diff --git "a/data_multi/mr/2018-47_mr_all_0195.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2018-47_mr_all_0195.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2018-47_mr_all_0195.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,832 @@ +{"url": "https://lokmat.news18.com/national/sharad-pawars-ncp-skips-sonia-gandhis-big-opposition-meet-267064.html", "date_download": "2018-11-19T11:25:39Z", "digest": "sha1:EHOQXAXCLNJUYJE6ON3HX4GO3WRHOS6P", "length": 12033, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सोनिया गांधींच्या बैठकीला शरद पवारांची दांडी !", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'���ुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nसोनिया गांधींच्या बैठकीला शरद पवारांची दांडी \nआजच्या बैठकीला एनसीपीच्या बैठकीत अनुपस्थितीमुळे शरद पवार ही नितीश कुमार यांच्या वाटेवर जाणार का अशी चर्चा आहे\n11 आॅगस्ट : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दांडी मारल्यामुळे तर्कवितर्काना उधाण आलंय.\nसंसदेच्या सत्रानंतर सुद्धा मोदी सरकारला घेरण्यासाठी सोनिया गांधींनी आज विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. या बैठकीला यूपीएचे घटक पक्ष असलेले सिताराम येचुरी, ममता बॅनर्जीसह सर्व पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. मात्र या बैठकीला एनसीपीचा एकही नेता उपस्थित नाही. नेहमी शरद पवार या बैठकीला हजर असतात. मात्र, यावेळी त्यांनी दांडी मारली.\nगुजरातमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनसीपीच्या आमदारांनी काँग्रेसला मतदान केले नव्हते. त्यामुळे काँग्रेस-एनसीपीचे संबंध ताणले होते. आजच्या बैठकीला एनसीपीच्या बैठकीत अनुपस्थितीमुळे शरद पवार ही नितीश कुमार यांच्या वाटेवर जाणार का अशी चर्चा आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nअंतराळातून असा दिसतोय 'स्टॅच्यू आॅफ युनिटी'\nपंजाबमधल्या बॉम्ब हल्ल्यामागे ISI चा हात \nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\n���ोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/jxt-jxipp-01-na-mp3-player-blue-price-pjsJsx.html", "date_download": "2018-11-19T12:11:28Z", "digest": "sha1:6LYM77QDCDVLFPAFFAKDA654OT7P34SQ", "length": 13538, "nlines": 318, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "जक्सत जक्सइप्प 01 ना पं३ प्लेअर ब्लू सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nजक्सत पं३ प्लायर्स & इपॉड्स\nजक्सत जक्सइप्प 01 ना पं३ प्लेअर ब्लू\nजक्सत जक्सइप्प 01 ना पं३ प्लेअर ब्लू\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजक्सत जक्सइप्प 01 ना पं३ प्लेअर ब्लू\nजक्सत जक्सइप्प 01 ना पं३ प्लेअर ब्लू किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये जक्सत जक्सइप्प 01 ना पं३ प्लेअर ब्लू किंमत ## आहे.\nजक्सत जक्सइप्प 01 ना पं३ प्लेअर ब्लू नवीनतम किंमत Aug 18, 2018वर प्राप्त होते\nजक्सत जक्सइप्प 01 ना पं३ प्लेअर ब्लूफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nजक्सत जक्सइप्प 01 ना पं३ प्लेअर ब्लू सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 289)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nजक्सत जक्सइप्प 01 ना पं३ प्लेअर ब्लू दर नियमितपणे बदलते. कृपया जक्सत जक्सइप्प 01 ना पं३ प्लेअर ब्लू नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nजक्सत जक्सइप्प 01 ना पं३ प्लेअर ब्लू - वापरकर्तापुनरावलोकन���\nखूप चांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nजक्सत जक्सइप्प 01 ना पं३ प्लेअर ब्लू वैशिष्ट्य\nप्लेबॅक तिने 4 Hours\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 59 पुनरावलोकने )\n( 65 पुनरावलोकने )\n( 102 पुनरावलोकने )\n( 34 पुनरावलोकने )\n( 153 पुनरावलोकने )\n( 153 पुनरावलोकने )\n( 153 पुनरावलोकने )\n( 465 पुनरावलोकने )\n( 80 पुनरावलोकने )\n( 5 पुनरावलोकने )\nजक्सत जक्सइप्प 01 ना पं३ प्लेअर ब्लू\n4/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Food-poisoning-to-300-women-prisoners-in-Byculla-jail/", "date_download": "2018-11-19T11:48:28Z", "digest": "sha1:PAW63DF7JSF2BWV5ORCN7UQU6FMSQCOM", "length": 8128, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भायखळा जेलच्या ३०० महिला कैद्यांना अन्नविषबाधा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › भायखळा जेलच्या ३०० महिला कैद्यांना अन्नविषबाधा\nभायखळा जेलच्या ३०० महिला कैद्यांना अन्नविषबाधा\nभायखळा येथील महिला कारागृहातील तब्बल 300 कैद्यांना अन्नातून विषबाधा झाली. पोटदुखी आणि उलट्या सुरू झाल्यानंतर यातील 81 महिला कैद्यांना व चार महिन्यांच्या एका बालकाला शुक्रवारी सकाळी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्व रुग्णांना अन्नातून विषबाधा झाली असल्याचे प्रथम दर्शनी दिसत असताना रुग्णालय प्रशासनाने मात्र अजून तशी पुष्टी दिलेली नाही. 48 तास रुग्णांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले जाणार असून, सर्वांची प्रकृती स्थिर आहे.\nया तुरुंगात 312 महिला आणि 399 पुरुष कैदी आहेत. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे नाश्ता केल्यानंतर काही महिला कैद्यांना पोटदुखी, उलट्या सुरू झाल्या. हळूहळू ही संख्या वाढत जाऊन 300 वर गेली. यातील 81 महिला कैदी आणि एका चार महिन्याच्या बाळाला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाने एकूण 100 बेडची सोय या रुग्णांसाठी केली असून 40 डॉक्टरांची टीम तैनात करण्यात आली आहे. सध्या एका रुग्णामागे दोन डॉक्टर उपचार करत आहेत. सर्व कैद्यांना अ‍ॅन्टीबायोटीक देण्यात आल्याचे डॉ. वकार शेख यांनी सांगितले. कैद्यांच्या विविध तपासण्या केल्या असून, अहवाल येणे बाकी आहे. त्यानंतरच घटनेचे नेमके कारण समजू शकेल असे जे. जे. रु��्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुकुंद तायडे यांनी सांगितले.\nपाच दिवसांपूर्वी तीन कैद्यांना उलट्या, जुलाब सुरु झाल्याने त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल केले होते. एका कैद्यामध्ये कॉलराच्या आजारासारखी लक्षणे दिसू लागल्याने ही माहिती आरोग्य विभागाला कळविण्यात आली. गुरुवारी महापालिकेच्या ई वॉर्डच्या आरोग्य विभागाच्या पथकाने तुरुंगात पाहणी केल्यानंतर तुरुंग कर्मचारी आणि कैद्याना गोळ्या दिल्या. रात्रीच्या जेवणापूर्वी काही कैद्यांनी त्या गोळ्या खाल्ल्यानंतर काही महिला कैद्याना त्रास सुरू झाला.\nतुरुंगातील डॉक्टरांनी काहींना तपासून जे. जे. ला पाठवले. मात्र शुक्रवारी सकाळी बॅरेक क्र.1 (महिला बॅरेक) मधील महिलांना त्रास जाणवू लागला. सात वाजता पहिली महिला उलटी होत असल्याची तक्रार घेऊन आली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने महिला त्रास होत असल्याच्या तक्रारी करू लागल्याचे तुरुंग महानिरीक्षक राजवर्धन सिन्हा यांनी सांगितले. तुरुंग प्रशासनाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे, असेही ते म्हणाले.\nबाधा नेमकी कशामुळे झाली याचे मूळ शोधले जाणार आहे. कैद्यांच्या वैद्यकीय पॅथोलॉजी अहवालावरून या बाबींचा उलगडा होईलच. शिवाय तुरुंगातील पाण्याचे नमुने महापालिकेकडे तर अन्नाचे नमुने अन्न व औषध प्रशासनाकडे पाठवले आहेत. त्या तिन्ही अहवालानंतर बाधा कशामुळे झाली हे स्पष्ट होईल. अहवाल येईपर्यंत कैद्यांना बाटलीतील पाणी दिले जाणार आहे. - राजवर्धन सिन्हा, तुरुंग महानिरीक्षक\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Traders-spontaneously-closed-in-Kasegaon/", "date_download": "2018-11-19T12:11:59Z", "digest": "sha1:UOQBXN2CTNPSWX5K2TF42GI4GNTX6DHA", "length": 4450, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कासेगावमध्ये व्यापार्‍यांचा उत्स्फूर्त बंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › कासेगावमध्ये व्यापा���्‍यांचा उत्स्फूर्त बंद\nकासेगावमध्ये व्यापार्‍यांचा उत्स्फूर्त बंद\nकासेगाव (ता. वाळवा) येथील भैरवनाथ पाणी संस्थेच्या अन्याय्य कारभाराच्या निषेधार्थ व्यापार्‍यांनी मंगळवारी उत्स्फूर्त बंद पाळला. शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. दरम्यान आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी बुधवारी चावडी चौकात जाहीर सभा होत आहे, अशी माहिती श्रमिक मुक्‍ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी दिली. भैरवनाथ संस्थेच्या कारभाराविरोधात श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन सुरू आहे. इस्लामपूरच्या सहाय्यक निबंधक यांनी पाच सभासदांची वसूल केलेली पाणीपट्टी परत करण्याचे आदेश दिले होते.\nयापूर्वीही निबंधकांनी आदेश दिले असतानाही संस्थेने त्याची अंमलबजावणी केली नव्हती. त्यामुळे शेतकर्‍यांनी बेमुदत आंदोलन सुरूच ठेवले आहे. मंगळवारी गावातील सर्व व्यापार्‍यांनी दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. बुधवारच्या जाहीर सभेत संस्थेने नवीन सभासद करून घेण्यासाठी अटी घातल्या आहेत. त्या कागदपत्रांची होळी करण्यात येणार आहे. तसेच याबाबत प्रांताधिकार्‍यांच्या उपस्थितीत बुधवारी बैठक होणार आहे.\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nB'day Spl : बोल्‍डनेस म्‍हणजे जीनत...\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/category/editions/sindhdurg", "date_download": "2018-11-19T12:08:06Z", "digest": "sha1:QPMACNXHKMDLL2KM2SR5JLI6XUWXVAIT", "length": 10253, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सिंधुदुर्ग Archives - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग\nकुडाळात महिलेची रेल्वेखाली आत्महत्या\nसहा महिन्यांच्या मुलाचे पंधरा दिवसांपूर्वीच आकस्मिक निधन वार्ताहर / कुडाळ: कुडाळ-पहिली कुंभारवाडी येथे भाडय़ाने राहणाऱया सौ. दीप्ती दीपक चिंदरकर (40) यांनी रविवारी सकाळी रेल्वेखाली आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह कुडाळ-एमआयडीसी रेल्वे ट्रकवर आढळला. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. त्यांच्या सहा महिन्यांच्या मुलाचे पंधरा दिवसांपूर्वी आकस्मिक निधन झाले होते. त्या मानसिक धक्क्याने त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी चर्चा परिसरात होती. सौ. ...Full Article\nतिलारीचे गोव्याचे पाणी रोखणार\nदोडामार्गचे माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांचा इशारा : कालवाबाधित ग्रामस्थांना आधी योग्य सुविधा द्या वार्ताहर / दोडामार्ग: कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या हद्दीतून गेलेल्या तिलारी प्रकाल्पाच्या डाव्या कालव्याची स्थिती न सुधारल्यास व कालवाबाधित ग्रामस्थांना ...Full Article\nगडनदी-झारापपर्यंतचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण\nअर्धवट पुलांच्या कामासाठी नव्याने निविदा : नवीन पूलही वाहतुकीस खुला होणार, नंतर जुना पूल पाडणार पुरवणी निवाडय़ाची रक्कम प्राप्त होण्यास सुरुवात पुरवणी निवाडय़ाची रक्कम प्राप्त होण्यास सुरुवात वार्ताहर / कणकवली: महामार्ग चौपदरीकरणांतर्गत ज्या पुलांची कामे अर्धवट स्थितीत ...Full Article\nतन्वीची मृत्यूशी झुंज निष्फळ\nदेवाची बत्ती लावण्यास गेली असता अंगावरील कपडय़ांनी घेतला होता पेट वार्ताहर / कट्टा: घरात देवाची बत्ती लावताना गंभीररित्या भाजलेल्या पेंडूर येथील तन्वी नितीन राणे या नऊ वर्षीय मुलीचे शुक्रवारी ...Full Article\nमालवणला डिसेंबरमध्ये आरोग्य शिबीर\nमुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून उपक्रम : कुडाळ येथे आरोग्य अधिकाऱयांसमवेत बैठक अठरा वर्षांपर्यंतची मुले, महिलांच्या तपासणीवर विशेष लक्ष केंद्रीत प्रतिनिधी / कुडाळ: मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून 8 डिसेंबर रोजी ...Full Article\nदोडामार्गात आंतरराष्ट्रीय दर्जाची युनिव्हर्सिटी\nदीपक केसरकर यांची माहिती : आंबेली नाटय़महोत्सवाचे उद्घाटन : केरळच्या धर्तीवर तिलारी पर्यटन केंद्राचा विकास प्रतिनिधी / दोडामार्ग: केरळमध्ये पेरियार राष्ट्रीय उद्यान आहे. हे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. याच धर्तीवर तिलारीतही पर्यटन ...Full Article\nचौपदरीकरणाला लाभणार हिरवी किनार\nएक कि. मी. अंतरापर्यंत खासगी जागेत वृक्ष लागवड सामाजिक वनीकरण करणार अंमलबजावणी कुडाळ, कणकवली तालुक्यातून 126 प्रस्ताव प्राप्त हायवेसाठी झाडांची मोठय़ा प्रमाणात तोड दोन लाख रोपांची नव्याने करणार लागवड ...Full Article\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nचोरटय़ांचा उच्छाद : फोंडाघाटला खळबळ : सेवानिवृत्त पोलिसाचेही घर लक्ष्य पहाटे दोन ते पाचच्या दरम्यान चोऱया तंटामुक्त समिती अध्यक्षांवर चोरटय़ांनी फेकले दगड चोरटे तीनपेक्षा जास्त असल्याचा पोलिसांचा अंदाज वार्ताहर / कणकवली: फोंडाघाट बाजारपेठेतील ...Full Article\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nमालवण किनारपट्टी, शहरात खळबळ : अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची ग्वाही ठरले गाजरच अकृषक, सीआरझेडमधील बांधकामे हटविण्याच्या नोटिसा देवबाग, तारकर्ली, वायरी-भूतनाथ, मालवणातील अनेक बांधकामे पन्नास हजार रुपयांपर्यंत दंड सर्व्हेनंतर नोटिसांमुळे ...Full Article\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nहडी परिसरात खुलेआम वाळू उत्खनन : महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष प्रतिनिधी / मालवण: महसूल प्रशासनाने वाळू पट्टय़ांचे लिलाव न केल्याने मालवण तालुक्यातील हडी, कालावल, तोंडवळी येथे बेकायदा वाळू उत्खननास जोर आला ...Full Article\nमोदींकडून संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला : राहुल गांधी\nचित्रपट, नाटकातूनही बहुरूपी पुलंचेच दर्शन\nइंटरनेटमुळे परदेशी कंपन्यांची कमाई\nपं. अमरनाथ यांना ‘पं.पन्नालाल घोष वेणुरत्न’ पुरस्कार जाहीर\nमोठय़ा वादानंतर रिझर्व्ह बँक अन् केंद्र सरकार यांच्यात बैठक\nगडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा\nमराठा आरक्षण : विधीमंडळाच्या पायऱयांवरच विरोधकांचा ठिय्या\nमराठा आरक्षण : ‘हे आरक्षण टिकणारे नाही’ ; मध्ये उपप्रवर्ग करून मराठय़ांना आरक्षण द्या \nमराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी\nआजचे भविष्य सोमवार दि. 19 नोव्हेंबर 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/will-take-action-against-the-bank-refusing-to-farmers-loan-say-subhash-deshmukh-263444.html", "date_download": "2018-11-19T11:14:32Z", "digest": "sha1:IZA3JQWSRCCY52NYXMG6O5S4UUEMK3SG", "length": 11778, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शेतकऱ्यांना उचल न देणाऱ्या बँकांवर कारवाई करणार -देशमुख", "raw_content": "\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आर���्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nशेतकऱ्यांना उचल न देणाऱ्या बँकांवर कारवाई करणार -देशमुख\nशेतकऱ्यांना 10 हजार रुपयांची मदत करण्यामध्य�� ज्या बँका टाळा टाळ करत असतील, त्या बँकाना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिलाय\n22 जून : शेतकऱ्यांना 10 हजार रुपयांची मदत करण्यामध्ये ज्या बँका टाळा टाळ करत असतील, त्या बँकाना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिलाय. ते सांगलीत बोलत होते.\nकुठली ही बँक अडवणूक करत असेल तर शेतकऱ्यांनी माझ्या नंबरवर किंवा हेल्पलाईननंबर वर किंवा तहसीलदार, जिल्हा अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असं आवाहनही त्यांनी केलंय.\nतसंच पुढच्या काळात सहकार विभागावर आणि सहकार क्षेत्रावर शिक्षकांनी विश्वास ठेऊन, सर्व पगार राज्यातील त्या त्या ठिकाणांच्या मध्यवर्ती बँकेकडून करून घ्यावा अशी विनंतीही सुभाष देशमुख यांनी शिक्षकांना केली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\n आता पुण्याने शोधला एक नवीन उपाय\nमहाराष्ट्राच्या आणखी एका जवानाला वीरमरण, आज होणार अंत्यसंस्कार\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5737946983586633543&title=Dr.%20Chitra%20Goswami%20selected%20on%20Hindi%20Abhyas%20Mandal&SectionId=5550652221595367684&SectionName=%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5", "date_download": "2018-11-19T12:12:12Z", "digest": "sha1:LBLH6MTI25HSEA7S5DUKXD5DTHH3OR7Y", "length": 9073, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "डॉ. चित्रा गोस्वामी मुंबई विद्यापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळावर", "raw_content": "\nडॉ. चित्रा गोस्वामी मुंबई विद्यापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळावर\nरत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील डॉ. चित्रा गोस्वामी यांची मुंबई विद्यापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळावर (बीओएस) निवड झाली आहे. गेली १४ वर्षे त्या महाविद्यालयाच्या वरिष्ठ विभागात हिंदीच्या प्राध्यापिका आहेत.\n२०१५ ते २०१७ या कालावधीत त्यांनी कला शाखेचे उपप्राचार्यपद भूषविले. त्याआधी २००८ ते २०१४पर्यंत राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या कार्यक्रमाधिकारी म्हणून त्यांनी प्रभावी काम केले. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या त्या आजीव सभासद असून, संस्थेच्या विविध समित्यांवर त्या कार्यरत आहेत. हिंदी विभागात त्या ‘यूजी’ ते ‘पीजी’ स्तरावर अध्यापन करतात. मुंबई विद्यापीठात हिंदी विषयाच्या पीएचडी गाइड म्हणून त्यांना मान्यता आहे.\nमॉरिशस व रोड्रिगो येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांत त्यांनी सहभाग घेतला आहे. त्यांची हिंदी व मराठीतील १२ पुस्तके, ४० शोधनिबंध आणि ३३ लेख प्रकाशित झाले आहेत. ‘यूजीसी, दिल्ली’चा बृहद् शोधप्रकल्प व मुंबई विद्यापीठाचा लघु शोधप्रकल्पही त्यांनी पूर्ण केला आहे. रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावरही त्यांचे कार्यक्रम होतात. तसेच शाळा व महाविद्यालय स्तरावर त्या हिंदी विषयाचे मार्गदर्शन करतात. त्यांना विद्यापीठातर्फे ‘एनएसएस’च्या उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी म्हणून दोनदा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मुंबई विद्यापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळावर थेट कुलगुरूंकडून त्यांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे. त्यांच्या यशाबद्दल संस्थेच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, पदाधिकारी, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, हिंदी विभागप्रमुख डॉ. शाहू मधाळे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.\n‘महिला ‘सीएं’नी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी झटावे’ रत्नागिरीच्या ऐश्वर्याची इंग्लंडमधील खो-खो स्पर्धेसाठी निवड ‘शिक्षकांनी खुर्चीची योग्यता वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत’ डॉ. पटवर्धन मुंबई विद्यापीठाच्या पीएचडी गाइड रत्नागिरीत द्विजिल्हास्तरीय तबलावादन स्पर्धा\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nपिंपरी-चिंचवडमध्ये छटपूजा उत्साहात साजरी\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्��र्ग\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/602541", "date_download": "2018-11-19T11:52:55Z", "digest": "sha1:MHC26KOQZ65IJDQ7JA6H3CMNUBZ2LSFY", "length": 6587, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "दूध संकलन ठप्पच, आता चक्काजाम - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » दूध संकलन ठप्पच, आता चक्काजाम\nदूध संकलन ठप्पच, आता चक्काजाम\nसौंदलगा : मांगूर फाटय़ावर तैनात असलेले पोलीस.\nमहाराष्ट्रात दुधाला प्रतिलिटर 5 रुपये अनुदान मिळावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सोमवारपासून दूधबंद आंदोलन हाती घेण्यात आले आहे. या आंदोलनात सीमाभागातील दूध संस्था व दूध उत्पादकांनी सहभाग नोंदवत पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे निपाणी परिसरातही चार दिवसांपासून लाखो लीटर दुधाचे संकलन ठप्प झाले आहे.\nसदर आंदोलनाचा एक भाग म्हणून किणी टोलनाक्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे गुरुवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यामध्ये निपाणी परिसरातील अनेक कार्यकर्ते व दूध उत्पादकांनीही सहभाग घेतला. दूध बंद आंदोलनामुळे निपाणी परिसरातही सुमारे 400 ते 500 दूध संस्था 4 दिवसांपासून बंद आहेत. याचा दूध उत्पादकांनाही फटका बसत असला तरी गायीच्या दुधाला अत्यल्प दर मिळत नसल्याने दूधबंद आंदोलन नाईलाजास्तव हाती घ्यावे लागले आहे. सुरुवातीचे दोन दिवस कर्नाटकातून महाराष्ट्रात होणारा दूध पुरवठा पूर्णपणे ठप्प होता.\nमात्र बुधवारपासून कर्नाटकातून महाराष्ट्रात जाणाऱया दूध टँकरना पोलीस संरक्षण दिले जात आहे. यासाठी निपाणी पोलिसांतर्फे मुरगूड रोड, यमगर्णीनजीक सहारा हॉटेल, मांगूरफाटा व कोगनोळी टोलनाका येथे नाकाबंदी करण्यात आली आहे. येथे येणाऱया दूध टँकरना महाराष्ट्र हद्दीपर्यंत जाण्यासाठी पोलीस संरक्षण दिले जात आहे. दरम्यान, आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार निपाणी परिसरात घडू नये यासाठी निपाणी पोलीस तैनात झाले आहेत.\nनिपाणी एपीएमसीसाठी 35 उमेदवार रिंगणात\nबारावीचा निकाल उद्या तर दहावीचा 12 रोजी\nबागलकोट जिल्हय़ात तिघांचा बुडून मृत्यू\nअक्रम सक्रम योजनेंतर्गत शेतकऱयांचे खटले निकालात काढा\nमोदींकडून संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला : राहुल गांधी\nचित्रपट, नाटकातूनही बहुरूपी पुलंचेच दर्शन\nइंटरनेटमु��े परदेशी कंपन्यांची कमाई\nपं. अमरनाथ यांना ‘पं.पन्नालाल घोष वेणुरत्न’ पुरस्कार जाहीर\nमोठय़ा वादानंतर रिझर्व्ह बँक अन् केंद्र सरकार यांच्यात बैठक\nगडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा\nमराठा आरक्षण : विधीमंडळाच्या पायऱयांवरच विरोधकांचा ठिय्या\nमराठा आरक्षण : ‘हे आरक्षण टिकणारे नाही’ ; मध्ये उपप्रवर्ग करून मराठय़ांना आरक्षण द्या \nमराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी\nआजचे भविष्य सोमवार दि. 19 नोव्हेंबर 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/national/gst-council-clears-proposal-of-simplified-returns-296813.html", "date_download": "2018-11-19T11:32:01Z", "digest": "sha1:GR6PLDEEZ3GMCDADZU5AJRAN5CWRETNM", "length": 4042, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - सॅनिटरी नॅपकीन्स जीएसटीमुक्त,केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय–News18 Lokmat", "raw_content": "\nसॅनिटरी नॅपकीन्स जीएसटीमुक्त,केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय\nजीएसटी काॅन्सिलच्या 28व्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेलाय. आता सॅनॅटरी नॅपकिन्सवर जीएसटी लागणार नाही. सॅनिटरी नॅपकीन जीएसटीमुक्त झालं.\nनवी दिल्ली, 21 जुलै : जीएसटी काॅन्सिलच्या 28व्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेलाय. आता सॅनॅटरी नॅपकिन्सवर जीएसटी लागणार नाही. सॅनिटरी नॅपकीन जीएसटीमुक्त झालं. याशिवाय अनेक 28 टक्के जीएसटी असलेल्या उत्पादनांवरचा जीएसटी हटवला गेलाय. सॅनॅटरी नॅपकिन्सवरचा जीएसटी रद्द करावा ही मागणी जोर धरत होती. त्यासाठी अनेक सामाजिक संघटनांनी आंदोलनं केली होती. सॅनॅटरी नॅपकिन्सवर अगोदर 12 टक्के जीएसटी होता.\nएकूणच 35 उत्पादनांवरचा जीएसटी हटवला गेलाय. याशिवाय जीएसटी रिटर्न भरायचे नियमही आता सोपे केलेत. महिन्यात 3 वेळा रिटर्न्स भरायचंही रद्द केलंय. अर्थमंत्री पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली हा महत्त्वाचा निर्णय घेतला गेलाय. महिलांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे.\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nइंदिरा गांधी जयंती विशेष : हे 18 फोटो तुम्ही आधी पाहिले नसतील\nमहाराष्ट्राच्या आणखी एका जवानाला वीरमरण, आज होणार अंत्यसंस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/swimming-coach-kills-small-girls-shocking-video-305190.html", "date_download": "2018-11-19T11:16:40Z", "digest": "sha1:2RTK75GOZONFGOZKQD5LBDGPOOKFPOFO", "length": 15999, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO: हा पाहा लहान मुलींना पट्ट्याने निर्दयपणे मारणारा स्वीमिंग कोच", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अ���वाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nVIDEO: हा पाहा लहान मुलींना पट्ट्याने निर्दयपणे मारणारा स्वीमिंग कोच\nVIDEO: हा पाहा लहान मुलींना पट्ट्याने निर्दयपणे मारणारा स्वीमिंग कोच\nअहमदाबाद, 14 सप्टेंबर : अहमदाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 5 स्टार हॉटेलमध्ये स्विमिंग शिकणाऱ्या लहान मुलींना मारण्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. स्विमिंग शिकवताना लहान मुलींना पट्ट्याने मारतानाचा कोचचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की कशा पद्धतीने कोच हा मुलींवर हात उगारत आहे आणि त्यांना पट्ट्यांचा मार देत आहे.\nमहाराष्ट्र 1 hour ago\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nमहाराष्ट्र 1 hour ago\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nमहाराष्ट्र 2 days ago\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nमहाराष्ट्र 2 days ago\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमहाराष्ट्र 2 days ago\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्र 2 days ago\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nमहाराष्ट्र 2 days ago\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\n'अवनीच्या बछड्यांना बेशुद्ध करण्याची तयारी' - शहाफत अली\nमहाराष्ट्र 1 week ago\nऔरंगाबाद, उस्मानाबादनंतर आता पुणे जिल्ह्याचंही नाव बदलण्याची मागणी\nमहाराष्ट्र 1 week ago\nVIDEO : वाघाने केला पर्यटकांचा पाठलाग, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल\nVIDEO- बारामतीत शरद पवार कुटुंबियांनी अशी साजरी केली दिवाळी\nVIDEO : गिरीष महाजन यांनी आदिवासींसोबत साजरी केली दिवाळी\nलक्ष्मीपूजनाच्या दिवशी साकारलं महालक्ष्मी नृत्य\nVIDEO मोदी-शहां��र असे फुटले राज ठाकरेंच्या व्यंगचित्राचे फटाके\n यवतमाळमध्ये पट्टेदार वाघाचं पुन्हा 'असं' दर्शन\nVIDEO: दिवाळीच्या स्वागतासाठी नरकासूराच्या भव्य पुतळ्यांचं दहन\n\"उद्धवजी...बरं चाललंय की नाही आपलं\"\nVIDEO : सरकारच्या चांगल्या कामात कधी खोडा घालत नाही : उद्धव ठाकरे\n\"उद्धवजी.. छान चाललंय की नाही आपलं\"\nVIDEO: मुख्यमंत्री दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज\nVIDEO : सुप्रिया सुळेंचं अनोखं आंदोलन, सकाळी साडेसहा वाजता केलं भजन\nकारने तीन तरुणांना चिरडलं; 2 जणांचा मृत्यू, 1 गंभीर\nVIDEO : क्रिकेटच्या मैदानात फडणवीसांची फटकेबाजी\nVIDEO: जायकवाडीसाठी सोडलेलं पाणी शिरलं शहरात, पाऊस नाही पण आला पूर\nVIDEO : \"...ते 'सामना'च्या आगीने जळून खाक होईल,\" शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांना इशारा\nVIDEO : हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर, 'सामना' रंगणार\nVIDEO : मुळा धरणातून पाणी निघालं तहानलेल्या 'जायकवाडी'कडे\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nऐश्वर्याच्या लुकपुढे करिना पडली फिकी; अॅवॉर्ड फंक्शनला आणखी कोण झळकलं बघा\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nPhotos : राजस्थानच्या 'या' किल्ल्यावर होणार प्रियांका-निकचा संगीत सोहळा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F/news/", "date_download": "2018-11-19T11:35:09Z", "digest": "sha1:TCFP7QTQA65IFMD3ITHEZNSZ3MFNLT2L", "length": 10833, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आलिया भट्ट- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफ���याने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nदिवाळी, ईद, ख्रिसमस हे सण बाॅलिवूडसाठी महत्त्वाचे असतात. या दिवशी मोठा सिनेमा रिलीज होत असतो. चित्रपट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे.\n'कुछ कुछ होता है'च्या स��क्वलबद्दल करण जोहरनं केला महत्त्वाचा खुलासा\n'या' मोठ्या सिनेमाच्या रिमेकमध्ये शाहरुख-सलमान एकत्र\nशाहरुखच्या 'झिरो'चा ट्रेलर रीलिज; कमल हासनच्या अप्पूराजाची येतेय का आठवण\nझिरो चित्रपटाचा मार्ग मोकळा, बॉक्स ऑफिसवर करणार दमदार कमाई\nबाप-मुलाच्या भूमिका बदलल्या, म्हणतायत नितू कपूर\nफक्त दीपिकालाच माहीत होतं करणचं 'हे' गुपित\nजान्हवी कपूर-ईशानच्या हाॅट फोटोमुळे एकच खळबळ\nमुलगा पसंत आहे, आलियाच्या आईनं दिली प्रतिक्रिया\nरणबीर,आलिया आणि जान्हवीचा येतोय ट्रॅंगल\nरणबीरच्या प्रेमात बुडालीय आलिया, फोटोतून समोर आली जवळीक\nबाॅलिवूडचे 'हे' बापलेक एका सिनेमात येतायत एकत्र\nरणबीर-आलियाचं अजून एक फोटोशूट, सोडत नाहीत एकमेकांची साथ\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/40356", "date_download": "2018-11-19T11:31:04Z", "digest": "sha1:5KSUDJKN5RRH2CRIBR77UQIMFYI4QSCI", "length": 12500, "nlines": 238, "source_domain": "www.maayboli.com", "title": "'सौ. पद्मजा जोशी' ह्यांची 'आनंदयात्रा' सुरू....!!! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /'सौ. पद्मजा जोशी' ह्यांची 'आनंदयात्रा' सुरू....\n'सौ. पद्मजा जोशी' ह्यांची 'आनंदयात्रा' सुरू....\nआपले मायबोलीकर हुरहुन्नरी कलाकार- एक चित्रकार, एक गझलकार\nपद्मजा जोशी (पजो) आणि नचिकेत जोशी (आनंदयात्री) ह्यांचा विवाह सोहळा, आज दुपारी १२.४५ वाजता पुणे येथे, संपन्न जाहला त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी एकत्रीतपणे शुभेच्छा देण्यासाठी हा धागा....\nआता गझलेत चित्र आणि चित्रात गझलीयत सापडणार तर...\nअरे वा. किती क्विक\nअरे वा. किती क्विक अपडेट\nअरे व्वा ही आनंदाची\nअरे व्वा ही आनंदाची बातमी.\nदोघांचेही अभिनंदन आणि शुभेच्छा\n कमालच झाली. मनःपूर्वक शुभेच्छा यापुढील सहप्रवासासाठी\nआया आणि पजो चे अभिनंदन नांदा\nआया आणि पजो चे अभिनंदन\nपजो पंगतीत भाताचे किती प्रकार होते\nदोघांचेही अभिनंदन आणि शुभेच्छा\nअभिनंदन पजो आणि आ��ा \nअभिनंदन पजो आणि आया \n आणि सुंदरशा सहजीवनाकरता शुभेच्छा.\nपद्मजाच्या सोबतीने नचिकेतचा संसार 'आनंदयात्री' नावाला यथार्थपणे साजेसा होवो हीच शुभेच्छा.\nया दांपत्यास खूप खूप शुभेच्छा.\n ही जोडी मला ठाऊक\n ही जोडी मला ठाऊक नव्हती\nवृतांत फाहीजे. अभिनंदन आणि\nहार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छाही \n आया आणि पजो नांदा\nआया आणि पजो नांदा सौख्य भरे.\nऑफिस असल्यामुळे लग्नाला यायची इच्छा असुनही येवु शकलो नाही त्यासाठी सॉरी.\nसेम पिंच टू झक्या. तशा मी\nसेम पिंच टू झक्या.\nतशा मी शुभेच्छा पाठवल्यात एकाकडून\nमी अजुनही जाता येईल या आशेत\nमी अजुनही जाता येईल या आशेत आहे\nअभिनंदन पद्मजा आणि नचिकेत.\nअभिनंदन पद्मजा आणि नचिकेत.\nउभयतांचे हार्दिक अभिनंदन... आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..\nरियूडे जा की जमलं\nरियूडे जा की जमलं तर...\nबादवे, पजो ला आडनाव बदलावं लागलंच नाही, लक्की गर्ल\n१२.४५च्या लग्नाला दुपारी २.३०ला हिंजेवाडीवरुन पुण्यात कस काय पोचणारे रिया टाईममशिन वगैरे काही आहे का\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Satyam-thube-of-53-forts/", "date_download": "2018-11-19T11:21:07Z", "digest": "sha1:73H35EDF3FEVMFNGDNGM5YAYEUBQR6AT", "length": 6118, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " साडेआठ वर्षांच्या मावळ्याची ५३ किल्ल्यांवर चढाई | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › साडेआठ वर्षांच्या मावळ्याची ५३ किल्ल्यांवर चढाई\nसाडेआठ वर्षांच्या मावळ्याची ५३ किल्ल्यांवर चढाई\nपिंपरी : पूनम पाटील\nसध्याची पिढी ही दिवसेंदिवस मोबाईल तसेच इंटरनेटच्या जाळ्यात अडकत चालली असताना अवघे साडेआठ वर्षे वय असलेला सत्यम ठुबे याने मात्र दुर्गभ्रमंतीचा छंद जोपासला आहे. सहा जून 2016 ला शिवराज्याभिषेकदिनी रायगडावर महाराजांना मुजरा करून या चिमुकल्याने दीड वर्षात 53 किल्ले सर केले आहेत. रविवारी सुटीच्या दिवशी तो छत्रपती शिवरायांचा पराक्रम जाणून घेण्यासाठी दुर्ग अभ्यास मोहिमेत गर्क असून वर्षभरात शंभर किल्ले चढण्याचा त्याचा मानस आहे.\nसत्यम ठुबे हा केंद्रीय विद्यालयात इयत्ता तिसरीत शिक्षण घेत असून मागील दीड वर्षापासून त्याने दुर्गभ्रमंती ��ुरू केली आहे. सत्यमचे वडील विजय ठुबे हे व्यवसायाने शिक्षक असून पिंपरी चिंचवड शहरातील पर्यावरणसंवर्धन मोहिमेत त्यांचा लक्षणीय सहभाग असतो. आजवर त्याने सुधागड, सरसगड, तैलबेला, घनगड, विसापूर, शिवनेरी, शहागड, रामशेज नाशिक, कन्हेरी गड, मल्हारगड, पुरंदर, केंजळगड, रायरेश्‍वर यासह देशातील विविध गडकिल्ल्यांवर चढाई केली आहे. या मोहिमेत सर्वात अवघड किल्ला धोडप किल्ला होता. सलग पाच तास पायपीट केल्यानंतर हा किल्ला पाहता आला, तर सर्वात सोपा म्हणाल तर कोकण, मानगड, तळगड, घोसाळगड, अवचितगड असा 4 किल्ल्यांचा ट्रेक एकाच दिवशी पार पडल्याचा अनुभव सत्यमने सांगितला. कधी ऊन तर कधी पाऊस तसेच थंडीवार्‍याचा सामना करत रात्रभर प्रवास तर दिवसा ट्रेक असा दिनक्रम राखत सत्यमने जिद्दीने किल्ले चढले आहेत. शाळा सांभाळून जमेल तसे ट्रेक करत आजवर त्याने 53 किल्ले चढले आहेत.\nप्रत्येक किल्ल्याचा इतिहास हा प्रेरणादायी असून पुढील मोहिमेसाठी आपल्याला बळ देत असल्याचे सत्यम सांगतो. छत्रपती शिवरायांचा पराक्रम हा प्रेरणादायी असून पालकांनी आपल्या मुलांनाही त्यांचा इतिहास दुर्गभ्रमंतीद्वारे सांगावा, अशी अपेक्षा सत्यमच्या पालकांनी व्यक्क केली आहे.\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Flood-In-krishna-River-Bank-After-Dhom-Dam-Full/", "date_download": "2018-11-19T12:03:42Z", "digest": "sha1:ECYQYWP2M6QID3AHXPE3S2D4SVEPQQAB", "length": 4212, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वाई: धोम धरण भरले; कृष्णा नदीला पूर video | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › वाई: धोम धरण भरले; कृष्णा नदीला पूर video\nवाई: धोम धरण भरले; कृष्णा नदीला पूर video\nवाई तालुक्याच्या पश्चिम भागात काही दिवसापासुन जोरदार पाऊस असल्याने धोम धरण ९६ टक्के भरले आहे. धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने गुरुवारी रात्री २ हजार क्युसेक्सने नदी पात्रात पाण��� सोडण्यात आले. त्यामुळे नदी पात्रा शेजारील गावाना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.\nबलकवडी धरण पुर्ण क्षमतेने भरले असल्याने त्यातून धोम धरणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. डोंगरातून पाणी मोठया प्रमाणात ओढे नाल्यात येत असल्याने नदी पाणी पात्रात वाढ झाली आहे. त्यामुळे रात्री सात वाजता धोम धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. तीन दरवाजे एक फुटाने तर दोन दरवाजे दिड फुटाने उघडण्यात आले आहेत. सध्या पाच हजार क्युसेक्स पाणी विसर्ग सुरु असल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे . धरणात ६४०० क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. धोम धरण साडेतेरा टीएमसी असून सध्या १३ .०३ टीएमसी पाणीसाठा आहे . मागील वर्षी या दिवशी १०.०७ टीएमसी इतका पाणीसाठा होता. या मोसमातील पहिला महापुर असल्याने अनेकांनी महापुरात पोहण्याचा आनंद लुटला.\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nB'day Spl : बोल्‍डनेस म्‍हणजे जीनत...\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://spiritual-quotes.quora.com/", "date_download": "2018-11-19T11:45:55Z", "digest": "sha1:QO72CDR2QDS7NUEJZOWYJSZETHMXVCS3", "length": 3286, "nlines": 22, "source_domain": "spiritual-quotes.quora.com", "title": "Kriya Yog and Samadhi Enlightenment - Quora", "raw_content": "\nमाझ्या मनातल्या साईबाबांचे वात्सल्य रुप...\nभगवान श्री दत्तात्रेय स्वामीं महाराजांचे प्रथमावतार भगवान दत्तराज श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीं महाराज स्वयं सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराजांच्या रुपात अवतरण केले. सहस्त्रमाता करुणास्थान श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीं महाराजांनी दत्त भक्तांच्या उद्धाराहेतु पुढील अवतार कार्य मलंग बाबा साईनाथ महाराजांच्या...\nआध्यात्मिक उपासनेची सुरवात कशी करावी...\nतीळमात्र देहसुखासाठी संसाराच्या रहाटगाडग्यातुन दैनंदिन स्वरुपात अतोनत कष्ट भोगत, जीवनाच्या अंती उकीरड्यावर गतप्राण झालेल्या व संबंधित परीवारासाठी झिजलेल्या संसारीक मानवाची स्मशान राख चार भिंतीच्या घरातही प्रवेश करु शकत नाही. नरकरुपी संसार सागराच्या भौतिक वृक्षावर चढणारे भोगी व्यक्तीत्वाचा अंत हा ...\n' गणिगण गणांंत बोते ' या नवाक्षरी सिद्धनामाचे स्वरुप...\nशरीरात आत्म्याचे वास्तव्य असलें म्हणजे शरीर कार्यक्षम बनते. आत्मा हा दिसत नाही, पण शरीर त्याच्याशिवाय चालणार नाही. त्याचप्रमाणे मानवी जीवनात महाराजांचे वास्तव्य होय. समाज धारणेत सद्गुरु महाराज आत्म्याप्रमाणेच आहेत. ते ज्या समाजात नसतील तेथे अव्यवस्था, अनाचार, अनीति, विपत्ती व दुर्दैव बलवत्तर असते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/13908", "date_download": "2018-11-19T12:28:16Z", "digest": "sha1:6JMEUQZWRTCLQVVHA7YFY57NVSKI5LOT", "length": 5555, "nlines": 104, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दोस्ती : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /दोस्ती\nशब्दा पलीकडची नि:शब्द निखळ मैत्री\nदुधाच्या सायी सारखी घट्ट असते मैत्री\nनदी पात्रातील प्रवाही पाण्यासारखी दोस्ती\nअवगुणात चांगले गुण शोधणारी असते दोस्ती\nअवखळ, अल्लड, दिलदाराची यारी\nयार साठी मार खायची सुद्धा असते त-यारी\nदु:खातील काटे बाजूला काढणारा सखा\nस्वत:चा घासातील घास भरवणारा असतो सखा\nआयुष्याचा खेळ सावरत असतो सवंगडी\nबेरंग अस्तिवातही रंग भरवत असतो सवंगडी\nनात्याच्या पलीकडे संगत करतो सोबती\nआनंद बेफिकीरीने वाटत असतो सोबती\nदारूचा चौथा ग्लास जळजळतच घशाखाली उतरला.\nसहा महिने तो त्या दोघांना फिरताना बघत होता..\nमोबाईल बदलावेत तसे त्याच्या मैत्रीणी बदलायच्या..\nयावेळी पठ्ठ्या लग्न करायला निघालेला..\nतिच्याही आयुष्यातील तो पहिलाच मुलगा नव्हता.. वाडीतच दोन प्रकरणे होती तिची..\nत्याला ‘सावध’ करणे गरजेचे होते..\nशेवटी मित्र होता त्याचा... जिवलग असा..\nबालपण, शाळा, कॉलेज, कट्टा.... कट्ट्यावरची कटींग चाय.. अन दोघांत ओढलेली एकच सिगारेट..\nक्षणात डोळ्यासमोर तरळले अन त्याच तिरमिरीत तो उठला..\nपाचवा पेग अर्धाच सोडून.. दुनियादारीला विसरून..\nRead more about दुनियादारी ___ शतशब्दकथा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/The-meeting-will-soon-be-held-in-the-Ambabai-temple-for-the-appointment-of-a-Pagari-Priest/", "date_download": "2018-11-19T11:23:27Z", "digest": "sha1:K5BGHKPZOYRUJO2XFF7GYGYLFJSIEPHL", "length": 9501, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुजारी नियुक्‍तीबाबत लवकरच बैठक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › पुजारी नियुक्‍तीबाबत लवकरच बैठक\nपुजारी नियुक्‍तीबाबत लवकरच बैठक\nश्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याबाबत लवकरच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल, असे आश्‍वासन देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पुजारी हटाव कृती समितीच्या पदाधिकार्‍यांना दिले.\nपुजारी नियुक्‍तीसाठी परीक्षा, मुलाखत घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली असता, काहींनी न्यायालयात जाऊन अडथळे आणले गेले, त्यावेळी पुजारी हटाव समिती कोठे गेली होती, असा सवाल जाधव यांनी पुजारी हटाव कृती समितीच्या पदाधिकार्‍यांसमोर बोलताना उपस्थित केला. परीक्षा घेण्याचे प्रकरण न्यायालयात गेले नसते, तर पुजारी नियुक्‍त करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर केला असता, असेही जाधव यांनी सांगितले.\nश्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याबाबत कायदा झाला आहे. कायदा होऊन चार ते पाच महिने झाले. तरीही नवीन पुजारी मंदिरात आले नाहीत, गणेशोत्सव, त्यानंतर दसरा झाल्यानंतर पुजारी नेमण्यात येणार आहेत, अशी बाहेर चर्चा सुरू आहे. तेव्हा पुजारी नेमण्याबाबत पुढील कार्यवाही काय झाली, यासंदर्भात पुजारी हटाव कृती समितीच्या वतीने रविवारी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांची त्यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन भेट घेतली.\nजाधव म्हणाले, श्री अंबाबई मंदिरात पगारी पुजारी नियुक्‍ती कायदा झाला आहे. कायदा झाल्यानंतर मुंबईत विधी व न्याय खात्यातील अधिकार्‍यांसमवेत चार बैठका झाल्या; पण जोपर्यंत अंतिम आदेश निघत नाही, तोपर्यंत पुजारी भरतीची प्रक्रिया पूर्ण करता येत नाही. तरीही कायदा मंजूर झाल्याने किती पुजारी लागणार, याचा अभ्यास समितीने केला. त्यावेळी तीन शिफ्टमध्ये 55 ते 60 पुजारी नेमावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पुजारी भरतीसाठी जाहिरात काढण्यात आली. त्यानुसार 112 लोकांनी अर्ज केले होते. त्यातील 107 जण मुलाखत व परीक्षेला उपस्थित होते. ही परीक्षा शिवाजी विद्यापीठात घेण्यात येत होती; पण अशी परीक्षा घेण्याचे देवस्थान समितीला अधिकार आहेत का, असेलच तर ते कोणी दिले आणि विद्यापीठातच मुलाखती घेण्याचे कारण काय, असे प्रश्‍न उपस्थित करून दिलीप देसाई, सुरेश पोवार हे न्यायालयात गेले होते. न्यायालयाने भरतीची प्रक्रिया पूर्ण करणार नसाल, तर प्रक्रिया थांबवा, अशी सूचना केली आहे. त्यामुळे भरतीची प्रक्रिया थांबली आहे. त्यावेळी कृती समिती कोठे होती.\nही प्रक्रिया थांबली नसती, तर 60 पुजार्‍यांची नियुक्‍ती करून त्यांना प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. त्यासाठी देवस्थान समितीच्या वतीने 10 लाखांच्या निधीची तरतूद केली आहे. पात्र पुजार्‍यांकडून अर्ज मागवून त्यांची परीक्षा व मुलाखात घेऊन त्याचा अहवाल शासनाकडे पाठवावयाचा म्हणून प्रक्रिया सुरू केली होती.\nजाधव म्हणाले, कायदा झाल्यामुळे पगारी पुजारी नेमावेच लागतील, त्यासाठी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेऊ, असे सांगितले. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, पगारी पुजारी नियुक्‍तीबाबत कायदा झाला आहे, त्यामुळे थांबून चालणार नाही; अन्यथा संशयाला जागा निर्माण होईल; पण ते खपवून घेतले जाणार नाही. शरद तांबट यांनी मनोगत व्यक्‍त केले.\nपुजारी नियुक्‍तीसाठी मुलाखत व परीक्षा घेण्यात येत असताना न्यायालयात जाऊन या प्रक्रियेत अडथळा आणणार्‍यांचा या बैठकीत निषेध व्यक्‍त करत आहोत, असे बाबा पार्टे म्हणाले. यावेळी आर. के. पोवार, दिलीप पाटील, इंद्रजित सावंत, सुरेश साळोखे, वसंतराव मुळीक, चारुलता चव्हाण आदी उपस्थित होते.\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Work-of-40-lakh-rupees-for-the-construction-of-fire-prevention-system-has-not-actually-started/", "date_download": "2018-11-19T11:29:12Z", "digest": "sha1:A73FJ2YJ3ZEC2U4QPHFEH4WCXZX7T42A", "length": 7767, "nlines": 52, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तांत्रिक मान्यतेत अडकले फायर ऑडिट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › तांत्रिक मान्यतेत अडकले फायर ऑडिट\nतांत्रिक मान्यतेत अडकले फायर ऑडिट\nजिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेली जिल्हा परिषद इमारतीत आग प्रतिबंधक यंत्रणा उभारण्यासाठी 40 लाखांची तरतूद करुनही प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही. गेले वर्षभर टेंडर, तांत्रिक मान्यता एवढ्यापर्यंतच प्रशासनाची मजल गेली आहे. फायर ऑडीट नसल्याने 2 लाख 40 हजार महत्त्वपूर्ण फाईल्स, तीन मजली इमारतीतील 14 विभागांतील 1100 कर्मचारी आणि रोज शेकडोंनी येणार्‍या अभ्यागतांचा जीव धोक्यात आहे.\nमंत्रालयात आग लागल्याच्या पार्श्‍वभूमीवर दक्षता म्हणून जिल्हा परिषदेनेही फायर ऑडीट करण्याचा निर्णय घेतला. एक वर्ष आर्थिक तरतूद आणि शासनाच्या मान्यतेत गेले. मागील वर्ष टेंडरच्या माध्यमातून कंत्राटदाराने झुलवले. अखेर हे टेंडरच रद्द करण्याची नामुष्की जिल्हा परिषदेवर ओढवली आहे. या अर्थसंकल्पीय सभेत पुन्हा सुधारित 40 लाखांची तरतूद मंजूर केली.\nटेंडर काढण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्याकडून तांत्रिक मान्यता घेणे गरजेचे असते. गेल्या वर्षी ही मान्यता घेण्यात आली होती; पण टेंडर प्रक्रियाच पूर्ण न झाल्याने मान्यतेचा उपयोग झाला नाही. आता पुन्हा मुख्य अभियंत्याकडून तांत्रिक मान्यता मिळावी यासाठी बांधकाम विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत.\nवर्षभर नुसतीच टेंडर प्रक्रिया\nगेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात फायर ऑडिटसाठी 40 लाखांची तरतूद मंजूर करण्यात आल्यानंतर बांधकाम विभागाकडून टेंडर प्रक्रिया सुरू केली गेली. तीन वेळा टेंडर प्रसिद्ध करूनही प्रतिसाद मिळाला नाही. चौथ्यावेळी प्रसिद्ध झालेल्या टेंडरमध्ये एका कंत्राटदाराची 35 लाखांची सर्वात कमी निविदा राहिल्याने त्याच्याकडे काम सोपवण्यात आले. जीएसटीचे कारण पुढे करत या कंत्राटदाराने जानेवारीमध्ये काम करू शकत नसल्याचे अधिकृतरित्या जि.प.ला कळवले.\nजिल्हा परिषदेत कागदपत्रांची सुरक्षिता हा सर्वात महत्त्वाचा प्रश्‍न आहे. सध्या असलेल्या अभिलेखा कक्षावरच कॅन्टिन सुरू आहे. त्यामुळे या कक्षाची सुरक्षाच धोक्यात आली आहे. जि.प. ने नवीन 50 लाखांचा प्रस्ताव तयार आहे; पण निश्‍चित केलेल्या जागेतील वृक्ष तोडण्यासाठी परवानगी घेतली नसल्याने बांधकामास अवधी जाणार आहे. त्यामुळे कागदपत्रे सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे.\nकृषिमूल्य आयोग शिफारशीप्रमाणे साखरेचा दर ठरवा : साखर संघ\nशिवाजी पुलावर भिंत बांधून वाहतूक बंद करू\nकोल्हापुरात विजेअभावी उद्या पाणीप��रवठा बंद\n‘मृत्यू’नंतरही अमरने दिले चौघांना ‘जीवदान’\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/panchganga-river-kolhapur-water-level/", "date_download": "2018-11-19T11:32:38Z", "digest": "sha1:4P2PHM7M6WN4BVNB7SS3S5LTXLJYHTCF", "length": 5397, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पावसाची उघडीप; पंचगंगा पातळीत घट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › पावसाची उघडीप; पंचगंगा पातळीत घट\nपावसाची उघडीप; पंचगंगा पातळीत घट\nजिल्ह्यात मंगळवारी पावसाने उघडीप दिली. पावसाचा जोर कमी झाल्याने नद्यांची पाणी पातळी कमी होत आहे. पंचगंगेची पातळी आता 35 फुटांखाली आली आहे. नद्यांची पातळी कमी होत असली, तरी अद्याप 47 बंधारे पाण्याखाली आहेत. त्यामुळे त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गांनीच सुरू आहे.\nजिल्ह्यात अधनमधून कोसळणारी सर वगळता पावसाने दिवसभर विश्रांती घेतली. पंचगंगेची पातळी सकाळी आठ वाजता 35.9 फुटांवर होती. ती रात्री 34.8 फुटांपर्यंत कमी झाली. पंचगंगेचे पाणी कमी झाल्याने गंगावेस-शिवाजी पूल हा रस्ता पूर्ण मोकळा झाला तो सकाळी महापालिकेने स्वच्छ केला. पावसाची उघडीप अशीच राहिली तर पंचगंगा उद्या बुधवारी पात्रात जाण्याची शक्यता आहे.\nराधानगरी धरणाचा एकच स्वंयचलित दरवाजा खुला असून, 3 हजार 28 क्युसेक विसर्ग सुरू आहे. दूधगंगा धरणातून 8 हजार विसर्ग सुरू असल्याने दूधगंगेची पातळी स्थिर आहे. दूधगंगा नदीवरील सहा बंधारे पाण्याखाली आहेत. वेदगंगा नदीवरील आठ, पंचगंगेवरील सात, कासारीवरील सहा, वारणा व भोगावतीवरील प्रत्येकी पाच, ताम्रपर्णीवरील चार, घटप्रभा नदीवरील तीन तर तुळशी, कुंभी व हिरण्यकेशीवरील प्रत्येकी एक बंधारा पाण्याखाली आहे. गेल्या 24 तासांत तीन धरण परिसरात अतिवृष्टी झाली. जिल्ह्यात सरासरी 13.11 मि.मी.पाऊस झाला. राधानगरी 25.67 मि.मी.,गगनबावडा, चंदगडमध्ये प्रत्येकी 21 मि.मी.,शाहूवाडीत 22.66 मि.मी.,भुदरगडमध्ये 20 मि.मी., आजर्‍यात 15.25 मि.मी., गडहिंग्लजमध्ये 5.85 मि.मी., करवीरमध्ये 5.63 मि.मी., पन्हाळ्यात 11.43 मि.मी., कागलमध्ये 6 मि.मी., शिरोळमध्ये 0.14 मि.मी. तर हातकणंगलेत 1.17 मि.मी. पावसाची नोंद झाली.\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/thane-goods-engine-stop-central-railway-transport-stop/", "date_download": "2018-11-19T11:56:44Z", "digest": "sha1:PIOSHO42G4UXZQX5P7XQIO7IIA2NFWQP", "length": 4932, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ठाणे : मालगाडीचे इंजिन १ तास बंद, मध्य रेल्वे वाहतूक खोळंबली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे : मालगाडीचे इंजिन १ तास बंद, मध्य रेल्वे वाहतूक खोळंबली\nठाणे : मालगाडीचे इंजिन १ तास बंद, मध्य रेल्वे वाहतूक खोळंबली\nमध्य रेल्वे मार्गावरील लोकल वाहतुकीचा खोळंबा काही कमी होत नाही. बदलापुर- वांगणी दरम्यान शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास मालगाडीचे इंजिन बंद झाले होते. त्यामुळे कर्जत खोपोलीकडे जाणारी वाहतूक ४० मिनिटे खोळंबली होती.\nबदलापूर- वांगणी दरम्यान संध्याकाळी ५.५० ते ६.३२ या वेळेत कर्जत डाऊन मार्गावरून जाणारी मालगाडीचे इंजिन बंद झाले होते. त्यामुळे खोपोली, कर्जत गाड्या तसेच जलद मार्गावरील लोकलचा सुमारे एक तास खोळंबा झाला होता. त्याचा परिणाम अप मार्गावर देखील झाला, खोपोली कर्जत वरून येणाऱ्या लोकल अर्धा तास उशिराने धावत होत्या, त्यामुळे अप आणि डाऊन मार्गावरील लोकल 25 मिनिटे उशिरा धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना सतत दुसऱ्या दिवशी देखील लोकलच्या खोळंब्याला सामोरे जावे लागल्याने प्रवाशि हैराण झाले होते.\nठाणे : मालगाडीचे इंजिन १ तास बंद, मध्य रेल्वे वाहतूक खोळंबली\nबिंद्रे प्रकरण : कुरूंदकर, राजेश पाटील यांना १९पर्यंत कोठडी\nझवेरी बाजारमध्ये इमारत कोसळली, २ जण ढिगाऱ्याखाली अडकले\nशेतकर्‍यांची फसवणूक, कापसाची ४४०० क्विंटल दराने विक्री\nठाणे झेडपीत भग���ा इतिहास\nविद्यापीठाच्या परीक्षाशुल्कात मोठी कपात\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Anushka-Bhajibhare-Jain-Gold-medal-in-National-Sub-junior-Taekwondo-Championship/", "date_download": "2018-11-19T11:39:43Z", "digest": "sha1:Y5PWP7JKNEFP4REWUKF3DRDUXHUEXU62", "length": 6389, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : महाराष्ट्राच्या अनुष्काला सुवर्णपदक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : महाराष्ट्राच्या अनुष्काला सुवर्णपदक\nराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : महाराष्ट्राच्या अनुष्काला सुवर्णपदक\n34 व्या स्पारिंग व 8 व्या पुमसे राष्ट्रीय सबज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत मुलींच्या 16 किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या अनुष्का भाजीभाकरे (जैन) हिने सुवर्णपदकाची कमाई केली. तर गौरी कीरने रौप्यपदक मिळवले.\nतायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने खराडी येथील राजाराम भिकू पठारे स्टेडियम ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत मुलींच्या 16 किलो वजनी गटात अनुष्काने सुवर्णपदकाची कमाई केली. आंध्र प्रदेशच्या बी. तेजस्वनीने रौप्यपदक, तर दीव-दमणच्या हर्षिता साचन आणि उत्तर प्रदेशच्या शांभवी कुमारी यांनी ब्राँझपदक मिळवले.\nमुलींच्या 20 किलो वजनी गटात तमिळनाडूच्या पी. हर्षिनीने सुवर्णपदक मिळवले, तर महाराष्ट्राच्या गौरी कीरला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. उत्तर प्रदेशच्या अनुष्का साहू आणि चंडीगडच्या सेहजप्रीत कौरने ब्राँझपदक पटकावले. 24 किलो वजनी गटात दिल्लीच्या गौरांशी वशिष्ठाने सुवर्णपदक मिळवले. केरळच्या अथुल्या पी. ने रौप्यपदक पटकावले. उत्तराखंडच्या कृष्ण साह आणि कर्नाटकाच्या इंझिला नवाझने ब्राँझपदक मिळवले.\nस्पर्धेतील मुलांच्या 16 किलो वजनी गटात चंडीगडच्या अंश दुबेने सुवर्णपदक पटकावले. त्याने आंध्र प्रदेशच्या टी. अशोकला मागे टाकले. मध्य प्रदेशच्या टी. यशवर्धनसिंह तोमर आणि पाँडिचेरीच्या बी. किशोरने ब्राँझपदक मिळवले.\n27 किलो वजनी गटात उत्तराखंडच्या ओम पाल साहने सुवर्णपदक पटकावले. झारखंडच्या तिलेश्‍वर साहूने रौप्यपदक तर राजस्थानच्या इंद्र्रजितसिंह आणि आंध्र प्रदेशच्या जी. दिनेश आदित्यला ब्राँझपदक मिळवले. त्याचबरोबर पूमसे प्रकारात वैयक्तिक गटात तष्निक भूयनने सुवर्णपदक मिळवले, तर ए. पृथ्विराजला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. आसामचा क्षितीज प्रधान आणि गुजरातच्या ध्येय पनसुर्या यांनी ब्राँझपदक मिळवले.\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HAL-YOGD-UTLT-infog-etiquette-rule-everyone-should-know-5784068-PHO.html", "date_download": "2018-11-19T10:59:45Z", "digest": "sha1:65HAQIYWHLDFDXPZHRTQ7FR524DTR5MI", "length": 7116, "nlines": 167, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Etiquette Rule Everyone Should Know | मुलांनी नेहमी मुलींच्या डाव्या बाजूला का चालावे? जाणुन घ्या 9 कॉमन एटिकेट्स", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमुलांनी नेहमी मुलींच्या डाव्या बाजूला का चालावे जाणुन घ्या 9 कॉमन एटिकेट्स\nएटिकेट्सचे बेसिक रुल खुप सोपे आहेत. प्रत्येक व्यक्ती हे फॉलो करु शकतो. हे एटिकेट्स तुमची बोलण्याची पध्दत, कर्टसी, इमोशंन\nएटिकेट्सचे बेसिक रुल खुप सोपे आहेत. प्रत्येक व्यक्ती हे फॉलो करु शकतो. हे एटिकेट्स तुमची बोलण्याची पध्दत, कर्टसी, इमोशंन्स कंट्रोल करण्याशी संबंधीत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एटिकेट्सविषयी सांगणार आहोत. हे रुल्स कुठे लिहिलेले नाहीत परंतू तुमची लाइफ सिम्पल आणि सोपी बनवतील.\nतुमचा दिवस वाईट गेला असला तरीही दूस-यांना त्रास होईल असे वागू नका. कारण तुमचा दिवस खराब गेला आहे हे समोरच्या व्यक्तीला माहिती नसते. तुमच्या चेह-यावर स्माइल ठेवण्याचा प्रयत्न करा. या��ुळे समोरच्या व्यक्तीला तुम्हाला भेटून पॉझिटिव्ह वाटेल. जे लोक तुमच्याशी रुड राहतात, त्यांच्याशी असाच व्यवहार करावा. तुमची विनम्रता आणि स्माइल नेहमी तुम्हाला पुढे नेते.\nपुरुषांनी नेहमी डाव्या बाजूनेच का चालावे, याविषयी जाणुन घ्या पुढील स्लाइडवर...\n(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\nतरुणींना तुम्ही आवडले हे कसे कळणार.. नीट लक्ष द्या कदाचित ती देत असेल हे संकेत\nया सेट टॉप बॉक्ससाठी डिश, रिचार्ज कशाचीही गरज नाही, फक्त एकदाच खर्च करा 1500, मिळेल आयुष्यभर लाभ\nघरात एकट्या असताना हे सर्व करतात तरुणी..पाहून बसणार नाही विश्वास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/mesh-rashi-bhavishya-aries-today-horoscope-in-marathi-06092018-122679595-NOR.html", "date_download": "2018-11-19T11:00:24Z", "digest": "sha1:CCWTE3NVEZUKMHLQOREIIWY2AOC3PH2Z", "length": 8122, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "मेष आजचे राशिभविष्य 6 Sep 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya | Today Aries Horoscope in Marathi - 6 Sep 2018 | मेष राशी : 6 Sep 2018: जाणून घ्या, मेष राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमेष राशी : 6 Sep 2018: जाणून घ्या, मेष राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस\nToday Aries Horoscope (Kark Rashi Bhavishya, 11 ऑगस्ट 2018): येथे जाणून घ्या, मेष राशीच्या लोकांसाठी कशी राहील ग्रहांची स्थिती, आज धन लाभाचा योग आहे की नाही\nमेष राशिफळ (6 Sep 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya): मेष राशीचे लोक आज कोणत्याही आव्हानाचा सामना भयमुक्त होऊन करतील. आज तुम्ही कामाचे प्रेशरही व्यवस्थित हॅण्डल कराल. जाणून घ्या, मेष राशीच्या लोकांसाठी कशी राहील आजची सूर्य-चंद्राची स्थिती, धन लाभाचे योग आहेत की नाही, कुटुंब आणि व्यवसायासाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर\nपॉझिटिव्ह - मनातील गोष्ट एखाद्याशी शेअर करू शकता. यामुळे तुम्हाला फायदा होईल. कुटुंबातील मतभेद दूर होतील. घराच्या बाहेरही तुम्हाला काही लोकांसोबत असलेले गैरसमज दूर करावी लागतील. दिवस चांगला राहील. तुमच्या जवळपास चालू असलेल्या गोष्टींवर लक्ष ठेवावे. आज तुम्हाला व्यर्थ विचार आणि मनातील शंका दूर करण्याची आवश्यकता आहे. शांततेने स्वतःचा विचार करा.\nनिगेटिव्ह - खरेदी करताना सावध राहावे. चंद्रामुळे धावपळ होऊ शकते. अडचणीसुद्धा वाढू शकतात. प्रत्येक काम सावधपणे करावे. एखादी अनामिक भीती त्रासदायक ठरेल. पैशांच्या बाबतीत सावध राहावे. शत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करतील. खर्च वाढू शकतो.\nकाय करू नये - सूर्यास्ताच्या वेळी काहीच खाऊ-पिऊ नये.\nलव्ह - मनामध्ये पार्टनरविषयी संमिश्र भावना राहतील. वादामध्ये पडू नये. प्रेम मिळाल्यामुळे आनंदी राहाल.\nकरिअर - नोकरी-व्यवसायात काही मनाविरुद्ध बदल घर शकतात आणि यामध्ये तुमचे करिअरही राहील. द्विधामनस्थितीमुळे कामात मन लागणार नाही. निर्णय घेणे अवघड जाईल. मन अभ्यासात कमी लागेल. काम जास्त राहील.\nहेल्थ - पोटाचे आजार होऊ शकतात. मानसिक तणाव राहील. आहाराकडे विशेष लक्ष द्यावे.\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nसाप्ताहिक राशिभविष्य : पैसा, लव्ह-लाईफ, करिअर, आरोग्यसाठी कसा राहील हा आठवडा\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-255635.html", "date_download": "2018-11-19T11:27:48Z", "digest": "sha1:IVKJLMDWSYB2CAWAZX6KA3XE4J4T26FJ", "length": 13940, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दिल्लीवारीत सेनेला काय मिळालं ?", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, ��ाहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nदिल्लीवारीत सेनेला काय मिळालं \n17 मार्च : उद्याच्या अर्थसंकल्पात शिवसेनेनं कुठलंही विघ्न आणू नये, यासाठी कर्जमाफीच्या मागणीसाठी मुख्यमंत्री स्वतः युतीच्या मंत्र्यांचं एक शिष्टमंडळ थेट दिल्लीला घेऊन गेले होते.पण यातून मिळालं काय तर फक्त आश्वासन....म्हणूनच मग शिवसेना मंत्र्यांनीही अर्थसंकल्पावेळी नेमकी काय भूमिका घ्यायची याचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरेच घेतील असं सांगून पक्षांची भूमिका अजूनही संदिग्धच ठेवलीय.\nकर्जमाफीच्या मुद्यावर शिवसेनेची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री हातातली सगळी कामं बाजूला ठेऊन थेट दिल्लीला गेले. तिथं त्यांनी सेना मंत्र्यांच्या शिष्टमंडळासमवेत केंद्रीय अर्थमंत्री आणि कृषीमंत्र्यांची भेटही घेतली. पण या दिल्लीवारीतून मिळालं कायतर फक्त कर्जमाफीचं सकारात्मक आश्वासन...\nया दिल्लीवारीने शिवसेनेचं खरंच समाधान झालं का , असं र���मदास कदमांना विचारताच त्यांनी सरळ पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे उंगली निर्देश करून हात वार केले..\nरामदास कदमांच्या उत्तराने शिवसेनेचं कर्जमाफीच्या मुद्यावर खरंच समाधान झालंय हे आता अर्थसंकल्पावेळी सेना नेमकी काय भूमिका घेते यावरूनच स्पष्ट होईलच. पण विरोधक मात्र, कर्जमाफीच्या मागणीवर अजूनही ठाम आहेत. कर्जमाफीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ही अशी धूमचक्री सुरू असतानाच तिकडे औरंगाबादमध्ये आणखी एका तरुण शेतकऱ्यांनं आत्महत्या केलीय. एकूणच कायतर राजकीय अनास्थेपोटी राज्यातल्या शेतकरी आत्महत्या काही केल्या थांबायला तयार नाहीयेत. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी विरोधकांकडे कर्जमाफीनंतर आत्महत्या थांबण्याची हमी मागत बसण्याऐवजी थेट शेतीमालालाच पुरेसा हमीभाव दिला तर शेतकऱ्याचं जीवनमान नक्कीच उंचावेल आणि तो आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त होईल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: devendra Fadanvisअधिवेशनएकनाथ शिंदेकर्जमाफीदिवाकर रावतेदेवेंद्र फडणवीसभाजपशिवसेना\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\n आता पुण्याने शोधला एक नवीन उपाय\nमहाराष्ट्राच्या आणखी एका जवानाला वीरमरण, आज होणार अंत्यसंस्कार\nभीमा कोरेगाव प्रकरण : दिग्विजय सिंहांची चौकशी होण्याची शक्यता\nVIDEO : भिवंडीत भीषण आग, कोट्यवधी रुपयांचं नुकसान\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5251269581503693708&title=Children%E2%80%99s%20psychology...&SectionId=5073044858107330996&SectionName=%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-11-19T12:10:01Z", "digest": "sha1:W2B7R4EHLEXU5MZSELXHZZJYLIN46HRX", "length": 13981, "nlines": 126, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "मुलांना हवा तुमचा सहवास...", "raw_content": "\nमुलांना हवा तुमचा सहवास...\nदोघांनी���ी नोकरी करून भरपूर पैसा कमवायचा, म्हणजे मग मुलांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करता येतील, असा विचार आजकाल सर्व पालक करतात आणि इथंच ते चुकतात. एक वेळ मुलांना चार सुखसोयी कमी मिळाल्या तरी चालतील मात्र त्यांना पालकांचा किमान काही वेळ मिळणं, त्यांचा सहवास मिळणं ही त्यांच्या भावविश्वाची सर्वांत महत्त्वाची गरज आहे.... ‘मनी मानसी’ सदरात या वेळी पाहू या पालक-मुलांच्या नात्यात आवश्यक असणाऱ्या गोष्टींबद्दल...\nकेजीमध्ये शिकणाऱ्या छोट्या समीक्षाला घेऊन तिची आजी भेटायला आली. त्या दोघी आल्या तेव्हा समीक्षा हुंदके देत होती. रडून रडून तिचे डोळे आणि छोटंस नाक लाल लाल झालं होतं. आजीनं येताना तिला चॉकलेट देऊन कसं बसं शांत केलं होतं, पण समीक्षाकडे पाहून असं वाटत होतं, की ती आता शांत झाली असली, तरी तिचं रडणं परत कधीही सुरू होऊ शकेल. आजी येऊन बसल्यावर समीक्षा आजीच्या मांडीवर बसली आणि चॉकलेट खाऊ लागली. आजीचा दम गेल्यावर आजीने स्वत:हूनच बोलायला सुरुवात केली.\nसमीक्षाला तिची आजी पाळणाघरातून घेऊन आली होती. पाळणाघरात असताना ती इतकी रडली, की शेवटी पाळणाघरातल्या मॅडमनी फोन करून तिला घेऊन जायला सांगितलं. खरं तर या पाळणाघरात तिला घालून चार महिने झाले होते, पण ती त्या वातावरणात अजून रुळली नव्हती. पूर्वी ती शाळेत आनंदानं जायची पण आता तिथल्या शिक्षिकाही तक्रार करू लागल्या आहेत, की समीक्षा शाळेत रोज छोट्या- छोट्या कारणांवरून रडते. तिच्या मनाविरुद्ध घडलं की वर्गाच्या एका कोपऱ्यात जाऊन बसते आणि मग कितीही समजावलं, जवळ घेतलं, खेळायला बोलावलं तरी अजिबात येत नाही. पाळणाघरात तिच्या आवडत्या एक मावशी आहेत. त्यांच्याच जवळ ती बसते. त्या थोड्या वेळासाठी जरी उठल्या तरी खूप रडते. काही खात नाही, खेळत नाही. सुरुवातीला वाटलं नवीन वातावरणात रुळायला जरा वेळ लागेल. पाळणाघरातल्या मॅडमनीही सांगितलं होतं, की महिन्याभरात होईल ती शांत. म्हणून वाट पाहिली. पण आता चार महिने झाले तरी तिचं रडणं काही थांबेना. त्या मॅडमनी सुचवलं म्हणूनच आजी तिला समुपदेशनासाठी घेऊन आली. खरं तर हे काम तिच्या आई-वडिलांनी करणं अपेक्षित होतं. पण त्यांना अजिबात वेळ नाही म्हणून आजी तिला घेऊन आली.\nआजीच्या या एका वाक्यातून त्यांच्या समस्येचा खरा अंदाज आला. त्यामुळे समीक्षाच्या आई-वडिलांबद्दल आजीकडून आणखी माहिती घ���तली. तेव्हा असं लक्षात आलं, की समीक्षाचे आई-वडील नोकरीमुळे अनेक तास घराबाहेर असतात. सकाळी समीक्षाला आवरून देणं, तिचं खाणं-पिणं, शाळा, पाळणाघर यासाठी ने-आण करणं हे सगळं काही आजी आजोबाच पाहतात. रात्री आठनंतर तिचे आई-वडील घरी येतात. घरी आल्यावरही ते त्यांचं आवरतात आणि झोपी जातात.\nआणखी एक विशेष लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे आई-बाबांमध्ये छोट्या-मोठ्या कारणांवरून सतत वाद होत असतात. दोघं एकमेकांशी मोठ-मोठ्याने भांडत असतात. समीक्षाची आई तर कारण नसतानाही बऱ्याचदा चिमुकल्या समीक्षावर जोरजोरात ओरडते. आई-बाबा समीक्षाला वेळ देतात का या प्रश्नावर आजीची मान अर्थातच नकारार्थी हलली. ते ऑफिसला जातात तेव्हा समीक्षा झोपेतच असते. आणि रात्री येतात तेव्हा तर वाद घालण्यातच जातो. हीच समीक्षाच्या समस्येची खरी कारणं होती.\nत्यामुळे पुढच्या सत्राला तिच्या आई-बाबांना बोलावून घेतलं. समीक्षाच्या समस्येबाबत त्या दोघांशी चर्चा केली. या चर्चेतूनच त्यांचं वर्तन आणि त्याचे समीक्षाच्या भावविश्वावर होणारे गंभीर परिणाम यांची त्यांना जाणीव करून देण्यात आली. सुरुवातीला त्यांना मान्य नव्हतं. त्यांच्या मते ते समीक्षाला पुरेसा वेळ देत होते. पण याबाबत पुढील ३-४ सत्रांत चर्चा करून त्यांना समस्येच्या गांभीर्याची जाणीव करून दिल्यावर मात्र त्यांना आपल्या वर्तनाची जाणीव झाली आणि त्यांनी समुपदेशनाला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. सांगितलेले बदल त्यांनी प्रयत्नपूर्वक केले. समीक्षाला दोघांचा पुरेसा सहवास आणि प्रेम मिळालं आणि मग समीक्षाच्या समस्या आपोआपच कमी होत गेल्या.\n(केसमधील नाव बदलले आहे.)\n- मानसी तांबे - चांदोरीकर\n(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘मनी मानसी’ लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/a3SDSr या लिंकवर उपलब्ध आहेत.)\n‘वादळी काळ’ हाताळताना.... विसंगत विचारांवर मात करा... घरातील गटबाजी नक्कीच टाळता येऊ शकते सोडवा मुलांच्या मनातली कोडी.. मूल चुकतंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/virender-sehwag-announces-arrival-in-test-cricket-with-a-ton/", "date_download": "2018-11-19T12:14:10Z", "digest": "sha1:4Z6DG2PFNBQL4G5GJEBDPKRAAXHBMGTJ", "length": 8410, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "17 वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये झाला होता सेहवाग नावाच्या वादळाचा प्रवेश", "raw_content": "\n17 वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये झाला होता सेहवाग नावाच्या वादळाचा प्रवेश\n17 वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये झाला होता सेहवाग नावाच्या वादळाचा प्रवेश\n17 वर्षांपूर्वी 3 नोव्हेंबर 2001मध्ये भारताच्या कसोटी क्रिकेटमध्ये ‘आक्रमक’ या शब्दाला साजेसा अशा फलंदाजाचे पदार्पण झाले होते. त्याचे हे कसोटी पदार्पणही धडाकेबाज आणि आक्रमक होते. तो फलंदाज म्हणजे विरेंद्र सेहवाग\nआंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात मधल्या फळीतील फलंदाज म्हणून त्याने केली. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण करताना सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. तो जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा भारतीय संघाची आवस्था 68 धावांत 4 बाद अशी होती.\nअशा आवस्थेतून त्याने त्याचा आदर्श असणाऱ्या सचिन तेंडुलकरबरोबर पाचव्या विकेटसाठी 220 धावांची भागीदारी केली. त्याचबरोबर त्याने पहिल्याच कसोटी सामन्यात शतकी खेळीही केली. या खेळीत त्याने 173 चेंडूत 105 धावा करताना तब्बल 19 चौकार मारले होते.\nत्यावेळी दक्षिण आफ्रिकेकडे शॉन पोलॉक, नांती हेवर्ड, जॅक कॅलिस, मखाया एनटिनी, लान्स क्लुसनर आणि निकी बोजे अशा गोलंदाजांची फळी होती.\nया सामन्यात भारताकडून सचिन तेंडुलकरनेही 155 धावांची दिडशतकी खेळी केली होती. मात्र भारताच्या दुसऱ्या डावात फलंदाजांना धावा करण्यात अपयश आले होते. या दुसऱ्या डावात सेहवागला 31 धावाच करता आल्या होत्या. भारताने हा सामना 9 विकेट्सने गमावला होता.\n–टीम इंडियाच्या जेवणात बीफ नकोच… पहा कुणी केलीय ही मागणी\n–धोनीची जागा कोणताही खेळाडू घेऊ शकत नाही, दिग्गज खेळाडू कडाडला\n १९ वर्षीय गोलंदाजाने घेतल्या एकाच डावात १० विकेट\nगुरुबंस कौर, मुरलीकांत पेठकर, शांताराम जाधव यांना स्पोर्ट्सइंडी जीवनगौरव पुरस्कार जाहीर\nकसोटीत त्रिशतक करणारा पहिला भारतीय बनण्याची सेहवागने आधीच केली होती भविष्यवाणी\nमुंबईकर क्रिकेटर पाकिस्तानला नडला, न्यूझीलंडला कसोटीत मिळवून दिला शानदार विजय\nराजमाता जिजाऊ संघ शिवाई प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेत विजेता\nस्टार प्रिमीयर लीग 2018 क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाला विजेतेपद\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पात्रता फेरीतील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात\nपिकलबॉल सुपर कप स्पर्धेत एकता, स्मॅशर्स अंतिम सामन्यात समोरासमोर\nचेन्नईच्या कार्तिक, राघुलला युरो, एलजीबी-4 चे जेतेपद\nपुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक\nकबड्डीपटूच्या जिद्दीला सलाम, अपंगत्व असतानाही कबड्डी खेळणारा महारथी\nपहिल्या टी२० सामन्यात अशी असेल टीम इंडिया\nटी२० मालिका सुरू होण्यापुर्वी ही आकडेवारी तुम्हाला नक्की माहित हवीच\nपुढच्या ४८ तासांनी रोहितचे नाव टी२०मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार\n ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच\nअशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल\nत्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर\nअसे टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले\nमहास्पोर्ट्सचे अजित दादांना खुले पत्र\nक्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्मा सज्ज\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- मराठवाड्याचा सुपूत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/juli-mule-kashi-hotat--xyz", "date_download": "2018-11-19T12:30:38Z", "digest": "sha1:MWN4PQSMAM5QFQNODWNU4RW6YLF4JRRR", "length": 11894, "nlines": 225, "source_domain": "www.tinystep.in", "title": "जाणून घ्या जुळी मुले कशी होतात ? - Tinystep", "raw_content": "\nजाणून घ्या जुळी मुले कशी होतात \nकधी-कधी गर्भधारणेनंतर अंड्याचे आपोआप दोन भागात विभाजन होते आणि हे दोन्ही भाग गर्भाशयात दोन गर्भ म्हणून विकसित होतात. त्याचा परिणाम त्या स्त्रीला एकाचवेळी दोन बाळ होतात. त्या बाळांना जुळी बाळे म्हणतात\nअशाप्रकारे झालेल्या या दोन बाळांच्या चेहऱ्यात आणि रुपात साम्य दिसते. त्याची बरीच लक्षणेही समान असतात. ही दोन्ही बालके दोघेही मुलगे व दोघेही मुली असू शकतात. याचे कारण ही दोन्ही बालके एकाच अंडाणूपासून निर्माण होतात.जे एकमेकांसारखे ��िसतात. अशा प्रकारच्या बाळांमध्ये सारखेच जेनेटीक कम्पोझिशन असतात.\nकाहीवेळा अशीही एक शक्यता असते की, पुरुषाच्या दोन शुक्राणू अलगपणे एकाच स्त्रीच्या दोन अंडाणूमध्ये प्रवेश करतात. त्यातून गर्भाशयात दोन गर्भ विकसित होऊन ती स्त्री दोन बालकांना जन्म देते. या प्रकाराला डीझायगोटीक ट्विन्स म्हणतात. या प्रकारची दोन मुले एकमेकांहून भिन्न असू शकतात. त्यांचे लिंग समान असू शकते वा भिन्न्ही असू शकते.म्हणजे. या जुळ्यांचा जेनेटीक कम्पोझिशनदेखील एकमेकांपासून भिन्न असतो\nजुळी मुले होण्याची करणे\nतुमच्या घरात पूर्वी कधी जळ्या मुलांचा जन्म झाला असेल तर अनुवंशिकतेने तुम्हांलाही जुळं होण्याची शक्यता अधिक असते. आणि जर तुम्ही स्वतः जुळ्यांपैकी एक असाल तर तुम्हांलाही जुळं होण्याची शक्यता अत्याधिक असते. यामध्ये वडीलांच्या कुटूंबीयांशी थेट कोणताही संबंध नसतो. ही गोष्ट आईकडच्या बाजुने अधिक प्रभावी असते.\n२. वजन आणि उंची\nही गोष्ट थोडी आश्चर्यकारक आहे. मात्र तुमची उंची आणि वजन यावर जुळ्यांचा जन्म आधारित असू शकतो. American College of Obstetrics and Gynaecology मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, 30 किंवा त्यापेक्षा अधिक बीएमआय असणार्‍या स्त्रियांमध्ये जुळं होण्याची शक्यता अधिक असते. तसेच उंच स्त्रियांमध्ये जुळं होण्याची शक्यता अधिक असते.\n३. वाढत्या वयातील गर्भधारणा\nस्त्रीचे वाढते वय हे आई होण्याची शक्यता कमी करत असते. परंतु काही अभ्यासातुन असते आढळले आहे की वाढत्या वयातील गर्भधारणेत जुळी मुले होण्याची शक्यता देखील वाढते मात्र वाढत्या वयानुसार जुळं होण्याची शक्यता वाढते असा निष्कर्ष काही अभ्यासातून पुढे आला आहे.\nअनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी घेण्यात आलेल्या संप्रेरकीय( हार्मोनल) औषधाचा सातत्याने वापर करणाऱ्या स्त्रियांमध्ये या औषधाचा वापर थांबल्यावर नंतर बाळासाठी प्रयत्न करणाऱ्या स्त्रियांमध्ये होणाऱ्या संप्रेरकीय बदलामुळे देखील जुळी बाळे होण्याची शक्यता वाढते.\nवरील कारणांनी जुळी मुले होतीलच याबाबत खात्री देता येत नाही परंतु आय व्ही एफ सारख्या तंत्रज्ञानाच्या आधारे तुम्ही जुळी मुले प्लॅन करू शकता\nआमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद Tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना नवीन वर्षाची एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/salman-khan-bigg-boss-12-promo-5956142.html", "date_download": "2018-11-19T10:59:40Z", "digest": "sha1:5LQSCQSXOTWJLLGDC6ZCJUPXRIGGMCFL", "length": 9737, "nlines": 154, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Salman Khan Bigg Boss 12 Promo: Bihari Singer Deepak Thakur With Female Fan And Police With Lower Bodies Selected For Big Boss 12 | Bigg Boss 12 : इंट्रेस्टिंग आहेत या सिजनमधील कंटेस्टेंटच्या कहाण्या, घरात घालणार चांगलाच गोंधळ", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nBigg Boss 12 : इंट्रेस्टिंग आहेत या सिजनमधील कंटेस्टेंटच्या कहाण्या, घरात घालणार चांगलाच गोंधळ\n'बिग बॉस' सीजन 12 चार दिवसांनंतर (16 सप्टेंबर) सुरु होणार आहे. शोमध्ये मोठे-मोठे सेलेब्स येणार आहेत,\nमुंबई: 'बिग बॉस' सीजन 12 चार दिवसांनंतर (16 सप्टेंबर) सुरु होणार आहे. शोमध्ये मोठे-मोठे सेलेब्स येणार आहेत, तर काही धमाकेदार कॉमनर जोड्याही सहभागी होणार आहेत. या सीजनची पहिली सेलिब्रिटी जोडी कंटेसंटेट भारती सिंह आणि हर्ष लिम्बचिया आहेत. तसेच पहिल्या चार कॉमनर कंटेस्टंटची ऑफिशियल अनाउंसमेंट झाली आहे. चार कॉमनर कंटेस्टंट म्हणजेच दोन कॉमनर जोड्यांसाठी 'बिग बॉस'चे 2 ऑफिशियल प्रोमो जाहिर करण्यात आले आहेत. यामध्ये एक जोडी पोलिस आणि वकीलची आहे तर दुसरी जोडी फॅन आणि सेलिब्रिटीची आहे.\nबिहारचा हा सिंगर घेतोय 'बिग बॉस'मध्ये एंट्री\n- यावेळी या शोमध्ये बिहारचा प्रसिध्द सिंगर दीपक ठाकुर एंट्री घेत आहे. विशेष म्हणजे तो या शोमध्ये फीमेल फॅनसोबत दिसणार आहे.\n- प्रोमोमध्ये फॅन आपल्याविषयी सांगत म्हणतात की, \"आमची जोडी शोमध्ये सर्वात वेगळी असेल. शोमध्ये अनेक वेळा आई-मुलगा, पति-पत्नीच्या जोड्या आल्या आहेत, परंतू यावेळी शोमध्ये फॅन आणि सेलिब्रिटीची जोडी येईल.\"\n- प्रोमोमध्ये फॅन मुलगी सांगते की, \"मी सिंगर दीपक यांची खुप मोठी फॅन आहे, घरच्यांना न सांगताच मी त्यांना भेटण्यासाठी पळून आले होते.\" परंतू अजून फॅनचे नाव रिव्हिल केलेल नाही.\n- दीपक ठाकुरने 'गँग्स ऑफ वासेपुर' आणि याच्या सीक्वलमध्ये आपला आवाज दिला आहे. यासोबतच त्याने अनुराग कश्यपच्या 'मुक्काबाज' चित्रपटात गाणे गायले आहे.\nपोलिस-वकील असेल दूसरी जोडी\n- प्रोमो पाहून तुम्हाला कळेल की, निर्मल सिंह एक पोलिस आहे. तो वाईटांसोबत वाईट आणि चांगल्यांसोबत चांगले करतो. यासोबतच त्याच्या नाकावर नेहमीच राग असतो.\n- तर निर्मलचा जोडीदार रोमिल चौधरीविषयी बोलायचे झाले तर तो पेश्याने वकील आहे. निर्मल रोमितविषयी सांगताना म्हणतो की, रोमित एक खुपच बदमाश व्यक्ती आहे. तो जज समोर बोलताना अशा प्रकारे बोलतो, जसा त्याच्या स्वतःसोबतच क्राइम झाला आहे.\n- यासोबतच दोघंही बॅक्राउंडमध्ये बोलताना दिसत आहेत की, 'बिग बॉस'च्या घरात जेव्हा पोलिस आणि वकीलची जोडी एंट्री घेतील, तेव्हा इतर लोकांचे काहीच खरे नाही. इंडियाला खुप मजा येईल.\n- प्रोमो पाहून अंदाज येतोय की, निर्मल आणि रोमित येणा-या दिवसात बिग बॉसमध्ये चांगला हंगामा करतील.\nकन्फर्म / 'द कपिल शर्मा शो'च्या पहिल्या भागात पहिला पाहुणा असेल सलमान खान\nदोनदा प्रेमभंग झाल्यानंतर तिस-या बॉयफ्रेंडसोबत केला साखरपुडा, 'साथ निभाना साथिया'च्या या अॅक्ट्रेसचा भावी पती आहे दुबईतील रिअल स्टेट बिझनेसमॅन\nआत्महत्या केलेल्या 'बालिका वधू'च्या Ex- बॉयफ्रेंडने केले लग्न, रजिस्टर्ड मॅरेजमध्ये सहभागी झाले कुटूंब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/pune/small-children-injured-by-kight-threat-279371.html", "date_download": "2018-11-19T11:15:31Z", "digest": "sha1:MQ375IKY6ORF2EGIMF72I2XK2Z55KL24", "length": 12604, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पतंगाच्या मांज्यामुळे चिमुकल्याचा डोळा जायबंदी", "raw_content": "\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याच�� प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nपतंगाच्या मांज्यामुळे चिमुकल्याचा डोळा जायबंद��\nपतंगाच्या मांज्यामुळे अनेक वेळा पक्षी आणि मुके प्राणी जखमी झाल्याचं आपण बघितला असेल, मात्र पिंपरी चिंचवडमध्ये एका तीन वर्षाच्या मुलाच्या चेहऱ्यावर मांजा गुंडाळला गेल्याने तो गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.\n10 जानेवारी : पतंगाच्या मांज्यामुळे अनेक वेळा पक्षी आणि मुके प्राणी जखमी झाल्याचं आपण बघितला असेल, मात्र पिंपरी चिंचवडमध्ये एका तीन वर्षाच्या मुलाच्या चेहऱ्यावर मांजा गुंडाळला गेल्याने तो गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.\nहमजा खान असं ह्या चिमुकल्याचं नाव असून, मांज्यामुळे त्याच्या डोळ्यांना झालेल्या इजांवर शस्त्रक्रिया केली गेलीय आणि आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय, चिमुकला हमजा त्याच्या पालकासोबत दुचाकीच्या समोर बसून प्रवास करत होता , त्यावेळी हवेत तरंगणारा मांजा अचानक त्याच्या चेहऱ्याभोवती गुंडाळल्या गेला, आणि काही कळण्या आधीच त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड रक्तस्त्राव सुरु झाला, ही बाब लक्षात येताच तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.\nत्यामुळे आता तरी ह्या जीवघेण्या मांज्यावर बंदी घालण्याची मागणी डॉक्टर आणि ह्या जखमी मुलाच्या नातेवाईकांनी केलीये.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Injuredkightsmall childजखमीदोरापतंगलहान मुलगा\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nVIDEO: पिंपरी-चिंचवड ते पुण्यापर्यंत अशी धावणार मेट्रो\nVIDEO: पुण्याच्या भवानी पेठेत कारखान्याला लागली भीषण आग\nडॉक्टर लॉबीपुढे पुणे प्रशासनानं टाकली नांगी; आरोग्य अधिकाऱ्यांचा काढला कार्यभार\nVIDEO: महाराष्ट्रातल्या 'या' जिल्ह्यांत मुसळधार पाऊस, पुण्यात रस्ते पाण्याखाली\n'या घाणीमुळे वारले माझे पप्पा...\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A5%89%E0%A4%A8", "date_download": "2018-11-19T11:21:37Z", "digest": "sha1:WVR5CRHUBOT7JOG2LT6ZJCSIZYS4OQJL", "length": 9828, "nlines": 248, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आरगॉन - विकिपीडिया", "raw_content": "\nओरेगन याच्याशी गल्लत करू नका.\nसाधारण अणुभार (Ar, standard)\nलिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नत्रवायू प्राणवायू फ्लोरीन निऑन\nसोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन स्फुरद गंधक क्लोरिन आरगॉन\nपोटॅशियम कॅल्शियम स्कॅन्डियम टायटॅनियम व्हेनेडियम क्रोमियम मँगेनीज लोखंड कोबाल्ट निकेल तांबे जस्त गॅलियम जर्मेनियम आर्सेनिक सेलेनियम ब्रोमिन क्रिप्टॉन\nरुबिडियम स्ट्रॉन्शियम यिट्रियम झिर्कोनियम नायोबियम मॉलिब्डेनम टेक्नेटियम रुथेनियम ऱ्होडियम पॅलॅडियम चांदी कॅडमियम इंडियम कथील अँटिमनी टेलरियम आयोडिन झेनॉन\nफ्रान्सियम रेडियम ॲक्टिनियम थोरियम प्रोटॅक्टिनियम युरेनियम नेप्चूनियम प्लुटोनियम अमेरिसियम क्युरियम बर्किलियम कॅलिफोर्नियम आइन्स्टाइनियम फर्मियम मेंडेलेव्हियम नोबेलियम लॉरेन्सियम रुदरफोर्डियम Dubnium Seaborgium Bohrium Hassium Meitnerium Darmstadtium Roentgenium Copernicium Nihonium Flerovium Moscovium Livermorium Tennessine Oganesson\ncl ← आरगॉन →\nसंदर्भ | आरगॉन विकीडाटामधे\nआरगॉन (Ar) (अणुक्रमांक १८) हा एक अधातू असून अर्गोन हे रासायनिक घटक आहे ज्यास एआर आणि आण्विक क्रमांक १८ आहे. हे आवर्त सारणीच्या १८ मधील गट आहे आणि एक उत्कृष्ट वायू आहे. पृथ्वीच्या वातावरणातील अर्गोन हे 0.934% (9340 पीपीएमव्ही) वर तिस-या क्रमांकाचा प्रचलित वायू आहे. पाणी वाष्प (जे सुमारे ४००० पीपीएमव्ही सरासरी असते परंतु मोठ्या प्रमाणात बदलते), कार्बन डाय ऑक्साईड (४०० पीपीएमव्ही) जितके विपुल प्रमाणात आणि बहुतेक वेळा निऑन (१८ पीपीएमव्ही) म्हणून ५०० पट अधिक म्हणून भरपूर प्रमाणात होते. पृथ्वीच्या क्रॉस्टमध्ये अर्गोन हे सर्वात प्रचलित असलेला वायू आहे, ज्यामध्ये 0.00015% पेंढा आहे. आर्गोन, १८ वा रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय वायू आहे.