावरांची छावणीनगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने...\nजमीन सुपीकता, नियोजनातून साधली शेतीमांजरी (जि. पुणे) येथील माधव आणि सचिन हरिलाल घुले...\nमोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या...सांगली ः दूध इकून दौन पैकं मिळत्याती म्हणून...\nमंगेशी झाली वंचितांची मायउपेक्षितांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून...\nगेल्या वर्षीच्या अवकाळीपोटी साठ लाखांची...मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यात...\nउत्तर प्रदेश, हरियाना, पंजाबप्रमाणे...पुणे : जागतिक साखरेचे बाजार आणि खप विचारात घेता...\nपूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामानपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण...\nकांदा दरप्रश्नी पंतप्रधानांना साकडेनाशिक : कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित...\nखानदेशात चाराटंचाईने जनावरांची होरपळ...जळगाव : जिल्ह्यात रोज लागणाऱ्या चाऱ्यासंबंधी...\nअडत्याकडून ‘टीडीएस’ कपातीची बाजार...धुळे : शेतकऱ्यांकडून शेतमाल विक्रीनंतर...\nअमरावती विभागात महिन्यात हजारवर शेतकरी...अकोलाः सततची नापिकी, कर���जबाजारीपणा आणि या वर्षी...\n‘शेतकऱ्यांच्या प्रश्नी आमदार-...परभणी : उसाला एफआरपीनुसार दर देण्यात यावा,...\nऊसरसात शर्कराकंदाचे मिश्रण शक्यपुणे : राज्यातील साखर कारखान्यांचा घटलेला गाळप...\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/01/news-2201.html", "date_download": "2018-12-16T03:01:38Z", "digest": "sha1:MJWUN36FMQOVAABYPNZSV7MFDP3KXNUX", "length": 9662, "nlines": 86, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "राष्ट्रपतींनी साईबाबा जन्मस्थळावर केलेल्या वक्तव्यामुळे शिर्डीकर नाराज. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar North Saibaba Shirdi राष्ट्रपतींनी साईबाबा जन्मस्थळावर केलेल्या वक्तव्यामुळे शिर्डीकर नाराज.\nराष्ट्रपतींनी साईबाबा जन्मस्थळावर केलेल्या वक्तव्यामुळे शिर्डीकर नाराज.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- गेल्यावर्षी १ ऑक्टोबरला साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याच्या उद्धाटनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आले होते. यावेळी केलेल्या भाषणात कोविंद यांनी, साईबाबांचे जन्मस्थान परभणी जिल्ह्यातील पाथरी असल्याची भावना अनेक भाविकांची असल्यामुळे राज्य सरकारने पाथरीच्या विकासासाठी प्रयत्न करावेत, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद शिर्डीत पाहायाला मिळत आहेत.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nशिर्डीतील साईभक्तांनी राष्ट्रपती कोविंद यांच्या या वक्तव्यामुळे नाराजी व्यक्त करत आक्षेप घेत, याबाबत साईबाबा संस्थानने अधिकृत खुलासा करावा, अशी मागणी लावून धरली होती. आपण लवकरच यासंदर्भात राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचे स्पष्टीकरण संस्थानचे अध्यक्ष हावरे यांनी बैठकीत दिले आहे.\nराष्ट्रपतींनी साईबाबा समाधी शताब्दी समारंभात केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद शिर्डीत उमटत आहेत. बाबांचा जन्म पाथरी येथे झाला असून गावच्या विकासासाठी सर्वानी परिषद घ्यावी, असे राष्ट्रपतींनी सुचविले होते. पण साईबाबा संस्थानने प्रकाशित केलेले साईचरित्र, खापर्डे डायरी, साईबाबा अवतार आणि कार्य, साईलिलामृत या ग्रंथांमध्येही साईबाबांच्या जात, धर्म, वंश, पंथ आणि जन्माचा उल्लेख नाही, असे असूनही राष्ट्रपतींनी हे वक्तव्य कशाच्या आधारे केले, या विषयी साईभक्तांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.\nदासगणू महाराज आणि दाभोळकर यांनी लिहिलेल्या साईबाबांच्या चरित्रातही साईबाबांच्या जन्माचा उल्लेख नसल्याचे ग्रामंस्थाचे म्हणणे आहे. जन्मस्थळाचा हा वाद मिटावा, अशी मागणी शिर्डीकर करत आहेत.साईबाबा समाधी शताब्दीच्या वेळी राष्ट्रपतींनी हे विधान केले होते. शिर्डीतील ग्रामस्थांनी त्यांच्या या विधानामुळे संस्थानकडे राष्ट्रपतींच्या भाषणातील वक्तव्याचा खुलासा करण्याची मागणी लावून धरली होती. जन्मस्थळाचा मुद्दा भाषणात आल्याने परभणी जिल्ह्यातील पाथरीकर विकास कामांसाठी राज्य सरकारकडे विकासनिधीची मागणी करत आहेत.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nसाईबाबांनी आपल्या जन्माचा, जातीचा अथवा धर्माचा कधीही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे हा संम्रभ दूर व्हावा यासाठी ग्रामस्थ आणि संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्यात अनेकदा चर्चा झाली. अखेर संस्थानने ग्रामस्थांचा रोष पाहता हा वाद मिटावा याकरिता बैठक घेतली. ग्रामस्थांच्या भुमिकेशी आपण सहमत असून लवकरच राष्ट्रपतींची भेट घेऊन माहिती देवू, असे हावरे यांनी स्पष्ट केल.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nराष्ट्रपतींनी साईबाबा जन्मस्थळावर केलेल्या वक्तव्यामुळे शिर्डीकर नाराज. Reviewed by Ahmednagar Live24 on Monday, January 22, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करा���ा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/33436", "date_download": "2018-12-16T04:22:13Z", "digest": "sha1:MICUDAF7PEQB3DPTZ4UDUUZFPBOAJ6SM", "length": 56594, "nlines": 345, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मॅरॅथॉन रनिंग | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मॅरॅथॉन रनिंग\nमॅरॅथॉन रनिंग (किंवा कुठल्याही रनिंग इवेंट) विषयी उपयोगी माहिती, टिपा लिहीण्याकरता आणि चर्चा करण्याकरता हा बाफं उघडला आहे.\nइथे मायबोलीवर ह्या विषयी असलेल्या लेखनाच्या काही लिंका\n आता मॅरॅथॉनच्या तयारीचा ग म भ न कसा सुरु करायचा ते सांगा.. ४-५ महिने उशीरच केलात धागा उघडायला..\n तुमची पळून झाली का\nमी दोन वर्षांपुर्वी पळालो होतो हाफ.\nहा जरा माहितीपर लेख. रनर्सवर्ल्ड वेबसाईट म्हणजे सध्याची नं १ गो टू साईट म्हणावी लागेल रनिंगबद्दल वाचायला.\nमी पण विचार करतोय. येवु द्या\nमी पण विचार करतोय. येवु द्या टीपा.\nया वेळी पुणे ते तिहार अशी रेस\nया वेळी पुणे ते तिहार अशी रेस आहे\nइथे जरा राबता वाढवा रे. मी\nइथे जरा राबता वाढवा रे.\nमी सध्या एक दिवसा आड पळतो. मला तेच बरं पडतं. विकडेज ला ४ किंवा ६ मैल पळतो आणि विकेंडला थोडा लांबचा पल्ला. ह्या विकेंडला ८ मैल जायचं आहे.\nरोज पळू म्हंटल तरी शक्य होत नाही, ६ मैल पळून पाय, गुडघ्यांचे बारा वाजलेले असतात. आपलं शरिर कसं प्रतिसाद देतय ह्याकडे लक्ष देणं खुप महत्वाचे वाटते. पळताना कधी खुप दमायला झालं किंवा पाय दुखावलेत असं वाटलं तर थोडं चालावं. एखाद्या दिवशी खुप थकलो आहे असं वाटलं तर जाऊ नये किंवा अगदी थोडं पळावं. एकदा सुरवात केली की तंद्री लागते आणि कदाचित आपण टार्गेट पुर्ण ही करतो.\nपळणे अगदी पहिल्यांदाच सुरु केले असेल तर पेस वगैरे पेक्षा सगळी मॅरॅथॉन वेळेत (मॅक्स टाईम संपायच्या आत) पुर्ण करायचा गोल ठेवावा. थोडी सवय असेल तर पेस कडे लक्ष द्यावे.\nअजून बरच काही वाचलय, स्वत:चा अनुभव पण वाढतोय. आठवेल तसं आणी महत्वाचे वाटेल ते लिहेनच इथे.\nबुवा, मी १ वर्षापूर्वी पर्यंत\nमी १ वर्षापूर्वी पर्यंत महिन्यातून एकदा ताशी ६ मैल वेगाने ७-८ मैल पळत असे. हेच अंतर आ���ि हाच वेग मी मागचे ४ वर्षे कायम राखला. कधी वाढवण्याचा प्रयत्न केला नाही, कारण तोपर्यंत मॅराथॉन वगैरे असा विचारच केला नव्हता. तुमच्या लेखातून प्रेरणा घेऊन पुन्हा सराव चालू केला आणि मागच्या समरपर्यंत हे अंतर थोडासा वेग कमी-जास्त करून रडत-खडत ९-१० मैलांपर्यंत नेऊ शकलो. बस्स.\nपण मागच्या वर्षी ऐन मॅराथॉनच्यावेळी (म्हणजे १३.१ मैलांची हाफ मॅराथॉन जी मी टारगेट करत होतो) भारतात जावे लागले त्यामुळे तो पूर्ण सीझनच हुकला. पण आल्यावर तयारी चालू केली तरी अंतराच्या बाबतीत सुधारणा आजिबात होत नवह्ती\nमात्र मागच्या ७-८ महिन्यांपूर्वी माझ्यासाठी बरेच सेटबॅक घडवून आणणारी फूड अ‍ॅलर्जी कळून आली आणि त्याचवेळी योगाही नित्यनेमाने सुरू झाले तर जादुच्या कांडीप्रमाणे महिन्याला एक मैल वाढवत (कुठलाही ओवर टेनिंगचा धोका न पत्करता) आता मी १६ मैलांपर्यंत ताशी ६ मैलांच्या वेगाने धाऊ शकतो. पण खरी गम्मत पुढे आहे.\nहाफ मॅराथॉनचं टार्गेट ठेवलं होतं ते आता फार चॅलेजिंग वाटत नाही, फुल मॅराथॉनची आस लागली आहे.\nवेग वाढवून हाफ मॅराथॉनची वेळ सुधारण्याचे सगळे प्रयत्न फसले. ६.२-६.३ च्या वर पूर्ण गणित कोलमडतं.\nफ्युएल बेल्ट, गेटोरेड, केळी वगैरे पंचपक्वान्न करून १६ आकडा गाठता येतो त्यामुळे अजून त्यादृष्टीने सुधारणेला फार वाव नाही.\n१६ मैलांनंतर मॅराथॉनच्या दिवशीचं स्पिरिट अजुन २ मैल वाढवून देईन पण त्यानंतर १ मैल चालणेही अवघड जाते त्यामुळे ऊरलेली मॅराथॉन चालून पूर्ण करणेही शक्य नाही.\nअशीही 'कॅच २६.१' सिच्युएशन तयार झाली. तळ्यात ना मळ्यात.\n१६ मैलांनंतर स्टॅमिनाचा प्रॉब्लेम नाही पण पाय आजिबातच बाद होतात.\n६ मे ची NJ मॅराथॉनपर्यंत सुधारणा घडवणे अशक्य आहे म्हणून हाफलाच रजिस्टर करीन.\nसध्या मी आता लेग मसल्स ट्रेनिंगसाठी पायांच्या व्यायामावर भर देतोय, जे मी आधी आळशीपणामुळे कायम आवरतं घ्यायचो.\nविब्रम किंवा फुट ग्लोवचा काही अनुभव आहे का तुम्हाला त्याने काही फायदा होतो का\n आत्ता कसा धागा मार्गाला लागला..मुहूर्तही गुढीपाडव्याचा. सगळ्यांना शुभेच्छा\nअरे तू तर एकदम च्याम्पियन\nअरे तू तर एकदम च्याम्पियन झालायस पळायला मी काय बाबा तुला सल्ले देणार\nतरी तू विब्रम बद्दल लिहीलस म्हणून लिहीतो. तुला जर सध्या पळताना काही त्रास होत नसेल तर माझं मत आहे आजिबात नादी लागू नकोस विब्रमच्या. फू��� ग्लोव मुळे तुमची gait बदललते. तुम्ही आपोआप फोरफूट किंवा मिडफूट स्ट्राईक करायला लागता. तुझी सध्याची पळण्याची कार्डियोवास्क्युलर क्षमता बघता तू आरामात बदललेल्या गेट नी सुद्धा भरपूर पळशील आणि इंजुरी व्हायची शक्यता वाढते. फोरफूट स्ट्राईक मध्ये एकिलिस टेंडनवर खुप ताण येतो. सवय नसताना भरपूर माईल्स झाले की दुखावला जातो. ह्यात आणखिन एक महत्वाची बाब अशी आहे की पळताना आजिबात जाणवत नाही. पळून झाल्यावर आधी पोटर्‍या प्रचंड दुखतात आणी नंतर एकिलिस दुखायला लागतो (स्वानुभव).\nबाकी १६ मैलाच्या अडसराबाबत माझं म्हणणं आहे पेस कमी करावा. अख्खं डिस्टनस पळून काढता आलं पाहिजे मग ते किती हळू का असेना. मसल मेमरीत ते बसलं पाहिजे म्हणजे थोडक्यात मसलला त्या अंतराचा अंदाज यायला पाहिजे. मला सध्याच्या ट्रेनिंग मध्ये एकच खुप प्रकर्षाने जाणावले ते म्हणजे कधीही घाई करण्यापेक्षा थोडा जास्त वेळ घेऊन गोष्टी केल्या तर इंजुरीची शक्यता कमी होते (तू घाई करतोयस असं मला आजिबात म्हणायच नाहीये). माझं मत आहे की तू सध्या हाफ करताच रेजिस्टर कर आणी ती फक्त एक स्टेपिंग स्टोन होईल तुझ्या फूल करता. ती झाल्यावर हळू हळू विकेंड लाँग रन्सचे मायलेज वाढवणे सुरु ठेव. पुढच्या एन वाय वगैरेच्या फूल ला रेजिस्टर कर. मलाही पळून पहायची आहे फूल पण सध्या येवढी तयारी नाही.\nपायाच्या व्यायामांमध्ये माझा भर पुर्वी (रनिंग करत नसताना) स्क्वॉट्स वर होता. पुर्वी कधी इतकं पळालो ही नाही त्यामुळे गुडघे दुखणे हा प्रॉबलेम कधी आला नाही. ह्यावेळी गुडघे आतल्या बाजूनी दुखायला लागले. वाचन केल्यावर लक्षात आलं की हॅमस्ट्रिंग मसल टाईट (इनफ्लेक्सिबल) असला की रनर्स नी ही समस्या उद्भवते. प्रयोग म्हणून कधी फारसे न केलेले हँमस्ट्रिंग कर्ल सुरु केले आणि जादू केल्या सारखी गुडघे दुखायचे थांबले. आता पळणे आणी इतर वेट ट्रेनिंग बरोबर हॅमस्ट्रिंगचे व्यायाम नियमीत करतो.\nबुवा, नोव्हेंबरात टर्कीट्रॉट (5k) पळायची () इच्छा आहे. सध्या अक्षरशः ५-७ मिनिटांवर धावणं शक्य होत नाही. जॉग करावं लागतं किंवा चालावं लागतं. ५-७ मिनिटाअंत किती धावून होतं ते अंतर मोजलेलं नाही. तुम्ही (आणि चमन) अगदी सुरवातीच्या दिवसांतलं फटीग बॅरियर कसं ओलांडलंत\nअक्का, नोव्हेंबरात ही म्हणजे\nअक्का, नोव्हेंबरात ही म्हणजे भरपूर वेळ आहे ते बेस्ट झालं. एकदम आराम��त सुरवात कर. आधी १०-१५ जमेल तेवढं फास्ट चालण्यापासून सुरवात कर. थोडी सवय झाली की शेवटचा मिनीट किंवा अर्धा मिनीट वेगात चालण्याऐवेजी सावकाश पळायच. जसे दिवस जातील तसं चालणेही वाढवायचे आणि पळायची मिनीटं ही. साधारण एक सव्वा तास सतत चालता आलं की मग तेवढच पळायची मिनीट वाढवत वाढवत शेवटी १ सव्वातास तुला पळता येइल. हाता वेळ भरपूर आहे.\nसही चमन. द्या जरा ज्ञानामृत\nसही चमन. द्या जरा ज्ञानामृत\nदिवस १ - इझि रनिंग - अगदि हवा तेवढा वेळच. ३ मिनिटे असले तरी.\nदिवस २ - नो रनिंग - क्रॉस ट्रेन किंवा सायकल\nदिवस ३ - इझि रनिंग १ मैल - ५.५ किंवा ६ च्या स्पिडने ८ मिनिटे लागतील.\nदिवस ४ - नो रनिंग - क्रॉस ट्रेन किंवा सायकल\nदिवस ५ - इझि रनिंग १ मैल - ५.५ किंवा ६ च्या स्पिडने\nदिवस ६ - नो रनिंग - क्रॉस ट्रेन किंवा सायकल\nदिवस ७ - इझि रनिंग १ १/२ मैल - ५.५ किंवा ६ च्या स्पिडने १ मैलानंतर विश्रांती घेऊन चालून परत धावने.\nदिवस ८ - नो रनिंग - क्रॉस ट्रेन किंवा सायकल\nदिवस ९ - फास्ट रनिंग १ मैल - ७.५ किंवा ८ च्या स्पिडने १ मैलानंतर विश्रांती घेऊन परत १/२ मैल\nदिवस ८ - नो रनिंग - क्रॉस ट्रेन किंवा सायकल\nदिवस ९ - फास्ट रनिंग २ मैल - ७.५ किंवा ८ च्या स्पिडने १ मैलानंतर विश्रांती घेऊन परत १ मैल\nदिवस १० - नो रनिंग - क्रॉस ट्रेन किंवा सायकल\nदिवस ११ - रनिंग २ मैल मिनिमम ३ मैल टारगेट १ मैलानंतर विश्रांती घेऊन परत १ मैल, परत एक मैल\nदिवस १० - नो रनिंग - क्रॉस ट्रेन किंवा सायकल\nदिवस १२ - रनिंग ३ मैल\nदिवस १३ - नो रनिंग\nदिवस १४ - रनिंग ३.५ मैल\n असे वाढवत वाढवत न्यावे. फक्त नो रनिंगचे टाईम टेबल पाळायचे नाही. पाळले तर दोन्ही. सहसा नेपरविल रन साईटवर असे वेळापत्रकच असायचे. ते मी फॉलो केले होते. मला फायदा झाला.\nपण मी कुठलिही अर्ध मॅरेथॉन पण पळालेलो नाही. सायकलचा स्टॅमिना वाढविन्यासाठी मी धावने सुरू केले. पण शिकागो बाईक रेसिंग साठी मला आवश्यक वाटले होते. ह्या वर्षी http://www.chicagobikeracing.com/index.php/rides सिझन मिस करत आहे.\n थोडा पेस कमी करून बघतो आता. ५.५ च्या स्पीडने अंतरात १-२ मैल वाढत असतील तर चांगलंच आहे.\nफार्फार कष्टप्रद दिवसांची आठवण करून दिलीस.\nमला पळायची आवड बंगळूरमध्ये सुरू झाली, मी कोरमंगलाला रहात असतांना तिथे एका मोठ्या बागेत मस्त मातीचा जॉगिंग ट्रॅक होता आणि आजूबाजूला गर्द झाडांची सावली. मी मुंबईहून बंगळूरला गेल्याने तिथली तुलनेने थंड हवा, भरपूर ��ाडी, लाल मातीचे ट्रॅक वगैरे वातारवणातले बदल जास्तवेळ ताजंतवानं ठेऊ शकत होते, म्हणून पळतांना ऊत्साह थोडा जास्त वेळ टिकण्यास मदत झाली.\nदहा मिनिटांपासून सुरुवात झाली आणि मग प्रत्येकवेळी एखाद-दुसरा मिनिट वाढवत नेला. एक दिवसाआड पळायचंच असं ठरवून मनाची तयारी केली की अर्ध काम होतं.\nदर विकेंडला मागच्या विकेंडपेक्षा ५ मिनिटं वाढलीच पाहिजे हे कटाक्षानं पाळलं आणि मग त्यादिवशी टार्गेट गाठलं म्हणून स्वतःला ट्रीट करत असे. ही पाच मिनिटं वाढवायला जे काही कष्ट पडतात त्यासाठी काय केलं हे सांगतो.\nत्याआधी त्यामागची थोडी थॉट प्रोसेस.\nसवय नसतांना एखादी गोष्ट नव्याने करायला घेतली आणि ती गोष्ट जर कष्टदायक असेल (उदा धावणे) तर मन ती गोष्ट रेटायला तयार होत नाही. एकतर स्नायुंना सवय नसते त्यामुळे वेदनेचा जन्म होताच ती वेलीप्रमाणे आपले हात पाय पसरायला सुरुवात करते. तुम्ही जेवढा त्या वेदनेचा विचार करता तेवढी ती जास्त जोमाने फोफावते. शरीराचा मेंदू नेहमी तुमच्या विरूद्ध काम करतो. कारण तेच- त्याला स्वतःची सहजावस्था, स्थायीभाव सोडायचा नसतो. ह्यात भर पडते तुमच्या हृदयाच्या पंपिंग क्षमतेची. वेदना आपले हात पसरतांना तुम्ही जास्त जास्त साशंक होऊ लागता. तुमचे विचार फक्त अजून किती वेळ किती मिनिटं हा रस्ता उन्हाने प्रसरण पावला का च्यायला कधी हा त्रास संपतोय च्यायला कधी हा त्रास संपतोय कोणी तुला सांगितलंय ही मरमर करायला कोणी तुला सांगितलंय ही मरमर करायला पपू. पितश्री तुझ्या आळशीपणाचा उद्धार करत असतांना निर्लज्ज्यासारखं दूर्लक्ष्य करत होतास आणि आता ही थेरं करतोय पपू. पितश्री तुझ्या आळशीपणाचा उद्धार करत असतांना निर्लज्ज्यासारखं दूर्लक्ष्य करत होतास आणि आता ही थेरं करतोय च्यामायला एवढीच मेहनत पोरीवर घेतली तर एखादी पटेल तरी च्यामायला एवढीच मेहनत पोरीवर घेतली तर एखादी पटेल तरी बाकीचे काय मस्त मजा करतायेत यार आपल्याच नशिबात काय हे बाकीचे काय मस्त मजा करतायेत यार आपल्याच नशिबात काय हे असे एक ना दहा विचार, सगळे निगेटीव. ह्याचा परिणाम तुमच्या मनाचं शरीराशी असलेलं कनेक्शन कमजोर होऊन होऊन तुटत रहातं आणि एका पॉईंटला हे विचार एवढे पावरफुल होतात की तुम्हाला थांबण्यावाचून पर्याय रहात नाही.\nआता ह्या अपयशामागे दिसून न येणार्‍याही चूका आहेत\n१) पळण्याच्या आधी शरीर व्यवस्थित हायड्रेट नसणे, ह्यासाठी फक्त पळण्याच्या आधीच नव्हे तर पूर्ण दिवसभर भरपूर पाणी पिलं पाहिजे.\n२) पळण्याच्या दोन-तीन तास आधी चहा-कॉफी सारख्या अ‍ॅसिडिक गोष्टी घेणे.\n३) पळण्याच्या आधी स्ट्रेचिंग वगैरे करून स्नायुंना गरम (वार्म्-अप) न करणे. तुम्ही जरी सकाळी ऊठलेले असाल तरी तुमचे बरेचसे स्नायु अजूनही शिथिल आणि जडच असतात. तश्यात तुम्ही पळायला सुरुवात केली की वेदनेचा लवकर जन्म होतो. (ईंज्यूरी डेवलप होण्याचे हे कारण नंबर १)\n४) पळण्याच्या आधी ५ मिनिटे काही तरी गोड न खाणं. सगळ्यात ऊत्तम केळी. संत्री-मोसंबी, सफरचंद ही चालेल. हे तुमच्या बॉडीला ज्यादा पोटॅशिअमची कुमक देऊन घामाद्वारे होणार्‍या मिनरल्सचा र्‍हास भरून काढतात. अगदीच घरात काही फळं नसल्यास अर्धाग्लास साखरपाणीही चालेल. गेटोरेड वगैरे हीच गरज भागवतात म्हणून मसल पूल्-क्रँप वगैरेची शक्यता कमी होते.\nआणि सगळ्यात मोठ्ठी चूक...\n५) पळतांना दम लागला की तोंडाने श्वासोच्छवास करणे. ज्यावेळी शरीराच्या मेंदूला, आता श्वास लागलाय आणि ही संकटाची चाहूल आहे, आणिबाणी आहे काही तरी केले पाहिजे अशी जाणीव होते तेव्हा ते ज्यादा लागणार्‍या प्राणवायूची गरज भागवण्यासाठी तोंडाचा वापर करते.\nतुम्ही नकळत दम लागला म्हणून छातीचा भाता चालता ठेवण्यासाठी जोराजोरात श्वासोच्छवास करायला सुरूवात करता तेव्हा आपोआपच तोंड हे श्वसनाचे मुख्य इंद्रिय म्हणून वापरल्या जाते. पण तोंडाद्वारे घेतलेली बरीचशी हवा फुफुस्सांपर्यंत पोहोचण्याआधीच अन्ननलिकेत एक्झिट घेते आणि ती नाकावाटे आत न आल्याने त्यातला प्राणवायू वेगळा होऊन तो योग्य ठिकाणी पुरवला जात नाही, आणि म्हणून तुम्हाला अजूनच प्राणवायूच्या कमतरतेला तोंड द्यावे लागते आणि तुम्ही अजून जास्त वेगाने स्वतःला दमवून घेता.\nपळतांना कटाक्षाने पहिल्या सेकंदापासून नाकावाटेच आणि तेही पडणार्‍या प्रत्येक पावलाच्या लयीत श्वासोच्छवास केला पाहिजे.\nसमजा दहा मिनिटे पळण्याईतपतच माझा सध्याचा स्टॅमिना आहे तर...\nवरच्या सगळ्या चूका टाळल्यास तुम्ही अजून जास्तीची पाच मिनिटे नक्की पळू शकता. बाकी चांगले शूज, कंफर्टेबल आऊटफिट, आल्हाददायक वातावरण, संगीत ह्या गोष्टीही खूप मदत करतात.\nवरील ऊपायांनी अशी दहा ची पंधरा मिनिटे झाली की..... होणार नाहीत....नाही पंधरा मिनिटे होऊच द्यायची नाहीत....साडे चौदाव्या मिनिटाला घड्याळ बंद करायचे, काढून ठेवायचे, किंवा त्याकडे आजिबात दूर्लक्ष करायचे आणि हळूहळू हातपाय पसरणार्‍या वेदनेचा बिलकूल अनुल्लेख करायचा\nसाडेचौदाव्या मिनिटांपासून खालील गोष्टी करायच्या म्हणजे मी तरी करयचो....\n१) आवडते गाणे अथ पासून ईति पर्यंत म्हणायचे.\n२) गाणे येत नसल्यास 'दुर्गे दुर्गट भारी' चालीत पूर्ण म्हणायचे.\n३) रस्त्यावर दिसणार्‍या प्रत्येक माणसाकडे लुडलूमच्या बोर्न किंवा जान्सनसारखे असे बघायचे की पुढच्या सेकंदाला त्याने तुमच्यावर हल्ला केल्यास तुमची स्ट्रॅटेजी काय असणार. त्या स्ट्र्टेजीचा विचार करायचा.\n४) ईंजिनियरिंगमधल्या प्रत्येक वर्षातल्या आपल्या लायनीची आठवण काढायची. लायनीबद्दल आपल्याला नक्की काय आवडत होते ह्याचा सखोल विचार करायचा.\n५) हे करणं तुम्हाला आवडत असेल तर ऑफिस, कॉलनी मधल्या लायनी, अश्या सुस्थळांचा विचारसुद्धा तुम्ही करू शकता. फक्त एकाच पळण्यात सगळा कोटा संपवू नये.\n६) आई वडिलांनी आपल्याला असे पळतांना, घाम गाळतंना बघितल्यावर 'अजि म्या ब्रम्ह पाहिले' सारखा कृतकृत झालेला त्यांचा चेहरा डोळ्यासमोर आणावा.\n७)बीअर ढोसून आणि मिसळ ओरपून भसाभस फुगणार्‍या आपल्या प्रिय मित्रांना डोळ्यांसमोर आणून आपली स्लीमट्रीम बॉडी पाहून त्यांची कशी जळणार ह्याचा विचार करून सुखी व्हावे.\n८) मॉल मध्ये चुकून एखादी जूनी क्लासमेट भेटली तर तिने स्वतःला मेन्टेन ठेवल्याबद्दल अ‍ॅप्रिशिएट केले असा विचार करून होणार्‍या गुददुल्यांचा आनंद घ्यावा.\n९) ज्यावेळी हळूहळू वाढणारी वेदना असे सुखावह विचार जन्मताच मारून टाकायला सरावते तेव्हा आपण आपला प्लान बदलून सगळ्या रागीट विचारांना जन्म द्यावा\nनो पार्किंगमधून आपली गाडी ऊचलणारा पोलीस.\nआणि सगळ्यात शेवटी ढेरी सुटलेला आपला स्वतःचा देह.\nह्या सगळ्यांवर दात ओठ खात, चरफडत सगळा राग काढून धाऊन झालं की मग मला नाही वाटत अजून कुठली प्रेरणा ऊरली असेल.\nआता हळूहळू वेग कमी करून १-२ मिनिटं चालून थोडं थांबा आणि थंड डोक्याने घड्याळ बघाल तर काटा विसावं मिनिट पार करून गेला असेल. स्वतःला शाबासकी द्या आणि मस्त नारळपाणी प्या.\nह्या द्वंद्वानंतर तुम्ही स्वत:ला आआणि स्वतःच्या शरिराला जास्त चागलंए समजू लागता हे नक्की.\nचमन, किती सही लिहीतो आहेस.\nचमन, किती सही लिहीतो आहेस. सगळे उ���ाय नक्की करून पाहणार. पळतानाचा स्टॅमिना बेक्कार आहे.\nबुवा ते गुढघ्याच्या मागे दुखते ते जाते का मला फ्लेक्झिबिलिटी कमी असल्याने गुढघे न वाकवता पायाची बोटं धरणे (पश्चिमोत्तासन का मला फ्लेक्झिबिलिटी कमी असल्याने गुढघे न वाकवता पायाची बोटं धरणे (पश्चिमोत्तासन का) असले व्यायाम करताना गुढघ्याच्या मागे खूप विचित्र दुखते. हॅम्स्ट्रिंग कर्ल्स करून बघते आता..\nचमन , बुवा मस्त लिहिताय. माझी\nचमन , बुवा मस्त लिहिताय.\nमाझी पार वाट लागली आहे राव, ५ ~ ५.५ मैलाच्या पुढे गेलो की माझा उजवा गुढघा दुखायला लागतो. बुवा तु सांगितल्याप्रमाणे उड्या मारत पळण्याचा प्रयत्न केला पण ५-१० मिनिटांनी परत लय बदलते. इतका वैताग येतो की गुढघा काढुन खांद्यावर घेऊन फिरावसं वाटतं.\nबुवा, चमन खूप आणि मनापासून\nबुवा, चमन खूप आणि मनापासून धन्यवाद\n>>>साधारण एक सव्वा तास सतत चालता आलं की मग तेवढच पळायची मिनीट वाढवत वाढवत शेवटी १ सव्वातास तुला पळता येइल\nसॉरी. बुवा. म्हणजे नेमकं काय ते कळलं नाही. चालायला काही त्रास नाही. दोन तास पण न थकता चालता येतं. (पण त्यात दम नाही हे जाणवलंय.)\nचमन तुझ्या टिप्स फारच आवडल्या. बढिया लिहिलंय.\n>>.......ह्याचा परिणाम तुमच्या मनाचं शरीराशी असलेलं कनेक्शन कमजोर होऊन होऊन तुटत रहातं आणि एका पॉईंटला हे विचार एवढे पावरफुल होतात की तुम्हाला थांबण्यावाचून पर्याय रहात नाही.\nहे टाळण्याचा प्रयत्न करेन.\nतुमच्या सूचना पाळून टर्कीट्रॉट पूर्ण करू शकले तर दोघांनाही प्रत्येकी किलोभर पुडाच्या वड्या स्वहस्ते करून पाठवेन\nमृ, सुरूवातीला हा Couch to 5k\nमृ, सुरूवातीला हा Couch to 5k प्लॅन रेफरन्स म्हणून वापरू शकतेस. अगदी तंतोतंत पाळायचा असं नाही, पण एक गाईडलाईन म्हणुन बरेच जण वापरतात सुरुवातीला.\nयाचे आयफोन अ‍ॅप्स वगैरे पण उपलब्ध आहेत बहुतेक.\n आवडली ती वेबसाइट. ९ आठवड्यांच्या तक्ता उतरवून घेते. 'इंज्युरी प्रिव्हेंशन' आणि 'रनिंग टिप्स' उपयोगी वाटल्या.\nमी मागच्या वर्षी (कशीबशी) ५के\nमी मागच्या वर्षी (कशीबशी) ५के पळाले होते. तयारी वगैरे जेमतेमच होती. यंदा जुलै महिन्यात परत ५के साठीच रेजिस्टर केलंय. या वेळेला नीट ट्रेन करून जाईन आणि स्वतःचा पोपट करून घेणार नाही असा प्लॅन आहे :p\nइथल्या टिप्स चा फायदा होईल. बुवा , चमन: very inspiring.\nचमन मस्त माहिती देतोयस\nमस्त माहिती देतोयस पण.\nबर एक शंका आहे.\nजर ओव्हरवेट असेल आणि रनिन्ग सुरु करायच म्हणलं तर गुढघ्यांवर खुप ताण येइल.\nअशा वेळी काय करावं की रनिन्ग करु नये फक्त जोरात चालण सुरु ठेवावं\nसॉलीड धागा....असाच धागा कुणीतरी सायकलींगवरती पण काढा राव..सध्या मी सायकलींग मोडमध्ये आहे\nमॅरॅथॉन वरुन माझ्या मित्राने\nमॅरॅथॉन वरुन माझ्या मित्राने सांगितलेला एक किस्सा आठवला...\nतो लहान असताना त्याने त्याच्या वडिलांना विचारले,\"मॅरॅथॉनमधे सुरुवातीला खुप लोक पळतात, पण शेवटपर्यंत अगदिच कमी लोक असतात, असं का\" त्यावर त्यांनी ऊत्तर दिले,\"बाकिचे आपले घर जवळ आलं कि घराकडे वळतात.\"\nचमन बीअर ढोसून आणि मिसळ\nबीअर ढोसून आणि मिसळ ओरपून भसाभस फुगणार्‍या आपल्या प्रिय मित्रांना डोळ्यांसमोर आणून आपली स्लीमट्रीम बॉडी पाहून त्यांची कशी जळणार ह्याचा विचार करून सुखी व्हावे.>>>> आयला म्हणजे मी एवेएठि ला बियर ढोसत असताना तुझ्या डोक्यात हे विचार होते होय रे म्हणजे मी एवेएठि ला बियर ढोसत असताना तुझ्या डोक्यात हे विचार होते होय रे आता तुझ्या समोर उभाच राहणार नाही पुढच्या ए वे ए ठि ला (बियर पीत असताना तर आजिबात नाही)\nबस्के, मी लिहीलय ते रनर्स नी ह्या सहसा खुप पळण्यानी होणार्‍या त्रासाबद्दल आहे. मला वाटतं नॉर्मल केस मध्ये कोणालाही सवय नसताना गुडघे न वाकवता जर पायांच्या अंगठ्याला बोटं टेकवायचा प्रयत्न केला तर गुडघ्यात दुखेल. ते दुखणं बहुतेक त्याच व्यायामाच्या सरावाने हळु हळू कमी होईल.\nश्री, उड्या मारत न पळून म्हणायचे होतं का असो, वेगवेगळे उपाय करुन पाहायचे पण सावकाश कसलीही घाई न करता. वजन थोडं जास्त असेल तरी गुडघे दुखू शकतात सुरवातीला.\nआक्का, अगदीच दम नाही असं नाही. दम आहे फक्त पळण्यात थोडा जास्त एंड्युरन्स लागतो, ह्रदय थोडं आणखिन मजबूत होऊ शकतं. उदा. देतो\nसध्या साधारण २०मिनीट एकंदरित व्यायामाचा गोल ठेवू (तुला वाढवायचा तर वाढवू शकतेस).\nआधी नॉर्मल, आपल्याला जास्त धाप लागणार नाही अशा वेगात चालायला सुरवात करायची.\nशरिर थोडं वॉर्म अप झालय ह्याची जाणीव झाली की चालायचा वेग थोडा आणखिन वाढवायचा. १-२ मिनीट वेगात चाललल्यावर मग अगदी ३० सेकंद (किंवा तुला वाटेल तितकं जास्त किंवा कमी) पळायचं.\nमग परत नॉर्मल स्पीडला चालायचं. जरा दम आटोक्यात आला की हे परत रिपीट करायचं. साधारण १-२ आठवड्यांनंतर तुला लक्षात येइल की तुला धाप कमी लागतेय आणि तुला ���ास्त वेळ पळायला जमतय. करुन बघ आणि इथे येऊन लिही.\nतुम्ही डाएट काय ठेवतायत ते\nतुम्ही डाएट काय ठेवतायत ते लिहा ना कुठेतरी.\nचमन, साडेचौदाव्या मिनिटांपासून करायच्या गोष्टी भारी. मला त्या दीड मिनीटांपासूनच करायला लागतील सध्या.\nचमन, साडेचौदाव्या मिनिटांपासून करायच्या गोष्टी भारी>> अगदी ..पण मला फिमेल व्हर्जन पाहिजे.. एवढ मी पळणार नाही.. पण रनिंग खरच सुरु करायचं आहे.. धाप इतकी लागते कि लाज वाटते.. .सध्या फास्ट चालणं एवढाच गोल ठेवला होता. हे प्रयोग नक्की करून बघेन..\nवजन थोडं जास्त असेल तरी गुडघे\nवजन थोडं जास्त असेल तरी गुडघे दुखू शकतात सुरवातीला. >>> नाही रे बुवा वजन जवळपास १४० आहे , जवळपास २३ BMI आहे, आणि त्रास फक्त एकाच (उजव्या ) गुढघ्याला होतो. सध्या नी सपोर्ट वापरायला सुरुवात केलीय. बघुयात काही फरक पडतो का\nचमन, मस्त मजेशीर आणि उपयुक्त\nचमन, मस्त मजेशीर आणि उपयुक्त लिहीलं आहेस\nश्री डॉक्टर ( स्पोर्ट्स\nश्री डॉक्टर ( स्पोर्ट्स स्पेशालीस्ट) कडे जावून चेक केलंय का .. नवर्याला पण एकच गुडगे दुखीचा त्रास होता (म्हणजे आहे ,जाणार नाही आता ) . तो badminton पण खेळतो.. त्यामुळे कि कशा मुळे तरी प्रोब्लेम झालाय डॉक्टर नि पळणं कमी करायला सांगितलंय ..तो हि सोडत तर नाहीच.. पण नि क्याप, हा सपोर्ट तो सपोर्ट सगळी आयुधं घालून पाळतो आता\n म्हणजे मी एवेएठि ला\n म्हणजे मी एवेएठि ला बियर ढोसत असताना तुझ्या डोक्यात हे विचार होते होय रे >> काय मजाक करून राह्यले बुवा तुम्ही. आम्ही तीन्-तीनदा तुमचा लेख काढून मोटिवेशन साठी वाचावा आणि तुम्ही असे भलतेसलते आरोप करून राह्यले, ह्या गुन्ह्यासाठी आता तुम्हाला अजून एक बाटली बीयर पाजणार म्हणजे पाजणारंच. झक्कींना आजच एक ज्यादा बाटली आणायची सांगून ठेवतो, बाराबाफचं काँट्रॅक्ट त्यांच्याकडेच आहे ना.\nश्री >> ईंटर्नल ईंजूरीची शंका निरसन करण्यासाठी डॉक्टरांकडून एकदा OK certificate घेऊन मगच पुन्हा पळणं चालू करा. फिजिकल थेरपी किंवा स्पोर्टस् साठीचा वेगळा डॉक्टर असतो त्याचाही सल्ला घेऊन बघा.\nगुडघ्यांच्या आसपासची दुखणी जरा गंभीरपणेच घ्यायला हवी. एक्स रे वगैरेत कळेलच काय आहे ते.\nजर ओव्हरवेट असेल आणि रनिन्ग सुरु करायच म्हणलं तर गुढघ्यांवर खुप ताण येइल.\nअशा वेळी काय करावं की रनिन्ग करु नये फक्त जोरात चालण सुरु ठेवावं >> झकासराव बरोबर. सुरूवात भराभर चालण्यानेच केलेली चांगली. किती ताणायचे आणि कुठे थांबायचे, कुठवर सोसतेय आणि कुठवर चावतंय हे आपल्याला आपोआप सरावाने कळायला लागते. पळणं थाबवूनही दोन-तीन दिवसात वेदना थांबत नसल्यास डॉक्टर जरूर गाठावा.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blogger/Anusha-patil", "date_download": "2018-12-16T04:54:21Z", "digest": "sha1:FRAUDQPFGYUFJZWSZEKOW7EFCEQUYRG5", "length": 5314, "nlines": 202, "source_domain": "www.tinystep.in", "title": "Anusha patil - Blogger", "raw_content": "\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nलसी आणि बाळाला लस का दिली जाते पूर्ण माहिती......आईंनी वाचायलाच हवे\nबाळाला वरचे दूध पाजताना...जन्मापासून.....\nगर्भाशय कसे बनले आहे \nगरोदरपणातला ९ वा महिना आणि तुम्ही. . .\nडिलिव्हरी झाल्यानंतर बाळाचे पहिल्या महिन्याचे पूर्ण मार्गदर्शन......\n२६ व्या आठवड्यामध्ये किती महिन्याची गरोदर असते \nस्तनपानाच्या काही समस्यांवर साधे व घरगुती उपाय\nपाऊसाच्या पाण्यात अशी घ्या केसांची काळजी....नाहीतर खूप केस गळून जातील\nआईपणावर, टीका करणाऱ्यांसाठी उत्तर . . . .\nतुम्ही तुमच्या बाळांना बिघडवत आहात का\nमराठी मुला-मुलींसाठी नवीन नावे 2018 ह्या वर्षासाठी\nमासिक पाळी आणि मासिक पाळीनंतर होणारे बदल. . .\nगरोदरपणात बाळाची वाढ अशी होते\nमुंबईची पावभाजी तुम्ही खाल्ली असेलच… तेव्हा घरीही ह्या प्रकारे करा…\nआईंनो, मुलींना जन्म देऊच नका… ८ वर्षाची चिमुरडी असे म्हणत असेल.....\nबाळाला वरचे दूध ह्या प्रकारे पाजावे \nघरच्या घरीच सौन्दर्य खुलवण्यासाठी बटाट्याचा वापर ह्या प्रकारे करा\nजिभेवर फोड आल्यावर ह्या गोष्टी करा \nबाळाच्या सर्दी व खोकल्यावर घरगुती उपाय … भाग २\nआहार आणि हृदयविकार ह्याविषयी थोडेसे . . .\nहात का स्वछ धुवायला हवेत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agiculture-news-marathi-sericulture-training-870", "date_download": "2018-12-16T04:44:07Z", "digest": "sha1:BGF3V7Z7IWCPLZRRO5ATVVKOSBDL4ETO", "length": 19344, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agiculture news in marathi, sericulture training | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात रेशीम प्रशिक्षण केंद्र उभारणार\nराज्यात रेशीम प्रशिक्षण केंद्र उभारणार\nशनिवार, 9 सप्टेंबर 2017\nपुणे ः रेशीम उत्पादकांना प्रशिक्षणासाठी कर्नाटकात जावे लागते. परंतु भाषेच्या अडचणीमुळे शेतकऱ्यांना लाभ होत नाही. त्यामुळे राज्यात कायमस्वरूपी मराठी भाषेत प्रशिक्षण देणारे केंद्र उभारण्यासंदर्भातील प्रस्ताव रेशीम संचालनालयाकडून तातडीने पाठवा. आगामी मंत्रिमंळाच्या बैठकीत मंजुरी देऊ, असे आश्वासन सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.\nपुणे ः रेशीम उत्पादकांना प्रशिक्षणासाठी कर्नाटकात जावे लागते. परंतु भाषेच्या अडचणीमुळे शेतकऱ्यांना लाभ होत नाही. त्यामुळे राज्यात कायमस्वरूपी मराठी भाषेत प्रशिक्षण देणारे केंद्र उभारण्यासंदर्भातील प्रस्ताव रेशीम संचालनालयाकडून तातडीने पाठवा. आगामी मंत्रिमंळाच्या बैठकीत मंजुरी देऊ, असे आश्वासन सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.\nरेशीम संचालनालयाच्या वतीने महारेशीम अभियान व राज्यस्तरीय हातमाग कापड स्पर्धा, पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवारी (ता. ८) आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी श्री. देशमुख बोलत होते. या वेळी वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव उज्ज्वल उके, रेशीम संचालनालयाचे संचालक संजय मीना, बार्टीचे महासंचालक राजेश ढाबरे, अतिरिक्त रेशीम सहायक सहसंचालक कविता देशपांडे उपस्थित होते. या वेळी रेशीम उत्पादक, अधिकाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.\nश्री. देशमुख म्हणाले, की आजचा शेतकरी अभ्यासू आहे. त्यांना अधिक प्रोत्साहन देण्याची गरज आहे. रेशीम उत्पादकांना नवीन माहिती घेण्यासाठी परदेशात जाण्याची इच्छा असेल तर त्यांना संधी देऊन अभ्यास दौऱ्यासाठी पाठविण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल. मात्र, जाताना परदेशातून नवीन संकल्पना आणून ती राबवावी. त्याचा लाभ शेतकऱ्यांना होऊन रेशीमचे उत्पादन वाढण्यास मदत होईल. समतादूताच्या सहकार्याने मनरेगाच्या माध्यमातून केवळ पंचवीस दिवसांत पाच हजार एकरांवर तुतीचे क्षेत्र वाढविले. तर आगामी दोनशे दिवसांचा कृती आराखड्याचे नियोजन करावे, असे त्यांनी नमूद केले.\nरेशीम उत्पादनाची जगाची तुलना करताना चिंता करण्याची गरज आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नये म्हणून आपण काम केले पाहिजे. चीनमध्ये१३ टक्के रेशीमचे उत्पादन होते. आपल्याकडे त्या तुलनेत अत्यंत कमी आहे. महाराष्ट्र हे तळागाळात रोजगार उपलब्ध करणारा राज्य आहे.\nरेशीममध्ये अडचणी आहेत. रेशीम विक्रीमध्ये कर्नाटकमध्ये फसवणुकीचे प्रकार होत आहेत. पण हा व्यवसाय चांगला आहे. समतादूतांनी यावर काम करावे. समूह केल्याशिवाय मनरेगाची योजना राबविता येणार आहे. जी पदे रिक्त आहेत. त्यावरही विचार करू. परंतु तोपर्यंत समतादूताची मदत घेऊन काम करू. त्यासाठी शेतकऱ्यांचे गट करून मनरेगाची योजना राबवू. मनरेगातून निधीची कमतरता नाही. त्यामुळे समतादूताच्या माध्यमातून मनरेगाची योजना प्रभावीपणे राबवू, असे अाश्वासन त्यांनी दिले.\nवस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले, की अभियानापुरते मर्यादित न राहता राज्यात हातमाग व रेशीम उद्योगाची स्थिती बदलावी लागेल, गती द्यावी लागेल. ज्या मनुष्यबळाच्या अडचणी आहेत, त्या सोडविल्या जातील. रेशीमच्या योजना मनरेगामार्फत राबविल्या जात आहेत. त्यात अडचणी आहेत. परंतु त्या सोडविल्या जातील. त्यासाठी काही तांत्रिक बाबी शिथिल कराव्या लागतील.\nलागवड ते कोष उत्पादनापर्यंतच्या सर्व बाबींकडे लक्ष द्यावे लागेल. त्यासाठी शेतकऱ्यांकडून नियोजन करून घ्यावे लागेल. गेल्या वर्षी २४ लाख अंडीपुंज लागली होती. क्षमता १४ लाखांची आहे. उर्वरित अंडीपुंज कर्नाटकहून बाहेरून आणली होती. नऊ दहा लाख अंडीपुजाची निर्मिती करून निर्यात करणारे राज्य झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. या वेळी संजय फुले यांनी प्रास्तविक केले. संजय मीना यांनी आभार मानले.\nसुभाष देशमुख पुरस्कार महाराष्ट्र रेशीम शेती\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...\nखरीप, केळी पीकविम्याच्या परताव्यापासून...जळगाव : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत...\nखोजेवाडीत लोकसहभागातून जनावरांची छावणीनगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने...\nजमीन सुपीकता, नियोजनातून साधली शेतीमांजरी (जि. पुणे) येथील माधव आणि सचिन हरिलाल घुले...\nमोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या...सांगली ः दूध इकून दौन पैकं मिळत्याती म्हणून...\nमंगेशी झाली वंचितांची मायउपेक्षितांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून...\nगेल्या वर्षीच्या अवकाळीपोटी साठ लाखांची...मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यात...\nउत्तर प्रदेश, हरियाना, पंजाबप्रमाणे...पुणे : जागतिक साखरेचे बाजार आणि खप विचारात घेता...\nपूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामानपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण...\nकांदा दरप्रश्नी पंतप्रधानांना साकडेनाशिक : कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित...\nखानदेशात चाराटंचाईने जनावरांची होरपळ...जळगाव : जिल्ह्यात रोज लागणाऱ्या चाऱ्यासंबंधी...\nअडत्याकडून ‘टीडीएस’ कपातीची बाजार...धुळे : शेतकऱ्यांकडून शेतमाल विक्रीनंतर...\nअमरावती विभागात महिन्यात हजारवर शेतकरी...अकोलाः सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि या वर्षी...\n‘शेतकऱ्यांच्या प्रश्नी आमदार-...परभणी : उसाला एफआरपीनुसार दर देण्यात यावा,...\nऊसरसात शर्कराकंदाचे मिश्रण शक्यपुणे : राज्यातील साखर कारखान्यांचा घटलेला गाळप...\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/article-two/", "date_download": "2018-12-16T04:39:46Z", "digest": "sha1:M4CHYH7VILHN4SMBSRUA2VEKD5XKGPCZ", "length": 12010, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आरोग्य : चर्चा हस्ताक्षराची (भाग-2) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआरोग्य : चर्चा हस्ताक्षराची (भाग-2)\nसरकारी रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर जो अहवाल सादर केला जातो, त्यात डॉक्‍टरांचे अक्षर वाचता येत नसल्यामुळे न्यायदानात अडथळे येत असल्याचे खुद्द एका उच्च न्यायालयानेच म्हटले आहे. शवविच्छेदन अहवालातील सर्व रकाने संगणकाद्वारे भरले जावेत आणि डॉक्‍टरांनी केवळ त्यावर स्वाक्षरी करावी, असे निर्देश देण्यात आले असून, न्यायदानाची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी ते आवश्‍यकही आहे. त्यासाठी शवविच्छेदनाशी संलग्न रुग्णालयात संगणक, सॉफ्टवेअर आणि प्रशिक्षणाची सुविधा करावी लागणार आहे.\nपोलीस दल सक्षम करण्यासाठी आयोगांची स्थापना झाली आहे. त्यातील अनेक आयोगांनी अशी शिफारस केली आहे की, गुन्हा दाखल करणे आणि गुन्ह्याचा तपास करणे ही वेगवेगळी कामे असून, ती वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांकडे सोपविली गेली पाहिजेत. त्याचप्रमाणे आपापल्या कामात निष्णात बनण्यासाठी पोलिसांना स्वतंत्र प्रशिक्षणही दिले पाहिजे.\nप्रशिक्षणामुळे पोलिसांमधील कमतरता त्यांच्याच लक्षात येतील आणि त्यामुळे गुन्हेगारांचाच कसा फायदा होतो, हेही लक्षात येईल. अर्थात, ही सर्व प्रक्रिया राबविताना, खोटेपणा आणि अप्रामाणिकपणामुळे एखाद्या निरपराध व्यक्तीला शिक्षा होऊ नये, याचेही भान राखायला हवे.\nएखाद्या व्यक्तीला निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यासाठी त्याच्यावर दाखल झालेल्या गुन्हेगारी स्वरूपाच्या गुन्ह्यांच्या नोंदी हा निकष मानला जावा, हा मुद्दा जेव्हा चर्चेला आला आणि संसदेनेही त्यावर विचारविनिमय केला, तेव्हा असे दिसून आले की कमीत कमी राजकीय व्यक्तींच्या बाबतीत तरी खोटे गुन्हे दाखल करण्याच्या प्रवृत्तीत वाढ झाली आहे.\nविशिष्ट व्यक्तींना राजकारणात येण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्याची गरज आहे, असेही त्यावेळी बोलले गेले. त्यामुळेच एखाद्या व्यक्तीला ती दोषी सिद्ध होईपर्यंत निवडणूक लढविण्यापासून वंचित ठेवले, तर ते अन्याय्य ठरेल, असेच सर्वपक्षीय नेत्यांनी एकमुखाने सांगितले होते.\nअसो, मुख्य मुद्दा डॉक्‍टरांच्या हस्ताक्षराचा आहे. एखाद्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला दोषी मानून शिक्षा देण्याच्या प्रक्रियेत डॉक्‍टरांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालाची भूमिका महत्त्वपूर्ण असते. या अहवालांवर न्यायालये विश्‍वास ठेवतात. काही मोजक्‍या प्रकरणांमध्येच सक्षम अधिकारी एकापेक्षा अधिक डॉक्‍टरांची नियुक्ती शवविच्छेदनासाठी करतात. अशा प्रकारे एकापेक्षा अधिक डॉक्‍टरांची नियुक्ती केल्यामुळे पक्षपाताची शक्‍यता कमी होते.\nअनेकदा शवविच्छेदन करण्यास विलंब होतो, कारण डॉक्‍टर आपले निर्धारित काम पूर्ण केल्याखेरीज शवविच्छेदनासाठी वेळ देऊ शकत नाहीत. डॉक्‍टरांची संख्या कमी असल्यामुळेही कधीकधी शवविच्छेदनास विलंब होतो. वाढत्या संख्येने येणाऱ्या रुग्णांची तपासणी करणे, त्यांच्या वेगवेगळ्या चाचण्या घेणे, औषधे लिहून देणे अशा नियमित कामातून वेळ काढूनच डॉक्‍टर शवविच्छेदन करतात. सरकारी रुग्णालयांमध्ये तर एका डॉक्‍टरसमोर शेकडो रुग्ण रांग लावून उभे असतात.\nप्रत्येक रुग्णाच्या तपासणीला विशिष्ट अवधी लागतोच. हा अपेक्षित अवधीही डॉक्‍टर रुग्णांना देऊ शकत नाहीत. अशा स्थितीत रुग्णांच्या आजाराचे अचूक निदान होऊन योग्य औषध दिले जाईल का, अशीही कधीकधी शंका वाटते, ती डॉक्‍टरांसमोरील रांग पाहूनच\nआरोग्य : चर्चा हस्ताक्षराची (भाग-1) आरोग्य : चर्चा हस्ताक्षराची (भाग-3)\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleविजेंदर अमेरिकेतमध्ये बॉक्‍सिंग करण्यास सज्ज\nNext articleआतषबाजी टळली (अग्रलेख)\nचर्चा : घसरणीचा दिलासा; पण…\nविचार : ‘हॅपी जर्नी…\nस्मरण : एक आगळी रहस्यकथा\nचिंतन : वाटेवरचे काटे\nपत्रिका अथवा कुंडलीतले विज्ञान ( भाग – 1 )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-saswad-harit-compost-brand-approved-60452", "date_download": "2018-12-16T03:55:38Z", "digest": "sha1:ESSD4R67IRVHMWIQ7AMVAY2OEEDVYYGB", "length": 16064, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news saswad harit compost brand approved सासवडच्या खताला 'हरित कंपोस्ट' ब्रँड वापरण्यास शासनाची परवानगी | eSakal", "raw_content": "\nसासवडच्या खताला 'हरित कंपोस्ट' ब्रँड वापरण्यास शासनाची पर��ानगी\nमंगळवार, 18 जुलै 2017\nशेतकऱयांना खतविक्री व पालिकेला सबसिडीही..\nपालिकेच्या `हरित कंपोस्ट` ब्रँडच्या या खताची विक्री किलोमागे १ रुपया ८० पैसे या दराने शेतकरी व वितरकांना होईल. विशेष म्हणजे या खताच्या विक्रीवर शासन टनामागे 1,500 रुपये सबसिडी देणार आहे, असे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी सांगितले.\nसासवड : शहरातील कचऱ्यापासून नगरपालिका यंत्रणेकडून तयार करण्यात आलेल्या कंपोस्ट खताचे मार्केटिंग व प्रत्यक्ष विक्री करण्यासाठी `हरित कंपोस्ट खत` हा ब्रँड वापरण्यास राज्य शासनाने सासवड नगरपालिकेस परवानगी दिली आहे. राज्यातील फक्त चार नगरपालिकांना ही परवानगी मिळाली असून त्यात येथील पालिकेचा समावेश आहे.\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते ता. 19 जुलै रोजी येथील नगराध्यक्ष मार्तंड भोंडे व मुख्याधिकारी विनोद जळक यांना पालिकेसाठी खताबाबतचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. शहरातील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, याकरीत घनकचरा निर्मितीच्या जागीच कचऱ्याचे वर्गीकरण करून ओल्या कचऱ्या पासून कंपोस्ट खत तयार करण्यात येते. या खताची गुणवत्ता तपासून शासनाने सासवड नगरपालिकेची याबाबत निवड केली आहे. खताची गुणवत्ता वाढविण्यासाठी मुख्याधिकारी जळक यांचे प्रयत्न होते. त्यात विज्ञान आश्रम (पाबळ) यांनी मोलाची मदत केली. नगराध्यक्ष भोंडे व मुख्याधिकारी जळक यांनी सांगितले कि., पालिकेने ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरु केली. शहरातील सांडपाणी प्रक्रीयेच्या डिच हौसलगत 1.5 कोटी रुपयांची यंत्रसामग्री आणि कुंभारवळणला 3.5 कोटी रुपयांची यंत्रसामग्री बसविली आहे. तसेच ओला व सुका कचरा वेगळा करण्याची प्रक्रिया नियमित शहरातच सुरु आहे.\nशहरातील नागरिकांमध्येही याबाबत जागृती केली जातेय. पालिकेने कुंभारवळणला कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे केंद्र सुरु केले आहे. तसेच सध्या शहराचा कचरा ज्या ठिकाणी टाकला जातो, तेथे कमीत कमी कचरा कसा जाईल., याचे नियोजन केले आहे. याशिवाय हा शहरातील जुना कचरा डेपो हलविण्यासाठी 66 लाख खर्चाची तरतूद झाली आहे. येत्या तीन महिन्यात संपूर्ण कचरा हलविला जाईल. शहराच्या कचरा व्यवस्थापनासाठी शासनाने 3.23 कोटींचा निधी मंजूर केलाय. गृहनिर्माण सोसायट्यांमधील कचऱ्याचे वर्गीकरण करून तेथेच ख��� निर्मितीचे प्रात्यक्षिक मुख्याधिकारी जळक हे पदाधिकाऱयांसह घेतातेय. प्लॅस्टिक कचरा विघटनामध्ये मोठा अडथळा असल्याने प्लॅस्टीक बंदी लागू केली आहे., असे आरोग्य प्रमुख मोहन चव्हाणांनी सांगितले. या सर्वांचा परिणाम म्हणून शासनाने खताची पहाणी करून पालिकेस `हरित कंपोस्ट` ब्रँड वापरण्यास परवानगी दिली. याबाबत गटनेत्या आनंदीकाकी जगताप, उपनगराध्यक्ष विजय वढणे व नगरसेवकांनीही समाधान व्यक्त केले.\nई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :\nभाजपकडून उपराष्ट्रपती पदासाठी व्यंकय्या नायडूंना उमेदवारी​\nनिर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी परमेश्वराने आयुष्य द्यावे: छगन भुजबळ​\n\"जीएसटी स्पिरिट'मुळे अधिवेशन महत्त्वाचेः नरेंद्र मोदी\nमुंबई-पुण्यावर सीसी टीव्हींची नजर​\nगोपालकृष्ण गांधींची उमेदवारी वादाच्या भोवऱ्यात: संजय राऊत​\nनोटाबंदी, जीएसटी हा मोठा गैरव्यवहार : ममता बॅनर्जी​\nभुजबळ-मोहिते पाटलांची बंद खोलीत दीर्घकाळ चर्चा\nअकलूज : उपमुख्यमंत्रीपद भूषविलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या छगन भुजबळ आणि विजयसिंह मोहिते-पाटील या ज्येष्ठ नेत्यांनी आज येथे बंद खोलीत चर्चा...\nसासवडला स्वच्छतेत `झिरो लँड फिल`ची संकल्पना\nसासवड : येथील नगरपालिकेने पर्यावरण सुरक्षिततेतून झिरो लँड फिलची (जमिनीवर कचऱयाची विल्हेवाट) संकल्पना राबविली आहे. सासवड शहरातील घरोघरी व...\n#PMCIssue सासवड रस्त्यावर अपघातांची मालिका\nहडपसर - पुणे-सासवड रस्त्यावर सत्यपुरम सोसायटी ते आयबीएम कंपनीपर्यंतच्या रस्त्यावर रस्ता दुभाजक बसविले आहेत. मात्र त्याला रिफ्लेक्‍टर बसविले नाहीत....\nव्हरांड्याचे छत कोसळून ४ विद्यार्थी जखमी\nगराडे - नारायणपूर (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या व्हरांड्याचे छत कोसळून बुधवारी (ता. १२) दुपारी दोनच्या सुमारास चार विद्यार्थी जखमी झाली....\nफुरसुंगी : पुणे - सासवड रस्त्यावरून ग्रामदैवत श्री भेकराईमाता देवी मंदिराकडे जाणाऱ्या संपूर्ण रस्त्याची गेल्या वर्षभरापासून दुरवस्था झाली आहे....\nपन्नास हजारांत जमीन लाटणाऱ्यास अटक\nसासवड - गराडे (ता. पुरंदर) हद्दीतील दरेवाडीच्या शेतकऱ्याला ५० हजार रुपये व्याजाने देऊन त्याबदल्यात जमीन लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोहनअप्पा जगताप या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनि���्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://kiratsaptahik.blogspot.com/2011/05/blog-post_28.html", "date_download": "2018-12-16T04:22:01Z", "digest": "sha1:Q7RFFRGBY5GDGDINA7IH4D33GQYWPLYX", "length": 57175, "nlines": 437, "source_domain": "kiratsaptahik.blogspot.com", "title": "kirat saptahik: अंक २० वा, २८ मे २०११, १२वी निकाल विशेष", "raw_content": "\nअंक २० वा, २८ मे २०११, १२वी निकाल विशेष\nराज्याच्या ८ विभागातून परीक्षार्थी- ११,५९,३६९,\nउत्तीर्ण - ८,१९,५०२ (७०.६९ टक्के)\nकोल्हापूर विभाग- परीक्षार्थी- १,२७,३९२\nउत्तीर्ण - १,०५,१६३ (८२.५५ टक्के)\nसिधुदुर्ग जिल्हा- परीक्षार्थी - ९,५३२\nउत्तीर्ण - ८,७४९ (८८.९३ टक्के)\nवेंगुर्ले तालुका - परीक्षार्थी - ८५५,\nउत्तीर्ण- ७९३ (९०.२३ टक्के)\nसिधुदुर्ग जिल्ह्यातील तालुका निहाय टक्केवारी\nदेवगड- ८ ज्यु. कॉलेज ११०५ पैकी ९८४ उत्तीर्ण (८४.८८)\nदोडामार्ग- ३ ज्यु. कॉलेज ३९० पैकी ३६६ उत्तीर्ण (९०.१०)\nकणकवली- १० ज्यु. कॉलेज १९०२ पैकी १७५२ उत्तीर्ण (८९.८३)\nकुडाळ- ११ ज्यु. कॉलेज २१३६ पैकी १९४४ उत्तीर्ण (८९.०१)\nमालवण- ७ ज्यु. कॉलेज ८९९ पैकी ८१९ उत्तीर्ण (८६.८९)\nसावंतवाडी- ११ ज्यु. कॉलेज १९५१ पैकी १८०७ उत्तीर्ण (९०.८६)\nवैभववाडी- ४ ज्यु. कॉलेज २९४ पैकी २८४ उत्तीर्ण (८७.२८)\nवेंगुर्ला- ४ ज्यु. कॉलेज ८५५ पैकी ७९३ उत्तीर्ण (९०.२३)\nवेंगुर्ले तालुक्यातील कनिष्ट महाविद्यालयांचा निकाल\nबॅ. खर्डेकर महाविद्यालय- ३१७ पैकी २८२ उत्तीर्ण (८६.७१)\nगोगटे ज्युनि. कॉलेज, शिरोडा- ३३२ पैकी ३१९ उत्तीर्ण (९४.२४)\nरा.सी.रेगे ज्युनि. कॉलेज- १७० पैकी १५६ उत्तीर्ण (८७.१७)\nश्री देवी सातेरी हायस्कूल, वेतोरे- ३६ पैकी ३६ उत्तीर्ण (१००)\nवेंगुर्ले तालुक्यातील पहिले तीन\n१) मिहीर प्रदिप कुलकर्णी - ५०६ (वाणिज्य)\nबॅ. खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ले\n२) चैतन्य विलास दळवी - ४९८ (विज्ञान)\nबॅ. खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ले\n३) विनायकी नामदेव परब - ४९३ (विज्ञान)\nगोगटे ज्युनि. कॉलेज,, शिरोडा\nबारावी परीक्षा निकाल -वगुर्ला केंद्र\nकोचरेकर अक्षय भरत * २८०, साळगांवकर दिपक र. * ३३१, नाय�� अदिती गणेश * ३५३, चिदरकर मंदार मंगेश * ३१४, नाईक पराग विठ्ठल * २८९, पालव स्मिता चंद्रकांत * ४०९, राव गृहिता हर्षद * ४५५, भाटकर राहूल शंकर * ३५१, तानावडे जाई दिनेश * ३५१, गावडे मेनका मनोहर * ३८५, यंदे प्राजक्ता प्रमोद * ४६८, जोशी शितल विष्णू * ४४३, चव्हाण योगाली संतोष * २६२, पेडणेकर समृद्धी अमृत * ३६४, नाईक नारायण दत्ताराम -३२८, गावडे नयना दत्ताराम - ४२७, तांडेल गजानन यशवंत * ३७१, गावडे जगन्नाथ अनिल * ३२२, परब सत्यप्रसाद यशवंत * ३७०, चेंदवणकर स्वप्नाली सु.-३४१, सावंत तुकाराम गुंडू - ३४३, परब दत्ताराम मनोहर * ३८०, भगत सुहास अशोक * ३२८, बांदेकर काशिनाथ गु.- ३५५, पालव धनश्री विलास * ३४८, शेटकर प्रतिक बाळकृष्ण -२६२, वनकुद्रे अभिजित प्रदिप * ४०५, तांडेल रामचंद्र नारायण -२४३, नारोजी मंदार मदन -३१३, गावडे गीतेश गोपाल * ३३२, शिरोडकर गजानन सु.- २६५, राजाध्यक्ष हरीश महेश * २६८, परब हर्षदा लाडू - ३४८, गावडे स्नेहल उत्तम * ३६०, पिगुळकर हर्षद विद्याधर-२९४, जाधव मिथून बोंबडो * २८०, तोरसकर दिगंबर नं * ३८९, गोगटे अभिजित विजय * ३८१, सावंत सारीका प्रकाश * ३७५, तोरसकर रीमा गोपाल * ३४६, पालव सचिन चंद्रकांत * ३२१, राऊळ नविना नारायण * २७८, डिसोजा मिलीता नेल्सन * ३६८, गिरप जागृती केशव * ३०८, कुबल संजीवनी नयन * २९४, वेर्णेकर अजिक्य किशोर- ३१४, राऊत शितल बाबू * ३२६, गवंडे अतुल भास्कर * ३४३, कदम सोनल मादू * ३४८, ठाकूर भालचंद्र प्रमोद * ३२४, परेरा सिल्वीस्टर मोतेस- २५८, पालकर सीमा ज्ञानदेव -३४८, गवंडे लक्ष्मण देवेंद्र * ३९५, शेटकर ममता मंगेश * ४१७, मयेकर नम्रता विलास * ३८६, ठाकूर पुनम गुरुनाथ * ३१२, मराठे मंदार नंदकिशोर * ४६३, मसुरकर अनिता सि. -३९५, प्रभूखानोलकर शैलेश -३३३, करंगुटकर आरती भा.-४४६, वेंगुर्लेकर हेमांगी मंगल- २८१, मोचेमाडकर हेमंत दि.-३३६, होडावडेकर मयुरी प्रदिप-३७३, बांबार्डेकर रुपाली अशोक-२७७, देसाई मयुर शामसुंदर * ३६९, पेडणेकर प्राजक्ता भरत -४२७, मांम्बायील प्राजक्ता रा.- ३६७, कुडव बाळकृष्ण रामचंद्र- २८७, वराडकर अस्मिता अरुण-३३२, परब सुमिता वैभव * ३८२, पिगुळकर तनुजा अशोक -२६५, दळवी चैतन्य विलास * ४९६, तांडेल दत्ताराम सुरेश- २६५, तेंडोलकर तृप्ती भास्कर - २८८, शिरसाट सौरभ जीवन * ३२९, रेडकर मयुरेश रमेश * ३८१, खडपकर वासुदेव सुहास -२४७, गिरप विनय नारायण * ३६८, हळदणकर योगिता शरद -३५०, मोर्डेकर ज्योती अभय - ३४६\nबहिस्थ - जाधव अस्मिता गणपत, पवार गौरव गोपाळ\nदळवी अमित बाबली * ३८०, चिदरकर दशरथ वा.-३१८, शिरोडकर देवदत्त दे.- २९२\nमांजरेकर कविता अनिल- ४०४, होडावडेकर नारायण अ.- ३२८, साळगांवकर नेहा विवेक- ३६०, मांजरेकर निकिता विजय-३८१, मांजरेकर नितेश सुरेश-२७२, बागायतकर प्रशांत नरेंद्र * २६८, साळगांवकर प्रियांका वा.- २९८, साळगांवकर राजाराम -३४७, सातार्डेकर राजेश प्रदिप -४३२, मांजरेकर शोभा गजानन*४०८, नाईक योगिता चंद्रकांत * ४०७, पोयरेकर बाबुराव विलास- २४९, चौगुले सचिन रुपाजी - ४६१ , गावडे महादेव प्रकाश * ३५६, कावले सहदेव सुधाकर-३२२, पेडणेकर मधुकर दिलीप- २२२, मुणनकर वैशाली विजय- ३२१, जाधव सुरज सुरेश * ३६०, मसुरकर राजाराम गो.- ३६०, गवंडे भक्ती वासुदेव * ३५१, गावडे मिनल गुंडू - ४४१, ठाकूर निहाल तुकाराम * ३७८, सामंत काजल वासुदेव * ३४०, मेस्त्री सोनाली दत्ताराम - ३७१\nमाळकर सोनाली स.-३६१, राऊळ सायली सुदर्शन- ३७८, परब पुनम महादेव - २५७\nपेडणेकर स्मिता भगवान * ३४८, आडेलकर प्रमोदिनी म.- ३१३, परब प्रेमानंद मंगेश * ३२८, केळुसकर संगिता स.- ३७१, नांदोस्कर अनिकेत अर्जुन-२५७ , आरोलकर शंकर आ.- ३१७, माळकर जगन्नाथ कृष्णा- २४७, गावडे जगन्नाथ विजय * ३८०, बांदेकर संस्कृती अशोक * ३६२, परब सुशांत मोहन * २८७, ठाकूर सागर गुंडू - ३८५\nनवार तुषार राजन * ३३७, ठाकूर राजाराम हेमंत * ३२४, पेडणेकर वर्षा विजय - २७४\nतोरसकर हर्षदा घ.- ४०६, गोलतकर दर्शना रा. * ३९०, गावडे विकास सत्यवान- ३८२\nगांवकर प्रशांत सुहास *३२७, जुवलेकर रसिका दि.- २८१, राऊळ संभाजी प्रताप - ३०७\nचव्हाण कांचन क्री.- २७८, फर्नांडीस क्लेरीसा रु.- ३२५, आजगांवकर दत्ताराम पां.-२६०\nराऊळ सिद्धेश सुधाकर- ३१४, खरात संध्या विठू * ३६०, सामंत प्रज्ञा रघुनाथ - ४३५\nमयेकर स्नेहा बाबुराव * २९९, फर्नांडीस एलिझाबेत आं.- २९४, फर्नांडीस एल्वीरा फिलीप-३१७, कडुलकर हेमांगी विजय- ३६७, महाले श्रेयस शांताराम * २८१, शेटकर सागर घनःश्याम- २८८, शेटकर मेघःश्याम गु.-३४५, कासले संगिता यशवंत - ३३२\nखानोलकर गितेश रा.-३६०, तारी रमेश एकनाथ * ४६४, राजाध्यक्ष अमोल शि.- ४०७\nकुलकर्णी भाग्यश्री वसंत*४३३, कदम रामचंद्र रविद्र*३३८, गावडे सुशांती शंकर - ३०६\nमालवणकर हरेश श्रीकृष्ण-२५५, किनळेकर हर्षदा रमेश-३३५, चव्हाण सचिन सुनिल -३३२, गावडे सुधिर वामन * २७३, परब कृष्णा शंकर * ४१३, राऊळ विष्णू हरिश्चंद्र ३६२, रेडकर अवधूत नारायण * २६७. धोंड संध्या मंगेश * ३३६, नाई�� सोनाली का.- ३२५, परब किर्तीदा शां.- ३६७, कुलकर्णी मिहीर प्रदिप * ५०६, राऊळ रसिका कृष्णा- २९३, गावडे रसिका रमेश * २६६, परब निखिल रमेश * ३२२, तोरसकर विनायक रा.- ३०४, किनळेकर निशा सुरेश- ३०५, सावंत करीष्मा धोंडू - ३६६, गवळी कविता दिलीप * ४३७, गावडे अंकिता कृष्णाजी * २८२, गावडे समीता पुरुषोत्तम * ३९५, राऊळ चैताली बाजीराव- ३८२, गावडे चेतन विलास * ३१६, गवंडे अदिती अशोक - ३४८\nमोर्जे जागृती तुळशीदास- ३८९, मठकर शिवाली मनोहर- ३४५, फर्नांडीस जेनिफ रुजाय- ३४०, फर्नांडीस जॉकी इजामेल- २५७, माधव पंकज प्रकाश- ३३९, घोगळे अंकिता जयराम- ३८९, चुडनाईक अक्षय जयवंत- ३२५, कावले शलाका शरद- ३२५, गवंडे दिलीप शशिकांत- ३६४, नाईक पुनम गुंडू- ३६५, ठाकूर सीमा भदू * ३८१, सरमळकर मंदा नं. * ३०५, फर्नांडीस मेरी रुजारिओ-२६३, आरोलकर समीर सा.-३०६. पेडणेकर अमोल ज्ञानदेव-२९४, लोबो ब्रायन व.- ३५३, ब्रिटो एलिना आगोस्तिन-३०४, परब अर्पणा महादेव- ४२१, केरकर रिना जनार्दन- ३८२, मोहिते धनश्री महादेव- ४०४, नाईक प्रियांका प्रमोद- २८२, गावडे शंकर सुभाष * ४०२, धर्णे अजिक्य अशोक- ३०३, तेंडोलकर नुतन पुं.- २८०, जाधव मनोज मारुती- ३९२, फर्नांडीस वोज्वाल्ड ए.-२७१, प्रभूखानोलकर अक्षय गो.-३७७, पेडणेकर कोमल सदानंद-३३५, गावडे दिपा श्रीधर -३७५, सागवेकर पल्लवी प्रदिप -३४०, फर्नांडीस फिलीप्स लॉ.-३९३, तेंडोलकर पुनम मधुकर-३९८, खानोलकर प्रथमेश प्र.-३१५, गोवेकर दिप्ती दत्तप्रसाद-४६९, होडावडेकर काजल सू.-३७३, होडावडेकर लाडू सं.-३९१, आरोंदेकर प्राची भरत-४४६, होडावडेकर प्रतिक्षा रा.-२६५, सुकळवाडकर पुंडलिक द.-३९०, बांदवलकर श्रीकृष्ण रा.-२९५, तळावडेकर सोनाली बा.-४१४, वेंगुर्लेकर योगिता विलास-३२७, मेस्त्री प्रेरणा प्रेमानंद-३०१, रेवणकर प्रणाली रा.-२६७, वराडकर कृष्णा धों.- २६९, सारंग जागृती दिपक-२५२, मसुरकर प्रियांका शरद-२६३, राऊळ प्रसाद भिवा-२६७, खानोलकर संदेश संजय-३१७, मयेकर वसंत दिलीप-२८९, इकनगुट्टी संतोष भि.-३३२, परब अंकुश भरत -३३७, धुरी रितेश रविद्र -३१३, राऊळ हर्षदा सुरेश -३०४, राऊळ वृषाल जयंत-३९४, गावडे वृषाली विनायक-३८५, गावडे कौशिक सुहास-३६०, फर्नांडीस सिथिया फ्रा.-३६०, गावडे भास्कर महादेव-३२०, फर्नांडीस सोफिया फ्रा.-३३४, शेर्लेकर सोनाली कृष्णा-४४१, म्हापणकर सौरभ र.-३४०, परब अंकिता आनंद-३११, परब स्मिता श्यामसुंदर-४०९, धुरी विनिता उत्तम-३२६, धुरी अस्मिता वा��ुदेव-४०५, सावंत दत्तराज अशोक-२३९, खरात विठ्ठल जानू-४१४, केरकर दिप्ती बाळकृष्ण-३७९, धुरी चैत्राती मु.-३४७, रेडकर ज्योत्स्ना हुनमंत-३७८, चोपडेकर तुकाराम गो.-२७७, गावडे बाबु विजय -३५३, कासकर वासुदेव अलीस सागर हनुमान -२७२, जाधव तनुजा गुंडू -३१८, खोब्रेकर वंदना उदय -२८१, परुळेकर विनया सुनील-३७९, गोवेकर सविता सत्यवान-३९१, शिरोडकर विठोबा स.-३५२, तेंडोलकर व्यंकटेश र.-४०१, झांटये अश्विनी दत्तात्रय-४५०, गावडे अजय अशोक -३७२, घाडी विनायक रमेश * २७४, परब विनायक रमेश -२७८, राऊळ सूर्यकांत कानू- ३०२, वेर्णेकर जयश्री ल.- ३७४, खानोलकर यशवंती र.- २७९, राऊळ सत्यवान सहदेव- ३१७, मठकर सायली श.- ४२६, कांडरकर योगेश यशवंत- ५०७, शेटकर मयुर भगवान - ३०९\nबहिस्थ - राऊळ योगिता एकनाथ, पालव सागर सहदेव\nमाळगांवकर दर्शना स.-२६५, म्हाळुंगकर फहीम हनिफ-२९१, गोक्रणकर कुसाजी ल.-२६३, मांजरेकर विजया अर्जुन-२८९, जाधव नेहा दिपक-२७६, राणे वर्षा धोंडू -२९४, घोलेकर मधुवंती मिलिद-२४४, गवंडे भाग्यश्री नारायण-२३१, पंडित केतकी अशोक-३६५, परब स्नेहल प्रताप-३१२, धुरी प्रणाली दशरथ-२९३, सावंत रुपाली दत्ताराम-२९६, ठुंबरे रामचंद्र लक्ष्मण-२८१, पालकर ज्ञानेश्वर चं.-३९२, ठाकूर गितांजली ना.-३९६, कामत प्रियांका साबाजी-३३५, सावंत वसंत अरुण-२९१, कदम मंदार प्रकाश -३१८, फटनाईक अर्पणा सं.-२८८, परब यशश्री बाबू * २६४, गावडे सुमती गंगाराम- २८६, कदम पल्लवी प्रकाश-३७६, परब पल्लवी तानाजी- ३०१, कांबळे विजय गुणाजी -३५२, खरात छाया बाबू * ३४४, काळसेकर सायली स.-३४७, कुबल सोमदत्त गणपत-३०४, फर्नांडीस देवदित वि.-२९४, राऊळ दिलेस अर्जुन -२९५, जाधव राजेश रामचंद्र * ३००, बोडके राजेश शामराव-३०५, फडतरे रेश्मा सिद्धार्थ-२७०, जाधव प्रफुल्ल प्रकाश-३४६, राऊळ संगिता कांता-२८४, मोडक उमेश चंद्रकांत-३५४, माडये रामचंद्र महादेव-२३९, परब प्रशांत भिकाजी -३०७, कावले सखाराम रमेश-३१४, सावंत अक्षय अशोक -२४९, राऊळ सचिन शरद- ३०५, तांडेल लिखीता पांडुरंग-४२५, गावडे रेश्मा अरुण -३८८, तुळसकर शुभांगी दत्तगुरु-३६९, घोंगे संध्या हरिश्चंद्र-३७९, धुरी आरती भिकाजी -३६२, कांबळी रविकिरण सा.-३०८, गोळम प्रतिक्षा प्रकाश-३२८, माधव शैला शांताराम-३१४, मुणनकर निलेश प.-३३६, डिसोजा लविना घाब्रीयल-२६७, केळुसकर मिनाक्षी स.-२६४, राऊळ गोविद सहदेव-३०५, सुतार अश्विनी शिवाजी -३९४, परब अश्विनी सुभाष -३८७, कावले ��विता केशव-३११, शेणवी शितल विनायक-२५०, परब जागृती गोविद * ३२२, देसाई सुप्रिया रघुनंदन -२७२, राणे पंकज रमेश -३३९, कांबळी प्राजक्ता रामचंद्र-३४०, कुंभार तेजस्वी दशरथ -२३७, माळकर प्राजक्ता सुरेश-३३०, राणे दिपक राजाराम-३५६, मठकर राकेश सुरेश-३१२, आईर मंगल अर्जुन-३४९, म्हापणकर माया भिसाजी-३४०, कांदे मिलन बाळकृष्ण-३२३, परब किरण मुकुंद -३७८, साटम नयना जयराम-४४४, पाटकर प्रणाली गुंडू -४३४, परब गोविद महादेव -२९८, परुळेकर निलेश बा.-३८४, मुणनकर अंकिता देऊ-३१३, सावंत मनोहर भालचंद्र-२६३, प्रभूखानोलकर गितांजली -३८६, प्रभूतेंडोलकर प्रियांका म.-३०३, पालयेकर सोनाली ज.-३१३, मलबारी पुनम रविद्र-२३७, मेस्त्री संपदा भास्कर- २८८, कांबळी दिपक मधुकर- ४२१, वारंग स्वप्नाली प्रकाश-२५२, गावडे स्वप्नाली सत्यवान-३२६, नेवरेकर प्राची विलास-२७६, आरेकर तृप्ती कृष्णाजी-२९१, वजराटकर दिपाली रा.-३०३, होडावडेकर रामा सुधीर-३६५, बागायतकर राजेश नरेंद्र-२५३, आमडोसकर प्रणिता का.-२४१, जाधव नम्रता दाजी- ३१४, कुलकर्णी श्रीकांत आनंद-२४८, केळुसकर प्रिया भरत-३८५, गावडे अपर्णा वासुदेव -४०२, वशालकर अमृता विजय -२९८, चिपकर अमृता विजय -२९०, पेडणेकर अश्विनी लक्ष्मण-२६८, परब रोहीत बाळकृष्ण -३४३, पाटील ममता यशवंत- ३६२, खरात संतोष गंगाराम-२८६, आरमारकर सुगंधा अनिल-२६९, ब्रिटो स्टिव्हन्स मिनीन-२३०, धुरी नारायण तुकाराम- २४१\nबहिस्थ - राऊत आरती बाबू, केळजी केतन नारायण, मेस्त्री सुरेखा बाळकृष्ण, नाईक गणेश वसंत, धर्णे कार्तिकेश महादेव, परब धनश्री वासुदेव\nआंदुर्लेकर अंकिता आ.-४२७, नाईक प्रिया गंगाराम-३०१, साळगावकर गुरुनाथ श्या.-४०४, कोचरेकर जितेंद्र र.-४१३, आंगचेकर कुलदिपक कृ.-३५२, साळगावकर महानंदा नं.-४०९, मांजरेकर मिलिद ग.-३४९, नाईक अनंत परशुराम * २८९, बागायतकर प्रसाद प्रविण -३७३, कोरगावकर रुपेश रविद्र * ३१८, घाडी सोनू सदानंद -३५४, बांदवलकर सागर चं. * ३१७, नाईक अनंत सावळाराम * २७६, नाईक सागर उत्तम * ३१८, माने तेजस विष्णू * २९८, करलकर सचिन शंकर * ३४२, गावडे श्रद्धा यशवंत * ३७४, मोबारकर सागर दिगंबर * ३७८, तुळसकर श्रीराम लवू * ४०२, सावंत सायली अनिल * ४२२, बोवलेकर समिर दिगंबर * ३३२, सावंत रोहन भरत * ३४६, केळुसकर गणेश अनंत *३५३, काळसेकर गणेश तु.-३६५, कुडपकर ताराबाई दि.*३६९, गावडे सिताराम गोपाळ*२७५, राऊळ सुवर्णा पंढरीनाथ -३६०, तुळसकर दर्शन सुनिल * २८१, तुळसकर वत्सला कृष्णा *४४१, रेडकर नारायण दिनेश * ३६५, वेळकर मंदार शिवराम * २९४, घाटकर सद्गुरु सि. * २६४, नाईक जितेंद्र दिलीप -३२४, वराडकर सीमा मधुकर -३७६, भगत योगेश भिवा * ३७५, वारंग योगेश प्रभाकर * ३६९, गावडे संदेश सुरेश * ३३८, चव्हाण योगेश विकास * ३१०, पाटील संकेत दिनेश - २८७, गिरप संकेत राजन -३१७, मुणगेकर गजानन बाबू * ४००, धुरी सिद्धाली शंकर * ३९०, मिशाळे रोहन दत्ताराम * ३२५, परवार विधान रमेश * २७१, मुणनकर शांताराम शा.- ३९०, परब सिद्धेश कृष्णा * २८८, चव्हाण राधिका रविद्र * ५०८, कासले सुचिता रमेश * ३६९, कांदळकर श्रीकृष्ण रा.-३१९, कोकरे सिधू रामा * ४३५, मुणनकर सिद्धेश यशवंत-३२४, वराडकर निलेश रा.-३११, रेडकर रोहित आनंद * ३३०, पेडणेकर नितिन निळकंठ-४१९, घोणे मनोज सुर्यकांत-३२८, गडेकर तेजस गुरुनाथ * ३५०, धावडे राजेश गोविद * ३१६, जुवलेकर किरण अशोक * ३५०, लटम मिनाक्षी जनार्दन * ३२२, गावडे अनिल बाबुराव * ३८६, धुरी सोनाली भास्कर * ३७८, पिगुळकर ममता बाळ * ३८३, शेख सलमान शब्बिर * ३६१, तेंडोलकर मनिष विनायक-३९४, आरोलकर सुमिलन कृ.-३८९, मसुरकर अमोल सखाराम-३१७, परब नितिन ज्ञानेश्वर-३५४, परब किरण वसंत * ३१६, दिपनाईक निनाद कि.- २८५, धुरी स्वप्नाली नारायण * ३६३, परब देवेंद्र लक्ष्मण * ३०५, रेवणकर अंकिता नारायण-४१०, गावडे जगन्नाथ अण्णाजी-२६९, देशमुख योगेश्विनी रा.-३७२, शिवलकर प्रतिक्षा पांडुरंग-३७२, करंगुटकर सागर र.-३९५, होडावडेकर सोनाली म.-३७३, करलकर प्रफुल्ल क.-३२६, पिगुळकर राज सत्यवान-३९६, तेंडोलकर रसिका देवू-३४३, नागवेकर प्रतिक्षा तु.-३५६, सावंत गौरेश गोपाळ * ३९०, परब बाळकृष्ण गजानन * २७६, गावडे धर्माजी सीताराम * २९३, तेंडोलकर रुपेश रविद्र * ३४५, म्हापसेकर सचिन ना.-३६०, तेंडोलकर सागर रघुनाथ- ३३३, श्रुंगारे संदेश शरद * ३१६, टेमकर वैशाली शिवराम * ४२८, सावंत भुषण अर्जुन * २९८, पालकर प्रशांत रघुनाथ * ३५३, घोगळे अक्षय प्रभाकर * ३३३, हळदणकर सिद्धेश म.-३३६, सोनसुरकर स्नेहलता शं.-३७९, डिसोजा लारसन कामिल-३००, सावंत प्रथमेश प्रकाश * ३६०, धर्णे चित्रलेखा जगन्नाथ-४३२, खरात तानू गंगाराम-३६०, भगत वासुदेव मधुसुदन * ३४५, चव्हाण सगुण गणपत * ३३७, वराडकर तुशार चंद्रकांत- ३९१, शिरोडकर उत्तम मधुकर-३९४, पिगुळकर विकास रमेश * ३६०, गावडे प्रविण मधुकर * २९१, मेस्त्री प्रविण पांडुरंग * २८३, गावडे प्रविण प्रभाकर * ३०२, हळदणकर विश्वनाथ म.-३४०, गडेकर सवि���ा अशोक * ३९२, भोवर अश्विनी चंद्रकांत * ४११, कासले उदय गुरुनाथ * २६४\nबहिस्थ - सावंत राजेश मदन, परब विवेकानंद रमाकांत\nपरब विनायकी नामदेव * ४९३\nशाहू श्रुती यशोबंत * ४७५\nपाटील भक्ती मधुकर * ४६८\nराणे कोमल दिगंबर -४३३\nवालावलकर गौरी गो.- ३६४\nनाईक वामन मनोहर -३४९\nगावडे महादेव गुंडू -३१०\nकांबळी मदन सुरेंद्र -४०४\nघोगळे अजय अनंत -३३३\nकेरकर संदेश सुभाष -४४६\nआर्य योगेश प्रेमपाल -४०१\nरेडकर सचिन हेमंत -३३५\nपरब किर्ती प्रसाद -३१३\nमेस्त्री मंजीरी राजन -२२६\nपरब तेजल जयवंत- ३७१\nपरब नुतन नारायण -३६०\nप्रभू यज्ञेश्वर नरेंद्र -३१७\nराऊळ अनंत अशोक -४०१\nकवठणकर पूजा बाबली -३२४\nवारखंडकर पूजा प्रल्हाद -३९१\nपाटलेकर प्रज्ञा प्रकाश -३५०\nगवंडे सुरज महेश्वर -३४९\nकेदार तुकाराम विठ्ठल -४३५\nचौगुले प्रशांत बसवंत -३८०\nनवार बाळकृष्ण तातो -२२९\nसावंत सुप्रिया सुरेश -३०७\nरेडकर धर्मानंद गोविद -३८२\nचिपकर एकसष्ठी यदुनाथ -३१८\nपाटील योगेश बळवंत -३१५\nघाडी गिरीष भिवा -३१३\nनाईक अक्षता गुंडू -३३५\nभगत चेतन निळकंठ -३८३\nबागकर प्रथमेश जगन्नाथ -३९९\nपाटील भक्ती मधुकर -४६८\nसाहू श्रृती यसोबंत -४७५\nरेडकर प्रतिक्षा बाळकृष्ण -३३९\nडिसोजा मार्टीना सेबेस्तिन -२७३\nजाधव राहुल गोविद -३३७\nकामत रघुनाथ मारुती -३१९\nपरब मंजुश्री प्रकाश -३४९\nआल्मेडा एरविना इग्गने -३२०\nधाकोरकर विनय अर्जुन -३९२\nचव्हाण अश्विनी विजय -३५१\nआसोलकर माया रविचंद्र -३३४\nपरब विनायक नामदेव -४९३\n१) रगजी स्वप्नील वि.- ४३४\n२) राळकर लवू संजय - ४१६\n३) धुरी सायली संजय - ४१२\nरगजी सुरज वासुदेव- २५५\nगावडे अंबाजी प्रकाश- ३६०\nगावेकर भक्ती अरुण- २२९\nगावडे मनाली विजय- ३०६\nकेरकर सोनम अनिल- ३२८\nधुरी रोशन दत्ताराम- ३१५\nधुरी प्रियांका सुधाकर- २८१\nमेस्त्री ममता धोंडू- ३४४\nधुरी अक्षय सुंदर- ३५२\nआरोसकर सायली शरद- ४०८\nपडवळ स्नेहल सुरेश- २५२\nशिवलकर हंसा सद्गुरु- ३८२\nकोठावळे हरेश हरिश्चंद्र- ३२१\nबागकर अक्षय विठ्ठल- ३९२\nगावडे सुशिल सुभाष- २९१\nसावंत अर्शिया हेमचंद्र- ३०३\nगावडे रेश्मा दत्तात्रय- ३२०\nसावंत विश्राम प्रकाश- २९१\nगवंडे अश्विनी अजित- ३५६\nधुरी राखी गोविद- ३६८\nगावडे रसिका बाळकृष्ण- ३२५\nराऊळ सुमित सिताराम- २२८\nगावडे अंकिता आत्माराम- ३१८\nखान मैनाज हैदर- २८३\nगाडेकर तेजश्री रामचंद्र- २६१\nशेगले अंकिता रामचंद्र- ३४४\nनाईक प्राजक्ता प्रमोद- २९५\nबागकर अतुल दयानंद- ३८८\nपरब कमला प्रभाकर- ३३६\nनागवेकर लतेश दशरथ- २८७\nसांगळे नर्मदा उदय- ३२५\nमठकर कुणाल दिलीप- २८३\nशेटये प्रणाली गुरुनाथ- ३६४\nशेटये पुनम हरिश्चंद्र- २७३\nरेडकर धनश्री यशवंत- ३०९\nनाईक रधुनाथ भिकाजी- ३३१\nनाईक सृजनिका सुधीर- ४००\nपरब सुकन्या विजय- ३७७\nपांढरे पूजा भिकाजी - ३९२\nरगजी गौरी अशोक- ३०९\nरेडकर सुप्रिया भास्कर- ३४२\nपांढरे मृणाली अनिरुद्ध- ३२९\nमयेकर वासंती राजाराम- २९७\nमुळीक राकेश विजय- ३७७\nगवंडी निशा राधाकृष्ण- ३७२\nनाईक मिनाक्षी भालचंद्र- ३२४\nसावळ ममता रघुनाथ- ३५६\nपरब सुजाता वासुदेव- ३४३\nशेटये स्वाती मंगेश- ३२३\nकांबळी स्वाती सुधाकर- ३८६\nमाळकर लवू अनंत- ४१६\nशेगडे नवनाथ नामदेव- ३९८\nनाईक पल्लवी विकास- ३००\nगवंडी रविना रविद्र- ३०८\nमंत्री अमेय अशोक- ३२७\nराऊळ अजय दाजी- ३३३\n१) कुडव विणा विठ्ठल - ४६६\n२)काकतकर अश्विनी श- ४६५\n३) गांवकर विजया तु. - ४५४\nराऊळ सुजित जगन्नाथ - २६७\nशेटये दिपा बाबलो - ३५५\nशेटये सुरज सूर्यकांत - ३२५\nराऊत वैशाली अनंत - ३९०\nगोवेकर धनश्री सुनिल - ३८५\nशेटकर स्वाती मधुकर - ३१६\nकुडव पल्लवी प्रकाश - ३२०\nशिरसाट सिद्धेश दिलीप - ४३३\nम्हाकले सुदेश उत्तम - ३०६\nजाधव सुमेध शिवाजी - २६६\nराऊळ देवेंद्र दिलीप - ३३१\nमोंतेरो शेरोना मिनीन- २८३\nपुलासकर छाया कृष्णा - ३५१\nजाधव सचिन बाबुराव - ३६५\nरगजी माधुरी बाबुराव - ३८२\nधुरत दाजी विष्णू - ३७६\nराऊळ श्रीकांत चंद्रकांत - २७४\nराऊळ रोहीत भिकाजी - ३३२\nपरब बिदिया पांडुरंग - ३४२\nगोसावी संजना रविद्र- ३४६\nतेली शेफाली बाबुराव - ३०२\nसातोसकर अपर्णा वसंत- ३५०\nखानोलकर प्रिया गुंडू - २७७\nबांदेकर प्रथमेश गोविद - २८३\nकेरकर गौरी वासुदेव - ३४५\nमेस्त्री सुप्रिया नारायण - ३२५\nनाईक संकेत शशिकांत - ४७४\nम्हाकले नितीन अरुण - ३११\nगोवेकर विठ्ठल रमेश - २५८\nकांबळी शुभम विठ्ठल - २९०\nहत्तारकी सुधीर सुभाष - ३८१\nगडेकर तृप्ती अनिल - ३२९\nचव्हाण उज्वला प्रकाश - ४३४\n२)मेस्त्री माधुरी सुमंत - ४३६\n३) गावडे अनिल गायश्री - ४४३\nसातार्डेकर अर्जुन सुरेश- ३०४\nसातार्डेकर बाबू भानुदास- ३१२\nमांजरेकर मंगेश अरुण- ३२६\nपरब साजे निळू- २८६\nसाळगावकर सिद्धेश उ.- ३५०\nमाडये पराग शशिकांत- ३६०\nपार्सेकर राहुल बाबुराव- ४०५\nपरब मंगल श्रीकांत- ३८८\nमेस्त्री सोनाली अनिल- ३७५\nपरब लक्ष्मण गणपत- ३२२\nधुरी चेतन रविद्र- ४००\nसावंत गितांजली शंकर- ४११\nधवन सागर विजय- २९१\nपरब दत्ताराम बापू- ३४६\nकांबळी तेजश्री विजय- ३८४\nपालयेकर दत्ताराम ज.- ३००\nनार्वेकर पुर्णिमा द.- ३९८\nतिरोडकर नवनाथ गु.- ३६५\nकुडव यशवंत गुणाजी- २९४\nगावडे वैभव उदय- ३५३\nनाईक प्रमोद श्याम- ३०७\nशिरोडकर धनंजड ना.- ३२१\nआचरेकर दिनेश दिगंबर- ३६०\nगावडे महेश कृष्णा- ३७७\nतारी मयुरेश शिवा- ३२२\nहरमलकर गौरेश राजेंद्र- ३१६\nआडारकर योगेंद्र दि.- ३६६\nतुळसकर भाग्यश्री द.- ४०४\nबागकर केशव भिकाजी- २७४\nपांढरे मिलिद शशिकांत- ३६०\nरेडकर रविना रमेश- ४२८\nपरब अश्विनी अनंत- ४०७\nरेडकर समिर प्रकाश- ३१७\nरेडकर गिरीष विलास- ४१५\nरेडकर रोहित झिलू- ३३९\nगावडे चैताली सुरेश- ३७४\nगावडे राजेश तुकाराम- २८७\nकांबळी लाडक्या यशवंत- ४००\nधुरी राहुल रमेश- २८४\nराणे निखिल सुरेश- ३८२\nकुलकर्णी ओंकार चेतन- ३५१\nखोत चेतन श्रीकृष्ण- ३२१\nघाडी स्वप्नाली सहदेव- ४१२\nसावंत शंकर रमाकांत- ३५२\nमयेकर संकेत अनंत- ३२५\nराऊत सुशांती सुनिल- ३४०\nद्राक्षी तन्वीर इंम्तियाज- ३३९\nपंतोजी पराग जयानंद- ३११\nकुबल राजाराम नामदेव- ३३९\nमयेकर श्रीहरी नामदेव- ३२६\nगडेकर अक्षय भिकाजी- ३२५\nभुते तेजस्विनी सगुण- ४३१\nसुर्याजी लतेश लक्ष्मण- ३१८\nकेरकर प्रतिक प्रविण- ३१६\nआरेकर संतोष अर्जुन- ३०१\nकेरकर मुकुंद शंकर- २४२\nजोशी भगवान रामा- ४१७\nअंक २० वा, २८ मे २०११, १२वी निकाल विशेष\nअंक १९वा, २६ मे २०११\n१ मे २०११, उद्योग विशेष- भाग ३\n१ मे २०११, उद्योग विशेष- भाग २\n१ मे २०११, उद्योग विशेष- भाग १\nअंक १८वा, १९ मे २०११\nकिरात ट्रस्टचे कार्यकारी व्यवस्थापक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-alcohol-results-death-26-lakh-indians-every-year-12352", "date_download": "2018-12-16T04:48:45Z", "digest": "sha1:6X5P6OVGS6WHYPD2YKXAYVULGKRYFXHE", "length": 14917, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Alcohol Results in Death of 2.6 Lakh Indians Every Year | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू'\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू'\nसोमवार, 24 सप्टेंबर 2018\nनवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू होत असल्याचे एका सर्व���क्षणातून समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, देशात वर्षाला दारुमुळे 2.60 लाख जणांचा मृत्यू होतो. या लोकांना यकृताच्या समस्या, कर्करोग असे आजार उद्भवतात. तसेच दारु पिऊन गाडी चालवल्याने अपघात होतात, व त्यामध्ये अनेकांचा मृत्यू होतो.\nनवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू होत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, देशात वर्षाला दारुमुळे 2.60 लाख जणांचा मृत्यू होतो. या लोकांना यकृताच्या समस्या, कर्करोग असे आजार उद्भवतात. तसेच दारु पिऊन गाडी चालवल्याने अपघात होतात, व त्यामध्ये अनेकांचा मृत्यू होतो.\nजगात दिवसाला दारु पिण्यामुळे 6 हजार जण मृत्युमुखी पडतात. यातील 28 टक्के हे वाहनांचे अपघात, स्वत:ला इजा करुन घेणे आणि हिंसा यामुळेच होतात. तर 21 टक्के पचनाच्या तक्रारीमुळे होतात. 19 टक्के लोकांना हृदयाशी संबंधित तक्रारी उद्भवतात. तर बाकीच्यांना कर्करोग आणि इतर तक्रारी उद्भवतात आणि त्यांना मृत्यूना सामोरे जावे लागते.\nभारतात वर्षाला होणाऱ्या एकूण अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी 1 लाख लोकांचे मृत्यू हे अप्रत्यक्षरित्या दारुमुळे होतात. तर कर्करोगामुळे मृत्यू झालेल्यांपैकी 30 हजार जण दारु घेत असल्याचे या संघटनेने केलेल्या सर्वेक्षणानुसार समोर आले आहे. तर यकृताच्या आजारांमुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही जास्त असून त्यामुळे 1.4 लाख लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे तरुणांना या व्यसनापासून दूर ठेवणे हे येत्या काळातील मोठे आव्हान आपल्या देशासमोर असल्याचे बोलले जात आहे.\nभारत आरोग्य health कर्करोग अपघात हृदय व्यसन\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यं���ा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nकेळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...\nरताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...\nमराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...\nतुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...\nटँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...\nदिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...\nसातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...\nनाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्र��� प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/122-uttar-maharashtra-nashik/3207-nashik-road-romio", "date_download": "2018-12-16T03:17:56Z", "digest": "sha1:4TGIQR5I5SVDYDSXTHC6KODGJ56QXO5Q", "length": 4983, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "रोड रोमिओंच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीनं मारली रेल्वेखाली उडी - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nरोड रोमिओंच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीनं मारली रेल्वेखाली उडी\nजय महाराष्ट्र न्यूज, नाशिक\nनाशिकमध्ये रेल्वे खाली उडी मारून तरुणीनं आत्महत्या केलीय. राखी भगत असं मृत तरुणीचं नाव असून रोड रोमिओंच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याचा नातेवाईंकांनी आरोप केलाय.\nकाही दिवसांपासून राखीला रोड रोमिओ त्रास देत असल्याचं नातेवाईकांनी सांगितलंय. रविवारी दुपारच्या सुमारास ही आत्महत्या झाली असून घोटी पोलीस याचा तपास करत आहे.\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AA%E0%A5%A9_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-12-16T04:35:07Z", "digest": "sha1:CO4RJE4MPMF3IV5YXTSPL7UKCLK7AVRT", "length": 7786, "nlines": 289, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९४३ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९४३ मधील जन्म\n\"इ.स. १९४३ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ७१ पैकी खालील ७१ पाने या वर्गात आहेत.\nमक्तूम बिन रशीद अल मक्तूम\nनिर्मल जित सिंग सेखों\nइ.स.च्या १९४० च्या दशकातील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० एप्रिल २०१५ रोजी १५:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-football/mandar-tamhane-writes-about-football-world-cup-france-vs-belgium-match-129743", "date_download": "2018-12-16T04:43:38Z", "digest": "sha1:O2UL552UUZGHQDYZHFG54WVVE65XUR66", "length": 16598, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mandar Tamhane writes about Football World Cup France vs Belgium match उमटीटीच्या गोलने 'गोल्डन जनरेशन' बाहेर (मंदार ताम्हाणे) | eSakal", "raw_content": "\nउमटीटीच्या गोलने 'गोल्डन जनरेशन' बाहेर (मंदार ताम्हाणे)\nबुधवार, 11 जुलै 2018\nया विजयासह फ्रान्स विश्वकरंडकाच्या इतिहासात तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोचले आहे. फ्रान्स यापूर्वी 1998 आणि 2006 मध्ये विश्वकरंडकाच्या अंतिम फेरीत पोचले होते. यापूर्वी केवळ जर्मनी (8 वेळा) आणि इटली (6 वेळा) हे युरोपियन देश त्यांच्यापेक्षा जास्तवेळा अंतिम फेरीत पोचले आहेत. 1998 नंतर विश्वकरंडकात सर्वाधिक वेळा अंतिम फेरीत खेळणारा संघ म्हणून फ्रान्सची ओळख झाली आहे. बेल्जियमचा हा पराभव कोणत्याही अधिकृत सामन्यांमध्ये सप्टेंबर 2016 नंतर झालेला पहिला पराभव आहे. त्यावेळी त्यांचा पराभव स्पेनकडून झाला होता.\nसॅम्युएल उमटीटी याने हेडरद्वारे मारलेल्या गोलच्या जोरावर फ्रान्सने अंतिम फेरीत प्रवेश केला. गोल्डन जनरेशन अशी ओळख असलेल्या बेल्जियमला उपांत्य फेरीतूनच बाहेर पडावे लागले.\nबेल्जियम आणि फ्रान्स यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यात पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांनी केलेला खेळ उत्कृष्ट होता. पण, तो तणावात आणि रणनीती आखून केलेला खेळ होता. पहिल्या हाफमध्ये जरी गोल होऊ शकला नाही, तरीही खेळ रोमांचक झाला. दोन्ही संघांनी गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या. पण, फ्रान्सचा गोलरक्षक ह्युगो लोरेस आणि बेल्जियमचा गोलरक्षक कोर्तुएझ यांनी उत्कृष्ट बचाव केला. त्यामुळे पहिला हाफ गोलशून्य बरोबरीत सुटला.\nदुसऱ्या हाफमध्ये फ्राऩ्सच्या बचावफळीत खेळणाऱ्या सॅम्युएल उमटीटी याने 51 व्या मिनिटाला अँटोनिओ ग्रीझमनने घेतलेल्या कॉर्नरवर हेडरद्वारे गोल करत फ्रान्ससाठी निर्णायक गोल नोंदविला. बेल्जियमच्या गोल्डन जनरेशनकडे गोल करण्याची क्षमता असलेले खेळाडू असूनही त्यांना गोल करण्यात अपयश आले. फ्रान्सच्या बचावफळीने त्यांना संधीच दिली नाही. मध्यमफळीतील पॉल पोग्बा आणि कांटे यांनी उत्कृष्ट खेळ केला. बचावफळीतील सॅम्युएल उमटीटी आणि रफाएल वरान हे क्लब फुटबॉलमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी संघातून खेळत असले तरी द��शासाठी खेळताना त्यांनी महत्त्वपूर्ण खेळ केला. उमटीटी बार्सिलोना आणि वरान रेयाल मद्रिद क्लबकडून खेळतात. बेल्जियमच्या लुकाकू, हजार्ड व केव्हिन डीब्रायन यांना फ्रान्सच्या या खेळाडूंनी रोखून ठेवले. बेल्जियमने यापूर्वीही पिछाडीवरून विजय मिळविले होते. पण, त्यांना या सामन्यात अपयश आले.\nया विजयासह फ्रान्स विश्वकरंडकाच्या इतिहासात तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोचले आहे. फ्रान्स यापूर्वी 1998 आणि 2006 मध्ये विश्वकरंडकाच्या अंतिम फेरीत पोचले होते. यापूर्वी केवळ जर्मनी (8 वेळा) आणि इटली (6 वेळा) हे युरोपियन देश त्यांच्यापेक्षा जास्तवेळा अंतिम फेरीत पोचले आहेत. 1998 नंतर विश्वकरंडकात सर्वाधिक वेळा अंतिम फेरीत खेळणारा संघ म्हणून फ्रान्सची ओळख झाली आहे. बेल्जियमचा हा पराभव कोणत्याही अधिकृत सामन्यांमध्ये सप्टेंबर 2016 नंतर झालेला पहिला पराभव आहे. त्यावेळी त्यांचा पराभव स्पेनकडून झाला होता.\nफ्रान्स रविवारी इंग्लंड व क्रोएशिया यांच्यातील विजेत्यांशी अंतिम फेरीत खेळणार आहे. फ्रान्सचे प्रशिक्षक डिबीयर डेशाम्प हे 1998 च्या विश्वकरंडक विजेत्या फ्रान्सच्या संघाचे सदस्य होते. आता तेच सध्याच्या फ्रान्स संघाचे प्रशिक्षक आहेत. त्यामुळे यंदा फ्रान्सने विश्वकरंडक जिंकला तर डेशाम्प हे अशी कामगिरी करणारे जगातील तिसरे खेळाडू ठरतील. यापूर्वी अशी कामगिरी ब्राझीलचे मारिओ झगालो आणि जर्मनीचे फ्रान्ज बेकनबावर यांनी केलेली आहे.\n'पूरे विश्व में शोर है, हिंदूस्तान का चौकीदार चोर है'\nनवी दिल्ली- केवळ देशातच नाही तर पूर्ण जगात आता भारताचे पंतप्रधान चोर आहेत, अशी वल्गना होऊ लागल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेस...\nराफेल कराराबाबत फ्रान्सच्या जनेतेचीच तक्रार\nनवी दिल्ली- राफेल विमान खरेदी प्रकरणावरून नरेंद्र मोदी सरकारच्या अडचणी वाढत चाललेल्या असताना आता भारताप्रमाणे फ्रान्समध्येही राफेल कराराचा मुद्दा...\nयुरोपसाठी वेगळे सैन्य हवे : इमॅन्युएल मॅक्रॉन\nदुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या \"नाटो\" (नॉर्थ ऍटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन) या संरक्षक छत्राखाली वावरणारा युरोप ते छत्र संपुष्टात आणून, युरोपचे...\nकेंद्राकडून राफेल खरेदी प्रकरणाची माहिती सर्वोच्च न्यायालयाकडे\nनवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध��यक्षतेखालील खंडपीठाने राफेल खरेदी व्यवहार प्रकरणी झालेल्या निर्णय...\nराफेल करार हा दोन सरकारमधला करार : फ्रान्स अध्यक्ष मॅक्रॉन\nन्यूयॉर्क : बहुचर्चित राफेल करार हा सरकार ते सरकार म्हणजेच त्यावेळेसच्या दोन सरकारमध्येच झाला आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यात 36 लढाऊ विमान...\nगांधी परिवाराचा टू-जी, कोळसा गैरव्यवहारात समावेश : रविशंकर प्रसाद\nनवी दिल्ली : राफेल गैरव्यवहारावरून काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. त्यानंतर आता केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://gangadharmute.com/node/191", "date_download": "2018-12-16T04:52:32Z", "digest": "sha1:63TLB5DAEHPTPVXC5M4ZQ6DEAZPMJ4S6", "length": 12767, "nlines": 163, "source_domain": "gangadharmute.com", "title": " आता काही देणे घेणे उरले नाही | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nआता काही देणे घेणे उरले नाही\nमुखपृष्ठ / आता काही देणे घेणे उरले नाही\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनं���ी. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी मंगळ, 12/07/2011 - 08:15 ह्यावेळी प्रकाशित केले.\nआता काही देणे घेणे उरले नाही\nतू “काय रे” म्हणालास, मी “नमस्कार” म्हणालो\nतू “चिमटा” घेतलास, मी “आभार” म्हणालो\nतू “डिवचत” राहिलास, मी ”हसत” राहिलो\nतू “फाडत” राहिलास, मी “झाकत” राहिलो\nमाझी सोशिकता संपायला आली.. पण\nमर्कटचाळे, तुझे काही सरले नाही\nबस कर मित्रा, हा घे शेवटचा रामराम माझा\nतुझे-माझे… आता काही… देणे घेणे…. उरले नाही\nतरीपण आपले छानपैकी यमक जुळत आहे\nदिले फ़ाटक्या हातांनी तुला मी… तेवढ्यानेच\nतृप्ततेची चमक तुझ्या नजरेत खेळत आहे\nजिथे झालेय मीलन मनाचे मनाशी\nतिथे रूप-स्वरूपाला काही अर्थ उरले नाही\nआता काही देणे घेणे उरले नाही…..\nमी फ़ूले मागितली, तू काटे दिलेस\nफ़ुंकरी ऐवजी धपाटे दिलेस\nमाझे अस्तित्वच नाकारले गेले\nमाझे आत्मक्लेश पुरले नाही\nम्हणून मलाही तुझ्या अहंमन्यतेशी\nआता काही देणे घेणे उरले नाही…..\nतू आलीस आणि घुसलीस\nहृदयाची सारी दारे ओलांडून\nथेट ……. हृदयाच्या केंद्रस्थानी\nतू असतेस….. तेंव्हा तू असतेस\nतू नसतेस….. तेंव्हाही तूच असतेस\nमला कसे एकटे म्हणुन सोडतच नाहीस तू\nत्यामुळे.. हो त्याचमुळे…..”त्या फ़टाकडीशी”\nमाझे आता, काही देणे घेणे उरले नाही…..\n५ ) हे मृत्यो..\nजगायचे होते ते जगून झाले\nकरायचे होते ते करून झाले\nद्यायचे होते ते देऊन झाले\nघ्यायचे होते ते घेऊन झाले….\n तुला यायचे असेल तर ये\nतुला टाळावे असे आता कारण उरले नाही\nआता काही देणे घेणे उरले नाही…..\nआयुष्याच्या दोरीची अंतिम किनार\nमाझी मला दिसायला लागली\nजीव घाबरा अन् नाडी मंदावून\nबराच पु��े निघून आलोय मी आता\nरामनाम सत्याशिवाय काही उरले नाही\nमोह,माया; मद,हेवा; काम-क्रोध यांचेशी\nमला आता काही देणे घेणे उरले नाही\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://granthali.com/press-release/", "date_download": "2018-12-16T03:31:54Z", "digest": "sha1:GETIBZINZ3BMI6MMRPTQRVXUDGP6JOHH", "length": 4245, "nlines": 103, "source_domain": "granthali.com", "title": "Press Release | Granthali", "raw_content": "\n‘ ग्रंथाली ‘ च्या ‘ वाचकदिना ‘ निमित्त लेख / काव्य / अभिवाचन आणि निबंधस्पर्धा\nमुंबई: ‘ ग्रंथाली ‘ गेली ४४ वर्षे सातत्याने वाचनसंस्कृती रुजवण्याकरता कार्यरत आहे. गेल्या ३ वर्षांपासून २४ व २५ डिसेंबर असे दोन दिवस वचनसंस्कृतीशी निगडित विविध उपक्रमांच्या आयोजनातून ‘ वाचकदिन ‘ साजरा होत असतो.\n‘ बलुतं ‘ च्या चाळीसीनिमित्त महाविद्यालय महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी निबंध सादरीकरणस्पर्धा\nमुंबई: ‘ ग्रंथाली ‘ ने दया पवार यांचे ‘ बलुतं ‘ हे आत्मकथन प्रकाशित केले, त्याने मराठी साहित्यविश्वात क्रांती घडवली. यंदा ‘ बलुतं ‘ ला चाळीस वर्ष होत आहेत .\nशहर आत्महत्या करायचं म्हणतंय...\nसूर्य होता रात्रीला ₹500.00 ₹300.00\nग्रंथालीच्या काही खास योजना तुमच्यासाठी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-rabbi-season-planning-amravati-maharashtra-12538", "date_download": "2018-12-16T04:37:01Z", "digest": "sha1:EXH3W3MHRNME4TOYH6YJJVMNMHMGLIFF", "length": 15651, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, rabbi season planning, amravati, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊज��� सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअमरावती जिल्ह्यात रब्बीसाठी २ लाख २७ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित\nअमरावती जिल्ह्यात रब्बीसाठी २ लाख २७ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित\nरविवार, 30 सप्टेंबर 2018\nअमरावती : कृषी विभागाने जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी मोठ्या क्षेत्राचे नियोजन केले. जिल्ह्यात यंदा २ लाख २७ हजार हेक्टर क्षेत्र रब्बीसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे.\nअमरावती : कृषी विभागाने जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी मोठ्या क्षेत्राचे नियोजन केले. जिल्ह्यात यंदा २ लाख २७ हजार हेक्टर क्षेत्र रब्बीसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे.\nयंदा ९५ टक्के पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला होता. मॉन्सूनचे वेळेत आगमन होऊन खरिपाच्या पेरण्या आटोपल्या. यंदा पाऊसमान चांगले होईल, असे गृहीत धरून कृषी विभागाने रब्बी हंगामाचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात गत तीन वर्षांतील रब्बी पेरणी क्षेत्राची सरासरी दीड लाख हेक्टर आहे. यंदा तब्बल २ लाख २७ हजार हेक्टर क्षेत्र रब्बीसाठी प्रस्तावित आहे. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ८३ हजार ४४६ हेक्टर क्षेत्र अतिरिक्त प्रस्तावित आहे.\nपावसाने पाठ फिरविल्याने खरिपात सोयाबीनचे नुकसान झाले. एकरी सात ते आठ क्विंटल उत्पादन अपेक्षित असताना केवळ दीड ते दोन क्विंटलचे उत्पादन हाती आले. त्यातून सोंगणीचा खर्चही निघाला नाही. निव्वळ सोयाबीनचा पेरा केलेल्या शेतकऱ्यांनी आता रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे. निर्धारित वेळेत आवश्यक पाऊस झाला असता तर कदाचित कृषी विभागाचे नियोजन कोसळले असते, आता रब्बीत रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, करडई, सूर्यफुल ही पिके घेण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. पैकी करडईची पेरणी आता केली जात नाही. सूर्यफूल व मक्याला वन्यप्राण्यांचा धोका असल्याने त्याकडे शेतकरी पाठ फिरवितात.\nरब्बी ज्वारी, गहू आणि हरभरा ही पिके प्राधान्याने घेतली जातात. हरभऱ्यासाठी १.६० लाख हेक्टर तर गहू पिकासाठी ६५ हजार क्षेत्र यंदा प्रस्तावित आहे. त्यासाठी १ लाख १२ हजार क्विंटल बियाणे लागण्याचा अंदाज आहे. या हंगामात महाबीज आणि राष्ट्रीय बियाणे महामंडळ ३० हजार तर खासगी कंपन्या ८२ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करून देणार आहेत. गहू पिकाचा बियाणे बदल ८० तर हरभऱ्याचा बियाणे बदल ५० टक्के अपेक्षित आहे.\nकृष�� विभाग रब्बी हंगाम पाऊस हवामान गहू अमरावती\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nकेळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...\nरताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...\nमराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...\nतुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...\nटँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...\nदिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...\nसातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...\nनाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः मह���राष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-success-story-marathi-agrowon-murud-latur-12780?tid=148", "date_download": "2018-12-16T04:36:13Z", "digest": "sha1:SSDK7UNHLGC5M6O4KLJ5BU5ITBR6SFWK", "length": 26656, "nlines": 177, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture success story in marathi, agrowon, Murud, Latur | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोयाबीन प्रक्रिया उद्योगाची ‘साधना’\nसोयाबीन प्रक्रिया उद्योगाची ‘साधना’\nसोयाबीन प्रक्रिया उद्योगाची ‘साधना’\nबुधवार, 10 ऑक्टोबर 2018\nलातूर जिल्ह्यातील मुरूड येथे राहणाऱ्या साधना देशमुख यांनी पती दीपक यांच्या साथीने सोयाबीन प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे. सोयावर आधारित दूध, पनीर, कॉफी, चिवडा, श्रीखंड, दही आदी विविध उत्पादनांची निर्मिती त्यांनी केली आहे. सुपरमार्केटसह मेळावे, प्रदर्शनांमधून त्यास बाजारपेठ मिळवून दिली आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून या व्यवसायाचा विस्तार त्यांनी साधला आहे.\nलातूर जिल्ह्यातील मुरूड येथे राहणाऱ्या साधना देशमुख यांनी पती दीपक यांच्या साथीने सोयाबीन प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे. सोयावर आधारित दूध, पनीर, कॉफी, चिवडा, श्रीखंड, दही आदी विविध उत्पादनांची निर्मिती त्यांनी केली आहे. सुपरमार्केटसह मेळावे, प्रदर्शनांमधून त्यास बाजारपेठ मिळवून दिली आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून या व्यवसायाचा विस्तार त्यांनी साधला आहे.\nप्रत्येकात कुठले ना कुठले कसब दडलेले असते. गरज असते त्याला योग्य सं��ी देण्याची.\nजिद्द, आत्मविश्‍वास अन्‌ झपाटलेपण या बाबी अंगात असतील तर वेळ, पैसा व ठिकाण अशा कशाचीही अडचण येऊनही त्याला दूर करण्याची ताकद त्या व्यक्तीत येते. लातूर जिल्ह्यात मुरूड नावाचे गाव आहे. तेथे वास्तव्यास असणाऱ्या देशमुख कुटुंबाबाबत असेच म्हणता येते. कुटुंबातील साधना या धडाडीच्या सदस्य आहेत. आपल्या पतीच्या साथीने त्यांनी सोयाबीन प्रक्रिया उद्योगात उल्लेखनीय आघाडी घेतली आहे. सन २०१२ मध्ये सुरू झालेल्या या उद्योगात त्यांनी आपली अोळख तयार केली आहे.\nप्रतिकूल परिस्थितीत साधना यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. गोदेगाव येथील दीपक देशमुख यांच्याशी त्यांचे लग्न झाले. एमएस्सी झालेले दीपक मुरूड येथे इलेक्‍ट्रीक उत्पादनांचा व्यवसाय चालवत. शेतीही होती. त्या वेळी मुरूड येथे हे दांपत्य भाडेतत्वावरील घरात राहायचे. पुढे संसारात मुले, त्यांचे शिक्षण व अन्य खर्च वाढला. दीपक यांनी घरीच लहान मुलांसाठी गणित विषयाची शिकवणी घेण्यास सुरवात केली. दरम्यान स्वयंशिक्षण प्रयोगाच्या महिला प्रशिक्षणाविषयी साधना यांना माहिती झाली. घराला हातभार लागावा म्हणून त्यांनी त्यात भाग घेतला. त्यात सौर ऊर्जा शेगडी, सिमेंटचे तयार शौचालय, ग्रामस्वच्छता, सोयाबीनच्या उपपदार्थांची निर्मिती यांची माहिती मिळाली. त्यातील सोयाबीन उत्पादनांनी मनात घर केले.\nसोयाबीन प्रक्रिया उद्योगाची सुरवात\nदीपक व साधना यांनी मग या विषयातील तज्ज्ञ तसेच इंटरनेटद्वारे माहिती घेण्यास सुरवात केली.\nलातूर नजीक असलेल्या मांजरा कृषी विज्ञान केंद्रात साधना यांनी प्रशिक्षण घेतले. सोयावर आधारित दूध, दही, श्रीखंड, पनीर, चक्का, बिस्किट, कॉफी, चिवडा, पीठ हे पदार्थ बनवून पाहिले. त्यात गोडी वाढत गेली. हा व्यवसाय केव्हाही व कुठेही करता येणारा, कच्चा माल वर्षभर उपलब्ध असा होता.\nयातच प्रावीण्य मिळवण्यासाठी कोणतेही कष्ट उपसायला साधना यांची तयारी होती. मूल्यवृद्धीला खूप वाव होता.\nअडचणी वाढल्या पण मार्गही शोधला\nघर भाडेतत्वावरचे. दिवसा घरची कामे, सौर कुकर, सोलर बंब रेडीमेंड शौचालय वाटप, महिला बचत गटाचे काम करून रात्री मिक्‍सरद्वारे भिजवलेले सोयाबीन छिलके काढून ते वाटून घेणे, दूध काढणे, दही लावणे अशी कामे सुरू व्हायची. रात्रीच्या या कामांमुळे घरमालक त्रस्त व्हायचे. अडचणी वाढत गेल्या. तिथूनच स्वतःचे घर असावे म्हणून विचार बळावत गेला. जागेची शोधाशोध, कर्ज काढून लांबच्या कॉलनीत प्लॉट घेतला. पैशांची जमवाजमव करून छोटेखानी घर बांधून दोन-तीन वर्षांत व्यवसाय सुरू झाला. सुरवातीला ‘साधना सोया प्रॉडक्‍ट' या नावाने पापड, चिवडा, बिस्किट, कॉफी, पीठ विकणे सुरू केले.\nसाधना यांनी आपल्या महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनाही उद्योगात सामील करून घेतले. मुरूड येथील प्रदर्शनात स्टॉल उभारून विक्री सुरू केली. दीपक यांनीही आपल्या इलेक्‍ट्रीक उत्पादने विक्री केंद्रात तसेच ओळखीच्या ठिकाणी पदार्थ विक्रीस ठेवणे सुरू केले. एकमेकांच्या अनुभवातून, चर्चेतून मालाचा उठाव होऊ लागला. दर्जा ग्राहकांच्या पसंतीस उतरल्याने विक्री वाढली. घरी येणाऱ्या पाहुण्याला सोया कॉफीची चव आवडू लागली. कुठेही बाहेर जाताना देशमुख दांपत्य आपल्या सोबत सोया कॉफीचे पाऊच ठेवीत. दोघांच्या एकत्रित प्रयत्नांतून पुणे, मुंबई, उस्मानाबाद, लातूर इथंपर्यंत उत्पादनांची विक्री वाढली.\nसोया श्रीखंडाचा रंजक अनुभव\nलातूर येथे एका कंपनीचे प्रशिक्षण होते. तिथे जेवणात गोड काय द्यावे अशी चर्चा झाली. त्या वेळी सोया श्रीखंडाचा विषय समोर आला. दीडशे लोकांंसाठी ही मागणी पूर्ण करण्याची जबाबदारी साधना यांच्यावर आली. चाकूर तालुक्‍यातील म्हाळंगी येथे एकाकडे यंत्रसामग्री होती. शंभर किलोमीटर अंतरावर जाऊन तेथे एक क्विंटल सोयाबीनपासून दूध वेगळे केले. दुधाचे दही बनवायला मात्र जमेना. गारपीट झालेली. अनेक प्रयत्नांतून श्रीखंड तयार झाले. प्रशिक्षणात सर्वांनाच ते आवडले. हा अनुभव फार शिकवून गेला. मात्र कसोटीवर देशमुख पतीपत्नी खरे उतरले. दोघांचीही जिद्द कामी आली.\nमार्केटिंगची जबाबदारी दीपक यांनी पेलली\nलातूर येथे कृषी महोत्सवात स्टॉल उभारला. तिथेही सोयाबीन उत्पादने हातोहात संपली. कामाचा व्याप वाढला. दीपक यांनी मग आपले इलेक्‍ट्रीक उत्पादने केंद्र बंद करून सोया उत्पादनांच्या मार्केटिंगची व विक्रीची जबाबदारी स्वीकारली. प्रयत्नांना अजून बळ मिळाले. उन्नती ग्लोबल फोरमच्या माध्यमातून साधना यांना एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली. दांपत्य पूर्णवेळ झोकून कामाला लागले. आज परिसरात दहा महिला स्वयंसहायता बचत गटांची निर्मिती होण्यात साधना यांचाही वाटा आहे. सुमारे ४०० ते ५०० महिल��ंचे ‘नेटवर्क’ त्यांनी उभारले आहे.\nसोलापूर जिल्ह्यातील माढा येथे तीनशे महिलांसाठी सोया प्रक्रियाबाबत प्रशिक्षणासाठी बोलावणे आले. ही संधी सोडता कामा नये म्हणून पावसाळ्याचे दिवस असूनही देशमुख दांपत्य मोटारसायकलवरून विविध उत्पादने सोबत घेऊन निघाले. अंतराचा नेमका अंदाज नव्हता. सुमारे चार तासांनी ते माढ्याला पोचले. तेथेही हातोहात उत्पादनांची विक्री झाली. शिवाय वेगळे मानधनही मिळाले.\nसोयाबीन उत्पादनांविषयी ग्राहकांमध्ये अद्याप मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण झालेली नाही. त्यामुळे बाजारपेठ मर्यादित असल्याचे साधना सांगतात. मात्र विविध मेळावे, धान्य महोत्सव, प्रदर्शने आदींच्या माध्यमातून बाजारपेठ वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे साधना सांगतात. लातूर येथे सुपरमार्केटमध्ये उत्पादने ठेवली आहेत. नाबार्डतर्फे तसेच मांजरा कृषि विज्ञान केंद्राचे पुरस्कार साधना यांना मिळाले आहेत. मांजरा कृषी विज्ञान केंद्रासह विविध ठिकाणी साधना यांना मार्गदर्शक म्हणून बोलावण्यात येते.\nसंपर्क : साधना देशमुख, ८८५५९३२६२२\n(लेखक लातूर येथील निवृत्त कृषी अधिकारी आहेत.)\nसोयाबीन महिला women पुरस्कार awards लातूर प्रदर्शन व्यवसाय शिक्षण शेती\nसोयाबीन पीठ व अन्य पदार्थ\nप्रक्रिया उद्योगात साधना यांनी महिलांनाही आपल्यासोबत घेतले आहे.\nमांजरा कृषी विज्ञान केंद्राच्या साह्याने उत्पादनांचे मार्केटिंग\nसाधना यांच्या प्रयत्नांची दखल पुरस्काराद्वारे घेण्यात आली आहे.\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nमोहापासून प्रक्रियायुक्त पदार्थमोहाची फुले झाडावर काही मर्यादित काळच उपलब्ध...\nअनेक प्रक्���िया पदार्थांमध्ये सीताफळ गर...सीताफळ हे नाशवंत फळ असल्यामुळे त्यावर प्रक्रिया...\nकच्च्या पपईपासून पेपेन निर्मितीपपई हे जवळजवळ वर्षभर उत्पादन देणारं पीक असून,...\nमार्मालेड, टुटीफ्रुटी निर्मितीसाठी पपईपपई झाडांपासून वर्षभर फळे मिळतात; परंतु दूरच्‍या...\nआरोग्यवर्धक फळांची भुकटीप्रक्रिया उद्योगामध्ये ग्राहकांच्या आवडीनुसार अणि...\nकवठ प्रक्रियेला आहे संधीकवठ हे तसे दुर्लक्षित फळ. आंबट, गोड चवीमुळे...\nपेरूची टॉफी, स्क्वॅश, गरपेरूमध्ये जीवनसत्त्व सी, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह,...\nपेरू प्रक्रियेतून वाढवा फायदापेरू नाशवंत असल्यामुळे प्रक्रियेद्वारा पेरूचे...\nबहुगुणी आवळ्याचे मूल्यवर्धनआवळा या फळाला आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे....\nशेंगा लाडू, चटणी उद्योगातून तयार केली...शेंगा लाडूसारख्या छोट्या व्यवसायापासून सुरवात...\nसीताफळापासून नेक्टर, स्कॅश, अारटीएससीताफळ हे अनेक अावश्‍यक पोषक घटकांचा स्राेत अाहे...\nआरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...\nसोयाबीन प्रक्रिया उद्योगाची ‘साधना’लातूर जिल्ह्यातील मुरूड येथे राहणाऱ्या साधना...\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...\nप्रोबायोटिक कुल्फीकुल्फी हा गोठवलेला थंड आइस्क्रीमचा प्रकार...\nटोमॅटो मूल्यवर्धनातून वाढवा फायदाबाजार जास्त प्रमाणात टोमॅटोची अावक झाल्यामुळे...\nदर्जेदार उत्पादनासाठी फ्रिज ड्रायिंगरूढ झालेल्या यांत्रिक ड्रायर्सच्या तुलनेत फ्रिज...\nविविध हंगामी फळांपासून बनवा जॅमहंगामानुसार विविध प्रकारची फळे उपलब्ध होतात....\nप्रक्रिया उद्योगात नारळाला मागणीनारळाचा प्रत्येक भागाचा उपयोग प्रक्रिया...\nमावा मलई निर्मितीतून मिळविले आर्थिक...जळगाव शहरामधील पिंप्राळा परिसरातील देवकाबाई...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-16T04:38:05Z", "digest": "sha1:AKVQQ4BAW62ITVXDDLWTYLXBDJ2LLT2W", "length": 8041, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भक्तिमय वातावरणात पारंपरिक पद्धतीने काकड आरती | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभक्तिमय वातावरणात पारंपरिक पद्धतीने काकड आरती\nमहाबळेश्‍वर : काकड आरतीसाठी भाविकांनी केलेली गर्दी.\nमहाबळेश्वर, दि. 12 (प्रतिनिधी) – कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा या महिनाभराच्या कालावधीत महाबळेश्‍वर येथील मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या श्री राम मंदिरामध्ये काकड आरतीचा कार्यक्रम सुरु आहे. पहाटेच्यावेळी होत असलेल्या या काकडआरतीला महिला, अबालवृद्धांसह तरुणांची गर्दी होत असून हरिनामाच्या गजरात लोक न्हाऊन निघत आहेत.\nमहाबळेश्वर मध्ये गेल्याअनेक वर्षांपासून येथील श्रीराम मंदिरात काकड आरतीचा कार्यक्रम सुरु आहे. दररोज पहाटे सहा वाजता मंदिरातील विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीच्या अभ्यंगस्नानापासून या कार्यक्रमास सुरुवात होते. अभिषेक, भजन व आरती असा भक्तिमय सोहळा पारंपरिक पद्धतीने सुरु असून महाबळेश्वर येथील माउली भजनी मंडळाच्या सहकार्यांने कोजागिरी पौर्णिमेपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत एक महिना रोज पहाटे अभिषेकासह धार्मिक कार्यक्रमाने भजनास सुरुवात होते व काकड आरतीने कार्यक्रमाची सांगता होते.\nया सर्व धार्मिक कार्यक्रमाने वातावरण भक्तिमय होत आहेत. या सर्व कार्यक्रमात महिला वर्ग, आबालवृद्धांसह तरुणाचा सहभाग लक्षणीय असतो, पर्यटक देखील भल्या पहाटे या कार्यक्रमाना हजेरी लावताना पाहावयास मिळतात दररोज येथील भाविकांच्या वतीने मंदिरात येणाऱ्या भक्तांसाठी प्रसादाचे देखील वाटप अत्यंत भक्तिभावाने होत असते, गेल्या अनेक वर्षांपासून येथील माउली भजनी मंडळाने ही प्रथा सुरु ठेवली असून ऐन गुलाबी थंडीत देखील भाविक मोठ्या संख्येने काकडा आरतीस मंदिरात हजेरी लावत असतात. या कार्यक्रमाची सांगता त्रिपुरी पौर्णिमेदिवशी मंदिरामध्ये आकर्षक दिव्याची रोषणाई व येथील प्रसिद्ध कलाकार किसन खामकर यांनी रेखाटलेल्या उत्कृष्ठ रांगोळीने व महाप्रसादाने होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleप्रबोधिनी एकादशी निमित्ताने पायी दिंडी\nNext articleसुरूर येथे जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://gangadharmute.com/node/192", "date_download": "2018-12-16T05:04:02Z", "digest": "sha1:P52G65KJPH7XBCFYH6KQPGAUOLEEJR64", "length": 10483, "nlines": 153, "source_domain": "gangadharmute.com", "title": " सरींचा कहर | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / सरींचा कहर\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी मंगळ, 12/07/2011 - 08:29 ह्यावेळी प्रकाशित केले.\nउंदराचा दर म्हणजे उंदराचे बीळ\nवा मुटे साहेब ' लोक श्रावन मासी हार्षमानसी ' सारखे पावसाचे गोड वर्णन करतात , पण तुम्ही मात्र पावसा मुळे गरीबाच्या झोपडीत काय घडते याचे वास्तववादी चित्रण आपल्या कवितेतुन मांडलेले आहे , आपल्या कविता वास्तवादी आसतात म्हणुनच बुवा आपल्याला आवडतात .\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्य��ने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?cat=42", "date_download": "2018-12-16T04:07:08Z", "digest": "sha1:A23FL6MPMII4CBRTBEWOFKH4W76XTTHT", "length": 12476, "nlines": 278, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - सर्वोत्कृष्ट नाव रिंगटोन", "raw_content": "\nसर्वोत्तम नाव रिंगटोन दर्शवित आहे:\nशीर्ष नाव रिंगटोन »\nश्री आकाश जी फोन कृपया निवडा 40\nराज प्लझ पिकअप थाए फोन - खूप छान टोन\nश्री आकाश कुमार का फोन है क्रिपा फोन उथैय\nमुकेश जी क्रेप्य फोन उथई अपके लाइ फोन हे\nश्री राकीब आपला प्रियकर कॉलिंग फोन उचलतात 104\nश्री सुनील कुमार कृपया फोन घ्या कृपया\nमी तुझे शुभम फोनवर प्रेम करतो नाही ना तो मुख्य मेहनती 42\nअखिलेंद्र जी कृपया कॉल करा 56\nश्रीमान उस्मान कृपया फोन घ्या तुम्ही कोणी कॉल करीत आहात\nमाझे प्रिय राज कृपया पिकअप फोन करा आपले नििदि आहे कॉलिंग आहे\nश्री फैसल कृपया आपला फोन निवडा 61\nश्री. बिकाज राज आपलं फोन फोन आता आहे कृपया फोन उथो ना 135\nनवीन आणि लोकप्रिय »\nमेहंदी लागा के रेखा\nअमिता शुक्ला आपली आई 99 वर कॉल करत आहे\nहाय रितेश कृपया फोन प्राप्त करा\nमेले सायको बाबू अब जिद चोडो कृपया भी जाओ ना 34\nश्री समीर शाह कृपया फोन घ्या\nहॅलो रोहित जागे होणे अप रोचक\nमिस्टर नजम सिद्दीकी कृपया फोन घ्या\nसुदिपतो आपण ऐकू शकता कृपया फोन उचलू शकता\nहॅलो भास्कर आपला फोन रिंगिंग फोन निवडा\nकुंदन तुमचे आवडते कॉल करा तुम्हाला कॉल करा\nहॅलो सोधारी भाई अपका फोन अया है\nसर्वात या महिन्यात डाउनलोड »\nहे विष्णू, तुमचा फोन रिंगिंग आहे - सफानामा\nहे विष्णू, आपला फोन रिंगिंग आहे - दिल ते पागल है\nहे विष्णू, तुमचा फोन रिंगिंग आहे - भोली सी सूरत\nराज प्लझ पिकअप थाए फोन - खूप छान टोन\nश्री आकाश कुमार का फोन है क्रिपा फोन उथैय\nहे विष्णू, आपला फोन रिंगिंग आहे - ���ॅलो\nश्री सुनील कुमार कृपया फोन घ्या कृपया\nश्री आकाश जी फोन कृपया निवडा 40\nमाझे प्रिय राज कृपया पिकअप फोन करा आपले नििदि आहे कॉलिंग आहे\nमुकेश जी क्रेप्य फोन उथई अपके लाइ फोन हे\nमी तुम्हास प्रेम करतो कृपया फोन उथलो 92\nनमस्कार श्री राजकुमार कृपया फोन घ्या\nया महिन्यात रेटेड »\nभाऊ अपका फोन बजरगा आहे फोन उथई\nगोलू जी आपास फोन बजर राख है किसी को आापी जरूरत होजी 44\nश्री राकीब आपला प्रियकर कॉलिंग फोन उचलतात 104\nमाफ करा, मि. खानला फोन करा\nश्री फैसल कृपया आपला फोन निवडा 61\nहायशेटोरी फोन्स टॅलो टोलो कृपया कृपया\nसद्दाम भाई अपके लिय कॉल है 42\nसुनील कुमार बीरपूर टिकरी पिक अप फोन\nमुरुड फोन 118 वर निवडा\nपूनम जी आपास फोन बझ राख है क्रिपा फोन उथैय\nअरुण फोन उचलतात काजल आपल्याला कॉल करीत आहे 97\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nविनामूल्य आपल्या आवडत्या गाण्यांच्या रिंगटोन आपल्या मोबाईलवर थेट डाउनलोड करा हे पृष्ठ बुकमार्क करणे विसरू नका\nयूके टॉप 40 चार्ट\nयूएसए टॉप 40 चार्ट\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर अरुण फोन उचलतात काजल आपल्याला कॉल करीत आहे 97 रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्रा��जर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://smundhe.blogspot.com/2012/06/blog-post.html", "date_download": "2018-12-16T03:11:00Z", "digest": "sha1:DV3NTCWVYJJVCFDJPPE3NUG6MJRQFPIQ", "length": 17307, "nlines": 54, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: भरघोस उत्पादनासाठी-बाजरी लागवड तंत्रज्ञान", "raw_content": "\nरविवार, ३ जून, २०१२\nभरघोस उत्पादनासाठी-बाजरी लागवड तंत्रज्ञान\nबाजरी हे पीक अधिक सहनशील आणि धान्याबरोबरच चारा देणारे पीक आहे. आपत्कालीन पीक व्यवस्थापनामध्ये महत्त्वाच्या असलेल्या पिकाची खरिपात लागवड करताना योग्य ती काळजी घेतल्यास चांगले उत्पादन मिळवणे शक्‍य होईल.\nबाजरी पिकांचे महत्त्व ः * पाऊस उशिरा, अनिश्‍चित व कमी प्रमाणात झाला तरी इतर तृणधान्यापेक्षा अधिक धान्य व चारा उत्पादन देणारे हे पीक आहे. * आपत्कालीन पीक व्यवस्थापनामध्ये या पिकाला महत्त्व आहे. * कमी कालावधीत तयार होणारे तृणधान्य पीक असल्यामुळे खरिपानंतर रब्बीची पिके वेळेवर घेता येतात. * सोयाबीन, गहू व बटाटा या पिकांमधील सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी या पिकांचा फेरपालटीचे पीक म्हणून उपयोग होतो. * बाजरीपासून तयार केलेले पोल्ट्री फीड, अंडी देणाऱ्या कोंबड्यांना (लेअर) दिल्यास अंड्यामधील अनावश्‍यक कोलेस्टेरॉलचे ( LDL) प्रमाण हे मक्‍यापासून बनविलेल्या पोल्ट्री फीडच्या वापरातून उत्पादित अंड्यामधील प्रमाणापेक्षा कमी असते. हवामान ः * 400 ते 500 मी.मी. पावसाचे प्रमाण असलेल्या भागात हे पीक घेतात. * उष्ण व कोरडे हवामान या पिकास चांगले मानवते. * पिकाची उगवण व वाढ 23 ते 32 अंश सेल्सिअस तापमानात चांगली होते. * पिकाच्या संपूर्ण वाढीच्या काळात स्वच्छ सूर्यप्रकाश अधिक उत्पादनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. जमीन व पूर्वमशागत ः * अधिक उत्पादनासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असावा. * चांगल्या उगवणीसाठी जमीन भुसभुशीत, ढेकळे विरहित व दाबून घट्ट केलेली असावी. यासाठी अर्धा फूट खोल नांगरट करून दोन ते तीन वखराच्या पाळ्या देऊन शेवटच्या वखरणीपूर्वी कुजलेले शेणखत जमिनीत चांगले मिसळून घ्यावे. पेरणीपूर्वी फळी फिरवून जमीन एकसारखी दाबून घ्यावी म्हणजे पेरणीनंतरच्या जोरदार पावसामुळे बी दडपून उगवणीवर विपरीत परिणाम होणार नाही. बियाणे व बीजप्रक्रिया ः भरघोस उत्पादनासाठी स्थानिक वाणाऐवजी तक्ता क्रमांक \"ब'मध्ये सांगितल्याप्रमाणे बाजरीचे सुधारित किंवा संकरित वाणांचे बियाणे हेक्‍टरी 3 ते 3.5 किलो या प्रमाणात पेरणीसाठी वापरावे. अरगट आणि गोसावी रोगाच्या नियंत्रणासाठी बीजप्रक्रिया केलेले प्रमाणित बियाणे वापरावे. बियाणे पेरणीपूर्वी 20 टक्के मिठाच्या द्रावणात (10 लिटर पाणी + 2 किलो मीठ) टाकावे. त्यात वर तरंगणाऱ्या बुरशी पेशी व हलके बी काढून त्याचा नाश करावा, राहिलेले बी स्वच्छ पाण्याने धुऊन सावलीत वाळवावे. मेटेलॅक्‍झील या रसायनाची बीजप्रक्रिया (6 ग्रॅम प्रति किलो बियाणे) या प्रमाणात करावी. या सर्व प्रक्रियेनंतर ऍझोस्पिरिलम व पीएसबी हे जिवाणू संवर्धक 20 ते 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात गुळाच्या द्रावणात (250 ग्रॅम गूळ + 1 लिटर पाणी) एकत्र करून बियाण्यास चोळावे व सावलीत सुकवून 4 ते 5 तासांच्या आत पेरणीसाठी वापरावे. पेरणी ः पावसाळा सुरू झाल्यानंतर 75 ते 100 मी.मी. पाऊस झाल्यास पेरणी करावी. खरीप बाजरीची पेरणी 15 जून ते 15 जुलै या कालावधीत जमिनीत चांगली ओल असताना दोन ओळींत 45 सें.मी. तर दोन रोपांत 12 ते 15 सें.मी. अंतर राहील अशा बेताने करावी. पेरणी शक्‍यतो दोन चाड्याच्या पाभरीने (तिफन) करावी म्हणजे रासायनिक खते बियाण्यासोबत व बियाण्याच्या खाली दिल्यामुळे त्यांची उपयुक्तता वाढून चांगले उत्पादन मिळते. बाजरीची पेरणी दोन ते तीन सें.मी. पेक्षा जास्त खोल करू नये. अन्यथा, यापेक्षा खोलीवर केल्यास उगवण कमी प्रमाणात होते. यासाठी पाभरीच्या फणास टोकाकडे कापडाची चुंबळ बांधावी म्हणजे पाभरीचे फण जमिनीत जास्त खोल जाणार नाहीत व बियाणे अपेक्षित खोलीवर पेरले जाईल. आपत्कालीन परिस्थितीत उशिरात उशिरा 30 जुलैपर्यंत बाजरी पिकांची पेरणी करता येते. खत व्यवस्थापन ः तक्ता क्रमाक \"अ'मध्ये सांगितल्याप्रमाणे बाजरी पिकाचे खत व्यवस्थापन करावे. अधिक उत्पादनासाठी दहा किलो झिंक सल्फेट प्रति हेक्‍टरी पूर्वमशागतीच्या वेळेस जमिनीतून द्यावे. स्फुरदाची मात्रा सिंगल सुपर फॉस्फेटमधून दिल्यास पिकास कॅल्शिअम व सल्फर ही अतिरिक्त सूक्ष्म अन्नद्रव्येही मिळता���. (माती परीक्षणानुसारच रासायनिक खते द्यावीत.) येथे तक्ता क्र. \"अ' आहे आंतरमशागत ः पेरणीनंतर दहा ते पंधरा दिवसांनी गरजेनुसार विरळणी करावी किंवा नांग्या भरून दोन रोपांतील अंतर 12-15 सें.मी. ठेवावे. जमिनीत चांगली ओल असल्यास विरळणी केलेली रोपे नांग्या भरण्यास वापरता येतात. तीस ते चाळीस दिवसांपर्यंत पीक तणविरहित राहण्यासाठी खुरपणी किंवा डवरणी करावी. एक महिन्यानंतर पिकास नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. कोरडवाहू पिकास युरिया देताना जमिनीत चांगली ओल असणे गरजेचे आहे. हंगाम ----माध्यान्ह---- उपाययोजना ः चांगल्या उगवणीनंतर मधल्या काळात पावसाचा खंड पडला तर मृद्‌बाष्पाची गरज भागविण्यासाठी डवरणी करून जमिनीचा वरचा पापुद्रा मोकळा करावा. यालाच डस्ट मल्चिंग म्हणतात. पिकातील काढलेले तण दोन ओळींत पसरून ठेवावे. डवरणी करताना डवऱ्याला खाली दोरी बांधल्यास पिकाला मातीची भर बसेल व पडणाऱ्या पावसाचे पाणी तयार झालेल्या सरीमध्ये व्यवस्थित मुरले जाऊन त्याचा उपयोग पिकाच्या पुढील वाढीच्या काळात होतो. पाणी व्यवस्थापन ः बाजरी पिकास फुटवे येण्याची वेळ, पीक पोटरी अवस्थेत असताना आणि कणसात दाणे भरताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे. या अवस्थेत जमिनीत पुरेशी ओल नसल्यास पिकास संरक्षित ओलित म्हणून पावसाचा अंदाज बघून हलकेसे पाणी द्यावे. आंतरपीक ः अन्नद्रव्यासाठी व जागेसाठी स्पर्धा नसलेला कालावधी या तत्त्वानुसार बाजरी + तूर ही आंतरपीक पद्धती सर्व दृष्टीने फायदेशीर आहे. यासाठी बाजरी व तूर यांची आंतरपीक म्हणून पेरणी करताना याचे ओळीचे प्रमाण 2ः1 (बाजरी ः तूर) किंवा 4ः2 ठेवावे. या प्रमाणेच बाजरीत सोयाबीन, सूर्यफूल ही पिकेसुद्धा 4ः2 या प्रमाणात आंतरपीक म्हणून घेता येतात. हलक्‍या जमिनीत आणि कमी पाऊस असणाऱ्या प्रदेशात बाजरी + मटकी 2ः1 या प्रमाणात आंतरपीक अवलंब करावा. तणनाशकाचा वापर ः गरजेनुसार बाजरी पिकात तणनाशकांचा वापर करता येतो. यासाठी ऍट्राझीन किंवा सिमाझीन हे उगवणपूर्व (पेरणीनंतर परंतु बी उगवण्यापूर्वी) तणनाशक हेक्‍टरी 1.5 ते 2 किलो 600 ते 700 लिटर पाण्यासोबत फवारावे. फवारणी नंतर 15 ते 20 दिवस पिकात खुरपणी किंवा डवरणी करू नये. तसेच पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी 2,4-डी (फक्त सोडिअम साल्ट) हे उगवणपश्‍चात तणनाशक हेक्‍टरी 1250 ग्रॅम या प्रमाणात 600 लिटर पाण्यासोबत तणावर फवारावे. तणन���शक फवारणीपूर्वी तज्ज्ञाचा सल्ला अवश्‍य घ्यावा. तक्ता क्र. ब ः बाजरीचे संकरित आणि सुधारित वाण व त्याची वैशिष्ट्ये -------------- कृषी संशोधन केंद्र, बुलडाणा (07262-242404\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे ३:०३ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nतंत्र कोरडवाहू बीटी कपाशी लागवडीचे\nतंत्र खरीप कांदा उत्पादनाचे...\nएखाद्या वेबसाईटचा जागतिक आणि भारतीय क्रमांक कसा पह...\nयशस्वी दूध व्यवसायाचे मर्म कमी भाकड काळात\nजनावरांना चारा खाऊ घालताना...\nमत्स्य शेतीसाठी तलाव कसा असावा - खार जमीन संशोधन...\nमक्‍याचा तुरा काढणे फायदेशीर ठरते\nकापसात १८ ते २८, ज्वारीत ५३ टक्के वाढ \nतंत्र गोड ज्वारी लागवडीचे...\nतूर पेरणीची वेळ साधा\nसुधारित पद्धतीने करा मका लागवड\nअधिक उत्पादनासाठी मका लागवडीची सूत्रे\nकमी कालावधीचे मूग आणि उडीद\nकसे वाढवाल संकरित बीटी कपाशीचे उत्पादन\nभरघोस उत्पादनासाठी-बाजरी लागवड तंत्रज्ञान\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/mumbai-news-rainy-tourism-61389", "date_download": "2018-12-16T04:51:03Z", "digest": "sha1:4JJPDGJ7K5WVTGRCJIDTR54RY5GBILYN", "length": 11635, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news Rainy tourism पावसाळी पर्यटनात 41 टक्के वाढ! | eSakal", "raw_content": "\nपावसाळी पर्यटनात 41 टक्के वाढ\nशनिवार, 22 जुलै 2017\nमुंबई - पर्यटनाच्या दृष्टीने पावसाळ्याचे चार महिने \"स्लॅक सीझन' मानला जातो. मात्र गेल्या काही वर्षांत पावसाळी पर्यटन वाढले आहे. पावसाळी पर्यटनात जवळपास 41 टक्के वाढ झाली आहे. देशभरात पावसाळी पर्यटन वाढताना दिसत असल्याचा निष्कर्ष \"फ्लाईट सेंटर ट्रॅव्हल ग्रुप'ने काढला आहे.\nमुंबई - पर्यटनाच्या दृष्टीने पावसाळ्याचे चार महिने \"स्लॅक सीझन' मानला जातो. मात्र गेल्या काही वर्षांत पावसाळी पर्यटन वाढले आहे. पावसाळी पर्यटनात जवळपास 41 टक्के वाढ झाली आहे. देशभरात पावसाळी पर्यटन वाढताना दिसत असल्याचा निष्कर्ष \"फ्लाईट सेंटर ट्रॅव्हल ग्रुप'ने काढला आहे.\nहिरवाकंच परिसर, शुभ्र धबधबे आणि निसर्गाचे लोभस रुपडे पावसाळ्यात अनुभवता येते. काही वर्षांपासून पावसाळी सहलींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून यंदा मॉन्सून पर्यटनासाठी राज्यांतर्गत पर्यटनातही 30 टक्के वाढ झाली आहे. त्यात हिमाचल प्रदेश, आसाम, मध्य प्रदेश, उत्तराखंड, केरळसोबतच महाराष्ट्रातील कोकणालाही सर्वाधिक पसंती मिळताना दिसत आहे. पावसाळ्यात निसर्गाची मजा अनुभवणाऱ्यांमध्ये एकट्याने पर्यटन करणाऱ्यांची संख्याही 15 ते 20 टक्के आहे, असे निरीक्षण \"फ्लाईट सेंटर ट्रॅव्हल ग्रुप' ने नोंदवले आहे. कोकणातील धबधबे, समुद्रकिनारा, भातशेती आणि निसर्गाची मजा लुटण्यासाठी इतर राज्यांतूनही मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत आहेत.\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nमहाबळेश्वर-पांचगणी अपघात; दोघे जखमी\nमहाबळेश्वर : महाबळेश्वर-पांचगणी मुख्य रस्त्यावर हॉटेल सूर्या जवळील तीव्र वळणावर महाबळेश्वरकडून पांचगणीच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या...\nरेल्वेप्रवासातून घडणार महामानवाचे दर्शन\nअमरावती : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा सन्मान करीत समानता एक्‍स्प्रेस पर्यटक गाडी लवकरच चालविण्यात येणार आहे. डॉ...\nयवतमाळ : येथे जानेवारी महिन्यात 11, 12 व 13 तारखेला होऊ घातलेल्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण आयोजन समितीने मंगळवारी (ता.11...\nविज्ञानाचे उद्दिष्ट माणसाचे जीवन सुखी आणि वैभवशाली करणे, असे असते. किंबहुना, तसे ते असायला हवे. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे कोणती तांत्रिक उपकरणे...\nमहाबळेश्वरमध्ये पडले पहिले 'हिमकण'\nमहाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वरमध्ये थंडीचा जोर वाढला असून आज (ता.11) वेण्णा लेक परिसरात मोठ्या प्रमाणावर गारठल्यामुळे हिमकण जमा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pimpri-news-brt-61212", "date_download": "2018-12-16T03:55:25Z", "digest": "sha1:MHGX3CY2QH4XN6TAWRGSJYYE54XR6VOI", "length": 14044, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "pimpri news BRT निगडी ते दापोडी बीआरटी ऑक्‍टोबरमध्ये | eSakal", "raw_content": "\nनिगडी ते दापोडी बीआरटी ऑक्‍टोबरमध्ये\nशुक्रवार, 21 जुलै 2017\nपिंपरी - अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारी निगडी ते दापोडी दरम्यानची बीआरटी बससेवा येत्या ऑक्‍टोबर महिन्यामध्ये सुरू होणार आहे. या मार्गावर बीआरटी बससेवा सुरू करण्याअगोदर त्याठिकाणी आवश्‍यक असणाऱ्या कामांची दुरुस्ती करण्याचे कामे तत्काळ हाती घेण्यात आली आहेत. येत्या काही दिवसांमध्ये ही कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे, बीआरटीचे प्रवक्‍ते विजय भोजने यांनी ‘सकाळ’ला सांगितले.\nपिंपरी - अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारी निगडी ते दापोडी दरम्यानची बीआरटी बससेवा येत्या ऑक्‍टोबर महिन्यामध्ये सुरू होणार आहे. या मार्गावर बीआरटी बससेवा सुरू करण्याअगोदर त्याठिकाणी आवश्‍यक असणाऱ्या कामांची दुरुस्ती करण्याचे कामे तत्काळ हाती घेण्यात आली आहेत. येत्या काही दिवसांमध्ये ही कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे, बीआरटीचे प्रवक्‍ते विजय भोजने यांनी ‘सकाळ’ला सांगितले.\nनिगडी ते दापोडी दरम्यान बीआरटी बससेवा सुरू करण्याचा प्रस्ताव अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे हा उपक्रम मार्गी लागू शकलेला नाही. दरम्यान, वापराविना पडून असणाऱ्या या बीआरटी मार्गाचा वापर दुचाकी वाहनांसाठी करण्याचा प्रस्ताव महापालिकेकडून ठेवण्यात आला होता. मात्र, त्याची पूर्णपणे अंमलबजावणी झाली नाही. दरम्यान, निगडी ते दापोडी दरम्यानचा हा बीआरटी मार्ग सुरू झाल्यानंतर शहरातील नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे.\nनिगडी ते दापोडी दरम्यानच्या बीआरटी मार्गावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी कासारवाडी जवळ बसस्थानक तयार करण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे. याठिकाणी असणारी झाडे काढून ती नाशिक फाटा परिसरात लावण्यात येणार आहेत. बसस्थानक उभे करण्यासाठी तिथली झाडे काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बीआरटी बसस्थानकाच्या कामाला सुरवात होणार आहे. झाडे काढून ती दुसरीकडे लावण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या महापालिकेच्या सर्व प्रशासकीय परवानग्या मिळाल्या आहेत. झाडे काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर बसस्थानकाचे काम सुरू करण्यात येणार आहे. याठिकाणी उभारण्यात येणारे बीआरटी बसस्थानक आणि प्रस्तावित मेट्रो स्टेशन, ही दोन्ही ��कमेकांना जोडण्याचे नियोजनही करण्यात आले असल्याचे भोजने यांनी स्पष्ट केले.\nकासारवाडीमधील झाडे बीआरटी स्थानकासाठी काढण्यात येत आहेत. झाडे काढण्याचे काम सुरू करण्यात आले असून या सर्व झाडांचे नाशिक फाटा येथे पुनर्रोपण करण्यात येणार आहे.\n- सुरेश साळुंखे, मुख्य उद्यान अधीक्षक, महापालिका.\nपिंपरी - लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील (सीएमई) सबवेचे काम पूर्ण झाले असून, त्यालगतच्या जोडरस्त्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. जानेवारीच्या...\nपीएमपी बस खरेदीचा प्रस्ताव मंजूर\nपुणे - पीएमपीएमएलकडून घेण्यात येणाऱ्या सीएनजी, बीआरटी आणि नॉन एसी चारशे बसेसपैकी पुणे महापालिकेच्या हिश्‍श्‍याच्या २४० बसेस खरेदी करण्यासाठी ११६...\nबसगाड्या नसल्याने बीआरटी रखडली\nपिंपरी - काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता यादरम्यानच्या रस्त्यावरील नियोजित बीआरटी मार्ग बसगाड्या नसल्यामुळे सुरू होत नसल्याचे स्पष्ट झाले. या...\nथांब्यांवर पाणपोई अन्‌ स्वच्छतागृह\nपिंपरी - शहरातील सांगवी-किवळे आणि दापोडी-निगडी या दोन मार्गांवर बीआरटी बससेवा सुरू आहे. शिवाय, नाशिक फाटा-वाकड आणि काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी...\nपिंपरी-चिंचवड शहरात आणखी तीन बीआरटी रोड\nपिंपरी - शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) तीन बीआरटी मार्गांचा आराखडा तयार केला आहे...\nपीएमपीएमएल बसेसची देखभाल गरजेची\nपुणे : बीआरटीचे मार्गांचे तर बारा वाजलेलेच आहेत. त्यातच आता त्या मार्गांवर धावणार्‍या बसचे तीन-तेरा. बीआरटी दरवाज्यावरील हा लटकलेल्या पत्राचा तुकडा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?cat=43", "date_download": "2018-12-16T03:40:24Z", "digest": "sha1:7PYYKI2NEULSMQUITIBREDLPQKYQBMVJ", "length": 10184, "nlines": 278, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - सर्वोत्कृ���्ट पंजाबी रिंगटोन", "raw_content": "\nसर्वोत्तम पंजाबी रिंगटोन दर्शवित आहे:\nशीर्ष पंजाबी रिंगटोन »\nगॅलान मिठियान (पराक्रम गुप्ज़ सेहरा)\nमेरी कोल - पंजाबी एमपी 3 गीत\nका बोले बाने ते ते\nसोच - रोमँटिक पंजाबी गीत\nजग्वार - मुजिकल डॉक्टरझ सुख - ई एफटी. बोहेमिया\nनवीन आणि लोकप्रिय »\nकोल किनेरे रीमिक्स संगीत\nजाहली नोट एंड संगीत\nअनकॉल्ड अमर हरि के\nफतेह गगन सिद्धू कुवार विर्क\nसर्वात या महिन्यात डाउनलोड »\nगॅलान मिठियान (पराक्रम गुप्ज़ सेहरा)\nमेरी कोल - पंजाबी एमपी 3 गीत\nका बोले बाने ते ते\nजग्वार - मुजिकल डॉक्टरझ सुख - ई एफटी. बोहेमिया\nसोच - रोमँटिक पंजाबी गीत\nया महिन्यात रेटेड »\nका बोले बाने ते ते\nगॅलान मिठियान (पराक्रम गुप्ज़ सेहरा)\nमेरी कोल - पंजाबी एमपी 3 गीत\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nविनामूल्य आपल्या आवडत्या गाण्यांच्या रिंगटोन आपल्या मोबाईलवर थेट डाउनलोड करा हे पृष्ठ बुकमार्क करणे विसरू नका\nयूके टॉप 40 चार्ट\nयूएसए टॉप 40 चार्ट\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर खाब रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?id=m336672", "date_download": "2018-12-16T03:39:14Z", "digest": "sha1:TPW2WCKOWLREKQLWSUZMDG7SGAKMLXEC", "length": 11231, "nlines": 255, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "मोठ्या प्रमाणात रिंगटोन - PHONEKY वरून आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया रिंगटोनचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nमुरुड फोन 118 वर निवडा\nफोन / ब्राउझर: FLIP X12\nश्री. लावकुस पंवार गुर्जर कृपया फोन 62 निवडा\nफोन / ब्राउझर: NokiaX2-01\nफोन / ब्राउझर: Android\nव्हिला मिक्स रिंगटोन विभाजित ((डीजे - सुनील))\nइशा पावर को क्या नाम दोण अर्नव खुशा\nप्यार की एक कहानी. [ला ला ला]\nफोन / ब्राउझर: NokiaX2-01\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\n7 | नृत्य / क्लब\n11 | नृत्य / क्लब\n10 | नृत्य / क्लब\n380 | नृत्य / क्लब\n11 | नृत्य / क्लब\n0 | नृत्य / क्लब\nआश्चर्य व्यक्त करणारा उद्गार अरे बाप रे\n1 | नृत्य / क्लब\nआपले डोके कुठे आहे\n0 | नृत्य / क्लब\nआपले डोके कुठे आहे\nउर ग्रेहाउंड कुठे आहे\nमी तुमच्यावर माझे हात मिळवा तेव्हा\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर मोठ्या प्रमाणात रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोन���ा क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2018-12-16T03:06:41Z", "digest": "sha1:M3CUDSKESLHXMRXRD572TV7BBDHIOFQ6", "length": 10190, "nlines": 239, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सौदी अरेबिया फुटबॉल संघ - विकिपीडिया", "raw_content": "सौदी अरेबिया फुटबॉल संघ\nसौदी अरेबिया फुटबॉल मंडळ\nसौदी अरेबिया 1–1 लेबेनॉन\n(बैरूत, लेबेनॉन; १८ जानेवारी १९५७)\nसौदी अरेबिया 8–0 मकाओ\n(तैफ, सौदी अरेबिया; १४ मे १९९३)\nयुनायटेड अरब प्रजासत्ताक 13–0 सौदी अरेबिया\n(कासाब्लांका, मोरोक्को; ९ सप्टेंबर १९६१)\n१६ संघांची फेरी (१९९४)\nविजयी (१९८४, १९८८ व १९९६)\nसौदी अरेबिया फुटबॉल संघ (अरबी: منتخب المملكة العربية السعودية لكرة القدم‎) हा पश्चिम आशियातील सौदी अरेबिया देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आजवर फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये चार वेळा खेळलेला व ए.एफ.सी. आशिया चषक तीन वेळा जिंकणारा सौदी अरेबिया हा आशियामधील सर्वात यशस्वी फुटबॉल संघांपैकी एक मानला जातो.\n१९९४ १६ संघांची फेरी\nसौदी अरेबिया फुटबॉल संघ\nआशियामधील देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ (ए.एफ.सी.)\nऑस्ट्रेलिया • ब्रुनेई • कंबोडिया • इंडोनेशिया • लाओस • मलेशिया • म्यानमार • फिलिपाईन्स • सिंगापूर • थायलंड • पूर्व तिमोर • व्हियेतनाम\nअफगाणिस्तान • इराण • किर्गिझस्तान • ताजिकिस्तान • तुर्कमेनिस्तान • उझबेकिस्तान\nचीन • चिनी ताइपेइ • गुआम • हाँग काँग • जपान • दक्षिण कोरिया • उत्तर कोरिया • मकाओ • मंगोलिया\nबांगलादेश • भूतान • भारत • मालदीव • नेपाळ • पाकिस्तान • श्रीलंका\nबहरैन • इराक • जॉर्डन • कुवेत • लेबे��ॉन • ओमान • पॅलेस्टाईन • कतार • सौदी अरेबिया • सीरिया • संयुक्त अरब अमिराती • यमनचे प्रजासत्ताक\nअशियामधील राष्ट्रीय फुटबॉल संघ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जानेवारी २०१८ रोजी ११:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://gangadharmute.com/node/194", "date_download": "2018-12-16T05:03:15Z", "digest": "sha1:OMKG7YF25S25ROJ7PMBVOHVZN7RH5XNC", "length": 9572, "nlines": 116, "source_domain": "gangadharmute.com", "title": " हिमालयाची निधडी छाती | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / हिमालयाची निधडी छाती\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी मंगळ, 12/07/2011 - 08:34 ह्यावेळी प्रकाशित केले.\nचंद्र मेघात झाकलेला अन, नदीस पूर होता\nभटकल्या होडीत ’ती अन मी’ किनारा दूर होता..\nढळलेल्या सांज समयासी, खुपच लांब बगीचा तो\nधोतर्‍याचे फ़ूल तिला दिले मी, काय कसूर होता \nती मला गवसलीच नाही, हृदय जळतच राहीले\nबर्फ़ात लपेटले हृदया, तरी निघत धूर होता..\nझेलली किती आक्रमणे, माय मराठीने माझ्या\nना डगमगली कदापि, जो तीचा शब्द शूर होता..\nधडकले ते रक्तबंबाळ झाले, युद्धखोर ते\n हा हिमालयाचा निधडा ऊर होता..\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/beed-news-sakal-shopping-festival-64056", "date_download": "2018-12-16T04:02:21Z", "digest": "sha1:GKKRELYUA2ALZ3ZPLUGLV3TUCPJNI7L3", "length": 12164, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "beed news sakal shopping festival ‘सकाळ’ शॉपिंग महोत्सवाचे थाटात उद्‌घाटन | eSakal", "raw_content": "\n‘सकाळ’ शॉपिंग महोत्सवाचे थाटात उद्‌घाटन\nबुधवार, 2 ऑगस्ट 2017\nबीड - बीडकरांना एकाच छताखाली सर्व आवश्‍यक वस्तू रास्त दरात मिळाव्यात, यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने येथील सिद्धिविनायक संकुल भागात सुरू केलेल्या ‘सकाळ’ शॉपिंग महोत्सवाचे उद्‌घाटन मंगळवारी (ता. एक) सायंकाळी मोठ्या थाटात झाले. रविवारपर्यंत (ता. सहा) हा खरेदी महोत्सव चालणार आहे.\nबीड - बीडकरांना एकाच छताखाली सर्व आवश्‍यक वस्तू रास्त दरात मिळाव्यात, यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने येथील सिद्धिविनायक संकुल भागात सुरू केलेल्या ‘सकाळ’ शॉपिंग महोत्सवाचे उद्‌घाटन मंगळवारी (ता. एक) सायंकाळी मोठ्या थाटात झाले. रविवारपर्यंत (ता. सहा) हा खरेदी महोत्सव चालणार आहे.\nशहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सय्यद सुलेमान यांच्या हस्ते फीत कापून महोत्सवाचे उद्‌घाटन झाले. सोलार दुकानाचे उद्‌घाटन पोलिस उपाधीक्षक (गृह) सुरेश चाटे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या वेळी सहायक पोलिस निरीक्षक सतीश जाधव, जमादार सुदर्शन सारणीकर, जमादार श्री. सोनवणे, धवल मेहता उपस्थित होते. येथील सिद्धिविनायक संकुलात हे गृहपयोगी वस्तूंचे प्रदर्शन भरवले असून सहा ऑगस्टपर्यंत सकाळी ११ ते रात्री नऊ या वेळेत विक्रीसाठीही खुले असणार आहे.\nयामध्ये विविध गृहपयोगी वस्तूंसह इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, सौंदर्य प्रसाधने, सजावटीचे साहित्य आदी विविध नामांकित कंपन्यांच्या वस्तूंची आकर्षक डिस्काउंटमध्ये विक्री होणार आहे.\nएकाच छताखाली सर्व आवश्‍यक वस्तू मिळणार असल्याने बीडकरांसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे. बीडकरांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.\nबीड : माजलगावजवळ कार झाडाला धडकून 3 ठार\nमाजलगाव (जि. बीड) : भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून गाडीतील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. हि घटना शुक्रवारी (ता....\nबीड : गेटकेन ऊस असलेल्या गाड्या अडविल्या\nमाजलगांव (बीड) : पाणी पातळी खालावल्याने उभा उस वाळत आहे मात्र साखर कारखानदार कार्यक्षेत्रातील उस गाळप करण्याएैवजी गेटकेनचा उस आणत आहेत. त्यामुळे...\nबीडची गृहमंत्री मीच- पंकजा मुंडे\nबीड : गृहमंत्री असताना मुंडे साहेबांनी महाराष्ट्रातील गॅंगवॉर संपवले होते. तसे, बीड जिल्ह्याच्या राजकारणातील गॅंगवार आपण संपविले आहे. त्यामुळे बीडची...\nबीड जिल्ह्यात डिजिटल जुगाराचा नवा फंडा\nबीड - तंत्रज्ञानाच्या चांगल्या वापराबरोबरच त्याचा काही जणांकडून वाईट वापरही करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात लुडो किंग गेमच्या माध्यमातून डिजिटल...\nदिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना जयंतीनिमित्त अभिवादन\nबीड : दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. बुधवारी सकाळी गोपीनाथगडावर (ता....\nतरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या\nमाजलगाव (बीड) : साळेगाव कोथळा येथील तरुण शेतकरी कुंडलिक देवराव गवळी (वय. ३७) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना मंगळवारी (ता. ११) सकाळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/symbian-games/?q=Mario", "date_download": "2018-12-16T03:52:50Z", "digest": "sha1:SYGKFIUEZGAGZY5DLUES25NAYBUUXNTM", "length": 5161, "nlines": 113, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - Mario सिम्बियन खेळ", "raw_content": "\nसिम्बियन खेळ सिम्बियन ऐप्स जावा गेम अँड्रॉइड गेम\nसिम्बियन खेळ शैली सर्व\nयासाठी शोध परिणाम: \"Mario\"\nसर्व सिंबियन गेममध्ये शोधा >\nसिम्बियन अॅप्समध्ये शोधा >\nअँड्रॉइड अॅप्स मध्ये शोधा\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nसिम्बियन खेळ सिम्बियन ऐप्स जावा गेम अँड्रॉइड गेम\nPHONEKY वर आपले आवडते Symbian गेम विनामूल्य डाउनलोड करा\nसिंबियन गेम सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nसिम्बियन ओएस मोबाईलसाठी Adventure Of Ted गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट सिंबियन खेळांपैकी एक PHONEKY फ्री सिम्बियन गेम्स बाजारात, आपण सिम्बियन फोनसाठी मोफत गेम विनामूल्य डाउनलोड करू शकता. Nice graphics and addictive gameplay will keep you entertained for a very long time. PHONEKY वर, साहसी आणि कृतीपासून तर्कशास्त्र आणि रेसिंग सिंबियन सिस गेमपर्यंत आपल्याला विविध शैलीचे इतर खेळ आणि अॅप्स आढळतील. सिंबियन ऑस् मोबाईलसाठी सर्वोत्तम 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट गेम्स पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?id=m319747", "date_download": "2018-12-16T04:03:16Z", "digest": "sha1:KKOQSDT7MWCA4TTK6VJYSNPVVTUM6ASM", "length": 11684, "nlines": 276, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "मुरुड फोन 118 वर निवडा रिंगटोन - PHONEKY वरून आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nमुरुड फोन 118 वर निवडा\nमुरुड फोन 118 वर निवडा रिंगटोन\nरेटिंग आणि पुनरावलोकने (1)\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nमुरुड फोन 118 वर निवडा\nफोन / ब्राउझर: FLIP X12\nश्री. लावकुस पंवार गुर्जर कृपया फोन 62 निवडा\nफोन / ब्राउझर: NokiaX2-01\nफोन / ब्राउझर: Android\nव्हिला मिक्स रिंगटोन विभाजित ((डीजे - सुनील))\nइशा पावर को क्या नाम दोण अर्नव खुशा\nप्यार की एक कहानी. [ला ला ला]\nफोन / ब्राउझर: NokiaX2-01\nमुरुड फोन वर निवडा\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमिस सोना फोन निवडा\nचुदामनी साहू जी फोन 118 वर निवडा\nअल्केश फोन 118 वर निवडा\nMintu रॉय फोन निवडा कृपया 118\nमिस्टर नसीर कृपया फोन 118 वर निवडा\nहाय मिस्टर नॅटवर्क कृपया फोन उचलू नका 118\nयोगेश प्लॅझ पिक अप फोन 118\nयोगेंद्र मौर्यअपका फोन आया है कृपया फोन निवडा 1 118\nगजिन फोन 118 वर निवडा\nश्री सतीश सैनी कृपया फोन 118 वर क्लिक करा\nआपले सेल रिंगिंग आहे. कृपया आपला फोन उचलून कुणी कॉल करीत आहे 118\nविकी गर्ग आप कोई याक क्राह राहा है कृपया फोन 118 वर निवडा\nसीमई कृपया आपला फोन निवडा 118\nश्री ओणकर माली फोन उचलतात 118\nगौवड खुराणा पँक अप फोन 118\nकमर कृपया सेल फोन निवडा 118\nअजीत राजा बुंदेला फोन 118 वर\nरोफी जान फोनवर उचलतात 118\nदीपक कन्नोजिया पिक अप फोन 118\nसजु कगन फोन उचलू 118\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर मुरुड फोन 118 वर निवडा रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश���यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/shubham-ranjane-shashank-singh-ankit-soni-alpesh-ramjani-parikshit-valsingkar-prasad-pawar-and-aditya-dhumal-will-join-the-27-players-who-are-currently-training-for-the-forthcoming-domestic-seaso/", "date_download": "2018-12-16T04:01:24Z", "digest": "sha1:I4KKT4PIYA5MQW63WJVXBMI4E3CHHVHA", "length": 7673, "nlines": 65, "source_domain": "mahasports.co.in", "title": "मुंबई क्रिकेट असोसिएशनने उचलले महत्त्वाचे पाऊल", "raw_content": "\nमुंबई क्रिकेट असोसिएशनने उचलले महत्त्वाचे पाऊल\nमुंबई क्रिकेट असोसिएशनने उचलले महत्त्वाचे पाऊल\nमुंबई | बांद्रा कुर्ला क्रीडा संकुलात होणाऱ्या सराव शिबीरासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशने आधी निवडलेल्या २७ खेळाडूंमध्ये आणखी ७ सात खेळाडूंची निवड केली आहे.\nयामध्ये शुभम रांजने, शशांक सिंग, अकिंत सोनी, अल्पेश रमजानी, प्ररिक्षीत वळसंगकर, प्रसाद पवार आणि अदित्य धुमाळ यांचा समावेश आहे.\nयाची माहिती भारताचा माजी अष्टपैलू क्रीकेटपटू आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीचा अध्यक्ष अजित आगरकरने मंगळवारी (६ ऑगस्ट) दिली.\nयेत्या रणजी क्रिकेट स्पर्धात आणि देशांतर्गत स्पर्धेत मुंबई संघाची चांगली कामगिरी व्हावी या दृष्टीने हे सराव शिबिर आयोजीत केले आहे.\nयामध्ये अदित्य तारे, सुर्यकुमार यादव आणि सिद्धेश लाड या वरिष्ठ खेळाडूंना संधी मिळाली असली तरी ३५ वर्षीय अनुभवी अष्टपैलू अभिषेक नायरला या सराव शिबिरासाठी डावलण्यात आले आहे.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n, महत्त्वाचा खेळाडू अडकला कायद्याच्या कचाट्यात\n-स्टार्क म्हणतो, विराट थोडा थांब, तुझे अव्वल स्थान हा खेळाडू घेईल\nरनमशीन विराट कोहली ठरला तेंडुलकर, गावसकरांनाही वरचढ, केला हा मोठा पराक्रम\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक���षित गुणवंत..\nISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/122-uttar-maharashtra-nashik/3204-nashik-cctv-theft", "date_download": "2018-12-16T04:03:06Z", "digest": "sha1:GF26M55D4PPFYME4JXHR4WZPRZBOG7DH", "length": 5224, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच भाजप नगरसेविकेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरुन चोरटा पसार - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nलक्ष्मी पूजनाच्या दिवशीच भाजप नगरसेविकेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरुन चोरटा पसार\nजय महाराष्ट्र न्यूज, नाशिक\nनाशिकमध्ये सोन साखळी चोरांचा सुळसुळाट वाढतच चाललाय. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी चक्क भाजप नगरसेविका वर्षा भालेराव यांच्याच गळ्याकी चैन लंपास केलीय.\nनगरसेविका वर्षा भालेराव यांच्या गळ्या दोन चैन होत्या. ���ातील एका तोळ्याची चैन चोरट्यांनी चोरली. त्याचवेळी 3 तोळ्याची चैन चोरताना प्रतिकार केल्यानं चोरटे पसार झालेत. गंगापूर रोड परिसरातील ही घटना असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-weather-update-maharashtra-state-3272", "date_download": "2018-12-16T04:44:35Z", "digest": "sha1:3ER7IRO3ED2MZB3Y2VPTBN27OUNTI5N4", "length": 15848, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, weather update for maharashtra state | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहवामान कोरडे, थंडी परतली\nहवामान कोरडे, थंडी परतली\nशुक्रवार, 24 नोव्हेंबर 2017\nपुणे : राज्यावरील ढगांची रेलचेल कमी होताच, थंडीने पुन्हा आपले अधिराज्य गाजविण्यास सुरवात केली अाहे. गुरुवार (ता. २३) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्यात सर्वांत कमी १२ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद यवतमाळ येथे झाली. पुढील चार दिवस साेमवार (ता. २७) पर्यंत गाेव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान काेरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.\nपुणे : राज्यावरील ढगांची रेलचेल कमी होताच, थंडीने पुन्हा आपले अधिराज्य गाजविण्यास सुरवात केली अाहे. गुरुवार (ता. २३) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्यात सर्वांत कमी १२ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद यवतमाळ येथे झाली. पुढील चार दिवस साेमवार (ता. २७) पर्यंत गाेव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान काेरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.\nअंदनाम निकाेबार समुद्रालगत तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पश्‍चिम बंगालच्या अग्नेय बाजूबराेबर पूर्वमध्य समुद्रा लगत पसरले आहे. या क्षेत्राचा प्रभाव कमी झाला असून, राज्यातील आर्द्रतेचे प्रमाण घटले आहे. परिणामी, गेल्या काही दिवसांपासून कमी झालेला थंडीचा कडाका पुन्हा वाढण्यास सुरवात झाली आहे. गुरुवार (ता.२३) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत मध्य महाराष्‍ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाल्याची नाेंद हवामान विभागाकडे झाली आहे. तर पुढील २४ तासांत राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात थंडीच्या लाटेचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.\nगेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ, तर काेकण गाेव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागातील तापमान सरासरीच्या जवळपास हाेते.\nराज्याच्या विविध भागांत नाेंदलेले किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढीलप्रमाणे : मुंबई २२.४, अलिबाग २१.४, रत्नागिरी २४, पणजी २३.६, डहाणू २०.३, भिरा १९.५, पुणे १६.६, नगर १६.४, जळगाव १५, काेल्हापूर २२, महाबळेश्‍वर १५.६, मालेगाव १६.२, नाशिक १३, सांगली १६.४, सातारा १९.१, साेलापूर १९.९, उस्मानाबाद १५, आैरंगाबाद १७.२, परभणी १८.८, नांदेड २१.५, अकाेला २०.५, अमरावती १८.६, बुलडाणा १७.८, ब्रह्मपुरी १७.३, चंद्रपूर २२.२, गाेंदिया १२.५, नागपूर १७.८, वाशीम १८, यवतमाळ १२.\nपुणे थंडी यवतमाळ हवामान समुद्र ऊस पाऊस महाराष्ट्र किमान तापमान\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...\nखरीप, ���ेळी पीकविम्याच्या परताव्यापासून...जळगाव : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत...\nखोजेवाडीत लोकसहभागातून जनावरांची छावणीनगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने...\nजमीन सुपीकता, नियोजनातून साधली शेतीमांजरी (जि. पुणे) येथील माधव आणि सचिन हरिलाल घुले...\nमोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या...सांगली ः दूध इकून दौन पैकं मिळत्याती म्हणून...\nमंगेशी झाली वंचितांची मायउपेक्षितांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून...\nगेल्या वर्षीच्या अवकाळीपोटी साठ लाखांची...मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यात...\nउत्तर प्रदेश, हरियाना, पंजाबप्रमाणे...पुणे : जागतिक साखरेचे बाजार आणि खप विचारात घेता...\nपूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामानपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण...\nकांदा दरप्रश्नी पंतप्रधानांना साकडेनाशिक : कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित...\nखानदेशात चाराटंचाईने जनावरांची होरपळ...जळगाव : जिल्ह्यात रोज लागणाऱ्या चाऱ्यासंबंधी...\nअडत्याकडून ‘टीडीएस’ कपातीची बाजार...धुळे : शेतकऱ्यांकडून शेतमाल विक्रीनंतर...\nअमरावती विभागात महिन्यात हजारवर शेतकरी...अकोलाः सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि या वर्षी...\n‘शेतकऱ्यांच्या प्रश्नी आमदार-...परभणी : उसाला एफआरपीनुसार दर देण्यात यावा,...\nऊसरसात शर्कराकंदाचे मिश्रण शक्यपुणे : राज्यातील साखर कारखान्यांचा घटलेला गाळप...\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/ssc-result-2018.html", "date_download": "2018-12-16T04:41:18Z", "digest": "sha1:J6LISSTL6MYA6C7VXM6UOD3UW5YH34LN", "length": 4703, "nlines": 83, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "SSC Result 2018 : असा पाहा तुमचा दहावीचा ���िकाल - अहमदनगरLive24", "raw_content": "\nSSC Result 2018 : असा पाहा तुमचा दहावीचा निकाल\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी १.०० वाजता हा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.\nदहावीचा निकाल कसा आणि कुठं पाहता येईल, ते पाहुयात...\nया वेबसाईटवर तुम्हाला निकाल पाहता येईल... तसंच त्यावर निकाल डाऊनलोड करण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे.\n- प्रथम महाराष्ट्र मंडळाच्या ऑफिशियल वेबसाइट www.mahresult.nic.in वर जा\n- आता मुख्यपृष्ठ लिंक एचएससी परीक्षा निकालावर क्लिक करा\n- क्लिक केल्यानंतर उघडणारे वेबपेजवर आपली माहिती टाका. ओके करा\n- क्लिक करून आपण आपला रिजल्ट स्क्रीनवर पाहू शकाल\nतुम्हाला मोबाइल एसएमएस सेवेद्वारेही निकाल पाहता येणार आहे. बीएसएनएल मोबाइल क्रमांकावरून ५७७६६ या क्रमांकावर MHSSC लिहून मेसेज पाठवा... त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच निकाल उपलब्ध होईल.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/43670", "date_download": "2018-12-16T03:40:53Z", "digest": "sha1:3PAAEMMKSIW6MFH4E53Y56D2UDVLSEM7", "length": 87470, "nlines": 561, "source_domain": "www.misalpav.com", "title": "टीना, मोदीजी आणि त्यांचे कौतुक करण्याची इच्छा | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nटीना, मोदीजी आणि त्यांचे कौतुक करण्याची इच्छा\nमित्रांनो, एक मोदीजी व व विवेकानंदजी यांचा चाहता असणाऱ्या बाबांचा मुलगा आहे.\nमाझे बाबा विवेकानंदानी, 'माझ्या बंधुनो आणि भगिनींनो' असे बोलून, श्रोत्यांना समोरच्यांना प्रति���्पर्ध्यांना , आपलेसे करण्याच्या वृत्तीचे , चहाते आहेत.\nरोज ते त्यांच्या क्लबात (सोसायटीतील सभासदांतील भावंडंभावना जोपासणाऱ्या ग्रुपमधे) मोदीजींची (चर्चेदरम्यान) आपल्या परीने बाजू सावरून घेतात.\nपरंतु ते बर्याच बाबतीत विशेषतः डेटा बाबतीत माझ्यावर अवलंबून असतात.\nविरोधी मत मांडणाऱ्याला ते, खेकसून \"पटत नाही तर पाकिस्तानात चालते व्हा \", असे गप्प करू इच्छित नाही.\n तर वर उल्लेखल्याप्रमाणे ते विवेकानंदांच्या (माझ्या बंधुनो ss) शैलीचे भोक्ते व फॉलोवर आहेत.\nम्हणून ते माझी मदत मागत आहेत, मला खात्री आहे की या साईटवर मोदीजींची बाजू मुद्देसूदपणे अभ्यासूरित्या मांडणारे लोकं असतील व ते मला माहिती देतीलच.\nटिना म्हणजे TINA = There Is No Alternative = एक प्रकारची परिस्थिती.\nमोदीजी = सध्याचे आपले पंतप्रधान\n(चर्चेदरम्यान) कौतुक करण्याची (बाबांची) इच्छा = अभ्यासपूर्ण मुद्देसूद परंतु प्रेमाने बाजू पटवून देणे, व त्यासाठीचा डेटा गोळा करणे.\nमी या आधी एक धागा काढला परंतु फारच कमी माहिती मला मिळाली मिळाली प्रतिक्रियेतून .\nसंसदेत बहुमत असलेला एकपक्षीय पंतप्रधान (उदा नेहरूजी, राजीव गांधीजी, मोदीजी), हा पंतप्रधानपदी कोणते निर्णय घेऊशकतो, शिवाय ते तडीस नेऊ शकतो,\nयुती /आघाडीचा बहुपक्षीय पंतप्रधान (नरसिम्हा राव, वाजपेयीजी, मनमोहनजी) घेऊ शकत नाही \nसंसदेत बहुमत असलेला एकपक्षीय पंतप्रधान असण्याचे काय बेनेफिट असतात देशाला \nलोकांना ते (विवेकानंदांच्या शैलीन ) कसे समजावुन सांगता येऊ शकतील \n*जीडीपी ग्रोथ (उदा नेहरूजी, राजीव गांधीजी, मोदीजी) यांच्या कारकिर्दीतील व.\nजीडीपी ग्रोथ (नरसिम्हा राव, वाजपेयीजी, मनमोहनजी) यांच्या कारकिर्दीतील तुलना करण्यास रिलायबल डेटा कुठे मिळेल \n(*लक्ष्यात घ्या मी मोदीजींची बाजु मुद्देसूद मांडता यावी या अंतस्थ हेतूने विचारतोय)\nमाझे बाबा, \"मोदीजींना एकहाती सत्ता द्यावी \" अशी मांडणी करून , सध्या हातात असलेल्या एकहाती सत्तेचे कौतुक , व त्याला सपोर्टींग डेटा चर्चेद्वारे / संवादाद्वारे देऊ इच्छितात .\nसमजा एकहाती भाजप चे पंतप्रधान मोदीजी X व युती पंतप्रधान मोदीजी Y,\nयात गुणात्मक रित्या काय फरक आहे हे हे सांगता आले पाहिजे.\nउदा. एकहाती मोदीजी X असे काय निर्णय घेऊ शकतात, की युतीचे मोदीजी घेऊ शकत नाही Y.\n*कृपया मोदीविरोधकांनी किंवा इतरही कोणी, मला वैयक्तिक इन्स्लटिंग प्रतिसाद देऊ नये.\n*तसेच विषयाशी संबंध नसलेले प्रतिसाद टाळावे.\nतर मोदींनी पंतप्रधान पद टाळावे\n...समजा ..... युती पंतप्रधान मोदीजी Y,...\nपूर्ण बहुमत मिळाले नाही आणि इतरांची तडजोड घेऊन भाजपा सरकार होणार असेल तर मोदींनी पंतप्रधान पद टाळावे असे वाटते. ५६ इंच छातीतून मिआंऊ आवाज मोदींपेक्षा त्यांच्या भक्तांनाच काय शत्रूंनाही ऐकवणार नाही.\nसध्या तोही येत नाहीये\nसध्या तोही येत नाहीये\n*तसेच विषयाशी संबंध नसलेले प्रतिसाद टाळावे.\n*तसेच विषयाशी संबंध नसलेले प्रतिसाद टाळावे.\nहरकत नाही ...तांत्रिकदृष्ट्या तुमचा प्रतिसाद धाग्याला नाही तर धाग्यावरच्या एका प्रतिसादाला आहे :)\n*जीडीपी ग्रोथ (उदा नेहरूजी,\n*जीडीपी ग्रोथ (उदा नेहरूजी, राजीव गांधीजी, मोदीजी) यांच्या कारकिर्दीतील व.\nजीडीपी ग्रोथ (नरसिम्हा राव, वाजपेयीजी, मनमोहनजी) यांच्या कारकिर्दीतील तुलना करण्यास रिलायबल डेटा कुठे मिळेल \nया साठी ही लिंक बघा\nआपण लिंक दिली, त्याबद्दल आपले धन्यवाद.\nमी लिंक पाहिली, वक्त्याने साध्या सरल शब्दात त्यांची मते मांडली. वक्ते कमालीचे अभ्यासू व विषयात पारंगत जाणवतात.\nपरंतु त्यांच्या या सव्वा तास प्रदीर्घ लिंकचा संदर्भ द्यावा तर ,\nतर एकहाती मोदीजींच्या कारकिर्दीसाठी भविष्यात मते मागणे जिकिरीचे होईल, कारण\nदेशाची जीडीपी ग्रोथ (एकपक्षीय पंतप्रधान) कारकिर्दीतील सिंगल डिजिट (२-३ % च्या आसपास) होती\n(हिला हिंदू ग्रोथ रेट ) म्हणून हिणवण्यात आलय,\n(बहुपक्षीय पंतप्रधान) कारकिर्दीतील जीडीपी ग्रोथ तुलनेने जास्त (८-१० % च्या आसपास) होती.\nमग माझे बाबा चर्चेत, मोदीजीच्या (एकपक्षीय पंतप्रधान अश्या अर्थीच्या ) बाजूने मते मांडताना, प्रतिपक्षास ऍंडव्हान्टेज मिळेल, अशी भीती मला वाटत आहे.\nकाही प्रतिपक्षाला अ‍ॅड्व्हान्टेज मिळणार नाही ह्याची खात्री बाळगा. तुमचे बाबा दोन दोन नरेन्द्रांची डबल बॅरल घेऊन उभे आहेत. नॅशनल, इंटरनॅशनल, रिलिजन, युथ, हिंदूत्व, अशी सगळी काडतुसे ह्या गनमध्ये फिट्ट बसतात. दणादणा हाणायचे कायबी. पैले वाट्टेल ते सांगायचे, त्यात चुका काढल्या की तुम्ही करा म्हणायचे (कोण करु देणार नसतंय, सगळे अमरीशपुरी एक दिवसाचा नायक कुणाला बनवत नसतेत हे पक्के ओळखून राहायचे) इतक्यावर ऐकले नाही की समोरच्यांची लायकी काढायची, बिनधास्त देशद्रोही वगैरे म्हनायला कचरु नकात. त�� प्रिव्हीलेज आहे असे समजूनच बोलायचे. सगळ्यावर तुम्हीच प्रश्नचिन्हे उपस्थित करायची, सगळ्या प्रश्नांची उत्तरे जमतील तितकी वर्षे मागे न्ह्यायची. राजकारण म्हणले की सगळे वाट्टोळे काँग्रेसने केले म्हनायचे, समाजकारण म्हनले की वाटोळे ब्रिटिशांनी केले म्हनायचे. समाजाची वीण मुघलांनी वाटोळे केली म्हनायचे, सगळे विरोधी नास्तिक आणि पाखंडी, अधोगामी ठरवूनच बोलायचे आणि हो इतके बोलतांना समोरच्याला सतत पूर्वग्रह सोडून बोला (पक्षी आमच्यासारखेच बोला) असा उपदेश करत राहायचे. काय टाप आहे समोरच्यांची भीती बाळगायची.\nगेल दोनचार वर्षे बघा आमच्या इथे. तेच तर चाललेय.\nते \"mrcoolguynice\" एखाद्या वेळेस तुमच्या बाजूचे निघाले तर गोची होईल.\nमनमोकळेपणाने हसून तरी द्या\nमनमोकळेपणाने हसून तरी द्या राव... हस्यबंदी करून त्याला तरी जीएसटी नका लावू.\nफेकोबाचे कोणी भगत असले तरी ते आमच्यासाठी आपलेच सगेसोयरे आहेत, त्यांना आम्ही पाकिस्तानी नाही समजत.\nकंपूगीरी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्षपद तुमच्याच झोळीत पडणार आहे. काळजी करू नका.\nनमोरुग्ण/ नामोभक्त, मी या दोन्ही पंथांत नाही, तरीही उघड्यावर शौचास बसू नये हे सांगण्यासाठी मोदी यावे लागले हे वास्तव आहे. आज प्रचार माध्यमांमध्ये जी कोल्हेकुई ऐकू येते तिच्या पासून सामान्य नागरिक लांब आहे. चंद्रावरचा सात बारा देखील ज्या काकांच्या नावे असू शकेल असे विनोदाने का होईन म्हटले जाते तेच आणि देशभरातील त्यांचेच टोळीमित्र सध्या बोंबलत आहेत. सामान्य माणूस पेट्रोल,डिझेलची दरवाढ देखील सहन करतोय आणि नोट बंदी देखील स्वीकारतोय....हे केवळ बाबांना नैतिक पाठींबा दर्शवण्या करता. रिलायबल डेटा तज्ज्ञ मिपाकर पुरवतीलच\nआपला अंतस्थ हेतू \"डाटा मिळवणे\nआपला अंतस्थ हेतू \"डाटा मिळवणे\" हाच आहे का अशी शंका येते आहे\nती रास्त नसेलही कदाचित.\nपण असा रेडिमेड डाटा \"खरंच उपयोगास येईल का\nरा भि जोशी यांनी नर्मदा परिक्रमा करतानाच अनुभव लिहिला आहे (वर्ष १९५६)\nनर्मदा परिक्रमा करताना एके ठिकाणी गुहेच्या बाहेर \"१० पैशात ब्रम्हदर्शन\" असे लिहिलेले आढळले.\nते आत गेले तेथे एक साधू महाराज ध्यान लावून बसलेले होते. काही काळाने साधू महाराजानी डोळे उघडले आणि यांनी दिलेले १० पैसे बाजूला ठेवले आणि याना खाडी साखरेचा खडा दिला आणि खायला सांगितले.\nखडा खाल्ल्यावर साधू महाराजान��� विचारले कसा लागला\nसाधू महाराज --गोड म्हणजे कसा\nसाधू महाराज --मग मालपुवा सारखा\nसाधू महाराज--मग गोड म्हणजे कसा\nजोशी -- ते तुम्हाला खाऊनच बघायला लागेल.\nसाधू महाराज- ब्रम्हदर्शन पण असंच आहे. ते \"ज्याचं त्यालाच\" व्हायला लागतं.\nदुसऱ्याचा डेटा वापरण्याऱ्यांचे पण असेच आहे. कॉर्पोरेट जगतात पण मोठे मोठे व्यवस्थापक (एम बी ए) चमकोगिरी करत असतात जेंव्हा सखोल माहितीसाठी प्रश्न विचारला जातो तेंव्हा i shall come back on this म्हणून वेळ मारून नेली जाते.\nइथेच (मिपावर) पहा कि मुद्देसूद उत्तर द्यायला सांगितले कि (तथाकथित) उच्चशिक्षित लोकसुद्धा शेपूट घालतात.\nते परत system implement झाल्यावर उदघाटन करायलाच येतात.\nक्षमस्व परंतु , माझ्याकडून\nक्षमस्व परंतु , माझ्याकडून संवादात काही कमतरता राहिली असावी.\nदुधाचे दही, दह्याचे ताक, ताकातून लोणी, लोण्याचे तुप आणि तुपाची ईश्वरप्राप्तीच्या यज्ञात आहुती ...\nडेटा = रेकॉर्डेड फॅक्टस >>\nइन्फॉर्मेशन (माहिती)= प्रोसेस्ड डेटा >>\nविजडम (शहाणपण)= मॅनेज्ड इन्फॉर्मेशन >>\nट्रूथ (सत्य ) = कन्सॉलिडिटेड विजडम >>\nआणि आपल्याला माहिती असेलच की\nट्रूथ (सत्य ) म्हणजेच गॉड (ईश्वर )\nमी तुमच्या सारख्या उच्चशिक्षित मान्यवराकडे , प्रत्यक्ष भगवंतांची रेडिमेड अनुभूती मागत नाहीये , तर विनंती करत आहे\nरेकॉर्डेड फॅक्टस कुठे मिळू शकतील त्या डेटाचे विश्लेषण मी स्वतःच करेन.\nआणि आपणास कदाचित ऑलरेडी माहीत असेल की ,\nगार्बेज इन >> तर >> गार्बेज आउट\nचुकीच्या फॅक्ट्सवर चुकीचे निष्कर्ष लोक काढतील... की जे व्हायला नकोय, असं मला वाटते.\nचुकीच्या माहितीच्या आधारे मोदीजींची बाजू मांडिली जाऊ नये.\nमला असं म्हणायचं की , या अमुक अमुक फॅक्ट्स मुळे मोदीजींना एकपक्षीय पंतप्रधान केल्यावर , हे तमुक तमुक फायदे देशाला आहेत/होतील,\nआणि बहु पक्षीय आघाडीतील पंतप्रधान मोदीजी ते तमुक तमुक फायदे करून देण्यास असमर्थ आहे.\nआता कोणी खुळचट मोदीविरोधक लगेचच पिंक टाकतील की समाज NDA ची आघाडी झाली की आघाडीचा पंतप्रधान मोदीजी होण्यास , किती समविचारी पक्ष राजी होतील , तर तो प्रीमॅच्युअर प्रश्न होईल.\nमला मनोमन असा विश्वास आहे की आतापर्यंतच्या मोदीजींच्या आतापर्यंतच्या दैदिप्यमान कामगिरी व राष्ट्र प्रेम\nकन्सिडर करता , सगळेच एका पायावर त्यांना पाठिंबा देतील. पण मी म्हणतो दुसऱ्याचा पाठींबा घेण्याची वेळच मोदीज��ंवर येऊ नये.\nफक्त त्यांची दैदिप्यमान कामगिरी व राष्ट्रहितासाठी घेतलेले निर्णय, सप्रमाण साधार फॅक्टबेस माहिती , सर्वसामान्य लोकांना समजेल अश्या प्रकारे\nउच्चंशिक्षित नाही , परंतु माझ्यासारख्या मोदीजींच्या सर्वसामान्य चाहत्यांनी अश्या कठीण प्रसंगी शेपुट न घालता , पुढे येऊन हिरीरीने मोदीजींची बाजू सार्वजनिक जीवनात उचलून धरावी.\nभल्या माणसांची दुनिया नाही हेच खरे\nइतकी दैदिप्यमान कामगिरी आणि प्रखर राष्ट्र भक्ती असणाऱ्या माणसाच्या बाजूने बोलण्यासाठी एवढी तयारी करावी लागावी खरंच दुर्दैव, दुसरं काय खरंच दुर्दैव, दुसरं काय पूर्वी रामराज्य आहे असं म्हटलं कि पुरेसं व्हायचे. म्हणजे कायद्याची बूज राखणे, सामान्य माणसाचे जीवन सुसह्य होणे वगैरे गोष्टी त्यात समाविष्ट असायची. आता, नुसत्या मित्रपरिवारातल्या चर्चेसाठी देखील जीडीपी ग्रोथ वगैरेंचा अभ्यास करणे आले.\nराम राज्यात पणमंथरा धोबी\nअसे अनेक पडद्या मागचे आणि पुढचे कलाकार होते\nश्रीरामांना पण १४ वर्षे वनवास झाला होता हे आपण विसरला का\nएकदम कड्क प्रतिसाद ....\nएकदम कड्क प्रतिसाद ....\nहा रामायणातील धोबी, अयोध्या नगरीतील जणु एक तत्कालीन, अर्बन नक्षलच ...\nदुःख फक्त याचेच की प्रभू श्रीरामाने, या अश्या अर्बन नक्षल्याच्या बोलण्याला सिरिअसली घेतले ...\nकि विदा घेऊन तुम्ही अयोध्येला जाणार आहात काय,मग इथे न थांबता सरळ तिथेच जा\nतिथेच महाराष्ट्र मधून दिव्य संजयदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व भेटेल ते त्यांच्या वर्तमानपत्रातून थेट ओमाबा पासून पुतीन यांना सज्जड दम देतात,बिनपुराव्याचे आरोप करण्यासाठी ते फक्त युवराजांशीच स्पर्धा करु शकतात.\nआणि हो त्यांचे पाइक असाल तर तुम्हाला कुणीही पुरावे,माहीती मागूच शकत नाही याची खात्री बाळगा.\nसमजा एकहाती भाजप चे पंतप्रधान\nसमजा एकहाती भाजप चे पंतप्रधान मोदीजी X व युती पंतप्रधान मोदीजी Y,\nयात गुणात्मक रित्या काय फरक आहे हे हे सांगता आले पाहिजे.\nमाफ करा हं, परंतु मी वर लेखात 'युती' हा शब्द वापरला असल्यामुळे, आपली माझ्या हेतूबाबत साशंकता निर्माण झाली असावी, असा माझा अंदाज. परंतु मोदीजींची बाजू, निव्वळ विकास देशसेवा याबाबतीत सप्रमाण उठून दिसावी म्हणूनच मी सध्या इंटरेस्टेड आहे...\nमोदीभक्त नाहीये असे म्हणता आणि...\nमोदीप्रेमाने ओतप्रोत असा प्रतिसाद देता हा काय ���्रकार आहे. आणि स्वच्छ भारत योजनेच्या अंमलबजावणीच रिऍलिटी चेक एकदा बघाच तुनळीवर. फक्त भारतीय एकजात दळभद्री वगैरे सांगू नका.\nअतिशय सुरेखरित्या बनवलेले इन्फोग्राफ्स ...\n४८ महिन्यांचे प्रगती पुस्तक (कधीपासून ४८ महिने मोजायचे किंवा कुठले ४८ महिने याबाबत प्रथमदर्शनी काही स्पष्ट होत नाही)\nसगळी साईट बघणे थोडे शक्य नव्हते , पण उदाहरणादाखल \"हेल्थ (आरोग्य)\" section मधे\n३ पॉईंट डिस्प्ले केलेत.\n१. ४ लाख डीओटी केंद्र मार्फत , औषधाला जुमानार्या टीबी रोगजंतू साठी उपचार पुरवले\n२. घरोघरी जाऊन ५.५ करोड लोकांचे टीबी साठी स्क्रीनिंग\n३. डीबीटी योजने अंतर्गत टीबी रोग्यांना रु ५०० महिना , अर्थसह्हाय्य\nमाझे बाबा, \"मोदीजींना एकहाती सत्ता द्यावी \" अशी मांडणी करून , सध्या हातात असलेल्या एकहाती सत्तेचे कौतुक , व त्याला सपोर्टींग डेटा चर्चेद्वारे / संवादाद्वारे देऊ इच्छितात.\nसमजा एकहाती भाजप चे पंतप्रधान मोदीजी X व युती पंतप्रधान मोदीजी Y,\nयात गुणात्मक रित्या काय फरक आहे हे हे सांगता आले पाहिजे.\nमला असं म्हणायचं की , या अमुक अमुक फॅक्ट्स मुळे मोदीजींना एकपक्षीय पंतप्रधान केल्यावर , हे तमुक तमुक फायदे देशाला आहेत/होतील,\nआणि बहु पक्षीय आघाडीतील पंतप्रधान मोदीजी ते तमुक तमुक फायदे करून देण्यास असमर्थ आहे.\nमला खात्री आहे की बहुपक्षीय पंतप्रधान (मोदीजी किंवा इतर कोणीही), वरील उदाहरणादाखल \"हेल्थ (आरोग्य)\" section रिजल्ट्स मिळवु शकतो.\nत्यामुळे, आमच्या बाबांच्यासारख्या मोदीजींच्या चहात्याला, दुर्दैवाने वरील साईटवरील अचिव्हमेंट्स, हे\n\"बहुमतातील एकपक्षीय पंतप्रधान\" स्पेसिफिक, युनिक ऍडव्हान्टेजस, म्हणून, प्रपोज नाही करता येणार.\nयात मोदीजींची चांगली कामे\nयात मोदीजींची चांगली कामे म्हणून जी सांगितली आहेत त्यातली कोणती कामे जर एकहाती सत्ता नसती तर मोदीजी करू शकले नसते याची यादी केलीत तर तुम्हाला उत्तर मिळून जाईल.\nमोदीजी जर हिंदुत्ववादी पक्षांच्या युतीचे पंतप्रधान बनले तर प्रश्नच नाही. पण नॉन हिंदुत्ववादी पक्षांच्या समर्थनाने (उदा बिजू जनता दल, संयुक्त जनता दल किंवा डीएमके/अण्णा द्रमुक) पंतप्रधान बनले तर केवळ हिंदुत्वाचा अजेंडा (गोरक्षकांचा हिंसाचार वगैरे) राबवण्यात अडचणी येतील. विकासाशी संबंधित कामे करण्यास अडथळा येण्याचे कारण नाही.\nतुमच्या वडिलांना कोणती कामे महत्त्वाची वाटतात त्यावर एकहाती की युती याचे उत्तर अवलंबून आहे.\nतुमच्या वडिलांना कोणती कामे\nतुमच्या वडिलांना कोणती कामे महत्त्वाची वाटतात त्यावर एकहाती की युती याचे उत्तर अवलंबून आहे.\nइन कॉन्ट्राररी, कामे नव्हे...., माझ्या बाबांना महत्वाचे वाटते की मोदीजींना एकहाती सत्ता मिळावी, व तसे समोरच्यांना विवेकानंदांच्या शैलीत (रिपब्लिक च्या अर्णब शैलीत नव्हे)\n>> कामे नव्हे...., माझ्या\n>> कामे नव्हे...., माझ्या बाबांना महत्वाचे वाटते की मोदीजींना एकहाती सत्ता मिळावी,\nमग जस्टिफिकेशन कशाला शोधताय\nमेरी मर्जी असं त्यांनी म्हणून मोकळं व्हावं की \nमेरी मर्जी असं त्यांनी म्हणून\nमेरी मर्जी असं त्यांनी म्हणून मोकळं व्हावं की \nते विवेकानंदांच्या (माझ्या बंधुनो ss) शैलीचे भोक्ते व फॉलोवर आहेत.\nx .... y असे बोलू का तसे बोलू .........\n- जे २५ वर्षा वरचे आहेत (व उच्च शिक्षित आहेत) व जे पहील्या पासून कॉन्ग्रेस समर्थक आहेत किंवा संघाच्या विरूद्ध आहेत\nत्यांना मोदींचे किंवा भाजपचे किंवा संघाचे गुण सांगितले किंवा मोदींचे चांगले काम सांगितले तरी ते कधीच मानणार नाहीत. त्यामुळे त्यांना सांगण्यात काही उपयोग नाही.\n- जे २५ वर्षाच्या खालील आहेत व जे मध्यम वर्गीयांत किंवा बिपीएल लोकांशी संपर्कात येतात त्यांना हळूहळू उज्वला, सौभाग्य योजनांचा लाभ किंवा मुद्रा किंवा भ्रष्टाचारा विरूद्धची मोहीम किंवा IBC ह्यानी मोदीना अजून एक संधी मिळावी असे वाटायला लागते.\n- ज्यांचा संपर्क संघाशी आलेला आहे ते आपोआपच मोदींच्या बाजूचे आहेत.\n- ज्यांनी राहूल गांधींचे बोलणे व विविध विषयांवरची जाण पाहिली ते आपोआपच निवडणूका आल्या की मोदींना मत देतील.\n- जे कुंपणावरचे आहेत त्यांना सौभाग्य, मुद्रा, उज्वला, रस्ते, रेलवे, जनधन, आयूष्यमान, IBC, कॉग्रेसचा भ्रष्ट आचार, नॅशनल हेराल्ड, पी NPA चे जनक चिदंबरम अशा सगळ्यांनी २०१९ ला मोदींना मत देण्यात स्वतःहून तयार होतील.\n- जे ७ करोड नवे मतदार होणार आहेत त्यातले बहूतांशी भाजपला मत देतील नाहीतर कोणालाच देणार नाहीत.\nत्यामुळे मला वाटते आपल्या वडलांनी सध्या ( त्या दृष्टीने ) काहीच नाही केले तरी चालेल.\nमोदीजी लोकप्रिय आहेत त्याबद्दल अजिबात नाही.\nफक्त एकहाती (२०१४ प्रमाणे) ते पंतप्रधान व्हावेत तर, वर उल्लेखल्या प्रमाणे\nफक्त पॅसिव्ह (सध्या काहीच नाही केले तरी.) मोड ��ोकादायक ठरू शकतो.\n* माझे बाबा अटलजींच्या वेळेस घरोघरी जाऊन, आमच्या अटलजींना मत द्या म्हणायचे.\nआकडेवारी द्यायची गरज तेव्हा भासत नव्हती...\nआजकाल परिस्थिती फार बदलली आहे.\nरिपब्लिक टिव्ही आणि टाईम्स\nरिपब्लिक टिव्ही आणि टाईम्स नाऊ वरील मोदी आणि अरुण जेटलींच्या मुलाखती पाहिल्यात तर आपल्या वडीलांना अपेक्षीत उत्तरे मिळण्यात बरीच मदत होऊ शकावी असे वाटते\nजर नेतृत्व चांगले असेल तर एकहाती काय किंवा दहा पंधरा पक्ष काय कामे होतीलच.\n(कामाची गती मंद होईल कदाचीत म्हणजे मनमोहन च्या वेळेस जर १७ किमी एका दिवसात रस्ते होत असतील तर आता मोदी च्या कारकीर्दीत ३४ किमी होतात - एक उदाहरण)\nपरत गठबंधनात जर ममता किंवा बेहन असेल तर मग तर काय विचारूच नका रोज रुसवे फुगवे काढण्यात जातील त्यातून जर राहूल सारखा (जाणता राजा ) आला तर मग तर रोज करमणूक\nपण मोदींसारखे नेतृत्व असेल तर (किंवा नितीश, किंवा पारीकर किंवा प्रणब दा) दहा पक्षांमध्ये पण कामे होतील.\nइथे प्रश्न नेतृत्वाचा आहे. तेच पक्ष पण राहूल चे नेतृत्व (नसणे) किंवा मोदींचे असणे ह्यात जमीन असमानाचा फरक\n(कामाची गती मंद होईल कदाचीत\n(कामाची गती मंद होईल कदाचीत म्हणजे मनमोहन च्या वेळेस जर १७ किमी एका दिवसात रस्ते होत असतील तर आता मोदी च्या कारकीर्दीत ३४ किमी होतात - एक उदाहरण)\nएक्झॅटली..... याप्रकारचा (१७ किमी वि ३४ किमी)\nरिलाएबल डेटा कुठे मिळेल \nइथे world bank व international agencies नी दिलेले डाटा मोदीने फिरवले म्हणणारे लोक आहेत तर अशांसाठी जो राहूल ने दिलेला डेटा आहे तो सगळ्यात रिलाएबल.\nबाकींच्यांसाठी mygov चा डेटा ठीक आहे.\nरिलाएबल डेटा कुठे मिळेल \nसुब्रमनीयन स्वामींवर सर्वच बाबतीत विश्वास ठेवा म्हणजे झाले .\nसुब्रमनीयन स्वामींवर सर्वच बाबतीत विश्वास ठेवा म्हणजे झाले .\n१. सुब्रमनीयन स्वामीं (सुस्वा) वर सर्वच बाबतीत विश्वास ठेवा\n२. सुस्वा वर सर्वच बाबतीत अविश्वास ठेवा\n३. सुस्वा वर आपल्याला आवाडतिल/रुचतिल/सुटेबल असतील, अश्याचबाबतीत विश्वास ठेवा\n४. आपल्या स्वतःचा ‘ग्रे मँटर’ तार्किक पद्धतिने वापरावा\nजर नेतृत्व चांगले असेल तर\nजर नेतृत्व चांगले असेल तर एकहाती काय किंवा दहा पंधरा पक्ष काय कामे होतीलच.\nअसा स्टॅन्ड घेतला, तर \"एकहाती\" सत्ता द्या,\nअसे म्हणायला काही यु एस पी नाही ....\nमाझ्या बाबांची निराशा होणार बहुदा...\nपण मोदींसारखे नेतृत्व ���सेल तर (किंवा नितीश, किंवा पारीकर किंवा प्रणब दा) दहा पक्षांमध्ये पण कामे होतील.\nइथे प्रश्न नेतृत्वाचा आहे. तेच पक्ष पण राहूल चे नेतृत्व (नसणे) किंवा मोदींचे असणे ह्यात जमीन असमानाचा फरक\nह्याच (मोदींसारखे नेतृत्व आणि जमीन असमानाचा फरक) कन्सेप्टसाठी डेटा मिळावा अशी अपेक्षा.\nआणि डेटा म्हणून, पक्षीय वचनपूर्तीनाम्याच्या किंवा जाहिरातींचा आधार घ्यायची वेळ बहुदा बाबांवर येणार.\nह्याच (मोदींसारखे नेतृत्व आणि जमीन असमानाचा फरक) कन्सेप्टसाठी डेटा मिळावा अशी अपेक्षा.\nआणि डेटा म्हणून, पक्षीय वचनपूर्तीनाम्याच्या किंवा जाहिरातींचा आधार घ्यायची वेळ बहुदा बाबांवर येणार.\nइथे world bank व international agencies नी दिलेले डाटा मोदीने फिरवले म्हणणारे लोक आहेत तर अशांसाठी जो राहूल ने दिलेला डेटा आहे तो सगळ्यात रिलाएबल.\nबाकींच्यांसाठी mygov चा डेटा ठीक आहे.\nइथून घ्या. नाहीतर सोडून द्या. सगळेच भरवता येणार नाही. थोडे आपणही निवडून खायला पाहिजे.\nइथे world bank व international agencies नी दिलेले डाटा मोदीने फिरवले म्हणणारे लोक आहेत\nएकदम सहमत आहे मी, कर्नलसाहेब तुमच्यासोबत,\nमागे मी माझ्या बाबानां, असाच एका international agency ने दिलेला डेटा दिला होता, (की ज्यात युनेस्को या international agency ने मोदीजींना जगातील बेस्ट पीएम म्हणून गौरविले ), बाबांना एवढा आनंद झालेला सांगू ... त्यांनी तो लागलीच त्यांच्या क्लबात शेअर केला. तर समोरचा केतकर काका बाबांकडे पाहून अस्सा फिस्सकन हसला की क्लबातले सगळेच खिदळायला लागले. कोणी घश्यातुन खीखी करुन आपले थुलथुलीत पोट हलवत हसले. कोणी नुसतच सुसु करत अंग गदागदा हलवत हसल. त्यादिवशी बाबांना एकदम कानकोंडं झालं.\nम्हणूनच मी तुमच्याबरोबर सहमत आहे, ह्या लोकांना international agency ने दिलेला डेटा दिला तरी त्यात काहीतरी खोड काढतील हे.\nपण टीना TINA म्हटलं की अम्हाला ही टीना आठवली:\nअसा डेटा गोळा करणे किचकट काम आहे\nजर सरकारी वेबसाईटवरच्या डेटावर विश्वास नसेल तर असा विस्कळीत डेटा एकत्र मांडून दाखवणे हे थोडे जिकिरीचे आणि वेळखाऊ काम आहे. थोडे संशोधन करता एकाने असा प्रयत्न केल्याचे सापडले. quora वरील हे उत्तर वाचा, यात लिंका पण दिलेल्या आहेत. उत्तर बरेच मोठे आहे आणि इंग्रजीमध्ये आहे त्यामुळे इंटरेस्ट असणाऱ्याने लिंकवर क्लिक करून संपूर्ण उत्तर वाचावे.\nकाही मिपाकर मोदींच्या प्रत्येक कृतीमध्ये वाईट काहीतरी शोधत असतात, पण एक प्रॉब्लेम घेऊन तो कसा सोडवता आला असता हे सांगा म्हणले की गोल गोल उत्तरे देतात. मुद्दाम नावे लिहीत नाही कारण जर तुम्ही वरील गोष्ट करत असाल तर तुम्हाला ते स्वतःचे स्वतःच माहित असेल आणि तुम्ही असे करत नाही अशी तुमची समजूत असेल तर मग तुम्हाला वाईट वाटायचे कारण नाही. तात्पर्य लगेच अंगावर येऊ नये.\nNOTA विषयी बोलायचं झालं तर १०० मतांपैकी ३० मतं NOTA मध्ये, ~ ३० बीजेपी आणि ~ ३० काँग्रेस गठबंधन आणि ~ १० इतर अशी विभागली गेली तर काय होईल यात इतर १० ना असाधारण महत्व येऊन शेवटी बीजेपी किंवा काँग्रेस या दोघांपैकी कोणाचे तरी सरकार स्थापन होईल. पण ते सरकार डळमळीतच असेल. त्यापेक्षा जे पर्याय उपलब्ध असतील त्यातील तुम्हाला कोणता पक्ष/ उमेदवार त्यातल्या त्यात बरा वाटतोय त्यालाच मत दिले तर पुढील घोडेबाजार आणि गोंधळ तरी टळेल.\nत्यातूनही इतर सर्व पक्षांच्या दृष्टीने बीजेपी वाळीत टाकलेला पक्ष आहे, त्यामुळे इतर काँग्रेसच्या बहुतेक करून वळचणीला जातील. मग तुम्हाला मोदी आवडतच नसतील तर प्रश्नच मिटला पण जर तुम्ही कुंपणावर असाल किंवा मोदींचे काही निर्णय पटले नसतील तर मग सरळ दुसऱ्या कुठल्यातरी पक्षाला मतदान करावे, उगाच NOTA चा वापर करून गोंधळ वाढवू नये.\nकोरा ची लिंक पाहिली.\nमी विचार करत होतो, त्या लिंक मध्ये उल्लेखलेली कामे, समजा नितीन गडकरी पंतप्रधान असते तर झाली नसती का \nकिंवा खुद्द मोदीजी समजा गठबंधन टाईपच्या सरकारचे पंतप्रधान असते, तर झाली नसती का \nकिंवा नितीशकुमार पंतप्रधान असते, तर झाली नसती का \nमाझ्यामते झाली असती, कदाचित जास्त जोरात जोमात झाली असती किंवा काहीश्या धीम्या गतीत झाली असती.\nत्यामुळे माझ्या बाबांना टिना ची ऍडव्होकसी (फक्त नरेंद्र मोदी व एकहाती सत्ता ) करताना मर्यादा येतात.\nअसे दिसत आहेत की सक्षम अल्टर्नेटीव्ह आहेत, समविचारी बहुपक्षीय सरकार सुद्धा विकास करू शकते,\nत्यामुळे टिना (अल्टर्नेटीव्ह नसणे) ही फक्त माझ्या बाबांच्या सारख्या चाहत्यांची मानसिक स्थिती पुरती सीमित झाली आहे किंवा\nत्यांच्या सारखे चाहते तसं नॅरेटिव्ह आपल्या आजूबाजूच्या सर्व मित्र मंडळीत पसरवू इच्छितात.\nत्या लिंक मध्ये उल्लेखलेली कामे, समजा नितीन गडकरी पंतप्रधान असते तर झाली नसती का किंवा बाकी कोणी पंतप्रधान असते तर झाली नसती का\nहे सांगता येणं अवघड आहे. गडकरी चांगले डिसिजन मेकर आणि एक्सिक्युटर आहेत. पण बाकी दबावाला आणि विरोधकांच्या कारवायांना ते किती समर्थपणे तोंड देऊ शकतील भाजप या पक्षाच्या दृष्टीने बघता गडकरी हे मोदींच्या आधी राजकारणात आले, तसेच पक्षाचे अध्यक्ष वगैरे जबाबदाऱ्या त्यांनी पूर्वीपासून पार पडलेल्या आहेत. त्यामानाने मोदींनी त्यांच्या नंतर येऊन राज्याचे मुख्यमंत्री आणि नंतर सरळ पंतप्रधानपदापर्यंत मजल मारली आहे.\nया आधी सुद्धा बरेच पंतप्रधान झाले, त्यांनी जर ही कामे केली असती तर मोदींना संधीच मिळाली नसती ना योग्य वेळी संधी मिळणे आणि त्या संधीचा योग्य वापर करणे हे अतिशय महत्वाचे असते. नितीशकुमारांनी बरेच तळ्यात मळ्यात केले आहे. त्यांना पंप्र पदाची संधी मिळण्याइतके त्यांनी कर्तृत्व गाजवले आहे का योग्य वेळी संधी मिळणे आणि त्या संधीचा योग्य वापर करणे हे अतिशय महत्वाचे असते. नितीशकुमारांनी बरेच तळ्यात मळ्यात केले आहे. त्यांना पंप्र पदाची संधी मिळण्याइतके त्यांनी कर्तृत्व गाजवले आहे का दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नुसते काम करत राहण्याइतकेच ते काम लोकांच्या नजरेत आणून देणे हे सुद्धा तितकेच किंबहुना थोडे जास्तच महत्वाचे आहे. त्या बाबतीत नितीशकुमार आणि गडकरी थोडे कमी पडतात असं मला वाटतं.\nलीडर म्हणून एक करिष्मा असायला लागतो. लोकांना आकर्षित करणे, तुम्ही केलेले, अर्धवट केलेले आणि न केलेले काम सुद्धा व्यवस्थित पणे लोकांपुढे मांडता आले पाहिजे. यात गडकरी नितीशकुमारांच्या पुढे आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री म्हणून तुम्ही जास्त करून अंतर्गत समस्यांवर आणि स्थानिक लोकांबरोबर काम करता. पंप्र म्हणून या बरोबरच जगातील इतर नेत्यांबरोबर तुम्ही नुसते संबंधच प्रस्थापित कारण्यापुढे जाऊन त्यांच्या राजकारणाला तोडीस तोड ठरणे किंबहुना कुरघोडी करणे आवश्यक असते. हे गडकरी कदाचित करू शकतील, पण नितीशकुमार करू शकतील का लीडरच्या दृष्टीने अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेझेंटेबल असणे. नितीशकुमारांकडे बघून तुम्हाला काय वाटतं ते तुम्हीच सांगा.\nअसे दिसत आहेत की सक्षम अल्टर्नेटीव्ह आहेत, समविचारी बहुपक्षीय सरकार सुद्धा विकास करू शकते,\nसक्षम पर्याय कोण आहेत सध्या समविचारी पक्ष कोण आहेत हे जरा सांगा बघू. डाव्या समजल्या जाणाऱ्या पक्��ांमध्ये सुद्धा मधून विस्तव जाणार नाही अशी परिस्थिती आहे. काँग्रेसचा विचार फक्त \"गांधी\" घराण्याकडे सत्ता ठेवणे हा आहे, त्यांचे समविचारी कोण आहेत सध्या समविचारी पक्ष कोण आहेत हे जरा सांगा बघू. डाव्या समजल्या जाणाऱ्या पक्षांमध्ये सुद्धा मधून विस्तव जाणार नाही अशी परिस्थिती आहे. काँग्रेसचा विचार फक्त \"गांधी\" घराण्याकडे सत्ता ठेवणे हा आहे, त्यांचे समविचारी कोण आहेत भाजप - शिवसेना खरं तर समविचारी म्हणायला पाहिजेत. पण उठा उठताबसता भाजपाला शिव्या घालत बसतात. त्यापुढे जाऊन अगदी समविचारी म्हणले तरी जेव्हा सरकार मध्ये मंत्रीपदे वाटायची वेळ येते तेव्हा भांडणं होतातच.\nत्यामुळे टिना (अल्टर्नेटीव्ह नसणे) ही फक्त माझ्या बाबांच्या सारख्या चाहत्यांची मानसिक स्थिती पुरती सीमित झाली आहे किंवा\nत्यांच्या सारखे चाहते तसं नॅरेटिव्ह आपल्या आजूबाजूच्या सर्व मित्र मंडळीत पसरवू इच्छितात.\nटिनाची आपल्याला सवय झालेली असते. कितीतरी लोक आवडत नसलेले काम सोडून आवडेल ते करतात बॉस आवडत नाही पण पर्याय नाही म्हणून आपण मारून मुटकून त्याच्या हाताखाली काम करत राहतोच ना बॉस आवडत नाही पण पर्याय नाही म्हणून आपण मारून मुटकून त्याच्या हाताखाली काम करत राहतोच ना अगदी बायकोबरोबर भांडणं होतात किंवा आता पूर्वीसारखी मजा राहिली नाही असं वाटूनही किती लोक इतर पर्यायांचा वापर करतात\nवरील परिस्थितीत असणारे ९०% लोक टीना मान्य करतात कारण कुठलाही पर्याय शोधून त्यावर अंमल केला तर अगदी लगेच वैयक्तिक परिणाम दिसून येतील. त्यापेक्षा काल बॉसच्या ४ शिव्या खाल्ल्या आज पण खाईन आणि उद्या पण खाईन. न जाणो आपण काही केलं आणि उद्या बॉस बदलला आणि त्याने ५ शिव्या घातल्या तर त्यापेक्षा या बॉसच्या ४ शिव्या खायची आता सवय झालीये. पण मग हेच भारतीय नेता निवडीच्या वेळी एवढे ढिले का असतात त्यापेक्षा या बॉसच्या ४ शिव्या खायची आता सवय झालीये. पण मग हेच भारतीय नेता निवडीच्या वेळी एवढे ढिले का असतात कारण राज्यकर्ता कोणी का असेना आपल्याला काय फरक पडणार आहे ही मानसिकता आहे कारण राज्यकर्ता कोणी का असेना आपल्याला काय फरक पडणार आहे ही मानसिकता आहे मुघल असो, इंग्रज असो व भारतीय प्रजासत्ताकात कोणीही पंप्र असो, आपल्याला काय त्याचे मुघल असो, इंग्रज असो व भारतीय प्रजासत्ताकात कोणीही पंप्र असो, आपल्��ाला काय त्याचे माझ्या निरीक्षणानुसार बहुतेक भारतीय स्टेटस को राखण्यात समाधान मानतात. जरा वेगळं काही झालं तर आपल्याला त्रास होईल आणि तो त्रास कोण सहन करणार ही मानसिकता आहे. कदाचित याच मानसिकतेतून २००४ मध्ये परत काँग्रेस निवडून आली असावी का माझ्या निरीक्षणानुसार बहुतेक भारतीय स्टेटस को राखण्यात समाधान मानतात. जरा वेगळं काही झालं तर आपल्याला त्रास होईल आणि तो त्रास कोण सहन करणार ही मानसिकता आहे. कदाचित याच मानसिकतेतून २००४ मध्ये परत काँग्रेस निवडून आली असावी का इतिहास बघता भारतीयांना नेहरू - गांधी घराण्यापासून फार काळ दूर रहावत नाही. म्हणून तर २०१९ मध्ये परत गांधी घराण्याचा वंशज परत पंप्र होईल असं वाटतं. त्यामुळे कुठलाही नरेटिव्ह कोणी पसरवायची काय गरज आहे, अपना दिमाग (हो तो) लगाओ.\nतुमच्या प्रतिसादात अजून एक गमतीची गोष्ट आहे की तुम्ही राहुल गांधी किंवा महागठबंधन मधले कोणी पंप्रचे उमेदवार नाही लिहिलेत. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, आपण पक्षाला मतदान करतो. गडकरी पंप्र करणार असाल तर मी भाजपाला मतदान करीन असा पर्याय मतदाराला उपलब्ध नसतो. त्यामुळे काँग्रेसलाला मत देऊन तुम्ही राहुल गांधी पंप्र म्हणून निवडून आणणार, तर महाठगबंधन पैकी कोणाला तरी मत देऊन कोण पंप्र हे अनिश्चित असणार आहे.\nशेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे मोदींनी असं काय वाईट केलं आहे. लेखाजोखा मांडायचा झाला तर नोटबंदी आणि थोड्याफार प्रमाणात जीएसटी या दोन्हीची अंमलबजावणी हे निगेटिव्ह मध्ये म्हणता येईल. पण बाकी लोकोपयोगी योजना अमलात आणणे याचबरोबर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसणे या जमेच्या बाजू का नसाव्यात नसेल पटत तर राहुल गांधींपासून ते ममता बॅनर्जी, मायावती, केजरीवाल पर्यंत पर्याय उपलब्ध आहेत. बोला कोणाला पंप्र करताय\nसुंदर आणि मुद्देसूद प्रतिसाद.\nसुंदर आणि मुद्देसूद प्रतिसाद.\nतुम्हाला जर तुलना करायची असेल तर वाजपेयी / ममो आणि मोदींची करा.\nमोदींना बाहेरच्या देशांशी करार करताना देशातल्या मनाचे रुसवे काढावे लागलेले नाहीत (अणुकरार आठवा)\n356 वापरले नाही म्हणून मोदींचे सरकार एका मताने पडले नाही\nसेक्युलर लोकांना खुश करायला मोदीना कोणाला राजनीतीचे डोस द्यावे लागले नाहीत\nमोदींच्या मंत्रिमंडळात मी मोठा मी तू मोठा म्हणून भांडणे झाली नाहीत.\nअजून राज्यसभेत खोड घालतायत म्हणून प्रॉब्लेम आहेतच बघा.. पूर्ण एकहाती असतं तर हे प्रश्न पण आले नसते\nसुंदर प्रतिसाद आनंदजी .....\nसुंदर प्रतिसाद आनंदजी .....\nअँटलिस्ट यु अटेम्प्टेड टू एक्सप्लेन .... त्याबद्दल १+\nमोदींना बाहेरच्या देशांशी करार करताना देशातल्या मनाचे रुसवे काढावे लागलेले नाहीत (अणुकरार आठवा)\n356 वापरले नाही म्हणून मोदींचे सरकार एका मताने पडले नाही\nपरंतु अणुकरारासारखे , अनेक क़रार सोडा, एखादा तरी झाला का तेही एखाद्या मताने सरकार पड़न्याचा काहीच धोका नसताना ....\n356 वापरले नाही तरीही , विरोधकनी गोवा पैटर्न वरुन केलेलि टिका व कर्नाटकात झालेलि परतफ़ेड,\nमाझ्या बाबांचे मन दुखावुन जाते\nसेक्युलर लोकांना खुश करायला मोदीना कोणाला राजनीतीचे डोस द्यावे लागले नाहीत\nमोदींच्या मंत्रिमंडळात मी मोठा मी तू मोठा म्हणून भांडणे झाली नाहीत.\nनेतृत्वाची दूसरी फली तयार होउ न देने किंवा दुय्यम नेतृत्व ख़ुरटेच ठेवणे, यांचा बीजेपीला मोदीपश्च्यात फटका बसु शकतो... अशी माझ्या बाबांची चिंता,\nहा देश बुद्ध आणि गांधीचा असे इंग्लंड मधे जाउन वक्तव्य देने असो किंवा गायिच्या नावाख़ाली हिंसेचे दुकान चलवणार्या विरोधात त्यानी केलिलि वक्तव्ये,\nही नक्किच सेक्युलर लोकांना खुश करायला नव्हती, असे माझ्या बाबांना वाटते....\nअजून राज्यसभेत खोड घालतायत म्हणून प्रॉब्लेम आहेतच बघा.. पूर्ण एकहाती असतं तर हे प्रश्न पण आले नसते\nलोकसभे प्रमाणे राज्यसभेतही बहुमत असते तर खालील प्रश्न लाग़लीच निकाली निघतिल असे त्यानी जाहिरणाम्यात दाखवले तर कदाचित लोक भरघोस मते देतील\n१. क़लम ३७० रद्द\n४. रॉबर्ट वाड्रा तरूँगात\n५. काला पैसा परत\n६. दाऊद ला अटक\nइतरही अनेक पण तुर्तास इतकेच\nपण आरक्षण, रॉबर्ट, काळा पैसा आणि दाऊद हे माझ्या अजेंड्यावर नाहीत.\nमाझ्या अजेंडयावर पाकिस्तान, जीडीपी, इन्फ्रा, भ्रष्टचार, राममंदिर या गोष्टी आहेत. पुन्हा पाकिस्तान म्हणजे युद्ध नव्हे, तर कुटनीती.\nआणि याच कारणामुळे मी मोदींवर समाधानी आहे.\nज्यांनी पूर्वी भ्रष्टाचार केला आहे त्यांनी ती लुफॉल्स शोधून ठेवली आहेत, त्यांना अडकवमी तितके सोपे नाही, परंतु ही लुफॉल्स भरली गेली पाहिजेत.\nजोपर्यंत भारतात पैसे खाऊन मत दिले जाते तोपर्यंत काळा पैसा बंद होऊ शकत नाही.\nबाकी, राफेल करार देखील तसा महत्वाचाच आहे. आत्ता भ्रष्टाचार म्हणून एव्हढी बोंब ���ारतायत, बहुमत नसते तर तर हा करार अक्षरशः अडवलाच असता.\nनिवडणुकीचे राजकारण मी नेहमीच या सगळ्यांपासून बाजूला ठेवत आलोय, त्यामुळे मला त्या कशातच वावगे वाटत नाही. किंबहुना शत्रूला चितपट करायचे असेल तर त्याचे रस्ते वापरण्यात काही गैर आहे असे देखील मला वाटत नाही त्यामुळे माझा त्या प्रश्नावर पास\nअणुकराराच्या यशस्वीततेची ज्याप्रमाणे जाहिरात केली गेली होती, त्याप्रमाणे राफेल ची जाहिरात व्हावी.\nभ्रष्टाचाराची लूप होल्स बुजविण्याचे काम , हे लोकसभेत व राज्यसभेत पूर्ण बहुमत असल्यावरच करण्यात येईल असे जाहीर व्हावे.\nज्याप्रमाणे त्यांनी कर्नल पुरोहितांना अटक केली तशी रॉबर्ट ला अटक नाही करता येणार का का राज्यसभेत बहुमत येई पर्यंत वाट पहावी लागणार \nजोपर्यंत भारतात पैसे खाऊन मत दिले जाते तोपर्यंत काळा पैसा बंद होऊ शकत नाही.\nपण त्यासाठीच तर नोटबंदी केलेली नं त्याचा प्रचारात वापर करायला हवा की नको \nआणि भारतात पैसे खाऊन मत दिले जाते, असे म्हटले तर केंद्रात व २५ राज्यात बीजेपी सत्तेवर आहे, त्यामुळे असे विधान मोदीजींच्या विरोधात जाईल की ...\nमी काय बोल्तोय, तुम्ही काय\nमी काय बोल्तोय, तुम्ही काय बोलताय.\nभ्रश्टाचारातील लूप होल्स बुजवायला राज्यसभेत पूर्ण बहुमत कशाला हवे अनेक कायदे बदलले जात आहेतच की. विशेषतः बेनामी संपत्ती कायदा आणि दिवाळखोरी कायद्याने बराच परिणाम साधला गेला आहेच की.\nकर्नल पुरोहितांची अटक कायदयावर टिकली का ते प्रकरण उलटलेच ना कॉग्रेसवर ते प्रकरण उलटलेच ना कॉग्रेसवर मोदी स्वस्त लोकप्रियतेसाठी असले निर्णय घेत नाहीत, आणि आघाडी सरकार आले तर घटक पक्षांच्या दबावाने असले निर्णय घेतले जाऊ शकतात. उद्या जर शिवसेनेने आसाराम बापूना सोडा नाहीतर पाठिंबा मागे घेतो अशी धमकी दिली तर\nओबामाकेअर आणायला ओबामाला किती त्रास झाला माहीत आहे ना केवळ निर्विवाद बहुमत नव्हते म्हणूनच.\nबाकी नोटाबंदीबद्दल काही बोलणे शक्य नाही कारण तो पूर्ण वादग्रस्त मुद्दा आहे. त्यात काहीही \"सिद्ध\" करणे शक्य नाही. आणि समजा सिद्ध केले तरी यांच्यासारखे विरोधक मान्य करणे शक्य नाही\nआणि भारतात पैसे खाऊन मत दिले जाते, असे म्हटले तर केंद्रात व २५ राज्यात बीजेपी सत्तेवर आहे, त्यामुळे असे विधान मोदीजींच्या विरोधात जाईल की ...\n हे तर ओपन सिक्रेट आहे. ते बदलायचं कामच तर मोदी करायचा प्रयत्न करतायत. पण अजुनही बहुसंख्य लोकसंख्या एका बाटलीवर मत देते. तुम्हाला काय वाटते राष्ट्वादी मधल्या मोठ्या दादांना भाजपामध्ये घेतले ते उगीच राष्ट्वादी मधल्या मोठ्या दादांना भाजपामध्ये घेतले ते उगीच अश्या लोकांना पॉलिसीमधले काही कळते का ते मला माहीत नाही. पण कितीही मोठे झाले तरी असे लोक एक एकटे असतात, त्यामुळे मोठ्या निर्णयांना संघटित विरोध करु शकत नाहीत, आणि बहुमत गाठायला लागणारा ५-१० चा आकडा गाठायला उपयोगी पडतात. तसेही ते अपक्ष म्हणून निवडून येणार असतातच, आपल्या पक्षातुन निवडून आणल्यामुळे त्यांची न्युसन्स पॉवर प्रचंड कमी होते, म्हणून त्यांना प्रवेश दिला जातो.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 11 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-601.html", "date_download": "2018-12-16T03:44:26Z", "digest": "sha1:EPIL52FFKKKNGD4IS7SKBQY77W6DZNO2", "length": 5789, "nlines": 77, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "जामखेड-करमाळा रस्त्यावर एसटी-दुचाकी अपघातात एक ठार - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar South Jaamkhed जामखेड-करमाळा रस्त्यावर एसटी-दुचाकी अपघातात एक ठार\nजामखेड-करमाळा रस्त्यावर एसटी-दुचाकी अपघातात एक ठार\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जामखेड- करमाळा रोडवरील धोंडपारगाव जवळ एसटी बस व मोटारसायकलच्या अपघातात मोटारसायकल वरील युवराज पंढरीनाथ धुमाळ (वय ४८) यांचा जागीच मृत्यू झाला तर महारुद्र कल्याण शिंदे. हे गंभीर जखमी झाले आहेत.\nअपघातानंतर संतप्त जमावाने एसटी बसवर दगडफेक करून बसच्या काचा फोडल्या. मयत महाराज युवराज पंढरीनाथ धुमाळ हे आपले सहकारी महारुद्र कल्याण शिंदे यांच्यासह जामखेडहून एम. एच. १६ बी. एल.- ४७३३ या मोटारसायकलने दुपारी दोनच्या सुमारास धोंडपारगावला चालले होते.\nयाचवेळी (एम. एच १२ ई एफ ६७०७) या करमाळा - जामखेड बसचा धोंडपारगावजवळ अपघात झाला. या मध्ये मोटारसायकलवरील महाराज युवराज पंढरीनाथ धुमाळ, (रा. धोंडपारगाव, जामखेड) यांचा जागीच मृत्यू झाला तर महारुद्र कल्याण शिंदे हे गंभीर जखमी झाले.\nअपघातानंतर संतप्त जमावाने जामखेड करमाळा रोडवरील वाहने अडवून अपघात घडलेल्या एसटी बसवर दगडफेक करून बसच्या काचा फोडल्या. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.\nघटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी व लियाकत शेख यांनी घटनास्थळी येऊन युवराज धुमाळ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणला. अपघातानंतर एसटी चालक घटनास्थळाहून फरार झाला.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world?start=954", "date_download": "2018-12-16T03:59:23Z", "digest": "sha1:IKGKF7NXQ3OOX34NJOF7DD25B3QNTWQ5", "length": 6622, "nlines": 159, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "देश-दुनिया - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअंटार्क्टिकातील महाकाय हिमनगाला तडा, भारतावर काय परिणाम होणार\nइसिसचा म्होरक्या अबु बकर अल बगदादी ठार झाल्याचे वृत्त\nअमरनाथच्या यात्रेकरुंवर हल्ल्यानंतर सुरक्षा दलाला मोठं यश; जम्मू काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nदहशतवादी हल्ला झाल्यानंतरही न डगमगता शेकडो यात्रेकरू कडक सुरक्षा व्यवस्थेत पवित्र गुफा मंदिराकडे रवाना\n‘त्या’ वादावर अखेर राहुल गांधींनी मौन सोडले\n‘त्याने’ पत्नीचे अनैतिक संबंध रंगेहाथ पकडले अन्...\nएका मसिहानं वाचवले अनेक शिवभक्तांचे प्राण\nअमरनाथ यात्रेवरील भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांचा गोळीबार, 7 भाविक ठार\nअश्रुंऐवजी त्याच्या डोळ्यातून येते रक्त\nकेंद्र सरकारला कोर्टाचा धक्का; पशूंच्या खरेदी-विक्रीवरील बंदीला स्थगिती\nपाकच्या खोटेपणावर स्वराज बरसल्या\nबेहिशेबी मालमत्ता प्रकरणी लालू प्रसाद यादवांसह त्यांची मुलगी आणि जावईसुद्धा अडचणीत\nबेळगावत 3 कोटी 11 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nभाजपा, आरएसएसवर लालूप्रसाद यादवांनी साधला निशाणा\nपाकिस्तानी दहशतवादी इस्माइल अमरनाथ यात्रेकरूंच्या हल्ल्याचा मास्टरमाईंड\nम्हणून एअर इंडियाच्या इकॉनॉमी क्लासमध्ये आता नॉनव्हेज जेवण मिळणार नाही\nलालूप्रसाद गोत्यात, 'त्या' प्रकरणी सीबीआयकडून छापेमारीसह गुन्हा दाखल\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://mogaraaphulalaa.kanchankarai.com/2012/03/oasis-3.html", "date_download": "2018-12-16T03:10:47Z", "digest": "sha1:26WTORLMW6IRVTJFZBY4VPGPDX7JPTOR", "length": 5467, "nlines": 46, "source_domain": "mogaraaphulalaa.kanchankarai.com", "title": "मोगरा फुलला - मराठी कथांचा ब्लॉग नमस्कार! मोगरा फुलला आपले सहर्ष स्वागत करीत आहे. हा मराठी कथांचा ब्लॉग आहे. या ब्लॉगच्या डाव्या बाजूला कथांची सामाजिक कथा, रहस्यकथा, प्रेमकथा, भयकथा, विनोदी कथा अशी वर्गवारी दिलेली आहे, तेथे जाऊन आपल्या मनपसंत प्रकारावर टीचकी द्या आणि आपली आवडती कथा वाचा. Mogaraa Phulalaa - Marathi Stories on Blog for Marathi Novel Lovers Stories Kadambari Prem Kahani Murder Mystery Horror Story Marathi Katha मराठी नवीन कथा मोगरा फुलला - मराठी कथांचा ब्लॉग Mogaraa Phulalaa - Marathi Stories on Blog for Marathi Novel Lovers Stories Kadambari Prem Kahani Murder Mystery Horror Story Marathi Katha मराठी नवीन कथा नमस्कार! मोगरा फुलला आपले सहर्ष स्वागत करीत आहे.; ओअ‍ॅसिस पान ३ | मोगरा फुलला - मराठी कथांचा ब्लॉग", "raw_content": "\nमुलाखतीसाठी आलेल्या शारदाच्या उत्तरांनी आणि तिच्या शालीन सौंदर्याने दिनकरराव इतके भारवून गेले की 'सून असावी तर अशी', हा विचार त्यांच्या डोक्यात ठाम बसला. ती नोकरीसाठी आली आहे हे ते साफ विसरून गेले. अनाथाश्रमाच्या संचालकांकडे व बाहेर काही ठिकाणी तिची पूर्ण चौकशी केल्यानंतर त्यांची खात्री पटली की देवदत्तसाठी आपण निवडलेली मुलगी अगदी योग्य आहे. ही आपल्या अपरोक्ष केवळ व्यवसायच नाही तर देवदत्तलाही नीट सांभाळेल. एकदा खात्री पटल्यावर त्यांनी एका रात्री गप्पांच्या ओघात देवदत्तला शारदाची माहिती देऊन टाकली.\nआपल्या पत्नीच्या कर्तॄत्वाचा देवदत्तला अभिमान होता. पण वरुन प्रसन्न वाटणार्याn शारदेच्या मनाचा एक कोपरा मात्र दु:खाने काळवंडला होता. त्यांच्या लग्नाला दीड वर्ष होऊन गेलं तरीही तिची कूस रिकामीच होती. देवदत्तला काही विशेष वाटत नसे पण शारदा मात्र मातॄत्वाचा अनुभव घेण्यासाठी आसुसली होती. तिच्या समाधानाखातर तिने व देवदत्तने अनेक टेस्ट केल्या, उपाय केले पण या सर्वाची फल:श्रॄती एव्हढीच निघाली की दोघांच्यात काहीच दोष नाही व त्यांना केव्हाही मूल होऊ शकतं.\nपान २ येथे वाचा\nपान ४ पुढे चालू\nआपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.\nSubscribet to मोगरा फुलला - मराठी कथांचा ब्लॉग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z150928114515/view", "date_download": "2018-12-16T03:48:22Z", "digest": "sha1:GUTU42M43HCMLGHBIIR66RH6LW3BD3BO", "length": 20709, "nlines": 146, "source_domain": "www.transliteral.org", "title": "अंक दुसरा - प्रवेश तिसरा", "raw_content": "\nतेल आणि तूप दिवा एकत्र का लावूं नये\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाटक|संगीत संशय कल्लोळ|अंक दुसरा|\nअंक दुसरा - प्रवेश तिसरा\nसंशय - कल्लोळ नाटकांचा पहिला प्रयोग, गंधर्व नाटक मंडळींनी सन १९१६ च्या नोव्हेंबर महिन्यांत पुणें मुक्कामीं केला.\nTags : dramagovind ballal devalsanshay kallolगोविंद बल्लाळ देवलनाटकमराठीसंशय कल्लोळ\nस्थळ -- रेवतीचें घर.\n( रेवती व तिची मैत्रीण अनुराधा. )\nअनुराधा - अलिकडे बरेच दिवस, आश्विनशेटजींचे तुझ्याकडे वरचेवर येण जाण, बोलण - बसणं पाहून मला हें कधींच स्वप्न पडलं होतं. पण मला न कळवतां असं करशील हें मात्र माझ्या ध्यानांत आलं नव्हतं \nरेवती - तुझा रुकार पडेलसं वाटलं नाही म्हणून नाहीं कळवलं.\nअनुराधा - कसा रुकार पडेल खरचं सांगतें, अगदीं पोरकट विचार केलास खरचं सांगतें, अगदीं पोरकट विचार केलास अग, हे तुझे चांगले पैसे मिळवायचे दिवस आणि यांत जर एकाच पुरुषाला धरुन राहिलीस, तर पुढे काय करणार अग, हे तुझे चांगले पैसे मिळवायचे दिवस आणि यांत जर एकाच पुरुषाला धरुन राहिलीस, तर पुढे काय करणार तोंडाला सुरकुत्या पडल्यावर का ही घडी येईल \nरेवत��� - आज गोष्ट काढलीस म्हणून सांगतें --\nतनुविक्रय़ पाप महा ॥ पापांच्या वसलें कळसीं ॥\nस्त्रियांत भूषण लाज विनय हे कोमल भाव मनींचे ॥\nते जळाया धनार्थ नच तो देव घालि जन्मासी ॥१॥\nअनुराधा - अग, दररोज नवा थाट कसली काळजी नाही. रात्रन् दिवस आनंदात घालवायचे सोडून हें कुठलं ब्रह्मज्ञान शिकलीस कोण जाणे कसली काळजी नाही. रात्रन् दिवस आनंदात घालवायचे सोडून हें कुठलं ब्रह्मज्ञान शिकलीस कोण जाणे मी कशाला बोलूं आठ दिवसांत दिवसांत कंटाळशील बघ मी म्हणतें, तुझ्या आजीपणजीपासून हा धंदा करीत आल्या त्या सगळ्या वेड्या कां होत्या मी म्हणतें, तुझ्या आजीपणजीपासून हा धंदा करीत आल्या त्या सगळ्या वेड्या कां होत्या त्यांनी शरीराची विक्री करुन पैसा करुन ठेवला ना त्यांनी शरीराची विक्री करुन पैसा करुन ठेवला ना आणि त्याच पैशावर तूं उड्या मारतेस ना आणि त्याच पैशावर तूं उड्या मारतेस ना यांत काय अधिक केलेंस यांत काय अधिक केलेंस यापेक्षा बैरागीण होऊन एकतारी वाजवीत फिरलीस तर मी खरं तरी म्हणेन. अजागळ कुठली यापेक्षा बैरागीण होऊन एकतारी वाजवीत फिरलीस तर मी खरं तरी म्हणेन. अजागळ कुठली अग, कुणाचा घातपात न करतां, हा धंदा चालवून पैसा मिळविण्यात कांही पाप नाही; उलट लोकांच मन सांभाळून संतुष्ट राखण्यांत पुण्यच आहे. समजलीस \nरेवती - पुरेत पुरेत ह्या पाप - पुण्याच्या गोष्टी मी तुला इतकंच सांगतें --\nपद ( ढोलन मेंढे घर आवे )\nनिंद्य जीननक्रम अमुचा ॥\nआमरणांत निशिदिनिं सततचि एक रुप पालट ना त्याचा ॥धृ०॥\nस्मित सोंगी स्तुति लटकी आर्जव ॥\nतोषरोष दांभिक वरवरचा ॥१॥\nअनुराधा - अग, त्यापेक्षा असंच करीनास मग अलीकडे ह्या शाळा बोकाळ्यापासून आमच्या जातीतल्या मुलींत लग्नाचं खूळ डोकावूं लागलयं, म्हणून लग्नच लावून कां घेत नाहीस त्यांच्याशीं \nरेवती - लग्न नाहीं तर काय म्हणायचं याला \nलग्नविधींतील खरें मर्म काय ठाऊक तें मुळिंहि तुज नसे ॥धृ०॥\nवैवाहिक होममंत्र अंत:पट अक्षतादि ॥\nपोषक हे विधि, मिळणी जीव जिवा सार हें असे ॥१॥\nअनुराधा - बर बाई, तूं आहेस पटाईत, शिकून तरबेज झालेली. मला का बोलण्यात हटणार आहेस रहा, आश्विनशेटजींचे बायको होऊन तरी आनंदात रहा म्हणजे मिळवलीस रहा, आश्विनशेटजींचे बायको होऊन तरी आनंदात रहा म्हणजे मिळवलीस तुझी माझी मैत्री म्हणून सांगून ठेवतें, त्यांच्या स्वभाव आहे म्हणे तर्‍ह���वाईक ; तेव्हां नीट जपून वाग तुझी माझी मैत्री म्हणून सांगून ठेवतें, त्यांच्या स्वभाव आहे म्हणे तर्‍हेवाईक ; तेव्हां नीट जपून वाग जातें आतां, उशीर झाला. गजरे करुन ठेवावयाचे आहेत. ( जाऊ लागते. )\nरेवती - अग, गजरे गजरे ते असे किती करायचेत \nअनुराधा - ( दूर पाहून ) मी तुला कांहीं एकटी नाहीं सोडून जात. ते पहा तुझे नवीन यजमान, अग बाई हें काय भलतंच बोललें मी . तुझे पतिराज आले हो, आतां तरी जाऊं \nरेवती - समजलं, समजलं, संध्याकाळी येशील का जा तर ( अनुराधा जाते. ) ही कांहीं नेहमीची वेळ नव्हे. दुसरं कोण आहे बरोबर वैशाखशेट आहेत वाटतं पण स्वारीची मुद्रा फिरलेली दिसते. काल रात्री सत्यनारायणाच्या गडबडीत त्यांच्याशीं बोला - बसायला झालं नव्हतं म्हणून रागावले होते त्यातलाच हा बासा राग असेल ( आश्विनशेट व वैशाखशेट येतात ) यायचं असं वैशाखशेट, या बसा - आज हवा फार गरम झाली आहे नाहीं \nवैशाख - उन्हानं, दुसरं काय ऊन उतरलं म्हणजे होईल थंड आपोआप.\nआश्विन - ( वैशाखास ) ही पाचपेंचाचीं बोलणी नकोत. आत्ताच्या आतां काय तो उलगडा झाला पाहिजे ( कुजबूजूं लागतो )\nरेवती - हळूच हो, मला ऐकायला येईल नाहीतर. माझे कान फार तिखट आहेत म्हणून म्हणतें - कुजबूज करायला बाहेर नव्हती वाटतं फुरसत बरं तर चालूं दे. मी जराशीं जाऊन येतें. ( जाऊं लागते. )\nवैशाख - छे:, तसं कांहीं नाहीं. काल तुम्हांला यांनी तसबीर दिली, ती माझ्या मनांत एकदां पहावयाची आहे.\nरेवती - मला दिल्यावरच पाहाण्यांत कांहीं अधिक आहे वाटतं बरं, पाहिजेच असेल तर दाखवितें. डोळे नकोत कांही मोठे व्हायला बरं, पाहिजेच असेल तर दाखवितें. डोळे नकोत कांही मोठे व्हायला ( तसबीर पाहाण्यास जाते )\nवैशाख - झालं आश्विनशेट ती पहा आणायला गेली. दिलिन् म्हणजे झाली अगदीं सोळा आणे \nआश्विन - होणारसा रंग दिसतो खरा. हिच्यावर भलताच आरोप ठेवून आपण मोठी चुकी केली बुवा बरं झालं तें झालं बरं झालं तें झालं आतां मेहरबानी करुन तिच्याजवळ तरी यांतलं कांहीं बोलूं नकोस, नाहींतर आमच्या फजितीला पारावारच नाहींसा होईल.\n ह्या खणांत नाहीं दिसत. मग कुठें ठेवली बरं - हो, खरंच, काल घरीं आल्यावर पहिल्यांदा मी त्या तावदानी पेटीकडे गेलें होतें तिच्यावर पाहूं या बरं - हो, खरंच, काल घरीं आल्यावर पहिल्यांदा मी त्या तावदानी पेटीकडे गेलें होतें तिच्यावर पाहूं या ( तिकडे जाते )\nवैशाख - यापुढें तरी असा भलताच संशय घेत जाऊं नका \nआश्विन - छे:, आतां कधीं स्वप्नांतसुध्दां संशय यायचा नाही. चांगली अद्दल घडलीं आज - पण बोलू नकोस रे. तिचा कान इकडे आहे, तो पहा \n मग ठेवली कुठें तर - ही नव्हें - इथेंहि नाही. आतां हं समजलें. ( उघड ) अहो महाराज, आपण कांही तरी नजरबंद विद्या लढविलीत इथं खास हं समजलें. ( उघड ) अहो महाराज, आपण कांही तरी नजरबंद विद्या लढविलीत इथं खास खास सांगते. नाहीतर इथें ठेवलेली तसबीर नाहीशीं कशी झाली हो, होय ना वैशाखशेट खास सांगते. नाहीतर इथें ठेवलेली तसबीर नाहीशीं कशी झाली हो, होय ना वैशाखशेट वैशाख - नाहीं, शपथपूर्वक आमच्याकडे नाही. तुम्हीच पहा कुठें ठेवली ती \nआश्विन - ( वैशाखास ) कां माझा संशय खरा का खोटा माझा संशय खरा का खोटा अरे - मला पक्क ठाऊक. मी कसा खोटा संशय घेईन अरे - मला पक्क ठाऊक. मी कसा खोटा संशय घेईन ( रेवतीस ) अहो, आमची नजरबंद नव्हे.\nवैशाख - ( त्याला दाबून ) अरे, ती थट्टेनं म्हणत असेल, म्हणून म्हणतों इतक्यांत बोलूं नको, जरा दम खा \nरेवती - इथंहि नाही. कुठं मेली पडली आहे कोण जाणे \nआश्विन - ( वैशाखास ) ती पहा,मी मोठ्या प्रेमानं दिलेल्या तसबिरीला मेली म्हणते, ही आमच्या तसबिरीची किंमत काय \nरेवती - ( आश्विनशेटास ) खरोखरच ती कुठें ठेवली ती सांपडत नाहीं \nआश्विन - नाहींच सांपडायची. मला ठाऊक आहे.\nरेवती - ठाऊक आहे म्हणजे ( जवळ जाऊन ) मग द्या कुठं आहे ती \n अशी लाडीगोडी पाघळणारा मी गृहस्थ नव्हे \nरेवती - अग बाई, आतां मात्र अगदीं खरा राग आलां हं - भ्यालें मी अगदी- हं सांगा आतां कुठं आहे ती \nआश्विन - अशा थट्टेथट्टेनंच दुसर्‍याच्या प्राण घेणार्‍या तुम्ही समजलीस निव्वळ थट्टेनंच ती तसबीर देऊन टाकली असशील \nरेवती - कुणाला देऊण टाकली असशील \nआश्विन - फिरलान् मोहरा. ( रेवतीस ) कुणाला म्हणजे ज्याला दिलीस त्याला आणि त्याच्या हातांत मी आज आत्तां नुकतीच पाहिली \n हें मात्र मला नाहीं हो खपायचं कुणाला दिली \nआश्विन - नांव विचारायला विसरलो, पण त्याचा चेहरा माझ्या लक्षांत राहिला आहे चांगला. बस्स झालं \nरेवती - ( हंसत ) तर मग हा नुसता विनोद चालला आहे. चालूं द्या हवा तितका \nआश्विन - हांस - हांस तूं - मलाहि याचं उसनं फेडावं लागेल ध्यानांत ठेव \nरेवती - चालूं द्या आतां. मी मधे बोलतच नाही. हो, तुमची फजिती करावी म्हणून मी ती तसबीर देऊन टाकली, अस्संच आपण समजा, आलं आतां \nआश्विन - समजा कशाला खरोखरच दिलीस - या डोळ्यांनी मी पा��िली आहे. त्यांत कांहीं ऐकीव प्रकार नाही \nरेवती - वैशाख राव, हें असचं चालायचं कांहीं वेळ. मी जाते आतां. अजून अंग धुऊन पूजा करायची आहे. त्या पहा काडीला पट्ट्या आहेत.\nआश्विन - पण जरा -\nरेवती - छे: छे:, आतां नकोच तें. ज्यांच मनुष्य त्याला ठाऊक \nआश्विन - पहा पहा वैशाख , कशी बेपर्वा आहे ती त्या म्हणे काडीला पट्ट्या आहेत, ते तुमचे हात, ती तुमची तोंड, हव्या तर खा नाहींतर खाऊं नका, असाच बोलण्यांतल्या झोंक कीं नाही त्या म्हणे काडीला पट्ट्या आहेत, ते तुमचे हात, ती तुमची तोंड, हव्या तर खा नाहींतर खाऊं नका, असाच बोलण्यांतल्या झोंक कीं नाही बरं जा म्हणावं तुझ्या पट्ट्यांना कांही इतकें ओशाळलों नाहीं आम्ही चल, प्रथम त्या गृहस्थाचा शोध काढून त्यालाच विचारुं. बरं, पण वैशाख, तुझी तरी खात्री झाली ना \nवैशाख - छे: , अजून नाहीं होत खात्री. कारण तिच्या चेहर्‍यांत काहीं कपट दिसत नाही.\nआश्विन - अरे, तुला ठाऊक नाहीं --\nपद ( ठुमक चलत. )\nनाट्यगाननिपुण कलावतिची ही माया ॥धृ०॥\nअंतरिचा भाव एक ॥\nदाखवि वरपांगिं एक ॥\nबाह्यांवर वृत्ति देख ॥ भिन्न भिन्न छाया ॥१॥\nकापूर जाळण्यामागची संकल्पना काय कांही फायदे आहेत काय\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/43474", "date_download": "2018-12-16T03:25:36Z", "digest": "sha1:ZTVWBFXWPDY545LIG5N3IFNM4M3BHQS7", "length": 78798, "nlines": 246, "source_domain": "www.misalpav.com", "title": "जैविक व रासायनिक ब्रह्मास्त्रे | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nजैविक व रासायनिक ब्रह्मास्त्रे\nगुल्लू दादा in दिवाळी अंक\nजैविक व रासायनिक ब्रह्मास्त्रे\nऑगस्ट १९०६. अमेरिकेतील न्यूयॉर्क राज्य. ऑयस्टर बे या नासाऊ प्रांतातील शहरा��� एका आलिशान घरात एक मुलगी आजारी होती. त्या काळात अमेरिका आता इतकी जरी पुढारलेली, प्रगत, आत्ममग्न नसली, तरी त्या मुलीच्या आजारपणाशी बाकीच्यांचा संबंध येण्याचे वा इतका गवगवा होण्याचे काही एक कारण नव्हते. ज्या घरात ती आजारी होती, ते घर नेहमी पर्यटकांसाठी भाड्याने दिले जात असे. अशाच पर्यटकांपैकी तीसुद्धा तिच्या परिवारासमवेत येथे सुट्ट्यांचा आनंद लुटायला आली होती. घर प्रशस्त आणि समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे कोणत्याही पर्यटकास चटकन पसंत पडे. पण ऐन वेळी आजारी पडल्यामुळे सगळा खेळखंडोबा झाला होता. इतर सदस्य तिची सर्वतोपरी काळजी घेत होते. पण तरी तिचा ताप काही केल्या उतरेना. लक्षणे टायफॉइडची (विषमज्वराची)असल्याचे बोलले जात होते. कारण इतरत्र टायफॉइडचे रुग्ण आढळले होते. वर्तमानपत्रातही टायफॉइडच्याच बातम्या येत होत्या. साथच असावी बहुधा. म्हणून रोगाच्या निदानाची घरातल्या लोकांनाच चटकन कल्पना आली. पण दुर्दैवाने घरातील इतरही सहा सदस्य लवकर आजारी पडले. अगदी त्याच लक्षणांसहित. आता मात्र बाब गंभीर होती. घरातील सगळेच आजारी पडलेत म्हटल्यावर कुणालातरी कळवणे गरजेचे होते. मग त्यांनी त्या घराच्या मालकालाच ही घटना कळवली. मालकही त्वरित आला. त्याला या घराचा मोबदला चांगला मिळत असे. घराची बदनामी होऊ नये म्हणून त्याने डॉ. सोबर्स यांना गाठले. डॉ. सोबर्स म्हणजे त्या वेळी टायफॉइडच्या निदानासाठी अतिशय प्रसिद्ध असे नाव होते. कारण या रोगावर त्यांचा भरपूर अभ्यास व तपासकार्य सुरू होते.\nएकोणिसाव्या शतकात न्यूयॉर्क शहरात दर वर्षी टायफॉइडचे ४००० रुग्ण आढळत. दहापैकी एक रुग्ण दगावत असे. त्याची लक्षणे म्हणजे ताप, डोके दुखणे, हगवण लागणे, मानसिक संतुलन बिघडणे अशी होती. जंतुरोधक औषधी तोपर्यंत जास्त विकसित न झाल्यामुळे फक्त लक्षणरोधकच उपचार केला जाई. अशा उपचाराला तो जीवाणू काही बधेना. शहरातही विशेष अशी स्वच्छता नव्हतीच. मेलेल्या डुकरा-घोड्यांची कोणीही वेळेवर विल्हेवाट लावत नव्हते. कचरा वेळोवेळी साफ केला जात नव्हता. निर्वासितांचे लोंढे कमी -अधिक प्रमाणात सुरूच होते. प्रत्येक दशकात लोकसंख्या दुप्पट व्हायची, पण त्यांना तेथे सामावून घेण्याएवढी यंत्रणा सक्षम नव्हती. परिणामी साथीचे रोग सुरू झाले. निर्वासितांमुळे, अस्वच्छतेमुळे.\nइकडे तोपर्यंत डॉ. सोबर्स या��नी त्या रोगट घरात येऊन तपासकार्य सुरू केले होते. बाह्यतपासणीवरून त्यांना काहीही गवसले नाही. त्यांनी घरातून भरपूर ठिकाणांवरून नमुने गोळा केले. कुठेही काही गैर आढळले नाही. अन्न तपासले, तेही जंतुविरहित निघाले. मग वाटले की सांडपाणी कदाचित पिण्याच्या पाण्यात येत असावे. टायफॉइडचे जंतू रुग्णाच्या विष्ठेमधून पसरत असल्यामुळे डॉ. सोबर्स यांची शंका रास्त होती. त्यांनी घराच्या सांडपाण्यात गडद रंगाचा डाय (रंग) टाकला. तो जर पिण्याच्या पाण्यात उतरला असता, तर पाणी दूषित आहे असा निष्कर्ष निघणार होता. पण पाणी एकदम स्वच्छ आले, रंगविरहित. या सगळ्या शहराचे सांडपाणी समुद्रात जाऊन तेथील अन्न दूषित होत असावे, म्हणून समुद्री अन्न तपासले गेले, तेसुद्धा जंतुविरहित निघाले. घरी रोज बाहेरून येणारे दूध तपासले, पण त्यानेही निराशा केली. जंतूंचा स्रोत काही डॉ. सोबर्स यांच्या हाती लागत नव्हता. पण डॉक्टरही काही कच्च्या गुरूचा चेला नव्हता. आपल्या कामाप्रती अतिशय चिवट असलेला हा माणूस मांड्या ठोकून मैदानात उतरला.\nघरी जाताच टायफॉइडच्या मागील काही घटना त्याने चाळल्या. एका बातमीने त्याचे लक्ष वेधले. त्यात टायफॉइड सर्वात लवकर अन्नाद्वारे शरीरात प्रवेश करतात असा मजकूर होता. दुसऱ्या दिवशी त्याने परत घराची सर्व तपासणी केली. रोज खाल्ले जाणारे अन्न परत तपासले तरीही काहीच हाती लागले नाही. आता मात्र डॉक्टर निराश झाले, जंतू खरेच खूप सूक्ष्म जीव आहेत असे त्यांना वाटून गेले असावे. जाता जाता त्यांनी घरातील सदस्यांना एक प्रश्न विचारला, \"अशी कोणी व्यक्ती जी या घरात येऊन गेलीय, पण माझी तिच्याशी मुलाखत अजून झाली नाही...\" याचेही उत्तर नकारार्थी आले. दरवाजा उघडून डॉक्टर बाहेर पडणार, तोच आवाज आला, \"आमची जुनी कुक (स्वयंपाकी) मेरी मलोन.\"\nतीन आठवड्यांपूर्वीच मेरीने काम सोडले होते. नवीन कुक आताच आल्यामुळे त्यात डॉ. सोबर्स यांना विशेष रस नव्हता. बाकीचे सगळे नमुने नापास झाल्यामुळे त्यांनी आपला मोर्चा वळवला मेरीकडे. मेरी आणि त्यांचा संबंध कधीपासून आला, तिचे वर्णन, शिक्षण इ. सर्व माहिती त्यांनी सदस्यांकडून काढून घेतली. ती त्यांना काय काय खायला घालत होती, याचीही त्यांनी यादी बनवली. यादीतील सर्व पदार्थ शिजवलेले होते. फक्त 'आइसक्रीम विथ फ्रूट स्लाइसेस' हा एकमेव अपवाद. टायफॉइड जंतू न शिजवता खाल्लेल्या अन्नामध्ये वाढतो आणि पसरतो. शिजवलेल्या अन्नात उष्णतेमुळे मरतो. फळे आणि आइसकीम घालून ती हा जो अपवादात्मक पदार्थ बनवायची, यापेक्षा जंतूंच्या वाढीसाठी दुसरे कुठलेच चांगलं माहेरघर नव्हते. या धाग्यावरून त्यांचा मेरीबद्दलचा संशय गडद झाला. पण मुख्य प्रश्न डॉ. सोबर्ससमोर हा होता की मेरीला शोधायचे कुठे कारण त्या घरात तिचा ठावठिकाणा कुणालाही ठाऊक नव्हता.\n३७ वर्षीय मेरी ही आयरिश कुक होती. ती अशाच पर्यटक वा गरजू परिवारांसाठी काम करायची. तिने मागील १० वर्षांत ८ परिवारांसाठी काम केले होते. पण यात ती कधी आजारी पडली नव्हती. ती ज्या घरात काम करत असे, तेथील सदस्य आजारी पडत, तोवर तिने काम सोडलेले असे. पण मग नंतर सदस्य आजारी पडतात म्हणून काय तिलाच जबाबदार धरायचे की काय जी व्यक्ती एकदाही आजारी पडली नाही, रोज टणाटण उड्या मारत काम करते, ती व्यक्ती आजार - तोही साथीचा - कसा पसरवणार जी व्यक्ती एकदाही आजारी पडली नाही, रोज टणाटण उड्या मारत काम करते, ती व्यक्ती आजार - तोही साथीचा - कसा पसरवणार डॉ. सोबर्स तिच्यावर निष्कारण आळ घेत होते की काय डॉ. सोबर्स तिच्यावर निष्कारण आळ घेत होते की काय की दुसरा कुठलाही धागा न मिळाल्यामुळे यातून काही मिळते का ते ताणून बघत होते की दुसरा कुठलाही धागा न मिळाल्यामुळे यातून काही मिळते का ते ताणून बघत होते होते असे कधीकधी कुठलेही पर्याय समोर नसले की माणूस 'थोडी शक्यता आहे' हा पर्यायही सोडत नाही. त्यातच त्याला आशेचा किरण दिसतो. पण हे प्रकरण पूर्ण वेगळे होते. या प्रकरणाशी मिळतेजुळते प्रकरण त्यांनी वर्तमानपत्रात ४ वर्षांआधीच वाचले होते. एक बातमीत जर्मन शास्त्रज्ञ रॉबर्ट कॉख यांनी लिहिले होते, \"बेकर आजारी नसतानाही तो जंतू पसरवत होता.\" यालाच त्यांनी हेल्दी कॅरिअर (healthy carrier) म्हटले होते. जंतू शरीरात प्रवेश केल्यापासून पहिले लक्षण दिसण्यापर्यंतचा कालावधी म्हणजे 'इन्क्युबेशन पिरियड' (incubation period). हा रोगपरत्वे बदलतो. टायफॉईडचा इन्क्युबेशन पिरियड ६-३० दिवसांचा असतो. मेरी आणि रॉबर्ट कॉख यांचा 'बेकर' हे सारखेच प्रकरण असणार, असा डॉ. सोबर्स यांना विश्वास होता. पण हे सिद्ध करण्यासाठी त्यांना मेरीचे चाचणीसाठी लागणारे नमुने आवश्यक होते, जे सहजासहजी मिळणे शक्य नव्हते. जी व्यक्ती अजून सापडली नाही, तिचे नमुने कसे मिळणार\nव्यक्ती सापडत न��ही म्हणून 'हाताची घडी तोंडावर बोट' ठेवणाऱ्यातला सोबर्स नव्हता. मेरी पार्क एव्हेन्यू भागात काम करत आहे हे पठ्ठ्याने १९०७मध्ये शोधून काढले. येथे ती ज्या घरात काम करायची, तेथेही एक लहान मुलगी आजारी पडली. रुग्णाच्य सर्व शुश्रुषेची जबाबदारी मेरीने उचलली. पण मेरीला काय माहीत तिच्यामुळेच बिचारी लहान मुलगी आजारी पडली म्हणून. याच घरात मेरी आणि डॉ. सोबर्स यांची पहिली गाठ पडली. डॉ. सोबर्स यांना तिच्याकडून सहकार्याची अपेक्षा होती. \"तुमच्यामुळे भरपूर जणांचे प्राण वाचतील. माझ्याकडून नकळत किती मोठा साथीचा रोग पसरवला जात होता, मला कल्पनाही नव्हती. निदान झाल्यामुळे लवकर उपचारही करता येतील. मी तुमची खूप आभारी आहे\" असे मेरी आपल्याला म्हणेल असा आशावाद डॉ. सोबर्स यांना वाटत होता. पण मेरीने आशावादाचा 'आ'सुद्धा दाखवला नाही. प्रत्यक्षात भेट झाल्यावर रक्त, विष्ठा, लघवी या नमुन्यांची मागणी करताच तिने त्यांना चक्क \"पागल झालात की काय\" असे सुनावले. त्यांनी तिला विनंती करत म्हटले की, \"तुमच्या शरीरात टायफॉइड नावाच्या रोगाचे जंतू वास करत आहेत. तुम्हाला कोणतेही लक्षण दिसत नसले, तरीही तुम्ही बाथरूममधून आल्यावर अन्न शिजवताना ते अन्नात प्रवेश करतात आणि तेथून जे अन्न खातात त्यांच्या शरीरात जातात.\" त्यावर ती खेकसत म्हणाली, \"तुम्हाला काय म्हणायचे आहे की मी बाथरूममधून आल्यावर हात धूत नाही.\" तिचा दुर्गावतार पाहिल्यावरही सोबर्स आपला हट्ट सोडत नाही म्हटल्यावर तिने चाकू उगारत त्यांना घरातून अक्षरशः हाकलून दिले. \"यानंतर जर असले प्रश्न घेऊन परत दिसलात तर याद राखा\" असा सज्जड दमही देऊन टाकला. ती स्वतःला निरोगी समजत होती. तिचे म्हणणं होतं की, \"मी कुक असताना कधी कोणाला काही झाले नाही, मी काम सोडल्यावर झाले तर यात माझी काय चूक\" असे सुनावले. त्यांनी तिला विनंती करत म्हटले की, \"तुमच्या शरीरात टायफॉइड नावाच्या रोगाचे जंतू वास करत आहेत. तुम्हाला कोणतेही लक्षण दिसत नसले, तरीही तुम्ही बाथरूममधून आल्यावर अन्न शिजवताना ते अन्नात प्रवेश करतात आणि तेथून जे अन्न खातात त्यांच्या शरीरात जातात.\" त्यावर ती खेकसत म्हणाली, \"तुम्हाला काय म्हणायचे आहे की मी बाथरूममधून आल्यावर हात धूत नाही.\" तिचा दुर्गावतार पाहिल्यावरही सोबर्स आपला हट्ट सोडत नाही म्हटल्यावर तिने चाकू उगारत त्यांना घ���ातून अक्षरशः हाकलून दिले. \"यानंतर जर असले प्रश्न घेऊन परत दिसलात तर याद राखा\" असा सज्जड दमही देऊन टाकला. ती स्वतःला निरोगी समजत होती. तिचे म्हणणं होतं की, \"मी कुक असताना कधी कोणाला काही झाले नाही, मी काम सोडल्यावर झाले तर यात माझी काय चूक या वेळी तेथे जे कुक म्हणून काम करतात त्यांची तपासणी करा ना या वेळी तेथे जे कुक म्हणून काम करतात त्यांची तपासणी करा ना माझ्या मागे का लागलात माझ्या मागे का लागलात कदाचित त्यांच्यामुळे पसरत असेल, कारण मला तर कधी साधा तापही आला नाही.\"\nपुढच्या वेळी सोबर्स आपल्या सहकाऱ्याला घेऊन तिच्या घरी गेला. ती बाजारात गेली होती. ते दोघे तिची वाट बघत घराच्या बाजूलाच थांबले. ती येताच त्यांनी तिला परत विनंती करत म्हटले, \"हे बघ मेरी, आपली काही दुश्मनी थोडीच आहे तुझ्याकडून जो आजार पसरवला जात आहे, त्याचे उगमस्थान तूच आहेस. ही साखळी कुठेतरी भेदणे आवश्यक आहे. नाहीतर हाहाकार उडेल. आम्ही कुठे म्हणतोय की तू मुद्दाम करते आहेस म्हणून. ते तुझ्या नकळत होतेय, पण ते भयंकर आहे. कृपा करून आम्हाला मदत कर.\" पण मेरीचा स्वतःवर पूर्ण विश्वास होता ती आरोग्यसंपन्न आहे म्हणून. \"तुम्ही माझ्या मागावर बाजारातही होतात वाटते... एका अनोळखी महिलेचा पाठलाग कसा करू शकता तुम्ही तुझ्याकडून जो आजार पसरवला जात आहे, त्याचे उगमस्थान तूच आहेस. ही साखळी कुठेतरी भेदणे आवश्यक आहे. नाहीतर हाहाकार उडेल. आम्ही कुठे म्हणतोय की तू मुद्दाम करते आहेस म्हणून. ते तुझ्या नकळत होतेय, पण ते भयंकर आहे. कृपा करून आम्हाला मदत कर.\" पण मेरीचा स्वतःवर पूर्ण विश्वास होता ती आरोग्यसंपन्न आहे म्हणून. \"तुम्ही माझ्या मागावर बाजारातही होतात वाटते... एका अनोळखी महिलेचा पाठलाग कसा करू शकता तुम्ही\" असा संशय घेऊन तिने त्यांना परत हाकलून लावले.\n१८९६. टायरॉन, आयर्लंडमधल्या एक गरीब लोकवस्तीच्या भागात मेरीचा जन्म झाला. त्या भागाकडे बघून मेरीच्या अस्वच्छतेची खातरी पटली असती, इतका तो भाग गलिच्छ होता. १८८३मध्येच तिने अमेरिकेत आपल्या काकांकडे कायमचे स्थलांतर केले होते. सुरुवातीला ती छोटे-मोठे काम करू लागली. इस्त्रीकाम, साफसफाई, हळूहळू स्वयंपाकही शिकली. हाताला चवही होती. अल्पावधीतच श्रीमंत, प्रतिष्ठित घरांच्या कुक कामाच्या ऑर्डर तिला येऊ लागल्या. ती एकदा घरात शिरली की संपूर्ण घराचा ताबा घेई. ��्वयंपाकाबरोबरच सर्व व्यवस्थापनाची जबाबदारीही नीट पार पाडत असे. अवांतरही अनेक कामे ती करत असे. अशा लाघवी स्वभावामुळे भरपूर परिवारांमध्ये तिला विश्वासाचे स्थान दिले गेले. सर्व सुरळीत सुरू असताना डॉ. सोबर्स तिला आपला उगाच पाठपुरावा करत आहेत असं वाटत असे. सोबर्ससुद्धा एखाद्या स्त्रीला नमुन्यांसाठी जास्त जबरदस्ती करू शकत नव्हता. त्यालाही मर्यादा होत्या. त्या काळी इतरत्र घटसर्प, क्षयरोग, टायफॉइड, शीतज्वर, देवी इ. आजारांनी धुमाकूळ घातला होता. या सर्व साथीच्या रोगांच्या नियंत्रणाची जबाबदारी होती न्यूयॉर्क शहराचे हेल्थ कमिशनर डॉ. हरमन यांवर. डॉ. सोबर्स डॉ. हरमन यांना समक्ष भेटले आणि या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली. डॉ. हरमन यांनी पुढील सहकार्यासाठी डॉ. जोसफिन या महिला अधिकार्‍याची नेमणूक केली. महिला असल्याने पुढील कामे सोपी होतील असा कयास त्यामागे असावा. डॉ. जोसफिन यांनी एक रुग्णवाहिका, एक पोलीस जीप यांसह मेरी काम करत असलेल्या जागी धाड टाकली. तिला पाहताच डॉ. जोसफिन उद्गारली, \"मी आरोग्य विभागाकडून आले आहे.\" हे ऐकताच काम करत असताना हातात असलेला चाकू उगारत ती म्हणाली, \"मी कुठेही येणार नाही.\" चाकू तसाच रोखत मागच्या मागे घरात पळून गेली. पोलिसांच्या मदतीने डॉ. जोसफिन यांनी घराचा प्रत्येक कोनाकोपरा धुंडाळला, पण त्यांना काही मेरी सापडली नाही. शेवटी कंटाळून निघताना एका पोलिसाला कपाटाच्या फटीतून तिचा निळा ड्रेस अडकलेला दिसला. तिने स्वतःला कपाटात कोंडून घेतले होते. पकडल्यावर तिने भरपूर आरडाओरडा केला. पण काही फायदा झाला नाही. विलींग पारकर हॉस्पिटल येथे तिला पुढच्या उपचारासाठी रवाना करण्यात आले. यात तिच्या नमुन्यांद्वारे तिला टायफॉइड असल्याचे सिद्ध झाले. पण हे कसे शक्य आहे एकही बाह्य लक्षण नसताना ती चक्क विष्ठेद्वारे रोग पसरवत होती. जेव्हा रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती त्या जंतूवर मात करते, तेव्हा जंतू मरतो आणि रुग्ण जगतो. जेव्हा जंतू रोगप्रतिकारशक्तीला पुरून उरतात, तेव्हा रुग्ण दगावतो. पण कधीकधी कोणीच जिंकत नाही. दोघेही आपापल्या सीमारेषा ठरवून घेतात आणि एकाच शरीरात सुखाने नांदतात. तेव्हा त्या शरीराची मेरी मलोन होते. तुम्ही हेल्दी कॅरियर बनलेले असता.\nसोबर्स पुढच्या भेटीत तिला म्हणाले की, \"तू मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दे. त्यावर मी एक पुस्तक लिहितो. माझ्यावर भरवसा ठेव त्या पुस्तकाची सगळी कमाई तुला देतो.\" ती मात्र त्यांच्याशी एक शब्दही बोलत नसे. ती सरळ उठून बाथरूममध्ये जात असे ते जाईपर्यंत. दरम्यान तिच्या विष्ठेचे नमुने सतत पॉझिटटिव्ह येत राहिले. इतर रुग्ण व कर्मचारी यांना टायफॉइडची लागण होऊ नये, म्हणून मेरीला रुग्णालयातून नॉर्थ ब्रदर बेटांवर असलेल्या रिव्हरसाइड हॉस्पिटल येथे क्वारंटाइनमध्ये (quarantineमध्ये) ठेवण्यात आले. क्वारंनटाइन म्हणजे काय तर आपण मोठमोठाल्या रुग्णालयात गेल्यानंतर तेथे आयसोलेशन (isolation) विभागाची वेगळी व्यवस्था पाहिली असेल. इतर रुग्णांना संसर्गजन्य रोगांची बाधा होऊ नये, म्हणून संसर्गजन्य रुग्णांना इतर रुग्णांपासून अलिप्त ठेवले जाते, त्याला आयसोलेशन म्हणतात. या विभागात रुग्णाला बरे होईपर्यंत सेवा दिली जाते. याचाच छोटा भाऊ म्हणजे क्वारंनटाइन. याचा शब्दश: अर्थ 'चाळीस दिवस' असा आहे. चाळीस दिवसच का तर आपण मोठमोठाल्या रुग्णालयात गेल्यानंतर तेथे आयसोलेशन (isolation) विभागाची वेगळी व्यवस्था पाहिली असेल. इतर रुग्णांना संसर्गजन्य रोगांची बाधा होऊ नये, म्हणून संसर्गजन्य रुग्णांना इतर रुग्णांपासून अलिप्त ठेवले जाते, त्याला आयसोलेशन म्हणतात. या विभागात रुग्णाला बरे होईपर्यंत सेवा दिली जाते. याचाच छोटा भाऊ म्हणजे क्वारंनटाइन. याचा शब्दश: अर्थ 'चाळीस दिवस' असा आहे. चाळीस दिवसच का तर बहुतांश (सगळ्याच नाही) साथीच्या, संसर्गजन्य रोगांचा इनक्युबेशन पिरियड जास्तीत जास्त ४० दिवसांपर्यंत असू शकतो (इनक्युबेशन पिरियड म्हणजे काय, हे मागे सांगितलेच आहे). या ४० दिवसांनंतर त्यांची संक्रमणाची तीव्रता कमी होते. जवळपास नाहीच. म्हणून त्यानंतर त्यांना पुढील औषधोपचार घरी घेण्यास सांगण्यात येतो. तर अशाच एका क्वारंनटाइनमधे मेरीला ठेवण्यात आले. एकदम अलिप्त. इतिहासात त्या बेटावर प्लेगचे रोगी ठेवत होते. आता तेथे जास्तकरून क्षयरोगाचे रुग्ण होते. अलिप्ततेमुळे तिला खूप नैराश्य आले. ती कोणाशीही नीट बोलेना. ती रोगी आहे यावर तिचा विश्वासच नव्हता. हे जग आपल्या का मागे लागलेय हेच तिला कळेना. तेथील डॉक्टरांनी तिला पित्ताशय काढून घेण्याचा सल्ला दिला. त्यात जंतू जमा असावेत असा त्यांचा अंदाज होता. पण तिने साफ नकार दिला. तिला तो तिच्या जीवे मारण्याचा घाट वाटे. तेथूनही ती सोबर्सला आणि आरोग्य खात्याला पत्र लिहित असे की, \"का मला अशी शिक्षा देताय तर बहुतांश (सगळ्याच नाही) साथीच्या, संसर्गजन्य रोगांचा इनक्युबेशन पिरियड जास्तीत जास्त ४० दिवसांपर्यंत असू शकतो (इनक्युबेशन पिरियड म्हणजे काय, हे मागे सांगितलेच आहे). या ४० दिवसांनंतर त्यांची संक्रमणाची तीव्रता कमी होते. जवळपास नाहीच. म्हणून त्यानंतर त्यांना पुढील औषधोपचार घरी घेण्यास सांगण्यात येतो. तर अशाच एका क्वारंनटाइनमधे मेरीला ठेवण्यात आले. एकदम अलिप्त. इतिहासात त्या बेटावर प्लेगचे रोगी ठेवत होते. आता तेथे जास्तकरून क्षयरोगाचे रुग्ण होते. अलिप्ततेमुळे तिला खूप नैराश्य आले. ती कोणाशीही नीट बोलेना. ती रोगी आहे यावर तिचा विश्वासच नव्हता. हे जग आपल्या का मागे लागलेय हेच तिला कळेना. तेथील डॉक्टरांनी तिला पित्ताशय काढून घेण्याचा सल्ला दिला. त्यात जंतू जमा असावेत असा त्यांचा अंदाज होता. पण तिने साफ नकार दिला. तिला तो तिच्या जीवे मारण्याचा घाट वाटे. तेथूनही ती सोबर्सला आणि आरोग्य खात्याला पत्र लिहित असे की, \"का मला अशी शिक्षा देताय मी काय बिघडवलेय तुमचे मी काय बिघडवलेय तुमचे मी अशीच येथे राहिले, तर वेडी होऊन जाईन. ही जागा म्हणजे एखाद्या कारागृहापेक्षा कमी नाहीये.\" पण कुणाकडूनही प्रत्युत्तर आले नाही. त्यांच्या मते नागरिकांच्या सुरक्षेसाठी तिचे बेटावर राहणेच आवश्यक होते. बिचारी मेरी. तिने आपल्या मित्राच्या साथीने 'ओ निल' या वकिलाचा सल्ला घेऊन कायदेशीर लढाई खेळण्याचे ठरवले. त्यांनी न्यूयॉर्क सुप्रीम कोर्टात तिची सुटका करण्याची याचिका दाखल केली. त्यात असे म्हटले होते की, 'मी कधीच आजारी नव्हते. त्यामुळे मी कोणताही रोग पसरवू शकत नाही'. आता सर्व अमेरिकाभर मेरीची चर्चा होऊ लागली. वर्तमानपत्रातही तिच्या बातम्या 'टायफॉइड मेरी' म्हणून यायला लागल्या. न्यूयॉर्क शहरातल्या 'बॅक्टेरिया लॅब'चे प्रमुख डॉ. विल्यम पार्क यांनी नवीन संशोधनाद्वारे शहरात आणखी ४९ हेल्दी कॅरियर शोधून काढले. पण हे लोक कुक काम किंवा जेवणाशी निगडित कुठलेही काम करत नसल्यामुळे, ते रोग पसरवत आहेत असे अजूनतरी निदर्शनास आले नव्हते. परिणामी ते स्वतंत्र होते. मेरीसारखे अलिप्त नाही.\nतिच्यासारख्या सापडलेल्या हेल्दी कॅरियर रुग्णांमुळे तिला सुटकेची आशा वाटू लागली. पण तरीही तिला ते���ेच डांबून ठेवण्यात आले. बेटावरील काही अधिकाऱ्यांनी, तू दुसऱ्या राज्यात वेगळ्या नावाने राहत असशील तर तुझ्या सुटकेचे आम्ही प्रयत्न करू अशी विचारणा केली. पण तिने ठाम नकार दिला. मी आहे त्याच नावाने मरणार असे ठणकावून सांगितले. १९१०मध्ये न्यूयॉर्क शहराला नवीन हेल्थ कमिशनर लाभले, लेडर्ली. त्यांनी मेरीला मुक्त केले, पण एका अटीवर - ती कधीही कुक म्हणून काम करणार नाही. त्यानंतर तिने इस्त्री काम सुरू केले. सुटकेनंतर ४ वर्षे मेरी कुठे आहे, काय करत आहे याच्याशी कुणालाच काही देणे-घेणे नव्हते. टायफॉइडची प्रकरणेही थोडी आटोक्यात आली असे वाटत असतानाच एक घटना घडली.\n१९१५मध्ये स्लोन मॅटर्निटी हॉस्पिटलमधे डॉक्टर, नर्सेस, स्टाफ आणि इतर रुग्ण टायफॉइडमुळे आजारी पडले. यात दोन जणांचे बळी गेले. परत डॉ. सोबर्स यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी या वेळी जास्त नमुने गोळा करण्याच्या फंदात न पडता, आवश्यक तेवढेच गोळा केले आणि सरळ कुक कोण अशी विचारणा केली. कुक त्या दिवशी आपले काम करून निघून गेलेली होती. पण तिचे नाव मिस ब्राऊन असल्याचे इतर कर्मचाऱ्यांनी सांगितले. \"कुकच्या हस्ताक्षराचा एखादा नमुना असेल तर दाखवाल का\" या सोबर्सच्या प्रश्नावर तेथील कर्मचाऱ्याने तो लगेचच सादर केला. ते हस्ताक्षर पाहताच सोबर्स उडालाच.....ती चक्क मेरी मलोन होती. टायफॉइड मेरी. नाव बदलून येथे काम करत होती. नॉर्थ ब्रदर्स बेटावरून सतत येणारे तिचे पत्र वाचून सोबर्सला तिचे हस्ताक्षर पाठ झाले होते. तिला परत तिच्या घरातून उचलण्यात आले. या वेळी मात्र तिने कसलाही प्रतिकार केला नाही. तिला कुक काम खरेच आवडत असावे. म्हणून तिने परत त्याकडे वळण्याचा निर्णय घेतला असावा. आणि तशीही ती स्वतःला निरोगीच मानत असल्यामुळे कुक म्हणून काम करण्यात तिला तरी काहीच गैर वाटत नव्हते. अगदी मागच्या वेळेसारखीच परत त्याच बेटावर अलिप्ततेत तिची रवानगी करण्यात आली, ती कायमचीच.\nपुढील काळात तेथेच बेटावर ती रिव्हरसाइड हॉस्पिटलमधल्या प्रयोगशाळेत साहाय्यक म्हणून काम करत राहिली. मध्ये पॅरॅलिसिसचा एक झटका येऊन गेला. ६९ वर्षांच्या आयुष्यात ती २६ वर्षे त्या बेटावर राहिली. १९३८ साली तिला तेथेच न्यूमोनियाने मरण आले. मरेपर्यंत तिने ५१ लोकांना तो रोग संक्रमित केला होता. त्यांपैकी ३ रुग्ण दगावले होते. अगदी शेवटपर्यंत ती स्वतःला निरोगी मानत राहिली आणि आपल्याकडून कुठलाही रोग संक्रमित होणे अशक्य आहे, कारण आपल्याला कधी साधा तापही आला नसल्याचा तिचा ठाम विश्वास होता. आजही बरे झालेल्या रुग्णांपैकी ३% रुग्ण काही काळासाठी कॅरियर म्हणून राहू शकतात. म्हणून बरे होऊनही ते रोग संक्रमित करू शकतात. आता हेल्दी कॅरियर नावाची संज्ञा वैद्यकीय शास्त्रात भरपूर प्रौढ झालीये. अशा रुग्णांचे लगेचच निदान होते आणि त्यांवर परिणामकारक उपचारही निघालेत. पण एक शतकाआधी ह्या गोष्टी सर्वसामान्यांना माहीत नव्हत्या. फक्त सोबर्स, कॉख अशा शास्त्रज्ञांपुरत्याच त्या मर्यादित होत्या. लक्षण दिसली म्हणजे आजारी, नाहीतर निरोगी असा सर्वमान्य ठोकताळा होता. अशा काळात मेरीला स्वतःला निरोगी आहे असे वाटणे काही चूक नव्हे. पण वाईट या गोष्टीचे वाटते वैद्यकीय शास्त्र शेवटपर्यंत तिच्यातला हेल्दी कॅरियर तिला पटवून देऊ शकले नाही, तिची ती इच्छा नसावी किंवा तिच्या समजुतीबाहेरील ती गोष्ट असावी. पण तिने ते समजून उमजून किंवा कुक काम सोडून दिले असते, तर ती इतका चघळायचा विषय बनून राहिली नसती. तिचे पुढील आयुष्य सुकर झाले असते. वैद्यकीय शास्त्र आजच्याइतके प्रगत असते, तर मेरी आपल्या स्वतःच्या घरी ठणठणीत आयुष्य जगली असती.\nविज्ञानाच्या प्रगतीमुळे नवनवीन धातूंचा शोध लागत गेला. बऱ्याच गोष्टी विज्ञानामुळे साध्य झाल्या. तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे दैनंदिन जीवन सुलभ झाले. विविध रोगांवर उपचार निघाल्यामुळे आयुष्य अधिक जगता येऊ लागले. पण नाण्याला जशा दोन बाजू असतात, त्याचप्रमाणे विज्ञानाच्याही दोन. दुसरी बाजू मात्र अंधारि. विज्ञानाने जसे प्रगतीचे रस्ते शोधून दिले, त्याचप्रमाणे अधोगतीच्या अंधारमय वाटाही त्याबरोबर जोडून दिल्या. आपण एकीकडे विविध रोगांवर उपचार शोधत होतो, तर त्याच रसायनांनी वा जीवाणूंनी अधिक लोकांचे जीवही घेता येतात हेही समजले. आवश्यक त्या मात्रेत औषध, पण जास्त मात्रा म्हणजे विष हेही विज्ञानच. आता तर ही रासायनिक आणि जैविक हत्यारे दहशतवाद्यांकडेही झाली असावीत. पुढचे महायुद्ध या हत्यारांनी लढले गेल्यास नवल ते काय ही हत्यारे ना आवाज करत, ना त्यांना विशिष्ट रंग असतो, ना त्यांचा आकार अवाढव्य. तुम्हाला काही कळायच्या आत तुमचे वर जाण्याचे तिकीट आरक्षित झालेले असेल. या सर्व प्रगतीचे श्रेय अर्��ातच विज्ञानाला आणि नीच मनुष्यप्राण्याला.\nदूरदेशीचे उदाहरण कशाला हवे, आपल्याकडेच २०१५मध्ये, २ मिनिटांत बनणाऱ्या आपल्या आवडत्या खाद्यपदार्थात आवश्यकतेपेक्षा १७ पट जास्त शिसे (लेड) आढळले होते. इतक्या प्रसिद्ध मॅगीबाबतसुद्धा असे होईल असे वाटले नव्हते. तेव्हापासून कुठल्याही खाद्यपदार्थावर विश्वास टाकताना जीव धाकधूक होतो.\nही सर्व उदाहरणे झाली अपघाताने घडलेल्या घटनांची. पण काही घटना अतिरेकी परिणामांसाठी घडवल्या गेल्या आहेत. संहारासाठी जेव्हा या रसायनांचा आणि जैविक अस्त्रांचा वापर होतो, तेव्हा खरेच डोळे पांढरे होतात,. इतकी ही हत्यारे महाविध्वंसक आहेत. इतिहास अशा घटनांचा साक्षीदार आहेच. तोंडात आख्खा हात घालायला लावणारी अशीच एक घटना घडलेली आहे. त्यात समावेश असणारे मोठे लोक या घटना इतक्या बेमालूमपणे हाताळतात की जणू त्या योगायोग वाटाव्यात.\nअमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे 'जिलाद सायन्सेस' नावाची औषधनिर्मिती करणारी एक कंपनी होती. गेल्या पाच वर्षांत कंपनीचे उत्पादन थंडावले होते. बाजारातील मागणी घटली होती. एकूणच कंपनी डबघाईला आली होती. कामगार, अधिकारी हेसुद्धा हलाखीचे दिवस काढत होते. भरपूर दिवसांपासून त्यांना बोनस मिळाला नव्हता. पण अचानक पुढच्या वर्षी कंपनीची आर्थिक स्थिती सुधारली. नुसती सुधारली नाही, तर कामगारांना, अधिकाऱ्यांनाही सुगीचे दिवस आले. कारण कंपनीचे शेअर्स बाजारात मागच्या वर्षीपेक्षा ७२०%नी वधारले होते. आता सगळ्यांना बोनस मिळणार होता. असा अचानक होणारा बदल काही जादूटोणा थोडी होता बुडत्याला किनाऱ्यावर येण्यासाठी बड्या माणसाचा हात लागतो. येथेही तसेच झाले. एका बड्या व्यक्तीने कंपनीला किनारी लावले. कंपनीही सदैव त्या व्यक्तीच्या ऋणात राहिली. कोण होती ही बडी व्यक्ती बुडत्याला किनाऱ्यावर येण्यासाठी बड्या माणसाचा हात लागतो. येथेही तसेच झाले. एका बड्या व्यक्तीने कंपनीला किनारी लावले. कंपनीही सदैव त्या व्यक्तीच्या ऋणात राहिली. कोण होती ही बडी व्यक्ती कोण होता कंपनीचा तारणहार\nकंपनी गोत्यात असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी आरोग्यखात्याच्या अर्थसंकल्पात दणदणीत वाढ केली. यावरून त्यांना सामान्य नागरिकांच्या आरोग्याची किती चिंता आहे हे दिसत होते. नोव्हेंबर २००५मध्ये मेरिलँडमधल्या ए���ा राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या कार्यालयाला भेट देऊन 'जगापुढची आरोग्याची समस्या किती गंभीर आहे' याचे काळजीवाहू चित्र निर्माण करणारे भाषण त्यांनी ठोकले. यावरून आपण जागतिक आरोग्याबाबत किती सजग आहोत याचा त्यांनी भास निर्माण केला. त्याच कार्यक्रमात जागतिक आरोग्य संघटनेचे (WHOचे) संचालकही उपस्थित होते. अमेरिकेचे निम्मे मंत्रीमंडळ, परराष्ट्रमंत्री सगळे सगळे होते. तेथेच त्यांनी आपण ७१० कोटी डॉलर्स जनहितार्थ खर्च करणार असल्याचे जाहीर केले. कोणत्याही सिनेटची वा अमेरिकन काँग्रेसची परवानगी न घेता. या भाषणात त्यांनी जगाला कोणत्या आजाराचा धोका आहे, तो टाळायचा असेल तर कोणत्या उपाययोजना कराव्यात, औषधे कोणती घ्यावीत, सगळे सांगितले. याच कारणासाठी तर ती कंपनी या व्यक्तीची ऋणी होती. बुशसाहेबांच्या याच भाषणामुळे कंपनीला किनारा सापडला (की अलगद आणून ठेवले होते). हा सगळा योगायोगही असू शकत नाही का ही कंपनी फक्त एकाच प्रकारच्या औषधाचेच उत्पादन करायची. म्हणजे जेव्हा त्या औषधांची मागणी वाढेल तेव्हा जगभरात फक्त ही एकच ते औषध निर्मिती कंपनी होती. मग कंपनीच्या हितचिंतकांनी मिळतील त्या वाटांनी त्या उत्पादनाची जाहिरात सुरू केली. बुशसाहेबही त्यापैकीच होते की काय ही कंपनी फक्त एकाच प्रकारच्या औषधाचेच उत्पादन करायची. म्हणजे जेव्हा त्या औषधांची मागणी वाढेल तेव्हा जगभरात फक्त ही एकच ते औषध निर्मिती कंपनी होती. मग कंपनीच्या हितचिंतकांनी मिळतील त्या वाटांनी त्या उत्पादनाची जाहिरात सुरू केली. बुशसाहेबही त्यापैकीच होते की काय छे.... योगायोग असणार, दुसरे काय त्यात भर म्हणजे त्या कंपनीचा संचालक बुशसाहेबांचा अगदी सख्खा मित्रच, मग काय योगायोगच असणार नाही का\nत्या रोगाचे नाव होते 'बर्ड फ्लू', औषधीचे 'टॅमी फ्लू' आणि मंत्र्याचे नाव होते त्या वेळचे संरक्षणमंत्री डोनाल्ड रम्सफेल्ड. बुडत्या कंपनीला जर हे आरोग्य अर्थसंकल्पाचा टेकू लावत असतील, देशाच्या नागरिकांच्या आरोग्याचा पैसा जर लोक आपल्या फायद्यासाठी वापरात असतील, तर या अघोऱ्यांनी कंपनीचे उत्पादन वाढवण्यासाठी त्या रोगांचाच प्रसार केला नसेल कशावरून अशा या खिसेभरू राजकारण्यांना फाशीपेक्षा जबर शिक्षा शोधावी लागेल. भारतासारख्या अनेक विकसनशील देशांत सतत येणाऱ्या स्वाइन फ्लू, हगवण, काळपुळी या रोगाचे काय अशा या खिसेभरू राजकारण्यांना फाशीपेक्षा जबर शिक्षा शोधावी लागेल. भारतासारख्या अनेक विकसनशील देशांत सतत येणाऱ्या स्वाइन फ्लू, हगवण, काळपुळी या रोगाचे काय की तेसुद्धा एखाद्या कंपनीच्या भरभराटीसाठी पसरवले जात आहेत की तेसुद्धा एखाद्या कंपनीच्या भरभराटीसाठी पसरवले जात आहेत म्हणजे ही प्रगत राष्ट्रे गिनी पिग्ज म्हणून आपला वापर करतात की काय म्हणजे ही प्रगत राष्ट्रे गिनी पिग्ज म्हणून आपला वापर करतात की काय अप्पलपोटेपणापायी सामान्य गरीब जनता साथीच्या रोगांमध्ये किडा-मुंग्यांसारखी मरते. पण साथीचे प्रयोग कालपासून थोडी सुरू झालेत अप्पलपोटेपणापायी सामान्य गरीब जनता साथीच्या रोगांमध्ये किडा-मुंग्यांसारखी मरते. पण साथीचे प्रयोग कालपासून थोडी सुरू झालेत त्यांना खूप मोठा इतिहास आहे. अगदी प्राचीन काळापासून जैविक आणि रासायनिक अस्त्रांचा वापर सुरू आहे. आता त्यावर जास्त प्रकाश पडतोय एवढेच. आपले पूर्वज तंत्रज्ञानाने जरी आपल्यापेक्षा मागे होते, तरी आपला कपटी स्वभाव आनुवंशिक आहे हे विसरता कामा नये. अशा आपल्या कपटी पूर्वजांची दानवी कारस्थाने पुन्हा कधीतरी...\n१.युद्ध जीवांचे - गिरीश कुबेर\n२. इतर माहिती आंतरजालावरून\nटायफॉईड मेरी वैद्यकाच्या अभ्यासात वाचली होती.\nबाकी नवनवे रोग (एड्स, बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू, झिका, इ) जे पूर्वी कधीच अस्तित्वात नव्हते आणि मागील काही वर्षांत दशकात जगभरात पसरले, ते मानवनिर्मितच असणार असा संशय मला नेहमीच येतो.\nछान, आवडले. अनेक, अनेक धन्यवाद.\nहेपेटायटीस बी बद्दल पण तो मानवनिर्मित असावा असा मला संशय येतो. याची लस दहाबारा वर्षापूर्वी मुंबईच्या बाजारात आली होती. कसलेच वैद्यकीय ज्ञान नसलेला कुणीही माणूस, माजी नगरसेवकापासून कुणीही सोम्यागोम्या या लसीची जाहिरात करीत असे. प्रतिकारशक्ती किती काळ टिकते यावर थातुरमातुर उत्तरे मिळत. जाणकार यावर प्रकाश टाकू शकतील.\nचित्रवाणी वाहिनीवर - बहुधा डिस्कव्हरी वा हिस्टरी - एक तासाचा चित्रपट दोनेक वर्षांपूर्वी पाहिल्याचे आठवते.\nहेपेटायटीस बी बद्दलची माहिती\nहेपेटायटीस बी बद्दलची माहिती खाली जागतिक आरोग्य संघटनेच्या पत्रकात मिळेल\nयाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी साधारण २०११ मध्ये सरकरने याच्या जाहिराती सार्वजनिक न्यासांवर करायला सुरुवात केली होती.\nयाचे तीन डोस घेतल्यास त्याच्याविरुद्ध निर्माण होणारी प्रतिकारशक्ती सध्यातरी कमीतकमी ३० वर्षे टिकते असे आढळून आले आहे जशी अजून वर्षे जातील तशी माहिती उपलब्ध होत राहील. विषाणूजन्य आजार असल्याने इतर विषाणूजन्य आजारांसारखी (उदा पोलियो) कदाचित आयुष्यभर टिकत असावी.\nटायफॉइड मेरीबद्दल वाचले होते,\nटायफॉइड मेरीबद्दल वाचले होते, ते ह्या लेखानिमित्ते आठवले.\nटायफॉइड मेरी आणि हेल्दी कॅरियर ह्या बद्दल माहिती\nछान, आवडले. लिहीत रहा.\nछान, आवडले. लिहीत रहा.\nमला टायफाईड मेरी माहिती नव्हती\nरोचक विषयावरील रोचक लेख.\nरोचक विषयावरील रोचक लेख.\nजैविक अस्त्रे ही संज्ञा जरी नवीन असली तरी, त्यांचा उपयोग फार पूर्वीपासून केला जात आहे.\nमूळ अमेरिकन (रेड इंडियन) जमाती इतर जगापासून अनेक सहस्त्र वर्षे वेगळे झालेल्या असल्यामुळे, त्यांच्यात युरोपियन लोकांत सामान्यपणे असलेले रोग नव्हते व अर्थातच त्या रोगांविरुद्धची रोगप्रतिकारक शक्तीही निर्माण झालेली नव्हती. त्यामुळे, युरोपियन वसाहतवाद्यांनी त्यांच्याबरोबर आणलेल्या रोगांना मूळ अमेरिकन सहज बळी पडत असत. ही गोष्ट ध्यानात आल्यावर, चलाख वसाहतवाद्यांनी जीवघेण्या रोगांच्या साथी पसरवून अनेक मूळ अमेरिकन जमाती नामशेष केल्या. पारंपारिक शस्त्रे वापरून केलेल्या युद्धापेक्षा हा प्रकार, वसाहतवाद्यांच्या दृष्टीने, कमी स्वमानवहानीचा, कमी खर्चाचा आणि जास्त सोपा होता.\nब्युबॉनिक प्लेग, देवी (स्मॉल पॉक्स), कांजिण्या (चिकन पॉक्स), कॉलरा, पडसे (कॉमन कोल्ड), घटसर्प (डिप्थेरिया), फ्ल्यू (इन्फ्लुएन्झा), मलेरिया, गोवर (मिझल्स), स्कारलेट फिवर, लैंगिक संक्रमित रोग (sexually transmitted diseases), हिवताप (टायफॉईड), टायफस, क्षयरोग (ट्युबरक्युलॉसिस), घटसर्प (परट्युसिस किंवा व्हूफिंग कफ), इत्यादी अनेक साथीच्या रोगांचा यासाठी मुद्दाम उपयोग केला गेला... काही वेळेस ते नकळतपणेही पसरले. असे म्हटले जाते की रोगांच्या साथींनी रेड इंडीयन लोकांची जवळ जवळ २५ ते ५०% टक्के लोकसंख्या मृत्युमुखी पडली असावी.\nयुरोपियन आक्रमकांनी या जैविक अस्त्रांचा हेतुपुर्र्सर उपयोग करताना अनेक क्रूर योजना कामी आणल्या... उदा : देवी (स्मॉल पॉक्स) च्या रोग्यांनी वापरलेली ब्लँकेट्स भेट देणे (१७६३ सालचा फोर्ट पिट्चा वेढा, इ) , रोगाने ग्रस्त युरोपियन लोकांना मूळ अमेरिकन लोकांच्या वस्तीवर भेटीस प���ठवणे, इ.\nएका प्रवादाप्रमाणे, कौटिल्याने प्लेगने ग्रस्त उंदीर सोडून अलेक्झांडरच्या सैनिकांमध्ये रोगराई पसरवली होती (खरे खोटे कौटिल्य जाणे).\nआपल्या लेखाचे शीर्षक वाचून हे\nआपल्या लेखाचे शीर्षक वाचून हे जैविक रासायनिक आणि आण्विक युद्धातील(Nuclear, Biological, & Chemical Defense) एक भाग असावा असे वाटले होते.\nआणि जैविक युद्ध हे गरीब देशाचा अणुबॉम्ब असे म्हटले जाते. पण त्याचे परिणाम भयानक अनाकलनीय आणि अतर्क्य असे आहेत.\nब्रिटनच्या कोपऱ्यातील एका बेटावर (गृइनार्ड Gruinard Island) जैविक युद्धाची चाचणी म्हणून अँथ्रॅक्स या रोगाच्या जिवाणूच्या बीजाणूंचे फवारे मारले होते. त्यानंतर पुढची ५२ वर्षे हे बेट कोणत्याही सस्तन प्राण्यास वास्तव्य करण्यास अयोग्य झाले होते. यानंतर त्या बेटावरचे जैविक प्रदूषण स्वच्छ केल्यावर ते बेट वास्तव्य करण्यास योग्य म्हणून प्रमाणित केले गेले. हि सुरस आणि भयंकर कथा आपण खाली वाचू शकता.\nअजून एक भयावह कथा म्हणजे सुरत मध्ये १९९४ साली प्लेगची साथ आली होती त्यावेळेस दोन अमेरिकन \"पर्यटक\" सुरतेला भेट दिल्यानंतर नाहीसे झाले. लष्कराच्या गुप्तहेर खात्याने त्यांचा माग काढल्यावर असे लक्षात आले कि अमेरिकेतील सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ होते. आणि ते सुरतेत प्लेगच्या जिवाणूंचे नमुने घेऊन हळूच अमेरिकेत परत गेले. अमेरिका असे विविध देशात होणाऱ्या रोगांचे नमुने गोळा करून तेथे असणाऱ्या जनतेची प्रतिकार शक्ती विरुद्ध हे जिवाणू कसे काम करतात याचे गुप्तपणे संशोधन करत असावेत. म्हणजे भविष्यात त्या देशाच्या प्रतिकार्शक्तीला न जुमानणारे रोग तेथे फैलावता येतील किंवा तशी जैविक शास्त्रे निर्माण करत असावेत असा \"कयास\" आहे. दुर्दैवाने अशी माहिती तुम्हाला कुठेही जालावर सहजासहजी आढळणार नाही.\nजैविक अस्त्रे हा एक मानवी इतिहासातील काळा अध्याय आहे असे म्हटले तरी चालेल.\nरोचक माहीती. अतिरेकी लोकांनी\nरोचक माहीती. अतिरेकी लोकांनी जैविक अस्त्रे वापरल्या चा काही इतिहास आहे का विषाणू किंवा जिवाणू बाँब तयार करुन त्याद्वारे विध्वंस घडवून आणण्याचा प्रयत्न यापुर्वी झाला आहे का\nजैविक अस्त्रांच्या निमित्ताने - '२४' नामक मालिकेचे दुसरे पर्व या विषयावर आहे.. काहीशी अतिरंजित पण उत्कंठावर्धक आणि खिळवून ठेवणारी अशी मालिका.\nहेपेटायटीस बी बद्दलच्या माहितीब्द्दल डॉ. खरेंना धन��यवाद ........\nपण मनात आणखी प्रश्न उभे राहिले. मेरी मलोनचा काळ हा प्रतिजैविके वापरात येण्यापूर्वीचा आहे. १. काटेकोर वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी असत्या तर बहुधा ती रोगवाहक/रोगवाहिका झाली नसती असे वाटते. नंतरच्या काळात आणखी रोगवाहक का सापडले नसतील\n२. नंतर विषमज्वराची लस बाजारात आली,\n३. तसेच क्लोरोमायसेटीन नावाने क्लोरम्फेनिकॉल बाजारात आले, त्यानंतर अनेक ब्रॉड स्पेक्ट्रम प्रतिजैविके बाजारात आली. त्यामुळे विषमज्वराने माणसे मरण्याचे प्रमाण नगण्य झाले असावे.\nमुद्दे क्र. २ आणि ३ मुळे नंतरच्या काळात रोगवाहक सापडले नसावेत असे वाटते.\nमुद्दे क्र. २ आणि ३ मुळे\nमुद्दे क्र. २ आणि ३ मुळे नंतरच्या काळात रोगवाहक सापडले नसावेत असे वाटते.\nरोगवाहक (अशी माणसे की ज्यांच्यामध्ये रोगजंतू असतात, पण त्यांच्यामध्ये रोगाची लक्षणे दिसत नाहीत) तयार होतच नाहीत असे नाही. पण, प्रतिजैवकांच्या सहज उपलब्धतेमुळे रोगाचा परिणामकारक व पूर्ण उपचार सहज साध्य झाला आहे. म्हणून..\n१. रुग्णाचे रोगवाहकात रुपांतर होण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे (शुन्य झालेले नाही) आणि\n२. रोगाच्या परिणामकारक उपचारांमुळे, रोगप्रसारावर नियंत्रण येऊन, रोगाच्या साथी येणे खूपच विरळ झाले आहे.\nवेगळ्या विषयावरचा लेख आवडला.\nवेगळ्या विषयावरचा लेख आवडला.\nकाही प्रतिक्रियांमधूनही चांगली माहिती मिळाली.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 11 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/fireflies-festival-bhandardara-262587.html", "date_download": "2018-12-16T03:25:13Z", "digest": "sha1:EFDBBIK5G3QB6GUU55OEU2XJTTFWRQWG", "length": 12552, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भंडारदऱ्यात काजवा महोत्सव, अंधारात पाहा लुकलुकणारे काजवे", "raw_content": "\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIRAL VIDEO: सोनाराच्या डोळ्यादेखत पळवल्या सोन्याच्या बांगड्या\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nभंडारदऱ्यात काजवा महोत्सव, अंधारात पाहा लुकलुकणारे काजवे\nआकाशातील चांदण्या जमिनीवर अवतरल्या तर कसं वाटेल, अगदी तसाच अनुभव भंडारदरा येथील काजवा फेस्टिव्हलला यतो. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी भंडारदर्यातील जंगलात, ही निसर्गाची रोषनाई दिसते. डोळे दिपवणारी ही रोषणाई खास आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे.\nकिर्रर... अंधारात रातकिड्यांच्या आवाजात, ही निसर्गाची रोषनाई आहे भंडारदरा जंगलातील. पावसाळ्याच्या सुरूवातीचा काळ, हा काजव्यांचा प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे एकाच वेळी हजारो नर-मादी काजवे एकमेकांना आकर्षित करण्यासाठी आपला नैसर्गिक जैवप्रकाश असा प्रकाशमान करतात.\nभंडारदरा... कळसुबाई... घाटघर परीसरातील जंगलात हे काजवे मोठ्या संख्येने दिसतात. जंगलातील आंबा, उंबर, हीरडा, बेहडा, सादडा, जांभूळ अशा निवडक झाडांवरच काजवे चमकतांना दिसतात. त्यामुळे ही झाडे ख्रिसमस ट्री सारखे चमकू लागतात. त्यामुळेच आता एमटीडीसीनेही काजवा फेस्टीव्हल सुरू केलांय.\nकाजव्यांच्या शेपटीकडील अवयवात ल्युसिफेरीन नावाचं एक जैव रसायन असतं. याच रसायनाचा हवेतील आॅक्सीजनशी प्रक्रिया झाली की मग त्यातून प्रकाश बाहेर येतो. टिपूस प्रकाशाचा हा खेळ पाहील्यावर आपल्याला, तारे जमीन पर... आल्याचाच भास होतो.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nVIDEO : जालना जिल्ह्यातील दुष्काळाचा ग्राऊंड रिपोर्ट\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/43673", "date_download": "2018-12-16T04:08:56Z", "digest": "sha1:WC5MEDKG35KRFEI3PKVV6NLFNYAHT4CI", "length": 8734, "nlines": 142, "source_domain": "www.misalpav.com", "title": "विमानाचे नवे तंत्रज्ञान | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसुधीर कांदळकर in तंत्रजगत\nविमानाचे नवे तंत्रज्ञान विकसित होत आहे. अजून बाल्यावस्थेत असले तरी उपयोजिता यशस्वी झाल्यास हवाई वाहतुकीत क्रांती घडून येईल.\nइथे ही काही तपशिलांसह बातमी आहे. माझे ज्ञान पाजळण्यापेक्षा मूल बातमीचा दुवा देणे बरोबर वाटले म्हणून दुवा दिला आहे.\nव्यावसायीक पातळीवर हे तंत्रज्ञान आलेलं आपल्याला बघायला मिळेल काय... :)\nखरेतर मिपावरील तज्ञांकडून .....\nमाहिती मिळेल या अपेक्षेने हा धागा काढला होता. एव्हिएशन आणि न्यूक्लीअर विन्ड या दोन प्रगत तंत्रांचा इथे मिलाफ झालेला दिसतो. विमान पायलट नेतो तसे हवेतून उडत जाते यापलीकडे मला विमानाबद्दल जास्त माहिती नाही. न्यूक्लीअर विन्ड हे तर नवे तंत्रज्ञान असावे. एकदोन वाचनात या तंत्राबद्दल माझ्या डोक्यात काही प्रकाश पडलेला नाही. परंतु विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या आजच्या वेगाचा अंदाज केला तर या विमानाचे व्यावसायिक पातळीवरील विविध उपयोग पुढील दहावीस वर्षात पाहायला मिळतील असे वाटते. इ.स. १९८६ सालचा संगणक आणि इ.स. २०००च्या सुमाराचा मोबाईल फोन यांच्या युतीने २०१५ साली स्मार्ट फोन, टॅब, स्मार्ट चित्रवाणी संच वगैरे आलेले आपण पाहातोच.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 5 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5128523192966717050&title=Remembering%20P.%20L.%20Deshpande&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-12-16T04:37:27Z", "digest": "sha1:JPTXFYU6J2FL7AG3ZPTALTCESMUZHG7R", "length": 12773, "nlines": 123, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘पुलं’बद्दलची एक वेगळी आठवण", "raw_content": "\n‘प��लं’बद्दलची एक वेगळी आठवण\nमहाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व अर्थात पु. ल. देशपांडे यांची जन्मशताब्दी नुकतीच सुरू झाली आहे. त्या औचित्याने, आणीबाणीच्या वेळची ‘पुलं’ची एक आगळीवेगळी ओळख करून देणारी आठवण सांगत आहेत रत्नागिरीचे अॅड. धनंजय भावे...\nसन १९७७. आणीबाणी समाप्तीची घोषणा झाली. देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र झाले आणि ऐतिहासिक ‘जनता’ पक्षाची स्थापना जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली झाली. देशभर प्रचाराची धूम उठली होती. मोहन धारियांसारखे तरुण तुर्क इंदिराजींना सोडून जनता पक्षाच्या प्रचारात उतरले होते. विशिष्ट ध्येयवाद मानणारे पु. ल. देशपांडे यात मागे कसे राहतील महाराष्ट्राचा एवढा मोठा लाडका साहित्यिकही आणीबाणीच्या विरोधात उभा राहून प्रचारात उतरला होता.\nरत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून बापूसाहेब परुळेकर जनता पक्षाचे उमेदवार होते आणि ‘अहो भाग्यम्’ ‘पुलं’ची एक प्रचारसभा चक्क रत्नागिरीला मिळाली होती’ ‘पुलं’ची एक प्रचारसभा चक्क रत्नागिरीला मिळाली होती कदाचित जावई म्हणून हा मान आम्हा रत्नागिरीकरांना मिळाला असावा. सभा संध्याकाळी पाच वाजता होती. सभेच्या आणि प्रचाराच्या व्यवस्थेमधील भाग म्हणून मी आणि अॅड. बाबासाहेब परुळेकर ‘पुलं’च्या सासुरवाडीला म्हणजे स्व. ठाकूर वकिलांच्या बंगल्यावर भेटायला गेलो होतो. मनात एक वेगळीच भावना होती. एवढ्या मोठ्या व्यक्तीला आपण भेटणार, त्यांच्याशी बोलायचे तरी कसे कदाचित जावई म्हणून हा मान आम्हा रत्नागिरीकरांना मिळाला असावा. सभा संध्याकाळी पाच वाजता होती. सभेच्या आणि प्रचाराच्या व्यवस्थेमधील भाग म्हणून मी आणि अॅड. बाबासाहेब परुळेकर ‘पुलं’च्या सासुरवाडीला म्हणजे स्व. ठाकूर वकिलांच्या बंगल्यावर भेटायला गेलो होतो. मनात एक वेगळीच भावना होती. एवढ्या मोठ्या व्यक्तीला आपण भेटणार, त्यांच्याशी बोलायचे तरी कसे पण ठाकूर वकील वडिलांच्या परिचयाचे म्हणून ‘पुलं’शी संभाषण कधी सुरू झाले ते कळलेच नाही. त्यात मी रत्नागिरीच्या मधल्या आळीतला. मग काय विचारूच नका; पण आणीबाणीविषयी आणि त्या अनुषंगाने दुर्गाबाई भागवतांचे त्या काळातील गाजलेले साहित्य संमेलन अशा अनेक गोष्टी ‘पुलं’कडून ऐकायचे भाग्य लाभले. मधूनच माजी सरकार कसे होते, याविषयी ‘पुलं’चे त्यांच्या खास शैलीतून उद्गार - ‘वजन ठेवल्���ावर पुढे सरकते ते सरकार पण ठाकूर वकील वडिलांच्या परिचयाचे म्हणून ‘पुलं’शी संभाषण कधी सुरू झाले ते कळलेच नाही. त्यात मी रत्नागिरीच्या मधल्या आळीतला. मग काय विचारूच नका; पण आणीबाणीविषयी आणि त्या अनुषंगाने दुर्गाबाई भागवतांचे त्या काळातील गाजलेले साहित्य संमेलन अशा अनेक गोष्टी ‘पुलं’कडून ऐकायचे भाग्य लाभले. मधूनच माजी सरकार कसे होते, याविषयी ‘पुलं’चे त्यांच्या खास शैलीतून उद्गार - ‘वजन ठेवल्यावर पुढे सरकते ते सरकार’ (संध्याकाळच्या सभेची टॅगलाइन बहुधा तीच असावी, असे त्या वेळी वाटले.)\nराजकारणात न रमलेले ‘पुलं’... पण आंदोलन करताना कशाचे भान ठेवावे याबाबतीl त्यांनी सांगितलेली एक गोष्ट मला भावली. ते म्हणाले, आणीबाणी आता केव्हा आणि कशी संपणार, या निराशेच्या गर्तेत असलेले काही विद्यार्थी प्रतिनिधी त्यांना भेटायला आले होते. सत्याग्रह करून झाला, आणखी किती सत्याग्रहांमध्ये अटक करून घ्यायची, अशी त्यांची निराशाजनक तक्रार होती. ‘पुलं’नी त्यांना मोलाचा सल्ला देताना महात्मा गांधींचे उदाहरण दिले. त्यांनी सांगितले, की गांधीजींच्या सत्याग्रहांचा अभ्यास करा. त्यांनीही स्वातंत्र्यलढ्यामध्ये काही काळ लढा स्थगित केला होता. त्यांचे म्हणणे असे होते, की विरोधकांना तुमच्या ‘काही हालचाल न करण्याची’सुद्धा भीती वाटत राहिली पाहिजे. तुमच्या पुढील योजना काय चालल्यात, याच्या शोधात विरोधक राहिले तर तो एक प्रकारच दबावच असतो. संभाषणाच्या ओघात महात्मा गांधींच्या स्वातंत्र्यलढ्यातील यशाचे यापूर्वी न उलगडलेले एक मोठे सूत्र ऐकायला मिळाले आणि तेही ‘पुलं’सारख्या एका अ-राजकीय थोर साहित्यिकाकडून, हे भाग्यच म्हणायचे.\nगोगटे कॉलेजच्या मैदानावर मंडणगड ते रत्नागिरी आणि जवळच्या लांजा, राजापूर विभागातून आलेल्या सुमारे २५ हजार नागरिकांच्या उपस्थितीत ‘पुलं’ स्टेडियमवर उभे राहिले आणि त्यांनी सभा पहिल्या १० मिनिटांतच जिंकली. ‘वजन ठेवल्यावर पुढे सरकते ते सरकार’ हीच टॅगलाइन ठरली’ हीच टॅगलाइन ठरली त्यापूर्वी अशी सभा मी तरी पाहिलीच नव्हती. ‘पुलं’च्या जन्मशताब्दी नुकतीच सुरू झाली आहे. त्या निमित्ताने ‘पुलं’ची समाजाप्रति सजगता दाखविणारी ही एक आगळीवेगळी ओळख\nसंपर्क : अॅड. धनंजय जगन्नाथ भावे – ९४२२० ५२३३०\n(‘पुलं’बद्दलचे ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील साहित्�� वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने... रवींद्रनाथ आणि पुलं ‘पुलसुनीत’ ठरणार दातृत्वामधील दुवा उलगडली ‘चिंटू’ची गोष्ट... प्रियांका बर्वे पुलोत्सव तरुणाई पुरस्काराची मानकरी\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nअरुअप्पा जोशी स्पर्धा अकादमीच्या २० विद्यार्थ्यांची जिल्हा न्यायालयात निवड\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-five-district-drought-relief-andhra-pradesh-941", "date_download": "2018-12-16T04:33:15Z", "digest": "sha1:XXNJSPVIPYBFN7GVLBOLG6P2H4AIQ5IW", "length": 15852, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agrowon, five district drought relief, andhra pradesh | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअांध्र प्रदेशातील पाच जिल्हे होणार दुष्काळमुक्त\nअांध्र प्रदेशातील पाच जिल्हे होणार दुष्काळमुक्त\nमंगळवार, 12 सप्टेंबर 2017\nअांध्र प्रदेशातील पाच जिल्हे दुष्काळमुक्त करण्याचा व्यापक\nअसा प्रकल्प अाखला अाहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सूक्ष्म सिंचन अाणि तंत्रज्ञानावर भर देण्यात येणार अाहे. कृषी उत्पादकता वाढविणे अाणि त्याबरोबरच कृषिपूरक असलेल्या शेळीपालनासारख्या व्यवसायावरही भर देण्यात येणार अाहे.\n- बी. राजशेखर, प्रधान सचिव, कृषी विभाग, अांध्र प्रदेश\nनवी दिल्ली ः अांध्र प्रदेश सरकारने राज्यातील पाच जिल्हे दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार केला अाहे. त्यासाठी अांध्र प्रदेश सरकार, केंद्र अाणि अांतरराष्ट्रीय कृषी विकास निधी (आयएफएडी) यांच्यात नुकताच करार झाला अाहे.\nहा करार १ हजार कोटी रुपयांचा अाहे. या प्रकल्पांतर्गत अांध्र प्रदेशातील अनंतपूर, चित्तूर, कडपा, कर्नुल अाणि प्रकाशम अादी पाच जिल्ह्यांतील १.६५ लाख कुटुंबांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जाणार अाहेत.\nआयएफएडी ही संयुक्त राष्ट्रसंघाची संस्था असून, ती विकसनशील देशांतील ग्रामीण भागात गरिबी निर्मूलनाचे काम करते. या संस्थेकडून अाता अांध्र प्रदेशातील पाच जिल्ह्यांतील दुष्काळमुक्तीसाठी निधी मिळणार अाहे. याबाबत झालेल्या करारानुसार ५० टक्के निधी ‘आयएफएडी’कडून पुरविण्यात येणार अाहे. तर उर्वरित निधी राष्ट्रीय कृषी विकास बॅंक (नाबार्ड) अाणि मनरेगा योजनेच्या माध्यमातून उभारण्यात येणार अाहे, असे अांध्र प्रदेशच्या कृषी विभागाचे प्रधान सचिव बी. राजशेखर यांनी सांगितले.\n‘आयएफएडी’चे या प्रकल्पावर लक्ष राहणार अाहे. पाच वर्षांनंतरही राज्य सरकार हा प्रकल्प पुढे चालू ठेवणार असल्याचे सांगण्यात अाले अाहे.\nअांध्र प्रदेशातील पाच जिल्हे दुष्काळमुक्त करण्याचा व्यापक\nअसा प्रकल्प अाखला अाहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सूक्ष्म सिंचन अाणि तंत्रज्ञानावर भर देण्यात येणार अाहे. कृषी उत्पादकता वाढविणे अाणि त्याबरोबरच कृषिपूरक असलेल्या शेळीपालनासारख्या व्यवसायावरही भर देण्यात येणार अाहे. जेणेकरून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सुधारणा होईल. तसेच शेतमाल उत्पादन अाणि विपणनासाठी एक यंत्रणा उभारून अाम्ही शेतकऱ्यांना मदत करणार अाहोत.\n- बी. राजशेखर, प्रधान सचिव, कृषी विभाग, अांध्र प्रदेश\nसिंचन व्यवसाय कृषी विभाग पणन पर्यावरण दुष्काळ\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nकेळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...\nरताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू ये���ील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...\nमराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...\nतुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...\nटँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...\nदिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...\nसातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...\nनाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B2/", "date_download": "2018-12-16T03:10:19Z", "digest": "sha1:F6YR2EHP2HC5ZZI54YA3O27WAU6DJL6Q", "length": 6865, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जम्मू-���ाश्‍मीरात हिज्बुलच्या दोन दहशतवाद्यांचा खातमा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजम्मू-काश्‍मीरात हिज्बुलच्या दोन दहशतवाद्यांचा खातमा\nश्रीनगर – जम्मू-काश्‍मीरमध्ये गुरूवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खातमा केले. ते हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचे सदस्य होते. अदनान अहमद लोन आणि आदिल बिलाल बट अशी पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. ते दोघेही हिज्बुलचा म्होरक्‍या रियाझ नायकू याचे निकटवर्तीय होते.\nविविध दहशतवादी कारवायांबद्दल ते सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होते. त्यामुळे त्यांचा खातमा हे सुरक्षा दलांचे मोठेच यश मानले जात आहे. सुरक्षा दलांनी मागील काही दिवसांपासून जम्मू-काश्‍मीरात दहशतवाद्यांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यातून मागील अवघ्या आठ दिवसांत दोन डझनहून अधिक दहशतवादी ठार झाले आहेत. दहशतवादी संघटनांच्या दृष्टीने तो मोठाच दणका आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआता विद्यार्थ्यांना ‘कॉपी’ अशक्‍यच\nजम्मू-काश्मीरमध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक : सहा नागरिक ठार\nइंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याचा फोन\nजम्मू-काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा : एक जवान शहीद\n#फोटो : कुस्तीगीर विनेश फोगाट आणि सोमवीर राठी अडकले विवाहबंधनात\nराफेल करार : राहुल गांधींनी जनतेची माफी मागावी : भाजप खासदारांची मागणी\nमोदी सरकारला दिलासा : राफेल डीलमध्ये घोटाळा नाही – सर्वोच्च न्यायालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/42981", "date_download": "2018-12-16T03:25:00Z", "digest": "sha1:FCUNOZK2U4B3DTRH5VGAHMQWTR67DX3L", "length": 30226, "nlines": 215, "source_domain": "www.misalpav.com", "title": "कॉलेज प्रवेशावर स्टे आणि मुलांची ससेहोलपट मीडिया ची चुप्पी | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nकॉलेज प्रवेशावर स्टे आणि मुलांची ससेहोलपट मीडिया ची चुप्पी\nह्या विषयावर आधीच लिहिले होते पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे देशाच्या आर्थिक राजधानीत कॉलेज प्रवेश ठप्प झाले आहेत. परराज्यातून प्रवेशासाठी आलेली मुले अडकून पडली आहेत. पहिल्या सेमेस्टरची परीक्षा आता दुसऱ्या सेमिस्टर मध्ये घ्यावी लागेल. इतका प्रचंड मोठा गोंधळ असून सुद्धा प्रसार माध्यमांनी ह्या विषयावर कमालीची गुप्तता पाळली आहे. नेहमीचे एक्टिविस्ट जे बारीक सारीक कारणावरून कॉलेज शाळांच्या मॅनेजमेंटवर आसूड उठवतात त्यांनी सरकारी धोरणावर मात्र मूग गिळले आहेत.\nगुप्तता पाळण्याचे कारण काय तर ह्यावर जास्त आवाज केल्याने अल्पसंख्यांक शाळा, त्यानं असलेले विशेष अधिकार ह्यावर सामान्य जनतेचे लक्ष वेधले जाईल हि भीती.\n मायनॉरीटी कॉलेज चे प्रवेश ठप्प झालेत की सगळे च \nसर्व प्रवेश पूर्णपणे ठप्प\nसर्व प्रवेश पूर्णपणे ठप्प झाले आहेत पण मायनॉरिटी कॉलेजमुळे \nफडणवीस काय करत आहेत \nफडणवीस काय करत आहेत उठा म्हणावं आता 2019 जवळ आले आहे . कदाचित हस्तक्षेप करणार असतील त्या मुलांचे पूर्ण वर्ष वाया गेल्या नंतर . तरी बरं आहे शिक्षण मंत्री सुशिक्षित पदवीधर आहेत ( आळंदी च्या ज्ञानेश्वर विद्यापीठ ची का होईना ) आणि ते सुद्धा भाजपचेच म्हणजे मुंबईतील या गोंधळा ला सेने ला दोष देता येणार नाही .\n2015 साली महाराष्ट्रा च्या ( विनोद तावडे ) आणि केंद्र सरकार (स्मृती इराणी ) च्या शिक्षण मंत्र्यांच्या पदव्या बनावट आहेत ह्या बद्दल विरोधकांचे हल्ले नेहमी प्रमाणे परतवून लावण्यात भाजप यशस्वी झाली , हं याला म्हणतात पक्ष .\nआणि मीडिया ला तरी काय घेणेदेणे आहे त्या विद्यार्थ्यांच्या भविताव्याचे मीडिया तील प्रत्येकाने कुठल्या ना कुठल्या पक्षा च्या चरणी स्वतःला वाहून घेतले आहे .\nफडणवीसांच्या हस्तक्षेपा मुळेच हि गंभीर परिस्थिती आली आहे. अल्पसंख्यांक कॉलेज ना १००% ऍडमिशन स्वातंत्र्य आहे जे हिंदू चालीत संस्थांना नाही. हे आधीच सुप्रीम कोर्टने अनेक वेळा ठणकावून सांगितले आहे असे असताना कायद्याचे अज्ञान दाखवून हि मंडळी त्यांच्या विरोधांत कोर्टांत गेली. आता तिथे माती खाणार ती खाणार पण विद्यार्थी आणि शिक्षकांचा प्रचंड वेळ सुद्धा वाया घालवणार आहे.\nसुप्रीम कोर्टने निव्वळ २०\nसुप्रीम कोर्टने निव्वळ २० मिनिटांत फर्नांडिस सरकारची याचिका फेटाळून लावली. सरकारने आपली शोभा करून घेतल्यानंतर आता तरी बिचारी मुले कॉलेजांत प्रवेश घेऊ शकतील.\nअल्पसंख्याक शिक्षणसंस्थांमधील मागासवर्गीयांच्या राखीव जागा रद्द\nअल्पसंख्याक दर्जा असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये मागासवर्गीयांसाठी राखीव जागा ठेवता येणार नाहीत, हा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत महाराष्ट्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. त्यामुळे गेले अनेक दिवस खोळंबलेला मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमधील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचा मार्ग खुला झाला आहे. मात्र मुंबईच्याच नव्हे तर राज्यभरातील अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये यापुढे मागासवर्गीयांकरिता आरक्षण ठेवता येणार नसल्याने या निर्णयाचे जोरदार राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.\nमुंबई विद्यापीठाने २००१ मध्ये अल्पसंख्य दर्जा मिळालेल्या शिक्षण संस्थांमध्ये मागासवर्गीयांसाठी राखीव कोटा ठेवला जावा, असा आदेश परिपत्रकाद्वारे काढला होता. या परिपत्रककासाठी १९९७ साली राज्य सरकारने केलेल्या ठरावाचा आधार घेतलाॠ़ळ गेला होता. या ठरावानुसार प्रत्येक शिक्षण संस्थेत मागासवर्गीयांसाठी (एसबीसी) आरक्षण ठेवण्याची तरतूद होती. या दोन तरतुदींच्या आधारे राज्य सरकारने अल्पसंख्य दर्जा असलेल्या शिक्षण संस्थांना मागासवर्गीय कोटा ठेवण्यास सांगण्यात आले होते. मात्र, याला सेंट झेविअर आणि इतर अल्पसंख्य दर्जा असलेल्या शिक्षण संस्थांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आठ महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयाने २००१ सालच्या मुंबई विद्यापीठाच्या परिपत्रकातील आदेश रद्दबातल केला. या निकालाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ही याचिका शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. जोसेफ कुरियन आणि न्या. कौल यांच्या खंडपीठासमोर सुनावणीकरिता आली असता पंचवीस मिनिटांच्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आत्मराम नाडकर्णी यांच्या युक्तिवादानंतर फेटाळण्यात आली.\n२००६ मध्ये कलम १५ (४) आणि १५ (५)मध्ये झालेल्या सुधारणांमुळे अल्पसंख्य दर्जा मिळालेल्या शिक्षण संस्थांमध्ये राखीव जागांचे धोरण लागू करता येत नाही. त्याचा पुनर्विचार केला जावा असा युक्तिवाद राज्य सरकारच्या वतीने नाडकर्णी यांनी केला. १५ (४) नुसार सरकारला मागासवर्गीयांच्या सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी राखीव जागा लागू करण्याची तरतूद केली आहे. मात्र, १५ (५)नुसार अल्पसंख्य दर्जाच्या संस्थांमध्ये राखीव जागांचे धोरण राबवता येत नाही. या संस्थांना स्वतच्या अधिकाराखाली संस्था चालवण्याचा हक्क देण्यात आला आहे. या मुद्दय़ावर नाडकर्णी यांनी युक्तिवाद केला की, कलम १५ (४) आणि १५ (५) यांचा एकत्रित विचार केला पाहिजे. मुंबई विद्यापीठ वा राज्य सरकारचा आदेश हा मागासवर्गीयांच्या विकासासाठी असून त्यामुळे अल्पसंख्य दर्जा असलेल्या शिक्षण संस्थांमधील अल्पसंख्य समाजाच्या हिताला कोठेही बाधा पोहोचत नाही. त्यादृष्टीने कायद्यातील सुधारणांचा विचार केला पाहिजे, असा मुद्दाही नाडकर्णी यांनी न्यायालयासोर मांडला. अल्पसंख्य दर्जा असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये राखीव जागा न ठेवण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिलेला असल्याने त्यावर फेरविचार करण्याची गरज नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची याचिका फेटाळून लावली.\nउच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देण्यात आल्यामुळे राज्य सरकारने मुंबई विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया तात्पुरती स्थगित केली होती. न्यायालयाच्या सुनावणीनंतर विद्यापीठाने महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सूरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार द्वितीय गुणवत्ता यादी १४ जुलैला जाहीर करण्यात येणार आहे. तर तृतीय व अंतिम गुणवत्ता यादी १८ जुलैला लागेल.\nऐनवेळी कोर्टात जाण्यापेक्षा सरकारने आधीच सुप्रीम कोर्टात साहनांचा मुद्द्याबद्दल साशंकता वाटली. एक तर सरकार सुप्रीम कोर्टात गेले नाही तरी इतर पालकांना सुप्रीम कोर्टात जाण्याचा मार्ग मोकळा असावा. त्यांनी तो मार्ग वापरला नाही, सरकार सुप्रीम कोर्टात ऐन वेळी गेले. कदाचित खरोखरही आळस असणे अशक्य नाही. फडणविसांचा कायद्याचा अभ्यास आहे तेव्हा सुप्रीमकोर्टातला निकाल काय असू शकतो ह्याची त्यांना कल्पना न करता येण्या सारखेही नसावे . पण जे झाले ते भाजपासाठी राजकीय दृष्टीने पथ्यावर पडणारेच असावे.\nफडणविस सरकार काय होणार याची कल्पना आहे म्हणून सुप्रीम कोर्टात गेले नसते तर फडणविस सरकारला आरक्षण विरोधी ठरवले गेले असते. सुप्रीम कोर्टात लगोलग गेले असते - कोर्टात काय चालू आहे ते जनतेने बारकाईने पाहीले नसते आणि विरोधी अपप्रचाराला बळी पडली असती- नि��ाल विरुद्ध गेला तर सुप्रीम कोर्टात सरकारी वकीलांना मांडणी जमली नाही, की भाजपा सरकारने मांडणीत त्रुटी ठेवल्या भाजपा सरकार आरक्षण विरोधी आहे असा अपप्रचार झाला असता , शिवाय अल्पसंख्यांकांच्याही विरोधी आहे असेही चित्र रंगवले असते.\nसुप्रीम कोर्टात ऐनवेळी जाण्याचे फायदे १) अल्पसंख्यांक शिक्षणसंस्थाच्या विरोधात म्हणून नव्हे तर वंचितांसाठीच्या आरक्षणा साठीची बाजू बरोबर आहे आणि असा दबाव आल्या नंतरच सरकार सुप्रीम कोर्टात गेले . २) सुप्रीम कोर्टात सरकारने आरक्षणाच्या बाजूने मांडणीही व्यवस्थित केली. अल्पसंख्याकांना जेवढ्या जागा लागत आहेत त्या देऊन झाल्यानंतर उर्वरीत जागांसाठी आरक्षण वापरले जाणार हे न्यायालया समोर व्यवस्थित अधोरेखित केले. ३) भाजपा सरकारची मांडणी व्यवस्थित होती हे आरक्षण समर्थक जनतेने कडून बारकाईने पाहिले आणि अनुभवले जाईल.\nतथाकथित अल्पसंख्यांक शिक्षण संस्थाचालक, कायद्यातील सवलतींचा लाभ अल्पसंख्यक शिक्षणाच्या नावाखाली गरजे पलिकडे उचलत आहेत हा असमानतेचा मुद्दा जनसामान्यांसमोर अधोरेखित होतो आणि व्यवस्था बदल होत नाही तो पर्यंत निवडणूकींसाठीचा मुद्दा म्हणून शिल्लक रहातो. अर्थात भाजपाला हा दीर्घगामी राजकीय लाभ असू शकेल कारन जनतेच्या दृष्टीने जिथे त्रुटी आहेत तिथे बोट ठेवण्यात वावगे नसावे.\nसुप्रीम कोर्टातील मांडणी लोक्सत्तापेक्षा या टाईम्स ऑफ ईंडिया वृत्तात अधिक व्यवस्थित दिली असण्याची शक्यता वाटते. (तांत्रिक कारणाने कॉपी पेस्टवता आलेली नाही, जिज्ञासूंना ती त्या दुव्यावर जाऊन पहावी लागेल)\n\"हिंदू खतरेमें है\" अशी आरोळी ठोकत प्रत्येक गोष्ट येनकेनप्रकारेण एकाच गोष्टीशी जोडून खरोखर गंभीर मुद्दा असला तरी तो चुकीच्या मार्गावर जातो.\nजिथे त्रुटी आहेत तिथे बोट\nखतर्‍यांचा संबंध माहित नाही.\nजनतेच्या दृष्टीने जिथे त्रुटी आहेत तिथे बोट ठेवण्यात वावगे नसावे.\nहे तेच बोट आहे का ज्या बोटाने\nहे तेच बोट आहे का ज्या बोटाने तुम्ही लोकांना चंद्र दाखवता तर लोक चंद्राकडे न पाहता तुमचे बोट वाकडे आहे असं म्हणतात\nव्यक्तिलक्ष्य तर्क दोषाचा आधार न घेऊ तेवढे बरे\nआताही बोट ठेवताना चंद्रच दाखवला जातोय याचा विसर न पडलेला बरा.\nबोटाचा विषय काढलाच आहात\nबोटाचा विषय काढलाच आहात म्हणून आपल्या निदर्शनास आणतो, जेवढे गरजे��े आहे त्याला आक्षेप नाहिए, जे लाभ उकळणे गरजे पलिकडेचे आहे त्याला आक्षेप का असू नये हे उलटे आहे, अल्पसंख्यांक खतरे म्हणून ..... पोळीवर तुप ओढणे\nयदा यदा निरपेक्षतेत सापेक्षतेची भेसळ असते\nयदा यदा निरपेक्षतेत सापेक्षतेची भेसळ असते तेथे तेथे आमचे बोट पाठीशी असते.\nचुप्पी या शब्दावर अडखळलो.\nया ऐवजी मौन असा शब्द वापरता आला असता.\nमराठीचे हिंदीकरण का करताय साहना भाउ\nमराठी हि माझी मातृभाषा नाही\nमराठी हि माझी मातृभाषा नाही त्यामुळे दररोजच्या संभाषणात वापरली जात नाही त्यामुळे कधी कधी योग्य शब्द आठवत नाहीत. तरी सुद्धा भाषा शुद्ध ठेवायचा प्रयत्न करते.\nओ आचार्य विजुभाऊ बर्वे,\nतुमचा \"मौन\" हा शब्द भलताच रूक्ष आहे.\nत्यापेक्षा चुप्पी बघा कशी पोटात गुदगुली करून खुद्कन हसू आणते...\nसाहनाजी, तुम्ही लिहा हो बिंदास चुप्पी, हम आपके साथ आहोत....\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 10 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathji-news-jalgaon-univercity-scince-gunpatrika-129037", "date_download": "2018-12-16T04:19:38Z", "digest": "sha1:RDTUND4RAXBFQM66Y6Q2H4KMGOEO44CA", "length": 16196, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathji news jalgaon univercity scince gunpatrika तृतीय वर्ष विज्ञानच्या सर्वच गुणपत्रकांत चुका | eSakal", "raw_content": "\nतृतीय वर्ष विज्ञानच्या सर्वच गुणपत्रकांत चुका\nरविवार, 8 जुलै 2018\nजळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत घेण्यात आलेल्या तृतीय वर्ष विज्ञान या अभ्यासक्रमाचा सुरवातीला ऑनलाइन निकाल जाहीर झाला. यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गुणपत्रके मिळून जवळपास दीड महिना उलटला असताना या वर्गाच्या सर्वच गुणपत्रकांत \"सीजीपीए'च्या गुणांमध्ये चूक झाली असल्याचे लक्षात आले आहे. यामुळे आपल्याला नक्की किती गुण मिळाले, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये मोठ���या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत सिनेट सदस्य नितीन ठाकूर यांनी गुणपत्रक बदलून देण्याची मागणी विद्यापीठाकडे केली आहे.\nजळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत घेण्यात आलेल्या तृतीय वर्ष विज्ञान या अभ्यासक्रमाचा सुरवातीला ऑनलाइन निकाल जाहीर झाला. यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गुणपत्रके मिळून जवळपास दीड महिना उलटला असताना या वर्गाच्या सर्वच गुणपत्रकांत \"सीजीपीए'च्या गुणांमध्ये चूक झाली असल्याचे लक्षात आले आहे. यामुळे आपल्याला नक्की किती गुण मिळाले, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत सिनेट सदस्य नितीन ठाकूर यांनी गुणपत्रक बदलून देण्याची मागणी विद्यापीठाकडे केली आहे.\nउमवितर्फे एप्रिल 2018 मध्ये टी. वाय. बी.एस्सीची परीक्षा घेण्यात आली होती. यानंतर विद्यार्थ्यांना दीड महिन्यांपूर्वी गुणपत्रकाचे वाटप झाले. यानंतर विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी अर्ज केले. यात एम.एस्सी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी गुणपत्रकाच्या आधारे प्रवेश अर्ज केले होते. यानंतर विद्यापीठातर्फे \"प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट' जाहीर करण्यात आली असता त्यात प्रत्यक्ष गुणपत्रकातील \"ग्रॅण्ड सीजीपीए' व मेरिट लिस्टच्या \"ग्रॅण्ड सीजीपीए'च्या गुणात तफावत दिसून आल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, या प्रकाराबाबत विद्यापीठ परीक्षा विभाग व कुलगुरूंशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.\nगुणपत्रकातील घोळाबाबत विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाला विचारणा केली असता, सॉफ्टवेअरमधील चुकीमुळे हा घोळ झाल्याचे सांगण्यात आले. पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेताना विद्यार्थ्यांचे प्रिन्सिपल विषयाची \"सीजीपीए' गुणांनुसार मेरिट लिस्ट तयार केली जाते. परंतु जर दोन विद्यार्थ्यांच्या प्रिन्सिपल विषयाचे \"सीजीपीए' गुण सारखे असल्यास \"ग्रॅण्ड सीजीपीए' गुण पाहून मेरिट लिस्ट तयार केली जाते. मात्र, याच यादीत तफावत असल्याने मेरिट लिस्ट बदलण्याची शक्‍यता आहे.\nगुणपत्रक बदलून देणार का \nज्या विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर प्रवेशासाठी अर्ज केला नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांनी अन्य विद्यापीठात पुढील शिक्षणासाठी अर्ज केला आहे, त्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांचे बदल कसे होतील त्या सर्व विद्यार्थ्यांना गुणपत्रक बदलून दिले जाईल का त्या सर्व विद्यार्थ्यांना गुणपत्रक बदलून दिले जाईल का गुणपत्रक बदलायचे असल्यास सुधारित गुणपत्रक कधी मिळणार गुणपत्रक बदलायचे असल्यास सुधारित गुणपत्रक कधी मिळणार विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानीला कोण जबाबदार विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानीला कोण जबाबदार दोषींवर कारवाई होणार का दोषींवर कारवाई होणार का यांसारखे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाले आहेत. कुलगुरू पी. पी. पाटील यांनी परीक्षा विभागात लक्ष घालून योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी विद्यापीठ सिनेट सदस्यांनी केली आहे.\nपूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामान\nपुणे - बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण किनारपट्टीलगत असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती पूरक ठरल्याने राज्यातील तापमानात चढ-उतार होत आहे. किमान...\nदेशातली सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा आज\nपुणे - रंग, रेषा, आकारांच्या माध्यमातून सलग तीन पिढ्यांच्या कल्पनाशक्तीचे इंद्रधनू खुलवत त्यांना व्यक्त होण्याची संधी देणारी \"सकाळ चित्रकला...\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nचंद्रपुरातील वाघांची नव्या अधिवासात रवानगी\nचंद्रपूर : जिल्ह्यात वाढलेल्या वाघांमुळे मानव-वन्यजीव संघर्ष टोकाला पोहोचला आहे. रोज माणसांवर वाघांचे हल्ले होत आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्प वगळता...\nसाहित्यिकांची विविध रूपं (विजय तरवडे)\nसाहित्य संमेलन असो, की अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांचा त्यात हस्तक्षेप नसावा अशी भावना अनेक साहित्यिक बोलून दाखवत असतात. नेत्यांकडून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/international-44055495", "date_download": "2018-12-16T03:25:22Z", "digest": "sha1:OA5VS6SJARQFAFHVU6Z4CDOOXNPVORCF", "length": 12762, "nlines": 133, "source_domain": "www.bbc.com", "title": "फोनवर बोलायचा कंटाळा येतो? आता गुगल तुमच्यासाठी तेही करणार - पाहा व्हीडिओ - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nफोनवर बोलायचा कंटाळा येतो आता गुगल तुमच्यासाठी तेही करणार - पाहा व्हीडिओ\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nपाहा व्हीडिओः फोन करायचाय, गुगल असिस्टंटला सांगा\nतुम्हाला एखादी अपॉइंटमेंट बुक करायची आहे, पण तुम्हाला फोन लावायचा कंटाळा येत असेल, किंवा तुम्ही इतके बिझी आहात की त्यासाठी फोन करायलाही तुमच्याकडे वेळ नाही. मग काय कराल या प्रश्नाचं उत्तर गुगलच्या नवीन तंत्रज्ञानात दडलंय.\nArtificial Intelligence (AI) म्हणजेच कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करून एका व्यक्तीशी स्वतःच संभाषण करणारा 'Google Duplex' हा प्रयोग गुगलने दोन दिवसांपूर्वी जगासमोर आणला.\nत्यात हे तंत्रज्ञान तुमच्यावतीने फोनवर संवाद साधून काही महत्त्वाची कामं तातडीने उरकू शकेल. Google I/O या डेव्हल्पर्सच्या वार्षिक परिषदेत या नवीन तंत्रत्रानाची माहिती देण्यात आली.\nघरात बोलायला कुणी नाही मग आता या गॅजेट्सशीच बोला\nया 5 स्टेप्स ठेवतील तुमची फेसबुकवरची माहिती सुरक्षित\nहा सध्या केवळ एक प्रयोग असून तो फक्त इंग्रजीमध्येच उपलब्ध आहे, असं गुगलचे CEO सुंदर पिचाई यांनी स्पष्ट केलं आहे. म्हणून भारतीय भाषांना कदाचित थ��डी वाट पाहावी लागू शकते.\nकाही महिन्यांपूर्वीच या दोन्ही कंपन्यांनी आपापले व्हॉइस-अॅक्टिव्हेटड स्पीकर्स - अॅमेझॉन इको आणि गुगल होम भारतीय धाटणीचे उच्चार आणि भाषेसह बाजारात आणले आहेत.\nटेक तज्ज्ञांच्या मते, हे सॉफ्टवेअर यशस्वी झाल्यास अॅमेझॉनचं अलेक्सा आणि अॅपलचं सिरी या प्रतिस्पर्ध्यांना ते वरचढ ठरू शकतं.\nया परिषदेत आधीच रेकॉर्ड केलेली उदाहरणं प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आली. त्यात एकानं सलूनची वेळ बुक करण्यास, तर दुसऱ्यानं हॉटेलमध्ये टेबल बुक ठेवण्यास सांगितलं, आणि गुगल ड्युप्लेक्सने या दोन्ही आज्ञांचं पालन अगदी माणसांसारख्या आवाजातल्या स्वतःच फोन लावून हे संभाषण केलं.\nएका संभाषणात तर गुगल असिस्टंटने विचारलेल्या थेट प्रश्नांमुळे कॉलवर असलेली दुसरी व्यक्ती गोंधळलेली वाटली.\nप्रतिमा मथळा सुंदर पिचाई\nकम्प्युटरनं काढलेले आवाज हे माणसाच्या आवाजाच्या जवळपास जाणारे वाटले. व्हर्च्युअल मदतीसाठी यापूर्वी वापरलेले आवाज फारच कृत्रिम वाटायचे. या नवीन आवाजात तर \"हम्म...\" सारखे नैसर्गिक हावभावही टाकण्यात आले आहेत.\nया पूर्ण संभाषणात समोरचा आवाज हा मशीनचा आहे, असं कधीही स्पष्ट झालं नाही.\n\"हे जर सुरळीतपणे मार्गी लागलं तर लोकांचा वेळ वाचेल आणि व्यवसायाचं मूल्यही वाढेल,\" असं पिचाई म्हणाले.\nसुरुवातीला हे सॉफ्टवेअर, वेगवेगळ्या व्यवसायांना त्यांच्या वेळांबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी वापरलं जाईल. शिवाय, गुगल सर्चमधल्या त्या व्यवसायाशी निगडित वेबपेजवर ती माहिती अपडेट करण्यात येईल.\n\"यावर विश्वास ठेवणं कठीण आहे,\" असं डेमोक्रॅटिक क्रिएटिव्ह स्ट्रॅटजीजच्या विश्लेषक बेन बाजारान यांनी या कार्यक्रमानंतर म्हटलं. \"गुगल असिस्टंटचं महत्त्व कोणीही कमी लेखू शकत नाही.\"\n\"अॅपललाही या स्पर्धेत यावंच लागेल, कारण हे असं सॉफ्टवेअर आहे की त्यासाठी लोक तंत्रवाटा बदलण्यासही कमी करणार नाहीत.\"\nलोकांचा या सॉफ्टवेअरवर विश्वास बसावा लागेल, तरच त्याचा वापर वाढेल, असं इतर तज्ज्ञांचं मत आहे.\nगुगलवर 2017 मध्ये या गोष्टी सर्वांत जास्त शोधल्या गेल्या\niPhoneची 11 वर्षं : अॅपलचे 4 मोठे निर्णय ज्यांनी घडवली स्मार्टफोन क्रांती\nसिंगापूरमध्ये धावणार चालकविरहित बस\n महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर दूध फुकट वाटण्याची वेळ का आली\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळ��ण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nमोबाईल फोन आणि स्मार्टफोन\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nरफाल प्रकरणी मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टाची दिशाभूल केली आहे का\nरसायनी : एचओसी कंपनीतील वायूगळतीमुळे 31 माकडांचा मृत्यू\n'गांधीजींवर वर्णद्वेषाचे आरोप अज्ञानातून लावले जातात'\nनेपाळमध्ये नव्या भारतीय नोटांवर बंदी\nपुण्याच्या 3 तरुणींची निजामुद्दीन दर्ग्याविरोधात हायकोर्टात याचिका\nगार्डन सिटी ते कचऱ्याचं शहर, पोर्ट हारकोर्टलाचा विचित्र प्रवास\nदहशतवादाचा मुकाबला शिक्षणाने करू पाहणारा तरुण\nकांद्याने शेतकऱ्यांना रडवले : सोन्यासारखं पीक मातीमोल का झालं\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/this-is-the-protection-of-the-constitution-real-respect-for-babasaheb-ambedkarashok-chavan/", "date_download": "2018-12-16T03:04:03Z", "digest": "sha1:YP6Q4IAHTXSAP365MN67RUD4GUDDXDVE", "length": 14402, "nlines": 266, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "संविधानाचे रक्षण हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली: खा. अशोक चव्हाण - Maharashtra Today", "raw_content": "\nविश्वचषक हॉक़ी स्पर्धा; गतविजेत्या आॅस्ट्रेलियाचा सडन डेथमध्ये ‘डेथ’\nराजू शेट्टी यांना तीन राज्यांच्या मुख्यमंत्रीपद शपथग्रहण सोहळ्याचे निमंत्रण\nसंरक्षण विभाग काँग्रेससाठी निधिचा स्त्रोत : मोदी\nभायखळ्यात नायजेरियन माफियाच्या गोळीबारात 4 पोलिस जखमी\nप्रकाश जावड़ेकर ने कहा, राष्ट्रीय शिक्षा निति तैयार, किसी भी वक़्त…\nसरबजीत हत्या मामला : सबूतों के अभाव में दो प्रमुख गवाहों…\nसेना में दुभाषिए और साइबर विशेषज्ञों जैसी भूमिकाओं में महिलाओं की…\nमहाराष्ट्र : कांग्रेस विधायक नितेश राणे ने मंत्री कदम को कहा…\nHome मराठी Amravati Marathi News संविधानाचे रक्षण हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली: खा. अशोक चव्हाण\nसंविधानाचे रक्षण हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली: खा. अशोक चव्हाण\nमहापरिनिर्वाण दिनी काँग्रेसची ‘संविधान बचाओ’ दिंडी\nदर्यापूर (अमरावती ) :- देशात पसरलेल्या जातीवादाचा विरोध करण्याकरिता व संविधानाचे रक्षण करण्याकरिता काँग्रेस पक्ष कटिबद्ध असून, बाबासाहेबांचे जातीवादाविरोधातील विचार व त्यांनी दिल��ल्या संविधानाचे प्राणपणाने रक्षण करणे, हीच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली ठरेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.\nकाँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेच्या चौथा टप्प्याच्या तिसऱ्या दिवसाची सुरूवात आज महापरिनिर्वाण दिनी अमरावती शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली. संघर्ष यात्रा दर्यापूर शहरात पोहोचल्यानंतर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संविधानाची प्रत ठेवलेली पालखी खांद्यावर घेऊन बसस्थानक चौक ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत ‘संविधान बचाओ’ दिंडी काढण्यात आली. या दिंडीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री वसंत पुरके, आ. विरेंद्र जगताप, आ. यशोमती ठाकूर, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत माजी, प्रदेश सरचिटणीस रामकिशन ओझा, शाम उमाळकर, अनंतराव घारड, मदन भरगड, चिटणीस शाह आलम, प्रदेश प्रवक्ते सुधीर ढोणे यांच्यासह असंख्य काँग्रेस पदाधिकारी व हजारो नागरिक सहभागी झाले होते.\nयावेळी पत्रकारांशी बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने कायम संविधानाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. मनुस्मृतीसारखा ग्रंथ असताना संविधानाची गरजच काय असे भाजप व संघाचे मत आहे. संविधानाबद्दल आदर नसल्यानेच आज देशामध्ये संवैधानिक संस्थांचे अवमूल्यन आणि संविधानाने प्रदान केलेल्या मुलभूत अधिकारांची पायमल्ली होते आहे. गेल्या चार वर्षात मोठा संविधानाला धोका निर्माण झाला असून, संविधान रक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यादृष्टीने प्रतिकात्मक जनजागृती म्हणून काँग्रेसने ‘संविधान बचाओ दिंडी’ काढल्याचे खा. अशोक चव्हाण म्हणाले. देशातील संविधान बदलून येथील कारभार मनुस्मृतीप्रमाणे चालावा, असा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मानस आहे. संघाच्या इशाऱ्यावर विद्यमान सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करते आहे. देशाचे संविधान धोक्यात आहे. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते देशाचे संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची बाजी लावतील. संविधान बदलण्याचा भाजपचा डाव काँग्रेस पक्ष कधी��ी यशस्वी होऊ देणार नाही. देशातील नागरिकांनीही लोकशाहीच्या रक्षणासाठी संविधानाची पालखी खांद्यावर घ्यावी, हीच यामागील भावना असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सांगितले.\nPrevious articleभाजपा को कलकत्ता हाईकोर्ट से नहीं मिली बंगाल में रथ यात्रा की अनुमति\nविश्वचषक हॉक़ी स्पर्धा; गतविजेत्या आॅस्ट्रेलियाचा सडन डेथमध्ये ‘डेथ’\nराजू शेट्टी यांना तीन राज्यांच्या मुख्यमंत्रीपद शपथग्रहण सोहळ्याचे निमंत्रण\nसंरक्षण विभाग काँग्रेससाठी निधिचा स्त्रोत : मोदी\nलठ्ठ मुलीशी लग्न करा आणि जगा १० पट जास्त आनंदी आयुष्य\nमुलांच्या पहिल्या स्पर्शा नंतर मुली ‘हा’ विचार करतात\n‘या’ मुद्यांवर भांडण झाल्याने कपल्समध्ये वाढते प्रेम\nलग्नाबाबत प्रश्न विचारणाऱ्या नातेवाईकांचे अश्या प्रकारे करा तोंड बंद..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://upakram.forumotion.com/t50-topic", "date_download": "2018-12-16T04:59:57Z", "digest": "sha1:2KLCS76R5NJB7AEFGAQHAIAPT6M6O6DE", "length": 24539, "nlines": 64, "source_domain": "upakram.forumotion.com", "title": "कायस्थांचे इमान गावे कोण्या कवनांनी ?", "raw_content": "\nCKP आणि हिंदू धर्म\n» कायस्थांचे इमान गावे कोण्या कवनांनी \n» मन एव मनुष्याणाम्‌\nकायस्थांचे इमान गावे कोण्या कवनांनी \nकायस्थांचे इमान गावे कोण्या कवनांनी \nबुद्धीचे किती युक्तीचे किती मानी अभिमानी \nकायस्थांचे इमान गावे कोण्या कवनांनी \nसंख्येने जरी अल्पही असलो कर्तृत्वाचा वसा \nइतिहासाला ठेऊनी साक्षी घडवू इतिहासा ...... \nअवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान पराक्रमाच्या गाथेत अनेक घराणी कामी आल्याचा उल्लेख आहे. छत्रपतींची इमानेइतबारे एकनिष्ठेने सेवा करण्यात ज्या दोन जाती इतिहास प्रसिद्ध आहेत त्यामध्ये महार समाज, ज्यांचा शिवाजी महाराज आदराने “नाईक” म्हणून उल्लेख करीत आणि दुसरा समाज कायस्थ प्रभूंचा होता. राजापूरचे बाळाजी आवजी चिटणीस, हिरडस मावळातील बाजी प्रभू देशपांडे आणि रोहीड खोरेकर देशपांडे नरस प्रभू गुप्ते या घराण्यातील पुरुषांनी स्वराज्याची सेवा हाच कुळधर्म मानला. मुत्सद्देगिरी, शौर्य आणि त्यागाची कमाल केली.\nपुण्याची जहागिरी प्राप्त होताच शिवाजी राजांनी बारा मावळ प्रांत काबीज केले. बारा मावळातील देशमुख, दस्तकरुन जे पुंड आणि प्रजेला छळणारे होते त्यांना मारिले. देशमुख मराठा जातीचे होते आण��� देशमुखीचा कारभार पाहणारे “देशपांडे” कायस्थ प्रभू होते. देशमुख व्यसनी, भांडखोर मानमरातब आणि खोट्या प्रतिष्ठेसाठी मारामार्‍या, खून खराबा करणारे होते. मुसलमान सुभेदाराची मर्जी राखायची आणि वतन सांभाळून चैन करायची असा त्यांचा स्वभाव होता. ज्या देशमुखांनी शिवाजीराजांना प्रतिकार केला त्या देशमुखांना शिवाजीराजांनी अत्यंत चातुर्याने स्वत:कडे वळवून आणले. परंतु जे स्वराज्य स्थापनेच्या योजनेत सहभागी होत नव्हते. त्यांना कुठलीही नातीगोती आड येऊन न देता, दयामाया न दाखवता ठेचून मारले.\nदेशमुखांना स्वराज्याच्या कामी मिळवण्याच्या आधी शिवाजीराजांनी सर्वप्रथम मावळातील देशपांडे, जे कायस्थ प्रभू समाजाचे होते त्यांची सहानभूति मिळवली. स्वराज्याचा मनसुबा सर्वप्रथम पचनी पडला तो कायस्थ प्रभू देशपांड्यांना. पहिला कायस्थ प्रभू\nस्वराज्य स्थापनेच्या कामी रायरेश्वरासमोर बेलभंडार उचलून शपथपूर्वक सामिल झाला. त्या कायस्थप्रभूचे नाव होते दादजी नरस प्रभू गुप्ते. रंगो बापूजी गुप्ते हे दादजी नरस प्रभूंचे वंशज आहेत. मराठी स्वराज्याच्या कार्यात कायस्थांचा जो प्रचंड सहभाग होता त्याचे उगमस्थान म्हणजेच दादजी नरस प्रभू गुप्ते (देशपांडे) हेच आहेत.\nदांदजी नरस प्रभूला हाताशी धरुन शिवाजी मावळात गोंधळ घालीत असल्याचा बातम्या खोपडे आणि जेधे यांनी विजापुरास कळविल्या. वजिराने एक धमकीचा खलिता दादजी देशपांड्याला पाठवला. या खलित्यात रायरेश्वराची शपथ आणि पेशजी किल्ल्यावरील ठाणे काबीज करुन शिवाजीला मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. शिवाजीला मदत केलीस तर विजापुरास नेऊन “गरदन मारु” अशी धमकी बादशहाच्या वजिराने दादजी प्रभूंना दिली होती.\nशिवाजीराजांना या खलिताची बातमी येताच त्यांनी दादजींना धीर देणारे पत्र पाठवले. आपल्या भेटीला बोलावले. दादजींना स्वराज्य स्थापनेचे महत्व पटलेलेच होते. त्यांनी विजापुरच्या शहाच्या धमकीला भीक घातली नाही आणि हिंदवी स्वराज्याच्या उभारणीत शिवरायांच्या मागे दादजी प्रभू (देशपांडे) गुप्ते हे ठामपणे उभे राहीले.\nशिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांच्या काळात दादजी प्रभूंची स्थिती हालाखीची झाली. शाहू आणि मातोश्री येसूबाई दिल्लीला बादशाही छावणीत सेवेला गेले. दादजींचा मुलगा कृष्णाजी शाहू महाराजांसोबत होता. या सर्व राजकारणाच्या धुमाळीत मुखत्यार नेमलेल्या शंकर नारायण सचिवाने दादजी प्रभूंचे वतन बळजबरीने खालसा केले. शिवाजी महाराजांचे लेखी वचन त्यांच्या मृत्यूनंतर साफ बुडवले. दादजीप्रभू राजाराम महाराजांची भेट घेण्यासाठी जिंजीला जात असतानाच रांगण्याच्या मुक्कामी दादजी प्रभू आणि राजाराम महाराजांची भेट झाली. दादजीने सर्व प्रकार राजाराम महाराजांच्या कानी घातला. महाराज संतापले. त्यांनी शंकर नारायण पंडीत सचिव यांना आज्ञापत्र पाठवले. परंतु शंकर नारायण यांनी राजाज्ञा जुमानली नाही.\nयाच दादजी प्रभूच्या वंशात रंगो बापूजी गुप्ते यांचा जन्म झाला. रंगो बापूजी गुप्ते यांच्या चरित्रावर भाष्य करणारे पुणेरी इतिहास संशोधक मात्र रंगोबापूजी आपल्या वाडवडीलांच्या वतनासाठी लढले असे चक्क खोटे लिहून रंगोबापूजींना मतलबी ठरवण्याचा डाव टाकीत होते. पुण्यातल्या पेशव्यांनी पेशवे पद मिळताच मराठी राज्याच्या धन्याची गळचेपी सुरु केली होती. पेशवाईचा अंत होईपर्यंत मराठेशाहीच्या छत्रपतींना कोंडीत पकडून स्वत: राज्याचा कारभार पाहण्याचा आणि नामधारी छत्रपतींना नामोहरम करण्याचे राजकारण पेशवे आणि पेशव्यांच्या हस्तकांनी केले. पेशव्यांचे “भाट” पुढे पेशव्यांचे सरदार झाले आणि छत्रपतींकडे दुर्लक्ष करुन पेशव्यांना मुजरे करु लागले. राजाशी नमक हरामी करुन पेशव्यांची मर्जी सांभाळणारे एकूण एक संस्थानिक छत्रपती शिवरायांच्या बेलभंडार्‍याच्या शपथेशी हरामखोरी करणारे निपजले. इतिहासातीले राजद्रोहाचे सत्य अनेक कादंबरीकार, नाटककारांनी बेमालूमपणे दडवले आणि स्वार्थी लोकांचा जयजयकार मराठी वाचकांनी आणि बु्दधीवंतांनी केला. याच बुद्धीवान नाटककारांनी मराठेशाहीचे खरे स्वामी जे छत्रपती त्यांना “नादान” ठरवून पेशवाईचा उदो उदो केला.\nछत्रपती शिवरायांच्या काळात रंगो बापूजींच्या पूर्वजांना दिलेले टिचभर वतन हिराऊन घेऊन पुणेरी लाल पगड्यांनी स्वामी निष्ठा वांझोटी करण्याचा प्रयत्न केला. परंतू वतन गेले तरी रंगो बापूजी गुप्ते हे मराठ्यांच्या छत्रपतींच्या गादीशी एकनिष्ठ राहीले. शेवटचे छत्रपती सातारचे प्रतापसिंह महाराज यांचे राज्य खालसा होऊ नये यासाठी रंगो बापूजी इंग्रजांशी लढले. पेशवाईच्या अंता नंतर एकीकडे ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद विकोपाल��� गेला असताना रंगो बापूजी मात्र मराठेशाहीच्या शेवटच्या छत्रपतींची गादी वाचविण्याच्या विवंचनेत होते. उतारवयात केवळ स्वामीनिष्ठेसाठी इंग्लंडच्या थंड हवेत हिंदूस्थानी पोशाख, रिवाज आणि धर्म पाळून रंगो बापूजी या कायस्थाने छत्रपतींची वकीली केली. इंग्लंडमध्ये मराठ्यांवरील होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सभा घेतल्या. अनेक इंग्रज लोकप्रतिनिधींच्या भेटी घेतल्या. राणीकडे विनंती अर्ज केले. ६० हजार\nसह्यांचे १०० अर्ज ब्रिटीश पार्लमेंटच्या दप्तरात दाखल केले. याच सुमारास त्यांनी ब्रिटनच्या न्यायव्यवस्थेचा अणि लोकशाहीचा अभ्यास केला. इंग्रजांच्या दडपशाहीच्या विरोधात इंग्रजांची मते बदलण्याचे काम रंगोबापूजींनी केले. या सुमारास पुण्याचे ब्राह्मण काय करीत होते ते पहाणे सुद्धा गरजेचे आहे.\nपेशवाईत कायस्थांवर धार्मिक अन्याय मोठ्या प्रमाणात झाले. ब्राह्मण कायस्थांना अत्यंत तुच्छतेने वागवत असत. कायस्थांनी आपल्या मुलांची मुंज करु नये असा फतवा नारायणराव पेशव्यांच्या काळात काढला होता. सर्व ब्राह्मणांनी ही गोष्ट उचलून धरली. पुण्यातील सरदार आंबेगावकरांनी हा पेशव्यांचा फतवा जाहीर रित्या फाडला आणि जाळून टाकला. ॐ कारेश्वराच्या प्रांगणात घडलेली ही घटना पेशव्यांच्या कानावर गेली. पेशव्यांनी आंबेगावकरांना पकडण्याची आज्ञा दिली. आंबेगावकर बडोद्याला आश्रयास गेले परंतू पुण्यात मात्र पेशव्यांनी त्यांच्या घरादारावर गाढवाचा नांगर फिरवला.\nब्राह्मणांनी कायस्थांवर घातलेल्या निर्बंधाचा विरोध बळवंतराव मल्हार या हुशार कायस्थाने केला. कायस्थांचे उपनयन, विवाह, श्राद्ध वगैरे विधींवर ब्राह्मणांनी बंदी घातली होती. पुणे, सातारा, कर्‍हाड, सांगली भागात या बंदीमुळे कायस्थांची कार्ये खोळंबली होती. आम्हाला आमची वैदिक कार्ये करण्यासाठी ब्राह्मणांची गरज नाही हे बळवंतरावांनी ज्ञातीबांधवांना सांगितले. स्वत: अग्नीहोत्राची दीक्षा घेतली. कायस्थांच्या खोळंबलेल्या असंख्य लग्न-मुंजी कायस्थ समाजाच्या आचार्यांनी स्वत: लावल्या. या प्रकारामुळे ब्राह्मण खवळले. पुणेरी ब्राह्मणांनी प्रतापसिंग महाराजांकडे कायस्थांच्या विरोधात तक्रारी केल्या. महाराजांनी या तक्रारींना केराची टोपली दाखवली.\n१९२८ साली मुंबईचा गव्हर्नर जॉन माल्कम हा छत्रप���ींच्या भेटीसाठी सातार्‍याला आला होता. बाळाजीपंत नातू या मराठेशाहीचा झेंडा उतरवण्यास इंग्रजांना मदत करण्यार्‍या भटाने तातडीने सतारा, सांगली, कर्‍हाड, वाई, कोल्हापूर याठिकाणी पत्रे पाठवली, कायस्थ शुद्र आहेत त्यांना अग्नीहोत्र घेण्यापासून परावृत्त करावे या मागणीसाठी १० हजार ब्राह्मणांनी कोरेगाव तालुक्यातील तांदूळवाडी गावात असलेल्या जॉन माल्कमच्या तंबूला वेढा घातला. माल्कमच्या छावणीसमोर कायस्थांच्या विरोधात हे ब्राह्मण घोषणा देत होते. चिंतामणराव सांगलीकर जमावाचे नेतृत्व करीत होते. माल्कमच्या हुजर्‍यांनी ब्राह्मणांच्या ४ ते ५ प्रतिनिधींना आंत बोलावून घेतले. थत्ते, भडकमकर, आबा जोशी, चिमणराव पटवर्धन आत गेले. त्यांनी कायस्थांच्या विरोधात कागाळ्या केल्या. कायस्थांनी धर्म बुडवला असा कांगावा केला. तावातावाने भांडले. जॉन माल्कमनी मात्र आम्ही तुमच्या धर्माच्या बाबतीत निर्णय देणार नाही असे सांगून ब्राह्मणांना हाकलले.\nरंगो बापूजी गुप्ते यांचा जन्म आणि मृत्यू या बाबत इतिहासात अधिकृत नोंदी सापडत नाहीत. परंतू मराठेशाही वाचवण्यासाठी रंगो बापूजींनी दिलेला लढा मात्र सर्वांच्या सदैव स्मरणांत राहील. इंग्लंड मधून भारतात परत आल्यावर इंग्रजांनी त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे अतोनात हाल केले होते. रंगो बापूजी अनेक वर्षे भूमिगत होते. ठाण्याच्या कडवागल्लीत त्यांनी वास्तव्य केले होते. इंग्रज अधिकारी त्यांना पकडण्यासाठी आले असता सोवळ्या विधवा बाईच्या वेषात इंग्रजांना गुंगारा दिला.\nठाण्यातील जांभळी नाक्याला महानगर पालिकेने ठराव संमत करुन “रंगो बापूजी गुप्ते चौक” हे नाव दिले. मध्यंतरीच्या काळात या चौकाला चिंतामणी चौक हे नाव पडले. श्री. सुधाकर वैद्य, शशी गुप्ते, दिनकर बक्षी या समाजधुरीणांना पुन्हा नव्याने या चौकास रंगो बापूजी गुप्ते हे नाव देण्यासाठी पाठपुरावा केला आणि श्री. दत्ता ताम्हणे व सतीश प्रधान यांच्या उपस्थितीत ९ जून २००७ या दिवशी पुन्हा या चौकाचे “श्री रंगो बापूजी गुप्ते चौक” असे नामकरण करण्यात आले. बाळाजी आवजी, बाजी प्रभू, दादजी प्रभू, रंगो बापूजींच्या स्मृतीस अत्यंत कृतज्ञतेने अभिवादन करीत आहोत.\nBy - श्री. चिंतामणी गंगाधर कारखानीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/bwf-rankings-srikanth-kidambi-climbs-to-world-no-2-ranking/", "date_download": "2018-12-16T03:33:56Z", "digest": "sha1:LDQALMTT65B2WM36NY344SSDHG5RUNAO", "length": 7697, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "Breaking: किदांबी श्रीकांत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर", "raw_content": "\nBreaking: किदांबी श्रीकांत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर\nBreaking: किदांबी श्रीकांत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर\nजागतिक बॅडमिंटन असोशिएशनने नव्यानेच घोषित केलेल्या क्रमवारीत किदांबी श्रीकांत दुसऱ्या स्थानी आला आहे. फ्रेंच ओपन सुपरसिरीजनंतर आज ही क्रमवारी घोषित करण्यात आली.\nश्रीकांतची कारकिर्दीतील ही सर्वोच्च क्रमवारी असून यापूर्वी तो ऑगस्ट २०१५मध्ये तिसऱ्या क्रमांकावर होता. दोन आठवड्याच्या काळात श्रीकांत ८व्या क्रमांकावरून दुसऱ्या स्थानावर आला आहे.\nपॅरिस शहरात सुपर सिरीज जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू बनण्याचा मान श्रीकांतला मिळाला आहे. ही स्पर्धा यापूर्वी सुपरसिरीज प्रकारातील नव्हती.\nया खेळाडूने यावर्षी फ्रेंच ओपन सुपरसिरीज, इंडोनेशिया ओपन (जून), ऑस्ट्रेलिया ओपन (जून) आणि डेन्मार्क ओपन (ऑक्टोबर) या ४ सुपर सिरीज स्पर्धा जिंकल्या आहेत.\nएका वर्षात २वेळा सलग दोन सुपरसिरीज स्पर्धा जिंकणारा श्रीकांत हा ली चॉन्ग (२०१२) नंतर केवळ दुसरा खेळाडू बनला आहे.\nअन्य भारतीय खेळाडूंमध्ये एचएस प्रणॉय कारकिर्दीतील सर्वोत्तम अर्थात ११व्या स्थानी आला आहे तर अजय जयराम २२व्या स्थानावर आहे. समीर वर्मा १८व्या तर सौरभ वर्मा ४१व्या स्थानावर आहेत. पी कश्यप ४५व्या स्थानी कायम आहे.\nपीव्ही सिंधू आणि साईना नेहवाल यांच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. साईना नेहवाल ११व्य स्थानी कायम असून पीव्ही सिंधू आपले दुसरे स्थान राखून आहे.\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..\nISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके ���ुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://msrtc.maharashtra.gov.in/index.php/node/index/180", "date_download": "2018-12-16T04:11:07Z", "digest": "sha1:PQCVOZSWZITSDKVEZPSH7KLCVRJS2VF5", "length": 5562, "nlines": 127, "source_domain": "msrtc.maharashtra.gov.in", "title": "Welcome to MSRTC :: Maharashtra State Road Transport Corporation", "raw_content": "\nदिवाळी हंगाम २०१८ मध्ये दि.०१ नोव्हेंबर, २०१८ ते १६ नोव्हेंबर,२०१८ या कालावधीत प्रवास भाड्यात १० % वाढ\nएसटी महामंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिया व त्यानुषंगिक परीक्षेसंदर्भात कृपया उमेदवारांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये - मा. मंत्रीमहोदयांचे निवेदन.\nवातानुकूलित शिवशाही बस सेवा (अमरावती विभाग)Back\nअमरावती अमरावती ते परतवाडा ,मार्गे आसेगाव सुटण्याची वेळ = 16:11 1\nअमरावती ते यवतमाळ 9\nअमरावती ते हैदराबाद सुटण्याची वेळ = 07:12 1\nनागपूर ते अमरावती 5\nयवतमाल ते अमरावती सुटण्याची वेळ = 09:11 1\nहैद्राबाद ते अमरावती सुटण्याची वेळ = 08:12 1\nअमरावती ते नागपूर ,मार्गे तिवसा 4\nअमरावती ते सांगवी स्टँड ,मार्गे खामगाव सुटण्याची वेळ = 18:11 1\nसांगवी स्टँड ते अमरावती,मार्गे खामगाव सुटण्याची वेळ =17:12 1\nअमरावती ते नागपूर 22\nबडनेरा ते अमरावती सुटण्याची वेळ = 06:11 1\nबडनेरा ते नागपूर 7\nचांदूर रेल्वे ते औरंगाबादला, लोणीमार्गे सुटण्याची वेळ =09:01 1\nऔर��गाबाद ते चांदूर रेल्वे , लोणीमार्गे सुटण्याची वेळ = 06:01 1\nदर्यापूर ते नागपूर, मार्गे तिवसा सुटण्याची वेळ = 1\nनागपूर ते दर्यापूर ,मार्गे तिवसा सुटण्याची वेळ = 15:12 1\nपरतवाडा ते अमरावती ,मार्गे आसेगाव सुटण्याची वेळ = 16:11 1\nपरतवाडा ते नागपूर ,मार्गे पूर्णानगर सुटण्याची वेळ =14:12 1\nनागपूर ते परतवाडा ,मार्गे पूर्णानगर सुटण्याची वेळ =08:12 1\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://upakram.forumotion.com/t14-kairiche-raite", "date_download": "2018-12-16T04:58:54Z", "digest": "sha1:DKXWBKKW3DFZZ354YBNODRXTMKZ5ZTPK", "length": 3495, "nlines": 64, "source_domain": "upakram.forumotion.com", "title": "कैरीचे रायते - Kairiche Raite", "raw_content": "\nCKP आणि हिंदू धर्म\n» कायस्थांचे इमान गावे कोण्या कवनांनी \n» मन एव मनुष्याणाम्‌\nCKP :: संपूर्ण CKP :: CKP खाद्य संस्कृती\n१ कप कैरीचा गर (कृती - स्टेप १)\n१/२ टिस्पून लाल तिखट\n१) कूकरमध्ये १ कप पाणी घालावे. कूकरच्या डब्यात पाणी न घालता आख्खी कैरी ठेवावी. २ ते ३ शिट्ट्या करून कैरी वाफवून घ्यावी. कूकरची वाफ जिरली कि लगेच कैरी बाहेर काढून गरम असतानाच त्यातील गर काढून घ्यावा.\n२) या गरामध्ये गूळ कुस्करून घालावा.\n३) या मिश्रणात लाल तिखट आणि चवीपुरते मिठ घालावे. तेल, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि लाल मिरची घालून फोडणी करावी. हि फोडणी कैरीच्या गरावर घालावी.\nसर्व निट मिक्स करून जेवणात तोंडीलावणी घ्यावे.\n१) आवडीनुसार गुळाचे प्रमाण कमीजास्त करावे.\nCKP :: संपूर्ण CKP :: CKP खाद्य संस्कृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-245117.html", "date_download": "2018-12-16T03:15:49Z", "digest": "sha1:7TVHR4OH63CANT3ELA3YCZSROMO4YA4J", "length": 12994, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "युतीचा फैसला आता उद्धव आणि फडणवीसांच्या हाती", "raw_content": "\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाह���\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIRAL VIDEO: सोनाराच्या डोळ्यादेखत पळवल्या सोन्याच्या बांगड्या\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nयुतीचा फैसला आता उद्धव आणि फडणवीसांच्या हाती\n16 जानेवारी : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युतीबाबत शिवसेना आणि भाजपची पहिली बैठक कोणत्याही निर्णयाविना पार पडली. आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा होणार असल्याचं ठरलंय. तसंच युतीचा फैसला 21 जानेवारीपूर्वीच निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.\nमुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी स्वबळाचा नारा देणारे शिवसेना आणि भाजपचे नेते आता युतीसाठी आमनेसामने आले आहे. आज मुंबईत युतीची पहिली बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेकडून अनिल देसाई, अनिल परब तर भाजप कडून मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार आणि शिक्षणम��त्री विनोद तावडे चर्चेसाठी उपस्थित होते.\nया बैठकीनंतर जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा झाली. उद्या उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चा करतील आणि त्यांच्या आदेशानंतरच पुढची बैठक होईल अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली. तसंच युतीचा निर्णय घ्यायचा की नाही घ्यायचा याचा फैसला हा 21 जानेवारीपूर्वीच होईल असंही त्यांनी सांगितलं.\nआता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युतीसाठी थेट चर्चा होणार आहे त्यामुळे दोन्ही नेते काय निर्णय घेता याकडे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्याचे लक्ष लागले आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: #आखाडापालिकांचाBJPmumbai election 2016shivsenaउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसभाजपमुंबईशिवसेना\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nVIDEO : जालना जिल्ह्यातील दुष्काळाचा ग्राऊंड रिपोर्ट\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://msrtc.maharashtra.gov.in/index.php/node/index/181", "date_download": "2018-12-16T04:28:51Z", "digest": "sha1:3QZ5ZN4F2VARHHFOXSOWOIT5ZWAY7JB4", "length": 5103, "nlines": 123, "source_domain": "msrtc.maharashtra.gov.in", "title": "Welcome to MSRTC :: Maharashtra State Road Transport Corporation", "raw_content": "\nदिवाळी हंगाम २०१८ मध्ये दि.०१ नोव्हेंबर, २०१८ ते १६ नोव्हेंबर,२०१८ या कालावधीत प्रवास भाड्यात १० % वाढ\nएसटी महामंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिया व त्यानुषंगिक परीक्षेसंदर्भात कृपया उमेदवारांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये - मा. मंत्रीमहोदयांचे निवेदन.\nवातानुकूलित शिवशाही बस सेवा (औरंगाबाद विभाग)Back\nऔरंगाबाद सिडको औरंगाबाद ते नागपूरसुटण्याची वेळ = 04:30 1\nनाग���ूर ते सिडको औरंगाबादसुटण्याची वेळ = 04:30 1\nसिडको औरंगाबाद ते आकोलासुटण्याची वेळ = 08:15 1\nआकोला ते सिडको औरंगाबादसुटण्याची वेळ = 06:45 1\nसिडको औरंगाबाद ते मुंबई सेंट्रल ,मार्गे पनवेलसुटण्याची वेळ =23:30 1\nमुंबई सेंट्रल ते सिडको औरंगाबाद ,मार्गे पनवेलसुटण्याची वेळ = 23:30 1\nऔरंगाबाद ते नागपूर सुटण्याची वेळ =18:00 1\nऔरंगाबाद ते आकालोसुटण्याची वेळ =08:00 1\nनाशिक सीबीएस ते ओरंगाबाद 10\nनागपूर ते औरंगाबादसुटण्याची वेळ = 07:30 1\nऔरंगाबाद ते नाशिक सीबीएस 8\nअकोला ते औरंगाबादसुटण्याची वेळ = 14:30 1\nऔरंगाबाद ते कोल्हापूर ,मार्गे स्वारगेट(पुणे)सुटण्याची वेळ =21:00 1\nकोल्हापूर ते औरंगाबाद ,मार्गे स्वारगेट(पुणे)सुटण्याची वेळ =17:45 1\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-pollution-water-3559", "date_download": "2018-12-16T04:48:30Z", "digest": "sha1:BSSRZP5YFJPSEM3BRWNMUG2FGRHNR3XY", "length": 23742, "nlines": 167, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in Marathi, pollution of water | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलक्षात घ्या पाण्याचे प्रदूषण\nलक्षात घ्या पाण्याचे प्रदूषण\nलक्षात घ्या पाण्याचे प्रदूषण\nलक्षात घ्या पाण्याचे प्रदूषण\nरविवार, 3 डिसेंबर 2017\nपीक व्यवस्थापनामध्ये नत्रयुक्त खतांचा वापर चालू झाल्यापासून शेत जमिनीतून नायट्रेट पिण्याच्या पाण्याच्या साठ्यात मिसळण्याचे प्रमाण वाढले आहे. आता ही जागतिक समस्या झाली आहे. चांगल्या उत्पादनाच्या अपेक्षेने शेतकरी अतिरिक्त नत्राचा वापर करतात. या जादा वापराचे पिकाकडून शोषण होईलच असे नाही. मग जमिनीतील निचऱ्याद्वारे ओघळ, ओढ्यातून वाहणाऱ्या पाण्यातून मुख्य जलाशयात ते मिसळतात.\nपीक व्यवस्थापनामध्ये नत्रयुक्त खतांचा वापर चालू झाल्यापासून शेत जमिनीतून नायट्रेट पिण्याच्या पाण्याच्या साठ्यात मिसळण्याचे प्रमाण वाढले आहे. आता ही जागतिक समस्या झाली आहे. चांगल्या उत्पादनाच्या अपेक्षेने शेतकरी अतिरिक्त नत्राचा वापर करतात. या जादा वापराचे पिकाकडून शोषण होईलच असे नाही. मग जमिनीतील निचऱ्याद्वारे ओघळ, ओढ्यातून वाहणाऱ्या पाण्यातून मुख्य जलाशयात ते मिसळतात.\nपाण्यात एका ठराविक पातळीच्या पुढे नायट्रेटचे प्रमाण वाढल्यास असे पाणी पिण्याने आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होतात. ज्या वेळी मोठ्या प्रमाणावर लोक आजारी पडतात, त्या वेळी काही काळ अशा समस्यांवर चर्चा होत राहते. लोकांचे आजार औषधोपचारानंतर बरे होतात आणि प्रश्‍नावरील चर्चा थांबते. उत्पादन जास्त मिळवण्याच्या कारणामुळे नत्रयुक्त खतांचा वाढता वापर चालू राहणार आहे. मग या प्रश्‍नावर काही उपाय आहे का या प्रश्‍नांच्या तळापर्यंत जाऊन अभ्यास केल्यास समस्येवरील उपाय सापडू शकतात.\nभू सूक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यासानुसार कोणतेही रासायनिक खत जमिनीत मिसळल्यानंतर प्रथम त्याचे स्थिरीकरण होते. स्थिरीकरण याचा अर्थ ते जमिनीत योग्य अवस्थेत साठविले जाते. म्हणजे त्यातील अन्नघटकांचे पाण्यात न विरघळणाऱ्या अवस्थेत केले जाते. असे अन्नांश पिकाला उपलब्ध अवस्थेत नसतात.\nवनस्पती सूक्ष्मजीवाकडे आपल्याला गरज असणाऱ्या अन्नद्रव्यांची मागणी करतात. मागणीनुसार तितका भाग अवस्थेत रूपांतर करतात. असे अन्नांश पाण्यात विरघळतात. ते द्रावण शोषणाद्वारे वनस्पतीला मिळते. ही झाली रीतसर वाटचाल. वनस्पती फक्त नायट्रेट स्वरूपातील नत्र घेतात. जमिनीत नायट्रेट स्वरूप हे पाण्यात विरघळणाऱ्या स्वरूपात असते. बाकी नत्र अविद्राव्य स्वरूपात असतो.\nअविद्राव्य स्वरूपात अन्नद्रव्ये साठविण्याची प्रत्येक जमिनीची एक मर्यादा असते. वापरून ती कमी होत असते आणि प्रयत्नपूर्वक वाढविता येते. आपण पिकाला खतमात्रा नेहमीच गरजेपेक्षा जास्त देतो. दिलेला सर्व नत्र योग्य प्रकारे स्थिरीकरण न झाल्याने अतिरिक्त नत्र हवेत वायू रूपात उडून जातो. काही पाण्यावाटे निचरून जातो.\nपिकाच्या गरजेप्रमाणे स्थिर साठ्यातून उपलब्ध साठ्यात रूपांतर होते, तसे पिकाची मागणी नसता नाही, अशी प्रक्रिया काही जीवाणूंकडून चालू असते. हा नत्रही पाण्यावाटे निचरून पाणीसाठ्यांचे प्रदूषण करू शकतो. आपण दिलेल्या नत्रयुक्त खतापैकी फक्त १५ ते २० टक्के नत्र वापरला जातो. बाकी अशा वेगवेगळ्या मार्गाने फुकट जात असतो.\nनत्रयुक्त खते तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जा लागते. त्यासाठी नाफ्ता हे इंधन मोठ्या प्रमाणात आयात करावे लागते. या खनिज इंधनाच्या ज्वलनाने हवेत जाणाऱ्या कर्बवायुमुळे होणारे प्रदूषण ही एक मोठी समस्या आहेच. हे इंधन पुननिर्माणक्षम नाही.\nसर्व खतांत नत्रयुक्त खते जास्त प्रमाणात लागतात. यामुळे सरकारने इतर खतांवरील अनुदान कमी केले आहे; पण नत्रयुक्त खतावरील अनुदान अजून कायम ठेवले आहे. यामुळे नत्रयुक्त खते तुलनात्मक स्वस्त आहेत. यामुळे त्याच्या कार्यक्षम वापरासाठी शेतकरी फारसा अभ्यास करत नाही. गरज लागल्यास पिकाला १-२ पोती खत जादा वापरून मोकळे होतात. असे म्हणावे तर अनुदान कमी केल्यामुळे स्फुरद व पालाशयुक्त खतांचा तरी कार्यक्षम वापर कसा करावा याबाबत शेतकरी जागरूक आहे का याबाबत शेतकरी जागरूक आहे का याचे उत्तर नाही असेच द्यावे लागले.\nयुरियाबरोबर १०-१५ टक्के निंबोळी पेंडीचा वापर केल्यास युरियाची कार्यक्षमता वाढते. यामुळे निंबोळी पेंडेच्या वापराची शिफारस करण्यात आली. फार थोडे शेतकरी निंबोळी पेंडीचा वापर करत असावेत. आता निंबोळी तेल अगर पेंड मिसळूनच युरिया मोठ्या प्रमाणात विकला जात आहे.\nया सर्व उपायानंतरही नायट्रेटमुळे पाण्याचे प्रदूषण हा प्रश्‍न संपलेला नाही. काही पर्यावरणवादी यावर सेंद्रिय शेती हा पर्याय सुचवित आहेत. यास सरकारचे पाठबळ मिळत असले तरी शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी प्रमाणात मिळत आहे.\nप्रदूषण रोखण्याचा एक पर्याय\nशेतीत काम करत असता व चिंतनातून नायट्रेट प्रदूषण रोखण्याचा एक नवीन पर्याय नजरेसमोर आला. गरजेपेक्षा जास्त नत्र उपलब्ध होत राहणार यावर संपूर्ण नियंत्रण करणे आपल्या हाताबाहेर आहे. मग यावर उपाय म्हणजे उपलब्ध नत्र वापरण्याची जबाबदारी फक्त पिकावरच न ठेवता पीक व योग्य प्रमाणात तण असे मिश्रण शेतात वाढू देणे.\nपिकांनी आपल्या गरजेनुसार अन्नांश खावे. अतिरिक्त भाग तणांनी खावा. तणांना बेसुमार वाढून त्याचा पिकावर परिणाम होणार नाही याची काळजी घेण्यासाठी योग्य वेळी शिफारशीत तणनाशकांचा वापर करून तणांची वाढ रोखणे, तणे उपटून न काढता तणनाशकानेच जागेवर मारावीत. तणांनी अतिरिक्त उपलब्ध अन्नांशांचे सेवन केले आहे, ती पुढे जागेला कुजल्यानंतर ती अन्नद्रव्ये पुढील काळात पिकाला उपलब्ध होऊ शकतात, अगर त्याचा स्थिर स्वरूपात साठा जमिनीत राहतो.\nपीक व योग्य प्रमाणात तणे वाढविण्याचे काही फायदे आहेत. त्याचा उल्लेख यापूर्वीच्या लेखातून मी केला आहे. रासायनिक खतांचा वापर करताना पिण्याच्या पाण्याचे प्रदूषण रोखणे ही जबाबदारी आपल्यालाच स्वीकारावी लागणार आहे. ���ासाठी काही नवीन तंत्रे आपल्याला विकसित करावी लागतील.\nसंपर्क ः प्रताप चिपळूणकर - ८२७५४५००८८\n(लेखक कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी आहेत.)\nखत पाणी आरोग्य रासायनिक खत प्रदूषण युरिया शेती\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nकेळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...\nरताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...\nमराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...\nतुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...\nटँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...\nदिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...\nसातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...\nनाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागाती�� फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://msrtc.maharashtra.gov.in/index.php/node/index/182", "date_download": "2018-12-16T03:27:25Z", "digest": "sha1:YUJXNCIAJYJ2QEYO4LOM5YDA2TY4SNJC", "length": 7937, "nlines": 143, "source_domain": "msrtc.maharashtra.gov.in", "title": "Welcome to MSRTC :: Maharashtra State Road Transport Corporation", "raw_content": "\nदिवाळी हंगाम २०१८ मध्ये दि.०१ नोव्हेंबर, २०१८ ते १६ नोव्हेंबर,२०१८ या कालावधीत प्रवास भाड्यात १० % वाढ\nएसटी महामंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिया व त्यानुषंगिक परीक्षेसंदर्भात कृपया उमेदवारांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये - मा. मंत्रीमहोदयांचे निवेदन.\nवातानुकूलित शिवशाही बस सेवा (अहमदनगर विभाग)Back\nअहमदनगर मुंबई सेंट्रल ते जामखेड,मार्गे कोकण भवन 2\nजामखेड ते मुंबई सेंट्रल सुटण्याची वेळ = 09:02 1\nजामखेड ते मुंबई सेंट्रल, मार्गे अहमदनगर(मालीवाडा) सुटण्याची वेळ =18:11 1\nपरळ ते शिर्डी, मार्गे नाशिक सीबीएस 3\nदादर ते शिर्डी, मार्गे नाशिक सीबीएस सुटण्याची वेळ = 14:10 1\nकोपरगांव ते शिर्डी 2\nशिर्डी ते दादर, मार्गे नाशिक सीबीएस सुटण्याची वेळ = 22:10 1\nपुणे (शिवाजीनगर) ते कोपरगांव , मार्गे अहमदनगर(मालीवाडा) सुटण्याची वेळ =15:10 1\nकोपरगांव ते पुणे (शिवाजीनगर),मार्गे अहमदनगर(मालीवाडा) सुटण्याची वेळ = 10:10 1\nपुणे (शिवाजीनगर) ते कोपरगांव ,मार्गे लोणी सुटण्याची वेळ = 13:02 1\nकोपरगांव ते पुणे (शिवाजीनगर) ,मार्गे लोणी सुटण्याची वेळ = 08:02 1\nकोपरगांवा ते शिग्नापूर, मार्गे राहुरी स��टण्याची वेळ = 07:10 1\nशिग्नापूर ते कोपरगांव, मार्गे राहुरी सुटण्याची वेळ =09:10 1\nशिर्डी ते कोपरगांव 2\nशिर्डी ते परळ,मार्गे नाशिक सीबीएस 3\nमालेगाव ते शिर्डी सुटण्याची वेळ =11:12 1\nशिर्डी ते नाशिक सुटण्याची वेळ =08:10 1\nनाशिक ते शिर्डी सुटण्याची वेळ = 08:10 1\nकोपरगांव ते मालेगाव सुटण्याची वेळ = 09:12 1\nकोपरगांव ते औरंगाबाद ,मार्गे नेवासा सुटण्याची वेळ = 13:10 1\nऔरंगाबाद ते कोपरगांव ,मार्गे नेवासा सुटण्याची वेळ =16:10 1\nशिर्डी ते काकडी विमंटल सुटण्याची वेळ =07:09 1\nकाकडी विमंटल ते शिर्डी सुटण्याची वेळ =08:09 1\nमुंबई सेंट्रल ते कोपरगांव ,नाशिक सीबीएस मार्गे सुटण्याची वेळ =12:11 1\nकोपरगांव ते मुंबई सेंट्रल,नाशिक सीबीएस मार्गे 2\nमुंबई सेंट्रल ते पाथर्डी,मार्गे अहमदनगर(मालीवाडा) 2\nपाथर्डी ते मुंबई सेंट्रल 2\nश्रीरामपूर ते कोल्हापूर,मार्गे पुणे (स्वारगेट) सुटण्याची वेळ =09:11 1\nकोल्हापूर ते श्रीरामपूर,मार्गे पुणे(स्वारगेट) सुटण्याची वेळ =04:11 1\nअहमदनगर(मालीवाडा) ते नाशिक महामार्ग,मार्गे सिन्नर सुटण्याची वेळ =06:11 1\nनाशिक महामार्ग ते अहमदनगर(मालीवाडा),मार्गे सिन्नर सुटण्याची वेळ =10:11 1\nतारकपूर ते सोलापूर सुटण्याची वेळ = 17:11 1\nसोलापूर ते तारकपूर सुटण्याची वेळ = 08:11 1\nतारकपूर ते (शिवाजीनगर) पुणे सुटण्याची वेळ = 06:11 1\n(शिवाजीनगर) पुणे ते तारकपूर सुटण्याची वेळ =09:11 1\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/iphone-live-wallpapers/?id=s3s237795", "date_download": "2018-12-16T04:25:57Z", "digest": "sha1:CGJBUGUPJHVQN5F2KVFZ3OQMRNSL2OZV", "length": 9377, "nlines": 215, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "अल्लाह सीसी मोहम्मद पाहिला आयफोन लाइव्ह वॉलपेपर - PHONEKY ios अॅप वर डाउनलोड करा", "raw_content": "\nथेट वॉलपेपर वॉलपेपर GIF अॅनिमेशन\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर शैली प्रेम / रोमान्स\nअल्लाह सीसी मोहम्मद पाहिला\nअल्लाह सीसी मोहम्मद पाहिला आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थेट वॉलपेपरचे पुनरावलोकन करणारे प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nतसेच आयफोन लाइव्ह वॉलपेपर वर\nफोन / ब्राउझर: Android\nनियॉन एक काल्पनिक एकशृंगी घोडा\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: Mozilla\nइप्सविच टाउन एफसी चिन्ह\nवॉर ऑफ द वॉर 128\nफोन / ब्राउझर: Nokia306\nफोन / ब्राउझर: nokian95\nफोन / ब्राउझर: NokiaC2-00\nअल्लाह सीसी मोहम्मद पाहिला\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nGIF अॅनिमेशन HD वॉलपेपर अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nलाइव्ह वॉलपेपर आयफोन 6s / 6s अधिक सुसंगत आहेत, आयफोन 7/7 प्लस, आयफोन 8/8 प्लस आणि आयफोन x\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या iPhone साठी अल्लाह सीसी मोहम्मद पाहिला अॅनिमेटेड वॉलपेपर डाउनलोड कराआपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY वर, आपण विनामूल्य अँड्रॉइड आणि iOS मोबाइल डिव्हाइससाठी लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. या थेट वॉलपेपरचे छान आणि सुंदर स्वरूप आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपण विविध शैलीचे इतर विविध वॉलपेपर आणि अॅनिमेशन शोधू शकाल, निसर्ग आणि खेळांपर्यंत कार आणि मजेदार आयफोन थेट वॉलपेपर आपण PHONEKY iOS अॅपद्वारे आपल्या iPhone वर लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. शीर्षस्थानी पाहण्यासाठी 10 आपल्या iPhone साठी लाइव्ह वॉलपेपर, फक्त लोकप्रियता द्वारे लाइव्ह वॉलपेपर वर्गीकरण.\nआपण एका वेब ब्राउझरवरून आपल्या iPhone वर एक थेट वॉलपेपर डाउनलोड करू शकत नाही आपण आमच्या iPhone अनुप्रयोग पासून लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करण्यासाठी आहे:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathijokx.com/2008/06/", "date_download": "2018-12-16T03:57:37Z", "digest": "sha1:SNTI6W3EXUUJEMNE2SGZ42R7QBGEFSLX", "length": 23317, "nlines": 275, "source_domain": "www.marathijokx.com", "title": "Marathijokx.com : June 2008", "raw_content": "\nजाहिरातीमुळे काही समस्या फार लवकर सोडविल्या जावू शकतात... एका सरदारजीने कुठेतरी वाचले आणि पेपरमध्ये नाईट वॉचमनसाठी जाहिरात दिली... त्याच रात्री त्याच्या घरी चोरी झाली.\nएक सरदार पाहूणा म्हणून अमेरिकेला आपल्या मित्राकडे गेला. मित्राने बाहेर कामावर जातांना सरदारजीला , '' समोरचं दार आतून बंद करुन घे, बाहेर जातांना दाराला कुलूप लावून जा, काही प्रॉब्लेम असल्यास 911 ला फोन कर '' वैगेरे वैगेरे सगळ्या सुचना दिल्या. कारण त्या भागात खुप चोऱ्या व्हायच्या.\nसरदारजीचा मित्र संध्याकाळी कामावरुन घर�� आला, पाहतो तर जे व्हायला नको होतं तेच झालं होतं. घरात चोरी झाली होती. सरदारजीचा मित्र सरदारजीवर जाम भडकला -\n'' तुला सांगितलं होतं ना मी बाहेर जातांना कुलूप लावून जा म्हणून''\n'' मी बाहेर गेलोच नाही'' सरदारजी म्हणाला.\n'' तुला सांगितलं होतं ना मी की दार आतून बंद करुन घे म्हणून\"\n'' हो मी दार आतून बंद केलं होतं.. पण चोर खिडकीतून आत आले''\n'' म्हणजे तुला चोर आल्याचं माहित होतं\n'' हो मी या खोलीत बसून त्यांची त्या खोलीत चाललेली सगळी खुडबुड ऎकत होतो''\n'' मग तु त्यांना का नाही रोखलं'' त्याच्या मित्राने विचारले.\n'' कारण ते चार होते आणि मी एकटा... आणि त्यांच्याजवळ बंदूका होत्या''\n'' मी तुला सांगितलं होतं ना की काही गडबड झाल्यास 911 ला फोन कर म्हणून... फोन तर तुझ्या खोलीतच होता''\n'' मी प्रयत्न केला ना ... तुझ्या फोनवर मला 9 नंबरचं बटण सापडलं पण 11 नंबरचं बटन किती शोधलं तरी सापडलंच नाही'' सरदारजी म्हणाला.\nMarathi Jokes - गुन्हेगाराचा शोध\nएक सरदार आपल्या घरासमोर आपल्या कंपाऊंडमध्ये झाडांना पाणी देत होता. तेवढ्यात तिथे बाईकवर एक पोलीस आला. सरदारजीच्या घरासमोर गाडीवरुन उतरला. सरदारजीच्या घरापासून 40-50 फुट पळतच समोर गेला आणि थोड्या वेळाने सरदारजीच्या घरासमोर परत आला. नंतर तो दुसऱ्या बाजुला 30-40 फुट पळत गेला आणी थोड्या वेळाने पुन्हा परत आला. झाडांना पाणी देणारा सरदारजी हे सगळं पाहतच होता. सरदारजीच्या लक्षात आलेकी कदाचित पोलीस कुण्या गुन्हेगाराला शोधत असावा.\n''काय साहेब ... कुणाला शोधताय\nपोलिस सरदारजीजवळ गेला. त्याने खिशातून एक फोटो काढला आणि सरदारजीला दाखवित म्हणाला,\n'' हा एका अट्टल गुन्हेगाराचा फोटो आहे... मी त्यालाच शोधत आहे... तुम्ही याला एवढ्यात इथून जातांना बघितले तर नाही\nसरदारजीने फोटो हातात घेतला आणि निरखुन त्या फोटोकडे पाहाले. फोटो पोलिसाला परत करीत सरदारजी म्हणाला, '' नाही ... मी नाही बघितलं ''\nपोलिस फोटो परत घेवून तिथून जावू लागला. थोड्या अंतरावर गेल्यावर सरदारजीने आवाज दिला, '' साहेब एक मिनिट''\nपोलिस वळून पुन्हा सरदारजीजवळ आला.\n'' जरा तो फोटो तर दाखवा ''\nपोलिसाने पुन्हा तो फोटो सरदारजीकडे दिला.\nसरदारजीने थोडा वेळ त्या फोटोकडे पुन्हा निरखून बघितले आणि म्हटले,\n'' मला एक गोष्ट कळत नाही ... जर हा एवढा अट्टल गुन्हेगार होता तर त्याचा फोटो काढला तेव्हाच त्याला का पकडलं नाही \nMarathi joks - सरदारजीची डायरी\nबु��वार - एका शुजच्या दुकानदाराला मुर्ख बनविले. एका जोड्याच्या किमतीत दोन जोडे खरेदी केले. ( त्याने एकाच जोड्यावर किंमत लिहिली होती. दुसऱ्या जोड्यावर बहुधा तो किंमत लिहिण्याचे विसरला असावा )\nगुरवार - औषधीच्या दुकानातून मालकाने कामावरुन काढून टाकले. त्याने बॉटल्सचे लेबल्स प्रिंट करण्यासाठी सांगितले होते. पण काय करणार बॉटल प्रिंटरमधे जात नव्हती.\nशुक्रवार - रात्री खुप हसलो, पांडेजीने बुधवारी सांगितलेला विनोद फार चांगला होता.\nशनिवार - पाऊस आला आणि संध्याकाळी पावसात झाडांना पाणी द्यायचं काम पडलं.\nरविवार - वॉटर स्कीईंगसाठी घराच्या बाहेर पडलो. सगळं गाव पालथं घातलं पण उतार असलेला एकही तलाव सापडला नाही\nMarathi Jokes कस्टमची चोरी\nएका सुंदर युवतीने प्लेनमध्ये प्रवास करतांना तिच्या शेजारी बसलेल्या स्वामीजीला विचारले,\n'' स्वामीजी तुम्ही मला एक मदत कराल का \n'' जरुर... तुम्ही सांगा तर मी आपली काय मदत करु शकतो \n'' मी एक किमती इलेक्ट्रॉनीक हेअर ड्रायर विकत घेतलेला आहे... पण तो कस्टम लिमीटच्या वर जातो आहे... आणि मला काळजी वाटते की कस्टमवाले त्याला नक्कीच जब्त करणार ... तुम्ही त्या हेअर ड्रायरला आपल्या चोंग्यात लपवून नेवू शकता का\n'' मला तुम्हाला मदत करण्यात नक्कीच आनंद होईल... पण मी आधीच सांगुन ठेवतो की मी खोटं बोलणार नाही '' स्वामीजीने म्हटले.\n'' स्वामीजी तुमच्या भोळ्या चेहऱ्यामुळे तुमच्यावर कुणीच शंका घेवू शकणार नाही... त्यामुळे खोटं बोलण्याचा प्रश्नच कुठे उदभवतो. '' युवतीने म्हटले.\n''ठिक आहे... जसी तुमची इच्छा. '' स्वामीजी तयार झाले.\nजेव्हा प्लेन लॅंड झालं आणि सगळेजण कस्टममधून जावू लागले तेव्हा त्या युवतीने स्वामीजीला आपल्या आधी समोर जावू दिलं.\nकस्टम ऑफीसरने प्रत्येक प्रवाशाला विचारतात तसं स्वामीजीला विचारलं,\n'' स्वामीजी तुम्ही गैरकानुनी काही लपवून तर नेत नाही ना \n'' माझ्या डोक्यापासून कमरेपर्यंत मी गैरकानुनी काहीही लपविलेलं नाही आहे. '' स्वामीजीने म्हटले.\nऑफीसरला हे स्वामीजीचे उत्तर जरा विचित्रच वाटलं. म्हणून त्याने विचारले, '' आणि कमरेच्या खाली जमिनीपर्यंत आपण गैरकानुनी काही लपविलेलं तर नाही\n'' हो एक छोटीसी सुंदर गोष्ट लपविलेली आहे... जिचा वापर स्त्रीया करतात... पण माझ्याजवळ जे आहे त्याचा वापर अजुनपर्यंत झालेला नाही आहे... '' स्वामीजींनी म्हटले.\nऑफीसर जोरात खळखळ��न हसायला लागला आणि म्हणाला, '' ठिक आहे स्वामीजी तुम्ही जावू शकता ... नेक्ट\nMarathi Jokes वाचण्याची परिक्षा.\n1. ही तर एक मांजर आहे.\n2. ही तर सरदार मांजर आहे. .\n3. ही तर पाच मांजर आहे.\n4. ही तर मिनीट मांजर आहे.\n5. ही तर पर्यंत मांजर आहे.\n5. ही तर कसा मांजर आहे.\n6. ही तर व्यस्त मांजर आहे.\n7. ही तर राहाला मांजर आहे.\nआता प्रत्येक ओळ वाचा.\nआता तिसऱ्या शब्दावर जावून वरुन खालपर्यंत प्रत्येक ओळीतला तिसरा शब्द वाचा.\nSponsored links Marathi Funny SMS - कोंबडी. एकदा एकादशीला जंगलात सर्व प्राणी मंदिरात जायचं ठरवितात. सगळे प्राणी चालत जातात, फक्त कोंबडी टॅ...\nMarathi sardar santa banta jokes - मटन कबाब प्रत्येक शुक्रवारी रात्री संता सिंग आपल्या घरी चिकन आणि मटन कबाब बनवित असे. पण त्याचे सगळे शे...\nMarathi funny quotes - चांगुलपणा तुम्ही चांगले आहात म्हणून लोकही तुमच्याशी चांगलेच वागतील, हे म्हणजे तुम्ही शाकाहारी आहात म्हणून सांड त...\nMarathi Comedy Hasya kavita : हिम्मत नाही हरायची मी जेव्हा जेव्हा खाली पडलो मित्रा मी उभा राहून पुन्हा जोरात दौडलो मित्रा कारण माझ्या ...\nMarathi jokes - तिकिट एकदा एका टीसीने रेल्वेत प्रवास करणाऱ्या यात्रेकरुला विचारले - \"\" आपण कुठे चालला आहात \nMarathi Jokes - पगार वाढ आपल्या कामात तरबेज एका लेडी सेक्रेटरीने आपल्या बॉसकडे आपला पगार वाढविण्याची विनंती केली. पण बॉसने तिला साफ नकार द...\nMarathi funny quotes - चाकाचा शोध ज्याने पहिल्या चाकाचा शोध लावला तो मुर्ख होता. ज्याने बाकिच्या तिन चाकांचा शोध लावला तो खरा बुद्धीवान...\nचिकटरावांची पत्नी चिकटरावांना :- \"सोडाना, कामाच्यावेळी मला त्रास नका हो देत जाऊ ....\" तेवढ्यात किचन मधून कामवालीचा आवाज येतो........\nया साईट वर आपणही विनोद पाठवू शकता\nआपण या संकेतस्थळावर येणारे\nMarathi Jokes - गुन्हेगाराचा शोध\nMarathi joks - सरदारजीची डायरी\nMarathi Jokes कस्टमची चोरी\nMarathi Jokes वाचण्याची परिक्षा.\n1. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-1017.html", "date_download": "2018-12-16T03:43:28Z", "digest": "sha1:5AKBWAXZDKHLGPIJ7GIM2SVUDSYSD35C", "length": 6688, "nlines": 77, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "नेवासे तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ. मोटरसायकल,लाखोंचा ऐवज पळविला. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Newasa नेवासे तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ. मोटरसायकल,लाखोंचा ऐवज पळविला.\nनेवासे तालुक्य��त चोरट्यांचा धुमाकूळ. मोटरसायकल,लाखोंचा ऐवज पळविला.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नेवासे तालुक्यातील देवसडे येथे शुक्रवारी मध्यरात्रीनंतर गावातील मुख्यपेठेत सहा घरी चोरट्यांनी जबरी चोरी करून लाखोंचा ऐवज लांबवला. यात एक रायफल व पल्सर मोटार सायकल चोरीला गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.\nघटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस स्टेशनचे निरीक्षक शरद गोर्डे यांनी भेट देऊन श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना बोलावून घटनेच्या ठिकाणाचे ठसे व चोरट्यांचा माग काढण्यासाठी मदत घेतली.चोरीचा तात्काळ तपास लावण्यासाठी एलसीबीचे पथक पाचारण केले.\nदेवसडे येथील पोलिस पाटील विठ्ठल घोडेचोर यांच्या घरी चोरट्यांनी तीन-साडेतीन तोळे रोख रक्कम नवीन साड्या चोरी गेल्या. तर बाळासाहेब उगले यांच्या घरातून रायफल व तीन-साडेतीन तोळे सोने साड्या व घरातील कपाटाची उचकाउचक करून विश्वास उगले, शिवाजी उगले, शहादेव बेबंळे यांच्या घरातून देखील नवीन साड्या व रोख रक्कम चोरीला गेली.\nचोरट्यांंनी उपसरपंच अरविंद घोडेचोर यांची पल्सर (एमएच १७ एपी ९४१७) ही मोटारसायकलही लांबवली. चोरीची उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याचे काम चालू होते. तालुक्यातीलच अंतरवली येथील अमोल काकासाहेब वाबळे यांच्या घरी रात्रीच्या वेळी चार-पाच जणांच्या टोळीने घरात घुसून त्यांच्या हातात असलेल्या गज डोक्यात मारला व हिंदीतून बोलून पैसे, दागिन्यांची मागणी केली.\nघरातील वस्तू बळजबरीने उचकत आई सुनंदा व बायको शीतल यांच्या गळ्यातील पोत, कानातील कुडके कर्णफुले असा अंदाजे दोन तोळे व खिशातील रोख रक्कम तीस-चाळीस हजार रुपये असा एकूण सत्तर-पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nनेवासे तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ. मोटरसायकल,लाखोंचा ऐवज पळविला. Reviewed by Ahmednagar Live24 on Sunday, June 10, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिव���ेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://smundhe.blogspot.com/2012/12/blog-post_1.html", "date_download": "2018-12-16T03:15:43Z", "digest": "sha1:UU4KJYFJP44GPXA42GOAJZVE4T35KKWS", "length": 6721, "nlines": 48, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: \"ऍग्रोवन'च्या प्रदर्शनाला या आणि ट्रॅक्‍टर जिंका!", "raw_content": "\nशनिवार, १ डिसेंबर, २०१२\n\"ऍग्रोवन'च्या प्रदर्शनाला या आणि ट्रॅक्‍टर जिंका\nपुणे - राज्यभरातील शेतकऱ्यांना \"सकाळ-ऍग्रोवन' कृषी प्रदर्शनामध्ये अत्याधुनिक ज्ञान-तंत्रज्ञानाबरोबरच ट्रॅक्‍टर जिंकण्याची संधीही उपलब्ध होणार आहे. \"फोर्स मोटर्स'तर्फे प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांमधून एका भाग्यवान शेतकऱ्याची सोडतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. या शेतकऱ्यास \"फोर्स'चा अत्याधुनिक बहुपयोगी ट्रॅक्‍टर भेट देण्यात येईल.\nकृषी महाविद्यालयाच्या नवीन मैदानावर शनिवारी (ता. 1) सकाळी 11 वाजल्यापासून \"ऍग्रोवन'चे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी खुले होणार आहे. प्रदर्शनासाठी 20 रुपये प्रवेशशुल्क आहे. प्रवेशशुल्क भरतानाच संबंधित शेतकऱ्यांना एक प्रवेशिका देण्यात येईल. शेतकऱ्यांनी या प्रवेशिकेवर आपला तिकीट क्रमांक लिहून प्रवेशिका पूर्ण भरणे आवश्‍यक आहे. पूर्ण भरलेल्या प्रवेशिकाच सोडतीसाठी पात्र ठरणार आहेत.\nप्रदर्शनाच्या अखेरच्या दिवशी (ता. 5) सायंकाळी सहा वाजता प्रदर्शनस्थळी जमा झालेल्या सर्व प्रवेशिकांमधून सोडतीद्वारे बक्षीस विजेत्याची निवड करण्यात येणार आहे. विजेत्याचे नाव \"ऍग्रोवन'मधून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर विजेत्याला \"फोर्स मोटर्स'मार्फत ट्रॅक्‍टरचे वितरण करण्यात येईल.\nशेतकऱ्यांना अधिकाधिक चांगली सेवा देण्याचा \"ऍग्रोवन'चा प्रयत्न आहे. यासाठी शेतकऱ्यांची सद्यःस्थिती, अडीअडचणी, अपेक्षा, मागण्या जाणून घेण्यासाठी प्रदर्शनात प्रवेश करतेवेळीच त्यांच्याकडून प्रवेशिका भरून घेण्यात येणार आहेत. अवघ्या पाच ते सात मिनिटांत सर्व माहिती भरता येईल, अशी प्रवेशिकेची रचना आहे. एका व्यक्तीने प्रदर्शन कालावधीत एकदाच ही प्रवेशिका भरायची आहे.\nप्रवेशिकेत प्रदर्शन पाहणाऱ्या व्यक्तीची व शेतीची माहिती, समस्या, अडचणी, वापरत असलेल्या कृषी निविष्ठा, शासकीय योजना, त्यांना हवी असलेली माहिती व \"ऍग्रोवन'कडून असलेल्या अपेक्षांचा समावेश आहे. या माहितीचा उपयोग शेतकऱ्यांना हवी असलेल�� माहिती देण्यासाठी व समस्या, अडचणी सोडविण्यासाठी \"ऍग्रोवन'ला होणार आहे. त्यामुळे प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या प्रत्येक शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार, उद्योजकांनी प्रवेशिका पूर्ण भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nकाय आहे माहितीचा अधिकार\nसमजून घ्या माहिती तंत्रज्ञानातील कायदा\nअसा आहे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम\nमिरची बियाणे उत्पादनातून 33 लाखांची उलाढाल\nशेतकऱ्यांनो, योजनांचा फायदा घ्या, पुढे जा...\nपेरूची मिडो ऑर्चर्ड लागवड ठरली फायदेशीर\n\"ऍग्रोवन'च्या प्रदर्शनाला या आणि ट्रॅक्‍टर जिंका\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://upakram.forumotion.com/t10-topic", "date_download": "2018-12-16T04:59:23Z", "digest": "sha1:EJWI7F3KISWDCQRE34MVDWFILME7PAFC", "length": 22279, "nlines": 83, "source_domain": "upakram.forumotion.com", "title": "हिंदू सण:मकरसंक्रांत", "raw_content": "\nCKP आणि हिंदू धर्म\n» कायस्थांचे इमान गावे कोण्या कवनांनी \n» मन एव मनुष्याणाम्‌\nCKP :: हिंदू धर्म :: हिंदू सण\nसंक्रांतीच्या दिवसात, थंडीच्या दिवसात सूर्यशक्‍ती, अग्निशक्‍तीकडे लक्ष देणेही आवश्‍यक असते. थंडीमध्ये निसर्गतःच अग्नीची शक्‍ती वाढत असते, तसेच सूर्यप्रकाशाचा आरोग्यासाठी अधिकाधिक उपयोग करून घेण्यासाठीही हा काळ उत्तम असतो.\nनवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे संक्रांत. आयुर्वेदिक दृष्ट्या विचार करायचा झाला तर, संक्रांत येते थंडीच्या दिवसात म्हणजे हेमंत ऋतूत. हेमंतानंतर येतो शिशिर ऋतू, जो आदान काळातला पहिला ऋतू असतो. आदानाचे वैशिष्ट्य म्हणजे \"रौक्ष्यं आदानजम्‌' अर्थात आदानकाळात रुक्षता वाढू लागते, शिवाय शिशिरात थंडीचे प्रमाण खूप वाढणार असते. थंडीपाठोपाठ रुक्षता वाढतेच. संक्रांतीच्या दिवशी केले जाणारे सर्व रीतिरिवाज रुक्षता कमी करणारे व थंडीचे निवारण करणारे असतात. आयुर्वेदाने फक्‍त संक्रांतीच्या दिवशीच नाही, तर संपूर्ण हेमंत व शिशिर ऋतूत असेच शीतता व रुक्षता कमी करणारे उपाय योजण्यास सांगितले आहेत.\nचरकसंहितेमधील या सूत्रांवरून हे स्पष्ट होईल.\nअभ्यंगोत्सादनं मूर्ध्नि तैलं जेन्ताकमातपम्‌ \nहेमंत ऋतूत दूध व उसापासून तयार केलेले विविध पदार्थ खावेत, गरम पाणी प्यावे, तेल, वसा वगैरे स्निग्ध पदार्थ खावेत, अंगाला अभ्यंग करावा, स्निग्ध द्रव्यांपासून बनविलेली उटणी लावावीत, डोक्‍यावर तेल लावा��े, अंगावर ऊन घ्यावे. संक्रांत साजरी करताना आपण नेमक्‍या याच गोष्टी करत असतो.\nसंक्रांतीच्या दिवसात, थंडीच्या दिवसात सूर्यशक्‍ती, अग्नीशक्‍तीकडे लक्ष देणेही आवश्‍यक असते. थंडीमध्ये निसर्गतःच अग्नीची शक्‍ती वाढत असते, तसेच सूर्यप्रकाशाचा आरोग्यासाठी अधिकाधिक उपयोग करून घेण्यासाठीही हा काळ उत्तम असतो.\nसूर्यशक्‍तीचा उपचारवेद :-आयुर्वेदात प्रत्यक्ष सूर्यप्रकाशाचा आरोग्यासाठी उपयोग करून घेण्याबाबत बरेच काही सांगितलेले आहे.\nउगवता सूर्य कृमींचा नाश करतो.\nन सूर्यस्य संदृशे मा युयोथाः \nसूर्याच्या प्रकाशापासून आमचा कधीही वियोग न होवो.\nसंपूर्ण स्थावर (झाडे, दगड वगैरे स्थिर वस्तू) व जंगम (प्राणी, पशू, पक्षी वगैरे हालचाल करून शकणाऱ्या गोष्टी) यांचा सूर्य हा आत्मा होय. या प्रकारच्या वेदसूत्रांमधून सूर्याचे महत्त्व समजते.\n असे आयुर्वेदातही म्हटलेले आहे. सूर्यपूजा, उगवत्या सूर्यप्रकाशाचा लाभ घेण्याबरोबरच सूर्यप्रकाशाचा \"उपचार' म्हणूनही अनेक ठिकाणी उपयोग करून घेतला आहे.\nप्रत्यक्ष सूर्यप्रकाशाचा उपचार म्हणून उपयोग करण्याला \"आतपस्वेद' असे नाव दिले आहे. आतपस्वेद हा मुख्यत्वे त्वचारोगात घ्यायला सांगितला आहे. तसेच तो लंघनाचा एक प्रकार आहे असेही सांगितले.\nचांगली किंवा मध्यम ताकद असणाऱ्या स्थूल मनुष्याची स्थूलता दूर करण्यासाठी आतपसेवन उपयुक्‍त असते.\nसुश्रुतसंहितेत सूर्यप्रकाशाचे अजूनही फायदे सांगितले आहेत,\nदुष्टव्रणपीडितेषु कुष्ठिषु तैलपानाभ्यङ्‌गाद्‌ अनन्तरमन्तःशोधनार्थं प्रयुक्‍तश्‍चिकित्सोपक्रमः \nजुना, दूषित व्रण नष्ट करण्यासाठी, त्वचारोग नाहीसा करण्यासाठी, अंतःशुद्धीसाठी केला जाणारा उपचार म्हणजे आतपसेवन होय.\nस्वेद उपचार समजावतानाही अनेक ठिकाणी उन्हाचा वापर केलेला आढळतो. काही मानसिक रोगांवर उपचार म्हणून उन्हात बसवावे, झोपवावे असे उल्लेख सापडतात. एकंदरच आरोग्य टिकवताना किंवा मिळवताना सूर्याची मोठी आवश्‍यकता असते.\nशरीरातील सूर्यशक्‍ती\"पिंडी ते ब्रह्मांडी' हा आयुर्वेदातला महत्त्वाचा सिद्धांत आहे. जे काही विश्‍वात आहे ते सर्व सूक्ष्म स्वरूपात शरीरात आहे. याच तत्त्वानुसार जसा बाह्य जगतात सूर्य आहे तसा शरीरात अग्नी आहे असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. पृथ्वीसाठी ऊर्जेचा मूलस्रोत असतो सूर्य. सूर्यकि��णांच्या साहाय्याने अन्नधान्याची निर्मिती होते आणि अन्नधान्यातूनच सर्व जिवांचे पोषण होत असते. मात्र या अन्नधान्यातून, मग ते पाणी असो, गवत असो, भाज्या-फळांच्या स्वरूपातले असो किंवा एखाद्या प्राण्याचे मांस असो, शरीरावश्‍यक ऊर्जा तयार करण्याची संरचना प्रत्येक सजीव प्राणिमात्राला लाभलेली असते. या संरचनेतला प्रमुख घटक सूर्याचे प्रतीक स्वरूपच असतो व तो म्हणजे जाठराग्नी. आहारामध्ये असलेल्या नैसर्गिक ऊर्जेचे रूपांतर शारीरिक ऊर्जेत करण्याचे काम जाठराग्नीकडून होत असते. पचनक्रियेतून तयार झालेली ऊर्जा आपल्या प्रत्येक लहान-मोठ्या, शारीरिक-मानसिक कार्यासाठी वापरली जाते. अर्थातच जितकी अधिक व जितक्‍या चांगल्या प्रकारची ऊर्जा मिळेल तितके शरीरव्यापार सुरळीत चालतात, आरोग्य कायम राहते. या उलट ऊर्जा कमी पडली तर अनेक प्रकारच्या समस्यांना आमंत्रण मिळू शकते. पुरेशी ऊर्जा मिळण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात, एक म्हणजे ज्यापासून ऊर्जा मिळते तो आहार ऊर्जेने संपन्न असायला हवा आणि दुसरी म्हणजे आहारातील ऊर्जेचे शरीरव्यापारासाठी आवश्‍यक स्वरूपामध्ये रूपांतर करणारी संरचना म्हणजेच पचनक्रिया व्यवस्थित काम करायला हवी.\nसजीवता, सचेतता, सतेजता यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी अग्नीवर अवलंबून असतात. जे आपल्या आवाक्‍यापलीकडचे असते, ज्याच्यावर आपण कोणताही अधिकार, सत्ता गाजवू शकत नाही, पण तरीही ज्याची आपल्याला आवश्‍यकता असते अशा तत्त्वांची आपण पूजा करतो. भारतीय संस्कृतीमध्ये दीपपूजन, दीपोत्सव, अग्निपूजन वगैरे गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. दीपावली, होळी, दिव्याची अमावस्या वगैरेंच्या निमित्ताने आपण अग्नीचे पूजन करत असतो. देवासमोर पूजा करणे हे तर आपल्या नित्यकर्मातच असते. घराला अग्नीशिवाय घरपण येत नाही, तसेच शरीराची सचेतना, सतेजताही अग्नीशिवाय शक्‍य नसते.\nअग्नीची प्रार्थनाअग्नीची प्रशस्ती पुढील शब्दात केलेली आढळते,\nआयुर्वर्णो बलं स्वास्थ्यमुत्साहपचयौ प्रभा \nशान्तेऽग्नौ म्रियते युक्‍ते चिरं जीवत्यनामये \nरोगी स्यात्‌ विकृते मूलमग्निस्तस्मान्निरुच्यते \nसचेतना, उत्तम वर्ण, ताकद, आरोग्य, उत्साह, उत्तम शरीर बांधा, प्रभा, ओज, तेजस्विता, प्राण ह्या सर्व गोष्टी अग्नीवर अवलंबून असतात. अग्नी व्यवस्थित असेल तर दीर्घायुष���याचा लाभ होतो, विकृत झाला तर त्यामुळे अनेक रोग होऊ शकतात आणि जर शांत झाला तर मरण येऊ शकते.\nसातही धातूंचे पोषण करण्यास अन्न सक्षम असले तरी ते स्वीकारण्याचे काम अग्नीचे असते, अन्नाचे शरीरधातूत रूपांतर करण्याचे काम अग्नीचे असते. अग्नीने स्वतःचे काम व्यवस्थितपणे केले नाही तर कितीही सकस आहार घेतला, उत्तम औषध घेतले तरी त्याचा उपयोग होणार नाही, म्हणूनच आयुर्वेदात उपचार करताना अग्नीकडे विशेष लक्ष द्यावे लागते.\nरोगांचे मूळ : मंदाग्नीवेळच्या वेळी भूक लागणे, पोट साफ होणे, एवढेच नाही तर शरीर हलके वाटणे, काम करण्याची स्फूर्ती व उत्साह असणे या सर्व गोष्टी संतुलित स्वस्थ अग्नीच्या योगाने मिळू शकतात. आयुर्वेदात अग्नीची अशी प्रशंसा केली आहे. तसेच हा अग्नी आपले कार्य करेनासा झाला तर काय होऊ शकते हेही आयुर्वेदाने अगदी थोडक्‍यात पण स्पष्टपणे सांगितले आहे.\n म्हणजेच अग्नी मंद झाला की तो सर्व रोगांचे मूळ कारण ठरतो.\nआणि खरोखरच आयुर्वेदिक दृष्टीने विचार केला असता समजते की बहुतांशी लोकांना भेडसावणाऱ्या स्थौल्य, कोलेस्टेरॉलमध्ये वाढ, एवढेच काय पण उच्च रक्‍तदाब, मधुमेह, यासारख्या अनेक रोगांचे मूळ मंदाग्नीत असते. एकदा का अग्नीवर काम करून त्याचं मंदत्व दूर झाले की अशा रोगात फरक दिसायला सुरवात होते.\nसूर्यशक्‍तीचा संबंध आपल्या शरीरातील चेतासंस्थेच्या व हाडांच्या आरोग्याशीही असतो. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशामुळे अंधार नाहीसा झाला की निसर्ग जागा होतो व सर्वदूर उत्साह संचारतो, तसेच मेंदू व चेतातंतूंचे अभिसरण व्यवस्थित होण्यासाठी, चेतनत्व येण्यासाठीही सूर्यशक्‍तीची आवश्‍यकता असते. आधुनिक विज्ञानही हेच सांगते की सूर्याच्या किरणांतून मिळणाऱ्या \"ड' जीवनसत्त्वाची शरीरात कमतरता उत्पन्न झाली, जी सूर्याचे दिवसेंदिवस दर्शन न होणाऱ्या अतिथंड व बर्फाळ प्रदेशातील व्यक्‍तींमध्ये उद्भवू शकते, तर तोल जाणे, चक्कर येणे, पाठीमागे पडायला होणे वगैरे त्रास उद्भवू शकतात. लहान मुलांमध्ये हाडे मृदू झाल्याने हात-पाय वाकू लागले उदा. मुडदूस, तर आधुनिक वैद्यकातही \"सौरचिकित्सा' म्हणजे सूर्यप्रकाशात बसवणे याच उपायाचा अवलंब केला जातो.\nप्रत्येक वर्षी पौषात 14 जानेवारीला मकरसंक्रांत येते. मकर राशीत असताना सूर्याचा प्रभाव कमी होतो. म्हणून त्या दृष्टीने, आयुर्वेदा���्या तत्त्वानुसार, भारतीय परंपरेत गुळाची पोळी खाऊन, तीळ-गूळ वाटून संक्रांतीचा सण साजरा केला जातो. मैत्रीतील जुनी कटुता संपवावी व नवीन मित्र जोडावे, तिळाचे तेल व तीळ वाटून काढलेले दूध अंगाला लावून स्नान करून सूर्यनमस्कार व सूर्योपासना करावी अशी प्रथा आहे. विशेषतः तरुणांनी शरीरसौष्ठव व बुद्धी-मेधा-प्रज्ञा वाढविण्यासाठी थंडीत सुरू केलेली ही सूर्योपासना, योगासने, प्राणायाम व व्यायाम पुढे वर्षभर चालू ठेवावा म्हणजे तारुण्य वाढून दीर्घायुष्य प्राप्त होते.\nCKP :: हिंदू धर्म :: हिंदू सण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathijokx.com/2009/06/", "date_download": "2018-12-16T04:08:47Z", "digest": "sha1:GQPDVFGOOTX7P2SXYNZEDVHXE44PRO6Q", "length": 23926, "nlines": 254, "source_domain": "www.marathijokx.com", "title": "Marathijokx.com : June 2009", "raw_content": "\nएक माणूस फोनवर डॉक्टरांशी जिवाचा आटापिटा करुन सांगत होता, '' डॉक्टर माझी बायको गरोदर आहे, आणि तिच्या प्रसववेदना सुरु झालेल्या असून तिच्या डिलेव्हरीसाठी फक्त दोन मिनीट बाकी आहेत.''\n'' हे तिचं पहिलं बाळ ना\n'' तो माणूस ओरडला, '' मी तिचं बाळ नाही तिचा नवरा बोलतोय\nजिम आणि मेरी दोघंही मेंटल हॉस्पीटलमधे पेशंट होते. एक दिवस ते जेव्हा हॉस्पीटलच्या स्विमींग पुलशेजारुन चालत होते तेव्हा जिमने एकाएकी स्विमींग पुलमधे उडी मारली. स्विमींग पुल खुप खोल असल्यामुळे तो बुडून स्विमींग पुलाच्या एकदम तळाशी गेला. मेरीने हे सगळं पाहालं आणि तिने ताबडतोब त्याला वाचवण्यासाठी स्विमींग पुलमधे उडी मारली. ती पोहत तळाशी गेली आणि तिने जिमला धरुन वर आणले आणी स्विमींग पुलाच्या बाहेर काढले.\nजेव्हा मेडीकल ऑफीसरला मेरीची ही करामत कळली त्याने ताबडतोब मेरीला हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्याची ऑर्डर दिली. कारण ती जर एवढं शहानपणाने वागुन जिमला पाण्यातून बाहेर काढून वाचवू शकते म्हणजे ती आता मानसिकरित्या दुरुस्त झाली असं समजायला काही हरकत नव्हती.\nजेव्हा तो मेडीकल ऑफिसर मेरीला भेटायला गेला तेव्हा म्हणाला, '' मेरी माझ्याकडे तुझ्यासाठी एक चांगली बातमी आहे आणि एक वाईट बातमी आहे... चांगली बातमी ही आहे की तुझी ती जिमला वाचवण्याची कामगीरी पाहून आम्ही तुला हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्याचे ठरविले आहे... आणि वाईट बातमी ही आहे की तु ज्याला वाचवले होते त्या जिमने स्वत:च्या गळ्याला फास लावून आत्महत्या केली आहे...''\nमेरीने उत्तर दिल��, '' नाही त्याने गळ्याला फास लावला नाही... मीच त्याला वाळवण्यासाठी टांगले होते.''\nजेव्हा तुम्ही एखाद्या सुंदर मुलीच्या सहवासात वेळ घालवता तेव्हा एक तासही एका सेकंदाप्रमाणे जाणवतो, पण जेव्हा तुम्ही लाकुड जळून लाल लाल झालेल्या कोळश्यावर बसता तेव्हा तुम्हाला एक सेकंद एखाद्या तासाप्रमाणे जाणवतो -- यालाच रिलेटीव्हीटी म्हणतात.\nप्रेमी : मी तुझ्या चिठ्यांवर चिकटवलेल्या डाकतिकीटांचे न चुकता चुंबन घेत असतो... कारण त्यात तुझ्या ओठांचा मुलायम स्पर्ष सामील झालेला असतो.\nप्रेमिका : ओह, पण त्या डाकतीकीटांना चिटकवण्याचे काम तर माझी म्हातारी नोकरीण करत असते. .....\nप्रत्येक शुक्रवारी रात्री संता सिंग आपल्या घरी चिकन आणि मटन कबाब बनवित असे. पण त्याचे सगळे शेजारी कठोर कॅथोलीक होते ... आणि त्यांना त्यांच्या धर्मगुरुने शुक्रवारी चिकन आणि मटन खाण्यास मनाई केली होती. परंतू शुक्रवारच्या रात्री संताच्या घरुन येणारी चिकन आणि मटणाची सुगंध त्या कॅथोलीक लोकांना खुप विचलित करत असे. त्यामुळे त्यांनी शेवटी आपल्या धर्मगुरुला या बाबतीत सांगितले.\nधर्मगुरु संताला भेटण्यासाठी त्याच्या घरी आला आणि त्यांनी त्याला कॅथोलीक बनन्याचा सल्ला दिला. त्या धर्मगुरुने आणि त्याच्या शेजाऱ्यांनी त्याची खुप मनधरणी केल्यानंतर संता सिंग अनिच्छेना का होईना एक दिवस कॅथोलीक चर्चमधे त्यांची प्रार्थना अटेंड करण्यास गेला. तो प्रार्थनेसाठी उभा असतांना अचानक त्या धर्मगुरुने संताच्या शरीरावर पवित्र पाणी शिंपडले आणि ते म्हणाले, '' तु धर्माने सिख होता, आणि सिख म्हणूनच मोठा झाला आहेस, परंतू आता तु कॅथोलीक आहेस ''\nसंताचे शेजारी खुप खुश होते - पण पुढील शुक्रवार येई पर्यंतच.\nपुढील शुक्रवारच्या रात्री पुन्हा संताच्या घरातून चिकन आणि मटनाचा सुवास सगळ्या चाळीत पसरला. शेजाऱ्यांनी ताबडतोब कॅथोलीक धर्मगुरुला बोलावले. धर्मगुरु जेव्हा संताच्या घराच्या मागच्या बाजुने त्याच्या घरात शिरले आणि त्याला रागावण्यासाठी तयारच होते, जेव्हा ते अचानक थांबले आणि आश्चर्याने संताकडे पाहू लागले.\nतिथे संता एक छोटी पवित्र पाण्याची शीशी घेवून उभा होता. त्याने ते पवित्र पाणी चिकन आणि मटनावर शिंपडले आणि म्हणाला, '' ओए... तुम्ही जन्माने चिकन आणि बकरा होतास, आणि चिकन आणि बकरा म्हणूनच मोठे झालात , पण यारा आता तुम���ही आलू आणि टमाटर आहात ''\nसरदार (एका माणसाला) : ओए एक्सुज मी, किती वाजले \nआदमी : बारा वाजले. .\nसरदार : अरे यार, किती विचित्र गोष्ट आहे, मी हा प्रश्न आज जवळपास तिस वेळा विचारला, पण प्रत्येक वेळी प्रत्येक जणांनी वेगवेगळं उत्तर दिलं.\nएका बाईने आठ वर्षाच्या छोट्या सनीला कान पकडून त्याच्या घरी त्याच्या आईजवळ आणले -\n'' सरलाताई तुमच्या पोराला जरा संभाळा... मी आत्ता थोड्या वेळापुर्वी त्याला माझी पोरगी पिंकीसोबत डॉक्टर आणि नर्स खेळतांना पकडलं आहे ''\nसनीची आई पिंकीच्या आईला समजावण्याचा प्रयत्न करीत म्हणाली , '' कमलाताई .. एवढं वाईट वाटून घेवू नका ... या वयात पोरांमधे थोडं आकर्षण असनं नैसर्गीक आहे ''\n ... बरं झालं मी वेळेवर पोहोचली ... नाही तर हा तुमचा मुलगा चाकुने पोट कापून माझ्या पोरीचं अपेडीक्स बाहर काढणार होता. ''\nएका नविन जॉईन केलेल्या सरदार टिचरने ग्राऊंडवर मुलांना इकडे तिकडे पळतांना आणि बॉलसोबत खेळतांना पाहाले. तेवढ्यात सरदार टिचरचं लक्ष एका बाजुला एकटंच उभं असलेल्या एका मुलाकडे गेलं. त्याला त्या मुलाची किव आली आणि त्याने त्याच्यापाशी जावून त्याला विचारले,\n\" सगळं ठिक आहे ना\n'हो' त्या मुलाने उत्तर दिले.\n' मग तु तिकडे जावून त्या मुलांसोबत का खेळत नाहीस\n'नाही मी तिकडे नाही जाणार... मी इकडेच ठिक आहे' त्या मुलाने उत्तर दिले.\n'' सरदार टिचरने विचारले.\n' कारण मी गोलकिपर आहे' त्या मुलाने चिडून उत्तर दिले.\nग्राहक : मी एका घोर अडचणीत सापडलो आहे.\nसमस्या निवारण : सर मी तुमची कशी सहायता करु शकतो\nग्राहक : मी माझ्या जिवनातली पहली मेल लिहित आहे.\nसमस्या निवारण : ठिक आहे, पण तुमची समस्या काय आहे\nग्राहक : इमेल ऍड्रेसमधे लेटर 'a' आहे. तो मी टाईप केला आहे. पण त्याच्याभोवती गोल (@ ) कसं करायचं ते मला समजत नाही आहे.\nप्रश्न - उंच भिंतीवर बल्ब फीट करण्यासाठी किती सरदार लागतील\nउत्तर - दोन, एक शिडीवर चढून बल्ब होल्डरमधे घालण्यासाठी आणि दुसरा शिडी फिरवीण्यासाठी.\nSponsored links Marathi Funny SMS - कोंबडी. एकदा एकादशीला जंगलात सर्व प्राणी मंदिरात जायचं ठरवितात. सगळे प्राणी चालत जातात, फक्त कोंबडी टॅ...\nMarathi sardar santa banta jokes - मटन कबाब प्रत्येक शुक्रवारी रात्री संता सिंग आपल्या घरी चिकन आणि मटन कबाब बनवित असे. पण त्याचे सगळे शे...\nMarathi funny quotes - चांगुलपणा तुम्ही चांगले आहात म्हणून लोकही तुमच्याशी चांगलेच वागतील, हे म्हणजे तुम्ही शाकाहारी आहात म्हणून सांड त...\nMarathi Comedy Hasya kavita : हिम्मत नाही हरायची मी जेव्हा जेव्हा खाली पडलो मित्रा मी उभा राहून पुन्हा जोरात दौडलो मित्रा कारण माझ्या ...\nMarathi jokes - तिकिट एकदा एका टीसीने रेल्वेत प्रवास करणाऱ्या यात्रेकरुला विचारले - \"\" आपण कुठे चालला आहात \nMarathi Jokes - पगार वाढ आपल्या कामात तरबेज एका लेडी सेक्रेटरीने आपल्या बॉसकडे आपला पगार वाढविण्याची विनंती केली. पण बॉसने तिला साफ नकार द...\nMarathi funny quotes - चाकाचा शोध ज्याने पहिल्या चाकाचा शोध लावला तो मुर्ख होता. ज्याने बाकिच्या तिन चाकांचा शोध लावला तो खरा बुद्धीवान...\nचिकटरावांची पत्नी चिकटरावांना :- \"सोडाना, कामाच्यावेळी मला त्रास नका हो देत जाऊ ....\" तेवढ्यात किचन मधून कामवालीचा आवाज येतो........\nया साईट वर आपणही विनोद पाठवू शकता\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://pashanbhed.blogspot.com/2010/05/blog-post_2291.html", "date_download": "2018-12-16T03:49:43Z", "digest": "sha1:S5TRUHQZ3TVVIVSYAYZSUK3EF5A24CT4", "length": 21569, "nlines": 383, "source_domain": "pashanbhed.blogspot.com", "title": "पाषाणभेदाची जालवही:: Pashanbhed's Blog :: Maharashtra India :: Marathi Literature: पोवाडा मर्द मावळ्याचा", "raw_content": "\n वाईच जरा बसा ईथं.\nखण खण खणाण खण खण खण\nखण खण खणाण खणाणखण वाजे तलवार\nशत्रूंना दिले उत्तर बाणेदार\nसाथ दिली मावळ्यांनी भरपूर\nअशा राजा शिवाजीस करूनी नमन\nशाहिर सचिन बोरसे करतो पोवाडा\nजीर हा जी जी जी जी जी\nअनेक युद्धे शिवाजी राजांनी खेळीले\nअनेक किल्ले राजांनी जिंकीले\nअनेक शत्रू त्यांनी मारीले\nमराठी राज्य त्यांनी स्थापिले\nयाकारणे साथ दिली अनेकांनी\nतानाजी, येसाजी, बाजी, सुर्याजी अशा शुरांनी\n{ गद्य : यवनी सत्येच्या विरूद्ध लढाया करून शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात मराठी राज्य स्थापन केले. यात त्यांना तानाजी, येसाजी, बाजी, सुर्याजी अशा अनेक ज्ञात लढावू मर्दांची साथ लाभली. परंतु सैन्यात असणार्‍या अनेक सैनिकांपैकी एक असणार्‍या एका मर्द मावळ्याची कहाणी या पोवाड्यात ऐका....}\nअसे एक मावळा महाराजांच्या सैन्यात\nकेली शर्थ त्याने हातघाईत\nकहाणी ऐका त्याची पोवाड्यात\nजीर हा जी जी जी जी जी\nअशाच एके संकटाचे वेळी\nमहाराजांनी आज्ञा ती केली\nतयार करावे सैन्य तुम्ही\nरहावे हुशार युद्धास जाण्यावरी\nसरनोबत घ्या लढाईचे सुत्��\nव्युव्ह रचा तुम्ही दुरूस्त\nहत्ती, घोडे ठेवा चुस्त\nपाजळा सगळी आपापली शत्र\nचढवा आता रणांगची वस्त्र.....जीर हा जी जी जी जी जी\nअशा या समर प्रसंगी तयार मावळा हा\nघरा दाराला सोडुनी आला आला किल्याला\nघरधनी निरोप देई अशृ डोळ्याला\nकवटाळी चिल्लेपिल्ले आपल्या उराला\nधिर देवून मावळा निघे लढाईला.....जीर हा जी जी जी जी जी\nनाईकास भेटूनी सांगे तयार लढाईला\nजुमलेदारास सांगूनी जाई आपल्या मोक्याला\nहवालदार अन बाकी मावळे असती संगतीला.....जीर हा जी जी जी जी जी\n{गद्य: असा हा मावळा लढाईस तयार होवून आपल्या मोक्याला चालला गेला. अशा या वेळी किल्यावर काय वातावरण होते ते पहा...} अहा....\nरात्रीचे समयी रातकिडे किरकिरती\nअंधार दाटूनी आला घुबडे हुंकारती\nभयवाटावे असले लक्षण आहे सगळीकडे\nमेघ दाटूनी आले सहस्त्रधारा वर्षावे\nत्याच समयाला शत्रू हल्ला ते करती\nया अल्ला तोबा करूनी किल्यावर धडकती\nहुश्शार मावळा जागा होता ढाला चढवून\nहाता सुर्‍या, आडहत्यारे, धनुष्य, बरची अन पट्टा घेवून\nगोलंदाजही तयार होते त्याच समयाला\nगोळे घेवुनी दारूचे ते फिरवीती तोफेला.....जीर हा जी जी जी जी जी\nरक्षण करण्या मावळा दक्ष असे\nलक्ष असे त्याचे शत्रूच्या येण्याचे\nठावूक असे त्याजला काम मोर्चाचे\nशिकारी शिकार ठिपण्या सावध असे.....जीर हा जी जी जी जी जी\n{गद्य: शत्रू असल्या पावसात चालून आला. किल्याच्या मुख्यदरवाजाला त्याने धडक दिली अन }\nचाहूल लागली गनिमाची चालून येण्याची\nपावसातल्या आवाजात अल्ला अल्ला ते गर्जीती\nधडक बसली गणेश दरवाजाला मत्त हत्तीची\nभक्कम दरवाजा त्यास काय फिकीर करण्याची\nशेवटला उपाय म्हणूनी तयारी सुरूंग लावण्याची\nअशा पावसात काम करीना दारू सुंरूगाची\nमग तयारी झाली तोफगोळे बरसविण्याची.....जीर हा जी जी जी जी जी\nएकाएकी मग हल्ला की हो झाला\nकुलूपी गोळा दरवाजावर की हो आदळला\nत्या गोळ्याने मग आपले काम फत्ते केले\nभक्कम सागवानी लाकूड काम की हो तोडीले\nलगबग करूनी सात वैरी मग चालूनी आले.....जीर हा जी जी जी जी जी\nमुख्य दरवाजापाशी होते पाच शुरवीर दारवान\nहातघाईची लढाई केली त्यांनी ताकदवान\nअन मारीले सातही मुजोर हैवान.....जीर हा जी जी जी जी जी\nदरवजापाशी आता आली आणीक कुमक\nआपला मावळा होता त्यात एक\nमागाहून शंभर पठाण आले ते अल्ला खुदा गर्जीत\nदोन्ही फौजा मग तेथेच भिडल्या एकमेकांस.....जीर हा जी जी जी जी जी\nहरहर महा���ेव, शिव हर शंभो, मारा, कापा गजर तो झाला\nकोणी पट्टा चालवी, कोणी कांडा चालवी कोणी चालवी जांबीयाला\nमावळ्याने आपल्या घेतली हाती ढाल तलवारीला\nत्वेशाने तुटून पडे तो गेला सामोरीला\nदातओठ खावूनी गरगर फिरवी हत्याराला\nतलवारीची धार तेज असे पाजली कालच्याला\nघाबरूनी शत्रू मागे फिरी लांब होई पल्याला\nअशा तर्‍हेचे युद्ध करीती दोन्ही त्या समयाला\nवरतून पाऊस झोडी खाली मावळा झोडी गनिमाला\nखंड नव्हता पडला काही त्याच्या मेहनतीला\nशर्थ नव्हती पडली त्याच्या पराक्रमाला\nएकट्याने बारा मोगल कापीयला\nहोते हत्यार बल्लम लटकाविलेले कमरेला\nतलवार लावली म्यानाला अन हाती घेतले बल्लमाला\nआता तिन अरबांनी कोंडाळले त्याला\nतयारी केली त्यांनी खाली पाडण्या मावळ्याला\nदिन दिन खुदा खुदा करूनी घेरती पिंजर्‍यातला वाघाला.....जीर हा जी जी जी जी जी\nरणमर्द तो मावळा एकटा झुंजला\nवार झेलून झेलून रक्ताने तो माखला\nरक्त पाहून त्वेशाने तो हल्ला परतवू लागला\nसरसर सरसर तो फिरवी बल्लमाला\nडोक्यात मारी वार करी, एक अरब पाडला\nराहीले दोन आता खुन डोळ्यात चढला.....जीर हा जी जी जी जी जी\nएक छाती पुढे येई अन एक राही पाठीला\nहवालदार तो बाजूस होता पाही लढाईला\nपराक्रम बघूनी मावळ्याचा तो घाली बोटे तोंडाला\n\"ध्यान देवूनी लढ आता\" त्याने आवाज की दिला\nअन बाकी मोगलांचा समाचार घेण्या तो चालता झाला.....जीर हा जी जी जी जी जी\nविज चकाकली, आवाज झाला, हरहर महादेव मावळा बोलला\nविजेसारखा चमकूनी त्याने जोरदार मारा केला\nदोन्ही अरबांना चार वारात लोळवी धरणीला\nएक बोलतसे खुदा खुदा एक बोली या अल्ला\nतडफड तडफड करूनी सोडी ते प्राणांना\nवेदनेने चमकूनी पाही मावळा आपल्या तुटल्या हाताला\nअसा हा एकटा मावळा रणात झुंजला\nगनीम पंधरा लोळवीले पाठविले स्वर्गाला.....जीर हा जी जी जी जी जी\n सार्‍या मोगलांचा नाश झाला\nओरडूनी सांगे सरहवालदार सगळ्यांना\nआपलीही आपली तेरा डोकी फुटली गमावीले विसांना\nतुम्ही बाकी सारे आता बसा पहार्‍याला\nयेवू नका देवू आता कोणी शत्रू दरवाज्याला\nआणखी कुमक घेवोनी येतो मी तुमच्या मदतीला\n\"भले बहाद्दर लढाई गाजवली\", शाब्बासी देती ते मावळ्याला\nकिल्लेदार धावत येती त्याच समयाला\nसोन्याचे कडे देवूनी गौरवीती त्याला\nगौरवूनी निघती ते अधिकारी, मावळा संगती उपचाराला.....जीर हा जी जी जी जी जी\nअशी लढाई अशी मर्दूमकी गाजवली त्या कारणाला\nमारूनी शंभर शत्रू मावळ्यांनी वाचवीले किल्याला.....जीर हा जी जी जी जी जी\nशुरमर्दाचा फोवाडा शुरमर्दांनी सांगावा\nशुरमर्दांनी ऐकावा शुरमर्दांनी आचरणावा\nअसा हा पोवाडा शुरमर्द मावळ्याचा\nमहाराजांच्या पुराणकालीन काळाचा.....जीर हा जी जी जी जी जी\nप्रस्तूत शाहिर असे नाशिक वस्तीला\nसचिन बोरसे नाव ल्यालेला\nलेखणी घेवून पहाटेच्या मंगल समयाला\nपोवाडा पुढल्या पिढीसाठी रचिला\nसत्ताविस मे २०१० सालाच्या गुरूवाराला\nवेळ झाली पोवाडा पुर्ण करण्याला.....जीर हा जी जी जी जी जी\nवंदन करतो ज्ञात अज्ञात मावळ्यांना\nजांच्यामुळे आज आपण या वेळेला\nधर्माची भाकरी खातो पोटाला\nवंदन करतो शिवाजी राजांना\nसत्य युगाच्या योगी पुरूषाला\nभजतो महाराष्ट्र देशी पुन्हा येण्याला ssss जीर हा जी जी जी जी जी\nLabels: इतिहास, कविता, काव्य, गाणी, पोवाडा, पोवाडा मर्द मावळ्याचा, रौद्ररस, वीररस\nतंत्र चौकशी सल्ला (1)\nतंत्र चौकशी सल्ला प्रश्नोत्तरे मदत माहिती (2)\nनाशिक सार्वजनीक गणेशोत्सव २००९ (5)\nपोवाडा मर्द मावळ्याचा (1)\nमनसे- राज ठाकरे- पोवाडा (4)\nसंगीत नाट्य प्रेमकाव्य कविता शृंगार (1)\nसमोर आता येते कशाला\nधनी माझं कसं येईना अजून\nकामगार आम्ही कामगार असतो\nआज अचानक उदास का वाटे\nहळू हळू...चालव तुझी फटफटी\nमोहविते मज तव गंधीत कांती\nपोरी पदर घे उन लागलं\nनकोस माझी आठवण काढू\nन्हाउन ओले केस घेवून\nपुस्तक परिचय: छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे\nसख्या हो दिलवरा तल्वार दुर धरा\nयुगलगीत: चल दुर दुर दुर दुर जावू (दोन आवृत्या)\nऐसी अक्षरे रसिके मेळवीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/probable-line-up-for-dabang-delhi-in-pro-kabaddi-2017/", "date_download": "2018-12-16T03:53:37Z", "digest": "sha1:DQTKTHQEFTMIWVVW6SBIWZWTPB6AFMBJ", "length": 9896, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "प्रो कबड्डी: या ४ खेळाडूंच्या जीवावर दिल्ली होणार दबंग !", "raw_content": "\nप्रो कबड्डी: या ४ खेळाडूंच्या जीवावर दिल्ली होणार दबंग \nप्रो कबड्डी: या ४ खेळाडूंच्या जीवावर दिल्ली होणार दबंग \nप्रो कबड्डी ५व्या मोसमाला सुरुवात होण्यासाठी अगदी थोडे दिवस बाकी आहेत. यंदाचा मोसम खेळाडूंसाठी खूप मोठी संधी घेऊन आला आहे. या मोसमात प्रो कबड्डीमध्ये खेळणाऱ्या संघाची संख्या आठवरून बारा केली गेली आहे त्यामुळे जास्तीत खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. प्रो कबड्डीमध्ये दबंग दिल्ली असा ���ंघ आहे ज्याला प्रेक्षकांकडून खूप मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असतो असे असूनही या संघाला या स्पर्धेची सेमी फायनलही गाठता आलेले नाही.\nदबंग दिल्लीच्या खेळाडूंची दबंगगिरी स्पर्धेत अनेक वेळा चालते पण ते संघाला विजयी करून देण्यात कुठेतरी कमी पडतात आणि मोक्याच्या वेळी नांगी टाकतात. स्पर्धेच्या सुरुवातीला पहिल्या चार संघात असणारा दिल्लीचा संघ स्पर्धेच्या शेवटी तळाच्या चार संघात असतो. या संघाची मागील चारही मोसमातील कामगिरी अनुक्रमे ६,७,८,७ या क्रमांकांची राहिलेली आहे. प्रो कबडीच्या दुसऱ्या मोसमात तर स्पर्धेतील बेस्ट रेडर आणि बेस्ट डिफेंडर संघात असूनदेखील दबंग दिल्लीच्या संघाला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.\nदबंग दिल्लीचा संघ यावेळी डिफेन्समध्ये मजबूत भासत आहे कारण संघाकडे दोन स्पेशालिस्ट डिफेंडर आहेत, एक म्हणजे राईट कॉर्नर निलेश शिंदे आणि दुसरा म्हणजे राइट कव्हर बाजीराव होडगे. रेडींगमध्ये रवी दलाल हे मोठे नाव आहे जे दबंग दिल्लीची वाटचाल सेमी फायनल पर्यंत घेऊन जाण्यासाठी उत्तम कामगिरी करू शकतो. पण पहिल्या मोसमानंतर रवी दलाल आपला खेळ उंचावू शकला नाही.\nदबंग दिल्ली संघाची खरी ताकद आहे त्यांचा कर्णधार मिराज शेख. मिराज आपल्या रेडींग आणि डिफेन्सिव्ह खेळाने दबंग देखील एकहाती विजय मिळवून देऊ शकतो आणि तो यावर्षी दिल्लीचा कर्णधार असणार आहे. मिराजला प्रो कबडीमध्ये सलग चार वर्ष खेळण्याचा अनुभव पण आहे आणि तो इराणच्या राष्ट्रीय कब्बडी संघाचा कर्णधार असल्याने कर्णधारपदाचा देखील अनुभव आहे. मिराजने भारतामध्ये झालेल्या विश्वचषकात इराण संघाला अंतिम फेरीत घेऊन आला होता तशीच कामगिरी त्याने दिल्ली संघासाठी करावी अशी अपेक्षा दिल्ली संघाचे पाठीराखे करत आहे.\nदिल्ली संघातील हे चार खेळाडू दबंग दिल्लीला सेमी फायनल पर्यंत घेऊन जाऊ शकतात.\n२ मिराज शेख -(कर्णधार)ऑलराऊंडर\n३ बाजीराव होडगे -राइट कव्हर\n४ निलेश शिंदे-राइट कॉर्नर\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..\nISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/puneri-paltan-vs-dabang-delhi-pune-leg/", "date_download": "2018-12-16T03:32:44Z", "digest": "sha1:W6J74KUWUQSXPPWTI7TVGHIX5UGEINOV", "length": 7846, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "काहीही गमावण्यासारखे नसलेल्या दिल्लीसमोर पुण्याचे आव्हान", "raw_content": "\nकाहीही गमावण्यासारखे नसलेल्या दिल्लीसमोर पुण्याचे आव्हान\nकाहीही गमावण्यासारखे नसलेल्या दिल्लीसमोर पुण्याचे आव्हान\nकाल प्रो कबड्डीमध्ये पुणे लेगच्या दुसऱ्या दिवशी पुणेरी पलटणने यु मुंबाचा खूप मोठा पराभव केला. आज पुणे लेगच्या तिसऱ्या दिवशी पुणेरी पलटण समोर गमावण्यास काही शिल्लक नसलेल्या दबंग दिल्लीचे आव्हान असणार आहे.\nमागील चारही मोसमाप्रमाणे दबंग दिल्ली या मोसमात देखील सेमी फायनलमध्ये किंवा प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरली आहे. प्रो कबड्डीच्या या मोसमात सर्वात कमी ५ सामने या संघाने जिकंले आहेत. आजच्या सामन्यात मेराज शेख, अबोफझल, निलेश शिंदे यांच्याकडून खूप अपेक्षा असणार आहेत. हा सामना जिंकून या स्पर्धेचा शेवट गोड करण्याच्या हेतूने दबंग दिल्ली मैदानात उतरेल.\nपुणेरी संघाचा मागील सामन्यातील खेळ खूप जबरदस्त झाला होता. आजच्या सामन्यात देखील त्यांच्याकडून त्याच प्रकारच्या खेळाची अपेक्षा असणार आहे. मुंबा विरुद्धच्या सामन्यात स्नायू दुखावल्यामुळे संदीप नरवाल याला बदली केले होते या सामन्यात तो पूर्ण तंदुरुस्तीने मैदानात उतरेल अशी अशा आहे. पुणेरी पलटणचा संघाला चांगली लय गवसली आहे. या संघाचे सर्व रेडर आणि डिफेंडर लयीत आहेत.\nडिफेन्समध्ये गिरीश एर्नेक आणि धर्मराज चेरलाथन हे उत्तम कामगिरी करत आहते. बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या रिंकू नरवाल याने देखील आपली क्षमता दाखवून दिली आहे. त्यामुळे या सामन्यात देखील विजयाची जास्त संधी पुणेरी संघाला असणार आहे.\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..\nISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जो��दार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/today-team-india-has-a-chance-to-win-t20i-series-vs-new-zealand/", "date_download": "2018-12-16T04:33:40Z", "digest": "sha1:W5A24WIKAUYWPGEFUXYMF2BNPULNU6TM", "length": 8041, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "दुसरा टी२० सामना: भारताला आज मालिका विजयाची संधी", "raw_content": "\nदुसरा टी२० सामना: भारताला आज मालिका विजयाची संधी\nदुसरा टी२० सामना: भारताला आज मालिका विजयाची संधी\n भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आज ३ सामन्यांच्या टी २० मालिकेतील दुसरा सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. या मालिकेत भारतीय संघ १-० ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारताने आज विजय मिळवल्यास भारत ही मालिकाही जिंकेल.\n१ नोव्हेंबरला दिल्लीत झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ५३ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात भारतीय फलंदाजी चांगलीच बहरली होती. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन या दोघांनीही ८० धावांची अर्धशतकी खेळी केली होती. ज्यामुळे भारतीय संघाने २०० धावांचा टप्पा गाठला होता.\nहा सामना भारतीय वेगवान गोलंदाज आशिष नेहराचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. भारतीय संघाने त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विजयी निरोप दिला.\nन्यूझीलंड संघही आजचा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. असे झाल्यास मालिका १-१ अशी बरोबरीची होईल.\nतसेच आजच्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक एमएस धोनीला एक मोठा विक्रम करता येणार आहे. जर धोनीने या सामन्यात ३१ धावा केल्या तर तो भारतात झालेल्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत ५०० धावा करणारा केवळ दुसरा खेळाडू बनणार आहे. याआधी असे विराट कोहलीने केले आहे.\nत्याचबरोबर ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट प्रकारात ७००० धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू बनण्यासाठी कर्णधार विराटला केवळ १० धावांची गरज आहे.\nरनमशीन विराट कोहली ठरला तेंडुलकर, गावसकरांनाही वरचढ, केला हा मोठा पराक्रम\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..\nISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला ��ेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/washing-machines-dryers/lg-fh0b8ndl21-6-kg-fully-automatic-washing-machine-white-price-pjEb7D.html", "date_download": "2018-12-16T03:40:55Z", "digest": "sha1:F6SRLWALH3YW4ANKJSKVD4EQVTJT32OX", "length": 16369, "nlines": 353, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "लग फह०ब८न्ड्ल२१ 6 मग फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग माचीच्या व्हाईट सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nलग फह०ब८न्ड्ल२१ 6 मग फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग माचीच्या व्हाईट\nलग फह०ब८न्ड्ल२१ 6 मग फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग माचीच्या व्हाईट\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nलग फह०ब८न्ड्ल२१ 6 मग फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग माचीच्या व्हाईट\nलग फह०ब८न्ड्ल२१ 6 मग फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग माचीच्या व्हाईट किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये लग फह०ब८न्ड्ल२१ 6 मग फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग माचीच्या व्हाईट किंमत ## आहे.\nलग फह०ब८न्ड्ल२१ 6 मग फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग माचीच्या व्हाईट नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nलग फह०ब८न्ड्ल२१ 6 मग फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग माचीच्या व्हाईटक्रोम, फ्लिपकार्ट, स्नॅपडील उपलब्ध आहे.\nलग फह०ब८न्ड्ल२१ 6 मग फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग माचीच्या व्हाईट सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 32,790)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nलग फह०ब८न्ड्ल२१ 6 मग फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग माचीच्या व्हाईट दर नियमितपणे बदलते. कृपया लग फह०ब८न्ड्ल२१ 6 मग फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग माचीच्या व्हाईट नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nलग फह०ब८न्ड्ल२१ 6 मग फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग माचीच्या व्हाईट - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 3 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nलग फह०ब८न्ड्ल२१ 6 मग फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग माचीच्या व्हाईट - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nलग फह०ब८न्ड्ल२१ 6 मग फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग माचीच्या व्हाईट वैशिष्ट्य\nलॉंडींग तुपे Front Loading\nवॉश लोड 6 kg\nमॅक्सिमम स्पिन स्पीड र्पम 1000 rpm\nपॉवर कॉन्सुम्पशन वॉश मोटर कोल्ड वॅट्स 1700 W\n( 9 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 14 पुनरावलोकने )\n( 4 पुनरावलोकने )\n( 45 पुनरावलोकने )\n( 5 पुनरावलोकने )\nलग फह०ब८न्ड्ल२१ 6 मग फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग माचीच्या व्हाईट\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-swine-flu-61964", "date_download": "2018-12-16T03:50:27Z", "digest": "sha1:SPBAGVWRYHF6FV5EMSVMBVLR6N5JSLLM", "length": 12366, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news swine flu पुण्यात \"स्वाइन फ्लू'ने तीन मृत्यू | eSakal", "raw_content": "\nपुण्यात \"स्वाइन फ्लू'ने तीन मृत्यू\nमंगळवार, 25 जुलै 2017\nपुणे - स्वाइन फ्लूचा संसर्ग झालेल्या तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती सोमवारी पुढे आली. शहरात या रोगाने गेल्या सात महिन्यांमध्ये 74 रुग्ण मृत्युमुखी पडले असून, त्यात पुण्यातील 22 रुग्णांचा समावेश आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून शहरातील रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी दाखल झालेल्या 52 रुग्णांचाही स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.\nपुणे - स्वाइन फ्लूचा संसर्ग झालेल्या तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती सोमवारी पुढे आली. शहरात या रोगाने गेल्या सात महिन्यांमध्ये 74 रुग्ण मृत्युमुखी पडले असून, त्यात पुण्यातील 22 रुग्णांचा समावेश आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून शहरातील रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी दाखल झालेल्या 52 रुग्णांचाही स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.\nऔरंगाबाद, वडगाव बुद्रुक येथील पुरुष आणि भोर येथील महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. स्वाइन फ्लूच्या संसर्गामुळे श्‍वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी शहरातील रुग्णालयांमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.\nशहरात 1 जानेवारीपासून स्वाइन फ्लूचे 355 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 264 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे कळविण्यात आले. स्वाइन फ्लू झालेल्या 13 रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.\nदृष्टिक्षेपात पुण्यातील स्वाइन फ्लू\n- सात महिन्यांमध्ये तपासलेले रुग्ण - 4 लाख 66 हजार 581\n- स्वाइन फ्लूचे औषध दिलेले रुग्ण - 8930\n- घशातील द्रवपदार्थाचे तपास��ेले नमुने - 1468\n- रुग्णालयात दाखल रुग्ण - 17\nमुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे विरोधकांना असेही उत्तर\nपणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची तब्येत कशी आहे याविषयीच्या चर्चेला आणखी विराम देताना मुख्यमंत्र्यांनी काल आपल्या खासगी निवासस्थानी कुंकळ्ळी...\nलाच घेताना वैद्यकीय अधिकारी, मिश्रक जाळ्यात\nअंबाजोगाई : थकित वेतन व भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देण्यासाठी कर्मचाऱ्याकडून 25 हजार रूपयांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी व मिश्रकास...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीने दलित व आदिवासी समाजाच्या निधीचा कॉलनी परिसरात गैरवापर केल्याची चौकशी...\nभटक्‍या कुत्र्यांना हिरवा पट्टा\nपुणे - शहरातील भटक्‍या कुत्र्यांना आता तीन वर्षांपर्यंत प्रतिकारशक्ती राहील असे अँटिरेबीजचे इंजेक्‍शन देण्यात येणार आहे. यासह त्यांना सहज ओळखता यावे...\n‘रोशनी’मुळेच इंग्लडच्या राणीची भेट\nबारामती - ‘वडिलांच्या कंपनीचा पगार तीन-तीन महिने व्हायचा नाही...घर चालवण्यासाठी माझ्यावर भिस्त म्हणून मी अभियांत्रिकीत प्रवेश घेतला आणि नापास झालो....\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://murkhanand.blogspot.com/2010/05/blog-post.html", "date_download": "2018-12-16T04:11:37Z", "digest": "sha1:A5GQWR2FQFG54XL2EFRVVHXGLOH5WDJ2", "length": 16249, "nlines": 105, "source_domain": "murkhanand.blogspot.com", "title": "विमुक्त: सिंहगड ते राजगड... डोंगररांगेच्या माथ्यावरुन...", "raw_content": "\nसिंहगड ते राजगड... डोंगररांगेच्या माथ्यावरुन...\n साल्या, १ तास झाला बसची वाट बघतोय\" स्वानंद\n\"येईल रे... मी नेहमी इथूनच (राजाराम पुल) सिंहगडला जाणारी बस पकडतो\"\n\"सकाळच्या ६ पासून उभे आहोत इथे... आता ७.१��� झाले... ७ च्या आत सिंहगड चढायला सुरुवात करायचा बेत होता आपला... आत कसले आपण तोरण्यावर पोचतोय एका दिवसात... शक्यच नाही...\"\n\"पोचणार रे... समजा ८ ला सिंहगड चढायला सुरुवात केली, तर ९ ला वरती... मग साधारण संध्याकाळी ५ ला राजगडावर आणि मग रात्री १० पर्यंत तोरण्यावर... काळोख पडला तरी चालत राहायचं... ही बघ\nसिंहगड चढायचा, मग डोंगर रांगेवरुन विंजरहून राजगड आणि मग डोंगर रांगेवरुन तोरणा... हे सगळं एका दिवसात करायचं... असा आम्हा तिघांचा (मी, प्रसाद आणि स्वानंद) बेत होता...\nसकाळी ८ वाजता सिंहगडाच्या पायथ्याला पोहचलो... जोरात भुक लागली होती... थोडा पोटोबा करुन चढायला सुरुवात करु म्हंटल तर स्वानंद म्हणे \"काय मस्त वातावरण झालयं... आता खाण्यात वेळ नको घालवायला... वर खाऊत काहीतरी...\"\nमग उपाशी पोटीच सिंहगड चढायला सुरुवात केली... ९ वाजता देव टाक्याजवळ पोहचलो... न खाताच कल्याण दरवाज्यातुन बाहेर पडलो... वाटेत कल्याण गावतून दही-ताक विकायला गडावर येणार्‍या मावशी भेटल्या... दोन-दोन वाटी दही खाल्लं आणि डावीकडे कल्याणला उतरणारी वाट सोडून उजवी कडची वाट धरली... ढगाळ वातावरण असल्यामुळे तळातल्या गावांवर ढगांची सावली पडली होती... वारा आला की ढग हलायचे आणि उन्ह पडायचं... हा उन्ह-सावलीचा खेळ बघत आम्ही डोंगररांगेच्या माथ्यावरुन चालत होतो... दूरवर राजगड-तोरणा दिसत होते...\nवणव्यामुळे डोंगर उघडे-बोडके झाले होते आणि पायवाट अगदी स्पष्ट जाणवत होती... उन्ह जास्त नव्हतं... पटपट चालत बरचं अंतर कापलं... गुरांच्या वाटांच जाळंच होतं... सरळ डोंगररांगेच्या माथ्यावरुन जायच्या ऐवजी एका जागी डावीकडे वळलो... काय भन्नाट वाट होती... उजवीकडे डोंगर आणि डावीकडे प्रचंड उतार... खरंतर वाट नव्हतीच... एक वीतभर जागा... भयंकर उतार आणि घसारा... तारेवरची कसरत करत पुढे सरकत होतो... मग ही वाट सोडली आणि उजव्या हाताला सरळ रेषेत वर चढून डोंगररांगेचा माथा गाठला... मागे वळून पाहिलं तर माथ्यावरुन फारच सोपी वाट दिसली... घोटभर पाण्याने घसा ओला केला आणि पुन्हा चालायला लागलो... उन्हामुळे डोंगर कोरडे पडले होते आणि त्यात वणवा, पण अश्या अवस्थेत सुध्दा सुंदर, नाजुक फुल आभाळाकडे बघून हसत होतं... सृष्टीतल्या चैतन्याची जाणीव करुन देत होतं...\nआता शेवटचं टेपाड डावीकडे ठेवून घसारा असलेल्या वाटेने पलीकडे पोहचलो... तळात विंजर आणि समोर राजगड-तोरण्याची जोडी नजरेस प���ली...\nवाटलं होतं त्यापेक्षा जास्त वेळ लागत होता, म्हणून जास्त वेळ वाया न घालवता विंजरला उतरायला लागलो... साधारण दुपारी १२.३० ला खाली पोहचलो... आम्ही शेतावरच्या वाडीवर उतरलो होतो... विंजर गाव अजून अर्धा-पाऊण तासाच्या चालीवर होतं... वाटेत एक धनगरवाडी लागली... एका आजीनं आवाज दिला आणि जवळ बोलवून घेतलं... पाणी प्यायला दिलं...\nम्हणाली \"का रं फिरता येवढ्या उन्हाचं... उन्ह लागून आजारी पडला म्हणजे... उन्ह लागून आजारी पडला म्हणजे\nआजीच्या ह्या प्रश्नाला आमच्याकडे उत्तर नव्हतं... आजीशी थोडावेळ गप्पा मारल्या आणि पुन्हा चालू लागलो... भर दुपारी माणसंच काय तर सारे पक्षी/प्राणी सुध्दा सावलीत आराम करतात... आणि आम्ही मस्त उन्हात शेकत चालत होतो... छान वाटत होतं... दुपारी १.३० वाजता विंजर गावात पोहचलो... नसरापुर-वेल्हे रस्ता पार करुन शेतातुनच साखरच्या दिशेने निघलो... साखरच्या आधी कानंदी नदी लागली... तोरण्याच्या मागे बांधलेल्या धरणामुळे नदीला भरपुर पाणी असतं... भर उन्हात, पाणी भरुन वाहणारी नदी दिसली तर काय करणार दुसर\nपुन्हा चालायला सुरुवात केली... साखर, चिरमोडी आणि मग गुंजवणे... दुपारी ३.३० ला गुंजवण्यात पोहचलो... सकाळ पासून दोन वाटी दही आणि एक सफरचंद येवढच खाल्लं होतं... मग गुंजवण्यात पोहे खाल्ले आणि चोरवाटच्या दिशेने निघालो... चढत असताना आभाळ भरुन आलं... जोरात गडगडु लागलं आणि संध्याकाळच्या चंदेरी-सोनेरी उन्हात पाऊस पडला... गडावर जाणारी भिजलेली वाट चंदेरी प्रकाशात मस्त चमकत होती...\nदमलेल्या शरीरात ओल्या मातीच्या सुवासाने आणि गार वार्‍याने नवा जोश भरला... थोड्याच वेळात चोर-दरवाज्यातुन गडावर प्रवेश केला तेव्हा ५.३० वाजले होते... गडावर कोणीच नव्हतं... फार निवांत एकांत होता... अजून तोरणा गाठायचा होता... स्वानंदची वाट बघत पद्मावती तलावाच्या काठी बसून राहिलो... ६ वाजता स्वानंद गडावर पोहचला... आणि म्हणाला \"आता अजून एक पाऊल सुध्दा मी उचलू शकत नाही... तोरण्याला मी नाही येऊ शकणार... पण तुम्ही जाऊ शकता... मी अडवणार नाही...\"\nखरंतर मी आणि प्रसाद खूप दमलो नव्हतो... तोरण्या पर्यंत अजून ४-५ तास चालू शकलो असतो, पण स्वानंदला मागे टाकून जावं वाटलं नाही... स्वानंद तयार असता तर रात्री ११ पर्यंत तोरण्यावर पोहचलो असतो...\nमग तोरण्याचा बेत रद्द केला आणि सुर्यास्ताची वाट बघत बसलो... तोरण्याचा मागे सुर्य बुडू लागला आ��ि सारं आकाश गडद तांबूस झालं... आज फार सुंदर आणि अविस्मरणीय सुर्यास्त अनुभवला...\nकाळोख पडताच 'मुक्काम कुठे करायचा' असा विचार सुरु झाला...\n\"मुक्काम कुठेही करुत पण सुर्योदय मात्र बालेकिल्ल्यावरुनच बघायचा\" असं स्वानंद म्हणाला... मग मुक्कामच बालेकिल्ल्यावर करुया असं ठरलं... बालेकिल्ला चढताना अजून दोन भटक्यांशी ओळख झाली... मग आम्ही पाचजणांनी मिळून जे काही आणलं होतं ते खाऊन घेतलं... आणि उघड्यावरचं झोपायची तयारी केली... सोसाट्याचा वारा होता, मग झोप कसली लागणार... नुसते ह्या कुशीवरुन त्या कुशीवर करत होतो... मग शेवटी पहाटे ४ वाजता झोपेचा नाद सोडला आणि नभांगण निरखत बसलो...\n(हा पण आमच्या सोबतीला होता...)\nबालेकिल्ल्यावरुन सुर्योदय अनुभवला आणि सकाळच्या कोवळ्या उन्हात बालेकिल्ला भटकलो...\nरवीवारी घरी जरा काम असल्यामुळे तोरण्यावर न जाता परतीचा प्रवास सुरु केला... वाटेत सुंदर पांढर्‍या-शुभ्र फुलांचा हलका गंध हवेत तरंगत होता...\nगुंजवण्याहून दुपारी ११ ची बस पकडून पुण्यात पोहचलो तेव्हा पुढच्या वेळी \"सिंहगड-राजगड-तोरणा\" हे एकाच दिवसात करायचे असा विचार डोक्यात चालूच होता...\nसुर्योदय सकाळी तोरण्यावरुन राजगडाच्या बालेकिल्ल्यावर पहायचा आणि त्या दिवशी राजगडावर येऊन तोरण्याच्या मागे जाणारा मावळतीचा सूर्य पाहत राजगडावर मुक्काम करायचा, असे माझे कित्येक दिवसांचे स्वप्न आहे. आता लवकरच पूर्ण करण्याच्या मागे लागतो.\nअप्रतिम. मला तुम्हाला केव्हातरी भेटावेसे वाटते\nमाझ्या अंतरीची मला साद आहे... आयुष्य माझे खुळा नाद आहे...\nसिंहगड ते राजगड... डोंगररांगेच्या माथ्यावरुन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://smundhe.blogspot.com/2012/04/blog-post_21.html", "date_download": "2018-12-16T04:39:33Z", "digest": "sha1:PP7IPSC6ZJ7M76R33ZJ3LC3DCMUXIVBF", "length": 9170, "nlines": 108, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: शेळीच्या जातींची माहिती", "raw_content": "\nशनिवार, २१ एप्रिल, २०१२\n- हर्षल गावंडे, मोचर्डा, जि. अमरावती किफायतशीर शेळी व्यवसायाच्या यशाचा पाया म्हणजे त्यांची पैदास; आणि पैदाशीमध्ये मोलाचा वाटा असतो, तो कळपातील पैदाशीच्या नराचा. म्हणूनच 50 माद्यांच्या निवडीपेक्षा एका पैदाशीच्या नराची निवड अत्यंत महत्त्वाची असते. राज्यातील शेळ्यांच्या जातींचा विचार करता उस्मानाबादी ही मांसासाठी उपयुक्त असलेली आणि संगमनेरी ही मांस व दुधासाठी उपयुक्त असल���ली जात आहे. पैदाशीसाठी नराची निवड : 1) नर हा कळपातील सुदृढ आणि जातीचे गुणधर्म दर्शविणारा असावा. 2) पैदाशीचा नर चपळ असावा. 3) पैदाशीचा नर निवडताना दोन जुळ्या नरांतील एक चांगला नर निवडावा, म्हणजे पुढील पिढ्यांत जुळे व तिळे करडे देण्याचे प्रमाण वाढते. 4) पैदाशीच्या नराची प्रजोत्पादन क्षमता चांगली असावी. 5) पैदाशीचा नर उंच, लांब, भरदार छाती असणारा व मानेवर आयाळ असणारा असावा. 6) पैदाशीच्या नरात कोणतेही शारीरिक व्यंग नसावे. 7) पैदाशीचा नर जातिवंत माता-पित्यापासून झालेला असावा. 8) नर निवडताना दीड ते दोन वर्षांचा निवडावा. पैदाशीचा नर निवडताना जातीशी साधर्म्य असणारा, दीड ते दोन वर्षे वयाचा, जुळ्यांतील एक असणारा, सुदृढ, उत्तम प्रजोत्पादन क्षमता असणारा निवडावा म्हणजे त्याच्यापासून जन्माला येणारी पुढील पिढी चांगल्या गुणवत्तेची होईल. ------------- संपर्क ः 02426 - 243455 संगमनेरी शेळी संशोधन योजना, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे ८:०८ म.पू.\nYOGESH YEVALE २८ जून, २०१३ रोजी ३:२१ म.पू.\nYOGESH YEVALE २८ जून, २०१३ रोजी ३:२६ म.पू.\nRahul kalokhe ५ मे, २०१४ रोजी ११:४४ म.उ.\nPravin Devadhe २९ जुलै, २०१५ रोजी ९:२८ म.पू.\nmohan gaydhane १ ऑगस्ट, २०१५ रोजी १०:२७ म.उ.\nshankar १२ ऑक्टोबर, २०१५ रोजी ११:०४ म.उ.\nSham Pokharkar १२ डिसेंबर, २०१५ रोजी ६:४८ म.पू.\nबोअर आफ्रिकन जातीच्या शेळ्या किंवा नर(बोकड)यांची खरेदी कुठे खात्रीशीर करावी त्यांचा पत्ता व फोन नंबर क्रुपाकरून द्यावा माझा फोन नंबर 9029936507 व8433530407\nsuresh yadav २ मे, २०१६ रोजी १०:०९ म.पू.\nलसी करण मे महीन्यात कुठले करावे\nsuresh yadav २ मे, २०१६ रोजी १०:०९ म.पू.\nलसी करण मे महीन्यात कुठले करावे\nBharat kalawade १६ मे, २०१७ रोजी ११:१९ म.उ.\nUnknown २२ ऑगस्ट, २०१८ रोजी १०:२३ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nफलोत्पादन'ची संधी शेतकऱ्यांच्या दारी\nदूध भेसळ रोखण्यासाठी हेल्पलाइन\nशास्त्रीय पद्धतीने करा पाण्याचा निचरा\nहरभऱ्याच्या भरघोस उत्पन्नाने मिळाली नवसंजीवनी\nवाढवत नेली डाळिंबाची शेती त्यातून मिळविली आर्थिक स...\nइस्राईलने जाणले पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्...\nएक जानेवारीपासून लेखी \"सात-बारा' बंद\nएअरटेलकडून कोलकतामध्ये '४ जी' सेवा सुरु\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://upakram.forumotion.com/t35-topic", "date_download": "2018-12-16T04:58:34Z", "digest": "sha1:XT2AFCC4LJPI6FHOJWFZTGPJQ4TKZFUL", "length": 5097, "nlines": 45, "source_domain": "upakram.forumotion.com", "title": "आयुर्वेद: केळी", "raw_content": "\nCKP आणि हिंदू धर्म\n» कायस्थांचे इमान गावे कोण्या कवनांनी \n» मन एव मनुष्याणाम्‌\nCKP :: हिंदू धर्म :: आयुर्वेद\nजळगावची केळी सुप्रसिद्ध आहेत. केळीची झाडे बहुतकरून सगळीकडे होतात. काहींच्या मामांच्या मालकीच्या केळीच्या बागाही असतील. असो. केळ्यांचे वेफर्स हा लोकप्रिय पदार्थ आहे. कच्च्या केळ्यांची, केळफुलांची भाजी करतात. केळ्यांची कोशिम्बिरही करतात. काही केळीच्या प्रकारांमध्ये केळाच्या गाभ्यात बिया असतात. रानकेळीमधल्या बिया 'देवी' या विकारावर अतिशय उपयुक्त आहेत. केळापासून 'कदलीक्षार' तयार करतात. त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. केळे हा गोड, थंड, कफवर्धक, बलवर्धक पदार्थ आहे. केळे पचायला जड आहे. खूप भूक लागली असताना नुसती केळी खाल्ली असता उत्साही, तरतरीत वाटते. रानकेळीचे बी पिसाळलेल्या कुत्र्याच्या विषावर उपयुक्त आहे, अशी वृद्ध वैद्य परंपरेत दिलेले आहे. खूप भूक लागणे, कितीही खाल्ले तरीही समाधान न होणे, यावर केळीचे सेवन करावे. मात्र दूध आणि केळी एकत्र करून खाऊ नये, ते विरुद्धान्न आहे. विरुद्धान्न सेवन केल्यामुळे अनेक विकार होतात. केळी किंवा कोणतेही फळ आणि दूध यांचे शिकरण करून खाऊ नये. केळीच्या पानावर भोजन करण्याची प्राचीन परंपरा आहे. गरम अन्न केळीच्या पानावर वाढल्याने अन्नात केळीचे गुण उतरतात. शिवाय भांडी घासण्याचा त्रास तर वाचतोच आणि सुखाने भोजन करता येते. अम्लपित्त, अशक्तपणा यावर केळी खावी. केळी तहान भागविणारी आहेत. हे बाराही महिने मिळणारे स्वस्त आणि पौष्टिक फळ आहे. मात्र कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी केळी खाऊ नयेत. केळ्यांचे अजीर्ण झाल्यास वेलदोड्याची पूड खावी, म्हणजे पचन होते.\nCKP :: हिंदू धर्म :: आयुर्वेद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.buldhanatoday.com/?p=875", "date_download": "2018-12-16T04:24:09Z", "digest": "sha1:FVVYSI2RR2NZACOPKMKOTZVJ36KKZTBC", "length": 6226, "nlines": 30, "source_domain": "www.buldhanatoday.com", "title": "@महिला दिनानिमित्त ग्रामीण महिलांची ब्रेस्ट कँसर तपासणी मोफत शिबीर @ खामगाव येथील विजयलक्ष्मी पेट्रोल पंप चा स्तुत्य अभिनव उपक्रम..@ |", "raw_content": "\n@महिला दिनानिमित्त ग्रामीण महिलांची ब्रेस्ट कँसर तपासणी मोफत शिबीर @ खामगाव येथील विजयलक्ष्मी पेट्रोल ���ंप चा स्तुत्य अभिनव उपक्रम..@\nबुलढाणा-टुडे ( अमोल सराफ)-–ग्रामीण भागातील महिला ब्रिस्ट कैंसर, गर्भाशय कँसर ची तपासणी करुन त्याचा उपचार करू शकत नाही किंवा पैशा अभावी त्याचे निदान ही करू शकत नाहीय.. तर बहुतांश वेळी त्यांना याची माहितीच नसते… त्यामुळे त्यांना कँसर सारखे रोग होतात… म्हणून खामगाव येथील विजयलक्ष्मी पेट्रोल पंप चे चालक एन टी देशमुख यांनी त्यांच्या पेट्रोल पम्प वर रोटरी क्लब अमरावती , खामगाव व पंजाबराव देशमुख मेमोरियल ट्रस्ट ची तपासणी व्हेन आणि तज्ञ डॉक्टर ची चमू बोलावली असून आज ( ८ मार्च) दिवसभर ग्रामीण भागातील महिलांची मेमोग्राफी तपासणी, गर्भाशय कँसर तपासणी करण्यात आलीय… जिल्ह्यात कुठल्या ही पेट्रोल पम्प धारकाने सामाजिक दृष्टिकोनातून ग्रामीण महिलांची निशुल्क ब्रिस्ट कँसर तपासणी कार्यक्रम प्रथमच आयोजित केला असून स्तुत्य उपक्रम राबविला ..आज सकाळपासूनच ही तपासणी मोहीम सुरू झालीय असून या मध्ये 100 महिलांची वर तपासणी केल्या गेलीय… आणि या तपासणी चा अहवाल ही त्यांना यांना देण्यात येईल आणि पुढील निदान करणे ही सोपे होणार आहे…. या अभिनव उपक्रमा मुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांचा चांगला फायदा होणार आहे… एव्हढे मात्र नक्की….\n*चार वर्षात वितरण आणि पारेषण जाळे अधिक सक्षम – विश्वास पाठक.*\n*खामगावातील ऐतिहासिक शांतीमहोत्सवाला आज पासून प्रारंभ* शतकाची परंपरा असलेला शांती(जगदंबा, मोठी देवी) महोत्सव खामगाव शहरात उत्साहात साजरा करण्यात येतो. *\n*पत्रकारांवरील हल्ल्यांचा जाहिर निषेध; दोषींवर कठोर कारवाई करा जेष्ठ पत्रकार निखील वागळेंना पोलिस संरक्षण द्यावे टिव्ही जर्नालिस्ट असो. व पत्रकारांचे एसडीओंना निवेदन.*\n**आपल्या शेगांव येथील तीर्थस्थळासाठी प्रयत्न..* *डॉ.रणजीत पाटील*\n*पत्रकार संयुक्त खुले अधिवेशन कशासाठी *मनोगत निमित्त — खामगाव शहरात पत्रकारांचे संयुक्त खुले अधिवेशन ….*गजानन कुळकर्णी दूरदर्शन प्रतिनिधी, बुलडाणा…..\n*ज्योतिष अभ्यासक एस.प्रकाशराव भुसारी गुरुकुल विश्वपीठ ज्योतिष प्रेरणा पुरस्काराने सन्मानित *\n*चार वर्षात वितरण आणि पारेषण जाळे अधिक सक्षम – विश्वास पाठक.*\n* टिळक राष्ट्रीय विद्यालयात संविधान दिनानिमित्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन *\n*समाज मेळाव्याची संकल्पना समाजाला दिशादर्शक-साखरखेर्डा धर्मपिठाचे धर्मगुरु सिद्धलींग शिवाचार्य महाराज* शेगाव बसवनगरी*\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%AF", "date_download": "2018-12-16T04:24:02Z", "digest": "sha1:TQNN6MCLK47RGC74MN37NIUM5FCILQ5G", "length": 10329, "nlines": 312, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:आशय - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:आशय हा मराठी विकिपीडियातील सर्वोच्च वर्ग असला तरी विकिपीडियाच्या मुक्त स्वरूपामुळे वर्गनिर्मितीचे स्वरूप नियंत्रित असतेच असे नाही. तसेच ते वरून खालपर्यंत असेही नसते. प्रत्येक पानास किमान एक वर्गात समाविष्ट करावे आणि तो वर्ग साखळी स्वरूपात खालपासून वर जावी ही आदर्श व्यवस्था झाली; ती पाळली जाण्याची विनंती असली तरी आग्रह असतोच असे नाही. किमान विकिपीडियाच्या वरच्या स्तरावर सुसूत्रता राहील हे पाहणे केवळ क्रमप्राप्तच नव्हे, तर अत्यावश्यक आहे.\nविकिपीडियातील लेखांचा समावेश एकापेक्षा अधिक वर्गांमध्ये असू शकतात. त्यामुळे त्यांचे स्वरूप एकमेकात गुंतलेल्या शृंखलांप्रमाणे असते. अर्थात कुठे गाठ आणि गुंता झाला तर तोही सोडवावा लागतो.\nकोणत्याही लेखाकरिता वर्गाची नोंद [[वर्ग:वर्गाचे नाव]] हे लेखाच्या सर्वात शेवटच्या भागात लिहून जतन केले जाते. लेखात दिसणारा वर्ग हा सर्वात शेवटचा भाग असला तरी पान संपादन करत असताना आंतरविकि दुव्यांचे जोड सर्वात शेवटी येत असतात.\nलेखांपर्यंत पोहचण्याचे इतर मार्ग[संपादन]\nविकिपीडिया वर्ग हा लेखांपर्यंत पोहचण्याकरिता उपलब्ध अनेक मार्गांपैकी एक मार्ग झाला.विस्तृत माहिती करिता विकिपीडिया:सफर हा लेख वाचा\nविकिपीडिया वर्णमाला आधारित अनुक्रमणिका,\nविकिपीडिया येथे काय जोडले आहे\nगूगल इत्यादी शोधयंत्राने दिलेले शोध ,\nइतर संकेतस्थळांनी दिलेले दुवे इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत.\nवर्गवॄक्षात जोडावयाचे राहिलेले वर्ग\nवर्गवॄक्षात जोडावयाचे राहिलेले लेख\nवर्गवॄक्षात जोडावयाची राहिलेली चित्रे/संचिका\nएकूण ८ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ८ उपवर्ग आहेत.\n► दालने‎ (५ क, २३ प)\n► विकिपीडिया प्रशासन‎ (३० क, २ प)\n► याद्या‎ (७ क, १६४ प)\n► लेख‎ (८ क, १ प)\n► वर्ग‎ (३ क)\n► विकिपीडिया‎ (३५ क, ३० प)\n► संचिका‎ (६ क)\n► साचे‎ (५५ क, ३९९ प)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ नोव्हेंबर २०१६ रोजी २१:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/jason-roy-created-history-became-the-first-batsman-to-get-out-like-this-in-t20/", "date_download": "2018-12-16T03:34:53Z", "digest": "sha1:RD45UE3YGOSI2H3W5GDHDDZPU2WYOVXF", "length": 8249, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "अॉब्स्ट्रक्टिंग द फील्ड: अशाप्रकारे आऊट होणारा जेसन रॉय पहिलाच क्रिकेटपटू", "raw_content": "\nअॉब्स्ट्रक्टिंग द फील्ड: अशाप्रकारे आऊट होणारा जेसन रॉय पहिलाच क्रिकेटपटू\nअॉब्स्ट्रक्टिंग द फील्ड: अशाप्रकारे आऊट होणारा जेसन रॉय पहिलाच क्रिकेटपटू\nकाल इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात इंग्लंडच्या जेसन रॉयला विचित्र पद्धतीने बाद देण्यात आले. अॉब्स्ट्रक्टिंग द फील्ड या नियमाखाली आऊट होणारा तो टी२० क्रिकेट मधील पहिलाच खेळाडू बनला.\n१६व्या षटकात क्रिस मॉरिस गोलंदाजी करत होता. लियाम लिविंगस्टोन पहिला चेंडू बॅकवर्ड पॉइंडच्या दिशेने खेळला त्याठिकाणी क्षेत्ररक्षण करत असलेल्या एंडी फेलुक्वेयोने चेंडू पकडून नॉन स्ट्राइकर एंडला फेकला. रॉय पिचच्या अर्ध्यात धाव घेण्यासाठी पळत आला होता परंतु स्ट्राइकर एंडला असलेल्या लिविंग स्टोनने त्याला परत पाठविले. त्यावेळी एंडी फेलुक्वेयोने फेकलेला चेंडू रॉयच्या बुटांवर लागला.\nत्यावेळी दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू आणि विशेष करून क्रिस मॉरिस अॉब्स्ट्रक्टिंग द फील्डचा अपील केला. अंपायर माइकल गॉफने हा चेंडू डेड असा घोषित करत दुसऱ्या पंचांशी चर्चा केली. शेवटी थर्ड अंपायरची मदत घ्यायचं ठरलं. निर्णय घ्यायला थर्ड अंपायरने वेळ घेत रॉयला बाद ठरवले.\nरिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होत की रॉयने परत धावत येताना जाणूनबुजून विरुद्ध बाजूने धावत आला. त्यामुळे थर्ड अंपायरने आऊट असा निर्णय दिला.\nपहा नक्की काय झाले\nयावर इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्ट्रोक्सने तीव्र नाराजगी व्यक्त केली.\nविशेष म्हणजे या सामन्यात इंग्लंडचा फक्त तीन धावांनी पराभव करत आफ्रिकेने मालिकेत १-१ अशी बरोबरी केली.\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..\nISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5168029256645179041&title=Blog%20about%20Bihar%20Drought%20in%201967&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-12-16T04:15:29Z", "digest": "sha1:SHOAP2E75JOW7QWYWNJELQ4RZ3MX3ESG", "length": 23776, "nlines": 135, "source_domain": "bytesofindia.com", "title": "सामाजिक कार्याचे धडे देणारा बिहारचा दुष्काळ", "raw_content": "\nसामाजिक कार्याचे धडे देणारा बिहारचा दुष्काळ\n१९६७मध्ये बिहारमध्ये मोठा दुष्काळ पडला होता. त्या वेळी मदतीसाठी देशाच्या अनेक भागांतून कार्यकर्ते तिथे पोहोचले होते. महाराष्ट्रातील असंख्य कार्यकर्तेही त्यात होते. ज्येष्ठ लेखक, अनुवादक रवींद्र गुर्जर हेही त्यात सहभागी झाले होते. ‘मी पुढे बरंच काही केलं. त्याचं काही, नव्हे बरंचसं श्रेय तरुणपणातल्या सामाजिक कार्याला नक्कीच द्यावं लागेल,’ असं ते म्हणतात. बिहारमधल्या त्या वेळच्या अनुभवांबद्दल रवींद्र गुर्जर ‘किमया’ सदरामध्ये लिहीत आहेत. त्या लेखाचा हा पूर���वार्ध...\nसन १९६७मध्ये बिहारला मोठा दुष्काळ पडला. तसा तो तीन-चार वर्षांनी पडतच होता; पण त्या वेळचे त्याचे स्वरूप भीषण होते. त्याच दरम्यान पुण्यात काही तरुण विद्यार्थी मंडळी एकत्र येऊन त्यांनी ‘यूथ ऑर्गनायझेशन’ नावाची संस्था स्थापन केली होती. (पुढे त्याचेच नामांतर ‘युक्रांद’ असे झाले.) उद्देश हाच, की काही सामाजिक-सांस्कृतिक कार्य करावे. आणि त्याच वेळी बिहारच्या भयानक बातम्या येऊ लागल्या. अतिश्रीमंत व अतिगरीब असे दोनच वर्ग तिथे होते. (आता परिस्थिती खूप बदलली आहे.) गरीब लोकांकडे जमिनीचा छोटासा तुकडा असला तर किंवा त्यांना शेतमजूर म्हणून अत्यल्प पैशात काम करावं लागे. दोन वर्षं पाऊस न झाल्यानं शेतं उजाड झाली होती. अन्नधान्याचं उत्पादन बंद आणि खाण्याची भ्रांत उपासमारीमुळे गरिबांचे मृत्यू सुरू झाले होते. अशा वेळी त्यांच्या मदतीसाठी काही तरी ठोस उपाययोजना करण्याची गरज होती. त्या पार्श्व भूमीवर, लोकनेते जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली ‘बिहार रिलीफ कमिटी’ची स्थापना झाली. बिहारमध्ये ठिकठिकाणे अन्नकेंद्रे सुरू झाली. जोडीला मोफत औषधोपचारही केले जात.\nसिंहगडावर टिळक बंगल्यात आम्हा कार्यकर्त्यांचं दोन दिवस निवासी शिबिर झालं. तिथे ३५-४० जण हजर होते. संघटनेची ध्येय-धोरणं ठरली. मी त्या वेळी प्रत्येकाची संपूर्ण माहिती लिहून घेतली. शिक्षण, छंद, विशेष, प्रावीण्य इत्यादी समजल्यामुळे कोणाचा कुठे उपयोग होऊ शकेल, हे समजलं. बिहारला जाऊन प्रत्यक्ष मदतकार्य करावं, असा विचारही तिथे झाला. नंतर होणाऱ्या सभांमध्ये कामाची रूपरेषा ठरवली. चांगला निधी गोळा करण्याची आवश्यकता होती. डेक्कनवर, निळूभाऊ लिमये यांचं ‘पूनम हॉटेल’ होतं. एक दिवस तिथे वेटर म्हणून काम करायचं, ग्राहकांना त्याचं प्रयोजन सांगायचं आणि मिळणारी ‘टिप’ बिहारसाठी वापरायची, असा कार्यक्रम ठरला. सर्वांचं चांगलं सहकार्य मिळालं. त्याच वेळी मी आणि एका मित्रानं डेक्कन जिमखाना बसस्टॉपवर (सध्या आहे त्याच जागी त्या वेळी होता) बूटपॉलिशचा उद्योग केला. आवश्यक साहित्य खरेदी केलं. पुठ्ठ्यावर एक छोटा फलक तयार केला. एकानं तो धरायचा आणि दुसऱ्यानं पॉलिश करायचं. लाज वाटण्याचा काही प्रश्नच नव्हता. मला वाटतं, १७-१८शे रुपये जमा झाले. ‘पूनम’मध्ये चार-पाच हजार गोळा झाले.\nएवढी रक्कम पुरेशी नव्हती. ओळ��ीच्या लोकांनी थोडी-थोडी मदत केली. मग आम्ही लोणावळा-खंडाळ्याकडे मोर्चा वळवला. बंगले असलेल्या विभागात जाऊन, मालकांना दुष्काळाची माहिती दिली. काहींनी पिटाळून लावलं. बऱ्याच जणानी औदार्य दाखवलं. कोणी २०-२५ रुपये, कोणी ५० रुपये दिले. एका बंगल्यात एक वयस्कर जोडपं होतं. त्यांच्याशी बोलल्यावर ते म्हणाले, ‘मुलांनो, तिथे पैशापेक्षा स्वयंसेवकांची गरज आहे. जयप्रकाशांमुळे खूप मदत गोळा होत आहे.’ त्यावर त्यांची बायको म्हणाली, ‘त्यांना प्रोत्साहन द्या. शिवाय ही मुलं तिकडे जाणार आहेतच.’ मग श्रीयुतांनी १०० रुपये काढून दिले. १९६७मध्ये १०० रुपये म्हणजे मोठी रक्कम होती. (आजचे १० हजार रुपये) ते गृहस्थ कोण होते हे सांगितलं, तर तुम्हाला आश्च र्य वाटेल. साहित्य अकादमी आणि पद्मभूषण पुरस्कार मिळवणारे, ‘कूली’, ‘अनटचेबल’ इत्यादी कादंबऱ्या इंग्रजीत लिहिणारे ख्यातनाम भारतीय लेखक मुल्क राज आनंद आम्ही त्यांना भेटलो तेव्हा ते ६२ वर्षांचे होते आणि ९९ वर्षांचं दीर्घायुष्य (मृत्यू : २००४) त्यांना लाभलं. असे अनुभव आपल्याला अनेक गोष्टी शिकवून जातात, समृद्ध करतात.\nआता या घटनेला ५१ वर्षं होऊन गेली. आमच्याकडे अंदाजे २० हजार रुपये जमा झाले असतील. तो मे महिना होता. म्हणजे बिहारमध्ये तापमान ४७-४८ अंश सेल्सिअस. कडक उन्हाळा पहिल्या बॅचमध्ये कोण-कोण जाणार याचा विचार झाला. कोणत्याही कामात उत्साहानं पुढाकार असल्यामुळे माझा त्यात समावेश झाला. चार जणांची निवड झाली. पहिला अनिल अवचट. त्या वेळी तो डॉक्टर झाला नव्हता. परीक्षेला बसला होता. दुसरा अनिल दांडेकर. हा त्या वेळी नूमवि शाळेत शिक्षक होता. पुढे तो ‘सिम्बायोसिस’मध्ये गेला. त्यानं नंतर भरपूर प्रवास केला, खूप लेख लिहिले आणि पुस्तकंही बरीच झाली. तिसरा होता अरुण फडके - उंचीला बेताचा, पण व्यायामपटू. बिहारमध्ये लहान मुलांना ‘बुतरू’ म्हणतात. अरुण आमच्यातला ‘बुतरू’ होता - आणि चौथा मी. मी पुढे बरंच काही केलं. त्याचं काही, नव्हे बरचसं श्रेय तरुणपणातल्या सामाजिक कार्याला नक्कीच द्यावं लागेल. अनुवाद क्षेत्रात पदार्पण करण्यातही बिहारचा मोठा हातभार आहे. कसा ते पुढे येईलच.\nपुण्याहून पाटण्याला जायचं होतं. गाडी मुंबईहूनच घ्यायची होती. आम्ही चौघं मुंबईला गेलो. ‘कलकत्ता मेल व्हाया पाटणा’ ही रेल्वे संध्याकाळी होती. आम्हाला निरोप द्या���ला तीन-चार जण आले होते. त्यात एक डॉ. सुनंदा होती. अनिल अवचटची (भावी) बायको. त्या दोघांनी पुढे ‘मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र’ स्थापन केलं. तिसऱ्या दिवशी सकाळी सातच्या सुमारास आम्ही पाटण्याला पोहोचलो. प्लॅटफॉर्मवर एका सरदारजीकडून चौघांचा फोटो काढून घेतला. पाटण्यात सदाकत आश्रमाची मोठी इमारत होती. ‘बिहार रिलीफ कमिटी’चं कार्यालय तिथेच थाटलेलं होतं. आम्ही स्टेशनवरून सरळ तिथे दाखल झालो. आमची माहिती दिली. सुखरूप पोहोचल्याची तार पुण्याला पाठवायची होती. कार्यालयात पुण्याचा पत्ता आणि मजकूर दिला. तारेसाठी पैसे द्यायला लागलो. तिथला व्यवस्थापक म्हणाला, ‘ठीक आहे, आम्ही बघतो. इथे संपूर्ण भारतामधून लोक सेवाकार्यासाठी आले आहेत. पोस्टाची खास सोय केलेली आहे.’ तारेचा खर्च पाच-सहा रुपये असेल. गोष्ट छोटी होती; पण संस्थेचा दृष्टिकोन व्यापक होता. आमच्यासाठी तो एक धडा होता.\nराज्यभर ठिकठिकाणी ‘रसोडे’ (अन्नछत्र) चालू होते. तिथे ५०० ते एक हजार जणांना (शक्यतो स्त्रिया आणि मुले) एका वेळेला जेवण दिलं जाई. आम्ही चार जण स्वतंत्रपणे एखादं केंद्र चालवू शकत नव्हतो. म्हणून आम्हाला असं सुचवण्यात आलं, की ‘मदतीची रक्कम कार्यालयात जमा करा. तुम्हाला एका ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था आम्ही करतो.’ म्हणजे त्या ठिकाणी तांदूळ, डाळ, गूळ इत्यादी पुरवणे, स्वयंपाकासाठी बायका-पुरुष देणे आणि राहण्यासाठी योग्य ती जागा. फार विचार करण्याचा प्रश्नच नव्हता. बाजार-मास्तर म्हणून आम्हाला काम करायचं नव्हतं. आमच्यासाठी गया जिल्ह्यातलं ‘रजौली’ हे गाव निवडण्यात आलं. तिथे गुरुनानक यांचे ज्येष्ठ पुत्र बाबा श्रीचंदजी यांचा आश्रम (गुरुद्वारासदृश) होता. अन्नकेंद्र चालवण्यासाठी प्रशस्त जागा होती. राहण्याची काहीच अडचण नव्हती. एक मोठी विहीर होती. उन्हाळा प्रचंड असल्यामुळे आंघोळीला गरम पाण्याचा प्रश्नच नव्हता. त्या रजौली गावाकडे आम्ही दुसऱ्या दिवशी रवाना झालो.\nमु. पो. रजौली, ता. नवादा, जि. गया\nगयाप्रसाद सिंह हे काँग्रेसचे एक ज्येष्ठ, वयोवृद्ध नेते होते. रजौली हे त्यांचं गाव. कुटुंब खूपच मोठं. हजारो एकर शेती त्यांच्याकडे होती. गया या जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांचं पक्ष कार्यालय होतं. तिथे आम्ही त्यांना आधी भेटलो. त्यांनी प्रेमानं विचारपूस केली आणि काही अडचण आल्यास त्यांच्या गावातल्या घरी जाण्यास सांगितलं. पुढे बस पकडून आम्ही रजौलीला पोचलो. गाव अगदीच लहान होतं. बाबा श्रीचंद धर्मशाळा जवळच होती. तिथे एक अपंग गृहस्थ कायमचे राहत होते. पोलिओमुळे दोन्ही पाय गेलेले. सर्व हालचाली बसल्या बसल्या सरकत करायच्या. गावातल्या मुलांना ते शिकवत. त्यामुळे मास्टरजी असं नाव पडलेलं. त्यांनी आमचं स्वागत केलं. आम्हाला स्वत: चहा करून दिला. त्यांच्याशी चांगली मैत्री झाली. आमच्या एकूण चार तुकड्या तिकडे कामासाठी गेल्या. पहिली आमची. या सगळ्यांचा त्याच जागी मुक्काम असणार होता. प्रत्यक्ष अन्नकेंद्र दोन दिवसांतच सुरू झालं.\n(या लेखाचा उत्तरार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)\nसंपर्क : ९८२३३ २३३७०\n(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)\nमी या लेखाचे दोन्ही भाग वाचले. खूपच छान. काही वर्षांपूर्वी मराठी तरुणांनी बिहारला जाऊन नैसर्गिक विपत्ती काळात मदत केली होती ही गोष्ट वाचून अभिमान वाटतो.\nखूप काही शिकवून गेलेला बिहार दौरा... गुरु: साक्षात् परब्रह्म संक्षिप्त भगवद्गीता (उत्तरार्ध) माझा अनवट मित्र हिरालाल संक्षिप्त भगवद्गीता (उत्तरार्ध) माझा अनवट मित्र हिरालाल\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n‘सीएम चषक’स्पर्धेसाठी आतापर्यंत तब्बल ३३ लाख लोकांची नोंदणी\nइंग्रजी साहित्यिक अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/124-vidarbha-nagpur/3749-nagpur-police-birthday-celebration-video-viral", "date_download": "2018-12-16T03:31:57Z", "digest": "sha1:XNWRSVIVXSVPCCNSEK6UFUJOGYDOUVKV", "length": 5960, "nlines": 138, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात गुन्हेगार मोकाट तर, पोलीस सैराट - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमुख्यमंत्र्यांच्या नागपुरात गुन्हेगार मोकाट तर, पोलीस सैराट\nजय महाराष्ट्र न्यूज, नागपूर\nनागपूरमध्ये अपहरण, हत्या सत्र सुरु असतांना पोलिसांनी वाढदिवसांची पार्टी साजरी केल्याचे समोर आले आहे. नागपूरच्या गिट्टीखदान पोलीस ठाण्यात सहकार्याच्या बर्थडे पार्टीसाठी फटाके फोडले.\nशुक्रवारी मध्यरात्री 12 वाजता पोलिसांनी फटाक्यांची आतषबाजी करत बॅण्ड तालावर ठेका धरला. नागपूरमध्ये हत्या सत्र सुरु असलेल्या नागपूरमध्ये आरोपी मोकाट तर पोलीस सैराट असल्याचे चित्र दिसून आले आहे.\nमुलं होत नाही म्हणून ती मोठ्या आशेने भोंदूबाबाकडे गेली अन्...\nरचलेल्या सरणावर ठेवणार इतक्यात पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला; नागपुरातील विचित्र घटना\nशवविच्छेदनासाठी आलेला मृतदेह उंदरांनी कुरतडला\nनागपुरात पार पडली मेट्रोची ट्रायल\nहोय मी नक्षलवादी आहे, माझ्यावर खटला भरा – प्रकाश आंबेडकर\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/crowd-killing-leopards-in-nagpur-259305.html", "date_download": "2018-12-16T03:15:15Z", "digest": "sha1:3YCXD4HDJJFWLC2SGTY3UC75JRF3OAOF", "length": 13090, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गर्दी बेतली जीवावर,जमावाने लाठ्या-काठ्याने बिबट्याला ठार मारलं", "raw_content": "\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नाय��ेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIRAL VIDEO: सोनाराच्या डोळ्यादेखत पळवल्या सोन्याच्या बांगड्या\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nगर्दी बेतली जीवावर,जमावाने लाठ्या-काठ्याने बिबट्याला ठार मारलं\nनागपूरमध्ये गर्दी चक्क बिबट्याच्या जीवावर उठली आणि या सगळ्यात त्या बिबट्याचा जीव गेला.\n27 एप्रिल : गर्दी जेव्हा एखाद्याच्या जीवावर उठते तेव्हा काय होतं याचा प्रत्यय आलाय नागपूरमध्ये...नागपूरमध्ये गर्दी चक्क बिबट्याच्या जीवावर उठली आणि या सगळ्यात त्या बिबट्याचा जीव गेला.\nनागपूरच्या लाखनी तालुक्यात रेंगेपार गावाजवळच्या शेतात बिबट्यानं एका वासरावर हल्ला केला. काही क्षणांमध्येच परिसरातल्या लोकांनी आरडाओरडा केला. आणि मोठी गर्दी जमा झाली या गर्दीच्या भीती��े तो बिबट्या जीवाच्या आकांतानं एका नाल्यात शिरला. कधी कधी जमाव किती असंवेदनशील होऊ शकतो याचा प्रत्यय या ठिकाणी आला. या जमावानं नाल्याच्या चारही बाजूंनी आग लावून दिली. चारही बाजूनी आग लावल्याने धुरामुळे बिबट्या नाल्यामध्ये धुसमटला आणि अर्धमेला झाला.\nतेवढ्यात वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अर्धमेल्या बिबट्याला बाहेर काढलं आणि त्याच्या तोंडावर पाणी शिंपडलं. आणि तेवढ्यात भेदरलेल्या बिबट्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यावर हल्ला केला आणि जमावाचा तोल सुटला.\nजमावाने बिबट्याला जिवानिशी मारण्याचा जणू बेत केला होता. आणि झालंही तसंच...जमावाने बिबट्याचे पाय बांधून मारहाण केली..आणि क्रुर मारहाणीत अखेत बिबट्य़ाचा जीव गेला. या तोल सुटलेल्या जमावापुढे वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मात्र हतबल होऊन बघत राहिले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nVIDEO : जालना जिल्ह्यातील दुष्काळाचा ग्राऊंड रिपोर्ट\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://gangadharmute.com/margmazawegla?page=1", "date_download": "2018-12-16T05:00:03Z", "digest": "sha1:XEQPW3ZWKDEMTOXAZLCPHOIELAEQQRL4", "length": 8645, "nlines": 112, "source_domain": "gangadharmute.com", "title": " मार्ग माझा वेगळा | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्ट���र माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / माझी वाङ्मयशेती / मार्ग माझा वेगळा\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nदॅट्स व्हाय इंडिया महान है : नागपुरी तडका 1,581 15-12-2013\nटिकले तुफान काही 1,422 28-12-2013\nतोंडी, लेखी व प्रयोगशाळेतही मेरीटचे गुण - श्री तुळशीराम बोबडे 848 09-03-2014\nरंग आणखी मळतो आहे 737 22-03-2014\nसूर्य थकला आहे 732 25-03-2014\nलोकशाहीचा सांगावा 986 28-03-2014\nप्रीतीची पारंबी 670 02-04-2014\nवरुणदेवाने फालतू त्याची जात दावू नये 724 13-04-2014\nशेतकर्‍याला अभय देणारी निराळी गझल - विजय चव्हाण 1,269 16-04-2014\nअस्थी कृषीवलांच्या 885 11-06-2014\nमेल्याशिवाय जात नाही : नागपुरी तडका 883 22-06-2014\nनिसर्गकन्या : लावणी 1,047 23-07-2014\nमढे मोजण्याला 995 28-07-2014\nपैसा येतो आणिक जातो 895 11-08-2014\nलेखणीने लढाईस सज्ज व्हावे\nहृदय तोड दे - दगा जर दिला\nगीत - गंगाधर मुटे\nगायक - प्रमोद देव,मुंबई\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5/", "date_download": "2018-12-16T02:59:57Z", "digest": "sha1:U3EVI65KV35OBG6SVHF4DNLU6RKK2TQB", "length": 11649, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कलंदर : निरुपयोगी मानव? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकलंदर : निरुपयोगी मानव\nनुकतीच बातमी आली की चीनने अभासी न्यूज अँकर बनवला आहे जो सतत चोवीस तासही बातम्या देऊ शकतो. असा अभासी व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर तो काम करणार आहे. मी थेट प्राध्यापक मराठमोळ्यांकडे गेलो. दिवाळी संपून घरातील आवारावर झाली होती. ही बातमी त्यांना सांगताच त्यांनी बदल हा सर्वत्र होत असतो त्याला औद्योगिकीकरणही अपवाद नाही.\nमग प्राध्यापक म्हणाले आपण चौथ्या औद्योगिक क्रांतीकडे चाललो आहोत. मला औद्योगिक क्रांती म्हटल्यावर ब्रिटनमधील कापड उद्योग व वाफेचे इंजिन एवढेच आठवते. मग ते म्हणाले की, पहिली औद्योगिक क्रांती म्हणजे 18 व 19 व्या शतकात झाली यामध्ये कापड उद्योग, पोलाद, स्टीम इंजिन यांचा महत्त्वाचा वाटा होता. दुसरी औद्योगिक क्रांती 1830 ते 1914 अशी पहिल्या महायुद्धा अगोदर. त्यावेळी वरील उद्योगांची वाढ झाली व तेल वीज व विजेच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर उत्पादन निर्मिती झाली. त्याचवेळी टेलिफोन, बल्ब, फोटोग्राफी तसेच आंतरदहन इंजिन (इंटर्नल कम्बशन इंजिन) यांचा मोठा वाटा होता. तिसरी औद्योगिक क्रांती 1980 नंतर ज्यामध्ये औद्योगिकीकरणात डिजिटल सुधारणा ज्यात पीसी, इंटरनेट व इन्फर्मेशन टेक्‍नॉलॉजी याचा मोठा समावेश झाला.\nआता चौथी औद्योगिक क्रांती सुरू झाली असून त्यात वरील डिजिटल क्रांती मोठी व कुशल होत चाललेली असून तिचा वापर जवळजवळ सर्वत्र होत आहे. यात यंत्रमानव (रोबोट) तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशल इंटेलिजन्स) तसेच नॅनो तंत्रज्ञान, थ्री डी प्रिंटिंग, स्वायत्त वाहने असे वा अनेक किती वेगवेगळे प्रकार येणार आहेत. यातही अमेरिका व युरोप आघाडीवर आहेत याचे मुख्य कारण म्हणे त्यांची कमी लोकसंख्या. त्यामुळे कमीत कमी मानवाच्या हस्तक्षेपाने जास्तीत जास्त कसे उत्पादन घेता येईल हे पाहिले जाणार आहे. थोडक्‍यात सांगायचे झाल्यास सायंकाळी तुम्ही फॅक्‍टरीचे गेट लावून गेल्यावर समजा कृत्रिम धाग्यांची कंपनी असेल तर धागे बॉबीनवर लावणे, बॉबीन तयार झाल्यावर बॉबीन काढली जाऊन तेथे रिकामी बॉबीन लावणे तसेच भरलेली बॉबीन योग्य रीतीने परीक्षण करून पॅकिंग होऊन नंतर मोठ्या बॉक्‍समध्ये बंद होऊन पाठवणीसाठी रवाना होणे हे सर्व स्वयंचलित रितीने होणार आहे.\nतसेच खाद्यपदार्थांची कंपनी असेल, समजा चिक्‍स बनवायच्या असतील तर बटाटे निवडून, सोलून, त्याच्या चिप्स बनवून तळून त्यात मसाला योग्यरितीने वापरून त्या नायट्रोजन पॅक पिशव्यांमध्ये भरून नंतर बॉक्‍समध्ये भरल्या जाणे हेही सहज शक्‍य आहे. तसेच यात कुठेही माणसांचा हस्तक्षेप असणार नाही. मग तेच पुढे म्हणाले की आपल्याकडे एवढी लोकसंख्या असलेल्या देशात असे करणे शक्‍य नाही कारण आहेत त्यांनाच नोकऱ्या मिळत नाहीत तर या परिस्थितीत असलेल्यांचाही नोकऱ्या जाऊ शकतात. तेथे असे माणूसविरहित काम केल्याने अचूकता व मोठ्या प्रमाणात उत्पादन सहज शक्‍य आहे.\nभारताला त्यांच्याशी यापुढे स्पर्धा आणखी कठीण जाणार आहे. चौथी औद्योगिक क्रांती ही मानवविरहित उत्पादन करण्यास चालना देणारी ठरणार आहे. भारताने म्हणूनच आपल्या कामगार वर्गाची उत्पादकता वाढवणे अत्यंत आवश्‍यक बनले आहे. कामगार कपात न करता उत्पादन अधिक करणे महत्त्वाचे ठरेल. ते निर्यातक्षमही राहावे लागेल.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleतीन महाविद्यालयांकडे एका गावाचे पालकत्व\nNext articleनगरकर बोलू लागले… मूलभूत प्रश्‍न “जैसे थे’च\nकहे कबीर: स्वत:चे दोष पहा…\nसंडे स्पेशल: विद्यार्थ्यांनी चुकांकडेही लक्ष ठेवावे \nप्रेरणा: मुलीच्या स्मरणार्थ मुलींसाठी निःशुल्क बससेवा\nअबाऊट टर्न : “अन्नदाता’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/organised-meet-tribal-community-dingore-junnar-127664", "date_download": "2018-12-16T03:51:48Z", "digest": "sha1:2ZSHSEY6AQYKHISR45FEEKCOIL5GF5AQ", "length": 14551, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "organised meet for tribal community in dingore junnar डिंगोरे येथे आदिवासी बांधवांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन | eSakal", "raw_content": "\nडिंगोरे येथे आदिवासी बांधवांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन\nसोमवार, 2 जुलै 2018\nओतूर (पुणे) : डिंगोरे (ता.जुन्नर) येथे नुकताच आदिवासी बांधवांच्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव अंतर्गत आदिवासी बांधवांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.\nओतूर (पुणे) : डिंगोरे (ता.जुन्नर) ये��े नुकताच आदिवासी बांधवांच्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव अंतर्गत आदिवासी बांधवांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.\nया मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती, पुणेचे सदस्य अंकुश आमले हे होते. तर जुन्नर विभागाचे उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे, सहायक प्रकल्प अधिकारी रामभाऊ पंढुरे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी दिपक कालेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य बबन तांबे, पंचायत समिती सदस्य नंदा बनकर, आदिवासी भागातील सामाजिक कार्यकर्ते बुधाजी शिंगाडे, माजी पं.स.सदस्य पंडित मेमाणे तसेच पश्चिम पट्यातील आजी माजी सरपंच, लाभधारक उपस्थित होते.\nसहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आयुष प्रसाद यांनी असे मेळावे घेऊन जास्तीत जास्त योजनेची प्रसिध्दी करुन नागरिकांना लाभ मिळावा म्हणुन केलेल्या आवाहना मुळे आतापर्यंत सात तालुक्यात दहा पेक्षा जास्त मेळावे घेण्यात आले आहे.डिंगोर येथिल मेळाव्यात बेरजगार युवकांकरीता रोजगार उपलब्ध करुन देणे, तसेच अनुसुचित जमातीच्या बेरोजगार युवकांकरीता इनवोल्युट इन्सि्टट्युट ऑफ टेक्लिकल ट्रेनिंग प्रा.लि.चाकण येथे एकुण 61 बेरोजगार युवकांची नोंदणी इलेक्ट्रीकल आणि मेकॅनिकल करीता नोंदणी केली गेली.तसेच युनिक डेल्टा सेक्युरीटी, पुणे यांनी एकुण 10 युवकांना सुरक्षा रक्षक करिता प्रशिक्षण घेण्यासाठी आदेश दिले, प्रथम एज्युकेशन फाऊन्डेशन,मुंबई संस्थे अंतर्गत एकूण 20 युवकांची नोंदणी झाली.या व्यतिरिक्त प्रकल्प कार्यालयाच्या स्तरांवर 64 बेरोजगार युवकांची नोंदणी झाली. तसेच वैयक्तिक लाभार्थींची 104 लाभार्थींनी योजने करीता नोंदणी केली असुन एकुण 259 लाभधारकांना या मेळाव्या अंतर्गत लाभ देण्यात येणार आहे.\nअध्यक्षीय मनोगतात आमले यानी या उपक्रमाचे कौतुक करुन प्रकल्प कार्यालयाने आदिवासी बांधवासाठी राबविण्यात येणार्या विविध योजनाचा लाभ आदिवासी समाजाला मिळवुन द्यावा तसेच विविध ठिकाणी असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्याव्या तसेच पुढील काळातही असेच कार्यक्रम राबवावे असे संयोजकाना सुचित केले.\nया कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुंडलिक दाते यानी केले व आभार वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक विठ्ठल चव्हाण यांनी मानले.\nमुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे विरोधकांना असेही उत्तर\nपणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची तब्येत कशी आहे याविषयीच्या चर्चेला आणखी विराम देताना मुख्यमंत्र्यांनी काल आपल्या खासगी निवासस्थानी कुंकळ्ळी...\nचाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांना अटक\nनवी मुंबई : जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ चाकूचा धाक दाखवून नागरिकांना लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी शुक्रवारी (ता. 14) अटक केली. गणेश गजानन शिंदे (19...\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nकरदात्यांना न्याय मिळण्यासाठी एकत्रितपणे काम करावे : गुप्ता\nपुणे : \"प्रामाणिक करदात्यांना न्याय मिळावा, यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. सेवाभावी संस्थांनीही प्राप्तिकरातील तरतुदी समजून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/62751", "date_download": "2018-12-16T03:38:00Z", "digest": "sha1:ZKWFJR7XORXUQJ4FREDOAEJWP3HTXBKO", "length": 64105, "nlines": 129, "source_domain": "www.maayboli.com", "title": "संगीत संशयकल्लोळ - राहुल देशपांडे यांचे मनोगत | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /संगीत संशयकल्लोळ - राहुल देशपांडे यांचे मनोगत\nसंगीत संशयकल्लोळ - राहुल देशपांडे यांचे मनोगत\nसंगीत संशयकल्लोळ हे अवघ्या एकशे एक वर्षांचं तरुण, बहारदा�� नाटक. गोविंद बल्लाळ देवलांनी लिहिलेलं. या नाटकाच्या शताब्दीच्या निमित्तानं हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणावं असं श्री. प्रशांत दामले यांना वाटलं आणि या नाटकाचे प्रयोग प्रशांत दामले आणि राहुल देशपांडे यांनी सुरू केले. तत्पूर्वी राहुल देशपांडे यांनी ’कट्यार काळजात घुसली’ आणि ’सं. मानापमान’ या दोन नाटकांच्या जोडीनं ’सं. संशयकल्लोळ’ही रंगभूमीवर आणलं होतं. निपुण धर्माधिकारी यांनी दिग्दर्शन केलेल्या या नाटकात राहुल देशपांडे यांच्या जोडीला अमेय वाघ, सिद्धार्थ मेनन हे कलाकार असत. या नाटकाचे चाळिसेक प्रयोग झाले.\nयंदाच्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात प्रशांत दामले आणि राहुल देशपांडे ’संशयकल्लोळ’ हे नाटक सादर करणार आहेत. या निमित्तानं राहुल देशपांडे यांनी सांगितलेला त्यांचा संगीत-रंगभूमीवरचा प्रवास.\nमाझे आजोबा म्हणजे पं. वसंतराव देशपांडे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ’वसंतोत्सव’ या नावानं संगीतमहोत्सव दरवर्षी आयोजित करण्यास मी सुरुवात केली. पहिल्या वर्षी उत्सव सुरू झाल्यानंतरचा हा प्रसंग आहे. ’वसंतोत्सवा’निमित्त आयोजित केलेल्या एका पत्रकारपरीषदेत मी आणि नाना (नाना पाटेकर) असे उपस्थित होतो. एका पत्रकारानं मला प्रश्न विचारला, \"वसंतरावांनी संगीत नाटकासाठी प्रचंड योगदान दिलं, तर त्यांचे नातू म्हणून तुम्ही काय करणार आहात\" मी त्याक्षणी उत्तर दिलं की, मी पण दरवर्षी एक संगीतनाटक करेन. मग पुढचा स्वाभाविक प्रश्न होता, \"कोणतं\" मी त्याक्षणी उत्तर दिलं की, मी पण दरवर्षी एक संगीतनाटक करेन. मग पुढचा स्वाभाविक प्रश्न होता, \"कोणतं\" यावर आपसूकच उत्तर आलं - \"कट्यार काळजात घुसली\".\nसंगीतनाटक हा आमच्या कुटुंबाचा जिव्हाळ्याचा विषय. नाट्यसंगीताचे संस्कार माझ्यावर लहानपणापासूनच झाले. माझे आजोबा गेल्यानंतर दरवर्षी वडील त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एखादा कार्यक्रम आयोजित करायचे. आजोबांचं संगीतनाटकातलं योगदान लक्षात घेता संगीतनाटकही आयोजित करत असत. त्यावेळी शिलेदार मंडळींची नाटककंपनी प्रसिद्ध होती. मी त्यांचं 'संगीत सौभद्र' पाहिलं होतं. तसंच माझ्या लहानपणी 'संगीत संशयकल्लोळ', 'संगीत मानापमान' ही नाटकंही पाहिली होती. मी लहान असताना भरत नाट्यमंदिराच्या नाटकांमध्ये कामही करायचो. आठदहा वर्षांचा असेन तेव्हा ’कट्यार काळजात घुसली’मध्ये छोट्या सदाशिवाची भूमिका केली होती. त्या नाटकात मी गायलोही होतो. मला दिग्दर्शकानं सांगितलं, तसं मी त्यावेळी काम केलं होतं. भूमिकेचा विचार वगैरे त्या वयात काही कळत नव्हतं. पद्माकर कुलकर्णी त्यावेळी खांसाहेबांची भूमिका करत असत. त्यांचं शिक्षण माझ्या आजोबांकडेच झालं होतं. 'कट्यारच्या' निमित्तानं त्यावेळी मी नाटकाचे दौरेही केले. मला आवडायचं या नाटकात काम करायला. पण झालं असं की, या दौर्‍यानंतर माझ्यावर काही नको ते संस्कार झाले. माझी भाषा बिघडली. मी सगळ्यांना एकेरीनं संबोधायला लागलो. बोलताना शिव्यांचा वापर होऊ लागला, मोठ्यांची चेष्टा करायला लागलो, अनादराने बोलायला लागलो. हे बदल माझ्या आजीला अजिबातच आवडले नाहीत. घरात माझं असं वागणं कोणी सहन करणं अशक्यच होतं. मग माझं नाटकात काम करणं तेव्हा थांबलं. नाटक पाहणंही अगदीच कमी झालं. नंतर मी काही मोजकीच संगीत नाटकं पाहिली असतील. ’मृच्छकटीक’ हे त्यातलं एक.\nवयाच्या सहाव्या वर्षी मी पिंपळखरेबुवांकडे गाणं शिकायला सुरुवात केली. सातव्या वर्षी मी गुरुपौर्णिमेला पहिल्यांदा राग दुर्गा गायलो. सगळ्यांनी फार कौतुक केलं होतं तेव्हा. मला मात्र गाणं शिकण्याची आवडच नव्हती. सामान्यपणे जसा लहान मुलांना शास्त्रीय गायनाचा कंटाळा असतो तसा मलाही होता. मला तबला आवडायचा. त्यातूनच मी पुढे दोन वर्षं गाणं बंद केलं. शास्त्रीय गायनाशी संबंध त्या काळात फारसा आला नाही. १९९२ साली १२ जानेवारीला कुमारजींचं (पं. कुमार गंधर्व) निधन झालं. तेव्हा बाबांनी इंदौरहून त्यांची निर्गुणी भजनांची कॅसेट आणली होती. सहज कधीतरी ती भजनं मी ऐकली, आणि गायनाशी हरवलेलं ते कनेक्शन मला सापडलं. मी अगदी वेडापिसा झालो कुमारजींचा आवाज, त्यांचं गाणं ऐकून. ती सगळी भजनं मी दोनतीन दिवसांत बसवली. तिथून पुन्हा माझा शास्त्रीय संगीताचा अभ्यास सुरू झाला. मी तेव्हा बारा वर्षांचा होतो.\nमाझे आजोबा गेले तेव्हा मी फार लहान होतो. त्यामुळं त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, संगीताचा प्रभाव माझ्यावर नव्हता. आजी त्यांच्याबद्दल बोलायची, त्यांच्या गाण्याबद्दल सांगायची. पण तेव्हा माझं मत ’गाणं म्हणजे कुमार गंधर्व’ हे इतकं पक्क होतं की, जगात कुमारजींइतका उत्तम गवई दुसरा कोणी नाहीच, अशी माझी धारणा होती. भाईकाका (पु. ल. देशपांडे) तेव्हा समोरच राहायचे. आजोबांच्या स्मृतिदिनी दरवर्षी घरी यायचे. आले की, ’राहुल, मला तुझं गाणं ऐकायचं आहे’, असं म्हणायचे. मग पहिल्या वेळी मी कुमारजींच्या काही बंदिशी गायल्या. आजोबांची एकदोन गाणीही म्हटली. एका वर्षी भाईकाका आले तेव्हा आजी त्यांना म्हणाली की, हा कुमारांचं गाणं गातो याचा आम्हांला आनंदच आहे, पण तो त्याच्या आजोबांसारखं गात नाही, याचं मला वाईट वाटतं. भाईकाका तेव्हा म्हणाले की, अगं, आत्ता हा कुमारसारखं गातोय ना, तू फक्त दोन वर्ष थांब. आवाज फुटू देत त्याचा, तो बरोब्बर वसंताची गाणी गाईल. आणि झालंही तसंच. माझ्या आवाज फुटला, आणि तो इतका आजोबांसारखा झाला की, मी जर काळी दोनमध्ये गायलो तर आजोबाच गात आहेत, असं वाटावं. भाईकाकांना याचा फार आनंद झाला होता. नंतर माझी गाण्यातली प्रगती कुठवर झाली आहे, याची ते नियमितपणे चौकशी करत. ’वसंतरावांचा नातू आहे, त्यांच्यासारखाच गातो, त्याच्याकडे स्वत:चं गाणं नाही’, अशा काही प्रतिक्रिया सुरुवातीला ऐकू यायच्या. त्यावेळी भाईकाकांनी दिलेला पाठिंबा फार मोलाचा होता. प्रत्येक हळव्या क्षणी त्यांनी मला साथ दिली. माझ्या प्रत्येक कार्यक्रमाचं ते रेकॉर्डींग मागून घ्यायचे. एकदा माझं गाणं ऐकून झाल्यावर ते माझ्या वडिलांना म्हणाले, \"राहुल वसंतासारखाही गात नाही आणि कुमारसारखाही गात नाही. तो त्याच्या बुद्धीने गातो. हे जे गाणं आहे ते राहुलचं स्वत:चं आहे\". त्यांच्याकडून अशी पावती मिळाल्यावर मला फार बरं वाटलं होतं. त्याच वेळी त्यांनी मला सांगितलं होतं की, \"तुला मी आत्ता जो गुरुमंत्र देतोय तो तुला कुणीही देणार नाही. वसंता गेला, कुमार गेला. तुला ज्यांचं गाणं हवंय ती माणसं आज हयात नाहीत, पण त्यांचं रेकॉर्डींग आहे. तू कॅसेटलाच आपला गुरु मान. तू त्यांचं गाणं ऐक म्हणजे तुला तुझं गाणं सापडत जाईल\".\nभाईकाकांच्या ऐंशीव्या वाढदिवसाला आम्ही त्यांच्या घरी गेलो होता. त्या दिवशी मी भाईकाकांसाठी छायानट गायलो. तेव्हा मी सीए होण्यासाठी आर्टिकलशीप करत होतो. भाईकाकांना ते कळल्यावर त्यांनी मला रियाजाबद्दल विचारलं. मला रियाजाला वेळ मिळत नाही, असं सांगितल्यावर भाईकाका म्हणाले, \"तू स्टेशनहून घरी येतोस तेव्हा तुला डॉक्टर, वकील अशा किती पाट्या दिसतात\" मी म्हटलं, \"बर्‍याच दिसतात. असं का विचारताय\" मी म्हटलं, \"बर्‍याच दिसतात. असं का विचारताय\n\"गवयाची पाटी दिसते का\n\"भाईकाका, ’गवई’ अशी पाटी कोणी लावतं का\n\"तुला तुझ्या घराच्या बाहेर अशी पाटी लावायची आहे. डॉक्टरकी, वकिली करणारे लाखो आहेत. तुझं काम दोन तंबोर्‍यांमध्ये बसून गाणं आहे. सोडून दे बाकीचं सगळं.\"\nमाझी आजी म्हणाली, \"आजोबांची खूप इच्छा होती की तू त्यांची गादी चालवावीस\". मग मी सीएची तयारी सोडून दिली आणि पूर्णपणे गाण्यावर लक्ष केंद्रित केलं.\n’मी संगीतनाटक करेन’, असं जाहीर केल्यानंतर बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनासाठी मी अमेरिकेला गेलो होतो. सुबोध भावेनं तिथं ’मैतर’ या कार्यक्रमात ’नटसम्राट’मधलं एक स्वगत सादर केलं होतं. मला अतिशय आवडलं ते. संगीतनाटक करायचं डोक्यात होतंच. मग मी त्याला ’कट्यार’चं दिग्दर्शन आणि त्यातली कविराज ही भूमिका करण्याविषयी विचारलं. हे मोठंच जबाबदारीचं काम होतं. त्यानं महिनाभर विचार केला आणि मग होकार कळवला. आमचा ’कट्यार काळजात घुसली’चा प्रवास सुरू झाला.\nसंगीतनाटकांच्या उतरत्या काळात चाललेलं एकमेव संगीतनाटक म्हणजे 'कट्यार काळजात घुसली'. तांत्रिकदृष्ट्या विचार केला तर 'कट्यार..' हे काही संगीतनाटक नव्हे. संगीतावर आधारित असं हे नाटक आहे. ज्या नाटकाचं कथानक संगीतातून पुढे सरकतं ते संगीतनाटक. संगीतनाटकात पद किंवा गाणं हे तो प्रसंग साजरा करण्यापुरतंच असतं आणि ते तसं राहिलं तरच नाटक उठून दिसतं. गाण्यानं नाटकावर कुरघोडी करता कामा नये. गाण्यामुळं नाटकाची गती बिघडली तर नाटक फसतं. एकंदरीतच संगीतनाटकाची गतिमानता टिकवणं फार गरजेचं असतं. आजच्या तरुण प्रेक्षकांचा विचार करता हे फार मोठं आव्हान आमच्या समोर होतं. खांसाहेबांची भूमिका मी करणार होतो. माझ्या आजोबांनी ही भूमिका अजरामर करून ठेवली आहे. या नाटकातली त्यांची गाणी अजूनही कोणी विसरू शकलेलं नाही, आणि म्हणूनच मी धास्तावलो होतो. अभिनय हा माझा प्रांत नव्हे. अभिनयाशी तोपर्यंत माझा काही संबंधच आला नव्हता. सुबोध हाच माझा गुरू होता. तो सांगेल तसं मी करायचो. त्यानं मला मशिदीमध्ये जाऊन निरीक्षण करण्याचा सल्ला दिला. मी बर्‍याच गायकांची चरित्रंही त्या काळात तयारीचा भाग म्हणून वाचली. अब्दुल करीम खांसाहेब, अल्लादियां खांसाहेब यांच्या चरित्रांतून त्यांची सांगीतिक जडणघडण कशी झाली ते समजून घेतलं. यातून मला काय मिळालं ते असं शब्दांत सांगता येणार नाही, प�� ती एकूण प्रक्रिया मला फार आवडली. आजोबांनी केलेल्या ’कट्यार’ची ध्वनिफीत घरी होती, ती मी परत एकदा ऐकली. सुबोधला ते कळल्यावर तो म्हणाला, \"तू शक्यतो आजोबांची गाणी सध्या ऐकू नकोस. तू नकळत त्यांची नक्कल करशील. खांसाहेब तुला तुझे वेगळे कळू देत\". खरं म्हणजे लहानपणापासून जे काही आजोबांचं ऐकलं होतं ते पुसणं हे माझ्यासाठी फार कठीण होतं, पण तरीही मी माझ्या परीनं प्रयत्न केला. सुबोधनं त्याचं म्हणणं आमच्यावर कधीच लादलं नाही. \"संवादांबद्दल मी तुला काहीही सांगणार नाही. खांसाहेब खानदानी आहेत आणि त्यांच्या बोलण्याचा लहेजा वेगळा असेल, हे लक्षात घेऊन तू तुझे संवाद म्हण\", एवढंच त्यानं सांगितलं होतं. सुबोधनं मला मोकळीक दिली असली तरी तो लहेजा पकडणं काही सोपं नव्हतं. 'उस्मान, क्या हो रहा है', या पहिल्याच वाक्याला माझी गाडी अडली. त्यानं शंभरेक वेळा ते माझ्याकडून घोटून घेतलं. तरीही मला हवं तसं ते म्हणता येत नव्हतं. हे नाटक सोडून पळून जावं, असं मला वाटत होतं. एकदा तर मी इतका वैतागलो होतो की, मी सरळ सुबोधला फोन केला आणि सांगितलं की आपण हे नाटक नको करायला. सुबोधनं माझं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं, आणि दुसर्‍या दिवशी आम्ही पुन्हा तालमीला सुरुवात केली. मी व्यवस्थित काम करू शकेन, हा आत्मविश्वासच मला नव्हता. आपलं हसं तर होणार नाही, ही धास्ती सतत वाटत असे. सुबोध मात्र कायम शांत असायचा. तालमी नीट होत आहेत की नाहीत, याकडे त्याचं बारीक लक्ष असायचं. ’जर नाटक पडलं तर सर्वस्वी माझी जबाबदारी आणि नाटक चाललं तर तुमच्यामुळे’, हे त्यानं आधीच सांगून ठवलं होतं.\n’कट्यार’चा पहिला प्रयोग ४ फेब्रुवारीला करायचं ठरलं होतं. अनेक कारणांमुळं आम्हांला रंगीत तालमीला वेळच मिळाला नाही. प्रयोगाआधी बराच ताण होता. काम जमेल की नाही, गाणं लोकांना आवडेल की नाही, या काळज्या होत्याच. शिवाय मूळ नाटकाशी आमच्या प्रयोगाची तुलना होणं अपरिहार्य होतं. आजोबांचे प्रयोग बघितलेले अनेकजण होते आणि त्यांच्या पसंतीस आमचं नाटक उतरेल की नाही, हे ठाऊक नव्हतं. आम्ही नाटकात काही बदल केले होते. नेपथ्य वेगळ्या प्रकारचं होतं. फिरत्या रंगमंचाचा वापर आम्ही केला नव्हता. संहितेची थोडी काटछाटही केली होती. त्यातच आदल्या दिवशी सुबोधनं बर्‍याच हालचालींत बदल केले होते. एकंदरीतच आम्हांला फार दडपण आलं होतं. पहिल्या प्रयोगाला ब��ळासाहेब मंगेशकर आणि प्रभाकर पणशीकर आले होते. प्रयोग तसा व्यवस्थित सुरू झाला. पहिला प्रवेश संपला आणि माझ्यानंतर सदाशिवचं काम करणार्‍या महेश काळेची एंट्री होती. तो मस्तपैकी शेवटच्या प्रवेशाचे कपडे घालून आला. सुबोधला आणि मला आता काय करायचं ते अजिबात कळेना. त्याला तसंच पुन्हा कपडे बदलायला आत पाठवलं. सुदैवानं त्याचा माइक सुरू होता आणि तो कपडे बदलता बदलता गात होता. मिनिटभरात हे सगळं झालं. प्रेक्षकांना आमची ही फजिती कळली नाही, पण वादक मात्र पुरते गोंधळले होते. महेश रंगमंचावरून का गात नाही, हे काही त्यांना कळेना. सुदैवानं पहिल्याच प्रयोगाला पडदा पाडण्याची वेळ आली नाही. पहिल्याच प्रयोगाचं प्रेक्षकांनी फार कौतुक केलं. सुबोधचा कविराज लोकांना आवडला, त्यानं नाटकात केलेले बदल लोकांना आवडले. प्रयोगानंतर सुबोधनं मला शाबासकी दिली. ’उत्तम काम करताय तुम्ही, मला आता हजाराव्या प्रयोगाला बोलवा’, असं प्रभाकर पणशीकर म्हणाले होते. बाळासाहेब मंगेशकरांनी तीनदा आमचं नाटक पाहिलं. गौतम राजाध्यक्ष येऊन गेले होते. लताबाईंनी मला सांगितलं की, त्यांनाही नाटक बघायचं आहे. पण अजून तो योग आलेला नाही.\n’कट्यार’च्या प्रयोगाच्या आणि रसिकांच्या बर्‍याच आठवणी आहेत. दुसर्‍याच प्रयोगाच्या वेळी मी एका ठिकाणी संवाद विसरलो. मी पूर्ण ब्लँक झालो होतो. दहापंधरा सेकंदं स्टेजवर काहीच आवाज नव्हता. मला काही आठवंतच नव्हतं. दरदरून घाम फुटला होता. प्रॉम्प्टिंगचा आम्ही कधीच विचार केला नव्हता. काहीतरी चुकलं आहे, हे प्रेक्षकांच्याही लक्षात आलं. वेदश्री, म्हणजे आशाताईंची (आशा खाडीलकरांची) मुलगी, उमेचं काम करते. तिनं माईकवर हात ठेवून हळूच मला संवाद सांगितला आणि मग मी एकदाचा तो संवाद घडाघडा म्हटला. हा प्रसंग मी आयुष्यात कधीच विसरणार नाही, कारण मी पहिल्यांदाच असा ब्लँक झालो होतो. अजूनही त्या संवादाच्या वेळी मला जरा क्षणभर भीती वाटते. मी काही सरावलेला अभिनेता नाही. तो माझा प्रांत नाही. शिवाय नाटकात प्रत्यक्ष गाणं हे खरोखर फार कठीण आहे. त्यातून खांसाहेबांची भूमिका अतिशय गुंतागुंतीची. इतके प्रयोग झाल्यानंतर आता कुठं मला असं वाटतंय की, खांसाहेबांच्या भूमिकेसाठी आवश्यक असलेलं संगीतातलं आणि विचारांमधलं स्थैर्य माझ्यात आलंय. आता कुठं मला खांसाहेब सापडत आहेत. पण तरीही काम नीट हो��ं आहे की नाही, अशी धाकधुक सतत असतेच. अजूनही मला बरा अभिनय जमतो, असं वाटत नाही. ’तू जी भूमिका करतो आहेस, त्या भूमिकेत शीर, म्हणजे सगळं व्यवस्थित जमतं’, असा सल्ला मला नानानं दिला होता. हे ऐकायला छान वाटतं, पण आचरणात आणणं कठीण. अजूनही तिसरी घंटा झाली की माझे हातपाय गार पडतात.\nरसिकांच्या प्रतिक्रियांतून त्यांचं आमच्या नाटकावरचं प्रेम जाणवतं. खूप काही दिलं आहे या प्रतिक्रियांनी मला. खरंतर नाटक संपलं की मी त्यातून बाहेर पडलेला असतो. नाटकानंतर प्रतिक्रिया द्यायला, कलाकारांना भेटायला खूप लोक आत येतात. कधीकधी ते नकोसंही वाटतं. इतकं वारेमाप कौतुक करण्याइतकं आपलं काम चांगलं झालेलं नाही, हे कळत असतं. आजोबांचं काम पाहिलेले, गाणं ऐकलेले खूप लोक भेटायला येतात. खूप भावूक झालेले असतात ते. ’वसंतरावांसारखंच काम केलंस, त्यांचा नातू शोभतोस खरा’, हे त्यांच्याकडून ऐकलं की बरंही वाटतं. एकदा एक रसिक प्रेक्षक ’कट्यार’च्या पहिल्या प्रयोगाचं तिकीट घेऊन आले होते. त्यावर अभिषेकीबुवांची सही होती, पुरुषोत्तम दारव्हेकरांची सही होती. आजोबांचीही होती. या तीन सह्यांच्या खाली त्यांनी माझी सही घेतली. मुंबईला यशवंत नाट्यमंदिरात प्रयोगानंतर एक प्रेक्षक भेटायला आले. त्यांच्या डोळ्यांत पाणी होतं. त्यांनी त्यांच्या पाकिटातून चांदीचं एक नाणं काढून दिलं, आणि म्हणाले, \"हे तुम्ही ठेवा. मी जेव्हा दहावीला पहिला आलो होतो तेव्हा माझ्या आजोबांनी मला हे नाणं दिलं होतं. आज मला असं वाटतं की हे तुम्हांला द्यावं\". माझ्या गाण्याला, कामाला अशी दाद मिळेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. या अशा घटना मनाला स्पर्शून जातात. नकारात्मक प्रतिक्रिया देणारे प्रेक्षकही आहेत. आम्ही केलेले बदल आवडले नाहीत, असं काहीजण स्पष्ट सांगतात. ’तेजोनिधी लोहगोल’चं एकच कडवं आम्ही नाटकात घेतलं आहे. त्याबद्दल अनेकांनी नापसंती व्यक्त केली आहे. ’तीन अंकी नाटक दोन अंकांत बसवून तुम्ही आमच्या काळजावरच कट्यार चालवलीत’, असंही काहींनी सांगितलं आहे.\n’कट्यार’नंतर 'संशयकल्लोळ' करायचं, हे मी अगोदरच ठरवलं होतं. त्यावेळी सुबोध त्याच्या नाटकांमध्ये, सिनेमांमध्ये खूप व्यग्र होता. देवलमास्तरांनी लिहिलेल्या ’संशयकल्लोळ’कडे नव्या दृष्टिकोनातून बघू शकेल, असा तरुण दिग्दर्शक मी शोधत होतो, आणि निपुण धर्माधिकारी माझ्या ड��ळ्यांसमोर आला. निपुणची बरीच नाटकं मी बघितली होती. माझ्या कॉलेजमधेच होता तो. पुण्यातल्या प्रायोगिक रंगभूमीवर तो बराच सक्रीय असल्यानं जरा भीतभीतच त्याला मी ’संशयकल्लोळ’बद्दल विचारलं, पण त्यानं लगेच होकारही दिला. माझ्याकडून नाटकाचं पुस्तक तो घेऊन गेला आणि दहा दिवसांत संपादित संहिता त्यानं माझ्या हाती ठेवली. अतिशय सुरेख संपादन त्यानं केलं होतं. कथानक एकसंध होतं. संवादांचे संदर्भ हरवले नव्हते, आणि मुख्य म्हणजे कथेतला नर्मविनोद अजिबात कमी झाला नव्हता. मूळ नाटकात पासष्ट गाणी आहेत. कुठली गाणी लोकांना अधिक आवडतात, हे मी निपुणला सांगितलं, आणि मग संहितेचा विचार करून आम्ही आमच्या नाटकात त्यांपैकी सोळा गाणी वापरायचं ठरवलं. 'मृगनयना', 'कर हा करी', 'मानिनी आपुली' लोकांना अतिशय आवडणारी गाणी आम्ही वगळली नाहीत, पण विषयाशी फारकत घेऊन नाटकात मध्येच गाणं येणार नाही, याची काळजीही घेतली. या सुरुवातीच्या काळात निपुणनं घेतलेली मेहनत बघून मी थक्क झालो होतो. तो वयानं खूप लहान असला तरी अतिशय विचारी आणि शिस्तबद्ध आहे. नाटक उत्तम व्हावं यासाठी धडपडतो तो. ’संशयकल्लोळ’ला मिळालेल्या भरघोस प्रतिसादात निपुणनं केलेल्या संपादनाचा आणि त्याच्या दिग्दर्शनाचा फार मोठा वाटा आहे.\nनिपुणप्रमाणंच नाटकावर मनापासून प्रेम करणारे तरुण कलाकार आम्ही या नाटकासाठी निवडले. अमेय वाघ, सिद्धार्थ मेनन, सायली फाटक, प्रियंका बर्वे हे तरुण कलाकार पुण्याच्या प्रायोगिक रंगभूमीवर फार उत्साहानं काम करतात. परदेशातही त्यांच्या नाटकांचे प्रयोग झाले आहेत, आणि तिथंही त्यांच्या नाटकांना बक्षिसं मिळाली आहेत. माझी मोठी बहीण दीप्ती आणि तिचा पती भूषण (माटे) यांनाही आम्ही नाटकात काम करण्यासाठी गळ घातली. तालमींच्या वेळी आम्ही अभिनयासाठी आवश्यक / पूरक असे अनेक स्वाध्याय केले. व्यक्तिरेखेशी ओळख करून घेणं, भूमिकेत शिरणं, ती व्यक्तिरेखा कशी असेल, कशी वागेल, बोलेल, तिचं पूर्वायुष्य कसं असेल, हे सगळं लिहिणं, त्या व्यक्तिरेखेत शिरून रोज तिची डायरी लिहिणं अशा एक्सरसायझेस आम्ही केल्या. निपुण, अमेय आणि इतर सगळे हे त्यांच्या प्रत्येक नाटकासाठी करत असले तरी माझ्यासाठी हे सारं नवीन होतं. ’सं. संशयकल्लोळ’मध्ये मी आश्विनशेठची भूमिका करतो. तालमीच्या पहिल्या दिवशी आम्ही या व्यक्तिरेखेचं पूर्वाय��ष्य असं असेल, याचा विचार केला. ते लिहून काढलं. मग रोज मी अश्विनशेठची डायरी लिहायला सुरुवात केली. अश्विनशेठनं सकाळी उठल्यावर काय केलं असेल, तो कोणाला भेटला असेल, त्याचं आज एखाद्याशी भांडण झालं असेल का, तो रात्री मित्रांबरोबर कुठे गेला असेल, याचा विचार करून मी लिहून काढायचो. अश्विनशेठची व्यक्तिरेखा समजून घेण्यासाठी याची मला फार मदत झाली. ’भूमिकेत शिरणं’ म्हणजे काय, हे मला या निमित्तानं थोडंफार कळलं.\nया नाटकाच्या वेळीही सुरुवातीला मी माझ्या अभिनयाबद्दल साशंक होतो. आपलं काम नीट होत नाही, आणि आपल्याला ही भूमिका जमणारच नाही, असं सारखं वाटत होतं. माझ्या सगळ्या संवादांवर असलेला खांसाहेबांचा प्रभाव मला जाणवत होता. पण निपुणला माझ्याबद्दल खात्री होती. त्याच्या मदतीमुळं हळूहळू मलाही आत्मविश्वास वाटू लागला. प्रियांका आणि माझे या नाटकात प्रेमात पडल्याचे प्रसंग आहेत. ती मला लहान बहीणीसारखी आहे, त्यामुळं हे प्रसंग करताना आम्हांला अवघडल्यासारखं वाटत होतं. मग त्यासाठी आम्ही काही एक्सरसाइजेस केल्या. डोळ्यांत डोळे घालून एकमेकांकडे पाहायचं, आणि एकमेकांच्या अगदी जवळ यायचं. कोणी कितीही प्रयत्न केला तरी एकाग्रता ढळू द्यायची नाही. सुरुवातीला आम्हांला दोघांनाही खूप हसू यायचं, पण हळूहळू हे जमायला लागलं. प्रेक्षकांकडं बघायचं नाही, रंगमंचाची जी सीमा आहे, त्यापलीकडे नजर जाता कामा नये, हेही मी या तालमींच्या वेळी शिकलो. या तालमींच्या निमित्तानं निपुणनं जे अभिनयाचं वर्कशॉप घेतलं, त्याचा मला फार उपयोग झाला. माझ्यातला संकोच नाहीसा झाला. प्रत्येक नटानं असा वर्कशॉप जरुर करावा, कारण त्यामुळं आपण मोकळेपणानं अभिनय करायला शिकतो. आपल्याला काय चागलं दिसतं, काय नाही याचं भान येतं. तालमींच्या सुरुवातीलाच निपुणनं सर्व प्रसंग दाखवणारा एक फ्लोचार्ट तयार केला होता. त्यानुसार त्यानं वेळापत्रक तयार केलं होतं. तालमीत रोज दोनच प्रसंग करायचे आणि तेही दोनदाच, असं वेळापत्रक होतं. ही एवढीच तालीम पुरेशी नाही, असं मला सतत वाटायचं. पण निपुणचा आत्मविश्वास जबरदस्त होता. सगळं व्यवस्थित चाललं आहे, याची त्याला खात्री होती. आणि झालंही तसंच. या नाटकाची आमची रंगीत तालीम सात वेळा झाली. प्रयोगाच्या दिवशी त्यामुळं तसं कमी दडपण होतं.\nगाण्याच्या दृष्टीनं ’कट्यार’पेक्षा मला ’स��शयकल्लोळ’ अवघड वाटतं. या नाटकातल्या गाण्यांमध्ये अभिनय करायचा असतो. बर्‍याच गाण्यांमध्ये सहकलाकार आहेत, आणि गाणं सुरू करण्याआधी अजिबात वेळ मिळत नाही. संवादानंतर लगेच गाणं सुरू करावं लागतं. ’कट्यार’मध्ये माझे शिष्य़ गाणं सुरू करतात, किंवा आलापीसाठी थोडा वेळ मिळतो. पण तरीही ’संशयकल्लोळ’चा प्रयोग करताना खूप मजा येते. प्रेक्षकांचा प्रतिसाद उत्तम आहे. शिवाय नाटक अडीच तासांत संपल्यानं तरुण प्रेक्षकही नाटकाचा भरभरून आस्वाद घेतात. या नाटकाला तरुण प्रेक्षकांची होणारी गर्दी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. नाट्यसंगीत त्यांना भावतं आहे, ही दिलासा देणारी गोष्ट आहे. सादरीकरण उत्तम असेल, तर संगीतनाटकांना प्रेक्षक गर्दी करतात, याचा अनुभव आम्ही घेतला आहे. माझे आजोबा म्हणायचे की, 'शास्त्रीय संगीताचा निचोड म्हणजे संगीत नाटकातलं गाणं'. जुन्या काळच्या बंदिशींच्या चाली आज नाट्यसंगीतातून जिवंत आहेत. पूर्वीच्या काळी गुरूकडून शिष्याकडे संगीत जात असे. त्यामुळं अनेक गोष्टी काळाच्या ओघात हरवल्या. नाट्यसंगीतातून त्यांतल्या काही उत्तम चाली जिवंत राहिल्या, लोकांपर्यंत पोहोचल्या. पूर्वीही नाट्यसंगीत लोकप्रिय व्हायला काही वेळ लागला. पण बालगंधर्व, दीनानाथराव, केशवराव भोसले, छोटा गंधर्व, माझे आजोबा यांच्या उत्तम सादरीकरणामुळं नाट्यसंगीत लोकप्रिय झालं. लोकांना त्याची गोडी लागली. नंतरच्या काळात मात्र सादरीकरणापेक्षा आणि नाटकापेक्षा गाण्यामध्येच गायक जास्त रमले आणि संगीतनाटक लोकांना नकोसं व्हायला लागलं. त्याची लोकप्रियता कमी झाली. बालगंधर्व, मा. दीनानाथ हे उत्तम गायक होते. त्यामुळं नाटकातले काही संवाद इकडेतिकडे झाले तरी प्रेक्षक दुर्लक्ष करत. पुढच्या पिढीत मात्र त्यांची नक्कल करणारे गायकच जास्त होते, आणि मग लोकांनी हळूहळू संगीतनाटकाकडं पाठ फिरवली. या नाटकांची लोकप्रियता कमी होण्याचं अजून एक कारण म्हणजे या नाटकांत काम करणारे कलाकार त्या भूमिकेच्या मानानं फारच वयस्कर होते. साठ-पासष्ठ वर्षांचे अश्विनशेठ, धैर्यधर, रेवती प्रेक्षकांना कसे भावतील म्हणूनच मी नाटक करायचं ठरवलं तेव्हा सगळे तरुण कलाकार निवडले. नाटक दोनतीन तासांत संपतं हेही तरुण प्रेक्षकांसाठी सोयीचं आहे. पूर्वी ही नाटकं कमीत कमी पाचसहा तास चालत, शिवाय एकेका गाण्याला पा���सहा वन्समोअर घेतले जायचे. आता पूर्वीइतकं मोठं नाटक करणं व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही. भांडवल, नाट्यगृहाची उपलब्धता अशा अनेक अडचणी आहेत. महत्त्वाचं म्हणजे आजचा तरुण प्रेक्षक इतका वेळ नाटकाचा आनंद लुटू शकेल, असं अजिबात वाटत नाही. त्यामुळं तरुण प्रेक्षकांना संगीतनाटकांची गोडी लावायची असेल, तर नाटकांच्या स्वरूपात बदल करणं आवश्यकच आहे.\n’संशयकल्लोळ’चे प्रयोग सध्या सुरू आहेत. प्रत्येक प्रयोगाच्या वेळी माझ्या परीनं काहीतरी वेगळं करण्याचा मी प्रयत्न करतो. तसं नाही केलं तर मला चटकन कंटाळा येतो. म्हणून मी गाण्यात काही ना काही नवीन देण्याचा प्रयत्न करतो. अभिनयातही काही नवीन सुचलं तर तसं करून बघतो. नाटकात गाताना आजोबांचं जे गाणं मी पूर्वीपासून ऐकलं आहे त्याची अपरंपार मदत होते. पण मी आजोबांसारखा गात नाही, मला त्यांच्या इतकं उत्तम गाता येत नाही. त्यांच्या गाण्यातल्या ज्या गोष्टी मला सोप्या वाटतात त्या मी माझ्या पद्धतीनं उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं मी गायलेलं आणि आजोबांनी गायलेलं कुठलंही एक गाणं ऐकलं तर त्यात जमीनआस्मानाचा फरक जाणवेल. आता काही गोष्टी माझ्यात रक्तातूनच आल्या आहेत. माझा आवाज त्यांच्यासारखा लागतो. त्यांची फिरत घेण्याची किंवा हरकती घेण्याची उपजत क्रिया माझ्यातही आहे. पण माझा गाण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांच्याइतका पुढारलेला किंवा परिपक्व नाही. आजोबांना त्यांच्या आयुष्यात अनेक संघर्ष करावे लागले. त्यांची नोकरी, त्यावेळची आर्थिक परीस्थिती अशा कारणांमुळं स्वस्थपणे कधीच त्यांना गाता आलं नाही. अनेक जबाबदार्‍या असल्यामुळे त्यांना मनासारखा रियाज करता आला नाही. मी त्या बाबतीत खूप सुदैवी आहे. माझ्या आईवडिलांनी, आजीनं मला खूप मोकळीक दिली. स्वातंत्र्य दिलं. त्यामुळं मी गाण्याला हवा तितका वेळ देऊ शकतो. मी नोकरी करत नाही. त्यामुळं हवा तितका रियाज मला करता येतो. गाण्यात तोचतोचपणा कधी जाणवला, गाणं कंटाळवाणं व्हायला लागलंय, असं लक्षात आलं की मग मी आठदहा तास रियाजाला बसतो. नाटकात गाणं हे आव्हानात्मक आहे. खूप बंधनं असतात तुमच्यावर. मैफिलीत गाताना तुम्ही मनात आलं तर गाण्याची गती बदलू शकता, निवांत आलापी करु शकता. नाटकात मात्र गायकानं काही बंधनं स्वत:वर घालून घ्यावी लागतात, तरच नाटक उत्तम होतं.\nसंगीतनाटक���ंचा हा अनुभव खूप सुखद, बरंच काही शिकवणारा असला तरी एक फार मोठी खंत सतत माझ्या मनात असते. माझी नाटकं बघायला माझी आजी, भाईकाका आज हवे होते, असं सारखं वाटतं. त्यांचं नसणं मला पदोपदी जाणवतं. माझं गाणं प्रेक्षकांना आवडलं, नाटक संपल्यानंतर कोणी माझं कौतुक केलं की मला आजीची, भाईकाकांची खूप आठवण येते. मला रंगंचावर नाटकात गाताना बघून त्यांना फार आनंद झाला असता. माझं काही चुकलं तर कान पकडला असता. आज मी रंगंचावर खांसाहेबांचं गाणं गातो, किंवा दोन तंबोर्‍यांच्या मध्ये बसून बंदिश पेश करतो, तेव्हा आजी आणि भाईकाका माझं गाणं ऐकत असतील, हे मला ठाऊक असतं.\nया लेखाचा काही भाग ’माहेर’ (दिवाळी - २०११)मध्ये पूर्वप्रकाशित.\nटंकलेखन-साहाय्य - मीना़क्षी हर्डीकर\nBMM 2017 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१७\nसुंदर लिहीले आहे. अगदी\nसुंदर लिहीले आहे. अगदी प्रामाणिक वाटले. पुलंचे सल्ले, इतर लहान मुलांसारखाच नाट्यसंगीताचा कंटाळा असणे व नंतर कुमार गंधर्वांचे गाणे ऐकताना कनेक्शन पुन्हा सापडणे हे सर्व वाचायला खूप आवडले.\nकट्यार, संशयकल्लोळ वगैरे नावे लहानपणी खूप ऐकलेली, तेव्हा प्रचंड लोकप्रिय असलेली नावे. त्यातले कट्यार मागच्या वर्षी पुन्हा नव्याने चित्रपटरूपात आल्याने पुन्हा भेटले. संशयकल्लोळ सुद्धा पुन्हा बसवले आहे हे आवडले, आणि टेस्ट मॅच ची वन डे केली आहे ते सुद्धा. याकरता निपुण धर्माधिकारीची निवड व त्याच्या मेहनतीबद्दलची माहिती हे वाचून आश्चर्य वाटले. त्याच्या व अमेय वाघ च्या क्लिप्स पाहिल्या की तो असले गंभीर काहीतरी करेल असे अजिबात वाटले नव्हते\nप्रामाणिक, मनमोकळं बोललाय राहुल..\nछान आहे मनोगत. आवडलं.\nछान आहे मनोगत. आवडलं.\nराहुलचं गायन आणि अभिनय दोन्ही छान आहे.\n सं. संशयकल्लोळ शक्य होईल तेव्हा जरुर बघणार.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nBMM 2017 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१७\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://gangadharmute.com/margmazawegla?page=2", "date_download": "2018-12-16T04:51:45Z", "digest": "sha1:HAL7RJZSWTZBRSWL4CU254QWOBUAM7UX", "length": 8519, "nlines": 109, "source_domain": "gangadharmute.com", "title": " मार्ग माझा वेगळा | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात ग���ली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / माझी वाङ्मयशेती / मार्ग माझा वेगळा\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगोवंशाला अभय द्या : नागपुरी तडका 792 03-02-2015\n'लुच्चे दिन' आले : नागपुरी तडका 1,022 29-05-2015\nनागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते\nचुलीमध्ये घाल 791 22-09-2015\nनाच्याले नोट : नागपुरी तडका 961 09-12-2015\nस्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी तडका 1,361 04-01-2016\nमामाच्या पोरींना शिमग्याची भेट\nखट्याळ रसातली आध्यात्मिक गझल 721 06-07-2016\nमी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका 785 09-07-2016\nअभिमानाने बोल : जय विदर्भ\nझाडावर पाखरू बसलं : लावणी 965 28-08-2016\nहृदय तोड दे - दगा जर दिला\nगीत - गंगाधर मुटे\nगायक - प्रमोद देव,मुंबई\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्या��े वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://smundhe.blogspot.com/2013/02/blog-post_4082.html", "date_download": "2018-12-16T04:29:45Z", "digest": "sha1:AXSJG6EHCDIFQYJV73IH37OSYZ4FYPIC", "length": 5676, "nlines": 72, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: मिरची बुरशी", "raw_content": "\nरविवार, २४ फेब्रुवारी, २०१३\n1) तुडतुड्यांचे व्यवस्थापन एकात्मीक पध्दधतीने करावे.\n2) धसकटे व काड्या मुळापासून उपटून जाळून नष्ट करावेत.\n3) रोपवाटीकेत बि टाकल्यानंतर 15 दिवसांनी 10 टक्के फोरेट किंवा 3 टक्के कार्बोक्युरॉन दोन ओळीमध्ये टाकून मातीने झाकून पाणी द्यावे.\n1)शिफारशीप्रमाणे लागवड अंतर ठेवणे.\n2)गरजेप्रमाणे नेमके पाणी देणे. शिफारशीप्रमाणे खते द्यावीत.\n3)इतर झाडांची पिकावर सावली येऊ देऊ नये.\n4)रोगट पाने, फळे वेळीच काढून टाकावीत.\n१)फवारणीसाठी ब्ल्यु कॉपर 25 ग्रॅम किंवा बावीस्टीन 10 ग्रॅम किंवा डायथेन एम 45 हे 25 ग्रॅम किंवा एन्ट्राकॉल 20 ग्रॅम किंवा 20 ग्रॅम डायथेन झेड प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून 10 दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारावे.\n२)फवारणी द्रावणात 5 मिली सेवर प्रती 10 लिटर पाणी प्रमाणे मिसळून फवारावे.\n३)फवारणी बारीक तुषारांच्या साह्याने करावी.\n1) तुडतुड्यांचे व्यवस्थापन एकात्मीक पध्दधतीने करावे.\n2) धसकटे व काड्या मुळापासून उपटून जाळून नष्ट करावेत.\n3) रोपवाटीकेत बि टाकल्यानंतर 15 दिवसांनी 10 टक्के फोरेट किंवा 3 टक्के कार्बोक्युरॉन दोन ओळीमध्ये टाकून मातीने झाकून पाणी द्यावे.\n1)शिफारशीप्रमाणे लागवड अंतर ठेवणे.\n2)गरजेप्रमाणे नेमके पाणी देणे. शिफारशीप्रमाणे खते द्यावीत.\n3)इतर झाडांची पिकावर सावली येऊ देऊ नये.\n4)रोगट पाने, फळे वेळीच काढून टाकावीत.\n१)फवारणीसाठी ब्ल्यु कॉपर 25 ग्रॅम किंवा बावीस्टीन 10 ग्रॅम किंवा डायथेन एम 45 हे 25 ग्रॅम किंवा एन्ट्राकॉल 20 ग्रॅम किंवा 20 ग्रॅम डायथेन झेड प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून 10 दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारावे.\n२)फवारणी द्रावणात 5 मिली सेवर प्रती 10 लिटर पाणी प्रमाणे मिसळून फवारावे.\n३)फवारणी बारीक तुषारांच्या साह्याने करावी\nद्वारा पोस्ट केलेले कि��ान येथे ११:३१ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://chitrasrushti.blogspot.com/2018/07/blog-post_24.html", "date_download": "2018-12-16T03:42:39Z", "digest": "sha1:M2UWTQJQNUSY4AE5GHHKMVCH2UP5JPQY", "length": 5824, "nlines": 56, "source_domain": "chitrasrushti.blogspot.com", "title": "चित्रसृष्टी (मराठी)", "raw_content": "\nमाझ्या या ब्लॉग वर मी चित्रपट सृष्टीतील घडामोडी तसेच संबंधित कला-साहित्य विश्वावर मराठीत लिहिलेले असेल यांत लेख, समीक्षा व मुलाखती आदींचा समावेश असेल यांत लेख, समीक्षा व मुलाखती आदींचा समावेश असेल\n(दिवंगत) काँग्रेस नेते विलासराव देशमुख\nगुरुदत्तच्या 'चौदावी का चाँद' (१९६०) मध्ये वहिदा रहमान\nराजकारणी म्हणजे रुक्ष असा आपला सर्वसाधारण समज असतो; पण काँग्रेसच्या काळातील रसिक मंत्री त्यांच्या कलासक्त भाषणांतून मी अनुभवलेत त्यातले एक म्हणजे (दिवंगत) विलासराव देशमुख\nते सांस्कृतिक मंत्री असताना त्यांच्या हस्ते मुंबईत झालेल्या चित्रपट महोत्सवात दिग्गज अभिनेत्री वहिदा रहमान यांचा सत्कार होता आणि तो झाल्यावर बोलताना त्यांनी वहिदाजींवर चित्रित झालेल्या अभिजात गाण्याची ओळ म्हंटली \"चौदावी का चाँद हो..या आफताब हो..जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो..\" हे ऐकून वहिदाजी उतार वयातही लाजेने चूर झाल्या होत्या\nहा किस्सा मी विलासरावांचे पुत्र नि आता चित्रपटसृष्टीत नाव कमावलेल्या रितेश देशमुखला त्याने निर्मित केलेल्या मराठी 'यलो' चित्रपटाच्या मागे पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत गप्पांच्या ओघात सांगितला..तेंव्हा तो हे ऐकून भावुक झाला\nगुरुदत्तच्या 'चौदावी का चाँद' (१९६०) मधील रफींनी गायलेले माझे ते आवडते गाणे आज पाहत असताना ही आठवण झाली\nदिग्गज संगीतकार-गायक सुधीर फडके अर्थात बाबूजी\n(दिवंगत) काँग्रेस नेते विलासराव देशमुख\nजिगरबाज मेघा धाडे ने 'बिग बॉस...\nमराठी चित्रपटाच्या सुवर्ण काळातील सुंदर अभिनेत्री....\nभारदस्त अभिनेते निळू फुले स्मरण निळूभाऊंचे.\nदिग्गज संगीतकार-गायक सुधीर फडके अर्थात बाबूजी बाबूजी स्मरण .. जन्मशताब्दी लेख: - मनोज कुलकर्णी \"तोच चन्द्रमा नभ...\nमखमली आवाजाचे लोकप्रिय गायक अरुण दाते. मराठीतील तलत..अरुण दाते - मनोज कुलकर्णी \"संधीकाली या अशा..\" मखमली आवाज...\nआद्य चित्रकर्ते भालजी पेंढारकर. 'बाबा' भालजी पेंढारकरांना वंदन - मनोज कुलकर्णी आपल्या भारतीय चित्रपटाच्या आद्य प्रवर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/338", "date_download": "2018-12-16T04:07:01Z", "digest": "sha1:I5OV765TURBXGY6VAGBAMTPAE77VWLSM", "length": 13705, "nlines": 206, "source_domain": "www.maayboli.com", "title": "भारतीय पद्धतीने फलाफल आणि सॅलड | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /भारतीय पद्धतीने फलाफल आणि सॅलड\nभारतीय पद्धतीने फलाफल आणि सॅलड\nतयारीसाठी वेळ - साधारण १०-१५ मिनीटे\nवाफ़वण्यास लागणारा वेळ - १५ मिनीटे\n१ जुडी मेथी (बारिक चिरुन) किंवा फोझन मेथी २ वाट्या\n१/२ वाटी कणिक (चपातीचे पीठ)\n१/२ वाटी तांदुळाचे पीठ\n* गॅसवर चाळणी ठेवता येईल इतक्या पातेल्यात साधारण १ ते दीड लिटर पाणी तापायला ठेवावे.\n* मिरची, लसुण, मीठ, आणि जिरे एकत्र बारीक करुन घ्यावेत.\n* परातीमधे किंवा मोठ्या बाउलमधे मेथी मधे दही घालुन बारीक केलेले वाटण घालुन नीट मिसळुन घ्यावे.\n* त्यात हळद आणि तांदुळाचे पीठ घालावे.\n* थोडी थोडी कणिक घालत मळावे. भाजी फ़क्त एकत्र मिळुन यावी इतपत घट्ट असावे. खुप पीठ घालु नये.\n* शेवटी हाताला थोडे पाणी लावुन ते नीट गोळा करावे.\n* ह्या पीठाचे छोटे छोटे मुटके करुन तेल लावलेल्या चाळणीत घालुन ती चाळण उकळत्या पाण्याच्या पातेल्यावर ठेवावी.\n* त्यावर झाकण ठेवुन १५ मिनीटे वाफवुन घ्यावेत.\n१ काकडी चकत्या करुन\n१-२ टोमॅटो चकत्या करुन\n१ वाटी चिरलेला लेट्युस (असेल तर)\n१ काकडी खिसुन पाणी पिळुन काढुन फक्त खीस घ्यावा\n३ पीटा ब्रेड (शक्यतो whole wheat) किंवा ३ पोळ्या अगर टॉर्टीया\n(हे अगदी खाण्याच्या वेळेला करावे)\n* वाफवलेल्या मुटक्यांच्या १ इंच जाडीच्या चकत्या करुन घ्याव्यात\n* दही, काकडीचा खीस, मीठ, जीरेपूड, साखर एकत्र करुन नीट मिसळुन घ्यावे\n* पीटा ब्रेडला मधे कापुन अर्धा भाग पोकळ करुन त्यात मेथीच्या मुटक्याच्या ३-४ चकत्या घालाव्यात.\n* त्याच्या कडेने २-२ काकडीच्या चकत्या, १-१ टोमॅटोच्या चकत्या घालाव्यात.\n* त्यात थोडे केचप आणि काकडीची दह्यातली कोशिंबीर घालावी\n* वरुन चिरलेला लेट्युस घालावा आणि सर्व्ह करावे.\nकाकडीची कोशिंबीर सोबत असेल तर पूर्ण मील होते. उरलेले मुटके पण नुसते खाता येता.\n* मेथी निवडायला वेळ लागतो तो या रेसीपी मधे धरलेला नाही.\n* फ्रोझन मेथीमुळे तो वेळ वाचतो. फ्रोझन मेथी घेताना रूम टेंपरेचरला आल्यावर पिळुन घ्यावी. ते पाणी टाकुन द्यावे.\n* काकडीचे पाणी टाकुन न देता मीठ, जिरेपुड घालुन पिण्यास वापरावे.\n* मेथीच्या ऐवजी पालक वापरला तरी हरकत नाही.\n* पीटा ब्रेड मिळत नसेल तर टॉर्टीया किंवा पोळ्या वापरुन wrap करता येतो. त्यासाठी पोळी पसरुन त्यावर मुटक्याच्या चकत्या टोमॅटो, काकडी, लेट्युस, केचप, कापडीची कोशिंबीर घालुन गुंडाळावी.\n१ टोमॅटो - मोठे तुकडे करुन\n१ काकडी - मोठे तुकडे करुन\n२ वाट्या - लेट्युस मोठा कापुन\n२ चमचे ऑलिव्ह ऑईल\n१ चमचा लिंबाचा रस\nचिमुट्भर मीठ, साखर, मिरीपुड\nकृती - लिंबाचा रस, मीठ, साखर, मिरीपुड, तेल एकत्र करुन फोर्क ने १-२ मिनिटे फेटुन ठेवावे.\nकाकडी, टोमॅटो, लेट्युस एकत्र करुन एका पसरट बाऊल मधे ठेवावे.\nवाढण्यापुर्वी त्यावर एकत्र केलेले सॅलड ड्रेसिंग घालुन हलक्या हाताने मिसळावे.\nटीप - ह्या सॅलडमधे ढबु मिरची, शिजलेल्या बीटचे तुकडे, खिसलेले गाजर घालता येते.\nछान वाटतेय ही रसिपी\nअग DJ इथे पण जाहिरात\nउलट छानच. मायबोलीचा फायदा मायबोलीकरांना होत असेल तर ती आनंदाचीच गोष्ट आहे.\nदिपाने केलेल्या sponsorship ची कल्पना देखील आहे मला.\nमी आपलं कोपरखळी मारल्यासारखं केलं झालं\nअसो. फलाफल छान हो अगदी\nपुढच्या GTG चा तुझा पदार्थ ठरला\nLOL..ऐकावं ते नवल, मी कोणाला काय sponsor केलं म्हणे\nमलाच कोणी sponsorer मिळाला तर सांगः))\nती website link माझ्या signature मधे टाकली होती , म्हणून आली इथे.\nअत्ता कळले edit/delete पण करता येते ते:)\nफलाफल म्हणल्यावर मला वाटल की कायतरी फलज्योतिष बितिषावर असेल\nहे तर भलतच \"फलाफल\" निघाल :)) DDD\nफलाफल म्हणल्यावर आधीच तोंडाला पाणी सुटलं... हे वरचं वाचून अजूनच.\nलग्गेच उतरवून घेण्यात आलीये रेसिपी. केली की कळवते.\nबर असं देशी हमस पण करता येतं का\nत्याचीही रेसिपी असेल तर प्लीज सांगा. इथे नाही रेसिपीच्या बीबीवर\nहमस इथे आहे ...\nहेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.\nछान आहे ही रेसिपी. खुप दिवसानी काहीतरी वेगळे खायला... सॉरी वाचायला मिळाले :ड\nबनवुन बघते आणि कळवते.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/latur-news-lower-bouquets-plastic-126202", "date_download": "2018-12-16T04:11:49Z", "digest": "sha1:MKU2ZCHQ3GG2NBTU6EBKDP26NSAHEXR5", "length": 11637, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "latur news lower bouquets in plastic प्लॅस्टिकमधील पुष्पगुच्छ अधिकाऱ्यांना महागात | eSakal", "raw_content": "\nप्लॅस्टिकमधील पुष्पगुच्छ अधिकाऱ्यांना महागात\nमंगळवार, 26 जून 2018\nलातूर - शासकीय बैठकीत लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे स्वागत करताना प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेले पुष्पगुच्छ (बुके) दिल्याबद्दल येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या (डीआरडीए) अधिकाऱ्यांना पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला. प्लॅस्टिकबंदीनंतर एखाद्या शासकीय यंत्रणेला दंड आकारण्याची ही राज्यातील पहिलीच घटना असावी.\nजिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समितीची बैठक आज येथे झाली. त्या वेळी हा प्रकार घडला. राज्यात शनिवारपासून प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.\nलातूर - शासकीय बैठकीत लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे स्वागत करताना प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेले पुष्पगुच्छ (बुके) दिल्याबद्दल येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या (डीआरडीए) अधिकाऱ्यांना पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला. प्लॅस्टिकबंदीनंतर एखाद्या शासकीय यंत्रणेला दंड आकारण्याची ही राज्यातील पहिलीच घटना असावी.\nजिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समितीची बैठक आज येथे झाली. त्या वेळी हा प्रकार घडला. राज्यात शनिवारपासून प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.\nसत्कार समारंभ सुरू असताना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत प्लॅस्टिककडे लक्ष गेले. त्यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संबंधित अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये दंड करण्याचे आदेश दिले.\nअन्नद्रव्यांच्या कमतरतेने जमीन सुपीकतेत घट\nपुणे - रासायनिक खतांचा असंतुलित वापर, अतिरिक्त सिंचन, सेंद्रिय खतांचा अभाव, पिकांची फेरपालट न करता सातत्याने तीच ती पिके घेतल्यामुळे जमिनीतील...\nडॉ. व्दारकादास लोहिया यांचे निधन\nअंबाजोगाई - गरिब व वंचित घटकांसाठी आपले आयुष्य झिजविलेला संघर्षयात्री डॉ. व्दारकादास शालिग्राम लोहिया उर्फ बाबूजी (८१) यांचे शुक्रवारी (ता. २३)...\nडॉ. भोसले यांनी घेतला स्वारतीम विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा पदभार\nनांदेड - विद्यापीठाला प्रगतीच्या शिखरावर नेणे हे माझे ध्येय असून, सर्वच क्षेत्रात विद्यापीठाचे नाव उंचावण्याचा आपला प्रयत्न राहील, असे मत डॉ. भोसले...\n���ाणी द्या, नाही तर वेगळे राज्य करा\nमुंबई - संयुक्‍त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्राच्या राजकीय कात्रीत मराठवाडा अकारण होरपळत असल्याने तेलंगणच्या...\nसर्व समाजांचे राजकीय आरक्षण रद्द करा - आनंदराज आंबेडकर\nनांदेड - राजकीय आरक्षणाने निवडून गेलेले लोक पक्षाचे आणि मतदारांचे प्रतिनिधी असतात. त्यांच्यामुळे...\n17 सप्टेंबर : मराठवाड्याचा स्वातंत्र्य दिवस\n15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. त्यावेळी भारत हा विविध संस्थानांमध्ये विस्तारलेला होता, त्यामध्ये 565 संस्थानापैकी 562 संस्थानांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://pashanbhed.blogspot.com/2017/10/blog-post_9.html", "date_download": "2018-12-16T03:39:45Z", "digest": "sha1:L5FA4DEPBOEADKHF3Y733ECP6TLWYDUY", "length": 8438, "nlines": 254, "source_domain": "pashanbhed.blogspot.com", "title": "पाषाणभेदाची जालवही:: Pashanbhed's Blog :: Maharashtra India :: Marathi Literature: जय महाराष्ट्र बोला", "raw_content": "\n वाईच जरा बसा ईथं.\nअरे बोला बोला जय महाराष्ट्र बोला\nकुणाच्या बापाची भीती नाय\nतुम्ही जय महाराष्ट्र बोला\nअरे बोला बोला जय महाराष्ट्र तुम्ही बोला\nआता नाही तर कधीच नाही हे ठेवा ध्यानी\nसीमाभाग आमच्यात घेवू लक्षात घ्या तुम्ही\nउगा पिरपिर करू नका नाहीतर\nएकच ठेवून देवू टोला\nबोला बोला जय महाराष्ट्र बोला\nबापजादे खपले आमचे सीमालढा देवून\nलाठ्या काठ्या खाल्या लई हाल सोसून\nखोटे गुन्हे नका दाखल करू\nकन्नडीगांनो, झाले मराठी आता गोळा\nबोला बोला जय महाराष्ट्र बोला\nमराठी शाळा तुम्ही संपवल्या की हो\nकानडीची सक्ती तुम्ही राबवली हो\nसोईचे नियम केले हो केले\nदमनशास्त्र तुम्ही राबवले हो राबवले\nखेळी केली अन गावं खिशात घातले\nएक पिढीच संपवली बंद करूनी मराठी शाळा\nआतातरी बोला बोला जय महाराष्ट्र बोला\nबेळगाव कारवार भालकी बीदर\nआळंगा हल्याळ निपाणी घातले घशात\nखोटे आयोग लावले कितीक वेळा\nम्हण���न बोला बोला जय महाराष्ट्र बोला\nमागच्या पिढ्या संपवल्या मुस्कटदाबी करून\nबळजबरी केली कानडीची मार मारून\nसांगा कितीदा सोसायच्या मराठीसाठी कळा\nम्हणून बोला बोला जय महाराष्ट्र बोला\nनका आता भाषेचे राजकारण करू\nनका आणखी सीमाभागाचे लचके तोडू\nमराठीला नका लागू देवू कानडी सक्तीच्या झळा\nबोला बोला जय महाराष्ट्र बोला\nतंत्र चौकशी सल्ला (1)\nतंत्र चौकशी सल्ला प्रश्नोत्तरे मदत माहिती (2)\nनाशिक सार्वजनीक गणेशोत्सव २००९ (5)\nपोवाडा मर्द मावळ्याचा (1)\nमनसे- राज ठाकरे- पोवाडा (4)\nसंगीत नाट्य प्रेमकाव्य कविता शृंगार (1)\nमेरे मरदको काम पे है जानामेरे मरदको काम पे है जाना...\nऐसी अक्षरे रसिके मेळवीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/sports/7028-indian-chess-star-says-no-to-headscarf-pulls-out-of-event-in-iran", "date_download": "2018-12-16T03:45:00Z", "digest": "sha1:K7IR77LBWYASI4F7RA6FH2UFWIKBOGYN", "length": 6289, "nlines": 114, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "हिजाब अनिवार्य, इराणमधील बुद्धिबळ चॅम्पियनशिप भारतीय स्टार खेळणार नाही - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nहिजाब अनिवार्य, इराणमधील बुद्धिबळ चॅम्पियनशिप भारतीय स्टार खेळणार नाही\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nभारतीय महिला ग्रँडमास्टर आणि माजी वर्ल्ड जुनिअर गर्ल्स चॅम्पियन सौम्या स्वामिनाथनने इराणमधील बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये सहभागी न होण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेण्यामागच्या भावना तिने सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. 26 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान हे बुद्धीबळ चषक इस्लामिक देश इराणच्या हमदान येथे पार पडणार आहे. त्यामध्ये हेडस्कार्फ बंधनकारक करण्यात आला आहे. हा नियम मानवाधिकारांचे उल्लंघन असल्याचे सांगत तिने यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.\n\"मला कुणीही हेडस्कार्फ किंवा बुरखा घालण्यासाठी दबाव टाकू शकत नाही. इराणने महिला खेळाडूंना हेडस्कार्फ घालणे बंधनकारक केले आहे. हा निर्णय मानवाधिकार, माझ्या वैयक्तिक स्वातंत्र्य, धर्म आणि सद-सद विवेकबुद्धीवर गदा आणणारा आहे. सद्यस्थितीला माझ्या अधिकारांच्या संरक्षणासाठी इराण दौरा नाही करणे हेच योग्य मला वाटते.\"\nपुण्याची 29 वर्षीय सौम्या स्वामिनाथन देशातील क्रमांक 5 ची आणि जगात क्रमांक 97 ची महिला चेसपटू आहे. तिने आपल्या भावना फेसबूकवर व्यक्त केल्या आहेत. महत्वाची बाब ��्हणजे, यापूर्वी 2016 मध्ये भारताची टॉप शूटर हीना सिद्धू हिने सुद्धा इराणच्या याच जाचक अटीमुळे आशियाई एअरगन संमेलनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.\nसुरुवातीला तिला ही स्पर्धा बांग्लादेशात होणार असे समजले होते. त्यामुळेच तिने भारतीय टीममध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, वेळ आणि स्थळ बदलल्यानंतर आलेले नियम पाहून आपण बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असे सौम्याने म्हटले आहे. यासंदर्भात अखिल भारतीय बुद्धीबळ संघटनेची प्रतिक्रिया आली नाही.\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-mill-worker-50-reservation-mmrda-home-64121", "date_download": "2018-12-16T04:32:05Z", "digest": "sha1:AGAFG7UFP27K2RL26B5QAYAFJ6AWUAY7", "length": 12355, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news mill worker 50% reservation in mmrda home गिरणी कामगारांसाठी 50 टक्के आरक्षण ठेवले | eSakal", "raw_content": "\nगिरणी कामगारांसाठी 50 टक्के आरक्षण ठेवले\nगुरुवार, 3 ऑगस्ट 2017\nमुंबई - गिरणी कामगारांसाठी \"एमएमआरडीए' क्षेत्रातील घरांमध्ये 50 टक्के आरक्षण ठेवले जाणार असून, त्याची लॉटरी तत्काळ काढली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत बुधवारी दिली.