\nअल्क धातू अल्कमृदा धातू लँथेनाइड अॅक्टिनाइड संक्रामक (धातू) अन्य धातू उपधातू इतर अधातू / हॅलोजन निष्क्रिय वायू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० ऑक्टोबर २०१८ रोजी १९:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/Nashik,Nasik,breaking,news,India,%20Asia,%20China,%20Uk,%20Nagar,%20Maharastra,%20Breaking,%20How%20to,%20What,%20which,%20free,%20download,%20xxx,%20xx,%20desi,Jalgaon,%20Nadurbar/news/page/3446/", "date_download": "2018-11-19T11:56:02Z", "digest": "sha1:LG7MWG7ET7SCH2JIJD3YYDSOTSVOMNJM", "length": 45062, "nlines": 226, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "देशदूत | Deshdoot | नवी आशा नवी दिशा", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nअहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिका निवडणुकीसाठी आघाडीच्या चर्चेचे गुर्‍हाळ काल संपुष्टात आले. काँग्रेसचे युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत रविवारी सायंकाळी उशिरा राष्ट्रवादी 43 काँग्रेसला 25 असा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला. मात्र कोणत्या वार्डात, कोणत्या जागेवर कोण लढणार याचा तोडगा सायंकाळपर्यंत निघाला नव्हता. जागा वाटपाचा घोडं आडलं असून उद्याच त्यावर मार्ग निघेल असं सूत्रांकडून सांगण्यात आलं.\nराष्ट्रवादीच्या कोट्यातून अशोक गायकवाड यांच्या युनायटेड रिपब्लीकनला 3 आणि काँग्रेसच्या कोट्यातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाला तीन जागा देण्यात आल्या आहेत. युनायटेड पक्षाला निवडणूक चिन्ह नसल्याने ते राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे सांगण्यात आले. पक्षाचे अशोक गायकवाड यांनीही त्याला दुजोरा दिला. तर भाकप विळाकणीस या स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढणार आहे.\nमहापालिका निवडणुकीत दोन्ही काँग्रेसच्या आघाडीची घोषणा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादा कळमकर यांनी केली. आमदार संग्राम जगताप, युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील, शहरजिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, रेश्मा आठरे, सुनील कोतकर, अभिजित खोसे यावेळी उपस्थित होते.काँग्रेसला 31 जागांची अपेक्षा असल्याचे डॉ. विखे याांनी सांगितले, मात्र विनाकारण जागांची संख्या वाढविण्यापेक्षा जेवढ्या जागा जिंकता येणे शक्य आहेत, तेवढ्या जागा काँग्रेसने घेतलेल्या आहेत. विनाकरण हट्ट धरण्यापेक्षा मनपात आघाडीची सत्ता आणण्यासाठी काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे. मनपा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांच्या तीन वेळेस मैत्रीपूर्ण बैठका झाल्या त्यातून हा निर्णय झाला आहे.\nआघाडीचा फॉर्म्युला तयार झाला असला तरी जागा वाटपाचं घोडं मात्र आडलं आहे. आयोगाच्या या निर्णयामुळं इच्छुकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. ऑनलाईनच्या कटकटीतून सुटका झाल्याने अर्ज भरण्यासाठी आता उड्या पडणार आहे. उद्या अखेरचा दिवस असल्याने निवडणूक कार्यालयात झुंबड उडणार आहे.\nदोन दिग्गज समोरासमोर देण्याच्या हाल‘चाली’\nसावेडी (वार्ताहर) – महानगरपालिका निवडणुकीत काही लढती चुरशीच्या होणार असून त्या कोणत्या याची उत्सुकता नगरकरांना लागून आहे. शिवसेनेच्या युवराजाचा ‘बाण’ रोखण्यासाठी भाजपने ‘भाऊ अस्त्र’ बाहेर काढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. चार नंबर वार्डात दोन जागा खुल्या असल्याने हे दोघे समोरासमोर येतात की कसं याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.\nशिवसेनेने 18 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात शिवसेनेचे युवराज योगीराज गाडे यांचा नंबर लागला. ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांचे चिरंजीव आहे. विद्यमान नगरसेवक असल्याने अन् तिकिट घोषीत झाल्याने त्यांनी वार्डात प्रचाराला जोर दिला. भाजपने अवघ्या 15 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. एकास एक लढती फायनल करताना अन् शिवसेनेच्या दिग्गजांची कोंडी करण्याची हाल‘चाल’ आखली आहे. त्याचाच भाग म्हणून योगीराज गाडे यांच्या विरोधात विद्यमान नगरसेवक स्वप्नील(भाऊ) शिंदे यांचे नाव जवळपास फायनल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nशिंदे यांनी महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच भाजप प्रवेश केला आहे. त्यांचा वार्डातील जम बघता भाजपने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. शिवाय शिंदे यांच्यामुळे शिवसेनेच्या गाडेंची कोंडी होणार आहे. युवराजाच्या विजयासाठी स्वत: गाडेसरांना वार्डात गुंतवले तर त्यांचे शहरातील इतर वार्डाकडे दुर्लक्ष होईल, त्याचा फायदा भाजपला होईल असंही समीकरण त्यामागं असल्याचे सूत्रांकडून समजले. वार्डात दोन जागा (क,ड) खुल्या असल्याने योगीराज गाडे कोणत्या जागेवर लढणार अन् त्यांच्यासमोर स्वप्नील शिंंदे येतात की कसं याकडे नगरकरांचं लक्ष लागून आहे.\nकोअर कमिटीत ओढाताण इच्छुकांची दातखिळी\nअहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेवर सत्तेचा झेंडा फडकविण्यासाठी निघालेल्या भाजपकडं एका जागेसाठी दोन-दोन दिग्गज दावेदार असल्याने कोअर कमिटी गोंधळात पडली. तिकिटाचा तिढा सोडविण्यासाठी यादी थेट दानवेदादांकडे पोहोचली. दादांनी एकावर काट मारत अंतिम यादी फायनल केली. आता दादांच्या हातसफाईने कोणावर खाट पडली अन् कोण खाटेवर बसलं याची उत्सुकता नगरकरांना लागून आहे.\nमहापालिका निवडण��क तिकिटासाठी भाजपकडे तब्बल 267 जणांनी हजेरी लावली. तिकिट वाटपासाठी पक्षाने पालकमंत्री राम शिंदे, आ. सुरजितसिंह ठाकूर, प्रदेशचे रघुनाथ कुलकर्णी, खा. दिलीप गांधी, अभय आगरकर, सुनील रामदासी, किशोर बोरा, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांची कोअर कमिटी केली. या कमिटीसमोर इच्छुकांनी शक्तीप्रदर्शन करत मुलखती दिल्या. त्यानंतर भाजपने 15 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.\nअद्याप दुसरी यादी मात्र जाहीर झालेली नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याला केवळ सहा तासाचा अवधी शिल्लक राहिलेला असताना तिकिट डिक्लिअर होत नसल्याने इच्छुकांचा जीव खाली-वर होत आहे. अनेक इच्छुकांनी रविवारी खा. दिलीप गांधी आणि कोअर कमिटीचे डोकं खाल्लं कोअर कमिटीने यादी फायनल केली आहे. अर्ध्या तासात जाहीर होईल असं सांगून या इच्छुकांची समजूत काढली जात होती. प्रत्यक्षात 24 तास उलटल्यानंतरही यादी जाहीर झालेली नाही.\nसूत्रांच्या माहितीनुसार तिकिट वाटपात बहुतांश जागांवर कोअर कमिटीच्या सदस्यांत एकमत होत नव्हते. त्यामुळं गुंतागुंतीची यादी थेट प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेदादांकडे पाठविण्यात आली.\nनगर भाजपचे काही लोक ही यादी घेऊन दादांना औरंगाबादला भेटले. दादांनी यादीवर नजर टाकून हात‘सफाई’ केली. त्यानंतरही यादी डिक्लिअर झाली नाही. त्यामुळं यादी नेमकी लटकली कुठं या विचाराने तिकिटाकडे डोळे लावून बसलेल्यांची घालमेल सुरू आहे. तिकिटासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली. कोणी संघामार्फत तर कोणी थेट प्रदेश नेत्यांमार्फत फोनफोनी करून तिकिटाची गळ घालत आहे.\nकोअर कमिटीत कोणतीही ओढताण नाही. विरोधकांच्या रणनीतीचा अंदाज घेताना यादीला विलंब झाला. विरोधकांच्या तोडीस तोड उमेदवार देण्याकरीता भाजपची ही स्टॅ्रॅटीजी आहे. यादी फायनल झाली असून ती आज डिक्लीअर होईल.\nभाजपच्या यादीत नंदा कुलकर्णी, स्वप्नील शिंदे आणि मनिषा काळे-बारस्कर या तीन विद्यमान नगरसेवकांची धाकधूक सुरू आहे. पहिल्या यादीत या तिघांनाही स्थान मिळालेले नाही. यात गायत्री कुलकर्णी या 13 नंबरमधून इच्छुक आहेत. सहा नंबरमधून मनिषा काळेंचे मिस्टर राजेंद्र काळे स्वत:च इच्छुक आहेत. स्वप्नील शिंदे यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजप प्रवेश केला. तेही चार नंबरमधून रेसमध्ये आहेत. मात्र तिघांचेही तिकिट अजून फायनल झालेले नाही.\nगुरुवारी पंतप्रध���न मोदी साधणार नाशिककरांशी संवाद\nनाशिक | स्वच्छ इंधन योजनेअंतर्गत भारत सरकार महत्वपूर्ण टप्पा पार पाडत आहे. याच योजनेचा एक भाग म्हणून शहरी गॅस पुरवठा योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतून होत आहे. यावेळी मोदी नाशिककरांशी संवाद साधणार आहेत.\nनाशिक शहराचाही या योजनेत समावेश असून नाशिकमधील उद्घाटन कार्यक्रम येत्या गुरुवारी (दि.२२) रोजी दुपारी तीन वाजता रावसाहेब थोरात सभागृहात पार पडेल.\nयावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, खासदार हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे व योगेश घोलप यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.\nया शुभारंभ कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्स होणार असून यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितांना संबोधित करणार आहेत.\nराजापूर येथे सर्पदंशाने चिमुरडीचा मृत्यू\nराजापूर / येवला : तालुक्यातील राजापूर येथील रहिवासी योगेश्वर सुर्यभान चव्हाण यांची मूलगी सोनाली योगेश्वर चव्हाण(6) हिला सर्पदंश झाल्याने मूत्यू झाला. ही मूलगी दिवाळीनिमित्त मामाच्या गावाला रस्ते सूरेगाव येथे आली होती.\nसकाळी दात घासत असताना अचानक सापाने तिच्या उजव्या पायाला चावा घेतल्याने मूलगी ओरडली असता व पायाला सपॆदंश झाला हे मामाच्या लक्षात आल्याने तातडीने येवला येथील दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी या मुलीस उपचारादरम्यान मृत घोषित केले.\nत्यानंतर राजापूर येथे तलाठी रोखले यांनी पंचनामा केला. राजापूर येथे भैरवनाथवाडी येथे दफनविधी करण्यात आला. या घटनेने राजापूर व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे\nशहीद जवान कपिल गुंड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nअजनुज (वार्ताहर) – श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज येथील मेजर कपिल नामदेव गुंड भारतीय लष्करी सेवेत कार्यरत असताना गुरूवारी रात्री मोठा स्फोट होऊन दोन भारतीय सैनिक जखमी झाले होते. त्यात कपिल मोठ्या प्रमाणात जखमी झाला होता त्यात कपिल वीरमरण आले.\nपुण्याहून गुंड यांचा मृतदेह अजनुजला आणण्यात आला व अंत्यदर्शनसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ठेवण्यात आला. त्यानंतर तो मृतदेह राहत्या घरी ठेवण्यात आला. अंत्यदर्शनानंतर गुंड यांचे पार्थिव यात्रा निघाली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले होते. यावेळी अतिशय शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.\nवाकोद येथे स्नेह मेळाव्यातून जागवल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी\nतोंडापुर ता जामनेर : वाकोद त जामनेर येथील राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयाच्या १९९८ या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी शाळेत स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते याप्रसंगी तब्बल २० वर्षानंतरच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यावेळच्या सर्व गुरुजनांचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला तसेच शाळेला भेट वस्तू देण्यात आली.\nयावेळी दोन वर्गाचा हा कार्यक्रम घेण्यात आला तसेच वीस ते चोवीस वर्षानंतर भेट होत असलेल्या त्यावेळचे विद्यार्थी आताचे नागरिक शासकीय कर्मचारी प्रगतीशील शेतकरी गृहिणी तसेच विविध पदावर असलेले पदाधिकारी यांनी वेगळाच आनंदोत्सव साजरा केला सध्या सार्वजन विविध चांगल्या पदावर कार्यरत असून देखील यावेळी मात्र त्यांनी एक विद्यार्थी म्हणूनंच भूमीका बजावली प्रत्येकाने आपल्या मनोगतातून आपला परिचय करत आपले जुने अनुभवातील किस्से मांडले यावेळी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला\nयाप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी निवृत्त मुख्याध्यापक पी बी पाटील होते व्यासपीठावर जैन फार्म वाकोद्चे व्यवस्थापक विनोद्सिंह राजपूत शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक व्ही के चौधरी पर्यवेक्षक आर एस चौधरी लोहारा शाळेचे मुख्याध्यापक एस बी निकम तोंडापूर शाळेचे पर्यवेक्षक डी एस पाटील एस के पाटील एस व्ही शिंदे वाकडी शाळेचे माजी मुख्याध्यापक ए डी बाविस्कर डी के पाटील निव्रुत्त शिपाई पी के पवार आदी उपस्थित होते.\nयावेळी विलास जोशी निलेश पाटिल कृष्णगीर गोसावी जीतेन्द्र शर्मा जगदीश पाटिल नितिन बोरुडे गजानन कमले रोहिदास पोपळघट शंकर शिरसाठ योगेश सोन्ने कोमल जैन संजय पांढरे यांच्या नियोजनातून या स्नेह मेळाव्याचे नियोजन करण्यात आले होते यावेळी विद्या पाटिल अलका बागुल ज्योति पाटिल मीरा थोरात संगीता वानखेडे संगीता भोसले अनीता वानखेडे सविता देठे उषा पाटिल यांनी मनोगत व्यक्त केले.\nयावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विलास जोशी यांनी केले व् आभार रोहिदास पोपळघट यांनी मानले यावेळी आत्माराम मोहिते ,प्रभाकर थोरात ,दिलीप उबाळे ,संतोष पाटिल, किशोर चौधरी , संजय दांडगे, श्री पंडित उपस्थित होते.\nपंजाबमधील हल्ल्यामागे कदाचित लष्करप्रमुख, आप नेत्याचं वादग्रस्त विधान\nनवी दिल्ली – अमृतसर येथे रविवारी (18 नोव्हेंबर) सकाळी निरंकारी पंथाच्या ‘संत समागम’ या धार्मिक कार्यक्रमासाठी जमलेल्या भाविकांवर बॉम्बहल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ३ जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. मात्र, या हल्ल्यामागे लष्करप्रमुख बिपिन रावत यांचा हात असल्याचा संशय आहे, असा गंभीर आरोप आम आदमी पक्षाचे नेते आमदार एच.एस.फुल्का यांनी केला आहे. फुल्का यांच्या या वादग्रस्त विधानाने राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीका होत आहे. तसेच त्यांच्या या विधानामुळे वाद उपस्थित होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.\nअमृतसर ग्रेनेड हल्ल्यावरुन पंजाबच्या राजकीय वातावरण तापले असून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे. दरम्यान आपचे आमदार आणि माजी विरोधी पक्षनेते एच.एस. फुल्का यांनी हल्ल्यानंतर लष्करप्रमुख बिपिन रावत यांना लक्ष्य केलं आहे. लष्करप्रमुख बिपिन रावत पंजाबमध्ये आले होते.\nत्यावेळी राज्यावर दहशतवादी कारवायाचं सावट असल्याचं त्यांनी म्हटले होते. त्यामुळे कदाचित त्यांनीच आपल्या माणसांचा वापर करुन हा हल्ला घडवला असेल, असे ते म्हणाले. फुल्का यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफीही मागितली आहे. माझे वक्तव्य हे काँग्रेसच्या विरोधात होते, लष्करप्रमुखांच्या विरोधात नाही, तरीही मी माफी मागतो, असे रावत यांनी म्हटले आहे.\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या प्रज्वलला रौप्य\nनाशिक : नुकत्याच आसामच्या तेजपूर येथे राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिकच्या प्रज्वल सोनवणेने तेरा वर्षाखालील गटात एकेरी प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले.\nया स्पर्धेत त्याला प्रथम मानांकन मिळाले. प्रज्वलने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रौप्य पदकाची कमाई केली. प्रज्वलला उपउपांत्यपूर्व फेरीत आसामच्या अनिमेश गोगईने चांगली टक्कर दिली.\nप्रज्वलने या सामन्यातील पहिला सेट २७-२५ असा जिंकला, तर दुसऱ्या सेटमध्ये प्रज्वलला ११-२५ असा पराभव पत्करावा लागला. मात्र, तिसऱ्या सेटमध्ये प्रज्वलने संयमाने उत्कृष्ट खेळ करत तिसरा सेट २५- १५ असा जिंकून उपांत���य फेरी गाठली.\nउपांत्य फेरीत प्रज्वलने उत्तराखंडच्या अंश नेगीचा २१-०७ आणि २१ – १५ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रज्वलचा अंतिम सामना महाराष्ट्राच्या ठाण्याच्या ओम गोवंडी सोबत झाला. या सामन्यात पहिला सेट ओम गोवंडीने २१- १५ अश्या फरकाने जिंकून आघाडी घेतली.\nमात्र दुसऱ्या सेटमध्ये प्रज्वलने जोमाने खेळ करून हा सेट २१-१६ असा जिंकून १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर तिसऱ्या निर्णायक सेटमध्ये ओम गोवंडीने प्रथमपासून सावध खेळ करून हा सेट २१- १४ असा जिंकून विजेतेपद पटकावले.\nतर प्रज्वलला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ओम गोवंडी आणि प्रज्वल सोनावणे हे दोघेही दुहेरीमध्ये महाराष्ट्राच्या संघाकडून एकत्र खेळतात.\nप्रज्वलने याआधी गेल्या महिन्यात गुंटूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. प्रज्वल नाशिकच्या फ्रावशी अकॅडमीमध्ये शिकत असून तो गेल्या सात वर्षांपासून नाशिकच्या शिवसत्य मंडळात मकरंद देव यांच्याकडे बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेत आहे.\nप्रज्वलच्या या यशाबद्दल नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष राधेश्याम मुंदडा, सचिव अनंत जोशी, उपाध्यक्ष एस. राजन, डॉ. शिर्मिला कुलकर्णी तसेच फ्रावशी अकॅडमीचे संचालक रतन लथ आदिंनी अभिनंदन केले.\nप्रज्वल सोनवणे लगेचच २२ नोव्हेंबरपासून कडप्पा, आंध्र प्रदेश येथे आयोजित राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होणार आहे. तो या स्पर्धेमध्येही चांगली कामगिरी करेल असा विश्वास त्याचे प्रशिक्षक मकरंद देव यांनी व्यक्त केला आहे.\nसमांतर रस्ता कृती समितीच्या साखळी उपोषणास 1752 जळगावकरांनी दर्शविला पाठिंबा\n प्रतिनिधी : समांतर रस्ता कृती समितीततर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित साखळी उपोषणाचा आज चौथा दिवस असून सुद्धा जळगाव फर्स्ट, सारस्वत समाज व ब्राह्मण समाज यांनी आज साखळी उपोषणात प्रत्यक्ष सहभाग घेऊन समितीला पाठिंबा दर्शविला.\nसभामंडपात माजी आमदार चिमणराव पाटील, ज्येष्ठ विधीतज्ञ अ‍ॅड. सुशील अत्रे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती लक्ष्मीकांत पाटील, नरेंद्र राजपूत, राजेंद्र महाजन, विशाल पाटील, ब्राह्मण सभेचे वैद्य, संभाजी ब्रिगेडचे सुरेंद्र पाटील, प्रमोद पाटील, जिल्हा पेठ मित्र मंडळाचे अभय सोमानी जळगाव असोसिएशनचे तथा समर्थ शैक्षणिक संस्थेचे पाटील आदींनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून लाक्षणिक उपोषणाला पाठिंबा दिला.\nकाँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जमील शेख, व नदीम काझी यांनी आपली पाठिंबा पत्र कृती समितीचे फारुक शेख, अनंत जोशी गजानन मालपुरे, सरिता माळी, विनोद देशमुख यांना सुपूर्द केली. माजी आमदार चिमणराव पाटील यांनी सदर लाक्षणिक उपोषण संयुक्तरित्या स्वरूपात करणे भाग असल्याचे स्पष्टीकरण केले तर अ‍ॅड. सुशील अत्रे यांनी कोणत्याही सरकारला राजकीय पक्षाला अथवा नेत्याला दोष न देता ही जळगावकरांची सहनशीलता आहे ते अद्याप आपल्या हक्क मागू शकत नाही.\nघनश्याम अग्रवाल यांनी आंदोलन झाल्यास सारस्वत समाज आपल्या सोबत असल्याचे स्पष्ट केले. काँग्रेसचे जमील शेख यांनी हे आंदोलन आता थांबता कामा नये यासाठी काँग्रेस पक्ष आपल्या सोबत असल्याचे स्पष्ट केले आहे.\nआय.एम.आय.चे उपाध्यक्ष डॉ.अनिल पाटील व सहसचिव स्नेहल फेगडे, डॉ.विलास भोळे, जिल्हा बँक संचालक संजय पवार, जयदीप राजपूत यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. उद्या जेसीई फाऊंडेशन व जनसंग्राम संघटनेचा सहभाग\nसोमवारी या उपोषणाचा पाचवा दिवस असून जे.सी.ई फाउंडेशन व जनसंग्राम या संघटना उपोषणात सहभागी होतील. रविवार असताना सुद्धा 1752 नागरिकांनी या ठिकाणी स्वाक्षरी करून आपला पाठिंबा दर्शवला.\nयावेळी गिरीश कुलकर्णी, राष्ट्रीय खेळाडू शीतल तिवारी, मयुर वाघ, पंचायत समिती सदस्य राजेंद्र महाजन, आनंद पाटील, नदीम काझी, मिलिंद पितळे, विजय पाटील, नरेंद्र राजपूत, कैलास माळी, अतुल गुजराती, मनोहर कोळी यांचा सहभाग होता.\nआ.एकनाथराव खडसे यांनी भ्रमणध्वनीद्वारे उपोषणास पाठिंबा दर्शवून आपण सर्वांनी एकत्रित रित्या येऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी मी सुद्धा आपल्या सोबत असल्याचे स्पष्ट केले.\n, त्यानं सुष्मिताला दिल्या ‘प्रेम’पूर्वक शुभेच्छा\n‘भारत’च्या सिनेमाच्या शुटींगदरम्यान सलमान जखमी\nव्हॉट्सअँपच्या दहा गोष्टी.. ज्या तुम्हाला कायमचे ब्लॉक करू शकतात\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nगुरुवारी पंतप्रधान मोदी साधणार नाशिककरांशी संवाद\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाल��� नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-believe-it-or-not-stories/%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%87-116050400013_1.html", "date_download": "2018-11-19T11:09:56Z", "digest": "sha1:XUT4R32HMHRP4NK3NPJ2EMRSM3ANSEGN", "length": 12103, "nlines": 153, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "लवंगीचे काही चमत्कारिक टोटके | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 19 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nलवंगीचे काही चमत्कारिक टोटके\nअडथळे दूर करण्यासाठी: जर एखाद्या महत्त्वाच्या कामात यश मिळवायचे असेल तर एका लिंबावर 4 लवंगा टोचून ॐ श्री हनुमते नम: मंत्राचा 21 वेळा जप करा. तो लिंबू आपल्याजवळ ठेवा. हनुमानाच्या कृपेने काम यशस्वी पार पडेल.\n> पुढील पानावर दुसरा उपाय...\nलवंगा दमा आजारावर गुणकारी\nवेलचीचे 8 अचूक टोटके\nका नाही धुवूत मंगळवारी केस\nकाजळाचे 9 चमत्कारिक टोटके\nयावर अधिक वाचा :\nलवंगीचे काही चमत्कारिक टोटके\nश्रद्धा अंधश्रद्धा मानो या न मानो\n'क्रियामाण' कर्म म्हणजे काय\nया जन्मी मनुष्य जे काही कर्म करतो त्या कर्मास 'क्रियामाण' कर्म म्हणतात. अर्थात, हे ...\nआवळा नवमी: लक्ष्मी देवींनी सुरु केलेली परंपरा\nआवळा नवमीला आवळ्याच्या झाडाची पूजा करून त्याखाली भोजन ग्रहण करण्याची परंपरा स्वत: देवी ...\nआवळा नवमीला काय करावे काय नाही, जाणून घ्या\nपुराणांप्रमाणे अक्षय नवमी अर्थात आवळा नवमीच्या दिवशी केलेल्या पुण्याचे फल अनेक ...\nहिंदू धर्मात दान केव्हा आणि किती द्यायला पाहिजे\nशेवटच्या १०-२० वर्षात सर्व संपूण जाते. दारिद्र्य, अहंकार, अज्ञान व मूढता यांच्या खाईत ते ...\nगुरूवार रात 8.40 वाजेपासून सुरू होत आहे पंचक, 20 ...\nपंचकाच्या प्रभावामुळे घनिष्ठा नक्षत्रात अग्नीचा भय असतो. शततारका नक्षत्रात क्लेश होण्याचे ...\n\" ठरविलेले पूर्ण करण्यासाठी असे प्रसंग प्रेरणादायी ठरतील. यथायोग्य विचार करून कार्य करा. निष्कारण प्रश्नांचा त्रास राहील. आरोग्याची काळजी घ्या....Read More\n\"आजचा दिवस आपल्या कार्य-योजनेंसाठी आणि सहकार्‍यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ...Read More\nबेपवाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. त्यांना ठरावीक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. तसे आपले सार्वजनिक जीवन बह���मूल्य...Read More\nआपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू...Read More\nआपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. घराच्या...Read More\nअधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल....Read More\n\"आनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या...Read More\nमहत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास मिळेल. अनुकूल ते सहकार्य मिळेल. वेळेचे सदुपयोग केल्याने लाभ...Read More\nआपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील. आरोग्याची काळजी...Read More\n\"आपणास घरात राहून साफसफाई, आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात. प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य...Read More\n\"आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही....Read More\n\"आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. अधिक खर्च होईल. आजचा दिवस आपल्या करियरवर विधायक परिणाम घडवू शकतो. वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटण्याची किंवा एखादे...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Permanent-measures-will-be-taken-to-ensure-traffic-congestion-in-the-city/", "date_download": "2018-11-19T11:17:19Z", "digest": "sha1:CAL25KWBSKGA6DFSXB4HMEWPQZIWIVNR", "length": 7398, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " फ्लायओव्हर रोखणार कोंडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › फ्लायओव्हर रोखणार कोंडी\nशहरातील सर्वाधिक वाहतुकीची वर्दळ असणार्‍या गोगटे चौकात फ्लायओव्हर उभारण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना होणार आहे. सदर प्रस्तावाची त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी शहरवासियांतून होत आहे.\nप्रस्तावित फ्लायओव्हरचा आराखडा भरतेश अभियांत्रिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. आराखड्यानुसार फ्लायओव्हरची उभारणी केल्यास वाहतूक समस्या सुरळीत होण्यास मदत होण्याची शक्यता आहे. यातून शहरातील वाहतुकीला वळण लावणे शक्य होणार आहे. हाच आराखडा खा. सुरेश अंगडी व आ. अनिल बेनके यांनी संबंधित खात्यासमोर ठेवला आहे.\nशहरात झपाट्याने विकासकामे सुरू असताना समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजनांची अत्यावश्यकता आहे. शहरातील मुख्य भागातून जाणारा रस्ता म्हणून खानापूर रोड ओळखला जातो. कॅम्प येथून पणजी राष्ट्रीय महामार्गाला सुरुवात होते. येथून दररोज धावणार्‍या वाहनांची संख्या मोठी असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होते, अपघातही घडत असतात.\nया प्रकल्पासाठी खा. अंगडी यांनी पुढाकार घेतला आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री एच. डी. रेवण्णा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत समस्यांबाबत प्रस्ताव ठेवण्याची सूचना केली होती. गोगटे ब्रीजचे काम सुरू आहे. नंतर तिसरे रेल्वे गेट येथे उभारण्यात येणार्‍या ब्रीजच्या कामाची सुरूवात होणार आहे. गोगटे चौकात वाहतूक कोंडीची समस्या कायम राहणार आहे. त्यावर उपाययोजना म्हणून फ्लायओव्हर प्रस्ताव आहे. काँग्रेस रस्त्याने येणारी व रेल्वे स्थानकाकडे जाणारी वाहने थेट जाऊ शकतात. कॅम्पकडे जाणार्‍या वाहनांना वाहतूक कोंडीचा अडथळा येणार नाही. गोवावेसच्या बाजूने येणारी वाहने फ्लायओव्हरच्या माध्यमातून थेट कॅम्पकडे जाऊ शकतात. काँग्रेस रोडकडे येण्यासाठी दुसरा जोडरस्ता प्रस्तावित आहे. कॅम्प परिसरातून येणारी वाहने गोवावेस रस्त्याकडे जाणे सुलभ ठरणार आहे. फ्लायओव्हरची एकूण लांबी 427 मी. इतकी असेल.\nकॅम्प परिसरातून जाणार्‍या वाहनापैकी 60 टक्के वाहने गोवावेसकडे, 30 टक्के काँग्रेस रोड तर 10 टक्के वाहने रेल्वे स्थानकाकडे धावत असतात. भरतेश अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी याबाबतचा आराखडा सादर केला आहे. हा प्रस्ताव खा. अंगडी व आ. बेनके यांनी मांडला आहे. आराखडा तयार करणार्‍यांमध्ये अभिषेक मालाजी, अतुल बेळगुंदकर, शुभम मालाजी, नारायण स्वामी हट्टी, जुनैद सावनूर व शिक्षक राजू मन्नोळकर यांचा समावेश आहे.\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nशशांक केतकर-नेहा जोशी पहिल्यांदाच एकत्र\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Will-the-municipal-corporation-run-smoothly-in-belgaum/", "date_download": "2018-11-19T11:19:23Z", "digest": "sha1:VV3TOLSLA42LQWSM5BF73ZEVJ4QBCMAD", "length": 6965, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महापालिकेचा राज्यशकट सुरळीत चालणार का? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › महापालिकेचा राज्यशकट सुरळीत चालणार का\nमहापालिकेचा राज्यशकट सुरळीत चालणार का\nभिन्‍न विचारसरणीचे आणि दोन गटातींल नेते बेळगावच्या महापौर आणि उपमहापौरपदी विराजमान झाले आहेत. यामुळे महापालिकेचा राज्यशकट व्यवस्थित चालेल का, असा प्रश्न आहे.\nमहापौर बसाप्पा चिक्‍कलदिन्‍नी हे कन्‍नड गटाचे आणि उपमहापौर मधुश्री पुजारी मराठी गटाच्या आहेत. यामुळे महत्त्चाच्या मुद्यावर विशेष करून ‘मराठी’च्या बाबतीत वादाचे प्रसंग उद्भवले तर आश्‍चर्य वाटायला नको. अशी राजवट यापूर्वी चार वेळा होती.\nकर्नाटक सरकारची राजकीय खेळी सध्या तरी यशस्वी ठरली आहे. महापौऱपद आरक्षित झाल्याचा फायदा अनुसूचित जमातीचे चिक्‍कलदिनी यांना मिळाला. माजी महापौर शिवाजी सुंठकर यांचे ते समर्थक मानले जातात. मागासवर्गातून ते आलेले असल्याने त्या समजाविषयी त्यांना कणव आहे. महापालिका व्याप्‍तीतील अनुसूचित जाती-जमातीसाठीच्या कल्याणकारी योजना राबविण्यात ते विशेष लक्ष घालतील, अशी आशा ठेवता येईल.\nमहापालिकेवर आजही मराठी गटाचेच वर्चस्व आहे. केवळ महापौर कन्‍नड गटाचा आहे. चिक्‍कलदिनी कन्‍नडधार्जिणे आहेतच. यामुळे त्यांच्याकडून मराठीच्याबाबतीत दुजाभाव होणार नाही, असे ठामपणे सांगता येणार नाही. एखाद्या बाकाप्रसंगी अथवा निर्णय घेताना ते सरकारच्या बाजूनेच उभे राहणार यात शंकाच नाही, कारण सरकारी आरक्षणामुळे ते या पदावर आरूढ आहेत.1992 मध्ये सिद्दनगौडा पाटील महापौर बनले होते. ते पहिले कन्‍नड महापौर. यानंतर यल्‍लाप्पा कुरबुर हे राखीवतेमु��े महापौर बनले. ते मागास जमातीचे. यानंतर नाट्यमय घडामोडीत लिंगायत समाजाचे एन. बी. निर्वाणी महापौरपदी आयते विराजमान झाले होते. या निवडणुकीवेळी कुरबुर यांनी मखलाशी केली.\nमराठी उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवून निर्वाणी यांना संधी दिली होती. ही खेळी कुरबुर यांनी खेळली होती. त्यानंतर प्रशांता बुडवी महापौर बनल्या. त्यानंतर चौथे कन्नड महापौर चिक्कलदिनी. अर्थात आमदार संभाजी पाटील यांच्या वरदहस्तामुळे मधुश्री पुजारी उपमहापौर असल्या तरी मराठी भाषिकांसाठी त्याच महापौर. शिवाय महापौरांच्या गैरहजेरीत उपमहापौरच सभागृहाचे कामकाज चालवतात. यामुळे महापौर कन्‍नड आणि उपमहापौर मराठी असल्याने शहराला आदर्श ‘विकासनगरी’ बनवण्यासाठी हे दोघे राज्यकारभार कसा करतात, हे पाहवे\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nशशांक केतकर-नेहा जोशी पहिल्यांदाच एकत्र\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/atul-bhosale-speech-in-karad/", "date_download": "2018-11-19T11:43:56Z", "digest": "sha1:MY2NI7KVPFYMREIT74HPKTWZJ6SAFHFV", "length": 5088, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पंढरपूरला देशातील अव्वल तीर्थक्षेत्र बनवणार : अतुल भोसले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › पंढरपूरला देशातील अव्वल तीर्थक्षेत्र बनवणार : अतुल भोसले\nपंढरपूरला देशातील अव्वल तीर्थक्षेत्र बनवणार : अतुल भोसले\nकराड(जि. सातारा) : प्रतिनिधी\nपंढरपूर येथील विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदास राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाल्यानंतर समितीचे विद्यमान अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले यांचे बुधवारी सायंकाळी कराडात (जि. सातारा) जल्लोषात स्वागत करण्यात आले. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळास अभिवादन केल्यानंतर ना. भोसले यांनी पंढरपूरला देशातील अव्वल तीर्थक्षेत्र बनवणार असल्याची ग्वाही दिली.\nकराड येथे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भाजप कार्यकर्त्यांसह कराड नगरपालिकेतील भाजप तसेच जनशक्ती आघाडीच्या नगरसेवकांनी डॉ. भोसले यांचे जंगी स्वागत केले. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह त्यांचे सहकारी यावेळी उपस्थित होते. कोल्हापूर नाक्यावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून ना. डॉ. भोसले यांनी अभिवादन केले. तसेच स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केल्यानंतर ना. डॉ. भोसले यांनी पंढरपूर येथील सर्वसामान्य भाविकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत, पंढरपूर तीर्थक्षेत्र देशातील अव्वल दर्जाचे तीर्थक्षेत्र बनवण्याची ग्वाही दिली.\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/aicte-goes-in-supreme-court-against-engineering-colleges-1266446/", "date_download": "2018-11-19T11:41:29Z", "digest": "sha1:PP7GHNOJGSLF55EVD3Y7OF4CSFER3WU2", "length": 19780, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "AICTE goes in supreme court against engineering colleges | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविराट कोहली ऑस्ट्रेलियात गप्प बसला तर आश्चर्य वाटेल - पॅट कमिन्स\nरिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nके.जी. टू कॉलेज »\n‘त्या’ अभियांत्रिकी महाविद्यालयांविरोधात ‘एआयसीटीई’ सर्वोच्च न्यायालयात\n‘त्या’ अभियांत्रिकी महाविद्यालयांविरोधात ‘एआयसीटीई’ सर्वोच्च न्यायालयात\nन्यायालयातून स्थगिती मिळविणाऱ्या महाविद्यालयांच्या विरोधात एआयसीटीईने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.\n‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’ने (एआयसीटीई) प्��थम वर्ष प्रवेशबंदी लागू केलेल्या चार अभियांत्रिकी महाविद्यालयांनी मुंबई उच्च न्यायालयातून एआयसीटीईच्या निर्णयाला स्थगिती मिळवली होती. वर्षांनुवर्षे त्रुटी दूर न करता न्यायालयातून स्थगिती मिळविणाऱ्या या महाविद्यालयांच्या विरोधात एआयसीटीईने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. एआयसीटीईच्या या निर्णयाच्या पाश्र्वभूमीवर राज्याच्या तंत्रशिक्षण परिषदेनेही आपल्या संकेतस्थळावर न्यायालयाने हंगामी स्थगिती दिलेल्या ३६ अभियांत्रिकी महाविद्यालयांची यादी प्रसिद्ध केली असून विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयांमध्ये स्वत:च्या जबाबदारीवर प्रवेश घ्यावा, असे म्हटले आहे.\nराज्यातील बहुतेक अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये अपुरे शिक्षक तसेच पायाभूत सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होत असते. राज्यपाल विद्यासागर राव यांच्या आदेशानुसार तंत्रशिक्षण संचालनालयाने केलेल्या चौकशीत ३४६ महाविद्यालयांमध्ये त्रुटी आढळून आल्या होत्या तर एआयसीटीईने २०० अभियांत्रिकी महाविद्यालयांची छननी केल्यानंतर सात महाविद्यालयांना प्रथम वर्ष प्रवेशबंदी लागू केली होती. यातील शिव येथील वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, साबुसिद्दिक अभियांत्रिकी महाविद्यालय,थडुमल शहानी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि कोल्हापूर येथील जे. जे. मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयाने एआयसीटीईच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयातून स्थगिती आदेश मिळवला होता. त्यानंतर ही स्थगिती उठविण्यासाठी एआयसीटीईने सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल केली असून या महाविद्यालयांसह एकूण ३६ महाविद्यालयांमध्ये न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून विद्यार्थ्यांनी आपल्या जबाबदारीवर प्रवेश घ्यावा अशी भूमिका तंत्रशिक्षण संचालक सु. का. महाजन यांनी घेतली आहे. तसेच याबाबतची माहिती ‘डीटीई’च्या वेबसाइटवरही देण्यात आल्याचे डॉ. महाजन यांनी सांगितले. अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यासाठी एआयसीटीईचे काही निश्चत नियम आहेत. यामध्ये महाविद्यालयासाठी किती जागा असणे आवश्यक आहे, इमारतीची माहिती, प्रयोगशाळा, ग्रंथालय, इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र तसेच शिक्षकांचे प्रमाण आदींबाबच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असताना महाराष��ट्रातील बहुतेक महाविद्यालयांमध्ये याचे पालन होत नसल्याचे एआयसीटीईला वेळोवेळी आढळून आले आहे. संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य हे वर्षांनुवर्षे याबाबत धादांत खोटी माहिती देत असतानाही अशा प्राचार्यावर एआयसीटीईने आजपर्यंत ठोस कारवाई केलेली नाही. राज्यातील विद्यापीठे त्यातही प्रामुख्याने मुंबई विद्यापीठानेही या महाविद्यालयांना सलग्नता देताना नियमांच्या होणाऱ्या पायमल्लीकडे दुर्लक्ष करण्याचेच काम ‘इमाने इतबारे’ केले असून विद्यमान कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी तर विद्वत् सभेपुढे स्थानीय चौकशी समित्यांचा अहवालही येऊ दिला नव्हता. तंत्रशिक्षण संचालकांनी संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्याकडून एआयसीटीईला दिलेल्या माहितीची सत्यता पडताळण्याचे आदेश सर्व विभागीय उपसंचालकांना दोन महिन्यांपूर्वी देऊनही अद्यापि डॉ. महाजन यांच्याकडे असे अहवाल आले नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. गंभीर बाब म्हणजे प्रसारमाध्यमातून सातत्याने याबाबत वृत्त प्रसिद्ध होत असतानाही उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही आजपर्यंत ठोस कारवाईसाठी पावले उचलली नसल्यामुळे शिक्षण क्षेत्रात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पाश्र्वभूमीवर सिटिझन फोरमचे प्रमुख व आमदार संजय केळकर यांनी घोटाळेबाज अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्राचार्यावर कारवाई करण्यासाठी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. या साऱ्याची दखल घेत जागे झालेल्या एआयसीटीईने उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेल्या चार महाविद्यालयांविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.\nअभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी नियमावली असताना त्याचे पालन न करणाऱ्या महाविद्यालयांविरोधातील ‘एआयसीटीई’ची कारवाई न्यायालयात का टिकत नाही, असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे. २००२ साली सर्व महाविद्यालयांना त्रुटी दूर करण्याची मुदत दिली होती. २००८ पर्यंत त्रुटी दूर करणे अपेक्षित असताना आजपर्यंत अनेक महाविद्यालयांनी त्रुटी तर दूर केल्याच नाही उलट आपल्या महाविद्यालयात कोणत्याही त्रुटी नसल्याचे बिनदिक्कतपणे ‘एआयसीटीई’ला कळवत राहिले. यातील काही महाविद्यालयांविरोधात ‘एआयसीटीई’ने प्रवेशबंदीपासून प्रवेशक्षमता कमी करण्यापर्यंत काही कारवाया केल्या. मात्र त्या न्यायालयात टिकू शकल्या नाहीत. सलग चौथ्या वर्षी एआयसीटीईने कारवाई केलेल्या महाविद्यालयांना न्यायालयातून स्थगिती मिळाली आहे. याबाबत ‘एआयसीटीइर्’चे वकील योग्य प्रकारे बाजू मांडत नाहीत की त्यांना पुरेशी माहिती संबंधितांकडून दिली जात नाही, असाही सावाल उपस्थित करण्यात येत आहे. याबाबत ‘एआयसीटीई’चे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\n'मला मारहाण नाही केवळ धक्काबुक्की', 'मुळशी पॅटर्न'चे दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा खुलासा\n'आजोबा आमच्यासोबत का राहत नाही', अबरामचा बिग बींना प्रश्न\nजस्टिनशी लग्न केल्यानंतर हेलीने केला नावात 'हा' बदल\nसोनालीनंतर आता 'या' अभिनेत्रीलाही झाला कॅन्सर\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\n‘गोमातेवरून काँग्रेसचे दुटप्पी राजकारण’\nमध्य प्रदेशात काँग्रेससाठी आता नाही तर कधीच नाही\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या ९ लाख कोटींच्या राखीव निधीवर सरकारचा डोळा\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nविधान परिषद उपसभापतीपद निवडणूक तूर्त नाही\nतेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना विरोधकांचे खतपाणी\nसहा तासांत पत्रीपुलाचे पाडकाम\nदुधात भेसळ केल्यास जन्मठेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/abhay-patwardhans-article-saptarang-42740", "date_download": "2018-11-19T11:51:30Z", "digest": "sha1:ZXBMML67Z4F2Z2RX4JCOW4RCQ2JZ54R5", "length": 31583, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "abhay patwardhan's article in saptarang आता तरी ठोस कारवाई करा (अभय पटवर्धन) | eSakal", "raw_content": "\nआता तरी ठोस कारवाई करा (अभय पटवर्धन)\nअभय पटवर्धन (निवृत्त कर्नल)\nरविवार, 30 एप्रिल 2017\nछत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी गेल्या सोमवारी (२४ एप्रिल) केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) तुकडीवर निर्घृण हल्ला चढवत २३ जवानांचा बळी घेतला. नक्षलवाद्यांकडून असे हल्ले वारंवार होत आहेत. ���क्षलविरोधी मोहिमेच्या प्रणालीत संपूर्णतः बदल करण्याची घोषणा या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केली आहे. पुढच्या तीन महिन्यांमध्ये हे बदल होतील, असं त्यांनी स्पष्ट केलं. आता कुणाचीही पर्वा न करता नक्षलवाद्यांवर निर्णायक कारवाई करण्याची वेळ आलेली आहे.\nछत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी गेल्या सोमवारी (२४ एप्रिल) केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) तुकडीवर निर्घृण हल्ला चढवत २३ जवानांचा बळी घेतला. नक्षलवाद्यांकडून असे हल्ले वारंवार होत आहेत. नक्षलविरोधी मोहिमेच्या प्रणालीत संपूर्णतः बदल करण्याची घोषणा या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केली आहे. पुढच्या तीन महिन्यांमध्ये हे बदल होतील, असं त्यांनी स्पष्ट केलं. आता कुणाचीही पर्वा न करता नक्षलवाद्यांवर निर्णायक कारवाई करण्याची वेळ आलेली आहे.\nछत्तीसगड राज्यातल्या सुकमा जिल्ह्यात गेल्या सोमवारी (२४ एप्रिल) नक्षलवाद्यांनी घडवून आणलेला रक्तपाताचं वर्णन ‘केवळ भीषण’ असंच करावं लागेल. दुपारी एकच्या सुमाराला अंदाजे ३०० नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) तुकडीवर हा हल्ला चढवला. त्यात २६ जवान हुतात्मा, तर ४० हून अधिक गंभीर जखमी झाले. सुकमा जिल्ह्यातल्या दोरनापाल ते बासागुडा यादरम्यान रस्तेबांधणीचं काम सुरू आहे. हे काम निर्विघ्नपणे, सुरळीतपणे पार पडावं, यासाठी सीआरपीएफच्या तुकड्या या भागात तैनात आहेत.\nगेल्या महिन्यात ११ मार्च रोजी याच परिसरात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १२ जवान मृत्युमुखी पडले होते. मात्र, त्याच दिवशी पाच राज्यांच्या विधानसभांचे निकाल असल्यानं निकालांच्या बातम्यांमध्ये हल्ल्याची ही बातमी गुदमरून गेली. प्रसारमाध्यमांमध्ये तिला पाहिजे तसं स्थान मिळालंच नाही.\nगेल्या सोमवारच्या हल्ल्याची दुर्घटना चिंतागुंफा गावाजवळच्या जंगलात घडली. एवढ्या मोठ्या संख्येनं नक्षलवादी एकवटले होते, तरीसुद्धा राज्य गुप्तचर यंत्रणांना या बाबीची चाहूलही लागली नव्हती, याला काय म्हणावं गुप्तचर यंत्रणांचं अपयशच या हल्ल्याला जबाबदार आहे, असं म्हणण्याशिवाय पर्याय नाही. सीआरपीएफच्या हालचालींविषयीची (मूव्हमेंट) ठोस माहिती मिळवून नक्षलवाद्यांनी ठरवलेल्या वेळी मोठ्या मोठ्या संख्येनं हा हल्ला घडवून आणलेला दिसतो. छत्तीसगड, बिहार, झारखंड, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, बंगाल आणि मध्य प्रदेश या राज्यांत नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या ४४ जिल्ह्यांमध्ये पाच हजार ४१२ किलोमीटरच्या रस्तेबांधणी योजनेला केंद्र सरकारनं मंजुरी दिली असली, तरी विकासविरोधी नक्षलवादी या परिसरांमध्ये पक्के रस्ते तयार केले जाण्याच्या विरोधात आहेत. कारण, पक्के रस्ते, पक्की सडक तयार झाली, तर त्या भागाचा विकास सुरू होईल आणि त्यामुळंआपल्या संघटनेला (नेटवर्क), मोठा धक्का पोचेल, आपल्या कारवायांना खीळ बसेल अशी भीती स्थानिक नक्षलवाद्यांना वाटते. सुकमा जिल्ह्यात आणि परिसरात होऊ घातलेली रस्तेबांधणी नक्षलवाद्यांसाठी नुकसानकारक आहे. कारण, रस्ते तयार झाले तर सीआरपीएफच्या तुकड्यांचा, सुरक्षा दलांचा वावर या भागात वाढेल.\nघनदाट जंगलं, टेकड्या आणि गनिमी चकमकी घडवण्यासाठी अनुकूल असलेल्या या परिसरात पक्के रस्ते झाल्यास सुरक्षा दलं नक्षलवाद्यांच्या कारवायांना प्रभावीपणे आळा घालू शकतील. त्यांच्याविरुद्ध ‘चाप प्रणाली’चा (पिंसर ग्रिप) वापर करू शकतील. त्यासाठीच सरकारनं इंजिराम भेजी आणि द्रोणपाल जगरगोंडा या दोन रस्त्यांचं, ‘राष्ट्रीय महामार्ग ३०’ चं आणि रायपूरला जोडणाऱ्या रस्त्याचं बांधकाम हाती घेतलं आहे. दहा वर्षांपूर्वी सुरू झालेलं हे काम भूसुरुंगामुळं आणि अन्य शक्तिशाली स्फोटांमुळं, तसंच या प्रकारांना घाबरून ठेकेदारांनी काम करण्यास दिलेल्या नकारामुळं अतिशय संथ गतीनी सुरू आहे. हे सगळे रस्ते बांधून पूर्ण झाल्यावर या परिसरात शाळा, दवाखाने आणि इतर अत्यावश्‍यक जीवनस्रोत निर्माण होतील व स्थानिक वन्य जमातींना नक्षलवाद्यांच्या कचाट्यातून बाहेर काढणं सरकारला सहज शक्‍य होईल. ११ मार्चला नक्षलवाद्यांनी इंजिराम भेजी मार्गावर आणि २४ एप्रिलला द्रोणपाल जगरगोंडा मार्गावर छुपे हल्ले चढवले.\nगेल्या सोमवारी झालेल्या हल्ल्याच्या दिवशी सकाळी साडेआठच्या सुमाराला सीआरपीएफची ७४ वी तुकडी रोजच्याप्रमाणे रस्ता मोकळा करण्यासाठी दुर्गापाल तळावरून निघाली. चिंतागुंफा या ठिकाणी गेल्यावर त्या तुकडीचे दोन गट करण्यात आले. त्या दुर्गम भागात रस्तेबांधणी करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी या तुकडीवर होती. चिंतागुंफाला ही कंपनी पोचताच नक���षलवाद्यांनी गावकऱ्यांना या तुकडीविषयीची माहिती (संख्या, शस्त्रास्त्रं आणि तुकडीची सज्जता) आणण्यासाठी पुढं पाठवलं. त्याच वेळी ३०० नक्षलवाद्यांनी ४०-५० जणांचे गट केले आणि चिंतागुफा, बुर्कापाल, भेजी या परिसरातल्या उंच टेकड्यांवर हे गट दबा धरून त्या पवित्र्यात (ॲम्बुश पोझिशन) बसले. सीआरपीएफचे जवान त्यांच्या हल्ल्याच्या टप्प्यात (किलिंग झोन) येताच सगळ्यात पहिल्यांदा नक्षलवाद्यांनी अंदाजे १० किलो वजनाच्या इम्प्रोवाइज्ड्‌ एक्‍स्पोजिव डिव्हाइसचा (आयईडी) स्फोट केला. काय घडत आहे हे समजण्याच्या आधीच पर्यावरणानुकूल पोशाखातल्या (कॅमोफ्लॅज्ड्‌ युनिफॉर्म) नक्षलवाद्यांनी एके ४७ रायफलींमधून आणि रॉकेटलाँचरद्वारे बेछूट मारा सुरू केला. रॉकेट लाँचरमुळं असंख्य जवान जखमी झाले. दोन्ही बाजूंनी मोठा गोळीबार झाला. नक्षलवाद्यांची संख्या सीआरपीएफ जवानांच्या तिप्पट होती आणि अन्य सज्जताही मोठी होती. शिवाय, त्यांना स्थानिकांची मदतही (लोकल सपोर्ट) होती. साहजिकच ही एक असमतोल चकमक ठरली.\nस्थानिक रहिवाशांचा वापर नक्षलवाद्यांनी मानवी ढालीच्या (ह्यूमन शिल्ड) रूपात केल्यामुळं सीआरपीएफच्या जवानांना प्रत्युत्तरादाखल गोळीबार करताना काळजीपूर्वक आणि जपून करावा लागला. सीआरपीएफच्या एका जखमी अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, ‘आम्ही मोठ्या धडाडीनं नक्षलवाद्यांचा सामना केला आणि अनेक नक्षलवाद्यांना ठार केलं. मात्र, नक्षलवाद्यांनी छुप्या हल्ल्यासाठी ज्या पद्धतीनं जागा निवडल्या (डिप्लॉय) होत्या, त्यावरून असं लक्षात येतं, की स्थानिक रहिवाशांनी रात्री गावात, शेतात शस्त्रास्त्रं लपवून ठेवली असावीत आणि हल्ला करण्याच्या ठिकाणी नक्षलवादी पोचण्याच्या आधी सकाळी त्यांच्याकडं ती शस्त्रास्त्रं दिली असावीत.’\nदुर्दैवाची गोष्ट ही, की या परिसराची खडान्‌ खडा माहिती असणाऱ्या छत्तीसगडच्या स्थानिक पोलिस यंत्रणेनं सुरक्षा दलांना अजिबात मदत केली नाही. अशा मोहिमांमध्ये सुरक्षा दलांना मदतीशिवायच उतरावं लागतं. सीआरपीएफच्या प्रत्येक छावणीमध्ये स्थानिक पोलिसांचा समावेश असणारी पोलिस चौकी असावी आणि त्यांनी संबंधित परिसराची माहिती देऊन या दलांना मदत करावी, अशी मागणी सरकारकडं अनेकवेळा करण्यात आलेली आहे. मात्र, या मागणीवर कुठलीच कार्यवाही होत नाही. प्रत्येक ���ल्ल्यानंतर अशाच स्वरूपाच्या मागण्या करण्यात येतात. प्रत्येक वेळी होकार मिळतो; पण निष्कर्ष कुठलाच निघत नाही मोहिमांच्या वेळी सुरक्षा दलांच्या मदतीला स्थानिक रहिवासीही येत नाहीत की स्थानिक पोलिसही येत नाहीत.\n२४ एप्रिलच्या निर्घृण हल्ल्याआधीही नक्षलवाद्यांनी सीआरपीएफवर ताडमेटला इथं ०६ एप्रिल २०१० (७६ जवान मृत) रोजी, २९ जून २०१० रोजी धौराई, नारायणपूर (२६ जवान मृत) इथं, २५ मे २०१३ ला दर्भा घाटी (जवान व राजकीय नेते मिळून एकूण २७ मृत) इथं आणि ११ मार्च २०१७ ला याच परिसरात (१२ जवान मृत) हल्ले केले होते. बस्तरमध्ये तैनात असलेले सीआरपीएफ जवान नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांना अशा प्रकारे बळी का पडतात, आधुनिक शस्त्रं जवळ असतांनादेखील नक्षलवाद्यांच्या प्रत्येक हल्ल्यात एवढ्या मोठ्या संख्येनं जवान हुतात्मा का होतात आणि प्रत्येक वेळी राज्यकर्ते तेच ते बोलून पुढं काहीच कारवाई का करत नाहीत, याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. २४ एप्रिलच्या या छुप्या हल्ल्यामागं नक्षलवादी म्होरक्‍या हिदमा हा होता. गुगलवरच्या नकाशात या परिसराचा ‘ग्राउंड ले आउट’ पाहिल्यावर असा अंदाज करता येतो, की सीआरपीएफला ‘एस शेप ॲम्बुश’मध्ये यायला भाग पाडून हिदमा आणि त्याच्या साथीदार नक्षलवाद्यांनी दिवसाढवळ्या हा निर्घृण हल्ला घडवून आणला. शिवाय, नक्षलवाद्यांनी आधुनिक शस्त्रास्त्रंही मोठ्या प्रमाणात लुटून नेली आहेत. या हल्ल्यामुळं ‘रेड कॉरिडॉर’ लढाईसंदर्भात सीआरपीएफच्या व पोलिस दलांच्या कार्यप्रणालीमधल्या त्रुटी आणि असफलता पुन्हा एकदा स्पष्ट झाल्या. अधिकाऱ्यांची निष्क्रियता ते जवानांची स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरकडं (एसओपी) डोळेझाक या बहुचर्चित त्रुटींमुळं २६ जवानांना आपले प्राण हकनाक गमावावे लागले. प्रशासन व सुरक्षा दल मात्र आधीच्या घटनांपासून कुठलाही बोध न घेता नाहीत, की त्रुटी दूर करण्याचा प्रयत्नही करताना दिसत नाहीत.\nया त्रुटी कोणत्या प्रकारच्या होत्या ते पाहूया.\n१) २४ एप्रिल रोजीचा हल्ला जवान दुपारचं जेवण करत असताना झाला. मिळालेल्या माहितीनुसार, जवान दोन मोठ्या गटांमध्ये खाली बसून एकत्र भोजन करत होते. खरं तर भोजन करताना त्यांनी चार किंवा पाच जवानांचा एक याप्रमाणे लहान लहान गट तयार करून प्रत्येक गटासाठी एक शस्त्रसज्ज जवान रक्षणासाठी तैना��� करायला पाहिजे होता. याला ‘पाळीपाळीनं अन्नग्रहण’ अशी संज्ञा आहे. या परिसरात गस्त घालताना दोन जवानांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावं लागतं. जेव्हा एक ‘कॉलम’ कूच करतो, त्या वेळी एक ‘क्विक रिस्पॉन्स टीम (क्‍यूआरटी) त्यांच्याबरोबर असावी लागते. मात्र, चिंतागुंफामध्ये याची वानवा होती, असं वाटतं.\n२) कमांडंट (सीओ) ते प्लॅटून कमांडरस्तरीय सीआरपीएफ अधिकाऱ्यांच्या सामरिक नेतृत्वाबद्दल संरक्षणतज्ज्ञ असमाधानी आहेत. अधिकारी एसओपीचं सदैव उल्लंघन कसं काय करू शकतात जवानांना एकत्र बसून भोजन करू देणाऱ्या, क्‍यूआरटी बरोबर न ठेवणाऱ्या किंवा नक्‍शलबहुल क्षेत्रात स्वतः बेसावध राहत, जवानांनी सावधानता अंगीकारावी, असा आग्रह न धरणाऱ्या सीआरपीएफ अधिकाऱ्यांबद्दल काय बोलावं, असा प्रश्‍न पडतो. एक मोठी चूक यात सरकारचीदेखील आहे. गेले जवळपास ५० दिवस ‘डायरेक्‍टर जनरल, सीआरपीएफ’ या पदावर कोणाचीही नियुक्ती झालेली नाही. अशा प्रशासकीय हलगर्जीपणामुळे सुरक्षा दलाच्या मनोबलावर गंभीर परिणाम नक्कीच झाला असणार.\n३) सगळ्याच नक्षलप्रभावी राज्यांमध्ये राज्य पोलिस दल आणि सीआरपीएफ/इतर निमलष्करी दलं यांच्यात समन्वयाचा संपूर्णतः अभाव दिसून येतो. याला प्रामुख्यानं प्रशासन जबाबदार आहे. नक्षलवाद्यांविरुद्धचा लढा ही केवळ केंद्र सरकारचीच जबाबदारी नसून ही मोहीम निमलष्करी दल, पोलिस व राज्य प्रशासनाच्या एकत्रि कारवाईमुळं व त्यांच्यातल्या सर्वंकष समन्वयानंच साध्य होऊ शकते.\nसीआरपीएफला सर्वतोपरी साह्य करण्याची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे व नक्षलविरोधी मोहिमेच्या प्रणालीत संपूर्णतः बदलाची घोषणाही त्यांनी केली आहे. पुढच्या तीन महिन्यांमध्ये हे बदल होतील, असंही त्यांनी सांगितलं.\nआता कुणाचीही पर्व न करता नक्षलवाद्यांचा नायनाट करायलाच हवा.\nपुढच्या महिन्यात ८ मे रोजी दिल्लीत नक्षलप्रभावी १० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे. त्या बैठकीत या प्रश्‍नावर चर्चा होईल. आता या वेळी तरी सरकार काही ठोस उपाय करते की परत ‘ये रे माझ्या मागल्या’चीच री ओढली जाईल, हे पाहणं महत्त्वाचं असेल.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/punenagar-news/avoid-dj-in-akola-1145329/", "date_download": "2018-11-19T11:40:01Z", "digest": "sha1:D65KMZ3IQJO3AC4HOGFRJKHTCO3XB52J", "length": 12736, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अकोले येथे डीजेला फाटा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविराट कोहली ऑस्ट्रेलियात गप्प बसला तर आश्चर्य वाटेल - पॅट कमिन्स\nरिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nअकोले येथे डीजेला फाटा\nअकोले येथे डीजेला फाटा\nगणपती बाप्पा मोरयाच्या गजरात भक्तिमय वातावरणात अकोलेकरांनी रविवारी उत्साहात गणरायाला निरोप दिला.\nगणपती बाप्पा मोरयाच्या गजरात भक्तिमय वातावरणात अकोलेकरांनी रविवारी उत्साहात गणरायाला निरोप दिला. सुमारे दोन हजार मूर्ती व निर्मल्यांचे दान, डीजे ऐवजी मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांच्या झालेला गजर, मिरवणुकीतील पूर्ण गुलालबंदी त्या ऐवजी काही मंडळांनी केलेली फुलांची उधळण, विविध मंडळापुढे सादर झालेले आकर्षक कार्यक्रम ही अकोल्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीची वैशिष्टय़े ठरली.\nगेल्या अनेक वर्षांपासून अकोले शहरात मूर्ती आणि निर्माल्यदानाचा उपक्रम राबविला जातो. प्रवरानदीवर नदीपात्रात विधिवत विसर्जन केल्यानंतर मूर्ती नदीच्या पाण्यात सोडण्याऐवजी एकत्र जमा केल्या जातात. अकोले महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी हे काम करतात. याही वर्षी या महाविद्यालयाच्या सव्वाशे विद्यार्थ्यांनी कार्यक्रम अधिकारी बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार मूर्ती संकलित केल्या. नंतर महाविद्यालयाच्या तलावात या मूर्तीची योग्य प्रकारे विसर्जन करण्यात आले. तसेच एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी यावेळी तीन ट्रॉली निर्माल्यही गोळा केले. या निर्माल्याचा उपयोग खत तयार करण्यासाठी करण्यात येणार आहे.\nरविवारी सकाळी नऊपासूनच भाविकांनी घरगुती गणपतीच्या विसर्जनास सुरुवात केली. येथील मॉडर्न हायस्कुल तसेच अगस्ती विद्यालयाच्या विसर्जन मिरवणुका नेहमीप्रमाणेच आकर्षणाचा केंद्र ठरल्या. मिरवणुकीत शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेले लेझीम, झांज, टिपरीनृत्य, झेंडानृत्य, लाठी-काठी, गीते आदी सांस्कृतिक कार्यक्रम आकर्षणाचा विषय ठरले. काही मंडळांपुढे असणाऱ्या ढोल व झांज पथकांनी लोकांची मने आकर्षून घेतली. पोलीस निरीक्षक नारायण वाखारे व गृहरक्षक दलाच्या समादेशक पुष्पा नाईकवाडी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस व गृहरक्षक दलाच्या जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nSonali Kulkarni:’माझा बाप्पा माझ्यासारखा एकटा होता’\n‘एल्गार परिषद भरवणारेच खरे गुन्हेगार’\nकार्यकर्त्यांचा उत्साह अन् उत्सवाचा ‘इव्हेंट’\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\n'मला मारहाण नाही केवळ धक्काबुक्की', 'मुळशी पॅटर्न'चे दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा खुलासा\n'आजोबा आमच्यासोबत का राहत नाही', अबरामचा बिग बींना प्रश्न\nजस्टिनशी लग्न केल्यानंतर हेलीने केला नावात 'हा' बदल\nसोनालीनंतर आता 'या' अभिनेत्रीलाही झाला कॅन्सर\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\n‘गोमातेवरून काँग्रेसचे दुटप्पी राजकारण’\nमध्य प्रदेशात काँग्रेससाठी आता नाही तर कधीच नाही\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या ९ लाख कोटींच्या राखीव निधीवर सरकारचा डोळा\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nविधान परिषद उपसभापतीपद निवडणूक तूर्त नाही\nतेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना विरोधकांचे खतपाणी\nसहा तासांत पत्रीपुलाचे पाडकाम\nदुधात भेसळ केल्यास जन्मठेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/leopard-smuggler-arrested-of-police-in-waiter-dress/41153/", "date_download": "2018-11-19T12:15:17Z", "digest": "sha1:OPFYT47JPPAZGKXOIPGVY27RBMPHBKLN", "length": 9485, "nlines": 90, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Leopard Smuggler arrested of police in waiter dress", "raw_content": "\nघर महामुंबई वेटरच्या वेषातील पोलीसांची बिबट्या तस्करांवर झड��\nवेटरच्या वेषातील पोलीसांची बिबट्या तस्करांवर झडप\nवसई:-वेटर बनून पालघर ग्रामीण पोलीसांनी बिबट्याच्या कातडीची तस्करी करणार्‍या दोनजणांवर झडप घातल्याची फिल्मीस्टाईल घटना मुंबई -अहमदाबाद महामार्गावरील एका हॉटेलात घडली आहे.बिबट्याची कातडी विकण्यासाठी काही जण महामार्गावरील ससुनवघर येथील सुवी पॅलेस या हॉटेलमध्ये येणार असल्याची खबर पालघर गुन्हे प्रतिबंधक पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधिक्षक गौरव सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी सापळा रचण्यात आला. त्यासाठी सहाय्यक पोलीस निरिक्षक गुढे,थोरात,पोलीस नाईक संदीप चव्हाण यांचा समावेश असलेली दोन पथके स्थापन करण्यात आली होती. तर पोलीस उपनिरिक्षक सुरेंद्र शिवदे यांनी स्वतः वेटरचा युनिफॉर्म घालून लक्ष ठेवून होते.\nसकाळपासून सापळा रचल्यानंतर दुपारी दोन जण दुचाकीवरून सुवी पॅलेस हॉटेलजवळ आले. त्यासरशी खबर्‍याने इशारा केला.त्यानंतर त्या इसमांना हॉटेलमध्ये येवू देण्यात आले. सापळ्यात अडकल्यानंतर त्यांच्यावर झडप घालण्यात आली. त्यांच्याकडून बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली. त्यानंतर ही कातडी वनाधिकारी नम्रता पवार यांना दाखवण्यात आली.त्यांनी ही कातडी बिबट्याची असल्याचे स्पष्ट केले.या कातडीची आंतराष्ट्रीय बाजारपेठेत 10 लाख रुपये किंमत असल्याचे पोलीसांनी सांगितले.तसेच ही कातडी कुठून आणली आणि ही कातडी ज्या बिबट्याची आहे, त्याची नखे आणि इतर अवयव कुठे आहेत, याचा तपास केला जात असल्याचे उपनिरिक्षक शिवदे यांनी सांगितले.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nजलवाहिन्यांमध्ये साड्या, आधारकार्ड, पिलो कव्हर\nवाढत्या तापमानातही खरेदीचा उत्साह\nअंजली दमानियांवर खडसेंचा फसवणुकीचा आरोप\nझाडे जळीत प्रकरणात वन अधिकारी निलंबित\nमुंबईच्या स्मृती पांचाळ बनल्या ‘मिसेस युनिव्हर्सल’\nतब्बल ८५ वर्ष जुनं रीगल सिनेमागृह बंद होणार\nमुंबईतील प्रतिपंढरपूरात भाविकांची गर्दी\nतर या नाकर्त्या सरकारला बांगड्यांचा आहेर करू; दिव्यांग सेनेचा निर्धार\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nहिवाळी अधिवेशन : ठग्स ऑफ महाराष्ट्र विरुद्ध गँग्स ऑफ वासेपूर\nओला-उबरच्या मोर्चाला पोलिसांनी लावला ब्रेक\nविरोधकांच्या बॅनरमधून सरकारची ठगबाजीची चार वर्ष\nया सेलेब्स जोड्यांचे लग्न राहीले चर्चेत\nइंदिरा गांधी जयंती विशेष दुर्मिळ छायाचित्रे\nलग्नानंतर रणवीर-दीपिका मुंबईत दाखल\nहे व्हिडिओ गेम्स एकदा तरी खेळाच\nSBI १ डिसेंबरपासून बदलणार हा नियम\n‘भाभीजी घर पर है’ फेम सौम्याचे खास क्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/51171", "date_download": "2018-11-19T11:38:21Z", "digest": "sha1:ALR3Y73ITRIUNVN6A3PCOU3IZLZTYI3C", "length": 5818, "nlines": 114, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पाऊस....., कुठे ओघळला असेल तोही | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पाऊस....., कुठे ओघळला असेल तोही\nपाऊस....., कुठे ओघळला असेल तोही\nपाऊस....., वादंग म्हणून ऊठलेला,\nशमला असेल तोही, बनुनी थेंबाचा टिपूस तारा\nकुठे ओघळला असेल तोही\nनको असताना खास येतो,\nसोबती चार क्षणास जुळतो,\nहवे असतांना साथ त्याची तव,\nका तरी त्यासी ‘क्षणांत’ शोधतो\nउगीच वाट सावरतांना घुटमळला असेल तोही,\nपाऊस….., वादंग म्हणून ऊठलेला..........\nथैमान भिवंडर उसवून गेले मर्मबंधने आज,\nवळून मागे काय शोधसी, भुलावलेली सांज \nसांगता न तो जरी, तरी झुरत असेल विरही,\nपाऊस….., वादंग म्हणून ऊठलेला..........\nयाद अशी हि विखार झाली,\nगजबजले तरी क्षुब्ध मैफीली,\nउदास वाट चालतांना, कुठे दमला असेल तोही\nपाऊस….., वादंग म्हणून ऊठलेला..........\nपालवी भिजली मनाची माती,\nचिखलली सारी प्रेमाची नाती,\nमी धरिला नयनात तसा का सागर धरिला तुही,\nपाऊस….., वादंग म्हणून ऊठलेला..........\nन सांगता कळतात कसे रे मनातूनी हे मन,\nएकमेकांस साधतात का अबोलीने स्पंदन,\nगहिवरले हे नयन उसासे साद घालती तरीही\nपाऊस….., वादंग म्हणून ऊठलेला..........\nकुठे ओघळला असेल तोही......\nमहोदय ही गझल नाहीये कृपया\nमहोदय ही गझल नाहीये कृपया ह्या विभागातून रचना काढून घ्या\nक्षमा करा, लक्ष वेधल्याबद्द्ल\nलक्ष वेधल्याबद्द्ल खरोखरच धन्यवाद .........( रचनेबद्द्ल जरूर सांगावे )\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://bhandarazp.org.in/pages/gad.html", "date_download": "2018-11-19T12:20:52Z", "digest": "sha1:77P2YAGP6EZYUUZBFUJ3JAP3LLT4UNBU", "length": 16239, "nlines": 129, "source_domain": "bhandarazp.org.in", "title": " Bhandara Zilha Parishad", "raw_content": "\nजिल्हा परिषदेचे मा.मुख्य कार्य��ारी अधिकारी हे विभाग प्रमुख असुन सदर विभागावर मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रत्यक्ष नियंञन आहे.\tसामान्य प्रशासन विभागाचे दोन विभाग आहेत. १) सामान्य प्रशासन विभाग व २) पंचायत विभाग. सामान्य प्रशासन विभागाचे खाते प्रमुुख मा.उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) हे आहेत. तर पंचायत विभागाचे खाते प्रमुख उप सामान्य मुख्यकार्यकारी अधिकारी (पंचायत ) आहे.\nप्रशासन विभागाची रचना दर्शक तक्ता\nउप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य)\nस्थायी समिती सभेचे आयोजन ३० दिवसाच्या आत करणे व सभेचे कार्यवृत्त विहित मुदतीत तयार करुन सर्व संबंधित सदस्यांना उपलब्ध करुन देणे.\nजिल्हा परिषद सर्वसाधारण सभेचे आयोजन ९० दिवसाचे आत करणे व कार्यवृत्त विहित मुदतीत सर्व सन्माननिय सदस्यांना उपलब्ध करुन देणे.\nजिल्हा परिषद सर्वसाधारण सभेचे आयोजन विहित मुदतीत करणे.\nजिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभाग, पंचायत समिती यांचे निरिक्षण करणे.\nमा.आयुक्त निरिक्षण टिपणीचे अनुपालन करणे .\nपेंशन अदालतीचे आयोजन करणे.\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ ची अमलबजावणी करणे.\nकर्मचा-यांचे मृत्यु पश्चात अनुकंपा तत्वावर वारसानास नियुक्तिीची कार्यवाही करणे.\nवर्ग - ३ कर्मचा-यांना १२ व २४ वर्षाच्या लाभाची प्रकरणे तपासुन मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मंजुरीस्तव प्रदान करणे.\nशासन निर्देशाप्रमाने जिल्हा परिषदेतील विविध विभागातील रिक्त पदे भरणेस्तव कार्यवाही करणे .\nशासन निर्देशाप्रमाने सार्वञिक बदल्यांच्या धोरणानुसार बदल्यांची कार्यवाही करणे.\nसेवा निवृत्त कर्मचा-यांच्या प्रलंबित सेवा निवृत्त प्रकरणाचा अहवाल शासनास सादर करणे.\nलिपीक वर्गीय कर्मचार्यांचे आस्थापना विषयक बाबी हाताळणे.\nलिपीक वर्गीय कर्मचार्यांची सेवा ज्येष्ठता यादी अद्यावत ठेवणे.\nलिपीक वर्गीय कर्मचार्यांची १०० बिंदु नामावली रोष्टर अद्यावत ठेवणे.\nवर्ग १,२,३ व ४ यांच्या आस्थापना विषयक नसत्यांची तपासणी करुन निर्णयास्तव मा.मु.का.अ. यांचेकडे सादर करणे.\nवर्ग १ ते ४ कर्मचार्यांची शिस्तभंगविषयक प्रकरणे तपासुन मा.मु.का.अ.यांचे निर्णयास्तव पाठविणे.\nजिल्हा परिषदेचा वार्षिक प्रशासन अहवाल तयार करणे.\nपंचायत राज समिती/मागासवगीर्ᅠय समिती व ईतर समित्यांचया भेटीच्यावेळी एकञित माहिती संकलीत करणे.\nमा.मु.का.अ. यांच्या स��ेची जिल्हयाची एकञित माहिती तयार करणे.\nगटविकास अधिकारी व विभाग प्रमुख यांच्या समन्वय सभेचे आयोजन करणे.\nजिल्हा परिषद लिपीक वर्गीय संघटनेच्या बैठकांची आवश्यकतेप्रमाणे आयोजन करणे.\nसामान्य प्रशासन विभागामार्फत पुरविण्यात येणा-या सेवांच्या कार्यपुर्तीचे वेळापञक परिशिष्ट क्र.१ येथे सादर करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासकीय कर्मचा-यांच्या बदल्यांचे विनीयमन व शासकीय कर्तव्य पार पाडतांना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मधिल प्रकरण क्र.३ च्या कलम ११ मध्ये नमुद केल्याप्रमाणे ठरविण्यात\nविभागातील प्रत्येक कर्मचारी साधारणपणे कोणतीही फाईल कामाच्या ७ दिवसाचे आत शक्य तितक्या शिघ्रतेने पार पडण्यास बांधील असेल. तात्काळ आणि तातडीच्या स्वरुपाच्या फाईल त्या प्रकरणाच्या निकडी नुसार शक्य तितक्या शिघ्रतेने तात्काळ फाईल शक्यतोवर निकाली काढली जाईल. दुस-या कोणत्याही विभागाकडे विचारार्थ पाठवावयाची आवश्यकता नसलेल्या फीईलची आवश्यक ती कार्यवाही करुन ४५ दिवसाच्या आत निर्णय घेण्यात येईल आणि दुस-या कोणत्याही विभागाकडे विचारारार्थ पाठविण्याची आवश्यकता असलेल्या फाईल संबध ९० दिवसाचे आत निर्णय देण्यात येईल.\nनियम किंवा शासन नियम\nया विभागाचे कार्य शासनाने ठरवून दिलेल्या नियम अधिनियम व त्यामधिल वेळोवेळी होण-या सूधारणा परिपत्रके व शासन निर्देशाप्रमाणे केले जाते.\nमहाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम १९६१.\nनागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५.\nमहाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८१\nमहाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा नियम १९६८.\nमहाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा नियम १९६७.\nमहाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (शिस्त व अपिल) १९६४.\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५.\nमहाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (अंदाज पत्रका) नियम १९६६.\nमहाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती निधीचे पुर्ननियोजन नियम १९७१.\nमहाराष्ट्र शासकीय कर्मचार्यांच्या बदल्यांचे विनीयमन अणि शासकीय कर्तव्य पार पाडतांना होणार्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५.\nमहाराष्ट्र सार्वजᅠनिक अभिलेंख अधिनियम- २००५.\nवित्तीय अधिकार नियम १९७८.\n(अ) गार्हानी / तक्रारी यांचे निराकरण\nकार्यपुर्तीस होणारा विलंब वा अन्य गार्हानी असल्यास त्यासंबंधी मा. उप मुख्य कार्यकारी अ��िकारी यांचेकडे तक्रारी नोंदविता येईल व तक्रार प्राप्त झाल्यापासुन सात दिवसात त्यांची पुर्तता करण्याची जबाबदारी संबंधीत अधिकार्यांची राहील. यानंतरही नागरीकांचे समाधान न झाल्यास मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे याबाबत तक्रार करता येईल. गार्हानी समक्ष भेटी /पञाने मांडता येईल.\n(ब) नागरीकांच्या सनदेचा आढावा/ सिंहावलोकन\nया नागरिकांचया सनदेच्या उपयुक्ततेबाबत तथा परिणामकारकतेचा आढावा सामान्य प्रशासन विभागाकडुन दरवर्षी घेण्यात येईल व त्यात आवश्यकतेनुसार बदल करण्यात येतील.\nही नागरिकांची सनद सर्वसामान्य नागरिकांच्या छाननीसाठी नेहमीच खुली असेल व सन्माननीय नागरिकांच्या बहुमूल्य सूचनांचा गांभीर्यपूर्वक विचार करुन त्यात वेळोवेळी सुधारणा घडवुन आणता येतील. सामान्य प्रशासन विभागाच्या अधिनस्त येणार्या सेवा उपभोगणार्या नागरिकांना आपले हक्क मांडण्यासाठी सनद नेहमीच सहकार्य करेल.\nइंदिरा गांधी आणि सरदार पटेल संयुक्त जयंती समारोह\nसावित्रीबाई फुले जयंती समारोह\nमहिला व बालकल्याण विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nजि.प. भ.नि.नि. खातेदार लेखा शिल्लक पाहणे\nजिल्हा परिषदेचे विशेष कार्यक्रम\nइंदिरा गांधी जन्मदिनी विशेष कार्यक्रमचे आयोजन\nश्री छत्रपती शाहूमहाराज पुण्यतिथी निमित्त आदरांजली कार्यक्रम\nस्वतंत्र दिवस (15 ऑगस्ट) ला झालेला झेंडा वंदनाचा कार्यक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-madhya-pradesh-congress-criteria-assembly-election-2918", "date_download": "2018-11-19T11:35:56Z", "digest": "sha1:RWD2NRYVELPFJE6EHASO7O4RVFAF7SHU", "length": 9629, "nlines": 112, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Marathi news : Madhya Pradesh Congress criteria in Assembly election | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nविधानसभेसाठी इच्छुक आहात.. सोशल मिडियावर ACTIVE व्हा\nविधानसभेसाठी इच्छुक आहात.. सोशल मिडियावर ACTIVE व्हा\nविधानसभेसाठी इच्छुक आहात.. सोशल मिडियावर ACTIVE व्हा\nविधानसभेसाठी इच्छुक आहात.. सोशल मिडियावर ACTIVE व्हा\nमंगळवार, 4 सप्टेंबर 2018\nभोपाळ : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेल्या मध्य प्रदेशात कॉंग्रेसने इच्छुकांसमोर सोशल मीडियावर कार्यर�� असण्याचे आव्हान उभे केले आहे. फेसबुक आणि ट्‌विटवर \"ऍक्‍टिव्ह' असणाऱ्यांचा उमेदवारीसाठी विचार केला जाईल, असे पक्षाने स्पष्ट केले असून, त्याचे निकषही एका पत्रकाद्वारे नमूद केले आहेत.\nभोपाळ : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेल्या मध्य प्रदेशात कॉंग्रेसने इच्छुकांसमोर सोशल मीडियावर कार्यरत असण्याचे आव्हान उभे केले आहे. फेसबुक आणि ट्‌विटवर \"ऍक्‍टिव्ह' असणाऱ्यांचा उमेदवारीसाठी विचार केला जाईल, असे पक्षाने स्पष्ट केले असून, त्याचे निकषही एका पत्रकाद्वारे नमूद केले आहेत.\nविधानसभेसाठी इच्छुक असलेल्या कॉंग्रेसजनांना फेसबुकवर \"लाइक्‍स', तर ट्विटरवर \"फॉलोअर्स' वाढवावे लागणार आहेत. फेसबुकवर कमीतकमी 15 हजार \"लाइक्‍स' आणि ट्विटरवर किमान पाच हजार \"फॉलोअर्स' असणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर, नेत्यांना मध्य प्रदेश कॉंग्रेसच्या सर्व ट्विटना लाइक आणि रिट्विटही करावे लागेल, अशी एक अटही आहे. उमेदवारांची यादी तयार करण्यात भाजपवर आघाडी घेण्याचा कॉंग्रेसचा मनसुबा आहे.\nयेत्या 20 सप्टेंबरपर्यंत 70 ते 80 जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्याचा पक्षाचा विचार आहे. सातत्याने पराभव होत असलेल्या जागांचाही त्यात समावेश असेल. या संदर्भात उद्या (ता. 4) दिल्लीत निवडणूक समितीची बैठक होणार असून, कॉंग्रेसच्या प्रचार मोहिमेचे सदस्य ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह छाननी समितीचे तीन सदस्य या बैठकीस उपस्थित राहतील. छाननी समितीने मान्यता दिलेल्यांची यादी संसदीय मंडळाकडे जाईल आणि तेथून उमेदवारांच्या नावांची औपचारिक घोषणा केली जाईल.\nविधानसभा निवडणुकीत तीनपेक्षा जास्त वेळा पराभव झालेल्या 105 जागांवरचे उमेदवार याच महिन्यात जाहीर करण्याचा विचार प्रदेश कॉंग्रेस करीत आहे. यातील 31 जागांवर कॉंग्रेसचा पाचपेक्षा जास्त वेळा, 19 जागांवर चार वेळा, तर 54 जागांवर तीन वेळा पराभव झाला आहे.\nज्योतिरादित्य शिंदे 10 लाख 21 हजार\nभोपाळ मध्य प्रदेश madhya pradesh सोशल मीडिया फेसबुक दिल्ली निवडणूक संसद दिग्विजयसिंह madhya pradesh congress assembly assembly election\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी...\nअयोध्येत उद्धव ठाकरेंच्या कोंडीचे भाजपचे प्रयत्न\nमुंबई - अयोध्येत राम मंदिर उभारणीचा भाजपचा मु��्दा हायजॅक करत आगामी निवडणुकांसाठी...\nकाय आहे अयोध्येतील नागरिकांचं शिवसेनेबद्दलचं मत \nऔरंगाबाद : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 25 नोव्हेंबररोजीच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त...\nनाशिक, जळगावात यशस्वी 'महाजन' फॉर्म्युलाची धुळ्यात कसोटी\nजळगाव : 'शतप्रतिशत भाजप'हे सूत्र घेवून भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेचा सोपान सर...\nलग्नासाठी रणवीर-दीपिका लग्नासाठी इटलीला रवाना\nमुंबई- बॉलिवूडमधील बहुचर्चित रणवीर आणि दीपिकाचे लग्न 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी पार...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/raise-life-co-operation-movement-42336", "date_download": "2018-11-19T11:40:00Z", "digest": "sha1:TCPTVDCSPXC5E5DOJUDBEEZDKUDEDFBO", "length": 12007, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Raise life from the co-operation movement सहकार चळवळीतून जीवनमान उंचावावे - विद्यासागर राव | eSakal", "raw_content": "\nसहकार चळवळीतून जीवनमान उंचावावे - विद्यासागर राव\nगुरुवार, 27 एप्रिल 2017\nसोलापूर - ‘शंभर वर्षांचा इतिहास असणारी भारतातील सहकार चळवळ जगातील सर्वात मोठी चळवळ आहे, ही चळवळ अधिक प्रभावी आणि उपयोगी होण्यासाठी सहकार चळवळीला नवसंजीवनी मिळण्याची गरज आहे. ज्याद्वारे लोकांची आर्थिक उन्नती आणि जीवनमान उंचावण्यासाठी काम व्हायला हवे,’’ अशी अपेक्षा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी बुधवारी येथे व्यक्त केली.\nसोलापूर - ‘शंभर वर्षांचा इतिहास असणारी भारतातील सहकार चळवळ जगातील सर्वात मोठी चळवळ आहे, ही चळवळ अधिक प्रभावी आणि उपयोगी होण्यासाठी सहकार चळवळीला नवसंजीवनी मिळण्याची गरज आहे. ज्याद्वारे लोकांची आर्थिक उन्नती आणि जीवनमान उंचावण्यासाठी काम व्हायला हवे,’’ अशी अपेक्षा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी बुधवारी येथे व्यक्त केली.\nराज्य शासनाच्या सहकार पुरस्काराचे वितरण राज्यपालांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे होते. सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री गुलाबराव पाटील, अप्पर मुख्य सचिव एस. एस. संधू, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, सहकार आयुक्त संभाजी कडू पाटील, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, महाप���र शोभा बनशेट्टी, आमदार प्रशांत परिचारक आदी या वेळी उपस्थित होते.\nराज्यपाल म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात जवळपास साडेचार लाख लोकांना या माध्यमातून रोजगार मिळतो आहे. पूर्वी कृषी पतपुरवठ्यापर्यंत मर्यादित असलेल्या संस्था आज विस्तारल्या आहेत. बॅंका, पतसंस्था, दुग्ध, अन्नप्रक्रिया, गृहनिर्माण यासारख्या विविध क्षेत्रांत सहकार रुजतो आहे.\nखऱ्या अर्थाने सामाजिक, आर्थिक उन्नतीमध्ये या चळवळीचे योगदान मोठे राहिले आहे. साखर कारखानदारीतील योगदानही दखल घेण्यासारखे आहे.’’\nबागडे म्हणाले, ‘‘पुरस्काराने प्रेरणा मिळावी, हाच हेतू असतो. २०१४ मध्ये २ लाख ३० हजार संस्था होत्या, आज ही संख्या १ लाख ९६ हजारांवर आली आहे. सगळ्याच संस्था वाईट आहेत, असे नाही.’’\n...म्हणून सावकारी वाढते आहे\nमहाराष्ट्रातील ८०-९० टक्के ग्रामीण भाग सहकाराशी जोडला गेलेला आहे. विकास सोसायट्या या गावच्या महत्त्वाच्या आर्थिक स्रोत राहिल्या आहेत. पण अलीकडे विविध कारणाने या सोसायट्या कर्ज देण्यात कमी पडल्या, महाराष्ट्रातील विभागनिहाय कर्जपुरवठ्याचा विचार केल्यास कोकणात केवळ १ टक्का, नाशिक विभागात ८ टक्के, पुणे विभागात १० टक्के, अमरावतीत ५ टक्के आणि नागपूर विभागात केवळ अडीच टक्के इतके कर्जवाटपाचे प्रमाण आहे. या संस्था पुरेशा प्रमाणात कर्जपुरवठा करू शकत नाहीत, त्यामुळेच सावकारी वाढते आहे, असे विधानसभेचे अध्यक्ष बागडे यांनी आपल्या भाषणात सांगितले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/rs-5-crore-fraud-in-the-name-of-flat/41183/", "date_download": "2018-11-19T11:23:24Z", "digest": "sha1:BF3XKXVX5GRFSOVHA3QXZSAZDIZE2DIP", "length": 10848, "nlines": 90, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Rs 5-crore fraud in the name of flat", "raw_content": "\nघर महामुंबई फ्लॅटच्या नावाने साडेपाच कोटी रुपयांची फसवणूक\nफ्लॅटच्या नावाने साडेपाच कोटी रुपयांची फसवणूक\nफ्लॅटच्या नावाने साडेपाच कोटी रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी एका खाजगी कंपनीच्या चार तोतया संचालकाविरुद्ध आरएके मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या चारही आरोपींविरुद्ध बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन फसवणूक करणे तसेच मोफा कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पळून गेलेल्या चौघांचा आता पोलीस शोध घेत आहेत.\nखुशपत सुकनराज जैन हे मरिनड्राईव्ह येथील धोबीतलाव परिसरात राहतात. पाच वर्षांपूर्वी त्यांची चारही आरोपींशी ओळख झाली होती. या चौघांनी ते मेसर्च तायली रिअलिटी एल. एस. पी कंपनीचे संचालक असल्याचे सांगितले. त्यांच्या कंपनीतर्फे रुपारेल अरियाना या बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या इमारतीमध्ये फ्लॅट बुक केल्यास कमी दरात त्यांना फ्लॅट दिले जाईल असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर खुशपत जैन हे त्यांच्या दादर येथील नायगाव, जेराबाई वाडिया रोडवरील रुपा रेह अरियाना या कंपनीच्या कार्यालयात गेले होते. तिथे त्यांनी एक फ्लॅट बुक केला आणि फ्लॅटसाठी टोकन रक्कम दिली होती. त्यांच्यासह इतर काही लोकांनी या इमारतीमध्ये फ्लॅट केले होते.\nया सर्वांनी फ्लॅटसाठी 5 कोटी 44 लाख 53 हजार रुपये दिले होते. ही रक्कम मिळाल्यानंतर संबंधित सर्वांना कंपनीच्यावतीने बोगस अलॉटमेंट लेटर देण्यात आले होते. मात्र या चौघांकडे रुपारेल रिअ‍ॅलिटी कंपनीच्या भागीदार असल्याचे कुठलेही अधिकार नव्हते. त्यामुळे त्यांनी फ्लॅटसाठी घेतलेल्या पैशांचा परस्पर अपहार करुन फसवणुक केली होती. पाच वर्ष उलटूनही कंपनीने रुपारेल अरियाना इमारतीमध्ये कोणालाही फ्लॅट दिला नाही किंवा फ्लॅटचे कागदपत्रेही दिली नाही. याबाबत कंपनीत विचारला केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर खुशपत जैन यांच्यासह इतर साक्षीदारांनी आरएके मार्ग पोलिसांत संबंधित चारही तोतया संचालकाविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांत अद्याप कोणालाही अटक झालेली नसून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nबाल प्रेक्षकांसाठी दिवाळीत धम्माल नाट्य मनोरंजन\nझाडे जळीत प्रकरणात वन अधिकारी निलंबित\nमुंबईच्या स्मृ��ी पांचाळ बनल्या ‘मिसेस युनिव्हर्सल’\nतब्बल ८५ वर्ष जुनं रीगल सिनेमागृह बंद होणार\nमुंबईतील प्रतिपंढरपूरात भाविकांची गर्दी\nतर या नाकर्त्या सरकारला बांगड्यांचा आहेर करू; दिव्यांग सेनेचा निर्धार\nआंदोलनादरम्यान वनअधिकाऱ्यांवर फेकली राख\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nहिवाळी अधिवेशन : ठग्स ऑफ महाराष्ट्र विरुद्ध गँग्स ऑफ वासेपूर\nओला-उबरच्या मोर्चाला पोलिसांनी लावला ब्रेक\nविरोधकांच्या बॅनरमधून सरकारची ठगबाजीची चार वर्ष\nसोनाक्षी म्हणते उत्तम आरोग्यासाठी फिटनेस महत्वाचा\nइंदिरा गांधी जयंती विशेष दुर्मिळ छायाचित्रे\nलग्नानंतर रणवीर-दीपिका मुंबईत दाखल\nहे व्हिडिओ गेम्स एकदा तरी खेळाच\nSBI १ डिसेंबरपासून बदलणार हा नियम\n‘भाभीजी घर पर है’ फेम सौम्याचे खास क्षण\nउत्तम आरोग्यासाठी हे कराच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/team-karnataka-won-the-15th-giant-starkenn-mtb-national-championship-2018/", "date_download": "2018-11-19T11:28:29Z", "digest": "sha1:W6RAO7ND2YLF5SPVNX7XQRDNDZGLA2T2", "length": 11206, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "कर्नाटकने जिंकले १५ व्या जायंट स्टारकेन एमटीबी राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचे अजिंक्यपद", "raw_content": "\nकर्नाटकने जिंकले १५ व्या जायंट स्टारकेन एमटीबी राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचे अजिंक्यपद\nकर्नाटकने जिंकले १५ व्या जायंट स्टारकेन एमटीबी राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचे अजिंक्यपद\n १५ व्या जायंट स्टारकेन एमटीबी राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचे अजिंक्यपद कर्नाटक संघाने मिळवले. कर्नाटक संघाने यंदाच्या हंगामात एकूण २० पदके मिळवली.(७ सुर्वण, 9 रौप्य आणि ४ कास्य पदके). महाराष्ट्राचा संघ उपविजेता ठरला असून महाराष्ट्राच्या संघाने एकूण १२ पदके मिळवली. (४ सुवर्ण, ४ रौप्य आणि ४ कास्य पदके).\nपुण्यातील सनीस वर्ल्ड येथे २६ ते २८ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत १५ व्या जायंट स्टारकेन एमटीबी राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमास सायकलिंग फेडरेशनचे सेक्रेटरी जनरल ओंकार सिंग, जायंट स्टारकेनचे एमडी आणि सीईओ श्री प्रवीण पाटील, सायकलिंग फेडरेशनचे खजिनदार आणि स्पर्धेचे संयोजक श्री प्रताप जाधव सनीज वर्ल्डचे प्रमुख श्री विनायक निम्हण आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड उपस्थित होते.\nपारितोषिक वितरणप्रसंगी बोलताना ���्री ओंकार सिंग, सेक्रेटरी जनरल, सायकलिंग फेडरेशन म्हणाले, ” या वर्षीची एमटीबी सायकलिंग स्पर्धा गेल्या काही वर्षीच्या स्पर्धेच्या तुलनेत जास्ती उत्साहात झाली यचे प्रमुख कारण या वर्षी या स्पर्धेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद. या वर्षी आम्ही आणि जायंटस्टारकेन ने मिळून यंदाचा स्पर्धेचा ट्रॅक हा अधिक आव्हानात्मक केला होता. यावर्षी सनीज वर्ल्डच्या रूपात आम्हाला उत्तम असा परिसर ट्रॅक तयार करण्यासाठी मिळाला. मी श्री प्रवीण पाटील यांचा अत्यन्त आभारी आहे जे आमच्यासोबत गेली अनेक वर्षे काम करत आहेत आणि या स्पर्धेचे आयोजन पुण्यात करत आहेत. त्यांच्या सारख्या लोकांच्या पाठिंब्यामुळे आम्हाला सायकलिंगचा प्रसार संपूर्ण भारतभर करण्यास मदत होते. पुढील वर्षी हि स्पर्धा अजून एका मोठ्या उंचीवर जाऊन पोचेल असा मला ठाम विश्वास आहे आणि आपल्या देशाचे सायकलिंग मधील भविष्य उज्वल आहे.”\nया प्रसंगी बोलताना श्री प्रवीण पाटील एमडी आणि सीईओ स्टारकेन स्पोर्ट्स म्हणाले, ” यावर्षीच्या प्रतिसादाबद्दल आम्ही अतिशय आनंदी आहोत. आजपर्यंतच्या या स्पर्धेच्या इतिहासात यंदा सगळ्यात जास्ती स्पर्धकांचा प्रतिसाद या स्पर्धेस लाभला. साधारण ६०० हुन अधिक स्पर्धक आणि २३ हुन अधिक संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. यावर्षी आम्ही स्पर्धेचा ट्रक अधिक खडतर केला होता जेणेकरून त्याचा फायदा आमच्या स्पर्धकांना भविष्यातील राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्पर्धांसाठी होईल. सनीज वर्ल्ड सारखे उत्तम ठिकाण आम्हाला या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल मी श्री विनायक निम्हण आणि सनी निम्हण यांचा मनापासून आभारी आहे. लवकरच एशियन चॅम्पियनशिप स्पर्धा पुण्यात घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून दरवर्षी वाढणारा प्रतिसाद आमचे सर्वांचेच मनोबल उचांवणारे आहे. आम्ही भविष्यात देखील एमटीबी चे आयोजन करत राहू आणि सायकलिंग या खेळाचा देशभरात प्रसार करण्यास लागेल ती मदत करण्यास कटिबद्ध आहोत.”\nकसोटीत त्रिशतक करणारा पहिला भारतीय बनण्याची सेहवागने आधीच केली होती भविष्यवाणी\nमुंबईकर क्रिकेटर पाकिस्तानला नडला, न्यूझीलंडला कसोटीत मिळवून दिला शानदार विजय\nराजमाता जिजाऊ संघ शिवाई प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेत विजेता\nस्टार प्रिमीयर लीग 2018 क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाला विजेतेपद\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पात्रता फेरीतील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात\nपिकलबॉल सुपर कप स्पर्धेत एकता, स्मॅशर्स अंतिम सामन्यात समोरासमोर\nचेन्नईच्या कार्तिक, राघुलला युरो, एलजीबी-4 चे जेतेपद\nपुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक\nकबड्डीपटूच्या जिद्दीला सलाम, अपंगत्व असतानाही कबड्डी खेळणारा महारथी\nपहिल्या टी२० सामन्यात अशी असेल टीम इंडिया\nटी२० मालिका सुरू होण्यापुर्वी ही आकडेवारी तुम्हाला नक्की माहित हवीच\nपुढच्या ४८ तासांनी रोहितचे नाव टी२०मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार\n ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच\nअशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल\nत्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर\nअसे टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले\nमहास्पोर्ट्सचे अजित दादांना खुले पत्र\nक्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्मा सज्ज\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- मराठवाड्याचा सुपूत्र\n या सामन्यांत झाले तब्बल १५ खेळाडू LBW आऊट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kgtocollege-news/urdu-language-teaching-in-marathi-school-1262444/", "date_download": "2018-11-19T11:39:08Z", "digest": "sha1:PMTT74G66HJCOG4Z7WK2Y2C2SAKX6X74", "length": 11899, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मराठी माध्यमाच्या शाळेतही आता उर्दूचे धडे.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविराट कोहली ऑस्ट्रेलियात गप्प बसला तर आश्चर्य वाटेल - पॅट कमिन्स\nरिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nके.जी. टू कॉलेज »\nमराठी माध्यमाच्या शाळेतही आता उर्दूचे धडे..\nमराठी माध्यमाच्या शाळेतही आता उर्दूचे धडे..\nया वर्षीपासून राज्यातील शंभर शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवण्यात येणार आहे.\nमराठी माध्यमाच्या शाळांमध्येही आता उर्दू शिकता येणार आहे. हिंदी आणि उर्दू अशा संयुक्त अभ्यासक्रमाला शिक्षण विभागाने परवानगी दिली असून या वर्षीपासून राज्यातील शंभर शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवण्यात येणार आहे.\nदे��ात २००५ मध्ये लागू झालेल्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ानुसार बहुभाषिक अध्ययनाचे सूत्र अवलंबण्यात आले आहे. राज्यात मराठी माध्यमाच्या शाळांमध्येच अनेक उर्दू भाषक विद्यार्थी शिक्षण घेतात. आतापर्यंत मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र आहे. त्यानुसार मातृभाषा म्हणजेच मराठी, इंग्रजी आणि हिंदूी असे तीन विषय शाळेत शिकवण्यात येत होते. मात्र त्यामुळे उर्दू भाषक विद्यार्थी आपल्या मातृभाषेच्या शिक्षणापासून वंचित राहात होते. त्या पाश्र्वभूमीवर आता मराठी माध्यमाच्या शाळांमध्येही उर्दू भाषेचे शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहवी आणि सातवीच्या वर्गाना हिंदी आणि उर्दू असा संयुक्त विषयाचाही पर्याय मिळणार आहे. त्यानुसार आठवडय़ातील दोन तास हिंदी आणि दोन तास उर्दूचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाईल. यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये वापरण्यात येणारे संयुक्त उर्दूचे पाठय़पुस्तक वापरण्यात येणार आहे. ज्या शाळेत उर्दू भाषा शिकण्याची इच्छा असणारे किमान पाच विद्यार्थी असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ज्या शाळांच्या परिसरात उर्दू माध्यमाची शाळा आहे आणि उर्दू शिकवण्यासाठी त्यातील शिक्षक तासिका तत्त्वावर मिळू शकतील अशा शाळेला संयुक्त उर्दू घेता येणार आहे. मराठी माध्यमाच्या शाळेत उर्दू विषय शिकवण्यासाठी शिक्षकांची नवी पदे निर्माण केली जाणार नाहीत, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\n'मला मारहाण नाही केवळ धक्काबुक्की', 'मुळशी पॅटर्न'चे दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा खुलासा\n'आजोबा आमच्यासोबत का राहत नाही', अबरामचा बिग बींना प्रश्न\nजस्टिनशी लग्न केल्यानंतर हेलीने केला नावात 'हा' बदल\nसोनालीनंतर आता 'या' अभिनेत्रीलाही झाला कॅन्सर\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\n‘गोमातेवरून काँग्रेसचे दुटप्पी राजकारण’\nमध्य प्रदेशात काँग्रेससाठी आता नाही तर कधीच नाही\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या ९ लाख कोटींच्या राखीव निधीवर सरकारचा डोळा\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nविधान परिषद उपसभापतीपद निवडणूक तूर्त नाही\nतेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना विरोधकांचे खतपाणी\nसहा तासांत पत्रीपुलाचे पाडकाम\nदुधात भेसळ केल्यास जन्मठेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/governor-c-vidyasagar-rao-published-his-book-by-the-fourth-grade-employee/41288/", "date_download": "2018-11-19T10:58:49Z", "digest": "sha1:QC2KDDX5J2LPVHTC6TQTEKDQZT7FOYDN", "length": 11317, "nlines": 94, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Governor C. Vidyasagar Rao published his book by the fourth grade employee", "raw_content": "\nघर महामुंबई चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी केले राज्यपालांच्या पुस्तकाचे प्रकाशन\nचतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी केले राज्यपालांच्या पुस्तकाचे प्रकाशन\n‘जर्निंग टूवर्डस न्यूअर माईलस्टोन्स’ या राज्यपालांच्या सचिवालयाने तयार केलेल्या कॉफी टेबल पुस्तकामध्ये राज्यपालांनी उच्च शिक्षण, आदिवासी विकास, वैधानिक विकास मंडळे इत्यादी क्षेत्रात केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामाचा आढावा घेतला आहे.\nराज्यपाल सी. विद्यासागर राव\nराज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून केलेल्या कार्याचा सचित्र लेखाजोखा असलेल्या एका कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन आज सोमवारी राजभवन येथे झाले. मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्याच्या परंपरेला फाटा देत राज्यपालांनी आपल्या पुस्तकाचे प्रकाशन राजभवनातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या हस्ते केले. यावेळी राज्यपालांसह त्यांच्या पत्नी विनोदा, राज्यपालांचे सचिव वेणुगोपाल रेड्डी, तसेच राजभवनाचे कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते. ‘जर्निंग टूवर्डस न्यूअर माईलस्टोन्स’ या राज्यपालांच्या सचिवालयाने तयार केलेल्या कॉफी टेबल पुस्तकामध्ये राज्यपालांनी उच्च शिक्षण, आदिवासी विकास, वैधानिक विकास मंडळे इत्यादी क्षेत्रात केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामाचा आढावा घेतला आहे. राजभवनाचे माळी चंद्रकांत कांडले, जमादार विलास मोरे, कक्षसेवक इफ्तेखार अली, खानपान सेवा विभागातील कर्मचारी संजय पर्याड, मुरुगन, कैलास शेलार, स्वच्छता मुकादम लक्ष्मी हडळ तसेच शिपाई निलिमा शिंदे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.\nहेही वाचा – विद्यापीठांमधील उर्दू भाषा विभागाच्या पुनरुज्जीवनासाठी पाठबळ देणार- राज्यपाल\nराजभवन लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने राजभवन जनतेसाठी खुले करण्याचा उपक्रम, राजभवन येथील भुयारी बंकरचे नुतनीकरण करून त्याठिकाणी संग्रहालय तयार करण्याची योजना, राजभवनाचे रुपांतर हरित राजभवनात करण्यासाठी सौर उर्जेच्या वापरला चालना देणे, इत्यादी विषयांवर पुस्तकामध्ये माहिती देण्यात आली आहे. तमिळनाडू राज्याच्या राज्यपालपदाचा एक वर्ष कार्यभार असताना विद्यासागर राव यांनी त्या राज्यात केलेल्या कार्यावर आधारित प्रकरणाचा देखील पुस्तकामध्ये समावेश करण्यात आला आहे.\nहेही वाचा – विद्यापीठाविरोधात विद्यार्थी राज्यपाल दरबारी\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nअंबरनाथ मोरिवली येथे भीषण आग\nदुष्काळी संकटातील शेतकऱ्याला अवकाळी पावसाची धास्ती\nमुंबईतील प्रतिपंढरपूरात भाविकांची गर्दी\nतर या नाकर्त्या सरकारला बांगड्यांचा आहेर करू; दिव्यांग सेनेचा निर्धार\nआंदोलनादरम्यान वनअधिकाऱ्यांवर फेकली राख\nओला-उबेरची विधीमंडळावर धडक; पोलिसांनी लावला ब्रेक\nमुलाचे आमिष दाखवत भोंदू बाबाने केला बलात्कार\n‘या’ कारणामुळे जेट एअरवेजने केल्या १० विमानांच्या फेऱ्या रद्द\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nहिवाळी अधिवेशन : ठग्स ऑफ महाराष्ट्र विरुद्ध गँग्स ऑफ वासेपूर\nओला-उबरच्या मोर्चाला पोलिसांनी लावला ब्रेक\nविरोधकांच्या बॅनरमधून सरकारची ठगबाजीची चार वर्ष\nसोनाक्षी म्हणते उत्तम आरोग्यासाठी फिटनेस महत्वाचा\nइंदिरा गांधी जयंती विशेष दुर्मिळ छायाचित्रे\nलग्नानंतर रणवीर-दीपिका मुंबईत दाखल\nहे व्हिडिओ गेम्स एकदा तरी खेळाच\nSBI १ डिसेंबरपासून बदलणार हा नियम\n‘भाभीजी घर पर है’ फेम सौम्याचे खास क्षण\nउत्तम आरोग्यासाठी हे कराच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/618210", "date_download": "2018-11-19T11:50:45Z", "digest": "sha1:TW6F6QLFAHHWRXV2LRLBP4ID75V3CYWJ", "length": 14647, "nlines": 45, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "गणरायाच्या स्वागतासाठी सत्तरी तालुका सज्ज - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » गणरायाच्या स्वागतासाठी सत्तरी तालुका सज्ज\nगणरायाच्या स्वागतासाठी सत्तरी तालुका सज्ज\nगोमंतकीय जनतेचा प्रिय सण म्हणून गणल्या जाणाऱया गणेश चतुर्थी उत्सवाच्या तयारीला सर्वच पातळीवरून वेग आलेला आहे. बाजारपेठांमधील सर्व दुकाने गणेश चतुर्थीला लागणाऱया विविध प्रकारच्या सामानाने सजलेले आहेत. खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढू लागली आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. शहरामध्ये एक सार्वजनिक गणपती तर वाळपई पोलीसस्थानक व पोलीस प्रशिक्षण केंद्र यांचा समावेश आहे.\nगणेश चतुर्थीच्या काळात गोव्यात सर्वत्र उत्साही व भक्तीमय वातावरण असते. लहान मुलांमध्ये तर गणेशाच्या आगमनाची आतुरता दिसून येते. गेल्या चार दिवसांपासून बाजारामध्ये गर्दी वाढली असली तरी बुधवारी माटोळीच्या सामानाची खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी उसळली होती. वाळपई शहरातील फामिमा कॉन्व्हेंट परिसरातून जाणाऱया संपूर्ण रस्त्यावर माटोळीचे सामान विक्रीसाठी उपलब्ध आहे. काही प्रमाणात महागाईचे चटके असतानाही गणेशभक्तांचा आनंद अजिबात दुरावलेला नाही. निसर्गाच्या उपासनेचा संदेश देणाऱया गणेशोत्सवात जंगलातील पावसाळय़ात सापडणारी विविध फळे, फुले व पानांचा आविष्कार घराघरात माटोळीच्या स्वरुपात दिसून येतो. माटोळीसाठी लागणारे सामानाने बाजारपेठ पूर्ण भरून गेली आहे.\nगेल्या चार दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने व्यापारीवर्गाची चांगली सोय झाली. शिवाय ग्राहकांनाही खरेदी व फिरण्यासाठी सोयीस्कर झाले आहे. मात्र माटोळीसाठी विक्रीसाठी आणलेले साहित्य कडक उन्हामध्ये कोमेजले होते. माटोळीसाठी वापरले जाणारे पेरू, चिकू, वांगी, अंबाडे, चिबूड, दुधी भोपळा, तोरिंग, केळी, नारळाची पेंड, सुपारीची शिपटे, नीरफणस, फणस, पडवळ, लिंबू, कारली, काडी, भाजीची केळी, तसेच कांगला, कातरा, पत्रेफळ, माळंगा, उमळीफळ, आटकेफळ, दिपकीफळ, कुमडळा, ताबलेफळ, माट्टिकात्रे, भिल्लफळ अशी फळे विक्रीसाठी आलेली आहेत. गौरीसाठी लागणाऱया वनस्पती, दुर्वा, बेल, तुळस, केळीची पाने विडय़ाची पाने, हळदीची पाने, अळू तसेच कोकमची सोले, अंटबाची सोले, उकडे तांदूळ, नाचणी तांदाळचे पीठ व काजू लाडू, करंज्या, शंकरपाळी, चिवडा, मोदक आदी जिन्नस विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहेत. सत्तरी तालुक्यामध्ये बहुतेक गावांमध्ये पाच दिवस तर काही गावांमध्ये दीड दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. काही गावांमध्ये गौरीपूजन पाचव्या दिवशी केले जाते तर काही ठिकाणी मुहुर्तावर गौरीपूजन केले जाते.\nदिवसेंदिवस वाढ���ाऱया महागाईची झळ बाजारपेठेला पोहोचली आहे. अनेक भक्तांना महागाईचा फटका बसला असून खरेदीवरही विपरित परिणाम झाल्याचे अनेक विक्रेत्यांचे म्हणणे आहे. गेल्या आठ दिवसांपासून शहरातील वेगवेगळय़ा संस्थांमध्ये गणेशभक्तांची खरेदीसाठी गर्दी दिसत असली तरी दरवर्षीच्या तुलनेत यंदा बाजारपेठेला महागाईची झळ जाणवल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. याबाबत सत्तरी तालुका शेतकरी सहकारी संस्था चालवीत असलेल्या सत्तरी बाजार व स्वयंसेवी भांडाराचे कार्यकारी संचालक सुरेश गावकर यांनी सांगितले की वेगवेगळे धान्य यात बऱयाच प्रमाणात दरामध्ये वाढ झाल्याने याचा फटका गणेशभक्तांच्या खरेदीवर झालेला आहे. सत्तरी अपना बाजारतर्फे दरवर्षीप्रमाणे गणेश चतुर्थीच्या कालावधीत खास ऑफर जाहीर करण्यात आली आहे. दोन हजार रुपयांच्या खरेदीवर एक किलो उच्च दर्जाची साखर मोफत देण्याची योजना एक सप्टेंबरपासून जाहीर करण्यात आली आहे. गोवा बागायतदार संस्थेच्या वाळपई शाखेतही अशाच प्रकारची ऑफर अनुभवायला मिळाली. दरवर्षीच्या तुलनेत यंदा मात्र खरेदीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. बागायतदारमध्ये वेगवेगळय़ा वस्तूंच्या खरेदीसाठी भर देण्यात येते. वाळपईतील युवा उद्योजक धर्मेश साळुंखे यांनीही यंदा विक्रीमध्ये बऱयाच प्रमाणात घसरण झाल्याचे सांगितले. दोन दिवसांपूर्वी पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाल्याने यात आणखी भर पडली. याचा परिणाम गणेशभक्तांच्या भ्रमंतीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nसार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सरकारच्या सुरक्षितता मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक शिवराम वायंगणकर यांनी केले आहे. पोलीस खात्यातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करीत असताना वेगवेगळय़ा प्रकारच्या सुरक्षातत्वांची अंमलबजावणी व्हावी जेणेकरून कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होणार नाही.\nश्री. वायंगणकर यांनी सांगितले की तालुक्यामध्ये वाळपई, ठाणे व केरी या तीन ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यक्रम होत असतात. अकरा दिवसांच्या या गणेशोत्सवात या ठिकाणी कोणत्याही प्रकारची शांतता भंग होणार नाही याची दखल घेणे अत्यंत गरजेचे असते. यामुळे सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मूर्ती पूजनाच्या ठिकाणी व अवतीभेवती सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आवश्यक आहे. याबाबत सर्व मंडळांना कागदोपत्री सोपस्कार पाठविण्यात आले आहेत, त्याचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. सार्वजनिक गणेशोत्सव तसेच तालुक्याच्या प्रमुख ठिकाणावर बंदोबस्त करण्यात येणार असून सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nगोव्यात भाजप पिछाडीवर ; पार्सेकर पराभूत\nघरगुती सिलिंडर पुरवठा गाडीवर अधिकाऱयांची अडवई येथे धाड\nकर्नाटकचे दुसरे साक्षीदारही निरुत्तर\nभारत अवकाशात करणार वीजनिर्मिती\nमोदींकडून संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला : राहुल गांधी\nचित्रपट, नाटकातूनही बहुरूपी पुलंचेच दर्शन\nइंटरनेटमुळे परदेशी कंपन्यांची कमाई\nपं. अमरनाथ यांना ‘पं.पन्नालाल घोष वेणुरत्न’ पुरस्कार जाहीर\nमोठय़ा वादानंतर रिझर्व्ह बँक अन् केंद्र सरकार यांच्यात बैठक\nगडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा\nमराठा आरक्षण : विधीमंडळाच्या पायऱयांवरच विरोधकांचा ठिय्या\nमराठा आरक्षण : ‘हे आरक्षण टिकणारे नाही’ ; मध्ये उपप्रवर्ग करून मराठय़ांना आरक्षण द्या \nमराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी\nआजचे भविष्य सोमवार दि. 19 नोव्हेंबर 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/bcci-3-member-go-icc-meeting-28631", "date_download": "2018-11-19T12:11:22Z", "digest": "sha1:KC2IFB5KZBNUGSCPWNWT4SNAXO7MC2ZF", "length": 11833, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "bcci 3 member go to icc meeting बीसीसीआयचे तीन प्रतिनिधी जाणार | eSakal", "raw_content": "\nबीसीसीआयचे तीन प्रतिनिधी जाणार\nगुरुवार, 2 फेब्रुवारी 2017\nनवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या (आयसीसी) उद्या गुरुवारी होणाऱ्या बैठकीस भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) तीन प्रतिनिधी जातील या निर्णयावर बुधवारी सर्वोच्च न्यायालय ठाम राहिले.\nसर्वोच्च न्यायालयाने ‘आयसीसी’च्या बैठकीसाठी अमिताभ चौधरी, अनिरुद्ध चौधरी आणि विक्रम लिमये यांना ‘बीसीसीआय’च्या वतीने उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती. ‘आयसीसी’च्या नियमानुसार केवळ एकालाच प्रतिनिधित्व मिळेल, असे ‘बीसीसीआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी सर्वोच्च न्यायालयात आज सांगितले.\nनवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या (आयसीसी) उद्या गुरुवारी होणाऱ्या बैठकीस भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) तीन प्रतिनिधी जातील या निर्णयावर बुधवारी सर्वोच्च न्यायालय ठाम राहिले.\nसर्वोच्च न्यायालयाने ‘आयसीसी’च्या बैठकीसाठी अमिताभ चौधरी, अनिरुद्ध चौधरी आणि विक्रम लिमये यांना ‘बीसीसीआय’च्या वतीने उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती. ‘आयसीसी’च्या नियमानुसार केवळ एकालाच प्रतिनिधित्व मिळेल, असे ‘बीसीसीआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी सर्वोच्च न्यायालयात आज सांगितले.\nतमिळनाडू क्रिकेट संघटनेसाठी काम पाहणारे वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनीदेखील आज न्यायालयात केवळ लिमये यांना बैठकीस उपस्थित राहण्याची परवानगी मिळावी अशी विनंती केली. यानंतरही सर्वोच्च न्यायालय आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यांनी आयसीसीला आमच्याकडून तीन प्रतिनिधी उपस्थित राहतील आणि त्यांना परवानगी मिळावी अशी सूचना करण्यास सांगितले.\nआतापर्यंत ‘बीसीसीआय’च्या आर्थिक ताकदीसमोर झुकणाऱ्या ‘आयसीसी’ला या वेळी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशापुढे नमते घ्यावे लागले. ‘बीसीसीआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी जोहरी यांनी ‘आयसीसी’ने तीन सदस्यांना बैठकीस उपस्थित राहण्यास परवानगी दिली असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयात दिली.\nसर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या ‘बीसीसीआय’च्या प्रतिनिधींबद्दल आम्हाला आक्षेप नसल्याचे आयसीसीने कळवले आहे. ‘बीसीसीआय’बाबत जो काही न्यायालयीन वाद सुरू आहे, तो पूर्णपणे त्यांचा देशांतर्गत प्रश्‍न आहे. ‘आयसीसी’च्या बैठकीस कुणी उपस्थित रहायचे हे संबंधित क्रिकेट मंडळ ठरवत असते. अन्य देशाची क्रिकेट मंडळ जे करते तेच ‘बीसीसीआय’ने केले आहे, त्यामुळे आमचा या प्रतिनिधींच्या नियुक्तीवर आक्षेप नाही, असे ‘आयसीसी’च्या प्रवक्‍त्याने म्हटले आहे.\nदरम्यान, ‘बीसीसीआय’ आणि ‘आयसीसी’ या वादात न पडण्याचा निर्णय लोढा समितीने घेतला आहे. हा प्रश्‍न त्यांनीच सोडवायचा आहे आम्ही त्यात हस्तक्षेप करणार नाही, असे लोढा समितीने स्पष्ट केले आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nस���ाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/aamdar-adarsh-garam-yojna-29965", "date_download": "2018-11-19T12:19:52Z", "digest": "sha1:HYWX6MFD7IM4X3AINERIYFPSACE4R4VL", "length": 10723, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "aamdar adarsh garam yojna \"आमदार आदर्श ग्राम' योजना रेंगाळली | eSakal", "raw_content": "\n\"आमदार आदर्श ग्राम' योजना रेंगाळली\nशुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017\nमुंबई - केंद्र सरकारच्या \"सांसद आदर्श ग्राम' योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने घोषित केलेली \"आमदार आदर्श ग्राम' योजना रेंगाळली आहे. दीड वर्षानंतरही आमदारांचा प्रतिसाद मिळत नसल्याने ही योजना 2019 पर्यंत यशस्वी होण्याची शक्‍यता कमीच असल्याची चर्चा ग्रामविकास विभागात सुरू आहे. आतापर्यंत केवळ 103 गावांचे विकास आराखडे तयार झाले असून, विधानसभेतील 288 आणि विधान परिषदेतील 78 आमदारांच्या तुलनेत ही संख्या फारच कमी असल्याची चिंता व्यक्‍त होत आहे.\nविशेष म्हणजे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात अद्याप एकाही गावाचा विकास आराखडा तयार झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.\nमुंबई - केंद्र सरकारच्या \"सांसद आदर्श ग्राम' योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने घोषित केलेली \"आमदार आदर्श ग्राम' योजना रेंगाळली आहे. दीड वर्षानंतरही आमदारांचा प्रतिसाद मिळत नसल्याने ही योजना 2019 पर्यंत यशस्वी होण्याची शक्‍यता कमीच असल्याची चर्चा ग्रामविकास विभागात सुरू आहे. आतापर्यंत केवळ 103 गावांचे विकास आराखडे तयार झाले असून, विधानसभेतील 288 आणि विधान परिषदेतील 78 आमदारांच्या तुलनेत ही संख्या फारच कमी असल्याची चिंता व्यक्‍त होत आहे.\nविशेष म्हणजे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात अद्याप एकाही गावाचा विकास आराखडा तयार झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक आमदाराने एक गाव दत्तक घेऊन \"आमदार आदर्श ग्राम' योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता. जे गाव दत्तक घेतले जाईल त्या गावात सरकारच्या निधीतून विकास कामे करत संबधित गावे स्वयंपूर्ण करण्या��ा संकल्प सोडला होता. मात्र, आतापर्यंत 306 गावांचे प्रस्ताव ग्रामविकास विभागाला प्राप्त झाले असून, त्यापैकी केवळ 103 गावांचे विकास आराखडेच तयार झाले आहेत. अर्थसंकल्पात या योजनेचा उल्लेख असल्याने 2016-17 या वर्षात या योजनेवर कोणताही निधी वितरित झालेला नाही. आमदारांनाही गावे निवडताना राजकीय समीकरणे आडवी येत असल्याने अडचण निर्माण झाल्याचा दावा करण्यात येत आहे. आगामी सार्वत्रिक निवडणूक 2019 मध्ये होणार असल्याने या गावांत विकासकामे करून योजनेचा मूलभूत हेतू पूर्ण होण्याची शक्‍यता कमी असल्याचे मानले जाते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-women-voter-satara-101302", "date_download": "2018-11-19T12:19:40Z", "digest": "sha1:YAP7JUVR3L2LWK46ERYMOPSUCN2H2HOS", "length": 10055, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news women voter satara महिला मतदारांचा वाढला टक्का! | eSakal", "raw_content": "\nमहिला मतदारांचा वाढला टक्का\nमंगळवार, 6 मार्च 2018\nसातारा - लोकशाही बळकट करण्यासाठी महिलांचा अधिकाधिक सहभाग असावा या उद्देशाने शासनस्तरावर करण्यात येत असलेल्या प्रयत्नांमुळे गत चार वर्षांत जिल्ह्यात महिला मतदारांच्या संख्येत सुमारे दहा हजारांनी वाढ झाली आहे.\nसातारा - लोकशाही बळकट करण्यासाठी महिलांचा अधिकाधिक सहभाग असावा या उद्देशाने शासनस्तरावर करण्यात येत असलेल्या प्रयत्नांमुळे गत चार वर्षांत जिल्ह्यात महिला मतदारांच्या संख्येत सुमारे दहा हजारांनी वाढ झाली आहे.\nसन 2014 च्या मतदार यादीनुसार महिला मतदारांची संख्या 11 लाख 48 हजार 288 इतकी होती. सद्यस्थितीत 11 लाख 57 हजार 982 इतकी नोंद आहे. जिल्ह्यात अद्यापही पुरुष मतदारांच्या तुलनेने महिला मतदारांची संख्या 948 ने कमी दिसते. त्यामुळे युवती व महिलांनी मतदार नोंदणी करण्यासाठी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेणे आवश्‍यक आहे. जिल्हा निवडणूक शाखेद्वारे तीन ऑक्‍टोबर ते 15 ड���सेंबर 2017 या कालावधीत मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. त्यानंतर दहा जानेवारीला अंतिम केलेली मतदार याद्यी प्रसिद्ध करण्यात आली. महिलांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्यक्ष महिला मतदारांची तफावत असल्याने महिला मतदार नोंदणीमध्ये अडचणी दूर करून त्यावर उपाययोजना करण्यासारखे प्रयत्न जिल्हास्तरावर उपक्रम राबविण्यात आले. आता जागतिक महिला दिनी (ता. आठ मार्च) महिला मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृहात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी दिली.\nमहिला मतदार नोंदणीचे गुणोत्तर (एक जानेवारीनुसार)\nमतदारसंघ - पुरुष - महिला - अन्य - एकूण - गुणोत्तर\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/philanthropy-of-sunita-and-madhukar-deodhar-1115278/", "date_download": "2018-11-19T12:15:41Z", "digest": "sha1:YYUBISLSB3YGDTRVGNQNI44IKJHZG76X", "length": 30128, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सेवायज्ञ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविराट कोहली ऑस्ट्रेलियात गप्प बसला तर आश्चर्य वाटेल - पॅट कमिन्स\nरिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nसमाजकार्यासाठी एक कोटी रुपयांहून अधिक निधी गोळा करणाऱ्या, स्वत:चे ६० लाख रुपये निधी म्हणून देणाऱ्या, तसेच मुलुंडमधील अनेक सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थांच्या उभारणीसाठी अखंड\nसमाजकार्यासाठी एक कोटी रुपयांहून अधिक निधी गोळा करणाऱ्या, स्वत:चे ६० लाख रुपये निधी म्हणून देणाऱ्या, तसेच मुलुंडमधील अनेक सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थांच्या उभारणीसाठी अखंड श्रमदान करणाऱ��या सुनीता व मधुकर देवधर यांच्या सत्पात्री दानाविषयी..\n‘माझ्या आयुष्याला नवं वळण देणारा दिवस.. ४ जून १९६२. याच दिवशी माझं माझ्या शाळेशी (मुलुंडमधील पुरंदरे हायस्कूल) नातं जडलं. मुख्याध्यापक पायगावकरसर आणि बर्डेबाई यांच्या प्रेमळ मार्गदर्शनाखाली मी घडत गेले. चिमुकल्या सुनीलच्या अकाली मृत्यूच्या डोंगराएवढय़ा दु:खातून सावरायला शाळेनेच हात दिला. तेव्हाच ठरवलं की यापुढचं आयुष्य जगायचं ते परिस्थितीमुळे ज्यांच्या चेहऱ्यावरचं हसू लोपलंय अशा जिवांना फुलवण्यासाठी..’’ गेली ५० वर्षे ‘कमी तिथे आम्ही’ हा वसा घेऊन काम करणाऱ्या सुनीता देवधरबाई सांगत होत्या.\nबाईंच्या सेवाकार्याला त्यांचे पती मधुकर देवधर यांनी तनमनधनाने साथ दिली, देत आहेत. या पतीपत्नीच्या आयुष्याचं सार दोन वाक्यात सांगायचं तर ते असं सांगता येईल.. ‘जेव्हा त्यांच्याकडे पैसा नव्हता तेव्हा आर्थिक अडचणीत सापडलेल्या अनेक सामाजिक संस्थांना संपन्न करण्यासाठी त्यांनी समाजातील दानशूरांना साकडं घातलं. मात्र जेव्हा त्यांच्याकडे पैसा आला तेव्हा दुसऱ्यांकडे मदत मागण्याआधी स्वत:चा (घसघशीत) वाटा त्यांनी पुढे केला. विविध लोकोपयोगी कामांसाठी गेल्या अनेक वर्षांत त्यांनी जमा केलेल्या निधीने एक कोटी रुपयांचा आकडा पार केलाय तर त्यांच्या वैयक्तिक दानाने ६० लाख रुपयांची वेस ओलांडलीय. यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे मुलुंडमधील अनेक सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थांच्या उभारणीसाठी त्यांनी जे श्रमाचं दान दिलंय, देत आहेत त्याला तोड नाही. संस्था व कार्यकर्ते उभे करणारी माणसं अशी या उभयतांची ओळख आहे.\nदेवधर पतीपत्नी दोघंही मूळचे पुण्याचे. लग्नानंतर १९६१ साली देवधरांच्या नोकरीच्या निमित्ताने ते मुलुंडकर झाले. बी.ए., बी.एड. ही पदवी असल्याने बाई पुरंदरे हायस्कूलमध्ये लागल्या तर मधुकररावांनी पेंट टेक्नॉलॉजीमध्ये एम.एस्सी. केल्याने विविध ठिकाणचा अनुभव घेऊन ठाण्यात स्वत:ची इंडस्ट्री सुरू केली आणि नंतर आपला व्यवसाय मॉरिशस, श्रीलंका, आफ्रिका या देशांपर्यंत वाढवला. बाईंनी शिक्षिकेपासून मुख्याध्यापकपदापर्यंत सर्व स्तरांवर काम करून १९९५ मध्ये याच शाळेतून निवृत्ती घेतली.\nबाईंच्या समाजकार्याची मुहूर्तमेढ शाळेतच रोवली गेली. शाळेच्या मागेच असणाऱ्या विठ्ठलनगर झोपडपट्टीतील दहावीमधील मुलाला बाईंनी अनेक वर्षे इंग्रजी व समाजशास्त्र हे विषय एक पैसाही न घेता शिकवले. मुलुंडमधील सर्व माध्यमांच्या शाळांतील ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर प्रशिक्षण वर्ग आयोजित करून आपल्या शाळेत त्याच्या स्पर्धा घेतल्या. ५० वर्षांपूर्वी पुरंदरे शाळेची इमारत तशी मोडकीतोडकीच होती. अशावेळी बाईंनी त्यांचे कौटुंबिक मित्र भाऊसाहेब केळकर (एस.एच. केळकर कंपनीचे मालक) यांच्याकडे शब्द टाकला आणि त्यांनी ३ लाख रुपये (त्यावेळी) बिनव्याजी दिले, ज्यामुळे शाळा धट्टीकट्टी झाली. हे पैसे फेडण्यासाठी आणि नूतनीकरणासाठी फंड उभारायचं ठरलं तेव्हाही घरोघर जाऊन लाखो रुपये जमविण्यात बाईंचा मोठा हात होता. त्यांच्या या नि:स्वार्थी योगदानामुळे आज पुरंदरे हायस्कूल मोठय़ा दिमाखात उभं आहे.\n१९७२ मध्ये बाई ‘इनरव्हील क्लब’ या सेवाभावनेतून समाजोपयोगी कार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्त्री संघटनेच्या सदस्य झाल्या आणि त्यांचं काम सुरूच राहिलं. कनिष्ठ मध्यमवर्गीयांसाठी मुलुंड (सेंटर) क्लबने सुरू केलेल्या निर्मलादेवी जैन मेडिकल सेंटरला त्यांनी ३ लाख रुपये दिले आणि ‘सुनील मधुकर देवधर रोगनिदान केंद्र’ सुरू झालं. २०/२२ वर्षांपूर्वी मुलुंड जिमखाना आकार घेत असताना गरीब व होतकरू खेळाडूंना वाजवी फीमध्ये सराव करता यावा यासाठी त्यांनी दिलेल्या साडेतीन लाख रुपयांच्या देणगीतून ‘सुनीता मधुकर देवधर टेबल टेनिस हॉल’ उभा राहिला. जिथे आज अनेक खेळाडूंचं प्रशिक्षण सुरू आहे. १९८०-८१ ला बाई मुलुंड क्लबच्या अध्यक्ष झाल्या, तेव्हा त्यांनी जी कामं केली त्यातलं एक म्हणजे झोपडपट्टय़ांमधील एक ते पाच वर्षांच्या मुलांना कुपोषणाने आलेला रातांधळेपणा घालवण्यासाठी केलेले ‘ए’ व्हिटॅमिनच्या डोसचं वाटप. सहा महिन्यांनी एकदा याप्रमाणे साडे तीन हजार मुलांसाठी हे अभियान दोन वर्षे सुरू होते.\n२००३-०४ या वर्षी बाईंची जिल्हा अध्यक्ष या महत्त्वाच्या पदावर निवड झाली आणि त्यांनी या संधीचं सोनं केलं. चर्चगेट ते विरार आणि सी.एस.टी. ते बदलापूर या परिसरातील (इनरव्हील ३१४ डिस्ट्रिक्ट) ४६ क्लबचं नेतृत्व करताना त्यांनी सर्व सभासदांना बरोबर घेऊन अनेक उपक्रम यशस्वी केले. त्यातील वानगीदाखल हे काही – कुष्ठरोग निवारण समिती, नेरे पनवेल येथे प्रौढ साक्षरता, शिवण, महिला सरपंच शिक्षण या विषयातील प्रशिक्षण केंद्र सुरू झालं, ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या प्रकल्पांतर्गत शांतिवनात बांध बांधून पावसाचं पाणी जमा होईल, अशी व्यवस्था करण्यात आली. याच ठिकाणच्या आदिवासी मुलींसाठी बांधलेल्या आश्रमशाळेच्या इमारतीचं नूतनीकरण करून तो परिसर सोलर लाईट्सनी उजळून टाकला. २२ आदिवासी जोडप्यांचे विवाह लावून दिले. अशा अनेक छोटय़ा मोठय़ा कामांचा हा २५ लाख रुपयांचा प्रकल्प केवळ २ महिन्यात पूर्ण केल्याबद्दल इंटरनॅशनल इनरव्हील प्रेसिडेंट लेडी आयलन हरसंट व जॉन हरसंट यांनी ३१४ डिस्ट्रिक्टच्या सेवाकार्याचं तोंडभरून कौतुक केलं. पुढे प्रकल्प प्रमुख या नात्याने बाईनी दरवर्षी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला.\nकोणत्याही प्रकल्पासाठी पैसा उभा करताना आधी स्वत:चा हिस्सा घालायचा, अहवाल तयार करायचा आणि मगच इतरांकडे मागणी करायची ही शिस्त लावून घेतल्याने सुनीताबाई आहेत ना, मग डोळे मिटून पैसे द्या, हा विश्वास निर्माण झाला. वरील तत्त्वाला अनुसरून बाईनी रोटरीच्या ‘सेव्ह द चाईल्ड’ या जागतिक स्तरावरील प्रकल्पाला ५० हजार डॉक्टर्सचं योगदान दिलं. जो न्याय दारी तोच घरी. म्हणूनच त्यांच्या घरात घरकाम करणाऱ्या बाईना चार वर्षांपूर्वी जेव्हा कर्करोगाने गाठलं, तेव्हा देवधरबाईनी केलेल्या दोन लाख रुपयांच्या मदतीने पुन्हा उभं राहाता आलं.\nदेवधर पतीपत्नीनी ज्या संस्थांच्या जडणघडणीत मोलाचं योगदान दिलं त्यांची नावं अशी.. सार्वजनिक शिक्षण संस्था, मुलुंड विद्यासंस्कार, एस.एच. वझे इंग्रजी शाळा, लोकमान्य इंग्रजी शाळा, पुरंदरे हायस्कूल, नाइट कॉलेज, रोटरी क्लब ऑफ मुलुंड, रोटरी स्कूल फॉर डेफ, व्ही.जी. वझे कॉलेज, मुलुंड व ऐरोली येथील महाराष्ट्र सेवा संघ, यासाठी त्यांना मुलुंड परिसरातील सार्वजनिक जीवनाचा चालताबोलता शब्दकोश असं म्हटलं जातं.\n‘महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड’ या संस्थेचं नवी मुंबईत सांस्कृतिक केंद्र व्हावं यासाठी ऐरोली गावात इमारत बांधायची ठरलं तेव्हा म्हणजे १९९८ मध्ये मधुकर देवधर अध्यक्ष होते. त्यांनी दिलेल्या २५ लाख रुपयांच्या देणगीतून हा प्रकल्प आकाराला आला. त्यावेळी ऐरोलीत मुख्यत्वे कामगार वस्ती होती. स्त्रियांना तर सुधारणांचा वारादेखील नव्हता. त्यांच्या सर्वागीण प्रगतीची धुरा देवधरबाईंनी उचलली आणि त्यासाठी ‘मैत्री’ या मुक्त व्���ासपीठाची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून गेली १० वर्षे सातत्याने चालू असलेल्या वेगवेगळय़ा उपक्रमांमुळे इथल्या स्त्रियांमध्ये एवढा बदल झालाय की पूर्वी नाव सांगतानासुद्धा कचरणाऱ्या या बायका आता इंटरनेटवरून हवी ती माहिती शोधू लागल्यात.\nशाळकरी मुलांसाठी केवळ दीडशे रुपयांत दहा दिवसांचं संस्कारशिबीर हा मैत्री संघटनेचा आणखी एक विशेष उपक्रम. यासाठी तर एकदा बाईनी एका कुंभाराला त्याच्या भल्यामोठय़ा चाकासह बोलावून मुलांना मडकी बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवलं होतं. ऐरोलीतील या सांस्कृतिक केंद्राची दखल नवी मुंबई महानगरपालिकेनेही घेतली आणि १७ सेक्टरमधील त्या चौकाचं म.बा. देवधर चौक असं नामकरण करण्यात आलं.\nगेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड आणि अंधांसाठी काम करणारी नॅब यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा संघाच्या जागेत दहावी नापास वा अभ्यासात खंड पडून मागे पडलेल्या अंध मुलांसाठी नियमित अभ्यासवर्ग सुरू करण्यात आले आहेत. या उपक्रमाची धुराही मुख्यत्वे बाईंच्या अंगावर आहे. याच वर्षांपासून सेवा संघाने सुरू केलेल्या सावित्रीबाई फुले स्त्री गौरव पुरस्कारासाठीची आर्थिक सोयही बाईंनी त्यासाठी दिलेल्या २ लाख रुपयातून करण्यात आलीय.\nवरवर पाहिलं तर बाई कडक वाटतात, पण आतून कमालीच्या मृदु आहेत, याचं हे एक बोलकं उदाहरण- मधुकर देवधर रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर असताना बाईना अनेकदा त्यांच्याबरोबर बैठकांसाठी ताजमहाल हॉटेलात जावं लागे. यासंबंधी शाळेचे शिपाई व ऑफिस स्टाफ यांच्यात मागून चर्चा चाले. हे समजल्यावर एकदा बाई त्यांना म्हणाल्या, ‘तुम्हाला बघायचं आहे का ताज मी घेऊन जाते.’ बोलण्याप्रमाणे एके दिवशी बाई खरंच त्या सात-आठ जणांना ताजमध्ये जेवायला घेऊन गेल्या. तिथे मॅनेजर पदावर काम करणारा बाईंचा विद्यार्थीच निघाला. त्याने संपूर्ण हॉटेल आतून बघण्याची व्यवस्था केली. त्यावेळी म्हणजे २०-२५ वर्षांपूर्वी बिलावरचा दहा हजार रुपयांचा आकडा पाहून मंडळी हबकूनच गेली.\nअसंच एकदा दहावी अ ची वर्गशिक्षिका असताना बाईनी आपल्या वर्गात सहज म्हटलं की जर आपल्या वर्गाचा १०० टक्के रिझल्ट लागला तर माझ्याकडून पार्टी, तीही हॉटेलमध्ये. त्यावेळी म्हणजे ४५ वर्षांपूर्वी हॉटेलमध्ये खाण्याचं कोण कौतुक मुलांनी खरोखरच बावनकशी यश मिळवलं आणि ���ाईनींही शब्दाला जागून आपल्या ५० विद्यार्थ्यांना मुलुंडच्या सुप्रसिद्ध विश्वभारती हॉटेलात नेलं. त्या लकी बॅचची मी एक विद्यार्थिनी. त्या दिवशी आम्ही सर्व जमिनीपासून चार बोटं वर तरंगत घरी आलो. आज इतक्या वर्षांनंतर लेखणीच्या माध्यमातून गुरुऋण अंशत: का होईना, पण फेडण्याची संधी मिळाली यापेक्षा दुसरा आनंद तो कोणता\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमदतीचा हात : मानवसेवेचे महामंदिर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\n'मला मारहाण नाही केवळ धक्काबुक्की', 'मुळशी पॅटर्न'चे दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा खुलासा\n'आजोबा आमच्यासोबत का राहत नाही', अबरामचा बिग बींना प्रश्न\nजस्टिनशी लग्न केल्यानंतर हेलीने केला नावात 'हा' बदल\nसोनालीनंतर आता 'या' अभिनेत्रीलाही झाला कॅन्सर\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\n‘गोमातेवरून काँग्रेसचे दुटप्पी राजकारण’\nमध्य प्रदेशात काँग्रेससाठी आता नाही तर कधीच नाही\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या ९ लाख कोटींच्या राखीव निधीवर सरकारचा डोळा\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nविधान परिषद उपसभापतीपद निवडणूक तूर्त नाही\nतेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना विरोधकांचे खतपाणी\nसहा तासांत पत्रीपुलाचे पाडकाम\nदुधात भेसळ केल्यास जन्मठेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/rio-2016-olympics/few-facts-on-op-jaisha-marathon-race-1290514/", "date_download": "2018-11-19T11:36:45Z", "digest": "sha1:TXEFLX5GYNZHITQWNXYJLID3J5LZ7DCB", "length": 12004, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "जैशानेच ऊर्जा पेये नाकारली! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविराट कोहली ऑस्ट्रेलियात गप्प बसला तर आश्चर्य वाटेल - पॅट कमिन्स\nरिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nरिओ २०१६ ऑलिम्पिक »\nजैशानेच ऊर्जा पेये नाकारली\nजैशानेच ऊर्जा पेये नाकार��ी\nप्रशिक्षक निकोलाई यांच्या दाव्याने प्रकरणाला नवे वळण\nप्रशिक्षक निकोलाई यांच्या दाव्याने प्रकरणाला नवे वळण\nरिओ ऑलिम्पिक स्पध्रेत मॅरेथॉन शर्यतीत पाणी व ऊर्जा पेय न दिल्याने मरणाच्या दारापर्यंत पोहोचल्याचा दावा करणाऱ्या ओ. पी. जैशा प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. शर्यतीदरम्यान जैशाने स्वत:हून ही पेये नाकारल्याचा दावा प्रशिक्षक निकोलाई स्नेसारेव्ह यांनी केला आहे. शर्यतीदरम्यान पेये लागणार नाही़, असे जैशाने स्पष्ट केल्यानंतरच आपण भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या अधिकाऱ्यांना कळवल्याचे निकोलाई यांनी सांगितले.\nऑलिम्पिक स्पध्रेतील मॅरेथॉन शर्यतीदरम्यान अ‍ॅथलेटिक्स महासंघाने पाण्याची आणि ऊर्जा पेयाची सोय केली नव्हती. त्यामुळेच शर्यतीदरम्यान प्राण गमावण्याची वेळ आली होती, असा आरोप राष्ट्रीय विक्रम नावावर असलेल्या जैशाने केला होता. एएफआयने जैशाचे हे आरोप फेटाळून लावले.\nनिकोलाई म्हणाले, ‘‘मॅरेथॉन स्पध्रेदरम्यान जैशा पाणी वापरत नाही आणि रिओत तिला पाण्याची गरज लागणार आहे का, असे विचारले असता तिने स्पष्ट नकार दिला. स्पर्धेपूर्वी उपमुख्य प्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांनी जैशाला स्पध्रेदरम्यान पाणी किंवा ऊर्जा पेयाची आवश्यकता आहे का, असे विचारले होते. तसेच मी स्वत: तिला आयोजकांकडून पुरवण्यात येणारे पेय चालेल का, असे विचारले होते. त्या वेळी तिने साधे पाणी पिणार असल्याचे सांगितले. त्यानंतर मी नायर यांना ऊर्जा पेय किंवा पेयाची आवश्यकता नसल्याचे सांगितले.’’\nप्रत्यक्ष शर्यतीदरम्यान पुरेसे पाणी उपलब्ध होते का यावर निकोलाई यांनी नाराजीचा सूर धरला. ते म्हणाले, ‘‘मी मॅरेथॉनमध्ये धावत नव्हतो. त्यामुळे मी काही सांगू शकत नाही, परंतु मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या काही धावपटूंशी मी सवांद साधला. २५ ते ३० किलोमीटपर्यंत पाणी उपलब्ध होते, परंतु त्यानंतर पाण्याची कमतरता जाणवली. जैशानेही मला हेच सांगितले.’’\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\n'मला मारहाण नाही केवळ धक्काबुक्की', 'मुळशी पॅटर्न'चे दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा खुलासा\n'आजोबा आमच्यासोबत का राहत नाही', अबरामचा बिग बींना प्रश्न\nजस्टिनशी लग्न केल्यानंतर हेलीने केला नावात 'हा' बदल\nसोनालीनंतर आता 'या' अभिनेत्रीलाही झाला कॅन्सर\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\n‘गोमातेवरून काँग्रेसचे दुटप्पी राजकारण’\nमध्य प्रदेशात काँग्रेससाठी आता नाही तर कधीच नाही\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या ९ लाख कोटींच्या राखीव निधीवर सरकारचा डोळा\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nविधान परिषद उपसभापतीपद निवडणूक तूर्त नाही\nतेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना विरोधकांचे खतपाणी\nसहा तासांत पत्रीपुलाचे पाडकाम\nदुधात भेसळ केल्यास जन्मठेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.glazegalway.com/marathi/all/kalkim.html", "date_download": "2018-11-19T11:31:20Z", "digest": "sha1:OV4FFHD3GY53Y7QH7Q6RARBWKBJOR3VN", "length": 3080, "nlines": 19, "source_domain": "www.glazegalway.com", "title": ":: Glaze Trading India Pvt. Ltd ::", "raw_content": "\n'फुलांची दरी,' च्या निसर्गरम्य सौंदर्याने प्रेरित होऊन ‘काल्किम’('Kalkim') हे स्त्रीला सुंदर बनविण्यासाठी, तिचा सुंदर वास येण्यासाठी आणि तिला सुंदर वाटण्यासाठी समर्पित आहे.\nजेव्हा आपण चांगले दिसता तेव्हा आपणास चांगले वाटते आणि जेव्हा आपणास चांगले वाटते तेव्हा आपण आपली स्वप्ने पूर्ण करण्याच्या प्रयत्नासाठी तयार आहात.\nमहिलांचे व्यक्तिमत्व, गूढ, संवेदनशीलता यांच्या सर्व घटकांचे पालनपोषण करण्यासाठी काल्किम (Kalkim) श्रेणीची खास स्त्रियांसाठी निर्मिती करण्यात आलेले आहे.\nकाल्किम (Kalkim) चे बहर आणि सौंदर्य यांच्याशी नाते त्याच्या वेगळ्या भारदस्त मालिकाच्या उत्पादनांतून प्रदर्शित केले जाते जी उत्पादने सर्वोत्कृष्ट नैसर्गिक सौंदर्य प्रदर्शित करण्याच्या त्यांच्या क्षमतेसाठी सक्रिय नैसर्गिक घटकांना एकत्र करतात.\nमनात चैतन्य निर्माण करणाऱ्या स्त्रीत्वाच्या शोभेचा अभिमान व्यक्त करणाऱ्या नाजूक फुलांच्या सुगंधाद्वारे काल्किम (Kalkim) उत्पादन श्रेणीचे वैशिष्ट्ये दर्शविले जाते.\nभारतीय स्त्रीच्या गरजांची एक सखोल जाणीवेशी कॉझ्मेटिक टेक्नॉलजीची जोड घालून, काल्किम (Kalkim) आपल्या अद्वितीय उत्पादनांच्या माध्यमातून त्याच्या ग्राहकांना एक सर्वसमावेशक सौंदर्या���ा अनुभव देते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HAL-YOGD-sleeping-habits-of-grat-scientist-and-players-5658082-PHO.html", "date_download": "2018-11-19T11:02:52Z", "digest": "sha1:24H56OMROGS4XVIEIP6262CBO7Z2RYAJ", "length": 7394, "nlines": 162, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "sleeping habits of grat scientist and players | प्रसिद्ध खेळाडू, शास्त्रज्ञांच्या झोपण्याच्या अजब सवयी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nप्रसिद्ध खेळाडू, शास्त्रज्ञांच्या झोपण्याच्या अजब सवयी\nतुम्ही किती काळ झोप घेता यावर बरेच काही निर्भर आहे. सर्वांच्या झोपण्याच्या पद्धती आणि वेळा असतात. पाहू या काही प्रसिद्ध\nतुम्ही किती काळ झोप घेता यावर बरेच काही निर्भर आहे. सर्वांच्या झोपण्याच्या पद्धती आणि वेळा असतात. पाहू या काही प्रसिद्ध लोकांच्या झोपण्याच्या सवयींबाबत..\nफेल्प्स आणि फेडरर रोज झोपतात ११-१२ तास\n- ऑलिम्पिक्समध्ये सर्वात जास्त २८ पदके जिंकणारा मायकेल फेल्प्स रोज तीन ते पाच तास पोहत असत.\n- ते रात्री ८-९ तास आणि दिवसा दोन तीन तास झोपत असत.\n- ते अशा चेंबरमध्ये झोपत की, ज्यातील वातावरण ९ हजार फूट उंचीवर असल्याप्रमाणे होते. ऑक्सिजन कमी होते. रक्तांच्या पेशींवर ताण पडतो. रक्त का प्रवाह वाढतो.\nपुढील स्‍लाइडवर...लियोनार्दो-एडिसन दर चार तासाला घेत होते डुलकी\n> सर्वाधिक १९ ग्रँड स्लॅम जिंकणारे टेनिस खेळाडू रॉजर फेडरर यालाही झोपेबद्दल प्रेम आहे. ते ११ ते १२ तास झोपतात.\nलियोनार्दो-एडिसन दर चार तासाला घेत होते डुलकी\n- प्रसिद्ध चित्रकार आणि वैज्ञानिक लियोनार्दो दा विंची यांची झोपेची पद्धत विचित्र होती. याला पॉलीफायसिक स्लीप शेड्यूल म्हणतात.\n- ते दिवसा अनेकदा झोपत असत. प्रत्येक चार तासात ते २० मिनिटे डुलकी घेत असत.\n- या पद्धतीत दिवसभर कामासाठी वेळ असायचा. पण मोठ्या कामात थोडी डुलकी आवश्यक आहे. २४ तासात दोन तास झोप.\n> अशीच झोपेची पद्धत थॉमस एडिसन यांची होती, जे २४ तासात अंदाजे तीन तास झोपत असत. झोपणे म्हणजे वेळेची बरबादी समजत.\nतरुणींना तुम्ही आवडले हे कसे कळणार.. नीट लक्ष द्या कदाचित ती देत असेल हे संकेत\nया सेट टॉप बॉक्ससाठी डिश, रिचार्ज कशाचीही गरज नाही, फक्त एकदाच खर्च करा 1500, मिळेल आयुष्यभर लाभ\nघरात एकट्या असताना हे सर्व करतात तरुणी..पाहून बसणार नाही विश्वास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/shravan-2018-know-about-shivmuth-5936531.html", "date_download": "2018-11-19T11:53:24Z", "digest": "sha1:VRNUS3NI75KLJZWQA63TMXE6QADQPPHH", "length": 6657, "nlines": 147, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Shravan 2018 know about shivmuth | श्रावणी सोमवार : जाणून घ्या, शिवमूठ वाहण्याचे महत्त्व", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nश्रावणी सोमवार : जाणून घ्या, शिवमूठ वाहण्याचे महत्त्व\nप्रत्येक सुनेला वाटते, की आपण जेव्हा सासरी जातो तेव्हा आपण त्या घरातले आवडते व्यक्तिमत्त्व बनावे, पण, हे होत नसेल तर सास\nप्रत्येक सुनेला वाटते, की आपण जेव्हा सासरी जातो तेव्हा आपण त्या घरातले आवडते व्यक्तिमत्त्व बनावे, पण, हे होत नसेल तर सासरच्या माणसांची माया वाढवण्यासाठी श्रावणात एक सण म्हणजे वसा आहे. तो वसा केल्याने सासुरवाशीण आपल्या सासरच्या माणसाची आवडती बनते. तो वसा म्हणजे शिवमुठ...\nपहिल्या सोमवारी तांदूळ, गंध, फुले व दूध, दुसर्‍या सोमवारी तीळ, तिसर्‍या सोमवारी मुगाची डाळ, चौथ्या सोमवारी जवस आणि पाचवा सोमवार आला तर सातू हे धान्य घेऊन शिवामूठ वाहायची. ती वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू-सासरा, दिरा-भावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडतीची आवडती कर रे देवा ही, असे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी. या दिवशी सायंकाळपर्यंत उपवास करावा. उष्टे खाऊ नये. सायंकाळी आंघोळ करून देवास बेल वाहावा. अशा प्रकारे व्रत पार पाडतात.\nअशी ही शिवमूठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो. ती प्रत्येक महिलेने वाहावी. आपल्या घरात आनंदाचे व सुख समृद्धीचे वातावरण निर्माण करावे व आपण ते वाटून घेण्याची वृत्ती जोपासावी.\nभगवान विष्णूंचे स्वरूप आहे शाळीग्राम, जाणून घ्या अशाच काही खास गोष्टी\nभगवान विष्णूंना कशामुळे तुळशीने दिला होता शाप\nपूजन विधी : एका वर्षात येतात 24 एकादशी, हीच एकादशी एवढी विशेष का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/ahmednagar-nagartimes-epaper-56/", "date_download": "2018-11-19T11:17:46Z", "digest": "sha1:2HZL5LD3QBRWAODTCVF5VMLIKIWH4OC7", "length": 8683, "nlines": 185, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "NAGAR TIMES E-PAPER : शुक्रवार, 20 एप्रिल 2018", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nनगर टाइम्स ई-पेपर : शुक्रवार, 20 एप्रिल 2018\nPrevious articleकाँग्रेस-राष्ट्रवादीच्या गुंडांनीच केली दगडफेक\nNext article23 कोटींची फसवणूक\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nवाकोद येथे स्नेह मेळाव्यातून जागवल्या विद्या��्थ्यांनी जुन्या आठवणी\nपंजाबमधील हल्ल्यामागे कदाचित लष्करप्रमुख, आप नेत्याचं वादग्रस्त विधान\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या प्रज्वलला रौप्य\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या प्रज्वलला रौप्य\nबॉटनिकल गार्डनमधील लेजर शो सुरु करा अन्यथा आंदोलन\nमराठा आरक्षणावर बुधवारी मुंबई हायकोर्टात होणार सुनावणी\nकोल्हापुरात नाशिकच्या खेळाडूंचा डंका; उल्लेखनीय कामगिरीने नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा\nमूकबधीर खेळाडूंची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा : नाशिकचा विवेक वाटपाडे अजिंक्य\nतीन छाप्यात २६ जुगारी ताब्यात; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त\nजिल्ह्यातून 3 हजार शिवसैनिक आयोध्येला जाणार\nVideo : माती परीक्षण कार्ड योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायी\nकोबी, भोपळा, फ्लॉवर, टोमॅटो स्वस्त झाल्याने ग्राहकांना दिलासा\nधुळे ई पेपर (दि 19 नोव्हेंबर 2018)\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘कृतिशील’ शिक्षणाने राष्ट्रनिर्माण : सचिन जोशी ( शिक्षण )\nLalita Patole on पोलीस आयुक्तलयातर्फे ३१ ला ‘रन फॉर युनिटी’\nकिशोर दाभाडे on ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना मिळणार ऑनलाईन वेतन\nवाकोद येथे स्नेह मेळाव्यातून जागवल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी\nपंजाबमधील हल्ल्यामागे कदाचित लष्करप्रमुख, आप नेत्याचं वादग्रस्त विधान\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या प्रज्वलला रौप्य\nसमांतर रस्ता कृती समितीच्या साखळी उपोषणास 1752 जळगावकरांनी दर्शविला पाठिंबा\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nवाकोद येथे स्नेह मेळाव्यातून जागवल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://anil-shinde.blogspot.com/2012/06/blog-post_2479.html", "date_download": "2018-11-19T12:13:26Z", "digest": "sha1:XUMCM6K7BVH3HLAEDC4OZXSGVVC7VVYC", "length": 5503, "nlines": 65, "source_domain": "anil-shinde.blogspot.com", "title": "Anil Shinde", "raw_content": "\nमी मेल्यावर एकदा मला पाहून जा\nदेहावर माझ्या थोडी फुले टाकून जा,\nखोटे का असेना दोन अश्रुही ढाळून जा\nमेल्यावर तरी एकदा प्रेमाचे सुख देवून जा.\nएकतर्फी प्रेम केले तुझ्यावर हा गुन्हा झाला\nत्यातच माझा अर्धा अधिक जीव रे गेला,\nतुझी वाट पाहण्यातच आयुष्य सारे सरले\nआणि मग हळूहळू म्हातारपणाने घेरले.\nआता नाही रे काहीच अपेक्षा\nफक्त एकदाच शेवटचं तुला पहायचंय,\nजिवंतपणी जे सुख मिळालं नाही\nते सारं मेल्यावर अनुभवायचंय.\nम्हणूनच सांगतेय रे ऐक ना जरा\nएकदा तरी मला पाहून जा ...\nआणि प्रेमाचे ते सारे सुख देवून जा.\nझेप अशी घे की पाहणा-यांच्या...\nकॉलेजला जाताना समोरच तिला बघितलीकॉलेजला जाताना सम...\nअशी असावी ती. . . नाही भेटलो मी दिवसभर तरतीने ख...\n**** दगाबाज आयुष्य **** तुझे ते हास्य जीवनी गंध...\nआता संपलयं ते सारं.... आता संपलयं ते भास होणे...\nका माहित नाही जग वेगळेआणि मी वेगळा झालो आहेकोणाची ...\nहि कथा खरी आहे ..आपल्याच एका मित्राची आहे “आज तिचा...\nतो रस्ता मला पाहून आज हसलाम्हणाला प्रेमात बिचारा फ...\nमी मेल्यावर ... मी मेल्यावर एकदा मला पाहून जादेहा...\nएक छोटीशी प्रेम कथा एक प्रेम वेडा तिच्यावर खूप करा...\nशिवाजी महाराज स्वप्नात आले आणि.... एकदा महाराज मल...\nमी अनिल शिंदे , कल्याणहून, आवडणारा खेळ क्रिकेट , तसे थोडा फोटोग्राफीचा ही छंद आहे मला..नेहमी आनंदी राहायला आवडते मला... 'मी' एक उनाड वारा, पण प्रकृतीशी समतोल साधणारा . . . 'मी' एक खळखळणारा झरा, पण पावसातच वाहणारा . . . 'मी' एक उत्तुंग श्वास, पण सतत कोणाशी तरी बांधलेला . . . 'मी' एक नाजुक भावना, पण सतत दुसर्यांच्या भावविश्वात रमलेला . . . 'मी' जबाबदारीने वेढलेला, पण सतत कर्तव्यासाठी तत्पर असलेला . . . 'मी' एक थकलेले झाड, पण दुसर्यांना सावली देण्यासाठी उभा असलेला . . . 'मी' शब्दात व्यक्त करणे कठीन, पण नेहमी दुसर्यांच्या मनातले जाणणारा . . . 'मी' कोण , 'मी' काय पण एक प्रश्नचिन्ह भासणारा . . . तरीही असा 'मी' लोकांसाठी विदूषक, तर स्वतासाठी वेडयाचे स्वरुप घेतलेला, कारण असे म्हणतात ह्या बनावटी विश्वात वेडेच सुखी राहु शकतात . . \"I love photos, cauz the best thing about it is that,it never changes, even when the people in it change.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4978625856279792253&title=Global%20Kokan%20Festival%202018&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-11-19T11:14:45Z", "digest": "sha1:X4DIBSKKHNW7SLBOW2NND5HF46YW4WCK", "length": 10702, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "दी एक्झिकॉन ग्रुप व कोकण भूमी प्रतिष्ठानचा करार", "raw_content": "\nदी एक्झिकॉन ग्रुप व कोकण भूमी प्रतिष्ठानचा करार\nग्लोबल कोकण फेस्टिव्हल २०१८\nपुणे : दी एक्झिकॉन ग्रुप व ग्लोबल कोकण यांच्यामध्ये नुकताच समन्वय करार झाला. या कराराअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन ���ेले जाणार आहे. यातीलच पहिला कार्यक्रम म्हणजे ‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल २०१८.’ या दोन कंपन्यांमधील समन्वय करार २०११पासून आहे. या कराराअंतर्गत दी एक्झिकॉन ग्रुप, ‘ग्लोबल कोकण’तर्फे कोकणाच्या पर्यटनाला व व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.\nकोकण भूमी प्रतिष्ठान अंतर्गत ‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल २०१८’ हा कार्यक्रम कोकणातील संस्कृती, निसर्ग, कला, खाद्य, पर्यटन यांना जागतिक प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. एक ते चार नोव्हेंबर २०१८ या कालावधीत तो पुण्यात होणार आहे. कोकणातील पर्यटन व्यावसायिकांचे कोकण ट्रॅव्हल मार्ट, मान्यवर उद्योजकांचे उद्योगभूषण दालन, फूड फेस्टिव्हल, कोकणातील गुंतवणुकीच्या संधी अशी विविध दालने या महोत्सवात उभारण्यात येणार आहेत. या महोत्सवात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ उपस्थित राहणार असून, या क्षेत्रांचे व्यावसायिक मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात येईल. यातून कोकणात प्रकल्प उभे राहावेत, असा प्रयत्न आहे.\nकोकण हा महाराष्ट्रातील निसर्गसमृद्ध प्रदेशांपैकी एक आहे. कोकणातील पर्यटन, खाद्य, मासेमारी व शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीच्या संधी प्राप्त होऊ शकतात. यासाठी हे सारे प्रदर्शनामार्फत जगासमोर येणे गरजेचे आहे. तरच जगभरातील गुंतवणूक कोकणात होईल, हा ग्लोबल कोकण फेस्टिव्हलचा मुख्य उद्देश आहे.एक्झिकॉन ग्रुप १९९७पासून प्रदर्शन व इव्हेंट प्रमोशन या क्षेत्रात अग्रगण्य आहे. ही भारतातील एकमेव अशी संस्था आहे, की जी सगळ्या प्रकारच्या व्यावसायिक प्रदर्शनांसाठी व इव्हेंटसाठी कार्यरत आहे.\nदी एक्झिकॉन ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक एम. क्यू. सय्यद म्हणाले, ‘कोकणातील पर्यटन, खाद्य, संस्कृतीचा प्रसार आम्ही कोकणभूमी प्रतिष्ठानसोबत एकत्र येऊन करणार आहोत आणि कोकणाला एक जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देऊ.’\n‘ग्लोबल कोकण’चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादवराव म्हणाले, ‘दी एक्झिकॉन ग्रुपच्या माध्यमातून ग्लोबल कोकण फेस्टिव्हल अधिक प्रभावी होण्यास व अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत मिळेल. तसेच कोकणाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही एकत्र येऊन करत आहोत. या समन्वय करारांतर्गत आम्ही देश-विदेशातदेखील अशा कार्यक्रमांचे आयोजन करणार आहोत.’\nTags: Global Kokan Festival 2018The EXHICON GroupKokan Bhumi Pratishthanग्लोबल कोकण फेस्टिव्हल २०१८एम. क्यू. सय्यदसंजय यादवरावग्लोबल कोकण फेस्टिव्हलकोकण भूमी प्रतिष्ठानदी एक्झिकॉन ग्रुपप्रेस रिलीज\n‘कोकणातील शेतकऱ्यांना मिरी निर्यातीची चांगली संधी’ ‘उद्योजकतेची कास धरा’ ‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर अॅक्सिस बँक शारजामध्ये कार्यरत\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\nशिवतेज क्रिकेट क्लबतर्फे आयोजित स्पर्धेत एम. डी. आझाद संघ प्रथम\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/618213", "date_download": "2018-11-19T11:51:39Z", "digest": "sha1:DYFB25MZXSTBBJTP34PKKWZCC5TSZ6CF", "length": 11329, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "विविध पद्धतीने साजरी केली जाणारी गणेश चतुर्थी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » विविध पद्धतीने साजरी केली जाणारी गणेश चतुर्थी\nविविध पद्धतीने साजरी केली जाणारी गणेश चतुर्थी\nनारायण गावस / पणजी\nआज घरोघरी गणरायाचे पूजन केले जाणार असून लाडक्या गणरायाचे आगमनाने घराचे मंदीर होणार आहे. दिड दिवस, पाच दिवस, सात दिवस नऊ दिवस व अकरा दिवस गणेशाचे पूजन केले जाणार आहे. महाराष्ट्र व गोव्यात हा उत्सव मोठय़ा धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे.\nदिवाळी प्रमाणे गणेश चतुर्थीला हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण मानला जातो. पूर्वी फक्त घराघरामध्ये पूजन केले जायचे. आता सार्वजनिक गणेशोत्सवाची भर पडली आहे. सर्वजण एकत्र येऊन हा सण साजरा केला जात आहे. आता विभक्त कुटूंब पद्धती असली तरी गाणरायाच्या निमित्ताने एकत्र येत असतात त्यामुळे घर आनंदाने फुलते.\nगणेश चतुर्थी साजरी करण्याचा अनेक प्रथा आहेत. गावा व प्रदेशानुसार पद्धत बदलत असतात. काही गावामध्ये गौरी पूजन पाचव्या किंवा सहाव्या दिवशी क��ले जाते. तरी काही गावामध्ये हौशाची परंपरा आहे. काही ठिकाणी महाजनांच्या हस्ते गणशाचे पहिल्या दिवशी पूजन केले जाते काही जण स्वतःहून पूजन करतात. तसेच माटोळीला जंगलातील विविध प्रकारची फळे फुले बांधण्याची पद्धत आहे. तर काही गावामध्ये नववधुच्या घरी माहेराहून ओझे (चतुर्थी निमित्त दिले जाणारे गोड पदार्थ व साहित्य) दिले जाते. सत्तरी काणकोण, फोंडा. डिचोली पेडणे अशा प्रत्येक तालूक्यामध्ये वेगवेगळय़ा प्रथा परंपरा आहेत.\nगोव्यात काही गावामध्ये गणपतीपुजना बरोबरच गौरी पूजनही केले जाते. चतुर्थी पाचव्या किंवा साहाव्या दिवशी गौरी पूजन केले जाते. घरातील सुहासिनी महिला झऱयावर किंवा तळय़ावर कलशातून पाणी आणतात. त्यात हळदीची पाच पाने नारळ ठेवला जातो. वाजत गाजत तो कलश गणपतीच्या मखराच्या शेजारी ठेवले जाते. त्यानंतर सुहासिनीकडून त्याची पूजा केली जाते. गाऱहाणे घातले जाते. सायंकाळी पुन्हा त्या कलशातील पाणी त्या नदावर ंिकवा तळय़ावर सोडले जाते. त्यानंतर भाजी भाकरी सगळय़ांना प्रसाद म्हणून वाटला जातो. सत्तरीतील बहुतेक गावामध्ये ही परंपरा आहे. गणपती प्रमाणे गौरी पूजनाला मोठे महत्व या गावामध्ये आहे.\nसत्तरी डिचोली तसेच अन्य तालुक्यातील गावामध्ये गौरी पूजनानंतर हौशे सुहासिनी महिलांकडून घरोघरी गणपतीसमोर जाऊन वाटल्या जातात. महिला हातात परात घेऊन गावातील प्रत्येकाच्या घरामध्ये गणपतीसमोर आपला हौसा ठेवतात. नववधू महिल्या हातात सुपली घेऊन हौशे वाटतात व घरातील वडीलधारी माणसांच्या पाया पडतात अनेक गावामध्ये चतुर्थीच्या गौरी पूजनादिवशी आम्हाला अशा पद्धतीने महिला घराघरामध्ये हौसा घेऊन जाताना दिसतात.\nमाटोळीची अनेक प्रकारे सजावट केली जाते. माटोळीब्प् सर्व प्रकारची फळे बांधली जातात. तसेच रानात मिळणारी खास रानफळे व फुले बांधली जाते. यात कांगले, कात्रे, कमडळा, कध्याफळ, ताबलेफळ, भिल्लफळ, माट्टीकात्रे, पत्रेफळे, कुढय़ाकात्रे, उमळीफळ, आटकेफळ, मावळिंग, अशी अनेक रानटी फळे फुले माटोळीला बांधली जातात. माटोळी सजविली जातात. खास चतुर्थीमध्ये अशी फळे फुले बाजारात व्रिकीस दाखल होत असतात.\nआजूनही गोव्यातील नववधुला तिच्या माहेराहून सासरी ओझे दिले जाते. यात चतुर्थीला लागणारा सर्व साहित्य गोडधोड पदार्थ देवाचे साहित्य. अशा पद्धतीचे साहित्य लोक आपल्या ऐपतीप्रमाणे अ��े साहित्य देत असतात. पूर्वी मोठय़ा प्रमाणात लोक असे ओझे घेत होते. एक प्रकारे हा हुंडय़ाचा प्रकार कसा होता पण आता ही प्रथा मोठय़ा प्रमाणात कमी झाली आहे. आता लोक असे ओझे घेत नाही. पूर्वी माटोळी पासून ते सर्व साहित्य नववधुला सासरी द्यावे लागत होते. त्यामुळे गरीब लोकांना याचा त्रास होत होता. आता हा प्रकार कमी झाला आहे\nसापळ्य़ात अडकलेल्या बिबटय़ाला वाचविण्याच्या प्रयत्नात वनाधिकारी जखमी\n‘रवींद्र भवन’च्या नव्या समितीने ताबा घेतला\nनवीन लेखकांनी निर्भिडपणे व्यक्त व्हावे\nपावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांचा नवा विक्रम\nमोदींकडून संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला : राहुल गांधी\nचित्रपट, नाटकातूनही बहुरूपी पुलंचेच दर्शन\nइंटरनेटमुळे परदेशी कंपन्यांची कमाई\nपं. अमरनाथ यांना ‘पं.पन्नालाल घोष वेणुरत्न’ पुरस्कार जाहीर\nमोठय़ा वादानंतर रिझर्व्ह बँक अन् केंद्र सरकार यांच्यात बैठक\nगडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा\nमराठा आरक्षण : विधीमंडळाच्या पायऱयांवरच विरोधकांचा ठिय्या\nमराठा आरक्षण : ‘हे आरक्षण टिकणारे नाही’ ; मध्ये उपप्रवर्ग करून मराठय़ांना आरक्षण द्या \nमराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी\nआजचे भविष्य सोमवार दि. 19 नोव्हेंबर 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bestappsformobiles.com/roblox-apk/?lang=mr", "date_download": "2018-11-19T12:23:43Z", "digest": "sha1:XLMXGSKAM7YCPEUU2ELXTBO36KIBYJMI", "length": 9189, "nlines": 145, "source_domain": "bestappsformobiles.com", "title": "Android साठी ROBLOX APK डाउनलोड करा | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग", "raw_content": "\nAndroid साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nApk अनुप्रयोग आणि खेळ\nAndroid साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nApk अनुप्रयोग आणि खेळ\nAndroid साठी ROBLOX APK डाउनलोड करा | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nAndroid साठी ROBLOX APK डाउनलोड करा | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nया ROBLOX APK फाइल नवीनतम आवृत्ती डाउनलोड करा\nROBLOX APK डाउनलोड: या समूहात सामील व्हा 6 दशलक्ष महिन्यात-टू-महिना gamers आणि 3D पुष्कळसे खेळ पासून आश्चर्यकारक विश्व शोधू (नेमबाज, RPG, MMO) परस्पर प्रवासातील करण्यासाठी. संघातील लाकडी गिरण्या तयार किंवा तयार आ���ि spaceships उड्डाण करणारे हवाई परिवहन. सर्जनशीलता द्वारा समर्थित डिजिटल विश्वाचा शेवटचा शब्द आपले स्वागत आहे. येथे प्रत्येकजण साहसी तयार करू शकता, गेम प्ले करा, प्ले आणि त्याचे दोन मित्र यांना जाणून.\n– आपल्या मित्रांसह पेन्टबॉल प्ले\n– विविध आकाशगंगा पहा\n– युक्ती शत्रू जेट्स\n– अडथळा कार्यक्रम वापरून शर्यत विरोधक\n– एक कल भेट स्टार\n– आपल्या मित्रांसह डिजिटल सदस्यत्व मध्ये रहा\n– मोठे मल्टि-खेळाडू गेमिंग व्यासपीठ\n– 1000 पर्यायांपैकी खेळ\n– सक्षम संदेश आणि गप्पा पर्याय\n– मोफत मिळवा, अॅप-मधील खरेदी\nजादूची नवीन सर्व्हर च्या फासा 1.1.1 Android साठी APK डाउनलोड करा [ ताज्या ]\nROBLOX'APK डाउनलोड – Android साठी मोफत साहसी खेळ\n[*नवीनतम *] Android साठी Growbox APK डाउनलोड करा & पीसी 2018\nAndroid साठी FireDL APK डाउनलोड करा\nगिर्यारोहण शर्यत 2 APK डाउनलोड\nROBLOX प्राप्त आणि मोफत खोलीत जाऊ शकते. असे असले तरी, काही क्रीडा उपकरणे रोख खरेदी केले जाऊ शकते. प्ले करण्यासाठी एक समुदाय कनेक्शन आवश्यक आहे आणि ROBLOX खेळ Wi-Fi सर्वोत्तम काम.\nआपण आधीपासूनच एक खाते आहे\nआपल्या वर्तमान Roblox खात्यात लॉग इन करा आणि जाता जाता प्ले\nअद्ययावत अंतिम: ऑगस्ट 15, 2018\nTwitter वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nFacebook वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nGoogle+ वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nप्रमाणे लोड करीत आहे ...\nTweet लक्षात असू दे\nBlokada APK मोफत डाऊनलोड | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nफ्लॅश कॉल : छान थीम & Android साठी ब्लॉकर – APK डाउनलोड\nदारूच्या नशेत मूत्रविसर्जन v1.0.7 – APK डाउनलोड करा\nGoogle जोडीने APK v13.0 मोफत डाऊनलोड | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nएक बैठा खेळ निओ-क्लासिक APK डाउनलोड – Android साठी मोफत बोर्ड खेळ\nProtonVPN APK डाउनलोड | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nप्राक्तन / ग्रँड ऑर्डर APK डाउनलोड | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nTerraria APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nAPK मोफत डाऊनलोड हिसका | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nWestworld APK मोफत डाऊनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nRetrica APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nउड्डाण सिम 2018 APK मोफत डाऊनलोड | …\nTerraria APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nAPK मोफत डाऊनलोड हिसका | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nWestworld APK मोफत डाऊनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nRetrica APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nउड्डाण सिम 2018 APK मोफत डाऊनलोड | …\nअंतिम निन्जा तेजस्वी APK डाउनलोड | सर्वोत्तम…\nबिट APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nZynga निर्विकार APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nमंदिर चालवा 2 APK डाउनलोड | सर्वोत्तम…\nत्रुटी: सामग्री संरक्षित आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/narendara-modi-nepal-visit/", "date_download": "2018-11-19T11:31:44Z", "digest": "sha1:Q566ML45EFUNX2RA6ZKHS4PPDCDHJRQ2", "length": 7241, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नरेंद्र मोदींच्या हस्ते भारत- नेपाळ बस सेवेचे उद्धाटन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनरेंद्र मोदींच्या हस्ते भारत- नेपाळ बस सेवेचे उद्धाटन\nकाठमांडू – आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसीय नेपाळ दौऱ्याला सुरुवात झाली आहे. नेपााळमध्ये दाखल झाल्यानंतर मोदींनी भारत-नेपाळ बस सेवेचे उद्धाटन केले. या बस सेवेचा मार्ग नेपाळमधले जनकपूर हे सीतेचे जन्मगाव ते उत्तर प्रदेशातील अयोध्या असा असणार आहे.\nया मार्गावर बससेवेचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या उपस्थितीत झाले. रामायण सर्किट या नावानं ओळखल्या जाणाऱ्या स्थळांना जोडणारी धार्मिक पर्यटन अशी ही कल्पना असून तिचं उद्घाटन मोदींनी केलं आहे. अयोध्या, नंदीग्राम, श्रींगवेरपूर आणि चित्रकूटसारख्या 15 ऐतिहासिक स्थळांचा समावेश या रामायण सर्किटमध्ये असेल अशी माहिती यावेळी देण्यात आलीये.\nदोन दिवसीय दौऱ्यात मोदी तीन तीर्थस्थळांना भेटी देणार आहेत. मोदी त्यांच्या दौऱ्यात एका प्रकल्पाचे भूमिपूजनही करणार असून दोन्ही देशांमध्ये महत्वाचे करारही होतील. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या निमंत्रणावरुन मोदी नेपाळला गेले आहेत. नेपाळमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर भारताकडून प्रथमच हा उच्च स्तरीय दौरा होत आहे.\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nटीम महाराष्ट्र देशा- जगाला वंदनीय असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केल्याच्या कारणावरून विद्यार्थ्याला…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pro-kabaddi-season-6-auction-live-updates/", "date_download": "2018-11-19T12:09:01Z", "digest": "sha1:Z4KX2F23G3TDFYKMMVIPVLO3DCDGADKG", "length": 9513, "nlines": 99, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Pro Kabaddi Season 6 Auction Live Updates: जाणून घ्या कोणता खेळाडू कोणत्या संघात?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nPro Kabaddi Season 6 Auction Live Updates: जाणून घ्या कोणता खेळाडू कोणत्या संघात\nटीम महाराष्ट्र देशा- प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या मोसमात यावेळी सर्वाधिक बोलीत कोटीचा आकडा पार होईल, असा अंदाज आहे. गेल्या वर्षी पाचव्या मोसमात नितीन तोमरला उत्तर प्रदेशने ९३ लाखाला आपल्या ताफ्यात घेतले होते. यावेळी यू मुम्बा, जयपूर पिंक पँथर्स आणि यूपी योद्धा या संघांनी एकही खेळाडू आपल्या ताफ्यात राखलेला नाही. बाकी ९ संघांनी काही खेळाडू राखले आहेत. त्यामुळे हे तीन संघ मोठ्या बोली लावून प्रमुख खेळाडूंना काबीज करण्याचा प्रयत्न करतील. त्यातूनच बोलीचा आकडा कोटीच्या घरात जाण्याची चिन्हे आहेत.\nदरम्यान,फ्रँचायजीजने पूर्वीचे ४ इलायीट खेळाडू कायम केलेले असतील तर त्यांना लिलावात एका वेळेस “फायनल बीड मॅच” चा पर्याय वापरता येणार आहे. यात फ्रँचायजीज आपल्या पूर्वीच्या पण कायम न केलेल्या खेळाडूवर लागलेल्या महत्तम बोली इतकी बोली लावून त्या खेळाडूला पुन्हा आपल्या संघात घेऊ शकते. जर फ्रँचायजीजने ४ पेक्षा कमी खेळाडू कायम केलेले असतील तर त्यांना दोनदा ” फायनल बीड मॅच” चा पर्याय वापरता येईल.\n१९ ऑक्टोबरपासून प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. यावेळी तब्बल ३००० खेळाडूंची नि��ड चाचणी १८ वेगवेळ्या शहरात घेण्यात आली. ८७ खेळाडू हे यावेळी एकूण ४२२ खेळाडूंमधील ५८ खेळाडू विदेशी असतील तर ८७ खेळाडू हे “फ्युचर कबड्डी हिरोज(FKH)” या राष्ट्रीय प्रतिभा शोध कार्यक्रमातील असतील.सहाव्या हंगामासाठीचा लिलाव आज मुंबईत पार पडला जाणार आहे, सहाव्या हंगामासाठी काही संघांनी आपल्या आवडत्या खेळाडूंना संघात कायम राखलं आहे, तर काही खेळाडूंनी एकाही खेळाडूंनी कायम न ठेवता संपूर्णपणे नव्या रणनितीने मैदानात उतरण्याचं ठरवलं आहे.\nसंघांनी कायम राखलेले खेळाडू पुढीलप्रमाणे –\nबंगाल वॉरियर्स – सुरजित सिंह, मणिंदर सिंह\nबंगळुरु बुल्स – रोहीत कुमार\nदबंग दिल्ली – मिराज शेख\nगुजरात फॉर्च्युनजाएंट – सचिन तवंर, सुनील कुमार, महेंद्र राजपूत\nहरयाणा स्टिलर्स – कुलदीप सिंह\nपटणा पायरेट्स – प्रदीप नरवाल, जवाहर डागर, मनिष कुमार, जयदीप\nपुणेरी पलटण – संदीप नरवाल, राजेश मोंडल, गणेश मोरे, गिरीश एर्नाक\nतामिळ थलायवाज – अजय ठाकूर, अमित हुडा, सी. अरुण\nतेलगू टायटन्स – निलेश साळुंखे, मोहसीन मग्शदुलू\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nटीम महाराष्ट्र देशा- राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार ‘एसईबीसी’…\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/update-corn-flakes-chivda-recipe-diwali/", "date_download": "2018-11-19T11:32:15Z", "digest": "sha1:OPAISSHJCYHDLCHYVKYVGE422QOA6O4H", "length": 9468, "nlines": 111, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दिवाळी स्पेशल- मक्याचा चिवडा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nदिवाळी स्पेशल- मक्याचा चिवडा\nचिवडा हा असा पदार्थ आहे जो वर्षभर खाल्ला जातो. त्यामुळे दिवाळी व्यतिरिक्त चिवडा वर्षभर केला जातो. चिवड्याचे अनेक प्रकार बनविले जातात. जसे की मूरमुरे चिवडा, पातळ पोहे चिवडा, किवा भडंग चिवडा. असे अनेक प्रकार केले जातात आज आपण मक्याच्या पोह्यांचा चिवडा पाहणार आहोत.\n७ कप कॉर्न फ्लेक्स (Plain) (टीप ३,४ पहा)\nफोडणीसाठी: १/२ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून जिरे, १/४ टिस्पून हिंग, १/२ टिस्पून हळद, १ टिस्पून लाल तिखट, ६-७ पाने कढीपत्ता\n६-७ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून\n२ टिस्पून धणे-जिरे पूड\n१ टेस्पून आमचूर पावडर\nमिठ आणि साखर चवीनुसार\n१) मोठ्या पातेल्यात १/४ कप तेल गरम करावे. त्यात शेंगदाणे फ्राय करून घ्यावे. शेंगदाणे एका ताटलीत काढून ठेवावेत.\n२) आच मध्यम करावी. गरम तेलात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट आणि हिरव्या मिरच्या घालून फोडणी करून घ्यावी. कढीपत्ता घालून तडतडू द्यावा. बेदाणे घालावेत काही सेकंद परतून शेंगदाणे आणि कॉर्नफ्लेक्स घालावेत. कॉर्नफ्लेक्स ६-७ भागात घालावेत. एकदम घालू नयेत, जेणेकरून तेल सर्व कॉर्नफ्लेक्सना लागेल.\n३) गॅस एकदम मंद ठेवून चिवडा निट मिक्स करून घ्यावा. आता धणे-जिरेपूड, आमचूर पावडर, मिठ आणि साखर (मी ३ टिस्पून साखर वापरली होती) घालून मिक्स करावे.\nजर नॉनस्टिक भांडे वापरत असाल आणि भांड्याला कान असतील तर दोन्ही कान पकडून चिवडा सांडू न देता सावकाशपणे पाखडावा. म्हणजे सर्व जिन्नस छान मिक्स होतील.\n४) गॅस बंद करून चिवडा निवू द्यावा. चिवडा निवला कि हवाबंद डब्यात भरून ठेवावा.\n१) शेंगदाण्याप्रमाणेच सुक्या खोबर्या्चे पातळ काप आणि चण्याचे डाळं तळून चिवड्यात वापरू शकतो.\n२) जर मिरच्या वापरायच्या नसतील तर फक्त लाल तिखट वापरू शकतो.\n३) काही सिरीयल्स (cereal) पातळ तर काही जरा जाड असतात (मी आणलेल्या सिरीयल्स पातळ होत्या). त्यावरती तेल किती लागेल हे अवलंबून असते, म्हणून एकावेळी सर्व सिरीयल्स तेलात न घालता एकेक कप घालावेत.\n४) सिरीयल्समध्ये साखरेचे प्रमाण कमीतकमी असावे, तेव्हा सिरीयल (cereal) निवडता���ा खोक्यावर ’Nutrition Label’ वर साखरेचे प्रमाण बघुन घ्यावे. शुगर फ्रोस्टेड सिरीयल्स (Sugar Frosted Cereals) वापरू नयेत. त्यामुळे चिवडा खुप गोड होईल.\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nटीम महाराष्ट्र देशा- जगाला वंदनीय असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केल्याच्या कारणावरून विद्यार्थ्याला…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/mediaitem/2280-new-media", "date_download": "2018-11-19T12:11:10Z", "digest": "sha1:67XZNGLLGQGTLEBKF5E4TLF72KNPHZYL", "length": 5995, "nlines": 72, "source_domain": "bharat4india.com", "title": "कांद्याचे भाव आठवडाभरात आवाक्यात - भारत 4 इंडिया", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील ���ासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nकांद्याचे भाव आठवडाभरात आवाक्यात\nकांद्यानं भाव खाल्ल्यानं इंडियात आरडाओरड सुरु झालीय. कोण काय तर कोण काय म्हणतंय. नाकानं कांदं सोलण्याचा इंडियातला हा प्रकार भारतीय समाज मोठ्या मजेनं बघतोय. साठेखोरी नाही, नफेखोरी नाही, व्यापाऱ्यांचा, शेतकऱ्यांचा हात नाही. अर्थशास्त्राच्या नियमानुसार मागणी आणि पुरवठ्याचं तंत्र बिघडल्यानं भाव वाढलेत. मध्यंतरी अवकाळी पाऊस झाल्यानं खरीपाचा कांदा अजून बाजारात आलेला नाही. दिवाळीनंतर तो आला की येतील भाव आटोक्यात. तोपर्यंत ही भाववाढ शेतकऱ्यांना बोनस समजायला काय हरकत आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी होऊन जाऊ दे...असाच सूर शेतकरी, व्यापारी वर्गातून पाहायला मिळतोय.\nआदिवासींना विकासाशी सांधणारं ‘साकव’\n(व्हिडिओ / आदिवासींना विकासाशी सांधणारं ‘साकव’)\n(व्हिडिओ / भावपूर्ण श्रद्धांजली)\n(व्हिडिओ / भावपूर्ण श्रद्धांजली )\n'प्रभो शिवाजी राजा'- दिग्दर्शकाच्या नजरेतून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/2-arrested-in-bhima-koregav-violence/", "date_download": "2018-11-19T11:17:58Z", "digest": "sha1:VEQDYW7EFHKTVPA3IZUKUKLAJNGMAUSE", "length": 5494, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सांगलीत तोडफोडप्रकरणी दोघांना अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › सांगलीत तोडफोडप्रकरणी दोघांना अटक\nसांगलीत तोडफोडप्रकरणी दोघांना अटक\nभीमा-कोरेगाव, वढू येथे घडलेल्या घटनांचे पडसाद सांगली जिल्ह्यातही उमटले. गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात अनेक ठिकाणी तोडफोड, जाळपोळ करण्यात आली. याप्रकऱणी सांगली शहर पोलिसांनी शनिवारी पहाटे दोघांना अटक केली. याप्रकरणी जिल्हाभरात 18 गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये शासकीय आणि खासगी मालमत्तांचे 15 लाखांचे नुकसान झाल्याचे सुत्रांनी सांगितले.\nपिल्या कांबळे ऊर्फ पंचशील भोपाल जयकर (वय 21), वामदेव कांबळे उर्फ युगंधर यशोदत्त कुरणे (वय 23, दोघेही रा. सिद्धार्थ परिसर, गावभाग) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. भीमा-कोरेगाव, वढू येथील घटनांचे जिल्हाभरात पडसाद उमटल���. विविध ठिकाणी एस.टी. बस, ट्रक पेटविण्यात आले. खासगी ट्रॅव्हल्स, चारचाकी गाड्यांची तोडफोड करण्यात आली. त्याशिवाय बुधवारी पुकारलेल्या बंदवेळी पंचवीसहून अधिक दुकानेही फोडण्यात आली. मारूती चौकातील फलकही फाडण्यात आला होता.\nबुधवारी रात्री उशिरापासून व्हिडिओ चित्रण, प्रत्यक्ष साक्षीदार, खबर्‍यांकडून माहिती घेऊन गुन्हे दाखल करण्यास प्रारंभ केला. गुरुवारी रात्रीपर्यंत जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्यांत 18 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nयाप्रकऱणी सांगली शहर पोलिस ठाण्यात तीन, विश्रामबाग ठाण्यात दोन, सांगली ग्रामीण ठाण्यात एक, महात्मा गांधी चौक ठाण्यात चार, मिरज ग्रामीणमध्ये तीन, आष्टामध्ये दोन, जत पोलिस ठाण्यात दोन असे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यातील जतमधील दोन व विश्रामबागमधील एक गुन्हा अदखलपात्र आहे. यातील अन्य संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nशशांक केतकर-नेहा जोशी पहिल्यांदाच एकत्र\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/Wastewater-treatment-process-should-be-left-in-Chandrabhag/", "date_download": "2018-11-19T12:22:19Z", "digest": "sha1:PNSDHU5EXIYHKBKVPVWRKHMAYNWMI3RG", "length": 6402, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सांडपाणी प्रक्रिया करून चंद्रभागेत सोडणार! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › सांडपाणी प्रक्रिया करून चंद्रभागेत सोडणार\nसांडपाणी प्रक्रिया करून चंद्रभागेत सोडणार\nनागपूर : विशेष प्रतिनिधी\nराज्य सरकारने चंद्रभागा नदी शुध्द करण्यासाठी विविध प्रयत्न सुरू केले असून या प्रयत्नाचा एक भाग म्हणुन पुणे ते पंढरपूरलगतच्या सर्व शहरांमधील सांडपाणी यापुढे प्रक्रिया करून चंद्रभागा नदीमध्ये सोडले जाईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.\nशिवसेनेच्या विधानपरिषद सदस्य डॉ. निलम गोर्‍हे यांनी पंढरपुमध्ये येणार्‍या भाव���कांच्या समस्येबाबत मांडलेल्या लक्षवेधी सुचनेला उत्तर देताना ते बोलत होते. डॉ. गोर्‍हे म्हणाल्या, पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना प्रदूषित पाण्याचा सामना करावा लागतो. भाविकांसाठी तेथे आवश्कतेनुसार स्वच्छतागृहे नाहीत. शहरामधील सांडपाणीसुध्दा चंद्रभागेतच सोडले जात असल्यामुळे अशा दुर्गंधीयुक्त पाण्याने भाविकांना अंघोळ करावी लागते. काही भाविक शुध्द पाण्यासाठी नदी परिसरात खड्डे खोदतात. ते खड्डे पाण्याने भरल्यानंतर भाविकांना दिसत नाहीत. अनेकजण त्यामध्ये पडुन जाऊन जखमी होतात. त्यामुळे पंढरपुर शहर व चंद्रभागेच्या शुध्दतेकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.\nत्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पंढरपुर शहराची सध्या 94 हजार लोकसंख्या आहे. त्यानुसार शहराला 16 एमएगडी पाणी सोडले जाते. यात्रेदरम्यान 19 एमएलडी पाणी उपलब्ध केले जाते. शहरातील 8 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करुन चंद्रभागेत सोडले जात, पण भविष्यात जादा सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी निधी उपलब्ध केला जाईल. प्रक्रिया केलेले पाणी भुयारी गटारांमधून चंद्रभागेत सोडले जाणार असून सांडपाणी प्रक्रियेसाठी 59.75 कोटी रुपये खर्चाला मान्यता दिली आहे. नदीपरीसरातील खड्डे बुजविण्याबाबत नगरपालिका कार्यवाही करील. तसेच नगरपालिकेसोबतच पंढरपुरमध्ये खाजगी व्यवस्था निर्माण केली आहे. सरकारने भाविकांना दर्शन सुलभ होईल याची काळजी घेतली असून येत्या 24 महिन्यांत पंढरपुरचा सांडपाणी प्रकल्प पूर्ण केला जाईल, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nB'day Spl : बोल्‍डनेस म्‍हणजे जीनत...