\nमुंबई - गिरणी कामगारांसाठी \"एमएमआरडीए' क्षेत्रातील घरांमध्ये 50 टक्के आरक्षण ठेवले जाणार असून, त्याची लॉटरी तत्काळ काढली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत बुधवारी दिली.\nगिरण्यांच्या जमिनीवर बांधकाम वगळून मोकळ्या जागेच्या 33 टक्के जागेवर घरांसाठी जागा उपलब्ध होत असे. मात्र नियम 58 अंतर्गत बदल करण्यात येत असून त्यामुळे संपूर्ण जागा ग्राह्य धरण्यात येणार असल्याने गिरणी कामगारांना अधिक घरे उपलब्ध होणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील तटकरे यांनी गिरणी कामगार उपोषणाला बसले असल्याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. त्यांनीच \"एमएमआरडीए' क्षेत्रातील घरांची लॉटरी तत्काळ काढण्याची मागणी केली, ती फडणवीस यांनी मान्य केली.\nतसेच यावर अधिक माहिती देताना फडणवीस म्हणाले, की मुंबई वगळता आपापल्या जिल्ह्यांमध्ये गिरणी कामगारांनी घरे स्वीकारली, तर मुंबईपेक्षा अधिक मोठी जागा त्यांना देणे शक्‍य होईल, असे सांगितले. मात्र मुंबईतच घर हवे, असा आग्रह असल्याने इतर जिल्ह्यांसाठी फार प्र��िसाद नसल्याचेही त्यांनी सांगितले. या विषयीचा प्रश्न कॉंग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी उपस्थित केला होता.\nलातूरसह राज्यात सर्वत्र 'चिल्ड्रन फ्रेंडली कोर्ट'\nलातूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यात सर्वत्र चिल्ड्रन फ्रेंडली कोर्ट सुरु केले जाणार आहेत. लातुरातही हे कोर्ट लवकरच सुरू केले जाईल,...\n'शिवसेनेतून जागा मिळेल म्हणून त्या तिकडे गेल्या असाव्यात'\nपुणे : ''काही लोकांना काहीही झाले तरी खासदारकीला उभे राहायचे असते. गेल्या वेळी राजू शेट्टी एनडीएतून लढले होते, मात्र, यावेळी एनडीएत झालेल्या...\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nअश्‍लील संदेश आत्महत्येचे कारण ठरू शकत नाही\nमुंबई : पती-पत्नीच्या दुरावलेल्या संबंधांमध्ये पत्नीने तिच्या मित्रांना पाठविलेले अश्‍लील संदेश पतीसाठी त्रास देणारे ठरू शकतात. मात्र ते...\nपंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण होतेय 'चकाचक'\nकल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण नगरीत येणार आहेत. त्यासाठी सभास्थानांची तसेच ते ज्या मार्गावरून येणार आहेत, त्या ठिकाणाची साफसफाई...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-onion-62825", "date_download": "2018-12-16T04:07:31Z", "digest": "sha1:C2U5RVW36GUTNGAV34BXVE3OXIEVWQFJ", "length": 12389, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news onion उन्हाळ कांद्याला दीड हजार रुपये भाव | eSakal", "raw_content": "\nउन्हाळ कांद्याला दी�� हजार रुपये भाव\nशुक्रवार, 28 जुलै 2017\nपिंपळगाव बसवंत - परराज्यांतील कांदा संपल्याने पुरवठ्याची भिस्त महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यावर असल्याने उन्हाळ कांद्याच्या दराने दोन वर्षांतील उच्चांकी दर गाठला आहे. गेल्या महिनाभरापासून तेजीत असलेल्या कांद्याने गुरुवारी मोठी उसळी घेतली असून, प्रतिक्विंटल बाजारभाव तब्बल दीड हजार रुपयांपर्यंत झेपावला. टोमॅटोपाठोपाठ आता कांद्याचेही भाव वधारल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.\nपिंपळगाव बसवंत - परराज्यांतील कांदा संपल्याने पुरवठ्याची भिस्त महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यावर असल्याने उन्हाळ कांद्याच्या दराने दोन वर्षांतील उच्चांकी दर गाठला आहे. गेल्या महिनाभरापासून तेजीत असलेल्या कांद्याने गुरुवारी मोठी उसळी घेतली असून, प्रतिक्विंटल बाजारभाव तब्बल दीड हजार रुपयांपर्यंत झेपावला. टोमॅटोपाठोपाठ आता कांद्याचेही भाव वधारल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.\nगेल्या वर्षभरापासून कांद्याला प्रतिक्विंटल पाचशे ते आठशे रुपये प्रतिक्विंटल एवढाच भाव मिळत होता. त्यात उत्पादन खर्चही निघत नसल्याने कांदा पिकाचा व्यवहार आतबट्ट्याचा ठरत होता. नोटाबंदीनंतर तर कांद्याचे दर अधिकच गडगडले. मात्र गेल्या महिनाभरापासून बाजारभावाला पूरक स्थिती निर्माण झाली. दिल्ली, पंजाबसह दक्षिणेकडील राज्ये आणि मलेशिया, कोलंबो, सिंगापूर या देशांमध्ये कांद्याचा पुरवठा करण्याची मदार नाशिक जिल्ह्यावर आहे. मोठ्या कालखंडानंतर मागणी जास्त व पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण झाल्याने कांद्याच्या दराला झळाळी मिळाली आहे. यापूर्वी 2015 मध्ये कांद्याला प्रतिक्विंटल दीड हजार रुपये भाव मिळाला होता.\nदेशातली सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा आज\nपुणे - रंग, रेषा, आकारांच्या माध्यमातून सलग तीन पिढ्यांच्या कल्पनाशक्तीचे इंद्रधनू खुलवत त्यांना व्यक्त होण्याची संधी देणारी \"सकाळ चित्रकला...\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया न��ंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nचंद्रपुरातील वाघांची नव्या अधिवासात रवानगी\nचंद्रपूर : जिल्ह्यात वाढलेल्या वाघांमुळे मानव-वन्यजीव संघर्ष टोकाला पोहोचला आहे. रोज माणसांवर वाघांचे हल्ले होत आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्प वगळता...\nसाहित्यिकांची विविध रूपं (विजय तरवडे)\nसाहित्य संमेलन असो, की अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांचा त्यात हस्तक्षेप नसावा अशी भावना अनेक साहित्यिक बोलून दाखवत असतात. नेत्यांकडून...\nगोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमध्ये बिबट, अस्वलाचा मृत्यू\nनागपूर : गोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमधील बिबट्याच्या छातीत झालेल्या जखमेमुळे हृदय आणि श्‍वसनक्रिया बंद पडल्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनानंतर उघडकीस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://aksharbaug.com/Register_UI.php", "date_download": "2018-12-16T04:19:56Z", "digest": "sha1:GHXAJ7G6QP7FHFBHTQD57E2QNOBUCT6S", "length": 5373, "nlines": 94, "source_domain": "aksharbaug.com", "title": "Aksharbag", "raw_content": "\n× १.ग्रंथालयाचे सभासद होण्यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही.condit\n२.पुस्तकावर कोणत्याही प्रकारच्या खाना-खुणा करू नयेत.तसेच ती व्यवस्थित हातळावीत ही नम्र विनंती आहे.आपल्याकडून पुस्तक फाटल्यास,खराब अथवा गहाळ झाल्यास त्याच पुस्तकाची नवीन प्रत ग्रंथालयात जमा करण्यास आपण बांधील आहात.\n३.पुस्तक ३० दिवसात परत करावे.अन्यथा प्रतिदिन २ रुपये अतिरिक्त शुल्क आकरण्यात येईल.\n४.नवीन पुस्तकांची खरेदी करताना वाचकांची मागणी,पुस्तकाच्या आवृत्त्या व त्याचे साहित्यमूल्य विचारात घेतले जाईल,त्यानुसारच पुस्तकाची खरेदी करण्यात येईल.\n५.आपण महिन्याच्या कोणत्याही तारखेस सभासद झालात तरीही त्याच महिन्याच्या एक तारखेपासून सभासद शुल्क आकरण्यात येईल.(अपवाद २० तारखेनंतर झालेले सभासद)\n६. प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपूर्वी मासिक शुल्क जमा करावे.मासिक शुल्क ऑनलाइन,धनादेश,pay-tm(7028959596) तसेच रोख स्वरुपात स्वीकारण्यात येईल.\n७.घरपोच सेवेसाठी पुस्तकाची मागणी दूरध्वनी,व्हाट्स अप किंवा ईमेलद्वारे स्वीकारण्यात येईल.(aksharbaug@gmail.com) घरपोच सेवा ठरलेल्या दिवशीच सकाळी ८ ते रात्री ९ यावेळेत करण्यात येईल\n८) तुम्हाला व तुमच्या परिचयातील व्यक्तींना वाचनाची आवड आहे ,परंतु ग्रंथालयाचे सभासद होणे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या शक्य नसेल तरीही आपणास सभासदत्व देण्यात येईल .(अटी लागू)\n९) ग्रंथालयाची वेळ संध्याकाळी ५ ते ९ आहे.\n१०) सभासदांच्या सूचनांचा ,तक्रारीचा स्वीकार तसेच आदर केला जाईल व त्यावर तत्पर कार्यवाहीसाठी व्यवस्थापन बांधील राहील.\nमी वरील सर्व सूचना वाचल्या असून त्या मला मान्य आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mithileshbhoir.in/2014/10/", "date_download": "2018-12-16T04:55:35Z", "digest": "sha1:BCBEKRALN36CJSXBXQIEN3NUCIUI2XQC", "length": 11957, "nlines": 145, "source_domain": "www.mithileshbhoir.in", "title": "Mithilesh Bhoir Blog©: October 2014", "raw_content": "\nदिवाळी : तेव्हाची आणि आजची\nपावसाळा संपल्यावर गणेश चतुर्थी, अनंत चतुर्दशी, पितृ पंधरवडा, नवरात्रोत्सव, दसरा व कोजागिरी आदी सण संपलेले असत. सहामाही परीक्षा पण संपलेल्या असायच्या आणि सर्वांना उत्सुकता लागायची ती वर्षातील अति महत्वाच्या सणाची- अर्थात दिवाळी...\nलहानपणी दिवाळी जवळ येऊ लागली याची जाणीव करून द्यायची ती छानशी गुलाबी थंडी आणि दिवाळी पर्यंत हवेतील गारवा हळूहळू वाढत जाई. याबरोबरच घरात खमंग पदार्थांचा अरोमा पसरत असे. परीक्षा संपेपर्यंत काय चालू आहे हे पहायलाही परवानगी नसे आणि नजर चुकवून एखादा पदार्थ उचललाच तर आईचा जोरदार फटका बसे. \"नालायका, नैवेद्य अजून दाखवला नाही आणि तुझं आधीच अभ्यास कर गपचुप. मार्क कमी मिळाले तर फटाके रद्द.\"\nदिवाळीच्या दिवसांत घरी आलेल्या सर्व वस्तूंना एक विशिष्ठ गंध आणि स्पर्श असायचा. उटणं, सुगंधी तेल, रांगोळी, पणत्या, साबण, फटाके, नवीन कपडे अशा या गोष्टींची यादीच असायची. साबण हा मोती चंदनच असायचा. हे सामान दिवाळी येईपर्यंत वारंवार बघायला खूप गंमत वाटे. एव्हाना सहामाही परीक्षा संपून दिवाळीची सुट्टी पडलेली असायची. दिवाळीचा गृहपाठ आणि दिवाळी अंक पटापट उरकले जायचे. ते एकदाचे फत्ते झाले की मग मोर्चा किल्ला बांधायला वळलेला असायचा. मातीची ती रंगीबेरंगी चित्रं, मन भरुन खेळायला मिळणारा चिखल, नरक चतुर्दशी पर्यंत उगवेल असं पक्कं मनात धरून किल्ल्यावर रोवलेली मोहरी ही सर्व धम्माल अजून आठवतीये.\nनरक चतुर्दशी च्या आधीच अगदी वसुबारस पासूनच आमची दिवाळी चालू व्हायची. फार तर फार धनत्रयोदशी पर्यंत आकाशकंदिल लागलेला असे.\nपहिल्या दिवाळी पहाट च्या आदल्या रात्री प्रत्येक दिवशी फटाके कसे फोडायचे याचे वर्गीकरण केले जाई. त्यात असायचे बाबा ब्राण्ड फुलबाज्यांचे पुडे, लवंगी व डांबरी फटाक्यांच्या माळा, भुईचक्र, नागाच्या गोळ्या वगैरे वगैरे. हे झाल्यावर मग गाढ झोप यायची. काहीच वेळात भल्या पहाटे जाग यायची ती क्षणाक्षणाला धडाडणार्या फटाक्यांनी. लगेच मग लागलीच उठून दात वगेरे घासून वेळ व्हायची अभ्यंग स्नानाची. भल्या पहाटे थंडी भरपूर असे आणि बाहेर मिट्ट काळोख. अशा वातावरणात आई उटणं लावायची आणि नंतर दिवाळीचा सर्वात खास विधी ऊरकला जायचा. अंघोळ झाल्यावर चिरांटू/ चिरांटे हे फळ पायाने फोडायला मजा यायची. ते फोडले म्हणजे आपण नरकासुराचा वध केला, असं आई सांगायची. या दिवशी एकदम शूरवीर असल्यासारखे वाटे. हे तर आजतागायत सुरुच आहे.\nअंघोळ झाली की नवेकोरे कपडे घालायची मौज ती वेगळीच. मग आई औक्षण करायची. देवाला फराळाचा नैवेद्य दाखवला जाई आणि मग फराळाचा फडशा. एकत्र बसून फराळ व्हायचा आणि सोबत थट्टा-मस्करी.\nभाऊबीजेच्या रात्री मी परिसरातील सर्व कंदिल पुन्हा पुन्हा न्ह्यायाळत असे आणि त्या फटाक्यांचा आवाज कानात आणि मनात साठवून ठेवत असे. कारण एकदा घरात गेल्यावर ते क्षण येण्यासाठी पुढील वर्षाच्या दिवाळी पर्यंत थांबावं लागणार, असं वाटे. अजून पण असंच आहे हे.\nआता जग वेगात बदलतंय. सर्व काही ऑनलाईन झालंय, त्याचं स्वागतच आहे. हल्ली फराळ पण रेडीमेड मिळतोय. या सर्वांना माझा विरोध नाही. पण मूळचा निखळ आनंद, भाबडेपणा आपण विसरत चाललोय असं मला राहून राहून वाटतं. परस्पर भेटून आलिंगन देऊन शुभेच्छा देण्यात जो आपुलकीच्या स्पर्शाचा आपलेपणा आहे तो WhatsApp, SMS, email मध्ये नाही.\nत्यामुळे जसजसं वय वाढतंय, तंत्रज्ञानाची प्रगती होतीये त्याप्रमाणे आपण सर्वच जण त्या लहानपणीच्या दिवाळी पासून दूर जात आहोत आणि या सर्व सद्यस्थितिमध्ये ती खोलवर रुतून बसलेली दिवाळी आणखी आठवत राहते.\nराजगड : बहुतेकांस अपरिचित ईतिहास\nआजपर्यंत राजगड बद्दल खूप ऐकलं होतं. गडांचा राजा, राजांचा गड हे तर आपण लहानपणाप��सूनच ऐकत आलोय. पण काल एक पुस्तक वाचतांना राजगड विषयी नवीनच म...\nआज लोकसत्ता मध्ये एक मस्त कविता वाचली. त्यातले दोन सुप्रसिद्ध चरण... सृष्टीचे चमत्कार ( श्लोक : उपजाति ) वैशाखमासी प्रतिवर्षि येती , ...\n२६ जुलैच्या कटू आठवणी : मुंबई\nविज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर मानवाने अनेक प्रगती आणि विकासाची नवी शिखरे पादाक्रांत केली असली तरी निसर्ग आपल्या अस्त...\nदिवाळी : तेव्हाची आणि आजची\nपावसाळा संपल्यावर गणेश चतुर्थी, अनंत चतुर्दशी, पितृ पंधरवडा, नवरात्रोत्सव, दसरा व कोजागिरी आदी सण संपलेले असत. सहामाही परीक्षा पण संपल...\nदिवाळी : तेव्हाची आणि आजची\nउंबरठ्यावर भक्ती (ग्रीस १२ - सुफळ संपूर्ण)\nतरुण भारत बेळगांव वृत्तपत्रात आलेली मुलाखत...चेहऱ्याआडचे चेहरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n12006", "date_download": "2018-12-16T03:44:36Z", "digest": "sha1:MU6QTUR4CN5LPLNVE7LOGT7624YEG4XE", "length": 10945, "nlines": 291, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "9 Elements : Action fight ball Android खेळ APK (com.leinus.nineelements) Leinus द्वारा - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली क्रीड\n100% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया गेमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Vodafone\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: HTC_S715e\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर 9 Elements : Action fight ball गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळा��पैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-804.html", "date_download": "2018-12-16T03:32:42Z", "digest": "sha1:JONERGB5HFTWZHYPD4SJPJF6MIH5CK5N", "length": 6072, "nlines": 76, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "कोपरगावात टँकर-दुचाकीच्या अपघातात विद्यार्थिनी जागीच ठार. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Crime News Kopargaon कोपरगावात टँकर-दुचाकीच्या अपघातात विद्यार्थिनी जागीच ठार.\nकोपरगावात टँकर-दुचाकीच्या अपघातात विद्यार्थिनी जागीच ठार.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर-मनमाड महामार्गावरील येवला नाका येथे टँकर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाला असून चुलते गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि.७ जून ) सकाळी १०.१५ वाजताच्या सुमारास घडली.\nया घटनेतील आफ्रिन आजमेर पठाण (२०, रा. समता नगर, कोपरगाव ) असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. तर हुरखा बुढणखा पठाण (४० रा.शारदानगर, कोपरगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत.. मिळालेल्या माहितीनुसार, आफ्रिन ही डि.एड.ला शिक्षण घेत होती.काल हुरखा आणि आफ्रिन हे दोघे आपल्या दुचाकीवरुन पेपर देण्यासाठी नगर - मनमाड महामार्गाने बाभळेश्वर येथे जाण्यासाठी निघाले होते.\nत्यांची दुचाकी येवला नाका परिसरात आली असता त्यांच्या पाठीमागून भरधाव वेगात येणारा टँकरने (क्र. एचआर.६१ सी. ९२७७) दुचाकीला जोरदार धडक दिली. यात हुरखा आणि आफ्रिन दोघे रस्त्यावर पडले. दरम्यान, टँकर आफ्रिनच्या अंगावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.\nतिचा मृतदेह कोपरगाव ग्रामिण रुग्णालयात नेण्यात आला. तर हुरखा हे गंभीर जखमी असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमजद हसन शेख यांनी यांनी टँकर चालकाविरोधात फिर्याद दाखल केली असून कोपरगाव शहर पोलिसांनी टँकर चालक पुष्करसिंग ���क्ष्मणसिंग मोहरा (२५, रा. उत्तराखंड ) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nकोपरगावात टँकर-दुचाकीच्या अपघातात विद्यार्थिनी जागीच ठार. Reviewed by Ahmednagar Live24 on Friday, June 08, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/3159-mumbai-police-alert-for-crime", "date_download": "2018-12-16T03:17:17Z", "digest": "sha1:VNQA7P46CXZOUJQD2KGCUYRIIBYLTUA7", "length": 6658, "nlines": 138, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "केवळ 15 ते 18 मिनिटांत पोलीस प्रशासन पीडिताच्या मदतीस हजर - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकेवळ 15 ते 18 मिनिटांत पोलीस प्रशासन पीडिताच्या मदतीस हजर\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nशहरातील वाढते गुन्हे पाहता पोलीस प्रशासन गंभीर झालेलं दिसतंय. महिलांवरील वाढते गुन्हे यामुळे संपूर्ण राज्याचं वातावरण चिघळतंय. यावर तोडगा म्हणून पोलीस प्रशासनानं एक पाऊल पुढे टाकत पोलीस नियंत्रण कक्षाचं आधुनिकीकरण करण्याचा विचार केला. आधुनिकीकरणासाठी तब्बल 400 कोटी खर्च करून यासाठी एक विशिष्ट योजना निश्चित केली आहे.\nया योजनेचा मुख्य उद्देश पीडित नागरिकांना लवकरात लवकर प्रतिसाद देणं, आप्तकालीन परिस्थित त्वरीत ई-कॉलिंगची सुविधा देणं आणि तसेच, इतर यंत्रणांमध्ये आधुनिकीकरण करणे हा आहे. आधुनिकीकरण झाल्यानंतर ग्रामीण भागात 8 मिनिटांत आणि शहरी भागात 15 ते 18 मिनिटांत नागरिकांच्या मदतीला धावून जाण्याचा उद्देश पोलीस प्रशासनानं समोर ठेवला आहे.\n1993च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेमला जन्मठेप, तर दोघांना फाशी\nतब्बल पन्नास तासाच्या अथक प्रयत्नानंतर 7 वर्षीय ओमची सुटका\nभारताची सीमा ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा\nफसवणूकीच्या रागातून कारमध्येच केली हत्या, 11 दिवसांत लावला हत्येचा छडा\nगुंगीचे औषध देऊन रु���्णवाहिकेतच केला बलात्कार\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-football/messis-friend-trying-prevent-him-125044", "date_download": "2018-12-16T04:30:48Z", "digest": "sha1:KXJLLVRECXTEU6C322YVRF7SCZBYP4CB", "length": 13929, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "messi's friend trying to prevent him मेस्सीला रोखण्यासाठी \"मित्रा'चीच व्यूहरचना | eSakal", "raw_content": "\nमेस्सीला रोखण्यासाठी \"मित्रा'चीच व्यूहरचना\nगुरुवार, 21 जून 2018\nआपण केवळ क्‍लब फुटबॉलचे नव्हे तर आंतरराष्ट्रीय फुटबॉलचेही हिरो आहोत, हे सिद्ध करण्यासाठी लिओनेल मेस्सी झगडत आहे; पण आईसलॅंडने त्याला जखडले होते. आता क्रोएशिया मेस्सीला रोखण्यासाठी त्याच्या \"मित्रा'चीच मदत घेत आहे.\nनिझ्नी नोवगोरोड - आपण केवळ क्‍लब फुटबॉलचे नव्हे तर आंतरराष्ट्रीय फुटबॉलचेही हिरो आहोत, हे सिद्ध करण्यासाठी लिओनेल मेस्सी झगडत आहे; पण आईसलॅंडने त्याला जखडले होते. आता क्रोएशिया मेस्सीला रोखण्यासाठी त्याच्या \"मित्रा'चीच मदत घेत आहे.\nसलामीला नायजेरियास हरवल्यामुळे क्रोएशियाचा आत्मविश्‍वास उंचावलेला आहे. आता मेस्सीला रोखून आपली जागतिक फुटबॉलमधील ताकद उंचावण्याचा क्रोएशियाचा प्रयत्न असेल. दिएगो मॅराडोना हा विश्‍वकरंडक विजेता आहे. मेस्सीने तर एकही स्पर्धा अर्जेंटिनासाठी जिंकलेली नाही हे मेस्सीच्या चाहत्यांना ऐकावे लागत आहे. तो काही दिवसांत 31 वर्षांचा होईल. या परिस्थितीत ही त्याची अखेरची स्पर्धा असेल, असेच मानले जात आहे.\nही लढत अर्जेंटिना-क्रोएशिया असली तरी तिला स्वरूप मेस्सीविरुद्ध क्रोएशिया हेच असणार. क्रोएशिया संघातील मध्यरक्षक इवान राकितीक हा बार्सिलोनाकडून खेळतो. त्याची जास्तीत जास्त मदत आम्ही घेत आहोत, असे क्रोएशिया मार्गदर्शक झॅल्तको दालिक यांनी सांगितले.\nलिओनेल मेस��सीला रोखण्यासाठीचा कोणताही फॉर्म्युला नाही, त्यामुळे जेवढी माहिती असेल तेवढी कमीच आहे. त्यामुळेच या लढतीसाठी राकितीक जणू माझा सहायकच असेल. एक लक्षात ठेवा एक महान खेळाडू फुटबॉलमध्ये विजय देऊ शकत नाही, पण एक चांगला संघ नक्कीच यशस्वी होतो, असे ते म्हणाले.\nदालिक यांनी आपल्या खेळाडूंची ताकद ओळखून त्यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे, तर मेस्सी, अँगेल डी मारिया, सर्जिओ ऍग्युएरा यांसारखे नावाजलेले खेळाडू असूनही चांगली कामगिरी करून अर्जेंटिना मार्गदर्शक जॉर्ज साम्पोली अपयशी ठरले आहेत. अर्जेंटिनास हरवले, तर क्रोएशिया थेट विजेतेपदाच्या संभाव्य शर्यतीत येईल. त्या तोडीचे खेळाडू आपल्याकडे आहेत, याची जाणीव त्यांना आहे, त्यामुळेच त्यांचा आत्मविश्‍वास उंचावलेला आहे. सलामीच्या पराभवातून शिकलो आहोत, आमची यशस्वी होण्याची क्षमता आहे; हे साम्पोली सांगत असले तरी चाहत्यांना पुरेसा विश्‍वास वाटत नाही.\nबार्सिलोनाला बरोबरीत रोखून टॉटेनहॅम बाद फेरीत\nटॉटेनहॅम - लुकास मौरासने अखेरच्या क्षणी केलेल्या गोलाच्या जोरावर टॉटेनहॅमचे चॅंपियन्स लीगमधील भवितव्य कायम राहिले. या गोलामुळे त्यांनी बार्सिलोनाला १...\nएशियाड नाकारल्याने फुटबॉल संघटनेकडून आयओएचा निषेध\nमुंबई - आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी फुटबॉल संघ न पाठवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल भारतीय फुटबॉल महासंघाने भारतीय ऑलिंपिक संघटनेवर टीका केली. आपल्याला...\nफ्रेंच क्रांतीच कायम: उरुग्वेचा 2-0 ने पराभव\nनिझनी नोवगोरोड : ख्रिस्तियानो रोनाल्डोची कोंडी करणाऱ्या उरुग्वेने फ्रान्सचा अव्वल आक्रमक काईल एम्बापे यालाही जखडले; पण काहीशा दुर्लक्षित...\nयुरोप-दक्षिण अमेरिका संघर्षास नवे वळण\nसामारा - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा विजेतेपदासाठी कायम युरोप आणि दक्षिण अमेरिकन संघातच अंतिम चुरस होते. रशियातील स्पर्धाही यास अपवाद नाही. आता...\nकोलकात्यात मेस्सीच्या चाहत्याची आत्महत्या\nकोलकाता - पश्‍चिम बंगालमधील हबिबपूरमध्ये लिओनेल मेस्सीच्या 20 वर्षीय मोनोतोष हल्दर या चाहत्याने आत्महत्या केली. विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत...\nउरुग्वेच्या चालीत रोनाल्डो निष्प्रभ एडिसन कॅवानी-लुईस सुआरेझचा बहारदार समन्वय निर्णायक\nसोची, ता. 1 : लिओनेल मेस्सीचे विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील आव्हान संपल्यानंतर ख्रिस्तिय��नो...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/", "date_download": "2018-12-16T03:32:30Z", "digest": "sha1:MZIZ4FZUD53T3UEUGPEO62WAKK7TUKDC", "length": 16442, "nlines": 257, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nतडका - सेमी फायनल\nपहा खुप काही सांगुन गेले\nजे रोवले होते मातीत\nत्यांनाही हवेत टांगुन गेले\nसेमी फायनल झाली ही\nतडका - काय आठवले असेल\nकुणी प्युवर ध्येयवेडा तर\nहा विचार खोटा आहे की\nनेता तसा कार्यकर्ता असतो\nकुणी कुणी स्वाभिमानी तर\nकुणी निव्वळ गद्दार असतो\nम्हणूनच पळतो एकटा एकटा\nत्यामागे कुणी मतदार नसतो\nअशा कित्तेक नेत्यांचे वर्चस्व\nमग अशा नेत्यांना मनापासुन\nसांगा काय आठवले असेल\nतडका - वाचाळकीचे सत्य\nतरी देखील कळत नाही\nअन् या वाचाळांचे खरे तर\nसरळ करण्याही वळत नाही\nएक टर्म संपली की\nआणखी काही करू पाहतात\nअन् व्हर्जन 2.0 साठी नव्याने\nहे नव-नवे प्रयत्न सुरू होतात\n· १०-१२ माध्यम आकाराचे उकडलेले बटाटे\n· एक कच्चा बटाटा – किसून\n· हिरव्या मिरच्या व जिरे यांची पेस्ट\n· दोन चमचे शेंगदाण्याचे कूट\n· बारीक चिरलेली कोथिंबीर\n· ७-८ कढीपत्त्याची पाने\n· चार टेबलस्पून खोवलेले ओले खोबरे\n· दोन चमचे लिंबाचा रस\n· अर्धी वाटी राजगिऱ्याचे पीठ\n· अर्धी वाटी शिंगाड्याचे पीठ\n· अर्धी वाटी साबुदाण्याचे पीठ\n· एक टेबलस्पून तेल\n· उकडलेले बटाटे सोलून घ्या व स्मॅश करून ठेवा.\n· एका बाऊलमध्ये बटाट्याचा लगदा, आले, हिरव्या मिरच्या व जिरे यांची पेस्ट, मीठ, साखर, शेंगदाण्याचे कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्त्याची पाने, खोवलेले खोबरे, व लिंबाचा रस एकत्र कर���न हे सर्व मिश्रण एकजीव करा.\nआता या मिश्रणाचे गोल चपटे वडे थापून ठेवा.\n· नंतर एका बाऊलमध्ये राजगिरा, शिंगाडा व साबुदाणा ही सर्व पीठे एकत्र करून त्यात पाणी घालून ओलसर पीठ बनवा.\nया पीठात मीठ, मिरचीचा ठेचा व एक किसलेला कच्चा बटाटा घाला.\n· दुसरीकडे गॅसवर एका कढईत तेल तापत ठेवा.\n· तेल पुरेसे गरम होताच त्यातील एक टेबलस्पून कडकडीत तेल काढून पारीसाठी सरबरीत केलेल्या पिठात घालून मिश्रण एकजीव करा.\n· आता वडे सरबरीत पिठात सगळीकडून छान घोळवून घ्या व कढईतील गरम तेलात सोडून गोल्डन ब्राऊन रंगावर तळून काढा.\nगरमागरम वडे कोथिंबीर-खोबर्‍याच्या हिरव्या किंवा खजुर-चिंचेच्या आंबट-गोड चटणी सोबत सर्व्ह करा.\n· १०-१२ नग तयार इडल्या\n· तीन चमचे कॉर्नफ्लोअर\n· दोन टेबलस्पून मैदा\n· एक चमचा आले-लसणाची पेस्ट\n· तीन चमचे लाल मिरचीचे तिखट\n· बारीक चिरलेली एक सिमला मिरची\n· एक चमचा आल्याचा कीस\n· बारीक चिरलेल्या ३-४ लसणाच्या पाकळ्या\n· पाव चमचा सोया सॉस\n· दोन टेबलस्पून टोमॅटो सॉस\n· पाव चमचा काळी मिरीची पूड\n· एक बारीक चिरलेला कांदा\n· एक टेबलस्पून बारीक चिरलेली कांदापात\n· तयार इडल्या अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा व अर्ध्या तासाने फ्रिजमधून काढून त्यांचे छोटे छोटे चौकोनी तुकडे कापून ठेवा.\n· एका बाऊलमध्ये कॉर्नफ्लोअर, मैदा, आले-लसणाची पेस्ट, लाल तिखट एकत्र करा.ॉ\n· मिश्रणात पाणी घालून फेटून घेऊन दाट पेस्ट बनवा.\n· गॅसवर पॅनमध्ये तेल गरम करा.\n· तयार केलेल्या पेस्टमध्ये इडलीचे तुकडे बुडवून ते तेलात गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्या.\n· एका प्लेटमध्ये टिश्यू पेपर पसरून त्यात हे टोस्ट केलेले इडल्यांचे तुकडे ठेवा.\n· आता गॅसवर एका फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून घ्या.\n· त्यात किसलेले आले, बारीक चिरलेला लसूण व कांदा घालून 3-4 मिनिटे मध्यम आचेवर कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परता.\n· मग त्यात चिरलेली सिमला मिरची घालून परता.\n· सिमला मिरची शिजून मऊ झाली की त्यात सोया सॉस, टोमॅटो सॉस, कॉर्नफ्लोअरचे मिश्रण आणि मीठ घालून एकजीव करा व परतत रहा.\n· थोडेसे पाणी घालून ढवळत रहा.\n· जेंव्हा मंचूरियन सॉसमध्ये उकळी येईल तेंव्हा त्यात इडली व काळी मिरीची पूड घालून एकजीव करून घ्या आणि आणखी २-३ मिनिटे शिजवून घेऊन गॅस बंद करा. गरम इडली मंचूरियन फ्राइड राईससोबत सर्व्ह करा.\nतडका - दुष्काळ भावनांचा\nनाते जरी तेच ��सले तरीही\nमनं मात्र हल्ली बदलले आहेत\nमाणसं बघा आदळले आहेत\nअहो पुर्वी माणसांच्या जाण्याने\nगावंच्या गावं ओसाड व्हायची\nगांवचा माणूस मेला तरीही\nगांवभर लोक देखील रडायची\nपण आता परिस्थिती बदलली\nभावनांचा तुटवडा भासत आहे\nगेला तो सोडून देऊन पुढे चला\nहे वास्तव समाजात दिसत आहे\nअन् संघर्षही केला आहे\nपण ना इथेच थांबायचंय\nअजुनही दक्ष रहावे लागेल\nहाती भेटलेले हे आरक्षण\nजरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://kiratsaptahik.blogspot.com/2011/12/blog-post_7375.html", "date_download": "2018-12-16T03:07:41Z", "digest": "sha1:4XJCWJ3CXNUTVPVYWZG6HTDXKUB6RIUY", "length": 98850, "nlines": 161, "source_domain": "kiratsaptahik.blogspot.com", "title": "kirat saptahik: अंक १ला, ५ जानेवारी २०१२", "raw_content": "\nअंक १ला, ५ जानेवारी २०१२\nकिरातच्या ८८व्या वर्षाचा वर्धापनदिन वेंगुर्ले येथील भक्त निवास सभागृहात गेल्या १४ मोठ्या दिमाखाने साजरा झाला. या निमित्ताने कै. भाऊ आंबर्डेकर यांच्या दुर्मिळ हस्तलिखित, नव्याने संगीत शिकणा-यांसाठी उपयुक्त अशा ‘स्वरमाया‘ या पुस्तकाचे प्रकाशन सध्याचे आघाडीचे संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात ज्येष्ठ गायक अरविद पिळगांवकर, सरोदवादक दत्ता प्रभू तेंडोलकर, बाळ आंबर्डेकर यांच्या गायनाची मैफलही झाली. भाऊ आंबर्डेकर यांची कन्या मायादत्त आंबर्डेकर आणि कुटुंबियांचा या कार्यक्रमात मोठाच सक्रीय सहभाग होता. हा कार्यक्रम अनेक अर्थांनी संस्मरणीय ठरला.\nया अंकापासून ‘किरात‘ ८९व्या वर्षात पदार्पण करीत आहे. जानेवारी ते डिसेंबर या वर्षभरात ‘किरात‘चे दिवाळी विशेषांकासह एकूण ४७ अंक प्रसिद्ध झाले. दिवाळी विशेषांक २०० पृष्ठांचा कोकणातील गुढ रहस्ये उलगडणारा होता. नेहमीच्या आकारातील ४६ अंकांची पृष्ठ संख्या ४१२ होती. या वर्षभरात विविध विषयांवर संपादकीय, अधोरेखित या सदरांबरोबरच अनेक जाणकार ���ान्यवरांचे लेख अनेक विषयांसंदर्भात प्रसिद्ध केले. ‘उद्योग भरारी विशेष‘ या २८ पृष्ठांच्या विशेषांकातून मूळच्या कोकणातील मुंबई व अन्यत्र जाऊन मोठा व्यवसाय उभारुन प्रगती केलेल्या काही उद्योजकांच्या मुलाखती, लेखांद्वारे कोकणच्या मराठी उद्योजकांची ओळख झाली. यामुळे दरवर्षी असा एखादा अंक प्रसिद्ध करावा अशा सूचना आल्या. पृष्ठमर्यादेमुळे त्यावेळी उद्योग भरारीमध्ये ब-याच उद्योजक, व्यक्तींचा परिचय देता आला नव्हता. यावर्षीच्या अंकात ती उणीव भरुन काढण्याचा प्रयत्न राहील.\nजैतापूर अणुऊर्जा प्रकल्प देशभर गाजला. त्या प्रश्नाचे राजकीय भांडवलही करण्यात आले. ‘किरात‘ च्या टीमने जैतापूर येथे जाऊन परिसराची पाहणी करुन लोकांशी संवाद साधला. तेव्हा प्रकल्पग्रस्तांची योग्य ती बाजू प्रसारमाध्यमांनी फारशी मांडली नसल्याबद्दल त्यांनी खत व्यक्त केली. या विषयावर समीरण सावंत व तज्ञ लेखकांनी लेखमाला लिहिली, स्थानिकांच्या मुलाखती प्रसिद्ध केल्या. त्यामध्ये अणुउर्जा कशी बनते अणुउर्जेला पर्याय, या प्रकल्पाचे आर्थिक पैलू अशा बाबी होत्या. या संपूर्ण माहितीच्या लेखांसह एक पुस्तक प्रसिद्ध करावे अशा अनेकांच्या आणि मुख्यतः जैतापूर प्रकल्पग्रस्तांच्या सूचना आल्या. त्यानुसार ‘किरात‘ ट्रस्टतर्फे ‘जैतापूरची रणभूमी‘ हे पुस्तक प्रसिद्ध केले आणि सहा महिन्यातच त्याची दुसरी आवृत्तीही प्रसिद्ध करावी लागली. इतका या पुस्तकाला प्रतिसाद मिळाला.\nदोडामार्ग तालुक्यातील खजिन प्रकल्प, रेडी - विजयदुर्ग या बंदरांचा खाजगीकरणातून विकास, यामुळे तेथे पर्यावरण प्रदूषणाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यावरही ‘किरात‘ने अचूक शरसंधान केले आहे.\n२०११ मध्ये प्रत्येक महिन्यात स्वतंत्र विषय घेऊन चार अंक परिपूर्ण माहितीने देण्याचा प्रयत्न केला. ताणतणाव व्यवस्थापन विशेष, जैतापूरची रणभुमी, महिला दिन विशेष, शिक्षण विषयक समस्या, आरोग्य विशेष, विवाह विशेष, करिअर विशेष, गुढ विशेष आणि कोकणातील जत्रौत्सव असे विविध विषय किरातने मांडले. या विशेष अंकांचे अतिथी संपादक म्हणून डॉ. सुविनय दामले, सौ. सुमेधा देसाई, समीरण सावंत, संयोगिता करंदीकर यांनी जबाबदारी सांभाळली.\nकिरातचे संपादक म्हणून काही वर्षे जबाबदारी सांभाळलेले भूतपूर्व संपादक कै. के. अ. मराठे यांचे स्नेही कै. विष्���ुपंत गणेश नाईक यांचे यंदाचे हे जन्मशताब्दी वर्ष. त्यानिमित्ताने त्यांच्या विविधांगी कार्यकर्तृत्वाचा परिचय देणारे लेख असलेला विशेषांक प्रसिद्ध केला. कै. विष्णु पंतांचे कुटुंबीय श्री. सगुण उर्फ आबा नाईक त्यांचे बंधू व भगिनी यांनी या शताब्दी वर्षानिमित्ताने वेंगुर्ले येथील सेंट लुक्स हॉस्पीटलला अद्ययावत अतिदक्षता विभाग आणि प्रसुतीगृहाचे नूतनीकरण करुन देऊन आपल्या आई वडिलांच्या स्मृती चिरंतन केल्या आहेत. नाईक कुटुंबियांच्या या उपयुक्त देणगीमुळे सेंट लुक्सला अन्य व्यक्तींकडूनही देणग्या येऊ लागल्या आहेत. याकामी प्रसिद्धीच्या रुपाने किरातचाही सहभाग आहे हे नमूद करण्यास आम्हाला अभिमान वाटतो.\nडॉ. मधुकर घारपूरे यांनी ‘मध्वानुभव‘ हे नवीन रंजक सदर सुरु केले. त्यांच्या यापूर्वीच्या ‘ससुली‘ प्रमाणेच हे सदरही लोकप्रिय झाले. ‘ससुली‘ पुस्तक रुपाने प्रसिद्ध करावे अशा सूचना आल्या. लवकरच ते प्रसिद्ध कराण्याचा आमचा प्रयत्न आहे. तळेबाजार - देवगड येथील सौ. सुमधा देसाई याही विविध विषयांवर लिहित असतात. त्यांनी प्रसिद्ध समाजसेविका सिधुताई सपकाळ यांची घेतलेली मुलाखत विशेष उल्लेखनीय होती. शिक्षणतज्ञ श्रीराम मंत्री (मुंबई), प्रा. श्री. मनोहर जांभेकर (पुणे) यांनीही शिक्षण व्यवस्थेवर लिहिलेले लेख उल्लेखनीय होते. ज्येष्ठ पत्रकार व उद्योग सल्लागार म्हणून या जिल्ह्या काम केलेले किशोर बुटाला हे कोकण विकासावर सातत्याने विविध लेख देत असतात.\nबाळशास्त्री जांभेकर स्मारक गोलमाल प्रकरणातील नियोजन मंडळाचे प्रताप, वाचनालयाचा बोजवारा ओंकार तुळसुलकर यांनीच किरातच्या माध्यमातून प्रथम प्रकाशात आणले. कोकणात दूध व्यवसाय कसा वाढेल यावरील माहितीपूर्ण लेखाबद्दल अनेकांनी प्रतिक्रिया नोंदविल्या. याखेरीज पर्यटन, कोकण रेल्वे, घाट रस्त्यांची दुरावस्था, जिल्ह्यातील लहान-मोठे खड्डेमय ग्रामीण रस्ते यामध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार होतो. जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाने मंजूर केलेला निधी पुरेसा खर्ची न पडता परत का जातो या विषय सविस्तर माहिती प्रसिद्ध केली. यामध्ये खेदाने नमूद करावेसे वाटते की, नियतकालीकांनी विकासाचा पैसा परत का व कसा जातो या विषयी काहीही लिहिलेले नाही किवा शोधपत्रकारिताही केलेली नाही.\nपर्यटनाविषयी ‘किरात‘ गेली सुमारे पंचव���स वर्षे सातत्याने लिहित आहे. अनेक वृत्तपत्रांनीही ते लेख पुनर्मुद्रित केले. याशिवाय बहुतेक सर्वच वृत्तपत्रांनी सिधुदुर्ग १५ वर्षापूर्वी पर्यटन जिल्हा जाहीर झाला. तेव्हापासून सातत्याने या विषयावर लेखणी चालविली आहे. ‘किरात‘च्या माध्यमातून यावर्षी आम्ही शाश्वतीचे पर्यटन लोकांच्या पुढाकारातून (शा.प.लो.पु.) हा एक वेगळा विचार मांडला. त्यासाठी कुडाळ येथील जॉर्ज जोएल यांचे लेखन आणि प्रायोजकत्व लाभले. त्यासाठी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी खास चार पृष्ठे आम्ही त्यासाठी दिली आहेत.\nमे २०११ मध्ये सा. किरातचे प्रकाशन अधिक आकर्षक, जास्त पृष्ठांचे करता यावे तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम चालविता यावेत यासाठी किरात ट्रस्टची स्थापना करण्यात आली. सा. किरातचे प्रकाशन करणे हे या ट्रस्टचे मुख्य उद्दिष्ट आहे. याखेरीज ट्रस्टने यावर्षी सुरु केलेले उपक्रम खालीलप्रमाणे -\n१) ५वी ते ७वी च्या मुलांसाठी तथापी ट्रस्ट, पुणेच्या मदतीने शरीर साक्षरता हा १२ सत्रांचा उपक्रम वेंगुर्ले परिसरातील तीन शाळांमध्ये राबविला जातो. पुढील शैक्षणिक वर्षापासून अत्यंत गरज असलेल्या या उपक्रमाचा २० शाळांमध्ये विस्तार करण्याचा मनोदय आहे.\n२) विवाहेच्छुक मुला-मुलींसाठी रेशीमगाठी हा उपक्रम ज्योतिषी मायाताई आंबर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सीमा मराठे समन्वयक म्हणून काम करत आहेत. यामध्ये विवाह जुळवून देणे हे टारगेट नसून वधु-वरांमध्ये विवाह विषयक अवाजवी समज-गैरसमजांचे समुपदेशनाने (क्दृद्वदद्मड्ढथ्थ्त्दढ) ने दूर करण्याचा प्रयत्न करणे हा आहे. किरातचा प्रत्येक महिन्यातील दुस-या आठवड्यातील अंक विवाह विशेष म्हणून प्रसिद्ध होतो. यामध्ये लेखनाची जबाबदारी सुमेधा देसाई, वंदना करंबेळकर यांनी स्विकारली आहे.\n३) पर्यटनाविषयी केवळ लिखाण न करता प्रत्यक्ष कृती कार्यक्रम म्हणून वायंगणी गावामध्ये जॉर्ज जोएल यांच्या संकल्पनेतून कासव जत्रा या उपक्रमाचे २७ ते २९ डिसेंबर दरम्यान आयोजन केले होते. या उपक्रमाला मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर, रत्नागिरी येथील ६२ कुटुंबांनी नोंदणी करुन सहभाग घेतला होता. ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांचे संवर्धन करणा-या सुहास तोरसकर आणि त्यांच्या सहका-यांना तसेच वायंगणी गावाच्या पर्यटनवाढीसाठी हा उपक्रम निश्चितच पूरक ठरेल.\nयापुढे किरात ट्रस्टतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. किरात साप्ताहिकाच्या नियमित प्रकाशनासाठी कायम ठेव निधी उभारण्याच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यासाठी अधिकाधिक देणगीदारांनी निधी संकलनाला मदत करावी.\nस्वातीला घेऊन तिचे आई-बाबा माझ्या क्लिनीकमध्ये आले. तिच्या चेह-यावर धुमसणारा राग, वैताग, चिडचिड, हळवेपणा स्पष्ट दिसत होता. ‘‘डॉक्टर आता तुम्हीच काय ते समजावून सांगा हिला. अहो, ऐकतच नाही चार महिने झाले नाहीत लग्नाला, तर अचानक सामान घेऊन निघून आली. आता परत जाणारच नाही म्हणते. काय करायचं चार महिने झाले नाहीत लग्नाला, तर अचानक सामान घेऊन निघून आली. आता परत जाणारच नाही म्हणते. काय करायचं कसं समजवायचं आमचे सगळे मार्गच खुंटलेत. तुम्हीच काय ते करा....‘‘\nतिच्या आई-वडिलांनी बांध फुटावा तसं मनातलं बोलून टाकलं. सविस्तर बोलणं झाल्यावर मी म्हटले, ‘‘मी तुला काहीच समजावणार नाही. फक्त मला एक सांग की, तुझा तुझ्या आई-वडिलांवर विश्वास आहे का‘‘ ती म्हणाली, ‘‘हो.‘‘ मग म्हटलं, ‘‘आता लग्न, संसार, घटस्फोट, नवरा, सासू, नणंद सगळं बाजूला ठेव. विचारही करु नकोस या सगळ्याचा आणि शांतपणे कुठलाच विचार न करता आई-बाबांकडे सुट्टीवर आल्यासारखी एक महिना रहा. एक महिन्यानंतर पुन्हा भेटू. मग पुढचं काय ते ठरवू‘‘ ती म्हणाली, ‘‘हो.‘‘ मग म्हटलं, ‘‘आता लग्न, संसार, घटस्फोट, नवरा, सासू, नणंद सगळं बाजूला ठेव. विचारही करु नकोस या सगळ्याचा आणि शांतपणे कुठलाच विचार न करता आई-बाबांकडे सुट्टीवर आल्यासारखी एक महिना रहा. एक महिन्यानंतर पुन्हा भेटू. मग पुढचं काय ते ठरवू\nत्या दिवसापासून तिस-या आठवड्यात ती व तिचे आई-बाबा डोळ्यात आनंदाश्रू घेऊन आले. म्हणाले, ‘‘स्वतःच जाते म्हणाली. नव-याला फोन केला. नवरा आला आणि काहीच झाले नसल्यासारखा तिला घेऊन गेला. चार दिवस झाले. तिथून तिचा फोनही आला.‘‘\n हे एक हॅपी एंडींग उदाहरण होतं. पण सर्वच लग्न एवढी नशिबवान ठरतात असं नाही. एकतर हल्ली लग्नाला उशीर होतो आणि बारीकसारीक गोष्टींनी ते तुटायला मात्र अजिबात उशीर होत नाही आणि मग घटस्फोटाचे प्रमाण वाढते आणि आपण सर्वजण भांबावल्यासारखे स्त्री-स्वातंत्र्य, व्यक्ती-स्वातंत्र्य, नोकरी करणारी स्त्री, स्त्री-पुरुष समानता या असंबद्ध गोष्टींचा उहापोह करुन या सर्वांची कारणमिमांसा शोध���्याचा प्रयत्न करत बसतो. असंबद्ध अशासाठी की, लग्न हा माझ्या मते मुळात दोन माणसांचा अतिशय खाजगी विषय आहे.\nमुळात लग्न मोडणे किवा घटस्फोट याचा फक्त त्या त्या व्यक्तीचा समजुतदारपणा, बदल समजावून घेण्याची क्षमता, वैयक्तिक नातेसंबंध, नाती जोपासण्याची कला, जबाबदारीची जाणीव या गोष्टींशी संबंध असू शकतो. पण मग ज्याअर्थी घटस्फोटांचे प्रमाण वाढलेलं दिसतंय याचा अर्थ हल्ली सर्वच मुला-मुलींमध्ये समजूतदारपणा आणि इतर गोष्टी पूर्वीपेक्षा कमी आहेत, असं समजावं का नाही, बिल्कूल नाही मला असं वाटतं की हे सर्व गुण बहुतेकांमध्ये असतात. पण आजकालच्या वेगवान जीवनपद्धतीमुळे होणा-या घाईमुळे हे गुण बाजूला होतात आणि लग्नाचा बळी जातो.\nएकतर आजकाल उशीराने म्हणजे मुलगा आणि मुलीचं पूर्ण शिक्षण होऊन नोकरी वगैरे लागून आर्थिक, सामाजिकदृष्ट्या स्थिरस्थावर झाल्याची भावना झाल्यावरच लग्नाचा विचार होतो. त्यामुळे हे सगळे होईपर्यंत एकतर स्वभाव घट्ट बनलेला असतो. ‘व्यक्तिमत्वाच्या मर्यादा‘ ब-याच प्रमाणात ठरुन गेलेल्या असतात आणि मग घाई-गडबडीत किवा ‘झालं बुवा एकदाचं‘ या आनंदाच्या भरात मुला-मुलीला लग्नाच्या बंधनात टाकलं जातं आणि एखाद्याला कोणतीही पूर्व कल्पना न देता अचानक पाण्यात फेकून दिलं तर त्याची जी भांबावलेली, घाबरलेली, श्वास कोंडलेली अवस्था होईल तशी झाल्यामुळे ‘बाकी सगळं जाऊ दे, आधी पाण्यातून मला बाहेर काढा.‘ असी मानसिकता निर्माण होते आणि मग स्वातीसारखं अचानक ‘लग्नातून बाहेर‘ पडण्याची मानसिकता तयार होते.\nमग काय करायचं आता ह्या सगळ्यावर मुळात लग्न हा आयुष्यातला फार परिणामकारक बदल आहे. त्यामुळे तो बदल होण्यापूर्वी जर पूर्वतयारी केली, चर्चा केली, सल्ला-मसलत केली, एक मानसिक पाया निर्माण केला, ज्यावर संसाराची इमारत मजबूत उभी करता येईल, तर बराच चांगला परक पडेल.\nआधीच म्हटल्याप्रमाणे लग्न हा एक ‘मोठ्ठा‘ बदल निश्चितच आहे आणि त्याला ‘मोठ्ठा‘ म्हणायचं कारण म्हणजे अचानक आपल्या भूमिकेत बदल होतो. मुलगा, दादा, वडील, दीर होण्याएवढे नवरा होणं सोपं नाही. नव-याची भूमिका समजूतदारपणे पार पाडावी लागते.\nदुसरी गोष्ट म्हणजे जबाबदारी कोणीही, कितीही, काहीही म्हटले तरी आपल्या देशात पुरुषप्रधान संस्कृती आहे आणि तो आपल्या समाज मनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे बायक��� कितीही कर्तबगार, हुशार असली तरीही समाज, कुटुंब, नातेवाईक, शेजारी हे एखाद्याच्या बायकोच्या भल्याबु-यासाठी नव-यालाच जबाबदार धरणार कोणीही, कितीही, काहीही म्हटले तरी आपल्या देशात पुरुषप्रधान संस्कृती आहे आणि तो आपल्या समाज मनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे बायको कितीही कर्तबगार, हुशार असली तरीही समाज, कुटुंब, नातेवाईक, शेजारी हे एखाद्याच्या बायकोच्या भल्याबु-यासाठी नव-यालाच जबाबदार धरणार हे खरेही आहे. त्यामुळे लग्न झाले म्हणजे एक नवीन वस्तू आपल्या आनंदासाठी घरात आणणं असं नसून एक नातं निर्माण करणं की ज्यात आपण आणि आपली पत्नी ही निम्मे-निम्मे वाटेकरी आहोत, म्हणजेच ती दोन स्वतंत्र व्यक्तीमत्व आहेत. एकमेकांच्या भल्यासाठी समान जबाबदारी हा दृष्टीकोन ठेवला तर बाकी समाज, नातेवाईक काहीही म्हणोत, नवरा मुलगा ‘टेन्शन‘ घेणार नाही हे खरेही आहे. त्यामुळे लग्न झाले म्हणजे एक नवीन वस्तू आपल्या आनंदासाठी घरात आणणं असं नसून एक नातं निर्माण करणं की ज्यात आपण आणि आपली पत्नी ही निम्मे-निम्मे वाटेकरी आहोत, म्हणजेच ती दोन स्वतंत्र व्यक्तीमत्व आहेत. एकमेकांच्या भल्यासाठी समान जबाबदारी हा दृष्टीकोन ठेवला तर बाकी समाज, नातेवाईक काहीही म्हणोत, नवरा मुलगा ‘टेन्शन‘ घेणार नाही मग ह्या गोष्टीबरोबर उत्तरदायीत्व आलं मग ह्या गोष्टीबरोबर उत्तरदायीत्व आलं पूर्वीसारखं कुणलाही न सांगता २ तास उशीरा घरी येणं शक्य नाही. कुणीतरी तुमच्याबद्दलची माहिती जाणण्याचा प्रयत्न करणारा समान हक्कदार घरी बसलाय हे लक्षात ठेवावं. अर्थात प्रेम ही जादुई वस्तू असेल तर या गोष्टीचा वेगळेपणाने विचारच करायची गरज नाही.\nआता मुलीच्या बाबतीत मुळात मला असं वाटतं की, आई-बाबांचं घर सोडून दुस-या माणसाच्या घरात जाणं आणि पुढे हेच आपले घर असं मान्य करुन राहणं ही एक फारच कठीण, असह्य, ताणकारक गोष्ट आपल्याकडच्या मुली लिलया करत असतात. बायकांसाठी मात्र नवरा, दिर, सासू, सासरा, नणंद वगैरे ही नवीन गोष्टीची लिस्ट जरा मोठीच असते आणि परत ह्या सर्वांच्या नजरेत ती सुद्धा नवीन व्यक्ती म्हणजे ह्या सर्वांच्या एकूणच ह्या लग्नापासून पर्यायाने नवीन सून, वहिनी, असेलच तर काकू वगैरे... यांच्याकडून असलेल्या अपेक्षा, नव-याच्या अपेक्षा आणि त्या मुलीच्या स्वतःच्या ह्या सर्वांकडून असलेल्या अपेक्षा ह��यांची सांगड घालून तिला पुढे जायचे असते.\nसर्वसामान्यपणे निरागस मुलीच्या मनात जे आदर्श चित्र असतं ते असं की, सासू-आईसारखी, सासरा - वडीलांसारखा आणि नवरा - मित्रासारखा पण होते असे की, अशी निरागस अपेक्षा ब-याचदा कठोरपणे मोडून गेल्याचा अनुभव मुलींना येतो आणि मग त्यातून प्रश्न निर्माण होतात. अस का होत पण होते असे की, अशी निरागस अपेक्षा ब-याचदा कठोरपणे मोडून गेल्याचा अनुभव मुलींना येतो आणि मग त्यातून प्रश्न निर्माण होतात. अस का होत ह्या अशा अपेक्षा करणे चूक आहे का ह्या अशा अपेक्षा करणे चूक आहे का बिलकूल नाही, पण ज्याप्रमाणे तिचे खरे आई-वडील, भाऊ-बहिण, मित्र यांना प्रत्येकाला ती व्यक्ती म्हणून जशी पूर्णपणे ओळखून, त्यांचं व्यक्तीमत्व मान्य करुन मग नातं मान्य होऊन स्थिर झालेलं असतं. तसं ह्या नात्यांकडून नवीन किवा अपेक्षित नात्यांकडून लग्नाच्या दुस-या दिवशीच होईल. अशी अपेक्षा करणे मात्र निश्चितच त्रासदायक आहे. त्यासाठी आधी ती माणसं एक माणूस म्हणून कशी आहेत हे ओळखणे, मग ती ती माणसं जशी आहेत तशी मान्य करणं ह्या प्रक्रियांना भरपूर आणि योग्य तो वेळ दिला गेला पाहिजे तो फार वेळ दिला जात नाही आणि अपेक्षा करण्यात घाई होते. बरं हे करताना त्या मुलीला अजून एक जबाबदारी पार पाडायची असते ते म्हणजे ह्या सर्वांच्या तिच्याकडून असलेल्या अपेक्षांना सुद्धा तडा जाऊ द्यायचा नसतो आणि त्यांनीसुद्धा तिला एक माणूस म्हणून ओळखणे, मान्य करणे ह्या प्रक्रियेत कोणत्याही अपेक्षा करण्यापूर्वी पुरेसा वेळ देणं महत्वाचं असंत. नवीन जाऊ, नवीन सून, नवीन भावजय, नवीन वहिनी, नवीन नवरा, नवीन बायको, नवीन सासू, नवीन सासरा, नवीन नणंद, नवीन घर ह्या सर्वाबद्दल कोणतीही ठाम मतं बनविण्यापूर्वी पुरेसा कालावधी जाऊ दिला तर सर्वांच्या अपेक्षा योग्य प्रमाणात पूर्ण व्हायला निश्चितच मदत होईल आणि ही सर्व नाती ओझं न वाटता रोजचीच होऊन जातील.\nनकारात्मक निर्णय घेण्यात केलेली हेतुपरस्पर चालढकल, विनाकारण किवा नात्यातील अपरीपक्वतेमुळे तुटणारी ‘लग्न‘ निश्चितच वाचवू शकतो\n- डॉ. कौस्तुभ लेले, सावंतवाडी\nविवाहपूर्व तयारी - स्वतःची\nविवाह.... आयुष्यातल्या एका नव्या अध्यायाची सुरुवातच जणू अशी नवी-नवी सुरुवात करण्यासाठी कोणती व कशी पूर्वतयारी करावी, ही हुरहुर प्रत्येक विवाह इच्छुक मनामध्ये दाटत असते. आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी, दुःख निम्मे करण्यासाठी आणि खरे तर आपल्या निसर्गातल्या अस्तित्वाचा अर्थ जगण्यासाठी जेव्हा, ‘मला लग्न करायचंय‘ असा विचार मनात रुजतो आणि पक्का होतो तेव्हा या अज्ञात प्रदेशाची माहिती देण्यासाठी आपण अनेक आप्तस्वकीयांशी हितगुज करु लागतो. त्यातून या पूर्वतयारी विषयी बरीच उत्तरंही मिळू लागतात. मग कधीकधी होतं काय की अनेकांकडून ऐकलेले अनेक विचार मनात सुसूत्रतेने बांधले न गेल्याने विचारांत गोंधळ निर्माण होतो आणि कुठूनशी एखादी महत्वाची माहितीसुद्धा दुर्लक्षित होते. या सर्व शक्यतांचा विचार मनात गृहीत धरुनच हा लेखप्रपंच. सप्तपदी चालण्यापूर्वी कोणत्या पायघड्यांवरुन जायचं असतं हे आता जाणून घेऊयात-\nमनावर कायमचा ठसा उमटविणा-या आणि मनुष्याच्या व्यक्तिमत्वातील हर एक पैलू विकसित करणा-या हिदू संस्कृतीतील १६ संस्कारांपैकी एक महत्वाचा संस्कारे - विवाह संस्कार हे संस्कार अगदी पुरातनकाळापासून आपापल्या मुलांवर आई वडील करीत आले आहेत आणि त्यात इतर वडीलधारी मंडळींनीही मोलाचा वाटा उचलला आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या अपत्यांचा विवाह लावून देणे ही केवळ वडीलधा-यांची जबाबदारी होती, पण आजच्या विज्ञान आणि तंत्रयुगातील स्वतंत्र विचारांची तरुण पिढी ही स्वतःच्या विवाहाविषयी अधिक विशाल दृष्टिकोन बाळगत सजग झाली आहे. त्यामुळेच की काय स्वतःच्या विवाहाच्या पूर्वतायारीत ती स्वतःलाही अधिक समंजसपणे सामील करुन घेत आहे. त्यांच्या दृष्टीने संपूर्ण आयुष्यभराकरिता सुयोग्य साथीदार मिळवणं-निवडणं ही त्यांची स्वतःची मोलाची जबाबदारी आहे. आजच्या या आधुनिक युगात यासाठी परदेशांमध्ये घ्द्धड्ढद्रठ्ठद्यठ्ठद्यत्दृद ढदृद्ध थ्र्ठ्ठद्धद्धत्ठ्ठढड्ढ सारखे कोर्सेस चालविले जातात आणि आता तर भारतातही विवाहपूर्व समुपदेशन करणा-या संस्था आपले कार्य करीत आहेत. शहरी भागातील अनेक उच्चविद्याविभूषित तरुण-तरुणी याचा लाभही घेत आहेत.\nमाझ्या विवाह इच्छुक सखी आणि मित्रांनो, आपण येथे या सर्व विवाहपूर्व स्वतःच्या तयारीच्या पैलूंचा बारकाईने विचार करुया.\nविवाहपूर्व स्वतःची तयारी करताना जोडीदाराची निवड करणे त्यासोबत विचार होतो तो विवाहाकरिता स्वतःची अनुकूल अशी शारिरीक, मानसिक व आर्थिक पातळीवर तयारी करण्याचा.\nस्वतःचा ���ोडीदार निवडणं ही भविष्यकाळाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची जबाबदारी असते. म्हणूनच येथे भावनिक होऊन नकळतपणे चुकीचा निर्णय न घेता थोडा दूरदृष्टिकोन बाळगूनच पूर्ण विचारांती निर्णय घ्यावा. जेव्हा समोरच्या व्यक्तीचा आपण आपला भावी जोडीदार म्हणून विचार करीत असतो तेव्हा केवळ प्रेम व आकर्षणाची पट्टी डोळ्यांवर जर बांधली गेली असेल तर त्या विशिष्ट व्यक्तिविषयी आपल्याला जे पहायला आवडणार नाही ते आपल्याकडून पाहूनही न पाहिल्यासारखे केले जाते आणि अर्थातच निर्णयात वास्तवापासून फारकत घेतली जाते. अशावेळेस एकच विचार सर्वप्रथम मनात आणावा की उद्या या व्यक्तीला आपण आपला जोडीदार म्हणून आपल्या आयुष्यात स्थान देऊ तेव्हा आपलं आयुष्य आपल्याच नजरेतून स्वतःला गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून कैक पाय-या उंचीवर जाणवलं पाहिजे. कारण आपण समोरच्याच्या फक्त शरीराशी नव्हे तर त्याच्या/तिच्या विश्वाशीसुद्धा विवाहबद्ध होत असतो.\nयाची सतत जाणीव ठेवावी की विवाहानंतर एकमेकांवर सर्वांत मोठी जबाबदारी असते ती घर सांभाळण्याची व घर चालवण्याची. ही जबाबदारी समर्थपणे पेलण्यासाठी अर्थातच आपले आरोग्याचे बाहूही तितकेच मजबूत हवेत. यासाठीच विवाहापूर्वी मुलाने व मुलीने विश्वासार्ह आरोग्यतज्ज्ञांकडून स्वतःच्या रक्ताची तपासणी करुन घेणे आवश्यक आहे.\nतसेच दोघांच्या घरी एखाद्या अनुवंशिक आजाराचा इतिहास आहे का हेही विवाहापूर्वी जाणून घ्यावे. मुळातच दोघांनाही शक्यतो कोणतेच व्यसन असू नये आणि असल्यास ते विवाहापूर्वीच सोडले जाईल याची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. कारण कोणत्याही व्यसनांचे दुष्परिणाम हे त्यांच्या तीव्रतेनुसार पुढील चार-पाच पिढ्यापर्यंत जनुकांमार्फत पोहोचवले जातात.\nपालकांचे आरोग्य जितकं उत्तम असतं तितकंच उत्तम आरोग्य होणा-या संततीला लाभतं. सध्याच्या स्पर्धात्मक आणि तणावपूर्ण जगात बाळाला समर्थपणे उभं करायचं असेल तर विवाहीत जोडप्याने देहशुद्धी व पर्यायाने बीजशुद्धी करुन घ्यावी. त्याकरिता आयुर्वेदिक चिकित्सापद्धतीनुसार पंचकर्मासहितचे विविध उपाय करावेत.\nविवाह ठरविताना केवळ शारिरीक सौंदर्याचे निकष लावू नयेत. शरीरापेक्षाही अनेक पटीने अधिक महत्वाचं ठरतं मनाचं सौंदर्य, जे चेह-यावरच्या स्मितहास्यातून आणि नजरेतल्या आनंदी भावातू�� स्पष्टपणे जाणवतं. शारिरीक सौंदर्याचा विचार हा दुय्यम पातळीवरच ठेवावा. केवळ ‘शारिरीक सुखांचा विचार करुन विवाह करणं‘ हे उथळ मनाचे लक्षण आहे. असे विवाह अर्थातच भविष्यात दुःखदायी होतात. विवाह म्हणजे स्वैराचार नव्हे, तर विवाह म्हणजे जबाबदारीचं भान ठेवून उपभोगलेला विवाहातील स्वातंत्र्याच्या अत्तराचा सुगंध सहजीवनाला पुलकित करतो.\nअजून एक मुद्दा आहे - वयाचा. हे सर्वमान्य आहे की लग्नाच्या वेळी मुलाचे वय मुलीच्या वयाच्या ३-४ वर्षांनी अधिक हवे. कारण मुलीची शारिरीक वाढ ही मुलांच्या शारिरीक वाढीपेक्षा ३-४ वर्षे लवकर पूर्ण होत असते आणि त्यामुळे तिची मानसिकता ही मुलाहून अधिक प्रगल्भ असते. मुलीचे वय जर अधिक असेल तर हे जरुर पाहावे की ती मुलगी मनाने (मानसिकतेने) व उत्साहाने वयाच्या मानाने अधिक तरुण आहे का आणि तो मुलगाही त्याच्या समवयीन मुलांहून मानसिकदृष्ट्या अधिक प्रगल्भ व आर्थिकदृष्ट्या सबळ आहे ना\nविवाहपूर्व तयारी करताना संयम, सहनशीलता, क्षमाशीलता, आनंदी वृत्ती, आधार देण्याची वृत्ती अशा सर्व गुणांची जोपासना करावी. आपल्याला आपला जोडीदार जितका गुणवान हवा तितके गुण आपल्याकडेही आहेत का ते पाहावे. निवडलेल्या जोडीदारासोबत समंजस चर्चा करुन विवाह अधिक सुखकर करण्यासाठी एकमेकांचे गुण जपत दोष दूर करण्याचे उपाय अंमलात आणावेत.\nविवाह करण्यासाठी शारिरीक, मानसिक, भावनिक व आध्यात्मिक प्रगल्भता असणे आवश्यक आहे. विवाह करताना आयुष्यातील इतर प्राधान्यक्रमांची निश्चिती असणे, व्यावसायिक ध्येय व उद्दिष्ट ठरवलेले असणे व शिस्तीचा अवलंब करत ते मिळविणे आणि मुख्यतः विवाहाच्या मूळ उद्देशाबाबत जागरुक असणे. यामुळे मानसिक, भावनिक व आध्यात्मिक प्रगल्भता निश्चितच विकसित होते. यासाठी विवाह म्हणजे समर्पण, वचन याची जाणीव असणे महत्वाचे असते.\nआता जसे वरील गुण आवश्यक आहेत तसेच पुढील दोष टाळणेही तितकेच महत्वाचे आहे. समोरच्याच्या बारीक-सारीक चुकांवर लक्ष ठेवून असणे, जोडीदाराचा अपमान करणे, सतत बदलणा-या मुडमुळे समोरच्याला दुखावणे, साशंकता, हटवादीपणा, हेकेखोरपणा, हुकूमत गाजवणे, कुत्सितता, असूया, अहंकार, भावनाहिनता हे ते दोष होत.\nम्हणूनच एकमेकांना गृहीत न धरता एकमेकांच्या गुणांची व मदतीची जाणीव ठेवणे व ती खुल्या मनाने बोलून दाखवणे, मतभेद होण्याअगोदरच स्वतःहून वेळीच माघार घेणे, एकमेकांपासून कोणतीही वैयक्तिक गुपिते न ठेवणे (केवळ व्यावसायिक गोपनीयता सोडल्यास) या सर्व छोट्या छोट्या परंतु महत्वपूर्ण कृतींचा अवलंब विवाहातील व सहजीवनातील विश्वासार्हता जपण्यास खूप मदत करतो. एकमेकांना योग्य त-हेने वेळप्रसंगी सांभाळून घेणे, आवश्यकता असताना मायेची उब देणे जरुरीचे आहे, हे जोडीदाराला जाणवून देणे या सर्व गुणांमुळे सहजीवनात आनंद टिकवता येतो आणि पती-पत्नीचं हे नातं नेहमीच टवटवीत राहतं.\nएक वेगळा विचार येथे आवर्जून मांडावासा वाटतो. विवाह करताना शक्यतो स्वतःशी समकक्ष वैचारीक पातळी असणा-या व्यक्तीबरोबरच विवाह करावा. कारण थोडा नीट विचार केला तर असे आढळून येते की जेव्हा-जेव्हा दोघांना एखाद्या महत्वाच्या निर्णयाप्रत यायचे असते तेव्हा वैचारिक समानता असेल तर एकमेकांशी समान पातळीवरची चर्चा करुन एकमताने निर्णय घेता येणे सोपे जाते. कधी कधी होते काय की, आपला जोडीदार जेव्हा त्याच्या कामाबद्दलच्या समस्या आपल्याला सांगत असतो तेव्हा आपल्याकडून त्याला त्याच्या बौद्धिक पातळीनुसारचे निराकरण, सहानुभूती आणि समजूतदारपणा साहजिकच अपेक्षित असतो. त्याला हवा असतो त्याच्या विचारांना पटेल असा सल्ला. समविचारकक्षा असतील तर हा नैतिक पाठिबा आपण नक्कीच देऊ शकतो आणि त्या महत्वाच्या क्षणांनी आपले सहजीवन अधिकच आनंदी व समाधानी बनवू शकतो. अशा प्रकारे या वैचारीक समकक्षतेमुळे सर्व कुटुंब सुखी बनतं. आता पुन्हा एकदा विवाहपूर्व तयारीतील काही भाग जाणून घेऊयात.\nशक्यतो लग्नाअगोदर एकमेकांच्या घरी व मित्रपरिवारात थोडे मिसळून पहावे, कारण आपला साथीदार समाजात कसा वावरतो हे त्यामुळे कळतेच, शिवाय त्याचे अज्ञात गुणही समजू लागतात. मुलीने हे पहावे की मुलाला त्याच्या आईविषयी आदर व प्रेम आहे की नाही. कारण असा मुलगा स्वतःच्या पत्नीविषयीही आदर व प्रेम बाळगणारा असतो आणि मुलाने हे पाहावे की मुलीला लहान मुलांविषयी ओढ व माया आहे का नाही. कारण अशी मुलगीच उत्तम माता बनू शकते. लक्षात ठेवावे की आपण आपल्या समोरच्यामध्ये केवळ चांगला जोडीदारच नाही तर एक उत्तम आई-वडीलही शोधत असतो.\nलग्न करण्यापूर्वी दोघांनीही बचत करण्याची सवय जाणीवपूर्वक जोपासण्याची गरज असते. कारण विवाहानंतर येणा-या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी, आजारपणातील खर्च, अचानक उद्भवणारे खर्चाचे प्रसंग, घर चालवणे आणि तरीही यातून आनंद मिळवण्यास कधी गृह सजावट तर कधी ट्रिप्स काढणे या सर्वांसाठी पैशांची अगोदरच बचत करणे आवश्यक असते. काटकसर जरुर करावी. पण कंजूषपणा नको आणि यासाठीच हॉटेलिग, सिनेमा यांसारख्या महागड्या गोष्टींची सवय असेल तर ती जरुर दूर करावी. लॉटरी, सट्टा अशी व्यसनं तर पूर्णपणे टाळावीत.\nथोडक्यात सांगायचं झालं तर, लग्नासाठी सुयोग्य असा जोडीदार निवडणं हे जितकं महत्वाचं आहे तितकंच त्यासाठी सर्वकष पूर्वतयारी करणंही महत्वाचं आहे. अशी पूर्वतयारी करणं हे लग्नाच्या निमित्ताने जणू आजवर जगलेल्या आयुष्याचं सिहावलोकन करुन स्वतःचं शारिरीक आणि मानसिक सौंदर्य, आरोग्य आणि प्रगल्भत्व वृद्धिगत करण्यासारखंच आहे. होय ना\n- डॉ. अनुराधा वा. थिटे\nआद्य मराठी पत्रकार स्व. बाळशास्त्री जांभेकर\nमराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आद्यपत्रकार स्व. बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ ला ‘दर्पण‘ या वर्तमानपत्राचा पहिला अंक प्रसिद्ध केला. त्यास १७० वर्षे झाली. बाळशास्त्रींचा जन्म देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या खेडेगावात झाला. वडील व्युत्पन्न ब्राह्मण. बाळशास्त्रींचे प्राथमिक शिक्षण, वेदाध्ययन, संस्कृत ग्रंथांचा अभ्यास गावीच झाला. पुढे मुंबईत आल्यावर त्यांच्या कर्तृत्वाला मोठा वाव मिळाला. महाराष्ट्रातील पहिले आद्य पत्रकार म्हणून आजची पीढीही त्यांचा गौरवाने उल्लेख करीत असली तरी ते इतर अनेक विषयात प्रकांड पंडित होते. भारतातील पहिले गणिताचे प्राध्यापक, इतिहासकार, भूगोलतज्ञ, एलफिन्स्टन महाविद्यालयाच्या ७ संस्थापकांपैकी एक, समाज सुधारक, स्त्री शिक्षण, स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते अशा विविधांगी पैलूंचे दर्शन त्यांच्यावर लिहिल्या गेलेल्या ग्रंथांमधून दिसते. त्यांच्या जांभेकर कुटुंबातील गणेश गंगाधर जांभेकर यांनी ‘पश्चिम भारतातील नवयुग प्रवर्तक आचार्य बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर‘ या नावाने चार ग्रंथ लिहिले आहेत. ते ४ जानेवारी १९२८ मध्ये प्रसिद्ध झाले होते. या ग्रंथाच्या प्रास्ताविकात इंग्रजी, मराठी आणि संस्कृतमध्ये श्लोक स्वरुपात ८ चरणांमध्ये बाळशास्त्रींची जी महती कथन केली आहे ती त्या काळच्या मराठी भाषेच्या शैलीत येथे दिली आहे.\nआङ्ग्लसत्ताधिष्ठि महाराष्ट्र देशात बाळ गंगाध���शास्त्री नामक राष्ट्रोन्नतिसाधक थोर नरवीर निर्माण झाला \nह्या जांभेकर कुलश्रेष्ठाला ‘बालबृहस्पती‘, ‘आद्याचार्य‘ असे संबोधिले आहे \nहा अतुल गणिती व निष्णात ज्योतिषी होता; प्राच्य व पाश्चात्य शास्त्रे यांस अवगत होती आणि याला बारा भाषा येत होत्या \nहा शिकविण्यात अत्यंत कुशल, दानशील, समदर्शी व सज्जन होता. भाऊ दाजी लाड, दादाभाई नौरोजी, केरु नाना छत्रे, दादासाहेब तर्खडकर हे याचे प्रसिद्ध शिष्योत्तम होत \nह्याने व्याकरण, भूगोल, इतिहास, शून्यलब्धिगणित इत्यादी विषयांवर ग्रंथरचना केली आणि मराठी गद्याला योग्य वळण लावणारा ग्रंथकार म्हणून हा सर्वमान्य होता \nहा ‘दर्पण‘चा व ‘दिग्दर्शन‘चा निर्माता असून आपल्या उपदेशाने महाराष्ट्राला जागे करणारा हाच पहिला मान्यवर संपादक होय\nप्राचीन लिपिलेख लावणारा व नाना राष्ट्रेतिहास जाणणारा आद्य भारतीय पुराणेतिहास संशोधक म्हणून याची गणना आहे\nहा संस्कृत भाषेत निपुण असून स्वभाषा व स्वधर्म यांचा पुरस्कर्ता होता. पाठभेदयुक्त ज्ञानेश्वरी यानेच प्रथम प्रकाशित केली, अशी याची ख्याती आहे \nवरील परिच्छेदातून बाळशास्त्रींचे व्यक्तिमत्व केवढे विशाल होते याची कल्पना येते. एवढ्या प्रगल्भ बुद्धिमत्तेचा बालबृहस्पती मराठी भाषेला लाभला हे मराठीचे भाग्यच होय.\nबाळशास्त्रींना इंग्रजी, मराठी, संस्कृत याबरोबरच गुजराती, पार्शी, बंगाली या भाषाही अवगत होत्या.\nदर्पण वृत्तपत्र काढण्यामागची त्यांची प्रेरणा ही स्वदेशाभिमान हीच होती. त्याचबरोबर समाज प्रबोधनाचे कामही त्यांनी दर्पणद्वारे केले. हे वृत्तपत्र त्यांनी मोठ्या स्वार्थत्यागाने चालविले. परंतु आर्थिक अडचणींमुळे ते १८४० साली बंद करावे लागले. नंतर त्यांनी ‘दिग्दर्शन‘ नावाचे मासिक सुरु केले. लोकशिक्षणाच्या दृष्टीने या मासिकाचा त्याकाळी फार उपयोग झाला.\nअशा या प्रकांडपंडित बालबृहस्पतीचा मृत्यू आकस्मीक आजाराने १८ मे १८४६ ला वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी झाला. एवढ्या लहान वयात त्यांनी केलेले लेखनाचे आणि प्रबोधनाचे काम प्रचंड आहे. या थोर आद्यपत्रकाराला कोटी कोटी प्रणाम\nपोंभुर्ले या बाळशास्त्री जांभेकरांच्या जन्मगावी त्यांच्या वंशजांकडून उपलब्ध झालेल्या जागेवर एक सभागृह त्यामध्ये बाळशास्त्रींचा अर्धपुतळा अशा स्वरुपाचे स्मारक ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी‘ या फलटण येथील संस्थेच्या अथक प्रयत्नांमुळे उभे राहिले आहे. या संस्थेचे कार्याध्यक्ष रविद्र बेडकीहाळ यांनी या कामासाठी आपल्या पत्रकार सहका-यांच्या मदतीने निधी उभा करुन हे स्मारक उभारले आहे. दरवर्षी ६ जानेवारीला याठिकाणी पत्रकार दिन साजरा केला जातो.\nया गावी जाण्यासाठी चांगला रस्ताही नव्हता. तेथील ओढ्यावर पूल बांधून आता तरळा-विजयदुर्ग मार्गावर एक बाजूला असलेल्या या पांभुर्ले गावातील बाळशास्त्री स्मारकापर्यंत जाता येते.\nपत्रकार कल्याण निधीला या कामी महाराष्ट्रातील अनेक पत्रकारांचे तसेच शासनाचेही सहकार्य लाभले. ग्रामस्थांचे आणि जांभेकर कुटुंबियांचेही चांगले सहकार्य या कामी मिळाले.\nबाळशास्त्रींच्या द्विशताब्दीनिमित्त तरळे-विजयदुर्ग मार्गाला बाळशास्त्रींचे नाव देण्याची मागणी\nबाळशास्त्री जांभेकर यांची २०० वी जयंती १६ फेब्रुवारी २०१२ रोजी येत आहे. त्यानिमित्ताने तरळे-विजयदुर्ग या राज्यमार्गाला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव द्यावे अशा मागणीचे निवेदन पुणे येथील ‘जांभेकर प्रतिष्ठान‘ या संस्थेतर्फे शासनाला देण्यात आले आहे.\nसमाजामध्ये वावरतांना जो तो स्वतःमधला ‘मी‘ जपण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतो. या ‘मी‘ पणाला धक्का लागू नये म्हणून तो सदैव जागरुक असतो. ‘मी‘पणा शाबूत ठेवण्यासाठी वाटेल त्या तडजोडी करण्याची त्याची तयारी असते.\nकुटुंबात जेव्हा मी मोठा असतो तेव्हा आपसूक माझा मीपणा जोपासला जातो. कुटुंबातील लहानथोरांमधला सहभाग, सुखदुःखाचे क्षण, यशापयशाची गोळाबेरीज, अनेक कौटुंबिक समस्या, कर्तव्ये, नैमित्तिक समारंभाची आखणी अशा विविध घडामोडींमधून सर्वांशी समरस होऊन कौटुंबिक स्वास्थ आणि सौख्याचा आनंद घेऊ शकतो.\nया उलट माझ्यातला ‘मी‘ संकुचित झाल्यास मात्र आफत ओढावते. संकुचितपणामुळे एकाकी पडून कौटुंबिक सुखांना पारखा होतो. समाजातून जनप्रवाद निर्माण होतात.\n‘मी‘ पणाची बाधा अगदी प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. महाभारतात धृतराष्ट्राचा ‘मी‘ पणा आडवा आला. आत्मकेंद्रीत धृतराष्ट्र आणि त्याचे उद्दाम पुत्र यामुळे संकुचितपणा वाढला. पर्यायाने दग्धयोगाची व्याप्ती वाढून महाभारताचे युद्धपर्व लादले गेले.\nमी समाजाचा आणि समाज माझा या व्यापक वृत्तीने वावर असल्याने सामाजिक बांधिलकीप���सून ‘मी‘ मागचा अर्थ उमगण्यासाठी दैनंदिन व्यवहारातील किती तरी बोलकी उदाहरणे उपलब्ध होतील.\nमाझ्याकडे घरकाम करणारी सालस स्वभावाची बायजा. अठराविश्वे दारिद्रय, दारुडा नवरा आणि पदरी चार पोरांचे लोढणे घेऊन निगुतिनं संसार रेटायची. अपार कष्ट अन् दारुड्या नव-याकडे दरगुजर करुन गुजराण करायची.\nसणासुदीला काही गोडधोड खायला दिलं की ते बायजेच्या घशाखाली उतरत नसे. मोठ्या आत्मियतेने ते गोडधोड घरी नेऊन सर्वप्रथम नव-यावा वाटा वेगळा काढून मुलांना भरवायची आणि नंतर उरल्यास एखादा घास तोंडात टाकायची. बायजेमधल्या ‘मी‘ तिच्या स्वतःपुरता कधी मर्यादित नव्हता. तिचा मीपणा अवघ्या कुटुंबात सामावला होता.\nया उलट तिचा नवरा ऐदी, ऐषारामी. दारुमुळं तर्रर्र झालेल्या त्याच्या डोळ्यांना बायकोचे कष्ट कधी दिसलेच नाहीत. उपाशी मुलांच्या अगतिक नजराही त्याला वितळू शकल्या नाहीत. बायकोला धुत्कारुन, मारझोड करुन पैसे हिसकावणे हाच त्याचा पुरुषार्थ. संकुचित ‘मी‘ पणाचं एवढं ज्वलंत उदाहरण पुरेसं आहे.\nरंगभूमी गाजवलेले एक प्रसिद्ध नटवर्य विदर्भात नाटकाच्या दौ-यावर होते. पहिला प्रयोग सुरु होण्यापूर्वी काही मिनिटे आधी त्यांचा मोबाईल किणकिणला. मातोश्रींच्या दुःखद निधनाची बातमी होती. क्षणभर ते विचलीत झाले असतील. दुस-याच क्षणी पडदा वर गेला अन् त्यांनी रंगमंचावर प्रवेश केला. नंतरचे तीन तास नेहमीप्रमाणे त्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. नाटक संपताच रात्री सर्व मंडळी जेवायला बसली असता नटवर्यांनी कटाक्षाने सारे गोड पदार्थ बाजूला सारले. सर्वांना अचंबा वाटला. खोदून विचारलं असता नटवर्य शांतपणे म्हणाले, ‘तासाभरापूर्वी माझ्या मातोश्री गेल्याचा फोन आला. त्यामुळे या क्षणापासून माझं अशौच सुरु झालं. पण मी प्रयोगात खंड पडू देणार नाही. माझ्यावरल्या लोभापोटी नाट्यगृहात गर्दी करणा-या प्रेक्षकांचा हिरमोड कदापी करणार नाही. माझ्या मातोश्री वृद्ध होत्या. व्हायचं ते झालं.‘ नटवर्यांचा ‘मी‘पणा व्यापक होता. त्या व्यापकतेमुहे नाट्यगृहातला प्रेक्षकवर्ग त्यांच्यामध्ये सामावून गेला होता.\nसंकुचित ‘मी‘ पणाची मुबलक उदाहरणं सापडतील.\nसॉफ्टवेअरमध्ये कार्यरत असलेली उच्चशिक्षित पती-पत्नी, दोघांनाही भरपूर पगार. त्यामुळं आर्थिक सुबत्ता. तथापी, दोघांच्याही कामाच्या वेळा अलग अलग. सक���ळी कामाला गेलेली ‘ती‘ तिन्हीसांजेला घरी परतणार तोवर संध्याकाळी ड्यूटीवर जाण्याकरीता पतिराज सिद्ध. दोघांनाही मोकळेपणा मिळेना. एकत्र येणे तर अशक्य. हळुहळू दुरावा निर्माण होऊन दोघांमधले दर्पित उद्गार, ताणतणाव वाढीला लागले. क्षणोक्षणी उफाळून येणा-या ‘मी‘पणामुळे दोघांमधला सुसंवाद संपुष्टात येऊन संसाराला ग्रहण लागले.\nएकत्र कुटुंबात ‘मी‘ कधीही हरवत नाही इतका तो व्यापक असतो. कुटुंबातील लहानथोर सदस्यांमध्ये सर्वदूर सामावलेला असतो. ‘मी‘ पणाच्या समानशीलतेमुळे कौटुंबिक वातावरण पोषक अन् मोकळंढाकळं असतं.\n‘व्यक्ती तितक्या प्रकृती‘ या उक्तीनुसार भरल्या कुटुंबात देखील एखाद्याचा ‘मी‘ संकुचित असल्यास समस्या निर्माण होतच राहतात. त्याला पायबंद घालणे हे कुटुंब प्रमुखाचे कर्तव्य ठरते. संकुचित वृत्तीच्या अन् तोकड्या विचाराच्या व्यक्तीने अंतरंगात डोकावून स्वतःच्या ‘मी‘ पणाचा शोध घ्यायला हवा म्हणजे ‘मी‘ पणाचे सावट चुटकीसरशी दूर होईल.\nनगरपरिषद सभापती निवड बिनविरोध\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पूर्ण बहुमत असलेल्या वेंगुर्ले नगरपरिषदेच्या विषय समिती सभापतींची निवड अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली. नियोजन, पर्यटन, पर्यावरण समिती सभापतीपदी - प्रसन्ना कुबल, सदस्य -अवधुत वेंगुर्लेकर, सौ. फिलोमिना मॅक्सीमन कार्डोज, आरोग्य, क्रीडा, ज्येष्ठनागरिक कल्याण समिती सभापतीपदी - मनिष अनंत परब, सदस्य-शैलेश गुंडू गावडे, सौ.पद्मिनी जगन्नाथ सावंत, महिला बालकल्याण समिती सभापतीपदी डॉ. सौ. पूजा राजन कर्पे व उपसभापतीपदी सौ. अन्नपूर्णा नार्वेकर, सदस्य- सौ. चेतना विलास केळुसकर, पाणी पुरवठा व उद्यान समिती सभापतीपदी उपनगराध्यक्ष रमण शंकर वायंगणकर, सदस्य - वामन धोंडू कांबळे, सौ. सुलोचना शशिकांत तांडेल याप्रमाणे निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अरविद वळंजू यांनी काम पाहिले.स्थायी समितीमध्ये नगराध्यक्ष सौ. नम्रता नितीन कुबल या समितीच्या पदसिद्ध अध्यक्ष असून उपनगराध्यक्ष रमण वायंगणकर, सभापती - प्रसन्ना कुबल, मनिष परब, पूजा कर्पे हे पदसिद्ध सदस्य आहेत. नगरपरिषदेचा बांधकाम विभाग या समितीकडे राहील.\nसभापती निवडीत सावंतवाडी, मालवण राष्ट्रवादीकडेच\nसावंतवाडी नगरपरिषदेतही शंभर टक्के राष्ट्रवादी असल्याने तेथील विषय समिती सभापतींची निवडणुक बिनविरोध झाली. विलास जाधव, राजू बेग, सुधन्वा आरेकर, अनारोजीन लोबो हे सभापती झाले.\nमालवणात मात्र राणे समर्थक काँग्रेसने रडीचा डाव सुरुच ठेवला आहे. मालवण न.प.मध्ये राष्ट्रवादी, शिवसेना, अपक्ष अशी शहर विकास आघाडी स्थापन करुन या आघाडीचे गटनेते आपटे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादीचे नितीन वाळके यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली. उपनगराध्यक्ष पदासह पालिकेतील तीन्ही सभापतीपदे आपल्याकडे राखून राष्ट्रवादीने काँग्रेसला शह दिला आहे. वाळकेंच्या स्विकृत सभासद अर्जावरही काँग्रेसने आक्षेप घेतला. पण तो फेटाळला गेला. आता शहर विकास आघाडी बेकायदेशीर असल्याचे सांगत न्यायालयात जाण्याचा इशारा काँग्रेसचे नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी दिला आहे.\nआमदार वि. प. नेते विनोद तावडे यांच्या दौ-याने भाजप ‘चार्ज‘\nविधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाल्यावर भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि प्रदेश सरचिटणीस विनोद तावडे यांनी सिधुदुर्ग जिल्ह्याला भेट दिली. त्यावेळी सर्व तालुक्यांमध्ये भाजप - सेना युतीतर्फे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातील वनजीवन, कुळकायदा, तिलारी धरणग्रस्तांचे प्रश्न, रखडलेले पाटबंधारे प्रकल्प या प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधून ती पूर्ण करण्यास भाग पाडणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. सर्व तालुक्यांतून भारतीय जनता पक्षाची संफ केंद्रे सुरु करण्यात आली असून त्या मार्फत सरकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवून गरजूंना त्याचा लाभ मिळवून देण्याचे काम पक्षाचे कार्यकर्ते करतील असे त्यांनी सांगितले. नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीशी आघाडी केल्याचा पक्षाला फायदा झाल्याचे सांगून भाजपा विकास कामांना पाठिबा देतानाच प्रसंगी चुकीच्या गोष्टींना विरोध करुन सत्ताधा-यांवर अंकुश ठेवण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना-आरपीआय आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाआघाडी करण्याचे अधिकार भाजपच्या स्थानिक पदाधिका-यांना असतील अशीही त्यांनी घोषणा केली.\nखानोली सरपंचपदी महेश प्रभू खानोलकर\nखानोली ग्रामपंचायतीचे सरपंचपद विद्याधर प्रभू आणि महेश राधाकृष्ण प्रभू खानोलकर यांनी अडीच अडीच वर्षे सांभाळावे असे ठरले असतांना प��रथम सरपंच झालेले काँग्रेसचे विद्याधर प्रभू यांनी अडीच वर्षानंतर राजीनामा देण्याचे नाकारले. शेवटी त्यांच्यावर अविश्वास ठराव आणून तो मंजूर करण्यात आला. त्यानंतर ३१ डिसेंबरला महेश प्रभूखानोलकर यांनी सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. या निवडीत त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे सहकार्य मिळाल्याचे आभार व्यक्त करतांना सांगितले.\nपार्सेकर मंडळाचे नवीन दशावतारी नाटक संत चोखामेळा\nपारंपारीक दशावतारी नाटकाला अत्याधुनिकतेची जोड देत सात ट्रीकसीनच्या समावेशात खानोली - सुरंगपाणी येथील विठ्ठल पंचायतनाच्या ठिकाणी पार्सेकर दशावतार नाट्यमंडळाने प्रतिवर्षीप्रमाणे रसिक प्रेक्षकांसाठी सादर केलेल्या ‘संत चोखामेळा‘ दशावतारी नाटकातील ‘विराट स्वरुप देवदर्शन‘ बरोबर अन्य सहा ट्रीकसीनमुळे रसिक मंत्रमुग्ध झाले. या कलेची लोकप्रियता वाढविण्यासाठी या दशावतार मंडळाचे मालक प्रभाकर पार्सेकर यांनी आपल्या मंडळातील कलाकारांना दिलेल्या प्रोत्साहनातून राधाकृष्ण नाईक या कलाकाराने संत चोखामेळा यांच्या जीवनावर आधारीत घटनांचा आढावा घेत दशावतारी नाटक सादर केले.\nखानोली सुरंगपाणी येथील श्री विठ्ठल पंचायतनाचे मठाधिपती प. पू. दादा पंडित यांच्या हस्ते पार्सेकर दशावतारी मंडळाच्या नाटकाचा शुभारंभ झाला. ‘संत चोखामेळा‘ नाटकात प्रमुख भूमिका राधाकृष्ण नाईक, आनंद नार्वेकर, बाबा कामत, चारुदत्त तेंडोलकर, रामचंद्र रावले, रमेश करंगुटकर, पपू नांदोस्कर, राजू हरियाणा, बाळू कोचरेकर यांनी साकारल्या आहेत.\nमुंबई आणि बंगलोर येथे कार्यरत असलेल्या ‘फार्मानेट क्लिनिकल सव्र्हस प्रा. लि.‘ या अमेरिकन आंतरराष्ट्रीय कंपनीचे कार्यकारी संचालक डॉ.सुरेश बोवलेकर यांची ‘सोसायटी फॉर क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट‘ (एस.सी.डी.एम) या आंतरराष्ट्रीय संस्थेने त्यांच्या विश्वस्तांच्या नियामक मंडळावर २०१२ आणि २०१३ या कालावधीसाठी नियुक्ती केलेली आहे. या नियामक मंडळावर नेमणूक झालेले डॉ. सुरेश बोवलेकर हे दुसरे भारतीय नागरीक आहेत. सोसायटी फॉर क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट (एम.सी.डी.सी.) ही औषधांच्या चाचणी करतांना गोळा केलेल्या माहितीचा दर्जा उत्कृष्ट प्रकारचा असावा यासाठी झटणारी एकमेव आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ही संस्था जगातील सुमारे ४० देशामध्ये कार्यरत असून या सर्व देशातील मिळून सुमार��� २६०० सभासद आहेत. डॉ.बोवलेकर हे दाभोली - वेंगुर्ल्याचे सुपूत्र आहेत. त्यांच्या या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या विश्वस्तांच्या नियामक मंडळाच्या महत्त्वाच्या पदावर झालेल्या निवडीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.\n‘प्रिव्हेंटीव्ह कॉर्डिऑलॉजी‘ या विषयावर ८ जानेवारीला अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को येथे होणा-या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी मुंबईतून डॉ. सतीश घाडी यांची निवड झाली आहे. बायपास सर्जरी कशी टाळता येईल या विषयावरील चर्चासत्रामध्ये डॉ. घाडी भाग घेणार आहेत. डॉ. सतीश घाडी हे वेंगुर्ल्याचे सुपूत्र असून ‘किरात‘चे आजीव सभासद आहेत.\nरामेश्वर मंदिरात माघी उत्सव\nश्री देव रामेश्वर मंदिरात माघ शु.१, मंगळवार दि. २४-१-२०१२ ते माघ शु. ६, रविवार दि. २९-१-२०१२ पर्यंत श्री गणेश जयंती, श्री देवी भगवती, श्री देव नागनाथ व श्री शनिदेव वर्धापनदिन दिन उत्सव साजरा होणार आहे. त्यानिमित्त खालील कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.\nदि.२४-१-२०१२ रोजी उत्सवास प्रारंभ. श्री देवी सातेरी मंदिरातून तरंग देवतांचे सवाद्य आगमन,श्रीदेव रामेश्वरावर लघुरुद्र व अभिषेक. दि. २५-१-२०१२ रोजी श्री शनिदेव वर्धापनदिन उत्सव, सकाळी श्री सत्यनारायणाची महापूजा.\nदि. २६-१-२०१२ रोजी श्रीदेव नागेश्वराचा वर्धापनदिन उत्सव, श्री नागेश्वरावर लघुरुद्र अभिषेक, श्री वरदशंकर व्रतपूजा. श्री नवचंडी देवता स्थापना, नवचंडी पाठवाचनास सुरुवात. श्री गणेश जयंती उत्सव, २१ पार्थीव गणपतींची स्थापना व त्यानंतर २१ गणेशयाग (हवन) पुर्णाहुतीसह.\nदि.२७-१-२०१२ रोजी नवचंडी पाठवाचन. संध्याकाळी ४ वाजल्यापासून स्त्रियांसाठी हळदीकुंकू समारंभ.\nदि. २८-१-२०१२ रोजी श्री देवी भगवती वर्धापनदिन उत्सव, श्री नवचंडी हवनयुक्त. सकाळी १० वाजल्यापासून कुंकूमार्चन. श्री नवचंडी हवनाची पुर्णाहूती.\nदि.२९-१-२०१२ रोजी दुपारी १२ वा. श्री बारापाच देवतांस महानैवेद्य, त्यानंतर आरती, गार्‍हाणे व सर्व लोकांस महाप्रसाद देण्यात येईल.\nभाविकांनी सर्व कार्यक्रमाचा व ‘श्रीं‘ च्या दर्शनाचा तसेच उत्सव सांगतेच्या दिवशी ‘महाप्रसादाचा‘ अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. उत्सव कालावधीत रोज रात्रौ ८ वा. श्री गणेश, श्री भगवती, श्री नागनाथ, श्री दत्त या देवतांच�� भजनासहीत पालखी प्रदक्षिणा होणार आहे.\nअंक १ला, ५ जानेवारी २०१२\nअंक ४७वा, २९ डिसेंबर २०११\nअंक ४६वा, २२ डिसबर २०११\nअंक ४५वा, १५ डिसबर २०११\nअंक ४४वा, १ डिसबर २०११\nअंक ४३वा, २४ नोव्हेबर २०११\nकिरात ट्रस्टचे कार्यकारी व्यवस्थापक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathicommodity-rates-market-committee-jalgaon-maharashtra-4171", "date_download": "2018-12-16T04:26:28Z", "digest": "sha1:M6YCJL2F4LOBA4IO4NOBXNYUBTSE7KAP", "length": 15620, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi,commodity rates in market committee, jalgaon , maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजळगावला गवार ३२०० रुपये क्विंटल\nजळगावला गवार ३२०० रुपये क्विंटल\nगुरुवार, 21 डिसेंबर 2017\nजळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता. २०) गवारीची फक्त दोन क्विंटल आवक झाली. आवक कमी व मागणी कायम यामुळे गवारीला ३२०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. मागील आठ ते दहा दिवसांपासून गवारीची आवक फारशी नसल्याने दरवाढ झाल्याची माहिती मिळाली आहे.\nजळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता. २०) गवारीची फक्त दोन क्विंटल आवक झाली. आवक कमी व मागणी कायम यामुळे गवारीला ३२०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. मागील आठ ते दहा दिवसांपासून गवारीची आवक फारशी नसल्याने दरवाढ झाल्याची माहिती मिळाली आहे.\nबाजारात बुधवारी पपईची सात क्विंटल आवक झाली. तिला १३०० रुपये क्विंटल दर होता. पेरूची पाच क्विंटल आवक झाली. पेरुला १८०० ते २५०० रुपये तर सरासरी २००० रुपये क्विंटल दर मिळाला. लिंबाची १७ क्विंटल आवक झाली. त्याला ५०० ते १००० रुपये तर सरासरी ८०० रुपये क्विंटल असा दर होता. बोरांची २१ क्विंटल आवक झाली. त्यांना १००० ते १५०० रुपये तर सरासरी १२०० रुपये क्विंटल दर मिळाला. गाजराची १२ क्विंटल आवक झाली. त्यास १५०० ते २००० रुपये तर सरासरी १७०० रुपये क्विंटल दर होता.\nकोथिंबिरीची १५ क्विंटल आवक झाली. कोथिंबिरीला ६०० ते ११०० रुपये तर सरासरी ८०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. कारल्याची दोन क्विंटल आवक झाली. कारल्याला २८०० रुपये क्विंटल दर होता. हिरव्या मिरचीची २५ क्विंटल आवक झाली. मिरचीला १२०० ते २२०० ���ुपये तर सरासरी १६०० रुपये क्विंटल दर होता. पालकची तीन क्विंटल आवक झाली. पालकाला १२०० रुपये क्विंटल दर होता.\nटोमॅटोची ३१ क्विंटल आवक झाली. टोमॅटोला ५०० ते १००० रुपये तर सरासरी ८०० रुपये क्विंटल दर मिळाला. मेथी जुड्यांची १८ क्विंटल आवक झाली. तिला ५०० ते १००० रुपये तर सरासरी ७०० रुपये क्विंटल दर मिळाला. वाटाण्याची चार क्विंटल आवक झाली. त्यास १५०० ते २५०० रुपये तर सरासरी २००० रुपये क्विंटल दर मिळाला.\nकांद्याची आवक सुमारे २५० क्विंटल झाली. कांद्याला सरासरी तीन हजार रुपये क्विंटल दर होता. बटाट्यांची आवक सुमारे २०० क्विंटल झाली. बटाट्याला ३५० ते ६०० रुपये तर सरासरी ४५० रुपये क्विंटल दर होता, अशी माहिती बाजार समितीमधील सूत्रांनी दिली.\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nकेळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...\nरताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...\nमराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...\nतुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...\nटँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...\nदिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...\nसातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...\nनाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-549.html", "date_download": "2018-12-16T04:40:34Z", "digest": "sha1:DMFVLWIV3GEWETI63QNGXJEOEPMSQBGH", "length": 5442, "nlines": 76, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बनतोय सिनेमा! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Entertainment News पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बनतोय सिनेमा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बनतोय सिनेमा\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सध्या बायोपिक सिनेमे मोठ्या प्रमाणात बनवण्यात येत आहेत. प्रेक्षकांकडूनही बायोपिक सिनेमाला चांगलीच पसंती मिळत आहे. संजय दत्तच्या जीवनावरच्या 'संजू'ची चर्चा आहेच. पण आता आणखी चर्चा आहे ती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरच्या बायोपिकची.\nमोदींची भूमिका परेश रावल साकारणार असल्याची चर्चा बऱ्याच दिवसापासून होत होती, ही चर्चा खरी असल्याचे आत्ता परेश रावल यांच्याकडूनच जाहीर झाले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर या सिनेमाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत हे खरे असल्याचे मान्य केले आहे.\nएक चहा विक्रेता ते देशाचे पंतप्रधान\nनरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारीत असलेल्या या सिनेमाच्या लिखाणाला ते गुजरात राज्याचे मुख्यमंत्री असतानाच सुरुवात करण्यात आली होती. आता ते देशाचे पंतप्रधान झाल्यामुळे कथेत बदल करावा लागणार आहे. यामुळे सिनेमाला उशीर झाला आहे. आधी या सिनेमाची कथा एक चहा विक्रेता ते राज्याचे मुख्यमंत्री अशी असणार होता. पण आता ते पंतप्रधान झाल्यामुळे एक चहा विक्रेता ते देशाचे पंतप्रधान अशा स्वरूपाची असणार आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बनतोय सिनेमा\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/vande-mataram-issue-create-ruckus-maharashtra-assembly-63041", "date_download": "2018-12-16T04:39:37Z", "digest": "sha1:NEQUB6LHMTLVEQSOCJM6O25V52CIOP57", "length": 16502, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "vande mataram issue create ruckus in Maharashtra Assembly मेल्यानंतर इथलेच कफन घेता ना; मग वंदे मातरम का म्हणत नाही?: एकनाथ खडसे | eSakal", "raw_content": "\nमेल्यानंतर इथलेच कफन घेता ना; मग वंदे मातरम का म्हणत नाही\nशुक्रवार, 28 जुलै 2017\nमुंबई : विधानसभेत आज (शुक्रवार) वंदे मातरम् गीत गाण्यावरून गदारोळ झाला. सत्ताधारी आमदार आणि विरोधी आमदार प्रचंड आक्रमक झाले. एकमेकाकडे दोषारोप करत सदस्यांनी गोंधळ घातला. सत्ताधारी विरोधक आमने-सामने येत एकमेकाच्या समोर भिडतात की काय, अशी परिस्थीती निर्माण झाली होती. यावेळी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे व समाजवादी पक्षनेते अबू आझमी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.\nभाजपचे आमदार अनिल गोटे यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी काल माध्यमांमध्ये वंदे मातरम् गीतासंबधी केलेल्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थीत केला.\nमुंबई : विधानसभेत आज (शुक्रवार) वंदे मातरम् गीत गाण्यावरून गदारोळ झाला. सत्ताधारी आमदार आणि विरोधी आमदार प्रचंड आक्रमक झाले. एकमेकाकडे दोषारोप करत सदस्यांनी गोंधळ घातला. सत्ताधारी विरोधक आमने-सामने येत एकमेकाच्या समोर भिडतात की काय, अशी परिस्थीती निर्माण झाली होती. यावेळी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे व समाजवादी पक्षनेते अबू आझमी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.\nभाजपचे आमदार अनिल गोटे यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी काल माध्यमांमध्ये वंदे मातरम् गीतासंबधी केलेल्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थीत केला.\nअनिल गोटे म्हणाले, \" समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वंदे मातरम म्हणण्यास विरोध केला आहे. या देशात राहून वंदे मातरम् ला विरोध केला जातो. इस देश रहेंना होगा तो वंदे मातरम् कहना होगा.'' त्यावर संतप्त झालेल्या आझमी यांनी बोलू देण्याची मागणी तालिका अध्यक्ष सुभाष साबणे यांच्याकडे केला. त्यावेळी सत्ताधारी आमदारांनी गोंधळ सुरू केला. त्यामुळे आझमी यांना बोलण्यास अडचण येत होती. त्यामुळे आझमी वेलमध्ये उतरले. त्यांच्या बाजूनी विरोधक आमदारही घोषणा देत होते.\nयावेळी बोलायला संधी मिळाल्यानंतर आझमी म्हणाले, \" या देशात मोहब्बत फक्त गीत गाऊन होणार नाही. मुस्लीम आहे म्हणून विरोध का करता सारे जहाँ से आच्छा हिंदूस्ता हमारा हे गीत कोणी लिहले सारे जहाँ से आच्छा हिंदूस्ता हमारा हे गीत कोणी लिहले शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते काय शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते काय अफजल खानांच्या भेटीवेळी शिवाजी महाराजांचे वकिल कोण होते अफजल खानांच्या भेटीवेळी शिवाजी महाराजांचे वकिल कोण होते इंग्रजांच्या विरोधात लढणारे टिपू सुलतान कोण होते इंग्रजांच्या विरोधात लढणारे टिपू सुलतान कोण होते माझ्या म्हणण्याचा चुकिचा अर्थ काढला जात आहे. मी एकदा नाही हजारदा देशाचा विजय असो, म्हणायला तयार आहे.''\nया स्पष्टीकरणाने समाधन न झाल्याने भाजप आमदार एकनाथ खडसे यांनी अबू आझमी यांना खडसावले. ते म्हणाले, की \"देशाच्या स्वातंत्र्याची लढाईही वंदे मातरम् या गीताने झाली आहे. मग आत्ताच का विरोध करता मेल्यानंतर या जमिनीत पुरावं लागतं. इथलेच कफन घ्यावं लागतं, इथलीच हवा, इथलचं पाणी फुकट मिळतं मग या देशाला सलाम करायला काय अडचण आहे मेल्���ानंतर या जमिनीत पुरावं लागतं. इथलेच कफन घ्यावं लागतं, इथलीच हवा, इथलचं पाणी फुकट मिळतं मग या देशाला सलाम करायला काय अडचण आहे,'' अशी विचारणा करत खडसे यांनी इस देश मे रहेना होगा तो वंदे मातरम् कहेंना होगा, असे ठणकावले.\nयावेळी विरोधी बाकावरून बाजू मांडण्यासाठी अस्लम शेख उभे राहिल्यानंतर सत्ताधारी आमदारांनी गोंधळाला सुरवात केली. एकमेकाविरोधात घोषणाबाजीने दणाणून गेले. यावेळी वेलमध्ये उतरण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आमदारांना इशाऱ्यांनेच रोखले. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीमुळे सभागृहातील वातावरण शांत झाले.\nनवीन कारागृहांची जयंत पाटील यांची मागणी\nमहापौर झाले म्हणून काय झाले.. झोका तर खेळणारच\nसरकारचा प्रस्ताव चुकीचा; महादेव जानकरांची कबुली\nबलात्कारप्रकरणी राजद आमदार दोषी\nपाटणा- बिहारचे माजी मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) आमदार राधावल्लभ यादव यांच्यासह पाच जणांना एका बलात्कारप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. 21...\nवडिलांच्या निधनानंतर षडयंत्र झाले, तेव्हा...- उदयनराजे\nसातारा: \"माझ्या वडिलांच्या निधनानंतर माझ्यावर विरोधकांनी षडयंत्र रचले तेव्हा त्या षडयंत्राच्या विरोधात चिमणराव कदम यांनी आवाज उठवला होता. चिमणराव कदम...\n'एकादशावतार' ठरले कोकण चषकाचे मानकरी\nमुंबई- कोकण कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोकण चषक २०१८' या खुल्या...\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nवेलतूर (नागपूर) : गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे प्रभावित झालेल्या कुही तालुक्‍यातील टेकेपारवासींनी जलसत्याग्रहात शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू...\nसिमेंट रस्ते, नाल्याचे काम थांबवा\nनागपूर : ग्रामपंचायतींनी पाणीटंचाईच्या काळात सिमेंट रोड, नाल्यांची कामांना ब्रेक लावण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस���क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F/", "date_download": "2018-12-16T03:10:06Z", "digest": "sha1:GS7246K3LOZPY5BUKHPP7MJJUOZTAAGS", "length": 6751, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“आमच्या ही चं प्रकरण’ या नाटकानिमित्ताने भार्गवी चिरमुले यांची खास मुलाखत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“आमच्या ही चं प्रकरण’ या नाटकानिमित्ताने भार्गवी चिरमुले यांची खास मुलाखत\nभार्गवी चिरमुले यांनी लहानपणीच बालनाट्यातून अभिनय क्षेत्रामध्ये प्रवेश करत आपल्या अंगी असणाऱ्या कलागुणांना प्रक्षकांसमोर मांडले. अभिनयाचे बाळकडू मिळालेल्या भार्गवी चिरमुले यांचे नाव आजच्या घडीला दिग्गज मराठी अभिनेत्रींच्या यादीमध्ये आदराने घेतले जाते. “वहिनीसाहेब’,”जागो मोहन प्यारे’,”संदूक’, “झोपी गेला जागा झाला’ कलाकृतींतून रसिकांच्या मनामनांत आणि घराघरांत पोहोचलेली “मराठी तारका’ भार्गवी चिरमुले हिची “आमच्या ही चं प्रकरण’ या नाटकानिमित्ताने “दै. प्रभात’ने घेतलेली ही खास मुलाखत.\nया कार्यक्रमाची निर्मिती “मल्हार फिल्मस् अॅण्ड एन्टरटेन्मेंटस्” यांनी केली अाहे, तर दैनिक प्रभात प्रस्तूतकर्ते अाहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन “एकता कपूर” यांनी केले असून दिग्दर्शन “अादित्य कानेगांवकर” यांचे अाहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमहात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त कविसंमेलन\nNext articleगृहकर्जासाठी बँक गॅरंटी (भाग-१)\nप्रिया वॉरियर “गुगल’वर टॉप\nईशाच्या लग्नात अमिताभ, आमीर वाढपी\nपरिणीती चोप्रा अडकणार विवाह बंधनात\nयो यो हनी सिंहची “मखना…’तून वापसी\nMovieReview : ‘माऊली’ नाराज नाही करणार\n‘सिम्बा’ चित्रपटाचे तेरे बिन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pcb-case-against-bcci-dismissed-by-dispute-panel-461260-2/", "date_download": "2018-12-16T03:39:21Z", "digest": "sha1:QDWTFCZVY3SPOUPZ2FHVKNUKM2WSENDZ", "length": 7565, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर बीसीसीआयचा मोठा व���जय, आयसीसीने पीसीबीची याचिका फेटाळली | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपाकिस्तान क्रिकेट बोर्डावर बीसीसीआयचा मोठा विजय, आयसीसीने पीसीबीची याचिका फेटाळली\nनवी दिल्ली – भारतीय संघ पाकिस्तानशी क्रिकेट मालिका खेळण्यास तयार नसल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे बीसीसीआय विरोधात पीसीबीने याचिका दाखल केली होती. ही याचिका आयसीसी डिस्प्यूट पॅनलने फेटाळून लावली आहे.\nबीसीसीआय आणि पीसीबी यांच्यात सुरु असलेल्या वादावर आज अखेर पडदा पडला. आयसीसीच्या विशेष समितीने तीन दिवसाची सुनावणी घेत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची याचिका फेटाळत चांगलाच दणका दिला आहे.\nसंबंधित प्रकरणी सुनावणी ही 1 ते 3 आॅक्टोबरदरम्यान पार पडली. आयसीसीने स्वत आपल्या ट्विटरवरील खात्यावरून हि माहिती दिली आहे.\nपाकिस्तान बोर्डाने याचिका दाखल करत बीसीसीआयकडून 70 मिलियन डाॅलर म्हणजे जवळजवळ साडेपाचशे कोटी रूपयांचे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. अखेर बीसीसीआय विरोधात आयसीसीच्या च्या डिस्प्यूट पॅनल कडे धाव घेतलेल्या पाकिस्तान क्रिकेट मंडळाची याचिका आज या पॅनेलने फेटाळून लावल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला चांगलाच दणका मिळाला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleलोकसभा निवडणूक लढवणार नाही – सुषमा स्वराज\nNext articleवरखेड येथे अवैध दारू विक्रीवर कारवाई\nवसंत रांजणे-11 व भाऊसाहेब निंबाळकर-11 यांच्यात विजेतेपदासाठी लढत\n#AUSvIND : पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया 6 बाद 277\n#IND_vs_AUS 1st Test : भारताचा ऐतिहासिक विजय; मालिकेत 1-0 आघाडी\n#NZAvINDA : भारत ‘अ’ चा न्यूझीलंड ‘अ’ वर सहज विजय\nदोन वर्षानंतर ‘या’ खेळाडूचे वेस्ट इंडिजच्या संघात पुरागमन\n#AUSvIND : नाणेफेक जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय, भारत 8 बाद 210\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/stephen-constantine-says-sorry-after-u-17-team-criticism/", "date_download": "2018-12-16T03:32:27Z", "digest": "sha1:3TM6YEZCUBNGIEW3AMO2NYQ7IZFLPCLM", "length": 8928, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाईनने मागितली माफी", "raw_content": "\nभारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाईनने मागितली माफी\nभारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाईनने मागितली माफी\nभारतीय फुटबॉल संघाचे प्रश���क्षक स्टीफन कॉन्स्टन्टाईन यांनी 17-वर्षांखालील संघावर केलेल्या टिप्पणीची माफी मागितली आहे.\n‘मी जे काही 17-वर्षांखालील संघाबद्दल बोललो त्याबद्दल माफी मागतो. मी भारतीय फुटबॉलबरोबर येथे मागील 7 वर्षापासून असून मला काही वाईट बोलायचे नाही’, असे कॉन्स्टन्टाईन यांनी त्याच्या ट्विटर हॅंडलवरून सांगितले आहे.\n‘मला ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनन (एआयएफएफ) आणि भारतीय फुटबॉलचा खूप आदर आहे. मी प्रशिक्षणामध्ये माझे 100%योगदान देत आहे’, असेही त्यांनी पुढे ट्विटमध्ये सांगितले.\n2017च्या 17-वर्षांखालील फिफा विश्वचषकात भारतीय संघाने केलेल्या कामगिरीबद्दल एआयएफएफचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी कौतुक केले होते. पण कॉन्स्टन्टाई यांनी केलेल्या काही विधानांनी त्याच्यावर वेगळाच प्रभाव पडला आहे.\n“17-वर्षांखालील संघाला सरावाची खूप आवश्यकता असून ते या स्पर्धेत पराभूत होणार असून त्यांनी या स्पर्धेत एकही सामना जिंकलेला नाही. मला माहित नाही ते पुढे कसे खेळतील.”\n“तसेच संघाने कामगिरी बरी केली. पहिली गोष्ट म्हणजे संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरला नव्हाता. पण ही स्पर्धा भारतात झाल्याने भारतीय संघ त्यामध्ये खेळला”, अशा प्रकारची विधाने कॉन्स्टन्टाईन यांनी केली होती.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–अॅलिस्टर कुक म्हणतो, यामुळेच भारतीय संघ अव्वल स्थानी\n–एफसी पुणे सिटी संघाकडून किनन अल्मेडा करारबद्ध\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..\nISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5362650794707438593&title=Cartoon%20Exhibition&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-12-16T03:14:36Z", "digest": "sha1:CJQMDBFMPIXACPIIYF4QI4XNO2AGS4O7", "length": 10167, "nlines": 125, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘पुलं’च्या व्यक्तिरेखा भेटणार ‘पुलकित रेषां’मधून...", "raw_content": "\n‘पुलं’च्या व्यक्तिरेखा भेटणार ‘पुलकित रेषां’मधून...\nरत्नागिरी : आर्ट सर्कल आणि ‘आशय सांस्कृतिक’तर्फे रत्नागिरीत होणार असलेल्या ‘पुलोत्सवा’मध्ये ‘पुलकित रेषा’ हे व्यंगचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यातील व्यक्तिरेखा विविध चित्रकारांच्या कुंचल्याच्या माध्यमातून त्या वेळी रसिकांना अनुभवता येणार आहेत. ‘चिंटू’ या लोकप्रिय पात्राची निर्मिती करणारे ज्येष्ठ चित्रकार चारुहास पंडित यांच्या हस्ते सात डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता या व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. नऊ डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले असणार आहे.\nया प्रदर्शनात विविध चित्रकारांनी काढलेली ७५ व्यंगचित्रे पाहता येणार आहेत. कलांमधील सौंदर्य शोधणारे आणि ते उलगडून दाखवणारे आनंदयात्री म्हणजे ‘पुलं’. म्हणूनच या ‘पुलोत्सवा’त विविध कलांचा जागर होणार आहे. आठ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सावरकर नाट्यगृहात चारुहास पंडित यांची मुलाखत होणार असून, मुलाखतीतून पंडित व्यंगचित्राचे माध्यम उलगडून दाखवणार आहेत. चिंटू हा चारुहास पंडित यांचा मानसपुत्र वृत्तपत्रातून भेटीला येणारी चिंटू, मिनी, राजू, बगळ्या ही पात्रे सलग २१ वर्ष आबालवृद्धांच्या मनात स्थान मिळवून आहेत. चित्रपट, अॅनिमेशन या माध्यमांतूनही चिंटू रसिकांच्या भेटीला आला.\nया वेळी व्यंगचित्र कार्यशाळाही आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा मोफत असून, चित्रकलेच्या विश्वातील एक नवीन दार या कार्यशाळेच्या निमित्ताने मुलांना आणि मोठ्यांनाही खुले होणार आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी वयाची अट नाही. यात जास्तीत जास्त जणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ‘आर्ट सर्कल’तर्फे करण्यात आले आहे.\n‘पुलोत्सवा’च्या १०० रुपये देणगीमूल्याच्या प्रवेशिका कार्यक्रमाच्या दिवशी नाट्यगृहावर उपलब्ध असतील. या प्रवेशिकांच्या विक्रीतून येणारी सर्व रक्कम या वर्षी ‘पुलंसुनीत’ या उपक्रमांतर्गत जमा करण्यात येणार आहे. ही रक्कम गेल्या दहा वर्षांतील सामाजिक कृतज्ञता सन्मानप्राप्त संस्थांना समान विभागून देण्यात येणार आहे, असे आयोजकांतर्फे कळविण्यात आले असून, मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nTags: RatnagiriArt Circleआर्ट सर्कलपु. ल. देशपांडेP. L. DeshpandeपुलंPu. La. Deshpandeआशय सांस्कृतिकपुणेपुलोत्सवPulotsavCharuhas PanditChintoCartoonsव्यंगचित्र प्रदर्शनपुलकित रेषाचारुहास पंडितव्यंगचित्र कार्यशाळाचिंटूBOI\nउलगडली ‘चिंटू’ची गोष्ट... प्रियांका बर्वे पुलोत्सव तरुणाई पुरस्काराची मानकरी ‘पुलं’ची शब्दकळा समाजजीवनाचे मर्म टिपणारी ‘पुलं’च्या जन्मशताब्दी वर्षानिमित रत्नागिरीत कार्यक्रम ‘पुलसुनीत’ ठरणार दातृत्वामधील दुवा\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nजनजागृतीसाठी ‘तो’ करतोय देशभर सायकल प्रवास\nइंग्रजी साहित्यिक अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android/?id=d1d44782", "date_download": "2018-12-16T03:59:19Z", "digest": "sha1:ISC7BTVGIKRSUPC2WFLY7QNYMXPLWGG2", "length": 10985, "nlines": 285, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Find Silent Phone Android अॅप APK (in.ak.sms) Ankur Kaushal द्वारा - PHONEKY वर डाउनलोड करा", "raw_content": "\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स सिम्बियन ऐप्स\nAndroid ऐप्स शैली उपयुक्तता\n100% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या अॅपसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया अॅप्सचे प्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या अॅपसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Aqua_R3\nफोन / ब्राउझर: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड अनुप्रयोग सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nअॅप्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड OS मोबाइल फोनद्वारे डाउनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या अँन्डिडा मोबाईलवर Find Silent Phone अनुप्रयोग डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड अनुप्रयोगांपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY वर अँड्रॉइड अॅप्स स्टोअर, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट विनामूल्य विनामूल्य पूर्ण आवृत्ती मोबाइल अॅप्स डाउनलोड करू शकता. या अॅप्लिकेशन्सची छान आणि उपयुक्त वैशिष्ट्ये आपल्याला खूप जास्त वेळ घालवतील. PHONEKY वर, आपल्याला शैक्षणिक आणि मनोरंजनापासून संरक्षण आणि नेव्हिगेशन एंड्रॉइड अॅप्सवर बर्याच अॅप्स आणि विविध शैलीचे गेम सापडतील. आपल्या अँड्रॉइड OS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड अनुप्रयोग डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट अॅप्स पाहण्याची, लोकप्रियतेनुसार अनुप्रयोगांची क्रमवारी लावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-327.html", "date_download": "2018-12-16T03:52:16Z", "digest": "sha1:BJYJTOZOUPXFLA4B73WGWYJSF6P24OWE", "length": 4647, "nlines": 74, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "विजय मल्ल्यावर आधारित चित्रपटात गोविंदा मुख्य भूमिकेत! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Entertainment News विजय मल्ल्यावर आधारित चित्रपटात गोविंदा मुख्य भूमिकेत\nविजय मल्ल्यावर आधारित चित्रपटात गोविंदा मुख्य भूमिकेत\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :-बँकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून परदेशात पसार झालेला उद्योगपती विजय मल्ल्याच्या आयुष्यावर लवकरच चित्रपट येत आहे. पहलाज निहलानी यांनी 'रंगीला राजा' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी घेतली असून गोविंदा यामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.\n'रंगीला राजा' या चित्रपटात मल्ल्याने केलेल्या आंतरराष्ट्रीय घोटाळ्यांवर प्रकाशझोत टाकला जाण्याची शक्यता आहे. चित्रपट पूर्णपणे मनोरंजक असेल, अशी ग्वाही निहलानी यांनी दिली आहे.पहलाज निहलानी हे सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष आहेत. रंगीला राजाच्या निमित्ताने गोविंदाला पुनरागमनाची नामी संधी मिळू शकते. ऑगस्टमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nविजय मल्ल्यावर आधारित चित्रपटात गोविंदा मुख्य भूमिकेत\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://gangadharmute.com/node/200", "date_download": "2018-12-16T04:48:10Z", "digest": "sha1:A6DFJIGP426PTAXFY3QJEM2IZUQMJLX3", "length": 10095, "nlines": 124, "source_domain": "gangadharmute.com", "title": " भारी पडली जात | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईट��व्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / भारी पडली जात\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी शुक्र, 15/07/2011 - 20:10 ह्यावेळी प्रकाशित केले.\nपोळून गेले तरी कधीच मी, आखडले ना हात\nतुझे जिंकणे असे भावले, की खात राहिलो मात\nबोलत होती ती अशी की, मी गुंतून गेलो पार\nजरा न कळले केव्हा कशी ती, उलटून गेली रात\nवाटेवरती काटे बोचरे, पसरून होते दाट\nआता पोचलो कसाबसा मी, कित्येक खस्ता खात\nएकच गुन्हा समान झाला, परी सजा वेगळी त्यात\nआतंकवादी मजेत बाहेर, साध्वी सडते आत\nसूर बोबडे ऐकून माझे, मुरडून घेती नाक\nनसेल जर का आवड माझी, मी बसू कशाला गात\nनारळ फुटला, प्रसाद वाटू, बोलून गेलेत काल\nवाट पाहतोय इथे अजूनी, घासून बसलो दात\nगुणवत्तेचा गळा दाबुनी, हा निकाल आला आज\nकर्तृत्वाचा बोर्‍या वाजला, नि भारी पडली जात\nभिती मनातील आता तरी तू, पुरुनी दे वा जाळ\nअभय जगावे,कसे जगावे, तू घ्यावे करुनी ज्ञात\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8/", "date_download": "2018-12-16T03:54:23Z", "digest": "sha1:T7O72RP7D2HTLOVCRK3MHMROPESMCOH5", "length": 7121, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुंबई हल्ल्यातील शहिदांना वडुजमध्ये श्रद्धांजली | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमुंबई हल्ल्यातील शहिदांना वडुजमध्ये श्रद्धांजली\nवडूज, दि. 27 (प्रतिनिधी) – वडूज येथे मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. हुतात्मा स्मारकापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यत कॅन्डल मार्च करण्यात आला.\nडी.वाय.एस.पी अनिल वडनेरे, पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के, पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी, नगरपंचायतीचे नगराध्यक्षा डॉ. महेश गुरव, उपनगराध्यक्ष विपुल गोडसे, शहाजीराजे गोडसे व सर्व नगरसेवक, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विजय शिंदे, आदिवासी महिला संघटना राज्याध्यक्षा सौ. राणी शिंदे, मराठी क्रांती मोर्चाचे समन्वयक बाबा शिंदे, नगरसेवक शहाजीराजे गोडसे, हुतात्मा कुस्ती संकुल अध्यक्ष राजेंद्र जगदाळे, भाजपा वडुज शहर अध्यक्ष प्रदीप शेटे, अंकुश दबडे, बनाजी पाटोळे, पृथ्वीराज गोडसे, राजेंद्र पवार तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, नागरीक बहुसंख्येने सामील झाले होते. यावेळी वडूज पोलीस स्टेशनच्या वतीने रोजी हुतात्म्यांची प्रतिमा नगरपंचायतीस भेट देण्यात आली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदहिवडीच्या मुख्याधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी\nNext articleग्रेट डेन, बॉक्‍सर ठरले चॅम्पियन ऑफ दि शो\n#व्हिडीओ : सातार्‍यात लक्ष्मण मानेंच्या निवासस्थानी मराठा समाजाचे गांधीगिरी आंदोलन\nवजरोशीच्या एकावर पोक्‍सोअंतर्गत ��ुन्हा\nफलटण विधानसभा मतदारसंघात सेनेची मोर्चा बांधणी\nविजय दिवस समारोहास चित्ररथ जिवंत देखाव्यांसह दिमाखात प्रारंभ\nपल्सरच्या धडकेत कॉन्स्टेबल जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-tennis/sports-news-champion-tennis-league-competition-67896", "date_download": "2018-12-16T04:34:57Z", "digest": "sha1:LZY4ADVDSIWL2KGNW3UFVUDAV3C3BZE7", "length": 12933, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news champion tennis league competition चॅंपियन्स टेनिस लीगचा पुनःश्‍च डबल फॉल्ट | eSakal", "raw_content": "\nचॅंपियन्स टेनिस लीगचा पुनःश्‍च डबल फॉल्ट\nबुधवार, 23 ऑगस्ट 2017\nमुंबई - महेश भूपती भारतीय संघाचा मार्गदर्शक झाल्यामुळे भारतातील टेनिस लीगमधील संघर्षास वेगळे वळण लागले आहे. भारतीय टेनिस संघटनेने चॅंपियन्स टेनिस लीगबाबतचा विजय अमृतराजबरोबरील करार संपुष्टात आणला आहे आणि पुढील वर्षीच्या लीगसाठी नव्याने निविदा काढण्याचे ठरवले आहे. यामुळे आता सलग दोन वर्षे ही लीग होणार नाही.\nमुंबई - महेश भूपती भारतीय संघाचा मार्गदर्शक झाल्यामुळे भारतातील टेनिस लीगमधील संघर्षास वेगळे वळण लागले आहे. भारतीय टेनिस संघटनेने चॅंपियन्स टेनिस लीगबाबतचा विजय अमृतराजबरोबरील करार संपुष्टात आणला आहे आणि पुढील वर्षीच्या लीगसाठी नव्याने निविदा काढण्याचे ठरवले आहे. यामुळे आता सलग दोन वर्षे ही लीग होणार नाही.\nभारतीय टेनिस संघटनेच्या कार्यकारिणीची नुकतीच त्रिसूर येथे बैठक झाली होती. त्यात गतवर्षी चॅंपियन्स टेनिस लीग न झाल्याचा मुद्दा चर्चेस आला. ही लीग घेण्याबाबत विजय अमृतराजबरोबर करार करण्यात आला होता. त्यामुळे आता गतवर्षी ही लीग न झाल्यामुळे त्याबाबतचा सेकंड सर्व्ह प्रायव्हेट लिमिटेडबरोबरील करार संपुष्टात आणण्याचे ठरवले आहे. सेकंड सर्व्हने काही गोष्टींची योग्य पूर्तता न केल्याचेही संघटनेचे मत झाले आहे. त्यामुळे २०१८ च्या लीगसाठी नव्याने निविदा काढण्याचे ठरवण्यात आले आहे, असे अखिल भारतीय टेनिस संघटनेचे सचिव हिरॉन्मय चॅटर्जी यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.\nगेल्या वर्षीची लीग न झाल्याबद्दल करार रद्द करण्याचा निर्णय जवळपास आठ महिन्यांनी झाल्यामुळे टेनिस वर्तुळात आश्‍चर्य व्यक्त होत आहे. दोन वर्षांपूर्वी विजय अमृतराज आणि महेश भूपतीच्या टेनिस लीग झाल्या होत्या. या वर्षीही कोणतीही लीग अद्याप झालेली नाही. महेश भूपतीने लीग लांबणीवर टाकताना नोटा��ंदीचे कारण दिले होते. आता या वर्षी कदाचित भूपतीची लीग होईल; पण भारतीय टेनिस संघटनेची लीग होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.\nलिअँडर पेस १२ वर्षांनी आशियाई स्पर्धा खेळणार\nनवी दिल्ली - आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात अनुभवी लिअँडर पेसचे १२ वर्षांनी पुनरागमन झाले असून, ग्रॅंड स्लॅम स्पर्धेतील सहभागासाठी युकी...\nनिवड समितीने बांधली बोपण्णा-पेसची मोट\nनवी दिल्ली - भारताच्या सध्याच्या संघातील दुहेरीचा आघाडीचा टेनिसपटू रोहन बोपण्णाची चीनविरुद्धच्या डेव्हिस करंडक लढतीसाठी केलेली विश्रांतीची...\nयुकी, साकेत करणार पुनरागमन\nडेव्हिस करंडकासाठी पेसला वगळण्याचे संकेत नवी दिल्ली - कॅनडाविरुद्धच्या जागतिक गटातील प्ले-ऑफ डेव्हिस करंडक लढतीसाठी युकी भांब्री आणि साकेत मैनेनी...\n'अर्जुन'वरून बोपण्णाचा 'आयटा'वर तीर\nनवी दिल्ली : दुहेरीतील भारताचा आघाडीचा टेनिसपटू रोहन बोपण्णा याने अर्जुन पुरस्कारासाठी पुन्हा एकदा डावलले गेल्यानंतर अखिल भारतीय टेनिस संघटनेवर (आयटा...\nअमेरिकेतील क्रमवारीत टेनिसपटू ऋतुजा दुहेरीत चौथी\nपुणे - पुण्याची टेनिसपटू ऋतुजा भोसले हिने अमेरिकेतील दुहेरीच्या आंतरमहाविद्यालयीन दुहेरीच्या क्रमवारीत चौथ्या क्रमांकापर्यंत मजल मारली. रशेल...\nभारताची कॅनडाशी कॅनडामध्ये लढत\nनवी दिल्ली - डेव्हिस करंडक पुरुष सांघिक टेनिस स्पर्धेच्या जागतिक गट \"प्ले-ऑफ' लढतींचा ड्रॉ जाहीर झाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/43484", "date_download": "2018-12-16T03:28:28Z", "digest": "sha1:WSGCDJ6NJQIFWG7PCZKZ2ULRTDGBFVOV", "length": 66997, "nlines": 423, "source_domain": "www.misalpav.com", "title": "माझा संगीत प्रवास | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसुबोध खरे in दिवाळी अंक\nमी कोणीहि गायक, वादक संगीतकार किंवा कवी इ. काहीही नाही. मला संगीतातील रागदारी इ. काहीही कळत नाही. केवळ संगीत ऐकणे एवढेच करणारा सामान्य माणूस आहे. मुळात मला संगीताची (ऐकायची) आवड कशी निर्माण झाली हे सांगण्याचाही हेतू नाही.\nपरंतु माझ्या आयुष्यात आलेलं काही प्रसंग आहेत, ज्यांच्याशी काही गाणी निगडित आहेत, त्याबद्दल हे चार शब्द आहेत.\nएएफएमसीमध्ये एमबीबीएसच्या पहिल्या वर्षातील पहिल्या टर्मला (१९८३) असताना आम्हाला रॅगिंग असे. त्याला तेथे ओरिएन्टेशन म्हणत. यात कोणत्याही मुलाला मारहाण किंवा काही शारीरिक त्रास दिला जात नसे. परंतु सिनियर्सची जर्नल्स लिहिणे, त्यांचे निरोप लेडीज होस्टेलला पोहोचवणे इ. बरीच कंटाळवाणी कामे असत. त्यातून सुटका मिळवण्यासाठी आम्ही वर्ग संपले की मागच्या मागे कुठेतरी बाहेर पळून जाणे यासारखे उपाय करत असू.\nतेव्हा पुण्यात भैरोबा नाला रेसकोर्सच्या पुढे हडपसरपर्यंत काहीही वस्ती नव्हती. भैरोबा नाल्याच्या पुढे टपरीपेक्षा मोठी दोन-तीन हॉटेल्स होती. एका दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आम्ही चार जण एएफएमसीमधून मागच्या वाटेने त्यातील एका हॉटेलपर्यंत पोहोचलो होतो. मुळात सर्व जण भारताच्या वेगवेगळ्या भागांतून पहिल्यांदाच घर सोडून आलो होतो. त्यामुळे सगळेच होमसिक होते. त्यातून आपल्या खोलीवर जाता येत नाही, कारण तेथे गेलो तर कोणी तरी सिनियर आपल्याला काही तरी कामाला लावणार. सगळे आपल्या गणवेशात, केस चमन गोटा केलेले हॉटेलात आलो. सगळे उदास होते. आपण एएफएमसीला का आलो, याचा विचार करीत असलेले. चहा मागवला होता. तेथे रेडिओवर गाणी लागले होते.\nबड़े रंगीन ज़माने थे, तराने ही तराने थे\nमगर अब पूछता है दिल, वो दिन थे या फ़साने थे\nफ़क़त इक याद है बाकी, बस इक फ़रियाद है बाकी\nवो खुशियाँ लुट गयी लेकिन, दिल-ए-बरबाद है बाकी\nकहाँ थी ज़िन्दगी मेरी, कहाँ पर आ गयी.\nआजही हे गाणे ऐकले की मला पुण्याच्या सप्टेंबर महिन्यातील ती उदास दुपार आठवते.\nये मौसम रंगीन समा\nएएफएमसीमध्ये एमबीबीएसच्या पहिल्या वर्षातील तिसऱ्या टर्मला (१९८४) असताना संध्याकाळी आम्ही तीन-चार मित्र माझ्या खोलीमध्ये गप्पा मारत बसलो होतो. पुणे आकाशवाणीवर तेव्हा फार छान जुनी गाणी लागत असत. तेव्हा माझ्याकडे फिलिप्सचा सुंदर ट्रान्झिस्टर होता. त्याचा आवाज छान बुलंद होता. त्यावर 'जयमाला' हा 'फौजी भाईयोंके लिये' गाण्याचा कार्यक्रम लागला होता. मित्र एकंदर वर्गातील मुली आणि एक वर्ष ज्युनियर मुली याबद्दल गप्पा मारत होतो. तेव्हा हे गाणे लागले -\nये मौसम रंगीन समा ठहर ज़रा ओ जान-ए-जां\nतेरा मेरा मेरा तेरा प्यार है तो फिर कैसा शरमाना\nरुक तो मैं जाऊँ जान-ए-जां मुझको है इनकार कहाँ\nतेरा मेरा मेरा तेरा प्यार सनम न बन जाए अफ़साना\nमाझा रूम पार्टनर सलील सिंह (हा लखनौचा होता) एकदम म्हणाला की \"यार कोई लडकी ऐसे बोल दे रुक तो मैं जाऊँ जान-ए-जां मुझको है इनकार कहाँ\nतो जिंदगी मी मजा आ जायेगा.\nतेथे एकदम शांतता पसरली. एक जण हाय हाय करू लागला आणि ती रम्य सायंकाळ उदास होऊन गेली.\nरात ने क्या क्या ख्वाब दिखाये\n१९८७मध्ये आमचे एमबीबीएस पूर्ण झाले. आमचा ७५००० रुपयांचा बॉण्ड होता. ते पैसे भरले असते, तर लष्करात भरती होण्याची गरज नव्हती. आमच्या आईने वडिलांच्या भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढून भरू म्हणून मला सांगितले होते.\nपण मी लष्करात जायचे ठरवले होते. कारण आईवडिलांच्या आयुष्याची अर्धी कमाई देऊन बाहेर पडावे असे वाटत नव्हते आणि लष्कराबद्दल कुठेतरी आकर्षणही होतेच.\nयानंतर आमच्या गुणांवर आम्हाला कोणती सेवा (नौदल, वायुदल की भूदल) हे ठरणार होते आणि त्यानुसार इंटर्नशिपला कुठे पाठवले जाणार होते ते ठरणार होते. एमबीबीएसची परीक्षा पास तर झाली होती. पुढे कुठे जाणार, आयुष्यात काय करणार हे सर्व धूसर होते. अशा स्थितीत मी माझ्या टेप रेकॉर्डरवर गाणी लावून रात्री दोनच्या निरव शांततेत गाणी ऐकत विचार करत बसलो होतो. तेव्हा तलत महमूदचे गाणे लागले -\nदिल में दिल का दर्द छुपाये\nचलो जहां क़िस्मत ले जाये -\nदुनिया परायी लोग पराये\nरात ने क्या क्या ख्वाब दिखाये.\nइस मोड से जाते है\nयथावकाश मला माझ्या गुणवत्तेवर नौदलात प्रवेश मिळाला आणि मुंबईत इंटर्नशिपही झाली. यानंतर आम्हाला नौदलाबद्दल ज्ञान देण्यासाठी गोव्यात वेरेमला असलेल्या नौसेना अकादमी जानेवारी १९८९मध्ये पाठवले. आम्ही एकंदर १२ जण होतो. त्यातील ९ जण तर माझ्या वर्गातीलच होतो. त्यामुळे आम्हाला तेथे एकमेकांशी समन्वय साधणे याला काहीच त्रास झाला ना��ी. फक्त नौसेना अकादमीमध्ये सकाळी साडेपाचला दिवस सुरू होत असे. त्यात पी टी आणि परेड असे. मग १० वाजता क्लासेस, ज्यात नौदलाचे डावपेच, वेगवेगळ्या जहाजांची, विमानांची, क्षेपणास्त्रांची, पाणबुड्यांची माहिती दिली जात असे.\nपरत दुपारी तलवार, बंदूक, (एंटरप्राईझ क्लास डिंगी, व्हेलर, कटर) इ. बोटी चालवायचे प्रशिक्षण असे करत करत संध्याकाळी सहापर्यंत पूर्णपणे पिचून जाईल असा अभ्यासक्रम होता. नौसेना अकादमीमध्ये कुठूनही कुठेही चालायला परवानगी नव्हती. धावतच जायचे.\nसव्वासहाला परत येऊन आम्ही आंघोळ करत असू आणि त्यानंतर सर्व जण बारमध्ये जात असू. अर्थात बारमध्ये जायलासुद्धा गणवेशच असे. मला जी रूम दिली होती, ती एका सब लेफ्टनंटची होती. तो सुट्टीवर गेला होता. जाताना त्याने आपले सामान आपल्या कपाटात पॅक केले होते. पण त्याचा 'टू इन वन' मात्र तो माझ्यासाठी सोडून गेला होता. त्याच्याकडे आँधी चित्रपटाची कॅसेट होती. एका संध्याकाळी असाच श्रांत अवस्थेत आंघोळ झाल्यावर संध्याकाळचा गणवेश घालून मी ही कॅसेट लावून नौसेना अकादमीच्या मेसच्या खोलीच्या बाल्कनीत उभा होतो. तेव्हा समोर मांडवी नदी समुद्राला मिळते त्या भूशिराकडे पाहत होतो. तेथे चालत असलेल्या बोट क्रूझ इतर मच्छीमार जहाजे पाहत होतो. एकीकडे सूर्य नुकताच मावळलेला होता. त्याचा लालिमा पश्चिमेकडे होता. पूवेकडे पौर्णिमेचा पूर्णचंद्र उगवत होता आणि गाण्याच्या सुरुवातीला लताताईंचा आलाप\nआ आ आ आ इतका आर्त स्वर ऐकून माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले.\nइस मोड़ से जाते हैं -\nकुछ सुस्त क़दम रस्ते कुछ तेज़ क़दम राहें -\nकिशोर : पत्थर की हवेली को शीशे के घरौंदों में\nतिनकों के नशेमन तक इस मोड़ से जाते हैं\nआजही या गाण्याच्या सुरुवातीचा आलाप ऐकून मला मांडवी नदीवर उगवत्या पूर्णचंद्राची आणि गोव्याच्या दिवसांची आठवण ताजी होते.\nसो गयी है सारी मन्ज़िलें\nयानंतर लगेच, म्हणजे फेब्रुवारी १९८९मध्ये आम्हाला भूदलाच्या कोर्ससाठी फेब्रुवारीत लखनौला पाठवले. तेथे आमच्या एमबीबीएसच्या वर्गातील वायुसेना आणि भूदलात भरती झालेले वर्गमित्र एक वर्षांनी परत भेटले. बिछडे हुए यार फिर मिल गये.\nहा कोर्स २ महिन्यांचा होता. यात आता भूदलाच्या रचनेबद्दल माहिती, डावपेच, शस्त्र, अस्त्र आणि युद्ध आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये वैद्यकीय व्यवस्थापन आणि तयारी याबद���दलची साद्यंत माहिती दिली जाते. मुळात या कोर्समध्ये १०४पैकी ९५ तर आमचे एमबीबीएसचेच वर्गमित्र आणि मैत्रिणी होते. त्यामुळे हो कोर्स एखाद्या पिकनिकसारखा होता. अर्थात फेब्रुवारीमध्ये लखनौमध्ये भयानक थंडी होती. पहाटे साडेपाचला उठून ७-८ अंश तापमानाला पीटीसाठी जायचे हे फार कर्म कठीण होते. पण आम्ही सर्व आपल्या मोटरसायकल रेल्वेत चढवून घेऊन गेलो होतो. त्यामुळे मैदानापर्यंत जाणे-येणे इ. निदान सोयीचे होते.\nसंध्याकाळहि रिकामी असे. तेव्हा लोक ७ला बारमध्ये जात आणि रात्री दहापर्यंत जेवण उरकून झोपत असू.\nएका शनिवारी रात्री आम्ही पंधरा-सोळा जण लखनौ शहरात 'तेजाब' हा नवीन आलेला सिनेमा पाहायला गेलो. साडेनऊला सुरू झालेला हा सिनेमा रात्री साडेबारा-एक वाजता संपला. तो संपल्यावर गप्पा मारत मारत निघून रस्त्यावर मोटरसायकल चालवत आम्ही तेजाबमधील गाणे गात चालवत होतो. पंधरा-सोळा तरुण लष्करी अधिकारी असल्याने चोरांची किंवा पोलिसांची अजिबात भीती नव्हतीच.\nरात आई तो वो जिनके घर थे\nवो घर को गये सो गये\nरात आई तो हम जैसे आवारा\nफिर निकले राहों में आ खो गये\nइस गली उस गली इस नगर उस नगर\nजायें भी तो कहाँ जाना चाहें अगर\nओ सो गयी है सारी मन्ज़िलें\nओ सारी मन्ज़िलें सो गया है रस्ता\nसो गया ये जहां सो गया आसमान\nवो जब याद आये बहोत याद आये\nपुढे १९९१ साली एमडीला प्रवेश मिळाला. तसा परत पुण्याला आलो. यथावकाश माझे लग्न ठरले. (१९९२ जुलै). तिचे माहेर पनवेलला होते. मग आमचा साखरपुडा झाला. यानंतर आम्ही एकदा-दोनदा भेटलो. तेव्हा झालेल्या चर्चेत आमच्या गाण्याच्या आवडी जुळल्या, म्हणून तिने मला काही कॅसेट्स दिल्या. माझ्याकडे तेव्हा फिलिप्सची २००० वॉटची म्युझिक सिस्टिम होती. मला बराकीत १५ x १२ची एक खोली आणि मागे अटॅच्ड बाथरूम असे होते. मी तिला एसटीडी बूथवरून एक दिवस आड तरी फोन करत असे. तेव्हा रात्री १०नंतर पुणे ते मुंबई ३६ सेकंदाला एक रुपया असा एक चतुर्थांश दर असे. मी अर्धा तास बोलत असे आणि ५० रुपये झाले की थांबत असे. तेव्हा माझा पगार रुपये ६४००/- महिना होता आणि पेट्रोल साधारण १७-१८ रुपये होते. तरी आमच्या साखरपुडा आणि लग्न यात २ महिन्यांचेच अंतर होते. असा फोन करून परत आलो की उदास होत असे. जसे जसे दिवस जाऊ लागले, तसे तसे मन जास्तीत जास्त उदास होऊ लागले. एकदा असेच उदास होऊन रूममध्ये येऊन तिने दिलेली कॅसेट लावली. त्यात गाणे वाजू लागले -\nआहटें जाग उठीं रास्ते हंस दिये\nथामकर दिल उठे हम किसी के लिये\nकई बार ऐसा भी धोखा हुआ है\nचले आ रहे हैं वो नज़रें झुकाए\nवो जब याद आए बहुत याद आए\nग़म-ए-ज़िंदगी के अंधेरे में हमने\nआज हे गाणे लागले की मला त्या सोलापूर रोडवरच्या बराकीतील ब्रह्मचार्‍याच्या मठीचीच आठवण होते.\nऑक्टोबर १९९२मध्ये आमचे लग्न झाले. मधुचंद्र आटपून आम्ही पुण्यात परत आलो. पुण्यात मला १० दिवसांनी सरकारी घर मिळाले २ बेडरूमचे. माझे कामाचे तास सकाळी ८ ते २ होते. न्याहारी करून जायचे आणि जेवणाला परत यायचे. मध्ये सुटी नाही. घरी आल्यावर मी रिकामा असे. आम्ही दुपारी झोपून संध्याकाळी तयार होऊन रोज कुठेतरी फिरायला जात होतो. बाहेर खाऊन पिऊन परत यायचे किंवा घरी परत येऊन जेवायचे. दोघेच असल्याने कोणत्याच गोष्टीचा ताणतणाव नव्हताच. बायको लहानपणी बर्‍यापैकी गाणे शिकली होती. एकदा आम्ही सारसबागेत फिरायला जाऊन परत आलो. तिने छानपैकी निळी साडी, त्यावर मॅचिंग कानातले-गळ्यातले असे घातले होते. परत आल्यावर मी तिला आग्रह केला की तू मला गाणे म्हणून दाखव. मग तिच्या मांडीवर डोके ठेवून मी आडवा झालो. तिने आपले लांब केस मोकळे ठेवून माझ्यासाठी गाणे म्हटले -\nमल्मली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे \nमोकळ्या केसात माझ्या तू जिवाला गुंतवावे \nलागुनी थंडी गुलाबी शिर्शिरी यावी अशी, की\nराजसा, माझ्यात तू अन्‌ मी तुझ्यामाजी भिनावे\nपुढे विशाखापटणम येथे तटरक्षक दलाच्या वज्र या जहाजावर आमचे पोस्टिंग झाले होते. मी तेव्हा जहाजावरून दक्षिण अंदमानच्या समुद्रात गस्तीवर होतो. दुसर्‍या दिवशी संध्याकाळी आम्ही निकोबारच्या पूर्वेला आलो आणि इंदिरा पॉइंटच्या दक्षिण-पूर्वेस गस्त घालत होतो. तेथून इंडोनेशिया फक्त ८० मैलावर होता. सूर्यास्त झालेला होता. आकाशात एक काळोखी भरून राहिली होती. वातावरण उदास होते. दोन दिवसांपासून काहीच करायला नव्हते. जहाजाच्या मागच्या बाजूस मी एकटाच उभा होतो. कुटुंबापासून दूर आल्याला दोनच दिवस झाले होते. आपल्या माणसांची आठवण सुरुवातीच्या काळात जास्त प्रकर्षाने होते. जसे दिवस जातात तसे मनसुद्धा स्वतःची समजूत घालते. आंतरराष्ट्रीय समुद्राच्या हद्दीत आम्ही गस्त घालत होतो. चहूकडे शांतता पसरलेली. समुद्रही शांत होता. अशा उदास वेळेस मी आपला वॉकमन आणला, त्यात टेप ��ाकली आणि चालू केला. लतादीदींच्या अत्यंत आर्त आवाजात गाणे सुरू झाले -\nचेहरा ये बदल जायेगा\nमेरी आवाज ही पहचान है\nमाझ्या अंगावर काटा आला. अशा कातरवेळेस जेव्हा मी पूर्ण एकटा होतो, तेव्हा लतादीदींचा आवाज किती आश्वासक वाटत होता. आपण भारतातच आहोत आणि त्या आपल्या पाठीवर थोपटत आहेत असाच भास झाला. माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. या बाईंचे आमच्यासारख्या कितीतरी एकाकी लोकांवर किती मोठे उपकार आहेत\nतुझे क्या सुनाऊं मैं दिलरुबा\nपुढे गोव्यात पोस्टिंग असताना माझ्या पत्नीला करियरमध्ये काहीच संधी नाही, म्हणून मी नौदलातून राजीनामा द्यायचा ठरवला. तीन वेळेला राजीनामा देऊनही मला सोडण्यास त्यांनी नकार दिला. या सगळ्या प्रक्रियेत अडीच वर्षे गेली. शेवटी मी मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात भारतीय संघराज्य, संरक्षण मंत्रालय आणि भारतीय नौसेना यांच्याविरुद्ध रिट अर्ज दाखल केला. तो अर्ज दाखल केल्यावर उच्च न्यायालयाने नौसेनाध्यक्ष यांना नोटिस जारी केली. त्यामुळे गोव्यापासून दिल्लीपर्यंत आग लागली आणि एकदम सगळी प्रणाली (system) माझ्या विरोधात गेली. लोकांनी मला प्रकरण न्यायालयात नेल्याबद्दल दूषणे दिली, माझ्यावर लष्करी गुप्तहेर खात्याची पाळत ठेवली गेली, मी टाकलेले सगळे क्लेम परत तपासून पाहिले गेले. मला लालूच दाखवली गेली आणि धमक्याही देऊन झाल्या. मी कशालाच बधलो नाही. त्यातून उच्च न्यायालयाने सुरुवातीपासून माझ्या बाजूने कल दाखवला होता. त्यामुळे संरक्षण मंत्रालयात आणि नौसेना मुख्यालयात बऱ्याच लोकांचा इगो दुखावला गेला होता. शपथपत्रात त्यांनी मला अनेक दूषणे दिली होती. मला भरपूर पैसे कमवायला देशाबाहेर जायचे आहे, नौदलाने त्याला प्रशिक्षण दिले असताना असे करणे म्हणजे देशद्रोह आहे इ. गोष्टी त्यात लिहिल्या होत्या. उच्च न्यायालयाने त्यांना एवढेच विचारले की त्याचा बॉण्ड आहे का मी सांगितले, मी बॉण्ड तीन वर्षांपूर्वीच पूर्ण केला आहे.\nउच्च न्यायालयाने विचारले, मग तुम्ही त्याला का जखडून ठेवले आहे यावर काही उत्तर नाही.\nत्यांनी उच्च न्यायालयात हर प्रकारे तारखा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु उच्च न्यायालय त्यांना बधत नव्हते. तारीख मागितली की एक आठवड्यानंतरची सोमवारची तारीख देत असत. तारीख पे तारीख करण्याच्या प्रयत्नात अशा आठ तारखा झाल्या. परत तारीख मागितली तर नववी तारीख दोन दिवसांनंतरची बुधवारची दिली आणि बुधवारची तारीख शेवटची म्हणून सांगितले होते.\nमी वास्कोहून स्वतःच्या मारुती कारने पणजीला न्यायालयात जात असे.\nतेंव्हा कारमध्ये स्टिरिओ लावला, त्यात गाणे लागले.\nतुझे क्या सुनाऊँ मैं दिलरुबा\nतेरे सामने मेरा हाल है\nतेरी इक निगाह की बात है\nमेरी ज़िंदगी का सवाल है\nमाझी स्थिती अशीच होती. माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.\nआज जर निकाल बाजूने लागला तर ठीक आहे. अन्यथा भारताच्या कोणत्यातरी कोपऱ्यात आपले पोस्टिंग होईल आणि एक उदाहरण म्हणून इतर अधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी मला त्रास दिला जाईल.\nशिवाय तुम्ही हरलात तर ज्यांची लढाई करायची हिम्मत नसते असे टिनपाट लोकही तुम्हाला हिणवून दाखवतात.\nअकरा वाजता खटला उभा राहिला. सरकारी वकिलाने परत तारीख मागितली. यावर न्यायमूर्तीनी त्याला दुपारपर्यंतचा वेळ दिला. दुपारी जेवल्यानंतर परत खटला उभा राहिला. सरकारी वकिलांनी शपथपत्रात म्हटल्याप्रमाणे सव्वादोन तास माझ्यावर हर तर्‍हेचे आरोप केले. दोन्ही न्यायमूर्तीनी त्यांचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेतले. जेव्हा सरकारी वकिलांचे म्हणणे संपले, तेव्हा दोन्ही न्यायाधीश उठले आणि आपल्या चेंबरमध्ये निघाले. आमच्या वकिलांनी त्यांना विचारले, \"माय लॉर्ड, खटल्याच्या निकालाबद्दल काय\" त्यांनी \"रिट अर्ज संपूर्णपणे मंजूर केला आहे आणि आम्ही सरकारला सर्जन कमांडर सुबोध खरे यांना नौदलाच्या नोकरीतून मुक्त करण्याचा हुकूम (writ of mandamus) देत आहोत\" असे जाहीर केले.\nमाझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. मी न्यायमूर्ती गेल्यावर कोर्ट रूमबाहेर आलो. माझ्या वकिलांनी माझे अभिनंदन केले आणि माझा बांध फुटला. मी अक्षरशः हमसून हमसून रडू लागलो. माझे वकील (तेव्हाचे अ‍ॅडव्होकेट जनरल) ए.एन.एस. नाडकर्णी यांनी मला जवळ घेतले आणि \"डॉक्टर, असं काय करताय\" म्हणून समजूत काढली. त्यांना काय सांगणार की तीन वर्षे कशा अत्यंत मानसिक तणावात काढली होती. सिस्टिमशी युद्ध केल्याबद्दल फालतू लोकांकडून ऐकून घेतले होते. आणि वर हरलो असतो तर आयुष्यभर फालतू लोकांकडून ऐकून घ्यावे लागले असते.\nतेरी इक निगाह की बात है\nमेरी ज़िंदगी का सवाल है\nहे लोकांना कसे समजावणार होतो\nयावर भारतीय संघराज्य आणि संरक्षण मंत्रालय सर्वोच्च न्यायालयात गेले. तेथे खटला अडीच वर्षे चालला. त्यां��ी बऱ्याच बेकायदेशीर गोष्टी केल्या. उच्च न्यायालयाने वरच्या कोर्टात अपील करण्याची परवानगी नाकारली असताना सर्वोच्च न्यायालयात विशेष अर्ज (special leave petition) केला. हा ९० दिवसांत करावा लागतो, पण हा मला गाफील ठेवण्यासाठी २१० दिवसांनी केला आणि ही दिरंगाई न्यायालयाकडून माफ करून घेतली. रिट अर्जाचे रूपांतर सिव्हिल सूटमध्ये केले, म्हणजे खटला आणखी रेंगाळला.\nपरंतु तोवर मी battle hardened soldier झालो होतो. यथावकाश मला सर्वोच्च न्यायालयातून सुटका मिळाली आणि आता मी मुंबईत स्थायिक झालो. पैसे मिळवले. मोठी म्युझिक सिस्टिम घेतली.\nआजही अशी गाणी ऐकली की आयुष्याच्या त्या त्या टप्प्याच्या आठवणी ताज्या होतात.\nवा क्या बात है. तुमचा\nवा क्या बात है. तुमचा सांगीतीक प्रवास बरेच काही सांगून जातो.\nआजही एखादे गाणे ऐकले की ते ज्यावेळेस प्रथम ऐकले होते तो प्रसंग पुन्हा जगायला होते\nतंतोतंत. काही गाण्यांसोबत भावना असतात नेहमी.\nपण मी लष्करात जायचे ठरवले होते. कारण आईवडिलांच्या आयुष्याची अर्धी कमाई देऊन बाहेर पडावे असे वाटत नव्हते आणि लष्कराबद्दल कुठेतरी आकर्षणही होतेच.\nलोकांनी मला प्रकरण न्यायालयात नेल्याबद्दल दूषणे दिली, माझ्यावर लष्करी गुप्तहेर खात्याची पाळत ठेवली गेली, मी टाकलेले सगळे क्लेम परत तपासून पाहिले गेले. मला लालूच दाखवली गेली आणि धमक्याही देऊन झाल्या. मी कशालाच बधलो नाही.\nहॅट्स ऑफ्फ आणि एक कडक सॅल्यूट. सुरेख लेखाबद्दल धन्यवाद.\nकाही गाणी आयुष्यभर साथ देतात.\nत्रासदायक अनुभव . आपल्या\nत्रासदायक अनुभव . आपल्या खंबीरपणा मुळेच या त्रासातुन बाहेर पडलात .\nआपण काय .. पयल्या पासून तुमचे फ्यान आहोत . हे लेखन मस्त जमले आहे .आपला लढाउपणा इथे अनुभवत असतोच मात्र आप॑ण तिथे दिलेला लढा ग्रेट हनिमून मधे .. बहोत शुक्रिया... बडी मेहरबाबी ,,,, मेरी जिन्दगीमे हुजूर आप आये .... असे गाणे मग गायलात की नाही \nमस्तच हो डॉक्टर साहेब,\nसमरसून जगताहेत लाईफ, हौर क्या होना\nबडे अच्छे लगते है...\nबडे अच्छे लगते है...\nयेह रैना ... और .....\nसुंदर मनोगत आणि त्यांतील\nसुंदर मनोगत आणि त्यांतील प्रसंगांना चपखल बसणारी सुंदर गाणी \nतुमच्या लढ्याच्या प्रसंगांचे उडत उडत उल्लेख अगोदर वाचलेले आहेत. आता हा \"जसे झाले तसे\" शैलीतला एकत्रित लेखाजोखा वाचून तुमच्याबद्दलचा आदर अजून दुणावला आहे \nसिस्टिमशी युद्ध केल्याबद्दल फालतू ���ोकांकडून ऐकून घेतले होते. आणि वर हरलो असतो तर आयुष्यभर फालतू लोकांकडून ऐकून घ्यावे लागले असते.\n'सिस्टिम'ला शरण जाऊन रोज मरण्याचे जीवन जगत असणार्‍यांना, सिस्टिमशी दोन हात करणार्‍याबद्दल प्रचंड असूया असते. त्या असूयेचे रुपांतर चेष्टेत आणि विखारी टीकेत करून ते आपला नपुंसक राग व असूया शमवण्यासाठी करत असतात... कळत, नकळत.\nसिस्टीमशी लढायला स्वतःचे धैर्य आणि घरच्यांचा (मानसिक आणि वेळ प्रसंगी आर्थिक) पाठिंबा हवाच.\nखूप मस्त लेख डॉक्टर \nखूप मस्त लेख डॉक्टर \nछान गाणी आणि त्या गाण्याच्या अनुषंगाने असनाऱ्या आठवणी आणि त्यातून उलगडनारा आयुष्याचा प्रवास. सारेच मस्त जमून आले.\nकित्येक गाणी आणि काही प्रसंग\nकित्येक गाणी आणि काही प्रसंग यांचे अद्वैत होऊन एक स्वरचित्र कायमचे मनाच्या कप्प्यात लक्षात रहाते. तुम्ही दिलेल्या प्रसंगासारखुच उदाहरणे बहुतेकांच्या आयुष्यात असतील, पण तुम्ही त्यांना शब्दबद्ध केल्याबद्दल धन्यवाद.\nतुमच्या त्या लढ्याबद्दल एकदा डिटेलवार लिहाच.\nव्वा, क्या बात हैं I\nकाही गाण्यांशी काही आठवणी जोडलेल्या असतात हे अगदी खरे \nतुमच्या त्या लढ्याबद्दल एकदा डिटेलवार लिहाच.\nतुमच्या त्या लढ्याबद्दल एकदा\nतुमच्या त्या लढ्याबद्दल एकदा डिटेलवार लिहाच.\nते लिहायचं आहेच कारण निवृत्तिवेतन आणि संतोष फंड (ग्रॅच्युइटी) सोडून केवळ स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देणारा लष्करात तरी मी आजवर एकटाच आहे.\nपण लोकांना किती आवडेल हि शंकाच आहे.\n\"स्वतः सुखाय\" म्हणून लिहीन असे म्हणतो आहे.\nसुबोध जी, सैन्याबाबतीत सिव्हिलिअयन्स ना एक आधार, आदर, कौतुक ई. असतं. बरेच वेळा हे त्या जीवनाविषयी ऐकीव, वाचीव माहितीतून तयार होणार्या आकर्षणापायी असतं. त्यामुळे सैन्याविषयी त्याग, शौर्य, पराक्रम वगैरे गाथा नसल्यास आणी त्याहीपेक्षा, प्रतिकुल काही असल्यास, सहसा ते क्रिटीसाईझ केलं जातं.\nपरंतू, तुमच्या लिखाणामुळे, तुमची जी प्रतिमा तयार झाली आहे, त्यामुळे तुम्ही तुमचे सैन्यविषयक कटु अनुभव जरी मांडले, तरी ते इथे well-received च असतील अशी खात्री वाटते.\nकटू अनुभव सैन्य या\nकटू अनुभव सैन्य या संस्थेबद्दल नसून ती चालवणाऱ्या माणसांबद्दल आहेत. हि माणसे बाहेर असतात तशीच स्वार्थी, हेवेदावे असणारी, नियमाना आपल्या सोयीप्रमाणे वाकवणारी, अकार्यक्षम असली तरी सरकारी ���ोकरीत असल्याने कालानुरूप बढती मिळत गेल्याने वरिष्ठ झालेली अशी होती.त्यांच्याबद्दल आलेले अनेक कडू गोड अनुभव आहेत.\nसैन्य हि संस्था जर सर्वच \"चांगल्या माणसांनी\" चालवली तर ती नक्कीच भारतातील सर्वात उत्तम संस्था/ प्रणाली म्हणून मानता येईल असे आजही ( निवृत्त होऊन १२ वर्षे झाल्यावर) मला वाटते. आजही ती भारतातील सरकारी खात्यात पहिल्या १० मध्ये नक्कीच गणता येईल अशी आहे.\nआश्चर्यकारक गोष्ट म्हणजे सैन्यात कोणत्याही खाजगी किंवा नागरी सेवेपेक्षा जास्त लोकशाही आहे. म्हणूनच मी एका वरिष्ठाला तुम्ही माझ्या १२ वर्षे अगोदर जन्माला आलात म्हणून जास्त अनुभव आहे यापेक्षा तुमचे कर्तृत्व काय असे तोंडावर विचारू शकलो.( अशा तर्हेच्या सडेतोड गोष्टी मी नौदल प्रमुखांशी पण करू शकलो).\nचांगला आहे लेख. 'रात ने क्या\nचांगला आहे लेख. 'रात ने क्या क्या ख्वाब दिखाये' खेरीज इतर सगळी गाणी माहित आहेत.\n> पण लोकांना किती आवडेल हि शंकाच आहे.\n\"स्वतः सुखाय\" म्हणून लिहीन असे म्हणतो आहे. > वेगळा लेख येऊद्यात. तुमचे स्वान्त सुखाय होऊन जाईल आणि लोकांची प्रतिक्रिया बघणेदेखील रोचक असेल ;)\nगाण्यातून प्रवास छान वाटला\nअतिशय सुंदर लेख. प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येक वळणावर अशी गाणी साथ देतात. आपला प्रवास आवडला . मी आपला fan आहेच .\nगाणी आपण सगळेच ऐकत असतो, पण एकेका गाण्याशी निगडित आठवणी वाचायला खूपच छान वाटले.\n काय सूरमयी प्रवास आहे तुमचा......\nआयुष्यात अशा पद्धतीने गाणी हि जीवनगाणी व्हावीत \nगाणी आणि त्यांना जोडल्या गेलेल्या आठवणींची साखळी आवडली.\nखरेसर, सर्वात आधी तुमच्या लढाऊ बाण्याला सलाम\nतुमचा याआधीचा तलतवरील एक प्रतिसाद प्रचंड आवडला होता. हा लेखही तितकाच आवडला.\nकाही गाणी, प्रसंग, कथा, वाक्य हे तुम्हांला अनामिक ऊर्मि देतात. तो क्षण निभावून नेण्यास मदत करतात. सुरेख लेखन.\nखूपच छान व प्रेरणादायी लेख\nपुढे गोव्यात पोस्टिंग असताना माझ्या पत्नीला करियरमध्ये काहीच संधी नाही, म्हणून मी नौदलातून राजीनामा द्यायचा ठरवला/code>\nया गोष्टीसाठी तुम्ही एवढी मोठी लढाई लढलात याबद्दल खरच तुम्हाला मानलं पाहिजे. तुमच अजवरच अभ्यासपुर्ण लेखन वाचलं आहेच पण हे वाचून अपल्याबद्दलचा आदर अधिकच वाढला\n काही गाणी नॉस्टॅल्जिक करतात ...त्या काळात आणि आठवणीं मध्ये घेऊन जातात\nगाणी आणि त्यांच्याशी निगडीत आठवणी ..छा�� जमलाय लेख\nसुंदर आठवणी आणि धैर्यपूर्ण लढा\nआयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या गाण्यांनी जणू लँडमार्कच रोवून ठेवलेले असतात, त्यांच्या आठवणी सुरेखच\nशेवटची सिस्टिमविरुद्धच्या लढ्याची आठवण अंतर्मूख करून गेली. असा लढा निकराने देणे वाचायला वाटते तेवढे सोपे नक्कीच नाही याची जाणीव आहे. तरीही तुम्ही ठाम राहून विजय मिळवलात हे प्रेरणादायी आहे.\nस्वगत: या फणसांने मुद्दाम (सडेतोडपणाचे आणि सतत पंगा घ्यायचे काटे) लावले तरी आतले जिंदादिली चे अवीट गोड गरे अगदी \"खरे\"आहेत.\nफणस खूप पिकल्याशिवाय त्यात\nफणस खूप पिकल्याशिवाय त्यात गोडवा येत नाही हेच खरे -पु ल\nअत्यंत सुंदर लेख. तुम्ही हाडाचे 'सैनिक' आहात. शिवाय प्रत्येक गाण्याचं स्थान हे अत्यंत चपखल कसं आहे ह्याचं वर्णन फार मला फार भावलं. अतिशय दर्जेदार, साठवणीत ठेवण्यासारखा लेख. 'शिष्टम'बरोबर तुम्ही चिकाटीने दिलेला लढा हे अत्यंत प्रेरणादायी उदाहरण आहे. तुमचे असेच, संगीताबाबतचे लिखाण वाचायला अतिशय आवडेल.\nलेख आवडला. व तुमच्या\nलेख आवडला. व तुमच्या लढ्याबद्दलही सलाम. परंतु आतापर्यंतच्या तुमच्या ज्या ज्या लेखात वा प्रतिक्रियेत नौदलाचा उल्लेख आला आहे तिथे तुम्ही नेहेमी तो आदरपूर्वकच केला आहे. ह्या पार्श्वभूमीवर तुम्हाला नौदलाकडुन आलेला असा अनुभव काहीसा धक्कादायक आहे. मला वाटते एरवी गावपातळीवर सरकारी सिस्टीमच्या विरोधात जाताना जशी पातळी सोडली जाते तशी पातळी नौदलाकडुन सोडली गेली नसावी.\nवाचताना रंगून जायला झालं.\nउत्तम . ही सगळी गाणी माझ्या\nउत्तम . ही सगळी गाणी माझ्या आवडीची. हजार वेळा ऐकली तरी मन भरत नाही\nआपण नेव्ही मध्ये आहे हे लेख वाचल्यावर कळले. माझ्या मुलाने नुकतेच नेव्ही बारावी नंतर\nलढ्याचा लेख वेगळा हवा होता.\nलढ्याचा लेख वेगळा हवा होता.\nपंधरा वर्षांत शॅार्ट कमिशन घेऊन दल सोडता येतं. म्हणजे खूप काळ जावा लागला असतात.\nजुनी गाणी खूप अर्थपूर्ण आहेत. मजा आली वाचून.\nमला तुमचे आधीचेहि लेख खूप आवडले. आता लढ्याबद्दल लिहा एकदा.\nबाकी लेख आवडला. पण,\nबाकी लेख आवडला. पण,\nपुढे गोव्यात पोस्टिंग असताना माझ्या पत्नीला करियरमध्ये काहीच संधी नाही, म्हणून मी नौदलातून राजीनामा द्यायचा ठरवला.\nपत्नीला करीयर मध्ये संधी नाही म्हणून तुम्ही नौदला मधून राजीनामा दिला की इतर ही काही करणं होती की इतर ही काही करणं होती इतरकाही पर्याय नव्हता का इतरकाही पर्याय नव्हता का जसे की तुमचं पोस्टिंग अशा ठिकाणी जिथे पत्नीला करियर मध्ये संधी असेल जसे की तुमचं पोस्टिंग अशा ठिकाणी जिथे पत्नीला करियर मध्ये संधी असेल नौदलाच्या बाजूने विचार केला तर ते प्रत्येक cadet हा त्यांचा resource असतो आणि त्या resource वर त्यांनी भरपूर गुंतवणूक केलेली असते. त्यामुळे ते कसे ही करून तुम्हाला सोडून जाण्यापासून परावृत्त केले तर चुकीचे काय केले नौदलाच्या बाजूने विचार केला तर ते प्रत्येक cadet हा त्यांचा resource असतो आणि त्या resource वर त्यांनी भरपूर गुंतवणूक केलेली असते. त्यामुळे ते कसे ही करून तुम्हाला सोडून जाण्यापासून परावृत्त केले तर चुकीचे काय केले अशा केसेस मुळे इतर ही लोकांचाही मोराल डाउन होतो आणि चुकीचा पायंडा पडण्याची भीती पण असते.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 11 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/shirish-pai-passes-away-268859.html", "date_download": "2018-12-16T04:54:45Z", "digest": "sha1:O42CAM537RYTWVCFLDK73NKRF4CWGMSO", "length": 13796, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ज्येष्ठ साहित्यिक आणि लेखिका शिरीष पै यांचं निधन", "raw_content": "\nउद्धव-राज आमनेसामने, कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मनसेचा पाठिंबा\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nउद्धव-राज आमनेसामने, कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मनसेचा पा��िंबा\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIRAL VIDEO: सोनाराच्या डोळ्यादेखत पळवल्या सोन्याच्या बांगड्या\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nज्येष्ठ साहित्यिक आणि लेखिका शिरीष पै यांचं निधन\nकथा, कविता, ललित लेखन, बालवाङ्मय, नाटक इत्यादी साहित्याच्या सर्व क्षेत्रात लेखिका शिरीष पै यांनी लेखन केलंय.\n02 सप्टेंबर : ज्येष्ठ साहित्यिक, लेखिका आणि आचार्य अत्रे यांच्या कन्या शिरीष पै यांचं निधन झालं. त्या 88 वर्षांच्या होत्या. कथा, कविता, ललित लेखन, बालवाङ्मय, नाटक इत्यादी साहित्याच्या सर्व क्षेत्रात लेखिका शिरीष पै यांनी लेखन केलंय.\nशिरीष पै यांचा १५ नोव्हेंबर १९२९ रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या घर���तच साहित्य विविध अंगानी मुक्तपणे संचार करीत होतं. हे बाळकडू त्यांना बालपणापासून मिळत होतं. साहित्य विचाराचे संस्कार त्यांच्यावर आजूबाजूच्या वातावरणामुळे सतत होत असले तरी शिरीष पै यांची स्वतःची अशी एक शैली आहे. त्यांच्यातील वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रसन्न शैलीतील ललित लेखिकेने वाचकांना आनंद दिला.\nतसंच त्यांनी लिहिलेल्या कवितांनी काव्यप्रकाराला न्याय दिला. एक तारी, एका पावसाळ्यात, गायवाट, कस्तुरी, ऋतुचक्र इत्यादी त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. मराठी कवितेत जपानी हायकूं हा प्रकार रूजविण्याचा मान शिरीष पै यांच्याकडे जातो.\nलालन बैरागीण, हे ही दिवस जातील ह्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. छोट्या मुलांसाठी आईची गाणी, बागेतल्या जमती या बाल साहित्याची निर्मिती केली तर चैत्रपालवी खडकचाफा, सुखस्वप्न, कांचनबहार हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. शिवाय हा खेळ सावल्यांचा, झपाटलेली, कळी एकदा फुलली होती ही त्यांनी लिहिलेली नाटकं. ललित साहित्याची त्यांची आजचा दिवस, आतला आवाज, प्रियजन, अनुभवांती, सय मी माझे मला ही पुस्तके गाजली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nLive Cricket Score, India vs Australia 2nd test 3rd day- लंचपर्यंत भारत २५२/ ७, ऑस्ट्रेलियाकडे अजून ७४ धावांची आघाडी\nउद्धव-राज आमनेसामने, कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मनसेचा पाठिंबा\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nउद्धव-राज आमनेसामने, कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मनसेचा पाठिंबा\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://granthali.com/product/%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9/", "date_download": "2018-12-16T03:57:15Z", "digest": "sha1:NIJFGJODGVHTQSHX627S2IUWPE2S2CBG", "length": 9418, "nlines": 163, "source_domain": "granthali.com", "title": "शहर आत्महत्या करायचं म्हणतंय…! | Granthali", "raw_content": "\nHome / कवितासंग्रह / शहर आत्महत्या करायचं म्हणतंय…\nशहर आत्महत्या करायचं म्हणतंय…\nशहर आत्महत्या करायचं म्हणतंय...\nसूर्य होता रात्रीला ₹500.00 ₹300.00\nकवितेच्या माध्यमातून कवीने आजच्या मानवी-अमानवी स्थितीगतीचे चित्रण केलेले आहे. आजवरची घुसमट मांडताना नैराश्याने सारे आसमंत भरलेले असतानाही कवितेत आशेचा चिवट स्वर आहे. कवितेची भाषा खडबडीत, रोकठोक अशी आहे. तथापि कवीची स्वतःची एक प्रतिमासृष्टी आहे. नामदेव ढसाळ, अरुण काळे यांच्या कवितेशी त्यांच्या कवितेचे आंतरिक नाते आहे. मात्र तरीही कवितेने स्वतःची गुणसूत्रे जपलेली आहेत.\nसुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde)\n3 reviews for शहर आत्महत्या करायचं म्हणतंय…\n'शहर आत्महत्या करायचं म्हणतंय या शहरी अवस्थेतील पण ग्रामीण मानसिकतेला धरून उलगडणाऱ्या मनाच्या विविध कप्प्यातील कविता कवी सुशीलकुमार शिंदे यांच्या 'शहर आत्महत्या करायचं म्हणतंय..’ या काव्य संग्रहात वाचायला मिळतात. मूठभर माणसांच्या हातात असणारी सर्व सत्तेची केंद्रे आणि माणसांच्या स्वप्नांना गिळंकृत करणारी आजची मानसिकता याचे सुरेख चित्रण मुखपृष्टावर विष्णू थोरे यांनी रेखाटले आहे. कवितेच्या प्रवाहाचा जर विचार केला तर गुलाम असलेल्या व्यवस्थेला चपराक ओढण्याचं काम कवि करतो. त्याच्या कवितेत घेतलेल्या प्रतिमा ह्या अभासी आयुष्यातून घेतलेल्या नाहीत तर वास्तववादी आयुष्यात स्वप्नांना आभासी बनवणाऱ्या व्यवस्थेकडून घेतल्या आहेत. त्या प्रतिमा अत्यंत सध्या सोप्या जरी वाटत असल्या तरी त्यांची कवितेमध्ये योग्य ठिकाणी प्रतिबिंबित होण्यामुळे त्या तितक्याच नैसर्गिकसुद्धा वाटत आहेत.\nउजेड पेरणारी कविता जागतिकीकरनात माणसाच्या दुःखाची कारणे सुद्धा जागतिक झाली. दुःख भाषेमुळे ग्लोबल झाले ,मात्र इथे दुःख थांबेल अशी अपेक्षा पूर्ण होण्यापेक्षा माणसांचे आयुष्य 'बेचव आणि रंगहीन' होताना गुळगुळीत झाल्याचे सुद्धा कवी सांगतो. कवीच्या कवितेतील सौदर्यस्थळ म्हणजे ‘उजेड पेरणाऱ्या मशाली अद्यापही कुणाच्याच गुलाम नाहीत' मला वाटते की हेच कवीच्या कवितेचे काम आहे. समाजव्यवस्थेतील अनेक परंपरा गुलाम न राहता त्याविरुद्ध बंडाची आपल्यामध्ये असणारी क्षमता कवीच्या कवितेत दिसते. कवि निराश होत नाही. गुरफटलेल्या अनेक प्रश्नामध्ये 'स्व' चा झालेला शोध गुलाम होऊ देत नसल्यामुळे कवीची कवि��ा हि 'उजेड पेरणारी मशाल आहे' हे उत्तर म्हणून आणि क्रूर व्यवस्थेविरुद्धची आगेकूच म्हणून तरी हि कविता लक्ष्यात घ्यायालाच पाहिजे.\nगुलजारांची कविता (Guljaranchi Kavita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://pashanbhed.blogspot.com/2010/05/blog-post_24.html", "date_download": "2018-12-16T04:52:30Z", "digest": "sha1:ET2275HPYYPFLX6QQK7SNJHZKET5RCJT", "length": 11999, "nlines": 285, "source_domain": "pashanbhed.blogspot.com", "title": "पाषाणभेदाची जालवही:: Pashanbhed's Blog :: Maharashtra India :: Marathi Literature: युगलगीत: चल दुर दुर दुर दुर जावू (दोन आवृत्या)", "raw_content": "\n वाईच जरा बसा ईथं.\nयुगलगीत: चल दुर दुर दुर दुर जावू (दोन आवृत्या)\nयुगलगीत: चल दुर दुर दुर दुर जावू (दोन आवृत्या)\nसिच्यूऐशन: हिरो्+ हिरॉइन. दोघे बाहेर निसर्गरम्य वातावरणात आलेले आहेत.\nचालः लावलेली आहे. एखाद्या वेळी युनळी वर टाकेन.\n(खालील गाण्यात तो अन ती च्या जागा बदलल्या तरी काही अर्थात फरक पडत नाही. )\nगाण्याच्या दुसर्‍या आवृत्तीत जाणीवपुर्वक काही बदल आहेत. त्याचाही आस्वाद घ्यावा. त्यातच तो अन ती च्या जागा उदाहरणादाखल बदललेल्या आहेत.\nकॅमेरा रोलींग....साँग आवृत्ती नं वन....स्टार्ट......अ‍ॅक्शन......\nतो: चल दुर दुर दुर दुर ग जावू\n मग एकमेका जाणूनी घेवू\nतो: टेकडी बुटकी लांब जराशी तेथपर्यंत का जावू\n दुर दुर दुर दुर रे जावू ||धृ||\nतो: शितल जल हे चमके चमचम (तान(स्री स्वर): आआआआआआआआ)\nती: निळेच आभाळ बघ दिसे त्या निळाईतून (तान(पुरूष स्वर): आआआआआआआआ)\nतो: हिरवे गवततृण जणू भासे मखमल\nती: रानफुले बघ कितीक डोलती त्यातून\nतो: असल्याच निसर्गी तृप्त होवोनी न्हावू\n चल दुर दुर दुर दुर मग जावू ||१||\nतो: कसले जग उरले आता अन कसल्या भिंती (तान(स्री स्वर): आआआआआआआआ)\nती: तोडोनी नच का आलो त्या आता कसली भीती (तान(पुरूष स्वर): आआआआआआआआ)\nतो: दुरवरी होते तेथे आभाळधरती मिलन\nती: घर दोघांचे ते क्षितीजापर्यंत असे अंगण\nतो: चल वेगाने चल, थांबलीस का आता लाग तू धावू\nदोघे: चल दुर दुर दुर दुर आता जावू ||२||\nयुगलगीत: चल दुर दुर दुर दुर जावू (आवृत्ती क्र. २)\nती: चल दुर दुर दुर दुर रे जावू\n दुर दुर दुर दुर ग जावू\nती: टेकडी बुटकी लांब जराशी तेथपर्यंत का जावू\n मग अधिकच जवळी येवू ||धृ||\nती: शितल जल हे चमके चमचम (तान(पुरूष स्वर): आआआआआआआआ)\nतो: निळेच आभाळ बघ त्या निळाईतून (तान(स्री स्वर): आआआआआआआआ)\nती: हिरवे गवततृण जणू भासे मखमल\nतो: रानफुले बघ लाल पिवळी डोकावती त्यातून\nती: असल्याच निसर्गी तुडूंब आपण न्हावू\n चल दुर दु��� दुर दुर मग जावू ||१||\nती: कसले जग उरले आता अन कसल्या भिंती (तान(पुरूष स्वर): आआआआआआआआ)\nतो: सोडोनी नच का आलो ते आता कसली भीती (तान(स्री स्वर): आआआआआआआआ)\nती: बघ तेथे होते तेथे आभाळधरती मिलन\nतो: घर दोघांचे ते क्षितीज म्हणती सारे जन\nती: चल वेगाने चल, थांबलास का आता लाग तू धावू\nदोघे: चल दुर दुर दुर दुर आता जावू ||२||\nLabels: कविता, काव्य, गाणी, चित्रपट, प्रेमकाव्य\nतंत्र चौकशी सल्ला (1)\nतंत्र चौकशी सल्ला प्रश्नोत्तरे मदत माहिती (2)\nनाशिक सार्वजनीक गणेशोत्सव २००९ (5)\nपोवाडा मर्द मावळ्याचा (1)\nमनसे- राज ठाकरे- पोवाडा (4)\nसंगीत नाट्य प्रेमकाव्य कविता शृंगार (1)\nसमोर आता येते कशाला\nधनी माझं कसं येईना अजून\nकामगार आम्ही कामगार असतो\nआज अचानक उदास का वाटे\nहळू हळू...चालव तुझी फटफटी\nमोहविते मज तव गंधीत कांती\nपोरी पदर घे उन लागलं\nनकोस माझी आठवण काढू\nन्हाउन ओले केस घेवून\nपुस्तक परिचय: छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे\nसख्या हो दिलवरा तल्वार दुर धरा\nयुगलगीत: चल दुर दुर दुर दुर जावू (दोन आवृत्या)\nऐसी अक्षरे रसिके मेळवीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbha24taas.com/?p=3341", "date_download": "2018-12-16T04:26:01Z", "digest": "sha1:QSRD7LNI7CLI4OBAJSFK4CKJYXHOI7PX", "length": 16059, "nlines": 115, "source_domain": "vidarbha24taas.com", "title": "मुख्यमंत्र्यांकडून आमदार यशोमती ठाकूर यांचे सांत्वन – विदर्भ २४ तास", "raw_content": "\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nअल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार, आरोपी गजाआड\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या मनोरंजन महाराष्ट्र राष्ट्रीय विदर्भ\nमुख्यमंत्र्यांकडून आमदार यशोमती ठाकूर यांचे सांत्वन\nमुख्यमंत्र्यांकडून आमदार यशोमती ठाकूर यांचे सांत्वन\nविदर्भ 24 तास टीम\nअमरावती,:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आमदार यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी भेट देऊन सांत्वन केले.\nमाजी आमदार भैय्यासाहेब ठाकूर यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन दिवंगत आमदार ठाकूर यांच्या कन्या तथा आमदार श्रीमती यशोमती ठाकूर यांची भेट घेतली व सांत्वन केले.\nयावेळी मुख्यमंत्र्यांनी भैय्यासाहेब ठाकूर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून श्रद्धांजली दिली. पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, आमदार अनिल बोंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते\nBreaking News अमरावती ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय विदर्भ\nपावसाने दांडी मारल्याने पेरण्या थांबल्या,\nPost Views: 94 पावसाची दांडी पेरण्या थांबल्या ; पावसाची प्रतीक्षा प्रतिनिधी :- उमेश भुजाडणे धामणगाव रेल्वे :- परंपरेनुसार तालुक्यातील खरिपाची पेरणी साधारणत: २५ जूनपर्यंत आटोपते, मात्र मागील पाच वर्षांत मान्सूनचे आगमनच जून अखेरपर्यंत झालेले नाही. त्यामुळे सध्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामांची लगबग सुरू आहे. मात्र जिल्हात गेल्या१५दिवसापासून पावसाने दांडी मारल्याने पेरण्या थांबल्या आहेत. त्यामुळे बळीराजा पुन्हा […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय विदर्भ\nमराठा समाजाच्या आरक्षणाचे राजकारण न करता सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन हा प्रश्न त्वरीत सोडवावा.\nPost Views: 181 मराठा समाजाच्या आरक्षणाचे राजकारण न करता सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन हा प्रश्न त्वरीत सोडवावा. खासदार संभाजीराजे छत्रपती यांची राज्यसभेत मागणी. खासदार संभाजीराजे यांनी राज्यसभेत वेधले सर्वांचे लक्ष नवी दिल्ली: महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या भावना अत्यंत तीव्र झाल्या असून मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा त्वरित मार्गी लावावा अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेत […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र वर्धा विदर्भ\nPost Views: 78 वाठोडा शुक्लेश्वर येथील वार्ड क्र १मधील मुख्य रस्ताची दूरअवस्था ग्रामपंचायत सरपंच चे दुर्लक्ष होत असलेल्या चा आरोप परिसरातील नागरिकांना केला आहे, प्रतिनिधी:- गजानन खोपे वाठोडा शुक्लेश्वर :-भातकुली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वाठोडा शुक्लेश्वर येथील वार्ड 1 मध्ये रस्त्याची अतिशय दयनिय अवस्था झाली, असुन या रस्त्यावरुन परिसरातील नागरिकांना ये ऱ्जा करताना चिखलातून मार्ग […]\nअंबाडा येथे शेतकऱ्याची आत्महत्या\nशालेय पोषण आहार कामगारांचा लढ़ा तिव्र करा- महादेव गारपवार\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nआदिवासी गोवारी��े जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nPosted on December 15, 2018 1:04 pm Author chhagan jadhao\tComments Off on आदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन पालकमंत्री पोटे यांनी दिली भेट मुख्यमंत्री घेणार आठ दिवसात शासकीय बैठक आमदार सुनील देशमुख यांनी सोडविले उपोषण अमरावती:- गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा स्पष्ट निर्वाळा चार महिन्यापूर्वी उच्च न्यायालयाने दिला विधानसभा व विधानपरिषदेत गोवारीचा प्रश्न मांडला गेला तरी अद्यापही न्यायालयाच्या निर्णयाचा शासकीय अध्यादेश काढला नसल्याने आदिवासी […]\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nPosted on December 14, 2018 2:40 am Author chhagan jadhao\tComments Off on जुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nBreaking News ई-पेपर महाराष्ट्र विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी अमरावती नुकताच बुलढाणा फिल्म सोसायटीतर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराचे थाटात वितरण झाले शिवाजी महाविद्यालय बुलढाणा येथे राज्यभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना फिल्म सोसायटी बुलढाणा तर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सोहळ्यात मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती या […]\nअडत्याला खरेदीदार होता येणार नाही \nगुलाबराव महाराजांच्या पालखीचे आळंदीला प्रस्थान:\nप्रहार नगरसेवकाचे अनोखे आंदोलन; घंटागाडी चालवत आणला नगरपालिकेवर कचरा\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्�� झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86-2/", "date_download": "2018-12-16T03:26:45Z", "digest": "sha1:MORHDO55WUIOPBQ7F4HUG7W5SV74GSOY", "length": 7092, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मंत्रालयासमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमंत्रालयासमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमुंबई: सरकार दरबारी न्याय मागूनही न्याय मिळत नाही. हे सरकार गरीबांना न्याय देत नाही, हे सरकार काय कामाचे, असा आक्रोश करीत नवी मुंबईतील संतोष मोहिते याने आज मंत्रालयासमोर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला.\nआदिवासी आणि शेतकऱ्यांचा मोर्चा आझाद मैदानात असल्याने विधान भवन आणि मंत्रालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या कडक बंदोबस्तातही संतोष मोहिते हा तरुण मंत्रालयाच्या गेटसमोर आला. त्याने रॉकेलने भरलेले कॅन स्वत:च्या अंगावर रिकामा करण्याचा प्रयत्न केला. नवी मुंबईतील एका बिल्डरने मोहिते याला 18 लाखांना फसवले आहे. यासंदर्भात मंत्रालयात वारंवार खेटे मारूनही ना या बिल्डरवर कारवाई, ना कोणतीही नुकसानभरपाई. यामुळे कंटाळलेल्या मोहिते याने आत्महत्येचा निर्णय घेतला. मंत्रालयासमोर येऊन तो रॉकेल ओतण्याच्या तयारीत असतानाच कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी त्याला वेळीच ताब्यात घेतले. यामुळे मोठा अनर्थ टळला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआढळगाव ते तांदळी दुमाला रस्ता दुरुस्तीची मागणी\nNext articleऋषभचा बळी निर्णायक ठरला : विराट कोहली\nस्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ उभारणार रिसॉर्ट\n“झोपडपट्टी हटाव’ मोहिमेला स्थगिती ; नाशिक महापालिकेला उच्च न्यायालयाचा दणका\nसिंगापूर-भारतातील द्विपक्षीय संबंध दृढ\nराज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगिरवार यांचे निधन\nध्वनी प्रदुषणावरून हायकोर्टाचे ताशेरे\nसरकारी जाचाला कंटाळूनच उर्जित पटेल यांचा राजीनामा – जयंत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/who-are-responsible-died-juhu-sea-ask-high-court-129998", "date_download": "2018-12-16T04:24:49Z", "digest": "sha1:RWZHPF7YCOMGN5SISB7YAKBTKGNDW2K3", "length": 13574, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "who are responsible for died in juhu sea ask high court जुहू किनाऱ्यावर बुडून मृत्यू झालेल्या घटनेची जबाबदारी कोणाची? - उच्च न्यायालय | eSakal", "raw_content": "\nजुहू किनाऱ्यावर बुडून मृत्यू झालेल्या घटनेची जबाबदारी कोणाची\nगुरुवार, 12 जुलै 2018\nमुंबई : जुहू किनाऱ्यावर चौघा तरूणांचा बडून मृत्यू झाला होता, या घटनेला जबाबदार कोण असा सवाल उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला विचारला.\nसागरी सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची आहे, याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने सरकार आणि पालिकेला दिले.\nजनहित मंच या संस्थेद्वारे दाखल जनहित याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने मुंबई पालिकेला या घटनेवरून खडे बोल सुनावले. जुहूच्या किनाऱ्यावर जीवरक्षक आहेत, परंतु ही मुले खासगी जागेतून समुद्रात उतरली. त्यामुळे तिथे लक्ष ठेवता येत नसल्याचे स्पष्टीकरण पालिकेने दिले.\nमुंबई : जुहू किनाऱ्यावर चौघा तरूणांचा बडून मृत्यू झाला होता, या घटनेला जबाबदार कोण असा सवाल उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला विचारला.\nसागरी सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची आहे, याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने सरकार आणि पालिकेला दिले.\nजनहित मंच या संस्थेद्वारे दाखल जनहित याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने मुंबई पालिकेला या घटनेवरून खडे बोल सुनावले. जुहूच्या किनाऱ्यावर जीवरक्षक आहेत, परंतु ही मुले खासगी जागेतून समुद्रात उतरली. त्यामुळे तिथे लक्ष ठेवता येत नसल्याचे स्पष्टीकरण पालिकेने दिले.\nपालिकेकडून सर्वतोपरी खबरदारी घेतली जाते. परंतु उत्साही लोक पालिकेच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे असे प्रकार घडतात असेही पालिकेच्या वकीलांनी न्या. अभय ओक आणि न्या. रियाज चागला यांच्या खंडपीठाला सांगितले. जीवरक्षकांची संखायाही वाढविण्यात येणार आहे. परंतु त्यास काही कालावधी लागेल असे पालिकेने सांगताच लोकांचे जीव अनमोल आहेत, असे न्यायालयाने म्हटले. राज्यभरातील सर्व समुद्रकिनारे सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून या ठिकाणी पेट्रोलिंग सुरू असते, असे सरकारने सांगितले. 86 कोटी निधीची तरतूदही केली असल्याचे सांगितल्याने याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सुचना देत सुनावणी तहकूब केली.\nलातूरसह राज्यात सर्वत्र 'चिल्ड��रन फ्रेंडली कोर्ट'\nलातूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यात सर्वत्र चिल्ड्रन फ्रेंडली कोर्ट सुरु केले जाणार आहेत. लातुरातही हे कोर्ट लवकरच सुरू केले जाईल,...\nअश्‍लील संदेश आत्महत्येचे कारण ठरू शकत नाही\nमुंबई : पती-पत्नीच्या दुरावलेल्या संबंधांमध्ये पत्नीने तिच्या मित्रांना पाठविलेले अश्‍लील संदेश पतीसाठी त्रास देणारे ठरू शकतात. मात्र ते...\nनिर्भया प्रकरण; आरोपींना त्वरित फाशीची याचिका फेटाळली\nनवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार व खुनाच्या गुन्ह्यातील चार आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च...\nसर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीवर मुख्यमंत्र्याचे स्पष्टीकरण\nमुंबई- निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाने आज (ता.13) गुरुवारी नोटीस बजावली होती. या...\nविजय मल्ल्याने त्यांचे केले अभिनंदन...\nलंडनः भारतातील बॅंकांना सुमारे 9 हजार कोटी रुपयांचा गंडा घालून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याने ट्विटरवरून सचिन पायलट व ज्योतिरादित्य शिंदे...\nपर्रीकरांच्या आरोग्य अहवालावर सरकारचा आज निर्णय\nपणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आरोग्याविषयी माहिती सीलबंद लखोट्यात देणे वा न देण्याविषयीचा निर्णय सरकार आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/woman-safely-delivery-kolhapur-129474", "date_download": "2018-12-16T03:50:13Z", "digest": "sha1:FFTQSMSPXADKILFICDN5XX3T4FQMZAK4", "length": 13168, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "woman safely delivery in kolhapur रुग्णालयात पोचण्यापूर्वीच महिलेची सुखरूप प्रसूती | eSakal", "raw_content": "\nरुग्णालयात पोचण्यापूर्वीच महिलेची सुखरूप प्रसूती\nमंगळवार, 10 जुलै 2018\nकोल्हापूर - रात्री सव्वादोनची वेळ. प्रसूतीच्या कळा सु��ू झाल्या आणि 108 ऍम्ब्युलन्सला फोन केला; पण प्रसव कळा वाढू लागल्या आणि महिलेची प्रसूती ऍम्ब्युलन्समध्येच करण्याची वेळ आली. ऍम्ब्युलन्सच्या टीमनं हे आव्हान तितक्‍याच ताकदीनं पेललं आणि प्रसूती यशस्वी केली.\nकोल्हापूर - रात्री सव्वादोनची वेळ. प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या आणि 108 ऍम्ब्युलन्सला फोन केला; पण प्रसव कळा वाढू लागल्या आणि महिलेची प्रसूती ऍम्ब्युलन्समध्येच करण्याची वेळ आली. ऍम्ब्युलन्सच्या टीमनं हे आव्हान तितक्‍याच ताकदीनं पेललं आणि प्रसूती यशस्वी केली.\nकाल रात्री देवकर पाणंद परिसरातून फोन आल्यानंतर अवघ्या तीन मिनिटांत ऍम्ब्युलन्स सावित्रीबाई फुले रुग्णालयातून निघाली. वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा कदम यांनी अंधारात पत्ता शोधून काढला आणि चालक दिनकर नीळकंठ यांच्या मदतीने संबंधित महिलेला ऍम्ब्युलन्समध्ये घेतले. प्रसूती वेदना तीव्र होताच त्यांनी अद्ययावत डिलीव्हरी कीट बाजूला काढून ठेवले आणि गर्भवतीस ऑक्‍सिजन सुरू करून चालकाला पंचगंगा हॉस्पिटलकडे ऍम्ब्युलन्स नेण्यास सांगितले. थोड्या वेळातच प्रसूती होईल, अशी स्थिती निर्माण झाल्यानंतर डॉ. कदम यांनी ऍम्ब्युलन्स रस्त्याकडेला थांबवायला सांगितली. प्रसूती यशस्वी केली आणि नवजात बाळासह संबंधित मातेस सुरक्षितपणे रात्री तीन वाजून सहा मिनिटांनी पंचगंगा हॉस्पिटलमध्ये आणले.\n\"बीव्हीजीएमईएमएस'चे कोल्हापूर सर्कलचे झोनल मॅनेजर डॉ. अरुण मोराळे, जिल्हा व्यवस्थापक संग्राम मोरे म्हणाले, \"\"इतर खासगी वाहनाने संबंधित महिलेला आणण्याचा प्रयत्न झाला असता तर कदाचित गंभीर प्रसंग उद्‌भवला असता. 108 ऍम्ब्युलन्समुळे प्रसूती यशस्वी झाली. गर्भवतीला हॉस्पिटलमध्ये दाखल करणे, फॉलोअप तपासणीसाठीही ऍम्ब्युलन्सचा उपयोग होतो. भाजणे, छातीत कळ येणे, अपघाताबरोबरच विषबाधा झाल्यासही ऍम्ब्युलन्सला फोन केल्यास तत्काळ उपचार शक्‍य होतात. या सुविधेचा लोकांनी लाभ घ्यावा.''\n'शिवसेनेतून जागा मिळेल म्हणून त्या तिकडे गेल्या असाव्यात'\nपुणे : ''काही लोकांना काहीही झाले तरी खासदारकीला उभे राहायचे असते. गेल्या वेळी राजू शेट्टी एनडीएतून लढले होते, मात्र, यावेळी एनडीएत झालेल्या...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक ��ुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nपॅरोलवरील कैद्याकडून मुलीवर बलात्कार\nमुंबई - हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर सुटल्यावर पुण्यात अल्पवयीन मुलीचे...\nप्रकल्पाच्या घोषणा अन्‌ अंमलबजावणीत अंतर\nनाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन्‌ एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान...\nलातूरचा रेणा साखर कारखाना सर्वोत्कृष्ट\nपुणे - वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील रेणा...\nलातूरच्या 'रेणा'ला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार\nपुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/action-unauthorized-water-connection-127569", "date_download": "2018-12-16T04:53:16Z", "digest": "sha1:KG5E2PPG37CG22R5RSTFRSAGJKTSDZ7P", "length": 12619, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Action on Unauthorized water connection फौजदारी कारवाईचे आश्‍वासन विरले हवेत! | eSakal", "raw_content": "\nफौजदारी कारवाईचे आश्‍वासन विरले हवेत\nसोमवार, 2 जुलै 2018\nमुंढवा - केशवनगर परिसरातील कडबाकुट्टी परिसरात महापालिकेने अनधिकृत नळजोडांवर कारवाई केली होती. त्या वेळी पुन्हा अनधिकृत नळजोड घेणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे आश्‍वासन पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. या भागामध्ये अनेकांनी पुन्हा अनधिकृत नळजोड जोडले असून, अधिकाऱ्यांचे कारवाईचे आश्‍वासन हवेत विरले आहे.\nमुंढवा - केशवनगर परिसरातील कडबाकुट्टी परिसरात महापालिकेने अनधिकृत नळजोडांवर कारवाई केली होती. त्या वेळी पु��्हा अनधिकृत नळजोड घेणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे आश्‍वासन पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. या भागामध्ये अनेकांनी पुन्हा अनधिकृत नळजोड जोडले असून, अधिकाऱ्यांचे कारवाईचे आश्‍वासन हवेत विरले आहे.\nशिवाजी चौक ते कडबाकुट्टी दरम्यानच्या रस्त्यावर महापालिकेने कुंभारवाड्यासाठी नवीन जलवाहिनी टाकली होती. या वहिनीतून परिसरातील रहिवाशांनी अनधिकृत नळजोड घेतले होते. लष्कर पाणीपुरवठा विभागाने गेल्या २ जून रोजी त्यावर कारवाई करून ३१ अनधिकृत नळजोड तोडले होते. मात्र त्यानंतर महिना उलटत नाही, तोच पुन्हा मालमत्ताधारकांनी एक इंची अनधिकृत नळजोड जोडले आहेत. कारवाई करताना पुन्हा अनधिकृत नळजोड घेणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे नोंदविणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता इंद्रजित रणदिवे यांनी सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात कारवाई मात्र होताना दिसत नाही. यामुळे अधिकाऱ्यांचे कारवाईबाबतचे बोलणे आता हवेत विरल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अधिकाऱ्यांनी केवळ धाक न दाखवता फौजदारी कारवाईची मागणी होत आहे.\nगेल्या महिन्यात पाणीपुरवठा विभागाने कुंभारवाड्याच्या जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोड तोडले होते. पुन्हा नळजोड घेतले असल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.\n-इंद्रजित रणदिवे, कनिष्ठ अभियंता, लष्कर पुरवठा विभाग\nपुण्याची पाणीकपात हे सरकारचे अपयश - अजित पवार\nपुणे - शहरातील पाणीकपातीचा प्रश्‍न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने...\nजिल्ह्यातील प्रमुख धरणं निम्मी रिती\nपुणे : जिल्ह्यातील प्रमुख सोळा धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठ्यात तब्बल 56.27 टीएमसीने घट झाली आहे. यामुळे या धरणांमध्ये सध्या 78.73 टीएमसी साठा...\n''पुण्यातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश'' : अजित पवार\nपुणे : ''पुणे शहरातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन...\nमेगासीटीतील दुरावस्थेमुळे रहिवाशी त्रस्त\nपुणे : पौडफाटा येथे असलेल्या मेगासीटी प्रकल्पातील पाणीपुरवठा गेले पंधरा दिवस विस्कळीत झाला असून पुरेसं पाणी मिळत नसल्याने...\nपाणीपुरवठ्यात कपात करणार नाही - आयुक्त सौरभ राव\nपुणे - पुणे शहरासाठी पाणीसाठा किती असावा, हे ठरविताना लोकसंख्या, नवी गावे आणि महापालिका हद्दीलगतच्या...\nनीरा नरसिंहपूर - ‘तुमचा ऊस तोडायचा, तर फडाला काडी लावा...आमची माणसं दिवसात आडवा करून कारखान्याकडे पाठवतील’ असा अप्रत्यक्ष संदेश परिसरातील शेतकऱ्यांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pimpri-news-police-all-out-campaign-127170", "date_download": "2018-12-16T04:12:37Z", "digest": "sha1:MR4SYYLROCLQMFPR3D7LNBW2NJM4MTUJ", "length": 13170, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "pimpri news Police All Out campaign पोलिसांचे ‘ऑल आउट’ अभियान | eSakal", "raw_content": "\nपोलिसांचे ‘ऑल आउट’ अभियान\nशनिवार, 30 जून 2018\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी ‘ऑल आउट’ अभियान सुरू केले आहे. पहिल्याच दिवशी शहरातील नऊ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील ३३४ सराईत गुन्हेगारांचा शोध घेण्यात आला. गुरुवारी (ता. २८) रात्री नऊ ते बारा असा तीन तासांच्या कारवाईत ३८९ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यात २२ संशयितही आहेत. कारवाईत ५० अधिकारी आणि ४०० कर्मचारी सहभागी झाले होते.\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी ‘ऑल आउट’ अभियान सुरू केले आहे. पहिल्याच दिवशी शहरातील नऊ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील ३३४ सराईत गुन्हेगारांचा शोध घेण्यात आला. गुरुवारी (ता. २८) रात्री नऊ ते बारा असा तीन तासांच्या कारवाईत ३८९ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यात २२ संशयितही आहेत. कारवाईत ५० अधिकारी आणि ४०० कर्मचारी सहभागी झाले होते.\nपरिमंडळ तीनमधील निगडी, पिंपरी, चिंचवड, एमआयडीसी, भोसरी, सांगवी, वाकड, हिंजवडी आणि चतुःशृंगी या पोलिस ठाण्यांत ही मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये ३१ तडीपार गुंडांना चेक केले. त्यापैकी एक जण आढळून आला असून, त्याच्यावर तडीपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. गुन्ह���गारी स्वरूपाच्या ४४ सराइतांपैकी १५ जण पोलिसांच्या हाती लागले. माहीतगार १५२ गुन्हेगारांपैकी ५० जण मिळून आले. रेकॉर्डवरील व इतर ५७ गुन्हेगारांपैकी २० जणांवर कारवाई करण्यात आली. वॉरंट बजावण्यात आलेल्या २९ आरोपींपैकी दोन जणांना अटक करण्यात आली.\nरेकॉर्डवरील आणि फरारी गुन्हेगारांचा शोध घेत मैदाने आणि मोकळ्या जागेत विनाकारण जमाव करून थांबणाऱ्या मुलांच्या टोळ्या, वेगात गाडी चालणाऱ्यांना तपासण्यात आले. मोहिमेसाठी शहरातील ठराविक परिसर निश्‍चित केला होता.\nआगामी काळात होणारे पालखीचे आगमन आणि विविध सण या पार्श्‍वभूमीवर पोलिसांकडून ‘ऑल आउट’ हे अभियान राबविण्यात आले. गुन्हेगारांवर वचक राहावा, हा या कारवाई मागील हेतू आहे. शहराच्या इतर भागातही कोणत्याही वेळी अशी कारवाई करण्यात येईल.\n- गणेश शिंदे, पोलिस उपायुक्‍त, परिमंडळ तीन\nनंबर १ साठी ७,00,000\nपिंपरी - आलिशान मोटारीसाठी दोघांना ‘चॉइस नंबर वन’ (पसंती क्रमांक) हवा होता..., ते दोघेही एका राजकीय पक्षाच्या बड्या नेत्याचे निकटवर्तीय..., लिलाव...\n‘रेडझोन’च्या भूखंडांची विक्री कशी\nपिंपरी-चिंचवड शहरातील जनतेला भय, भ्रष्टाचार मुक्तीचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपच्या राज्यातच नेमकी परिस्थिती उलटी झालेली दिसते. गुन्हेगारीचे प्रमाण इतके...\nपिंपरी - येथील इंद्रायणीनगरातील पेठ क्रमांक एकमध्ये पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेवर अतिक्रमण करून शेड बांधले. तेथे अनधिकृतपणे वाहने...\nसदनिकांचे वाटप रखडले (व्हिडिओ)\nपिंपरी - केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम-बीएसयूपी योजनेंतर्गत पिंपरी-चिंचवड लिंक रस्ता पत्राशेड (भाटनगर) येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे काम पूर्ण...\nविकासकामांमुळे उपनगरे होताहेत स्मार्ट\nपिंपरी - शहराचा स्मार्ट सिटीत झालेला समावेश आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुणे, पिंपरी-चिंचवडसह केलेला सर्वंकष वाहतूक आराखडा...\nओम साई राम पॅनेलचा एकतर्फी विजय\nपुणे - पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष विजय पारगे यांच्या नेतृत्वाखालील ओम साई राम पॅनेलने एकतर्फी विजय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/43684", "date_download": "2018-12-16T03:27:55Z", "digest": "sha1:U77EU4MHXXRTAL4XGNSYGPHIHJ43KFTL", "length": 8904, "nlines": 136, "source_domain": "www.misalpav.com", "title": "उत्कृष्ट खाद्यपदार्थ विका आणि कमवा | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nउत्कृष्ट खाद्यपदार्थ विका आणि कमवा\nआपला निखिल in पाककृती\nआपल्या पैकी बरेच बंधू, भगिनी उत्कृष्ट खाद्यपदार्थ घरात तयार करतात, एकमेकान सोबत शेअर करतात जसे आपण मिपा वर शेअर करतो. परंतु हेच घरात तयार केलेले खाद्यपदार्थ जर विकून काही पैसे कमावता आले तर उत्तमच. हाच विचार घेऊन आम्ही एक मोबाइल आप्लिकेशन तयार केले आहे ज्याचे नाव आहे \"MAKE AT HOME\"\nह्या अँप्लिकेशन द्वारे तुम्ही आपले घरात तयार केलेल्या उत्कृष्ट खाद्यपदार्थांची खरेदी तसेच विक्री करू शकता. हे अँप्लिकेशन फक्त खाद्यपदार्थां पुरतेच मर्यादीत नसून तुम्ही घरात तयार केलेल्या कोणत्याही गोष्टीनची खरेदी तसेच विक्री करू शकता. घर मधून अधिक अधिक जणांनी business करावा आणि ह्या business ना जास्तीत जास्त वाव मिळावा, तसेच घरगुती उत्तम वस्तू व सेवा कमी दरात लोकांपर्यंत पोहचाव्यात हा ह्या मागचा मूळ उद्धेश आहे. हे अँप्लिकेशन पूर्णतः मोफत असून त्या साठी कोणतेही शुल्क आकारले जात नाहीत.\nआपण किंवा आपल्या ओळखीत कोणी देखील घरात मधून business करत असाल तर त्यांना \"Make At Home\" बद्दल नक्की माहिती द्याल हि अपेक्षा. तसेच आपल्या सुंदर रेसिपी मिपा वर पोस्ट करण्या बरोरच ह्या अँप्लिकेशन वर देखील पोस्ट करा आणि कमवा.\nअरे मस्तच प्लॅटफॉर्म आहे.\nबादवे, डोन्ट माईंड पण ह्या अ‍ॅप्लिकेशन्/स्टार्टप्/साईटशी आपले नाते काय आहे की केवळ फॉर्वर्ड आहे\nमेक इन होम ही कन्सेप्ट मेक इन इंडीया सारखी गाजावी अशा शुभेच्छा.\nअशा प्रकारच्या अँप्लिकेशन बद्दल सहा-आठ महिन्यांपूर्वी वाचल्याचं आठवतंय\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 12 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://murkhanand.blogspot.com/2009/11/blog-post_07.html", "date_download": "2018-12-16T03:08:42Z", "digest": "sha1:BYAMZHFRBFFGZCGNUQYRXVHO5RC2JVGZ", "length": 21398, "nlines": 145, "source_domain": "murkhanand.blogspot.com", "title": "विमुक्त: लिंगाणा...", "raw_content": "\nतोरणा चढताना बिनी दरवाजाच्या जवळ पोहचलो, की उजव्या हाताला दूरवर एका सुळक्याचं टोक दिसतं. कोकणातून मान वर काढून रायगड आणि भवतालच्या परिसरावर पहारा ठेवणाऱ्या लिंगाण्याचं ते डोकं.\n\"गड्या, ये की एकदा भेटायला\" असं म्हणून लिंगाणा सारखा मला बोलवत असतो...\nलिंगाणा चढायला अतीशय अवघड आहे. निम्मा गड चढल्यावर दोर लावल्या शिवाय चढताच येत नाही. पूर्वी कैद्यांना लिंगाण्याच्या माथ्यावर ठेवायचे, म्हणजे कैदी पळायचा प्रयत्नच करायचे नाहीत (खरंतर पूर्वी गडाच्या माथ्या पर्यंत जायला खोबण्या होत्या, आता त्या नाहीत). तळकोकणातून बघितल्यावर शिवलिंगा सारखा दिसतो म्हणून कदाचीत ह्याला लिंगाणा म्हणत असावेत.\nबरेचजण तोरण्यावरुन निघून घाटमाथ्यापर्यंत येतात आणि मग लिगाण्याजवळच्या शिंगापूर-नाळ किंवा बोराट्याच्या-नाळीने कोकणात उतरुन रायगड, असा ट्रेक करतात. किमान तीन दिवस तरी लागतात ह्या ट्रेकला. माझ्याजवळ एकच दिवस होता आणि लिंगाणा जवळून बघायची जाम इच्छा होती. दुचाकीवरुन हारपुड गावी पोहचायचं आणि मग चालत रायलिंग पठार गाठायचं आणि लिगाण्याचं जवळून दर्शन घ्यायचं ठरवलं.\nमी, ‌ऋशी, स्वानंद आणि अजय असे चौघेजण दोन दुचाकीवर रवीवारी पहाटे सिंहगडाच्या दिशेने निघालो. डोणजे फाट्यावर उजवीकडे वळाल्यावर अंदाजे ५-६ कि.मी. पुढे गेल्यावर डाव्या हाताला पाबे खिंडीतून वेल्ह्याला जायच्या रस्त्याला लागलो. हा रस्ता सिंहगडाला वळसा घालून वेल्ह्याला पोहचतो. मस्त रस्ता आहे... फारशी रहदारी नाही... रस्त्याच्या दुतर्फा झाडी आणि शेतं आहेत... अधून-मधून लहानशी वाडी लागते... जवळच्या गवताळ टेकड्यांवर गुरं चरताना दिसतात. खिंडीच्या माथ्यावरुन राजगड आणि तोरणा सोबतच दिसतात.\nखिंड उतरल्यावर पाबे आणि मग वेल्हा लागतं. साधारण एक तासात आम्ही वेल्ह्याला पोहचलो. वेल्ह्यात नाष्टा उरकला आणि कानंद खिंडीच्या रस्त्याला लागलो (केळद, कुंबळे आणि मढे-घाटला हाच रस्ता जातो). हा रस्ता तोरण्याला प्रदक्षीणा घालून जात असल्यामुळे तोरण्याचं चौफेर दर्शन घडतं. कानंद खिंड ओलांडून ७-८ कि.मी. उतरल्यावर मुख्य रस्ता सोडून आम्ही उजव्या हाताला हारपुडला जाणारी वाट धरली (ह्या फाट्यापासून केळद (मढेघाट) ५-६ कि.मी आहे).\nपीकलेल्या भातशेतीचा फिकट-पीवळा रंग सकाळच्या कोवळ्या उन्हात सोनेरी भासत होता. पीकलेल्या भाताचा गोड सुगंध हवेत दरवळत होता. पक्ष्यांना दूर ठेवण्यासाठी शेतात उभी केलेली वेगवेगळी बुजगावणी बघत वरोती गावात पोहचलो. इथून हारपुड हाकेच्या अंतरावर आहे, पण वाट मात्र जरा बिकटच आहे. आमच्या आणि दुचाकीच्या सगळ्या अवयवांची चाचणी घेत हारपुडला पोहचलो. गावातल्या शाळेच्या आवारात दुचाकी लावल्या.\nपावसामुळे खराब झालेलं अंगण दुरुस्त करण्यात एक आजोबा मग्न होते. त्यांच वय किमान ८० तरी असेलच. आम्हाला बघताच आजोबांनी विचारलं...\nभटकण्यासाठी शहरातून लोकं आपल्या गावात येतात ह्याबद्दलचा आनंद आणि कौतुक त्यांच्या समाधानी चेहऱ्यावर जाणवत होतं. गावाकडच्या लोकांच्या आयुष्यात लहानपण आणि तरुणपण असे दोनच टप्पे असतात... म्हातारपण त्यांना कधी शिवतच नाही... मरे तोवर स्वावलंबी आयुष्य जगतात... बऱ्याच गरजांपासून विमुक्त असतात... पुरेपुर जगून शेवटी शांतपणे निसर्गात विलीन होतात...\nआजोबांनी दाखवलेली वाट धरली आणि मोहरीच्या दिशेने चालायला सुरुवात केली. अजून ओढ्यांमधे भरपुर पाणी होतं...\n(ओढ्याच्या नितळ पाण्याखाली दिसणारे दगडगोटे...)\nपावसाळा संपला होता आणि वाढत्या उन्हामुळे गवत जरा पीवळट दिसत होतं... गवताच्या पात्यांच्या मागे कसली कुसं दिसतायत म्हणून जरा नीट नीरखून पाहीलं तर सुरवंटं होती... ह्याच सुरवंटांची पुढे फुलपाखरं होणार... अचानक मिळालेल्या पंख��ंमुळे काय करु नी काय नको असं त्यांना होत असणार आणि म्हणूनच ही फुलपाखरं इतकी चंचल वागत असणार...\nएक-दोन लहान टेकड्या चढल्यावर जंगल लागलं आणि शेवटचा चढ सुरु झाला. वाट गावकऱ्यांच्या पायाखालची असल्यामुळे मस्त मळलेली होती. चढ संपला आणि अचानकच समोर लिंगाणा आला. लिंगाण्याच्या मागचा रायगड तर अधीकच भव्य भासत होता. डाव्या हाताला लिंगाणा ठेऊन थोडावेळ चालल्यावर मोहरीला पोहचलो. लहानसं गाव आहे. पावसात धो धो पाऊस कोसळतो आणि उन्हाळ्यात पाणीच नसतं. मागच्याच वर्षी श्रमदानातून कातळ खणून एक मोठ्ठ टाकं बांधलय गावकऱ्यांनी. त्यात डोकावून पाहीलं; नितळ हिरवंगार पाणी त्यात साठलं होतं.\n(मोहरी गावातलं एक घर... पाऊस, वारा आणि थंडीचा जोर कमी करण्यासाठी घराचं छत अगदी खालपर्यंत आणलयं...)\nमोहरीच्या जरा खाली शिंगापूर गाव वसलयं. ह्या गावातुनच शिंगापुर-नाळीने कोकणातल्या दापोलीला (रत्नागीरीच्या जवळचं दापोली नव्हे) उतरता येतं. मोहरी गावातुन बाहेर पडल्यावर थोडावेळ पठारावर, थोडावेळ जंगलातून चालत साधारण एक तासात रायलिंग पठारावर पोहचलो. वाटेत सह्याद्रिचं विलोभनीय रुप पहायला मिळालं...\nपठारावर कमरेपर्यंत गवत वाढलं होतं; वाऱ्यावर डुलत होतं. गवतातून वाट काढत पठाराच्या टोकाला पोहचलो. आलेल्या वाटेकडे मागे वळून पाहिलं तर काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडुने काढलेल्या रेघे प्रमाणे गवतामधे वाट उठून दिसत होती. रायलिंग पठारावरुन लिंगाण्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याच्याशी गप्पा मारता येतात.\nपठाराच्या अगदी काठावर पाय दरीत सोडून लिंगाण्याकडे बघत बसलो. इतक्या जवळून लिंगाणा बघण्याचं स्वप्न पुर्ण झालं... प्रत्यक्ष त्यावर चढताना येणाऱ्या रोमांचाची थोडी अनुभुती आली... एकट्या-दुकट्याचं ते काम नाही... पुर्ण तयारीनीशी जायला हवं... असं कोण्या भेताडाला लिंगाणा आपल्या अंगा-खांद्यावर खेळू देणार नाही, पण हिंमत असेल तर थांबवू पण शकणार नाही... एकदातरी लिंगाणा सर करायचाच असं मनात ठरवून टाकलं...\nपठारावर उभं राहून स्वताभोवती एक चक्कर मारली तर चौभेर केवळ अप्रतीम नजारा दिसतो...\nएका झाडाखाली बसून जेवण उरकलं आणि थोडावेळ आराम केला.\nपठाराच्या टोकावरुन फेकलेला दगड लिंगाण्यापर्यंत जाईल का अशी शंका मनात आली आणि सगळेजण आपापला प्रयत्न करु लागले. मी पण दोन-चार दगड भिरकावले, पण एकही लिंगाण्यापर्यंत ग��ला नाही. मग माझ्या उच्च दर्जाच्या हिंदीत अजयला म्हणालो...\n\"वारेके बजेसे मेरा दगड लिंगाणे तक नही पहूँचा\"\nहे ऐकल्यावर इतरांना हसु येणं साहजीकच होतं. काय बरळलो हे ध्यानात आल्यावर मलापण जाम हसू आलं.\nकोकणात उतरणारी बोराट्याची नाळ रायलिंग-पठारावरुनच सुरु होते आणि मग रायलिंग-पठार आणि लिंगाणा ह्यांच्या मधल्या अतीशय चिंचोळ्या खिंडीतून लिंगणमाचीला जाते. पठावरुन बोराट्याची नाळ नक्की कुठून सुरु होते हे बघून घेतलं, म्हणजे पुढे कधी ह्या नाळीने उतरायचं झालं तर अडचण नको.\nसाधारण दुपारी २ वाजता लिंगाण्याचा निरोप घेतला आणि परत फिरलो. आता पठारावर उन्हाचे चटके जाणवत होते. भरभर चालत जंगल असलेल्या टप्प्यापर्यंत पोहचलो. गार सावलीत थोडावेळ विसावल्या नंतर मोहरी गाठलं. पोटभर थंड पाणी प्यायलो आणि थेट हारपुडच्या जरा आधी एका ओढ्यात उताणे झालो. ओढ्यातल्या गार पाण्याने ताजेतवाणे होऊन हारपुड गाठलं. हारपुड - वेल्हा - नसरापुर फाटा आणि मग महामार्गाने पुणे असा परतीच प्रवास दुचाकीवर सुरु केला. वेल्हा मागे टाकून पुढे निघलो तेव्हा सुर्यास्ताची वेळ झाली होती. तोरण्याच्या मागे तांबडं-केशरी सुर्यबिंब बुडत होतं.\nलोणावळा परिसरातुन अनेक वाटा खाली कोकणात उतरतात. दोन वर्षापुर्वी आम्ही भांबुर्ड्यावरुन धनगडला वळसा घालत खाली पालीजवळाच्या पाच्छापुरच्या वाडीमधे उतरलो होतो. उतरतांना डावीकडे तैंलबैल्याचे दिसणारे दृष्य जबरदस्त आहे. भांबुर्ड्याजवळील अंधारबनातुन देखील खाली कोकणात उतरता येते. माझे मित्र या वाटॆने उतरले ( मला न घेता )\nआणखीन एक सुरेख स्थळ या विभागात आहे. सुसाळे बेट. भांबुर्ड्यावरुन पुण्याच्या दिशेने येणारी वाट धरल्यानंतर तीन एक तासाच्या पायपीटीनंतर एक वाट मोठ्या झाडाकडुन डावीकडे फुटते, ती थेट या बेटावर घेवुन जाते. बेटावर वस्ती आहे व एक छोटॆसे देवुळ आहे, जेथे रात्र काढता येते. मग गावकऱ्यांना विनंती केल्यावर ते होडीतुन पलिकडे सोडतील. हा पलिकडचा रस्ता घुसळखांब ते मुळशी असा आहे. हा सारा परेसर नितांत सुंदर आहे. जरुर जाणॆ.\nता.क. होडीतुन जातांना पराशर मुनी मत्सगंधेला पाहुन का भुलले असावे हे जाणवते, तो परिसरही असाच असावा.\nदु. उजवीकडे दिसणारा तैलबैला व सुधागड ..\nजमलंय मित्रा... पाबे खिंड आणि तोरणा रस्ता फार भारी आहे. आम्ही जात असतो नेहमी तिसरा डोळा मिचकावयाल��� (फोटो काढायला). सुंदर ब्लॉग.\nआता लिंगाण्याला भेट दिलीच पाहिजे ;)\nतुम्ही बेत ठरावा मी आहेच\nबाकी पोस्ट एकदम मस्त आहे\nमाझ्या अंतरीची मला साद आहे... आयुष्य माझे खुळा नाद आहे...\nबाळा जो-जो रे... एक रेखाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pashanbhed.blogspot.com/2011/09/blog-post_5504.html", "date_download": "2018-12-16T03:03:02Z", "digest": "sha1:3EEUQSRIIPDAPGMME2XLLBUYTCRC2S6D", "length": 14347, "nlines": 339, "source_domain": "pashanbhed.blogspot.com", "title": "पाषाणभेदाची जालवही:: Pashanbhed's Blog :: Maharashtra India :: Marathi Literature: हटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार", "raw_content": "\n वाईच जरा बसा ईथं.\nहटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार\nहटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार\nहटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार\nसदाचार नाही हा तर आहे\nभ्रष्ट आचार भ्रष्ट आचार\nकाम करण्यासाठी कुणी ऑफीसात येतो,\nऑफिसर कारकुनाची विनवणी करतो\nआज ये उद्या ये म्हणून वेळ फुक्कट जातो,\nपैसे घेवूनच मग कामं तो करतो\nअसल्या कामासाठी लाच खाणं झाला शिष्टाचार शिष्टाचार\nहटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार\nगोरगरीबाचे कामं तुम्ही लवकर कराना,\nचिल्यापिल्यांचे तुम्ही आशिर्वाद घ्याना\nमाणसातली माणूसकी आता जागवाना\nपैसे मागण्याचा खेळ आता संपवाना\nसदाचार, सुनीती, निष्ठा यांचा करा प्रचार, करा प्रचार\nहटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार\nस्विस बँकेमध्ये पहा कितीतरी पैसा तो सडतो\nइकडे भारताचा विकास पैश्याविना अडतो\nचारा, शस्त्र, स्पेक्ट्रम घोटाळ्यात पैसा हा जातो\nलाच देवून संसदेत मते पुढारी मागतो\nलाच देवू नका घेवू नका होवू नका लाचार लाचार\nहटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार\nदेवालाही तुम्ही सांगा नारळ का फोडता\nपरिक्षेला जाण्याआधी हात का जोडता\nस्व:तावरील विश्वास कमी का करता\nमठ मंदीराची तुम्ही तिजोरी का भरता\nहा तर आहे लाच देण्याचाच प्रकार प्रकार\nहटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार\nLabels: कविता, काव्य, समाज, सल्ला\nतंत्र चौकशी सल्ला (1)\nतंत्र चौकशी सल्ला प्रश्नोत्तरे मदत माहिती (2)\nनाशिक सार्वजनीक गणेशोत्सव २००९ (5)\nपोवाडा मर्द मावळ्याचा (1)\nमनसे- राज ठाकरे- पोवाडा (4)\nसंगीत नाट्य प्रेमकाव्य कविता शृंगार (1)\nकाय गुण सांगू माझ्या सालीचे\nयुगलगीतः तू माझी हो काठी, मी तुझी काठी\nसुप्रसिद्ध अभिनेत्री करूणा कर्पूर यांची मुलाखत\nदिवाळीकथा: चंद्या सख्याची सहल\nदिवाळी पाडवागीत: आज आनंद आसमंतात भरला\nअभंगः विठ्ठल उभा विटेवरी\nआपण सारे शिर्डीला जावूया\nजागर�� गोंधळः आई देवी अंबेचा जागर\nआंब्याची चव चाखून बघा\nआम्ही काय म्हणूं धार्मीक\nयुगलगीत : आलीया थंडी, साधूया संधी, चल पेटवू शेकोटी...\nहळूच द्या मज झोका कान्हा\nकाय करू मी बाई सांगा तरी काही\nतुझी माझी प्रित होती\nयुगलगीतः आपला संसार सुखाचा करूया\nशेतकरी गीतः आम्ही शेतात कसणारे शेतकरी\nयुगलगीतः नको नको नको नको नको\nचल बाळा आपण पतंग घेवू\nलेखन व लेखकाचे बाह्यरुप\nअक्षरलेखन - काही टिप्स\nयाहो याहो पाव्हणं तुम्ही\nअंतर्वस्त्रे परिधान करण्याची योग्य रीत\nकिती दिवस झाले माहेराला गेले नाही\nसार्‍या जातींना खड्यात जावूद्या\nमला काय त्याचे, मला काय त्याचे\nआंतरजालावरील प्रथमच असलेले धमाल वगनाट्य - वैरी भेद...\nगण: देव गौरीनंदन आधी वंदुया\nनववर्षाचा सण हा पहिला आनंदाने साजरा करू\nरस्त्यानं रेतीवाला तो आला\nगारूड्याचा नागूबा मस्ती करतोय रं\nपाणीपुरी व तत्सम पदार्थ सेवनार्थ काही युक्त्या (Ti...\nशेतकरी गीत: शेतात आंतरपीक आपण करू\nभेट घ्यायची ओढ लागली\nतुम्ही गोळी बघितलीय गोळी\nआले आले आमचे स्वामी बाबा आले\nनाट्यगीत: अशी कशी ही पिढी नेटावली\nक्षितीजावर ढळला आणि एक सुर्य\nनखरा नाही इतका बरा\nडाल ग कोंबडी डाल\nलई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी\nमेरे मुर्गे को क्या हुवा चाचा\nमी बत्तासा गोल गोल\nजो तो येतो मारून जातो\nदेशभक्ती रचना: तिरंगी आमचा भारतीय झेंडा\nकिती सजवू मी माझं मला\nश्रावणमास कहाणी: वर्षभर प्रसिद्ध नारायणाची कहाणी\nकान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली\nहातामधी घे तू जरा\nमुक्त'पिठीय' लेख: अमेरीकेचे राष्ट्रप्रेम\nमोटरसायकलची सरासरी धाव (अ‍ॅव्हरेज)\nआला आला रे आला महिना भादवा\nपाटापाटानं ग वाहतंय झुळझुळ पाणी\nकाय गुण सांगू माझ्या सालीचे\nकव्वाली: बहूतोने कहा है के प्यार न कर\nज्वलंत सामाजीक एकांकी नाट्य-प्रवेश: दुसरा स्वातंत्...\nमाहेरी जायची मला झाली आता घाई\nयुगलगीत: रंग हिरवा ओला ओला\nहटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार\nलावणी: लग्नाचं वय माझं झालं\nअशी कशी ही म्हागाई\nऐसी अक्षरे रसिके मेळवीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavitaa.wordpress.com/category/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%9F/", "date_download": "2018-12-16T04:47:50Z", "digest": "sha1:S5KAF25TRBZ2UBZU6KCSLZE6ZCVDFSVM", "length": 11533, "nlines": 80, "source_domain": "marathikavitaa.wordpress.com", "title": "वसंत बापट | मराठी कविता संग्रह", "raw_content": "\nकविता मला आवडलेल्या …..\n” हळवेपण ” – अभिजित द��ते यांचा पहिला अल्बम\nPosted on डिसेंबर 3, 2008 by सुजित बालवडकर\t• Posted in वसंत बापट\t• यावर आपले मत नोंदवा\nPosted on जून 11, 2008 by सुजित बालवडकर\t• Posted in वसंत बापट\t• यावर आपले मत नोंदवा\nअलाण्याच्या ब्रशावरती फलाण्याचे दंतमंजन\nअलबत्याचे अंडरवेअर गलबत्याचे थोबाडरंजन\nलिलीसारख्या त्वचेसाठी लिलीब्रँड साबणजेली\nचरबी हटवा वजन घटवा हजारोंनी खात्री केली\nकेंटुकीच्या कोंबडीवरती फेंटुकीचे मोहरीचाटण\nडबलडेकर सँडविचमध्ये बबलछाप मटणघाटण\nपिझ्झा हट्चा पिझ्झा खा मँपलज्यूस अँपलपाय\nअमूक डोनट तमूक पीनट अजून खाल्ले नाहीत काय\nअ ब क ड इ फ गऽऽऽऽ तयार घरे सात टाईप्स\nरेडीमेड खिडक्या दारे भिंती छपरे गटरपाईप्स\nहोटेल मोटेल खेटर मोटर देशभर करा प्रवास\nएकच रूप एकच रंग एकच रुची एकच वास\nआकाशवाणी घटवत असते दूरदर्शन पटवत असते\nजहांबाज जाहिरातबाजी गि-हाईकांना गटवत असते\n तूझी गणवेषातून मुक्ती नाही\n-वसंत बापट (प्रवासाच्या कविता)\ncinema अनभिज्ञ अनामिक अनिल अनिल अवचट अनिल कांबळे अनुराधा पोतदार अनुश्री वर्तक अभिजीत दाते अमॄता (कवितांची) अरुण कोलटकर अरुण दाते अरुण सांगोळे अरुणा ढेरे अशोक नायगांवकर अशोक पत्की आरती प्रभू आसावरी काकडे इंदिरा संत इंद्रजित भालेराव इतर इलाही जमादार उनाड एल्गार ओंकार खरे कल्पी जोशी कवी भूषण कुसुमाग्रज केदारनाथ सिंह कैफी आजमी गंगाधर महांबरे गझल गदिमा ग़ज़ल गुरु ठाकूर गुलजार गोविंदाग्रज ग्रेस चंद्रमाधवीचे प्रदेश चंद्रशेखर सानेकर चारोळ्या चित्तरंजन भट चित्रपट छंदोमयी जगदीश खेबुडकर जात्यावरील ओव्या जावेद अख्तर जितेन्द्र जोशी झंझावात तनवीर सिद्दीकी तुषार जोशी द. भा. धामणस्कर दासू वैद्य दिवाळी अंकातल्या कविता नवकवी ना. धो. महानोर नागराज मंजुळे नामंजूर नारायण सुर्वे नीता भिसे नेणिवेची अक्षरे पं. ह्रदयनाथ मंगेशकर पद्मा गोळे पाऊस पाळणा पु.ल. पुस्तक पोवाडा प्र. के. अत्रे प्रदीप निफाडकर प्रसन्न शेंबेकर प्रसून जोशी फ मुं शिंदे फारूक एस.काझी बहीणाबाई चौधरी बा. भ. बोरकर बा. सी. मर्ढेकर बालकवी बालगीत बाळ कोल्हटकर बेफिकीर भटकंती भाऊसाहेब पाटणकर भीमराव पांचाळे मंगेश पाडगांवकर मंदार जोशी मनस्वी ममता सिंधुताई मराठी कविता माधवी भट मिलिंद फणसे मुक्तायन मौनाची भाषांतरे यशवंत देव योगेश रंग माझा वेगळा राजू जाधव रॉय किणीकर लावणी वंदना विटणकर वसंत बापट विंदा करंदीकर विजय आव्हाढ विडंबन विशाखा वैभव जोशी शंकर वैद्य शांता ज. शेळके शाहीर होनाजी बाळा श्रद्धा भोवड श्रीधर फडके श्रीनिवास खळे संगीता जोशी संजीवनी बोकील संत कान्होपात्रा संत तुकडोजी महाराज संतोष (कवितेतला) संदिप खरे संध्याकाळच्या कविता सदानंद रेगे समर्थ रामदास स्वामी सुधांशु सुधिंद्र देशपांडे सुधीर फडके सुधीर मुळीक सुधीर मोघे सुरेश भट सुरेश वाडकर सैराट सौमित्र स्वरांगी देव स्वातंत्र्यवीर सावरकर स्वानंद किरकिरे हरिवंश राय बच्चन हर्षदा विनया हिन्दी कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/2349-pm-on-trippal-talaq", "date_download": "2018-12-16T04:11:41Z", "digest": "sha1:VBL5VECNYVFSKOTZBVN5MSD472GZZ5QB", "length": 4689, "nlines": 133, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "तिहेरी तलाकबाबत पंतप्रधान मोदींचे ट्विट - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nतिहेरी तलाकबाबत पंतप्रधान मोदींचे ट्विट\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nतिहेरी तलाकबाबत पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे.\nसर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल ऐतिहासिक आहे.\nया निर्णयामुळे मुस्लिम महिलांना समानतेचा हक्क मिळेल.\nतसेच महिला सबलीकरणासाठी हा निर्णय मापदंड ठरेल. अशा प्रकारच्या भावना पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केल्या\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://kiratsaptahik.blogspot.com/2011/06/blog-post_5481.html", "date_download": "2018-12-16T03:07:29Z", "digest": "sha1:2G6VYUHBUXKTT2MLWJF5ADL75AYKJB4M", "length": 36175, "nlines": 128, "source_domain": "kiratsaptahik.blogspot.com", "title": "kirat saptahik: दहावी परीक्षा निकाल विशेष", "raw_content": "\nदहावी परीक्षा निकाल विशेष\nअंक - २३वा, २३ जून २०११,\nवेंगुर्ले केंद्रातील पहिले पाच\n१) मोर्डेकर मुक्ता कमलाकांत - ५३४\n२) बिजीतकर रोहन गुरुदत्त - ५३२\n३) गिरप काशिनाथ रावजी - ५३१\n४) गावतळकर अक्षय नकुल - ५२८\n५) परुळेकर राजेश नारायण * ५२७\nवेतोरे केंद्रातील पहिले पाच\n१) धुरी दिपपाली दामोदर - ५१८\n२) वेंगुर्लेकर प्रथमेश हरेश - ५१०\n३) धुरी रेश्मा रविद्र - ५००\n३) वजराटकर अंकिता प्रकाश - ५००\n४) गावडे प्रसाद प्रमोद - ४९६\n५) खानोलकर निधी रविद्र * ४९४\nशिरोडा केंद्रातील पहिले पाच\n१) पल्लवी सुधाकर राऊळ - ५२६\n२) शुभम शांताराम जाधव - ५२२\n३) देवेश दशरथ गोसावी - ५२०\n४) रुपाली भालचंद्र नाबर - ५१६\n५) ऐश्वर्या प्रभूसाळगांवकर - ५१५\n५) सतिश धनंजय मुळीक - ५१५\n५) दत्तराज अवधूत राणे - ५१५\nराज्याच्या ८ विभागतून परीक्षार्थी - १४,६०,९४७\nउत्तीर्ण - ११,११,२४१ (७६.०६ टक्के)\nकोल्हापूर विभाग - परीक्षार्थी - १,७९,०६९\nउत्तीर्ण - १,५३,५४६ (८०.३९ टक्के)\nसिधुदुर्ग जिल्हा - परीक्षार्थी - १३,३२१\nउत्तीर्ण - १२,०२५ (९०.२७ टक्के)\nवेंगुर्ले तालुका - परीक्षार्थी - १,११८\nउत्तीर्ण - ९९२ (८६.०९ टक्के)\nवेंगुर्ले तालुक्यातील शाळांची टक्केवारी\n१) न्यू. इंग्लिश स्कूल, उभादांडा - १११ पैकी १११ (१००)\n२) अणसूर - पाल हायस्कूल - ६० पैकी ६० (१००)\n३) सिधु.विद्या.निकेतन इं.मि.स्कुल वेंगुर्ला- ५ पैकी ५ (१००)\n४) स. का. पाटील विद्या. केळूस- ४४ पैकी ४४ (१००)\n५) सरस्वती विद्यालय, आरवली - ३७ पैकी ३६ (९७.३७)\n६) बावडेकर विद्यालय, शिरोडा - १३८ पैकी १२३ (९१.९५)\n७) आसोली हाय. आसोली- ४६ पैकी ४३ (९३.४८)\n८) विद्यामंदिर परुळे - ६९ पैकी ६५ (९१.५५)\n९) श्री सातेरी हायस्कूल, वेतोरे - १०१ पैकी ८७ (८६.१३)\n१०) वेंगुर्ला हायस्कूल, वेंगुर्ला - १३२ पैकी ११७ (८३.६७)\n११) न्यू इंग्लिश स्कूल, मातोंड - ३३ पैकी २९ (८२.८६)\n१२) रा. धों. खानोलकर हायस्कूल - २८ पैकी २५ (८१.८२)\n१३) पाटकर हायस्कूल, वेंगुर्ला - ६४ पैकी ५४ (८०.८२)\n१४) माऊली विद्यामंदिर, रेडी - ६४ पैकी ५० (७९.४१)\n१५) चमणकर हायस्कूल, आडेली - ६७ पैकी ५१ (७३.६१)\n१६) दाभोली इं. स्कूल, दाभोली - ५४ पैकी ४० (६५.०८)\n१७) शिवाजी हायस्कूल, तुळस - ६२ पैकी ४६ (६३.७०)\nवेंगुर्ला केंद्रातील निकाल *\nगावतळकर अक्षय नकुल-५२८, नवार अमर अरविद-४१२, साळगांवकर भाग्यश्री सु.-३९२, मांजरेकर भक्ती विजय-४७८\nसाळगांवकर चेतन अनिल-४४६, साळगांवकर दर्शना दिपक-४२१, साळगांवकर दिनानाथ नं.-२९७, साळगांवकर दिपाली अ.-४८८\nमांजरेकर गौरी विष्णू-४३९, साळगांवकर गुरुनाथ तु.-५००, साळगांवकर जगन्नाथ रा.-३३६, बागायतकर जान्हवी नरेंद्र-४४७\nबागायतकर कांचन ���मेश * ५१५, मांजरेकर मंदार विनोद * ४४८, मांजरेकर मयुर मोहन * ४२५, साळगांवकर नामदेव वि.-४७५\nबागायतकर निकिता भा.-४८०, कवठणकर नितांजली श्री.-५१६, बागायतकर पवन नरेंद्र * ४११, चोडणकर राजाराम बाबुराव-२८७\nमांजरेकर रसिका लक्ष्मण-४७७, मांजरेकर रुचिता सुनिल-४२४, परब सोनू सखाराम -४४०, बागायतकर शैलेश सुरज-५०८\nसाळगांवकर स्नेहा यशवंत-४०१, मांजरेकर तेजस भानुदास-३००, घुबे अमित आनंद * ४३३, नाईक तनुजा बाळकृष्ण-३५३\nपरब अरुण महादेव-४४९, नाईक सारिका श्रीनिवास-४०४, नाईक सुषमा सुनिल-३४८, राणे समिता विलास-३५१\nमुल्ला शदब अहमत मु.-३७४, नाईक प्रल्हाद पंढरीनाथ * ३४८, परब प्रसाद विजय * ३९५, मुळीक संपदा चंद्रकांत * ४२०, पालयेकर सदाशिव रा.-३९३, मेस्त्री श्रद्धा दशरथ * ३०६, गवंडे भागेश लिलाधर * ३३८, भोगले भाग्यश्री श्रीधर * ४३३, सोकटे साईराज गुरुनाथ * ३३३, नवार साईराज संजय * ४८१, बांदेकर काजल यशवंत -३४८, तुळसकर राजेश कृष्णा -४४०, गावडे गुणाजी गुंडू - ५१०, सावळ प्राजक्ता विष्णू * ४३०, माळकर कोमल भानूदास-३७५गावडे काजल सोनू -३४९बेहरे गोपाळ विजय - ३२४\nजाधव रुपाली बाबुराव - २६८बेहरे सायली चंद्रकांत - ३६८सावंत सोनाली दशरथ - ४६३मेस्त्री अंजली प्रभाकर - ३०९धर्णे दिपाली सहदेव - ३३९नाईक स्वप्नाली श्रीधर -४८३गावडे सोनाली विलास - २१२सावंत दिपाली विरेंद्र - ३१२केळजी मनाली विवेक - ३४०\nगावडे श्यामली शिवराम - ४३९कनयाळकर अमेय ना.-४१०डिचोलकर अमोल उत्तम -३९४भुते लक्ष्मण अभिमन्यू - ४५९गावडे नूतन उत्तम -३१८पवार कल्पना गोपाळ-२६८परब अर्चना जयराम - २८२तारी रामचंद्र गोपाळ - ३११लुद्रीक वेलांकनी विल्सन-४४६कोरगांवकर अंकिता यशवंत-२६४पालव तुषार अर्जुन - २३१गिरप मंदार राजन - ४९६न्हैचिआडकर वर्षा नारायण-३९०जाधव जयराम आत्माराम-३१२झरकर सिताराम सु.-२८७भोई साईप्रसाद शरद- ३५१कानसे धनश्री जनार्दन - ३०६गावडे तेजस्वी बाबू -४७०पालकर तेजस्वीनी अरुण -३९२नवार अक्षता नंदकिशोर - ३६३आरोलकर प्रथमेश आपा -४८४परब प्रणिता विठ्ठल - ४८०शेटये गायत्री गुरुनाथ - ५११पेडणेकर गौरेश सुरेश - २५८तुळसकर रविना कृष्णा - ३६१परब राजलक्ष्मी यशवंत - ५०४सावंत विजय गजानन - ३९२रेडकर विजय संजय - ३९४परब अक्षय शंकर - ३६६गावडे विनया अर्जुन - ४८९नाईक प्रसाद अर्जुन - २६४वस्त संपदा महादेव - ३६०गिरप चांदणी रघुनाथ - ४३०हरमलकर दत्ताराम सोनू - ४००परब श्रद्धा सू��्यकांत -३४९हरमलकर धनश्री रामचंद्र - ४५४गावडे सिद्धेश नारायण - ३३८प्रभू सिद्धेश रमेश * ४६५ सावंत नंदिनी संतोष - ३३०डिचोलकर दिपाली बा. - ३४१सावंत जगदीश जयसिग - ४५० पेडणेकर हेमांगी वि. * ५०९ रेडकर जितेंद्र वासुदेव - ३७३माळकर योगेश जयराम - २९१कबरे रमेश प्रशांत - ३६४जाधव गितेश रघुनाथ - ३१०गुरव मंगेश शामप्रसाद - ३६५नाईक शैलेश सुरेश - ४६२नाईक विघ्नेश विलास - ४१७परब अनिकेत आनंद - ३३७इकनगुट्टी गणेश भिमराव - ३९८शेटये गौरेश उल्हास - ३९३वाडकर भाग्यश्री राजन - २७५नेमळेकर शैलेश शंकर - ३३७परब विठ्ठल प्रकाश - ४६६गोळम प्रथमेश प्रकाश - ४७८तांडेल अर्चना अर्जुन - २६०कुबल दर्शना विलास - २९६केळुसकर शारदा भालचंद्र-३८३गावडे अक्षता अरुण - ४३९नरसुले महेश सगुण - ४०४कांबळी निखील विजय - ३८८गावडे सचिन सिताराम - ३०८रेडकर काशिनाथ नारायण-३५९परब संचिता अशोक - ४६९परब संचिता भाऊ - २९६\nसावंत विष्णू मनोहर - २८६भाईडकर श्रद्धा शंकर - ४२७पावसकर शुभम नागेश - ३१७बेहरे माधुरी अशोक - २६७वराडकर भुषण अजित -३५८गावडे यशवंत दादू - ५०१सावंत ऐश्वर्या अशोक - ३६९गावडे जीजी प्रभाकर - २८१गिरप गौरी सावळाराम - ३७५कोनयेकर सिद्धाली अरुण-३६५तुळसकर सिद्धेश मंगेश -४३३नरसुले वैदेही सुशिल - ३९९सावंत सारिका बाळकृष्ण-३४८परब आशिका जयप्रकाश-४०२गावडे रसिका महादेव - ३८८घोंगे रसिका विनोद -४११गावडे श्रीकांत सूर्यकांत - ३७०मसुरकर विकास गिरीष - ४५७शेख फातिमाबी अब्बास - ३३६वेतूरकर लिना चंद्रशेखर - ३०४गिरप काशिनाथ रावजी - ५३१मसुरकर विनिता सि. - ३७६गावडे दिलीप मधुकर - ४१६गोळम प्रदिप प्रकाश - ४८२गावडे नितीश रविद्र - ३३६रेवंडकर निशा रामचंद्र - ३४१सावंत अभिषेक रघुनाथ - ३८४घोगळे कृष्णकांत प्रभाकर -३५०\nगावडे अनिकेत महादेव - ४७५जाधव योगिता अंकुश - २९०ब्रिटो वलीता बेजमी - ३१८माळकर समिता दिलीप - २८१गावडे योगिता लक्ष्मण - ३८९गावडे विनीता सिताराम - ४८४केरकर अंकिता वासुदेव-४६३सावंत कविता विश्राम - २२९गावडे चैताली महेश - ४५६मुळीक सुप्रिया बाळकृष्ण - ३३०सावंत संजय राघोबा - ३५१गांवकर विजयश्री विनायक -२४७परब हिरोजी आत्माराम - ४२८परब बाबाजी सूर्यकांत - २९६परब शंकर परशुराम - २३३कामत-आडारकर रुपाली -४४८सावंत प्रकाश काशिनाथ - ३४३पेडणेकर अक्षय अशोक - ४६३\nचव्हाण धाकू आनंद - ४४९नेमण मिनल मोहन -३०५गावडे लिना मेघःश्याम - ४९५परब कमलेश उत्तम - ३७६नाईक दिपाली गुंडू - ५०७\nतांबे सायली सिद्धार्थ - ३००परब दिपाली उदय -२७३आरोलकर बाळकृष्ण लाडू-४१७राऊळ सीमा दिलीप - ४१२ब्रिटो विल्मा मिनीन - ४३८शेटये प्रेमा मोहन - २४०सावंत लक्ष्मण देऊ - ३०१बटवलकर मंदार जगदीश-३६०हळदणकर मयुरी सुभाष - ३४६मेतर लालन प्रल्हाद - ३६३भोने नवीन वसंत - ४१०भोने अमरनाथ शंकर - ३२६गावडे प्रणय पंढरीनाथ - २३७नाईक अश्विनी राजाराम - ४७७आंगचेकर निधी विजय - ३४३राऊत गितांजली प्रताप - २४७आडणेकर संजय रामचंद्र - ३१२गांवकर संकेता देवेंद्र - २६२गावडे शांताराम सिताराम-३३०\nनवार देवू उत्तम - ३७१बिजीतकर रोहन गुरुदत्त - ५३२आरावूज आमरोज तमास - ३४०प्रभू-खानोलकर उदय मोहन-३७६मराठे पुनम केशव - ४३४वाडयेकर पूजा सुधीर - ४३६कुंभार ज्योती गोपाळ - २९४आंगचेकर पल्लवी महेश - ३४६तुळसकर अपूर्वा दत्तगुरु -४३८\nआरावंदेकर अलका वामन - ४३५वेंगुर्लेकर अंकिता दिपक-३४८आरांवेदकर अश्विनी भरत -४७०नाईक किशोर महादेव - ४५७\nआरावंदेकर प्रियांका मोहन-४१८वेंगुर्लेकर पूजा राजेश - २९२करंगुटकर प्रथमेश साबाजी-३९२वेंगुर्लेकर रघुवीर विजय-३९९\nतेरेखोलकर राजाराम ब्र.-४२३वेंगुर्लेकर रोहन शेखर - ३३४करंगुटकर सिद्धेश साबाजी-५२४आरावंदेकर वसंत जगदीश-३७९\nवेंगुर्लेकर योगेश पांडुरंग-५१४पालकर नेत्रा प्रविण - ३४२जबडे शारदा सुंदर - २४९आंगचेकर राघोबा पांडुरंग - २६३खोबरेकर राहूल रमेश -३४८कोठारी सुरज चंद्रकांत - ३३१परुळेकर राजेश नारायण-५२७परब विश्राम अनंत -२९०तांडेल नम्रता सद्गुरु - ३५२गावडे गौरव बाळकृष्ण - ३४१जाधव गौरव नारायण - २८२कुबल मयुरी जयवंत -३९६केरकर गौरी विजय - ३५७डिसोजा डोरिता रेमेल- ४८७ गवंडे सृष्टी किशोर-३१९कुंभार दर्शना शिवराम - २२२पिगुळकर रुचिरा राधाकृष्ण-४३५शिरसाट अमृता जगन्नाथ - २७५चौकेकर संकेत राजन - ४२७निवजेकर संकेत सदानंद - २८७आंगचेकर संतोषी कृष्णा - ४८२देसाई अंकुश अनिल - ३०४परब जयेश राजन - ४३२\nशेटकर निशा चंद्रकांत - ३३०गावडे दर्शन जगदीश - ३३१घोगळे अक्षता जयराम - ४०९कनयाळकर शितल श्रीराम-४०१भैरे दिक्षीता सुरेश -२९८तेंडोलकर शितल शरद - ४२१आरोसकर विष्णू गोविद - ४५९गांवकर ऐश्वर्या सुधाकर - ३९४फर्नांडीस सिन्थीया विल्सन -३६५ब्रिटो क्रोसिया घाब्रियल - ३८६आरोलकर सुस्मिता रघुनाथ-४५५फर्नांडीस स्टेफी सालू - २३१शिरोडकर सुजाता ज्ञानदेव-३५२ पेडणेकर स्वप्नाली दत्ताराम-३१५हळदणकर स्वप्नाली केशव-२१३करमलकर स्वप्नाली हनुमंत-२९७सावंत अनिता भिकाजी - २३२तारी नम्रता गोविद - ३७१गिरप योगिता केशव - ४६६घाडी सुनिता प्रकाश - २९५परब कविता संजय - ३६७गोसावी स्मिता सुरेश - ३००\nगावडे चेतन दत्ताराम -४०१सावंत दत्तप्रसाद-चिराग हे.-४८३रॉड्रिक्स पीटर विल्सन - ३६७गवंडे नितेश प्रदिप - ४६०गावडे प्रथमेश महादेव - ४८८सावंत स्वाती बाळकृष्ण-४७७परब भक्ती गजानन - ३६२सावंत आरती मोहन - ४६१सावंत प्रतिक ज्ञानेश्वर - ४०४केरकर चित्रांजली अंकुश - ४५६ठुंबरे सुधीर सुधाकर - २६६पेडणेकर युगंधरा शरद - ३८६मसुरकर सुनिल अभिमन्यू - २८२आरोलकर गौरेश विलास -५२२\nपेडणेकर पुष्पलता लक्ष्मण-३६३मुणगेकर तुषार बाबू - ४९५मोबारकर सुषमा शामसुंदर - ४३०राऊत अवधूत बाबू - २९९निवजेकर वृषाली राजेंद्र - ३५४शेटकर दिव्या दिनकर - २८४आडेलकर लक्ष्मी उमेश - २४८सावंत अजय गजानन - ३६४परब छाया संजय - ३२९कांबळी प्रियदर्शनी सत्यवान-३२६जाधव सुर्यकांत अशोक - २९४परब नारायण महादेव - ३५९गावडे प्रियांका अनिल - ५१२\nसावंत प्रियांका रविद्र - ३११नवार भाग्यश्री मधुसुदन - ३१२गोसावी सत्यवान सुरेश - ३०१साटेलकर ज्योती मोहन -३९३सातार्डेकर अंकिता विजय-३८५नाईक गौरी देवू - ३८५सातार्डेकर मंदार प्रसाद-३८२सातार्डेकर मंगल परशुराम-४०७साळगांवकर संदेश वासुदेव-२७१ कोचरेकर शुभम भिसाजी -३९६बांदवलकर शुभम रामदास-३४४खोबरेकर उर्मिला गुंडू - २६८माणगांवकर वसंत विजय - ३७७माने काजल विठ्ठल - ३६२काळे मुग्धा मिलींद - ५२२तोरसकर जागृती विलास-३८४धोंड सूर्यकांत सुरेश - ३१२सांगेलकर अक्षया दिगंबर - ३७५सावंत सोनल आत्माराम - २६८तांडेल दिपाली बाबुराव - ४३०गावडे सोनाली सुरेश - ४०८कुंडेकर ममता अर्जुन - ४१४पडवळ रोहन शरद -३५२गोडकर ज्ञानदा नारायण - ५१५पालव प्रियांका हरेश - ३८१तांडेल सुकन्या सुहास - ४९७वारंग ओंकार सुनिल - ४७१सामंत आत्माराम पांडुरंग - ४४०पडवळ राजाराम शिवाजी-२५६चुडनाईक दर्शना महादेव-३६२डिसोजा निकालस आ.-२७८गोठोसकर आशिष अशोक- ३३०येरम धनश्री शामसुंदर - ५१६झांटये तेजश्री विश्वनाथ - ४८८दाभोलकर अस्मिता आनंद-३५०गावडे तेजस्वी रविद्र - ४७२\nपरब नम्रता सतीश - ४९६बोवलेकर दत्तप्रसाद कि.-२४२पालव अक्षय सत्यवान - २५८येरम बयाबयी वसंत - ४६४पडवळ शुभम-वासुदेव प्र.-४०६गावडे वैभव किशोर - ४५०शेणई रामचंद्��� राजेंद्र - ३९६जाधव संदेश सुभाष - २८३पालयेकर विणा चंद्रकांत - ४२७कांदळकर गुरुदत्त सूर्यकांत-२५६राऊळ भगवान नारायण - २३८पडते भाग्यश्री नारायण - ४९०किडये राधा हर्षल - ३८८कुबल हर्षदा विजय - ३०८\nगावडे रोशन मधुकर - ३०५कौलगेकर हर्षल महेश - ३६३परब वैभवी किशोर - ३८५जाधव अक्षय गुरुनाथ - २९५गावडे अक्षय सुधीर -४९५जाधव निशिगंधा दिपक - ३९६ढोके यक्षिणी सुधाकर - ५१०किडये ऐश्वर्या संजय - ३४८कर्पे निधी संजीव - ५१८परब रुचिका शांताराम - ४०४कुलकर्णी विमल दत्तात्रय - ४९९गावडे रोहीत अनंत - ४४३भगत कविता बापू - ४७६कांबळी अंकिता सिताराम - ३७०\nजाधव अस्मिता सुरेश - ३३०आमडोसकर मिताली म.-२८३मिशाळे चित्रा दत्ताराम - ३०७गावडे पूजा महेंद्र - ३१३पाटकर प्राजक्ता रमेश - ४३८सावळ सोनल संतोष - ४२८परब शैलजा सहदेव - ५०९डुबळे सायली संजीव - ३९३पालव रेश्मा कमलाकांत - ४१४\nपंडीत पद्मजा नारायण - २८१गवस रश्मी नंदकिशोर - ४७३फर्नांडीस मिलीता अॅन्थोनी-४७३मालवणकर मृणाल उमेश - ५०८मठकर सोनाली सुरेश - ३००मिसाळ गजानन पारुजी - ४३५नाईक रघुनाथ दिपक - २६३देसाई विघ्नेश लाडू - ३१०मळेकर मंजुषा कृष्णा - ३४२\nपेडणेकर अनुपमा आनंद-३९३प्रभूखानोलकर ऐश्वर्या ग.-४९६प्रभूखानोलकर सच्चिदानंद-३७४प्रभूदाभोलकर सौरभी वि.-५१४प्रभूदाभोलकर सिद्धेश स.-३१९प्रभूदाभोलकर उद्धव श्रीपाद-३००धुरी संजोत सुरेश - ४६६हळदणकर प्राजक्ता आपा - ३८७कांदळकर प्रियांका भरत - ४३२परुळेकर प्रियांका परशुराम-३०९हळदणकर पुंडलिक अर्जुन-५०५चेंदवणकर चित्रलेखा सु.-३७४वेंगुर्लेकर देवेंद्र दिनानाथ - ३५५\nवारखंडकर माधुरी सदाशिव-४४२चेंदवणकर मनोज विनायक-३२०करंगुटकर वासुदेव चारुदत्त-४६०गावडे सौरभ राजन - ३३३\nबापट मकरंद प्रमोद - ४७६कुडव जर्नादन अशोक - ४४०जाधव सुप्रिया सुभाष - २२७केरकर सुप्रिया विश्वनाथ - ४६४मयेकर हर्षदा अशोक - २७१रावराणे हर्षल राजन - ३९३फर्नांडीस रुजारिया दि. - ३१३मालवणकर समिक्षा गणपत-३००फर्नांडीस सान्ता रुजाय * ३७० कौलगेकर सायली शाम - ३३४जाधव आकाश अजित - २९२जाधव वर्षा अनंत - ४२९जाधव हर्षल चंद्रकांत - ३७०मिशाळे अक्षय उल्हास - ३३०कांदळकर शितल प्रभाकर - ३०४मिशाळ करिष्मा पांडुरंग - ४३६आरोलकर सुश्मिता पांडुरंग-३७४मालवणकर श्रद्धा कृष्णा - ३२५हळदणकर स्नेहा अशोक - ४८४शिरोडकर सुधा सुहास - ३१९कोंडुरकर स्वप्नाली सुभाष-३५६परब निक���ता दिलीप - ३८२\nपरब निकिता नितीन - ३७९आडारकर हितेश गु. - ४४५ गोवेकर निलेश-शिवराम उ.-३००पंडीत दिप्ती रविद्र - ४४३मेस्त्री प्रतिक्षा राजाराम - ४१९मठकर यतीन रविद्र - ३३५आरोलकर शुभम अंकुश - ३०१ मोर्डेकर मुक्ता कमलाकांत-५३४राजगे अर्जुन गोपाळ * ४६० फाटक मयुरेश गजानन - २९०पालयेकर सुस्मिता सूर्यकांत-३००परब विश्वंभर उदय - ४९९शिरसाट विवेक विनायक-४८२\nधावडे सविता आनंद - २९०शेणई अश्विनी दत्तात्रय - ५०९शिदे अश्विनी संतोष - ३३७शेणई अमेय अमोल - ४३३पोरे अक्षय मधुकर - ४९९सावंत विद्या वसंत - २६९येरम भाग्यश्री शामसुंदर - ५१२मांजरेकर अदिती अंबरीष -३०४डिकॉस्टा मार्यान सालू - ३७२प्रभूखानोलकर शुभम अनिल-४६६डिसोजा अगास्मी कारलो - २६८घारे शितल चंद्रकांत -४३९मुळगांवकर कोमल प्रमोद - ३१९खवणेकर मेघा वासुदेव - २३४हुले ओंकार प्रकाश - २७९आडारकर महेंद्र विश्वनाथ-३१५केळुसकर विनायक भरत - ३४४म्हाकले रमण मोहन - २४८मोंतेरो सोनिया सेबेस्तीन - २३७गायकवाड रजत अविनाश-२२७शेळकर रावसाहेब अशोक-२३७मुरमुरे जयश्री रामदास - २६३मोडक शितल प्रभाकर - २६५तोरसकर कमलेश आ.-३०८नाईक भुषण अजित - २७३मळीक तन्मय गुरुदास -४७१भगत दिनेश भिवा - ३७३मोरजे हर्षद रमाकांत - २६१सुर्वे विठ्ठल मधुकर - ४२६कांबळी अंकिता अर्जुन - २५८फर्नांडीस मार्विन जेम्स - ३८३आसोलकर गणेश दाजी - २५४\nवाळके कल्पना कृष्णाजी - ३०८नेवरेकर प्रथमेश विलास - ३४०येटले गौरव अशोक - ३७१परेरा आंद्रु इतोरीन - ३९७नांदोसकर सागर दत्ताराम -२७१वेळकर शशांक रामचंद्र - ३७२प्रजापत अशोककुमार क.-३०७कुलकर्णी स्वप्नाली वसंत-४१७\nबहिस्थ -मोरजे सुरज दाजी, पाटील विकास अमृत, मांजलकर उमेश गंगाराम,वारंग उदय मनोहर,कोणेकर चंद्रकांत रविद्र , दाभोलकर राहुल अर्जुन, कोचरेकर नारायण नागेश, यादव योगराज यशवंत, हळदणकर पांडुरंग श्रीकृष्ण\nदहावी परीक्षा निकाल विशेष\nअंक २२वा, २६ जून २०११\nअंक २१वा, ९ जून २०११\nअंक २०वा, २ जून २०११\nकिरात ट्रस्टचे कार्यकारी व्यवस्थापक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/special-story/special-reports-on-champaran-satyagraha-262102.html", "date_download": "2018-12-16T04:52:13Z", "digest": "sha1:UDOFSCXMG7DCTDE6ESK3BDG34BUBK2ZZ", "length": 13704, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गोष्ट पहिल्या शेतकरी आंदोलनाची !", "raw_content": "\nउद्धव-राज आमनेसामने, कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मनसेचा पाठिंबा\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nउद्धव-राज आमनेसामने, कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मनसेचा पाठिंबा\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIRAL VIDEO: सोनाराच्या डोळ्यादेखत पळवल्या सोन्याच्या बांगड्या\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nगोष्ट पहिल्या शेतकरी आंदोलनाची \nफक्त आपल्याच नाही तर जगाच्या इतिहासाचं पुस्तक चंपारणच्या सत्याग्रहाच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होत नाही. एक तर हे गांधींजींचं पहिलं आंदोलन होतं आणि तेही नीळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी.\n02 जून : फक्त आपल्याच नाही तर जगाच्या इतिहासाचं पुस्तक चंपारणच्या सत्याग्रहाच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होत नाही. एक तर हे गांधींजींचं पहिलं आंदोलन होतं आणि तेही नीळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी. गांधीजींनी मजुर आणि शेतकऱ्यांसाठी लढलेलं आणि जिंकलेलं हे पहिलं आंदोलन म्हणून याची ओळख आहे. 1917 ते 18 ह्या वर्षभरात हे आंदोलन लढलं गेलं.\nबिहारच्या चंपारण जिल्ह्यात निळीचे मळे होते. निळ पिकवण्याची शेतकऱ्यांवर सक्ती करण्यात आली होती. मजुरांचंही मोठ्या प्रमाणात शोषण केलं जायचं. गांधीजींना इथल्या शेतकऱ्यांनी बोलावणं पाठवलं. गांधी प्रत्यक्षात गेले त्यावेळेस पहिल्यांदा त्यांना तिथून जायला सांगितलं. गांधीजींनी त्याला नकार दिला. गांधीजींना अटक करून कोर्टात हजर केलं गेलं. कोर्टाच्या बाहेर प्रचंड घोषणाबाजी होत होती. न्यायधीशांनी गांधीजींची मुक्तता केली. पण गांधीजींनी स्वत:च शिक्षेची मागणी केली. नंतर गांधीजींना सोडण्यात आलं.\nचंपारणचा सत्याग्रह यशस्वी झाला. निळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची शोषणातून मुक्तता झाली. त्याच वेळेस पहिल्यांदा गांधीजींनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भीतीपासून स्वतंत्र होण्याचा मंत्र दिला. तोच मंत्र घेऊन हजारो भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उतरले. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट हीच की शेतकऱ्यांना शोषणमुक्त करण्यासाठी गांधीजींनाही लढावं लागलं होतं आणि आजही त्याच पोशिंद्याला रस्त्यावर उतरवं लागतंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: champaran satyagrahaचंपारणचंपारण सत्याग्रहनिळीचे मळे\nतीन राज्यातल्या पराभवाचा महाराष्ट्रावर सुद्धा परिणाम\nपवारांना अजूनही राहुल गांधी यांचं नेतृत्व मान्य नाही का\n2014 चे आयाराम, 2019 चे गयाराम ठरणार\nयुट्यूबवर रेसिपींचा प्रवास थांबला, १०७ वर्षांच्या आजींची थक्क करणारी कहाणी\nसध्या अमेरिकेत गाजतंय लक्ष्मी बिराजदार यांचं नाव\n#Mumbai26/11:''ताज'च्या अपमानाचे व्रण आम्ही पुसले'\nउद्धव-राज आमनेसामने, कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मनसेचा पाठिंबा\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, स���िनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://gangadharmute.com/node/205", "date_download": "2018-12-16T04:57:50Z", "digest": "sha1:74XWAVR4OZXSJZA2QQGKZBYDKGTDUEQE", "length": 8931, "nlines": 124, "source_domain": "gangadharmute.com", "title": " नेते नरमले | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / नेते नरमले\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी शुक्र, 15/07/2011 - 20:21 ह्यावेळी प्रकाशित केले.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्या���्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/ms-dhoni-may-score-100th-fifty-in-international-cricket-in-srilnaka/", "date_download": "2018-12-16T03:52:21Z", "digest": "sha1:AYULDRJGDGUIERYVXMHOTLQKJBO25YP6", "length": 7284, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "धोनी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत करू शकतो हा मोठा विक्रम !", "raw_content": "\nधोनी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत करू शकतो हा मोठा विक्रम \nधोनी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत करू शकतो हा मोठा विक्रम \nकॅप्टन कूल अशी ओळख असणारा भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा उद्यापासून श्रीलंका संघाविरुद्ध खेळताना एक मोठा विक्रम करू शकतो. ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका उद्यापासून डम्बुला येथे सुरु होत आहे त्यात ह्या दिग्गज खेळाडूला सचिन, गांगुली आणि द्रविड या दिग्गजांच्या यादीत सामील होता येणार आहे.\nधोनी आजपर्यंत ४६० आंतरराष्ट्रीय सामने खेळला असून त्याने त्यात १५४०९ धावा केल्या आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल ९८ अर्धशतके केली आहेत. हा एक मोठा विक्रम आहे. यापूर्वी भारताकडून सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनी फक्त १०० पेक्षा जास्त अर्धशतके केली आहेत. अशी कामगिरी करायला धोनीला आता फक्त २ अर्धशतकांची गरज आहे. भारत या मालिकेत ५ एकदिवसीय आणि १ टी२० सामना खेळणार असल्या कारणाने हे नक्कीच अशक्य नाही.\nभारताकडून सार्वधिक आंतराराष्ट्रीय अर्धशतके करणारे खेळाडू\n१६४ सचिन तेंडुलकर, सामने-६६४\n१४५ राहुल द्रविड, सामने-५०४\n१०६ सौरव गांगुली, सामने-४२१\n९८ महेंद्रसिंग धोनी, सामने-४६०\n७९ मोहम्मद अझरुद्दीन, सामने-४३३\n७३ विराट कोहली, सामने-२९८\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..\nISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/7-dead-over-20-missing-landslide-sweeps-away-buses-himachal-pradesh-66223", "date_download": "2018-12-16T04:26:55Z", "digest": "sha1:DIIX5G3LTPE46V4ZUOEKEKCATOWW2AQX", "length": 12519, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "7 Dead, Over 20 Missing As Landslide Sweeps Away Buses In Himachal Pradesh हिमालच प्रदेशात भूस्खलन; 7 जणांचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nहिमालच प्रदेशात भूस्खलन; 7 जणांचा मृत्यू\nरविवार, 13 ऑगस्ट 2017\nमंडी-पठाणकोट महामार्गावर शनिवारी रात्री ही दुर्घटना घडली. भूस्खलनामुळे मातीचा ढीगारा महामार्गावरून जात असलेल्या दोन बसवर कोसळला. या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन मदत करण्यात आली. पाच जणांना वाचविण्यात यश आले असून, जखमींना स्थानिक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.\nशिमला - हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात शनिवारी रात्री दोन बसवर झालेल्या भूस्खलनात सात जणांचा मृत्यू झाला असून, 20 जण अद्याप बेपत्ता आहेत. यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडी-पठाणकोट महामार्गावर शनिवारी रात्री ही दुर्घटना घडली. भूस्खलनामुळे मातीचा ढीगारा महामार्गावरून जात असलेल्या दोन बसवर कोसळला. या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन मदत करण्यात आली. पाच जणांना वाचविण्यात यश आले असून, जखमींना स्थानिक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून, 20 हून अधिक जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करण्यात आले आहे. तर, हिमाचलचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंह दुर्घटनेच्या ठिकाणी रवाना झाले आहेत. तसेच त्यांनी जखमींना सर्वोतोपरी मदत करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. शिमल्यापासून 220 किमी अंतरावर असलेल्या कोटरुपी येथे हे भूस्खलन झाले. महामार्गावर दोन बस थांबल्या असताना ही घटना घडली. मातीच्या ढिगाऱ्यामुळे दोन्ही बस 800 फूट दरीत कोसळल्या.\nबीड : माजलगावजवळ कार झाडाला धडकून 3 ठार\nमाजलगाव (जि. बीड) : भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून गाडीतील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. हि घटना शुक्रवारी (ता....\nराज्यात २ हजार ९३० चालक तीन महिन्यांकरिता निलंबित मुंबई - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दोन हजार ९३० बेशिस्त चालकांचे वाहन परवाने तीन महिन्यांकरिता...\nभोसरी - भोसरीतील पुणे-नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून सुटका मिळविण्यासाठी महापालिकेद्वारे राजमाता जिजाऊ उड्डाण पुलाची उभारणी करण्यात आली...\nवाहनांच्या कागदपत्रांचा त्रास संपला\nसातारा - केंद्र शासनाने नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार मोबाईलमध्ये डिजिटल लॉकर (DigiLocker) या ॲपमध्ये ठेवण्यात आलेली कागदपत्रांच्या प्रतीही पोलिस व...\nचौपदरीकरणाच्या प्रतीक्षेत दुरुस्तीची निविदा\nजळगाव - शहरातून मार्गस्थ महामार्गाच्या चौपदरीकरणाची निविदा आठवडाभरात निघण्याचे सांगितले जात असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाच्या...\nबीड : गेटकेन ऊस असलेल्या गाड्या अडविल्य��\nमाजलगांव (बीड) : पाणी पातळी खालावल्याने उभा उस वाळत आहे मात्र साखर कारखानदार कार्यक्षेत्रातील उस गाळप करण्याएैवजी गेटकेनचा उस आणत आहेत. त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/new-delhi-news-do-not-approve-bills-confusion-65966", "date_download": "2018-12-16T04:20:57Z", "digest": "sha1:25W7OJW3F5DMIV4ZS6W365H2S4HRLSW5", "length": 15064, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "new delhi news Do not approve bills in confusion विधेयके गोंधळात मंजूर करू नका | eSakal", "raw_content": "\nविधेयके गोंधळात मंजूर करू नका\nशनिवार, 12 ऑगस्ट 2017\nवेंकय्या नायडू यांच्याकडून सर्वपक्षीय अपेक्षा\nवेंकय्या नायडू यांच्याकडून सर्वपक्षीय अपेक्षा\nनवी दिल्ली: गोंधळ चालू असताना कोणतेही विधेयक मंजूर करू नये हा पायंडा तुम्ही कायम ठेवा, अशी मागणी बहुतांश विरोधकांनी उपराष्ट्रपती व राज्यसभाध्यक्ष वेंकय्या नायडू यांच्याकडे आज केली. त्यावर, \"2014 पर्यंत प्रचंड गदारोळात 21 विधेयके घिसडघाईने मंजूर करणाऱ्या विरोधकांना गेल्या तीन वर्षांत गोंधळात विधेयकांना मंजुरी नको, हा साक्षात्कार झाला,' असा सूचक टोला सभागृहनेते अरुण जेटली यांनी लगावला. स्वतः नायडू यांनी, गोंधळच झाला नाही व आहे त्या कामकाजाच्या वेळेचा सदुपयोग केला, तर वाद उद्भवणार नाही व छोट्या पक्षांनाही बोलण्यास संधी मिळेल असे निरीक्षण मांडले.\nनायडू यांचे स्वागत करतानाही राज्यसभेत सत्तारूढ आणि विरोधी पक्षांत वादाच्या ठिणग्या उडाल्या. लिहून आणलेले भाषण यंत्रवत वाचून दाखविण्याचा पायंडा मोडताना नायडूंनी उत्स्फूर्तपणे भावना मांडल्या. \"इफ यू कोऑपरेट, आ कॅन ऑपरेट वेल' असे ते म्हणाले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायडू यांच्याबरोबरच्या आठवणींना, किश्‍श्‍यांना उजाळा दिला. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व पंतप्रधान या सर्वोच्च पदांवरील व्यक्ती गरिब घरांतून व घराण्याचे कोणतेही पाठबळ नसताना विराजमान झाल्यात हे लोकशाहीचे सौंदर्य असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी संपन्न पार्श्‍वभूमी असूनही देशासाठी असीम त्याग केलेल्या महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल व मोतिलाल नेहरूंपासून अनेकांची उदाहरणे देऊन, श्रीमंतांचे, कोट्यधीशांचे भारताच्या जडणघडणीतील दुर्लक्षित करू नका, असा चिमटा काढला. सीताराम येचुरी यांनी राज्यसभाध्यक्षांचे आसन हे विक्रमादित्याच्या सिंहासनासारखे असल्याचे सांगितले.\nनायडू म्हणाले, की सत्तर वर्षांनी गरिबी, असमानता, ग्रामीण-शहरी दरी हे दोष असूनही भारत बुद्धिमत्ता व मनुष्यबळ या देणग्यांच्या जोरावर जगात अग्रेसर आहे. गोंधळ, गदारोळ करताना जनादेशाचा आदरही राखला पाहिजे.\n- प्रफुल्ल पटेल ः संसदीय चर्चेचा दर्जा व विनोदबुद्धी कामकाजातून हरवत चालली आहे, ती परत यावी.\n- संजय राऊत ः तुम्ही कडक प्राचार्य राहा; पण छोट्या पक्षांनाही पुरेसा वेळ द्या.\n- सतीश मिश्रा ः मागच्या बाकांकडे लक्ष द्या व त्यांना न्याय द्या.\n- रामदास आठवले ः तुम्ही मला बोलू दिले नाही तर कामकाज चालणार नाही\n- तिरूची सिवा व डेरेक ओब्रायन ः राज्यसभेत सदस्यांना मातृभाषेतून बोलण्यासाठी सर्वभाषक अनुवादकांची सोय उपलब्ध करा.\n- रामगोपाल यादव ः मंत्री म्हणून तुम्ही सर्वपक्षीय खासदारांत लोकप्रिय होतात तसेच यापुढेही रहा.\nबँक ऑफ महाराष्ट्रला राजभाषा कीर्ती पुरस्कार\nपुणे : राजभाषा हिंदीचा कामकाजामध्ये प्रभावी वापर केल्याबद्दल बॅंक ऑफ महाराष्ट्रला राजभाषा कीर्ती पुरस्कार देशाचे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या...\nहिंसा करणारे लोक राष्ट्रवादी नाहीत- उपराष्ट्रपती नायडू\nनवी दिल्ली : कोणाला ठेचून मारण्याच्या घटनांमध्ये आणि वंशद्वेषी घटनांमध्ये सहभागी असणारे लोक स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवून घेऊ शकत नाहीत, असे...\nवेंकय्याजी शिस्तप्रिय व्यक्ती : पंतप्रधान\nनवी दिल्ली : ''वेंकय्याजी शिस्तप्रिय अशी व्यक्ती असून, आपल्या देशाची परिस्थिती सध्या शिस्तबद्ध लोकशाही अशी बनली आहे. जर कोणी शिस्तीबाबत बोलत असेल तर...\nजय जवान, जय किसान, जय विज्ञान\nपुणे - अन्न सुरक्षा हीच राष्ट्र सुरक्षेची चावी असून, कृषी क्षेत्राला शाश्वत आणि किफायतशीर बनविण्याचे कायमस्वरूपी धोरण स्वीकारण्याची गरज आहे. सैनिक,...\nपवार यांच्यासोबतची मैत्री ग्रामीण विकासामुळे - नायडू\nबारामती शहर - ‘‘माझ्या राजकीय प्रवासाच्या प्रारंभापासूनच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी माझे वेगळे संबंध आहेत. आमचे राजकीय विचार वेगळे असले; तरी...\nशरद पवार यांच्या जनवस्तूसंग्रहालयाला वेंकय्या नायडू यांची भेट\nबारामती शहर - 'एका असामान्य माणसाच्या व्यक्तिचित्रणाचे प्रतिबिंब दर्शविणारे संग्रहालय'... अशा शब्दात उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी विद्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z140409225437/view", "date_download": "2018-12-16T03:50:37Z", "digest": "sha1:5OOZPNYVYENS5UTSEC34OAFKAAM4Z6QT", "length": 13740, "nlines": 286, "source_domain": "www.transliteral.org", "title": "पदसंग्रह - पदे ३३६ ते ३४०", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|\nपदे ३३६ ते ३४०\nपदे १ ते ५\nपदे ६ ते १०\nपदे ११ ते १५\nपदे १६ ते २०\nपदे २१ ते २५\nपदे २६ ते ३०\nपदे ३१ ते ३५\nपदे ३६ ते ४०\nपदे ४१ ते ४५\nपदे ४६ ते ५०\nपदे ५१ ते ५३\nपदे ५५ ते ५६\nपदे ५७ ते ५८\nपदे ५९ ते ६२\nपदे ६३ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ८५\nपदे ८६ ते ९०\nपदे ९१ ते ९५\nपदे ९६ ते १००\nपदे १०१ ते १०५\nपदे १०६ ते ११०\nपदे १११ ते ११५\nपदे ११६ ते ११९\nपदे १२० ते १२५\nपदे १२६ ते १३०\nपदे १३१ ते १३५\nपदे १३६ ते १४०\nपदे १४१ ते १४५\nपदे १४६ ते १५०\nपदे १५१ ते १५५\nपदे १५६ ते १६०\nपदे १६१ ते १६५\nपदे १६६ ते १७०\nपदे १७१ ते १७५\nपदे १७६ ते १८०\nपदे १८१ ते १८५\nपदे १८६ ते १९०\nपदे १९१ ते १९५\nपदे १९६ ते २००\nपदे २०१ ते २०५\nपदे २०६ ते २१०\nपदे २११ ते २१५\nपदे २१६ ते २२०\nपदे २२१ ते २२५\nपदे २२६ ते २३०\nपदे २३१ ते २३५\nपदे २३६ ते २४०\nपदे २४१ ते २४५\nपदे २४६ ते २५०\nपदे २५१ ते २५५\nपदे २५६ ते २६०\nपदे २६१ ते २६५\nपदे २६६ ते २७०\nपदे २७१ ते २७५\nपदे २७६ ते २८०\nपदे २८१ ते २८५\nपदे २८६ ते २९०\nपदे २९१ ते २९५\nपदे २९६ ते ३००\nपदे ३०१ ते ३०५\nपदे ३०६ ते ३१०\nपदे ३११ ते ३१५\nपदे ३१६ ते ३२०\nपदे ३२१ ते ३२५\nपदे ३२६ ते ३३०\nपदे ३३१ ते ३३५\nपदे ३३६ ते ३४०\nपदे ३४१ ते ३४५\nपदे ३४६ ते ३५०\nपदे ३५१ ते ३५५\nपदे ३५६ ते ३६०\nपदे ३६१ ते ३६५\nपदे ३६६ ते ३७०\nपदे ३७१ ते ३७५\nपदे ३७६ ते ३८०\nपदे ३८१ ते ३८५\nपदे ३८६ ते ३९०\nपदे ३९१ ते ३९५\nपदे ३९६ ते ४००\nपदे ४०१ ते ४०५\nपदे ४०६ ते ४१०\nपदे ४११ ते ४१५\nपदे ४१६ ते ४२०\nपदे ४२१ ते ४२५\nपदे ४२६ ते ४३०\nपदे ४३१ ते ४३५\nपदे ४३६ ते ४४०\nपदे ४४१ ते ४४५\nपदे ४४६ ते ४५०\nपदे ४५१ ते ४५५\nपदे ४५६ ते ४६०\nपदे ४६१ ते ४६५\nपदे ४६६ ते ४७०\nपदे ४७१ ते ४७५\nपदे ४७६ ते ४८०\nपदे ४८१ ते ४८५\nपदे ४८६ ते ४९०\nपदे ४९१ ते ४९५\nपदे ४९६ ते ५००\nपदे ५०१ ते ५०५\nपदे ५०६ ते ५१०\nपदे ५११ ते ५१५\nपदे ५१६ ते ५२०\nपदे ५२१ ते ५२५\nपदे ५२६ ते ५३०\nपदे ५३१ ते ५३५\nपदे ५३६ ते ५४०\nपदे ५४१ ते ५४५\nपदे ५४६ ते ५५०\nपदे ५५१ ते ५५५\nपदे ५५६ ते ५६०\nपदे ५६१ ते ५६५\nपदे ५६६ ते ५७०\nपदे ५७१ ते ५७५\nपदे ५७६ ते ५८०\nपदे ५८१ ते ५८५\nपदे ५८६ ते ५९०\nपदे ५९१ ते ५९५\nपदे ५९६ ते ६००\nपदे ६०१ ते ६०५\nपदे ६०६ ते ६१०\nपदे ६११ ते ६१५\nपदे ६१६ ते ६२०\nपदे ६२१ ते ६२५\nपदे ६२६ ते ६३०\nपदे ६३१ ते ६३५\nपदे ६३६ ते ६४०\nपदे ६४१ ते ६४५\nपदे ६४६ ते ६५०\nपदे ६५१ ते ६५५\nपदे ६५६ ते ६६०\nपदे ६६१ ते ६६५\nपदसंग्रह - पदे ३३६ ते ३४०\nरंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.\nTags : ranganatha swaniपदमराठीरंगनाथ स्वामी\nपदे ३३६ ते ३४०\nपद ३३६. (चा. सदर.)\nतुजविण राघवा सुख नाहीं ॥धृ०॥\nद्दश्य मृषा दिसतांही ॥ न बुडें मृगजळ-डोहीं ॥१॥\nतुजविण आणिक न गमे कांहीं ॥२॥\nनिजात्म रंगें दाहाहीं ॥ लावीं भजनप्रवाहीं ॥३॥\nपद ३३७. (गुरु देव देवा या चा.)\nरघुवीरा देवराया ॥ दुस्तर संसारसिंधू तराया ॥धृ०॥\nसच्छास्त्रीं आवडि लागो ॥ स्वहितीं मानस हें जागो ॥ सज्जन सेविति जें तें सुख मागों ॥१॥\nआवडी लावुनियां नामीं ॥ विरक्तिच्या वसवीं ग्रामीं ॥ यश दे षड्‌रिपुंच्या संग्रामीं ॥२॥\nवारुनि संसृतीचा धोका ॥ मारुनि कळिकाळ बोका ॥ निजरंगें रंगुनि तरवीं लोका ॥३॥\nपद ३३८. (चा. सदर.)\nहरिचि मी दासी अंकिलि ॥ प्रज्ञा प्रतिज्ञा बोलें बोली ॥धृ०॥\nनीति न सांडिं तेणें ॥ राहिलें सकळ भेणें ॥ कीजे आमुचें काय कोणं ॥१॥\nनवविधा चतुर्विधा ॥ बोधं बोधली मेधा ॥ आलें साम्राज्य आत्म बोधा ॥२॥\nयद्यपि जन निंदी वंदी ॥ न पडे त्यांचिये छंदीं ॥ अंतर रंगलें निजानंदीं ॥३॥\nपद ३३९. (चाल-अभाग्याचे घरीं बाबा०)\nएक राम त्यासि काम येर सर्व वाव ॥ निर्भय त्रिभुवनीं सौरी गुरुपदीं भाव ॥धृ०॥\nभाव दावुं काय कौतुक वाटे बाई ॥ चारी साहा विशद हेचि वाजविति घाई ॥१॥\nदोनि तिनीचि चारी पांच सारोनियां अंगें ॥ एकी एकपण टाकुनि मीच पुढें मागें ॥२॥\nतुटला बंद लगला छंद एक निजानंद ॥ नाना रंग सहजचि नाहीं राहिलें आतां द्वंद्व ॥३॥\nदेउनियां चित्त आदरीजे व्रत ॥ हित कीं अहित झालें माझें ॥१॥\nपरिसावो साजणी संसाराची काहाणी ॥ काय लाजिरवाणी बोलों आतां ॥२॥\nनाहीं नाम रूप पडिला तो कपाळीं ॥ कर्म धर्मा टाळी पिटियली ॥३॥\nआजन्माचें माझ्या झालें हेंचि फळ ॥ याती गेली कूळ शुन्य झालें ॥४॥\nकांहीं नाहीं तें करावें तें काय ॥ सर्वापरी माय ऐसें झालें ॥५॥\nसासुरें माहेर दोन्ही निराकार ॥ कोठें येरझार करूं आतां ॥६॥\nआतां हा निर्धार माझी मीच थार ॥ अवघा व्यवहार पूर्ण झाला ॥७॥\nएक रंग बाई नाहीं माझे ठायीं ॥ निजानंदें काई केलें नेणें ॥८॥\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-solapur-news-farmers-agitation-sugarcane-rates-mangalvedha-2489", "date_download": "2018-12-16T04:28:43Z", "digest": "sha1:P6QUVSFN24LWSILRLHKMW6SAJG3JGYIH", "length": 16254, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, solapur-news-farmers-agitation-sugarcane-rates-mangalvedha | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nऊस दरावरून मंगळवेढ्यात उडाला भडका; शेतकरी संतप्त\nऊस दरावरून मंगळवेढ्यात उडाला भडका; शेतकरी संतप्त\nसोमवार, 30 ऑक्टोबर 2017\nमंगळवेढा : उसाला 3400 दर दिल्याशिवाय कोयता लावू दिला जाणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता दरम्यान जिल्हयातील साखर कारखान्यांनी अद्यापही ऊसाचे दर जाहीर न केल्याने आज सोमवारी सकाळी अरळीतील शेतकर्‍यांनी उसाने भरलेल्या ट्राॅलीची हव��� शेतकर्‍यांनी सोडल्याने ऊस दरावरून शेतकय्रांचा भडका मंगळवेढ्यात उडाला\nअरळी येथे ऊसतोड करून ट्रोली भरून जात असताना माजी सरपंच मलसिध्द कुंभार, अँड.राजाराम चव्हाण, आप्पासो हेगडकर, कोली मेजर, मल्लिकार्जुन सोनगोंडे, बंडू ढाणे, अशोक कुंभार आदि १०० पेक्षा अधिक शेतकर्‍यांनी या आंदोलनात सहभाग घेतला\nमंगळवेढा : उसाला 3400 दर दिल्याशिवाय कोयता लावू दिला जाणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता दरम्यान जिल्हयातील साखर कारखान्यांनी अद्यापही ऊसाचे दर जाहीर न केल्याने आज सोमवारी सकाळी अरळीतील शेतकर्‍यांनी उसाने भरलेल्या ट्राॅलीची हवा शेतकर्‍यांनी सोडल्याने ऊस दरावरून शेतकय्रांचा भडका मंगळवेढ्यात उडाला\nअरळी येथे ऊसतोड करून ट्रोली भरून जात असताना माजी सरपंच मलसिध्द कुंभार, अँड.राजाराम चव्हाण, आप्पासो हेगडकर, कोली मेजर, मल्लिकार्जुन सोनगोंडे, बंडू ढाणे, अशोक कुंभार आदि १०० पेक्षा अधिक शेतकर्‍यांनी या आंदोलनात सहभाग घेतला\nतालुक्यातील भिमा नदीकाठावरील सिध्दापूर व अरळी या दोन ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन ऊस दर जाहीर केल्याशिवाय कारखान्यांना ऊस न घालण्याचा एकमुखी ठराव केला होता. गतवर्षी कारखाने चालू होण्यापूर्वी सर्वच कारखान्यांनी दर जाहीर केले होते. कारखाने सुरू होण्यास एक दिवस बाकी असतानाही अद्याप तालुक्यातील कुठल्याच साखर कारखान्यांनी ऊसदर जाहीर न केल्यामुळे शेतकर्‍यांना आपल्या ऊसाला प्रतिक्विंटलला दर किती मिळणार याबाबत ते अभिज्ञ आहेत. तालुक्यातील बठाण, उचेठाण, ब्रह्मपुरी, माचणूर, तामदर्डी, रहाटेवाडी, बोराळे, अरळी, सिध्दापूर, नंदूर हे क्षेत्र भिमा नदी खोर्‍यातील असल्यामुळे येथे मोठया प्रमाणात ऊस उत्पादित केला जातो.\nया भागावर तालुक्याबरोबर अन्य कारखान्यांचाही लक्ष असते सिध्दापूर व अरळी ग्रामपंचायतीने ग्रामसभा बोलावून ऊसाच्या उत्पादन खर्चाच्या प्रमाणात दर मिळणे आवश्यक आहे. कोणत्याही कारखान्याने दर किती देणार हे अद्याप जाहीर केले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये सभ्रमावस्था असून या ग्रामसभेत होवून उच्चतम दर घोषित झाल्याशिवाय ऊसाला कोयता लावू न देण्याचा निर्णय या ग्रामसभेत घेण्यात आला.\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...\nखरीप, केळी पीकविम्याच्या परताव्यापासून...जळगाव : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत...\nखोजेवाडीत लोकसहभागातून जनावरांची छावणीनगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने...\nजमीन सुपीकता, नियोजनातून साधली शेतीमांजरी (जि. पुणे) येथील माधव आणि सचिन हरिलाल घुले...\nमोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या...सांगली ः दूध इकून दौन पैकं मिळत्याती म्हणून...\nमंगेशी झाली वंचितांची मायउपेक्षितांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून...\nगेल्या वर्षीच्या अवकाळीपोटी साठ लाखांची...मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यात...\nउत्तर प्रदेश, हरियाना, पंजाबप्रमाणे...पुणे : जागतिक साखरेचे बाजार आणि खप विचारात घेता...\nपूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामानपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण...\nकांदा दरप्रश्नी पंतप्रधानांना साकडेनाशिक : कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित...\nखानदेशात चाराटंचाईने जनावरांची होरपळ...जळगाव : जिल्ह्यात रोज लागणाऱ्या चाऱ्यासंबंधी...\nअडत्याकडून ‘टीडीएस’ कपातीची बाजार...धुळे : शेतकऱ्यांकडून शेतमाल विक्रीनंतर...\nअमरावती विभागात महिन्यात हजारवर शेतकरी...अकोलाः सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि या वर्षी...\n‘शेतकऱ्यांच्या प्रश्नी आमदार-...परभणी : उसाला एफआरपीनुसार दर देण्यात यावा,...\nऊसरसात शर्कराकंदाचे मिश्रण शक्यपुणे : राज्यातील साखर कारखान्यांचा घटलेला गाळप...\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/bedhadak/article-253963.html", "date_download": "2018-12-16T03:19:58Z", "digest": "sha1:7ATWUZE2BTFLM65TD4EQ7SAQ2X4NJ2SY", "length": 14310, "nlines": 165, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आजही स्त्री भ्रूण हत्या चालू राहणं हा मानवतेला कलंक नाही का?", "raw_content": "\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद���ध आहे ही अभिनेत्री\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIRAL VIDEO: सोनाराच्या डोळ्यादेखत पळवल्या सोन्याच्या बांगड्या\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nआजही स्त्री भ्रूण हत्या चालू राहणं हा मानवतेला कलंक नाही का\nआजही स्त्री भ्रूण हत्या चालू राहणं हा मानवतेला कलंक नाही का\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nमराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण देणं, हे इतर मागास जातींवर अन्यायकारक ठरेल का \nएकाच वेळी 19 आमदारांना निलंबित करणं, हे राजकीय षडयंत्र आहे का \nजिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी सर्व पक्ष संधीसाधू झालेत का\nयोगी आदित्यनाथांमुळे भाजप उत्तर प्रदेशमध्ये कट्टर हिंदुत्ववादी अजेंडा राबवेल का \nकर्जमाफीच्या मुद्यावरून सत्तारूढ शिवसेना रडीचा डाव खेळतेय का\nधुळे येथील डॉक्टरांवरील हल्ला हे वैद्यकीय यंत्रणेवरील विश्वास तुटल्याचं लक्षण आहे का\nशेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कर्जमाफी हाच एकमेव उपाय आहे का \nयूपीमधील विजयामुळे मोदींनी पुढील 10 वर्षांसाठी भाजपचा खुंटा मजबूत केलाय का\nपारदर्शक कारभाराचा आग्रह फक्त मुंबईतच का, पूर्ण महाराष्ट्रात का नको \nमहापौर निवडणुकीत शिवसेना, भाजप मुक्त बीएमसीचा फार्म्युला प्रत्यक्षात अंमलात आणू शकेल का \nसेना-भाजपातली वाढती दरी फडणवीस सरकार पडण्यास कारणीभूत ठरेल\nराजभाषा मराठीबाबत शासनाचं धोरण गळपेची करणारं आहे का \nयुती का नाही, भाजपची दादागिरी की शिवसेनेचा आडमुठेपणा \nसेना-भाजप युतीत नेमकं चाललंय तरी काय\nजलीकट्टूप्रमाणेच बैलगाड्यासाठीही महाराष्ट्रात जनआंदोलन का उभं राहत नाही \nमहापालिका निवडणुकीत युती होणं शक्य आहे का \nनितेश राणेंनी तोडफोड संस्कृतीला खतपाणी घातलंय का\nपुतळा फोडणाऱ्यांना बक्षीस देणं म���हणजे गुंडांना पोसणं नाही का \nचरख्यासह मोदींची प्रतिमा छापणे हे गांधी विचार डावलण्याचा प्रयत्न आहेे का \nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nनवीन वर्षात हनीमूनचं प्लॅनिंग करताय तर या आहेत सर्वोत्तम जागा\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/flex-damage-look-pune-124502", "date_download": "2018-12-16T04:31:54Z", "digest": "sha1:BP6NPSIBWRNX7SN5PQHPHESKKYNEPC5J", "length": 6614, "nlines": 152, "source_domain": "www.esakal.com", "title": "flex damage look of pune फलक लावुन पुण्याची शोभा का घालवयची? | eSakal", "raw_content": "\nफलक लावुन पुण्याची शोभा का घालवयची\nसोमवार, 18 जून 2018\nपुणे : पुण्यात ठिकठिकाणी सर्रास शुभेच्छांचे बेकायदेशीर फलक जातात. बेकायदेशीर फलक लावुन पुण्याची शोभा का घालवयची. पुणे बकाल करण्याची जबाबदारी हे बेकायदेशीर हीरों घेणार का तरी प्रशासनाने योग्य कारवाई करावी.\nपुणे : पुण्यात ठिकठिकाणी सर्रास शुभेच्छांचे बेकायदेशीर फलक जातात. बेकायदेशीर फलक लावुन पुण्याची शोभा का घालवयची. पुणे बकाल करण्याची जबाबदारी हे बेकायदेशीर हीरों घेणार का तरी प्रशासनाने योग्य कारवाई करावी.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-antilia-building-fire-58740", "date_download": "2018-12-16T04:24:34Z", "digest": "sha1:45XJMVWS47J2S3EVU75JOKRKL44NX5DE", "length": 11383, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news antilia building fire मुकेश अंबानींच्या \"ऍण्टिलिया'ला आग | eSakal", "raw_content": "\nमुकेश अंबानींच्या \"ऍण्टिलिया'ला आग\nमंगळवार, 11 जुलै 2017\nमुंबई - प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पेडर रोड येथील बहुचर्चित \"ऍण्टिलिया' इमारतीच्या नवव्या मजल्यावरील बागेला सोमवारी रात्री आग लागली. फोर-जी मोबाईल टॉवरला लागलेली ही आग कृत्रिम गवतामुळे पसरली. अवघ्या 20 मिनिटांत ती विझवण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून या मजल्यावरील विजेच्या वाहिन्या तात्काळ कापण्यात आल्या.\nमुंबई - प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पेडर रोड येथील बहुचर्चित \"ऍण्टिलिया' इमारतीच्या नवव्या मजल्यावरील बागेला सोमवारी रात्री आग लागली. फोर-जी मोबाईल टॉवरला लागलेली ही आग कृत्रिम गवतामुळे पसरली. अवघ्या 20 मिनिटांत ती विझवण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून या मजल्यावरील विजेच्या वाहिन्या तात्काळ कापण्यात आल्या.\nअंबानी यांच्या या निवासी इमारतीच्या नवव्या मजल्यावर रात्री 9.04 वाजता आग लागली. या बागेत फोर-जी मोबाईल टॉवर असून त्यात शॉर्टसर्किट झाल्यामुळे आगीची ठिणगी पडली असावी, असा अंदाज आहे. तेथील कृत्रिम गवतामुळे आग वेगाने पसरली. अग्निशामक दलाचे बंब 9.13 वाजता पोचले. तोपर्यंत इमारतीतील अग्निशमन यंत्रणेच्या साह्याने आग आटोक्‍यात आणण्यात आली होती. 9.26 वाजता आग पूर्णपणे विझवण्यात आली.\nभाजप कार्यकर्त्याच्या खुनाच्या निषेधार्थ रुग्णवाहिका पेटविली\nआर्णी (जि. यवतमाळ) : भाजपचा कार्यकर्ता असलेल्या नीलेश मस्केचा खून झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 14) दुपारी ग्रामीण रुग्णालयासमोरील बागोरी संकुलासमोर...\nनीरा डाव्या कालव्यातून रब्बीसाठी दुसरे आवर्तन\nवालचंदनगर - नीरा डाव्या कालव्यावरील रब्बीच्या हंगामातील दुसऱ्या आवर्तनासाठी शेतकऱ्यांना ३ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यात येणार असून,...\nवालचंदनगर - रब्बीच्या दुसऱ्या आवर्तनासाठी ३ टीएमसी पाणी\nवालचंदनगर - नीरा डाव्या कालव्यावरील रब्बीच्या हंगामातील दुसऱ्या आवर्तनासाठी शेतकऱ्यांना ३ टीएमसी पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार असून शेतकऱ्यांनी...\nकोहकडी येथे लागलेल्या आगीत दोन झापड्या जळून खाक\nपारनेर - येथील कोहकडी येथे काल (बुधवार) सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत दोन झोपड्या जळून खाक झाल्या. यामध्ये या झापडी...\nपुण्या��� वाहन जाळपोळ : पाच दुचाकी जळून खाक\nपुणे : गंज पेठेतील लहुजी वस्ताद तालीमजवळच्या नाल्यानजीक गुरुवारी(ता. 13) पहाटे 3 वाजता अज्ञात व्यक्तिंनी आग लावल्याचा प्रकार उघडकीस आला. या...\n''भाजप हा मुडद्यांचा पक्ष'' : यशंवत सिन्हा\nपुणे : \"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पक्षात सगळेजण घाबरतात. आज भारतीय जनता पक्षातील काहीजण कधीकाळी कॉंग्रेसला \"मुडद्यांचा पक्ष' असे म्हणत होते. पण,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-maharashtra-news-rain-block-mega-block-55103", "date_download": "2018-12-16T04:43:24Z", "digest": "sha1:FKFBKIUZTLB73T5A7SPZRI56DYM2EV3I", "length": 13513, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news maharashtra news rain block mega block मुंब्रा, कळवा स्थानकात 'मेगा ब्लॉक'सोबत 'रेन ब्लॉक'मुळे प्रवासी त्रस्त | eSakal", "raw_content": "\nमुंब्रा, कळवा स्थानकात 'मेगा ब्लॉक'सोबत 'रेन ब्लॉक'मुळे प्रवासी त्रस्त\nरविवार, 25 जून 2017\nकळवा (मुंबई) - मध्य रेल्वे प्रशासनाने आज (रविवार) सहा तासांचा मेगाब्लॉक जाहीर केला असतानाच शनिवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे कळवा व मुंब्रा स्थानकात तीन ते चार फूट पाणी शिरले आहे. त्यामुळे संपूर्ण रेल्वे ट्रॅक पाण्याखाली आला आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच प्रवाशांना मेगा ब्लॉक सोबतच पावासाच्या \"रेन ब्लॉक'ला ही सामोरे जावे लागले.\nकळवा (मुंबई) - मध्य रेल्वे प्रशासनाने आज (रविवार) सहा तासांचा मेगाब्लॉक जाहीर केला असतानाच शनिवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे कळवा व मुंब्रा स्थानकात तीन ते चार फूट पाणी शिरले आहे. त्यामुळे संपूर्ण रेल्वे ट्रॅक पाण्याखाली आला आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच प्रवाशांना मेगा ब्लॉक सोबतच पावासाच्या \"रेन ब्लॉक'ला ही सामोरे जावे लागले.\nठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरात काम करण्यासाठी मध्य रेल्वेच्या प्रशासनाने धीम्या गतीच्या मार्गावर सहा तासाचा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. दरम्यान श���िवारी मध्यरात्री कळवा मुंब्रा परिसरात कोसळलेल्या जोरदार मुसळधार पावसामुळे मध्यरेल्वेच्या कळवा व मुंब्रा स्थानकात पाणी शिरले. मेगा ब्लॉकमुळे धीम्या मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली असतानाच पावसामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. त्यामुळे कळवा रेल्वे स्थानक गर्दीने भरून गेला होता. रेल्वे व ठाणे महापालिकेने केलेला नाले सफाईचा दावा फोल ठरला आहे.\nशनिवारी रात्री संथ गतीने पडणारा पाऊस मध्यरात्री दोनच्या सुमाराला कळवा व ठाणे परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कळवा रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या नाल्याला प्रचंड पूर आल्याने सकाळी सहाच्या सुमारास ट्रॅकवर 3 ते 4 फूट पाणी साचले. शिवाय येथील न्यू शिवाजी नगर परिसरातील झोपड्यामध्येही पाणी शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले. तसेच रात्रभर पडलेल्या पावसामुळे कळवा खाडी किनारी असलेल्या जानकी नगर, महात्मा फुले नगर परिसरातील भीमनगर, सायबा नगर या परिसरातील झोपड्यामध्ये नाल्यांचा पाणी शिरले महापालिकेने शंभर टक्के केलेल्या नाले सफाईचा दाव्याचा पहिल्याच जोराच्या पावसात पोल खोल झाली आहे.\n\"स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला राष्ट्रपतींची भेट\nकेवडिया (गुजरात)- देशाचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील...\nचाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांना अटक\nनवी मुंबई : जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ चाकूचा धाक दाखवून नागरिकांना लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी शुक्रवारी (ता. 14) अटक केली. गणेश गजानन शिंदे (19...\nसिडको करणार 90 हजार घरांची निर्मिती\nनवी मुंबई : सर्वसामान्यांनाही स्वत:च्या मालकीचे हक्काचे घर असावे यासाठी सिडको आगामी काळात 90 हजार घरांची निर्मिती करणार आहे. मागास आणि अल्प...\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\nरेल्वे विद्यापीठाचे आज राष्ट्रार्पण\nनवी दिल्ली : भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ गुजरातमधील बडोदा येथे साकारत असून, रेल्वेमंत्री पीयूष गोयल व गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी...\nदीड हजार झोपडपट्टीधारकांना मिळणार पट्टे\nनागपूर : दक्षिण-पश्‍चिम ना��पुरातील दीड हजार झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/43689", "date_download": "2018-12-16T03:28:06Z", "digest": "sha1:JQMFH356SYDIJQQ7PGSLS5FQ2HOIFSKB", "length": 14647, "nlines": 234, "source_domain": "www.misalpav.com", "title": "मी घेतली यॉट | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nपाषाणभेद in जे न देखे रवी...\nढिसक्लेमरः केवळ हलके घेण्यासाठी. कुणाही व्यक्ती, शक्ती, राजकीय पक्ष-पुढारी, मुळशी पॅटर्न, वाढदिवस बॅनरवाले यांचा उपमर्द करण्याचा हेतू नाही.\nमी तर घेतली बाबा यॉट\nफेरारी पेक्षा फार मोठ्ठा तिचा थाट\nमी तर घेतली ब्वॉ यॉट || धृ ||\nनकोच कसले रस्ते आता धुळभरी ट्रॅफीकचे\nअन नकोच ते लफडे आता पार्कींगसाठीचे\nमध्यमवर्गीयाला सांगतो त्याला आहे माझ्याशी गाठ ||१||\nइंग्लीश मेडीअम मधला मी कॉन्व्हेंट एज्यूकेटेड\nमराठी हिंदी धेडगुजरी भाषा म्हणजे कटकट\nमराठी शाळेची मुले म्हणजे आहेत नुसतीच माठ ||२||\nमोठ्या कंपनीत मध्ये मॅनेजर झालोय\nमल्टीनॅशलांचे दररोज कॉल येती सत्राशेसाठ ||३||\nनकोच ते मुलूंड ठाणे माहीम बोरीवली चेंबूर घणसोली कोपर येथे राहणे\nकिंवा नकोच ते सदाशिवपेठीय वागणे\nकुलाबा पाली हिल किंवा पाषाण कर्वेनगरातील घेतलाय मोठा ब्लॉक ||४||\nमी तर घेतली ब्वॉ यॉट\nमी तर घेतली ब्वॉ यॉट\n- यॉटकरी यॉ - पाषा भेदकर\n१) यॉट कशाचे प्रतीक आहे\n२) मुलूंड ठाणे माहीम, बोरीवली, चेंबूर, घणसोली, कोपर येथे कोण राहते (उपेक्षीत व्यक्तीसमुहाचे नाव अपेक्षीत)\n३) वर प्रश्न क्रमांक २ मधे राहण्यार्‍या ठिकाणांव्यतिरीक्त इतर ठिकाणी कोण राहते (अपेक्षीत व्यक्तींचे उल्लेख अपेक्षीत.)\n४) आय.आय.टी., आय.आय.एम. मध्ये कोण शिकू शकतात\n५) चार महाग असलेल्या चारचाकी वाहनांची नावे सांगा.\n(मिळून मिसळून【ツ】या व्हाटसअ‍ॅप गृपवर पुर्वप्रकाशीत. (येथे केवळ मिपावासीयांना प्रवेश आहे. सामील होण्यासाठी \"उपयोजक\" या सदस्यांशी संपर्क साधावा.)\nवरील झैरातीचा मोबदला अद्याप मिळालेला नाही हे बोलून मी माझे भाषण संपवतो.\nप्रश्नांची उत्तरे द्यायला ज्ञानी माणसे यावी लागतील.\nहीच का ती यॉट \nहीच का ती यॉट \nआहाहा ... काय ते अफाट काव्य \nआहाहा ... काय ते अफाट काव्य \nवाचता वाचता डोळ्यात पाणि आलं .. वाटलं आता हि यॉट ह्या डोळ्यातल्या पाण्यावरच चालणार कि काय =))\nसोताच्या याट वर बसून तुम्ही\nसोताच्या याट वर बसून तुम्ही असल्याच व्हॅटसपगृपावर बिनामोबदल्याच्या कविता पाडणार.\nपौड रोडवर भाड्याने लावा याट.\nमस्त .. मी घेतली यॉट\nमस्त .. मी घेतली यॉट\nसगळ्यांना बसला शॉट .\nयाट पुण्यात चालवायची असल्यास नदीला पुरसे पाणी सोडावं लागेल त्याचा प्रश्न मार्गी लावावा.\nपिंपरी-चिंचवड परिसरात जलपर्णी बरीच आहे, तेव्हा यानिमित्ताने तीही काढावी.\nपुण्यात - (पुण्यावर) चालवण्यासाठी हवाई यॉट :\nहिंजवडीला यॉटने यायचे असल्यास काय करावे लागेल सकाळी सकाळी फार ट्रॅफिक असतो बुवा. आणि मेट्रो काही आमच्या रिटायरमेंट पर्यंत येत नाही नक्की.\nयानिमित्ताने-- ओला वाले एयर टॅक्सी चालु करणार असे कुठेतरी वाचले होते. त्याचे काय झाले का पुढे\nहाहाहाहा.. यॉटचा तुंबलेला बोळा इथे निघालाच तर..\nपाषाण कर्वेनगरकरांनी पाषाणभेदांचे आभार मानावेत\nपाली हिल = पाषाण कर्वेनगर , पाषाण कर्वेनगरकरांनी पाषाणभेदांचे आभार मानावेत. :)\nपुंबईच्या वाचकांची काळजी हो,\nपुंबईच्या वाचकांची काळजी हो, बाकी दुसरं काय\nअन्यथा आम्ही यॉटवाले इतका विचार करतो का दुसर्यांचा\nमी तर घेतली ब्वॉ खाट\nमी तर घेतली बाबा खाट\nलक्झरी बेड पेक्षा तिचा मोठ्ठा थाट\nमी तर घेतली ब्वॉ खाट || धृ ||\nमागचा काही संदर्भ असल्यास 'मिसला'\nपण जाम आवडलं :)\nते हिंजवडी च बघा काहीतरी\nअन हिंजवडीही घेणार होतो पण राहिलं.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 12 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत���वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5560119750780408922&title=Corporate%20Carnival%202018%20Organised%20In%20Pune&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-16T03:16:33Z", "digest": "sha1:NM4JHXIO4OMUTLH6E32C6PCLNYM7OAUI", "length": 12689, "nlines": 123, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘झेन्सार टेक्नॉलॉजीज’ची बुद्धिबळात बाजी", "raw_content": "\n‘झेन्सार टेक्नॉलॉजीज’ची बुद्धिबळात बाजी\nपुणे : कॉर्पोरेट कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना वैयक्तिक आणि सांघिक खेळांमधील कौशल्याची चुणूक दाखवण्याची संधी देणाऱ्या ‘कॉर्पोरेट कार्निव्हल’ या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात बुद्धिबळाच्या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांमध्ये चुरस रंगली. बुद्धिबळाच्या अटीतटीच्या अशा सात फेऱ्यांनंतर ‘झेन्सार टेक्नोलॉजीज’च्या ओंकार पटवर्धन यांनी ६.५ गुणांसह प्रथम क्रमांकावर बाजी मारत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.\nया स्पर्धेत ‘दासॉल्ट सिस्टिम्स’चे मिराल शेवली यांनी सहा गुणांसह रौप्य पदक, तर ‘रँडस्टॅड इंडिया’चे वीरेंद्र भाटी यांनी ५.५ गुणांसह काँस्य पदक पटकावले. ‘फेअर सेन्स स्पोर्ट्स मॅनेजमेंट’ आणि ‘ट्विडल डिझायनोग्राफी’ यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या ‘कॉर्पोरेट कार्निव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल १०० कंपन्या या उपक्रमात सहभागी झाल्या असून, २२ एप्रिलपर्यंत दर शनिवारी व रविवारी चोंधे पाटील स्पोर्ट्स काँप्लेक्समध्ये विविध क्रीडास्पर्धा रंगणार आहेत.\nटेबल टेनिसमध्ये पुरुष एकरी प्रकारात अर्पित गुप्ता (बीएनवाय मेलन), विवेक कश्यप (अॅसेंचर), वैभव दहिभाते (सेंट्रल एक्साईज अँड कस्टम्स), अर्पित श्रीवास्तव (बीएनवाय मेलन) यांनी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.\n‘बीएनवाय मेलन’चे अर्पित श्रीवास्तव यांनी ‘अॅसेंचर’च्या जय कोठारी यांचा ११-७, १३-११, ९-११, ६-११ आणि ११-७ अशा गुणांनी पराभव केला. अर्पित गुप्ता (बीएनवाय मे���न) यांनी अभिषेक परमार (दासॉल्ट सिस्टिम्स) यांच्यावर १३-११, ११-६, ११-९ असा विजय मिळवला. विवेक कश्यप (अॅसेंचर) यांनी कमल सिंग (अॅडियंट इंडिया) यांना ११-७, ११-८, ११-४ असे पराभूत केले, तर वैभव दहिभाते (सेंट्रल एक्साईज) यांनी सुधांशू (दासॉल्ट सिस्टिम्स) यांच्यावर ११-४, ११-७, ११-३ अशी मात केली.\nपुरूष दुहेरीमध्ये हरीन शहा व रौनक गोयंका (दॉईश बँक), जय कोठारी व विवेक कश्यप (अॅसेंचर), अर्पित गुप्ता व अर्पित श्रीवास्तव (बीएनवाय मेलन) आणि शैलेश देशपांडे व अभिषेक परमार (दासॉल्ट सिस्टीम्स) यांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे.\nहरीन शहा आणि रौनक गोयंका (दॉईश बँक) यांनी कमल सिंग व सिद्धांत (अॅसेंचर) यांचा ११-७, ११-४ असा पराभव केला. जय कोठारी व विवेक कश्यप (अॅसेंचर) यांनी आशुतोष आणि हृषिकेश (ऑलस्टेट सोल्यूशन्स) यांच्यावर ११-५, ११-७ असा विजय मिळवला. अर्पित गुप्ता आणि अर्पित श्रीवास्तव (बीएनवाय मेलन) हे कार्तिक आणि संदीप (झेन्सार) यांच्याविरोधात ११-२, ११-६ अशा गुणांनी विजयी ठरले. तर शैलेश देशपांडे आणि अभिषेक परमार (दासॉल्ट सिस्टीम्स) यांनी प्रियांग वैद्य व चेतन सिंग (एशियन पेंट्स) यांच्यावर ११-१३, ११-०, ११-३ असे गुण मिळवत मात केली.\nफुटबॉलच्या ‘सेव्हन्स’ सामन्यांमध्ये बीएनवाय मेलन, एन्प्रो इंडस्ट्रीज, ऑलस्टेट सोल्यूशन्स आणि दॉईश बँक या कंपन्यांच्या संघांनी उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. या प्रत्येक संघाने गटपातळीवर प्रत्येकी तीन सामने खेळले आणि अटीतटीची लढत देत उपांत्य फेरीतील आपली जागा निश्चित केली. या स्पर्धेच्या उपांत्य फेऱ्या २२ एप्रिल रोजी होणार आहेत.\nकार्निव्हलमधील सर्व स्पर्धांमध्ये मिळून सर्वाधिक गुणांची कमाई करणाऱ्या कंपनीस ‘कॉर्पोरेट ट्रॉफी’ प्रदान करून गौरवण्यात येणार आहे, तर स्पर्धांसाठी सर्वाधिक स्पर्धक उतरवणाऱ्या कंपनी ‘अॅक्टिव्ह एम्प्लॉयर अॅवॉर्ड’साठी पात्र ठरणार आहे. या उपक्रमास ‘पीएनबी हाउसिंग फायनान्स’, ‘कोलते पाटील डेव्हलपर्स’, ‘ह्युंदाई’ यांचे साहाय्य लाभले आहे.\nTags: कॉर्पोरेट कार्निव्हलपुणेफेअर सेन्स स्पोर्ट्स मॅनेजमेंटट्विडल डिझायनोग्राफीPuneCorporate CarnivalFair Sense Sports ManagementTwiddle Designographyप्रेस रिलीज\n‘दासॉल्ट सिस्टीम्स’ कॉर्पोरेट कार्निव्हलमध्ये प्रथम तिसऱ्या ‘कॉर्पोरेट कार्निव्हल’ला सुरुवात ‘कॉर्पोरेट कार्निव्हल’ स्पर्धेत ‘अॅसेंचर’चे वर्चस्व कॉर्पोरेट कार्निव्हलमध्ये ‘दासॉल्ट सिस्टीम्स’ अव्वल साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nजनजागृतीसाठी ‘तो’ करतोय देशभर सायकल प्रवास\nइंग्रजी साहित्यिक अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?id=w18w582193", "date_download": "2018-12-16T03:38:47Z", "digest": "sha1:P62U3QLNT3F7FPO7JNWN356PXBF2ZMJS", "length": 10756, "nlines": 267, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "सुंदर मुलगी - आयफोन 5 वॉलपेपर - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nसुंदर मुलगी - आयफोन 5\nसुंदर मुलगी - आयफोन 5 वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया वॉलपेपरचे पुनरावलोकन प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nस्पाइडर मॅन 0 025\nफोन / ब्राउझर: iPhone\nबीएमडब्ल्यू एम 6 रेस कार\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: NokiaX2-01\nCOUNTER स्ट्राइक ग्लोबल ऑफफेन्सिव्ह\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nकोल्ड एस * xy गर्ल\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: एचडी मोबाइल वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर सुंदर मुलगी - आयफोन 5 वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://upakram.forumotion.com/t40-topic", "date_download": "2018-12-16T04:58:52Z", "digest": "sha1:6KWKJ73SSJUXNETI5QJPLXJQ5FVKEXFE", "length": 6022, "nlines": 49, "source_domain": "upakram.forumotion.com", "title": "उकडीचे मोदक", "raw_content": "\nCKP आणि हिंदू धर्म\n» कायस्थांचे इमान गावे कोण्या कवनांनी \n» मन एव मनुष्याणाम्‌\nCKP :: संपूर्ण CKP :: CKP खाद्य संस्कृती\nगणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सगळे उत्सुक आहेत...तेव्हा त्यांना सगळ्यात प्रिय (आणि मला सुद्द्धा ) असलेले उकडीचे मोदक कसे करतात ते आपण बघूया...साधारणतः प्रत्येक घराची हे मोदक करायची एक विशिष्ठ पद्धत असते...आणि प्रत्येक घरातली \"आई\" हि मास्तर शेफ असते...तरीही माझ्यासारखे \"शिकाऊ\" उमेदवार कोणी असतील तर त्याच्यासाठी ही रेसिपी :\nसाहित्य : एक वाटी स्वच्छ तांदूळ धुऊन, सावलीत वाळवून, दळून चाळलेली पिठी, एक वाटी (साखर + गूळ), एक नारळ, चार चमचे तूप, वेलची पूड, तेल, आवडत असल्यास भाजून कुटलेली अर्धी वाटी खसखस पूड.\nसारण: खोवलेल्या नारळाच्या चवात साखर आणि गूळ घालून मंद आचेवर शिजत ठेवावे. शिजत असताना मधून मधून हलवावे व भांड्‍याच्या तळाला चिकटू देऊ नये (वाटल्यास एक चमचा तूप टाकावे). शिजत आल्यावर त्यात चमचाभर तांदळाची पिठी व खसखस पूड घालावी. वेलची पूड घालून हलवून सारण सारखे करावे. पुन्हा थोडे शिजवून आचेवरून उतरवावे.\nउकड : जितकी तांदळाची पिठी, तितकेच पाणी उकळून घ्यावे. त्यात चवीपुरते मीठ, दोन चमचे तूप आणि अर्धा चमचा तेल घालावे. पाणी उकळल्यावर खाली घेवून त्यात पिठी घालून हलवावे. झाकण ठेवून मंद गॅसवर दोन वाफा काढाव्या. आचेवरुन खाली उतरवून ही उकड गरम असतानाच एखाद्या भांड्याच्या मदतीने मळावी. हाताने मळण्याइतपत झाल्यानंतर तेलपाण्याचा हात लावत मोदक घडवता येईल इतपत मउसर ठेवावे.\nमोदक : या उकडीचे लहान गोळे करून त्याची हाताने पारी बनवावी. वाटीचा आकार देवून त्यात सारण भरावे आणि पारीच्या कडा थोड्या थोड्या अंतरावर चिमटीने दाबून बंद कराव्या व टोक आणावे. मोदकाच्या कळ्या नेहमी विषम संख्येत म्हणजे तीन, पाच, सात किंवा नउ अशा पाडाव्यात. (शिकाऊ उमेदवारांनी साच्याचा वापर करावा) हे तयार केलेले मोदक एका चाळणीत स्वच्छ पांढरे कापड घालून किंवा केळीच्या पानावर थोडे तुपाचे बोट लावून उकडायला ठेवावे (१०-१५ मीन. ). आणि गरम असतानाच त्यावर साजूक तूप घालून खाण्‍यास द्यावे.\nCKP :: संपूर्ण CKP :: CKP खाद्य संस्कृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-centre-support-state-ballworm-proposal-agriculture-minister-radhamohan-4123", "date_download": "2018-12-16T04:37:52Z", "digest": "sha1:KI36Z3KC4NQB3G6OPIVBH7R6A7D4XYAN", "length": 18256, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Centre to support state ballworm proposal : agriculture minister Radhamohan shing | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबोंड अळीग्रस्तांना प्रस्तावाला केंद्राचे संपूर्ण सहकार्य : राधामोहनसिंह\nबोंड अळीग्रस्तांना प्रस्तावाला केंद्राचे संपूर्ण सहकार्य : राधामोहनसिंह\nबुधवार, 20 डिसेंबर 2017\nनागपूर : बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील आणि राज्याच्या प्रस्तावाला केंद्राचे संपूर्ण सहकार्य असेल, अशी ग्वाही केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी दिली असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली. बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे राज्यात उत्पन्न झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित��त रामगिरी येथे उच्चस्तरीय बैठक पार पडली.\nनागपूर : बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील आणि राज्याच्या प्रस्तावाला केंद्राचे संपूर्ण सहकार्य असेल, अशी ग्वाही केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी दिली असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली. बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे राज्यात उत्पन्न झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत रामगिरी येथे उच्चस्तरीय बैठक पार पडली.\nगुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव पाहता पुढच्या वर्षीसाठी घ्यावयाची काळजी आणि त्यासाठी करावयाचे उपाय यावरसुद्धा या उच्चस्तरीय बैठकीत चर्चा झाली. यातून उद्‌भवलेल्या कीटकनाशक फवारणीच्या समस्यांबाबतही चर्चा झाली. शेतकऱ्यांना चांगले बियाणे उपलब्ध करून देण्याची गरज यावरही भर देण्यात आला. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीही व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे बोंड अळी प्रादुर्भावासंदर्भात आपले मत मांडले. कृषी क्षेत्रातील विविध मान्यवरांनीसुद्धा आपली मते व्यक्त केली. या सर्व सूचनांनंतर केंद्रीय कृषिमंत्र्यांनी राज्याला सर्वोतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले.\nया वेळी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार सर्वश्री रामदास तडस, कृपाल तुमाने, संजयकाका पाटील, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार अनिल बोंडे, कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार, कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे उपमहासंचालक डॉ. ए. के. सिंग, अतिरिक्त महासंचालक पी. के. चक्रवर्ती, महिकोचे राजेश बारवाले, साउथ एशिया बायोटेक्‍नॉलॉजी सेंटरचे अध्यक्ष व शास्त्रज्ञ डॉ. सी. डी. माईक, केंद्रीय कापूस अनुसंधान संस्थेचे संचालक डॉ. व्ही. एन. वाघमारे, माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, पणन विभागाचे उपसचिव के. जी. वळवी, कृषी संचालक एम. एस. घोलप, एस. एल. जाधव, क्रॉपकेअर फेडरेशनचे अध्यक्ष राजू श्रॉफ, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, कृषी क्षेत्राचे संशोधक आदी उच्चस्तरीय बैठकीस उपस्थित होते.\nप्रारंभी ��ृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार यांनी बोंड अळीमुळे निर्माण झालेली परिस्थिती तसेच राज्य शासनातर्फे मदत. बोंड अळीवरील नियंत्रण व कापूस उत्पादन शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत बैठकीत माहिती दिली.\nपांडुरंग फुंडकर मुख्यमंत्री नितीन गडकरी कीटकनाशक शरद पवार सुभाष देशमुख सदाभाऊ खोत पाशा पटेल कृषी विभाग विजय कृषी आयुक्त कापूस महाराष्ट्र\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nकेळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...\nरताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...\nमराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...\nतुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...\nटँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...\nदिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...\nसातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...\nनाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A5%8D%E2%80%8C%E0%A4%B8-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF/", "date_download": "2018-12-16T04:42:05Z", "digest": "sha1:ULBGRGJN2GX3QEBNOHUTJ5QHHSSGKMSL", "length": 5627, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नारायणगावात एड्‌स दिनानिमित्त जनजागृती रॅली | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनारायणगावात एड्‌स दिनानिमित्त जनजागृती रॅली\nनारायणगाव- जागतिक एड्‌स दिन सप्ताहानिमित्त ग्रामीण रुग्णालय आणि शिवनेरी विद्यालय आर्वी यांच्या वतीने जनजागृती मोहिमेंतर्गत प्रभात फेरी काढण्यात आली. या रॅलीला वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन. डी. सुरवसे आणि मुख्याध्यापक शेळके यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. रॅलीत जन जागृतीसाठी विविध उपाययोजनांचे फलक होते. ग्रामीण रुग्णालयातील समुपदेशक संदेश थोरात यांनी एड्‌स विषयी वस्तुस्थिती, गैरसमज, उपचार आणि प्रतिबंधक उपाय याविषयी मार्गदर्शन केले. या रॅलीत विद्यालयाचे शिक्षक गरकर गाडगे, पोंदे, तिटकारे,महाजन, आढाव, दाते, मांडे, शहा उपस्थित होते. सूत्रसंचालन पोंदे आणि आभार प्रयोगशाळा तंत्रज्ञ दत्तात्रय रोकडे यांनी केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबार��मतीत 24 दिवसांत 80 हृदय शस्त्रक्रिया\nNext articleलाचखोर तलाठ्याला 5 वर्षांची शिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pune-singhgad-rajgad-torana-running-marathon/", "date_download": "2018-12-16T03:38:18Z", "digest": "sha1:HQFNHCQT6U5GYOH4I6A2BOVV2TVE6LQC", "length": 11716, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सिंहगड-राजगड-तोरणा आंतरराष्ट्रीय अल्ट्रा मॅरेथॉन रविवारी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसिंहगड-राजगड-तोरणा आंतरराष्ट्रीय अल्ट्रा मॅरेथॉन रविवारी\nपुणे – वेस्टर्न घाट रनिंग फाऊंडेशनच्यावतीने सिंहगड-राजगड-तोरणा या किल्ल्‌यांवर अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक 9 डिसेंबर 2018 रोजी ही स्पर्धा होणार आहे. तीन किल्ल्‌यांवर एकाच दिवशी धावण्याची शर्यत महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत आहे. तब्बल 5 देश, भारतातील 15 राज्ये आणि 35 शहरातील स्पर्धक स्पर्धेत सहभागी होणार आहेत.\nपुण्यात होणारी ही स्पर्धा युटीएमबी म्हणजेच अल्ट्रा-ट्रेल डी-मॉंट-ब्लॉंकच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडली गेली आहे. स्पर्धेत इंग्लंड, मलेशिया, फिलीपाईन्स, कॅमरुन या देशातील स्पर्धक सहभागी होणार आहेत. अशी माहिती संस्थेचे विश्वस्त दिग्विजय जेधे यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nयावेळी संस्थेचे विश्वस्त अनिल पवार, मारुती गोळे, मंदार मते, एव्हरेस्टवीर हर्षद राव, महेश मालुसरे उपस्थित होते. अमर धुमाळ, श्रीपाल ओस्वाल, शाहरील सुलेमान, कुणाल बेदरकर, आदित्य शिंदे, बाळासाहेब सणस, सुजित ताकवणे, स्वप्निल जाधव, ,कैलास जेधे यांनी स्पर्धेचे आयोजन केले आहे.\nअनिल पवार म्हणाले, 9 डिसेंबर रोजी पहाटे 6 वाजता, सिंहगड पायथ्यालगत गोळेवाडी चौकापासून स्पर्धा सुरू होईल. स्पर्धेत पुरूष व महिलांसाठी दोन गट आहेत. 11 किलोमीटर स्पर्धा सिंहगड पायथा ते नरवीर तानाजी मालुसरे समाधी आणि पुन्हा पायथ्यापर्यंत अशी होणार आहे. 25 किलोमीटर स्पर्धा सिंहगड ते राजगड अशी होणार आहे. तर 50 किलोमीटर स्पर्धा सिंहगड-राजगड-तोरणा (सिंहगड पायथ्यापासून सुरू होऊन ती गडामार्गे विंझर साखरगाव-गुंजवणे, राजगड किल्ला, संजिवनी माची मार्ग, डोंगररांगेतून बुधला माची, तोरणा किल्ला करून वेल्हेमार्गे पाबे गावात समाप्त होईल.\nहर्षद राव म्हणाले, एसआरटी मॅरेथॉनचे हे पहिले वर्ष असून जगभरातील माऊंटन रनर्स साठी ही एक रोमांचक स्पर्धा असणार आहे. शर्यतीची एकत्रीत उंची जवळप��स 2400 मिटर (7875 फूट) एवढी होते. स्पर्धकांकडून उच्च स्तरीय सहनशक्ती तसेच पर्वतांवर धावण्याचा अनुभव आवश्‍यक आहे. तीन ऐतिहासिक किल्ल्‌यांच्या जोडलेल्या वाटेत, स्पर्धकांना टेकड्या , गावे, जंगल, दजया-खोजया अशा अनेक गोष्टींचा रोमांचक अनुभव मिळणार आहे.\nमारुती गोळे म्हणाले, सिंहगड-राजगड-तोरणा हे तीन किल्ले एकमेकांना पर्वतरांगेतून जोडले गेलेले आहेत. या पर्वत रांगेमधील रस्ते हे शिवकालीन मार्ग आहेत. पूर्वीच्या काळी या भागात शेती, गावे, वस्त्या होत्या तसेच व्यवसाय व युद्ध देखील येथे झाली आहेत.\nएसआरटी अल्ट्रा मॅरेथॉन ही जगप्रसिद्ध युटीएमबी 2019 साठी पात्र मॅरेथॉन\nएसआरटी अल्ट्रा मॅरेथॉन ही इंटरनॅशनल ट्रेल रनिंग असोसिएशनशी संलग्न आहे. तसेच ही मॅरेथॉन युरोपमध्ये होणाजया युटीएमबी म्हणजेच अल्ट्रा-ट्रेल डी-मॉंट-ब्लॉंक 2019 साठी पात्र मॅरेथॉन आहे. फ्रान्समध्ये होणारी ही मॅरेथॉन जगातील सर्वोत्तम माऊंटन मॅरेथॉन मानली जाते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवश्‍यक 3 गुण एसआरटी अल्ट्रा मॅरेथॉन मधून मिळणार आहे. त्यामुळे पुण्यात होणारी ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडली जाणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleविजय मल्ल्याच्या अडचणीत वाढ\nNext articleमत्रेवाडी घाटरस्त्यावर संरक्षक कठडे नसल्याने प्रवास ठरतोय धोकादायक\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nवसंत रांजणे-11 व भाऊसाहेब निंबाळकर-11 यांच्यात विजेतेपदासाठी लढत\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\nआर्य स्पोर्टस, प्रदिपदादा कंद स्पोर्टस क्‍लब संघांची आगेकूच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/category/pune/", "date_download": "2018-12-16T03:15:21Z", "digest": "sha1:VGPOIH5FX45WIXZTF2IFCFBFAZSPWX5K", "length": 12325, "nlines": 150, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Pune News in Marathi: Pune Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat", "raw_content": "\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय ���ुबेंना अटक\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIRAL VIDEO: सोनाराच्या डोळ्यादेखत पळवल्या सोन्याच्या बांगड्या\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nबातम्या Dec 13, 2018 पिंपरीत सावत्र आई-वडिलांचं अमानुष कृत्य, चिमुकल्यांना दिले सळईने चटके\nबातम्या Dec 12, 2018 PHOTOS: पुण्यात जीपची रिक्षाला धडक, CNG फुटल्याने रिक्षाचा भडका\nबातम्या Dec 8, 2018 VIDEO: पिंपरीमध्ये जळालेल्या अवस्���ेत आढळला चिमुकल्याचा मृतदेह, भटक्या कुत्र्यांनी काढला उकरून\nपुण्यात मावशीच्या नवऱ्याने केला घात, 17 वर्षाच्या मुलीचा गळा आवळून केली हत्या\nपिंपरी चिंचवडमध्ये पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या, पत्नीला अटक\nपिंपरीत धक्कादायक प्रकार, भाचीचा विनयभंग केल्यानंतर मामाची आत्महत्या\nVIDEO : ब्राह्मण समाजाचीही आरक्षणाची मागणी\n'दादा, मी प्रेग्नेंट आहे' या पोस्टरची पुण्यात भन्नाट चर्चा\nपिंपरीत घटस्फोटासाठी पतीने पत्नीच्या शरीरात सलाईनमधून सोडले HIVचे विषाणू\n'पोराचं लग्न झालं, आज पूजा होती पण क्षणात उद्ध्वस्त झाला संसार'\nVIDEO: पुण्यात अग्नितांडव, तब्बल 150 झोपड्या आगीत जळून खाक\nVIDEO: पुण्यात लाकडी पेट्या बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग\nपवारांच्या चेंडूवर पृथ्वीराज चव्हाणांचा षटकार की विकेट\nपुण्यात गुंडांचा हौदोस, कुटुंबाला मारहाण करत फोडल्या 7 गाड्या\nपिंपरीत गुंडागर्दीचा कहर, टोळक्याने लहान मुलींसह दिसेल त्याला केली मारहाण\nपुण्यात गुंडाराज, महिलेच्या गोळीबारानंतर आरोपींनी पोलिसावर केला गोळीबार\nपुण्यात गोळीबाराची दुसरी घटना, सराफा दुकानात दरोडेखोरांनी केली फायरिंग\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nVIDEO: पिंपरी-चिंचवड ते पुण्यापर्यंत अशी धावणार मेट्रो\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-251783.html", "date_download": "2018-12-16T04:38:34Z", "digest": "sha1:OLHCDKNA453FYRIDHQPBCFPEMAIELX3X", "length": 11680, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "स्काईपलाही आता 'आधार'", "raw_content": "\nउद्धव-राज आमनेसामने, कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मनसेचा पाठिंबा\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घ���ना CCTV मध्ये कैद\nउद्धव-राज आमनेसामने, कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मनसेचा पाठिंबा\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIRAL VIDEO: सोनाराच्या डोळ्यादेखत पळवल्या सोन्याच्या बांगड्या\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n22 फेब्रुवारी : ऑनलाईन चॅट सेवा स्काईपला आधार क्रमांकानं जोडणार असल्याची घोषणा आज मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी केली.\nस्काईपवर चॅट करायचं असेल, पण समोरच्या व्यक्तीच्या ओळखीची खात्री नसेल, तर ती व्यक्ती स्वतःचा आधार क्रमांक टाकून स्वतःची ओळख पटवू शकते.\nचॅट संपल्यावर आधार क्रमांक मायक्रोसॉफ्टच्या सर्वरमधून डिलीट होईल. ऑनलाईन सरकारी सेवाही आधार वापरून ऑनलाईन व्��ेरिफिकेशन करतील, असंही नडेला म्हणाले. ते एका मोठ्या परिषदेसाठी आज मुंबईत आहेत. क्लाऊड कॅप्युटिंगचा वापर एसबीआयनंही कसा सुरू केलाय, हेही त्यांनी समजवून सांगितलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nउद्धव-राज आमनेसामने, कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मनसेचा पाठिंबा\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nउद्धव-राज आमनेसामने, कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मनसेचा पाठिंबा\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mithileshbhoir.in/2009/05/blog-post.html", "date_download": "2018-12-16T04:55:38Z", "digest": "sha1:YMXT6YX2GRIIK65DQR7GNPKL65W7ZYRR", "length": 12060, "nlines": 177, "source_domain": "www.mithileshbhoir.in", "title": "Mithilesh Bhoir Blog©: २६ जुलैच्या कटू आठवणी : मुंबई", "raw_content": "\n२६ जुलैच्या कटू आठवणी : मुंबई\nविज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर मानवाने अनेक प्रगती आणि विकासाची नवी शिखरे पादाक्रांत केली असली तरी निसर्ग आपल्या अस्तित्वाची झलक मानवाला वारंवार देत आला आहे.भूकंप,महापूर,अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाताना मानव अगदी निष्प्रभ ठरतो.निसर्गाच्या शक्तिपुढे दैवी शक्तीचेही काही एक चालत नाही.\nनिसर्गाच्या अशा प्रकारच्या रौद्रशक्तिचा साक्षात्कार २६ जुलै,२००५ रोजी मुंबईकरांनी अनुभवला.कोणी कल्पनाही करू शकत नाही की,अवघ्या १२ तासात ९४४ मिलिमिटर एवढ्या विक्रमी पावसाची नोंद या दिवशी झाली.ऐन समुद्राच्या भरतीच्या वेळी आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळल्याने तसेच ठिकठीकाणी नाल्यांना नदीचे स्वरुप आल्याने मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचले व जनजीवन विस्कळीत झाले.धरण क्षेत्रातही भरपूर पाऊस पडल्याने ते सरासरी पातळी पेक्षा जास्�� भरले.यास्तव धरणाचे जास्तीचे पाणी सोडून द्यावे लागले.परिणामी,अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यात भरच पडली.त्यामुळे संपूर्ण मुंबईत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.विक्रमी पावसापासून वाहतूक प्रणालिही वाचू शकली नाही.रेलवे रुळावर पाणी असल्याने तसेच अनेक ठिकाणी रेलवे रुळ भरावासह वाहून गेल्याने मुंबईची रक्तवाहिनी समजली जाणारी रेलवे सेवा ठप्प झाली.विमानतळाच्या धावपट्टीवर पाणी साचल्याने विमानसेवाही कोलमडली.रस्त्यावरही गुङघाभर पाणी असल्याने अनेक मोटारींच्या इंज़िनमध्ये जाऊन त्या बंद पडल्या.त्यामुळे ठिकठीकाणी वाहतूक कोंडी झाली.दूरध्वनी,मोबाइल फोन यांसारख्या सेवाही बंद झाल्याने मुंबईचा इतर उपनगरांशी होणारा संपर्क तुटला.अनेक भागात विजेच्या ट्रांस्फोर्मर मध्ये पाणी जाऊन विद्युत पुरवठाही खंडित झाला.\n२६ जुलै या दिवशी सुमारे १५ लाख पेक्षा जास्त लोक पावसाच्या थैमानामुळे मुंबईत अडकले होते असा शासनाचा प्राथमिक अंदाज आहे.अशा पूर स्थितीतही अनेक मुस्लिम लोकांनी तसेच स्वयंसेवि संघटनांनी मानवतावादाचा हात पुढे करून पूरात,बेस्ट च्या बसेस मध्ये तसेच मोटारीत अडकलेल्या लोकांना मोफत बिस्किटचे पुडे,पाण्याच्या बाटल्या,चहा वितरीत केला,तर बर्‍याच जणांचे प्राणही वाचवले.त्यांपैकी काही जणांनी दुसर्‍याचे प्राण वाचवता वाचवता स्वतःचे प्राण वेचले.\nदरवर्षी भारत सरकारला करस्वरूपी १५ हजार कोटी रुपयाची रक्कम देणार्‍या तसेच भारताची आर्थिक राजधानी असणार्‍या मुंबईची एका दिवसात अतिवृष्टीमुळे अशी दयनीय अवस्था झाली,याचा प्रत्येकाने विचार करायला हवा.या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका एकट्या मुंबईलाच बसला नाही तर तिच्या अन्य उपनगरांना व ठाणे जिल्ह्यातील अनेक गावांनाही बसला.अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात अनेक जण त्यात वाहून गेले तर शेकडो लोकांचा ठाव-ठिकाणाही लागला नाही.यावरून सतत बदलणार्‍या या युगात भविष्यात मानव जातीसमोर कोणते संकट ओढवेल,हे कोणी सांगू शकत नाही.कारण,शेवटी माणूस नियतीपुढे हतबल आहे.अशा या भयंकर काळातून जे वाचले त्यांचे एकेक अनुभव ऐकताना अंगावर शहारे येतात.या संपूर्ण पार्श्वभूमीवर\n\"दैव जात दुःखे भरता\nया ग.दि.माडगुळकर यांच्या गीतरामायणातील ओळी अतिशय समर्पक वाटतात.\nराजगड : बहुतेकांस अपरिचित ईतिहास\nआजपर्यंत राजगड बद्द�� खूप ऐकलं होतं. गडांचा राजा, राजांचा गड हे तर आपण लहानपणापासूनच ऐकत आलोय. पण काल एक पुस्तक वाचतांना राजगड विषयी नवीनच म...\nआज लोकसत्ता मध्ये एक मस्त कविता वाचली. त्यातले दोन सुप्रसिद्ध चरण... सृष्टीचे चमत्कार ( श्लोक : उपजाति ) वैशाखमासी प्रतिवर्षि येती , ...\n२६ जुलैच्या कटू आठवणी : मुंबई\nविज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर मानवाने अनेक प्रगती आणि विकासाची नवी शिखरे पादाक्रांत केली असली तरी निसर्ग आपल्या अस्त...\nदिवाळी : तेव्हाची आणि आजची\nपावसाळा संपल्यावर गणेश चतुर्थी, अनंत चतुर्दशी, पितृ पंधरवडा, नवरात्रोत्सव, दसरा व कोजागिरी आदी सण संपलेले असत. सहामाही परीक्षा पण संपल...\n२६ जुलैच्या कटू आठवणी : मुंबई\nउंबरठ्यावर भक्ती (ग्रीस १२ - सुफळ संपूर्ण)\nतरुण भारत बेळगांव वृत्तपत्रात आलेली मुलाखत...चेहऱ्याआडचे चेहरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathijokx.com/2008/07/", "date_download": "2018-12-16T04:30:59Z", "digest": "sha1:HOFCYP32DFLWEMBLGO7CF5HJB6L5XCPY", "length": 29665, "nlines": 282, "source_domain": "www.marathijokx.com", "title": "Marathijokx.com : July 2008", "raw_content": "\nएकजण एका नोकरीचे आवेदन भरीत होता. जेव्हा त्याने आवेदनात प्रश्न वाचला, '' तुम्ही कधी अरेस्ट झाला होतात\nत्याने उत्तर लिहिले ''नाही''\nखाली दुसरा प्रश्न होता '' का'' खरं म्हणजे हा प्रश्न त्यांच्यासाठी होता जे कधी अरेस्ट झाले होते. पण या आवेदकाने उत्तर लिहिले, '' कारण कधी त्यांचा हाती लागलोच नाही''\nएक सरदारजी एका मेडीकल शॉपमध्ये गेला आणि त्याने दुकानदाराला विचारले, '' तुमच्याकडे ऍसीटीलसॅलीसायक्लीक ऍसीड आहे का\n''म्हणजे तुम्हाला ऍस्प्रीनच पाहिजे ना\n'' हो ... हो तेच ... ते काय आहेना की त्याचं नाव लक्षात ठेवणं जरा कठिनच आहे''\nMarathi Jokes - मदत करण्याचा प्रयत्न\nएक सज्जन माणूस रात्री उशीरा घरी चालला होता तेव्हा त्याला फुटपाथवर एका बिल्डीगच्या पायऱ्यापाशी एक दारुडा दिसला. तो पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करीत होता पण तो एवढा पिलेला होता की तो दोन पायऱ्या चढायचा आणि खाली पडायचा. या सज्जन माणसाने त्या दारुड्याला मदत करण्याचे ठरविले. तो त्याच्याजवळ गेला.\n'' तु इथे राहतोस'' सज्जन माणसाने दारुड्याला विचारले.\n'' मी तुला पायऱ्या चढण्यास मदत करु का\n'' हो'' दारुडा म्हणाला.\nजेव्हा त्या सज्जन माणसाने त्या दारुड्याला दुसऱ्या मजल्या पर्यंत धरुन आधार देत नेले तेव्हा त्याला विचारले,\n'' हा तुझा मजला आहे का\n'' ह�� '' तो दारुडा म्हणाला.\nनंतर सज्जन माणसाने विचार केला की आपण या दारुड्याच्या घरी त्याच्या बायकोच्या समोर जायला नको. कारण आपल्याला याच्यासोबत पाहून तिला वाटेल की आपणच याला दारु पाजली. म्हणून त्याने पहिलं दार जे आलं त्याच्यासमोर त्या दारुड्याला उभं करुन आत ढकललं आणि तो सज्जन माणूस परत पायऱ्या उतरुन खाली आला. पण जेव्हा तो पायऱ्या उतरुन खाली आला तेव्हा खाली अजुन एक दारुड्या त्याला भेटला.\nम्हणून सज्जन माणसाने त्या दारुड्याला विचारले,\n'' तु इथे राहतोस\n'' मी तुला पायऱ्या चढण्यास मदत करु का\n'' हो'' दारुडा म्हणाला.\nम्हणून त्या सज्जन माणसाने त्या दारुड्यालाही दुसऱ्या मजल्यावर त्याच दरवाजापर्यंत नेवून आत ढकलले, जिथे आधिच्या दारुड्याला आणून आत ढकलले होते. सज्जन माणूस पुन्हा पायऱ्या उतरुन खाली आला.\nआणि काय आश्चर्य खाली त्याला अजुन एक दारुडा भेटला.\nपण जेव्हा तो त्या दारुड्याला धरुन वर न्यायला लागला तेव्हा तो दारुडा जोर जोराने '' पोलिस.. पोलीस.. मदत करा..'' म्हणून ओरडला.\nएक पोलीस धावतच तिथे आला.\n'' पोलिसाने त्या दारुड्याला विचारले.\n'' अहो बघांना हा माणूस रात्रभरपासून मला वर दुसऱ्या मजल्यावर नेतो आणि बाल्कनीच्या दारातून मला खाली ढकलून देतो आहे''\nएकदा एका ऑफीसमध्ये एक क्लार्क पाहिजे होता. म्हणून त्यांनी ऑफीसच्या बाहेर एक बोर्ड लावला -\n1. उमेदवाराला टायपींग आली पाहिजे.\n2. उमेदवाराला कॉम्प्यूटरचं पुरेसं नॉलेज असलं पाहिजे.\n3. आणि उमेदवाराला कमीत कमी दोन भाषा बोलता आल्या पाहिजेत.\nसगळ्या उमेदवारांना सारखा अवसर दिल्या जाईल ''\nथोड्या वेळाने एक कुत्रा त्या ऑफीसमध्ये आला. त्याने रिशेप्शनिस्ट जवळ जावून शेपूट हलवली आणि मग त्या नोकरीसाठी लावलेल्या बोर्डजवळ जावून पंजाने इशारा केला. त्या रिसेप्शनिस्टला त्याला काय म्हणायचे ते समजले असावे कारण तिने त्या कुत्र्याला मॅनेजरजवळ नेले. मॅनेजर जवळ जाताच तो कुत्रा मॅनेजरच्या समोरच्या खुर्चीवर पटकन उडी मारुन इंटरव्ह्यू देण्याच्या पावित्र्यात बसला.\nमॅनेजर त्या कुत्र्याला म्हणाला, '' अरे बाबा मी तुला नोकरी देवू शकत नाही ... त्या बोर्डवर लिहिलं आहे की तुला टाईप करता आलं पाहिजे''\nत्या कुत्र्याने ताबडतोब खुर्चीवरुन खाली उडी मारली आणि टाईपरायटर जवळ जावून एक बढीया लेटर टाईप केलं.\nते लेटर घेवून जेव्हा कुत्रा त्या मॅनेजरजवळ गेला तेव्हा मॅनेजरला तर आश्चर्याचा धक्काच बसला. पण नंतर मॅनेजर कुत्र्याला म्हणाला, '' अरे बाबा पण त्या बोर्डप्रमाणे तुला कॉम्प्यूटरचे ज्ञान असने आवश्यक आहे''\nकुत्र्याने पुन्हा टूनकन खुर्चीवरुन खाली उडी मारली आणि कॉम्प्यूटर जवळ जावून वेगवेगळे सॉफ्टवेअर उघडून ते चालवू लागला. आतातर मॅनेचर चाटच पडला. मॅनेजर त्या कुत्र्याला कुरवाळत म्हणाला, '' माझ्या पुरतं लक्षात आलं आहे की खरोखरच तु दैवी देणग्या असलेला एक हुशार कुत्रा आहेस... पण तरीही हा जॉब मी तुला देवू शकत नाही''\nत्या कुत्र्याने पुन्हा खुर्चीवरुन खाली उडी मारली आणि मॅनेजरचा पॅंन्ट दाताने पकडून त्याला त्या नोकरीच्या बोर्डजवळ नेले. आणि त्याने त्याच्या पंजाने ' सगळ्या उमेदवारांना सारखा अवसर दिल्या जाईल' या वाक्याकडे इशारा केला.\n'' तुझं बरोबर आहे बाबा पण ह्या बोर्डनुसार तुला कमीत कमी दोन भाषा यायला पाहिजेत''\nत्या कुत्र्याने शांततेने त्या मॅनेजरकडे पाहाले आणि तोंडाने आवाज काढला '' म्याऊं ''\nMarathi jokes - पाण्यावर चालणारा\nजुन्या काळी साधू पुरूष लोक पाण्यावर चाललेले आपण एकले असतील. पण याही युगात काही लोक पाण्यावर चालू शकतात -\nMarathi jokes - पक्षांचा बदला\nMarathi Jokes - एका वेड्याचं पत्र\nएक वेडा पत्र लिहित होता.\nडॉक्टरांनी त्याला विचारले, '' कुणाला पत्र लिहितोस \nवेडा , '' मला स्वत:ला ''\nडॉक्टर, '' काय लिहिलं आहे पत्रात \nवेडा , '' काय माहित... अजुन मला पत्र मिळालंच कुठं\nMarathi Jokes नदीच्या पलिकडे\nसंताला नदीच्या पलीकडे जायचं होतं पण कसं जावं त्याला काही कळत नव्हतं. तेवढ्यात त्याला नदीच्या पलिकडे बंता दिसला. संताने बंताला जोरात ओरडून विचारले, '' ए बंता... मी नदीच्या पलिकडे कसा येवू\nबंताने नदीच्या आजुबाजुला चौफेर आपली नजर फिरवली आणि म्हणाला, ''अबे तु तर पलिकडेच आहेस ''\nMarathi Jokes यमाच्या दरबारात\nतिन जण स्वर्गात जाण्याच्या रांगेत उभे होते. यमाने त्यांना थांबवित म्हटले, '' स्वर्ग जवळपास फुल झालेला आहे त्यामुळे तुम्हापैकी ज्या कुणाचा मृत्यू अत्यंत भयानक तऱ्हेने झाला आहे अशालाच मी आत सोडणार आहे ... तर तुम्ही तुमची कहानी सांगा... आणि त्यावरुन मी ठरविन तुम्हाला आत सोडायचे आहे की नाही ''\nपहिला माणूस आपली कहानी सांगू लागला,\n'' एवढ्यात मला माझ्या बायकोवर संशय होताच... की तीचं कुठंतरी दुसरीकडे लफडं चालू असावं... म्हणून आज मी लवकर घरी आलो होतो की जेणे��रुन तिला रेड हॅन्डेड पकडावं... जेव्हा मी माझ्या 25 व्या मजल्यावर असलेल्या अपार्टमेंटमध्ये गेलो... घरात काहीतरी मला खटकलं... पण घरात सर्वत्र शोध घेतला तरी कुणी सापडलं नाही... शेवटी मी बाल्कनीत गेलो आणि तिथे मला तो माणूस सापडला होता तो बाल्कनीत रेलींगला लोंबकळत होता... 25 मजले जमिनीपासून वर... त्याला पाहताच माझा दिमाग सटकला आणि मी त्याला मारायला लागलो...हाताने पायाने सर्व प्रकाराने मी त्याला मारायला लागलो पण तो साला खाली पडतच नव्हता... शेवटी मी घरात परत आलो, एक हातोडा आणला आणि त्याच्या बोटांवर मारायला लागलो... तो काही जास्त वेळ ते सहन करु शकला नाही आणि तो खाली पडला... पण 25 व्या मजल्यावरुन पडूनही खाली तो एका झुडपात पडला आणि वाचला... माझं डोकं अजुनच सटकलं... मी किचनमध्ये गेलो आणि फ्रिज उचलून वरुन त्या माणसाच्या अंगावर टाकला... तो फ्रिज बरोबर त्याच्या अंगावर पडून तो जागच्या जागीच मेला.. पण तोपर्यंत माझा राग आणि ताण एवढा जास्त झाला होता की मीही हार्टअटॅक येवून बाल्कनीवर तिथल्या तिथेच मेलो..''\n'' अरेरे ... तुझ्यासाठी आजचा दिवस फारच वाईट ठरला ... नाही'' यम त्या माणसाला म्हणाला आणि त्याने त्याला आत घेतले.\nरांगेतला दुसरा माणूस पुढे येताच यमाने त्यालाही तेच स्वर्ग जवळपास भरल्याचे सांगितले आणि त्याला त्याची कहानी सांगायला सांगितली.\nदुसरा माणूस त्याची कहानी सांगायला लागला -\n'' आजचा दिवस माझ्यासाठी फारच चमत्कारीक होता... काय झालं मी 26व्या फ्लोअरवर माझ्या अपार्टमेंटमधे राहतो आणि रोज सकाळी मी माझ्या बाल्कनीत व्यायाम करीत असतो... पण आज काय झालं... मी व्यायाम करतांना घसरलो असेन किंवा तसंच काहीतरी ... कारण मी माझ्या बाल्कनीच्या काठावरुन खाली पडलो ... पण माझं नशिब चांगलं माझ्या खालच्या फ्लोअरच्या बाल्कनीचं रेलींग माझ्या हाताला लागलं... मला माहित होतं की मी असा जास्तवेळ लटकत राहू शकणार नाही... तेवढ्यात अचानक हा माणूस बाल्कनीत आला... मला वाटलं की चला आता हा आपल्याला वाचवणार .. पण तो साला मला लाथा बुक्याने मारायला लागला.. मी आटोकाट प्रयत्न करुन रेलींगला धरुन लटकत होतो पण तेवढ्यात हा साला आत गेला आणि हातोडा घेवून येवून माझ्या बोटांवर हातोड्याने मारायला लागला... शेवटी माझे हात सुटले आणि मी म्हटलं जावूद्या आपण काही आज वाचत नाही ... पण पुन्हा मी लकी ठरलो आणि खाली एका झुडपात पडलो... घाबरलो होतो पण मला विषेश लागलं नव्हतं... जेव्हा मी विचार करीत होतो की आपण ठिक आहोत...तेवढ्यात एक रेफ्रिजरेटर वरुन खाली माझ्या अंगावर पडलं ... आणि मी इथे पोहोचलो''\nएका मोठ्या हॉलमध्ये हिप्नोटीझमचा प्रयोग चालला होता. प्रयोग बघण्यास आणि अनुभवण्यास लोकांनी हॉलमध्ये एकच गर्दी केली होती. हिप्नोटीस्टने स्टेजवर उभं राहून आता हिप्नोटीजमच्या प्रयोगास सुरवात केली. त्याने खिशातून एक चेन असलेलं घड्याळ काढलं आणि ते घड्याळ पेंडूलमप्रमाणे हलवित लोकांना म्हटलं, '' आता तुम्ही या घड्याळीकडे पहा''\nजसं घड्याळ उजवीकडे - डावीकडे हलू लागलं त्या घड्याळीकडे पाहतांना लोकांची बुबुळं सुध्दा तशी उजवीकडे - डावीकडे हलू लागली. आणि थोड्याच वेळात लोकांना तंद्री लागुन लोक हिप्नोटाईझ झाले. आता हिप्नोटीस्ट जसा आदेश देत असे तसे लोक वागू लागले. त्याने 'नाचा' म्हटलं की लोक नाचू लागत. 'तुमच्या हातात सफरचंद आहे आणि ते तूम्ही खात आहे' म्हटलं की लोक त्यांच्या हातातलं काल्पनीक सफरचंद खाऊ लागत.\nहे सगळे आदेश देता देता गडबडीत त्या हिप्नोटीस्ट च्या हातातून ते घड्याळ खाली पडून फुटलं आणि त्याच्या तोंडून निघालं, '' शिट''\nतो हॉल पुर्णपणे साफ करण्यासाठी पुढचे पाच दिवस लागले.\nSponsored links Marathi Funny SMS - कोंबडी. एकदा एकादशीला जंगलात सर्व प्राणी मंदिरात जायचं ठरवितात. सगळे प्राणी चालत जातात, फक्त कोंबडी टॅ...\nMarathi sardar santa banta jokes - मटन कबाब प्रत्येक शुक्रवारी रात्री संता सिंग आपल्या घरी चिकन आणि मटन कबाब बनवित असे. पण त्याचे सगळे शे...\nMarathi funny quotes - चांगुलपणा तुम्ही चांगले आहात म्हणून लोकही तुमच्याशी चांगलेच वागतील, हे म्हणजे तुम्ही शाकाहारी आहात म्हणून सांड त...\nMarathi Comedy Hasya kavita : हिम्मत नाही हरायची मी जेव्हा जेव्हा खाली पडलो मित्रा मी उभा राहून पुन्हा जोरात दौडलो मित्रा कारण माझ्या ...\nMarathi jokes - तिकिट एकदा एका टीसीने रेल्वेत प्रवास करणाऱ्या यात्रेकरुला विचारले - \"\" आपण कुठे चालला आहात \nMarathi Jokes - पगार वाढ आपल्या कामात तरबेज एका लेडी सेक्रेटरीने आपल्या बॉसकडे आपला पगार वाढविण्याची विनंती केली. पण बॉसने तिला साफ नकार द...\nMarathi funny quotes - चाकाचा शोध ज्याने पहिल्या चाकाचा शोध लावला तो मुर्ख होता. ज्याने बाकिच्या तिन चाकांचा शोध लावला तो खरा बुद्धीवान...\nचिकटरावांची पत्नी चिकटरावांना :- \"सोडाना, कामाच्यावेळी मला त्रास नका हो देत जाऊ ....\" तेवढ्यात किचन मधून कामवालीचा आवाज येतो........\nया साईट वर आपणही विनोद पाठवू शकता\nआपण या संकेतस्थळावर येणारे\nMarathi Jokes - मदत करण्याचा प्रयत्न\nMarathi jokes - पाण्यावर चालणारा\nMarathi jokes - पक्षांचा बदला\nMarathi Jokes - एका वेड्याचं पत्र\nMarathi Jokes नदीच्या पलिकडे\nMarathi Jokes यमाच्या दरबारात\n1. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/", "date_download": "2018-12-16T04:16:53Z", "digest": "sha1:ZIZAMXVZNQXQWVYZVVWNY7HFLTPQ4G7J", "length": 18455, "nlines": 221, "source_domain": "mpcnews.in", "title": "MPCNEWS", "raw_content": "\nजावा या मोटरसायकलच्या भारतातील पहिल्या शोरुमचे चिंचवडस्टेशन येथे दिमाखात उद्घाटन\nजावा या मोटरसायकलच्या भारतातील पहिल्या शोरुमचे…\nPune : पंचवीस हजाराची लाच स्वीकारताना दिल्लीचा सहाय्यक…\nPune : राज्यात दुष्काळामुळे साखरेचे उत्पादन कमी…\nPune : पालकमंत्र्यांकडे पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी…\nPimpri : तळीरामाने धरले हतबल वाहतूक पोलिसांना वेठीस\nPune : नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील तिघांचा जामीन…\nजावा या मोटरसायकलच्या भारतातील पहिल्या शोरुमचे चिंचवडस्टेशन येथे…\nPune : पंचवीस हजाराची लाच स्वीकारताना दिल्लीचा सहाय्यक पोलीस…\nBhosari : वीस वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता…\nChinchwad : मुख्याध्यापक स्मार्ट झाले तर विद्यार्थी स्मार्ट बनतील…\nLonavala : लोणावळ्यात शुक्रवार ठरला ‘ब्लॅक फ्रायडे’;…\nSangvi : आम्मा भगवान येणार असल्याचे सांगत अनुयायांची फसवणूक\nPune : फसवणूक करून लुबाडणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक\nChakan : कंटेनर थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक पोलिसाला नेले…\nNigdi : दत्त जयंतीच्या सप्ताहामध्ये ‘सायबर सुरक्षा’…\nPimpri : ….तर महापालिका देखील खासगी तत्वावर चालविण्यास देणार…\nPimpri : ‘स्मार्ट वॉच’चा प्रस्ताव रद्द करा; सचिन चिखले…\nSangvi : पिंपळे सौदागरमध्ये अतिक्रमण कारवाई\nPune : येत्या काही दिवसात वाढवणार मेट्रोच्या भूमिगत मार्गाचा नारळ\nPune : लोकसहभागातून नद्या जलपर्णी मुक्त करणे शक्य- प्रदीप वाल्हेकर\nPimpri : चोरीच्या संशयावरून तरुणाला मारहाण प्रकरणी गुन्हे शाखेच्या…\nNigdi : निगडीतील कै.मधुकर पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना…\nKasarwadi : डांबराच्या ट्रकचे चाक पेटले; नाशिक फाट्यावर वाहतूक…\nPimpri : अनधिकृत बांधकामाबाबत पिंपरीतील सोसायटीला महापालि���ेची नोटीस\nनाटक : तेरा दिवस प्रेमाचे, “ गंभीर, विनोदी, अंतर्मुख करणारे…\nअभिनेते श्रीरंग देशमुख आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत\nPune : तबल्यामुळे भारतीय संगीत समृद्ध – पं. सुरेश तळवलकर\nPune : स्वतःसाठी वाजवा, लोकांना आवडेल – पं. बसंत काब्रा\nChakan : गोडाऊनचे शटर उचकटून साडेबारा लाखांचा ऐवज लंपास\nBhosari : हरवलेली चिमुकली सात तासानंतर विसावली आईच्या कुशीत\nसामाजिक प्रकल्पांच्या निधी उभारणीसाठी चिंचवडमध्ये दिव्यांगांचा…\nPimpri : बाप-लेकाकडून 20 लाखांच्या कपड्यांचा अपहार\nChakan : गोडाऊनचे शटर उचकटून साडेबारा लाखांचा ऐवज लंपास\nएमपीसी न्यूज - गोडाऊनचे शटर उचकटून तब्बल 12 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज चोरटग्यांनी चोरून नेला. ही घटना निघोजे गावच्या…\nBhosari : हरवलेली चिमुकली सात तासानंतर विसावली आईच्या कुशीत\nPimpri : बाप-लेकाकडून 20 लाखांच्या कपड्यांचा अपहार\nPune : पंचवीस हजाराची लाच स्वीकारताना दिल्लीचा सहाय्यक पोलीस…\nBhosari : माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ\nसामाजिक प्रकल्पांच्या निधी उभारणीसाठी चिंचवडमध्ये दिव्यांगांचा ऑर्केस्ट्रा\nएमपीसी न्यूज - वेदनेचा डोंगर घेऊन जाणा-या दिव्यांग आणि दृष्टिहीन विद्यार्थ्यांना संवेदनेचा हातभार लावण्यासाठी…\nPune : पालकमंत्र्यांकडे पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी…\nPune : बंधुता साहित्य परिषद व ‘काषाय’तर्फे डॉ.…\nPimpri : निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तनाचा भाविकांनी…\nPune : आयपीएचतर्फे सोमवारी व्यसनमुक्त व त्यांच्या…\nPune : ‘नृत्य संध्या’ ओडिसी नृत्य कार्यक्रमाला…\nBhosari : हरवलेली चिमुकली सात तासानंतर विसावली आईच्या कुशीत\nसामाजिक प्रकल्पांच्या निधी उभारणीसाठी चिंचवडमध्ये दिव्यांगांचा…\nPimpri : बाप-लेकाकडून 20 लाखांच्या कपड्यांचा अपहार\nजावा या मोटरसायकलच्या भारतातील पहिल्या शोरुमचे चिंचवडस्टेशन येथे…\nजावा या मोटरसायकलच्या भारतातील पहिल्या शोरुमचे चिंचवडस्टेशन येथे…\nPune : राज्यात दुष्काळामुळे साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता…\nHadapsar : डोक्यात सिमेंटचा दगड पडून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू ;…\nPune : बंधुता साहित्य परिषद व ‘काषाय’तर्फे डॉ. श्रीपाल…\nVadgaon Maval : जमिनीच्या व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी चौघांना…\nTalegaon Dabhade : ‘महाराष्ट्राची लोकधारा’ कार्यक्रमाला…\nVadgaon Maval : मोबाइलवर बोलत वाहन चालवणे हे अपघाताचे प्रमुख कारण-…\nTalegaon : तळेगाव न��रपालिकेची अतिक्रमण विरोधी मोठी कारवाई ,80…\nChakan : गोडाऊनचे शटर उचकटून साडेबारा लाखांचा ऐवज लंपास\nBhosari : हरवलेली चिमुकली सात तासानंतर विसावली आईच्या कुशीत\nसामाजिक प्रकल्पांच्या निधी उभारणीसाठी चिंचवडमध्ये दिव्यांगांचा…\nPimpri : बाप-लेकाकडून 20 लाखांच्या कपड्यांचा अपहार\nजावा या मोटरसायकलच्या भारतातील पहिल्या शोरुमचे चिंचवडस्टेशन येथे…\nPune : पंचवीस हजाराची लाच स्वीकारताना दिल्लीचा सहाय्यक पोलीस…\nNigdi : प्राधिकरणातील हॉटेल रागा येथे लज्जतदार सी फूड फेस्टिव्हल\nKhauadda : खास दिवाळीनिमित्त काळभोरनगर येथील मनभावन रेस्टॉरंटमध्ये दालबाटी, चूर्मा फेस्टिव्हल\nVadgaon Maval : अल्पावधीतच खवय्यांची शिवराज हॉटेलला पसंती\nWakad : प्रथमदर्शनीच खाद्यपदार्थांच्या प्रेमात पाडणारे ‘फ्लेचाझो’\nअनुपम सृष्टिसौंदर्याने नटलेले मेघालय (भाग 5)\nअनुपम सृष्टिसौंदर्याने नटलेले मेघालय (भाग 4)\nअनुपम सृष्टिसौंदर्याने नटलेले मेघालय (भाग 3)\nअनुपम सृष्टिसौंदर्याने नटलेले मेघालय (भाग 2)\nHinjawadi : हिंजवडीमधील वाहतुकीत बदल;…\nPune : बुधवार पेठेत दहीहंडीच्या बक्षीस…\nPimpri : भर दिवसा अठरा घरफोड्या करणारे आरोपी…\nLoni Kalbhor : एमआयटी महाविद्यालयातील…\nChinchwad: वाल्हेकरवाडी ते भोंडवे कॉर्नर…\nPimpri: भर पावसात ढोलच्या दणदणाटात पिंपरीत…\nPimpri : रुबेला लसीचं 18 वर्षानंतर झालं सार्वत्रीकरण\nTalegaon : प्रभारी तहसिलदार सुनंदा भोसले यांनी जनजागृतीसाठी स्वत:च्या मुलाचे केले सर्वप्रथम लसीकरण\nChinchwad : मधुकर बच्चे यांच्या जनजागृतीमुळे गोवर-रुबेला लसीकरणास प्रतिसाद\nPimpri : सुदृढ पिढीसाठी गोवर व रुबेला लसीकरण करण्यांचे महापौरांचे आवाहन\nChakan : गोडाऊनचे शटर उचकटून साडेबारा लाखांचा ऐवज लंपास\nएमपीसी न्यूज - गोडाऊनचे शटर उचकटून तब्बल 12 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज चोरटग्यांनी चोरून नेला. ही घटना निघोजे गावच्या…\nChakan : कंटेनर थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक पोलिसाला नेले…\nChakan : बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक; दोन पिस्तूल,…\nChakan : घरफोडी करून एक लाखाचा ऐवज लंपास\nVadgaon Maval : जमिनीच्या व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी चौघांना अटक\nएमपीसी न्यूज- नाणे मावळातील उकसान गावातील जमिनीचे साठेखत करतो असे सांगुन नाणे गावातील भातशेतीचे खरेदीखत…\nTalegaon Dabhade : ‘महाराष्ट्राची लोकधारा’ कार्यक्रमाला…\nVadgaon Maval : मोबाइलवर बोलत वाहन चालवणे हे अपघाता���े प्रमुख कारण-…\nTalegaon : तळेगाव नगरपालिकेची अतिक्रमण विरोधी मोठी कारवाई ,80 पेक्षा…\nLonavala : लोणावळ्यात शुक्रवार ठरला ‘ब्लॅक फ्रायडे’; पाच अपघातांमध्ये…\nएमपीसी न्यूज- शुक्रवारचा दिवस लोणावळ्यात 'काळ' वार ठरला लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसभरात घडलेल्या…\nLonavala : लोणावळ्याजवळ शुक्रवारी दोन अपघातामध्ये 3 ठार 1 जखमी\nLonavala – निदान लिगल फोरमच्या अध्यक्षपदी देवेंद्र नाळेकर\nLonavala : वसंत व्याख्यानमाला समितीच्या अध्यक्षपदी संजय गायकवाड\nPimpri : रुबेला लसीचं 18 वर्षानंतर झालं सार्वत्रीकरण\nTalegaon : प्रभारी तहसिलदार सुनंदा भोसले यांनी जनजागृतीसाठी…\nAlandi : राज्यस्तरीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेत किडज् पॅराडाईज…\nPimpri : महाराष्ट्र केसरीसाठी निवड चाचणी शनिवारी काळेवाडी पिंपरी…\nBhosari: कुस्ती प्रशिक्षण केंद्रातील उर्वरित कामासाठी पावणेनऊ…\nLonavala : सीएम चषक कबड्डी स्पर्धेत वलवणचा हनुम‍ान संघ विजयी\n‘बेस्ट सिटी टू स्मार्ट सिटी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/one-arrested-rape-case-italian-woman-127807", "date_download": "2018-12-16T04:07:55Z", "digest": "sha1:LGOIV2S6E6HXDT5ALRNJUW7MDI3RWM3E", "length": 11900, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "One arrested in rape case of Italian woman इटालियन महिलेवरील बलात्कारप्रकरणी एकास अटक | eSakal", "raw_content": "\nइटालियन महिलेवरील बलात्कारप्रकरणी एकास अटक\nमंगळवार, 3 जुलै 2018\nमुंबई - इटालियन पर्यटक महिलेवर टॅक्‍सीत बलात्कार केल्याप्रकरणी राकेश नंदी नीळकंठ याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. तो कफ परेडचा रहिवासी आहे.\nमुंबई - इटालियन पर्यटक महिलेवर टॅक्‍सीत बलात्कार केल्याप्रकरणी राकेश नंदी नीळकंठ याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. तो कफ परेडचा रहिवासी आहे.\nमुंबईत 14 जून रोजी जुहू भागात गाईडने आपल्यावर टॅक्‍सीत बलात्कार केल्याची तक्रार या महिलेने केली होती. याच दिवशी तिची आरोपीशी ओळख झाली होती. आपण गाईड असल्याचा दावा त्याने केला होता. जुहू येथे पोहोचल्यावर त्याने एक टॅक्‍सी आरक्षित करून एका ठिकाणी दारू विकत घेण्यासाठी गाडी थांबवली. या महिलेसही त्याने मद्यपान करण्याची जबरदस्ती केली; मात्र तिने नकार दिला. या वेळी त्याने टॅक्‍सीतच या महिलेवर बलात्कार करून मोबाईलवर फोटो घेतल्याचा आरोप आहे. दुसऱ्या दिवशी त्याने तिला गाठून पत्ता मागितल्यावर तिने पुन्हा बेंगळूरु गाठले. तिथल्या आ��्रमात राहिल्यावर 26 जून रोजी तिने नवी दिल्लीतील इटालियन दूतावासाशी संपर्क साधला. इटालियन दूतावासाने दिलेल्या सल्ल्यानुसार पीडित महिलेने मुंबईत येऊन कुलाबा पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. ही घटना जुहू ते कुलाबा प्रवासादरम्यान घडली असल्याने कुलाबा पोलिसांनी हा गुन्हा जुहू पोलिसांकडे तपासासाठी वर्ग केला. आरोपी हा कफ परेड येथील आंबेडकर नगरचा रहिवासी आहे. त्याचा ताबा जुहू पोलिसांकडे देण्यात येणार आहे.\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nभारतीय नोटांवर नेपाळमध्ये बंदी\nकाठमांडू : भारतीय चलनातील दोन हजार, 500 व 200 रुपयांच्या नोटांच्या वापरावर नेपाळने बंदी घातली आहे. हा निर्णय तत्काळ लागू करण्याचा आदेश नेपाळ...\nमहाबळेश्वर-पांचगणी अपघात; दोघे जखमी\nमहाबळेश्वर : महाबळेश्वर-पांचगणी मुख्य रस्त्यावर हॉटेल सूर्या जवळील तीव्र वळणावर महाबळेश्वरकडून पांचगणीच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या...\nवीर रेल्वे स्थानकात दोन पोलिसांना मारहाण\nमहाड : श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी पोलिस निरिक्षकाला पर्यटकांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच महाड तालुक्यातील वीर रेल्वे स्थानकात सेवा बजावत...\nआता तरी सुधारणा होणार का\nऔरंगाबाद - महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याच्या केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्णयास बुधवारी (ता. १२) केंद्रीय वने व...\nराणीच्या बागेत येणार नवे रहिवासी\nमुंबई - पेंग्विनच्या आगमनानंतर भायखळा येथील जिजामाता प्राणिसंग्रहालयातील पर्यटकांची संख्या वाढली आहे. येत्या फेब्रुवारीत आणखी १० नवे प्राणी दाखल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-pune-satara-raod-accident-55440", "date_download": "2018-12-16T03:54:45Z", "digest": "sha1:45KURFDYLHWWFSKMCCZR4TRYB4X5ZV66", "length": 15098, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news pune satara raod accident अपघात... फोन... अन्‌ उभारला दुभाजक | eSakal", "raw_content": "\nअपघात... फोन... अन्‌ उभारला दुभाजक\nमंगळवार, 27 जून 2017\nपुणे - दुभाजकामुळे झालेल्या अपघाताची माहिती एका महिलेने महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना भल्या पहाटे कळविल्यावर अवघ्या सहा तासांत महापालिकेने घटनास्थळी काम सुरू करून सुखद धक्का दिला अन्‌ सातारा रस्त्यावर अपघातस्थळी एका दिवसात दुभाजकही उभारण्यात आला. ठरविले तर महापालिका प्रशासन काम करून नागरिकांना दिलासा देऊ शकते, हे या उदाहरणातून दिसून आले.\nपुणे - दुभाजकामुळे झालेल्या अपघाताची माहिती एका महिलेने महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना भल्या पहाटे कळविल्यावर अवघ्या सहा तासांत महापालिकेने घटनास्थळी काम सुरू करून सुखद धक्का दिला अन्‌ सातारा रस्त्यावर अपघातस्थळी एका दिवसात दुभाजकही उभारण्यात आला. ठरविले तर महापालिका प्रशासन काम करून नागरिकांना दिलासा देऊ शकते, हे या उदाहरणातून दिसून आले.\nप्रेमनगर चौकापासून काही अंतरावर सातारा रस्त्यावर दुभाजकावर नागरिक शिल्पा मेनन यांच्या मुलाचा रविवारी पहाटे दीडच्या सुमारास अपघात झाला. त्याची दुचाकी दुभाजकावर आदळली होती. त्यामुळे डोक्‍याला डोळ्याजवळ दुखापत होऊन त्याला 22 टाके पडले. त्यामुळे मेनन अस्वस्थ झाल्या. त्यांनी पहाटे साडेचारच्या सुमारास आयुक्तांना \"एमएमएस' करून सातारा रस्त्यावरील दुभाजकांच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी विनंती केली. आयुक्तांनी त्यांना तातडीने प्रतिसाद देत लवकर काम करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर त्या रस्त्यावर रविवारी सकाळी दहा वाजता कामही सुरू झाले. सातारा रस्ता फेररचनेचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे बीआरटी मार्गावरील काही दुभाजक हलविले होते; मात्र सिमेंटचे लहान आकाराचे चौकोनी दुभाजक रस्त्यावरच होते. त्यामुळे येथे वारंवार अपघात होत होते. \"सकाळ'नेही याबाबत सातत्याने वार्तांकन केले होते.\nअपघात झालेल्या ठिकाणी व लगतच्या वीस मीटर रस्त्यावर महापालिकेच्या पथ विभागाने दुभाजकांची दुरुस्ती केली. तसेच एक फूट उंचीचे दुभाजक बसविण्याचे काम सुरू केले. आयुक्तांच्या या तत्परतेमुळे मेनन यांनी त्यांचे व प्रशासनाचे \"फेसबुक'वरही कौतुक करून धन्यवाद दिले.\nदुभाजकांच्या उंचीबाबत महिन्यात कार्यवाही\nबाणेर रस्त्यावर दुभाजकावर मोटार चढून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दुभाजकांच्या उंचीबाबत सर्वसाधारण सभेतही अनेक मुद्दे उपस्थित झाले. त्यानंतर महापालिकेने प्रमुख 200 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे एका तज्ज्ञ संस्थेच्या मदतीने \"सेफ्टी ऑडिट' सुरू केले आहे. एक महिन्यात ते पूर्ण होणार आहे. त्या ऑडिटमध्ये दुभाजकांची उंची, गतिरोधक-रंबलर्स आदींचाही अंतर्भाव आहे. त्यानुसार प्रमुख रस्त्यांवरील दुभाजकांची दुरुस्ती होणार असून, गतिरोधकांबाबतही धोरण निश्‍चित होईल, असे महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत यांनी नमूद केले. शहरातील एकूण एक हजार किलोमीटरच्या रस्त्यांचे सेफ्टी ऑडिट होणार आहे. पहिल्या टप्प्यात 200 किलोमीटरचे काम दोन महिन्यांपूर्वी सुरू झाले आहे.\nसंकटांवर जिद्दीनं मात करण्याची कहाणी\nचित्रकार आई व उद्योगपती वडील यांच्या पोटी जन्मलेल्या एका सुशिक्षित, खानदानी, ऐश्‍वर्यसंपन्न मुलीची कथा जया जोग यांच्या \"शून्य उत्तराची बेरीज' या...\nबीड : माजलगावजवळ कार झाडाला धडकून 3 ठार\nमाजलगाव (जि. बीड) : भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून गाडीतील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. हि घटना शुक्रवारी (ता....\nराज्यात २ हजार ९३० चालक तीन महिन्यांकरिता निलंबित मुंबई - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दोन हजार ९३० बेशिस्त चालकांचे वाहन परवाने तीन महिन्यांकरिता...\nम्हाळगीनगर चौकातील अतिक्रमणावर बुलडोझर\nनागपूर : म्हाळगीनगर चौकात नागरिकांच्या जिवावर उठलेले अतिक्रमण आज महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासने हटविले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी...\nरोबोटिक तंत्रज्ञानाने गुडघ्यावर शस्त्रक्रिया सुलभ\nपिंपरी - गुडघ्यावरील अवघड शस्त्रक्रिया रोबोटिक तंत्रज्ञानामुळे सहज शक्‍य झाल्याचे स्पष्ट झाले आहे....\nजिल्हा परिषद शाळांत धोक्याची घंटा\nपुणे - जिल्ह्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. तेथे धोका पत्करून शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहेत....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/22162", "date_download": "2018-12-16T04:24:58Z", "digest": "sha1:VT2DH6G7BZEK23NVNYF26N6HEJPN7PSG", "length": 45194, "nlines": 211, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हरिश्चंद्रगड आणि ३१ डिसेंबरची 'ती' रात्र ... ! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /हरिश्चंद्रगड आणि ३१ डिसेंबरची 'ती' रात्र ... \nहरिश्चंद्रगड आणि ३१ डिसेंबरची 'ती' रात्र ... \n३१ डिसेंबर जवळ यायला लागला की प्रत्येक जण आपले प्लान ठरवायला लागतो. कुठे जायचे, काय करायचे वगैरे. डोंगरी आणि भटके सुद्धा शहरी गजबजाटापासून दूर शांत अश्या निसर्गाच्या सानिध्यात एखादा गड-किल्ला बघून आपले ट्रेक प्लान तयार करतात. पण सध्या इतके ट्रेक ग्रुप झालेत की विचारायला नको. मुळात त्यातील प्रत्येकजण ट्रेकर किंवा हायकर श्रेणीत येतो का हा देखील प्रश्नच असतो... हौशी मौजी कलाकारांची आपल्याकडे काही कमी नाही.. अश्याच काही हौशी लोकांबाबतचा एक डोंगरातला अनुभव मी आज तुमच्या सोबत वाटणार आहे.\nकाही वर्षांपूर्वीची गोष्ट.. वर्ष नक्की लक्ष्यात येत नाहीये. पण बहुदा २००३.. . ३१ डिसेंबरला कुठे जायचे म्हणून आम्ही सर्वजण एखादा गड-किल्ला विचारात घेत होतो. शिवाय आम्ही मोजून ४-५ जण जायला तयार. अखेर हो-नाही करता करता हरिश्चंद्रगड नक्की झाला. ३० तारखेला ठाण्याहून रात्रीच्या शेवटच्या नारायणपूर एस.टी.ने खुबी फाट्याला पहाटे ३ वाजता पोचायचे आणि उजाडता-उजाडता खिरेश्वर गाठत ट्रेक सुरू करायचा. ३१ ची रात्र गडावर. १ तारखेला संध्याकाळपर्यंत घरी परत. असा साधा सोपा प्लान. पण २ दिवस आधी बाकीचे भिडू रद्द झाले आणि उरलो फक्त मी आणि शमिका. जायचे की नाही काहीच ठरत नव्हते. आम्ही दोघेच असे कधी ट्रेकला गेलो नव्हतो. एखाद्या रिसोर्ट किंवा हॉटेलवर जाणे ह्यापेक्षा ट्रेकला जाणे ह्यात खूपच फरक पडतो त्यामुळे काही निर्णय होईना. अखेर हो नाही करत करत 'आपण जाउया ना..' असे शमीने सांगितल्याने मी तयार झालो. थोडे खायचे सामान घेतले आणि दोघांमिळून एकच सॅक पॅक केली.\n३० तारखेला रात्री ठाण्याचा वंदना एस.टी. स्टॅंड गाठला. परेलवरून निघणारी नारायणपूर गाडी रात्री बरोबर ११:३० वाजता इथे पकडता येते. हीच गाडी कल्याणला रात्री १२ वाजता सुद्धा मिळते. आम्हा दोघांनाही बऱ्यापैकी मागे बसायला जागा मिळाली. मुरबाड - माळशेज मार्गे पहाटे २:३० वाजता एस.ते. खुबीला पोचली देखील. रस्त्याला एक रिकामी दुकान होते त्यात जाऊन बसलो. शेवजी एक टपरी सुरू होती. तिथे काही लोक उभे-बसलेले होते. तिथून चहा आणला आणि आम्ही गप्पा मारत बसलो.\nमी घरून निघतानाच कमरेच्या पाऊचमध्ये एक सुरा ठेवला होता. शिवाय एक कुकरी सॅकमध्ये वरती होतीच. पहाट होत आली तसे आम्ही खिरेश्वरच्या दिशेने निघालो. धरणाच्या भिंतीवरून तास-दीड तास चाल मारल्यानंतर खिरेश्वर गावात पोचलो. पहिल्यांदा इथे आलो होतो तेंव्हा फार काही नव्हते इथे पण आता १-२ हॉटेल सुरू झाली आहेत. आता तर रस्ता देखील डांबरी झाला आहे. धरणाच्या भिंतीवरून चालायच्या ऐवजी तुम्ही गाडीने येऊ शकता. इथे एक बोर्ड लिहिलेला होता. बिबट्यापासून सावधान.. शक्यतो एकटे जंगलात जाऊ नका. पहाटे लवकर आणि रात्री उशिराने जंगलात जाणे टाळा. अश्या सूचना वन विभागाने लिहिलेल्या होत्या. माझा एक हात नकळत कमरेवरच्या चाकुवर गेला. हातात अजून काहीतरी असावे म्हणून एक जाडजूड काठी घेतली. शमी पुढे आणि मी मागे असे चालू लागलो. मी शमीला जरी काही बोललो नसलो तरी तिला अंदाज आला होता. मी तिला डोळ्यानेच खूण करून 'चल. काळजी नको करूस' असे सांगितले. आम्ही आता गावाच्या बाहेरूनच हरीश्चंद्रगडकडे जायची वाट पकडली. डावीकडे दिसणारे नेढे आणि समोर दिसणारा डोंगर ह्याच्या बरोबर मधल्या खिंडीमधून वर चढत गेले की तोलारखिंड लागते. साधारण ३०-४० मिनिटात इथे पोचलो. वाट रुंद आणि मोकळी आहे. आजूबाजूला झाडी असली तरी तितकासा धोका वाटत नाही. पाउण तासाने आम्ही खिंडीखाली पोचलो. या ठिकाणी वाघजाईचे एक छोटेसे मंदिर आहे. समोरची वाट जाते 'कोथळे'मार्गे 'कोतूळ'कडे. आपण मात्र डावीकडे वळून वर चढत खिंडीच्या वर पोचायचे. हा प्रस्तर टप्पा तसा फारसा अवघड नाही.५-७ मिनिटात तो पार करून आपण वरच्या धारेवर लागतो.\nआता पुढची चाल मात्र बरीच कंटाळवाणी आहे. तोलारखिंडीपासून हरिश्चंद्रेश्वर मंदिरापर्यंत चांगला ५-६ किमी. रस्ता तुडवावा लागतो. मध्ये अनेक ढोरवाटा य��उन मिळतात. त्या पार करत मुख्य वाट न सोडता छोट्या-छोट्या टेकड्या पार करून मंदिर गाठायचे. वाट संपता संपत नाही. अक्षरश: अंत पाहते. तुम्ही कधी गेलात तर ह्या वाटेवर दुपार टाळा. घसा सुकून जीव जाईल पण वाट संपणार नाही. एकदाचे मंदिरापाशी पोचलो. देवळासमोर हरिश्चंद्रगडाच्या तारामती शिखराच्या पोटात खोदलेली एकुण ८ लेणी आहेत. पहिल्यांदा आम्ही सर्वजण आलो होतो तेंव्हा दुसऱ्या लेण्यात राहिलो होतो. त्या शेजारच्या म्हणजे तिसऱ्या लेण्यात प्रवेश करतानाच चांगली २ मीटर उंचीची एक कोरीव गणेशमूर्ती आहे. त्यामुळे त्याला 'गणेशगुहा' असे ही म्हणतात. आम्ही ह्यावेळी इतके राहायचा निर्णय घेतला. गुहा १ आणि २ आधीच भरलेल्या होत्या. आणि तिथून येणारा गोंगाट बघता किती हौशी लोक आत भरलेत ह्याचा मला अंदाज आला. साधारण १० वाजत आले होते. मी गुहा थोडी साफ करून घेतली. बहुदा रात्री इथे एखादे गाय-बैल येत असावे असा मला अंदाज आला होता. नंतर आम्ही सोबत आणलेला नाश्ता करून घेतला आणि गड्फेरीला निघालो. मंदिर, पुष्करणी, केदारेश्वर लेणे आणि आसपासचा परिसर बघून आम्ही बाळूकडे जेवायला गेलो. पिठलं-भाकरी आणि सोबत कांदा-चटणी असा मस्त मेनू होता. त्याच्याकडून कळले की पहिल्या गुहेत कोणी विहिंपचे लोक आहेत. पण त्यांचे वागणे ठीक नाही. 'तुम्ही एकटे आणि त्यात बाई माणूस आणायला नाही पाहिजे होते' बाळूने त्याचे प्रांजळ मत व्यक्त केले. मी काही बोललो नाही. त्याला रात्रीचे जेवण बनवायला सांगितले आणि आम्ही कोकण कड्याच्या दिशेने निघालो. दुपार टाळून गेली होती. सूर्यास्त बघावा तर तो कड्यावरूनच.. अ..प्र..ती..म.. असे ह्या जगात जे काही आहे त्यात कोकणकड्याच्या सुर्यास्ताचा बराच वरचा क्रमांक लागेल.\nअंधार पडता पडता पुन्हा गुहेकडे परतलो. पूर्ण वेळ माझ्याबरोबर कुकरी आणि ती लठ्ठ काठी होतीच. परत आलो तेंव्हा कळले की त्या विहिंपच्या लोकांनी दंगा-मस्ती केली आणि वरती बाळूला मारहाण सुद्धा केली. (मला ही नाही वाटत की ती विहींपची होती. दादागिरी करायची म्हणून त्यांनी तशी बतावणी केलेली असणार.) तो गड सोडून कुठेतरी खाली निघून गेला होता. आम्ही गुहेत येऊन गप्पा मारत बसलो. शेजारच्या गुहेतून दंग-मस्तीचे खूपच आवाज येत होते. आम्ही दोघे ३१ डिसेंबर साजरी करायला आलो होतो पण मनासारख्या गप्पा मारत नव्हतो. एक दडपण सतत मनावर येत होते. मला सारखी शामिकाची चिंता लागून राहिली होती. आणि तिला ही ते समजले होते. रात्रीच्या जेवणाची आधीच वाट लागलेली होती. बाळूच नव्हता तर जेवण कुठले आम्ही सोबत असलेले थोडे खाल्ले आणि पुन्हा गप्पा मारत पडलो. रात्री १० च्या सुमारास अचानक मोठ्याने आवाज येऊ लागला. खूप लोक होते वाटते.'काढा रे यांना बाहेर. गडावर येऊन दारू पितात. दंगा करतात. झोडून काढा. ह्या थंडीत चामडी सोलटवून काढा.' मी उठून बाहेर जाऊन बघणार इतक्यात शमिने मला थांबवले. 'जाऊ नकोस जरा थांब. आधी बघुया काय होतंय'. २-३ मिनिटात गुहेच्या बाहेरून आवाज आला. इथे आत कोण आहे. मी आतून ओ दिला. बाहेरचा आवाज मला विचारात होता. 'तुमच्याकडे दारू, मांस-मच्छी असे काही असेल तर बाहेर या.' मी नाही म्हणून बाहेर आलो. तो संघ कार्यकर्ता होता. त्याने आम्हाला सांगितले की 'ह्या लोकांना आता देवळाच्या इथे सामुहिक शिक्षा करणार आहोत आम्ही तेंव्हा तुम्ही पण बाहेर या. तुमच्या सोबत तुमच्या सौ आहेत हे मला बाळूने सांगितलेले आहे. त्यांना काही भीती ठेवायचे कारण नाही. उलट इथे त्या एकट्या नकोत म्हणून सोबत घ्या' असे बोलून तो निघून गेला. जाणे तर भाग होते. मी पुन्हा कुकरी आणि काठी उचलली आणि शमी बरोबर बाहेर पडलो. तिने माझा हात गच्च पकडला होता आणि मी कुकरीवरचा. पुढच्या क्षणाला काय होईल ह्याबाबत माझ्या मनात विचित्र विचारचक्र सुरू झाल्याने मी काहीही करायच्या तयारीत होतो. देवळासमोर बाळूच्या पदवी शेजारी जाऊन पोचलो. बघतो तर १०० हून अधिक लोकांचा जमाव होता. त्या अख्या लोकांत शमी एकटीच महिला. बाकी सर्व पुरुष. आम्ही एका बाजूला जाऊन बसलो. खूप थंडी होती. बहुदा ९-१० डिग्री असेल. समोर बघतो तर संघाचा कोणी प्रमुख उभा होता आणि त्याने ह्या १०-१२ लोकांना त्या थंडीत फक्त अर्ध्या चड्डीवर बसवले होते. आधीच १०-१२ बसलेल्या आहेत असे सर्वांचे चेहरे झालेले होते.\nतो संघ कार्यकर्ता त्या १०-१२ लोकांना बोलू लागला. \"आम्ही तुम्हाला मारणार नाही आहोत. तुम्हीच प्रत्येकाने तुमच्या बाकी मित्रांना मारायचे आहे. प्रत्येकाने बाकीच्या ११ जणांना मारायचे. पण असे मारायचे की ते तुम्हाला आयुष्भर लक्ष्यात राहील आणि अशी चूक तुम्ही पुन्हा करणार नाही. मारले की त्याचा आवाज घुमला पहिले आणि ज्याला मारले त्याला असे लागले पहिले की त्याचा आवाज पण घुमला पहिले... नाही घुमला तर मग आम्ही मारायला सुरवात करू.\"\nमग सुरू झाला तो मारामारीचा कार्यक्रम. प्रत्येकजण आपल्या बाकीच्या मित्रांना केलेल्या चुकीची शिक्षा देऊ लागला. इतक्या जोरात की त्याचे आवाज गुहेमधून प्रतिध्वनित व्हावेत. मारण्याचे आवाज आणि त्यांच्या विव्हळण्याचे आवाज ह्याने तो गड भरून गेला होता. मला ते असे मारणे थोडे विचित्र वाटत होते. पण बरोबरही वाटत होते. मी मात्र वेगळ्या चिंतेत होतो. अर्ध्यातासाने तो स्व-मारामारीचा कार्यक्रम संपला. आता काय त्या लोकांना गडावर राहायची परवानगी नव्हती. तशाच अर्ध्या चड्डीमध्ये त्या संघवाल्यांनी त्यांना पाचनईच्या दिशेने पिटाळले. कपडे, सामान सर्व मागे गडावरच.\nनमस्कार चौधरी. मी शिशिर जाधव. संघ कार्यकर्ता. इथला विभाग प्रमुख आहे. तुम्ही आता तुमच्या राहत्या गुहेत जाऊ शकता. सहकार्याबदल धन्यवाद. तो आवाज बोलत होता. अंधारात आता थोडे दिसायला लागले होते. मी फार न बोलता त्याचा निरोप घेतला आणि पुन्हा गुहेत येऊन बसलो. सर्व काही सुरळीत पार पडल्याचा निश्वास सोडला. १२ वाजून गेले होते. कसले सेलेब्रेशन.. आम्ही गुपचूप झोपून गेलो. अचानक..........\nकाही मिनिटातच गुहेच्या तोंडाशी कसलीशी हालचाल जाणवायला लागली. एका हाताने मी उशाशी असलेली टोर्च आणि डाव्या हाताने ती कुकरी पुन्हा हाताशी धरली. आवाजसा येत होता पण काही दिसत नव्हते. मी जरा बाहेर जाऊन बघू लागलो. बघतो तर काय.. एक भली मोठी आकृती माझ्याकडे टक लावून बघतेय. मी मात्र त्याला पाहून पुन्हा निश्चिंत झालो. एक बैल गुहेमध्ये निवाऱ्याला आला होता. सकाळीच त्याची गुहा मी स्वच्छ केली होती ना बैल मात्र मूर्ती शेजारी गुहेच्या दाराशीच बसला. आता तो दाराशी असताना अजून कोणी आत शिरणे शक्य नव्हते. मी पण निवांतपणे झोपू शकत होतो आता. इतका वेळ येणारे सर्व विचार झटकून आम्ही दोघेपण गुडूप झालो.\n१ जानेवारीला सकाळी पुन्हा बळूकडे नाश्ता केला. रात्री झाल्या प्रकाराबद्दल तो आमची माफी मागत होता. आम्हाला उगाच संकोचल्यासारखे झाले. असू दे रे. होते. मी बोलून गेलो. शमी मात्र काही बोलली नाही. नाश्ता करून आम्ही गड सोडला. तोलारखिंडीमार्गे पुन्हा घरी परतण्यासाठी...\nपण ३१ डिसेंबरचा हा अनुभव मी तरी कधी विसरू शकणार नाही... त्यानंतर मी आणि शमिका असे फक्त दोघे कधीच ट्रेकला गेलो नाही. पुन्हा तिला अश्या विचित्र परिस्थिती मध्ये टाकायला मी काय वेडा होतो\nनोंद : गडावर असलेल्या त्या १०-१२ लोकांनी आम्ही विहिंपचे आहोत अशी बतावणी केली होती की ते खरच विहिंपचे होते ते ठावूक नाही. हा फक्त एक अनुभव आहे. ह्यातून कोणाचाही / कुठल्याही संस्थेचा अपमान करण्याचा उद्देश नाही. जे घडले ते मांडलेले आहे...\nखरंच तुमच्या लक्षात राहण्यासारखीच आहे ३१ ची ती रात्र.\n एकटं-दुकटं जाऊ नयेच ट्रेकला\nआयला भारीच केले संघाच्या\nआयला भारीच केले संघाच्या कार्यकर्त्यांनी...\nया लोकांना अशीच जरब बसवली पाहिजे....किल्ले म्हणजे पिकनिक आणि दारू पिण्याचा अड्डा बनवून टाकला आहे...\nआणि एकट्या-दुकट्या ट्रेकर्सना ऐकत नाहीत अजिबात...\nमाझी अनेक जणांबरोबर भांडणे झाली आहेत...\n कसली भिती वाटली असेल\n कसली भिती वाटली असेल ना.\nती शिक्षा मात्र जबरी आवडली डोळ्यांसमोर आलं, सगळे एकमेकांना 'आवाज घुमेपर्यंत' मारतायेत.\n सर्व चित्र डोळ्यास्मोर उभं रहिले. पण ती शिक्षा मात्र आवडलि बरं का\nशिक्षा देण्याची पद्धत मला पण\nशिक्षा देण्याची पद्धत मला पण आवडली...\nशमिका नसती तर मी अजून मजा घेतली असती त्या प्रसंगाची...\nकाय जबरदस्त अनुभव आहे रे \nकाय जबरदस्त अनुभव आहे रे त्या बाळूनेच खाली जाऊन तक्रार केली असाणार. बाकी विहिपचे लोक असले काही प्रकार करतील असे वाटत नाही.\nशिक्षा आवडली. मला एकदा कधीतरी पावसाळ्यात रविवारी माळशेज घाटात जाऊन तिथे धबधब्यात दारू पिउन दंगा करणार्‍या आणि रस्त्यावरून जाणारी वहाने अडवून त्यातील महिलांची खुशाल छेड काढणार्‍यांना तिथे जाऊन चोप द्यायची इच्छा आहे\nखरचं एकटं-दुकटं जाऊ नयेच ट्रेकला\nशिक्षा देण्याची पद्धत मला पण\nशिक्षा देण्याची पद्धत मला पण आवडली... >>> अनुमोदन\nतिथे जाऊन चोप द्यायची इच्छा\nतिथे जाऊन चोप द्यायची इच्छा आहे >> चला तर अस्सा एक ग्रुप बनवायला हरकत नाही\nबाकी खतरी अनुभव ...\nफारच थरारक अनुभव होता तुमचा,\nफारच थरारक अनुभव होता तुमचा, खरच वाचून किंचीतशी भीती कुठेतरी मनाला वाटून गेली.\nकुठे तरी हे थांबायला हवे. आपण पाहतोच की कित्येक किल्याण वर असे प्रकार घडत असतात.\nयाला कुठेतरी आळा बसायला हवा. आणि साफ सुंदर अशी भटकंती अनुभवायला मिळावी बस आणखी काय हवे...\nचला तर अस्सा एक ग्रुप बनवायला\nचला तर अस्सा एक ग्रुप बनवायला हरकत नाही >>> १००वेळा अनुमोदन \nबापरे..शमिकाची काय अवस्था झाली असेल..\n काय भयानक अनुभव आहे.\n काय भयानक अनुभव आहे. नशीब तो बाळु तुमच्या ओळखीच��� होता.\nअसाच एक अनुभव आम्हाला आला होता. मी तेंव्हा ८वीत होते. म्हणजे अगदी वयात येणारी. मी, आई आणि बाबा पन्हाळ्याला गेलो होतो. २९ डीसेंबर ते १ जानेवारी रहाणार होतो. एम.टी.डी.सी मध्ये एक कॉटेज बुक केलं होत. माझ्या वडीलांचा ३१ ला वाढदिवस असायचा. २९ -३० ला पन्हाळा आणि इतर अजुबाजुला फिरलो. मजा केली. ३१ ला कोल्हापुरचा एक ग्रुप शेजारच्या कॉटेज ला रहायला आला. त्यांचा दंगा वाढु लागला. येवढ्या थंडीत ते फक्त अंडरवेयर वर बाहेर बसुन दारु पित होते. नीदान १०-१५ जण होते. त्यांचे नाच आणि गाणी चालु होती. त्यांचा एकंदर अवतार आणि भाषा बघुन ते एकदम वाया गेलेली मंडळी वाटत होती. वाढदिवस वगैरे बाजुलाच राहीला. बाबा खुप घाबरले. मी वयात येत असलेली, आई पण ३५-३६ वर्षांची, म्हणजे तरुणच. आम्ही त्यांन्ना दिसु नये म्हणुन जेवायलाही बाहेर पडलो नाही. तिथले सगळे नोकर गायब... भयाण वातावरण. बाबा जागेच होते. आम्ही दोघी जेवुन गुपचुप झोपुन गेलो. रात्री एक दीड च्या सुमारास दारावर धडका मारायला लागले. बाबा खुपच घाबरले. त्या लोकांच्या बोलण्या वरुन त्यांच्या कडचं खायला संपलं होतं. इकडे कोणी रहतं का ते बघायला ते आमच्या कॉटेज कडे आले होते. आम्ही चीडीचुप राहिलो. बाबा बिचारे पहाटे पहाटे झोपले. सकाळी आम्ही जेंव्हा कॉटेज सोडले, तेंव्हा ते लोक डोळे फाड फाडुन आमच्या कडे पहात होते. त्या नंतर मात्र ३१ ला कुठेही बाहेर जायचे नाही हा निश्चय केला. त्या वेळची बाबांची हालत मला आठवते. त्या घटनेला आज २५-२६ वर्ष होवुन गेली. पण अजुनही ती रात्र लख्ख आठवते.\nअश्या लोकांन्ना बडवुन काढले पाहीजे. तुम्ही तुमची मजा करा ना. ईतरांन्ना त्रास कशाला.\nतिथे जाऊन चोप द्यायची इच्छा\nतिथे जाऊन चोप द्यायची इच्छा आहे >> चला तर अस्सा एक ग्रुप बनवायला हरकत नाही\nमाझे नाव लिस्ट्मधे जरुर ठेवा.\nमोहन की मीरा... भयंकर प्रसंग.\nमोहन की मीरा... भयंकर प्रसंग. अश्या वेळी स्वतःहून काही करण्याऐवजी शांत बसून पुढच्या प्रसंगासाठी तयार राहणे कधीही योग्य... तुमच्या वडिलांच्या मनात किती दडपण असेल हे मी समजू शकतो.\nहरिश्चंद्रगडवर असाच किस्सा झाला तेव्हा माझ्या शाळेतील मित्र तिथे हजर होते. अर्ध्या रात्री त्याना हाकलले होते.\nसेनापती, अतिशय धीराने तुम्ही\nसेनापती, अतिशय धीराने तुम्ही प्रसंगाला सामोरे गेलात.. तुम्ही सहीसलामत या संकटातून बाहेर पडलात हे मह���्वाचे..\nसोबत महिला असोत - नसोत एकट्या\nसोबत महिला असोत - नसोत एकट्या - दुकट्याने रात्री अपरात्री ट्रेक करूच नये.\nआणि हे १०० लोक आणि त्यांचा कार्यक्रम..... गड - किल्ल्यांवर दारू पिऊन धांगड धिंगा करून किल्ल्याचे पावित्र्य नष्ट करून नयेच पण त्याच सोबत 'या' मंडळींना त्यांना या असल्या शिक्षा करण्याचा अधिकार कोणी दिला त्या लोकांना योग्य शब्दांत समाज द्या ना, गडाखाली किंवा वाटेत पोलिसांसोबत उभे राहून त्यांच्या सामानाची तपासणी करा ... पण इतिहास रक्षणाच्या नावाखाली शिवरायांचे नाव घेऊन त्यांना मारहाण करणे, त्यांचे कपडे उतरवणे हे देखील तेवढेच निंदनीय - निशेधास्पद आहे, हि निव्वळ गुंडगिरी आहे. आता डिसेंबर मध्ये रात्रीच्या वेळी हरीशचंद्रावर कशी थंडी असते हे जाणकार वाचकांना वेगळे सांगायला नकोच त्यात त्यांना यांनी अर्ध्या कपड्यात हाकलून लावले.. आता हि मंडळी नशेत असतील आणि तशा अवस्थेत गड उतरताना त्यांना काही अपघात झाला एखाद्याचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण \nहि २००३ मधली गोष्ट आहे पण त्या नंतर या स्वघोषित 'इतिहास रक्षकांचा' / संस्कृती रक्षकांचा' उच्छाद खुपच वाढला आहे.. कधी नव्हे ती 'अधिकृत गुंडगिरी' करायला मिळत असल्याने शहरात एरवी इकडे - तिकडे उंडारत टगेगिरी करणारी टोळकी 'शिवाजी महाराज कि जय म्हणत ३१ डिसेंबर ला गड - किल्ल्यांवर जाऊन लोकांना मारहाण करत आहेत. (सगळेच नसतील पण बहुसंख्य याच गटातील असतात)\nखरच जर कळकळ असेल तर या विषयी जन जागृती करा, समुपदेशन करा...\nआणि गडावर मांस - मच्छी खायची नाही हा नियम कोणी काढला यांच्या सगळ्या देव्यांना सणासुदीच्या कोंबड्या आणि बकरेच लागतात आणि मग ट्रेकर्स च्या मांस - मच्छी ने यांच्या मंदिरांचे आणि गडाचे पावित्र्य कसे नष्ट होते \nउलट ट्रेक वर भाजी - पनीर असे प्रदार्थांपेक्षा अंडी - चिकन बनवणे जास्त सोईस्कर असते...\nउद्या यांच्या मनात आले तर \"गड - किल्ल्यांवर मुलींना आणि महिलांना येण्यास बंदी\" असाही फतवा काढतील.\nत्यामुळे सुजाण ट्रेकर मंडळींनी दारुड्या आणि दंगा मस्ती करणाऱ्या पब्लिक सोबत या गुंडांचा हि निषेध आणी विरोध करावा.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/fight-over-these-issues-will-increase-love-between-couples/", "date_download": "2018-12-16T04:51:40Z", "digest": "sha1:GCBJGOPU7NK2ZJLLPCPXWYND3UJSBVTT", "length": 12743, "nlines": 268, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "'या' मुद्यांवर भांडण झाल्याने कपल्समध्ये वाढते प्रेम - Maharashtra Today", "raw_content": "\nलोकसभेसाठी कुठला निर्णय घ्यायचा ते आम्हीच ठरवू\nनिवडणुकांतील विजयासाठी नेतृत्वाचा पर्याय लागतो हा समज खोटा ठरला – संजय…\nभाजपा – सेना एकत्र लढल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव नक्की – मुख्यमंत्री\nसागरी मार्गाच्या भूमिपूजनाचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही\nप्रकाश जावड़ेकर ने कहा, राष्ट्रीय शिक्षा निति तैयार, किसी भी वक़्त…\nसरबजीत हत्या मामला : सबूतों के अभाव में दो प्रमुख गवाहों…\nसेना में दुभाषिए और साइबर विशेषज्ञों जैसी भूमिकाओं में महिलाओं की…\nमहाराष्ट्र : कांग्रेस विधायक नितेश राणे ने मंत्री कदम को कहा…\nHome Lifestyle Relation ‘या’ मुद्यांवर भांडण झाल्याने कपल्समध्ये वाढते प्रेम\n‘या’ मुद्यांवर भांडण झाल्याने कपल्समध्ये वाढते प्रेम\nकोणत्याही नात्यासाठी भांडण किंवा नात्यातील वादविवाद चांगले मानले जात नाही. परंतु, एक नाते असे आहे, जिथे काही मुद्यांवर भांडण झाल्याने त्या नात्यातील प्रेम अधिक वाढते. हे नाते आहे एकमेकांवर प्रेम करणाऱ्या कपल्सचे. हो तुम्हाला वाचून धक्का बसला असेल परंतु हे खर आहे. काही भांडणांमुळे कपल्समध्ये प्रेम अधिक वाढण्यास मदत होते. भांडणाची मुद्दे कोणती आहे, जाणून घ्या..\nएकत्र काम करण्यावरून भांडण :\nआताच्या घडीला प्रत्येक क्षेत्रात महिला आणि पुरुष खांद्याला खांदा लावून बरोबरीचे काम करतात. परंतु, घरातील कामांमध्ये आणि मुलांना सांभाळण्यात अनेक पुरुष महिलांना मदत करत नसल्याचे आढळून आले आहे. घरातील पुरुष केवळ नोकरीला महत्व देणार, असे होता काम नये. जर हा प्रकार तुमच्या नात्यातही होत असेल, तर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत या मुद्यावर भांडायला हवे. या भांडणामुळे कदाचित ते तुम्हाला घरच्या कामांमध्ये आणि मुलांना सांभाळण्यात तुमची मदत करतील.\nही बातमी पण वाचा : अश्या प्रकारे ओळखा समोरच्या व्यक्तीचे खोटेपणा..\nरोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये दोघांनाही एकमेकांसाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे दोघांपैकी एकाला जर एकटेपणा वाटत असेल, तर समजून घ्या की या एकटेपणामुळे काही���री कारण आहे. हा एकटेपणा दूर करण्यासाठी तुम्ही दोघांनी मिळून याबद्दल बोलणे गरजेचे आहे. या मुद्यावर तुमची भांडणे झाली तरी चालतील. कारण यातून काहीतरी मार्ग नक्कीच निघेल आणि याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.\nपैशांच्या मुद्यावर भांडण :\nपैसा हे प्रत्येक नात्यामध्ये टेंन्शन आणि तणावाचे प्रमुख कारण आहे. दोघेही नोकरी करून पैसे कमावत आहेत. तरीसुद्धा जर पैसे खारच्या करण्याच्या मुद्यावरून जर दोघांमध्ये भांडणे होत असतील. तर याचा पूर्ण परिणाम तुमच्या नात्यावर होण्याचंगी शक्यता असते. हा परिणाम होऊ नये, याकरता दोघांनी मिळून याबद्दल बोलायला हवे. या मुद्यावर बोलत असतांना तुमच्या थोडा वाद झाला तरी चालेल, परंतु यातून काहीतरी मार्ग काढणे गरजेचे आहे.\nही बातमी पण वाचा : म्हणून सुंदर पत्नी असूनही पती देतात धोका..\nPrevious articlePM मोदी ने किया एक्सप्रेस-वे और वल्ल्भगढ़ मेट्रो का उद्घाटन\nलोकसभेसाठी कुठला निर्णय घ्यायचा ते आम्हीच ठरवू\nनिवडणुकांतील विजयासाठी नेतृत्वाचा पर्याय लागतो हा समज खोटा ठरला – संजय राऊत\nभाजपा – सेना एकत्र लढल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव नक्की – मुख्यमंत्री\nलठ्ठ मुलीशी लग्न करा आणि जगा १० पट जास्त आनंदी आयुष्य\nमुलांच्या पहिल्या स्पर्शा नंतर मुली ‘हा’ विचार करतात\n‘या’ मुद्यांवर भांडण झाल्याने कपल्समध्ये वाढते प्रेम\nलग्नाबाबत प्रश्न विचारणाऱ्या नातेवाईकांचे अश्या प्रकारे करा तोंड बंद..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathijokx.com/2009/07/", "date_download": "2018-12-16T04:42:31Z", "digest": "sha1:5FYAGF5IKJXRUDSPANLYD5LSGFIGFYHQ", "length": 12877, "nlines": 228, "source_domain": "www.marathijokx.com", "title": "Marathijokx.com : July 2009", "raw_content": "\nएक कवी कविता ऐकवित होता. पण तो जसा कविता सांगायला सुरवात करीत असे त्याच्या तोंडातली कवळी बाहेर यायची. असं बराच वेळ चालत राहालं. शेवटी कंटाळून एक श्रोता म्हणाला, '' ओ महाशय काही कविता सांगता की नुसती कॅसेटच बदलत राहाता''\nMarathi Comedy Quotes - लग्नाच्या आधी - लग्नाच्या नंतर\nMarathi Comedy Quotes - लग्नाच्या आधी - लग्नाच्या नंतर\nलग्नाच्या आधी मुलांना सुधारण्याचे सहा उपाय माझ्याजवळ होते. आता लग्नानंतर मला सहा मुलं आहेत आणि त्यांना सुधारण्याचा एकही उपाय माझ्याजवळ नाही.\nप्रश्न - अनुपम खेर ला वर्षाच्या अखेर मुलगी झाली तर तिचे नाव काय असेल बरं\nउत्तर - वर्षा अ.खेर\nएक माणूस दूध पीता पीता मरतो. कसा काय कारण म्हैस खाली बसते.\nMarathi heaven hell jokes - तुम्ही पहिलं चुंबन कधी घेतलं. \nMarathi heaven hell jokes - तुम्ही पहिलं चुंबन कधी घेतलं. \nतीन बाया यमलोकात पोहोचल्या.\nयमराजाने त्यांना एक प्रश्न विचारला - तुम्ही पहिलं चुंबन कधी घेतलं. \nपहिली बाई - लग्नाच्या आधी.\nयमराज - इला नरकात घेवून जा.\nदूसरी बाई - लग्नाच्या नंतर.\nयमराज - इला स्वर्गात घेवून जा.\nतीसरी बाई - ना लग्नाच्या आधी ना लग्नाच्या नंतर.\nयमराज - इला माझ्या बेडरूममधे घेवून जा.\nMarathi heaven hell jokes - तुम्ही पहिलं चुंबन कधी घेतलं. \nMarathi heaven hell jokes - तुम्ही पहिलं चुंबन कधी घेतलं. \nतीन बाया यमलोकात पोहोचल्या.\nयमराजाने त्यांना एक प्रश्न विचारला - तुम्ही पहिलं चुंबन कधी घेतलं. \nपहिली बाई - लग्नाच्या आधी.\nयमराज - इला नरकात घेवून जा.\nदूसरी बाई - लग्नाच्या नंतर.\nयमराज - इला स्वर्गात घेवून जा.\nतीसरी बाई - ना लग्नाच्या आधी ना लग्नाच्या नंतर.\nयमराज - इला माझ्या बेडरूममधे घेवून जा.\nज्याने पहिल्या चाकाचा शोध लावला तो मुर्ख होता. ज्याने बाकिच्या तिन चाकांचा शोध लावला तो खरा बुद्धीवान म्हणायला पाहिजे\nSponsored links Marathi Funny SMS - कोंबडी. एकदा एकादशीला जंगलात सर्व प्राणी मंदिरात जायचं ठरवितात. सगळे प्राणी चालत जातात, फक्त कोंबडी टॅ...\nMarathi sardar santa banta jokes - मटन कबाब प्रत्येक शुक्रवारी रात्री संता सिंग आपल्या घरी चिकन आणि मटन कबाब बनवित असे. पण त्याचे सगळे शे...\nMarathi funny quotes - चांगुलपणा तुम्ही चांगले आहात म्हणून लोकही तुमच्याशी चांगलेच वागतील, हे म्हणजे तुम्ही शाकाहारी आहात म्हणून सांड त...\nMarathi Comedy Hasya kavita : हिम्मत नाही हरायची मी जेव्हा जेव्हा खाली पडलो मित्रा मी उभा राहून पुन्हा जोरात दौडलो मित्रा कारण माझ्या ...\nMarathi jokes - तिकिट एकदा एका टीसीने रेल्वेत प्रवास करणाऱ्या यात्रेकरुला विचारले - \"\" आपण कुठे चालला आहात \nMarathi Jokes - पगार वाढ आपल्या कामात तरबेज एका लेडी सेक्रेटरीने आपल्या बॉसकडे आपला पगार वाढविण्याची विनंती केली. पण बॉसने तिला साफ नकार द...\nMarathi funny quotes - चाकाचा शोध ज्याने पहिल्या चाकाचा शोध लावला तो मुर्ख होता. ज्याने बाकिच्या तिन चाकांचा शोध लावला तो खरा बुद्धीवान...\nचिकटरावांची पत्नी चिकटरावांना :- \"सोडाना, कामाच्यावेळी मला त्रास नका हो देत जाऊ ....\" तेवढ्यात किचन मधून कामवालीचा आवाज येतो........\nया साईट वर आपणही विनोद पाठवू शकता\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायक�� - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v32015", "date_download": "2018-12-16T04:14:44Z", "digest": "sha1:BH5TTQAHSJAKDC56VWQVJIHJV32YTO2T", "length": 8291, "nlines": 223, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Upin dan Ipin 2016 - Main Sepak Bola Tournament व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया व्हिडिओचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia310\nफोन / ब्राउझर: Mozilla\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर Upin dan Ipin 2016 - Main Sepak Bola Tournament व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/opposition-party-sangharsh-yatra-for-government-in-kokan-260808.html", "date_download": "2018-12-16T03:15:11Z", "digest": "sha1:KP545Q2CFVNBRFGRYZNMHEKONYN4VACZ", "length": 13482, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "संघर्ष यात्रा आज चिपळुणात, नारायण राणेही होणार सहभागी !", "raw_content": "\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इ��ारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIRAL VIDEO: सोनाराच्या डोळ्यादेखत पळवल्या सोन्याच्या बांगड्या\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nसंघर्ष यात्रा आज चिपळुणात, नारायण राणेही होणार सहभागी \n17 मे : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधी पक्षाने राज्यात सुरू केलेली संघर्ष यात्रा आज (बुधवारी) चिपळुणात येणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते, 40 आमदार या संघर्ष यात्रेत सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा असणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणेही या यात्रेत सहभागी होणार आहेत.\nयुती सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होण्याऐवजी वाढत आहेत. शेतकऱ्यांवर कर्ज झाल्यामुळे ते आत्महत्या करत आहेत. त्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी विरोधी पक्षाकडून पाठपुरावा सुरू आहे. राज्य सरकार कर्जमाफी देत नसल्यामुळे सरकारविरोधात विरोधी पक्षांनी संघर्ष यात्रा सुरू केली आहे. त्याची सांगता कोकणात होणार आहे.\nरायगडमधून आज संघर्ष यात्रा रत्नागिरी जिल्ह्यात येईल. त्यानंतर महाड तसंच खेड तालुक्यातील भरणे या गावी ही संघर्ष यात्रा येणार आहे. त्यानंतर दुपारी 2 वाजता सावर्डेमध्ये सभा होईल. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, काँग्रेसचे अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, जोगेंद्र कवाडे, समाजवादी पक्षाचे अबू आझमी, शेकापचे जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचीही हजेरी असणार आहे.\nदरम्यान, या संघर्ष यात्रेचा हा चौथा टप्पा असून याचा उद्या सिंधुदुर्गात समारोप होणार आहे. या संघर्ष यात्रेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे सहभागी होणार आहेत. त्यामुळे कोकणात या संघर्ष यात्रेला प्रतिसाद कसा मिळतो, याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nVIDEO : जालना जिल्ह्यातील दुष्काळाचा ग्राऊंड रिपोर्ट\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/09/news-2102.html", "date_download": "2018-12-16T03:41:51Z", "digest": "sha1:H2NUQFDERBZ2QVYLESA6YUWV6TOMD25K", "length": 5681, "nlines": 76, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "आंतरजातीय विवाह केल्याने पित्याने तोडले मुलीचे हात. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome India News आंतरजातीय विवाह केल्याने पित्याने तोडले मुलीचे हात.\nआंतरजातीय विवाह केल्याने पित्याने तोडले मुलीचे हात.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- हैदराबाद शहरात अनुसूचित जातीच्या जावयाची अत्यंत क्रूरपणे हल्ला करण्यात आला आहे.खोट्या प्रतिष्ठेपायी एका सासऱ्याने आपल्या जावयावर आणि स्वत:च्या मुलीवर भररस्त्यात हल्ला केला आहे. मुलीने एका अनुसूचित जातीच्या तरुणाशी लग्न केले, इतकीच तिची चूक होती.\n२२ वर्षीय माधवी आणि २२ वर्षीय बी. संदीप हे पाच वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते आणि नंतर १२ सप्टेंबरला त्या दोघांनी लग्न केले. मुलीचे वडील मनोहर शेट्टी यामुळे नाराज झाले होते. त्यांनी नाटक करून आपल्या मुलीला आणि जावयाला भेटण्यासाठी बोलावले आणि याचवेळी शेट्टींनी एका कोयत्याने संदीपवर वार केला.\nजेव्हा मुलगी माधवी आडवी आली तेव्हा तिच्यावरही हल्ला केला. दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या घटनेचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला असून यात वडील आपल्या मुलीवर आणि जावयावर हल्ला करताना दिसतात.\nयाबाबत पोलीस उपायुक्त विजयकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेट्टींनी संदीपला फोन केला आणि आपल्या मुलीची आठवण येत असल्याने घेऊन येण्यास सांगितले. त्याने त्या दोघांना एसआर नगरातील एका ऑटोमोबाईलच्या शोरूमजवळ बोलावले.तिथे त्यांच्यावर एका धारदार कोयत्याने हल्ला केला.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-nashik-district-declares-drought-12793", "date_download": "2018-12-16T04:25:20Z", "digest": "sha1:NKG4NYNEPE44LUNTA22XGALSJRAOTOHX", "length": 17871, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Nashik district declares drought | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्���ांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिक जिल्हा दुष्काळी जाहीर करा\nनाशिक जिल्हा दुष्काळी जाहीर करा\nबुधवार, 10 ऑक्टोबर 2018\nनाशिक : नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात आतापर्यंत केवळ १० ते २० टक्के पाऊस झाला आहे. त्यातच परतीच्या पावसानेही निराशा केली. त्यामुळे नांदगाव, येवला, मालेगाव, सिन्नर यांसारख्या तालुक्यातील खरीप पिके वाया जाण्याची शक्यता आहे. सध्या ५३ ठिकाणी टँकरमधून पाणीपुरवठा केला जात असून, आगामी काळात ही स्थिती आणखी बिकट होणार आहे. त्यामुळे जिल्हा दुष्काळी जाहीर करावा, असा प्रस्ताव शासनाला पाठविण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी (ता. ८) करण्यात आला.\nनाशिक : नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात आतापर्यंत केवळ १० ते २० टक्के पाऊस झाला आहे. त्यातच परतीच्या पावसानेही निराशा केली. त्यामुळे नांदगाव, येवला, मालेगाव, सिन्नर यांसारख्या तालुक्यातील खरीप पिके वाया जाण्याची शक्यता आहे. सध्या ५३ ठिकाणी टँकरमधून पाणीपुरवठा केला जात असून, आगामी काळात ही स्थिती आणखी बिकट होणार आहे. त्यामुळे जिल्हा दुष्काळी जाहीर करावा, असा प्रस्ताव शासनाला पाठविण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी (ता. ८) करण्यात आला.\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. सदस्य डॉ. भारती पवार यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर लक्ष वेधले. जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला असल्याने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्याचा ठराव मांडला. सिन्नर तालुक्यातील दुष्काळाबाबत सिमंतिनी कोकाटे यांनी परिस्थिती मांडली. यशवंत शिरसाठ यांनी कोणतेही पीक हाताशी येणार नसल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन वीजबिलेही माफ करण्याची मागणी केली.\nटंचाईग्रस्त गावांना वेळेत टँकर मिळत नसल्याने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात यावे, असा ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्याचा निर्णयही या वेळी सभागृहाने घेतला. दरम्यान, अनेक शाळा अंधारात असून, त्यांचा वीजपुरवठा खंडित केल्याचा मुद्दा धनश��री आहेर यांनी उपस्थित केला. समाजकल्याण विभागांतर्गत दलितवस्तीच्या कामांची गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी यांच्याकडून अडवणूक होत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. या वेळी सभापती मनीषा पवार, सुनीता चारोस्कर, अर्पणा खोसकर, यतिंद्र पगार, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, महेंद्र काले, नीलेश केदार, रमेश बोरसे आदी सदस्य उपस्थित होते.\nजिल्हा परिषदेच्या बिगर आदिवासी क्षेत्रातील ८६३ शिक्षकांची पदे रिक्त असून, जिल्हाभरात ९ टक्के म्हणजेच ११४७ पदे रिक्त आहेत. यात एकट्या नांदगाव तालुक्यात २२ केंद्र प्रमुखांच्या पदांपैकी १० पदे रिक्त असून १६९ शिक्षकांची कमतरता अाहे. येवल्यात ११९ शिक्षकांची कमतरता अाहे. नाशिकचे पंचायत समिती सभापती रत्नाकर चुंभळे यांनी १४ व्या वित्त आयोगाच्या २५ टक्के मानव विकास निधीतून स्थानिक शिक्षणशास्त्र पदविकाप्राप्त विद्यार्थ्यांना तात्पुरत्या स्वरूपात नियुक्तीचा पर्याय सुचवला. याबाबत सविस्तर चर्चा करून उपाययोजना करण्याचे आश्वासन डॉ. गिते यांनी दिले.\nनाशिक nashik ऊस पाऊस सिन्नर sinnar खरीप पाणी water भारत दुष्काळ समाजकल्याण नरेश गिते naresh gite\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...\nरताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन...पुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात...\nखरीप, केळी पीकविम्याच्या परताव्यापासून...जळगाव : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...\nमराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...\nसांगली जिल्ह्यात १४ हजार शेतकरी वीज...सांगली : जिल्ह्यातील १४ हजारांहून अधिक शेतकरी वीज...\nतुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...\nटँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...\nअकोला जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना...अकोला : दुष्काळमुक्त जिल्हा करण्यासाठी जिल्ह्यात...\nदिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...\nसातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...\nनाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...\nरब्बीची ज्वारीची एक लाख हेक्टरवर पेरणीसातारा : जिल्ह्यात रब्बी हंगामात अन्नधान्यासह...\nमोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या...सांगली ः दूध इकून दौन पैकं मिळत्याती म्हणून...\nखोजेवाडीत लोकसहभागातून जनावरांची छावणीनगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने...\nपूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामानपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण...\nउत्तर प्रदेश, हरियाना, पंजाबप्रमाणे...पुणे : जागतिक साखरेचे बाजार आणि खप विचारात घेता...\nगेल्या वर्षीच्या अवकाळीपोटी साठ लाखांची...मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbha24taas.com/?p=2856", "date_download": "2018-12-16T03:09:45Z", "digest": "sha1:YG2QL4WQXGCOADQXZ5MLAXZEDPHK5WP4", "length": 15125, "nlines": 134, "source_domain": "vidarbha24taas.com", "title": "अमरावतीच्या दोन अंकी मराठी* काळा वजीर पांढरा राजा या नाटकाने पटकाविलेले पारितोषिके – विदर्भ २४ तास", "raw_content": "\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरी��� व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nअल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार, आरोपी गजाआड\nअकोला ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ\nअमरावतीच्या दोन अंकी मराठी* काळा वजीर पांढरा राजा या नाटकाने पटकाविलेले पारितोषिके\n*65 व्या राज्यस्तरीय कामगार नाट्य महोत्सव 2018*\nअमरावतीच्या दोन अंकी मराठी*\nकाळा वजीर पांढरा राजा\nया नाटकाने पटकाविलेले पारितोषिके*\n*दिग्दर्शन द्वितीय :- गौरी अभ्यंकर*\n*अभिनय प्रथम :- अनंत अभ्यंकर*\n*अभिनय द्वितीय :- वैभव देशमुख*\n*अभिनय तृतीय :- गौरी अभ्यंकर*\n*नेपथ्य प्रथम :- गजेंद्र मेटे*\n*प्रकाश योजना द्वितीय :- ॠषीकेश भागवतकर*\n*संगीत तृतीय :- मिलिंद काहाळे*\n*सर्व कलावंत, तंत्रज्ञ, सहाय्यक कलावंत आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या नाटकाच्या यशासाठी लाभलेल्या रसिकजनांचे*\nअचलपुर न्यायालयाने आमदार बच्चु कडु यांना सुनावले सहा महिन्याची शिक्षा.\nBreaking News Uncategorized अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या\nपंतप्रधानपद सोडून दिल्लीचे मुख्यमंत्री व्हा, केजरीवालांची मोदींना ऑफर……\nPost Views: 65 पंतप्रधानपद सोडून दिल्लीचे मुख्यमंत्री व्हा, केजरीवालांची मोदींना ऑफर…… नवी दिल्ली : पंतप्रधानपद सोडून दिल्लीचे मुख्यमंत्री व्हा, असं म्हणत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी हा निशाणा साधलाय.नागरिकांच्या घरी जाऊन पाहणी करायच्या आधीच अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून रेशनकार्ड रद्द केली. याकडे अन्न नागरी पुरवठा विभागाकडून […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या\n26 जनावरांची सुटका, गोवंश तस्कराला अटक, चांदूरबाजार पोलिसांची धडक कारवाई\nPost Views: 40 26 जनावरांची सुटका, गोवंश तस्कराला अटक, चांदूरबाजार पोलिसांची धडक कारवाई सुमित हरकुट चांदूर बाजार – स्थानिक पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शिरजगाव बंड परिसरातील गोविंद प्रभू मंगल कार्यालयाजवळ कत्तलीचे उद्देशाने अवैध गोवंशाची पायी वाहतूक करुन तस्करी करीत असल्याचे निरदर्शनात आले. यावर चांदूरबाजार पोलिसांनी आरोपी अजीज खा याला जेरबंद करीत त्याच्या तावडीतून 26 […]\n२५ टक्क��� प्रवेश प्रक्रियेतील दोषामुळे खरे लाभार्थी वचिंत युवासेनेचा एल्गार,अन्यथा आंदोलन तातडीने पुन्हा प्रक्रिया राबवावी- विठ्ठल सरप पाटिल\nविनाअनुदानित नैसर्गिक तुकडीवरील शिक्षकांवर उपासमार* *संगीता शिंदे\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nPosted on December 15, 2018 1:04 pm Author chhagan jadhao\tComments Off on आदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन पालकमंत्री पोटे यांनी दिली भेट मुख्यमंत्री घेणार आठ दिवसात शासकीय बैठक आमदार सुनील देशमुख यांनी सोडविले उपोषण अमरावती:- गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा स्पष्ट निर्वाळा चार महिन्यापूर्वी उच्च न्यायालयाने दिला विधानसभा व विधानपरिषदेत गोवारीचा प्रश्न मांडला गेला तरी अद्यापही न्यायालयाच्या निर्णयाचा शासकीय अध्यादेश काढला नसल्याने आदिवासी […]\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nPosted on December 14, 2018 2:40 am Author chhagan jadhao\tComments Off on जुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nBreaking News ई-पेपर महाराष्ट्र विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी अमरावती नुकताच बुलढाणा फिल्म सोसायटीतर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराचे थाटात वितरण झाले शिवाजी महाविद्यालय बुलढाणा येथे राज्यभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना फिल्म सोसायटी बुलढाणा तर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सोहळ्यात मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती या […]\nअडत्याला खरेदीदार होता येणार नाही \nगुलाबराव महाराजांच्या पालखीचे आळंदीला प्रस्थान:\nप्रहार नगरसेवकाचे अनोखे आंदोलन; घंटागाडी चालवत ���णला नगरपालिकेवर कचरा\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4917090822547918318&title=Organising%20'Insite%202018'&SectionId=4907615851820584522&SectionName=Press%20Release", "date_download": "2018-12-16T03:02:00Z", "digest": "sha1:YXVQCOGR467RN4TAYQAH77OT74XPKJYL", "length": 7944, "nlines": 118, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘पुणे ऑफ्थॅलमोलॉजिकल सोसायटी’तर्फे राष्ट्रीय परिषद", "raw_content": "\n‘पुणे ऑफ्थॅलमोलॉजिकल सोसायटी’तर्फे राष्ट्रीय परिषद\nपुणे : ‘पुणे ऑफ्थॅलमोलॉजिकल सोसायटीतर्फे व महाराष्ट्र ऑफ्थॅलमोलॉजिकल सोसायटीच्या सहकार्याने ‘इनसाइट २०१८’ ही अकरावी वार्षिक राष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. सात, आठ आणि नऊ डिसेंबर या कालावधीत हॉटेल ग्रँड शेरटन येथे होणार असून, यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ३० नेत्रतज्ञ उपस्थित राहणार आहेत; तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रख्यात तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत,’ अशी माहिती पुणे ऑफ्थॅलमोलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीन प्रभुदेसाई यांनी दिली.\nया वेळी सचिव डॉ. अपर्णा वैद्य, खजिनदार डॉ. मोनिका नाईक-निंबाळकर, परिषदेचे समन्वयक डॉ. संजय शहा उपस्थित होते. या परिषदेत मोतीबिंदू, नेत्रपटल, रिफ्रॅक्टीव्ह, दृष्टीपटल (रेटिना), युव्हीईए, ऑक्युलोप्लास्टी, ग्लाऊकोमा, आयएसएमएसआयसीएस या विषयांवर तज्ञांचा परिसंवाद होणार आहे.\nडॉ. प्रभुदेसाई म्हणाले, ‘यावर्षी परिषदेचा भर तंत्रज्ञानामध्ये होत असलेली नवीन प्रगती व त्याचा दैनंदिन कामकाजात वापर कसा करावा यावर असणार आहे. सर्जिकल स्कील ट्रान्सफर कोर्स प्रतिनिधींना तज्ञांबरोबर संवाद साधण्यास आणि आपले कौशल्य सुधारण्यास मदत करेल; तसेच या परिषदेमध्ये आम्ही आमच्या सदस्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करणार आहोत.’\nTags: इनसाइट २०१८पुणेडॉ. नितीन प्रभूदेसाईPuneDr. Nitin PrabhudesaiInsite 2018Pune Ophthalmological Societyपुणे ऑफ्थॅलमोलॉजिकल सोसायटीप्रेस रिलीज\nसाहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर माधव गडकरी यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nअरुअप्पा जोशी स्पर्धा अकादमीच्या २० विद्यार्थ्यांची जिल्हा न्यायालयात निवड\nसुरांनी भारलेल्या वातावरणात ‘सवाई’ला सुरुवात\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?id=w29w794047", "date_download": "2018-12-16T03:39:38Z", "digest": "sha1:3XXUOA4CTZNVTY2XWWHQDSU5TCS5HA42", "length": 10808, "nlines": 265, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "त्रिकोण नमुना वॉलपेपर - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया वॉलपेपरचे पुनरावलोकन प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nस्पाइडर मॅन 0 025\nफोन / ब्राउझर: iPhone\nबीएमडब्ल्यू एम 6 रेस कार\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: NokiaX2-01\nCOUNTER स्ट्राइक ग्लोबल ऑफफेन्सिव्ह\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: एचडी मोबाइल वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर त्रिकोण नमुना वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://smundhe.blogspot.com/2012/04/blog-post_22.html", "date_download": "2018-12-16T03:05:45Z", "digest": "sha1:2R6ZBJ4MKX2G57ZNVJ7QRWKPPWR7PBIY", "length": 7264, "nlines": 46, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: दूध भेसळ रोखण्यासाठी हेल्पलाइन", "raw_content": "\nरविवार, २२ एप्रिल, २०१२\nदूध भेसळ रोखण्यासाठी हेल्पलाइन\nमुंबई (प्रतिनिधी) ः दूध भेसळ आणि अन्न भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाने नवीन हेल्पलाइन सुरू केली आहे. 1800222262 या क्रमांकावर भेसळीबाबत तक्रार नोंदवता येईल, अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी मंगळवारी (ता. 17) विधान परिषदेत केली. राज्यातील सहकारी, खासगी दूध डेअरी दूध संघ यांच्यामार्फत वितरित होणाऱ्या दुधामध्ये युरिया, ग्लुकोज, चरबी, वॉशिंग पावडर मिसळून 65 टक्के दूध भेसळयुक्त वितरित होत असल्याचे आढळून आले आहे. भेसळमुक्त दूधपुरवठ्यासाठी शासनाने उपाययोजना करावी अशी मागणी विधान परिषद सदस्यांनी नियम 97 अन्वये उपस्थित अल्पकालीन चर्चेत करण्यात आली होती. या वेळी झालेल्या चर्चेत आमदार विनायक मेटे आणि उषा दराडे यांनी सहभाग घेतला. या वेळी केंद्र सरकारने भेसळ रोखण्यासाठी 1800112100 क्रमांकाची हेल्पलाइन सुरू केल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले. उत्��रामध्ये मंत्री सतेज पाटील म्हणाले, \"\"5 ऑगस्ट 2011पासून केंद्र सरकार नवा अन्नसुरक्षितता कायदा राबवत आहे, त्यानुसार दूध आणि अन्न वितरकांना नोंदणी आणि परवाने अनिवार्य केले आहेत. राज्यात एक लाख 40 हजार अन्न आणि दूध वितरकांची नोंदणी होऊन, सरकारला 37 कोटींचा महसूल मिळाला आहे.'' येत्या 27 एप्रिल रोजी राज्यातील सर्व दूध उत्पादक संघांची बैठक आयोजित केली आहे. 1 जून रोजी दुग्धदिन असतो. त्या दिवसापासून राज्यभर विशेष मोहीम राबवून दूध भेसळ रोखण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे, असे मंत्री पाटील यांनी या वेळी सांगितले. दूध भेसळ रोखण्यासाठी विशेष पद्धतीच्या रंग बदलणाऱ्या हवाबंद पिशव्या वापरण्याच्या सूचना दूध उत्पादकांना देण्यात आल्याचे मंत्री पाटील यांनी चर्चेच्या उत्तरात सांगितले. भेसळीची तपासणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रयोगशाळा आणि मोबाईल व्हॅन खरेदीसाठी शासनाकडे 360 कोटींचा प्रस्ताव सादर केला असून, राज्यातील दूध भेसळीवर कठोर उपाय करण्यात येत असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. शासनाने कडक धोरण स्वीकारल्याने बीड जिल्ह्यातील दूध संकलन 13 लाख लिटरवरून दहा लाख लिटरपर्यंत घटले आहे, दुधामध्ये प्रामुख्याने पाण्याचीच भेसळ होत असल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे १२:४८ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nफलोत्पादन'ची संधी शेतकऱ्यांच्या दारी\nदूध भेसळ रोखण्यासाठी हेल्पलाइन\nशास्त्रीय पद्धतीने करा पाण्याचा निचरा\nहरभऱ्याच्या भरघोस उत्पन्नाने मिळाली नवसंजीवनी\nवाढवत नेली डाळिंबाची शेती त्यातून मिळविली आर्थिक स...\nइस्राईलने जाणले पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्...\nएक जानेवारीपासून लेखी \"सात-बारा' बंद\nएअरटेलकडून कोलकतामध्ये '४ जी' सेवा सुरु\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbha24taas.com/?m=201811", "date_download": "2018-12-16T03:07:02Z", "digest": "sha1:WDHPOLKSKWI32CQICZWGQ4S7KCIFG5OG", "length": 26077, "nlines": 131, "source_domain": "vidarbha24taas.com", "title": "November 2018 – विदर्भ २४ तास", "raw_content": "\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांच�� निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nअल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार, आरोपी गजाआड\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nफटाक्यांमुळे पानमटेरियल गोदमला आग; लाखोंचे नुकसान; माकड हाकलण्याकरिता फोडले फटाखे\nफटाक्यांमुळे पानमटेरियल गोदमला आग;लाखोंचे नुकसान; माकड हाकलण्याकरिता फोडले फटाखेसुमित हरकूटचांदुर बाजार —– स्थानिक मुख्य बाजारपेठ मध्ये माकड हाकलन्याकरिता फोडलेल्या फटाक्यांमुळे भट्ट पान मटेरियल च्या गोदामात आज दुपारी आग लागली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.जयस्तंभ चौक येथील रुपसंगम कापड दुकानाचा इमारतीवर असलेल्या मोबाईल टॉवर वरील माकडांना हाकलण्याकरिता अज्ञात व्यक्तीने फटाके फोडले […]\nPosted on November 30, 2018 3:03 pm Author chhagan jadhao\tComments Off on फटाक्यांमुळे पानमटेरियल गोदमला आग; लाखोंचे नुकसान; माकड हाकलण्याकरिता फोडले फटाखे\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या\nगौमाश विक्री करणारा चांदुर बाजार पोलिसांच्या जाळ्यात;\nगौमाश विक्री करणारा चांदुर बाजार पोलिसांच्या जाळ्यात; 40 किलो गौमाश सह आरोपी अटकेत सुमित हरकुट चांदुर बाजार ——- स्थानिक पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चांदुर बाजार पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या ग्राम सर्फाबाद येथे अवैध रित्या गोमांस विक्री करणाऱ्या आरोपीला मालासह अटक केली. तालुक्यातील सर्फाबाद येथील आरोपी शेख शब्बीर शेख शकील (21) चा राहत्या घरी अवैधरित्या […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nकागदविरहीत गो-ग्रीन वीजबील भरण्याच्या सुविधेवर महावितरणकडून १ डिसेंबरपासून १० रुपयाची सवलत\nकागदविरहीत गो-ग्रीन वीजबील भरण्याच्या सुविधेवर महावितरणकडून १ डिसेंबरपासून १० रुपयाची सवलत सुमित हरकुट चांदुर बाजार :- ग्राहकांना ऑनलाईन वीजबील भरण्यास प्रोत्साहीत करण्याकरिता महावितरणने विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या धोरणाला अधिक प्रोत्साहित करण्यासाठी जे वीजग्राहक छापील वीजबिलाऐवजी ई-मेल व एसएमएसचा पर्याय स्विकारतील अशा सर्व ग्राहकांना येत्या दि. १ डिसेंबर २०१८ पासून प्रतीबील १० रुपये […]\nPosted on November 30, 2018 4:26 am November 30, 2018 4:29 am Author chhagan jadhao\tComments Off on कागदविरहीत गो-ग्रीन वीजबील भरण्याच्या सुविधेवर महावितरणकडून १ डिसेंबरपासून १० रुपयाची सवलत\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nलोकसभा उमेदवार करिता विजय विल्हेकर याच्या नावाची जोरदार चर्चा\nलोकसभा उमेदवार करिता विजय विल्हेकर याच्या नावाची जोरदार चर्चा कार्यकत्या कडून स्थनिक उमेदवाराची मागणी सुमित हरकुट चांदुर बाजार —— लोकसभाच्या निवडणुका जसजश्या जवळ येत आहे, तसतसे नवनवीन राजकीय समीकरण बदलून निवडणुकीत नवनवीन संभाव्य उमेदवाराच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगत आहे. अशातच भाजपा शिवसेना युतीची आघाडीत बिघाडी पाहता दोन्ही पक्ष ही निवडणुका स्वातंत्र लढवुन उमेदवाराची […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nचांदुर बाजार येथे ‘जनसंघर्ष यात्रा’सभेच्या पूर्वतयारीची बैठक\nचांदुर बाजार येथे ‘जनसंघर्ष यात्रा’सभेच्या पूर्वतयारीची बैठक सुमित हरकुट चांदुर बाजार:काँग्रेस पक्षातर्फे काँग्रेस कमिटीची ‘जनसंघर्ष यात्रा’ सभा चांदुर बाजार येथे खरेदी विक्री संस्थानच्या भव्य प्रांगणात ५डिसेंम्बर ला दुपारी १वाजून ३० मिनिटांनी होणार असल्याने त्या भव्य सभेच्या अनुषंगाने चांदुर बाजार येथील खरेदी विक्री संस्था येथे सभेच्या पूर्वतयारीसाठी चांदुर बाजार व अचलपूर तालुक्यातील कार्यकर्त्यांची नियोजनासाठी बैठक जिल्हा […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nयवतमाळ दिव्यांग लोकांचे गटविकास अधिकारी यांच्या कक्षात ठिया आदोलन\nयवतमाळ दिव्यांग लोकांचे गटविकास अधिकारी यांच्या कक्षात ठिया आदोलन प्रतिनिधी कल्पक वाईकर यवतमाळ :- शासनाच्या अध्यादेशाप्रमाणे दिव्यांग नागरिकांना सोयीसुविधा मिळत नाही या साठी अनेक वेळा रस्त्यावर उतरून आंदोलन केले या साठी अनेक वेळा रस्त्यावर उतरून आंदोलन केले मात्र त्या कडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्या कारणाने संतप्त झालेल्या दिव्यांग संघर्ष समितीच्या नागरिकांनी आज बाभूळगाव पंचायत समिती मध्ये चक्क गटविकास अधिकाऱ्याच्या कक्षा मध्येच ठिय्या […]\nPosted on November 29, 2018 8:23 am Author chhagan jadhao\tComments Off on यवतमाळ दिव्यांग लोकांचे गटविकास अधिकारी यांच्या कक्षात ठिया आदोलन\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास र���पोर्टर\nअंबाडा गावातील नागरिक पिण्याच्या पाण्यापासुन वंचित\nअंबाडा गावातील नागरिक पिण्याच्या पाण्यापासुन वंचित २० दिवसांनी मिळते नळाचे पाणी , नागरिकांची पाण्यासाठी वन वन भटकंती गोपाल डाहाके विशेष प्रतिनिधी मोर्शी – तालुक्यातील अंबाडा ग्रामपंचायत अंतर्गत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मागील काही वर्षापासून निकालीत निघत नसल्याने गावातील महिला पुरुषांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याने या गावात जीवन जगणे खूप हालाकीचे झाले आहे . याठिकाणी […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nआधार फाऊंडेशनकडुन पिंपळगाव निपाणी येथील सिलेंडर स्पोटीत कुटुंबाला जीवनोपयोगी वस्तुंची मदत\nआधार फाऊंडेशनकडुन पिंपळगाव निपाणी येथील सिलेंडर स्पोटीत कुटुंबाला जीवनोपयोगी वस्तुंची मदत शासन कधी करणार मदत,खडसे कुटूंबसमोर प्रश्न उपस्थित विणेश बेलसरे रिपोर्टर मंगरूळ चव्हाळा:- नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे दिनांक२३/११/२०१८ ला गजानन मारोती खडसे त्यांच्या घरातील सिलिंडरचा स्पोट झाल्यामुळे घरातील संपुर्ण साहित्य,भांडे,जीवनावश्यक धान्य ,कपडे जळुन खाक झाले होते त्याच्या घरात त्यांच्यापुढे उदरनिर्वाहचा खुप मोठा प्रश्न […]\nPosted on November 28, 2018 2:09 pm Author chhagan jadhao\tComments Off on आधार फाऊंडेशनकडुन पिंपळगाव निपाणी येथील सिलेंडर स्पोटीत कुटुंबाला जीवनोपयोगी वस्तुंची मदत\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या यवतमाळ\nबाभूळगाव येथे संविधान दिन साजरा\nबाभूळगाव येथे संविधान दिन साजरा प्रतिनिधी कल्पक वाईकर बाभूळगाव :- ‌राज्य घटनेला 69 वर्ष झाले असून 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर पर्यंत संविधान दिन साजरा करण्यात येत आहे त्या अनुषंगाने दि 27 नोव्हेंबर ला डॉ बाबासाहेब संशोधन व प्रशिक्षण संस्था बाटी पुणे यांच्या वतीने बाभूळगाव पोलीस स्टेशनला तालुक्यतील समता दूत मेघा पाटील यांनी पोलिस स्टेशनला […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nतुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव, जमिनीतील आद्रता कमी झाल्याने अळीचा मारा\nतुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव, जमिनीतील आद्रता कमी झाल्याने अळीचा मारा धामणगाव रेल्वे:- दोन आठवडयापासुन ढगाळ वातावरणामुळे तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव काही ठिकाणी दिसुन आला आहे. जमिनीतील आद्रतेचा अभाव असल्याने हलक्या व मध्यम स्वरुपाचा जमिनीतील तुरीवर अळीचा प्रादुर्भाव दिसुन आला आहे. वेळीच नियोजन न झाल्यास जिल्यातील तुरीच्या पिकाचे नुकसान होऊ शकतो. धामणगांव तालुक्यातील अंजनसिंगी […]\nPosted on November 28, 2018 7:12 am Author chhagan jadhao\tComments Off on तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव, जमिनीतील आद्रता कमी झाल्याने अळीचा मारा\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nPosted on December 15, 2018 1:04 pm Author chhagan jadhao\tComments Off on आदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन पालकमंत्री पोटे यांनी दिली भेट मुख्यमंत्री घेणार आठ दिवसात शासकीय बैठक आमदार सुनील देशमुख यांनी सोडविले उपोषण अमरावती:- गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा स्पष्ट निर्वाळा चार महिन्यापूर्वी उच्च न्यायालयाने दिला विधानसभा व विधानपरिषदेत गोवारीचा प्रश्न मांडला गेला तरी अद्यापही न्यायालयाच्या निर्णयाचा शासकीय अध्यादेश काढला नसल्याने आदिवासी […]\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nPosted on December 14, 2018 2:40 am Author chhagan jadhao\tComments Off on जुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nBreaking News ई-पेपर महाराष्ट्र विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी अमरावती नुकताच बुलढाणा फिल्म सोसायटीतर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराचे थाटात वितरण झाले शिवाजी महाविद्यालय बुलढाणा येथे राज्यभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना फिल्म सोसायटी बुलढाणा तर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सोहळ्यात मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तीं��ी हजेरी लावली होती या […]\nअडत्याला खरेदीदार होता येणार नाही \nगुलाबराव महाराजांच्या पालखीचे आळंदीला प्रस्थान:\nप्रहार नगरसेवकाचे अनोखे आंदोलन; घंटागाडी चालवत आणला नगरपालिकेवर कचरा\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://msrtc.maharashtra.gov.in/index.php/node/index/197", "date_download": "2018-12-16T04:14:55Z", "digest": "sha1:SXUUDMFYSZVPCJGABLTAT52OIXUAYMND", "length": 6577, "nlines": 138, "source_domain": "msrtc.maharashtra.gov.in", "title": "Welcome to MSRTC :: Maharashtra State Road Transport Corporation", "raw_content": "\nदिवाळी हंगाम २०१८ मध्ये दि.०१ नोव्हेंबर, २०१८ ते १६ नोव्हेंबर,२०१८ या कालावधीत प्रवास भाड्यात १० % वाढ\nएसटी महामंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिया व त्यानुषंगिक परीक्षेसंदर्भात कृपया उमेदवारांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये - मा. मंत्रीमहोदयांचे निवेदन.\nवातानुकूलित शिवशाही बस सेवा (पुणे विभाग) Back\nपुणे चिंचवड ते चिपळूण, मार्गे शिरवळ 1\nचिंचवड ते दापोली 1\nपुणे (शिवाजीनगर ) ते नाशिक (सी बी एस ) ,मार्गे दापोडी ऑक्ट्रोई नाक 3\nदापोली ते चिंचवड 1\nचिपळूण ते चिंचवड 1\nचिंचवड ते उमरगा मार्गे हडपसर 1\nनाशिक (सी बी एस) ते पुणे (शिवाजीनगर ), मार्गे दापोडी ऑक्ट्रोई नाका 6\nचिंचवड ते तुळजापूर मार्गे सोलापुर 1\nतुळजापूर ते चिंचवड मार्गे सोलापुर 1\nचिंचवड ते नाशिक (सी बी एस ) 3\nनाशिक (सी बी एस ) ते चिंचवड 3\nउमरगा ते चिंचवड , मार्गे हडपसर 1\nपुणे (शिवाजीनगर ) ते शिर्डी , मार्गे लोणी 8\nपुणे (शिवाजीनगर ) ते तुळजापूर ,मार्गे हडपसर 5\nपुणे (शिवाजीनगर ) ते त्रीम्ब्केश्वर ,मार्गे भोसरी 6\nपुणे (शिवाजीनगर ) ते महाबळेश्वर ,मार्गे कात्रज 3\nपुणे (शिवाजीनगर ) ते पंजीम, मार्गे पुणे (स्वारगेट) 2\nपुणे (शिवाजीनगर ) ते पेठ ,मार्गे भोसरी 1\nतुळजापूर ते पुणे (शिवाजीनगर ) 5\nपंजीम ते पुणे (शिवाजीनगर ), मार्गे (पुणे )स्वारगेट 2\nपेठ ते पुणे (शिवाजीनगर ) 1\nशि���्डी ते पुणे (शिवाजीनगर ), मार्गे लोणी 8\nत्रिंबकेश्वर ते पुणे (शिवाजीनगर ) 6\nपुणे (शिवाजीनगर ) ते पंजीम ,मार्गे गगनबावडा 3\nपंजीम ते पुणे (शिवाजीनगर ), मार्गे गगनबावडा 3\nमहाबळेश्वर ते पुणे (शिवाजीनगर ), मार्गे कात्रज 3\nपुणे (शिवाजीनगर ) ते नाशिक मेला स्टेन्ड , मार्गे संगमनेर बायपास 21\nनाशिक मेला स्टेन्ड ते पुणे (शिवाजीनगर ) ,मार्गे संगमनेर बायपास 21\nपुणे (स्वारगेट ) ते कोल्हापुर ,मार्गे सातारा बायपास 10\nकोल्हापुर ते पुणे (स्वारगेट ) ,मार्गे बायपास 10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/three-people-die-train-accident-124609", "date_download": "2018-12-16T04:30:36Z", "digest": "sha1:WVXFGSPGNMXHAY3QIPIX6DQXDTE4WHIF", "length": 10836, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Three people die in the train accident रेल्वेला धडकून तीन जणांचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nरेल्वेला धडकून तीन जणांचा मृत्यू\nमंगळवार, 19 जून 2018\nदक्षिण लंडनमध्ये रेल्वेला धडकल्याने तीन जण मरण पावले. मात्र पोलिसांनी त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट केलेले नाही. ब्रिटिश ट्रान्सपोर्ट पोलिसांनी सांगितले, की या अपघाताबद्दल त्यांना लॉघबोरो स्थानकातून फोन आला.\nलंडन : दक्षिण लंडनमध्ये रेल्वेला धडकल्याने तीन जण मरण पावले. मात्र पोलिसांनी त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट केलेले नाही. ब्रिटिश ट्रान्सपोर्ट पोलिसांनी सांगितले, की या अपघाताबद्दल त्यांना लॉघबोरो स्थानकातून फोन आला.\nपोलिसांना सकाळी साडेसहाच्या दरम्यान दूरध्वनी आला होता. पोलिस घटनास्थळी पोचले तेव्हा तीन जण मरण पावले होते. येथे नक्की काय घडले याबद्दल आमचे पथक तपास करीत आहे. ब्रिटिश ट्रान्सपोर्ट पोलिसचे गॅरी रिचर्डसन म्हणाले, की येथे नक्की काय घडले आणि या तीन जणांनी रेल्वेखाली कसे मरण पावले, याचा शोध घेतला जात आहे.\nविजय मल्ल्याने त्यांचे केले अभिनंदन...\nलंडनः भारतातील बॅंकांना सुमारे 9 हजार कोटी रुपयांचा गंडा घालून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याने ट्विटरवरून सचिन पायलट व ज्योतिरादित्य शिंदे...\nउर्जित पटेलांनंतर 'रिझर्व्ह बँके'च्या डेप्युटी गव्हर्नरचाही राजीनामा\nमुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर 'रिझर्व्ह बँके'चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी देखील राजीनामा...\nलंडनच्या न्यायालयाकडून विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी\nलंडन: देशातील बँकांना सुमारेनऊ हजार कोटी रुपयांचा चुना लावून इंग्लंडमध्ये पसार झालेल्या विजय मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....\nविजय मल्ल्यासाठी मुंबईतील तुरुंगात खास तयारी सुरू..\nमुंबई: देशातील सार्वजनिक तसेच खासगी बँकांना नऊ हजार कोटी रुपयांचा चुना लावून इंग्लंडमध्ये पसार झालेल्या विजय मल्ल्याच्या भारत सरकारला प्रत्यार्पण...\nआयपीएलमधील एका सामन्याची कमाई सर्वात भारी\nलंडन - क्रिकेट विश्‍वाला भूरळ पाडणाऱ्या आणि मालामाल करणाऱ्या आयपीएलने आता जगात सर्वात श्रीमंत लीग असा लौकिक मिळवला आहे. आयपीएलमधील प्रमुख खेळाडूंची...\nधार्मिक स्थळांची सुरक्षा कडक रेल्वेस्थानके वाऱ्यावर\n२६/११ च्या हल्ल्यात अतिरेक्‍यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर हल्ला चढवल्यानंतर आजही शहरातील महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांची सुरक्षा उघड्यावरच आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgaon-news-girna-dam-water-storage-63488", "date_download": "2018-12-16T04:13:37Z", "digest": "sha1:YJCLRBVRCKWA3OJINK6ADHQ5V2WYQHDG", "length": 11011, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgaon news Girna dam water storage जळगाव : गिरणा धरणात 51 टक्के साठा | eSakal", "raw_content": "\nजळगाव : गिरणा धरणात 51 टक्के साठा\nसोमवार, 31 जुलै 2017\nधरण परिसरात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. वरच्या धरणांमुळे गिरणात 51 टक्के वाढ होऊ शकली. ही वाढ खूप महत्वपूर्ण असून गेल्या वर्षात या दिवसांत 7 टक्केच पाणीसाठा शिल्लक होता.\nपिलखोड(ता. चाळीसगाव, जि. जळगाव) : गिरणा धरणात आज सकाळपर्यंत 51 टक्के साठा निर्माण झाला असून पाण्याची आवक मंदावली आहे. अशी माहिती धरणाचे शाखा अभियंता एस. आर. पाटील यांनी 'सकाळ'ला दिली.\nरविवारी(ता. 30) संध्याकाळी चणकापूर व पुनद मिळून 3 हजार 900 क्यूसेक तर हरणबारीमधून 864 क्यूसेक पाण्याचा विसर्ग गिरणात सुरू होता. धरणात एकूण 12 हजार 375 दशलक्ष घनफुट पाणीसाठा निर्माण झाला असून 9 हजार 375 दशलक्ष घनफुट जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणात आज सकाळपर्यंत 51 टक्के साठा निर्माण झाला आहे.\nधरण परिसरात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. वरच्या धरणांमुळे गिरणात 51 टक्के वाढ होऊ शकली. ही वाढ खूप महत्वपूर्ण असून गेल्या वर्षात या दिवसांत 7 टक्केच पाणीसाठा शिल्लक होता. दरम्यान वरच्या धरण क्षेत्रात पाऊस थांबला असल्याने सध्या पाण्याची आवक मंदावली आहे.\nपुण्याची पाणीकपात हे सरकारचे अपयश - अजित पवार\nपुणे - शहरातील पाणीकपातीचा प्रश्‍न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने...\nजिल्ह्यातील प्रमुख धरणं निम्मी रिती\nपुणे : जिल्ह्यातील प्रमुख सोळा धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठ्यात तब्बल 56.27 टीएमसीने घट झाली आहे. यामुळे या धरणांमध्ये सध्या 78.73 टीएमसी साठा...\n''पुण्यातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश'' : अजित पवार\nपुणे : ''पुणे शहरातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन...\nसौरऊर्जेतून वर्षाला 45 लाख युनिट वीज\nजळगाव ः विजेची दिवसेंदिवस वाढणारी मागणी आणि अचानक होणाऱ्या भारनियमनाचा त्रास यातून सुटका होण्यासाठी सौरऊर्जेच्या वापरावर भर दिला जात आहे. या दृष्टीने...\nदुष्काळी पशुधनाला मिळणार संजीवनी\nसातारा - दुष्काळाच्या झळांत होरपळणाऱ्या पशुधनाला संजीवनी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बियाणे वाटपाचा कार्यक्रम वेगाने राबविला. त्यातून जिल्ह्यातील...\nवेलतूर (नागपूर) : गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे प्रभावित झालेल्या कुही तालुक्‍यातील टेकेपारवासींनी जलसत्याग्रहात शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-egg-processingn-marathi-949", "date_download": "2018-12-16T04:30:34Z", "digest": "sha1:2RVM2T24RJCOOPUP5UN5ELWKIQ7RN2ZV", "length": 19983, "nlines": 179, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story, egg processingn marathi | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रक्रिया करून टिकवा अंड्यांची गुणवत्ता\nप्रक्रिया करून टिकवा अंड्यांची गुणवत्ता\nमंगळवार, 12 सप्टेंबर 2017\nकोंबडीने अंडी दिल्यानंतर जी त्याची गुणवत्ता असते ती सर्वोत्तम असते. मात्र त्यानंतरही गुणवत्ता टिकविण्यासाठी अंड्यांवर विविध प्रक्रिया कराव्या लागतात. प्रक्रियेमुळे अंडी एक आठवड्यापासून ते काही महिन्यांपर्यंत टिकविता येतात.\nस्त्रीयदृष्ट्या अंड्यांची गुणवत्ता टिकविण्यासाठी तीन वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला जातो. त्यात ओली पद्धत, सुकी पद्धत व इतर पद्धत यांचा समावेश होतो.\nकोंबडीने अंडी दिल्यानंतर जी त्याची गुणवत्ता असते ती सर्वोत्तम असते. मात्र त्यानंतरही गुणवत्ता टिकविण्यासाठी अंड्यांवर विविध प्रक्रिया कराव्या लागतात. प्रक्रियेमुळे अंडी एक आठवड्यापासून ते काही महिन्यांपर्यंत टिकविता येतात.\nस्त्रीयदृष्ट्या अंड्यांची गुणवत्ता टिकविण्यासाठी तीन वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला जातो. त्यात ओली पद्धत, सुकी पद्धत व इतर पद्धत यांचा समावेश होतो.\nओली पद्धत ः या पद्धतीत लाइम वॉटर पद्धत (चुन्याची निवळी) व वॉटर ग्लास पद्धत या पद्धतींचा समावेश होतो.\nसुकी पद्धत ः या पद्धतीत तेल, वायू व शीत साठवणूक या पद्धतींचा समावेश होतो.\nअंड्याच्या आवरणावरील छिद्रे आतील बाजूने बंद करण्यासाठी त्याला द्रव माध्यमामध्ये बुडविले जाते. या पद्धतीला ओली पद्धत असे म्हणतात.\nअ) लाइम वॉटर पद्धत: कॅल्शियम हायड्रॉक्‍साईड अंड्यातून उत्सर्जित होणाऱ्या कार्बनडाय ऑक्‍साईडसोबत संलग्नित होते. त्यानंतर त्याचे कॅल्शियम कार्बोनेटमध्ये रूपांतर होते. कॅल्शिअम कार्बोनेट अंड्याच्या आवरणावरील छिद्रांना आतील बाजूने बंद करते. परिणामी अंड्यांतून होणारे कार्बनडाय ऑक्‍साईडचे उत्सर्जन थांबते. ही क्रिया पूर्ण होण्यास तासांचा कालावधी लागतो.\nएक किलो चुन्याची निवळी व एक लिटर पाणी व��यवस्थित मिसळून मिश्रण बनवावे.\nत्यानंतर त्यात ग्रॅम मीठ मिसळून पुन्हा पाच ते सहा लिटर पाणी मिसळावे.\nद्रावणाला मलमलच्या कापडामधून गाळून घ्यावे.\nगाळून शुद्ध केलेल्या द्रावणामध्ये कपड्यातील थोडीशी निवळी मिसळावी.\nअंड्यांना या द्रावणामध्ये - तास ठेवावे. त्यानंतर अंडी काढून सर्वसाधारण तापमानावर ठेवावीत.\nया पद्धतीने अंड्यांना ते आठवड्यांपर्यंत टिकवता येते. द्रावणासाठी लागणारे साहित्य स्वस्त व सहज उपलब्ध होणारे आहे.\nब) वॉटर ग्लास पद्धत\nयामध्ये सोडियम सिलीकेटचे ( टक्के तीव्रता) द्रावण वापरले जाते.\nपाण्यात विरघळलेल्या अवस्थेत असलेला उत्सर्जित कार्बनडायऑक्‍साईड काढून टाकण्यासाठी पाण्याला उकळले जाते.\nत्यानंतर त्यात मोजलेले टक्के तीव्रतेचे सोडियम सिलीकेट मिसळले जाते. द्रावण थंड झाल्यावर त्यात अंड्यांना रात्रभर बुडवून ठेवले जाते.\nयामध्ये दोन गोष्टींची दक्षता घ्यावी लागते. वापरण्यात येणाऱ्या तेलामुळे अंड्यांना कुठलाही रंग किंवा वास येऊ नये तसेच वापरण्यात येणाऱ्या तेलाचे तापमान - अंश सेल्सिअस असावे. तेलाला रंग किंवा वास येऊ नये यासाठी सहसा खनिज तेलाचा वापर केला जातो. या पद्धतीमुळे अंड्यांची गुणवत्ता - दिवसांपर्यंत टिकवता येते. अंड्यांना तेलामध्ये बुडवून किंवा अंड्यांच्या रुंद भागावर तेलाची फवारणी करुन तेल वापरता येते.\nब) वायू ः अंड्यांना प्लॅस्टिक बॅगमध्ये ठेवून त्यात नायट्रोजन व कार्बन डायऑक्‍साईड हे वायू ः याप्रमाणात भरून बंद केले जाते.\nक) शीतगृहात साठवणूक : शीतगृहात साठवणुकीमध्ये अंड्यांना अंश सेल्सिअस तापमान व - अंश टक्के आर्द्रता असलेल्या वातावरणात ठेवले जाते. यामध्ये खोलीचे तापमान - अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाले तर अंड्यातील अल्ब्युमिन (पांढरा भाग) व बलक गोठण्याची शक्‍यता असते. या पद्धतीने अंड्यांना - महिन्यांपर्यंत टिकविता येते.\nया पद्धतीने अंड्यातील अलब्युमिनची गुणवत्ता टिकवली जाऊ शकते. यामध्ये अंड्यांना ऑईल बाथ मध्ये अंश सेल्सिअस तापमानावर मिनिटे किंवा अंश सेल्सिअस तापमानावर मिनिटांसाठी ठेवले जाते.\nया व्यतिरिक्त अंड्यांना गरम पाण्यात ( अंश सेल्सिअस) दोन ते तीन सेंकदांसाठी बुडविले जाते, यामुळे अंड्याच्या आवरणावरील जिवाणू नष्ट होतात.\nसंपर्क : डॉ. सतीश यादव, ९००४१६८४२२\n(मुंबई पशुवैद्यकीय महावि��्यालय, मुंबई)\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nमोहापासून प्रक्रियायुक्त पदार्थमोहाची फुले झाडावर काही मर्यादित काळच उपलब्ध...\nअनेक प्रक्रिया पदार्थांमध्ये सीताफळ गर...सीताफळ हे नाशवंत फळ असल्यामुळे त्यावर प्रक्रिया...\nकच्च्या पपईपासून पेपेन निर्मितीपपई हे जवळजवळ वर्षभर उत्पादन देणारं पीक असून,...\nमार्मालेड, टुटीफ्रुटी निर्मितीसाठी पपईपपई झाडांपासून वर्षभर फळे मिळतात; परंतु दूरच्‍या...\nआरोग्यवर्धक फळांची भुकटीप्रक्रिया उद्योगामध्ये ग्राहकांच्या आवडीनुसार अणि...\nकवठ प्रक्रियेला आहे संधीकवठ हे तसे दुर्लक्षित फळ. आंबट, गोड चवीमुळे...\nपेरूची टॉफी, स्क्वॅश, गरपेरूमध्ये जीवनसत्त्व सी, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह,...\nपेरू प्रक्रियेतून वाढवा फायदापेरू नाशवंत असल्यामुळे प्रक्रियेद्वारा पेरूचे...\nबहुगुणी आवळ्याचे मूल्यवर्धनआवळा या फळाला आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे....\nशेंगा लाडू, चटणी उद्योगातून तयार केली...शेंगा लाडूसारख्या छोट्या व्यवसायापासून सुरवात...\nसीताफळापासून नेक्टर, स्कॅश, अारटीएससीताफळ हे अनेक अावश्‍यक पोषक घटकांचा स्राेत अाहे...\nआरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...\nसोयाबीन प्रक्रिया उद्योगाची ‘साधना’लातूर जिल्ह्यातील मुरूड येथे राहणाऱ्या साधना...\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...\nप्रोबायोटिक कुल्फीकुल्फी हा गोठवलेला थंड आइस्क्रीमचा प्रकार...\nटोमॅटो मूल्यवर्धनातून वाढवा फायदाबाजार जास्त प्रमाणात टोमॅटोची अावक झाल्यामुळे...\nदर्जेदार उत्पादनासाठी फ्रिज ड्रायिंगरूढ झालेल्या यांत्रिक ड्रायर्सच्या तुलनेत फ्रिज...\nविविध हंगामी फळांपासून बनवा जॅमहंगामानुसार विविध प्रकारची फळे उपलब्ध होतात....\nप्रक्रिया उद्योगात नारळाला मागणीनारळाचा प्रत्येक भागाचा उपयोग प्रक्रिया...\nमावा मलई निर्मितीतून मिळविले आर्थिक...जळगाव शहरामधील पिंप्राळा परिसरातील देवकाबाई...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/can-india-white-wash-shrilanka-2/", "date_download": "2018-12-16T04:28:41Z", "digest": "sha1:THAWJ6TL3HGABHGUUNVW3IXKD6ZXIH7X", "length": 11248, "nlines": 75, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारताला मिळणार का कसोटी मालिकेत निर्भेळ यश?", "raw_content": "\nभारताला मिळणार का कसोटी मालिकेत निर्भेळ यश\nभारताला मिळणार का कसोटी मालिकेत निर्भेळ यश\nभारत आज शनिवारी श्रीलंकेविरुद्ध या कसोटी मालिकेतली तिसरी आणि शेवटची कसोटी कॅंडी येथील पल्लेकेल इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळणार आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवून भारताने ही मालिका आधीच जिंकली आहे. आता उद्याचा सामना जिंकून भारत श्रीलंकेवर निर्भेळ यश मिळवण्याचा प्रयत्न करेल.\nभारताला शेवटच्या सामन्यात आधीच एक मोठा झटका लागला आहे तो म्हणजे जागतिक कसोटी क्रमवारीत नंबर १ गोलंदाज रवींद्र जडेजाला हा सामना खेळता येणार नाही. मागील सामन्यात गैरवर्तन केल्याप्रकरणी त्याला एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. आता त्याच्या जागी भारतीय संघात संधी देण्यासाठी संघ व्यवस्थापनकडे दोन पर्याय आहेत.\nएक म्हणजे कुलदीप यादव ज्याने आजपर्यंत फक्त १ कसोटी सामना खेळला आहे. ज्यात त्याने दोन डावात ४ विकेट्स घेतल्या होत्या. तर दुसरा पर्याय म्हणजे अक्षर पटेल. याला जर संधी दिली तर तो भारताकडून कसोटी खेळणारा २९०वा खेळाडू बनेल. अक्षर पटेल हा एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याने आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ११६३ धावा केल्या आहेत तर ७९ विकेट्स ही घेतल्या आहे.\nजडेजा हा एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि कुलदीप यादव हा एक चायनामन फिरकी गोलंदाज आहे. आता पाहुयात एका अष्टपैलू खेळाडूच्या बदल्यात संघ व्यवस्थापन एका मुख्य गोलंदाजाला संधी देईल का \nदुसऱ्या बा��ूला पाहायला गेल तर श्रीलंकेचा संघ चारही बाजूने संकटात सापडला आहे. पहिल्या सामन्यात त्यांचा कर्णधार दिनेश चंडिमल खेळू शकला नाही तर तिसऱ्या सामन्यात त्यांचा अनुभवी गोलंदाज रंगाना हेराथ खेळणार नाही. त्याच बरोबर त्यांचा वेगवान गोलंदाज नुवान प्रदीप दुसऱ्या सामन्या दरम्यान दुखापतीमुळे मालिकेबाहेर गेला आहे. फलंदाजीत सर्वात अनुभवी उपुल तरंग अतिशय खराब फॉर्ममधून जात आहे तर अँजेलो मॅथ्युजला ही अजून या मालिकेत सूर गवसला नाही.\nमागील ५ सामन्यातील कामगिरी:\nहार, हार, विजय, हार, विजय.\nविजय, विजय, विजय, अनिर्णित, विजय.\nपुजाऱ्याने आतापर्यंत या मालिकेत अप्रतिम फलंदाजी केली आहे. त्याने पहिल्या दोनही कसोटी सामन्यात शतक लगावले आहे आणि भारताला आता त्याच्याकडून शेवटच्या सामन्यात देखील अशीच कामगिरीरची अपेक्षा आहे.\nश्रीलंकेच्या सर्व फलंदाजांपैकी फक्त करुणारत्ने हा एकमेव फलंदाज आहे जो सकारात्मकरित्या खेळत आहे आणि त्याने मागील सामन्यात श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात शतकही लगावले आहे.\nश्रीलंका : उपुल थरंगा, दिमुथ करुर्तेत्ले, कुसेल मेंडिस, दिनेश चंदिलाल, अँजेलो मॅथ्यूज, लाहिरू थिरीमाने / धनंजय दे सिल्वा, निरातोन डिकवेल, दिलरुवान परेरा, लक्ष्मण संदकन, विश्व फर्नांडो / लाहिरू कुमारा, लाहिरू गमगे / दुश्मंत चामरा\nभारत: शिखर धवन, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, आर. अश्विन, वृद्धिमान साहा,हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद शमी\nरनमशीन विराट कोहली ठरला तेंडुलकर, गावसकरांनाही वरचढ, केला हा मोठा पराक्रम\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..\nISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/stats-indian-team-wins-against-australia-4-1/", "date_download": "2018-12-16T03:58:34Z", "digest": "sha1:ISGYHBMOBXJWMMDRKZJBQLFNUWSJGOP4", "length": 10409, "nlines": 78, "source_domain": "mahasports.co.in", "title": "वाचा: टीम इंडियाने केले तब्बल २० विश्वविक्रम", "raw_content": "\nवाचा: टीम इंडियाने केले तब्बल २० विश्वविक्रम\nवाचा: टीम इंडियाने केले तब्बल २० विश्वविक्रम\n ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत वनडे मालिकेतील ५व्या आणि शेवटच्या वनडेत भारतीय संघाने ७ विकेट्सने सामना जिंकला आणि मालिका ४-१ अशी खिशात घातली.\nयाबरोबर भारतीय संघाने अनेक विक्रम केले. त्यातील काही खास विक्रम-\n– कर्णधार म्हणून विराटने दोन देशात झालेल्या वनडे मालिकेत ६ मालिका जिंकल्या आहेत.\n– २००८ नंतर २०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा आणि ५ विकेट्स दोन संघात खेळलेल्या वनडे मालिकेत घेणारा हार्दिक पंड्या पहिला खेळाडू बनला आहे.\n– भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेत २०१३, २०१६ आणि २०१७ मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनण्याचा मान रोहित शर्माला मिळाला आहे.\n-अजिंक्य रहाणेने शेवटच्या १४ सामन्यात ८ अर्धशतके आणि १ शतक केले आहेत.\n-भारतीय सलामीवीरांनी ८व्यांदा २०१७ मध्ये शतकी सलामी दिली आहे. हा भारताकडून विक्रम आहे.\n– या मालिकेत रहाणेने सलग ४ सामन्यात ४ अर्धशतके केली आहेत. या वर्षी झालेल्या विंडीज मालिकेतही त्याने सलग ४ अर्धशतके केली होती.\n-ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग ४ अर्धशतके करणारा रहाणे हा सचिन आणि विराटन��तरचा केवळ तिसरा खेळाडू आहे.\n-ऑस्ट्रेलिया संघ दोन संघात झालेल्या वनडे मालिकेत केवळ ६व्यांदा ४ सामने हरला आहे.\n– भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेत भारतीय संघाने प्रथमच ऑस्ट्रेलियाला ४ सामन्यात पराभूत केले आहे.\n– कर्णधार म्हणून पहिल्या ४० वनडे सामन्यात विराटने ३१ विजय मिळवले आहेत. रिकी पॉन्टिंग(३३), व्हिव्हियन रिचर्ड(३१) आणि क्लीव्ह लॉईड(३१) यांनी अशी कामगिरी केली आहे.\n– रोहित शर्माने या मालिकेत तब्बल १४ षटकार खेचले आहेत.\n– एखाद्या आशियायी देशाने प्रथमच ऑस्ट्रेलिया संघाला ४ सामन्यात पराभूत केले आहे.\n– भारत देशात ऑस्ट्रेलिया संघाचा ५०वा वनडे पराभव आहे. इंग्लंड देशात ते ४९ वनडे सामन्यात पराभूत झाले आहेत.\n-या वर्षी वनडेत सार्वधिक षटकार खेचणाऱ्या खेळाडूंमध्ये २९ षटकारांसह रोहित शर्मा अव्वल. हार्दिक पंड्या २८ षटकारांसह दुसऱ्या स्थानावर.\n-रोहित शर्माने वनडेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध ६ शतक केले आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक शतकी खेळी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकर(९) आणि डेस्मंड हेन्स(६) यांच्यानंतर रोहित ह्या यादीत दुसरा.\n-रोहित शर्माची ही १४वे वनडे शतक होते.\n– रोहित शर्माचे सलामीवीर म्हणून हे १२वे शतक होते.\n-रोहित शर्माचे हे भारतातील ५वे वनडे शतक होते.\n-रोहित शर्माने २०१७मध्ये ४थे शतक केले आहे.\n-भारतात सर्वात वेगवान २००० वनडे धावा करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर.\n– सलामीवीर म्हणून वेगवान ४०००धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसरा.\nरनमशीन विराट कोहली ठरला तेंडुलकर, गावसकरांनाही वरचढ, केला हा मोठा पराक्रम\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..\nISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n38152", "date_download": "2018-12-16T04:18:54Z", "digest": "sha1:M3M6U3M76DSEVN2QMG7SV76J4EV3XSN7", "length": 10574, "nlines": 283, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Racing Car: Driving Simulator Android खेळ APK (com.FOG.RacingCarDS) - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली अनुकरण\n100% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया गेमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Vodafone\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: HTC_S715e\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डि���्हाइसेसवर Racing Car: Driving Simulator गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://smundhe.blogspot.com/2012/06/blog-post_9636.html", "date_download": "2018-12-16T03:25:13Z", "digest": "sha1:QFO56NM7TE2AG5TIYIF5GFCPAPCG7MFM", "length": 20342, "nlines": 53, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: अधिक उत्पादनासाठी मका लागवडीची सूत्रे", "raw_content": "\nरविवार, ३ जून, २०१२\nअधिक उत्पादनासाठी मका लागवडीची सूत्रे\nव्यापारीदृष्ट्या मका पीक फायदेशीर करायचे असेल तर लागवड ही मध्यम ते भारी, काळ्या आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीतच करावी, कारण हलक्‍या जमिनीत अपेक्षित उत्पादन मिळत नाही. आपली जमीन मका पिकासाठी योग्य वा अयोग्य, निचऱ्याची आहे किंवा नाही, जमिनीत अन्नद्रव्यांचे किती प्रमाण उपलब्ध आहे हे माती परीक्षणाद्वारे समजते. तेव्हा माती परीक्षणास प्राधान्य द्यावे. मका हे पीक पाण्याला अतिशय संवेदनशील आहे. पेरणीनंतर सुरवातीच्या 20 दिवसांपर्यंतच्या कालावधीत पिकात जास्त पाणी वा दलदलीची स्थिती असल्यास कोवळी रोपे पिवळी पडून त्यांची मर होते. निचरा न होणाऱ्या दलदलीच्या जमिनीत लागवड केली तर खोडकुजवा रोगाचा प्रादुर्भाव होतो. या गोष्टी लक्षात घेता जमिनीची निवड काळजीपूर्वक करावी. मका लागवडीपूर्वी सर्वच शेतकरी शेतात शेणखत टाकतात. शेणखतामध्ये हुमणीच्या अळ्या असतात. शेतकरी 15 मेनंतर शेतात शेणखत टाकतात. या वेळी त्यातील हुमणीच्या अवस्था शेणखताबरोबर मातीत जाऊन पिकाचे नुकसान करतात. हुमणीमुळे मका पिकाचे 40 टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होऊ शकते. तेव्हा असे न करता शेणखत हे मार्चअखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच टाकायला हवे. असे केल्याने शेणखतातील हुमणीच्या अळ्या एप्रिल आणि मे महिन्याच्या 40 अंश से. पुढील ���ापमानात तग धरू शकत नाही. पर्यायाने त्या मरतात. हुमणीच्या प्रतिबंधासाठी शेणखत टाकण्यापूर्वी शेणखतावर क्‍लोरपायरिफॉसची फवारणी करावी. असे केल्याने हुमणीचा नायनाट होईल व हुमणी शेणखताद्वारे जमिनीत जाणार नाही. (नवी दिल्ली येथील मका संशोधन संचालनालयाच्या शिफारशीनुसार) बियाण्याचे प्रमाण ः मक्‍यासाठी हेक्‍टरी 15-20 किलो बियाणे पेरणीची शिफारस आहे. परंतु शेतकरी 18 ते 20 किलो प्रति हेक्‍टरी बियाणे वापरतात. जास्तीचे बियाणे वापरल्यामुळे भांडवली खर्च वाढतो. असे न करता बियाण्याचे प्रमाण शिफारशीप्रमाणेच वापरावे. मक्‍याच्या एकेरी संकरित वाणाची लागवड केली तर उत्पादनात दीड ते दोन पटीने वाढ होऊ शकते. वेळेतच पेरणीचे महत्त्व ः शिफारस केल्याप्रमाणे मक्‍याची पेरणी ही वेळेतच व्हायला हवी. कारण पेरणीची वेळ टळून गेल्यानंतर दिवसाला एक क्विंटल प्रति हेक्‍टरी उत्पादनात घट येते असे संशोधनात आढळले आहे. खरिपात जून ते जुलैचा दुसरा आठवडा यादरम्यान पेरणी उरकावी. पुढील बाब लक्षात घेतली तर हे गणित समजेल. मका पिकास पुंकेसर व स्त्रीकेसर ही दोन्ही फुले एकाच झाडावर येतात. पुंकेसर साधारणपणे 50 दिवसांनी येते त्याच वेळी 52 व्या दिवशी स्त्रीकेसर येण्यास सुरवात होते. पुंकेसरमधील परागकण चार ते पाच दिवस फलधारणेसाठी क्रियाशील असतात. परागकण स्त्रीकेसरावर पडल्यानंतर कणसात फलधारणा होते. पीक 60 दिवसांचे झाल्यानंतर मक्‍याच्या तुऱ्यामधील परागकण संपुष्टात येतात. म्हणजेच शिफारशीनंतर पेरणीस एक दिवस जरी उशीर केला तरी उत्पादनात हमखास घट येते. तेव्हा पेरणीच्या वेळेकडे लक्ष द्यावे. शिफारशीनुसार करावी लागवड ः खरीप हंगामात उशिरा आणि मध्यम पक्व होणाऱ्या होणाऱ्या जातींसाठी 75 सें.मी. अंतराच्या मार्करच्या साह्याने ओळी आखून 20 ते 25 सें.मी. अंतरावर दोन बिया चार ते पाच सें.मी. खोल टोकण करून बियाणे झाकून घ्यावे. तसेच लवकर तयार होणाऱ्या वाणासाठी दोन ओळींत 60 सें.मी. व दोन रोपांत 20 सें.मी. अंतर ठेवून वरील प्रमाणे टोकण करावी. सरी वरंब्यावर पेरणी करावयाची असल्यास 75 सें.मी. सरीच्या बगलेत मध्यावर एका बाजूलाच (दोन्ही बाजूला पेरणी करू नये) वाणपरत्वे अंतर ठेवून करावी. याप्रमाणे लागवड करण्याची शिफारस असताना शेतकरी अतिशय कमी अंतरावर (45 x 10 सें.मी.) लागवड करतात. त्याचा परिणाम पिकाची शाकीय वाढ खुंटत��. तसेच त्याचा फुलोऱ्यावर देखील विपरीत परिणाम होतो. कणसांचा आकार आखूड होतो. त्यामुळे दाण्यांची संख्या कमी होते आणि उत्पादन घटते. तेव्हा लागवड शिफारशीनुसारच करावी. मका पिकावर पुन्हा मका पीक घेऊ नये. त्यामुळे जमिनीची प्रत खराब होते. मका + भुईमूग, मका + तूर आणि मका + चवळी या आंतरपीक पद्धतीत 6ः3 या प्रमाणात मका पीक फायदेशीर आढळून आले आहे. छोट्या मात्र महत्त्वाच्या गोष्टी ः 1) एका कणसाचे दाणे काढल्यास त्यांचे वजन साधारण 150 ग्रॅम भरायला हवे. परंतु कणसे आखूड झाल्याने एका कणसातील दाण्यांचे वजन फक्त 70-75 ग्रॅम भरते. येथेच शेतकऱ्यांचे 50 टक्के उत्पादन घटते. 2) काही शेतकरी मक्‍याची सरी वरंब्यावर पेरणी करावयाची शिफारस असताना सपाट वाफ्यात लागवड करतात. त्याचा परिणाम ज्या वेळी पाण्याचा ताण पडतो त्या वेळी संरक्षित पाणी देण्यात अडचणी येतात. तसेच पावसाचे पाणी शेतात एकसारखे झिरपत नाही. सरी वरंबा पद्धतीत पावसाचे पाणी सरीत थांबून एकसारखे झिरपते. 3) शेतकरी बळिराम नांगराने सरी पाडतात. त्या नांगरटीच्या मागे स्त्री मजुराकरवी मक्‍याचे बी फेकून पेरणी केली जात असल्याचे चित्र पहावयास मिळते. परंतु या पद्धतीत बी शिफारशीत अंतरावर पेरले जात नाही, त्यामुळे दोन झाडांतील अंतर एकसारखे राहत नाही. परिणामी हेक्‍टरी रोपांची संख्या (जी 83 हजार हवी असते) जास्त होते. पेरणीनंतर घ्यावयाची काळजी ः मका उगवणीनंतर आठ-दहा दिवसांनी एका चौफुल्यावर जोमदार एकच रोप ठेवून रोपांची विरळणी करावी. पेरणीनंतर पिकात जास्त पाणी किंवा दलदलीची स्थिती राहू देऊ नये. मका पीक पाण्याला अतिशय संवेदनशील आहे. त्यास पाण्याचा ताण पडला तर तुरा (पुंकेसर) येतो, मात्र स्त्रीकेसर येत नाही. (कोल्हापूर खरीप 2009 मध्ये घेतलेल्या प्रयोगाचे निष्कर्ष). दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मक्‍याला ऊस पिकासारखे पाणी देऊ नये. काही शेतकरी सरी तुडुंब भरून पाणी देताना दिसतात. परंतु सरी तुडुंब भरून पाणी देऊ नये. सरीच्या निम्म्या उंचीपर्यंतच पाणी द्यायला हवे. कारण जास्त पाणी दिले तर मूळ कुजण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. मक्‍याची शाकीय वाढ जास्त होते, मात्र हे फायद्याचे नाही. शास्त्रीय दृष्टिकोनातून पिकाची वाढ ही मध्यमच असावी. यावरून एकच निष्कर्ष निघतो, की मका पिकास जास्त तसेच कमी पाणी देऊ नये. मध्यम स्वरूपाचे पाणी द्यावे. पावस���ळ्यात पाऊस जास्त पडला असेल तेव्हा पिकातील पाणी बांध फोडून, चर खोदून शेताबाहेर काढावे. शक्‍यतो शेताच्या खोल भागाकडे चर काढावा. मक्‍याचा तुरा काढणे फायदेशीर ः अनेक शेतकरी मक्‍याचा तुरा काढावा का, असे विचारतात. मक्‍याचा तुरा काढल्यामुळे शास्त्रीय दृष्टिकोनातून मक्‍याच्या तुऱ्याचा ऍपिकल डॉमिनन्स संपुष्टात येतो. त्यामुळे उपलब्ध अन्नद्रव्ये कणसातील दाणे भरण्याच्या प्रक्रियेत उपयुक्त ठरतात. परिणामी कणसातील संपूर्ण दाणे भरले जातात. त्यामुळे उत्पादनवाढीमध्ये भर पडू शकते. खत व्यवस्थापन ः माती परीक्षणावरून विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे खतांचे नियोजन करणे सोपे होते. मका पिकासाठी शिफारस केलेली खताची मात्रा 120ः60ः40ः25 (नत्र ः स्फुरद ः पालाश ः झिंक सल्फेट) अशी आहे. ही मात्रा 180ः80ः80ः25 अशी वाढवत न्यावी. पेरणीच्या वेळी 40 किलो नत्र, 60 किलो स्फुरद, 40 किलो पालाश प्रति हेक्‍टरी मात्रा द्यावी. पेरणीवेळी रासायनिक खते पाच-सात सें.मी. खोलवर आणि जमिनीत चांगली मिसळून द्यावी. पेरणीनंतर 30 दिवसांनी 40 किलो नत्र, तसेच 40 ते 45 दिवसांनी 40 किलो नत्र प्रति हेक्‍टरी द्यावे. जमिनीत झिंकची कमतरता असल्यास हेक्‍टरी 20 ते 25 किलो झिंक सल्फेट द्यावे. उभ्या पिकात नत्र खतमात्रा (युरिया) मका ओळीपासून 10-12 सें.मी. दूर ओळीमधून द्यावी. खरिपात मका पिकाला पेरणीनंतर 30 दिवसांनी नत्र खताचा दुसरा हप्ता देताना, पाऊस असेल तेव्हा शेतात तुडुंब पाणी भरलेले असल्यास जमिनीतून खताची मात्रा देता येणे शक्‍य होत नाही. तेव्हा पिकावर दोन टक्के युरियाची फवारणी करावी. कोळपणी आवश्‍यकच ः मका पिकात एक महिन्यानंतर कोळपणी करणे आवश्‍यक असते. परंतु पाहणीत असे दिसून आले आहे, की अनेक शेतकरी मक्‍यात कोळपणी करतच नाहीत. बैल कोळप्याने कोळपणी केल्यास मका पिकातील तणांचा प्रादुर्भाव कमी होईलच, पण त्याबरोबर जमिनीतील ओलावा देखील टिकून राहण्यास मदत होईल. कोळपणीनंतर पाऊस पडला तर पावसाचे पाणी शेतात एकसारखे झिरपते.\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे ३:२३ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nतंत्र कोरडवाहू बीटी कपाशी लागवडीचे\nतंत्र खरीप कांदा उत्पादनाचे...\nएखाद्या वेबसाईटचा जागतिक आणि भारतीय क्रमांक कसा पह...\nयशस्वी दूध व्यवसायाचे मर्म ��मी भाकड काळात\nजनावरांना चारा खाऊ घालताना...\nमत्स्य शेतीसाठी तलाव कसा असावा - खार जमीन संशोधन...\nमक्‍याचा तुरा काढणे फायदेशीर ठरते\nकापसात १८ ते २८, ज्वारीत ५३ टक्के वाढ \nतंत्र गोड ज्वारी लागवडीचे...\nतूर पेरणीची वेळ साधा\nसुधारित पद्धतीने करा मका लागवड\nअधिक उत्पादनासाठी मका लागवडीची सूत्रे\nकमी कालावधीचे मूग आणि उडीद\nकसे वाढवाल संकरित बीटी कपाशीचे उत्पादन\nभरघोस उत्पादनासाठी-बाजरी लागवड तंत्रज्ञान\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://upakram.forumotion.com/t25-topic", "date_download": "2018-12-16T04:59:20Z", "digest": "sha1:7BRVARCW2H6TRVQOIOVPOGR73CIWROVN", "length": 4054, "nlines": 46, "source_domain": "upakram.forumotion.com", "title": "धर्मशिक्षण : मारुतीला तेल वाहाण्यामागील शास्त्र", "raw_content": "\nCKP आणि हिंदू धर्म\n» कायस्थांचे इमान गावे कोण्या कवनांनी \n» मन एव मनुष्याणाम्‌\nधर्मशिक्षण : मारुतीला तेल वाहाण्यामागील शास्त्र\nCKP :: हिंदू धर्म :: हिंदू संकृती\nधर्मशिक्षण : मारुतीला तेल वाहाण्यामागील शास्त्र\nमारुतीच्या उपासनेने शनिग्रहपीडाही दूर करता येते. याचा विधी याप्रमाणे आहे. एका वाटीत तेल घ्यावे. त्यात चौदा काळे उडीद टाकून त्या तेलात स्वतःचा चेहरा पहावा. मग ते तेल मारुतीला वाहावे. एखादी आजारी व्यक्ती जर मारुतीच्या देवळात जाऊ शकत नसली, तरीही याच पद्धतीने तिला पूजा करता येते. तेलात चेहर्‍याचे प्रतिबिंब पडते, तेव्हा वाईट शक्तीचेही प्रतिबिंब पडते. ते तेल मारुतीला वाहिल्यावर त्यातील वाईट शक्तीचा नाश होतो. मारुतीला वाहायचे असलेले तेल मारुतीच्या देवळाबाहेर बसलेल्या तेलविक्रेत्याकडून विकत न घेता घरून नेऊन वाहावे. याचे कारण म्हणजे एखादी व्यक्ती ज्या अनिष्ट शक्तीच्या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी तेलविव्रेâत्याकडून तेल विकत घेऊन ते मारुतीला वाहात असेल, ती अनिष्ट शक्ती त्या तेलविक्रेत्याला त्रास देण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी तेल घरून नेऊन वाहावे.\nCKP :: हिंदू धर्म :: हिंदू संकृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-means-giving-farmers-opportunity-run-world-12668", "date_download": "2018-12-16T04:28:56Z", "digest": "sha1:FBILLTRF3U4SAMUT5IUKWJJWEAUNSBVK", "length": 22546, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, 'Agrowon' means giving farmers the opportunity with run the world | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्��ांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘ॲग्रोवन‘ शेतकऱ्यांना जगाबरोबर चालण्याची संधी देणारे माध्यम : शिंदे\n‘ॲग्रोवन‘ शेतकऱ्यांना जगाबरोबर चालण्याची संधी देणारे माध्यम : शिंदे\nशुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018\nसोलापूर : \"जगभरात रोज नवनवीन तंत्रज्ञान येते आहे, शेतीही त्याला अपवाद नाही. पूर्वी हे बदल आपल्यापर्यंत पोचायला वेळ असायचा, पण सध्याच्या धावत्या जगात हे बदल झपाट्याने काही वेळांत, मोजक्‍या दिवसांत आपल्यापर्यंत पोचत आहेत. ‘ॲग्रोवन'' सातत्याने या बदलाचा विचार करून वृत्तपत्राच्या व्यवसायाबरोबर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून शेती-पाणी अशा विविध प्रश्‍नांसाठी काम करीत आले आहे. खऱ्या अर्थाने अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून जगाबरोबर चालण्याची संधी हे माध्यम देते आहे,'''' असे सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी गुरुवारी (ता. ५) येथे सांगितले.\nसोलापूर : \"जगभरात रोज नवनवीन तंत्रज्ञान येते आहे, शेतीही त्याला अपवाद नाही. पूर्वी हे बदल आपल्यापर्यंत पोचायला वेळ असायचा, पण सध्याच्या धावत्या जगात हे बदल झपाट्याने काही वेळांत, मोजक्‍या दिवसांत आपल्यापर्यंत पोचत आहेत. ‘ॲग्रोवन'' सातत्याने या बदलाचा विचार करून वृत्तपत्राच्या व्यवसायाबरोबर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून शेती-पाणी अशा विविध प्रश्‍नांसाठी काम करीत आले आहे. खऱ्या अर्थाने अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून जगाबरोबर चालण्याची संधी हे माध्यम देते आहे,'''' असे सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी गुरुवारी (ता. ५) येथे सांगितले.\nसिव्हिल चौकातील ॲचिव्हर्स हॉलमध्ये ‘सकाळ-ॲग्रोवन`च्या वतीने आयोजित द्राक्ष-डाळिंब प्रदर्शनाचे उद्‌घाटन शिंदे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. लेबर फेडरेशनचे अध्यक्ष बाबासाहेब करंडे, `ॲग्रोवन''चे संपादक आदिनाथ चव्हाण, `सकाळ''चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी, सोलापूर कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. लालासाहेब तांबडे, मोहोळ कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. तानाजी वळकुंडे, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. डी. टी. मेश्राम आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.\nशिंदे म���हणाले, ‘‘सकाळ-ॲग्रोवन` हे उपक्रमशील माध्यम आहे. गाव करील ते राव काय करील, असं म्हणतात. ग्रामीण भागातील लोकांची चळवळ सकाळ समूहाने पहिल्यापासूनच गावागावांत उभी केली. त्यामुळेच शेती-पाण्याचा प्रश्‍न असो की महिला-तरुणांचे प्रश्‍न असो, प्रत्येक कामांत या माध्यमाचा पुढाकार असतो. सक्रिय लोकसहभाग आणि लोकांची चळवळ त्यामुळेच गावागावांत रुजू शकली. वृत्तपत्राचा व्यवसाय सांभाळताना, सामाजिक बांधिलकी जपत काम करणे, हे सोपे काम नाही. शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍न तर फारच वेगळे आहेत. मी स्वतः शेती करायला सुरुवात केली, तेव्हा ‘ॲग्रोवन`सारखे माध्यम नव्हते. तेव्हा अन्य शेतकऱ्यांचे पाहून, अनुभव ऐकून शेती होत होती. मीही तो प्रयत्न केला. शेतकरी हा अनुकरणप्रिय घटक आहे. दुसऱ्याचे पाहिल्याशिवाय लवकर समजत नाही, प्रेरणा मिळत नाही. ‘ॲग्रोवन'' हे त्यादृष्टीने फायदेशीर आणि उपयुक्त माध्यम शेतकऱ्यांना मिळाले आहे. जगाबरोबर चालण्याची, जगभरात नवीन काय चालले आहे, हे सांगण्याचे उत्तम काम ‘ॲग्रोवन` करीत आहे. अशा प्रदर्शनातून मोठी संधी शेतकऱ्यांना मिळते आहे.''\n‘ॲग्रोवन''चे संपादक आदिनाथ चव्हाण म्हणाले, ‘‘ॲग्रोवन'' सोलापूरसह सांगली, नाशिक, बारामती अशा स्थानिक स्तरावर अशा पद्धतीची प्रदर्शने आयोजित करून अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या आमची कुणाशीच स्पर्धा नाही. त्यामुळे आम्ही आमच्याशीच स्पर्धा करतो आहोत. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ६० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. पण, हा घटक दुर्लक्षित राहिल्याने या विषयावरील वृत्तपत्र काढण्याचा ‘सकाळ'ने प्रयत्न केला. सुरवातीला लोकांना त्याबाबत साशंकता होती. पण, आज १३ वर्षांच्या एक तपाच्या यशानंतर ही साशंकता पुसली आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा हे ॲग्रोवनच्या यशाचे फलित आहे. अनेक शेतकऱ्यांना या यशोगाथांनी शेतीसाठी प्रेरणा दिली. यशोगाथांशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्‍नही आम्ही मांडतो. सरकारदरबारी त्याची तातडीने दखल घेतली जाते.``\n‘‘बोंड अळीच्या नुकसानभरपाईचा असाच विषय आम्ही लावून धरला. आज त्याच्यावर सरकार गांभीर्याने विचार करते आहे. विविध ठिकाणांवरील प्रदर्शने, ॲग्रोसंवाद, सरपंच महापरिषद यांसारख्या उपक्रमातून संवाद वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. पण, ‘ॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्ड`च्या माध्यमातून शेतकऱ्यांना सन्मान देण्याचाही प्रयत्न करतो आहोत. शेतीच्या प्रत्येक प्रश्‍नावर जागल्याची भूमिका आम्ही पार पाडतो आहोत,'' असे चव्हाण यांनी सांगितले.\n‘सकाळ''चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी म्हणाले, ‘‘सकाळ नेहमीच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून काम करीत आले आहे. ग्रामीण भागातील अनेक विषय ‘सकाळ`ने हाताळले. गावतलावातील गाळ काढण्याच्या उपक्रमात लोकांनी दिलेला सहभाग आमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आणि मोलाचा ठरला. लोकसहभाग हे आमच्या उपक्रमाचे वैशिष्ट्य असते. या सगळ्या कामामध्ये लोकसहभाग असतोच, पण विविध लोकप्रतिनिधीही तेवढ्याच हिरीरीने सहभाग घेतात. लोकांसाठी लोकांच्या सहकार्यातून सकारात्मक पत्रकारिता आम्ही करतो.''\nसोलापूर वन forest शेती farming व्यवसाय profession प्रदर्शन संजय शिंदे सकाळ द्राक्ष डाळ डाळिंब आदिनाथ चव्हाण उपक्रम पुढाकार initiatives बारामती स्पर्धा day सरकार government बोंड अळी bollworm सरपंच सरपंच महापरिषद\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...\nरताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन...पुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात...\nखरीप, केळी पीकविम्याच्या परताव्यापासून...जळगाव : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...\nमराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्या��ना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...\nसांगली जिल्ह्यात १४ हजार शेतकरी वीज...सांगली : जिल्ह्यातील १४ हजारांहून अधिक शेतकरी वीज...\nतुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...\nटँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...\nअकोला जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना...अकोला : दुष्काळमुक्त जिल्हा करण्यासाठी जिल्ह्यात...\nदिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...\nसातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...\nनाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...\nरब्बीची ज्वारीची एक लाख हेक्टरवर पेरणीसातारा : जिल्ह्यात रब्बी हंगामात अन्नधान्यासह...\nमोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या...सांगली ः दूध इकून दौन पैकं मिळत्याती म्हणून...\nखोजेवाडीत लोकसहभागातून जनावरांची छावणीनगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने...\nपूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामानपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण...\nउत्तर प्रदेश, हरियाना, पंजाबप्रमाणे...पुणे : जागतिक साखरेचे बाजार आणि खप विचारात घेता...\nगेल्या वर्षीच्या अवकाळीपोटी साठ लाखांची...मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z120511212326/view", "date_download": "2018-12-16T03:47:28Z", "digest": "sha1:ID3327QXV46EBWOSO66YEWXGTY33O2T7", "length": 6638, "nlines": 156, "source_domain": "www.transliteral.org", "title": "लग्नाची गाणी - वांझोटी", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|लग्नाची गाणी|\nचालत लक्ष्मी घरात आली\nलग्नाची गाणी - वांझोटी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nउंच डोंगराला ग सगुण्बाई\nवनची उभळली ग सगुणबाई\nवनची शेवाळावं बायको पळवली\nवांझोटी झालो मी बाये...\nवांझोटीचे पोटी मुलगा जनमला\nलोव्हण्यात घातला ये s\nघडघडा बोलीला ये s\n��डफ़डा मारीला ये s\nउंच डोंगरावर ग सगुणबाई\nझाड पेटल्या-विझल्यागत दिसते ग सगुणबाई\nशेवाळागत निसरड्या मनाच्या नवर्‍याने दुपारी बायको\nमला वांझोटी ठरवली...ग बाई...\nमात्र वांझोटी च्याच पोटी मुलगा जन्माला\nलिहिणं शिकावं म्हणून त्याला शाळेत घातला\n(मुलगा झाला तरी मला आता मी वांझोटीच वाटते\nतो मला उलटून बोलतो\nआणि फ़ाडफ़ाड मारतो देखील....\nकापूर जाळण्यामागची संकल्पना काय कांही फायदे आहेत काय\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2018-12-16T04:44:12Z", "digest": "sha1:FOS5Z3PEAVMOWWZHY4E2AO7AY5773QVM", "length": 9046, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विकास सोसायट्यांनी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवावा : बडेकर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nविकास सोसायट्यांनी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवावा : बडेकर\nकवठे – विकास सेवा सोसायट्यांनी कर्जवाटप व कर्जवसुलीबरोबरच संस्था सक्षमीकरणासाठी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून संस्थेच्या नफ्यात भरीव वाढ करावी, असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक प्रकाश बडेकर यांनी केले.\nसातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या किसनवीर सभागृहात सातारा विभागाच्या नियोजन, विकास व पाठपुरावा सभेत बोलत होते.\nबॅंकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, कांचन साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक एम. व्ही. जाधव, उपव्यव्स्थापक एम. डी. पवार, धनाजी घाडगे, संदीप वीर, ए. एस. मोहिते, ए. डी. जाधव आदी प्रमुख उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, बॅंकेच्या 68 वर्षाच्या बॅंकींग कामकाजात बॅंकेला सतत अ ऑडीट वर्ग मिळत असून यात सर्वच घटकांचे महत्वपूर्ण योगदान आहे. बॅंक 146 सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणून सर्वसामान्यांसाठी तळागाळापर्यंत काम करीत आहे.\nबॅंकेच्या नफ्यातील 45 टक्के वाटा हा ��ंस्था व शेतकऱ्यांसाठी देते. सोसायट्यांनी मध्यम मुदत व दीर्घ मुदत कर्ज पुरवठा वाढवावा. पॅक्‍स टू मॅक्‍स व्यवसाय उभारुन संस्थेच्या उत्पन्नात वाढ करावी. मायक्रो अेटीएम मशीनद्वारे संस्था कार्यक्षेत्रातील लोकांना बॅंकिंग सेवा उपलब्ध करून देण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.\nसंचालिका कांचन साळुंखे यांचेही भाषण झाले. यावेळी संस्थांचे पदाधिकारी व सचिवांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले. सातारा तालुक्‍यातील 2017-2018 मध्ये संस्था पातळीवर 14 संस्थांनी 100% वसुली केली त्यांना मान्यवरांचे हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. प्रास्ताविक विभागीय विकास अधिकारी आनंदराव जाधव यांनी तर सूत्रसंचालन विक्री अधिकारी संभाजी यादव यांनी तर आभार विभागीय विकास अधिकारी अजितकुमार मोहिते यांनी मानले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदेवदर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर घाला\nNext articleराम मंदिर उभारणीची तारीख सांगा : उद्धव ठाकरे\n#व्हिडीओ : सातार्‍यात लक्ष्मण मानेंच्या निवासस्थानी मराठा समाजाचे गांधीगिरी आंदोलन\nवजरोशीच्या एकावर पोक्‍सोअंतर्गत गुन्हा\nफलटण विधानसभा मतदारसंघात सेनेची मोर्चा बांधणी\nविजय दिवस समारोहास चित्ररथ जिवंत देखाव्यांसह दिमाखात प्रारंभ\nपल्सरच्या धडकेत कॉन्स्टेबल जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/51276", "date_download": "2018-12-16T04:31:36Z", "digest": "sha1:IO4A3WN2YJWPKUZYELMJ6X7Q3GYLVMDO", "length": 34869, "nlines": 95, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सारखे अस्तित्व माझे पेटताना दरवळु दे... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सारखे अस्तित्व माझे पेटताना दरवळु दे...\nसारखे अस्तित्व माझे पेटताना दरवळु दे...\nउंबरठा चित्रपटातील सुरेश भटांचे \"गंजल्या ओठास माझ्या\" हे गीत मला फार आवडते. हृदयनाथ मंगेशकरांचे सुरेल संगीत आणि रविंद्र साठेंचा भारदस्त आवाज. त्यातली \"सारखे अस्तित्व माझे पेटताना दरवळु दे\" या ओळीत तर समाजासाठी झिजणार्‍या सार्‍या व्यक्तींबद्दल भटसाहेब एका ओळीत सारंकाही सांगुन गेलेत. मात्र या ओळीचे मुर्त स्वरुप आत्यांच्या रुपात मुक्तांगणमध्ये भेटले आणि त्या ओळीचा अर्थ नव्याने कळुन आला. आत्या म्हणजे प्रफुल्ला मोहित���. अनिल अवचट यांच्या त्या भगिनी. मात्र त्यांना सारे मुक्तांगण आत्या म्हणुनच ओळखते. काही माणसांच्या आयुष्यात ऐन तारुण्यात पराकाष्ठेची दु:ख भोगण्याचा दुर्दैवी योग असतो. अपमान, तिरस्कार, भय, वेदना यांनी तारुण्याची, बहराची वर्षे कोळपुन जातात. आत्यांचे आयुष्यही असेच मुर्तिमंत वेदना बनुन गेले होते. असे दु:ख ज्यांच्या वाट्याला येते त्यातल्या काही माणसांचा मानसिक तोल ढळतो. काही आत्महत्या करुन दु:ख संपवताना दिसतात. जे जगतात त्यातले बहुतेक पालवी नसलेल्या वठलेल्या झाडाप्रमाणे मनात चीड साठवत दिवस ढकलतात. मात्र आत्यांनी अगदी वेगळा मार्ग स्विकारला. सहन केलेल्या अपार वेदना, त्यातुन आलेला अनुभव त्यांनी इतरांची दु:खे दुर करण्यासाठी वापरला. मुक्तांगणमध्ये व्यसनी रुग्णमित्रांच्या पत्नींचा सहचरी गट आहे. पतीकडुन व्यसनाच्या दरम्यान अपरिमित छळ सहन केलेल्या सार्‍या माऊली तेथे एकत्र येतात. आपल्या दु:खांना वाट करुन देतात. संशय, अमानुष मारझोड आणि कल्पनेपलिकडला छळ यांच्या नशीबी आलेला असतो. व्यसनी पतीमुळे सहन करावे लागणारे सारे भोग आत्यांनी सहन केलेले आहेत. त्यामुळे या स्त्रिया जेव्हा आत्यांकडे येतात तेव्हा त्यांना जाणवतं कि आपण सहन केलेल्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने या बाईने सहन केले आहे. आणि कदाचित त्यामुळेच त्या आत्यांसमोर मोकळ्या होतात. आत्या या सार्‍यांचा आधार झाल्या आहेत. दुसरीकडे व्यसनी रुग्णमित्रांसमोर जेव्हा आत्या उभ्या राहतात आणि आपले अनुभव सांगतात तेव्हा व्यसनादरम्यान त्याने केलेला आपल्या कुटुंबियांचा छळ त्याला दिसु लागतो. आणि तो अंतर्मुख होऊ लागतो. आत्यांनी आपल्या वेदनेला अशा तर्‍हेने वाट करुन दिली आहे. त्यांच्याशी बोलण्याआधी यातील काही गोष्टी माहित होत्या. मात्र अनिल अवचट यांच्या भगिनी या परिचयाचे दडपण मनावर होते. मात्र समोर बसल्यावर पाहिले कि त्या \"आत्या\"च आहेत. कुणीतरी अगदी जवळच्या नात्यातल्या असल्याप्रमाणे त्यांचं हसणं आणि मोकळं वागणं पाहुन ते सारं दडपण निघुन गेलं आणि आमचं बोलणं सुरु झालं.\n\"एकदा स्त्री रुग्ण आली असताना मुक्तांगणमध्ये बायकांसाठी सोय नव्हती. तिला दुसरीकडे पाठवण्यात आले.\" आत्या सांगु लागतात ,\"स्त्रीपुरुष एकत्र एका ठिकाणी उपचार घेत असलेले पाहुन तिच्या पतीने आपल्या पत्नीस दाखल करण्यास नकार दिला. यातुन प्रेरणा घेऊन निशिगंध ची स्थापना झाली.\" मुक्तांगणमध्ये \"निशिगंध\" हा फक्त व्यसनी स्त्रीयांसाठी चालवला जाणारा विभाग आहे. या विभागाच्या उभारणीत आत्यांचे योगदान फार मोठे आहे. त्यांच्याशी बोलताना अपरिहार्यपणे स्त्रियांमधील व्यसनाचा विषय निघाला आणि निशिगंधच्या अनुभवामुळे आत्या त्यावर भरभरुन बोलल्या. व्यसनाचा एक अगदीच वेगळा पैलु माझ्यासमोर त्यांनी उलगडला. \"आईचा बॉयफ्रेंड घरी आल्यावर आई मुलिला पाचशेची नोट हातात ठेऊन बाहेर पाठवते आणि मुलगी ड्रगच्या व्यसनातच नव्हे तर ड्रग ट्रॅफिकींगमध्ये सापडते\" आत्या निशिगंधमधली हकिकत सांगत असतात. थोरामोठ्यांच्या मुली व्यसनाने अक्षरशः गटारात पडुन अंत झालेल्या आत्यांना माहित आहेत. अतिशय हुशार, कलांमध्ये प्रविण अशा स्त्रीया व्यसनाने देहविक्रीच्या पातळीवर गेलेल्या त्यांना माहित आहेत. अशा हृदयाला घरे पाडणार्‍या असंख्य कथा आत्यांना माहित आहेत. त्यांनी या स्त्रीयांना पाहिले आहे, त्यांच्यावर उपचार केले आहेत. असे अनुभव गाठीशी असणार्‍या आत्या जेव्हा व्यसनाच्या कारणाबद्दल बोलु लागतात तेव्हा त्या पाश्चात्यांचे अंधानुकरण यावर बोट ठेवतात. मित्र मैत्रिणींमध्ये दारु न पिणारा किंवा न पिणारी म्हणुन हेटाळणी होऊ नये म्हणुन सुरुवात करणारे कित्येक जण आहेत. व्यसन हे प्रतिष्ठेचं लक्षण म्हणुन सुरुवात करणारेही आहेत. शिवाय व्यसनी आईबाप हे देखिल एक महत्त्वाचे कारण त्या मानतात. त्यांच्या अनुकरणाने मुले व्यसनी निपजु शकतात. मुलिंमध्ये १६ ते २० या वयाच्या दरम्यात व्यसनात पडण्याचे प्रमाण खुप असते. कुटूंबातली पडझड, मोडकळीला आलेली परिस्थिती हे एक कारण असतेच. मात्र या वयातील मुलांचे रोल मॉडेल, अभिनेते, अभिनेत्री या व्यसनी असु शकतात किंवा व्यसनाला उत्तेजन देणार्‍या जाहीराती करतात. त्यामुले देखिल या वयात व्यसनाचे अनुकरण घडु शकते. कारणे सांगताना आत्या स्वभावदोषाचा उल्लेख वारंवार करतात. \"बिग आय\" हा शब्द त्यांच्या बोलण्यात नेहेमी येतो. प्रचंड इगो हा व्यसनी व्यक्तींमध्ये आढळणारा महत्त्वाचा स्वभावदोष आहे असे त्या मानतात. आणि व्यसनसुटण्यामध्ये या दोषाचा अडथळा खुप येतो असेही त्यांचे मत आहे. व्यसन हे सर्वांचे सारखे असले तरी स्वभाव वैशिष्ट्यांमुळे स्त्रीपुरुषांमधल्या रिकव्हरीत फार फरक पडत��.\nआत्या सांगतात कि आपल्याला व्यसन नाहीच. किंवा ज्या प्रमाणात घरचे सांगताहेत त्याप्रमाणात आपण व्यसन करीत नाहीच. आपला स्वतःवर ताबा आहे. आपण व्यसनात वाहवुन गेलेलो नाही अशा तर्‍हेचं डिनायल या स्त्रीपुरुष दोघा रुग्णमित्रांमध्ये असतं. पण पुरुष या डिनायलमधुन स्त्रीच्या तुलनेत लवकर बाहेर येतात. स्त्रीयांना वेळ लागतो. सत्य न स्विकारणं हे व्यसनी स्त्रीयांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसुन येतं. काही बाबतीतला अट्टाहास प्रचंड प्रमाणात आढळतो. निशिगंधमध्ये स्वतःची कामे स्वतःला करावी लागतात. उच्चभ्रु वर्गातल्या स्त्रीने लसुण सोलावा लागल्याने आपली नखे खराब झाल्याची तक्रार केल्याचे उदाहरण आत्यांनी दिले. त्यातुन व्यसनी स्त्रीयांमध्ये ज्याला मॅन्युप्युलेशन म्हणता येईल त्याचे प्रमाण फारच जास्त असते. समोरच्याला गुंडाळण्याची प्रवृत्ती फार. त्यासाठी मदतीला अश्रु असतात. स्वभावात निरनिराळे मुखवटे घालण्याचे प्रमाण तर खुपच. त्यामुळे स्त्रीची रिकव्हरी हे समुपदेशकासाठी आव्हान असते. डोळ्यात आलेले अश्रु खरे कि खोटे हे ओळखावं लागतं. व्यसनी स्त्रीया स्वत:शीच व्यसन नाकारुन खोटेपणा करीत असतात. हे डिनायल मोडुन काढणे हे फार कठीण काम निशिगंधच्या समुपदेशकांना करावे लागते. त्याला वेळ देखिल लागतो. व्यसनी स्त्री जर आई असेल तर तिच्या मातृत्वाला साद घालावी लागते. तिच्या व्यसनामुळे तिच्या मुलांवर होणारा परिणाम समोर उलगडुन दाखवावा लागतो. ही गोळी मात्र बरोबर लागते. या स्त्रीया व्यसनातुन लवकर बाहेर पडतात. मात्र अगदी तरुण, लग्न न झालेल्या मुलिंना व्यसनातुन बाहेर आणणे हे कर्मकठीण काम असते. त्या मुळात ऐकण्याच्या मनस्थितीतच नसतात. त्यांना त्यांच्या भाषेत त्यांच्या पातळीवर जाऊन समजवावे लागते. अन्यथा आज्जीबाईंचा, बुढ्ढेपणामुळे केलेल्या उपदेशाचा आरोप त्या करु शकतात. आम्हाला आमचं आयुष्य आहे, ते आम्हाला हवं तसं जगण्याचा अधिकार आहे आणि आम्ही ते आम्हाला हवं तसंच जगणार हे आयुष्याचं मूलभूत तत्त्व मानणारी ही पिढी बहुधा मायेने सांगितलेली गोष्ट बुढ्ढ्या आजीबाईचा उपदेश म्हणुन उडवुन लावणार असते. मात्र अशांचीही विचारपद्धती हळुहळु बदलुन निशिगंधमध्ये त्यांच्या व्यसनावर उपचार केले जातात. नुसते व्यसन नाही तर झालेले चुकीचे संस्कार बदलणं हे देखिल आवश्यक असतं ���े आत्या आवर्जुन नमुद करतात. मात्र या सार्‍या उपायांनी स्त्रीया एकदा योग्य मार्गावर आल्या कि पुरुषांपेक्षा त्यांची रिकव्हरी जास्त वेगाने होते हेही त्या सांगायला विसरत नाहीत.\nक्वचित काही व्यसनीरुग्णमित्रांमध्ये सुईसायडल टेंडेंसी असते. मुक्तांगणमध्ये या बाबीचा कडेकोट बंदोबस्त केलेला आहे. कुठुन उडी मारता येईल अशी जागा ठेवलेली नाही. काही इजा करुन घेता येईल अशी वस्तु बाळगु देत नाहीत. ही आत्महत्येची प्रवृत्ती तुलनेने व्यसनी स्त्रीयांमध्ये जास्त आढळते. त्यामुळे आत्यांना आणि त्यांच्या सहकार्‍यांना निशिगंधमध्ये डोळ्यात तेल घालुन राहावं लागतं. दुपट्टे, रिबिनी, कुठल्याही तर्‍हेच्या दोर्‍या स्त्रीयांच्या हाती पडु नये याची दक्षता घ्यावी लागते. व्यसनी रुग्णमित्रांवर उपचार सुरु असतानाच कुटुंबाचे समुपदेशन आवश्यक असते. कारण व्यसन हा कुटुंबाचा आजार मानला गेला आहे. आत्या पती, पत्नीला, कुटुंबाच्या सदस्यांना समोरासमोर बसवतात. एकमेकांच्या अपेक्षा, ठळक मुद्दे त्या लक्षात घ्यायला सांगतात. या प्रसंगी आत्या क्षमेचे महत्त्व अपार आहे असे सांगतात. भुतकाळ उगाळण्यात अर्थ नसतो. कुणीतरी कुणावर तरी अन्याय केलेल्या असतो. अपरिमित त्रास झालेला असतो. विश्वास गमावलेला असतो. कडवटपणा आलेला असतो. अशावेळी मनःपूर्वक क्षमा करुन पुन्हा सुरुवात करण्याचा सल्ला आत्या देतात. व्यसन होण्यापूर्वीची व्यक्ती आठवण्यास सांगतात. तेव्हा तो किंवा ती चांगले होते. वाईट वागणुक व्यसनामुळे झाली. हे लक्षात घेऊन \"व्यसन वाईट आहे. व्यक्ती वाईट नाही\" हे आत्या कुटूंबियांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करतात. कुटुंबाच्या मदतीची रुग्णमित्राला नेहेमी आवश्यकता असते. एकटेपणा टाळायला हवा. त्याने औदासिन्य किंवा न्युनगंड येऊ शकतो. व्यसनामुळे व्यक्ती जगाच्या मुख्य प्रवाहातुन दुर फेकली गेलेली असते. मुख्य प्रवाहात पुन्हा येण्यासाठी जगाच्या प्रमाणपत्राची जरी आवश्यकता नसली तरी व्यक्तीचा आत्मविश्वास हा त्याचे समाजाशी असलेले संबंध, कौटुंबिक सबंध, स्वबद्दलची प्रतिमा यावर अबलंबुन असतो. त्यामुळे एकटेपणा टाळुन समाजाच्या प्रवाहाशी एकरुप होणं आवश्यक असतं. एकटेपणाने राहुन हळुहळु खचत जाऊन संपलेल्या व्यक्ती या एका अर्थी आत्महत्याच करतात असे आत्या म्हणाल्या. हे ऐकुन मला आम��्या समाजशास्त्रातल्या प्रसिद्ध शास्त्रज्ञ इमाईल डुरकाईम आणि त्याच्या \"सुइसाईड\" पुस्तकाची आठवण झाली. एकटेपणामुळे आलेल्या मृत्युची वर्गवारी डुरकाईमने आत्महत्येच्या प्रकारात केली आहे. आत्यांनी फार महत्त्वाच्या गोष्टीला स्पर्श केला होता.\nफॉलोअपचे महत्त्व तर आत्यांनी अतिशय सुरेख उलगडुन सांगितले. त्यांच्या गृहीणीच्या भाषेत त्यांनी सुरुवात केली. भाकरी करपु नये म्हणुन सतत फिरवावी लागते. फॉलोअप त्याप्रमाणेच आहे. एकदा शिकलेले नेहेमी लक्षात राहात नाही. आपण मुक्तांगणमध्ये जे काही शिकलो त्याची उजळणी आवश्यक असते. व्यसन हा कायमस्वरुपी आजार आहे. त्याचा उपचार आयुष्यभर करावा लागतो. त्यासाठी सावध असणं आवश्यक आहे. हा सावधपणा फॉलोअपला जाऊन माणसात येतो. व्यसन करण्याची तीव्र उबळ आली, त्या घंटा डोक्यात वाजु लागल्या की कशी कुठे मदत मागावी हे समजते. व्यसनाने सुरुवातीला आनंद दिलेला असतो. तो मेंदुत पक्का बसलेला असतो त्यामुळेच व्यसन पुन्हा पुन्हा करावेसे वाटते. आता सोबर राहिल्यावर जे छोटे छोटे आनंद मिळतात ते मेंदुला मुद्दाम सांगायचे असतात. ते मनात बिंबबायचे असतात ही फार महत्त्वाची गोष्ट आत्यांनी सांगितली. फॉलोअप हि एक प्रकारची ग्रुप थेरेपी आहे. तेथे येणे, एकमेकांना भेटणे महत्त्वाचे आहे. व्यसनादरम्यान नेहेमी व्यसनाची आठवण येईल अशा असोसिएशन्स निर्माण झालेल्या असतात. बार दिसतो. सुंदर हवा पडलेली असते. पावसाळा असतो. भारताने क्रिकेटची मॅच जिंकलेली असते किंवा हरलेली असते. सार्‍याने आठवण येते ती व्यसनाचीच. मात्र या असोसिएशन्स मोडुन चांगल्या असोसिएशन्स निर्माण करणे हे समुपदेशकाचे काम असते. आत्यांनी बोलता बोलता चांगल्या समुपदेशकाचे लक्षणच सांगुन टाकले. हे ऐकुन मला दोन रुग्णमित्रांची आठवण आली. पैकी एक ऑफीसमधुन येताना आपल्या निर्व्यसनी सहकार्‍याला दुचाकीवर मागे बसवुन घरापर्यंत लिफ्ट देतात. आणि दुसरे गणपतीचा फोटो गाडीत आणि ऑफीसमध्ये पटकन दिसेल अशा ठिकाणी ठेवतात. गणपतीचे दर्शन झाले कि आपण दारुची आठवण करायची नाही असे त्यांनी मनाला बजावले आहे. दोघांची सोबराईटी राखण्यासाठी अशातर्‍हेच्या असोसिएशन्सची खुप मदत झाली आहे.\nमुक्तांगणमध्ये अनेक समुपदेशकांशी बोललो. समुपदेशन करताना काही वेळा त्रास होतो. \"बर्न आउट\" परिस्थिती होते. सतत समोरच��यांची दु:खं ऐकुन मनावर ताण येतो. तेव्हा काहीजण म्हणाले कि आम्ही मन मोकळं करण्यासाठी आत्यांकडे जातो. मला कुतुहल होतं असाच ताण आल्यावर आत्या कुणाकडे जात असतील. \"मी बाबाकडे (अनिल अवचट यांच्याकडे)जाते.\" आत्या हसत हसत म्हणाल्या,\" मुद्दाम जाऊन काही विचारत, सांगत नाही. पण एक दिवस त्याच्याबरोबर राहिलं कि सारा ताण निघुन जातो. बाबाकडे पाहिलं कि उत्साह वाटतो. बाबाकडुन एकलव्याप्रमाणे शिकले आहे.\" शिवाय आत्यांवर डॉ. अनिता अवचटांचा प्रचंड प्रभाव आहे. काटकसर, साधेपणा, आपल्या आवाक्यात राहुन इतरांना मदत करणे हे त्या त्यांच्याकडुन शिकल्या. आज आत्या मुक्तांगणमध्ये निशिगंध आणि सहचरी साठी काम करतात. त्या प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर आहेत. शिवाय मुक्तांगणच्या समुपदेशिकादेखिल आहेत. तारुण्यात सहन कराव्या लागलेल्या छळाच्या खुणा शरिरावर आहेत. त्यामुळे उत्पन्न झालेल्या शारिरीक व्याधी सतत त्रास देत असतात. अर्धांगवायुपासुन ते हृदयातील अडथळ्यांपर्यंत सारं पचवुन आत्या उभ्या आहेत. आणि या परिस्थितदेखिल त्या काय करताहेत तर त्या पुण्याच्या अशा वस्त्यांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये जातात जेथे दर काही अंतरावर दारु गाळली जाते. तेथे जाऊन आत्या सहचरी गट स्थापन करतात. तो व्यवस्थित चालेपर्यंत त्याची पाहणी करतात. आजदेखिल नवीन प्रोजेक्ट सुरु करण्याची उमेद त्यांच्याकडे आहे. इतकं सहन केलेल्या व्यक्तीत किती कडवटपणा साचला असेल असे वाटले होते. विचारले तर आत्या म्हणाल्या एक दिवस आला आणि ठरवुन मी अगदी मनापासुन सार्‍यांना माफ करुन टाकलं. ऐकुन मी थक्कच झालो. वाटलं करूणा म्हणजे यापेक्षा दुसरं काय असणार तर त्या पुण्याच्या अशा वस्त्यांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये जातात जेथे दर काही अंतरावर दारु गाळली जाते. तेथे जाऊन आत्या सहचरी गट स्थापन करतात. तो व्यवस्थित चालेपर्यंत त्याची पाहणी करतात. आजदेखिल नवीन प्रोजेक्ट सुरु करण्याची उमेद त्यांच्याकडे आहे. इतकं सहन केलेल्या व्यक्तीत किती कडवटपणा साचला असेल असे वाटले होते. विचारले तर आत्या म्हणाल्या एक दिवस आला आणि ठरवुन मी अगदी मनापासुन सार्‍यांना माफ करुन टाकलं. ऐकुन मी थक्कच झालो. वाटलं करूणा म्हणजे यापेक्षा दुसरं काय असणार त्यांच्या केबीनमध्ये बसुन त्यांच्याशी मी बोलत होतो. आत्यांचे व्यक्तीमत्व सुरेख आहे. आणि अतिशय अगत्यान�� बोलण्याची त्यांची पद्धत आहे. त्यांना भेटल्यावर त्यांच्या व्यक्तीमत्वाची छाप पडतेच. स्वतः झिजुन इतरांना सुगंध आणि शितलता देणार्‍या व्यक्तींना चंदनाची उपमा दिली जाते. स्वतः वेदना सहन करुन इतरांच्या आयुष्यात शितलता निर्माण करणार्‍या आत्या असेच चंदन बनुन गेल्या आहेत.\nसुरेख ओळख.. +१ अजुन थोडं लिहा\nअजुन थोडं लिहा ना..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/6543-congress-speaker-p-l-punia", "date_download": "2018-12-16T04:10:18Z", "digest": "sha1:IZY3B6QZQHOHB75533DX6OFSL3N3I5HV", "length": 5038, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "‘भगवा दहशतवाद हा शब्दप्रयोग केलेला नाही’, पुनियांचा दावा - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n‘भगवा दहशतवाद हा शब्दप्रयोग केलेला नाही’, पुनियांचा दावा\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वा काँग्रेस पक्षाने कधीही 'भगवा दहशतवाद' हा शब्दप्रयोग केलेला नाही. असा दावा आज काँग्रेस प्रवक्ते पी. एल. पुनिया यांनी केलाय. भगवा दहशतवाद म्हणणेच मुळात चुकीचे आहे.\nदहशतवादाला कोणत्याही जाती-धर्माशी जोडले जाऊ शकत नाही. दहशतवाद ही विध्वंसक प्रवृत्ती आहे. आणि त्याला कोणत्याही समुदायाशी जोडता येणार नाही. ही काँग्रेसची भूमिका आहे. असं पुनिया यांनी स्पष्ट केलं.\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-809.html", "date_download": "2018-12-16T03:01:41Z", "digest": "sha1:XBVMBE6LBDCDNW5VV5U7HBWHT2FLBC33", "length": 8139, "nlines": 85, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "चारा छावण्यातील अनि���मिततेबाबत बाळासाहेब नाहाटासह 80 जणांवर गुन्हे दाखल. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Crime News Shrigonda चारा छावण्यातील अनियमिततेबाबत बाळासाहेब नाहाटासह 80 जणांवर गुन्हे दाखल.\nचारा छावण्यातील अनियमिततेबाबत बाळासाहेब नाहाटासह 80 जणांवर गुन्हे दाखल.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- 2012 व 2014 दरम्यानच्या दुष्काळात श्रीगोंदा तालुक्‍यातील जनावरांच्या चारा छावण्यांमध्ये संबंधित संस्था व संस्थाचालकांनी केलेल्या अनियमिततेसंदर्भात तब्बल 81 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. श्रीगोंदा व बेलवंडी पोलीस ठाण्यात आठ मंडलाधिकाऱ्यांच्या तक्रारींवरून ही कारवाई करण्यात आली आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nगुन्हा दाखल झालेल्यांमध्ये श्रीगोंदा बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा, पंचायत समितीचे माजी उपसभापती गणपतराव काकडे, सिद्धेश्‍वर देशमुख, बेबीताई मगर, ज्ञानदेव कोल्हटकर, भास्कर वागस्कर, रावसाहेब गायकवाड, काका गायकवाड, विलास लाकूडझोडे, देवराम शेळके, निवास नाईक, शोभा धस, दिलीप भोस, बाळासाहेब उगले, आदी बड्या असामींचा समावेश आहे.\nया प्रकरणाची पार्श्‍वभूमी अशी, श्रीगोंदा तालुक्‍यात 2012 ते 2014 दरम्यान जिल्ह्यातील सर्वाधिक चारा छावण्या होत्या. तालुक्‍यातील विविध संस्थांनी या चारा छावण्या चालविल्या होत्या. या चारा छावण्यांच्या चालकांनी शासनाने जारी केलेल्या नियम व सूचनांची अंमलबजावणी न करता मनमानी पद्धतीने त्या चालविल्याची तक्रार होत होती. यासंदर्भात न्यायालयात रिटपिटीशन (जनहित याचिका) दाखल करण्यात आली होती. न्यायालयाच्या निर्देशानुसार अखेर सरकारला या चारा छावण्यांवर कारवाईचे पाऊल उचलावे लागले.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nश्रीगोंदा तहसील कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्‍यातील तब्बल 81 सहकारी व अन्य संस्था तसेच या संस्थेने छावणी चालविण्याचे अधिकार दिलेल्या व्यक्‍तींविरुद्ध श्रीगोंदा व बेलवंडी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 188 प्रमाणे अनियमिततेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यात तालुक्‍यातील अनेक बडी मंडळी व वजनदार असामींचा समावेश आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\n���हमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nचारा छावण्यातील अनियमिततेबाबत बाळासाहेब नाहाटासह 80 जणांवर गुन्हे दाखल. Reviewed by Ahmednagar Live24 on Thursday, February 08, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://murkhanand.blogspot.com/2009/09/blog-post_10.html", "date_download": "2018-12-16T03:08:47Z", "digest": "sha1:WX7XA6DATLTWSRTPEHF5W4QKNOQHNVSP", "length": 24642, "nlines": 91, "source_domain": "murkhanand.blogspot.com", "title": "विमुक्त: महाबळेश्वर ते कास... चालत...", "raw_content": "\nमहाबळेश्वर ते कास... चालत...\nमाझा मित्र यशदीप साताऱ्याचा. त्यामुळं मी बऱ्याचदा साताऱ्याला जात असतो. साताऱ्याच्या आसपास भरपूर भटकून झालयं. अजिंक्यतारा, यवतेश्वर, कास, बामणोली, जरंडा, नांदगीरी (कल्याणगड), सूळपाणी, मेरुलींग, पाटेश्वर, माहुली असं बरचंस भटकलोय. पण कासची मजा वेगळीच. केवढं ते पठार मस्त बेभान वारा असतो; आणि गर्दी, गोंधळ अजीबात नसल्यामुळं फारच निवांतपणा जाणवतो. पाऊस संपत आल्यावर बारीक-बारीक रंगीबेरंगी गवतफुलं बघतानातर जणू जमीनीवर रंगीत गालीछा अंथरल्या सारखं वाटतं. असंच एकदा कासच्या पठारावर असताना...\nयशदीप: पश्या... तुला माहिती आहे का\nयशदीप: अरे लोकं महाबळेश्वराहून इथ पर्यंत चालत येतात...\nयशदीप: कास आणि महाबळेश्वर एका डोंगररांगेनं जोडलेले आहेत...आणि पूर्वी ह्या डोंगररांगेच्या माथ्यावरुन घोड्यांचा वापर करुन लोकं ये-जा करायचे...\nमी: सही रे... आपण पण जायचं का मग\nमग आँगस्टच्या एका वीकऐंडला पुणे - वाई - बलकवडी धरण - केट्स पाँईट - महाबळेश्वर - कास - सातारा असा बेत पक्का केला. शनीवारी लवकर उठून सगळं आवरुन वाईची बस धरली. सुमारे ९.३० ला वाईत पोचलो. मिसळपाव आणि चहा उरकून जीपनं बलकवडी धरणाच्या जरा आधी एका गावात उतरलो, तेव्हा ११.३० वाजले होते (गावाचं नाव वयगाव असावं बहुधा). हे गाव केट्स पाँईटच्या अगदी पायथ्याशीच आहे. गावतल्या एका आजीबाईनं वाटेला लावून दिल्यावर भर ऊन्हात हळू-हळू चढायला सुरुवात केली. जसजसं महाबळेश्वराकडं सरकत होतो तसतसा गारवा जाणवत होता. निम्याहून जरा पुढं गेल्यावर एका झाडाखाली जरा वेळ बसलो; तर समोर...तळात उजव्या हाताला धोम तलाव, डाव्या हाताला बलकवडी धरण, समोर कमळगड-कोळेश्वराचं पठार आणि त्याच्या मागं केंजळगड-रायरेश्वराचं पठार असा भव्य आणि विलोभनीय देखावा होता. थोडा वेळ तिथून हलावसंच वाटत नव्हतं, पण महाबळेश्वराचा गारवा वर चल म्हणून मनाला वेड लावत होता. पुन्हा चढायला सुरुवात केली. वाटेत वेगवेगळी रंगीत फुलं वाऱ्यावर स्वच्छंदपणं डुलत होती. जणूकाही प्रत्येक फुल स्वताच सौंदर्य खु्लून दिसावं म्हणून आपली मान जास्तीतजास्त वर करुन गार वाऱ्यावर झुलत होतं. हे सगळ सौंदर्य बघण्याची, अनूभवण्याची क्षमता देवानं माणसाला दिलीयं, त्याबद्दल देवाचे आभार मानावे तेवढे थोडेच.\nआजुबाजूचं अमाप निसर्ग सौंदर्य बघता-बघता केट्स पाँईटच्या अगदी जवळ पोचलो. तर...जरा वर फारच सुंदर नारंगी रंगाच्या फुलांनी मला खुणावलं. फुलं जरा अवघड जागीच होती, पण किती सुंदर अतीशय कोवळ्या नारंगी पाकळ्या आणि स्वच्छ गडद पिवळ्या रंगाचा गाभारा. असं फुल मी आधी कधीच पाहिलं नव्हतं. कँमेरा गळ्यात अडकवला आणि दगडावर बोटं चिकटवून फुलां जवळ पोचलो आणि फोटो घेऊन टाकला.\nमग जरा पुढं गेल्यावर डाव्या हाताला दगड रचून केलेल्या पायऱ्या चढून केट्स पाँईटवर पोचलो. वरती पर्यटक रंगीबेरंगी कपड्यात बागडत होते. अश्या जागी जो-तो किती आनंदी असतो. आपण इतर वेळीपण असच आनंदी का राहू शकत नाही असा प्रश्न उगीचच पडला. कदाचीत निसर्गापासुन दुर सिमेंटच्या जंगलात न राहता, असच निसर्गाच्या कुशीत राहीलो तर हा प्रश्नच पडणार नाही. प्रगतीच्या नावा खाली आपण पर्यावरणाचा ह्रास करतोय. आहे त्याचा ह्रास करुन चंद्रावर झाडं उगवण्याची स्वप्न बघण्यात काय अर्थ आहे आहे ते जपलं पाहीजे. केलेल्या चुकां मधुन शिकलं पाहीजे. रोजच्या धावपळीतून थोडा वेळ काढून डोंगरांच्या, झाडांच्या सोबतीत घालवला की हे सगळ जपलं पाहीजे अशी जाणीव आपोआपच होते. कोणी वेगळ सांगण्याची गरज नाही पडत. जरा जास्तच भरकटलो......\nकोणताही सीझन असुदे, महाबळेश्वरावर धुकं हे असतंच आणि आजपण होतंच. केट्स पाँईटवर गाजर घेतले आणि ते खात-खात महाबळेश्वराच्या दिशेनं चालायला लागलो. १ - १.५ तासात गावात पोचलो. थोडं कमी-जास्त करुन एका ठिकाणी राहायची सोय झाली. संध्याकाळचे ७ वाजले होते, मग जरा काहीतरी खाऊन घ्यावं म्हणून बाहेर पडलो. गावातल्या मारुतीच दर्शन घेतलं आणि मग गावात साधं-सुधं हाँटेल शोधण्यात थोडा वेळ गेला. पोटभर वरण-भात खाल्ला आणि रुमवर येऊन झोपी गेलो. पहाटे लवकर उठून थंड पाण्यानं आंघोळी उरकल्या. दप्तरं पाठीवर अडकवली आणि मेढ्याच्या रस्त्याला लागलो. महाबळेश्वरहून कासच नक्की अंतर किती आणि रस्ता कसा आहे ह्याची नीटशी जाणीव नव्हती म्हणून जरा झपाझप चालत होतो. मस्त सकाळची वेळ...थंड हवा...हलकं धुकं...पक्ष्यांची किलबील...अनोळखी वाट आणि एकांत ह्यामुळं चालताना वेगळाच उत्साह होता. सव्वा तासात ७ - ८ कि.मी. अंतर पार करुन 'माचुतर' गावात पोचलो. गावातून जरा पुढं गेल्यावर उजव्या हाताला झाडीत काहीतरी हालचाल झाल्याची जाणीव झाली...\nयशदीप: (जरा दचकून आणि थांबून) पश्या...थांब जरा...काहीतरी आहे झाडीत...\nमी: काही नाही रे... माकडं असतील...\nयशदीप: नाही रे...जरा जास्तच आवाज आला...\nमी: चल रे पुढे...घाबरतो काय उगीच...\nआणि तितक्यात, माझ्या पासुन फारतर ५० फुटांवरुन गव्यांचा कळप रस्ता पार करायला लागला. त्यात गव्यांची पील्लं पण होती. यशदीप जरा मागं सरकला आणि मी दचकून होतो तिथूनच बघत राहीलो...\nयशदीप: अबे ये...मागं ये जरा...अंगावर येईल एखादा...\nमी: नाही रे...इतक्या जवळून बघायला मिळतयं...दोन-चार मस्त फोटो काढून घेतो...\nमग मी दप्तरातून कँमेरा काढला आणि फोटो घ्यायला सुरुवात केली.\nजरा दचकलोच होतो त्यामुळं झूम करुन फोटो काढावा असं सुचलं नाही. फोटो काढतानाच काही गवे रस्ता पार केल्यावर थांबले आणि आमच्याकडं बघू लागले.\nआता जरा घाबरलो आणि हळूच कँमेरा दप्तरात टाकून तिथंच ऊभा राहीलो. जर गवे अंगावर आले तर पळण्याच्या तयारीतच ऊभा होतो, पण तसं काही झालं नाही. गवे निवांतपणे झाडीत घुसले. मग आम्हीपण पुढं निघालो आणि ध्यानी-मनी नसताना अचानकच गवे दिसल्या बद्दल जाम खुष होतो. माचुतर पासून १.५-२ कि.मी. पुढं गेल्यावर उजव्या हाताला एक अरुंदसा रस्ता लागला. थोडा वेळ तिथं थांबल्यावर त्या रस्त्या वरुन एक टेम्पो येताना दिसला. हाच रस्ता कासला जातो असं टेम्पोवाल्यानं सांगीतल्यावर पुन्हा आम्ही झपाझप चालायला सुरुवात केली. बराच वेळ चालल्या नंतर डाव्या हाताला बरच मोठ्ठ आणि फेमस हाँटेल लागलं (नाव आता आठवत ना��ी). तिथून जरा पुढं गेल्यावर डांबरी रस्ता संपला आणि कच्चा मातीचा रस्ता सुरु झाला. इथं यशदीपला रस्त्यावर लहानसा साप (शील्ड स्नेक) सरपटताना दिसला.\nपुढं गेल्यावर सरळ न जाता डाव्या हाताच्या रस्त्यानं जरा खाली उतरुन धारदेवच्या देवळात पोचलो तेव्हा १०.३० वाजले होते. देवळात दोन-चार लहान मुलं खेळत होती. शंकराचं दर्शन घेतलं आणि पुन्हा मार्गी लागलो. आता उजव्या हाताला तळात सोळशी नदीच खोरं दिसत होतं. उन्हाचे चटके जाणवायला सुरुवात झाली होती. एक लहानशी खिंड लागली. खिंडीत जरा सावलीत बसून थोडं खाल्लं आणि गाळदेवच्या दिशेनं चालायला सुरुवात केली. आजुबाजूची हिरवळ कमी झाली होती आणि उन्ह वाढत होतं. दुरवर डाव्या हाताला डोंगराच्या एका सोंडेवर दोन-चार घरं दिसली. जवळ पोचल्यावर एका पडलेल्या दगडी कमानीवर 'गाळदेव' लिहीलेलं दिसलं. गावात न जाता काही क्षण तिथंच थोडी विश्रांती घेऊन पुन्हा चालायला लागलो. भवतालचा प्रदेश जास्तच ओसाड आणि रुक्ष जाणवत होता. धारदेव नंतर कुठेच माणसांची चाहूल सुद्धा लागली नव्हती. थोडं पुढं गेल्या वर वाटेच्या दोन्ही बाजूला पडकी घरं लागली आणि मग एक हापसा आणि नांदती घरं दिसली. हापश्याच्या गार पाण्यानं इतका वेळ उन्हात चालून-चालून दमलेलं शरीर जरा सुखावलं. कास अजून किती दुर आहे ह्याची काहीच कल्पना नव्हती म्हणून जास्त वेळ न घालवता वाटेला लागलो. वाटेत सावली देणारं एकही झाड नव्हतं. कमरे इतक्या उंच झुडपांची मात्र गर्दी होती. मधूनच एखादा ढग सूर्याला झाकून थोडी सावली देत होता. आता उजव्या हाताला तळात कोयना आणि सोळशीच्या संगमावर वसलेलं तापोळा आणि डाव्या हाताला दूरवर मेरुलींगाचा डोंगर जाणवू लागला होता.\nजरा भूक लागली होती. मग भर उन्हातच बसून खाऊन घेतलं. समोरचं टेपाड पार केल्यावर गुरं आणि गुराखी दिसला. त्यानं दूरवर अस्पष्ट दिसणाऱ्या डोंगराकडं बोट दाखवत तेच कासचं पठार असल्याच खुणावलं. सकाळ पासून पहिल्यांदाच नक्की कुठं जायचंय आणि अजून किती चालायचय हे कळालं होतं. आता पाय जरा निवांतच पुढं सरकत होते. इतका वेळ मंजील दिसत नव्हती, म्हणून ती जवळ करण्यासाठी थकवा, उन्ह, भूक ह्याचा विचार न करता बिंधास्त चालत होतो; पण आता मंजील दिसताच शरीर जरा आळसावलं होतं, नखरे करत होतं. असंच काहीतरी आयुष्यातल्या इतर ध्येयांच्या बाबतीत देखील घडत असतं, पण ते आजच्या सारख�� स्पष्ट जाणवत नाही.\nअर्धा तास चालल्यावर एका लाहनश्या गावातल्या शाळेच्या आवारात पोचलो. शाळा म्हणजे फक्त एकच खोली होती, मात्र वर्ग चवथी पर्यंत होते. शाळेच्या ओट्यावर थोडा वेळ विसावलो आणि पुन्हा चालायला लागलो. एक लहानशी खिंड लागली. वर दाटून आलेल्या ढगां मुळं जरा काळोख झाला होता आणि त्यात कोयना धरणाच्या पाण्याचा देखावा छान दिसत होता.\nखिंड पार करुन कासच्या पठारावर पाय ठेवला आणि गर्द झाडीत विसावलेला कासचा तलाव उजव्या हाताला दिसला. मग अजून पाऊण तास पायपीट करुन कासच्या तलावा जवळ सातारा-बामणोली रस्त्याला लागलो तेव्हा दुपारचे ३.४५ वाजले होते. इथं गवतफुलं बघायला आलेल्या पर्यटकांची थोडी गर्दी होती. सुंदर, नाजुक आणि रंगीबेरंगी गवतफुलांनी संपुर्ण पठार नटलं होतं.\nजाम दमलो होतो. अर्धा तास आराम केला. यशदीपचा डावा पाय जरा दुखत होता. तरी सुद्धा...\nयशदीप: पश्या...बस यायला अजून दोन तास आहेत...\nमी: काय करायचं मग...\nयशदीप: चल...यवतेश्वरच्या दिशेनं चालायला लागूत...\nबऱ्याचदा थोडेफार कष्ट केले की शरीर थकतं, पण आवडीचं काम असेल तर मन अजीबात थकत नाही. मग थकलेल्या देहात सुद्धा कुठूनसं नवीन चैतन्य येतं आणि आपण पुन्हा कामाला लागतो. अर्धा तास चालल्यावर पेट्री गावच्या जवळ एका कारनं आम्हाला लीफ्ट दिली. यवतेश्वराच्या पायथ्याशी असलेल्या जुन्या बोगद्या जवळ कार मधून उतरलो. थोडा वेळ वाटलं की आता रिक्षा करुन घरी जावं, पण लगेचच...छे रिक्षा काय...चालतच घरी पोचायच. मग सरळ रोजच्या रस्त्यानं न जाता, उजव्या हाताला चढून गेल्यावर अजिंक्यताऱ्यावर जाणारा डांबरी रस्ता लागला. ह्या रस्त्यानं उतरत चारभींती टेकडी जवळ पोचलो. चारभींती टेकडी उतरुन यशदीपच्या घरी पोचलो तेंव्हा संध्याकाळचे ७ वाजले होते. ह्या दोन दिवसात जवळ-जवळ ५५ कि.मी. चाललो होतो. मस्त गरम पाण्यानं आंघोळ केल्यावर थकवा नाहीसा झाला. मग यशदीपच्या आईनं केलेल्या पुरणपोळ्या-तुप पोटभर खाल्ल्या आणि मागच्या दोन दिवसांच्या आठवणी स्मरत झोपी गेलो.\nमाझ्या अंतरीची मला साद आहे... आयुष्य माझे खुळा नाद आहे...\nधो-धो पावसात ठाणाळ्याहून तेलबैला... (Thanale to te...\nमहाबळेश्वर ते कास... चालत...\nकर्नाळा - जैत रे जैत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/1772-kangana-ranot-ingured", "date_download": "2018-12-16T03:49:59Z", "digest": "sha1:3Y54Q64XZ6WSJ5GWXDUCWFH5VOPEMO4X", "length": 5491, "nlines": 135, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "बॉलिवूड क्विन झाली जखमी , डोक्याला पडले 15 टाके - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nबॉलिवूड क्विन झाली जखमी , डोक्याला पडले 15 टाके\nबॉलिवूडची क्विन असलेली कंगना 'रणावत 'च्या चाहत्यांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे.\nकंगनाचा मनिकर्णिका: ‘द क्वीन ऑफ झॉंसी ‘ या आगामी चित्रपटाचे हैदराबादमध्ये शूटींग सुरु असतांना हा संपूर्ण प्रकार घडला.\nतलवारबाजीचा सीन शूट करतांना कंगना गंभीर जखमी झाली आहे.\nसीनची तयारी अनेकदा केली असतांना देखील एनवेळी थोडा गोंधळ निर्माण झाला.\nआणि दोन भुवयांच्यामध्ये कंगनाला तलवार लागून 15 टाके पडले आहेत.\nतातडीने तिला अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले व सध्या कंगनावर उपचार सुरु आहेत.\nदरम्यान काही दिवस तिला विश्रांतीची गरज असल्याचे सिनेमाचे निर्माते कमल जैन यांनी सांगितले आहे.\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android/?st=1&q=Silent", "date_download": "2018-12-16T04:06:17Z", "digest": "sha1:35PYNSEURT3MLADKM6W6PBLCIEXPO7AE", "length": 8044, "nlines": 202, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - नवीन आणि लोकप्रिय Silent Android अॅप्स", "raw_content": "\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स सिम्बियन ऐप्स\nAndroid ऐप्स शैली सर्व\nयासाठी शोध परिणाम: \"Silent\"\nखेळ शोध किंवा थीम्स\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स\nअँड्रॉइड अनुप्रयोग सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nअॅप्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड OS मोबाइल फोनद्वारे डाउनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | ��ंपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या अँन्डिडा मोबाईलवर Silent Mode Widget अनुप्रयोग डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड अनुप्रयोगांपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY वर अँड्रॉइड अॅप्स स्टोअर, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट विनामूल्य विनामूल्य पूर्ण आवृत्ती मोबाइल अॅप्स डाउनलोड करू शकता. या अॅप्लिकेशन्सची छान आणि उपयुक्त वैशिष्ट्ये आपल्याला खूप जास्त वेळ घालवतील. PHONEKY वर, आपल्याला शैक्षणिक आणि मनोरंजनापासून संरक्षण आणि नेव्हिगेशन एंड्रॉइड अॅप्सवर बर्याच अॅप्स आणि विविध शैलीचे गेम सापडतील. आपल्या अँड्रॉइड OS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड अनुप्रयोग डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट अॅप्स पाहण्याची, लोकप्रियतेनुसार अनुप्रयोगांची क्रमवारी लावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/03/news-718.html", "date_download": "2018-12-16T03:02:09Z", "digest": "sha1:L6PNYZ4KQR6YXPYNIURDV75QXBQIJN2J", "length": 6402, "nlines": 84, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "माळशेज घाटातील अपघातात संगमनेरचे दोघे ठार. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nमाळशेज घाटातील अपघातात संगमनेरचे दोघे ठार.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कल्याण महामार्गावर माळशेज घाटात झालेल्या कार अपघातात संगमनेर येथील दोघेठार तर एक जण जखमी झाला. सोमवारी दुपारी हा अपघात झाला. यशोमंदिर पतपेढीचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक जनार्दन डी. मते, संस्थेचे कार्यकर्ते संभाजी कारभारी डोंगरे (वय 53) अशी मृतांची नावे आहेत.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nशिवाजी गोपाळा वाळुंज हेजखमी झालेआहेत. तिघेही संगमनेर तालुक्‍यातील भोजदरी येथील मूळचे रहिवासी आहेत. ते मुंबईत असतात. तीन-चार दिवसांपूर्वी एका लग्न समारंभासाठी तेभोजदरी गावी आले होते. सोमवारी गावातीलच एका कार्यक्रमानंतर तेमुंबईला चालले होते. दुपारी चारच्या सुमारास माळशेज घाटात रोलरवर कार आदळली. यात जखमी झालेल्या जनार्दन मते व शिवाजी वाळुंज यांना आळेफाटा येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nतेथून मते यांना नाशिकफाटा (पुणे) येथील हॉस्पिटलला हलवण्य���त आले. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शिवाजी वाळुंज यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात आले. संभाजी डोंगरेयांचेही सोमवारी संध्याकाळीच निधन झाले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n25687", "date_download": "2018-12-16T03:39:29Z", "digest": "sha1:I2TT5I6MKRLNY2TKMLPM4MVNRCENESSA", "length": 9756, "nlines": 270, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Guía Batman Arkham Knight Android खेळ APK (com.mobincube.android.sc_38MEV7) Forta-apps द्वारा - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली साहस\n91% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया गेमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Vodafone\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: HTC_S715e\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Guía Batman Arkham Knight गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-mahapalika-ransangram-convergence-of-congress/", "date_download": "2018-12-16T04:23:44Z", "digest": "sha1:ML336RJNMP4VSUXYHQM3IOFXA56YIWFQ", "length": 11713, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नगर महापालिका रणसंग्राम: केडगावमध्येही कॉंग्रेसचे अस्तित्व संपुष्ठात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनगर महापालिका रणसंग्राम: केडगावमध्येही कॉंग्रेसचे अस्तित्व संपुष्ठात\nकोतकर समर्थक पाच उमेदवारांनी हातात घेतले कमळ ; कॉंग्रेसला ऐनवेळी करावे लागले उमेदवार आयात\nनगर: महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शहरात जोरदार उलथापालट झाली असून सर्वच राजकीय पक्षाची समिकरणेच बदलली आहेत. कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून समजल्या जाणाऱ्या केडगाव उपनगरावर भाजपने घाला घालून कॉंग्रेसच पूर्णपणे उद्धवस्त केली. कॉंग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर समर्थक असलेल्या पाचही कॉंग्रेसच्या उमेदवारांनी अचानक पक्षाची उमेदवारी नाकारून भाजपचे कमळ हातात घेतले. या आठ जणांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ऐनवेळी कॉंग्रेसला उमेदवार आयात करावे लागले. भाजपमधील नाराजांना कॉंग्रेसला उमेदवारी द्यावी लागली.\nगेल्या दोन ते तीन दिवसांपासून ही घडामोड चालू होती. एकीकडे आघाडीत राष्ट्रवादीबरोबर कॉंग्रेसचे नेते चर्चा करीत असतांना दुसरी कोतकर समर्थकांबरोबर भाजपची चर्चा सुरू होती. राष्ट्रवादीसह कॉंग्रेसच्या नेत्यांनी भानुदास कोतकर याला गृहीत धरून बोली केली. परंतू कोतकर याने सोमवारपर्यंत आपली भूमिका स्पष्ट केली होती. विशेष म्हणजे कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या रविवारी झालेल्या संयुक्‍त पत्रकार परिषदेत कोतकराचे दोन समर्थक उपस्थित होते.\nकॉंग्रेसचे युवा नेते डॉ. सुजय विखे यांच्याबरोबरच हे समर्थक आले होते. सोमवारी रात्री उशीरा कोतकर याच्या आदेशानंतर केडगावमध्ये चांगलीच उलथापालट झाली. आघाडीत केडगावमधील प्रभाग क्रमांक 16 व 17 या दोन्ही प्रभागातील आठही जागा कॉंग्रेसच्या वाट्याला आल्या होत्या. कोतकर याने निश्‍चित केलेल्या आठ उमेदवारांच्या नावाने पक्षाने “एबी’ फार्म तयार केले होते. परंतू आज सकाळी या आठही उमेदवारांनी कॉंग्रेसची उमेदवारी नाकारली. त्यानंतर कॉंग्रेसच्या नेत्यांची चांगलीच धावपळ सुरू झाली.\nकोतकर याच्या आदेशानंतर केडगावमधील राजकीय समिकरण बदलले. कालपर्यंत कॉंग्रेसमध्ये असलेले आणि उमेदवारी निश्‍चित झाल्यानंतरही अचानक त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देवून भाजपची उमेदवारी स्वीकारल्याने केडगाव आता कॉंग्रेस पूर्णपणे संपुष्ठात आली आहे. कॉंग्रेसला उमेदवार अक्षरशः आयात करावे लागले. गेल्या चार ते पाच दिवसांपूवी कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपवासी झालेल्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते आता पक्षावर नाराज झाले आहे. त्यापैकी काहींना उमेदवारी देण्याची नामुष्की कॉंग्रेसवर ओढावली आहे.\nभाजपची 16, 17 प्रभाग वगळून यादी जाहीर\nकेडगावमधील राजकीय भूकंपामुळे शहराला जोरदार हादरा बसला आहे. कोतकर समर्थक आठ उमेदवारांनी भाजपची उमेदवारी घेतली आहे. असे असले तरी कोतकर समर्थक पाच उमेदवार भाजपमध्ये गेले असून उर्वरित तीन जागा खा. गांधी गटाला देण्यात आल्याची चर्चा होती. त्यात भाजपने सायंकाळी 16 व 17 हे केडगावचे दोन प्रभाग वगळून सर्वच प्रभागांची उमेदवार यादी जाहीर केली. त्यामुळे नेमके कोतकर समर्थक किती भाजपमध्ये गेले हे समजू शकले नाही.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचिखलीत शेळीची 40 पिल्ले दगावली\nNext articleबदलाचे वारे पुन्हा घोंगावतय ; खेड तालुक्‍यात राजकीय हालचालींना वेग\nसुरक्षारक्षकाच्या हत्येने केडगाव पुन्हा हादरले\nभोयरे गांगर्डातील घरफोडीत 70 हजार रूपये लंपास\nअल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी अत्याचाराचा गुन्हा\nनगर महापालिका रणसंग्राम: विरोधानंतरही मतमोजणीचे ठिकाण “फिक्‍स’\nकोकणकड्यावर अडकलेल्या गिर्यारोहकांची सुखरूप सुटका\nविनापरवाना खोदकामप्रकरणी रिलायन्सला 50 लाखांचा दंड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-news-87/", "date_download": "2018-12-16T03:10:16Z", "digest": "sha1:KUS6PJDOUPKUMLAD6VLZQEXRZQ4YJERM", "length": 9837, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चार मोटारीतून साहित्याची चोरी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nचार मोटारीतून साहित्याची चोरी\nमोटारीच्या काचा फोडून त्यातील साहित्य चोरून नेणारी टोळी सक्रिय\nनगर – रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मोटारगाडीच्या काचा फोडून चोरांनी त्यातील सुमारे 50 हजारांचे साहित्य चोरून नेले. कोठला परिसरात हा प्रकार झाला. काही दिवसापूर्वी माळीवाडा बसस्थानकासमोरील उज्वला कॉम्प्लेक्‍ससमोरील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दोन मोटारींमधून अशाचपद्धतीने साहित्याची चोरी झाली होती. अशा चोरींमुळे शहरातील रस्त्यालगत उभ्या असलेल्या मोटारीतून साहित्य चोरी करणारी टोळी सक्रिय झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.\nकोठला परिसरातील राज चेंबर्ससमोरील दोन प्रार्थना स्थळामागे असलेल्या मैदानात वाहन दुरूस्तीचे गॅरेज आहे. या जागेत चार मोटारगाड्या उभ्या होत्या. चोरांनी या मोटारगाड्याच्या काचा फोडून त्यातील साहित्य चोरून नेले. बॅटऱ्या, टेपरेकॉर्डर, कीट बॉक्‍स असे सुमारे 50 हजारांचे साहित्य चोरांनी चोरून नेले आहे.\nपहाटे चोरांनी ही चोरी केल्याचा अंदाज आहे. गॅरेजमधील काही कामगारांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर हा चोरीचा उलगडा झाला. या परिसरात आजूबाजूला सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. पोलिसांनी तेथील चित्रीकरणाची पाहणी केली आहे. या कॅमेऱ्यांमध्ये काही संशयास्पद हालचाली देखील टिपल्या गेल्या आहेत. परंतु त्याची स्पष्टता अधिक नसल्याने चोरांचे चेहरे देखील दिसत नाहीत.\nमाळीवाडा बसस्थानकासमोर उज्वला कॉम्प्लेक्‍समध्ये काही दिवसांपूर्वी अशीच चोरी झाली होती. दोन मोटारीच्या काचा फोडून त्यातील हजारो रुपयांचे साहित्य चोरांनी चोरून नेले होते. कोठला परिसरात पुन्हा अशीच घटना झाल्याने शहरात उभ्या असलेल्या मोटारीच्या काचा फोडून त्यातील साहित्य चोरून नेणारी टोळी सक्रिय झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleकॅनॉलमध्ये कार कोसळून अपघात\nबारहाटे यांना बेस्ट ऍप्रेंटिस\nकॉंग्रेसच्या यशाबद्दल कर्जतला कार्यकर्त्यांचा जल्लोष\nस्वस्थ भारत सायकल यात्रा नगरमध्ये दाखल\nपत्रकारास मारहाण करणाऱ्या पोलिसाचे निलंबन करा\nसोशल मिडीया हे आभासी जग – कापरे\nप्रदर्शनामधूनच भावी कलाम, भाभा तयार होतील\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nझोरामथंगा यांनी घेतली मिझोरामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/eyes-on-rakesh-kumar-s-perfomance-in-2017-pro-kabaddi/", "date_download": "2018-12-16T03:57:22Z", "digest": "sha1:JQ2HNN7RMWI772TMQPQLVXS7E5BWJJK2", "length": 9605, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "प्रो कबड्डी: 'राकेश कुमार'साठी अस्तित्त्वाची लढाई?", "raw_content": "\nप्रो कबड्डी: ‘राकेश कुमार’साठी अस्तित्त्वाची लढाई\nप्रो कबड्डी: ‘राकेश कुमार’साठी अस्तित्त्वाची लढाई\n४-५ वर्षांपूर्वी जेव्हा प्रो कबड्डी सुरु झालेली नव्हती आणि कबड्डी तितकीशी लोकप्रिय नव्हती तेव्हा कबड्डी रसिकांना माहित असलेल्या मोजक्या नावांमधलं एक नाव म्हणजे ‘राकेश कुमार’ कबड्डी विश्वातील सर्वात नावाजलेला खेळाडू म्हणून त्याचा उल्लेख होत असे.सलग तीन तीन आशियाई स्पर्धांमध्ये (२००६,२०१०,२०१४) भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या संघामध्ये राकेशचा समावेश होता.\n२०१४ च्या स्पर्धांमध्ये तर तो कर्णधार होता. अंतिम सामन्यात डोक्याला लागलेले असतांनाही राकेशने केलेला जिगरबाज खेळ सर्वांनाच माहित आहे. “कबड्डीतला सचिन तेंडुलकर” म्हणून त्याची ओळख आहे यातच सर्व काही आले\nअसे असतांना प्रो कबड्डीच्या पहिल्या पर्वसाठी झालेल्या लिलावात त्याच्यावरच सर्वात जास्त बोली लागणार हे निश्चित होते आणि झालेही तसेच.त्या पर्वातील सर्वात जास्त म्हणजे १२.८० लाखाची बोली राकेशवर लागली राकेश मैदानावर उतरून धडाकेबाज खेळ करणार हीच सगळ्यांची अपेक्षा होती.मात्र असे झाले नाही. पहिले दोन पर्व ‘पाटणा पायरेट्स’चे प्रतिनिधीतत्व करतांना राकेशला लौकिकाला साजेसा असा खेळ करता आला नाही. तिसऱ्या व चौथ्या पर्वात ‘यू मुम्बा’कडून खेळतांना त्याने चांगला खेळ केला खरा पण त्याला जुन्या राकेशची सर नव्हती\nतसं तर राकेशला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही कारण कबड्डीत जे जे साध्य केले जाऊ शकते ते ते त्याने साध्य केलेले आहे. अर्जुन पुरस्कार,आशियाई स्पर्धांत सुवर्णपदक,विश्व कप स्पर्धा ही जिंकली आहे मात्र ही प्रो कबड्डी आहे; इथे तुम्ही आधी काय केलयं त्यापेक्षा आत्ता काय करत आहात यालाच जास्त महत्त्व आहे मात्र ही प्रो कबड्डी आहे; इथे तुम्ही आधी काय केलयं त्यापेक्षा आत्ता काय करत आहात यालाच जास्त महत्त्व आहे त्यामुळे राकेशसाठी हे पर्व ‘करो या मरो’ असे असेल.’तेलुगू टायटन्स’कडून जेतेपदासाठी लढताना आपल्या अस्तित्वाची लढाईच जणू त्याला लढावी लागणार आहे\nएक मात्र नक्की की या पर्वात काहीही झाले तरी राकेशचे अस्तित्त्व सदैव असेल त्याच्या चाहत्यांच्या मनात विश्व कबड्डीच्या आकाशगंगेतला तो एक अढळ तारा आहे ज्याचे स्थान कोणीही घेऊ शकत नाही विश्व कबड्डीच्या आकाशगंगेतला तो एक अढळ तारा आहे ज्याचे स्थान कोणीही घेऊ शकत नाही राकेश कुमारने या पर्वात जोरदार खेळ करावा आणि ‘जुनं ते सोनं’ हे सिद्ध करावं हीच त्याच्या चाहत्यांची इच्छा असेल\n-शारंग ढोमसे (टीम महा स्पोर्ट्स )\nरनमशीन विराट कोहली ठरला तेंडुलकर, गावसकरांनाही वरचढ, केला हा मोठा पराक्रम\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..\nISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् सं��ांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/team-india-skipper-virat-kohli-with-bollywood-singer-arijit-singh/", "date_download": "2018-12-16T04:02:35Z", "digest": "sha1:O2HFLT2F5UIVYW7VPSOX6A6SDUCMR43D", "length": 6622, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जेव्हा अरिजित - विराट कोहली भेट होते", "raw_content": "\nजेव्हा अरिजित – विराट कोहली भेट होते\nजेव्हा अरिजित – विराट कोहली भेट होते\nभारतीय क्रीडा क्षेत्रातील आघाडीचे नाव विराट कोहली आणि भारतीय संगीत क्षेत्रातील तरुणांच्या गळ्यातील ताईत यांनी आज एकमेकांची भेट घेतली. याचा फोटो विराटने ट्विटरवर शेअर केला आहे.\nविराट म्हणतो, ” माझ्यासाठी हा एक चांगला क्षण आहे. अरिजित एक खूप खास व्यक्ती आहे. त्याच्या आवाजात जी जादू आहे त्याने मी मोहून जातो. अशी जादू कुणाकडेच नाही. तुला खूप शुभेच्छा अरिजित. ”\nकेवळ २० मिनिटात तब्बल ५००० चाहत्यांनी हा फोटो लाइक केला असून त्याला ६०० हुन अधिक रिट्विट आले आहेत तर फेसबुकवर तब्बल ४४ हजार चाहत्यांनी हा फोटो लाइक केला आहे.\nसध्या विराट सुट्ट्यांचा आणि दिवाळीचा आनंद घेत आहे. परंतु २२ तारखेपासून सुरु होणाऱ्या न्यूजीलँडविरुद्धच्या मालिकेसाठी विराट लवकरच संघाबरोबर सराव करताना दिसेल.\nरनमशीन विराट कोहली ठरला तेंडुलकर, गावसकरांनाही वरचढ, केला हा मोठा पराक्रम\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..\nISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेल��� ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgav-news-655-shops-hearings-are-operation-59890", "date_download": "2018-12-16T04:14:43Z", "digest": "sha1:YFNVKFAUCH7LHWY3LQYE4VO4MP43XGHE", "length": 13285, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgav news 655 shops of the hearings are in operation सुनावणी झालेले ६५५ गाळे ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू | eSakal", "raw_content": "\nसुनावणी झालेले ६५५ गाळे ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू\nरविवार, 16 जुलै 2017\n‘मनपा’च्या प्रक्रियेस वेग; ९२८ गाळेधारकांची सुनावणी बाकी\nजळगाव - महापालिकेच्या मुदत संपलेल्या २८ व्यापारी संकुलांपैकी १८ व्यापारी संकुलातील २१७५ गाळे दोन महिन्यात ताब्यात घेण्याचे आदेश शुक्रवारी (ता. १४) औरंगाबाद खंडपीठाने दिले आहे. महापालिकेने गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया १५ दिवसात सुरू करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ६५५ सुनावणी पूर्ण गाळे ताब्यात घेण्याबाबतच्या हालचाली सुरू केल्या आहेत.