\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/dhangar-reservation-andolan-washim-rastaroko-300299.html", "date_download": "2018-11-19T11:18:21Z", "digest": "sha1:ZV2MQQH5QWWZHK6JRCZART6APAD62ELR", "length": 15736, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "धनगर आरक्षणासाठी आंदोलनकर्त्यांचं रास्तारोको, अनेक ठिकाणी जाळले टायर", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने ���हसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nधनगर आरक्षणासाठी आंदोलनकर्त्यांचं रास्तारोको, अनेक ठिकाणी जाळले टायर\nधनगर आरक्षणासाठी आंदोलनकर्त्यांचं रास्तारोको, अनेक ठिकाणी जाळले टायर\n13 ऑगस्ट : मराठा आरक्षणानंतर आता धनगर समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. त्यासाठी आज जागोजागी रस्तारोको करण्यात आला आहे. वाशिममध्येही धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन इथं रिसोड मालेगाव मार्गावर आंदोलन सुरू झालं आहे. रस्त्यावर टायर जाळून आंदोलकांनी शासनाचा निषेध केला आहे.\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVideo : डिसेंबरपासून बदलणार SBI मधून पैसे काढण्याचा हा नियम\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nVIDEO: 'नाय तू मला तलवारीने हान', पाण्यासाठी सहाय्यक उपनिरीक्षकाची तलवारबाजी\nVIDEO: रेड लाईट एरियात कार अनेकांना गेली उडवत, 2 जणांचा मृत्यू\n'राम तेरी गंगा मैली...', शुभ्र दिसणारा गोदामाईच्या पाण्याचा प्रवाह आहे जीवघेणा\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nVIDEO: आणखी दारू दे म्हणत तरुणीचा विमानात गोंधळ\nमागासवर्गीय आयोगाचा आरक्षण अहवाल आज नव्हे उद्या होणार सादर\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nBREAKING: छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा हल्ला, 6 जवान जखमी\nVIDEO: नाशिक पोलिसांची सिंघम स्टाइल, ऑन द स्पॉट दिली शिक्षा\n'अवनीच्या बछड्यांना बेशुद्ध करण्याची तयारी' - शहाफत अली\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nVideo : या महिलेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानात आहेत महिला टॅक्सीचालक\nVideo : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक\nआता क्रेडिट कार्डचं बिल भरायला उशीर झाला तरी नाही लागणार पेनल्टी, हे आहेत नियम\nVIDEO प्रियांका चोप्रा स्वत:च्या लग्नात कमवणार कोट्यवधी रुपये...कसे ते पाहा\nVIDEO: ठाण्यात छेड काढणाऱ्या रोड रोमियोला तरुणीने बेदम धुतला\nVIDEO : कोल्हापुरात सरपंचाने केला हवेत गोळीबार\nVIDEO : वसईतील भीषण आगीत 50 गोडाऊन जळून खाक\nVIDEO मोदी-शहांव��� असे फुटले राज ठाकरेंच्या व्यंगचित्राचे फटाके\n5.80 कोटींचं म्हाडाचं घर कोणाला हवंय\nVIDEO : इंजिनशिवायची ही गाडी अपघातातसुद्धा सुरक्षित, भारतात पहिल्यांदाच ट्रायल रन\nकल्याणच्या विहिरीत बुडाले ५ जण; केमिकलमिश्रित पाण्याचा संशय\nVIDEO बेळगावात मराठी तरुणांच्या मूक मोर्चावर कर्नाटक पोलिसांचा लाठीमार\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nऐश्वर्याच्या लुकपुढे करिना पडली फिकी; अॅवॉर्ड फंक्शनला आणखी कोण झळकलं बघा\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nPhotos : राजस्थानच्या 'या' किल्ल्यावर होणार प्रियांका-निकचा संगीत सोहळा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/36779", "date_download": "2018-11-19T11:17:38Z", "digest": "sha1:OBHCHHMM3H6XAWXQHACZHXTIXPSYLE7U", "length": 5009, "nlines": 118, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आई | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ / आई\nदोन अक्षर एक शब्द\nव्यापून टाकी अवघे विश्व\nआई शब्दात प्रेम आहे\nमायेचा उत्कट झरा आहे\nरणरणत्या उन्हातील सावली आहे\nआई म्हणजे हिरकणी आहे\nजिथे उणे तिथे ती आहे\nआई सतत देतच असते\nघेण्याचे तिला भानच नसते\nदुखण्यावर फुंकर तीच घालते\nसुखातही साथ तीच देते\nत्यासाठी आईच व्हावे लागते\nआईची महती किती सांगावी,कमीच\nआईची महती किती सांगावी,कमीच आहे.\nविभाग्रज - आभारी आहे\nविभाग्रज - आभारी आहे\nअनिल तापकिर- आभारी आहे\nअनिल तापकिर- आभारी आहे\nशीर्षक आई बदलून असं दिसत आहे.\nशीर्षक आई बदलून असं दिसत आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/continuously-loot-of-passengers-from-ola-uber-driver/41241/", "date_download": "2018-11-19T11:24:18Z", "digest": "sha1:H6BJKUYFPY5L6GFX7LU6B6DAPFQA754D", "length": 10008, "nlines": 94, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Continuously Loot of passengers from Ola, Uber Driver", "raw_content": "\nघर महामुंबई ओला, उबेर चालकांकडून प्रवाशांची लूट सुरुच\nओला, उबेर चालकांकडून प्रवाशांची लूट सुरुच\nशनिवारी ओला, उबर चालकांनी संप मागे घेतला. कमी उत्पन्नावरील तोडग्यासाठी ऐन गर्दीच्या काळात भाडेवाढ करण्याचा पर्याय अमलात आणणअयात आला मात्र प्रवशांना याचा फटका बसत आहे.\n१२ दिवसानंतर ओला, उबेर चालकांनी आपला संप मागे घेतल्यानंतर प्रवांशाना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र ओला, उबर चालकांकडून प्रवाशांची लूट सुरु असल्याचे समोर आले आहे. तात्पुरत्या स्तरावर संप मागे घेतल्यानंतरही ओला, उबर चालकांकडून प्रवाशांची लूट सुरुच आहे. प्रवाशांना जादा भाडेवाढीचा सामना करावा लागत आहे. शनिवारी ओला, उबर चालकांनी संप मागे घेतला. कमी उत्पन्नावरील तोडग्यासाठी ऐन गर्दीच्या काळात भाडेवाढ करण्याचा पर्याय अमलात आणणअयात आला मात्र प्रवशांना याचा फटका बसत आहे.\nसणासुधीच्या काळामध्ये खरेदीसाठी सर्व जण बाहेर पडतात. शनिवार, रविवारी खरेदीसाठी मुंबईकर बाहेर पडल्याने ओला, उबरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. मागणी वाढल्याने भाडेदरात वाढ होण्याचे सूत्र अवलंबूव ओला, उबेर कंपन्यांनी ऐन गर्दीच्या वेळेचे कोष्टक मांडले आहे. संपापूर्वीच या कोष्टकात बदल करण्याची मागणी सातत्याने सुरु आहे. येत्या १५ नोव्हेंबरला ओला, उबर चालकांच्या मागण्यांवर अंतिम निर्णय होणार आहे. तोपर्यंत कंपन्यांनी सणासुधीच्या काळात गर्दीच्या वेळेसाठी कोष्टक बदलले.\nटॅक्सी चालक- मालकांना आर्थिक आधार मिळणार आहे. पण हा भार सर्वसामान्यांवर येत आहे. दिवाळी आणि रविवार असल्याने ओला- उबरची मागणी वाढली. सुट्टी आणि सणाची खरेदी असल्यामुळे वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे ओला, उबरचा वेग कमी झाला आणि बिल वाढले. बिल वाढत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली होती.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nई-तिकिटांचा गैरव्यवहार करणाऱ्या ८९१ एजंटना अटक\nलक्झरी वाहनांचे भाव दुप्पट-तिप्पट वाढले\nझाडे जळीत प्रकरणात वन अधिकारी निलंबित\nमुंबईच्या स्मृती पांचाळ बनल्या ‘मिसेस युनिव्हर्सल’\nतब्बल ८५ वर्ष जुनं रीगल सिनेमागृह बंद होण��र\nमुंबईतील प्रतिपंढरपूरात भाविकांची गर्दी\nतर या नाकर्त्या सरकारला बांगड्यांचा आहेर करू; दिव्यांग सेनेचा निर्धार\nआंदोलनादरम्यान वनअधिकाऱ्यांवर फेकली राख\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nहिवाळी अधिवेशन : ठग्स ऑफ महाराष्ट्र विरुद्ध गँग्स ऑफ वासेपूर\nओला-उबरच्या मोर्चाला पोलिसांनी लावला ब्रेक\nविरोधकांच्या बॅनरमधून सरकारची ठगबाजीची चार वर्ष\nसोनाक्षी म्हणते उत्तम आरोग्यासाठी फिटनेस महत्वाचा\nइंदिरा गांधी जयंती विशेष दुर्मिळ छायाचित्रे\nलग्नानंतर रणवीर-दीपिका मुंबईत दाखल\nहे व्हिडिओ गेम्स एकदा तरी खेळाच\nSBI १ डिसेंबरपासून बदलणार हा नियम\n‘भाभीजी घर पर है’ फेम सौम्याचे खास क्षण\nउत्तम आरोग्यासाठी हे कराच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/sujata-shridevi-english-vinglish-cancer-301395.html", "date_download": "2018-11-19T11:14:41Z", "digest": "sha1:FD5BJZFJKUQ4L2W2WNJ5S5CSH64KYEEW", "length": 8113, "nlines": 104, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "News18 Lokmat: Marathi News, Breaking News in Marathi, Politics, Sports News Headlines", "raw_content": "\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाण��\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/new-bjp-mla-surendra-singh-says-pm-modi-is-lord-ram/", "date_download": "2018-11-19T11:31:21Z", "digest": "sha1:5RGPWQY4E3NR474OXE3XR3FXUUX25J27", "length": 9385, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मोदी राम, तर ममता बॅनर्जी शूर्पणखा; भाजपा आमदाराची मुक्ताफळे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमोदी राम, तर ममता बॅनर्जी शूर्पणखा; भाजपा आमदाराची मुक्ताफळे\nनवी दिल्ली – भाजप नेते वारंवार वादग्रस्त वक्तव्य करून पक्षाला अडचणीत आणत आहेत. दरम्यान आज पुन्हा एकदा एका भाजपच्या आमदाराने वादग्रस्त वक्तव्य करून नवा वाद ओढून घेतला आहे. मोदी राम, तर ममता बॅनर्जी शूर्पणखा असल्याचं या भाजपा आमदाराने म्हंटल आहे. सुरेंद्र सिंग असं त्यांचं नाव असून, एका कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधत असताना रामायणातील काही पात्रांना त्यांनी ���ेट भाजप नेत्यांशी जोडले आहे.\nआमदार सुरेंद्र सिंग यांनी त्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रभू रामचंद्र यांचे अवतार असल्याचे विधान केले आहे. भारतात रामराज्याची स्थापना करण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या भगवान राम यांचे मोदी हे अवतार असल्याची मुक्ताफळं त्यांनी उधळली आहेत.सुरेंद्र सिंग इतक्यावरच थांबले नसून पुढे ते म्हणाले की भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना देवानेच पृथ्वीवर पाठवले आहे. ते प्रभू रामचंद्र यांचा भाऊ लक्ष्मण याचा अवतार आहेत आणि त्यासह बुद्धिमत्तेच्या बाबतीत ते सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे सल्लागार चाणक्य यांच्याप्रमाणे आहेत.\nया पुढेही जाऊन सिंग म्हणाले, हा एक अजब योगायोग आहे की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे ब्रह्मचारी हनुमानासारखे आहेत आणि तेदेखील पृथ्वीवर आहेत. सध्या पृथ्वीवर असलेले रामायणातील राम, लक्ष्मण आणि हनुमान हे त्रिकुट भारतात रामराज्याचे स्वप्न पूर्ण करेल आणि भारतीय राजकारणात रामराज्याची स्थापना होईल, असेही त्यांनी पत्रकारांशी सांगितले. याशिवाय, रामायणातील आणखी एक संदर्भ जोडत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या रावणाची बहीण शूर्पणखा यांच्यासारख्या आहेत, असे वादग्रस्त विधानही त्यांनी केले आहे.\nदरम्यान, याच कार्यक्रमात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सिंग म्हणाले की राहुल गांधी यांनी जरी स्वतःला पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केले असले आणि त्यांना ते स्वतः पंतप्रधान होऊ शकतील, असे वाटत असले तरीही देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता अद्याप त्यांच्याकडे नाही.\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nटीम महाराष्ट्र देशा- चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम ‘बेखबर…\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5396980514739436583&title='Monjin'%20Partners%20with%20'Envirofit'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-11-19T11:41:30Z", "digest": "sha1:7ZVYNFIT2FZPGUN32PUUDBHXOWTQCE6S", "length": 9705, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘मोन्जिन’तर्फे स्मार्ट स्टोव्हचे वाटप", "raw_content": "\n‘मोन्जिन’तर्फे स्मार्ट स्टोव्हचे वाटप\nपुणे : ‘मोन्जिन’ एचआर टेक (स्टार्ट अप) कंपनीने खारखर्डी येथील रहिवाशांना शाश्वत आणि धूरमुक्त आयुष्य जगण्यासाठी ८५ घरांत स्मार्ट स्टोव्हचे वाटप केले आहे. ‘एन्व्हिरोफिट’च्या सहकार्याने ‘मोन्जिन’ने अरण्या फणसाड फार्म्स येथे नुकतेच या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.\nया वेळी ‘मोन्जिन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित कश्यपे, नेतृत्व संघाचे सदस्य कर्णधार अवनीश ढाल उपस्थित होते. समाजाचा विकास साधण्याचे आणि पर्यावरण शाश्वततेचा प्रसार करण्याच्या मूल्यांवर आधारलेल्या या कंपनीने खारखर्डीमधील रहिवाशांचे जीवनमान सुधारण्याचे ध्येय ठेवले आहे.\nया प्रसंगी ‘मोन्जिन इंटरव्ह्यूज’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह संस्थापक कश्यपे म्हणाले, ‘सामाजिक आणि पर्यावरणदृष्ट्या जागरूक कंपनी बनण्यासाठी आम्ही बांधील आहोत आणि हा उपक्रम हे त्या दिशेने आम्ही टाकलेले पहिले पाऊल आहे. ‘एनव्हिरोफिट’बरोबर केलेल्या सहकार्यामुळे खारखर्डीमधील रहिवाशांना निरोगी जीवन जगायला मदत होईल. ६० उत्साही ‘मोन्जिनीयर्स’च्या मदतीने आम्ही गावकऱ्यांच्या सोबतीने शाश्वत पर्यावरण तयार करत वसुंधरेच्या हितासाठी योगदान दिले.’\nमोन्जिनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी नेतृत्व संघासह जवळच्या गावात ३५ रोपांची लागव��ी केली. इंधनाची गरज पूर्ण करण्यासाठी खारखर्डीमधील गावकरी झाडे तोडत असल्याचे लक्षात आल्यानंतर या उपक्रमाची संकल्पना समोर आली. काही जणांनी ती झाडे इतक्या वर्षांत मुद्दाम लावली होती व त्यामागे ओसाड जमिनीचे सदाहरित जंगलात रूपांतर करण्याचे उद्दिष्ट होते. त्या व्यतिरिक्त स्वयंपाक करताना लाकूड जाळल्यामुळे बाहेर पडणारा धूर केवळ मानवासाठी नाही, तर पर्यावरणासाठी अतिशय धोकादायक असतो. ‘एनव्हिरोफिट’च्या मते खुल्या आगीमुळे दरवर्षी एक अब्ज कार्बन डायऑक्साइड तयार होते, ज्याचा जागतिक काळा कार्बन उत्सर्जनातील वाटा २५ टक्के आहे.\n‘एनव्हिरोफिट’चे व्यवस्थापकीय संचालक हरीश अंचन म्हणाले, ‘मोन्जिनबरोबर त्यांच्या पहिल्या सीएसआर कार्यक्रमासाठी सहकार्य करताना आम्हाला आनंद होत असून, हरित भविष्याची निर्मिती करण्यासाठी मदत करण्याची व या प्रक्रियेदरम्यान सामाजिक आयुष्य बदलण्याची त्यांची तयारी यांमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळाले आहे.’\nसाहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर माधव गडकरी यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nऐ मेरी जिंदगी तुझे ढूँढू कहाँ...\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-7/", "date_download": "2018-11-19T11:41:15Z", "digest": "sha1:T4PNGHH3RROKXTBNOEGQJTCVQINLMVDQ", "length": 5241, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अर्थवानी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआधुनिक काळात उद्योगाचे स्वरूप वेगाने बदलत आहे. त्यासाठी लागणाऱ्या कौशल्यातही बदल होत आहे. या बाबी ध्यानात घेऊन केंद्र सरकारने विविध क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांशी सहकार्य करून कौशल्य विकास कार्यक्रम तयार केले आहेत.\nकेंद्रीय उद्योजकता व कौशल्य विकास मंत्री\n‘प्रभात’चे फेसबु�� पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा: सेरेना-सेवास्तोव्हा उपान्त्य लढत रंगणार\nNext articleकृषि उत्पन्न बाजार समितीत बसवणार धान्य चाळणी यंत्र\nव्याजदर वाढीची शक्‍यता झाली धूसर\nनोटाबंदीचा परिणाम मंदावल्याने नोकरभरती वाढली\nअन्नधान्य, फळे आणि भाजीपाल्याचे दर घसरले\nइंधन कंपन्यांचे शेअर वधारले\nऊर्जा सुरक्षेबाबत तडजोड नाही : प्रधान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/children-build-fort-during-diwali-festival/41903/", "date_download": "2018-11-19T10:58:28Z", "digest": "sha1:4SGXTN7352ZEHFEN4BSSFQ57MSL4CFIF", "length": 13995, "nlines": 94, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Children build fort during diwali festival", "raw_content": "\nघर महामुंबई दिवाळीत किल्ल्यांच्या स्वरूपात संस्कृतीची आठवण\nदिवाळीत किल्ल्यांच्या स्वरूपात संस्कृतीची आठवण\nदिवाळीनिमित्त ठाणे जिल्हयात किल्ले बांधणीची बच्चे कंपनीची धूम आहे. ठाण्यात विविध ठिकाणी संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी बच्चे कंपनीने मातीचे किल्ले बांधले.\nदिवाळी निमित्त ठाण्यात बनवलेले किल्ले\nदिवाळी म्हटलं की नवीन कपडे, फटाके, रांगोळी, गोडधोड फराळ तर आलाच; पण त्यातही बच्चे कंपनीसाठी सर्वात आवडता विषय म्हणजे किल्ले बनविणे. आपल्या महाराष्ट्रात किल्ल्यांना एक आगळेवेगळे स्थान आहे. हे ऐतिहासिक किल्ले त्या काळातील राजे-महाराजांनी केलेल्या पराक्रमाची साक्ष देतात. लहान मुलांमध्ये किल्ल्यांविषयी व इतिहासाविषयी माहिती व्हावी या हेतूने दिवाळीत ठाणे जिल्हयात मातीचे किल्ले बनविण्यासाठी बच्चेकंपनी सरसावतात. किल्ले बांधणीची स्पर्धा होत असल्याने बाळगोपाळ किल्ल्यांचा अभ्यास करूनच ते साकारत आहेत. दिवाळीत किल्ले बांधणीतून महाराष्ट्राचा मराठमोळय़ा इतिहास संस्कृतीची आठवण ताजी होते.\nजोमात साजरी झाली दिवाळी\nदिवाळीच्या प्रत्येक वसाहतीत रांगोळी, कंदील व एक लहानसा का होईना किल्ला हा दिसतोच. मातीचा किल्ला बनविण्याची मजा काही औरच असते. मातीचे किल्ले आणि दिवाळी हे एक अतूट नातं आपल्याकडे दिसून येतं. ठाणे कल्याण डोंबिवली बदलापूर आदी परिसरात किल्ले बांधणी स्पर्धांचे आयोजन केलं जात या स्पर्धांना बच्चेकंपनीचा प्रचंड प्रतिसाद लाभतो. दिवाळीच्या दोन ते तीन दिवस अगोदरपासूनच बच्चे कंपनी किल्ला बनविण्यास सुरूवात करतात. माती, दगड व विटां��ी किल्ल्यांची सुबक प्रतिकृती साकारली जाते. सोसायटीच्या आवारात तर इमारती व चाळीच्या अंगणात किल्ले साकारताना दिसतात. इतिहासकालीन पराक्रम आणि संघर्षाचे हे गड-किल्ले प्रतीक आहेत. त्यामुळे लहान मुलांना किल्ले बांधणीला थोरामोठांचेही प्रोत्साहन लाभते, परिसरातील संस्था मंडळांकडून किल्ले बांधणी स्पर्धाच आयोजन केलं जातं. पारितोषिक मिळविण्यासाठी मुलेही चांगलीच कामाला लागतात. महाराष्ट्राच्या गतवैभवाची साक्ष देणारे किल्ले शासकीय दुर्लक्षामुळे ढासळू लागले असताना या किल्ल्यांच्या इतिहासाची उजळणी विद्यार्थ्यांमध्ये व्हावी या उद्देशाने काही संस्था, मंडळ ‘किल्ले बांधणी’ स्पर्धेच्या माध्यमातून या उपक्रमांना बळ देत असतात. सध्या बाजारात रेडीमेड किल्लेही आले असतात मात्र रेडीमेड अथवा काल्पनिक किल्ल्यांपेक्षा प्रत्यक्ष किल्ल्याची प्रतिकृती बनवण्याकडे त्यांचा कल वाढू लागला आहे.\nमहाराष्ट्राच्या वैभवशाली दुर्गपरंपरेचं जतन, किल्ल्यांच्या बांधणीबाबत, इतिहासाबाबत तरूणांना माहिती व्हावी आणि एका इमारतीत राहणाऱ्या पण आपल्या दिनचर्येत व्यस्त असणाऱ्या नागरीकांनी थोडा वेळ काढून किल्ला बनविण्यासाठी एकत्र यावे या उद्देशाने किल्ले स्पर्धेचे आयोजन केले जाते. किल्ल्यांचे परिक्षण करतेवेळी सहभागी स्पर्धकांना किल्ला बनवण्याबाबत तर माहिती विचारण्यात येतेच पण त्याचबरोबर मुळ किल्ल्याचा इतिहास, त्याच्या बांधकामातील वैशिष्ट्ये, तसेच त्याचे ऐतिहासीक घडामोडींमध्ये असलेले महत्त्व इ. गोष्टी विचारण्यात येतात. जेणेकरून स्पर्धकांना किल्ल्याविषयी अधिकाधिक माहिती होते. – तन्मय गोखले, दुर्गप्रेमी\nमहाराष्ट्रातील गड किल्ल्यांची दिवसेंदिवस होत असलेली दुरावस्था लक्षात घेता तरूण पिढी पर्यंत या किल्ल्यांबाबत योग्य ती माहिती पोहोचवून त्यांच्यात देखील या विलक्षण दुर्गपरंपरेच्या संवर्धनाची भावना निर्माण व्हावी हा देखील हेतू या स्पर्धेमागे असतो. – केदार पाध्ये, टिळकनगर गणेशोत्सव मंडळ\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nकमल हसनचा पक्ष २० जागांवर निवडणूक लढवणार\nSabarimala : प्रवेशापासून महिलेला रोखलं, एकाला अटक\nमुंबईतील प्रतिपंढरपूरात भाविकांची गर्दी\nतर या नाकर्त्या सरकारला बांगड्य��ंचा आहेर करू; दिव्यांग सेनेचा निर्धार\nआंदोलनादरम्यान वनअधिकाऱ्यांवर फेकली राख\nओला-उबेरची विधीमंडळावर धडक; पोलिसांनी लावला ब्रेक\nमुलाचे आमिष दाखवत भोंदू बाबाने केला बलात्कार\n‘या’ कारणामुळे जेट एअरवेजने केल्या १० विमानांच्या फेऱ्या रद्द\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nहिवाळी अधिवेशन : ठग्स ऑफ महाराष्ट्र विरुद्ध गँग्स ऑफ वासेपूर\nओला-उबरच्या मोर्चाला पोलिसांनी लावला ब्रेक\nविरोधकांच्या बॅनरमधून सरकारची ठगबाजीची चार वर्ष\nसोनाक्षी म्हणते उत्तम आरोग्यासाठी फिटनेस महत्वाचा\nइंदिरा गांधी जयंती विशेष दुर्मिळ छायाचित्रे\nलग्नानंतर रणवीर-दीपिका मुंबईत दाखल\nहे व्हिडिओ गेम्स एकदा तरी खेळाच\nSBI १ डिसेंबरपासून बदलणार हा नियम\n‘भाभीजी घर पर है’ फेम सौम्याचे खास क्षण\nउत्तम आरोग्यासाठी हे कराच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/502486", "date_download": "2018-11-19T11:55:36Z", "digest": "sha1:XV4KXEIBGRGS5MXBJGLRK4KI5R7QDRLH", "length": 8967, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "बावचीत धारधार शस्त्राने पत्नीचा खून - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » बावचीत धारधार शस्त्राने पत्नीचा खून\nबावचीत धारधार शस्त्राने पत्नीचा खून\nचारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीचा धारदार शस्त्राने खून करुन मृतदेह विहिरीत टाकल्याची धक्कादायक घटना वाळवा तालुक्यातील बावची येथे घडली. या घटनेने वाळवावार्ता तालुक्यात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी आष्टा पोलिसांनी पतीवर गुन्हा नोंद केला आहे.\nसौ. अक्काताई यशवंत पडळकर (25) राहणार लोणार, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर, सध्या राहणार बावची ता. वाळवा असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव असून आष्टा पोलिसांनी तिचा पती यशवंत शामराव पडळकर याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. याबाबत आष्टा पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, आक्काताई व यशवंत यांचे काही वर्षापूर्वी विवाह झाला होता. त्यानंतर या दाम्पत्यास पांडुरंग (9वर्षे) व प्रशांत (6वर्षे) ही दोन मुले झाली. आक्काताई व यशवंत हे मोलमजुरीचे काम करीत होते. आक्काताई व काशीनाथ यांचे प्रेमसंबंध होते. गतवर्षी आक्काताई या लोणार येथे गणपती सणासाठी राहावयास आल्या होत्या. त्यावेळी त्या घरात कोणासही काहीही न सांगता खैराव ता. जत येथील काशीनाथ विष्णू करडे याच्याबरोबर पळून गेल्या. याबाबतची नोंद मंगळवेढा पोलीस ठाण्यात झाली होती.\nचार महिन्यानंतर काशीनाथ याने आक्काताईला सोडून दिले. त्यामुळे भाऊ बापू पोपट काळे हा आक्काताईला घरी घेऊन आला. त्यावेळी आक्काताईची आई बायाजबाई, वडील पोपट काळे, भाऊ बापू काळे, आजी अनुसया सोलनकर व आक्काताई हे सर्वजण ऊसतोडणीच्या कामाच्या निमित्ताने बावची येथील रंगराव पाटील यांच्या शेतात कामास होते. त्यानंतर आक्काताईचा पती यशवंत पडळकर हा बावचीत आला. व तो आक्काताई बरोबर राहू लागला. मात्र गेली दोन महिने आक्काताई पळून गेल्याचा राग मनात धरुन आक्काताई हिच्याबरोबर भांडण वारंवार भांडण काढीत असे. तसेच मारहाणही करीत होता.\nयातूनच गुरुवार, 20 रोजी यशवंत याने पत्नी आक्काताई हीच्या गळय़ावर, नाकावर, तोंडावर व दोन्ही हातावर धारदार शस्त्राने वार करुन खून केला. तसेच आक्काताई हीचे प्रेत मोहन कामेरीकर यांच्या विहिरीत टाकला. शुक्रवारी सकाळी आक्काताई हीचा मृतदेह ग्रामस्थांना आढळून आला. आष्टा पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेच्या खूनाची बातमी समजली. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर आक्काताई हिची बहीण सुनिता गोविंद सोलनकर यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी पती यशवंत पडळकर याच्यावर गुन्हा नोंद केला. पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर अधिक तपास करीत आहेत.\nअण्णासाहेब डांगे आयुर्वेद वैद्यक महाविद्यालयास आय.एस.ओ. मनांकन\nवाळवा तालुक्यातील काँग्रेस भक्कम करणारः पृथ्वीराज चव्हाण\nसत्ता टिकवायची असेल तर लिंगायत धर्मास मान्यता द्या\nनॅबतर्फे पांढरी काठी व वाचन प्रेरणा दिन साजरा\nPosted in: सांगली, सातारा\nमोदींकडून संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला : राहुल गांधी\nचित्रपट, नाटकातूनही बहुरूपी पुलंचेच दर्शन\nइंटरनेटमुळे परदेशी कंपन्यांची कमाई\nपं. अमरनाथ यांना ‘पं.पन्नालाल घोष वेणुरत्न’ पुरस्कार जाहीर\nमोठय़ा वादानंतर रिझर्व्ह बँक अन् केंद्र सरकार यांच्यात बैठक\nगडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा\nमराठा आरक्षण : विधीमंडळाच्या पायऱयांवरच विरोधकांचा ठिय्या\nमराठा आरक्षण : ‘हे आरक्षण टिकणारे नाही’ ; मध्ये उपप्रवर्ग करून मराठय़ांना आरक्षण द्या \nमराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी\nआजचे भविष्य सोमवार दि. 19 नोव्हेंबर 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%8B", "date_download": "2018-11-19T11:04:03Z", "digest": "sha1:DUV6TOZY7S7AAKJI7SFPCH5WSEJHLROF", "length": 5738, "nlines": 156, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सुमो - विकिपीडिया", "raw_content": "\nदोन सुमो खेळाडूंची लढत\nहा लेख जपानी खेळ सुमो याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सुमो (निःसंदिग्धीकरण).\nसुमो (जपानी: 相撲) हा जपान देशामध्ये खेळला जाणारा एक पारंपरिक खेळ आहे. कुस्तीचा एक प्रकार असणाऱ्या सुमो खेळामध्ये दोन खेळाडू एकमेकांना रिंगणाच्या बाहेर ढकलण्याचा किंवा खाली पाडण्याचा प्रयत्न करतात.\nऐतिहासिक काळापासून खेळल्या जात असलेल्या सुमो खेळाला शिंतो धर्मामध्ये महत्त्व आहे. जपानचा राष्ट्रीय खेळ मानला जाणाऱ्या सुमोमध्ये आजही शिंतो धर्मामधील अनेक जुन्या व पारंपारिक पद्धती वापरात आहेत व व्यावसायिक सुमो पैलवानांना त्या पाळणे बंधनकारक आहे.\nमंकाजो 萬華城 व गोतेन्यू 剛天佑 दरम्यान झालेल्या लढतीचा संक्षिप्त व्हिडियो\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ फेब्रुवारी २०१७ रोजी २१:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/36849/by-subject/14/22353", "date_download": "2018-11-19T11:32:37Z", "digest": "sha1:2FJ4ZRTFWZGG5CJOXQPQ35F653WDXYFN", "length": 3087, "nlines": 71, "source_domain": "www.maayboli.com", "title": "NH१७ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /विनोदी लेखन /गुलमोहर - विनोदी लेखन विषयवार यादी /शब्दखुणा /NH१७\nकिस्से आणि निरीक्षणं (भाग ९)....”तन्मय”- एक रहस्यमय प्रवास. लेखनाचा धागा बग्स बनी 17 Apr 15 2017 - 12:45pm\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर���व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/17522", "date_download": "2018-11-19T11:34:32Z", "digest": "sha1:GQE7BXNDEI3YVTSTZBNBC6VEDLE5MNMC", "length": 3864, "nlines": 70, "source_domain": "www.maayboli.com", "title": "टोमॅटोची कमळं : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /टोमॅटोची कमळं\nमाझे व्हेज कार्विंग आणि सॅलड डेकोरेशन\nमला व्हेजिटेबल आणि फ्रूट कार्विंग आणि सॅलड डोकोरेशन मध्ये खूप रस आहे. नेट वरच्या कलाकृती पाहून मी भारावून जाते. ह्या कलेचा उगम थायलंड मध्ये झाला. फार पूर्वीपासून शाही मेजवानीत तिथे अशी फळ आणि भाज्यांची सजावट शेफ करत असत. मला फार काही येत नाही पण प्रयत्न चालू असतो. हे मी केलेले काही आयटेम. ( ह्यांना कला़कृती म्हणायचं माझं धाडस होत नाहीये.)\nRead more about माझे व्हेज कार्विंग आणि सॅलड डेकोरेशन\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://anil-shinde.blogspot.com/2014/01/you-cant-have-relationship-without-any.html", "date_download": "2018-11-19T11:05:27Z", "digest": "sha1:BBWUBCCFSB6CYUREXGF6LISI7CKBJBV5", "length": 2984, "nlines": 39, "source_domain": "anil-shinde.blogspot.com", "title": "Anil Shinde", "raw_content": "\nजीवनात एवढ्याहि चुका करू नका कि .......... पेन्सिल...\nमी अनिल शिंदे , कल्याणहून, आवडणारा खेळ क्रिकेट , तसे थोडा फोटोग्राफीचा ही छंद आहे मला..नेहमी आनंदी राहायला आवडते मला... 'मी' एक उनाड वारा, पण प्रकृतीशी समतोल साधणारा . . . 'मी' एक खळखळणारा झरा, पण पावसातच वाहणारा . . . 'मी' एक उत्तुंग श्वास, पण सतत कोणाशी तरी बांधलेला . . . 'मी' एक नाजुक भावना, पण सतत दुसर्यांच्या भावविश्वात रमलेला . . . 'मी' जबाबदारीने वेढलेला, पण सतत कर्तव्यासाठी तत्पर असलेला . . . 'मी' एक थकलेले झाड, पण दुसर्यांना सावली देण्यासाठी उभा असलेला . . . 'मी' शब्दात व्यक्त करणे कठीन, पण नेहमी दुसर्यांच्या मनातले जाणणारा . . . 'मी' कोण , 'मी' काय पण एक प्रश्नचिन्ह भासणारा . . . तरीही असा 'मी' लोकांसाठी विदूषक, तर स्वतासाठी वेडयाचे स्वरुप घेतलेला, कारण असे म्हणतात ह्या बनावटी विश्वात वेडेच सुखी राहु शकतात . . \"I love photos, cauz the best thing about it is that,it never changes, even when the people in it change.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5241809290797564153&title=Savdav%20Becomes%20first%20paperless%20Grampanchayat%20in%20Sindhudurg&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-11-19T12:15:07Z", "digest": "sha1:ECJYNL5KREGFNTZXHUTHDCQQWUGFCYIA", "length": 8258, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "सावडाव झाली सिंधुदुर्गातील पहिली पेपरलेस ग्रामपंचायत", "raw_content": "\nसावडाव झाली सिंधुदुर्गातील पहिली पेपरलेस ग्रामपंचायत\nकणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली पेपरलेस ग्रामपंचायत होण्याचा मान कणकवली तालुक्यातील सावडाव ग्रामपंचातीला मिळाला आहे. त्यामुळे या गावाचा कारभार पेपरलेस झाला असून, ‘ई-गव्हर्नन्स’च्या ३३ सेवा गावातच मिळणार आहेत.\nग्रामपंचायतीच्या ई-ग्रामसॉफ्ट पंचायत प्रणालीचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांच्या हस्ते नुकतेच झाले. त्या वेळी सभापती भाग्यलक्ष्मी साटम, उपसभापती दिलीप तळेकर, जिल्हा परिषदेच्या सदस्या श्रीया सावंत, सावडावचे सरपंच अजय कदम, उपसरपंच दत्ता काटे, विस्तार अधिकारी अनिल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.\n‘ग्रामपंचायतीचा कारभार ‘पेपरलेस’ झाल्याने जुने रेकॉर्ड सीलबंद करण्यात आले आहे. यापुढे ‘ई-गव्हर्नन्स’च्या ३३ सेवा गावातच मिळणार आहेत. गावातील विकासकामांवर किती निधी खर्च झाला, याची माहितीही ऑनलाइन मिळणार आहे. गावातील लाभार्थ्यांचे अनुदान किंवा ठेकेदारांची बिलेही थेट बँकेतच जमा होतील. यापुढे धनादेश बंद केले जातील. कोणत्याही प्रशासकीय कामाचा आदेश १५ फेब्रुवारीपर्यंतच दिला जाईल. त्यानंतर काम सुरू केले जाणार नाही. या कामांची बिलेही ३१ मार्चला दिली जातील. त्याच दिवशी वार्षिक व्यवहार पूर्ण होतील,’ असे रणदिवे यांनी सांगितले.\n‘ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक करण्यासाठीच्या सरकारच्या प्रयत्नांचा हा भाग आहे,’ असेही रणदिवे यांनी सांगितले.\nTags: SavdavSindhudurgKankavaliPaperless Grampanchayatपेपरलेस ग्रामपंचायतडिजिटल इंडियाकणकवलीसिंधुदुर्गसावडावनीलेश जोशीBe Positive\nरानटी हत्तींना मधमाश्यांनी पळवले आकाशकंदील उडविण्याची परंपरा असलेली दिवाळी प्रयत्नांती ‘परमेश्वर’ मिळविणारी ‘त्रिमूर्ती’ अवयवदान चळवळीची सिंधुदुर्गात मुहूर्तमेढ ‘तिने’ विघ्नावर मात करून सुरू ठेवली विघ्नहर्त्याची मूर्तिशाळा\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/zebronics-d-zeb-sigma-dj-4gb-mp3-player-blue-price-p1Lnih.html", "date_download": "2018-11-19T11:34:05Z", "digest": "sha1:EBIGLIUTEUER4JUTTKIQJCKBXG372GEQ", "length": 17418, "nlines": 421, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "झेब्रॉनिकस D झेब सिग्मा डज ४गब पं३ प्लेअर ब्लू सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nझेब्रॉनिकस पं३ प्लायर्स & इपॉड्स\nझेब्रॉनिकस D झेब सिग्मा डज ४गब पं३ प्लेअर ब्लू\nझेब्रॉनिकस D झेब सिग्मा डज ४गब पं३ प्लेअर ब्लू\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nझेब्रॉनिकस D झेब सिग्मा डज ४गब पं३ प्लेअर ब्लू\nझेब्रॉनिकस D झेब सिग्मा डज ४गब पं३ प्लेअर ब्लू किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये झेब्रॉनिकस D झेब सिग्मा डज ४गब पं३ प्लेअर ब्लू किंमत ## आहे.\nझेब्रॉनिकस D झेब सिग्मा डज ४गब पं३ प्लेअर ब्लू नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nझेब्रॉनिकस D झेब सिग्मा डज ४गब पं३ प्लेअर ब्लूफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nझेब्रॉनिकस D झेब सिग्मा डज ४गब पं३ प्लेअर ब्लू सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 999)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nझेब्रॉनिकस D झेब सिग्मा डज ४गब पं३ प्लेअर ब्लू दर नियमितपणे बदलते. कृपया झेब्रॉनिकस D झेब सिग्मा डज ४गब पं३ प्लेअर ब्लू नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nझेब्रॉनिकस D झेब सिग्मा डज ४गब पं३ प्लेअर ब्लू - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 98 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nझेब्रॉनिकस D झेब सिग्मा डज ४गब पं३ प्लेअर ब्लू - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nझेब्रॉनिकस D झेब सिग्मा डज ४गब पं३ प्लेअर ब्लू वैशिष्ट्य\nमॉडेल नाव Sigma Two\nसुपपोर्टेड फॉरमॅट्स AMV Format\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 1 पुनरावलोकने )\n( 652 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 71 पुनरावलोकने )\n( 30 पुनरावलोकने )\n( 45 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 21 पुनरावलोकने )\n( 45 पुनरावलोकने )\n( 72 पुनरावलोकने )\nझेब्रॉनिकस D झेब सिग्मा डज ४गब पं३ प्लेअर ब्लू\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://kumarnirman.blogspot.com/2017/01/blog-post_27.html", "date_download": "2018-11-19T12:12:19Z", "digest": "sha1:R33IC5MISRZR4XBA3UABTNQ6Z3ZUQAVM", "length": 10004, "nlines": 182, "source_domain": "kumarnirman.blogspot.com", "title": "कुमार निर्माण: संपादकीय मंडळ", "raw_content": "\nमा. डॉ.अभय बंग व मा. विवेक सावंत यांच्या प्रेरणेतून कुमार निर्माण हा शैक्षणिक कार्यक्रम सुरु झाला. “प्रत्यक्ष कृतींमधून शालेय मुला-मुलींमध्ये वैश्विक मानवी मुल्ये व सामाजिक बुद्धिमत्ता रुजवणे, व त्यांचा विकास करून उत्तम माणूस घडवणे हे कुमार निर्माण चे मुख्य उद्धिष्ट आहे.” सदर ब्लॉगचे उद्दिष्ट कुमार निर्माणचे द्वैमासिक भरारी प्रकाशित करणे आहे.\nवर्ष दुसरे | अंक पहिला | जाने २०१७\nहे द्वैमासिक खालील लिंकवर मूळ स्वरुपात वाचता येईल\nपुरवणी क्र. १ - क्षेत्रभेट\nक्षेत्र भेट म्हणजे काय क्षेत्रभेट म्हणलं कि आपल्या परिसरातील विविध जागा जसे कि दवाखाना, पोलीस स्टेशन, न्यायालय, शेत, जंगल, एखादी संस...\nऔपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण\nशिक्षण म्हणजे माहित नसलेलं माहित होणं (ज्ञान), व्यवहारात गरज पडेल तेव्हा माहित झालेल्याचा योग्य वापर करता येणं (उपयोजन) व योग्य वापर करण्य...\nमंदिरात वसतोस... मंदिरात वसतोस का मशिदीत राहतोस अल्ला तुझे नाव खरे का राम कधी असतोस मंदिरात वसतोस... सूर्य उगवे पूर्वेला मी...\nराहो सुखाने हा मानव इथे\nराहो सुखाने हा मानव इथे या भूवरी भूवरी या इथे II धृ II लाला ललाला ललाला लालाला लाला ललाला लालाला लाला लला लला लला कल्या...\n तशी ही गोष्ट माझ्या लहानपणीची आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नावाच्या छोट्या गावात मी वाढल...\nकुमार निर्माण निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळा वृतांत कुमार निर्माण अंतर्गत चौथ्या सत्राची सुरुवात ‘निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळेने’ दि. १० ड...\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका कुत्र्याची ...\nरोज चांगली बुद्धी दे.. रोज चांगली बुद्धी दे सांगतो आपण ज्याला सांग ना ग आई कुणी पाहिलंय त्या देवाला II धृ II दूर दूर पलीकडे ढगा...\nकुमार निर्माण – थोडक्यात उद्दिष्ट शालेय वयोगटातील मुलांसाठी एक अशी आनंददायी शैक्षणिक प्रक्रिया उभी करणे ज्यातून भविष्यात त्यांच्यामध...\nगटातील ‘गप्पा-गोष्टी-चर्चा’ – संवाद गट\nमित्रांनो , आता तुम्ही आता म्हणाल , “ गप्पा तर आम्ही नेहमीच मारतो. मग त्या गप्पांत आणि गटात मारलेल्या गप्पांत फरक तो काय \nकुमार निर्माण - थोडक्यात\nविद्यार्थ्यांना एखाद्या कृतीपर्यंत कसे आणावे\nसर्व निमंत्रकांनी मिळून ठरवलेला कृती कार्यक्रम\nकुमार निर्माण - थोडक्यात\nविद्यार्थ्यांना एखाद्या कृतीपर्यंत कसे आणावे\nसर्व निमंत्रकांनी मिळून ठरवलेला कृती कार्यक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/sherkar-did-work-raising-mans-humanity-vasant-hankare-119791", "date_download": "2018-11-19T12:42:23Z", "digest": "sha1:XX7FLMF5NENLR4R457GCPY2FMGPHTRFO", "length": 10648, "nlines": 161, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sherkar did the work of raising man's humanity: Vasant Hankare शेरकरांनी माणसातील माणुसकी जपण्याचे काम केले : वसंत हंकारे | eSakal", "raw_content": "\nशेरकरांनी माणसातील माणुसकी जपण्याचे काम केले : वसंत हंकारे\nसोमवार, 28 मे 2018\nजुन्नर - माणसातील माणुसकी जपण्याचे काम करणारे कै. निवृत्तीशेठ शेरकर यांच्या आदर्श विचारांचा जागर करण्याची खरी गरज आहे, असे प्रतिपादन युवा व्याख्याते प्रा.वसंत हंकारे य���ंनी शिरोली बुद्रुक ता.जुन्नर येथे केले.\nश्री.विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजी खासदार स्व.निवृत्तीशेठ शेरकर व स्व.हिराबाई यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते.\nजुन्नर - माणसातील माणुसकी जपण्याचे काम करणारे कै. निवृत्तीशेठ शेरकर यांच्या आदर्श विचारांचा जागर करण्याची खरी गरज आहे, असे प्रतिपादन युवा व्याख्याते प्रा.वसंत हंकारे यांनी शिरोली बुद्रुक ता.जुन्नर येथे केले.\nश्री.विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजी खासदार स्व.निवृत्तीशेठ शेरकर व स्व.हिराबाई यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते.\nयावेळी विठ्ठलबाबा मांडे, माजी आमदार दिलीप ढमढेरे, बाजारसमितीचे सभापती संजय काळे, सुनील शेवाळे, भिमाजी गडगे, अनंतराव चौगुले, सुमित्राताई शेरकर, बाबाजी शेरकर,अध्यक्ष सत्यशील शेरकर, उपाध्यक्ष अशोक घोलप सर्व संचालक, कार्यकारी संचालक राजेंद्र जंगले, सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.\n'आजकाल माणुसकी हरवत चालली असल्याची' खंत व्यक्त करीत हंकारे म्हणाले, निवृत्तीशेठ यांनी केवळ साखर कारखाना उभा केला नाही तर, यासाठी अनेक त्रास व वेदना सहन करत जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील हजारो कुटुंबे उभी केली. त्यांच्या सारख्या शुद्ध चारित्र्याच्या माणसाची व त्यांनी जपलेल्या विचार व कार्यकर्त्यातुन उभ्या केलेल्या माणसांना जपण्याची खरी गरज असल्याचे ते म्हणाले. आपल्या मुलांना घडवा, त्यांना जपा हीच तुमची संपत्ती आहे. मुलांनी देखील आईवडिलांना मान खाली घालावी लागेल असे वागू नये. माणुसकी हीच खरी संपत्ती असून, तिची जपवणूक करा असा मोलाचा सल्ला देखील त्यांनी यावेळी बोलताना दिला.\nयावेळी आशा बुचके, उल्हास नवले, तानाजी बेनके, दिलीप ढमढेरे, संजय काळे, सुनील शेवाळे यांची आदरांजलीपर भाषणे झाली. सत्यशील शेरकर, अभिजित शेरकर यांनी स्वागत केले. सूत्रसंचलन लक्ष्मण शेरकर यांनी केले अशोक घोलप यांनी आभार मानले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/home/videos", "date_download": "2018-11-19T12:15:54Z", "digest": "sha1:PMYULEV2RECXRVMUXVBIKP6LXZMYQYAX", "length": 2320, "nlines": 21, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "videos - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nयेत्या शुक्रवारी सनी देओल आणि प्रीती झिंटा यांची प्रमुख भूमिका असलेला ‘भैय्याजी … Full article\nप्राणीप्रेमावर आधारित व्हॅनिला, स्ट्रॉबेरी ऍण्ड चॉकलेट\nपसायदानात एक ओळ आहे, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे… हे दोन जीवांचे …\nबालदिननिमित्ता गुगलचे खास डूडल\nऑनलाईन टीम / मुंबई : आज 14 नोव्हेंबर अर्थात बालदिन. देशभरात आज … Full article\nपुणे / प्रतिनिधी : लाव्हा इंटरनॅशनलने अप्रतिम इमेज टिपण्यासाठी तयार केलेल्या …\n‘जावा’ बाईकची प्रीबुकिंग सुरू, येथे करा जावाची ‘बुकिंग’\nऑनलाईन टीम / मुंबई : महिंद्रा अॅंड महिंद्राने जावा ब्रॅंडला पुन्हा एकदा … Full article\nमहिंद्रातर्फे स्कॉर्पिओचा नवा एस9 प्रकार दाखल\nमुंबई / प्रतिनिधी : महिंद्रा अँड महिंद्रा लि. (एम अँड एम लि.) …\nकायदा व सुव्यवस्था स्थिती किती बिघडलीय बघा…पूर्वी एखादे चित्र कॅमेरात टिपले जायचे…आता ते फक्त ‘कैद’च होते \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://kumarnirman.blogspot.com/2018/06/blog-post_19.html", "date_download": "2018-11-19T12:13:58Z", "digest": "sha1:G4BQX6VY3VFVAV2OBZELDGLOX4KOAVNQ", "length": 8562, "nlines": 171, "source_domain": "kumarnirman.blogspot.com", "title": "कुमार निर्माण: मुखपृष्ठ", "raw_content": "\nमा. डॉ.अभय बंग व मा. विवेक सावंत यांच्या प्रेरणेतून कुमार निर्माण हा शैक्षणिक कार्यक्रम सुरु झाला. “प्रत्यक्ष कृतींमधून शालेय मुला-मुलींमध्ये वैश्विक मानवी मुल्ये व सामाजिक बुद्धिमत्ता रुजवणे, व त्यांचा विकास करून उत्तम माणूस घडवणे हे कुमार निर्माण चे मुख्य उद्धिष्ट आहे.” सदर ब्लॉगचे उद्दिष्ट कुमार निर्माणचे द्वैमासिक भरारी प्रकाशित करणे आहे.\nपुरवणी क्र. १ - क्षेत्रभेट\nक्षेत्र भेट म्हणजे काय क्षेत्रभेट म्हणलं कि आपल्या परिसरातील विविध जागा जसे कि दवाखाना, पोलीस स्टेशन, न्यायालय, शेत, जंगल, एखादी संस...\nऔपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण\nशिक्षण म्हणजे माहित नसलेलं माहित होणं (ज्ञान), व्यवहारात गरज पडेल तेव्हा माहित झालेल्याचा योग्य वापर करता येणं (उपयोजन) व योग्य वापर करण्य...\nमंदिरात वसतोस... मंदिरात वसतोस का मशिदीत राहतोस अल्ला तुझे नाव खरे का राम कधी असतोस मंदिरात वसतोस... सूर्य उगवे पूर्वेला मी...\nराहो सुखाने हा मानव इथे\nराहो सुखाने हा मानव इथे या भूवरी भूवरी या इथे II धृ II लाला ललाला ललाला लालाला लाला ललाला लालाला लाला लला लला लला कल्या...\n तशी ही गोष्ट माझ्या लहानपणीची आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नावाच्या छोट्या गावात मी वाढल...\nकुमार निर्माण निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळा वृतांत कुमार निर्माण अंतर्गत चौथ्या सत्राची सुरुवात ‘निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळेने’ दि. १० ड...\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका कुत्र्याची ...\nरोज चांगली बुद्धी दे.. रोज चांगली बुद्धी दे सांगतो आपण ज्याला सांग ना ग आई कुणी पाहिलंय त्या देवाला II धृ II दूर दूर पलीकडे ढगा...\nकुमार निर्माण – थोडक्यात उद्दिष्ट शालेय वयोगटातील मुलांसाठी एक अशी आनंददायी शैक्षणिक प्रक्रिया उभी करणे ज्यातून भविष्यात त्यांच्यामध...\nगटातील ‘गप्पा-गोष्टी-चर्चा’ – संवाद गट\nमित्रांनो , आता तुम्ही आता म्हणाल , “ गप्पा तर आम्ही नेहमीच मारतो. मग त्या गप्पांत आणि गटात मारलेल्या गप्पांत फरक तो काय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/betting-on-ipl-match-in-manmad-nashik-2-arrested/", "date_download": "2018-11-19T11:41:44Z", "digest": "sha1:KWMMMYZBZP4VYAAJMEVXLXG4TK2FVNGZ", "length": 3478, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आयपीएल सामन्यावर सट्टा लावणाऱ्या दोघांना पकडले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › आयपीएल सामन्यावर सट्टा लावणाऱ्या दोघांना पकडले\nआयपीएल सामन्यावर सट्टा लावणाऱ्या दोघांना पकडले\nआयपीएल सामन्यावर सट्टा लावणाऱ्या २ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शहरातील एका बंगल्यावर पोलिसांनी रात्री छापा मारून ही कारवाई केली. मात्र पोलिसांना चकवा देऊन तिघांनी तेथून पळ काढला. पकडण्यात आलेल्या दोघांच्याकडून १ लाख रूपयासह लॅपटॉप, काही मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.\nया प्रकरणी मनमाड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनमाडमध्ये आयपीएल सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या विशेष पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा मारून ही कारवाई केली.\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Miraj-and-two-of-the-deceased-Subhash-Nagar-were-killed-in-a-car-crash-in-Malgaon/", "date_download": "2018-11-19T11:31:33Z", "digest": "sha1:GT4YFLF5CCHJ5OZ2V3PTBBAN7K5P6JAO", "length": 4230, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मालगावमध्ये कारच्या धडकेत मिरज, सुभाषनगरचे दोघे ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › मालगावमध्ये कारच्या धडकेत मिरज, सुभाषनगरचे दोघे ठार\nमालगावमध्ये कारच्या धडकेत मिरज, सुभाषनगरचे दोघे ठार\nमिरज : शहर प्रतिनिधी\nतालुक्यातील मालगाव येथील एका ढाब्यानजीक भीषण अपघातात दोघे जण ठार झाले. सोमवारी रात्री 1.30 च्या सुमारास दुचाकी व कार समोरासमोर धडकल्याने हा अपघात झाला. अफसर पीरसाहेब पिरजादे (रा. सुभाषनगर, ता. मिरज) व वहिदा शाहिद दर्यावर्दी (वय 36, रा. दर्ग्याजवळ, मिरज) अशी मृतांची नावे आहेत.ओंकार नावाचा तरुण रात्री कार (एमएच 09-बीबी 534) घेऊन मिरजेतून मालगावकडे निघाला होता. त्याच वेळी अफसर हे वहिदा यांच्यासमवेत दुचाकीवरून कार (एमएच 08- डी 68) मालगावकडून मिरजेकडे निघाले होते.\nमालगावजवळ एका ढाब्याजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर टक्‍कर झाली. ती एवढी जोरदार होती, की अफसर हे जागेवरच ठार झाले. वहिदा या गंभीर जखमी झाल्या. दुचाकीचा चक्‍काचूर झाला. वहिदा यांना मिरजेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. अपघातातील दोन्ही वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा स��र\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/crystal-tower-fire-society-members-threaten-to-government/articleshowprint/65520458.cms", "date_download": "2018-11-19T12:29:17Z", "digest": "sha1:GGECVRPPYOGMWDC2TMOQWG7HGCPK2JOV", "length": 9270, "nlines": 11, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "‘... तर मातोश्री किंवा वर्षा वर आश्रय घेऊ’", "raw_content": "\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\n'आमची इमारत ही सध्या राहण्यायोग्य नाही, असे मुंबई महापालिकेचे व राज्य सरकारचे म्हणणे असेल तर नियमाप्रमाणे आम्हाला पर्यायी घरे देऊन आमचे पुनर्वसन करण्यात यावे. अन्यथा आम्हाला मातोश्री किंवा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी आश्रय घेण्यावाचून पर्याय उरणार नाही. आम्हाला नाईलाजास्तव ते पाऊल उचलावे लागेल', असा इशारा अग्निकांडातील क्रिस्टल टॉवरमधील रहिवाशांनी शुक्रवारी दिला. इमारतीतील सर्व पीडित रहिवाशांची तुलसी मानस शाळेत बैठक झाली. त्यात ही भूमिका ठरवण्यात आली असल्याची माहिती या इमारतीतील एक रहिवासी आणि सर्व रहिवाशांची वकिली करत असलेले अॅड. गुणरतन सदावर्ते यांनी दिली.\nआगीच्या घटनेनंतर आग पूर्णपणे विझल्याची खात्री करून अग्निशमन दलाने गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास रहिवाशांना आत प्रवेश करण्याची परवानगी दिली. त्यानंतर रहिवाशांनी आपापल्या घरांत जाऊन परिस्थितीची पाहणी केली. त्याचवेळी महापालिकेने वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे आता या इमारतीत रहायचे कसे, हा प्रश्न या रहिवाशांना पडला आहे. यावर तोडगा काढण्याच्या उद्देशाने सर्व रहिवाशांनी एकत्र येऊन इमारतीजवळच असलेल्या तुलसी मानस शाळेत संध्याकाळी बैठक घेतली. त्यात महापालिकेची संभाव्य कारवाई, न्यायालयातील प्रलंबित वाद इत्यादी मुद्यांवर चर्चा झाली. 'आमची इमारत मुंबई शहरातील आहे. शहरातील एखादी इमारत जीर्ण होऊन धोकादायक बनली किंवा राहण्याजोगी नसली की त्या इमारतीमधील रहिवाशांना बाहेर काढून त्यांना शहरातच तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी घरे दिली जातात. आमची इमारत राहण्यायोग्य नसल्याचे ठरवून वीजपुरवठा बंदच ठेवण्यात आला, तर पालिका किंवा म्हाडाने आमचे नियमाप्रमाणे पुनर्वसन करून द्यावे. तसे झाले नाही तर आम��हाला मातोश्री किंवा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर आश्रय घ्यावा लागेल, अशी भूमिका बैठकीत घेण्यात आली', असे सदावर्ते यांनी 'मटा'ला सांगितले.\nबॅटरी आणि इन्व्हर्टरवर भिस्त\nआगीच्या घटनेनंतर मुंबई महापालिकेने या इमारतीचा वीज पुरवठा खंडित केला आहे. इमारतीमधील वायरिंगची यंत्रणा सुस्थितीत केल्यास पुन्हा वीजपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन वीज कंपनीने दिले आहे. त्यामुळे शुक्रवारी बहुतेक रहिवाशांनी बॅटरी व इन्व्हर्टर खरेदी केले. आता इमारतीमध्ये वीज पुरवठा पूर्ववत होईपर्यंत बॅटरी व इन्व्हर्टरवरच भिस्त राहणार असल्याचे रहिवाशांनी सांगितले.\n१४ जखमी रुग्णालयातून घरी\nक्रिस्टल टॉवरला बुधवारी लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला; तर २३ जण जखमी झाले. या जखमींवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यातील १४ जणांना गुरुवारी रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. नऊ रुग्णांवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू असून त्यात अग्निशमन दलाच्या दोन जवानांचा समावेश असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी दिली.\nनऊपैकी तीन रुग्णांच्या फुफ्फुसांना संसर्ग झाल्याने त्यांना मेडिकल इन्टेन्सिव्ह केअर युनिटमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर एका रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. दोन रुग्णांवर फुफ्फुसविकार विभागात उपचार सुरू आहेत. वीणा संपत या महिला रुग्णाच्या कुटुंबीयांच्या विनंतीनुसार त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. दोन अग्निशनम दलाच्या जवानांची प्रकृतीही स्थिर आहे. राजू नरावडे या जवानाला बचाव कार्यादरम्यान हाताला दुखापत झाली होती. त्याच्या हातावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.\n२६ वर्षीय वकार शेख हा क्रिस्टल टॉवरच्या समोरील इमारतीमध्ये राहणाऱ्या आजोबांना वाशीहून भेटायला आला होता. आजोबांना भेटून इमारती बाहेर आल्यावर क्रिस्टल टॉवरमध्ये आग लागल्याचे त्याला कळले त्या टॉवरमध्ये अनेक रहिवाशी अडकल्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी वकार टॉवरमध्ये बाराव्या मजल्यापर्यंत गेला. नाकातोंडात धूर जाऊन श्वसनाचा त्रास झाल्याने तो पुन्हा खाली आला. केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या वकार यांची प्रकृती आता स्थिर आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-251299.html", "date_download": "2018-11-19T11:55:39Z", "digest": "sha1:7L2MPCKB55E3A5ZT6F3RQ5HK3264HOR2", "length": 11614, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उल्हासनगरमध्ये माजी महापौराच्या गाडीवर हल्ला", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आ��ि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nउल्हासनगरमध्ये माजी महापौराच्या गाडीवर हल्ला\n21 फेब्रुवारी : उल्हासनगर महापालिका निवडणूक पॅनल 9 च्या उमेदवार आणि माजी महापौर आशा इदनानी यांच्या गाड़ीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे.\nआशा इदनानी या सपना गार्डन परिसरात मतदानाला आल्या असता जमावाने गाडीला घेराव घातला आणि त्यांच्या गाडीवर दगड टाकून हल्ला चढवला. यात गाडीच्या काचा फोडण्यात आल्या असून या गाडीत माजी महापौर होत्या. मात्र त्या थोडक्यात बचावल्या आहेत.\nयाप्रकरणी आशा इदनानी आणि साईं पक्षाचे अध्यक्ष जीवन इदनानी यांनी पोलिसात तक्रार केली असून, ओमी कलानी आणि त्यांचे समर्थक पोलीस सुरक्षा घेवून विरोधी उमेदवारावर हल्ला करून दहशत माजवण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या आरोप राजू इदनानी यांनी केला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\n आता पुण्याने शोधला एक नवीन उपाय\nमहाराष्ट्राच्या आणखी एका जवानाला वीरमरण, आज होणार अंत्यसंस्कार\nभीमा कोरेगाव प्रकरण : दिग्विजय सिंहांची चौकशी होण्याची शक्यता\nVIDEO : भिवंडीत भीषण आग, कोट्यवधी रुपयांचं नुकसान\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.bitbybitbook.com/mr/observing-behavior/designs/approximating-experiments/natural-experiments/", "date_download": "2018-11-19T12:32:21Z", "digest": "sha1:WOALBZL4BIXEGNTXDMZSWJKLB3KOZKVQ", "length": 28811, "nlines": 300, "source_domain": "www.bitbybitbook.com", "title": "Bit By Bit - निरीक्षण वर्तन - 2.4.3.1 नैसर्गिक प्रयोग", "raw_content": "\n1.1 एक शाई कलंक\n1.2 डिजिटल वय आपले स्वागत आहे\n1.4 या पुस्तकात थीम\n1.4.2 गुंतागुंत प्रती साधेपणा\n2.3 मोठे डेटा सामान्य वैशिष्ट्ये\n2.3.1 संशोधन साधारणपणे चांगले आहेत की वैशिष्ट्ये\n2.3.2 संशोधन साधारणपणे वाईट आहेत की वैशिष्ट्ये\n2.3.2.5 , अल्गोरिथमपणे दु: खी\n2.4.1.1 न्यू यॉर्क शहर टॅक्सीज\n2.4.1.2 विद्यार्थ्यांना आपापसांत मैत्री निर्मिती\n2.4.1.3 चीनी सरकारने सोशल मीडियाचा सेन्सॉरशिप\n3.2 निरीक्षण वि मागणे\n3.3 एकूण सर्वेक्षण त्रुटी फ्रेमवर्क\n3.4.1 संभाव्यता नमूना: डेटा एकत्रीकरण डेटा विश्लेषण\n3.4.2 नॉन-संभाव्यता नमुने: भार योजन\n3.4.3 नॉन-संभाव्यता नमुने: नमुना जुळणारे\n3.5 प्रश्न विचारून नवीन मार्ग\n3.5.1 पर्यावरणीय क्षणिक आकलन\n3.6 सर्वेक्षण इतर डेटा लिंक\n4.2 प्रयोग काय आहे\n4.3 प्रयोग दोन परिमाणे: लॅब मैदानावरील आणि analog-डिजिटल\n4.4 सोपे प्रयोग पलीकडे हलवित\n4.4.2 उपचार प्रभाव धक्का बसला असून रहिवासातील\n4.5 ते घडू देणे\n4.5.1 फक्त स्वत: ला करू\n4.5.1.1 विद्यमान वापर वातावरणात\n4.5.1.2 आपल्या स्वत: च्या प्रयोग बिल्ड\n4.5.1.3 आपल्या स्वत: च्या उत्पादन तयार\n4.6.1 शून्य बदलणारा खर्च डेटा तयार करा\n4.6.2 बदली करा, शुद्ध, आणि कमी\n5.2.2 राजकीय जाहीरनाम्यात च्या गर्दीतून-कोडींग\n5.4 वितरीत डेटा संकलन\n5.5 आपल्या स्वत: च्या रचना\n5.5.2 लाभ धक्का बसला असून रहिवासातील\n5.5.6 अंतिम डिझाइन सल्ला\n6.2.2 चव, संबंध, आणि वेळ\n6.3 डिजिटल भिन्न आहे\n6.4.4 कायदा आणि सार्वजनिक व्याज आदर\n6.5 दोन नैतिक फ्रेमवर्क\n6.6.2 समजून घेणे, व्यवस्थापन माहिती धोका\n6.6.4 अनिश्चितता चेहरा मेकिंग निर्णय\n6.7.1 आयआरबी एक मजला, नाही एक कमाल मर्यादा आहे\n6.7.2 इतर प्रत्येकजण शूज स्वत:\n6.7.3 , सतत अलग नाही म्हणून संशोधन आचारसंहिता विचार\n7.1 फॉवर्ड शोधत आहात\n7.2.2 सहभागी झाले या य-केंद्रीत डेटा संकलन\n7.2.3 संशोधन डिझाइन नीितमत्ता\nहे भाषांतर संगणक तयार केले होते. ×\nनैसर्गिक प्रयोग जगात यादृच्छिक घटना फायदा घ्या. यादृच्छिक कार्यक्रम + नेहमी डेटा प्रणाली = नैसर्गिक प्रयोग\nगोरा तुलना सक्षम यादृच्छिकीकृत नियंत्रित प्रयोग की यादृच्छिक आहे. तथापि, कधीकधी काहीतरी मूलत: लोक सहजगत्या किंवा जवळजवळ विविध उपचार सहजगत्या वाटप जगात घडते. नैसर्गिक प्रयोग वापरून धोरण स्पष्ट उदाहरणे एक संशोधन येते Angrist (1990) कमाई वर लष्करी सेवा परिणाम उपाय की.\nव्हिएतनाम मध्ये युद्ध दरम्यान, युनायट��ड स्टेट्स मसुदा माध्यमातून सशस्त्र सेना आकार वाढली. जे नागरिक सेवा म्हणता येईल निर्णय घेण्यासाठी अमेरिकन सरकारने एक लॉटरी होती. प्रत्येक जन्मतारीख एक कागद प्रतिनिधित्व होते, आणि ती कागदपत्र मोठ्या काचेच्या किलकिले मध्ये आणण्यात आले. आकृती 2.5 दाखवल्याप्रमाणे, कागद या स्लीपमध्ये आले होते किलकिले एका वेळी तरुण सेवा करण्यासाठी (तरुण महिला मसुदा विषय नाही होते) असे म्हणता येईल असे क्रमाने निश्चित करण्यासाठी. निष्कर्षांवर आधारित, 14 सप्टेंबर रोजी जन्म इतरांनाही तसे पहिल्या बोलाविले होते 24 एप्रिल रोजी जन्म पुरुष दुसऱ्या बोलाविले होते, आणि. शेवटी, या लॉटरी मध्ये, वर 195 वेगवेगळ्या दिवशी जन्म पुरुष सेवा बोलाविले होते 171 दिवस यांचा जन्म पुरुष म्हणतात नाही झाले.\nआकृती 2.5: काँग्रेस अलेक्झांडर Pirnie (आर न्यू यॉर्क) 1 डिसेंबर रोजी ठराविक सेवा मसुदा पहिल्या कुपी रेखांकन, 1969 यहोशवा Angrist (1990) लष्करी सेवा परिणाम अंदाज एकत्र सामाजिक सुरक्षा प्रशासन पासून कमाई डेटा ड्राफ्ट लॉटरी कमाई वर. हे एक नैसर्गिक प्रयोग वापरून संशोधन एक उदाहरण आहे. स्त्रोत: विकिमीडिया कॉमन्सवर\nलगेच उघड होऊ शकते तरी, एक मसुदा लॉटरी एक यादृच्छिकीकृत नियंत्रित प्रयोग एक महत्वपूर्ण सारखेपणा आहे: दोन्ही घटनांमध्ये सहभागी सहजगत्या एक उपचार प्राप्त करण्यासाठी नियुक्त केले जातात. मसुदा लॉटरी बाबतीत, आम्ही मसुदा-पात्रता आणि त्यानंतरच्या श्रमिक बाजार कमाई वर लष्करी सेवा परिणाम जाणून घेण्यात स्वारस्य असल्यास, आम्ही ज्या birthdates (लॉटरी cutoff खाली होते लोकांसाठी परिणाम तुलना करू शकता उदा, सप्टेंबर 14, एप्रिल 24, इ) ज्या वाढदिवस cutoff नंतर ते लोक (उदा, फेब्रुवारी 20, 2 डिसेंबर, इ) परिणाम आहे.\nतयार जात या उपचार सहजगत्या नियुक्त केला गेला आहे की दिले, तर मग आपण मोजमाप केले आहे की कोणत्याही परिणाम साठी या उपचार परिणाम मोजमाप करू शकता. उदाहरणार्थ, Angrist (1990) सहजगत्या निष्कर्ष काढला सामाजिक सुरक्षा प्रशासन गोळा झाले की कमाई डेटा पांढरा मान्यवरांच्या कमाई तुलना नॉन-मान्यवरांच्या कमाई पेक्षा 15% कमी होते ड्राफ्ट निवड झाली या बद्दल माहिती एकत्र . इतर संशोधक तसेच एक समान युक्ती वापरले आहेत. उदाहरणार्थ, Conley and Heerwig (2011) सहजगत्या 2000 च्या जनगणनेनुसार 2005 अमेरिकन समुदाय सर्वेक्षण गोळा घरगुती डेटा ड्राफ्ट निवड झाली या बद्दल माहि��ी एकत्र आणि इतके लांब मसुदा नंतर तेथून थोडे दीर्घकालीन परिणाम होते आढळले अशा गृहनिर्माण कालावधी (भाड्याने विरुद्ध शहरी) आणि निवासी स्थिरता (मागील पाच वर्षांत हलविले येत शक्यता) म्हणून परिणाम विविध लष्करी सेवा.\nहे उदाहरण स्पष्ट म्हणून, कधी कधी, सामाजिक, राजकीय, किंवा नैसर्गिक सैन्याने प्रयोग किंवा संशोधक पुरेपूर वापर केला जाऊ शकतो की जवळ-प्रयोग तयार. तो नैतिक किंवा यादृच्छिकीकृत नियंत्रित प्रयोग चालवा व्यावहारिक नाही, जेथे अनेकदा नैसर्गिक प्रयोग सेटिंग्ज मध्ये कारण आणि परिणाम संबंध अंदाज सर्वोत्तम मार्ग आहे. ते गैर-प्रायोगिक माहिती योग्य भेद शोध एक रणनीती आहे. हे संशोधन धोरण हे समीकरण सारांशात जाऊ शकते:\n\\ [\\ मजकूर {यादृच्छिक (किंवा यादृच्छिक तर) कार्यक्रम} + \\ मजकूर {नेहमी डेटा प्रवाह} = \\ मजकूर {नैसर्गिक प्रयोग} \\ qquad (2.1) \\]\nतथापि, नैसर्गिक प्रयोग विश्लेषण जोरदार अवघड असू शकते. उदाहरणार्थ, व्हिएतनाम मसुदा बाबतीत, प्रत्येक मसुदा-पात्र सेवा झाली कोण आहे (सूट विविध होते). आणि त्याच वेळी, मसुदा-पात्र नव्हता काही लोक सेवा स्वयंसेवक झाल्या. नवीन औषध वैद्यकीय चाचणी मध्ये, उपचार गटातील काही लोक त्यांच्या औषध घेणे नाही, तर नाही आणि कंट्रोल ग्रूप मध्ये काही लोक कसा तरी औषध प्राप्त होते. ही समस्या, दोन्ही बाजूंनी बंधनाची म्हणतात, तसेच इतर अनेक समस्या या प्रकरणाच्या शेवटी शिफारस वाचन काही अधिक तपशीलवार वर्णन आहेत.\nनैसर्गिकरित्या यादृच्छिक नेमणूक येणार्या लाभ घेण्याचे धोरण डिजिटल वय पहिले, पण मोठे डेटा प्रभाव वापर करण्यासाठी हे धोरण खूपच सोपे करते. आपण काही उपचार सहजगत्या नियुक्त केला गेला आहे लक्षात एकदा, मोठा डेटा स्रोत आपण उपचार आणि नियंत्रण परिस्थितीमध्ये लोक परिणाम तुलना करण्यासाठी आवश्यक आहे की परिणाम डेटा प्रदान करू शकता. उदाहरणार्थ, ड्राफ्ट आणि लष्करी सेवा परिणाम त्याच्या अभ्यासात, Angrist सामाजिक सुरक्षा प्रशासन पासून कमाई रेकॉर्ड वापर केला; या परिणाम डेटा न करता, अभ्यास शक्य झाले नाही. या प्रकरणात, सामाजिक सुरक्षा प्रशासन नेहमी मोठे डेटा स्त्रोत आहे. अधिक आणि अधिक आपोआप गोळा डेटा स्रोत अस्तित्वात आहे की, आम्ही बाह्य फरक करून तयार बदल परिणाम मोजमाप करू शकता अधिक परिणाम डेटा आहे.\nडिजिटल युगात हे धोरण स्पष्ट करण्यासाठी च्या Mas आणि Moretti च्या विचार करू (2009) उत्पादकतेला तोलामोलाचा परिणाम मोहक संशोधन केले. पृष्ठभाग वर रचना, व्हिएतनाम ड्राफ्टच्या प्रभाव बद्दल Angrist अभ्यास पेक्षा भिन्न दिसत शकते तरी ते दोन्ही शिफारस मध्ये नमुना अनुसरण. 2.1.\nMas आणि Moretti तोलामोलाचा कामगार उत्पादकता कसा परिणाम मोजमाप घेतले. एक हात वर, हार्ड काम सरदार, कारण, मित्रांकडून दबाव त्यांच्या उत्पादकता वाढविण्यासाठी कामगार होऊ शकते. किंवा, दुसरीकडे, हार्ड काम सरदार इतर कामगार आणखी बंद उशीर होऊ शकते. उत्पादकतेला सरदार प्रभाव अभ्यास स्पष्ट मार्ग यादृच्छिकीकृत नियंत्रित प्रयोग कामगार सहजगत्या विविध उत्पादन पातळी करणाऱ्या बदल लागू केले व नंतर परिणामी उत्पादन प्रत्येकासाठी मोजली जाते आहेत जेथे होईल. संशोधक, तथापि, कोणत्याही रिअल व्यवसाय कामगार वेळापत्रक नियंत्रित करू शकत नाही, आणि त्यामुळे Mas आणि Moretti एक सुपरमार्केट मध्ये घडली एक नैसर्गिक प्रयोग अवलंबून राहावे लागले.\nफक्त शिफारस आहे. 2.1, त्यांच्या अभ्यास दोन भाग होते. प्रथम, ते सुपरमार्केट चेकआऊट प्रणाली लॉग वापरले एक तंतोतंत, वैयक्तिक आहे, आणि उत्पादकता उपाय नेहमी: प्रति सेकंद आयटम स्कॅन संख्या. आणि दुसरा, कारण शेड्युलिंग, सुपरमार्केट हे केले जात होते मार्ग, ते तोलामोलाचा यादृच्छिक रचना जवळ आहे. दुसऱ्या शब्दांत, एक लॉटरी करून तरी कॅशियर शेड्युलिंग निर्धारित नाही, तो मूलत: यादृच्छिक होते. सराव मध्ये, आम्ही नैसर्गिक प्रयोग विश्वास टाकला आहे हे वारंवार \"म्हणून-तर\" यादृच्छिक दावा लाघवीपणा वर hinges. हा रँडम फरक फायदा घेत, Mas आणि Moretti उच्च उत्पादकता तोलामोलाचा काम उत्पादन क्षमता वाढते असे आढळले. पुढे, Mas आणि Moretti दोन अधिक महत्त्वाचे आणि सूक्ष्म समस्या अन्वेषण करण्यासाठी कारण आणि परिणाम अंदाज हलण्यास आकार आणि त्यांच्या डेटाबेसच्या समृद्धता वापर: हा परिणाम (ज्यासाठी कामगार प्रकारच्या परिणाम मोठा आहे) च्या धक्का बसला असून रहिवासातील आणि प्रणाली परिणाम मागे (का येत उच्च उत्पादनक्षमता तोलामोलाचा उच्च उत्पादकता होऊ करतो). आम्ही अधिक तपशील प्रयोग चर्चा तेव्हा उपचार प्रभाव आणि यंत्रणा-इन Chapter 5 या दोन महत्वाचे मुद्दे-धक्का बसला असून रहिवासातील परत येईल.\nकमाई आणि उत्पादकतेला तोलामोलाचा प्रभाव अभ्यास व्हिएतनाम ड्राफ्टच्या परिणाम अभ्यास Generalizing, तक्ता 2.3 हा अचूक समान र��ना आहे की इतर अभ्यास सारांश: एक नेहमी डेटा स्त्रोत काही कार्यक्रम परिणाम मोजण्यासाठी वापर . तक्ता 2.3 स्पष्ट करते म्हणून, आपण फक्त त्यांना कसे पाहणे माहित तर नैसर्गिक प्रयोग सर्वत्र आहेत.\nतक्ता 2.3 मोठे डेटा स्त्रोत वापरून हे नैसर्गिक प्रयोग उदाहरणे. यादृच्छिक (किंवा यादृच्छिक तर) कार्यक्रम + डेटा प्रणाली नेहमी हे सर्व अभ्यास समान मूलभूत कृती अनुसरण करा. पहा Dunning (2012) अधिक उदाहरणे आहेत.\nउत्पादकता वर प्रभाव सरदार शेड्युलिंग प्रक्रिया चेकआऊट डेटा Mas and Moretti (2009)\nमैत्री निर्मिती चक्रीवादळे फेसबुक Phan and Airoldi (2015)\nभावना प्रसार पाऊस फेसबुक Coviello et al. (2014)\nआर्थिक बदल्या संपूर्णपणे सरदार भूकंप मोबाइल पैसे डेटा Blumenstock, Fafchamps, and Eagle (2011)\nवैयक्तिक वापर वर्तन 2013 अमेरिकन सरकार पूर्णपणे बंद वैयक्तिक वित्त डेटा Baker and Yannelis (2015)\nrecommender प्रणाली आर्थिक प्रभाव विविध ऍमेझॉन येथे ब्राउझिंग डेटा Sharma, Hofman, and Watts (2015)\nजन्मलेले बाळांना ताण प्रभाव 2006 इस्राएल आणि Hezbollah युद्ध जन्म रेकॉर्ड Torche and Shwed (2015)\nविकिपीडिया वरील वर्तन वाचन स्नोडेन साक्षात्कारही विकिपीडिया नोंदी Penney (2016)\nसराव, संशोधक नैसर्गिक प्रयोग, फलदायी असू शकते जे दोन्ही शोधण्यासाठी दोन भिन्न पद्धतींचा वापर. काही संशोधक नेहमी डेटा स्त्रोत सुरू आणि जगातील यादृच्छिक घटना पाहा इतरांना जगात यादृच्छिक घटना सुरू आणि त्यांचे परिणाम काबीज डेटा स्रोत शोधणे. शेवटी, नैसर्गिक प्रयोग ताकद संख्याशास्त्रीय विश्लेषण सुसंस्कृतपणा देत नाही, पण इतिहास एक भाग्यवान अपघात बनवले एक सुंदर तुलनेत शोध काळजी पासून लक्षात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=37&Itemid=224", "date_download": "2018-11-19T11:06:27Z", "digest": "sha1:6VOZ2IMSHTKEWAQDH64SM7XMX7RBKEME", "length": 5098, "nlines": 40, "source_domain": "saneguruji.net", "title": "अपेक्षा", "raw_content": "सोमवार, नोव्हेंबर 19, 2018\nदिवाणखाना भव्य होता. ठायी ठायी कोचे होती. मध्ये बैठक होती. तेथे होड होते. महात्माजींची तसबीर तेथे होती. घना तेथे बसला होता. तो व्यवस्थापक व मालक यांची वाट पाहात होता. खिशातून टकली काढून तो तेथे कातीत बसला आणि रामनाम म्हणत होता. त्याची क्षणात तन्मयता झाली.\n“पुरे सारे ढोंग.” व्यवस्थापक येऊन म्हणाले.\n“ढोंग आहे की मनापासून कर्म होत आहे, प्रभूला माहीत. तुम्ही तरी ढोंग करू नका म्हणजे झाले. येथे महात्माजींची तसबीर तुम्ही लावली आहे, तिला सा��्ष ठेवून वागता ना\n“महात्माजी तर मालक म्हणजे ट्रस्टी म्हणतात. तुमचा निराळा प्रचार.”\n“परंतु ट्रस्टी म्हणजे आपण काय समजता\n“अज्ञानाचे पालक म्हणजे ट्रस्टी होणे. कामगारांना त्यांचे कल्याण कळत नाही. आम्ही त्यांचे हित पाहिले पाहिजे. आम्ही रोज कोर्टकचे-या करतो. ट्रस्टी म्हणजे काय ते का आम्हांला माहीत नाही\nतुम्हांला खरेच माहीत नाही. महात्माजींच्या ट्रस्टीशिपचा हा अर्थ नव्हे. कामगारांनी मालकाला म्हणायचे, ‘आम्ही श्रमून संपत्ती निर्माण करून तुमच्या हवाली ठेवतो. ती सांभाळा, नीट व्याजी लावा, किंवा आणखी उत्पादनात घाला. आम्हांला गरज भासेल तेव्हा तुमच्याजवळ मागू. चाळी नसतील तर सांगू चाळी बांधा. पगार महागाईमुळे पुरत नसेल तर म्हणू पगार वाढवा; आणि हे सारे करण्याबाबत – आमच्या कष्टर्जित संपत्तीची व्यवस्था लावण्याबद्दल तुम्हांला महिना शे-दोनशे रुपये घ्या.’ महात्माजी तर एकदा म्हणाले, कामगार जर महिना पाचच रुपये ध्या म्हणतील तर मालकाने पाचच घ्यावेत. महात्माजींच्या ट्रस्टीशिपमध्ये असा हा क्रांतिकारक अर्थ आहे. आणि मालक आयत्या बिळावर नागोबा बनला तर कामगारांनी शांतपणे सत्याग्रह करावा असेही गांधीजींनी सांगितले आहो. आहे हा अर्थ पसंत त्या महापुरुषाच्या लिहिण्यातला हा अर्थ आहे. आहे का पसंत त्या महापुरुषाच्या लिहिण्यातला हा अर्थ आहे. आहे का पसंत बोला. या अर्थाने ट्रस्टी व्हायला आहात का तयार बोला. या अर्थाने ट्रस्टी व्हायला आहात का तयार नसाल तर तुम्ही दांभिक ठराल. मग कशाला या तसबिरी नसाल तर तुम्ही दांभिक ठराल. मग कशाला या तसबिरी कशाला ही सोंगे\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/the-traffic-congestion-problem-is-not-affect-on-diwali-shoping/41793/", "date_download": "2018-11-19T12:09:53Z", "digest": "sha1:FDEVJHXSSS2Z6R4S6ZNKWD2E2WG5YYLC", "length": 12911, "nlines": 99, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "The traffic congestion problem is not affect on Diwali shoping", "raw_content": "\nघर महाराष्ट्र वाहतुक कोंडी तरी दिवाळीची खरेदी उत्साहात\nवाहतुक कोंडी तरी दिवाळीची खरेदी उत्साहात\nठाण्याच्या मुख्य बाजारपेठेत दिवाळी निमित्त खरेदीसाठी शहरासह संपूर्ण जिह्यातील नागरिकांचा ओघ वाढला आहे. मात्र वाहतुकीचे नियोजन नसल्यामुळे सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.\nवाहतुक कोंडी तरी दिवाळीची खरेदी उत्साहात\nदिवाळीच्या खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या बाजारपेठा आणि ग्राहकपेठांच्या परिसरात गर्दी आणि वाहतूक कोंडी असली तरी नागरिकांचा खरेदीचा उत्साह कायम आहे. ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेत दिवाळी निमित्त खरेदीसाठी शहरासह संपूर्ण जिह्यातील नागरिकांचा ओघ वाढला आहे. मात्र वाहतुकीचे नियोजन नसल्यामुळे सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच काही दुचाकी वाहनचालक गर्दीतूनच वाट काढत वाहन चालवत आहेत. इतकेच नव्हे तर काहीजण दुकानालगतच वाहने उभी करत आहेत. आधीच आपल्या दुकानासमोर आपली वाहने उभी करून दुकानदारांनी जागा अडवून ठेवल्या आहेत. त्यातच उरलेल्या जागेत बाहेरील वाहनचालक आपली वाहने थांबवत आहेत.\nहेही वाचा – ऐन दिवाळीत जनतेच्या ‘गैर’सोयीचा सप्ताह\nवाहतूकीच्या नियमांना धाब्यावर बसवले जात आहे\nकाही ठिकाणी वाहतुक विभागाने ‘नो एंट्री’ बोर्ड लावले आहेत. तरीदेखील त्याला न जुमानता वाहन चालवण्याचा प्रयत्न होत आहे. ठाणे शहरातील मोठ्या मैदानांमध्ये सध्या ग्राहकपेठा सुरू आहेत. गावदेवी मैदान, भगवती मैदान, गोखले रोड, राममारुती रोड, घंटाळी मंदिर परिसर या ठिकाणी खरेदीसाठी प्रचंड गर्दी होत असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे. संध्याकाळी ही कोंडी वाढते. जांभळीनाका बाजारपेठेतील या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष लक्ष दिले आहे. मात्र प्रचंड गर्दी असल्याने वाहतूक पोलिसांची कुमक कमी पडत आहे.\nहेही वाचा – रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी दणक्यात\nभुरट्या चोरांचे प्रमाण वाढले\nदरम्यान गर्दीचा फायदा उचलून हात साफ करणारी भुरट्या चोरांची टोळी सक्रिय झाली आहे. नवी मुंबईतील दाम्पत्याने तलावपाळीजवळ पार्क केलेल्या गाडीची काच फोडून १० हजारांच्या रोख रकमेसह ३५ हजारांचा मुद्देमाल चोरांनी लंपास केल्याची तक्रार नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. तर बाजारपेठ परिसरात ठाणे महापालिकेच्या एका महिला नगरसेविकेचे पाकिटच मारल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे. अशा घटनांवर नियंत्रण रहावे म्हणून बाजारपेठ परिसरात दोन पोलीस उपनिरीक्षक आणि १० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nसणासुदीचे दिवस असल्यामुळे तात्पुरती वाहतूक कोंडी होत असली तरी वाहतूक पोली��� ठिकठिकाणी कार्यरत आहेत. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत असून चार दिवसात सुमारे १८० वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून वाहतूक विभागाने सुमारे १८ हजारांपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे.\n– सुरेश लंबाते, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा\nहेही वाचा – दिवाळी खरेदीच्या वेळी चोर्‍या रोखण्यासाठी कुरेशींची जागृती\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nमध्यावधी निवडणुका ट्रम्प यांची डोकेदु:खी वाढवणार\nमुंबईकरांनो पाणी जपून वापरा – महापौर\n‘तर अटलजींनीही राम मंदिराचे दर्शन घेतले असते’\nराज्यातील कॉम्प्युटर ऑपरेटर्सचा ‘ट्विट मोर्चा’\nदिग्विजय सिंह यांना बदनाम केले जातोय – सचिन सावंत\nशहीद जवानाला कन्यारत्न, पाक हल्ल्यात आले होते वीरमरण\nन्यायालयात टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत आरक्षण द्या – शिवसेना\nसर्व्हर डाऊन; अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी केली मुदत वाढीची मागणी\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nहिवाळी अधिवेशन : ठग्स ऑफ महाराष्ट्र विरुद्ध गँग्स ऑफ वासेपूर\nओला-उबरच्या मोर्चाला पोलिसांनी लावला ब्रेक\nविरोधकांच्या बॅनरमधून सरकारची ठगबाजीची चार वर्ष\nया सेलेब्स जोड्यांचे लग्न राहीले चर्चेत\nइंदिरा गांधी जयंती विशेष दुर्मिळ छायाचित्रे\nलग्नानंतर रणवीर-दीपिका मुंबईत दाखल\nहे व्हिडिओ गेम्स एकदा तरी खेळाच\nSBI १ डिसेंबरपासून बदलणार हा नियम\n‘भाभीजी घर पर है’ फेम सौम्याचे खास क्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/durgamataca-thrilling-last-minute-victory-against-agri-kabaddi/", "date_download": "2018-11-19T11:31:23Z", "digest": "sha1:NSAUO7BEQYVJRVSGLXGGFCKHAAMA7LPT", "length": 11155, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "थरारक सामन्यात शेवटच्या मिनीटाला दुर्गामाताचा विजय", "raw_content": "\nथरारक सामन्यात शेवटच्या मिनीटाला दुर्गामाताचा विजय\nथरारक सामन्यात शेवटच्या मिनीटाला दुर्गामाताचा विजय\n पूर्ण सामन्यात आघाडीवर असलेल्या संस्कृतीने शेवटची पाच मिनीटे असताना केलेला चुकिचा खेळ दुर्गामाता स्पोर्टस् क्लबच्या पथ्यावर पडला आणि 27-17 अशा आघाडीवर असलेल्या संस्कृती प्रतिष्ठानला आगरी महोत्सवाच्या द्वितीय श्रेणी कबड्डी स्पर्धेत जिंकता जिंकता शेवटच्या क्षणी 28-27 अशी अवघ्या एका गुणाने हार पत्करावी लागली.\nतसेच अन्य दोन सामन्यात भवानीमाता क्रीडा मंडळान�� बालमित्रचा 30-15 असा धुव्वा उडवला तर साई के दिवाने संघाने गणेश कृपाचा 35-11 असा फडशा पाडत पुढच्या फेरीत प्रवेश केला.\nप्रभादेवीच्या राजाभाऊ साळवी मैदानात उभारलेल्या किरण पाटील क्रीडानगरीत बोकड आणि कोंबड्यासाठी सुरू झालेल्या द्वंद्वाचा उद्घाटन सोहळा खासदार राहुल शेवाळे, आयोजक दिनेश पाटील, मिनेश पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.\nत्यानंतर सुरू झालेल्या पहिल्याच सामन्यात कबड्डीप्रेमींना थरार अनुभवायला मिळाला. संस्कृतीच्या अवधुत धुरीच्या वेगवान चढायांनी दुर्गामाता प्रारंभापासूनच सळो की पळो करून सोडले होते.\nअवधुतने एकाच चढाईत टिपलेल्या तीन गुणांमुळे त्याने सातव्या मिनीटालाच दुर्गामातावर लोण चढवला. त्याला मयुर काटे आणि सुयश दिघे यांचीही सुरेख साथ लाभल्यामुळे मध्यंतराचा खेळ थांबायला दोन मिनीटे असताना त्यांचा संघ 15-7 असा आघाडीवर होता.\nमात्र त्यानंतर दुर्गामाताच्या प्रथमेश पालांडे आणि शुभम इंगळेने काही दमदार चढाया करत मध्यंतराचा गुणफलक 15-11 वर आणला. उत्तरार्धात पुन्हा एकदा संस्कृतीने डोके वर काढले. अवधुतने आपला भन्नाट खेळ कायम राखत आपली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली.\nशेवटची पाच मिनीटे शिल्लक असताना असलेल्या 27-17 या गुणफलकामुळे संस्कृतीचा विजय निश्चित वाटत होता. पण त्याचवेळी बचावात्मक खेळ करण्याऐवजी संस्कृतीच्या खेळाडूंनी आपला आक्रमकपणा कायम ठेवला.\nत्याचाच लाभ दुर्गामाताला झाला आणि त्यांच्या प्रथमेश आणि शुभमने जबरदस्त खेळ करीत सामन्यात पुनरागमन केले तर दुसरीकडे संस्कृतीच्या खेळाडूंना गुण मिळवणेच कठिण झाले होते. शेवटच्या मिनीटालाही संस्कृतीकडे 4 गुणांची आघाडी होती.\nतेव्हा साहिल पाटेकरने एका वेगवान चढाईत दोन गुण टिपत गुणफलक 25-27 असा आणला. त्यानंतर संस्कृतीच्या शेवटच्या खेळाडूची पकड करून लोण चढवत 3 गुण पटकावले आणि सामन्यात अनपेक्षितपण 28-27 अशी आघाडी घेतली.\nत्यानंतर शेवटची चढाई दुर्गामाताच्याच खेळाडूला मिळाली आणि त्याने वेळकाढूपणा करत आपल्या थरारक विजयावर शिक्कामोर्तब केले.\nअन्य झालेल्या सामन्यात भवानीमाता संघाने सिद्धेश परब आणि सुशांत धाडवेच्या सुसाट खेळाच्या बळावर बालमित्र मंडळाचा 30-15 असा पराभव केला.\nसाई के दिवाने संघाने गौरव सावंत आणि हेमंत बेळणेकरच्या खेळाच्या जोरावर गणेश कृपाचा 35-11 असा पाडाव केला.\nया स��मन्यात गणेश कृपाचा संघ हरण्यासाठीच उतरला असल्याचे दिसत होते. त्यामुळे हा सामना एकतर्फीच झाला. तसेच जय ब्राह्मणदेव संघाने छत्रपती शिवाजी मंडळावर 40-25 अशी मात केली. या सामन्यात अमोल गावंड आणि देवराज गावंड यांनी अप्रतिम खेळ केला.\nकसोटीत त्रिशतक करणारा पहिला भारतीय बनण्याची सेहवागने आधीच केली होती भविष्यवाणी\nमुंबईकर क्रिकेटर पाकिस्तानला नडला, न्यूझीलंडला कसोटीत मिळवून दिला शानदार विजय\nराजमाता जिजाऊ संघ शिवाई प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेत विजेता\nस्टार प्रिमीयर लीग 2018 क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाला विजेतेपद\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पात्रता फेरीतील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात\nपिकलबॉल सुपर कप स्पर्धेत एकता, स्मॅशर्स अंतिम सामन्यात समोरासमोर\nचेन्नईच्या कार्तिक, राघुलला युरो, एलजीबी-4 चे जेतेपद\nपुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक\nकबड्डीपटूच्या जिद्दीला सलाम, अपंगत्व असतानाही कबड्डी खेळणारा महारथी\nपहिल्या टी२० सामन्यात अशी असेल टीम इंडिया\nटी२० मालिका सुरू होण्यापुर्वी ही आकडेवारी तुम्हाला नक्की माहित हवीच\nपुढच्या ४८ तासांनी रोहितचे नाव टी२०मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार\n ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच\nअशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल\nत्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर\nअसे टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले\nमहास्पोर्ट्सचे अजित दादांना खुले पत्र\nक्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्मा सज्ज\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- मराठवाड्याचा सुपूत्र\n या सामन्यांत झाले तब्बल १५ खेळाडू LBW आऊट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/dhule-news-fire-jaitane-79042", "date_download": "2018-11-19T11:39:42Z", "digest": "sha1:RT6ZRUXBJCXLTNOSGQ35M35DMVK6XRSR", "length": 11168, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dhule news fire in Jaitane जैताणेत संसारोपयोगी साहित्यासह झोपडी जळून खाक | eSakal", "raw_content": "\nजैताणेत संसारोपयोगी साहित्यासह झोपडी जळून खाक\nगुरुवार, 26 ऑक्टोबर 2017\nया आगीत आगपीडितांनी घर बांधणीसाठी जमवलेले बॅगेतील 65 हजार रुपये रोकडसह तीन पत्र्याच्या कोठ्या व त्यातील स���सारोपयोगी साहित्य, एक पोते बाजरी, 50 किलो गहू व 20 किलो तांदूळ धान्य आदी खाक झाले. जैताणेचे तलाठी श्री. रोजेकर यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. त्यात सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.\nनिजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील वासखेडी रोडलगत बीएसएनएल ऑफिसजवळ राहणाऱ्या एका गरीब कुटुंबाच्या झोपडीला आज दुपारी एकच्या सुमारास लागलेल्या आगीत 65 हजार रुपये रोकड व संसारोपयोगी साहित्यासह सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले. या अग्निउपद्रवामुळे मात्र मोलमजुरी करून पोट भरणारे एक सर्वसामान्य गरीब कुटुंब उघड्यावर पडले आहे. निजामपूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.\nदीपक आनंदा इंदवे (वय-23) व्यवसाय- शिक्षण याने दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी एकच्या सुमारास खबर देणाराची आजी हिरुबाई वामन पवार (वय-75) ह्या चुलीवर चहा करीत असताना जवळील लाकडांनी पेट घेतला व त्यामुळे झोपडीलाही आग लागली. कामानिमित्त गावात गेलेल्या दिपकला ही माहिती मोबाइलद्वारा त्याचा मित्र ज्ञानेश्वर सोनवणे याने दिली. त्यांनतर दिपकसह आजूबाजूच्या लोकांनी मिळून ताबडतोब ही आग आटोक्यात आणली.\nया आगीत आगपीडितांनी घर बांधणीसाठी जमवलेले बॅगेतील 65 हजार रुपये रोकडसह तीन पत्र्याच्या कोठ्या व त्यातील संसारोपयोगी साहित्य, एक पोते बाजरी, 50 किलो गहू व 20 किलो तांदूळ धान्य आदी खाक झाले. जैताणेचे तलाठी श्री. रोजेकर यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. त्यात सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनीही प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली. दीपक इंदवे याने दिलेल्या माहितीनुसार निजामपूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक योगेश शिरसाठ घटनेचा पुढील तपास करीत आहेत.\nजैताणे वीज उपकेंद्रात अग्नितांडव\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील 25 गावांचा समावेश असलेल्या जैताणे (ता.साक्री) येथील 33 केव्ही वीज उपकेंद्रात आज (ता.3) दुपारी साडेबाराच्या...\nऔंदाणे जवळ नंदुरबार-नाशिक बसला अपघात चार प्रवासी गंभीर जखमी\nसटाणा : शहरापासून अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावरील औंदाणे शिवारात आज मंगळवार (ता.२६) रोजी सकाळी ८...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://prasadchikshe.blogspot.com/2012/03/blog-post_20.html", "date_download": "2018-11-19T12:19:38Z", "digest": "sha1:INGEX6FENPPTXWLKSCJ5M565YLOJBOZZ", "length": 37027, "nlines": 140, "source_domain": "prasadchikshe.blogspot.com", "title": "झालिया दर्शन ....प्रसाद (Prasad chikshe): मी खूप हुशार मुलगा झालो !!!!!!", "raw_content": "झालिया दर्शन ....प्रसाद (Prasad chikshe)\nमाणूस होण्याचा एक प्रयत्न ....................\nमंगळवार, २० मार्च, २०१२\nमी खूप हुशार मुलगा झालो \nअगदी संताना पण ज्याची ओढ सतत वाटत राहते ते म्हणजे बालपण. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. मला या वयोगटाचे खुपच आकर्षण आहे. सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे या वयातील सर्वात मोठी ताकद म्हंजे विस्मरण क्षमता. विनाकारण आपला मेंदू या वयात नको त्या विचारांची कचरा कुंडी बनत नाही. काही झाले तरी लवकर आपण विसरून जातो. दुसरं या वयात असलेला उत्साह व कुतूहल. सतत काही तरी नवं करावे वाटते. काही तरी नवीन समजून घ्यावं वाटत. मला फार कमी क्षण लहानपणीचे आठवतात की मी घरी एकटा आहे आणि खूप कंटाळलो आहे. एका बॉलबरोबर मी व एका बाहुलीबरोबर माझी बहिण कित्येक तास खेळत बसायचो.आपलं मन रमवण्यासाठी आपण खुपच सक्षम असतो या वयात. रात्री झोपवताना आईनी सांगितलेली चिमणा चिमणीची, चतुर कावळ्याची,रामाची, हनुमानाची तर कधी श्रावण बाळाची गोष्ट कधीही old version ची वाटत नाही. भेद, वाद, प्रथा, परंपरा, अभिमान,मान, अपमान, मत्सर,हाव,चिंता यांपासून कोसो दूर असतो आपण. आपल्या शिक्षकांवर खुपच विश्वास असतो व निर्व्याज प्रेम असते. वय वाढत जातं व मग भेद, वाद, प्रथा, परंपरा, अभिमान, मान, अपमान, मत्सर,हाव,चिंता हे सर्व आपल्यावर हावी होतात व आपण मोठे होतो \nअंबाजोगाई हे शिक्षणाचे माहेर घर. मला तर हे माझ्या स्वअनुभवाने पटले आहे. फारच उपद्व्यापी असल्याने आईच्या शाळेच्या वेळेनुसार माझ्या शाळेची वेळ असणे हे तिला, घरातील अनेक वस्तू सुखरूप रा��ाव्यात म्हणून व माझे हात,पाय व डोकेही दुखापतरहित रहावे म्हणून निकडीचे होते. त्यात आम्ही एका शाळेत टिकलो पण पाहिजेत ना अंबाजोगाईतील अनेक शाळांचा व शिक्षकांचा खास अनुभव आहे आमच्या पाठीशी \nअंबाजोगाईतील बुरुजाजवळची मुशीरमंजीलची जिल्हापरिषद शाळा ही माझी पहिली शाळा. जिरे गल्लीतील मुक्त जीवन सोडून त्या बंदिस्त खोल्यात शिकणे म्हणजे मला माझ्यावर जबरदस्ती वाटे. मग आमचे असहकार आंदोलन सुरु. रडणे, आक्रस्ताळेपणा हे आमचे हत्यार. पहिल्या दिवसाच्या शाळेनंतर आम्ही हे हत्यार शाळेत जाण्याच्या विरुद्ध वापरले आणि विजयी पण झालोत. माझी आई माझ्यापेक्षा साहजिकच हुशार होती. तिने शाळेतील मोठ्या बाई मंकले बाईना सांगितले. मंकले बाईनी वरच्या वर्गातील चार धष्टपुष्ट मुलं घरी पाठवली. त्यांनी माझी चक्क उचलबांगडी केली. दोन मुलांनी पुढून आपल्या खांद्यावर माझे दोन्ही हात घेतले व उरलेल्या दोघांनी दोन्ही पाय त्यांच्या खांद्यावर घेतले. माझे तोंड आकाशाकडे. याला उचलबांगडी म्हणत. अश्या राजेशाही पद्धतीने व आमच्या पद्धतशीरपणे चाललेल्या सुरांच्या भोंग्यात आमची मिरवणूक जिरे गल्ली ते मुशीरमंजील शाळेपर्यंत काढण्यात आली. मंकले बाई व उचलबांगडी या खेरीस त्या शाळेतील फारश्या गोष्टी आठवत नाहीत. तसं फार काळ त्या शाळेत रहावे पण लागले नाही.\nमला दुसऱ्या शाळेत घालण्याचे ठरवले. गुरुवार पेठेतील महिला मंडळाच्या बालक मंदिरात. अंबाजोगाईतील माई खेडगीकर, निर्मलाताई कुंबेफळकर, माझी पणजी कमलाबाई देशपांडे अश्या अनेक शिक्षित महिलांनी ते सुरु केले होते. नेण्यासाठी मस्त सायकल रिक्षा होता.खास लहान मुलांना शाळेत नेण्यासाठी.मागच्या दोन चाकांवर निळ्या रंगाचा पत्र्याचा डब्बा असे. त्यात बसण्यासाठी लाकडाचे बाक व बाहेर पाहण्यासाठी जाळीच्या खिडक्या. मला रिक्षा फारच आवडायची पण त्यात बसायचे म्हणजे शाळेत जाणे गरजेचे. रिक्षा, मधल्या सुट्टीतील खाऊ व रडत असताना जवळ घेऊन बसणारी जुबाताई म्हणजे अरुंधती लोहिया पाटील, ह्या स्मरणात राहिलेल्या आठवणी.\nअंबाजोगाईत इंग्रजी माध्यमाची बालवाडी पहिल्यांदा सुरु केली ते अनिल होळसमुद्रेकरांच्या पत्नीने. आमची स्वारी मग त्या शाळेत दाखल झाली. आकर्षक नारंगी रंगाचा टायसहित गणवेष मला खुपच आवडला होता.शाळा होळसमुद्रेकरांच्या आदर्श कॉलनीतील त्य���ंच्या स्वगृहीच चाले. एके दिवशी मी लघुशंकेसाठी त्यांच्या स्नानगृहात केलो. कुणी बघेल म्हणून आतून कडी लाऊन घेतली. मोकळे झाल्यावर कडी काढायचा प्रयत्न करू लागलो. काही केल्या मला ती कडी निघेना. आत मध्ये जोरात भोंगा काढला. बाहेर सगळे आले पण काय करणार शेवटी जर्मनचा तांब्या होता तो जोर जोरात कडी वर मारून १५ -२० मिनिटांनी मी बाहेर पडण्यात यश मिळवले. भयानक अनुभव होता तो. कधीही विसरता न येणारा.\nमाझ्या आयुष्यातील पहिली चोरी पण मी ह्या शाळेत केली. शाळेतील एका मुलीकडे एक लाल रंगाची लंबगोलाकार डबी होती. त्यात ती पाटीवर लिहिण्याच्या वेगवेळ्या पेन्सिली ठेवायची. ती डबी फारच मनात बसली होती. वेळ साधून डल्ला मारला. घरी घेऊन गेलो. आईने दप्तरात ती डबी पाहिली. माझा पराक्रम तिच्या लक्षात आला. ती काहीच म्हणाली नाही. पण दुसऱ्या दिवशी ती मुलगी प्रार्थनेच्या वेळी मला खूप चिमटे घेत होती. काहीच कळत नव्हतं. थोडया वेळानी ती डबी मी तिच्या जवळ पाहिली. माझे दप्तर पाहिले, त्यात डबी नव्हती. तिने काय जादू करून आपली डबी परत मिळवली हे बरेच दिवस कळले नव्हते.\nअनिल होळसमुद्रेकरांनी अंबाजोगाई सोडले व आमची रवानगी झाली अंबाजोगाईतील सुप्रसिद्ध इंग्रजीचे शिक्षक गोटे गुरुजींच्या लिटील फ्लॉवर स्कूल मध्ये. शाळा बदलली, गणवेश बदलला. जुन्या वाड्यात ही शाळा चाले. वर्गात अनेक ओळखीचे मित्र होते. अजय खुरसाळे हा आधीपासून ओळखीचा होता. एक दिवस मी एका मुलीचे केस ओढले, का ते आठवत नाही. मुलीने गोटे गुरुजींना सांगितले. पांढरे शुभ्र कपडे घालणारे गोटे गुरुजी खूप शिस्त प्रेमी.आपल्या कपड्याच्या विरुद्ध रंगाचा म्हणजे काळ्या रंगाचा लांब व गोल रूळ ते मारण्यासाठी वापरायचे.त्याची आम्हाला खूप भीती वाटायची. आमचे कर्म मुलीनी गुरुजींना सांगितल्यावर आम्हाला त्या रुळाचा चांगलाच प्रसाद मिळाला. तसे आमचे अनेक पराक्रम घरापर्यंत पोहोंचले होते. तसंते इंग्रजी माध्यम पण जड जातंय हे आईला लक्षात आले असेल.\nआमची रवानगी छल्यावरच्या खोलेश्वर शाळेत झाली. घसरगुंडी व कोदरकर सरांनी वर्गात लक्ष नसल्याने पाठीत मारलेला गुद्दा व हृदयात बसलेली धडकी मात्र आठवते. काय माहित नाही पण थोड्याच दिवसात माझी रवानगी योगेश्वरी प्राथमिक विद्यालयात झाली. तिथे मात्र थोडा जास्त काळ काढला. जवळ पास ३ वर्ष. माझी तुकडी होती “ब”. अ तुकडी�� हुशार मुलं असायची. मी त्यातला नव्हतो.\nमुंडे गुरुजींच्या पिळदार मिशा, कपाळावरील अष्टगंध, त्यांची शिकवातानाची अदाकारी व शिक्षा करताना वापरलेली ठकुबाई मी कधीच विसरू शकणार नाही. खाँसाहेब व त्यांचा मुलगा मुसा हे आमचे रिक्षा वाले मामा. अगदी बाबा होते त्या वेळेपासून खाँसाहेबांच्या रिक्षातच आम्ही फिरायचो. ते निवृत्त सैनिक होते. बाबा आजारी असताना व त्यांचे निधन झाल्यावर त्यांनी आम्हाला खुपच मदत केली. माझ्या दहावीच्या परीक्षेपर्यंत त्यांनी मला घेऊन जाण्याचे व आणण्याचे काम केले. शाळेचे मुख्याध्यापक चौधरी गुरुजी, खूप उंच,पांढरे धोतर, त्यावर पांढरा शुभ्र नेहरू शर्ट व पांढरी गांधी टोपी व टोकदार नाक. गुरुजींचे व्यक्तीमत्व खुपच प्रभावित करणारे होते. मी शाळेत मस्त रमलो होतो. संतोष डागा, किरण अंबेकर,मनिष रुपडा असे अनेक जीवाभावाचे मित्र होते.\nआईच्या शाळेची वेळ बदलली व मग माझी शाळा पण. अगदी आमच्या चौधरी गुरुजींच्या सारखेच दिसणाऱ्या संदीकर गुरुजींच्या कार्यालयात मला नेण्यात आले. खोलेश्वर शाळेतील कोदरकर गुरुजींचा गुद्दा चांगलाच लक्षात होता. मनात भीती होती. मी शाळा बदलण्यासाठी तयार नव्हतो. संदीकर गुरुजींनी पहिल्या भेटीतच त्यांच्या प्रेमळ बोलण्याने माझी भीती दूर केली. ४ थीला मी छल्या वरच्या, कवठाच्या झाडाजवळच्या खोलेश्वर शाळेत जाऊ लागलो. सुहास सेलूकर उर्फ उक्या, आनंद कुलकर्णी उर्फ अण्णा, शरद भोसले उर्फ शऱ्या हे सारे माझे जिगरी दोस्त. गणित शिकवणारे क.र.जोशी गुरुजीनी मी पहिल्यांदा गांधीजींवर केलेलं भाषण ऐकून दिलेली शाब्बासकी अजून लक्षात आहे. त्या बरोबर भाषण करताना लटलटणारे पाय पण मराठी शिकवणाऱ्या बालासाहेब गुरुजींनी माझे अक्षर मात्र चांगले करून घेतले. ते खूप रागीट होते. माझ्या शुद्धलेखनाच्या वहीतील एका लिखाणावर त्यांनी दिलेले छान हा शेरा माझ्या तोपर्यंतच्या शिक्षण यात्रेतील सर्वात मोठा बहुमान होता.\n५ वीला मग घराजवळील खोलेश्वर माध्यामिक शाळेत जाऊ लागलो. जून मध्येच विषाणू संसर्गामुळे एक महिना शाळेत उशिरा गेलो. ५ वी ते ७ वी पर्यंत माझ्या अनेक क्षमता विकसित झाल्या. मुळे गुरुजींमुळे चित्रकला, केशव मुंडे व महामुनी गुरुजींमुळे खेळ, भारतराव धर्मराव गुरुजी व धाटबाईंमुळे निबंध लेखन व वाचन, वि.वा देशपांडे गुरुजी व हेबाळकरबाईंमुळे व��ज्ञाना बद्दलचे कुतूहल व इतिहासाबद्दलची अभिरुची. पण या सोबत गाण्याच्या एका स्पर्धेत एका गुरुजींनी “गर्दभ गायन” म्हणून मारलेल्या शेऱ्यामुळे मी कधी गायनाकडे वळलो नाही. पुढे देगलुरकर गुरुजी आले. त्यांच्या मुळे थोडं गाणं ऐकायला, आवडायला लागले. “आकाशी झेप घे रे पाखरा” हे त्यांच्या आवाजातील गाणे मी कधी विसरू शकत नाही. पुढे ते माझे जगण्याचे तत्वज्ञान बनले. खूप तयारी करूनही कथाकथन स्पर्धेत बोलण्यासाठी उभे राहिल्या बरोबर भरलेली थरथरी,मेंदूला आलेल्या मुंग्या व सर्वांसमोर पळून जावं लागल्याने अगदी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षापर्यंत स्टेजवर बोलण्याची हिम्मत केली नाही.\nहे सर्व असले तरी प्रचलित शिक्षणात जे फारच गौरवाचे असते ते चांगले गुण मिळवण्याची क्षमता काही माझ्यात निर्माण झाली नाही. आमचे लक्ष अभ्यास करताना एका ठिकाणी कधीच नसायचे. आई अभ्यास घेण्यासाठी बसली तर चीडचीड व्हायची तिची. मार पण खूप खाल्ला.अगदी पहिली पासून सर्व प्रकारच्या शिक्षकांच्या शिकवण्या लावल्या. फक्त एकट्याला शिकवण्या पासून ते शाळेतील शिक्षकांच्या घरी जाऊन शिकण्यापर्यंत. काही प्रगती नाही. पालथ्या घडयावर पाणी. मला कधीही फार चांगले गुण मिळाले नाहीत पण प्रथम श्रेणी मात्र कधी चुकली नाही. अभ्यासाच्या नावानी बोम्बच होती आमची.\n७ वीला बोर्डाची परीक्षा. आईने तिच्या परीने सर्व गोष्टी केल्या पण मी काही अभ्यास करत नव्हतो. २ किलोमीटर वर असणऱ्या तांदळे गुरुजींकडे पण शिकवणी लावली. परिवहन मंडळाच्या शहर वाहतूक बसनी मी २ रुपयाचे तिकीट काढून जायचो. फार काही बदल घडला नाही. शेवटी सततचे लक्ष राहवे व थोडया धाकानी अभ्यास करावा म्हणून माझी रवानगी लतामावशी कडे करण्यात आली. मावशी माझ्या पणजोबांच्या वाड्यात राहायची. तिथे महेश कानडे नावाचा योगेश्वरी मध्ये शिकणारा खूप हुशार मुलगा राहायचा. खूप चांगला अभ्यास करायचा. आता पर्यंत माझे मित्र माझ्या सारखेच मैदानावर रग जिरवायचे. पुस्तक आणि अभ्यास हे आमचे शत्रू. महेशच्या संगतीत राहून चांगला अभ्यास करेल असे मावशीला वाटले. त्याच्या बरोबर मला तिने जवळच नाना जोशींच्या वाडयात रहाणाऱ्या व योगेश्वरीशाळेत शिकवणाऱ्या जोशी गुरुजींकडे शिकवणीला पाठवले. गुरुजींना सर्व जण वि.र.गुरुजी म्हणायचे. खोलेश्वर मधील क. र. जोशी गुरुजींचे ते लहान भाऊ होते.\nअंबाजोगाईतील ७ वी बोर्ड व शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारी करून घेणाऱ्यांत वि.र.गुरुजींचे नाव फार मोठे होते. खूप हुशार व मोठ्या लोकांची मुलं मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांच्याकडे यायची. मी महेश बरोबर त्यांच्या कडे जाऊ लागलो. खोलेश्वरचा मी एकटाच होतो व गुणाच्या टक्केवारीत सर्वात खालून पहिला गुरुजी शिकवायचे कमी पण मुलांनी समस्या विचाराव्यात व त्यांचे ते निराकरण करायचे. मुलं पण अभ्यास करणारी होती. त्यामुळे त्यांना अनेक न सुटलेली गणितं असायची. मला मात्र फार समस्या नसायच्या.कधी तरी आपण पण विचारले पाहिजे म्हणून काही गणितं करायचा प्रयत्न केला तर प्रत्येक गणित अडायला लागले. पहिल्यांदा मला काहीच समजत नव्हते. काही गोष्टी हळूहळू लक्षात यायला लागल्या. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र वापरून क्षेत्रफळ काढायला पहिल्यांदा शिकलो.\nशिष्यवृत्ती परीक्षा जवळ आल्याने महेश व त्याचे मित्र त्यांचा ते अभ्यास करायचे. गुरुजींच्या घराच्या देवळी मध्ये. २०-२५ शिष्यवृत्ती परीक्षेचे पुस्तके होती. त्यातील पुस्तकातून ते अभ्यास करायचे. गुरुजींचा चुलत भाऊ विठ्ठल, अजय खुरसाळे, महेश सबनीस असे अनेक जण असायची. मी पण ७ वी च्या गणिताच्या शिकवणीला बसण्यापेक्षा महेश व मित्रांबरोबर ७ वी शिष्यवृत्तीचा अभ्यास करायला लागलो. गणितात रस निर्माण होत होता.\n७ वी बोर्ड परीक्षेचा निकाल लागला. मला सेकंड क्लास मिळाला. परत माझी शाळा बदलली.योगेश्वरी माध्यमिक मध्ये “G” तुकडीत प्रवेश मिळाला. माझ्या आयुष्यात एक मोठ स्थित्यंतर होत ते. ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेत मात्र मी पास झालो. गुणवत्ता यादीत नाही आलो पण गणितात मला ३५ गुण मिळाले होते. चवथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत मी गणितात नापास होतो. ७ वी चा निकाल असो किवा गुरुजींच्या घरी बसून हुशार मित्रांबरोबर केलेला अभ्यास या मुळे मला स्वतः हून अभ्यास करावा वाटायला लागले. मी खूप अभ्यास करायला लागलो व आधी वर्गातून, मग शाळेतून पहिला, दुसरा यायला लागलो. मी खूप हुशार मुलगा झालो. दहावीला गणितात १५० पेकी १४८ तर १२ वीला १०० पेकी ९९ तर इंजिनिअरिंग च्या दुसऱ्या वर्षी Maths-3 मध्ये १०० पेकी ९२ गुण मी घेतले. पुढे आयुष्यात अनेक स्थित्यंतरे होत गेली.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ��या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआपले दर्शन झाले, धन्यवाद\nआता विश्वात्मके देवे ....\nअरुणाचलप्रदेश ४ :-\"शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नजर चीनकडेच आहे. म्हणजे शत्रूकडेच करड्या नजरेतून राजे लक्ष ठेवत आहेत.\"\nअरुणाचलप्रदेश ५ :-“सर, मै खुदको सही साबित करणे के लिये ये गाय मास नही खा रहा हूँ”\nपाण्याची गोष्ट २ :- यंदाचा दुष्काळ भयाण..जमीन,झाडं, प्राणी, पक्षी, नाही तर मानसं पण करपू लागली.\nती आई होती म्हणुनी......अरुणाचल २\nराष्ट्रपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nदेशाबद्दलचे अज्ञान, आपले एक मोठं राष्ट्रीय पापच नाही का\n“ सर, मै भारतीय हूँ इसका मुझे अभिमान है”\nहृदये जोडणाऱ्या चालत्या बोलत्या विश्वविद्यापीठाची यात्रा..... ‘द वॉकिंग सेंट’\nत्या दिवसापासून १३ वर्षांच्या मीराताई अडीच महिन्या...\nपर्वताच्या उंच टोकाहून भारतमातेचे शेवटचे टोक पाहता...\nमी खूप हुशार मुलगा झालो \nनिर्मात्यानी प्रत्येकाला मदत करण्यासाठी धावून जाता...\nविशेष विभागीय समाज कल्याण अधिकारी वर्ग १\n'बेम्भाटे मास्तरांची शाळा' (1)\nझालिया दर्शन १ चे प्रकाशन (1)\nपरिणाम करणारे घटक (1)\nया प्रवासात माझे सहप्रवासी व्हा \nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nआपला समाज विविध प्रकारच्या लोकांनी बनलेला आहे. आपला समाज व या समाजात पूर्वीपासून चालत असणारी मनुष्य निर्माणाची व समाजसंस्थापनेची प्रक्रिया याचे योग्य दर्शन झाले की त्याच्याशी आपले भावनिक नाते बनते. जर हे पवित्रभाव (भक्ती) जपत समाजाच्या समस्या सोडवण्याचे ज्ञान व कर्मयुक्त काम सर्वांच्या सोबत केले की विराटाचे दर्शन होते.एकदा असे दर्शन झाले की जनी जनार्दन हा भाव अधिक खोलवर रुजतो.\nएखादी घटना,स्थिती,परिस्थिती, व्यक्ती पाहिल्यावर प्रथम पाहणे होते. जर ते हृदयाला भिडले तर मग त्या बद्दलचा भाव मनात निर्माण होऊन ते अभिव्यक्त होतात. त्यानंतर त्या बद्दल बराच काळ आपल्या डोक्यात विचार चालू राहतात, चिंतन सुरु होते. आपण थोडं मुळात जाऊन विचार करतो. त्या चिंतनातून जीवनाचा अर्थ समजून घेत, वास्तवाला समजून घेण्याचा दृष्टीकोन आपण बनवतो त्याला पण दर्शन म्हणतात. असा अर्थ समजून घेऊन अज्ञान, परंपरावादी व रुढीवादी विचारांना नष्ट करून सार्थ ज्ञान प्राप्त करणे म्हणजे दर्शन.\nrajareddychadive द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/irfaan-khan-social-media-photos-296072.html", "date_download": "2018-11-19T11:55:09Z", "digest": "sha1:FXLXCJQQ6YOFAJUG6KC4XSZK4P5DJA74", "length": 13749, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कॅन्सरवर उपचार घेणाऱ्या इरफान खानचा हा हसरा फोटो पाहिलात का?", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदा���\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nकॅन्सरवर उपचार घेणाऱ्या इरफान खानचा हा हसरा फोटो पाहिलात का\nइरफान खान सध्या कॅन्सरवर लंडनमध्ये उपचार करतोय, हे तर आपल्याला ठाऊक आहे. नुकताच त्याने सोशल मीडियावर आपला हसरा फोटो पोस्ट केलाय.\nलंडन, 16 जुलै : इरफान खान सध्या कॅन्सरवर लंडनमध्ये उपचार करतोय, हे तर आपल्याला ठाऊक आहे. नुकताच त्याने सोशल मीडियावर आपला हसरा फोटो पोस्ट केलाय. एका खिडकीच्या काचेतून इरफान खानचा हसरा फोटो दिसतोय. त्याच्या कानात इयरफोनही आहेत. कदाचित तो एखादं गाणंही ऐकत असेल. नुकताच त्याला लंडनच्या भारतीय चित्रपट महोत्सवात स्पेशल आयकाॅनचा पुरस्कार मिळालाय. तो त्याला त्याच्या लंडनच्या घरी जाऊन दिला गेला. इरफानचे दोन सिनेमे या फेस्टिवलमध्ये दाखवले गेले. डूब: नो बेड आॅफ रोझेस आणि साँग आॅफ स्काॅरपिअन्स.\nमध्यंतरी पाकिस्तानच्या एका स्पोर्ट अँकरनं इरफानचा लंडनमधला इंग्लड विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना पाहतानाचा फोटो शेअर केला होता. इरफानला अशा प्रकारे आनंदी मूडमध्ये पाहून त्याच्या फॅन्सना खूप आनंद झालाय. तो लवकर बरा होऊन भारतात परतू दे, हीच इच्छा सर्वजण करतायत.\nअभिनेता इरफान खान सध्या न्यूरोएंडोक्राइन कॅन्सर या दुर्धर आजारावर लंडनमध्ये उपचार घेतोय. आपलं काम,करियर, आरामदायी आयुष्य सगळ्या गोष्टींना पूर्णविराम मिळाला. या उपचारादरम्यान टाइम्स नेटवर्कचे अंशुल चतुर्वेदी यांच्याशी इरफाननं संवाद साधला.काही दिवसांपूर्वी तो म्हणालाय, अनिश्चितता हीच एक निश्चित गोष्ट आहे हे मला neuroendocrine cancerशी लढताना समजली.\nइरफान खान सांगतो,मी अनेक स्वप्नं आणि इच्छा आणि महत्त्वाकांक्षा उराशी बाळगून एका भरधाव ट्रेनने जात होतो आणि अचानक टीसी येऊन म्हणाला तुमचा स्टाॅप आलाय. आता तुम्हाला उतरावं लागेल. इरफाननं त्यावेळी लिहिलेल्या पत्रानं सगळ्यांच्या मनाचा ठाव घेतला होता.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: irfaan khanphotossocial mediaइरफान खानसोशल मीडियाहसरा फोटो\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nVIDEO : रितेश देशमुखच्या 'माऊली'चं पहिलं गाणं लाँच\nऐश्वर्याच्या लुकपुढे करिना पडली फिकी; अॅवॉर्ड फंक्शनला आणखी कोण झळकलं बघा\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%80/", "date_download": "2018-11-19T11:15:28Z", "digest": "sha1:PGTQPLLA4CVQY32LLAXL46EDRNHMUHAP", "length": 10631, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सरोगसी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंड���या' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nअभिनेत्री साक्षी तन्वर झाली आई\nछोट्या पडद्यावर कधी मालिकेतून, तर कधी जाहिरातीतून तिनं आईच साकारलीय. आणि आता खऱ्या आयुष्यातही साक्षी आई बनलीय.\nआरक्षणासाठी अब्दुल सत्तार यांचा आमदारकीचा राजीनामा\nनागपुरात आमिष देऊन सरोगसी मदर बनविणारे रॅकेट सक्रिय\nश्रेयस-दीप्तीच्या घरी कन्यारत्न, सरोगसीनं बाळाचा जन्म\n...आणि सनी लिआॅन झाली जुळ्या मुलांची आई\nमयत प्रथमेशच्या 'जतन' शुक्राणूंपासून सरोगसीचा पहिलाच यशस्वी प्रयोग \nसरोगसीने मुल मिळवणाऱ्या मातांनाही मातृत्व रजेचा लाभ; 26 आठवडे मिळणार सुट्टी\n...आणि सनी लिओन बनली लातूरच्या चिमुकलीची आई \nसनी लिओन लवकरच देणार 'गुड न्यूज'\nतुषार कपूरच्या लक्ष्यच्या वाढदिवसाला तैमुरची हजेरी\nमुलीला मिळालं आईचं गर्भाशय\n लग्न करा,समस्या असेल तर डाॅक्टरकडे जा - अबू आझमी\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/google-assistent/", "date_download": "2018-11-19T11:33:08Z", "digest": "sha1:B5Z27YIDP2PYKXJDJ6NQ2G44N54OCKST", "length": 8684, "nlines": 104, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Google Assistent- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : ��ापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nVIDEO : हॅलो गुगल म्हणणाऱ्या Google Assistant ने आदेश देताच झाडली गोळी\nकाही दिवसांपूर्वी Google Assistant वर एक प्रयोग करण्यात आला. जो पाहिला की तुम्हाला मोठा धक्का बसेल.\nटेक्नोलाॅजी May 12, 2018\nआता गुगल असिस्टंट करणार तुमची सर्व कामं\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/10-st-volunteers-asked-voluntary-death/", "date_download": "2018-11-19T11:33:39Z", "digest": "sha1:K6MCH2ZSSAYBZC6AM4DZCG2WHZIZD3L6", "length": 7216, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "एवढ्या पगारात घर चालवू शकत नाही ; एसटी कर्मचाऱ्यांनी मागितली स्वेच्छा मरणाची परवानगी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nएवढ्या पगारात घर चालवू शकत नाही ; एसटी कर्मचाऱ्यांनी मागितली स्वेच्छा मरणाची परवानगी\nटीम महाराष्ट्र देशा : एसटी कामगारांना न्याय मिळवून देण्यात संघटना आणि सरकार कुचकामी ठरले आहे. कर्मचारी मानसिक, आर्थिकदृष्ट्या दुरबल झाले आहेत. त्यामुळे आता येथील चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेतील ११० कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली आहे.\nएसटी महामंडळाच्या कन्नड आगारापाठोपाठ रविवारी औरंगाबाद येथील चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेतील ११० कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा मरणाची परवानगी राज्यपाल , मुख्यमंत्री यांच्याकडे मागितली आहे. यासंदर्भात कार्यशाळा व्यवस्थापकांना कर्मचाऱ्यांनी निवेदन दिले.\nनिवेदनात म्हटले आहे कि, जानेवारी २०१७ मध्ये एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करणे, करारपद्धत रद्द करून आयोगाप्रमाणे वेतन रचना करणे आदीसंदर्भात निवेदन देण्यात आले, परंतु वर्ष उलटूनही प्रति��ाद मिळाला नाही. एसटी कर्मचारी अत्यावश्यक सेवेत येत असताना मिळणार पगार अत्यंत कमी आहे. या पगारात घर चालवू शकत नाही. आजघडीला ९० टक्के कर्मचारी कर्जबाजारी आहेत. वारंवार निवेदन देऊनही प्रतिसाद मिळत नाही.\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nटीम महाराष्ट्र देशा- जगाला वंदनीय असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केल्याच्या कारणावरून विद्यार्थ्याला…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/congress-naxalite-affiliations-bjp/", "date_download": "2018-11-19T12:24:27Z", "digest": "sha1:2PIKXLEUICE3GPV7SAXUX7LSBWQGLCYY", "length": 7217, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नक्षलवादी संघटनांशी काँग्रेसचे लागेबांधे; भाजपचा आरोप", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनक्षलवादी संघटनांशी काँग्रेसचे लागेबांधे; भाजपचा आरोप\nदेशात बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनांशी काँग्रेसने हातमिळवणी केली असून २०१९ मध्ये मोदी सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी देशात अराजक माजवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. गेल्या वर्षी झालेले भीमा-कोरेगावमध्ये झालेले आंदोलन उत्स्फूर्त नव्हते, तर शहरी नक्षलवादी संघटनांनी कृत्रिमरीत्या घडवून आणले होते, अस�� देखील भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत म्हंटलं.\nया आरोपामागील पुरावा म्हणून पात्रा यांनी कॉम्रेड रोना विल्सन यांना कॉम्रेड एम या नावाने लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला. ‘कमिटी फॉर रिलिज ऑफ पॉलिटिकल प्रिझनर’ (सीआरपीपी)च्या वतीने लिहिले अहे. कॉम्रेड रोना यांना बुधवारी नवी दिल्लीतून पुणे पोलिसांनी अटक केली आहे.\nपुणे पोलिसांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही या पत्राचा उल्लेख झाला होता. पुणे पोलिसांकडेही संबंधित पत्र असल्याचा दावा पात्रा यांनी केला. या पत्रात नक्षलवाद्यांना काँग्रेस गुप्तपणे मदत करत असून देशात अराजक माजवण्याचा कट करण्यात आला असल्याचं देखील त्यांनी म्हंटलं आहे.\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nटीम महाराष्ट्र देशा- राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार ‘एसईबीसी’…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/fashion/bold-print-by-bold-prints/articleshow/63846098.cms", "date_download": "2018-11-19T12:30:35Z", "digest": "sha1:6D7AOGFXVW6USLSQN2RQRAZOYWOZGFTN", "length": 12570, "nlines": 140, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "fashion News: bold print by bold prints - बोल्ड प्रिंट्सने दिसा बोल्ड | Maharashtra Times", "raw_content": "\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nबोल्ड प्रिंट्सने दिसा बोल्ड\nसध्या ट्रेण्ड आहे बोल्ड प्रिंट्सचा...\nसध्या ट्रेण्ड आहे बोल्ड प्रिंट्सचा. जर तुम्ही उन्हाळ्याशी संबंधित कपड्यांसोबत हा प्रयोग करीत असाल, तर तुम्हाला स्टायलिश दिसण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. यात तुम्ही वेस्टर्न परिधान करा किंवा भारतीय पोषाख घाला, तुम्ही या प्रिंट्समध्ये आकर्षक दिसू शकतात.\nसध्या वातावरणाने कूस बदलली आहे. उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. या मोसमात बहुतांश लोक हल्के रंग आणि फॅब्रिकवाले कपडे परिधान करतात. गर्मी असेल आणि प्रिंट्स नसेल असे कधी होऊच शकत नाही. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्हाला कूल दिसायचे असेल, तर तुम्ही बोल्ड प्रिंट्स परिधान करू शकता.\nबॉलीवूडच्या अनेक अभिनेत्री विविध पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी बोल्ड प्रिंटेड कपड्यांमध्ये दिसल्या. दीपिका पदुकोणपासून कंगना रनौटपर्यंत अनेक अभिनेत्री बोल्ड प्रिंट्समध्ये दिसून आल्या. तुम्ही जर बोल्ड प्रिंट कॅरी करीत असाल तर तुम्ही सुंदर दिसाल असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.\nबोल्ड प्रिंट्स घालण्यापूर्वी तुम्हाला जे जाणून घेणे गरजेचे आहे, की तो कशाप्रकारे घालणे गरजेचे आहे. फुल बोल्ड ड्रेस कॅरी करू नये. जो ड्रेस परिधान कराल, त्याला मिक्स अॅण्ड मॅच करून चला. जर तुम्ही साडीचा पदर बोल्ड प्रिंट ठेवत असाल तर उर्वरित साडी प्लेन ठेवावी. जर साडीचा पदर प्लेन असेल तर उर्वरित साडी बोल्ड प्रिंट असल्यास हरकत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या पसंतीनुसार बोल्ड प्रिंट निवडू शकता.\nपाश्चात्य असो वा भारतीय\nपाश्चात्य असो अथवा भारतीय, प्रत्येक ड्रेसवर बोल्ड प्रिंट चांगला व उठावदार दिसतो. त्यामुळे तुम्ही देखील यंदाच्या मोसमात आपला लूक आकर्षक व बोल्ड करू शकता. बहुतांश कॉलेज गोइंग गर्ल्स पार्टीमध्ये जायचे असल्यास बोल्ड प्रिंटच परिधान करतात. त्यात तुम्ही बोल्ड प्रिंटवाले गाऊन ट्राय करू शकता. रंगांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास डार्क पर्पल, ब्राइट येलो, रॉयल ब्ल्यू असे रंग तुमच्यावर जास्त चांगले दिसू शकतील.\nबोल्ड प्रिंट्समध्ये सध्याच्या काळात विविध प्रकारचे रंग बघायला मिळत आहेत. यंदाच्या मोसमात फ्लावर प्रिंट्स चालत आहे. त्याच प्रमाणे अॅनीमल प्रिट्सची मागणीही वाढली आहे. अलीकडच्या काळात झेब्रा प्रिंटची मागणीही होत आहे. यासोबतच चेक्स प्रिंट्सलाही मोठी मागणी आहे.\nमिळवा फॅशन बातम्या(fashion News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nfashion News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nफूड टुरिझममध्ये नवा ट्रेंड\nअमृतसर हल्लाः संशयिताना लवकरच ताब्यात घेणारः पंजाब मुख्यमंत्\nपुणे पोलिसांची BJPला MP निवडणुकीत मदत: सचिन सावंत\nदिल्लीः जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन\nमुंबई: ओला, उबर चालक पोलिसांच्या ताब्यात\nपंतप्रधान मोदींच्या हस्ते कुंडली-पलावल महामार्गाचे उद्घाटन\nआयुषी भावे मुंबईची 'श्रावणक्वीन'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nबोल्ड प्रिंट्सने दिसा बोल्ड...\nपरतला बूटा, जालवर्कचा जमाना...\n'झारा'च्या लुंगी स्कर्टची किंमत ऐकली का\nदाढी ‘न’ करण्याचा महिना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/asian-games-2018-arpinder-wins-triple-jump-gold/", "date_download": "2018-11-19T11:27:54Z", "digest": "sha1:LJXT4R7BW6IN63ELSRV7J5SHWWM7VLLJ", "length": 8765, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "एशियन गेम्स: तब्बल ४८ वर्षांनंतर भारताला ट्रीपल जम्पमध्ये सुवर्णपदक", "raw_content": "\nएशियन गेम्स: तब्बल ४८ वर्षांनंतर भारताला ट्रीपल जम्पमध्ये सुवर्णपदक\nएशियन गेम्स: तब्बल ४८ वर्षांनंतर भारताला ट्रीपल जम्पमध्ये सुवर्णपदक\nइंडोनेशियात सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारताच्या अरपिंदर सिंगला पुरूषांच्या ट्रीपल जम्पमध्ये सुवर्णपदक मिळाले. हे भारताचे या स्पर्धेतील 10वे सुवर्ण पदक आहे.\nअरपिंदरने पाचव्या प्रयत्नात 16.77 मीटर एवढी उडी मारली. तर भारताचाच राकेश बाबू यामध्ये सहाव्या स्थानावर राहिला. त्याने सहाव्या प्रयत्नात 16.38 एवढी उडी मारली. 16.40 मीटर त्याची सर्वोत्तम उडी ठरली.\nतब्बल 48 वर्षांनंतर भारताला या प्रकारात सुवर्णपदक मिळाले आहे. 1970ला मोहिंदर सिंग ग��लने 16.11 मीटर उडी मारत सुवर्णपदक मिळवले होते.\nएशियन गेम्समध्ये पहिले सुवर्ण पदक 1958ला मोहिंदर सिंग यांनी पटकावले आहे. तर लाभ सिंगने 1966ला कांस्य, 1970 मोहिंदर सिंग गीलने सुवर्ण आणि लाभ सिंगने रौप्य, 1974ला मोहिंदर सिंग गीलने रौप्य आणि 1982 एस बालसुब्रमन्यम कांस्य मिळवले आहेत. यामुळे भारताचे या प्रकारात आता तीन सुवर्णपदक झाले आहे.\nतर या 18व्या एशियन गेम्समध्ये पुरूष स्क्वॅश संघ उपांत्य फेरीत पोहचला आहे. धावपटू मनजित सिंग आणि जीन्सन जॉन्सन हे दोघे 1500 मीटरसाठी पात्र ठरले आहे. मंगळवारी (28 आॅगस्ट) या पुरुषांच्या 800 मीटर शर्यतीत मनजितने सुवर्णपदक आणि जॉन्सनने रौप्यपदक जिंकले होते.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–एशियन गेम्स: केवळ ०.२४ सेंकदाने हुकले सुवर्णपदक\n–एशियन गेम्स: टेबल टेनिस मिश्र दुहेरीत भारताला कांस्यपदक\n–एशियन गेम्स: ८०० मीटर शर्यतीत भारताची सुवर्ण आणि रौप्य कामगिरी\nकसोटीत त्रिशतक करणारा पहिला भारतीय बनण्याची सेहवागने आधीच केली होती भविष्यवाणी\nमुंबईकर क्रिकेटर पाकिस्तानला नडला, न्यूझीलंडला कसोटीत मिळवून दिला शानदार विजय\nराजमाता जिजाऊ संघ शिवाई प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेत विजेता\nस्टार प्रिमीयर लीग 2018 क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाला विजेतेपद\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पात्रता फेरीतील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात\nपिकलबॉल सुपर कप स्पर्धेत एकता, स्मॅशर्स अंतिम सामन्यात समोरासमोर\nचेन्नईच्या कार्तिक, राघुलला युरो, एलजीबी-4 चे जेतेपद\nपुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक\nकबड्डीपटूच्या जिद्दीला सलाम, अपंगत्व असतानाही कबड्डी खेळणारा महारथी\nपहिल्या टी२० सामन्यात अशी असेल टीम इंडिया\nटी२० मालिका सुरू होण्यापुर्वी ही आकडेवारी तुम्हाला नक्की माहित हवीच\nपुढच्या ४८ तासांनी रोहितचे नाव टी२०मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार\n ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच\nअशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापु���्वी १००% पाहिली नसेल\nत्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर\nअसे टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले\nमहास्पोर्ट्सचे अजित दादांना खुले पत्र\nक्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्मा सज्ज\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- मराठवाड्याचा सुपूत्र\n या सामन्यांत झाले तब्बल १५ खेळाडू LBW आऊट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://prasadchikshe.blogspot.com/2012/03/blog-post_30.html", "date_download": "2018-11-19T12:18:41Z", "digest": "sha1:H3COKRCE3A4YIZY2A3GM4467ZLIK3XDN", "length": 42695, "nlines": 150, "source_domain": "prasadchikshe.blogspot.com", "title": "झालिया दर्शन ....प्रसाद (Prasad chikshe): त्या दिवसापासून १३ वर्षांच्या मीराताई अडीच महिन्याच्या बाळाच्या आई झाल्या....", "raw_content": "झालिया दर्शन ....प्रसाद (Prasad chikshe)\nमाणूस होण्याचा एक प्रयत्न ....................\nशुक्रवार, ३० मार्च, २०१२\nत्या दिवसापासून १३ वर्षांच्या मीराताई अडीच महिन्याच्या बाळाच्या आई झाल्या....\nदेशातील सुप्त मनुष्यशक्तीचा आत्मसन्मान वाढविणारी गतिशील संघटना म्हणजे ज्ञान प्रबोधिनी. सुरुवातीस हे विधान समजायला खुपच अवघड जायचे.पण हळूहळू समाज दर्शन होत गेले व त्याचा दररोज नवा अर्थ उमजू लागला. आपल्याला अवती भोवती अनेक ठिकाणी असं काही करता येईल का थोडं डोळसपणे पाहिले की अनेक गोष्टी उमजतात.\nअंबाजोगाईतील गणेशोत्सव, त्यात प्रबोधिनीचा सहभाग जोरदार असायचा.शिस्तबद्ध मिरवणूक, सतत काही नवीन हे आता नित्याचे झाले आहे. मोठेमोठे ढोल कमरेला बांधून कित्येक तास वाजवायचे यासाठी बरीच शाररिक क्षमता लागते. ढोलाला ताशा व झांजा यांची साथ असते. या सर्वांचा समन्वय साधून विविध रचना असतात. अशा अंबाजोगाईतील प्रबोधिनीचा वाद्य गट १६ रचना वाजवतो. दरवर्षी एखाद्या रचनेची निर्मिती होते. अतिशय जोश पूर्ण व वीररसपूर्ण असे हे वादन असते. समन्वय न बिघडू देता आपल्या संपूर्ण ताकदीने प्रत्येक जण वाजवत असतो त्याच प्रमाणे एकमेकांना प्रेरणा देत असतो.फक्त जोरात वाजवणे हा वाद्य गटाचा खरा हेतू नाही. गणेशोत्सवात अतिशय विचित्रपणे गणराया समोर अनेक जणांना नृत्य करताना आपण पाहतो. काही शुद्धीत असतात तर काही सोमरसाचे सेवन करून स्वर्गीय नृत्य करत असतात. यासाठी त्यांना साथ असते ती चित्रपटातील कर्णकर्कश्य गाण्याची. प्रबोधिनीचे संस्थापक संचालक आ. आप्पासाहेब पेंडसे हे सर्व दृश्य पहात होते. गणेशोत��सवात एक आदर्श घालून देण्यासाठी त्यांनी वीररस युक्त,जोशपूर्ण व अतिशय गतिशील असे बर्ची नृत्य सुरु केले. वाद्यगटाचे खरे दायित्व हे या बर्ची नृत्याला साथ देण्याचे.बर्ची नृत्य हा प्रकार अंबाजोगाईतील मुली व मुलं हे पहिल्याच वर्षी शिकले. त्याचे सादरीकरण अनेक ठिकाणी झाले.\nअंबाजोगाईतील गणेशोत्सव व गणेश विसर्जन मिरवणूक इतर ठिकाणांपेक्षा काही वेगळी नव्हती. जे सर्व ठिकाणी होते ते इथे पण होत होते. सर्व वयोगटातील मुलं मोठ्या संख्येने प्रबोधिनीत येऊ लागल्यानंतर अंबाजोगाईतील विसर्जन मिरवणूकीत सहभागी व्हायचे ठरवले.खूप सराव केला. खूप उत्साहात व जोशात मिरवणूक निघाली. रात्री साडे नऊच्या आसपास सादरीकरण व परीक्षण शिवाजी चौकात झाले. शिवाजीचौकात मोठया संख्येने अंबाजोगाईकर विसर्जन मिरवणुकीतील मंडळांचे सादरीकरण पाहण्यासाठी येतात. प्रबोधिनीच्या सादरीकरणाच्या थोड्या आधी महेंद्रभाई व प्रशांत दिवेकर पुण्याहून आले. त्या आधीच आशुतोष बारमुख आम्हाला मदत करण्यासाठी आला होता. एकदम जबरदस्त प्रात्यक्षिक झाले आणि अगदी दिलेल्या वेळेत. अंबाजोगाईकरांना एक वेगळे व आकर्षक प्रात्यक्षिक पहावयास मिळाले. प्रबोधिनीच्या मंडळाला त्या वर्षीचे पहिले पारितोषिक मिळाले.\nगणेश विसर्जन मिरवणुकीत माझा पण पहिल्यांदाच असा कर्ता सहभाग होता.त्यामुळे ते वातावरण खूप जवळून अनुभवता आले. खूप काही करण्याची संधी होती. तरुणाईची प्रचंड उर्जा वाहताना दिसली. पण मनात एक मोठी खंत होती.जय भवानी जय शिवाजी म्हणणाऱ्या आम्हा लोकात भवानीदेवीला फारसे स्थानच नव्हते. गणेश मिरवणुकीत फार महत्वाचे स्थान स्त्रियांना नव्हते. प्रेक्षक म्हणून त्यांची उपस्थिती मोठी होती. त्यांचा सहभाग त्यावेळी असणाऱ्या वातावरणात वाढवणेही शक्य नव्हते. दोन वर्षांनी आम्ही मुलीचे ढोल पथक बसवले. खूप मेहनत घेतली पण निसर्गाने त्यावेळी खुपच मोठ संकट उभे केले. मिरवणूक चालू झाली व पाऊस धोधो पडू लागला. सर्वांची निराशा झाली. साडे आठ, नऊच्या आसपास पाऊस थोडा थांबला व एक प्रात्यक्षिक सावरकर चौकात करता आले. ज्या प्रमाणात प्रयत्न केला होता त्या प्रमाणात नवा पायंडा पाडण्यास आम्हाला यश नाही आले.\nमागच्या वर्षी मात्र आम्ही पूर्ण तयारीने उतरलो. युवतींचा वाद्य गट मोठा होता. मलाही अंबाजोगाईच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचा दहा वर्षांचा अनुभव होता. शिवाजी चौकात अनेक गणेश मंडळांच्या प्रमुखांना स्वागत स्वीकारताना बघितलं होत. अंबाजोगाईत २५-३० तरी नोंदणीकृत गणेश मंडळ आहेत. पण गेल्या दहा वर्षांत मला एकही महिला गणेश मंडळाची अध्यक्ष असल्याचे दिसले नाही. प्रबोधिनीचे गणेश मंडळ पण त्यास अपवाद नव्हते. त्याच वेळी निर्णय घेतला या वर्षी आपल्या गणेश मंडळाची अध्यक्ष महिला असेल. पण कोण हे दायित्व स्वीकारणार मन थोडं अस्वस्थ होतं. प्रबोधिनीतील सर्वांना माझी कल्पना आवडली. पण अध्यक्ष कोण होणार या बाबत प्रश्नच होता. सर्व जण विचार करत असताना सगळ्यांच्या तोंडून नाव आले मीराताई. सर्वांनी एकमताने मीराताईंची निवड केली. अगदी नोंदणी पासून अनेक ठिकाणी सर्वांना आश्चर्य वाटत होतं. शिवाजी चौकात नगराध्यक्षांच्या हस्ते मीराताईंनी स्वागत स्वीकारले. तो अंबाजोगाईतील ऐतिहासिक क्षण होता.\nज्ञान प्रबोधिनीचे विस्तार कार्य अंबाजोगाईत सुरु झाल्यापासून मीराताई कार्यरत होत्या.माझ्या मावशीच्या घराजवळच त्या राहायच्या. गीता प्रबोधिनी सुरु झाल्यावर त्या श्रोत्या म्हणून यायच्या. पुढे शिशुविहार सुरु झाले. लता मावशी बरोबर त्यांनी त्याची जबाबदारी घेतली.\nमीराताईंचे वडील मूळ धनेगाव धरणाजवळच्या काळेगाव सावरगावचे. कृष्णाबाई व किसनरावांच्या मीराताई दुसऱ्या क्रमांकाचे अपत्य. पहिले खंडेराव हे मीराताईंचे ५ वर्षांनी वडील बंधू. ताईंपेक्षा लहान बहिण हिरा. कृष्णाबाईंचे लग्न त्यांच्या नवव्या वर्षीच सोळा वर्षांच्या किसनरावांशी झाले होते. आजोबा मारोतीराव गावातील इनामदार. बरेच लोकांचे येणेजाणे होते. मीराताई आजोबांच्या फारच लाडक्या. आजोबा त्यांना प्रेमाने अहो मीराबाई म्हणून हाक मारायचे. वडील शिक्षक असल्याने ते बऱ्याच वेळा बदलीच्या गावाला असायचे. आई कधी त्यांच्या बरोबर तर कधी सावरगावला. तसे मस्त कुटुंब होत कुलकर्णींचे सर्व काही मजेत चालले होते.\nखंडेराव खूप हुशार होते. त्यांना शिक्षणासाठी औरंगाबादच्या काकांकडे ठेवले होते. बारावीच्या परीक्षेचा खूप चांगला अभ्यास त्यांनी केला होता. इकडे मीराताई सावरगावला ७ वीत शिकत होत्या. खंडेराव चांगल्या श्रेणीत १२ वी पास झाले. त्यानां डॉक्टर व्हायचे होते. काकांचा मात्र त्यांनी कृषीमहाविद्यालयात प्रवेश घ्यावा असा आग्रह होता. काका थोडे रा��ीट होते. खंडेरावांनी आपल्या आवडी नुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. या बाबत त्यांनी काकांना अंधारातच ठेवले. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला खरा पण काही दिवसात ते खूप आजारी पडले. त्यांना मधुमेह निघाला. इन्सुलिनचे इंजेक्शन सुरु झाले. त्तीन महिने ते काही महाविद्यालयात जाऊ शकले नाहीत. आजार थोडा आटोक्यात आल्यावर ते महाविद्यालयात गेले. महाविद्यालयाच्या प्रमुखांनी त्यांना पालकांचे आजारी असल्याचे पत्र घेऊन येण्यास सागितले. खंडेराव काकांकडे गेले व त्यांनी त्यांना पत्र देण्यास सांगितले.\nवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे व ते ही न सांगता हे पाहून काका चिडले व रागात म्हणाले, “माझं जर ऐकायचे नसेल तर इथे राहायचे नाही व मी तर या पत्रावर सही पण करणार नाही.”\nखंडेराव पण थोडे अस्वस्थच झाले व त्यांनी सरळ सावरगावची वाट धरली. आजोबा व वडिल त्यांची समजूत काढत होते. काकांचे बोलणे खंडेरावांनी थोडे मनावरच घेतले होते. ते काही औरंगाबादला काकांकडे जाण्यास तयार नव्हते. याच काळात त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. इन्सुलिनचे इंजेक्शन दररोज घ्यावे लागायचे ते चारपाच दिवस घेतले नाही. आजार अधिकच बळावला. त्यांना अंबाजोगाईच्या दवाखान्यात नेण्यात आले. अंबाजोगाईतील डॉक्टर काही दाखल करून घेण्यासाठी तयार नव्हते. “आजार विकोपास गेला आहे. इथे उपचार होणार नाहीत. औरंगाबादला न्यावे लागेल.” डॉक्टर सांगत होते.\nऔरंगाबादला जाणारी फक्त एकच बस आणि ती ही गेली होती. आता सकाळीच बस. दुसरे कुठले वाहन मिळणे अवघड. शेवटी राहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. ती रात्र काही खंडेराव काढू शकले नाहीत. रात्रीच त्यांचे निधन झाले.\nमोठा झालेला वंशाचा दिवा असा अचानक गेल्याने कृष्णाबाईना फार मोठा धक्का बसला होता. त्यांना यातून सावरणे खुपच अवघड गेले. “आता दोनच मुली, त्यांची लग्न झाली की त्या निघून जाणार मग आम्हाला कोण सांभाळणार” या भीतीने कृष्णाबाई नेहमी चिंतीत असायच्या. आत्ता त्या तिशीत पोहोचल्या होत्या. त्यांनी निर्णय घेतला एक अपत्य होऊ द्यायचे.\nचवथ्या अपत्यासाठी कृष्णाबाईना दिवस गेले. पण त्यांच्या मनासारखे काही झाले नाही. चवथी मुलगी झाली. याचा धक्का त्यांना परत बसला. त्यांनी ते फारच मनावर घेतले. मुलीची व आईची तब्येत फारशी चांगली नव्हती. अडीच महिने झाले. रात्री कृष्णाबाईना फणफणून एकशे चारपर्यंत ताप आला. धनेगावच्या वसाहतीतील डॉक्टराना दाखवले. त्यांनी अंबाजोगाईला नेण्याचा सल्ला दिला. पण परत तीच समस्या बस एकच आणि तीही सकाळी. त्या रात्रीच कृष्णाबाईंनी प्राण सोडले. मीराताई, हिरा, आणि छोटं पिल्लू ज्याचे अजून नाव पण ठेवले नव्हते यांचे मातृछत्र हरवले. कुठल्याही लहानग्यांची आई जाणे फारच अवघड असते पण अडीच महिन्याच्या तान्ह्या बाळाचे आई जाणे म्हणजे फार कठीण. माय मरो आणि मावशी जगो असं म्हणतात न त्या प्रमाणे बाळाची जिम्मेदारी मावशीने घेतली व ती त्याला घेऊन आपल्या घरी गेली. पुढे शिकण्यासाठी मीराताईं कळंबला काकांकडे गेल्या.\nएक दिवस मावशी लहान बाळाला घेऊन सावरगावला आली. ती थोडी अस्वस्थच होती.\n“या पुढे नाही सांभाळता येणार मला.” तिने घरातील सर्वाना सांगितले.\nकिसनराव व मारोतीराव समोर मोठाप्रश्न उभा राहिला. लहान लेकराला सांभाळणे खूप कठीण होते. शेवटी मीराताईनां कळंब हून परत बोलावण्यात आले. त्या दिवसापासून १३ वर्षाच्या मीराताई अडीच महिन्याच्या बाळाच्या आई झाल्या. स्त्रियांमध्ये हे मातृत्व जन्मतःच असते असं मला वाटते.माझी भाच्ची, शिशुशाळेतील अनेक मुली ज्यावेळी त्यांच्या बाहुल्यांच्या आई होऊन, अगदी आई प्रमाणे वागतात त्यावेळी हे खूप जाणवतं. बाहुलीची आई होणं आणि खऱ्या बाळाची आई होणं, यात खूप फरक आहे. पिल्ल्याला सकाळी उठल्यापासून त्याची शी-शु,स्नान, दुध पाजणे , त्याचे कपडे घालणे,जोजावणे,झोपवणे या सर्व गोष्टी मीराताई खूप तत्परतेने करत होत्या. या सर्वाबरोबर त्या घरच्या सर्वांचा स्वयंपाक आणि तो ही चुलीवर करत असत. इनामदारांच्या घरात अनेक लोकांचे येणे जाणे. त्यांची व्यवस्था सगळ सगळ मीराताई खूप शांत पणे करायच्या. घरात दुसरं कुणी बाई माणूस नव्हते. खूप कष्टानी ताई घर सांभाळत होत्या. मैत्रिणीबरोबर भातुकलीचा खेळ खेळण्याचे त्यांचे वय, पण त्या वास्तवातील गृहिणीचे व आईचे काम करत होत्या.\nकिसनरावांना अनेकांनी दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला. तीन तीन मुली त्यांचे कसे होणार मोठा प्रश्न होता. आजोबा मात्र याच्या विरोधात होते. त्यांची दोन लग्ने झालेली. त्यामुळे वास्तवाचे चटके त्यांनी सोसले होते. किसनरावांनी काही दुसरे लग्न केले नाही.रात्री लहान बाळाला झोपवणे खूप कठीण काम. आजोबा व मीराताई यांच्या मध्ये लहा�� बाळ असे. मध्येच ते श्वास कोंडून रडत जागे होई. दिवसभर खूप अंग मेहनत करून झोपलेल्या मीराताईंना आजोबा उठवत. मग त्या त्याला पाणी पाजून थोडे मांडीवर घेऊन थोपटून शांत करत.\nदिवसांमागून दिवस जात होते. त्या दिवशी मामी सावरगावला आली होती. आज मीराताईंना खुपच काम पडले होते. मीराताई, मामी व लहान बाळ आज सोबत झोपले होते. सर्वांना गाढ झोप लागली होती. नित्याप्रमाणे मीराताई सकाळी उठल्या. काही वेळानी त्या बाळासाठी दुध घेऊन आल्या. दुध चमच्याने भरवण्याचा त्या प्रयत्न करत होत्या पण बाळ काही दुध पीत नव्हते. त्याच्या तोंडातून ते बाहेर पडत होते.\nमीराताईंनी आजोबांना हाक दिली. आजोबा लगेच आले. त्यांनी बाळाला पाहिले. त्यांना समजायचे ते समजले होते. बाळ शाश्वत निद्रेत गेले होते. एक दीड वर्षाच्या काळात मीराताईंनी तीन मृत्त्यू पहिले होते. प्रचंड दुःख सहन केल्यावर व खूप अनाहूत संकटांना सामोरे गेल्यावर न डगमगता सामोरे जाण्याची वृत्ती माणसांमध्ये निर्माण होत असावी. तो मग प्रत्येक गोष्टीला अगदी धिटाईने न डगमगता हसतहसत तोंड देतो. ते हास्य त्यांचे नित्याचे बनते. कितीही पैसे देऊन हा अलंकार आपल्याला बाजारात मिळत नाही. ते जीवन संघर्षाचे बक्षीस असते. मीराताईंच्या चेहऱ्यावरील हास्य व त्यांची निडर वृत्ती मला नेहमी अचंबित करते.\nवयात आलेली मुलगी म्हणजे पहिल्यांदा तिचे लग्न लाऊन देणे ही त्यावेळची जगरहाटीच होती. त्यात आई नसल्याने अधिकच चिंता. धनेगाव धरणावर शामसुंदर देशपांडे नावाचा एक चांगला अविवाहित तरुण आला होता. मीराताईंच्या वडिलांना मुलगा चांगला वाटला. मीराताईचे लग्न त्यांच्या पंधराव्या वर्षी शामसुंदर देशपांडेशी झाले. वर्षभरात त्यांना किरण हा पहिला मुलगा झाला. या सर्वात मीराताईंची मनातून असलेली शिकण्याची इच्छा मात्र अपूर्णच राहिली. यासर्व प्रवासात मात्र त्या एक खूप चांगल्या गृहिणी व आई झाल्या होत्या. किरण थोडा मोठा झाल्यावर मात्र त्यांनी दहावीची परीक्षा १७ नंबरचा फॉर्म भरून व स्वतः घर सांभाळत अभ्यास करून दिली. त्या दहावी पास झाल्या. पुढे D.Ed करण्याची इच्छा होती पण घर सांभाळणे पण गरजेचे होते. याच काळात SP काकांची ( मीराताई चे पती) बदली माजलगावला झाली. वैद्य काकांचे ते मित्र त्यामुळे आम्ही त्यांना काका म्हणायचो. त्यांना माजलगावला असताना स्वप्नाली झाली. वड���लांच्या निवृतीनंतर त्यांची जबाबदारी पण मीराताईंनी घेतली. घरात सासू,सासरे व वडील असे तीन वृद्ध लोक,मुलं व काकांची चोख व्यवस्था ताई ठेवायच्या.\nमीराताईंनी यातून वेळ काढून त्यांनी बालशिक्षणाचा एक अभ्यासक्रम पूर्ण केला. काही तरी करण्याची त्यांची इच्छा होती. अगदी मुलींच्या शाळेत मधल्या सुट्टीत खाऊ विक्रीची व्यवस्था पण त्या करण्यास तयार होत्या. कोणताच संकल्प पूर्ण होत नव्हता. मुलं पण आत्ता मोठी झाली होती.\nअंबाजोगाईत प्रबोधिनीचे काम सुरु केल्यावर विवेक कुलकर्णी सर अंबाजोगाईत आले होते. त्यांनी अगदी माझे दिवसातील मिनट आणि मिनिटांचे नियोजन करून दिले त्याच बरोबर जागेच्या वापराचे. दुपारी ११ ते २ मध्ये जागा मोकळी असायची कारण त्या काळात गावातील मुलं शाळेत असत. काय करावे या काळात माझ्या समोर मोठा प्रश्न होता. याच काळात मला कळले की गणेश पिंगळे सरांच्या पत्नीने ज्ञान प्रबोधिनी,सोलापूरचा शिशु अध्यापिका अभ्यासक्रम केलेला आहे. माझे विचार चक्र चालू झाले. चला या काळात बालवाडी सुरु करावी. पिंगळे ताईंशी या बाबत बोलणे झाले पण त्यांना शक्य नव्हते. मग चोथवे काकूंना विचारले पण त्या आधीच एका बालवाडीत शिकवत होत्या. शेवटी लतामावाशीने मीराताईंच्या नावाचा प्रस्ताव माझ्या समोर ठेवला. मी लगेच तो स्वीकारला, कुठलेही कागद पत्र न पाहता. माझा विश्वास त्या कागद पत्रापेक्षा व्यक्तीच्या कार्यावर जास्त आहे.\nलतामावशी बरोबर मीराताईंनी शिशुविहारची सुरुवात केली. २५ मुलांचा गट घेण्याचे ठरले. काही दिवसातंच त्या मुलांच्या लाडक्या झाल्या. त्यांच्यात दडलेल्या सुप्त शक्तीला प्रबोधिनीच्या माध्यमातून चांगले व्यासपीठ मिळाले. थोड्या दिवसांमध्ये शिशुशाळेला अंबाजोगाईच्या बालशिक्षणात लौकिक मिळाला. दुसऱ्यावर्षी चोथवे काकू आल्या. मुलांची संख्याही वाढली. आता शिशुशाळेत २५० मुले आहेत. मीराताईंचा मुलगा अमेरिकेत मोठा इंजिनिअर आहे. मुलीचे लग्न होऊन तिला मुल झाले. ताई आता आजी झाल्या आहेत. दम्याचा खूप त्रास असून सुद्धा शिशुशाळा व प्रबोधिनी म्हणजे त्यांच्यासाठी त्यांच्या नित्य जीवनाचा एक अविभाज्य अंग आहे. त्यांनी प्रबोधिनीची द्वितीय प्रतिज्ञा घेतली. जीवनाचे बरेच अनुभव घेतलेली व संकटांशी दोन हात करत जीवन संग्राम करणारे सहकारी\nसोबत असले की काम अधिक सुखद होते.\nदिव्य ध्येय की ओर तपस्वी, जीवन भर अविचल चलता है ............\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआपले दर्शन झाले, धन्यवाद\nआता विश्वात्मके देवे ....\nअरुणाचलप्रदेश ४ :-\"शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नजर चीनकडेच आहे. म्हणजे शत्रूकडेच करड्या नजरेतून राजे लक्ष ठेवत आहेत.\"\nअरुणाचलप्रदेश ५ :-“सर, मै खुदको सही साबित करणे के लिये ये गाय मास नही खा रहा हूँ”\nपाण्याची गोष्ट २ :- यंदाचा दुष्काळ भयाण..जमीन,झाडं, प्राणी, पक्षी, नाही तर मानसं पण करपू लागली.\nती आई होती म्हणुनी......अरुणाचल २\nराष्ट्रपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nदेशाबद्दलचे अज्ञान, आपले एक मोठं राष्ट्रीय पापच नाही का\n“ सर, मै भारतीय हूँ इसका मुझे अभिमान है”\nहृदये जोडणाऱ्या चालत्या बोलत्या विश्वविद्यापीठाची यात्रा..... ‘द वॉकिंग सेंट’\nत्या दिवसापासून १३ वर्षांच्या मीराताई अडीच महिन्या...\nपर्वताच्या उंच टोकाहून भारतमातेचे शेवटचे टोक पाहता...\nमी खूप हुशार मुलगा झालो \nनिर्मात्यानी प्रत्येकाला मदत करण्यासाठी धावून जाता...\nविशेष विभागीय समाज कल्याण अधिकारी वर्ग १\n'बेम्भाटे मास्तरांची शाळा' (1)\nझालिया दर्शन १ चे प्रकाशन (1)\nपरिणाम करणारे घटक (1)\nया प्रवासात माझे सहप्रवासी व्हा \nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nआपला समाज विविध प्रकारच्या लोकांनी बनलेला आहे. आपला समाज व या समाजात पूर्वीपासून चालत असणारी मनुष्य निर्माणाची व समाजसंस्थापनेची प्रक्रिया याचे योग्य दर्शन झाले की त्याच्याशी आपले भावनिक नाते बनते. जर हे पवित्रभाव (भक्ती) जपत समाजाच्या समस्या सोडवण्याचे ज्ञान व कर्मयुक्त काम सर्वांच्या सोबत केले की विराटाचे दर्शन होते.एकदा असे दर्शन झाले की जनी जनार्दन हा भाव अधिक खोलवर रुजतो.\nएखादी घटना,स्थिती,परिस्थिती, व्यक्ती पाहिल्यावर प्रथम पाहणे होते. जर ते हृदयाला भिडले तर मग त्या बद्दलचा भाव मनात निर्माण होऊन ते अभिव्यक्त होतात. त्यानंतर त्या बद्दल बराच काळ आपल्या डोक्यात विचार चालू राहतात, चिंतन सुरु होते. आपण थोडं मुळात जाऊन विचार करतो. त्या चिंतनातून जीवनाचा अर्थ समजून घेत, वास्तवाला समजून घेण्याचा दृष्टीकोन आपण बनवतो त्याला पण दर्शन म्हणतात. असा अर्थ समजून घेऊन अज्ञान, परंपरावादी व रुढीवादी विचारांना नष्ट करून ���ार्थ ज्ञान प्राप्त करणे म्हणजे दर्शन.\nrajareddychadive द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5735577338809232044&title=Atal%20Bihari%20Vajpayee%20Obitury&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-11-19T11:14:25Z", "digest": "sha1:BWRQOYWZ5OV7PE3CNLMYHPNY4KGRCKBH", "length": 21211, "nlines": 137, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "प्रौढत्वी निज शैशव जपलेला कवी...", "raw_content": "\nप्रौढत्वी निज शैशव जपलेला कवी...\nदेशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे दीर्घ आजाराने आज (१६ ऑगस्ट २०१८) निधन झाले. अमोघ वक्तृत्व ही ओळख असलेल्या या अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाची सायंकाळ मूक व्हावी, हा दैवदुर्विलासच. पत्रकार, कवी, साहित्यिक, संसदपटू, वक्ता, नेता अशा सर्वच भूमिकांतून त्यांनी आपला अमीट ठसा उमटवला. ‘प्रौढत्वी निज शैशव जपलेला कवी’ असे या कविमनाच्या कणखर नेत्याचे वर्णन करता येईल. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचा वेध घेणारा आणि आठवणी जागवणारा हा लेख...\nही गोष्ट साधारणतः २००१-२००२ची. त्या वेळी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. त्या नात्याने ते अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेत. एकदा काही विद्यार्थ्यांसोबत ते संवाद साधत होते. त्या वेळी एका विद्यार्थ्याने त्यांना प्रश्न विचारला, ‘आपने शादी क्यों नहीं की’ त्यावर वाजपेयी उत्तरले, ‘किसी लड़की ने मुझे पसंद ही नहीं किया’ त्यावर वाजपेयी उत्तरले, ‘किसी लड़की ने मुझे पसंद ही नहीं किया’ त्या वेळी विद्यार्थ्यांमध्ये एकच हशा उसळला. ही विनोदबुद्धी आणि हजरजबाबीपणा हे वाजपेयी यांच्या स्वभावाचे एक अभिन्न अंग होते.\nवाजपेयी हे मुळात कवी. हिंदी साहित्यात त्यांच्या कवितांचा स्वतंत्र असा वकूब आहे. ‘हार नहीं मानूंगा मैं’ किंवा ‘आओ एक दिया जलाए’ यांसारख्या त्यांच्या कवितांनी अनेकांच्या हृदयात जागा केलेली आहे; मात्र या कवीमध्ये एक मिश्किल आणि खट्याळ मूलही दडले होते. ‘माझे कविहृदय मला राजकीय समस्यांना, खासकरून माझ्या विवेकबुद्धीला आव्हान देणाऱ्या समस्यांना तोंड देण्याची शक्ती देते,’ असे स्वतः अटलजींनी एकदा सांगितले होते. कवितेमुळेच आपण राजकारणात आल्याचे त्यांनी अनेकदा स्पष्ट केले होते. ही काव्यबुद्धी आणि हजरजबाबी वृत्ती अखंड त्यांच्यासोबत होती. म्हणूनच पंतप्रधान असताना जेव्हा त्यांचे विरोधक अधिक मुखर झाले आणि वाजपेयींचे आता वय झ���ले, असे म्हणाले, तेव्हा त्यांनी एका वाक्यात त्यांना सडेतोड उत्तर दिले, ‘ना मैं टायर्ड हूं ना रिटायर्ड हूं\nइंदिरा गांधी पंतप्रधान असतानाचा गुजरात निवडणुकीतील एक किस्सा आहे. एका सभेत बोलताना इंदिरा गांधी म्हणाल्या, की त्या उत्तर प्रदेशच्या कन्या आणि गुजरातची सून आहेत. त्यामुळे लोकांनी आपल्याला मत द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर झालेल्या सभेत वाजपेयी यांनी हाच धागा पकडला आणि ते म्हणाले, ‘श्रीमती गांधी या इटलीच्या सासूबाईही आहेत, हे सांगायला मात्र विसरल्या.’\nअर्थात अशी बोचरी टीका केली, तरी त्यात निर्विषता असे. म्हणूनच १९६९ साली वाजपेयींनी ‘गुंगी गुडिया’ असा उल्लेख केलेल्या इंदिराजींना केवळ दोन वर्षांनी बांगलादेशाच्या निर्मितीनंतर, संसदेत ‘दुर्गा’ म्हणण्यास त्यांना आडकाठी आली नाही. इतकेच नव्हे, तर १९७७ साली परराष्ट्रमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदा इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि आपण कोणाच्याही मागे ससेमिरा लावणार नाही, अशी ग्वाही त्यांना दिली.\nत्यांची ही उदारमनस्कता त्यांच्या विरोधकांनाही मान्य होती. एकदा अर्थमंत्री म्हणून डॉ. मनमोहनसिंग यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षनेते म्हणून अटलजींनी टीका केली. तेव्हा दुखावलेल्या डॉ. मनमोहनसिंग यांनी थेट राजीनामा देण्याची तयार दर्शविली. मग पंतप्रधान असलेल्या पी. व्ही. नरसिंहराव यांनी स्वतः अटलजींना दूरध्वनीवरून ही माहिती काढली आणि मनमोहनसिंगांची समजूत काढायला लावली.\nअन् ही जवळीक, ही समजून घेण्याची आणि समजूत काढण्याची, ही ‘एकमेकां साह्य करू’ पद्धत फक्त राजकारण्यांपुरती मर्यादित नव्हती. त्याला उच्च-नीचतेचा स्पर्शही नव्हता. जनता सरकारमध्ये अटलजींनी परराष्ट्र खाते मोठ्या तडफेने सांभाळले. त्या वेळी मंत्रिपदावर त्यांची नियुक्ती झाली, तेव्हा परराष्ट्र खात्यातील एका दाक्षिणात्य अधिकाऱ्याने तक्रार केली, की त्याला आता हिंदी शिकावी लागणार बहुतेक. हे ऐकल्यानंतर वाजपेयींना त्याला सांगितले, ‘तुम्ही माझ्याशी इंग्रजीत बोला, मी तुमच्याशी हिंदीत बोलतो. अशा प्रकारे तुमची हिंदीही सुधारेल आणि माझी इंग्रजीही सुधारेल’ अन् याच अटलजींनी संयुक्त राष्ट्रसंघात पहिल्यांदा हिंदीत भाषण करून भारतवासीयांची वाहवा मिळविली.\nते परराष्ट्रमंत्री असतानाचाच आणखी एक किस्सा. ते चीनला भेट देणार होते आणि त्यानिमित्त त्यांनी काही पत्रकारांना माहिती देण्यासाठी बोलावले होते. त्या वेळी ते नुकतेच मोठ्या आजारपणातून बरे झाले होते. त्या वेळी एकाने त्यांना विचारले ‘कैसी तबियत है आपकी’ त्यावर अटलजी तडक उत्तरले, ‘चायनीज फूड खाने के लिये बढ़िया’ त्यावर अटलजी तडक उत्तरले, ‘चायनीज फूड खाने के लिये बढ़िया\nनुकतेच निधन झालेले कम्युनिस्ट नेते व लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात वाजपेयी यांची आठवण दिली आहे. चटर्जी यांचा पासपोर्ट आणीबाणीच्या काळात जप्त करण्यात आला होता. तो आणीबाणी उठल्यानंतरही परत करण्यात आला नव्हता. त्यांनी ही गोष्ट परराष्ट्रमंत्री वाजपेयींना सांगितली आणि त्याच दिवशी संध्याकाळी, परराष्ट्र मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने चटर्जी यांचा नवा पासपोर्ट त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे सोपवला.\nअशा किती तरी आठवणी अटलजींनी राजकारण केले; मात्र आयुष्यभर आपल्या तत्त्वांशी प्रामाणिक राहून केले. लवचिकता अंगी बाणवूनही चारित्र्य कसे जपावे, याची शिकवणीच जणू त्यांनी जगाला दिली. तब्बल १४ पक्षांची युती करून पाच वर्षे सरकार चालविणे हे खायचे काम नाही; पण ते अटलजींनी करून दाखविले. ते पहिल्यांदा खासदार झाले १९५७मध्ये; पण त्यानंतर १० वर्षांपर्यंत त्यांचे स्वतःचे घर नव्हते. ते १९६७ सालापर्यंत पक्षाच्या कार्यालयात राहायचे. लालकृष्ण अडवाणी यांनी २००९मध्ये त्यांची एक आठवण सांगितली होती. ती बहुधा १९५१ची निवडणूक असावी. या दोघाही तरुण कार्यकर्त्यांनी जनसंघाचा प्रचार केला होता. त्यानंतर निवडणुकीचे निकाल लागले. त्यात अपेक्षेप्रमाणे नवजात जनसंघाचे पानिपत झाले. त्यानंतर अटलजींनी सायकलवर टांग मारली आणि हे दोघेही जण पक्ष कार्यालयात आले. त्यानंतर तेथे अटलजींनी केलेली खिचडी खाऊन हे दोघेही तरुण पुढच्या कार्याला लागले.\nयाच अडवाणींशी वाजपेयी यांची स्पर्धा असल्याचे बोलले जात होते. ‘इंडिया टीव्ही’च्या रजत शर्मा यांनी एकदा त्यांना असेच छेडले होते. ‘भाजपा में एक अडवानी का दल है, एक वाजपेयी का दल है,’ असे शर्मा म्हणाले. त्यावर क्षणाचीही उसंत न घेता अटलजी म्हणाले, ‘मैं किसी दलदल में नहीं हूँ मैं दूसरों के दलदल में अपना कमल खिलाता हूँ मैं दूसरों के द���दल में अपना कमल खिलाता हूँ’ अखेर अडवाणींच्या आत्मचरित्राला अटलजींनीच प्रस्तावना लिहिली.\n‘प्रौढत्वी निज शैशवास जपणे बाणा कवीचा असे’ असे केशवसुतांनी म्हटले आहे. विचार आणि आचारातून अटलजींनी प्रौढत्व मिळविले होते; मात्र कविहृदयाच्या ऋजुतेतून, राजस उदारतेतून आणि निरागस खट्याळपणातून त्यांनी आपले शैशव कायम राखल्याचा वारंवार प्रत्यय आणून दिला. त्यामुळे त्यांचा द्वेष करणे त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनाही जमले नाही. पंतप्रधान असल्यामुळे ‘फक्कडपणा’चे (भणंगपणाचे) जीवन जगता येत नाही, याची खंत करणारा हा मऊ मेणाहूनि विष्णुदास होता. म्हणूनच ‘मित्र बदलता येतात; परंतु शेजारी बदलता येत नाहीत,’ यांसारख्या त्यांच्या वक्तव्यांनी लोकांच्या हृदयात स्थान मिळविले. अन् हे स्थान सदैव कायम राहील.\n(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)\nTags: PeopleAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीNew Delhiमाजी पंतप्रधानभारतरत्नBJPभाजपजनसंघभारतीय जनता पक्षDevidas Deshpandeदेविदास देशपांडेBOI\n‘मुंबईत अटलजींचे स्मारक उभारणार’ साखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा अटलबिहारी वाजपेयींना हिमायतनगरमध्ये आदरांजली ‘सिद्धेश्वर’मध्ये भाजपचे पॅनेल शिवसेनेची सावध पावलं, महापौरपदासाठी गट स्थापन..\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\nशिवतेज क्रिकेट क्लबतर्फे आयोजित स्पर्धेत एम. डी. आझाद संघ प्रथम\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-245631.html", "date_download": "2018-11-19T11:31:04Z", "digest": "sha1:YGHLVN37R3UKBWP26GKY45VGGNDMUHUJ", "length": 13180, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "एकाच परिवाराला किती दिवस सत्ता द्यायची ?, सोमय्यांचं 'मातोश्री'ला आव्हान", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फ��चर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nएकाच परिवाराला किती दिवस सत्ता द्यायची , सोमय्यांचं 'मातोश्री'ला आव्हान\n19 जानेवारी : मुंबई महापालिकेत एकाच कुटुंबाची आणि पक्षाची सत्ता किती दिवस सहन करायची असा सवालच भाजपचे खासदार किरीट सोमय्यांनी उपस्थित करुन थेट उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं. मुंबई महापालिकेत युती माफियामुक्त मुंबई, पारदर्शक कारभार या मुद्द्यांवरच होणार असल्याचंही सोमय्यांनी सांगितलं.\nएकीकडे युतीसाठी बैठका सुरू आहे तर दुसरीकडे भाजपचे खासदार किरीट सोमय्यांनी आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार फणसे यांना दिलेल्या मुलाखतीत थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.\nमुंबई महापालिकेतली सर्व जबाबदारी सेनेची आहे. आमची भूमिका मदत करण्याची आहे. सेना म्हणते आवाज कुणाचा तर सेनेचा, मग आमच्याकडे बोट कशाला असा टोला सोमय्यांनी लगावला.\nआम्ही वर्षभरापासून कारभार सुधारण्यासाठी सांगत होतो पण पालिकेच्या कारभारात सुधारणा नाही. उलट रस्ते घोटाळा केला. जिकडे तिकडे खड्डेच झाले आहे. मुंबई खड्डामुक्त कधी होणार आहे असा सवाल करत मुंबई माफियामुक्त करणार असा नाराच सोमय्यांनी दिला.\nयुती झाली तर आमच्याच अटीवर होईल. खड्डे, घोटाळे,भ्रष्टाचारशी युती होणार नाही असंही किरीट सोमय्यांनी ठणकावून सांगितलं.\nमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या निवडणुकींना सामोरे जाणार असल्याचंही किरीट सोमय्यांनी स्पष्ट केलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: #आखाडापालिकांचाBJPकिरीट सोमय्यानिवडणूकभाजपमुंबई महापालिकाशिवसेना\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\n आता पुण्याने शोधला एक नवीन उपाय\nमहाराष्ट्राच्या आणखी एका जवानाला वीरमरण, आज होणार अंत्यसंस्कार\nभीमा कोरेगाव प्रकरण : दिग्विजय सिंहांची चौकशी होण्याची शक्यता\nVIDEO : भिवंडीत भीषण आग, कोट्यवधी रुपयांचं नुकसान\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खत���नाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/by-14th-september-aka-kokdi/articleshowprint/65774424.cms", "date_download": "2018-11-19T12:37:37Z", "digest": "sha1:NTVBSUXF6PKJZODYO33DJSKQU5CV5YC7", "length": 2150, "nlines": 4, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "१४ सप्टेंबरपर्यंतएकाला कोठडी", "raw_content": "\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nवाहन चालविण्याचा परवाना आणि बॅच नसताना रिक्षा चालवत असल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला १४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी अमोल अमरसिंह गहिरवाल (वय ३२, रा. गावडे चाळ, पवार हार्डवेअरसमोर, कोपरेगाव, मूळ- शिरुर, अनंतपाळ, जि. लातूर) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस हवालदार भालचंद्र नामदेव मोरे (५०) यांनी फिर्याद दाखल केली आहे.\nउत्तमनगर भाजी मंडई येथे अमोल गहिरवाल त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना आणि बॅच नसताना रिक्षा चालवत असल्याचे आढळले. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध पोलिस हवालदार यांनी फिर्याद दाखल केली. या प्रकरणी त्याला अटक करून कोर्टात हजर करण्यात आले. त्याच्याकडे अधिक तपास करण्यासाठी पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. कोर्टाने त्याला १४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/hardik-pandya-players-to-score-a-fifty-and-take-three-or-more-wickets-in-an-ipl-match-for-mi/", "date_download": "2018-11-19T11:26:14Z", "digest": "sha1:BVQET4ML2ZKQ2IM4J776QPBBFQATKW5Q", "length": 7421, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पराभूत होऊनही मुंबईच्या हार्दिकने पंड्या जिंकली सर्वांची मने", "raw_content": "\nपराभूत होऊनही मुंबईच्या हार्दिकने पंड्या जिंकली सर्वांची मने\nपराभूत होऊनही मुंबईच्या हार्दिकने पंड्या जिंकली सर्वांची मने\n काल विराट कोहलीच्या राॅयल चॅलेंजर बेंगलोरने रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला १४ धावांनी पराभुत केले. या सामन्यात दोन विकेट्स घेणाऱ्या टीम साउदीला सामनावीर म्हणून घोषीत करण्यात आले.\nयाच सामन्यात मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पंड्याने शेवटच्या क्षणापर्यंत लढा दिला. त्याने गोलंदाजीत ३ षटकांत २८ धावा देत ३ विकेट तर घेतल्याच शिवाय फलंदाजीत त्याने ४२ चेंडूत ५० धावा करताना शेवटपर्यंत लढत ��िली.\nयामुळे आयपीएलमध्ये सामन्यात ३ विकेट घेणारा तसेच ५० धावा करणारा ९वा खेळाडू ठरला. तर मुंबई इंडियन्सकडून केराॅन पोलार्ड (२०१२) नंतरचा दुसरा खेळाडू ठरला आहे.\nयापुर्वी शेन वाॅटसन (२००८, २०११), युसुफ पठाण (२००८), युवराज सिंग (२००९, २०११, २०१४), पाॅल वल्थाटी (२०११), ख्रिस गेल (२०११), केराॅन पोलार्ड (२०१२), जेपी ड्यूमिनी (२०१५), आणि स्टोनिक (२०१६) यांनी ही कामगिरी केली आहे.\n-म्हणून षटकार किंग युवराज दादाची कीट बॅग आवरायचा\n–भारताचे आयसीसी कसोटी क्रमवारीत मक्तेदारी कायम\n–एकदिवस सौरव गांगुली होणार बंगालचा मुख्यमंत्री\n–क्रिकेटर जेव्हा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ग्लोव्हजमध्ये ठेवतो स्क्वॅशचा चेंडू…\n–आज चुकीला माफी नाही, पराभूत संघासाठी पुढचा प्रवास खडतर\nकसोटीत त्रिशतक करणारा पहिला भारतीय बनण्याची सेहवागने आधीच केली होती भविष्यवाणी\nमुंबईकर क्रिकेटर पाकिस्तानला नडला, न्यूझीलंडला कसोटीत मिळवून दिला शानदार विजय\nराजमाता जिजाऊ संघ शिवाई प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेत विजेता\nस्टार प्रिमीयर लीग 2018 क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाला विजेतेपद\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पात्रता फेरीतील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात\nपिकलबॉल सुपर कप स्पर्धेत एकता, स्मॅशर्स अंतिम सामन्यात समोरासमोर\nचेन्नईच्या कार्तिक, राघुलला युरो, एलजीबी-4 चे जेतेपद\nपुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक\nकबड्डीपटूच्या जिद्दीला सलाम, अपंगत्व असतानाही कबड्डी खेळणारा महारथी\nपहिल्या टी२० सामन्यात अशी असेल टीम इंडिया\nटी२० मालिका सुरू होण्यापुर्वी ही आकडेवारी तुम्हाला नक्की माहित हवीच\nपुढच्या ४८ तासांनी रोहितचे नाव टी२०मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार\n ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच\nअशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल\nत्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर\nअसे टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले\nमहास्पोर्ट्सचे अजित दादांना खुले पत्र\nक्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्मा सज्ज\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- मराठवाड्याचा सुपूत्र\n या सामन्यांत झाले तब्बल १५ खेळाडू LBW आऊट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/isl-2018-north-east-united-ready-for-the-win-in-their-isl-opener/", "date_download": "2018-11-19T11:27:13Z", "digest": "sha1:6ZO25LNQT5DEEZVESIYIHB3FEOAI3OCI", "length": 12982, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ISL 2018: नॉर्थइस्टवर पहिल्या विजयाची लॉबेरा यांना आशा", "raw_content": "\nISL 2018: नॉर्थइस्टवर पहिल्या विजयाची लॉबेरा यांना आशा\nISL 2018: नॉर्थइस्टवर पहिल्या विजयाची लॉबेरा यांना आशा\nगुवाहाटी: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये नॉर्थइस्ट युनायटेड एफसीने बाद फेरी गाठण्याचा प्रयत्न सलग चार वर्षे केला आहे, पण त्यांना यश आलेले नाही. दोन वेळा ते या उद्दीष्टाच्या नजिक आले होते.\nआता पाचव्या मोसमाला प्रारंभ करताना येथील इंदिरा गांधी अॅथलेटीक स्टेडियमवर हा संघ एफसी गोवाविरुद्ध सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मैदानावर उतरेल. गेल्या मोसमात धडाकेबाज खेळ केलेल्या गोव्याला नॉर्थइस्टविरुद्ध दोन प्रयत्नांत एकही विजय मिळविता आला नाही. त्यामुळे नॉर्थइस्टला प्रथमच हरविण्याचा गोव्याचे प्रशिक्षक सर्जिओ लॉबेरा यांचा प्रयत्न राहील.\nमागील मोसमातील कामगिरी जमेची बाब असली तरी नॉर्थइस्ट युनायटेडसाठी हे आव्हान सोपे नसेल. एफसी गोवा संघातील सातत्य कायम आहे. याचे कारणलॉबेरा यांनी सलग दुसऱ्या मोसमासाठी प्रशिक्षकपदाची सुत्रे स्विकारली आहेत.\nदुसरीकडे यजमान संघ एलेको शात्तोरी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळेल. शात्तोरीयांच्याकडे मुख्य पद सोपविण्यात आले आहे. मागील मोसमात जोओ डी डेयूस यांनी निरोप घेतल्यानंतर नेदरलँड्सच्या शात्तोरी यांना सहाय्यक प्रशिक्षक म्हणूनपाचारण करण्यात आले होते.\nनॉर्थइस्टचा चेहरामोहराच आता बदलून गेला आहे. पीएसजीचा माजी स्ट्रायकर बार्थोलोम्यू ओगबेचे हा नव्या करारबद्ध खेळाडूंपैकी प्रमुख आहे. नायजेरियाचा हा आंतरराष्ट्रीय खेळाडू आघाडी फळीत प्रतिस्पर्ध्यासाठी धोकादायक ठरण्याची अपेक्षा आहे.\nगोलसमोरील परिणामकारक खेळ सुधारण्यासाठी संघ प्रयत्नशील असेल. क्रोएशियाची मॅटो ग्रजिच आणि मिस्लाव कोमोर्स्की ही जोडी बचावाची मदार सांभाळण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे रॉलीन बोर्जेस मध्य फळीचा आधारस्तंभ असेल.\nशात्तोरी यांनी सांगितले की, गेल्या मोसमात आम्ही गोव्याविरुद्ध दोन वेळा खेळलो. यात एक विजय आणि एक बरोबरी अशी कामगिरी झाली. दोन्ही वेळा आम्हाला गोव्याच्या संघात ���ाही त्रुटी आढळल्या होत्या. यावेळी सुद्धा असा फायदा उठविण्याची आम्हाला आशा आहे. असे असले तरी आमचा संघ तुलनेने नवा आहे हे आम्हाला लक्षात ठेवावे लागेल. माझ्या कार्यपद्धतीशी जुळवून घेण्यास खेळाडूंना थोडा वेळ लागेल. दुसरीकडे गोवा संघ बराचसा स्थिरावलेला आहे.\nगेल्या मोसमातील लढती नॉर्थइस्टसाठी उत्साहवर्धक ठरल्या. गुवाहाटीत त्यांनी 2-1 अशी बाजी मारली, तर गोव्यात परतीच्या लढतीत 2-2 अशी बरोबरी साधली.\nगोव्याचे मागील मोसमातील बहुतेक प्रमुख खेळाडू कायम आहेत. गतमोसमात सर्वाधिक गोल केलेला फेरॅन कोरोमीनास आघाडी फळीत असेल. त्याला मिग्युएल पॅलान्का आणि ह्युगो बौमौस यांची साथ मिळण्याची अपेक्षा आहे. मध्य फळीत अहमद जाहौह मुख्य सुत्रधार असेल. मोरोक्कोच्या या खेळाडूला साथ देण्यास लेनी रॉड्रीग्ज आणि कंपनी आतूर असेल.\nमागील मोसमात गोव्याची बचाव क्षेत्रातील कामगिरी चर्चेचा विषय ठरली होती. बचाव ही त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरली होती. भक्कम आक्रमणामुळे अनेक वेळा हा संघ तरला होता. यावेळी मात्र लॉबेरा बचाव भक्कम व्हावा म्हणून प्रयत्नशील राहतील. त्याचवेळी आक्रमणात तडजोड न करण्यावरही त्यांचे लक्ष राहील.\nलॉबेरा यांनी सांगितले की, आम्ही यंदा आमच्या बचावावर नक्कीच मेहनत करू. बचाव सुधारण्यासाठी आम्हाला आक्रमणातील क्षमता किंचीत कमी करावी लागेल हे खरे आहे, पण मागील मोसमात अनेक विक्रम मोडलेला संघ आमच्याकडे आहे. आक्रमक खेळ करेल अशाच संघाची आम्ही बांधणी केली आहे. सामना 1-0 पेक्षा 5-2 अशा फरकाने जिंकण्यास माझी नेहमीच पसंती राहिली आहे.\nगोवा त्यांच्या शैलीला साजेसा चेंडूवर ताबा राखण्याचा खेळ करेल. त्यामुळे प्रतिआक्रमणाद्वारे त्यांना धक्का देण्याचे नॉर्थइस्ट युनायटेडचे डावपेच राहतील, पण हा पवित्रा किती परिणामकारक ठरेल हे पाहण्यासाठी प्रतिक्षा करावी लागेल. या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळची लढत उत्कंठावर्धक आणि रंगतदार ठरण्याची अपेक्षा आहे.\nकसोटीत त्रिशतक करणारा पहिला भारतीय बनण्याची सेहवागने आधीच केली होती भविष्यवाणी\nमुंबईकर क्रिकेटर पाकिस्तानला नडला, न्यूझीलंडला कसोटीत मिळवून दिला शानदार विजय\nराजमाता जिजाऊ संघ शिवाई प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेत विजेता\nस्टार प्रिमीयर लीग 2018 क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमख��ना संघाला विजेतेपद\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पात्रता फेरीतील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात\nपिकलबॉल सुपर कप स्पर्धेत एकता, स्मॅशर्स अंतिम सामन्यात समोरासमोर\nचेन्नईच्या कार्तिक, राघुलला युरो, एलजीबी-4 चे जेतेपद\nपुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक\nकबड्डीपटूच्या जिद्दीला सलाम, अपंगत्व असतानाही कबड्डी खेळणारा महारथी\nपहिल्या टी२० सामन्यात अशी असेल टीम इंडिया\nटी२० मालिका सुरू होण्यापुर्वी ही आकडेवारी तुम्हाला नक्की माहित हवीच\nपुढच्या ४८ तासांनी रोहितचे नाव टी२०मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार\n ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच\nअशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल\nत्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर\nअसे टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले\nमहास्पोर्ट्सचे अजित दादांना खुले पत्र\nक्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्मा सज्ज\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- मराठवाड्याचा सुपूत्र\n या सामन्यांत झाले तब्बल १५ खेळाडू LBW आऊट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/category/jalgaon-news-and-updates-%EF%BB%BF%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5/?filter_by=random_posts", "date_download": "2018-11-19T11:37:57Z", "digest": "sha1:FNM5N2U2GDZJIHBITM6UOHNC27FI3ODX", "length": 8389, "nlines": 193, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "जळगाव Archives | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड येथील सिमा शुल्क नाक्यावर चोरटी वाहतुक : शिवसेनेतर्फे आंदोलन\nचुकीची पाठराखण करु नये\nअमळनेरला २०० किलो गांज्यासह १२५ लिटर ताडी पोलिसांनी केली जप्त\nमहिलांसाठी मुंबई पुण्यातील उच्च शिक्षण गावपातळीवर आणण्याची गरज\nअनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे ‘नृत्य मल्हार’मध्ये वर्चस्व\nआ.डॉ.सतीश पाटील यांनी केले ना.महाजनांना टार्गेट \nभूमिहीन आदिवासींना प्रत्येकी दहा एकर जमीन देण्यात यावी\n‘मृगोत्सवात’ विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने रसिक मंत्रमुग्ध\nवाकोद येथे स्नेह मेळाव्यातून जागवल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या प्रज्वलला रौप्य\nसमांतर रस्ता कृती समितीच्या साखळी उपोषणास 1752 जळगावकरांनी दर्शविला पाठिंबा\nबॉटनिकल गार्डनमधील लेजर शो सुरु करा अन्यथा आंदोलन\nVideo : जय श्रीरामाच्या घोषात जळगावच्या श्रीराम रथोत्सवास सुरवात\nमराठा आरक्षणावर बुधवारी मुंबई हायकोर्टात होणार सुनावणी\nकोल्हापुरात नाशिकच्या खेळाडूंचा डंका; उल्लेखनीय कामगिरीने नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा\nमूकबधीर खेळाडूंची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा : नाशिकचा विवेक वाटपाडे अजिंक्य\nतीन छाप्यात २६ जुगारी ताब्यात; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त\nजिल्ह्यातून 3 हजार शिवसैनिक आयोध्येला जाणार\nशहीद जवान कपिल गुंड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nवाकोद येथे स्नेह मेळाव्यातून जागवल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी\nपंजाबमधील हल्ल्यामागे कदाचित लष्करप्रमुख, आप नेत्याचं वादग्रस्त विधान\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या प्रज्वलला रौप्य\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/diwali-mama-village-attraction-decreased-vacation-mobile-games-whatsapp-facebook-kids-busy/", "date_download": "2018-11-19T11:18:29Z", "digest": "sha1:WHUFSBFMWA23YOAZVJO7HOU74ZM6G6P3", "length": 12843, "nlines": 189, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "दिवाळीत मामाच्या गावाचे आकर्षण झाले कमी : सुट्टीत मोबाईल गेम, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवरच मुले व्यस्त", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदिवाळीत मामाच्या गावाचे आकर्षण झाले कमी : सुट्टीत मोबाईल गेम, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवरच मुले व्यस्त\nबेलपिंपळगाव (वार्ताहर) – काही वर्षांपूर्वी दिवाळीच्या सुट्ट्या म्हटलं की लहान मुलांना चाहूल लागायची ती मामाच्या गावाची. त्या काळात मुलं गावी गेली की खेळात मग्न असायची. कधी नव्हे ती मोकळीक मिळायची.परंतु सध्या ह्या सर्व गोष्टी काळाच्या पडद्याआड जात आहेत आणि त्याला कारण म्हणजे मोबाईल, व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक, मोबाईल गेम.\nशाळेला सुट्टी लागताच मामाच्या गावाला जाणारी मुलं घरीच थांबणे पसंत करू लागली आहेत. पूर्वी मुलं दिवसभर मैदानात खेळताना दिसायचे. आरडा ओरडा, पळापळ, कोणी क्रिकेट तर कुठं कबड्डी, पण आता हे सारं काळाच्या ओघात बदलत आहे. मित्र नाही, सगेसोयरे नाही. दिवसभर मोबाईलवर व्यस्त असल्याने कोणासोबत बोलण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे माणुसकी संपते की काय असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.\nकाही वर्षांपूर्वी मोबाईल जास्त प्रमाणात नसल्याने दिवाळीत ग्रामीण भागातील माहिती मिळायची. मोकळ्या हवेत फिरून दिवस आनंदात जात असे. पण आता दिवसभर किमान पाच मुलं जरी असले तरी ते सर्व एका खोलीत राहून सर्व मोबाईलवर व्यस्त दिसतात.\nकुणालाही एकमेकाशी बोलणे आवडत नाही. यामुळे माणुसकी संपत चालली आहे. ग्रामीण भागातील वातावरण, खेळ, यापासून मुलांना दूर करायचे की मोबाईलच्या विळख्यात गुंतवून त्यांचे जीवन खराब करायचे याचा विचार आता पालकांना करावा लागणार आहे.\nआपली संस्कृती, माणुसकी, शेती, पारंपरिक खेळ याकडे त्याला आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. जेणेकरून पुढील काळात सुट्टीचा आनंद घेताना दिसतील. मोबाईलच्या अतिवापरापासून मुलांना परावृत्त करावे लागेल. आपले सण, उत्सव, खेळ, ग्रामीण वातावरण, मित्र, शिक्षण, संस्कृती, संस्कार यांचे मुलांना ज्ञान व्हायला हवे.\nPrevious articleराहाता : तरुण ठेकेदाराची आत्महत्या\nNext articleगोदाकाठ, ऐतिहासिक मंदिरात भाविकांची मांदियाळीे पंचवटी तीर्थक्षेत्र पर्यटकांनी बहरले\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nफेसबुकवरून पाठविलेले मेसेज अनसेंड करू शकता येणार\nसंजूबाबाने दिवाळीत छायाचित्रकारांना शिवीगाळ केली\nपेगलवाडी येथील अनाथ आश्रमातील मुलांना कपडे व फराळ वाटप\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या प्रज्वलला रौप्य\nबॉटनिकल गार्डनमधील लेजर शो सुरु करा अन्यथा आंदोलन\nमराठा आरक्षणावर बुधवारी मुंबई हायकोर्टात होणार सुनावणी\nकोल्हापुरात नाशिकच्या खेळाडूंचा डंका; उल्लेखनीय कामगिरीने नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा\nमूकबधीर खेळाडूंची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा : नाशिकचा विवेक वाटपाडे अजिंक्य\nतीन छाप्यात २६ जुगारी ताब्यात; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त\nजिल्ह्यातून 3 हजार शिवसैनिक आयोध्येला जाणार\nVideo : माती परीक्षण कार्ड योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायी\nकोबी, भोपळा, फ्लॉवर, टोमॅटो स्वस्त झाल्याने ग्राहकांना दिलासा\nधुळे ई पेपर (दि 19 नोव्हेंबर 2018)\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘कृतिशील’ शिक्षणाने राष्ट्रनिर्माण : सचिन जोशी ( शिक्षण )\nLalita Patole on पोलीस आयुक्तलयातर्फे ३१ ला ‘रन फॉर युनिटी’\nकिशोर दाभाडे on ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना मिळणार ऑनलाईन वेतन\nवाकोद येथे स्नेह मेळाव्यातून जागवल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी\nपंजाबमधील हल्ल्यामागे कदाचित लष्करप्रमुख, आप नेत्याचं वादग्रस्त विधान\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या प्रज्वलला रौप्य\nसमांतर रस्ता कृती समितीच्या साखळी उपोषणास 1752 जळगावकरांनी दर्शविला पाठिंबा\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nवाकोद येथे स्नेह मेळाव्यातून जागवल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=292&Itemid=484", "date_download": "2018-11-19T11:49:07Z", "digest": "sha1:XSYYEY2PSVJAN3QJTAD72UC7ZH77ID66", "length": 9884, "nlines": 45, "source_domain": "saneguruji.net", "title": "पात्रता", "raw_content": "सोमवार, नोव्हेंबर 19, 2018\nप्रत्येक विचारात, प्रत्येक कृतीत केवळ चांगुलपणा असून भागत नाही. चांगुलपणा तर पाहिजेच, परंतु तो तो विचार व ती ती कृती ही योग्यही असली पाहिजेत. आपण केवळ चांगले आहोत, सुस्वभावी आहोत, एवढ्याने भागत नाही. आपण कार्यक्षम आहोत की नाही, कार्याला लायक व समर्थ आहोत की नाही, हेही पाहिले पाहिजे. “मी जे करीन, जे जे बोलेन, ते योग्यच करीन, ते योग्यच असेल.” असे सनातन श्रध्देचे ध्येय असते. हिंदु धर्माची इतर गोंष्टीबरोबर अशी ही एक निक्षून आज्ञा आहे की, अर्धवट काहीही नको. अर्धवटपणा हा हानिकारक आहे. विचार असो, ज्ञान असो. त्याला परिपक्व करा. बुध्दीची पूर्ण वाढ करा, तिचा चांगला विकास करा. प्रार्थनेइतकेच ज्ञानही पवित्र आहे. पावित्र्य व ज्ञान यांमुळे पात्रता येते. केवळ चांगुलपणामुळेच पात्रता येत नाही, केवळ ज्ञानानेही ती येत नाही. हृदय व बुध्दी दोघांच्या संयुक्त विकासात पात्रतेचा जन्म होत असतो.