\n‘मनपा’च्या प्रक्रियेस वेग; ९२८ गाळेधारकांची सुनावणी बाकी\nजळगाव - महापालिकेच्या मुदत संपलेल्या ��८ व्यापारी संकुलांपैकी १८ व्यापारी संकुलातील २१७५ गाळे दोन महिन्यात ताब्यात घेण्याचे आदेश शुक्रवारी (ता. १४) औरंगाबाद खंडपीठाने दिले आहे. महापालिकेने गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया १५ दिवसात सुरू करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ६५५ सुनावणी पूर्ण गाळे ताब्यात घेण्याबाबतच्या हालचाली सुरू केल्या आहेत.\nमहापालिकेने गाळेधारकांना महापालिका अधिनियम ८१ (ब) नुसार नोटिसा दिल्या होत्या. या नोटीसांवर २ हजार १७५ पैकी केवळ सेंट्रल फुले व्यापारी संकुल ३११, रामलाल चौबे व्यापारी संकुल ४०, भोईटे व्यापारी संकुल २४, जुने बी.जे.व्यापारी संकुल २४, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुल २१६ असे एकूण ६५५ गाळेधारकांची सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता १५ दिवसात गाळे ताब्यात घेण्याची प्रकिया सुरू करण्याचे आदेश दिलेले असून सुनावणी झालेले हे गाळे ताब्यात घेण्याची प्रकिया लगेच सुरू करता येईल का. याबाबत माहिती घेणे सुरू आहे. गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया लवकरच राबविली जाणार आहे.\n९२८ गाळेधारकांची सुनावणी बाकी\nमहापालिका प्रशासनाकडून ६५५ गाळे ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या असून उर्वरित ९२८ गाळेधारकांनाही नोटीस दिल्या जात आहे. त्यांची सुनावणी घेऊन गाळे ताब्यात घेण्याबाबतची प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती महापौर नितीन लढ्ढा यांनी दिली.\nसंकटांवर जिद्दीनं मात करण्याची कहाणी\nचित्रकार आई व उद्योगपती वडील यांच्या पोटी जन्मलेल्या एका सुशिक्षित, खानदानी, ऐश्‍वर्यसंपन्न मुलीची कथा जया जोग यांच्या \"शून्य उत्तराची बेरीज' या...\nदेशाच्या संरक्षणावर राजकारण नको\nनागपूर : राफेल विमान खरेदीच्या विरोधात दाखल केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण करू नये. या...\nअतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात शिवसेनेची महाड पालिकेवर धडक\nमहाड : महाडमध्ये महाड नगरपालिकेने गेली तीन दिवस अतिक्रमण हटाव मोहीम राबवून महाड स्वच्छ केले असले तरी या मोहिमेत अतिक्रमण दूर करताना मनमानी आणि...\n‘ब्रेक्‍झिट’ची तीन पायांची शर्यत (अग्रलेख)\nआर्थिक प्रश्‍नांचे सुलभीकरण करून आणि राष्ट्रवादाचा अंगार चेतवून उपाय शोधायला गेले की काय होते, याचा प्रत्यय ब्रिटनमधील सध्याच्या राजकीय संघर्षावरून...\nअडीच लाख कापसाच्या गाठींची निर्मिती\nजळगाव ः खानदेशातील कापसाची प्रत चांगली असल्याने परदेशात कपाशीला मागणी असते. यंदा परदेशात कपाशीला जरी मागणी नसली तरी खानदेशात कापूस जिनिंग...\nदीडपट हमीभाव ग्राहकांसाठी का\nबारामती - केंद्र सरकारने दीडपट हमीभाव जाहीर केल्यानंतर बाजारात अजूनही नव्या हंगामातल्या शेतीमालाची परवड सुरूच आहे. सध्या ज्वारी, बाजरी, मका, हरभरा,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/43290", "date_download": "2018-12-16T04:50:39Z", "digest": "sha1:CEC3WLPFSUNNJ6SGXEZIBYYH7JG4ID3E", "length": 6869, "nlines": 156, "source_domain": "www.misalpav.com", "title": "सावरी... | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nप्राची अश्विनी in जे न देखे रवी...\nकुठ्ठं फाटू न देता, न चुरगळता...\nआणि सोडून द्याव्या अलगद,\nखरंच असं करून बघ.\nमग पुन्हा एकदा अनुभवशील\nआणि सोडून द्याव्या अलगद,\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 11 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://smundhe.blogspot.com/2012/12/clock.html", "date_download": "2018-12-16T03:36:59Z", "digest": "sha1:B4BSHH4PVM7Q3OPCE2P46RW4P6QQT7CI", "length": 2153, "nlines": 50, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: clock", "raw_content": "\nसोमवार, ३ डिसेंबर, २०१२\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे ७:२२ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nकाय आहे माहितीचा अधिकार\nसमजून घ्या माहिती तंत्रज्ञानातील कायदा\nअसा आहे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम\nमिरची बियाणे उत्पादनातून 33 लाखांची उलाढाल\nशेतकऱ्यांनो, योजनांचा फायदा घ्या, पुढे जा...\nपेरूची मिडो ऑर्चर्ड लागवड ठरली फायदेशीर\n\"ऍग्रोवन'च्या प्रदर्शनाला या आणि ट्रॅक्‍टर जिंका\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/01/news-2150.html", "date_download": "2018-12-16T04:31:08Z", "digest": "sha1:K7SFUFVXOPQV3KAN5N5QLIOJSYOPWO52", "length": 7662, "nlines": 92, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "शब्दगंध चे राज्यस्तरीय वाड्मय पुरस्कार जाहीर - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar City Ahmednagar News Cultural News शब्दगंध चे राज्यस्तरीय वाड्मय पुरस्कार जाहीर\nशब्दगंध चे राज्यस्तरीय वाड्मय पुरस्कार जाहीर\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम : शब्दगंध साहित्यिक परिषदेची महत्वपुर्ण बैठक राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी तेराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलना निमित्त देण्यात येणारे पुरस्कार पोरका बाबु, पाऊस पाणी,जाती अंताचे हुंकार, कार्यकर्त्याची डायरी या पुस्तकांना जाहीर करण्यात येत असल्याची माहिती संस्थापक सुनील गोसावी यांनी दिली.परीक्षण समितीचे सदस्य डॉ कैलास दौंड,भाऊसाहेब सावंत,शर्मिला गोसावी,डॉ सुभाष शेकडे, दशरथ खोसे यांनी निकाल सादर केला.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nकादंबरी - पोरका बाबु,रामकृष्ण जगताप, श्रीरामपूर, झुंज- गणेश निकम,नेवासा\nकथासंग्रह- पंजा व कमल,प्रा साईनाथ पाचारणे, भोर\nकाव्यसंग्रह- पाऊसपाणी, साहेबराव ठाणगे, मुंबई,\nजाती अंताचे हुंकार- डॉ प्रभाकर शेळके,जालना,\nबाल कथासंग्रह - बीन भिंतीची शाळा, लता गुठे, मुंबई\nबाल काव्यसंग्रह- आमच्या गावात आमची शाळा, बबन शिंदे,हिंगोली\nललित संग्रह- आठवणीतील गुलमोहर, प्राचार्य मंगला पाटील,सातारा\nलेख संग्रह - कार्यकर्त्याची डायरी,डॉ चंद्रकांत पुरी,मुंबई\nबाल गुन्हेगारी शोध आणि बोध,कैलास मडके,नगर\nआरोग्य ग्रंथ - कुष्ठरोग्याचे भावविश्व, डॉ शोभा रोकडे, अमरावती\nसमीक्षा ग्रंथ- डॉ आंबेडकरांचे विचारधन आणि दृष्टी, प्रा सोमनाथ गुंजकर,डॉ शिवसांब कापसे,नांदेड\nसंकीर्ण- सूत्र संचालनासाठी ,प्रा रवींद्र मालूजकर, नाशिक\nशाल,स्मृतिचिन्ह, सन्मान पत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे रविवार दि 28 जानेवारी 2018 रोजी सायं 4,30 वा संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती सुनील गोसावी यांनी दिली, पुरस्कर प्राप्त साहित्यिकांचे कविवर्य लहू कानडे, प्राचार्य शिवाजीराव देवढे, प्रमोद देशपांडे, ज्ञानदेव पांडूळे, राजेंद्र उदागे यांनी अभिनंदन केले आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-805.html", "date_download": "2018-12-16T03:32:27Z", "digest": "sha1:SN3ZALHCNCE37LBEQX7CEGGTGKWAL6LV", "length": 5066, "nlines": 75, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "श्रीरामपुरात ज्वेलरीचे दुकान फोडले,३० हजाराचा माल लंपास. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Crime News Shrirampur श्रीरामपुरात ज्वेलरीचे दुकान फोडले,३० हजाराचा माल लंपास.\nश्रीरामपुरात ज्वेलरीचे दुकान फोडले,३० हजाराचा माल लंपास.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीरामपूर शहरातील मेनरोडवरील रमेश मार्केटमधील पौर्णिमा शॉपी, इमिटेशन ज्वेलरी या दुकानाचा छताचा पत्रा अज्ञात चोरट्याने उचकटून शॉपीतील किमती सेंट, पावडर, क्रीम, ज्वेलरी, बांगड्या आदी सुमारे ३० हजाराचा माल चोरुन नेला आहे.\nपौर्णिमा एजन्सीचे चालक राजेंद्र पवार व त्यांचा मुलगा बबलू पवार हे मंगळवारी रात्री ८.३० वाजता दुकान बंद क��ुन गेल्यानंतर बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गोल्ड मार्केटच्या बाजुने दुकानाच्या छतावरून पत्रा उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील सी.सी.टि.व्ही. कॅमेऱ्याच्या वायर तोडून चोरी केली.\nपवार सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानातील सामान चोरुन नेल्याचे निदर्शनास आले. पवार यांनी चोरीप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली असता निरीक्षक संपत शिंदे व गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पाहणी केली.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/christmas-celebrated-everywhere-277937.html", "date_download": "2018-12-16T03:46:20Z", "digest": "sha1:RS5SDWNT5S3UZDZQ2ZFJRJAWFH6SXMAU", "length": 11951, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आज सगळीकडे ख्रिसमसचा उत्साह", "raw_content": "\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरा�� कैद\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIRAL VIDEO: सोनाराच्या डोळ्यादेखत पळवल्या सोन्याच्या बांगड्या\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nआज सगळीकडे ख्रिसमसचा उत्साह\nसुदर्शन पटनायक याने सॅन्टा क्लॉजचं वाळूशिल्प काढलं आहे. या वाळूशिल्पातून जागतिक शांततेचा संदेश त्याने दिला आहे.\n25 डिसेंबर: आज ख्रिसमस म्हणजे जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणजे ख्रिसमस.आज जगभर ख्रिसमसचा उत्साह दिसून येतो आहे.\nमुंबई जवळच्या वसईतही ख्रिस्ती बांधव हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करत आहेत. गाव सजली आहेत ख्रिसमस इव्हला तर वसई रोषणाईने उजळून निघाली होती. आज अनेक ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये जातात. येशूचा जन्मोत्सव साजरा केला जातो. देशभर आज या सणाचा उत्साह आहे. सुदर्शन पटनायक याने सॅन्टा क्लॉजचं वाळूशिल्प काढलं आहे. या वाळूशिल्पातून जागतिक शांततेचा संदेश त्याने दिला आहे.\nआज जगभर युद्ध आहेत,अस्थैर्य आहे. अस्वस्थता आहे. यासगळ्या अशांततेमध्ये येशू ख्रिस्ताचा क्षमाशिलतेचा आणि शांततेचा संदेश हा नक्कीच प्रेरणा देणारा ठरतो.धर्म जात पलीकडे जाऊन भारतात सर्वत्र या सणाचा उत्साह आहे.\nबातम्यांच्या अ��डेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/tech/7221-big-sale-on-amazon-flipcart-website", "date_download": "2018-12-16T03:19:29Z", "digest": "sha1:JQZLPQ6J3GK3XUTW5ULBY2NTNPM5TWPB", "length": 5917, "nlines": 140, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "खूशखबर, फ्लिपकार्ट आणि अॅमेझाॅनवर बंपर सेल... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nखूशखबर, फ्लिपकार्ट आणि अॅमेझाॅनवर बंपर सेल...\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nफ्लिपकार्ट आणि अॅमेझाॅन या दोन ई-काॅमर्स कंपन्यांचा आजपासून बंपर सेल सुरु झाला आहे. 80 टक्क्यांपर्यंतची ही सूट असून ग्राहकांच्या खरेदीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.\nअॅमेझाॅन कंपनीचा सेल 36 तासांसाठी आहे. तर फ्लिपकार्टचा सेल 80 तासांसाठी असणार आहे. सेलदरम्यान स्मार्टफोन, इलेक्ट्राॅनिक्, फर्निचर आणि अन्य वस्तू आॅफरमध्ये उपलब्ध असणार आहे. तर, जवळपास 200 वस्तू एक्सक्लुझिव्ह लाॅन्च केल्या जाणार आहेत.\n2017-18 मध्ये मारुती अल्टोची देशात सर्वाधिक विक्री\nअमेझॉन 'अॅपल फेस्ट'; iPhones वर जबरदस्त सूट\nशिक्षण क्षेत्रात शिवसेनेचं नवं पाऊल; विद्यार्थ्यांसाठी केली वेबसाईट लॉंच\nबंपर ऑफर : 7 स्मार्टफोन 600 रुपयाच्या आत\nआता बाप्पांचीही 'ऑनलाइन ऑर्डर' आणि 'होम डिलिव्हरी'\nमागवला आयफोन मिळाला साबण\nअमेझॉन 'अॅपल फेस्ट'; iPhones वर जबरदस्त सूट\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/5067-hayderabad-running-train-fake-video", "date_download": "2018-12-16T04:33:05Z", "digest": "sha1:LXIFRP7YXQCMXOCE2OSWJUFN6NXO5RV5", "length": 7947, "nlines": 142, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "‘काहानी मे ट्विस्ट’; धावत्या ट्रेन सोबत काढलेल्या 'त्या' थरारक सेल्फी व्हिडिओबाबत धक्कादायक माहिती उघड - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n‘काहानी मे ट्विस्ट’; धावत्या ट्रेन सोबत काढलेल्या 'त्या' थरारक सेल्फी व्हिडिओबाबत धक्कादायक माहिती उघड\nराज्यात सर्वत्र सेल्फिचा क्रेज पसरला आहे. विविध ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या पोज देत फोटो काढणे जणू छंदच झाला आहे. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता.\nया व्हिडिओत एक तरुण धावत्या एक्सप्रेस समोर ऊभा असलेला पाहायला मिळाला. या व्हिडिओत हळूहळू ट्रेन त्या तरुणाच्या जवळ येते आणि काही वेळातच त्याला धडक देते.\nसोशल मिडियावर या व्हिडिओला 1 लाख 60 हजार प्रेक्षकांनी पाहिले. आणि बघ्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. पण, व्हिडिओतील तरुण स्वतः मात्र शांत चित्ताने झोपला आहे.\nकहानी में ट्विस्ट म्हणावा अशी काहीशी परिस्थिती येथे निर्माण झाली आहे. तेलंगणामध्ये राहणारा जिम इन्स्ट्रक्टर शिवा आणि त्याच्या मित्रांनी अख्ख्या जगाला मूर्खात काढलं आहे.\nकारण 'तो' व्हिडिओ म्हणजे निव्वळ एक खोटा व्हिडिओ असल्याचा दावा केला जात आहे. तो संपूर्ण व्हिडिओ बनावट असून शिवाला कधी ट्रेनने उडवलंच नाही, इतकंच काय, तो साधा रेल्वे ट्रॅकजवळही उभा राहिला नाही, असं समजतं.\nदरम्यान, शिवा आणि त्याच्या मित्रांचा हसत खेळत असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये त्याला काहीही झालेले नाही, तो मित्रांसोबत हसत खिदळत असल्याचे दिसतंय. एका वृत्तातून हे स्पष्ट झाले आहे.\nव्हॉट्स ॲपवरील अश्लिल व्हिडिओ ब्लॉक करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचं महत्त्वाचं पाऊल\nकॅरेबियन बेटांवर इर्मा वादळाचे थैमान\nजोर लग�� के हयश्शा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल\nजयंत पाटलांचा राग पाहून बॉलिवुडचा बादशाह शाहरुख घाबरला;अलिबाग जेट्टीवरचा हायव्होल्टेज ड्रामा\nजोर लगा के हयश्शा \nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://smundhe.blogspot.com/2011/12/wwwdrumsticksindiacom.html", "date_download": "2018-12-16T04:43:10Z", "digest": "sha1:HSC3VJXTGU5USCFKWC5ZKN66VNKCW26K", "length": 32309, "nlines": 36, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: अल्पावधीत उत्पन्न देणारा शेवगा शेवगा हे सर्वाच्या परिचयाचं भाजीपाल्याचं झाड आहे. भारतात सगळीकडे शेताच्या बांधावर, परसबागेत याचं अस्तित्व आढळून येतं. शेवग्याचे उगमस्थान भारत असून, त्यात असलेल्या आयुर्वेदिक गुणधर्मामुळे या झाडाचा प्रसार जगातील अनेक देशांत झाला आहे. असे असले तरी त्यांची व्यापारी शेती भारत, श्रीलंका व केनिया या तीनच देशांत केली जाते. भारतात तामिळनाडू, गुजरात व महाराष्ट्र या राज्यांत शेवग्याची व्यापारी शेती केली जाते. याशिवाय पानांची पावडर, बियांची पावडर, बीपासून बेन-ऑईल यासारखे प्रक्रिया पदार्थ साध्या पद्धतीने बनविता येत असून, त्याला जगभरातून मोठी मागणी आहे. पानांच्या पावडरचा उपयोग कुपोषण थांबविण्यासाठी पोषक आहार म्हणून, तर बियांची पावडर, पाणी शुद्धीकरणासाठी वापरली जाते. बियांपासून बनविलेल्या बेनऑईलचा वापर घडय़ाळे व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुरुस्तीमध्ये केला जातो. महाराष्ट्र राज्यात दहा-बारा वर्षांपासून शेवग्याची व्यापारी शेती करण्यास सुरुवात झाली असून, ती कमालीची यशस्वी झाली आहे. शेवग्याची लागवड महाराष्ट्रातील सर्व विभागांत करता येते. शेवगा लागवडीसाठी हलकी, मध्यम व भारी यापैकी कोणत्याही प्रकारची जमीन असली तरी चालते; परंतु चांगले उत्पन्न मिळण्यासाठी पाण्याच�� सुविधा असणे आवश्यक आहे. मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांत शेवग्याला अजिबात पाणी नसले तरी झाड मरत नाही. फक्त त्या कालावधीत उत्पन्न खंडित होते. जेथे वर्षभर पाणी आहे अशा ठिकाणी नोव्हेंबर ते जून असे सात ते आठ महिने शेवगा शेंगांचे उत्पन्न मिळते. शेवग्याची लागवड कोकणातील जिल्ह्य़ांत सप्टेंबर-ऑक्टोबरपासून फेब्रुवारी-मार्च या कालावधीत करावी. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्य़ांत लागवड जूनपासून जानेवारीपर्यंत केव्हाही केली तरी चालते. शेवगा लागवड हलक्या जमिनीत १० बाय १० फूट अंतरावर करावी. एकरी ४३५ झाडे बसतात. मध्यम व भारी जमिनीत १२ बाय ६ अंतरावर लागवड करावी. एकरी ६०० झाडे बसतात. लागवडीसाठी २ बाय २ बाय १.५ फूट आकाराचे खड्डे घ्यावेत. ज्यांना खड्डे घेणे शक्य नाही त्यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने खोल सरी करावी. प्रत्येक खड्डय़ात चांगले शेणखत दोन घमेली, अर्धा किलो दाणेदार सिंगल सुपर फॉस्फेट व पाच ते दहा ग्रॅम फोरेट टाकून हे सर्व मिश्रण मातीत एकत्र करून खड्डा जमिनीबरोबर भरावा. आळे तयार करून घ्यावे व एक-दोन चांगला पाऊस झाल्यानंतर प्रत्येक खड्डय़ात एक रोप लावावे. शेवग्याच्या अनेक जाती आहेत. १९९७-९८ मध्ये ती तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश व गुजरात राज्यांतील शेवगा शेतीचा व तेथील संशोधनाचा अभ्यास दौरा केला होता. त्या वेळेला मी विविध शेवगा जातींची निरीक्षणे घेऊन त्या वेळेच्या उपलब्ध १८ जातींची १९९९ मध्ये लागवड केली होती. त्यात पी.के.एम.- १, पीकेएम २, कोकण रुचिरा, धारवाड सिलेक्शन, चेम मुरुगाई इत्यादी वाणांचा समावेश होता; परंतु वरीलपैकी सर्व जातींमध्ये काही ना काही दोष होते. माझ्या अकरा वर्षांच्या अनुभवातून रोहित-१ हा वाण रंग, चव व गुणवत्ता यामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. या जातीचे वैशिष्टय़ म्हणजे लागवडीपासून सहा महिन्यांत उत्पन्न सुरू होते. शेंगांची लांबी मध्यम प्रतिची ४५ ते ५५ सें.मी. असून, शेंगा सरळ व गोल आहेत. रंग गर्द हिरवा असून, चव गोड आहे. उपलब्ध सर्व जातींपेक्षा ३० टक्के उत्पन्न जास्त आहे. व्यापारी उत्पन्न देण्याचा कालावधी ७ ते ८ वर्षांचा आहे. असे असले तरी माझ्याकडे या वाणाचे ११ वर्षे वयाचे झाड असून, ते आजही चांगले उत्पन्न देत आहे. वर्षभरात एका झाडापासून सरासरी १५ ते २० किलो शेंगांचे उत्पन्न मिळते. शिवाय या जातीतून ८० टक्के शेंगा एक्स्पोर्ट ���ुणवत्तेच्या मिळतात. सद्यस्थितीत व्यापारी लागवडीसाठी रोहित ही जात सर्वश्रेष्ठ आहे. शेवग्याचे रोप लागवडीनंतर झाडाची उंची चार फूट झाल्यानंतर तीन फूट झाड ठेवून वरील सर्व भाग छाटून टाकावा. त्यामुळे बगलफूट होईन. येणाऱ्या नवीन फांद्यांवर शेंगांचे उत्पन्न मिळते. जून-जुलैत लागवड केली तर जानेवारी-फेब्रुवारीपासून मेपर्यंत शेंगांचे उत्पन्न मिळते. मेमध्ये हंगाम संपल्यानंतर जूनमध्ये छाटणी घ्यावी. छाटणीसाठी फांदी जेथून फुटली आहे, तेथे चार ते सहा इंच फांदी ठेवून वरील सर्व भाग छाटून टाकावा. शेवगा झाडावर कोणताही रोग आढळून येत नाही. मात्र पावसाळ्यात पाने खाणारी अळी व जाळे तयार करणारा कोळी पिकाचे नुकसान करतो. त्याच्या नियंत्रणासाठी नुवॉन किंवा इन्डोसल्फान हे कीटकनाशक १० लीटर पाण्यात १५ ते २० मि.ली. घेऊन फवारणी करावी. शिवाय महिन्यातून एकदा ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. शेवग्याला दर तीन महिन्यांनी अल्प प्रमाणात रासायनिक खते द्यावीत. लागवडीनंतर पहिल्या तीन महिन्यांनी प्रत्येक झाडाला १०० ग्रॅम १८:४६ हे खत द्यावे. पुढच्या तीन महिन्यांनी १०:२६:२६ हे खत १५० ग्रॅम द्यावे व पाणी असल्यास मार्चमध्ये १८:१८:१० हे खत द्यावे. याप्रमाणे जसजसे झाडाचे वय वाढत जाईल तसतसे दरवर्षी खतमात्रेत ५० ग्रॅमने वाढ करावी. शेणखत किंवा लेंडीखत वर्षांतून एकदाच जूनमध्ये छाटणी झाल्यानंतर द्यावे. ज्यांना शक्य आहे त्यांनी निंबोळी पेंड व गांडूळ खताचा अवश्य वापर करावा. शेवगा लागवडीनंतर पहिल्या सहा महिन्यांत प्रत्येक झाडापासून सरासरी ३ ते ७ किलो शेंगा मिळतात. दुसऱ्या वर्षी १५ ते २० किलो शेंगा मिळतात व पुढे जसजसे झाडाचे वय वाढत जाते तसतसे उत्पन्नात वाढ होते. जेथे जमीन हलकी आहे व पाणी फेब्रुवारी- मार्चपर्यंतच आहे, अशा ठिकाणी वर्षभरात ३ ते ४ टन शेंगांचे उत्पन्न मिळते व खर्च वजा जाता ३० ते ५० हजार रुपये फायदा होतो. जेथे जमीन मध्यम व भारी आहे व वर्षभर पाण्याची सुविधा आहे. अशा ठिकाणी वर्षभरात ५ ते ८ टन शेंगांचे उत्पन्न मिळते व ६० ते ८० हजार रुपयांचा फायदा होतो. शेवगा शेतीचे चांगले व्यवस्थापन करून राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी बागायत शेतीतून ७० हजार ते १ लाख २५ हजारापर्यंत उत्पन्न मिळवले आहे. शेवगा शेंगांना स्थानिक बाजारपेठांपासून पुणे व मुंबई बाजारात चांगले दर मि���तात. सरासरी १५ ते २० रु. प्रतिकिलो असे शेंगाचे दर असून २००८-०९ मध्ये पुणे-मुंबई बाजारात १० ते ५० रुपये प्रतिकिलो असा दर होता. शेवग्याच्या स्वतंत्र लागवडीबरोबरच आंबा, पेरू, चिक्कू, सीताफळ, आवळा यासारख्या फळझाडांमध्ये आंतरपीक म्हणून लागवड करणे फायदेशीर आहे. वरील फळझाडांचे उत्पन्न मिळेपर्यंत शेवगा उत्पन्न देतो व फळझाडांचे उत्पन्न सुरू झाल्यानंतर शेवगा झाडे कमी केली तरी चालू शकतात.मी गेल्या अकरा वर्षांपासून शेवगा शेती करत असून, माझ्याकडे रोहित-१ या जातीची तीन एकरावर लागवड आहे. माझी जमीन हलकी, माळरानाची असून, पाणी फक्त फेब्रुवारीपर्यंत असते. तरीही मला दरवर्षी एका एकरातून ४० ते ५० हजार रुपये उत्पन्न, खर्चवजा जाता मिळते. मी या शेतीत विविध प्रयोग करून शेवग्याची छाटणी, खत, मात्रा व्यवस्थापन याचं स्वतंत्र तंत्र तयार करून भरघोस उत्पन्न मिळवले आहे. शिवाय इतरांना मार्गदर्शन व्हावे म्हणून ‘शेवगा लागवड तंत्र आणि मंत्र’ हे पुस्तकही लिहिले आहे.मी www.drumsticksindia.com ही वेबसाइट तयार केली आहे. संपर्क ९८२२३१५६४१", "raw_content": "\nरविवार, २५ डिसेंबर, २०११\nअल्पावधीत उत्पन्न देणारा शेवगा शेवगा हे सर्वाच्या परिचयाचं भाजीपाल्याचं झाड आहे. भारतात सगळीकडे शेताच्या बांधावर, परसबागेत याचं अस्तित्व आढळून येतं. शेवग्याचे उगमस्थान भारत असून, त्यात असलेल्या आयुर्वेदिक गुणधर्मामुळे या झाडाचा प्रसार जगातील अनेक देशांत झाला आहे. असे असले तरी त्यांची व्यापारी शेती भारत, श्रीलंका व केनिया या तीनच देशांत केली जाते. भारतात तामिळनाडू, गुजरात व महाराष्ट्र या राज्यांत शेवग्याची व्यापारी शेती केली जाते. याशिवाय पानांची पावडर, बियांची पावडर, बीपासून बेन-ऑईल यासारखे प्रक्रिया पदार्थ साध्या पद्धतीने बनविता येत असून, त्याला जगभरातून मोठी मागणी आहे. पानांच्या पावडरचा उपयोग कुपोषण थांबविण्यासाठी पोषक आहार म्हणून, तर बियांची पावडर, पाणी शुद्धीकरणासाठी वापरली जाते. बियांपासून बनविलेल्या बेनऑईलचा वापर घडय़ाळे व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुरुस्तीमध्ये केला जातो. महाराष्ट्र राज्यात दहा-बारा वर्षांपासून शेवग्याची व्यापारी शेती करण्यास सुरुवात झाली असून, ती कमालीची यशस्वी झाली आहे. शेवग्याची लागवड महाराष्ट्रातील सर्व विभागांत करता येते. शेवगा लागवडीसाठी हलकी, मध्यम व भ��री यापैकी कोणत्याही प्रकारची जमीन असली तरी चालते; परंतु चांगले उत्पन्न मिळण्यासाठी पाण्याची सुविधा असणे आवश्यक आहे. मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांत शेवग्याला अजिबात पाणी नसले तरी झाड मरत नाही. फक्त त्या कालावधीत उत्पन्न खंडित होते. जेथे वर्षभर पाणी आहे अशा ठिकाणी नोव्हेंबर ते जून असे सात ते आठ महिने शेवगा शेंगांचे उत्पन्न मिळते. शेवग्याची लागवड कोकणातील जिल्ह्य़ांत सप्टेंबर-ऑक्टोबरपासून फेब्रुवारी-मार्च या कालावधीत करावी. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्य़ांत लागवड जूनपासून जानेवारीपर्यंत केव्हाही केली तरी चालते. शेवगा लागवड हलक्या जमिनीत १० बाय १० फूट अंतरावर करावी. एकरी ४३५ झाडे बसतात. मध्यम व भारी जमिनीत १२ बाय ६ अंतरावर लागवड करावी. एकरी ६०० झाडे बसतात. लागवडीसाठी २ बाय २ बाय १.५ फूट आकाराचे खड्डे घ्यावेत. ज्यांना खड्डे घेणे शक्य नाही त्यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने खोल सरी करावी. प्रत्येक खड्डय़ात चांगले शेणखत दोन घमेली, अर्धा किलो दाणेदार सिंगल सुपर फॉस्फेट व पाच ते दहा ग्रॅम फोरेट टाकून हे सर्व मिश्रण मातीत एकत्र करून खड्डा जमिनीबरोबर भरावा. आळे तयार करून घ्यावे व एक-दोन चांगला पाऊस झाल्यानंतर प्रत्येक खड्डय़ात एक रोप लावावे. शेवग्याच्या अनेक जाती आहेत. १९९७-९८ मध्ये ती तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश व गुजरात राज्यांतील शेवगा शेतीचा व तेथील संशोधनाचा अभ्यास दौरा केला होता. त्या वेळेला मी विविध शेवगा जातींची निरीक्षणे घेऊन त्या वेळेच्या उपलब्ध १८ जातींची १९९९ मध्ये लागवड केली होती. त्यात पी.के.एम.- १, पीकेएम २, कोकण रुचिरा, धारवाड सिलेक्शन, चेम मुरुगाई इत्यादी वाणांचा समावेश होता; परंतु वरीलपैकी सर्व जातींमध्ये काही ना काही दोष होते. माझ्या अकरा वर्षांच्या अनुभवातून रोहित-१ हा वाण रंग, चव व गुणवत्ता यामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. या जातीचे वैशिष्टय़ म्हणजे लागवडीपासून सहा महिन्यांत उत्पन्न सुरू होते. शेंगांची लांबी मध्यम प्रतिची ४५ ते ५५ सें.मी. असून, शेंगा सरळ व गोल आहेत. रंग गर्द हिरवा असून, चव गोड आहे. उपलब्ध सर्व जातींपेक्षा ३० टक्के उत्पन्न जास्त आहे. व्यापारी उत्पन्न देण्याचा कालावधी ७ ते ८ वर्षांचा आहे. असे असले तरी माझ्याकडे या वाणाचे ११ वर्षे वयाचे झाड असून, ते आजही चांगले उत्पन्न देत आहे. वर्षभरात एका झाडा��ासून सरासरी १५ ते २० किलो शेंगांचे उत्पन्न मिळते. शिवाय या जातीतून ८० टक्के शेंगा एक्स्पोर्ट गुणवत्तेच्या मिळतात. सद्यस्थितीत व्यापारी लागवडीसाठी रोहित ही जात सर्वश्रेष्ठ आहे. शेवग्याचे रोप लागवडीनंतर झाडाची उंची चार फूट झाल्यानंतर तीन फूट झाड ठेवून वरील सर्व भाग छाटून टाकावा. त्यामुळे बगलफूट होईन. येणाऱ्या नवीन फांद्यांवर शेंगांचे उत्पन्न मिळते. जून-जुलैत लागवड केली तर जानेवारी-फेब्रुवारीपासून मेपर्यंत शेंगांचे उत्पन्न मिळते. मेमध्ये हंगाम संपल्यानंतर जूनमध्ये छाटणी घ्यावी. छाटणीसाठी फांदी जेथून फुटली आहे, तेथे चार ते सहा इंच फांदी ठेवून वरील सर्व भाग छाटून टाकावा. शेवगा झाडावर कोणताही रोग आढळून येत नाही. मात्र पावसाळ्यात पाने खाणारी अळी व जाळे तयार करणारा कोळी पिकाचे नुकसान करतो. त्याच्या नियंत्रणासाठी नुवॉन किंवा इन्डोसल्फान हे कीटकनाशक १० लीटर पाण्यात १५ ते २० मि.ली. घेऊन फवारणी करावी. शिवाय महिन्यातून एकदा ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. शेवग्याला दर तीन महिन्यांनी अल्प प्रमाणात रासायनिक खते द्यावीत. लागवडीनंतर पहिल्या तीन महिन्यांनी प्रत्येक झाडाला १०० ग्रॅम १८:४६ हे खत द्यावे. पुढच्या तीन महिन्यांनी १०:२६:२६ हे खत १५० ग्रॅम द्यावे व पाणी असल्यास मार्चमध्ये १८:१८:१० हे खत द्यावे. याप्रमाणे जसजसे झाडाचे वय वाढत जाईल तसतसे दरवर्षी खतमात्रेत ५० ग्रॅमने वाढ करावी. शेणखत किंवा लेंडीखत वर्षांतून एकदाच जूनमध्ये छाटणी झाल्यानंतर द्यावे. ज्यांना शक्य आहे त्यांनी निंबोळी पेंड व गांडूळ खताचा अवश्य वापर करावा. शेवगा लागवडीनंतर पहिल्या सहा महिन्यांत प्रत्येक झाडापासून सरासरी ३ ते ७ किलो शेंगा मिळतात. दुसऱ्या वर्षी १५ ते २० किलो शेंगा मिळतात व पुढे जसजसे झाडाचे वय वाढत जाते तसतसे उत्पन्नात वाढ होते. जेथे जमीन हलकी आहे व पाणी फेब्रुवारी- मार्चपर्यंतच आहे, अशा ठिकाणी वर्षभरात ३ ते ४ टन शेंगांचे उत्पन्न मिळते व खर्च वजा जाता ३० ते ५० हजार रुपये फायदा होतो. जेथे जमीन मध्यम व भारी आहे व वर्षभर पाण्याची सुविधा आहे. अशा ठिकाणी वर्षभरात ५ ते ८ टन शेंगांचे उत्पन्न मिळते व ६० ते ८० हजार रुपयांचा फायदा होतो. शेवगा शेतीचे चांगले व्यवस्थापन करून राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी बागायत शेतीतून ७० हजार ते १ लाख २५ हजारापर्यंत ��त्पन्न मिळवले आहे. शेवगा शेंगांना स्थानिक बाजारपेठांपासून पुणे व मुंबई बाजारात चांगले दर मिळतात. सरासरी १५ ते २० रु. प्रतिकिलो असे शेंगाचे दर असून २००८-०९ मध्ये पुणे-मुंबई बाजारात १० ते ५० रुपये प्रतिकिलो असा दर होता. शेवग्याच्या स्वतंत्र लागवडीबरोबरच आंबा, पेरू, चिक्कू, सीताफळ, आवळा यासारख्या फळझाडांमध्ये आंतरपीक म्हणून लागवड करणे फायदेशीर आहे. वरील फळझाडांचे उत्पन्न मिळेपर्यंत शेवगा उत्पन्न देतो व फळझाडांचे उत्पन्न सुरू झाल्यानंतर शेवगा झाडे कमी केली तरी चालू शकतात.मी गेल्या अकरा वर्षांपासून शेवगा शेती करत असून, माझ्याकडे रोहित-१ या जातीची तीन एकरावर लागवड आहे. माझी जमीन हलकी, माळरानाची असून, पाणी फक्त फेब्रुवारीपर्यंत असते. तरीही मला दरवर्षी एका एकरातून ४० ते ५० हजार रुपये उत्पन्न, खर्चवजा जाता मिळते. मी या शेतीत विविध प्रयोग करून शेवग्याची छाटणी, खत, मात्रा व्यवस्थापन याचं स्वतंत्र तंत्र तयार करून भरघोस उत्पन्न मिळवले आहे. शिवाय इतरांना मार्गदर्शन व्हावे म्हणून ‘शेवगा लागवड तंत्र आणि मंत्र’ हे पुस्तकही लिहिले आहे.मी www.drumsticksindia.com ही वेबसाइट तयार केली आहे. संपर्क ९८२२३१५६४१\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे ८:०६ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nअल्पावधीत उत्पन्न देणारा शेवगा शेवगा हे सर्वाच...\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://softkelo.com/mr/nova-launcher-prime-apk/", "date_download": "2018-12-16T04:03:36Z", "digest": "sha1:4R6GLF3Y3Q5KOBIOLLSO4VRWZ7SRQ5FD", "length": 7571, "nlines": 53, "source_domain": "softkelo.com", "title": "नोव्हा लाँचर पंतप्रधान Apk - मोफत डाऊनलोड वेडसर 2017 - Softkelo - अमर्यादित सॉफ्टवेअर शोधा, cracks & म्हणता", "raw_content": "\nघर » प्रीमियम Cracks » नोव्हा लाँचर पंतप्रधान Apk – मोफत डाऊनलोड वेडसर 2017\nनोव्हा लाँचर पंतप्रधान Apk – मोफत डाऊनलोड वेडसर 2017\nनोव्हा लाँचर पंतप्रधान Apk Android डिव्हाइसवर स्थापन दरम्यानच्या काळात लाँचर मध्ये गुणवत्ता आहे. अनुप्रयोग नोव्हा लाँचर पंतप्रधान मोफत पूर्णपणे सानुकूल आपण स्वत: आणि आपली शैली डिझाइन करण्यात शकता सेटिंग्ज एक प्रचंड विविधता वितरीत. संगणक आणि छान डिझाइन दरम्यान स्वच्छ संक्रमणे पेक्षा जास्त जिंकला 5 दशलक्ष माणसं. सध्या, नोव्हा लाँचर पंतप्रधान विजेता आणि कमा�� प्रसिद्ध आणि डाउनलोड संकुल आहे.\nनोव्हा पंतप्रधान Apk पैसा सानुकूल, कामगिरी नाही, मुख्यपृष्ठ स्क्रीनवर. नाही पर्याय मानला दिले जाईल नोव्हा लाँचर पंतप्रधान Apk वेडसर समकालीन Android साठी कळस लाँचर आहे, संपूर्ण पूर्ण कापड डिझाइन आपल्या हातांनी कवेत धरुन.\nनोव्हा लाँचर पंतप्रधान APK डाउनलोड\nनोव्हा लाँचर पंतप्रधान Apk\nनोव्हा लाँचर पंतप्रधान APK मोफत डाउनलोड आपण व्यवस्थापित करा आणि सानुकूल करा शकते एक आपल्या घरात प्रदर्शन स्क्रीन बदलवून. व्यापार चिन्ह, मांडणी, अॅनिमेशन आणि अधिक.\nआपण यासारख्या शकते: एक बैठा खेळ स्टार 2017 क्षणात - मोफत डाऊनलोड\nनोव्हा लाँचर प्रो Apk वैशिष्ट्ये:\nहातवारे - चोरणे, चोरणे, दोनदा टॅप करा आणि मुख्यपृष्ठ स्क्रीनवर अतिरिक्त आपल्या आवडत्या अनुप्रयोग उघडण्यास.\nन वाचलेली संख्या - कधीही संदेश नाही. Hangouts साठी न वाचलेली संख्या बॅज, एसएमएस, टेस्ला न वाचलेले प्लगइन वापर करून जीमेल आणि अतिरिक्त.\nसानुकूल कप्पा गट - अनुप्रयोग ड्रॉवर मध्ये नवीन टॅब किंवा फोल्डर तयार.\nअनुप्रयोग लपवा - लपून कधीही वापरली अनुप्रयोग रस्त्यावर गुळगुळीत अनुप्रयोग ड्रॉवर ठेवा.\nचिन्ह स्वाइप - अनुप्रयोग शॉर्टकट किंवा फोल्डर स्वाइप सानुकूल यानुरूप सेट.\nअतिरिक्त स्क्रोल परिणाम - पुसणे एकत्र, स्वरपटल, तसेच फेकणे.\nखालील लिंक वरून APK डाउनलोड.\nकोणत्याही फाइल व्यवस्थापक एक APK फाइल उघडा, \"स्थापित करा\" टॅप करा आणि सूचनांचे अनुसरण करा.\n\"नोव्हा लाँचर\" उघडा व विचारले, तेव्हा डीफॉल्ट मुख्यपृष्ठ-स्क्रीन म्हणून सेट.\nनोव्हा लाँचर पंतप्रधान Apk\nAdguard प्रीमियम Apk – मोफत डाऊनलोड वेडसर प्रीमियम प्रो की\nसिरियल परवाना की सह Glary उपयुक्तता प्रो मोफत डाऊनलोड\nसरासरी ड्राइवर अद्यतनकर्ता की – मोफत डाऊनलोड सक्रियन की 2017\nविंडोज 10 स्थायी मंड – अंतिम मोफत डाऊनलोड 2017\n← एक बैठा खेळ स्टार 2017 क्षणात – मोफत उतरवा तीव्र रेचक डी एस इम्यूलेटर Apk – मोफत डाऊनलोड पूर्ण दिले वेडसर →\nशीर्ष पोस्ट & पृष्ठे\nAdguard प्रीमियम Apk - मोफत डाऊनलोड वेडसर प्रीमियम प्रो की\n4के Stogram परवाना की - मोफत डाऊनलोड क्षणात + Keygen\nसरासरी ड्राइवर अद्यतनकर्ता की - मोफत डाऊनलोड सक्रियन की 2017\n4के व्हिडिओ Downloader परवाना की मोफत - सक्रियन Keygen डाउनलोड करा + क्षणात\nVuescan क्षणात - पूर्ण अनुक्रमांक x32\nFonepaw सिरीयल की - मोफत डेटा पुनर्प्राप्ती नोंदणी कोड + क्षणात\nHDD Regenerator क��षणात - मोफत उतरवा 1.71 अनुक्रमांक + जोराचा प्रवाह\nKMSPICO विंडोज 10 - मोफत डाऊनलोड प्रो मंड\nSketchup Pro 2016 क्षणात - मोफत उतरवा 2016 परवाना की + अनुक्रमांक\nनवीनतम सॉफ्टवेअर आणि Cracks ठिकाण\nत्रुटी: सामग्री संरक्षित आहे ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbha24taas.com/?cat=31", "date_download": "2018-12-16T04:30:42Z", "digest": "sha1:JMFZ4U5ZOLIL2KNH57ZI2EQ5PSYSKE24", "length": 24415, "nlines": 131, "source_domain": "vidarbha24taas.com", "title": "राष्ट्रीय – विदर्भ २४ तास", "raw_content": "\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nअल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार, आरोपी गजाआड\nBreaking News ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय विदर्भ\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावाः खा. अशोक चव्हाण\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावाः खा. अशोक चव्हाण संयुक्त संसदीय समितीमार्फत राफेल घोटाळ्याची चौकशी करा २७ सप्टेंबरला मुंबईत काँग्रेसचा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराजांशी मोदींची तुलना करून महाराजांचा अवमान करणा-या योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ माफी मागावी. मुंबई :- राफेल लढाऊ विमान खेरदी हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असून फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी यावर शिक्कामोर्तब […]\nBreaking News Uncategorized ई-पेपर चंद्रपुर ताज्या बातम्या राष्ट्रीय विदर्भ\nचंद्रपूरचे पोलिस अधीक्षक डॉ.रेड्डीने रात्री १२ वाजता रक्तदान करुण दिले मानवतेचे दर्शन…\nचंद्रपूरचे पोलिस अधीक्षक डॉ.रेड्डीने रात्री १२ वाजता रक्तदान करुण दिले मानवतेचे दर्शन… चंद्रपुर – येथील शासकीय रुग्णालय. जिथे नेहमी रुग्णांना रक्तसाठी पायपीठ करावी लागते. वणी, गडचिरोली, आंध्रा येथून रुग्ण सतत येत असतात. कुणाला रक्त भेटते,तर कुणाला रक्तासाठी जीवाचे रान करावे लागते. रक्ताअभावी कित्येक जिव गेल्याचे हे रुग्णालय साक्ष्य आहे. रक्तसाठी वाटेल ते करण्याची तयारी करुण […]\nPosted on September 16, 2018 3:11 pm Author Vidarbha 24Taas\tComments Off on चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक डॉ.रेड्डीने रात्री १२ वाजता रक्तदान करुण दिले मानवतेचे दर्शन…\nBreaking News ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय विदर्भ\nज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके, गीतकार ‘गदिमा’ आणि ‘पुलं’चे जन्मशताब्दी वर्ष २०१८-१९\nज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके, गीतकार ‘गदिमा’ आणि ‘पुलं’चे जन्मशताब्दी वर्ष २०१८-१९ मुंबई – ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके, ज्येष्ठ गीतकार ग.दि.माडगूळकर आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने वर्षभर विविध कार्यक्रमांचे सविस्तर नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. महाराष्ट्र शासनाच्या […]\nPosted on September 10, 2018 4:41 pm Author Vidarbha 24Taas\tComments Off on ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके, गीतकार ‘गदिमा’ आणि ‘पुलं’चे जन्मशताब्दी वर्ष २०१८-१९\nBreaking News ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय विदर्भ\nपिंपरी शहरात आढळली चार पायाची कोंबडी\nपिंपरी शहरात आढळली चार पायाची कोंबडी पिंपरी – कुतूबूद्दीन होबळे हे निगडी भक्ती शक्ती परीसरात चिकन सेंटर चालवतात. तेव्हा चिकन शॉपसाठी आलेल्या कोंबड्यांची पाहणी करत असतांना एका कामगाराने हि आगळी वेगळी कोंबडी कुतूबूद्दीन यांच्या निदर्शनास हि कोंबडी आणून दिली. हि चार पायाची कोंबडी पाहताच कुतूबूद्दीन होबळे आश्‍चर्यचकीत झाले.आणि त्यांनी या अद्भूत कोंबडीचा सांभाळ करण्याचा निर्णय […]\nBreaking News ई-पेपर महाराष्ट्र राष्ट्रीय विदर्भ २४ तास रिपोर्टर\nआज पांढुर्ण येथे गोटमार यात्रा \nआज पांढुर्ण येथे गोटमार यात्रा पांढुर्णा हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक गाव आहे.येथे पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी,पारंपरिक गोटमार होते. रुपेश वाळके विशेष प्रतिनिधी / एकमेकांवर तुफान दगडफेक करणारे लोक आज महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवरील मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथे दिसत आहेत. याला गोटमार यात्रा असे म्हटले जाते. १७ शतकापासून सुरु असलेली ऐतिहासिक परंपरा असलेली पांढुर्ण्याची गोटमार आज सकाळपासून […]\nBreaking News अमरावती ई-पेपर कृषिपुत्र ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय\nमहिला शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी ३५ तर इतर बाबींसाठी ५० टक्के अनुदान मिळणार\nमहिला शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी ३५ तर इतर बाबींसाठी ५० टक्के अनुदान मिळणार शेतीच्या आधुनिकीकरणासाठी राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेस मान्य��ा मुंबई : शेतीच्या आधुनिकीकरणासाठी शेतकऱ्यांना सहाय्यभूत ठरणारी शंभर टक्के राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना यंदाच्या आर्थिक वर्षापासून राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेमुळे उच्च तंत्रज्ञानाधारित कृषीयंत्रांचे हब तयार होण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार […]\nPosted on August 29, 2018 3:16 pm Author Vidarbha 24Taas\tComments Off on महिला शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी ३५ तर इतर बाबींसाठी ५० टक्के अनुदान मिळणार\nBreaking News ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय\nतब्बल 15 लाख 31 हजार कोटी रुपयांच्या नोटा आल्या परत.\nतब्बल 15 लाख 31 हजार कोटी रुपयांच्या नोटा आल्या परत. __________________________________ ब्युरो रिपोर्ट विदर्भ 24 तास नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या नोटाबंदीच्या घोषणेनंतर तब्बल पावणे दोन वर्षांनी बँकेत परत आलेल्या चलनातून बाद झालेल्या नोटांचा नेमका आकडा समोर आला आहे. या आकडेवारीनुसार नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर 500 आणि एक हजार रुपयांच्या सुमारे 15 लाख 44 हजार […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय\nअमरावतीत पत्रकार संघटना एकवटल्या; पत्रकारावरील हल्ला प्रकरण\nअमरावतीत पत्रकार संघटना एकवटल्या; पत्रकारावरील हल्ला प्रकरण टिव्ही९ च्या कार्यक्रमात राडा करणाऱ्या शिवसैनिकांना कठोर शासन करा अमरावती:– जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना अमरावती जिल्ह्यातील पत्रकार संघटनेच्या वतीने टी. व्ही. ९ चे पत्रकार यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषधार्थ निवेदन देण्यात आले. यावेळी अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघ, जिल्हा मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, अमरावतीच्या […]\nअमरावती ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय विदर्भ\nकेरळमध्ये 23 जणांचे प्राण वाचविण्यासाठी थेट\nकेरळमध्ये 23 जणांचे प्राण वाचविण्यासाठी थेट विदर्भ 24 तास टीम नेटवर्क केरळ:- घराच्या छतालाच हेलिपॅड उतरवणारा धाडसी पायलट दुसरा-तिसरा कोणी नसून महाराष्ट्राचे (कोपरगाव,अहमदनगर) सुपुत्र आहे. यावेळी थोडीक्षीजरी चूक झाली असती तरीही केवळ तीन सेकंदात होत्याचे नव्हते झाले असते. हा पराक्रम करणारे होते लेफ्टनंट कमांडर अभिजीत गरुड . केरळमध्ये सलग 9 दिवसांच्या जलप्रलयामुळे उत्पात माजला होता. […]\nUncategorized अमरावती टेकनॉलॉजि ताज्या बातम्या मनोरंजन महाराष्ट्र राष्ट्रीय रोजगार विदर्भ\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nPosted on December 15, 2018 1:04 pm Author chhagan jadhao\tComments Off on आदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन पालकमंत्री पोटे यांनी दिली भेट मुख्यमंत्री घेणार आठ दिवसात शासकीय बैठक आमदार सुनील देशमुख यांनी सोडविले उपोषण अमरावती:- गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा स्पष्ट निर्वाळा चार महिन्यापूर्वी उच्च न्यायालयाने दिला विधानसभा व विधानपरिषदेत गोवारीचा प्रश्न मांडला गेला तरी अद्यापही न्यायालयाच्या निर्णयाचा शासकीय अध्यादेश काढला नसल्याने आदिवासी […]\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nPosted on December 14, 2018 2:40 am Author chhagan jadhao\tComments Off on जुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nBreaking News ई-पेपर महाराष्ट्र विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी अमरावती नुकताच बुलढाणा फिल्म सोसायटीतर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराचे थाटात वितरण झाले शिवाजी महाविद्यालय बुलढाणा येथे राज्यभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना फिल्म सोसायटी बुलढाणा तर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सोहळ्यात मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती या […]\nअडत्याला खरेदीदार होता येणार नाही \nगुलाबराव महाराजांच्या पालखीचे आळंदीला प्रस्थान:\nप्रहार नगरसेवकाचे अनोखे आंदोलन; घंटागाडी चालवत आणला नगरपालिकेवर कचरा\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाट���ल\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2500?page=3", "date_download": "2018-12-16T04:25:59Z", "digest": "sha1:MA7GRWZKI7KA4GD45U7YEOUVUZGJFF3H", "length": 6187, "nlines": 144, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आरोग्यम् धनसंपदा | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आरोग्यम् धनसंपदा\nवैद्य खडीवाले ....यांची माहिती शेयर करा प्लीज ... प्रश्न\nमीठाचा वापर लेखनाचा धागा\nतेथे कर माझे जुळती … १ लेखनाचा धागा\nसायकलविषयी सर्व काही....१ लेखनाचा धागा\nInguinal Lymph Node च्या Histopath Report संदर्भात अधिक माहिती हविय. प्रश्न\nसायकलविषयी सर्व काही ६ (सायकलींच्या किंमती इतक्या का असतात\nफॅट चान्स -- रॉबर्ट लस्टिग लेखनाचा धागा\nमनोविकार उपचारांचे (psychiatric treatment) माझे अनुभव लेखनाचा धागा\nसायकलविषयी सर्व काही ३ (सायकल घेण्यापूर्वी) लेखनाचा धागा\nपत्र सांगते गूज मनीचे : पुरंदरे शशांक (बाल-मधुमेही) लेखनाचा धागा\nशिवांबु थेरपी लेखनाचा धागा\nथायरॉईड संबधी माहिती हवी आहे.. प्रश्न\nपतंजलीची प्रोडक्टस लेखनाचा धागा\nवजन वाढवण्यासाठी काही टिपा लेखनाचा धागा\nपुण्यातील कौन्सिलर, मानसोपचारतज्ज्ञांची नावे हवी आहेत लेखनाचा धागा\nएक वर्ष इंटरमिटंट फास्टिंगचे लेखनाचा धागा\nपायाच्या तळव्यांची आग लेखनाचा धागा\nबॉडी वेट मशीन बद्दल माहिती हवी आहे. प्रश्न\nअॅक्युपंक्चरद्वारे उंची वाढवणे शक्य आहे का\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/43690", "date_download": "2018-12-16T04:45:59Z", "digest": "sha1:GDSAET6VUCTZPUDQDH63RQ6RY3EIIRI6", "length": 8145, "nlines": 145, "source_domain": "www.misalpav.com", "title": "लाड | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nवन in जे न देखे रवी...\nगुबगुबीत बाळाचा पहिला वाढदिवस\nवाटतोय अगदी प्रदर्शनीय उत्सवच\nचिमण्या नजरेने टिपलेली लठ्ठ श्रीमंती\nदेतीय भविष्यातील ऐश्वर्याची हमी\nपुढच्या टप्प्यात दिसतंय सुखासीन बालपण\nमागेल ते मिळतंय कारण कमी नाही धन\nबागडणाऱ्या गोंडसाचा काढून टाकलेला लगाम\nखुणावतोय की व्हायचे नाहीच कधी गुलाम\nधोधो ओतलेल्या पैशातून अंकुरलेले शिक्षण\nकमीच पडतंय की लावायला चांगले वळण\nकेलेल्या गुंतवणुकीतून हवी असलेली वसुली\nशोधाया लावतेय कोणा सावजाची टुमदार हवेली\nगडगंज विपुलतेतून अंगात आलेला माज\nकरू नाही शकत बौद्धिक दुबळेपणावर मात\nआणि अखेर प्रश्न पडतो मनाच्या कवाडात\nकी खरंच करायला हवेत का नको इतके लाड \nलाड केवळ श्रीमंत लोकच करतात असे नव्हे मुलगा असेल तर मुलींच्या तुलनेत सर्वच आर्थिक स्तरात अतीलाड केले जाता (तुलनात्मक म्हणायचे आहे. सरसकट नव्हे). तसेच लाडामुळे मूल बिघडत असेल तर केवळ पालकच दोषी कसे असू शकतात. ते मूलही किंबहूना जास्त जबाबदार असते. श्रीमंतांच्या घरातही सुसंस्कृत मुले जन्माला येतात. मग काय सगळेच बिघडतात किंवा त्यांचे लाड केले जात नाहीत मला हे व्यक्तिश: पटत नाही.\nया विषयाला दुसरी बाजू असणार हे मान्य.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 10 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbha24taas.com/?cat=32", "date_download": "2018-12-16T03:26:39Z", "digest": "sha1:TVGGZUTILWE6OXZATGBTYEVJSKKMWUV2", "length": 26205, "nlines": 132, "source_domain": "vidarbha24taas.com", "title": "महाराष्ट्र – विदर्भ २४ तास", "raw_content": "\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nअल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार, आरोपी गजाआड\nBreaking News ई-पेपर महाराष्ट्र विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी अमरावती नुकताच बुलढाणा फिल्म सोसायटीतर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराचे थाटात वितरण झाले शिवाजी महाविद्यालय बुलढाणा येथे राज्यभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना फिल्म सोसायटी बुलढाणा तर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सोहळ्यात मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती या […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nअडत्याला खरेदीदार होता येणार नाही \nअडत्याला खरेदीदार होता येणार नाही रिपोर्टर:- रुपेश वाळके अमरावती:- पणन सुधारणांमध्ये आडत्याला आता विक्रेत्याबरोबर खरेदीदार म्हणून काम करता येणार नसल्याची स्पष्टता आणल्याने नफेखोरीला लगाम लागण्याची शक्यता आहे. बाजार समित्यांमध्ये अनेक आडतेच खरेदीदार असल्याने शेतमाल विक्री व्यवहारांमध्ये शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या घटना समोर आल्यानंतर हा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. यामुळे आडत्यांचे खरेदीदारांचे परवाने रद्द करण्यात येणार […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nगुलाबराव महाराजांच्या पालखीचे आळंदीला प्रस्थान:\nगुलाबराव महाराजांच्या पालखीचे आळंदीला प्रस्थान: रिपोर्टर:- नकुल सोनार आळंदी:- श्री संत गुलाबराव महाराज श्री क्षेत्र भक्तिधाम येथून श्री संत ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळा निम्मित श्री क्षेत्र आळंदी येथे श्री संत गुलाबराव महाराज याच्या पालखीने प्रस्थान केले. ‌ प्रज्ञाचक्षु श्री संत गुलाबराव महाराज भक्तिधाम येथे श्री क्षेत्र आळंदी कडे पालखी प्रस्थान करिता दिडी सोहळा 26 तारखेला […]\nBreaking News ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट��र यवतमाळ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nप्रहार नगरसेवकाचे अनोखे आंदोलन; घंटागाडी चालवत आणला नगरपालिकेवर कचरा\nप्रहार नगरसेवकाचे अनोखे आंदोलन; घंटागाडी चालवत आणला नगरपालिकेवर कचरा प्रतिनिधी कल्पक वाईकर यवतमाळ : एकेकाळी यवतमाळ नगरपालिका स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्रात आघाडीवर होती. स्वच्छता अभियानात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक ही या नगरपालिकेने पटकावला होता. मात्र, आज नगरपालिकेच्या कुठल्याही प्रभागात गेले असता कचऱ्याचे ढिगारे, तुंबलेल्या नाल्या, गटारे आढळून येत आहे.आज पालिकेची सर्वसाधारण सभा असल्याने या सबेच्या कक्षासमोर प्रहार […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र\nअन्न औषधी प्रशासनाच्या आशीर्वादाने शहरात गुटखा विक्री ~ मनसे अधिकाऱ्यांवर करावी निलंबनाची कारवाई\nअन्न औषधी प्रशासनाच्या आशीर्वादाने शहरात गुटखा विक्री ~ मनसे अधिकाऱ्यांवर करावी निलंबनाची कारवाई रिपोर्टर:- आशिष गवई परतवाडा / अचलपूर परतवाड्यात मागील वर्षभरापासून अवैधरित्या गुटखा विक्री सुरू असल्याने तरुण पिढी बरबाद होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा उपाध्यक्ष विजय पोटे यांनी उपविभागीय अधिकारी डॉ वेंकट राठोड यांना गुटखा विक्री त्वरीत बंद करण्याकरिता निवेदन दिले […]\nPosted on October 5, 2018 2:32 am Author Vidarbha 24Taas\tComments Off on अन्न औषधी प्रशासनाच्या आशीर्वादाने शहरात गुटखा विक्री ~ मनसे अधिकाऱ्यांवर करावी निलंबनाची कारवाई\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ २४ तास रिपोर्टर\n. राम मेघे इंन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च, बडनेरा-अमरावती महाविद्यालयात आय.ई.टी.ई. च्या राष्ट्रीय परिषदेचे ऐतिहासिक उदघाटन\nप्रा. राम मेघे इंन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च, बडनेरा-अमरावती महाविद्यालयात आय.ई.टी.ई. च्या राष्ट्रीय परिषदेचे ऐतिहासिक उदघाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री मा. हंसराज अहीर यांची प्रमुख उपस्थिती चंद्रयान व इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचा समावेश अमरावती:- आय.ई.टी.ई. च्या 61 व्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे शानदार उदघाटन केंद्रिय गृहराज्यमंत्री मा. हंसराज अहीर, आय.ई.टी.ई. चे राष्ट्रीय उध्यक्ष मा. डॉ. रेड्डी, विदर्भ युथ वेलफेअर […]\nPosted on September 29, 2018 10:46 am Author Vidarbha 24Taas\tComments Off on . राम मेघे इंन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च, बडनेर��-अमरावती महाविद्यालयात आय.ई.टी.ई. च्या राष्ट्रीय परिषदेचे ऐतिहासिक उदघाटन\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र\nपुण्यात महिला पोलिसाने १५ लहान मुलांना असं वाचवलं….\nपुण्यात महिला पोलिसाने १५ लहान मुलांना असं वाचवलं…. पुणे : मुठा नदीच्या पाटाच्या पाण्याची भिंत फुटल्याने, २७ सप्टेंबर रोजी दांडेकर पूलाजवळच्या भागात पूर आला. पाटाच्या पाण्याची भिंत सकाळी ११ वाजता कोसळली, यानंतर काही मिनिटात १२७७ क्यूसेसने पाणी रस्त्यावर आलं. हे पाणी रस्त्यावर आलं आणि झोपड़पट्ट्यांमध्ये शिरलं. हे जे काही झालं ते अतिशय वेगाने झालं, यात […]\nBreaking News अमरावती ई-पेपर कृषिपुत्र ताज्या बातम्या महाराष्ट्र\n2 ऑक्टोबर ला धामणगावात बीज महोत्सव\n2 ऑक्टोबर ला धामणगावात बीज महोत्सव विदर्भातील शेतकऱ्यांची हजेरी:नामवंत शेतकऱ्यांचे मार्गदर्शन धामणगाव रेल्वे:- खरीप हंगाम संपत असतांना आता रब्बी हंगामाची तयारी सुरू झाली आहे. धामणगाव शहरात नवधान्य व लोकबीज विद्यापीठाच्या वतीने २ ऑक्टोबर मंगळवार ला देशी बियाण्यांचा बीज महोत्सव स्थानीय पसारी धर्मशाळा रेल्वे फटकाजवळ आयोजित करण्यात आला आहे. तालुक्यातील दीड हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या भिल्ली […]\nBreaking News ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय विदर्भ\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावाः खा. अशोक चव्हाण\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावाः खा. अशोक चव्हाण संयुक्त संसदीय समितीमार्फत राफेल घोटाळ्याची चौकशी करा २७ सप्टेंबरला मुंबईत काँग्रेसचा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराजांशी मोदींची तुलना करून महाराजांचा अवमान करणा-या योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ माफी मागावी. मुंबई :- राफेल लढाऊ विमान खेरदी हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असून फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी यावर शिक्कामोर्तब […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ २४ तास रिपोर्टर\nकामगारांचे श्रघ्दास्थान उजव्या सोडेंचा गणपती\nकामगारांचे श्रघ्दास्थान उजव्या सोडेंचा गणपती दहा दिवस चालतात धार्मिक कार्यक्रम रिपोर्टर:- लखन कासुर्डे धामणगांव रेल्वे :- कामाला सुरुवात अथवा व्यापारांचा शुभारंभ करण्यापुर्वी उजव्या सोंडेचा उजव्या सोंडेचा गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय आजही पुढे पाऊल टाकण्याचे धाडस कुणीही करत नाही.कामगार व व्यापाऱ्याच्या श्रध्देचा म्हणुन शहरातील जुन्या बी जी टी आय येथिल पुरातन गणपती मंदिराची ओळख आहे. धामणगांव येथिल […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nPosted on December 15, 2018 1:04 pm Author chhagan jadhao\tComments Off on आदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन पालकमंत्री पोटे यांनी दिली भेट मुख्यमंत्री घेणार आठ दिवसात शासकीय बैठक आमदार सुनील देशमुख यांनी सोडविले उपोषण अमरावती:- गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा स्पष्ट निर्वाळा चार महिन्यापूर्वी उच्च न्यायालयाने दिला विधानसभा व विधानपरिषदेत गोवारीचा प्रश्न मांडला गेला तरी अद्यापही न्यायालयाच्या निर्णयाचा शासकीय अध्यादेश काढला नसल्याने आदिवासी […]\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nPosted on December 14, 2018 2:40 am Author chhagan jadhao\tComments Off on जुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nBreaking News ई-पेपर महाराष्ट्र विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी अमरावती नुकताच बुलढाणा फिल्म सोसायटीतर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराचे थाटात वितरण झाले शिवाजी महाविद्यालय बुलढाणा येथे राज्यभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना फिल्म सोसायटी बुलढाणा तर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सोहळ्यात मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती या […]\nअडत्याला खरेदीदार होता येणार नाही \nगुलाबराव महाराजांच्या पालखीचे आळंदीला प्रस्थान:\nप्रहार नगरसेवकाचे अनोखे आंदोलन; घंटागाडी चालवत आणला नगरपालिकेवर कचरा\nआदिवासी गोवारीचे ��िल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-405.html", "date_download": "2018-12-16T03:53:38Z", "digest": "sha1:33HI7E4DD23PYUPABJF6IRRPIEXF6JLP", "length": 6609, "nlines": 77, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "आदिवासी विकासाच्या नावाखाली कोट्यवधींचा निधी,येऊनही हाताला काम नाही - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar North Akole Politics News आदिवासी विकासाच्या नावाखाली कोट्यवधींचा निधी,येऊनही हाताला काम नाही\nआदिवासी विकासाच्या नावाखाली कोट्यवधींचा निधी,येऊनही हाताला काम नाही\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- गेल्या ४० वर्षांत अकोले तालुक्यात आदिवासी विकासाच्या नावाखाली कोट्यवधींचा निधी येऊनही आज हाताला काम नाही. रोजगारासाठी तालुक्याच्या बाहेर जावे लागते. महिला रोजगारासाठी स्थलांतर करत आहेत. यावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन परिवर्तन घडवण्याची गरज आहे.\nपर्यटनाच्या माध्यमातून स्त्री शक्तीची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन आदिवासी विकास प्रकल्प समितीच्या अध्यक्ष व राज्याच्या महिला आदिवासी संघटनेच्या उपाध्यक्ष, जि. प. सदस्य सुनीता भांगरे यांनी केले.\nवाढदिवसाचे औचित्य साधून मुतखेल येथे आदिवासी महिला संघटनेच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी भांगरे बोलत होत्या. मुतखेल, वाकी, चिचोंडी, पेंडशेत, बारी, वारंघुशी, तेरुंगण आदी गावांत आदिवासी महिला संघटनेच्या शाखांची स्थापना करण्यात आली.\nया वेळी अकोले तालुका महिला संघटनेच्या अध्यक्ष जनाबाई देशमुख, पंचायत समिती सदस्य अलका अवसरकर, ममता भांगरे, संगीता भांगरे व सहा गावांतील महिला उपस्थित होत्या. सुनीता भांगरे म्हणाल्या, आदिवासी भागात पाणी अडवण्यासाठी प्रकल्प उभे राहिले. त्यासाठी आदिवासींना विस्थापित व्हावे लागले. आजही त्यांचे पुनर्वसन झालेले नाही.\nनिवडणूक आली की, आदिवासी समाजाची आठवण होते. यापुढे त्यांच्या भूलथापांना बळी न पडता महिलांनी सक्षम होऊन सामुदायिक शेती, सें��्रिय शेती, कुक्कुटपालन, शेळी-मेंढी उद्योग सुरू करण्यासाठी संघटित व्हावे. आदिवासी विकास विभागातून जी मदत लागेल ती देण्यासाठी तुमच्यामागे खंबीरपणे उभे राहू.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nआदिवासी विकासाच्या नावाखाली कोट्यवधींचा निधी,येऊनही हाताला काम नाही Reviewed by Ahmednagar Live24 on Monday, June 04, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-526.html", "date_download": "2018-12-16T03:42:18Z", "digest": "sha1:ZZHTAO7OVYM35BPEICYPRPSNHEPFQJYS", "length": 8743, "nlines": 79, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "'पशुसंवर्धन' मधून सेवानिवृत्त डॉ.शिंदेच्या निरोपावेळी गावकरी गहिवरले - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar News Karjat Pathardi Social News 'पशुसंवर्धन' मधून सेवानिवृत्त डॉ.शिंदेच्या निरोपावेळी गावकरी गहिवरले\n'पशुसंवर्धन' मधून सेवानिवृत्त डॉ.शिंदेच्या निरोपावेळी गावकरी गहिवरले\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- माही जळगाव येथे (ता.कर्जत) सहा.पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत असणारे डॉ.बी.एम.शिंदे पशुसंवर्धन खात्यामधून ३१ मे २०१८ रोजी सेवानिवृत्त झाले.त्यानिमित्त माही जळगाव ग्रामस्थांनी नुकताच त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.\nडॉ.बी.एम.शिंदे याचं मूळ गाव पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र दगडवाडी ( पो.करंजी) आहे.जुलै १९८८ रोजी ते पशुधन पर्यवेक्षक म्हणून नगर तालुक्यातील खारे-कर्जुने येथे रुजू झाले.तर एप्रिल १९९० ते जुलै २०१२ अशी तब्बल २२ वर्षे त्यांनी पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे या गावी सेवा केली.\nपाथर्डी च्या पूर्व भागातील चिंचपूर इजदे या दवाखान्या अंतर्गत विठ्ठलवाडी,करोडी,मोहटा,पिंपळगाव टप्पा,चिंचपूर पांगूळ,वडगाव,जोगेवाडी, ढाकणवाडी,मानेवाडी आदीं गावाचां कार्यभार त्यांच्याकडे होता.\nतर तत्पर, विनम्र व प्रामाणिक सेवेमुळे कार्यक्षेत्रा बाहेरील पाथर्डी तालुक्यासह मराठवाड्��ाच्या हद्दीतील शिरूर,आष्टी तालुक्यातील सुमारे १५ गावांमधील डोंगरदऱ्यात वास्तव्यास असणाऱ्या शेतकरी पशुपालकांना ही डॉ.बी.शिंदे यांचाच आधार वाटे.\nत्यामुळेच चिंचपूर इजदे येथून झालेल्या बदली नंतर सुध्दा अनेक वर्षं त्या परिसरातील शेतकरी फोन वरून डॉ.शिंदे यांचाच सल्ला घेत. जुलै २०१२ ला पुन्हा खारे-कर्जुने (ता.नगर) येथे बदली झाली.या परिसरात खारे-कर्जुने सह निमगाव घाणा, इसळक,निंबळक या दुग्धोत्पादना मध्ये अग्रेसर असणाऱ्या गावांमध्ये ५ वर्षे सेवा केली.\nया कालावधी मध्ये परिसरात दुभत्या जनावरांसाठी ठोंबे,मका वाटप उपक्रम,हायड्रोपोनिक्स,अझोला,मुरघास सारखं चाऱ्याचं अत्याधुनिक तंत्रज्ञान व निकृष्ट चाऱ्यापासून सकस आहार बनविण्याचे प्रयोग व प्रात्यक्षिक,शेळी गटवाटप,गाय गटवाटप, आदिवासीं साठी तलंगा (कोंबड्या) वाटप,कडबाकुट्टी अशा वैयक्तिक लाभाच्या योजना,पशुपालक मेळावा,शिबिर, चर्चासत्र व त्या अंतर्गत रोगनिदान,वंध्यत्व मार्गदर्शन, उपचार,औषधी व माहितीपत्रक वाटप,कामधेनू अभ्यास सहल असे विविध कार्यक्रम, उपक्रम राबवून पशुपालक शेतकरी बांधवांना लाभ मिळवून दिला. परीसरातील शेतकरी आजही त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.\nमागच्याच वर्षी ऑगस्ट २०१७ मध्ये कर्जत मधील माहिजळगाव येथे सहा.पशुधन विकास अधिकारी या पदासाठी बढतीवर बदली झाली.या ८ महिन्यांच्या कालावधीमध्ये ही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला.याप्रसंगी अनेक ग्रामस्थ व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून डॉ.बी.शिंदे यांच्या कार्याचा गौरव केला.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\n'पशुसंवर्धन' मधून सेवानिवृत्त डॉ.शिंदेच्या निरोपावेळी गावकरी गहिवरले Reviewed by Ahmednagar Live24 on Wednesday, June 06, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/?destination=node/42597%23comment-form", "date_download": "2018-12-16T04:45:30Z", "digest": "sha1:TDDAJ6RCB7EBPSBELCJGCWD7UEST2HKO", "length": 8831, "nlines": 183, "source_domain": "www.misalpav.com", "title": "नवे लेखन | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nदिवाळी अंक हलेल तर शप्पथ.. सविता००१ 21\nदिवाळी अंक सहभागासाठी व प्रसारासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मार्गी 9\nदिवाळी अंक राँग वे पायलट श्रीरंग_जोशी 28\nदिवाळी अंक मेजर मार्टिनचे युद्ध अरविंद कोल्हटकर 19\nदिवाळी अंक मुद्रणपूर्व साहित्यकाल अलकनंदा 18\nदिवाळी अंक अनुक्रमणिका आदूबाळ 12\nजनातलं, मनातलं रफाल - भाग १ रणजित चितळे 37\nजनातलं, मनातलं रफाल - भाग २ रणजित चितळे 110\nजनातलं, मनातलं बुद्धीवादाचा एक पंथ होउ नये- कै. मा.श्री. रिसबूड प्रकाश घाटपांडे 18\nलक्ष्मी येण्याची वे... 0\nवी आर नॉट मेड फॉर ईच... 4\nजे सत्य सुंदर सर्वथा... 0\nवी आर नॉट मेड फॉर ईच... 1\nशिक्षणाच्या आईचा घो 15\nविमान प्रवासातील चोर... 9\nतव नयनांचे दल 1\nकधी असतेस, कधी नसतेस... 1\nवाट त्याची पाहाता...... 0\nखिला-रे एग्ज कॅफे, प... 8\nपिठलं - ज्वारीच्या प... 7\nसमुद्रसौन्दर्य - लघु... 9\nयूं ही चला चल राही….... 8\nDIY - मोबाइल चार्जर... 6\nमुक्त स्रोत – भाग १ 8\nसहा इंच स्क्रीन असणा... 5\nविमानाचे नवे तंत्रज्... 6\nहिरवाईच्या गप्पा - भ... 23\nपहिला कृषीकट्टा - २०... 14\nहिरवाईच्या गप्पा - भ... 97\nमदत हवी आहे - बाल्कन... 59\nठिपक्यांची मनोली (मु... 90\nमी केलेली काही पेन्स... 80\nमी केलेला एक प्रयत्न... 64\nमाझा पहिला मिपा कट्ट... 72\nविधानसभा निवडणूक 201... 125\nमोदीजी गडकरीजी नेहरू... 39\nटीना, मोदीजी आणि त्य... 81\nमोदी सरकार चे कौतुका... 59\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 9 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/43295", "date_download": "2018-12-16T04:51:53Z", "digest": "sha1:M5BQKSRHNUEF6CXMR4ROQVU5HGPGK3WF", "length": 7637, "nlines": 157, "source_domain": "www.misalpav.com", "title": "भारलेल्या त्या क्षणांचे... | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nअनन्त्_यात्री in जे न देखे रवी...\nभग्न शिल्पातून भटकत कोणते हे भूत रात्री\nविव्हळले, \"आरंभ विसरा, शेवटाची येथ खात्री\nभोगुनी उपभोग उरते शून्य केवळ मर्त्य गात्री\nक्षणिक येथे तेज, अंती घोर तम प्रत्येक नेत्री\"\nचांदण्याच्या कवडशाने भग्न मूर्ती उजळली\nध्वस्तता मिरवीत अंगी अंतरीचे बोलली,...\n\"निर्मितीचा दिव्य प्याला प्राशुनी मज घडविले,\nआज जरी मी भंगले अन विजनी ऐसी विखुरले\nसर्जनाच्या अमृताने अजूनही मी भारले….\n....भारलेल्या त्या क्षणांचे तेज उरते शाश्वत\nतेच साऱ्या सर्जनाचे, निर्मितीचे इंगित \"\nआपल्या प्रतिसादांबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 12 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbha24taas.com/?cat=33", "date_download": "2018-12-16T04:28:30Z", "digest": "sha1:N6YBKHGYBVNVDNE76LVQBMEZIETHTA5Y", "length": 16385, "nlines": 110, "source_domain": "vidarbha24taas.com", "title": "संपादकीय – विदर्भ २४ तास", "raw_content": "\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय ��ंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nअल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार, आरोपी गजाआड\nविख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग आणि ‘ ‘इन्टेल इन्साईड’\nविख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्या निधनाचे वृत्त समजले आणि हळहळ वाटली. त्यांच्याशी दोन वेळा संवाद साधण्याची संधी मला प्राप्त झाली, त्याबाबत थोडेसे… स्टीफन हॉकिंग, साडी आणि मध्यरात्रीची मुलाखत… उद्यापासून (४ जानेवारी २००१) ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटर’मध्ये ‘स्टींग २००१’ ही परिषद सुरू होत आहे. आणि तिथे विख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग येणार आहेत. तुला कव्हर […]\nBreaking News breking news अमरावती ताज्या बातम्या संपादकीय\nअण्णा हजारेंचा केंद्रसरकार ला इशारा 43 वेळा पत्र लिहुन आंदोलनाची मागितली परवानगी \nप्रति, मा. नरेंद्र मोदी जी, प्रधानमंत्री, भारत सरकार, साईसीना हिल, नई दिल्ली विषय- 23 मार्च 2018 से दिल्ली में जन आंदोलन के लिए जगह मिलने के बारे में… महोदय, 23 मार्च 2018 को दिल्ली में किसानों के प्रश्न, लोकपाल, लोकायुक्त कानून पर अमल, चुनाव सुधार को लेकर जो जन आंदोलन हो रहा है उस आंदोलन […]\nहर्षवर्धनाची “श्रीमंत”गाथा – तेजस्वी बारब्दे\nहर्षवर्धनाची “श्रीमंत”गाथा राजकारणात मोठं व्हायचं तर सगळ्यात आवश्यक असतो पैसा.घराणेशाही आणि गॉडफादरही तितकेच महत्वाचे.पण या सगळ्या समजुतीला फाटा देऊन केवळ बुद्धीच्या जोरावर आणि स्वकर्तुत्वाने राजकारणात आपलं स्थान सिद्ध करणारे विदर्भातील तरुण तडफदार नेते म्हणजे आ.हर्षवर्धन सपकाळ.. उच्चशिक्षित आईवडिलांच्या पोटी जन्मलेले हर्षवर्धनभाऊ लहानपणापासून संस्कारात वाढले.वडील शासकीय अधिकारी असले तरी हे सम्पूर्ण सपकाळ कुटुंब शेतीव्यवसायाशी जुळलेलं.विदर्भातील बुलढाणा […]\nअकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपुर नागपुर बुलढाणा भंडारा महाराष्ट्र यवतमाळ राष्ट्रीय वर्धा वाशिम विदर्भ संपादकीय\nआपण जे लिहितो, ते खऱ्या अर्थाने समाजापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचते का, त्याचे सकारात्मक परिणाम होतात का\nदि ८ अमरावती ——- पत्रकार हा समाजातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे आपण जे लिहितो, ते खऱ्या अर्थाने समाजापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचते का, त्या���े सकारात्मक परिणाम होतात का याकडेही पाहणे गरजेचे आहे. तसेच शहरातील पत्रकारांना हक्काचे घर मिळावे म्हणून अनेक वर्षांपासून प्रयत्नरत जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या जागेच्या प्रस्तावावर महापालिका अनुकूल आहे. त्यासाठी पालिका प्रशाासनाकडून संपूर्ण […]\nअकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपुर नागपुर बुलढाणा भंडारा महाराष्ट्र यवतमाळ रोजगार वर्धा वाशिम विदर्भ संपादकीय\nश्रमिक पत्रकार संघाची पुरस्कार योजना\nपत्रकार दिन कार्यक्रमात संघाची घोषणा दि -७ अमरावती— मुद्रीत आणि दृकश्राव्य माध्यमांत कार्यरत पत्रकार आणि छायाचित्रकारांचे कौशल्यपूर्ण श्रम अधोरेखित करण्यासाठी अमरावती जिल्हा श्रमिक पत्रकार संघाने व्यापक योजना तयार केली आहे. या योजनेची घोषणा आज, शनिवारी पत्रकार दिन कार्यक्रमात करण्यात आली. या योजनेतून दरवर्षी चार पत्रकारांचा […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nPosted on December 15, 2018 1:04 pm Author chhagan jadhao\tComments Off on आदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन पालकमंत्री पोटे यांनी दिली भेट मुख्यमंत्री घेणार आठ दिवसात शासकीय बैठक आमदार सुनील देशमुख यांनी सोडविले उपोषण अमरावती:- गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा स्पष्ट निर्वाळा चार महिन्यापूर्वी उच्च न्यायालयाने दिला विधानसभा व विधानपरिषदेत गोवारीचा प्रश्न मांडला गेला तरी अद्यापही न्यायालयाच्या निर्णयाचा शासकीय अध्यादेश काढला नसल्याने आदिवासी […]\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nPosted on December 14, 2018 2:40 am Author chhagan jadhao\tComments Off on जुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nBreaking News ई-पेपर महाराष्ट्र विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कल�� गौरव पुरस्काराच्या मानकरी अमरावती नुकताच बुलढाणा फिल्म सोसायटीतर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराचे थाटात वितरण झाले शिवाजी महाविद्यालय बुलढाणा येथे राज्यभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना फिल्म सोसायटी बुलढाणा तर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सोहळ्यात मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती या […]\nअडत्याला खरेदीदार होता येणार नाही \nगुलाबराव महाराजांच्या पालखीचे आळंदीला प्रस्थान:\nप्रहार नगरसेवकाचे अनोखे आंदोलन; घंटागाडी चालवत आणला नगरपालिकेवर कचरा\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/bappa-morya-re-2017/dr-satchidanand-shevde-telling-about-ganesh-murti-268350.html", "date_download": "2018-12-16T03:16:10Z", "digest": "sha1:PXZSVHUY3NP6QCUBJLBOYGKSEHGCSJ2G", "length": 13572, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "व्यासरत्न डाॅ. सच्चिदानंद शेवडे सांगतायत गणेश मूर्तीचं महत्त्व", "raw_content": "\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिज��ुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIRAL VIDEO: सोनाराच्या डोळ्यादेखत पळवल्या सोन्याच्या बांगड्या\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nव्यासरत्न डाॅ. सच्चिदानंद शेवडे सांगतायत गणेश मूर्तीचं महत्त्व\nव्यासरत्न डाॅ. सच्चिदानंद शेवडे सांगतायत गणेश मूर्तीचं महत्त्व\nबाप्पा मोरया रे - 2017\nकपूर कुटुंबियांनी दिला बाप्पाला निरोप\nबाप्पाला निरोप द्यायला लोटला जनसागर\nपुण्याच्या 'या' गणेश मंडळाने साकारला डीजेमुक्तीचा देखावा\nभक्तांना पावणारा गुपचुप गणपती\nपुण्याचा प्रसिद्ध गुंडाचा गणपती\nकोल्हापूरच्या गणेशोत्सवात अवतरलं विमान\nव्यासरत्न डॉ. सच्चिदानंद शेवडे सांगत आहेत बुद्धी आणि सिद्धीचं महत्त्व\nव्यासरत्न सच्चिदानंद शेवडे करत आहे गणपतीचं वर्णन\nरोबो करतो बाप्पाची आरती\nव्हाॅट्सअॅप बाप्पा : शिवसम्राट मिजगर, मालाड\nव्हाॅट्सअॅप बाप्पा : आशिष गोलतकर, दादर\nशिवडीच्या राजाचा नदी संवर्धनाचा देखावा\nगणपती विसर्जनासाठी 'अमोनियम सल्फेट'चा वापर\nव्यासरत्न सच्चिदानंद शेवडे सांगत आहेत गणेशाच्या दंतकथांचे अर्थ\nव्यासरत्न सच्चिदानंद शेवडे सांगत आहेत गणपतीला का म्हणतात 'एकदंत'\nअकोल्याचा प्रसिद्ध बारभाई गणपती\nजीएसबी गणपतीचं झालं विसर्जन\nगणेशोत्सवात केलं मैदानी खेळांचं आयोजन\n'ओम ईश गणाधीश स्वामी'\nऔरंगाबादच्या इमारतीला गणेशोत्सवात भरपूर मागणी\nसोनाळी गावचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nनवीन वर्षात हनीमूनचं प्लॅनिंग करताय तर या आहेत सर्वोत्तम जागा\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://gangadharmute.com/node/211", "date_download": "2018-12-16T04:48:47Z", "digest": "sha1:ZIVARBM3AJRIATNKKLN57FYMJDLUQGXK", "length": 9654, "nlines": 117, "source_domain": "gangadharmute.com", "title": " लगान एकदा तरी | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / लगान एकदा तरी\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पु���्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी शुक्र, 15/07/2011 - 20:38 ह्यावेळी प्रकाशित केले.\nलगान एकदा तरी..... (हझल)\nचरेन शासकीय कुरण-रान एकदा तरी\nठरेन या जगात मी महान एकदा तरी\nहरूनही रणांगणात लाभते विरत्वश्री\nबनेन राजकीय पहिलवान एकदा तरी\nक्षणाक्षणास भेटण्यास फ़ालतू विलंब का\nतुझ्या समोर बांधतो मकान एकदा तरी\nशिकून घे धडे लढायचे हिरोकडे अता\nबघून थेटरात घे लगान एकदा तरी\nकधी विचारतेय का अभय इथे कुणी तुला\nजरा गप बसणार का\nवृत्त : कलिंदनंदिनी काफिया : महान रदीफ : एकदा तरी\nलगावली : लगालगा लगालगा लगालगा लगालगा\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/icc-rankings-virat-kohli-fifth-in-tests-ravindra-jadeja-slips-to-3/", "date_download": "2018-12-16T04:03:54Z", "digest": "sha1:BPM2FT6GULB3CZITZ32EHEHH5NMAMQIV", "length": 8004, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "कसोटी क्रमवारीत विराट पाचव्या स्थानी तर जडेजाची क्रमवारीत घसरण !", "raw_content": "\nकसोटी क्रमवारीत विराट पाचव्या स्थानी तर जडेजाची क्रमवारीत घसरण \nकसोटी क्रमवारीत विराट पाचव्या स्थानी तर जडेजाची क्रमवारीत घसरण \nआयसीसीने आज जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत भारतीय कर्णधार विराट कोहलीने डेव्हिड वॉर्नरला मागे टाकत पाचवे स्थान मिळवले आहे. त्याचबरोबर अष्टपैलू रवींद्र जडेजाची मात्र क्रमवारीत घसरण होऊन तो आता तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.\nकाल पार पडलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विराटने ११९ चेंडूंत १०४ धावांची शतकी खेळी केली होती. हे त्याचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ५० वे शतक होते. हा सामना अनिर्णित राहिला.\nविराटबरोबरच फलंदाजी क्रमवारीत केएल राहुल ८ व्या स्थानी कायम आहे. तसेच शिखर धवनने २ स्थानांची प्रगती करून २८ व्या स्थानी आला आहे. तर गोलंदाजी क्रमवारीत भुवनेश्वर कुमारने ८ स्थानांची प्रगती करत कारकीर्तीतील सर्वोत्तम २९वे स्थान मिळवले आहे. तर मोहोम्मद शमीने एका स्थानाची प्रगती करत १८वे स्थान मिळवले आहे.\nभुवनेश्वर हा श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात सामनावीर किताबाचा मानकरी ठरला होता. या सामन्यात त्याने ८ बळी मिळवले होते.\nत्याचबरोबर जडेजाची गोलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. तर आर अश्विन चौथ्या स्थानी कायम आहे. याबरोबरच जडेजाने अष्टपैलू क्रमवारीत २० गुण गमावले आहेत. परंतु तो दुसऱ्या स्थानी कायम आहे. अश्विन मात्र या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावरून चौथ्या स्थानी आला आहे.\nसंघ क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानी कायम आहे.\nरनमशीन विराट कोहली ठरला तेंडुलकर, गावसकरांनाही वरचढ, केला हा मोठा पराक्रम\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..\nISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/rogerfederer-notches-up-his-90th-match-victory-at-melbourne-park-d-29th-seed-richard-gasquet-6-2-7-5-6-4/", "date_download": "2018-12-16T03:33:26Z", "digest": "sha1:7TINJ3EVGQEFTKKQDIRXRX635ZKK4ED7", "length": 7303, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "Australian Open 2018: रॉजर फेडररचा सोपा विजय, चौथ्या फेरीत केला प्रवेश", "raw_content": "\nAustralian Open 2018: रॉजर फेडररचा सोपा विजय, चौथ्या फेरीत केला प्रवेश\nAustralian Open 2018: रॉजर फेडररचा सोपा विजय, चौथ्या फेरीत केला प्रवेश\n स्पर्धेत दुसरे मानांकन असणाऱ्या रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन ओपनच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे. त्याने २९व्या मानांकित रिचर्ड गॅस्केटचा ६-२, ७-५, असा पराभव केला.\nफेडररला या फेरीत विजयासाठी २९व्या मानांकित रिचर्ड गॅस्केटने चांगलाच घाम गाळायला लावला. पहिला सेट ३० मिनिटांत ६-२ असा जिंकणाऱ्या फेडररला पुढच्या सेटमध्ये मात्र गॅस्केटने चांगलेच झगडायला लावले. हा सेट फेडररने अखेर ७-५ असा जिंकला.\nशेवटच्या सेटमध्येही दोन्ही खेळाडूंनी आपली सर्विस राखत ४-४ अशी बरोंबरी केली होती. अखेर गॅस्केटची सर्विस भेदत शेवटचा सेट ६-४ असा जिंकला.\nफेडररचा हा गॅस्केटवरील हा १७ वा विजय असून गॅस्केटला फेडररविरुद्ध केवळ २ विजय मिळवता आले आहे. फेडररचा हा ऑस्ट्रेलियन ओपनमधील ९०वा विजय आहे. त्याने ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपउपांत्यपूर्व फेरीत १६व्यांदा प्रवेश केला आहे.\nफेडररचा उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना एटीपी क्रमवारीत ८५व्या स्थानावर असणाऱ्या मार्तोन फुकडोविकस या खेळाडूबरोबर आहे.\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..\nISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/shikhar-dhawan-left-out-of-indian-squad-last-two-odis-vs-australia-ravindra-jadeja-dropped/", "date_download": "2018-12-16T03:32:54Z", "digest": "sha1:WKJKQVDAZJHL7HEAFY3USE2TPHWDPFZW", "length": 7829, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "शेवटच्या दोन वनडेत या मोठ्या खेळाडूला वगळले !", "raw_content": "\nशेवटच्या दोन वनडेत या मोठ्या खेळाडूला वगळले \nशेवटच्या दोन वनडेत या मोठ्या खेळाडूला वगळले \n ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत ३-० अशी आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाची शेवटच्या दोन वनडे सामान्यांसाठी घोषणा झाली आहे. दुखापतग्रस्त अक्सर पटेलने संघात पुनरागमन केले असून अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला संघातून वगळण्यात आले आहे.\nचेन्नई वनडे पूर्वी अक्सर पटेल हा दुखापतग्रस्त झाल्यामुळे जडेजाला संघ व्यवस्थापनाने लगेच बोलावूं घेतले होते. परंतु कुलदीप यादव आणि युझवेन्द्र चहल यांनी चांगली कामगिरी केल्यामुळे जडेजाला एकाही सामन्यात संधी देण्यात आली नाही. बदली खेळाडू म्हणून क्षेत्ररक्षण करताना जडेजाने २ झेल घेतले हीच त्याची या मालिकेतील कामगिरी ठरली.\nशिखर धवनही शेवटच्या दोन सामन्यात भाग घेणार नाही. आधी तो कौटुंबिक कारणामुळे पहिल्या तीन वनडे सामन्यातून बाहेर पडला होता. त्यामुळे एकूणच वनडे मालिकेत शिखरला एकही सामन्यात भाग घेता येणार नाही.\n२८ सप्टेंबर रोजी पुढचा सामना बेंगलोर शहरात होत असून शेवटचा वनडे सामना नागपूर शहरात १ ऑक्टोबर रोजी होणार आहे.\nऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ\nविराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), एमएस धोनी (यष्टीरक्षक फलंदाज), केएल राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, अजिंक्य रहाणे, हार्दिक पंड्या, अक्सर पटेल, कुलदीप यादव, युझवेन्द्र चहल, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहमंद शमी, भुवनेश्वर कुमार\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..\nISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे ��ेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%82_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2018-12-16T03:50:37Z", "digest": "sha1:HVZ2AJUXUQTSYGYT5LWNJTHE67MP5SBG", "length": 20268, "nlines": 143, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विष्णू नारायण भातखंडे - विकिपीडिया", "raw_content": "\nविष्णू नारायण भातखंडे (ऑगस्ट १०, १८६० - सप्टेंबर १९, १९३६) हे हिंदुस्तानी संगीताचे संशोधक, संगीतकार, गायक होते. त्यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या वर्गीकरणाची थाट पद्धत विकसित केली.\n१ बालपण व शिक्षण\n२ जीवन व कार्य\n३ निधन आणि पोस्टाचे तिकीट\n४ भातखंडे यांनी लिहिलेली पुस्तके\n५ भातखंडे यांच्या स्मरणार्थ स्थापन झालेल्या संस्था\nविष्णू नारायण भातखंडे यांचा जन्म ऑगस्ट १०, १८६० रोजी जन्माष्टमी च्या दिवशी मुंबई येथील वाळकेश्वरात झाला. लहानपणापासूनच त्यांचे संगीतकलेवर विशेष प्रेम होते.वयाच्या दहाव्या-अकराव्या वर्षी ते उत्तम बासरी वाजवायचे. मराठी शाळेतील व हायस्कूलचे शिक्षण झाल्यानंतर भातखंडे यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये बी.ए. चे शिक्षण घेतले. याच काळात त्यांनी गोपालगिरी यांच्याकडून सतारीचे धडे आत्मसात केले.[१]\nइ.स. १८८५ साली ते कायद्याचे पदवीधर झाले व इ.स. १८८७ सालापासून वकिली करू लागले. पुढे काही काळ कराचीच्या न्यायालयात त्यांनी वकिली केली. भातखंडे यांनी त्यांच्या महाविद्यालयीन दिवसांत वल्लभदास नावाच्या सतारवादकाकडून सतार शिकायला आरंभ केला. पुढे रावजीबा नावाच्या ध्रुपदगायकाकडून ते गायकी शिकू लागले. गायकी व हिंदुस्तानी संगीताच्या इतर पैलूंबाबत त्यांना बेलबागकर, अली हुसेन खाँ, विलायत हुसेन खाँ यांचेही मार्गदर्शन लाभले.पत्नी व मुलीच्या निधनानंतर भातखंडे यांनी वकिली सोडून पूर्णपणे संगीताभ्यासाला वाहून घेतले. त्यांन��� भरताच्या नाट्यशास्त्राचा आणि संगीत रत्नाकर या प्राचीन भारतीय संगीतविषयक ग्रंथांचा अभ्यास चालवला होताच; पण आता त्यांनी हिंदुस्तानी संगीतातील विस्कळीत वैविध्याला पद्धतशीर सैद्धांतिक चौकटीत बसवण्याकरता प्रयत्न केले. त्यातूनच त्यांनी राग, रागिण्या आणि पुत्ररागांमध्ये वर्गीकरण करण्याच्या जुन्या पद्धतीऐवजी 'थाट पद्धत' नावाची नवी वर्गीकरण पद्धत हिंदुस्तानी संगीतामध्ये विकसित केली.[१]\nविष्णू नारायण भातखंडे यांच्या स्मरणार्थ भारतीय पोस्टाचे तिकिट\nनिधन आणि पोस्टाचे तिकीट[संपादन]\nउतारवयात भातखंडे पक्षाघात व मांडीच्या अस्थिभंगामुळे अंथरुणास खिळून होते. सप्टेंबर १९, १९३६ रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ भारतीय पोस्टाने भातखंडे यांचे छायाचित्र असलेले पोस्टाचे तिकीट काढले होते.\nभातखंडे यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]\nहिंदुस्थानी संगीत पद्धती भाग १ ते ५ (एकूण १९५८ पाने)\nभातखंडे यांच्या स्मरणार्थ स्थापन झालेल्या संस्था[संपादन]\nअल्मोडाचे भातखंडे संगीत महाविद्यालय\nजबलपूरचे भातखंडे संगीत महाविद्यालय\nडेहराडूनचे भातखण्डे हिंदुस्तानी संगीत महाविद्यालय\nलखनौचे भातखण्डे संगीत संस्थान विश्वविद्यालय\nविलासपूरचे भातखंडे संगीत महाविद्यालय\nआग्रा घराणे · इंदूर घराणे · ग्वाल्हेर घराणे · किराणा घराणे · जयपूर घराणे · बनारस घराणे · मेवाती घराणे\nअजित कडकडे · अब्दुल करीम खाँ · अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) · उस्ताद अमीर खान · कुमार गंधर्व · के.जी.गिंडे · गजाननबुवा जोशी · दिनकर कैकिणी · जगन्नाथबुवा पुरोहित · पंडित जसराज · पंडित त्र्यंबकराव जानोरीकर · जितेंद्र अभिषेकी · डागर बंधू · निवृत्तीबुवा सरनाईक · दत्तात्रेय विष्णू पलुस्कर · विष्णू दिगंबर पलुसकर · फिरोज दस्तूर · बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर · विष्णू नारायण भातखंडे · भास्करबुवा बखले · भीमसेन जोशी · भूपेन हजारिका · मल्लिकार्जुन मन्सूर · माधव गुडी · यशवंतबुवा जोशी · वसंतराव राजूरकर · श्रीकृष्ण नारायण रातंजनकर · रामकृष्णबुवा वझे · रामचंद्र गणेश कुंदगोळकर · राम मराठे · राहुल देशपांडे · वसंतराव देशपांडे · विनायकराव पटवर्धन · विजय सरदेशमुख · शरद साठे · शिवानंद पाटील · शौनक अभिषेकी · श्रीकांत देशपांडे · संजीव अभ्यंकर · सवाई गंधर्व · सुरिंदर सिंग · सुरे��बाबू माने\nआशा खाडिलकर · इंदिराबाई खाडिलकर · किशोरी आमोणकर · केसरबाई केरकर · गंगूबाई हानगल · गिरिजा देवी‎ · पद्मावती शाळिग्राम · परवीन सुलताना · प्रभा अत्रे · मंजिरी केळकर · माणिक वर्मा · मालिनी राजूरकर · सरस्वतीबाई राणे · सिद्धेश्वरी देवी · सुमती मुटाटकर · हिराबाई बडोदेकर · रोशन आरा बेगम · मोगूबाई कुर्डीकर\nराग अंजनी कल्याण · राग अडाणा · राग अडाणाबहार · राग अभोगी कानडा · राग आसावरी · राग ओडव आसावरी · राग काफी · राग कामोद · राग केदार · राग केसरी कल्याण · राग खट · राग खमाज · राग खंबावती · राग गांधारी · राग गावती · गुजरी तोडी · राग गोरख कल्याण · राग गोवर्धनी तोडी · राग गौड मल्हार · राग गौरी · राग चंद्रकांत कल्याण · राग चंद्रनंदन · राग चांदनी केदार · राग चांदनी बिहाग · राग छाया बिहाग · राग जलधर केदार · राग जैत कल्याण · जोड राग · राग जोग · राग जोगकंस · राग जौनपुरी · राग झिंझोटी · थाट · रागाचे थाट · राग तिलंग · राग तिलक कामोद · राग दिनकी पूरिया · राग दीपक · राग दुर्गा · राग देवकंस · राग देशकार · राग देस · राग देसी · राग धानी · राग नंदकंस · राग नट · राग नटभैरव · राग नारायणी · राग पंचम ललत · राग पटदीप · राग परज · राग पहाडी · राग पूरिया · राग पूरिया कल्याण · राग पूरिया धनाश्री · राग पूर्वी · राग बरवा · राग बसंत · राग बसंतबहार · राग बसंतीकेदार · राग बहार · राग बागेश्री · राग बिभास · बिहाग · राग भटियार · राग भीमपलासी · राग भूप · राग भूपेश्वरी · राग भैरव · राग भैरवबहार · राग भैरवभटियार · राग मधुकंस · राग मधुवंती · राग मलुहा केदार · राग मल्हार · राग मारुबिहाग · राग मालकंस · राग मालगुंजी · राग मियाँ मल्हार · राग मुलतानी · राग यमन · राग राजेश्वरी · राग रामदासी मल्हार · राग ललत · राग ललितागौरी · राग शंकरा · राग शुद्ध कल्याण · राग शुद्ध गुणकली · राग शुद्ध नट · राग श्याम कल्याण · रागेश्री · श्री (राग) · राग सावनी कल्याण · राग सावनी नट · राग सोरठ · राग सोहनी · रागातील स्वर · राग हरिकंस · राग हेम बिहाग · राग हेमंत · राग हेमावती · · ·\nहिंदुस्तानी संगीतातील ताल व तालवादक\nत्रिताल · रूपक · केरवा · झपताल · चौताल · एकताल · भजनी · आदिताल · फ़रदोस्ता · दीपचंदी · रूपकडा · आडाचौताल · गणेशताल · लक्ष्मीताल · मत्तताल · रुद्रताल · शिखरताल · ब्रह्मताल ·\nउस्ताद अहमदजान तिरखवा · चंद्रकांत कामत · भरत कामत · अल्लारखा · विजय घाटे · सुरेश तळवलकर · प्रशांत प���ंडव · अविनाश पाटील · निखिल फाटक · भाई गायतोंडे · लक्ष्मण पर्वतकर · रिंपा शिवा · झाकिर हुसेन · शिवानंद पाटील · जगन्नाथबुवा पुरोहीत\nहिंदुस्तानी संगीतातील प्रचलित वाद्ये\n· अलगुज · ऑर्गन · एकतारी · कोंगा · क्लॅरिनेट · खंजिरी · घटम · चर्मवाद्य · चिपळी · जलतरंग · झांज · टाळ · डग्गा · डफ · डमरू · ड्रम · ढोल · ढोलकी · तबला · तंतुवाद्य · तंबोरा · तार शहनाई · ताशा · तुतारी · नगारा · नादस्वरम · पखवाज · पावा · पिपाणी · पियानो · पुंगी · फिडिल · बाजा · बाजाची पेटी · बासरी · बोंगो · मॅन्डोलिन · मंजिरी (वाद्य) · मृदंग · रुद्र वीणा · लाऊ · विचित्र वीणा · वीणा · व्हायोलिन · शंख · संतूर · संबळ · संवादिनी · सनई · सरोद · सारंगी · सूरबहार · स्वरमंडळ · हार्मोनियम ·\nहिंदुस्तानी संगीतातील अप्रचलित लुप्तप्राय वाद्ये\n· घांगळी · झर्झर · झींगा · झेंगट (वाद्य) · पायपेटी · पिनाकी · भांगसर सारंगी · चिकारा · · ·\n↑ a b रातंजनकर, श्री.ना. \"संगीताचार्य पं. विष्णू नारायण भातखंडे\". महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई चे संकेतस्थळ. १९ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले.\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nइ.स. १८६० मधील जन्म\nइ.स. १९३६ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल १९ ऑगस्ट २०१८ रोजी २२:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://gangadharmute.com/node/213", "date_download": "2018-12-16T04:48:22Z", "digest": "sha1:CF2UZPQC7RB5QJD5B6NETPQC3XZSYLOJ", "length": 11416, "nlines": 147, "source_domain": "gangadharmute.com", "title": " आयुष्याची दोरी | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / आयुष्याची दोरी\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्ष��त आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी शुक्र, 15/07/2011 - 20:43 ह्यावेळी प्रकाशित केले.\nहे सजीवसंख्येचे नियमन करणार्‍या मृत्यो,\nकधीही, कुठेही आणि कसेही\nआयुष्याची दोरी कापून टाकण्याचे\nतुझे अधिकार मान्य आहेत मला\nपण सन्मानाने मरण्याचे अधिकार\nमलाही असावेत की नाही\nहे “जीवन” तुझे असले तरी\n“मी” तर “माझा” आहे ना\nतुझ्यामुळे आयुष्य सरणार असले तरी\nमी मात्र उरणारच आहे. आणि म्हणून…\nमाझी तुझ्याबद्दल तक्रार नसली तरी\nएक छोटीशी नाराजी आहे\nआयुष्य छाटण्याबद्दल हरकत नाही, पण…\nपण असा देहाला का छाटतोस रे\nतुकड्यांतुकड्यांमध्ये का वाटतोस रे\nकधी चिंध्या, कधी लगदा,\nआणि कधीकधी तर आरपार\nथांबायला नकोत काय हे\nमग हळूच हसून म्हणाला\n“ही तुझी तक्रार की कांगावा\nप्रथम विचार कर की\nसल्ला कुणी कोणास सांगावा\nआणि विकृती माझी म्हणता\n“एक्सलेटर” दाबण्याआधी “ब्रेक” मारणे शिका\nवेगासोबतची थांबवा फालतू अहमिका\nज्याचे हक्क त्याला द्यावे, लूट थांबायला हवी\nनाहीतर अटळ आहे संघर्ष व यादवी\nस्वावलंबी झाडावर बहरल्यात परावलंबी वेली\nपरावलंबीने स्वावलंबीची काय गत केली\nसभ्यतेची उत्क्रांती दिशाहीन गेली\nम्हणूनच मी आता शस्त्रंपालट केली\nअरे माणूस म्हणून जन्मलात\nजरा तरी फुलवून पाहा\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbha24taas.com/?cat=36", "date_download": "2018-12-16T03:22:23Z", "digest": "sha1:HPRGCVBCAV5E3IDU2XE2TARTVSL5ILIT", "length": 25335, "nlines": 132, "source_domain": "vidarbha24taas.com", "title": "विदर्भ – विदर्भ २४ तास", "raw_content": "\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nअल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार, आरोपी गजाआड\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन पालकमंत्री पोटे यांनी दिली भेट मुख्यमंत्री घेणार आठ दिवसात शासकीय बैठक आमदार सुनील देशमुख यांनी सोडविले उपोषण अमरावती:- गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा स्पष्ट निर्वाळा चार महिन्यापूर्वी उच्च न्यायालयाने दिला विधानसभा व विधानपरिषदेत गोवारीचा प्रश्न मांडला गेला तरी अद्यापही न्यायालयाच्या निर्णयाचा शासकीय अध्यादेश काढला नसल्याने आदिवासी […]\nPosted on December 15, 2018 1:04 pm Author chhagan jadhao\tComments Off on आदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटीलअंजनसिंगी में आज सें खेल स्पर्धाऐंधामणगाव रेल्वे:- मैदानी खेलो से बच्चो के बौध्दीक और शारिरीक विकास के साथ ही सांघीक ,स्पर्धात्मक क्षमता का निर्माण होकर मैदान मे एकता से जीत की जिद निर्माण होती है.आज मोबाईल के दौर में जहा जहा बच्चों से लेकर युवा सब […]\nBreaking News अमरावती ई-पेपर विदर्भ २४ तास रिपोर्टर\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधनअमरावती:- अमरावती च्या वलगाव मतदार संघाचे माजी आमदार आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय बंड याचे रात्री उशिरा हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. संजय बंड सलग तीनदा विधानसभेवर निवडून गेले होते. गत तीन दिवसांपासून त्यांना छातीचा त्रास त्यांना जाणवत होता. त्यामुळे डॉ. प्रफुल्ल कडू यांच्या रुग्णालयात ते उपचार घेत होते.काल देखील ते […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\n“जुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.तालुका प्रतिनिधी –आज स्थानिक जि.प. शाळेच्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त धामणगाव रेल्वे पंचायत समिती चे सभापती सचिन पाटील यांच्या पुढाकाराने भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात ह्रदय […]\nPosted on December 14, 2018 2:40 am Author chhagan jadhao\tComments Off on जुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nBreaking News ई-पेपर क्राईम ताज्या बातम्या विदर्भ\nअल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार, आरोपी गजाआड\nअल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार, आरोपी गजाआड बलात्कार, पॉस्को आणी अॅट्रासिटी अॅक्ट नुसार गुन्हे दाखल प्रतिनिधी:- विलास पाटील वरूड:- तालुक्यातील खडका या गावातून संत्रा कामासाठी बस स्थानकावर आलेली एका अल्पवयीन युवतीला घरी सोडून देण्याच्या उद्देशाने दुचाकीवर बसवून आरोपीने सातपुडा जिनापासून गेलेल्या वरूड इसंब्री रस्तावर डॉ. बंदेच्या शेतात पाणी पिण्याच्या बहाण्याने दुचाकी थांबवून लैंगिक अत्याचार केल्याची घटना […]\nBreaking News अमरावती ई-पेपर विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nगैरहजर मजुरांना दाखवीतो हजर . . . वडगाव फत्तेपूरच्या रोजगार सेवकाचा प्रताप …\nगैरहजर मजुरांना दाखवीतो हजर . . . वडगाव फत्तेपूरच्या रोजगार सेवकाचा प्रताप … शासनाची दीशाभुल करून हजारो रुपयांचा अपहारची शक्यता आशिष गवई , परतवाड़ा:- परतवाडा जवळ असणाऱया वडगाव फत्तीतेपू येतील रोपवाटिकेमध्ये रोजगार सेवकाने मजुरांच्या गैरहजेरीचे हजेरी लावत शासनाकडून पैसे काढून हजाराोंचा अपहार केल्याचे प्रकरण उजेडात आले आहे . मजुरांनी रोजगार सेवकाला पैसे परत न […]\nअमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nतेली महासभेच्या सचिव पदी उमेशभाऊ चौकडे यांची नियुक्ती\nतेली महासभेच्या सचिव पदी उमेशभाऊ चौकडे यांची नियुक्ती विणेश बेलसरे रिपोर्टर मंगरूळ चव्हाळा:- महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेत जिल्हा युवा सचिव पदी श्री उमेश चौकडे रा नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती यांची नियुक्ती करण्यात आली ही निवड महाराष्ट्र तैलिक महासभेचे विभागीय अध्यक्ष श्री शंकरराव हिगासपुरे श्री राजाभाऊ हजारे श्री सुनीलजी साहू श्री सजयभाऊ मानले दिपकजी गिरोलकर प्रतिकजी […]\nBreaking News ई-पेपर महाराष्ट्र विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी अमरावती नुकताच बुलढाणा फिल्म सोसायटीतर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराचे थाटात वितरण झाले शिवाजी महाविद्यालय बुलढाणा येथे राज्यभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना फिल्म सोसायटी बुलढाणा तर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सोहळ्यात मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती या […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला\nधामणगाव रेल्वे : दि.१२- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व राजकारणातील जाणता राजा शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला.यावेळी रक्तदान करून ७९ रक्तदात्यांनी रक्तदान करून तर तालूक्यातील माजी सैनिकांचा सत्कार घेऊन पवार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या […]\nPosted on December 12, 2018 3:43 pm Author chhagan jadhao\tComments Off on राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nपून्हा टिनशेड पायऱ्या काढून अतिक्रमण मोहीम चा ड्रामा\n… पून्हा टिनशेड पायऱ्या काढून अतिक्रमण मोहीम चा ड्रामा ◼फूटपाथ व पक्या इमारतींना मुभा ◼सरकट व नियमित मोहीम राबवा नागरिकांची मागणी रिपोर्टर:- आशिष गवई परतवाडा :- आज दि १२ ला परतवाड्यात पुन्हा अतिक्रमण मोहीम सुरू झाली असून त्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या प्रतिष्ठानांसमोरील आलेल्या पायऱ्या सह टिनशेडवर बुलडोझर फिरवुन अतिक्रमण मोहीम चा ड्रामा होत असल्याचा आरोप […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nPosted on December 15, 2018 1:04 pm Author chhagan jadhao\tComments Off on आदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन पालकमंत्री पोटे यांनी दिली भेट मुख्यमंत्री घेणार आठ दिवसात शासकीय बैठक आमदार सुनील देशमुख यांनी सोडविले उपोषण अमरावती:- गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा स्पष्ट निर्वाळा चार महिन्यापूर्वी उच्च न्यायालयाने दिला विधानसभा व विधानपरिषदेत गोवारीचा प्रश्न मांडला गेला तरी अद्यापही न्यायालयाच्या निर्णयाचा शासकीय अध्यादेश काढला नसल्याने आदिवासी […]\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nPosted on December 14, 2018 2:40 am Author chhagan jadhao\tComments Off on जुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nBreaking News ई-पेपर महाराष्ट्र विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या रा���्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी अमरावती नुकताच बुलढाणा फिल्म सोसायटीतर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराचे थाटात वितरण झाले शिवाजी महाविद्यालय बुलढाणा येथे राज्यभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना फिल्म सोसायटी बुलढाणा तर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सोहळ्यात मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती या […]\nअडत्याला खरेदीदार होता येणार नाही \nगुलाबराव महाराजांच्या पालखीचे आळंदीला प्रस्थान:\nप्रहार नगरसेवकाचे अनोखे आंदोलन; घंटागाडी चालवत आणला नगरपालिकेवर कचरा\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%81-%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2018-12-16T03:26:59Z", "digest": "sha1:46JTVY5O7MANBLNH7QPSTT6OW6ONOFEJ", "length": 10736, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सामाजिक कामांत पु.ल. यांची संवेदना जपण्याचा प्रयत्न | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसामाजिक कामांत पु.ल. यांची संवेदना जपण्याचा प्रयत्न\nपुलोत्सवांतर्गत परिसंवादात उलगडले “पुलंचे सामाजिक भान’\nपुणे – पु.ल.देशपांडे आणि सुनिताबाईंनी समाजातील अनेक व्यक्ती आणि संस्थांना मदतीचा हात दिला. आजही सामाजिक कामांत आम्ही त्यांची संवेदना जपत आहोत, अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्त्यांनी पुलंचा सामाजिक पैलू उलगडला. पुलोत्सवांतर्गत आयोजित “पुलंचे सामाजिक भान’ या परिसंवादात सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट, गिरीश प्रभुणे आणि रेणू गावस्कर सहभागी झाले होते.\n“सुनिताबाईंना खेड्यातून आलेल्या “आम्हांला शाळेतून काढून टाकतात, शेतात पाठवतात, कारखान्यावर पाठवतात’ असे सांगणाऱ्या एका मुलाच्या पत्रातून निर्माण होणारी “पन्नास पैशांची शाळा आणि शंभर रुपयांची शाळ���’ अशी दरी पुलं आणि सुनीताबाईंना अस्वस्थ करत होती. समाजातील वंचित घटकांबद्दल त्यांच्या मनात प्रचंड कळवळा होता’, असे रेणू गावस्कर म्हणाल्या.\n“मला पुलंना भेटण्याची ओढ होती आणि बरेचदा तसे प्रयत्नही मी केले, त्यांच्या घरी गेलो. पण पुलंच्या लेखनात व्यत्यय नको म्हणून कर्तव्यदक्ष सुनिताबाईंनी मला परत पाठवले. माजगावकरांच्या “माणूस’च्या विशेषांकात मी 70-80 पानांचा लेख लिहिला होता. तेव्हा पुलंनी स्वतःहून माझी माहिती काढून मला घरी भेटायला बोलवले. भेटीनंतर आमचे सख्य जमले. सामाजिक काम करताना पुलंची संवेदना मी जपत गेलो. सांगली जवळील म्हैसाळ येथे एका सामाजिक प्रकल्पाला भेट देण्यासाठी ते आले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या जयोस्तुते या गाण्यामुळे पुलं खूप हळवे झाले. सामाजिक क्षेत्रात नैराश्‍याचे अनेक प्रसंग येतात, अशावेळी पुलं, पु.शि. रेगे आदींचे साहित्य मनाला उभारी देण्याचे काम करते,’ असे गिरिश प्रभुणे म्हणाले.\n“माझी आणि पुलंची ओळख बालगंधर्व रंगमंदिराच्या झोपडपट्‌टया हटवण्यावरुन झाली. त्याविषयी मी साधना साप्ताहिकात दीर्घ लेख लिहिला होता. पण कालांतराने आमच्यातील मतभेद दूर झाले आणि पुलं माझे आईबाप बनले. मतभेदाच्या काळातील कटूता कणभरही मनात न ठेवता त्यांनी मला आपलेसे केले. ओळख झाल्यानंतर ते आपल्या कुटुंबातच सामील करून घेत. आमच्या मुक्तांगणचा जन्म त्यांच्याच प्रेरणेने झाला. त्याच्या उभारणीत पुलंच्या आर्थिक पाठबळाचा सिंहाचा वाटा आहे,’ असे यावेळी डॉ.अनिल अवचट म्हणाले.\nपरिसंवादाचे सूत्रसंचालक डॉ. मंदार परांजपे यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. पु.ल. बाहेरगावी गेले, की हमखास काहीतरी विसरुन यायचे म्हणून सुनिताबाई त्यांची बॅग तपासत. पण आनंदवनाहून आल्यावर त्या बॅग कधीच तपासत नसत, कारण पु.लं. आनंदवनात स्वतःलाच विसरून येतात हे सुनिताबाईंना माहिती होते, अशी पुलंनी सांगितलेली आठवण परांजपे यांनी सांगितली\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleडॉ. जयंत नारळीकरांनी जागविल्या पुलंच्या आठवणी\nNext articleभारतीय आणि इस्रायली चित्रपटात अनेक साम्यस्थळे – डॅन वोल्मॅन\nअंतरंगमधून उलगडली आठवणींची शब्द मैफील\nपुणे मेट्रोचा विस्तृत आराखडा सादर\n‘मुद्रांक’ची 25 टक्‍के रक्‍कम मिळणा��� पीएमआरडीएला\nएमपीएससी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास अडचण\nकेंद्रीय पथकाकडून पोषण आहाराच्या तपासणीला गती\nउच्च शिक्षण विभागाचे सरते वर्ष विविध ‘निर्णयांचे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://manatun.wordpress.com/2010/05/26/3-mistakes-in-madison/", "date_download": "2018-12-16T03:31:33Z", "digest": "sha1:YOX72UVBWQJUX3FET4ZEMOIVOEVOKLVJ", "length": 9002, "nlines": 99, "source_domain": "manatun.wordpress.com", "title": "3 mistakes in Madison………… :) | मनातून", "raw_content": "\nथोडंस share करावंस वाटलं\nChiacago Airport वर land व्हायच्या आधीच मी first mistake केली, handbag मध्ये medicines घेतले नाहीत, आपल्याला cough झालाय हे माहित असून पण, न AC मध्ये २३ तास काढायचेत हे माहित असून पण sweater jerkin काहीहि घेतलं नाही सोबत…\nमग काय Chicago ला पाऊल टाकल तेंव्हा मला १०३ ताप होता, तश्या तापात सगळ luggage collect केल, custom मधून clear केल.. न मग धावतपळत Madison ला जाणारी बस पकडली. एक तर बस कुठून सुटते ते माहित नाही, airport वर अगदी हातावर मोजता येतील अशी ५ ६ टाळकी, न बस ला फक्त १० minutes राहिलेले. २ मोठ्या bags , एक handbag , sack असं सगळ trolly मध्ये चढवून कशीबशी बस पकडली न जे ताणून दिली ४ तास, ते direct madision आल्यावरच उठले… न उठल्या उठल्या सगळ्यात पहिला धक्का बसला (आश्चर्याचा)… बस मधून बाहेर पाहिलं तर सूर्य बुडत होता, म्हणून just हातातलं घड्याळ पाहिलं तर रात्री चे ९ वाजले होते (घड्याळ मी chicago ला उतरल्यावर सेट केल होतं बर का)……… लगेच डोक्यात पेटलं, Welcome to US …………… Thankfully माझा team mate आला होता bus stop वर घ्यायला, So from there ride to hotel was perfect.\nमग झाली दुसरी mistake , मस्तपैकी घरी पोहोचल्याचा फोन करताना सांगितलं कि मला ताप आला आहे……\nझाल, घरात जो गोंधळ, कसं होणार आता हीच, इतक्या तापात कशी राहीन, एकटी काय करेल, जेवायचं काय, आवरायचं काय……नुसते फोनवर फोन. कोण औषध सांगतय, कोण घरगुती उपाय, आईनी लगेच NJ मधल्या मावशीला फोन केला, तिचे फोन कि इथे कोणत औषध मिळत, injections काय घ्यायचे… All in all, मी complete confuse, शेवटी सगळ सोडलं २ क्रोसिन खाल्ल्या, Vicks चोपडल, cough syrup घेतलं न झोपले….\nआणि आता अजून पर्यंतची last न stupid mistake, दुसऱ्या दिवशी reporting होत client office वर, Teammate ची pick n drop service ready असल्याने लगेच office ला आले, मस्त new laptop मिळाला, दिवसभर पाट्या टाकून घरी आले न chatting करायला internet on केल… पहिल्या मिनिटातच laptop ओरडायला लागला, wireless network मधून Virus घुसला, सगळी system बंद.\nदुसऱ्या दिवशी जी पडलीये मला manager कडून… काय विचारू नका, complete विकेट उडाली माझी, आख्खा laptop format केला….. त्यातल्या त्यात नशीब चांगल कि मी office च्या network ला connect केल नव्हत, ना��ी तर पूर्ण network बंद पडल असतं न मी next flight नि परत भारतात jobless होऊन आले असते……………\nHope so… शुभेच्छांची गरज आहे मला… Thanks 🙂\nमे 27, 2010 येथे 1:34 सकाळी\nमे 27, 2010 येथे 4:23 सकाळी\n@YD : fingers crossed… धन्यवाद मानसिक पाठबळ दिल्याबद्दल….\nमे 27, 2010 येथे 4:30 सकाळी\n मुलींना सगळं माफ असतं. बॉस काही करणार नाही.\nताप असेल तर एक दोन दिवस घरूनच काम करा.(अजून एक सल्ला)\nमे 27, 2010 येथे 5:45 सकाळी\nहाहाहा, तुम्हा मुलांचे फार गैरसमज असतात हा, Manager आम्हाला पण शिव्या देतो बर का…\nआणि तुमचा सल्ला आजच अमलात आणला होता……..धन्यवाद……\nलग्न झालेला व बायकोने पिडलेला मॅनेजरच असे करु शकत असेल. \nतुझी काय पुरुषजातीवर PhD आहे का नसली तर करून टाक, १०१ मार्कांनी पास आहेस तू. 🙂\nजून 17, 2010 येथे 1:18 सकाळी\nजण्मापासून पुरुष आसल्यावर आणि पिएचडी कशाला\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nअशी मी अशी मी….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%A6,_%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-12-16T04:18:59Z", "digest": "sha1:RACUCFPTUTZNICGQKQA2KPCYIQLFM2MO", "length": 4473, "nlines": 128, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फह्द, सौदी अरेबिया - विकिपीडिया", "raw_content": "\nफह्द बिन अब्दुलअझीझ अल सौद (अरबी:فهد بن عبد العزيز آل سعود‎)(इ.स. १९२३ - ऑगस्ट १, इ.स. २००५) हा १९८२पासून मृत्यूपर्यंत सौदी अरेबियाचा राजा होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९२३ मधील जन्म\nइ.स. २००५ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २३:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-170-mm-rains-chandoli-126385", "date_download": "2018-12-16T03:52:02Z", "digest": "sha1:TMBLS2OMECRBLG5IYALNXUQZJCXKAFE7", "length": 11126, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News 170 MM rains in Chandoli #Monsoon चांदोली धरण परिसरात 170 मिलिमीटर पाऊस | eSakal", "raw_content": "\n#Monsoon चांदोली धरण परिसरात 170 मिलिमीटर पाऊस\nमंगळवार, 26 जून 2018\nसांगली - सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण परिसरात गेल्या चोवीस तासात 170 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या पावस���ळ्यातील हा सर्वाधिक विक्रमी पाऊस आहे.\nसांगली - सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण परिसरात गेल्या चोवीस तासात 170 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यातील हा सर्वाधिक विक्रमी पाऊस आहे.\nगेल्या दोन दिवसांपासून चांदोली धरण परिसरासह शिराळा पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. सोमवारी सकाळी आठ ते मगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत 170 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणचे ओढे नाले भरुन वाहू लागले आहेत. सखल भागात पाणी साचले आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. या दमदार पावसामुळे चांदोली धरणाच्या पाणीपातळीतही झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.\nगेल्या चोवीस तासात धरणाची पाणीपातळी 0.80 मीटरने वाढली आहे. सध्या धरणाची पाणी पातळी 602.45 मीटर असून पाणीसाठा 14.42 टीएमसी इतका आहे. धरण 41.90 टक्के भरले आहे. तर आज अखेर 353 मिलिमीटर पावसाची येथे नोंद झाली आहे.\nलातूरच्या 'रेणा'ला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार\nपुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील...\nमंगळवेढा - ऑनरकिलींग प्रकरणातील श्रीशैल्यचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला\nमंगळवेढा - तालुक्यातील सलगर बुद्रुक येथील ऑनरकिलींग प्रकरणातील प्रियकर पती श्रीशैल्य बिराजदार याचा मृतदेह इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी रात्री...\nलांजा : आरामबसच्या धडकेत दोन ठार\nलांजा : सांगली-वाळवा येथून दुध घेवून आलेल्या टेम्पोतून अ‍ॅपे टेम्पोमध्ये दुधाचे क्रेट उतरवून घेत असताना भरधाव वेगाने जाणार्‍या खासगी आरामबसने...\nसोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरण : निकाल 21 डिसेंबरला लागणार\nमुंबई : गुजरात मधील सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी मुंबई विशेष सीबीआय न्यायालय 21 डिसेंबरला निकाल देण्याची शक्यता आहे. 2005 मध्ये...\nउसाची पहिली उचल कधी अन्‌ किती\nकाशीळ - कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील साखर कारखान्यांप्रमाणे सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय मान्य केला होता....\nदुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक पुणे दौऱ्यावर\nपुणे : राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी तीन केंद्रीय पथके राज्याच्या दौऱ्यावर येत असून, 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर यादरम्यान विविध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://gandhinagar.wedding.net/mr/planners/1142691/", "date_download": "2018-12-16T04:16:00Z", "digest": "sha1:YDUNHUHFOK7X7D7UGWSAET3X43O6NOUZ", "length": 2743, "nlines": 59, "source_domain": "gandhinagar.wedding.net", "title": "गांधीनगर मधील Shree Pooja Decorators हे लग्नाचे नियोजक", "raw_content": "\nफोटोग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 8\nगांधीनगर मधील Shree Pooja Decorators नियोजक\nसेवांची किंमत निश्चित किंमत, शुल्क\nउत्सवाचे प्रकार प्रामाणिक, यूरोपियन\nमनोरंजन पुरवले जाते लाइव्ह संगीत, डान्सर, डीजे\nकेटरिंग सेवा मेनू निवडणे, बार, वेटर्स\nवाहतूक पुरवली जाते वाहने\nकर्मचारी वॅलेट पार्किंग, सुरक्षा\nनिवडण्यात सहाय्य फोटोग्राफर्स, सजावटकार\nअतिरिक्त सेवा लग्नाआधीची फोटोग्राफी, पारंपारिक भारतीय लग्न समारंभ\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा 2-3 months\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 8)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,75,091 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/32996?page=1", "date_download": "2018-12-16T04:28:41Z", "digest": "sha1:WPMJVP6SQYB6QNFOHU4A23CE2RAGI7M6", "length": 19849, "nlines": 161, "source_domain": "www.maayboli.com", "title": "एक होते कुसुमाग्रज (२): अलौकिक भाषासौंदर्य (बेफ़िकीर) | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /एक होते कुसुमाग्रज (२): अलौकिक भाषासौंदर्य (बेफ़िकीर)\nएक होते कुसुमाग्रज (२): अलौकिक भाषासौंदर्य (बेफ़िकीर)\nमाणसापेक्षा संस्था मोठी. तसेच साहित्य हे साहित्यकारापेक्षा नेहमी मोठे. साहित्याला माणूस काही देऊ शकत नाही. माणूस साहित्यिक म्हणून जे काही देतो ते मुळात त्याला साहित्याने दिलेले असते व ते तो शब्���बद्ध करून समाजाला देतो. एखाद्या माणसाने साहित्यिक म्हणून साहित्याला काही देऊ केले असे होऊ शकत नाही. याची कारणे अनेक असतात. त्या माणसाचे जन्म स्थळ, भोवती असलेली राजकीय, सामाजिक, कौटुंबिक व आर्थिक परिस्थिती, त्या माणसावर जडणघडणीच्या काळात झालेले संस्कार, त्या माणसाच्या अनुभूती व त्याच्या मनाचा कल, जो साहित्यिकाच्या बाबतीत साहित्याकडे असू शकतो अशा अनेक घटकांमुळे माणूस बनत असतो व बनत राहतो. मरण येईपर्यंत ही जडणघडण सुरूच राहते व नंतरही सुरू राहते किंवा नाही हे जाणण्यासाठी मरून बघायला लागेल. मात्र ही जडणघडण सुरू असणे व त्याच कालावधीत साहित्याच्या माध्यमातून माणसाने व्यक्त होत राहणे यात एकदा साहित्य पुढे तर एकदा मनाची बांधणी पुढे अशी स्पर्धा असते व क्लिष्टता अशी की साहित्यनिर्मिती हीसुद्धा एक मनाच्या बांधणीचीच वीट होऊन राहू लागते. याचा परिपाक होतो माणूस अंतर्बाह्य साहित्याचे व अनुभूतींचे सातत्याने होणारे मिश्रण बनण्यात व तात्यासाहेबांचे आजही रसिकमनात असलेले अधिराज्य हेच सुचवते की कुसुमाग्रज हे असेच एक मिश्रण होते. त्यांच्या साहित्याचा आवाका एका माणसाला झेपणारा नाही आणि दर्जा महाकवींच्या समूहाला काही वर्षे एकत्र बसून एकत्रितपणे केलेल्या साहित्यकृतीला कदाचित प्राप्त करता येईल.\nपण प्रखर सत्य मान्य करायला हवे की कुसुमाग्रजांनी किंवा कोणीच कधीच साहित्याला अथवा कलेला काहीही दिलेले नसते. त्यांनाच त्या त्या कलेकडून साहित्यनिर्मितीद्वारे मिळणारी मनःशांती, नावलौकीक व व्यक्त होण्याची सर्वोकृष्ट शैली मिळालेली असते.\nतरीही, समुद्रातून थेंब नष्ट करत गेलो तर एक दिवस समुद्रच नष्ट होईल. कुसुमाग्रज ही एक अमर लाट होती समुद्रातील. याचमुळे इतर कवी आणि कुसुमाग्रज यांची तुलना करताना कुसुमाग्रजांनी साहित्याला काय दिले या प्रश्नाला काल्पनिक म्हणताच येणार नाही.\n१. भाषा - कलारसिक, येथील चर्चेपुरते काव्यरसिक मनाला भिडणारे कोणतेही साहित्य जर कविताशैलीत ऐकले, वाचले गेले तर उत्तम कविता ऐकल्याचा आनंद मिळाल्याचे गृहीत धरतात. मात्र कुसुमाग्रजांचे काव्य हे उच्च दर्जाच्या काव्यभाषेत लिहिलेले होते. ज्या भाषेत बीभत्सतेला, अश्लीलतेला अथवा अर्वाच्यतेला वावच नव्हता अशी भाषा सातत्याने व्यक्तीकरणासाठी योजणे हे असामान्यत्वाचे लक्��ण आहे.\n२. वैविध्य - कुसुमाग्रजांनी केलेली साहित्यनिर्मिती एका माणसात जणू संस्थाच वसली असावी इतपत आवाक्याची व वैविध्यतेची आहे. साहित्यकारांमध्ये असलेले प्रभुत्व इतक्या विविध प्रकारे व्यक्त होणे ही मराठीतील बहुधा एकमेवच घटना मानावी लागेल.\n३. संवेदनशीलता - नवीन चमचे आणल्यावर टेबलावरील जुन्या चमच्यांना किती वाईट वाटले असेल यावर कल्पना सुचणे आणि ती शब्दबद्ध करणे यातून संवेदनशीलतेचे परिमाण जाणवू शकते. मी विंदा, मर्ढेकर, बालकवी व अरुणा ढेरे तसेच इतर अनेक मराठी कवींचे काव्य वाचले. तुलना करणे हे शक्य तर नाहीच पण गैरही ठरावे. मात्र कुसुमाग्रजांच्या काव्यातील मुद्दे हे सामान्यत्वाशी निगडीत, शब्दरचना ही लयबद्धतेशी व सौंदर्याशी निगडीत आणि संवेदनशीलता ही उर्दू गझलेशी निगडीत असल्यासारखी उच्च आहे.\nउडे हास्याचा चहुकडे विखार\nथांबल्या त्या हालचाली, थांबले काळीज हो\nआणि माश्यांचा थवा मुद्रेवरूनी बागडे\nखड्ग लावूनी उराला बायकांना वेढती\nभोवती बाजार-हाटी मांस आणि कातडे\nश्वासांनो जा वायूसंगे ओलांडुनी भिंत\nअन आईला कळवा अमुच्या हृदयातील खंत\nसांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात\nबद्ध करांनी अखेरचा तुज करिती प्रणिपात\nतुझ्या मुक्तीचे एकच होते वेड परि अनिवार\nगर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार\nसंवेदनशीलता म्हणजे केवळ स्वानुभूतींना प्रखरपणे मांडून थोर कवी ठरणे नव्हे तर परचित्तरवेशाचा भासही होणार नाही इतके प्रभावी काव्य तेही साध्या साध्या व काही वेळा काल्पनिकही अनुभूतींवर आधारलेले.\nकुसुमाग्रजांच्या विशाखामध्ये कवितेच्या आकृतीबंधाबाबत ठाम भूमिका दिसते. कवितेला लय व वृत्त असावे याबाबतची आग्रही भूमिका दिसते. अनेक वर्षांपूर्वी या कवीने आजच्या कवींना आणि त्यांच्या मुक्तछंदाला दिलेला हा शाब्दिक तडाखा आकर्षक व प्रभावी आहे. मात्र याचा कवीमनावर असलेला परिणाम दुर्दैवाने घटत असताना दिसतो.\n५. विषयवैविध्य - कवितेला अर्थातच विषयांचे वावडे कधी नसतेच पण कुसुमाग्रजांच्या कवितेत युद्ध, प्रेम, प्राणी, पक्षी, आकाश, तारे, नैसर्गिक संकटे, निसर्ग या सर्वांनाच समान व विस्मयकारक वाव मिळतो. ही व्याप्ती नक्कीच मराठीतील एखाद्या कवीला एकट्याला सोसेल अशी वाटत नाही. लाखो आंधळ्यांना हत्ती वाटावा तसे लाखो मराठी रसिकांना कुसुमाग्रज स्वतःपुरते व आ��ले आपले असे समजतात. कवीला सर्वच विषयात मुक्त शब्दफेरा मारता येतो हे गृहीत धरले तरी प्रत्येक विषयात ताकदीने चित्ताकर्षक रेखाटणी असामान्य कवीलाच जमते. 'मातीची दर्पोक्ती' ही कविता या मुद्याच्या पुष्ट्यर्थ असलेले सर्वात सुंदर उदाहरण म्हणता येईल.\nवरवर पाहता ही कवीच्या कवितेची वैशिष्ट्ये आहेत असे म्हणता येईल. मात्र त्याचबरोबर कुसुमाग्रजांनी हे मराठी कवितेला दिलेले दानही आहे. एका कवीच्या काव्यात एक गुण दिसेल तर दुसर्‍याच्या दुसरा, कुसुमाग्रज जणू सर्वांचा अर्क.\nकुसुमाग्रजांनी इतके लिहिले की शेवटी ते निसर्गाचे मानवाशी संपर्क साधण्याचे माध्यमच झाले. या पातळीला साहित्यकार पोचणे हे साहित्यकाराच्या प्रवासातील खूप पुढचे व अनेकांना कधीच न गाठता आलेले स्थानक.\nवरील सर्व मुद्दे गौण ठरावेत अशी एक गोष्ट कुसुमाग्रजांनी मराठी साहित्याला दिली.\nती म्हणजे अलौकिक भाषासौंदर्य. मराठी भाषेचे इतके सुंदर रूप क्वचित पाहायला मिळते. अशा पातळीला भाषा सांभाळून निसर्गातील कोणतीही सूक्ष्मातिसूक्ष्म वा भव्यातिभव्य घटना सादर करणे हे शक्य असल्याचे त्यांनीच दाखवून दिले.\nकुसुमाग्रज हे त्यामुळेच मराठीभाषेच्या साहित्यप्रवासातील एक अद्वितीय हिल स्टेशन म्हणावे लागेल, जेथे पोचल्यावर अथवा जेथून पुढे जाताना आपले मन सुंदर झालेले असते.\nहे एका माणसाने एका भाषेला दिलेले दान\nप्रकाशचित्रे प्रताधिकार आणि मनःपूर्वक आभार- कुसुमाग्रज प्रतिष्ठान\nमराठी भाषा दिवस २०१२ - एक होते कुसुमाग्रज\nमराठी भाषा दिवस २०१२\nसंवेदनशीलता म्हणजे केवळ स्वानुभूतींना प्रखरपणे मांडून थोर कवी ठरणे नव्हे तर परचित्तरवेशाचा भासही होणार नाही इतके प्रभावी काव्य तेही साध्या साध्या व काही वेळा काल्पनिकही अनुभूतींवर आधारलेले.>>>>\nवा. छानच लिहिलेय. सगळाच लेख आवडला.\nअलौकिक भाषासौंदर्याचा मुद्दा अगदी पटण्यासारखा.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिवस २०१२\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbha24taas.com/?cat=38", "date_download": "2018-12-16T03:20:09Z", "digest": "sha1:UZVP7LZS4MTTNY7PG4PX35GELTK5EYJ3", "length": 22484, "nlines": 130, "source_domain": "vidarbha24taas.com", "title": "मनोरंजन – विदर्भ २४ तास", "raw_content": "\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nअल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार, आरोपी गजाआड\nUncategorized अमरावती टेकनॉलॉजि ताज्या बातम्या मनोरंजन महाराष्ट्र राष्ट्रीय रोजगार विदर्भ\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या मनोरंजन महाराष्ट्र राष्ट्रीय विदर्भ\nमुख्यमंत्र्यांकडून आमदार यशोमती ठाकूर यांचे सांत्वन\nमुख्यमंत्र्यांकडून आमदार यशोमती ठाकूर यांचे सांत्वन विदर्भ 24 तास टीम अमरावती,:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आमदार यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी भेट देऊन सांत्वन केले. माजी आमदार भैय्यासाहेब ठाकूर यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन दिवंगत आमदार ठाकूर यांच्या कन्या तथा आमदार श्रीमती यशोमती ठाकूर यांची भेट घेतली […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या मनोरंजन महाराष्ट्र विदर्भ\nनगरसेवक पप्पु पठाण वर चाकुहल्ला दोघांना अटक ,२ आरोपि फरार { नगरसेवकाची प्रक्रूती स्थिर रिपोर्टर :- आशिष गवई परतवाडा :– अचलपुरातील ठीकरीपुरा येथे आज बुधवार दि. ११ ला सकाळी १० दरम्य़ान नगरसेवक पप्पु पठाण यांचेवर चाकुहल्ला झाला आहे. झालेल्या हल्याने अचलपुरात तनावसद्रुष परीस्थीती निरमाण झाली होती . अचलपूर शहराला पुन्हा आज एकदा गालबोट लागले आहे […]\nBreaking News अकोला अमरावती ई-पेपर गडचिरोली गोंदिया चंद्रपुर ताज्या बातम्या नागपुर बुलढाणा भंडारा मनोरंजन महाराष्ट्र यवतमाळ राष्ट्रीय वर्धा वाशिम विदर्भ\nपंचायत समिती सभापतींनी हाती घेतला शिक्षणाचा कासरा\nपंचायत समिती सभापतींनी हाती घेतला शिक्षणाचा कासरा नवागत विद्यार्थ्याचे केले पाद्य पूजन —————————————- छगन जाधव धामणगाव रेल्वे:- नवीन शैक्षणिक वर्ष २०१८-१९ प्रारंभ प्रसंगी तालुक्यातील तरोडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी येथील विद्यार्थ्याची बैलगाडी वरून मिरवणूक काढण्यात आली.या बैलगाडीचा शिक्षणरुपी कासरा पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील यांनी धरल��� होता.नवागत विद्यार्थ्याचे पाद्यपूजन करून रोप देऊन स्वागत करण्यात […]\n(युवा कवी) पवन नालट\nपवन नालट. मातीवर पडलेल्या भेगा जगण्यासाठी भांडण आहे सुखदुःखाच्या उंबरठ्यावर शेतक-याचे रांधण आहे. . शासन म्हणजे फक्त गिलावा गेरूमधला वरवर दिसतो शेतक-याचे जीवन म्हणजे आत झिरपता रांजण आहे. . तळहातावर मेंदी आहे पोरीच्या अन् मांडव दारी एका हाती फास जीवाचा एका हाती आंदण आहे. . आम्ही जपला प्रेम जिव्हाळा एकोप्याचे गाव वसवले नाहीतर मग, शुष्क […]\nUncategorized अमरावती ई-पेपर मनोरंजन महाराष्ट्र राष्ट्रीय विदर्भ\n500 रूपये दंड भरण्यास नकार, आ.रवी राणांना अटक\n500 रूपये दंड भरण्यास नकार, आ.रवी राणांना अटक, 2012 तिवस्यातील शेतकरी आंदोलन प्रकरण. ————————————————————————————————– तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात शेतक-यांच्या कापुस, तुर, सोयाबीन मालाला भाव मिळण्यासाठी आ.रवी राणां यांनी 2012साली तिवसा येथे भव्य आंदोलन केले होते. तेव्हा त्यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने गेल्या सहा वर्षापासून रवी राना व शेतकरी, कार्यकर्त […]\nBreaking News Uncategorized अमरावती ताज्या बातम्या मनोरंजन महाराष्ट्र\nचिखलदरा पर्यटन महोत्सवाची जबाबदारी ‘एमटीडीसी’कडे\nचिखलदरा पर्यटन महोत्सवाची जबाबदारी ‘एमटीडीसी’कडे -जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांचे निर्देश अमरावती, जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने चिखलदरा महोत्सव महत्वपूर्ण असून, त्याच्या यशस्वितेसाठी समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आज येथे दिले. महोत्सवाबाबत आढावा बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. चिखलद-याच्या नगराध्यक्ष विजया सोमवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, पर्यटन महामंडळाचे प्रादेशिक […]\nBreaking News Uncategorized अकोला गडचिरोली गोंदिया चंद्रपुर ताज्या बातम्या नागपुर बुलढाणा भंडारा मनोरंजन महाराष्ट्र यवतमाळ वर्धा वाशिम विदर्भ\nनवोदित कवी साठी सुवर्ण संधी..उमेश कोठीकर यांचे विशेष आयोजन\nजाहीर करताना आनंद होतो कि श्री. उमेश कोठीकर संचालित ‘आधार फौंडेशन’ आणि ‘मराठी कविता समूह’ ह्यांच्या संयुक्त विद्यमाने एक ‘खुली मराठी काव्यस्पर्धा’ आयोजित केली जात आहे. स्पर्धा सर्वांसाठी खुली असून स्पर्धेसाठी कुठलाही विषय अथवा आकृ��ीबंधाचे बंधन नाही. कवितेसाठी पारितोषिक – रोख रक्कम – प्रथम क्रमांक – रू. १०,००० द्वितीय क्रमांक – रू. ५,००० तृतीय क्रमांक […]\nअमरावती क्राईम मनोरंजन महाराष्ट्र विदर्भ\nजिल्हा परिषदेचे ३१.८७ कोटींचे नियोजन रद्द\nदि -२५ अमरावती ——– अमरावती जिल्हा परिषदेच्या १० ऑगस्ट रोजी झालेल्या सर्वसामान्य सभेतील ३१ कोटी ८७ लाखांचे नियोजन रद्द करून ते पुढील सभेमध्ये ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी आज बुधवारी दिले आहे.या सभेमध्ये असलेले २९ ठराव विभागीय आयुक्तांनी अमान्य केल्याने जिल्हा परिषदेमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.. अमरावती जिल्हा परिषदेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टस्सल सुरू आहे. त्यामुळे […]\nकस ओळखाल तुमचा जोडीदार तुमच्यावर किती प्रेम करतो \nप्रेम ही सुंदर कल्पना आहे. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात असतात तेव्हा त्यांना आपले जीवनही तितकेच सुंदर वाटू लागले. एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटू लागतो. दोन व्यक्तींचे नाते दीर्घकाळ टिकण्यासाठी एकमेकांना पुरेसा वेळ देणंही तितकंच गरजेचं असतं. जोडीदाराप्रती प्रेम व्यक्त करणे गरजेचे असते. हे प्रेम व्यक्त करण्याची अनेकांची पद्धत वेगवेगळी असते. तुमच्या पार्टनर सोबत चित्रपट बघण्यास […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nPosted on December 15, 2018 1:04 pm Author chhagan jadhao\tComments Off on आदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन पालकमंत्री पोटे यांनी दिली भेट मुख्यमंत्री घेणार आठ दिवसात शासकीय बैठक आमदार सुनील देशमुख यांनी सोडविले उपोषण अमरावती:- गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा स्पष्ट निर्वाळा चार महिन्यापूर्वी उच्च न्यायालयाने दिला विधानसभा व विधानपरिषदेत गोवारीचा प्रश्न मांडला गेला तरी अद्यापही न्यायालयाच्या निर्णयाचा शासकीय अध्यादेश काढला नसल्याने आदिवासी […]\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nPosted on December 14, 2018 2:40 am Author chhagan jadhao\tComments Off on जुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nBreaking News ई-पेपर महाराष्ट्र विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी अमरावती नुकताच बुलढाणा फिल्म सोसायटीतर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराचे थाटात वितरण झाले शिवाजी महाविद्यालय बुलढाणा येथे राज्यभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना फिल्म सोसायटी बुलढाणा तर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सोहळ्यात मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती या […]\nअडत्याला खरेदीदार होता येणार नाही \nगुलाबराव महाराजांच्या पालखीचे आळंदीला प्रस्थान:\nप्रहार नगरसेवकाचे अनोखे आंदोलन; घंटागाडी चालवत आणला नगरपालिकेवर कचरा\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/brendan-taylor-returns-as-zimbabwe-name-squad-for-west-indies-tests/", "date_download": "2018-12-16T03:33:08Z", "digest": "sha1:Q3I3JYVJV46XY3PSQXKFRHMHK4NGPZGH", "length": 8764, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "तब्बल ३ वर्षांनी हा दिग्गज खेळाडू परतणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये", "raw_content": "\nतब्बल ३ वर्षांनी हा दिग्गज खेळाडू परतणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये\nतब्बल ३ वर्षांनी हा दिग्गज खेळाडू परतणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये\nझिम्बाब्वे संघाची विंडीज संघाबरोबर होणाऱ्या २ कसोटी सामन्यांसाठी निवड झाली आहे. यात झिम्बाब्वे संघात ब्रेंडन टेलर आणि कयिल जार्विस यांचे पुनरागमन झाले आहे.\nयाबद्दल झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने ट्विटरवरून माहिती दिली.\nइंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळण्यासाठी ब्रेंडन टेलर आणि कयिल जार्विसने ३ वर्षांसाठी कोलपाक करार केला होता. त्यामुळे मार्च २०१५ पासून ब्रेंडन टेलर तर ऑगस्ट २०१३ पासून कयिल जार्विस झिम्बाब्वे संघासाठी खेळले नाही. हा करार संपवून आता ते पुन्हा संघात परत येत आहेत.\nआपल्या संघातील पुनरागमनाविषयी टेलरने ट्विट केले आहे. त्यात तो म्हणतो “जवळजवळ ३ वर्षांपूर्वी मी झिम्बाब्वे संघासाठी शेवटची कसोटी खेळली होती. पुढच्या ४ दिवसात मी झिम्बाब्वे क्रिकेटचे आणि माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे.”\nब्रेंडन टेलरने झिम्बाब्वेकडून खेळताना २३ कसोटीत ४ शतके आणि ७ अर्धशतके केली आहे तर १६७ वनडेत ८ शतके आणि ३२ अर्धशतके केली आहेत. त्याचबरोबर कयिल जार्विसने ८ कसोटीत गोलंदाजी करताना ३० बळी घेतले आहेत तर २४ वनडेत २७ बळी घेतले आहेत.\nब्रेंडन टेलर हा आयपीएलमध्ये हैद्राबाद सनरायझर्स कडून खेळत होता.\nझिम्बाब्वे संघ: ग्रामी क्रेमेर(कर्णधार),रेगीस चाकाबवा,चामु चिभाभा,मायकेल चिनोया, तेंडाई चिसोरो,क्रेग एरवीन,कयिल जार्विस, हॅमिल्टन मस्कॅडझा,न्याशा मायावो,सोलोमन मिरे, क्रिस्तोफर म्पोफू,पीटर मूर, सिकंदर रजा, ब्रेंडन टेलर, मालकॉम वॉलर, सीन विल्यम्स.\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..\nISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकड�� प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/dhruba-ghosh-no-more-esakal-news-58662", "date_download": "2018-12-16T04:19:22Z", "digest": "sha1:QMRCL2RWTM4PRMQTB6MPXRZ6QVIQNQE3", "length": 10598, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "dhruba ghosh no more esakal news सारंगीवादक पंडित ध्रुवज्योती घोष यांचे निधन | eSakal", "raw_content": "\nसारंगीवादक पंडित ध्रुवज्योती घोष यांचे निधन\nसोमवार, 10 जुलै 2017\nप्रख्यात सारंगीवादक पंडित ध्रुवज्योती घोष यांचे आज मुंबईमध्ये राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते.\nमुंबई : प्रख्यात सारंगीवादक पंडित ध्रुवज्योती घोष यांचे आज मुंबईमध्ये राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते.\nघोष हे 'संगीत महाभारती 'चे संस्थापक पंडित निखिल घोष यांचे सुपुत्र आणि तबला वादक पंडित नयन घोष यांचे धाकटे बंधू होत. त्यांनी एकल सारंगी वादक म्हणून स्थान मिळवले होते. भारतात आणि युरोपात त्यांचे सतत कार्यक्रम होत असत. भारतीय विद्या भवनाच्या संगीत नर्तन विभागाचे ते प्रमुख म्हणून कार्यरत होते. मध्य प्रदेश सरकारतर्फे त्यांना सारंगी वादक 'उस्ताद अब्दुल लतीफ खान यांच्या नावे ठेवलेला पुरस्कारही मिळाला होता. त्यांचे पार्थिव 'संगीत महाभारती 'मध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.\nसवाई गंधर्व महोत्सवाने अनुभवली स्वराविष्कारीची अभिजात उंची\nपुणे : सायंकाळच्या स्वरांगणात रमणारा पुरिया कल्याण आणि अवीट असा गोरख कल्याण या रागांच्या सानिध्यात आज सवाई गंधर्व महोत्सवाने स्वराविष्कारीची...\nजम्मू-कश्‍मीरकडील संतूर या वाद्याला शास्त्रीय संगीत आणि चित्रपट तसंच सुगम संगीतातही मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या पंडित शिवकुमार शर्मा यांचे पुत्र व...\nदेवगंधर्व महोत्सवाचा व्हायोलिन वादनाने दुसरा दिवस रंगला\nकल्याण : भारती प्रताप यांचे शा��्त्रीय गायन आणि डॉ. एल. सुब्रमण्यम यांच्या व्हायोलिन वादनाने देवगंधर्व महोत्सवाचा दुसरा दिवस रंगला. कल्याण गायन समाज...\nमानसी ठरली \"ब्ल्यू व्हेल'चा बळी\nनागपूर : आत्महत्यांना प्रवृत्त करण्यासाठी जगभरात कुप्रसिद्ध असलेल्या \"ब्ल्यू व्हेल' या मोबाईल गेममुळे मानसी अशोक जोनवाल (वय 17, नरेंद्रनगर) या...\nदोन पिढ्यांतील जुगलबंदीने रसिक तृप्त\nपुणे - संगीताच्या क्षेत्रातील दुसऱ्या पिढीचे शिलेदार संतूरवादक राहुल शर्मा, बासरीवादक राकेश चौरसिया आणि जुन्या - नव्या पिढीला आपल्या जादुई...\nभीमसेन जोशी पुरस्कार केशव गिंडेंना जाहीर\nमुंबई - भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ बासरीवादक पं. केशव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbha24taas.com/?cat=39", "date_download": "2018-12-16T04:22:02Z", "digest": "sha1:DEVS3FQCRJ2CJM4FCYQYA7GHD4FV5SQL", "length": 23708, "nlines": 131, "source_domain": "vidarbha24taas.com", "title": "क्राईम – विदर्भ २४ तास", "raw_content": "\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nअल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार, आरोपी गजाआड\nBreaking News ई-पेपर क्राईम ताज्या बातम्या विदर्भ\nअल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार, आरोपी गजाआड\nअल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार, आरोपी गजाआड बलात्कार, पॉस्को आणी अॅट्रासिटी अॅक्ट नुसार गुन्हे दाखल प्रतिनिधी:- विलास पाटील वरूड:- तालुक्यातील खडका या गावातून संत्रा कामासाठी बस स्थानकावर आलेली एका अल्पवयीन युवतीला घरी सोडून देण्याच्या उद्देशाने दुचाकीवर बसवून आरोपीने सातपुडा जिनापासून गेलेल्य��� वरूड इसंब्री रस्तावर डॉ. बंदेच्या शेतात पाणी पिण्याच्या बहाण्याने दुचाकी थांबवून लैंगिक अत्याचार केल्याची घटना […]\nUncategorized अमरावती क्राईम ताज्या बातम्या महाराष्ट्र\nयुवकाला झाडाला बांधून बेदम मारहाण\nआशिष गवई प्रतिनिधी विदर्भ 24तास युवकाला झाडाला बांधून बेदम मारहाण ★2 आरोपी अटकेत ★शेकापूर जवर्डी येथील घटना अचलपूर प्रतिनिधी :- अचलपूर शहरा जवळ असलेल्या जवर्डी शेकापूर या गावी गुरुवारी सकाळी एक अंगाला शहारे येणारी घटना घडली असून येथील एका कुटुंबा ने गावातील एका युवकाला निर्दयपणे झाडाला बांधून बेदम मारहाण केल्याची एक अमानुष घटना घडली आहे […]\nBreaking News अमरावती क्राईम महाराष्ट्र\n*अमरावती महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी विवेक कलोती,मिरकणुकीत उथळल्या नोटा\n*अमरावती महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी विवेक कलोती,मिरकणुकीत उथळल्या नोटा* सत्तेची चाबी समजल्या जाणाऱ्या अमरावती महापालिकेच्या सभापती पदी भाजपचे विवेक कलोती यांची अविरोध निवड झाली आहे,मात्र काढलेल्या मिरवणुकीत भाजप कार्यकर्त्यानी चक्क नोटा उधळल्याने शहरात चर्चेला उधाण आले, तुषार भारतीय यांचा कार्यकाळ संपल्याने आज सभापती पदाची निवडणूक महापालिकेच्या सभागृहात पार पडली,परंतु विवेक कलोती यांच्या व िरोधात […]\nअमरावती क्राईम ताज्या बातम्या महाराष्ट्र\nअमरावती च्या धामणगावात दोन कोटींची रेती जप्त, ९२ ट्रक पकडले, राज्यात सर्वात मोठी कारवाई\nअमरावती च्या धामणगावात दोन कोटींची रेती जप्त, ९२ ट्रक पकडले, राज्यात सर्वात मोठी कारवाई अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे सूर्योदयापूर्वी रेती उत्खननास परवानगी नसताना रेती वाहून नेणारे तब्बल ९२ ट्रक आज पहाटे ५ वाजता पकडून पोलीस अधीक्षकांनी दोन कोटींची रेती जप्त केली. दरम्यान, उशिरा रात्रीपर्यंत पोलीस कारवाई सुरू होती. वर्धा व अमरावती जिल्ह्याची सीमा निश्चित […]\nअमरावती ई-पेपर क्राईम महाराष्ट्र विदर्भ\nवाघाची शिकार करून कातडी विकणारा वनविभाग व वाईल्ड लाईफ क्राईम सेल च्या जाळ्यात\nदि -६ अमरावती —————————————————————————————————————————————————————————————- वाघाची शिकार व त्याच्या कातडीची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच मेळघाट वनविभागाच्या कर्मचा-यांनी सापळा रुचून एकास अटक केली. या प्रकरणातील दुस��ा आरोपी पसार झाला. ही कारवाई मेळघाट वनविभाग व वाईल्ड लाईफ क्राईम सेल यांच्या संयुक्त पथकाने केली. सुखदेव धोटे (५३, रा. गेईबारसा मध्यप्रदेश) असे कातड्यासह अटक करण्यात आलेल्या तस्कराचे नाव आहे. […]\nअमरावती क्राईम ताज्या बातम्या विदर्भ\nअलहीलाल नगरात अवैध गॅस रिफिलिंगचा पदार्फाश दि -५ अमरावती गुन्हे शाखेने वाढत्या अवैध गॅस रिफिलिंग आटोक्यात आणण्याचा विळा हाती घेतला असून तिसर्‍यांदा पोलिसांनी अलहीलाल कॉलनी येथे अवैध गॅस रिफिलिंग व्यवसायावर रेड करून तब्बल दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहरात अवैध गॅस रिफिलिंग चे प्रमाण वाढते पाहून गुन्हे शाखेच्या एका पथकाने हा […]\nअमरावती क्राईम महाराष्ट्र राष्ट्रीय विदर्भ\nभारत दक्षिण आफ्रिका मॅच दरम्यान सट्टा — तीन आरोपी अटकेत मोबाईल टीव्ही जप्त\nदि 3 अमरावती ————————————————————– प्रत्येक क्रिकेट सामन्यात शहरातून चालत असलेल्या स्ट्ट्ट्या चे बिँग भारत – दक्षिण आफ्रिका या क्रिकेट सामन्याच्या वेळी पोलिसांनी फोडले असूनचार आरोपीना शुक्रवारी अटक केली आहे टीव्ही मोबाईल मोटर सायकल रक्कम जप्त केली आहे शहरात क्रिकेट सट्टेबाजार चालत असल्याची घटना आज उघडलकीस आली आहे.यामध्ये ४आरोपींना धामणगाव दत्तापुर पोलिसांनी […]\nअमरावती क्राईम महाराष्ट्र राष्ट्रीय विदर्भ\nकत्तलीसाठी जाणाऱ्या ४४ जनावरांना जीवदान ४ आरोपींना अटक\nलोणी पोलिसांची कारवाई ———————————————————————————————– दि -२ अमरावती ———————————————————————– जनावरांना अत्यंत निर्दयतेने कोंबून कत्तलीसाठी घेऊन जाणारा ट्रक लोणी पोलिसांनी ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता बेलोरा टी-पॉईंटजवळ नाकाबंदीदरम्यान पकडला. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून ४४ जनावरांची सुटका करण्यात आली.. शे.शब्बीर वल्द शे.हबीब (४५), नसीब वल्द बशीर (२६), मलीक खान वल्द हबीब […]\nअमरावती क्राईम महाराष्ट्र राष्ट्रीय विदर्भ\nप्रेयसीच्या पेशाच्या नादात भाडेकरू धीरज ने केली शैलजा निलेंगे यांची हत्या\n३६ तासाच्या आत पोलिसांनी उलगडले हत्येचे रहस्य ———————————————————————————————— दि -२ अमरावती—————————————————————————— अमरावती शहरातील जलाराम नगर परिसरात गुरुवारी वयोवृद्ध महिलेल्या झालेल्या ���त्ये प्रकरणी शहरात चांगलीच खळबळ उडवून दिली होती मात्र अमरावती पोलिसांनी केवळ ३६ तासांच्या आत आरोपींचा शोध घेत त्यांना बेड्या ठोकल्या पोलीस सूत्रांच्या मिळालेल्या माहिती नुसार गुरुवारी अमरावती शहरातील जलारामनगर परिसरात राहणाऱ्या निवृत्त शिक्षिका शैलजा […]\nअमरावती ई-पेपर क्राईम राष्ट्रीय विदर्भ\nपोलीसांच्या आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद\nपोलीसांच्या आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ————————————————————————— ————————————————————————— सद्रक्षणाय – खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याला अनुसरून पोलीस नेहमीच सर्व सामान्य नागरिकांचे रक्षण करण्यास सतर्क असतात. पोलीसांचे आरोग्य उत्तम राहिले तर ते समाज गुन्हेगारी मुक्त राखू शकतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आपले कर्तव्य समजून अमरावतीचे पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी शहर पोलीस दलातील कर्मचारी व त्यांच्या […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nPosted on December 15, 2018 1:04 pm Author chhagan jadhao\tComments Off on आदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन पालकमंत्री पोटे यांनी दिली भेट मुख्यमंत्री घेणार आठ दिवसात शासकीय बैठक आमदार सुनील देशमुख यांनी सोडविले उपोषण अमरावती:- गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा स्पष्ट निर्वाळा चार महिन्यापूर्वी उच्च न्यायालयाने दिला विधानसभा व विधानपरिषदेत गोवारीचा प्रश्न मांडला गेला तरी अद्यापही न्यायालयाच्या निर्णयाचा शासकीय अध्यादेश काढला नसल्याने आदिवासी […]\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nPosted on December 14, 2018 2:40 am Author chhagan jadhao\tComments Off on जुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nBreaking News ई-पेपर महाराष्ट्र विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौर�� पुरस्काराच्या मानकरी\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी अमरावती नुकताच बुलढाणा फिल्म सोसायटीतर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराचे थाटात वितरण झाले शिवाजी महाविद्यालय बुलढाणा येथे राज्यभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना फिल्म सोसायटी बुलढाणा तर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सोहळ्यात मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती या […]\nअडत्याला खरेदीदार होता येणार नाही \nगुलाबराव महाराजांच्या पालखीचे आळंदीला प्रस्थान:\nप्रहार नगरसेवकाचे अनोखे आंदोलन; घंटागाडी चालवत आणला नगरपालिकेवर कचरा\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/43698", "date_download": "2018-12-16T03:25:59Z", "digest": "sha1:FPSPTR66QD4HVT2DO2NDGPB3HMQJMWQ4", "length": 6483, "nlines": 150, "source_domain": "www.misalpav.com", "title": "पावलांना अंत नाही | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nआनंदमयी in जे न देखे रवी...\nचालते ही व्यर्थ चिंता\nत्या तिथे सूर्यास सुद्धा,\nलाख स्तोत्रे अर्पुनी मी\nटेकला मी जेथ माथा,\nमंदिरी त्या देव नाही\nगीत मी कैसे म्हणावे\nछंद नाही, भाव नाही\n28 Nov 2018 - 10:54 pm | मिसळलेला काव्यप्रेमी\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 11 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तर��\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbha24taas.com/?cat=1", "date_download": "2018-12-16T04:43:16Z", "digest": "sha1:RA6L7APYVJZIRYRVPDGPL63VTKLDKPZZ", "length": 25414, "nlines": 131, "source_domain": "vidarbha24taas.com", "title": "Uncategorized – विदर्भ २४ तास", "raw_content": "\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nअल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार, आरोपी गजाआड\nBreaking News Uncategorized अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\n खासगी ट्रक, बसेसला “आशीर्वाद” \n खासगी ट्रक, बसेसला “आशीर्वाद” परतवाडा पोलिसांची “दबंग” कारवाई परतवाडा पोलिसांची “दबंग” कारवाई रिपोर्टर:- आशिष गवई, परतवाडा ६ / परतवाड्यात वाढत्या वाहतुकीचा झालेला खेळखंडोबा , अवैधरित्या पार्किंग ने थैमान घातल्यानंतर ऊपविभागीय अधिकार्‍यांनी केलेल्या कानऊघडनीनंतर परतवाडा पोलिसांनी परतवाड्यात “हवा काढ” कारवाई केल्याने काल दि. ५ ला पुरूशांना , महिलांना मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे.तर बसस्थानक […]\n खासगी ट्रक, बसेसला “आशीर्वाद” \nBreaking News Uncategorized अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nधावत्या रेल्वेगाडीत प्रसूतीकळा व बाळाचा जन्म..गीतांजली एकप्रेस मधील घटना\nअन् गीतांजली थांबली..… धावत्या रेल्वेगाडीत प्रसूतीकळा व बाळाचा जन्म..गीतांजली एकप्रेस मधील घटना धामणगाव रेल्वे : रेल्वे स्थानकावर कधीही थांबा नसलेली गीतांजली सुपरफास्ट एक्स्प्रेसची चाकं आज उशिरा धावत आतांनाही थांबली व त्याचे कारणही तसेच होते.याच वेगाने धावणाऱ्या गीतांजली एक्सप्रेस मध्येच प्रवास करणाऱ्या महिलेने एका गोंडस मुलीला आज जन्म दिला आहे. छत्तीसगड,मध्यप्रदेश व आंध्रप्रदेश च्या काही भागातून […]\nPosted on November 26, 2018 7:50 am Author chhagan jadhao\tComments Off on धावत्या रेल्वेगाडीत प्रसूतीकळा व बाळाचा जन्म..गीतांजली एकप्रेस मधील घटना\nमुगलाई येथील चोरट्यांकडून पाच दुचाकी जप्त मध्यप्रदेशमध्ये चोरटा अडकल्याने फुटले वाहन चोरीचे बिंग परतवाडा:- परतवाड्यात विविध दुचाकी मोटारसायकलच्या चोरीच्या घटनांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता . मध्यप्रदेशात पोलिसांच्या कारवाईत परतवाड्यातील मुगलाई येथे राहणारा शेख समीर शेख सलीम २१ याला दुचाकी चोरीमध्ये अटक केली होती. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपण परतवाडा येथील रहिवाशी असल्याचे सांगीतले. त्यामुळे […]\nBreaking News Uncategorized अमरावती विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nसमृद्धी महामार्ग क रिता गेलेल्या शेतीचा मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणी.\nसमृद्धी महामार्ग क रिता गेलेल्या शेतीचा मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नांदगाव खंडेश्वर-/ उत्तम ब्राम्हणवाडे -समृद्धीमहामार्गतील शेती अधिग्रहणातील होत असलेल्या शेत जमिनीवर आता नवनवीन वाद उपस्थित होत असून शेतकऱ्याच्या विहिरीवर असलेला हक्क न दाखवता समृद्धीच्या अधिकाऱ्यांनी पैसा लाटून चक्क दुसऱ्याच व्यक्तीला मोबदला दिल्याचा आरोप नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकरी विलास जवळकार यांनी केला आहे. शासनाच्या समृद्धी महामार्गाच्या […]\nPosted on November 24, 2018 6:08 am Author chhagan jadhao\tComments Off on समृद्धी महामार्ग क रिता गेलेल्या शेतीचा मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणी.\nरुबेला लसीकरण मोहीम 27 नोव्हेंबर पासून प्रत्येक शाळेत राबविला जाणार कार्यक्रम\nरुबेला लसीकरण मोहीम 27 नोव्हेंबर पासून प्रत्येक शाळेत राबविला जाणार कार्यक्रम धामणगाव रेल्वे :गोवर आणि रूबेला हे संक्रामक आजार असून यांचे संक्रमण थांबण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या माध्यमातून गोवर व रुबेला लसीकरण हद्दपार करण्यासाठी गोवर रुबेला लसीकरण कार्यक्रम २०१८ राबविण्यात येत आहे.यासाठी तालुक्यातील जवळपास ३२ हजार बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट्य असल्याची […]\nBreaking News Uncategorized अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या\nखासदार आनंदराव अडसूळ यांची श्रीवास्तव परिवाराला भेट\nखासदार आनंदराव अडसूळ यांची श्रीवास्तव परिवाराला भेट कुख्यात मो.अझहर सह 6 आरोपींना अटक व्यापाऱ्यांसह खासदार अडसूळ घेणार जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट परतवाडा :- परतवाड्यात द���. १३ ला मंगळवारी रात्री सल्लू नामक युवकाच्या हत्येनंतर उद्भवलेल्या बुधवारी सकाळी ११ वा विशिष्ट समाजाच्या ४० ते ६० समुहाने व्यापारी प्रतिष्ठानांवर दगडफेक करून हल्ला केला होता तसेच काही व्यावसायिकांना चाकूने […]\nBreaking News Uncategorized अमरावती ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nप्रतिष्ठानांवर दगडफेक करणाऱयांचे चेहरे कॅमेऱ्यामध्ये कैद\nप्रतिष्ठानांवर दगडफेक करणाऱयांचे चेहरे कॅमेऱ्यामध्ये कैद दगडफेकीचा मास्टरमाइंडही होणार गजाआड परतवाडा :- परतवाड्यात मंगळवारी रात्री झालेल्या युवकाच्या हत्येनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी काही समाजकंटकांनी व्यापारी प्रतिष्ठानांवर दगडफेक करून व्यापाऱयांना जखमी केले आहे. याचे पडसाद आज सकाळी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांना व्यापाऱ्यांनी निवेदन देऊन आपला रोष व्यक्त केला . तसेच लवकरात लवकर या हल्ल्याचा मास्टरमाईंड तसेच […]\nBreaking News Uncategorized अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nभीषण दुष्काळामुळे मोर्शी तालुक्यातील शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर \nभीषण दुष्काळामुळे मोर्शी तालुक्यातील शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर दुष्काळाचा सामना करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येण्याची गरज दुष्काळाचा सामना करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येण्याची गरज पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती रुपेश वाळके विशेष प्रतिनिधी अमरावती रुपेश वाळके विशेष प्रतिनिधी अमरावती मोर्शी तालुक्यात जनतेची पुन्हा एकदा परीक्षा पाहण्याचे निसर्गाने ठरविल्याचे दिसत आहे. मान्सून ने दगा दिला असून परतीच्या पावसाने डाव अर्ध्यावर सोडल्याने बळीराजासह तालुक्यातील सर्वसामान्य जनता, पुढील […]\nBreaking News Uncategorized अमरावती ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nशिक्षकांच्या समस्या व प्रश्नांवर गया मध्ये होणार विचार मंथन\nशिक्षकांच्या समस्या व प्रश्नांवर गया मध्ये होणार विचार मंथन पंतप्रधानांची उपस्थिती अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय महाअधिवेशन _________________________ धामणगाव रेल्वे:- केंद्र आणि महाराष्ट्र शासनाशी संबंधित शिक्षकांच्या प्रश्नांवर गया (बिहार) येथे विचार मंथन होणार आहे.अखिल भारतीय प्राथमिक प्राथमिक ��िक्षक संघाचे महाअधिवेशन आणि शिक्षण परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उच्च पदस्थाच्या उपस्थितीत या प्रश्नांना हात […]\nBreaking News Uncategorized अमरावती ताज्या बातम्या\nदुचाकी व ट्रकची धडक , दुचाकी स्वर गंभीर जखमी\nदुचाकी व ट्रकची धडक , दुचाकी स्वर गंभीर जखमी धामणगाव रेल्वे :- जुना धामणगाव कडून विरुळ कडे जाणाऱ्या दुचाकीची ट्रक ला धडक लागल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला त्याला प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते धामणगाव शहराला लागून असलेल्या जुना धामणगाव स्टँड नजीक संदीप सहारे हा जुना धामणगाव कडून विरूळ कडे जात असताना हा अपघात […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nPosted on December 15, 2018 1:04 pm Author chhagan jadhao\tComments Off on आदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन पालकमंत्री पोटे यांनी दिली भेट मुख्यमंत्री घेणार आठ दिवसात शासकीय बैठक आमदार सुनील देशमुख यांनी सोडविले उपोषण अमरावती:- गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा स्पष्ट निर्वाळा चार महिन्यापूर्वी उच्च न्यायालयाने दिला विधानसभा व विधानपरिषदेत गोवारीचा प्रश्न मांडला गेला तरी अद्यापही न्यायालयाच्या निर्णयाचा शासकीय अध्यादेश काढला नसल्याने आदिवासी […]\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nPosted on December 14, 2018 2:40 am Author chhagan jadhao\tComments Off on जुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nBreaking News ई-पेपर महाराष्ट्र विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी अमरावती नुकताच बुलढाणा फिल्म सोसायटीतर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराचे थाटात वितरण झाले शिवाजी महाविद्यालय बुलढाणा येथे राज्यभरातून आलेल्या व���विध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना फिल्म सोसायटी बुलढाणा तर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सोहळ्यात मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती या […]\nअडत्याला खरेदीदार होता येणार नाही \nगुलाबराव महाराजांच्या पालखीचे आळंदीला प्रस्थान:\nप्रहार नगरसेवकाचे अनोखे आंदोलन; घंटागाडी चालवत आणला नगरपालिकेवर कचरा\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-annual-meeting-market-committe-sangli-maharashtra-12533", "date_download": "2018-12-16T04:34:18Z", "digest": "sha1:QTEVPAR3YZE7YCB5W3V2G2DVBRK2MHWR", "length": 16247, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, annual meeting of market committe, sangli, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसांगली बाजारसमिती देणार हळद, बेदाणा तारणावर कर्ज ः पाटील\nसांगली बाजारसमिती देणार हळद, बेदाणा तारणावर कर्ज ः पाटील\nरविवार, 30 सप्टेंबर 2018\nसांगली ः सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीकडून हळद, बेदाणा तारणावर सहा टक्के व्याजदराने कर्ज देण्यात येणार असल्याचे सभापती दिनकर पाटील यांनी जाहीर केले.\nयेथील मार्केट यार्डातील वसंतदादा पाटील सभागृहात सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची सर्वसाधारण सभा सभापती दिनकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता. २९) झाली. या वेळी जिल्हा बॅंकेचे संचालक विक्रम सावंत, काँग्रेसचे नेते विशाल पाटील, प्रा. सिकंदर जमादार, उपसभापती तानाजी पाटील, खंडेराव जगताप, चेंबरचे अध्यक्ष शरद शहा, हमाल पंचायतीचे विकास मगदूम उपस्थित होते.\nसांगली ः सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीकडून हळद, बेदाणा तार��ावर सहा टक्के व्याजदराने कर्ज देण्यात येणार असल्याचे सभापती दिनकर पाटील यांनी जाहीर केले.\nयेथील मार्केट यार्डातील वसंतदादा पाटील सभागृहात सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची सर्वसाधारण सभा सभापती दिनकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता. २९) झाली. या वेळी जिल्हा बॅंकेचे संचालक विक्रम सावंत, काँग्रेसचे नेते विशाल पाटील, प्रा. सिकंदर जमादार, उपसभापती तानाजी पाटील, खंडेराव जगताप, चेंबरचे अध्यक्ष शरद शहा, हमाल पंचायतीचे विकास मगदूम उपस्थित होते.\nया वेळी विशाल पाटील म्हणाले, की संचालक मंडळाने बाजार समिती सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. बाजार समितीचे मिरजेसह जत आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यांत कार्यक्षेत्र असून, ते एकत्र राहण्यासाठी प्रयत्न करावा. मात्र, विभाजन करण्याचा प्रयत्न केल्यास त्रासाचे ठरेल. दुष्काळी जत आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यांचे उत्पन्न कमी असले तरी त्यांना बरोबर घेण्याची गरज आहे. तोट्यातील दुय्यम आवाराकडे दुर्लक्ष करू नका. पश्‍चिम भाग सधन असला तर तालुक्‍याचा अनुशेष भरून काढताना पूर्व भागाच्या विकासाला महत्त्व द्या.\nहळद आणि बेदाण्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून तारण कर्ज योजना सुरू केली जाणार आहे. सहा टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध केले जाईल. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती पाटील यांनी केले.\n२०१७-१८ या आर्थिक वर्षातील ताळेबंद बाजार समितीने निश्‍चित केला असून, १८ कोटी १५ लाख ८३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. १३ कोटी २३ लाख ४ हजार रुपये खर्च झाला असून ४ कोटी ९२ लाख ५३ हजार १९ रुपयांचा वाढावा असल्याचे सचिव एन. एम. हुल्याळकर यांनी सांगितले.\nसांगली बाजार समिती हळद तारण व्याजदर कर्ज\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nकेळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...\nरताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...\nमराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...\nतुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...\nटँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...\nदिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...\nसातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...\nनाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्र��� प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-regional-workshop-grapes-nashik-maharashtra-12699", "date_download": "2018-12-16T04:40:12Z", "digest": "sha1:WGQ3ZH4TFNHXI53J7CCIO6SHY7FLXBEB", "length": 16765, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, regional workshop on grapes, nashik, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nद्राक्ष बागायतदार संघाचा मार्केटिंग, ब्रॅँडिंगवर भर ः राजेंद्र पवार\nद्राक्ष बागायतदार संघाचा मार्केटिंग, ब्रॅँडिंगवर भर ः राजेंद्र पवार\nशनिवार, 6 ऑक्टोबर 2018\nकाही निर्यातदारांकडून रसायनांचे ‘रेसीड्यू रिपोर्टस’ शेतकऱ्यांना दिले जात नाहीत. ते थेट द्राक्ष उत्पादकांना मिळावेत अशी मागणी आहे. त्यासाठी द्राक्ष उत्पादक सर्वस्तरावर पाठपुरावा करीत आहे. याबाबत संघातर्फे प्रयत्न केले जातील. येत्या हंगामात शेतकऱ्यांच्या या प्रश्‍नावर मार्ग निघेल.\n- राजेंद्र पवार, अध्यक्ष, राज्य द्राक्ष बागायतदार संघ.\nनाशिक : ‘‘गोड चवीची, रेसीड्यू सिड्यू फ्री द्राक्ष उत्पादन मिळविण्यात प्रयोगशील द्राक्ष उत्पादकांनी यश मिळवले आहे. गुणवत्तेमुळे जागतिक, देशांतर्गत बाजारपेठेत मागणी वाढत आहे. येत्या काळात राज्य द्राक्ष बागायतदार संघाकडून द्राक्षांच्या मार्केटिंग व ब्रॅँडिंगवर भर देण्यात येणार आहे``, असे प्रतिपादन राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी केले.\nद्राक्ष बागायतदार संघाचे ‘ऑक्‍टोबर छाटणी'' या विषयावरील विभागीय चर्चासत्र शुक्रवारी (ता. ५) येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात झाले. यावेळी श्री. पवार अध्यक्षस्थानी होते. संघाचे माजी अध्यक्ष अशोक गायकवाड, सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे, संघाचे खजिनदार कैलास भोसले, संचालक माणिकराव पाटील, विभागीय अध्यक्ष रवींद्र बोराडे, कृषी उपसंचालक नरेंद्र आघाव, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एस. डी. सावंत, डॉ. सोमकुंवर, डॉ. अजय उपाध्याय, मधुकर क्षीरसागर उपस्थित होते.\nश्री. पवार म्हणाले, ‘‘जगभरात विविध पिकांचे संघ, मंडळे स्थापन झाली आहेत. त्याद्वारे शेतकरी व सरकार एकत्रितपणे आपल्या प्रश्‍नांवर मार्ग काढतात. संघ मागील ६० वर्षांपेक्षा अधिक काळापासून द्राक्षशेतीसाठी कार्यरत आहे. संघाकडून द्राक्ष उत्पादकांना प्रमाणित जीए, खते आदी निविष्ठा रास्त दरात उपलब्ध करून दिली जात आहेत त्याला प्रतिसाद वाढत अाहे. त्यातून होणाऱ्या स्पर्धेमुळे बाजारातील शेतकऱ्यांची अडवणूक कमी झाली आहे.``\n`द्राक्षांच्या नवीन जाती व त्यांचे व्यवस्थापन'' या परिसंवादात प्रयोगशील द्राक्ष उत्पादक चंद्रकांत लांडगे, अजित नरोटे, सुरेश एकुंडे, विनायक पाटील, रघुनाथ झांबरे, अनंत मोरे यांनी मार्गदर्शन केले. आघाव यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. संघाचे नाशिक विभागाचे सचिव अरुण मोरे यांनी सूत्रसंचालन केले.\nशिंदे म्हणाले, द्राक्षांच्या उत्पादनावर खूप चांगलं काम शेतकऱ्यांनी आणि शास्त्रज्ञांनी केलं आहे. १५ हजार कोटींची क्षमता असणाऱ्या द्राक्ष उद्योगासाठी सुसंघटित मार्केटिंग मॉडेल उभे राहण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारी पातळीवरही धोरणात्मक निर्णय होणे आवश्‍यक आहे.\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nकेळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...\nरताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...\nमराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड���यातील पाणीटंचाईचा सामना...\nतुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...\nटँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...\nदिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...\nसातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...\nनाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9C/", "date_download": "2018-12-16T04:05:21Z", "digest": "sha1:KDOMAEY6WOXADD7B2J3MLSJVIY4NFERK", "length": 5975, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तरुणांनी वाचन संस्कृती जपावी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतरुणांनी वाचन संस्कृती जपावी\nमंचर- कान्होबा वाचनालयाने नेहमीच वाचन संस्कृतीचा ठेवा जपला आहे. तरुणांनी मोबाईल किंवा टी. व्ही. पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा पुस्तकांचे वाचन करुन ज्ञान संपादन करावे, असे आवाहन समाज प्रबोधनका�� ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख यांनी केले. कान्होबा वाचनालयाच्या वतीने चांडोली बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त वाचनालयातील धार्मिक, आध्यात्मिक, तात्विक पुस्तक प्रदर्शनाच्या उद्‌घाटनप्रसंगी निवृत्ती महाराज देशमुख बोलत होते. यावेळी वाचनालयाच्या वतीने अध्यक्ष ग्रंथमित्र प्रा. लक्ष्मण थोरात यांनी त्यांचा सत्कार केला. कार्यक्रमात राज्याचे वस्तू व सेवाकर विभागातील अप्पर आयुक्त ज्ञानेश्‍वर थोरात, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप थोरात, सचिव प्रा. प्रभाकर मावकर, संजय लोहोट, उपसरपंच पोपट थोरात आदी उपस्थित होते. प्रदर्शनात तीन हजार पुस्तकांचा समावेश होता.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकरडेच्या यात्रेत रंगला कुस्त्यांचा आखाडा\nNext articleआळंदीतील ऐतिहासिक विहीर गायब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/india-won-third-t20-agains-aus-464137-2/", "date_download": "2018-12-16T03:28:24Z", "digest": "sha1:EDUD7NFH4P4CRVANPAEEOM6KDHTF4GTI", "length": 14028, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#Ind_vs_Aus : भारताचा दणदणीत विजय; मालिका बरोबरीत राखण्यात भारताला यश | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#Ind_vs_Aus : भारताचा दणदणीत विजय; मालिका बरोबरीत राखण्यात भारताला यश\nसिडनी – कृणाल पांडयाच्या भेदक गोलंदाजी नंतर कर्णधार विराट कोहलीच्या दमदार अर्धशतका च्या बळावर तिसऱ्या आणि निर्णायक टी- 20 सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला 6 गडी राखून पराभूत करत तीन सामन्यांच्या टी – 20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. भारतासाठी या सामन्यात विराट कोहली नाबाद 61 धावा, शिखर धवन 41 धावा आणि कृणाल पांड्या 4 बळी यांनी भरीव कामगिरी केली. कृणाल पांड्याला सामनावीर तर शिखर धवनला मालिकावीराच्या किताबाने गौरवण्यात आले.\nनाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने निर्धारीत 20 षटकांत 6 बाद 164 धावा केल्या होत्या. तर, प्रत्युत्तरात खेळणाऱ्या भारतीय संघाने हे लक्ष्य 19.4 षटकांत 4 गड्‌यांच्या मोबदल्यात 168 धावाकरत पूर्ण करत सामन्यात विजय संपादन केला.\nप्रत्युत्तरात फलंदाजीस आलेल्या भारताच्या सलामीवीरांनी आश्‍वासक सुरुवात केली. मागील काही सामान्यापासून चांगल्या लईत असलेल्या शिखर धवनने या सामन्यातही आपला आक्रमक खेळ सुरूच ठेवला. त्याच्या खेळीच्या बळावर धवन आणि रोहित शर्मा यांनी संघाला अर्धशतकी सलामी दिली. यावेळी धवन 22 चेंडूत ताबडतोब 41 धावा करून बाद झाला.\nऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज भारतीय फलंदाजांना अडचणीत आणण्यात कमी पडत असल्याचे पाहून ऍरॉन फिंचने त्यांच्या गोलंदाजीच्या रणनीतीमध्ये बदल करत फिरकीपटू ऍडम झाम्पाकडे चेंडू सोपवला. त्याने कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत रोहित शर्माला त्रिफळा बाद केले आणि ऑस्ट्रेलियाला दुसरे यश मिळवून दिले. रोहित शर्मा 16 चेंडूत 23 धावा करून बाद झाला.\nत्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या कर्णधार विराट कोहली आणि चौथ्या क्रमांकावर आलेल्या लोकेश राहुलने भारताचा डाव सांभाळला. परंतु, राहुल 14 धावा करून बाद झाला. तर, ऋषभ पंतला भोपळाही फोडता आला नाही. तो पहिल्याच चेंडूवर झेलबाद\nपंत आणि राहुल सलग चेंडूंवर बाद झाल्याने भारताची अवस्था 4 बाद 108 अशी झाली. यानंतर अनुभवी दिनेश कार्तिकआणि विराटने धावगती वाढवण्यावर भर दिला. प्रथम दिनेश कार्तिकने स्थिरावण्यास थोडा वेळ घेतला परंतु, नंतर त्यानेही आक्रमक पवित्रा अवलंबिला. दरम्यान विराटने आंतरराष्ट्रीय टी- 20 सामन्यातील आपले विक्रमी 19 वे अर्धशतक पूर्ण केले आणि भारताला विजयाच्या समीप नेले.\nसलग दोन चेंडूवर चौकार खेचत विराट कोहली ने भारताला विजय मिळवून दिला. यावेळी विराटने 41 चेंडूत नाबाद 61 धावा केल्या तर दिनेश कार्तिकने 18 चेंडूत नाबाद 22 धावांचे योगदान दिले. यावेळी दोघांनी 6.3 षटकांत 60 धावांची अभेद्य भागिदारी नोंदवली.\nतत्पूर्वी, नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या सलामीवीरांनी सार्थ ठरवत संघाला अर्धशतकी सलामी दिली. यावेळी भारताच्या खराब क्षेत्ररक्षणाचा देखील ऑस्ट्रेलियाला फायदा मिळाला. फिंचचा एक सोपा झेल रोहित शर्माने सोडला. परंतु, या संधीचे सोने करण्यात फिंच अपयशी ठरला आणि तो 28 धावा करून बाद झाला.\nआजच्या सामन्यात ग्लेन मॅक्‍सवेलला फलंदाजीमध्ये बढती मिळाली. तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आला. त्यानंतर संयमी फलंदाजी करणाऱ्या डी. शॉर्टने आपली विकेट गमावली. त्याला कृणाल पंड्याने पायचीत बाद केले. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या बेन डरमॉटला कृणाल पांड्याने भोपळा फोडण्याची देखील संधी दिली नाही.\nसलग दोन चेंडूवर दोन गडी बाद करत पांड्याने ऑस्ट्��ेलियाच्या धावसंख्येवर खीळ बसवली. त्यानंतर कृणाल पांड्याने मॅक्‍सवेलला आपल्या फिरकीच्या जाळ्यात फसवत त्याला आपला तिसरा बळी बनवले. तर, विस्फोटक फलंदाज ख्रिस लीनला धावबाद करत भारताने क्षेत्ररक्षण सुधारले. अखेरच्या षटकांमध्ये मार्कस स्टोइनीस आणि नॅथन कुल्टर-नाईल यांनी फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला 6 बाद 164 पर्यंत मजल मारून दिली. यावेळी भारताकडून कृनाल पांड्याने 36 धावांदेत चार गडी बाद केले.\nऑस्ट्रेलिया 20 षटकांत 6 बाद 164 (डार्सी शॉर्ट 33, ऍरोन फिंच 28, ऍलेक्‍स कॅरी 27, कृनाल पांड्या 36-4) पराभुत विरुद्ध भारत 19.4 षटकांत 4 बाद 168 (विराट कोहली नाबाद 61, शिखर धवन 41, रोहित शर्मा 23, दिनेश कार्तिक नाबाद 22, मॅक्‍सवेल 25-1).\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकोल्हापूरात सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते ताब्यात\nNext article“रामकारणाचा हुंकार’ (अग्रलेख)\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nवसंत रांजणे-11 व भाऊसाहेब निंबाळकर-11 यांच्यात विजेतेपदासाठी लढत\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\nआर्य स्पोर्टस, प्रदिपदादा कंद स्पोर्टस क्‍लब संघांची आगेकूच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mithileshbhoir.in/2017/", "date_download": "2018-12-16T04:56:28Z", "digest": "sha1:YQ5V67RJQQV4N7Q5RO4RGUJ6RKTH2NL7", "length": 6138, "nlines": 147, "source_domain": "www.mithileshbhoir.in", "title": "Mithilesh Bhoir Blog©: 2017", "raw_content": "\nआयुष्याचा एक आराखडा असतो हे सत्य आहे. एक विस्तृत आराखडा. आयुष्यातील प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो वा वाईट असो, तुम्हाला घडवित असतो. आजचे तुम्ही त्या अनुभवांचा परिपाक असता.\nमनात रुतून बसलेला एखादा लेख...\nआयुष्याच्या प्रवासातील ही अनपेक्षित वळणं असतात. पण तीच तुम्हाला 'ध्येया'कड़े घेऊन जातात.\nतेव्हा मुक्त व्हा, बाहेर पडा, अधिकाधिक व विविध गोष्टी करीत रहा, अधिक शिका, अधिक अनुभव घ्या. आयुष्याच्या कॅनव्हासवर अनुभवांचे असंख्य बिंदू निर्माण करा.\nधीटपणाने, चमकदार शैलीत आयुष्याचं चित्र रंगवा... रंगांची निवड तुमची स्वतःची असू दया. एखाद्या कलाकृतीसारखे आयुष्यही निर्माण करा.\nते सुंदर असू दया. त्यामध्ये आनंद उसळू दया. तुमच्या मनीचे गुज त्यातून प्रकट होऊ दया.\nराजगड : ब���ुतेकांस अपरिचित ईतिहास\nआजपर्यंत राजगड बद्दल खूप ऐकलं होतं. गडांचा राजा, राजांचा गड हे तर आपण लहानपणापासूनच ऐकत आलोय. पण काल एक पुस्तक वाचतांना राजगड विषयी नवीनच म...\nआज लोकसत्ता मध्ये एक मस्त कविता वाचली. त्यातले दोन सुप्रसिद्ध चरण... सृष्टीचे चमत्कार ( श्लोक : उपजाति ) वैशाखमासी प्रतिवर्षि येती , ...\n२६ जुलैच्या कटू आठवणी : मुंबई\nविज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर मानवाने अनेक प्रगती आणि विकासाची नवी शिखरे पादाक्रांत केली असली तरी निसर्ग आपल्या अस्त...\nदिवाळी : तेव्हाची आणि आजची\nपावसाळा संपल्यावर गणेश चतुर्थी, अनंत चतुर्दशी, पितृ पंधरवडा, नवरात्रोत्सव, दसरा व कोजागिरी आदी सण संपलेले असत. सहामाही परीक्षा पण संपल...\nउंबरठ्यावर भक्ती (ग्रीस १२ - सुफळ संपूर्ण)\nतरुण भारत बेळगांव वृत्तपत्रात आलेली मुलाखत...चेहऱ्याआडचे चेहरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai?start=2718", "date_download": "2018-12-16T03:44:13Z", "digest": "sha1:Y7QGACVS7H2CF3VL3FRM232ESS2OSQS7", "length": 6230, "nlines": 159, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मुंबई - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nगायी-म्हशींसह प्राण्यांच्या कत्तलीविषयी महत्त्वाची बातमी\nराणीच्या बागेतील प्रस्तावित शुल्कवाढ अशी असेल...\nराष्ट्रवादी काँग्रेसनं स्वीकारलं ईव्हीएम मशीन हॅक करण्याचं आव्हान\nयंदा राज्यात पडणार 102 टक्के पाऊस\nपनवेलमध्ये 'ठाकूर के शोले', नव्या महापालिकेवर भाजपचा झेंडा\nमुख्यमंत्री अपघातातून बचावल्यानंतर अजित पवारांनी मानले परमेश्वराचे आभार\nयेत्या सोमवारी जाहीर होणार १२वी निकालाची तारीख\nकोपर्डी प्रकरणी 9 ऑगस्टला मुंबईत मराठा क्रांती मोर्चा\nसरकार योग्यवेळी कर्जमाफी करेल- खडसेंचा दावा\nप्रगतीपुस्तक मागितलं म्हणून त्याने केली आईचीच हत्या; मृतदेहाजवळ रक्तानं लिहिला संदेश\nजय महाराष्ट्र म्हणण्यापासून कोणी कोणाला रोखू शकत नाही- मुख्यमंत्री\nभिवंडीत काँग्रेसला बहुमत, तर मालेगावात त्रिशंकू अवस्था\nदाऊदची दावत भाजप मंत्र्याला भोवणार\nजय महाराष्ट्र घोषणेच्या बंदीवरून चंद्रकांत पाटलांचा कर्नाटक सरकारला दम\n कुणी पाणी मागितलं तर त्याचा जीव घेणार का\nमी सुखरूप आहे, काळजी करण्याचं कारण नाही - मुख्यमंत्री\n3 वाहतुक पोलिसांनी तरूणाला का केली बेदम मारहाण\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathijokx.com/2008/08/", "date_download": "2018-12-16T03:02:36Z", "digest": "sha1:FXXTRKBDJNICYB53EQ563NGWMKT2R5VS", "length": 23101, "nlines": 297, "source_domain": "www.marathijokx.com", "title": "Marathijokx.com : August 2008", "raw_content": "\nसंता शेवटी शेवटच्या राऊंडला 10 लाख रुपये बक्षीसाच्या प्रश्नापर्यंत पोहोचला होता. प्रश्न विचारण्याच्या एक रात्र आधी त्याने प्रोग्रॅमच्या ऍन्कर बंताला सांगितले की त्याला तो प्रश्न भारतिय इतिहासावर विचारल्या जावा कारण इतिहास हा त्याचा आवडता विषय होता.\nशेवटी ती रात्र आली जेव्हा संताला 10 लाख रुपये बक्षीसाचा प्रश्न विचारल्या जाणार होता. संता ऐटीत स्टेजवर सगळ्या स्टूडीओ आणि टीव्ही दर्शकाच्या समोर गेला. प्रोग्रॅमचा ऍन्कर बंताने त्याचे स्वागत केले. दर्शकानेही टाळ्या वाजवून संताचे स्वागत केले.\nप्रोग्रॅमचा ऍन्कर बंताने माईक हातात घेवून प्रोग्रॅमची सुरवात केली -\n'' तर संताजी तूम्ही तुमच्या शेवटच्या प्रश्नासाठी भारतिय इतिहास या विषयाची निवड केली ... बरोबर\n'' हो'' संता अभिमानाने मान उंचावत म्हणाला.\n'' आणि तूम्हाला माहितच आहे जर तुमचा प्रश्न बरोबर असेल तर तुम्हाला बक्षीसस्वरुप 10 लाख रुपए मिळणार आहेत... तर तुम्ही तयार आहात\n'' हो ... तयार आहे'' संता पुन्हा अभिमानाने म्हणाला.\n'' संताजी तुमचा भारतिय इतिहासावरचा हा प्रश्न दोन भागांचा आहे... जसं तुम्हाला माहित आहेच की तुम्ही कोणताही भाग आधी उत्तर देण्यास निवडू शकता... आणि नियमाप्रमाणे... प्रश्नाचा दुसरा भाग हा नेहमी सोपा असतो.. तर तुम्ही कोणता भाग आधी उत्तर देण्यास निवडणार आहात\nसंताने थोडा वेळ विचार केला. त्याला माहित होते की हा शेवटचा प्रश्न आहे. त्यामुळे जोखिम घेणे योग्य नव्हे.\n'' मी प्रश्नाच्या सोप्या भागाचे उत्तर प्रथम देईन'' संता म्हणाला.\nप्���ोग्रॅमच्या ऍन्कर बंताने होकारार्थी मान हलवली.\n'' तर ठिक आहे संताजी मी प्रश्नाचा दुसरा भाग प्रथम विचारीन आणि पहिला भाग नंतर विचारीन''\nसंताने होकारार्थी मान हलवली.\n'' तर ठिक आहे हा आहे तुमचा प्रश्न - आणि कोणत्या वर्षी ती लढाई झाली\nMarathi Jokes - संताची बिमारी\nडॉक्टर आपल्या एका वयस्कर पेशंटचे रुटीन चेकअप करीत होते. त्यांनी विचारले, '' संताजी ... कसं काय ... आणि सगळं व्यवस्थित सुरु आहे ना \nसंताने उत्तर दिले, ''सगळं व्यवस्थित आहे डॉक्टर... पण तुम्हाला आता काय सांगू... थोडी विचित्रच गोष्ट आहे... रोज रात्री जेव्हा मी लघवीला उठतो... आणि बाथरुमचा दरवाजा उघडतो तेव्हा बाथरुमचा बल्ब आपोआप लागतो बघा...''\nडॉक्टरला काळजी वाटायला लागली की म्हातारा वेडा तर नाही ना होत आहे. म्हणून डॉक्टरने संताच्या घरी फोन केला. तिकडून संताची सून, बंताच्या बायकोने फोन उचलला. डॉक्टरने तिला सांगतले, '' मिसेस बंता... मला तुमच्या सासऱ्यांबद्दल थोडी काळजी वाटते आहे ... त्यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा ते रात्री लघविला उठतात आणि बाथरुमचा दरवाजा उघडतात, बाथरुमचा बल्ब आपोआप सुरु होतो... ''\nबंताची बायको जोराने आपल्या नवऱ्याला आवाज देत ओरडली ... '' बंताजी ... इकडे या ... बघा ... तुमच्या बापाने पुन्हा फ्रिजमध्ये लघवी करनं सुरु केलेलं आहे ... ''\nखालील नंबर्स वाचा - काळजिपुर्वक आणि हलू वाचा कही सूटन्याची शक्यता आहे\nवैरी गुड उद्या आपण ABCD शिकुया \nएका टीव्हीवर सुरु असलेल्या कॉमेडी प्रोग्रॅममध्ये भाग घेतलेल्या एका सरदारजीला त्याच्या प्रेझेन्स ऑफ माईंडवर खुप गर्व होता. प्रोग्रॅमच्या जजने त्याचा गर्व तोडण्याचे ठरविले आणि त्याला पहीला प्रश्न विचारला, '' सरदारजी... एस. एम. एस. चा लॉंगफॉर्म काय आहे\nसरदारजीने पटकन उत्तर दिले , '' सरदार मनमोहन सिंग''\nआता दुसऱ्या प्रश्नाने सरदारजीला पस्त करण्याचे ठरवून जज ने दुसरा प्रश्न विचारला, '' सरदारजी आता हे सांगा...की एम. एम. एस. चा लॉंगफॉर्म काय आहे\nसरदारजीने गालातल्या गालात हसत उत्तर दिले '' सोपं आहे... मिसेस मनमोहन सिंग''\nMarathi Jokes - पागलांची सुटका\nआयर्लंडमध्ये एक पागलखाना आहे. दरवर्षी ते पागलखान्यातल्या ज्यांची त्या वर्षी चांगली प्रगती आहे अशा दोघांना निवडतात आणि त्यांना दोन प्रश्न विचारतात. जर त्यांनी त्या दोन प्रश्नांची बरोबर उत्तरं दिली तर ते त्यांना सोडून देतात.\nयावर्षी त्यांनी पॅटी आण��� माईकला निवडले.\nप्रथम डॉक्टरने पॅटीला आत ऑफीसमधे बोलावले. त्यांनी त्याला पहिला प्रश्न विचारला, '' पॅटी जर मी तुझा एक डोळा काढला तर काय होईल\n'' तर मला एका डोळ्याने दिसणार नाही'' पॅटीने पटकन उत्तर दिले.\n'' जर मी तुझे दोन्ही डोळे काढले तर काय होईल '' डॉक्टरने दुसरा प्रश्न विचारला.\n'' तर मला दोन्ही डोळ्याने दिसणार नाही'' पॅटीने उत्तर दिले.\nडॉक्टरने पॅटीला सोडून दिले आणि ऑफीसच्या बाहेर पाठवून त्याला माईकला आत पाठविण्यास सांगितले.\nबाहेर आल्यावर पॅटीने माईकला डॉक्टरने कोणते प्रश्न विचारले होते आणि त्याने त्याची काय उत्तरं दिली ते सर्व सविस्तर सांगितले आणि त्याला आत ऑफीसमध्ये पाठवले.\nमाईक ऑफिसमध्ये येताच डॉक्टरने त्याला पहिला प्रश्न विचारला, '' जर मी तुझा एक कान कापला तर काय होईल\n'' तर मला एका डोळ्याने दिसणार नाही'' माईक पॅडीने सांगितलेले उत्तर आठवून म्हणाला.\nडॉक्टरने आश्चर्याने त्याच्याकडे पाहत त्याला दुसरा प्रश्न विचारला, '' जर मी तुझे दोन्ही कान कापले तर काय होईल\n'' तर मला दोन्ही डोळ्याने दिसणार नाही'' माईकने गालातल्या गालात हसत उत्तर दिले.\nपण नंतर डॉक्टरने माईकला विचारले की कसे काय तुला दिसणार नाही तर माईकने उत्तर दिले, ''\nजर माझा एक कान कापला तर माझी हॅट खाली येवून माझा एक डोळा झाकला जाईल आणि माझे दोन्ही कान कापले तर माझी हॅट खाली येवून माझे दोन्ही डोळे झाकले जातील''\nशंकर देव तपश्चर्येला बसले होते. तेवढ्यात तिथे माता पार्वती आली. पहाते तर शंकर देव तपश्चर्या करता करता गालातल्या गालात मंद मंद हसत होते. जेव्हा थोड्या वेळाने शंकर देव तपश्चर्येवरुन उठले पार्वतीने विचारले,\n'' महादेव.. आपण तपश्चर्या करतांना गालातल्या गालात मंद मंद का हसत होतास\n'' अगं काही नाही ... हा माझ्या गळ्यातला साप गुदगुल्या करीत होता''\nSponsored links Marathi Funny SMS - कोंबडी. एकदा एकादशीला जंगलात सर्व प्राणी मंदिरात जायचं ठरवितात. सगळे प्राणी चालत जातात, फक्त कोंबडी टॅ...\nMarathi sardar santa banta jokes - मटन कबाब प्रत्येक शुक्रवारी रात्री संता सिंग आपल्या घरी चिकन आणि मटन कबाब बनवित असे. पण त्याचे सगळे शे...\nMarathi funny quotes - चांगुलपणा तुम्ही चांगले आहात म्हणून लोकही तुमच्याशी चांगलेच वागतील, हे म्हणजे तुम्ही शाकाहारी आहात म्हणून सांड त...\nMarathi Comedy Hasya kavita : हिम्मत नाही हरायची मी जेव्हा जेव्हा खाली पडलो मित्रा मी उभा राहून पुन्ह��� जोरात दौडलो मित्रा कारण माझ्या ...\nMarathi jokes - तिकिट एकदा एका टीसीने रेल्वेत प्रवास करणाऱ्या यात्रेकरुला विचारले - \"\" आपण कुठे चालला आहात \nMarathi Jokes - पगार वाढ आपल्या कामात तरबेज एका लेडी सेक्रेटरीने आपल्या बॉसकडे आपला पगार वाढविण्याची विनंती केली. पण बॉसने तिला साफ नकार द...\nMarathi funny quotes - चाकाचा शोध ज्याने पहिल्या चाकाचा शोध लावला तो मुर्ख होता. ज्याने बाकिच्या तिन चाकांचा शोध लावला तो खरा बुद्धीवान...\nचिकटरावांची पत्नी चिकटरावांना :- \"सोडाना, कामाच्यावेळी मला त्रास नका हो देत जाऊ ....\" तेवढ्यात किचन मधून कामवालीचा आवाज येतो........\nया साईट वर आपणही विनोद पाठवू शकता\nआपण या संकेतस्थळावर येणारे\nMarathi Jokes - संताची बिमारी\nMarathi Jokes - पागलांची सुटका\n1. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4945711147116764265&title=Sepia&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2018-12-16T03:20:07Z", "digest": "sha1:JN6RF5N5RBLPSLCB4ZDSO6V4GPOOV45K", "length": 6802, "nlines": 121, "source_domain": "bytesofindia.com", "title": "सेपिया", "raw_content": "\nआपल्या आयुष्यात, संपर्कात अनेक माणसे येतात. काहींचे नाते असते, तर काहींची मैत्री होते. एखाद्याबद्दल आदर कृतज्ञता असते. अशा काही व्यक्तींचे चित्रण आनंद अंतरकर यांनी ‘सेपिया’त केला आहे.\nअंतरकर यांना सापेक्षी संपादनाचे धडे देणारे, शिस्त, नियोजनपूर्वक कामाची पद्धत शिकवणारे व मुलगा म्हणून संस्कार करणारे अनंत अंतरकर या पित्याची आठवण त्यांनी जागविली आहे. ‘हंस’ व ‘मोहिनी’ या प्रकाशन व्यवसायानिमित्त अनेक साहित्यिकांशी ओळख लेखकांशी झाली आहे. त्यापैकी ‘कथाव्रती’ अरविंद गोखले, कविता, कादंबरी, चित्रपटकथा अशा अनेक प्रांतात मुशाफिरी करणाऱ्या शालिन लेखिका शांता ज. शेळके, पु. भा. भावे सी. रामचंद्र, बाळ गाडगीळ, द. पां. खांबेटे, राजेंद्र बनहट्टी, म. द. हातकणंगलेकर आदी ज्येष्ठ, श्रेष्ठ साहित्यिकांचे लेखन साहित्य, आठवणी अंतरकर यांच्या तिन्ही मासिकांनिमित्त आलेले संबंधातून प्रत्येक लेखकाचे व्यक्तित्त्व उलगडले आहे.\nप्रकाशन : हंस प्रकाशन\nमूल्य : २५० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: सेपियाआनंद अंतरकरव्यक्तिचित्रणहंस प्रकाशनHans PrakashanSepiaAnand AntarkarBOI\nआनंद अंतरकर हुतात्मा गोविंदराव डावरे शतदा प्रेम करावे.. आयुष्याची गोळाबेरीज तीन पिढ्यांचा आवाज - लता\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nअरुअप्पा जोशी स्पर्धा अकादमीच्या २० विद्यार्थ्यांची जिल्हा न्यायालयात निवड\nदिनदर्शिकेतून उलगडले ‘स्मरणरम्य पुणे’\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbha24taas.com/?cat=104", "date_download": "2018-12-16T04:33:28Z", "digest": "sha1:SWQG7J7AJJWDO7ER4VLEOWY2GVPB76XG", "length": 25539, "nlines": 133, "source_domain": "vidarbha24taas.com", "title": "विदर्भ २४ तास रिपोर्टर – विदर्भ २४ तास", "raw_content": "\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nअल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार, आरोपी गजाआड\nविदर्भ २४ तास रिपोर्टर\nविदर्भ २४ तास रिपोर्टर\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन पालकमंत्री पोटे यांनी दिली भेट मुख्यमंत्री घेणार आठ दिवसात शासकीय बैठक आमदार सुनील देशमुख यांनी सोडविले उपोषण अमरावती:- गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा स्पष्ट निर्वाळा चार महिन्यापूर्वी उच्च न्यायालयाने दिला विधानसभा व विधानपरिषदेत गोवारीचा प्रश्न मांडला गेला तरी अद्यापही न्यायालयाच्या निर्णयाचा शासकीय अध्यादेश काढला नसल्याने आदिवासी […]\nPosted on December 15, 2018 1:04 pm Author chhagan jadhao\tComments Off on आदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटीलअंजनसिंगी में आज सें खेल स्पर्धाऐंधामणगाव रेल्वे:- मैदानी खेलो से बच्चो के बौध्दीक और शारिरीक विकास के साथ ही सांघीक ,स्पर्धात्मक क्षमता का निर्माण होकर मैदान मे एकता से जीत की जिद निर्माण होती है.आज मोबाईल के दौर में जहा जहा बच्चों से लेकर युवा सब […]\nBreaking News अमरावती ई-पेपर विदर्भ २४ तास रिपोर्टर\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधनअमरावती:- अमरावती च्या वलगाव मतदार संघाचे माजी आमदार आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय बंड याचे रात्री उशिरा हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. संजय बंड सलग तीनदा विधानसभेवर निवडून गेले होते. गत तीन दिवसांपासून त्यांना छातीचा त्रास त्यांना जाणवत होता. त्यामुळे डॉ. प्रफुल्ल कडू यांच्या रुग्णालयात ते उपचार घेत होते.काल देखील ते […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\n“जुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.तालुका प्रतिनिधी –आज स्थानिक जि.प. शाळेच्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त धामणगाव रेल्वे पंचायत समिती चे सभापती सचिन पाटील यांच्या पुढाकाराने भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात ह्रदय […]\nPosted on December 14, 2018 2:40 am Author chhagan jadhao\tComments Off on जुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nBreaking News अमरावती ई-पेपर विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nगैरहजर मजुरांना दाखवीतो हजर . . . वडगाव फत्तेपूरच्या रोजगार सेवकाचा प्रताप …\nगैरहजर मजुरांना दाखवीतो हजर . . . वडगाव फत्तेपूरच्या रोजगार सेवकाचा प्रताप … शासनाची दीशाभुल करून हजारो रुपयांचा अपहारची शक्यता आशिष गवई , परतवाड़ा:- परतवाडा जवळ असणाऱया वडगाव फत्तीतेपू येतील रोपवाटिकेमध्ये रोजगार सेवकाने मजुरांच्या गैरहजेरीचे हजेरी लावत शासनाकडून पैसे काढून हजाराोंचा अपहार केल्याचे प���रकरण उजेडात आले आहे . मजुरांनी रोजगार सेवकाला पैसे परत न […]\nअमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nतेली महासभेच्या सचिव पदी उमेशभाऊ चौकडे यांची नियुक्ती\nतेली महासभेच्या सचिव पदी उमेशभाऊ चौकडे यांची नियुक्ती विणेश बेलसरे रिपोर्टर मंगरूळ चव्हाळा:- महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेत जिल्हा युवा सचिव पदी श्री उमेश चौकडे रा नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती यांची नियुक्ती करण्यात आली ही निवड महाराष्ट्र तैलिक महासभेचे विभागीय अध्यक्ष श्री शंकरराव हिगासपुरे श्री राजाभाऊ हजारे श्री सुनीलजी साहू श्री सजयभाऊ मानले दिपकजी गिरोलकर प्रतिकजी […]\nBreaking News ई-पेपर महाराष्ट्र विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी अमरावती नुकताच बुलढाणा फिल्म सोसायटीतर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराचे थाटात वितरण झाले शिवाजी महाविद्यालय बुलढाणा येथे राज्यभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना फिल्म सोसायटी बुलढाणा तर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सोहळ्यात मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती या […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला\nधामणगाव रेल्वे : दि.१२- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व राजकारणातील जाणता राजा शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला.यावेळी रक्तदान करून ७९ रक्तदात्यांनी रक्तदान करून तर तालूक्यातील माजी सैनिकांचा सत्कार घेऊन पवार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या […]\nPosted on December 12, 2018 3:43 pm Author chhagan jadhao\tComments Off on राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nपून्हा टिनशेड पायऱ्या काढून अतिक्रमण मोहीम चा ड्रामा\n… पून्हा टिनशेड पायऱ्या काढून अतिक्रमण मोहीम चा ड्रामा ◼फूटपाथ व पक्या इमारतींना मुभा ◼सरकट व नियमित मोहीम राबवा नागरिकांची मागणी रिपोर्टर:- आशिष गवई परतवाडा :- आज दि १२ ला परतवाड्यात पुन्हा अतिक्रमण मोहीम सुरू झाली असून त्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या प्रतिष्ठानांसमोरील आलेल्या पायऱ्या सह टिनशेडवर बुलडोझर फिरवुन अतिक्रमण मोहीम चा ड्रामा होत असल्याचा आरोप […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nलाडकी बु.येथे उन्नत भारत अभियानाचे उदघाटन संपन्न\nलाडकीलाडकी बु.येथे उन्नत भारत अभियानाचे उदघाटन संपन्न श्रीकांत सिनकर तालुका प्रतिनिधी मोर्शी:– मोर्शी येथिल भारतीय महाविद्यालय व संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दत्तक ग्राम लाडकी बु. उन्नत भारत अभियान अंतर्गत उदघाटन समारंभ पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.रमेश बिजवे, अध्यक्ष, भारतिय विद्यामंदिर अमरावती, उदघाटक म्हणून डॉ. डी.टी. इंगोले , संचालक, […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nPosted on December 15, 2018 1:04 pm Author chhagan jadhao\tComments Off on आदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन पालकमंत्री पोटे यांनी दिली भेट मुख्यमंत्री घेणार आठ दिवसात शासकीय बैठक आमदार सुनील देशमुख यांनी सोडविले उपोषण अमरावती:- गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा स्पष्ट निर्वाळा चार महिन्यापूर्वी उच्च न्यायालयाने दिला विधानसभा व विधानपरिषदेत गोवारीचा प्रश्न मांडला गेला तरी अद्यापही न्यायालयाच्या निर्णयाचा शासकीय अध्यादेश काढला नसल्याने आदिवासी […]\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nPosted on December 14, 2018 2:40 am Author chhagan jadhao\tComments Off on जुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nBreaking News ई-पेपर महाराष्ट्र विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\n��्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी अमरावती नुकताच बुलढाणा फिल्म सोसायटीतर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराचे थाटात वितरण झाले शिवाजी महाविद्यालय बुलढाणा येथे राज्यभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना फिल्म सोसायटी बुलढाणा तर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सोहळ्यात मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती या […]\nअडत्याला खरेदीदार होता येणार नाही \nगुलाबराव महाराजांच्या पालखीचे आळंदीला प्रस्थान:\nप्रहार नगरसेवकाचे अनोखे आंदोलन; घंटागाडी चालवत आणला नगरपालिकेवर कचरा\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbha24taas.com/?p=3756", "date_download": "2018-12-16T03:03:07Z", "digest": "sha1:QGDQYE4Q4QA3B5ZE3VDQ5RFCQ2Z3SVKT", "length": 13881, "nlines": 110, "source_domain": "vidarbha24taas.com", "title": "रेल्वे विकासाचा कायापालट – विदर्भ २४ तास", "raw_content": "\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nअल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार, आरोपी गजाआड\nUncategorized अमरावती टेकनॉलॉजि ताज्या बातम्या मनोरंजन महाराष्ट्र राष्ट्रीय रोजगार विदर्भ\nBreaking News ई-पेपर ताज्या बातम्या यवतमाळ\nराष्ट्रीय हिंदू आंदोलन समिती च्या वतीने सनातन संस्थेवर बंदीची मागणी आणि हिंदूनिष्ठावरील करवाईचा निषेध\nPost Views: 71 राष्ट्रीय हिंदू आंदोलन समिती च्या वतीने सनातन संस्थेवर बंदीची मागणी आणि हिंदूनिष्ठावरील करवाईच�� निषेध रिपोर्टर : कल्पक वाईकर यवतमाळ:- नालासोपारा स्फोटक प्रकरण आणि दाभोलकर हत्या प्रकरणी गेल्या महिन्याभरात नऊ हिंदूनिष्ठावंतांना अटक करण्यात आली यापैकी कुणुही सनातन संस्थेचे साधक नसताना सनातन संस्थेवर बंदी घाला अशी बिण्बुडचि आणि उथळ मागणी काही राजकीय पक्ष संघटना […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या\nPost Views: 31 कार ने शेतकऱ्याच्या बंडी ला उडवले 3 शेतकरी गंभीर जखमी विणेश बेलसरे रिपोर्टर मंगरूळ चव्हाळा:- नादगाव खंडेश्वर तालुक्यातील शिंगणापूर येथील अमरावती यवतमाळ हायवेवर रोड वरून जात असलेल्या शेतकऱ्याच्या बंडीला इंडिगो कार ने जबर धडक दिल्याने 3 शेतकरी गंभीर जखमी झाले भावराव काटगडे हे शेतातून बौल बंडी घेऊन शिंगणापूर येथील घरी जात असता […]\nBreaking News ई-पेपर ताज्या बातम्या\nकोरटा वासीयांच्या दुःखावर मायेची फुंकर\nPost Views: 74 कोरटा वासीयांच्या दुःखावर मायेची फुंकर ऍड शिवाजी जाधवांनी पोळ्याच्या दिवशी दिली भेट पन्नास हजाराची रोख मदत रिपोर्टर:- कल्पक वाईकर भारतीय जनता पक्षाचे नेते अँड शिवाजीराव जाधव यांनी अतिवृष्टी झालेल्या उमरखेड तालुक्यातील कोरटा या आदिवासी गावाला आज 9 सप्टेंबर ऐन पोळा या सणाच्या दिवशी भेट देऊन पाहणी केली व नुकसानग्रस्त कुटुंबाना पन्नास हजार […]\nतिर्थक्षेत्र श्री शुक्लेश्वर मंदिरात कडे जाणाऱ्या रस्ता खराब\nस्वातंत्र्यदिनानिमित्य १८ ऑगस्टला चांदूर रेल्वेत भव्य रक्तदान व रक्तगट तपासणी शिबीर\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nPosted on December 15, 2018 1:04 pm Author chhagan jadhao\tComments Off on आदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन पालकमंत्री पोटे यांनी दिली भेट मुख्यमंत्री घेणार आठ दिवसात शासकीय बैठक आमदार सुनील देशमुख यांनी सोडविले उपोषण अमरावती:- गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा स्पष्ट निर्वाळा चार महिन्यापूर्वी उच्च न्यायालयाने दिला विधानसभा व विधानपरिषदेत गोवारीचा प्रश्न मांडला गेला तरी अद्यापही न्यायालयाच्या निर्णयाचा शासकीय अध्यादेश काढला नसल्याने आदिवासी […]\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nPosted on December 14, 2018 2:40 am Author chhagan jadhao\tComments Off on जुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nBreaking News ई-पेपर महाराष्ट्र विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी अमरावती नुकताच बुलढाणा फिल्म सोसायटीतर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराचे थाटात वितरण झाले शिवाजी महाविद्यालय बुलढाणा येथे राज्यभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना फिल्म सोसायटी बुलढाणा तर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सोहळ्यात मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती या […]\nअडत्याला खरेदीदार होता येणार नाही \nगुलाबराव महाराजांच्या पालखीचे आळंदीला प्रस्थान:\nप्रहार नगरसेवकाचे अनोखे आंदोलन; घंटागाडी चालवत आणला नगरपालिकेवर कचरा\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-sugar-crushing-season-licence-pune-932", "date_download": "2018-12-16T04:27:11Z", "digest": "sha1:YZI63VIMF3GGS53REEP5F74DFVUZFJFB", "length": 17000, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agrowon, sugar crushing season, licence, pune | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपरवान्यासाठी हेलपाटे होणार बंद\nपरवान्यासाठी हेलपाटे होणार बंद\nसोमव��र, 11 सप्टेंबर 2017\nपुणे : राज्यातील साखर कारखान्यांना ऑनलाइन गाळप परवाना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परवान्यासाठी कारखान्यांना आयुक्तालयाचे हेलपाटे मारावे लागतात. ही पद्धत कायमची बंद करा, असे आदेश सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी गेल्या हंगामात दिले होते.\nपुणे : राज्यातील साखर कारखान्यांना ऑनलाइन गाळप परवाना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परवान्यासाठी कारखान्यांना आयुक्तालयाचे हेलपाटे मारावे लागतात. ही पद्धत कायमची बंद करा, असे आदेश सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी गेल्या हंगामात दिले होते.\nसाखर कारखाना सहकारी असो की खासगी त्यासाठी राज्य शासनाचा गाळप परवाना दरवर्षी मिळवणे बंधनकारक असते. साखर आयुक्तांच्या स्वाक्षरीचा परवाना मिळाल्याशिवाय साखर कारखान्यांना बॉयलर पेटवता येत नाहीत. परवाना नसताना किंवा निश्चित केलेल्या तारखेच्या आधीच गाळप सुरू केल्यास कायद्यानुसार कारखान्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे साखर कारखान्यांचे प्रशासन परवाना मिळविण्यासाठी सप्टेंबरपासूनच पूर्वतयारीला लागते.\n१५ सप्टेंबरपर्यंत माहिती अपेक्षित साखर कारखान्यांना दरवर्षी परवान्यासाठी अनेक कागदपत्रे घेऊन पुण्याच्या साखर आयुक्तालयात धाव घ्यावी लागते. त्यात पुन्हा काही क्वेरी (त्रुटी) उपस्थित झाल्यास आयुक्तालयाचे हेलपाटे मारून परवाना मिळवावा लागतो.\nसहकारमंत्री देशमुख यांना ही माहिती आधीपासूनच होती. त्यामुळे गेल्या हंगामात त्यांनी परवान्यासाठी हेलपाटे मारण्याची पद्धत थांबविण्याच्या सूचना दिल्या होत्या, असे सूत्रांनी स्पष्ट केले. ऑनलाइन परवाना वितरणाची पद्धत किचकट राहू नये यासाठी साखर आयुक्त सुभाष कडू पाटील हेदेखील आढावा घेत आहेत.\nचालू हंगामापासून कारखान्यांना ऑनलाइन अर्ज करता यावेत यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. सध्या कारखान्यांकडून त्यात माहितीदेखील भरली जात आहे. परवान्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन माहिती अपेक्षित आहे. कारखान्यांना सर्व माहिती द्यावीच लागणार ऑनलाइन परवाना पद्धतीमुळे राज्यातील साखर कारखान्यांना थकीत एफआरपी आणि सरकारी देणी याची माहितीदेखील ऑनलाइन द्यावी लागणार आहे.\nगाळप परवाना शुल्क, कारखान्याचे विस्तारीकरण झा��े असल्यास सुरक्षा अनामत, मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि साखर संकुल निधी आता कारखान्यांना थेट ऑनलाइन भरता येईल, अशी माहिती साखर कारखाना उद्योगातून देण्यात आली. ऑनलाइन परवाना पद्धत यंदा सुरू केली जात असली तरी कारखान्यांना सर्व माहिती द्यावीच लागणार आहे. त्यात कारखान्याचा तांत्रिक तपशील तसेच गाळप क्षमता, उपलब्ध ऊस, नोंदणी क्षेत्र, सभासदांची यादीनिहाय ऊस उपलब्धता, पाच वर्षात साखर कारखान्याने केलेले गाळप, साखर उत्पादन आणि उसाचे क्षेत्र जाहीर करावे लागणार आहे.\nसाखर सुभाष देशमुख ऊस गाळप हंगाम एफआरपी\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...\nखरीप, केळी पीकविम्याच्या परताव्यापासून...जळगाव : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत...\nखोजेवाडीत लोकसहभागातून जनावरांची छावणीनगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने...\nजमीन सुपीकता, नियोजनातून साधली शेतीमांजरी (जि. पुणे) येथील माधव आणि सचिन हरिलाल घुले...\nमोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या...सांगली ः दूध इकून दौन पैकं मिळत्याती म्हणून...\nमंगेशी झाली वंचितांची मायउपेक्षितांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून...\nगेल्या वर्षीच्या अवकाळीपोटी साठ लाखांची...मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यात...\nउत्तर प्रदेश, हरियाना, पंजाबप्रमाणे...पुणे : जागतिक साखरेचे बाजार आणि खप विचारात घेता...\nपूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामानपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण...\nकांदा दरप्रश्नी पंतप्रधानांना साकडेनाशिक : कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित...\nखानदेशा��� चाराटंचाईने जनावरांची होरपळ...जळगाव : जिल्ह्यात रोज लागणाऱ्या चाऱ्यासंबंधी...\nअडत्याकडून ‘टीडीएस’ कपातीची बाजार...धुळे : शेतकऱ्यांकडून शेतमाल विक्रीनंतर...\nअमरावती विभागात महिन्यात हजारवर शेतकरी...अकोलाः सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि या वर्षी...\n‘शेतकऱ्यांच्या प्रश्नी आमदार-...परभणी : उसाला एफआरपीनुसार दर देण्यात यावा,...\nऊसरसात शर्कराकंदाचे मिश्रण शक्यपुणे : राज्यातील साखर कारखान्यांचा घटलेला गाळप...\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://gangadharmute.com/index?page=1", "date_download": "2018-12-16T04:45:44Z", "digest": "sha1:7MMYBN4SJ7R3MGRX5LSMI3OB7SZKQBK2", "length": 10103, "nlines": 166, "source_domain": "gangadharmute.com", "title": " अनुक्रमणीका | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमु��� करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n15-06-11 रानमेवा शेतीकाव्य रानमेवा खाऊ चला....\n15-06-11 रानमेवा शेतीकाव्य मोरा मोरा नाच रे 1,381\n15-06-11 रानमेवा श्याम सावळासा :अंगाईगीत 2,200\n16-06-11 रानमेवा हे रान निर्भय अता 954\n16-06-11 रानमेवा चंद्रवदना 979\n16-06-11 रानमेवा पुढे चला रे.... 951\n16-06-11 रानमेवा कुंडलीने घात केला 963\n16-06-11 रानमेवा कविता म्हणू प्रियेला 925\n16-06-11 रानमेवा मुकी असेल वाचा 886\n16-06-11 रानमेवा वाघास दात नाही 936\n17-06-11 रानमेवा रूप सज्जनाचे 857\n17-06-11 रानमेवा हे खेळ संचिताचे .....\n17-06-11 रानमेवा घुटमळते मन अधांतरी 865\n17-06-11 रानमेवा आभास मीलनाचा.. 917\n17-06-11 रानमेवा गोचिडांची मौजमस्ती 880\n17-06-11 रानमेवा स्वप्नसुंदरी 944\n17-06-11 रानमेवा सत्ते तुझ्या चवीने 840\n17-06-11 रानमेवा अय्याशखोर 879\n17-06-11 रानमेवा कान पिळलेच नाही 864\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android/?id=d1d71524", "date_download": "2018-12-16T03:42:18Z", "digest": "sha1:GANZRHZ3K6BVH3DUS6MZR4BNSZQZ2RXR", "length": 10207, "nlines": 271, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Silent Camera Pro Android अॅप APK (com.orangestudio.MuteCamera) Orange studio द्वारा - PHONEKY वर डाउनलोड करा", "raw_content": "\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स सिम्बियन ऐप्स\nAndroid ऐप्स शैली छायाचित्रण\n96% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या अॅपसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया अॅप्सचे प्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल ��ॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या अॅपसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Aqua_R3\nफोन / ब्राउझर: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड अनुप्रयोग सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nअॅप्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड OS मोबाइल फोनद्वारे डाउनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या अँन्डिडा मोबाईलवर Silent Camera Pro अनुप्रयोग डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड अनुप्रयोगांपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY वर अँड्रॉइड अॅप्स स्टोअर, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट विनामूल्य विनामूल्य पूर्ण आवृत्ती मोबाइल अॅप्स डाउनलोड करू शकता. या अॅप्लिकेशन्सची छान आणि उपयुक्त वैशिष्ट्ये आपल्याला खूप जास्त वेळ घालवतील. PHONEKY वर, आपल्याला शैक्षणिक आणि मनोरंजनापासून संरक्षण आणि नेव्हिगेशन एंड्रॉइड अॅप्सवर बर्याच अॅप्स आणि विविध शैलीचे गेम सापडतील. आपल्या अँड्रॉइड OS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड अनुप्रयोग डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट अॅप्स पाहण्याची, लोकप्रियतेनुसार अनुप्रयोगांची क्रमवारी लावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8_%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A3_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2018-12-16T03:26:29Z", "digest": "sha1:QHXFPYIAK2XMPDOELETP4KCMFA7K4BPZ", "length": 25096, "nlines": 178, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वामन लक्ष्मण कुलकर्णी - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nवामन लक्ष्मण कुलकर्णी (१९११ - ) हे मराठी भाषेतील समीक्षक व टीकाकार आहेत. ते १९५९ ते ७९ या काळात मराठवाडा विद्यापीठात मराठीचे विभाग प्रमुख होते. हे विद्यापीठ आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ म्हणून प्रसिद्ध आहे. २०१७ साली ते १०६ वर्षांचे आहेत.\nकुलकर्णी यांचा जन्‍म पूर्वीच्‍या खानदेश जिल्‍ह्यातील चोपडे या गावी झाला. त्‍यांचे शालेय शिक्षण नाशिक हायस्‍कूल नाशिक येथे तर पदवी व पदव्‍युत्तर शिक्षण हं. प्रा. ठाकरसी कॉलेज, नाशिक व विल्‍सन कॉलेज, मुंबई येथे झाले. बी.ए. (इंग्रजी) व एम.ए. (मराठी) शिक्षणानंतर ते मुंबई येथे छबिलदास हायस्‍कूलमध्‍ये शिक्षक म्‍हणून कार्य (१९३५-३६). पुढे १९४४ पर्यंत विल्‍सन हायस्‍कूल, मुंबई येथे शिक्षकी पेशा केल्‍यानंतर विल्‍सन महाविद्यालयात प्राध्‍यापक म्‍हणून अध्‍यापनाचे कार्य. नंतर १९५९ पासून औरंगाबाद येथील तत्‍कालीन मराठवाडा विद्यापीठाच्‍या मराठी भाषा व वाङ्मय विभागात प्राध्‍यापक व विभागप्रमुख म्‍हणून कार्यरत झाले. येथे त्‍यांनी १९७३ पर्यंत कार्य केल्‍यानंतर १९७४ ते १९७६ मध्‍ये मुंबई विद्यापीठाच्‍या मराठी विभागात प्राध्‍यापक व विभागप्रमुख अध्‍ययन-अध्‍यापनाचे कार्य व १९७६ मध्‍ये निवृत्‍त.[नियतकालिक संदर्भ १]\n१) वामन मल्‍हार : वाङ्मयदर्शन (१९४४)\n२) वाङ्मयातील वादस्‍थळे (१९४६)\n३) वाङ्मयीन मते आणि मतभेद (१९४९)\n४) वाङ्मयीन टीपा आणि टिप्‍पणी (१९५३)\n५) वाङ्मयीन दृष्‍टी आणि दृष्टिकोन (१९५९)\n६) श्रीपाद कृष्‍ण : वाङ्मयदर्शन (१९५९)\n७) साहित्‍य आणि समीक्षा (१९६३) (स्फूट निबंध संग्रह)\n८) मराठी ज्ञानप्रसारक : इतिहास आणि वाङ्मयविचार (१९६५)\n९) साहित्‍य : शोध आणि बोध’ (१९६७),\n१२) न. चिं. केळकर : वाङ्मयदर्शन (१९७३)\n१३) हरिभाऊंची सामाजिक कादंबरी (१९७३)\n१४) साहित्‍य : स्‍वरूप आणि समीक्षा (१९७५)\n१५) विविधज्ञानविस्‍तार : इतिहास आणि वाङ्मयविचार] (१९७६)[२]\n१६) मराठी कविता : जुनी आणि नवी (१९८०)\n१७) नाटककार खाडिलकर : एक अभ्‍यास[३]\n१) मराठी कविता (१९२०-१९५०) (१९५०)\n२) हरिभाऊंच्‍या कादंबरीतील व्‍यक्‍ती (१९६२)\n३) मराठी नाटक आणि रंगभूमी (१९६३)\n४) काव्‍यातील दुर्बोधता (१९६६)\n५) मराठी समीक्षा (१९७२)\n६) एका पिढीचे आत्‍मकथन (१९७५)\nअध्यक्ष, ४६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा, १९६५ (या संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री. गो. अ. एकबोटे हे होते.)\n^ भागवत श्री.पु., रसाळ सुधीर, पाडगावकर मंगेश इ. (संपा.)¬¬. साहित्य : अध्यापन आण�� प्रकार. मुंबई : मौज प्रकाशन गृह, दुसरा आवृत्ती : 2 ऑक्टोबर 2011.\n• रुस्तुम अचलखांब • प्रल्हाद केशव अत्रे • अनिल अवचट • सुभाष अवचट • कृ.श्री. अर्जुनवाडकर • बाबुराव अर्नाळकर\n• लीना आगाशे • माधव आचवल • जगन्नाथ रघुनाथ आजगावकर • मंगला आठलेकर • शांताराम आठवले • बाबा आढाव • आनंद पाळंदे • नारायण हरी आपटे • मोहन आपटे • वामन शिवराम आपटे • विनीता आपटे • हरी नारायण आपटे • बाबा आमटे • भीमराव रामजी आंबेडकर • बाबा महाराज आर्वीकर\n• नागनाथ संतराम इनामदार • सुहासिनी इर्लेकर\n• निरंजन उजगरे • उत्तम कांबळे • शरद उपाध्ये • विठ्ठल उमप • प्रभाकर वामन उर्ध्वरेषे • उद्धव शेळके\n• एकनाथ • महेश एलकुंचवार\n• जनार्दन ओक •\n• शिरीष कणेकर • वीरसेन आनंदराव कदम • कमलाकर सारंग • मधु मंगेश कर्णिक • इरावती कर्वे • रघुनाथ धोंडो कर्वे • अतुल कहाते • नामदेव कांबळे • अरुण कांबळे • शांताबाई कांबळे • अनंत आत्माराम काणेकर • वसंत शंकर कानेटकर • दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर • किशोर शांताबाई काळे • व.पु. काळे • काशीबाई कानिटकर • माधव विनायक किबे • शंकर वासुदेव किर्लोस्कर • गिरिजा कीर • धनंजय कीर • गिरीश कुबेर • कुमार केतकर • नरहर अंबादास कुरुंदकर • कल्याण कुलकर्णी • कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वामन लक्ष्मण कुलकर्णी • वि.म. कुलकर्णी • विजय कुवळेकर • मधुकर केचे • श्रीधर व्यंकटेश केतकर • भालचंद्र वामन केळकर • नीलकंठ महादेव केळकर • महेश केळुस्कर • रवींद्र केळेकर • वसंत कोकजे • नागनाथ कोत्तापल्ले • अरुण कोलटकर • विष्णु भिकाजी कोलते • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • श्री.के. क्षीरसागर • सुमति क्षेत्रमाडे • सुधा करमरकर\n• शंकरराव खरात • चांगदेव खैरमोडे • विष्णू सखाराम खांडेकर • नीलकंठ खाडिलकर • गो.वि. खाडिलकर • राजन खान • गंगाधर देवराव खानोलकर • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर • संजीवनी खेर • गो.रा. खैरनार • निलीमकुमार खैरे • विश्वनाथ खैरे • चंद्रकांत खोत\n• अरविंद गजेंद्रगडकर • प्रेमानंद गज्वी • माधव गडकरी • राम गणेश गडकरी • राजन गवस • वीणा गवाणकर • अमरेंद्र गाडगीळ • गंगाधर गाडगीळ • नरहर विष्णु गाडगीळ • सुधीर गाडगीळ • लक्ष्मण गायकवाड • रामचंद्र भिकाजी गुंजीकर • वसंत नीलकंठ गुप्ते • अरविंद गोखले • दत्तात्रेय नरसिंह गोखले • मंदाकिनी गोगटे • शकुंतला गोगटे • अच्युत गोडबोले • नानासाहेब गोरे • पद्माकर गोवईकर •\n• निरंजन घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे • प्र.के. घाणेकर\n• चंद्रकांत सखाराम चव्हाण • नारायण गोविंद चापेकर • प्राची चिकटे • मारुती चितमपल्ली • विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर • वामन कृष्ण चोरघडे • भास्कर चंदनशिव\n• बाळशास्त्री जांभेकर • नरेंद्र जाधव • सुबोध जावडेकर • शंकर दत्तात्रेय जावडेकर • रामचंद्र श्रीपाद जोग • चिंतामण विनायक जोशी • लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी • वामन मल्हार जोशी • श्रीधर माधव जोशी • श्रीपाद रघुनाथ जोशी • जगदीश काबरे •\n• अरूण टिकेकर • बाळ गंगाधर टिळक •\n• विमला ठकार • उमाकांत निमराज ठोमरे •\n• वसंत आबाजी डहाके\n• नामदेव ढसाळ • अरुणा ढेरे • रामचंद्र चिंतामण ढेरे •\n• तुकाराम • तुकडोजी महाराज • दादोबा पांडुरंग तर्खडकर • गोविंद तळवलकर • शरद तळवलकर • लक्ष्मीकांत तांबोळी • विजय तेंडुलकर • प्रिया तेंडुलकर •\n• सुधीर थत्ते •\n• मेहरुन्निसा दलवाई • हमीद दलवाई • जयवंत दळवी • स्नेहलता दसनूरकर • गो.नी. दांडेकर • मालती दांडेकर • रामचंद्र नारायण दांडेकर • निळू दामले • दासोपंत • रघुनाथ वामन दिघे • दिवाकर कृष्ण • भीमसेन देठे • वीणा देव • शंकरराव देव • ज्योत्स्ना देवधर • निर्मला देशपांडे • कुसुमावती देशपांडे • गणेश त्र्यंबक देशपांडे • गौरी देशपांडे • पु.ल. देशपांडे • पुरुषोत्तम यशवंत देशपांडे • लक्ष्मण देशपांडे • सखाराम हरी देशपांडे • सरोज देशपांडे • सुनीता देशपांडे • शांताराम द्वारकानाथ देशमुख • गोपाळ हरी देशमुख • सदानंद देशमुख • मोहन सीताराम द्रविड •\n• चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी • मधुकर धोंड •\n• किरण नगरकर • शंकर नारायण नवरे • गुरुनाथ नाईक • ज्ञानेश्वर नाडकर्णी • जयंत विष्णू नारळीकर • नारायण धारप • निनाद बेडेकर • नामदेव\n• पंडित वैजनाथ • सेतुमाधवराव पगडी • युसुफखान महम्मदखान पठाण • रंगनाथ पठारे • शिवराम महादेव परांजपे • गोदावरी परुळेकर • दया पवार • लक्ष्मण रामचंद्र पांगारकर • विश्वास पाटील • शंकर पाटील • विजय वसंतराव पाडळकर • स्वप्ना पाटकर • प्रभाकर आत्माराम पाध्ये • प्रभाकर नारायण पाध्ये • गंगाधर पानतावणे • सुमती पायगावकर • रवींद्र पिंगे • द्वारकानाथ माधव पितळे • बळवंत मोरेश्वर पुरंदरे • केशव जगन्नाथ पुरोहित • शंकर दामोदर पेंडसे • प्रभाकर पेंढारकर • मेघना पेठे • दत्तो वामन पोतदार • प्रतिमा इंगोले • गणेश प्रभाकर प्रधान • दिलीप प्रभावळकर • सुधाकर प्रभू • अनंत काकबा प्रियोळकर •\n• निर्मलकुमार फडकुले • नारायण सीताराम फडके • यशवंत दिनकर फडके • नरहर रघुनाथ फाटक • फादर दिब्रिटो • बाळ फोंडके •\n• अभय बंग • आशा बगे • श्रीनिवास नारायण बनहट्टी • बाबूराव बागूल • रा.रं. बोराडे • सरोजिनी बाबर • बाबुराव बागूल • विद्या बाळ • मालती बेडेकर • विश्राम बेडेकर • दिनकर केशव बेडेकर • वासुदेव श्रीपाद बेलवलकर • विष्णू विनायक बोकील • मिलिंद बोकील • शकुंतला बोरगावकर •\n• रवींद्र सदाशिव भट • बाबा भांड • लीलावती भागवत • पुरुषोत्तम भास्कर भावे • विनायक लक्ष्मण भावे • आत्माराम भेंडे • केशवराव भोळे • द.ता. भोसले • शिवाजीराव भोसले •\n• रमेश मंत्री • रत्नाकर मतकरी • श्याम मनोहर • माधव मनोहर • ह.मो. मराठे • बाळ सीताराम मर्ढेकर • गंगाधर महांबरे • आबा गोविंद महाजन • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • श्रीपाद महादेव माटे • गजानन त्र्यंबक माडखोलकर • व्यंकटेश दिगंबर माडगूळकर • लक्ष्मण माने • सखाराम गंगाधर मालशे • गजमल माळी • श्यामसुंदर मिरजकर • दत्ताराम मारुती मिरासदार • मुकुंदराज • बाबा पदमनजी मुळे • केशव मेश्राम • माधव मोडक • गंगाधर मोरजे • लीना मोहाडीकर • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• रमेश मंत्री • विश्वनाथ काशिनाथ राजवाडे • विजया राजाध्यक्ष • मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष • रावसाहेब कसबे • रुस्तुम अचलखांब • पुरुषोत्तम शिवराम रेगे • सदानंद रेगे •\n• शरणकुमार लिंबाळे • लक्ष्मण लोंढे • गोपाळ गंगाधर लिमये •\n• तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ • विजया वाड • वि.स. वाळिंबे • विनायक आदिनाथ बुवा • सरोजिनी वैद्य • चिंतामण विनायक वैद्य •\n• मनोहर शहाणे • ताराबाई शिंदे • फ.मुं. शिंदे • भानुदास बळिराम शिरधनकर • सुहास शिरवळकर • मल्लिका अमर शेख • त्र्यंबक शंकर शेजवलकर • उद्धव शेळके • शांता शेळके • राम शेवाळकर •\n• प्रकाश नारायण संत • वसंत सबनीस • गंगाधर बाळकृष्ण सरदार • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णाभाऊ साठे • अरुण साधू • राजीव साने • बाळ सामंत • आ.ह. साळुंखे • गणेश दामोदर सावरकर • विनायक दामोदर सावरकर • श्रीकांत सिनकर • प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे • समर्थ रामदास स्वामी • दत्तात्रेय गणेश सारोळकर\nचुका उधृत करा: \"नियतकालिक संदर्भ\" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही.\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष\nइ.स. १९११ मधील जन्म\nसंदर्भ चुका असणारी पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जून २०१८ रोजी २२:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://gangadharmute.com/index?page=2", "date_download": "2018-12-16T04:47:23Z", "digest": "sha1:V2Z3GS6CBZQ5TDVL6A7BHMLP543ELAKF", "length": 10321, "nlines": 166, "source_domain": "gangadharmute.com", "title": " अनुक्रमणीका | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * ��डबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n17-06-11 रानमेवा सूडाग्नीच्या वाटेवर 889\n18-06-11 रानमेवा घट अमृताचा 865\n18-06-11 रानमेवा प्राक्तन फ़िदाच झाले 1,003\n18-06-11 रानमेवा अंगार चित्तवेधी 857\n18-06-11 रानमेवा शेतीकाव्य स्मशानात जागा हवी तेवढी 1,123\n18-06-11 रानमेवा शेतीकाव्य कसे अंकुरावे अता ते बियाणे\n18-06-11 रानमेवा तरी हुंदक्यांना गिळावे किती\n18-06-11 रानमेवा हिशेबाची माय मेली\n18-06-11 रानमेवा खाया उठली महागाई 1,284\n18-06-11 रानमेवा झ्यामल-झ्यामल 983\n18-06-11 रानमेवा लकस-फ़कस 875\n18-06-11 रानमेवा चापलूस चमचा 919\n18-06-11 रानमेवा विदर्भाचा उन्हाळा 942\n18-06-11 रानमेवा आंब्याच्या झाडाले वांगे 1,431\n19-06-11 रानमेवा शेतीकाव्य धकव रं श्यामराव 1,161\n19-06-11 रानमेवा छातीचं झाकण बोम्लीवर आलं 1,734\n19-06-11 रानमेवा कुठे बुडाला चरखा\n19-06-11 रानमेवा बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका 1,984\n19-06-11 रानमेवा नाकानं कांदे सोलतोस किती\n20-06-11 रानमेवा मी गेल्यावर ....\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://smundhe.blogspot.com/2012/04/blog-post_23.html", "date_download": "2018-12-16T03:26:41Z", "digest": "sha1:XWXDHXAQCGUHK5XI2WUEN47UJ6SDYZAG", "length": 9532, "nlines": 46, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: फलोत्पादन'ची संधी शेतकऱ्यांच्या दारी", "raw_content": "\nसोमवार, २३ एप्रिल, २०१२\nफलोत्पादन'ची संधी शेतकऱ्यांच्या दारी\nहिंगोली : राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाचे प्रस्ताव आता राज्यात ऑनलाइन स्वीकारले जाणार आहेत. यामुळे कारभारात पारदर्शकता वाढवून फलोत्पादन अभियानाची संधी शेतकऱ्यांच्या दारी थेट उपलब्ध होणार आहे. यापुढील काळात शेतकरी संगणक व इंटरनेटचा वापर करून आपले अर्ज भरताना दिसणार आहेत. ऑनलाइन अर्जामुळे आपला अर्ज कोणत्या पातळीवर आहेत याची माहिती शेतकऱ्यालासुद्धा \"ऑनलाइन'च पाहता येणार आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय फलोत्पादन अभियान राबविले जाते. याअंतर्गत शेडनेट हाऊस, सामूहिक शेततळे, पॅक हाऊस, फुलशेती, रॅपनिंग चेंबर, मसाला पीक लागवड, केळी, पपई लागवड आदी नावीन्यपूर्ण संधी व अनुदान शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाते. त्यासाठी शेतकऱ्यांकडून दरवर्षी राज्य कृषी विभागाकड���न प्रस्ताव मागवले जातात. शेतकऱ्यांनी सादर केलेल्या प्रस्तावातून जिल्ह्याला मिळालेल्या उद्दिष्टानुसार प्रस्ताव मंजूर करून त्याचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो. फलोत्पादन अभियानात राज्यामध्ये मागील दशकात मोठी प्रगती झाली आहे. \"रोहयो'शी निगडित फळबाग लागवड योजनेमुळे राज्यातील फळपिकाखालील क्षेत्र सुमारे 13.66 लाख हेक्‍टर वाढले आहे. राज्यात भाजीपाला लागवड सुमारे चार लाख हेक्‍टर, मसाला पिके 1.69 लाख हेक्‍टर, याशिवाय फुलशेती सुमारे नऊ लाख हेक्‍टर क्षेत्रावर आहेत. राज्यात पाच समूहांमध्ये या अभियानात आंबा, काजू, केळी, चिकू, कागदी लिंबू, द्राक्षे, स्ट्रॉबेरी, संत्रा, मोसंबी, आवळा आदी फळबागांचे पुनरुज्जीवन होत आहे. ...असा चालेल \"ऑनलाइन' कारभार.. राज्यातील शेतकऱ्यांना www.hortnet.gov.in या संकेतस्थळावर प्रस्ताव भरता येणार आहेत. या अर्जामध्ये शेतकऱ्यांचे नाव, गाव, कोणत्या प्रकल्पाचा लाभ घ्यायचा, क्षेत्र किती याची माहिती भरावी लागणार आहे. अर्जावर शेतकऱ्यांचा खाते क्रमांक व छायाचित्र ही अपलोड करावे लागणार आहे. शेतकऱ्यांनी भरलेले अर्ज मंडळ कृषी अधिकाऱ्याकडे पाठवले जाणार असून, मंडळ कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर तालुका कृषी कार्यालयामार्फत मंजुरीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे पाठवले जाणार आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा अभियान समिती या प्रस्तावांना मंजुरी देणार आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी प्रस्तावासोबत त्यांचे बॅंक खाते क्रमांक नमूद करणे आवश्‍यक असून अनुदानाची रक्‍कम थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना तातडीने अनुदान मिळणे शक्‍य होणार आहे. तक्रारींचा निपटारासुद्धा ऑनलाइन याशिवाय शेतकऱ्यांना या अभियानाबाबत ऑनलाइन तक्रारी करता येणार आहेत. विशेष म्हणजे या तक्रारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयापासून ते थेट दिल्ली येथील कृषी खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाहता येणार आहेत. यामुळे एखादी तक्रार आल्यास त्या तक्रारीचा तातडीने निपटारा होणार आहे. दरम्यान, राज्यातील कृषी खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नुकतेच पुणे येथे प्रशिक्षण घेण्यात आले असून, या वेळी दिल्ली येथील संचालक राकेश वर्धन यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर ��ता लवकरच कृषी अधिकाऱ्यांनाही प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे १:५८ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nफलोत्पादन'ची संधी शेतकऱ्यांच्या दारी\nदूध भेसळ रोखण्यासाठी हेल्पलाइन\nशास्त्रीय पद्धतीने करा पाण्याचा निचरा\nहरभऱ्याच्या भरघोस उत्पन्नाने मिळाली नवसंजीवनी\nवाढवत नेली डाळिंबाची शेती त्यातून मिळविली आर्थिक स...\nइस्राईलने जाणले पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्...\nएक जानेवारीपासून लेखी \"सात-बारा' बंद\nएअरटेलकडून कोलकतामध्ये '४ जी' सेवा सुरु\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-1613.html", "date_download": "2018-12-16T04:10:57Z", "digest": "sha1:M34VGMIUDKXUHLXJNUULF3SMQ64KO72G", "length": 5458, "nlines": 76, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचा भापजने घेतला राजीनामा,पक्षातून निलंबन. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Politics News Shripad Chhindam उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचा भापजने घेतला राजीनामा,पक्षातून निलंबन.\nउपमहापौर श्रीपाद छिंदम यांचा भापजने घेतला राजीनामा,पक्षातून निलंबन.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महाराष्ट्राचे दैवत असणार्‍या छपत्रती शिवाजी महाराज व शिवजयंतीविषयी आक्षेपार्ह शब्द उच्चारनारे भाजप उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचा भापजने राजीनामा घेतला असून , पक्षातून निलंबित केले आहे.\nछिंदम यांनीही एक व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून माफी मागितली आहे.शिवजयंती अवघ्या तीन दिवसांवर आली असताना भाजपच्या उपमहापौरांनी शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. मनपा कर्मचा-याला उद्देशून बोलताना उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. याची आॅडियो क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नगरमध्ये वातावरण तणावपूर्ण बनले असून, छिंदम यांच्या कार्यालयाची शिवसेना, राष्ट्रवादी, संभाजी ब्रिगेडच्या कार्याकर्त्यांनी तोडफोड केली\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nउपमहापौर श्र���पाद छिंदम यांचा भापजने घेतला राजीनामा,पक्षातून निलंबन. Reviewed by Ahmednagar Live24 on Friday, February 16, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://gangadharmute.com/index?page=3", "date_download": "2018-12-16T04:49:47Z", "digest": "sha1:BYXCIR3PVTI6WGRXYWMDDZBY7AQTYXGT", "length": 10206, "nlines": 166, "source_domain": "gangadharmute.com", "title": " अनुक्रमणीका | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारि�� गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n20-06-11 रानमेवा शल्य एका कवीचे 867\n20-06-11 रानमेवा तू हसलीस ... 1,235\n20-06-11 रानमेवा नशा स्वदेशीची...\n20-06-11 रानमेवा सरबत...... प्रेमाच्या नात्याचं 938\n20-06-11 रानमेवा अट्टल चोरटा मी........\n20-06-11 रानमेवा शेतीकाव्य गंधवार्ता 1,781\n20-06-11 रानमेवा दोन मूठ राख 835\n20-06-11 रानमेवा कथा एका आत्मबोधाची...\n20-06-11 रानमेवा शेतीकाव्य हक्कदार लाल किल्ल्याचे…\n20-06-11 रानमेवा शेतीकाव्य चाहूल नवःउषेची 1,012\n20-06-11 रानमेवा घायाळ पाखरांस .. 948\n20-06-11 रानमेवा विलाप लोकसंख्येचा .. 882\n20-06-11 रानमेवा हे गणराज्य की धनराज्य\n20-06-11 रानमेवा शुभहस्ते पुजा 1,234\n20-06-11 रानमेवा पंढरीचा राया 1,308\n20-06-11 रानमेवा श्री गणराया 1,737\n22-06-11 रानमेवा शेतीकाव्य रे नववर्षा 1,157\n22-06-11 रानमेवा शेतीकाव्य ऊठ ऊठ शेतकरी बाळा 2,633\n22-06-11 रानमेवा जरासे गार्‍हाणे 796\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z101016101627/view", "date_download": "2018-12-16T04:15:47Z", "digest": "sha1:B6JNIEFWP6GZPKBXBFFBM2KNWJV3FCYO", "length": 13334, "nlines": 182, "source_domain": "www.transliteral.org", "title": "जय मृत्युंजय - धर्मातीतत्वाच्या नांवे भा...", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|गोपाळ गोडसे|\nक्षणाक्षणाला छळत भारता हो...\nउष्ण आसवे नेत्री जमली, पु...\nअष्टभुजा देवीची मूर्ती सु...\nदंग आज ताण्डवात, भीषण आला...\nघेइ लाडके या सदनाचा घास न...\nजन्मजात जागृत अपुल्या अधि...\nबहिष्कारिण्या परदेशी वसन ...\nराजा लंडनमधुनि चालवी हिंद...\nएक देव एक देश एक आशा \nझालासां उत्तीर्ण परीक्षा ...\nएकमुखाने करुनि हकारा, करी...\nतडितरुप योद्वा कडाडला झगम...\nमुले अनंत जीवनकथा चेतवी उ...\nशेवटचा हा रामराम सन्मित्र...\nदगड मोगरीमधे सापडे सोड ना...\nघरटयाच्या परिसरांत सीमित ...\nत्या डब्यांत मृत्यूची होत...\nबाबा पाही समोर अनुज लोहबद...\nअनभिषिक्त नृप अंदमानाचा म...\nयेसूबाई एक उपेक्षित जाय आ...\nएक बंदी चरण वंदे, भेटुनी ...\nसावरकर कारेत खरोखर अग्निद...\nओंकारयुक्त हे ध्वजा तुला ...\nजातपात गुणकर्मे आली जनतेच...\nहिंदुराष्ट्र अन् हिंदुचा ...\nसंधि पुन्हा आली बंधो \nजनहो-पाकिस्तान भारती जर न...\nजिंकुनी मृत्यु आम्हांत आल...\nमुक्त आजला गंगा, यमुना, ग...\nघडतां भूवर या निष्ठान्तर ...\nदेऊ न शकलो तुम्हां संपदा ...\nस्वाधीन देश झाला तप येतसे...\nकैक अयने लोटती अन् रत्न क...\nआणा निज गोमंतक जिंकुनी घर...\nगेली वहिनी, गेला बाबा \nसेना समरांगणी रंगली तुझे ...\nझाले जीवनकार्य पुरे जर \nजय मृत्युंजय - धर्मातीतत्वाच्या नांवे भा...\nगोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे.\nTags : gopal godsepoemvinayak damodar savarkarकवितागोपाळ गोडसेविनायक दामोदर सावरकर\nधर्मातीतत्वाच्या नांवे भारत आम्ही भंगला \nश्यामल कोमल भाग भूमिचा\nबोध घेतला नाही आम्ही लिहिलेल्या पानांतुनी ॥\nप्रयोग करतां नवा भारती रक्ताची वाहे धुनी \nश्यामल कोमल भाग भुमिचा\nपरकीयांना सामंजस्ये हिंदुपण सामावते \nवंशजाति एकत्व साधती हिंदुत्वाची दैवते \nहिन्दुत्वावर उठण्या जेव्हा वैरी येथे दंगला \nश्यामल कोमल भाग भूमिचा\nआम्ही जपली शांति बांधले बिसतंतूने कुंजरा \nउधळे जैसा मत्त मतंगज थरकापत राही धरा \nवास न आम्ही पाहिला \nश्यामल कोमल भाग भूमिचा\nअंतर नाही देव नि दानव यांच्यामधले जाणले \nआक्रमकांना राष्ट्रामध्ये आसन मानाचे दिले \nअभय दानवा दिले शांतिचा\nअर्थ न आम्हां लागला \nश्यामल कोमल भाग भूमिचा\nदान दिले परि भूक न शमली उन्मादी कामापरी \nशांति चिरफळे प्रांतोप्रांती खड्‍गाच्या धारेवरी \nटाक अगोदर माझा वाटा सोसाटा फोफावला \nश्यामल कोमल भाग भूमिचा शस्त्राघाते रंगला ॥५॥\n परंतु होती भ्रांतीने व्यवहारिली\nकरी ठेवली पात, मूठ अन् आम्ही वै-याला दिली \nअंगावरती उलटुनि आली तत्त्वांची त्या शृंखला \nश्यामल कोमल भाग भूमिचा शस्त्राघाते रंगला ॥६॥\nवन्हि चेतला होता चित्ती पाहुनि तांडव भारती \nज्वाला जाती वा-यासंगे शांतिकोविदा घेरती \nशांतिवचांचा तो उद्गगाता पंचत्वाला पावला \nश्यामल कोमल भाग भूमिचा शस्त्राघाते रंगला ॥७॥\nहिन्दुत्वावर दोष लादला तेव्हाच्या अधिनायके \nचाळण सांगे उपहासाने छिद्रवती तू सूचिके \nगळ्याभॊवती हिंदुत्वाच्या दोर मृत्युचा बांधला \nश्यामल कोमल भाग भूमिचा शस्त्राघाते रंगला ॥८॥\nचंद्र चोरतो प्रकाश रविचा म्हणवीतो तारापती \nराष्ट्रामध्ये बुद्वयंधांच्या चोर ऋषींचे भूपती \n त्यागावरती सौध ��ुणी हो बांधला\nश्यामल कोमल भाग भूमिचा शस्त्राघाते रंगला ॥९॥\nहिंदुत्वाचे प्रतीक पडले आक्षेपांच्या पंजरी \nचार दिशांनी भाले बरच्या तळपत होत्या संगरी \n गजराजाचा दंतहि नाही भंगला \nश्यामल कोमल भाग भूमिचा शस्त्राघाते रंगला ॥१०॥\nजो मृत्युंजय शिवे न त्याला यम स्वतां यमदूत वा \nमुक्त विनायक सांगे आम्हां हिंदूंच्या गतवैभवा \nस्वातंत्र्याचा वीर इच्छितो भारतभूच्या मंगला \nश्यामल कोमल भाग भूमिचा शस्त्राघाते रंगला ॥११॥\nसर्व धार्मिक कार्यांत आरंभी श्रीगणेशाची पूजा कां करतात\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/42804", "date_download": "2018-12-16T04:33:39Z", "digest": "sha1:5GEFHMVRP4AJ6EPIUVESANHYKOJ5DHMD", "length": 20744, "nlines": 161, "source_domain": "www.misalpav.com", "title": "निरोप | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमकरंद घोडके in जनातलं, मनातलं\nभावनेची आर्तता भरभरून मांडणारा, सुटलेपणाची, तुटलेपणाची बोचणी देणारा- क्षणापूर्वी आपला असणारा आणि पुन्हा कधी अनुभवता येईल की नाही अशा साशंक वळणावरचा हा क्षण कुणीतरी देण्यापूर्वी तो घेता यायला हवा असा हा अलौकिक क्षण- निरोप\nकधी अल्लड वयात घरभर नाचणारी सर्वांना आपलंसं करुन घेणारी लाडकी लेक मायेचा उंबरठा ओलांडून जेव्हा दूरदेशी वेशीपल्याड निघते तेव्हा आई बाबांच्या कापऱ्या हातांना अगदी घट्ट धरून हुंदके देत देत पोरसवदा भावनेने इच्छा नसताना एक निरोप घेते. तिला तो घ्यायचा नसतो आणि मायेच्या माणसांनाही तिला तो द्यायचा नसतो पण हा निरोप ठरलेला असतो.\nदूरदेशीचे राजे त्यांच्या खबरी घोडेस्वारांकरवी बंद लखोट्यात कितीतरी महत्वपूर्ण निरोप पाठवत असत. हे निरोप देण���रे घोडेस्वार जीव मुठीत घेऊन मैलोनमैल धावत असत. कारण दळणवळणाचा हा एकमेव दुवा जर काही घातपात झाला तर किती दूरगामी परिणाम करू शकतो हे ध्यानात ठेवूनच ते खबरे निरोपाला जीवापेक्षा जास्त जपत असत. नेपाळीराजे तर खास अशा शुभ संदेशांनाच निरोप म्हणत बाकी सगळे ‘संदेश’ किंवा ‘वार्ता’ या प्रकारात पोचवले जात.\nकाही निरोप हे लिहिलेलेच नसतात पण ज्याला द्यायचे त्याला एका सांकेतिक भाषेत ते पोचवले जातात आणि निरोप घेणार्‍याकडून तशीच दाद वा प्रतिसाद द्यायचीही एक सांकेतिक पद्धत असते.\nउदा. गड जिंकल्यावर तोफांच्या सलामीचा निरोप\nजुन्या देवळांमध्ये, चावड्यांवर काही म्हातारी मंडळी जेव्हा एखादा नवखा चेहरा पाहतात तेव्हा झटक्यात अंदाज बांधून कूळ ,वंश,जातभेद ओळखून त्या अनोळख्या व्यक्तीची अगदीच जवळची ओळख करुन घेतात आणि त्यांच्या ओळखीच्या आणखी निराळ्याच माणसाला या माणसाची गाठ मारून ख्याली-खुशालीचा निरोप धाडतात.\nअसं म्हणतात की ज्याचा निरोप त्यालाच द्यायचा असतो. दुसरयाने तो वाचू ,ऐकू,सांगू नये इतक्या खोल खाजगी अर्थाने निरोपाला महत्व आहे.\nकाही जागा अशा असतात कि त्यात म्हणे जीव अडकतो. अर्थात ती वास्तु असेल तर जरा जास्तच कधी ध्यानीमनीही आलं नसेल अगदीच लहान वयात जिथे आपण खेळलो,बागडलो त्या जागा,ते कठडे, ते बाक, बगीचे , मैदानं या सगळ्यांमध्ये एक जिवंतपणा आपल्याच रुपाने वास करत असतो. वाढत्या वयात आपण अगदीच एक सांकेतिक निरोप या जागांना देऊन टाकलेला असतो.\nम्हणूनच वर्षानुवर्षे पुन्हा त्या जागांची ओढ जेव्हा खुणावते तेव्हा पुन्हा भूतकाळ जगवण्यासाठी तिथे जाणं होतं तेव्हा त्या जागाही अंग चोरून, आ वासून अनोळख्यासारखे आपल्याकडे पाहू लागतात. खरंतर तसे आपण स्वत:कडे पाहू लागतो कारण त्या वयातलं अगदी कोवळं निरागस मन आता उन्हाने अनुभवाने रापलेलं निगरगट्ट झालेलं असतं त्या जागांमध्ये आणि आपल्यात एक परकेपणाची निरोपरेषा कायमची उमटून राहिलेली असते.\nनोकरी-धंदा यांच्या निमित्ताने आपण काही गावांना आणि माणसांना असाच नमस्कार करुन निरोप दिलेला असतो. खूप संपन्न अनुभव दिलेत तुम्ही, तुमच्या अंगाखांद्यावर बागडताना जो आपलेपणा होता तो चिरकाल स्मरणात राहील पण दिड वीत पोटाची खळगी भरायला बाहेर पडतोय.. चला निरोप घेतो\nसणासुदीच्या काळात मग पुन्हा अशी गावे आणि माणसे खुणावत राहतात. खरं सांगू का हा निरोप पोचलेलाच नसतो आणि तो पोचवा अशी इच्छाही नसते.\nविशिष्ट वयानंतर काही कामांना आणि माणसांनाही निरोप मिळतो. अगदी सक्तीचाच असतो तो\nबालपण हे काही नुसतं खेळायचं वय नसतं कधी त्या खेळांमागे बुद्दी आकलनाचा एक संस्कार दडलेला असतो. वय वाढतं आणि या बालपणीच्या खेळण्याला न सांगताच सांकेतिक निरोप जातो की- आता पुरे झालं.