\nजगात एक हिंदुधर्मच असा आहे की, ज्याचे सत्याजवळ भांडण नाही मग ते सत्य प्रयोगशाळेत दिसलेले असो वा तपोवनात स्फुरलेले असो. ज्ञान कोठेही मिळो, कुठलेही असो, ते पवित्रच आहे. दुसरे धर्म प्रयोगशाळेतील सत्याला लाजत खाजत जवळ घेतील, परंतु हिंदुधर्म ती आवश्यक गोष्ट म्हणून सांगत आहे. गायत्रीमंत्र म्हणजे काय खोल झर्‍यामधून जसे स्वच्छ पाणी उसळत असते, त्याप्रमाणे सद्गुरुची, ऋषीची, विचारद्रष्टयाची दृष्टी असली पाहिजे, असे हिंदुधर्म सांगत आहे.\n हिंदुस्थानात सत्याला विरोध नसल्यामुळेच सत्य मेले सत्यावर कोणी हल्ले चढविले नाहीत, म्हणूनच सत्यसंशोधनाची वृत्ती मेली सत्यावर कोणी हल्ले चढविले नाहीत, म्हणूनच सत्यसंशोधनाची वृत्ती मेली सत्याचा वटवृक्ष झगडयांतूनच फोफावतो. युरोपमध्ये मोठमोठे शास्त्रज्ञ, मोठेमोठे गाढे पंडित, त्या त्या शास्त्रात आजन्म संशोधन करणारे संशोधक किती तरी आहेत. हिंदुस्थानात बोटांवर मोजण्याइतके तरी आहेत का सत्याचा वटवृक्ष झगडयांतूनच फोफावतो. युरोपमध्ये मोठमोठे शास्त्रज्ञ, मोठेमोठे गाढे पंडित, त्या त्या शास्त्रात आजन्म संशोधन करणारे संशोधक किती तरी आहेत. हिंदुस्थानात बोटांवर मोजण्याइतके तरी आहेत का परंतु दोन्ही ठिकाणचा फरक पहा, युरोपमध्ये चार्लिस डार्विनवर वीस वर्षे सारी भटभिक्षुक मंडळी, सारे पाद्री सारखे भुंकत असत. केवळ पाद्रीच नाहीत, तर इतरही लोक टीकांचा पाऊस पाडीत होते, त्याला चावावयास बघत होते. आज या घटकेसही एखादा धर्मोदेशक व्यासपीठावरून बकल व लेकी यांच्यासारख्या महापंडीतांवर ताशेरा झाडीत असेल. बंधने न मानणारा इतिहासकार व टीकाकार, बंधने न मानणारा शास्त्रसंशोधक हे आपल्या मार्गांतील शत्रू आहेत, आपल्या कार्याला मारक आहेत असे प्रत्येक पंड्या-बडव्यास वाटत असते. मनातल्या मनात तो जळफळत असतो.\nयुरोपमध्ये सत्यावर हल्ले चढविले गेल्यामुळेच सत्याच्या संरक्षणासाठी नवजवान एकत्र येऊ लागले, ‘सत्याच्या झेंड्याखाली जमा’ अशी एकच गर्जना करण्यात आली. रिडले व लॅटिमर जिवंत जळले जात असताना म्हणाले, “आज आपण अशी मेणबत्ती पेटवू की, जी कधीही विझणार नाही.” ते मेले, परंतु सत्याचा प्रकाश वाढतच गेला, शास्त्रे वाढतच गेली. “पुढील अटीवर तह करता येईल; कबूल असतील तर शरण या.” असा निरोप हसन व हुसेन यांच्याकडे शत्रुपक्षाकडून एका सरदाराबरोबर पाठविण्यात आला. त्या सरदाराबरोबर आणखी तेहतीस शिपाई होते. तो निरोप व त्या अटी हसन-हुसेनास कळविल्यानंतर, ते पहिले कर्तव्य बजाविल्यानंतर, तो सरदार आपल्या तेहतीस अनुयायांसह वर्तमान हसन हुसेनांच्या झेंड्याखाली येऊन उभा राहिला. ते त्यांना येऊन मिळाले. उघड उघड मरणच पत्करणे ते होते, तरी त्यांनी पर्वा केली नाही. सर्व काळात हा एकच अनुभव दिसून येईल. सत्यच आपला आपण प्रचार करीत असते. त्याला ताशेनौबती वाजवाव्या लागत नाहीत. सत्याचा सूर्य दुसर्‍यावर विसंबत नाही. सत्यदेवाचा दरवाजा सदैव उघडा आहे. वाटेल त्या व्यक्तीने तेथे जावे व सत्याची पूजा करावी. जे आपणास सत्य म्हणून वाटते, त्याला आपण कसे सोडू त्याला आपण मिठीच मारणार, त्याला आलिंगन देणार- मग फासावर जावे लागो की जिवंत जाळून घ्यावे लागो. काहीही नशिबी असो. हाल, छळ, अपमान, यातना. मरण-सर्वांसाठी सत्यपूजकाची व सत्यसंशोधकाची तयारी असली पाहिजे.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Five-lakh-devotees-in-Shinganapur/", "date_download": "2018-11-19T11:18:13Z", "digest": "sha1:F7IUTEYVMBRG4254P6FJYCF4E4YGFT2U", "length": 5092, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिंगणापूरमध्ये पाच लाख भाविक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › शिंगणापूरमध्ये पाच लाख भाविक\nशिंगणापूरमध्ये पाच लाख भाविक\nशनी अमावस्येनिमित्त शनिवारी लाखो भाविकांनी शनी शिंगणापूर येथे येऊन दर्शन घेतले. गेल्या 3 ते 4 वर्षांतील गर्दीचा हा उच्चांक आहे. शनी मंदिराकडे येणारे सर्व रस्ते भाविकांनी फुलून गेले होते.दिल्ली, हरियाणा येथील भाविकांनी दरवर्षीप्रमाणे येणार्‍या भाविकांना मोफत अन्नदान केले. मध्यरात्रीच्या महापूजा हिवरे बाजाराचे पोपटराव पवार, राकेश कुमार, सौरभ बोरा यांच्या हस्ते झाली. पहाटेची महापूजा औरंगाबादचे खा. चंद्रकांत खैरे, झिम्बाब्वे येथील शनिभक्‍त जयेश शहा, डेंटल कौन्सिलचे राहुल हेगडे यांच्या हस्ते करण्यात आली.\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी दुपारी शनिअभिषेक करून दर्शन घेतले. आ. शिवाजी कर्डिले, आ. बाळासाहेब मुरकुटे, बबनराव पाचपुते, विघ्नहर्ता कारखान्याचे सत्यशील शेरकर, संभाजीराव दहातोंडे, आ. भाऊसाहेब कांबळे, माजी आ. विलास लांडे यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील मान्यवर, तसेच अधिकार्‍यांनीही दर्शन घेतले.\nशनिभक्‍तांसाठी देवस्थानने पिण्याचे पाणी, आरोग्य तसेच विविध सोयीसुविधा उपलब्ध केल्या होत्या. शिर्डी रस्त्यावर मुळा कारखाना, घोडेगाव रस्त्यावर शिंगणापूर हॉस्पिटलजवळ वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. त्या ठिकाणावरून भाविक पायी चालत येत होते. देवस्थानचे विश्वस्त दीपक दरंदले, वैभव शेटे, योगेश बानकर, शालिनी लांडे यांनी आलेल्या मान्यवरांचा सन्मान केला.\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केल�� जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nशशांक केतकर-नेहा जोशी पहिल्यांदाच एकत्र\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Plastic-recycling-solution-issue/", "date_download": "2018-11-19T11:44:30Z", "digest": "sha1:2G66Q6FVQO6FHSNXLTL52I24AHGT7AHA", "length": 7626, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्लास्टिकच्या पुनर्वापराला चालना देण्याची गरज | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › प्लास्टिकच्या पुनर्वापराला चालना देण्याची गरज\nप्लास्टिकच्या पुनर्वापराला चालना देण्याची गरज\nकोल्हापूर : सुनील कदम\nप्लास्टिक हे दैनंदिन जीवनातील एक आवश्यक घटक झालेले आहे. त्यामुळे बंदीऐवजी प्लास्टिकचा गैरवापर टाळणे आणि त्याचा पुनर्वापर हाच त्यावरचा तोडगा ठरू शकतो. त्यामुळे शासनानेही त्या अनुषंगाने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. प्लास्टिक प्रदूषणाचा सर्वाधिक विळखा पडला आहे तो जगभरामधील समुद्रांना. जगभरातील समुद्रांमध्ये असणार्‍या कचर्‍यापैकी जवळपास 90 टक्के कचरा हा प्लास्टिकचा आहे. हे प्रमाण इतके प्रचंड आहे की, जगात अनेक ठिकाणी समुद्रात प्लास्टिकची बेटेच्या बेटे तयार झाली आहेत. हे प्लास्टिक खाण्यात आल्यामुळे जगभरातील जलचरसृष्टी धोक्यात येत चालली आहे.\nत्यामुळे अनेक देशांमध्ये प्लास्टिकच्या वापरावर वेगवेगळे निर्बंध आणि मोठ्या प्रमाणावर कर आकारणीसारख्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यातही प्रामुख्याने प्लास्टिकच्या गैरवापरावर निर्बंध आणि प्लास्टिकचा पुनर्वापर, यावरच भर दिलेला दिसून येतो. इटली, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चीन, बांगला देश यासारख्या काही देशांनी सरसकट प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी लागू केली आहे. अन्य काही देशांनी प्लास्टिकचा वापर कमी करण्याच्या हेतूने प्लास्टिकच्या वापरावर मोठ्या प्रमाणात कर आकारणी लागू केली आहे. कचर्‍यातील प्लास्टिकचा वापर रस्तेबांधणीसाठी करणे, त्यापासून बांधकामाच्या विटा तयार करणे, वेगवेगळ्या प्रकारचे इंधन आणि तेल तयार करणे, असे काही पर्याय पुढे आलेले आहेत.\nआपल्या देशात प्लास्टिकच्या या पुनर्वाप��ाबाबत फारसे गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत नाही. ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था भयावह आहे. अशावेळी कचर्‍यातील प्लास्टिकचा वापर त्यासाठी होऊ लागल्यास प्लास्टिक कचर्‍याची समस्या मोठ्या प्रमाणात निकालात काढणे शक्य होणार आहे. देशात दररोज जवळपास पंधरा हजार टन प्लास्टिकचा कचरा तयार होतो. या कचर्‍यातील काही प्लास्टिकचा पुनर्वापर करून अन्य उत्पादने तयार करणारे जवळपास 15 हजार कारखाने आज देशात कार्यरत आहेत, अशा प्लास्टिक पुनर्वापर करणार्‍या उद्योगांना काही विशेष सवलती देण्याची आवश्यकता व्यक्‍त करण्यात येत आहे.\nप्लास्टिक वापरावर निर्बंध लादताना जनजागृती करण्याचीही गरज आहे. बेजबाबदार प्लास्टिक वापरामुळे दरवर्षीच्या पावसाळ्यात मुंबईची ‘तुंबई’ होते आणि ती टाळता येणे सहजशक्य आहे, याची तमाम मुंबईकरांमध्ये समज येण्याची गरज आहे. अमर्याद आणि बेजबाबदार प्लास्टिक वापरामुळे पर्यावरणाचे संकट ओढावलेले आहे, याचे भान प्रत्येकाने बाळगण्याची गरज आहे.\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/The-soybean-crop-insurance-questions-of-farmers-will-be-presented-in-the-Legislative-Assembly/", "date_download": "2018-11-19T11:18:40Z", "digest": "sha1:7ALYSKI3TAONLNI7G5JGBKTVTUCN23Y6", "length": 6831, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेतकर्‍यांचा सोयाबीन पीक विमा प्रश्‍न विधानसभेत मांडणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › शेतकर्‍यांचा सोयाबीन पीक विमा प्रश्‍न विधानसभेत मांडणार\nशेतकर्‍यांचा सोयाबीन पीक विमा प्रश्‍न विधानसभेत मांडणार\nकाबाडकष्ट करूनही निसर्गाने साथ न दिल्याने शेतकर्‍यांवर नापिकीचे संकट कोसळले. खरीप हंगाम 2017-18 मधील खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची विक्रमी पेरणी करूनही पिकाचे उत्पादन घटल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला. पिकाला संरक्षण मिळावे, पेरणीसाठी झालेला खर्च तरी निघावा, या��ाठी शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात पीक विमा काढला, परंतु कंपनीने लिमला मंडळातील शेतकर्‍यांना पीक विमा देण्याचे नाकारले, ही अन्यायकारक बाब आहे. यासाठी शासनाने त्वरित पावले उचलून शेतकर्‍यांना पीक विमा द्यावा, यासाठी विधानसभेत प्रश्‍न मांडणार असल्याचे आश्‍वासन आ. डॉ. राहुल पाटील यांनी उपोषणकर्त्यांना दिले.\n26 जूनपासून सोयाबीन पिकाचा पंतप्रधान पीक विमा शासनाने लिमला मंडळातील शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावा, या प्रमुख मागणीसाठी शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणाचा पाच दिवस झाले आहेत. चौथ्या दिवशी आ. डॉ. पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य श्रीनिवास जोगदंड, आबाराव दुधाटे, रामेश्‍वर दुधाटे, विठ्ठल दुधाटे, वसंतराव जोगदंड, अंकुश शिंदे, उद्धव दुधाटे, पांडुरंग दुधाटे व लिमला मंडळातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान उपोषणाचा चौथा दिवस असूनही शेतकर्‍यांच्या उपोषणास शासन प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याची खंत शेतकर्‍यांकडून व्यक्‍त करण्यात येत आहे. रिलायन्स इन्शुरन्स विमा कंपनी व कृषी विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांच्या चुकीमुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. न्यायासाठी उपोषणाचा लोकशाही मार्ग स्वीकारला आहे.\nऐन हंगामात पेरणी सोडून शेतकरी आपल्यावर झालेल्या अन्यायासाठी शासनाच्या कार्यालयासमोर ठाण मांडून बसले आहे. तरीही प्रशासन जुमानायला तयार नाही, परंतु कितीही दिवस उपाशीपोटी राहायची वेळ आली तरी देखील 7007 शेतकर्‍यांच्या नुकसानीचा प्रश्‍न आहे. आम्ही भीक मागत नसून हक्‍काची रक्‍कम शासनाला मागीत आहोत, अशा भावना उपोषणकर्त्या शेतकर्‍यांनी सदर प्रतिनिधीशी बोलताना व्यक्‍त केल्या.\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nशशांक केतकर-नेहा जोशी पहिल्यांदाच एकत्र\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात द��रंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Green-Refinery-Project-issue/", "date_download": "2018-11-19T12:03:41Z", "digest": "sha1:B6QTA2EYENORDLC477SXBDFCSYS6MLBA", "length": 6569, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाणारचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › नाणारचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात\nनाणारचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nरत्नागिरी नाणार येथील बहुचर्चित ग्रीन रिफायनरी प्रकल्प होणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला असताना शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्थानिकांचा विरोध लक्षात घेऊन या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय जाहिर करावा, अशी भूमिका घेतली आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र समिटमध्ये नाणार रिफायनरीबाबत सामंजस्य करार झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.\nनाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत तारांकित प्रश्‍नाच्या संक्षिप्त लेखी उत्तरामुळे त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. मात्र, हा प्रश्‍न गुरुवारी विधानसभेत पुकारलाच गेला नसल्यामुळे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना त्यावर उत्तर देता आले नव्हते. त्यामुळे सुभाष देसाई यांनी सोमवारी विधानसभेत सविस्तर निवेदन केले. ते म्हणाले, केंद्र व राज्य सरकार, भारत पेट्रोकेमिकल लि., इंडियन ऑइल कंपनी लि., हिंदुस्थान पेट्रोकेमिकल लि. यांच्या संयुक्त विद्यमाने या वेस्ट कोस्ट रिफायनरी प्रकल्पासाठी रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जागांची पाहणी कंपन्यांचे व सरकारी अधिकार्‍यांकडून करण्यात आली. या पाहणीनंतरच जागा निश्‍चित करण्यात आली होती.\nमात्र, 14 गावे ज्या नऊ ग्रामपंचायतींमध्ये येतात , त्या ग्रामपंचायतींनी रिफायनरी होऊ नये यासाठी ग्रामसभेत ठराव घेतले आहेत. या ठरावातून रिफायनरीच्या प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे भूसंपादन कायद्यानुसार भूमालकांच्या संमतीशिवाय भूसंपादन होणे कठीण असल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले.\nस्थानिकांचा प्रकल्पाला असलेला विरोध पहाता नाणार परिसरातील ग्रामपंचायतींच्या संरपंचांसह शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत हजारो शेतकर्‍यांची असहमती पत्रेही मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्���ात आली. आता मुख्यमंत्री या प्रकल्पाबाबत जनतेशी चर्चा करुन निर्णय घेतील, असे देसाई यांनी सांगतानाच विरोध कायम असल्यास सरकार स्थानिक जनतेवर प्रकल्प लादणार नाही, असे स्पष्ट केले.\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nB'day Spl : बोल्‍डनेस म्‍हणजे जीनत...\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Mumbai-Work-quality-and-funding-Embezzlement-issue/", "date_download": "2018-11-19T11:39:57Z", "digest": "sha1:RWHPXW6OMCMO5UQZD23TRVQ3YVZVY3HZ", "length": 9069, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ग्राम समितीचे अधिकार काढले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ग्राम समितीचे अधिकार काढले\nग्राम समितीचे अधिकार काढले\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nराज्यातील ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रमांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीला योजनांच्या अंमलबजावणीचे दिलेले अधिकार काढून घेण्यात आले आहेत. कामाची गुणवत्ता आणि निधीत अपहार केल्याच्या तक्रारी येत असल्याने राज्य मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे. योजना पूर्ण झाल्यानंतर देखभाल व दुरुस्तीचे अधिकार हे समित्यांकडेच ठेवण्यात आले आहेत. ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचे नियोजन, अंमलबजावणी व देखभाल-दुरुस्तीची कामे ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता\nया समितीला दोन कोटीपर्यंतच्या कामाच्या अंमलबजावणीचे अधिकार आहेत. समितीमार्फत अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या योजनांच्या कामाच्या गुणवत्तेबाबत तक्रारी होत्या. अनेक ठिकाणी ही कामे दीर्घकालावधीसाठी रेंगाळण्यासह त्यासाठी असणार्‍या निधीतही अपहाराच्या तक्रारी होत्या. या बाबींमुळे योजना प्रलंबित राहत असल्याचे निदर्शनास आले होते. या निर्णयानुसार ग्रामीण पाणी पुरवठा योजना अंमलबजावणीचे संबंधित ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीकडे असलेले दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कामांच्या\nअंमलबजावणीचे अधिकार रद्द करण्यात आले आहेत.\nजिल्हा परिषदेकडे दोन कोट�� ते साडेसात कोटी रुपयांपर्यंतच्या कामाच्या अंमलबजावणीचे अधिकार सुधारित करुन ते आता पाच कोटी रुपयांपर्यंत ठेवण्यात आले आहेत. पाच कोटी रुपयांवरील कामांच्या अंमलबजावणीचे अधिकार हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सोपविण्यात आले आहेत. प्रगतीपथावर असलेल्या पाणी पुरवठा योजनांपैकी निविदा शर्तीनुसार संपुष्टात आलेल्या अथवा तीन वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी प्रलंबित असलेल्या योजनांची कामे पूर्ण करण्यासाठी समितीकडील शिल्लक निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करुन त्यांची उर्वरित कामे जिल्हापरिषदेच्या स्तरावरुन पूर्ण करण्यात येणार आहे.\nविविध योजनांच्या माध्यमातून पाणंद रस्त्यांना निधी मिळणार शेतीला लागणारी यंत्रसामग्री शेतापर्यंत नेता यावी व शेतकर्‍यांनी पिकविलेला शेतमाल बाजारात पोहोचविण्यासाठी आवश्यक असणार्‍या बारमाही शेतरस्त्यांच्या (पाणंद) कामांना गती देण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्यास गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेंतर्गत माती, दगड व मुरूम टाकून कच्चे शेतरस्ते किंवा पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण करणे, तसेच पाणंद रस्ता अतिक्रमणमुक्त करून कच्चा रस्ता तयार करणे आणि रस्ता अतिक्रमणमुक्त करून कच्चा व पक्का रस्ता एकत्रितपणे बांधणे या तीन बाबींचा समावेश आहे.\nयासाठी चौदावा वित्त आयोग, मनरेगा, खासदार-आमदार स्थानिक विकास निधी, वैधानिक विकास महामंडळांतर्गतचा निधी, गौण खनिज विकास निधी यांतून मिळणार्‍या धीबरोबरच ग्रामपंचायतीला मिळणारे अनुदान, महसुली अनुदान, पेसाअंतर्गत निधी व स्व-निधी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सेस आणि इतर जिल्हा योजनांमधून मिळणारा निधी अशा विविध योजनांमधून मिळणारा निधी खर्च करण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. पूर्वी केवळ रोजगार हमी योजनेमधून करण्यात येणार्‍या कामांसाठी निधीची उपलब्धता होणार असल्यामुळे रस्त्यांसाठी यंत्रसामग्रीचाही वापर करता येणार आहे.\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनध��काऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/52142", "date_download": "2018-11-19T12:23:57Z", "digest": "sha1:H2YQ52XCIZ46HBREYNCPA74ACVMARDGA", "length": 53701, "nlines": 278, "source_domain": "www.maayboli.com", "title": "१४) बायोमेडीकल टेस्ट्स व रिझल्ट्स | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली - लेखमालिका /Autism.. स्वमग्नता.. /१४) बायोमेडीकल टेस्ट्स व रिझल्ट्स\n१४) बायोमेडीकल टेस्ट्स व रिझल्ट्स\nमागील लेखात आपण वाचले की बायोमेडीकल्/डॅन्/मॅप्स डॉक्टरच्या सांगण्यानुसार बर्याच ब्लड टेस्ट्स करून मग अपॉईंटमेंट दिली ती रिझल्ट्स डिस्कस करण्याची. त्याबद्दल लिहीतेच आहे, परंतू थोडी बॅकग्राउंड बायोमेडीकलबद्दल द्यावी असे वाटते.\nबायोमेडीकल हा काय प्रकार तर मुख्यतः ऑटीझम हा फार वादग्रस्त मुद्दा आहे. मेडीकल फिल्डमध्ये ऑटीझम हा जेनेटीक म्युटेशनने होतो, तसेच काही वातावरणातील फॅक्टर्सदेखील काराणीभूत असतात असे मानले जाते. थोडक्यात ऑटीझम बरा होत नाही. परंतू डॉक्टर्समध्येच एक फळी आहे (डॅन्/मॅप्स) जे मानतात की ऑटीझम हा पर्यावरणातील फॅक्टर्सने होऊ शकतो तसेच व्हॅक्सीनेशननेही बर्‍याच मुलांमध्ये बदल होतात - जे ऑटीझमसारखी लक्षणं दाखवतात. सायन्स बघायला गेले - तर जगात कितीतरी मुलांना व्हॅक्सिनेशन केले जाते, सर्व मुलांना का ऑटीझम होत नाही तर मुख्यतः ऑटीझम हा फार वादग्रस्त मुद्दा आहे. मेडीकल फिल्डमध्ये ऑटीझम हा जेनेटीक म्युटेशनने होतो, तसेच काही वातावरणातील फॅक्टर्सदेखील काराणीभूत असतात असे मानले जाते. थोडक्यात ऑटीझम बरा होत नाही. परंतू डॉक्टर्समध्येच एक फळी आहे (डॅन्/मॅप्स) जे मानतात की ऑटीझम हा पर्यावरणातील फॅक्टर्सने होऊ शकतो तसेच व्हॅक्सीनेशननेही बर्‍याच मुलांमध्ये बदल होतात - जे ऑटीझमसारखी लक्षणं दाखवतात. सायन्स बघायला गेले - तर जगात कितीतरी मुलांना व्हॅक्सिनेशन केले जाते, सर्व मुलांना का ऑटीझम होत नाही याचा अर्थ व्हॅक्सिनेशनने ऑटीझम होत नाही. तर दुसरी फळी म्हणते - काहीच मुलांची इम्युन सिस्टीम आधीच कमकुवत असते, त्यांच्यात चांगले बॅक्टेरिआज कमी असतात- ते वरवर पाहता हेल्दी असतात याचा अ��्थ व्हॅक्सिनेशनने ऑटीझम होत नाही. तर दुसरी फळी म्हणते - काहीच मुलांची इम्युन सिस्टीम आधीच कमकुवत असते, त्यांच्यात चांगले बॅक्टेरिआज कमी असतात- ते वरवर पाहता हेल्दी असतात परंतू जेव्हा व्हॅक्सिनेशनसाठी लाईव्ह व्हायरस आणि मुख्यतः जोडीने दिलेल्या व्हॅक्सिनेशनमध्ये एकापेक्षा अनेक व्हायरस शरीरात सोडले जातात तेव्हा ज्या काही बालकांची इम्युन सिस्टीम हेल्दी नसते त्यांच्यासाठी हे व्हॅक्सिनेशन म्हणजे ऑटीझमची लक्षणं दिसण्यासाठीचा एक ट्रिगर असतो. त्यामुळेच सर्व मुलांना नाही, परंतू काही मुलांना व्हॅक्सिनेशन दिल्या दिल्या अतिशय सिव्हिअर रिअ‍ॅक्शन होऊन त्यानंतर त्यांची पर्सनालिटी बदललीच हे ठामपणे सांगणारे बरेच पालक इंटरनेटवर्/पुस्तकांतून सापडतात. यात मुख्य कल्प्रिट बर्याचदा असतो तो एक ते दिड वर्षाच्या आसपास दिली जाणारी लस Measles, mumps, rubella (MMR). सीडीसी (सेंटर फॉर डिसिज कंट्रोल & प्रिव्हेंशन) यांचे ऑफिशिअल वेळापत्रक तुम्हाला इथे मिळेल. -> http://www.cdc.gov/vaccines/schedules/hcp/imz/child-adolescent.html\nओके, मुळात व्हॅक्सिन्स व ऑटीझम हा अतिशय वादाचा मुद्दा आहे. मला त्यात पडायचे नाही. पण माझे मत विचाराल तर मी एकच सांगीन. माझा मुलगा सव्वा वर्षापर्यंत पिडीयाट्रिशिअनच्या मते ब्युटीफुली ग्रो होत होता. साधं सर्दी पडसं देखील त्याला झाले नाही इतकी त्याची फिजिकल हेल्थ चांगली होती. छान हसरा, अफेक्शनेट, सर्व रिस्पॉन्सेस बरोबर देणारा व सर्वात महत्वाचे, जे देऊ ते व्यवस्थित तोंड उघडून खाणारा होता. त्याला सर्वात पहिलं आजारपण आले ते म्हणजे सव्वा-दिड वर्षाचा असतानाच्या सुमारास दिलेल्या व्हॅक्सिनच्या आठवड्यात. सिव्हिअर रिअ‍ॅक्शन. कमी न होणारा ताप, उलट्या.. इतकं की कधीही डॉक्टरांची पायरी आजारपणासाठी न चढलेलो आम्ही डिरेक्टली इमर्जन्सीमध्ये गेलो. त्यानंतर मुलाची पर्सनालिटी बदलली ती बदललीच. त्याआधी जरासा अस्पष्ट शब्द उच्चारणारा , बॅबलिंग करणारा या मुलाची बोलती बंद झाली. चांगला इंटरॅक्ट करणारा, डोळ्यात बघून रिस्पॉन्स देणारा कुठेतरी खिडकीतून बाहेर टक लाऊन बघत बसे. खेळणी ओळीने लावत बसे. कार्स उलट्या ताकून चाकांशी खेळत बसे. सर्व काही खाणारा (अगदी पोहे,उपमा,पालकाची भाजी, कोबीची भाजी,बेगल्स, पॅनकेक्स, चिकन व फिश देखील खायचा ) हा मुलगा खाण्यासाठी तोंडच उघडेना. अतिशय प्रमाणार ओरल अ‍ॅव्हर्जन���स - ज्याबरोबर आम्ही अजुनही लढतो. परिणामी अथक २ वर्षांच्या प्रयत्नाने मुलगा दोन वेळेस खातो. काय तर पराठा/थालिपीठ किंवा भात. हे आमचे सर्वात सक्सेसफुल दिवसातले खाणे. नाहीतर आहेच पिडियाशुअर.\nतर हे सांगायचा मुद्दा असा की सायन्स काय सांगते ते सांगेल. पण आमच्या डोळ्यासमोर झालेला हा बदल आम्हाला या सगळ्या प्रकरणाच्या दुसर्‍या बाजून बघायला भाग पाडतो. नेहेमीचे डॉक्टर थेरपीज सुचवतात परंतू खात्री देत नाहीत रिकव्हरीची. मग जरा का जीएफ्/सीएफ डाएट्स अथवा कुठल्या सप्लिमेंट्सने लगेचच चांगला फरक दिसत असेल तर तुम्ही विश्वास का ठेऊ नये शेवटी आम्ही पालक आहोत. आमच्यासाठी आमच्या मुलाचे भले हे एकच ध्येय आहे. कशानेही तो बदल झाला तर हवाच आहे आम्हाला शेवटी आम्ही पालक आहोत. आमच्यासाठी आमच्या मुलाचे भले हे एकच ध्येय आहे. कशानेही तो बदल झाला तर हवाच आहे आम्हाला इंटरनेटवर अशा पालकांना ब्लेम करणारेही लोकं आहेत इंटरनेटवर अशा पालकांना ब्लेम करणारेही लोकं आहेत की \"तुम्ही तुमच्या मुलांना ती आहेत तसं प्रेम करत नाहीत, अ‍ॅक्सेप्ट करत नाहीत.\" हे चूकीचे आहे. आम्ही अ‍ॅक्सेप्ट केले नाही तर रोजचा दिवस कसा पार पडणार की \"तुम्ही तुमच्या मुलांना ती आहेत तसं प्रेम करत नाहीत, अ‍ॅक्सेप्ट करत नाहीत.\" हे चूकीचे आहे. आम्ही अ‍ॅक्सेप्ट केले नाही तर रोजचा दिवस कसा पार पडणार\nएनीवे, तर मी आता मूळ मुद्द्याकडे वळते. टेस्ट्सचे रिझल्ट्स.\nसर्वच्या सर्व पॅरामीटर्स इकडे देणे अशक्य आहे. त्यामुळे जनरल आयडीया देते. (मला यातील ८०% नावं व गोष्टी माहीत नाहीत. दर वेळेस पुस्तक घेऊन रिपोर्ट वाचावा लागतो. हे काय आहे, याचे काय मिनिंग इत्यादी. मी येथे फक्त नावं देते. अर्थ मलाही माहीत नाही बरेच. येथील डॉक्टर लोकांना काही याबबत माहीती शेअर करायची असेल तर वेलकम\nपहिला रिपोर्ट माझ्या हातात आहे, त्यात आहे\n-> या रिपोर्टवरच्या कमेंट्समध्ये डॉक्टर असं म्हणतो की:\nथोडक्यात, ओमेगा ३ सप्लिमेंट्स व मिथायलेशनची गरज आहे. म्हणजे Methylcobalamin (बी१२ चा एक प्रकर्र) याची गरज आहे.\nदुसर्‍या रिपोर्टमध्ये आहेत खालील गोष्टी :\nव्हिटॅमिन सी, व्हीटॅमिन डी याचबरोबर डॉक्टरांनी एझाईम्स, काही इतर सप्लिमेंट्स सांगितले आहेत. तसेच मुलाला Mitochondria नावाचाही प्रकार असल्याचे सांगितले त्यामुळे त्यावरही एक औषध सांगितले आहे.\n-> तुम्हाला फुड अ‍ॅलर्��ीज माहीतीच असतील.उदा: सतत पाहण्यात, ऐकण्यात आलेली पीनट्स वा इतर नट अ‍ॅलर्जी. मग त्यात श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो तर कधी स्वेलिंग, कधी हाईव्ह्ज(रॅशेस) होते. हा जो प्रकार आहे तो IgE (or immunoglobulin E) यामध्ये मोडतो. हा जो दुसरा IgG (Immunoglobulin G)हा जरा सटल प्रकार आहे, त्यामध्ये तुम्ही अमुक एक पदार्थ घेतल्यावर तुम्हाला अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन अ‍ॅज सच रॅशेस वगैरे होणार नाही, परंतू काही ना काहीतरी बिहेविअर चेंजेस, हायपर अ‍ॅक्टीव्हिटी, ब्लोटींग, डोकेदुखी असे सिम्प्टम्स दिसू शकतात. थोडक्यात फुड सेन्सिटीव्हिटी. अ‍ॅलर्जीमध्ये फुड बरोबरच मोल्ड्स, पोलन याची अ‍ॅलर्जी तुम्ही ऐकली असेल. तो झाला IgE Inhalants profile, IgE Mold profile. पदार्थांमध्येच मसाले देखील आले. तेई टेस्ट करण्यात आले - IgG Spice Profile मध्ये. याचबरोबर सेलिआक डिसिजची / ग्लुटेन सेन्सिटीव्हीटीचीही टेस्ट घेण्यात आली. (येथे अधिक माहीती वाचा) माझ्या मुलाला मोल्ड , पोलन अशी किंवा रॅश्/स्वेलिंग होणार्‍या अ‍ॅलर्जीज नाहीत. परंतू चिक्कार फुड सेन्सेटीव्हिटीज सापडल्या. त्याचा तक्ता देते.\nयेथे लाल रंग अथवा ३+ जिथे लिहीले आहे ते सगळं माझ्या मुलासाठी अपायकारक आहे. ते पदार्थ निदान ६ महिने तरी अ‍ॅब्सोल्युटली टाळायचे आहेत. त्यानंतर अगदी थोड्या प्रमाणात रि-इंट्रोड्युस करून त्याची रिअ‍ॅक्शन कशी येते ते पाहून पुढील कोर्स ऑफ अ‍ॅक्शन ठरवावी लागेल. पण तुम्ही पाहीलंत तर दिसेल, आपल्या भारतीय स्वयपाकातले कितीतरी पदार्थ त्याला चालणार नाहीत. उदा: म्हशीचे दूध, दही, बीट्स, कोबी, काकडी, लसूण, ढोबळी मिरची, लेट्युस, कांदा, रताळे, पालक, टोमॅटो, ग्लुटेन (पोळी, ब्रेड), गहू, स्ट्रॉबेरी, द्राक्ष, प्लम... परंतू फिशचे बरेचसे प्रकार व पोल्ट्री त्याला चालणार आहे जी तो मुळीच खात नाही. बाकीचे नॉन्व्हेज प्रकार आम्हीदेखील खात नसल्याने घरी बनले अथवा आणले जात नाहीत.\nग्लुटेन सेन्सिटीव्हिटीच्या रिपोर्टमध्ये देखील ग्लुटेन/व्हीटला ३+ असल्याने तेही टाळण्याची गरज आहे. मी गेले ३-४ महिने त्याची पोळी कम्प्लिट बंद केली आहे. आणि माझ्या मुलाला पोळी खूपच आवडते. थोडासा समजूतीत फरक वाटतो पण अजुन आम्ही पूर्णपणे १००% जीएफ्/सीएफ डाएट करत नसल्याने याबद्दल मी नंतरच लिहीलेले बरे.\nअशा रीतीने वरील रिपोर्टसवरून एक कळते, की आमच्या मुलाला जीएफ्/सीएफ डायेट व काही सप्लिमेंट्स (ओमेगा ३, एम्बी१२, झिंक) याचा फायदा होऊ शकतो. आता दुसरा अडथळा येतो. आमचा मुलगा मुळीच औषध घेत नाही. त्याला दोन माणसांनी पकडले तर तिसरा कसातरी औषध तोंडात ढकलू शकेल - तेही तो थुंकून टाकतो. आम्हाला सप्लिमेंट्स रोजच्या रोज देणे सध्यातरी स्वप्नवतच आहे. परंतू मी जेव्हा शक्य आहे व मुलाच्या मूडनुसार झिंक वगळता सप्लिमेंट्स देऊन पाहीली आहेत. ओमेगा ३ व एम्बी१२ याचा फायदा बोलण्यात वगैरे झाला नसला तरी आय काँटॅक्ट सुधारण्यात मात्र झाला. अचानक आपण जे बोलत आहोत ते मुलापर्यंत पोचत आहे असा दिलासा कुठून तरी आम्हाला मिळाला, मेबी त्याच्या एक्स्प्रेशन्सवरुन हे सगळं जरी असलं तरी औषधं जर त्याच्या पोटात गेलीच नाहीत तर काय फायदा व तोटा. इथे आम्ही अजुनही स्ट्रगल करतो. त्याला अजुन इतकी समज नाही, की आम्ही सांगितले हे तुझ्यासाठी चांगले आहे - घे, तर तो गपचुप घेईल. त्यासाठी बहुधा थोडी वाट पाहावी लागेल. परंतू वरील रिपोर्ट्सवरून व मुलाच्या रिस्पॉन्सवरून आम्हीदेखील म्हणू शकतो की याचा फायदा होऊ शकतो\nअजुन एक मार्ग आहे जे तुम्ही करत आहात त्याचा किती फायदा होतो हे बघण्याचा. http://www.surveygizmo.com/s3/1329619/Autism-Treatment-Evaluation-Checkl... येथे एक चेकलिस्ट्/प्रश्नपत्रिका आहे. वरची कुठलीही मेडीकल ट्रीटमेंट चालू करण्याआधी व नंतर तुम्ही प्रश्नमालिका सोडवून स्कोअर काढला तर ऑटीझमची लक्षणे कमी जास्त होत आहेत किंवा कसे हे कळून येते.\nमुलाच्या रिपोर्टवरून तसेच माझ्या काही लक्षणांवरून मलाही जाणवले की मला देखील फुड सेन्सिटीव्हिटीज असणार आहेत काही. मी काहीदिवस जीएफ्/सीएफ डाएट ट्राय केले असता मला अतिशय चांगले रिझल्ट मिळाले. पोटभर जेऊनही हलके वाटणे - सुस्ती न येणे, पचनसंस्था सुधारल्याचे समजणे इत्यादी फरक जाणवले. शिवाय मुलाच्या थेरपीस्ट्स, स्पीच थेरपीस्ट यांच्याशी बोलताही असंच समजले की ग्लुटेन सेन्सिटीव्हिटी इज अ बिग डील. तुम्ही ते ट्राय केले तर फरक जाणवेल नक्की. त्यामुळे ती एक आशा आहेच. अतिशय कष्टाचा रोड आहे हा, पण मी त्या वाटेला नक्कीच जाणार\nहे थोडेसे डिस्क्लेमर :\n‹ १३) बायोमेडीकल उपचारपद्धती व ऑटीझम up अतुल्य भारत ›\nमवॉ, रिपोर्टच्या इमेजेस आणखी\nमवॉ, रिपोर्टच्या इमेजेस आणखी जरा मोठ्या टाकाल का\nएनलार्ज केल्यावर माझ्याकडे फेड होतायत.\nसुरेखच लिहिलंय. खूप नविन\nसुरेखच लिहिलंय. खूप नविन माहिती मिळाली.\nतुम्हाला दिसलेल्या आशेच्या किरणामुळे खूप खूप बरं वाटलं. ही प्रगती अशीच होत राहू दे ही प्रार्थना त्या विश्वनियंत्यापाशी.\nऐकूणातच ऑटिझमवर काहीतरी उपचार मिळू देत किंबहुना मु़ळातूनच हा आणि यासारखे इतर डिसीजेस नाहीसे होऊ देत असं वाटतं.\nसाती, इमेजेसवर क्लिक केल्यासही नीट दिसत नाहीत का माझ्याकडे ठिक दिसत आहेत इमेजेस वर क्लिक केल्यास. मी बघते काय करता येते ते.\nमामी, ऑटिझमवर काहीतरी उपचार मिळू देत किंबहुना मु़ळातूनच हा आणि यासारखे इतर डिसीजेस नाहीसे होऊ देत असं वाटतं.>>\nअगदी खरे आहे. ती जी अनिश्चितता आहे ती तरी जाऊदे. म्हणजे डायबेटीसवर कशा गोळ्या असतात तितपत तरी काही झाले तर बरे. नाहीसेच झाले हे प्रकार तर काय अजुनच बरे.\nती जी अनिश्चितता आहे ती तरी\nती जी अनिश्चितता आहे ती तरी जाऊदे. >> अगदी अगदी.\nमवॉ, हो, क्लिक केल्यावर\nमवॉ, हो, क्लिक केल्यावर स्पष्टं दिसतायत इमेजेस.\nमी उगाच आयफोनवर एनलार्ज व्ह्यू बघत बसले होते.\nबुधवारपर्यंत तुम्हाला सविस्तर मेल करते.\nऐकूणातच ऑटिझमवर काहीतरी उपचार\nऐकूणातच ऑटिझमवर काहीतरी उपचार मिळू देत किंबहुना मु़ळातूनच हा आणि यासारखे इतर डिसीजेस नाहीसे होऊ देत असं वाटतं.>>> +१\nथँक्स अश्विनी के. साती,\nसाती, इमेजेस दिसल्या ना.. गुड. तुमच्या ईंमेलची वाट बघते. थँक्स\nममा वॉरियर, तुमचा हा आणि या\nममा वॉरियर, तुमचा हा आणि या आधीचा लेख वाचून खूप नवी माहिती मिळाली.\nविषेशतः हा लेख खूप मेहेनत घेऊन लिहिला आहे हे जाणवलं. केलेल्या टेस्ट्सचा आणि त्यानुसार ठरवलेल्या नव्या उपचारपध्दतीचा बेबी वॉरियरला खूप छान उपयोग होवो ही मनापासून सदीच्छा\nवर लेखात ही लिंक द्यायची होती, राहून गेली.\nह्या सगळ्या टेस्ट्स आम्ही करून आता वर्ष होईल. आमचं मुळात तो खाण्याबाबतीत खूप स्ट्रगल असल्याने जीएफ्/सीएफ डायेट ट्राय करण्याचा प्रश्नच नव्हता. तो काहीच खात नाही तर निदान त्याला आधी २ वेळेस खाण्याची सवय लागूदे या विचाराने गेल्या वर्ष-२वर्षाचा बराच वेळ गेला. नेहेमीच्या डॉक्टरांनी जीएफ्/सीएफ हाणून पाडल्याने आम्ही परत कन्फ्युजनमध्ये गेलो. अशा रीतीने हो नाही हो नाही करत परत एकदा जीएफ्/सीएफची सुरवात गेल्या ३-४ महिन्यांपासून केली आहे. नशीब जीएफ्/सीएफ मध्ये भात येतो.\nसप्लिमेंट्स जेव्हढी जायला पाहीजेत तेव्हढी गेली नाहीत, परंतू त्याचा नव्याने प्रयत्न चालू केला आहे. हा खूप मोठा प्रवास आहे. प���ंतू याचबरोबर आम्ही बाकीच्या थेरपीज( स्पीच, एबीए, ओटी) अर्थातच चालू ठेवली आहे. भारतातून आईबाबा, नातेवाईक यांच्याकडून होमिओपथी, फ्लॉवर रेमेडी याही गोष्टी कळतात. काही औषधं घरात आहेतही, परंतू रात्र थोडी सोंगं फार सारखे, आमचा मुलगा छोटा अन त्याचे मेडीसीन्/सप्लिमेंट कॅबिनेटच मोठे असा प्रकार होतो. त्याखेरीज त्याचे रूटीन अतिशय व्यस्त असल्याने हे सगळं जमवणे अवघड जाते. परंतू हॉलिस्टीक अ‍ॅप्रोचचाच फायदा होईल असं आम्हाला वाटते.\nभरभर वाचला. खूप नवीन कळलं घरी\nभरभर वाचला. खूप नवीन कळलं घरी गेल्यावर शांतपणे वाचीन लिंक नाही वाचल्यात अजून.\nvaccine नंतरचा बदल तुम्ही पचवलात/ पचवताय आणि मार्ग काढताय ग्रेट. माझ्या मुलाला लशी दिल्या तेव्हा अनभिज्ञ होतो, खरं खोटं विज्ञान जाणेल लवकरच... पण काळजाचा ठोका चुकलाच. आणखी शोधून वाचतो. धन्यवाद.\nखूप चांगली माहिती देत आहात.\nखूप चांगली माहिती देत आहात. ह्या सर्व उपचारांना यश लाभू दे\nएक जवळच्या उदाहरणात तो(बाळ) चांगला रीस्पोन्स देतोय.\nचांगली माहिती देताय. सगळंच\nचांगली माहिती देताय. सगळंच नीट कळलं असं अजिबातच नाही.\nमुलाला होल व्हीट चालणार नसेल आणि पोळी आवडते म्हणताय तर मल्टी ग्रेन आटा चालू शकतो का ( जर वापरत नसाल ऑलरेडी तर)\nसुरूवातीचा काही काळ सगळं व्यवस्थित चालू असताना अचानक आजारपण येऊन मुलात एवढा बदल व्हावा हे वाचूनच कसंसंच झालं. तुम्हांला काय वाटलं असेल ह्याची कल्पना करवत नाही.\nनॉन्व्हेज प्रकार सुरु करायला\nनॉन्व्हेज प्रकार सुरु करायला काय हरकत आहे मग इतक करतेस त्या कोकरूसाठी त्यात अजून एक भर. (तू खायला पाहिजे अस थोडीच आहे.) खूप खूप शुभेच्छा\nदालचिनी, ओट्स आणि सफरचंद\nदालचिनी, ओट्स आणि सफरचंद चालतंय त्याला. मस्त अॅपल क्रंबल करता येईल माबो वर रेसिपी नक्की टाक.\nममा वॉरियर, व्हॅक्सिननंतर तुमच्या मुलावर झालेला परिणाम वाचताना डोळ्यात पाणी आलं माझ्या. अगदि रुटीन म्हणवल्या जाणार्‍या व्हॅक्सिनचा किती गंभीर परिणाम हे accept करताना किती त्रास झाला असेल याची कल्पनाही करू शकत नाही.\nत्यावरुन एक प्रश्न आला डोक्यात. व्हॅक्सिनच अव्हॉइड करण्यापलिकडे काही करता येईल का MMR seperately देता येतं का बाळाचं काही टेस्टिंग करता येईल का व्हॅक्सिनेशनच्या आधी याबद्दल काही महिती आहे का तुम्हाला याबद्दल काही महिती आहे का तुम्हाला लिंक दिली तरी चालेल....\nतुमच्या सर्व प्रयत्नांना यश मिळू दे\nधन्यवाद सर्वांना. झंपी, हो.\nझंपी, हो. इसेन्शियल ऑईल्स नाही आणली परंतू बाथ & बॉडी वर्क्सची अरोमाथेरपी लाईन आमच्या मुलाला आवडते. रादर अंघोळीला युकॅलिप्टस स्पिअरमिंटच लागते त्याला. मला माहीत आहे - हे एक्झॅक्ट अरोमाथेरपी नसेल कदाचित. परंतू तो छान वासाचा साबण, सिनेमन आणि क्लोव्ह इसेन्शिअल ऑईल्स असलेले स्लीप लोशनने मसाज हे सगळं मुलाला आवडते. व बहुतेक वेळेस रोज या गोष्टी बेडटाईम रूटीनमध्ये असतातच. अनुभव असा आहे - यानंतर मुलगा शांत झोपतो. आता अ‍ॅक्चुअल ऑईल्स आणून मसाज करून पाहायचा आहे. (तुमच्या विपू साठी देखील धन्यवाद. तुम्हाला विचारपूशीत उत्तर देता आले नसल्याने येथे लिहीते.)\nसायो, मुलाला व्हीटच नव्हे तर ग्लुटेन चालणार नाही. त्यामुळे मल्टी ग्रेन आटाही बाद आहे. मात्र त्याला ज्वारी बाजरी चालत असल्याने मी त्याला ज्वारीच्या पीठाची थालिपिठं देते करून.\nसीमंतिनी, माझीही आई हेच म्हणाली. त्याला जे चालते आहे ते घरी बनव मग. तू खाऊ नकोस. मी रेड मीटच्या बाबतीत फार सोवळी आहे. सवय करून त्याच्या जेवणाची सोय केली पाहीजे खरं. आधी चिकन व फिश तरी ट्राय करते. अ‍ॅपल क्रंबलची रेसीपी शोधते. ओटस चालतात परंतू ते देखील जीएफ/सीएफ आणावे लागतात, कारण जनरली ओटमील वगैरे तयार होते तिथे इतर ग्लुटेन असणारे फॅक्टर्स असतात. असंच काहीतरी डॅन डॉक्टर म्हणाला. जीएफ्/सीएफ ओटमील / वॉफल्स, पॅनकेक हे प्रकार फार बोर व सपक लागतात चवीला. पण तेही देत असतो मूडनुसार.\nखालील गोष्टी डॉक्टरने(डॅन) दिलेल्या पत्रकात आहेतः\nग्लुटेन मध्ये हे ग्रेन्स येतात : व्हीट, राय, बार्ली, ओट्स, स्पेल्ट, कामुट\nकेसीन मध्ये : गायीचे दूध, गोट् मिल्क, बटर, दही, चीज, आईसक्रीम. त्याऐवजी - राईसमिल्क, पोटॅटो मिल्क, नट मिल्क चालेल.\nझिंक व बी व्हिटॅमिन्स दिल्यास वेगवेगळे फुड ट्राय करणे वाढते.\nसाखर शक्य तिथे टाळणे. त्याऐवजी स्टिव्हिया व एक विशिष्ट जोसेफ'स मेपल सिरप म्हणून आहे ते थोड्या प्रमाणात चालेल.\nशक्य तेव्हढे ऑर्गॅनिक भाज्या व फळफळावळ आणणे. पेस्टीसाईड्स, प्रिझर्व्हेटीव्ह्स व केमिकल्स टाळणे.\nसानुली, मला नक्की माहीत नाही. परंतू वेगवेगळ्या वेळेस व्हॅक्सिन द्या असं कधीतरी वाचल्याचे आठवते आहे मला. शोध घेताना ही लिंक सापडली. सगळी वाचली नाही. परंतू हा डॉक्टर्/लेखक अतिशय उपयुक्त ��ाहीती देतो. रॉबर्ट सिअर्स यांचे 'द ऑटीझम बुक' आमच्या घरातील बायबल/गीता/कुराण काय म्हणाल ते आहे.\nव्हॅक्सिन देण्याअगोदर बाळाचे टेस्टींग - अशी काहीही सोय नाही.\n त्याला चालणार्‍या फुडमधून, banana-apple-almond milk smoothie देता येईल, त्याला आवडलं तरच अर्थात पण पोट छान भरेल त्याने....\nहो सानुली. डोक्यात आहे तो\nहो सानुली. डोक्यात आहे तो ऑप्शन. याआधी प्रयत्न केला आहे २-३दा. पण अजुन एकदाही मुलाने तोंड लावलेले नाही. तो अजुनही खूप लिमिटेड फुड ऑप्शन्स ट्राय करतो. होपफुली हळूहळू तो प्रॉब्लेम कमी होईल.\nमला काय प्रतिसाद द्यावा तेच\nमला काय प्रतिसाद द्यावा तेच कळत नाहीये\nफक्त मी लेख वाचतेय आणि मनापासून तुमच्यासाठी देवा जवळ प्रार्थना करतेय. माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेतच हे सांगण्यासाठी हा प्रतिसाद\nथँक्स रीया. तुम्हा सर्वांच्या\nथँक्स रीया. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांचा मला तरी खूप फायदा होतो. त्यामुळे कळत-नकळत मुलालाही पॉझिटीव्ह फरक पडतो. थँक्स\nवॅक्सीनचे वाचून अगदीच गडबडायला झाले. आमच्या बाळाचे दोनदा एमेमेआर झाले (इकडची मॅड सिस्टम.) आम्ही असू दे म्हणून करून घेतले दोनदा. आई गं. मी अजून विचारच करते आहे. बाळ पस्तिशीत झाल्याने आम्ही कायमचे धास्तावलेले होतो पहिली दोन वर्षे. तरी हे वॅक्सीनचे वाचनात आलेच नव्हते.\nअसो. जीएफ डायेटला शुभेच्छा.\nमृदुला, कोणालाही घाबरवण्याचा माझा उद्देश नाही. तसे झाले असल्यास दिलगीर आहे. एका इमेलमध्ये मी खालील मजकूर लिहीला होता, तो मी बहुधा येथे चिकटवावा. हे या लेखाचे डिस्क्लेमर म्हणता येईल. मी बर्‍याच गोष्टी यात नमूद करायला विसरले. लेखांची लांबी व मनातील विचार वाढतच गेले, व मी सर्व मूद्देसूद नाही लिहू शकले. (मी हाच मजकूर वर लेखातही पेस्ट करते. )\nआलेल्या परिस्थितीला तुम्ही ज्या संयमानी आणि विचारानी सामोरं जात आहात ते बघून फार कौतुक वाटतं.\nकोठल्याही आजाराला कायमचं cure करण्यासाठी फक्त होलिस्टिक अप्रोचच उपयोगी पडतो. तुमच्या जीएफ्/सीएफ डायटची दिशा अगदी योग्य वाटत आहे.\nरामरक्शा, साइबाबाची आरती रात्रि झोपताना ऐकावते. त्याने खुप फरक पड्तो. तुम्हला पाहिजे असेल तर मी पाटविन.\nथोडी माहीती हवी होती. आपल्या\nथोडी माहीती हवी होती. आपल्या मुलाला स्वमग्नता आहे याचे निदान कसे केले स्वमग्नतेच्या निदाना विषयी थोडी माहीती मिळाली तर बरे होइल.\nअननस , https://www.maayboli.com/node/47665 या मालिकेतील तिसरा आणि चौथा भाग वाचा.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Disposal-of-one-and-a-half-thousand-medical-waste/", "date_download": "2018-11-19T11:46:51Z", "digest": "sha1:JZVHMW6MVLWSRNL22ZQNZ6G6ZOOZZCOD", "length": 11136, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दीड हजार किलो वैद्यकीय कचर्‍याची विल्हेवाट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › दीड हजार किलो वैद्यकीय कचर्‍याची विल्हेवाट\nदीड हजार किलो वैद्यकीय कचर्‍याची विल्हेवाट\nकोल्हापूर महापालिका प्रशासनाने लाईन बझार येथील जैव वैद्यकीय कचर्‍याचा प्रकल्प शुक्रवारी ताब्यात घेतला. याठिकाणी गुरुवारी व शुक्रवारचे असे दीड हजार किलो जैव वैद्यकीय कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात आली. आता यापुढे महापालिकेच्या वतीनेच हा प्रकल्प चालविण्यात येणार आहे. दरम्यान, गरुवारी महापालिकेने प्रकल्प सील केल्यानंतर ठेकेदार कंपनीने दरवाजासमोरच वाहने लावली होती. अखेर महापालिका अधिकार्‍यांनी पोलिसांना बोलवून वाहने बाजूला करत त्यातील जैववैद्यकीय कचरा घेऊन त्यावर प्रक्रिया करत विल्हेवाट लावली.\nमहापालिकेच्या मालकीच्या लाईन बझार येथील ड्रेनेज प्लँटजवळील स्लॉटर हौससाठी आरक्षित असलेल्या जागेपैकी दहा हजार चौरस फूट खुली जागा नेचर इन नीड संस्थेला चौ.फुटास एक रुपया वार्षिक भाड्याने 10 वर्षे मुदतीने व मासिक रॉयल्टी 1 लाख 8 हजार भरण्याच्या अटीवर 11 सप्टेंबर 2012 पासून देण्यात आली होती. परंतु, संस्थेच्या कामकाजातील गंभीर त्रुटींमुळे आरोग्य विघातक परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्या कारणास्तव संबंधित संस्थेकडून होत असलेला निष्काळजीपणा व कामातील गंभीर त्रुटींमुळे 21 सप्टेंबर 2013 ला संस्थेस दिलेला ठेका रद्द करण्यात आला होता. त्यानंतर हरित प्राधिकरण न्यायालय (पुणे) यांनी 5 मे 2014 रोजीच्या आदेशानुसार संस्थेकडून शहरांतर्गत निर्माण होणारा जैव व वैद्यकीय कचरा विल्हेवाटीचे काम तात्पुरत्या स्वरूपात करण्यात येत होते.\nनेचर इन नीड ही संस्था संबंधित जागेचा वापर करत असूनही भुईभाडे थकविले आहे. तसेच रॉयल्टीची रक्‍कम भरलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका ���धिनियम 81 ‘ब’ अन्वये जागा ताब्यात घेण्याची कायदेशीर प्रक्रिया राबवून गुरूवारी प्रकल्प सील करुन इस्टेट विभागाने ताब्यात घेतला आहे. जैव व वैदयकीय कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी केली असून महानगरपालिका स्वत: सक्षमपणे जैव व वैदयकीय कचरा प्रकल्प चालवणार आहे.\n‘डेंग्यू’बाबत जबाबदार विभागांचे हात वर\nडेंग्यूच्या रुग्णांची संख्या शहरासह आता ग्रामीण भागातही वाढत आहे. सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरु आहे. त्यामुळे डासांची संख्या वाढण्याला हे अनुकूल वातावरण आहे. ‘डेंग्यू’च्या निराकरणासाठी जबाबदार विभागांकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने ही साथ आटोक्यात येण्याऐवजी हातपाय पसरत आहे. महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा हिवताप विभाग तसेच प्रदुषण नियंत्रणात आणण्यासाठी ठोस अधिकार असलेल्या प्रदुषण नियंत्रण मंडळालाही याबाबत हात झटकता येणार नाहीत.\nशहर व उपनगरात मागील दोन महिन्यांपासून डेंग्यूची साथ आहे. रस्त्यातील खड्डे, पाण्याच्या टाक्या, टायरी, फ्रीजचा ट्रे आदी ठिकाणी साचलेल्या पाण्यात डेंग्यूची उत्पत्ती होऊन वाढते हे सर्वांनाच माहित आहे. डेंग्यूचा एक रुग्ण आढळला तरी ही साथ वाढणार हे कोणीही सहज सांगू शकतो. कारण डेंग्यू डासामुळे होतो. त्यामुळे दररोज असंख्य डासांची उत्पती होत असल्याने याबाबत तत्काळ उपाययोजना करण्याची गरज असते. पण असं काही होत नाही. दोन वर्षापूर्वी कसबा बावडा, लाईन बजार व जूना बुधवार पेठेतील काही भागात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळले होते. या साथीत कसबा बावड्यातील एक रुग्ण दगावला होता. आंदोलकांनी सातत्याने आवाज उठवूनही आरोग्य विभाग ढिम्म दिसून आला. सकाळी गटारींच्या कडेला पावडर फवारायची आणि संध्याकाळी धूराची फवारणी करायची. असे करुनच डेंग्यूची साथ आटोक्यात येईल अशी भाबडी समजूत सुरवातीला दिसते. लोकांचा दबाव वाढल्यावरच मग काम सुरु केले जाते. स्वच्छ पाण्यात डेंग्यूचे डास वाढतात हे माहित असतानाही याबाबत अक्षम्य दुर्लक्ष केले जाते. एखाद्या कुटुंबातील प्रत्येकाच्या रक्तातील प्लेटलेटस कमी होण्याचे प्रकार दररोज दिसतात. माणसे कर्जे काढून उपचार घेत असतात. हे दिसत असतानाही डेंग्यू आटोक्यात आणण्यासाठी जबाबदार घटकांकडून दुर्लक्षाचाच अनुभव शहरवासियांना सातत्याने येतो. आता हा पाद्रुभाव इचलकरंजीसह ग्रामीण भागातही आढळू लागली आहे. त्यामुळे सर्वच जबाबदार सरकारी विभागांनी समन्वय साधून अशा आजारांबाबत ठोस कार्यवाही करावी अशी अपेक्षा आहे.\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/triple-murder-case-in-pune/", "date_download": "2018-11-19T11:18:08Z", "digest": "sha1:YQXHKQWM4ECXF6GWV5V7M32OKKFBJ27E", "length": 5613, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुण्यात तिहेरी हत्याकांड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुण्यात तिहेरी हत्याकांड\nदोन पुरुषांसह एका तेरा वर्षांच्या मुलाचा खून करून, या तिघांचे मृतदेह गणेश पेठेतील नागझरी नाल्यात फेकून दिल्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी समोर आला. दोन ते तीन दिवसांपूर्वी त्यांचा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या तिहेरी हत्याकांडामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.\nयातील तेरा वर्षांच्या मुलाची ओळख पटलेली असून, नवीद रफिक शेख (13, नाडे गल्ली) असे त्याचे नाव आहे. रात्री उशिरापर्यंत बाकीच्या दोन मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. गणेश पेठेतील टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय आणि दूध भट्टीच्या मध्ये असलेल्या नाल्यातील भिंतींना महापालिकेकडून रंग देण्याचे काम सुरू आहे. एक पेंटर तेथे रंगकाम करत होता. त्या वेळी त्याला तेथे एक मृतदेह दिसला. त्याने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस दाखल झाले. त्यांनी पाहणी केली. त्या वेळी तेथे थोड्याच अंतरावर त्यांना आणखी एक तर, त्याच्याच पुढे तिसरा मृतदेह आढळला.\nहा प्रकार कळताच प्रभारी पोलिस आयुक्त संजीवकुमार सिंघल यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत परिसराची पाहणी केली. फरासखाना पोलिसांनी तीनही मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवून दिले आहेत; तर तिघांच्याही डोक्यात जड वस्तूने प्रहार करून त्यांचा खून केला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.\nनशेतून खून झाल्याचा संशय\nखून झालेल्या परिसरात नशा करणार्‍यांचा वावर असतो. या पुलाखाली परिसरातील व्यसनाधीन बसतात. मृतही नशा करत असण्याची शक्यता असून, त्यातूनच त्यांचा खून झाल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी या परिसरातील नशेखोरांचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे.\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nशशांक केतकर-नेहा जोशी पहिल्यांदाच एकत्र\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/help-line/mt-helpline/mata-helpline-challenge-to-prove-yourself/articleshow/65156635.cms", "date_download": "2018-11-19T12:32:56Z", "digest": "sha1:AJ3QT3VDQROK5KZ6ABLZ53OD2CXCH55J", "length": 13209, "nlines": 124, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mt helpline News: स्वतःला सिद्ध करण्याचे आव्हान - स्वतःला सिद्ध करण्याचे आव्हान | Maharashtra Times", "raw_content": "\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nस्वतःला सिद्ध करण्याचे आव्हान\nविपरित परिस्थितीत शिक्षण घेताना अनेक आव्हाने येतात. त्यातून तावूनसुलाखून निघताना जिद्द ठेवली पाहिजे. कोणत्याही संकटांना तोंड देण्यासाठी स्वत:ला सिद्ध करणे हेच मोठे आव्हान असते.\nस्वतःला सिद्ध करण्याचे आव्हान\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nविपरित परिस्थितीत शिक्षण घेताना अनेक आव्हाने येतात. त्यातून तावूनसुलाखून निघताना जिद्द ठेवली पाहिजे. कोणत्याही संकटांना तोंड देण्यासाठी स्वत:ला सिद्ध करणे हेच मोठे आव्हान असते. म्हणूनच कशासही न घाबरता पुढे जात राहायचे. त्या श्रमांचे चीज होते, यावर विश्वास ठेवले पाहिजे. मटा हेल्पलाइनमुळे समाजातील दानशूर व्यक्तींकडून मदतीचा हात मिळतो, हे नेहमीच अनुभवास मिळत असल्याची प्रतिक्रिया उल्हासनगरमधील अश्विनी भिताडे या विद्यार्थिनीने व्यक्त केली. अश्विनी ही सध्या उल्हासनगरमधील डॉ. एल. एच. हिरानंदानी फार्मसी कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत आहे.\nअश्विनीच्या घराची संपूर्ण जबाबदारी आईवर असून वडिलांच्या निधनानंतर आईने शिक्षणासाठी कायम पाठिंबा दिला. अभ्यास हे ध्येय ठेवून केलेल्या श्रमातून २०१४ मध्ये तिला ९१ टक्के मिळाले. त्यानंतर तिने उल्हासनगर येथील सीएचएम कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. बारावीनंतर फार्मसीत करिअर करण्याच्या उद्देशाने तिने उल्हासनगरमधील हिरानंदानी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. सध्या ती फार्मसीच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे.\nफार्मसीत प्रवेश घेतल्यानंतर तिथेही गुणवत्तेत कसर ठेवायची नाही, हे ठरवून तिने स्वत:ला अभ्यासात झोकून दिले. सगळ्या अडचणी दूर सारून तिने पहिल्या वर्षात अ श्रेणी पटकावली. दुसऱ्या वर्षीही अ श्रेणी मिळवायची असेच तिने पहिल्यापासून ठरवले होते. त्याप्रमाणेच यश संपादन करून तिने तिसऱ्या वर्षात प्रवेश घेतला आहे. हा प्रवास करतानाच मटा हेल्पलाइनचा सर्वात मोठा हातभार लागल्याचे ती सांगते. मटा हेल्पलाइनमुळे प्रतिकूल स्थितीतील अनेक हुशार मुलांना पुढील शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाठबळ मिळाले आहे. समाजातील संवेदनशील घटकांकडून नेहमीच पाठिंबा मिळत असतो, हे मटा हेल्पलाइनमुळे लक्षात येते.\nही मदत मोलाची असून त्याचा विसर कोणालाच पडणार नाही. भविष्यात अशाच प्रकारे अन्य गरजू विद्यार्थ्यांना साह्य करण्याची इच्छा नेहमीच राहणार आहे. या हेल्पलाइनने आतापर्यंत अनेक विद्यार्थी घडवले आहेत, याचे ऋण नेहमीच लक्षात ठेवले पाहिजेत. समाजातील काहींचे शिक्षण केवळ आर्थिक अडचणींमुळे मागे पडत असताना समाजातील दानशूर त्यासाठी पुढे सरसावतात ही मोठी गोष्ट ठरते. अशाच मदतीमुळे अनेकांचे करिअर घडली आहेत. याच पद्धतीने दानशूरांनी सहभाग वाढवण्याचे आवाहन अश्विनी भिताडे हिने केले आहे.\nमिळवा मटा हेल्पलाइन २०१८ बातम्या(mt helpline News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmt helpline News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nपुरुष दिन: असा असतो 'परफेक्ट मॅन'\nसंगमनेरमध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस\nफूड टुरिझममध्ये नवा ट्रेंड\nअमृतसर हल्लाः संशयिताना लवक��च ताब्यात घेणारः पंजाब मुख्यमंत्\nपुणे पोलिसांची BJPला MP निवडणुकीत मदत: सचिन सावंत\nदिल्लीः जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन\nमटा हेल्पलाइन २०१८ याा सुपरहिट\nGratuity: ग्रॅच्युइटीची कालमर्यादा रद्द होणार\nisha ambani: लग्नानंतर ईशा अंबानी ४५२ कोटींच्या बंगल्यात राह...\nRafale Deal: राफेल करार दोन सरकारांमधील नव्हे\nपाकिस्तान काश्मीर काय सांभाळणार, आफ्रिदीचा घरचा आहेर\nदारू देण्यास नकार दिला म्हणून घातला विमानात धिंगाणा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nस्वतःला सिद्ध करण्याचे आव्हान...\n‘मटा’मुळे घेतली उत्तुंग झेप...\nगुणवंतांचा ज्ञानयज्ञ चालूच राहो......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/53683", "date_download": "2018-11-19T12:16:24Z", "digest": "sha1:AY4Q4AXJ23LK732CJLEBBUWC3WGL2ZKQ", "length": 27462, "nlines": 241, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तुम्ही नावे ठेवता का? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तुम्ही नावे ठेवता का\nतुम्ही नावे ठेवता का\nतुम्ही तुमच्या आयुष्यात म्हणा, शालेय जीवनात म्हणा किन्वा कॉलेज मध्ये म्हणा, कोणाला नावे ठेवली आहेत का नाव म्हणजे फिशपॉन्ड नव्हे, तर त्या मुलीच्या/ मुलाच्या/ शिक्षकान्च्या वागणूकीमुळे त्याना नावे ठेवली का कधी\nशाळेचे मला फारसे लक्षात नाही, पण कॉलेजमध्ये बहार होती. आमच्या कॉलेजमध्ये २ जिगरी दोस्त होते. त्याना आमच्या गृपने बरीच नावे ठेवली होती. राम-श्याम, जाड्या-रड्या ( कारण त्यातला एक खूप जाड व दुसरा एकदम काठीच वाटायचा), लॉरेल-हार्डी. माझी युपीची मैत्रिण एकदा त्याना चकला-बेलन म्हणाली. माझी हसून वाट लागली.\nकॉलेजमध्येच २ सरान्चे आपाआपसात पटत नव्हते, त्याना सगळे बोका-ऊन्दीर म्हणायचे. तर यातल्या बुटक्या सराना मुन्गेरीलाल म्हणायचे.:फिदी:\nआमच्या कॉलनीत दोन खोडकर बन्धू आहेत. त्याना आम्ही अहीरावण-महीरावण म्हणतो. कारण सगळ्याना भयानक त्रास देतात. माझ्या मैत्रिणीची मावशी नोकरीनिमीत्त काही दिवस त्यान्च्या घरी रहात होती. त्या दोघी बहिणी बाहेर जायला निघाल्या की कॉलनीतले त्याना सीता और गीता म्हणायचे कारण बर्‍यापैकी साम्य होते दोघी बहिणीत.\nआठवेल तसे लिहीन, तुम्हाला कोणाला आठवते का असे\nगुलमोहर - विनोदी लेखन\nआम्ही शाळेत असताना गणिताच्या\nआम्ही शाळेत असताना गणिताच्या सरांना कांगारु म्हणायचो. ते पुस्तकातली गणित सोडवुन दाखवताना पहील्,चौथ, दहाव अश्या उड्या मारत सोडवायचे. उरलेली गणित होमवर्कला..\nशाळेत आमच्या रसायनशास्त्राच्या मॅडम खूप गोर्‍या होत्या आणि बोलताना त्यांचे ओठ एका विशिष्ठ पद्धतीने हलायचे. त्यावरुन त्यांना आम्ही \"बदक\" असं नाव ठेवलं होतं.\nआमचे एक सर होते धर्माधिकारी.\nआमचे एक सर होते धर्माधिकारी.\nएक म्याडम कायम स्लीवलेस घालुन त्यांच्याबरोबर फिरायच्या. म्हणुन त्यांचे नाव दंडाधिकारी ठेवले होते.\nआम्हाला मराठी शिकवणार्‍या बाईंना सारखं नाकात बोट घालायची सवय होती आम्ही त्यांना 'गिरमिट' नाव ठेवलं होत.\nआमच्या इकोच्या मॅडमचं आडनाव\nआमच्या इकोच्या मॅडमचं आडनाव घोषाल होतं आणि त्या लठ्ठ होत्या आम्ही त्यांना भोपाळ म्हणायचो.\nशाळेत इतिहासाच्या सरांना बखर\nशाळेत इतिहासाच्या सरांना बखर नाव ठेवलेलं. देशपांड्यांची बखर.\nआमच्या एका इकोच्या सराना\nआमच्या एका इकोच्या सराना पोपटनाक्या म्हणायचे, त्यान्चेच छोटे भाऊ सायन्सला शिकवायचे. पण पोपटनाक्या सराना राग फारसा यायचा नाही. मुल दन्गा करो, वा मुली बडबड करो, ते आपले एक सुरात, एका लयीत शिकवतच रहायचे.:फिदी:\nआमच्या एका गणिताच्या सरांची\nआमच्या एका गणिताच्या सरांची मान (गळा) एकदम जाडजूड होते. म्हणजे मान नाही म्हणतात त्यातला प्रकार. आम्ही त्यांना बेडूक म्हणायचो..\nकारण आमच्या प्राथमिक शाळेतील कुठल्याशा पुस्तकात बेडकाला मान नसते असे वर्णन होते\nवरील दोन चुकून आले होते.. ते घालवले .. क्षमस्व ..\nआमचे एक सर मोठ्ठी जांभई देत\nआमचे एक सर मोठ्ठी जांभई देत आणि नंतर \"अरे देवा, परमेश्वरा, पांडुरंगा, विठठला\" असा गजर करत. आम्ही त्यांना संत एकनाथ म्हणायचो.\nरश्मी, आम्हाला गुंजीकर म्हणून\nरश्मी, आम्हाला गुंजीकर म्हणून एक प्रोफेसर होते, ते असे होते. आणि त्यांना कायम अ‍ॅंड सो ऑन, म्हणायची सवय होती.. आम्ही त्यांना तेच नाव ठेवले होते.\nप्रा. रिटा डिसोझा या नावाला अगदी विपरीत असे रुप असणार्‍या ( लांबलचक केस, मोठे कुंकू, गोरापान रंग) प्राध्यापिकांना आम्ही झाशीची राणी म्हणत होतो.\nपण तरीही आमचे ९८ % प्राध्यापक ( पोद्दार कॉलेज ) अगदी मन लावून शिकवत असत. त्यांना ना��े ठेवायची वेळच आली नाही. बी कॉम परीक्षेला तर मी आर्टिकलशिप करत असल्याने, अभ्यासाला वेळच नसायचा. तरी या सर्व प्राध्यापकांच्या शिकवण्यामूळे मी उत्तम रितीने पास झालो. प्रा. भानू श्रीनिवासन यांच्या वर्गात जागा मि़ळावी म्हणून भांडणे होत असत. त्यांनीच आम्हाला अमूक विषय शिकवावा म्हणून आम्ही आंदोलनही केले होते. शांततापूर्ण निषेधाला आमच्या कॉलेजने कधीही विरोध केला नाही. उलट प्रिन्सिपल व्ही. जे. जोशी याला प्रोत्साहनच देत असत.\nमाझे एक्स बॉस आणि एक सहकारी\nमाझे एक्स बॉस आणि एक सहकारी यांचा ३ व ६ चा आकडा होता. बॉस म्हणेल त्याच्या विरुद्धच याला वाटायचं आणि तसंच हा करायचा आणि मग रोजचा वाद ठरलेला. त्या दोघांना आम्ही टॉम आणि जेरी म्हणायचो. तो सहकारी नेहमीच बॉसला डोईजड व्हायचा व बॉसची फजिती व्हायची, अगदी टॉम-जेरीसारखेच.\nनशीबवान आहात दिनेशजी तुम्ही.:स्मित:\nशाळेत मात्र आम्हाला जे रसायन शास्त्राला सर होतेच त्यानी आणी भुगोलाच्याच सरानी मन लावुन शिकवले. बाकी सर व मॅडम लोक्स कायम घाईत असायचे.\nमाझ्या नवर्‍याला खूप सवय आहे\nमाझ्या नवर्‍याला खूप सवय आहे अशी नाव ठेवायची.. त्याच्या एका बॉसच आडनाव रोझारीओ होत तर ह्याने त्याच गुलाबराव करुन टाकल होत. आत्ताच्या बॉसचे बॉस आहेत त्यांना \"आका\" म्हणतो.. त्याच्या ऑफीसमध्ये ८ दायरेक्टर्स आहेत ज्यांना आठवड्यातुन एकदा विकली रिपोर्टिंगसाठी मिटिंग असते, तर त्या ८ जणांना हा अष्टविनायक म्हणतो आणि त्या विकली रिव्ह्यु मिटींगला \"अष्टविनायकांचा दरबार\" म्हणतो...\nशाळेत असताना स्लीव्ह्लेस =\nशाळेत असताना स्लीव्ह्लेस = \"मधू दंडवते\".\nएका अतिशय गोर्‍या दिसणार्‍या मॅडमना 'स्टेफी ग्राफ', अतिशय उंच सरांना 'बच्चन', लांब मान असणार्‍या सरांना 'बगळा', निळू फुलें सारखा आवाज असणार्या सरांना 'वाड्यावर या', बोलता बोलता झटकन फळ्याकडे वळण्यासाठी गिरकी घेणार्‍या अभियांत्रिकीच्या सरांना 'शक्तिमान'....अशी बरीच नावे होती.\nमी जिथे पहिल्यांदा नोकरीला\nमी जिथे पहिल्यांदा नोकरीला लागलो तिथे माझ्या इमिजियेट बॉसचे नाव मिरचंदानी असे होते. त्याच सुमारास रेडिओ मिर्ची नावाचे रेडीओ स्टेशन सुरू झाला होता. त्या बॉसने काहीही बोलायला सुरवात केली की रेडिओ मिर्ची लागलंय असं आम्ही म्हणायचो.\nवर्गातल्या एका उंच मानेच्या मुलीला आम्ही बगीरा नाव ठेवलेलं.\nआणि इकोच्या हॅन्ड्सम सरांना 'सुभानल्ला'\nमी आहे न अपवाद रीया. १९९९२-९३\nमी आहे न अपवाद रीया.\n१९९९२-९३ च्या सुमारास रामजन्मभूमीवरुन जो वाद उठला होता त्या सुमारास बर्‍याच ठिकाणी कर्फ्यू किंवा जमावबंदी लागू करत. पोलिसांची गस्त तर कायम असे. मी तेव्हा चुनाभट्टीला रहायचे. आमच्या कॉलनीतील २ इसमांनी पोलिसांशी हुज्ज्त घातली, तुम्ही हप्ते घेता वगैरे काही-बाही बोलले. रात्री पोलिसांनी जमावबंदी लागू केली आणि या दोघाना अटक केली. २ रात्री लॉकाअपमध्ये ठेवून मग सोडले. तेव्हापासून आम्ही त्यांना क्रांतिकारक बोलू लागलो.\n>>>> तुम्हाला कोणाला आठवते का\n>>>> तुम्हाला कोणाला आठवते का असे\nपण त्याहून महत्वाचे आठवते ते म्हणजे, अशी \"ठेवलेली खास ठेवणीतली नावे\" त्या त्या व्यक्तिला जाऊन, तुला हे हे नाव आम्ही ठेवले आहे असे सांगण्याची हौसही होती\nतुम्ही पाठीमागुन \"नावे ठेवत असाल\", मी तोन्डावरच नावे ठेवण्यावर विश्वास ठेऊन होतो/आहे.\nएक बाई आहे ऑफिसात तिचे रोज\nएक बाई आहे ऑफिसात तिचे रोज अगदी डोक्यापासून पायापर्यंत मॅचिंग असते. म्हणजे फक्त ड्रेस, अ‍ॅक्सेसरीज इतकेच नाही, तर पर्स आणि डबा ठेवायची बॅगही. तिला आम्ही \"मॅचिंग सेंटर\" असेच बोलतो.\nआमच्या तंत्रनिकेतनात , एक\nआमच्या तंत्रनिकेतनात , एक प्राध्यापक शरीराने अतिशय बारके होते. त्यांना क्लास मध्ये शिकवीत असतांना , आपापसात बोललेले अजिबात खपत नसे. मग ते तोंडातल्या तोंडात , रागाने , पुटपुटत असत, बहुतेक आम्हाला शिव्याच देत असत, असे वाटायचे. त्यांना गॅदरिंग मध्ये फिश पाँड देण्यात आला होता.\nत्याचप्रमाणे , कधी नव्हे तर त्यावर्षी , एका मुलीने , धुळे येथील तंत्रनिकेतनात ,प्रवेश घेतला होता.आमच्या द्रुष्टिकोनातुन ती म्हणजे ' वाळवंटातील हिरवळच ' त्याकाळी सहसा मुली तंत्रनिकेतनात प्रवेश घेत नसत.सर्व मुलींचा भरणा आर्ट्स अगर कॉमर्स शाखेकडे असायचा तीने मे़कॅनिकल शाखेत प्रवेश घेतला होता.त्यामुळे प्रत्येकाला वाटे की त्या मुलीने आपल्याशी संवाद साधावा. प्रत्येकाची धड्पड त्यासाठीच असायची. ती मात्र सर्वांशी बोलायची.( मी ईलेक्ट्रिक शाखेत होतो.) त्या एकमेव मुलीला फिशपाँड मिळाला होता. \" A train , stopping at every station.\"\nआमच्या ऑफिसमधे तर नाव न\nआमच्या ऑफिसमधे तर नाव न ठेवताही \"निव्वळ कृती\"/\"हावभाव\"/हाताची अ‍ॅक्शन करुन अमक्यातमक्या व्यक्तीचा उल्लेख करुन ��ाकी उघड बोलले जाते.....\nआर्टिकलशिपच्या दिवसांत आम्ही टिळकरोडवरच्या 'तिलक' वर बर्‍याचदा सांडलेले असायचो. एक काका नेहमीच त्या परिसरात दिसायचे. चेहर्‍याने आम्हाला ते माहित झाले होते. एकदम हसरा चेहरा होता त्यांचा. आम्ही त्यांना हका नुडल्स नाव ठेवलं होतं (हका= हसरे काका).\nआमच्याच बाजूच्या ऑफिसमधल्या बॉसचा आवाज घोगरा, चिरका होता. जरा ऑफिसात शांतता असली की जाणवण्या इतपत त्याला आम्ही ज्ञारे म्हणायचो (ज्ञारे=ज्ञानेश्वरांचा रेडा).\nव्यावास्तापान्शास्त्र (management ) शिकताना येका मित्रा ला राका B नाव पडले.\nराकेश नाव असल्याने त्याला आधी राका बोलायचे . तो येकदा मोठ्या व वर्गातल्या मित्रांबरोबर असताना म्हणाला कि \" भे XXXX येह राका नाम मुझे बिलकूल पसंद नाही .\" परत परत हे म्हणाला.\nयेक सीनिअर वैतागून म्हणाला \" बराबर है... राका क्या नाम है.. आज से तर नाम राका भ XXX .\"\nत्याचे लघुरूप होऊन तो राका बी झाला.\nमाझ्या भावाच्या अभियांत्रिकी विद्यालयात येक दलाल नामक शिक्षक होता . त्यावेळी मिथून च्या दलाल चीत्रापातील - गुटर गुटर - चढ गाय उपर रे - गाणे गाजत होते . ते त्या प्रोफ ला गुटर बोलायचे .\nतसेच येक मंदार नामक मित्र ला ते प्रेम ने मदार बोलायचे.\nशाळेत येका शिक्षिकेला \"चिमणी\" आणि येका कभिन्न सरना कावळा म्हणायचे . योगायोगाने चिवू काऊ येकच दिवशी निवृत्त झाले ..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8B", "date_download": "2018-11-19T12:03:24Z", "digest": "sha1:SVG3DPA72OMUNVPKDAAQJWCHKCXAEWPS", "length": 18826, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:जेम्स मनरो - विकिपीडिया", "raw_content": "\n१ मन्रो असा उच्चार\n४ संस्कृत--एकमेव उच्चारानुसार लेखन असणारी भाषा\n७ सीमारेषा पुसट नाहीत\nया आडनावाचा उच्चार 'मनरो' असा नसून 'मन्रो' असा आहे ('न आणि र' यांचे जोडाक्षर). कृपया नवे स्थानांतरण दुरुस्त करावे.\n--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:४८, २० जून २०११ (UTC)\n) शब्दातले तिसरे अक्षर अकारान्त नसेल, पण दुसरे असेल तर त्याचा उच्चार हलन्त होतो. त्यासाठी त्याचा पाय मोडायची गरज नसते. उदा० भटका(उच्चार भट्‌का); मटकी(उच्चार मट्‌की); कापरे(उच्चार काप्रे); चादरी(उच्चार चाद्री); घाबरो मत(उच्चार घाब्रो मत्‌) इ.इ. त्या नियमानुसार मन्रो हा शब्द मराठीत मनरो असा लिहिला तरी उच्चार मन्रो असाच होतो. मेरिलिन मनरो मराठीत कधीही मन्रो नव्हती\nशब्द तीन अक्षरांपेक्षा मोठा असेल तर आणखी वेगळे नियम आहेत. ....J १६:३८, २० जून २०११ (UTC)\nमाझ्या मते, मनरो पेक्षा मन्‍रो योग्य होईल. जसे Henry = हेन्‍री.\nJस असे तुम्ही जे नियम सांगितलेत ते पटण्याजोगे असले तरी जुन्या काही पुस्तकांत - काही ब्रिटीश कालीन - henry सारख्या शब्दांसाठी हेन्‍री असे लेखन केले जात होते. तोच नियम वापरण्यास हरकत नाही. दुसरी बाब म्हणजे आज काल व्याकरणाचे नियम सुद्धा सामान्य माणसास उत्तमरीत्या माहीत नाहीत (अर्थात त्याची कारणे खूपच वेगळी आहेत, पण त्यावर खल नको.) आणि जे काही प्राथमिक ज्ञान असते ते नेहमीच्या बोलण्यातून त्याला सवयीचे झालेले असते, जसे तुम्ही म्हणाल्याप्रमाणे भटका(उच्चार भट्‌का); मटकी(उच्चार मट्‌की); कापरे(उच्चार काप्रे); चादरी(उच्चार चाद्री) इ.इ. परंतु हाच माणूस मनरो ला मन्‍रो म्हणेलच ह्याची खात्री नाही. त्यातून मी अशी काही माणसे पाहिलीत की ती लेखनानुसारच उच्चार करतात, म्हणजे त्यांना तसेच शिकवीलेले असते. अशावेळी गोंधळ होण्याची शक्यता आहे.......\nअनिरुद्ध परांजपे १७:०१, २० जून २०११ (UTC)\nजो माणूस चादरीचा उच्चार चा-द-री करेल तोच मनरोचा उच्चार मनऽरो करेल. अशी माणसे किती असतील आणि त्यांनी तसा उच्चार केला तर काय बिघडते. हिंदीत तर उप्‌राष्ट्रपती, इंद्रा गांधी, अप्‌घात असे उच्चार होतात, त्यासाठी उप्राष्ट्रपती, अप्घात वगैरे लिहावे लागत नाही. उच्चारानुसारी लेखन ही मुळातच वेडगळ कल्पना आहे. खरे तर लेखनानुसार उच्चारण हवे, अर्थात स्थानिक उच्चारांची प्रथा विचारात घेऊन. स्थानिक उच्चारानुसारी लेखन करायचे म्हटले तर पुणे या पानाचा मथळा बदलून पुणऽ असा आणि मुंबई बदलून म्हमई(स्थानिक बहुजनांचा उच्चार) करायला पाहिजे.\n\"a fortiori\" हा शब्द वेगवेगळ्या १३२ प्रकारे उच्चारता येतो असे वेबस्टरचा कोश(Webster's Third New International Dictionary--1961) म्हणतो. ....J १७:३२, २० जून २०११ (UTC)\nसंस्कृत--एकमेव उच्चारानुसार लेखन असणारी भाषा[संपादन]\nसंस्कृत ही उच्चारानुसारी लेखन आणि लेखनानुसारी उच्चारण असणारी जगातली एकमेव असणारी भाषा असावी. लिहायचे मिनेसोटा आणि उच्��ारायचे मिनिसोटा हे रोमन लिपीत लिहायच्या इंग्रजी भाषेचे वैशिष्ट्य आहे. तोच प्रकार यूटा(लिखाण युटा), अर्कन्सास(लिखाण आर्कान्सा) वगैरे नावांचा....J ०५:०७, २१ जून २०११ (UTC)\nह्यासंदर्भात काही guidelines असाव्यात.....\nआणि विशेषनामांस मराठी शुद्धलेखनाचे नियम लावू नयेत.... J, आपणच मध्ये म्हणाला होतात की cartesian स कार्टेशी म्हणणे अयोग्य/विकृत ठरेल. कार्टेशियन हा मूळ उच्चार-लेखन योग्य ठरेल म्हणून. माझ्या :मते एकतर पर्यायी शब्द वापरावा अथवा मूळ उच्चारांनुसार लेखन करावे. (आणि व्यक्तीनाम, स्थळनाम आदींसाठी मूळ उच्चारांनुसार लेखन करावे).\n>>\"खरे तर लेखनानुसार उच्चारण हवे\"\nउ. म्हणूनच मन्‍रो असे लिहावे असे माझे मत आहे... नाहीतर लोक म-न-रो असे म्हणू लागतील....\nअनिरुद्ध परांजपे १६:२३, २१ जून २०११ (UTC)\nउच्चारानुसारी लेखन ही मुळातच वेडगळ कल्पना आहे....संस्कृत ही उच्चारानुसारी लेखन आणि लेखनानुसारी उच्चारण असणारी जगातली एकमेव असणारी भाषा असावी.\nसंस्कृत वेडगळांची भाषा आहे. २+२=५\nअसो. उच्चारानुसार लेखन कि लेखनानुसार उच्चार हा वाद म्हणजे कोंबडी आधी कि अंडे या काथ्याकूटीसारखा आहे. लेखन केलेले बोलले जाते कि ऐकलेले लिहिले जाते\nअभय नातू १६:३९, २१ जून २०११ (UTC)\n>>लेखन केलेले बोलले जाते कि ऐकलेले लिहिले जाते\nह्यावर काथ्याकूट करूच नये... ह्याबाबतीत सीमारेषा अंधुक असतानाच, असा एखादा प्रसंग आल्यास लोकांची मते घ्यावीत आणि सर्वानुमते योग्य तो निर्णय वापरावा.. अर्थात कधीकधी ह्यात चूकीचे निर्णय घेतले जाउ शकते, तरीही चांगल्या बरोबर वाईटही येते हे लक्षात ठेवून ह्या उपायाचा अवलंब करण्यास हरकत नाही.....\nअनिरुद्ध परांजपे १७:०४, २१ जून २०११ (UTC)\nभाषा जेव्हा जन्माला येते तेव्हा उच्चारानुसारी लेखन होत असते. भाषा स्थिरावली आणि तिच्यात मुबलक लेखन झाले की ते लेखन प्रमाण मानून उच्चार निश्चित होतात. उच्चारांत देशपरत्वे आणि कालपरत्वे थोडेफार बदल होतात, पण त्यांतले फारच कमी बदल प्रत्यक्ष लिखाणात उतरतात. त्यामुळे उच्चारानुसारी लेखन की त्याउलट, यांतील सीमारेषा धूसर नाहीत, तर अगदी स्पष्ट आहेत. ऐकलेलेच लिहिले जात असते तर इंग्रजी शब्दांचे स्पेलिंग गांवोगांवी बदलले असते. इंग्रजीत ज्याला स्पेलिंग म्हणतात त्याला मराठीत शुद्धलेखन म्हणतात, आणि स्पेलिंग अचूक असण्यावर आपण जितका भर देतो तितकाच, किंवा काकणभर जास्त भर शुद्धलेखनावर दिला गेला पाहिजे. ललित किंवा संवादी नसलेले गंभीर विषयावरील लिखाण प्रमाणभाषेत असायला पाहिजे, ते बोलीभाषेत केले तर बारा कोसावर समजणार नाही.\nलोकांच्या बहुमतांवर भाषेची शुद्धता ठरवता येत नाही. शुद्ध बोलणारी आणि लिहिणारी माणसे कोणत्याही देशात निरपवादपणे अत्यल्पच असतात. अडाण्यांचे बहुमत म्हणजे भाषेचा र्‍हास.\nआपले इतर मतभेद असले तरी अडाण्यांचे बहुमत म्हणजे भाषेचा र्‍हास या बाबत अगदी एकमत. यात भाषा ऐवजी अनेक शब्द योजता येतील. परवा (विनोदात) बातमी प्रसारित झाली होती की अलाबामातील जनतेने सार्वमत घेउन पाय(π)ची किंमत बदलून ३ करुन टाकली आहे.....\nअभय नातू १९:००, २१ जून २०११ (UTC)\n>>विशेषनामांस मराठी शुद्धलेखनाचे नियम लावू नयेत.<< संस्कृतमधला नीलकंठ मराठीत लिहिताना निळकंठ होतो. सीताराम हिंदीत सियाराम होतो. चेन्नै, दोसै, कोच्चि हे शब्द अनुक्रमे चेन्नई, डोसा, कोचीन असे होतात, कारण मराठीत ऐकारान्त आणि च्चिकारान्त शब्द नाहीत. असते तर ते विभक्तीनुरूप कसे चालवायचे याचे व्याकरण नसल्याने शक्य झाले नसते. इंग्रजीतले लन्डन्‌, हिंदीत लन्दन आणि मराठीत लंडन होते. तामीळमधल्या र्‍हस्व एकार-ओकार यांचे उच्चार अनुक्रमे य आणि व सारखे ऐकू येतात. ते उच्चारानुरूप लिहायचे झाले तर ऎऐवजी य आणि ऒऐवजी व लिहावा लागतो. दोन र आहेत, त्यातला ऱ हा र्र सारखा ऐकू येतो. नगरचा उच्चार नहर होतो. मराठी ष हा उच्चार करताना ताळूला जिथे जीभ लागते तिथे ती लावून र असा उच्चार करण्याचा प्रयत्न केला की तामीळ ऴ चा उच्चार होतो. हे उच्चार असणारी विशेष नामेही असतात, त्यांचे मराठीकरण केल्याखेरीज लिहिणे कसे शक्य आहे विशेषनामांची स्वभाषेत रूपांतरे करणे ही अत्यंत साहजिक क्रिया आहे. प्रत्येक भाषेत हे घडते, मराठीने उगीच अपवाद बनायचा प्रयत्न करू नये...J १९:३२, २१ जून २०११ (UTC)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ जून २०११ रोजी ०१:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/sitzen-lassen", "date_download": "2018-11-19T11:31:30Z", "digest": "sha1:WPJZHW4OAKLUTHWCQYDDDEVMKNNI7D3A", "length": 7311, "nlines": 143, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Sitzen lassen का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nsitzen lassen का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे sitzen lassenशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\nकभी कभी इस्तेमाल होने वाला sitzen lassen कोलिन्स शब्दकोश के 30000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nsitzen lassen के आस-पास के शब्द\n'S' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\n'sitzen lassen' से संबंधित सभी शब्द\nसे sitzen lassen का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\n'WH- words' के बारे में अधिक पढ़ें\nCrudical नवंबर १३, २०१८\nPolexit नवंबर १२, २०१८\nglampsite नवंबर १२, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/superstar-siddhartha-itafak-28381", "date_download": "2018-11-19T12:42:48Z", "digest": "sha1:2P7XVCUYASPFNBLNDADHXYGN4EQFOTSY", "length": 9914, "nlines": 156, "source_domain": "www.esakal.com", "title": "superstar siddhartha in itafak सिद्धार्थचा बिनधास्त अंदाज | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 31 जानेवारी 2017\nसिद्धार्थचा \"बार बार देखो' हा चित्रपट फ्लॉप गेल्यानंतर आता तो ग्रेट राजेश खन्ना यांच्या \"इत्तेफाक' या चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करतोय. हा चित्रपट 1969 मध्ये प्रदर्शित झाला होता. ही एक मर्डर मिस्ट्री आहे. ज्यामध्ये एका कलाकारावर आपल्या बायकोच्या खुनाच्या आरोप आहे आणि त्या रात्री तो एका श्रीमंत स्त्रीबरोबर आपला वेळ घालवतो, जी आपल्या आ���ुष्यातील सगळ्यात मोठ्या रहस्याबरोबर जगतेय. हा रिमेक चित्रपट रेड चिली एण्टरटेंन्मेंट, धर्मा प्रॉडक्‍शन आणि बीआर फिल्मस्‌ यांची एकत्र निर्मिती आहे. सिद्धार्थ या चित्रपटात मुख्य भूमिका करतोय, जी राजेश खन्ना यांनी केली होती.\nसिद्धार्थचा \"बार बार देखो' हा चित्रपट फ्लॉप गेल्यानंतर आता तो ग्रेट राजेश खन्ना यांच्या \"इत्तेफाक' या चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करतोय. हा चित्रपट 1969 मध्ये प्रदर्शित झाला होता. ही एक मर्डर मिस्ट्री आहे. ज्यामध्ये एका कलाकारावर आपल्या बायकोच्या खुनाच्या आरोप आहे आणि त्या रात्री तो एका श्रीमंत स्त्रीबरोबर आपला वेळ घालवतो, जी आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठ्या रहस्याबरोबर जगतेय. हा रिमेक चित्रपट रेड चिली एण्टरटेंन्मेंट, धर्मा प्रॉडक्‍शन आणि बीआर फिल्मस्‌ यांची एकत्र निर्मिती आहे. सिद्धार्थ या चित्रपटात मुख्य भूमिका करतोय, जी राजेश खन्ना यांनी केली होती. सिद्धार्थ म्हणतो, या चित्रपटातील भूमिकेविषयी मला कसलंच प्रेशर नाही. मी राजेश खन्ना यांचा खूप मोठा फॅन आहे. त्यांचे बहुतेक चित्रपट मी पाहिले आहेत आणि हा चित्रपट जशाचा तसा रिमेक नसून थोडेफार बदल करण्यात येणार असल्याने मला त्यांच्या जागी फिट बसायचं नाहीय. मला अभिनयासाठी भरपूर वाव आहे. मी याआधी कधीही मर्डर मिस्ट्री केलेली नाही. त्यामुळे मी या चित्रपटासाठी खूपच एक्‍सायटेड आहे.' सिद्धार्थचा राजेश खन्ना यांचा \"आनंद' हा चित्रपट सगळ्यात आवडता असल्याचे तो सांगतो. या चित्रपटात सिद्धार्थबरोबर सोनाक्षी सिन्हाही मुख्य भूमिकेत आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/art-and-culture-of-conservation-in-mumbai-by-hermitage-museum-1266445/", "date_download": "2018-11-19T11:52:05Z", "digest": "sha1:GRABMYW6AB7MZM4KF5KQYVJK4B6XBJY6", "length": 12135, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Art and culture of conservation in mumbai by Hermitage Museum | Loksatta", "raw_content": "\nमाती, ��ाणसं आणि माया..\nविराट कोहली ऑस्ट्रेलियात गप्प बसला तर आश्चर्य वाटेल - पॅट कमिन्स\nरिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nके.जी. टू कॉलेज »\nकला व संस्कृतीच्या संवर्धनासाठी मुंबईला हर्मिटेज संग्रहालयाची मदत\nकला व संस्कृतीच्या संवर्धनासाठी मुंबईला हर्मिटेज संग्रहालयाची मदत\nरशियातील या उद्योगाच्या विकासात १७७३ मध्ये स्थापन झालेल्या खनिकर्म विद्यापीठाचे मोठे योगदान आहे.\nनागपूरला खनिकर्म विद्यापीठ; राज्य सरकारशी सामंजस्य करार\nसेंट पीटर्सबर्ग येथील जगप्रसिद्ध हर्मिटेज संग्रहालय आणि मुंबई महापालिका यांच्यात कला व संस्कृती संवर्धनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी सामंजस्य करार करण्यात आला. तर नागपूरमध्ये खनिकर्म उद्योगाचा विकास साधण्यासाठी विद्यापीठ स्थापन करण्यासाठीही पीटर्सबर्ग खनिकर्म विद्यापीठ व राज्य सरकारमध्ये सामंजस्य करार करण्यात आला.\nजगप्रसिद्ध हर्मिटेज संग्रहालयात तीस लाखांहून अधिक वस्तूंचा संग्रह असून त्यात दुर्मीळ हस्तचित्रेही आहेत. त्यामुळे इतिहास, कला व संस्कृतीच्या संवर्धनासाठी हे संग्रहालय व महापालिकेचा झालेला करार फलदायी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.\nरशियातील या उद्योगाच्या विकासात १७७३ मध्ये स्थापन झालेल्या खनिकर्म विद्यापीठाचे मोठे योगदान आहे. त्यामुळे नागपूरमधील विपुल खनिज संपत्तीतून या उद्योगाचा विकास होण्यासाठी पीटर्सबर्ग विद्यापीठाची मदत घेण्यात येणार आहे. तसेच रशियातील रोस्टेक या रशियातील आघाडीच्या संरक्षण, नागरी व अन्य क्षेत्रांतील आघाडीच्या कंपनीची सहयोगी असलेल्या कर्न्‍सन रेडिओ इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजिस (केआरईटी) कंपनी महासंचालक कॉन्स्टटाइन बोकारोव्ह यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. लष्करी व नागरी उपयोगासाठी आवश्यक रेडिओ इलेक्ट्रॉनिक उत्पादनात कार्यरत असलेल्या ५५ हून अधिक संस्थांच्या समन्वयातून स्थापन झालेल्या या कंपनीने महाराष्ट्रात गुंतवणुकीची तयारी दाखविली आहे. हवाई दलासाठी आवश्यक साधनांच्या निर्मितीसाठी नागपूर व नाशिक येथे प्रकल्प उ��ारणीसाठी त्यांनी अनुकूलता दाखविल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\n'मला मारहाण नाही केवळ धक्काबुक्की', 'मुळशी पॅटर्न'चे दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा खुलासा\n'आजोबा आमच्यासोबत का राहत नाही', अबरामचा बिग बींना प्रश्न\nजस्टिनशी लग्न केल्यानंतर हेलीने केला नावात 'हा' बदल\nसोनालीनंतर आता 'या' अभिनेत्रीलाही झाला कॅन्सर\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\n‘गोमातेवरून काँग्रेसचे दुटप्पी राजकारण’\nमध्य प्रदेशात काँग्रेससाठी आता नाही तर कधीच नाही\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या ९ लाख कोटींच्या राखीव निधीवर सरकारचा डोळा\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nविधान परिषद उपसभापतीपद निवडणूक तूर्त नाही\nतेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना विरोधकांचे खतपाणी\nसहा तासांत पत्रीपुलाचे पाडकाम\nदुधात भेसळ केल्यास जन्मठेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/dhule-e-paper-date-6-saptember-2018/", "date_download": "2018-11-19T10:57:52Z", "digest": "sha1:BC453WZVUJWIIOGFR4MJ2LFGDJLNMZOE", "length": 7369, "nlines": 177, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "धुळे ई पेपर (दि 6 सप्टेंबर 2018) | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nधुळे ई पेपर (दि 6 सप्टेंबर 2018)\nPrevious articleनंदुरबार ई पेपर (दि 6 सप्टेंबर 2018)\nNext articleगुरुवार 6 सप्टेंबर 2018\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या प्रज्वलला रौप्य\nकोल्हापुरात नाशिकच्या खेळाडूंचा डंका; उल्लेखनीय कामगिरीने नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा\nमूकबधीर खेळाडूंची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा : नाशिकचा विवेक वाटपाडे अजिंक्य\nसमांतर रस्ता कृती समितीच्या साखळी उपोषणास 1752 जळगावकरांनी दर्शविला पाठिंबा\nVideo : जय श्रीरामाच्या घोषात जळगावच्या श्रीराम रथोत्सवास सुरवात\nधुळे ई पेपर (दि 19 नोव्हेंबर 2018)\nई पेपर- सोमवार, 19 नोव्हेंबर 2018\nविद्यार्थ्यांचे परीक्षा शु���्क माफ, अध्यादेश जारी\nकारुण्य आणि वास्तवाची ओल मिरवणारा आसवांचा विद्रोह\nमनपा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचं जमलं\nबहुजन क्रांती मोर्चाचे पारनेरमधे जेलभरो आंदोलन\nश्रीगोंद्याचा जवान काश्मीरमध्ये शहीद\nपंजाबमधील हल्ल्यामागे कदाचित लष्करप्रमुख, आप नेत्याचं वादग्रस्त विधान\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या प्रज्वलला रौप्य\nसमांतर रस्ता कृती समितीच्या साखळी उपोषणास 1752 जळगावकरांनी दर्शविला पाठिंबा\nबॉटनिकल गार्डनमधील लेजर शो सुरु करा अन्यथा आंदोलन\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nपंजाबमधील हल्ल्यामागे कदाचित लष्करप्रमुख, आप नेत्याचं वादग्रस्त विधान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-19T11:57:05Z", "digest": "sha1:MRKVQJLSL5G4VTYSCFFNBATPBPQNOLYI", "length": 8845, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अहमदनगर: रस्तालूट करणाऱ्या चौघांना अटक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअहमदनगर: रस्तालूट करणाऱ्या चौघांना अटक\nदोघेपळालेः निमगाव खैरी-नाऊर दरम्यान कारवाई\nगावठी कट्टा, काडतूस, चाकू, दोन दुचाकी हस्तगत\nश्रीरामपूर – तालुक्‍यातील निमगावखैरी- नाऊर दरम्यान रस्तालूट करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्‍या आवळल्या. शनिवारी रात्री नाकाबंदी करत पोलिसांनी चौघांकडून गावठी कट्टा, काडतूस, चाकू, दोन दुचाकी व इतर साहित्य हस्तगत केले.\nदोघेअंधाराचा फायदा घेत फरार झाले. रात्री दीडच्या सुमारास नाऊर- निमगावखैरी रस्त्यावर दोन दुचाकी आडव्या लावून 6 जण रस्तालूट करत असल्याची माहिती उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरेयांना मिळाली होती. त्यानंतर वाघचौरे, निरीक्षक वसंत पथवे यांच्यासह पथकानेया रस्त्यावर नाकाबंदी केली. घटनास्थळी जावून सशस्त्र पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. चौघांना पकडण्यात यश आलेआणि दोघे पळून गेले.\nप्रशांत लेकुरवाळे, नागेश उंदरे, सागर अप्पासाहेब दुशिंग, प्रताप भाऊसाहेब वदक (सर्वराहणार खैरीनिमगाव) अशी अटक केलेल्यांची नावेआहेत. योगेश परदेशी व गणेश शेजूळ पळून गेले. ताब्यात घेतलेल्यांची तपासणी केली असता गावठी कट्टा, अमेरिकन काडतूस, चाकू, चार हातमोजे, दांडा, दोरी आणि दोन दुचाकी असा मुद्देमाल हस्तग��� करण्यात आला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवाईतील मिसळ पावच्या हॉटेलला आग\nNext articleकुख्यात डॉन अबू सालेम खंडणी प्रकरणात दोषी\nमुळा पाटबंधारे विभागाच्या गोडाउनला आग\nतरुणास मारहाणीप्रकरणी माजी उपसरपंचासह नऊ जणांवर गुन्हा\nकोपरगावात स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन\nअजनूजचा जवान ‘कपील गुंड’ शहीद\nसंगमनेर शहर शिवसेनांतर्गत वाद आला चव्हाट्यावर\nनगरकर बोलू लागले…नागरिकांना विश्‍वासात घ्यावे\nनागरिकांना विश्‍वासात घ्यावे नवनिर्वाचित नगरसेविकांनी आपापली कामे कोणतेही पक्षीय राजकारण न करता व्यवस्थित करावी. प्रभागातील कामे करताना नागरिकांशी चर्चा करुन त्यांना विश्‍वासात घ्यावे. सर्वप्रकारच्या मूलभूत...\nनगरकर बोलू लागले… पथदिव्यांचा प्रश्‍न गंभीर\nनगरकर बोलू लागले…दहा-बारा दिवसांनी येते पाणी\nनगरकर बोलू लागले… डेव्हलपमेंट प्लॅन राबवावा\nनगरकर बोलू लागले… ‘अतिक्रमणांमुळे रस्त्यांची रूंदी खुंटली’\nराहुल गांधींनी ‘या’ रोगाने ग्रासलंय : अमित शहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://steroidly.com/mr/ifbb-pro-bodybuilders-and-steroids/", "date_download": "2018-11-19T11:59:36Z", "digest": "sha1:7Z5SI5PGN7PNJE3QVCDVDAEOADDTOOAE", "length": 19659, "nlines": 201, "source_domain": "steroidly.com", "title": "IFBB प्रो मिळवली & स्टिरॉइड्स [हे कसे सामान्य आहे?]", "raw_content": "\nवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक\nवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक\nघर / स्टिरॉइड्स / IFBB प्रो मिळवली & स्टिरॉइड्स [हे कसे सामान्य आहे\nIFBB प्रो मिळवली & स्टिरॉइड्स [हे कसे सामान्य आहे\nनोव्हेंबर 23 रोजी अद्यतनित, 2017\nलोड करीत आहे ...\n2. IFBB प्रो मिळवली & स्टिरॉइड्स\n3. स्टेरॉईडचा वापर खर्च\n4. मिळवली मारण्याचे स्टिरॉइड्स असतात\n5. मिळवली करून वापरले सर्वात सामान्य स्टेरॉइड\nहे आवडले किंवा विषय IFBB प्रो मिळवली आणि स्टिरॉइड्स वर नाही कधीही लवकरच दूर होणार नाही.\nलोक बॉडीबिल्डिंग ही जाणीव आलो आहे आणि स्टिरॉइड्स ह्यांची घट्ट वीण जमली आहेत.\nलोक मिळवली वापरत असाल आणि आरोग्य प्रभाव जे स्टिरॉइड्स जाणून घेऊ इच्छित.\nअलीकडे, स्टिरॉइड वापर सामान्य आहे की एक bodybuilder अनामिकपणे प्रकट करण्याचा निर्णय घेतला.\nधावपटू जवळजवळ सर्व साधक स्टिरॉइड्स वापरत असलेल्या भोगावी लागली. सर्वाधि�� प्रो मिळवली काळजीपूर्वक त्यांच्या आरोग्य निरीक्षण करेल कोणी विश्वासपात्र डॉक्टर आहे.\nप्रो देखील मनोरंजक औषधे वापरून स्टिरॉइड्स धोकादायक असू शकते असताना दावा. उदाहरणार्थ, दारू आणि इतर पदार्थ वापरून रिअल आरोग्य scares होऊ शकते.\nस्टिरॉइड्स वापरताना, खेळाडूंनी देखील योग्य आहार राखण्यासाठी आवश्यक. अन्यथा, त्यांच्या शरीरात विपरित स्टिरॉइड्स वापर करून प्रभावित होऊ शकतात.\nअशा प्रकारे, तेव्हा स्टिरॉइड वापर भयपट कथा दिसणे, कारण अन्न आणि ते घेत आहेत मनोरंजक औषधांचा प्रकारची सहसा आहे.येथे ऑनलाइन कायदेशीर स्टिरॉइड्स खरेदी.\nआधी आणि परिणाम केल्यानंतर\nIFBB प्रो मिळवली & स्टिरॉइड्स\nIFBB साधक चिन्हे स्पष्ट असताना देखील स्टिरॉइड्स कोणत्याही आरोप नाकारेल.\nया साठी एक कारण ते कायद्याचे संकटात प्राप्त करू इच्छित नाही आहे.\nयूएसए मध्ये स्टेरॉईडचा वापर बेकायदेशीर आहे, आणि एक गुन्हा दाखल करण्यात आला कबूल समान.\nत्याच्या बाजूला, मिळवली प्रायोजक गमवाल. सर्वाधिक मिळवली प्रायोजकत्व पूरक करा की कंपन्या अवलंबून.\nधावपटू कबूल करतो, तर ते स्टिरॉइड्स वापर, ते त्यांच्या उत्पादन निरर्थक वाटते करते पासून पूरक कंपनी त्यांना ड्रॉप होईल.\nस्नायू तयारफाडून टाकले कराचरबी बर्नशक्ती वाढवागती & तग धरण्याची क्षमतावृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवावजन कमी\nआपण किती वेळा काम नका\n0-1 टाइम्स प्रति आठवडा2-3 टाइम्स प्रति आठवडा4-5 टाइम्स प्रति आठवडा6+ टाइम्स प्रति आठवडा\nमिळवली मारण्याचे स्टिरॉइड्स असतात\nमात्र, सहसा केस नाही. सविस्तर अहवाल सहसा तो किंवा ती देखील मनोरंजक औषधे इतर प्रकारच्या गैरवापर होते की प्रकट होईल.\nआजही, नाही प्रो bodybuilder फक्त स्टिरॉइड्स वापरून पासून मरणार सिद्ध झाले आहे.\nBulking स्टॅक CrazyBulk उच्च-विक्री स्नायू इमारत पूरक चार समाविष्टीत आहे, स्नायू वस्तुमान नफ्यावर जास्तीत जास्त आणि शक्ती वृद्धिंगत करण्यासाठी डिझाइन. येथे अधिक जाणून घ्या.\nमोठ्या प्रमाणात स्नायू नफ्यावर डी-BAL\nउत्कृष्ट शक्ती साठी TRENOROL\nजलद पुनर्प्राप्ती साठी DECADURO\n❯ ❯ ❯ खरेदी 2 बाटल्या आणि 1 फुकट ❮ ❮ ❮\nअधिक जाणून घ्या ❯\nकरून IFBB प्रो मिळवली वापरले सर्वात सामान्य स्टेरॉइड\nयेथे IFBB प्रो मिळवली द्वारे वापरले सर्वात सामान्य स्टिरॉइड्स आहेत.\nAndrol, जे अशक्त लोक मदत करण्यासाठी एक-बॉम्ब किंवा A50 प्रारंभी एक संयुग म्हणून विकसित केले होते नावे नाही.\nतो पासून जेथे वजन कमी समस्या आहे इतर आजार लोकांना वापरला गेला आहे.\nहे वजन वाढणे प्रसार एक महान एजंट आहे, वाढीव भूक, आणि शरीरातील लाल रक्तपेशींची संख्या वाढत.\nमात्र, फक्त सर्व कृत्रिम रसायने सारखे, काही नकारात्मक साइड इफेक्ट्स आहेत.\nअशा शरीरात वृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक म्हणून संप्रेरक उत्पादन परिणाम होईल, कारण पाणी धारणा, रक्त लिपिड प्रोफाइल परिणाम, आणि डोकेदुखी होऊ.\nCrazyBulk कटिंग स्टॅक चार पूरक शरीरातील चरबी चिंधी करण्यासाठी एकत्र वैशिष्ट्ये, हार्ड जनावराचे स्नायू प्रतिरक्षित करेल आणि आपल्या व्यायामाचा घेऊन & अत्यंत ऊर्जा. येथे अधिक जाणून घ्या.\nशक्ती आणि ऊर्जा ANVAROL\nWINSOL फाडून टाकले स्नायू मिळवा\n❯ ❯ ❯ खरेदी 2 बाटल्या आणि 1 फुकट ❮ ❮ ❮\nअधिक जाणून घ्या ❯\nएचआयव्ही लोक अभ्यास औषध वजन वाढणे सह मदत करते असे आढळले आणि प्रत्यक्षात त्यांना प्राप्त झाले 8 किलोग्रॅम.\nअभ्यास, वजन आठवड्यात अणकुचीदार मिळवली 19. आठवड्यातून नंतर 19, शरीरावर त्याच्या प्रभावी नगण्य आहे.\nDianabol सर्व वेळ सर्वात लक्षणीय अॅनाबॉलिक स्टिरॉइड्स एक आहे.\nतो बाजारात सर्वात लोकप्रिय स्टिरॉइड्स आपापसांत आहे.\nतो एक टॅबलेट म्हणून अस्तित्वात नाही तरीही, तो देखील एक इंजेक्शन म्हणून पाहिली जाऊ शकते.\nयेथे आपला अॅनाबॉलिक सायकल मिळवा\nसानुकूल सायकल खाली आपले ध्येय निवडा आणि शिफारसी स्टॅक.\nस्नायू तयारशक्ती वाढवाफाडून टाकले कराकामगिरी सुधारण्यासाठीवजन कमीचरबी बर्नवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवण्याची\nएक सामान्य दुष्परिणाम जलद वजन वाढणे आहे. वापरकर्ते या स्टिरॉइड फक्त काही आठवड्यांमध्ये 20lbs तितकी प्राप्त करू शकतात.\nमात्र, या एकूण dosing आणि एकूण दाहक सेवन त्यानुसार बदलू शकतात. एक उत्तम हंगामात bulking स्टिरॉइड गरज त्या साठी, या फक्त दंड करते.\nतो काही नकारात्मक साइड इफेक्ट्स असते. मात्र, एक निर्दोष नर आरामात साइड इफेक्ट्स व्यवस्थापित करू शकता. त्याच्या सर्वात सामान्य साइड इफेक्ट्स विवाहासाठी पातळी वाढली आहे.\nतसेच पाणी धारणा होऊ ओळखले जाते. हे परिणाम सहज विरोधी estrogens सह combated जाऊ शकते.\nAnavar शरीरसौष्ठवनवशिक्या स्टेरॉईडचा सायकलकटिंग सर्वोत्कृष्ट स्टेरॉईडचाशरीर स��ष्ठव पूर्व स्पर्धा सायकलनवशिक्यांसाठी शरीर सौष्ठव स्टेरॉइडस्टिरॉइड्स bulkingक्रॉसफिट स्टेरॉइडDianabol शरीरसौष्ठवHGH शरीरसौष्ठवIFBB प्रो मिळवली आणि स्टेरॉइडस्नायू इमारत औषधे यादीस्नायू इमारत स्टेरॉइडपॉवरलिफ्टिंग स्टेरॉईडचा सायकलशरीर सौष्ठव साठी Serostimकारण शरीर सौष्ठव स्टेरॉइड गियरस्टिरॉइड गोळ्या शरीर सौष्ठवस्टिरॉइड व्यायामाचाशरीर सौष्ठव साठी वृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरककाय शरीरसौष्ठव वृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक करतो\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nयेथे आपला अॅनाबॉलिक सायकल मिळवा\nसानुकूल सायकल खाली आपले ध्येय निवडा आणि शिफारसी स्टॅक.\nस्नायू तयारशक्ती वाढवाफाडून टाकले कराकामगिरी सुधारण्यासाठीवजन कमीचरबी बर्न\nमिळवा 20% आता बंद\nकाय आपल्या मुख्य ध्येय आहे\nस्नायू तयार फाडून टाकले करा चरबी बर्न शक्ती वाढवा गती & तग धरण्याची क्षमता वृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवा वजन कमी\nआमच्या विषयी | आमच्याशी संपर्क साधा | साइटमॅप | गोपनीयता धोरण | सेवा अटी\nकॉपीराइट 2015-2017 Steroidly.com. सर्व हक्क राखीव.\nस्नायू तयारफाडून टाकले कराचरबी कमी होणेशक्ती वाढवागती & तग धरण्याची क्षमतावृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवावजन कमी\nआपण किती वेळा काम नका\n0-1 टाइम्स प्रति आठवडा2-3 टाइम्स प्रति आठवडा4-5 टाइम्स प्रति आठवडा6+ टाइम्स प्रति आठवडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kgtocollege-news/students-and-male-workers-will-be-able-to-report-sexual-torture-1261829/", "date_download": "2018-11-19T11:40:28Z", "digest": "sha1:Z3ZWMO2HVSA4PQAKNMBPEC6XEXCX6MUA", "length": 12149, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "विद्यार्थी, पुरुष कर्मचाऱ्यांनाही लैंगिक छळाची तक्रार करता येणार | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविराट कोहली ऑस्ट्रेलियात गप्प बसला तर आश्चर्य वाटेल - पॅट कमिन्स\nरिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nके.जी. टू कॉलेज »\nविद्यार्थी, पुरुष कर्मचाऱ्यांनाही लैंगिक छळाची तक्रार करता येणार\nविद्यार्थी, पुरुष कर्मचाऱ्यांनाही लैंगिक छळाची तक्रार करता येणार\nयासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने नियमावली तयार केली आहे.\nमहाविद्यालयांत लैंगिक छळ होत असल्यास आता विद्यार्थी आणि पुरुष कर्मचाऱ्यांनाही महिलांविरुद्ध तक्रार करता येणार आहे. त्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने त्यांच्या नियमावलीत बदल केले आहेत.\nविद्यार्थिनी आणि महिला कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी महाविद्यालयामध्ये ‘सक्षम’, विशाखा यांसारख्या समित्या स्थापन करणे, विद्यार्थिनी किंवा महिला कर्मचाऱ्यांनी लैंगिक छळ होत असल्याची तक्रार केल्यास त्याची दखल घेऊन पोलिसांकडे तक्रार करणे आवश्यक आहे.\nयासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने नियमावली तयार केली आहे. या नियमावलीत आयोगाने नुकताच बदल केला आहे. त्यानुसार आता मुलांना आणि पुरुष कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचीही दखल घेण्यात येणार आहे. ‘लैंगिक छळ कुणाचाही होऊ शकतो. त्यामुळे लिंगभेद न करता याबाबतच्या तक्रारींची दखल घेण्यात यावी,’ असे आयोगाने म्हटले आहे.\nया तक्रारींची चौकशी पूर्ण करण्यासाठी महाविद्यालय किंवा विद्यापीठाला तीन महिन्यांचा कालावधी (९० दिवस) देण्यात आला आहे. तर चौकशी पूर्ण झाल्यानंतर एका महिन्याच्या कालावधीत दोषींवर कारवाई करणे आवश्यक आहे. दोषी विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीला महाविद्यालयांतून काढून टाकता येऊ शकते. कर्मचारी दोषी आढळल्यास त्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते. आलेल्या तक्रारींची दखल घेण्यात संस्थेने हयगय केल्यास या संस्थेची मान्यता काढून टाकणे, निधी कमी करणे अशी कारवाई आयोग करू शकते.\nतक्रारींची दखल घेण्यासाठी महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या स्तरावर समिती नेमणे बंधनकारक आहे.\nलैंगिक छळ झालेल्या व्यक्तीच्या वतीने तिचे नातेवाईक, मित्र असे कुणीही तक्रार करू शकते.\nदोषी विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीला महाविद्यालयातून काढून टाकण्याची कारवाई करता येऊ शकते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\n'मला मारहाण नाही केवळ धक्काबुक्की', 'मुळशी पॅटर्न'चे दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा खुलासा\n'आजोबा आमच्यासोबत का राहत नाही', अबरामचा बिग बींना प्रश्न\nजस्टिनशी लग्न केल्यानंतर हेलीने केला नावात 'हा' बदल\nसोनालीनंतर आता 'या' अभिनेत्रीलाही झाला कॅन्सर\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\n‘गोमातेवरून काँग्रेसचे दुटप्पी राजकारण’\nमध्य प्रदेशात काँग्रेससाठी आता नाही तर कधीच नाही\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या ९ लाख कोटींच्या राखीव निधीवर सरकारचा डोळा\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nविधान परिषद उपसभापतीपद निवडणूक तूर्त नाही\nतेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना विरोधकांचे खतपाणी\nसहा तासांत पत्रीपुलाचे पाडकाम\nदुधात भेसळ केल्यास जन्मठेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lekhaa-news/digital-fashion-fashion-design-designer-house-1597117/", "date_download": "2018-11-19T11:36:51Z", "digest": "sha1:45KKJSDIHW2PU6VJT6MNIOLAKV3SM5US", "length": 19741, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "digital fashion Fashion Design Designer House | ‘डिजिटली’ फॅशन विकणे आहे.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविराट कोहली ऑस्ट्रेलियात गप्प बसला तर आश्चर्य वाटेल - पॅट कमिन्स\nरिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\n‘डिजिटली’ फॅशन विकणे आहे..\n‘डिजिटली’ फॅशन विकणे आहे..\n‘लॅक्मे फॅशन वीक’ हे खरं म्हणजे फॅशनचं केंद्र असं म्हणायला हवं.\nमोठय़ांपासून ते छोटय़ा फॅशन डिझायनपर्यंत सगळ्यांचीच बुटिक किंवा फॅशन हाऊस किंवा डिझायनर हाऊस हमखास असतात. तरीसुद्धा आघाडीच्या फॅशन डिझायनर्सच्या मते सध्या फॅशन डिजिटली जास्त विकली जाते.\nआपल्याकडे वर्षांतून दोनदा होणाऱ्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये फॅशनची उलाढाल सगळ्यात जास्त आहे. नवीन फॅशन इथे निर्माण होते आणि तिथून ती बाजारपेठेत पोहोचते. मात्र तरीही या भव्य आणि प्रस्थापित ‘लॅक्मे फॅशन वीक’च्या आयोजकांनाही फॅशन डिझायनर आणि ग्राहक यांच्यात डिजिटली दुवा बनण्याचे कसब साध्य करावे लागते आहे. ‘वी वर्क’ इथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या ‘फॅशन टॉक’मध्ये फॅशन डिझायनर्स आणि ‘लॅक्मे फॅशन वीक’चे आयोजक यांनी एकत्र येत पहिल्यांदाच डिजिटली फॅशन विकणं ही आजची गरज कशी झाली आहे, या विषयावर जाहीर चर्चा केली.\n‘लॅक्मे फॅशन वीक’ हे खरं म्हणजे फॅशनचं केंद्र असं म्हणायला हवं. नवनवीन फॅशन डिझायनर्स त्यांच्या अगदी अभिनव कल्पनांसह इथे येतात. त्यांनी त्यांच्या कलेक्शनमधून प्रत्यक्षात आणलेल्या त्यांच्या कल्पना या शोच्या माध्यमातून जगभरात पोहोचतात. हीच फॅशन मग मोठमोठय़ा स्टोअर्समधून आणि आता ऑनलाइनही विकली जाते हे खरं असलं, तरी आता या सगळ्याच प्रक्रियेला दर सीजन वाट पाहाणं आणि केवळ फॅशन वीकच्या माध्यमातूनच जोडलेलं राहाणं यापलीकडे विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे, असं मत ‘लॅक्मे फॅशन वीक’चे आणि ‘आयएमजी रिलायन्स’चे प्रमुख जसप्रीत चांडोक यांनी व्यक्त केले. सध्या शोला उपस्थित राहणारे अनेक खरेदीदार हे डिझायनर्सबरोबर डिजिटली संपर्कात राहण्याची मागणी करतात. एकतर एका क्लिकवर हे काम होतं आणि दुसरं म्हणजे त्यांच्या इच्छेनुसार डिझायनर्सकडून कपडे डिझाइन करून ते थेट घेता येतात. त्यामुळे फॅशन डिझायनर्सना डिजिटली फॅशन कशी विकता येईल, यावर दररोज नव्याने विचार करावा लागतो आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nफॅशन वीक वगळता फॅशन डिझायनर्स एरव्ही आपलं कलेक्शनकसं विकतात हेही पाहणं रंजक ठरेल. याविषयी फॅशन डिझायनर निखिल थाम्पी सांगतो, ‘फॅशन वीकमधून डिझायनर्सना मोठी बाजारपेठ उपलब्ध होते पण ही बाजारपेठ टिकवून ठेवणं हे आमच्या हातात असतं. त्यासाठी सध्या डिजिटल प्लॅटफॉर्म कामाला येतायेत. वेबसाइट, सगळ्या प्रकारचे सोशल मीडिया उदा. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि सोबतच अ‍ॅप्स असा वेगवेगळ्या प्रकारच्या डिजिटल मीडियाचा वापर मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. आजकाल दुकानात जाऊन कपडे, अ‍ॅक्सेसरीज विकत घेणं कोणाला जमत नाही. तेवढा वेळ त्यांच्याकडे नाही. त्यामुळेच डिजिटली फॅशन विकणं हे जास्त सोप्पं झालं आहे.’ या डिजिटल प्लॅटफॉर्मवरही लोकांना शॉर्टकटची सवय झाली आहे. आणि म्हणूनच आजकाल वेबसाइटपेक्षा सोशल मीडिया जास्त कामी येतं. कोणालाही ६६६.ल्ल्र‘ँ्र’३ँंेस्र््र.ूे टाइप करत बसायला आवडत नाही किंवा तेवढा वेळ नाही. म्हणूनच ते इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियाचा आधार घेतात जिथे एक-दोन अक्षरं टाइप केली तरी तुम्हाला हवे ते पर्याय झरझर तुमच्या समोर येतात. याशिवाय, एरव्हीही मो��ाइलवर टीव्ही सीरिअल, सिनेमे, वेब सीरिज पाहताना सहज तुमची फॅशन विकता येते, असं तो म्हणतो.\nटीव्ही-मालिका आणि सोशल मीडिया एकमेकांना कसे जोडले गेलेत याबद्दलचा अनुभवही त्याने यावेळी सांगितला. एखाद्या अभिनेत्रीने घातलेला ड्रेस काही काळातच प्रसिद्ध होतो. आणि तो ड्रेस कोणत्या फॅशन डिझायनरचा आहे ते सोशल मीडियामुळे लगेच समजतं. आणि इथेच फॅशन डिजिटली विकली जाते. ज्या कोणी सेलिब्रिटीने तो ड्रेस घातला आहे तो सेलेब्रिटी त्याचे फोटोज डिझायनरला टॅग करून टाकतो. एकदा डिझायनर समजला की त्याच्याकडे पटापट ऑर्डर येतात. ‘एकदा मी एका सिने अभिनेत्रीसाठी ड्रेस डिझाईन केला होता. तो खूप प्रसिद्ध झाला. त्यावेळी त्या ड्रेससाठी मला २४ तासांच्या आत इतक्या ऑर्डर्स आल्या की माझ्या टीमला ती ऑर्डर कशी हॅन्डल करावी हे समजेना. यावरूनच तुमच्या लक्षात येईल की डिजिटली फॅशन किती जास्त प्रमाणात विकली जाते’, असं निखिल सांगतो. डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे फॅशन डिझायनर आणि ग्राहक खूप जवळ आले आहेत आणि याचा फायदा नक्कीच दोघांनाही होतो आहे, हा आपलाही अनुभव असल्याचे फॅशन डिझायनर निशिका लुल्लाने सांगितले. ‘माझी आई फॅशन डिझायनर असल्यामुळे मी लहानपणापासून फॅशन इंडस्ट्री फार जवळून पाहिली. त्यामुळे मला जुन्या आणि नवीन फॅशन इंडस्ट्रीमधला फरक चांगलाच समजतो. माझा डिजिटल मार्केटिंगचा अनुभव खूप छान आहे. मला जेवढय़ा ऑर्डर्स डिजिटल माध्यमातून येतात त्याच्या अगदी पाव टक्का ऑर्डर बुटिकमधून येतात’, असं निशिका म्हणते.\nफक्त फॅशन डिझायनर्स आणि फॅशन शोचे कर्तेकरवितेच या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करतात असं अजिबात नाही. सेलिब्रिटींनीसुद्धा याचा वापर स्वत:चा व्यवसाय थाटण्यासाठी केला आहे. सोनम आणि रिया कपूर या बहिणींनी आपला ‘रीझन’ हा ब्रँड ज्या पद्धतीने सोशल मीडियाच्या मदतीने उभा केला ते या डिजिटल उलाढालीचे आताचे ठळक उदाहरण आहे. सोनमचं ग्लॅमर, तिची स्टायलिंग सोशल मीडियामुळेच प्रसिद्धीच्या झोतात आली. हाच कित्ता गिरवत आता अलिया भट्टनेही ‘स्टाइलक्रॅकर’ या अ‍ॅपशी हातमिळवणी करत आपलाही कपडय़ांचा नवा व्यवसाय सुरू केला आहे. सेलिब्रिटींच्या मोठय़ा सहभागामुळे तर फॅशन डिझायनर्सना येत्या काळात अधिक वेगाने डिजिटल फॅशन उद्योगाची सूत्रे हातात घ्यावी लागणार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\n'मला मारहाण नाही केवळ धक्काबुक्की', 'मुळशी पॅटर्न'चे दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा खुलासा\n'आजोबा आमच्यासोबत का राहत नाही', अबरामचा बिग बींना प्रश्न\nजस्टिनशी लग्न केल्यानंतर हेलीने केला नावात 'हा' बदल\nसोनालीनंतर आता 'या' अभिनेत्रीलाही झाला कॅन्सर\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\n‘गोमातेवरून काँग्रेसचे दुटप्पी राजकारण’\nमध्य प्रदेशात काँग्रेससाठी आता नाही तर कधीच नाही\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या ९ लाख कोटींच्या राखीव निधीवर सरकारचा डोळा\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nविधान परिषद उपसभापतीपद निवडणूक तूर्त नाही\nतेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना विरोधकांचे खतपाणी\nसहा तासांत पत्रीपुलाचे पाडकाम\nदुधात भेसळ केल्यास जन्मठेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/45217", "date_download": "2018-11-19T12:11:20Z", "digest": "sha1:E53RZDO5VVX2TZ32JMATABFECMDPK72P", "length": 16594, "nlines": 267, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले...\nआवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले...\n८. भृंगराज / माका\nएकदंताय नम: बृहस्पतीपक्षं समर्पयामि \n..... समर्पयामि. गणपती बाप्पा\n..... समर्पयामि. गणपती बाप्पा मोरया \nसुरेख संकल्पना आणि मांडणी.\nसुरेख संकल्पना आणि मांडणी. जिप्सी, तुझ्या कल्पकतेला सलाम\n अगदी डोळ्याचं पारणं फिटलं\nसुंदर संकल्पना आणि एक से एक सुरेख प्रचि\nजिप्स्या, तुला सा न.....\nअतिशय सुंदर. ह्या ज्या\nअतिशय सुंदर. ह्या ज्या वनस्पती आहेत ह्या प्रचिंमध्ये शोधायच्या वगैरे नाहीत ना मी ते करायचा प्रयत्न केला.\nह्या ज्या वनस्पती आहेत ह्या प्रचिंमध्ये शोधायच्या वगैरे नाहीत ना>>>>नाही सायो. एकविस प्रचि होत्या म्हणुन एक एक पत्रींमध्ये गुंफत गेलो.\n मन अगदी प्रस��्न झाले.\n मन अगदी प्रसन्न झाले. कल्पना छान मांडली आहे.\nजिस्प्या तु किती फोटो\nजिस्प्या तु किती फोटो टाकतोस हल्ली घरात असतोस ना, की कॅमेरा पाठी मारुन भटकंती चाललीय प्रय्तेक गल्ली कोप-यात गणपती शोधत\nफोटो मस्त आहेत हे टायपायचा कंटाळा येतो आता... कित्तींदा तुला तेच तेच सांगायचे की तु काढलेले\nप्रत्यक्ष गणपतीही येत असतील मायबोलीवर 'जिप्स्याच्या कॅमे-यातुन आम्हीअकसे दिसतो\" ते बघायला\nतुझी आयड्या आधी लक्षात आली\nतुझी आयड्या आधी लक्षात आली नाही.. आता परत फोटो वाचत बघताना कळले मस्तच.... डोके छान\nप्रत्यक्ष गणपतीही येत असतील मायबोलीवर 'जिप्स्याच्या कॅमे-यातुन आम्हीअकसे दिसतो\" ते बघायला >> +१\nअतिशय सुंदर संकल्पना आणि\nअतिशय सुंदर संकल्पना आणि अप्रतिम प्रचि\nखूप सुंदर.. प्रसन्न वाटले\nखूप सुंदर.. प्रसन्न वाटले सगळे फोटो पाहून. धन्यवाद.\nप्रचि ११ मधे बाप्पाच्या डोळ्यातील भाव तर अगदी बोलके आहेत.\n मस्त फोटो आणि आयडियेची\n मस्त फोटो आणि आयडियेची कल्पना.\nफोटो मस्त आहेत हे टायपायचा कंटाळा येतो आता... कित्तींदा तुला तेच तेच सांगायचे की तु काढलेले\nफोटो एकदम झक्काअस्स्स्स्स्स्स >>>>>>>>>>>>+ १०१\nप्रत्यक्ष गणपतीही येत असतील मायबोलीवर 'जिप्स्याच्या कॅमे-यातुन आम्हीअकसे दिसतो\" ते बघायला>>>>>>>>+१२१\nसु रे ख, न य न म नो ह र...\nसु रे ख, न य न म नो ह र... डोळ्यांचे पारणे फिटले\nप्रत्यक्ष गणपतीही येत असतील\nप्रत्यक्ष गणपतीही येत असतील मायबोलीवर 'जिप्स्याच्या कॅमे-यातुन आम्ही कसे दिसतो\" ते बघायला >>>>> नक्कीच .....\nसर्व फोटो भारीएत रे ....\nआपल्या 'करारा' प्रमाणे - मी तुला प्रतिक्रीया देणार नाही...\nआता आपल्या फोन-वरील बोलण्यानुसार - मुलांना याच गोष्टी शिकवायच्या आहेत. एकादी थिम निवडणे, तिचा यथा-योग्य आराखडा तयार करुन घेणे, आणि त्या प्रमाणे कॅमेर्‍यातुन गोष्टी/ वस्तु टिपणे आणि सादर करणे. तंत्र, प्रकाशयोजना या गोष्टी नंतर येतिल...\nभन्नाट ... लै भारी .. चाबुक\nभन्नाट ... लै भारी .. चाबुक\nबाप्पा मोरया लय भारी रे..\nसुंदर देखणे फोटो आहेत.\nसुंदर देखणे फोटो आहेत.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/55612", "date_download": "2018-11-19T12:15:00Z", "digest": "sha1:LYKFYOZ2MNEC3XIYDWSAWUZVCBLYFZ4P", "length": 8942, "nlines": 216, "source_domain": "www.maayboli.com", "title": "\"रंगरेषांच्या देशा\"- तुझे रूप चित्ती राहो | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /\"रंगरेषांच्या देशा\"- तुझे रूप चित्ती राहो\n\"रंगरेषांच्या देशा\"- तुझे रूप चित्ती राहो\nतुझे रूप चित्ती राहो...\nअरे वा छानच काढलयं \nअरे वा छानच काढलयं बलं का ग मंदा ने काढलयं का हे \nनाही तिने नाही, मी काढलयं.\nनाही तिने नाही, मी काढलयं. उपक्रम १५ + साठी होता. धन्यवाद\nतोषवी, खूप छान रेखाटला आहेस\nतोषवी, खूप छान रेखाटला आहेस बाप्पा.\nअतिशय नीट आणी सुंदर\nअतिशय नीट आणी सुंदर\nसुंदर. कान अगदी कमळाच्या\nसुंदर. कान अगदी कमळाच्या पाकळ्यांसारखे दिसतायत\nतोषवी, तुम्ही \"काहीही हां\nतोषवी, तुम्ही \"काहीही हां श्री\" असं म्हणायची संधी कशी काय सोडलीत\nतुम्ही \"काहीही हां श्री\" असं म्हणायची संधी कशी काय सोडलीत\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/traffic-jam-in-mumbai-pune-expressway-konkan-travel-way-shortcuts-304840.html", "date_download": "2018-11-19T12:01:43Z", "digest": "sha1:3XKYBIZQDJ4CKODFZURRVIT5SBEXIVR2", "length": 3701, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर वाहतूक कोंडी, कोकणात जाण्याआधी जाणून घ्या LATEST UPDATE–News18 Lokmat", "raw_content": "\nमुंबई-पुणे एक्स्प्रेसवर वाहतूक कोंडी, कोकणात जाण्याआधी जाणून घ्या LATEST UPDATE\nसध्या गणेशोत्सावाची लगबग सुरू आहे. त्यामुळे अनेक लोक उत्सवासाठी गावी चालले आहेत. यासगळ्याचा परिणाम म्हणजे सगळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे. रायगड - मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर बोरघाटात मोठी वाहतुक कोडी़ झाली आहे. वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. रात्री पासुन पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर ३-४ किमीपर्यंत वाहतुक कोडीं झाली आहे. प्रत्येक ठिकाणी वाहतूक सुरुळीत करण्यासाठी ट्रॅफिक पोलीस काम करतायत.\nरात्रीपासुनच बोरघाटात ३-४ किमीची वाहतुक कोडी झाली आहे. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय. अम्रतांजन ब्रिजपासुन पुण्याकडे जाणा-या मार्गावरही वाहतुक कोडी आहे. त्यामुळे लांब पल���ल्याच्या गाड्या जागीच खोळंबल्या आहेत. यात प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. त्यामुळे या सगळ्या ट्रॅफिकचा सामना करायचा नसेल तर वेळेच तुमचे नियोजन करा. आणि शक्यतो रेल्वेनं प्रवास करा.\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nइंदिरा गांधी जयंती विशेष : हे 18 फोटो तुम्ही आधी पाहिले नसतील\nमहाराष्ट्राच्या आणखी एका जवानाला वीरमरण, आज होणार अंत्यसंस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/ajit-pawar/all/page-5/", "date_download": "2018-11-19T11:15:42Z", "digest": "sha1:HMD3VZY23ML22NHHP2UEWD56TRIH6YL6", "length": 10642, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ajit Pawar- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\n'कचराकोंडीत नागरिकांचा काय दोष\nसिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांची चौकशी झाली, पण कधी \n'दूध का दूध आणि पानी का पानी करा'\n'लक्षवेधी' सेटलमेंटच्या आरोपावरून धनंजय मुंडेंची चौकशी करण्याची सत्ताधाऱ्यांची मागणी\n'भाजप-शिवसेनेनं मराठीचा अपमान केलाय'\nमहाराष्ट्र Feb 23, 2018\nजिगाव सिंचन घोटाळ्यात अजित पवारांच्या भूमिकेचा तपास सुरू : एसीबी\nअजित पवारांच्या चौकशीबाबत सरकार गप्प का , हायकोर्टाची एसीबीला विचारणा\nमहाराष्ट्र Jan 24, 2018\nचंद्रकांत पाटलांनी कर्नाटकात जावून राहावं -अजित पवार\n...जेव्हा अजितदादा टपरीवरची कॉफी आणि भज्यांवर ताव मारतात \n'चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा'\nमहाराष्ट्र Jan 21, 2018\n'राणेंची अवस्था म्हणजे आगीतून फुफाट्यात आल्यासारखी'; अजित पवारांची खिल्ली\nमहाराष्ट्र Jan 20, 2018\nसेनेच्या वाघाची शेळी,शेळीचा ससा,आणि सशाचं कासव झालं, अजित पवारांची बोचरी टीका\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/indian-floor-art-land-art-275007/", "date_download": "2018-11-19T11:39:01Z", "digest": "sha1:IRVI3YEPKJ5TOHBVCYXO3RPZBT6E3BER", "length": 25968, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कळता भुई थोडी.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविराट कोहली ऑस्ट्रेलियात गप्प बसला तर आश्चर्य वाटेल - पॅट कमिन्स\nरिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nसजावट मनाला आनंद देते, पण कलेचा इतिहास सजावटींची नोंद ठेवत नाही. ‘भुईकला’ या पाश्चात्त्य कलाप्रवाहाचं भारतीय रूप सजावटवजा आहे, असं कुण्या समीक्षकांनी\nसजावट मनाला आनंद देते, पण कलेचा इतिहास सजावटींची नोंद ठेवत नाही. ‘भुईकला’ या पाश्चात्त्य कलाप्रवाहाचं भारतीय रूप सजावटवजा आहे, असं कुण्या समीक्षकांनी म्हटलं, तर भारतीयांनी एक तर राग न मानता आपण काय करतो आहोत याची निराळी शाब्दिक मांडणी करावी; किंवा मग भुईकलेच्या इतिहासाची समज वाढवावी.\nज्याला आपण मराठीत निसर्गचित्र म्हणतो, त्याला इंग्रजीत लँडस्केप म्हणतात आणि हिंदी भाषेत भूदृश्य म्हणतात. मग हे ‘भूदृश्य’वाले हिंदी भाषक लोक, लँड आर्टला काय म्हणतील आपल्या मराठीत ‘निसर्गचित्र म्हणजे लँडस्केप’ आणि ‘भुईकला म्हणजे लँड आर्ट’ असा सरळ हिशेब आहे. पण जमिनीच्या एखाद्या (बहुतेकदा विस्तीर्ण) तुकडय़ाचं दृश्य पालटून टाकणाऱ्या रॉबर्ट स्मिथसनच्या ‘स्पायरल जेटी’ला किंवा वॉल्टर डि मारिया यांच्या ‘लायटनिंग फील्ड’ला हिंदीत भूदृश्य का नाही म्हणायचं\nहा झाला शाब्दिक किंवा प्रतिशब्दांतला गोंधळ. त्याच्या पुढे ‘भुईकले’बाबतचा वैचारिक गोंधळ असू शकतो आणि आपल्या मराठीतही तो आहेच. मराठी छान बोलू शकणारे एखादे फार यशस्वी चित्रकार समुद्रकिनारे सजवतात, रात्री त्या सजावटीमध्ये लाइट लावले जातात, मग अख्खा किनारा छान दिसतो. असंच काही तरी आपल्या महाराष्ट्रातल्या एका प्रमुख शहरात, चतु:शृंगीच्या टेकडीवर ‘पुणे बायएनिअल’ किंवा ‘पुणे बिएनाल’च्या वेळी झालं होतं म्हणे. त्याबद्दल फारशी माहिती कुणाला नाही. मात्र ‘लँड आर्ट’ किंवा मराठीत ज्याला ‘भुईकला’ असं म्हणता येतं, तो कलाप्रवाह जमिनीच्या/परिसराच्या सजावटीशी निगडित आहे का, हा प्रश्न कायम आहे. ‘लँड आर्ट’ आपल्यालाही करता येईल, असं कितीही (कितीही देशांतल्या, कितीही ���णांना, कितीही वेळा, कितीही यशस्वीपणे) वाटलं, तरी लँड आर्ट म्हणजे आपल्याकडे जे काही यशस्वीबिशस्वी होतंय ते की काय हे प्रश्न अतिशय थंड डोक्यानं विचारता येतात. ते कायमही राहणार आहेत. कारण, आपल्याकडे लँड आर्टचं फक्त ‘बाह्य़रूप’ पाहिलं गेलं. खरं तर या कलाप्रवाहात जमिनीचं रूप दीर्घकाळाकरिता पालटण्यासाठीचा रूपव्यूह लोकांवर काय परिणाम घडवतो आहे हे पाहणं मनोज्ञ असतं. तितकंच महत्त्वाचं म्हणजे त्या भुईकला कृतीच्या मागचा हेतू किंवा संबंधित कलाकाराच्या अन्य कामांमधून आलेली एक सुसंगती पाहिली जायला हवी. ती आपण पाहतोच, असं नाही.\nकलेच्या इतिहासानं लँड आर्ट किंवा भुईकलेची दोन भरभक्कम उदाहरणं आपल्यापुढे ठेवली आहेत : रॉबर्ट स्मिथसनची ‘स्पायरल जेटी’ (१९७०) आणि वॉल्टर डि मारिया यांचं ‘लायटनिंग फील्ड’ (१९७७). या दोन्ही कलाकृतींबद्दलची भरपूर-खरोखरच भरपूर माहिती इंटरनेटवर इंग्रजीत उपलब्ध आहे. विकिपीडियाचं कुणी भाषांतर केलं तर ती माहिती मराठीतही यायला वेळ लागणार नाही. त्या उपलब्ध इंग्रजी माहितीच्या पलीकडे पाहण्याचा आपण प्रयत्न करू शकतो, ते केवळ एकाच भांडवलाच्या बळावर. ते भांडवल म्हणजे, आपल्याकडल्या ‘लँड आर्ट’चे आपले (अगदीच तोकडे) अनुभव.\nआपली भारतीय किंवा महाराष्ट्रीय लँड आर्ट ही जर तोकडा आणि ‘सजावटीचा’ अनुभव देणारीच असते, तर मग तिला लँड आर्ट तरी म्हणू नये. तो शब्दच बाद केला की मग भारतीय/ महाराष्ट्रीय तथाकथित लँड आर्टला ‘सजावट’ म्हणणाऱ्यांवर ‘तुम्ही नेहमी पाश्चात्त्यांचीच तळी उचलता’ असा आक्षेप घेणं बंद होईल, हा एक उप-फायदा. पण मुख्य फायदा असा की, कलेच्या ग्रथित इतिहासाचं विडंबन तरी होणार नाही. किंवा विडंबन करायचंच असं जर ठरवलेलं असेल तर त्याला निराळं छानसं नाव मिळून, तो नवा (निराळ्या नावाचा) कलाप्रवाह इतिहासात स्थान मिळवण्याचं स्वप्न तरी राजरोस पाहू शकेल. पण नाही. हे होत नाही. आपण अनेकदा जमिनीची सजावट करून त्याला लँड आर्ट म्हणतो.\nरॉबर्ट स्मिथसननं अमेरिकेत ऊटा राज्यातल्या ग्रेट साल्ट लेकच्या काठचा दहा एकर भूभाग खरेदी करून त्या प्रचंड खाऱ्या सरोवराच्या काठाशी ६००० टन (म्हणजे साठ लाख किलो) दगड आणि माती टाकून एकंदर १५०० फूट (४५७.२ मीटर) लांबीची भेंडोळ्यासारखी ‘स्पायरल जेटी’ तयार केली किंवा मजुरांकडून करवून घेतली.\nवॉल्टर डि मारिया या स��कल्पनावादी कलावंतानं अमेरिकेतच न्यू मेक्सिको राज्यातल्या एका पठारावर १.६० किलोमीटर लांब आणि एक किलोमीटर रुंद (म्हणजे किमान २५८ मीटर क्षेत्रफळावर) स्टेनलेस स्टीलचे, प्रत्येकी २० फूट साडेसात इंच (६.२८६५ मीटर) उंचीचे तब्बल ४०० खांब एकमेकांपासून समान अंतरावर रोवले. ज्या ज्या वेळी या पठारावर विजा कडाडटात, तेव्हा हे खांब एखादी वीज आभाळातून आकर्षून घेतात आणि जमिनीवर ‘आणतात’. हे दृश्य अर्थातच लांबून पाहावं लागतं, त्यासाठी रात्री त्या पठारावर राहावं लागतं. वॉल्टर यांना अर्थसाह्य़ देणारी ‘डिआ आर्ट फाऊंडेशन’ ही संस्था आजदेखील ही सारी व्यवस्था पाहतेच, पण वॉल्टरचं आता (२५ जुलै २०१३ रोजी) निधन झालंय आणि त्यानंतर चार लाख अमेरिकी डॉलर (सुमारे अडीच कोटी रुपये) खर्चून या पठाराचं आणि त्यावरल्या त्या स्टीलच्या खांबांचं संधारण करण्यासाठी त्याच फाऊंडेशननं पुढाकार घेतला आहे.\nही माहिती, त्यातले आकडे मुद्दाम दिलेले आहेत. एवढय़ा पातळीवर काम करणारा एक तरी भारतीय चित्रकार (चंदिगढचं ‘रॉक गार्डन’ उभारणारे नेकचंद हे एकमेवाद्वितीय अपवाद आहेत, ते सोडून) आठवतो आहे का\nआता रॉबर्ट स्मिथसन आणि वॉल्टर डि मारिया यांना काय कळत होतं, त्यांच्या कामांत सुसंगती होती का, आदी मुद्दय़ांकडे वळू.\nस्मिथसनला त्या प्रचंड सरोवरापाशी गोगलगायी आणि शंखांचे वेटोळेदार आकार दिसले होतेच, पण त्याहीपेक्षा त्याला इथं फिरताना कसली तरी अटळता जाणवत होती. भूकंपाची अटळता, चक्रीवादळाची अटळता, आणि या नैसर्गिक आपत्तींचं रूपही असंच, भेंडोळ्यासारखं. चक्रीवादळाचं उपग्रह-छायाचित्र स्मिथसननं १९७०च्या आधी पाहिलं होतं की नाही ते माहीत नाही, पण त्याला भूकंपाच्या परिणामाचं रूपसुद्धा असंच दिसलं, हे विशेष. हे सारं तळ्याच्या त्या तुकडय़ामध्ये त्यानं दगडामातीचं भेंडोळं उभारून साकार केलं.\nवॉल्टर डि मारिया हे १९६०च्या दशकातल्या व्यावसायिकताविरोधी कला-चळवळींनी प्रेरित झाले होते. अखेर ‘मिनिमलिस्ट’ म्हणजे माफकतावादी किंवा नगण्यतावादी किंवा यत्नसूक्ष्मतावादी दृश्यकलावंत म्हणून ते ओळखले जाऊ लागले. पण मानवी यत्न जितका सूक्ष्म तितका तो अधिक अर्थगर्भ, असं मानणाऱ्या या कलावंताला खरी प्रसिद्धी मिळाली ती जमिनीवर खडूनं ‘एक मैल लांबीची रेघ’ काढण्याचं काम त्यांनी १९६८ मध्ये केलं, तेव्हा. त्य��नंतर १९६९ ते १९७५ पर्यंत पितळी खांबांच्या साह्य़ानं त्यांनी ‘द ब्रोकन किलोमीटर’सारखी कलाकृती केली. हे पितळी खांब गॅलरीच्या फरशीवर ठेवण्याऐवजी ‘खऱ्या’ जमिनीवर एकमेकांना जोडून रेघ तयार केल्यास त्या पितळी रेघेची लांबी एक किलोमीटर भरेल, अशी कल्पना. रेघ आपण तोडू शकतो, पण किलोमीटर ‘अशा प्रकारे’ तोडू शकत नाही, अशी त्या कल्पनेच्या मागची संकल्पना. वॉल्टर हे अख्खी अमेरिका मैल आणि फुटांच्या भाषेत बोलत असताना किलोमीटर आणि मीटरच्या भाषेला पुढे आणू लागले होते, त्यातूनच त्या न्यू मेक्सिकोच्या पठारावर त्यांनी एक मैल बाय एक कि.मी. असा आयताकृती तुकडा ‘लायटनिंग फील्ड’ निवडला. इथल्या निसर्गासाठीच काही तरी करायचं, हे ठरवून त्यांनी विजांना आकर्षित करणाऱ्या त्या खांबांची रचना केली. तोवर वॉल्टर हे यत्नसूक्ष्मतावादी आणि संकल्पनावादी (कन्सेप्च्युअल) दृश्यकलावंत म्हणून ओळखले जात. १९७७ च्या ‘लायटनिंग फील्ड’नंतर त्यांचा उल्लेख ‘इकॉलॉजिकल आर्टिस्ट’ या बिरुदानंदेखील होऊ लागला.\nया नोंदी अर्थातच इंटरनेटवरल्या पन्नास-साठ संकेतस्थळांवरून इथं आल्या आहेत. पण कलेच्या संकल्पनांचा इतिहास हा असा (खरोखरच प्रत्यक्षात) घडलेला असताना आपण इतके संथ कसे काय चालू शकतो ‘संथ चालायचं नाही’ मग काय करायचं ‘संथ चालायचं नाही’ मग काय करायचं पळायचं\nभारतात आणि महाराष्ट्रातही ‘लँड आर्ट’साठी पैसा आणि संस्थात्मक आधार सोडून अन्य साधनांची कमतरता नाही. आपली आत्ता दिसणारी ‘लँड आर्ट’ ही सहसा सजावटखोर आहे, परंतु आपल्याला कलेच्या इतिहासात पुढे जायचं असेल तर आधी तो इतिहास ‘पादाक्रांत’ करायला हवा, त्याखेरीज ‘पुढे’ कसं जाणार हे जे पादाक्रांत करणं आहे, त्यासाठी आपल्याला पळावं लागेलच.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजगाच्या बाजारी, कलेच्या संसारी..\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\n'मला मारहाण नाही केवळ धक्काबुक्की', 'मुळशी पॅटर्न'चे दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा खुलासा\n'आजोबा आमच्यासोबत का राहत नाही', अबरामचा बिग बीं��ा प्रश्न\nजस्टिनशी लग्न केल्यानंतर हेलीने केला नावात 'हा' बदल\nसोनालीनंतर आता 'या' अभिनेत्रीलाही झाला कॅन्सर\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\n‘गोमातेवरून काँग्रेसचे दुटप्पी राजकारण’\nमध्य प्रदेशात काँग्रेससाठी आता नाही तर कधीच नाही\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या ९ लाख कोटींच्या राखीव निधीवर सरकारचा डोळा\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nविधान परिषद उपसभापतीपद निवडणूक तूर्त नाही\nतेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना विरोधकांचे खतपाणी\nसहा तासांत पत्रीपुलाचे पाडकाम\nदुधात भेसळ केल्यास जन्मठेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/entertainment/badhai-ho-enters-100-crore-club/41522/", "date_download": "2018-11-19T11:25:49Z", "digest": "sha1:7MJ2B7WXSAQNX2BMRBGLX6LEYKI52K5G", "length": 10771, "nlines": 94, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Badhai Ho enters 100 crore club", "raw_content": "\nघर मनोरंजन १०० कोटी झाले…बधाई हो\n१०० कोटी झाले…बधाई हो\n हा आयुषमान खुराणाचा चित्रपट १०० कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. संवेदनशील विषय अतिशय योग्य तऱ्हेने हाताळल्यामुळे आणि चांगल्या कथेमुळेच चित्रपटाला यश मिळाल्याचे आयुषमानचे म्हणणे आहे.\nआयुषमान खुराणाचे चित्रपट म्हणजे केवळ त्याच्या चाहत्यांनाच नाही तर चित्रपट चाहत्यांसाठीही खरीखुरी मेजवानी असते. समाजातील गंभीर विषय मात्र त्यावर अतिशय हलकफुलके विनोदी बाजाचे चित्रपट आयुषमान करत आला आहे. त्याला नेहमीच प्रेक्षकांनीही भरभरून प्रतिसाद दिला आहे. आता आयुषमानच्या बधाई हो चित्रपटालाही बधाई देण्याची वेळ आली आहे कारण हा चित्रपट १०० कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. या चित्रपटाने १०० कोटी कमावले असून पुन्हा एकदा आयुषमानच्या चित्रपट निवडीला प्रेक्षकांनी एकप्रकारे दादच दिली आहे.\nमाझी कथा निवडण्याची पद्धत योग्य असल्याचा विश्वास आता मला मिळाला आहे. मी नेहमीच स्वतः निर्णय घेतले आहेत आणि स्वतःवर विश्वास ठेवूनच कथेची निवड केली. १०० कोटीचा व्यवसाय झाल्यामुळे आता मला कथेच्या बाबतीत अजून चांगला विश्वास मिळाला आहे, असे आयुषमान खुराणाने आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले. या चित्रपटामध्ये आपल्या आई-वडिलांना मूल होणार हे कळल्यानंतर बावचळलेला मुलगा आणि नंतर त्यांना समजून घेणारा मुलगा हे दोन्ही फरक आयुषमानने अतिशय चा��गल्या तर्‍हेने हाताळले आहेत. आपल्या समाजात अजूनही लोकांच्या बोलण्याने जग चालतं अशी परिस्थिती आहे. मात्र त्यावेळी आपल्या माणसांची साथ असेल तर सर्वकाही योग्य होऊ शकतं हेच अतिशय सहजरित्या दाखवण्यात आले आहे. त्यामुळेच प्रेक्षकांनी या चित्रपटाला पसंती दर्शविली आहे.\nअसा संवेदनशील विषय असूनही त्याच्या हाताळणीमुळेच या चित्रपटाला यश मिळाले आहे. आयुषमान खुराणासह चित्रपटात नीना गुप्ता, सान्या मल्होत्रा, गजराज राव आणि सुरेखा सिक्री यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. १७ व्या दिवशीच १०० कोटी क्लबमध्ये हा चित्रपट सामील झाला असून जंगली पिक्चर्सचा हा १०० कोटी क्लबमध्ये सामील होणारा दुसरा चित्रपट आहे. याचवर्षी राजी चित्रपटालाही हे यश मिळाले आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nझटपट रांगोळी काढण्याच्या अगदी सोप्या ट्रिक्सचा दुसरा भाग\nथायलंडमध्ये कळसुत्री बाहुल्यांचा गाजावाजा\nनेहा आणि अंगदला शुभेच्छा\nजाणून घ्या कितीला विकला जातो तैमुरचा एक फोटो\nतब्बल ८५ वर्ष जुनं रीगल सिनेमागृह बंद होणार\nभाऊजी आता म्हणणार ‘शुरु करो अंताक्षरी’\nशशांक केतकर आणि नेहा जोशी पहिल्यांदाच एकत्र ‘आरॉन’ मधून\n‘दीपवीर’च्या लग्नाच्या फोटोंवरही Funny Memes\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nहिवाळी अधिवेशन : ठग्स ऑफ महाराष्ट्र विरुद्ध गँग्स ऑफ वासेपूर\nओला-उबरच्या मोर्चाला पोलिसांनी लावला ब्रेक\nविरोधकांच्या बॅनरमधून सरकारची ठगबाजीची चार वर्ष\nसोनाक्षी म्हणते उत्तम आरोग्यासाठी फिटनेस महत्वाचा\nइंदिरा गांधी जयंती विशेष दुर्मिळ छायाचित्रे\nलग्नानंतर रणवीर-दीपिका मुंबईत दाखल\nहे व्हिडिओ गेम्स एकदा तरी खेळाच\nSBI १ डिसेंबरपासून बदलणार हा नियम\n‘भाभीजी घर पर है’ फेम सौम्याचे खास क्षण\nउत्तम आरोग्यासाठी हे कराच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-ganesh-festival/eco-friendly-ganesh-festival-america-143338", "date_download": "2018-11-19T11:56:55Z", "digest": "sha1:YIQFLXUFELNWZMQ4FUODPC66S7ZHQUJA", "length": 13211, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "eco friendly Ganesh Festival in America इको-फ्रेंडली गणेशमूर्तींचा अमेरिकेत ‘कोल्हापुरी जागर’ | eSakal", "raw_content": "\nइको-फ्रेंडली गणेशमूर्तींचा अमेरिकेत ‘कोल्हापुरी जागर’\nबुधवार, 12 सप्टेंबर 2018\nकोल्हापूर - गणेश चतुर्थी दोन दिवसांवर आहे. गणेशमूर्तीचे स्टॉल कुंभार गल्लीत आणि इतर ठिकाणी लागले आहेत. महाराष्ट्रभर तर गणेशोत्सवाची धामधूम आहेच; पण चक्क अमेरिकेतील न्यूजर्सी येथे मूळ कोल्हापूरच्या शीतल प्रसाद बागेवाडी यांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचा स्टॉल उभा केला आहे.\nकोल्हापूर - गणेश चतुर्थी दोन दिवसांवर आहे. गणेशमूर्तीचे स्टॉल कुंभार गल्लीत आणि इतर ठिकाणी लागले आहेत. महाराष्ट्रभर तर गणेशोत्सवाची धामधूम आहेच; पण चक्क अमेरिकेतील न्यूजर्सी येथे मूळ कोल्हापूरच्या शीतल प्रसाद बागेवाडी यांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचा स्टॉल उभा केला आहे.\nनोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने काही महाराष्ट्रीयन अमेरिकेत राहत असले; तरी भारतीय संस्कृतीशी असलेली नाळ ते या ना त्या पद्धतीने जपत आहेत आणि याचाच एक भाग म्हणून शीतल यांनी स्वतः गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. दोन वर्षांचा अनुभव पाहता न्यू जर्सीच्या आसपास शंभर-दोनशे किलोमीटर परिसरात राहणारे सुमारे ४० भारतीय या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी घेऊन जाणार आहेत.\nमूर्ती तयार करताना शीतल यांनी अमेरिकेतील पर्यावरणाचे सर्व निकष पाळले आहेत. मूर्ती विरघळणाऱ्या आहेत आणि रंग रासायनिक नाहीत, याची खबरदारी घेतली आहे. तेथील विसर्जनाची पद्धत सार्वजनिक पाणीसाठ्याऐवजी बागेत, पाण्याच्या बादलीत विसर्जन करण्याची आहे. सर्व मूर्ती एक ते दोन फूट उंचीच्या व बैठ्या सिंहासनावरील आहेत.\nशीतल येथील प्रतिभानगर परिसरातील रेड्याच्या टकरीजवळ राहणाऱ्या. शरद व सुलभा देशपांडे यांच्या त्या कन्या. चित्रकला व शिल्पकलेची त्यांना मुळातच आवड. येथील शिवाजी विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी आणि दळवीज्‌ आर्टस्‌ इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी कलेचे शिक्षण घेतले. विवाहानंतर पती प्रसाद यांच्यासोबत त्या अमेरिकेत गेल्या. पहिले वर्ष त्या गणेशोत्सवात अस्वस्थ राहिल्या. आपण गणेशोत्सवाच्या आनंदाला मुकलो, याची चुटपूट त्यांना लागली. त्यानंतर मात्र त्यांनी स्वतःच गणेशमूर्ती तयार केली आणि तिची प्रतिष्ठापना केली.\nरोज सकाळी-संध्याकाळी शेजारच्या दोन-तीन कुटुंबांतील लोकांना सोबत घेऊन तालासुरात आरतीही होऊ लागली. गेल्या वर्षी त्यांनी स्वतःसाठी आणि इतर परिचितांसाठी मूर्ती तयार केल्या. साधारणपणे २० ते २५ भारतीयांनी या मूर्ती नेऊन गणेशोत्सवाचा आनंद घेतला. यंदा त्यांनी तीस ते पस्तीस सुबक मूर्ती तयार केल्या आहेत. महिनाभर त्यांचे हे काम घरातल्या घरात चालू आहे. आता त्यांच्या मूर्ती तयार झाल्या आहेत. अंगणातच त्यांनी हा स्टॉल मांडला आहे. नुसत्या मूर्तीच नव्हे; तर खीर, मोदक, करंज्यांसाठी लागणारे सर्व साहित्यही आणले आहे. गणेशोत्सवाचे दहा दिवस म्हणजे एक वेगळ्या आनंदाची अनुभूती असते. त्यामुळे अमेरिकेत राहत असलो; तरी आपल्या परीने या सणाचा आनंद घेण्यासाठी त्यांची धडपड आहे.\nगणेशोत्सवासारखा आनंदी सोहळा व धमाल दुसऱ्या सणात नाही. कोल्हापुरात लहानपणापासून गणेशोत्सवात मी सहभागी होत राहिले. मूर्तीची प्रतिष्ठापना, आरास, विसर्जनाची धमाल यात सहभागी झाले. आता मी काही काळ भारतापासून दूर आहे; पण माझ्या परीने केवळ माझ्यासाठी नव्हे, तर इथल्या इतर भारतीयांनाही या सणाचा आनंद घेता यावा, यासाठी मूर्ती तयार केल्या आहेत.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/eight-kilometer-march-parallel-roads-28285", "date_download": "2018-11-19T11:52:08Z", "digest": "sha1:EQR3HI4TNMAUDAONHRSU2C5VACMLFCJU", "length": 17363, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "Eight-kilometer march parallel roads समांतर रस्त्यांसाठी आठ किलोमीटरची पदयात्रा | eSakal", "raw_content": "\nसमांतर रस्त्यांसाठी आठ किलोमीटरची पदयात्रा\nमंगळवार, 31 जानेवारी 2017\nजळगाव - येथील राष्ट्रीय महामार्गालगतच्या समांतर रस्त्यांचा रखडलेला प्रश्‍न व त्यामुळे वाढलेले अपघात, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. समांतर रस्त्यांचा प्रश्‍न मार्गी लावण्याच्या दृष्टीने आज अनोख्या पद्धतीने गांधीजींच्या मार्गावर चालत ‘जळगाव फर्स्ट’च्या माध्यमातून गांधीमार्च- पदयात्रा काढण्यात आली. शहरातील अजिंठा चौक ते खोटेनगर या दहा किलोमीटरच्या पदयात्रेत शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवून समांतर रस्त्यांच्या प्रश्‍नासंदर्भातील संवेदना दाखविली.\nजळगाव - येथील राष्ट्रीय महामार्गालगतच्या समांतर रस्त्या��चा रखडलेला प्रश्‍न व त्यामुळे वाढलेले अपघात, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. समांतर रस्त्यांचा प्रश्‍न मार्गी लावण्याच्या दृष्टीने आज अनोख्या पद्धतीने गांधीजींच्या मार्गावर चालत ‘जळगाव फर्स्ट’च्या माध्यमातून गांधीमार्च- पदयात्रा काढण्यात आली. शहरातील अजिंठा चौक ते खोटेनगर या दहा किलोमीटरच्या पदयात्रेत शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवून समांतर रस्त्यांच्या प्रश्‍नासंदर्भातील संवेदना दाखविली.\n‘जळगाव फर्स्ट’च्या माध्यमातून आज समांतर रस्त्यांसाठी गांधीमार्च- पदयात्रा काढण्यात आली. गांधीमार्च- पदयात्रेला जळगावकर नागरिकांचा प्रतिसाद लाभला. अजिंठा चौफुलीवरून पदयात्रेला सकाळी साडेनऊला महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन करून सुरवात झाली. यावेळी महात्मा गांधी व अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.\nमाजी खासदार ईश्‍वरलाल जैन, महापौर नितीन लढ्ढा, डॉ. उल्हास पाटील, डॉ. अर्जुन भंगाळे, युवाशक्‍तीचे विराज कावडिया, डॉ. राधेश्‍याम चौधरी, फारुक शेख यांनी समांतर रस्त्यांबाबत मत मांडले. यानंतर पदयात्रेस सुरवात झाली. पदयात्रेत आमदार सुरेश भोळे, माजी महापौर रमेश जैन, ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र पाटील, विष्णू भंगाळे, रवींद्र पाटील, नगरसेवक कैलास सोनवणे, अमर जैन, पृथ्वीराज सोनवणे, अश्‍विनी देशमुख, भारती सोनवणे, अमित जगताप, सौरभ चतुर्वेदी, मंजित जांगीड, मीतेश गुजर, नवल गोपाल, त्रिमूर्ती कॉलेजचे मनोज पाटील आदी सहभागी पदयात्रेत सहभागी झाले होते.\nशेकडो नागरिकांच्या सहभागाने निघालेली पदयात्रा अजिंठा चौफुलीवरून इच्छादेवी चौक, आकाशवाणी चौक, प्रभात चौक, डॉ. अग्रवाल हॉस्पिटल, शिवकॉलनी, दादावाडी, खोटेनगरापर्यंत नेण्यात आली. महामार्गावरील आठ किलोमीटर अंतर चालत जाऊन समांतर रस्त्यांचा प्रश्‍न प्रशासनासमोर मांडून खोटेनगर बसथांब्यानजीक पदयात्रेचा समारोप झाला.\nया संस्थांचा होता सहभाग\nपदयात्रेत दर्जी फाउंडेशन, त्रिमूर्ती कॉलेज, जिल्हा पत्रकार संघ, युवाशक्‍ती फाउंडेशन, जैन इरिगेशन सिस्टिम, इंदिराई फाउंडेशन, जिल्हा महिला असोसिएशन, मणियार बिरादरी, जनरल प्रॅक्‍टिस असो., सावरकर रिक्षा युनियन, महात्मा फुले मानव विकास प्रतिष्ठान, माऊली फाउंडेशन, मोरया फाउंडेशन, माय माऊली फाउंडेशन, राम समर्थ मंडळ, आर्य चाणक्‍य फाउंडेशन, इम्पिरियल इंग्लिश स्कूल, मौलाना आझाद अल्पसंख्याक फाउंडेशन, नेचर क्‍लब, जवान फाउंडेशन, सृष्टी फाउंडेशन, ब्लॅक आउट ग्रुप, युवाक्रांती प्रतिष्ठान, इंडियन मेडिकल असो., जिल्हा स्त्रीरोगतज्ज्ञ संघटना, तळवलकर जीम, उमवि कर्मचारी संघटना आदी संस्थांचा सहभाग होता.\nआकाशवाणी चौकात किरकोळ अपघात\nमहामार्गावरून पदयात्रा जात असताना ठिकठिकाणी पोलिसांकडून वाहने थांबविली जात होती. परंतु आकाशवाणी चौकातून पदयात्रा जात असताना वाहतुकीत अडकू नये याकरिता काव्यरत्नावली चौकाकडून येणारा डंपर काढण्याचा प्रयत्न चालकाकडून केला गेला. गर्दीतून डंपर काढताना महामार्गावरून जाणाऱ्या इंडिका कारचा कट लागल्याने किरकोळ अपघात झाला. यामुळे थोडा वाद झाल्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने वाद मिटून डंपरचालकाकडून इंडिकाची नुकसान भरपाई देण्याचे ठरवून वाद मिटविण्यात आला.\nसाइडपट्ट्यांचे काम दोन दिवसांत - आमदार भोळे\nआमदार सुरेश भोळे यांनी मी नागरिक म्हणून उपस्थित असून, दोन दिवसांत साइडपट्ट्यांचे काम सुरू करण्याचे आश्‍वासन महामार्ग प्राधिकरणाने दिल्याचे जाहीर केले. यासंदर्भात पालकमंत्र्यांची बैठक चार फेब्रुवारीनंतर लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.\nसंवेदना आजपुरती नको - महापौर लढ्ढा\nशहरातील नागरिकांच्या संवेदना जागृत झाल्या असून, ही संवेदना आजपुरती जागृत न ठेवता प्रश्‍न जोपर्यंत तडीस नेला जाणार नाही तोपर्यंत आम्हा सर्व नागरिकांना भांडावे लागेल, वेळ पडल्यास संघर्ष करावे लागेल, सत्यासाठी सत्याग्रहही करावा लागेल, असे मत महापौर नितीन लढ्ढा यांनी मांडले.\n..तर चाळीस वर्षे प्रश्‍न तसाच राहील - अतुल जैन\nमहामार्ग बनविताना समांतर रस्ते होणे आवश्‍यक होते. पण ते चाळीस वर्षांत झाले नाहीत. राजकारण, जात-पात आपल्या मनातून बाजूला सारले नाही, तर गेल्या चाळीस वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्‍न आणखी पुढील चाळीस वर्षे प्रलंबित राहील. अपघात होण्यास समांतर रस्ते नाही, हीच मुख्य समस्या नसून शिस्त पाळणे हेही कारण आहे, असे अतुल जैन म्हणाले. डॉ. राधेश्‍याम चौधरी, कैलास सोनवणे, करीम सालार यांनीही यावेळी मनोगत व्यक्‍त केले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5206865506328910839&title=Retired%20Military%20person%20gives%2025%20thousand&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-11-19T11:14:19Z", "digest": "sha1:5VA24RDPDWIJSSW2V4GRW6ISSJ47MJX5", "length": 9315, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "देवभूमीतील पूरग्रस्तांसाठी धावला ‘पांडुरंग’", "raw_content": "\nदेवभूमीतील पूरग्रस्तांसाठी धावला ‘पांडुरंग’\nसोलापूर : केरळमध्ये आलेल्या अभूतपूर्व पूरस्थितीतून नागरिकांना वाचविण्यासाठी सैन्यदलाचे, तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवान प्रयत्नांची पराकाष्ठा करतच आहेत. सोलापूरमधील सेवानिवृत्त जवान पांडुरंग कडाप्पा क्षीरसागर यांनीही पूरग्रस्तांसाठी मदतीचा खारीचा वाटा म्हणून व्यक्तिशः २५ हजार रुपयांची मदत दिली आहे. आठ वर्षे सैन्यात सेवा बजावल्यानंतर एका प्रशिक्षणादरम्यान अपंगत्व आल्यामुळे त्यांना निवृत्त व्हावे लागले; मात्र देशसेवेची त्यांची तळमळ जराही कमी झालेली नाही.\nपांडुरंग क्षीरसागर यांनी १९६३ ते १९७१ या कालावधीत सैन्यदलाच्या इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल इंजिनीअरिंग शाखेत सिकंदराबाद येथे सेवा बजावली. पॅराशूट ट्रेनिंगच्या वेळी अपघात झाल्यामुळे त्यांना अपंगत्व आले. त्यामुळे त्यांना लष्करातून सेवानिवृत्त व्हावे लागले. आता ते सोलापूरमधील शिवाजीनगर परिसरात राहतात. त्यांना एक मुलगी असून, ती जिल्हा न्यायालयात लिपिक म्हणून काम करते.\nकेरळमध्ये आलेले संकट पाहून आपणही मदतीचा खारीचा वाटा उचलावा, अशी तीव्र इच्छा क्षीरसागर यांना झाली. त्यामुळे क्षीरसागर यांनी २५ हजार रुपयांचा धनादेश सोलापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्याकडे सुपूर्द केला. या वेळी जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रमेश राजिगरे उपस्थित होते. ‘भाऊ अडचणीत असता, तर त्याला मदत केली असतीच ना. मग आज केरळमधील अनेक बांधव पुरामुळे अडचणीत असताना, त्यांना मदत करायला नको का म्हणून मी ही आर्थिक मदत केली,’ अशी भावना पांडुरंग क��षीरसागर यांनी व्यक्त केली.\n‘सैन्यात असताना माझ्याबरोबर अनेक सहकारी केरळमधील होते. पुराच्या बातम्या बघून, वाचून त्यापैकी काही जणांची आठवण आली. वारंवार काहीतरी मदत द्यावी, असे वाटत होते. शेवटी आज जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन धनादेश दिला आणि मगच मनाला थोडा दिलासा मिळाला,’ असेही ते म्हणाले.\nपरिस्थितीने गांजलेल्या फोटोग्राफरला कॅमेरा भेट देऊन नवजीवन ‘राज्याला दुष्काळातून बाहेर काढण्याचे बळ दे’ साडेतीन हजार पुस्तके भेट देणारा माणूस ‘गाळ्यांच्या ई-लिलावाची प्रक्रिया लवकरच सुरू’ शिपायांच्या हस्ते वृक्षारोपण\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\nशिवतेज क्रिकेट क्लबतर्फे आयोजित स्पर्धेत एम. डी. आझाद संघ प्रथम\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.cmarathionline.com/author/cmarathi/", "date_download": "2018-11-19T11:41:25Z", "digest": "sha1:YGAUXAKQ3SKK7WLO6AQQYDSGDYU4TBXX", "length": 7571, "nlines": 99, "source_domain": "www.cmarathionline.com", "title": "Bhalchandra Gholkar – C Marathi Online", "raw_content": "\n“सी प्रोग्रॅमिंग झाले आहे पण स्ट्रक्चर आणी फाईल हॅंडलींग काही कळालेले नाही. पॉइंटर सुद्धा पुन्हा शिकवा”. आमच्या कडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची हि एक कायमची तक्रार. अनेक जणांचा प्रवास मग स्ट्रक्चर पाशीच संपतो. फंक्शन आणी पॉइंटर अर्धवट कळते. मग स्ट्रक्चर कळत नाही. शेवटी फाईल हॅंडलींग समजण्याचा मार्ग निकालातच निघतो…\nम्हणूनच आम्ही फाईल हॅंडलींग शिकवतांना सुद्धा सी लॅंग्वेज चे मागील महत्वाचे कंसेप्ट्स विचारात घेउन अतिशय सोप्या पद्धतीने हा कळीचा मुद्दा शिकवला आहे. या मध्ये आम्ही\nफाईल म्हणजे नेमके काय\nफाईल स्ट्रक्चर कसे असते\nफाईल स्ट्रक्चरची गरज काय\nफाईल पॉइंटर म्हणजे काय\nफाईल कशी अक्सेस करता येते\nलायब्ररी फंक्शन्स कशी व कोणती कामाला येतात\nफाईल नेमकी कोठे असते\nफाईल ओपन करणे म्हणजे काय करणे\nफाईल हॅंडंलींग करतांना ऑपरेटींग सिस्टीम चा संबंध का येतो\nफाईल ओपनींग मोड्स कोणते\nफाईल अक्सेस करतांना कोणती काळजी घ्यायची\nइत्यादी अनेक कंसेप्ट्स फक्त थेरॉटिकल पद्धतीने समजावून सांगीतले नसून हे कंसेप्ट्स समाजावून सांगतांना प्रत्येक प्रोग्रॅमची प्रत्येक स्टेप समजावून सांगीतली आहे.\nया चॅप्टर च्या शेवटी फाईल हॅंडलींग मधील अनेक कंसेप्ट्स कळण्यासाठी मल्टीपल चॉइस क्वेशन्स ची टेस्ट दिली ती जाणीव पुर्वक अवघड केली असून टेस्ट चा मुळ उद्देश नॉलेज पडताळणी हा नसून नॉलेज मध्ये भर टाकणे हा आहे. टेस्ट व्यतीरीक्त विद्यार्थ्यांना या चॅप्टरनंतर असाइनमेंट्स दिल्या असून हे सर्व प्रोग्रॅम विद्यार्थ्यांनी स्वत: सोडवणे अपेक्षित आहे.\nया अभ्यासक्रमा मध्ये जवळपास ५ प्रोग्रॅम समजावून सांगीतले आहेत, २० प्रश्नांची टेस्ट आहेत व ५ प्रोग्रॅम्स विद्यार्थ्यांसाठी सोर्स कोड सहीत दिले आहेत.\nसी लॅंग्वेजमधील महत्वाचे कंसेप्ट्स ग्लॉसरी च्या स्वरूपात सुद्धा उपलब्ध करून ठेवले आहेत तसेच नोट्स सुद्धा मराठी मधून उपलब्ध करून ठेवल्या आहेत.\nनवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा. ऐका गोष्ट आणी करा शेअर तुम्हाला आवडली तर…\nवर्गात प्रोग्रॅमिंग शिकायचे म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना कंटाळवाणे होते. पहा या व्हिडीओ मध्ये फक्त झलक… आम्ही कसे सोप्पं करून सांगीतलय सगळं…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AB_%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%9D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2018-11-19T11:25:33Z", "digest": "sha1:DYJ2ESK4EGOGZR7XEMLCJPGEEK4HTMZD", "length": 7490, "nlines": 162, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आसिफ अली झरदारी - विकिपीडिया", "raw_content": "\n९ सप्टेंबर २००८ – ८ सप्टेंबर २०१३\nपाकिस्तान पीपल्स पार्टीचा सह-अध्यक्ष\n२६ जुलै, १९५५ (1955-07-26) (वय: ६३)\nआसिफ अली झरदारी (उर्दू: آصف علی زرداری; सिंधी: آصف علي زرداري; जन्म: २६ जुलै १९५५) हा एक पाकिस्तानी राजकारणी व पाकिस्तानचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. २००८ ते २०१३ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर राहिलेला झरदारी हा लोकशाही मार्गाने निवडुन आलेला व ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारा पाकिस्तानचा पहिलाच राष्ट्राध्यक्ष आहे.\nपाकिस्तानची दिवंगत पंतप्रधान व लोकप्रिय पुढारी बेनझीर भुट्टोचा पती असलेला झरदारी भुट्टोच्या मंत्रीमंडळामध्ये अनेक खात्यांवर होता. १९९६ साली झरदारीला भ्रष्टाचाराच्या आरोपावरून शिक्षा झाली. २००४ साली तुरूंगातून सुटल्यानंतर झरदारीने पुढील अनेक वर्षे दुबईमध्ये व्यतीत केली. डिसेंबर २००७ मधील बेनझीर भुट्टोच्या हत्येनंतर झरदारी पकिस्तानात परतला व त्याने पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेतृत्व हाती घेतले. सप्टेंबर २००८ मध्ये तो निवडणुकीमध्ये विजय मिळवून पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष बनला. आपल्या कार्यकाळादरम्यान झरदारीने अफगाणिस्तानात चालू असलेल्या युद्धामध्ये अमेरिकेसोबत सहकार्य केले तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानसाठी कोट्यावधी डॉलर्सचे कर्ज मिळवले.\nइ.स. १९५५ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० ऑगस्ट २०१४ रोजी १५:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/congress-is-standing-in-support-of-naxalites/42198/", "date_download": "2018-11-19T11:41:26Z", "digest": "sha1:ISN6XAVS7CSVK6PE5752DR5TM6QIERLM", "length": 10535, "nlines": 92, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Congress is standing in support of Naxalites", "raw_content": "\nघर देश-विदेश काँग्रेस शहरी नक्षलवाद्यांच्या समर्थनार्थ उभा रहातोय – मोदी\nकाँग्रेस शहरी नक्षलवाद्यांच्या समर्थनार्थ उभा रहातोय – मोदी\nपंतप्रधान मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका\nनरेंद्र मोदी (सौजन्य - इंडिया डॉट कॉम)\nकाँग्रेस पक्ष नक्षलवाद्यांच्या समर्थनार्थ उभा रहातोय, अशी टीका करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचे बिगुल फुंकले. शहरी नक्षलवाद्यांनी मुलांच्या हातात लेखणी देत नाहीत तर शस्त्रे देत आहेत. त्यातून ते त्यांच्या आईवडिलांचं स्वप्न उद्ध्वस्त केले. सरकार नक्षलवाद्यांविरोधात कारवाई करत त्यांचे प्रयत्न हाणून पाडत आहे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले. नक्षलवादी लोकांपासून छत्तीसगडला वाचवायचे असेल, तर छत्तीसगड आणि बस्तरमधील सर्व जागांवर कमल फुलले पाहिजे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.\nछत्तीसगड विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते शुक्रवारी जगदलपूर येथे जनतेला संबोधित करत होते.छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकांना तीन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे तेथे निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. एकाच दिवशी मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी छत्तीसगड ���ौर्‍यावर आहेत. त्यामुळे येथे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. जगदलपूर येथील सभेत मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेस पक्ष दलित आणि वंचितांना मतांचा खजिना समजते. मात्र, त्यांच्यासाठी त्यांनी काहीच केले नाही. पण अटलबिहारी वाजपेयींनी आदिवासींसाठी समिती स्थापन केली, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला धारेवर धरले.\nलिंग, जात धर्म आणि इतर कारणांवर भेदभाव न करता आम्ही ’सबका साथ सबका विकास’ या मुद्यावर राजकारण करतो, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्वीच्या सरकारांना फैलावर घेतले. आपल्या प्रचार कार्यक्रमात पंतप्रधान मोदी राज्यातील विकास कामांचा पाढा वाचत होते. तसेच भाजप सरकारने आतापर्यंत आणलेल्या योजना लोकांपुढे मांडत होते. तर, अटलजींच्या स्वप्नांचा देश घडवल्यापर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असेही मोदी येथे म्हणाले.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nसीमेवर लढणाऱ्या जवानांसह कुटुंबीयांचा सन्मान\nनिवृत्त शिक्षकांना मिळाली ‘दिवाळी’ भेट\nओला-उबेर चालकांचा संप स्थगित; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन\nराहुल गांधी यांना मोदी फोबिया झालाय – शाह\nसोशल मीडियाचा वापर केला नाही तर , वाचा काय होईल\nमोदी सर्व सरकारी संस्था उद्धवस्त करतायेत – राहुल गांधी\nलालूंवर २४ तास डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार सुरु\nदिल्लीत कंपनीला भीषण आग; ४ कामगारांचा मृत्यू\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nहिवाळी अधिवेशन : ठग्स ऑफ महाराष्ट्र विरुद्ध गँग्स ऑफ वासेपूर\nओला-उबरच्या मोर्चाला पोलिसांनी लावला ब्रेक\nविरोधकांच्या बॅनरमधून सरकारची ठगबाजीची चार वर्ष\nसोनाक्षी म्हणते उत्तम आरोग्यासाठी फिटनेस महत्वाचा\nइंदिरा गांधी जयंती विशेष दुर्मिळ छायाचित्रे\nलग्नानंतर रणवीर-दीपिका मुंबईत दाखल\nहे व्हिडिओ गेम्स एकदा तरी खेळाच\nSBI १ डिसेंबरपासून बदलणार हा नियम\n‘भाभीजी घर पर है’ फेम सौम्याचे खास क्षण\nउत्तम आरोग्यासाठी हे कराच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/narayan-rane-has-to-wait-for-cabinet-minister/", "date_download": "2018-11-19T11:21:56Z", "digest": "sha1:SEEJB6S4JFZEUVDGMH6SNQGFU723VA3A", "length": 6002, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नारायण राणेंना वेटिंग सिग्नलच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › नारायण राणेंना वेटिंग सि���्नलच\nनारायण राणेंना वेटिंग सिग्नलच\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nविधान परिषदेची संधी हुकल्याने नारायण राणे यांना आमदार आणि मंत्री होण्यासाठी आणखी वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. आता जुलै महिन्यात विधान परिषदेच्या दहा जागा रिक्त होत असून त्यावेळी राणेंची वर्णी लावली जाऊ शकते. राणेंनी मात्र त्यापूर्वीही चमत्कार होऊ शकतो अशी प्रतिक्रिया दिली. राणेंचा विधान परिषदेतील प्रवेश लांबल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तारही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.\nनारायण राणे यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करून एनडीएमध्ये प्रवेश केला. मात्र, एकाचवेळी शिवसेना आणि काँग्रेसशी वैर असल्याने त्यांचा विधान परिषदेतील प्रवेश मात्र हुकला. राणेंना उमेदवारी दिली तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येईल. प्रसंगी सरकारही धोक्यात येण्याची शक्यता पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावध निर्णय घेतला. राणेंऐवजी प्रसाद लाड यांना त्यांनी पसंती दिली. जुलै २०१८ मध्ये विधानसभा सदस्यांमधून विधानसभेवर निवडून द्यायच्या दहा जागा रिक्त होत आहेत.\nभाजपचे संख्याबळ पाहता पाच जागा सहज निवडून येऊ शकतात. त्यावेळी राणेंना विधान परिषदेवर पाठविले जाऊ शकते. राणेंना काँग्रेस सोडताना भाजपने मंत्री बनविण्याचे आश्‍वासन दिले आहे. नागपूर येथे ११ डिसेंबर रोजी होणार्‍या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी चर्चा आहे. मात्र, मुख्यमंत्री आणखी काही काळ विस्तार लांबणीवर टाकतील, असे बोलले जात आहे.\nकेडीएमसी महापौर राजेंद्र देवळेकर यांचे नगरसेवक पद रद्द\nपनवेल :जवानांची रिक्षा चालकाला मारहाण\nरक्तातील नात्यात एकाकडे जात वैधता प्रमाणपत्र पुरेसे\nपनवेल : आयुक्त डॉ. सुधाकर शिंदेंना जीवे मारण्याची धमकी\nमोबाईल गेमच्या वादातून महिलेने स्वतःला पेटवले\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ��रण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/swati-yevluje-new-mayor-of-kolhapur-277707.html", "date_download": "2018-11-19T12:06:15Z", "digest": "sha1:HN6NOW7YA5XVBESOMMKDCNSP6L5NA3XD", "length": 12615, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "काँग्रेसच्या स्वाती येवलुजे कोल्हापूरच्या नव्या महापौर; शिवसेनेनेही दिला पाठिंबा", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलि��ावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nकाँग्रेसच्या स्वाती येवलुजे कोल्हापूरच्या नव्या महापौर; शिवसेनेनेही दिला पाठिंबा\nकोल्हापूरमध्ये शिवसेना भाजपच्या विरोधात गेली आहे. हात वर करून यावेळी मतदान पार पडले आहेत. स्वाती येवलुजे कोल्हापूरच्या 45व्या महापौर ठरल्या आहेत\nकोल्हापूर, 22 डिसेंबर: कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या स्वाती येवलुजे यांची निवड झाली आहे. शिवसेनेने काँग्रेस आघाडीला यावेळी मतदान केलं असून पहिल्यांदाच शिवसेना मतदान प्रक्रियेत सहभागी झाली आहे.\nउपमहापौरपदी राष्ट्रवादीचे सुनील पाटील यांची निवड झाली आहे. यावेळी शिवसेनेची सगळी मते काँग्रेस आघाडीला पडली आहेत. तब्बल 48 मतांनी महापौर आणि उपमहापौर विजयी झाले आहेत. कोल्हापूरमध्ये शिवसेना भाजपच्या विरोधात गेली आहे. हात वर करून यावेळी मतदान पार पडले आहेत. स्वाती येवलुजे कोल्हापूरच्या 45व्या महापौर ठरल्या आहेत\nदरम्यान एक नजर टाकूयात कोल्हापूर महापालिकेतल्या पक्षीय बलाबलावर..\nएकूण नगरसेवकांची संख्या - 81\nराष्ट्रवादी काँग्रेस - 15\nताराराणी आघाडी - 19\nया आकड्यांनुसार काँग्रेस आघाडीकडं 44 नगरसेवक आहेत. तर भाजप ताराराणी आघाडीकडं 33 नगरसेवक आहेत. त्यामुळं आता शिवसेना याबाबत कुणाला मतदान करणार याची चर्चा सध्या कोल्हापूरमध्ये आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\n आता पुण्याने शोधला एक नवीन उपाय\nमहाराष्ट्राच्या आणखी एका जवानाला वीरमरण, आज होणार अंत्यसंस्कार\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर��व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/state-cooperative-bank-has-decrease-rs-180-sugar-valuation-108164", "date_download": "2018-11-19T12:24:51Z", "digest": "sha1:4NIQGH4VGPF37ZAYE75L2GPBR5X7MWI4", "length": 11524, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "State Cooperative Bank has decrease Rs. 180 in sugar valuation राज्य सहकारी बॅंकेकडून साखर मूल्यांकनात 180 रुपयांनी घसरण | eSakal", "raw_content": "\nराज्य सहकारी बॅंकेकडून साखर मूल्यांकनात 180 रुपयांनी घसरण\nशनिवार, 7 एप्रिल 2018\nसांगली ः देशांतर्गत साखरेचे दर गडगडल्याने राज्य सहकारी बॅंकेने साखरेच्या मूल्यांकनात पुन्हा प्रतिक्विंटल 180 रुपयांची कपात करून ते प्रतिक्विंटल 2 हजार 920 रुपयापर्यंत कमी केले. यामुळे कारखान्यांना मूल्यांकनाच्या 85 टक्के म्हणजे 2 हजार 482 रुपये एवढीच उचल मिळेल, यातून प्रक्रिया व कर्जाचे हप्ते वजा जाता प्रत्यक्ष उसाला पैसे देता येणार नाहीत, परिणामी कारखाने \"शॉर्ट मार्जिन'मध्ये जाणार आहेत.\nसांगली ः देशांतर्गत साखरेचे दर गडगडल्याने राज्य सहकारी बॅंकेने साखरेच्या मूल्यांकनात पुन्हा प्रतिक्विंटल 180 रुपयांची कपात करून ते प्रतिक्विंटल 2 हजार 920 रुपयापर्यंत कमी केले. यामुळे कारखान्यांना मूल्यांकनाच्या 85 टक्के म्हणजे 2 हजार 482 रुपये एवढीच उचल मिळेल, यातून प्रक्रिया व कर्जाचे हप्ते वजा जाता प्रत्यक्ष उसाला पैसे देता येणार नाहीत, परिणामी कारखाने \"शॉर्ट मार्जिन'मध्ये जाणार आहेत.\nराज्य बॅंकेचे पूर्वीचे साखर मूल्यांकन प्रतिक्विंटल 3 हजार 100 रुपये होते, त्यावर 85 टक्‍क्‍यांप्रमाणे 2 हजार 635 रुपये कारखान्यांना मिळत होते, यातून प्रक्रिया, कर्जाचे हप्ते वजा जाता प्रत्यक्ष ऊस बिलासाठी एक हजार 900 रुपयेच मिळत होते. आज या मूल्यांकनात राज्य बॅंकेने 180 रुपयांची कपात करून ते प्रतिक्विंटल 2 हजार 920 पर्यंत कमी केले. यामुळे आता कारखान्यांना मूल्यांकनाच्या 85 टक्के म्हणजे 2 हजार 482 रुपये एवढीच उचल मिळेल, त्यातून प्रक्रिया व कर्जाचे हप्ते वजा जाता प्रत्यक्ष उसाला पैसे देता येणार नाहीत, त्यामुळे कारखाने \"शॉर्ट मार्जिन'मध्ये जाणार आहेत.\nगेल्या आठवड्यात केंद्राने देशातून 20 लाख टन साखर निर्यातील परवानगी दिली. ��ी निर्यात सक्तीची आहे; पण साखरेवर दिलेली उचल व प्रत्यक्ष निर्यातीचा दर यात प्रतिक्विंटल 700 रुपयांची तफावत आहे, वरची रक्कम भरल्याशिवाय बॅंका साखर सोडणार नाहीत, त्यामुळे त्याचा फटका साखर निर्यातील बसणार आहे.\nपूर्वीचे साखर मूल्यांकन (प्रतिक्विंटल) 3 हजार 100 रुपये, आता मिळणार 2 हजार 920 रुपये होते. राज्य सरकार प्रतिक्विंटल 3200 रुपये दराने साखर खरेदी करेल, अशी घोषणा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केली होती, त्यांनी हा शब्द पाळावा. मुळात निर्यात साखरेचा निर्णय उशिरा झाला, हा निर्णय लवकर झाला असता तर कारखान्यांनी कच्ची साखर उत्पादित केली असती. त्यावर मार्ग काढण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज आहे. साखर निर्यातीला उचल व कर्जाच्या रकमेत जेवढी तफावत आहे तेवढे अनुदान सरकारने तातडीने जाहीर करावे, अन्यथा साखर उद्योग अडचणीत येणार आहेत.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5748238341369395162&title=Meritime%20Sector%20opportunities%20seminar%20in%20Pune&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-11-19T12:10:31Z", "digest": "sha1:CXDDIBHNVP2VVNHA63EQWBPSEBYIWA3R", "length": 9333, "nlines": 124, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "सागरी क्षेत्रातील संधीबाबत मार्गदर्शन", "raw_content": "\nसागरी क्षेत्रातील संधीबाबत मार्गदर्शन\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शनिवारी चर्चासत्र\nपुणे : भारताचे सागरी क्षेत्र हे देशाची सुरक्षा, पर्यावरण आणि विकासाच्या दृष्टीने धोरणात्मकरित्या अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या सागरी क्षेत्राशी निगडित आव्हाने, त्यावरील उपाय आणि विकासाच्या संधी यासंबंधी तज्ज्ञांची मते जाणून घेण्याची संधी जिज्ञासूंना मिळणार आहे. पुण्यातील ‘मेरिटाईम रीसर्च सेंटर’तर्फे शनिवारी, २५ ऑगस्ट रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या साहाय्याने ‘अंडरवॉटर डोमेन अवेअरनेस’ या विषयावर ���र्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.\nपर्यावरण विभागाच्या सभागृहात येत्या शनिवारी, सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० या कालावधीत हा कार्यक्रम होणार आहे. यासाठी सर्वांना मोफत प्रवेश असून, त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने https://goo.gl/forms/Ochux0CKuglFEquV2 या संकेतस्थळावर जाऊन अथवा कार्यक्रमस्थळीदेखील नोंदणी करता येणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असून, ‘नॅशनल शिपिंग बोर्डा’चे अध्यक्ष प्रदीप रावत, ‘डिफेन्स इंटलिजन्स’चे माजी महासंचालक लेफ्टनंट जनरल व्ही. जी. खंदारे यांची या वेळी भाषणे होणार आहेत.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, ‘आयुका’चे संचालक डॉ. सोमक रायचौधरी हे देखील आपली मते मांडणार आहेत. खासदार अनिल शिरोळे, ‘मेरिटाईम रीसर्च सेंटर’चे संचालक डॉ. (कमांडर) अर्नब दास, संस्थेचे सल्लागार प्रफुल्ल तलेरा या वेळी उपस्थित राहणार आहेत. सागरी क्षेत्राशी संबंधित अधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांनाही या चर्चासत्राचा उपयोग होईल.\nसागरी क्षेत्रातील संधीबाबत मार्गदर्शन\nवेळ : शनिवार, २५ ऑगस्ट, सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३०.\nस्थळ : पर्यावरण विभागाच्या सभागृह, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nमुलांनी बनवलेल्या ‘बायसिकल’ लघुपटाची आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड ‘बांबूच्या वस्तूंना आंतरराष्ट्रीय मार्केट उपलब्ध व्हावे’ ‘पुणे सायक्लोथॉन’मधून पर्यावरण संवर्धनाचा नारा ‘सर्जिकल स्ट्राइकबाबत दोन वर्षांनंतरही सकारात्मक प्रतिक्रिया’ पाली भाषेतील पहिल्या भारतीय लघुपटाची निर्मिती\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9A/", "date_download": "2018-11-19T11:11:36Z", "digest": "sha1:G55O6U2RMBHKBRPSNK6HMMATF37NBDLJ", "length": 9833, "nlines": 134, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "साताऱ्यात स्वाईन फ्ल्यूचा तिसरा बळी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसाताऱ्यात स्वाईन फ्ल्यूचा तिसरा बळी\nवेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप\nसातारा ता. 9 (प्रतिनिधी) – मल्हार पेठेतील रिक्षा चालक आणि विरशैव कक्कया समाजाचा सक्रिय कार्यकर्ता असलेल्या महेंद्र तपासे (वय-38) याला शनिवारी पहाटे सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, स्वाईन फ्ल्यू सारख्या आजाराची लक्षणे असताना सहा तास उपचार न मिळाल्यामुळे पुण्याला नेण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला. साताऱ्यात स्वाईन फ्ल्यूचा हा तिसरा बळी आहे.\nसिव्हील हॉस्पिटल, पोलीस आणि नातेवाईक यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र तपासे हा युवक रिक्षा चालक असून गेल्या आठ दिवसांपासून तो ताप आल्याने आजारी होता. शनिवार ता. 8 रोजी छातीत दुखत असल्याने त्याला सिव्हील हॉस्पिटलमध्ये पहाटे 4 वाजता दाखल करण्यात आले. मात्र, स्वाईन फ्ल्यूची लक्षणे असूनही सकाळी 11 वाजेपर्यंत उपचार न मिळाल्याने एका खाजगी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. परिस्थिती अधिक बिकट झाल्याने पेशंटला पुण्याला नेण्यास सांगण्यात आले.खाजगी रुग्णवाहिकेतून पेशंटला पुणे येथील ससून रुग्णालयात नेण्यात आले. सिव्हीलची रुग्णवाहिका बाहेर दिली जात नाही, असे त्यावेळी सांगण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. शनिवारी दु. 3 वा. महेंद्रला पुण्याला नेण्यात आले. मात्र, 5 वा. महेंद्र मयत असल्याचे ससून येथील डॉक्‍टरांनी सांगितले.\nदरम्यान मयत महेंद्रच्या मृतदेहावर पुण्यात कसलीच कारवाई न झाल्याने शनिवारी रात्री उशिरा सिव्हीलमध्ये शवविच्छेदन करण्यात आले. यासाठी डॉक्‍टर असताना कर्मचारी उपलब्ध नसल्याने शवविच्छेदनाला दोन तास उशीर झाला. रात्री उशिरा शवविच्छेदन करून बॉडी ताब्यात देण्यात आली आणि तद्‌नंतर मयतावर माहुलीत अंत्यसंस्कार झाले.\nस्वाईन फ्ल्यूसारखा पेशंट सिव्हीलमध्ये दाखल झाला असताना स्वॅप काढला जात नाही आणि बॉडी आल्यानंतर मरणोपरांत प्रक्रिया केली जाते. म्हणजेच आरोग्य व्यवस्था व्हेंटिलीटरवर असून या व्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे उघड होत आहे. वेळेत उपचार मिळाले असते तर जीव वाचला असता, असा आरोप महेंद्रच्या नातेवाईकांनी केला आहे. मा��्र, मेल्यानंतरही न्याय मिळत नसल्याने बॉडी सिव्हीलच्या आवारात असताना चार तास पीएम आणि प्रक्रिया करण्यासाठी लागतात, हे वेदनादायी असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.\nसिव्हीलमध्ये ऍडमिट केल्यानंतर पाच तास उपचार सुरू न झाल्याने नातेवाईकांची तगमग होत असताना स्वाईन फ्ल्यूचा स्वॅपही घेण्याची तसदी डॉक्‍टरांनी घेतली नाही. अखेर पुण्यातून बॉडी सिव्हीलमध्ये आणल्यानंतर स्वॅप घेण्यात आला.मयत महेंद्रची बॉडी सिव्हीलमध्ये आणल्यानंतर चार तास पीएम करण्यासाठी घालवण्यात आले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरहिमतपूर येथे घरफोडी\nNext articleओंड येथील भोंदूबाबाचा पर्दाफाश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/featured/the-change-can-happen-when-you-decide/41338/", "date_download": "2018-11-19T11:03:00Z", "digest": "sha1:GB7GI7UFZP5YIYHGURH6FITM4WRNMK6O", "length": 23342, "nlines": 102, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "The change can happen when you decide", "raw_content": "\nघर फिचर्स आपण ठरवू तेव्हा बदल घडू शकतो\nआपण ठरवू तेव्हा बदल घडू शकतो\nएक स्त्री म्हणून नक्की कोणाकोणाच्या फुटपट्टीवरून मोजलं जाणार आहे तिला नवर्‍याचा, प्रियकराच्या, मुलांच्या, आई वडिलांच्या, नातलगांच्या, शेजार्‍या - पाजार्‍यांच्या, प्रियकराच्या घरच्या लोकांच्या.. खूप मोठी यादी होईल.. आणि यात मोजणारे चूक आहेत असं अजिबात नाहीये. हा अधिकार बाई देते ह्या सर्व लोकांना.. ह्या लिस्टमध्ये नावं कदाचित कमी जास्त होतील सुद्धा.. पण तरीही हा अधिकार आपण नकळतपणे दिलेला असतो ह्या लोकांना. अगदी स्वतःच बोलायचं झालं तर मी माझ्या आयुष्यात असलेल्या निवडक लोकांना दिलाच आहे हा अधिकार. ते माझं प्रेम आहे त्यांच्यावर म्हणून. पण आज हे लिहिताना असं वाटलं की का बरं असं कोणी मला जोखावं नवर्‍याचा, प्रियकराच्या, मुलांच्या, आई वडिलांच्या, नातलगांच्या, शेजार्‍या - पाजार्‍यांच्या, प्रियकराच्या घरच्या लोकांच्या.. खूप मोठी यादी होईल.. आणि यात मोजणारे चूक आहेत असं अजिबात नाहीये. हा अधिकार बाई देते ह्या सर्व लोकांना.. ह्या लिस्टमध्ये नावं कदाचित कमी जास्त होतील सुद्धा.. पण तरीही हा अधिकार आपण नकळतपणे दिलेला असतो ह्या लोकांना. अगदी स्वतःच बोलायचं झालं तर मी माझ्या आयुष्यात असलेल्या निवडक लोकांना दिलाच आहे हा अधिकार. ते माझं प्रेम आहे त्यांच्यावर म्हणून. पण ���ज हे लिहिताना असं वाटलं की का बरं असं कोणी मला जोखावं जर मी कोणाला असं जोखत नसेल तर कोणी मला का जोखावं\n‘लस्ट स्टोरीज’ ह्या नावाने अनुराग कश्यप,दिबाकर बॅनर्जी, झोया अख्तर आणि करण जोहर ह्यांची दोन तासांची, चार कथांची एक फिल्म नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आली. ‘लस्ट स्टोरीज’मधल्या चारही कथा स्त्रीला केंद्रस्थानी ठेवून लिहिल्या आणि दाखवल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्या मला अधिक प्रभावी वाटल्या. हा बदल नक्कीच रिफ्रेशिंग आहे.\nअनुराग कश्यपची गोष्ट आहे कॉलेजमध्ये शिकवणार्‍या एका लग्न झालेल्या प्रोफेसरची ( राधिका आपटे). तिची तिच्याच वर्गात शिकणार्‍या विद्यार्थ्यांबरोबर ( आकाश ठोसर – आपला परश्या ) जवळीक होते आणि तिला नात्यात गिल्ट,प्रेम आणि मोकळेपणा ह्या गोष्टी अनुभवायच्या असतात. त्यात तिचा प्रवास कसा होतो ह्याची ही गोष्ट\nदुसरी गोष्ट आहे दिबाकर बॅनर्जीची. मनीषा कोईराला( वय लपवायचा प्रयत्न न केल्यामुळे मनीषा आवडली) तिचा नवरा संजय कपूर आणि तिचा प्रियकर जयदीप अहलावत यांची. मला वाटतं दिबाकर बॅनर्जीने फार सेन्सिबली हा विषय हॅन्डल केला आहे. नातं विशेषतः नवरा बायको ह्या महाजटिल विषयावर फार सटल भाष्य ह्या कथेमध्ये केलं आहे.\nतिसरी कथा आहे झोया अख्तरची. एका मोलकरणीचं भावविश्व हा कथेचा गाभा. सॅडीझम म्हणजे रिऍलिटी हा साधारण नॉन कमर्शियल फिल्म बनवणार्‍या दिग्दर्शकाचा दृष्टिकोन असला की मला स्वतःला ते फार मिडिऑकर वाटतं आणि केवळ ह्या कारणासाठी भूमी पेडणेकर आणि नील भोपालन यांची ही फिल्म मला विशेष आवडली नाही. एक दिग्दर्शक म्हणून कमीत कमी संवादातून झोयाने जो इम्पॅक्ट आणला आहे तो मात्र लाजवाब \nशेवटची गोष्ट आहे करण जोहरची. खरं बघायला गेलं तर ह्या गोष्टीची थीम चांगली होती, पण तद्दन कमर्शियल मसाला भरण्याचा करणने मोह इथे टाळला असता तर बरं झालं असतं. प्रणयामधलं सुख हे स्त्री आणि पुरुष ह्या दोघांनीही अनुभवायचं असतं, ती फक्त पुरुषाचीच निकड नसते ही थीम. माझा आवडता विकी कौशल, त्याची बायको कियारा अडवाणी आणि मसाला अ‍ॅड करायला नेहा धुपिया ही स्टार कास्ट. स्त्रीला सुद्धा फक्त संसार, मुलं यांच्यापलीकडे शारीरिक सुख अनुभवावसं वाटतं हा बेस असला तरीही करणने नेहेमीचा मेलोड्रामा अ‍ॅड करून बोअरं केलं आहे.\nह्यातल्या मला आवडल्या अनुराग आणि दिबाकरच्या कथा. अनुराग कश्यप हा खरंतर फार सेन्सिबल दिग्दर्शक आहे. त्याच्यामधला व्हिमझिकल फॅक्टर त्याच्या गोष्टी जबरदस्त बनवतात. (गँग्स ऑफ वासेपूरची मी गेम ऑफ थ्रोन्स इतकीच मोठी फॅन आहे). राधिका आपटेच पात्र ‘मॅड वूमन’ असं आपण जिला म्हणू.. असं आहे. मी सेल्फिश आहे, मला नवराही हवा आहे आणि प्रियकरही हवा आहे, सेक्स फक्त सेक्स आहे, मला गिल्टसुद्धा अनुभवायची आहे असा विचार करणारी राधिका. पोराच्या मागे जाणारी, नवर्‍यासाठी रडणारी, आयुष्यातलं थ्रिल अनुभवू पाहणारी अशी बाई आपल्या डोक्यात ‘एक चांगली स्त्री’ म्हणून असलेल्या सगळ्या संकल्पनांचा चुराडा करते. इतकं की एका क्षणी आपल्याला वाटतं अरे काय बाई आहे ही\nजनरली बाई म्हणजे ऑल सोर्टेड असं आपण बघत आलो आहोत. स्वतःला नक्की काय हवं आहे हे माहित नसणारी अनइनहिबिटेड आणि अनअबॅश्ड स्त्री जी अनुरागने दाखवली आहे ती मला खूप आवडून गेली. शॉर्ट फिल्म संपल्यानंतरही जर काही काळ परिणाम करणारी असेल तर खरी आणि अनुरागची गोष्ट तो परिणाम साधते. शेवटी तर आश्चर्याने तोंडात बोटं घालायला लावते की काय ही बया आणि म्हणून ही गोष्टं बेस्ट\nदुसरी मला आवडलेली गोष्ट दिबाकर बॅनर्जीची. नवरा, बायको आणि प्रियकर. तिघेही मित्र आणि त्यांच्यातलं नातं. थीम नवीन नाही पण एका बाईच्या अँगलने दाखवलेली ही गोष्ट आणि त्यातून कोणत्याही गिल्टशिवाय बाहेर पडणारी नायिका हे केवळ अप्रतिम. नवरा काय किंवा प्रियकर काय दोघेही शेवटी पुरुषच. दोघांनाही पुरुषी इगो आहेतच फक्त प्रकार वेगळे आहेत इतकंच. बायको फक्त आपली आहे हे जगाला दाखवण्यासाठी, आपण पुरुष म्हणून कमी पडतो आहे हे जगाला कळू नये म्हणून, आपलं आपापसात जमत नाही हे बायकोने चार चौघात बोलू नये , दाखवू नये म्हणून धडपडणारा नवरा आणि माझं कोणतंच अनैतिक नातं नाही, मी धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आहे हे भासवू पाहणारा, बाई हवी तर आहे पण कोणत्याही जबाबदारी शिवाय, तिने दुसर्‍याची बायको म्हणूनच राहावं पण ती आपल्यालाही थोडी थोडी मिळत राहावी अशी माफक () अपेक्षा असणारा प्रियकर) अपेक्षा असणारा प्रियकर आणि बाईचं काय तिला वाटणार्‍या अपराधीपणाचं काय मग ती सुद्धा आपल्यापरीने आपला मार्ग शोधते आणि जिथे स्त्री स्वतःला अगदी दुसर्‍या कोणाच्याही नजरेने जोखणं बंद करते तिथेच ती जिंकलेली असते आणि हीच थीम दिबाकरने फार छान पद्धतीने पोहोचवल��� आहे.