\nकाही माणसं तुम्हाला हवी असूनही देहाने तुमचा निरोप घेतात तेव्हा त्यांचा कार्यकाळ संपतो आणि आपला नाईलाज असतो. हाही निरोप चटका देऊन जातोच\nम्हातारवयात शरीर थकतं, बुद्दी कुरकुरु लागते. जगाच्या बाजारहाटीतुन मागे थांबून दीर्घ श्वास घ्यायला, घाई गडबडीत राहून गेलेलं पूर्ण करायला एक जागा मिळते.\nपण नेमकी ही निवृत्त वयानंतरची जागा खरंतर भांबावून सोडते. काय करायचं ते ठाऊक असतं पण नेमकं 'कसं' करायचं हे आजमवायला एक तर शरीर नाहीतर बुद्दी आपला निरोप घेऊन टाकते-तेही तुम्ही न सांगता तुमच्या मनाविरूद्ध\nकाही माणसांना कुठे थांबायला हवं याचं पक्कं भान असतं मग तो क्रिकेट सारखा लोकप्रिय खेळ असो राजकारणासारखी अस्थिर जीवघेणी स्पर्धेची जागा असो वा आपली आवश्यकता नसण्याची जाणीव असो,ते थांबतात. काहींना सुचवावं लागतं काहींसाठी सक्तीने ते अमलात आणावं लागतं. मर्त्य माणसांच्या या जगात कायम टवटवीत आणि रसरशीत असणार्‍या निसर्गाने दिलेला हाही एक निरोपच आहे- जोपर्यंत आहात तोपर्यंत इथलं सगळं तुमचं आहे. भले ते तुम्ही बुद्धीने, अधिकाराने, चोरून, लुबाडून मिळवलं असेल पण नंतर ते माझंच मला परत आहे तेव्हा अहंभावाचा दर्प न ठेवता सत्याची कास धरा ते स्वीकारा आणि योग्यवेळी निरोप घ्या.\nभले तुमच्या मागे तुमचं नाव काढणारं कुणी नसेल, तुम्ही तुमच्या नावासाठी म्हणून ते मुद्दाम बिंबवलेल असेल, भले हे तुम्ही केलं असा स्वार्थी अभिमान बाळगला असेल..\nपण शेवटी एक दिवस सारं काही इथेच ठेवून जायचंय ही भावना जेव्हा प्रबळ होते तेव्हा सगळ्या गोष्टी कशा एकदम सर्वसामान्य माणसासारख्या एका सरासरी पातळीवर राहतात.\nनिरोप घेण्यापूर्वी सर्वश्रेष्ठ सरासरी पातळीवर राहण्यासाठी नेहमी दोन लोकांचा आदर करायचा असतो- आपल्या वयापेक्षा जेष्ठ आणि आपल्यापेक्षा वयाने अगदीच कनिष्ठ हाही एक सांकेतिक निरोपच आहे एका सुसंस्कृत पिढीने दिलेला ,जपलेला आणि दुसऱ्या नव्याने उ��्या ठाकलेल्या उमलत्या पिढीसाठी-चांगलं संस्कारी जगण्यासाठी हाही एक सांकेतिक निरोपच आहे एका सुसंस्कृत पिढीने दिलेला ,जपलेला आणि दुसऱ्या नव्याने उभ्या ठाकलेल्या उमलत्या पिढीसाठी-चांगलं संस्कारी जगण्यासाठी काही निरोप ठरवून द्यायचेत ते असे-\nदुजाभावाने गैरसमजाने वा वेळ न मिळाल्याने काही नाती गमावून ताणून टाकतो आपण नंतरचं वाईट वाटणं नैसर्गिकपणे मनाच्या खोल पाण्यावर तरंग उमटवतं. निवांतक्षणी कधीतरी चूक बरोबर असा सारीपाट आपलाच आपल्याशी मांडला जातो. खरंतर आपण समजतो तेवढी माणसे चांगली नसतात आणि आपल्याला वाटतात तेवढी वाईटही नसतात. हा आपला तात्कालिक परिस्थितीत त्या माणसांकडे पाहण्याचा रोख,दृष्टिकोन तसं ठरवतो. परंतु आपला मेंदू अत्यंत कार्यक्षम असून नेहमी हे सगळं बॅलन्स करू पाहतो. स्वत:हून काही करण्यासारखं उरलंच नसेल आणि ही हुरहूर, तुट भरून काढायची असेल तर निरोप द्या ईर्षेला, अभिमानाला, मीपणाला, मोहाला, रागाला नंतरचं वाईट वाटणं नैसर्गिकपणे मनाच्या खोल पाण्यावर तरंग उमटवतं. निवांतक्षणी कधीतरी चूक बरोबर असा सारीपाट आपलाच आपल्याशी मांडला जातो. खरंतर आपण समजतो तेवढी माणसे चांगली नसतात आणि आपल्याला वाटतात तेवढी वाईटही नसतात. हा आपला तात्कालिक परिस्थितीत त्या माणसांकडे पाहण्याचा रोख,दृष्टिकोन तसं ठरवतो. परंतु आपला मेंदू अत्यंत कार्यक्षम असून नेहमी हे सगळं बॅलन्स करू पाहतो. स्वत:हून काही करण्यासारखं उरलंच नसेल आणि ही हुरहूर, तुट भरून काढायची असेल तर निरोप द्या ईर्षेला, अभिमानाला, मीपणाला, मोहाला, रागाला सोप्पं नाहीये पण हेच त्याचं स्पष्ट उत्तर आहे\nशाळेतले निरोप समारंभ, कॉलेज च्या farewell पार्ट्या आणि म्हातारवयातले रिटायरमेंटचे कार्यक्रम शेवटी काय असतं\nत्या घटनांना माणसांना शेवटचं कडकडून भेटणं, एक अतिउच्च असा पुन्हा न येणारा क्षण भरभरून जगणं, सुखी असो व दु:खी त्यातलं चिरंतन लक्षात राहील असं निरोपसत्व जपणं\nसुरुवात छान केलीत, मध्यंतरी थोडा गंडल्या सारखा वाटत आहे. पण एकंदरीत छान\nसुरुवात छान केलीत, मध्यंतरी थोडा गंडल्या सारखा वाटत आहे. पण एकंदरीत छान\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 4 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे अ���े काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/humx+mp3-players-ipods-price-list.html", "date_download": "2018-12-16T04:01:55Z", "digest": "sha1:PSKFZIQS3MXN5IALYAWEOCQ42P4JR76C", "length": 21255, "nlines": 525, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "हुंक्स पं३ प्लायर्स & इपॉड्स किंमत India मध्ये 16 Dec 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nहुंक्स पं३ प्लायर्स & इपॉड्स Indiaकिंमत\nIndia 2018 हुंक्स पं३ प्लायर्स & इपॉड्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nहुंक्स पं३ प्लायर्स & इपॉड्स दर India मध्ये 16 December 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 22 एकूण हुंक्स पं३ प्लायर्स & इपॉड्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन हुंक्स 2 गब पं३ प्लेअर आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Naaptol, Snapdeal, Homeshop18, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी हुंक्स पं३ प्लायर्स & इपॉड्स\nकिंमत हुंक्स पं३ प्लायर्स & इपॉड्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन हुंक्स Go मुसिक पं३ प्लेअर विथ फट हुंक्स कीचॆन डिजिटल फोटो फ्रेम Rs. 1,210 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.499 येथे आपल्याला Go मुसिक पं३ प्लेअर विथ फट उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी ���्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 22 उत्पादने\nबेलॉव रस & 2000\n8 गब अँड बेलॉव\nशीर्ष 10हुंक्स पं३ प्लायर्स & इपॉड्स\nताज्याहुंक्स पं३ प्लायर्स & इपॉड्स\nहुंक्स झिंग ब्लू पं३ फ्री इन एअर बूड इअरफोन ओर्थ ऑफ रस 250 अँड २गब मिक्रोस्ड कार्ड\nहुंक्स गो मुसिक ट्रेंड्झ ब्लू\nGo मुसिक पं३ प्लेअर विथ फट\nहुंक्स Go मुसिक पं३ प्लेअर विथ फट हुंक्स कीचॆन डिजिटल फोटो फ्रेम\nहुंक्स झिंग रेड पं३ फ्री इन एअर बूड इअरफोन ओर्थ ऑफ रस 250 अँड ४गब मिक्रोस्ड कार्ड\nहुंक्स गो मुसिक ट्रेंड्झ रेड\nहुंक्स झिंग व्हाईट पं३ फ्री इन एअर बूड इअरफोन ओर्थ ऑफ रस 250 अँड २गब मिक्रोस्ड कार्ड\nहुंक्स झिंग ब्लॅक पं३ फ्री इन एअर बूड इअरफोन ओर्थ ऑफ रस 250 अँड ४गब मिक्रोस्ड कार्ड\nहुंक्स मुसिकंपोर्ट २गब पं३ प्लेअर\n- मेमरी 2 GB\nहुंक्स झिंग ब्लॅक पं३ प्लेअर विथ सक्यसॉनिक ह्न६५ इअरफोन\n- प्लेबॅक तिने 8 hrs\nहुंक्स झिंग ब्लू पं३ फ्री इन एअर बूड इअरफोन ओर्थ ऑफ रस 250 अँड ४गब मिक्रोस्ड कार्ड\nहुंक्स झिंग ब्लू पं३ फ्री इन एअर बूड इअरफोन ओर्थ ऑफ रस 250\nहुंक्स झिंग व्हाईट पं३ फ्री इन एअर बूड इअरफोन ओर्थ ऑफ रस 250\nहुंक्स झिंग Musiq स्पेसिअल पं३ प्लेअर ब्लॅक\n- प्लेबॅक तिने 8 hr\nहुंक्स झिंग जिम एडिशन पं३ प्लेअर व्हाईट\n- प्लेबॅक तिने 8 hr\nहुंक्स झिंग ब्लॅक पं३ फ्री इन एअर बूड इअरफोन ओर्थ ऑफ रस 250 अँड २गब मिक्रोस्ड कार्ड\nहुंक्स 2 गब पं३ प्लेअर\nहुंक्स झिंग रेड पं३ फ्री इन एअर बूड इअरफोन ओर्थ ऑफ रस 250\nहुंक्स Go मुसिक पं३ प्लेअर विथ फट हुंक्स मिनी ब्लास्ट स्टिरीओ रेचरगबाळे स्पीकर शॉकिंग\nहुंक्स गो मुसिक ट्रेंड्झ ग्रीन\nहुंक्स झिंग व्हाईट पं३ फ्री इन एअर बूड इअरफोन ओर्थ ऑफ रस 250 अँड ४गब मिक्रोस्ड कार्ड\nहुंक्स झिंग रेड पं३ फ्री इन एअर बूड इअरफोन ओर्थ ऑफ रस 250 अँड २गब मिक्रोस्ड कार्ड\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://gangadharmute.com/index?page=4", "date_download": "2018-12-16T04:51:10Z", "digest": "sha1:S5QBBJUNE7MPIQVIZDKQUIWPOIREFFF7", "length": 10345, "nlines": 166, "source_domain": "gangadharmute.com", "title": " अनुक्रमणीका | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n22-06-11 रानमेवा मांसाहार जिंदाबाद ...\n22-06-11 रानमेवा शेतीकाव्य नंदनवन फ़ुलले ...\n22-06-11 रानमेवा तू तसा - मी असा 839\n22-06-11 रानमेवा माणूस 822\n22-06-11 रानमेवा अंगावरती पाजेचिना....\n22-06-11 रानमेवा शेतीकाव्य शेतकरी मर्दानी...\n22-06-11 रानमेवा शेतीकाव्य रे जाग यौवना रे....\n22-06-11 रानमेवा हवी कशाला मग तलवार \n22-06-11 रानमेवा शेतीकाव्य औंदाचा पाऊस 2,109\n22-06-11 रानमेवा नाते ऋणानुबंधाचे.. 908\n22-06-11 रानमेवा शेतीकाव्य आईचं छप्पर 2,433\n22-06-11 रानमेवा शेतीकाव्य हताश औदुंबर 1,584\n22-06-11 रानमेवा शेतीकाव्य सजणीचे रूप ...\n22-06-11 रानमेवा शेतीकाव्य बळीराजाचे ध्यान ....\n22-06-11 रानमेवा माय मराठीचे श्लोक...\n22-06-11 रानमेवा गगनावरी तिरंगा ....\n23-06-11 रानमेवा एक “अनुभवसिद्ध रानमेवा\" 1,068\n23-06-11 रानमेवा अनुभवांची शिदोरी आणि सृजनशीलतेची समृद्धी 1,090\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-games/?st=6&q=APP", "date_download": "2018-12-16T03:53:54Z", "digest": "sha1:RGTJMQL35YFRVJHF65MCLQYQ6NF7AYWS", "length": 7877, "nlines": 202, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - शीर्ष रेट केलेले APP अँड्रॉइड गेम", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली सर्व\nयासाठी शोध परिणाम: \"APP\"\nऐप्समध्ये शोधा किंवा थीम्स\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Driftkhana Freestyle Drift App गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2018-12-16T04:39:27Z", "digest": "sha1:HPRSQN5SK7MVTXOJ7U4CLOXFGJX2XLEY", "length": 6937, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "केरळच्या पथकाने केली भागडी गावच्या विकासाचे कौतुक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकेरळच्या पथकाने केली भागडी गावच्या विकासाचे कौतुक\nमंचर- आंबेगाव तालुक्‍यातील आदर्शगाव भागडी या गावाला गेल्या दहा दिवसांत दुसऱ्यांदा केरळ राज्यातील जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी भेट देऊन विकास कामांचे कौतुक केले.\nयशदा संस्थेच्या माध्यमातून यापूर्वी केरळच्या पाहुण्यांनी भागडी गावाला भेट दिली होती. त्यांना येथील कामकाज पाहून आनंद झाला. त्यामुळे केरळ राज्यातील दुसरे पथकही भागडीला भेट देण्यासाठी आले होते. यावेळी यशदाच्या अधिकारी अनिता महिरास, योगिता गावडे व ज्ञानशक्ती संस्थेच्या प्रकल्प समन्वयक निशा जाधव उपस्थित होत्या. केरळच्या पथकाने गावाने राबविलेल्या पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामांची पाहणी केली. सिमेंट बंधारे, सलग समतल चर, फ्लॉवर, कोबी, फुले आदी पिकांचे मुरमाड माळरान जमिनीत आलेले उत्पादन पाहून केरळच्या पाहुण्यांनी गावकऱ्यांचे कौतुक केले. भागडी आदर्शगाव योजनेचे अध्यक्ष रामदास आगळे, ज्ञानेश्‍वर उंडे, रामदास आगळे, रामदास गवारी, अनिल उंडे, लक्ष्मण गवारी, पांडुरंग भालेराव यांनी गावातील पाणलोट क्षेत्र विकासाची माहिती दिली. शिवारफेरी झाल्यानंतर प्राथमिक शाळा व अंगणवाडीला भेट दिली. गावात झालेल्या बदलांची माहिती देणारी चित्रफित पाहुण्यांना दाखविण्यात आली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleधनगर, मुस्लिम आरक्षण मिळेपर्यंत मेगा भरती होऊ देणार नाही – मासाळ\nNext articleसैनिकांप्रती सदैव कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे – खासदार संभाजीराजे छत्रपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z150928115052/view", "date_download": "2018-12-16T03:50:22Z", "digest": "sha1:7MXRMGQBVE7DD7WNT7H7GKFUFE5KHLLG", "length": 24397, "nlines": 172, "source_domain": "www.transliteral.org", "title": "अंक तिसरा - प्रवेश तिसरा", "raw_content": "\nसमुद्रस्नान केव्हा करावे व केव्हा करू नये \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाटक|संगीत संशय कल्लोळ|अंक तिसरा|\nअंक तिसरा - प्रवेश तिसरा\nसंशय - कल्लोळ नाटकांचा पहिला प्रयोग, गंधर्व नाटक मंडळींनी सन १९१६ च्या नोव्हेंबर महिन्यांत पुणे��� मुक्कामीं केला.\nTags : dramagovind ballal devalsanshay kallolगोविंद बल्लाळ देवलनाटकमराठीसंशय कल्लोळ\n( रेवती तसबीर शोधीत येते. )\nरेवती - ही काय पण भूतचेष्टा झाली म्हणतें मी त्यांनीं मला याच झाडाखाली तसबीर दिली वाटतं त्यांनीं मला याच झाडाखाली तसबीर दिली वाटतं हो, हेंच तें आंब्याचं झाड हो, हेंच तें आंब्याचं झाड आणि ती पाहून मी पदराखाली झांकून घेतली, इथूनच पुढं कार्तिकनाथाला गेले, प्रदक्षिणा घालून बाहेर तुळशीं कट्ट्यावर थोडीशीं टेकलें. तिथं तर पडली नसेल ना आणि ती पाहून मी पदराखाली झांकून घेतली, इथूनच पुढं कार्तिकनाथाला गेले, प्रदक्षिणा घालून बाहेर तुळशीं कट्ट्यावर थोडीशीं टेकलें. तिथं तर पडली नसेल ना नाहीं, कारण तिथून निघाल्यावर देवळाबाहेर येतांना ती थोडीशी उघडी पडली होती ती मी झांकून घेतलेली मला चांगली आठवते नाहीं, कारण तिथून निघाल्यावर देवळाबाहेर येतांना ती थोडीशी उघडी पडली होती ती मी झांकून घेतलेली मला चांगली आठवते मग, मग - हो मग, मग - हो मी याच सुमाराला घेरी येऊन पडलें; तेव्हां कदाचित् खालीं जमिनीवर पडली असेल, आणखी मी शुध्दीवर येऊन घरीं जातांना माझं मन जरासं गोंधळून गेलं होतं म्हणून कीं काय कोण जाणे, तिची काही मला शुध्द राहिली नसावी. मला ज्यांनी घरीं पोंचविली त्यांच्या तर ती हाती लागली नसेल ना मी याच सुमाराला घेरी येऊन पडलें; तेव्हां कदाचित् खालीं जमिनीवर पडली असेल, आणखी मी शुध्दीवर येऊन घरीं जातांना माझं मन जरासं गोंधळून गेलं होतं म्हणून कीं काय कोण जाणे, तिची काही मला शुध्द राहिली नसावी. मला ज्यांनी घरीं पोंचविली त्यांच्या तर ती हाती लागली नसेल ना पण तसं झालं असतं तर त्यांनी ती माझी मला पोंचती केली असती पण तसं झालं असतं तर त्यांनी ती माझी मला पोंचती केली असती तर मग काय झालं तसबिरीचं तर मग काय झालं तसबिरीचं आश्विनशेट म्हणाले, ती मी एका गृहस्थाच्या हातांत पाहिली. तो गृहस्थ कोण असावा बाई आश्विनशेट म्हणाले, ती मी एका गृहस्थाच्या हातांत पाहिली. तो गृहस्थ कोण असावा बाई त्यांच्या मनांत जी शंका आली ती त्यांच्या समजुतीप्रमाणं वाजवी आहे. पण आतां मी काय करुं त्यांच्या मनांत जी शंका आली ती त्यांच्या समजुतीप्रमाणं वाजवी आहे. पण आतां मी काय करुं ते माझ्यावर रागावून गेले; म्हणून मेली मनाला हळहळ लागून राहिली आहे \nपद ( शाम घुंगट पट खोलो या चालीवर )\nसंशय कां ��निं आला ॥ कळेना ॥ कारण काय तयाला ॥धृ०॥\nआळ वृथा कीं, चित्र दिलें मी ॥ कोणा पर - पुरुषाला ॥१॥\nकोपुनि गेले, ही मज लागे ॥ हळहळ थोर मनाला ॥२॥\n( पाहून ) अग बाई, हे आश्विनशेटजीच येत आहेत. ही मुद्रा रागाची म्हणावी कीं संशयाची म्हणावी या चिन्हांवरुन मनांत कांहीं गोंधळ चालला आहे खरा. ( आश्विनशेट येतो. ) दुष्टि बिचारी माझ्याकडे धांव घेते तिला बलात्कारानं दुसरीकडे वळविण्यांत काय अर्थ \nआश्विन - ( पुटपुटतो ) हो, दुष्टि धांव घेते फोडून टाकीन अशी सैरावैरा धांवू लागली तर \nरेवती - मला ऐकूं येण्यासारखं मुद्दाम पुटपुटायचं, त्यापेक्षां उलट बोललेलं काय वाईट हें मीं झाडावरच्या पोपटाला म्हणतें हो नाहीतर इथं कुणी आपल्याकडेच ओढून घेईल.\nआश्विन - लागली मायाजाळ पसरायला. पण हा पोपट असला तसला नव्हे असलीं दहावीस जाळीं घेऊन उडून जाणारा हा पोपट आहे \nरेवती - मग कां घोटाळतो आहे इथं \nआश्विन - कांही कुणाची भीति नाही. हमरस्ता आहे हा; पाहिजे त्यानं तिथं, तब्येत लागेल तितका वेळ उभं राहावं आणि लहर लागेल तेव्हा जावं ज्याचा तो मुखत्यार आहे \nरेवती - ( जवळ जाऊन ) परवा त्या बुवानं किती उघड अर्थाचं कवन म्हटलं तें मी आपल्या मनाशीं मोठ्यांदां म्हणते. कुणी ऐकायचं नाहीं काय बरं तें \nपद ( जल जयो ऐसी - या चालीवर )\nह्रदयिं धरा हा बोध खरा ॥ संसारीं शांतिचा झरा ॥धृ०॥\nसंशय खट झोटिंग महा ॥ देऊं नका त्या ठाव जरा ॥१॥\nनिशाचरी कल्पना खुळी ॥ कवटाळिल ही भीति धरा ॥२॥\nबहुरुपा ती जनवाणी ॥ खरी मानितां घात पुरा ॥३॥\nकां समजला का याचा अर्थ \n समजला याचा अर्थ. आणखी तुझाहि अर्थ लक्षांत आला \nरेवती - नुसती मेली माझ्या अर्थाची ओळख पटायला इतकी का उरस्फोड करावी लागली आतां तरी पुरती ओळखू पटली ना \nआश्विन - पटली. आतां अगदीं पुरीं ओळख पटली तूं एक छानदार सोनेरी मुलामा दिलेली - हिणकस - चालती - बोलती बाहुली आहेस झालं \nरेवती - ( मनाशीं ) अजून कांहीं यांच्यावरचा संशयविषाचा अम्मल उतरला नाही. काय बरं करावं ( उघड ) इतका विनोद पुरे नाहीं का झाला ( उघड ) इतका विनोद पुरे नाहीं का झाला हा मेला विनोदाचा मामला मला नाहीं आवडत; म्हणून म्हणतें, एकदां गालांतच कां होईना पण गोंडस हंसून घरापर्यंत चला हा मेला विनोदाचा मामला मला नाहीं आवडत; म्हणून म्हणतें, एकदां गालांतच कां होईना पण गोंडस हंसून घरापर्यंत चला आणखी मी एक गोड पट्टी करुन देतें तेवढी खाऊन मग हवें तर पुन्हां माझ्यावर रागावून चला. कां आणखी मी एक गोड पट्टी करुन देतें तेवढी खाऊन मग हवें तर पुन्हां माझ्यावर रागावून चला. कां झालं हें पहा. तुम्ही न हंसता हे गालच हंसूं लागले \nआश्विन - आतां तुझं घर आणखी तुझ्या हातची पट्टी विसरा- विसरा तें आतां \nरेवती - पहा बरं, काय बोलतां याचा विचार करा ही संधि पुन्हां यावयाची नाही ही संधि पुन्हां यावयाची नाही इतकंच नव्हें, पण मग कितीहि शपथा घेतल्यात, वचनं दिलींत, चुकलों म्हटलंत, क्षमा मागितलीत तरी मी तिकडे लक्षसुध्दां द्यायची नाहीं इतकंच नव्हें, पण मग कितीहि शपथा घेतल्यात, वचनं दिलींत, चुकलों म्हटलंत, क्षमा मागितलीत तरी मी तिकडे लक्षसुध्दां द्यायची नाहीं म्हणून म्हणतें, नीट विचार करा आणखी चला माझ्या घरापर्यंत \nआश्विन - ती आर्जवाची आणि क्षमा मागण्याची वेळ गेली पार निघून याउप्पर तसली गोष्ट स्वप्नांतसुध्दां आणूं नकोस याउप्पर तसली गोष्ट स्वप्नांतसुध्दां आणूं नकोस इतका कांहीं मी हा नाही \nरेवती - खरंच का पण ना मला नाही वाटत पण ना मला नाही वाटत \nआश्विन - हांस, वाटेल तितकी हांस. इतके दिवस मला आपल भोळसर पाहून पिंजर्‍यात कोंडून ठेवायचा बेत केला होतास, पण \nपद ( ’ कर नुले जाये ’ या चालीवर .)\nकटिल हेतु तुझा फसला ॥ निजपाशीं मज बांधायाचा ॥धृ०॥\nमहा घोर मरणांतुनि सुटलों ॥ उरीं विषारी नेत्र भल्ल हा होत घुसला ॥१॥\nरेवती - बरं झालं हो तुमचं नशीब चांगलं म्हणून लौकर मोकळे झालांत तुमचं नशीब चांगलं म्हणून लौकर मोकळे झालांत आतां पाहिजे तिकडे बिनघोर चला \nआश्विन - मी पाहिजे तिकडे जातों आणि तूहि पाहिजे तिकडे जा किंवा पाहिजे त्याच्या --\nरेवती - हं महाराज, मर्यादा सुटू लागली.\nआश्विन - कांहीं हरकत नाही. मर्यादेची पर्वा बाळगाण्याची वेळ ही नव्हे तुझ्यासारखा खोडसाळ बायकोजवळ कसली आली आहे मर्यादा \nरेवती - मी खोडसाळ \nआश्विन - हो, हो, तूं खोडसाळ तुझं सर्व गारुड मला समजलं आहे, पण कशाला बोलूं तुझं सर्व गारुड मला समजलं आहे, पण कशाला बोलूं रेवती खरोखर मी तुला प्राणांपेक्षा प्यार समजत होतों ; पण तोच तुझा आतां इतका तिटकारा आला आहे कीं काय सांगूं रेवती खरोखर मी तुला प्राणांपेक्षा प्यार समजत होतों ; पण तोच तुझा आतां इतका तिटकारा आला आहे कीं काय सांगूं थोडसं वाईट वाटतं, पण सांगतोंच कीं, याउप्पर माझी भेट तुला कधीं व्हायची नाहीं \nरेवती - ती कां व���हायची नाहीं आणि असं तिटकारा येण्यासारखं माझ्या हातून काय झालं \nआश्विन - काय झालं एकतर मी दिलेली तसबीर तूं एका सोद्याला देऊन टाकलीस \nरेवती - ( मनाशी ) अगदीं खोटा आरोप करतात, तेव्हां यांची अशीच खोड मोडली पाहिजे \nरेवती - हो दिली मग काय म्हणणं आहे आपलं \nआश्विन - कां दिलीस \nरेवती - कां म्हणजे मला वाटलं, मी दिली.\nआश्विन - दिलीस तर दिलीस मला थोडंच वाईट वाटणार आहे त्याबद्दल \nरेवती - मग असे सुस्कारे कां सोडतां \nआश्विन - मी आणि सुस्कारे कांहीं बांगड्या नाहीं भरल्या हातांत \nरेवती - हो, हातांत दिसत नाहींत खर्‍याच पण सांभाळा हो हे वीरश्रीचं पाणी जाईल जिरुन आणि पुन्हां लागाल माझ्या दाराचे उंबरठे झिजवायला पण मग मी पाऊलसुध्दां द्यायची नाही, संभाळून असा \nआश्विन - आणखी तूंहि पण सांभाळून ऐस नाहीतर एकदां पडलीस तशी पुन्हां भर रस्त्यात त्याच्या गळ्यांत जाऊन पडशील \nरेवती - ती कुणाच्या केव्हां ( मनाशीं ) हें नवीनच काढलंय् यांनी.\nआश्विन - कुठं म्हणजे या झाडाखालीं. काल सकाळी. तो म्हणत होता ’ घरांत चल या झाडाखालीं. काल सकाळी. तो म्हणत होता ’ घरांत चल ’ कां आलं कीं नाही ध्यानांत अजून \nरेवती - ( मनाशीं ) समजलें, मी घेरी येऊन पडलें होतें त्या वेळचं असावं हें. पण यांच्याशी खरं बोलून उपयोग नाही. कांही वेळ मघासारखं वांकडंच बोललं पाहिजे \nआश्विन - पटली की नाही खूण \nरेवती - बरं पटली. मग \nआश्विन - पुन्हां तशी पडूं नकोस \nरेवती - तें कां कुणाची बंदी आहे मला कुणाची बंदी आहे मला माझी मी मुखत्यारीण आहे \nआश्विन - मग असं तूं अगोदरच सांगायचं होतंस मला.\nरेवती - आम्ही नायकिणीच जर असं सांगायला लागलों; तर आटपलाच आमचा बाजार \nआश्विन - तर मग \nपद ( नगरी मोरी )\nस्वकर शपथ वचनिं वाहिला ॥\n निजतनु दिधली मला, तो काय, पोरखेळ नवा ॥धृ०॥\nपसरिली माया लटकिच कां ती ॥\nवरिलें मग कां धरुनि साक्षी त्या माधवा ॥१॥\nरेवती - त्या शपथा आपण खर्‍या समजलांत एकूण \nपद ( हे श्रवण )\nभोळी खुळी गवसति जीं धनिक वणिक बाळें ॥\nधरायास त्यांस पाश असति निरनिराळे ॥धृ०॥\nआण शपथ मम वचनें मानिली खरीं कां ॥\nहंसतिल जन म्हणतील तें शंभु खरे भोळे ॥१॥\nआश्विन - बस्स,बस्स, झालं हीच तुझी माझी अखेरची भेट जातों आतां --\nरेवती - सुखरुप चला बरं पुन्हा असे फसूं नका \nआश्विन - ( परतून ) तुला वाटत असेल कीं मी पुन्हां भेटेन म्हणून, पण तें विसर आतां \nरेवती - विसरतें बरं, पण चला ��तां एकदांचे अग बाई, पुन्हां परतली स्वारी अग बाई, पुन्हां परतली स्वारी आणखी काय राहिलं सांगायचं \nआश्विन - शेवटची, अखेरची एकच गोष्ट सांगायची राहिली ती ही कीं, तूं खरोखर माझं मन चोरुन घेतलं होतसं आणि मीहि तें मोठ्या आनंदानं तुझ्या स्वाधीन केलं होतं, म्हणून तुला सोडून जायचं माझ्या जीवावर आलं आहे; तरी एकदा निश्चय केला तो फिरायचा नाही पण शेवटचं इतकंच सांगायचं कीं, तूं कुठंहि खुशाल ऐस पण शेवटचं इतकंच सांगायचं कीं, तूं कुठंहि खुशाल ऐस ( जाऊ लागतो व पुन्हां परततो, ) आणि तुझ्याबद्दल कांहीं वेडंवाकडं माझ्या कानांवर येईल असं करुं नकोस ( जाऊ लागतो व पुन्हां परततो, ) आणि तुझ्याबद्दल कांहीं वेडंवाकडं माझ्या कानांवर येईल असं करुं नकोस \nपद ( क्षण एक जो )\nमानिले आपुली तुजसि मीं एकदां ॥\nदु:ख शोक न कदा शिवुत तुजलागिं ते ॥धृ०॥\nवंचिलें त्वां जरी हितचि तव वांछितों ॥\nवरुनि सन्मार्ग तो धरि सदा सुमतिते ॥१॥\nकष्ट जरि सोडितां वच नये मोडितां ॥\nम्हणुनी जातों अतां गाळि नयनाश्रु ते ॥२॥\nरेवती - या बरं खरोखरचं पुन्हां भेटणार नाहीं \nआश्विन - आतां नांवच नको काढूं भेटायचं एकदां तोंडातून शब्द गेले ते गेले एकदां तोंडातून शब्द गेले ते गेले \nरेवती - तें खरं पण, संध्याकाळी मीं बाहेर नको ना जाऊं नाहीतर आपण याल आणि चुकामूक पडेल, म्हणून विचारतें.\nआश्विन - प्राण गेला तरी यायचं नाहीं म्हणतों ना मग चुकामूक कशी पडणार \nरेवती - आलं माझ्या ध्यानांत; पण मी स्वत: मसाल्याचं दूध करणार आहे. आलां नाहीत तर मी रागावेन बरं \nआश्विन - रागाव, खुशाल रागाव ( निघून जातो. )\nरेवती - खरंच, यांच माझ्यावर मनापासून प्रेम आहे, पण त्या तसबिरीनं मेला घोंटाळा करुन ठेवला आहे, तो आधीं घरीं जाऊन उलगडला पाहिजे \nपद ( मेरा चित्त )\nमजवरी तयांचे प्रेम खरें ॥ जें पहिलें जडलें तें उरे ॥धृ०॥\nकसास लावुनि अंत पाहिला ॥ परि न जराहि ओसरे ॥१॥\nसंशय - पटला दूर सारितां ॥ प्रकाशेल कीं मग पुरें ॥२॥\nवि. ( राजा . ) चांगलें चोखट पहा . - मसाप २ . २ . ३६० .\nवास्‍तुदोषावर आरसा काय करतो आरशांचा उपयोग कसा होतो\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्क���रचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/gulmohar/marathi-katha?page=107", "date_download": "2018-12-16T03:34:19Z", "digest": "sha1:PWY7OHVMJH744WSNMIQCY2JGQH6IEFWW", "length": 6526, "nlines": 152, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मराठी कथा - कादंबरी - गोष्टी | marathi katha kadambari story | Page 108 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /कथा\nगुलमोहर - मराठी कथा/कादंबरी\nमराठी कथा, मराठी गोष्टी, मराठी कादंबरी, प्रेम कथा, रहस्य कथा, गुढ कथा\nहा ग्रूप सुरु होण्याअगोदर\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nयेल्लागीरीच्या टेकडीवरचा नरभक्षक चित्ता - ३ (अंतिम) लेखनाचा धागा\nसॅव्हेज माऊंटन - १० (अंतिम) लेखनाचा धागा\nगेडेसालचा झुंजार योध्दा लेखनाचा धागा\nसॅव्हेज माऊंटन - ३ लेखनाचा धागा\nखारोट्यांनी बांधला पूल अर्थात कर्करोगावर केली मात \nइतनीसी बात - २ लेखनाचा धागा\nइतनीसी बात – ३ लेखनाचा धागा\nसॅव्हेज माऊंटन - १ लेखनाचा धागा\nसॅव्हेज माऊंटन - ५ लेखनाचा धागा\nआधुनिक सीता - भाग २३ लेखनाचा धागा\n१९९६ माऊंट एव्हरेस्ट - ९ लेखनाचा धागा\nडॉ. थालमान यांनी केला संजीवनी-विद्येचा प्रयोग \n१९९६ माऊंट एव्हरेस्ट - १ लेखनाचा धागा\nअंत नसलेल्या कथा- २ लेखनाचा धागा\nसॅव्हेज माऊंटन - ७ लेखनाचा धागा\n - २ (अंतिम) लेखनाचा धागा\n१९९६ माऊंट एव्हरेस्ट - ६ लेखनाचा धागा\n.... भेट .... लेखनाचा धागा\nमे 4 2015 - 11:29am मिलिंद महांगडे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/8349", "date_download": "2018-12-16T04:23:59Z", "digest": "sha1:GNAVBKF2CHTCK25VMKBJKPEE7HSYLTIU", "length": 5603, "nlines": 84, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सांस्कृतिक वारसा : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सांस्कृतिक वारसा\nभीमबेटका - एक गूढ अनुभव\nकाही वेळा कितीही छान प्लॅनिंग केलेलं असलं तरी आपल्या हातात नसलेल्या घटकांमुळे ट्रिपमधला एखादा दिवस गंडतो. भीमबेटकाचं तसंच झालं\nमला आणि लेकीला बरं नसल्यानं त्या दिवशी हॉटेलमधून निघायलाच उशीर झाला. त्या��ून अचानक आदल्या रात्रीपासून पाऊस सुरू झालेला. हवा चांगलीच गारठलेली आणि पावसाची पिरपिर सुरूच होती. आणि त्यादिवशी आमच्या अजेंड्यावर दोन ठिकाणं होती - सांची आणि भीमबेटका. भोपाळ पासून दोन्ही ठिकाणं दोन वेगवेगळ्या दिशेला.\nRead more about भीमबेटका - एक गूढ अनुभव\nपुरातन अवशेष - ओळख आणि चर्चा\nएवढ्यातल्या एवढ्यात दोन-तीन प्रचिंच्या बाफवर मंदिरांच्या, मूर्तींच्या अवशेषांबद्दल मला मत विचारण्यात आलं. प्रत्येक वेळा अशा शंका त्या बाफवरून माझ्यापर्यंत किंवा इतर तज्ज्ञांपर्यंत पोचतीलच असं नाही, म्हणून हा नवा बाफ.\nज्याला/ जिला एखाद्या प्राचीन/मध्ययुगीन अवशेषांबद्दल माहिती हवी असेल, त्यांनी इथे छोटं प्रचि किंवा त्याचा दुवा डकवावा (यात देऊळ, मूर्ती, शिल्प, नाणी, वीरगळ, शस्त्रास्त्रं, खापरं, लेख, स्थापत्याचे अवशेष असं काहीही येऊ शकतं).\nRead more about पुरातन अवशेष - ओळख आणि चर्चा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sericulture-scheme-status-yavatmal-maharashtra-4160", "date_download": "2018-12-16T04:39:08Z", "digest": "sha1:D5GWO5PDBF25AFUUH5RNUVVJCDHI26AO", "length": 16153, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, sericulture scheme status, yavatmal, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयवतमाळमधील शेतकऱ्यांची रेशीम शेतीला पसंती\nयवतमाळमधील शेतकऱ्यांची रेशीम शेतीला पसंती\nगुरुवार, 21 डिसेंबर 2017\nजिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीला पूरक उद्योग म्हणून रेशीम शेती चांगला पर्याय ठरू शकतो. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आणखी एक हजार शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट असून, त्यासाठी प्रशासन सज्ज आहे.\n- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, यवतमाळ.\nयवतमाळ : कपाशी पिकावर आलेल्या संकटांमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. बोंड अळीने तर आता शेतकऱ्यांसमोर नवे आव्हानच उभे झाले. येत्या हंगामात काय, असा प्रश्‍न आता शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. मात्र या ���्रश्‍नावर शेतकऱ्यांनीच उत्तर शोधले असून, त्यांनी रेशीम शेतीला पसंती दिली आहे. या हंगामात तब्बल एक हजार शेतकऱ्यांनी त्यासाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे.\nजिल्ह्यातील बहुतांश शेतकरी परंपरागत पद्धतीने शेती करतात. मात्र त्यातून मिळणारे उत्पन्न तोकडे आहे. अशातच आता शेती मोठ्या संकटातून जात आहे. पिकांवर होणारा विविध रोग - किडींचा प्रादुर्भाव यानंतर हातात आलेल्या पिकाला मिळणारा कमी भाव ही स्थिती कायम आहे. त्यातच बीटी कापसावर बोंड अळीच्या आक्रमणामुळे तर शेतकऱ्यांसमोर मोठे संकटच उभे ठाकले आहे. काही शेतकऱ्यांनी तर आता या चक्रातून बाहेर पडून नवीन प्रयोग सुरू केले आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून रेशीम शेतीकडे लक्ष केंद्रित केले आहे.\nगतवर्षी जिल्ह्यात २०० एकरांवर तुतीची लागवड करण्याचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात २१३ एकरांवर लागवड झाली. त्यातून ६३ हजार ३५० अंडीपुंजांची निर्मिती करून २७ मेट्रिक टनांचे उत्पादन झाले. पुढील वर्षासाठी २५० एकरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले होते. मात्र ते आता ५०० एकरांवर गेले. रेशीम शेतीसाठी पहिल्यांदाच एक हजार सात शेतकऱ्यांनी अर्ज सादर केलेत.\nजिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी यात लक्ष देऊन रेशीम संचालनालयाला उद्दिष्ट वाढवून दिले. शिवाय शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देश दिलेत. त्यामुळे हे उद्दिष्ट वाढविण्यात यश मिळाले. येत्या काळात आणखी किमान एक हजार अर्ज येतील, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.\n‘मनरेगा’मधून मजुरी मिळत असल्याने याला आणखी गती मिळण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यातील वातावरण रेशीमसाठी पोषण असल्याने कापसाला रेशीम पर्याय ठरू शकतो, अशी शक्‍यता रेशीम संचालयाने वर्तविली आहे. शेतकऱ्यांनी आता कपाशीची पर्याय म्हणून रेशीमला पसंती देत असल्याचे चित्र सध्या तरी आकडेवारीवरून दिसून येत आहे.\nरेशीम शेती sericulture यवतमाळ\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nकेळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...\nरताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...\nमराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...\nतुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...\nटँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...\nदिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...\nसातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...\nनाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड ��णि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.buldhanatoday.com/?cat=1", "date_download": "2018-12-16T03:21:03Z", "digest": "sha1:XMY5YFFKHAEPGV4K7CX2HF3FWD5FYETN", "length": 11526, "nlines": 68, "source_domain": "www.buldhanatoday.com", "title": "BULDHANA TODAY |", "raw_content": "\n*ज्योतिष अभ्यासक एस.प्रकाशराव भुसारी गुरुकुल विश्वपीठ ज्योतिष प्रेरणा पुरस्काराने सन्मानित *\nखामगाव; येथील ज्योतिष अभ्यासक एस. प्रकाशराव भुसारी यांना गुरुकुल विश्वपीठच्या ज्योतिष प्रेरणा पुरस्काराने नुकतेच 9 डिसेंबर रोजी कोरेगाव पार्क,पुणे येथील मौलाना अबुल कलाम आझाद ,सभागृह येथे आयोजित अखिल भारतीय ज्योतिष संमेलन 2018 मध्ये सन्मानीत करणयात आले. पुणे येथे\n*चार वर्षात वितरण आणि पारेषण जाळे अधिक सक्षम – विश्वास पाठक.*\nमलकापूर, दि. ०३ डिसेंबर २०१८ : राज्यातील वीज वितरण यंत्रणा सक्षम करून ग्राहकांना अखंडित वीज पुरवण्यासाठी महावितरण आणि महापारेषनचे जाळे सक्षम करण्यात आले आहे. तसेच गेल्या चार वर्षात सुमारे ३३०० मेगावत निर्मिती सक्षमतेची वाढ करण्यात आली असून ऊर्जा निर्मिती ,\n* टिळक राष्ट्रीय विद्यालयात संविधान दिनानिमित्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन *\nखामगाव दि 26 येथील प्रसिद्ध व ऐतिहासिक असलेल्या टिळक राष्ट्रीय विद्यालयात संविधान दिनानिमित्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव तथा मुकग्यध्यापक डॉ पी आर उपर्वट होते तर प्रमुख अतिथी जेष्ठ शिक्षक एस ए पातुर्डे होते.\n*समाज मेळाव्याची संकल्पना समाजाला दिशादर्शक-साखरखेर्डा धर्मपिठाचे धर्मगुरु सिद्धलींग शिवाचार्य महाराज* शेगाव बसवनगरी*\nशेगाव- येथील कृष्णा कॉटेजच्या मुख्य प्रांगणात विदर्भ वीरशैव लिंगायत समाजाचे द्विवर्षिय पालक व वधू-वर परिचय महासंमेलनास 24 नोव्हेंबर 18 रोजी सकाळी सुरुवात झाली. या समारंभाच्या समारंभीय भाषणात साखरखेर्डा धर्मपीठाचे धर्मगुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज स्वामी समाज बांधवांना संबोधित करतांना म्हणाले सामाजिक\n*पत्रकारांवरील हल्ल्यांचा जाहिर निषेध; दोषींवर कठोर कारवाई करा जेष्ठ पत्रकार निखील वागळेंना पोलिस संरक्षण द्यावे टिव्ही जर्नालिस्ट असो. व पत्रकारांचे एसडीओंना निवेदन.*\nखामगाव (प्रतिनिधी,):- BULDHANA TODAY UPDATE. 17.10.2018 @16.00 जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांना सोशल मिडीयावरुन धमक्या मिळाल्याने त्यांना पोलिस संरक्षण द्यावे तसेच बुलडाणा येथील पत्रकार जितेंद्र कायस्थ व खामगाव येथील पत्रकार किशोर होगे यांच्यावर हल्ला करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी\n*पत्रकार संयुक्त खुले अधिवेशन कशासाठी *मनोगत निमित्त — खामगाव शहरात पत्रकारांचे संयुक्त खुले अधिवेशन ….*गजानन कुळकर्णी दूरदर्शन प्रतिनिधी, बुलडाणा…..\nबुलडाणा जिल्ह्यात खामगाव शहरात पत्रकारांचे संयुक्त खुले अधिवेशन संपन्न होत आहे. पत्रकार या व्याख्येत मोडणारे छोट्या दैनिकांचे, सायं.दैनिक, साप्ताहिकांचे संपादक, वार्ताहर, छोट्या शहरात व ग्रामीण भागात काम करणारे दैनिकांचे प्रतिनिधी, टीव्ही चॅनल्सचे स्ट्रिंगर्स, वार्ताहरांचे काम करणारे वृत्तपत्र विक्रेते यांचा या अधिवेशनात\n*गंण गंण गणांत बोते चा गजर … श्री गजानन जय गजानन …. विदर्भाच्या सिमेवर श्री गजानन महाराजांच्या दिंडीचे आगमण. भक्तांची दर्शनासाठी गर्दी….\nबुलढाणा टुडे उपडेट - सिंदखेडराजा तालुक्यात लगत असलेली विदर्भ व मराठवाडा सिमा. व याच समेवर म्हणजे च विदर्भात श्री गजानन महाराज यांच्या दिंडी व पालखीचे आगमन झाले आहे. पालखीचे आगमण होताच सिंदखेडराजा चे नगराध्यक्ष नाझेर काझी यांनी दिंडी चे स्वागत करुन. गजानन\n*””पोरी जरा जपून” , प्रबोधनात्मक काव्यमय कार्यक्रम संपन्न*\nखामगाव : टीव्ही जर्नालिस्ट असोसियशएन , गो से महाविद्यालय आणि खामगाव पोलीस उपविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा.विजयाताई मारोतकर यांचा “पोरी जरा जपून” हा प्रबोधनात्मक काव्यमय कार्यक्रम दि.1आँगस्ट 2018 रोजी गो से महाविद्यालयाच्या स्व. शंकरराव बोबडे सभागृहा मध्ये पार पडला .स्मार्ट\n*गुरूपौर्णिमी निमित्त शेगावात भाविकांची गर्दी *\n*चार वर्षात वितरण आणि पारेषण जाळे अधिक सक्षम – विश्वास पाठक.*\n*खामगावातील ऐतिहासिक शांतीमहोत्सवाला आज पासून प्रारंभ* शतकाची परंपरा असलेला शांती(जगदंबा, मोठी देवी) महोत्सव खामगाव शहरात उत्साहात साजरा करण्यात येतो. *\n*पत्रकारांवरील हल्ल्यांचा जाहिर निषेध; दोषींवर कठोर कारवाई करा जेष्ठ पत्रकार निखील वागळेंना पोलिस संरक्षण द्यावे टिव्ही जर्नालिस्ट असो. व पत्रकारांचे एसडीओंना न���वेदन.*\n**आपल्या शेगांव येथील तीर्थस्थळासाठी प्रयत्न..* *डॉ.रणजीत पाटील*\n*पत्रकार संयुक्त खुले अधिवेशन कशासाठी *मनोगत निमित्त — खामगाव शहरात पत्रकारांचे संयुक्त खुले अधिवेशन ….*गजानन कुळकर्णी दूरदर्शन प्रतिनिधी, बुलडाणा…..\n*ज्योतिष अभ्यासक एस.प्रकाशराव भुसारी गुरुकुल विश्वपीठ ज्योतिष प्रेरणा पुरस्काराने सन्मानित *\n*चार वर्षात वितरण आणि पारेषण जाळे अधिक सक्षम – विश्वास पाठक.*\n* टिळक राष्ट्रीय विद्यालयात संविधान दिनानिमित्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन *\n*समाज मेळाव्याची संकल्पना समाजाला दिशादर्शक-साखरखेर्डा धर्मपिठाचे धर्मगुरु सिद्धलींग शिवाचार्य महाराज* शेगाव बसवनगरी*\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://gangadharmute.com/index?page=6", "date_download": "2018-12-16T04:53:54Z", "digest": "sha1:WTQP7RWNTDILL72OHYM5DYJEUUYZBCEY", "length": 10747, "nlines": 167, "source_domain": "gangadharmute.com", "title": " अनुक्रमणीका | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत ���ेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n26-06-11 वांगे अमर रहे कृषिविद्यापीठांना अनुदान कशाला हवे\n26-06-11 वांगे अमर रहे अण्णा, सेवाग्रामला या दारूने आंघोळ करू…..\n26-06-11 वांगे अमर रहे शेतकरी संघटक : वर्धापनदिनाच्या निमित्ताने 1,056\n26-06-11 वांगे अमर रहे शेतीची सबसिडी आणि \"पगारी\" अर्थतज्ज्ञ 2,068\n26-06-11 वांगे अमर रहे श्याम्याची बिमारी 1,256\n28-06-11 काव्यधारा जात्यावरची गाणी 1,973\n28-06-11 काव्यधारा पोळ्याच्या झडत्या 2,107\n28-06-11 काव्यधारा महादेवा जातो गा…..\n28-06-11 वांगे अमर रहे आता गरज पाचव्या स्तंभाची 2,246\n30-06-11 माझे गद्य लेखन अशीही उत्तरे-भाग-३ 1,557\n30-06-11 माझे गद्य लेखन अशीही उत्तरे-भाग - २ 1,552\n30-06-11 माझे गद्य लेखन अशीही उत्तरे-भाग- १ 2,364\n02-07-11 माझे गद्य लेखन सत्कार समारंभ : वर्धा 3,231\n02-07-11 माझे गद्य लेखन सत्कार समारंभ : आर्वी (छोटी) 2,245\n02-07-11 रानमेवा ‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन समारंभ 4,077\n11-07-11 शेतकरी संघटना संवाद - ईटीव्ही - शरद जोशी 1,321\n12-07-11 माझी मराठी गझल मरण्यात अर्थ नाही 1,027\n12-07-11 माझी कविता आता काही देणे घेणे उरले नाही 1,016\n12-07-11 माझी कविता सरींचा कहर 1,035\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/tech/7964-xiaomi-launches-mi-a2-red-edition", "date_download": "2018-12-16T04:38:29Z", "digest": "sha1:2TD24NHUONSUJWAJIF4DEONZVWAJJB76", "length": 7187, "nlines": 151, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "शाओमीचा Mi A2 नव्या रंगात लाँच, जाणून घ्या याची वैशिष्टय - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nशाओमीचा Mi A2 नव्या रंगात लाँच, जाणून घ्या याची वैशिष्टय\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, नवी दिल्ली\t 20 September 2018\nस्मार्टफोन कंपनी शाओमीने नुकताच Mi A2चा रेड एडिशन लाँच केला आहे, ज्याची विक्री आजपासून सुरु करण्यात आली आहे.\nया स्मार्टफोनला ई-कॉमर्स वेबसाइट ऐमेज़ॉन इंडियावरून खरेदी केले जाऊ शकते, याशिवाय हा स्मार्टफोन कंपनीच्या बेवसाईटवरही उपलब्ध आहे.\nया स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्समध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत, Mi A2 याआधी ब्लॅक, गोल्ड, लेक ब्ल्यू आणि रोज़ गोल्डमध्ये उपलब्ध होता.\nहा स्मार्टफोन क्वॉल्कॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसरवर चालतो जो ऑक्टाकोर आहे, तसेच या स्मार्टफोनमध्ये लेटेस्ट एंड्रॉइड देण्यात आले आहे.\nMi A2 रेड एडिशनचे फीचर\n4GB रॅमसह 64GB इंटरनल मेमरी\nदुसऱ्या वेरिएंटमध्ये 6GB रॅमसह 128GB इंटरनल मेमरी\nडिस्प्ले 5.99 इंच आहे.\nरियरमध्ये डुअल कॅमेरा सेटअप\nप्राइमरी कॅमेरा 12 मेगापिक्सल\nसेकेंडरी कॅमेरा 20 मेगापिक्सलचा तर रियरमध्ये LED फ्लॅशचा सपोर्ट\nफास्ट चार्जिंग सपोर्टसह 3,010mAh ची बॅटरी\nजिओची ‘धन धना धन’ ऑफर\nसोनीचा नवा जबरदस्त स्मार्टफोन भारतात लाँच; 23 MP कॅमेरा\nव्हॉट्स ॲपवरील अश्लिल व्हिडिओ ब्लॉक करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचं महत्त्वाचं पाऊल\nम्हणून आयटी क्षेत्रात नोकर कपातीची टांगती तलवार...\nसतत स्टेट्स अपडेट करणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी घातक\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/power-utility-waste-municipal-corporation-2019-says-cm-130087", "date_download": "2018-12-16T04:44:41Z", "digest": "sha1:HKUPOOKOKTDU5NYCIMTS2HXDGOCPJWZN", "length": 12872, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Power utility waste from municipal corporation 2019 says CM महापालिका 2019 पासून करणार कचऱ्यातून वीजनिर्मिती - मुख्यमंत्री | eSakal", "raw_content": "\nमहापालिका 2019 पासून करणार कचऱ्यातून वीजनिर्मिती - मुख्यमंत्री\nगुरुवार, 12 जुलै 2018\nनागपूर - नागपूर शहरात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी 800 मेट्रिक टन कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याच्या कामासाठी निविदा प्रक्रियेद्वारे एजन्सीची निवड झालेली आहे. हा प्रकल्प नोव्हेंबर 2019 पर्यंत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्�� फडणवीस यांनी लेखी उत्तरात विधान परिषदेत दिली.\nनागपूर - नागपूर शहरात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी 800 मेट्रिक टन कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याच्या कामासाठी निविदा प्रक्रियेद्वारे एजन्सीची निवड झालेली आहे. हा प्रकल्प नोव्हेंबर 2019 पर्यंत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात विधान परिषदेत दिली.\nप्रकाश गजभिये यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्‍नावरील लेखी उत्तरात मुख्यमंत्री म्हणाले, नागपूर शहरातून दररोज 1100 ते 1200 मेट्रिक टन घनकचऱ्याची निर्मिती होते. त्यापैकी सध्या 200 टन मिश्र कचऱ्यांचे विलगीकरण करण्यात येते. त्यातून कम्पोस्ट व आरडीएफची निर्मिती केली जाते. ऑपरेटरद्वारे हे कंपोस्ट राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर कंपनीसह आरडीएफ नागपूर परिसरातील विविध उद्योगांना त्यांचे बॉयलर इंधन म्हणून विकण्यात येते. निव्वळ प्लॅस्टिकवर प्रक्रियेची महानगरपालिकेकडे सध्या व्यवस्था नसली तरीही जमा झालेल्या प्रक्रियेची संपूर्णपणे विल्हेवाट लावण्यासाठी बायोमायनिंग प्रकल्पाद्वारे प्लॅस्टिक व आरडीएफ वेगळे करून इंधन चंद्रपूर येथील सिमेंट प्रकल्पाला देण्यात येते. त्यासाठी झिग्मा ग्लोबल एनव्हायरल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीची निवड केली आहे, असेही त्यांनी सांगितले.\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nसिमेंट रस्ते, नाल्याचे काम थांबवा\nनागपूर : ग्रामपंचायतींनी पाणीटंचाईच्या काळात सिमेंट रोड, नाल्यांची कामांना ब्रेक लावण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना...\nम्हाळगीनगर चौकातील अतिक्रमणावर बुलडोझर\nनागपूर : म्हाळगीनगर चौकात नागरिकांच्या जिवावर उठलेले अतिक्रमण आज महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासने हटविले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी...\nसेक्स रॅकेटसाठी मोटारीत करण्यात आली 'ती' व्यवस्था\nनागपूर: हॉटेल्स आणि पॉश इमारतीत सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर पोलिसांनी छापे घातले. मात्र, पहिल्यांदाच कारमध्ये सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर पोलिसांनी...\nविदर्भातील कॉंग्रेस जणांचा उत्साह दुणावला\nनागपूर - मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसला मिळालेल्या विजयाने विदर्भातील कॉंग्रेसच्या नेत्यांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. काही वर्षांपासून...\nमहापालिकेला मिळाले शंभर कोटी\nनागपूर - जीएसटी अनुदान वाढीनंतर राज्य सरकारने तीन महिन्यांतील फरकाचे 104 कोटी दिल्याने महापालिकेला दिलासा मिळाला आहे. या रकमेतून कंत्राटदारांचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://gangadharmute.com/index?page=7", "date_download": "2018-12-16T04:55:28Z", "digest": "sha1:32F7JUZ4RYGI3HRYBI7DD6PDW2HWZ5PW", "length": 10560, "nlines": 167, "source_domain": "gangadharmute.com", "title": " अनुक्रमणीका | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n12-07-11 माझी मराठी गझल कुटिलतेचा जन्म…….\n12-07-11 माझी मराठी गझल हिमालयाची निधडी छाती 1,055\n12-07-11 नागपुरी तडका किती चाटणार भारतपुत्रा\n13-07-11 वांगे अमर रहे भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 10,054\n14-07-11 गद्यलेखन ‘गझलकार’-सीमोल्लंघन विशेषांक-२०११ 898\n15-07-11 माझी कविता तार मनाची दे झंकारून 869\n15-07-11 माझी कविता सावध व्हावे हे जनताजन 833\n15-07-11 माझी मराठी गझल सोकावलेल्या अंधाराला इशारा 985\n15-07-11 माझी मराठी गझल भारी पडली जात 918\n15-07-11 नागपुरी तडका बायको 1,509\n15-07-11 माझी मराठी गझल ’पाकनिष्ठ’ कांदा, लुडबूडतो कशाला\n15-07-11 माझी कविता चिडवितो गोपिकांना 1,001\n15-07-11 नागपुरी तडका धोतर फ़ाटेपाव्‌तर 1,446\n15-07-11 माझी मराठी गझल नेते नरमले 915\n15-07-11 माझी मराठी गझल स्वप्नरंजन फार झाले 1,244\n15-07-11 नागपुरी तडका राख होऊन मेला 1,288\n15-07-11 माझी मराठी गझल कान पकडू नये 1,886\n15-07-11 माझी कविता माझी मराठी माऊली 1,037\n15-07-11 माझी मराठी गझल एकदा तरी 990\n15-07-11 माझी मराठी गझल लगान एकदा तरी 1,197\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.buldhanatoday.com/?cat=3", "date_download": "2018-12-16T03:21:00Z", "digest": "sha1:ZCFDNY7DYPSYZ4HTVVFDFXTW7K6X2ZKN", "length": 13292, "nlines": 69, "source_domain": "www.buldhanatoday.com", "title": "BREAKING TODAY |", "raw_content": "\n*चार वर्षात वितरण आणि पारेषण जाळे अधिक सक्षम – विश्वास पाठक.*\nमलकापूर, दि. ०३ डिसेंबर २०१८ : राज्यातील वीज वितरण यंत्रणा सक्षम करून ग्राहकांना अखंडित वीज पुरवण्यासाठी महावितरण आणि महापारेषनचे जाळे सक्षम करण्यात आले आहे. तसेच गेल्या चार वर्षात सुमारे ३३०० मेगावत निर्मिती सक्षमतेची वाढ करण्यात आली असून ऊर्जा निर्मिती ,\n*खामगावातील ऐतिहासिक शांतीमहोत्सवाला आज पासून प्रारंभ* शतकाची परंपरा असलेला शांती(जगदंबा, मोठी देवी) महोत्सव खामगाव शहरात उत्साहात साजरा करण्यात येतो. *\nखामगाव : शतकाची परंपरा असलेला शांती(जगदंबा, मोठी देवी) महोत्सव खामगाव शहरात उत्साहात साजरा करण्यात येतो. शतकाची परंपरा असलेला शांती(जगदंबा, मोठी देवी) महोत्सव खामगाव शहरात उत्साहात साजरा करण्यात येतो. कोजागिरी पोर्णिमेपासून ११ दिवस चालणाºया या महोत्सवात विविध राज्यातून भाविक खामगाव येथे\n*पत्रकारांवरील हल्ल्यांचा जाहिर निषेध; दोषींवर कठोर कारवाई करा जेष्ठ पत्रकार निखील वागळेंना पोलिस संरक्षण द्यावे टिव्ही जर्नालिस्ट असो. व पत्रकारांचे एसडीओंना निवेदन.*\nखामगाव (प्रतिनिधी,):- BULDHANA TODAY UPDATE. 17.10.2018 @16.00 जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांना सोशल मिडीयावरुन धमक्या मिळाल्याने त्यांना पोलिस संरक्षण द्यावे तसेच बुलडाणा येथील पत्रकार जितेंद्र कायस्थ व खामगाव येथील पत्रकार किशोर होगे यांच्यावर हल्ला करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी\n**आपल्या शेगांव येथील तीर्थस्थळासाठी प्रयत्न..* *डॉ.रणजीत पाटील*\nश्री. गजानन महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या शेगाव येथे महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून भाविकांची गर्दी होत असते. असंख्य भक्तगणांचे श्रद्धास्थान असलेल्या ठिकाणी भाविकांची योग्य सोय व्हावी म्हणून मा. केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. पीयूष जी गोयल यांची आज गृहराज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी मुंबई\n*पत्रकार संयुक्त खुले अधिवेशन कशासाठी *मनोगत निमित्त — खामगाव शहरात पत्रकारांचे संयुक्त खुले अधिवेशन ….*गजानन कुळकर्णी दूरदर्शन प्रतिनिधी, बुलडाणा…..\nबुलडाणा जिल्ह्यात खामगाव शहरात पत्रकारांचे संयुक्त खुले अधिवेशन संपन्न होत आहे. पत्रकार या व्याख्येत मोडणारे छोट्या दैनिकांचे, सायं.दैनिक, साप्ताहिकांचे संपादक, वार्ताहर, छोट्या शहरात व ग्रामीण भागात काम करणारे दैनिकांचे प्रतिनिधी, टीव्ही चॅनल्सचे स्ट्रिंगर्स, वार्ताहरांचे काम करणारे वृत्तपत्र विक्रेते यांचा या अधिवेशनात\n*सरकारी ऑफिस आणि सकाळी ८ वाजता कामकाज हो खामगाव येथील देशमुख प्लॉट मधील पोस्ट ऑफिस चे सुविधा सेवा केंद्र…. अभिनव उपक्रम … नागरिकांनी केले कोतुक …. वीज बिल भरणे झाले सुलभ …\nसरकारी ऑफिस आणि सकाळी ८ वा��ता कामकाज हो खामगाव येथील देशमुख प्लॉट मधील पोस्ट ऑफिस चे सुविधा सेवा केंद्र…. अभिनव उपक्रम … नागरिकांनी केले कोतुक …. वीज बिल भरणे झाले सुलभ … बुलढाणा टुडे उपडेट – सरकारी ऑफिस आणि सकाळी ८ वाजता\n*गंण गंण गणांत बोते चा गजर … श्री गजानन जय गजानन …. विदर्भाच्या सिमेवर श्री गजानन महाराजांच्या दिंडीचे आगमण. भक्तांची दर्शनासाठी गर्दी….\nबुलढाणा टुडे उपडेट - सिंदखेडराजा तालुक्यात लगत असलेली विदर्भ व मराठवाडा सिमा. व याच समेवर म्हणजे च विदर्भात श्री गजानन महाराज यांच्या दिंडी व पालखीचे आगमन झाले आहे. पालखीचे आगमण होताच सिंदखेडराजा चे नगराध्यक्ष नाझेर काझी यांनी दिंडी चे स्वागत करुन. गजानन\n*विद्यार्थ्यांनी नियमित बचत करावी..डॉ उपर्वट*वर्ग 6 च्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी बचत बँक सुरु*\nविद्यार्थ्यांनी नियमित बचत करावी- - मुख्याध्यापक डॉ उपर्वट….. खामगाव दि 30 येथील ऐतिहासिक व प्रसिद्ध असलेल्या टिळक राष्ट्रीय विद्यालयात आयोजित शालेय विद्यार्थी बचत योजना या एका विशेष कार्यक्रमात\n*श्री संत गजानन महाराज यांच्या पालखी चे विहंगम दृश्य … बुलढाणा टुडे सोबत …*\nशेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानचा ‘श्री’चा पालखी सोहळा पंढरपूर पायदळ वारीकरीता भजनी दिंडी, गज व अश्वासह आज १९ जून रोजी सकाळी ७ वाजता प्रस्थान झाले.संपुर्ण महाराष्ट्रातून श्री क्षेत्र पंढरपूरला बहूतेक सर्व संताच्या पालख्या दिंडीसह नेण्याची परंपरा आहे. भक्त आणि\n*पाऊले चालती पंढरीची वाट… शेगाव संस्थानची गजानन महाराजची पालखी पंढरपूरला रवाना … पालखी चे पंढरपूर वारी चे ५१ वर्ष …. *\n– शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानचा ‘श्री’चा पालखी सोहळा पंढरपूर पायदळ वारीकरीता भजनी दिंडी, गज व अश्वासह आज १९ जून रोजी सकाळी ७ वाजता प्रस्थान झाले.संपुर्ण महाराष्ट्रातून श्री क्षेत्र पंढरपूरला बहूतेक सर्व संताच्या पालख्या दिंडीसह नेण्याची परंपरा आहे. भक्त आणि\n*चार वर्षात वितरण आणि पारेषण जाळे अधिक सक्षम – विश्वास पाठक.*\n*खामगावातील ऐतिहासिक शांतीमहोत्सवाला आज पासून प्रारंभ* शतकाची परंपरा असलेला शांती(जगदंबा, मोठी देवी) महोत्सव खामगाव शहरात उत्साहात साजरा करण्यात येतो. *\n*पत्रकारांवरील हल्ल्यांचा जाहिर निषेध; दोषींवर कठोर कारवाई करा जेष्ठ पत्रकार निखील वागळेंना पोलिस संरक्षण द��यावे टिव्ही जर्नालिस्ट असो. व पत्रकारांचे एसडीओंना निवेदन.*\n**आपल्या शेगांव येथील तीर्थस्थळासाठी प्रयत्न..* *डॉ.रणजीत पाटील*\n*पत्रकार संयुक्त खुले अधिवेशन कशासाठी *मनोगत निमित्त — खामगाव शहरात पत्रकारांचे संयुक्त खुले अधिवेशन ….*गजानन कुळकर्णी दूरदर्शन प्रतिनिधी, बुलडाणा…..\n*ज्योतिष अभ्यासक एस.प्रकाशराव भुसारी गुरुकुल विश्वपीठ ज्योतिष प्रेरणा पुरस्काराने सन्मानित *\n*चार वर्षात वितरण आणि पारेषण जाळे अधिक सक्षम – विश्वास पाठक.*\n* टिळक राष्ट्रीय विद्यालयात संविधान दिनानिमित्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन *\n*समाज मेळाव्याची संकल्पना समाजाला दिशादर्शक-साखरखेर्डा धर्मपिठाचे धर्मगुरु सिद्धलींग शिवाचार्य महाराज* शेगाव बसवनगरी*\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/19805", "date_download": "2018-12-16T04:06:36Z", "digest": "sha1:PMFI25GP47CBPL2JQKNJ7YOWKSJEX7UA", "length": 13152, "nlines": 260, "source_domain": "www.maayboli.com", "title": "LOVE | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nMilk वरची साय रे\nसहज उतू जाय रे||\nमनात फुलं bright रे||\nLove नाही तर काहीच नाही\nअगदी पहिला प्रयत्न आहे..\nदिवसभर डोकं खात होती (अर्थातच स्वःच :D)\nरश्मि, मस्त कविता चायनिज भेळ\nचायनिज भेळ खाल्ल्यासारखं वाटलं\nरश्मी Tiger भारी Poem \nरश्मी Tiger भारी Poem \nकाही च्या काही मस्त कविता.\nकाही च्या काही मस्त कविता.\nपोएम मीन्स व्हॉट रे\nपोएम मीन्स व्हॉट रे\nचांगली कै च्या कै कविता.\nअतिशय सूंदर, खर तर Love means\nमला वाटलेलं की आता सज्ज व्हावे लागेल ---- प्रतिक्रिया ऐकायला .....\nमला वाटलेलं की आता सज्ज\nमला वाटलेलं की आता सज्ज व्हावे लागेल ---- प्रतिक्रिया ऐकायला .....>>>.\nबोलवू काय, नेहमीच्या यशस्वी कलाकारांना\nमनात फुलं bright रे||>> हे खूप क्यूट जमलं आहे.\nहा हा हा, प्रेमाची अबCD\nहा हा हा, प्रेमाची अबCD\nविशाल त्यांनी ही कविता\nविशाल त्यांनी ही कविता जाणीवपुर्वक काहिच्या काही मध्ये टाकली आहे यास समस्त कविता किंवा गजल प्रेमींचा विरोध नसतो/नसावा.\nनसावा हे खरं दादा, नसतो हे\nनसावा हे खरं दादा, नसतो हे अर्धसत्य\nरश्मि.. मस्त एंट्री विशल्या\n@विशाल -- त्याच्यात तुम्हिपण\nत्याच्यात तुम्हिपण include आहात का\n@ सगळ्यांचे मनापासून आभार...\n LOVE च्या व्याख्येत Teenage झळकतोय, Innocence डोकावतोय. Sweetness जाणवतोय...\nLove नाही तर काहीच नाही\nरहमानच्या तमिळ गाण्यांचे पी.के.मिश्राने केलेले हिंदी भाषांतर ऐकतोय असा फील आला -टेलिफोन धूनमें हसने वाली इ.इ.\nविशल्या, खरा आगाउ तूच आहेस\nरहमानच्या तमिळ गाण्यांचे पी.के.मिश्राने केलेले हिंदी भाषांतर ऐकतोय असा फील आला -टेलिफोन धूनमें हसने वाली इ.इ.>>>>:फिदी: अगदी अगदी आगावा...\nइ.इ. म्हटल्यावर लग्गेच आठवले,\nउंगली जैसी दुबली को\nनवीन सिनेमा-रावणची तर गाणी अगदी ऐकवत नाहीत. \"ठोक दे किल्ली\"\nअरे \"रवा\", मस्तच ग...........\n [ आधी मी तुमची\n[ आधी मी तुमची \"पाऊस\"वाचली व मग ही; उगीचच \"तळ टीप\" शोधत बसलो \nLove नाही तर काहीच नाही Empty\nLove नाही तर काहीच नाही\nतुझी कविता म्हणजे एकदम मस्त रे\nआमलाबी हे लव खुप आवडतं रे\nतुझा लवचा फंडा हिट रे\nह्योच लव कधी कधी लावतो वाट रे ....\nअनिल.. भाऊ आणि भुंगा आभर्स\nअनिल.. भाऊ आणि भुंगा\nत्याच्यात तुम्हिपण include आहात का\nआम्ही लिंबुटिंबु (लिंबुदा नव्हे ते नुसते नावाचेच लिंबुटिंबु आहेत) सगळीकडे असतो\n@आगाऊ : आठवण्याचा प्रयत्न करतोय, नक्की कुठल्या क्षणी तुझ्याशी मैत्री झाली... (ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला....... )\nरश्मी, सही 'रसग्रहण' करायला\n'रसग्रहण' करायला सुरवात करा रे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/47426", "date_download": "2018-12-16T04:18:49Z", "digest": "sha1:GQTIMYMHEXN6G5YSZDQFK22LH5JCDTXI", "length": 4849, "nlines": 105, "source_domain": "www.maayboli.com", "title": "जलरंग कार्यशाळा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /जलरंग कार्यशाळा\nमायबोलीवर पहिल्यांदाच जलरंग कार्यशाळा आयोजीत केली आहे. यांत जरूर भाग घ्या.\nतेरा मुझसे है पेहले का नाता कोई लेखनाचा धागा\nलेख नववा( शेवटचा)- स्नो स्केप्स - लेखनाचा धागा\nलेख आठवा- वॉटर स्केप्स /वेट्लँट्ड्स लेखनाचा धागा\nलेख सहावा-कलर थिअरी लेखनाचा धागा\nलेख सातवा - ग्रामिण भागाची लँड्स्केप्स लेखनाचा धागा\nलेख पहिला -जलरंग तोंडओळख , तयारी लेखनाचा धागा\nलेख दुसरा :रेखांकन लेखनाचा धागा\nलेख तिसरा- बेसिक वॉशेस लेखनाचा धागा\nलेख चौथा- वेट इन वेट आणि ड्राय ब्रशींग तंत्र - ढग आणि झाडं स्पेशल. लेखनाचा धागा\nजलरंग गटग ठाणे : २३-फेब्रु-२०१४ लेखनाचा धागा\nलेख पाचवा - निगेटीव पेंटींग , ग्लेझींग, स्प्लॅटर , स्क्र���पींग इ. तंत्र लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://gangadharmute.com/index?page=8", "date_download": "2018-12-16T04:57:27Z", "digest": "sha1:W6HHMYOZBATHAQ4FSV6LARW5ASPJLTSF", "length": 10843, "nlines": 167, "source_domain": "gangadharmute.com", "title": " अनुक्रमणीका | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n15-07-11 माझी मराठी गझल नव्या यमांची नवीन भाषा 1,817\n15-07-11 माझी कविता आयुष्याची दोरी 1,156\n15-07-11 माझी कविता रंगताना रंगामध्ये 1,750\n15-07-11 माझी मराठी गझल ��ांढरा किडा 1,239\n15-07-11 माझी कविता गवसला एक पाहुणा 1,066\n16-07-11 कृषीजगत एहसान कुरेशी - एक सच्चा शेतकरीपुत्र 1,280\n16-07-11 शेतकरी गीत डोंगरी शेत माझं गं 1,661\n18-07-11 प्रकाशचित्र - Photo होतकरू झाड 1,264\n22-07-11 माझे गद्य लेखन स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ 1,893\n26-07-11 शेतकरी गीत आम्ही शेतकरी बाया 1,517\n27-07-11 वांगे अमर रहे भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 2,053\n29-07-11 माझे - शेतकरी काव्य आयुष्य कडेवर घेतो 2,035\n31-07-11 कृषीजगत प्रस्तावित भूसंपादन व पुनर्वसन कायदा-२०११ चा मसुदा 2,950\n03-08-11 प्रकाशचित्र - Photo अबब... केवढा हा अजगर...\n05-08-11 माझे - शेतकरी काव्य हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट 5,655\n15-08-11 काव्यधारा आओ बच्चों तुम्हे दिखाएं 1,020\n15-08-11 माझी मराठी गझल माझी ललाटरेषा 1,410\n16-08-11 शेतकरी संघटना स्वामी रामदेव बाबा आणि शेतकरी संघटना बैठक 1,272\n16-08-11 ध्वनीफ़ित - Audio हे जाणकुमाते - भजन 1,097\n18-08-11 माझी मराठी गझल वादळाची जात अण्णा 2,402\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.buldhanatoday.com/?cat=4", "date_download": "2018-12-16T03:33:52Z", "digest": "sha1:EXXKHV5HYLX4NSXBXEKF7JQYLB44KHLG", "length": 3943, "nlines": 32, "source_domain": "www.buldhanatoday.com", "title": "AGRO TODAY |", "raw_content": "\n*सेवानिवृत्त शिक्षकाने फुलविली सीताफळाची बाग , सीताफळाच्या बागेपासून मिळतेय लाखोंचे उत्पन्न , मुंबई सह सौदी अरब , कुवैत मध्ये सीताफळ विक्रीला .*\nबुलढाणा कृषी टुडे – सेवानिवृत्त शिक्षकाने आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि शेतीचे योग्य नियोजन करून ३ एकरमध्ये सीताफळाची बाग फुलविलीय … तर शेतकरी असलेल्या या सेवानिवृत्त शिक्षकाने लाखो रुपयाचे उत्पादन या सीताफळापासून घेतलेय .. ह्या शिक्षकाचे सीताफळ मुंबईला च नव्हे तर\n*चार वर्षात वितरण आणि पारेषण जाळे अधिक सक्षम – विश्वास पाठक.*\n*खामगावातील ऐतिहासिक शांतीमहोत्सवाला आज पासून प्रारंभ* शतकाची परंपरा असलेला शांती(जगदंबा, मोठी देवी) महोत्सव खामगाव शहरात उत्साहात साजरा करण्यात येतो. *\n*पत्रकारांवरील हल्ल्यांचा जाहिर निषेध; दोषींवर कठोर कारवाई करा जेष्ठ पत्रकार निखील वागळेंना पोलिस संरक्षण द्यावे टिव्ही जर्नालिस्ट असो. व पत्रकारांचे एसडीओंना निवेदन.*\n**आपल्या शेगांव येथील तीर्थस्थळासाठी प्रयत्न..* *डॉ.रणजीत पाटील*\n*पत्रकार संयुक्त खुले अधिवेशन कशासाठी *मनोगत निमित्त — खामगाव शहरात पत्रकारांचे संयुक्त खुले अधिवेशन ….*गजानन कुळकर्णी दूरदर्शन प्रतिनिधी, बुलडाणा…..\n*ज्योतिष अभ्यासक एस.प्रकाशराव भुसारी गुरुकुल विश्वपीठ ज्योतिष प्रेरणा पुरस्काराने सन्मानित *\n*चार वर्षात वितरण आणि पारेषण जाळे अधिक सक्षम – विश्वास पाठक.*\n* टिळक राष्ट्रीय विद्यालयात संविधान दिनानिमित्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन *\n*समाज मेळाव्याची संकल्पना समाजाला दिशादर्शक-साखरखेर्डा धर्मपिठाचे धर्मगुरु सिद्धलींग शिवाचार्य महाराज* शेगाव बसवनगरी*\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/french-presidential-candidate-emmanuel-macron-and-his-wife-brigitte-trogneux-love-story-259348.html", "date_download": "2018-12-16T03:26:01Z", "digest": "sha1:NBW4JR7FSHWDWTSIRWDQVNJ3IGTYMP5R", "length": 14031, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची 'अनोखी लव्हस्टोरी', शाळेतल्या टिचरशी केलं लग्न", "raw_content": "\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख न���हा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIRAL VIDEO: सोनाराच्या डोळ्यादेखत पळवल्या सोन्याच्या बांगड्या\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nफ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची 'अनोखी लव्हस्टोरी', शाळेतल्या टिचरशी केलं लग्न\nएखाद्या चित्रपटात शोभावी अशी ही अनोखी प्रेमकहाणी. इमॅन्युएल आणि ब्रिगेटी यांच्यामध्ये आहे 25 वर्षांचं अंतर.\n08 मे : असं म्हणतात प्रेमाला वयाचं बंधन नसतं... हेच म्हणण खरं करून दाखवलंय फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅकरॉन आणि त्यांच्या पत्नी ब्रिगिटा ट्रॉगनेक्‍स यांनी...\nइमॅन्युएल मॅकरॉन फ्रान्सचे नवीन राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. त्यांचं राष्ट्राध्यक्ष होण्यासोबतच त्यांचं वैवाहिक जीवन देखील सध्या जगभरात चर्चेचा विषय झाला आहे. त्याचं कारण ही तसंच आहे, कारण इमॅन्युएल मॅकरॉन यांच्या पत्नीपेक्षा 25 वर्षांनी लहान आहेत.\nमॅकरॉन हे फक्त 39 वर्षांचे आहे, तर त्यांच्या पत्नी ब्रिगिटा ट्रॉगनेक्‍स या 64 वर्षांच्या आहेत. त्यामुळं त्यांच्या प्रेम प्रकरणाची चर्चा झाली नाही तरंच नवल. 2007 मध्ये जेव्हा त्यांचं लग्न झालं, तेव्हाही फ्रान्समधल्या सर्व माध्यमांनी या लग्नाची दखल घेतली होती.\nइमॅन्युएल आणि ब्रिगेटी या दोघांतही 25 वर्षांचे अंतर आहे. मॅकरॉन शाळेत असताना ब्रिगिटा या त्यांच्या ड्रामा टिचर होत्या. स्मार्ट मॅकरॉन यांची नाटकं, त्यावेळी शाळेत चांगलीच गाजली होती. कारण 15 वर्षांचे मॅकरॉन आपल्यापेक्षा 24 वर्षांनी मोठ्या असलेल्या शिक्षिकेच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी ब्रिगिटा या तीन मुलांच्या आई होत्या. एखाद्या चित्रपटात शोभावी अशी ही अनोखी प्रेमकहाणी शाळेतही चांगलीच गाजली होती.\nफ्रान्समध्ये लग्नाचं वय 18 असल्यानं या दोघांना लग्न करणंही शक्य नव्हतं. तीन वर्षांच्या रोमांसनंतर ब्रिगिटांनी घटस्फोट दिला आणि मग या दोघांनी लग्न केलं. हे लग्न एवढं गाजलं की त्यावर 'इमॅन्युएल मॅकरॉन : ए परफेक्ट यंग मॅन' हे पुस्तकही आलं. मॅकरॉन राष्ट्रपती झाले तर ब्रिगिटा या फ्रान्सच्या फर्स्ट लेडी बनतील.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nVIDEO : जालना जिल्ह्यातील दुष्काळाचा ग्राऊंड रिपोर्ट\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://murkhanand.blogspot.com/2009/09/blog-post_11.html", "date_download": "2018-12-16T03:33:56Z", "digest": "sha1:7KA64ZLSMGZ3DHVOH5LEMSMQHAXATVC5", "length": 23450, "nlines": 106, "source_domain": "murkhanand.blogspot.com", "title": "विमुक्त: धो-धो पावसात ठाणाळ्याहून तेलबैला... (Thanale to telbaila)", "raw_content": "\nधो-धो पावसात ठाणाळ्याहून तेलबैला... (Thanale to telbaila)\n\"हँलो आई, मी पालीला आलोय... आता बल्लाळेश्वराचं दर्शन घेऊन भटकायला जाणार आहे\" मी.\n\"अरे, पण तू तर साताऱ्याला जाणार होतास ना आज\n\"हो, पण अजित आणि सरांचा आज भटकायला जायचा बेत होता... मग मला राहवलं नाही... उद्या जातो साताऱ्याला\" मी.\nअसं अचानकच अजित आणि सरांसोबत मी भटकायला निघालो. ठाणाळ्याहून वाघजाई घाटानं चढून तेलबैलाला पोचायचा बेत होता.\nगर्दी नसल्यामुळे बल्लाळेश्वराचं दर्शन निवांत झालं. सकाळी पुण्याहून उपाशी पोटीच निघालो होतो, मग देवळा जवळच एका हॉटेल मधे खाऊन घेतलं. हॉटेल मधे चौकशी केल्यावर कळालं, की डायरेक्ट ठाणाळ्याला बस जात नाही. \"पालीहून नाडसूरला जा आणि तिथून २-३ कि.मी. चालून ठाणाळ्याला पोहचा\" असं हॉटेलवाल्याने सुचवलं. भर पावसात भिजतच आम्ही बस-स्टँडच्या दिशेने चालायला लागलो. सरसगडाच्या पायथ्याशीच पाली वसलंय, त्यामुळे बस-स्टँडला जाताना पावसात ओलाचिंब भिजलेला हिरवागार सरसगड लक्ष वेधून घेत होता. नाडसूरला जाणारी बस दुपारी १.१५ ला सुटेल अशी माहिती बस-स्टँडवर मिळाली. इतक्या उशीरा ठाणाळ्याला पोचलो तर ठरल्या प्रमाणे काहीच होणार नव्हतं, म्हणून टमटम ठरवली आणि ठाणाळ्याच्या दिशेने प्रवास सुरु केला. पाऊस चांगलाच कोसळत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला, पावसामुळे सुखावलेली भाताची रोपं वाऱ्यावर डुलत होती. समोर दूरवर तेलबैलाच्या भिंती धुक्यामुळे अस्पष्ट दिसत होत्या आणि डोंगरावरुन असंख्य धबधबे तळकोकणात उडी घेत होते. दुपारी १२ च्या सुमारास आम्ही ठाणाळ्याला पोचलो तेव्हा पावसाचा जोर जरा कमी झाला होता. \"ठाणाळे लेणी बघायची आहेत, तर वाट जरा दाखवा\" असं गावात विचारल्यावर ५-६ बायका एकदम अंगावरच आल्या...\n\"एवढ्या पावसात कसली लेणी बघताय\n\"गेले दोन दिवस खूप पाऊस पडतोय... ओढ्याला मरणाचं पाणी आहे... ओढा पार नाही करता येणार... घरी जा परत...\" दुसरी.\nअजून काही विचारलं तर ह्या काय आपल्याला पुढे जाऊ देणार नाहीत, हे आम्ही ओळखलं आणि गुपचूप गावाच्या मागे जाणारी वाट धरली. नसतं धाडस करायचं नाही असं सरांनी मला आधीच बजावलं होतं.\nगावाच्या मागे पोचल्यावर पाण्याचा आवाज येऊ लागला. इतक्या दूरवर एवढा आवाज येतोय म्हणजे ओढ्याला भरपूर पाणी असणार ह्यात काही शंका नव्हती. थोड्याच वेळात ओढ्याच्या काठावर पोचलो... ओढा कसला... नदीच ती... केवढं ते पाणी आणि केवढा तो पाण्याचा जोर... आवाजानं तर अजूनच धडकी भरत होती...\n(फोटो मधे ओढ्याचा निम्माच भाग दिसतोय...)\nगावातल्या बायका म्हणाल्या ते खरं होतं, ओढा पार करणं अवघड होतं. पाण्याचा जोर आणि खोली कमी असेल अशी जागा शोधण्यासाठी ओढ्याच्या काठाने चालायला सुरुवात केली. दाट झाडीतून वाकून गुरांच्या वाटेवरुन पुढे सरकत होतो. वाटेवर सुद्धा भरपूर पाणी वाहत होतं आणि त्यात असंख्य खेकडे धडपडत होते. बरंच पुढे गेलो, पण मोक्याची जागा काही सापडेना... कुठे पाण्याचा जोरच जास्त होता तर कुठे खोली. अजून जरा पुढे जाऊन बघावं म्हंटल तर अजीबातच वाट नव्हती आणि पुढून ओढ्याच्या पात्रात उतरणं फारच अवघड होतं कारण दरीची खोली व��ढली होती. अर्धा तास चालल्यावर मागे फिरलो आणि परत मोक्याची जागा शोधायला लागलो. एका जागी ओढ्याचं पात्र जरा पसरट होतं, अंदाजे ५० फुट... इथूनच जमेल असं आम्हाला वाटलं आणि आम्ही ओढ्यात उतरलो... कमरे पर्यंत पाणी होतं, पण जोर खूप जास्त नव्हता आणि अधे-मधे धरायला झाडं किंवा खडक होतेच... नीट तोल सावरत आडवं पुढे सरकता येत होतं... विरळाच रोमांच अनुभवत पलीकडच्या काठावर पोचलो...\n जमलं शेवटी... वाटलं होतं त्यापेक्षा सोपं निघालं... सगळे एकदम खूष होते... इतकावेळ ओढा पार करायच्या नादात आजुबाजूच्या निसर्ग सौंदर्याकडे लक्षच गेलं नाही... सारा सभोवताल धुक्यात बुडाला होता... सगळ कसं पावसात ओलचिंब भिजलं होतं... सारा परिसर स्वच्छ आणि नितळ झाला होता...\nआता ओढा पार केला होता, पण पुढची वाट सापडत नव्हती... लेणी कुठे आहेत ह्याचा थोडा अंदाज होता, मग त्या दिशेने चालायला लागलो... बरेच लहान-मोठे ओढे पार करत पुढे सरकत होतो...\nअजून जरा पुढे गेल्या वर पुन्हा ओढा लागला... जरा वरच्या बाजूला पाहिलं तर दाट जंगलात, झाडीमधून धबधबा पडत होता... झाडांचे शेंडे हलक्या धुक्यात लपले होते... मधूनच एखादा बगळा धबधब्यावरुन उडत होता... केवढा भव्य देखावा तो... किंगकाँग सिनेमातल्या देखाव्यांची आठवण झाली... गर्द हिरवीगार झाडी, पांढरं-शुभ्र पाणी, पोपटी गवताचा गालिचा, हलकं धुकं आणि एकांत... अगदी अवाक् होऊन बराच वेळ सभोवतालचा परिसर न्याहाळत राहिलो...\nका कोणास ठाऊक, पण आम्ही हा ओढा पार न करता, होतो त्या काठानेच वर चढायला लागलो... जंगल अजूनच दाट झालं... जमीनीवर पिकल्या पानांचा थर साचला होता... लेण्यांचा काहीच पत्ता नव्हता... जरा धुकं कमी झाल्यावर जाणवलं, की समोरच्या टेकाडावर चढलो तर जरा अंदाज येईल... वर पोचलो... तरी लेण्यांचा काही अंदाज येईना, पण तेलबैलाचं पठार आणि आमच्या मधे खोल दरी आहे आणि इथून वाट नाही हे स्पष्ट झालं... तेलबैलाच्या पठारावरुन डोंगराची एक रांग दूरवर डाव्या हाताला उतरत होती... त्या रांगेवरुनच तेलबैलाला पोचायच असं आम्ही ठरवलं... दुपारचे २.३० वाजले होते, वाट सापडत नव्हती आणि भरपूर चढायचं होतं, म्हणून लेण्यांचा नाद सोडला आणि तेलबैलाच्या पठारावरुन जंगलात उतरणाऱ्या धारेच्या दिशेने चालायला लागलो... अर्धा तास चालल्यावर जेवणासाठी थांबलो... ब्रेड-श्रीखंड खाल्लं... अजून वाट सापडली नव्हतीच, त्यामूळे कदाचीत आजची रात्र इथे जंगलातच घालवावी लागेल अशी लक्षणं दिसू लागली... त्यासाठी तिघांची मनापासून तयारी होती... पावसाचा जोर परत वाढला होता... थोड्याच वेळात धडपडत धारेच्या पायथ्याशी पोचलो आणि चढायला सुरुवात केली... अर्धा तास चढल्यावर लहानसं पठार लागलं... ह्या पठारावरुन कोकणाकडे पाहिलं तर... जणू आभाळच धरणीला टेकलं होतं...\nपठारावरुन पुसटशी वाट वर जात होती... संपूर्ण दिवसात पहिल्यांदाच जरा नीट वाटेवर चालायला सुरुवात केली... आता, आज तेलबैलाला पोचणार ह्याची खात्री होती, पण पोचायला उशीर होणार होता आणि इतक्या उशीरा तेलबैलाहून लोणावळ्याला जायला काही वाहन मिळण्याची शक्यता नव्हती... शक्यतो सरांना आजच घरी पोचायचं होतं... पठाराच्या टोकावरुन मोबाईला रेंज मिळाली, मग सरांनी त्यांच्या एका मित्राला पुण्याहून कार घेऊन सालतर खिंडीत बोलावलं... त्याला खिंडीत पोचायला संध्याकाळचे ७.३० वाजणार होते; तोपर्यंत आम्ही सुद्धा खिंडीत पोचणार होतो...\nआता जरा निंवातच चढत होतो... पक्ष्यांचा चिवचीवाट आणि गवतफुलं आता लक्ष वेधून घेत होते... होला (little brown dove), हळद्या (Golden oriole), मोर, वटवट्या (Prenia) असे बरेच पक्षी स्वच्छंदपणे बागडत होते... हिरव्यागार गवताच्या गालिचावर रंगीबेरंगी गवतफुलं जास्तच मनमोहक दिसत होती...\nआता धारेवरुन दुसऱ्या बाजूचा डोंगर सुद्धा नजरेस पडत होता... असंख्य जलधारा डोंगरावरुन खालच्या जंगलात विलिन होत होत्या...\nह्या वाटेवर फारशी ये-जा नसल्यामुळे वाट मळलेली नव्हती... आणि पावसात गवत वाढल्यामुळे अधून-मधून वाट नाहीशी व्हायची... जसजसे वर सरकत होतो, तसतसा चढ जास्तच तीव्र होत चालला होता... डोंगराच्या माथ्याच्या अगदी जवळ थोडीशी सपाटी लागली, मग थोडावेळ तीथे विसावलो...\n(अगदी मागचा डोंगर म्हणजे सुधागड)\nइथून जे काही दिसत होतं, त्याचं वर्णन करणं शक्यच नाही... केवळ स्वर्गीय अनुभव... निसर्गाचं हे रुप बघूनच कोणा एकाला स्वर्गाची कल्पना सुचली असावी...\n(धुक्यातून मान वर काढून डोकावणारा सरसगड)\nथोडावेळ आराम करुन शेवटचा टप्पा चढून तेलबैला पठारावर पोचलो... तेलबैला आपली दोन शिंग वर करुन धुक्यामधे बसला होता...\nपठाराच्या टोकावर जाऊन खालची दरी न्याहळत बसलो...\n(आज दिवसभर खालच्या जंगलात आम्ही भटकत होतो...)\nआज दिवस भरात जे काही पाहिलं, अनुभवलं ते एक स्वप्नच वाटत होतं... थोडा अभिमान, खूप आनंद आणि प्रचंड समाधान होतं... एकदम सुरुवातीला ज�� ओढा आम्ही पार केला होता, त्याचा आवाज इथपर्यंत येत होता... संध्याकाळचे ६.१५ वाजले होते... वेळेत खिंडीत पोचायचं असल्यामुळे तेलबैला गावाच्या दिशेने चालायला लागलो... एक आजोबा गुरं हाकत गावाकडं निघाले होते... त्यांच्या सोबत गप्पा मारत गावात पोचलो... इतक्या पावसात कोणी वाटाड्या सोबत न घेता ठाणाळ्यातून वर आलो, हे ऐकल्यावर आजोबा थक्कच झाले...\nम्हणाले... \"जिगर केलीत तुम्ही...\"\nत्यांनी मस्त गरम चहा पाजला... गावातल्या लोकांची माया वेगळीच असते... किती जिव्हाळ्यानं वागतात आणि क्षणात आपलसं करुन घेतात... त्यांचा निरोप घेऊन गावातून बाहेर पडलो तेव्हा अंधारलं होतं... एकदमच आभाळ फाटल्या सारखा पाऊस कोसळू लागला... काळाकुट्ट अंधार, जोराचा पाऊस ह्यामुळे दोन हातांवरच सुद्धा दिसत नव्हतं... अंदाज घेत चाचपडत चालत होतो... काळोखाला ठीगळं पाडत अनेक काजवे चमकत होते... सुमारे ८ वाजता खिंडीत पोचलो, पण कार काय आली नव्हती... तो वाटेत असेल; इथे त्याची वाट बघत बसण्या पेक्षा लोणावळ्याच्या दिशेने आम्ही चालायला लागलो... वेगळेच मंतरलेले क्षण अनुभवत रात्री ९ वाजता सालतर गावात पोचलो... थोड्याच वेळात सरांचा मित्र सुद्धा तिथे पोचला... इतक्या उशीरा ह्या रस्त्याला काळं कुत्र सुद्धा फिरकत नाही आणि अंबवणेच्या पुढचा सगळा रस्ता जरा कच्चाच आहे... शनीवारचं ऑफिस संपल्यावर, सरांचा मित्र एकटाच अशावेळी इथे आला होता आणि तेपण एकदम आवडीने... गाडीत बसलो आणि लोणावळ्याच्या रस्त्याला लागलो... भरपुर धुकं असल्यामुळे फारच सावकाश चाललो होतो... रात्री ११.३० वाजता पुण्यात घरी पोचलो... अंघोळ आणि जेवण आटपून झोपायला १ वाजला...\nदुपारी १२ पासून रात्री ९ पर्यंत अगदी मोकाट भटकलो... दिवसभर मुसळधार पावसात मनसोक्त भिजलो... आज एका दिवसात अख्खा पावसाळा जगलो...\n'दिवसभर मुसळधार पावसात मनसोक्त भिजलो... आज एका दिवसात अख्खा पावसाळा जगलो...'\n कसला भारी अनुभव आहे हा\nखूप छान वर्णन करतोस तू निसर्गाचं... आणि हे भटकंतीच वेड तर...छानच\nलय भारी... हे खरं जगणं...\nमाझ्या अंतरीची मला साद आहे... आयुष्य माझे खुळा नाद आहे...\nधो-धो पावसात ठाणाळ्याहून तेलबैला... (Thanale to te...\nमहाबळेश्वर ते कास... चालत...\nकर्नाळा - जैत रे जैत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%88%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-16T04:30:53Z", "digest": "sha1:GOUTKPYKIEYPZR4RMWHLFRVRTMWDT7RA", "length": 8999, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इंटरनेट माहिती देईल संस्कार नाही : चांदोरकर ः बा. ह. नाईकवाडी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nइंटरनेट माहिती देईल संस्कार नाही : चांदोरकर ः बा. ह. नाईकवाडी\nअकोले – एकविसाव्या शतकामध्ये माहिती तंत्रज्ञानामुळेजगभरातील माहिती गुगल आपणास देऊ शकेल परंतु मानवी संस्कार मात्र गुगल देऊ शकत नाही, असे प्रतिपादन लेखिका स्वाती चांदोरकर यांनी केले.\nस्वातंत्र्य सेनानी बा. ह. नाईकवाडी यांच्या 8 व्या स्मृतिदिनानिमित्त त्या प्रमुख व्याख्यात्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी अगस्ती एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या सेक्रेटरी दुर्गाबाई नाईकवाडी होत्या. संस्थेचे कार्यवाहक शिरीष नाईकवाडी, सतीश नाईकवाडी, संदीप नाईकवाडी, देविका देशपांडे, शैलजा पोखरकर, भानुदास पोखरकर, संपत नाईकवाडी, चेतन नाईकवाडी, सुधाकर आरोटे, लक्ष्मण आव्हाड, बबन नवले यांच्यासह सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.\nचांदोरकर म्हणाल्या, आयुष्यात विचार व कृती यामध्ये तफावत ठेवूनका. कोणतेही कार्य कठीण नसते त्यासाठी जिद्द, आत्मविश्‍वास आवश्‍यक असतो. तोच तुम्हाला तुमच्या ध्येयाकडेघेऊन जाईल. नाईकवाडी बाबांचेकार्य त्यासाठी आपल्या सर्वांना प्रेरणा देणारे आहे. विद्यार्थ्यांनी मोबाइल, टीव्हीवरचे कार्यक्रम जरूर पहावेत परंतु काय पहावे त्यासाठीचे मार्गदर्शन आई – वडील , शिक्षकांनी करावे. यामुळे हल्ली भेडसावणाऱ्या मोबाइल आणि टी.व्ही. या पालकांना वाटणाऱ्या समस्यांचे निराकरण होऊ शकते. परमेश्‍वर तर श्रेष्ठ आहेच परंतुगुरुचेही स्थान मानवी जीवनामध्ये महत्त्वाचेआहेम्हणून आई-वडील , गुरु यांचा मान-सन्मान ठेवा. तोआपल्यासाठी एक अमूल्य ठेवा आहे, असेही चांदोरकर म्हणाल्या.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचायना मांजा विकणाऱ्यांवर गुन्हेदाखल करा; रिपाइंच्या वतीनेशहर पोलिसांना निवेदन\nNext articleस्नेहा उलालचे बॉलिवूडमध्ये पुन्हा डेब्यु\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nकांद्याने डोळ्यांत पाणी, शेतकरी आणि ग्राहकांच्याही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/televisions/samsung-series-9-55js9000-140-cm-55-suhd-4k-smart-3d-tv-price-pr7TBj.html", "date_download": "2018-12-16T03:36:47Z", "digest": "sha1:JO4TELQVUXUYKOSLOSFXPDFT5S4EO6YE", "length": 13988, "nlines": 314, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सॅमसंग सिरीयस 9 ५५जस९००० 140 कमी 55 सुह्द ४क स्मार्ट ३ड तव सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसॅमसंग सिरीयस 9 ५५जस९००० 140 कमी 55 सुह्द ४क स्मार्ट ३ड तव\nसॅमसंग सिरीयस 9 ५५जस९००० 140 कमी 55 सुह्द ४क स्मार्ट ३ड तव\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसॅमसंग सिरीयस 9 ५५जस९००० 140 कमी 55 सुह्द ४क स्मार्ट ३ड तव\nसॅमसंग सिरीयस 9 ५५जस९००० 140 कमी 55 सुह्द ४क स्मार्ट ३ड तव किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सॅमसंग सिरीयस 9 ५५जस९००० 140 कमी 55 सुह्द ४क स्मार्ट ३ड तव किंमत ## आहे.\nसॅमसंग सिरीयस 9 ५५जस९००० 140 कमी 55 सुह्द ४क स्मार्ट ३ड तव नवीनतम किंमत Aug 09, 2018वर प्राप्त होते\nसॅमसंग सिरीयस 9 ५५जस९००० 140 कमी 55 सुह्द ४क स्मार्ट ३ड तवटाटा Cliq उपलब्ध आहे.\nसॅमसंग सिरीयस 9 ५५जस९००० 140 कमी 55 सुह्द ४क स्मार्ट ३ड तव सर्वात कमी किंमत आहे, , जे टाटा Cliq ( 1,89,994)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसॅमसंग सिरीयस 9 ५५जस९००० 140 कमी 55 सुह्द ४क स्मार्ट ३ड तव दर नियमितपणे बद��ते. कृपया सॅमसंग सिरीयस 9 ५५जस९००० 140 कमी 55 सुह्द ४क स्मार्ट ३ड तव नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसॅमसंग सिरीयस 9 ५५जस९००० 140 कमी 55 सुह्द ४क स्मार्ट ३ड तव - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसॅमसंग सिरीयस 9 ५५जस९००० 140 कमी 55 सुह्द ४क स्मार्ट ३ड तव वैशिष्ट्य\nस्क्रीन सिझे 55 Inches\nडिस्प्ले रेसोलुशन 3840 x 2160 Pixels\nड़डिशनल ऑडिओ फेंटुर्स MP3\nड़डिशनल विडिओ फेंटुर्स WMA\nइतर फेंटुर्स Full HD LED TV\n( 112 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 20 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nसॅमसंग सिरीयस 9 ५५जस९००० 140 कमी 55 सुह्द ४क स्मार्ट ३ड तव\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.buldhanatoday.com/?cat=6", "date_download": "2018-12-16T03:21:05Z", "digest": "sha1:MUPLC5S3TUFUFIOU5OQX62VXAFCWHCTO", "length": 9039, "nlines": 69, "source_domain": "www.buldhanatoday.com", "title": "TICKER TODAY |", "raw_content": "\nBULDHANA TODAY- TICKER NEWS 02.02.2017 * बुलढाणा — सेट टॉप बॉक्ससाठी ३१ मार्च ची मुदतवाढ * *बुलढाणा — कला पथकाद्वारे लेक वाचवा संदेश * * शेगाव — जिल्यातील पहिली कॅशलेस पालिका * * बुलढाणा — ४६४ बालकांना दिला पोलियो\n*बुलढाणा – एटीम मधून एकाच वेळी काढा २४ हजार रु . १ फेब्रुवारी पासून मर्यादा होणार शिथिल . *बुलढाणा – समृद्धी महामार्गाच्या संयुक्त मोजणीची कार्यवाही त्वरित करा – जिल्हाधिकारी डॉ . झाडे *खामगाव\nबुलढाणा — जिल्हा परीषद निवडणूक — पहिल्या दिवशी एकच अर्ज . खामगाव — ऑटो उलटल्याने २ गंभीर खामगाव — भाजप सरकारविरोधात काँग्रेसचे धरणे . शेगाव — कॅशलेस व्यवहाराबाबत मार्गदर्शन शिबीर .\nBULDHANA TODAY- TICKER TODAY-25.01.17 * बुलढाणा – पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदार यादी तहसील कार्यलयात उपलबद्ध * * खामगाव – प्रजासत्ताक दिनी उपविभागीय अधिकारी यांचा हस्ते ध्वजारोहण * * बुलढाणा – समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन * *\n*बुलढाणा – इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन चे १८ व राज्य अधिवेशन २७-२९ जाने. रोजी * *खामगाव – स्लिव्हरसिटी मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल च्या वतीनं २६ जाने. रोजी मोफत दंत रोग तपा��णी शिबीर * * खामगाव – टिळक राष्ट्रीय विद्यालयात नेताजींना\n*बुलढाणा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन चे १८ वे महाअधिवेशन २७ ते २९ जाने. रोजी अमरावती येथे. * * खुल्या अधिवेशनाचे उदघाटक म्हणून महावितरण चे अध्यक्ष संजीव कुमार*\nहिवरा आश्रम — हिवरा आश्रम येथे विवेकानंद जन्मोउत्सव ची सांगता. खामगाव — मतदार जनजागृतीसाठी वाद -विवाद स्पर्धा. खामगाव – जिल्यात शासकीय तूर खरेदीला प्रारंभ. क्रिकेट –भारतानें मालिका जिंकली . खामगाव — मराठी कविता लेखन कार्यशाळा चे आयोजन . गो .\n*बुलढाणा — मोटार वाहन कायद्याच्या दंडात्मक रकम मधे मोठी वाढ * * खामगाव — ध्वनीप्रदूषणाची तक्रार आत्ता झाली हायटेक – वॉट्सअपवर तक्रार होणार दाखल … * खामगाव – खारपानपट्यातील अनेंक गावांना मिळणार वान धरणाचे पाणी – आमदार आकाश फुंडकर *\nहिवराआश्रम – हिवराआश्रम येथे १७ -१९ जाने. दरम्यान विवेकानंद जन्मोत्सव . * खामगाव – खामगाव येथे आज विज्ञान प्रदर्शन चे आयोजन * *शेगाव – माळी समाज राज्यस्तरीय संमेलना चा समारोप * *क्रिकेट – इंग्लंड पराभूत – विराटपर्वा ची विजयी सुरवात\n* खामगाव – सलग दुसऱ्या दिवशीपण खामगाव शहरातील पाणी पुरवठा प्रभावित .* * खामगाव- मकरसंक्रांती चा उत्साह सर्वत्र … पतंग उत्सवने आकाश हाऊसफुल * * खामगाव - ट्रकची समोरासमोर धडक — ३ गंभीर .. * जळगाव -जामोद – शेतकरी सहली चे आयोजन * * क्रिकेट\n*चार वर्षात वितरण आणि पारेषण जाळे अधिक सक्षम – विश्वास पाठक.*\n*खामगावातील ऐतिहासिक शांतीमहोत्सवाला आज पासून प्रारंभ* शतकाची परंपरा असलेला शांती(जगदंबा, मोठी देवी) महोत्सव खामगाव शहरात उत्साहात साजरा करण्यात येतो. *\n*पत्रकारांवरील हल्ल्यांचा जाहिर निषेध; दोषींवर कठोर कारवाई करा जेष्ठ पत्रकार निखील वागळेंना पोलिस संरक्षण द्यावे टिव्ही जर्नालिस्ट असो. व पत्रकारांचे एसडीओंना निवेदन.*\n**आपल्या शेगांव येथील तीर्थस्थळासाठी प्रयत्न..* *डॉ.रणजीत पाटील*\n*पत्रकार संयुक्त खुले अधिवेशन कशासाठी *मनोगत निमित्त — खामगाव शहरात पत्रकारांचे संयुक्त खुले अधिवेशन ….*गजानन कुळकर्णी दूरदर्शन प्रतिनिधी, बुलडाणा…..\n*ज्योतिष अभ्यासक एस.प्रकाशराव भुसारी गुरुकुल विश्वपीठ ज्योतिष प्रेरणा पुरस्काराने सन्मानित *\n*चार वर्षात वितरण आणि पारेषण जाळे अधिक सक्षम – विश्वास पाठक.*\n* टिळक राष्ट्रीय विद्यालयात संविधान दिनानिमित्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन *\n*समाज मेळाव्याची संकल्पना समाजाला दिशादर्शक-साखरखेर्डा धर्मपिठाचे धर्मगुरु सिद्धलींग शिवाचार्य महाराज* शेगाव बसवनगरी*\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://gandhinagar.wedding.net/mr/photographers/1196539/", "date_download": "2018-12-16T03:05:43Z", "digest": "sha1:ZWEEJ4SDBNOGLHZVX3Y7GTLNZ2RDICUC", "length": 2523, "nlines": 55, "source_domain": "gandhinagar.wedding.net", "title": "गांधीनगर मधील Omi Estudio हे लग्नाचे फोटोग्राफर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 4\nगांधीनगर मधील Omi Estudio फोटोग्राफर\nफोटोग्राफीची स्टाइल पारंपारिक, प्रामाणिक\nसेवा लग्नाची फोटोग्राफी, अल्बम, लग्नाआधीची फोटोग्राफी, फोटो बूथ, व्हिडिओग्राफी\nप्रवास करणे शक्य होय\nसर्व फोटो पाठवते होय\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा 1 Month\nफोटोग्राफीक अहवालासाठी सरासरी वितरण वेळ 1 महिना\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 4)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,75,091 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/girl-die-dengue-128569", "date_download": "2018-12-16T04:31:13Z", "digest": "sha1:K6IRLVYHUSYFPRDYNTTFR477ZHKTO2FK", "length": 13575, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "girl die in dengue वाढदिवशीच डेंग्यूने घेतला बळी | eSakal", "raw_content": "\nवाढदिवशीच डेंग्यूने घेतला बळी\nगुरुवार, 5 जुलै 2018\nगोंडपिपरी (जि.चंद्रपूर) : अभियांत्रीकीचे (बिई) शिक्षण पुर्ण करून गावातील आपल्या घरी आलेल्या तरूणीला तापाने घेरले. तपासणीअंती तो डेंग्यू असल्याचे स्पष्ट झाले. उपचारासाठी चंद्रपूरहून नागपूर नेण्यात आले. परंतु तिचा दुर्दैवी अंत झाला. वाढदिवसच मृत्यूदिवस ठरलेल्या तरूणीवर पाणावलेल्या डोळ्यांनी अंत्यसंस्कार करण्याची वेळ पालकावर आली. गोंडपिपरी तालूक्यातील चेकघडोली गावात आज शेकडो नागरिकांचा हा प्रसंग बघतांना आपसूकच डोळे पाणावले.\nगोंडपिपरी (जि.चंद्रपूर) : अभियांत्रीकीचे (बिई) शिक्षण पुर्ण करून गावातील आपल्या घरी आलेल्या तरूणीला तापाने घेरले. तपासणीअंती तो डेंग्यू असल्याचे स्पष्ट झाले. उपचारासाठी चंद्रपूरहून नागपूर नेण्यात आले. परंतु तिचा दुर्दैवी अंत झाला. वाढदिवसच मृत्यूदिवस ठरलेल्या तरूणीवर पाणावलेल्या डोळ्यांनी अंत्यसंस्कार करण्याची वेळ पालकावर आली. गोंडपिपरी तालूक्यातील चेकघडोली गावात आज शेकडो नागरिकांचा हा प्रसंग बघतांना आपसूकच डोळे पाणावले.\nगोंडपिपरी तालूक्यातील चेकघडोली गावात गेल्या पंधरा दिवसापासून तापाची साथ सूरू आहे. आरोग्य विभागाचे याकडे लक्ष नाही. ग्रामपंचायत प्रशासन केवळ आर्थीक मिळकतीत गूंग आहे. काही जागृक मंडळींनी या महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. पण कुणाकडेही वेळ नाही. आशात गावात अनेक कुटुंबीय तापाच्या विळख्यात सापडले. काहींना डेंग्यूची लागण झाल्याचा निष्कर्ष गोंडपिपरीच्या डॉक्टरांनी काढला.\nआजघडीला गावातील पन्नासहून आधीक जण तापाने त्रस्त आहेत.\nआपल्या शासकीय नौकरीची सेवा पुर्ण करुन भाऊराव कोटनाकै, हे चेकघडोली या आफल्या गावी स्थायीक झाले. त्यांची प्रतीक्षा नावाची मुलीने चंद्रपुरला बिई ईलेक्ट्रानिक चे शिक्षण पुर्ण केले. गावात काही दिवस निवांत राहून पुढील निर्णय घेऊ हा तिचा विचार होता.\nपण गावात तापाची साथ आली. अन तपासणीनंतर तिला डेंग्यु झाल्याचे स्पष्ट झाले. चंद्रपुरला उपचारानंतर तिला नागपुरला हलविण्यात आले. उपचारादरम्यन तिचे निधन झाले. 5 जुलै रोजी प्रतीक्षाचा वाढादिवस होता. याच दिवशी तिच्यावर आंतीम संस्कार करण्याची दुर्दैवी वेळ पालकांवर आली. यावेळी उपस्थीतांनाही अश्रु आवरणे कठीण झाले.\nयू-ट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थी स्वावलंबी\nपुणे : शिक्षणाबरोबरच कलेची आवड जोपासत महिन्यातील 10 ते 12 दिवस काम करून शहरातील दोन तरुण \"यू-ट्यूब'च्या माध्यमातून 15 ते 20 हजार रुपये कमावत...\nआपण एखादा साधासुधा समज हेच सत्य मानतो. इतकंच नव्हे, तर अनेकदा हा आपला साधा समज हे सत्य नाहीच, तर एक आभास असं कोणी सिद्ध करून दाखवलं, तर आपल्याला त्या...\nप्रवास एका ध्यासाचा (सतीश व्यास)\n\"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला मिळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला...\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nदोनशे रूपयांसाठी गमावला जीव; फ्लेक्सबॅनर काढताना मृत्यू\nउल्हासनगर : वडिलांना हातभार लागावा म्हणून बारावीपर्यंत शिक्षण घेऊन मिळेल ते काम करणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणाचा शाळेचा फ्लॅक्सबॅनर काढताना...\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/marathi-news-sakal-saptranga-esakal-jaydev-dole-chale-jao-movement-quit-india-movement", "date_download": "2018-12-16T04:51:18Z", "digest": "sha1:EL3Z4552ALCSRQSQQITN2OIU4DEX55PP", "length": 30866, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi News Sakal saptranga esakal Jaydev Dole chale jao movement Quit India Movement ‘चले जाव’...नव्या संदर्भात! (जयदेव डोळे) | eSakal", "raw_content": "\nरविवार, 6 ऑगस्ट 2017\nमहात्मा गांधी यांनी ब्रिटिशांना ‘चले जाव’ म्हटलं आणि एक आंदोलन देशभर पेटलं. या आंदोलनाला, चळवळीला या आठवड्यात ७५ वर्षं पूर्ण होत आहेत. आज इतकी वर्षं उलटल्यानंतर साहजिकच परिस्थितीत आमूलाग्र बदल झालेला आहे. तेव्हा ताज्या संदर्भात कोणकोणत्या गोष्टींसंदर्भात ‘चले जाव’ किंवा ‘भारत छोडो’ म्हणण्याची गरज आहे दहशतवादापासून ते निरक्षरतेपर्यंत किती गोष्टींना ‘भारत छोडो’ म्हणण्याची वेळ आली आहे\nमुंबईत ७५ वर्षांपूर्वी काँग्रेस महासमितीचं अधिवेशन सुरू झालं तो दिवस होता सात ऑगस्टचा. कार्यकारी समितीनं ‘भारत छोडो’चा ठराव तयारच केलेला होता. आठ ऑगस्टला तो अध्यक्ष मौलाना आझाद यांच्या उपस्थितीत जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. सरदार पटेल यांनी त्याला अनुमोदन दिलं. ‘क्विट इंडिया रिझोल्युशन’ नावानं ब्रिटिशांना देश सोडून जायला सांगण्यात आलं. देशोदेशीचे पत्रकार जमले होते. हजारो काँग्रेस कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकही जमले होते. ‘ब्रिटिश सरकारनं यापुढं भारतात राहणं भारताला मानहानीकारक आणि दुर्बल करणारं आहे. जाग��िक स्वातंत्र्य प्राप्त करण्याच्या उद्दिष्टांसाठी स्वतःचं रक्षण भारताला अशक्‍य झालं आहे,’ अशी सुरवात करून अत्यंत परखडपणे आणि ठामपणे भारतानं ब्रिटिशांना बजावलं ः ‘जा येथून सोडा भारत नको आहात तुम्ही आम्हाला. गुलाम करता काय आम्हाला...’ मग गांधीजींची हिंदी आणि इंग्रजीत भाषणं झाली. अध्यक्षीय समारोप मौलाना आझाद यांनी केला आणि रात्री दहा वाजता काँग्रेसचं हे ऐतिहासिक अधिवेश संपलं... पुढं ‘डू ऑर डाय’ अर्थात ‘करो या मरो’ चळवळ सुरू झाली. नेत्यांची धरपकड होऊ लागली. जनता रस्त्यावर येऊ लागली. लोक तुरुंगांत जाऊ लागले. ब्रिटिश आणखी चेव येऊन जुलूम करू लागले. पंतप्रधान विन्स्टन चर्चिल म्हणू लागले ः ‘ब्रिटिश साम्राज्याचा समारोप करणारा मी फर्स्ट मिनिस्टर नाही. बघतोच हे भारतीय काय करतात ते...’ मग गांधीजींची हिंदी आणि इंग्रजीत भाषणं झाली. अध्यक्षीय समारोप मौलाना आझाद यांनी केला आणि रात्री दहा वाजता काँग्रेसचं हे ऐतिहासिक अधिवेश संपलं... पुढं ‘डू ऑर डाय’ अर्थात ‘करो या मरो’ चळवळ सुरू झाली. नेत्यांची धरपकड होऊ लागली. जनता रस्त्यावर येऊ लागली. लोक तुरुंगांत जाऊ लागले. ब्रिटिश आणखी चेव येऊन जुलूम करू लागले. पंतप्रधान विन्स्टन चर्चिल म्हणू लागले ः ‘ब्रिटिश साम्राज्याचा समारोप करणारा मी फर्स्ट मिनिस्टर नाही. बघतोच हे भारतीय काय करतात ते\n‘मेरे देश की धरती सोना उगले...’ असं किसानगीत गाणारा ‘भारतकुमार’ इतका हताश अन्‌ करुण कसा काय होतो सोडून द्यायला पटवलं पाहिजे अडचणीतल्या साऱ्या शेतकऱ्यांना.\n...पाहतापाहता पाऊणशे वर्षं झाली देशाच्या त्या ठाम दरडावणीला. असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागानं भारत स्वतंत्र झाला. ‘छोडो भारत’ ते ‘स्वतंत्र भारत’ फक्त पाच वर्षं लागली; पण केवढा उत्पात झाला जगभर. ब्रिटिश, डच, फ्रेंच, जपानी यांची साम्राज्यं मग भराभर नष्ट होऊ लागली. गुलामी आटोपली. माणूस स्वतंत्र झाला. अवघा देश एका ध्येयानं पेटला, की काय परिवर्तन होऊ शकतं, याचा प्रत्यय मानवतेनं घेतला. ‘इंडिया दॅट इज भारत’ सर्वांच्या प्रेरणास्थानी बसला. एक ‘गरीब, अशिक्षित, जातीबद्ध, अंधश्रद्ध आणि खेडवळ’ देश असा कसा एकवटून स्वातंत्र्य मिळवू शकतो जगातले अनेक लेखक, पत्रकार, संशोधक, विचारवंत, नेते, कार्यकर्ते भारताचा अभ्यास करू लागले. आजवर गेल्या साठ-सत्तर वर्षांत हजारो पुस्��कं भारतावर लिहिली गेली आहेत. चर्चिल यांनी तर शापवाणी उच्चारली होती - ‘संपून जाल तुम्ही, सरकार अन्‌ देश कसा चालवायचा याची अक्कल नाही तुम्हाला जगातले अनेक लेखक, पत्रकार, संशोधक, विचारवंत, नेते, कार्यकर्ते भारताचा अभ्यास करू लागले. आजवर गेल्या साठ-सत्तर वर्षांत हजारो पुस्तकं भारतावर लिहिली गेली आहेत. चर्चिल यांनी तर शापवाणी उच्चारली होती - ‘संपून जाल तुम्ही, सरकार अन्‌ देश कसा चालवायचा याची अक्कल नाही तुम्हाला\nभारत हसला. त्याला काहीही झालं नाही. एक प्रयत्न झाला आणीबाणीचा इंदिरा गांधी यांच्याकडून; पण २१ महिन्यांनी तो आटोपला. आताही देश त्याच वाटेनं जाऊ लागला आहे की काय अशी शंका येऊ लागली आहे. भारत हसतो आहे. आटोपतील, हेही आटोपतील...\n...पण नुसतं हसून अन्‌ पुटपुटून चालणार नाही. तो १९४२चा निर्धार करायला हवा. एक खणखणीत, दणदणीत निर्धार. ‘छोडो भारत’ असं आपण इंग्रजांना बजावलं. आता आपल्याला इतर अनेक गोष्टींसाठी दरडावायला हवं. त्यांना म्हणायला हवं- सोड भारता... ‘छोड दो.’\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं जातमुक्त भारताचं स्वप्न आपण पूर्ण करूयात.\nआपल्या राज्यघटनेत फेरफार करायचा विचार सोडून दे भारता- ‘छोड दो भारत’ दुरुस्त्या करत राहा; पण अवघी राज्यघटना बदलायचा किंवा त्यामधली तत्त्वं, मूल्यं वगळायचा विचार तू त्यागावा देशा. राज्यघटना समितीत बसलेल्या सर्व प्रकारच्या, विचारांच्या सदस्यांनी ही राज्यघटना घडवली आहे. ती यथायोग्य प्रातिनिधिक आहे. ही राज्यघटना सर्वांना न्याय, स्वातंत्र्य, समानता देणारी आहे. त्यात नव्यानं लुडबूड म्हणजे वाजपेयी सरकारच्या काळात ‘पुनर्विलोकना’च्या नावाखाली सुरू होताहोता राहिली. तशी नको आहे. सोडून दे तो विचार. भारताचा आत्मघातच होईल तो\nप्राणत्यागाचा विचार सोडून दे भूनायका\nसध्या आत्मघात, आत्महत्या म्हणजे शेतकरी भारत असं समीकरण तयार झालं आहे. पहिल्या हरितक्रांतीच्या आसपास आलेल्या ‘उपकार’मध्ये ‘मेरे देश की धरती सोना...’ असं किसानगीत, खांद्यावर नांगर पेलत गाणारा ‘भारतकुमार’ इतका हताश अन्‌ करुण कसा काय होतो सोडून द्यायला पटवलं पाहिजे अडचणीतल्या साऱ्या शेतकऱ्यांना. आमच्या पोशिंद्या, आमच्या भूनायका, प्राणत्यागाचा विचार सोडून दे.\nमुलींनो, बायांनो, आयांनो इतकं घाबरलात तुम्ही पुरुषांना पुरुषांचंच नाव मिरवणारा हा देश बऱ्य���चदा स्वतःपुढं माताही लावून घेतो, जणू ज्ञानेश्‍वर माऊलीच पुरुषांचंच नाव मिरवणारा हा देश बऱ्याचदा स्वतःपुढं माताही लावून घेतो, जणू ज्ञानेश्‍वर माऊलीच ‘माता’ म्हणवून घ्यायचं अन्‌ मारकुट्या, रागीट, बेभान पित्यासारखं वागायचं ‘माता’ म्हणवून घ्यायचं अन्‌ मारकुट्या, रागीट, बेभान पित्यासारखं वागायचं बायांनो, किती हे तुमचं सहनशील वर्तन बायांनो, किती हे तुमचं सहनशील वर्तन... छेडछाड, सतावणूक, बलात्कार, हत्या...वाढतच चाललंय प्रमाण सर्वांचं. एकीकडं खांद्याला खांदा लावायला सांगणारे त्या खांद्याच्या खाली घाणेरडी नजर खिळवत राहतात. बरं वाटतं का असं... छेडछाड, सतावणूक, बलात्कार, हत्या...वाढतच चाललंय प्रमाण सर्वांचं. एकीकडं खांद्याला खांदा लावायला सांगणारे त्या खांद्याच्या खाली घाणेरडी नजर खिळवत राहतात. बरं वाटतं का असं सोड बाई, तोड हा पुरुषी विकार अन्‌ विखार. तूही मोकळी, निर्धोक जग सोड बाई, तोड हा पुरुषी विकार अन्‌ विखार. तूही मोकळी, निर्धोक जग सोड ते भय. ‘निर्भय बनो सोड ते भय. ‘निर्भय बनो\nभारत हा किती तरी धर्मांचा, जन्मदाता आणि आश्रमदाता. प्रेषित, पैगंबर, तथागत, वर्धमान अशा कैक संस्थापकांचे अनुयायी भारताचे रहिवासी. हिंदूबहुल भारताचे रहिवासी; पण ही असहिष्णुता कुठून आणली गड्या तू भारता ती तर ‘इंपोर्टेड’ नाही. अगदी छान ‘होमग्रोन’ आहे. सोडून दे ती. त्रास होतो सर्वांना तिचा. ठेचणं, तिंबणं, चेचणं हे हे शब्द सभ्य आणि सुसंस्कृत समाजातून नाहीसे होत असतात, असं ऐकलं होतं. त्यांचा पुनर्जन्म कसा काय केलास बाबा ती तर ‘इंपोर्टेड’ नाही. अगदी छान ‘होमग्रोन’ आहे. सोडून दे ती. त्रास होतो सर्वांना तिचा. ठेचणं, तिंबणं, चेचणं हे हे शब्द सभ्य आणि सुसंस्कृत समाजातून नाहीसे होत असतात, असं ऐकलं होतं. त्यांचा पुनर्जन्म कसा काय केलास बाबा पुनर्जन्मावरचा विश्‍वासही कमी होत असताना कसं काय माणूस तुडवून मारणं ‘उगवलं’ कळत नाही. सोडायला पाहिजे. अरे, लगेच जगभर बातम्या पोचतात त्याच्या. भारत पुन्हा रानटी अन्‌ जंगली बनत चालला की काय अशी शंका वाटू लागलेत काही इंग्रज. आता त्या इंग्रजांनी ‘छोडो भारत, ऐसी राक्षसी हरकते छोड दो’ असं सांगावं काय पुनर्जन्मावरचा विश्‍वासही कमी होत असताना कसं काय माणूस तुडवून मारणं ‘उगवलं’ कळत नाही. सोडायला पाहिजे. अरे, लगेच जगभर बातम्या पोचतात त्याच्य���. भारत पुन्हा रानटी अन्‌ जंगली बनत चालला की काय अशी शंका वाटू लागलेत काही इंग्रज. आता त्या इंग्रजांनी ‘छोडो भारत, ऐसी राक्षसी हरकते छोड दो’ असं सांगावं काय लाज काढलीस रे बाळा लाज.\nआपल्या राज्यघटनेत फेरफार करायचा विचार सोडून दे भारता दुरुस्त्या करत राहा; पण अवघी राज्यघटना बदलायचा किंवा त्यामधली तत्त्वं, मूल्यं वगळायचा विचार तू त्यागावा देशा.\nइंग्रजांमुळं आपण क्रिकेट शिकलो. तो ‘लगान’ आठवणीत आहे सर्वांच्या. त्यात भारत तरबेज होऊन जगज्जेता (म्हणजे क्रिकेटवाल्या दीड डझन देशांपुरता) झालासुद्धा. आता त्यात भारतीय महिलांचा संघही उतरला अन्‌ उपजेता बनला. लगेच बक्षीसं, कौतुकं, नोकऱ्या यांचा वर्षाव सुरू. केवढा हा ढोंगीपणा अगदी प्रासंगिक गौरवगायनाचा बेसूर प्रयोगच. साहजिक आहे म्हणा. ३३ टक्के, ५० टक्के प्रतिनिधित्व द्यायलाच जिथं खळखळ, तिथं हक्क, जबाबदाऱ्या, निर्णयाधिकार या गोष्टी महिलांना मिळतील कशा अगदी प्रासंगिक गौरवगायनाचा बेसूर प्रयोगच. साहजिक आहे म्हणा. ३३ टक्के, ५० टक्के प्रतिनिधित्व द्यायलाच जिथं खळखळ, तिथं हक्क, जबाबदाऱ्या, निर्णयाधिकार या गोष्टी महिलांना मिळतील कशा भारता, सोड आता हा ‘नैमित्तिक करार.’ महिलांचा सदासर्वदा सन्मान होत राहील, असं मन बनवायला हवं तुझं. म्हणजे आपलं भारता, सोड आता हा ‘नैमित्तिक करार.’ महिलांचा सदासर्वदा सन्मान होत राहील, असं मन बनवायला हवं तुझं. म्हणजे आपलं एखाद-दुसरं मोठं पद देण्याचा अन्‌ त्यातून महिलांचा मान राखण्याचा प्रतीकात्मक प्रयत्न सोड, हुशार मुली देश सोडत आहेत. परदेशी स्थानिक होत आहेत. हा नाही वाटतं ‘ब्रेन ड्रेन एखाद-दुसरं मोठं पद देण्याचा अन्‌ त्यातून महिलांचा मान राखण्याचा प्रतीकात्मक प्रयत्न सोड, हुशार मुली देश सोडत आहेत. परदेशी स्थानिक होत आहेत. हा नाही वाटतं ‘ब्रेन ड्रेन’ त्या परताव्यात असं वाटत असेल, तर हुंड्याची, दुय्यम दर्जाची, मरेस्तोवर राबवण्याची पुरुषी मनोवृत्ती संपून त्यांना स्वागतशील वातावरण मिळवून द्यावंस. पुरुषी अहंकार कायमचा सोड भारता.\nआता एक अवघड त्याग करायला हवा. सर्वांना नाही जमला, तरी एकेकानं करायला हवा. तो म्हणजे जातत्याग; छोडो जाती. जयप्रकाश नारायण यांनी जानवं तोडण्याचं आवाहन केलं होतं. खूप जणांनी देशभर ते नेलं, पाळलं. आता देश जात्यात अडकल्यासारखा जातीत अडकला आहे. नवे राज्यकर्ते निवडणुकांचे इतके तज्ज्ञ आहेत, की त्यांनी वेगवेगळ्या जातींना बाळसं आणवलं आहे. अगदी मनसोक्त तुष्टीकरण, बळकटीकरण करतात ते. बूथपासून मतदारांच्या वस्त्यांप्रमाणं पदवाटप अन्‌ सत्तावाटप चालू आहे. वर कसे म्हणतात, की यांना आधीच्यांनी बाजूला ठेवलं होतं हो, आधीचे वस्ताद निघाले. तुम्ही ‘महावस्ताद’ कशाला होताय हो, आधीचे वस्ताद निघाले. तुम्ही ‘महावस्ताद’ कशाला होताय सोड दोस्ता हे जातपात प्रकरण. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं जातमुक्त भारताचं स्वप्न आपण पूर्ण करूयात.\nसोड बाई, तोड हा पुरुषी विकार अन्‌ विखार. तूही मोकळी, निर्धोक जग सोड ते भय. ‘निर्भय बनो सोड ते भय. ‘निर्भय बनो\nतरुण भारता, सेल्फीचा सोस सोड\nहे तरुण भारता, तुझा सेल्फीचा सोस तुझ्याच अंगलट येत चाललाय बाळा. सोडून दे तो. मोबाईलच्या साह्यानं खरेदी करा, विका, चित्रपट बघा, गाणी ऐका, बातम्या वाचा, फोटो काढा वगैरे बाबतींत फार पटाईत झालाय तरुण भारत. सारखा आपलं डोकं खुपसून बसलेला त्या आयताकृती आविष्कारात. जरा आजूबाजूला बघ की लोकपाल अन्‌ भ्रष्टाचाराविरोध विसरलास की काय लोकपाल अन्‌ भ्रष्टाचाराविरोध विसरलास की काय परीक्षांचा गोंधळ, निकालांचा घोळ, शिक्षकांचं दुर्लक्ष, न होणारे तास, जुनाट अभ्यासक्रम, संस्थाचालकांची लूटमार, पालकांची बेसुमार दडपणं... हे सर्व मोबाईलमधून सुटणारं नाही. प्रत्यक्ष चार हात करावे लागतील, रस्त्यावर यावं लागेल, राज्यकर्त्यांशी भांडावं लागेल. त्या बेरोजगारीचं काय करणार तुम्ही लोक परीक्षांचा गोंधळ, निकालांचा घोळ, शिक्षकांचं दुर्लक्ष, न होणारे तास, जुनाट अभ्यासक्रम, संस्थाचालकांची लूटमार, पालकांची बेसुमार दडपणं... हे सर्व मोबाईलमधून सुटणारं नाही. प्रत्यक्ष चार हात करावे लागतील, रस्त्यावर यावं लागेल, राज्यकर्त्यांशी भांडावं लागेल. त्या बेरोजगारीचं काय करणार तुम्ही लोक की हाताला मोबाईलचं काम मिळालंच आहे, असं समजताय तुम्ही की हाताला मोबाईलचं काम मिळालंच आहे, असं समजताय तुम्ही सोड बाबा, त्या सेलफोनचा सोस सोड.\nअजून केवढे तरी प्रश्‍न आहेत भारता. देशाला शत्रू होतेच; पण त्यात भर का पडत राहावी नव्यांची कोण निर्माण करत चाललंय हे शत्रू जरा समजून घे. कोणाची ही खुमखुमी आणि कोणाचा हा माजोरीपणा जरा ध्यानात घे. आधी विकासाकडं लक्ष द्या म्हणावं, मारामारी कुठं करत बसता कोण निर्माण करत चाललंय हे शत्रू जरा समजून घे. कोणाची ही खुमखुमी आणि कोणाचा हा माजोरीपणा जरा ध्यानात घे. आधी विकासाकडं लक्ष द्या म्हणावं, मारामारी कुठं करत बसता...म्हणून मौन सोड देशा. जे चाललंय ते बरं नाही, असं बजावायला पाहिजेस तू भारता...म्हणून मौन सोड देशा. जे चाललंय ते बरं नाही, असं बजावायला पाहिजेस तू भारता ‘छोडो भारत’ म्हणजे सत्ता सोड, असा रीतसर ठराव करून आपण ब्रिटिशांना सांगितलं, हे कधी विसरू नयेस. आळस सोड, आराम हराम है.\n'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना केली आणि आपलं सरकार जाहीर केलं त्याला 75 वर्षं झाली. या अमृतमहोत्सवाचा कार्यक्रम पंतप्रधान...\nज्‍येष्ठ सर्वोदयी विचारवंत डॉ. गंगाप्रसादजी अग्रवाल कालवश\nहिंगोली - ज्‍येष्ठ सर्वोदयी विचारवंत तथा स्‍वातंत्र्यसेनानी डॉ. गंगाप्रसादजी अग्रवाल (वय 96) यांनी गुरुवारी (ता. 11) वसमत (जि. हिंगोली) राहत्‍या घरी...\nनागपूर : महात्मा गांधी यांच्या कर्मभूमीतून कॉंग्रेसने निवडणुकीचा बिगुल फुंकला असून राहुल गांधी यांचे मुद्देसूद तेवढेच जोषपूर्ण भाषण आणि त्यास...\nबोगस सभासद बाहेर काढा - गोकुळ मल्टिस्टेट विरोधक\nकोल्हापूर - गोकुळ आमच्या हक्काचे, अशी घोषणा देत , आमदार चंद्रदीप नरके, आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, यांच्या नेतृत्वाखाली...\nकल्याणकारी मंडळासाठी आर्थिक तरतूद करा - वृत्तपत्र विक्रेता संघटना\nकोल्हापूर - असंघटीत कामगार वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी राज्य सरकारने भरीव तरतूद करावी. यासह अन्य अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य...\nIndependence Day : स्वातंत्र्यलढ्याचे ४१७ साक्षीदार\nसातारा - महात्मा गांधी यांनी समस्त देशवासीयांना ‘चले जाव’चा नारा दिला आणि स्वातंत्र्याची निकराची लढाई सुरू झाली. १५ ऑगस्ट १९४७ रोजी या लढ्याला यश आले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये ���ाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.buldhanatoday.com/?cat=9", "date_download": "2018-12-16T03:35:06Z", "digest": "sha1:GUFLGNZRBI4R652QNISOHEQUSISJJ7KL", "length": 12352, "nlines": 68, "source_domain": "www.buldhanatoday.com", "title": "SHEGAON TODAY_SEGMENT |", "raw_content": "\n*गंण गंण गणांत बोते चा गजर … श्री गजानन जय गजानन …. विदर्भाच्या सिमेवर श्री गजानन महाराजांच्या दिंडीचे आगमण. भक्तांची दर्शनासाठी गर्दी….\nबुलढाणा टुडे उपडेट - सिंदखेडराजा तालुक्यात लगत असलेली विदर्भ व मराठवाडा सिमा. व याच समेवर म्हणजे च विदर्भात श्री गजानन महाराज यांच्या दिंडी व पालखीचे आगमन झाले आहे. पालखीचे आगमण होताच सिंदखेडराजा चे नगराध्यक्ष नाझेर काझी यांनी दिंडी चे स्वागत करुन. गजानन\n*गुरूपौर्णिमी निमित्त शेगावात भाविकांची गर्दी *\n*श्री संत गजानन महाराज यांच्या पालखी चे विहंगम दृश्य … बुलढाणा टुडे सोबत …*\nशेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानचा ‘श्री’चा पालखी सोहळा पंढरपूर पायदळ वारीकरीता भजनी दिंडी, गज व अश्वासह आज १९ जून रोजी सकाळी ७ वाजता प्रस्थान झाले.संपुर्ण महाराष्ट्रातून श्री क्षेत्र पंढरपूरला बहूतेक सर्व संताच्या पालख्या दिंडीसह नेण्याची परंपरा आहे. भक्त आणि\n*पाऊले चालती पंढरीची वाट… शेगाव संस्थानची गजानन महाराजची पालखी पंढरपूरला रवाना … पालखी चे पंढरपूर वारी चे ५१ वर्ष …. *\n– शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानचा ‘श्री’चा पालखी सोहळा पंढरपूर पायदळ वारीकरीता भजनी दिंडी, गज व अश्वासह आज १९ जून रोजी सकाळी ७ वाजता प्रस्थान झाले.संपुर्ण महाराष्ट्रातून श्री क्षेत्र पंढरपूरला बहूतेक सर्व संताच्या पालख्या दिंडीसह नेण्याची परंपरा आहे. भक्त आणि\n*राम नवमी निमित संत नगरीत भाविकानची मांदियाळी …लाखो भाविक संतनगरीत …. श्रीराम जन्म उत्सव ने दुमदुमली संतनगरी …\nशेगाव — बुलढाणा- टुडे वेब टीम – संत नगरीत शेगाव येथे श्री संत गजानन महाराज संस्थान मधे १२४ वा श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येथ आहे . सकाळ पासून लाखो च्या संख्येन भाविक , पत्ताक धारी दिंड्या असे भक्तीमय वातावरणा मधेय संतनगरी दुमदुमून गेली आहे . संपूर्ण राज्यच्या तून भाविक\n* १४० वा प्रकट दिनी दुम – दुम ली संत नगरी …*७ फेब्रुवारी २०१८*विशेष वृतांत …. दिन विशेष….श्रींचा प्रकटदिन सोहळा ……\n* १४० वा प्रकट दिनी दुम – दुम ली संत नगरी …*७ फेब्रुवारी २०१८*���िशेष वृतांत …. दिन विशेष अमोल सराफ , बुलढाणा (खामगाव ) बुलढाणा टुडे उपडेट ——- श्रींच्या प्रकट दिनानिमित्त माघ ७, ७ फेब्रुवारी -२०१८ रोजी संस्थानमध्ये सकाळी १0 ते\n*कार्तिकी एकादशी उत्सव निमित्त शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरामध्ये भाविकां ची मांदियाळी ……\nआषाढी कार्तिकी विसरू नका मज .. संगत असे गुज पांडुरंग… या अभंग ओवीला अनुसरून बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने कार्तिकी एकादशी निमित्य शेगाव येथे नगर परिक्रमा (शोभायात्रा) काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये वारकरी व भक्तगण सहभागी झाले होते. आषाढी\n* गण गण गणात बोते च्या गजरात दुमदुमली पंढरी , शेगाव मध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी ..*\nबुलढाणा – शेगाव -बुलढाणा टुडे उपडेट -– विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव मध्ये आज आषाढी एकादशी निमित्त संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी जमली होती ….तर जे पंढरपूर ला जावू शकत नाहीत, त्यांनी संत गजाननांच्या नगरीत येवून महारांजाचे दर्शन\n*श्रींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान*गण गण गणात बोते चा गजरात दुमदुमली संतनगरी शेगाव ,,,,,,, सर्वत्र जय गजानन चा जयजोष टाळकरी पताकाधारी पालखीत सहभागी .. सकाळी ७ वाजता झाले प्रस्थान … पालखी चे ५० वे दिंडी वारी ….\nबुलढाणा (शेगाव ) ==विदर्भाचीपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी पायदळ दिंडी 31 मे रोजी सकाळी ७ वाजता वाजता टाळकरी, पताकाधारी, अश्व, गजा सह पंढरपूरकडे मार्गस्त झाली . या पायदळ दिंडीतील पालखीत श्री चा रजत मुखवटा होता राजवैभवी थाटात विठ्ठलाच्या दर्शनासाठी\n* १३९ वा प्रकट दिनी दुम – दुम ली संत नगरी …*18 फेब्रुवारी २०१७*विशेष वृतांत …. दिन विशेष\nबुलढाणा टुडे फोटो उपडेट —–शेगाव टुडे उपडेट —- श्रींच्या प्रकट दिनानिमित्त माघ ७ ,१८ फेब्रुवारी -२०१७ रोजी संस्थानमध्ये सकाळी १0 ते १२ कीर्तन व दुपारी १२ वाजता तुतारीचा मंगलध्वनी, टाळ मृदंगाच्या निनादात गुलाल व पुष्पाची उधळण करीत, संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील\n*चार वर्षात वितरण आणि पारेषण जाळे अधिक सक्षम – विश्वास पाठक.*\n*खामगावातील ऐतिहासिक शांतीमहोत्सवाला आज पासून प्रारंभ* शतकाची परंपरा असलेला शांती(जगदंबा, मोठी देवी) महोत्सव खाम���ाव शहरात उत्साहात साजरा करण्यात येतो. *\n*पत्रकारांवरील हल्ल्यांचा जाहिर निषेध; दोषींवर कठोर कारवाई करा जेष्ठ पत्रकार निखील वागळेंना पोलिस संरक्षण द्यावे टिव्ही जर्नालिस्ट असो. व पत्रकारांचे एसडीओंना निवेदन.*\n**आपल्या शेगांव येथील तीर्थस्थळासाठी प्रयत्न..* *डॉ.रणजीत पाटील*\n*पत्रकार संयुक्त खुले अधिवेशन कशासाठी *मनोगत निमित्त — खामगाव शहरात पत्रकारांचे संयुक्त खुले अधिवेशन ….*गजानन कुळकर्णी दूरदर्शन प्रतिनिधी, बुलडाणा…..\n*ज्योतिष अभ्यासक एस.प्रकाशराव भुसारी गुरुकुल विश्वपीठ ज्योतिष प्रेरणा पुरस्काराने सन्मानित *\n*चार वर्षात वितरण आणि पारेषण जाळे अधिक सक्षम – विश्वास पाठक.*\n* टिळक राष्ट्रीय विद्यालयात संविधान दिनानिमित्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन *\n*समाज मेळाव्याची संकल्पना समाजाला दिशादर्शक-साखरखेर्डा धर्मपिठाचे धर्मगुरु सिद्धलींग शिवाचार्य महाराज* शेगाव बसवनगरी*\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Cc-by-sa-3.0", "date_download": "2018-12-16T03:06:48Z", "digest": "sha1:TAZAPJ66UA2GDQ43VZCPRRPQIXDOECQG", "length": 10341, "nlines": 201, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Cc-by-sa-3.0 - विकिपीडिया", "raw_content": "\nही संचिका खालील परवान्याअंतर्गत आहे - क्रीएटिव्ह कॉमन्स Attribution-Share Alike 3.0 Unported.\nसामायिक करा – नक्कल, वितरण आणि पारेषित करण्यास\nपुर्नमिश्रीत करण्यास – काम गरजेनुसार अनुकुलीत करण्यास\nखालील अटींच्या अधिन राहून:\nरोपण – आपण लेखकाने किंवा परवानाधारकाने दिलेल्या पद्धतीनुसारच त्याच्या कामाचे श्रेय द्यावे (परंतु, अशा स्वरुपात की, त्या कामाशी तुमचा कसल्याही प्रकारचा संबंध नाही).\nजसेहोते-वाटातसेच (शेअर अलाईक) – जर तुम्ही या कामात काही बदल केलात, काटछाट केलीत, किंवा भर घातली, तर असे करून बनलेले नवीन काम तुम्ही केवळ या किंवा यासारख्याच परवान्याअंतर्गत प्रसारित करू शकतात.\nसाचा दस्तावेजीकरण[बघा] [संपादन] [इतिहास] [पर्ज करा]\n\"दस्तावेजीकरणाचा हा भाग केवळ मर्यादित संख्येतील भाषांमध्येच उपलब्ध आहे.\"\nहा साचा खालील वर्ग आपोआप स्थापतो: CC-BY-SA-3.0\n१.१ साच्याचे प्राचल (पॅरामिटर्स)\nहा साचा खालील नामविश्वात वापरण्यासाठी उद्देशित आहे: the File namespace\nहा साचा खालील सदस्यगटांना वापरण्यासाठी उद्देशित आहे: सर्व प्रवेशित सदस्य\nही संचिका खालील परवान्याअंतर्गत आहे - क्रीएटिव्ह कॉमन्स Attribution-Share Alike 3.0 Unported.\nसामायिक करा – नक्कल, वितरण आणि पारेषित करण्यास\nपुर्नमिश्रीत करण्यास – काम गरजेनुसार अनुकुलीत करण्यास\nखालील अटींच्या अधिन राहून:\nरोपण – आपण लेखकाने किंवा परवानाधारकाने दिलेल्या पद्धतीनुसारच त्याच्या कामाचे श्रेय द्यावे (परंतु, अशा स्वरुपात की, त्या कामाशी तुमचा कसल्याही प्रकारचा संबंध नाही).\nजसेहोते-वाटातसेच (शेअर अलाईक) – जर तुम्ही या कामात काही बदल केलात, काटछाट केलीत, किंवा भर घातली, तर असे करून बनलेले नवीन काम तुम्ही केवळ या किंवा यासारख्याच परवान्याअंतर्गत प्रसारित करू शकतात.\nमिडियाविकि नामविश्वातील संदेश वापरुन या साच्याचे स्थानिकीकरण केले आहे.ते translatewiki.net येथे भाषांतरीत असू शकतात (सध्याची भाषांतरे).\nवरील दस्तावेजीकरण हे साचा:Cc-by-sa-3.0/doc पासून आंतरविन्यासित आहेत. (संपादन | इतिहास)\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१५ रोजी १२:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-907.html", "date_download": "2018-12-16T04:31:54Z", "digest": "sha1:RNSYUYM5PDVEF5N32R5LJESOX2KMWM6F", "length": 4885, "nlines": 75, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "बँकेतून पैसे काढून वृद्धेची फसवणूक. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar North Crime News Newasa बँकेतून पैसे काढून वृद्धेची फसवणूक.\nबँकेतून पैसे काढून वृद्धेची फसवणूक.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नेवासे गावात एकटी राहणाऱ्या वयोवृद्ध महिलेचे मंजूर घरकुलाचे आलेले पैसे गावातीलच व्यक्तीने महिलेला फसवून बँकेतून काढून घेतल्याची तक्रार महिलेच्या मुलाने नेवासे पोलिस स्टेशनला दिली आहे.\nपोलिसांना दिलेल्या तक्रारीत सुरेगाव गंगा येथील मच्छिंद्र बर्डे याने म्हटले आहे की, त्याची आई गयाबाई बर्डे हिस घरकुल मंजूर झाले होते. त्यातील पहिला हप्ता २५ हजार आईच्या नावावर सेन्ट्रल बँक नेवासे येथे जमा होता. गावातील अशोक मनोहर शिंदे व छाया नवधर यांनी त्याच्या आईला नेवाशाला घेऊन गेले व १३ मार्चला त्यांनी ५ हजार रुपये काढले व आईला २ हजार देऊन ३ हजार ठेवून घेतले.\nत्यानंतर पुन्हा १५ मार्च रोजी परत या दोघांनी आईला नेवाशाला घेऊन गेले व २५ हजार रुपये काढले व परत आईला फक्त २ हजार देऊन २३ हजार रुपये खर्च केले. अशिक्षित असल्याचा फायदा घेत दोघांनी पैसे काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-dhanajay-munde-critises-demonetization-2808", "date_download": "2018-12-16T04:41:51Z", "digest": "sha1:URZU3GTOHAMVAFDZIOG275A4RDJCXT3T", "length": 14692, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Dhanajay Munde critises Demonetization | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनोटाबंदीमुळे कृषी, असंघटित क्षेत्राची वाताहत : धनंजय मुंडे\nनोटाबंदीमुळे कृषी, असंघटित क्षेत्राची वाताहत : धनंजय मुंडे\nबुधवार, 8 नोव्हेंबर 2017\nमुंबई - देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक निर्णयांपैकी नोटाबंदीचा हा सर्वांत अयशस्वी निर्णय आहे. त्याचे चटके वर्षभरानंतरही भारतीयांना सोसावे लागत आहेत. या निर्णयामुळे कृषी, असंघटित क्षेत्राची वाताहत, असा आरोपही विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.\nमुंबई - देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक निर्णयांपैकी नोटाबंदीचा हा सर्वांत अयशस्वी निर्णय आहे. त्याचे चटके वर्षभरानंतरही भारतीयांना सोसावे लागत आहेत. या निर्णयामुळे कृषी, असंघटित क्षेत्राची वाताहत, असा आरोपही विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.\nनोटाबंदीच्या निर्णयाला उद्या (ता. 8) एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त मुंडे यांनी सांगितले की, नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना जी उद्दिष्टे देशाच्या पंतप्रधानांनी सांगितली, त्यापैकी एकही उद्दिष्ट सफल झाले नाही. या निर्णयाचा एकही चांगला परिणाम दिसून आला नाही. उलट असंख्य दुष्परिणाम मात्र भारतीयांना भोगावे लागत आहेत. वर्षभरात नोटाबंदीमुळे बेरोजगारीचे संकट आले. असंघटित व कृषी क्षेत्राची अपरिमित हानी झाली. विकास दरातील घट आणि उद्योगांना याचा प्रचंड मोठा फटका बसला. त्याचे चटके यापुढील काळातही किती दिवस सोसावे लागतील हे सांगता येत नाही. सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करून सत्ताधारी पक्षाला अल्पकालीन राजकीय फायदा झाला असला तरी 125 कोटी जनतेला मात्र याचे चटकेच बसल्याचे ते म्हणाले. नोटाबंदीच्या निर्णयामुळे कृषी क्षेत्रावर आणि राज्य अर्थकारणावर झालेल्या चांगल्या-वाईट परिणामांची श्‍वेतपत्रिका काढण्याची हिंमत सरकारने दाखवावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.\nनोटाबंदी विधान परिषद धनंजय मुंडे\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nकेळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...\nरताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...\nमराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...\nतुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सु���ू झाली...\nटँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...\nदिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...\nसातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...\nनाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-806.html", "date_download": "2018-12-16T03:32:13Z", "digest": "sha1:Q3CZKUI63S5MNUU52EWMKMTWVUZLKUF3", "length": 6621, "nlines": 77, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "निरंजन डावखरेंना धडा शिकवण्यासाठी शरद पवार सक्रीय ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Maharashtra निरंजन डावखरेंना धडा शिकवण्यासाठी शरद पवार सक्रीय \nनिरंजन डावखरेंना धडा शिकवण्यासाठी शरद पवार सक्रीय \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपच्या गोटात दाखल होऊन कोकण पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी मिळवणाऱ्या निरंजन डावखरेंना धडा शिकवण्यासाठी राष्ट्रवादीने शक्य ते सर्व प्रयत्न सुरू केले आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून राष्ट्रवादीने या लढतीत काँग्रेस, शेकाप, आरपीआय कवाडे गट आणि समाजवादी पक्षाचा पाठिंबा मिळवला आहे.\nया मतदारसंघातून राष्ट्रवादीने जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक नजीब मुल्ला यांना उमेदवारी जाहीर केली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बुधवारी राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप, आरपीआय( कवाडे गट ) आणि सपा यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संयुक्त मेळावा नवी मुंबईच्या विष्णुदास भावे सभागृहात पार पडला.\nया मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संबोधित केले. शिक्षक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य मतदारसंघामध्ये जशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी ताकद उभी केली तशीच ताकद नजीब मुल्ला यांच्या पाठीशी उभी करा, असे आवाहन पवार यांनी केले.\nया मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले, सत्तेत आल्यावर भाजपचा मस्तवालपणा वाढला आहे. आपण मात्र सत्ता गेली म्हणून गलितगात्र व्हायचे नाही आणि पुन्हा सत्ता आली तरी मस्तवाल व्हायचे नाही.\nविरोधकांच्या पदाधिकाऱ्यांवर आणि आमदारांवर धाडी टाकून भाजप विरोधकांचा आवाज दडपू पाहत आहे. मात्र, आज महाराष्ट्रातील चित्र बदलत आहे. लोक पर्याय मागत आहेत. त्यामुळे परिवर्तन घडवायचे असेल तर एका विचाराचे लोक एकत्र यायला हवेत, असेही पवार म्हणाले.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nनिरंजन डावखरेंना धडा शिकवण्यासाठी शरद पवार सक्रीय \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbha24taas.com/?cat=41", "date_download": "2018-12-16T03:31:36Z", "digest": "sha1:D3AEW6D6UL37OUXRIWMTDV6SMBP6FCOZ", "length": 12356, "nlines": 101, "source_domain": "vidarbha24taas.com", "title": "रोजगार – विदर्भ २४ तास", "raw_content": "\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nअल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार, आरोपी गजाआड\nUncategorized अमरावती टेकनॉलॉजि ताज्या बातम्या मनोरंजन महाराष्ट्र राष्ट्रीय रोजगार विदर्भ\nअकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपुर नागपुर बुलढाणा भंडारा महाराष्ट्र यवतमाळ रोजगार वर्धा वाशिम विदर्भ संपादकीय\nश्रमिक पत्रकार संघाची पुरस्कार योजना\nपत्रकार दिन कार्यक्रमात संघाची घोषणा दि -७ अमरावती— मुद्रीत आणि दृकश्राव्य माध्यमांत कार्यरत पत्रकार आणि छायाचित्रकारांचे कौशल्यपूर्ण श्रम अधोरेखित करण्यासाठी अमरावती जिल्हा श्रमिक पत्रकार संघाने व्यापक योजना तयार केली आहे. या योजनेची घोषणा आज, शनिवारी पत्रकार दिन कार्यक्रमात करण्यात आली. या योजनेतून दरवर्षी चार पत्रकारांचा […]\nअमरावती मनपा तर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन\nअमरावती – अमरावती महानगर पालिका दिनदयाळ अंतोदय योजना, राष्ट्रीय नागरी, उपजिविका अभियान महिला व बाल कल्याण समिती मनपा व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतीक भवन येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले . एकूण सहा कंपन्यांमध्ये ६०० पदांसाठी सुमारे ४२१५ रोजगार उपलब्ध करवून देण्यात आले होते. […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nPosted on December 15, 2018 1:04 pm Author chhagan jadhao\tComments Off on आदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन पालकमंत्री पोटे यांनी दिली भेट मुख्यमंत्री घेणार आठ दिवसात शासकीय बैठक आमदार सुनील देशमुख यांनी सोडविले उपोषण अमरावती:- गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा स्पष्ट निर्वाळा चार महिन्यापूर्वी उच्च न्यायालयाने दिला विधानसभा व विधानपरिषदेत गोवारीचा प्रश्न मांडला गेला तरी अद्यापही न्यायालयाच्या निर्णयाचा शासकीय अध्यादेश काढला नसल्याने आदिवासी […]\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आम���ार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nPosted on December 14, 2018 2:40 am Author chhagan jadhao\tComments Off on जुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nBreaking News ई-पेपर महाराष्ट्र विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी अमरावती नुकताच बुलढाणा फिल्म सोसायटीतर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराचे थाटात वितरण झाले शिवाजी महाविद्यालय बुलढाणा येथे राज्यभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना फिल्म सोसायटी बुलढाणा तर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सोहळ्यात मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती या […]\nअडत्याला खरेदीदार होता येणार नाही \nगुलाबराव महाराजांच्या पालखीचे आळंदीला प्रस्थान:\nप्रहार नगरसेवकाचे अनोखे आंदोलन; घंटागाडी चालवत आणला नगरपालिकेवर कचरा\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiaheartbeat.com/article/1.html?year=2016&month=04", "date_download": "2018-12-16T03:00:00Z", "digest": "sha1:H2DXUIB6GVODXHZFAIPF6AD7SIZFVX4F", "length": 25044, "nlines": 283, "source_domain": "www.indiaheartbeat.com", "title": "Welcome To IndiaHeartBeat.Com India's Leading Online Doctor Directory, Live Help", "raw_content": "\nआपले ध्येय: डॉ. श्रीनिवास कशाळीकर\nआपले ध्येय: डॉ. श्रीनिवास कशाळीकर\nआपण कसे असावे आणि कसे वागावे ह्याबद्दल अनेक मते आहेत. आपल्यालाही अनेकदा अनेक विचार आणि उर्मि येतात. पण आपण कसेही झालो आणि कसेही वागलो तरी आपले समाधान होत नाही. कसेही होण्याचा किंवा कसेही वागण्याचा प्रयत्न केला तरीही समाधान होत नाही.\nआपल्या सद्गुरुना म्हणजेच आपल्या अंतरात्म्याला जे आवडते, तसे होणे आणि तसे वागणे; किंवा तसे होण्याचा वा वागण्याचा प्रयत्न करणे; हेच आपल्याला समाधान देते आणि तेच श्रेयस्कर आहे\nपण ते कसे साध्य होईल\nइतर कोणत्याही बाह्य किंवा आंतरिक गोंधळात न अडकता नामस्मरण सुरु करणे, करीत राहणे, ते वाढवण्याचा प्रयत्न करणे; आणि आपल्या कळलेली/अनुभवाला आलेली नामस्मरणाची महती इतराना सांगणे; हेच आवश्यक आहे. त्यानेच आपल्या सद्गुरुना म्हणजेच आपल्या अनंतरात्म्याला समाधान देणारे बदल आपल्यात आपोआप घडत जातात; आणि आपले समाधान व्हायला सुरुवात होते\nनौका नामस्मरणाची: डॉ. श्रीनिवास कशाळीकर\nनौका नामस्मरणाची: डॉ. श्रीनिवास कशाळीकर\nसर्व महान संतांनी आणि आपल्या सद्गुरुनी कोणतीही पूर्व अट न ठेवता नामस्मरणाची नौका आपल्यासाठी खुली केली आहे\nत्यामुळे, आपण कितीही पतित असलो; आणि इतरांनी कळत नकळत; आपला कितीही पाणउतारा केला, अटी घातल्या, अडचणी दाखविल्या, ज्ञान व कर्मकांडाचा बाऊ केला किंवा वेड्यात जरी काढले; तरी आपण विचलित होता कामा नये. खचता कामा नये. नाउमेद होता कामा नये.\nआपण कसेही असलो, कितीही पतित असलो तरी सद्गुरुकृपेने नामस्मरणाच्या नौकेतूनच पैलतीराला नक्की पोचू\nनामाचा महिमा: डॉ. श्रीनिवास कशाळीकर\nनामाचा महिमा: डॉ. श्रीनिवास कशाळीकर\nस्वत:ला सुधारणे म्हणजे नेमके काय ते कसे शक्य होईल ते कसे शक्य होईल सुधारणे म्हणजे दोष काढणे म्हणावे तर आपल्यातले हजारो दोष आपल्याला दिसत देखील नाहीत आणि दिसले तर त्यांचे मूळ उपटून काढू म्हणता काढता येत नाही\nसद्गुरू कृपेने; झालेल्या अभ्यासातून आणि आलेल्या अनुभवातून हळु हळु माझी पक्की खात्री होत चालली आहे की; स्वत:ला सुधारणे आणि जगाला सुधारणे ह्या दोन्ही बाबी भिन्न भासल्या तरी वास्तविक भिन्न नाहीत आणि त्या नामस्मरणात अंतर्भूत आहेत.\nगुरुमाऊली: डॉ. श्रीनिवास कशाळीकर\nगुरुमाऊली: डॉ. श्रीनिवास कशाळीकर\nज्याप्रमाणे मुलाला कशाची गरज आहे हे आईला बरोबर कळते आणि ती मुलाला दूध देते; त्याप्रमाणे आम्हाला आमच्याच हृदयातील चैतन्याची तहान लागली आहे हे आमच्यातल्या चैतन्याची जननी ओळखते. पण विचित्र बाब अशी की आम्हाला आमची तहान कळत नाही आणि समोर आलेल्या चैतन्याचे महत्व आम्हाला कळत नाही किंबहुना ते चैतन्य ओळखण्याची बुद्धी आणि त�� पिण्याची क्षमताच आमच्यामध्ये नसते किंबहुना ते चैतन्य ओळखण्याची बुद्धी आणि ते पिण्याची क्षमताच आमच्यामध्ये नसते त्यामुळे समोर आलेले चैतन्य आम्ही लाथाडतो त्यामुळे समोर आलेले चैतन्य आम्ही लाथाडतो पण आमचा हटवादीपणा, आक्रस्ताळेपणा, नतदृष्टपणा पदरात घेऊन, कधी गोंजारून तर कधी वेळ पडल्यास धाकदपटशाने वा आम्हाला शिक्षा देऊन चैतन्याची माउली आमची तहान भागवते\nमातृत्व हे वैश्विक असले तरी प्रत्येकाच्या स्थूल देहाची आई वेगवेगळी असते हे जसे खरे तसेच आपल्याला चैतन्याचे पान घडवणारी आपल्यातल्या चैतन्याची आई देखील मूलत: एकच असली तरी, व्यावहारिक दृष्ट्या वेगवेगळी असते. हिलाच आपण �आपली गुरुमाउली� म्हणून ओळखू लागतो श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर हीच माझी गुरुमाउली. त्यांच्याच चरित्र आणि वाङमयाद्वारे; जीवन म्हणजे अजरामर वैश्विक चैतन्याचा अंश आहे आणि हे चैतन्य म्हणजेच नाम असून या चैतन्याचा अनुभव घेण्याचे सर्वोत्तम साधन म्हणजे नामस्मरण आहे हे समजू लागले.\nविशेष म्हणजे नामस्मरण हा सर्वंकष वैयक्तिक आणि सामाजिक कल्याणाचा राजमार्ग आहे; आणि नामस्मरणाशिवाय शाश्वत समाधान, सार्थकता आणि पूर्णत्व साध्य होऊ शकत नाहीत याची खात्री झाली.\nबाळाचे भूकेलेपण, त्याचे रडणे आणि आईचे त्याला दूध पाजणे हे तीनही एकत्र आले की उभयतांची तृप्ती होते श्री. ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर ह्या माउलीने रामनामाचे अमृतपान करवून अशी तृप्ती साध्य केली. गुरुमाऊलीच्या ह्या चैतन्यपानाने ऊर कृतज्ञतेने भरून जातोा\nगुरुकृपा: डॉ. श्रीनिवास कशाळीकर\nगुरुकृपा: डॉ. श्रीनिवास कशाळीकर\nसद्गुरू श्री. गोंदवलेकर महाराजांचे मला कळलेले महान वैशिष्ट्य असे; की त्यांनी माझ्यासारख्या पतितातल्या पतितालाही कोणतीही पूर्व अट न घालता अत्यंत आत्मीयतेने स्वीकारले आणि तात्काळ नामाची संजीवनी दिली.\nम्हणून; नामस्मरण सुरु होणे हा आपला परम भाग्योदय, नामस्मरण सुरु राहणे हे परम भाग्य आणि नामस्मरण वाढत जाणे ही आपल्या भाग्याची अभिवृद्धी आणि ही सर्व सद्गुरूंची अक्षय्य कृपा आणि त्यांच्या भेटीची हमीच होय; असे मी समजतो\nराम कर्ता: डॉ. श्रीनिवास कशाळीकर\nराम कर्ता: डॉ. श्रीनिवास कशाळीकर\nया विश्वामध्ये आपण सर्वजण (मानव, प्राणी, वनस्पती, इतर सजीव आणि निर्जीव), विशिष्ट ऊर्जा, क्षमता, विविध गुण ��णि सृजनशीलता यानी परिपूर्ण असतो. पण आपल्याला याची यथार्थ जाणीव, कल्पना नसते.\nएका टप्प्यावर आपल्यामध्ये वासना, भावना, विचार आणि दृष्टिकोन; प्रगट होऊ लागतात. अशा तऱ्हेने आपल्यातला \"मी\" जागृत होतो; आणि आपण; वस्तू, पैसा, जोडीदार, घर, नोकरी; किंवा सत्ता, समाजकार्य, लोकसेवा वगैरे मध्ये गुंतून जातो. हे सर्व आपल्या अंतर्मनात आणि जागृत मनामध्ये चालू असते. अश्या तऱ्हेने आपल्या हातून बर्याा वाईट गोष्टी घडत जातात आणि त्यातून येणार्या सुख दु:खातून आणि यश-अपयशातून आपले आणि संपूर्ण विश्वाचे स्वरूप घडत आणि बिघडत जाते\nगुरू म्हणजेच राम. तो काळ, अवकाश आणि आपल्या सर्व जाणीवांच्या अतीत आहे. त्याच्याच कृपेने आपल्याला नामाची संजीवनी प्राप्त होते. त्याच्याच कृपेने तोच सर्वाच्या अन्तर्यामी असल्याचे कळू लागते. त्याच्याच कृपेने आपले संकुचित शहाणपण, क्षुद्र गर्व, अनाठायी हट्ट, अवाजवी आग्रह आणि हीन अहंकार गळून पडू लागतात. त्याच्याच कृपेने आपल्या सवांच्या अन्तर्यामी असलेल्या त्याच्या सच्चिदानंद स्वरूपाची अनुभूती आणि अमृतमयी सान्निध्याची प्रचीती येऊ लागते.\nगुरू म्हणजेच राम. त्याच्याच कृपेने बाकी सर्व ध्येये बाजूला पडत जातात आणि त्याचीच काय ती ओढ तीव्र होत जाते. त्याच्याच कृपेने नामस्मरणातील गोडी आणि सातत्य वाढत जाते. त्याच्याच कृपेने अश्या रीतीने जीवन कृतज्ञता आणि सार्थकता यानी भरून जाते.\nहेच मला उमजलेले जीवनाचे सर्वोच्च साफल्य\nकधीही आणि कितीही अर्थकारण, समाजकारण, राजकारण, धर्मकारण केले, तरी जेव्हा समाधान होत नाही, तेव्हा अस्वस्थता येते\nमग शोध घेता घेता नामाची ओळख, संशय, चिकित्सा, थोडे थोडे नामस्मरण, वासना आणि नाम यांच्यातली रस्सीखेच, वासनेमागून फरफट, बळजबरीचे नामस्मरण, हळु हळु नामाच्या महानतेची समज, नामस्मरणाचा सक्रीय प्रचार व प्रसार, पण मधून मधून निराशा, मग अधिक नामस्मरण; अशा टप्प्या-टप्प्यानी; आपले सद्गुरू दिवसाचे १२-१३ तास नामस्मरण करण्यासाठी म्हणजेच; अर्थकारण, समाजकारण, राजकारण, धर्मकारण; ह्या सर्वांना सामावणारे आणि सर्वांना आधारभूत असे नामकारण करण्यासाठी आपल्याला सक्षम आणि समर्थ बनवतात\nअनुभव: डॉ. श्रीनिवास कशाळीकर\nअनुभव: डॉ. श्रीनिवास कशाळीकर\nमाझ्यासारख्या सामान्य व्यक्तीचा अनुभव असा की; आपल्या कुवतीनुसार प्रथम अस्वस्थता, मग ��भ्यास, मग शोध, मग नामाची ओळख, मग संशय, मग द्वंद्व, मग चिकित्सा, मग थोडे थोडे नामस्मरण, मग वासना आणि नाम यांच्यातली रस्सीखेच, वासनेमागून फरफट, बळजबरीचे नामस्मरण, हळु हळु नामाच्या महानतेची समज, मग नामस्मरणाचा सक्रीय प्रचार व प्रसार, मग उत्तेजना, मग वाढते नामस्मरण, मग अधिक उत्तेजना, मग अधिक अभ्यास आणि नामाचा अधिक उत्साहाने प्रसार, पण मधून मधून निराशा आणि उद्वेग, याशिवाय पुन्हा पुन्हा संशय, कधी कधी खिन्नता, मग अधिक नामस्मरण; अशा टप्प्या-टप्प्यानी; आपले सद्गुरू दिवसाचे १२-१३ तास नामस्मरण करण्यासाठी आपल्याला सक्षम आणि समर्थ बनवतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-revised-rates-ethanol-2987", "date_download": "2018-12-16T04:47:43Z", "digest": "sha1:4BMZE3IA7U3EX5JDH45Q5NHVC53QU5XJ", "length": 18003, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, revised rates of ethanol | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nइथेनॉलच्या सुधारित दरामागे सरकारने केली हातचलाखी\nइथेनॉलच्या सुधारित दरामागे सरकारने केली हातचलाखी\nमंगळवार, 14 नोव्हेंबर 2017\nदोन रुपयांच्या दरवाढीने काय मिळणार आहे, समजत नाही. आता मळी वाहतुकीवरील जो अतिरिक्त कराचा बोजा टाकला आहे. तो एकदमच चुकीचा आहे. यापूर्वीही सातत्याने चर्चा करूनही हा प्रश्‍न सुटला नाही, उलट गुंतागुंत वाढत आहे, या प्रश्‍नावर लवकरच उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत.\n- राजेंद्र गिरमे, व्यवस्थापकीय संचालक, सासवड माळी शुगर, तथा माजी उपाध्यक्ष, महाराष्ट्र डिस्टिलरी असोसिएशन\nसोलापूर : पेट्रोलमध्ये मिसळल्या जाणाऱ्या इथेनॉलसाठी यंदाच्या हंगामात केंद्र सरकारने दोन रुपयांची वाढ करून प्रतिलिटर ४० रुपये ८५ पैसे केला. पण दुसरीकडे कच्चा माल म्हणून वापरात येणाऱ्या मळी वाहतुकीसाठी असलेला प्रतिटन एक रुपयाचा कर राज्य शासनाने मात्र तब्बल पाचशे रुपयांवर नेला आहे. यावरून केंद्राने कारखान्यांना इथेनॉलच्या दरवाढीवरून दिलासा दाखवल्याचे चित्र दिसत असले, तरी राज्य शासनाने मात्र मळीच्या वाहतूक कराच्या माध्यमातून वसुली करून चांगलीच हातचलाखी केल्याचे दिसते आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारी तेल कंपन्यांना दिल्या जाणाऱ्या इथेनॉलच्या दराचा नुकताच आढावा घेतला. त्या वेळी २०१७-१८ या गळीत हंगामासाठी प्रतिलिटर ४० रुपये ८५ पैसे असा दर निश्‍चित केला आहे. एक डिसेंबर २०१७ ते ३० नोव्हेंबर २०१८ या कालावधीसाठी हे सुधारित दर लागू असतील. मुख्यतः इथेनॉलचे दर स्थिर राहावेत, इथेनॉलचा पुरवठा सुरळीत राहावा, त्यातही कच्चा तेलाच्या आयातीवर विसंबून राहणे कमी व्हावे, यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जातो. पण इथेनॉल उत्पादक साखर कारखान्यांना हा निर्णय पचनी पडूच नये, अशी चलाखी केंद्र सरकारने केली आहे.\nइथेनॉलसाठी आवश्‍यक असलेल्या मळी वाहतुकीसाठी पूर्वी अवघा एक रुपया इतका कर आकारला जात होता. पण यंदा हाच कर राज्याने तब्बल पाचशे रुपयांवर नेला आहे. मळीची ही वाहतूक कारखान्यातून कारखान्यात करा किंवा बाहेरून करा, पाचशे रुपये प्रतिटन द्यावेच लागणार आहेत. त्याशिवाय इलेक्‍ट्रिसिटीच्या करातही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या वाढीव दराचा लाभ कारखान्यांना कसा मिळणार, हा प्रश्‍न आहे. यावरून एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या हाताने घ्यायचे, असे केंद्र आणि राज्य सरकारने ठरवल्याचेच या सगळ्या परिस्थितीवरून दिसून येते.\n६५ कारखाने इथेनॉल उत्पादनात\nमहाराष्ट्रात जवळपास १५० कारखाने इथेनॉलचे उत्पादन घेतात, पण अलीकडच्या काही वर्षांत हंगामात आलेल्या नैसर्गिक व तांत्रिक अडचणींमुळे ही संख्या त्याच्याही निम्म्यावर आली आहे. सध्या राज्यात ६७ साखर कारखाने इथेनॉलचे उत्पादन करतात. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या अन्य राज्यांचीही अशीच स्थिती आहे.\nमागणी, पुरवठ्यात कायम अंतर\nगेल्या दोन वर्षांत तेल कंपन्यांकडून इथेनॉलला असलेली मागणी आणि कारखानदारांचा पुरवठा यांचा विचार करता पुरवठ्यामध्ये सातत्याने तूटच दिसून येते. २०१५-१६ मध्ये राज्याला ४२ कोटी लिटरची मागणी होती. पण फक्त २५ कोटी लिटर पुरवठा होऊ शकला. २०१६-१७ मध्ये १०५ कोटी लिटरची मागणी होती, प्रत्यक्षात ७८ कोटी लिटरच पुरवठा होऊ शकला. आता यंदा पुन्हा २०१७-१८ मध्ये जवळपास ४७ कोटी लिटरची मागणी आहे. पण पुन्हा या विविध अडथळ्यांमुळे ही मागणी पूर्ण होईल का, याबाबत शंकाच आहे.\nसोलापूर सरकार मंत्रिमंडळ साखर सहकार कायदा वटहुकुम\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...\nखरीप, केळी पीकविम्याच्या परताव्यापासून...जळगाव : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत...\nखोजेवाडीत लोकसहभागातून जनावरांची छावणीनगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने...\nजमीन सुपीकता, नियोजनातून साधली शेतीमांजरी (जि. पुणे) येथील माधव आणि सचिन हरिलाल घुले...\nमोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या...सांगली ः दूध इकून दौन पैकं मिळत्याती म्हणून...\nमंगेशी झाली वंचितांची मायउपेक्षितांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून...\nगेल्या वर्षीच्या अवकाळीपोटी साठ लाखांची...मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यात...\nउत्तर प्रदेश, हरियाना, पंजाबप्रमाणे...पुणे : जागतिक साखरेचे बाजार आणि खप विचारात घेता...\nपूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामानपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण...\nकांदा दरप्रश्नी पंतप्रधानांना साकडेनाशिक : कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित...\nखानदेशात चाराटंचाईने जनावरांची होरपळ...जळगाव : जिल्ह्यात रोज लागणाऱ्या चाऱ्यासंबंधी...\nअडत्याकडून ‘टीडीएस’ कपातीची बाजार...धुळे : शेतकऱ्यांकडून शेतमाल विक्रीनंतर...\nअमरावती विभागात महिन्यात हजारवर शेतकरी...अकोलाः सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि या वर्षी...\n‘शेतकऱ्यांच्या प्रश्नी आमदार-...परभणी : उसाला एफआरपीनुसार दर देण्यात यावा,...\nऊसरसात शर्कराकंदाचे मिश्रण शक्यपुणे : राज्यातील साखर कारखान्यांचा घटलेला गाळप...\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईव�� नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-604.html", "date_download": "2018-12-16T03:43:43Z", "digest": "sha1:AYR6Y3UBNVBYCE3A5ADOOUL4GOC2LKN4", "length": 6254, "nlines": 76, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "महिलेच्या अर्धनग्न पोस्टरवरून शिर्डीत स्थानिक महिला,भाविकांचा संताप. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar North Shirdi महिलेच्या अर्धनग्न पोस्टरवरून शिर्डीत स्थानिक महिला,भाविकांचा संताप.\nमहिलेच्या अर्धनग्न पोस्टरवरून शिर्डीत स्थानिक महिला,भाविकांचा संताप.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- एका खासगी वाहिनीवरील मालिकेतील महिलेच्या अर्धनग्न पोस्टरवरून शिर्डीत प्रचंड नाराजी पसरली आहे. याबाबत स्थानिक महिला, भाविकांकडून संताप व्यक्‍त केला जात आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील पथदिव्यांच्या खांबांवरील या पोस्टरची चांगलीच चर्चा सुरू आहे.\nसध्या शिर्डीत साईबाबा समाधी शताब्दी वर्षाची लगबग आहे. त्यामुळे शहरात नियमित विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सुरू आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा यंदा भाविकांची गर्दी टिकून आहे. येथे अगदी देश, विदेशातून भाविकांचा राबता असतो.\nयामध्ये सहकुटूंब देवदर्शनासाठी येणारे अनेक असतात. त्यामध्ये महिलांसह लहान मुलांचे प्रमाण मोठे असते. त्यातच शिर्डी शहरात प्रवेश करतानाच अगदी रस्त्याच्या मधोमध असलेल्या पथदिव्यांवरील खांबांवर एका खासगी वाहिनीवरील मालिकेतील महिलेचे अर्धनग्न अवस्थेतील पोस्टर लक्ष वेधून घेत आहे.\nशहरातील मुख्य रस्त्यांवर हे पोस्टर असल्याने कोठेही गेले तरी ते पोस्टर दिसतेच. त्यामुळ स्थानिक महिला, भाविकांकडून नगरपंचायत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्‍त केला जात आहे. याकडे साईबाबा संस्थाननेही लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.केवळ अधिकाधिक पैसा मिळविणे हेच ध्येय न ठेवता किमान साईंच्या भूमीत तरी नगरपंचायत प्रशासनाने असे प्रकार रोखावेत, अशी मागणी शिर्डीकर करू लागले आहेत.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nमहिलेच्या अर्धनग्न पोस्टरवरून शिर्डीत स्थानिक महिला,भाविकांचा संताप. Reviewed by Ahmednagar Live24 on Wednesday, June 06, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/chikalthana-garbage-ban-128699", "date_download": "2018-12-16T04:18:54Z", "digest": "sha1:6S6KS7J745P5MS5Y252IHKIBLVJEW7G4", "length": 18232, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Chikalthana Garbage ban चिकलठाण्यातही कचराबंदी | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 6 जुलै 2018\nऔरंगाबाद - शहर परिसरात कचरा प्रक्रिया केंद्राच्या नावाखाली महापालिकेने पुन्हा एकदा नारेगावप्रमाणेच डंपिंग ग्राउंड तयार केले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड दुर्गंधी, कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत असून, हर्सूलपाठोपाठ चिकलठाणा येथील संतप्त नागरिकांनी महापालिकेला कचरा टाकण्यास विरोध करीत बुधवारी (ता. चार) रात्री ट्रक परत पाठविले. गुरुवारी महापौरांनी नागरिकांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र जोपर्यंत कचऱ्यावर प्रक्रिया होत नाही तोपर्यंत एक गाडीही इथे येऊ देणार नाही. वेळ पडल्यास गाडीखाली झोपू, असा निर्वाणीचा इशारा नागरिकांनी या वेळी दिला.\nऔरंगाबाद - शहर परिसरात कचरा प्रक्रिया केंद्राच्या नावाखाली महापालिकेने पुन्हा एकदा नारेगावप्रमाणेच डंपिंग ग्राउंड तयार केले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड दुर्गंधी, कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत असून, हर्सूलपाठोपाठ चिकलठाणा येथील संतप्त नागरिकांनी महापालिकेला कचरा टाकण्यास विरोध करीत बुधवारी (ता. चार) रात्री ट्रक परत पाठविले. गुरुवारी महापौरांनी नागरिकांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र जोपर्यंत कचऱ्यावर प्रक्रिया होत नाही तोपर्यंत एक गाडीही इ���े येऊ देणार नाही. वेळ पडल्यास गाडीखाली झोपू, असा निर्वाणीचा इशारा नागरिकांनी या वेळी दिला.\nकचराकोंडीनंतर महापालिकेने चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव, नक्षत्रवाडी येथे कचरा प्रक्रिया केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. शहरात रस्त्यावर पडून असलेला कचरा या ठिकाणी टाकण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने दिले होते. त्यानुसार महापालिकेने कचरा उचलण्यास सुरवात केली; मात्र ओला व सुका असा मिक्‍स कचरा टाकला जात असल्याने नागरिकांनी विरोध केला. त्यानंतर फक्त ओला कचरा या ठिकाणी टाकू असे आश्‍वासन महापालिकेतर्फे देण्यात आले होते. हे आश्‍वासनदेखील पाळले जात नसल्याचे समोर आले आहे. हर्सूल येथील सार्वजनिक विहिरीशेजारीच कचरा प्रक्रिया केंद्र असल्याने विहिरीचे पाणी दूषित झाले. त्यानंतर महापौरांनी या ठिकाणी कचरा टाकू नये, असे आदेश दिले. त्यामुळे हे केंद्र सध्या बंद आहे. त्यानंतर बुधवारी रात्री चिकलठाणा येथील नागरिकांनी महापालिकेच्या कचऱ्याच्या गाड्या परत पाठविल्या.\nकचरा प्रक्रिया केंद्र सुरू झाल्यापासून येथे आणलेल्या व साठलेल्या कचऱ्यावर अद्याप कोणतीही प्रक्रिया करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. नारेगावप्रमाणेच येथे कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक दहशतीखाली आहेत. येथील स्क्रीनिंगची मशीनही इतरत्र नेण्यात आली, असे सांगत यापुढे एकही गाडी आणायची नाही, असा इशारा नागरिकांनी या वेळी महापालिका अधिकाऱ्यांना दिला. या वेळी माजी नगरसेवक संजय चौधरी, बाबासाहेब दहीहंडे, रमेश नवपुते, कचरू कावडे, संजय गोठे, नारायण गव्हाणे यांची उपस्थिती होती.\nनागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही, याची महापालिकेमार्फत काळजी घेतली जाईल. कुत्रे पकडण्याची गाडी तातडीने पाठवा, वास येऊ नये म्हणून औषध फवारणी करा, माशा मारण्यासाठी देखील फवारणी करण्याचे आदेश महापौरांनी या वेळी दिले; मात्र नागरिक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. कचऱ्यावर जोपर्यंत प्रक्रिया सुरू होत नाही, तोपर्यंत एकही गाडी येऊ देणार नाही, असा इशारा महापौरांना देण्यात आला.\nताडपत्रीचे पैसे खाल्ले, विनंती कशाला करता\nकचरा टाकण्यापूर्वी जमिनीखाली ताडपत्री न टाकता त्याचे पैसे अधिकाऱ्यांनी खाल्ले, तुम्ही आम्हाला विनंती कशाला करता, अशा शब्दात नागरिकांनी महापौरांना जाब विचारला.\nचिकलठाणा परिसरात सिडको-हडको हडकोतील कचरा पूर्वी टाकला जात होता; मात्र गेल्या दोन दिवसांपासून जुन्या शहरातील कचरा येथे टाकण्यात येत आहे. मेलेली जनावरे, मांसही कचऱ्यासोबत आणले जात आहे. त्यामुळे दोन किलोमीटर अंतरापर्यंत कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे, असे नागरिकांचे म्हणणे होते.\nमहापालिकेचे दुसरे कचरा प्रक्रिया केंद्रही बंद\nप्रक्रियेसाठी मशिनरी येत नाही तोपर्यंत गाडी येऊ देणार नाही\nसंतप्त नागरिकांनी दिला महापौरांना इशारा\nराजगुरुनगरमध्ये नागरिकांना कचराडेपोतील दुर्गंधीचा त्रास\nराजगुरुनगर - राजगुरुनगरचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प रखडल्याने स्मशानभूमीजवळील कचराडेपोच्या दुर्गंधीचा त्रास राजगुरुनगरवासीयांना भोगावा लागत आहे....\nकऱ्हाड : कामगाराचा मशीनमध्ये अडकून मृत्यू\nकऱ्हाड : येथील कचरा डोपोवर कचरा वर्गीकरणाचे काम सुरू असताना सक्रीनींग मशीनमध्ये अडकून कामागाराचा मृत्यू झाला. अतुल रमेश कावडे (वय 27, रा....\nश्रीगोंदे घनकचरा प्रकल्पाला विरोध, काळे झेंडे आणि नागरीकांची घोषणाबाजी\nश्रीगोंदे (नगर) : पालिका पावणेतीन कोटी खर्चाचा अद्ययावत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या भिंगाण परिसरात उभारला आहे. पहिला...\nबारामतीत नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास मंजूरी\nबारामती - स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत बारामती नगरपालिकेच्या महत्वाकांक्षी नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास काल (गुरुवार) राज्य शासनाने मंजूरी दिली....\nसकाळच्या बातमीनंतर बाळे स्मशानभूमीत स्वच्छता\nसोलापूर - बाळे स्मशानभूमीत कचरा टाकून स्मशानभूमीला \"डंपिंग ग्राऊंड'चे स्वरूप आल्यासंदर्भातील बातमी \"सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाल्यावर महापालिका प्रशासनाने...\nशहरातील रस्त्यांच्या कडेला राडारोडा\nपिंपरी - शहरात एकीकडे स्वच्छ भारत अभियान राबविले जात असताना, दुसरीकडे रस्त्यांलगत व मोकळ्या जागांमध्ये राडारोडा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/zp-school-uniform-200-rupess-increase-sarv-shiksha-abhiyan-124335", "date_download": "2018-12-16T03:53:23Z", "digest": "sha1:MFT365PINBEQL2FK7BT4TY4WP6ELQL6A", "length": 12619, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "zp school uniform 200 rupess increase sarv shiksha abhiyan गणवेशाच्या रकमेत दोनशे रुपयांची वाढ | eSakal", "raw_content": "\nगणवेशाच्या रकमेत दोनशे रुपयांची वाढ\nसोमवार, 18 जून 2018\nहिंगोली - राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधून सर्व शिक्षा अभियानांतर्गत राबविल्या जाणाऱ्या \"मोफत गणवेश योजने'च्या रकमेत दोनशे रुपयांनी वाढ करण्यात आली असून, आता विद्यार्थ्यांना गणवेशासाठी चारशेऐवजी सहाशे रुपये दिले जाणार आहेत. राज्यातील 34 लाख 51 हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.\nहिंगोली - राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधून सर्व शिक्षा अभियानांतर्गत राबविल्या जाणाऱ्या \"मोफत गणवेश योजने'च्या रकमेत दोनशे रुपयांनी वाढ करण्यात आली असून, आता विद्यार्थ्यांना गणवेशासाठी चारशेऐवजी सहाशे रुपये दिले जाणार आहेत. राज्यातील 34 लाख 51 हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.\nमोफत गणवेश वाटपात इयत्ता पहिली ते आठवीच्या मुली व अनुसूचित जाती, जमाती व दारिद्य्ररेषेखालील विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश दिले जात होते. मागील वर्षापासून गणवेशासाठी चारशे रुपयांची रक्कम विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यास सुरवात झाली आहे; मात्र महागाईच्या काळात चारशे रुपयांमध्ये दोन गणवेश कसे घ्यावे असा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यामुळे हलक्‍या प्रतीचे गणवेश खरेदी करावे लागत होते. यावर्षी शासनाने गणवेशाच्या रकमेत दोनशे रुपयांनी वाढ केली असून, आता सहाशे रुपये दिले जाणार आहेत. राज्यातील सुमारे 65 हजार शाळांमधून 34 लाख 51 हजार विद्यार्थ्यांना या गणवेश योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी सुमारे सव्वादोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी गणवेश खरेदी केल्यानंतर त्याची पावती दाखवताच गणवेशाची रक्कम विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांच्या बॅंक खात्यात जमा केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाच्या सूत्रांनी स���ंगितले.\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nसरकार लवकरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करणार: जावडेकर\nपणजी : केंद्र सरकार शैक्षणिक सुधारणांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल सरकारकडे सोपवला आहे. त्या...\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nझेडपीच्या गुरुजींना आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nकरकंब : सोलापूर जिल्हापरिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकास्थित 'नॅशनल जिओग्राफिक सोसायटी'च्या वतीने दिला जाणारा 'नॅशनल जिओग्राफिक...\nसाडेतीन लाख विद्यार्थ्यांना लस\nपुणे - शहरातील ७९७ शाळांतील तीन लाख ४० हजार विद्यार्थ्यांना गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लस देण्यात आली. ही मोहीम येत्या १५ जानेवारीपर्यंत सुरू राहणार...\n‘रोशनी’मुळेच इंग्लडच्या राणीची भेट\nबारामती - ‘वडिलांच्या कंपनीचा पगार तीन-तीन महिने व्हायचा नाही...घर चालवण्यासाठी माझ्यावर भिस्त म्हणून मी अभियांत्रिकीत प्रवेश घेतला आणि नापास झालो....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-news-vip-pass-pandharpur-55452", "date_download": "2018-12-16T04:17:21Z", "digest": "sha1:HWYUJTB7CK6UXBTXVHYHEWDGQC2N7UQX", "length": 13039, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "solapur news vip pass pandharpur विठ्ठल-रुक्‍मिणी दर्शनाचे व्हीआयपी पास बंद | eSakal", "raw_content": "\nविठ्ठल-रुक्‍मिणी दर्शनाचे व्हीआयपी पास बंद\nमंगळवार, 27 जून 2017\nसोलापूर - आषाढी एकादशीनिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक विठ्ठल-रुक्‍मिणीच्या दर्शनाला येतात. भाविकांना केंद्रबिंदू मानून यंदाच्या आषाढी यात्रेची तयारी करण्यात आली असून, विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या वतीने यंदापासून व्हीआयपी पास देण्याचे बंद करण्यात आले आहे. परंपरेनुसार ज्यांना पूजेसाठी आहे त्या व्यक्तींनाच निमंत्रित केले जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सभापती तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी \"सकाळ'ला दिली.\nसोलापूर - आषाढी एकादशीनिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक विठ्ठल-रुक्‍मिणीच्या दर्शनाला येतात. भाविकांना केंद्रबिंदू मानून यंदाच्या आषाढी यात्रेची तयारी करण्यात आली असून, विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या वतीने यंदापासून व्हीआयपी पास देण्याचे बंद करण्यात आले आहे. परंपरेनुसार ज्यांना पूजेसाठी आहे त्या व्यक्तींनाच निमंत्रित केले जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सभापती तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी \"सकाळ'ला दिली.\nडॉ. भोसले म्हणाले,\"\"24 जून ते 9 जुलै या कालावधीत 24 तास दर्शन सुरू ठेवण्यात आले आहे. 28 जूनपासून ऑनलाइन दर्शन बंद करण्यात येणार आहे. या वर्षी राज्यभरात चांगला पाऊस झाल्याने आषाढी यात्रेला यंदा अधिक भाविक येण्याची शक्‍यता गृहीत धरून नियोजन केले आहे. आषाढीसाठी आठ मानाच्या दिंड्या येतात. यंदापासून नगर येथून निळोबा महाराजांची नव्याने दिंडी येत आहे.''\nमंदिर समितीच्या वतीने वारकऱ्यांसाठी आठ ठिकाणी अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शन रांगेतील भाविकांना पाणी वाटपासाठी 150 स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे. समितीच्या वतीने राजगिराचे एक लाख तर बेसनाचे 70 हजार लाडू तयार करण्यात येणार आहे. यात्रा कालावधीत जड वाहनांची वाहतूक होऊ नये यासाठी नियोजन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीच्या नियोजनासाठी पालखी मार्ग व पंढरपूर येथील 18 ठिकाणे निश्‍चित केली आहेत.\nपूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामान\nपुणे - बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण किनारपट्टीलगत असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती पूरक ठरल्याने राज्यातील तापमानात चढ-उतार होत आहे. किमान...\nबसपाच्या नगरसेवकाचे तीन लाखांचे मानधन हडप\nसोलापूर : नगरसेवक म्हणून मिळालेल्या गेल्या टर्ममधील मानधनाचे सुमारे तीन लाख रुपये पोस्टाच्या आवर्तक ठेवीच्या नावाखाली हडप करण्या�� आली आहे. नगरसचिव...\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nझेडपीच्या गुरुजींना आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nकरकंब : सोलापूर जिल्हापरिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकास्थित 'नॅशनल जिओग्राफिक सोसायटी'च्या वतीने दिला जाणारा 'नॅशनल जिओग्राफिक...\n.. तरच थांबेल मानव आणि वन्यजीवांचा संघर्ष\nसोलापूर : सिमेंटचे जंगल वाढत असल्याने वन्यजीवांचा मूळ अधिवास संपत चालला आहे. अन्नाच्या शोधात माकड, लांडगा, बिबट्या यासह अन्य वन्यजीवांचा वावर...\nसोलापूर : राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर अपंग प्रमाणपत्रासाठी सुशिक्षित बेरोजगारांची धावपळ सुरु झाली आहे. परंतु, सरकारने अपंगत्वाचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://gangadharmute.com/home?order=created&sort=desc", "date_download": "2018-12-16T04:58:27Z", "digest": "sha1:XC6XBMO2SDCHQCHMD2AATW2AIJ4XDER5", "length": 18216, "nlines": 311, "source_domain": "gangadharmute.com", "title": " मुखपृष्ठ | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nतिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन,गडचिरोली\nतिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन,गडचिरोली\nस्व. शरद जोशी यांना \"युगात्मा\" ही उपाधी बहाल\nदुसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्�� संमेलन, नागपूर\nदुसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नागपूर\nपहिले अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, वर्धा\nपहिले अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, वर्धा\n* ताजे लेखन *\nत्रैमासिक अंगारमळा : अंक - ४ अंगारमळा 295 09-12-2017 0\nशेतकरी चळवळीसाठी समाज माध्यमांची उपयोगिता चित्रफ़ित Vdo 240 08-12-2017 0\nकवी संमेलन/गझल मुशायरा, मुंबई : २०१८ : नोंदणी साहित्य संमेलन 380 29-11-2017 0\nऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी साहित्य संमेलन 841 21-11-2017 0\nलोकशाहीचे दोहे ||१|| काव्यधारा 272 15-11-2017 0\nयुगात्मा शरद जोशी यांचा आजच्या दिवशी दि.10... 143 10-11-2017 0\nशेतकरी सोशल फोरम शेतकरी सोशल फोरम 197 12-10-2017 0\nशेतकरी आंदोलकांची शीरगणती आंदोलन 454 11-10-2017 0\nविनोदी मिर्चीमसाला विनोदी लेखन 525 07-10-2017 12\nये तू मैदानात : शेतकरी गीत 1,284 14-11-2016\nझाडावर पाखरू बसलं : लावणी 965 28-08-2016\nपरतून ये तू घरी 961 31-07-2016\n॥सांगा तुकारामा : अभंग-३॥ 1,168 17-07-2016\n॥सांगा तुकारामा : अभंग-२॥ 1,136 16-07-2016\n॥सांगा तुकारामा : अभंग-१॥ 1,128 15-07-2016\nसामान्य चायवाला 641 13-02-2017\nप्रकाशात शिरायासाठी 530 10-02-2017\nसोज्वळ मदिरा 485 10-02-2017\nखट्याळ रसातली आध्यात्मिक गझल 721 06-07-2016\nचुलीमध्ये घाल 791 22-09-2015\nमी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका 785 09-07-2016\nस्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी तडका 1,361 04-01-2016\nनाच्याले नोट : नागपुरी तडका 961 09-12-2015\nनागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते\n'लुच्चे दिन' आले : नागपुरी तडका 1,022 29-05-2015\nलेकीसूना घेऊन नाचासाठी या : नागपुरी तडका 679 26-04-2015\nअंगाईगीत, लावणी, पोवाडा, बडबडगीत, गौळण\nझाडावर पाखरू बसलं : लावणी 965 28-08-2016\nनिसर्गकन्या : लावणी 1,047 23-07-2014\nभ्रष्टाचार्‍यास हाण पाठी : पोवाडा 1,904 23-08-2011\nगवसला एक पाहुणा 1,066 15-07-2011\nरंगताना रंगामध्ये 1,750 15-07-2011\nचिडवितो गोपिकांना 1,001 15-07-2011\nश्याम सावळासा :अंगाईगीत 2,200 15-06-2011\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥ 721 18-07-2016\n॥सांगा तुकारामा : अभंग-३॥ 1,168 17-07-2016\n॥सांगा तुकारामा : अभंग-२॥ 1,136 16-07-2016\n॥सांगा तुकारामा : अभंग-१॥ 1,128 15-07-2016\nलोकशाहीचा सांगावा 986 28-03-2014\nरानमेवा अभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे 1,803 30-12-2011\n‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन समारंभ 4,077 02-07-2011\nरानमेवाची दखल 1,350 24-06-2011\nरानमेवा प्रस्तावना - मा. शरद जोशी 3,876 23-06-2011\nभावात्म काव्यात्मकतेचा 'गोडवा’ 1,305 23-06-2011\nगंगाधर मुटेंचा काव्यमेवा - कवितेचा परिचय 1,868 23-06-2011\nशेतकरी जीवनाचा सारिपाट - समिक्षा 1,396 24-05-2014\nगरिबी निर्मुलनाची क्षमता केवळ शेती व्यवसायातच 1,897 29-02-2012\nभारतीय सणांचे अनर्थशास्त्र 1,980 29-02-2012\nअसा आहे आमचा शेतकरी 3,314 14-02-2012\nगाय,वाघ आणि स्त��री 1,808 31-01-2012\nकापसाचा उत्पादन खर्च. 15,477 18-11-2011\nप्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती 3,850 26-09-2011\nभाषेच्या गमती-जमती : भाग-२ 581 10-11-2016\nभाषेच्या गमती-जमती : भाग-१ 665 25-07-2016\nमामाच्या पोरींना शिमग्याची भेट\nपलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 3,163 15-02-2013\nशेरनीच्या जबड्यात ससा (हझल) 2,078 14-01-2013\nउद्दामपणाचा कळस - हझल 1,776 24-05-2012\n’माझी गझल निराळी’ ला स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार 1,379 14-09-2014\n\"माझी गझल निराळी\" दुसरी आवृत्ती प्रकाशन सोहळा 1,523 24-06-2014\nश्रीमद भागवत ज्ञानयज्ञ व ग्रामस्वच्छता सप्ताह, आर्वी (छोटी) 818 19-04-2014\nअंकुर साहित्य संघ, वर्धा - साहित्य संमेलन 1,056 09-10-2013\n'योद्धा शेतकरी' विमोचन समारंभ 5,307 25-07-2012\n‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन समारंभ 4,077 02-07-2011\nशहरी माणसाच्या नजरेतून... दुसरे मराठी शेतकरी साहित्य संमेलन.... 1,002 16-03-2016\nशेती, शेतकरी आणि गझल - अ‍ॅग्रोवन 1,632 12-05-2015\nअविस्मरणीय दिवस : ३०/११/२०१४ 729 30-11-2014\nसमकालीन गझलेत वेगळेपण दाखविणारी गझल 902 24-06-2014\nशेतकरी जीवनाचा सारिपाट - समिक्षा 1,396 24-05-2014\nविद्यापिठाच्या Thesis मध्ये माझी वाङ्मयशेती 1,097 16-04-2013\nसह्यांद्रीच्या कुशीत 1,134 11-09-2015\nपाऊले चालली पंढरीची वाट 645 12-07-2015\nश्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -२ 748 29-04-2015\nऔन्ढा, विजापूर, गोलघुमट, शनीशिंगनापूर : देशाटन 641 14-04-2015\nदौलताबाद, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, वेरुळ लेण्या 807 02-01-2015\nचंद्रभागेच्या तिरी : पंढरपूर 559 28-06-2014\nहिमालय की गोद में : उत्तरार्ध 765 20-05-2014\nमाझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.\nतुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल\nकाव्यवाचन - राजीव खांडेकर\nकविता - गंगाधर मुटे\nस्टार माझा TV - प्रसारण Vdo\nस्टार माझा TV - प्रसारण Vdo\nब्लॉग माझा -३ स्पर्धा विजेता\nदिनांक - २७ मार्च २०११\nABP माझा TV - प्रसारण Vdo\nब्लॉग माझा - 4 स्पर्धा विजेता\nदिनांक - ३ फेब्रुवारी २०१३\nमुख्यमंत्र्यांशी भेट - IBN लोकमत\nमुख्यमंत्र्यांशी भेट - IBN लोकमत\nदि. २३ नोव्हें २०११\nगजल सागर प्रतिष्ठान तर्फे आयोजित सातव्या अखिल भारतीय गजल संमेलनात संपन्न झालेल्या गझल मुशायर्‍यात सादर केलेली गझल.\nशेतकरी संघटनेचे प्रणेते, दुसर्‍या आर्थिक क्रांतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक, प्रख्यात अर्थतज्ज्ञ, दिवंगत माजी खासदार युगात्मा शरद जोशी यांच्या समग्र जीवनकार्याचा आढावा घेणारे संकेतस्थळ. शरद जोशी डॉट इन www.sharadjoshi.in\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nवेळ : ३२ सेकंद Format-Mp3\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nशेतकरी संघटनेच्या ३ तपाचा सविस्तर चित्रवृत्तांत येथे बघा\n\"माझी वाङ्मयशेती\" शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९\n© लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/4418-triple-talaq-bill-passed-in-lok-sabha", "date_download": "2018-12-16T03:44:41Z", "digest": "sha1:VYY664YF53OA75JT6D72ZKVEXFRWYQEF", "length": 7917, "nlines": 141, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मुस्लिम महिलांना न्याय; तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमुस्लिम महिलांना न्याय; तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर\nतिहेरी तलाक विरोधी विधेयक अखेर लोकसभेत मंजूर झालं आहे. विधेयक मंजूर झाल्यामुळे मुस्लिम महिलांच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. मुस्लिमांमध्ये प्रचलित असलेली 'ट्रिपल तलाक'ची प्रथा हा फौजदारी गुन्हा ठरवून त्यासाठी पतीला तीन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद करणा-या प्रस्तावित कायद्याचे विधेयक आज लोकसभेत मांडण्यात आलं होतं. कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी मुस्लिम महिला विधेयक मांडले. ''हे विधेयक मुस्लिम महिलांना त्यांचे हक्क मिळवून देणारं आहे. आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे,'' असं रविशंकर प्रसाद म्हणाले. या पार्श्वभूमीवर तात्काळ तलाक प्रतिबंध विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले होते. त्यानंतर लोकसभेत तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयकावरील दुरुस्त्यांवर मतदान करण्यात आले असून ओवेसींनी सुचवलेल्या सुधारणा फेटाळण्यात आल्या आणि लोकसभेत तात्काळ तलाक हे विधेयक बहुमताने मंजूर झाले.\nया विधेयकाला एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, बिजू जनता दल या पक्षांनी विरोध केला. हे विधेयक संसदेत सादर केल्यामुळे देशभरातल्या मुस्लीम महिलांनी आपला आनंद साजरा केला. आता हे विधेयक ��हुमताने मंजूर झाल्याने मुस्लिम महिलांना दिलासा मिळाला आहे.\nकाय आहेत तात्काळ तिहेरी तलाक विधेयकाची वैशिष्ट्ये :\nतात्काळ तलाक बेकायदेशीर आणि अवैध होईल\nतात्काळ तलाक दिल्यास पतीला तीन वर्षांचा तुरुंगवास\nतात्काळ तलाक अजामीनपात्र गुन्हा असेल\nपीडित महिलेला पोटगीचा अधिकार\nमुलांच्या जबाबदाची निर्णय न्यायदंडाधिकारी घेणार\nजम्मू-काश्मीर वगळता सर्व देशात कायदा लागू होणार\nतिहेरी तलाक विरोधी विधेयक राज्यसभेत सादर होऊ शकले नाही...\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiaheartbeat.com/article/1.html?year=2016&month=06", "date_download": "2018-12-16T02:59:57Z", "digest": "sha1:IHPAWPFN7TQIXEOPNKP76AF6NGWTPRTD", "length": 44832, "nlines": 328, "source_domain": "www.indiaheartbeat.com", "title": "Welcome To IndiaHeartBeat.Com India's Leading Online Doctor Directory, Live Help", "raw_content": "\nआमचे नामस्मरण: डॉ. श्रीनिवास कशाळीकर\nआमचे नामस्मरण: डॉ. श्रीनिवास कशाळीकर\nसद्गुरू श्री. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, \"आंधळ्याने पाणी भरावे तसे नाम घ्यावे. भांडे भरले किती आणि रिकामे किती, हे त्याला समजत नाही. तो भरतच राहतो. तसे नाम सतत घेत राहावे. देहाच्या कणाकणातून नामाचा ध्वनी केव्हाही यावा इतके नाम घ्यावे. सुरुवातीला रामनाम असे मुरले की पुन्हा जास्त लक्ष द्यावे लागत नाही. आपोआप देहाचे सारे कण नामजप करतात.\"\nहे सांगणे किती पराकोटीचे सत्य आहे याची सहज कल्पना येत नाही. नीट विचार केला तर लक्षात येते की; आमच्या सद्गुरुंचाच अनुग्रह आम्हाला का आणि कसा मिळाला, विशिष्ट देशातच आणि विशिष्ट आई-वडिलांच्या पोटीच आमचा जन्म का आणि कसा झाला, विशिष्ट व्यक्तीच आमच्या कुटुंबीय का आणि कश्या झाल्या; यातले काहीच आम्हाला कळत नाही भिंतीच्या पलिकडे काय चाललेय हे कळत नाही भिंतीच्या पलिकडे काय चाललेय हे कळत न���ही समोरच्या व्यक्तीच्या मनातले कळत नाही समोरच्या व्यक्तीच्या मनातले कळत नाही एवढे कशाला, आमच्या स्वत:च्या शरीराच्या आणि मनाच्या कोनाकोपऱ्यात केव्हां केव्हां, काय काय घडले आणि का घडले, आता काय आणि का चाललेय आणि पुढच्या क्षणी काय होणार आणि का होणार हे देखील आम्हाला कळत नाही एवढे कशाला, आमच्या स्वत:च्या शरीराच्या आणि मनाच्या कोनाकोपऱ्यात केव्हां केव्हां, काय काय घडले आणि का घडले, आता काय आणि का चाललेय आणि पुढच्या क्षणी काय होणार आणि का होणार हे देखील आम्हाला कळत नाही मग आम्ही �आंधळे�च नव्हे काय\nआता आमच्याकडून घडणाऱ्या नामस्मरणाचा विचार करू आपल्या नामस्मरणामध्ये; क्षणोक्षणी; इतर विचार, इच्छा, आशा, निराशा, मत्सर, द्वेष, राग, लोभ, चिंता, तिरस्कार, काळजी, खिन्नता इत्यादी कोणत्या भावना, किती तीव्रपणे उत्पन्न होतात, कोणत्या वासना, कोणत्या थरातून उद्भवतात, हे आम्हाला कळू शकते का आपल्या नामस्मरणामध्ये; क्षणोक्षणी; इतर विचार, इच्छा, आशा, निराशा, मत्सर, द्वेष, राग, लोभ, चिंता, तिरस्कार, काळजी, खिन्नता इत्यादी कोणत्या भावना, किती तीव्रपणे उत्पन्न होतात, कोणत्या वासना, कोणत्या थरातून उद्भवतात, हे आम्हाला कळू शकते का नाही आमची जपसंख्या मोजताना आणि नोंदताना आम्ही हे सारे लक्षात घेऊ शकतो का नाही मग आम्ही �आंधळे�च नव्हे काय\nम्हणूनच सद्गुरूंची शिकवण आचरणात आणण्याचा जीवापाड प्रयत्न आम्ही नको का करायला\nकैफियत पत्रकारांची: डॉ. श्रीनिवास कशाळीकर\nकैफियत पत्रकारांची: डॉ. श्रीनिवास कशाळीकर\nआम्ही माध्यमातील मंडळींनी, काळाची दिशा ओळखायला शिकले पाहिजे. जे जे घडताना दिसते, भासते आणि गोंधळात टाकते, खिन्न करते, उद्विग्न करते, भडकवते, उद्दीपित करते किंवा भ्रष्ट करते त्याच्या पलिकडे सर्वांना एकत्र आणणारे आणि प्रगल्भ बनवणारे सत्य असते. ते बघायला शिकले पाहिजे हे खरे.\nपण आम्ही देखील समाजातले गुन्हे आणि अपराध यांनी विचलित होऊ शकतो, वा घाबरु शकतो हे अगदी खरे आहे कुत्सितपणा, निराशा, संकुचित स्वार्थ यांनी आम्ही देखील बहकू शकतो आणि राजकीय दबाव, प्रलोभने, भपका आणि झगमगाट याना वश होऊ शकतो हे अगदी खरे आहे कुत्सितपणा, निराशा, संकुचित स्वार्थ यांनी आम्ही देखील बहकू शकतो आणि राजकीय दबाव, प्रलोभने, भपका आणि झगमगाट याना वश होऊ शकतो हे अगदी खरे आहे यामुळे आमचे आकलन सदो��� बनून आम्ही; स्वत:सकट इतरांना देखील त्या आकलनाचे बळी बनवू शकतो\nपण या कोंडीतून बाहेर कसे पडायचे ही घुसमट आणि ही तडफड कशी थांबवायची यावर उपाय शोधला तरी सापडत नव्हता\nपरंतु यादरम्यान सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराजांचे प्रा. के. वि. बेलसरे यांनी लिहिलेले चरित्र वाचनात आले. त्यामध्ये सबजज्ज फडके यांच्याबरोबर झालेल्या संवादामधून सुधारणा आणि संस्कृती म्हणजे काय याचे थोडेफार आकलन झाले आणि डोळ्यात जणू काही अंजनच पडले नामस्मरणाने सद्बुद्धी, सद्भावना, सद्वासना आणि सत्कार्य घडते आणि शाश्वत समाधानाचा मार्ग मिळतो हे पक्के ध्यानात आले\nआम्ही सर्वच माध्यमवाल्यांनी नामस्मरणाचा अत्यंत आस्थेने अभ्यास, अगत्यपूर्वक अंगिकार आणि जीव तोडून प्रसार केला पाहिजे ह्याची खोलवर आणि तीव्र जाणीव झाली आणि त्यातच आमचे आणि सर्वांचे भले आहे ह्याबद्दल खात्री झाली\n: डॉ. श्रीनिवास कशाळीकर\n: डॉ. श्रीनिवास कशाळीकर\nहे परमकृपाळू दयासिंधु सद्गुरू\nप्रारब्धजन्य नामविस्मरणाच्या अंधारमय ग्लानिमुळे माझ्या ह्या देहाकडून, मनाकडून आणि बुद्धीकडून जेवढे अपराध आणि प्रमाद घडले असतील किंवा घडू शकले असते, ते माझे संभवत: टीकाकार, निंदक आणि अगदी माझे वैरी देखील जाणू शकत नाहीत एवढेच कशाला मला स्वत:ला देखील त्यांची नीट माहिती नाही एवढेच कशाला मला स्वत:ला देखील त्यांची नीट माहिती नाही कारण हा देह, त्यातील घडामोडी;आणि त्याच्या संवेदना, वासना, उर्मि, इच्छा, कल्पना, विचार, दृष्टी, क्षमता, कृती, इत्यादी सर्वकाही इतक्या प्रचंड वेगाने बदलत आहे की ते सर्व जाणणे अशक्यप्राय आहे\nपण टीचभर आयुष्यातल्या ह्या साऱ्या चक्रावून टाकणाऱ्या क्षणभंगुर धुळीच्या वादळामध्ये तुमची परम कृपा मात्र प्राणवायूप्रमाणे चिरंतन, चैतन्यमय, स्फूर्तिदायी आणि शाश्वत समाधान देणारी आहे नामस्मरणाच्या आणि तज्जन्य सद्बुद्धीच्या, सद्भावनांच्या, सद्वासनांच्या, सत्संकल्पांच्या आणि सत्कर्माच्या रूपाने ती माझ्यासारख्या सर्वांना उपलब्ध झाली आहे\nसाक्षात्कार: डॉ. श्रीनिवास कशाळीकर\nसाक्षात्कार: डॉ. श्रीनिवास कशाळीकर\nसद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, �मी तुमचा सांगाती आहे, सावलीसारखा तुमच्याबरोबर आहे, वाटेतील अडचणी येऊन जातील, त्या कळणार सुध्दा नाहीत.� महाराज म्हणतात, ����ेथे नाम तेथे माझे प्राण ही सांभाळावी खूण�\nपण आम्हाला तर नेहमी साथ-संगत लागते. समूह लागतो. एकटेपणाचा विचार देखील नकोसा वाटतो आजारपण, अडचणी आणि मृत्त्यूच्या विचाराने तर अंगावर काटाच येतो\nकारण अगदी सरळ आणि सोपे आहे सद्गुरूंचे सांगणे अजून आम्हाला कळले नाही आणि वळले नाही सद्गुरूंचे सांगणे अजून आम्हाला कळले नाही आणि वळले नाही समजले नाही आणि उमजले नाही समजले नाही आणि उमजले नाही त्यामुळे ते आहेत असे आम्हाला अगदी मनापासून वाटतच नाही\nसतत नामस्मरण घडू लागले, गुरुची सत्ता पदोपदी जाणवू लागली, गुरुचे क्षणोक्षणी सानिध्य जाणवू लागले, जगण्याची उमेद वाढली, आजारपणाची आणि मृत्त्युची भीती गेली; आणि विशेष म्हणजे; ह्यापेक्षा वेगळे ध्येय गाठण्याची व त्यासाठी अधिक काही करण्याची उर्मी गेली तर तोच साक्षात्कार नाही का\nनामस्मरण आणि सावधानता: डॉ. श्रीनिवास कशाळी\u0002\nनामस्मरण आणि सावधानता: डॉ. श्रीनिवास कशाळीकर\nनामस्मरण करणाऱ्या साधकाने सावध असले पाहिजे असे कुणी म्हणाले की ते आपल्याला नकोसे वाटते. कारण, आम्हाला सावधानता ही शांती, विश्रांती, विसावा, आराम यांच्या विरुद्ध वाटते.\nयाचे कारण आपल्याला जीवनसंघर्ष नको असतो दगदग नको असते आपल्याला आहे त्या परिस्थितीतून पळ काढायचा असतो आपल्याला पळपुटा आळस हवा असतो आपल्याला पळपुटा आळस हवा असतो असा पळपुटा आळस म्हणजेच आपल्याला विश्रांती वाटते असा पळपुटा आळस म्हणजेच आपल्याला विश्रांती वाटते किंबहुना तशी आपली पक्की खात्री असते किंबहुना तशी आपली पक्की खात्री असते आपल्याला अश्या आळसाची सवय झालेली असते\nपण आपले आयुष्य आणि परिस्थिती तर सतत आणि वेगाने बदलत असते साहजिकच आळसामुळे आपण मागे मागे पडत जातो आणि आयुष्याच्या अखेर आपल्याला पोकळी जाणवू लागते आणि रितेपणा जाचू लागतो साहजिकच आळसामुळे आपण मागे मागे पडत जातो आणि आयुष्याच्या अखेर आपल्याला पोकळी जाणवू लागते आणि रितेपणा जाचू लागतो आळसापायी आपल्याला पश्चात्तापच होतो आणि समाधान दूरच राहते\nपण मजेची बाब म्हणजे आपल्याला सुधारायचे देखील असते; स्वत:ला आणि इतरांना देखील\nहे असे का होते\nकारण आहे ती परिस्थिती आपल्याला पसंत नसते आश्चर्य म्हणजे यालाही कारण म्हणजे आपला पळपुटा आळसच होय आश्चर्य म्हणजे यालाही कारण म्हणजे आपला पळपुटा आळसच होय जे आहे त्यात आम्हाला समाधान नसते. कारण आमचे �हवे-नको�पण जे आहे त्यात आम्हाला समाधान नसते. कारण आमचे �हवे-नको�पण प्रत्येक बाबतीत आम्हाला तक्रार करायची सवय झालेली असते प्रत्येक बाबतीत आम्हाला तक्रार करायची सवय झालेली असते साहजिकच आपल्यामध्ये आणि परिस्थितीमध्ये कितीही बदल झाला तरी आमची तक्रार कायम असते\nगुरुकृपेने सतत नामस्मरण होऊ लागले की हळु हळु आळस कमी कमी होत जातो सावधानता अंगी बाणू लागते. आणि स्वत:ला, इतरांना आणि परिस्थितीला दोष देण्यापूर्वी आपण सावध होतो सावधानता अंगी बाणू लागते. आणि स्वत:ला, इतरांना आणि परिस्थितीला दोष देण्यापूर्वी आपण सावध होतो आपले जडत्व आणि संकुचितपणा अर्थात आपला क्षुद्र अहंकार आपल्याला अक्षरश: क्षणोक्षणी आणि प्रत्येक बाबतीत तक्रार करायला भाग पाडतो आहे हे ध्यानी येऊ लागते\nह्यामुळे आहे त्या परिस्थितीत नामस्मरण टिकू लागते आणि वाढू लागते आश्चर्याची बाब म्हणजे आपल्या लक्षात येऊ लागते की हीच ती खरी शांतता, खरी विश्रांती आणि हीच ती (स्वत:, इतर आणि परिस्थिती यांच्यामधल्या) खऱ्या सुधारणेची ईश्वरी प्रक्रिया\n(ORIGINAL MARATHI :\"गुरुकडून घेतलेले नाम, पावन करील जगास, हा ठेवावा विश्वास, राम कृपा करील खास.\" श्री. ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज)\nप्रवास नामस्मरणाचा: डॉ. श्रीनिवास कशाळीकर\nप्रवास नामस्मरणाचा: डॉ. श्रीनिवास कशाळीकर\nनामस्मरणाचा अभ्यास करताना एकदम काही आपल्याला आत्मज्ञान होत नाही. आपण सामान्यच असतो. आतील आणि बाहेरील जगाचे आपल्यावर बरे-वाईट परिणाम होतच असतात\nत्यामुळे आपली माफक अपेक्षा असते की; सरकारने अश्या योजना आखाव्या, अशी धोरणे राबवावी, असे कायदे आणि नियम करावे की जेणेकरून माझा कोंडमारा होणार नाही, मी गुदमरणार नाही, माझी कुचंबणा होणार नाही. माझे जगणे हलाखीचे आणि अशक्यप्राय होणार नाही आणि मी असहाय्य होणार नाही कायदे आणि नियम मोडायची मला गरज पडणार नाही. उलट, हे कायदे पाळल्यामुळे माझ्या अंतरात्म्याचे समाधान होत राहील आणि जीवनाची कृतकृत्त्यता, कृतार्थता आणि सार्थकता झाल्याची जाणीव होत राहील\nपण असे घडताना दिसत नाही काय करावे हे आपल्याला सुचत नाही काय करावे हे आपल्याला सुचत नाही आपण खिन्न होतो. कधी सवंग आणि संकुचित स्वार्थी सुखात समाधान मानण्याचा तर कधी छोट्या मोठ्या सेवाभावी कामात मन रमवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत राहतो.\nपण आपली वैयक्तिक आणि सामाजिक परिस्थिती कशीही असली तरी आपण आपल्या सद्गुरूंचे, ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराजांचे वचन, �गुरुकडून घेतलेले नाम, पावन करील जगास, हा ठेवावा विश्वास, राम कृपा करील खास� पुन्हा पुन्हा लक्षात आणून नामस्मरण करीत राहणे आवश्यक आहे\nचिकाटीच्या नामस्मरणाने कालांतराने जाणवू लागते की सरकार सरकार असे ज्याला आपण म्हणतो, ते देखील नामाच्या सत्तेखालीच वावरत असते वैयक्तिक आणि सामाजिक प्रारब्धाच्या नियमांनुसार सारे काही नामाच्या सत्तेनेच घडत असते वैयक्तिक आणि सामाजिक प्रारब्धाच्या नियमांनुसार सारे काही नामाच्या सत्तेनेच घडत असते नामाच्या सत्तेनेच आपल्या कळत-नकळत; सदभिरुची, सदिच्छा, सत्संकल्प, सत्प्रेरणा, सत्बुद्धी, सद्भावना, सद्वासना, सदाचार; म्हणजेच सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराजांना अभिप्रेत असलेली संस्कृती आणि सुधारणा; व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात अधिकाधिक प्रमाणात आविष्कृत होत असतात\nसतत नामस्मरण करता करता आपल्याला नक्कीच ह्या समाधान देणाऱ्या वास्तवाचा अनुभव येतो\nगुरुंची अद्भुत शक्ती: डॉ. श्रीनिवास कशाळीक\u0002\nगुरुंची अद्भुत शक्ती: डॉ. श्रीनिवास कशाळीकर\nनामस्मरणाद्वारे अंतीम सत्याचा आणि अमरत्वाचा अनुभव कुणाला आणि केव्हा येईल, हे सांगता देखील येत नाही. त्याचप्रमाणे नामस्मरणाने समृद्धी देखील येतेच असेही नाही. त्यामुळेळे नामस्मरण करताना आपल्या चिकाटीची कसोटी लागते, आणि धीर सुटू शकतो हे खरं आहे ना\nहोय. हे अगदी खरे आहे. आपण सारे; पुन्हा पुन्हा नामाच्या ( चैतन्याच्या) विस्मृतीत जातो आणि त्यामुळे; विषयांकडे आकर्षित होत राहतो, त्यांच्या भूलभूलैय्यात अडकत राहतो, हरवत राहतो आणि चैतन्याला पारखे होतो. इंद्रियगम्य स्थूल विषय आणि दृश्य विश्वाच्या आकर्षणाचा (म्हणजेच प्रारब्धाचा) जोर इतका जबरदस्त असतो की आपली धाव आपोआप चैतन्याच्या विरुद्ध दिशेला वळते साहजिकच आपण भलतीकडेच भरकटत जातो साहजिकच आपण भलतीकडेच भरकटत जातो परिणामी; आपली अस्वस्थता काही केल्या कमी होत नाही आणि पूर्णत्व, सार्थकता आणि समाधान आपल्यापासून दूरच राहतात\nपण; काळजी करण्याचे कारण नाही. आपल्या इच्छे-अनिच्छेपलिकडे; विश्वचैतन्याची जननी आपली गुरुमाउली सर्व बऱ्या वाईट प्रसंगात आपल्याला सांभाळून आपल्याला ���ैतन्यामृतपान करवीत आहे. आपल्याकडून नामस्मरण आणि स्वधर्मपालन वाढत्या प्रमाणात करवीत आहे. सदभिरुची, सदिच्छा, सत्संकल्प, सत्प्रेरणा, सत्बुद्धी, सद्भावना, सद्वासना, सदाचार यांनी आपले व्यक्तिगत आणि सामाजिक जीवन अधिकाधिक प्रमाणात भरून टाकीत आहे नामस्मरण करता करता आपल्याला नक्कीच याचा अनुभव येतो\nसद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महार\nसद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज डॉ. श्रीनिवास कशाळीकर\nसद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर म्हणतात, \"उपाधी असल्याशिवाय आपल्या मनाला चैन पडत नाही. उपाधीमध्ये मन रमते. नामाला स्वतःची अशी चव नाही,म्हणून जरा नामस्मरण केले की त्याचा कंटाळा येतो. यासाठी, नामात रंगणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे.ज्याचे मन नामात रंगू लागले त्याला स्वतःचा विसर पडू लागला असे समजावे. ज्याचे चित्त पूर्णपणे नामात रंगेल तो स्वतःला पूर्णपणे विसरतो, आणि त्याला भगवंताचे दर्शन घडते.�\nउपाधी म्हणजे नामाव्यातिरिक्त अन्य बाबी.उदा. आसन, बैठक, माळेचा प्रकार, संख्या, आजूबाजूचे साधक इत्यादी इत्यादी. नामाला चव नाही कारण नाम हे ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये यांना चेतवत नाही. Stimulate करत नाही. त्यामुळे नामस्मरण तज्जन्य सुख देत नाही.\nनामात रंगण्याच्या अगोदरची पायरी म्हणजे नामाचा ध्यास, अखंड नाम घेणे, सतत नामाबद्दल बोलणे, कायम नामाबद्दल लिहिणे, नामाशिवाय काहीही न सुचणे, किंवा नामाचे वेड लागणे नामात रंगणे म्हणजे आपले सर्व प्रकारचे हवे नकोपण पूर्णपणे संपणे नामात रंगणे म्हणजे आपले सर्व प्रकारचे हवे नकोपण पूर्णपणे संपणे एका अर्थाने ही पूर्ण शरणागतीच होय. ही कठीण बाब आहे खरी, पण गुरुकृपेने नामस्मरण वाढत जाणे आणि ती अवस्था येणे अपरिहार्य आहे, त्याला पर्याय नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/sandals-floaters/nike+sandals-floaters-price-list.html", "date_download": "2018-12-16T03:44:51Z", "digest": "sha1:ME6VR2DETINY2VYJ4MBO4P2PGDOLYCKC", "length": 13844, "nlines": 308, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "नायके सँडल्स & फ्लोटर्स किंमत India मध्ये 16 Dec 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनायके सँडल्स & फ्लोटर्स Indiaकिंमत\nIndia 2018 नायके सँडल्स & फ्लोटर्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nनायके सँडल्स & फ्लोटर्स दर India मध्ये 16 December 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 2 एकूण नायके सँडल्स & फ्लोटर्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन नायके में s स्लिपपेर्स SKUPDf5dXx आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Snapdeal, Flipkart, Homeshop18, Indiatimes, Naaptol सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी नायके सँडल्स & फ्लोटर्स\nकिंमत नायके सँडल्स & फ्लोटर्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन नायके में s ट्रायॉन्ग 2 ब्लॅक ग्रे अँड लीगत ब्लू सँडल्स अँड फ्लोटर्स 10 उक इंडिया 45 येऊ 11 ऊस SKUPDfDulA Rs. 3,410 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.1,143 येथे आपल्याला नायके में s स्लिपपेर्स SKUPDf5dXx उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nशीर्ष 10नायके सँडल्स & फ्लोटर्स\nताज्यानायके सँडल्स & फ्लोटर्स\nनायके में s ट्रायॉन्ग 2 ब्लॅक ग्रे अँड लीगत ब्लू सँडल्स अँड फ्लोटर्स 10 उक इंडिया 45 येऊ 11 ऊस\nनायके में s स्लिपपेर्स\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android/?id=d1d38963", "date_download": "2018-12-16T04:49:35Z", "digest": "sha1:F622ILSSOECMNBSZEML5ZCAQVZZQZH7L", "length": 10046, "nlines": 275, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Facebook Home Android अॅप APK (com.facebook.home) Facebook द्वारा - PHONEKY वर डाउनलोड करा", "raw_content": "\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स सिम्बियन ऐप्स\nAndroid ऐप्स शैली सामाजिक\n100% ते सुरक्षित आहे.\nडिसेंबर महिना 27, 2014\nरेटिंग आणि पुनरावलोकने (1)\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Aqua_R3\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\n187K | इंटरनेटचा वापर\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड अनुप्रयोग सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nअॅप्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड OS मोबाइल फोनद्वारे डाउनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या अँन्डिडा मोबाईलवर Facebook Home अनुप्रयोग डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड अनुप्रयोगांपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY वर अँड्रॉइड अॅप्स स्टोअर, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट विनामूल्य विनामूल्य पूर्ण आवृत्ती मोबाइल अॅप्स डाउनलोड करू शकता. या अॅप्लिकेशन्सची छान आणि उपयुक्त वैशिष्ट्ये आपल्याला खूप जास्त वेळ घालवतील. PHONEKY वर, आपल्याला शैक्षणिक आणि मनोरंजनापासून संरक्षण आणि नेव्हिगेशन एंड्रॉइड अॅप्सवर बर्याच अॅप्स आणि विविध शैलीचे गेम सापडतील. आपल्या अँड्रॉइड OS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड अनुप्रयोग डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट अॅप्स पाहण्याची, लोकप्रियतेनुसार अनुप्रयोगांची क्रमवारी लावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-agrovision-low-severity-wildfires-impact-soils-more-previously", "date_download": "2018-12-16T04:39:21Z", "digest": "sha1:3CDSV3GW5PMRAG5AWEWEGTGSC6744JDT", "length": 20050, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, Low-severity wildfires impact soils more than previously believed | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या संरचनेवर होतो परिणाम\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या संरचनेवर होतो परिणाम\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nकमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात आगींमुळे मातीवर फारसे विपरीत परिणाम होत नसल्याचे दीर्घकाळापासून शास्त्रज्ञ आणि वन व्यवस्थापकांचे मत होते. मात्र, मर्सेड येथील कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि डेझर्ट रिसर्च इन्स्टिट्यूट येथे झालेल्या दोन अभ्यासामध्ये अशी स्थिती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. येथे कमी तीव्रतेच्या आगीमुळे मातीची संरचना आणि सेंद्रिय घटकांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला.\nकमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात आगींमुळे मातीवर फारसे विपरीत परिणाम होत नसल्याचे दीर्घकाळापासून शास्त्रज्ञ आणि वन व्यवस्थापकांचे मत होते. मात्र, मर्सेड येथील कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि डेझर्ट रिसर्च इन्स्टिट्यूट येथे झालेल्या दोन अभ्यासामध्ये अशी स्थिती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. येथे कमी तीव्रतेच्या आगीमुळे मातीची संरचना आणि सेंद्रिय घटकांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला.\nलास वेगास जवळच्या हमबोल्ड - तोयाबे राष्ट्रीय वनामध्ये जुलै आणि ऑगस्ट २०१३ या काळात मर्यादित स्वरूपाच्या व कमी कालावधीच्या आगींचा जमिनीवर होणारा परिणाम तपासण्यात आला. येथील अर्ध कोरड्या स्थितीमध्ये तापमानातील वाढही मर्यादित राहील व २५० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होणार नाही, याची काळजी घेतली होती. अशा आगी मातीसाठी हानीकारक ठरत असल्याचे अभ्यासात दिसून आले. याविषयी माहिती देताना कॅलिफोर्निया विद्यापीठातील सहायक प्रा. टीमरॅट घेझेहेई यांनी सांगितले, की जेव्हा अधिक तीव्रतेचे वणवे किंवा आगी लागतात, तेव्हा मातीतील सेंद्रिय कर्ब जळून जाऊन त्याचे त्वरित विपरीत परिणाम होतात. कमी तीव्रतेच्या आगीमुळे त्वरित असे कोणतेही परिणाम दिसत नाही. मात्र, अशा आगीमुळे मातीच्या संरचनेवर होणारा विपरीत परिणाम दीर्घकाळानंतर दिसून येतो.\nडेझर्ट रिसर्च इन्स्टिट्यूट येथील पर्यावरणशास्त्र संशोधक मार्कस बेर्ली हे २००९ पासून कमी तीव्रतेच्या आगीच्या परिणामांचा अभ्यास करत आहेत.\nमातीमध्ये वाळू, चिकण, पोयटा या बरोबरच विविध खनिजांचे लहान मोठे कण असतात. ते एकमेकांशी सेंद्रिय पदार्थ, पाणी आणि अन्य घटकांनी बांधलेले असतात. तीव्र आगीच्या स्थितीमध्ये सेंद्रिय कर्ब जळून गेल्याने मातीच्या भौतिक संरचनेमध्ये बदल होतात. परिणामी धूप होण्याचा धोका वाढतो.\nकमी तीव्रतेच्या आगीमुळे सेंद्रिय पदार्थ जळत नसल्याने भौतिक परिणाम त्वरित दिसत नाही. मात्र, या संशोधक गटाला मातीमध्ये असलेले पाणी उकळले जाऊन, संरचनेवर परिणाम होत असल्याचे आढळले. यामुळे मातीची धूप वाढते. प्रयोगासाठी माती १७५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानावर पंधरा मिनिटांसाठी गरम केली. त्यानंतर मातीच्या अंतर्गत कणांचा दाब आणि तन्यता शक्तीमधील फरक मोजण्यात आले. त्यात मातीतील पाणी उकळल्यामुळे व वाफेमुळे अंतर्गत कणांचा दाब एकदम वाढतो. त्यानंतर एकदम कमी होतो. यामुळे मातीतील विविध बंध तोडत ही वाफ बाहेर पडते. ओलसर मातीमध्ये केलेल्या प्रयोगामध्ये कोरड्या मातीच्या तुलनेमध्ये तन्यता शक्ती अधिक कमी झाल्याचे दिसून आले.\nसेंद्रिय पदार्थाची फारशी हानी न झाल्यामुळे मातीच्या संरचनेच्या संरक्षणासाठी काही प्रमाणात उपयुक्त ठरते. सेंद्रिय कर्बामध्ये प्रामुख्याने पिकांचे कुजणारे अवशेष आणि सूक्ष्म जीव असतात. हे घटक मातीची एकूण स्थिरता आणि पाणी धारण क्षमतेसाठी कारणीभूत असतात. या अभ्यासाचे निष्कर्ष ‘एजीयू जिओफिजिकल रिसर्च लेटर्स’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.\nदुसऱ्या अभ्यासामध्ये कमी तीव्रतेच्या उष्णतेचे मातीतील विविध प्रकारच्या सेंद्रिय घटकांचा दर्जा आणि प्रमाणावर होणारे परिणाम ७० दिवसांच्या कालावधीमध्ये तपासण्यात आले आहे. त्यात उष्णतेमध्ये सेंद्रिय कर्बाचे रूपांतर कार्बन डाय ऑक्साईडमध्ये होण्याच्या प्रक्रियेला वेग येतो. जेथे जमीन ओलसर होती, तेथे मातीची धूप होण्याचे प्रमाण अधिक आढळले आहे. त्याचप्रमाणे पाणी मुरण्याचा वेगही कमी होतो. त्यामुळे अपधाव (वाहत्या पाण्याचे प्रमाण) वाढतो. हे संशोधन ‘फ्रंटियर्स इन एन्व्हायर्नमेंटल सायन्स’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अ���श सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nकेळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...\nरताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...\nमराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...\nतुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...\nटँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...\nदिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...\nसातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...\nनाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांच��� सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/parineeti-may-act-in-namaste-england-264174.html", "date_download": "2018-12-16T04:50:40Z", "digest": "sha1:EPJ56WEAXRFZA3KMVZLG6X3CFARMBJ2D", "length": 12139, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नमस्ते इंग्लंडमध्ये परिणिती?", "raw_content": "\nउद्धव-राज आमनेसामने, कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मनसेचा पाठिंबा\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nउद्धव-राज आमनेसामने, कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मनसेचा पाठिंबा\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nकठीण परि���्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIRAL VIDEO: सोनाराच्या डोळ्यादेखत पळवल्या सोन्याच्या बांगड्या\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nपरिणितीचा हा आगामी सिनेमा 'नमस्ते इंग्लंड'च असणार असल्याच्या शंका व्यक्त केल्या जातायत.\n3 जुलै : विपुल शाह दिग्दर्शित 'नमस्ते लंडन' सिनेमा प्रचंड हिट झाला होता. म्हणूनच शाहनं त्याच्या सिक्वेलची घोषणा केली होती.पण गेल्या 10 वर्षात याबद्दल काहीच ठोस कळलं नाही. आता मात्र हा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं बोललं जातंय.\n'नमस्ते इंग्लंड' असं या सिनेमाचं नाव असेल. मात्र यावेळी खिलाडी अक्षयकुमारच्या सोबत कतरिना कैफ नव्हे तर परिणिती चोप्रा झळकणार असल्याचं बोललं जातंय. 'सध्यातरी मी 'गोलमाल 4' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.पण मी लवकरच माझ्या आगामी सिनेमाची अधिकृत घोषणा करेन,' असं परिणितीनं सांगितलं.\nपरिणितीचा हा आगामी सिनेमा 'नमस्ते इंग्लंड'च असणार असल्याच्या शंका व्यक्त केल्या जातायत. असं जरी असलं तरी अधिकृत घोषणेशिवाय काही ठोस सांगता येणार नाही.गोलमाल 4 मात्र दिवाळीत रिलीज होणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nउद्धव-राज आमनेसामने, कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मनसेचा पाठिंबा\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, ��चिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/nehra-spends-almost-8-hours-in-the-gym/", "date_download": "2018-12-16T03:40:46Z", "digest": "sha1:55UC6OH45IK5SCVLKNYY6JUC6GPEBU5Q", "length": 7568, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आशिष नेहरा करतो रोज ८ तास जिम !", "raw_content": "\nआशिष नेहरा करतो रोज ८ तास जिम \nआशिष नेहरा करतो रोज ८ तास जिम \nभारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आशिष नेहराच्या भारतीय टी२० संघातील समावेशाने अजिबात आश्चर्यचकित झाला नाही. ह्या वयात नेहराला भारतीय संघात स्थान दिल्यामुळे आणि टी२० विश्वचषकाला अजून ३ वर्षांचा अवधी असल्यामुळे अनेक क्रिकेटप्रेमींनी यावर आश्चर्य व्यक्त केले आहे.\nइंडिया टीव्हीशी बोलताना सेहवाग म्हणाला, ” मला नेहराच्या निवडीवरून अजिबात आश्चर्य वाटत नाही. मला त्याचा भारतीय संघात समावेश झाला याचा आनंद आहे. त्याने भविष्यातही अनेक सामने खेळावे. ”\nसेहवाग पुढे म्हणतो, ” नेहरा दिवसात दोन वेळा मिळून ८ तास जिम करतो. हाच त्याच्या तंदरुस्तीचा राज आहे. तो सध्या भारतीय संघात आहे कारण तो यो-यो टेस्ट पास झाला आहे. त्याने १७ ते १८ गुण हे यो-यो टेस्टमध्ये मिळवले आहेत. त्याने यो-यो टेस्टमध्ये विराटच्या गुणांना स्पर्श केला आहे.”\n” नेहरा हा वेगवान गोलंदाज आहे आणि त्याला धावताना कोणतीही अडचण येत नाही. त्याचमुळे यो-यो टेस्ट पास होताना त्याला कोणतीही अडचण येत नाही. “\nतीन वर्षांनी होणाऱ्या टी२० विश्वचषकात नेहराच्या समावेशाबद्दल सेहवाग म्हणतो, ” मला नाही वाटत वय हा नेहरासाठी अडसर ठरेल. जर तो फिट असेल आणि विकेट्स घेत कमी धावा देत असेल तर त्याला नक्की संधी मिळेल. सनथ जयसूर्या वयाच्या ४२व्या तर सचिन ४०व्या वयापर्यंत क्रिकेट खेळत होते मग नेहरा का नाही,\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..\nISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्प���्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/sports-women-hockey-world-cup-india-beats-italy-by-3-0-and-reached-quarter-final/", "date_download": "2018-12-16T03:33:46Z", "digest": "sha1:NSR3YYBIKKBXGFD2IFQW5XXYTWIQGCYX", "length": 7954, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "महिला हॉकी विश्वचषक: तब्बल आठ वर्षानंतर भारताला मिळाला पहिला विजय", "raw_content": "\nमहिला हॉकी विश्वचषक: तब्बल आठ वर्षानंतर भारताला मिळाला पहिला विजय\nमहिला हॉकी विश्वचषक: तब्बल आठ वर्षानंतर भारताला मिळाला पहिला विजय\nलंडन | मंगळवारी (३१ जुलै) महिला हॉकी विश्वचषकात भारताने बाद फेरीच्या सामन्यात इटलीचा ३-० असा पराभव करत उपांत्य पूर्व फेरी गाठली.\nयाचबरोबर विश्वचषक स्पर्धेत भारताने आठ वर्षानंतर विजय प्राप्त केला. गेल्या दोन विश्वचषकासाठी पात्र न झाल्याने भारताला या स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते.\nया एकतर्फी झालेल्या सामन्यात भारताने इटालीवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले.\nभारताकडून या सामन्यात नेहा गोयलने, लालरेम सियामी आणि वंदना कटारीयाने गोल केले.\nसामन्याच्या ९ व्या मिनिटाला लालरेम सियामीने गोल करत भारताला जबरदस्त सुरवात करुन दिली.\nत्यानंतर नेहा गोयलने ४५ मिनिटाला तर वंदना कटारीयाने ५५ व्या मिनिटाला गोल करत भारताला विजयी आघाडी मिळवून दिली.\nमहिला हॉकी क्रमवारीत १७ व्या स्थानी असलेल्या दुबळ्या इटलीला भारताने या सामन्यात गोल करण्याची एकही संधी दिली नाही.\nभारताची उपांत्य पूर्व फेरीत २ ऑगस्टला आयर्लंडशी गाठ पडणार आहे.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n-तरच भारतीय गोलंदाज इंग्लंडमध्ये यशस्वी होतील\n-‘हे’ केल्यास विराट कोहलीला मोठी खेळी करण्यापासून कोणी रोखू शकणार नााही\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..\nISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आ���टी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/konkan-news-railway-project-affected-meeting-close-66171", "date_download": "2018-12-16T03:58:17Z", "digest": "sha1:EVKORYEMIJPNPKL32RKKMBSJZ6P47L7V", "length": 15616, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "konkan news railway project affected meeting close रेल्वे प्रकल्पग्रस्तांनी बैठक पाडली बंद | eSakal", "raw_content": "\nरेल्वे प्रकल्पग्रस्तांनी बैठक पाडली बंद\nरविवार, 13 ऑगस्ट 2017\nरत्नागिरी - कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी आयोजित बैठकीत रेल्वे व्यवस्थापनाकडून फक्‍त सोपस्कार पार पाडण्यात आला. मागण्या ऐकल्यानंतर त्यावर तोडगा काढण्यापेक्षा आश्‍वासनांचीच बरसात झाली. ठोस आश्‍वासने न मिळाल्याने कृती समिती पदाधिकाऱ्यांनी बैठक बंद पाडली. तसेच रेल्वे प्रशासन जबाबदारी झटकत असल्याबद्दल नाराजी व्यक्‍त केली.\nरत्नागिरी - कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी आयोजित बैठकीत रेल्वे व्यवस्थापनाकडून फक्‍त सोपस्कार पार पाडण्यात आला. मागण्या ऐकल्यानंतर त्यावर तोडगा काढण्यापेक्षा आश्‍वासनांचीच बरसात झाली. ठोस आश्‍वासने न मिळाल्याने कृती समिती पदाधिकाऱ्यांनी बैठक बंद पाडली. तसेच रेल्वे प्रशासन जबाबदारी झटकत असल्याबद्दल नाराजी व्यक्‍त केली.\nकोकण रेल्वे अधिकारी आणि कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समिती पदाधिकाऱ्यांची बैठक कोकण रेल्वेच्या एमआयडीसी कार्यालयात झाली. कोकण रेल्वे क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक बी. बी. निकम, सीपीओ नंदू तेलंग, श्री. बाली आदी उपस्थित होते. समितीतर्फे अमोल सावंत, प्रभाकर हातणकर यांनी रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांवर रेल्वे प्रशासन गेल्या २५ वर्षांपासून अन्याय करीत असल्याचे स्पष्ट केले. कोकण रेल्वे प्रकल्प केंद्र सरकारच्या आधीन असला, तरी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या आधीन सर्व नोटिफिकेशन जारी करण्यात येतात. कृती समितीने वैद्यकीय चाचणी, शारीरिक चाचणी, मुलाखतीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची १९८९ पासून प्रतीक्षा यादी आहे. ती सर्व माहिती उपलब्ध असूनही या विषयावर श्री. तेलंग यांनी अद्ययावत माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, आम्हाला माहिती द्या, त्याची छाननी केली जाईल. त्यांना कोणत्या आधारे अनुत्तीर्ण केले किंवा त्यांना नोकरीत का सामावून घेतले नाही याची कारणे पुढे येतील. अधिकारी प्रकल्पग्रस्तांची छळवणूक करीत असतील तर त्याची प्रशासन दखल घेईल. भरतीत अन्याय झालेल्या अडीचशे अन्यायग्रस्त उमेदवारांची यादी निश्‍चित केली होती. त्यांच्या बाबतीत को. रे. व्यवस्थापनाने कोणतीही दखल घेतलेली नाही. ती माहिती केराच्या टोपलीत टाकली. नवीन अर्ज भरूनही व्यवस्थापनाकडून कॉल लेटर देण्याचे टाळले. या मुद्द्याकडे श्री. तेलंग यांनीही दुर्लक्ष केले. ते म्हणाले की, कोकण रेल्वे भरतीत प्रकल्पग्रस्तांना परीक्षा द्यावीच लागणार. कृती समितीने प्रकल्पग्रस्तांना लेखी परीक्षेसाठी प्रशिक्षित करावे, शैक्षणिक पात्रतेचे निकष बदलण्यात आले असून दहावी पास ही अट निश्‍चित केली आहे. याबाबत कोणताही बदल होणार नाही. कागदपत्रांचा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने योग्य निर्णय घेऊ.\nकोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक, भरती अधिकारी, कृती समिती व्यवस्थापन व प्रकल्पग्रस्त एकत्र बसून प्रश्न सामंजस्याने सुटावेत अशी रास्त मागणी होती; मात्र सामंजस्याने प्रश्न सुटत नसल्याने उद्रेक होण्यास वेळ लागणार नाही.\n- एस. पी. चव्हाण, अध्यक्ष, कृती समिती\n'एकादशावतार' ठरले कोकण चषकाचे मानकरी\nमुंबई- कोकण कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोकण चषक २०१८' या खुल्या...\nउद्धव ठाकरेंची सभा न भूतो न भविष्यती होईलः संजय राऊत\nपंढरपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. आयोध्या नंतर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री...\nगुहागरमधील विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nपुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद गुहागर शाखा आयोजित विभागीय मराठी साहित्य संमेलन १४, १५ आणि १६ डिसेंबरला गुहागरमध्ये देवपाट पोलीस परेड...\nआठव्‍या ग्‍लोबल महोत्सवात घ्या कोकणाची अनुभूती\nमुंबई - कोकण म्हणजे निसर्गाने सौंदर्याची मुक्त हस्ते उधळण केलेली भूमी. त्यामुळे पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या भूमीत भटकंतीबरोबरच विटीदांडू,...\nराज्यात आजपासून पावसाची शक्यता\nपुणे : दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात तीव्र कमी दाब क्षेत्र निर्माण झाले असून, त्याच्या प्रभावामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे....\nनाशिकच्या विकासाला चार वर्षांत लागली दृष्ट: भुजबळ\nनाशिक : विकासाच्या शर्यतीत नाशिकच्या जागी नागपूर हे वृत्त \"सकाळ'मधून शुक्रवारी (ता. 7) प्रसिद्ध होताच, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ कडाडले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/11947", "date_download": "2018-12-16T04:12:22Z", "digest": "sha1:WIT5XAJYX4MS56BOPIMWNB63FD3N66VC", "length": 4847, "nlines": 109, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आज्जी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आज्जी\nRead more about चाळीतल्या गमती-जमती (२१)\nकुणाचं काय आणि कशाचं काय....\nRead more about चाळीतल्या गमती-जमती (१७)\nRead more about चाळीतील गमती-जमती (१४)\nतुझं-माझं इतकं सख्य का\nतू यायलाच हवस... मी ज्या ज्या वास्तूत रहायला म्हणून गेले त्या त्या वास्तूला तुझा स्पर्श हवा... तू येऊन आपल्या डोळ्यांनी सगळं बघायला हवंस... हा माझा हट्ट आहे. होय. आहेच मुळी.\nकळतंय मला... हा चक्क वेडेपणाच. माझं अती-शहाणं मन ह्याला वेडेपणाच म्हणतं. शहाणं मन समजूत घालतं स्वत:ची.\nपण वेड्या मनाचं काय करू\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pakistan-cricket-board-news/", "date_download": "2018-12-16T03:41:55Z", "digest": "sha1:PNCPKDVNXLPQ4XQ5DS3Q3KBQYKVD7M7C", "length": 9114, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पीसीबीला आयसीसीचा दणका | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबीसीसीआय विरुद्धची याचिका फेटाळली\nदुबई – भारताने पाकिस्तान विरुद्ध कोणत्याही प्रकारची द्विपक्षीय मालिका खेळवण्यास नकार देत त्यांच्या विरोधात 2008 नंतर कोणतीही मालिका खेळवली नव्हती त्यामुळे आमचे नु��सान झाले असून बीसीसीआयकडून आम्हाला आमच्या नुकसानी बद्दल नुकसान भरपाई म्हणुन 447 करोड रुपये देण्यात यावे अशी मागणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे केली होती. मात्र, आयसीसीने त्यांची ही मागणी फेटाळली आहे.\nसदर प्रकरणी आयसीसीने एक समिती गठित केली होती. या समितीला भारताची बाजू पटली असून त्यांनी पाकिस्तानला या मुद्यावरुन फटकारले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये द्विपक्षीय मालिकेसाठी करार झाला होता. मात्र, 2008 साली भारतात आतंकवादी हल्ला झाला होता. त्यानंतर दोन्ही देशातील संबंध बिघडले होते. त्यामुळे 2008 साली झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानबरोबर न खेळण्याचा निर्णय घेतला होता.\nत्यानंतरही पाकिस्तानने भारताला मालिकेबाबत विचारणा केली होती. त्यावेळी बीसीसीआयने त्यांना सांगितले होते की, जोपर्यंत केंद्र सरकार आम्हाला परवानगी देत नाही, तोपर्यंत आम्ही तुमच्याबरोबर द्विपक्षीय मालिका खेळू शकत नाही.\nबीसीसीआयच्या या निर्णयानंतर पाकिस्तानने त्यांच्याकडे 447 कोटीरुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली होती. बीसीसीआयने ही मागणी फेटाळून लावली होती.\nत्यानंतर पाकिस्तानने आम्ही आयसीसीकडे दाद मागायला जाण्याचा तयारीत आहोत, अशी धमकी वजा माहिती बीसीसीआयला दिली होती. बीसीसीआयने यावेळी कोणतीही प्रतिक्रीया न दिल्याने पीसीबी आयसीसीकडे दाद मागितली होती. यानंतर आयसीसीने याप्रकरणी एक समिती गठन केली होती. या समितीने पीसीबी आणि बीसीसीआयचे म्हणणे ऐकून घेतले.\nयाप्रकरणी 1 ते 3 ऑक्‍टोबर दरम्यान तीन दिवस सुनावणी करण्यात आली आणि भारत पाकिस्तानला नुकसान भरपाई देणार नाही, असा निर्णय घेतला. त्यामुळे पीसीबी पुन्हा एकदा तोंडावर आपटली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनगरकर बोलू लागले…रस्त्यांचा प्रश्‍न मोठा गंभीर\nNext articleचर्चा: दर्जा हीच औषध उद्योगाची ओळख\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nवसंत रांजणे-11 व भाऊसाहेब निंबाळकर-11 यांच्यात विजेतेपदासाठी लढत\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\nआर्य स्पोर्टस, प्रदिपदादा कंद स्पोर्टस क्‍लब ��ंघांची आगेकूच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavitaa.wordpress.com/category/%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-16T04:48:09Z", "digest": "sha1:T7ZYSCL5ZFGZ3LISFHC2RUUGJQLUJGQC", "length": 18423, "nlines": 191, "source_domain": "marathikavitaa.wordpress.com", "title": "सौमित्र | मराठी कविता संग्रह", "raw_content": "\nकविता मला आवडलेल्या …..\n” हळवेपण ” – अभिजित दाते यांचा पहिला अल्बम\nPosted on जून 7, 2016 by सुजित बालवडकर\t• Posted in सौमित्र\t• Tagged सौमित्र\t• यावर आपले मत नोंदवा\nतुला वाटेल की आपल्या बाबांनी\nवाचलियेत ही सारी पुस्तंकं\nअर्धंही वाचता आलेलं नाहीय्\nयेणारही नाही हे ठाउक होतं मला तरी\nमी ज़मवत गेलो होतो ही पुस्तंकं\nकाहीच सोडलं नव्हतं मागे\nही अक्षर अोळख सोडून फक्तं\nजिच्या मागे धावत मी\nपोहोचलो आहे इथवर Continue reading →\nPosted on जानेवारी 30, 2015 by सुजित बालवडकर\t• Posted in सौमित्र\t• Tagged सौमित्र\t• यावर आपले मत नोंदवा\nसमुद्रासमुद्राकडे पाठ करून तुम्ही सगळेच\nबुडत चाललेल्या सूर्याकडे पाहणार्‍या मला पहाल तेंव्हा\nनेमकं काय काय बुडत जातं पाण्यातयाची अंधुकशी कल्पना येईल तुम्हालाजसजसा काळोख पाण्याहून खोल होत जातोकाळंशार करत पाणीतळभर उतरू लागतो\nउत्सव सुरू करतात समुद्रतळाशी\nकिनार्यावर उभा असलेला मी\nउतरून आलेला असतो खोल\nअचानक कधीतरी पायर्‍या संपतात\nआणि मी न घाबरता बिनदिक्कत\nमाझं पुढलं पाऊल ठेऊन देतो अज्ञातात\nएकेक माणिक मोती दिसू लागतात\nहळूहळू जाणीव होऊ लागते\nमग मी पुन्हा एकदा आख्खी रात्र\nखर्च करायला सज्ज होतो\nPosted on नोव्हेंबर 15, 2013 by सुजित बालवडकर\t• Posted in सौमित्र\t• Tagged सौमित्र\t• १ प्रतिक्रिया\nएखाद्या पावसाळी दुपारी, मी तुला घेऊन एखाद्या क्राऊडेड रेस्टॉरंट मध्ये शिरतो,\nतेंव्हा तुझं हात माझ्या हातांमध्येच असतो,\nखाली मान घालून तू गर्दी मधून चालत असतेस, तशीच माझ्यासोबत एका टेबलाशी बसते,\nसगळी गर्दी तुझ्याकडेच अनिनिश नेत्रांनी पाहत असते,\nमी ही फक्त तुझ्याकडेच, फक्त तुझ्याकडेच पाहत असतो,\nतुझ्याशीच बोलत असतो, तेव्हा आजूबाजूची गर्दी नसते, आपण दोघेच असतो,\nअशासाठी कधीतरी एका पावसाळ्यात, एका दुपारी, सहज सोपं बोलत-बोलत तुडुंब गर्दीत माझ्यासोबत जेवायला तू येशील का \nPosted on नोव्हेंबर 15, 2013 by सुजित बालवडकर\t• Posted in सौमित्र\t• Tagged सौमित्र\t• 2 प्रतिक्रिया\nहिच्या मिठीत तुझी ऊब शोधण नाही बरं ,\nमी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं\nहिचा हात घट्ट हातात ठेवला जरा धरून,\nतुझ्या माझ्या सारया जागा पाहिल्या पुन्हा फिरून ,\nविसर विसर विसरताना पाहिलं तुला स्मरून\nतू होतीस ,नव्हतीस, पण हिचं हसणं होतं , Continue reading →\nPosted on एप्रिल 23, 2012 by सुजित बालवडकर\t• Posted in सौमित्र\t• Tagged सौमित्र\t• 2 प्रतिक्रिया\nएक चोर नदीकाठच्या घरात शिरला रात्री\nखूप काही मिळेल त्याला अशीच होती खात्री\nरितं रिकामं घर सारं फक्त कोरी पानं\nकाहींवरती लिहिल्या होत्या कविता काही छान\nएक कवी छोटा मोठा रहात होता तिकडे\nकवितेसोबत जोडत होता आयुष्याची चित्रे Continue reading →\nPosted on एप्रिल 21, 2012 by सुजित बालवडकर\t• Posted in सौमित्र\t• Tagged सौमित्र\t• १ प्रतिक्रिया\nकवी सौमित्र (किशोर कदम) यांची एक नक्की वाचावी अशी कविता.\nआईला वाटत असेल की सकाळी रिकामाच तर बाहेर पडतो हातांसोबत ,\nपण कुठलं ओझ घेउन परततो हा रोज रात्री\nआईला वाटत असेल कुणास ठाउक काय करतो, कुठे असतो दिवसभर\nकाय काय भरून नेतो जाते वेळी\nपुस्तक, पेन, कोरे कागद, न्यापकिन, पेस्ट, टूथब्रश, औषध कुठली,\nपरवा तर अंडरवेअर भरून घेतली बॅगेत त्याने जणू तो परतणारच नाहीये रात्री घरी\nविचारावं म्हणून पुढे व्हावं तर घाई घाईत काहीतरी शोधायला लागतो Continue reading →\nजगायास तेव्हा खरा अर्थ होता\nPosted on एप्रिल 10, 2012 by सुजित बालवडकर\t• Posted in सौमित्र\t• Tagged सौमित्र\t• 2 प्रतिक्रिया\nजगायास तेव्हा खरा अर्थ होता, निरार्थास ही अर्थ भेटायचे\nमनासारखा अर्थ लागायचा अन मनासारखे शब्दही यायचे\nनदी-सागराचे किनारे कितीही मुक्याने किती वेळ बोलायचे\nनिघोनी घरी शेवटी जात असता वळूनी कितीदा तरी पहायचे Continue reading →\ncinema अनभिज्ञ अनामिक अनिल अनिल अवचट अनिल कांबळे अनुराधा पोतदार अनुश्री वर्तक अभिजीत दाते अमॄता (कवितांची) अरुण कोलटकर अरुण दाते अरुण सांगोळे अरुणा ढेरे अशोक नायगांवकर अशोक पत्की आरती प्रभू आसावरी काकडे इंदिरा संत इंद्रजित भालेराव इतर इलाही जमादार उनाड एल्गार ओंकार खरे कल्पी जोशी कवी भूषण कुसुमाग्रज केदारनाथ सिंह कैफी आजमी गंगाधर महांबरे गझल गदिमा ग़ज़ल गुरु ठाकूर गुलजार गोविंदाग्रज ग्रेस चंद्रमाधवीचे प्रदेश चंद्रशेखर सानेकर चारोळ्या चित्तरंजन भट चित्रपट छंदोमयी जगदीश खेबुडकर जात्यावरील ओव्या जावेद अख्तर जितेन्द्र जोशी झंझावात तनवीर सिद्दीकी तुषार जोशी द. भा. धामणस्कर दासू वैद्य दिवाळी अंकातल्या कविता नवकवी ना. धो. महानोर नागराज मंजुळे नामंजूर नारायण सुर्वे नीता भिसे नेणि���ेची अक्षरे पं. ह्रदयनाथ मंगेशकर पद्मा गोळे पाऊस पाळणा पु.ल. पुस्तक पोवाडा प्र. के. अत्रे प्रदीप निफाडकर प्रसन्न शेंबेकर प्रसून जोशी फ मुं शिंदे फारूक एस.काझी बहीणाबाई चौधरी बा. भ. बोरकर बा. सी. मर्ढेकर बालकवी बालगीत बाळ कोल्हटकर बेफिकीर भटकंती भाऊसाहेब पाटणकर भीमराव पांचाळे मंगेश पाडगांवकर मंदार जोशी मनस्वी ममता सिंधुताई मराठी कविता माधवी भट मिलिंद फणसे मुक्तायन मौनाची भाषांतरे यशवंत देव योगेश रंग माझा वेगळा राजू जाधव रॉय किणीकर लावणी वंदना विटणकर वसंत बापट विंदा करंदीकर विजय आव्हाढ विडंबन विशाखा वैभव जोशी शंकर वैद्य शांता ज. शेळके शाहीर होनाजी बाळा श्रद्धा भोवड श्रीधर फडके श्रीनिवास खळे संगीता जोशी संजीवनी बोकील संत कान्होपात्रा संत तुकडोजी महाराज संतोष (कवितेतला) संदिप खरे संध्याकाळच्या कविता सदानंद रेगे समर्थ रामदास स्वामी सुधांशु सुधिंद्र देशपांडे सुधीर फडके सुधीर मुळीक सुधीर मोघे सुरेश भट सुरेश वाडकर सैराट सौमित्र स्वरांगी देव स्वातंत्र्यवीर सावरकर स्वानंद किरकिरे हरिवंश राय बच्चन हर्षदा विनया हिन्दी कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbha24taas.com/?p=2870", "date_download": "2018-12-16T03:24:29Z", "digest": "sha1:MIQXGFVA5GLW7LEJZXPA7LUV7XFYHREI", "length": 18638, "nlines": 126, "source_domain": "vidarbha24taas.com", "title": "युवकाला झाडाला बांधून बेदम मारहाण – विदर्भ २४ तास", "raw_content": "\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nअल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार, आरोपी गजाआड\nUncategorized अमरावती क्राईम ताज्या बातम्या महाराष्ट्र\nयुवकाला झाडाला बांधून बेदम मारहाण\nआशिष गवई प्रतिनिधी विदर्भ 24तास\nयुवकाला झाडाला बांधून बेदम मारहाण\n★शेकापूर जवर्डी येथील घटना\nअचलपूर प्रतिनिधी :- अचलपूर शहरा जवळ असलेल्या जवर्डी शेकापूर या गावी गुरुवारी सकाळी एक अंगाला शहारे येणारी घटना घडली असून येथील एका कुटुंबा ने गावातील एका युवकाला निर्दयपणे झाडाला बांधून बेदम मारहाण केल्याची एक अमानुष घटना घडली आहे या घटने मध्ये गंभीर जखमी युवकाला उपचारासा��ी अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सदरहू घटनेमुळे गावकऱ्यांन मध्ये अत्यंत रोषाचे वातावरण पसरले असून या प्रकरणी परतवाडा पोलिसांनी 2 आरोपींना तात्काळ अटक केली आहे\nया घटनेत गंभीर जखमी युवकाचे नाव मंगेश काळे 35 रा जवर्डी असून त्याची पत्नी सौ सविता मंगेश काळे 25 रा जवर्डी यांनी दिलेल्या तक्रारी नुसार मुन्ना गाठे 50 रा शेकापूर याचे शेत मंगेश काळे याने मागच्या वर्षी लागवडी ने केले होते त्यात पैश्यामुळे वाद झाला होता त्यावेळी परतवाडा पोलिसांनी ते प्रकरण सामंजस्याने मिटविले होते परंतु गुरुवारी सकाळी मंगेश हा गाडी ने शेतात पाणी ओलिता साठी जात असताना आरोपी मुन्ना गाठे,रघुनाथ गाठे,विष्णू गाठे,मनोज गाठे देवानंद गाठे,मुकेश गाठे,राजेश गाठे हे एकाच कुटुंबातील भावांनी व पुतण्यानी संगनमत करून शेतात जाणाऱ्या मंगेश ला थांबविले व त्याला झाडाला बांधून बेदम मारहाण केली या मारहाणीत मंगेश गंभीर जखमी झाला तेव्हा गावातील पोलीस पाटील यांनी या प्रकरणाची माहीती पोलिसांना दिली आणि पोलिसांनी येऊन त्या झाडाला बांधलेल्या युवकाची सुटका केली त्याला त्वरित पुढील उपचारासाठी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले\nअशी तक्रार मंगेशच्या पत्नी सविता काळे ने परतवाडा पोलिसात दाखल केली आहे तिच्या तक्रावरून परतवाडा पोलिसांनी अप क्र.125/18 वर कलम 143,147,149,323,342,504,506 भादवी नुसार गुन्हा दाखल केला असून या घटनेतील आरोपी मुन्ना गाठे,मनोज गाठे,या दोन आरोपींना त्वरित अटक केली असून उर्वरित आरोपीचा शोध सुरू असून परतवाडा ठाणेदार सोळंके च्या मार्गदर्शनात पो हे का प्रभाकर खांडेकर,सह पोहेका चव्हाण पुढील तपास करीत आहेत\nअमरावती ताज्या बातम्या विदर्भ\nPost Views: 110 महाविद्यालयांच्या निवडणुकीत #युवासेना अमरावतीचा विजय… महात्मा फुले महाविद्यालय येथे छात्रसंघ सचिव पदांच्या निवडणुकीत कला शाखेचा #धीरजआठवले याचा 10-0 ने दणदणीत विजय… या निवडणुकीचे नेत्रुत्व युवा सेनेचे शहर प्रमुख #प्रविण_दिधाते तसेच ऊपशहर प्रमुख #मयूरगव्हाणे यानी केले.यावेळी युवा सेनेचे शहर प्रमुख प्रविण दिधाते, सरचिटनिस स्वराज ठाकरे, उपशहर प्रमुख मयूर गव्हाने, अक्षय राऊत, रोहित वानखडे, […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या\nग्रामपचायत येथील रस्ते 4 दिवसापासून अंधारात\nPost Views: 131 ग्रामपचायत येथील रस्ते 4 दिवसापासून अंधारात ग्राम सचिवांचे कार्ये प्रणालीवर प्रश्नचिन्ह विणेश बेलसरे रिपोर्टर मंगरूळ चव्हाळा :- नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील गावातील ट्रीट लाईट महाराष्ट्र राज्य विधुत कंपनीने विधुत कपात केल्याने गावातील सर्व रस्ते अंधारात आहे मंगरूळ चव्हाळा हे गाव नांदगाव ख येथील सर्वात मोठे गाव असून 6 हजाराच्या वर […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या\nपूर्ण नागरी सहकारी पतसंस्थेची होणार चौकशी; जिल्हा निबंधकांचे आदेश; नगरसेवक तिरमारे ची तक्रार\nPost Views: 144 पूर्ण नागरी सहकारी पतसंस्थेची होणार चौकशी; जिल्हा निबंधकांचे आदेश; नगरसेवक तिरमारे ची तक्रार सुमित हरकूट चांदूर बाजार — स्थानिक नगरसेवक गोपाळ तिरमरे यांनी पूर्णा नागरी सहकारी पतसंस्था मध्ये गैरकारभाराबाबत तक्रार केली होती. तसेच अन्नत्याग आंदोलन करून या पत संस्थेची तत्काळ चौकशी ची मागणी केली होती. या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधकांनी चौकशीचे आदेश दिले […]\nहाय टेंशन लाइन टॉवर ग्रस्त शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई द्या\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nPosted on December 15, 2018 1:04 pm Author chhagan jadhao\tComments Off on आदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन पालकमंत्री पोटे यांनी दिली भेट मुख्यमंत्री घेणार आठ दिवसात शासकीय बैठक आमदार सुनील देशमुख यांनी सोडविले उपोषण अमरावती:- गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा स्पष्ट निर्वाळा चार महिन्यापूर्वी उच्च न्यायालयाने दिला विधानसभा व विधानपरिषदेत गोवारीचा प्रश्न मांडला गेला तरी अद्यापही न्यायालयाच्या निर्णयाचा शासकीय अध्यादेश काढला नसल्याने आदिवासी […]\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nPosted on December 14, 2018 2:40 am Author chhagan jadhao\tComments Off on जुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nBreaking News ई-पेपर महाराष्ट्र विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी अमरावती नुकताच बुलढाणा फिल्म सोसायटीतर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराचे थाटात वितरण झाले शिवाजी महाविद्यालय बुलढाणा येथे राज्यभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना फिल्म सोसायटी बुलढाणा तर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सोहळ्यात मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती या […]\nअडत्याला खरेदीदार होता येणार नाही \nगुलाबराव महाराजांच्या पालखीचे आळंदीला प्रस्थान:\nप्रहार नगरसेवकाचे अनोखे आंदोलन; घंटागाडी चालवत आणला नगरपालिकेवर कचरा\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/why-virat-said-shabash-lambe-to-ishant-sharma/", "date_download": "2018-12-16T03:33:49Z", "digest": "sha1:M4OOAMHZNFAH6E4GAMIAMC5DHYLTIV3J", "length": 7379, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "\"शाब्बास लंबे\" विराटचा आवाज स्टंप जवळील कॅमेऱ्यात रेकॉर्ड!", "raw_content": "\n“शाब्बास लंबे” विराटचा आवाज स्टंप जवळील कॅमेऱ्यात रेकॉर्ड\n“शाब्बास लंबे” विराटचा आवाज स्टंप जवळील कॅमेऱ्यात रेकॉर्ड\n दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात विराटचा शिव्या देण्याचा एक विडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजला. यानंतर कसोटीच्या तिसऱ्या दिवशी आणखी एक विडिओ समोर आला आहे.\nयावेळी विराट कोहली आणि इशांत शर्मा यांच्या दरम्यान झालेले एक छोटे संभाषण स्टंप माईकमधून सर्वांना ऐकू आले. या संभाषणात विराटने इशांतला “शाब्बास लंबे” असे म्हटले आहे.\nया संभाषणादरम्यान विराटचा इशांत शर्मावरील विश्वास दिसून येत होता. पहिल्या डावात फलंदाजी करताना विराट त्याच्या ब���ोबर १० व्या क्रमांकावर फलंदाजी करायला इशांतला म्हणाला “तू मोर्ने मॉर्केलचे दोन चेंडू खेळशील” (“तू २ बॉल खेलेगा इसकी”).\nत्यावर इशांत शर्माने होकार देताना म्हटले ” हो खेळेल.” (“हां खेल लुंगा”). यावर पुन्हा विराटने खात्री करून घेण्यासाठी विचारले “तुला खात्री आहे” आणि इशांतने त्याला “हो” सांगितले. इशांतचा आत्मविश्वास आणि होकार ऐकून विराट त्याला म्हणाला, “शाब्बास लंबे.”\nया सामन्यात विराटने १५३ धावांची दीडशतकी खेळी केली आहे. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात सर्वबाद ३०७ धावा केल्या आहेत.\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..\nISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://chitrasrushti.blogspot.com/2018/10/blog-post_3.html", "date_download": "2018-12-16T04:29:21Z", "digest": "sha1:S47ZECSGMQHBOVPUX6T3DBDVE2G6MDF6", "length": 6272, "nlines": 62, "source_domain": "chitrasrushti.blogspot.com", "title": "चित्रसृष्टी (मराठी)", "raw_content": "\nमाझ्या या ब्लॉग वर मी चित्रपट सृष्टीतील घडामोडी तसेच संबंधित कला-साहित्य विश्वावर मराठीत लिहिलेले असेल यांत लेख, समीक्षा व मुलाखती आदींचा समावेश असेल यांत लेख, समीक्षा व मुलाखती आदींचा समावेश असेल\nज्येष्ठ लेखक-पत्रकार ह. मो. मराठे 'कलियुग' सारखी कादंबरी लिहून अखेर हे जग सोडून गेले त्यास आता वर्ष लोटले\nवृत्तपत्रीय पत्रकारितेसह साप्ताहिक-मासिकांतील त्यांचे ललित लेखन हे वैशिष्ठ्यपूर्ण व बरेचसे उपहासात्मक असे. पुस्तकांमध्ये 'बालकांड' हे त्यांचे आत्मचरित्रपर लेखन होते. 'काळेशार पाणी' ही त्यांची कथा फार चर्चित ठरली आणि त्यावर पुढे 'डोह' हा मराठी चित्रपटही झाला\nमाझ्या चित्रपट विषयक लेखनाची ते प्रशंसा करीत आणि ते संपादक असलेल्या ('नवशक्ती' वगैरे) नियतकालिकांत माझे लेख मागवून छापीत असत त्याचबरोबर सामाजिक, कला विषयक मनमोकळ्या गप्पाही होत. त्यांच्या कादंबऱ्यांवर निघालेल्या काही मराठी चित्रपटांबाबत ('मार्केट' वरील 'पैसा पैसा पैसा') ते नाराजीही व्यक्त करीत\nत्यांच्या भेटीचे अनौपचारिक क्षण आठवतायत\nत्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली\nस्वरमय स्मृती ठेवूनी जाती\nमराठी रंगभूमी-चित्रपटाच्या सुवर्णकाळातील स्टार\n२००२ मध्ये माझ्या 'चित्रसृष्...\nशास्त्रीय गायक-संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर..८१\nमहिलांवरील अत्याचारांस वाचा फोडणाऱ्या 'मिस इंडिया'...\nफक्त 'क्रीडा'चाच विचार..कला-लेखन क्षेत्राबाबत काय\nआमच्या अक्काआजी (आईची आई) श्रीमती मालतीबाई देशपांड...\nबोलके डोळे नि भावगर्भता हे स्मिता पाटीलच्या अभिनया...\nरूपगुणसंपन्न अभिनेत्री मधुरा वेलणकर-साटम\n ज्येष्ठ लेखक-पत्रकार ह. मो. मर...\n - मनोज कुलकर्णी जनमानसांत ...\nदिग्गज संगीतकार-गायक सुधीर फडके अर्थात बाबूजी बाबूजी स्मरण .. जन्मशताब्दी लेख: - मनोज कुलकर्णी \"तोच चन्द्रमा नभ...\nमखमली आवाजाचे लोकप्रिय गायक अरुण दाते. मराठीतील तलत..अरुण दाते - मनोज कुलकर्णी \"संधीकाली या अशा..\" मखमली आवाज...\nआद्य चित्रकर्ते भालजी पेंढारकर. 'बाबा' भालजी पेंढारकरांना वंदन - मनोज कुलकर्णी आपल्या भारतीय चित्रपटाच्या आद्य प्रवर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbha24taas.com/?p=5347", "date_download": "2018-12-16T04:20:07Z", "digest": "sha1:4ANDARC66YUKEFWFCHYXIJIDZWMSYQVC", "length": 20679, "nlines": 121, "source_domain": "vidarbha24taas.com", "title": "अडत्याला खरेदीदार होता येणार नाही ! – विदर्भ २४ तास", "raw_content": "\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nअल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार, आरोपी गजाआड\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nअडत्याला खरेदीदार होता येणार नाही \nअडत्याला खरेदीदार होता येणार नाही \nअमरावती:- पणन सुधारणांमध्ये आडत्याला आता विक्रेत्याबरोबर खरेदीदार म्हणून काम करता येणार नसल्याची स्पष्टता आणल्याने नफेखोरीला लगाम लागण्याची शक्यता आहे. बाजार समित्यांमध्ये अनेक आडतेच खरेदीदार असल्याने शेतमाल विक्री व्यवहारांमध्ये शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या घटना समोर आल्यानंतर हा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. यामुळे आडत्यांचे खरेदीदारांचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याचेही पणन सूत्रांनी सांगितले. आता आडत्यांना केवळ खरेदी – विक्री व्यवहारात समन्वयक म्हणूनच काम पाहावे लागणार आहे.\nदरम्यान, विधानपरिषदेत नुकतेच पणन सुधारणा विधेयक मागे घेतल्यानंतर, व्यापारी संघटनांच्या मागणीनुसार पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर फेब्रुवारी २०१९ मध्ये होणाऱ्या अधिवेशनात पुन्हा हे विधेयक मांडले जाणार आहे. पणन सुधारणांबाबत बाजार समित्या, उपनिबंधक आणि आडत्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. सुधारणांच्या अंमलबजावणीबाबत अधिक स्पष्टता आणण्यासाठी पणन संचालनालयाद्वारे सूचना देण्यात यावी. तसेच, कायद्यातील बदलांबाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात यावे अशी मागणी जिल्हा उपनिबंकांबरोबर आडत्यांनी केली आहे.\nपणन सुधारणांमध्ये आडत्यांनी व्यापाऱ्याच्या भूमिकेतून काम करू नये असे स्पष्ट करण्यात आले आहे. बहुतांश बाजार समित्यांमध्ये आडत्या हाच खरेदीदार असल्याने शेतकरी हिताला बाधा पोचत असल्याचे समोर आले ��हे. आडत्याच शेतमाल खरेदी करून पुढे व्यापाऱ्यांची भूमिका बजावत असल्याने शेतमाल खरेदीमध्ये गैरव्यवहार होऊन शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. तर या व्यवहारामध्ये आडत्याच खरेदीदार असल्याने आडत ही छुप्या पद्धतीने शेतकऱ्यांकडूनच घेत फसवणूक होत असल्याच्या घटनादेखील समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आडत्यांनी खरेदीदार आणि विक्रेत्याचे काम करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.\nया सुधारणांमुळे आडत्याला केवळ खरेदीदार आणि विक्रेता यांच्यातील समन्वयकाचे काम करावे लागणार आहे. या व्यवहारामध्ये आडत्याला केवळ झालेल्या व्यवहारावर नाशवंत शेतमालाला ६ टक्के व बिगरनाशवंत शेतमालावर ३ टक्क्यांपेक्षा जास्त आडत वसूल करता येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.\nआडत्या हा विक्रेत्याच्या वतीने रोख रक्कम स्वीकारणार नाही किंवा आपल्या स्वतःच्या खात्यातून कृषी उत्पन्नाची किंमत खरेदीदाराच्या वतीने विक्रेत्याला प्रदान करणार नाही.\nकांदा, बटाटा, धान्याच्या अडत्यांना बसणार लगाम\nअनेक कांदा, बटाटा आणि धान्याचे आडते स्वतः शेतमाल खरेदी आणि साठवणुकीतून नफेखोरी करत असल्याचे समोर आले आहे. या व्यवहारामध्ये शेतकरी हिताला बाधा पोचत असल्याने आडत्यांना आता शेतमालाची खरेदी करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र याबाबत अद्याप अधिक स्पष्टता नसल्याने पणन अधिकारी आणि आडते संभ्रमावस्थेत आहेत.\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या\nकांडली चे सरपंचावर टांगती तलवार\nPost Views: 54 कांडली चे सरपंचावर टांगती तलवार जात वैधता प्रमाणपत्र उशिरा जमा केल्याचे प्रकरण येत्या आठ दिवसात निकालाची शक्यता परतवाडा:- अचलपूर जवळ असणाऱ्या कांडली ग्रामपंचायत च्या सरपंच विजया घोरे यांच्यावर जातवैधता प्रमाणपत्र उशिरा जमा केल्याप्रकरणी पद रद्द होणार की काय याची टांगती तलवार दिसत आहे. कांडलीच्या सरपंच विजया घोरे यांनी त्यांचे जात वैधता […]\nBreaking News अमरावती ई-पेपर महाराष्ट्र विदर्भ\nबापरे बाप… विद्यार्थीनीच्या दप्तराचे वजन ७ किलो\nPost Views: 68 बापरे बाप… विद्यार्थीनीच्या दप्तराचे वजन ७ किलो दप्तरांचे ओझे घटवण्यात चांदूर रेल्वे शिक्षण विभाग ‘नापास’ चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) शाळकरी विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे घटवण्यात स्थानिक शिक्षण विभाग नापास झाले की काय असा प्रश्न उपस्थि��� झाला आहे. कारण शाळकरी विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे कमी करण्याबाबत शिक्षण विभागाकडून ठोणतेही ठोस पाऊले उचलेली गेली नाही. […]\nअकोला येथे पूर्व विधानसभा मतदार संघात आज कुटासा येथे शाखाप्रमुख व बुथप्रमुखांची बैठक\nPost Views: 179 अकोला पूर्व विधानसभा मतदार संघातील कुटासा सर्कल मधील शाखा प्रमुख व बूथप्रमुखांची बैठक संपन्न अकोला येथे पूर्व विधानसभा मतदार संघात आज कुटासा येथे शाखाप्रमुख व बुथप्रमुखांची बैठक पार पडली या बैठकित येणाNया निवडणुकीत सर्व शिवसेना-युवासेना पदाधिकारी यांनी आतापासुनच कामाला लागले पाहिजे येणारी निवडणुक ही आपल्या सर्वांची असुन तर आपल्या गावागावात आपण सर्वानी […]\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पोहरादेवीत\nसमृद्धीत शेतकऱ्यावर अन्याय, हक्काच्या मोबदला दुसर्यालाच\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nPosted on December 15, 2018 1:04 pm Author chhagan jadhao\tComments Off on आदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन पालकमंत्री पोटे यांनी दिली भेट मुख्यमंत्री घेणार आठ दिवसात शासकीय बैठक आमदार सुनील देशमुख यांनी सोडविले उपोषण अमरावती:- गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा स्पष्ट निर्वाळा चार महिन्यापूर्वी उच्च न्यायालयाने दिला विधानसभा व विधानपरिषदेत गोवारीचा प्रश्न मांडला गेला तरी अद्यापही न्यायालयाच्या निर्णयाचा शासकीय अध्यादेश काढला नसल्याने आदिवासी […]\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nPosted on December 14, 2018 2:40 am Author chhagan jadhao\tComments Off on जुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nBreaking News ई-पेपर महाराष्ट्र विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मा��करी अमरावती नुकताच बुलढाणा फिल्म सोसायटीतर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराचे थाटात वितरण झाले शिवाजी महाविद्यालय बुलढाणा येथे राज्यभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना फिल्म सोसायटी बुलढाणा तर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सोहळ्यात मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती या […]\nअडत्याला खरेदीदार होता येणार नाही \nगुलाबराव महाराजांच्या पालखीचे आळंदीला प्रस्थान:\nप्रहार नगरसेवकाचे अनोखे आंदोलन; घंटागाडी चालवत आणला नगरपालिकेवर कचरा\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-agralekh-foreign-trade-policy-3699", "date_download": "2018-12-16T04:42:04Z", "digest": "sha1:3ANK4G6RARLVUBXPOY33A5K7HEMSXQSP", "length": 18597, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agrowon, agralekh on foreign trade policy | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसुलभ व्यापार वाढवेल निर्यात\nसुलभ व्यापार वाढवेल निर्यात\nशुक्रवार, 8 डिसेंबर 2017\nप्रोत्साहन अनुदानाएेवजी निर्यातवृद्धीसाठीच्या पायाभूत सुविधांवर अधिक खर्च करून ही प्रक्रिया सुलभ करण्यावर शासनाचा भर असायला हवा, असाही सूर उमटत असून, तो सध्याच्या वातावरणात तरी रास्त वाटतो.\nदेशांतर्गत उत्पादनांना प्रोत्साहन न देता आपली गरज भागविण्यासाठी किंबहुना गरज नसताना वाट्टेल तेथून उत्पादने आयात करायची आणि निर्यातीत मात्र अनेक अडचणी निर्माण करायच्या या धोरणाने मागील चार वर्षांत आपला आयातीचा आलेख वर तर निर्यातीचा आलेख खाली गेला आहे. हे धोरण बदलून जागतिक बाजारात आपला निर्यातीचा टक्का २ वरून ३.५ करण्यासाठी २०१५-२०२० या पाच वर्षांसाठीचे ‘विदेश व्यापार धोरण’ २०१५ मध्ये तत्कालीन वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले होते. यात उद्योग वस्तू-उत्पादनांसह सेवा निर्यातीसाठी विशेष योजना राबविण्याचे ठरले. परंतु नोव्हेंबर २०१५ चा नोटबंदी, तर या वर्षी जून-जुलैपासून लागू करण्यात आलेला जीएसटी या दोन्ही निर्णयाने शेती, उद्योग, सेवा या तिन्ही क्षेत्रांचे कंबरडे मोडण्याचे काम केले.\nचलन तुटवडा आणि जीएसटीच्या गोंधळात बाजारात पसरलेल्या मंदीने वस्तू-सेवांची मागणी घटली. अनेक लहान-मध्यम उद्योग बंद पडले. निर्यातही खोळंबली. त्यातच विदेश व्यापार धोरणाचे मध्यवर्ती मूल्यांकन जुलै -२०१७ मध्ये होणे अपेक्षित होते. परंतु आयात-निर्यातीवर जीएसटीचा नेमका काय परिणाम झाला, हे पाहण्याकरिता हे मूल्यांकन दोन दिवसांपूर्वी करण्यात आले. दिलासादायक बाब म्हणजे त्यात निर्यात प्रोत्साहनाकरिता ८४५० कोटींच्या तरतुदीबरोबर चर्म उद्योग, हॅंडलूम उद्योगासह शेती आणि सागरी उत्पादनांसाठी वेगळ्या निर्यात प्रोत्साहन अनुदानाचीही तरतूद वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे.\nनोटाबंदी आणि जीएसटीनंतरच्या गोंधळात अनेकांना रोजगार गमवावा लागला. साहजिकच केंद्र-राज्य शासनावर टीकेची झोड उठत आहे. अशा वेळी आयात-निर्यातीसंबंधी अलीकडे शेतकऱ्यांच्या बाजूने काही निर्णय झालेत. त्यामध्ये सर्व प्रकारच्या डाळींची निर्यात खुली करणे, खाद्यतेलावरील आयात शुल्कात वाढ करणे आणि आता सोयामिलच्या निर्यातीसाठी प्रोत्साहन अनुदानात वाढ याचा उल्लेख करता येईल. त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत.\nशेतीबरोबरच उद्योग-व्यवसायांची उत्पादने-सेवा यांचीही निर्यात वाढविण्यासाठी काही निर्णय गरजेचे होते. ही संधी केंद्र शासनाने विदेश व्यापार धोरणाच्या मूल्यांकनात साधली आहे. रोजगारात मोठा वाटा असलेल्या या देशातील लघू-मध्यम उद्योगांतील उत्पादने जगाच्या बाजारपेठांत पोचली, तर त्यांना निश्चितच चांगले दिवस येतील. तसेच शेतीसह सागरी उत्पादनांच्या निर्यात प्रोत्साहन अनुदानाचा फायदाही या दोन्ही क्षेत्रांना होईल. परंतु जागतिक व्यापार संघटना (डब्ल्यूटीओ) सध्या शेती अनुदानासह देशोदेशीच्या निर्यात अनुदानावर बंदी घालू पाहत आहे. तसेच उद��योगांना देण्यात येणाऱ्या इन्सेंटिव्हलाही त्यांचा विरोध दिसतो.\nअशा वेळी प्रोत्साहन अनुदानाएेवजी निर्यातवृद्धीसाठीच्या पायाभूत सुविधांवर अधिक खर्च करून ही प्रक्रिया सुलभ करण्यावर शासनाचा भर असायला हवा, असाही सूर उमटत असून, तो सध्याच्या वातावरणात तरी रास्त वाटतो. जीएसटी लागू झाल्यानंतर याचा मोठा फटका निर्यातदारांना बसला आहे. त्यांचे जवळपास ५० हजार कोटी (जीएसटी रिटर्न्समध्ये) अडकले आहेत. ही प्रक्रिया गतिमान करून निर्यातदारांचा पैसा त्वरित मोकळा करण्यात यायला हवा. महत्त्वाचे म्हणजे जागतिक व्यापार झपाट्याने बदलत आहे. अशा वेळी विदेश व्यापार धोरणाचे वेळोवेळी मूल्यांकन करण्यात येऊन व्यापार सुलभीकरणासाठीचे निर्णय वरचेवर घेण्यात यायला हवेत. त्याशिवाय निर्यात वाढणार नाही.\nपायाभूत सुविधा व्यापार जीएसटी सुरेश प्रभू व्यवसाय\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nपीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...\nआपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...\n स्वातंत्र्योत्तर कालखंडापासून भारतीय कृषी...\nजाणिवेचा दुष्काळ नको राज्य शासनाने दुष्काळ जाहीर...\nवृक्ष होऊन जगू यामागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम...\nएकत्र या, निर्यात वाढेलकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल...\nकपाळावर कंकू नसेल; पण मनगटात ताकद आहे...शेतकरी मोर���चाच्या बॅनरपासून ते पहिल्या रांगेत...\nशिल्लक कांद्याचे करायचे कायकांद्याचे भाव दिवसेंदिवस खाली खाली येत आहेत....\nऑपरेशन ‘मनीऑर्डर’शेतीमालास मिळत असलेल्या अत्यंत कमी दराबाबत...\n‘स्मार्ट’ पाऊल पडते पुढे प्रचलित बाजार व्यवस्थेत उत्पादक आणि ग्राहक या...\nशेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यातच... नियोजनवादी औद्योगिकीकरण दुसऱ्या महायुद्धानंतर...\nशेत तेथे हवे शेततळेमहाराष्ट्रात २०१२ ते २०१४ सलग तीन वर्षे भीषण...\nशेतीच्या शोषणातून आर्थिक विकास अशक्यभांडवलशाही औद्योगीकरण सतराव्या शतकात...\nसंघर्ष वाढला; मदतही वाढवा वन्यजीव प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या...\nकाळ्या आईचे जपूया आरोग्यपृथ्वीवर निवास करणाऱ्या सुमारे ६.७ अरब...\nयांत्रिकीकरणात घडवूया क्रांतीराज्यात आत्तापर्यंत १७१ अवजारे बॅंका तयार झाल्या...\nशेतरस्त्यातून जाते देश विकासाची वाटजुन्या हैद्राबाद संस्थानातील जिल्ह्यांत...\nअस्वस्थ वर्तमान अन् स्वस्थ शासनदेशाच्या कानाकोपऱ्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-flower-500-1200-rupees-parbhani-maharashtra-3735", "date_download": "2018-12-16T04:30:46Z", "digest": "sha1:77UQKJLB253TWTAQUODFFMWOVBARFLIB", "length": 15945, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, flower at 500 to 1200 rupees in Parbhani, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल ५०० ते १२०० रुपये\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल ५०० ते १२०० रुपये\nशनिवार, 9 डिसेंबर 2017\nपरभणी : कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. ८) फ्लाॅवरची ७० क्विंटल आवक झाली होती. त्यास प्रतिक्विंटल ५०० ते १२०० रुपये दर मिळाला, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.\nवांग्याची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ५०० ते १२०० रुपये दर मिळाला. टोमॅटोची ७०० क्विंटल आवक, तर प्रतिक्व���ंटल ५०० ते १२०० रुपये दर होते. हिरव्या मिरचीची ५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १३०० रुपये दर मिळाला. ढोबळ्या मिरचीची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाला.\nपरभणी : कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. ८) फ्लाॅवरची ७० क्विंटल आवक झाली होती. त्यास प्रतिक्विंटल ५०० ते १२०० रुपये दर मिळाला, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.\nवांग्याची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ५०० ते १२०० रुपये दर मिळाला. टोमॅटोची ७०० क्विंटल आवक, तर प्रतिक्विंटल ५०० ते १२०० रुपये दर होते. हिरव्या मिरचीची ५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १३०० रुपये दर मिळाला. ढोबळ्या मिरचीची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाला.\nगवारीची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाला. पालकाची ३० क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल ३०० ते ६०० रुपये मिळाला. शेपूची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ७०० ते १००० रुपये दर मिळाला.\nथीच्या ५० हजार जुड्यांची आवक असताना प्रतिशेकडा १०० ते २५० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीची ६५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २०० ते ८०० रुपये दर मिळाला. भेंडीची १२ क्विंटल आवक असतांना ५०० ते १५०० रुयये प्रतिक्विंटल दर मिळाला. कोबीची ३५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाला. कारल्याची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाला.\nदोडक्याची १५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाला. काकडीची ३० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाला. दुधी भोपळ्याची १५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ५०० ते ८०० रुपये दर मिळाला. गाजराची ७० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ५०० ते ८०० रुपये दर मिळाला.\nउत्पन्न बाजार समिती टोमॅटो मिरची कोथिंबिर भेंडी\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्��ा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nकेळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...\nरताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...\nमराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...\nतुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...\nटँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...\nदिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...\nसातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...\nनाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रो��ांचकारी गजर, छत्रपती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-wheat-cultivation-management-technology-agrowon-983", "date_download": "2018-12-16T04:38:30Z", "digest": "sha1:ACERAT36SJBFYJVD7OXPTXAGTFKKNO2L", "length": 57710, "nlines": 321, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, Wheat cultivation Management technology, AGROWON | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबुधवार, 13 सप्टेंबर 2017\nजमीन : पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते भारी जमीन आवश्‍यक असते.\nहवामान : गहू पिकाला थंड कोरडे आणि स्वच्छ सूर्यप्रकाशित हवामान चांगले मानवते. पिकाच्या वाढीसाठी ७ ते २१ डिग्री सेल्सियस तापमानाची आवश्‍यकता असते. दाणे भरण्याच्या वेळी २५ डिग्री सें. तापमान असल्यास दाण्याची वाढ चांगली होऊन त्याचे वजन वाढते.\nपूर्वमशागत : खरीप पीक काढणीनंतर लोखंडी नांगराने जमिनीची १५ ते २० सें.मी. खोलवर नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या ३ ते ४ पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुसीत करावी. शेवटच्या कुळवणी आधी हेक्‍टरी २५ ते ३० बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात पसरून टाकावे. पूर्वीच्या पिकांच धसकटे व अन्य काडीकचरा वेचून शेत स्वच्छ करावे.\nपेरणीची वेळ : जिरायत गव्हाची पेरणी आक्‍टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. बागायती वेळेवर पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. बागायत उशिरा पेरणी १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरच्या दरम्यान करावी. बागायती गव्हाची पेरणी १९ नोव्हेंबर नंतर उशिरा केल्यास प्रत्येक उशिराच्या पंधरवड्यात गव्हाचे उत्पादन प्रत्येकी हेक्‍टरी २.५ क्‍विंटलने घटते.\nपेरणी पद्धत : गव्हाच्या जिरायती आणि बागायती वेळेवर पेरणीसाठी दोन ओळींत २२.५ सें.मी. आणि बागायती उशिरा पेरणीसाठी दोन ओळींत १८ सेंमी. अंतर ठेवून पाभरीने पेरणी करावी. शक्‍यतो पेरणी दक्षिणोत्तर तसेच ५ ते ६ सेंमी. खोल करावी.\nजिरायत पेरणी ७५ ते १०० किलो\nबागायत वेळेवर पेरणी १०० किलो\nबागायत उशिरा पेरणी १२५ ते १५० किलो\nबीजप्रक्रिया : पेरणीपूर्वी बियाणास कॅप्टन किंवा थायरम या बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात प्रक्रिया करावी, तसेच प्रति १० किलो बियाण्यासाठी ॲझोटोबॅक्‍टर आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू प्रत्येकी २५० ग्रॅम या प्रमाणात प्रक्रिया करावी.\nजिरायत पेरणी - ४० किलो नत्र व २० किलो स्फुरद प्रति हेक्‍टरी पेरणीवेळी द्यावे.\nबागायत वेळेवर पेरणी- ६० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश प्रतिहेक्‍टरी पेरणीच्या वेळी व ६० कि. नत्र प्रतिहेक्‍टरी पेरणीनंतर तीन आठवड्यांनी द्यावे.\nबागायत उशिरा पेरणी : प्रत्येकी ४० किलो नत्र स्फुरद व पालाश प्रतिहेक्‍टरी पेरणीच्या वेळी व ४० किलो नत्र प्रतिहेक्‍टरी पेरणीनंतर तीन आठवड्यांनी द्यावे.\nमध्यम ते भारी जमिनीत २१ दिवसांच्या अंतराने गहू पिकास खालील संवेदनक्षम अवस्थेत पाणी द्यावे. (दिवस पेरणीनंतरचे)\nमुकुटमुळे फुटण्याची अवस्था - १८-२१ दिवसांनी\nकांडी धरण्याची अवस्था - ४० ते ४२ दिवसांनी\nफुलोरा येण्याची अवस्था - ६५-७० दिवसांनी\nदाणे भरण्याची अवस्था - ८० ते ८५ दिवसांनी\nअपुऱ्या पाणीपुरवठा परिस्थितीतील सिंचन\nएकच पाणी देणे शक्‍य असल्यास ते पेरणीनंतर ४० ते ४२ दिवसांनी द्यावे.\nदोन पाणी देणे शक्‍य असल्यास पहिले पाणी पेरणीनंतर २० ते २२ दिवसांनी व दुसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.\nतीन पाणी देणे शक्‍य असल्यास पहिले पाणी पेरणीनंतर २० ते २२ दिवसांनी, दुसरे पाणी ४० ते ४२ दिवसांनी व तिसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.\nजरूरीप्रमाणे एक किंवा दोन वेळा खुरपणी करावी.\nगव्हामधील रूंद पानाच्या तणांच्या नियंत्रणासाठी तणे दोन ते तीन पानांच्या अवस्थेत आल्यावर मेटसल्फ्युरॉन मिथाईल (२० टक्‍के) हेक्‍टरी २० ग्रॅम प्रति ८०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.\nगहू पिकावर विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव आढळतो. काही प्रमुख किडी अशा...\nमावा : ही कीड ढगाळ हवामान रात्रीच्या आणि दिवसाच्या तापमानातील मोठा फरकामुळे गहू पिकावर प्रादुर्भाव करते. दिवसाचे तापमान २८ ते ३१ अंश सेल्सिअस आणि रात्रीचे तापमान ८-१० अंश से. हे या किडीच्या वाढीसाठी पोषक असते.\nओळख : ही कीड साधारणपणे दोन ते तीन मि.मी. लांबीची, फिकट पिवळसर- काळपट, हिरवट रंगाची असते. या किडीच्या शरीराच्या पाठीमागच्या बाजूस दोन नल���कांसारखे अवयव असतात.\nप्रादुर्भाव : या किडीचे पिल्ले व प्रौढ पानांच्या पाठीमागील बाजूस, कोवळे शेंडे तसेच खोडावर समूहाने एकवटलेले दिसून येतात व त्यातील पेशीरस शोषून घेतात. त्यामुळे गहू पिकाचे पाने पिवळसर, रोगट होतात; तसेच ही कीड मधाप्रमाणे गोड चिकट द्रव विष्ठेद्वारे पानांवर, खोडावर व गव्हाच्या कोवळ्या शेंड्यांवर टाकते. त्यावर काळी बुरशी वाढून पानाची प्रकाशसंश्‍लेषण क्रिया बंद होते. परिणामी, गव्हाचे रोपे किंवा झाडे मरतात आणि पीक उत्पादनात मोठी घट येते.\nउपाययोजना : मावा किडीने आर्थिक नुकसानीची पातळी म्हणजे साधारणपणे दहा मावा कीड (पिल्ले किंवा प्रौढ) प्रति झाड किंवा फुटवा गाठल्यानंतरच कीड नियंत्रणासाठीच्या उपाययोजना हाती घ्याव्यात.\nनियंत्रण : थायामिथोक्‍झाम (२५ डब्ल्यूजी) एक ग्रॅम किंवा ॲसिटामिप्रीड पाच ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून १० ते १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारावे.\nजैविक उपायांमध्ये व्हर्टिसिलियम लेकॅनी किंवा मेटारायझियम ॲनिसोप्ली प्रत्येकी ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून १० ते १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारावे.\nया किडीचा प्रादुर्भाव गहू पिकावर यापूर्वी दिसून येत नव्हता; परंतु आता रोपावस्थेपासून वाढीच्या अवस्थेदरम्यान काही प्रमाणात तुडतुड्यांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. तुडतुडे हे कीटक तीन ते चार मि.मी. लांब, पाचरीच्या आकाराचे हिरवट- राखाडी रंगाचे असतात आणि हे गव्हाच्या पानांवर दोन्ही बाजूंस तिरकस चालताना आढळून येतात.\nप्रादुर्भाव : तुडतुडे किडीचे पिल्ले आणि प्रौढ पानातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पानांचे शेंडे पिवळे पडतात व रोपाची वाढ खुंटते.\nनियंत्रण : डायमिथोएट (३० ईसी) १५ मि.लि. प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे. पिकावर मावा आणि तुडतुडे एकत्रितपणे आढळून आल्यास मावा किडीच्या नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या उपायांचा वापर करावा. त्यामुळे तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी वेगळी उपाययोजना करण्याची गरज नाही.\nवाळवी : ही कीड फक्त गहू पिकावरच येते असे नसून, ती शेतामध्ये आढळून येते आणि या किडीच्या नियंत्रणासाठी शेतातील आणि बांधावरील वाळवीचे वारुळे शोधून त्यातील राणीसह नष्ट करावीत.\nकोळी : पाण्याची कमतरता, गहू वाढीच्या अवस्थेत सरासरीपेक्षा जास्तीचे तापमान आणि ढगाळ हवामानामुळे गहू पिकावर कोळी या किडीचा प्रादुर्भाव होतो.\nओळख : ही कीड गव्हाच्या रव्याच्या कणाएवढी लांब वर्तुळाकार, लाल-पिवळसर, पांढरट तपकिरी रंगाची असून ती पानांच्या पाठीमागच्या बाजूस राहून पानांतील पेशीरस शोषण करते. साधारणपणे इतर पिकांत कोळी ही कीड पानांच्या पाठीमागच्या बाजूस बारीक तंतूंची जाळी तयार करते; मात्र गहू पिकावरील कोळी कीड अशा प्रकारची जाळी तयार करत नाही.\nनियंत्रण : या किडीच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारे गंधक (८० डब्ल्यूपी) २० ग्रॅम किंवा डायकोफॉल १० मि.लि. किंवा डायमिथोएट १५ मि.लि. किंवा ॲबामेक्‍टिन तीन मि.लि. प्रति १० लिटर पाण्यातून १० ते १२ दिवसांच्या अंतराने किमान दोन वेळा आलटून पालटून फवारावे.\nमावा किडीचा प्रादुर्भाव लक्षात घ्या\nअनेक वेळा शेतकरी मावा किडीच्या विष्ठेद्वारे पानांवर, खोडावर व गव्हाच्या कोवळ्या शेंड्यांवर टाकल्या जाणाऱ्या चिकट द्रवाच्या स्वरूपातील काळ्या बुरशीला तांबेरा समजून तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी सुचविलेल्या उपायांचा अवलंब करतात. असे केल्याने मावा किडीचे नियंत्रण होत नाही. परिणामी, गहू पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.\nमाव्याचा प्रादुर्भाव झाला आहे हे ओळखण्यासाठी चिकट द्रवाच्या स्वरूपातील काळ्या बुरशीच्या ठिकाणी बारीक काठीने किंवा गव्हाच्या पानाच्या साहाय्याने स्पर्श करावा. त्यातून माव्याची हालचाल होताना सहज दिसते. त्यामुळे मावा किंवा तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव ओळखता येतो.\nगव्हावरील तांबेऱ्याचे प्रकार, नियंत्रण\nविविध भागांत तापमानाच्या अनुकूलतेनुसार गव्हावरील तांबेऱ्याचे प्रकार आढळतात. महाराष्ट्रात व दक्षिण मध्य भारतात खोडावरील काळा तांबेरा व पानांवरील नारिंगी तांबेरा हे दोनच प्रकार आढळून येतात. उत्तर भारत व दक्षिण भारतातील निलगिरी पर्वत परिसरात पिवळा तांबेरा दिसून येतो.\nप्रादुर्भाव आणि लक्षणे :\nहा रोग पीक ओंबीच्या अवस्थेत असताना दिसतो. गव्हाचे खोड, पानांचे देठ, पाने, ओंबी, कुसळे इत्यादी सर्वच भागांवर या रोगाची लक्षणे दिसतात. तपकिरी (तपकिरी अंधूक लाल) रंगाच्या पुळ्या उठणे हे या रोगाचे प्रमुख लक्षण आहे. अशा प्रकारे असंख्य पुळ्या खोड व पानभर दिसतात. पुळ्यांच्या संख्येत वाढ होते, तेव्हा त्या एकमेकांत मिसळतात. खोडावरील व पानाचा पापुद्रा फाडून बाहेर आलेले हे फोड म��हणजेच या बुरशीचे बीजाणू असतात. हाताचे बोट यावरून अलगद फिरवल्यास तपकिरी भुकटी बोटास लागते. जसजसे तापमान वाढत जाते, तसतसा खोडावरील काळा तांबेरा वाढत जातो. तांबेरावाढीसाठी योग्य तापमान १५ अंश ते ३५ अंश से. आवश्‍यक असते, तसेच आर्द्रताही पुरेशी लागते. पिकांची वाढ पूर्णावस्थेकडे जाताना हवेतील तापमान जसे वाढत जाते, तसतसे या पुळ्यांचे रूपांतर काळ्या रंगात होते. या पुळ्या प्रामुख्याने खोडावर आढळतात, म्हणून याला खोडावरील काळा तांबेरा असे म्हणतात.\nप्रादुर्भाव आणि लक्षणे :\nगव्हाची पाने व खोडावरील देठांवर नारंगी रंगाच्या, गोलाकार व आकाराने लहान पुळ्या दिसून येतात. या पुळ्या सुरवातीला पानाच्या वरच्या पृष्ठभागावर दिसून येतात. त्यानंतर दोन्ही भागांवर ही लक्षणे दिसतात. रोगग्रस्त पानांवरून हलके बोट फिरविल्यास नारिंगी रंगाची भुकटी बोटास लागते. या तांबेरावाढीस १५ अंश सेल्सिअस ते २५ अंश सेल्सिअस इतके तापमान आवश्‍यक असते.\nपिवळा तांबेरा हा महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश तसेच कर्नाटक राज्यात आढळून येत नाही. या तांबेऱ्यास भरपूर प्रमाणात थंड हवामानाची गरज असते.\nकाळा व नारिंगी तांबेरा रोगाचा प्रसार\nगहू पिकावरील तांबेरा रोगाची बुरशी फक्त गव्हाच्या जिवंत पिकावरच आपले अस्तित्व टिकवू शकते. ज्या वेळेस मैदानी प्रदेशातील गव्हाची काढणी संपते, त्या वेळेस या बुरशीचे बीजाणू नाश पावतात. गव्हावरील तांबेऱ्याची बुरशी ही दक्षिण भारतातील तमिळनाडू राज्यातील निलगिरी व पलणी टेकड्यांवर वर्षभर असते. तेथील शेतकऱ्यांनी लावलेल्या उन्हाळी किंवा गैरहंगामी गहू पिकावर किंवा आपोआप उगविलेल्या गव्हावर ही बुरशी वर्षभर जिवंत असते. नोव्हेंबर महिन्यानंतर दक्षिण समुद्रात होणाऱ्या वादळी वाऱ्यांमार्फत या बुरशीचे जीवाणू निलगिरी व पलणी टेकड्यांवरून प्रवास करतात. वादळी पाऊस जेथे होईल, त्या पावसाबरोबर हे बीजाणू हवेमार्फत १८०० किलोमीटर अंतरापर्यंत वाहून नेले जातात. जर याच वेळेस मैदानी प्रदेशात गहू पिकाची लागवड असेल, तर अनुकूल हवामानात ते गहू पिकावर रुजतात. वाऱ्यांमार्फत या रोगाचा फैलाव पुन्हा निरोगी गहू पिकाच्या क्षेत्राकडे होत राहतो.\nरोगाचा प्रादुर्भाव होताच २०० मि.लि. प्रोपिकोनॅझोल प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी ��रावी. किंवा दोन ग्रॅम मॅन्कोझेब किंवा दोन ग्रॅम कॉपर ऑक्‍झिक्‍लोराईड प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.\nतांबेरा रोगास बळी न पडणाऱ्या किंवा तांबेरा प्रतिकारक्षम जातींची शिफारशीनुसार निवड करावी.\nरासायनिक खतांची संतुलित मात्रा घ्यावी. नत्राचा शिफारशीपेक्षा अधिक वापर केल्यास गव्हाचे पीक तांबेरा रोगास जास्त प्रमाणात बळी पडते.\nभारी जमिनीत पिकास पाणी देताना पाणी जरुरीपुरते व बेताचे द्यावे.\nसाधारणपणे मध्यम ते भारी जमिनीत १८ ते २१ दिवसांच्या अंतराने व हलक्‍या जमिनीत १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या एकूण तीन ते चार पाळ्या द्याव्यात. अति पाणी दिल्याने त्या शेतातील हवामान जास्त दमट होऊन तांबेरा रोगाच्या फैलावास मदत होते.\nपूर्वी जिरायती क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या, उंच वाढणाऱ्या बन्सी वा बक्षी गव्हाच्या जातींवर खोडावरील काळा तांबेरा मोठ्या प्रमाणात येत असे; मात्र सध्या गहू पीक हे बहुतांशी बागायत क्षेत्रात घेतले जाते. तसेच, बुटक्‍या सरबती जातीही विकसित करण्यात आल्या असल्याने खोडावरील काळा तांबेरा आता क्वचितच आढळतो.\nसध्या लागवड करण्यात येणाऱ्या काही जातींत पानांवरील नारिंगी तांबेऱ्याचा प्रादुर्भाव होताना दिसून येतो. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने आणि काही संशोधन संस्थांनी अलीकडे विकसित केलेल्या गव्हाच्या जाती तांबेरा प्रतिकारक आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले पंचवटी, गोदावरी, त्र्यंबक, एनआयएडब्ल्यू- ३४, तपोवन किंवा नेत्रावती हे सर्व वाण तांबेरा प्रतिकारक आहेत.\nएक वेळा तांबेरा प्रतिबंधक जातीची लागवड केल्यानंतर त्यापासून मिळणाऱ्या गव्हाचा वापर शेतकरी पुढील वर्षी बियाणे म्हणून करू शकतात. कारण गव्हामध्ये परस्पर संकर नसतो किंवा हे पीक स्वपरागीकरण (सेल्फ पॉलिनेटेड) करणारे आहे.\nतांबेरा रोगास प्रतिकारक असणाऱ्या जातींची उत्पादन क्षमता जास्त असते. या जाती खतांच्या वाढीव मात्रांना चांगला प्रतिसाद देतात, तसेच त्या बुटक्‍या असल्याने वाऱ्याने लोळतही नाहीत.\nगव्हावरील तांबेरा रोगाचे प्रकार\n१) खोडावरील काळा तांबेरा (पुक्‍सीनिया ग्रॅमिनीज ट्रीटिसी),\n२) पानांवरील नारिंगी तांबेरा (पुक्‍सीनिया रेकांडिटा),\n३) पानांवरील रेषांचा किंवा पिवळा तांबेरा (पुक्‍सीनिया स्ट्रीफॉमिस)\nतांबेरा रो��ाच्या नियंत्रणासाठी प्रति हेक्टरी मॅंकोझेब १५०० ग्रॅम प्रति ५०० लिटर पाण्यातून फवारावे.\nकरपा रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड २० ग्रॅम किंवा मॅन्कोझेब २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून १५ दिवसांच्या अंतराने गरजेनुसार दोन वेळा फवारावे.\nमावा किडीच्या नियंत्रणासाठी थायामेथोक्‍झाम (२५ डब्ल्यूजी) १ ग्रॅम किंवा ॲसिटामिप्रीड (२०एसपी) ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने गरजेनुसार दोन वेळा फवारावे.\nगव्हाच्या काही जातींचे दाणे पीक पक्‍व झाल्यानंतर शेतात झडतात व नुकसान होते. तसे होऊ नये म्हणून पीक पक्‍व होण्याच्या २ ते ३ दिवस आधी गव्हाची कापणी करावी. कापणीवेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १५ टक्‍के असावे. गव्हाची मळणी यंत्राच्या साह्याने करावी. मळणी करताना गव्हाचे दाणे फुटणार नाहीत याची काळजी घ्यावी.\nसुधारित वाणांची उत्पादन क्षमता हेक्‍टरी ४० ते ५० क्‍विंटल असताना महाराष्ट्रातील गव्हाची सरासरी हेक्‍टर उत्पादकता केवळ १४.७३ क्विंटल (सन २०१२-१३) एवढी आहे.\nसरासरी उत्पादकता कमी असण्याची कारणे\nलागवडीसाठी हलक्‍या जमिनीचा वापर\nवातावरणात होणारे वारंवार बदल अर्थात प्रतिकूल हवामान\nशिफारशीपेक्षा गव्हाची उशिरा पेरणी\nपाण्याचा अयोग्य वापर व नियोजनाचा अभाव\nअधिक उत्पादनक्षम सुधारित वाणाच्या बियाणांची अनुपलब्धता\nसुधारित तंत्रज्ञानाचा कमी प्रमाणात अवलंब\nगहू पिकात लागवडीपासून कापणी व मळणीपर्यंत यांत्रिकीकरणाचा पुरेसा अवलंब केल्यास मजुरांची कमीत कमी गरज लागते.\nपूर्वमशागत व पेरणी ट्रॅक्‍टरच्या साह्याने केली जाते.\nआंतरमशागत सुधारित कोळप्याच्या साह्याने तसेच तणनियंत्रण रासायनिक पद्धतीने केले जाते.\nपीक कापणी, मळणी आणि धान्य पोत्यात भरण्याचे काम एकाचवेळी कम्बाइन हार्वेस्टरच्या साहाय्याने केले जाते.\nगहू साठविण्यासाठी ओलावा, उंदीर, पक्षी आणि अस्वच्छतेपासूनमुक्‍त अशा सुरक्षित जागेची निवड करावी. गहू साठवण्यासाठी धातूच्या पत्र्यापासून अथवा सिमेंटपासून बनवलेल्या सुधारित कोठींचा वापर करावा. पोती स्वच्छ साफ करूनच त्यात धान्य भरावे. पोती लाकडी फळ्या अथवा पॉलिथीनच्या चादरीवर ठेवावीत.\nसाठवणूकीच्या काळात गव्हामध्ये किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्यात ओलाव्याचे प्रमाण १० टक्��क्‍यापेक्षा कमी ठेवावे. त्यासाठी मळणीनंतर गव्हास ३ ते ४ दिवस चांगले ऊन द्यावे. त्यानंतर गहू थंड होऊ द्यावा. त्यानंतर साठवण करावी. शिफारस केलेल्या रसायनांचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने बंद कोठीत वापर करावा. पुढील वर्षी बियाणे म्हणून वापरताना गहू बियाण्यास प्रति किलो १० ग्रॅम वेखंड भुकटीची बीजप्रक्रिया करावी.\nखरीप सोयाबीन - रब्बी गहू या पीक पद्धतीमध्ये शिफारित खत मात्रेच्या ५० टक्के नत्र रासायनिक खतांद्वारे अधिक ५०टक्के शेणखताद्वारे दोन्ही पिकांस द्यावे. अधिक उत्पादन, आर्थिक फायद्यासाठी आणि जमिनीची सुपीकता शाश्‍वत करण्यासाठी खोल जमिनीकरीता ही शिफारस आहे.\nसोयाबीन - गहू पीक पद्धतीमध्ये एकात्मिक अन्नद्रव्यांचा अवलंब करावा. त्यासाठी दोन्ही पिकांना प्रति हेक्‍टरी ३.७५ टन शेणखत अधिक १.२५ टन गांडूळखत अधिक ७५ टक्के शिफारसीत रासायनिक खतांची (सोयाबीन : ३७.५:४५:२५ किलो प्रति हेक्‍टर व गहू- ९०: ४५:३० किलो प्रतिहेक्‍टर नत्र-स्फुरद-पालाश) शिफारस आहे.\nपश्‍चिम महाराष्ट्राच्या मैदानी प्रदेशातील खोल काळ्या जमिनीवर पेरणीपूर्वी एक टन प्रति हेक्‍टरी शेणखत द्यावे. जोड ओळीत (१५-३० सें. मी.) पेरणी करून प्रतिहेक्‍टरी ७०-३५ किलो नत्र-स्फुरद द्यावे. त्यासाठी युरिया-डीएपी ब्रिकेट १५ सेंमी अंतराच्या जोड ओळीत प्रत्येक ३० सेंमी अंतरावर उगवणीनंतर १० सें.मी. खोल खोचण्याची शिफारस आहे.\nमहाराष्ट्रातील बागायती क्षेत्रात शिफारशीत अन्नद्रव्यांची मात्रा देऊन दोन टक्के (प्रति १० लिटर पाण्यात २०० ग्रॅम) १९:१९:१९ नत्र-स्फुरद-पालाश या विद्राव्य खताची किंवा दोन टक्के डीएपी या खताची पेरणीनंतर ५५ आणि ७० दिवसांनी फवारणी करण्याची शिफारस आहे.\nमहाराष्ट्रातील बागायती क्षेत्रात वेळेवर (१ ते १५ नोव्हेंबर), तसेच उशिरा (१६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर) पेरणीसाठी सरबती गव्हाचा समाधान (एनआयएडब्ल्यू १९९४) हा वाण प्रसारित झाला आहे.\nअलीकडील काळात प्रसारित झालेले जिरायती, बागायती, वेळेवर तसेच बागायती उशीर पेरणीसाठीचे वाण व त्यांचे वैशिष्टे :\nबागायती वेळेवर पेरणीसाठी उत्तम सरबती वाण\nदाणे मध्यम परंतु ओंब्यांची संख्या जास्त\nप्रथिनांचे प्रमाण १२.५ टक्के\nपीक ११५ दिवसांत कापणीस तयार\nउत्पादन क्षमता ४५ ते ५० क्विंटल प्रतिहेक्‍टर\nबागायती वेळेवर पेरणीसाठी उत्तम सरबती वाण\nदाणे ���पोरे आणि आकर्षक\nप्रथिनांचे प्रमाण १२ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक\nपीक ११५ दिवसांत कापणीस तयार\nउत्पादन क्षमता ४० ते ४५ क्विंटल प्रतिहेक्‍टर\nगोदावरी (एनआयडीडब्ल्यू : २९५)\nबागायत वेळेवर पेरणीसाठी उत्तम बक्षी वाण\nदाणे टपोरे, चमकदार आणि आकर्षक\nप्रथिनांचे प्रमाण १२ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक\nरवा, शेवया, कुरडई यासाठी उत्तम वाण\nपीक ११० ते ११५ दिसात कापणीस तयार\nउत्पादन क्षमता ४५ ते ५० क्विंटल प्रतिहेक्‍टर\nबागायत उशिरा पेरणी (एनआयएडब्ल्यू :३४)\nबागायती उशीरा पेरणीसाठी उत्तम सरबती वाण\nदाणे मध्यम आणि आकर्षक\nप्रथिनपांचे प्रमाण १३ टक्के\nपीक १०५ ते ११० दिवसात कापणीस तयार\nउत्पादन क्षमता ३५ ते ४० क्विंटल प्रतिहेक्‍टर\nपंचवटी (एनआयडीडब्ल्यू : १५)\nजिरायत पेरणीसाठी उत्तम बन्सी वाण\nदाणे टपोरे, चमकदार आणि आकर्षक\nप्रथिनांचे प्रमाण १२ टक्के\nरवा, शेवया, कुरडई यासाठी उत्तम\nपीक १०५ दिवसांत कापणीस तयार\nउत्पादन क्षमता १२ ते १५ क्विंटल प्रतिहेक्‍टर\nकाही वाण व तंत्रज्ञान\nनेत्रावती (एन.आय.ए.डब्ल्यू. - १४१५)\nजिरायती आणि मार्यादित सिंचन पेरणीसाठी उत्तम सरबती वाण\nपेरणीचा कालावधी - ऑक्‍टोबर महिन्याचा दुसरा पंधरवडा.\nपेरणीचे अंतर - २२.५ सें.मी.\nप्रतिहेक्‍टरी रासायनिक खताचे प्रमाण - ४० किलो नत्र : २० किलो स्फुरद.\nद्विपकल्पीय विभागासाठी जिरायत-मर्यादित पाणी (पेरणीनंतर ४२ दिवसांनी एक पाणी)\nदाणे मध्यम व आकर्षक. प्रथिनांचे प्रमाण १२ टक्के.\nपीक ११०-११५ दिवसात कापणीस तयार होते.\nप्रतिहेक्‍टरी उत्पादन - जिरायत - १८ ते २० क्विंटल.\nमर्यादित सिंचन - २७ ते ३० क्विंटल.\nभारत गहू लागवड क्षेत्राच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर असून, दुसऱ्या क्रमांकावर चीन आणि तिसऱ्या क्रमांकावर रशिया हे देश आहेत.\nभारताचा गव्हाच्या प्रतिहेक्‍टर उत्पादकतेत चीन नंतर जगात दुसरा क्रमांक लागत असला तरी पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनचे गव्हाचे लागवड क्षेत्र भारताच्या लागवड क्षेत्राच्या केवळ ८२ टक्के एवढेच आहे.\nभारताची गव्हाची सरासरी उत्पादकता (३१.२० क्विं. प्रतिहेक्‍टर) जगाच्या उत्पादकतेएवढी (३१.६० क्विं. प्रतिहेक्‍टर) आहे.\nजर्मनी, इंग्लंड, डेन्मार्क आणि फ्रान्स या देशांची गव्हाची सरासरी उत्पादकता भारताच्या सरासरी उत्पादकतेच्या जवळपास दुप्पट किंवा त्याहून जास्त आहे.\nभारतातील पं���ाब व हरियाना राज्यांची गव्हाची सरासरी उप्तादकता ४५ क्विं. प्रतिहेक्‍टरच्या आसपास आहे.\nदेशाच्या सरासरी उत्पादकतेच्या निम्म्याहून कमी उत्पादकता महाराष्ट्र राज्याची आहे.\nपंजाब व हरियाना या राज्यांची गव्हाची उत्पादकता महाराष्ट्रापेक्षा तिपटीने जास्त आहे.\nसंपर्क : डॉ. कल्याण देवळाणकर - ७५८८०३६५३२.\n(लेखक जिल्हा विस्तार केंद्र, कृषी संशोधन केंद्र, निफाड, जि. नाशिक येथे प्रभारी अधिकारी आहेत.)\nगहू wheat तृणधान्य रब्बी हंगाम\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nकेळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...\nअन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...\nडाळिंब बागेतील आंबेबहारासाठी ताणाचे... डाळिंबामध्ये प्रामुख्याने तीन बहर घेतले जातात...\nगुलाबी बोंड अळी नियंत्रण उपाययोजनासध्या सर्वत्र कापसाची वेचणी सुरू आहे. डिसेंबर...\nसंत्रा, मोसंबी व लिंबू सल्लाअांबिया बहर व्यवस्थापन ः अांबिया बहराच्या...\nकांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रणकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात...\nआच्छादनासह गांडूळखत वापरातून वाढवा...सेंद्रिय शेतीमध्ये जमिनीवर आच्छादन, गांडूळखताची...\nकापसाच्या फरदडीत गुलाबी बोंड अळीचा धोकाचालू हंगामात सुरवातीच्या काळात कपाशीवरील गुलाबी...\nपौष्टिक चाऱ्यासाठी लसूणघासलसूणघास चाऱ्यामध्ये चांगल्या प्रमाणात प्रथिने,...\nजमिनीत वाढवा सेंद्रिय घटकसेंद्रिय कर्बामुळे जमिनीत योग्य प्रमाणात हवा आणि...\nसेंद्रिय शेतीचे तत्त्व जाणून घ्याजमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची कमतरता, क्षारांचे...\nहळदीवरील रोगांचे नियंत्रण व्यवस्थापन हळदीचे गड्डे तयार होण्याची ही योग्य वेळ आहे. जर...\nअनेक प्रक्रिया पदार्थांमध्ये सीताफळ गर...सीताफळ हे नाशवंत फळ असल्यामुळे त्यावर प्रक्रिया...\nहळदीवरील किडीचे करा वेळीच नियंत्रण हळदीचे गड्डे तयार होण्याची ही योग्य वेळ आहे. जर...\nकुक्कुटपालन सल्ला हिवाळ्यात कोंबड्याना इतर पक्ष्यांच्या तुलनेत अधिक...\nकृषी सल्ला - कोकणभात अवस्था ः पूर्व मशागत उन्हाळी भात...\nवांग्यावरील फळे, शेंडे पोखरणाऱ्या अळीचे... शा. नाव - Leucinodes orbonalis Guen....\nगहू पिकासाठी संरक्षित पाणी, आंतरमशागत...ज्या भागात पुरेशा पाण्याची उपलब्धता आहे, अशा...\nहरभऱ्यावरील घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रणहरभऱ्याच्या उत्पादनक्षम लागवडीमध्ये सर्वात मोठी...\nपूर्वहंगामी उसासाठी एकात्मिक अन्नद्रव्य...पूर्वहंगामी उसामध्ये वाढीच्या अवस्थेप्रमाणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-ramdas-jagtap-says-online-712-project-not-stopped-maharashtra-10826", "date_download": "2018-12-16T04:37:14Z", "digest": "sha1:TTYFZSF244BFYLPG2CJY66OY7FOTTNH3", "length": 37390, "nlines": 168, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, ramdas jagtap says, online 7/12 project not stopped, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nऑनलाइन सातबारा प्रकल्प रखडलेला नाही : रामदास जगताप\nऑनलाइन सातबारा प्रकल्प रखडलेला नाही : रामदास जगताप\nसोमवार, 30 जुलै 2018\nराज्यातील शेतकऱ्यांना आता सातबारा उताऱ्यासाठी तलाठ्यांकडे जाण्याची गरज राहणार नाही, त्यांना ऑनलाइन सातबारा देणार, अशी घोषणा सरकारने काही वर्षांपूर्वी केली होती. तसेच शेतकऱ्यांना नुसताच संगणकीय सातबारा देणे हा या प्रकल्पाचा हेतू नसून, बिनचूक आणि डिजिटल सिग्नेचरचा सातबारा उतारा देण्याचे अंतिम उद्दिष्ट आहे, असेही सांगण्यात आले. मात्र, सध्या हा प्रकल्प रेंगाळला आहे. त्यामागची कारणे आणि ऑनलाइन सातबारा प्रकल्पाची सद्यःस्थिती याविषयी प्रकल्पाचे राज्य समन्वयक उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांच्याशी केलेली ही बातचीत.\nराज्यातील शेतकऱ्यांना आता सातबारा उताऱ्यासाठी तलाठ्यांकडे जाण्याची गरज राहणार नाही, त्यांना ऑनलाइन सातबारा देणार, अशी घोषणा सरकारने काही वर्षांपूर्वी केली होती. तसेच शेतकऱ्यांना नुसताच संगणकीय सातबारा देणे हा या प्रकल्पाचा हेतू नसून, बिनचूक आणि डिजिटल सिग्नेचरचा सातबारा उतारा देण्याचे अंतिम उद्दिष्ट आहे, असेही सांगण्यात आले. मात्र, सध्या हा प्रकल्प रेंगाळला आहे. त्यामागची कारणे आणि ऑनलाइन सातबारा प्रकल्पाची सद्यःस्थिती याविषयी प्रकल्पाचे राज्य समन्वयक उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांच्याशी केलेली ही बातचीत.\nऑनलाइन सातबारा उताऱ्याची शेतकरी\nदहा वर्षांपासून वाट पाहत आहेत. हा प्रकल्प का रखडलाय\n- ऑनलाइन सातबारा प्रकल्प अजिबात रखडलेला नाही. तुम्हालाच तो रखडल्याचे वाटते. राज्यात शासनाने सातबारा संगणकीकरणाचा प्रकल्प २००२ मध्ये सुरू केला. हा प्रकल्प २०१२ पर्यंत कार्यान्वित होता. त्या वेळी जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर ऑफलाइन मोडमध्ये सातबारा अद्ययावत करून तलाठी स्वाक्षरीने संगणकीकृत सातबाराच्या नकला वितरित केल्या जात होत्या. शासनाने २०१२ मध्ये सातबारा व फेरफार ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ऑफलाइनमधील सर्व डेटा हा युनिकोडमध्ये रूपांतरित करण्यात आला आणि २०१५ पासून ऑनलाइन सातबारा व ऑनलाइन फेरफार प्रकल्प सुरू केला गेला. त्यासाठी तालुका व जिल्हा स्तरावर असलेल्या सर्व्हरमधील सातबाराचा डेटा मुंबई येथील शासनाच्या स्टेट डेटा सेंटरवर स्थलांतरित करण्यात आला. एप्रिल २०१५ पासून ऑनलाइन सातबारा वितरणास सुरवात झाली. साधारणतः एप्रिल २०१६ पर्यंत सर्व तालुके ऑनलाइन करण्यात आले. तथापि, राज्यभरात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या विविध विभागांमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात वेगवेगळे कायदे आस्तित्वात होते. त्यामुळे जमिनीचे अभिलेख (रेकॉर्ड) ठेवण्याच्या पद्धतीदेखील वेगवेगळ्या होत्या. या सर्व जिल्ह्यांतील सातबारा एका समान पातळीवर आणून एकाच आज्ञावलीच्या माध्यमातून अद्ययावत करण्यासाठी त्यामध्ये अनेक बदल करावे लागले. तसेच, हस्तलिखित सातबारामध्येदेखील समजून न येणाऱ्या असंख्य चुका संगणकीकृत प्रणालीने दाखविल्या होत्या. या चुका दूर करण्यासाठी बराच कालावधी ल���गला. चावडीवाचनानंतर अचूक सातबाराचे उद्दिष्ट दृष्टिपथात आले. त्यामुळेच शासनाने डिजिटल स्वाक्षरी सातबारा वितरणाचा निर्णय घेतला. त्यातून एका अभिनव कल्पनेचा शुभारंभ १ मे २०१८ पासून करण्यात आला. त्यासाठी ४२ लाख सातबारा उतारे डिजिटल करण्यात आले. थोडक्यात ऑनलाइन सातबारा प्रकल्प असा, हा वेगवेगळ्या टप्प्यात विविध उद्दिष्टांसाठी होता. सुरवातीला संगणकीकृत सातबारा आला. त्यानंतर ऑनलाइन सातबारा आला आणि आता डिजिटल स्वाक्षरी सातबारा आला आहे. अशा पद्धतीने सातबारा विकसित होत गेला आहे. त्यामुळे सामान्य जनतेला हा प्रकल्प रेंगाळलेला वाटतो. तथापि, हा प्रकल्प रेंगाळलेला नसून, वेगवेगळ्या टप्प्यांत विकसित होत आहे.\nमग आता ऑनलाइन सातबारा\nप्रकल्प कोणत्या टप्प्यात आहे\n- ऑनलाइन सातबारा व्यवस्था हा राज्याचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आहे. कारण, ३५८ तालुक्यांपैकी चंद्रपूरचा जेवती तालुका वगळता सर्व तालुक्यांचे साताबारे उतारे ऑनलाइन झालेले आहेत. सातबारा उताऱ्यावर असलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी आम्ही राज्यभर चावडीवाचन मोहिमा घेतल्या होत्या. त्यामुशे अनेत त्रुटी लक्षात आल्या. त्या दूर करण्यासाठी रि-एडिट मोड्युल आम्ही तलाठ्यांना उपलब्ध करून दिले. त्यामुळे ४३ हजार ९५२ गावांपैकी ४२ हजार ३३९ गावांचे कामकाज पूर्ण झाले आहे. आता फक्त १६१३ गावांचे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच केवळ सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांचेच कामकाज संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातील स्थानिक सर्व्हरवर सुरू आहे. उर्वरित सर्व जिल्ह्यांचे अधिकार अभिलेख जनतेला https://mahabhulekh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.\nसातबारा दुरुस्तीसाठी राज्यभर गाजावाजा करीत चावडीवाचन झाले. पण, त्याचा काय फायदा झाला\n- मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला चावडी वाचनाची विशेष मोहीम राज्यभर राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार प्रत्येक महसूल गावामध्ये अव्वल कारकुनापेक्षा वरिष्ठ असलेल्या महसूल पालक अधिकाऱ्याच्या उपस्थितीत चावडीवाचन झाले. या वेळी गावातील संगणकीकृत सातबाराची प्रिंटआउट किंवा छापील प्रतींचे सर्वांसमक्ष वाचन करण्यात आले. तसेच, अशी छापील प्रत आम्ही एक महिनाभर चावडीत अर्थातच ग्रामपंचायत किंवा तलाठी कार्यालयात जनतेला पा���ण्यासाठी ठेवली होती. या चावडीवाचनात निदर्शनास आलेल्या चुका, तसेच त्रुटी दूर करण्यासाठी पुन्हा आम्ही तीन टप्पे निश्चित केले. खाते उताऱ्यातील सर्व त्रुटी दूर केल्यानंतर तलाठ्याने घोषणापत्र-१ देणे अपेक्षित होते. त्यानंतर सातबारावरील सर्व त्रुटी दूर केल्यानंतर संबंधित नायब तहसीलदाराने घोषणापत्र- २ देणे अपेक्षित होते. यानंतर दुरुस्त केलेल्या सर्व सातबारांची तपासणी प्रत्येक महसूल अधिकाऱ्याने इष्टांकाप्रमाणे करणे अपेक्षित होते. यामध्ये तलाठ्याने १०० टक्के, मंडळ अधिकाऱ्याने ३० टक्के, नायब तहसीलदाराने १० टक्के, तहसीलदाराने ५ टक्के, प्रांताने ३ टक्के व जिल्हाधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी म्हणून उपजिल्हाधिकाऱ्याने प्रत्येक गावातील एक टक्के सातबारा तपासून प्रमाणपत्र देणे अपेक्षित होते. अशा सर्व अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्रे प्राप्त झाल्यानंतर साताबारावरील सर्व त्रुटी दूर झाल्या आहेत व तपासणीदेखील इष्टांकाप्रमाणे झाल्याची खात्री करून तहसीलादाराने घोषणापत्र-३ करणे अपेक्षित होते. या सर्व प्रक्रियेद्वारे सातबारा बिनचूक तयार होणे अपेक्षित आहे. अशा पद्धतीने ४२ हजार ३३९ गावांचे म्हणजे जवळपास ९६ टक्के गावांचे काम आम्ही गेल्या वर्षभरात पूर्ण केले. हे सर्व चावडीवाचनामुळेच शक्य झाले.\nपण, चावडी वाचनानंतरदेखील काही त्रुटी राहून गेल्या असल्यास संबंधित शेतकऱ्याने काय करावे\n- होय, असे होऊ शकते. रि-एडिट मोड्यूलमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करूनही काही त्रुटी राहिल्या असल्यास संबंधित खातेदाराने हस्तलिखित सातबारा व फेरफाराच्या प्रतीसह दुरुस्तीबाबत साधा अर्ज तहसीलादाराकडे करावा. महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ प्रमाणे प्राप्त अधिकारान्वये संबंधित तहसीलदार अशी चूक दुरुस्ती करण्याबाबत आदेश काढून तातडीने सातबारा दुरुस्त करू शकतो. त्यासाठी ज्या ठिकाणी सुनावणी घेण्याची गरज नसेल, तेथे ३० दिवसांच्या आत व ज्या ठिकाणी सुनावणी आवश्यक आहे तेथे ६० दिवसांच्या आत आदेशासह सातबारा दुरुस्त केला जातो. तसे करून देण्याचा कालबद्ध कार्यक्रम जमाबंदी आयुक्त कार्यालयाने निश्चित करून दिला आहे. त्यामुळे अजूनही काही त्रुटी असल्यास शेतकरी खातेदार संबंधित तहसीलदाराशी संपर्क साधू शकतात.\nचावडीवाचन झाल्यानंतरदेखील सातबारा ऑन��ाइन मिळत नाही. शेतकऱ्यांच्या तशा तक्रारी आहेत...\n- मागील काही दिवसांपासून स्टेट डेटा सेंटरमधील काही सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. ई-फेरफार प्रकल्पातून जनतेला सातबारा उपलब्ध करून देण्यात विस्कळीतपणा आला हे खरे आहे. तथापि, यावर तातडीची उपाययोजना करून आता सर्व जिल्ह्यांमध्ये ऑनलाइन सातबारा उपलब्ध करून देण्याची सुविधा सुरळीतपणे चालू केली आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सुधारित सर्व्हर यंत्रणा उभारण्याचे प्रयत्न चालू आहेत. शासनाच्या क्लाउड पॉलिसीप्रमाणे आम्ही शासनाकडून निश्चित केलेल्या संस्थांच्या क्लाऊड डेटा सेंटरवर सातबारा डेटा ठेवण्याची चाचपणी सुरू केली आहे. परंतु, सातबारा डेटा हा अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे गोपनीयता व सुरक्षिततादेखील अत्यंत महत्त्वाची ठरते. प्रत्येक मुद्द्यावर जमाबंदी आयुक्तालय व शासन स्तरावर योग्य ती खबरदारी घेत आहे. स्टेट डेटा सेंटरवरून क्लाउड डेटा सेंटरवर सातबाराचा डेटा वर्ग करण्याच्या ''ट्रान्झिट फेज''मध्ये थोडासा त्रास होत आहे, हे नाकारता येणार नाही. मात्र, लवकरच हे स्थानांतर पूर्ण होऊन ई-फेरफार प्रकल्प सुरळीत चालू होईल, असा आम्हाला विश्वास वाटतो.\nएकीकडे डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा\nमिळणार, असे सांगितले जाते. पण प्रत्यक्षात हस्तलिखित सातबारादेखील मिळणे दुरापास्त झाले आहे. असे का\n- शासनाने दोन वर्षांपूर्वीच हस्तलिखित सातबारा वितरण बंद करण्याचा निर्णय घेतला. तथापि, संगणीकृत सातबाराची प्रिंटआउट काढून त्यावर तलाठ्याची हस्तलिखित स्वाक्षरी घेऊन सध्या सातबारा वितरण सुरू आहे. जनतेला पाहण्याची विनास्वाक्षरीत अद्यायावत सातबारा https://mahabhulekh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. शेतकरी तेथे आपला बिनचूक सातबारा पाहू शकतात. तथापि, हा सातबारा तलाठयाची स्वाक्षरी असल्याशिवाय कोणत्याही कायदेशीर कामासाठी वापरता येत नाही हे लक्षात घ्यावे. यावर एक चांगली अतिरिक्त सुविधा म्हणून शासनाने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १ मे २०१८ पासून डिजिटल सातबारा वितरण सेवेला सुरवात केली आहे. अल्पावधीतच सुमारे ४२ लाख सातबारा उतारे डिजिटल करून जनतेला महाभुलेख संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले. त्याचा उपयोग दररोज लाखो शेतकरी करीत होते. दररोज सुमारे २५ ते ३० हजार डिजिटल सात��ारा उतारे डाउनलोडदेखील केले जात होते. मात्र, इतक्या मोठ्या संख्येमुळे सर्व्हरवर अतिरिक्त ताण आला. त्यात पुन्हा स्टेट डेटा सेंटरमध्ये साधनसामग्रीची कमतरता असल्यामुळे काही दिवस ही सुविधा बंद करण्यात आलेली होती. आता राज्यातील सुमारे २५० लाख सातबारांपैकी ४२ लाखांहून जादा उतारे डिजिटल स्वाक्षरीसह आम्ही जनतेला मोफत उपलब्ध करून दिलेले आहेत. सध्या ही सुविधा टेस्टिंग फेजमध्ये आहे. मात्र, राज्यभरात सातबारा वितरण सुरळीतपणे चालू आहे.\nऑनलाइन सातबारा प्रकल्पासाठी महसूल कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद कसा आहे\n- राज्यभरात सुमारे १२ हजार ६०० तलाठी, २ हजार मंडळ अधिकारी, ३५८ नायब तहसीलदार व तहसीलदार, १८२ उपविभागीय अधिकारी, ३५ डिस्ट्रिक्ट डोमेन एक्स्पर्ट असे सुमारे १६ हजारांहून जादा अधिकारी व कर्मचारी या प्रकल्पावर सतत काम करीत आहेत. यामध्ये तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांसह अन्य महसूल कर्मचाऱ्यांचादेखील नेहमीच चांगला प्रतिसाद राहिला आहे. त्यांनी गेल्या दोन वर्षांत अहोरात्र काम केल्यामुळेच आज हा प्रकल्प पूर्णत्वाच्या टप्प्यावर आहे. बहुतांश तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी स्वखर्चाने लॅपटॉप व प्रिंटर खरेदी केले. सर्व्हर, इंटरनेट स्पीड, नेट कनेक्टिव्हिटीच्या अडचणी असूनही महसूल विभागाचे कर्मचारी दिवसरात्र काम\nकरीत असल्यामुळेच हा प्रकल्प यशस्वी होतो\nसातबारा आणि डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा अशा तीन प्रकारांमुळे शेतकरी संभ्रमात पडलेले आहेत...\n- अगोदर सांगितल्याप्रमाणे संपूर्ण राज्यात हस्तलिखित सातबारा वितरण शासनाने बंद केले आहे. सध्या संगणकीकृत सातबारा उताऱ्याच्या प्रिंटआऊटवर तलाठयाची हस्तलिखित स्वाक्षरी घेऊन सातबारा वितरण सुरू आहे. तसेच काही प्रमाणात डिजिटल स्वाक्षरी सातबारादेखील ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. येत्या दोन-तीन महिन्यांत सर्व सातबारा उतारे डिजिटल स्वाक्षरीतच जनतेला उपलब्ध होतील. अशा सातबारावर पुन्हा तलाठी अथवा अन्य महसूल अधिकाऱ्याची स्वाक्षरी घेण्याची आवश्यकता राहणार नाही.\nमुंबई स्थलांतर कोकण महाराष्ट्र विदर्भ मका सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय मुख्यमंत्री ग्रामपंचायत तहसीलदार लॅपटॉप महसूल विभाग\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्य��त अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...\nखरीप, केळी पीकविम्याच्या परताव्यापासून...जळगाव : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत...\nखोजेवाडीत लोकसहभागातून जनावरांची छावणीनगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने...\nजमीन सुपीकता, नियोजनातून साधली शेतीमांजरी (जि. पुणे) येथील माधव आणि सचिन हरिलाल घुले...\nमोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या...सांगली ः दूध इकून दौन पैकं मिळत्याती म्हणून...\nमंगेशी झाली वंचितांची मायउपेक्षितांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून...\nगेल्या वर्षीच्या अवकाळीपोटी साठ लाखांची...मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यात...\nउत्तर प्रदेश, हरियाना, पंजाबप्रमाणे...पुणे : जागतिक साखरेचे बाजार आणि खप विचारात घेता...\nपूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामानपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण...\nकांदा दरप्रश्नी पंतप्रधानांना साकडेनाशिक : कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित...\nखानदेशात चाराटंचाईने जनावरांची होरपळ...जळगाव : जिल्ह्यात रोज लागणाऱ्या चाऱ्यासंबंधी...\nअडत्याकडून ‘टीडीएस’ कपातीची बाजार...धुळे : शेतकऱ्यांकडून शेतमाल विक्रीनंतर...\nअमरावती विभागात महिन्यात हजारवर शेतकरी...अकोलाः सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि या वर्षी...\n‘शेतकऱ्यांच्या प्रश्नी आमदार-...परभणी : उसाला एफआरपीनुसार दर देण्यात यावा,...\nऊसरसात शर्कराकंदाचे मिश्रण शक्यपुणे : राज्यातील साखर कारखान्यांचा घटलेला गाळप...\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंग��लच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathijokx.com/2008/09/", "date_download": "2018-12-16T03:18:54Z", "digest": "sha1:VYA6EBW2XQN76RSO5OCKHYRJERL5FG72", "length": 21106, "nlines": 261, "source_domain": "www.marathijokx.com", "title": "Marathijokx.com : September 2008", "raw_content": "\nMarathi Jokes - घरमालकाचे कान\nMarathi Jokes - घरमालकाचे कान\nएका दरोडेखोराने एका घरात डाका टाकला. घरातले सगळे पैसे दागिने एकाजागी जमा केले आणि घरमालकासमोर सुरा काढत म्हणाला.\n'' चल सांग अजुन कुठे आहे तुझ्या घरात माल नाहीतर या सुऱ्याने तुझे कानच कापतो''\nघरमालक म्हणाला , '' साहेब रहम करा पण माझे कान कापू नका... नाहितर मी आंधळा होईन ''\n'' दरोडेखोर आश्चर्याने म्हणाला, '' कान कापल्यावर जास्तीत जास्त बहिरा होशील... आंधळा कसा काय होशील\n'' साहेब.... कान कापल्यावर मी माझा चष्मा कसा लावू\nMarathi Jokes - मुलींचं कॉलेज\nMarathi Jokes - मुलींचं कॉलेज\nसंता एका उंच झाडावर लटकून एका फांदीला एका हाताने धरुन मस्त आनंदाने झोके घेत ओरडत होता.\nबंता झाडाच्या खाली होता, त्याने उत्सुकतेने विचारले,\n'' काय झालं संता\n'' अरे इथून मुलींचं इंजिनियरींग कॉलेज दिसत आहे... बघ... पोरी कश्या मस्त टेनिस खेळत आहेत''\n'' एक काम कर'' बंता म्हणाला.\n'' तु दुसरा हातही सोडून दे'' बंताने सुचवले.\n'' तुला मुलींचे मेडीकल कॉलेजही दिसेल'' बंता म्हणाला.\nMarathi Jokes - विमानात सरदार\nएकदा एका सरदाराला पहिल्यांदाच विमानात बसण्याची संधी मिळाली. तो आधी कधी विमानात बसला नव्हता त्यामुळे खुप उत्साहात होता. जसा तो बोईंग 747 मध्ये चढला तो उत्साहाने उड्या मारत, आणि एका सिटवरुन दुसऱ्या सिटकडे धावत ओरडायला लागला, \"BOEING BOEING\nत्याला जणू आपण कुठे आहोत आणि काय करीत आहोत याचा विसरच पडला होता. कॉकपीटमध्ये बसलेला पायलटही त्याच्या या ओरडण्याने त्रासून गेला होता. शेवटी चिडून तो पायलट कॉकपीटमधून बाहेर आला आणि त्या सरदाराला जोरात रागावला, \"BE SILENT\nविमानात सर्वत्र स्मशानवत शांतता पसरली. विमानात बसलेले सगळे प्रवासी रागावले��्या पायलटकडे आणि त्या सरदाराकडे पाहायला लागले. त्या सरदाराने दोन क्षण त्या पायलटकडे पाहाले, काहीतरी विचार केल्यासारखे केले आणि तो पुन्हा ओरडायला लागला, \"OEING OEING\nएकदा संता आणि बंता दारु पिऊन टून्न होवून रस्त्यावर फिरत होते. तेवढ्यात संताला रस्त्याच्या कडेला एक आरसा सापडला. संताने आरश्यात पाहत म्हटले, '' साला हा कुणाचा फोटो आहे ... याला कुठेतरी पाहालेलं वाटते''\n'' बघू दे'' बंताने संताजवळून आरसा घेत म्हटले.\n'' गधड्या एवढंही समजत नाही ... हा माझा फोटो आहे'' बंता म्हणाला.\nसंता, बंता आणि जंता तिन सरदारजी एका बेटावर अडकतात. ते तिघेही मनापासून देवाची प्रार्थना करतात आणि देव त्यांच्यासमोर प्रगट होतो. देव त्यांना वर मागायला सांगतो.\nदेव जेव्हा संताला वर मागायला सांगतो तेव्हा संता म्हणतो, ''देवा मला बुद्धीमान बनव''\n'' तथास्तू'' देव म्हणतो.\nसंता पोहत पोहत जावून बेटावरुन नदीच्या काठावर पोहोचतो.\nआता दुसरा सरदार बंता वर मागतो, '' देवा मला संतापेक्षा बुध्दीमान बनव''\n'' तथास्तू'' देव म्हणतो.\nबंता एक बोट बनवून बेटावरुन बोटीत बसून नदीच्या काठावर जातो.\nआता तिसरा सरदार जंता वर मागतो, '' देवा मला संता आणि बंतापेक्षाही बुध्दीमान बनव''\n'' तथास्तू'' देव म्हणतो.\nजंता पुलावरुन चालत नदीच्या काठावर पोहोचतो.\nMarathi Jokes - बार केव्हा उघडतो\nसकाळी 3 वाजता हॉटेलच्या क्लार्कला एका पिलेल्या ग्राहकाचा हॉटेलमधूनच इंटरकॉमवर फोन आला,\n'' बार केव्हा उघडतो\n'' दूपारी'' क्लार्कने उत्तर दिले.\nजवळ जवळ एका तासाने पुन्हा त्याच ग्राहकाने अजुन पिल्यासारख्या आवाजात क्लार्कला फोनवर विचारले,\n'' बार किती वाजता उघडेल\n'' मी आधी सांगितल्याप्रमाणे ... दूपारी '' क्लार्कने उत्तर दिले.\nपुन्हा एका तासाने त्याच ग्राहकाने आता जरा जास्तच पिलेल्या आवाजात क्लार्कला फोनवर विचारले,\n'' बार किती वाजता उघडेल\n''सर... बार बरोबर दुपारी 1 वाजता उघडतो. पण तुम्ही जर बारमध्ये जाण्यासाठी एवढंही थांबू शकत नसाल तर मी रुम सर्विसद्वारे तुम्हाला काही मद्य लागल्यास पाठवू शकतो...'' क्लार्क म्हणाला.\n'' मी बारमध्ये जाण्यासाठी नाही... बारमधून बाहेर येण्यासाठी विचारतोय'' तो पिलेला ग्राहक म्हणाला.\nMarathi Jokes - अकलेच्या गोळ्या\nएक दारुडा बारमध्ये आपल्या हातातल्या करड्या रंगाच्या तिन गोळ्यांडे एकटक पाहत बसला होता. तेवढ्यात तिथे संतासिंग आला. संताने त्या दार���ड्याला विचारले, '' या कशाच्या गोळ्या आहेत\nदारुड्याने उत्तर दिले, '' अकलेच्या गोळ्या ... या गोळ्या खाल्याने माणसाची अक्कल वाढते''\n'' असं आहे का ... मग मला एक दे की'' संताने त्याच्या हातातली एक गोळी घेवून खाल्ली आणि वरुन पटकन पाणी पीले.\nथोड्या वेळाने संता म्हणाला, '' मी एक गोळी खाल्ली आहे खरी .. पण मला तर काही फरक वाटत नाही आहे''\n'' तुला कदाचित अजुन गोळ्या घ्याव्या लागतील... तेव्हा कुठे फरक पडेल'' दारुडा म्हणाला.\nम्हणून संताने अजून एक गोळी घेवून वरुन पाणी पिवून गिळली.\nथोड्या वेळाने संताने त्या दारुड्याच्या हातातली तिसरी गोळी घेतली आणि तो त्या गोळीकडे निरखून पाहू लागला. त्याने त्या गोळीचा बारीक तूकडा तोडून तो हळू हळू चघळून त्याची चव बघू लागला.\nअचानक त्या गोळीचा तूकडा तोंडातून थूकून टाकत संता म्हणाला, '' काबे... याची चव तर म्हशीच्या शेणासारखी लागत आहे''\nतो दारुडा म्हणाला, '' बघ... आता कशी तूझी अक्कल वाढत आहे''\nSponsored links Marathi Funny SMS - कोंबडी. एकदा एकादशीला जंगलात सर्व प्राणी मंदिरात जायचं ठरवितात. सगळे प्राणी चालत जातात, फक्त कोंबडी टॅ...\nMarathi sardar santa banta jokes - मटन कबाब प्रत्येक शुक्रवारी रात्री संता सिंग आपल्या घरी चिकन आणि मटन कबाब बनवित असे. पण त्याचे सगळे शे...\nMarathi funny quotes - चांगुलपणा तुम्ही चांगले आहात म्हणून लोकही तुमच्याशी चांगलेच वागतील, हे म्हणजे तुम्ही शाकाहारी आहात म्हणून सांड त...\nMarathi Comedy Hasya kavita : हिम्मत नाही हरायची मी जेव्हा जेव्हा खाली पडलो मित्रा मी उभा राहून पुन्हा जोरात दौडलो मित्रा कारण माझ्या ...\nMarathi jokes - तिकिट एकदा एका टीसीने रेल्वेत प्रवास करणाऱ्या यात्रेकरुला विचारले - \"\" आपण कुठे चालला आहात \nMarathi Jokes - पगार वाढ आपल्या कामात तरबेज एका लेडी सेक्रेटरीने आपल्या बॉसकडे आपला पगार वाढविण्याची विनंती केली. पण बॉसने तिला साफ नकार द...\nMarathi funny quotes - चाकाचा शोध ज्याने पहिल्या चाकाचा शोध लावला तो मुर्ख होता. ज्याने बाकिच्या तिन चाकांचा शोध लावला तो खरा बुद्धीवान...\nचिकटरावांची पत्नी चिकटरावांना :- \"सोडाना, कामाच्यावेळी मला त्रास नका हो देत जाऊ ....\" तेवढ्यात किचन मधून कामवालीचा आवाज येतो........\nया साईट वर आपणही विनोद पाठवू शकता\nआपण या संकेतस्थळावर येणारे\nMarathi Jokes - घरमालकाचे कान\nMarathi Jokes - मुलींचं कॉलेज\nMarathi Jokes - विमानात सरदार\nMarathi Jokes - बार केव्हा उघडतो\nMarathi Jokes - अकलेच्या गोळ्या\n1. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (स��्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/shikhar-dhawan-to-replace-injured-murali-vijay-for-indias-tour-of-sri-lanka-2017/", "date_download": "2018-12-16T03:44:04Z", "digest": "sha1:K7TCTQ4CMTF2KUUAFNHNDLGGQVDC5BLQ", "length": 7574, "nlines": 71, "source_domain": "mahasports.co.in", "title": "दुखापतग्रस्त मुरली विजयच्या जागी शिखर धवन संघात", "raw_content": "\nदुखापतग्रस्त मुरली विजयच्या जागी शिखर धवन संघात\nदुखापतग्रस्त मुरली विजयच्या जागी शिखर धवन संघात\n२६ जुलै पासून सुरु होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी दुखापतग्रस्त मुरली विजयच्या जागी शिखर धवनची संघात वर्णी लागली आहे. भारत या दौऱ्यात एकूण ३ कसोटी सामने खेळणार असून मुरली विजय हा सलामीवीर म्हणून संघासोबत जाणार होता.\nशिखर धवन यापूर्वी सप्टेंबर महिन्यात न्युझीलँड विरुद्ध दिल्ली येथे शेवटचा कसोटी सामना खेळला आहे. अभिनव मुकुंद, के. एल. राहुल हे दोन सलामीवीर या दौऱ्यात असून आता शिखर धवनचाही समावेश झाला आहे.\nकसोटी मालिकेसाठी भारतीय संघ:\nविराट कोहली (कर्णधार) , के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे (उपकर्णधार), रोहीत शर्मा, रविचंद्रन आश्विन, वृद्धिमान सहा (यष्टीरक्षक), इशांत शर्मा, उमेश यादव, हार्दीक पांड्या, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, अभिनव मुकुंद, शिखर धवन\nपहिला कसोटी सामना २६ ते ३० जुलै गॅले\nदुसरा कसोटी सामना ३ ते ७ ऑगस्ट कोलंबो\nतिसरा कसोटी सामना १२ ते १६ ऑगस्ट कॅंडी\nपहिला एकदिवसीय सामना २० ऑगस्ट डॅबुल्ला\nदुसरा एकदिवसीय सामना २४ ऑगस्ट कॅंडी\nतिसरा एकदिवसीय सामना २७ ऑगस्ट कॅंडी\nचौथा एकदिवसीय सामना ३१ ऑगस्ट कोलंबो\nपाचवा एकदिवसीय सामना ३ सप्टेंबर कोलंबो\nएकमेव टी-२० सामना ६ सप्टेंबर कोलंबो\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..\nISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/bhagwat-brothers-helped-accident-victims-jalgao-3-lakhs-128138", "date_download": "2018-12-16T04:47:08Z", "digest": "sha1:3NXUD5VVB6ZX5BYHLU4O5LAOYG2JGC4P", "length": 14929, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "bhagwat brothers helped accident victims from jalgao by 3 lakhs जळगावमधील अपघातग्रस्तांना भागवत बंधूंची 3 लाखांची मदत | eSakal", "raw_content": "\nजळगावमधील अपघातग्रस्तांना भागवत बंधूंची 3 लाखांची मदत\nबुधवार, 4 जुलै 2018\nयेवला : माणूसकी शून्य आणि माणूस स्वार्थी होतोय असे म्हणत असाल तर ते परिपूर्ण खरेही नाही.याची साक्ष दिलीय श्री नारायणगिरी महाराज फौंडेशनचे सर्वेसर्वा भागवत बंधूनी...परक्या भागात अपघात होऊन पैशांअभावी उपचारासाठी अडलेल्या जळगाव जिल्ह्यातील भादली येथील भाविकांना तब्बल तीन लाखांची मदत देत त्यांना जीवदान दिले आहे.\nयेवला : माणूसकी शून्य आणि माणूस स्वार्थी होतोय असे म्हणत असाल तर ते परिपूर्ण खरेही नाही.याची साक्ष दिलीय श्री नारायणगिरी महाराज फौंडेशनचे सर्वेसर्वा भागवत बंधूनी...परक्या भागात अपघात होऊन पैशांअभावी उपचारासाठी अडलेल्या जळगाव जिल्ह्यातील भादली येथील भाविकांना तब्बल तीन लाखांची मदत देत त्यांना जीवदान दिले आहे.\nजळगाव जिल्ह्यातील भादली बुद्रुक येथील सुमारे १५ भाविक तिरुपती बालाजीच्या दर्श���ाला २१ जूनला गेले होते. त्यांच्या खाजगी टेम्पो ट्रॅव्हल्सला तिरुपतीजवळील थिरूवेंलूर या गावाजवळ एक कंटेरने धडक दिल्याने जोरदार अपघात झाला होता.यातील ५ भाविक जखमी झाले मात्र सर्वसामान्य शेतकरी असलेल्या विनायक कोळी (वय -३८) यांच्या डोक्याला जबर मार लागला.चेन्नईतील श्री रामचंद्र हॉस्पिटल प्रशासनाने उपचारासाठी २ लाख रुपये जमा करण्याची गळ घातली. त्यातच सोबत पैसे नाही व परिस्थिती बेताची असल्याने या भाविकांना काय करावे अशी चिंता सतावू लागली.\nकोळी यांना केवळ २ एकर कोरडवाहू जमीन असून पत्नी कल्पना व दोन मुलांसह बेताच्या आर्थिक परिस्थितीत जगताय.मित्रांच्या ग्रामस्थांच्या आग्रहास्तव ते पत्नीसह तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेले पण नियतीने असा सूड उगवला.\nयाच दरम्यान जळगाव येथील जिल्हा पोलिस पथकातील सहाययक पोलीस निरीक्षक मिलिंद केदार यांना अपघाताची माहिती समजली.त्यांनी तत्काळ नासिक येथील श्री नारायनगिरी महाराज फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भागवत यांच्याशी संपर्क करत घटनेची माहिती दिली. ओढवलेले संकट व बेताची परिस्थितीचा विचार करता कोळी यांच्या मदतीची भावना विष्णू भागवत व येथील पंचायत समितीचे उपसभापती रुपचंद भागवत या बंधूंच्या मनात जागी झाली.त्यांनी तत्काळ रामचंद्र हॉस्पिटलच्या बँक अकाउंटवर २२ जूनला २ लाख तर २६ जूनला १ लाख १० हजार रुपये जमा केले.यामुळे हॉस्पिटलने उपचार सुरु केले आणि आज कोळी यांची तब्बेत ठणठणीत असून त्यांना भागवत बंधूच्या रूपाने जणू 'बालाजी'च पावल्याचे आता सगळेच म्हणत आहेत.\n“आम्ही केवळ समाज कार्यासाठी फौंडेशनची स्थापना केली आहे.कोळी यांच्या जीवावर प्रंसग बेतल्याने पोलीस अधिकारी केदार यांनी माहिती देताच आम्ही ३ लाख रुपयांची मदत दिली.वेळेत मदत व उपचार मिळाल्याने त्यांना जीवदान मिळाल्याने अवर्णनीय समाधान मिळालेय.”\nअध्यक्ष, नारायणगिरी महाराज फौंडेशन\nसंकटांवर जिद्दीनं मात करण्याची कहाणी\nचित्रकार आई व उद्योगपती वडील यांच्या पोटी जन्मलेल्या एका सुशिक्षित, खानदानी, ऐश्‍वर्यसंपन्न मुलीची कथा जया जोग यांच्या \"शून्य उत्तराची बेरीज' या...\nबीड : माजलगावजवळ कार झाडाला धडकून 3 ठार\nमाजलगाव (जि. बीड) : भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून गाडीतील तीन जणांचा जागीच मृत्यू झ��ला. हि घटना शुक्रवारी (ता....\nराज्यात २ हजार ९३० चालक तीन महिन्यांकरिता निलंबित मुंबई - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दोन हजार ९३० बेशिस्त चालकांचे वाहन परवाने तीन महिन्यांकरिता...\nम्हाळगीनगर चौकातील अतिक्रमणावर बुलडोझर\nनागपूर : म्हाळगीनगर चौकात नागरिकांच्या जिवावर उठलेले अतिक्रमण आज महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासने हटविले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी...\nरोबोटिक तंत्रज्ञानाने गुडघ्यावर शस्त्रक्रिया सुलभ\nपिंपरी - गुडघ्यावरील अवघड शस्त्रक्रिया रोबोटिक तंत्रज्ञानामुळे सहज शक्‍य झाल्याचे स्पष्ट झाले आहे....\nजिल्हा परिषद शाळांत धोक्याची घंटा\nपुणे - जिल्ह्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. तेथे धोका पत्करून शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहेत....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://kiratsaptahik.blogspot.com/2011/09/blog-post.html", "date_download": "2018-12-16T03:25:01Z", "digest": "sha1:FTKRZP3LRAL5P523KZAJGC6FCGQZIBPR", "length": 31914, "nlines": 83, "source_domain": "kiratsaptahik.blogspot.com", "title": "kirat saptahik: अंक ३३वा, ८ सप्टेंबर २०११", "raw_content": "\nअंक ३३वा, ८ सप्टेंबर २०११\nनॅशनल हायवे अथॉरिटी, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री, त्यांचे सार्वजनिक बांधकाम खाते, संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संयुक्त सहभागाने कोकणात ‘अॅडव्हेंचर व्हेईकल टुरिझम‘ ची सोय निर्माण झाली आहे.\nआतापर्यंत अॅडव्हेंचर टुरिझम म्हणजेच साहसी पर्यटन. हे पर्यटकांना समुद्रातील स्पीड बोटीच्या सहाय्याने समुद्राच्या लाटांवर स्वार होत चित्तथरारक सैर करणे, उंच डोंगरद-यांतून पॅराग्लायडींग, दोन द-यांमधले व्हॅली क्रॉसिग,साहसी गिर्यारोहण इ. पर्यंतच मर्यादित होते. कोकणातील रस्त्यांवरचा प्रवास हे देखील एक साहसी पर्यटन ठरु शकते हे आजपर्यंत कोणी लक्षातच घेतले नव्हते\nपरंतु सरकारनेच कोणतीही आर्थिक गुंतवणूक न करता या साहसी पर्यटनाचा पर्याय पर्यटकच नव्हे तर तमाम कोकणवासियांना दिला आहे. थेट पनवेल ते गोवा हद्दीपर्यंत सुमारे ३५० कि.मी.चे हे व्यापक पर्यटन क्षेत्र समस्त प्रवास करणा-या लोकांना निःशुल्क खुले करुन दिले आहे.\nसर्वसाधारण रस्ते हे वाहनांद्वारे वाहतुक सुखकर व्हावी यासाठी असतात. तसे कोकणातील रस्ते एकेकाळी होते सुद्धा.\nनैसर्गिक वळणा-वळणांचे बारीक रस्ते, ज्याला सध्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग एन.एच.१७ असे नाव दिले आहे. हा रस्ता सुद्धा प्रत्यक्षात वळणांचा, चढ-उतारांचा आणि राज्यमार्गाएवढाच रुंदीचा आहे. आता तर तो खड्डयांमुळे धोकादायक बनलेला आहे. अशा धोकादायक रस्त्याने वेगाने प्रवास करणे हेच ‘अॅडव्हेंचर टुरिझम‘\nविशेषतः प्रगत पाश्चात्य राष्ट्रांमध्ये दुचाकी वाहनांनी डोंगर उतारावरुन, खड्डयांतून, पाण्यातून वेगाने वाहने चालविण्याची स्पर्धा असते. त्यासाठी मोठा खर्च करुन विशिष्ट पद्धतीच्या अडथळ्यांच्या ट्रॅकची रचना केली जाते. त्यावरुन वेगाने वाहन चालविणे हा एक चित्तथरारक खेळ असतो. त्यासाठी मोठमोठी बक्षिसेही असतात.\nआपल्याकडे कोकणात मात्र सरकारला कोणताही खर्च करावा न लागता बनलेले महामार्ग, राज्यमार्ग, ग्रामीण रस्ते आपोआपच धोकादायक बनलेले आहेत. त्याचा लाभ साहसी पर्यटन करणा-यांनी तसेच विदेशातल्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन ज्यांना बक्षिसे मिळवायची आहेत अशा ‘बाईकर्सना‘ घेता येईल. या रस्त्यांवरुन वेगाने प्रवास करु शकणारे निश्चितच विदेशात मोठमोठी बक्षिसे मिळवतील.\nमहामार्गाची निगा राखण्यासाठी केंद्रीय स्तरावर नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, सरकारी बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग या सरकारी यंत्रणा सज्ज असतात. संबंधित खात्यांचे मंत्री, निविदा काढणारे, मंजूर करणारे अधिकारी, पदाधिकारी हे या संस्थांच्या कारभारावर बारीक लक्ष ठेवून असतात. सन २००६ नंतर या मार्गाच्या सुधारणेसाठी कोणताही निधी नसतांना देखील सर्व खात्यांनी समन्वय साधून साहसी पर्यटनाचा ठेवा कोकणवासीयांना दिल्याबद्दल सर्व स्तरातून संबंधीत मंत्री, खात्यांचे अधिकारी, ठेकेदार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विविध स्वयंसेवी संस्थांनी तीनही जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या हस्ते २६ जानेवारीला संबंधित ��ात्यांचा प्रशस्तिपत्रक देऊन गौरव करण्यात यावा अशी मागणी केली आहे.\nप्रवाशांना खंडणी आणि प्रवाशांनाच धक्के\nमुंबईसारख्या महानगरांमधून छोटे-मोठे व्यावसायीक, बिल्डर, व्यापारी यांच्याकडून गँगस्टार - दादा लोक त्या त्या व्यावसायीकाच्या मगदुराप्रमाणे खंडणी म्हणून (त्याला ‘सिक्युरिटी - मनी‘ म्हटले जाते) दर आठवड्याला किवा दर महिन्याला एक ठराविक रक्कम घेतात. त्या बदल्यात त्यांना त्यांचा व्यवसाय करण्यासाठी ‘संरक्षण‘ देतात. गँगस्टारच्या नेत्यांनी आपापसात ‘एरिया ठरवून घेतलेला असल्याने दुस-या टोळीचा कोणी त्या व्यावसायीकाकडून कधी पैसे घेत नाही किवा काही त्रासही देऊ शकत नाही. उद्योग, व्यवसाय, धंद्यांना खरेतर सरकारचे म्हणजे पोलिसांचे संरक्षण असते, असले पाहिजे. पण तरीही असे बेकायदेशीर खाजगी धंदे चालतात. लोकही त्यांना पैसे देतात. कित्येकदा आपापसातील भांडणतंटे मिटविण्यासाठी या गँगस्टारांचीच मदत घेतात. धंदा बेकायदेशीर असला तरी त्यात प्रामाणिकपणा असतो. पोलिसांपेक्षा या ‘दादा‘ लोकांचीच लोकांना दहशत असते आणि शिस्तही असते. त्यामुळे पोलिसही सर्वसामान्यांना संरक्षण देणे, त्यांचे भांडण-तंटे मिटविणे, गुन्हेगारांना पकडणे ही सरकारचा पगार घेऊन करावयाची नित्याची कामे फारशी करीत नाहीत. अशी पोलिस खात्याशी या ना त्या प्रकारे संबंध येणा-या लोकांची तक्रार असते. पण निदान खंडणी बहाद्दर आणि पोलिस पैसे घेऊन सर्वसामान्य लोकांना त्रास होईल अशी कामे तरी करीत नाहीत.\nपरंतु आपले बांधकाम खाते, त्यांनी नेमलेले कंत्राटदार हे बहुधा कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी बांधलेले असतात. हे प्रामुख्याने रस्त्यांची, सरकारी इमारतीची निर्मिती आणि देखभाल करतात. तेच या खात्याचे मुख्य काम असते. पण सध्या राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, ग्रामीण रस्त्यांची झालेली व होत असलेली दुर्दशा पाहिली की हे खाते अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न पडावा.\nबांधकाम खात्याने केलेल्या रस्त्यांबद्दल रोजच्या रोज वृत्तपत्रांतून रस्ते कसे खड्डेमय झाले आहेत ते दिसत असते. त्यावर तात्पुरती मलमपट्टी केल्यासारखी उपाय योजना केली जाते. पण काही महिन्यांतच रस्ते पुन्हा उखडतात. याच रस्त्याने बांधकाम खात्याचे अधिकारी, मंत्री प्रवास करीत असतात. पण कोणीच याकडे लक्ष देत नाहीत.\nहा न��गरगट्टपणा आला कोठून कंत्राटदाराकडून मिळणा-या पैशातून, साहित्य खरेदीतून, एखाद्या कामाची निविदा प्रसिद्ध होते. अनेक कंत्राटदार ती भरतात. कोणाची कमी किवा कोणाची जास्त दराची असते. त्यांच्याशी व्यक्तिशः ‘डिलिग‘ होते. निविदा मंजूर करणे, ते काम पूर्ण झाल्यावर त्याचे पैसे कंत्राटदाराला देणे या सगळ्या टप्प्यावर संबंधीत अधिकारी पैसे घेत असतात. या टक्केवारीच्या वाट्यात लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधीही कित्येकदा सामील असतात. त्यामुळे टक्केवारी ५०-५० ची आता ६०-४० वर पोचली आहे. (६० वाटण्यासाठी आणि ४० कंत्राटदारासाठी) यातून कंत्राटदार शंभर टक्के काम कसे पुरे करणार कंत्राटदाराकडून मिळणा-या पैशातून, साहित्य खरेदीतून, एखाद्या कामाची निविदा प्रसिद्ध होते. अनेक कंत्राटदार ती भरतात. कोणाची कमी किवा कोणाची जास्त दराची असते. त्यांच्याशी व्यक्तिशः ‘डिलिग‘ होते. निविदा मंजूर करणे, ते काम पूर्ण झाल्यावर त्याचे पैसे कंत्राटदाराला देणे या सगळ्या टप्प्यावर संबंधीत अधिकारी पैसे घेत असतात. या टक्केवारीच्या वाट्यात लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधीही कित्येकदा सामील असतात. त्यामुळे टक्केवारी ५०-५० ची आता ६०-४० वर पोचली आहे. (६० वाटण्यासाठी आणि ४० कंत्राटदारासाठी) यातून कंत्राटदार शंभर टक्के काम कसे पुरे करणार मग त्याच्याकडून निकृष्ट साहित्य तेही कमी प्रमाणात वापरणे, रस्त्याच्या रुंदीकरणातला काही भाग न करणे या अशा अनेक मार्गांनी आपले होणारे नुकसान भरुन काढीत असतो.\nआता कंत्राटदार हा अधिका-यांचे वरकमाईचे साधन असल्याने त्याला तर टिकवला पाहिजे म्हणून न केलेल्या कामाचीच वाढीव अंदाजपत्रके करणे, खरेदीच्या कामात गैरव्यवहार करणे, क्वालिटी कंट्रोलवाल्यांना भागविणे, कंत्राटदाराला टेंडरशिवाय केली जाणारी इतर छोटी कामे देणे. अशाप्रकारे त्याची नुकसान भरपाई करुन दिली जात असते.\nविषय आला रस्त्यातील खड्यांवरुन.... लोक वाहनांतून प्रवास करीत असतात. त्याकरिता सरकारला रोड टॅक्स व अन्य कर भरीत असतात. आता तर चौपदरी, सहापदरी, मोठे सरळ आरामदायी प्रवास देणारे रस्ते निर्माण होऊ लागले आहेत. त्यांचा पैसा रस्ता बांधकाम करणा-या कंपनीला सरकार देत नाही तर त्या कंपनीने त्या रस्त्याने जाण्यायेण्यासाठी पथकर (टोल) आकारणी करुन प्रत्येक वाहनाकडून तो वसूल कर���यचा असतो. हेही सगळे मूळ अंदाजपत्रकात नमूद असते. या ‘टोल‘द्वारे आणि पुढील दहा वर्षांच्या देखभाल दुरुस्ती करण्याएवढे पैसे जमा झाले तरीही टोल सुरुच असतो. या सर्वच रस्त्यांवर मोठा भ्रष्टाचार होत असतो. रस्त्याची देखभाल, दुरुस्तीही नीट होत नाही. त्यात काही वर्षातच खड्डे पडू लागतात. मग अपघात ठरलेले.\nम्हणजे या द्रुतगती मार्गामुळे पूर्वीचा मोफत प्रवास करु देणारा रस्ता बंद, लोकांनी भरमसाठ टोल भरुन या नव्या मार्गानेच प्रवास करायचा. खड्डे पडले आणि त्यामुळे अपघात घडले तरी जबाबदारी प्रवाशांचीच. असा धक्कामय प्रवास लोकांच्या वाट्याला आला आहे. द्रुतगती मार्गामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन वाचेल हे धोरण होते. तेच मातीमोल झाले आहे. यासाठी सत्ताधा-यांनाच धक्का देणे आवश्यक आहे. पण एक पक्ष गेला तरी दुसरा पक्ष तेच करणार आहे. लोक मात्र धक्के खात राहणार आहेत.\nसध्या सर्वच राजकीय पक्षांच्या गावोगावच्या कार्यकर्त्यांनी खड्डेमय रस्त्यांची दखल घेतली असल्याचे वृत्तपत्रांतील बातम्यांवरुन दिसते. त्यासाठी खड्डयात वृक्षारोपण, (पावसामुळे रस्त्यात बसून ठिय्या आंदोलन करता येत नाही ही सध्या अडचण) संबंधीत अधिका-यांना घेराव असे प्रकार सुरु आहेत. त्यावर खात्याकडून भर पावसात खड्डे बुजविण्याचे काम सुरु होते. ते अर्थातच वाया जाते. मग तेच काम पुन्हा केले जाते. या कामांसाठी निधीच नाही अशी खात्याची तक्रार असते. मग मंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे भरपूर निधी मिळतो. तोपर्यंत पाऊस संपतो. आता पावसानंतर लगेच निवडणुकांचा पाऊस सुरु होईल. त्यामुळे खड्डयांकडे पहायला कोणालाच वेळ नसणार. कंत्राटदार खड्डे बुजविण्याची कामे करीतच असणार. त्याकडेही कोणाचे लक्ष नसणार. मग पुढच्या पावसात खड्डयांमुळे ओरड करण्याचे काम कार्यकर्त्यांना आहेच.\nगणेशोत्सव हा आपल्या कोकणातील लोकांसाठी सर्वात मोठा सण. लहानग्यांसाठी तर पर्वणीच. छोट्या मुलांच्या नजरेतून पहाल तर गणपती बाप्पा म्हणजे त्यांचा सर्वात आवडता. कारण या दिवसात शाळेला सुट्टी, खाण्यापिण्याची, खेळण्याची चंगळ, फटाके वाजविण्याचा आनंद. त्यामुळे त्यांच्या उत्साहाला मर्यादाच नाहीत.\nमोठ्या माणसांचं म्हणाल तर प्रत्येकाच्या तोंडी असंच ऐकायला येईल की, ‘‘आज-काल काही दम नाही ह्या उत्सवात. पण आमच्या लहानपणीचा गणेशोत्सव म्हणजे काही व��चारुच नका.‘‘ असं कितीही ऐकावं तरी त्यांचा उत्साह हा तेवढाच दांडगा, कारण घरात गणपती येणार म्हणजे सर्व तयारीही त्यांनाच करावी लागणार ना\nहे सर्व झालं प्रत्येकाच्या घरातील गणेशोत्सवाबद्दल. पण त्याही पलिकडे ‘सार्वजनिक गणेशोत्सव‘ हा एक वेगळाच विषय आहे. वेगवेगळे देखावे-डेकोरेशन्स करण्यात त्यांना दिवस -रात्र पुरे पडत नाहीत. त्यांच्या उत्साहाची तुलना कशालाच नाही. लो. टिळकांनी ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला त्याचे जिवंत उदाहरण आपल्याला पाहता येते ते म्हणजे लोकसहभाग - लोकांना एकत्र आणणे, त्यातून प्रबोधन वगैरे - वगैरे.\nपण, खरच आता गणेशोत्सवाचे ते रुप राहिलं आहे का कारण आधीचा सार्वजनिक गणपती आता नाक्या-नाक्यावर, गल्ली-गल्लीत, पक्षा-पक्षात येऊ लागला आहे. त्यामुळे होतं काय कारण आधीचा सार्वजनिक गणपती आता नाक्या-नाक्यावर, गल्ली-गल्लीत, पक्षा-पक्षात येऊ लागला आहे. त्यामुळे होतं काय की सामान्य माणसाची प्रत्येक गणपती मंडळाची वर्गणी देऊन-देऊन पुरती वाट लागते आणि त्यातून त्याचा परत घरातील गणपती आहेच. याचा अर्थ मी असं बिलकूल म्हणत नाही की अशी अनेक गणेशोत्सव मंडळे असू नयेत. पण जशा गल्ली-बोळात आणि वाडीवार क्रिकेट टिम तयार होतात तशी गणेश मंडळे असू नयेत.\nसार्वजनिक गणेशोत्सवाचा अर्थ सर्वांनी एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करायचा असा जर असेल तर प्रत्येक नाक्यावर गणेशोत्सव करणे म्हणजे प्रत्येकाने स्वतःचा वेगळा असा गणपती पुजणे असा होतो. मग त्याला सार्वजनिक गणेशोत्सव कसे म्हणता येईल\nबरं... आता तर वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडूनही (सार्वजनिक) गणेशोत्सव केला जातो आणि डेकोरेशनच्या बाहेर त्यांच्या त्यांच्या पक्षाचे झेंडे, बॅनर लागतात. हे कितपत योग्य आहे म्हणजे कमीत कमी देवाकडे तरी पक्ष, राजकारण आणू नये ही त्या सर्वांना विनंतीच करावी लागेल. कारण काय होतं, मंडळाच्या बाहेर पक्षाचे झेंडे/फलक दिसले की सामान्य माणसाच्या मनात प्रश्न येतो की गणेशाच्या दर्शनाला जावे की नको, कारण मी इकडे जर गेलो तर दुसरे पक्षवाले आपल्यावर राग धरतील, म्हणजे गणपतीच्या दर्शनाला देखील खुल्या मनाने जाता येऊ नये, तर कसला उत्सव आणि कसले काय\nआपल्या कोकणवासीयांच्या सुदैवाने ही परिस्थिती आपल्या सिधुदुर्गात अजून आलेली नाही. मुंबई-पुणे-ठाणे इथपर्यंतच आहे. पण यासाठी आ���णास खूष होऊन भागणार नाही. कारण ही परिस्थिती आपल्याकडे येण्यास फार काळ लागणार नाही. त्यासाठी आपण आतापासूनच सजग आणि जागृत होणे आवश्यक आहे.\nगणेशोत्सव हा आपला सर्वात मोठा उत्सव. याचा उपयोग आपण पर्यटन विकासासाठी करु शकतो, किवा यातून काही रोजगार निर्मिती होऊ शकते. पाश्चिमात्य देशात त्यांच्या उत्सवांचा पर्यटनासाठी उपयोग केला जातो. तसाच आपल्या गणेशोत्सवाचा वेगळ्या धाटणीने उपयोग करुन घेता येईल. कारण पर्यटन-पर्यटन म्हणजे नुसते समुद्र किनारे, प्रेक्षणीय स्थळे दाखविणे, हॉटेल्स बांधून त्यांत पंजाबी आणि चायनिज पदार्थ ठेवणे हे नव्हे, तर अशा आपल्याकडील सणांचा पर्यटनासाठी उपयोग करुन त्यातून अर्थकारण वाढविणे हे आपण नक्कीच साध्य करु शकतो.\nहे जरुर मान्य की, लगेचच अशा गोष्टी होणे शक्य नाही. पण आज जर आपण अशा गोष्टींची सुरुवात केली तर येत्या काही वर्षात आपण नक्कीच ही गोष्ट साध्य करु शकतो. पण त्यासाठी सुरुवात ही आजपासूनच झाली पाहिजे.\nवेंगुर्ले येथे गणेश मूर्तीमागील भित कोसळली\nबॅ.खर्डेकर मार्गावरील एव्हरीमन बेकरीसमोर असलेल्या लीलाधर केनवडेकर बंधु-भगिनींच्या घरी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. घरात लीलाधर, त्यांची पत्नी शामला, बहीण किरण चिपळूणकर व पुतणी सुनयना चिपळूकर हे राहतात. सतत पडणा-या पावसामुळे गणेश मूर्तीमागील भित पूर्णतः कोसळली. तलाठी मिनीन फर्नांडीस, बांधकाम निरीक्षक पांडुरंग नाटेकर यांनी नुकसानीचा पंचनामा केला आहे.\nओहोळात वाहून गेल्याने कुडपकर भगिनींचा मृत्यू\nगणपतीनिमित्त्त वाजविलेल्या फटाक्यांचा कचरा गोळा करुन तो घरालगतच्या ओहोळात टाकण्यासाठी गेलेल्या भटवाडी येथील वैदेही संतोष कुडपकर (वय ६) व चिन्मयी संतोष कुडपकर (वय ४) या सख्ख्या बहिणी ३ सप्टेंबर रोजी ओहोळात आलेल्या पुरात वाहून गेल्या. चिन्मयीचा मृतदेह घरापासून ३ कि.मी. अंतरावर तर वैदेहीचा ६ कि.मी. नवाबाग येथे सापडला.\nवैदेही व चिन्मयीचे वडील कामानिमित्त बाहेरगावी असतात. त्यामुळे त्या दोघी व तिची आई, दोन वर्षाचा भाऊ आजोबांसमवेत वेंगुर्ले-भटवाडी येथे राहत होते. कुडपकर भगिनींच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.\nअंक ३४वा, १५ सप्टेंबर २०११\nसंपादकीय हे गणाराया, तुमच्या येण्याने आणि दीड ते द...\nअंक ३३वा, ८ सप्टेंबर २०११\nकिरात ट्रस्टचे कार���यकारी व्यवस्थापक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?id=m95262", "date_download": "2018-12-16T04:45:55Z", "digest": "sha1:NCIVAYZA7ZWSLD3IK3GLVHVOYL7POLAB", "length": 10140, "nlines": 243, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "ईटी (फ्युचरिस्टिक प्रेमी) रिंगटोन - PHONEKY वरून आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nरिंगटोन्स शैली POP / ROCK\nईटी (फ्युचरिस्टिक प्रेमी) रिंगटोन\nरेटिंग आणि पुनरावलोकने (222)\n100%रेटिंग मूल्य. या रिंगटोनमध्ये लिहिलेल्या 222 पुनरावलोकनांपैकी.\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nहे आम्ही कसे करतो\nमी एक मुलगी kissed\nआतषबाजी वर्ल्ड टूर लाईव्ह\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर ईटी (फ्युचरिस्टिक प्रेमी) रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathijokx.com/2009/09/", "date_download": "2018-12-16T03:29:45Z", "digest": "sha1:7JHFGCP7SQWXGWOQRV74PDRXNSKTSO4J", "length": 10942, "nlines": 210, "source_domain": "www.marathijokx.com", "title": "Marathijokx.com : September 2009", "raw_content": "\nसर्कसच्या रिंगणात, एक सुंदर स्त्री एका सिंहाला त्याच्या पिंजऱ्यात जावून किस करीत होती. सर्कस पहायला गेलेले सर्व प्रेक्षक श्वास रोखून तो नजारा बघत होते. पिंजऱ्याभोवती गोल चक्कर मारता मारता रिंग मास्टरने\nप्रेक्षकांना विचारले, '' बघा हा अदभूत नजारा .. तूम्ही कधी बघितला नसेल ... आणि भविष्यात कधी बघणारही नाही...''\nमग अचानक प्रेक्षंकाकडे वळून रिंगमास्टर म्हणाला, '' काय प्रेक्षकातले कुणी असं करु शकते\nप्रेक्षकातून एक सरदार उभा राहाला आणि ओरडून म्हणाला, '' हो... मी करु शकतो... पण आधी त्या मुर्ख सिंहाला पिंजऱ्याच्या बाहेर काढा''\nएकदा एकादशीला जंगलात सर्व प्राणी मंदिरात जायचं ठरवितात. सगळे प्राणी चालत जातात, फक्त कोंबडी टॅक्सीने जाते. का\nसगळे प्राणी चालत जातात, फक्त कोंबडी टॅक्सीने जाते. कारण ..\nउपवासाला कोंबडी चालत नाही.\nएकदा एका टीसीने रेल्वेत प्रवास करणाऱ्या यात्रेकरुला विचारले -\n\"\" आपण कुठे चालला आहात \nप्रवासी - \"\" जिथे भगवान रामाचा जन्म झाला होता तिथे ''\nटीसी - \"\" आपलं तिकिट दाखवा ''\nप्रवासी - \"\" टिकिट तर नाही आहे ''\nटीटी - \"\" तर चला माझ्या सोबत ''\nमुसाफिर - \"\" कुठे \nटीटी - \"\" जिथे भगवान कृष्णाचा जन्म झाला होता तिथे ''\nतुम्ही चांगले आहात म्हणून लोकही तुमच्याशी चांगलेच वागतील, हे म्हणजे तुम्ही शाकाहारी आहात म्हणून सांड तुमच्यावर हमला करणार नाही असे गृहीत धरण्यासारखे आहे.\nSponsored links Marathi Funny SMS - कोंबडी. एकदा एकादशीला जंगलात सर्व प्राणी मंदिरात जायचं ठरवितात. सगळे प्राणी चालत जातात, फक्त कोंबडी टॅ...\nMarathi sardar santa banta jokes - मटन कबाब प्रत्येक शुक्रवारी रात्री संता सिंग आपल्या घरी चिकन आणि मटन कबाब बनवित असे. पण त्याचे सगळे शे...\nMarathi funny quotes - चांगुलपणा तुम्ही चांगले आहात म्हणून लोकही तुमच्याशी चांगलेच वागतील, हे म्हणजे तुम्ही शाकाहारी आहात म्हणून सांड त...\nMarathi Comedy Hasya kavita : हिम्मत नाही हरायची मी जेव्हा जेव्हा खाली पडलो मित्रा मी उभा राहून पुन्हा जोरात दौडलो मित्रा कारण माझ्या ...\nMarathi jokes - तिकिट एकदा एका टीसीने रेल्वेत प्रवास करणाऱ्या यात्रेकरुला विचारले - \"\" आपण कुठे चालला आहात \nMarathi Jokes - पगार वाढ ���पल्या कामात तरबेज एका लेडी सेक्रेटरीने आपल्या बॉसकडे आपला पगार वाढविण्याची विनंती केली. पण बॉसने तिला साफ नकार द...\nMarathi funny quotes - चाकाचा शोध ज्याने पहिल्या चाकाचा शोध लावला तो मुर्ख होता. ज्याने बाकिच्या तिन चाकांचा शोध लावला तो खरा बुद्धीवान...\nचिकटरावांची पत्नी चिकटरावांना :- \"सोडाना, कामाच्यावेळी मला त्रास नका हो देत जाऊ ....\" तेवढ्यात किचन मधून कामवालीचा आवाज येतो........\nया साईट वर आपणही विनोद पाठवू शकता\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/virat-kohli-walked-out-on-anil-kumble-in-the-nets-says-repor/", "date_download": "2018-12-16T04:48:24Z", "digest": "sha1:UWOL4HMTW624JSGXNOK26XJG6XQHSRJP", "length": 7861, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "कुंबळेला पाहून विराटने सोडलं मैदान", "raw_content": "\nकुंबळेला पाहून विराटने सोडलं मैदान\nकुंबळेला पाहून विराटने सोडलं मैदान\nआता यात कोणतीही नवी गोष्ट राहिली नाही कि भारतीय कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यात जोरदार शीतयुद्ध सुरु आहे. परंतु बेंगलोर मिररमधील वृत्तप्रमाणे बांगलादेश- भारत सराव सामन्यापूर्वी या दोघातील वादाने एक नवीन वळण घेतले. जेव्हा भारतीय कर्णधार नेटमध्ये सराव करत होता तेव्हा तिथे कुंबळे आलेला पाहून विराटने मैदान सोडले.\nभारतीय पाठीराख्यांना संघाने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी एकाग्र राहून सराव केला पाहिजे असं वाटत असतानाच या दोघांमधील वादाने आता भलतंच वळण घेतलं आहे. जेव्हा विराट कोहली नेटमध्ये सराव करत होता तेव्हा भारतीय प्रशिक्षक अनिल कुंबळे तिथे काही सरावाचं साहित्य घेऊन गेला. कुंबळे तिथे पोहोचल्याबरोबर विराटने लगेच सराव बंद करून तिथून निघून जाणे पसंद केले.\nकाही वृत्तपत्रातील रिपोर्टनुसार तर कुंबळेला पाहून विराटनं हातातली बॅट टाकली आणि त्यानं मैदान सोडलं. यावेळी या दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला नाही. मात्र दोघांची देहबोली हे स्पष्ट करत होती की या दोघांमध्ये आता मैत्रीपूर्ण संबंध संपुष्टात आले आहेत.\nबीसीसीआयने सध्या कुंबळेला मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु कुंबळेने पुन्हा या पदासाठी अर्ज केला असून त्याबरोबर वीरेंद्र सेहवाग, टॉम मूडी या दिग्गजांचे अर्ज देखील आले आहेत.\nभारताचा चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पहिला सामना ४ जून रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबर होत आहे.\nरनमशीन विराट कोहली ठरला तेंडुलकर, गावसकरांनाही वरचढ, केला हा मोठा पराक्रम\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..\nISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-bhimrao-pawar-closed-wine-shop-65936", "date_download": "2018-12-16T04:45:20Z", "digest": "sha1:3NILKIVH5CTTJ2UNL5PAL6Q2CKDICCYX", "length": 12244, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news bhimrao pawar closed wine shop चितळी येथील दारुचे दुकान बंद; गावासाठी भिमराव पवार यांचा निर्णय | eSakal", "raw_content": "\nचितळी येथील दारुचे दुकान बंद; गावासाठी भिमराव पवार यांचा निर्णय\nशुक्रवार, 11 ऑगस्ट 2017\nसातारा : खटाव तालुक्यातील चितळी येथील सरकारमान्य देशी दारुचे दुकान स्वत:हून बंद करण्याचा निर्णय मालक भिमराव शंकर पवार (काका) यांनी घेतला असून, गुरुवार पासून हे दुकान बंद करण्यात आले आहे.\nसातारा : खटाव तालुक्यातील चितळी येथील सरकारमान्य देशी दारुचे दुकान स्वत:हून बंद करण्याचा निर्णय मालक भिमराव शंकर पवार (काका) यांनी घेतला असून, गुरुवार पासून हे दुकान बंद करण्यात आले आहे.\nया संदर्भात पवार यांनी गुरुवार दुपारी सातारा येथील उत्पादनशुल्क विभागाच्या कार्यालयात रितसर अर्ज दिला. त्यांनतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, चितळी येथे माझ्या मालकीचे सरकारमान्य देशी दारुचे दुकान आहे. मी गेल्या 30 वर्षापासून हा व्यवसाय करीत आहे. गावाने मला व माझ्याकुटुबियांना भरभरुन प्रेम दिेले. या गावचा रहिवासी असल्याचा मला अभिमान आहे. गावच्या भल्याचा विचार करुन मी स्वत:हून माझ्या मालकीचे दारुचे दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उत्पादनशुल्क खात्याला रितसर अर्ज दिला आहे. व दुकान आजपासूनच बंद केले आहे.\n'ई सकाळ'वरील महत्त्वाच्या बातम्या :\nअधिकाऱ्यांच्या बदल्यांचा राज्यात बाजार - चव्हाण\nमुघलांचे धडे इतिहासातून गायब\nसत्ता गेली म्हणून घरी बसून चालणार नाही - नारायण राणे\nअंबाबाई मंदिरात आता शासन नियुक्त पुजारी\n'यिन'च्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद\nडोकलामजवळील गावे खाली करण्याचे आदेश\nआर्याने जाणून घेतले अंधविश्‍व\nदर्गा हटविताना लाठीचार्ज, तणाव\nनागपूर : गेली अनेक वर्षे रस्त्यावर असलेला सेंट्रल एव्हेन्यूवरील अग्रेसन चौकातील दर्गा हटविण्याच्या कारवाईला नागरिकांनी तीव्र विरोध करीत महापालिकेच्या...\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\nसाताऱ्याच्या अवलीयाची दुचाकीवरुन अवयवदान जनजागृती\nऔरंगाबाद : वयाच्या 49 व्या वर्षी 18 वर्षांपूर्वी गावातील सीआयएसएफ जवानाला एक किडनीदान केली. तेव्हापासून अवयदान जनजागृतीसाठी झटणाऱ्या 67...\nलाच घेताना वैद्यकीय अधिकारी, मिश्रक जाळ्यात\nअंबाजोगाई : थकित वेतन व भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देण्यासाठी कर्मचाऱ्याकडून 25 हजार रूपयांची लाच घेताना वैद्य���ीय अधिकारी व मिश्रकास...\n''पुण्यातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश'' : अजित पवार\nपुणे : ''पुणे शहरातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन...\nमेगासीटीतील दुरावस्थेमुळे रहिवाशी त्रस्त\nपुणे : पौडफाटा येथे असलेल्या मेगासीटी प्रकल्पातील पाणीपुरवठा गेले पंधरा दिवस विस्कळीत झाला असून पुरेसं पाणी मिळत नसल्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/battery-car-railway-station-129950", "date_download": "2018-12-16T04:23:43Z", "digest": "sha1:JLWS7GG7U4LV66Q6RJBXNUQUUYDJSOPQ", "length": 12422, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Battery Car railway station बॅटरी कार धूळ खात पडून | eSakal", "raw_content": "\nबॅटरी कार धूळ खात पडून\nगुरुवार, 12 जुलै 2018\nपुणे - रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना आधुनिक सोयीसुविधा देण्यासाठी भारतातील महत्त्वाची रेल्वे स्थानके ‘वर्ड क्‍लास’ करण्याची घोषणा केली. यामध्ये पुणे रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आला. याअंतर्गत बॅंक ऑफ इंडियाच्या साह्याने नागरिकांना रेल्वे स्थानकात ‘बॅटरी कार’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, व्यवस्थापक मिळत नसल्याने, तीन ते चार वर्षांपासून ही बॅटरी कार धूळ खात पडून आहे.\nपुणे - रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना आधुनिक सोयीसुविधा देण्यासाठी भारतातील महत्त्वाची रेल्वे स्थानके ‘वर्ड क्‍लास’ करण्याची घोषणा केली. यामध्ये पुणे रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आला. याअंतर्गत बॅंक ऑफ इंडियाच्या साह्याने नागरिकांना रेल्वे स्थानकात ‘बॅटरी कार’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, व्यवस्थापक मिळत नसल्याने, तीन ते चार वर्षांपासून ही बॅटरी कार धूळ खात पडून आहे.\nपुणे रेल्वे स्थानकात बॅंक ऑफ इंडियाच्या साह्याने आठ वर्षांपूर्वी बॅटरी कार सुरू करण्यात आली. प्रमुख्याने ज���येष्ठ नागरिक, अपंग, गरोदर महिला यांच्यासाठी ही सुविधा करण्यात आली होती. बॅंकेने साह्य बंद केल्यापासून ही कार बंद पडली आहे. पुणे रेल्वे स्थानकाबरोबर ज्या अन्य स्थानकांत ही सुरू केली होती, तेथे ती सुरळीत सुरू आहे. रेल्वे प्रशासनाने या कारचे व्यवस्थापन नीट केले नसल्याची खंत रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी व्यक्त केली.\nबॅटरी कारचे व्यवस्थापन रेल्वेकडे नाही. सुरवातीला बॅंक ऑफ इंडियाच्या साह्याने ही कार चालवली होती. ही सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी आम्ही एनजीओशी संपर्क करत आहोत. ही सेवा लवकरच सुरू करण्यात येईल.\n- ए. के. पाठक, पुणे रेल्वे स्टेशन मास्तर\nपूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामान\nपुणे - बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण किनारपट्टीलगत असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती पूरक ठरल्याने राज्यातील तापमानात चढ-उतार होत आहे. किमान...\nपुण्याची पाणीकपात हे सरकारचे अपयश - अजित पवार\nपुणे - शहरातील पाणीकपातीचा प्रश्‍न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने...\nजिल्ह्यातील प्रमुख धरणं निम्मी रिती\nपुणे : जिल्ह्यातील प्रमुख सोळा धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठ्यात तब्बल 56.27 टीएमसीने घट झाली आहे. यामुळे या धरणांमध्ये सध्या 78.73 टीएमसी साठा...\nयू-ट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थी स्वावलंबी\nपुणे : शिक्षणाबरोबरच कलेची आवड जोपासत महिन्यातील 10 ते 12 दिवस काम करून शहरातील दोन तरुण \"यू-ट्यूब'च्या माध्यमातून 15 ते 20 हजार रुपये कमावत...\nवयात येणाऱ्या मुलींच्या भावविश्वाचं चित्रण\nकुमारवयात पाऊल टाकताना विशेषत: मुलींची होणारी घालमेल, अस्वस्थता आश्‍लेषा महाजन यांनी \"कळ्यांचे ऋतू' या पुस्तकातून अत्यंत तरलपणे कथांच्या माध्यमातून...\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/42811", "date_download": "2018-12-16T04:38:14Z", "digest": "sha1:UNXIFE2LCUQYDKGKSYZX3A6RKAJ75TUS", "length": 17419, "nlines": 146, "source_domain": "www.misalpav.com", "title": "macOS आणि iOS-3 (Web to PDF) | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमी या वेळेस \"Out Of Office\" मेसेजबद्दल माहिती देणार होतो. पण सकाळीच मित्राचा फोन आला. \"नेटवर काहीतरी चांगला लेख वाचनात आलाय. एखादे सोपे ॲप असेल तर सांग. म्हणजे लेखाचे PDF करुन ठेवता येईल.\" मग त्याला थोडी-फार माहिती दिली. विचार केला अगदी छोटी आणि सर्वांना माहित असलेली माहितीच आज येथे 'मिपा’वर शेअर करावी. ज्यांना माहित नाही त्यांना याचा ऊपयोग होईल. \"Out Of Office\" मेसेजविषयी पुढच्यावेळेस लिहिन.\nआज बाजारात Android, Windows आणि iOS साठी अनेक PDF ॲप्स ऊपलब्ध आहेत. त्यात अनेक ऊपयुक्त फिचर्सही आहेत. जसे Merge & Split, Watermark, Stamp, Rotate/arrange/delete pages, Signature & Form filling, Compress इत्यादी. अगदी भरपुर पर्याय ऊपलब्ध आहेत. हे झाले PDF बद्दल. आपण Pages, Word, Numbers, Excel वगैरे फाईल सेव्ह करताना PDF मध्ये सेव्ह करु शकतो. पण जेंव्हा नेटवर एखादा सुंदर लेख वाचनात येतो तेंव्हा तो पुर्ण लेख PDF मध्ये कसा कन्हर्ट करायचा अर्थात त्यासाठीही अनेक ॲप्स आहेत. पण iOS मध्ये inbuilt च सुविधा ऊपलब्ध आहे. त्यामध्ये तुम्ही website च नाही तर तुमच्या iOS device वर असलेले काहीही PDF मध्ये कन्व्हर्ट करु शकतो. Pages, Notes, Numbers, Keynote ईतकेच काय Photo आणि email चे देखिल PDF बनवू शकता. आज आपण webpage कसे PDF मध्ये कन्व्हर्ट करायचे ते पाहूयात.\n1. प्रथम तुम्हाला ज्या webpage चे PDF करायचे आहे ते सफारीमध्ये ऊघडा. एक मात्र काळजी घ्या, जे पेज तुम्हाला PDF मध्ये कन्व्हर्ट करायचे आहे ते पुर्णपणे ओपन होवूद्या. कारण पेजची लांबी जास्त असल्याने आपल्या लक्षात येत नाही की पेज पुर्ण लोड झाले आहे की नाही. त्यासाठी पुर्ण पेज स्क्रॉल करुन पहा. अर्धवट लोड झालेल्या पेजची PDF सुध्दा अर्थवटच होईल.\n2. पेज जर पुर्ण लोड झाले असेल तर Safari च्या वरील ऊजव्या बाजुस 'शेअर' हे बटन असेल त्यावर क्लिक करा. हे शेअर बटन 'चौकोनातून वरच्या बाजुने बाहेर आलेला बाण' असे काहीसे दिसते. ⍐ साधारण असे. पण बाण चौकोनाच्या पोटातून थोडासा बाहेर आलेला असतो.\n3. 'शेअर बटन' क्लिक केल्यावर तुमच्यासमोर अनेक पर्याय ऊपलब्ध होतील. हे पर्याय तुम्ही कसे ॲरेंज केले आहेत त्या क्रमाणे समोर येतील. तसेच तुम्ही कोणकोणती ॲप डाऊनलोड केली आहेत, त्यातली PDF ला सपोर्ट करणारी ॲप्स समोर येतील. मी लावलेला क्रम हा Telegram, Mac Mail, Spark Mail, iBook या सारखा आहे. या ॲप्सच्या रांगेखाली Safari चे पर्याय ब्लॅक & व्हाईट मध्ये येतील. Print, Add bookmarks, Add reading list वगैरे.\n4. वरील पर्यायांपैकी 'Print' या पर्यायावर क्लिक करा. Print वर क्लिक केले असता Printer Options ची विंडो ओपन होईल. ज्यात Printer निवडने, किती कॉपीज् काढायच्या आहेत कोणकोणत्या पानांच्या प्रिंट काढायच्या वगैरे पर्याय असतील. तसेच खाली Print Preview असेल. पण आपल्याला Print काढायची नाहीए. त्यामुळे या सगळ्या पर्यायांकडे दुर्लक्ष करा. खाली जो Preview असेल त्यात तुमचे वेबपेज जितक्या पानांचे असेल त्यातले पहिले पान असेल. ते स्लाइड केले तर त्यामागे बाकीची पाने असतील. तर त्यांना तेथेच असुद्या. जे पहिले पान दिसेल त्याला दोन बोटाने झुम करा.\n5. तुम्ही जेंव्हा पहिले पान झुम कराल तेंव्हा PDF फुल स्क्रिनमध्ये ओपन होईल. तसेच स्क्रिनच्या ऊजव्या बाजुला बाकीच्या पानांचे थंबनेल्स दिसतील. आता या थंबनेल्सच्या वरती पुन्हा 'शेअर' बटन दिसेल. (iOS किंवा macOS मध्ये तुम्ही कोणतेही ॲप ऊघडले तरी 'शेअर बटन' त्याच जागेवर असते.)\n6. आता शेअर बटन दाबल्यावर परत तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. आता तुम्ही ठरवा तुम्हाला ही तयार झालेली PDF कुठे शेअर करायची आहे. तुम्ही iPhone वर PDF तयार केली असेल तर WhatsApp चा पर्यायही दिसेल. iOS किंवा macOS वापरताना 'फाईल मॅनेजर' ॲप्स तुम्हाला गरजेची असतात. Apple चे स्वतंत्र Files नावाचे ॲप आहेच. पण मला \"File Master\" हे ॲप आवडते. (या File Master चा स्क्रिन शॉट मी दिलाच आहे पण याबद्दल सविस्तर माहिती पुन्हा कधीतरी देईन.) तुम्ही तयार झालेली PDF फाईल मास्टर मध्ये सेव्ह करा किंवा iBook मध्ये सेव्ह करा.\nहे सगळे लिहायला, वाचायला जरी जरा कटकटीचे वाटले तरी या सर्व PDF Converting Process ला फार तर आठ ते दहा सेंकद लागतात. एकदा तुमच्याकडे विशिष्ट विषयांवरचे किंवा तुमच्या आवडते अनेक PDF तयार होतील ते���व्हा त्यांना Merge करुन तुम्ही e-book बनवू शकता. त्याचे कव्हर डिझाइन करु शकता. मित्रांना पाठवू शकता. मला आवडलेल्या 'मिपा’वरील गझलांचे बरेच मोठे कलेक्शन करुन मी त्याचे e-book करुन ते iBook वर स्टोअर करुन ठेवले आहे. मला जेंव्हा फार कंटाळा येतो तेंव्हा या गझल काढून मी वाचत बसतो. एकदा, दोनदा आणि पुन्हा पुन्हा.\nआपला \"out of office\" हा विषय राहिलाच मागे. असो. पुढच्यावेळेस त्यावर सविस्तर बोलू.\nतुमच्या पीडीएफ मध्ये जे /user\nतुमच्या पीडीएफ मध्ये जे /user/१७०३० किंवा /node/ टाईप एकस्ट्रा टेक्स्ट येत आहे तोच प्रॉब्लेम मला माझ्या लेखाची पीडीएफ आवृत्ती करताना येत होता.\nयाचा उपाय म्हणून मी मराठीत असलेले पेज http://archive.is या वेबसाईट वर उघडतो. तिथे सेव्ह द पेज असे करतो.\nमग त्यांच्या वेबसाईटवर जे पेज दिसते, त्याची पीडीएफ प्रिंट केल्यावर वरती नमूद केलेले प्रॉब्लेम नाहीसे होतात.\nमी कधी ही वेबसाईट वापरली नाही\nमी कधी ही वेबसाईट वापरली नाही. मी आत्ता पाहिले. पण मला ती PDF मॅकवर डाऊनलोड करता येत नाहीए. आणि पुर्ण वेबपेजची PDF होतीए. म्हणजे साईड बार व ॲडसहीत. त्यामुळे लेखाची रुंदी कमी होतेय.\nमी वर सांगितल्याप्रमाणेच PDF\nमी वर सांगितल्याप्रमाणेच PDF करा पण त्याआगोदर रिडींग मोड वर क्लिक करा. कोणतीही ॲड अथवा वर तुम्ही म्हणाले तसे शब्द येत नाही PDF मध्ये. रिडर मोड असल्यामुळे PDF चे बॅकग्राऊंडही बदलता येते.\nReading Mode ऑन करून परफेक्ट\nReading Mode ऑन करून परफेक्ट काम झालेलं आहे क्रोम वापरणार्यांनी रिडींग मोड चे एक्सटेंशन वापरले कि झाले. फायरफॉक्स मध्ये इन बिल्ट रिडींग मोड असतो.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 6 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/10-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-16T04:52:26Z", "digest": "sha1:CSULGWEX45BMMLYVB3AZVCN2EC4X6PU5", "length": 5699, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "10 डिसेंबरला भरती मेळाव्याचे आयोजन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n10 डिसेंबरला भरती मेळाव्याचे आयोजन\nसातारा – शिकाऊ उमेदवारी अधिनियम 1961 अंतर्गत सोमवार दि.10 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सातारा येथे आयटीआय उत्तीर्ण, प्रशिक्षणार्थ्यांसाठी शिकाऊ उदमेवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती मेळाव्यास आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन औद्योगि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य टी.एन. मिसाळ यांनी केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपालिकेत तंबाखू बहाद्दरांकडून दंड वसूल\nNext articleमिसिंग लिंकचा खर्च अठराशे कोटींनी वाढला\n#व्हिडीओ : सातार्‍यात लक्ष्मण मानेंच्या निवासस्थानी मराठा समाजाचे गांधीगिरी आंदोलन\nवजरोशीच्या एकावर पोक्‍सोअंतर्गत गुन्हा\nफलटण विधानसभा मतदारसंघात सेनेची मोर्चा बांधणी\nविजय दिवस समारोहास चित्ररथ जिवंत देखाव्यांसह दिमाखात प्रारंभ\nपल्सरच्या धडकेत कॉन्स्टेबल जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-election-new-456633-2/", "date_download": "2018-12-16T03:35:30Z", "digest": "sha1:W7KJ7RJ6CLOPHRIKWJJFMUT5PBAVY2MA", "length": 11593, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नगर महापालिका रणसंग्राम 2018 : भाजपचे ‘ते’ प्रवेश अडचणीत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनगर महापालिका रणसंग्राम 2018 : भाजपचे ‘ते’ प्रवेश अडचणीत\nपालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यावर निवडणूकीची धुरा; कोअर कमिटी ठरणार नावालाच\nभाजप इच्छुकांच्या सोमवारी मुलाखती\nभाजप इच्छुकांच्या सोमवारी मुलाखती ठेवण्यात आल्या आहेत. 68 प्रभागांसाठी या मुलाखती होणार आहे. त्यासाठी गेल्या चार दिवसांपासून पक्षाकडून इच्छुकांना अर्ज देण्यात आले असून त्याअर्जापोटी पक्ष निधी देखील घेण्यात आला आहे. खुल्या प्रवर्गासाठी 1 हजार शुल्क आहे. परंतू कोअर कमिटीमधील एका सदस्याने दहा हजार रुपये घेतल्याची चर्चा असून त्याने बोभाटा झाल्यानंतर 15 इच्छुकांचे पैसे परत केल्याची चर्चा आहे.\nनगर – महापालिका निवडणुकीसाठी भाजपने स्थापन केलेली कोअर कमिटी नावालाच ठरणार आहे. या निवडणुकीची सर्वच धुरा आता पालकमंत��री प्रा. राम शिंदे यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. त्यामुळे या कमिटीतील सदस्यांना आता पालकमंत्र्यांच्या धोरणानुसार निर्णय द्यावे लागणार आहे.\nदरम्यान कोअर कमिटीमध्ये पालकमंत्र्यांसह अन्य चार जणांचा समावेश आहे. परंतू या कमिटीला डावलून घडवून आणलेले पक्षप्रवेश आता अडचणीत येण्याची शक्‍यता आहे.\nमहापालिकेत एकहाती सत्ता आणण्याच्या दृष्टीने भाजपने प्रयत्न सुरू केले आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी तीन ते चार महिन्यापासून भाजपने निवडणूक तयारीला लागले आहे. सांगली व जळगाव पाठोपाठ नगरची महापालिका ताब्यात आणण्याचा चंग बांधला आहे.\nस्थानिक नेत्यांसह पक्षाचे वरिष्ठ नेते तसेच मुख्यमंत्री स्वतः जातीने या निवडणुकीकडे लक्ष देत आहे. त्यासाठी पालकमंत्री शिंदे यांच्यासह शहरजिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, ऍड. अभय आगरकर, किशोर बोरा या पाच जणांचा कोअर कमिटी स्थापन करण्यात आली आहे.\nअन्य पक्षातून भाजप प्रवेश, उमेदवारी, सभा आदींचे नियोजन करण्याची जबाबदारी या कमिटीवर आहे. परंतू या कमिटीला डावलून कोअर कमिटीतील एका सदस्याने अनेकांना उमेदवारीचे आश्‍वासन देवून अन्य पक्षातील कार्यकर्त्यांचे भाजप प्रवेश घडवून आणले आहेत. अर्थात ज्या प्रवेश प्रक्रियेत पालकमंत्री सहभागी आहे. ते वगळून जे प्रवेश आजवर झाले आहेत. ते आता अडचणी येण्याची शक्‍यता असून त्यांना उमेदवारी मिळणार की नाही असा प्रश्‍न उपस्थित होणार आहे.\nकाही प्रभागात पक्षाचा उमेदवार असतांनाही स्वतःच्या मनमानीमुळे अन्य पक्षातील कार्यकर्त्यांचा प्रवेश घडवून त्यांना उमेदवारीचे आश्‍वासन देण्यात आले आहे. परंतू आता त्यांना उमेदवारी मिळणार का असा प्रश्‍न आहे. कारण भाजपने सर्वाधिकार पालकमंत्र्यांना दिले आहे.\nपक्षाची महापालिकेत सत्ता आणण्याच्या दृष्टीने पालकमंत्र्यांवर पक्षश्रेष्ठींनी जबाबदारी काढली आहे. त्यामुळे त्यादृष्टीने पालकमंत्री प्रयत्न करणार आहे. त्याचा परिणाम अन्य सदस्यांवर होण्याची शक्‍यता आहे. जळगावमध्ये जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. त्यानुसार नगरमध्ये पालकमंत्र्यांवर जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून पालकमंत्र्यांनी जोरदार मोहिम सुरू केली आहे.\n‘प्रभ��त’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनगर मनपा निवडणूक 2018 : अजूनही मिटेना मतदार यादीचा घोळ\nNext articleअयोध्येत वादग्रस्त ठिकाणी बुद्धमूर्तीची स्थापना करावी\nबारहाटे यांना बेस्ट ऍप्रेंटिस\nकॉंग्रेसच्या यशाबद्दल कर्जतला कार्यकर्त्यांचा जल्लोष\nस्वस्थ भारत सायकल यात्रा नगरमध्ये दाखल\nपत्रकारास मारहाण करणाऱ्या पोलिसाचे निलंबन करा\nसोशल मिडीया हे आभासी जग – कापरे\nप्रदर्शनामधूनच भावी कलाम, भाभा तयार होतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v34017", "date_download": "2018-12-16T03:39:06Z", "digest": "sha1:FUVEX4VKVYKEZ5AMXQ4XOO3RGHNLWKLH", "length": 8250, "nlines": 221, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Oggy and the Cockroaches - First flight व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया व्हिडिओचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia310\nफोन / ब्राउझर: Mozilla\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर Oggy and the Cockroaches - First flight व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://upakram.forumotion.com/t43-topic", "date_download": "2018-12-16T04:59:47Z", "digest": "sha1:AQO2ZN5KDEZCYDQ6Y5PNAZTAGNHA5WR5", "length": 26323, "nlines": 105, "source_domain": "upakram.forumotion.com", "title": "मन एव मनुष्याणाम्‌", "raw_content": "\nCKP आणि हिंदू धर्म\n» कायस्थांचे इमान गावे कोण्या कवनांनी \n» मन एव मनुष्याणाम्‌\nCKP :: हिंदू धर्म :: हिंदू संकृती\nमन मनास उमगत नाही, हे खरंच. मन हे इंद्रिय अन्य इंद्रियांसारखं एखाद्या अवयवाला चिकटून येत नाही, त्यामुळे ते कुठंय ते सांगता येत नाही; पण ते असं इंद्रिय आहे, की जे सर्व शरीराला व्यापून असतं. प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आणि अन्य इंद्रियांची कार्ये मनाच्या सहभागाशिवाय होत नाहीत. मन प्रसन्न असेल तर सारं जग सुंदर असतं. मनाची अप्रसन्नता सारं जगणं दुर्मुखलेलं करतं.\nहा शरीर व आत्मा यांच्यामधला एक महत्त्वाचा दुवा असतो. इंद्रियांची कार्येसुद्धा मनाशिवाय होत नसतात. मन हे स्वतःसुद्धा एक इंद्रियच आहे. मन हे असं इंद्रिय आहे की जे सर्व शरीराला व्यापून असतं, शरीरातील सर्व लहान-मोठ्या घडामोडींना सहायक स्वरूप असतं.\nकोणत्याही गोष्टीचं ज्ञान होण्यासाठी आत्म्याची प्रेरणा जशी हवी, तसाच मनाचा सहभागही अत्यावश्‍यक आहे. कानाने आवाज तेव्हाच ऐकू येतो जेव्हा मन श्रोत्रेंद्रियाशी संबंधित असते. आपण प्रत्यक्षातही हा अनुभव कैक वेळा घेतो, की वाचनात दंग असताना एखादी व्यक्‍ती शेजारी येऊन उभी राहिली तर कळत नाही, पण टीव्हीवर आवडता कार्यक्रम पाहात असताना आईला मुलाने मारलेली हाक ऐकू येते. म्हणजेच मन ज्या इंद्रियाशी संबंधित असते त्याच विषयाचे ज्ञान होते, बाकीचे विषय ज्ञात होऊ शकत नाहीत.\nमन फार महत्त्वाचं आहे. कारण मन हे अहंकार, बुद्धी व इंद्रियांवरही आपला अधिकार गाजवू शकते.\nमनाची कार्ये सांगताना चरकाचार्य म्हणतात -\nइन्द्रियाभिग्रहः कर्म मनसः स्वस्यनिग्रहः उहो विचारश्‍च ततः परः बुद्धिः प्रवर्तते उहो विचारश्‍च ततः परः बुद्धिः प्रवर्तते \nइंद्रियांचे नियंत्रण करणे हे काम मनाचे आहे. \"उह' म्हणजे ऊहापोह अर्थात अमुक गोष्ट केल्यास काय होईल व त्याचा परिणाम बरा-वाईट असा होईल व लाभ किंवा हानिकारक काय हे ठरविते ती बुद्धी. बुद्धीने बरे-वाईट काही सांगितले तरी इंद्रियांच्या कर्माची जबाबदारी मनाचीच असते. इंद्रिये स्वतःच्या विषयाकडे आकर्षित झाली की त्यावर मनाचा ताबा राहात नाही म्हणून इंद्रियविजय व मनःशक्‍ती वाढविणे हे उपाय महत्त्वाचे ठरतात.\nएकदा मन नियंत्रणाखाली आले की शरीर-मानस व्यापार सुरळीत चालतात. म्हणूनच आयुर्वेदशास्त्रच नाही तर बाकी योगशास्त्र, अध्यात्मशास्त्रही \"मनावर ताबा ठेवणे' ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट मानतात व त्या दृष्टीने उपायही सांगतात.\nमन सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांनी युक्‍त असते. खरं तर यातील सत्त्व हा \"गुण' असून रज व तम हे \"दोष'च समजले जातात. सत्त्वगुणाचे प्राधान्य असणारे मन शुद्ध, प्रसन्न व संशयरहित असते आणि अशा मनाचे स्वतःवरही पूर्ण नियंत्रण असते. मन हे अन्नमय आहे हे सर्वच प्राचीन भारतीय शास्त्रांनी आणि आधुनिक विज्ञानानेही मान्य केले आहे. आपण जे खाऊ तसं आपलं मन घडत जातं म्हणूनच आयुर्वेदशास्त्रात सात्त्विक आहाराची प्रशंसा केली आहे. मन हे उभयेंद्रिय असल्यामुळे त्यावर जडाच्या दिशेनं अन्नाचा व चैतन्याच्या दिशेनं आत्म्याच्या सात्त्विकतेचा परिणाम होत असतो.\nआयुर्वेदानं रोगांची तीन मुख्य कारणं सांगितलेली आहे. त्यात प्रज्ञापराध हा सर्वांत महत्त्वाचा सांगितला. प्रज्ञा म्हणजे कार्यरत बुद्धी. बुद्धीने निर्णय घेण्यापूर्वी स्मृती व धृती याची मदत घ्यावी लागते. स्मृती व धृती यांनी चूक केली तर बुद्धी चुकीचा निर्णय घेते. या तिघांच्या चुकीमुळे या तिन्ही पातळ्यांवर चुकीचा निर्णय झाला की प्रज्ञापराध होतो म्हणजेच कर्मासाठीची प्रेरणा चुकीची मिळते. स्मृती ही अनुभवाची साठवण आणि मुळात ती असते आत्मतत्त्वाची स्मृती. स्मृती ज्या वेळी भलत्याच गोष्टींचा ऊहापोह करते त्या वेळी स्मृतिभ्रंश होतो म्हणजेच चुकीची धारणा होते. भौतिक उदाहरण घ्यायचं झालं, तर वाटेत पडलेल्या दोरीला पूर्वीच्या साठवणीतील सापाच्या बरोबर तुलना करून सर्प आहे ही निश्‍चिती मनात झाली, म्हणजे तशी धारणा झाली की तो धृतिभ्रंश झाला. यानंतर बुद्धीने निर्णय करायचा; परंतु चुकीची धारणा झाल्यानंतर बुद्धीचाही निर्णय चुकीचाच येतो. प्रज्ञापराध टाळण्यासाठी मनाला आत्मरत करणे हा एक अप्रतिम उपाय ठरतो. प्रज्ञापराध झाला की व्यक्‍तीकडून अनुचित, अयोग्य कार्य घडतं, त्यातून सर्व दोष बिघडतात आणि रोगाची सुरवात होते. यात मनाचा मोठा सहभाग असतो. कारण कार्यरत बुद्धी ज्या मनाकडून काम करून घेते त्या मनाचे प्रत्यक्ष काम करणाऱ्या इंद्रियांवर वर्चस्व असते.\nयच्च अन्यदीदृशं कर्म रजोमोहसमुत्थितम्‌ प्रज्ञापराधं तं शिष्टा ब्र��वते व्याधिकारणम्‌ प्रज्ञापराधं तं शिष्टा ब्रुवते व्याधिकारणम्‌ \nरज व तम गुणाने आविष्ट झालेले मन जेव्हा इंद्रियांकडून चुकीची कार्य करवून घेते तेव्हा त्याला प्रज्ञापराध असं म्हणतात.\nया सर्व वर्णनावरून एक गोष्ट लक्षात येते की प्रज्ञापराध होऊ नये असं वाटत असेल म्हणजेच रोगाला आमंत्रण द्यायचं नसेल तर मन शुद्ध व सात्त्विक असायला हवं आणि मनाचे दोष - रज व तम - कमी व्हायला हवेत, मनावर नियंत्रण ठेवता यायला हवे. आत्मरत मनच मनावर नियंत्रण ठेवू शकतं. बऱ्याचदा आपण अनुभवतो की एखादी गोष्ट करण्याचा मोह होत असतो, बुद्धी-धृती मनाला बजावत असतात की हे करणे योग्य नाही तरीही मन जोपर्यंत इंद्रियांच्या सुखकल्पनांच्या मोहापासून स्वतःला परावृत्त करत नाही तोपर्यंत मनाची द्विधा स्थिती चालू राहते.\nमनाने बुद्धीचे ऐकावे यासाठी मनाला अनुशासनाच्या गोडीत गुंतवणे भाग असते. याचसाठी आयुर्वेदाने सद्‌वृत्त सांगितलं आहे. शरीराच्या आरोग्यासाठी स्वस्थवृत्त तर मनाचे आरोग्य व संपन्नतेसाठी सद्‌वृत्त हवेच.\nसद्‌वृत्तातील काही महत्त्वाच्या गोष्टी याप्रमाणे होत,\nसकाळ, संध्याकाळ स्नानसंध्या म्हणजे स्नान, मार्जनादी नित्यकर्म, सूर्योपासना करावी.\nअग्नीची उपासना करावी. बाह्य अग्नी व शरीरस्थ अग्नी संतुलित ठेवावा.\nगुरू, आचार्य, सिद्ध यांची पूजा करावी. ज्ञानाचा आदर करावा.\nपाय स्वच्छ ठेवावेत. चुकीच्या मार्गाचे अवलंबन करू नये.\nअपवित्र, अप्रशस्त वस्तूकडे पाहू नये. वाईटापासून दूर राहावे.\nअन्नाची निंदा करू नये तसेच चुकीचे, प्रकृतीला न मानवणारे अन्न खाऊ नये.\nनिंद्य व्यक्‍तीचे म्हणजे चुकीची कामे करणाऱ्या व्यक्‍तीचे अन्न खाऊ नये.\nरात्रीच्या वेळी दही खाऊ नये.\nशास्त्राने सांगितलेल्या, स्वतः ठरविलेल्या किंवा एखाद्या संस्थेच्या नियमांचे उल्लंघन करू नये.\nरात्री भटकू नये. संशय येईल किंवा लपवावे लागेल असे कार्य, चौर्यकर्म करू नये.\nअनोळख्या ठिकाणी म्हणजे संभ्रम दूर झाल्याशिवाय आणि स्वसंरक्षणाची खात्री नसेल अशा ठिकाणी भटकू नये.\nसूर्यास्तानंतर लगेच किंवा थकून भागून आल्यानंतर लगेच भोजन, शयन, अध्ययन व मैथुन करू नये.\nअशा अनुशासनाने मनाला नियंत्रित केले तर त्यास चुकीचे निर्णय घेण्यापासून परावृत्त करता येते.\nरज-तम हे मनाचे दोष वाढले की त्यातून मानसिक रोग निर्माण होता���. मानसिक रोग होण्याची शक्‍यता कोणामध्ये असते हे आयुर्वेदात याप्रमाणे सांगितले आहे,\nअतिशय भित्र्या स्वभावाच्या व्यक्‍ती\nशरीरातील वात-पित्तादी दोष अति प्रमाणात वाढलेल्या व्यक्‍ती\nअनुचित आहार म्हणजे ऋतुमानाला व प्रकृतीला न मानवणारा आहार करणाऱ्या व्यक्‍ती\nअनुचित पद्धतीच्या शरीरक्रिया करणाऱ्या म्हणजे स्वतःच्या ताकदीचा विचार न करता वागणाऱ्या व्यक्‍ती\nअतिशय अशक्‍त व क्षीण व्यक्‍ती\nचंचल स्वभावामुळे कोणत्याही निर्णयाप्रत येऊ न शकणाऱ्या व्यक्‍ती\nकाम-क्रोध-लोभ वगैरे षड्रिपूंच्या आहारी जाणाऱ्या व्यक्‍ती\nबुद्धी विचलित झालेल्या म्हणजे हे का ते ठरवू न शकणाऱ्या व्यक्‍ती\nमानस रोगांमध्ये शरीरशुद्धी सर्वप्रथम येते. शरीर शुद्ध झाले की मनही शांत व्हायला मदत मिळते.\n प्रसादमाप्नोति स्मृतिं संज्ञां च विन्दति \nविरेचनादी पंचकर्मांनी हृदय, इंद्रिये, शिर व शरीर उत्तम रीतीने शुद्ध झाले की मन प्रसन्न होते, स्मरणशक्‍तीही वाढते अर्थातच मानस रोग बरे होण्याची पूर्वतयारी होते.\nमानरोगांमध्ये जुने तूप, गोमूत्र, शतावरी-ब्राह्मी-जटामांसी वगैरे मन-बुद्धीची ताकद वाढविणारी द्रव्ये, जीवनीय औषधांसारखी एकंदर जीवनशक्‍ती वाढविणारी उपयुक्‍त द्रव्ये असतात. बरोबरीने विशिष्ट औषधीद्रव्यं शरीरावर धारण करणे, यज्ञ-यागादी कर्मे करणे, धूप करणे, दान करणे यांसारख्या ग्रहचिकित्सेतील उपायही योजायचे असतात. मानसिक रोगाची भीती बाळगण्याची गरज कोणाला नसते, हे याप्रमाणे सांगितले आहे,\nनिवृत्तामिषमद्यो यो हिताशी प्रयतः शुचिः \nजो मद्य व मांस सेवन करत नाही.\nजो प्रकृतीला अनुरूप हितकर आहार सेवन करतो.\nजो प्रत्येक कार्य सावधानपूर्वक करतो\nजो पवित्र व शुद्ध असतो.\nतेव्हा या सर्व गोष्टींची काळजी घेतली, मन सैरभैर न सोडता अनुशासित केले, योग-प्राणायामादी\nक्रियांनी मनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला तर त्यातून शरीर व मन दोघांचेही आरोग्य अबाधित राहील व निरामय आयुष्याचा आनंद घेता येईल.\nहे एकच आहे व त्यामुळे एकाच वेळेला ते दोन इंद्रियांच्या ठिकाणी राहू शकत नाही. एका वेळेला एकाच विषयाचे ज्ञान करू शकते.\nमात्र प्रत्यक्षात आपण असाही अनुभव घेतो, की एकाच वेळेला आपण डोळ्यांनी नृत्य पाहतो, कानांनी गाणे ऐकतो, हातांनी ताल धरतो, तर हे कसे होते याचे उत्तर असे की मन एकच असल��� तरी अतिशय सूक्ष्म असल्याने महावेगवान असते. मोजताही येणार नाही अशा कालावधीत ते डोळ्यांकडून कानाकडे, कानाकडून हाताकडे, हाताकडून डोळ्यांकडे अविरत फिरत असते आणि एकाच वेळेस एकाहून अधिक विषयांचे ग्रहण करू शकते. मन जेवढे शुद्ध तेवढे एकाच वेळेत अनेक विषय ग्रहण करण्याची क्षमता अधिक असते. यावरूनच \"अष्टावधानी' हे विशेषण मन एकाच वेळेला आठ वेगवेगळ्या ठिकाणी लक्ष देऊ शकत असणाऱ्या व्यक्‍तींना दिले जाते.\nकणखरपणावरून मनाचे तीन प्रकार केलेले आहेत, प्रवरसत्त्वसार, मध्यसत्त्वसार व हीनसत्त्वसार.\nज्याचे मन कधीही खचत नाही, जो कधीही विषण्ण होत नाही, ज्याची समज चांगली असते, ज्याची स्मरणशक्‍ती चांगली असते, जो कोणत्याही कामासाठी तत्पर असतो, जो काम मनापासून करतो, ज्याचे आचरण शुद्ध व पवित्र असते, ज्याला शारीरिक वा मानसिक वेदना झाल्या तरी जणू झाल्याच नाहीत असा दिसतो, तो मनुष्य प्रवरसत्त्वसार असतो.\nदुसरा मनुष्य वेदना सहन करतो आहे म्हणून आपणही सहन केल्या पाहिजेत असे समजून मनाचे धैर्य एकवटतो, तो मनुष्य मध्यसत्त्वसार असतो. दुसऱ्याने समजावले असता, धीर दिला असता त्यांची सहनशक्‍ती वाढते.\nहीनसत्त्वसारवान मनुष्याचे धैर्य खूपच कमी असते. दुसऱ्याकडे पाहून किंवा दुसऱ्याचे ऐकूनही तो धीर धरू शकत नाही. शरीर बलवान असले तरी थोड्याही वेदना सहन करू शकत नाही व तो अगदी हळव्या मनाचा असतो.\nरोगाचे निदान करतानाही मनाच्या या प्रवृत्तीचा विचार करणे भाग असते. कारण उत्तम धैर्य असणारा मनुष्य जेवढा त्रास होत असेल, त्याच्या मानाने खूप कमी प्रमाणात तो वर्णन करतो तर हीन धैर्य असणारा मनुष्य त्रास कमी असला तरी खूप अधिक प्रमाणात वर्णन करतो. अर्थातच नेमके निदान करण्यासाठी वैद्याला रुग्णाचे मन विचारात घेणे गरजेचे असते, मनाची ही धीरता नंतर रोगनिवारणासाठीही तेवढीच महत्त्वाची असते.\n--- डॉ. श्री बालाजी तांबे\nCKP :: हिंदू धर्म :: हिंदू संकृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/anna-hazare-backs-maharashtra-farmers-strike-262045.html", "date_download": "2018-12-16T03:15:41Z", "digest": "sha1:7O3TS2R4AXMJU72QXEELIAGZK4B35S6T", "length": 12975, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शेतकरी संपावर तोडगा काढण्यासाठी अण्णा हजारे मध्यस्थी करायला तयार", "raw_content": "\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIRAL VIDEO: सोनाराच्या डोळ्यादेखत पळवल्या सोन्याच्या बांगड्या\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nशेतकरी संपावर तोडगा काढण्यासाठी अण्णा हजारे मध्यस्थी करायला तयार\n02 जून : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला आता एक नवीन वळणं मिळालं आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी संपाला पाठिंबा जाहीर केला आहे. एवढच नाही तर शेतकऱ्यांच्या बाजूनं सरकारसोबत चर्चेला तयार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. पण सोशल मीडियावर अण्णांच्या भूमिकेवर साशंकता व्यक्त केली जातेय. अण्णा हजारे देवेंद्र सरकारचे एजंट असल्याचा आरोप सोशल मीडियावर केला जातोय.\nदुसरीकडे किसान क्रांतीचे नेते जयाजीराव सूर्यवंशी यांनी अण्णांच्या पाठिंब्याचं स्वागत केलं आहे. पण अण्णांनी अगोदर कर्जमुक्ती मिळवून द्यावी आणि नंतरच बोलावं असं म्हटलं आहे. त्यामुळे सध्या तरी संपावर असलेले शेतकरी कुणाचीही मध्यस्थी स्वीकारण्याच्या तयारीत नसल्याचं दिसतं आहे.\nशेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी अण्णांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपली भूमिका मांडली आहे. .'शेतकऱ्यांच्या मागण्या आणि आंदोलन रास्त आहे. मात्र, त्यांनी संयम आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन केले पाहिजे, असं अण्णांनी यात म्हटलं आहे. त्याचबरोबर,शेतकऱ्यांच्या प्रश्नावर माझी दोन वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा झालेली आहे. ते चर्चेला तयार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींचे शिष्टमंडळ चर्चेसाठी तयार असेल तर मी पुन्हा एकदा त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे,' असं त्यांनी म्हटलं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nVIDEO : जालना जिल्ह्यातील दुष्काळाचा ग्राऊंड रिपोर्ट\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android/?id=d1d1975", "date_download": "2018-12-16T03:40:21Z", "digest": "sha1:XHP7XCOGVSKGTZUX72JDUVOOKUHVJF44", "length": 10608, "nlines": 260, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Opera Mini Web Browser Android अॅप APK (com.opera.mini.android) - PHONEKY वर डाउनलोड करा", "raw_content": "\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स सिम्बियन ऐप्स\nAndroid ऐप्स शैली इंटरनेटचा वापर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (22)\n87%रेटिंग मूल्य. या अॅपवर लिहिलेल्या 22 पुनरावलोकनांपैकी.\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: A53C\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: A115 Build\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\n156K | इंटरनेटचा वापर\n118K | इंटरनेटचा वापर\n9K | इंटरनेटचा वापर\n195K | इंटरनेटचा वापर\n131K | इंटरनेटचा वापर\n63K | इंटरनेटचा वापर\n45K | इंटरनेटचा वापर\n12K | इंटरनेटचा वापर\n107K | इंटरनेटचा वापर\n154K | इंटरनेटचा वापर\n10K | इंटरनेटचा वापर\n17K | इंटरनेटचा वापर\n10K | इंटरनेटचा वापर\n73K | इंटरनेटचा वापर\n14K | इंटरनेटचा वापर\n73K | इंटरनेटचा वापर\n9M | इंटरनेटचा वापर\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड अनुप्रयोग सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nअॅप्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड OS मोबाइल फोनद्वारे डाउनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या अँन्डिडा मोबाईलवर Opera Mini Web Browser अनुप्रयोग डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड अनुप्रयोगांपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY वर अँड्रॉइड अॅप्स स्टोअर, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट विनामूल्य विनामूल्य पूर्ण आवृत्ती मोबाइल अॅप्स डाउनलोड करू शकता. या अॅप्लिकेशन्सची छान आणि उपयुक्त वैशिष्ट्ये आपल्याला खूप जास्त वेळ घालवतील. PHONEKY वर, आपल्याला शैक्षणिक आणि मनोरंजनापासून संरक्षण आणि नेव्हिगेशन एंड्रॉइड अॅप्सवर बर्याच अॅप्स आणि विविध शैलीचे गेम सापडतील. आपल्या अँड्रॉइड OS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड अनुप्रयोग डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट अॅप्स पाहण्याची, लोकप्रियतेनुसार अनुप्रयोगांची क्रमवारी लावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android/?id=d1d71536", "date_download": "2018-12-16T03:38:35Z", "digest": "sha1:ECKNHDR5M7AAFJB2ZHGXJJCP6FRJ5U5Y", "length": 10180, "nlines": 269, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Silent Text Android अॅप APK (com.silentcircle.silenttext) Silent Circle द्वारा - PHONEKY वर डाउनलोड करा", "raw_content": "\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स सिम्बियन ऐप्स\nAndroid ऐप्स शैली विविध\n100% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या अॅपसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया अॅप्सचे प्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या अॅपसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Aqua_R3\nफोन / ब्राउझर: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\n89K | इंटरनेटचा वापर\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड अनुप्रयोग सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nअॅप्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड OS मोबाइल फोनद्वारे डाउनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या अँन्डिडा मोबाईलवर Silent Text अनुप्रयोग डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड अनुप्रयोगांपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY वर अँड्रॉइड अॅप्स स्टोअर, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट विनामूल्य विनामूल्य पूर्ण आवृत्ती मोबाइल अॅप्स डाउनलोड करू शकता. या अॅप्लिकेशन्सची छान आणि उपयुक्त वैशिष्ट्ये आपल्याला खूप जास्त वेळ घालवतील. PHONEKY वर, आपल्याला शैक्षणिक आणि मनोरंजनापासून संरक्षण आणि नेव्हिगेशन एंड्रॉइड अॅप्सवर बर्याच अॅप्स आणि विविध शैलीचे गेम सापडतील. आपल्या अँड्रॉइड OS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड अनुप्रयोग डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट अॅप्स पाहण्याची, लोकप्रियतेनुसार अनुप्रयोगांची क्रमवारी लावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://upakram.forumotion.com/t46-ckp-fish-curry", "date_download": "2018-12-16T04:58:49Z", "digest": "sha1:IAKACSJEH3JC7X5YWCI4MGPBBBJ7DKD7", "length": 2944, "nlines": 65, "source_domain": "upakram.forumotion.com", "title": "CKP Fish Curry", "raw_content": "\nCKP आणि हिंदू धर्म\n» कायस्थांचे इमान गावे कोण्या कवनांनी \n» मन एव मनुष्याणाम्‌\nCKP :: संपूर्ण CKP :: CKP खाद्य संस्कृती\nलसून पेस्ट १ चमचा\nलाल मिरची पावडर १ चमचा\nचिंचेचा कोळ १ चमचा\nनारळाची पेस्ट किंवा नारळाचे दुध वाटी\nलसणाचे तुकडे ३-४ ठेचलेले\n१. मासे 2\"x2\" मध्ये कापून घ्या[/list]\n२. हे तुकडे चिंचे बरोबर हळद, मिरची पावडर, मीठ, लसून पेस्ट मध्ये १ तास मुरु द्या.\n३. तव्यावर तेल गरम करून घ्या.\n४. वाटलेला लसून,थोडी लवंग आणि चिमुटभर हिंग टाका.\n५. मासे, पाणी आणि नारळाची पेस्ट टाका .\n७. ३-४ मिनिट शिजू द्या\n८. सजावटीसाठी थोडी कोथिंबीर वरून टाका\nCKP :: संपूर्ण CKP :: CKP खाद्य संस्कृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A5%81/", "date_download": "2018-12-16T04:25:25Z", "digest": "sha1:CGC7VKCRDLKRE6PE5B4WTELB6LZAOSNT", "length": 6714, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मराठा आरक्षणासंदर्भात बुधवारी हायकोर्टात सुनावणी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमराठा आरक्षणासंदर्भात बुधवारी हायकोर्टात सुनावणी\nमुंबई – मराठा आरक्षणासंदर्भात बुधवारी (२१ नोव्हेंबर) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्य मागास प्रवर्गाचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात यावा, अशी मागणी एका याचिकेद्वारे करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर निकाली लागावा यासाठी विनोद पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.\nदरम्यान, राज्य मागासवर्गीय आयोगाने दिलेला अहवाल राज्य सरकारने स्वीकारला असून मराठा समाजाला एसई-बीसी (सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्‌या मागास) हा वेगळा प्रवर्ग तयार करून आरक्षण दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनगर महापालिका रणसंग्राम 2018 : महापालिकेत आता रंगणार तिरंगी लढत\nNext articleसंगमनेर शहर शिवसेनांतर्गत वाद आला चव्हाट्यावर\nपोलिसांवर गोळीबार केल्याप्रकरणी 7 नायजेरियन ताब्यात\nपंढरपूरात 24 डिसेंबरला शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन\nपीएसआय छत्रपती चिडे यांना शहीदाचा दर्जा\n2019मध्ये काय करायचे हे आम्हीच ठरवणार : उद्धव ठाकरे\nनाशकात सायबर पोलिसांनाच गंडा\nबालमृत्यूदर कमी करण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आवश्‍यक : सावंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-249843.html", "date_download": "2018-12-16T03:33:57Z", "digest": "sha1:RQWGJVNPW5L7AJAC3UZ4B54HOXDGSZTL", "length": 14102, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भाजपने खातं उघडलं, 'कमळ'धारी गुंड जिल्हा परिषदेवर बिनविरोध", "raw_content": "\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प��रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIRAL VIDEO: सोनाराच्या डोळ्यादेखत पळवल्या सोन्याच्या बांगड्या\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nभाजपने खातं उघडलं, 'कमळ'धारी गुंड जिल्हा परिषदेवर बिनविरोध\n14 फेब्रुवारी : भाजपचं कमळ गुंडांच्या हातात आहे असं म्हणण्याची वेळ आलीये. कारण पंढरपूरच्या गोपाळपूर जिल्हा परिषद गटातून कुख्यात गुंड गोपाळ अंकुशराव उर्फ सरजी बिनविरोध निवडून आलाय. या अंकुशरावची दहशत शोलेतल्या गब्बरसारखी आहे. त्याच्या दहशतीमुळे कोणीही अंकुशराव विरोधात साधा उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. या निमित्तानं विठ्ठलरुक्मिणीच्या पंढरपुरातून एक गुंड सोलापूरच्या जिल्हा परिषदेत गेलाय.\nपंढरपूरमध्ये भारतीय जनता पक्षाने गोपाळ अंकुशराव उर्फ सरजी या कुख्यात गुंडाला जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली होती. कधीकाळी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असलेल्या सरजीवर आज मारामाऱ्या आणि दोन खुनाचे आरोप आहेत. तर अन्य काही आरोपांमधून त्याची निर्दोष मुक्तता झालीय. पंढरपूरमधील गोपाळपूर जिल्हा परिषद गटातून त्यांना उमेदवारीही देण्यात आली.\nमात्र, आश्चर्य म्हणजे त्यांच्याविरोधात उभ्या असलेल्या तिन्ही उमेदवारांचं अर्ज निवडणूक आयोगाच्या छाननीत बाद झालेत. या दोन्ही उमेदवारांच्या सूचकांनी आपली अर्जावरची सही ही फसवून केल्याचं प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाला केलं. त्यामुळे त्यांचे अर्ज बाद ठरवण्यात आले. मात्र सरजींच्या दहशतीपुढे कुणाचीही त्यांच्याविरूद्ध लढण्याची तयारी नसल्याने त्यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झालाय. सोलापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता असल्याने सरजींच्या प्रवेशानंतर भाजपने तिथे आता अधिकृतरित्या खातं उघडलंय.\nदरम्यान, गोपाळ अंकुशराव हा पेशानं शिक्षक आहे. त्याच्यावर खुनाचे फक्त आरोप आहेत. आणि वाळूमाफिया ही फक्त ओळख आहे असं भाजप खासदार शरद बनसोड यांनी म्हटलंय. गुंड गोपाळ अंकुशरावला एकप्रकारे बनसोड यांनी पाठिंबा दिलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: pandharpurगुंड गोपाळ अंकुशरावगोपाळपूर जिल्हा परिषदपंढरपूरसरजी\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nVIDEO : जालना जिल्ह्यातील दुष्काळाचा ग्राऊंड रिपोर्ट\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/beed-marathwada-news-alternate-bridge-gone-bindusara-river-69068", "date_download": "2018-12-16T04:19:51Z", "digest": "sha1:LIGF5TSK4A37HCBXKP4WTGEQJR2373KI", "length": 13087, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "beed marathwada news alternate bridge gone on bindusara river बिंदुसरा नदीवरील पर्यायी पूल गेला वाहून | eSakal", "raw_content": "\nबिंदुसरा नदीवरील पर्यायी पूल गेला वाहून\nमंगळवार, 29 ऑगस्ट 2017\nधुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचा संपर्क तुटला\nधुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचा संपर्क तुटला\nबीड - डोकेवाडा, भंडारवाडी, कर्झनी तलाव तुडुंब भरल्याने बिंदुसरा धरणात रविवारी (ता.27) रात्री पाणीसाठा वाढला. कपिलधार धबधब्याच्या पाण्यामुळे बिंदुसरा नदी दुथडी भरून वाहू लागली. यामुळे बिंदुसरा नदीवरील जीर्ण झालेल्या जुन्या पुलालगत उभारण्यात आलेल्या पर्यायी पुलावरून काल सायंकाळी पाणी वाहू लागले. रात्री नदीच्या पाण्यात वाढ होत गेली. पाण्याचा प्रवाह वाढल्याने हा पर्यायी पूल सोमवारी वाहून गेला. ऐन मधोमध पूल वाहून गेल्याने धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचा संपर्क तुटला आहे.\nबीड तालुक्‍यात काल पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे डोकेवाडा, कर्झनी तलाव तुडुंब भरले. दोन्ही तलावांतील पाण्याचा विसर्ग होऊ लागल्याने बिंदुसरा धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढली. बार्शी नाक्‍यावरील जुना पूल रहदारीसाठी आधीच बंद केलेला आहे. त्याच्या शेजारी उभारण्यात आलेला पर्यायी पूलही पाण्याखाली गेला. त्यामुळे वाहतूक वळविण्यात आली होती.\nसोशल मीडियावर राजकीय रणधुमा��ी\nशहरातील बिंदुसरा नदीपात्रावरील नवीन पुलावरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय कुरघोड्या सुरू आहेत. काकू-नाना विकास आघाडीच्या नगरसेवकांनी दोन महिन्यांपूर्वी पाण्यात उतरून आंदोलन केले होते. शिवाय खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्यासमोरच सत्ताधाऱ्यांसह आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्याविरोधात घोषणाबाजी केली होती. त्यानंतर क्षीरसागर यांनी पुलाला मंजुरी मिळाल्याचे जाहीर करून नंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन हा प्रश्‍न मांडला होता. पर्यायी पूल वाहून गेल्यानंतर रविवारी रात्रीपासून सोशल मीडियावर राजकीय पदाधिकारी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत असून, पूल प्रश्‍नावरून पुन्हा राजकीय रणधुमाळी सुरू झाल्याचे चित्र आहे.\nपूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामान\nपुणे - बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण किनारपट्टीलगत असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती पूरक ठरल्याने राज्यातील तापमानात चढ-उतार होत आहे. किमान...\nबसपाच्या नगरसेवकाचे तीन लाखांचे मानधन हडप\nसोलापूर : नगरसेवक म्हणून मिळालेल्या गेल्या टर्ममधील मानधनाचे सुमारे तीन लाख रुपये पोस्टाच्या आवर्तक ठेवीच्या नावाखाली हडप करण्यात आली आहे. नगरसचिव...\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nझेडपीच्या गुरुजींना आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nकरकंब : सोलापूर जिल्हापरिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकास्थित 'नॅशनल जिओग्राफिक सोसायटी'च्या वतीने दिला जाणारा 'नॅशनल जिओग्राफिक...\n.. तरच थांबेल मानव आणि वन्यजीवांचा संघर्ष\nसोलापूर : सिमेंटचे जंगल वाढत असल्याने वन्यजीवांचा मूळ अधिवास संपत चालला आहे. अन्नाच्या शोधात माकड, लांडगा, बिबट्या यासह अन्य वन्यजीवांचा वावर...\nसोलापूर : राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर अपंग प्रमाणपत्रासाठी सुशिक्षित बेरोजगारांची धावपळ सुरु झाली आहे. परंतु, सरकारने अपंगत्वाचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/marathi-news-kudal-news-sindhudurg-news-narayan-rane-bjp-54757", "date_download": "2018-12-16T04:34:17Z", "digest": "sha1:HQ3JXUYOCK5CHZDQU56LSKJ34T35LWV5", "length": 11702, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news kudal news sindhudurg news narayan rane bjp महामार्गाच्या भूमिपूजनापूर्वीच भाजप, राणे समर्थकांमध्ये रंगले घोषणा युद्ध | eSakal", "raw_content": "\nमहामार्गाच्या भूमिपूजनापूर्वीच भाजप, राणे समर्थकांमध्ये रंगले घोषणा युद्ध\nशुक्रवार, 23 जून 2017\nनियोजित मुंबई-गोवा महामार्गाचा भूमिपूजन समारंभ सुरू होण्यापुर्वीच भारतीय जनता पक्ष आणि नारायण राणे समर्थकांमध्ये जोरदार घोषणायुद्ध रंगले.\nकुडाळ (जि. सिंधुदुर्ग) - नियोजित मुंबई-गोवा महामार्गाचा भूमिपूजन समारंभ सुरू होण्यापुर्वीच भारतीय जनता पक्ष आणि नारायण राणे समर्थकांमध्ये जोरदार घोषणायुद्ध रंगले.\nनियोजित मुंबई-गोवा महामार्गाच्या भूमिपूजनाचा समारंभ आज आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी समारंभस्थळी कॉंग्रेस नेते नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांचे आगमन झाले. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. याला प्रत्युत्तर म्हणून राणे समर्थकांनी व्यासपीठाजवळ येत \"राणे जिंदाबाद', \"आगे बढो' अशा घोषणा सुरू केल्या. यामुळे समारंभस्थळी तणाव निर्माण झाला. यात शिवसैनिकांनीही \"शिवसेना आगे बढो' अशा घोषणा सुरू केल्या. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केली. तर दुसरीकडे व्यासपीठावरून भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी शांततेचे आवाहन केले. त्यानंतर तणाव निवळला. यावेळी पोलिसांनीही बंदोबस्तात वाढ केली.\nअभियंता मारहाणीच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी केले काळ्या फिती लावून काम\nखामगाव : कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर व त्यांच्या गाडीचे चालक शैलेश कांबळे यांना काल मंगळवारी कामावर कार्यरत...\nघराच्या कडीला वीजेचा करंट जोडुन धोका पोहचवण्याचा अज्ञाताचा कट\nकुडाळ : कोलेवाडी गाढवेवाडी (ता. जावली) येथे घराच्या दाराच्या कडीला वीजेचा करंट जोडुन संबंधितांच्या जीवाला धोका पोहचवण्याचा अज्ञाताने कट रचला. या...\nबाबीर यात्रेमध्ये घोंगडीला बाजारपेठ\nकळस - रुई (ता. इंदापूर) येथील बाबीर यात्रेमध्ये हक्काची बाजारपेठ असलेल्या घोंगडी विक्रेत्यांनी यंदाही हजेरी लावली. यात्रेतील घोंगडी विक्रेत्यांच्या...\nसिंचनाचे अर्थसाह्य महामंडळाच्या खात्यावर\nमुंबई - प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील प्रकल्पांसाठी मिळणारे केंद्रीय अर्थसाह्य व राज्य हिश्‍शापोटी \"नाबार्ड'कडून मिळणारे कर्ज तसेच \"बळिराजा...\nसांगली जिल्हा परिषद यशवंत पंचायत राज स्पर्धेत राज्यात प्रथम\nसांगली - यशवंत पंचायत राज अभियानात सांगली जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. पंचायत समिती गटात शिराळा पंचायत समितीला तिसरा क्रमांक...\nत्या वाहकाचा पहिला अन् अखेरचाच प्रवास\nसावंतवाडी -अवघ्या चार महिन्यापूर्वी राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत दाखल झालेल्या सागर यांचा वाहक म्हणून पहिलाच प्रवास जीवघेणा ठरला. सागर हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-5-thusaon-chiller-128708", "date_download": "2018-12-16T04:51:59Z", "digest": "sha1:FSB3HAKSBWTXSENZ2ZIAIGQZU7X66FKP", "length": 15431, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon 5 thusaon chiller अनामत म्हणून भरली पाच हजारांची चिल्लर | eSakal", "raw_content": "\nअनामत म्हणून भरली पाच हजारांची चिल्लर\nशुक्रवार, 6 जुलै 2018\nजळगाव ः महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची बुधवारपासून सुरवात झाली. पहिल्या दिवशी एकही अर्ज अथवा अनामत रक्कम भरली गेली नाही. आज दुसऱ्या दिवशी\nदुपारी अपक्ष उमेदवार नवनाथ दारकुंडे यांनी त्यांचा व पत्नी जोत्स्ना दारकुंडे यांचा अर्ज भरण्यासाठी तब्बल पाच हजारांची अनामत रक्कम चिल्लर स्वरूपात भरून \"बोहनी' केली. मात्र ही चिल्लर मोजताना निवडणूक कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. आज दिवसभरात इच्छुकांकडून 60 हजार रुपये अनामत रक्कम जमा झाली.\nजळगाव ः महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची बुधवारपासून सुरवात झाली. पहिल्या दिवशी एकही अर्ज अथवा अनामत रक्कम भरली गेली नाही. आज दुसऱ्या दिवशी\nदुपारी अपक्ष उमेदवार नवनाथ दारकुंडे यांनी त्यांचा व पत्नी जोत्स्ना दारकुंडे यांचा अर्ज भरण्यासाठी तब्बल पाच हजारांची अनामत रक्कम चिल्लर स्वरूपात भरून \"बोहनी' केली. मात्र ही चिल्लर मोजताना निवडणूक कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. आज दिवसभरात इच्छुकांकडून 60 हजार रुपये अनामत रक्कम जमा झाली.\nमहापालिका निवडणूक एक ऑगस्टला असून निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया बुधवारपासून (4 जुलै) सुरू झाली. 11 जुलै अंतिम मुदत असून, आज दुसऱ्या दिवशी दुपारी सव्वाला अपक्ष\nतथा भाजपकडून इच्छुक असलेले उमेदवार नवनाथ दारकुंडे यांना प्रभाग 2 \"ब' मधून तसेच पत्नी जोत्स्ना दारकुंडे प्रभाग 2 \"क' मधून अर्ज दाखल करायचा होता. त्यासाठी अनामत रक्कम भरावी लागणार असल्याने त्यांनी दोन्हींच्या अर्जापोटी पाच हजारांची रक्कम एक-दोन व पाच रुपयांच्या चिल्लरच्या स्वरूपात आणली. 1 व 2 रुपयांचे चिल्लर आणल्याने मनपा कर्मचाऱ्यांना पैसे मोजण्यात दीड ते दोन तासाचा अवधी लागला.\nसाडेचौदा किलो वजनाची चिल्लर\nनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नगरसेवक दारकुंडे यांनी 14 किलो 400 ग्रॅम वजनाची चिल्लर थैलीत आणून अनामत रक्कम भरण्याच्या टेबलावर ठेवली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी कक्षातील लिपिक जगन्नाथ पवार यांची धांदल उडाली. जेवणासाठी गेलेले अन्य कर्मचाऱ्यांना तातडीने बोलावून चिल्लर मोजण्याचे काम सुरू केले.\nआधी आमचे घ्या, चिल्लर नंतर मोजा\nचिल्लर मोजत असताना माजी नगरसेवक कैलास सोनवणे हेदेखील प्रभाग दोनमधून त्यांच्यासह मुलाच्या उमेदवारीसाठी अनामत रक्कम भरण्यासाठी आले. चिल्लर पाहून अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी \"आधी आमचे पैसे घेऊन अनामत रक्कम जमा करा.. चिल्लर नंतर मोजत बसा' असे सांगितले.\nकैलास सोनवणेंनी प्रभाग दोन \"ड' मधून, पत्नी भारती व स्नुषा काजल जयदीप सोनवणे या दोघांसाठी चार \"ब'मधून, मुलगा कल्पेशसाठी प्रभाग दोन \"ब'मधून अनामत रक्कम भरली आहे.\nअन्य पक्षातील धनदांडग्या उमेदवारांसारखे आम्ही नाहीत. पाच वर्षांत दैनंदिन कामातून गोळा केलेले एक-दोन रुपये निवडणूक खर्चासाठी बाजूला काढली जात होती. उमेदवारीस���ठी भाजपला आधी प्राधान्य असेल. परंतु, दोघांकडून तिकिटासाठी मागणी केलेली आहे.\n- नवनाथ दारकुंडे, अपक्ष नगरसेवक\nपुण्याची पाणीकपात हे सरकारचे अपयश - अजित पवार\nपुणे - शहरातील पाणीकपातीचा प्रश्‍न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने...\nदर्गा हटविताना लाठीचार्ज, तणाव\nनागपूर : गेली अनेक वर्षे रस्त्यावर असलेला सेंट्रल एव्हेन्यूवरील अग्रेसन चौकातील दर्गा हटविण्याच्या कारवाईला नागरिकांनी तीव्र विरोध करीत महापालिकेच्या...\n''पुण्यातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश'' : अजित पवार\nपुणे : ''पुणे शहरातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन...\nमहामेट्रोच्या भूमिगत मार्गाचे काम लवकरच सुरू होणार\nपुणे : महापालिका ते स्वारगेट या मार्गावरील मेट्रोच्या भूमिगत मार्गाचे काम दोन टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. यातील कृषी महाविद्यालय ते फडके...\nसोलापूर : राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर अपंग प्रमाणपत्रासाठी सुशिक्षित बेरोजगारांची धावपळ सुरु झाली आहे. परंतु, सरकारने अपंगत्वाचे...\nस्क्रॅप बसमधील चेसीचा आकार 20 सेमीने कमी\nसोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील 98 बसमधील चेसीज स्क्रॅप झाल्या आहेत. निकषापेक्षा सुमारे 20 सेंटिमीटरच्या कमी आकाराच्या या चेसीज असल्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://drniteshkhonde.in/page/2/", "date_download": "2018-12-16T03:31:16Z", "digest": "sha1:ELGJ7EQTGE5I343XCARSJWL5BXBSU6XO", "length": 6792, "nlines": 116, "source_domain": "drniteshkhonde.in", "title": "Dr Nitesh Khonde - Page 2 of 3 - Ayurvedic Remedies", "raw_content": "\nआमवात… एक असह्य वेदना\nआमवात... एक असह्य वेदना सांध्यांमध्ये असह्य वेदना असलेल्या एक काकू भेटायला आल्या. त्या त्यांची व्यथा सांगू लागल्या. काकू...\nकॅल्शियमची कमतरता आणि सांधेदुखी\nकॅल्शियमची कमतरता आणि सांधेदुखी सर्वे सन्तु निरामया: वेगाने बदलणारी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, आहारात पोषणमूल्यांची कमतरता, विशेषतः...\nलठ्ठपणा...जिव्हाळ्याचा विषय वजन कमी करण्यासाठी काय करत नाही आपण आहार नियमन (डाएटिंग), व्यायाम आहार नियमन (डाएटिंग), व्यायाम झुम्बा, पिलेट्स, नृत्याचे वेगवेगळे...\nनिद्रानाश... गंभीर समस्या आजकाल निद्रानाश ही मोठ्या प्रमाणावर आढळणारी समस्या झाली आहे. कॉर्पोरेट जीवनशैली, स्पर्धा, टार्गेट पूर्ण...\nवैद्यकीय ज्ञानाच्या परीक्षेची घडी\nवैद्यकीय ज्ञानाच्या परीक्षेची घडी सर्वे सन्तु निरामया: डॉ क्टर म्हटले की अनेक आजार, अनेक प्रकारच्या, विविध पातळ्यांवरच्या समस्या...\nवातरोगाची ‘कटकट’ आजकाल पन्नाशी ओलांडली की सर्वसाधारणपणे सांधेदुखीचा त्रास सुरू होतो. वातरोग किंवा सांधेदुखी तीन प्रकारची असते. १....\nवयबंधन झुगारणारा गाठिया वात\nवयबंधन झुगारणारा गाठिया वात न संपणारी धावपळ, प्रचंड धकाधकीचे जीवन, अतिनिद्रा किंवा निद्रेचा अभाव, जेवणानंतर लगेच व्यायाम करणे...\n आजची जीवनशैली म्हणजे खूप धावपळ, प्रचंड दगदग, तीव्र स्पर्धा आणि यामुळे येणारा अतिताण, दबाव,...\nआयुर्वेदात संयम हवा... काही वर्षांपूर्वीची केस. माझ्याकडे एक गृहस्थाला त्यांच्या नातेवाइकांनी अक्षरशः उचलून आणले होते. आल्याआल्या त्यांनीच सांगायला...\nपाठदुखीचे दुखणे पाठदुखी सामान्य वाटत असली तरी तिची कारणे मात्र अनेक असतात. आजचे युग स्पर्धात्मक असल्याने प्रत्येकजण यशाच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/radhakrishna-vikhe-patil-talking-politics-128651", "date_download": "2018-12-16T04:07:43Z", "digest": "sha1:TXLS4P234FWJZQT3DJN7QUFYOZSVS2JJ", "length": 11219, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "radhakrishna vikhe patil talking politics मी काचेच्या घरात नाही तर दगडी वाड्यात राहतो! - विखे पाटील | eSakal", "raw_content": "\nमी काचेच्या घरात नाही तर दगडी वाड्यात राहतो\nशुक्रवार, 6 जुलै 2018\nनागपूर - मी काचेच्या घरात नव्हे, तर दगडी वाड्यात राहतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी माझी काळजी करू नये, या शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या शेरेबाजीला चोख प्रत्युत्तर दिले आहे.\nनागपूर - मी काचेच्या घरात नव्हे, तर दगडी वाड्यात राहतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी माझी क��ळजी करू नये, या शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या शेरेबाजीला चोख प्रत्युत्तर दिले आहे.\nनवी मुंबईतील सिडको घोटाळ्यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विखे पाटील यांना उद्देशून ‘जो शिशे के घर में रहते हैं, वो दुसरों पर पत्थर नहीं फेका करते’ असे विधान केले होते. त्या विधानाचा समाचार घेताना विखे पाटील म्हणाले की, सरकारचा पारदर्शक काचेचा कारभार विधिमंडळात फुटताना आपण अनेकदा पाहिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी माझी चिंता करण्याऐवजी स्वतःची काळजी घ्यावी, एवढीच माझी सूचना असल्याची उपरोधिक टीका केली.\nजनसंघर्ष यात्रेची खामगांवात जय्यत तयारी\nखामगाव: केंद्र व राज्यातील भाजपा सरकारचे वाभाडे काढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली असून या संघर्ष यात्रेचे शनिवारी (ता...\nजनसंघर्ष यात्रेची खामगांवात जय्यत तयारी\nखामगाव : केंद्र व राज्यातील भाजप सरकारचे वाभाडे काढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली असून, या संघर्ष यात्रेचे...\nमनमाड, (जि. नाशिक) - भाजप सरकारने धनगर समाजाचा तातडीने अनुसूचित जमातींमध्ये (एसटी) समावेश करून आरक्षण दिले नाही, तर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत...\nधनगर आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा : विखे पाटील\nमुंबई - धनगर आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारला शिफारस पाठविण्यासाठी राज्य सरकारने विधीमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी विधानसभेचे...\nसरकारने दुष्काळग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली : विखे पाटील\nमुंबई : राज्यातील भीषण दुष्काळावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत किंवा कोणताही भरीव दिलासा दिलेला नाही....\nविधिमंडळात घुमला शिवरायांच्या घोषणांचा 'आव्वाज'\nमुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाचे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आले. मराठा आरक्षण हे विधेयक एकमताने मंजूर झाले. विधिमंडळाचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्���ा बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/42816", "date_download": "2018-12-16T04:39:27Z", "digest": "sha1:FSMF3WXK7QIM3IRZQL5KZDCMQQN4XAU7", "length": 7656, "nlines": 133, "source_domain": "www.misalpav.com", "title": "property कुछ पेचीदे सवाल | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nproperty कुछ पेचीदे सवाल\nproperty कुछ पेचीदे सवाल\n1. गावठाण म्हणजे काय \n2. गावठाण कधीतरी नंतर शहरात येईलच ना \n3. वर्षानुवर्ष गावठाण असलेल्या प्रॉपरतीला वीज व पानी नागरपालिकाच देते ना \n तो legal असतो का rera नसेल तर त्याची खरेदी विक्री कशी होईल rera नसेल तर त्याची खरेदी विक्री कशी होईल अशा केसेसमध्ये छोटी बिल्डिंग असल्याने सोसायटी होत नसते , त्याचा काही तोटा होईल का \n5. जुन्या फ्लॅटलाही rera लागणार नाही , त्याची खरेदी विक्री कशी होणार \n6. power ऑफ attorny ने खरेदीविक्री हाही धोकादायकच प्रकार आहे . मग लोक का करतात आणि सरकार का करू देते \nप्लान मंजुरीवगैरे ग्रामपंचायत करते. प्लॅाटमध्ये इतकी जागा सोडून बांधकाम इत्यादी नियमांस फाटा असतो.\nखरे तर गावठाण म्हणजे एखादे\nखरे तर गावठाण म्हणजे एखादे गाव शहरात समाविष्ट होण्यापूर्वी, त्या गावाच्या वस्ती मध्ये झालेले बांधकाम\nआता पूर्वीची गावातील घरे बघितलेत, तर ती जशी एकमेकांना लागून होती, तशी हे घरे असणार, धड रस्ता नाही, ओपन स्पेस नाही अशी घरे असतात.\nशहरात येताना ती फक्त गुंठेवारी केली जातात.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 7 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकती���.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/43707", "date_download": "2018-12-16T03:25:48Z", "digest": "sha1:37T4V4S24I5YFBF7BPOINVRUZ3233ABH", "length": 61728, "nlines": 297, "source_domain": "www.misalpav.com", "title": "इम्रान आणि कर्तारपुरातील भारतीय नाचक्की | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nइम्रान आणि कर्तारपुरातील भारतीय नाचक्की\nया आठव्ड्यात पाकीस्तानातील गुरु नानकदेवांचीं श्रद्धेय स्मृतीस्थान असलेल्या शीखयात्रेकरुंसाठी सहज भेट देता येईल असे भारत आणि पाकीस्तान दरम्यान कर्तारपूर कॉरीडॉर बाबत सहमती होऊन सीमेच्या दोन्ही बाजूला शीलान्यासाचे कार्यक्रम झाले. एकदा पाकीस्तानने अनुमती दिल्या नंतर भारताला नको म्हणणे कठीण असणार होते. तेव्हा भारतानेही सहाजिक प्रस्ताव स्विकारला. कर्तारपूर कॉरीडॉर शीलान्यासाचे कार्यक्रमाच्या निमीत्ताने पाकीस्तानने राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न केला तर नवल नाही.\nशीलान्यासाचाच कार्यक्रम दोन दिवस आधी किंवा दोन दिवस नंतर होऊ शकला नसता का २६ नव्हेंबर २००८ च्या मुंबई हल्ल्याला दहा वर्षे होऊनही सर्व कटकर्ते अद्याप पाकीस्तानात मोकाट फिरत असताना २६ नव्हेंबरच्या आसपासची तारीख भारत सरकार स्विकारु शकले याचे आश्चर्य वाटते. पाकीस्तानच्या बाजूने जो शिलान्यास झाला त्यात खलिस्तानवादी अतिरेकी केवळ मोकाट फिरत नव्हते अपेक्षेप्रमाणे नवज्योतसिंग सिद्धु सोबत त्यांनी फोटोपण काढून घेतले.\nइम्रान आल्यापासून काश्मिरातील अतिरेकींचा गोंधळ चालू आहेच पण त्या सोबत काश्मिरी अतिरेक्यांच्या नवे पोस्टाची तिकीटे छापण्याचे प्रतापही इम्रानी कारकिर्दीत पार पडत आहेत. कर्तारपूर शिलान्यासाच्या अगदी काही दिवस आधी निरंकारी गुरुद्वार्‍यावर चक्क ग्रेनेड अटॅकही घडवला जातो. पाकीस्तानातील गुरुद्वार्‍यांमध्ये भारतीय दूतावासाच्या आधीकार्‍यांना प्र��ेश दिला जात नाही. एवढे असूनही कर्तारपूर कॉरीडॉर करता तर ठिक पण २६/११ची तारीख पारपडेल एवढे भान भारत सरकारने ठेवावयास नको होते का \nकर्तारपूर कॉरीडॉरने दोन्ही बाजूंच्या पंजाबी लोकांचे आणि दक्षिण आशियातील गैर ड्रग ट्रेड किती सुलभ होईल याची नेमकी कल्पना येणे कठीण असावे. त्या बद्दल भारत सरकारने कोणत्या उपाय योजनेचा विचार केला आहे याची काहीच कल्पना नाही.\nबाकी कर्तारपूर मध्ये बसून इम्रानखानने मोठे मोठे तारे तोडण्याचे काम व्यवस्थित पार पाडले. नवज्योत सिंग सिद्धुवर भारतात उगीच टिका होते , पाकीस्तानात सहज निवडून येऊ शकतो म्हणाला. नवज्योत सिंग सिद्धू असेल किंवा इतर कुणि पर धर्मीय असेल त्याला पाकिस्तानचा पंतप्रधान अथवा अध्यक्ष होता येते का हे इम्रानखान ने तपासून सांगावे. पाकीस्तान आणि भारताचे संबंध चांगले होण्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू भारताचा पंतप्रधान होण्याची वाटपहावी लागेला का फार फारतर भारतातिल २०१९च्या निवडणूका होऊन जाईपर्यंत वाट पाहू असेही तारे तोडले. मोदी पंतप्रधानपदावरुन दूर होण्याची आपण वाट पहात आहोत असा आव तो पाकीस्तानी आणि आंतररास् हे इम्रानखान ने तपासून सांगावे. पाकीस्तान आणि भारताचे संबंध चांगले होण्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू भारताचा पंतप्रधान होण्याची वाटपहावी लागेला का फार फारतर भारतातिल २०१९च्या निवडणूका होऊन जाईपर्यंत वाट पाहू असेही तारे तोडले. मोदी पंतप्रधानपदावरुन दूर होण्याची आपण वाट पहात आहोत असा आव तो पाकीस्तानी आणि आंतररास्त्रीय समुदया समोर आणू पहात आहे. काश्मिर असो वा अफगाणीस्तान अतिरेक्याचे जबाबदारी इम्रान भारत आणि आमेरीकेवर लाख फोडू इच्छित असेल पण अतिरेक्यांना उपलब्ध होणारी शस्त्रे आणि पैसा झाडाला लागत नसतात .\n१०० दिवस झाल्याच्या निमीत्ताने केलेल्या भाषणात मनुष्य हा इतर प्राण्यांपेक्षा कसा सुसंस्कृत आहे याचा इम्रान उल्लेख करत होता. मनुष्याचे प्राण्यांपेक्षा अधिल सुसंस्कृत असणे पाकीस्तानी जनतेला आणि शांततेच्या धर्माला समजले असते तर पाकीस्तानचा जन्म होण्याचा प्रश्न ही आला नसताना\nहे प्रकरण अंगाशी येऊ शकते भारताच्या...\nनव्हे, ते त्यासाठीच तयार करण्यात आलय हे नक्की. काहि दिवसांपुर्वी लष्करप्रमुखांनी खालीस्तान प्रॉब्लेम संबंधी अतिदक्षता पातळीची काळजी व्यक्त केली होती. ड्रॅगनच्या भरोशावर पाक काय काय उद्योग करणार आहे हे गुरु नानकच जाणोत.\nपाकीस्तानच्या बाजूने जो शिलान्यास झाला त्यात खलिस्तानवादी अतिरेकी केवळ मोकाट फिरत नव्हते अपेक्षेप्रमाणे नवज्योतसिंग सिद्धु सोबत त्यांनी फोटोपण काढून घेतले.\nबघा की, हा सिद्धू बीजेपी सोडून दुसर्या पक्षात गेल्यावर, अगदीच देशद्रोही झाला आहे.\nखरे डॉक्टर अगदी खरे बोलले होते तुमच्याबाबतीत. ;)\nतुमच्या बाबांचं डिबेटिंग होऊ द्या हो आधी, मग मारा की कोलांट्या.\nबीजेपी सोडून गेलेल्याला देशद्रोही म्हटलं ... कुठे कोलांटी उडी मारली हो \nपरवशतेत आधी तारतम्य हरवते मग पारतंत्र्य येते\n'निरंकारी' हा शब्दतरी आपण कधी ऐकला आहे का त्यांच्या शांततामय सभेवर टाकण्यासाठीचा ग्रेनेड आकाशातुन पडल्याला किती दिवस झाले आहेत त्यांच्या शांततामय सभेवर टाकण्यासाठीचा ग्रेनेड आकाशातुन पडल्याला किती दिवस झाले आहेत \nपक्षांच्या आदलाबदलीने कॉमनसेंन्स मध्ये कसा फरकपडतो माझ्यापुरते सांगायचे तर भाजपा गटातला पत्रकार पाकीस्तानी अतिरेक्याला भेटून आला तेव्हा त्याच्यावरही टिका केली आहे.\nजे लोक केवळ प्रत्येकवेळी विश्वासघातच करत नाहीत, शत्रु सैन्याच्या सैनिकाला वीर मरण आल्या नंतर आंतरराष्ट्रीय संकेतांचा भंग करुन मृत देहाच्या विटंबनेपर्यंत जाऊ शकतात अशा सैन्याच्या सेनापतीची पप्पी घेण्याचे कुणसही कौतुक कसे वाटू शकते याची कमाल वाटते. पण आपला भारत देशास असे कौतुक करणारेही भारतीय लाभतात याचा अभिमान ज्यांना वाटायचा ते वाटो बापडे.\nएकदा एका व्यक्तीला पक्षाला शत्रू ठरवले की देशाचे हित अहित स्वतंत्रपणे पारखण्याची बुद्धी परवश होते \nतुम्ही पुरोगामी पंथिय अहात काय.\nवो क्या होता हय \nवो क्या होता हय \n२६ नव्हेंबर २००८ च्या मुंबई\n२६ नव्हेंबर २००८ च्या मुंबई हल्ल्याला दहा वर्षे होऊनही सर्व कटकर्ते अद्याप पाकीस्तानात मोकाट फिरत असताना २६ नव्हेंबरच्या आसपासची तारीख भारत सरकार स्विकारु शकले याचे आश्चर्य वाटते.\nतेही मोदीजी आणि डोवालसाहेब स्वतः डोळ्यात तेल घालून भारताचे राष्ट्रीय संरक्षणात गुंग असताना ...\n१० दिवस आधी नॉर्वेचे पूर्वपंतप्रधान, असेच भारतीय काश्मीर खोर्यात येऊन, भारत-पाक मधील \"द्विपक्षीय\" वादासंधार्भात मेडिएट करून गेले,\nबहुदा डोवाल साहेबांचा अंमळ डोळा लागला असावा, तितक्यातच त्यां���ी पाकव्याप्त काश्मिरातून प्रवेश केला असावा बहुदा...\nपक्ष कोणतेही असोत मुदलात\nपक्ष कोणतेही असोत मुदलात सर्वच भारतीयात काही कमतरता आहे की काय असा प्रश्न पडतो. देशाचे स्वातंत्र्य आणि ऐक्य पचत नाही की काय असा प्रश्न पडावा एवढा वेडगळपणा चालतो.\n\"देशाचे स्वातंत्र्य आणि ऐक्य\n\"देशाचे स्वातंत्र्य आणि ऐक्य न पचवू शकलेल्या\" वेडगळ भारतीयानीं, एकदा निवडून दिलेले मोदीजी,\nपुन्हा निवडून येवोत अशीच प्रभू श्रीरामाच्या चरणी प्रार्थना.\nहा धागा लेख मोदींना निवडून आणण्याच्या समर्थनार्थ काढलेला नाही. दृष्टीकोण राजकीय पक्ष केंद्रीत असते तर धागा लेखाच्या शीर्षकासहीत टिकेने सुरवात केली नसती. (आपल्या माहितीसाठी धागा लेखक तत्वतः ८ वर्षाच्यावर कोणत्याही नेत्याने एका पदावर चिटकून रहाण्याच्या विरोधात आहे आणि दुसर्‍या बाजूस अ ते ज्ञ सर्व पक्षीय घराणेशाहीच्या विरोधातही)\nधागालेखकाच्या विचारस्वातंत्र्याचा मला आदर आहे, म्हणूनच प्रतिक्रया देतोय.\nआपण कृपया मजविषयी मनी रोष ठेवू नये, रागे भरू नयें, ही विनंती\nपरंतु माझ्यामते आपण, मोदींना निवडून आणण्याच्या समर्थनार्थ सरळ सरळ धागे काढावेत. नव्हे आजच्या काळाची ती गरज आहेच. फोटोशॉप पेक्षा अभ्यासू धागे स्वागतार्ह्यच.\nहा धागा लेख मोदींना निवडून आणण्याच्या समर्थनार्थ काढलेला नाही/आहे की\nदृष्टीकोण राजकीय पक्ष केंद्रीत आहे/नाही, याचे स्पष्टीकरण देण्यात येऊ नये, मिपा वाचक सुज्ञ आहेतच.\nजाता जाता, आपण \"तत्वतः ८ वर्षाच्यावर कोणत्याही नेत्याने एका पदावर चिटकून रहाण्याच्या विरोधात आहात\", कदाचित सुदैवाने आपला विरोध मुख्यमंत्री पदाच्या पेक्षा मोठ्या पदाला असावा, नाहीतर १५+ वर्षे मुख्यमंत्री असलेल्या आमच्या मोदीजींना तुम्ही विरोधच केला असता.\nमी डोकलामवर लिहीताना डोवालांना त्यांचे ड्यू क्रेडीट वेगळ्या लेखातून दिले, पण सुषमास्वराज यांचे परराष्ट्रमंत्रीपद आणि अजित डोवालांचे राजकीय सुरक्षा सल्लागार म्हणून मर्यादांची माझ्याकडून स्वतंत्र लेखातून चर्चा झाली आहे. पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र दौर्‍यांच्या मर्यादा चक्क कविता करुन मांडल्या आहेत. हे सर्व सांगण्याचा उद्देश्य व्यक्तिपूजा आणि व्यक्तीद्वेष दोन्ही कटाक्षाने टाळतो कारण आपण आपल्या देशाचे देणे लागतो व्यक्तिंचे अथवा पक्षांचे नाही. भाजपांईंच्या पाकीस्तानबाबतच्या वाचाळवीरते बाबत मी पुर्वी टिका केली असेल तर या वेळी सिद्धूवर केली आहे. पक्ष बदलला म्हणून सिद्धूवर टिका केली हा दावा धागा लेखकाच्या बाबतीत टिकत नाही मुख्य म्हणजे आपला दावा देशापेक्षा राजकारण मोठे करणारा आहे म्हणून मागे घ्यावा असे वाटते.\nजाता जाता, आपण \"तत्वतः ८ वर्षाच्यावर कोणत्याही नेत्याने एका पदावर चिटकून रहाण्याच्या विरोधात आहात\", कदाचित सुदैवाने आपला विरोध मुख्यमंत्री पदाच्या पेक्षा मोठ्या पदाला असावा, नाहीतर १५+ वर्षे मुख्यमंत्री असलेल्या आमच्या मोदीजींना तुम्ही विरोधच केला असता.\n* निवडणूक प्रक्रीयेतील (मला) अपेक्षीत बदल असा सविस्तर धागा आहे त्यात आपल्या प्रश्नाचे उत्तर आले असावे. त्या धाग्यावर अधिक चर्चेसाठी स्वागत आहे.\nआपल्या लेटेस्ट लेखावर प्रतिक्रिया देताना,\nफक्त लेटेस्ट लेख कॉन्टेक्स्टमधे न ठेवता,\nआपल्या पूर्वप्रकाशित सर्व धाग्यांचा सांगोपांग अभ्यास करून,\nत्यातून आपली वैचारिक बैठक समजून घेऊन, त्याअनुषंगाने मी इथे प्रतिक्रिया देणे अपेक्षित होते,\nयाची मला कल्पना नसल्याने, असे घडले...\nमला वाटते तुम्हाला 'मोदीत्रस्तता' नावाची व्याधी झाली आहे म्हणुनच एका गंभीर विषयावर असल्या उथळ प्रतिक्रिया देत अहात, मिसळपाव म्हणजे 'चेपु' न्हवे हे लक्शात ठेवा.\nहा प्रतिसाद नेमका कुणाला आहे\nहा प्रतिसाद नेमका कुणाला आहे \nहो हा प्रश्न मला पण पडलाय\nहो हा प्रश्न मला पण पडलाय\nकाही झाले की हेच म्हणायचे, फक्त संस्थळांची नावे बदलायची, चेपुवर लिहिताना \"हे व्हाटसप नाही हे लक्षात ठेवा\" असे लिहित असतील.\nनुकताच \"मोदिळ\" हा नवीन शब्द\nनुकताच \"मोदिळ\" हा नवीन शब्द वाचनात आला....\nइस्लामाबाद : करतारपूरचा कार्यक्रम हा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून टाकण्यात आलेली ही एक 'गुगली' होती. या गुगलीमुळे भारताने दोन मंत्र्यांना पाकिस्तानला पाठविले, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी आज (शुक्रवार) सांगितले.\nकरतारपूर कॉरिडोरचे भूमिपूजन कार्यक्रम दोन दिवसांपूर्वी पार पडले. या कार्यक्रमाच्या काही तासानंतर शाह यांनी सांगितले, की ''करतारपूर कार्यक्रम इम्रान खान यांनी टाकलेली एक गुगली होती. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारतासोबत मैत्रीचा हात पुढे केला आहे. येथे यावे आणि आमच���याशी हातमिळवणी करावी. भारताचे प्रतिनिधी न्यूयॉर्कला भेटायला तयार होतात. मात्र, भारताचे राजकारण यामध्ये बाधा टाकत आहे''.\nतसेच ते पुढे म्हणाले, ''आपण आणि संपूर्ण जगाने पाहिले असेल की इम्रान खान यांनी करतापरपूरची गुगली फेकली. त्याचा परिणाम काय झाला हेही आपण पाहिले असेलच. यापूर्वी भारत भेटीसाठी घाबरत होता. मात्र, आता भारताला आपल्या दोन मंत्र्यांना पाठविण्यास भाग पाडले, त्यांचे मंत्री पाकिस्तानात आले''. .\nकैलाश मनसा सरोवर दर्शनास ओपन\nकैलाश मनसा सरोवर दर्शनास ओपन करण्यास चीन स्वतःहून तयार झाले तर भारत सरकारला नाही म्हणणे अवघड या प्रकारात हेही मोडते. मोदींचे दोन मंत्र्यांना भारतीय जनतेच्या भावना जपण्यासाठी कैलाश मनसा सरोवरला जावे लागले म्हणजे चीन ने मोठा तीर मारला असे होत नाही आणि त्याने सीमा विवाद मिटवण्यातही ह्या सर्व देखाव्यांचा काही उपयोग होत नाही. बर्लीन वॉल कोसळल्याची पंप्र मोदीं च्या वक्तव्याची मर्यादाही कैलास मनसा सरोवरच्या उदाहरणावरुन समजून यावी. शीख समुदायाची जुनी मागणी होती , एकाच वेळी दुहेरी भूमिका वठवण्याची सवय असलेला पाकिस्तान छुपेपणाने अफगाणीस्तान आणि काश्मिरात आतीरेक्यांना शस्त्र आणि पैशाचा पुरवठा करतो तेव्हाच त्याला आयएमएफचा पैसा आणि दुसर्‍या देशातील लिबरल्सचे समर्थनही हवे असते त्यासाठी आवश्यक असलेले शो सुद्धा पाकीस्तान करत असतो , शीख समुदायाच्या बाबतीत त्यांच्या उचकवण्या जोग्या नाजूक जागांचा पाकिस्तानी आयएसआयचा अभ्यास सर्वसामान्य शीखेतर भारतीयांपेक्षा अधिक असतो खलिस्तान विषय कसा खोडायचा हे भारतीयांना माहित नसते पण लावून कसा धरायचा हे पाकिस्तानींना व्यवस्थित माहित असते.\nइम्रानखानचा पंप्र पदाची शपथ घेताना अडखळावे एवढा इस्लामचा अभ्यास मर्यादीत आहे शीख धर्मियांचा अभ्यास असण्याचा सुतराम प्रश्न नाही की इम्रानला स्वतःच्या मनाने त्या विषयावर गुगली वगैरे टाकता येतील. पाकीस्तानच्या परराष्ट्रमंत्र्याला न्युयॉर्क मध्ये सुषमा स्वराज त्याच्या भाषणापुर्वी उठून गेल्याचा वचपा काढण्याची हि संधी वाटून दिलेले वाचाळवीर विधानाला खूपही अधिक महत्व देण्याचे कारण नसावे. दुसर्‍या हाताला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीत इम्रानचे 'आम्ही सिव्हीलाईज्ड डायलॉग करु इच्छितो, भारत साथ देत नाही' या विधानात भा��त सिव्हीलाईज्ड नाही हे ध्वनित करायचे असते वस्तुतः सिव्हिलाईज्ड असण्याची पाकिस्तानने स्वतः वेळोवेळी फारकत केली असते. अशा स्वरुपाची विधाने भारतीयांना समजत नाहीत पण युरोमेरीकनचीन ते इस्लामिक देशातील डिप्लोमॅट त्यांचा वेगळा सोईस्कर अर्थ काढून भारत विरोधी अपप्रचार करताना, भारत विरोधी एकजूट केली जाताना आपण मुखस्तंभ होऊन जातो.\nबाकी भारताने जे दोन मंत्रि पाठवले त्यातील पुरी परराष्ट्रमंत्री नसले तरी त्यांचा भारताचे वरीष्ठ राजनयिक प्रतिनिधी म्हणून अनुभव मोठा राहीला आहे. कर्तारपूर कार्यक्रम झाल्या नंतर पुरींच्या माध्यमातून इस्लामाबादेत पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तान विरुद्ध भारतानेही राळ उडवून एक चपराक दिली असती तर इम्रानखान स्वतातले राजकारण करण्याच्या भानगडीत पडला नसता. स्ट्रॅटेजी मेकींग मध्ये भारताचे परराष्ट्रखाते गेली ७१ वर्षे नेहमीच उशिरा जाग आल्यासारखे वागत आले आहे. ना मुरलेले मुत्सद्दी परराष्ट्रमंत्री पदावर येतात ना परराष्ट्रखात्याचे सचिव दोन वर्षांच्यावर टिकतात हा खेळ खंडोबा दशको न दशके तसाच चालू आहे ही खेदाची बाब असावी.\nमला काही कळलं नाही.\nमला काही कळलं नाही.\nपंजाब हा शिखांचा दुखरा कोपरा सतत आहे. आपल्याला, दक्षिण भारतातल्या लोकांना ते कळणे अवघड आहे.\nपंजाब केवळ शिखांचा दुखरा कोपरा नाहि...\nपंजाब हे भारताचं ब्लु-प्रीण्ट बनण्यालायक पोटेन्शीअल आहे. सुजलाम्-सुफलाम् भूमी, कष्टाळू लोकं, अत्यंत प्रतिकुल परिस्थीतीतून शक्ती-भक्तीच्या बळावर उज्वल भवितव्याकडे नेणारी वृत्ती, एक प्रकारचा रांगडेपणा आणि भाबडेपणा, कर्मठतेला आणि अंधश्रद्धेला फाट्यावर मारणारी सर्वसमावेषक धार्मीक थेअरी.. असं बरच काहि आहे पंजाब. वि काण्ट अफोर्ड टु रिस्क इट.\nदुखर्‍या कोपर्‍याची नेमकी अडचण\nपंजाब हे भारताचं ब्लु-प्रीण्ट बनण्यालायक पोटेन्शीअल आहे. सुजलाम्-सुफलाम् भूमी, कष्टाळू लोकं, अत्यंत प्रतिकुल परिस्थीतीतून शक्ती-भक्तीच्या बळावर उज्वल भवितव्याकडे नेणारी वृत्ती, एक प्रकारचा रांगडेपणा आणि भाबडेपणा,\nहे सर्व मान्य आहे. त्यांच्या बद्दल होणारे चुकीचे विनोद वगैरे थांबवले पाहिजेत, शिक्षणाचे प्रमाण वाढवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत हे सर्व मान्य आहे.\n....कर्मठतेला आणि अंधश्रद्धेला फाट्यावर मारणारी सर्वसमावेषक धार्मीक थेअरी....\nमुर्��ीपुजा टाळून व्यक्ती , शब्द आणि ग्रंथ पूजा केली म्हणजे अंधश्रद्धा आणि कर्मठता टळल्या असे होत नसते. तसे झाले असते तर शीखांना खरेच काही प्रॉब्लेम उरला नसता. गुरुद्वारा प्रबंधक कमिटी निवडणूकात सहजधारी शिखांच्या मोठ्या समुदायाला नाकारणे हि सोईस्कर कर्मठताच आहे. गुरुग्रंथ साहेब वाचण्यासाठी आणि त्यानुसार आचरण करण्या एवढे जवळपास पूर्ण स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेत आहेच. विधानसभेत किंवा संसदेत तलवार घेऊन जाण्याचा हट्ट एखादा फुटीर खलिस्तानवादी खासदार हट्ट धरतो तेव्हा तो शीख धर्मीयांच्या अंधश्रद्धेपलिकडे कशाचाही उपयोग करत नसतो.. असाच दुसरा प्रकार 'सरबत खालसा' नावाने होतो. शीखांना अपेक्षीत वेलफेअर डेमॉक्रसीची भारतीय राज्यघटनेत काळजी घेतली जातेच राज्यसरकारला त्यासाठी पुरेसे अधिकार आहेत. पण शीख धर्मात अपेक्षीत विधानसभेचे स्वरुप हे डायरेक्ट डेमॉक्रसीचे आहे, म्हणजे सगळे शीख एका ठिकाणी जमून निर्णय घेतील त्यास हे सरबत खालसा म्हणतात, या सरबत खालसात बहुतांश मागण्या गैर धार्मिकच असतात पण सरबत खालसात झालेल्या निर्णयाला धाम्रिक निर्णयाचे स्वरुप येते. आता प्रॅक्टीकल नसलेले बर्‍याच गोष्टी यात घुसवल्या जातात ज्या राज्य आणि भारत सरकारला प्रत्यक्षात आणता येणार नाहीत याच हिशेबाने त्या लिहिल्या जातात. यात पाकिस्तानचा हस्तक्षेप एवढा व्यवस्थित असतो की मागच्या सरबत खालसामध्ये चक्क काश्मिर, नागा आणि नक्षल अतिरेक्यांना सोडण्याचा प्रस्ताव मंजूर केला गेला आहे.\nभारतीय शीखांमध्ये शीक्षणाचे प्रमाण कमी रहाणे, गुरुमुखी लिपी मुळे उर्वरीत भारतीयांसोबत इंटेलेक्च्युअल संवाद होणे रखडते, हि गोष्ट उर्दू लिपी मुळे जे घडते तेच गुरुमुखी लिपी मुळे घडते. समजू नये म्हणून समजण्यास क्लिष्ट लिप्यांचा वापर जसा महानुभावपंथीयांनी महाराष्ट्रात केला तसा तो शीखांनी आक्रमक मुस्लिमांना समजू नये म्हणून केला. जी कारणे मध्य युगात लागू होती तीच आजही लागू आहेत अशा स्वरुपाच्या धार्मीक अंधश्रद्धा बाधा बनतात. सावरकरांनी शब्द आणि ग्रंथ प्रामाण्य नाकारले तसे शब्द आणि ग्रंथ प्रामाण्याच्या मर्यादा प्रतिपक्षांना लक्षात आणून देण्यात हिंदू धर्मीय सातत्याने कमी पडत आले आहेत. त्याची हि किंमत आहे. खरे म्हणजे गुरु गोविंद सिंगांना शिकार करुन वन्य प्राण्यांना म��रावे लागले म्हणून आजही वन्य प्राण्यांच्या शिकारी खेळत फिरणार का कृपाणचा सेल्फ डिफेन्ससाठी किती उपयोग होतो याच्या मर्यादा मुघल काळ ते नंतर झालेल्या अनेक दंगलीतून पुन्हा पुन्हा दिसून आले आहे, तरीही कृपाण ठेवेनात का पण संसदेत कॅरी करण्यासारखे हटवादांचा ते सरबत खालसा सारख्या मागे पडलेल्या प्रथांचा अंधश्रद्धात्मक उपयोगाचा युरोमेरीकेतील माध्यमातून पर्दाफाश करण्याची तेवढीच गरज असावी.\nभारतात न झालेल्या अन्यायाच्या बर्‍याच कंड्या पाकिस्तान धार्जीणे युरेओमेरीकेत पकवत आले त्यात १९८४ कालीन दंग्यांची चौकशी यशस्वी पार न पडण्याने त्यांना आग भडकवण्यासाठी आयते कोलीत मिळाल्यासारखे झाले. युरोमेरीकेत स्थायिक झालेले तेथिल नियम मुकाटपणे पाळणारे तेथिल रेसिझमला झेलणारे भारता विरोधी उगाचच आग ओकत आणि खलिस्तानच्या मागणिला रसद पोहोचवत असतात.\n१९८४ मधील दंग्याबबात न्याय झालाच पाहिजे पण त्याच वेळी भिंद्रांनवाले ला इंदिरा गांधींनी किती का चुचकारले असेना, अतिरेक्यांनी सुवर्ण मंदिरात मशिन गन घेऊन जाणे चुकीचेच होते हे सुवर्ण मंदिरावरील कारवाईच्या बद्दलच्या प्रत्येक चर्चेच्या वेळी लक्षात आणून दिलेच पाहिजे\nआणि हे सगळे शक्य होते शीखांच्या अंधश्रद्धांना -त्यातुन उध्भवणार्‍या अतिरेकास- परदेशात उघडे पाडण्यात उर्वरीत भारतीय एन आर आय मागे पडतात त्यामुळे त्यांचे फावत आले आहे.\nब्लु-प्रींटचा अर्थच तो आहे.\nदोषविरहीत कुणीही व्यक्ती/व्यवस्था नाहि. भविष्यपयोगी वाटचाल ठरवताना काय टाळायचं, काय स्विकारायचं हाच मुद्दा असतो.\nImran’s googly takes a wicket हा एक चांगला विश्लेषण लेख ट्रिब्यून इंडियावर आला आहे.\nबरखा दत्तचा हिंदूस्तान टाईम्स मध्ये एक लेख आला आहे अपेक्षेप्रमाणे त्यात भाजपा सरकारवर टिकाच असणार पण काही विश्लेषण वाक्ये पटण्याजोगी आहेत.\nबादल आणि सुषमा स्वराज वेगळ्या दिशांनी बोलल्या असे बरखा दत्त म्हणू पहाते आहे पण पाकिस्तानच्या दुटप्पीपणाला तोंड देण्यासाठी एवढे दुटप्पी होण्या शिवाय पर्यायही नसावा.\nमोदींनी बर्लिन वॉलचे स्टेटमेंट देखाव्यासाठी केले असेल तर हरकत नाही पण हि बर्लीन वॉल मुमेंट नाही मोदींचे वाक्य मोदी भक्तांनी लिटरली नाही घेतले म्हणजे पुरे असावे.\nसिद्धूला अगदी अँटी नॅशनल म्हणायची आवश्यकता नसावी पण त्याने त्याच्या वाचाळ वीर���ेला लगाम घालण्याची जरुरी असावी. अर्थात पंतप्रधान आणि त्यांचे मंत्री भारत सरकारचे आधिकृत प्रतिनिधी ठरतात पंप्र आणि त्यांच्या मंत्र्याचे पाकींना भेटणे आणि इतरांनी भेटणे आणि वरुन पाकींच्या भारत विरोधी कृत्यांबद्दल अवाक्षरही न काढणे पाकींच्या नापाक कारवायांनी भारतीयांना झालेल्या जखमांचा अपमान आहे हे मोदी विरोधकांना समजणे गरजेचे असावे. बरखा दत्तांचे नंतरच्या परिच्छेदात आलेले खालील वाक्य सिद्धूने काय बोलावे आणि काय नाही याबाबत सिद्धूचे भारताच्या परराष्ट्र खात्याकडून मार्गदर्शन व्हावयास हवे होते हे मात्र बरोबर आहे.\nमंत्री म्हणून बादलांचे हे वाक्य सूचक होते मात्र मिडियाने त्यांच्या एवजी सिद्धूला अधिक प्रसिद्धी देऊन पाकीस्तानच्या खेळात पाकीस्तानची साथ दिल्यासारखे झाल्याचे दिसते.\nबरखा दत्तची स्वतःचा काश्मिर विषयक दृष्टीकोण माहित नाही पण भारत सरकारने कर्तारपूर कॉरीडॉर स्विकारताना डोनाल्ड ट्रंप ने केलेल्या टिकेकडून लक्ष भरकटवण्यासाठी पाकीस्तानने हि वेळ निवडल्याचे निदर्शनास आणून जाहीर टिका करावयास हवी होती २६ नोव्हेंबरच्या आसपासची तारीख नाकारावयास हवी होती म्हणजे दरवर्षी २६ नव्हेंबरला पाकीस्तानवर टिकाकरताना पाकीस्तानला चेहरा लपवण्याची संधी मिळाली नसती. २६ नव्हेंबरला केवळ मुंबईतील अकांडतांडवाचा इतिहास नाही काश्मिरात पहिली पाकिस्तानी घुसखोरी झाल्या नंतर काश्मिरातून बाहेर न निघू शकलेल्या हजारो हिंदू शीख लोकांची कत्तलीचा इतिहास २५ २६ नव्हेंबरच्या बाबतित पाकीस्तानी लष्कराला असण्याकडे लक्ष्यवेधून २६ नव्हेंबरची तारीख भारताने जाहीरपणे नाकारावयास हवी होती, या बाबत मात्र भारतीय राजनिती कमी पडली असे म्हणावे लागते.\nयाच सुमारास इम्रानखानच्या पंप्र पदाच्या कारकिर्दीला शंभर दिवस पूर्ण झाल्याच्या निमीत्ताने इम्रानने केलेल्या भाषणात इम्रानने पाकीस्तानातील गरिबी आणि ४३% गरीब मुलांच्या कुपोषण आणि ग्रोथ स्टंटींग म्हणजे वाढ खुंटण्याचा विषय चर्चेस घेतला. यावर उपाय म्हणून गरीब स्त्रीयांना व्यवसायासाठी कोंबड्या पालनास मदत करण्याची योजनेची इम्रानने घोषणा केली. कुक्कुट पालनाचा व्यवसाय पाकीस्तानी मुस्लिम समाजाला नवा नसणार त्यामुळे इम्रानखानची पाकिस्तानी पब्लिकने ट्विटरवरुन खिल्ली उडवली गेल��� तर त्याच्या उत्तरा दाखल इम्रानखानने आफ्रिकेत बिल गेटनेही कोंबड्या वाटल्याचा दाखला दिला. या बद्दल ट्विटरवर जो विवाद झाला त्यात इम्रानच्या पक्षाने \"Propagandists really can't rise above their hate\" (संदर्भ) असे वक्तव्य केल्याचे दिसते. हेच वाक्य हिंदू आणि हिंदूस्थानबद्दल हेट कँपेन राबवणार्‍या पाकिस्तानला सुद्धा लागू पडत नाही का असा प्रश्न बातमी वाचताना पडून गेला.\nमुस्लिम आणि क्श्रिश्चनांकडून मांसाहाराचे समर्थनासाठी बी १२ चा हवाला दिला जातो इथपर्यंत ठिक पण गाईच्या मांसाच्या किमती कमी पडतात असे पुढे गायी मारण्यासाठीचे समर्थन दिले जाते . पाकिस्तानात तर गायी मारुन स्वस्तात माम्स मिळवण्याचे स्वातंत्र्य आहे तरीही गरीब मुस्लिम मुलांपुढे वाढ खुंटण्याची मोठी समस्या उभी असण्याचे आणि ती दूर करण्यास कुक्कुटपालनाचा व्यवसाय पाकिस्तानी सरकारास काय प्रयोजन असावे हा प्रश्न उभा रहातो.\n१०० दिवस पूर्ण झाल्याच्या भाषणात इम्रानने इतरही बरीच फेकुगिरि केली. भाषणात इतर प्राणी आणि माणसातील फरक सांगताना जनावरांमध्ये माईट इज राईट, अन्याय करु शकणारे फिट टिकतात दुबळे मरतात, तर माणसां मध्ये रहम आणि इन्साफ असतो असे सांगण्याचा प्रयत्न केला. याच तत्वावर पाकिस्तानी लष्कर आणि त्यांनी स्पॉन्सर केलेल्या अतिरेक्यांकडे कोणत्या दृष्टीने पहायचे \nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 11 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7027-bhaiyyu-maharaj-spiritual-guru-to-top-politicians-commits-suicide", "date_download": "2018-12-16T03:55:36Z", "digest": "sha1:DPXDJCVSHXKXY6MYSSHIRVK4QXFHWOTJ", "length": 6457, "nlines": 133, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "भैयू महाराजांच्या सुसाईड नोटचं दुसर पान समोर... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nभैयू महाराजांच्या सुसाईड नोटचं दुसर पान समोर...\nभैयू महाराज यांनी आपल्या राहत्या घरी स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली. भैयू महाराजांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.\nभैय्यू महाराजांच्या सुसाईड नोटच्या पहिल्या पानावर आपण तणावामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता दुसऱ्या पानावर संपत्तीचा उल्लेख असल्याने सुसाईड नोटमध्ये सर्व संपत्तीची जबाबदारी नोकराकडे देण्याचा उल्लेख केला आहे.\nभैयूजी महाराज यांनी मृत्युपूर्वी सुसाईड नोट लिहले होते ज्यामध्ये कुटुंबाची काळजी कुणीतरी घ्या. ताण असह्य झाला आहे. खूप थकलोय. मी सोडून जात आहे. असे लिहले होते मात्र भैयू महाराजांनी लिहलेलं आणखी एक नोट मिळालं आहे ज्यामध्ये माझ्या माघारी सर्व आर्थिक व्यवहार सेवक विनायकने पाहावा, असा उल्लेख भैयू महाराजांनी केला आहे. भैय्यू महाराजांच्या सुसाईड नोटमध्ये सर्व संपत्तीची जबाबदारी नोकराकडे देण्याचा उल्लेख भैयू महाराजांनी का केला आहे असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.\nभैयूजी महाराजांचे आत्महत्येपूर्वीचे शेवटचे ट्विट...\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/priyanka-gurav-killed-by-her-husband-and-relatives-260611.html", "date_download": "2018-12-16T03:21:01Z", "digest": "sha1:O5H5VADGTMZIJ2TQ3LAA6IW35TDIVDSX", "length": 13428, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लग्नानंतर 5 दिवसांनी प्रियांकाची केली हत्या", "raw_content": "\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nPHOTOS : अनेक वर्षान��तर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIRAL VIDEO: सोनाराच्या डोळ्यादेखत पळवल्या सोन्याच्या बांगड्या\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nलग्नानंतर 5 दिवसांनी प्रियांकाची केली हत्या\nप्रियांकाचा पती सिद्धेश गुरव, सासरा मानिहार गुरव, सासू माधुरी गुरव तर सिद्धेशचा मित्र दुर्गेश पाटवा याला ही नवी मुंबई पोलिसांनी अटक केलीय.\n14 मे : मुंबईच्या वरळीतील प्रियांका खून प्रकरणात सासरच्या लोकांसह चार जणांना अटक करण्यात आलीय. तर प्रियांकाच्या मृतदेहाचे दोन्ही पाय शिळफाटा इथं सापडलेत. प्रियांकाच्या डोक्याच्या भागाचा अजून शोध सुरू आहे.प्रियांकाचा पती सिद्धेश गुरव, सासरा मानिहार गुरव, सासू माधुरी गुरव तर सिद्धेशचा मित्र दुर्गेश पाटवा याला ही नवी मुंबई पोलिसांनी अटक केलीय.\nप्रियांकाचं लग्न करण्याच्या हट्टामुळे सिद्धेशने हत्या केल्याचं समोर आलंय. प्रियांका आणि सिद्धेशच्या लग्नाला अवघे पाच दिवस झाले होते. त्या दोघांचा प्रेमविवाह झाला होता.\nप्रियांकाच्या हातावरची मेहंदीचा रंगही गेला नाही तोच तिची निर्घृणपणं हत्या करण्यात आलीये. तिची हत्या साताजन्माची साथ देण्याची शपथ घेतलेल्या तिच्या नवऱ्यानंच केलीये. प्रियांका आणि सिद्धेश गुरवचा 30 एप्रिलला प्रेमविवाह झाला होता. सिद्धेशनं प्रेम केलं पण त्याला लग्न करायचं नव्हतं. पण प्रियांकानं लग्नाचा तगादा लावल्यानं सिद्धेश आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिचा कायमचा काटा काढला.\nप्रियांकाच्या हत्येतील दोषींना फाशी द्यावी अशी मागणी प्रियांकाच्या बहिणीने केलीय. दोषींना फाशी मिळेपर्यंत आम्ही न्यायालयीन लढा देऊ आणि प्रियांकाला न्याय मिळवून देऊ, असं तिनं म्हटलंय.\nप्रियांकाच्या सासू सासऱ्यांचा लग्नाला विरोध होता. लग्न करून हत्या करायची होती तर लग्नच का केला असा सवाल प्रियांकाच्या नातेवाईकांनी केलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nVIDEO : जालना जिल्ह्यातील दुष्काळाचा ग्राऊंड रिपोर्ट\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/colors-marathi-gst-express-new-show-esakal-news-64271", "date_download": "2018-12-16T04:25:47Z", "digest": "sha1:5O74MTBATRDX7FONJHQ7GPPONF5PA7QX", "length": 18500, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "colors marathi GST express new show esakal news छोट���या पडद्यावर धावणार आता विनोदाची 'जीएसटी एक्स्प्रेस' | eSakal", "raw_content": "\nछोट्या पडद्यावर धावणार आता विनोदाची 'जीएसटी एक्स्प्रेस'\nगुरुवार, 3 ऑगस्ट 2017\nया कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचा लाडका गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार नसून तो कार्यक्रमाचा प्रथम प्रेक्षक असणार आहे. प्रियदर्शन जाधव आणि संदीप पाठक या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. या कार्यक्रमाची निर्मिती संतोष काणेकर यांच्या अथर्व थिएटर्स याने केली आहे, तसेच ज्ञानेश भालेकर यांनी दिग्दर्शन केले आहे.\nमुंबई : “GST” नामक वादळाने काही दिवसांपूर्वी सगळ्यांना हादरून सोडलं. काही लोकांना हा बदल आवडला तर काहींनी नाराजी व्यक्त केली. कारण या GST मुळे सगळ्यांच्याच आयुष्यात छोट्यामोठ्या प्रमाणात बदल झाले. GST ने सर्वांनाच हैराण केलं, हे काय कमी होतं कि आता कलर्स मराठीवर देखील GST लागू होतो आहे. कारण, आता प्रेक्षकांसाठी एक अशी एक्सप्रेस सज्ज आहे ज्यामध्ये स्वार झाल्यावर तुम्ही तुमची दु:ख विसरणार हे नक्की. कलर्स मराठी सज्ज आहे GST एक्स्प्रेस घेऊन. GST म्हणजे गायब सगळं टेंशन ही एक्सप्रेस प्रेक्षकांना टेंशन देणार नाही तर त्यांचं टेशन क्षणात दूर करणार आहे. या एक्सप्रेसमध्ये बसल्यानंतर प्रेक्षकांना चिंतांचा विसर पडणार आहे हे नक्की कारण ही एक्सप्रेस सगळ्यांना १००% हसण्याची हमी देणार आहे. तेंव्हा टेंशन विसरण्यासाठी बघायला विसरू नका कलर्स मराठीवर एक धम्माल विनोदी कार्यक्रम “कॉमेडीची GST एक्सप्रेस” ३१ जुलैपासून सोम ते गुरु रात्री ९.०० वा.\nया कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचा लाडका गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार नसून तो कार्यक्रमाचा प्रथम प्रेक्षक असणार आहे. प्रियदर्शन जाधव आणि संदीप पाठक या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. या कार्यक्रमाची निर्मिती संतोष काणेकर यांच्या अथर्व थिएटर्स याने केली आहे, तसेच ज्ञानेश भालेकर यांनी दिग्दर्शन केले आहे.\nदर्जेदार आणि निखळ विनोदाची मेजवानी देण्याचा हेतू लक्षात घेऊन कलर्स मराठी प्रेक्षकांसाठी हा कार्यक्रम घेऊन येत आहे. ‘कॉमेडीची GST एक्सप्रेस’ या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांना त्यांच्या लाडक्या विनोदविरांना बघायला मिळणार आहे. त्यांची अतरंगी, खुशखुशीत विनोदशैली तसेच त्यांचे बेधडक, बिनधास्त विनोद यामुळे प्रेक्षकांना १०० % हसण्याची हमी मिळणार आहे. आशिष पवार, कमलाकर सातपुते, किशोर चौघुले, अदिती शारंगधर आणि प्राजक्ता हनमघर हे विनोवीर सज्ज आहेत प्रेक्षकांना हसविण्यासाठी आपली एक्सप्रेस घेऊन. या विनोदविरांबरोबर असणार आहेत प्रियदर्शन जाधव आणि संदीप पाठक जे या धम्माल कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढवणार आहेत. या कार्यक्रमामध्ये काय वेगळेपण असणार आहे हे विनोद सम्राट नक्की काय करणार आहेत हे विनोद सम्राट नक्की काय करणार आहेत कशी धम्माल करणार आहेत कशी धम्माल करणार आहेत हे बघयला या आणि टेंशन फ्री व्हा \nकार्यक्रमाविषयी बोलताना अवधूत गुप्ते म्हणाले, “ पहिले गायक मग संगीत दिग्दर्शक त्यानंतर निर्माता, सूत्रसंचालक, परीक्षक अश्या अनेक रोलमध्ये मी माझ्या मायबाप प्रेक्षकांना भेटलो हे प्रेक्षकचं माझे गुरु आहेत आणि मार्गदर्शक देखील ज्यांनी नेहेमीच मला मार्ग दाखवला आणि मला प्रोत्साहन दिले. आज त्यांच्याच शुभेच्छा आणि प्रेम या दोन्ही गोष्टी बरोबर घेऊन मी माझा नवीन प्रवास सुरु करतो आहे याचा मला खूप आनंद होतो आहे. प्रेक्षकांना हसवणे खूप कठीण असते पण त्याला दाद देणे अगदीच सोपे असते आणि मी यावेळेस हाच सोपा मार्ग स्वीकारला आहे. कलर्स मराठीवरील ‘कॉमेडीची GST एक्सप्रेस’ या कार्यक्रमामध्ये मी मार्गदर्शकाची भूमिका वठवणार नसून प्रथम प्रेक्षक असणार आहे. मी कार्यक्रमामध्ये असलेल्या विनोदवीरांबरोबर हसणार आहे, गाणार आहे, त्यांच्या उत्तम विनोदांना दाद देखील देणार आहे. या कलाकारांना मी प्रोत्साहन देणार आहे ज्यामुळे ते सामान्य माणसाला निखळ हसण्याचा आनंद देऊ शकतील, ज्यांच्या विनोदाने त्यांना त्यांच्या दु:खाचा विसर पडेल आणि नेहेमीच्या धकाधकीच्या आयुष्यातून बाहेर पडून त्यांना काही मोलाचे क्षण आमचे विनोदवीर या कार्यक्रमातून देतील. कलर्स मराठीचे खूप आभार कि, त्यांनी मला कार्यक्रमाचा एक भाग होण्याची संधी दिली. मी या कार्यक्रमाबाबत खूपच उत्सुक आहे. आमचा हा कार्यक्रम नक्कीच प्रेक्षकांना आवडेल अशी मला आशा आहे.\nसंपूर्ण महाराष्ट्राला मिळणार आहे खुमासदार विनोदांची मेजवानी आणि हसण्याची १००% हमी फक्त कलर्स मराठीवर. तेंव्हा बघायला विसरू नका “कॉमेडीची GST एक्सप्रेस” ३१ जुलैपासून सोम ते गुरु रात्री ९.०० वा.\nक्षयरोगमुक्तीसाठी 13 शहरांचा समावेश\nमुंबई - \"जीत' प्रकल्पाच्या माध्यमातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जास्तीत जास्त क्षयरुग्णांना वेळेवर व संपूर्ण उपचार...\nपूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामान\nपुणे - बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण किनारपट्टीलगत असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती पूरक ठरल्याने राज्यातील तापमानात चढ-उतार होत आहे. किमान...\nदेशातली सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा आज\nपुणे - रंग, रेषा, आकारांच्या माध्यमातून सलग तीन पिढ्यांच्या कल्पनाशक्तीचे इंद्रधनू खुलवत त्यांना व्यक्त होण्याची संधी देणारी \"सकाळ चित्रकला...\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nचंद्रपुरातील वाघांची नव्या अधिवासात रवानगी\nचंद्रपूर : जिल्ह्यात वाढलेल्या वाघांमुळे मानव-वन्यजीव संघर्ष टोकाला पोहोचला आहे. रोज माणसांवर वाघांचे हल्ले होत आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्प वगळता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/latur-news-udgir-news-water-57809", "date_download": "2018-12-16T04:53:29Z", "digest": "sha1:N6A6NOMJUXLFYDU2KKEMXYLJ5M6YQYU6", "length": 14500, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "latur news udgir news water अपुरे जलकुंभ अन्‌ जलवाहिनी जुनी त्यात गळतीला तर सीमाच नाही! | eSakal", "raw_content": "\nअपुरे जलकुंभ अन्‌ जलवाहिनी जुनी त्यात गळतीला तर सीमाच नाही\nगुरुवार, 6 जुलै 2017\nउदगीर - उदगीर शहराला सतावणारा व अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न केव्हा सुटणार याची उदगीरकरांना प्रतीक्षा लागली आहे. शासनाने मंजूर केलेल्या एकशे सात कोटी रुपयांच्या योजनेचे काम पूर्ण होऊन ती कार्यान्वित होण्याची गरज आहे.\nउदगीर - उदगीर शहराला सतावणारा व अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न केव्हा सुटणार याची उदगीरकरांना प्रतीक्षा लागली आहे. शासनाने मंजूर केलेल्या एकशे सात कोटी रुपयांच्या योजनेचे काम पूर्ण होऊन ती कार्यान्वित होण्याची गरज आहे.\nउदगीर शहर हे जिल्ह्यातील मोठे व झपाट्याने विकसित होणारे शहर म्हणून उदयास येत आहे. शहराला नगरपालिकेच्या मालकीच्या बनशेळकी साठवण तलावातून व भोपणी (ता. देवणी) येथील मध्यम प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. शिवाय देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम प्रकल्पातून तात्पुरती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरू आहे. भोपणी व बनशेळकी येथे पाणीसाठा असला तरी उदगीर शहरासाठी आवश्‍यक असलेल्या पाण्याची साठवणूक क्षमता नगरपालिकेकडे नाही. त्यामुळे शहराला टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा करावा लागत आहे.\nउदगीर शहराला पाणीपुरवठा करण्यात येणारे अपुरे जलकुंभ व जुन्या पाईपलाईनची व्यवस्था असल्याने अनेक ठिकाणी पाईपलाईन लिकिजेस आहेत. बनशेळकी व भोपणीहून उदगीरला येणाऱ्या पाईपलाईनही लिकेज असल्याने येथेही प्रचंड पाण्याचा अपव्यय सुरू आहे. त्यामुळे पाणी वाया जाण्याचे प्रमाणही खूप आहे. अपुरी जलकुंभ क्षमता व पाईपलाईनच्या लिकेजेसमुळे उदगीरला नियमितपणे पाणी मिळण्यास अडचणी येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर व विस्ताराच्या दृष्टीने उदगीर नगरपालिका केंद्र शासनाच्या अटल अमृत योजनेत सहभागी झाली. त्यातून उदगीरकरांची पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता केंद्र व राज्य शासनाने पिण्याच्या कायमस्वरूपी योजनेसाठी एकशे सात कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यातील काही कामेही सुरू झाली आहे. लिंबोटी (ता. अहमदपूर) येथून उदगीरला पाईपलाईन करण्यासाठी ७७ कोटी रुपयांची निविदा नगरपालिकेने काढली आहे; मात्र त्यात टेंडरपेक्षा जास्त खर्च येत असल्याने उर्वरित निधी शासनाकडून मिळण्याची मागणी नगरपालिकेने शासनाकडे केली आहे, अशी माहिती नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी दिली आहे. उर्वरित तीस कोटी रुपयांची कामे त्यात सोलार सिस्टीम व इतर कामे टेंडर काढून न���रपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आली आहेत. या योजनेत लिंबोटीहून आणलेले पाणी फिल्टर करून उदगीरकरांना पुढील पंचवीस वर्षे पुरेल एवढी साठवणूक क्षमता निर्माण केली जाणार असल्याचेही नगराध्यक्ष बागबंदे यांनी सांगितले.\nपुण्याची पाणीकपात हे सरकारचे अपयश - अजित पवार\nपुणे - शहरातील पाणीकपातीचा प्रश्‍न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने...\nजिल्ह्यातील प्रमुख धरणं निम्मी रिती\nपुणे : जिल्ह्यातील प्रमुख सोळा धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठ्यात तब्बल 56.27 टीएमसीने घट झाली आहे. यामुळे या धरणांमध्ये सध्या 78.73 टीएमसी साठा...\n''पुण्यातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश'' : अजित पवार\nपुणे : ''पुणे शहरातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन...\nमेगासीटीतील दुरावस्थेमुळे रहिवाशी त्रस्त\nपुणे : पौडफाटा येथे असलेल्या मेगासीटी प्रकल्पातील पाणीपुरवठा गेले पंधरा दिवस विस्कळीत झाला असून पुरेसं पाणी मिळत नसल्याने...\nपाणीपुरवठ्यात कपात करणार नाही - आयुक्त सौरभ राव\nपुणे - पुणे शहरासाठी पाणीसाठा किती असावा, हे ठरविताना लोकसंख्या, नवी गावे आणि महापालिका हद्दीलगतच्या...\nनीरा नरसिंहपूर - ‘तुमचा ऊस तोडायचा, तर फडाला काडी लावा...आमची माणसं दिवसात आडवा करून कारखान्याकडे पाठवतील’ असा अप्रत्यक्ष संदेश परिसरातील शेतकऱ्यांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/maharashtra-news-llb-admissions-55450", "date_download": "2018-12-16T04:36:59Z", "digest": "sha1:B7UYDVZ5IKYCO4JVUHSF7C4OKOLIEGNF", "length": 13628, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "maharashtra news LLB admissions एलएलबी प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना अडचण | eSakal", "raw_content": "\nएलएलबी प्रवेश प्रक्रियेत विद्यार���थ्यांना अडचण\nमंगळवार, 27 जून 2017\nमुंबई - कायदा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असताना ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी मात्र कमी होत नसल्याचे दिसत आहे. एलएलबीच्या प्रवेश प्रक्रियेत प्रत्यक्षात दिलेली माहिती आणि ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आढळलेल्या माहितीत मोठी तफावत असल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागत आहे.\nमुंबई - कायदा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असताना ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी मात्र कमी होत नसल्याचे दिसत आहे. एलएलबीच्या प्रवेश प्रक्रियेत प्रत्यक्षात दिलेली माहिती आणि ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आढळलेल्या माहितीत मोठी तफावत असल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागत आहे.\nएलएलबीच्या प्रवेश प्रक्रियेची माहिती देणाऱ्या पुस्तिकेत सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 45 टक्के आणि राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 40 टक्के गुण आवश्‍यक असल्याचे सांगितले जात होते. प्रत्यक्षात ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना सर्वसाधारण विद्यार्थ्यांना किमान 49.50 टक्‍क्‍यांची मर्यादा सांगण्यात आली आहे. पुस्तिकेत या विद्यार्थ्यांना किमान 45 टक्‍क्‍यांची अट असताना ऑनलाईन अर्ज भरताना साडेचार टक्के गुण जास्त सांगितल्याने विद्यार्थी संतापले आहेत.\nतीन वर्षांच्या एलएलबीच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान, निखिल डीसूझा या विद्यार्थ्याला या भोंगळ कारभाराचा फटका बसला आहे. निखिलने प्रवेश पुस्तिका डाऊनलोड केली. त्यात एलएलबी प्रवेशासाठी सर्वसाधारण वर्गातील विद्यार्थ्यांना किमान 45 टक्‍क्‍यांची मर्यादा नोंद आहे. प्रत्यक्षात ऑनलाईन अर्ज दिल्यानंतर तो प्रवेशास पात्र नसल्याची माहिती संकेतस्थळावरून देण्यात आली. 49.50 टक्‍क्‍यांची आवश्‍यकता असल्याने तुम्ही प्रवेशास अपात्र आहात, असे सांगण्यात आले.\nएलएलबी प्रवेशासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 45 टक्‍क्‍यांचीच मर्यादा आहे. सॉफ्टवेअरमध्ये चूक झाली होती. याबाबत 10 विद्यार्थ्यांच्या तक्रारी आल्या होत्या. आता विद्यार्थ्यांना अडचणी येणार नाहीत. सध्या केवळ नावनोंदणी सुरू आहे.\n- चंद्रशेखर ओक, संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय\nलातूरसह राज्यात सर्वत्र 'चिल्ड्रन फ्रेंडली कोर्ट'\nलातूर : सर्वोच्च न्यायालया���्या निर्देशानुसार राज्यात सर्वत्र चिल्ड्रन फ्रेंडली कोर्ट सुरु केले जाणार आहेत. लातुरातही हे कोर्ट लवकरच सुरू केले जाईल,...\n'शिवसेनेतून जागा मिळेल म्हणून त्या तिकडे गेल्या असाव्यात'\nपुणे : ''काही लोकांना काहीही झाले तरी खासदारकीला उभे राहायचे असते. गेल्या वेळी राजू शेट्टी एनडीएतून लढले होते, मात्र, यावेळी एनडीएत झालेल्या...\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nअश्‍लील संदेश आत्महत्येचे कारण ठरू शकत नाही\nमुंबई : पती-पत्नीच्या दुरावलेल्या संबंधांमध्ये पत्नीने तिच्या मित्रांना पाठविलेले अश्‍लील संदेश पतीसाठी त्रास देणारे ठरू शकतात. मात्र ते...\nपंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण होतेय 'चकाचक'\nकल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण नगरीत येणार आहेत. त्यासाठी सभास्थानांची तसेच ते ज्या मार्गावरून येणार आहेत, त्या ठिकाणाची साफसफाई...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/pavankar-murder-case-vivek-palatkar-suicide-crime-125813", "date_download": "2018-12-16T04:08:09Z", "digest": "sha1:YDA327HMKHIDNCDPF2EAVGUGXI46M5JQ", "length": 13506, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "pavankar murder case vivek palatkar suicide crime विवेक पालटकर करणार होता आत्महत्या? | eSakal", "raw_content": "\nविवेक पालटकर करणार होता आत्महत्या\nरविवार, 24 जून 2018\nनागपूर - पोटच्या पोरासह बहिणीचे कुटुंब यमसदनी धाडणाऱ्या विवेक पालटकरने लुधियानात खोलीत असलेल्या देवीच्या फोटोवर स्वतःचे नाव लिहून ‘���्रॉस’ केला होता. यावरून तो कमालीचा अस्वस्थ आणि नैराश्‍यात असल्याचे स्पष्ट होते. नावासमोरील क्रॉस तो आत्महत्येच्या विचारात असल्याचा संकेत देणारा आहे.\nनागपूर - पोटच्या पोरासह बहिणीचे कुटुंब यमसदनी धाडणाऱ्या विवेक पालटकरने लुधियानात खोलीत असलेल्या देवीच्या फोटोवर स्वतःचे नाव लिहून ‘क्रॉस’ केला होता. यावरून तो कमालीचा अस्वस्थ आणि नैराश्‍यात असल्याचे स्पष्ट होते. नावासमोरील क्रॉस तो आत्महत्येच्या विचारात असल्याचा संकेत देणारा आहे.\nविवेक याने ११ जूनला पहाटेच्या सुमारास जावई कमलाकर पवनकर, बहीण अर्चना, सासू मीरा, भाची वेदांती आणि मुलगा कृष्णा यांचा सब्बलने वार करून खून केला होता. या हत्याकांडाचा प्लॅन त्याने महिन्याभरापूर्वीच बनवला होता. त्याने किरायाच्या खोलीतील कॅलेंडरवर जून १० तारखेच्या रकान्यात पेनाने क्रॉस केले होते. त्या रकान्यात कमलाकर पवनकर यांचे नाव लिहिले होते. योजनेप्रमाणे त्याने १० जूनच्या मध्यरात्री जावयाचा काटा काढण्याची तयारी केली.\nदोन दिवसांपूर्वीच सब्बल विकत आणून जावयाच्याच घरात ठेवली. कॅलेंडरवर मारलेल्या फुलीनंतर जावई कमलाकर यांचा सबलीने ‘गेम’ केला. मात्र, स्वतःची सुटका करून घेण्यासाठी त्याला अन्य चौघांचा खून करावा लागला. त्यानंतर तो लुधियानाला पळून गेला. तेथेही खोलीतील देवीच्या फोटोवर स्वतःचे नाव लिहिले होते आणि फुलीही मारली होती. त्यामुळे विवेक काही दिवसांत आत्महत्या करण्याच्या तयारीत होता, असा संशय तपास करणाऱ्या पथकातील अधिकाऱ्याने व्यक्‍त केला.\nपांघरून घेतल्याने वाचल्या मितू-वैष्णवी\nकमलाकर यांच्या आजूबाजूला वेदांती आणि कृष्णा झोपले होते. विवेकने सबलेचा फटका मारताच कमलाकरसह दोघांच्याही डोक्‍याला मार लागला. त्यानंतर बहीण अर्चनावर हल्ला केला. अर्चना यांच्या पायथ्याशी वैष्णवी आणि मिताली झोपल्या होत्या. कुलरची थंड हवा असल्यामुळे त्यांनी पांघरून घेतले होते. ही बाब विवेकलाही माहिती होती. त्या शांत झोपून असल्याने विवेकने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि पळ काढला.\nदर्गा हटविताना लाठीचार्ज, तणाव\nनागपूर : गेली अनेक वर्षे रस्त्यावर असलेला सेंट्रल एव्हेन्यूवरील अग्रेसन चौकातील दर्गा हटविण्याच्या कारवाईला नागरिकांनी तीव्र विरोध करीत महापालिकेच्या...\nभाजप कार्यकर्त्याच्या खु��ाच्या निषेधार्थ रुग्णवाहिका पेटविली\nआर्णी (जि. यवतमाळ) : भाजपचा कार्यकर्ता असलेल्या नीलेश मस्केचा खून झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 14) दुपारी ग्रामीण रुग्णालयासमोरील बागोरी संकुलासमोर...\nकळव्यात प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या\nकळवा : कळवा महात्मा फुले नगरमधील एका 32 वर्षीय तरुणाची त्याची पत्नी व तिच्या प्रियकराने गळा दाबून खून केल्याची घटना घडली. तसेच...\nवर्धन घोडे खूनप्रकरणी दोघांना आजीवन कारावास\nऔरंगाबाद - वर्धन घोडे या बारा वर्षांच्या शालेय मुलाचा पाच कोटींच्या खंडणीसाठी खून करणाऱ्या दोघांना अपहरण व खून करणे अशा दोन्ही कलमांन्वये शुक्रवारी...\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून\nपुणे - चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी...\nआर्णी येथील शिवनेरी चौकात भरदुपारी खून\nआर्णी (जि. यवतमाळ) : येथील ग्रामीण रुग्णालयाजवळील शिवनेरी चौकातील बाभोरी कॉम्प्लेक्ससमोर शुक्रवारी (ता. 14) दुपारी एकच्यादरम्यान भाजप...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://murkhanand.blogspot.com/2010/02/blog-post_17.html", "date_download": "2018-12-16T04:44:54Z", "digest": "sha1:4A3I6DSNAIBDNYYO7BR2C7C5TYBMZQEQ", "length": 2973, "nlines": 72, "source_domain": "murkhanand.blogspot.com", "title": "विमुक्त: रोहिडा किल्ला...", "raw_content": "\nमागच्या वर्षी रोहिड्याला गेलो होतो... तेंव्हाचे काही फोटो...\nजाताना पुणे - भोर - बाजारवाडी असा प्रवास केला आणि मग रोहिडा किल्ला चढलो...\nउतरताना रोहिडा किल्ल्याहून नाझरेला उतरलो... मग आंबवडे गावातल्या नागेश्वराचं दर्शन घेऊन पुण्याला परतलो...\nरोहिडा किल्ला... बाजारवाडीहून चढताना\nरोहिडा किल्ला... नाझरेला उतरताना\nनाझरेला उतरतानाचा सुंदर नजारा...\nनाझरे गावात शेताच्या कुंपणात फुललेलं सुंदर फुल...\nआंबवडे गावातलं नागेश्वराचं मंदिर...\nमंदिराच्या परिसरातल्या एका झाडावरचा मधमाश्यांचा पोळा... ह्याला काहीतरी वेगळं नाव आहे... मला ते माहिती नाही...\nमाझ्या अंतरीची मला साद आहे... आयुष्य माझे खुळा नाद आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/43709", "date_download": "2018-12-16T04:40:25Z", "digest": "sha1:OJILU5IPVOXLXRRVMIRQIMBXMIHH2AFA", "length": 16491, "nlines": 151, "source_domain": "www.misalpav.com", "title": "MLM नंतर SLM, अर्थात नव्या बाटलीत जुनीच दारू. | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nMLM नंतर SLM, अर्थात नव्या बाटलीत जुनीच दारू.\nमल्टी लेव्हल मार्केटिंगनंतर सध्या सिंगल लेव्हल मार्केटिंगचा सुळसुळाट झालेला पहायला मिळतो. यामध्येे ठरविलेली रक्कम भरून आपण सामील व्हायचे. ही रक्कम रूपये १०००, १५००, २००० किंवा कंपनी ठरवते त्याप्रमाणे असते. काहीवेळा रक्कम न भरताही कंपनीमध्ये थेट सामील होता येते. यासाठी आपले बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड, संपूर्ण नाव, जन्मतारीख, ई-मेल आयडी कंपनीला दिल्यावार आपणास युजरनेम व पासवर्ड प्राप्त होतो, ज्याचा वापर आपण कंपनीच्या वेबसाईटवर लॉग-ईन करून ‘व्यवहार’ करण्यासाठी करू शकतो. सुरूवातीस आपल्याला ‘पिन’ विकत घेऊन री-एन्ट्री मारावी लागते. पिनांसाठी लागणारी रक्कम आपण थेट कंपनीत जमा करावी किंवा दुसऱ्या एखाद्याकडे पैसे भरून पिन विकत घ्याव्यात, अशी सोय केलेली असते. या पिना तुमच्या ऑनलाईन खात्यात जमा होतात. कंपनीच्या वेबसाईटवर लॉग-ईन करून आपण मिळालेल्या पिनांची री-एन्ट्री मारायची. री-एन्ट्री मारली की आपले पेमेंट जनरेट व्हायला सुरूवात होते. पहिल्या तीन किंवा चार री-एन्ट्री या प्रत्येकी एका पिनाच्या असतात. पुढील री-एन्ट्रीज् या मात्र दोन पिनांपासून ते जसजशी लेव्हल वाढत जाते, त्यानुसार सात ते आठ पिनांच्याही होतात. कंपनीने आठवड्यातून ठरवलेल्या एखाद्या वारी किंवा १०, २०, ३० या तारखेला क्लोजिंग असते. क्लोजिंगच्या दिवसापर्यंत री-एन्ट्री मारणे आवश्यक असते. क्लोजिंगनंतरच्या २-३ दिवसांनी आपल्या लेव्हलनुसार पेमेंट आपल्या खात्यात जमा होईल, असा कंपनीचा दावा ��सतो.\nयादरम्यान तुमचे पेमेंटही री-एन्ट्री मारल्यावर मिळत असते. याबाबत पुढील एक उदाहरण देत आहे :-\nपहिली री-एन्ट्री १ पिनेची (रूपये १०००) मारली की ३५० रूपये खात्यात जमा होतील. (लेव्हल १)\nदुसरी री-एन्ट्री १ पिनेची (रूपये १०००) मारली की ५०० रूपये खात्यात जमा होतील. (लेव्हल २)\nतिसरी री-एन्ट्री १ पिनेची (रूपये १०००) मारली की ७०० रूपये खात्यात जमा होतील. (लेव्हल ३)\nचौथी री-एन्ट्री १ पिनेची (रूपये १०००) मारली की ११०० रूपये खात्यात जमा होतील. (लेव्हल ४)\nपाचवी री-एन्ट्री २ पिनांची (रूपये २०००) मारली की १८५० रूपये खात्यात जमा होतील. (लेव्हल ५)\nसहावी री-एन्ट्री ३ पिनांची (रूपये ३०००) मारली की ३२०० रूपये खात्यात जमा होतील. (लेव्हल ६)\nसातवी री-एन्ट्री ३ पिनांची (रूपये ३०००) मारली की ५००० रूपये खात्यात जमा होतील. (लेव्हल ७)\nआठवी री-एन्ट्री ३ पिनांची (रूपये ३०००) मारली की ७५०० रूपये खात्यात जमा होतील. (लेव्हल ८)\nनऊवी री-एन्ट्री ३ पिनांची (रूपये ३०००) मारली की १२००० रूपये खात्यात जमा होतील. (लेव्हल ९)\nदहावी री-एन्ट्री ४ पिनांची (रूपये ४०००) मारली की २१००० रूपये खात्यात जमा होतील. (लेव्हल १०)\nअकरावी री-एन्ट्री ५ पिनांची (रूपये ५०००) मारली की ३८००० रूपये खात्यात जमा होतील. (लेव्हल ११)\nबारावी री-एन्ट्री ६ पिनांची (रूपये ६०००) मारली की ७०००० रूपये खात्यात जमा होतील. (लेव्हल १२)\nतेरावी री-एन्ट्री ७ पिनांची (रूपये ७०००) मारली की १२५००० रूपये खात्यात जमा होतील. (लेव्हल १३)\nचौदावी री-एन्ट्री ८ पिनांची (रूपये ८०००) मारली की ३००००० रूपये खात्यात जमा होतील. (लेव्हल १४)\nपंधरावी री-एन्ट्री ८ पिनांची (रूपये ८०००) मारली की ७००००० रूपये खात्यात जमा होतील. (लेव्हल १५)\n(यामध्ये १५ ते २० टक्के रक्कम ॲडमीन चार्जेस व टीडीएसच्या नावाखाली आपल्या पेमेंटमधून वजा करण्यात येतात)\nतुम्हाला जो कंपनीमध्ये जॉईन करेल, त्यालाही तुमच्या लेव्हलसोबत विशिष्ट टक्केवारीनुसार रक्कम कमिशनपोटी कंपनीतर्फे देण्यात येते. मनी सर्क्युलेशनचा शिक्का लागू नये म्हणून आपल्या प्रत्येक पिनांसाठी किंवा लेव्हलसाठी काही कंपन्यांतर्फे प्रॉडक्टस् दिली जातात.\nमुळातच ही सिस्टीम सिंगल लेव्हल मार्केटिंग असल्यामुळे येथे तुम्हाला दोनजण जोडायची गरज नसते. जो कोणी कंपनीत प्रवेश घेईल तो थेट तुमच्या स्थानाखाली जोडला जाईल. प्रत्य���क लेव्हल भरण्यासाठी त्या-त्या लेव्हलच्या गरजेनुसार तितके लोकं तुमच्या स्थानाखाली जॉईन होणे आवश्क असते. त्याबाबतची माहिती कंपनीच्या वेबसाईटवर आपल्याला मिळालेला युजरनेम व पासवर्ड वापरून आपण पाहू शकतो.\nबहुतांशी कंपन्या विशिष्ट लेव्हल भरल्यानंतर पेमेंट देणे बंद करतात. कोणी याबाबत विचारले असता ‘सॉफ्टवेअर अपडेशन करायचे आहे, सर्टिफिकेशन बाकी आहे’, अशी विविध कारणे सांगून ‘नंतर पेमेंट नक्की मिळेल, तोपर्यंत तुम्ही लोकं जोडणे व री-एन्ट्री मारणे थांबवू नका, तुम्हांला पेमेंट चालू झाल्यावर ते कमिशन व लेव्हल इन्कम लगेच मिळेल’, असे आमिष वारंवार दाखवले जाते. कंपनीकडून अनेकांना अगोदर थोडेफार पेमेंट मिळालेले असल्याने त्याचा पुरावा दाखवून कमिशन मिळण्यासाठी नवीन लोकांना जॉईन करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात असतो. शेवटी यात रिस्क फॅक्टर अत्यंत महत्वाचा आहे आणि ईझी मनीच्या नावाखाली यामध्ये किती गुंतायचे, ते आपणच ठरवावे.\nकाहीच कळले नाही बुवा..\nकाहीच कळले नाही बुवा..\nनसत्या फंदात (फंडात)न पडलेले बरे \nमलापण काही कळले नाही\nपीन म्हणजे काय. एटीएमचा असतो तसा का\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 9 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5076851708839484790&title=Prize%20Distribution%20of%20'IT%20Olympiad%202018'&SectionId=4907615851820584522&SectionName=Press%20Release", "date_download": "2018-12-16T03:30:16Z", "digest": "sha1:QS3NE6NSXGZXF3PQGK7TELDVQJBLLH2M", "length": 6763, "nlines": 117, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘आयटी ऑलिम्पियाड’मध्ये पुण्याच्या विद्यार्थ्यांची बाजी", "raw_content": "\n‘आयटी ऑलिम्पियाड’मध्ये पुण्याच्या विद्यार्थ्यांची बाजी\nपुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या पै कॉलेज ऑफ व्हिज्युअल ग्राफिक्स अँड डिझाइनतर्फे आयोजित आठव्या ‘आयटी ऑलिम्पियाड २०१८’चे पारितोषिक वितरण ‘क्विक हील’चे संस्थापक कैलास काटकर यांच्या हस्ते संस्थेच्या असेम्ब्ली हॉलमध्ये झाले. या वर्षीच्या ‘आयटी ऑलिम्पियाड’वर पुण्याच्या विद्यार्थ्यांनी वर्चस्व गाजवले.\nहा कार्यक्रम पाच डिसेंबरला डॉ. पी. ए. इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार, प्राचार्य ऋषी आचार्य, मुमताज सय्यद उपस्थित होते. अवनीश सिंग, शुभम आनंद हे विद्यार्थी प्रथम आले, तर सारिका कुलकर्णी, रूपाली क्षीरसागर या प्रशिक्षकांचा गौरव करण्यात आला.\n‘एमसीई’तर्फे गांधी जयंतीनिमित्त अभिवादन मिरवणूक मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उदघाटन गाजलेल्या चित्रकारांची चित्रे झाली ‘जिवंत’ सॉफ्टबॉल स्पर्धेत इंग्लिश मीडियम स्कूलला जेतेपद अल्पसंख्याक समाजातील गुणवंतांचा सत्कार\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n‘सीएम चषक’स्पर्धेसाठी आतापर्यंत तब्बल ३३ लाख लोकांची नोंदणी\nइंग्रजी साहित्यिक अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/muktapeeth/marathi-news-friendship-day-messages-marathi-63673", "date_download": "2018-12-16T04:03:52Z", "digest": "sha1:OSHBK63GS3JFQPDWMGGEHBCCGE7HGHOS", "length": 10409, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news friendship day messages in marathi बोलूया...'व्हर्च्युअल' जगातल्या सच्च्या मैत्रीबद्दल ! | eSakal", "raw_content": "\nबोलूया...'व्हर्च्युअल' जगातल्या सच्च्या मैत्रीबद्दल \nमंगळवार, 1 ऑगस्ट 2017\nआपले अनुभव शेअर करण्यासाठी:\nSakal Samvad अॅप डाऊनलोड करा आणि सविस्तर लेख पाठवा\nमैत्रीचं नातं सुंदर. जीवाभावाचं.\nहे नातं राहतं आयुष्यभर.\nगेल्या दीड दशकांत या नात्याला मिळालाय नवा आयाम. 'व्हर्च्युअल फ्रेन्डशीप'चा.\nसोशल नेटवर्किंग वेबसाईटस् किंवा चॅटींग अॅप्लिकेशन्सवर कुणाशी तरी मैत्री जडते. तो मित्र किंवा ती मैत्रीण कधीच प्रत्यक्ष पाहिलेली नसते. अंतरंही खूप दूरदूरची. पण, म��त्र जुळतं. अनुभवाची देवाण-घेवाण होते. सुख-दुःखं वाटली जातात. 'व्हर्च्युअल फ्रेन्डशीप' रोजच्या जगण्याचा भाग बनून जाते.\nयंदाचा मैत्र दिन आहे सहा ऑगस्टला. ही संधी घेऊया आपल्या 'व्हर्च्युअल फ्रेन्डस्'बद्दल बोलण्याची.\nआम्हाला पाठवा आपला अनुभव. लिहा आपल्या 'व्हर्च्युअल फ्रेन्ड'ने आपल्या आयुष्य कसं समृद्ध बनवलं...आपल्यात काय बदल घडवले...\nआपले अनुभव शेअर करण्यासाठी:\nSakal Samvad अॅप डाऊनलोड करा आणि सविस्तर लेख पाठवा\n'व्हर्च्युअल फ्रेन्ड'बद्दल लिहिताना हे करा:\nयुनिकोड-मराठीमध्ये आपला लेख असू द्या.\nआपले नाव आणि पत्ता लेखाच्या शेवटी हवा. निनावी लेख प्रसिद्ध होणार नाहीत.\nलेखाचा उद्देश सकारात्मक मैत्रीचा आहे, हे लक्षात असू द्या.\nमैत्रीत शब्दमर्यादा नसते. तेव्हा ती काळजी नको.\nचला तर मग, 'व्हर्च्युअल फ्रेन्ड'बद्दलची कृतज्ञता व्यक्त करूया...\nमुंबई : नैराश्याने ग्रासलेल्या व्यक्तीला आपल्या भावनांना वाट करून देण्यासाठी आता चक्क बॉय-फ्रेण्ड भाड्याने मिळू शकणार आहे. त्यासाठी 'रेट अ बॉय-...\nतुम्ही कधी 'व्हर्च्युअल फ्रेंडशिप' केली आहे\nआपलं जीवन अतिशय धावपळीचं झाले आहे. वेळही कमी पडू लागला आहे. त्यातच वेळेत वेळ काढून नातीगोती सांभाळावी लागतात. काही नाती माणसाच्या जन्माबरोबरच येतात व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/3073-dilip-lande-on-raj-thakrey", "date_download": "2018-12-16T03:21:43Z", "digest": "sha1:ZDPOFNNSJS6RFZHRZY4V2XRAIDHZQAUB", "length": 7461, "nlines": 135, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nजय महाराष्ट्र न��यूज, मुंबई\nमनसेतील 6 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यामुळे दुखावलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर कठोर शब्दांत हल्ला चढवला.\nतर, या कारस्थानामागे केवळ दिलीप लांडे यांची खेळी असल्याचा राज ठाकरे यांनी आरोप केला होता\nमात्र, गेली अनेक वर्षे माझ्यावर अन्याय झाला म्हणून मला मनसे सोडावी लागली असं स्पष्टीकरण दिलीप लांडे यांनी दिले.\nगेली अनेक वर्षे माझ्यावर अन्याय झाला म्हणून मला मनसे सोडावी लागली. राज साहेब यांनी यांना मी उत्तर देणार नाही. मात्र, इतरांची टीका मी ऐकून घेणार नाही असे दिलीप लांडे म्हणाले.\nदिलीप लांडे यांना विकत घेणारा अजून पैदा झाला नाहीत. या आधी ही अनेक आमदार पक्ष सोडून गेलेत.\nमनसे सोडून स्वगृही जावा अस वाटत नव्हतं. मात्र, अन्याय किती सहन करायचं. माझ्यावर जबाबदारी दिली मी मरमर काम केलं आणि नंतर ती जबाबदारी काढुन घेतली.\nदोन वर्षे साहेबांपर्यंत पोहचू दिल जात नव्हत. ज्याला आपल्या बायकोचं डिपॉजीत वाचवता आलं नाही त्याने आम्हाला काय मार्गदर्शन करावं. त्या संदीप देशपांडे यांचं नाव नाही घ्यायचं मला.\nलेटर लिहिण्याची गरज नाही ज्याला यायचं त्याने यावा आणि चौकशी करावी. माझ्या घराचे दरवाजे खुले आहेत.\nसहा नगरसेवक आहेत ते लहान मूल नाहीत. त्यांनी त्यांचा निर्णय घेतला आहे. मी शिवसेनेकडून कोणतीही मागणी केली नाही. माझ्या कामाच मुल्यमापन करून मला जबाबदारी द्यावे असे सांगीतल्याचे लांडे म्हणाले.\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mogaraaphulalaa.kanchankarai.com/2012/03/oasis-11.html", "date_download": "2018-12-16T04:26:21Z", "digest": "sha1:6BKWL6HES7X3F7ELNXQMVYLZLJRD33X6", "length": 5029, "nlines": 51, "source_domain": "mogaraaphulalaa.kanchankarai.com", "title": "मोगरा फुलला - मराठी कथांचा ब्लॉग नमस्कार! मोगरा फुलला आपले सहर्ष स्वागत करीत आहे. हा मराठी कथांचा ब्लॉग आहे. या ब्लॉगच्या डाव्या बाजूला कथांची सामाजिक कथा, रहस्यकथा, प्रेमकथा, भयकथा, विनोदी कथा अशी वर्गवारी दिलेली आहे, तेथे जाऊन आपल्या मनपसंत प्रकारावर टीचकी द्या आणि आपली आवडती कथा वाचा. Mogaraa Phulalaa - Marathi Stories on Blog for Marathi Novel Lovers Stories Kadambari Prem Kahani Murder Mystery Horror Story Marathi Katha मराठी नवीन कथा मोगरा फुलला - मराठी कथांचा ब्लॉग Mogaraa Phulalaa - Marathi Stories on Blog for Marathi Novel Lovers Stories Kadambari Prem Kahani Murder Mystery Horror Story Marathi Katha मराठी नवीन कथा नमस्कार! मोगरा फुलला आपले सहर्ष स्वागत करीत आहे.; ओअ‍ॅसिस | मोगरा फुलला - मराठी कथांचा ब्लॉग", "raw_content": "\n\"काका, सॉरी म्हटलं ना, मी. पुन्हा नाही असं करणार मी.\" देवदत्त अगदी काकुळतीला येऊन काकांची माफी मागत होते.\n\"असं वचन मला तू कित्येक वेळा दिलयंस देव पण एकदाही तू ते पाळलं नाहीस. काल तर कहरच झाला,\" दिनकरराव संतापून बोलत होते. देवदत्त ऑफीसमध्ये आल्या आल्या, दिनकररावांनी त्यांना आपल्या केबीनमध्ये बोलावून घेतलं होतं.\n\"मला मान्य आहे काका, मी चुकलो. पण मी तरी काय करू शारदाला जाऊन आता एक वर्ष उलटून गेलंय पण तिला एक क्षणही विसरणं मला शक्य झालं नाहिये, मी....\"\nस्वत: निर्णय घेईन. शारदा घरात आल्यानंतर 'यज्ञ'ची भरभराटच झाली पण तिच्या जाण्याने 'यज्ञ' बुडाली, तर तिच्याही आत्म्याला क्लेश होत राहातील.\"\n आज खूप दिवसांनी माझा देव मला परत मिळाल्यासारखं वाटतंय,\" दिनकरराव प्रसन्नपणे देवदत्तांचा हात हातात घेत म्हणाले.\n...त्याचवेळी, दिनकररावांच्या केबीनबाहेर त्यांचं बोलण ऐकत उभा असलेला शेखर मात्र संतापाने हात चोळत होता.\nपान १० येथे वाचा\nपान १२ पुढे चालू\nआपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.\nSubscribet to मोगरा फुलला - मराठी कथांचा ब्लॉग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/86-people-killed-after-weekend-violence-nigeria-126250", "date_download": "2018-12-16T04:53:03Z", "digest": "sha1:A7ETELIWT4MYDB5N7S5ZGPXCCS75B6EY", "length": 11618, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "86 people killed after weekend violence in Nigeria नायजेरियातील हिंसाचारात 86 जण मृत्युमुखी | eSakal", "raw_content": "\nनायजेरियातील हिंसाचारात 86 जण मृत्युमुखी\nमंगळवार, 26 जून 2018\nनायजेरियातील शेतकरी समुदायावर भटक्‍या जमातीच्या नागरिकांनी केलेल्या हल्ल्यात 86 जण मृत्युमुखी पडले आहेत. मध्य नायजेरियात मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळून आला असून, त्या पार्श्वभूमीवर नायजेरियाचे अध्यक्ष मुहम्मदू बुहारी यांनी शांतता राखण्याचे आव्हान केले आहे.\nजोस (नायजेरिया) - नायजेरियातील शेतकरी समुदायावर भटक्‍या जमातीच्या नागरिकांनी केलेल्या हल्ल्यात 86 जण मृत्युमुखी पडले आहेत. मध्य नायजेरियात मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळून आला असून, त्या पार्श्वभूमीवर नायजेरियाचे अध्यक्ष मुहम्मदू बुहारी यांनी शांतता राखण्याचे आव्हान केले आहे.\nबेरॉम या शेतकरी समुदायातील नागरिकांनी गुरुवारी फुलानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भटक्‍या जमातीमधील नागरिकांवर हल्ला केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून शुक्रवारी भटक्‍या जमातीच्या नागरिकांनी शेतकरी समुदायावर हल्ला केला होता. त्यात 86 जण मृत्युमुखी पडले असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली. या घटनेत सहा जण जखमी झाले असून, सुमारे 50 घरे जाळण्यात आली आहेत. नायजेरियातील सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्या असून, हिंसाचाराच्या वाढत्या घटनांमुळे अध्यक्ष बुहारी यांच्या समोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे. मागील काही दशकांपासून नायजेरियात सुरू असलेल्या हिंसाचारात हजारो नागरिकांचे बळी गेले आहेत.\nमुंबई - कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास सुरू आहे, त्यामुळे संशयित असल्याने, याप्रकरणी दाखल...\nमराठा आंदोलकांचा चाकण हिंसाचाराशी संबंध नाही : आर. के. पद्‌मनाभन\nपिंपरी : ''चाकणमधील मराठा आंदोलन दुपारी दीड वाजता संपले. त्यानंतर झालेल्या हिंसाचाराशी मराठा आंदोलकांचा संबंध नाही.'',अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे...\nफ्रान्समधील आंदोलन चिघळले; पॅरिससह अनेक ठिकाणी हिंसाचार\nपॅरिस : इंधन दरवाढ आणि इतर जीवनावश्‍यक सेवांवरील करवाढीच्या विरोधात फ्रान्समध्ये सुरू असलेले यलो व्हेस्ट आंदोलन रविवारी चिघळले आहे. फ्रान्समधील...\nराजकारण विकासाचे की विद्वेषाचे\nएका बाजूला भारताचा विकास व प्रगतीचे नगारे वाजविले जात आहेत. दुसरीकडे धार्मिक ध्रुवीकरण आणि पुराणमतवादाचा उन्मादी प्रसार यावरुन अनुमान हेच निघू शकते...\nबुलंदशहरप्रकरणी दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या\nलखनौ : बुलंदशहर हिंसाचारप्रकरणी एसएसपी कृष्ण बहादूर सिंह यांची उत्तर प्रदेश सरकारने बदली केली आहे. त्यांच्या जागी सीतापूरचे पोलिस अधीक्षक...\nबुलंदशहर हिंसाचार; मुस्लिमांशी दंगल घडविण्याचा कट\nनवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील बुलंदशहरमध्ये झालेला हिंसाचार मुस्लिमांशी दंगल घडविण्याचा प्रयत्न होता. हा एक कटाचा भाग होता, असे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/sports-news-chess-anurag-mahamal-59253", "date_download": "2018-12-16T04:18:00Z", "digest": "sha1:RJNC2IUZHCK3PNDE7OXSSIVQDW4VBNRP", "length": 12280, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news chess Anurag Mahamal गोव्याच्या अनुराग म्हामलला ग्रॅंडमास्टर किताब | eSakal", "raw_content": "\nगोव्याच्या अनुराग म्हामलला ग्रॅंडमास्टर किताब\nगुरुवार, 13 जुलै 2017\nपणजी - बुद्धिबळपटू अनुराग म्हामल भारताचा ४८वा, तर गोव्याचा पहिला ग्रॅंडमास्टर बनला आहे. स्पेनमध्ये सुरू असलेल्या बेनास्के आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत त्याने आवश्‍यक २५०० एलो गुणांचा टप्पा ओलांडला. यापूर्वी त्याने ग्रॅंडमास्टर किताबाचे पाच नॉर्म प्राप्त केले होते, परंतु २५०० एलो गुणांचा टप्पा न ओलांडल्यामुळे त्याच्या ग्रॅंडमास्टर किताबावर शिक्कामोर्तब झाले नव्हते.\nपणजी - बुद्धिबळपटू अनुराग म्हामल भारताचा ४८वा, तर गोव्याचा पहिला ग्रॅंडमास्टर बनला आहे. स्पेनमध्ये सुरू असलेल्या बेनास्के आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत त्याने आवश्‍यक २५०० एलो गुणांचा टप्पा ओलांडला. यापूर्वी त्याने ग्रॅंडमास्टर किताबाचे पाच नॉर्म प्राप्त केले होते, परंतु २५०० एलो गुणांचा टप्पा न ओलांडल्यामुळे त्याच्या ग्रॅंडमास्टर किताबावर शिक्कामोर्तब झाले नव्हते.\nस्पेनमधील स्पर्धेपूर्वी अनुरागच्या नावावर २४९८ एलो गुण होते. बेनास्के आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत पाचव्या फेरीनंतर ४.४ एलो गुणांची कमाई करत २२ वर्षीय अनुरागने २५०० एलो गुणांचा टप्पा पार केला. स्पेनमध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या २७व्या ओपन द ग्रोस आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद मिळविताना त्याने २१ एलो गुणांची कमाई केली होती. त्यामुळे त्याच�� एलो गुण मानांकन २४९८ झाले होते. बेनास्के आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीत अनुरागने इंटरनॅशनल मास्टर रोमियो सोरिन मिलू याला हरवून २५०० एलो गुणांचा टप्पा ओलांडला. सध्याच्या कामगिरीनुसार त्याचे २५०२ एलो गुण झाले आहेत.\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती अटळ असल्याचे दिसू लागल्यानेच राजकीय आव्हान लक्षात घेऊन शिवसेनेला दोन घरे मागे यावे लागले आहे. २०१९ चा संग्राम...\nनऊ डिसेंबरला धावण्याची ‘प्रेरणा’\nपुणे - कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या निगडी येथील शाखेनेही बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने भाग घेण्याचे ठरविले आहे. या संस्थेच्या...\nभारतातला सर्वात आवडता खेळ कुठला अर्थातच क्रिकेट. मात्र, पु. ल. देशपांडे म्हणाले होते तसं, हा हा खेळ प्रत्यक्षात \"खेळण्या'पेक्षा \"बोलण्याचा'च अधिक...\nजागतिक बुद्धिबळ स्पर्धेत बरोबरींची कोंडी कायम\nजागतिक बुद्धिबळ स्पर्धा, लंडन २०१८ नॉर्वेचा तीन वेळा जगज्जेता ठरलेला मॅग्नस कार्लसन आणि अमेरिकेचा आव्हानवीर फॅबियानो कारुआना यांच्यातील जागतिक...\n'पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे भाजपा युवामोर्चाचे प्रयत्न'\nहिंगोली- राज्यात भाजपा तर्फे आयोजित सीएम चषकाच्या माध्यमातून 75 दिवसांमधे पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न असून त्यांना पक्षासोबत...\nछोट्यांचे मोठे यश नागपूर : छोटा बच्चा जान के हमसे ना टकराना रे... असं म्हणणाऱ्या लिटल जीनिअसची संख्या समाजात वाढली आहे. नागपूरमध्येही अशा मास्टर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-congress-gst-62235", "date_download": "2018-12-16T04:09:41Z", "digest": "sha1:EZFN2HIE7IXRFBW3LGMYFJK4GEJGWLE3", "length": 11413, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news congress GST दिव्यांगांच्या साहित्यावरील \"जीएसटी' रद्द करा | eSakal", "raw_content": "\nदिव्यांगांच्या साहित्यावरील \"जीएसटी' रद्द करा\nबुधवार, 26 जुलै 2017\nकोल्हापूर - दिव्यांगांना आवश्‍यक साधने \"जीएसटी'तून वगळावीत, अशी मागणी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे आज निवेदनाद्वारे केली.\nकोल्हापूर - दिव्यांगांना आवश्‍यक साधने \"जीएसटी'तून वगळावीत, अशी मागणी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे आज निवेदनाद्वारे केली.\nनिवेदनात म्हटले आहे की, सरकारने जाहीर केलेल्या जीएसटीमुळे अनेक वस्तू महाग झाल्या आहेत. यामध्ये दिव्यांगांना आवश्‍यक असणारे साहित्यही महाग झाले आहे. यापूर्वी या वस्तू व साधनांवर कोणत्याही प्रकारचा कर आकारला जात नव्हता. आता मात्र सरसकट 5 टक्के जीएसटी लागू केला आहे. दिव्यांगांना उपकरणे मिळवताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यातच हा कर आकारला जाणार असल्याने सरकार जीएसटी लावून अंधांची लाठी हिरावून घेत असल्याचे दिसून येते. विकलांग व्यक्तींचे अधिकार अधिनियम 2016 या कायद्याचे उल्लंघन जीएसटी परिषद करत आहे. देशातील 6 टक्के लोकसंख्या दिव्यांगांची आहे. त्यांना शून्य टक्के जीएसटी करून दिलासा द्यावा, अशी मागणी कॉंग्रेसचे कार्यकर्ते संजय पाटील, बजरंग रणदिवे, नारायण लोहार, आनंदा पाटील, शामराव पाटील, संजय काटकर, पार्थ काटकर, पार्थ जाधव, संदीप राऊत, मानसी तानवडे, गुलगर जंगले यांनी केली.\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\n‘जीएसटी’चा ३३३ कोटींचा गैरव्यवहार\nमुंबई - मशीद बंदर व भांडुप येथील बोगस कंपन्यांच्या मदतीने खरेदी-विक्रीचे व्यवहार कागदोपत्री दाखवून ३३३ कोटी रुपयांचा वस्तू व सेवा कर (जीएसटी)...\nपुणे - राज्य सरकारची बदलती धोरणे, पुस्तकनिर्मितीच्या खर्चात आणि कागदाच्या भावात झालेली वाढ, जीएसटीचा अतिरेक आणि पुस्तक खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या...\nएसटीत नियम डावलून ८८ कोटींचे कंत्राट\nमुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तोट्यात असताना कामकाजाच्या संगणकीकरणाचे काम नियमबाह्य पद्धतीने देण्यात आले आहे. दक्षता विभागाने घेतलेले...\nजीएसटी विवरणपत्रांसाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ\nनवी दिल्ली : वस्तू व सेवाकराचे (जीएसटी) वार्षिक विवरण���त्र भरण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 31 मार्च 2019 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ...\n'भाजपनेते करतात मोदींची हुजरेगिरी'\nऔरंगाबाद : \"मी म्हणजे राजा. माझ्यासमोर कोणीच नाही, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आविर्भाव असून, सर्वच त्यांची हुजरेगिरी करतात. जीएसटीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4824437628526970648&title=Aurangjeb%20:%20Kulkatha&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2018-12-16T03:23:58Z", "digest": "sha1:6MOHLQKVBBPTM3BWDSBLO44YKTLY54LJ", "length": 7275, "nlines": 121, "source_domain": "bytesofindia.com", "title": "औरंगजेब : कुळकथा", "raw_content": "\nशिवाजी महाराजांचा इतिहास हा औरंगजेबाशिवाय पूर्ण होत नाही. भारतीय इतिहासातही शिवाजी महाराजांचे नाव प्रकर्षाने नोंदलेले दिसते. औरंगजेबाच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध प्रथम हमीदुद्दिन खान याच्या ‘अहकामे आलमगिरी’ या मूळ पर्शियन ग्रंथातून घेतला गेला. त्याचा इंग्रजी अनुवाद डॉ. जे. एन. सरकार यांनी केला. पुढे डॉ. भगवान गणेश कुंटे यांनी ‘औरंगजेबाच्या कुळकथा’ या नावाने त्याचा कथानुवाद केला. याचे संपादन प्रा. अ. रा. कदम यांनी ‘औरंगजेब : कुळकथा’मधून केले आहे.\nतरुण औरंगजेबाची माहिती देताना हत्तीशी लढत, भाऊ दाराशुकोहबद्दल लढाया रंगात येण्यापूर्वी त्याने घेतलेली दक्षता यातून पराक्रमी, धडाडी, हिम्मत धूर्तपणा, कावेबाजपणा व वडिलांच्या प्रेमाला पारखा झालेला तरुण औरंगजेबाचे दर्शन होते. यातच दक्षिण प्रांतात शिवरायांशी झालेल्या लढ्याचा, मृत्युपत्र व मृत्युलेखाचा उल्लेख आहे. औरंगजेबाचे पुत्र व नातू, त्यांच्याविषयी औरंगजेबची भावना, त्यांना केलेला उपदेश, अधिकाऱ्यांशी त्याचे वर्तन, शियापंथीय लोक व हिंदूंविषयीची धोरणे यातून समजतात.\nप्रकाशक : राजमयूर प्रकाशन\nकिंमत : १७० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठ��� खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: औरंगजेब : कुळकथाप्रा. रा. आ. कदमऐतिहासिकमाहितीपरराजमयूर प्रकाशनAurangjeb : KulkathaR. A. KadamRajmayur PrakashanBOI\nशिवाजी महाराजांचे अर्थशास्त्र मराठे व इंग्रज युनायटेड वेस्टर्न बँक पुनर्जन्म मिथ्य की तथ्य उद्योजक शिवाजी महाराज\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n‘सीएम चषक’स्पर्धेसाठी आतापर्यंत तब्बल ३३ लाख लोकांची नोंदणी\n‘जेएसडब्ल्यू’तर्फे ट्रक चालकांसाठी एड्स जनजागृती शिबिर\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%A2%E0%A4%95%E0%A4%B2/", "date_download": "2018-12-16T03:29:56Z", "digest": "sha1:M4MQOMWZ7HJHZSXVKL4OQ6YMIJQMHDZZ", "length": 10682, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘समाजाला अस्थैर्याकडे ढकलताहेत’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nडॉ. श्रीपाल सबनीस : संविधान जागर सप्ताहाचे उद्‌घाटन\nपुणे – सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी शाहू-फुले-आंबेडकर ही विचारसरणी आतापर्यंत राज्यात कार्यरत होती. मात्र, राजकीय स्वार्थासाठी आरक्षण मुद्याद्वारे या विचारसरणीवर हल्ला करण्याचा प्रयत्न शासनकर्त्यांकडून केला जात आहे. मराठा आरक्षणावरून मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण करून, समाजाला अस्थैर्याकडे ढकलण्याचे काम सत्ताधारी करत आहेत, अशा शब्दांत माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मराठा आरक्षणाच्या चर्चेबाबत नाराजी व्यक्‍त केली आहे.\nभारतीय संविधान संवर्धन समितीतर्फे भारतीय संविधान दिनानिमित्त संविधान जागर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या उद्‌घाटन बुधवारी आरपीआय पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अर्जुन डांगळे यांच्या हस्ते संविधान रत्न पुरस्कार वितरित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. सबनीस यांनी भूषविले. यावेळी नगरसेविका लता राजगुरू, नगरसेवक रवींद्र माळवदकर, ��दानंद शेट्टी, संयोजक विठ्ठल गायकवाड उपस्थित होते.\nडॉ. सबनीस म्हणाले, सर्व जातीचे महासंघ हे संविधानविरोधी आहेत. राजकीय वर्चस्व टिकविण्यासाठी आरक्षणाच्या मुद्‌द्‌याचा गैरवापर केला जात आहे. हे संविधानासमोरील एक मोठे संकट आहे. अत्यंत कडवा हिरवा अथवा कडवा भगवा रंग देशाला परवडणारा नाही. तर, सर्वांना सन्मानाने वागविणारा निळा रंगाचे प्रतिनिधित्व या देशाला आवश्‍यक आहे. त्यासाठी शहरातील सर्व आंबेडकरवादी गटांना एकत्रित करण्याचे महत्त्वाचे काम या समितीच्या माध्यमातून घडतेय ही अभिमानाची बाब आहे.\nमहातेकर म्हणाले, बाबासाहेब हे केवळ एखाद्या समाजापुरतेच मर्यादित नव्हते तर, ते संपूर्ण भारताचे नेते होते. बाबासाहेबांनी सर्वसमावेशक विचारांतून घटनेची रचना केली आहे. त्यामुळेच या घटनेच्या संदर्भात सर्व भारतीयांमध्ये आदर निर्माण झाला पाहिजे. तो जाणीवपूर्व व्हावा, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. अस्पृश्‍य समाजाला आपण मान्य केले नसते तर, त्यांना शिक्षण, आरोग्य, रोजगार यांच्या सुविधा उपलब्ध झाली नसती. तसेच आज गावागावात भीषण संघर्ष उभारला असता. आपली अवस्था टांझानियासारखी झाली असती. मात्र, सवलती देताना, वंचित घटकांनी स्वत:चा विकास साधत स्वत:चे राहणीमान उंचावले पाहिजे आणि लवकरात लवकर आरक्षणाच्या जोखडीतून मुक्‍त व्हावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती. बाबासाहेबांनी दलितांसाठी, वंचितासाठी वेगळा प्रदेश मागितला नाही. तर, याच देशात राहून स्वत:चा विकास साध्य करण्याचा त्यांचा निर्धार होता. यादृष्टीनेच आपण हे कार्य केले पाहिजे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदीपा कर्माकर लागली ऑलिम्पिकच्या तयारीला\nNext articleअखेर नव्याने तीन पर्यवेक्षकांची नेमणूक\nअंतरंगमधून उलगडली आठवणींची शब्द मैफील\nपुणे मेट्रोचा विस्तृत आराखडा सादर\n‘मुद्रांक’ची 25 टक्‍के रक्‍कम मिळणार पीएमआरडीएला\nएमपीएससी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास अडचण\nकेंद्रीय पथकाकडून पोषण आहाराच्या तपासणीला गती\nउच्च शिक्षण विभागाचे सरते वर्ष विविध ‘निर्णयांचे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?id=x1x3077", "date_download": "2018-12-16T03:38:44Z", "digest": "sha1:YBNA23NOWVPXH3CZBXIW3LQ2OHGC7VBR", "length": 8695, "nlines": 223, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Transformers Optimus Prime Theme", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली चित्रपट / टीव्ही\nसूचना सूचना माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (1)\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: E5\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: LG-E430\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर Transformers Optimus Prime Theme थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-fruit-piearcing-moth-attack-mandarin-12774", "date_download": "2018-12-16T04:52:32Z", "digest": "sha1:T4Q5RWPR3R4CQ23JCOLA4T72N7EICSAG", "length": 18976, "nlines": 166, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, fruit piearcing moth attack in mandarin | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसंत्रा फळगळ रोखण्यासाठी रस शोषक पतंगाचे नियंत्रण\nसंत्रा फळगळ रोखण्यासाठी रस शोषक पतंगाचे नियंत्रण\nसंत्रा फळगळ रोखण्यासाठी रस शोषक पतंगाचे नि��ंत्रण\nडॉ. साबळे पी. ए., सुषमा सोनपुरे\nमंगळवार, 9 ऑक्टोबर 2018\nसंत्रा पिकांमध्ये मृग बहार धरण्यासाठी एप्रिल - मे महिन्यामध्ये बागेला पाणी थांबवून ताण दिला जातो. पानगळ करून घेतली जाते. पुढे पावसाळ्यामध्ये ताण सोडून , शिफारशीनुसार खत व्यवस्थापन केले जाते. साधारणतः सप्टेंबर-ऑक्‍टोबर महिन्यामध्ये संत्रा फळांचा आकारमान वाढते. फळांना रंग हळूहळू पक्वतेनुसार पिवळसर होण्यास सुरवात होते. सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळात फळांची सर्वाधिक गळ होताना दिसते. रस शोषक पतंगाचा वाढता प्रादुर्भाव हेच या फळ गळतीचे महत्त्वाचे कारण असते. साधारणतः सरासरी फळगळीपैकी १०-१५ टक्के गळ या किडीच्या प्रादुर्भावामुळे होते.\nसंत्रा पिकांमध्ये मृग बहार धरण्यासाठी एप्रिल - मे महिन्यामध्ये बागेला पाणी थांबवून ताण दिला जातो. पानगळ करून घेतली जाते. पुढे पावसाळ्यामध्ये ताण सोडून , शिफारशीनुसार खत व्यवस्थापन केले जाते. साधारणतः सप्टेंबर-ऑक्‍टोबर महिन्यामध्ये संत्रा फळांचा आकारमान वाढते. फळांना रंग हळूहळू पक्वतेनुसार पिवळसर होण्यास सुरवात होते. सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळात फळांची सर्वाधिक गळ होताना दिसते. रस शोषक पतंगाचा वाढता प्रादुर्भाव हेच या फळ गळतीचे महत्त्वाचे कारण असते. साधारणतः सरासरी फळगळीपैकी १०-१५ टक्के गळ या किडीच्या प्रादुर्भावामुळे होते.\nसंत्रा फळात रसशोषक पतंगाचे वेगवेगळ्या प्रजाती आढळतात. त्यातील ओथेरिस फुलोनिया आणि ओथेरिस मॅटेर्ना आणि ओथेरिस होमिना या प्रजातींची नुकसान क्षमता सर्वाधिक आहे.\nसंत्रा फळ रसशोषक पतंग शरिराने मोठ्या व मजबूत आकाराचा असतो. पतंगाचा पंखाचा विस्तार साधारणतः १ सें.मी. पर्यंत आढळतो. पतंगाच्या पुढच्या पंखाच्या जोडीचा रंग मुख्यत्वेः तपकिरी, क्रिम किंवा हिरवा आढळतो. मागील पंख जोडीचा रंग साधारणतः पिवळसर नारंगी असतो. पंखाच्या जोडीवर काळसर डाग व पट्टे आढळतात.\nया किडीची अळी वेलवेटी (चमकदार) काळ्या रंगाची असते. शरीराच्या पुढील भागावर दोन ठळक ठिपके असतात. (पांढरे ठिपके आणि ठिपक्‍याचा मध्यभाग काळा रंगाचा)\nरस शोषक पतंग कीड संत्रा पिकामध्ये रात्रीच्या वेळी (प्रामुख्याने १० ते ११ वाजता) प्रादुर्भाव करतो. पतंग सोंडीच्या साह्याने फळांमधील रस शोषून घेत असतो. पतंगाचा प्रादुर्भाव फळ पक्वतेच्या वेळी सर्वाधिक आढळतो.\nपतंगाने सोड खुपसल्याच्या ठिकाणी बुरशीजन्य आणि जिवाणूजन्य रोगांचा शिरकाव होते. परिणामी फळ सड होऊन फळांची गळ वाढते.\nबागेतील संत्रा फळझाडांव्यतिरीक्त किडीच्या यजमान तणांचा नाश करावा. उदा. भिरा, बाऊची इ.\nप्रकाश सापळ्यांचा वापर - फळ पक्वतेच्या काळात बागेच्या चारही कोपऱ्यामध्ये व मध्यभागी प्रकाश सापळे लावावेत. त्यासाठी एक मर्क्युरी दिवे लावून, त्याखाली पसरट भांड्यामध्ये केरोसिनयुक्त पाणी ठेवावे. हे दिवे रात्री १० ते ११ या काळात प्राधान्याने सुरू ठेवावेत.\nपक्वतेच्या वेळी शक्‍य असल्यास फळे कागदाने झाकून घ्यावेत.\nफळ हिरव्या रंगामधून पिवळसर रंगामध्ये रुपांतरीत होत असताना १०-१५ दिवसाच्या अंतराने फळतोडणी होईपर्यंत निंबोळी तेल (निमऑईल) १० मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.\nसाधारणतः सायंकाळीच्या वेळी २ तासासाठी बागेच्या बांधावर गवत पेटवून धूर करावा.\nवरील प्रतिबंधात्मक फवारणी करूनही पतंगाचा प्रादुर्भाव दिसत असल्यास, शिफारशीत रासायनिक कीडनाशकांचा वापर करावा.\nडॉ. साबळे पी. ए., ८४०८०३५७७२\n(सहायक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, सरदार कृषीनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ, गुजरात.)\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nकेळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...\nरताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...\nमराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...\nतुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...\nटँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...\nदिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...\nसातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...\nनाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/tourists-at-kokan-277861.html", "date_download": "2018-12-16T03:15:53Z", "digest": "sha1:SU3AY7TCOLFL4WC3H5WJEUOPAALWKQYM", "length": 12035, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तीन दिवसांची सुट्टी आल्यानं पर्यटक निघाले कोकणात", "raw_content": "\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nमोदीं��ा काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIRAL VIDEO: सोनाराच्या डोळ्यादेखत पळवल्या सोन्याच्या बांगड्या\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nतीन दिवसांची सुट्टी आल्यानं पर्यटक निघाले कोकणात\nतळकोकणात तर पर्यटकांची झुंबडच उडालीय. यावर्षी पर्यटकांनी मालवणला खास पसंती दिलीय.\n24 डिसेंबर : सलग तीन दिवसांची सुटी आणि लागूनच आलेल्या नाताळामुळे हजारो पर्यटक कोकणाच्या द��शेने निघालेत. तळकोकणात तर पर्यटकांची झुंबडच उडालीय. यावर्षी पर्यटकांनी मालवणला खास पसंती दिलीय.\nशनिवार आणि रविवारची सुट्टी आणि सोमवारीच लागून आलेला नाताळ यामुळे या सुट्यांचा आनंद घेण्यासाठी शेकडो पर्यटक कोकणात दाखल झालेत. हर्णे, दापोली आणि गुहागर किनाऱ्यावर पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल होण्यास सुरूवात झालीय. दाखल झालेल्या पर्यटकांनीही किनारपट्टीवर समुद्री खेळांचा आनंद घेतलाय.\nपर्यटन आणि खेळांबरोबरच किनारपट्टीवर खवय्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. खवय्यांसाठी माशांची खास मेजवानीचाही पर्यटक आस्वाद घेताहेत. सुटी आणि नव्या वर्षाचा योग साधत हॉटेल्सचं बुकिंगही जवळजवळ चार जानेवारीपर्यंत फुल्ल झालेत.\nपुढचे दोन दिवस अख्खं कोकण हजारो पर्यटकांनी गजबजलेलं राहणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://transposh.org/mr/version-1-0-2-tell-me-where-you-are-from-and-i-will/", "date_download": "2018-12-16T03:56:39Z", "digest": "sha1:EMKLGLYHWV6UNWR4MUWR3J6WL3ZNF3XQ", "length": 8878, "nlines": 63, "source_domain": "transposh.org", "title": "आवृत्ती 1.0.2 – आपण कुठे आहेत मला सांग मी त्या…", "raw_content": "transposh.org WordPress प्लगइन शोकेस आणि समर्थन साइट\nआवृत्ती 1.0.2 – आपण कुठे आहेत मला सांग मी त्या…\nजुलै महिना 22, 2018 द्वारा ऑफर 2 टिप्पण्या\nही आवृत्ती गेल्या काही वयोगटातील एक वैशिष्ट्य विनंती केली गेली आहे, जे भौगोलिक IP आधारित शोध करीता समर्थन जोडते (dinos राज्य तेव्हा).\nया शोधण्यासाठी समर्थन कसे सक्षम नाही तो उत्कृष्ट GeoIP शोध प्लगइन yellowtree.de करून अवलंबून. प्रतिष्ठापन व पर्याय प्लगइन फक्त ACCEPT_LANGUAGES शिर्षक आधारित शोध ख���लील सेटिंग्ज मध्ये दिसतील सक्रिय केल्यानंतर. सुधारित इंटरफेस देखील आपण प्रशासन पॅनल प्रवेश करता, तेव्हा आपण आपल्या स्वत: च्या ओळख परिणाम काय असेल ते दर्शवेल.\nपुढील समजावून, गृहीत धरून आपल्या साइटवर इंग्रजीमध्ये लिहिलेला आणि स्पॅनिश समर्थन आहे. स्पेन एक वापरकर्ता भेट, भाषा स्पॅनिश पुनर्निर्देशित केले जाईल (अधिवेशनात पहिले कनेक्शन). जर्मनी वापरकर्त्याच्या भेट भाषा पासून भाषा सक्षम नाही जर्मन म्हणून आढळले तरी तर साइट मुलभूत आवृत्ती वर पुनर्निर्देशित होईल.\nदोन्ही पर्याय तेव्हा सक्षम आहेत, ACCEPT_LANGUAGES प्राधान्य देण्यात येईल.\nवैशिष्ट्य, मुक्त आणि पूर्ण आवृत्ती वर दोन्ही समर्थित आहे.\nहे वैशिष्ट्य सक्षम केले जाते तेव्हा आपण कोणत्याही misredirection आढळल्यास (हे तात्पुरते चाचणी येथे सुरू केले आहे) कृपया आम्हाला संपर्क फॉर्म द्वारे कळवा.\nनेहमीप्रमाणेच, आम्ही आपण या आवृत्तीवर मिळतील आशा.\nता.क.. आपण अगोदर संपूर्ण आवृत्ती आणि नवीनतम संपूर्ण आवृत्ती सुधारणा वापरत असाल तर दर्शविला नाही (मुक्त आवृत्ती केवळ सुधारणा) अजिबात संकोच करू नका – विनामूल्य आवृत्तीवर श्रेणीसुधारित, नंतर लगेच संपूर्ण आवृत्ती श्रेणीसुधारित करून अनुसरण, नाही सेटिंग्ज गमावले पाहिजे.\nअंतर्गत दाखल: प्रकाशन घोषणा, सॉफ्टवेअर सुधारणा\nजुलै महिना 22, 2018 वेग 9:13 वर\nदबदबा निर्माण करणारा 11, 2018 वेग 2:18 वर\nप्रत्युत्तर द्या उत्तर रद्द उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nवर्तमान तुम्ही @ R *\nहे क्षेत्र रिक्त सोडा\nमुलभूत भाषा सेट करा\nआम्ही आमच्या प्रायोजक याबद्दल आभार मानू इच्छितो\nकनेक्ट कलेक्टर्स: नाणी, स्टॅम्प आणि अधिक\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [c4740c0]: होय, आम्ही बदल खूप Yandex प्रॉक्सी काउंटर रीसेट करावा. डिसेंबर महिना 5, 2018\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [2fb9f69]: वर्डप्रेस 5 सामग्री पोस्ट करण्यासाठी डब्ल्यू.पी-json वापर, आम्ही प्रयत्न करू नये ... नोव्हेंबर महिना 23, 2018\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [0654829]: कृपया PHP 7.2 नापसंत create_function, त्यामुळे या आता एक निनावी आहे ... नोव्हेंबर महिना 23, 2018\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [7144464]: कृपया PHP 7.3 एक निराळा दृष्टिकोन आहे - preg सूत्रांचे मध्ये एका जातीचा मासा, त्यामुळे ... नोव्हेंबर महिना 23, 2018\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [d4911aa]: Bing तेलगू जोडले नोव्हेंबर महिना 23, 2018\n@ Transposh अनुसरण ���रा\nऑफर वर आवृत्ती 1.0.3 – का आपण मला एक संदेश पाठवू नका\nFabio वर आवृत्ती 1.0.3 – का आपण मला एक संदेश पाठवू नका\nऑफर वर आवृत्ती 1.0.0 – वेळ आली आहे\nव्यापक महासागर वर आवृत्ती 1.0.0 – वेळ आली आहे\nविद्युत वर आवृत्ती 1.0.2 – आपण कुठे आहेत मला सांग मी त्या…\n0.7 APC बॅकअप सेवा Bing (MSN) दुभाष्या वाढदिवस बग बग फिक्स नियंत्रण केंद्र CSS sprites दान अनुवाद देणग्या eaccelarator Facebook बनावट मुलाखती ध्वज sprites gettext Google-XML-साइटमॅप Google Translate ची मुलाखत घेणे घेणे मोठा किरकोळ अधिक भाषांमध्ये पार्सर सोडा replytocom RSS शोध शोध securityfix एसइओ सामाजिक गति सुधारणा प्रारंभ trac, किलबिलाट UI व्हिडिओ विजेट wordpress.org वर्डप्रेस 2.8 वर्डप्रेस 2.9 वर्डप्रेस 3.0 वर्डप्रेस प्लगइन WP-सुपर कॅशे xcache\nद्वारा डिझाईन LPK स्टुडिओ\nनोंदी (माझे) आणि टिप्पण्या (माझे)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/pen-news-wine-ban-agitation-kharoshi-village-65784", "date_download": "2018-12-16T04:05:28Z", "digest": "sha1:ENSVXOQ6NAI2QXLMHEGPQKALJIBNLWKU", "length": 11119, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "pen news wine ban agitation kharoshi village खरोशी गावात दारूबंदीचा ठराव | eSakal", "raw_content": "\nखरोशी गावात दारूबंदीचा ठराव\nशुक्रवार, 11 ऑगस्ट 2017\nपेण - तालुक्‍यातील खरोशी गावातील बिअर बार बंद करावा; तसेच गावठी दारूला आळा घालून पूर्णत: दारूबंदी करावी, असा ठराव ग्रामसभेत मंजूर केला. बिअर बारमुळे गावात व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढून महिलांना उपद्रव होत असल्याने हा ठराव मंजूर करण्यात आला.\nपेण - तालुक्‍यातील खरोशी गावातील बिअर बार बंद करावा; तसेच गावठी दारूला आळा घालून पूर्णत: दारूबंदी करावी, असा ठराव ग्रामसभेत मंजूर केला. बिअर बारमुळे गावात व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढून महिलांना उपद्रव होत असल्याने हा ठराव मंजूर करण्यात आला.\nमरीआईच्या मंदिरात गणेश जगन्नाथ घरत या तरुणाच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा झाली. या ठरावानुसार ग्रामपंचायत हद्दीत दारू विकणारा व दारू पिणारा या दोघांवरही कारवाई करण्यात येईल. यासाठी गावातील 147 ग्रामस्थांनी हात उंचावून सहमती दाखवली. कोणी गावात दारू पिऊन आला तर तक्रारपेटीमध्ये चिठ्ठी टाकून त्याचे नाव पोलिस ठाण्यात कळविले जाईल, असेही ठरावात म्हटले आहे. दारूबंदीसाठी ग्रामसभेने दारूबंदी समिती तयार केली आहे.\nबिअरबार चालकाला \"मंथली' मागणारा अधिकारी जाळ्यात\nसातारा - बिअर बार चालकाला कोणत्याही प्रकारचा त्रास न देण्यासाठी दरमहा दोन हजार रुपयांची लाच (मंथली) मागितल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाच्या...\nसत्तरच्या दशकातली धमाल (स्वागत पाटणकर)\nअमेरिकेत सत्तर-ऐंशीच्या दशकात टीनेजर्स मंडळीच्या भावविश्‍वात काय घडत होतं याचा अतिशय सुरेख करणारी मालिका म्हणजे \"दॅट सेव्हंटीज्‌ शो.' \"फ्रेंड्‌स'...\nकेळकर संग्रहालय संवर्धनाकडे लक्ष द्या\nपुणे : पुण्याच्या एक मानबिंदु, राजा दिनकर केळकर संग्रहालय आहे. येथे संग्रहालय संवर्धनासाठी महापालिकेला काही बाबींकडे लक्ष देण्याची गरज आहे. येथे...\nखाद्यपदार्थांसोबत दारूच्या बॉटल्सची डिलिव्हरी\nनागपूर - ऑनलाइन मद्यविक्री अद्याप राज्य सरकारच्या विचाराधीनच आहे, पण महाराष्ट्राच्या उपराजधानीत डिलिव्हरी बॉयच्या माध्यमातून आधीच हा प्रकार सर्रासपणे...\n‘हुक्का पार्लर’चे फॅड कास रस्त्यावर थांबले\nसातारा - शासनाने राज्यातील ‘हुक्का पार्लर’वर नुकतीच बंदी घातली आहे. सुदैवाने सातारा जिल्ह्यात एकही हुक्का पार्लर अस्तित्वात नाही. तथापि, कास...\nनांदेड : उत्पादन शुल्क विभागाची धाडसी कारवाई\nनांदेड : जिल्ह्यात देशी, हातभट्टी आणि विदेशी दारु विनापरवानगी अवैध मार्गाने विक्री करणाऱ्या आरोपींना अटक करून दोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-games/?q=jumpgames", "date_download": "2018-12-16T03:39:59Z", "digest": "sha1:NE34CIW53PI5J5ZYMGEOCOPIZPXA3NDI", "length": 7392, "nlines": 198, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - jump अँड्रॉइड गेम", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली सर्व\nयासाठी शोध परिणाम: \"jump\"\nऐप्समध्ये शोधा किंवा थीम्स\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमस���ग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Bloody Jumps - Jump or Die गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://kiratsaptahik.blogspot.com/2011/01/blog-post_9977.html", "date_download": "2018-12-16T03:00:59Z", "digest": "sha1:SM57AWYECCROV5M4GC7JJJF7LKOYBM6J", "length": 46386, "nlines": 110, "source_domain": "kiratsaptahik.blogspot.com", "title": "kirat saptahik: अंक-३रा, २० जानेवारी २०११", "raw_content": "\nअंक-३रा, २० जानेवारी २०११\nउद्योगमंत्री आणि सिधुदुर्गचे पालकमंत्री नारायण राणे यांनी येत्या तीन वर्षात सिधुदुर्गचा कायपालट करु अशी जाहीर घोषणा केल्याचे वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले आहे. राणे मंत्रिपदावर आरुढ झाल्यापासून ही घोषणा सिधुदुर्गवासीय ऐकत आले आहेत. शिवसेनेत असतांना युतीच्या मंत्रिमंडळात राणे पहिल्यापासून कॅबिनेट दर्जाचे मंत्री होते. शेवटचे सहा महिने तर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री-पदही भूषविले. नंतर काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात विरोधी पक्षनेते असतांनाच त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेस पक्षाची टोपी चढविली. मंत्रिमंडळात अत्यंत महत्त्वाचे असलेले महसूलमंत्रीपद त्यांनी दीर्घकाळ सांभाळले. आता येत्या तीन वर्षात सिधुदुर्गचा कायापालट घडवू असे ते सांगत आहेत. म्हणजे एवढ्या दीर्घकाळ सत्तेत असतांनाही सिधुदुर्गचा अपेक्षित कायापालट होऊ शकलेला नाही याची ते एकप्रकारे कबुलीच देत आहेत.\nमंत्रीपदावरुन राणेंनी धडाडीने निर्णय घेतले खरे पण त्यांची तत्परतेने अंमलबजावणी करण्यात सरकारी यंत्रणा कमी पडली. प्रत्येक जिल्ह्याच्या विकास योजनांसाठी राज्याचे अर्थखाते, लोकसंख्या व जिल्ह्याच्या आकारमाना -प्रमाणे काही ठराविक निधी जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाला देत असते. गेल्या आर्थिक वर्षात त्या रकमेत दुपटीने वाढ करण्यात आली तशी ती सिधुदुर्ग जिल्ह्यालाही मिळाली. पण त्या आधीच्या वर्षासाठी दिलेल्या निधीतील काही निधी अखर्चितच राहिला. मग यावर्षी दुप्पटीहून अधिक वाढीव मिळालेला निधी हीच सरकारी यंत्रणा येत्या तीन महिन्यात कशी काय खर्च करणार हा प्रश्न नियोजन मंडळाच्या प्रत्येक सभेत चर्चिला जातो. राणे त्याबद्दल संबंधीत अधिका-यांना धारेवर धरतात. पण त्यातून निष्पन्न फारसे काही होत नाही. कागदोपत्री शक्य तेवढा निधी ‘‘खर्ची पाडला जातो‘‘ पण प्रत्यक्ष कामाची पूर्तता कुठेच दिसत नाही. होतात ती कामे अपुरी किवा निकृष्ट म्हणजे त्या कामांवर मंजूर असलेला निधी पुरेसा खर्च होत नाही. मग निधी जाते कुठे\nविकासाकरिता मिळणा-या निधीला कशा वाटा फुटतात हे संबंधीत सर्वांना ठावूक असते. विधीमंडळातही त्यावर चर्चा होते. विरोधी पक्षाचे तर या मुद्यावर सतत टीका करीत असतात. पण ‘सरकार‘ आपल्या गतीने चाललेले आहे.\nएखादे सरकारी काम तत्परतेने, प्रामाणिकपणे, भ्रष्ट आचारापासून दूर राहून करणे हा अलिकडे गुन्हाच झालेला आहे. त्या गुन्ह्याबद्दल संबंधीत कर्मचारी किवा अधिका-याला तात्काळ ‘शिक्षा‘ होते. मग कोण कशाला कार्य तत्परता आणि प्रामाणिकपणा दाखविल म्हणूनच नारायण राणे यांच्यासारख्या धडाडीने निर्णय घेणा-या कार्यक्षम मंत्र्याला सरकारी यंत्रणेच्या या नाकर्तेपणापायी हात टेकावे लागतात आणि विकासाची आश्वासने देत रहावे लागते.\nसिधुदुर्ग जिल्हा हा आकाराने छोटा, भौगोलिक-दृट्या अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत खूपच सुसह्य. ब-या पैकी नैसर्गिक जंगलसंपत्ती राखून असलेला, पर्यटन विकासासाठी अत्यंत अनुकूल. असे असले तरी सर्वसामान्य कष्टकरी, गरीब, शेतमजूर, मच्छिमार यांच्या समस्या कायमच आहेत. शेती व अन्य रोजंदारीसाठी मजूर मिळत नसले, आहेत त्यांची मजुरी परवडत नसली तरी जिल्ह्यात बेकारांची, सुशिक्षित बेरोजगारांची संख्याही खूप मोठी आहे.\nजिल्ह्यात सर्वात मोठा प्रश्न उन्हाळ्यात निर्माण होणा-या पाणी टंचाईचा. त्यासाठी जलस्वराज्य योजना आणली. पण काही अपवाद वगळ���ा त्याचा उपयोग शून्य लघुपाटबंधारे, धरणे यांची कामे अनेक कारणांनी गेली कित्येक दशके रखडलेली आहेत. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, वनसंज्ञे -खालील जमिनीचा प्रश्न, उपलब्ध निधी असे अनेक प्रश्न राणे महसुल मंत्री असतांनाही प्रलंबित राहिलेले आहेत. पाणीटंचाईमुळे शेती, बागायती, दुग्धव्यवसाय यांना या जिल्ह्यात उर्जितावस्था येऊ शकलेली नाही.\nविधानसभेच्या निवडणुकांना तीन वर्षाहून थोडा अधिक वेळ आहे. राणे यांच्याकडे सध्या उद्योगमंत्रीपद आहे. त्यांनी कुडाळ एम.आय.डी. सी. व अन्य तालुक्यांत असलेल्या उद्यमनगरीत कायमस्वरुपी टिकणारे उद्योग-व्यवसाय आणले आणि त्यातून दोन-चार हजार तरुणांना नोक-या मिळाल्या तरी त्यांनी तीन वर्षात जिल्ह्याचा कायापालट करण्याचा केलेला वायदा पूर्ण झाला असे म्हणता येईल\nसिधुदुर्ग आणि उत्तर गोव्यातून उत्खनन केल्या जाणा-या खनिजामध्ये सोन्याचा अंश तसेच प्लॅटिनम वर्गातील किमती धातू असल्याचा अहवाल शास्त्रज्ञ आर. एस. हजारे आणि त्यांच्या सहका-यांनी सरकारच्या खनिकर्म संचनालयाला पूर्वीच दिला आहे. तसेच सध्या ओरोस येथे असलेले डॉ. एस. के. प्रभू यांच्यासारख्या भूगर्भ शास्त्रज्ञांनीही जिल्ह्यातील खनिज मातीमध्ये सोन्याचा अंश असल्याचा अहवाल सरकारला सादर केलेला आहे. तसेच इतर अनेक शास्त्रज्ञांनी सोने व तत्सम धातूंच्या उपलब्धी संबंधीचा अहवाल केंद्र सरकारला सादर करुनही सरकारी यंत्रणेने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचा आरोपच या शास्त्रज्ञांनी केला आहे.\nयामध्ये सरकारी यंत्रणेचे अज्ञान आहे अनास्था आहे की खनिज कंपन्यांकडून मिळणारा मलिदा आहे असा प्रश्न कोणालाही पडेल.\nभूपृष्ठाखालील ठराविक अंतराच्या खालील खनिज संपत्तीवर सरकारची मालकी असते. ते खनिज (अगदी मातीसुद्धा) सरकारी दराप्रमाणे सरकारला रॉयल्टी भरुन घेऊन काढण्यास सरकार परवानगी देते.\nघरबांधणीसाठी लागणा-या चि-यांपासून ते धातू बनविता येणा-या किमती खनिजापर्यंत खनिज उत्खनन करणा-या कंपन्यांकडून सरकार रॉयल्टी वसूल करीत असते. यामुळे खनिज मातीमध्ये सोन्यासारख्या किमती धातूचे अंश मिळत असताना त्याचा तसा अहवाल शास्त्रज्ञांकडून मिळालेला असतांना सरकारी यंत्रणा हात बांधून स्वस्त राहते. यामागे कोणते गौडबंगाल आहे\nसध्या गोवा आणि सिधुदुर्ग जिल्ह्य��त देशातील अनेक मोठ्या खनिज उत्पादक कंपन्यांनी आणि काही राजकारण्यांनीही खनिज काढण्यासाठी जमिनदारांकडून लीजवर जमिनी घेतल्या आहेत. काहींनी तर खरेदीही केल्या आहेत. महसूल खात्याच्या सहकार्यानेच त्यांना हे सहज शक्य झाले आहे.\nपरंतु जंगल संपत्तीने समृद्ध असलेल्या आणि पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालेल्या सिधुदुर्गात जंगल संपत्ती नष्ट करुन जमिनी उजाड बनविणा-या खाण कंपन्या येऊ नयेत यासाठी स्थानिक लोकांच्या मदतीने पर्यावरणवाद्यांनी लढा उभारलेला आहे. स्थानिक लोकांचा हा रास्त लढा मोडून काढण्यासाठी खनिज कंपन्यांना सरकारचीच मदत मिळत आहे. त्यामुळे खनिज कंपन्यांना सिधुदुर्गातील मातीमध्ये असणा-या सोन्याच्या अंशातील काही अंश कोणाकोणाकडे जातो याचा तपास लागला तर सरकारने हा अहवाल का गुलदस्त्यात ठेवला याचा उलगडा होऊ शकेल\nसध्याच्या विरोधी पक्षांना या प्रश्नांतून सरकारला अडचणीत आणण्याची सुवर्णसंधीच मिळू शकणार आहे. सिधुदुर्गात काही गावात सरकारच्या मदतीने खनिज कंपन्यांनी स्थानिकांना ‘भागवून‘ आणि पर्यावरणवाद्यांचे दोष दुर्लक्षित करुन खनिज जमिनीतून काढून निर्यातही सुरु केली आहे. त्याच कंपन्यांनी जर खनिज निर्यात करण्याऐवजी त्यातील सोने किवा अन्य किमती धातू वेगळे काढण्याची यंत्रणा शास्त्रज्ञांच्या मदतीने संघटीतरित्या उभारली तर फायदा कोणाचा होईल\nलग्नानंतर लैंगिक संबंधाविषयीच्या अनेक समज-गैरसमजांमुळे वैवाहीक आयुष्यात ताण निर्माण होतात. या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या लेखाने नक्कीच बदलू शकेल....\n‘‘आम्ही दोघंही त्या बाबतीत अगदीच अनभिज्ञ आहोत. स्पष्ट शब्दात सांगायचं तर कुठं काय असतं याची आम्हाला स्पष्ट कल्पना नाही. आम्ही अंदाजाने काही करायचा प्रयत्न केला. पण काही जमलं तर नाहीच, उलट भलतंच काहीतरी होऊन बसलं. आता पुढे काय असा प्रश्न आहे डॉक्टर, एक सांगा, लग्नानंतर सुरुवातीच्या काळात पत्नीबरोबर कितीवेळा संबंध करणं आवश्यक असतं. मित्रांनी सांगितलेल्या गोष्टी मला काही जमण्यासारख्या नाहीत. माझ्या पत्नीनेही आपल्या मैत्रिणींशी चर्चा केली तेव्हा तिलाही आपल्याला काही जमणार नाही असं वाटलं.‘‘\nती दोघं अगदी नव्या नवलाईची, नवपरिणीत वधु-वर दिसत होती. मुलीला तर येव्हाना रडू येऊ लागलं होतं. आपण इतरांच्या मानाने मैलोन मैल मा��े आहोत असं त्यांना वाटत होतं.\n‘‘तुम्हाला माहितीच आहे डॉक्टर, की आपल्यासारख्या मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात लैंगिक जीवनाविषयी फारशी कुणी चर्चा करीत नाही. आम्ही दोघंही त्याच संस्कारात वाढलेलो. त्यामुळे सगळाच गुंता होऊन बसला. मला तर असं वाटतंय की, आमचं एकदाही झालं नाही आणि पुढे होण्याची शक्यताच मिटली आहे.‘‘\n‘‘म्हणजे नक्की काय झालं\n‘‘म्हणजे माझ्यातलं पुरुषत्वच संपलंय. संबंध करण्यासाठी पुरुषत्व जागृत व्हावं लागतं ते होतच नाही. मी कितीही प्रयत्न केला तरी काही परिणाम होत नाही. मी नुसता बर्फासारखा थंड आणि निपचीत. डॉक्टर, तुम्हाला असं वाटेल मी वाईट चालीने वागलो असेन. पण तसं नाही. हा माझा पहिलावहिला अनुभव. त्यातच असं झालं.‘‘\n‘‘हे बघा. नेमकी सुरुवात कशी झाली ते नीट सांगा.‘‘\n‘‘काय घडायचं ते पहिल्या रात्रीच घडलं पाहिजे असं माझं ठाम मत. म्हणून त्या तयारीनंच मी आलो. पहिल्या अनुभवातच पत्नीला समाधान दिलं की तिची नजर इकडे तिकडे जात नाही हे मला माहिती होतं आणि ते मला मिळवायचंच होतं. मला सिद्ध करुन दाखवायचं होतं की मी एक मर्द आहे आणि माझ्यात स्त्रीला समाधान देण्याची ताकद आहे. आणि.... आणि.... ते सिद्ध होऊ शकले नाही. आय हॅव फेल्ड अॅज ए मॅन.‘‘\n‘‘याबद्दल तुमच्या पत्नीचं काय मत आहे\nत्याच्या पत्नीनं सुस्कारा सोडला. तिला काहीतरी सांगायचं होतं. आपल्या नव-याबद्दल अजूनही पुरेसा विश्वास तिला वाटत नव्हता. आपल्या बोलण्याचा तो काहीतरी विपर्यस्त अर्थ करुन घेईल असं तिला वाटलं असावं. लग्न नुकतंच झाल्यामुळे तेही समजण्यासारखं होतं. परस्परांविषयी विश्वास सहवासानं निर्माण होतो, असा विश्वास गृहीत धरून चालत नाही. तो निर्माण करावा लागतो, व्हावा लागतो आणि त्यावरती एकच उपाय, तो म्हणजे वेळ. तिची अडचण समजून घेऊन मी तिच्याशी स्वतंत्रपणे बोलण्याची इच्छा व्यक्त केली.\nप्रस्तुत केसशी हा प्रश्न निगडीत आहे, तो असा की या जोडप्यानं आपल्या नेहमीच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला होता. एका स्त्रीरोग तज्ञाची भेट घेतली होती.\nया मुलीला अडचण अशी होती की तिला कोणतंच लैंगिक सुख मिळालं नाही. तिच्या मते सगळीच घिसाडघाई आणि झटापट. तिच्या डोळ्यापुढे नेमकं काय होतं आणि तिच्या पदरी काय पडलं ते पाहू या. म्हणजे हा अनुभव कसा सार्वत्रिक असतो ते कळेल.\nतिच्या मते लग्नानंतरची तिची पहिली रात्र म्हणजे, ‘��ली हासत पहिली रात्र‘ अशा पद्धतीची. मराठी किवा हिदी चित्रपटात असते त्याप्रमाणे. म्हणजे स्त्रीने घुंघट ओढून बसणे आणि आलिशान खोली, फुलांची पखरण इ. त्यामुळे तिची अपेक्षा अशी की नव-यानं (सिनेमातले हिरो म्हणतात तसे) काही संवाद बोलावेत आणि आपल्याला खुलवावं.\nअर्थात तिच्या नशिबी इतका आलिशानपणाही नव्हता आणि उत्साह असण्याऐवजी नुसतीच दिवसभराच्या उठबशीची दमछाक होती. आणि अशा अवस्थेत काही घडेल असं तिला वाटत नव्हतं. तिच्या डोळ्यासमोरची फिल्मी पहिली रात्र आणि प्रत्यक्षातली रात्र यात फारच तफावत पडली.\nत्याच्या बाबतीतही अपेक्षाभंगच होता. कारण त्याच्या मित्रांनी त्याच्यापुढे या सर्व प्रसंगाचे इतके गुलाबी चित्र रंगवले होते की त्यालाही काही सुख मिळू शकले नाही. त्यानं मला या चित्राविषयी सांगितलं तेव्हा काय लक्षात आलं असेल तर ते असं की हे संबंध जणू काही फक्त पुरुषाच्या सुखाकरताच निर्माण झालेले आहेत.\nस्त्रीला यात सुख मिळण्यापेक्षा स्त्रीवर विजय मिळवायचा असतो. तिला नामोहरम करुन आपलं आधिपत्य सिद्ध करायचं असतं. तिचा सहभाग तसा शून्यच असतो आणि म्हणूनच त्याच्या लेखी हा अनुभव फक्त शारीरिकच ठरत होता. त्या अनुभवातल्या मानसिक सुखाचा पोत त्याला कळलाच नव्हता. म्हणूनच त्याने पत्नीशी संबंध करण्यापेक्षा पत्नीवर हल्ला केला असं म्हणणंच योग्य ठरेल आणि त्यामुळेच या संबंधांना झटापटीचं स्वरुप आलं.\nआपलं शरीर आणि मन हे परस्पर पूरक असतं. ज्याप्रमाणे ज्या ठिकाणी भीती वाटते त्या ठिकाणी जावंच लागलं तर आपल्या पायात गोळे येतात आणि पोटात अस्वस्थ वाटतं, हा सामान्य अनुभव झाला. तसंच काहीसं त्याचं झालं.\nया संबंधाची त्यांनी इतकी भीती घेतली की त्याकरता लागणारी कमीत कमी पूर्वतयारी (लैंगिक उत्तेजन) तो करु शकला नाही. आणि त्यामुळेच त्याला वाटलं की आपण आपला पुरुषार्थ गमावून बसलो.\nआणि तो माझ्याकडे आला तेव्हा त्याची व्याकुळता पुरुषार्थ पुन्हा मिळवून घेण्यामुळे निर्माण झाली होती. त्याचं मूळ हे भीतीमध्ये होतं.\nमला समजणारं त्याच्या संबंधातलं हे स्पष्टीकरण मी त्याच्यासमोर मांडलं. तो किचित निराश झाला.\n‘‘मला वाटलं तुम्ही काहीतरी टॉनिकबिनिक द्याल, ज्यायोगे माझा पुरुषार्थ जागृत होईल. आता हे मानसिकच म्हणता तर त्यावर उपाय कसा असणार\n‘‘हे बघा, आपण सुरुवातीला तुमच्या मनाव��चं हे टेन्शन तर कमी करु या. एकदा मनाची पाटी कोरी झाली की मी त्यावर काहीतरी नवे संस्कार करु शकेन आणि या नव्या संस्कारांच्या सहाय्यानं तुम्ही तुमचं गमावलेलं चैतन्य मिळवू शकाल. हाच मार्ग शास्त्रीय आहे हे लक्षात घ्या.‘‘\nमी म्हटलं, ‘‘अहो, पुरुषांच्या या व्याकुळतेचा आणि तथाकथित असाहाय्यतेचा फायदा उठवण्यासाठी अनेक ठिकाणी जाहिराती येतात. त्यात अमुक एक पद्धतीच्या ‘एनर्जी‘ टॅब्लेटमुळे कशी शक्ती प्राप्त होते याची सवंग चर्चा असते. त्यांच्या वाटेला जाऊ नका. आपली अडचण शास्त्रीय मार्गाने सोडवा.‘‘\n‘‘सॉरी, डॉक्टर. पम माझ्या एका मित्राला अशा गोळ्यांचा चांगला अनुभव आहे त्याचं कारण काय\n‘‘मग तुमच्या मित्राला साधी ‘बी कॉम्प्लेक्स‘ची गोळी दिली असती तरी चाललं असतं एवढाच त्याचा अर्थ\n‘‘बरं, पण आमचं काय\n‘‘तुमचं म्हणाल तर तुम्ही चुकीच्या पद्धतीनं संबंध करताय असं मला वाटतं. या संबंधाच्या बाबतीतही भिन्न भिन्न अॅप्रोच असतात. ते तुम्ही समजून घेतले पाहिजेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल, तर तुम्ही या संबंधाकडे आपल्या पुरुषत्वाची परीक्षा म्हणून पाहाताय ते चूक आहे. तुम्ही पुरुष आहात हे काही परीक्षा देऊन सिद्ध करायची गरज नाही. ते स्वयंसिद्ध आहे. पहिली रात्र म्हणजे आपला मर्दपणा सिद्ध करायचं घोडामैदान नाही. पती-पत्नीचे संबंध हे आनंदाकरीता असतात. ही लढाई नव्हे. परस्परांना सुखावण्याचा एक मार्ग आहे. या संबंधात सुख जितकं घेण्यात असतं तितकं देण्यातही असतं. तुम्ही सुख वाढवण्याकरिता प्रयत्न करायचे आहेत. स्वतःला पुरुष म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्नच करु नका. या संबंधातल्या आनंदाला प्राधान्य द्या, मग पहा तुमचा प्रश्न सुटतो की नाही ते\nत्यांच्या मनात प्रत्यक्ष संबंधातल्या तंत्राविषयी काही अडचणी होत्या. त्यांचं निराकरण केलं आणि त्यांचा त्यांनाच विश्वास वाटू लागला. त्यांना पुरुषत्वाची परीक्षा द्यायची गरज नव्हती. त्यातला आनंद घ्यायचा होता आणि असा आनंद घेण्यात दडपण कसं येणार\nडॉ. राजेंद्र बर्वे, मनोविकारतज्ञ-मुंबई\nसा. किरातचा ८८ वा वर्धापनदिन उत्साहात\nसंगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते ‘स्वरमाया‘ पुस्तकाचे प्रकाशन\nगायक आणि वादकांना कै. भाऊ आंबर्डेकर यांनी संगीताचा खजिनाच ‘स्वरमाया‘ या पुस्तकरुपाने उपलब्ध करुन दिला आहे, असे उद्गार ख्यातनाम स���गीतकार अशोक पत्की यांनी ‘स्वरमाया‘ या पुस्तक प्रकाशनाच्या समारंभात काढले.\nसा. किरातच्या ८८ व्या वर्दापनदिनाचे औचित्य साधून कै. द. रा. तथा भाऊ आंबर्डेकर यांनी लिहीलेल्या ‘स्वरमाया‘ या संगीताचा इतिहास, राग, बंदिशी यांची माहिती सांगणा-या पुस्तकाचे प्रकाशन संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कोल्हापूर माहिती विभागाचे उपसंचालक श्री. वसंतराव शिर्के, ज्येष्ठ गायक व अभिनेते अरविद पिळगावकर, सामाजिक कार्यकर्ते रघवीर मंत्री, आमदार दीपक केसरकर, भाऊंच्या पत्नी श्रीमती उषाताई आंबर्डेकर, भाऊंचे चिरंजीव बाळ आंबर्डेकर, ज्यांच्या प्रेरणेतून हे पुस्तक संगीतप्रेमींसमोर आले अशा भाऊंच्या कन्या मायाताई आंबर्डेकर, स्वरसाधनाचे अध्यक्ष शशिकांत कर्पे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.\nभाऊंनीच रचलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या स्वागतगीताने आंबर्डेकर कुटुंबियांनी उपस्थितांचे स्वागत केले. किरातचे संपादक श्रीधर मराठे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना किरातच्या वर्धापनदिन उपक्रमांची, किरात प्रकाशनाची आणि प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकांविषयी माहिती सांगितली. यानंतर माहिती विभागाचे उपसंचालक वसंतराव शिर्के यांच्या हस्ते सा. किरातच्या ८८ व्या वर्षाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. संगीतकार अशोक पत्की आणि गायक अरविद पिळगावकर यांचा आंबर्डेकर कुटुंबियांतर्फे सत्कार करण्यात आला. वसंतराव शिर्के, सामाजिक कार्यकर्ते रघुवीर मंत्री यांनी साप्ताहिक किरातने काळानुसार बदलते स्वरुप स्वीकारल्याने जनमानसामध्ये लोकप्रिय झाल्याचे सांगत किरात प्रकाशनाने कोकणातील लेखकांना हक्काचे व्यासपीठ दिल्याचे सांगितले. यावेळी किरातचे स्तंभलेखक श्री. बाळ खानोलकर, डॉ. मधुकर घारपुरे, पत्रकार विजय पालकर, किशोर बुटाला यांचा संगीतकार अशोक पत्कींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.\nपुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर बाळ आंबर्डेकर, पं. अरविद पिळगावकर यांचे गायन, भाऊंचे शिष्य दत्तप्रभू तेंडोलकर, अशोक पत्की आणि त्यांच्या सहका-यांचा बहारदार संगीत संध्येचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला भाऊंचे संगीत शिष्य, किरातचे बहुसंख्य वाचक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. शशांक मराठे यांनी ���ेले. आभार स्वरसाधनाचे अध्यक्ष शशिकांत कर्पे यांनी मानले.\n(फोटो ओळी- किरातच्या ८८ व्या वर्धापनदिनी किरात प्रकाशनाच्या ‘स्वरमाया‘ या पुस्तकाचे प्रकाशन करताना संगीतकार अशोक पत्की, पं. अरविद पिळगावकर, माहिती उपसंचालक वसंत शिर्के, किरातचे संपादक श्रीधर मराठे, बाळ आंबर्डेकर आणि श्रीमती उषाताई आंबर्डेकर)\nकिरातच्या ८८व्या वर्धापनदिनी ‘संगीत संध्या‘ ठरली यादगार\nसा. किरातच्या ८८व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून कै. भाऊ आंबर्डेकरांच्या ‘स्वरमाया‘ या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर सादर झालेली संगीत संध्या रसिकांसाठी यादगार ठरली. भाऊंचे सुपूत्र बाळ आंबर्डेकर, ज्येष्ठ गायक पं. अरविद पिळगांवकर यांचे गायन, भाऊंचे शिष्य दत्तप्रभू तेंडोलकर यांचे सरोदवादन आणि संगीतकार अशोक पत्की आणि त्यांच्या सहका-यांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस गीतांनी ही मैफल संस्मरणीय केली.\nसुरुवातीला बाळ आंबर्डेकर यांनी यमन रागाच्या बंदिशीने कार्यक्रमाला सुरुवात केली. पं. जितेंद्र अभिषेकींनी गायलेले ‘माझे जीवन गाणे‘ या गीताने बाळने रसिकांची वाहवा मिळविली.\nज्येष्ठ गायक अभिनेते पं. अरविद पिळगांवकर यांनी पुरीया धनाश्री या रागातील ‘मान मान गुरुही कोण तुज सम सांग गुरुराया‘ हे प्रसंगाला अनुरुप नाट्यगीत म्हटले.\nयानंतर भाऊंचे शिष्य, प्रसिद्ध सरोदवादक दत्तप्रभू तेंडोलकर यांनी भाऊंनी ६२ वर्षापूर्वी शिकविलेली बागेश्री रागातील बंदीश सरोदवादनातून सादर करुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. नंतर मैफीलीचा ताबा वेंगुर्ल्याचे जावई ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्कींनी घेतला. भावगीते, मराठी मालिकांची टायटल साँग (शीर्षक गीत), जाहीरातींच्या जिगल्स सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले.\n१९७२ साली बाजारात अशोक पत्कींनी संगीतबद्ध केलेल्या गीतांची कॅसेट आली होती. त्यानंतर लोकांना ‘संगीतकार अशोक पत्की‘ अशी ओळख झाली. त्या अल्बममधील ‘केतकीच्या बनी तिथे नाचला मोर..‘ या गीताने गायिका सायली जोशीने पत्कींच्या मैफीलीची सुरुवात केली.\nअवघ्या ३ तासांत पत्कींनी स्वतः सुरेश वाडकरांसाठी लिहिलेले आणि संगीतबद्द केले ‘तू सप्तसूर माझे..‘ हे गीत गायक मंदार आपटे याने सादर केले.\nजुन्या गाण्यांबरोबरच ‘आभाळमाया, पिपळपान, वादळवाट या गोजिरवाण्या घरात‘ अशा लोकप्रिय मालिकांची शी��्षकगीते, ‘झंडू बाम, धारा..धारा शुद्ध धारा‘ अशा जाहीरातींच्या जिगल्स, राष्ट्रीय एकात्मेच प्रतिक असलेले ‘मिले सूर मेरा तुम्हारा‘ हे गीत अशी बहारदार गीते या मैफिलीत सादर झाली. सगळ्यांना अशोक पत्कींनीच संगीत दिले आहे.\nअशोक पत्कींनी या कार्यक्रमात आपलं वेंगुर्ल्यातल्या गाडेकरांच्या मुलींशी लग्न शिवाजी पार्कच्या कट्टयावर कसं ठरलं इथपासून ते राष्ट्रीय पुरस्कार वितरणापर्यंतच्या गप्पा अगदी दिलखुलासपणे मारल्या. मंदार आपटेंनी ‘राधा ही बावरी‘ या गीताने संध्येची सांगता केली. यासाठी निषाद करळगीकर, प्रशांत लळीत, प्रमोद सुतार यांनी संगीत साथ दिली होती.\nअंक-३रा, २० जानेवारी २०११\nवर्ष ८८ वे, अंक १ व २, १३ जानेवारी २०११\nकिरात ट्रस्टचे कार्यकारी व्यवस्थापक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://kiratsaptahik.blogspot.com/2011/03/blog-post_24.html", "date_download": "2018-12-16T03:16:14Z", "digest": "sha1:AU6IHMA6B5G2RUKMCWAHM2NK5SUZ3UKF", "length": 82458, "nlines": 115, "source_domain": "kiratsaptahik.blogspot.com", "title": "kirat saptahik: अंक ११ वा, २४ मार्च २०११", "raw_content": "\nअंक ११ वा, २४ मार्च २०११\nगेली चार वर्षे कोकणातील आंबा-काजू बागायतीत अकाली पाऊस आणि विपरीत हवामानामुळे शेतक-यांना नुकसान सोसावे लागत आहे. खूपच मोठे नुकसान झाल्यामुळे सरकारने कधी नव्हे ती कोकणातील शेतकरी बागायतदारांना अल्प प्रमाणात का होईना नुकसान भरपाई रोखीने दिली. परंतू नंतरच्या वर्षी मात्र अनेक जाचक अटी घालून नुकसान भरपाईपोटी शेतक-यांना खते, किटकनाशके पुरविण्याचा निर्णय घेतला. त्यास शेतक-यांनी विरोध करुन रोख स्वरुपात अथवा धनादेशाद्वारे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. ही गोष्ट २००८च्या शेती - बागायती हंगामाची होती. त्याकरिता केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारला २८ कोटी रुपये देण्यात आले होते. परंतू शेतक-यांची रोख भरपाईची मागणी असूनही राज्य सरकारने खते-कीटकनाशके तालुका खरेदी - विक्री संघामार्फत देण्यास सुरुवात केली. ती निकृष्ट असल्याची, परिणामशून्य आल्याची तक्रार अनेक शेतक-यांनी केली आहे.\nएकीककडे रासायनिकचे शेती - बागायतीवर दुष्परिणाम, होतात म्हणून सेंद्रीय खतांचा वापर करावा असे कृषी अधिकारी शेती शास्त्रज्ञ सांगत असतात. असे असतांना सरकारने रासायनिक उत्पादने करणा-या कंपन्या त्यांचे ‘एजंट‘ आणि संबंधीत निर्णय घेणारे अधिकारी, मंत्री यांनी धन करण्याचे धोरण अवलंबिलेले आहे.\nएरवीही शेतक-यांना सरकारच्या कृषी विभागामार्फत शेती - बागायतीसाठी पीक संरक्षण म्हणून कीटकनाशके ५० टक्के अनुदानावर पुरविली जातात तीही रासायनिक असतात. हाही भ्रष्ट कारभाराचा नमुनाच आहे. तेच धोरण शेतक-यांसाठी केंद्र सरकारने दिलेली मदत आपल्या शेतक-यांना रोखीने न देता रासायनिक खते कीटकनाशके माथी मारुन विद्यमान सरकारी यंत्रणा राबवीत आहे. सरकार शेतक-यांना जी मोफत खते - कीटकनाशके देत आहे. ती उत्पादक कंपन्या किवा त्यांचे वितरक यांच्याकडून कोट्यावधी रुपये मोजून खरेदी करीत असते. ती खते-कीटकनाशकेही बनावट आणि परिणामशून्य असल्याच्या शेतक-यांच्या तक्रारी आहेत. ती उत्पादने वापरल्याने शेतजमिनी कालांतराने निकृष्ट बनतात. झाडे नैसर्गिक गुणधर्म गमावतात. परिणामी शेती - बागायतीचे उत्पादन घटते शेतकरी कर्जबाजारी होतो. विदर्भात हेच घडले आणि हजारो शेतक-यांनी आत्महत्या केल्या. कोकणातही गेली काही वर्षे विपरीत हवामानामुळे आंबा - काजू पिकामध्ये घट होत आहे. त्यावर अवलंबून असणारे शेकडो बागायतदार कर्जबाजारी झाले आहेत. पण आपल्याकडे बँकेचे कर्ज घेणे किवा कोणाचे देणे थकणे ही बाब अभिमानाची नसल्याने कोणी उघड काही बोलत नाहीत. पण हा कर्जबाजारीपणा निर्माण होण्यास निसर्गाबरोबरच सरकारी धोरण आणि भ्रष्टाचारही तितकाच कारणीभूत आहे.\nइथेही शिक्षणाचा संबंध येतोच. शेतकरी - बागायतदार पारंपारीक अनुभवांतून शेती शास्त्र शिकत आलेला आहे. आता कृषिशाळा, कृषि महाविद्यालयांतून शेती-बागायतीचे शास्त्रीय, वैज्ञानिक शिक्षण दिले जाते. पण काही अपवाद वगळता हे शिकलेले स्वतःच्या शेती-बागायतीचे व्यवस्थापनही करीत नाहीत तर, या क्षेत्रातील सरकारी, निमसरकारी नोक-यांच्याच मागे लागातात.\nशेती उत्पादन वाढीसाठी शास्त्रीय संशोधन झाले. नव्या तंत्राने उत्पादनही वाढते. परंतू शेतकरी परावलंबी होत गेला. कॉलेजात शिकलेल्या आपल्या मुलांनी शेतीत न राबता नोकरीच धरावी अशी मानसिकता तयार झाली. परिणामी नारळ - सुपारी - आंबा बागायतीत मेहनत मशागत करण्याला, फळे काढण्याला कोकणात स्थानिक माणसे मिळत नाहीत. वाढीव रोजगार देण्याची तयारी असूनही श्रम करणे कमी झाल्याने शेती - बागायतीत यांत्रीक अवजारांचा वापर वाढला. शेती अधिक महाग झाली. यात दोष शिक्षणाचा नाही तर श्रम संस्कृती निर्माण करण्यात अपयशी ठरलेल्या कुटुंबाचा तसेच स्थानिक व राजकीयही नेतृत्वाचा आहे.\nया सर्वांवर मात करीत पारंपारिक शिक्षणातील दोष करुन कोकणात दापोलीला रेणू आणि राजा दांडेकर दांपत्याने लोकमान्य टिळक विद्यालयात श्रमांना प्रतिष्ठा देणा-या जीवनशिक्षणाचा प्रयोग यशस्वी करुन दाखविला आहे. अशा प्रकारचे प्रयोग सर्वत्र व्हावेत या उद्देशाने त्यांच्या जीवनशिक्षण उपक्रमाची माहिती या अंकात दिली आहे. ज्यांना सामाजिक कार्याचे उद्देश सांगत राजकारण करावयाचे आहे त्यांना असे कार्य हे एक आव्हान आहे.\nभ्रष्टाचाराने सडलेली शिक्षण यंत्रणाच दोषी\nलॉर्ड मेकॉले या इंग्रज अधिका-याने भारतात आणलेली शिक्षण पद्धती आता किती महागात पडत आहे हे स्वातंत्र्यानंतर साठ वर्षांनी अनुभवाला येऊ लागले आहे. इंग्रजांनी भारतात शिक्षणाचा प्रसार केला तो खंडप्राय असलेल्या या देशावर राज्य करण्यासाठी. स्थानिक पातळीवर प्रशासकीय यंत्रणा तयार करण्याकरिता. त्यातून निर्माण झाली ती नोकरशाही. अर्थात या शिक्षणाचा फायदा भारतीयांनाही झालाच. ब्रिटिश सत्तेविरोधात लढणारे बरेच नेते उच्चविद्याविभुषित झाले. अनेकांनी इंग्लंडमध्ये जाऊन कायद्याचे शिक्षण घेतले. भारतीय स्वातंत्र्य लढ्याला त्यांचे नेतृत्व लाभले. हे सगळे खरे असले तरी मुळात सरकार धार्जिणी नोकरशाही संपूर्ण देशभर निर्माण करण्याचे ब्रिटिश सत्ताधा-यांचे धोरण होते ते यशस्वी झाले.\nब्रिटिशांची सत्ता गेल्यानंतरच्या पहिल्या कालखंडात जनतेचे प्रतिनिधी म्हणून निवडून आलेले नेते समाजाशी बांधीलकी असणारे होते आणि नोकरशाहीसुद्धा ब्रिटिशांच्या शिस्तीत वाढलेली होती. ती पिढी अस्तंगत झाल्यानंतर स्वार्थी नेतृत्व आणि त्यांना साथ देणारी सरकारी यंत्रणा हळूहळू भ्रष्ट मार्गाकडे वळू लागली. आज तर सरकारी, निमसरकारी, सहकारी इतकेच नव्हे तर सैन्यदले, मोठे खाजगी उद्योगधंदे असे समाजाच्या सर्व थरातील सर्वच क्षेत्र भ्रष्टाचाराने ग्रासलेले आहे. वेतनवाढ आयोगांनी वारंवार मोठी वेतनवाढ देऊनही भ्रष्ट मार्गाने आणखी पैसे मिळविण्याचे प्रकार थांबले तर नाहीतच पण अधिक मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. अजूनही कायद्याचा धाक असल्याने भ्रष्टाचार उघडपणे होताना दिसत नाही. किवा तो उघडकीस आला तरी पुरावा ठरणार नाही याची खबरदारी घेतली जाते इतकेच.\nश��क्षण क्षेत्र या भ्रष्टाचारापासून मुक्त असावे अशी एक भाबडी अपेक्षा कोणाचीही असणार. पण तिथेही नोकरशाहीने बाजी मारली आहे. लोकप्रतिनिधी हे त्यांचे ‘एजंट‘ झाले आहेत. याची उदाहरणे पदोपदी दिसतात. शिक्षण संस्था स्थापन करुन शाळा महाविद्यालये चालविणे हा एक धंदा बनल्यापासून काही अपवाद वगळता शिक्षणसंस्थाही या भ्रष्ट आचारापासून वेगळ्या राहिलेल्या नाहीत. यातूनच शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालेला आहे.\n‘किरात‘ने मार्च महिन्याच्या अंकांतून हाच विषय प्राधान्याने मांडला आहे. कोकणापुरता विचार केला तर ध्येयवादी दृष्टिकोन ठेवून अनेक शिक्षण संस्था व त्यांचे चालक प्रामाणिकपणे व निष्ठेने या क्षेत्रात काम करीत आहेत. मुंबई सारख्या महानगरातही मूळ कोकणातील अनेकांनी शिक्षण संस्था आजही चांगल्या प्रकारे चालविलेल्या आहेत. त्यामध्ये मुंबईतील इंडियन एज्युकेशन सोसायटी, बालमोहन विद्यामंदिर, बॅ. नाथ पै शिक्षणसंस्था, उपनगर शिक्षण मंडळ, विद्याविकास शिक्षणसंस्था, तसेच कोकणातील युनायटेड इंग्लिश स्कूल-चिपळूण, गोगटे-जोगळेकर कॉलेज-रत्नागिरी, एस.एम.हायस्कूल-कणकवली, कुडाळ हायस्कूल, केळकर महाविद्यालय-देवगड, मिलाग्रीस हायस्कूल-सावंतवाडी, खांडेकर विद्याप्रतिष्ठान शिरोडा याबरोबरच ग्रामीण भागातील अनेक शाळा-संस्थांचा नामोल्लेख करता येईल.\nकोकणात विशेषतः रत्नागिरी, सिधुदुर्ग जिल्ह्यांचा मुंबईशी संफ असल्याने येथे शंभरी ओलांडलेल्या शिक्षणसंस्था ब-याच आहेत. त्यांच्या अनेक शाळा आहेत. पण काही अपवाद वगळता बहुतेक शिक्षणसंस्थांना शिक्षणाधिकारी कार्यालयाने वेठीला धरुन त्यांची वाट लावली आहे. जिल्ह्यातील अनेक संस्थांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या कारभाराबद्दल गंभीर स्वरुपाच्या तक्रारी केल्यानंतर पी. बी. पाटील या अधिका-याची चौकशी अधिकारी म्हणून शासनाने नियुक्ती केली. त्यांनी केलेल्या चौकशीनुसार अनेक गंभीर गोष्टी उघडकीस आल्या आहेत. (१७ मार्चच्या अंकात त्यासंबंधीची माहिती दिलेली आहे.)\nप्राथमिक शिक्षण विभागाची तर वेगळीच त-हा आहे. शिक्षकांच्या नव्या नेमणुका आणि बदल्या हे भ्रष्टाचाराचे एक कुरण बनले आहे. गेली काही वर्षे शिक्षण सेवकांच्या नेमणुका प्राधान्याने परजिल्ह्यातील उमेदवारांच्या होतात. त्यासाठी शिक्षण खात्यातले अधिकारी आणि जिल्हा परिषदांचे लोकप्रतिनिधीही ‘बांधले‘ जातात. एक दोन वर्षातच हे शिक्षक () आपल्या मूळ गावात बदली करवून घेतात. स्थानिक उमेदवारांनी या विरोधात आंदोलने करुनही काही निष्पन्न झालेले नाही. महाविद्यालयीन शिक्षणसंस्था आणि विद्यापीठांचा कारभार हा तर अनेक प्रबंधांचा विषय होईल\nसरकारने शिक्षणाकरिता एवढ्या सोयी, सुविधा, पैसा आणि शिक्षकांना चांगले वेतन देऊनसुद्धा शिक्षणाचा एकूण दर्जा खालावलेला आहे. यामध्ये शिक्षणासंबंधी तयार केलेले कायदे, नियम, कार्यपद्धती यांचा दोष नाही तर त्याची अंमलबजावणी करणारी सडलेली प्रशासकीय यंत्रणाच याला जबाबदार आहे आणि ती याच शिक्षणपद्धतीतून तयार झालेली आहे\nउच्च शिक्षण -अपेक्षा आणि वास्तव\nआज या देशातील उच्च शिक्षण राजकारणी लोकांची सरंजामशाही, प्रशासनातील उच्च पदस्थांची अधिकारशाही आणि शिक्षण सम्राटांची सावकारी या तिन्ही शक्तींच्या संघटीत आघाडीने ग्रासलेले आहे. उच्च शिक्षण घेणा-या घेऊ इच्छिणा-या तरुणांनी आणि त्यांच्या पालकांनी उच्च शिक्षणात येऊ पहाणा-या आमूलाग्र सुधारणांच्या बाजूने आपली ताकद उभी करणे ही आजची खरी गरज आहे. कपिल सिब्बल यांच्या धोरणांची योग्य अंमलबजावणी झाली नाही तर डॉ. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा पराभव होण्याची शक्यता आहे आणि तसे झाले तर जगातील ५००च काय पण पहिल्या १००० विद्यापिठांमध्येही भारतातील २-४ विद्यापिठेही दिसणार नाहीत. आपल्याला हे परवडणारे आहे काय\nएकविसाव्या शतकातील दुस-या शतकात उच्च शिक्षणाकडून आपल्या नेमक्या कोणत्या अपेक्षा आहेत हे पहाणे महत्वाचे आहे. माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी या संदर्भात सुस्पष्ट मार्गदर्शन केलेले आहे. त्यांच्या मते आज सर्व मानव जातीला भेडसावणारे प्रश्न म्हणजे पर्यावरण, उर्जा, इंधन, पाणी, आरोग्य, आर्थिक स्थैर्य आणि आतंकवाद या संदर्भातील आहेत. हे प्रश्न कोणा एका देशाचे नाहीत. ते सर्व जागचे प्रश्न ाहेत. त्यांची उत्तरे कोणा एका देशाकडे नाहीत. ती जगातील सर्व देशांच्या सहकार्यानेच शोधणे शक्य आहे. त्यासाठी आवश्यक असणा-या संशोधन व विकासासाठी जगातील विद्यापिठांनी आणि शिक्षण संस्थांनी एकत्रित काम करणे क्रमप्राप्त आहे. या प्रक्रियेची सुरुवात यापूर्वीच झाली आहे. बंगलोरच्या आयबीएम या संस्थेत कोरियाचा प्रकल्प अधिकारी, चीनचा सॉफ्टवेअर डेव्हलपर, भारतीय संगणक इंजिनिअर आणि अमेरिकन हार्डवेअर इंजिनिअर हे सर्व एकत्रितपणे आणि निष्ठेने ऑस्ट्रोलियातील एका बँकींग प्रश्नावर काम करीत होत. म्हणजेच आजचे उच्च शिक्षण देशांच्या सीमा ओलांडून जागतिक स्तरावर पोहोचले आहे. त्यामुळेच डॉ. कलाम यांनी जागतिक ज्ञान व्यासपिठाची संकल्पना मांडली आहे. उद्याच्या ज्ञानाधिष्ठित जागतिक समाजाचे जबाबदार नागरिक घडविणे ही आपल्या विद्यापिठांची जबाबदारी आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रात जगात कोठेही जाऊन भरीव कामगिरी करणारे तरुण विद्यापिठांनी घडविले पाहिजेत. त्यासाठी ज्त्द्धद्यद्वठ्ठथ् क्थ्ठ्ठद्मद्मद्धदृदृथ्र्द्म आणि ज्त्ड्डड्ढदृ क्दृदढड्ढद्धड्ढदडड्ढद्म अशा साधनांचा वापर जगातील सर्व विद्यापिठांमध्ये सुरु होऊन ती एकमेकांना कार्यक्षमपणे जोडली जातील आणि संशोधन व त्याचा मानवी जीवनातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्वरीत उपयोग करणे ही विद्यापिठांची जबाबदारी राहील. जागतिक स्तरावर सतत टिकून राहणारी स्पर्धात्मक गुणवत्ता हा उच्च शिक्षणाचा पहिला निकष आहे. गॅटस् करारामुळे तर आता परदेशी विद्यापिठांचा भारतातील प्रवेश आपण फार काळ टाळू शकणार नाही. त्या संदर्भातील विधेयक लवकरच लोकसभेत मांडले जाणार आहे.\nडॉ. कलाम यांचे प्रतिपादन कोणास खूप आदर्शवादी वाटणे शक्य आहे. पण आपल्या राष्ट्रीय ज्ञान आयोगाच्या अध्यक्षांनीही हेच म्हटले आहे. सॅम पित्रोदांच्या मतानुसार आपल्याला शिक्षण क्षेत्रात खूप धाडसी निर्णय घेऊन त्वरित अमूलाग्र सुधारणा करणे अत्यावश्यक झाले आहे. दरवर्षी वीस दशलक्ष नोक-या आपल्याला आपल्या तरुणांसाठी निर्माण कराव्या लागतील. आपण हे करु शकतो. कारण आपण माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील आपल्या कामगिरीच्या जोरावर रु. २,८८,००० कोटींची कमाई करुन दाखविली आहे. पण या माहिती तंत्रज्ञानाचा आपण शिक्षण व आरोग्य या क्षेत्रात उपयोग केलेला नाही. तो करावा लागेल आणि त्यासाटी अमेरिकेची मदतही घ्यावी लागेल. हे काम आपल्या विद्यापिठांनीच करावयाचे आहे. २०२० साली आपल्या विद्यापिठांमध्ये ६६ दशलक्ष विद्यार्थी असतील, तरीही १४० दशलक्ष विद्यार्थी उच्चशिक्षणाचे बाहेर जातील. यावर जगात कोठेही, कोणाही आपल्याला उपाय सुचवू शकणार नाही. हा प्रश्न आपल्या आपणच सोडविली पाहिजे. तसेच उच्च शिक्षणाची गुणवत्ताही जागतिक दर्जाचीच असणे आवश्यक आहे.\nडॉ. विकास इनामदारांच्या मतानुसार २००९च्या क्रमवारीत जगातील पहिल्या ५०० विद्यापिठांच्या यादीत अमेरिकेतील १५२, ब्रिटनमधील ४०, जर्मनीची ४०, जपानची ३१, फ्रान्सची २३, कॅनडाची २२, इटलीची २१, ऑस्ट्रेलियाची १७, हॉलंडची १२, स्वीडनची ११, स्पेनची ११ विद्यापीठे आहेत. या यादीत चीनची ३० तर भारताची अवघची दोन विद्यापीठे आहेत. १) क्ष्दड्डत्ठ्ठद क्ष्दद्मद्यत्द्यद्वद्यड्ढ दृढ च्डत्ड्ढदडड्ढ, एठ्ठदढठ्ठथ्दृद्धड्ढ आणि २) क्ष्च्र्क्ष्, खरगपूर.\nडॉ. इनामदार म्हणतात, ‘आपल्याकडे शिक्षणतज्ञ आहेत, शिक्षण महर्षी आहेत, शिक्षण सम्राटही आहेत. तरीही भारत शिक्षण क्षेत्रात मागे पडला आहे. विशेषतः डॉ. मुरली मनोहर जोशी आणि अर्जुन सिग या दोन मनुष्यबळ विकास मंत्र्यांच्या कारकिर्दीत अत्यंत चुकीची आणि अदूरदर्शीपणाची धोरणे राबविली गेल्यामुळे शिक्षण क्षेत्राची अपरिमित हानी झालेली आहे.‘\n२५ मे २००९ रोजी सिब्बल यांनी आपल्या मंत्रालयाचा १०० दिवसांचा कार्यक्रम जाहीर केला. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचे संदर्भात त्यंनी काही ठोस निर्णय घेतले. (प्राथमिक शिक्षणाचा घटनात्मक अधिकार, १०वीची बोर्डाची परीक्षा ऐच्छिक करणे इ.) उच्च शिक्षणाचे संदर्भात त्यांनी तीन अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले. १) परराष्ट्रातील उच्च शैक्षणिक संस्थांना, विद्यापीठांना भारतात प्रवेश करु देण्यासंदर्भातील एक व्यापक विधेयक लोकसभेत मांडणे, २) राष्ट्रीय ज्ञान आयोगाच्या शिफारसी आणि यशपाल समितीच्या सूचना लक्षात घेऊन ‘राष्ट्रीय उच्चशिक्षण व संशोधन आयोगा‘ची स्थापना करणे आणि ३) दूरशिक्षण मंडळ स्थापन करणे, डिसेंबर ०९ पर्यंत ही विधेयके संसदेत यावीत म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांचा मसुदा त्यांनी पंतप्रधानांच्या कार्यालयाकडे पाठविला. या विधेयकामध्ये छक्रक्, ऋृक्ष्क्च्र्क, ग़्क्च्र्क, क्कक्, एक्क्ष्, ग्क्क्ष् अशा प्रकारच्या अनेक स्वायत्त स्वरुपात काम करणा-या केंद्रीय अधिकार मंडळाचे विलिनीकरण करुन एकच ‘ग़्ठ्ठद्यत्दृदठ्ठथ् क्दृद्वदडत्थ् ढदृद्ध क्तत्ढण्ड्ढद्ध कड्डद्वडठ्ठद्यत्दृद ठ्ठदड्ड ङड्ढद्मड्ढठ्ठद्धडण्‘ म्हणजेच ‘राष्ट्रीय उच्च शिक्षण व संशोधन आयोगा‘ची स्थापना करणेचा त्यांचा ठाम निर्धार आहे. त्याचबरोबर देशातील अल्पकाळात मोठ्या संख्येने निर्माण झालेली खासगी अभिमत विद्यापीठे वादाच्या व टीकेच्या भोव-यात सापडल्यामुळे त्यांची चौकशी करुन अशा भ्रष्टाचारात गुंतलेल्या अभिमत विद्यापिठांना परवानगी न देण्याचाही त्यांचा निर्धार आहे. साहजिकच या नव्या सुधारणा हितसंबंधी राजकारणी मंडळी आणि प्रशासनातील बड्या अधिका-यांना न आवडणा-या अशाच होत्या. त्याचा परिणाम म्हणून कपिल सिब्बलांच्या उच्च शिक्षणविषयक विधेयकांवर व्यापक चर्चा घडवून तज्ज्ञांची मते आजमावून घ्यावीत अशी सूचना पंतप्रधानांच्या कार्यालयाने केली आहे.\nया देशातील कायदेविषयक शिक्षण हे अनेक अडचणींच्या जंजाळात गुरफटले आहे हे सर्वज्ञात आहे. त्यात अमूलाग्र सुधारणा करणेसाठी सिब्बल यांनी १२ कायदे तज्ज्ञांची एक समिती नेमली आहे आणि कायदेविषयक शिक्षणात व्यापक सुधारणा होणेसाठी योग्य त्या शिफारसी या समितीने कराव्यात असे त्या समितीला सांगणेत आले आहे.\nराजकीय धोरणानुसार केंद्रीय मंत्र्यांमध्येच मतभेद असणे, राजकारण्यांचे हितसंबंध आमि नोकरशहांचे लागेबांधे शैक्षणिक हिताच्या आड येणे आणि परिणामी, प्रवेश, शुल्क आणि राखीव जागा यांचे वाद सर्वोच्च न्यायालयात वर्षानुवर्षे चालत राहून विद्यार्थी - पालकांचे नुकसान होणे अशा परिस्थितीचे आपण साक्षीदार झालो आहोत.\n१९९४ साली महाराष्ट्र राज्य विद्यापिठ कायदा घाईघाईने संमत करणेत आला. त्यावर विधीमंडळात फारशी चर्चाच झाली नाही. त्यानुसार ‘राज्य उच्च शिक्षण परिषद‘ (च्द्यठ्ठद्यड्ढ क्दृद्वदडत्थ् दृढ क्तत्ढण्ड्ढद्ध कड्डद्वडठ्ठद्यत्दृद) स्थापन करणे राज्य सरकारवर बंधनकारक होते. ही परिषद उच्चशिक्षण विषयक ‘च्र्ण्त्दत्त् च्र्ठ्ठदत्त्‘ म्हणून काम करले आणि उच्च शिक्षणविषयक धोरण ठरवून राज्यसरकारला योग्य त्या शिफारशी करेल.\nकाय करणे गरजेचे आहे\nआज तरी यशपाल समिती, राष्ट्रीय ज्ञान आयोग, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल आणि खुद्द पंतप्रधान मनमोहन सिग यांची मानसिकता उच्च शिक्षणात नव्याने होऊ पहाणा-या सुधारणा अंमलात याव्यात अशीच आहे. पण त्याचवेळी उच्च शिक्षण व्यवस्थेतील अंतर्गत घटक आणि बाह्य हितसंबंधी घटक या सुधारणा प्रत्यक्षात अंमलात येऊ नयेत म्हणून कार्यरत आहे असं दिसते ाहे. म्हणून उच्च शिक्षण घेणा-या आणि घेऊ इच्छिणा-या तरुणांनी आणि त्यांच्या पा���कांनी या सुधारणांच्या बाजूने आपली ताकद उभी करणे ही आजची खरी गरज आहे.\n-प्रा. डॉ. एच. व्ही. देशपांडे, कोल्हापूर\nकोकण हा बुद्धिवंतांचा प्रदेश. इथे निर्माण झालेली बुद्धिमत्ता साहित्यिक, सामाजिक, राजकीय अशा देशकार्यात परावर्तित झाली. पण तिने मूळ कोकणाशी कोणते इमान राखले इथल्या परिसराच्या विकासाशी तिचे कोणते नाते राहिले इथल्या परिसराच्या विकासाशी तिचे कोणते नाते राहिले इथे निर्माण होणा-या आंब्या-काजूप्रमाणेच बुद्धिमत्तेची सातत्याने निर्यात होत राहिली. निर्यात मग ती वस्तूंची असो किवा मानवी साधनसामुग्रीची असो, ती आपल्या मूळ उत्पादक भूमीला वंचित ठेवते, हा अनुभव व्यवहारात दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे.\nशिक्षणातून माणूस आणि माणसांतून गाव अशा त-हेने ताठ उभे राहिले पाहिजे की, गाव सोडून जाण्याची इच्छा नाहीशी व्हावी. गावातच संपन्न विकासाचा आणि त्याच्या निर्मितीचा अनुभव जर माणसांना मिळत राहिला तर स्थलांतराची गरज राहणार नाही. ग्रामविकासाची ही भूमिका घेऊन राजा आणि रेडू दांडेकर पती-पत्नी कोकणात स्वतः जाऊन आता रुजले आहेत.\nपरिसरातल्या एकोणीस गावांना कवेत घेऊ पाहणारी लोकमान्य टिळक विद्यामंदिर ही खाजगी शाळा १९८४ साली सुरु झाली लोकमान्य टिळक यांच्या मूळ गावात, चिखल गावात. ही शाळा सुरु करताना औपचारिकपणे चाललेल्या आणि शासकीय नियंत्रणाखाली असलेल्या शाळांचा फोलपणा जसा जाणवत होता तसाच आपण काय बदल करायचाय याचाही वैचारिक आराखडा प्रवर्तकांच्या मनामध्ये स्पष्ट होता. पुस्तकामधल्या ओळी वाचतांना मुलांना असे काही देऊ या की ती आपल्या गावात, मातीत रुजतील, राहतील. शिक्षणाचा संबंध फक्त नोकरीपुरताच लावता कामा नये. त्याचा संबंध आहे माणसाला माणूस म्हणून घडवण्याशी. माणसांच्या जाणिवांशी. शिक्षण या चाकोरीतून माणूस शिक्षित होतोय. सुसंस्कृत किती होतोय याचा विचार करणे गरजेचे. झापडे बांधलेल्या गुरासारखे मूल कागदावरच्या पदवीचा गुलाम होईल. ‘डोनेशन‘चा न उकलणारा अर्थ शोधेल, मातीपासून दूर जाईल. हे घडू नये याचाच विचार प्रत्येक मुलाच्या बाबतीत करायला हवा. अशा प्रकारे विचारांची स्पष्टता होती. त्यामुळेच ती योजनाबद्धरीतीने व्यवहारात उतरु शकली.\n‘शिक्षण हा आनंददायी अनुभव असायला हवा. काहीतरी नवे शिकल्यानंतर त्याचा दैनंदिन जीवनात उपयोग करण्याची आस मनु���्याला लागली पाहिजे. यानेच शिकल्याचे समाधान प्राप्त होते.‘ ही पाबळच्या डॉ. कलबाग यांनी दिलेली दिशा हाती आली. दापोली ते दाभोळ या तीस किलोमीटर्सच्या परिसरातील एकोणीस गावांमध्ये शाळा होत्या, त्या फक्त जिल्हा परिषदेच्या आणि पहिली ते सातवीपर्यंतच्या. पुढील शिक्षणासाठी शाळाच नाही. जी मुले हुशार होती, ज्यांच्या घरचे लोक सधन होते, त्यांचे पाय मुंबईची वाट धरत आणि मग ते परत माघारी वळत नसत. उरलेला वर्ग येथेच, नशिबावर रुसलेला. येथेच कुढायचे, नाहीतर अल्पशिक्षणाच्या आधारे मुंबईच्या कारखान्यांमध्ये अपु-या वेतनावर राबायचे घरातील म्हातारी म्हाणसे कोकणात ठेवून स्वतःच्या चरितार्थासाठी स्थलांतर केलेली ही मुले मुंबईच्या महागाईच्या राक्षसाला तोंड देऊ शकत नाहीत व घरी कोकणात पुरेसे पैसे पाठवू शकत नाहीत. दोन्हीकडे दारिद्र्याची नि अडचणींची केवळ काटेरी झुडपे. मार्ग सुकर नाही. लोकांची ही उलघाल थांबावी व शहरात-परदेशात जाणारी कोकणातील अलौकिक प्रतिभा, बुद्धिमत्ता कोकणच्या विकासासाठी उपयोगी पडावी यासाठी चिखलगावात माध्यमिक शाळा सुरु केली.\nगावागावत घरोघरी जाऊन लोकांना शाळेचे, पुढील शिक्षणाचे महत्व सांगायला, समजावायला हे जोडपे हिडत होते. जीवनाशी जुडणा-या पुढील शिक्षणाचे महत्व पटवून देत होते. लोकांचे म्हणणे होते की, जिल्हा परिषदेच्या शाळा असताना खाजगी शाळा हवी कशाला शाळा सुरु करण्यामागे दांडेकर दांपत्याचा उद्देश, सरकारी शाळांवर गदा आणणे हा नव्हताच. ‘पुढील शिक्षण मुलांना देण्याची सोय करणे, व्यवसाय शिक्षण देणे, येथेच जगण्याची प्रेरणा त्यांच्या मनात निर्माण करणे‘ हा होता. आपल्याला जे नवीन सापडले, जे आपल्या येथे यशस्वी होईल ते सरकारी शाळांमधूनही रुजवण्याचा प्रयत्न करण्याचा त्यांचा मानस होता. परंतु त्याला लोकांची हवी तशी साथ नव्हती. फक्त बारा मुलांनी शाळेत प्रवेश घेतला. त्यात मुलगी तर केवळ एक आणि शाळेला जागा गोठ्याची. तेथेच राजा दांडेकरांचा दवाखाना व रेणूताईंची शाळा. पण बाराची बाराशे होतील असा आत्मविश्वास होता. त्या आत्मविश्वासावर आठवी, नववी व दहावी वर्गांसाठी पाच शिक्षकांच्या साहाय्याने छोटी शाळा सुरु झाली. त्यासाठी स्थानिक मंडळींच्या सहकार्याने ‘लोकमान्य सार्वजनिक धर्मादाय न्यास‘ ह्या संस्थेची स्थापना १९८२ साली केली. केवळ लोक��ान्य टिळकांचे गाव आणि नाव संस्थेसाठी निवडलेले नाही तर संपूर्ण कार्याच्या मागे लोकमान्यांचा शिक्षणविचार अधिष्ठान म्हणून स्वीकारलेला आहे.\nसमाजाचा सरकारवर, सरकारी शाळांवर, दहावी-बारावी-पदवी अशा परीक्षांवर विश्वास होता. दहावीच्या प्रमाणपत्राची आवश्यकता वाटत होती, त्याने पोटापाण्याचा प्रश्न सुटू शकेल, असा लोकांचा विश्वास होता. याचा विचार करुन पठडीतील अभ्यासक्रमाची कास धरली गेली. नव्या अभ्यासक्रमाविषयी किवा अध्यापनाच्या पद्धतीविषयी नव्हे, तर जुन्या अभ्यासक्रमात नवे काय घडवता येईल जीवन जगण्यासाठी वैचारिक व मानसिक बळ कसे देता येईल याविषयी विचार झाला. म्हणूनच जगाला अभिमानाने सामोरे जाण्यासाठी प्रमाणपत्रांची जोड असलेले ‘औपचारिक शिक्षण‘ व जीवनातील प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक असे ‘पूरक शिक्षण‘ यांची सांगड दांडेकर दाम्पत्याने आपल्या शाळेत घातली.\nपरिणाम असा झाला की भोवतालचा परिसर, रोजचे जगणे यांच्यामध्ये शाळेच्या भिती अडथळा म्हणून उभ्या राहिल्या नाहीत. तर उलट ‘रोजच्या जगण्या‘ने वर्गात प्रवेश केला. मुलांना काय काय येतेय याचा शोध घेतला गेला. गाईगुरे चारणे, कोंबड्या राखणे, शेतीची जुजबी माहिती व शेतीतील कामे हे सर्वसाधारणपणे मुलांचे जगणे होते. पण त्यातून अर्थोत्पादनाची भूमिका मुलांना समजत नव्हती. ‘मुलांना झेपतील अशी कामे द्यावीत‘ एवढाच उद्देश पालकांचा होता. त्यांच्या या रोजच्या कामाला ‘पूरक अभ्यास‘ म्हणून मानले गेले. त्यांच्या सर्वसाधारण माहितीला शास्त्रीय ज्ञानात परावर्तित केले गेले. यासाठी राजाराम दांडेकर हे स्वतः त्या चाळीस किलोमीटर्सच्या परिसरात विविध क्षेत्रांतल्या तज्ज्ञांचा शोध घेत फिरु लागले. कोणी प्रयोगशील शेतकरी, कोणी फळांचा-फुलांचा-कलमांचा जाणकार, कोंबडी पालनातील कोणी माहितगार, तर बंदिस्त जागेतील शेळीपालन करणारा, बंद खोक्यांतून मधाचे पोळे वाढवणारा अशी वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी सापडली. मुलांना आपापल्या विषयातील ज्ञान देण्यासाठी ही मंडळी आनंदाने तयार झाली. पाचवी ते सातवीच्या वर्गातील मुलांचे छोटे छोटे गट पाडले व सर्वांनाच नियोजन करुन सर्व कामे शिकवण्यास सुरुवात झाली. गाईगुरे, शेळ्यामेंढ्या चरायला नेणे या कामातच त्यांच्या योग्य पालनाची माहिती देण्यास सुरुवात झाली. दुग्धव्यवसायाची माहिती दिली देली. ‘सहकार‘ तत्वावर दूध एकत्र करुन विकणे सुरु झाले. लोकरीसाठी मेंढीपालनाची आवश्यकता व लोकर काढण्याची माहिती मुलांना दिली गेली. घरोघरी कोंबड्या पाळून पुन्हा सहकारावर हा व्यवसाय कसा वाढवता येईल याचेही ज्ञान प्रत्यक्ष प्रयोगातून मुलांना दिले गेले. येथे जमीन मुबलक आहे. त्या जमिनीने आजवर इथल्या माणसाला खूप काही दिले होते. या भूमीलाच उत्पादनाच्या दृष्टीने व वैचारिक दृष्टीने अधिक सक्षम बनवायला हवे होते. ते दांडेकर दांपत्याने केले. शास्त्रशुद्ध खणणे, वाफे तयार करणे, लागवड करणे, जोपासणे, वाढवणे, गांडूळ खत-शेणखत तयार करुन नैसर्गिक खतांचा वापर करणे याचे पद्धतशीर ज्ञान मुलांना दिले जाऊ लागले. मुले व शिक्षक दोघे मिळून प्रत्यक्ष शेतावर कामाचा अनुभव घेऊ लागले. अनुभवाविना शिक्षण व्यर्थ आहे, हे मर्म या दाम्पत्याने ओळखले व अनुभवाधिष्ठित अभ्यासक्रमाचे नियोजन आखले. मुलांना कलमांचे शास्त्रशुद्ध शिक्षण दिले गेले. घरोघरी कलमे पोचवली गेली. प्रत्येक घरात भाज्यांची लागवड केली जाईल याकडे लक्ष पुरविले गेले. शिक्षण असे मुलांकडून शिक्षकांकडून घरोघरी पोचवले जात होते. विटा, सिमेंट, वाळू यांनी इमारती रचल्या जातात, पण गावाची रचना करता येत नाही. गावाची रचना करण्याचे रसायन वेगळे असते. वैचारिक व मानसिक घडणीचे रसायन असे नव्या पिढीच्या नवशिक्षणातून तयार कले जात होते.\nलोकमान्य टिळक विद्यामंदिरात आठवी ते दहावीच्या वर्गांसाठी उभे केलेले ‘विश्वकर्मा टेक्नॉलॉजी सेंटर‘ ही व्यवसाय शिक्षणाची एक व्यवस्था इथे निर्माण करण्यात आली आहे. दहावीच्या अभ्यासक्रमातील सत्याएेंशीव्या क्रमांकाच्या व्यवसायशिक्षणाचा अभ्यासक्रम स्वीकारुन, त्यात आवश्यक तो बदल करुन, तीन वर्षात व्यवसाय शिक्षण विभागले आहे. या अभ्यासक्रमात इंजिनियरिग, शेतकी, पॅथॉलॉजी आणि होम सायन्स, ऊर्जा व पर्यावरण अशा चार विषयांचा अभ्यास आहे. प्रत्येकाला स्वतःची सगळी कामे करता यावीत व जगण्यासाठी आवश्यक किमान कामे करता यावीत हा उद्देश आहे.\nपुस्तकी अभ्यासाबरोबर मुले प्रत्यक्ष जीवनशिक्षण घेऊ लागली. कामाच्या वाढत्या व्यापामुळे वर्गांची गरज वाढली. त्यासाठी श्रीमती आनंदी वल्हार यांनी आपली पाच एकराची जमिन दिली. मग मुलांच्या मदतीने एकेक वर्ग बांधले जाऊ लागले. पंधरा वर्षात ‘लोकमान���य धर्मादाय न्यासा‘ची ‘लोकमान्य टिळक विद्यामंदिर‘ची देखणी इमारत उभी राहिली. या डोंगराळ प्रदेशाची शान वाढवणारी आणि दांडेकर दांपत्याच्या कार्याची किर्ती वाढविणारी ही इमारत आहे. पुरेशा वर्गसंख्येबरोबर प्रशस्त सभागृह, समर्थ व्यायाममंदिर, मुलांचे आणि मुलींचे वसतीगृह, विश्वकर्मा टेक्नॉलॉजी सेंटर आणि केवळ विद्यार्थ्यांच्या मदतीने कातळ फोडून तयार झालेले भव्य असे ‘क्रांतीसूर्य वासुदेव बळवंत फडके क्रिडांगण‘ हे आज शाळेचे नजरेत भरणारे रुप आहे. त्याच्या निर्मितीमागे अफाट पण नियोजनबद्ध परिश्रम आहेत. परिपूर्णतेने शाळा सुरु झाल्यानंतर व्यवसाय-शिक्षणाचेही छोटे पण स्पष्ट चित्र दिसू लागले आहे. मुले आणि शिक्षक यांचा अनुबंध जुळला. इथले शिक्षकही परिसराच्या बाहेरुन आलेले असले तरी इथे चांगलेच रुजले आहेत.\nआज शाळेमध्ये २५० विद्यार्थी शिक्षण घेतात. गेल्या २५ वर्षात हजारो विद्यार्थी शाळेबाहेर पडले आहेत. त्यातील कोणी डॉक्टर, वकील, शेतकरी शिक्षक झाले आहेत. अनेकांनी शहराची वाट न धरता आपल्या गावच्या विकासासाठी इथेच राहण्याचा निर्णय घेतला. केवढं मोठं यशाचं माप आहे हे जे बी रुजवलं होतं त्यातून डौलदार झाड तयार झालं आहे. त्याची फळे-फुले कुटुंबियांना, गावक-यांना खायला मिळत आहेत.\nवर्षानुवर्षाच्या मानसिकतेत, जुनाट कल्पना-विचारांमध्ये अडकलेल्या गावात काही रुजवायचे असेल, नवनिर्माण करायचे असेल तर ‘शिक्षण‘ हे एकमेव माध्यम दांडेकर कुटुंबियांनी मानले. त्या ध्येयाला चिकटून स्वप्नाला सत्यात आणण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यांचे स्वप्न आता सत्यात उतरु लागले आहे. शाळेच्या या प्रयोगातून इतर शाळाही सहजपणे वाटचाल करु शकतील एवढा विश्वास या संस्थेने निर्माण केला आहे.\n-लोकमान्य टिळक विद्यालय, चिखलगाव-दापोली\nभ्रष्ट राज्यकर्ते देशही विकतीलत्यांना दूर करा-प्रमोद जठार\nज्यांनी महाराष्ट्र उभा केला त्या वृद्ध कलावंतांना पेन्शन देण्यासाठी, शालेय मुलांना परिपूर्ण शिक्षण, शिक्षणसेवकांना मानधन, ७० टक्के अपंगांना निराधार योनजेंतर्गत ५०० रुपये पेन्शन देण्यास या शासनाकडे पैसा नाही. राज्यातील गरिबांसाठी काही करता येत नाही. मात्र या राज्यकर्त्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे. त्यासाठी आतापासून सज्ज व्हा. अन्यथा हे राज्यकर्ते देश विकायला कमी करणार न��हीत, अशा परखड शब्दांत भाजप आमदार प्रमोद जठार यांनी वेंगुर्ले येथील सभेत आघाडी शासनावर टीका केली.\nभाजपतर्फे मंत्रालयावर नेण्यात आलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राज्यकर्त्यांची चाललेली मनमानी, भ्रष्टाचाराच्या मालिका, गोरगरीब जनतेवर होणारे अन्याय याविरुद्ध जनजागृती करण्यासाठी भाजपचे आमदार प्रमोद जठार यांनी जिल्ह्यात अनेक ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. वेंगुर्ल्यात माणिक चौक येथे जाहीर सभा झाली. व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, उपाध्यक्ष बाबा राऊत, सरचिटणीस मिलिद केळुसकर, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष साईप्रसाद नाईक, कुडाळ तालुकाध्यक्ष गुरुनाथ दामले, वेंगुर्ले शहराध्यक्ष दर्शेश पेठे, नगरसेवक संजय तुळसकर, विशाल सावळ उपस्थित होते.\nदोन वर्षात माफियागिरी वाढली असून भ्रष्ट राज्यकर्त्यांनी देशाला पोखरुन काढले आहे. आतातर जिल्हा परिषदेतील घोटाळे व भ्रष्टाचारही बाहेर पडू लागले आहेत. भाजपातर्फे माफिया राज्यकर्त्यांकडून पदोपदी होणारा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी तसेच शासनविरोधात मोहिम उघडली जाणार आहे असे आ. जठार यांनी सांगितले. प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस मिलिद केळूसकर यांनी तर आभार साईप्रसाद नाईक यांनी मानले.\nकोकण पर्यटन विकासासाठी केंद्राचे २२५ कोटी\nकोकणाच्या पर्यटन विकासासाठी केंद्र सरकारने २२५ कोटी रुपये मंजूर केले असून त्यातील सिधुदुर्गला ८३ कोटी तर रत्नागिरीला ५२ कोटी ५७ लाख मिळणार आहेत. आमदार राजन तेली यांचा तारांकित प्रश्नाला उत्तर देतांना पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली. १२व्या वित्त आयोगातून हा निधी प्राप्त झाला आहे. सिधुदुर्ग जिल्ह्यात ७४ कोटी रुपयांची २८ कामे मंजूर करण्यात आली आहेत. पर्यटन विकास महामंडळाच्या उदासीन धोरणामुळे सिधुदुर्गचा अपेक्षित पर्यटन विकास होऊ शकलेला नाही अशी टीकाही राजन तेली यांनी केली.\nजिल्ह्याला मिळालेल्या निधीतून ८ कोटी २५ लाख खर्च झाला असून विजयदूर्ग व सिधुदुर्ग येथे सर्किट हाऊस, तारकर्ली येथे जेटी, धामापूर, आंबोली येथे पर्यटक निवास, वेंगुर्ले - सागरेश्वर येथे तंबू निवास ही कामे झाली आहेत. अशी माहिती देण्यात आली.\nकोकण महोत्सव जागतिक पातळीवर नेणार\nमुंबईत ग्लोबल कोकण महोत्सवाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पहाता कोकण भूमी प्रतिष्ठानतर्फे नागपूर, न���शिक, औरंगाबाद व पुणे या शहरांमध्ये ‘मिनी फेस्टीव्हल‘ आयोजित करण्यात येणार आहे. तसेच लंडनच्या वर्ल्ड फेस्टीव्हलमध्येही आपण कोकण घेऊन जाणार असल्याचे घोलवड (ठाणे) येथे झालेल्या सिधुदुर्गातील कृषी पर्यटन केंद्र चालकांच्या कार्यशाळेत बोलतांना प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संजय यादवराव यांनी सांगितले.\nया कार्यशाळेत कार्यवाह मिनल ओक, अध्यक्ष प्रभाकर सावे, सिधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष बाळ परुळेकर आदींनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत अनिल सावे, चंद्रहास चौधरी, अश्विनी हिरोजी, संकेत दळवी (गुहागर), आशिष अमृते (दापोली), विलास सावंत (डिगणे), पुरुषोत्तम प्रभू (कुडाळ), रामानंद शिरोडकर (सावंतवाडी) सौ.अश्विनी फाटक (आसोली), संजय मालवणकर (वेंगुर्ले), सुभाष परब (कुडाळ), सुरेश गवस (दोडामार्ग), संजय देसाई (डेगवे), रणजीत सावंत (सावंतवाडी), अरविद चव्हाण (मालवण), मनोहर देसाई (डेगवे), प्रफुल्ल कदम (दुर्गावाडी), सौरभ नाईक (खानोली), रमेश गावकर (वेत्ये), जर्नादन पोकळे (निरवडे), रविद्र गांवकर (वेत्ये), सुनिल नाईक (मडुरा), नंदकिशोर रेडकर (रेडी), शैलेश पालकर (दुकानवाडी), मनोहर देसाई (डेगवे), सुभाष मुठये (कवठणी), दिपक पोकळे (सावंतवाडी), सुनिल गावडे (मडगांव), चारुदत्त सोमण (देवगड) हे सहभागी झाले होते.\nभंडारी मंडळाचे सिधुदुर्ग जिल्ह्यात १ लाख ३२ हजार रुपयाचे वाटप\nभंडारी मंडळ दादर ही संस्था १०४ वर्ष कार्यरत असून वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करते. शैक्षणिक क्षेत्रात भंडारी समाजातील जी मुलेमुली खेडोपाडी शाळेत शिकत आहेत व ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे अशा मुलांना आर्थिक मदत देणे हे भंडारी मंडळ आपल्या समाज कार्यातील प्रमुख उद्दिष्ट मानते. त्यासाठी वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे, तुळस, मातोंड, आसोली, न्हैचिआड, केरवाडा, उभादांडा तसेच मालवण वडाचा पाट येथील शळांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्याचे काम मंडळाचे पदाधिकारी गेली अनेक वर्षे करीत आहेत.\nभंडारी मंडळाचे मुख्य चिटणीस सुधीर नागवेकर, शिष्यवृत्ती समितीचे सचिव रुपेश तुळसकर, कार्यकारिणी सदस्य अॅड. भालचंद्र गवंडे, नितीन आंबेरकर यांना यावर्षी स्वतः या शाळांमध्ये जाऊन समाजातील ४४० मुलांना प्रत्येकी रु. ३०० प्रमाणे एक लाख बत्तीस हजार रु. चे वाटप केले. मंडळाचे कार्यकारिणी सदस्य यश केरकर व शंकर पोखरे हे आरोंदा येथे शाळेत तर उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब परुळकर हे तुळस व वेंगुर्ला शाळेत उपस्थित होते.\nआवाहन - या शैक्षणिक कार्यासाठी समाजाकडे ठेव ठेवून समाजातील दानशूर व्यक्तींनी सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी भंडारी मंडळ, दादर येथे सायं. ६ ते ८ यावेळेत २४३०५४२५ वर संफ साधावा किवा मुख्य चिटणीस सुधीर नागवेकर यांच्याशी ९००४४१४३४३ वर संफ साधवा.\nकोकण परिक्षेत्रात मोटारसायकल चोरीप्रकरणी एप्रिल २०१० मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या तपासात उत्कृष्ट कामगिरी बजावणारे वेंगुर्ले पोलीस निरीक्षक विवेकानंद वाखारे यांना पाच हजार रुपयांचे बक्षिस व सी नोट (सन्मानाचा शेरा), तर या तपासकामी सहकार्य करणा-या पोलीस कर्मचा-यांना रोख रकमेची पारितोषिके व ‘जीएसटी‘ हा सन्मानाचा शेरा कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक परमवीर सिग यांनी नुकताच जाहीर केला आहे.\nउपनिरीक्षक एस.व्ही.मोहीते यांना तीन हजार रुपये व सी नोट, पोलीस हवालदार पी.जी.मोरे, आर.एस.जाधव, आर.के. उबाळे, पोलीस नाईक एस.एस.कांबळे, एम.जी.चिदरकर, एम.व्ही. गुजर, एस.टी.जाधव, पी.एस.धुमाळे, सहा. पोलीस फौजदार यु. एल. कामत,पोलीस शिपाई व्ही.एस.जाधव, डी.के.दळवी, कॉन्स्टेबल ए.डी.भांडिये,पी.एस.कदम या वेंगुर्ले पोलीस ठाण्यातील कर्मचा-यांना प्रत्येकी ५०० रु. ‘जीएसटी‘ पारितोषिके जाहीर केली आहेत.\n‘जनसंवाद‘च्या स्पर्धेला ‘किरात‘चे प्रभाकर खाडीलकर यांना राज्यस्तरीय पारितोषिक\nपुणे येथील ‘जनसंवाद‘ संस्थेने २०१०च्या दिवाळी विशेषांकांच्या माध्यमातून ‘सामाजिक बांधिलकी‘ या विषयावर अनुभव कथनाची राज्यव्यापी स्पर्धा घेतली होती. राज्यभरातून स्पर्धेसाठी निवडलेल्या दिवाळी अंकांत ‘किरात‘ दिवाळी अंकाचा समावेश होता. त्याचप्रमाणे किरातने केलेल्या आवाहनानुसार किरातच्या सहा वाचकांनी आपले अनुभवकथन स्पर्धेसाठी पाठविले. त्यातून निवड करुन प्रा.पी.जी.देसाई (बॅ.खर्डेकर कॉलेज,वेंगुर्ले), श्री. जयराम बावलेकर (सावंतवाडी) आणि श्री. प्रभाकर खाडीलकर (सांगली) यांचे लेख राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविले होते. निवडलेल्या तीन लेखांना जनसंवादातर्फे प्रोत्साहनपर प्रत्येकी १०० रु. किरातकडून देण्यात आले.\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी नामांकित लेखक, पत्रकार, प्राध्यापक, समिक्षक, सामाजिक कार्यकर्ते असे परीक्षक होते. त्यांनी निवडलेल्या प्रथम तीन क्रमांकांमध्ये ‘किरात‘चे वाचक व लेखक सांगलीचे श्री. प्रभाकर खाडीलकर यांना तिस-या क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. १) सई महादेव दळवी (मुंबई) - रुची दिवाळी अंक, मुंबई-रु.३००१, २)सरल आडगांवकर, (नागपूर) - अक्षरवैदर्भी-अमरावती - रु. २००१, ३) प्रभाकर खाडीलकर (सांगली) - सा. किरात दिवाळी अंक वेंगुर्ले - रु. १००१.\nपारितोषिक वितरण जनसंवादच्या खास कार्यक्रमात लवकरच पुणे किवा मुंबई येथे आयोजित करण्यात येईल असे संयोजक सु. गो. तपस्वी यांनी कळविले आहे.\nअंक ११ वा, २४ मार्च २०११\nअंक १०वा, १७ मार्च २०११\nअंक ९वा, १० मार्च २०११\nकिरात ट्रस्टचे कार्यकारी व्यवस्थापक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%8F%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-16T03:48:44Z", "digest": "sha1:RN2QTKEIJ6ZIRL4JKQL2XBPTP4S33IQM", "length": 10874, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पीएमएस – अतिश्रीमंत होण्यासाठीचा श्रीमंतांचा गुंतवणूक फंडा (भाग-१) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपीएमएस – अतिश्रीमंत होण्यासाठीचा श्रीमंतांचा गुंतवणूक फंडा (भाग-१)\nगुंतवणुकीच्या दृष्टीनं बराच बोलबाला असलेल्या परंतु सर्वसामान्यांना फारसे परिचित नसलेल्या अजून एका प्रॉडक्टविषयी आज आपण जाणून घेऊयात. आजवर आपण गुंतवणुकीच्या दृष्टीनं अगदी डे-ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग, पोझिशनल ट्रेडिंग, दीर्घ मुदतीसाठीची गुंतवणूक, म्युच्युअल फंड, वेल्थ क्रिएशनसाठीची गुंतवणूक अशा विविध पर्यायास सामोरे गेलो, परंतु या पर्यायाव्यतिरिक्त मोठ्या गुंतवणुकीसाठी अजून एक चांगला पर्याय ठरू शकतो तो म्हणजे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस (PMS). यामध्ये कमीत कमी गुंतवणूक ही साधारणपणे २५ लाखांच्या पुढं असावी लागते. त्यामुळं सर्वसामान्य किरकोळ गुंतवणूकदार अशा गोष्टीपासून दूर असतात. त्यामुळं सर्वसामान्यांना अशा गोष्टीची माहिती मिळत नाही. परंतु त्याबद्दल कुतूहल मात्र असतंच आणि गुंतवणुकीच्या प्रत्येक प्रकारची आपण माहिती करून घेणं हे प्रत्येक गुंतवणूकदाराची आज गरज ठरत आहे.\nइ.स. २००० चा काळ होता जेव्हा लोकांना मुदत ठेव व रिकरिंग याव्यतिरिक्त गुंतवणूक म्हणजे एलआयसी व फारतर यूलिप इतक्याच गोष्टी ठाऊक होत्या परंतु त्याबद्दल फारसं ज्ञान नसल्यानं वमिससेलिंगमुळं अनेकांची फसगत झाली. त्यामुळं एकतर सर्वसामान्य चाकरमानी जनता शेअर बाजारापासून चार हात दूर रहात होती आणि त्यातच जानेवारी २००८ नंतरच्या अमेरिकेतील मंदीनं अजूनच भर घातली. परंतु, त्याउलट नंतरच्या दिवसात सरकारनी व कांही बँकांनी केलेल्या जाहिरातीत ‘म्युच्युअल फंड’ बद्दल बरीच जनजागृती झाली व गेल्या ३-४ वर्षांत “म्युच्युअल फंड सहीं हैं” म्हणत अगदी कामगारवर्ग देखील या पर्यायात सहभागी झालाय असो.\nआज आपण वर उल्लेखल्याप्रमाणं पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस बद्दल जाणून घेऊयात. तशी ही सेवा ही खूप जुनी आहे परंतु काही ठराविकच गुंतवणूकदार ही सेवा घेत असल्यानं हा प्रकार लोकांच्या फारसा परिचयाचा नाही.\nपीएमएस – अतिश्रीमंत होण्यासाठीचा श्रीमंतांचा गुंतवणूक फंडा (भाग-२)\nया सेवेदरम्यान गुंतवणूकदार व सेवा देणाऱ्या कंपनीदरम्यान एक करार केला जातो, ज्यामध्ये गुंतवणूक योजना, उद्दिष्ट, जोखीम व अन्य काही गोष्टी नमूद असतात. यामध्ये गुंतवणूकदार एकूण २५ लाख रु.रक्कम तरी देऊ शकतो किंवा तितक्या किमतीचे शेअर्स. PMS सेवा दोन प्रकारची असू शकते, स्वेच्छाधीन (discretionary) अथवा अस्वेच्छाधीन (non-discretionary). पहिल्या प्रकारात गुंतवणूक व्यवस्थापक (किंवा कंपनी) आपल्याकडं गुंतवणूकदाराकडून त्याच्या वतीने शेअर्स निवडून ते खरेदी करण्याची व विकण्याची पॉवर ऑफ ॲटर्नी (मुखत्यार अधिकार) घेऊन ठेवतो तर दुसऱ्या प्रकारात कंपनी फक्त कोणते शेअर्स घ्यायचे व विकायचे याचा सल्ला देते व प्रत्यक्ष शेअर्सची खरेदी-विक्री ही गुंतवणूकदारावर सोपवली जाते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकृषी विभागाच्या वतीने शेळ्यांचे वाटप\nNext article‘त्या’ पोलिसांचा शासनाकडून होणार गौरव\nबाजार गडगडल्याने पैसे गमावले\nनिवडणूक निकालाच्या दोन्ही दगडांवर पाय ठेवताना (भाग-१)\nनिवडणूक निकालाच्या दोन्ही दगडांवर पाय ठेवताना (भाग-२)\nनिवृत्तीनंतरच्या जीवनशैलीचे आर्थिक नियोजन (भाग-२)\nस्विंग ट्रेडिंग – हेलकाव्यांवर स्वार होण्याचा मार्ग (भाग-२)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/ipl-2018-delhi-daredevils-retain-this-three-players/", "date_download": "2018-12-16T04:16:25Z", "digest": "sha1:7GFPAUOBKEL3IHOYI6UYIFWWLKGXHY2L", "length": 6976, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "IPL 2018: दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने केल��� या खेळाडूंना कायम", "raw_content": "\nIPL 2018: दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने केले या खेळाडूंना कायम\nIPL 2018: दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने केले या खेळाडूंना कायम\nआज आयपीएलच्या ११ व्या मोसमासाठी कोणते संघ त्यांच्या कोणत्या खेळाडूंना कायम करणार हे जाहीर करणार आहेत. यासाठी मुंबईत एक खास कार्यक्रम आयोजित केला आहे. आयपीएल मधील दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने तीन खेळाडूंना संघात कायम केले आहे.\nयात त्यांनी भारताचे नवोदित तरुण खेळाडू श्रेयश अय्यर, रिषभ पंत आणि दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिस या तिघांना संघात कायम केले आहे. याबद्दलची त्यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे.\nदिल्लीला आता मुख्य लिलावाच्या वेळी दोन राईट टू मॅच कार्ड वापरता येणार आहेत. त्यामुळे ते त्यांच्या आणखी दोन खेळाडूंना संघात कायम ठेऊ शकतात. आयपीएलच्या ११ व्या मोसमाचा लिलाव २७ आणि २८ जानेवारीला होणार आहे.\nरनमशीन विराट कोहली ठरला तेंडुलकर, गावसकरांनाही वरचढ, केला हा मोठा पराक्रम\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..\nISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-807.html", "date_download": "2018-12-16T03:31:58Z", "digest": "sha1:ZLZVS3JNU3RXILVNFEZ47OOPSF3J4ZGC", "length": 7583, "nlines": 79, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "फसवणूक केल्याने सरपंचांवर कारवाईचे आदेश - अहमदनगरLive24", "raw_content": "\nफसवणूक केल्याने सरपंचांवर कारवाईचे आदेश\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- खिर्डी गणेश ग्रामपंचायतीच्या सरपंच सरला सोपान चांदर यांनी त्यांच्यावरील फौजदारी गुन्ह्याची माहिती निवडणुक लढविताना उमेदवारी अर्जात दडवुन ठेवत शासनाची फसवणुक केली म्हणून राज्य निवडणुक आयोगाने याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी, अहमदनगर यांना दिले आहेत.\nत्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी २५ मे रोजी अध्यादेश क्रमांक १३४५ नुसार कोपरगावचे तहसिलदार किशोर कदम यांना कारवाई करण्याचे आदेश जारी केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.\nयाप्रकरणी सविस्तर माहिती अशी की, खिर्डी गणेश ग्रामपंचायतीची निवडणुक २०१७ मध्ये पार पडली. त्यात उमेदवारी अर्ज भरताना सरला चांदर यांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या फौजदारी गुन्ह्याची तपशिलवार माहिती लिहली नाही.\nत्याबाबत प्रतिस्पर्धी उमेदवार नंदा जनार्दन रोहोम व खिर्डी गणेशच्या ग्रामस्थांनी छाननीच्यावेळी आवश्यक ते सर्व कागदपत्र सादर करून सरला चांदर यांचा उमेदवारी अर्ज बाद करावा म्हणून मागणी केली होती. मात्र त्यावेळी काही कारवाई न झाल्याने सरपंचपदाच्या निवडणुकीत सरला चांदर विजयी झाल्या.\nत्याच्या विरूध्द नंदा रोहोम यांनी राज्य निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे शपथपत्रात खोटी व अपूर्ण माहिती दिल्याची तक्रार दाखल करून त्यांचे सरपंचपद रद्द करून फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली होती.\nयाप्रकरणी निवडणुक आयोगाने हे प्रकरण तपासासाठी पाठविले. कोपरगाव पोलिस स्टेशन व तहसिलदार यांनी या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल कावि ग्राप-३६ दिनांक २२ मे २०१८ रोजी निवडणुक आयोग व जिल्हाधिकाऱ्यांना दिला.\nत्याची सुनावणी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्यासमोर होवुन राज्य निवडणुक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्याकडील ११ ऑगस्ट २००५ व २०फेब्रुवारी २०१३ रोजीच्या परिपत्रकानुसार सरला चांदर यांनी प्रतिज्ञापत्रातील गुन्हेगारीबाबतची माहिती चुकीची व खोटी दिली म्हणून विनाविलंब त्यांच्यावर कारवाई करावी म्हणून आदेश पारीत केले.या आदेशाच्या प्रती तहसिलदार कोपरगाव व पोलीस ठाणे कोपरगाव यांना देण्यात आल्या आहेत.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/shivshahi-sleeper-coach-bus-akkalkot-nashik-119584", "date_download": "2018-12-16T04:52:27Z", "digest": "sha1:AUOXVWNIPHCKBDT7Y4ZRU2GU4KKHSLRV", "length": 13480, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "shivshahi sleeper coach bus akkalkot to nashik अक्कलकोट ते नाशिक 'शिवशाही स्लीपर कोच' सेवेला प्रारंभ | eSakal", "raw_content": "\nअक्कलकोट ते नाशिक 'शिवशाही स्लीपर कोच' सेवेला प्रारंभ\nरविवार, 27 मे 2018\nअक्कलकोट : अक्कलकोट ते नाशिक मार्गावर शनिवारपासून राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही शयनयान वातानुकूलित बससेवा सुरू करण्यात आली\nआहे. या सेवेचा शुभारंभ विभागीय वाहतूक अधिकारी विलास राठोड यांच्या हस्ते करण्यात आला. रोज रात्री साडे आठ वाजता ही गाडी अक्कलकोटमधून सुटणार आहे आणि सकाळी सात वाजता ती नाशिकला पोचणार आहे. पुन्हा रात्री नऊ वाजता तिथून निघून सकाळी साडे सहाला ती अक्कलकोटला पोचणार आहे.\nअक्कलकोट : अक्कलकोट ते नाशिक मार्गावर शनिवारपासून राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही शयनयान वातानुकूलित बससेवा सुरू करण्यात आली\nआहे. या सेवेचा शुभारंभ विभागीय वाहतूक अधिकारी विलास राठोड यांच्या हस्ते करण्यात आला. रोज रात्री साडे आठ वाजता ही गाडी अक्कलकोटमधून सुटणार आहे आणि सकाळी सात वाजता ती नाशिकला पोचणार आहे. पुन्हा रात्री नऊ वाजता तिथून निघून सकाळी साडे सहाला ती अक्कलकोटला पोचणार आहे.\nसोलापूर, टेम्भुर्णी, करमाळा, नगर, संग���नेर मार्गे नाशिक असा प्रवास या गाडीचा असणार आहे. या बसमध्ये प्रवाशास एक बेड शीट, पिलो, ब्लँकेट व हॅन्ड टॉवेल आदी सुविधा महामंडळाकडून पुरवण्यात येणार आहे. तीस आसन क्षमतेची ही बस आरामदायी असून या बसच्या प्रवासासाठी ऑनलाइन आरक्षणाची सुविधा देण्यात आली आहे, असेे आगार व्यवस्थापक रमेश मंथा यांनी सांगितले.\nयावेळी सुधाकर काळे, श्रीमंत ऐवळे, ज्ञानेश्वर दुरणे, वाहक मुनाळे आदी उपस्थित होते. आता पर्यंत अक्कलकोट आगाराने दोन शिवशाही स्लीपर कोच गाड्या सोडल्या आहेत. त्यांना समाधानकारक प्रतिसाद मिळाल्यास फेऱ्यांची संख्या वाढविण्यात येईल, असे वाहतूक निरीक्षक अशोक बनसोडे यांनी सांगितले. या सेवेसाठी प्रवाशांना १ हजार ३६ रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. यापूर्वी अक्कलकोट आगाराने मुंबईपर्यंत शिवशाहीची गाडी सुरू केली होती.त्यानंतर आता पुन्हा नाशिक पर्यंत स्लीपर कोच सेवा सुरु केल्याने प्रवाशांत समाधान व्यक्त होत आहे.या सेवेचा सोलापूर व अक्कलकोट शहरातील प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक रमेश मंथा यांनी केले आहे.\nछेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या\nसोलापूर : छेडछाड आणि वडिलांना झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे अपमानित होऊन जेऊर (ता. अक्कलकोट) येथील भाग्यश्री महादेव फुलारी (वय 20) हिने गळफास घेऊन...\nलपवून ठेवलेली बोट जाळली; शंभर ब्रास अवैध वाळू जप्त\nअक्कलकोट : अक्कलकोट तहसील कार्यालयाच्या फिरत्या पथकाने कुमठे येथे मंगळवारी रात्री 1 ते 2 च्या दरम्यान पेट्रोलिंग करीत...\nतरुणाच्या अवयवदानाने चौघांना जिवदान, दोघांना दृष्टी\nनांदेड : ‘ब्रेन डेड’ झालेल्या भुजंग गोरखनाथ मस्के (वय ३०, रा. माळाकोळी, ता. लोहा) यांच्या कुटुंबीयांनी दुःख पचवून, मोठ्या औदार्याने अवयवदानासाठी...\nपन्नास टक्‍क्‍यांपेक्षा कमी धान्य वाटणाऱ्या रेशन दुकानदारांना नोटीस\nसोलापूर : दोन महिन्यांत जिल्ह्यातील ज्या स्वस्त धान्य दुकानदारांनी 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी धान्य वाटप केले आहे, अशा दुकानदारांना जिल्हा पुरवठा...\nएससी, एसटी, ओबीसीचे उमेदवार देता का उमेदवार\nसोलापूर : ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी गावांमध्ये एकीकडे लागणारी चुरस आणि दुसरीकडे आरक्षित प्रवर्गाचा उमेदवार न मिळाल्याने वर्षानुवर्षे रिक्त राहणारी...\nसोलापूर लोकसभा बहुरंगी होण्याचे संकेत\nसोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री तथा लोकसभेचे माजी पक्षनेते सुशीलकुमार शिंदे यांच्यामुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/3166-metro-bridge-collaps-in-goregaon-during-construction", "date_download": "2018-12-16T03:18:19Z", "digest": "sha1:NDCKKA2ZIKSAGGAGRPO4OJ4ZGXNOMDBF", "length": 5461, "nlines": 139, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "तिथून बेस्ट बस क्रॉस झाली अन्... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nतिथून बेस्ट बस क्रॉस झाली अन्...\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nगोरेगाव मेट्रोचं काम सुरू असतांना काही भाग कोसळल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली आहे.\nया अपघातात एक कामगार जखमी झाला आहे.\nबेस्ट बस क्रॉस झाल्यानंतर हा अपघात घडल्याने मोठा अपघात टळला आहे. आणि नागरिकांचे प्राण बचावले आहे. या अपघातामुळे काही काळ सर्व्हिस रोड बंद राहणार आहे.\nम्हणून ब्लड बँकमधून वर्षभरात तब्बल 6 लाख लीटर रक्त फेकावं लागतं\nराँग नंबरचं राईट लग्न\nमुंबईच्या आंतरराष्ट्रीय शाळेत बाल लैंगिक शोषण\nमुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहाजण दोषी; कय्युम शेखची निर्दोष सुटका\nमुंबईच्या राणीच्या बागेत फक्त ‘पेंग्विन’चेच राज्य\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुग��ण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/thailand-cave-rescue-more-100-chimneys-drilled-mountain-reach-trapped-boys-128940", "date_download": "2018-12-16T04:38:32Z", "digest": "sha1:JOEPVLB5QSJMFR3WFC6ZIIPP7IL47RPW", "length": 12536, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Thailand cave rescue More than 100 chimneys drilled into mountain to reach the trapped boys गुहेत अडकलेल्या फुटबॉलपट्टूंसाठी बचावकार्य अद्यापही सुरु | eSakal", "raw_content": "\nगुहेत अडकलेल्या फुटबॉलपट्टूंसाठी बचावकार्य अद्यापही सुरु\nशनिवार, 7 जुलै 2018\n'फिफा'च्या अध्यक्षांनी थायलंडच्या अध्यक्षांना याबाबतचे पत्र लिहिले. यामध्ये त्यांनी सांगितले, की या सर्व फु़टबॉलपट्टूंची लवकरच सुटका करण्यात यावी. तसेच त्यांची सुटका झाल्यानंतर त्यांना विश्वकरंडक सामन्याचे निमंत्रणही देण्यात आले आहे.\nमॉस्को : गेल्या अनेक दिवसांपासून गुहेत अडकलेल्या फुटबॉलपट्टूंची सुटका करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यामध्ये अडकलेल्या फुटबॉलपट्टूंची सुटका करण्यात यावी, यासाठी 'फिफा'च्या अध्यक्षांनी थायलंडच्या अध्यक्षांना याबाबतचे पत्र लिहिले. यामध्ये त्यांनी सांगितले, की या सर्व फु़टबॉलपट्टूंची लवकरच सुटका करण्यात यावी. तसेच त्यांची सुटका झाल्यानंतर त्यांना विश्वकरंडक सामन्याचे निमंत्रणही देण्यात आले आहे.\nया पत्रात थायलंडच्या अध्यक्षांना विनंती केली, की या गुहेत अडकलेल्यांची सुटका सुरक्षितपणे केली जावी. तसेच फिफाचे अध्यक्ष गियॅानी इन्फँटीनो यांनी गुहेतून सुखरूपपणे बाहेर आल्यानंतर या फुटबॉलपटूंना फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीचे विशेष आमंत्रण दिले आहे. तसेच त्यांची विश्वचषक सामन्यापूर्वी त्यांची सुटका करावी, अशीही विनंती त्यांनी यावेळी केली. विश्वकरंडकाची अंतिम लढत 15 जुलैला मॉस्को येथे होणार आहे.\nदरम्यान, तब्बल 10 किमी लांब गुहेत 11 ते 16 वर्षे वयोगटातील हे फुटबॉलपटू अडकले. त्यांच्या सुटकेसाठी तब्बल 1200 जवान त्यांना प्रयत्न करत आहेत. या खेळाडूंना बाहेर काढण्याच्या मोहिमेने आंतरराष्ट्रीय स्वरुप घेतले असून, या बचावकार्यासाठी अमेरिकेच्या तज्ज्ञांचीही मदत घेण्यात येत आहे.\nशरीरसौष्ठवामुळे जीवनशैलीत बदल - आदिती बंब\nपिंपरी - ‘‘शरीरसौष्ठव क्षेत्र केवळ पुरुषांची मक्तेदारी राहिलेली नाही. महिलाही पुढे येऊ लागल्या आहेत. स्वतःच्या शारीरिक तंदुरुस्तीबद्दल महिलांमध्ये...\nसीड हब म्हणून भारताचा उदय\nनवी दिल्ली - आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून उदयास आला आहे. जगातील बीजोत्पादनातील मोठ्या आणि महत्त्वाच्या २४ कंपन्यांपैकी १८ कंपन्या भारतात...\nमुंबईच्या भामट्याने नाशिकच्या टुरचालकाला घातला लाखोंना गंडा\nनाशिक : भुजबळ फार्म परिसरात 'टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्स'चा व्यवसाय करणाऱ्यास मुंबईतील भामट्‌याने परदेशी विमानाचे तिकीटांचे बुकिंग करून देण्याच्या...\nपाणी जपून वापरण्याचे दिलीप वळसे पाटील आवाहन\nटाकळी हाजी - आंतरराष्ट्रिय बाजारपेठेत साखरेला बाजारभाव कमी आहे. त्यातून साखर कारखानदारी तोट्यात आहे. परतीच्या पावसाने दिलेल्या हुलकावणीने हुमणी...\nचोपड्याच्या दिनेश साळुंखेंची पुन्हा विदेशवारी\nगणपूर (ता. चोपडा) - दोंडवाडे (ता. चोपडा) येथील रहिवासी दिनेश मधुकर साळुंखे येत्या १ ते ६ नोव्हेंबर दरम्यान थायलंडमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय...\nविषारी सुपारी रोखण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवा\nमुंबई - आरोग्यास अत्यंत घातक असलेली विषारी सुपारी थायलंड किंवा अन्य कोणत्याही देशांमधून आपल्या देशामध्ये समुद्र किंवा अन्य कोणत्याही मार्गाने येऊ नये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-article-dhing-tang-69719", "date_download": "2018-12-16T03:48:50Z", "digest": "sha1:LL7L7LDRACWIXIM2IGSB4WTPY4G4W2XH", "length": 16002, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial article dhing tang काळा ढग! (ढिंग टांग) | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 1 सप्टेंबर 2017\nस्थळ : मातोश्री, वांद्रे. काळ : आलेला\nवेळ : सांगून न येणारी\nस्थळ : मातोश्री, वांद्रे. काळ : आलेला\nवेळ : सांगून न येणारी\nविक्रमादित्य : (हातात आयफोन नाचवत) बॅब्स...मे आय कम इन\nउधोजीसाहेब : (घाईघाईने पांघरुणात शिरत) नको मी आता कपाळाला बाम लावलाय\nविक्रमादित्य : (गंभीर चेहऱ्यानं) कुछ बात करनी थी\nउधोजीसाहेब : (पांघरूण डोक्‍यावर घेत) सांगितलं ना आता मी कपाळाला बाम लावलाय आता मी कपाळाला बाम लावलाय नाऊ नो गप्पा बाम लावलं की जाम झोंबतं मला\nविक्रमादित्य : (मुद्दा रेटत) आपण थोडक्‍यात वाचलो बॅब्स\nउधोजीसाहेब : (डोक्‍यावरचे पांघरूण काढत) घरात पुन्हा उंदीर आला होता\nविक्रमादित्य : (चक्रावून) पुन्हा म्हंजे आधी कधी आला होता आधी कधी आला होता मी तर पावसाबद्दल बोलत होतो...\nउधोजीसाहेब : (अंगावर शहारे आणत) आग लागो त्या पावसाला दरवर्षी येतो, मुंबईची...वाट लावतो आणि जातो दरवर्षी येतो, मुंबईची...वाट लावतो आणि जातो\nविक्रमादित्य : (खुशीत) काल तुम्ही त्या पत्रकारड्यांना जाम झापलं म्हणे\nउधोजीसाहेब : (फुशारकी मारत) सोडतो की काय कोणीही अंगावर आलं की आम्ही शिंगावर घेतलंच म्हणून समजा कोणीही अंगावर आलं की आम्ही शिंगावर घेतलंच म्हणून समजा लेकाचे विचारत होते की इतके कोटी रुपये खर्च करूनही मुंबईत पाणी तुंबलं ते का लेकाचे विचारत होते की इतके कोटी रुपये खर्च करूनही मुंबईत पाणी तुंबलं ते का आता ह्याला काय उत्तर देणार\nविक्रमादित्य : मग तुम्ही काय उत्तर दिलंत\nउधोजीसाहेब : (छाती काढून) मी म्हटलं, तुम्ही आधी पाऊस थांबवा, मग बघू मोरी तुंबली तर आधी वाहता नळ बंद करावा लागतो, येवढं साधं समजत नाही, ह्या लोकांना\nविक्रमादित्य : (एकदम आठवण होऊन) बॅब्स, त्या नऊ किलोमीटरच्या ढगाची काय भानगड आहे\nउधोजीसाहेब : (गडबडून) काही नाही...तू जाऊन झोप बरं\nविक्रमादित्य : (मुद्दा न सोडता) मुंबईवर नऊ किलोमीटरचा ढग आला होता, फुटला असता तर खेळ खलास झाला असता, असं तुम्हीच सांगितलंत ना पत्रकारांना\nउधोजीसाहेब : (सावरून घेत) खोटंय की काय मी माझ्या डोळ्यांनी पाहिलाय नऊ किलोमीटरचा ढग\nविक्रमादित्य : (उत्साहात) वॉव\nउधोजीसाहेब : कसा म्हंजे\nविक्रमादित्य : (बालसुलभ कुतूहलानं) तुम्ही गॉगल लावला होता\nउधोजीसाहेब : (संतापून) वाट्टेल ते विचारू नकोस त्या पत्रकारड्यांसारखं\nविक्रमादित्य : (कुतूहलाची हद्द...) त्यात पाणी होतं\nउधोजीसाहेब : (वैतागून) मग काय मिरिंडा असणार वेडाच्चेस अरे, ढग पाण्याचाच असतो\nविक्रमादित्य : (प्रश्‍नांची सरबत्ती करत) तुम्ही कुठे बघितलात मला कसा दिसला नाही मला कसा दिसला नाही नाइन किलोमीटर्स लाँग ढग म्हंजे भायखळा ते बांद्रा का नाइन किलोमीटर्स लाँग ढग म्हंजे भायखळा ते बांद्रा का की बांद्रा ते कांदिवली की बांद्रा ते कांदिवली नऊ किलोमीटर साइजच्या ढगात किती पाणी मावतं नऊ कि��ोमीटर साइजच्या ढगात किती पाणी मावतं त्यात गरम पाणी असतं की गार त्यात गरम पाणी असतं की गार\nउधोजीसाहेब : किती प्रश्‍न विचारशील येवढे प्रश्‍न त्या पत्रकारांनीही विचारले नाहीत\nविक्रमादित्य : (खुलासा करत) त्यांना विचारायचे होते, पण एकदम तुम्ही ढगासारखे फुटून त्यांच्यावर बरसलात रागावून\n अरे, आम्ही ह्या मुंबईसाठी दिवसरात्र राब राब राबतो, आणि हे लोक असं बोलतात दोन दिवस मी झोपलेलोदेखील नाही दोन दिवस मी झोपलेलोदेखील नाही...फक्‍त रात्री झोपलो होतो, तेवढाच\nविक्रमादित्य : (उजळलेल्या चेहऱ्यानं) मीसुद्धा दिवसरात्र ट्विट करत होतो बॅब्स\nउधोजीसाहेब : (खोल आवाजात) नऊ किलोमीटरच्या ढगाबद्दल मी एवढा पोटतिडकीनं सांगत होतो, पण कुणी विश्‍वास ठेवेल तर शपथ\nविक्रमादित्य : मग आता तो ढग कुठे गेला\nउधोजीसाहेब : (क्षणभर विचार करून) मी फुंकर मारली, तो उडाला कुठल्या कुठे कळलं\n‘अ‍ॅपल’चा डय़ुएल सिम फोन येणार\n‘अ‍ॅपल’चा डय़ुएल सिम फोन येणार मुंबई : अ‍ॅपलचा आयफोन आता डय़ुएल सिममध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कंपनीकडून लवकरच तीन आयफोन, मॅकबुक एअर-२,...\nलोहोणेरच्या शेतकऱ्यास कर्जासाठी 18 लाखांना फसविणारे दोघे गजाआड\nनाशिक - लोहोणेर (ता. देवळा) येथील शेतकऱ्यास पाच कोटी कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवून साडेअठरा लाखांची फसवणूक करणाऱ्या दोघा संशयितांना गंगापूर...\nभररस्त्यात युवतीच्या हातातील मोबाईल हिसकावून मारहाण\nनाशिक : गर्दीचा फायदा घेत मोबाईल लंपास करण्याच्या घटना सातत्याने घडत असताना, आता महिलांच्या हातातून मोबाईल बळजबरीने हिसकवून घेण्याच्या...\n'नाणार'च्या भूसंपादनाची अधिसूचना लवकरच रद्द - सुभाष देसाई\nपुणे - नाणार प्रकल्पासाठीच्या भूसंपादनात 14 गावांतील लोक विस्थापित होणार होते. यामुळे दहा...\nहातात घड्याळ घातलेल्या राष्ट्रवादीवाल्यांनी मला विजयी केले- सुरेश धस\nबीड - उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या सुरेश धस यांनी आपल्या विजयाचे श्रेय भाजप नेतृत्वाबरोबरच...\nफीचर फोन ते स्मार्ट फोन (कृपादान आवळे)\nस्मार्ट फोनमधल्या विविध सुविधांमुळं माणूस खऱ्या अर्थानं \"स्मार्ट' होत आहे. सध्याच्या स्मार्ट फोनमध्ये अत्याधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत. मात्र, हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\n��निष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2212", "date_download": "2018-12-16T04:13:07Z", "digest": "sha1:7KUYTQ3TPTHD7JYZWBQN32PJOH3IRMBT", "length": 28361, "nlines": 302, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नाटक कसे वाटले? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /नाटक कसे वाटले\nनुकतंच एखादं नाटक पाहिलंत का ते कसं वाटलं याचं परिक्षण इथे लिहा.\nयाआधीचे अनुभव ईथे वाचा.\nहिन्दी नाटक \"बेड के नीचे रहनेवाली..\" मोहित टाकळकरचे direction .\nसुदर्शनला प्रयोग होत आहेत.जमले तर नक्कि बघा.जाहिरात जरी लहान मुलान्साठी अशी केले असली तरी परी,चेटकीण,असे काही नाही आहे. ९ or १०+ (ह्यात मोठेही आले) वयोगटासठी जास्त योग्य आहे,अर्थात त्याहुन लहान मुलेही enjoy करू शकतील, कारण अधुनमधुन गाणी नाच सगळे आहे.\nपुर्ण कथा सान्गणे टाळते (कारण मला नीट सान्गता येइल की नाही ह्याबद्दल शन्का आहे), बघण्यात मजा आहे.\nअगदीच वरवर सान्गायचे झाले तर teenage मधे entry करणार्‍या मुलीचे भावविश्व असेच कहीतरी सान्गता येइल\nअजिबात काही सांगू नकोस.. पहाणंच मस्ट आहे. मस्त नाटक आहे\nकुणी मन्नो मरजानी हे हिमानीचे नाटक पाहिले आहे का\nअरे वा, बेड के नीचे रहने वाली ची चर्चा चालूय सही त्यात माझ्या मैत्रीणीचा भाऊ काम करतो.. आलोक राजवाडे..\nवर गमभनची चर्चा चालु होती मी अभिमानाने सान्गु इच्छिते की, हे सगळे कलाकार आमच्या रुईयाचे विद्यार्थी आहेत. आणि त्यातिल २-३ पात्रे माझे विद्यार्थी आहेत. :अभिमानी बाहुली:\nकाल मस्त पावसाळी वातावरणात सकाळी पेपर उघडून पाहीला आणि 'गमभन' ची जाहीरात दिसली. लगेच कोथरूडच्या मैत्रिणीला तिकिटं काढायला सांगितली...\nनाटक खरोखरी खूप सुंदर वठवलं आहे, अभिनय सर्वांचाच उत्तम आहे. पण जोश्यापेक्षाही सुर्‍या मला सर्वात जास्त भावला, पाठोपाठ शिरोडकर. ती म्हणजे अक्षरश: शाळकरी मुलगी दिसते, वेणीला हात लावत, मागेपुढे पहात संवाद म्हणणं, मनातली चलबिचल चेहर्‍यावर दाखवणं तिला झकास जमून गेलंय... जोश्याची भूमिका करणारा मुलगा स्टेजवर काही सहजगत्या वावरत नव्हता... एखाद्या adult नाटकात भूमिका करतोय असंच वाटलं. फावड्या प्रत्येक एंट्रीला मला सिद्धार्थ जाधवची आठवण देऊन गेला... जर या ४ मेजर पात्रांचा सिक्वेन्स लावायचा ठरवला तर अभिनय क्र. १, सुर्‍या, २ शिरोडकर, ३ फावड्या, ४ चित्र्या, ५ बेंद्रे बाई, ६ मुकुंदाचे वडील.... बाकी सर्व मागेपुढे, आणि मामाची भुमिका करणारा... शेवट.... बाकिच्या पात्रांचे संवाद सहज आणि स्वाभाविक तर याचे मुद्दम पाठ करून आल्यासारखे...\nहेमंत महाजन यांनी घटनाक्रम, त्यांची मांडणी, त्यानुसार संवादांची रचना... सगळं अगदी चपखल बसवलंय... तरिही नाटक संपल्यावर.. ३/४ टाळकी, \"नाटकाला काही पुस्तकाची सर नाही बुवा...\" असं म्हणताना आढळली.. मला त्यांना जोरात ओरडून सांगावसं वाटलं अहो ते नाटक आहे, ३ तासात काय काय दाखवणार शेवटी नाटक आणि पुस्तक यात काहीतरी फरक असतोच की. आणि तसंही पुस्तकातल्या सर्वच गोष्टी नाटकात दाखवणं तसं मुश्किल आहे. पुस्तकाची आणि नाटकाची मजा ज्या त्या ठिकाणी... नाही म्हटलं तरिही लिखाणावरून सादरीकरण करताना काही बंधनं पाळावीच लागतात. जसं की दिनेशनी वर लिहीलंय की नाटकात बर्‍याच गाळलेल्या जागा आहेत, ज्यांनी पुस्तक वाचलंय तेच सुजाण प्रेक्षक फक्त त्या भरू शकतात. जर का सगळ्या गोष्टींचा समावेश नाटकात केला तर लोक पुस्तकं वाचणारच नाहीत..... असो.....\nवेशभूषा तशी मला ठिक वाटली, पण मंदिराचं एक दृश्य सोडलं तर... बाकी सगळी ठिकाणं स्टेजवर वठवणं जमलं नाहीए. पण एकूण जे लोक या पुस्तकाच्या प्रेमात आहेत, त्यांना याचा काहीही फरक पडणार नाही... ते या नाटकाच्या प्रेमात पण निशंक पडतीलच.\n'बेड के नीचे' चं परीक्षण मीही सकाळमध्ये वाचलं; त्यावरून त्याबद्दल कुतूहल वाटतंय.\n'संगीत नवा बकरा' कोणी पाहिलं का 'इ-सकाळ'मध्ये मी त्याबद्दल माहिती आणि त्याची संक्षिप्त व्हिडिओ क्लिपदेखील पाहिली. कोणी ते नाटक पाहिलं तर परीक्षण लिहा.\n : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश\n'संगीत नवा बकरा' ,MIT ने (बाहेरच्या लोकाना पैसे देउन)पुरुषोत्तमला बसवलेले नाटक आहे.(आणि हे म्हणे विद्यार्थ्यान्चे गुण दर्शन) दुसरा क्रमान्क मिळाला होता त्याना.आता कलाकार वेगळे असतील कदाचीत.\nतेव्हा पाहिले होते.बरे वाटले होते.पण खुप महान असे काही नाही आहे.\nठकास महाठक भेटल्यावर काय घडते ते गाणी ऐकत बघायला मिळते.\nसगळे नाटक पद्यात आहे.नाटकाचे सादरीकरण छान आहे. म्हणजे सर्व पात्रान्च्या अभिनयाबरोबर , लयबध्द आणि वेगवान हालचाली आणि सगळ्यान्चे co-ordination बघायला मजा येते.\nवेगळा प्रयोग म्हणुन बघायला हरकत नाही.\nसन्गीत नाटक अशी जाहिरात अशी असली तरी जुन्या काळच्या सन्गीत नाटकासारखे नाही.\nजर त्या कलाकारांशी अजून संपर्क असेल तर त्याना आमची पसंती अवश्य कळवा.\nतसेच हि मूले, याच वयाची असताना या नाटकाचे चित्रीकरण व्हायला हवे हे पण सांगा.\nदक्षिणा, शिरोडकर ला यापुढेही चांगल्या भुमिका मिळायला हव्यात, नाही \nती त्या भुमिकेपेक्षा वेगळी कुणी वाटतच नाही. आणि पुस्तकातल्या शिरोडकरशी खुपच मिळतीजुळती आहे ती.\nदिनेश, एकदम मनातलं बोललात. पण ती मुलगी शिरोडकर म्हणून मनात इतकी फिट्ट बसलीए, की\nतिला इतर भूमिकांत पाहणं कदाचित आपल्याला आवडणारंच नाही.\nत्याचबरोबर सुर्‍याला ही अधिकाधिक भूमिका मिळायला हव्यात.\nप्रशान्त दामले चे नविन नाटक \"ओळख ना पाळख\" बददल काहि प्रतिक्रिया आहेत का \n\"ओळख ना पाळख\"मी पाहिल, मला प्रशान्त दामले फार आवडतो, त्याच timing भन्नाट आहे.पण मला शेवट नाही आवडला.त्यामुळे कदाचित काहिच नाही आवडल.कदाचीत मी फार अपेक्शा ठेवून होतो \nकृपया...मला कोणितरी पु.लंच्या 'ती फुलराणी' मधील मंजुचे ते सुप्रसिद्ध स्वगतचे स्क्रिप्ट ( \"तुला शिकविन चांगला धडा\") द्याल का किंवा लिंक माहीत असेल तर ती द्या प्लिज....\nखबरदार जर एके ४७ घेउनी जाल पुढे चिंधड्या\nउडविन राई राई एवढ्या......\nNYC मधील एका german माणसाने एक नाटकाचा नविन प्रकार सुरु केला आहे.\nतुम्ही तिकीट घेवुन रुम मधे जाता, गेल्या गेल्या एक फोन येईल, ज्यावरुन फोन च्या दुसर्‍या बाजुवरील माणूस तुमची करमणूक करेल.\nपरवा 'दळण' पाह्यलं साठे कॉलेजच्या सभागृहात. मस्त आहे. बी एम सी सी ची पोरं धमाल करतात.\nहा बाफ इतके दिवस ओस का पडलेला\nतीच ती विनोदी नाटक पाहुन कंटाळा येतोय. बहुदा आता ' संतोष पवार ' ह्या नावाची ऍलर्जी होणार अस दिसतय.\nचेहरा मोहरा पाहील. नाही आवडल.\nत्या एका वळणावर पाहील. पण ते नाटक आधी आलेल्या गिरीश जोशी लिखीत ' फायनल ड्राफ्ट' नाटकाची कॉपी वाटली\nयेत्या रविवारी 'व्हाइट लिली आणि नाइट रायडर' चा प्रयोग आहे. बहुतेक तरी बघणारे\nनी तु ह्या वरच्या फोन नाटकातल्या पात्रांवर एक full to emotional नाटक काढु शकतेस...\nआज बर्‍याच दिवसांनी एक चांगल नाटक बघीतल संगीत सन्यस्थ ज्वालामुखी.\n१) शिकागो मधील सर्व धर्मपरीषदेतील स्वामीजींच भाषण (मागे बर्‍याच वर्षांपूर्वी विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर ह्यांनी त्यांच्या रसाळ वाणीने हा प्रसंग डोळ्यासमोर उभा केला होता त्याची आठवण झाली )\n२) छोट्या नरेंद्र मोठा झालेल दाखवण. आपल्या बाल्याला निरोप देण\n३) नाटकाची सुरूवात : बर्फ वॄष्टीला ' आभाळ जमिनीवर आलय' अस म्हणण आणि त्याच वेळी स्वामीजी पाठमोरे दाखवण\n४) स्वामीजींनी आपल्या वडिलांच्या मृत्युकडे त्रयस्थ पणे पहाण\n५) रामकृष्ण परमहंसांनी आपल्या पत्नीची (शारदादेवी ) ह्यांची 'देवी' म्हणून घातलेली पूजा\n१) छोटे छोटे प्रसंग आणि संवाद असल्यामूळे वारंवार रंगभूमीवर होणारा अंधार\n२) स्वामीजी आणि लोकमान्य टिळकांच्या भेटीचा प्रसंग तितकासा जमला नाहीये.\nपण बर्‍याच दिवसांनी / वर्षांनी एक सुंदर नाटक बघीतल्याचा अनूभव प्राप्त झाला. आवर्जून बघाव अस नाटक.\n(समीक्षा करण्याची माझी कुवत नाही. चु भू द्या घ्या )\nशनिवारी 'व्हाईट लिली अँड नाईट राईडर' बघितलं. मस्त आहे.\nलेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अतिशय उत्कृष्ट. रसिका जोशी यांचा अभिनय तर दीर्घकाळ लक्षात राहील असा..\nदिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...\nया वीकान्त ला मी 'अधांतर' हे नाटक पाहिले...\nखूपच अप्रतिम आहे हे नाटक.... सगळ्यान्ची कामे अफलातून झाली आहेत..\nत्यातल्या त्यात, भरत जाधव, आणि ज्योती सुभाष ह्यान्ची कामे खूपच सुरेख\nफक्त त्यामधे नाटकाचा शेवट फारसा रुचला नाही...कुठेतरी अर्धवट असल्या सारखे वाटते..कुणी पाहिले आहे का\nबुटक्यांच्या या देशात...आम्ही उंच माणसे..\nशनिवारी 'व्हाईट लिली अँड नाईट राईडर' बघितलं. सुरेख नाटक. खुपच आवडल.\nलेखन, दिग्द, नेपथ्य आणि अभिनय - रसिका जोशी, मिलींद फाटक.\nकेदार, अधांतर नाटकाबद्दल मी पुर्वी लिहिले होते. मी बघितलेल्या प्रयोगात, संजय जाधव, राजन भिसे, लिना भागवत आणि सविता मालपेकर पण होत्या.\nशेवट योग्यच आहे की \nआपली मराठी वर \"विटनेस फॉर द प्रॉसिक्युशन\" हे अगाथा ख्रिस्ती च्या कथे वर आधारीत नाटक पाहिले. ठीक ठीक आहे. रहस्य नाटकांच्या चाहत्यांसाठी चांगले आहे.\n'व्हाईट लिली अँड नाईट राईडर' / \"विटनेस फॉर द प्रॉसिक्युशन\" >>> हि दोन नाटकं मराठी आहेत का इंग्रजी\nदिनेश, मला हे नाटक लाइव्ह बघता नाही आले ....पण आपली मराठी साइट वर पाहिले...त्यात तुम्ही सांगितलेलेच सर्व कलाकार आहेत...याच्या बद्दल आधी चर्चा झाली असेल तर..मला काही कल्पना नाही...पण नाटक खूप छान आहे..\nबुटक्यांच्या या देशात...आम्ही उंच माणसे..\nमी पाह्यलेय अधांतर फार्फार पूर्वी..\nप्रचंड आवडलं होतं तेव्हा.\n१९८२ मधला जो गिरण्यांचा संप झाला, त्यावर आधारीत हे नाटक होते. या संपाने संपुर्ण गिरणगाव भरडले गेले होते. त्या काळात तिथे मराठी संस्कृती शिखरावर होती. पण या संपामुळे प्रचंड बेकारी आली आणि तिथला मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला. तरुण पिढी गुन्हेगारीच्या मार्गाने गेली. हा काळ ( आणि त्यापुर्वीचा वैभवाचा काळ ) दोन्ही मी बघितले आहेत. त्यामुळे मला हे नाटक फारच आवडले होते.\nज्योति सुभाष, यांची प्रमुख भुमिका. इतर कलाकार त्याही काळात नावाजलेले होते, तरीही या नाटकात त्यानी दुय्यम भुमिका केल्या होत्या.\n'व्हाईट लिली अँड नाईट राईडर' हे नाटक मराठी आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4", "date_download": "2018-12-16T04:53:37Z", "digest": "sha1:B6F4YT5CHO23M63HWIHDPGAU4NRU6CM7", "length": 16433, "nlines": 160, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "एक बटाटा गीत", "raw_content": "\nकेरळच्या ईडमालकुडी गावात कोणी बटाटा खात नाही किंवा इंग्रजीचा चकार शब्दही बोलत नाही. पण इथल्या आदिवासी मुली मात्र बटाट्याच्या सन्मानार्थ एक आगळं-वेगळं गाणं चक्क इंग्रजीत गातात\n'तुमचा आवडता विषय कोणता' हा भारतीय शालेय विद्यार्थ्यांच्या वर्गात नेहमीच विचारला जाणारा एक निरस प्रश्न, आम्ही देखील विचारला. वर्गातील विद्यार्थ्यांनी एकमुखाने उत्तर दिले, \"इंग्रजी\". समोरच्या बाकांवर बसलेल्या दोन विद्यार्थ्यांनी \"इंग्रजी\" म्हंटलं की, वर्गातील प्रत्येक कच्चा-बच्चा तेच उत्तर देतो. पहिल्या दोन विद्यार्थ्यांनी उत्तर दिल्यानंतर त्यांना कोणतीही शिक्षा झाली नाही म्हणजे तेच बोलायचं हे मुलांना चांगलंच माहित असतं.\nएस. विजयलक्ष्मी - असामान्य शिक्षिका\nपण ही कोणतीही सामान्य शाळा नाही, तर ईडालिप्पारामधील एक शिक्षकी, एकत्रीकृत आदिवासी विकास प्रकल्प शाळा आहे. केरळ मधील सर्वांत दुर्गम भागात आणि एकमेव आदिवासी पंचायत असल��ल्या ईडमालकुडीमध्ये ही शाळा वसलेली आहे. शाळेच्या बाहेर कुठेही आपल्याला इंग्रजीत बोलताना कोणीही आढळणार नाही. इंग्रजीत इथे एखादा बोर्ड, पोस्टर किंवा फलकही आढळणे अवघड आहे. तरीही विद्यार्थी सांगतात इंग्रजी हा त्यांचा आवडता विषय आहे. ईडुक्की जिल्ह्यातील इतर अनेक शाळांप्रमाणेच, या शाळेतही इयत्ता १ ली ते ४ थी चे वर्ग एकत्र एकाच खोलीत भरवले जातात. एस. विजयलक्ष्मी खरोखरच एक असामान्य शिक्षिका आहेत. तुटपुंजा पगार, प्रचंड काम, अशक्य आणि अवघड परिस्थितीतही विद्यार्थ्यांसाठी एवढ्या समर्पित होउन त्या शाळा चालवतात.\nइंग्रजी म्हणणार्यांमध्ये, \"गणित\" आवडता विषय म्हणणारा एक छोटासा शूरवीर विरोधक उभा राहिला. आम्ही त्याला लक्ष्य करुन, तुझं गणिताचं कौशल्य दाखव पाहू, अशी मागणी केली. आणि त्याने ती पूर्ण केली. ताठ मानेने, छाती फुलवून त्याने एका दमात, १ ते १२ चे पाढे म्हणून दाखविले - शाबासकी मिळो ना मिळो. तो आणखी पाढे म्हणणार होता पण आम्हांला त्याला थांबवावं लागलं.\nशिक्षिके जवळील एका स्वतंत्र बाकावर बसलेल्या पाच लहान मुलींकडे आम्ही वळलो. अर्थातच, त्या वर्गातील बुद्धिनिष्ठ 'एलिट' मुली आहेत हे त्यांची खास जागाच सुचवत होती. सर्वांत मोठी मुलगी कदाचित ११ वर्षांची असावी. बाकीच्या मुली नऊ वर्षांच्या किंवा लहान असाव्यात. आम्ही त्या मुलींना दाखवून दिले की, गणिताची आवड असणार्या मुलाने त्याचे कौशल्य सिद्ध केलंय. इंग्रजी हा खरंच त्यांचा आवडता विषय आहे हे सिद्ध करण्याची आता त्यांची पाळी होती. चला मग, मुलींनो इंग्रजी ऐकूया.\nपाच गायिकांचा गट - आणि साहजिकच इयत्ता १ ली ते ४ थी च्या ‘बुद्धिमान हुशार' विद्यार्थिनी\nआठ अनोळखी आणि विचित्र दिसणारे पुरूष वर्गावर चालून आल्यावर कोणीही लाजेल तश्या त्या मुली थोड्या लाजत होत्या. मग शिक्षिका एस. विजयलक्ष्मी त्यांना म्हणाल्या: \"मुलींनो, त्यांना गाणं गाऊन दाखवा.\" आणि त्यांनी गायलं देखील. आपल्या सर्वांना माहितच आहे की आदिवासी गाऊ शकतात. आणि या पाच मुथावन मुली तर अतिशय सुंदर गायल्या. उत्तम स्वरात गायल्या. एकही उच्चार चुकला नाही. अगदी तालात गायल्या. तरीही त्या अजूनही लाजत होत्या. लहानगी वैदेही एवढी लाजत होती की तिने वर पाहिलंच नाही. श्रोत्यांकडे पाहण्यापेक्षा ती बाकाकडे पाहूनच गात होती. पण त्या जबरदस्त गायल्या. या गाण्याचे बो��� मात्र विलक्षण होते.\nती एक बटाट्यावर रचलेली कविता होती.\nईडुक्कीच्या डोंगरांवर कुठेतरी रताळे पिकवतात. पण ईडालिप्पारापासून शंभर किलोमीटरच्या परिसरात कुठेही बटाटा पिकवत असतील याची मला शंकाच आहे.\nअसो - आणि आता ते गाणं तुम्हीही ऐकू शकता – गाण्याचा मराठीत अर्थ आहे:\nअरे, माझा लाडका बटाटा\nहे गाणं इतकं सुंदर गायलं या मुलींनी की, अक्षरश: बटाट्यासारख्या साध्या कंदवर्गीय भाजीला त्यांनी जणू उच्च सन्मान दिला. त्यांना बटाटा कधी खायला तरी मिळू शकेल का असा विचार करत आम्ही पाहतच राहिलो. (कदाचित आमची माहिती चुकीची असावी. मुन्नार जवळील काही गावांनी बटाट्याची लागवड सुरु केली असल्याचे कळते. ती गावे इथून सुमारे ५० किलोमीटर लांब असणार). पण या गाण्याचे बोल मात्र आमच्या मनातच रेंगाळत होते. अनेक आठवड्यांनंतरही, आमच्यातील बहुतेक जण आजही हे गाणं गुणगुणतात. त्याचं कारण आम्ही बटाटाप्रेमी आहोत हे नसून - आम्हां आठही जणांना बटाटा आवडत असावा बहुतेक - आम्ही त्या विलक्षण, विक्षिप्त पण अगदी गंभीरपणे, मनापासून गायलेल्या गाण्याने अगदी मंत्रमुग्ध झालो होतो, हे आहे. त्या विद्यार्थिनींची सादरीकरणातील मोहकता मनाला भावून गेली होती.\nविद्यार्थी आणि शिक्षिका विजयलक्ष्मी त्यांच्या एकवर्गीय शाळेबाहेर\nआता आम्ही वर्गात परतलो. त्या मुलींचे टाळ्या वाजवून आणि कौतुक करून आम्ही व्हिडीओ कॅमेरासाठी पुन्हा गाणं गाण्यास त्यांचे मन वळविले. त्यानंतर आम्ही मुलांना आवाहन केले. मुलं मुलींपेक्षा कमी पडत आहेत असं सांगून आम्ही मुलांना चिथावत होतो. तुम्ही मुलींसारखी कामगिरी करुन दाखवू शकाल का मुलांनी आवाहन स्वीकारले. त्यांनी गाण्यापेक्षा जास्त सादरीकरण केले. त्यांचं सादरीकरण जरी चांगलं असलं तरी मुलींच्या कामगिरीची त्याला सर आली नाही. त्यांच्या सादरीकरणातले शब्द मात्र अतिशय विचित्र होते.\nह्या सादरीकरणाचं नाव आहे 'डॉक्टरांसाठी प्रार्थना'. हे एक असं गीत आहे, जे फक्त भारतातच लिहिलं, गायलं किंवा सादर केलं जाऊ शकतं. मी तुम्हांला इतक्यातच त्यातले शब्द सांगून त्याची कल्पना देणार नाही - त्याचा व्हिडिओही या लेखात येणार नाही. तुमची उत्कंठा थोडी वाढवणार आहे. शिवाय हा लेख आहे त्या विलक्षण पाच गायिकांचा: अंशिला देवी, उमा देवी, कल्पना, वैदेही आणि जस्मिन. तरीही, मी एवढं सांगू शकेन की, डॉक���टरांसाठीच्या प्रार्थनेत काही खास भारतीय ओळी आहेत, जसे \"माझं पोट खूप दुखतंय डॉक्टर. मला ऑपरेशनची गरज आहे, डॉक्टर. ऑपरेशन, ऑपरेशन, ऑपरेशन.\"\nपण ते दुसरं गाणं आहे. आणि त्या व्हिडिओसाठी काही दिवस थांबावं लागेल.\nतोपर्यंत, बटाटे सोलताना आपण हे, प्रिय बटाट्याचं गाणं गाऊ शकता.\nहा लेख मूळ स्वरूपात २६ जून, २०१४ रोजी P.Sainath.org वर प्रकाशित झाला होता.\nPallavi Kulkarni पल्लवी कुलकर्णी, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांची अनुवादक आहे. You can contact the translator here: @2pal6\nपी. साईनाथ People's Archive of Rural India चे संस्थापक-संपादक आहेत. ते अनेक दशकांपासून ग्रामीण पत्रकारीता करत असून ते 'Everybody Loves a Good Drought' चेही लेखक आहेत.\nन खाल्लेल्या बटाट्याचं आणि न येणाऱ्या डॉक्टरांचं गाणं\nपुरातून जपलेले फोटो आणि आठवणी\nकल्लियसेरीः ५० वर्षांनंतरही लढा चालूच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/amit-shah-meet-madhuri-dikshit-and-ratan-tata-122002", "date_download": "2018-12-16T04:26:40Z", "digest": "sha1:NPYJUNNM4HQZB6PJQY3FITS3F2FEOWIW", "length": 13719, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Amit Shah meet Madhuri Dikshit and Ratan Tata अमित शहांनी घेतली माधुरी, रतन टाटांची भेट | eSakal", "raw_content": "\nअमित शहांनी घेतली माधुरी, रतन टाटांची भेट\nगुरुवार, 7 जून 2018\nमुंबई - \"साफ नियत सही विकास'चा नारा देत 2019 साठी समर्थन मिळविण्याच्या मोहिमेअंतर्गत आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी चित्रपट अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि उद्योगपती रतन टाटा यांची भेट घेतली. गानकोकिळा लता मंगेशकर यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांची भेट लांबणीवर ढकलली.\nमुंबई - \"साफ नियत सही विकास'चा नारा देत 2019 साठी समर्थन मिळविण्याच्या मोहिमेअंतर्गत आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी चित्रपट अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि उद्योगपती रतन टाटा यांची भेट घेतली. गानकोकिळा लता मंगेशकर यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांची भेट लांबणीवर ढकलली.\nदेशभरातील मान्यवरांच्या भेटीला अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी प्रारंभ केला आहे. शहा यांनी सकाळी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. शेलार यांची आई मीनल यांचे नुकतेच निधन झाले. त्यानंतर अमित शहा यांनी रंगशारदा येथे महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. राज्यातील नेत्यांशी चर्चेनंतर अमित शहा यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि त्यांचे पती डॉ. श्रीराम नेने यांची भे��� घेतली. या वेळी शहा यांनी मोदी सरकारचे निर्णय आणि भाजपच्या कामाची माहिती सादर केली.\nरतन टाटांना \"शिवचरित्र' भेट\nकुलाबा येथे दुपारी टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनाही भाजप नेत्यांनी समर्थनासाठी गळ घातली. मोदी सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा सादर करताना टाटा यांनी स्वत: चर्चेत हस्तक्षेप करीत सरकारने जनसामान्यांसाठी सुरू केलेल्या कार्यक्रमांविषयी समाधान व्यक्‍त केले. आज शिवराज्याभिषेक दिन असल्याने रतन टाटा यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी \"शिवचरित्रा'ची प्रतही भेट दिली.\nलतादीदी आजारी; भेट रद्द\nअमित शहा यांचे गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या भेटीचे नियोजन होते. मात्र लता मंगेशकर यांची तब्येत अचानक बिघडल्याने ही भेट होऊ शकली नाही. पुढील दौऱ्यात भेट घेण्यास नक्कीच आवडेल. आता तब्येतीमुळे भेट शक्‍य नाही, असे लता मंगेशकर यांनी म्हटले आहे. तसे ट्विटही त्यांनी केले आहे.\nलातूरसह राज्यात सर्वत्र 'चिल्ड्रन फ्रेंडली कोर्ट'\nलातूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यात सर्वत्र चिल्ड्रन फ्रेंडली कोर्ट सुरु केले जाणार आहेत. लातुरातही हे कोर्ट लवकरच सुरू केले जाईल,...\n'शिवसेनेतून जागा मिळेल म्हणून त्या तिकडे गेल्या असाव्यात'\nपुणे : ''काही लोकांना काहीही झाले तरी खासदारकीला उभे राहायचे असते. गेल्या वेळी राजू शेट्टी एनडीएतून लढले होते, मात्र, यावेळी एनडीएत झालेल्या...\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nअश्‍लील संदेश आत्महत्येचे कारण ठरू शकत नाही\nमुंबई : पती-पत्नीच्या दुरावलेल्या संबंधांमध्ये पत्नीने तिच्या मित्रांना पाठविलेले अश्‍लील संदेश पतीसाठी त्रास देणारे ठरू शकतात. मात्र ते...\nपंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण होतेय 'चकाचक'\nकल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण नगरीत येणार आहेत. त्यासाठी सभास्थानांची तसेच ते ज्या मार्गावरून येणार आहेत, त्या ठिकाणाची साफसफाई...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाल��� पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/3169-yogi-on-tajmahal", "date_download": "2018-12-16T03:40:04Z", "digest": "sha1:WAZ4ZYUS6CDNDNVT3V36WQWIF62AAWZL", "length": 5286, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "ताजमहल वादात योगी आदित्यनाथांनीही घेतली उडी - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nताजमहल वादात योगी आदित्यनाथांनीही घेतली उडी\nताजमहाल भारतीय संस्कृतीवरील कलंक असल्याचे विधान उत्तर प्रदेशमधील भाजपचे आमदार संगीत सोम यांनी केले होते. या मुद्द्यावरून राजकारण रंगले असतांना आता स्वतः योगी आदित्यनाथ ताजमहालाला भेट देणार आहेत. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.\nताजमहाल भारतीय कामगारांच्या घामातून उभारण्यात आल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले. 'पर्यटनाच्या दृष्टीकोनातून ताजमहाल महत्त्वपूर्ण आहे. असे आदित्यनाथ यांनी म्हटलंय. या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ 26 ऑक्टोबरला आग्राला जाऊन ताजमहालला भेट देणार आहेत.\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/video/6173-madhya-pradesh-journalist-murder-live-caught-on-camera", "date_download": "2018-12-16T03:05:37Z", "digest": "sha1:5AFWUPXCBCDBOLQEG52II6EPW5W55R4V", "length": 4826, "nlines": 135, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मध्य प्रदेशात पत्रकाराची निर्घृण हत्या - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमध्य प्रदेशात पत्रकाराची निर्घृण हत्या\nधुळ्यातील कुख्यात गुंड्याच्या हत्येचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद\n म्हणून पत्नीनेच शिवसेनेच्या कार्यकर्त्याला सुपारी देवून केली पतीची हत्या\nपत्नीची गळा आवळून पतीने स्वत:च्या हाताच्या नसा कापून घेतल्या\nतिचा गळा आवळून केली हत्या; मग दिला स्वत: चा जीव\nनगर पुन्हा हादरलं, राष्ट्रवादीच्या 2 कार्यकर्त्यांची हत्या\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/games/?q=Screen", "date_download": "2018-12-16T04:09:02Z", "digest": "sha1:XRSOB4OY73E4T3CS6CBYX2NGD72KISON", "length": 7862, "nlines": 153, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - Screen जावा गेम", "raw_content": "\nजावा गेम जावा ऐप्स अँड्रॉइड गेम सिम्बियन खेळ\nजावा गेम शैली सर्व\nयासाठी शोध परिणाम: \"Screen\" मध्ये सर्व स्क्रीन जावा गेम\nसर्व जावा गेम्समध्ये शोधा >\nJava अॅप्स मध्ये शोधा >\nदहशतवादी हल्ला मिशन 25/11 240x400\n45K | शूट करा\nटच स्क्रीन साठी Mario\nजीटी रेसिंग 2 रियल कार अनुभव 240x400\nबेन 10 नोकिया S60v5 साठी एलियन फोर्स गेम\nबेन 10 अल्टीमेट एलियन एगगॉर्जर्स आक्रमण 320x240\n26K | शूट करा\nमोटो रेसिंग 3D (320x240)\nMotoGP (पूर्ण टच स्क्रीन)\nबर्निंग टायर 3D 360x640 फुल टच स्क्रीन\nशॅडो झोन चेरनोबिल द आण्विक एपोकलिप्स\nNok साठी सोनि सेगा ऑल-स्टार्स रेसिंग गेम\nकमांडो शूटर - गेम (240 X400)\n13K | शूट करा\nBejeweled टच स्क्रीन च्या साठी\nजीटी रेसिंग 2 रियल कार अनुभव 360x640\nमाटो बाइक रेस 3D- गेम (240 x 400)\nबाइक रेसर प्रो (आयएपी) (240 चौरस 400)\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nजावा गेम जावा ऐप्स सिम्बियन खेळ अँड्रॉइड गेम\nआपला आवडता Java गेम PHONEKY वर विनामूल्य डाऊनलोड करा\nजावा गेम्स सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम्स नोकिया, सॅमसंग, सोनी आणि इतर जाव ओएस मोबाईलद्वारे डाऊनलोड करता येतात.\nदहशतवादी हल्ला मिशन 25/11 240x400, टच स्क्रीन साठी Mario, शतरंज 320x240, जीटी रेसिंग 2 रियल कार अनुभव 240x400, बेन 10 नोकिया S60v5 साठी एलियन फोर्स गेम, सोनं, बेन 10 अल्टीमेट एलियन एगगॉर्जर्स आक्रमण 320x240, मोटो रेसिंग 3D (320x240), MotoGP (पूर्ण टच स्क्रीन), बर्निंग टायर 3D 360x640 फुल टच स्क्रीन, शॅडो झोन चेरनोबिल द आण्विक एपोकलिप्स, Nok साठी सोनि सेगा ऑल-स्टार्स रेसिंग गेम, साप क्लासिक, कमांडो शूटर - गेम (240 X400), Bejeweled टच स्क्रीन च्या साठी, जीटी रेसिंग 2 रियल कार अनुभव 360x640, माटो बाइक रेस 3D- गेम (240 x 400), बाइक रेसर प्रो (आयएपी) (240 चौरस 400) Games विनामूल्य डाउनलोड करा\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर खेळ बाइक रेसर प्रो (आयएपी) (240 चौरस 400) डाउनलोड करा - सर्वोत्तम जाव गेमपैकी एक PHONEKY फ्री जावा गेम्स मार्केटवर, तुम्ही कुठल्याही फोनसाठी मोफत मोफत मोबाइल गेम्स डाउनलोड करू शकता. Nice graphics and addictive gameplay will keep you entertained for a very long time. PHONEKY वर, साहसी आणि कृतीपासून तर्कशास्त्र आणि जार्ह जार खेळांपर्यंत आपल्याला विविध प्रकारचे इतर खेळ आणि अॅप्स आढळतील. मोबाईलसाठी सर्वोत्तम 10 सर्वोत्कृष्ट जावा गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट गेम्स पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/word", "date_download": "2018-12-16T04:46:31Z", "digest": "sha1:DBKMNLKIBIPYJ3LAL5CMUZ2QCZ5OPC5C", "length": 9534, "nlines": 113, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - रसविद्या", "raw_content": "\nगणेश गीतेचा मराठी अनुवाद कुठे आणि कसा मिळेल या बद्दल सांगावे\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग १\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग २\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग ३\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग ४\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग ५\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग ६\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग ७\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग ८\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग ९\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग १०\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग ११\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग १२\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग १३\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग १४\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग १५\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग १६\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग १७\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग १८\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग १९\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nहिंदू स्त्रियांच्या मंगळसूत्रातील काळ्या मण्यांचे महत्त्व काय\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/for-one-person-to-do-that-and-spoil-it-for-the-rest-of-the-indian-fans-its-pretty-disappointing/", "date_download": "2018-12-16T03:54:00Z", "digest": "sha1:IQLVOOSIUFGTQBSMQT4FKVUKVRICZ4PG", "length": 7713, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "काय झालं होत नक्की जेव्हा ऑस्ट्रेलिया संघाच्या गाडीवर दगडफेक झाली ?", "raw_content": "\nकाय झालं होत नक्की जेव्हा ऑस्ट्रेलिया संघाच्या गाडीवर दगडफेक झाली \nकाय झालं होत नक्की जेव्हा ऑस्ट्रेलिया संघाच्या गाडीवर दगडफेक झाली \n परवा भारतीय संघावर विजय मिळवल्यावर जेव्हा ऑस्ट्रेलिया संघ हॉटेलकडे जात होता तेव्हा या संघाच्या बसवर दगडफेक झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अनेक चाहत्यांनी सॉरी ऑस्ट्रेलिया असे फलक घेऊन हॉटेल आणि विमानतळावर ऑस्ट्रेलियन खेळाडूंची माफी मागितली.\nआज ऑस्ट्रेलिया संघाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक विडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात ऑस्ट्रेलिया संघाचा फिरकी गोलंदाज ऍडम झाम्पा हा सर्व घटनाक्रम सांगताना दिसत आहे.\nझाम्पा म्हणतो, ” मी मोठ्या आवाजात हेडफोन लावून गाणी ऐकत होतो आणि बसमधून दुसऱ्या बाजूला पाहत होतो. तेवढ्यात खूप मोठा आवाज झाला. ”\n“५-६ सेकंद मला हे खूप भीतीदायक वाटलं. आमच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या व्यक्तीने लगेच हा दगड असल्याचं आम्हाला सांगितलं. असं यापूर्वी आमच्यासोबत झालं नव्हतं. खूप भीती यावेळी वाटली. यापूर्वी बांग्लादेशातही असे झाले होते. आम्ही सर्वजण सुखरूप होतो. ”\nझाम्पा पुढे म्हणतो, ” भारतीय चाहते हे खूप मोठे क्रिकेटप्रेमी आहेत. त्यामुळे येथे प्रवास करणे हे खूप कठीण जाते. ते क्रिकेटवर खूप प्रेम करतात आणि त्यासाठी काहीही करायची त्यांची तयारी असते. एका व्यक्तीमुळे सर्वजण बदनाम होतात. तसेही गुवाहाटीमध्ये खूप कमी क्रिकेट खेळले जाते. “\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..\nISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटे��, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/symbian-games/?id=z1z12528", "date_download": "2018-12-16T03:38:50Z", "digest": "sha1:XRTWXCBGT7JLKGRBVONYYLNOU6WH5SBP", "length": 8191, "nlines": 226, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "BOUNCE -THE TOUCH 5233 सिम्बियन गेम - PHONEKY वर डाउनलोड करा", "raw_content": "\nसिम्बियन खेळ सिम्बियन ऐप्स जावा गेम अँड्रॉइड गेम\nसिम्बियन खेळ शैली संकिर्ण\nप्रमाणपत्र त्रुटी निश्चित करा प्रमाणपत्र त्रुटी निश्चित करा माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (18)\n87%रेटिंग मूल्य. या गेमवर लिहिलेल्या 18 पुनरावलोकनांपैकी.\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: Nokia5235\nफोन / ब्राउझर: Nokia5233\nफोन / ब्राउझर: Nokia5233\nफोन / ब्राउझर: Nokia305\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: NokiaC5-06\nफोन / ब्राउझर: Nokia5233\nफोन / ब्राउझर: Nokia5233\nआ���ल्याला कदाचित देखील आवडेल:\n2K | शूट करा\nसिम्बियन खेळ सिम्बियन ऐप्स जावा गेम अँड्रॉइड गेम\nPHONEKY: सिम्बियन खेळ आणि ऐप्स\nPHONEKY वर आपले आवडते Symbian गेम विनामूल्य डाउनलोड करा\nसिंबियन गेम सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nसिम्बियन ओएस मोबाईलसाठी BOUNCE -THE TOUCH 5233 गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट सिंबियन खेळांपैकी एक PHONEKY फ्री सिम्बियन गेम्स बाजारात, आपण सिम्बियन फोनसाठी मोफत गेम विनामूल्य डाउनलोड करू शकता. Nice graphics and addictive gameplay will keep you entertained for a very long time. PHONEKY वर, साहसी आणि कृतीपासून तर्कशास्त्र आणि रेसिंग सिंबियन सिस गेमपर्यंत आपल्याला विविध शैलीचे इतर खेळ आणि अॅप्स आढळतील. सिंबियन ऑस् मोबाईलसाठी सर्वोत्तम 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट गेम्स पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/dienst_2", "date_download": "2018-12-16T03:43:38Z", "digest": "sha1:CC2LJJD5VUMLY4C2VVAOS6ZLQEKLWFLJ", "length": 8552, "nlines": 164, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Dienst का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेजी | वीडियो | पर्यायकोश | स्कूल | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\nसाइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेजी वीडियो पर्यायकोश स्कूल अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी साइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nDienst का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे Dienstशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\n Dienst कोलिन्स शब्दकोश के 4000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ���० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nDienst के आस-पास के शब्द\n'D' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\n'Dienst' से संबंधित सभी शब्द\nअधिक संबंधित शब्दों को देखें\nसे Dienst का अनुवाद से जर्मन से अंग्रेजी की परिभाषा\nHibernatory दिसंबर १३, २०१८\ncalanque दिसंबर ११, २०१८\nbooer दिसंबर ०९, २०१८\nskin [sense] दिसंबर ०८, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/municipal-ground-liquor-bottle-130218", "date_download": "2018-12-16T04:23:17Z", "digest": "sha1:W2YOFZ544SUJB36SBRNGNFLQY6IKONYW", "length": 12794, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "municipal ground liquor bottle मैदानांवर तळीरामांचा अड्डा | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 13 जुलै 2018\nहडपसर - महापालिकेची मोकळी मैदाने व रामटेकडी, महंमदवाडी येथील वन विभागाच्या टेकड्यांचा परिसर तळीरामांसाठी दारूचा अड्डा बनला असून, दररोज या परिसरात मद्यपीच्या ओल्या पार्ट्या होत आहेत. महापालिका, पोलिस प्रशासन आणि वन विभाग मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.\nहडपसर - महापालिकेची मोकळी मैदाने व रामटेकडी, महंमदवाडी येथील वन विभागाच्या टेकड्यांचा परिसर तळीरामांसाठी दारूचा अड्डा बनला असून, दररोज या परिसरात मद्यपीच्या ओल्या पार्ट्या होत आहेत. महापालिका, पोलिस प्रशासन आणि वन विभाग मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.\nया परिसरातील टेकड्या निर्जन आहेत. तसेच रात्रीच्या वेळी महापालिकेच्या मोकळ्या मैदानावर सुरक्षारक्षक नसतात. दोन्ही टेकड्यांवर मोठ्या प्रमाणावर विस्तीर्ण वनक्षेत्र आहे. वनक्षेत्रात हरणे, ससे मोठ्या संख्येने आहेत. मात्र या ठिकाणी वनविभागाचे कर्मचारी कधीच गस्त घालताना दिसत नाहीत. याचाच फायदा तळीराम घेताना दिसत आहेत. दररोज सायंकाळी सातनंतर या ठिकाणी मद्यपी लोकांचा अड्डाच भरलेला असतो. तळीरामांची टोळकी या ठिकाणी खुलेआम मद्यपान करत असतात. अनेकदा त्यांच्यातच वाद होत असल्याने फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना त्याचा फटका बसतो.\nमद्यपी अनेकदा दारूच्या बाटल्या रिचवून रिकाम्या बाटल्या त्याच ठिकाणी टाकत असतात. त्यामुळे परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर कचरा जमा होत आहे. शिवाय दारूच्या बाटल्यांच्या फुटलेल्या काचांमुळे वन्यप्राण्यांना इजा होण्याची शक्‍यता आहे. हे मद्यपी दारूच्या नशेत वृक्षा���चीही नासधूस करत असतात. याबाबत वनविभाग मात्र मूग गिळून गप्प बसून असल्याचे चित्र आहे. त्यांच्या कामचुकारपणामुळे वनविभागाचे मोठे नुकसान होत असून, या तळीरामांचा बंदोबस्त करण्याची मागणी वन्यप्रेमी करीत आहेत.\nबच्चे कंपनीसाठी नृत्य, फॅन्सी ड्रेस स्पर्धा\nपुणे - मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी ‘सकाळ यंग बझ’ने दोन ते सोळा वयोगटांतील मुला-मुलींसाठी ‘किड्‌स आयडॉल २०१८’चे आयोजन केले आहे. या नृत्य...\nकमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली शस्त्रक्रिया\nमांजरी : अकाँड्रोप्लानझियाया अनुवांशिक आजाराने ग्रस्त सर्वात कमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली बेरिअट्रीक शस्त्रक्रिया नोबेल हॉस्पिटलमध्ये...\nदैवीशक्‍तीच्या बहाण्याने मुलींवर लैंगिक अत्याचार\nपुणे : अंगात दैवी शक्‍ती येत असल्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीसह महाविद्यालयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे....\nजमिनीच्या नोंदणीकरीता लाच घेणाऱ्या 2 अधिकाऱ्यांना अटक\nलोणी काळभोर (पुणे) : वडिलोपार्जित जमिनीची नोंद करण्याकरीता पंधरा हजाराची लाच घेणारे थेऊरचे मंडल अधिकारी चंद्रशेखर दगडे व त्यांचा एक सहकारी यांना...\n#PMCIssue सासवड रस्त्यावर अपघातांची मालिका\nहडपसर - पुणे-सासवड रस्त्यावर सत्यपुरम सोसायटी ते आयबीएम कंपनीपर्यंतच्या रस्त्यावर रस्ता दुभाजक बसविले आहेत. मात्र त्याला रिफ्लेक्‍टर बसविले नाहीत....\nमृत घोषित केलेला रुग्ण जिवंत\nयेरवडा : हडपसर येथील एका मोठ्या रुग्णालयात येरवड्यातील एक रुग्ण सहा महिन्यांपासून डायलिसिसवर उपचार घेत होता. गेल्या आठवड्यात डायलिसिस करताना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-talegav-midc-police-officer-ramdas-ingawale-suspend-55054", "date_download": "2018-12-16T04:01:21Z", "digest": "sha1:YV7JMLFBM3JH5OGOT7GBA2YP2GAOCDYC", "length": 14486, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news talegav midc police officer ramdas ingawale suspend तळेगाव एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक इंगवले निलंबित | eSakal", "raw_content": "\nतळेगाव एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक इंगवले निलंबित\nरविवार, 25 जून 2017\nतळेगाव स्टेशन - तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंद्याना पायबंद घालण्याकामी असमर्थ ठरल्याचा ठपका ठेवत पोलिस निरीक्षक रामदास इंगवले यांना निलंबित केल्याचा आदेश गुरुवारी पुणे ग्रामीण पोलिस मुख्यालयाने काढला.\nतळेगाव स्टेशन - तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंद्याना पायबंद घालण्याकामी असमर्थ ठरल्याचा ठपका ठेवत पोलिस निरीक्षक रामदास इंगवले यांना निलंबित केल्याचा आदेश गुरुवारी पुणे ग्रामीण पोलिस मुख्यालयाने काढला.\n15 ऑगस्ट 2015 मध्ये अस्तित्वात आलेल्या तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पहिले निरीक्षक म्हणून रुजू झालेले पोलिस निरीक्षक रामदास इंगवले यांची आपल्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीकडे दुर्लक्ष केल्याच्या कारणासाठी मागील वर्षी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती.त्यानंतर मॅटमध्ये त्याला आव्हान देत काही महिन्यांपुर्वी ते पुन्हा रुजू झाले.एमआयडीसी आणि तळेगाव-चाकण रोड परिसरात फोफावलेले अवैध धंदे आणि विशेषतः इंदोरीतील गुन्हेगारीकडे एमआयडीसी पोलिसांनी सदा दुर्लक्ष केले.इंदोरीत खास पोलिस चौकी उभारुनही गुन्हेगार निर्ढावतच गेले.एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या नवीन इमारत बांधकामासाठी जमा केलेला निधी देखील कळीचा आणि चर्चेचा मुद्दा ठरला.गेल्या दोन वर्षात एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या गुन्हेगारी घटना,खुन,दरोडे,गॅस-डिझेल चोरी,वाटमारी आणि तत्सम गुन्हेगारी रोखण्याकामी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची चर्चा आणि तक्रारी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डाॅ.विश्वास नांगरे पाटील यांच्यापर्यत पोहोचल्याने त्यांची दखल घेत,इंगवले यांना गुरुवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आल्याचे समजते.गेल्या महिन्यात झालेल्या इंदोरीतील युवकाच्या खुन प्रकरणी पुर्वसुचना मिळूनही एमआयडीसी पोलिसांनी गांभीर्याने न घेतल्याने सदर युवक गुन्हेगारीचा बळी ठरला.इंगवले यांच्या निलंबनामुळे कुचकामी पोलिस अधिकारी वर्गात खळबळ माजली आहे.एमआयडीसी पोलिस ठाण्यात कर्तव्यदक्ष सिंघम स्टाईल खमक्या अधिकार्यांची नेमणूक करण्याची परिसरातील नागरिकांची मागणी आहे.\n\"एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही गुन्हेगार दहशत निर्माण करुन खुनाची धमकी देत असल्याबाबत पुर्वसुचना मिळूनही इंगवले यांनी प्रतिबंधात्मक कृती न केल्याने त्यांचे पर्यावसन युवकाच्या खुनात झाले.वाढती गुन्हेगारी,अवैध धंदे रोखण्याकामी असमर्थ ठरल्याने पोलिस निरीक्षक इंगवले यांना निलंबित करण्यात आले आहे.\"\n- सुवेझ हक (पोलिस अधिक्षक-पुणे ग्रामीण)\nकासारवाडी, चिखलीत सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प\nपिंपरी - शहरासह हिंजवडी, चाकण व तळेगाव दाभाडे एमआयडीसीत रोज निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया...\nपुणे-मुंबई महामार्गावर नऊ उड्डाण पूल\nपिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक विनाअडथळा करण्यासाठी निगडी आणि देहूरोड येथील उड्‌डाण पूल...\nबेशिस्त वाहनांमुळे तळेगावात कोंडी\nतळेगाव स्टेशन - तळेगाव-चाकण रस्त्यावरील स्टेशन चौकातील रेल्वे पुलाजवळ बेशिस्त वाहनचालकांमुळे मंगळवारी (ता. ११) सकाळी सुमारे दोन तास वाहतूक कोंडी झाली...\nगॅसने भरलेला टॅंकर ओढ्यात\nचाकण - खराबवाडी (ता. खेड) गावच्या हद्दीत चाकण- तळेगाव राज्य मार्गावर सोमवारी (ता. १०) सकाळी साडेअकराच्या सुमारास इंडियन ऑइल कंपनीचा गॅसचा टॅंकर...\nभाजपचे जेष्ठ नेते केशवराव वाडेकर यांचे निधन\nपुणे : भारतीय जनता पार्टीचे माजी पुणे जिल्हा अध्यक्ष तथा तळेगाव दाभाडे येथील जेष्ठ नेते केशवराव तुकाराम वाडेकर (८५) यांचे ...\nशिकाऱ्याच्या गोळीने घेतला शेतकऱ्याचा बळी\nआर्वी (जि. वर्धा) : तालुक्‍यातील परसोडा शिवारात अनोळखी व्यक्तीने रानडुकराची शिकार करण्याकरिता बंदुकीतून झाडलेली गोळी लागल्याने शेतात जाणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbha24taas.com/?cat=54", "date_download": "2018-12-16T03:32:28Z", "digest": "sha1:2R4UJVO2H2VVM675R2365BRU3GSYMQ53", "length": 25897, "nlines": 132, "source_domain": "vidarbha24taas.com", "title": "वर्धा – विदर्भ २४ तास", "raw_content": "\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nअल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार, आरोपी गजाआड\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या वर्धा\nतळेगाव श्या.येथे महेंद्रसिंह धोनी चा तब्बल 24 तास मुक्काम\nतळेगाव श्या.येथे महेंद्रसिंह धोनी चा तब्बल 24 तास मुक्काम असंख्य चाहत्यांना दिली मनमोकळी भेट वर्धा:- भारताचा क्रिकेटपटू व माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी ने वर्धा जिल्यातील तळेगाव श्यामजीपंत येथील इनोव्हेटिव्ह माइंड एक्सलन्स या क्रिकेट व शालेय अकॅडमीला भेट देत सर्वांनाच सुखद धक्का दिला.यावेळी त्याचे आगमन होताच चाहत्यांनी केली होती.एम एस धोनी यांने अकॅडमीच्या परिसराची पाहणी केली […]\nBreaking News अकोला अमरावती ई-पेपर कृषिपुत्र गडचिरोली गोंदिया चंद्रपुर टेकनॉलॉजि ताज्या बातम्या नागपुर बुलढाणा भंडारा यवतमाळ राष्ट्रीय वर्धा वाशिम विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nनायगांवच्या शेतकऱ्याने केले हॅन्डपंपावर खत देण्याचे यंत्र तयार\nनायगांवच्या शेतकऱ्याने केले हॅन्डपंपावर खत देण्याचे यंत्र तयार शेतोपयोगी वस्तुपासुन केला प्रयोग छगन जाधव स्पेशल स्टोरी धामणगांव रेल्वे :- शेतकऱ्याने पारंपारीक पध्दतीने शेती केल्यास उत्पनात वाढ फार कमी प्रमाणात होते. परंतु धामणगांव तालुक्यातील शेतकरी आपल्या शेतात नवनविन प्रयोग करुन पारंपारीक पध्दतीने शेती न करता आधुनिक पध्दतीत वाटचाल करतांना दिसतात. असाच प्रयोग तालुक्यातील नायगांव येथिल शेतकऱ्याने […]\nBreaking News अकोला ई-पेपर गडचिरोली गोंदिया चंद्रपुर ताज्या बातम्या नागपुर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम\nश्लोक भुजबळ याचे दुःखद निधन\nश्लोक भुजबळ याचे दुःखद निधन धामनगांव रेल्वे:- येथील युवा पत्रकार मंगेश भुजबळ यांचा पुत्र चि.श्लोक वय 6 वर्ष याचे अल्पशा आजाराने आज सोमवार ला दुपारी दुःखद निधन झाले मागील पाच दिवसा पासून श्लोक वर नागपुर येथील डॉ प्रमोद गिरी यांचे खाजगी रुग्णालयात मेंदू ला रक्त पुरवठा करणारी रक्तवाहिनी बंद झाल्या मुळे त्याला अर्धांग वायु चा […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र वर्धा विदर्भ\nमहिन्याभऱ्यात आणखी एका शेतकऱ्याची विष प्राशन करून आमहत्या\nमहिन्याभऱ्यात आणखी एका शेतकऱ्याची विष प्राशन करून आमहत्या कर्जबाजारी पणाला कंटाळून चंद्रशेखर ने केली आत्महत्या धामणगाव रेल्वे :- राज्यशासनाच्या कर्जमाफी योजनेतील चुकीच्या धोरणामध्ये अनेक शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यातच आज दुपारी चंद्रशेखर नीलकंठ बडे या शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे तालुक्यातील काशीखेड येथील […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र वर्धा वाशिम विदर्भ\nनगरपालिका परिसरात मनसेचे अतिक्रमण फळांच्या गाड्या लावून थाटली नगरपालिकेत दुकाने: कारवाईच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे\nनगरपालिका परिसरात मनसेचे अतिक्रमण फळांच्या गाड्या लावून थाटली नगरपालिकेत दुकाने: कारवाईच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे आशिष गवई , परतवाडा :- परतवाड्यातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यासह हातगाडीवर व्यवसाय करणाऱया व्यावसायिकांसाठी स्थायी व्यवस्था करावी अशी मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज बुधवार दि ४ ला नगरपालिका परिसरात फळांच्या हातगाड्या लावत अनोख्या पद्धतीने आपला रोष व्यक्त करत आंदोलन केले. […]\nPosted on July 4, 2018 2:23 pm Author Vidarbha 24Taas\tComments Off on नगरपालिका परिसरात मनसेचे अतिक्रमण फळांच्या गाड्या लावून थाटली नगरपालिकेत दुकाने: कारवाईच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र वर्धा विदर्भ\nवस्तापूर येथे प्रभात फेरी तसेच वृक्ष लागवडीने वनमहोत्सव साजरा\nवस्तापूर येथे प्रभात फेरी तसेच वृक्ष लागवडीने वनमहोत्सव साजरा वृक्ष संवर्धन, वृक्ष संरक्षण प्रत्येकाने अंगीकारावे ~अभय चंदेल तालुका प्रतिनिधी :- आशिष गवई , परतवाडा :- चिखलदरा वन परीक्षेत्र येथे वस्तापूर सरकल अंतर्गत १३ कोटी वृक्ष लागवड वनमहोत्सव दि ३ जुले ला साजरा करण्यात आला .यावेळी वस्तापूर च्या सरपंच सौ बेलसरे तसेच वर्तुळ वनाधिकारी अभय चंदेल […]\nPosted on July 4, 2018 2:15 pm Author Vidarbha 24Taas\tComments Off on वस्तापूर येथे प्रभात फेरी तसेच वृक्ष लागवडीने वनमहोत्सव साजरा\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र वर्धा वाशिम विदर्भ\nअखेर धारवाडा – अंजनसिंगी बस धावली\nअखेर धारवाडा – अंजनसिंगी बस धावली 1 जुलै ला बस सुरु न झाल्यास रविंद्र सोळंके यांनी दिला होता तीव्र आंदोलनाचा इशारा तिवसा :- रविंद्र सोळंके यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे बस चालू झाली – ज्ञानेश्वर सोटे पोलिस पाटील धारवाडा तिवसा विधानसभा मतदारसंघातील धरणग्रस्त असलेले गाव धारवाडा ज्या लोकांनी व विद्यार्थींनी कधीच बस गावामधे पाहिली नाही. आज गावामधे […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र यवतमाळ वर्धा विदर्भ\nप्रत्येकाने एक वृक्ष लागवड करावी ….अरुण अडसड\nप्रत्येकाने एक वृक्ष लागवड करून संगोपन करावे ….अरुण अडसड विविध सामाजिक कार्यक्रमाने भाऊंचा वाढदिवस साजरा छगन जाधव धामणगाव रेल्वे : भाजपाचे जेष्ठ नेते मा आमदार अरुणभाऊ अडसड यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात व ग्रामीण भागात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी त्यांना शुभेच्छा देणाऱ्या असंख्य चाहत्यांची गर्दी त्यांच्या निवासस्थानी होती.विदर्भातून सह संपूर्ण महाराष्ट्रातुन भेटीस येणाऱ्यांची संख्या,सकाळपासूनच जागोजागी […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र यवतमाळ वर्धा विदर्भ\nनांदगाव खंडेश्वर पंचायत समितीत वृक्ष लागवड करुन कृषी दिन साजरा\nनांदगाव खंडेश्वर पंचायत समितीत वृक्ष लागवड करुन कृषी दिन साजरा तालुका प्रतिनिधी:-उत्तम ब्राम्हण वाडे नांदगाव खंडेश्वर : –नांदगाव पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या वतीने डाँ.पंजाबराव देशमुख सभागृहामध्ये दि.१ जुलै रोजी कृषी दिन व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वंसतराव नाईक यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधुन कृषीदिन साजरा करण्यात आला. सकाळी पंचायत समितीच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र यवतमाळ राष्ट्रीय वर्धा विदर्भ\nशेतकरी मित्र व प्रगतीशील शेतकरी प्रणय सव्वालाखे यांचा कृषी विभागाकडुन सत्कार\nशेतकरी मित्र व प्रगतीशील शेतकरी प्रणय सव्वालाखे यांचा कृषी विभागाकडुन सत्कार तालुका प्रतिनिधी:- उत्तम ब्र��म्हणवाडे नांदगाव खंडेश्वर :- नांदगाव पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या वतीने स्थानिक सभागृहामध्ये दि.१ जुलै रोजी कृषी दिन व स्व.वंसतराव नाईक जन्म दिनाचे औचित्य साधुन नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरुळ चव्हाळा येथील शेतकरी मित्र व प्रगतीशील शेतकरी प्रणय सव्वालाखे यांचा शाल व श्रीफळ […]\nPosted on July 1, 2018 2:59 pm Author Vidarbha 24Taas\tComments Off on शेतकरी मित्र व प्रगतीशील शेतकरी प्रणय सव्वालाखे यांचा कृषी विभागाकडुन सत्कार\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nPosted on December 15, 2018 1:04 pm Author chhagan jadhao\tComments Off on आदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन पालकमंत्री पोटे यांनी दिली भेट मुख्यमंत्री घेणार आठ दिवसात शासकीय बैठक आमदार सुनील देशमुख यांनी सोडविले उपोषण अमरावती:- गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा स्पष्ट निर्वाळा चार महिन्यापूर्वी उच्च न्यायालयाने दिला विधानसभा व विधानपरिषदेत गोवारीचा प्रश्न मांडला गेला तरी अद्यापही न्यायालयाच्या निर्णयाचा शासकीय अध्यादेश काढला नसल्याने आदिवासी […]\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nPosted on December 14, 2018 2:40 am Author chhagan jadhao\tComments Off on जुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nBreaking News ई-पेपर महाराष्ट्र विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी अमरावती नुकताच बुलढाणा फिल्म सोसायटीतर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराचे थाटात वितरण झाले शिवाजी महाविद्यालय बुलढाणा येथे राज्यभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना फिल्म सोसायटी बुलढाणा तर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सोहळ्यात मराठी चित्रपट क्���ेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती या […]\nअडत्याला खरेदीदार होता येणार नाही \nगुलाबराव महाराजांच्या पालखीचे आळंदीला प्रस्थान:\nप्रहार नगरसेवकाचे अनोखे आंदोलन; घंटागाडी चालवत आणला नगरपालिकेवर कचरा\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-306.html", "date_download": "2018-12-16T03:02:04Z", "digest": "sha1:34YUDRHGLDO34WNTKX6JUG2L3OB2Q6Y6", "length": 5806, "nlines": 75, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "जामखेड मधील ते कलाकेंद्र होणार बंद,कलाकेंद्र चालकांचे चांगलेच धाबे दणाणले ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Jaamkhed जामखेड मधील ते कलाकेंद्र होणार बंद,कलाकेंद्र चालकांचे चांगलेच धाबे दणाणले \nजामखेड मधील ते कलाकेंद्र होणार बंद,कलाकेंद्र चालकांचे चांगलेच धाबे दणाणले \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मोहा गावाच्या हद्दीतील कला केंद्रामुळे अवैध धंदे वाढले असल्याने, ती कलाकेंद्रे कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत. या मागणीसाठी शनिवारी घेतलेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी मोहा गाव कलाकेंद्र मुक्त करण्यात यावे. यासाठी हात वर करून पाठिंबा दिला सर्व ग्रामस्थांनी व महिलांनी एकमुखी पाठिंबा दिला आहे. यामुळे कलाकेंद्र चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.\nशनिवारी दि.२६ मे रोजीच्या ग्रामसभेत नवीन कला केंद्राच्या परवानगीमुळे चांगलाच गदारोळ झाला होता. त्यामुळे कोणताच तोडगा निघाला नाही. परिणामी पुन्हा मोहा येथील ग्रामसभा ही आज शनिवार दि.२ जून रोजी घेण्याचे ठरले होते. त्या अनुशंगाने आज ही ग्रामसभा आयोजित केली होती.\nपाचही कलाकेंद्र बंद करण्यासाठी ग्रामसभेत ग्रामस्थांनी एकमुखी ठराव पारीत केला. या वेळी ग्रामसेविका पी.एस बुधवंत म्हणाल्या, ग्रामसभेत घेण्यात आलेल्या सर्व कलाकेंद्र बंद करण्याचा ठराव वरीष्ठांना पाठवण्यात येईल. या नंतर ग्रामस्थांना उत्तर देताना ग्रामविस्तार अधिकारी म��ने यांनी ग्रामसभेचा ठरावाचा अहवाल वरीष्ठांना पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nजामखेड मधील ते कलाकेंद्र होणार बंद,कलाकेंद्र चालकांचे चांगलेच धाबे दणाणले \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbha24taas.com/?cat=55", "date_download": "2018-12-16T04:34:16Z", "digest": "sha1:TNO2ESYZJLSZYK7DQONM2P4YXYCDIHQ4", "length": 25929, "nlines": 131, "source_domain": "vidarbha24taas.com", "title": "वाशिम – विदर्भ २४ तास", "raw_content": "\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nअल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार, आरोपी गजाआड\nBreaking News अकोला अमरावती ई-पेपर कृषिपुत्र गडचिरोली गोंदिया चंद्रपुर टेकनॉलॉजि ताज्या बातम्या नागपुर बुलढाणा भंडारा यवतमाळ राष्ट्रीय वर्धा वाशिम विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nनायगांवच्या शेतकऱ्याने केले हॅन्डपंपावर खत देण्याचे यंत्र तयार\nनायगांवच्या शेतकऱ्याने केले हॅन्डपंपावर खत देण्याचे यंत्र तयार शेतोपयोगी वस्तुपासुन केला प्रयोग छगन जाधव स्पेशल स्टोरी धामणगांव रेल्वे :- शेतकऱ्याने पारंपारीक पध्दतीने शेती केल्यास उत्पनात वाढ फार कमी प्रमाणात होते. परंतु धामणगांव तालुक्यातील शेतकरी आपल्या शेतात नवनविन प्रयोग करुन पारंपारीक पध्दतीने शेती न करता आधुनिक पध्दतीत वाटचाल करतांना दिसतात. असाच प्रयोग तालुक्यातील नायगांव येथिल शेतकऱ्याने […]\nBreaking News अकोला ई-पेपर गडचिरोली गोंदिया चंद्रपुर ताज्या बातम्या नागपुर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम\nश्लोक भुजबळ याचे दुःखद निधन\nश्लोक भुजबळ याचे दुःखद निधन धामनगांव रेल्वे:- येथील युवा पत्रकार मंगेश भुजबळ यांचा पुत्र चि.श्लोक वय 6 वर्ष याचे अल्पशा आजाराने आज सोमवार ला दुपारी दुःखद निधन झाले मागील पाच दिवसा पासून श्लोक वर नागपुर येथील डॉ प्रमोद गिरी यांचे खाजगी रुग्णालयात मेंदू ला रक्त पुरवठा करणारी रक्तवाहिनी बंद झाल्या मुळे त्याला अर्धांग वायु चा […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र वर्धा वाशिम विदर्भ\nनगरपालिका परिसरात मनसेचे अतिक्रमण फळांच्या गाड्या लावून थाटली नगरपालिकेत दुकाने: कारवाईच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे\nनगरपालिका परिसरात मनसेचे अतिक्रमण फळांच्या गाड्या लावून थाटली नगरपालिकेत दुकाने: कारवाईच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे आशिष गवई , परतवाडा :- परतवाड्यातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यासह हातगाडीवर व्यवसाय करणाऱया व्यावसायिकांसाठी स्थायी व्यवस्था करावी अशी मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज बुधवार दि ४ ला नगरपालिका परिसरात फळांच्या हातगाड्या लावत अनोख्या पद्धतीने आपला रोष व्यक्त करत आंदोलन केले. […]\nPosted on July 4, 2018 2:23 pm Author Vidarbha 24Taas\tComments Off on नगरपालिका परिसरात मनसेचे अतिक्रमण फळांच्या गाड्या लावून थाटली नगरपालिकेत दुकाने: कारवाईच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र वर्धा वाशिम विदर्भ\nअखेर धारवाडा – अंजनसिंगी बस धावली\nअखेर धारवाडा – अंजनसिंगी बस धावली 1 जुलै ला बस सुरु न झाल्यास रविंद्र सोळंके यांनी दिला होता तीव्र आंदोलनाचा इशारा तिवसा :- रविंद्र सोळंके यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे बस चालू झाली – ज्ञानेश्वर सोटे पोलिस पाटील धारवाडा तिवसा विधानसभा मतदारसंघातील धरणग्रस्त असलेले गाव धारवाडा ज्या लोकांनी व विद्यार्थींनी कधीच बस गावामधे पाहिली नाही. आज गावामधे […]\nBreaking News अकोला अमरावती ई-पेपर गडचिरोली गोंदिया चंद्रपुर नागपुर बुलढाणा भंडारा यवतमाळ राष्ट्रीय वर्धा वाशिम विदर्भ\nशेतकर्यांना बोंडअळी व पिकविम्याचे पैसे मिळण्याबाबत नांदगाव खंडेश्वर तालुका शिवसेना आक्रमक\nशेतकर्यांना बोंडअळी व पिकविम्याचे पैसे मिळण्याबाबत नांदगाव खंडेश्वर तालुका शिवसेना आक्रमक ●●●●●●●●●●●●●●●●●●● उत्तम ब्राम्हणवाडे नांदगाव खंडेश्वर:-शेतकर्यांना नैसर्गिक व शेतमालाअभावी व नाफेडला विकलेल्या तुर व चना चे पैसे न मिळाल्यामुळे व कर्जमाफी होऊन सुद्धा बॅक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे आर्थीक टंचाईचा सामना करावा लागत आहे.त्यातच बि.बियाण्याचे भाव वाढले आहे कोणत्याही कृषी दुकाणदार उधार द्यायला तयार […]\nBreaking News Uncategorized अकोला गडचिरोली गोंदिया चंद्रपुर ताज्या बातम्या नागपुर बुलढाणा भंडारा महाराष्ट्र यवतमाळ राष्ट्रीय वर्धा वाशिम विदर्भ\nसिमेंट बंधाऱ्यामुळे अंबाडा ते नागरवाडी रस्ता बंद\nसिमेंट बंधाऱ्यामुळे अंबाडा ते नागरवाडी रस्ता बंद मनसेचा कृषी अधिकाऱ्यांच्या दालनातच ठिय्या पेरणी करावी तरि कशी शेतकऱ्यांपुढे प्रश्न तालुका प्रतिनिधी :- आशिष गवई , परतवाडा :- परतवाडा जवळील अंबाडा ते नांगरवाडी हा रस्ता सिमेंट बंधाऱ्यामुळे बंद झाल्याने येथे शेतामध्ये जाणार्या शेतकऱ्यांचा रस्ता बंद झाल्यामुळे त्यांनी शुक्रवार दि. २९ ला अचल पुरातील तालुका कृषी कार्यालयांमध्ये […]\nBreaking News अकोला अमरावती ई-पेपर गडचिरोली गोंदिया चंद्रपुर ताज्या बातम्या नागपुर बुलढाणा भंडारा महाराष्ट्र यवतमाळ राष्ट्रीय वर्धा वाशिम विदर्भ\nअवेेैध तांदूळ हेराफेरि प्रकरणातील आरोपी कृष्णकुमार उर्फ बंडू अग्रवाल याची तुरुंगात रवानगी\nअवेेैध तांदूळ हेराफेरि प्रकरणातील आरोपी कृष्णकुमार उर्फ बंडू अग्रवाल याची तुरुंगात रवानगी अचलपूर सह चांदूर बाजारातही गुन्हे दाखल तालुका प्रतिनिधी :- आशिष गवई परतवाडा :- अचलपूर येथील तांदुळ चोरट्या मार्गाने मध्यप्रदेशात अवैधरित्या पाठवणारा कृष्णकुमार ऊफ बंडू बन्सीलाल अग्रवाल याचि आज शुक्रवार दि २९ ला अचलपूर प्रथम श्रेणी न्यायालयाने तुरुंगात रवानगी केलि आहे .तर त्याचा साथीदार […]\nBreaking News अकोला अमरावती ई-पेपर गडचिरोली गोंदिया चंद्रपुर ताज्या बातम्या नागपुर बुलढाणा भंडारा महाराष्ट्र यवतमाळ वर्धा वाशिम विदर्भ\nशासकीय तांदूळ प्रकरणातील आरोपी कृष्णकुमार उर्फ बंडू अग्रवाल याची तुरुंगात रवानगी अचलपूर सह चांदूर बाजारातही गुन्हे दाखल आशिष गवई , परतवाडा :- अचलपूर येथील शासकीय तांदुळ चोरट्या मार्गाने मध्यप्रदेशात अवैधरित्या पाठवणारा कृष्णकुमार ऊफ बंडू बन्सीलाल अग्रवाल याचि आज शुक्रवार दि २९ ला अचलपूर प्रथम श्रेणी न्यायालयाने तुरुंगात रवानगी केलि आहे .तर त्याचा साथीदार रवी गुप्ता […]\nBreaking News अकोला अमरावती ई-पेपर गडचिरोली गोंदिया चंद्रपुर ताज्या बातम्या नागपुर बुलढाणा भंडारा महाराष्ट्र यवतमाळ राष्ट्रीय वर्धा वाशिम विदर्भ\nजिल्हा परिषद सदस्य -पंचायत उपसभापती यांच्या गावातील रस्ते खराब\nजिल्हा परिषद सदस्य -पंचायत उपसभापती यांच्या गावातील रस्ते खराब खोलापूर येथील रस्त्या अभावी विद्यार्थ्यांचे हाल स्थानिक लोकप्रतिनिधी चे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केल प्रतिनिधी:- गजानन खोपे वाठोडा शुक्लेश्वर :- भातकुली तालुक्यातील खोलापूर वार्ड क्रमांक दोन मध्ये परिसरात अगंवाडी प्राथमिक शाळा, हायस्कूल आहेत. विद्यार्थीना या रस्त्यावरून ये -जा करताना त्रास सहन करावा लागतो, तसेच पावसाच्या […]\nBreaking News अकोला अमरावती ई-पेपर गडचिरोली गोंदिया चंद्रपुर ताज्या बातम्या नागपुर बुलढाणा भंडारा महाराष्ट्र यवतमाळ राष्ट्रीय वर्धा वाशिम विदर्भ\nसा.बा .उपविभागीय कार्यालयाच्या मंजुरी बाबत अधिकारी उदासीन ; तर पालक मंत्र्यांना पडला आपल्याच घोषणेचा विसर \nसा.बा .उपविभागीय कार्यालयाच्या मंजुरी बाबत अधिकारी उदासीन ; तर पालक मंत्र्यांना पडला आपल्याच घोषणेचा विसर तालुका प्रतिनिधी:-उत्तम ब्राह्मण वाडे नांदगाव खंडेश्वर:-27 हजार लोकसंख्या असलेल्या नांदगाव खंडेश्वर तालुका मुख्यालय येथे जवळजवळ सर्व शासकीय कार्यालय आहेत परंतु सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय नसल्याने सन 2001 पासून आतापर्यंत ही मागणी तालुक्यातील विविध संघटना करीत आहेत अशातच अमरावती जिल्ह्यात […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nPosted on December 15, 2018 1:04 pm Author chhagan jadhao\tComments Off on आदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन पालकमंत्री पोटे यांनी दिली भेट मुख्यमंत्री घेणार आठ दिवसात शासकीय बैठक आमदार सुनील देशमुख यांनी सोडविले उपोषण अमरावती:- गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा स्पष्ट निर्वाळा चार महिन्यापूर्वी उच्च न्यायालयाने दिला विधानसभा व विधानपरिषदेत गोवारीचा प्रश्न मांडला गेला तरी अद्यापही न्यायालयाच्या निर्णयाचा शासकीय अध्यादेश काढला नसल्याने आदिवासी […]\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nPosted on December 14, 2018 2:40 am Author chhagan jadhao\tComments Off on जुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nBreaking News ई-पेपर महाराष्ट्र विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी अमरावती नुकताच बुलढाणा फिल्म सोसायटीतर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराचे थाटात वितरण झाले शिवाजी महाविद्यालय बुलढाणा येथे राज्यभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना फिल्म सोसायटी बुलढाणा तर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सोहळ्यात मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती या […]\nअडत्याला खरेदीदार होता येणार नाही \nगुलाबराव महाराजांच्या पालखीचे आळंदीला प्रस्थान:\nप्रहार नगरसेवकाचे अनोखे आंदोलन; घंटागाडी चालवत आणला नगरपालिकेवर कचरा\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/navdeep-saini-and-shardul-thakur-have-been-asked-to-leave-for-south-africa-on-saturday/", "date_download": "2018-12-16T03:42:19Z", "digest": "sha1:2T5X5QJVDGZFHUHN3BTFITNW72LOZX75", "length": 7052, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "हे दोन वेगवान गोलंदाज दक्षिण आफ्रिकेला जाणार, भारतीय संघाला करणार सरावात मदत", "raw_content": "\nहे दोन वेगवान गोलंदाज दक्षिण आफ्रिकेला जाणार, भारतीय संघाला करणार सरावात मदत\nहे दोन वेगवान गोलंदाज दक्षिण आफ्रिकेला जाणार, भारतीय संघाला करणार सरावात मदत\n तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० ��शा पिछाडीवर असणाऱ्या भारतीय संघाला सरावात मदत करण्यासाठी दोन वेगवान गोलंदाजांना दक्षिण आफ्रिकेत बोलवण्यात आले आहे. त्यात दिल्लीकर नवदीप सैनी आणि मुंबईकर शार्दूल ठाकूरचा समावेश आहे.\nहे दोन गोलंदाज भारतीय संघातील फलंदाजांना नेटमध्ये गोलंदाज करणार आहे. शार्दूल ठाकूर यानंतर दक्षिण आफ्रिकेतच थांबणार आहे कारण त्याच्या वनडे संघात समावेश आहे.\nभारतीय संघ २४ जानेवारीपासून जोहान्सबर्ग येथे सुरु होणार आहे. शेवटच्या सामन्यात भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.\nनवदीप सैनी आणि शार्दूल ठाकूर हे गोलंदाज शनिवारी भारतीय संघासोबत सराव करताना दिसतील. त्यामुळे त्यांना संघासोबत दोन दिवस सराव करायला मिळेल.\nभारतीय संघाला येथे सरावासाठी येथे चांगले गोलंदाज मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांनी त्याची तक्रार केल्यामुळे भारताकडून गोलंदाज बोलवण्यात आले आहेत.\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..\nISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?cat=21", "date_download": "2018-12-16T03:38:42Z", "digest": "sha1:IZGCXHBCJ5JSADWBKL2QXREIZ3BRWYM3", "length": 5813, "nlines": 150, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - क्रिडा अँड्रॉइड थीम", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली क्रिडा\nया आठवड्याचे सर्वोत्तम क्रिडा अँड्रॉइड थीम प्रदर्शित केले जात आहेत:\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर FC barcelona थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbha24taas.com/?cat=56", "date_download": "2018-12-16T03:30:14Z", "digest": "sha1:WI3PEPFTR54LYKRQGQS4VRIC3THLOGJS", "length": 25545, "nlines": 132, "source_domain": "vidarbha24taas.com", "title": "यवतमाळ – विदर्भ २४ तास", "raw_content": "\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप��िनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nअल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार, आरोपी गजाआड\nBreaking News ई-पेपर ताज्या बातम्या यवतमाळ विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nशब्दयात्रा वाचक चळवळीतून साहित्य आणि भाषा संवर्धन- रविकांत तूपकर\nशब्दयात्रा वाचक चळवळीतून साहित्य आणि भाषा संवर्धन- रविकांत तूपकरप्रतिनिधी कल्पक वाईकरयवतमाळ:– आज मोबाईल, इंटरनेट, टिव्हीच्या चक्रव्यूहात नवीन पिढी अडकली आहे. मुलांना मराठीसह अन्य भाषांचे जुजबी ज्ञानही नसल्याचे विदारक चित्र आहे. अशावेळी शब्दयात्रा वाचक चळवळीतून साहित्य आणि भाषा संवंर्धनाचे मोठे काम सुरू आहे, असे गौरवोद्गार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तूपकर यांनी काढले. स्थानिक आर्णीरोडवरील शब्दयात्रा […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या यवतमाळ\nबाभूळगाव येथे संविधान दिन साजरा\nबाभूळगाव येथे संविधान दिन साजरा प्रतिनिधी कल्पक वाईकर बाभूळगाव :- ‌राज्य घटनेला 69 वर्ष झाले असून 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर पर्यंत संविधान दिन साजरा करण्यात येत आहे त्या अनुषंगाने दि 27 नोव्हेंबर ला डॉ बाबासाहेब संशोधन व प्रशिक्षण संस्था बाटी पुणे यांच्या वतीने बाभूळगाव पोलीस स्टेशनला तालुक्यतील समता दूत मेघा पाटील यांनी पोलिस स्टेशनला […]\nBreaking News ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र यवतमाळ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nप्रहार नगरसेवकाचे अनोखे आंदोलन; घंटागाडी चालवत आणला नगरपालिकेवर कचरा\nप्रहार नगरसेवकाचे अनोखे आंदोलन; घंटागाडी चालवत आणला नगरपालिकेवर कचरा प्रतिनिधी कल्पक वाईकर यवतमाळ : एकेकाळी यवतमाळ नगरपालिका स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्रात आघाडीवर होती. स्वच्छता अभियानात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक ही या नगरपालिकेने पटकावला होता. मात्र, आज नगरपालिकेच्या कुठल्याही प्रभागात गेले असता कचऱ्याचे ढिगारे, तुंबलेल्या नाल्या, गटारे आढळून येत आहे.आज पालिकेची सर्वसाधारण सभा असल्याने या सबेच्या कक्षासमोर प्रहार […]\nBreaking News ई-पेपर ताज्या बातम्या यवतमाळ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nउध्दव ठाकरे यांच्या आदेशाने यवतमाळात शिवसेनेचे ठिय्या आंदोलन\nउध्दव ठाकरे यांच्या आदेशाने यवतमाळात शिवसेनेचे ठिय्या आंदोलन शेतक-यांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसनार नाही- खासदार भावनाताई गवळी प्रतिनिधी कल्पक वाईकर वाघग्रस्त भागातील शेतकरी अडचणीत आहे. त्यांना सरकारने आर्थीक मदत दिली पाहीजे. जोपर्यन्त या शेतक-यांना मदत मिळणार नाही आपण स्वस्थ बसनार नाही असा इशारा आज खासदार भावनाताई गवळी यांनी दिला. त्या यवतमाळ येथे आयोजित ठिय्या आंदोलनात […]\nBreaking News ई-पेपर ताज्या बातम्या यवतमाळ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nवाघग्रस्त भागातील शेकडो हेक्टर वरील पिके करपली\nवाघग्रस्त भागातील शेकडो हेक्टर वरील पिके करपलीशेतक-यांची जबाबदारी घेण्यास सरकारला भाग पाडू- खा. भावनाताई गवळीहेक्टरी पन्नास हजार मदत देण्याची मागणीप्रतिनिधी कल्पक वाईकरराळेगाव, कळंब तालुक्यात नरभक्षी वाघीनीची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. चौदा नागरीकांचे बळी घेणा-या या वाघीनीमुळे शेतक-यांचे शेतात जाणे बंद झाले आहे. यामुळे शेकडो हेक्टर वरील उभे पिक करपले असून या शेतक-यांची जबाबदारी सरकारने […]\nBreaking News ई-पेपर यवतमाळ\nखोटे बोलणाऱ्या सत्ताधारी पक्षाला घेराव घाला: आमदार ख्वाजा बेग\nखोटे बोलणाऱ्या सत्ताधारी पक्षाला घेराव घाला: आमदार ख्वाजा बेगबाभूळगाव (प्रतिनिधी) : सर्व माझ्या पक्षाच्या कार्यकत्यांना आवहान करीतो जिथे सत्ताधारी पक्षाचे पदावरचे नेते दिसेल त्यांना घेराव घालुन त्यांनी दिलेल्या वचनाची पुर्तता करण्याकरीता जाब विचारने गरजेचे आहे. त्या शिवाय हे सरकार वठनीवर येणार नसल्याचे मत राष्ट्रवादचे आमदार ख्वाजा बेग यांनी तालुका राष्ट्रवादीच्या वतिने आयोजीत केलेल्या शेतकरी मेळाव्याच्या […]\nBreaking News ई-पेपर कृषिपुत्र ताज्या बातम्या यवतमाळ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nटी-1 वाघिणीच्या दहशतीखालील शेतकरी, शेतमजुरांना शासनाने नुकसानभरपाई द्यावी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून दखल\nटी-1 वाघिणीच्या दहशतीखालील शेतकरी, शेतमजुरांनाशासनाने नुकसानभरपाई द्यावीशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून दखल ना. संजय राठोड आज पांढरकवडा येथे घेणार आढावारिपोटर कल्पक वाईकरयवतमाळ,दि. 13 – राळेगाव, पांढरकवडा आणि कळंब तालुक्यात नरभक्षक टी-1 वाघिणीच्या दहशतीमुळे काम, धंदे बंद पडल्याने या भागातील शेतकरी, शेतमजुरांना शासनातर्फे नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली. उद्धव ठाकरे यांनी […]\nPosted on October 14, 2018 3:42 am Author Vidarbha 24Taas\tComments Off on टी-1 वाघिणीच्या दहशतीखाली�� शेतकरी, शेतमजुरांना शासनाने नुकसानभरपाई द्यावी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून दखल\nBreaking News ई-पेपर कृषिपुत्र ताज्या बातम्या यवतमाळ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nयवतमाळ जिल्हा सरसकट दुष्काळग्रस्त जाहीर करा :जिल्हा काँग्रेस कमिटी\nयवतमाळ जिल्हा सरसकट दुष्काळग्रस्त जाहीर करा :जिल्हा काँग्रेस कमिटी रिपोटेर कल्पक वाईकर यवतमाळ: यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीचे आयोजन आज दि 13 ऑक्टोबर रोजी स्थानिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात केले होते, या बैठकीत यवतमाळ जिल्हा सरसकट दुष्काळग्रस्त जाहीर करा, राळेगाव येथील टी 1 या वाघिणीचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा, आर्णी येथील बलिकेवर झालेल्या अत्याचाराचा निषेध, […]\nPosted on October 14, 2018 3:42 am Author Vidarbha 24Taas\tComments Off on यवतमाळ जिल्हा सरसकट दुष्काळग्रस्त जाहीर करा :जिल्हा काँग्रेस कमिटी\nBreaking News Uncategorized ई-पेपर ताज्या बातम्या यवतमाळ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nवर्धा- यवतमाळ दरम्यान रेल्वे स्टेशन्सच्या कामाचा वेग वाढतीवर\nवर्धा- यवतमाळ दरम्यान रेल्वे स्टेशन्सच्या कामाचा वेग वाढतीवर खासदार भावनाताई गवळी यांनी घेतली आढावा बैठक रिपोटर कल्पक वाईकर यवतमाळ:- वर्धा यवतमाळ नांदेड या नविन रेल्वे लाईनच्या कामाची आढावा बैठक खासदार भावनाताई गवळी यांनी घेतली. वर्धा ते यवतमाळ दरम्यान बनविण्यात येणा-या रेल्वे स्टेशनच्या कामांना गती देण्याच्या सुचना खासदार भावनाताई गवळी यांनी दिल्या. दरम्यान रेल्वे स्टेशन बनविण्याबाबत […]\nBreaking News ई-पेपर ताज्या बातम्या यवतमाळ\nबाभूळगाव शहरातील विद्युतरोहित्र ने घेतला या अचानक पेट\nबाभूळगाव शहरातील विद्युतरोहित्र ने घेतला या अचानक पेट रिपोटर कल्पक वाईकर यवतमाळ यवतमाळ विभागीय कार्यालया अंतर्गत येत असलेल्या बाभूळगाव उपविभागीय बाभूळगाव तालुक्यातील बाभूळगाव शहारा मध्ये पोलीस स्टेशन जवळ असलेल्या डी पी वरचे रोहित्र ने सकाळी 11च्या सुमारास अचानक पेट घेतला यामुळे या डी पी वरअसलेल्या सुमारे 200 ते 250 घरगुती विजधारकाचा काही काळा साठी विज […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nPosted on December 15, 2018 1:04 pm Author chhagan jadhao\tComments Off on आदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nआदिवासी गोवारीचे जि��्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन पालकमंत्री पोटे यांनी दिली भेट मुख्यमंत्री घेणार आठ दिवसात शासकीय बैठक आमदार सुनील देशमुख यांनी सोडविले उपोषण अमरावती:- गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा स्पष्ट निर्वाळा चार महिन्यापूर्वी उच्च न्यायालयाने दिला विधानसभा व विधानपरिषदेत गोवारीचा प्रश्न मांडला गेला तरी अद्यापही न्यायालयाच्या निर्णयाचा शासकीय अध्यादेश काढला नसल्याने आदिवासी […]\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nPosted on December 14, 2018 2:40 am Author chhagan jadhao\tComments Off on जुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nBreaking News ई-पेपर महाराष्ट्र विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी अमरावती नुकताच बुलढाणा फिल्म सोसायटीतर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराचे थाटात वितरण झाले शिवाजी महाविद्यालय बुलढाणा येथे राज्यभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना फिल्म सोसायटी बुलढाणा तर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सोहळ्यात मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती या […]\nअडत्याला खरेदीदार होता येणार नाही \nगुलाबराव महाराजांच्या पालखीचे आळंदीला प्रस्थान:\nप्रहार नगरसेवकाचे अनोखे आंदोलन; घंटागाडी चालवत आणला नगरपालिकेवर कचरा\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbha24taas.com/?p=3174", "date_download": "2018-12-16T04:14:22Z", "digest": "sha1:LA25NOWJNKY5CJ2KY7EJEYU5P274ETKU", "length": 15092, "nlines": 112, "source_domain": "vidarbha24taas.com", "title": "मनिषाताई टेंभरे यांची निवड – विदर्भ २४ तास", "raw_content": "\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nअल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार, आरोपी गजाआड\nUncategorized अकोला अमरावती ताज्या बातम्या महाराष्ट्र रणरागिनी विदर्भ\nमनिषाताई टेंभरे यांची निवड\nशिवसेना महिला जिल्हाप्रमुख मनिषाताई टेंभरे यांची अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्था, महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल, त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आपण द्विगुणित यश संपादन करावे हीच ईश्वर चरणी प्राथना……..विदर्भ 24 तास टीम\nBreaking News ई-पेपर कृषिपुत्र ताज्या बातम्या यवतमाळ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nयवतमाळ जिल्हा सरसकट दुष्काळग्रस्त जाहीर करा :जिल्हा काँग्रेस कमिटी\nPost Views: 41 यवतमाळ जिल्हा सरसकट दुष्काळग्रस्त जाहीर करा :जिल्हा काँग्रेस कमिटी रिपोटेर कल्पक वाईकर यवतमाळ: यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीचे आयोजन आज दि 13 ऑक्टोबर रोजी स्थानिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात केले होते, या बैठकीत यवतमाळ जिल्हा सरसकट दुष्काळग्रस्त जाहीर करा, राळेगाव येथील टी 1 या वाघिणीचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा, आर्णी येथील बलिकेवर […]\nअमरावती कृषिपुत्र ताज्या बातम्या विदर्भ\nपांदण रस्त्यामुळे शेतकरी त्रस्त / स्वत्र्यांपूर्वी पासून शेतकऱ्यांचा रस्त्यासाठी लढा\nPost Views: 135 प्रियंका जगदाळे , प्रतिनिधी विदर्भ २४ तास : पांदण रस्त्यामुळे शेतकरी त्रस्त / स्वत्र्यांपूर्वी पासून शेतकऱ्यांचा रस्त्यासाठी लढा अमरावती जिल्ह्यतील भातकुली तालुकयातील वाई रायपूर या गावातील पांदण रस्त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून १२५ शेतकयांच्या शेती खरडून गेली, स्वत्र्यांपूर्वी पासून वाई रायपूर या गावातील शेतकऱ्यांचा रस्त्यासाठी लढा सुरु आहे अमरावती जिल्ह्यतील भातकुली तालुक्यातील वाई रायपूर हे ५ हजार लोकसंख्येच ��ाव, […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या\nशहरातील दिवाळी हौसेची मात्र दिवाळीचा खरा आनंद खेड्यातच \nPost Views: 355 शहरातील दिवाळी हौसेची मात्र दिवाळीचा खरा आनंद खेड्यातच शिरजगाव कसबा ==प्रतिनिधी== नकुल सोनार विजयादशमी म्हणजेच खेड्यातील दसरा हा सण, या सणापासूनच ग्रामीण भागात दिवाळीची धामधूम चालू होते, सुरुवातच स्वच्छतेने होते ग्रामीण भागामध्ये अजूनही मातीच्या घराची संख्या जास्त आहे त्या कारणाने शेणामातीने भीती सारवने पासून तर गल्ली बोडी तील सचलेला कचरा सफा […]\nजुन्या वादातून कैलास पांडे याची निर्घृण हत्या\nमातोश्री अनसूया विद्या मंदिर इंग्लिश मेडियम स्कूल येथील विद्यार्थी तलवार बाजी स्पर्धा\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nPosted on December 15, 2018 1:04 pm Author chhagan jadhao\tComments Off on आदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन पालकमंत्री पोटे यांनी दिली भेट मुख्यमंत्री घेणार आठ दिवसात शासकीय बैठक आमदार सुनील देशमुख यांनी सोडविले उपोषण अमरावती:- गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा स्पष्ट निर्वाळा चार महिन्यापूर्वी उच्च न्यायालयाने दिला विधानसभा व विधानपरिषदेत गोवारीचा प्रश्न मांडला गेला तरी अद्यापही न्यायालयाच्या निर्णयाचा शासकीय अध्यादेश काढला नसल्याने आदिवासी […]\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nPosted on December 14, 2018 2:40 am Author chhagan jadhao\tComments Off on जुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nBreaking News ई-पेपर महाराष्ट्र विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी अमरावती नुकताच बुलढाणा फिल्म सोसायटीतर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराचे थाटात वितरण झाले शिवाजी महाविद्यालय बुलढाणा य���थे राज्यभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना फिल्म सोसायटी बुलढाणा तर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सोहळ्यात मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती या […]\nअडत्याला खरेदीदार होता येणार नाही \nगुलाबराव महाराजांच्या पालखीचे आळंदीला प्रस्थान:\nप्रहार नगरसेवकाचे अनोखे आंदोलन; घंटागाडी चालवत आणला नगरपालिकेवर कचरा\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mithileshbhoir.in/2014/07/blog-post.html", "date_download": "2018-12-16T04:56:14Z", "digest": "sha1:OPYUEKLX2XHZV2HP4L4NSLLFVIQABLAR", "length": 5089, "nlines": 150, "source_domain": "www.mithileshbhoir.in", "title": "Mithilesh Bhoir Blog©: नेमेचि येतो.....", "raw_content": "\nआज लोकसत्ता मध्ये एक मस्त कविता वाचली. त्यातले दोन सुप्रसिद्ध चरण...\n( श्लोक : उपजाति )\nवैशाखमासी प्रतिवर्षि येती ,\nआकाशमार्गी नव मेघपंक्ती ;\nनेमेचि येतो मग पावसाळा ,\nहे सृष्टीचे कौतुक जाण बाळा \nपेरुनियां तें मण धान्य एक ,\nखंडीस घे शेतकरी अनेक ;\nपुष्पें फळें देति तरु कसे रे \nहे सृष्टिचे कौतुक होय सारें \nराजगड : बहुतेकांस अपरिचित ईतिहास\nआजपर्यंत राजगड बद्दल खूप ऐकलं होतं. गडांचा राजा, राजांचा गड हे तर आपण लहानपणापासूनच ऐकत आलोय. पण काल एक पुस्तक वाचतांना राजगड विषयी नवीनच म...\nआज लोकसत्ता मध्ये एक मस्त कविता वाचली. त्यातले दोन सुप्रसिद्ध चरण... सृष्टीचे चमत्कार ( श्लोक : उपजाति ) वैशाखमासी प्रतिवर्षि येती , ...\n२६ जुलैच्या कटू आठवणी : मुंबई\nविज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर मानवाने अनेक प्रगती आणि विकासाची नवी शिखरे पादाक्रांत केली असली तरी निसर्ग आपल्या अस्त...\nदिवाळी : तेव्हाची आणि आजची\nपावसाळा संपल्यावर गणेश चतुर्थी, अनंत चतुर्दशी, पितृ पंधरवडा, नवरात्रोत्सव, दसरा व कोजागिरी आदी सण संपलेले असत. सहामाही परीक्षा पण संपल...\nउंबरठ्यावर भक्ती (ग्रीस १२ - सुफळ संपूर्ण)\nतरुण भारत बेळगांव वृत्तपत्रात आलेली मुलाखत...चेहऱ्याआडचे चेहरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-clean-meat-production-2773", "date_download": "2018-12-16T04:29:46Z", "digest": "sha1:XHOEUKBASMCLLKQTTZT6RWALSPPXDRBR", "length": 19136, "nlines": 178, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in marathi, clean meat production | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nस्वच्छ मटण निर्मितीचे निकष\nस्वच्छ मटण निर्मितीचे निकष\nबुधवार, 8 नोव्हेंबर 2017\nशेळ्यांपासून चांगल्या प्रतीच्या मटण निर्मितीसाठी शेळ्यांच्या योग्य व्यवस्थापनावर लक्ष ठेवणे गरजेचे अाहे. त्यासाठी कत्तलीचा परिसर स्वच्छ असणे, सुदृढ जनावरांची कत्तल करणे यावर भर देणे अावश्यक अाहे.\nमटणाची गुणवत्ता ठरवण्यासाठी वापरले जाणारे घटक\nशेळ्यांपासून चांगल्या प्रतीच्या मटण निर्मितीसाठी शेळ्यांच्या योग्य व्यवस्थापनावर लक्ष ठेवणे गरजेचे अाहे. त्यासाठी कत्तलीचा परिसर स्वच्छ असणे, सुदृढ जनावरांची कत्तल करणे यावर भर देणे अावश्यक अाहे.\nमटणाची गुणवत्ता ठरवण्यासाठी वापरले जाणारे घटक\nमटणामध्ये स्नायूचे प्रमाण जास्त असावे, (त्याला लीन मीट म्हणतात.)\nमटणामध्ये हाडांचे प्रमाण स्नायूंच्या तुलनेत कमी असावे.\nमटणावर अनावश्‍यक चरबीचे प्रमाण कमी असावे.\nकत्तलीच्या मटणाचा २४ तासांनंतरचा सामू (पीएच) हा ५.४ ते ५.७ असावा. ६ पेक्षा जास्त सामू असणारे मटण शीतकरण साठवणुकीसाठी चांगले नाही, असे मानले जाते.\nमटणाची प्रतवारी त्याच्या रंगावरून ठरवली जाते. मटणाचा रंग हा जास्त वेळा मायोग्लोबीन व त्याच्यामधील रासायनिक बदलांमुळे गडद लाल असतो व करडांमध्ये तो फिक्कट लाल असतो.\nमटणाचा रसाळपणा व मऊपणा (Tenderness) हा मटणाच्या चवीवरून ओळखतात. तो प्राण्याचे वय, आहार व स्नायूची शरीरातील जागा किंवा प्रकार यावर अवलंबून असतो. टेंडरनेस वाढवण्यासाठी शीतकरण, विद्युत उत्तेजना देणे या प्रक्रियांचा वापर करतात. कमी वयाच्या (१ वर्ष) जनावरांचे मटण चांगल्या प्रतीचे असते.\nशेळीच्या मटणामध्ये ऊर्जा, असंपृक्त स्निग्धाम्ले, संपृक्त स्निग्धाम्ले, प्रथिने आणि कोलेस्टेरॉल यासोबतच जीवनसत्त्व अ, ब, क, ड, बी कॉम्प्लेक्‍स, बी-१२, फॉस्फरस व लोह हे मुख्य घटक आढळतात, जे मानवी शरीरासाठी कमीत कमी अपायकारक आहेत.\nस्वच्छ मटण निर्मितीसाठी जनावरांचे कत्तली अगोदरचे व्यवस्थापन\nजास्त काळ प्रवास करून आल्यामुळे जनावरांमधील ग्लायकोजन कमी होते, त्यामुळे मटणाची गुणवत्ता खालावते.\nजनावरे जास्त वेळ चाऱ्याविना असली किंवा निकृष्ट चाऱ्यामुळे मटणाची गुणवत्ता खालावते.\nकत्तलीसाठी जनावरे चढवणे व उतरवणे याचे योग्य व्यवस्थापन करावे.\nप्रवासी वाहनात जनावरांची गर्दी करू नये.\nजनावरांना प्रवासापूर्वी व प्रवासादरम्यान योग्य विश्रांती, गुळाचे पाणी, स्वच्छ हवा मिळेल याची काळजी घ्यावी व अनावश्‍यक विलंब, अचानक थांबणे किंवा निघणे, वेगात वळणे टाळावे.\nपिलांमध्ये दर ९ तासांनंतर २ तास व प्रौढ शेळ्यांमध्ये दर १४ तासांनंतर २ तास विश्रांती देणे आवश्‍यक.\nप्रवासादरम्यान चारा व पाणी देणे आवश्‍यक अाहे.\nकत्तलीच्या आवारात कत्तल करण्यासाठी आणलेल्या जनावरांसमोर दुसऱ्या जनावरांची कत्तल करू नये.\nकत्तलीपूर्वी जनावर आजारी नाही याची खात्री करावी.\nकत्तलीपूर्वी शेळ्या १२ ते २४ तास पाण्याशिवाय ठेवाव्यात.\nस्वच्छ मटणनिर्मितीसाठी शेळ्यांची कत्तलीवेळी घेण्याची काळजी\nकत्तलीचा परिसर स्वच्छ असावा.\nसुदृढ जनावरांची कत्तल करावी.\nशवविच्छेदन जमिनीवर न करता शवाला उलटे टांगून जमिनीपासून कमीत कमी ३ फूट उंचीवर करावे.\nकत्तलीमध्ये वापरली जाणारी उपकरणे उदा ः चाकू, लाकूड, कत्तल करणाऱ्या व्यक्तीचा गाऊन व प्लॅटफॉर्म स्वच्छ असावा.\nकत्तल केलेले शव स्वच्छ पाण्याने धुवावे.\nकत्तल करणारी व्यक्ती सुदृढ असावी.\nकापल्यानंतर मांसाचे आवश्‍यक भाग करून त्याचे शीतकरण (चिलिंग) करावे, त्यामुळे जीवाणूंची वाढ होणार नाही.\nकत्तलीअगोदर इंजेक्‍शन द्यायचे असेल तर इंजेक्‍शनचा प्रभाव किती दिवसांत नाहीसा होतो हे पाहूनच जनावरांना इंजेक्‍शन द्यावे.\nइंजेक्‍शन शक्‍यतो मानेत द्यावे, मागच्या पायात देऊ नये, जेणेकरून त्या भागाच्या मटणाची प्रतवारी डागामध्ये कमी होणार नाही.\nसंपर्क ः डॉ. तेजस शेंडे,९९७०८३२१०५\n(पशुअनुवंश व पशुपैदास विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा)\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nपशू सल्लाशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य...\nजनावरांसाठी पाैष्टिक मुरघासज्या ठिकाणी हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे...\nवासरांच्या आहारातील चिकाचे महत्त्वहिवाळ्यामध्ये गायी- म्हशी विण्याचे प्रमाण जास्त...\nजनावारांतील विषबाधा कारणे, लक्षणे, उपायविषबाधेमुळे जनावरांच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ...\nपशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...\nकासदाह आजाराची लक्षणे, प्रतिबंध, उपचारदेशी गाईंच्या तुलनेने संकरित गाईंमध्ये पहिल्या...\nकोंबड्यांच्या आहार, लिटर व्यवस्थापनात...कमी तापमानात कोंबड्यांची योग्य प्रकारे काळजी न...\nगाभण जनावरे, नवजात वासरांना जपागाभण काळात जनावरांची काळजी घेतल्यास जनावराचे...\nचारा टंचाई काळातील जनावरांच्या आरोग्य...पाणी व चाराटंचाईमुळे जनावरांमध्ये क्षार व...\nकुक्कुटपालन सल्ला हिवाळ्यात कोंबड्याना इतर पक्ष्यांच्या तुलनेत अधिक...\n‘दिशा’ देतेय महिला बचत गटांना आर्थिक...बुलडाणा शहरातील ‘दिशा’ महिला बचत गट फेडरेशनने...\nवेळीच ओळखा जनावरांतील प्रजनन संस्थेचे...जनावरांच्या संगोपनामध्ये उच्च फलनक्षमता किंवा...\nथंडीचे प्रमाण वाढेल, हवामान कोरडे राहीलमहाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश...\nशेती, पशूपालनाच्या नोंदी महत्त्वाच्या...व्यवसाय फायद्यात चालवायचा असेल तर त्यातील नोंदीला...\nकॅल्शियमची गरज ओळखून करा आहाराचे नियोजनगाय म्हैस विल्यानंतर ग्लुकोजबरोबरच कॅल्शियमची...\nसंक्रमण काळातील गाई, म्हशींचे व्यवस्थापनगाई-म्हशींमधील विण्याच्या तीन आठवडे अगोदर व तीन...\nजनावरांच्या आरोग्यासाठी कॅल्शिअम...मांसपेशी, मज्जा संस्थेवर नियंत्रण, गर्भवाढी आणि...\nयोग्य वेळी करा लसीकरणजनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता...\nथंड, ढगाळ अन् कोरड्या हवामानाची शक्यतामहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nदुधाच्या प्रकारानुसार बदलतात मानकेदुग्धजन्य पदार्थ उच्च गुणवत्तेचे व दर्जेदार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-16T04:22:59Z", "digest": "sha1:2FXFH3HSAGQO44JG6FPARA5ZRXYOKDNL", "length": 6587, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नागठाणेतील क्रिकेट स्पर्धेत इंदोली संघ अजिंक्‍य | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनागठाणेतील क्रिकेट स्पर्धेत इंदोली संघ अजिंक्‍य\nनागठाणे – येथील छत्रपती प्रतिष्ठान व बोरगाव पोलीस यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेल्या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक इंदोली क्रिकेट क्‍लब यांनी पटकाविले. तर द्वितीय एकसंघ क्रिकेट क्‍लब नागठाणे, तृतीय लॉयन क्रिकेट क्‍लब तर चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक नांदगाव क्रिकेट क्‍लबला मिळाले.\nविजेत्या संघास अनुक्रमे प्रथम क्रमांकास 21111, द्वितीयसाठी 15555 तर तृतीयसाठी 11111 तर चतुर्थसाठी 7777 रुपये व चषक असे देण्यात आले. या स्पर्धेच्या बक्षीस समारंभ बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष चौधरी, जि. प. सदस्या भाग्यश्री मोहिते, के. एम. शुगर पडळचे संचालक युवराज साळुंखे, अविनाश गोरे, वैभव साळुंखे यांच्या हस्ते पार पडले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तुषार साळुंखे, नवनाथ पवार, सूरज पवार यांनी परिश्रम घेतले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआपच्या मंत्र्याविरोधात खटला चालवण्यास सीबीआयला हिरवा कंदिल\nNext articleराज्यात थंडीचा जोर कायम : नगर 10 अंशांवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सातारा\nमराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर जल्लोष\nदुबई येथे झालेल्या आंतराष्ट्रीय कराटे स्पर्धेत वैदेही शिंदेचे यश\nगुढे गावचे ग्रामदैवत श्री अंबिका देवी\nखंडाळा काल, आज आणि उद्या…\nशेतीला पाणी मिळाले पाहिजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/288?page=4", "date_download": "2018-12-16T04:10:23Z", "digest": "sha1:QNZD4INVBFJ3PH2ZD54ZRQ2U2EAN6ATD", "length": 7671, "nlines": 233, "source_domain": "www.maayboli.com", "title": "इतर प्रकार : शब्दखूण | Page 5 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /इतर प्रकार\nRead more about स्विस चार्ड सॅलड\nनेपाळी मोमो / मोमोज\nRead more about नेपाळी मोमो / मोमोज\nkale पराठा आणि कोबीची चटणी\nRead more about kale पराठा आणि कोबीची चटणी\nकिनवा टिक्की/ कटलेट आणि सांबार\nकिनवा टिक्की आणि सांबार\nRead more about किनवा टिक्की/ कटलेट आणि सांबार\nब्राऊन राईस, ओट्स डोसा\nRead more about ब्राऊन राईस, ओट्स डोसा\nRead more about घरगुती पिझ्झा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7254-no-confidence-motion-modi-government-won-trust", "date_download": "2018-12-16T03:22:24Z", "digest": "sha1:YK6LVFK4F7QSXYOCR7E3QSAEQ5RIYOSJ", "length": 7287, "nlines": 141, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "अविश्वास प्रस्तावावर मोदी सरकारने जिंकला विश्वास... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअविश्वास प्रस्तावावर मोदी सरकारने जिंकला विश्वास...\nनरेंद्र मोदी सरकारविरोधात दाखल झालेला अविश्वास प्रस्ताव लोकसभेने 325 विरुद्ध 126 अशा मोठ्या फरकाने फेटाळून लावला. त्यामुळे संसदेच्या कनिष्ठ सभागृहात मोदी सरकारकडे अद्यापही भक्कम पाठबळ असल्याचे समोर आले आहे.\nअविश्वास प्रस्तावादरम्यान राहुल गांधींनी केलेल्या जोरदार भाषणामुळे भाजपाच्या गोटात खळबळ उडाली होती. राफेल करारापासून ते मॉब लिचिंगपर्यंत सर्व प्रकरणामध्ये राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.\nतसेच मोदी आणि अमित शाह या भाजपातील सध्याच्या सर्वशक्तिमान नेत्यांवर आरोपांच्या फैरी झाडत त्यांनी सभागृहात सत्ताधाऱ्यांची कोंडी केली.\nमात्र लोकसभेचा विश्वास मोदी सरकारने जिंकला असला तरी त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे करण्यात काँग्रेससह विरोधक यशस्वी झाले आहेत. त्यामुळे विश्वास जिंकला तरी पुढील लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मोदी आणि भाजपाचे टेन्शन वाढले आहे. ॉ\nराहुल गांधींची झप्पी झाली ट्रोल...\nलाेकस���ेत घडली एेतिहासिक घटना,आधी हल्ला मग गळाभेट...\nनरेंद्र मोदींच्या अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत चर्चा सुरु...\nहल्ला घडविणारे त्याची निंदा कशी करतील- राहुल गांधींच पंतप्रधान मोदींवर टिकास्त्र\nपंतप्रधान मोदींनी देशभरातील तरुणांशी साधला संवाद \nजपानचे पंतप्रधान करणार मोदींच्या गुजरातमध्ये रोड शो\nमोदी-शहा जोडगोळीला कुंचल्यातून फटकारा\nनागपूरमध्ये ‘मोदी एप्रिल फूल’ आंदोलन\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbha24taas.com/?p=4067", "date_download": "2018-12-16T03:57:07Z", "digest": "sha1:5OMWFDKO3KVW2SQ6PQ4P447GPOYIV5YW", "length": 18025, "nlines": 116, "source_domain": "vidarbha24taas.com", "title": "पत्रकार संरक्षण कायदा अन्वये गुन्हा दाखल करा पत्रकार संघटनेचि मागणी – विदर्भ २४ तास", "raw_content": "\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nअल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार, आरोपी गजाआड\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र\nपत्रकार संरक्षण कायदा अन्वये गुन्हा दाखल करा पत्रकार संघटनेचि मागणी\nPosted on August 27, 2018 11:59 am Author Vidarbha 24Taas\tComments Off on पत्रकार संरक्षण कायदा अन्वये गुन्हा दाखल करा पत्रकार संघटनेचि मागणी\nपत्रकार संरक्षण कायदा अन्वये गुन्हा दाखल करा\nपरतवाडा:- अमरावती येथील लाइव्ह कार्यक्रमादरम्यान टीव्ही ९ चे पत्रकार सुरेंद्र आकोडे तसेच राहुल झोरी यांच्यावर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा अचलपूर परतवाडा मराठी पत्रकार संघटनेतर्फे आज निषेध नोंदवीण्यात आला .\nदि.२५ ऑगस्ट रोजी अमरावती येथे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सभागृहामध्ये टीव्ही ९ मराठी चे पत्रकार राहुल झोरी व सुरेंद्र आकोडे यांना शिवसेना कार्यकर्त्यांनी धक्काबुकी करत मारण्याचा प्रयत्न केला . यामध्ये सुरेंद्र आकोडे यांना रुग्णालयात दाखल केले होते . तेव्हा शिवसेनेच्या तीन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून त्यांचेवर गुन्हे दाखल केले मात्र उर्वरित आणखी काही संशयितांना ताबळतोब अटक करून त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन आज अचलपूर परतवाडा मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने तसेच तालुक्यातील इतर पत्रकारांनी निषेध नोंदवत उपविभागीय अधिकारी व्ही राठोड यांना निवेदन सादर केले आहे.\nलोकशाहीचा चौथा आधार स्तंभ असणारे पत्रकार हे जनता व प्रशासनातील एक दुवा आहे. अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचे महत्त्वाचे काम पत्रकार करतात परंतु पत्रकारांवरच महाराष्ट्रात दिवसेंदिवस हल्ले होत असल्याने आता शासनाने यावर कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे असे या निवेदनाच्या माध्यमातून शासनाला सांगितले आहे . यावेळी अचलपूर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष ईरशाद अहमद परतवाड्याचे अध्यक्ष हरिष खुजे , अचलपूर संपर्क प्रमुख आशिष गवई , प्रसिद्धी प्रमुख मोहम्मद अझरुद्दीन , पत्रकार संजय जोशी, प्रकाश गुळसुंदरे पंकज साबू ,सदस्य फिरोज खान मोईन चव्हाण , राज ईंगळे, जितेंद्र रोडे, नरेंद्र जावरे भारत थोरात ,ललित कांबळे राजेंद्र शर्मा, संजय अग्रवाल ,मनीष जहांगीरदार , मोनू सुळे , मंदार भारतीय ,शाम गुप्ता , नितेश किल्लेदार ,सचिन वानखडे आधी पत्रकारांनी निषेध व्यक्त केला .\n२५ फूट उंच २५ फूट रुंद असे थ्रीडी शिल्प, तर १० फूट उंचीचा पृथ्वीचा गोल,\nजिल्ह्यात 6 ते 12 जानेवारी दरम्यान कृषी पंप वीज बिल दुरुस्ती मेळावा\nPost Views: 150 जिल्ह्यात 6 ते 12 जानेवारी दरम्यान कृषी पंप वीज बिल दुरुस्ती मेळावा अमरावती जिल्ह्यात मुख्यमंत्रीकृषी संजीवनी योजना – २०१७ अंतर्गत भाग घेतलेल्या कृषी पंप ग्राहकांना आपल्या वीज बिलासंदर्भात काही तक्रारी असतील, तर अशा ग्राहकांसाठी जिल्ह्यात महावितरणद्वारे 6 ते 12 […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या\nराज्यमंञी मधुकरराव कांबळे यांचा उमरखेड येथील मातंग समाजाशी हितगुज साधण्यासाठी दौरा\nPost Views: 57 राज्यमंञी मधुकरराव कांबळे यांचा उमरखेड येथील मातंग समाजाशी हितगुज साधण्यासाठी दौरा रिपोर्टर कल्पक वाईकर यवतमाळ:- जिल्ह्यातील उमरखेड तालुक्याला महाराष्र्ट राज्याचे राज्यमंञी तथा आण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे अध्यक्ष मा. मधुकररावजी कांबळे साहेब हे उमरखेड दौर्‍यांवर आले असता उमरखेड नगरिचे नगराध्यक्ष नामदेवराव ससाणे यांच्या नेत्रुत्वात तालुक्यातील मातंग समाज बांधवाची सभा घेण्यात आली. या सभेमध्ये […]\nराशी,अंकुर,बायर बी टी बियाणे कंपनीवर गुन्हे दाखल करा बोंड अळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकरी संजय साबळे यांची तक्रार\nचुकीच्या बातम्या टाकतात असा तहकूब झालेल्या आम सभेत मंगरूळ चव्हाळा पत्रकारावर सचिवांचा आरोप\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nPosted on December 15, 2018 1:04 pm Author chhagan jadhao\tComments Off on आदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन पालकमंत्री पोटे यांनी दिली भेट मुख्यमंत्री घेणार आठ दिवसात शासकीय बैठक आमदार सुनील देशमुख यांनी सोडविले उपोषण अमरावती:- गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा स्पष्ट निर्वाळा चार महिन्यापूर्वी उच्च न्यायालयाने दिला विधानसभा व विधानपरिषदेत गोवारीचा प्रश्न मांडला गेला तरी अद्यापही न्यायालयाच्या निर्णयाचा शासकीय अध्यादेश काढला नसल्याने आदिवासी […]\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nPosted on December 14, 2018 2:40 am Author chhagan jadhao\tComments Off on जुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nBreaking News ई-पेपर महाराष्ट्र विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी अमरावती नुकताच बुलढाणा फिल्म सोसायटीतर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराचे थाटात वितरण झाले शिवाजी महाविद्यालय बुलढाणा येथे राज्यभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना फिल्म सोसायटी बुलढाणा तर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सोहळ्यात मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती या […]\nअडत्याला खरेदीदार होता येणार नाही \nगुलाबराव महाराजांच्या पालखीचे आळंदीला प्रस्थान:\nप्रहार नगरसेवकाचे अनोखे आंदोलन; घंटागाडी चालवत आणला नगरपालिकेवर कचरा\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AB%E0%A5%AA", "date_download": "2018-12-16T03:14:36Z", "digest": "sha1:HEETI4NDN7BTFHGSK3VFJEP6LLTP7P3P", "length": 6041, "nlines": 216, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १५५४ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक\nदशके: १५३० चे - १५४० चे - १५५० चे - १५६० चे - १५७० चे\nवर्षे: १५५१ - १५५२ - १५५३ - १५५४ - १५५५ - १५५६ - १५५७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजानेवारी २५ - ब्राझिलमध्ये साओ पाउलो शहराची साओ पाउलो दोस कॅम्पोस दि पिरातिनिन्गा या नावाने स्थापना झाली.\nजानेवारी ९ - पोप ग्रेगोरी पंधरावा.\nडिसेंबर १९ - फिलिप विल्यम, ऑरेंजचा राजकुमार.\nइ.स.च्या १५५० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १६ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ डिसेंबर २०१६ रोजी ०५:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/naregaon-flood-rain-loss-125849", "date_download": "2018-12-16T04:33:09Z", "digest": "sha1:OM2DTBONF2VBXYFTBFCIFJ65K7PI2HYK", "length": 19260, "nlines": 198, "source_domain": "www.esakal.com", "title": "naregaon flood rain loss पुराने नारेगावात हाहाकार | eSakal", "raw_content": "\nरविवार, 24 जून 2018\nऔरंगाबाद - नारेगाव परिसरात शनिवारी (ता.२३) रात्री झालेल्या मुसळधार पावसात नाल्याला पूर आल्याने अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरले. अग्निशमन विभाग, पोलिसांनी धाव घेत नागरिकांना सुरक्षितस्थळी फंक्‍शन हॉल येथे हलविले. रात्री उशिरापर्यंत जेसीबीच्या मदतीने पाण्याचा प्रवाह मोकळा करण्याचे काम सुरू होते.\nऔरंगाबाद - नारेगाव परिसरात शनिवारी (ता.२३) रात्री झालेल्या मुसळधार पावसात नाल्याला पूर आल्याने अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरले. अग्निशमन विभाग, पोलिसांनी धाव घेत नागरिकांना सुरक्षितस्थळी फंक्‍शन हॉल येथे हलविले. रात्री उशिरापर्यंत जेसीबीच्या मदतीने पाण्याचा प्रवाह मोकळा करण्याचे काम सुरू होते.\nशहरासह नारेगाव परिसरात शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला. त्यामुळे १०.३० वाजेच्या सुमारास नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढला. पाहता-पाहता पाणी अजीज कॉलनीसह इतर भागांमधील घरांमध्ये शिरले. त्यामुळे नागरिकांची धावपळ सुरू झाली. पोलिस, अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. पोलिसांनी नारेगावात धाव घेऊन शेकडो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले. पाऊस थांबल्याने रात्री एक वाजेनंतर पाणी ओसरत असल्याचे नगरसेवक गोकुळसिंग मलके यांनी सांगितले. चौका घाटाजवळ बंधारा फुटल्यामुळे पूर आल्याचे सांगण्यात येत आहे.\nमराठवाड्यात १७ मंडळांत अतिवृष्टी\nनांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांच्या काही भागांना शुक्रवारी (ता. २२) रात्री पावसाने झोडपून काढले. सतरा मंडळांत अतिवृष्टीची नोद झाली. हिंगोली जिल्ह्यात पुरात युवती वाहून गेली असून, तिचा शोध सुरू आहे. उमरगा जलमय होऊन मोठे नुकसान झाले. औरंगाबाद, बीड, लातूर, जालन्याच्या काही भागांत आज सरी कोसळल्या.\nनांदेड - जिल्ह्यातील सात मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. कंधारमधील बारूळमध्ये १४०, उस्माननगर ११०, कुरळा ७२, मुदखेड तालुक्‍यातील मुगट ९१, धर्माबाद ७५, लोहा तालुक्‍यातील कापशी १०३, हदगाव तालुक्‍यातील पिंपरखेड मंडळात ७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने तेथे अतिवृष्टीची नोंद झाली. आज सकाळी आठपर्यंत जिल्ह्यात सरासरी २४.५६ मिलिमीटर पाऊस झाला.\nपुरात युवती वाहून गेली\nहिंगोली - जिल्ह्यास पावसाने झोडपून काढले. औंढा ताल��क्‍यातील येहळेगाव (१५२ मि.मी.) तर वसमत तालुक्‍यातील हट्टा मंडळात (१३४ मि.मी.) अतिवृष्टीची नोंद झाली. हट्टा-सावंगी रस्त्यावरील घामोडा नाल्याच्या पुरामुळे काही काळ तीन गावांचा संपर्क तुटला होता. लोहगाव (ता. हिंगोली) येथील धुरपता रामा बोडखे (वय १८) ही ओढ्याच्या पुराच्या पाण्यात वाहून गेली. तिचा शोध सुरू आहे. हिंगोली शहरातून जाणाऱ्या कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे पुलावर पोलिस बंदोबस्त ठेवावा लागला. याच नदीच्या पुरामुळे डोंगरगाव पूल (ता. कळमनुरी) येथे पुलाजवळचे मंदिर पाण्यात बुडाले होते. जांभरूण रोडगे (ता. सेनगाव) गावाजवळच्या ओढ्याचे पाणी गावात शिरले.\nपरभणी - जिल्ह्यात सर्वच तालुक्‍यांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. पूर्णा तालुक्‍यात ५२ मिलिमीटर पाऊस झाला. आज सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी १५.२७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पालमजवळील लेंडी नदीच्या पुलावरून पाणी वाहिल्याने नदीपलीकडील आरखेड, सोमेश्वर, उमरथडी, सायाळ, फळा, घोडा आदी गावांचा संपर्क काही काळ तुटला होता.\nलातूर - जिल्ह्यात पाच दिवसांपासून सलग पाऊस सुरू असल्याने खोळंबलेल्या पेरण्यांना चालना मिळत आहे. काल रात्रीच्या पावसाने पाच मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. मंडळे, कंसात मिलिमीटरमध्ये पाऊस ः हेर (ता. उदगीर) - १४७. वाढवणा (१००), खंडाळी (ता. अहमदपूर) - १२६, झरी (ता. चाकूर) - १२०, हिसामाबाद (ता. शिरूर अनंतपाळ) - १०४, साकोळ - ११०. आज दुपारपासून शहरासह जिल्हाभरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.\nदरम्यान, बीड जिल्ह्यात चार दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरूच असून बीड, अंबाजोगाई, केज, नेकनूर, परळी वैजनाथ भागांत आज जोरदार सरी कोसळल्या. जालना शहरासह अंबड, घनसावंगी, मंठा, भोकरदन, तळणी, राणीउंचेगाव, वाटूर, वालसावंगी आदी ठिकाणी आज सकाळी रिमझिम झाली. औरंगाबाद शहरातही दुपारी आणि रात्री मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. फुलंब्रीमध्ये मात्र जोरदार सरी बरसल्याने काही दुकानांत पाणी शिरले.\nउमरगा - अतिवृष्टीने संपूर्ण शहर जलमय झाले. सुमारे अडीचशे घरांत पाणी घुसले. उमरगा, मुळज, नारंगवाडी महसूल मंडळांत ढगफुटीसदृश स्थितीने शेतीचे मोठे नुकसान झाले. पावसाचे पाणी राष्ट्रीय महामार्गावर थांबल्याने रात्री दोननंतर दोन तास वाहतूक ठप्प होती. पळसगाव शिवारातील पाझर तलाव फुटल्याने सुमारे ३६ एकर क्षेत्रांतील माती, पिक�� वाहून गेली.\nमंडळनिहाय मिलिमीटरमध्ये पाऊस - उमरगा १४६, मुरूम १९, दाळिंब २४, मुळज १४५, नारंगवाडी ११५.\nवालाच्या शेंगा, मेहरुणी बोरांची दुष्काळात भक्कम साथ\nसध्याच्या दुष्काळात बागायती शेतीही धोक्यात आली आहे. त्यामुळे कमी पाण्यात, कमी कालावधीत येऊ शकणारी पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. भले नगदी,...\nकमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली शस्त्रक्रिया\nमांजरी : अकाँड्रोप्लानझियाया अनुवांशिक आजाराने ग्रस्त सर्वात कमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली बेरिअट्रीक शस्त्रक्रिया नोबेल हॉस्पिटलमध्ये...\nआटपाडीत सरकारच्या निषेधार्थ घरावर लावले काळे झेंडे\nआटपाडी - धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यास सरकार चालढकल करीत आहे. याच्या निषेधार्थ धनगर समाजाने घरावर काळे झेंडे लावून सरकारचा निषेध केला....\nजिल्ह्यात होणार नवीन दहा आरोग्य केंद्रे\nऔरंगाबाद - जिल्हा नियोजन समितीने जिल्हा परिषदेला दहा ठिकाणी नवीन आरोग्य केंद्रे, तर तीन ठिकाणी उपकेंद्रे सुरू करण्याला मंजुरी दिली आहे. ही १३ केंद्रे...\nकऱ्हाड - घरगुती गॅसचा होणारा अवैध वापर टाळण्यासह सिलिंडरच्या काळाबाजारावर निर्बंध यावेत, यासाठी राज्यातील गॅस एजन्सीजची अचानक छापा टाकून तपासणी...\nऔरंगाबाद : महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याच्या केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्णयास बुधवारी (ता.12) केंद्रीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/nagar-news-temple-trust-parner-68548", "date_download": "2018-12-16T04:32:32Z", "digest": "sha1:FRCR3XTROFAGY6BET4DK7C3GLODJ2KHZ", "length": 12884, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nagar news temple trust in Parner पारनेर: खंडोबा देवस्थान ट्रस्टवर भाजप, राष्ट्रवादीचा वरचष्मा | eSakal", "raw_content": "\nपारनेर: खंडोबा देवस्थान ट्रस्टवर भाजप, राष्ट्रवादीचा वरचष्मा\nशनिवार, 26 ऑगस्ट 2017\nयाबाबत अधिक माहीती अशी की,आॅगस्ट महीन्यात जुन्या मंडळाची मुदत संपली होती तालुक्यासह बाहेरील जिल्ह्यातील भाविक व विविध पक्षातील पदाधिकार्‍यांसह एकुण ११५ लोकांनी याकरीता अर्ज केला होता तीन दिवस मुलाखती घेण्यात आल्या त्यातुन १५ विश्वस्तांची निवड नगर येथील सहाय्यक धर्मादाय उपायुक्त बी.टी.येंगडे यांनी आज जाहीर केल्या.\nटाकळी ढोकेश्वर : पिंपळगाव रोठा (ता. पारनेर) येथील 'ब' वर्ग असलेले व प्रतीजेजूरी समजले जाणारे खंडोबा देवस्थान ट्रस्टची नुतन विश्वस्त मंडळ आज (शनिवार) जाहीर करण्यात आले. यामध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा असल्याचे दिसुन येत असुन अनेक नविन चेहर्‍यांना यामध्ये संधी देण्यात आली आहे.\nयाबाबत अधिक माहीती अशी की,आॅगस्ट महीन्यात जुन्या मंडळाची मुदत संपली होती तालुक्यासह बाहेरील जिल्ह्यातील भाविक व विविध पक्षातील पदाधिकार्‍यांसह एकुण ११५ लोकांनी याकरीता अर्ज केला होता तीन दिवस मुलाखती घेण्यात आल्या त्यातुन १५ विश्वस्तांची निवड नगर येथील सहाय्यक धर्मादाय उपायुक्त बी.टी.येंगडे यांनी आज जाहीर केल्या.\nयामध्ये अॅड.पांडुरंग गायकवाड यांच्यासह अमर गुंजाळ,बन्सी ढोमे,किसन मुंढे,\nदेविदास क्षिरसागर यांच्यासह भाजप पक्षातील भाजपाच्या महीला अध्यक्षा अश्विनी थोरात,कासारे गावाचे उपसरपंच व टाकळी ढोकेश्वर भाजपचे गटप्रमुख महेंद्र नरड,\nदैठेणे गुंजाळचे उपसरपंच साहेबराव गुंजाळ,मनिषा जगदाळे,हनुमंत सुपेकर,चंद्रभान ठुबे हा भाजपला मानणारा गट आहे त्याचबरोबर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करणारे अभ्युदय बँकेचे संचालक मोहन घनदाट,बाजार समितीचे संचालक गंगाराम बेलकर,किसन धुमाळ,दिलीप घोडके हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गट मानला जातो.\nयामध्ये अनेक नविन चेहर्‍यांना संधी दिली असुन लवकरच अध्यक्षांसह इतर निवडी करण्यात येतील अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nअशोक चव्हाणांच्या पोस्टरला फासले काळे (व्हिडिओ)\nअमरावती- भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या बॅनरवर शाई फेकून काँग्रेसचा निषेध...\nयशवंतनगर : पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांतून भाजप सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राचेसुद्धा राजस्थान होईल....\nजागावाटपाबाबत दोन्ही कॉंग्रेसची पुढील आठवड्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस...\nप्रचाराचा मुद्दा ‘क्रॅश’ (अग्रलेख)\nविधानसभा निवडणूक प्रचारातील काँग्रेसच्या ‘राफेल’ विमानखरेदीतील कथित भ्रष्टाचाराच्या घणाघाती प्रचाराचा मुद्दा जिव्हारी लागल्यानंतर, भारतीय जनता पक्ष...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-live-wallpapers/?q=Butterflies", "date_download": "2018-12-16T03:38:38Z", "digest": "sha1:2VWJH5MBAHJ4A6YH7ZFEGXBA37ZE5PWN", "length": 6165, "nlines": 117, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - Butterflies अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर", "raw_content": "\nथेट वॉलपेपर वॉलपेपर GIF अॅनिमेशन आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nथेट वॉलपेपर शैली सर्व\nयासाठी शोध परिणाम: \"Butterflies\"\nSearch in Themes, Android अॅप्स किंवा अँड्रॉइड गेम\nएचडी वॉलपेपर मध्ये शोधा किंवा GIF अॅनिमेशन\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nथेट वॉलपेपर अँड्रॉइड थीम Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nलाइव्ह वॉलपेपर सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या अँन्डिडा मोबाईलवर Cutes for Girls HD 3D अनुप्रयोग डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड वॉलपेपरपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर स्टोअर वर, आपण शुल्क पूर्णपणे मुक्त कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. या थेट वॉलपेपरचे छान आणि सुंदर स्वरूप आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला बर्याच इतर थेट वॉलपेपर आणि विविध शैलीचे थीम दिसतील, ज्यातून अब्जावधी आणि चित्रपटांवरील प्रेम आणि अँड्रॉइड थेट वॉलपेपर आपल्या अँड्रॉइड मोबाइल फोनवर लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड, टॅबलेट किंवा संगणक. शीर्षस्थानी पाहण्यासाठी 10 सर्वोत्कृष्ट लाइव्ह वॉलपेपर, Android, फक्त लोकप्रियता द्वारे लाइव्ह वॉलपेपर वर्गीकरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbha24taas.com/?cat=59", "date_download": "2018-12-16T04:30:12Z", "digest": "sha1:IMV6XNPFJD7J74OWS2B4FL733JMH6HVA", "length": 25892, "nlines": 131, "source_domain": "vidarbha24taas.com", "title": "गडचिरोली – विदर्भ २४ तास", "raw_content": "\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nअल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार, आरोपी गजाआड\nBreaking News अकोला अमरावती ई-पेपर कृषिपुत्र गडचिरोली गोंदिया चंद्रपुर टेकनॉलॉजि ताज्या बातम्या नागपुर बुलढाणा भंडारा यवतमाळ राष्ट्रीय वर्धा वाशिम विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nनायगांवच्या शेतकऱ्याने केले हॅन्डपंपावर खत देण्याचे यंत्र तयार\nनायगांवच्या शेतकऱ्याने केले हॅन्डपंपावर खत देण्याचे यंत्र तयार शेतोपयोगी वस्तुपासुन केला प्रयोग छगन जाधव स्पेशल स्टोरी धामणगांव रेल्वे :- शेतकऱ्याने पारंपारीक पध्दतीने शेती केल्यास उत्पनात वाढ फार कमी प्रमाणात होते. परंतु धामणगांव तालुक्यातील शेतकरी आपल्या शेतात नवनविन प्रयोग करुन पारंपारीक पध्दतीने शेती न करता आधुनिक पध्दतीत वाटचाल करतांना दिसतात. असाच प्रयोग तालुक्यातील नायगांव येथिल शेतकऱ्याने […]\nBreaking News अकोला ई-पेपर गडचिरोली गोंदिया चंद्रपुर ताज्या बातम्या नागपुर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम\nश्लोक भुजबळ याचे दुःखद निधन\nश्लोक भुजबळ याचे दुःखद निधन धामनगांव रेल्वे:- येथील युवा पत्रकार मंगेश भुजबळ यांचा पुत्र चि.श्लोक वय 6 वर्ष याचे अल्पशा आजाराने आज सोमवार ला दुपारी दुःखद निधन झाले मागील पाच दिवसा पासून श्लोक वर नागपुर येथील डॉ प्रमोद गिरी यांचे खाजगी रुग्णालयात मेंदू ला रक्त पुरवठा करणारी रक्तवाहिनी बंद झाल्या मुळे त्याला अर्धांग वायु चा […]\nBreaking News अकोला अमरावती ई-पेपर गडचिरोली गोंदिया चंद्रपुर नागपुर बुलढाणा भंडारा यवतमाळ राष्ट्रीय वर्धा वाशिम विदर्भ\nशेतकर्यांना बोंडअळी व पिकविम्याचे पैसे मिळण्याबाबत नांदगाव खंडेश्वर तालुका शिवसेना आक्रमक\nशेतकर्यांना बोंडअळी व पिकविम्याचे पैसे मिळण्याबाबत नांदगाव खंडेश्वर तालुका शिवसेना आक्रमक ●●●●●●●●●●●●●●●●●●● उत्तम ब्राम्हणवाडे नांदगाव खंडेश्वर:-शेतकर्यांना नैसर्गिक व शेतमालाअभावी व नाफेडला विकलेल्या तुर व चना चे पैसे न मिळाल्यामुळे व कर्जमाफी होऊन सुद्धा बॅक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे आर्थीक टंचाईचा सामना करावा लागत आहे.त्यातच बि.बियाण्याचे भाव वाढले आहे कोणत्याही कृषी दुकाणदार उधार द्यायला तयार […]\nBreaking News Uncategorized अकोला गडचिरोली गोंदिया चंद्रपुर ताज्या बातम्या नागपुर बुलढाणा भंडारा महाराष्ट्र यवतमाळ राष्ट्रीय वर्धा वाशिम विदर्भ\nसिमेंट बंधाऱ्यामुळे अंबाडा ते नागरवाडी रस्ता बंद\nसिमेंट बंधाऱ्यामुळे अंबाडा ते नागरवाडी रस्ता बंद मनसेचा कृषी अधिकाऱ्यांच्या दालनातच ठिय्या पेरणी करावी तरि कशी शेतकऱ्यांपुढे प्रश्न तालुका प्रतिनिधी :- आशिष गवई , परतवाडा :- परतवाडा जवळील अंबाडा ते नांगरवाडी हा रस्ता सिमेंट बंधाऱ्यामुळे बंद झाल्याने येथे शेतामध्ये जाणार्या शेतकऱ्यांचा रस्ता बंद झाल्यामुळे त्यांनी शुक्रवार दि. २९ ला अचल पुरातील तालुका कृषी कार्यालयांमध्ये […]\nBreaking News अकोला अमरावती ई-पेपर गडचिरोली गोंदिया चंद्रपुर ताज्या बातम्या नागपुर बुलढाणा भंडारा महाराष्ट्र यवतमाळ राष्ट्रीय वर्धा वाशिम विदर्भ\nअवेेैध तांदूळ हेराफेरि प्रकरणातील आरोपी कृष्णकुमार उर्फ बंडू अग्रवाल याची तुरुंगात रवानगी\nअवेेैध तांदूळ हेराफेरि ���्रकरणातील आरोपी कृष्णकुमार उर्फ बंडू अग्रवाल याची तुरुंगात रवानगी अचलपूर सह चांदूर बाजारातही गुन्हे दाखल तालुका प्रतिनिधी :- आशिष गवई परतवाडा :- अचलपूर येथील तांदुळ चोरट्या मार्गाने मध्यप्रदेशात अवैधरित्या पाठवणारा कृष्णकुमार ऊफ बंडू बन्सीलाल अग्रवाल याचि आज शुक्रवार दि २९ ला अचलपूर प्रथम श्रेणी न्यायालयाने तुरुंगात रवानगी केलि आहे .तर त्याचा साथीदार […]\nBreaking News अकोला अमरावती ई-पेपर गडचिरोली गोंदिया चंद्रपुर ताज्या बातम्या नागपुर बुलढाणा भंडारा महाराष्ट्र यवतमाळ वर्धा वाशिम विदर्भ\nशासकीय तांदूळ प्रकरणातील आरोपी कृष्णकुमार उर्फ बंडू अग्रवाल याची तुरुंगात रवानगी अचलपूर सह चांदूर बाजारातही गुन्हे दाखल आशिष गवई , परतवाडा :- अचलपूर येथील शासकीय तांदुळ चोरट्या मार्गाने मध्यप्रदेशात अवैधरित्या पाठवणारा कृष्णकुमार ऊफ बंडू बन्सीलाल अग्रवाल याचि आज शुक्रवार दि २९ ला अचलपूर प्रथम श्रेणी न्यायालयाने तुरुंगात रवानगी केलि आहे .तर त्याचा साथीदार रवी गुप्ता […]\nBreaking News अकोला अमरावती ई-पेपर गडचिरोली गोंदिया चंद्रपुर ताज्या बातम्या नागपुर बुलढाणा भंडारा महाराष्ट्र यवतमाळ राष्ट्रीय वर्धा वाशिम विदर्भ\nजिल्हा परिषद सदस्य -पंचायत उपसभापती यांच्या गावातील रस्ते खराब\nजिल्हा परिषद सदस्य -पंचायत उपसभापती यांच्या गावातील रस्ते खराब खोलापूर येथील रस्त्या अभावी विद्यार्थ्यांचे हाल स्थानिक लोकप्रतिनिधी चे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केल प्रतिनिधी:- गजानन खोपे वाठोडा शुक्लेश्वर :- भातकुली तालुक्यातील खोलापूर वार्ड क्रमांक दोन मध्ये परिसरात अगंवाडी प्राथमिक शाळा, हायस्कूल आहेत. विद्यार्थीना या रस्त्यावरून ये -जा करताना त्रास सहन करावा लागतो, तसेच पावसाच्या […]\nBreaking News अकोला अमरावती ई-पेपर गडचिरोली गोंदिया चंद्रपुर ताज्या बातम्या नागपुर बुलढाणा भंडारा महाराष्ट्र यवतमाळ राष्ट्रीय वर्धा वाशिम विदर्भ\nसा.बा .उपविभागीय कार्यालयाच्या मंजुरी बाबत अधिकारी उदासीन ; तर पालक मंत्र्यांना पडला आपल्याच घोषणेचा विसर \nसा.बा .उपविभागीय कार्यालयाच्या मंजुरी बाबत अधिकारी उदासीन ; तर पालक मंत्र्यांना पडला आपल्याच घोषणेचा विसर तालुका प्रतिनिधी:-उत्तम ब्राह्मण वाडे नांदगाव खंडेश्वर:-27 हजार लोकसंख्या असलेल्या नांदगाव खंडेश्वर तालुका मुख्यालय येथे जवळजवळ सर्व शासकीय कार्यालय आहेत परंतु सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय नसल्याने सन 2001 पासून आतापर्यंत ही मागणी तालुक्यातील विविध संघटना करीत आहेत अशातच अमरावती जिल्ह्यात […]\nBreaking News अकोला अमरावती ई-पेपर गडचिरोली गोंदिया चंद्रपुर ताज्या बातम्या नागपुर बुलढाणा भंडारा महाराष्ट्र यवतमाळ राष्ट्रीय वर्धा वाशिम विदर्भ\nडॉक्टरांच्या समन्वयामुळे गर्भवती मातेला जीवदान\nडॉक्टरांच्या समन्वयामुळे गर्भवती मातेला जीवदान डॉ जुमळे, डॉ नीता नागले यांचे प्रयत्न सार्थकी आशिष गवई परतवाडा :- अचलपूर तालुक्यातील मल्हारा काळवीट या गावातील खिमु भोगेलाल बेलसरे वय 28 या गर्भवती महिलेला डॉक्टरांच्या समन्वयामुळे जीवदान मिळाले आहे धामणगाव गढिचे वैद्यकीय अधिकारी डॉ झुमळे आणि चिखलदरा तालुक्यातील मोथा उपकेंदाचे वैद्यकीय अधिकारी डॉ नीता नागले यांच्या समन्वयामुळे गर्भवती […]\nBreaking News अकोला अमरावती ई-पेपर गडचिरोली गोंदिया चंद्रपुर ताज्या बातम्या नागपुर बुलढाणा भंडारा मनोरंजन महाराष्ट्र यवतमाळ राष्ट्रीय वर्धा वाशिम विदर्भ\nपंचायत समिती सभापतींनी हाती घेतला शिक्षणाचा कासरा\nपंचायत समिती सभापतींनी हाती घेतला शिक्षणाचा कासरा नवागत विद्यार्थ्याचे केले पाद्य पूजन —————————————- छगन जाधव धामणगाव रेल्वे:- नवीन शैक्षणिक वर्ष २०१८-१९ प्रारंभ प्रसंगी तालुक्यातील तरोडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी येथील विद्यार्थ्याची बैलगाडी वरून मिरवणूक काढण्यात आली.या बैलगाडीचा शिक्षणरुपी कासरा पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील यांनी धरला होता.नवागत विद्यार्थ्याचे पाद्यपूजन करून रोप देऊन स्वागत करण्यात […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nPosted on December 15, 2018 1:04 pm Author chhagan jadhao\tComments Off on आदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन पालकमंत्री पोटे यांनी दिली भेट मुख्यमंत्री घेणार आठ दिवसात शासकीय बैठक आमदार सुनील देशमुख यांनी सोडविले उपोषण अमरावती:- गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा स्पष्ट निर्वाळा चार महिन्यापूर्वी उच्च न्यायालयाने दिला विधानसभा व विधानपरिषदेत गोवारीचा प्रश्न मांडला गेला तरी अद्यापही न्यायालयाच्या निर्णयाचा शासकीय अध्यादेश काढला नसल्याने आदिवासी […]\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nPosted on December 14, 2018 2:40 am Author chhagan jadhao\tComments Off on जुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nBreaking News ई-पेपर महाराष्ट्र विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी अमरावती नुकताच बुलढाणा फिल्म सोसायटीतर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराचे थाटात वितरण झाले शिवाजी महाविद्यालय बुलढाणा येथे राज्यभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना फिल्म सोसायटी बुलढाणा तर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सोहळ्यात मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती या […]\nअडत्याला खरेदीदार होता येणार नाही \nगुलाबराव महाराजांच्या पालखीचे आळंदीला प्रस्थान:\nप्रहार नगरसेवकाचे अनोखे आंदोलन; घंटागाडी चालवत आणला नगरपालिकेवर कचरा\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://chitrasrushti.blogspot.com/2018/10/blog-post_4.html", "date_download": "2018-12-16T04:43:03Z", "digest": "sha1:6EDFPPOPUDNIRI2A6RUWM45QWVRQWSP5", "length": 9412, "nlines": 68, "source_domain": "chitrasrushti.blogspot.com", "title": "चित्रसृष्टी (मराठी)", "raw_content": "\nमाझ्या या ब्लॉग वर मी चित्रपट सृष्टीतील घडामोडी तसेच संबंधित कला-साहित्य विश्वावर मराठीत लिहिलेले असेल यांत लेख, समीक्षा व मुलाखती आदींचा समावेश असेल यांत लेख, समीक्षा व मुलाखती आदींचा समावेश असेल\nमराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्ण काळ आपल्या तडफदार अभिनयाने गाजवणारे अरुण सरनाईक यांचा आज ८३वा जन्मदिन\nतरुण तडफदार अरुण सरनाईक\n१९५६ रोजी 'भटाला दिली ओसरी' या मो. ग. रांगणेकरांच्या नाटकाद्वारे अभिनय कारकीर्द सुरु केलेल्या अरुण सरनाईक\nयांनी १९६१ रोजी 'शाहीर परशुराम' या अनंत माने दिग्दर्शित मराठी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले\nपुढे मग दिनकर पाटील यांचा 'वरदक्षिणा' (१९६२) सारखे सामाजिक, मानेंचा 'एक गाव बारा भानगडी' (१९६८), 'गणाने घुंगरू हरवले' (१९७०) सारखे ग्रामीण तर 'घरकुल' (१९७०) सारखे शहरी चित्रपट..यांतील त्यांच्या भूमिका वैशिष्टपूर्ण ठरल्या गायक घराण्यातून आल्याने त्यांनी काही चित्रपटांतून गाणीही गायली. त्यात शांतारामबापूंच्या 'चंदनाची चोळी अंग अंग जाळी' (१९७५) मधील त्यांचे \"एक लाजरा न साजरा मुखडा..\" गाणे गाजले\n'मुंबईचा' जावई' (१९७०) चित्रपटात गाताना अरुण सरनाईक व सुरेखा\nत्यांचे अभिनित काही चित्रपट हे विशेष ठरले..त्यातला एक म्हणजे बाबा पाठक यांनी दिग्दर्शित केलेला 'संथ वाहते कृष्णामाई' (१९६७)..पुढे आशुतोष गोवारीकरने केलेल्या 'स्वदेस' (२००४) या हिंदी चित्रपटाचे मूळ तिथेच होते आणि मराठीत अरुण सरनाईक यांनी केलेली इंजिनिअरची भूमिका यात शाहरुख खानने केली यानंतरचा दुसरा म्हणजे राजा ठाकूर दिग्दर्शित 'मुंबईचा' जावई' (१९७०) हा एकत्र कुटुंब आणि महानगरातील घराची समस्या यावरील चित्रपट..यावर पुढे बासू चटर्जींनी 'पिया का घर' (१९७२) हा हिंदी चित्रपट केला. (अलीकडे आलेला 'डबल सीट' नामक मराठी चित्रपटाचे प्रेरणास्रोतही तोच यानंतरचा दुसरा म्हणजे राजा ठाकूर दिग्दर्शित 'मुंबईचा' जावई' (१९७०) हा एकत्र कुटुंब आणि महानगरातील घराची समस्या यावरील चित्रपट..यावर पुढे बासू चटर्जींनी 'पिया का घर' (१९७२) हा हिंदी चित्रपट केला. (अलीकडे आलेला 'डबल सीट' नामक मराठी चित्रपटाचे प्रेरणास्रोतही तोच\n'सिंहासन' (१९७९) चित्रपटात अरुण सरनाईक\nयांतील तिसरा महत्वाचा चित्रपट म्हणजे डॉ. जब्बार पटेल यांचा 'सिंहासन' (१९७९)..यात अरुण सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांची साकारलेली व्यक्तिरेखा ही त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील सर्वोच्च ठरली पुरस्कारासह त्यावरील चर्चाही गाजल्या..अशाच एका पर��संवादात त्यांनी नमूद केले की 'आपल्या भूमिकेस मिळालेली खरी पावती म्हणजे (तत्कालिन मुख्यमंत्री) वसंतदादा पाटील यांना भेटायला गेल्यावर \"या सी. एम.. पुरस्कारासह त्यावरील चर्चाही गाजल्या..अशाच एका परिसंवादात त्यांनी नमूद केले की 'आपल्या भूमिकेस मिळालेली खरी पावती म्हणजे (तत्कालिन मुख्यमंत्री) वसंतदादा पाटील यांना भेटायला गेल्यावर \"या सी. एम..\" म्हणून त्यांनी केलेले स्वागत\" म्हणून त्यांनी केलेले स्वागत\nअरुण सरनाईक यांना भेटण्याची संधी मला मिळाली. त्यात त्यांच्या अभिनयाची तारीफ केल्यावरचे त्यांचे खर्ज्यातील हसणे आजही आठवते\nस्वरमय स्मृती ठेवूनी जाती\nमराठी रंगभूमी-चित्रपटाच्या सुवर्णकाळातील स्टार\n२००२ मध्ये माझ्या 'चित्रसृष्...\nशास्त्रीय गायक-संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर..८१\nमहिलांवरील अत्याचारांस वाचा फोडणाऱ्या 'मिस इंडिया'...\nफक्त 'क्रीडा'चाच विचार..कला-लेखन क्षेत्राबाबत काय\nआमच्या अक्काआजी (आईची आई) श्रीमती मालतीबाई देशपांड...\nबोलके डोळे नि भावगर्भता हे स्मिता पाटीलच्या अभिनया...\nरूपगुणसंपन्न अभिनेत्री मधुरा वेलणकर-साटम\n ज्येष्ठ लेखक-पत्रकार ह. मो. मर...\n - मनोज कुलकर्णी जनमानसांत ...\nदिग्गज संगीतकार-गायक सुधीर फडके अर्थात बाबूजी बाबूजी स्मरण .. जन्मशताब्दी लेख: - मनोज कुलकर्णी \"तोच चन्द्रमा नभ...\nमखमली आवाजाचे लोकप्रिय गायक अरुण दाते. मराठीतील तलत..अरुण दाते - मनोज कुलकर्णी \"संधीकाली या अशा..\" मखमली आवाज...\nआद्य चित्रकर्ते भालजी पेंढारकर. 'बाबा' भालजी पेंढारकरांना वंदन - मनोज कुलकर्णी आपल्या भारतीय चित्रपटाच्या आद्य प्रवर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/vijay-goel-begins-clean-up-of-asian-wrestling-venue/", "date_download": "2018-12-16T03:33:00Z", "digest": "sha1:3MW7HC5XFEV7NMANECKXZKEB5QLM63SZ", "length": 7681, "nlines": 58, "source_domain": "mahasports.co.in", "title": "केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनीच केली स्वच्छतागृहाची सफाई", "raw_content": "\nकेंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनीच केली स्वच्छतागृहाची सफाई\nकेंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनीच केली स्वच्छतागृहाची सफाई\nकेंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल सध्या भारतात होणाऱ्या अंडर १७ विश्वचषकाच्या तयारीकडे जातीने लक्ष देत आहेत. कधी सुरु असलेली कामे पाहून आनंद तर कधी नजरंगी ते प्रकट करत आहेत. ही स्पर्धा स्वप्नवत होण्यासाठी त्यांनी कंबर कसली ��हे. तरीही काही बारीक-सारीक गोष्टींमुळे येणाऱ्या पाहुण्यांना कोणताही त्रास नको म्हणून क्रीडामंत्री सर्व मैदाने स्वतः फिरत आहेत.\nगेल्या आठवड्यात त्यांनी इंदिरा गांधी स्टेडियमला भेट देऊन तेथील स्वच्छतागृहांची अचानक पाहणी केली तेव्हा ती अतिशय अस्वच्छ असल्याचे दिसताच स्वतःच साफसफाईला सुरवात केली. कांही दिवसांपूर्वी येथे कुस्ती स्पर्धा झाल्या होत्या व त्यात आंतरराष्ट्रीय पैलवानही सहभागी झाले होते. त्यावेळी स्वच्छतागृहे घाणेरडी असल्याच्या तक्रारी केल्या गेल्या होत्या.\nक्रीडामंत्र्यांनी याची दाखल घेत मैदानाला भेट दिली. त्यावेळी स्वच्छतागृहांबाहेर टिश्यू पेपरचे बोळे पडल्याचे दिसताच त्यांनी स्वतः टिशू पेपर उचलायला सुरुवात केली. तसेच बरोबर असलेल्या दिल्लीकर युवा क्रिकेटपटूंना मदत करायला सांगितली. यावेळी त्यांनी मैदानातील अन्य विभागांनाही भेटी दिल्या. त्यात त्यांनी मुले व मुलींच्या हॉस्टेल तसेच जिमनॅस्टिक हॉल, बॉक्सिंग हॉलची पाहणी केली.\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..\nISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एक��च ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}