\nह्या निमित्ताने अजून बर्‍याच गोष्टी जाणवल्या. एकूणच स्त्रीला आपण फार गृहीत धरत आलो आहोत. अ+ब+क+ड+ उरेलेली बाराखडी+ सगळी a,b ,c ,d + एक हजार एकशे चौसष्ट गोष्टी = आदर्श स्त्री/माता/पत्नी.\nपुरुषांना सुद्धा असे मापदंड आहेतच. पण अल्जेब्रा शिकताना नाही का ..समीकरण सोडवताना एखाद्या अंकाची किंमत माहित नसेल तर x समजा.. हे असं समजावून घेणं, मानणं हे स्त्रियांना जास्त करावं लागतं. संवेदनशील स्त्रीचं मन किती वेळेला कुस्करलं जातं ह्याची गिनती होऊ शकत नाही. नवरा असो, प्रियकर असो शेवटी तो आपला पुरुषी इगो सोडून तिच्यावर प्रेम करू शकतो का हा फार मोठा प्रश्न आहेच. हे जे चालवून घेणं आहे ना.. ते कुठेतरी खटकतं मला. समजावून घेणं आणि चालवून घेणं ह्यात सूक्ष्म अशी रेष आहे ह्याचं भान स्त्रीला असतं का ह्याबाबत मी साशंक आहे.\nह्या चार गोष्टी पाहताना, त्यावर लोकांच्या रिऍक्शन ऐकताना, मी हे लिहायला घेतलं. ते लिहिताना कित्येक विषयांवर आपण अजूनही मोकळं बोलू शकत नाही किंवा एखादी गोष्ट पाहताना आपण कसं एकाच चष्म्यातून बघतो.. हे जाणवलं. एक स्त्री म्हणून नक्की कोणाकोणाच्या फुटपट्टीवरुन मोजलं जाणार आहे तिला नवर्‍याचा, प्रियकराच्या, मुलांच्या, आई वडिलांच्या, नातलगांच्या, शेजार्‍या – पाजार्‍यांच्या, प्रियकराच्या घरच्या लोकांच्या.. खूप मोठी यादी होईल.. आणि ह्यात मोजणारे चूक आहेत असं अजिबात नाहीये. हा अधिकार बाई देते ह्या सर्व लोकांना.. ह्या लिस्टमध्ये नावं कदाचित कमी जास्त होतील सुद्धा.. पण तरीही हा अधिकार आपण नकळतपणे दिलेला असतो ह्या लोकांना. अगदी स्वतःच बोलायचं झालं तर मी माझ्या आयुष्यात असलेल्या निवडक लोकांना दिलाच आहे हा अधिकार. ते माझं प्रेम आहे त्यांच्यावर म्हणून. पण आज हे लिहिताना असं वाटलं की का बरं असं कोणी मला जोखावं नवर्‍याचा, प्रियकराच्या, मुलांच्या, आई वडिलांच्या, नातलगांच्या, शेजार्‍या – पाजार्‍यांच्या, प्रियकराच्या घरच्या लोकांच्या.. खूप मोठी यादी होईल.. आणि ह्यात मोजणारे चूक आहेत असं अजिबात नाहीये. हा अधिकार बाई देते ह्या सर्व लोकांना.. ह्या लिस्टमध्ये नावं कदाचित कमी जास्त होतील सुद्धा.. पण तरीही हा अधिकार आपण नकळतपणे दिलेला असतो ह्या लोकांना. अगदी स्वतःच बोलायचं झालं तर मी माझ्या आयुष्यात असलेल्या निवडक लोकांना दिलाच आहे हा अधिकार. ते माझं प्रेम आहे त्यांच्यावर म्हणून. पण आज हे लिहिताना असं वाटलं की का बरं असं कोणी मला जोखावं जर मी कोणाला असं जोखत नसेल तर कोणी मला का जोखावं\nम्हणूनच अगदी कोणत्याही फुटपट्टीवर असं मोजलं जाणं नकोय मला. तिला तिच्या इच्छा आहेत, स्वप्न आहेत, जाणिवा आहेत, मन आहे, वासना आहेत, वेदना आहेत आणि ह्या कशावरूनही तिला जोखायचा अधिकार कोणालाही नाहीये आणि स्त्रीने सुद्धा तो देऊ नये. कारण आपण एकदा का हा अधिकार दुसर्‍याला दिला की त्या व्यक्तीने आपल्याला कसं वागवायचं हे आपल्या हातात राहत नाही आणि मग त्या व्यक्तीला, तिच्या मानसिकतेला दूषण देण्यावाचून आपल्याकडे काहीही उरत नाही. हे स्वतः बायकांना जमणार आहे का नाही माहित नाही, कारण बायकांची कंडिशनिंग फार नकळत होत असते. अगदी लहानपणापासूनच. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. आपण ठरवू तेव्हा बदल घडू शकतो\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nNational Junior Athletics : व्हीपीएमच्या पूर्णा रावराणेचा विक्रम थोडक्यात हुकला\nऐन दिवाळीत गुंतवणुकदारांना चुना ,खासगी पतसंस्थेने ३८ कोटी घातले खिशात\nआला रे लाल्या बेफिकराचा कडडडडडक आवाज\nअस्सल नाशिकच्या चवीचे मटण\nतर्काच्या खुंटीवरील बहुपेडी कथेतील वाच्य-नाट्य\nअधिवेशनात होणार सरकारची परीक्षा \nआजचे मेलडीचे सावत्र नातेवाईक\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nहिवाळी अधिवेशन : ठग्स ऑफ महाराष्ट्र विरुद्ध गँग्स ऑफ वासेपूर\nओला-उबरच्या मोर्चाला पोलिसांनी लावला ब्रेक\nविरोधकांच्या बॅनरमधून सरकारची ठगबाजीची चार वर्ष\nसोनाक्षी म्हणते उत्तम आरोग्यासाठी फिटनेस महत्वाचा\nइंदिरा गांधी जयंती विशेष दुर्मिळ छायाचित्रे\nलग्नानंतर रणवीर-दीपिका मुंबईत दाखल\nहे व्हिडिओ गेम्स एकदा तरी खेळाच\nSBI १ डिसेंबरपासून बदलणार हा नियम\n‘भाभीजी घर पर है’ फेम सौम्याचे खास क्षण\nउत्तम आरोग्यासाठी हे कराच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/metro-9-will-make-mumbaikars-travel-more-easy/42376/", "date_download": "2018-11-19T11:37:06Z", "digest": "sha1:TJOL2FYBA6BMKW23SP7YMHWPUMSKXG3I", "length": 9694, "nlines": 94, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Metro-9 will make mumbaikars travel more easy", "raw_content": "\nघर महामुंबई आत्ता मीरा-भाईंदरकरांचा प्रवास होणार सुखरूप\nआत्ता मीरा-भाईंदरकरांचा प्रवास होणार सुखरूप\nदहिसर-मीरा-भाईंदर आणि अंधेरी-आंतरराष्ट्रीय टर्मिनल मेट्रो प्रकल्प लवकरच ये��ार. मुंबईकरांची होणार गर्दीतून सुटका.\nदहिसर-मीरा-भाईंदर आणि अंधेरी-आंतरराष्ट्रीय टर्मिनल मेट्रो प्रकल्प लवकरच येणार.\nप्रवाशांना आत्ता उपनगरीय रेल्वेच्या धकाधकीच्या प्रवासातून लवकरच सुटका मिळणार आहे. दक्षिण मुंबईहून आत्ता थेट मेट्रो पकडून मीरा-भाईंदरला जाणे शक्य होणार आहे.\nमुंबईच्या पश्चिम उपनगरांना जोडणारी १०.५ किं. मी. लांबीची दहिसर-मीरा-भाईंदर मेट्रो-९ हा प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. या एलिव्हेटेड मार्गाची एकूण लांबी १३.५७ किमी असून यात एकूण ११ स्थानके असणार आहेत.\nतसेच अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टर्मिनल-२) मेट्रो-७ या मार्गालाही राज्य सरकारने मान्यता दिली आहे. अंधेरी ते आंतरराष्ट्रीय विमानतळ हा एलिव्हेटेड आणि भुयारी मार्ग असणार आहे. ३.२ किं. मी. लांबीचा असणारा अंधेरी ते आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी-२) ह्या मेट्रो प्रकल्पात सुमारे २.११ किलोमीटरचा पट्टा हा भुयारी असणार आहे. या मार्गात एकूण ११ स्थानके असून त्यातील १ स्थानक हे भुयारी असणार आहे.\nदहिसर ते मीरा भाईंदर आणि अंधेरी ते टी-२ टर्मिनल या दोन्ही प्रकल्पांचा प्रस्ताव नगर विकास विभागाला सादर करण्यात आला होता. नगर विकास विभागाने या दोन्ही प्रकल्पांना मान्यता दिली आहे.\nया प्रकल्पांचा खर्च सुमारे ६,६०७ कोटी रूपये आहे. हे प्रकल्प मार्च २०२० पर्यंत उभारून पूर्ण होणार आहेत. कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो – ३ देखील २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\n‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’साठी मनसे मैदानात\nनिरुपम यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार- मुनगंटीवार\nझाडे जळीत प्रकरणात वन अधिकारी निलंबित\nमुंबईच्या स्मृती पांचाळ बनल्या ‘मिसेस युनिव्हर्सल’\nतब्बल ८५ वर्ष जुनं रीगल सिनेमागृह बंद होणार\nमुंबईतील प्रतिपंढरपूरात भाविकांची गर्दी\nतर या नाकर्त्या सरकारला बांगड्यांचा आहेर करू; दिव्यांग सेनेचा निर्धार\nआंदोलनादरम्यान वनअधिकाऱ्यांवर फेकली राख\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nहिवाळी अधिवेशन : ठग्स ऑफ महाराष्ट्र विरुद्ध गँग्स ऑफ वासेपूर\nओला-उबरच्या मोर्चाला पोलिसांनी लावला ब्रेक\nविरोधकांच्या बॅनरमधून सरकारची ठगबाजीची चार वर्ष\nसोनाक्षी म्हणते उत्तम आरोग्यासाठी फिट��ेस महत्वाचा\nइंदिरा गांधी जयंती विशेष दुर्मिळ छायाचित्रे\nलग्नानंतर रणवीर-दीपिका मुंबईत दाखल\nहे व्हिडिओ गेम्स एकदा तरी खेळाच\nSBI १ डिसेंबरपासून बदलणार हा नियम\n‘भाभीजी घर पर है’ फेम सौम्याचे खास क्षण\nउत्तम आरोग्यासाठी हे कराच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/448019", "date_download": "2018-11-19T11:52:12Z", "digest": "sha1:YIOFDIK2QROOWU6PMHEQY4FX7MPFKXGB", "length": 5901, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पंजाबमध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी दिला राजीनामा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » पंजाबमध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी दिला राजीनामा\nपंजाबमध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी दिला राजीनामा\nऑनलाईन टीम / पंजाब :\nपंजाब विधानसभा निवडणूकीसाठी जय्यत तयारी करणाऱया भाजपमध्ये आता अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. पंजाबमधील भाजप खासदार विजय सांपला यांनी प्रदेशाध्यक्षपदीचा राजीनामा दिला असून भाजपाध्यक्ष अमित शहा काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nपंजाब निवडणूक भाजपमधील कलहामुळे चर्चेचा विषय ठरली आहे. सर्वप्रथम नवज्योतसिंग सिध्दू आणि त्यांच्या पत्नीने पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रसमध्ये प्रवेश केला होता. आता भाजप प्रदेशाध्यक्ष वाजय सांपला हेदेखील नाराज असल्याचे वृत आहे. सोमवारी भाजपने निवडणुकीतील उमेदवारांची दुसरी यादी जाहिर केली आहे. या यादीमध्ये फगवाडमध्ये सोमप्रकाश यांना उमेदवारी दिल्याने सांपला यांनी सोमप्रकाश यांच्या उमेदवारील विरोध दर्शवला होता. मात्र त्यानंतरही सोमप्रकाश यांना उमेदवारी दिल्याने सांपला नाराज आहेत. त्यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला आहे. आता अमित शहा राजीनामा मंजूर करतात की सांपला यांची नाराजी दूर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nसलाउद्दीनच्या मुलांच्या घरावर एनआयएचे छापे\nमहाराष्ट्राच्या बजेटमध्ये ‘जय किसान’\nडॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्याला अटक\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nमोदींकडून संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला : राहुल गांधी\nचित्रपट, नाटकातूनही बहुरूपी पुलंचेच दर्शन\nइंटरनेटमुळे परदेशी कंपन्यांची कमाई\nपं. अमरनाथ यांना ‘पं.पन्नालाल घोष वेणुरत्न’ पुरस्कार जाहीर\nमोठय़ा वादानंतर रिझर्व्ह बँक अन् केंद्र सरकार य���ंच्यात बैठक\nगडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा\nमराठा आरक्षण : विधीमंडळाच्या पायऱयांवरच विरोधकांचा ठिय्या\nमराठा आरक्षण : ‘हे आरक्षण टिकणारे नाही’ ; मध्ये उपप्रवर्ग करून मराठय़ांना आरक्षण द्या \nमराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी\nआजचे भविष्य सोमवार दि. 19 नोव्हेंबर 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/money-earning-tips-117110200014_1.html", "date_download": "2018-11-19T12:18:39Z", "digest": "sha1:W5XYJLUS7EG4T542XYH7V7ATYJOHJNVV", "length": 15912, "nlines": 173, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अपार धन हवं असल्यास हे करा.... | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 19 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअपार धन हवं असल्यास हे करा....\nधनाची लालसा सर्वांनाच असते. धन कमाविण्याचे अनेक उपायदेखील प्रचलित आहेत. प्रत्येकाला धन कमाविण्यासाठी सोपे उपाय असावे असे वाटतं असतं. तर येथे आम्ही काही सोपे उपाय सांगत आहोत ज्यातून आपण कोणताही एक उपाय अमलात आणून धन प्राप्ती सुगम करून शकता.\n* दररोज महादेवाच्या पिंडीवर जल, बिल्वपत्र, आणि अक्षता वाहाव्या.\nमहालक्ष्मी आणि श्री विष्णू यांची पूजा करावी.\nआठवड्यातून एक दिवस उपास करावा. सोमवार केल्यास धनाचे कारक चंद्र प्रसन्न होईल. मंगल केल्यास *\nमारुती, बुध केल्यास गणपती, गुरु केल्यास विष्णू, शुक्र केल्यास देवी लक्ष्मी, शनी केल्यास शनी देव आणि *\nरविवार केल्यास सूर्य देव प्रसन्न होऊन धन, सुख आणि सौभाग्याचे वरदान देतील.\n*अनामिका बोटात सोनं, चांदी किंवा तांब्याची अंगठी धारण करावी.\nसंध्याकाळी जवळीक मंदिरात जाऊन दिवा लावावा.\nपौर्णिमेला चंद्र पूजन करावे.\nश्री लक्ष्मीसूक्त पाठ करावा.\nकनकधारा स्तोत्र पाठ करावा.\nकोणाशीही वैर ठेवू नये.\nपूर्णतः: धार्मिक आचरण असावे.\nघरात स्वच्छता राखावी ज्याने धन कायमचे आपल्या घरात स्थिर होईल.\nएका पोळीने टळतील संकट, उजळेल नशीब\nया जनावरांना पाळले तर होते धनवर्षा\nत्यामुळे स्टेट बँक खात्यातून १४७.५० रुपये कट झाले\nपैसाच नाही तर प्रेमही वाढवतो हा पौधा\nअमलात आणा काळी हल्दीचे टोटके\nयावर अधिक वाचा :\n\" ठरविलेले पूर्ण करण्यासाठी असे प्रसंग प्रेरणादायी ठरतील. यथायोग्य विचार करून कार्य करा. निष्कारण प्रश्नांचा त्रास राहील. आरोग्याची काळजी घ्या....Read More\n\"आजचा दिवस आपल्या कार्य-योजनेंसाठी आणि सहकार्‍यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ...Read More\nबेपवाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. त्यांना ठरावीक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. तसे आपले सार्वजनिक जीवन बहुमूल्य...Read More\nआपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू...Read More\nआपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. घराच्या...Read More\nअधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल....Read More\n\"आनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या...Read More\nमहत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास मिळेल. अनुकूल ते सहकार्य मिळेल. वेळेचे सदुपयोग केल्याने लाभ...Read More\nआपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील. आरोग्याची काळजी...Read More\n\"आपणास घरात राहून साफसफाई, आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात. प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य...Read More\n\"आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही....Read More\n\"आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. अधिक खर्च होईल. आजचा दिवस आपल्या करियरवर विधायक परिणाम घडवू शकतो. वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटण्याची किंवा एखादे...Read More\n'क्रियामाण' कर्म म्हणजे काय\nया जन्मी मनुष्य जे काही कर्म करतो त्या कर्मास '���्रियामाण' कर्म म्हणतात. अर्थात, हे ...\nआवळा नवमी: लक्ष्मी देवींनी सुरु केलेली परंपरा\nआवळा नवमीला आवळ्याच्या झाडाची पूजा करून त्याखाली भोजन ग्रहण करण्याची परंपरा स्वत: देवी ...\nआवळा नवमीला काय करावे काय नाही, जाणून घ्या\nपुराणांप्रमाणे अक्षय नवमी अर्थात आवळा नवमीच्या दिवशी केलेल्या पुण्याचे फल अनेक ...\nहिंदू धर्मात दान केव्हा आणि किती द्यायला पाहिजे\nशेवटच्या १०-२० वर्षात सर्व संपूण जाते. दारिद्र्य, अहंकार, अज्ञान व मूढता यांच्या खाईत ते ...\nगुरूवार रात 8.40 वाजेपासून सुरू होत आहे पंचक, 20 ...\nपंचकाच्या प्रभावामुळे घनिष्ठा नक्षत्रात अग्नीचा भय असतो. शततारका नक्षत्रात क्लेश होण्याचे ...\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Acharya-Degree-issue/", "date_download": "2018-11-19T11:57:35Z", "digest": "sha1:UHP6RPZ7TB5EYNGM3YWPVBD3NKTO6OAR", "length": 4507, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कुलगुरुंच्या घोषणेनंतरही ‘आचार्य’ पदवीत घोळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › कुलगुरुंच्या घोषणेनंतरही ‘आचार्य’ पदवीत घोळ\nकुलगुरुंच्या घोषणेनंतरही ‘आचार्य’ पदवीत घोळ\nयेथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील मृद व कृषी रसायनशास्त्र विषयातील सहयोगी प्राध्यापक पदाकरिता देण्यात आलेल्या जाहिरातीतील अटीनुसार त्याच विषयातील आचार्य पदवी अत्यावश्यक आहे, मात्र अशी पात्रता नसलेले उमेद��ार डॉ.महेश शरदराव देशमुख यांना सदरील पदासाठी पात्र ठरविण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत सहायक प्राध्यापक डॉ. गणेश गायकवाड हे सात महिन्यांपासून विद्यापीठ प्रशासन, एम.सी.ए.आर.पुणे, तसेच राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करीत आहेत.\nसदरील बाब डॉ.गायकवाड यांनी कुलगुरू डॉ.व्यंकटेश्‍वरलू यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी ही पदवी अपात्र ठरविली, पण विद्यापीठाच्या सर्व शैक्षणिक बाबीचे मुख्य डॉ.विलास पाटील यांनी या प्रकरणी डोळेझाक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत पोर्टलवर शासनाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर याप्रकरणी योग्य ती चौकशीचे आदेश राज्याचे कार्यासन अधिकारी भारती दी.धुरी यांनी कुलगुरूंना दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणार्‍या संबंधित अधिकारी, संचालकांवर कडक कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Panaji-beef-markets-closed/", "date_download": "2018-11-19T11:35:34Z", "digest": "sha1:GYP2F2PK4OWFDLY2OEBLBWJZRNAMI3HA", "length": 7312, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गोमांस विक्रेत्यांचा बेमुदत बंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › गोमांस विक्रेत्यांचा बेमुदत बंद\nगोमांस विक्रेत्यांचा बेमुदत बंद\nपरराज्यांतून गोव्यात गोमांस घेऊन येणार्‍या वाहनांवर विनाकारण पोलिसांकडून केल्या जाणार्‍या कारवाईमुळे मांस विक्रेत्यांना नुकसान सहन करावे लागत असल्याचा निषेध म्हणून शनिवारपासून राज्यातील मांस विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद ठेवून आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. सरकार या प्रश्‍नी तोडगा काढत नाही, तोपर्यंत दुकाने बंद ठेवली जातील, असा इशारा गोवा मांस विक्रेते संघटनेचे अध्यक्ष मन्ना बेपारी यांनी दिला आहे. मडगावातही मांस विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवल्याने मोठ्या संंख्येने आलेल्या ग्र���हकांंची गैरसोय झाली. बीफसाठी दुकानदारांनी आगाऊ ऑर्डर स्वीकारल्या असल्याने काही संतप्त ग्राहकांनी फातोर्डा मासळी बाजार व गांधी मार्केटमध्ये गोंधळ घातला.\nराज्यातील सुमारे शंभरहून अधिक गोमांस विक्रीची दुकाने शनिवारी बंद ठेवण्यात आली. राज्य सरकार या प्रश्‍नी तोडगा काढेपर्यंत गोमांस विक्री दुकाने बंदच ठेवली जातील, असे मन्ना बेपारी यांनी सांगितले. ते म्हणाले, उसगाव येथील गोवा मांस प्रकल्प काही वर्षांपासून बंद असल्याने मांस विक्रेते परराज्यातून गोमांस आणून त्याची गोव्यात विक्री करतात.\n‘आत्तापर्यंत 2800 किलो गोमांस जप्त’\nपरराज्यांतून गोमांस आणण्यासाठी लागणारे कायदेशीर परवाने व्यापारी घेतात. मात्र, गोव्यातील बिगर सरकारी संघटनांकडून (एनजीओ) गोव्यात आणले जाणारे गोमांस बेकायदा असल्याची खोटी तक्रार पोलिसांत करतात. या तक्रारींच्या आधारे पोलिसांकडून गोमांस वाहतूक करणार्‍या चालकांवर कारवाई केली जाते. अशाप्रकारे कारवाई करून काही दिवसांपूर्वी पणजीतून 1300 किलो आणि शुक्रवारी (दि.5) वाळपई येथे 1500 किलो गोमांस पोलिसांनी जप्त केले होते. अशी माहिती मन्ना बेपारी यांनी दिली.\nकायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करून गोव्यात आणले जाणारे गोमांस बेकायदा ठरवून पोलिस कारवाई करत असल्याने मांस विक्रेत्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. सरकारने या प्रश्‍नी ठोस आश्‍वासन देऊन तोडगा काढावा, उसगाव येथील गोवा मांस प्रकल्प तत्काळ सुरू करावा, अशा मागण्या मांस विक्रेत्यांनी सरकारकडे केल्या आहेत, असे बेपारी यांनी सांगितले. सध्या बंद पाडलेले फोंडा येथील मांस कॉम्प्लेक्स पूर्वी लिंडन मोंतेरो यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होते. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालून हे कॉम्प्लेक्स पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी बीफ व्यावसायिक निजामुद्दीन बेपारी यांनी केली.\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/breaking-guidance-varavara-raos-urban-naxalites-refugee-naxal-leader-confesses/", "date_download": "2018-11-19T11:34:08Z", "digest": "sha1:FTOI2W2BSVYP2B44OZHYSBSTFXREFKZY", "length": 7175, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "वरवरा राव नक्षलवाद्यांचे मार्गदर्शक,नक्षलवाद्यांच्या वरिष्ठ कमांडरच्या दाव्याने खळबळ", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nवरवरा राव नक्षलवाद्यांचे मार्गदर्शक,नक्षलवाद्यांच्या वरिष्ठ कमांडरच्या दाव्याने खळबळ\nटीम महाराष्ट्र देशा- नक्षल चळवळीशी संबंध असल्याच्या आरोपावरून काही दिवसांपासून नजरकैदेत असलेले लेखक आणि कवी वरवरा राव यांनी नक्षलवादी चळवळींना मार्गदर्शनही केले केले असल्याचा खळबळजनक दावा नक्षलवाद्यांच्या वरिष्ठ कमांडरने केला आहे. वेट्टी रामा असं या कमांडर चे नाव असून राव यांचा शहरी नेटवर्क सांभाळण्यामध्ये महत्वाचा सहभाग होता, असे तपास अधिकाऱ्यांना सांगितल्याचे वृत्त आहे.\nटाईम्स नाऊने या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, वरवरा राव आणि काही पत्रकारांसारख्या लोकांनी पुढे येत शहरी नेटवर्कसाठी मदत केल्याचे रामाने सांगितले. वरवरा राव यांनी चकमकींमध्ये मारल्या जाणाऱ्या कॉम्रेड यांच्या मृतदेहांना बाहेर काढण्यासाठी मोठी मदत केली. या काळात त्यांनी नक्षलवादी चळवळींना मार्गदर्शनही केले. आम्ही संघटनेच्या मजबुतीसाठी आणि सदस्यांसाठी काम केले. मात्र, वरवरा राव यांची अटक आणि अन्य वरिष्ठ नेत्यांच्या प्रत्यार्पणामुळे संघटना कमकुवत बनत चालली असल्याचेही रामा याने सांगितले.\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nटीम महाराष्ट्र देशा- चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम ‘बेखबर…\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-news-statefarmerswaiverformuploadingdhuledistrictbanknumberoneinstate/", "date_download": "2018-11-19T11:32:27Z", "digest": "sha1:MPWNGG5EJC3L3PY3DBC4WNFVEGQRRKE6", "length": 9606, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कर्जमाफी अर्ज अपलोडिंगमध्ये धुळे जिल्हा अव्वल", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकर्जमाफी अर्ज अपलोडिंगमध्ये धुळे जिल्हा अव्वल\nटीम महाराष्ट्र देशा –बँकेत कर्ज घ्यायला गेलेल्या शेतक-याला बहूतेक वेळा वाईट अनुभव येतो कर्जासाठी वारंवार फे-या माराव्या लागतात. मात्र धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक याला अपवाद ठरली आहे. शेतक-यांच्या सन्मानासाठी जिल्हा बँकेच्या कर्मचा-यांनी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून रात्रंदिवस एक करीत शेतक-यांचा तात्काळ कर्ज मिळावे यासाठी परिश्रम घेतले आहे.\nत्यामुळेच धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 100 टकके यशस्वी फाईल अपलोड करणारी राज्यातील पहिली बँक ठरली आहे. शासनाच्या ग्रीन यादीनुसार कर्जमाफीच्या रकमा शेतक-यांच्या खाती प्राधान्य क्रमाने जमा करण्यास यामुळे मदत होईल, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.शासनाने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना शेतकऱ्यांसाठी लागू केली असून, या योजनेच्या माध्यमातून बँकेने थकबाकीदार, नियमित फेड करणारे सभासद, पुनर्गठन केलेले सभासद आदींना कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यासाठी युध्द पातळीवर परिश्रम घेतले आहेत.\nबँकेने पीक कर्जासाठी सर्वाधिक कर्जपुरवठा केला. यासाठी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सहकार खात्याच्या मार्गदर्शनाखाली सतत चार महिने नियमित वेळेत बंधन न पाळता कामकाज करीत होते. त्यामुळे राज्याच्या सर्व जिल्हा बँकामध्ये कर्जमाफीचा डाटा यशस्वीपणे अपलोड करण्यात बँकेचा प्रथम क्रमांक आला आहे. शासनाचा निर्णय जिल्हा बँकेला प्राप्त झाल्यानंतर बँकेने जिल्हयातील सर्व शेतकरी सभासदांची अचुक माहिती मागवून घेतली. त्यावर बँकेने संगणक तज्ञ एजन्सीला कर्जमाफी यादीचे काम देवून बँकेच्या मुख्यालयात 45 कर्मचा-यांकडून संगणकावर कामकाज करण्यात आले.\nबँकेची कर्जमाफीची फाईल अपलोड झाली असून, आता शासनाकडून वेळोवेळी ग्रीन लिस्ट प्रसिध्द होईल आणि शासन निधी जिल्हा बँकेकडे वर्ग होईल. त्याच्रपमाणे शेतक-यांच्या खात्या सदरची रक्कम जमा करीत त्यांना कर्जमुक्त केले जाईल. यामुळे 1 लाख 50 हजारांहून अधिक रक्कम असलेल्या सभासदांनी उर्वरित कर्जाची रक्कम दि.31 डिसेंबर 2017 अखेर बँकेत भरणा करावी यामुळे दीड लाख रुपये कर्जमाफीचा फायदा मिळेल, असेही आवाहन कदमबांडे यांनी केले आहे\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nटीम महाराष्ट्र देशा- चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम ‘बेखबर…\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/esakal-news-belgum-news-77814", "date_download": "2018-11-19T12:40:42Z", "digest": "sha1:SJMV34MJOSMAXGC3V6NRWJUIIJE2YSPY", "length": 11997, "nlines": 159, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal news belgum news बेळगाव :आनंद अप्पुगोळसह 28 जणांना जामीन नाकारला | eSakal", "raw_content": "\nबेळगाव :आनंद अप्पुगोळसह 28 जणांना जामीन नाकारला\nमंगळवार, 17 ऑक्टोबर 2017\nठेवीदारांच्या 232.69 कोटींच्या ठेवी परत दिल्या नसल्याचा ठपका ठेवत अप्पुगोळसह 16 संचालक, प्रत्येक शाखेचे व्यवस्थापक आणि महत्वाचे कर्मचारी अशा 30 जणांविरोधात खडेबाजार पोलिसांत 1 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे. सहकार खात्याचे उपनिबंधक बसवराज मंटूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला.\nबेळगाव : क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा मल्टीपर्पज को-ऑप क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाळकृष्ण अप्पुगोळ (रा. हनुमाननगर, बेळगाव) यांच्यासह 28 जणांना आज न्यायालयाने जामीन नाकारला. न्यायालयाला शरण गेलेले एक संचालक व माजी कर्मचारी या दोघांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे अप्पुगोळचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.\nठेवीदारांच्या 232.69 कोटींच्या ठेवी परत दिल्या नसल्याचा ठपका ठेवत अप्पुगोळसह 16 संचालक, प्रत्येक शाखेचे व्यवस्थापक आणि महत्वाचे कर्मचारी अशा 30 जणांविरोधात खडेबाजार पोलिसांत 1 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे. सहकार खात्याचे उपनिबंधक बसवराज मंटूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाचा तपास सध्या शहर गुन्हे अन्वेषण विभागामार्फत सुरू आहे. परंतु, मध्यंतरी अप्पुगोळ चौकशी प्रकरणाला कलाटणी मिळाली व अप्पुगोळ यांच्या चौकशीचा स्थगिती आदेश धारवाड खंडपीठाने दिला. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सध्या थंडावला आहे. परंतु, न्यायालयात जामीनासाठी अर्ज केलेल्या अर्जावर आज सुनावणी झाली.\n28 जणांना जामीन नाकारला, दोघांना मंजूर\nया प्रकरणाची दहाव्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सोसायटीशी संबंधित एकूण 30 जणांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. यापैकी संचालक शिवमूर्ती सत्याप्पा चिनवगोळ (घुग्रेनट्टी, ता. बेळगाव) 14 सप्टेंबर रोजी स्वतः न्यायालयात हजर राहून जामीनासाठी अर्ज केला होता. परंतु, जेएमएफसीने त्यावेळी त्यांना जामीन नाकारला होता. परंतु, आज जिल्हा न्यायालयात सुनावणी होऊन त्यांना जामीन मंजूर झाला. याशिवाय सेक्रेटरी शरणगौडा मरीबसाप्पा एस. (शेट्टी गल्ली, बेळगाव) हे सोसायटीचे माजी कर्मचारी असल्याचा पुरावा त्यांच्या वकीलांना न्यायालया��मोर सादर केल्यामुळे त्यांनाही जामीन मंजूर केला. अप्पुगोळसह 28 जणांना मात्र न्यायालयाने जामीन नाकारला आहे. सरकारी वकील म्हणून आर. ए. बारावाले यांनी काम पाहिले.\nअध्यक्षासह इतरांना जामीन नाकारताना न्यायालयाने आपले मत नोंदविले आहे. यामध्ये म्हटले आहे की, हा शेकडो कोटींची आर्थिक गैरव्यवहार आहे. शिवाय सोसायटी कायद्याचे नियम धाब्यावर बसवून सर्व व्यवहार झालेले आहेत. नेहमीचे व्यवहार बाजूला ठेवून सोसायटीने अनेक ठिकाणी मालमत्ता खरेदी करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे ठेवीदारांची रक्कम मिळणे आवश्‍यक आहे. यांना जर जामीन दिला तर ते पोलीस तपासाला सहकार्य करणार नाहीत. असे मत नोंदवत न्यायालयाने जामीन नाकारला.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/auric-policy-19297", "date_download": "2018-11-19T11:41:48Z", "digest": "sha1:BGMIGYIR4OVMJ2T2ZUNTOT5ETJNZAMZJ", "length": 17523, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "auric policy दीड वर्षात बांधकाम सुरू न केल्यास भूखंड ताब्यात घेणार | eSakal", "raw_content": "\nदीड वर्षात बांधकाम सुरू न केल्यास भूखंड ताब्यात घेणार\nगुरुवार, 8 डिसेंबर 2016\nऑरिकमधील भूखंड वाटपाचा दुसरा टप्पा पुढील महिन्यात\nऔरंगाबाद - गुंतवणूक म्हणून \"औरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटी'मध्ये (ऑरिक) भूखंड घेऊन ठेवण्याचा विचार करीत असाल तर तसा विचार करू नका. नुकसान होईल. भूखंड विकासाच्या बाबतीत \"औरंगाबाद इंडस्ट्रीअल टाऊनशिप लि.'ने (एआयटीएल) कडक धोरणे आखली आहेत. लघु आणि मध्यम उद्योगांनी भूखंड मिळताच दीड वर्षात आराखडा मंजूर करून कामाला सुरवात केली पाहिजे. तीन वर्षांत कारखाना उभा राहिला पाहिजे.\nमोठ्या उद्योगांसाठी काम सुरू करण्याची मुदत दोन वर्षांची असेल, अशी माहिती \"ऑरिक'चे सहव्यवस्थापकीय संचालक गजानन पाटील यांनी दिली.\nऑरिकमधील भूखंड वाटपाचा दुसरा टप्पा पुढील महिन्यात\nऔरंगाबाद - गुंतवणूक म्हणून \"औरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटी'मध्ये (ऑरिक) भूखंड घेऊन ठेवण्याचा विचार करीत असाल तर तसा विचार करू नका. नुकसान होईल. भूखंड विकासाच्या बाबतीत \"औरंगाबाद इंडस्ट्रीअल टाऊनशिप लि.'ने (एआयटीएल) कडक धोरणे आखली आहेत. लघु आणि मध्यम उद्योगांनी भूखंड मिळताच दीड वर्षात आराखडा मंजूर करून कामाला सुरवात केली पाहिजे. तीन वर्षांत कारखाना उभा राहिला पाहिजे.\nमोठ्या उद्योगांसाठी काम सुरू करण्याची मुदत दोन वर्षांची असेल, अशी माहिती \"ऑरिक'चे सहव्यवस्थापकीय संचालक गजानन पाटील यांनी दिली.\n\"ऑरिक'मधील शेंद्रा औद्योगिक पार्कचे 49 भूखंड सध्या वाटपासाठी काढले आहेत. उर्वरित भूखंड वाटपाचा दुसरा टप्पा जानेवारी किंवा फेब्रुवारीत सुरू होईल. तोपर्यंत शेंद्रामधील बऱ्याचशा पायाभूत सुविधा मार्गी लागलेल्या असतील. भूखंडाचा दर प्रति चौरस मीटर 3,200 रुपये असा काढला आहे. तो सध्या जास्त वाटू शकतो. मात्र, हा दर भूसंपादन खर्च आणि तेथे विकसित करण्यात येणाऱ्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचा खर्च यांचा विचार करून ठरविण्यात आला आहे. पाणी, वीज, ब्रॉडबॅण्ड यांची जोडणी थेट भूखंडापर्यंत दिली जाईल. भूखंड वाटपासाठी तज्ज्ञांचे पथक असेल. संबंधित अर्जदाराचे शिक्षण, अनुभव, बॅंक कर्ज, प्रकल्प, त्याची व्यवहार्यता अशा अनेक मुद्यांवर गुणांकन केले जाईल. ऑरिकमध्ये भूखंड हस्तांतरित करता येणार नाही. ऑरिकअंतर्गतच उद्योग विस्तारीकरणासाठी अतिरिक्त भूखंड उपलब्ध करून देण्याचा विचार होईल. इतर औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांची ऑरिकमध्ये विस्तारीकरणाची तरतूद सध्या तरी नाही.\nऑरिकमधील भूखंड वाटपाची ऑनलाईन प्रक्रिया उद्योजक व नागरिकांना कळावी याकरिता बुधवारी (ता. सात) एमजीएमच्या रुक्‍मिणी सभागृहात एआयटीएलतर्फे कार्यशाळा झाली. श्री. पाटील यांनी यावेळी उपस्थितांच्या शंकांचे निरसनही केले. व्यासपीठावर एआयटीएलचे संचालक व मानव विकास मिशन आयुक्त भास्कर मुंडे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ, माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी किसनराव लवांडे उपस्थित होते. श्री. मुंडे व श्री. वायाळ यांनीही मार्गदर्शन केले.\nस्टार्टअप व आयटीसाठी गाळे\nमाहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील लघु आणि मध्यम उद्योगांकरिता सव्वातीन एकरचा भूखंड राखीव ठेवण्यात आला आहे. याशिवाय स्टार्टअप उद्योजक किंवा कमी जागेची आवश्���यकता असलेल्या आयटी उद्योगांकरिता ऑरिक हॉल या इमारतीमध्ये भाडेतत्वावरील कार्यालये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ऑरिक हॉलमध्ये दीड लाख चौरस फूट जागा उपलब्ध असेल. ती आयटी किंवा स्टार्टअप उद्योजक घेऊ शकतात. छोट्या उद्योजकांसाठी, स्टार्टअप उद्योगांनाही येथे संधी आहे. दहा एकर क्षेत्रावर गाळे निर्माण केले जातील. भाडेतत्वावर ते दिले जातील. दहा एकर क्षेत्राच्या विकासासंदर्भात सध्या आम्ही विविध विकासकांशी चर्चा करीत आहोत.\nमोबाईल उत्पादक कंपन्यांशी बोलणी\nकाही मोठ्या इलेक्‍ट्रॉनिक व मोबाईल कंपन्यांशी आमची सध्या चर्चा सुरू आहे. हे उद्योग येथे यावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\nत्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसादही मिळत आहे. सध्या त्यांची नावे उघड करता येणार नाहीत. मात्र कमी जागेत जास्त रोजगार निर्माण करणारे हे उद्योग असतील.\nबिडकीनमध्ये प्लास्टिक क्‍लस्टर निर्माण करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. ऑरिकसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष हेतू कंपनीमार्फतच क्‍लस्टरचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविता येऊ शकतो का याचा सध्या अभ्यास करीत आहोत.\nबंद निविदा पध्दतीवर उद्योजकांचे आक्षेप\nएका भूखंडासाठी एकापेक्षा जास्त मागणी असल्यास त्या भूखंडासाठी क्‍लोज बिडिंग (बंद निविदा) पध्दत न अवलंबिता चिठ्ठी टाकून किंवा लकी ड्रॉ काढून त्याचे वाटप केले जावे. बंद निविदा पध्दतीने भूखंडांचे दर वाढविले जाऊ शकतात. त्यामुळे छोट्या उद्योजकांना असे भूखंड मिळू शकणार नाहीत.\nनंतर ज्या दरात हे भूखंड गेलेत त्याच दरात तुम्ही पुढील भूखंड विकाल अशी तक्रार उपस्थित उद्योजकांनी केली. कमी संख्येने भूखंड विक्रीसाठी काढल्यावर बंद निविदेद्वारे लिलाव वाढू शकतात. त्यामुळे मोठ्या संख्येने एकाचवेळी भूखंड वाटपासाठी काढले जावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. बंद निविदा पध्दत ही एमआयडीसीनेही स्वीकारली आहे.\nपारदर्शकतेसाठी आम्हीही तीच पध्दत अवलंबीत आहोत. यानंतर आम्ही मोठ्या संख्येने भूखंड वाटपासाठी काढण्याचा प्रयत्न करू. पहिल्या टप्प्यात फक्त 49 भूखंडच वाटपासाठी काढण्यामागचा उद्देश हा मार्केटमधील प्रतिसाद तपासणे हा होता, असे स्पष्टीकरण श्री. पाटील यांनी दिले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतन��ष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/entertainment/arjun-kapoor-and-malaika-arora-tie-knot-april-2019/41392/", "date_download": "2018-11-19T12:17:13Z", "digest": "sha1:JYSNM7XENCNKZUDGGI73LYNUI3HVVYI5", "length": 10355, "nlines": 96, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Arjun kapoor and malaika arora tie knot april 2019", "raw_content": "\nघर मनोरंजन मलायका-अर्जुनचे एप्रिल २०१९ मध्ये लग्न \nमलायका-अर्जुनचे एप्रिल २०१९ मध्ये लग्न \nमलायका अरोरा आणि अर्जुन कपूर ही जोडी पुढील वर्षात एप्रिलमध्ये विवाहबंधनात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nमलाइका आणि अर्जुन कपूर एकत्र\nसध्या बॉलीवूडमध्ये लग्नसराईचे वारे वाहू लागले आहेत. लवकरच रणवीर सिंग-दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा-निक जोन लग्नगाठ बांधणार आहेत. त्या निमित्ताने रणबीर कपूर आणि आलिय भट्ट यांच्यासह आणखी एका हॉट कपलच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. ती म्हणजे मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर. ही जोडी पुढील वर्षात एप्रिलमध्ये विवाहबंधनात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत दुसरं तिसरं कोणी नाही तर स्वतः करण जोहरने वक्तव्य केलं आहे.\nवाचा : मलायका – अर्जुन लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार\nकरणच्या शोमध्ये उलगडले गुपीत\nगेल्या काही दिवसांपूर्वी मलायका आणि अर्जुनच्या प्रेमसंबंधांवर बरीच चर्चा रंगली होती. लवकरच ही दोघ आपलं नात उघड करणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र आता थेट लग्नाच्या गप्पा रंगू लागल्या आहेत. नुकतेच करण जोहर याच्या कॉफी विथ करण या शोमध्ये अभिनेता आमिर खान याने उपस्थिती लावली होती. यामध्ये थोड्यावेळासाठी मलायका अरोरादेखील सामिल झाली. मजेमजेत करणने मलायका आणि अर्जुनच्या नातेसंबंधाबाबतचा विषय काढला. त्यानंतर ही दोघ एप्रिल २०१९ ला विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा बी टाऊनमध्ये होऊ लागल्या आहेत.\nवाचा : ‘मलायका अरोरा’चा जलवा ४५ व्या वर्षीही कायम\nसध्या मलायका अरोरा छोट्या पडद्यावरील इंडियाज गॉट टॅलेंट या शोमध्ये परिक्षकेच्या भूमिकेत दिसत आहे. नुकताच या शोमध्ये अर्जुन कप��रने पाहुणा म्हणून हजेरी लावली होती. काही दिवसांपूर्वी म्हणजेच २४ ऑक्टोबर रोजी मलायकाने तिचा ४५ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी अर्जुनही उपस्थित होता. दोघेही मिलानवरून एकत्र मुंबईला परतले. मलायका आणि अर्जुनला मिलान विमानतळावर हातात हात घेतलेले पाहण्यात आले होते.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nसमलिंगी संबंधात वाद; पहिल्याने काढला तिसऱ्याचा काटा\nसुजय डहाके यांच्या ‘सेक्स, ड्रग्ज & थिएटर’ वेबसीरिजची घोषणा\nनेहा आणि अंगदला शुभेच्छा\nजाणून घ्या कितीला विकला जातो तैमुरचा एक फोटो\nतब्बल ८५ वर्ष जुनं रीगल सिनेमागृह बंद होणार\nभाऊजी आता म्हणणार ‘शुरु करो अंताक्षरी’\nशशांक केतकर आणि नेहा जोशी पहिल्यांदाच एकत्र ‘आरॉन’ मधून\n‘दीपवीर’च्या लग्नाच्या फोटोंवरही Funny Memes\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nहिवाळी अधिवेशन : ठग्स ऑफ महाराष्ट्र विरुद्ध गँग्स ऑफ वासेपूर\nओला-उबरच्या मोर्चाला पोलिसांनी लावला ब्रेक\nविरोधकांच्या बॅनरमधून सरकारची ठगबाजीची चार वर्ष\nया सेलेब्स जोड्यांचे लग्न राहीले चर्चेत\nइंदिरा गांधी जयंती विशेष दुर्मिळ छायाचित्रे\nलग्नानंतर रणवीर-दीपिका मुंबईत दाखल\nहे व्हिडिओ गेम्स एकदा तरी खेळाच\nSBI १ डिसेंबरपासून बदलणार हा नियम\n‘भाभीजी घर पर है’ फेम सौम्याचे खास क्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-rain-marathwada-102476", "date_download": "2018-11-19T12:35:01Z", "digest": "sha1:EMK2KZVAQL35LJBGQIA43HYT5RPWJQBB", "length": 10238, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad news rain marathwada जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस | eSakal", "raw_content": "\nजिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस\nसोमवार, 12 मार्च 2018\nऔरंगाबाद - जिल्ह्यातील काही भागांत रविवारी मध्यम ते हलक्‍या स्वरूपाचा पाऊस झाला, तर शिवना (ता. सिल्लोड) परिसरात सायंकाळी पाचनंतर पाऊणतास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांनी शेतात साठवून ठेवलेल्या मका, गहू, हरभरा व सोयाबीन यासारख्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.\nऔरंगाबाद - जिल्ह्यातील काही भागांत रविवारी मध्यम ते हलक्‍या स्वरूपाचा पाऊस झाला, तर शिवना (ता. सिल्लोड) परिसरात सायंकाळी पाचनंतर पाऊणतास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांनी शेतात साठवून ठेवलेल्या मका, गहू, हरभरा व सोयाबीन यासारख्या शेतमालाचे मोठ्या ���्रमाणात नुकसान झाले.\nवादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. व्यापाऱ्यांनी मार्केट यार्डात वाळविण्यासाठी पसरवून ठेवलेला मका व पथाऱ्यांवर वाळवण्यासाठी पसरविलेली लाल मिरची भिजल्याने व्यापाऱ्यांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले. पाऊस संपेपर्यंत विजांचा कडकडाट सुरू होता. पैठण तालुक्‍यातील चितेगाव, लोहगाव हलक्‍या स्वरूपाचा पाऊस झाला. गंगापूर तालुक्‍यातील डोणगाव परिसरात झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी नुकसान झाले, गंगापूर शहरातही पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या. कन्नड तालुक्‍यातील चापानेरलाही पाऊस झाला.\nमराठवाड्यातील पिकांना पावसाच्या अनियमिततेचा फटका\nऔरंगाबाद - कधी सुलतानी तर आसमानी संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा पावसाच्या अनियमिततेचा मोठा फटका बसणार असून मराठवाड्यातील विविध पीकांच्या...\nऔरंगाबाद जिल्ह्यातील साडेतीनशे गावांत टंचाईचे सावट\nऔरंगाबाद - यंदा ऊर्ध्व भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने जायकवाडी धरण भरले असले तरी जिल्ह्यातील...\nश्रावण सरता सरता... दिवसभर वरुणराजाची रिमझिम\nदोन दिवसांत ७६ मिमी पावसाची नोंद ः जिल्ह्यातही बरसल्या सरी औरंगाबाद - ‘क्षणांत येते सरसर शिरवे, क्षणांत फिरुनी ऊन पडे...’ कुसुमाग्रजांच्या या ओळी...\nलातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात मुसळधार; जानवळचा पूल वाहून गेला औरंगाबाद - मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://kumarnirman.blogspot.com/2015/12/blog-post_67.html", "date_download": "2018-11-19T12:13:19Z", "digest": "sha1:J3V3JLZTCLEUC4YOEOMJDWU7OOWRRLQI", "length": 16623, "nlines": 186, "source_domain": "kumarnirman.blogspot.com", "title": "कुमार निर्माण: बैठक वृत्तांत - नेचर ग्रुप", "raw_content": "\nमा. डॉ.अभय बंग व मा. विवेक सावंत यांच्या प्रेरणेतून कुमार निर्माण हा शैक्षणिक कार्यक्रम सुरु झाला. “प्रत्यक्ष कृतींमधून शालेय मुला-मुलींमध��ये वैश्विक मानवी मुल्ये व सामाजिक बुद्धिमत्ता रुजवणे, व त्यांचा विकास करून उत्तम माणूस घडवणे हे कुमार निर्माण चे मुख्य उद्धिष्ट आहे.” सदर ब्लॉगचे उद्दिष्ट कुमार निर्माणचे द्वैमासिक भरारी प्रकाशित करणे आहे.\nबैठक वृत्तांत - नेचर ग्रुप\nगट निमंत्रकानी लिहिलेला बैठक वृतांत\nदिवाळी नंतरची पहिली गटसभा घेतली. त्यात मुलांनी सांगितलेले त्यांचे अनुभव\nमेहुल प्रमोद पाटील :- मेहुलने शपथ घेतली की तो फटाके फोडणार नाही व त्याने ती पाळली सुद्धा पण आपल्या लहान बहिणीचा मोह तो अवरु शकला नाही व तिने फटाके आणले. त्याने आपल्या मित्रानाही समजावून सांगितले; काही मित्रांनी त्याची गोष्ट मान्य केली व काहींनी दुर्लक्ष केलं.\nप्रज्ञा ईश्वर पाटील :- प्रज्ञानेही शपथ पाळली व सभेत काय सांगितले हे आईला सांगितले तर ते आईला खूप आवडले. दुपारच्या वेळेस जेव्हा सगळ्या बायका जमल्या तेव्हा तिने फटाके फोडण्याचे काय दुष्परिणाम होतात ते पटवून सांगितले तर त्यांनाही त्या गोष्टीचे कौतुक वाटले व त्यांनीही आपल्या मुलांना त्याचे महत्व सांगितले व फटाके न घेऊन देण्याचा निर्णय घेतला. तिने फटाक्यांसाठी खर्च होणारे पैसे व तिला भेटणारे खाऊचे पैसे यांची बचत केली व ते पैसे ती एखाद्या गरीब घराच्या मदतीसाठी वापरणार आहे.\nप्रज्ञाला कुमार निर्माण च्या संकल्पना खूप आवडतात. तिला वाटतं की इथं खूप काही नवीन शिकायला मिळतं. तिने संकल्प घेतलाय की ती आता कधीही वायफळ खर्च करणार नाही. प्रज्ञाने मला विशेष करून थ्यांक्यू म्हटलं कारण तिला वाटलं की मला स्वतः ला विचार करायला लावणारे तुम्ही पहिलेच शिक्षक आहात.\nहर्षल अरुण पाटील :- हर्षल जवळपास 3 – ४ गावांना गेला व त्याने आपले मत सगळ्यांसमोर मांडले, पण सगळे त्याला ‘आजोबा’ म्हणून हसले व विनोदामध्ये त्याच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले व त्याच्याकडून जबरदस्तीने फटाके फोडून घेतले. आता तो पुढच्या वर्षी परत प्रयत्न करणार आहे.\nजयेश गुरुदास पाटील :- जयेश ने स्वतः शपथ घेतली व ठरविल्या प्रमाणे त्याने आपल्या मित्रानाही त्याबद्दल समजविण्याचा प्रयत्न केला. पण ते त्याला हसले व म्हणाले की जर तुला दिवाळीची मज्जा करायची नसेल तर नको करू पण आम्ही तर करणार. त्याने खूप प्रयत्न केले पण त्याच्या मित्रांनी त्याचे ऐकले नाही.\nसगळ्या मुलांसमोर मी ऑक्टोबर चा भरारी अ��क वाचून दाखविला. मेहुल च्या लेखाचे सगळ्यांना खूप कौतुक वाटले. सगळ्यांनी त्याचे अभिनंदन केले व सांगितले की पुढच्यावेळेस आम्हीही असंच काहीतरी करू. मुलांना इंदापूरच्या ‘सक्षम गटा’ची कामगिरी खूप आवडली. ‘नव्या कोऱ्या कपाटाचं रहस्य’ ही गोष्ट तर खूपच आवडली. त्यांना छोट्या चंगूबंड्याचं खूप कौतुक वाटलं. तसेच त्यांनी अंकाच्या शेवटच्या पानावर दिलेल्या चित्रांबद्दल चर्चा केली . चर्चेत मी ऐकलं की मुलं बोलत होती की ही निसर्गाची फुफ्फुसं आहेत आणि जंगल तोड झाल्यामुळे त्याच एक फुफ्फुस खराब होत चाललंय आणि जर असंच होत राहीलं तर निसर्गाला आजार लागेल व तो मरून जाईल व निसर्ग मेला तर आपण पण जगू शकणार नाही.\nया सगळ्या चर्चा झाल्यानंतर मी मुलांना out door खेळांबद्दल माहिती दिली व काही वेळ ते क्रिकेट व badminton खेळले व त्याचा आनंद घेतला. त्यांना सांगितले की विडीयो गेम व मोबाईल चे गेम खेळण्यापेक्षा मैदानी खेळांना मैदानी खेळांना महत्व द्या मैदानी खेळ आरोग्यासाठी चांगल राहील.\nगटातल्या एका मुलाचा पाय fracture झाला असल्याने तो येऊ शकला नाही म्हणून मुलांनी चर्चा केली की ते बुधवारी किंवा गुरवारी त्याच्या घरी जाऊन त्याला भेट देतील.\nगट निमंत्रक: मल्लिका शेख, एरंडोल (९१५८५१४३२६)\nपुरवणी क्र. १ - क्षेत्रभेट\nक्षेत्र भेट म्हणजे काय क्षेत्रभेट म्हणलं कि आपल्या परिसरातील विविध जागा जसे कि दवाखाना, पोलीस स्टेशन, न्यायालय, शेत, जंगल, एखादी संस...\nऔपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण\nशिक्षण म्हणजे माहित नसलेलं माहित होणं (ज्ञान), व्यवहारात गरज पडेल तेव्हा माहित झालेल्याचा योग्य वापर करता येणं (उपयोजन) व योग्य वापर करण्य...\nमंदिरात वसतोस... मंदिरात वसतोस का मशिदीत राहतोस अल्ला तुझे नाव खरे का राम कधी असतोस मंदिरात वसतोस... सूर्य उगवे पूर्वेला मी...\nराहो सुखाने हा मानव इथे\nराहो सुखाने हा मानव इथे या भूवरी भूवरी या इथे II धृ II लाला ललाला ललाला लालाला लाला ललाला लालाला लाला लला लला लला कल्या...\n तशी ही गोष्ट माझ्या लहानपणीची आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नावाच्या छोट्या गावात मी वाढल...\nकुमार निर्माण निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळा वृतांत कुमार निर्माण अंतर्गत चौथ्या सत्राची सुरुवात ‘निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळेने’ दि. १० ड...\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा\nप्रश्न विचारा पुन्हा ��ुन्हा प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका कुत्र्याची ...\nरोज चांगली बुद्धी दे.. रोज चांगली बुद्धी दे सांगतो आपण ज्याला सांग ना ग आई कुणी पाहिलंय त्या देवाला II धृ II दूर दूर पलीकडे ढगा...\nकुमार निर्माण – थोडक्यात उद्दिष्ट शालेय वयोगटातील मुलांसाठी एक अशी आनंददायी शैक्षणिक प्रक्रिया उभी करणे ज्यातून भविष्यात त्यांच्यामध...\nगटातील ‘गप्पा-गोष्टी-चर्चा’ – संवाद गट\nमित्रांनो , आता तुम्ही आता म्हणाल , “ गप्पा तर आम्ही नेहमीच मारतो. मग त्या गप्पांत आणि गटात मारलेल्या गप्पांत फरक तो काय \nशिक्षणाची रचनावादी विचारसरणी व रचनात्मक शिक्षणप्रक...\nमुलांच्या लेखणीतून - छत्रछाया गट\nमुलांच्या लेखणीतून - जागृती गट\nबैठक वृत्तांत – जागृती गट\nबैठक वृत्तांत - नेचर ग्रुप\nशिक्षणाची रचनावादी विचारसरणी व रचनात्मक शिक्षणप्रक...\nमुलांच्या लेखणीतून - छत्रछाया गट\nमुलांच्या लेखणीतून - जागृती गट\nबैठक वृत्तांत – जागृती गट\nबैठक वृत्तांत - नेचर ग्रुप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Offices-damaged-by-the-People/", "date_download": "2018-11-19T11:18:38Z", "digest": "sha1:VKNSBXAQNFKXJ6M67OBL2T4DVRZF3K45", "length": 7187, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ग्रा.पं. पदाधिकारी व तक्रारदारात हाणामारी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › ग्रा.पं. पदाधिकारी व तक्रारदारात हाणामारी\nग्रा.पं. पदाधिकारी व तक्रारदारात हाणामारी\nतालुक्यातील चांडगाव ग्रामपंचायतीच्या बाजूला राहणार्‍या एका ग्रामस्थाच्या घरासमोर सांडपाणी साचत आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी ही व्यक्ती ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता, पदाधिकारी व त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली. यावेळी कार्यालयाची तोडफोडही करण्यात आली. हे प्रकरण पोलिस ठाण्यात गेले. मात्र राजकीय मध्यस्थी व आपसांतील वाद चव्हाट्यावर नको, म्हणून समेट घडवून आणला. हाणामारीचा प्रकार आपसात मिटला. मात्र कार्यालयाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार, हा प्रश्‍न मात्र अनुत्तरित आहे.\nचांडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात काल (दि.21) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत इमारतीच्या बाजूला राहणार्‍या एका व्यक्तीने इतर घरांतील सांडपाणी आपल्या घरासमोर साचत आहे. त्यामुळे दुर्गंधी येत असल्याने त्याची तक्रार करण्यासाठी ग्��ामपंचायत कार्यालय गाठले. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी व संबंधित व्यक्तीत शाब्दिक चकमक झाली. त्याचे रूपांतर वादात झाले. पाहता पाहता ग्रामपंचायत कार्यालयातच हाणामारी सुरू झाली. त्याचवेळी या व्यक्तीचे नातेवाईक कार्यालयासमोर जमा झाले. पदाधिकारी व तक्रारदाराच्या नातलगांत तुफान हाणामारी झाली. यात ग्रामपंचायत कार्यालयासातील टेबल, खुर्च्या, कपाटातील वस्तूंची तोडफोड झाली.\nकाही वस्तू इतस्तः फेकून देण्यात आल्या. काही लोकांच्या अंगावर मिरचीची पूड टाकून मारहाण करण्यात आली. या हाणामारीत अनेकांचे कपडेही फाटले.घटनेची माहिती समजताच सहायक पोलिस निरीक्षक नीलेश कांबळे हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिस दाखल होताच गावातील वातावरण शांत झाले. प्रकरण वाढल्याने दोन्ही बाजूंच्या समर्थकांनी श्रीगोंदा पोलिस ठाणे गाठले. एकमेकांच्या विरोधात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्याचे काम सुरू झाले. एकमेकांच्या विरोधात गुन्हे नको यात, यात अनेकांची विनाकारण नाव येतील, ही बाब लक्षात घेऊन दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी आपसात वाद मिटविण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनीही प्रकरण आपसात मिटत असल्याने सुटकेचा श्वास सोडला. हाणामारीचा प्रकार आपसात मिटला असला, तरी ग्रामपंचायत कार्यालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या नुकसानीस जबादार कोण, नुकसानीची भरपाई देणार कोण, असे सवाल ग्रामस्थांतून उपस्थित केले जात आहेत.\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nशशांक केतकर-नेहा जोशी पहिल्यांदाच एकत्र\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Nipani-municipality-elections-Participation-with-the-participation-of-the-former-MLAs/", "date_download": "2018-11-19T11:18:53Z", "digest": "sha1:FT6VK6LI5OG2RSFNPN4LRO74K67ORYGO", "length": 8106, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निपाणी नगरपालिका निवडणूक : आजी-माजी आमदारांच्या सहभागाने रंगत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › निपाण�� नगरपालिका निवडणूक : आजी-माजी आमदारांच्या सहभागाने रंगत\nनिपाणी नगरपालिका निवडणूक : आजी-माजी आमदारांच्या सहभागाने रंगत\nनिपाणी : राजेश शेडगे\nयेथील नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शहरात प्रचाराचा धुरळा उडत आहे. या निवडणुकीत गत दोनवेळा निवडणुकीत विजयी झालेले काही माजी नगरसेवक व माजी पदाधिकारी आणि त्यांच्या सौ. पुन्हा आपले भविष्य आजमावत आहेत. त्यामुळे या प्रस्थापितांना यंदाच्या निवडणुकीत चांगले आव्हान निर्माण झाले असल्याचे दिसत आहे.\nमाजी आ. काकासाहेब पाटील, प्रा. सुभाष जोशी यांनी शहरविकास आघाडीकडून तर आ. शशिकला जोल्ले व सहकारनेते अण्णासाहेब जोल्ले यांनी भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी वॉर्डांमध्ये फिरून पचार चालविल्याने निवडणुकीत रंग भरला आहे.\nनिवडणूक रिंगणातील बहुतांश उमेदवारांनी कॉर्नर सभांवर भर दिला आहे. गत नगरसेवकांनी केलेल्या कारभाराचे वाभाडे काढले जात आहेत. माजी नगरसेवकांकडून आपण केलेल्या विकासकामांचा पाढा वाचला जात आहे. कॉर्नर सभेत होणार्‍या टकिांना नागरिकांतून चांगली दाद मिळत आहे. भाजपने कॉर्नर सभेचे नियोजन केले असून ठिकठिकाणी कॉर्नर सभा सुरु आहेत.\nभाजप व शहर विकास आघाडीने जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत. त्यामध्ये 24 तास पाणीपुरवठा, राजा शिवछत्रपती स्मारकाचे काम पूर्ण करणे, उद्यान निर्मितीला चालना, भ्रष्टाचारमुक्त कारभार, शाश्‍वत विकासकामे राबविणे, अंत्ययात्रेसाठी मोफत दहन योजना, वैकूंठ स्मशानभूमी व वेदगंगा नदीवर घाट निर्माण, जवाहरलाल तलाव व हावेली तलावाचे सुशोभिकरण अशा मुद्यांना प्राधान्य दिले आहे.\nकागदोपत्री हा जाहीरनामा वजनदार वाटत असला तरी हुकूमशाही, भ्रष्टाचार, गुंडप्रवृत्ती आणि धनदांडग्यापासून शहर मुक्त होणार का, याची वाच्यता मात्र कोठेही नाही. तरीही शहरात प्रचाराची रणधुमाळी इर्षेला पेटली आहे. नागरी समस्या व प्रश्‍नांचा अभावानेच उल्लेख होत आहे. अनेक वॉर्डात प्रचारासाठी विविध क्लृप्त्या लढविल्या जात आहेत. दुर्लक्षित नागरिकांनाही सन्मानाने बोलावले जात आहे. शहरातील अटी-तटीच्या काही वार्डात कार्यकर्त्यांची दिवाळीच सुरु आहे.\nनिवडणुकीत निजद, बसपा व शिवसेनेचे उमेदवार असले तरी त्यांचा जोर अभावानेच दिसून येत आहे. छोट्या पक्षांची अस्तित्वासाठी धडपड सुरु आहे. या पक्षाच्या उमेदवारांना पड���ारी मते कोणाला धक्का देणार, हा चर्चेचा विषय झाला आहे.\nअनेक प्रभागांत 5 ते 10 उमेदवार संख्या असल्याने मतांची विभागणीच निर्णायक ठरणार आहे. नेतेमंडळी आकडेमोडीचे डावपेच करीत आहेत. घरातील उमेदवाराचा विजय होण्यासाठी सारे कुटूंबच प्रचारात उतरले असल्याचे चित्र अनेक उमेदवारांच्या बाबतीत दिसत आहे. कोणाची पत्नी, कोणाची भावजय तर कोणाची आई निवडणुकीच्या रिंगणात असल्याने प्रत्येकांनी आपल्या घराची प्रतिष्ठा निवडणुकीत पणाला लावली आहे.\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nशशांक केतकर-नेहा जोशी पहिल्यांदाच एकत्र\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Criminal-offense-against-the-police-constables-Chavan-in-the-ransom-case/", "date_download": "2018-11-19T11:34:47Z", "digest": "sha1:OIXXGFHKBNESII2MK54EXLUWOUAN73CL", "length": 6058, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खंडणीप्रकरणी पोलिस हवालदारासह तिघांविरुद्ध गुन्हा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › खंडणीप्रकरणी पोलिस हवालदारासह तिघांविरुद्ध गुन्हा\nखंडणीप्रकरणी पोलिस हवालदारासह तिघांविरुद्ध गुन्हा\nबांधकाम व्यावसायिकाला धमकी देऊन कमिशनपोटी आठ लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी जयसिंगपूर (ता. शिरोळ) पोलिस ठाण्यातील हवालदार चव्हाणसह तिघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. हवालदारासह वैभव खामकर, विकी खामकर (रा. खामकर मळा, जयसिंगपूर) अशी संशयितांची नावे आहेत.\nबांधकाम व्यावसायिक लक्ष्मण दादासाहेब कवाळे (वय 28, भारत पेट्रोल पंपाजवळ, आरग, ता. मिरज, जि. सांगली) यांनी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. खामकर बंधूंच्या ओळखीने कवाळे यांना जयसिंगपूर येथील एका स्थानिक कॉलेजच्या बांधकामाचे यापूर्वी कंत्राट मिळाले होते.\nकमिशनपोटी व्यावसायिकाने खामकर बंधूंना यापूर्वीच चार लाख रुपये दिले होते. पुन्हा आठ लाख रुपयांसाठी त्याच्याकडून तगादा सुरू होता. बांधकाम व्यावसायिकाची मोटार अडवून पैसे द्या, अन्यथा सोडणार नाही, अशी धमकीही देण्यात आली होती. हवालदार चव्हाण यांनीही कवाळे यांना उद्देशून ‘काय विषय असेल तो मिटवून टाका’, असे सांगून समक्ष व दूरध्वनीद्वारेही पैशाची मागणी केल्याचे कवाळे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.\nकवाळे यांनी स्थानिक पोलिस यंत्रणेकडे धाव घेतली असता, तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले.त्यामुळे बांधकाम व्यावसायिकाने बुधवारी (दि. 28) रोजी सकाळी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांची भेट घेऊन लेखी तक्रार केली.\nविशेष पोलिस महानिरीक्षकांनी पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्याशी संपर्क साधून दोषींवर कारवाईच्या सूचना दिल्या, त्यानुसार हवालदार चव्हाण, खामकर बंधूंविरुद्ध खंडणी, अडवणूक करून धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत संशयितांना अटक झालेली नव्हती. खंडणीप्रकरणी हवालदाराविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने पोलिस वर्तुळात खळबळ माजली आहे.\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Nashik-zilla-parishad-officials-to-take-action/", "date_download": "2018-11-19T11:38:30Z", "digest": "sha1:3WB3B6C6TMDGY4ECMEHOYCWMNX2RUVVB", "length": 6883, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अधिकार्‍यांवर कारवाईला सीईओंचे शासनाकडे बोट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › अधिकार्‍यांवर कारवाईला सीईओंचे शासनाकडे बोट\nअधिकार्‍यांवर कारवाईला सीईओंचे शासनाकडे बोट\nजिल्हा परिषद सदस्यांना अपमानास्पद वागणूक आणि अरेरावी करणार्‍या लघु पाटबंधारे विभागाच्या पश्‍चिम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांवर कारवाई करण्यास सीईओंनी हात झटकले आहे. कारवाई करण्याचा अधिकार आपल्याला नसून शासनाचा असल्याचे त्यांनी सांगीतले. थेट कारवाईच्या अगोदर ‘कारणे दाखवा नोटीस’ वाघमारे यांना सीईओ दीपककुमार मीना यांनी बजावली. मात्र, ठ���स कारवाईसाठी शासनाकडेच बोट करून अंग झटकले आहे. जिल्हा परिषदेच्या ल.पा.पश्‍चिम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकात वाघमारे यांनी जि.प.सदस्य यशवंत शिरसाठ यांच्याशी केलेली अरेरावीचे पडसाद, जिल्हा परिषदेत उमटले.\nवाघमारे यांच्यावर कारवाई करावी, यासाठी शंकर धनवटे, कावजी ठाकरे, धनराज महाले यांनी सीईओ दीपककुमार मीना यांना पत्र देऊन दिले. महिला बाल कल्याण समिती सभापती, रुपांजली माळेकर आणि स्वतः शिरसाठ यांनीही वाघमारे यांची तक्रार जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांच्यासह सीईओं मीना यांच्याकडे केलेली होती. त्याचबरोबर आज अध्यक्षा सांगळे सीईओंना पत्र देणार होत्या. ल.पा.पश्‍चिमचे कार्यकारी अभियंता वाघमारे यांनी पूर्वीही सदस्य, पदाधिकारी यांच्याबरोबर वाद घातले होते. जिल्हा परिषद उपाध्यक्षा नयना गावित यांच्या कक्षेत त्यांनाच उलट बोलण्याची मजल वाघमारे यांनी मारली होती. त्यावेळी उपाध्यक्षा आणि वाघमारे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती.\nमात्र, अध्यक्षा आणि सीईओंच्या मध्यस्थीने हे प्रकरण नंतर शमले होते. मात्र, आता पुन्हा जि.प.सदस्य शिरसाठ आणि वाघमारे यांच्यात झालेल्या वादाच्या घटनेने वाघमारे यांच्या बेशिस्त वर्तनाची लक्तरे जि.प.च्या वेशीवर टांगली गेली आहे. त्यामुळे यावेळी सदस्यांसह जि.प. पदाधिकार्‍यांनीही वाघमारे यांच्यावर कारवाई करण्यासाठी सीईओ यांच्यासह विभागीय महसूल आयुक्तांवर दबाव आणला आहे.\nमातृत्व’ रोखणार माता मृत्यू\nनाशिक बाजार समितीवर सरकारकडून प्रशासक नियुक्त\nजिल्हा बँक संचालकांना घरचा रस्ता\n.. म्हणून राज्यात निफाड सर्वाधिक थंड\nनाशिकमध्ये ३५ ठिकाणी टेरेसवर रेस्टॉरंट, बार\nजिल्ह्यात जलयुक्त शिवाराचे निकष बदलणार\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Moped-traveled-from-Kanyakumari-to-Kashmir/", "date_download": "2018-11-19T11:35:44Z", "digest": "sha1:XEI2GNTDPXIUZITNAIIRR6CL4XQX6DGA", "length": 7484, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मोपेड बाईकवरून केला कन्याकुमारी ते काश्मीर प्रवास | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › मोपेड बाईकवरून केला कन्याकुमारी ते काश्मीर प्रवास\nमोपेड बाईकवरून केला कन्याकुमारी ते काश्मीर प्रवास\nअनेक जण रेल्वे, बस किंवा विमानाने काश्मीर ते कन्याकुमारी प्रवास करतात. मात्र, एका मायलेकींनी चक्क काश्मीर ते कन्याकुमारीचा प्रवास आपल्या मोपेड बाईकवर केला आहे. मनाली आणि मन्वा भिडे अशी मायलेकींची नावे आहेत.\nत्या म्हणाल्या, आम्ही दोघी (मी आणि मन्वा) 31 मे 2018 ला स्वामी विवेकानंद दर्शन घेऊन कन्याकुमारी वरून 6 वाजता निघालो. आम्ही 8 दिवसात कन्याकुमारी-धरमपुरी-हुबळी, पुणे, वडोदरा, भिलवरा, रोहतक, पठाणकोट मार्गे श्रीनगरला 7 जून 2018 रोजी सायंकाळी 4.15 ला पोचलो 4025 कि.मी. अंतर पार केले. 9 दिवसांत पोचणार होतो, पण 1 दिवस आधीच पोचलो. तिथे पोचल्यावर परमोच्च आनंद मिळाला. स्वप्नपूर्ती केल्याचा तो आनंद होत होता.\nबाईक चालवितांना झाशीच्या राणीप्रमाणे आपल्या मुलाला पाठीशी बांधल्याचा भास होत होता, तसेच पूर्ण राईडमध्ये मी मन्वाला सोबत घेऊन राईड पूर्ण केली. मला मन्वाने भरपूर साथ दिली रोज 12 तास ती गाडी वर बसून होती. पण तिने कधीही कंटाळा केला नाही. रोज नव्या उत्साहाने ती तयार होत होती. अवघ्या 14 वर्षाच्या माझ्या चिमुरडीचा हा उत्साह बघून मला पण रोज एनर्जी मिळत होती. आई मुलीचे नाते अजून घट्ट झाले. मन्वाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. आज मी जी काही आहे, ते माझ्या 4 ‘स्ट्राँग पिलर्स’मुळे माझी मुलगी, माझी आई आणि माझ्या सख्या दोन बहिणींमुळे यांचा माझ्या आयुष्यात मोलाचा वाटा आहे. असेही त्यांनी सांगितले.\nअवघ्या 8 दिवसांत 8 राज्यातून फिरलो तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीर या राज्यांतून फिरलो. निसर्ग सौंदर्य भरभरून होते, जमेल तेवढे डोळ्यात आणि कॅमेर्‍यामध्ये साठवून घेतले आहे. भाषेचा प्रॉब्लेम खाली आला पण मागच्या वेळेचा अनुभव पाठिशी होता, त्यामुळे जरा सोपे गेले. जस जसे वर वर जात होतो, तस तसे भाषेचा प्रश्न सुटला. सर्रास हिंदी बोलले जात होते. खाली खायला डोसा, इडली, मेदुवडा, सांबार, उत्तप्पा, अप्पे, फिल्टर कॉफी, केळी, शहाळ, पायनापल ज्यूस, उटा (थाळी), तसेच महारा���्ट्रात महाराष्ट्रीयन थाळी, जस जसे वर जात होतो तसतसे दाल बाटी, उंदियो, पंजाबी, पराठा, उसाचा रस, लस्सी, कावा, शिकंजी, सरबत यांसारखे पदार्थ खायला मिळत होते. असो गाडी स्टार्ट केल्यानंतर माझ्या मनाला भीती ना शंकेचा विचारही शिवला नाही. मी पूर्णपणे सकारात्मक राहिले, आपला प्रवास चांगलाच होणार आणि आपल्याला चांगलीच लोक भेटणार, असे मनाशी पक्के ठरवले होते आणि झाले ही तसेच, आम्हाला 8 ही राज्यामध्ये पोलिसाचा चांगला अनुभव आला.\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/man-arrested-black-magic-sandhya-sonavane-death-case/", "date_download": "2018-11-19T12:28:07Z", "digest": "sha1:HOWCTCB35LQMXZYYE4DSZNFVSFAUDHDZ", "length": 7316, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महिलेवर जादूटोणा करणार्‍या मांत्रिकाला अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › महिलेवर जादूटोणा करणार्‍या मांत्रिकाला अटक\nमहिलेवर जादूटोणा करणार्‍या मांत्रिकाला अटक\nदीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या महिलेवर जादू टोण्याच प्रयोग करणार्‍या मांत्रिकाला अलंकार पोलिसांनी अटक केली. त्याला १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विशाखा पाटील यांनी दिला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. सतीश चव्हाण हा अद्याप फरार आहे.\nसचिन सदाशिव येरवडेकर (वय 48, रा. 306, कसबा पेठ) असे पोलीस कोठडी झालेल्या मांत्रिकाचे नाव आहे. अंधश्रध्देला चालना देणार्‍या डॉ. सतीश चव्हाण याच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. संध्या गणेश सोनवणे असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचा भाऊ महेश विष्णू जगताप (वय 22, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली होती.\nया प्रकरणात पोलिसांनी डॉ. सतीश चव्हाण आणि मांत्रिक येरवडेकर यांच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ, अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समुळ उच्चाटन करण्याबाबतच्या अधिनियम 2013 चे कलम 3 नुसार गुन्हा दाखल केला आहे.\nही घटना 20 फेब्रुवारी ते 11 मार्च 2018 या कालावधीत स्वारगेट येथील चव्हाण नर्सिंग होम आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडली. संध्या यांचे छातीमधील दुधाच्या गाठी काढण्याचे ऑपरेशन डॉ. सतीश चव्हाण यांच्या चव्हाण नर्सिंग होममध्ये करण्यात येते होते. हे ऑपरेशन करताना मोठा रक्तस्राव झाला होता. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, त्यापूर्वी संध्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात असताना सकाळी 7 ते 8.30 ही वेळ यमाची घंटा आहे, असे सांगून त्यांच्या कुटुंबियांना ऑपरेशन करण्यापासून परावृत्त करण्यात आले. बरे होण्यासाठी संध्या यांना मंत्र पठण करण्यास सांगितले. मांत्रिकास बोलावून त्यांच्यावरून उतारा काढल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.\nयामध्ये येरवडेकर याला अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी मुख्य आरोपी डॉ. सतीश चव्हाण याच्या शोधासाठी आणि येरवडेकर मांत्रिक आहे. त्याने अशा प्रकारचे अन्य गुन्हे केले आहेत का, याच्या शोधासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील संध्या काळे यांनी केली. न्यायालयाने ती मंजूर केली. अलंकार पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक एस.जी.चव्हाण यांनी येरवडेकर याला न्यायालयात हजर केले.\n'धर्मांधाकडे झुकलेल्या मुस्लिमांनी ३० दिवसांत आत्मसमर्पण करावे अन्यथा..'\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nB'day Spl : बोल्‍डनेस म्‍हणजे जीनत...\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Pleasant-plastic-strip-but-reduce-the-fine/", "date_download": "2018-11-19T11:48:22Z", "digest": "sha1:FLQYL7LVDD3DNERVVJF2SWP4LDGBLWEW", "length": 9710, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्लास्टिक बंदी स्तुत्य पण दंड कमी करा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › प्लास्टिक बंदी स्तुत्य पण दंड कमी करा\nप्लास्टिक बंदी स्तुत्य पण दंड कमी करा\nराज्य शासनाने पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिक बंदीचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, त्याचे उल्लंघन केल्यानंतर आकारण्यात येणार्‍या दंडाची रक्कम ही जास्त प्रमाणात असल्याचा सूर जनमाणसातून उमटत आहे. शासनाने घेतलेला हा निर्णय यापूर्वीच होणे गरजेचा होता मात्र उशिरा का होईना शासनाला जाग आली आहे. मात्र, प्लास्टिकला पर्याय उपलब्ध करून देण्याच्याद‍ृष्टीनेही विचार करण्याची मागणी पुढे येत आहे.\nहॉटेल व्यावसायिक श्रीकांत जाधव म्हणाले, राज्य शासनाने प्लास्टिक बंदी केली हा निर्णय योग्य आहे. परंतु प्लास्टिकला पर्याय काढणे गरजेचे होते. अनेक ग्राहक परगावी जाताना हॉटेलमधून जेवण पार्सल घेवून जातात मात्र प्लास्टिक बंदी झाल्यामुळे कागदी व कापडी पिशव्यात जेवण देता येत नाही. अनेक ग्राहक माघारी गेले त्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्यासाठी ग्राहकांनी आता घरूनच येताना डबे आणून शासनाच्या प्लास्टिकबंदीच्या निर्णयाला हातभार लावावा.\nगृहिणी हेमा जांभळे म्हणाल्या, शनिवारपासून प्लास्टिकबंदी अंमलात आली आहे. त्यामुळे थोडासा त्रास होणार असून सर्वाना सवय लागण्यास थोडा वेळ जाणार आहे. पावसाळ्याच्या दिवसात कागदपत्रे, मोबाईल भिजू नये यासाठी प्लास्टिकचाच वापर करावा लागतो. मात्र, आता कापडी किंवा कागदी पिशव्यात तो ठेवता येणार नाही त्यामुळे योग्य पर्याय शोधावा लागणार आहे. गृहिणी सुजाता खरात म्हणाल्या,सध्या दहावी व बारावीचा निकाल जाहीर झाला असून पुढील शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठीची धामधूम सुरू आहे. प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे प्लास्टिक पिशवीमध्ये न्यावी लागत आहेत. मात्र प्लास्टिकबंदी झाल्यामुळे कापडी पिशवी किंवा वर्तमानपत्राचा वापर करावा लागत आहे. निर्णय हा पर्यावरणदृष्ट्या योग्यच आहे. मात्र थोडासा त्रास सहन करावा लागणार आहे.\nव्यावसायिक रवी मोरे म्हणाले, मुळातच जिथे उत्पादन होते तिथे सरकारने लक्ष केंद्रीत केले पाहिजे. छोटे मोठे व्यावसायिक यांना त्रास न देता योग्य तो पर्याय निवडला पाहिजे. कारवाईतून घेण्यात येणारी 5 हजार रुपये दंडाची रक्कम घेण्यापेक्षा नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर भर दिला पाहिजे.\nशेतकरी संदीप साळुंखे म्हणाले, शासनाने प्लास्टिक बं���ीबाबतचा घेतलेला निर्णय पर्यावरणाच्यादृष्टीने योग्य आहे. यापूर्वीच याची अंमलबजावणी होणे गरजेचे होते. मात्र शासनाला उशिरा का होईना जाग आली. त्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेवून प्लास्टिकमुक्त महाराष्ट्रासाठी लढा उभारणे गरजेचे आहे.\nगृहिणी नंदा इंगवले म्हणाल्या, शहरात ओला कचरा व सुका कचर्‍याचे वर्गीकरण केले जाते. मात्र, प्लास्टिकबंदी झाल्यामुळे ओला कचरा टाकण्यासाठी प्लास्टिक पिशवींचा होणारा वापर बंद झाल्याने आता त्यासाठी पर्याय शोधावा लागणार आहे.दंडाची रक्कम सुरूवातीला योग्य असून काही दिवसांनी याचा विचार होणे गरजेचे आहे.\nजि.प. कर्मचारी चंद्रकांत मोरे म्हणाले, प्लास्टिक व थर्माकोलची सर्वस्तरावर अंमलबजावणी झाल्यास खरोखरच आपलं गाव व शहर प्लास्टिक मुक्त होईल.प्लास्टिकमुक्तीसाठी लोकसहभागाची गरज असून त्याबरोबर समाजप्रबोधनही करावे लागणार आहे.दैनंदिन जीवनात नागरिकांनी प्लास्टिकऐवजी नैसर्गिक साधनांचा वापर करण्यास लोकांना प्रवृत्त केले पाहिजे. या सामाजिक व पर्यावरण रक्षणाच्या कार्यात स्थानिक प्रतिनिधी, सामाजिक संस्था, तरूण मंडळे, सुशिक्षीत नागरिकांचा सहभाग तितकाच महत्वाचा आहे तरच आपणास खर्‍या अर्थाने प्लास्टिक व थर्माकोल मुक्त महाराष्ट्र पहावयास मिळेल.\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Traffic-in-old-RTO-office-chowk-is-dangerous-in-satara/", "date_download": "2018-11-19T11:19:48Z", "digest": "sha1:J7BLOJ6UZUDYNUQ4ZZYUA5PCYQH7LXER", "length": 8131, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जुन्या आरटीओ चौकात तातडीने उपाययोजनांचे सीओंना आदेश | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › जुन्या आरटीओ चौकात तातडीने उपाययोजनांचे सीओंना आदेश\n‘पुढारी’ वृत्ताची राज्यमंत्र्यांकडून दखल\nसातारा शहरातील मध्यवर्ती बसस्थानक शाहू स्टेडिअममार्गे राष्ट्रीय महामार्गाकडे जाणार्‍या मार्ग���वर असलेल्या जुन्या आरटीओ ऑफिस चौकातील वाहतूक धोकादायक होत असल्याचे वृत्त दै.‘पुढारी’ने प्रसिद्ध केल्यानंतर नगरविकास राज्यमंत्री ना. डॉ. रणजित पाटील यांनी त्याची तातडीने दखल घेत याबाबत त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश सातारा नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना दिले आहेत.\nसातारा शहरात अनेक अपघातग्रस्त ठिकाणे आहेत. त्यामध्ये जुन्या आरटीओ ऑफिसशेजारील हा चौेक अपघाताला कायमच निमंत्रण देवू लागला आहे. येथील धोकादायक वळण वाहनचालकांची मती गुंग करत आहे. अरुंद रस्ता व त्यावरील अचानक लागणारे वळण, परिसरात झालेली छोट्या-मोठ्या विक्रेत्यांची अतिक्रमणे, विस्तारलेले वृक्ष यामुळे हा परिसर वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. याबाबतचे वृत्त दै. ‘पुढारी’ने दि. 13 डिसेंबर रोजी प्रसिद्ध केले होते.\n‘जुना आरटीओ ऑफिस चौक डेंजरझोन’ अशा मथळ्याखाली प्रसिद्ध केलेल्या या वृत्ताची दखल नगरविकास राज्यमंत्री ना. डॉ. रणजित पाटील यांनी तातडीने घेतली. त्यांनी सातारा पालिका मुख्याधिकार्‍यांना आदेश दिले असून याबाबत त्वरित कार्यवाही करण्यास सांगण्यात आले आहे. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल नगरविकास खात्याला सादर करण्यात यावा, असेही याबाबतच्या आदेशात ना. डॉ. रणजित पाटील यांनी म्हटले आहे.\nजुना आरटीओ ऑफिस चौक गेल्या अनेक वर्षांपासून वाहतुकीला धोकादायक झाला आहे. आता नगरविकास राज्यमंत्र्यांनी पालिका मुख्याधिकार्‍यांना उपाययोजना करण्याबाबतच्या सूचना केल्यानंतर तरी या चौकातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित होणार का याकडे सातारकरांसह तमाम वाहनचालकांचे लक्ष लागून राहिले आहे.\nया चौकातील यू आकाराच्या वळणावर वाहनांची व नागरिकांची नेहमीच मोठी वर्दळ सुरु असते. या ठिकाणी सुरक्षित वाहतुकीच्या संदर्भात कोणत्याच उपाययोजना नसल्याने हे वळण दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा ठरत आहे. काळानुसार वाहनांची वाढती संख्या व वेग पाहता वाहनचालकांच्या सुरक्षेतेची दक्षता व सुविधा उपलब्ध करुन देणे संबंधित विभागाचे कर्तव्य आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून याकडे दुर्लक्ष होत आहे. आता नगरविकास राज्यमंत्र्यांनी मुख्याधिकार्‍यांना आदेश दिल्यामुळे सातारकर नागरिकांनी दै. ‘पुढारी’ व नगरविकास मंत्र्यांना धन्यवाद दिले आहेत.\nकालव्यात जीप कोसळली; एक बेपत्ता\nनोकरीचे आमिष दाखवून फसवणू��; एकास अटक\nशिरसवडी येथील शेतकर्‍याची आत्महत्या\n‘पुढारी’ वृत्ताची राज्यमंत्र्यांकडून दखल\nधरण पुर्णत्वाकडे; मात्र व्यथा कायम (व्हिडिओ)\nवेळे येथे अपघातात २ लहान मुलांसह दाम्‍पत्‍य जखमी\n'होरा' चित्रपटाच्या ध्वनिफितीचे प्रकाशन\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/new-zealand-consider-offer-to-play-in-pakistan/", "date_download": "2018-11-19T12:16:46Z", "digest": "sha1:6TQL7GDPY6TUUTDTMUTU6B5LCKIRMMRC", "length": 9338, "nlines": 71, "source_domain": "mahasports.co.in", "title": "सगळ्यांनी माघार घेतली असताना हा देश करणार पाकिस्तानचा दौरा?", "raw_content": "\nसगळ्यांनी माघार घेतली असताना हा देश करणार पाकिस्तानचा दौरा\nसगळ्यांनी माघार घेतली असताना हा देश करणार पाकिस्तानचा दौरा\nन्युझीलंड क्रिकेटने पाकिस्तानमध्ये खेळण्याच्या मागणीचा विचार करण्यास सकारात्मकता दर्शवली आहे. 2009 मध्ये श्रीलंका संघाच्या बसवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने नियमीतपणे झाले नाही.\nया हल्ल्यानंतर श्रीलंकेचा संघ ऑक्टोबरमध्ये आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळण्यासाठी लाहोरमध्ये आला होता. तसेच मागच्या महिन्यात वेस्ट इंडिजचा संघ 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी कराचीत आला होता.\nझिम्बाब्वेचा संघ पण पाकिस्तानमध्ये 2015 ला 3 एकदिवसीय आणि 2 टी-20 सामने खेळला आहे.\nन्युझीलंडचा संघ ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानचा दौरा करणार आहे. यामध्ये 3 कसोटी, 5 एकदिवसीय आणि 1 टी-20 सामने होणार आहेत. परंतु हे सामने नक्की कुठे होणार याबद्दल काही निश्चित नाही. वेळ आलीच तर हे सर्व सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये होतील.\nसध्या पीसीबी घरच्या मैदानावर छोट्या स्वरूपाचे सामने खेळवण्याचा विचार करत आहे.\n“न्युझीलंड क्रिकेटने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( पीसीबी) अध्यक्षांची पाकिस्तानमध्ये खेळण्याची मागणी स्विकारली आहे,” असे रिचर्ड बूक म्हण��ले.\nजेव्हा पीसीबीने न्युझीलंड क्रिकेटला पाकिस्तानमध्ये खेळण्याची मागणी केली होती तेव्हा ते या मागणीवर काम करताना सुरक्षा पुरवणारे, सरकार आणि खेळांडूसोबत विचारविनीमय करत आहेत.\n” या सगळ्या चर्चेनंतर आम्ही पीसीबीला आमचा निर्णय सांगू,” असे न्युझीलंड क्रिकेट सांगितले.\nयाआधी न्युझीलंड 2003ला पाकिस्तानमध्ये एकदिवसीय मालिका खेळली होती. त्या कसोटी मालिकेच्या एका वर्षानंतर कराचीमधील संघाच्या हॉटेलबाहेर झालेल्या बॉम्ब ब्लास्टमुळे न्युझीलंड संघाने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता.\n–लॉर्ड्सवर होणाऱ्या ऐतिहासिक सामन्यासाठी पंड्या, कार्तिकसह ९ खेळाडूंची नावे जाहीर\n–धोनी, तु माझा देव आहेस\n–रोहित-गंभीरकडे आयपीएल ट्राॅफी तर विराटकडे काॅफीचा कप\n–आता गुरू जस्टिन लॅंगर दाखवणार आॅस्ट्रेलियाला मार्ग, प्रशिक्षकपदी नियुक्त\n–दिल्ली डेअरडेविल्सच्या तीन पोरांनी राजस्थान राॅयल्सला रडवले\nगुरुबंस कौर, मुरलीकांत पेठकर, शांताराम जाधव यांना स्पोर्ट्सइंडी जीवनगौरव पुरस्कार जाहीर\nकसोटीत त्रिशतक करणारा पहिला भारतीय बनण्याची सेहवागने आधीच केली होती भविष्यवाणी\nमुंबईकर क्रिकेटर पाकिस्तानला नडला, न्यूझीलंडला कसोटीत मिळवून दिला शानदार विजय\nराजमाता जिजाऊ संघ शिवाई प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेत विजेता\nस्टार प्रिमीयर लीग 2018 क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाला विजेतेपद\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पात्रता फेरीतील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात\nपिकलबॉल सुपर कप स्पर्धेत एकता, स्मॅशर्स अंतिम सामन्यात समोरासमोर\nचेन्नईच्या कार्तिक, राघुलला युरो, एलजीबी-4 चे जेतेपद\nपुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक\nकबड्डीपटूच्या जिद्दीला सलाम, अपंगत्व असतानाही कबड्डी खेळणारा महारथी\nपहिल्या टी२० सामन्यात अशी असेल टीम इंडिया\nटी२० मालिका सुरू होण्यापुर्वी ही आकडेवारी तुम्हाला नक्की माहित हवीच\nपुढच्या ४८ तासांनी रोहितचे नाव टी२०मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार\n ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच\nअशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल\nत्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर\nअसे टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले\nमहास्पोर्ट्सचे अजित दादांना खुले पत्र\nक्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्मा सज्ज\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- मराठवाड्याचा सुपूत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/10000-odi-runs-for-virat-kohli/", "date_download": "2018-11-19T11:57:10Z", "digest": "sha1:YYZAXHKKNRJEESREG5S7B2OBUXS5CW4B", "length": 7860, "nlines": 73, "source_domain": "mahasports.co.in", "title": "टीम इंडियासाठी सोनियाचा दिनु, कर्णधार कोहलीच्या वन-डेत १० हजार धावा", "raw_content": "\nटीम इंडियासाठी सोनियाचा दिनु, कर्णधार कोहलीच्या वन-डेत १० हजार धावा\nटीम इंडियासाठी सोनियाचा दिनु, कर्णधार कोहलीच्या वन-डेत १० हजार धावा\nविशाखापट्टनम | भारत विरुद्ध विंडीज वन-डे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आज विराट कोहलीने खास पराक्रम केला. त्याने वनडेत १० हजार धावांचा टप्पा पार केला आहे.\nवनडेत १० हजार धावांचा टप्पा पार करणारा तो पाचवा भारतीय फलंदाज तर जगातील १२वा खेळाडू ठरला आहे.\nभारताकडून सचिन तेंडूलकर (१८४२६), सौरव गांगुली (११३६३), राहुल द्रविड (१०८९९) आणि एमएस धोनी (१०१२३) यांनी केवळ यापुर्वी वन-डेत १० हजार धावा केल्या आहेत.\nविराटने वन-डे कारकिर्दीत २१३ सामन्यात ५९.०२च्या सरासरीने १० हजार धावा केल्या आहेत.\nतसेच भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही तो आता तिसऱ्या स्थानावर आला आहे. त्याने हा विक्रम करताना भारताचा महान कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकले आहे.\nभारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारे खेळाडू-\n३४३५७- सचिन तेंडूलकर, सामने- ६६४\n२४०६४- राहुल द्रविड, सामने- ५०४\n१८४३२- विराट कोहली, सामने- ३४८\n१८४३३- सौरव गांगुली, सामने- ४२१\n१६८९२- वीरेंद्र सेहवाग, सामने- ३६३\n–कोहलीच कोहली; एबी डिव्हीलियर्स, सचिनचे विक्रम एका दमात मोडले\n–विराट कोहली सचिनप्रमाणेच ४० वर्षांपर्यंत खेळणार, जाणुन घ्या काय आहे कारण\n–पहिल्यांदाच आजी-माजी कर्णधार कोहली-धोनीबद्दल असे घडले\n–वयाच्या १५ वर्षी सचिनने जी ड्रेसिंगरुम शेअर केली तिथे ३० वर्षांनी करणार ही गोष्ट\n–असे एक कारण ज्यामुळे युवराजचा २०१९ विश्वचषकातील पत्ता होणार कट\nकसोटीत त्रिशतक करणारा पहिला भारतीय बनण्याची सेहवागने आधीच केली होती भविष्यवाणी\nमुंबईकर क्रिकेटर पाकिस्तानला नडला, न्यूझीलंडला कसोटीत मिळवून दिला शानद���र विजय\nराजमाता जिजाऊ संघ शिवाई प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेत विजेता\nस्टार प्रिमीयर लीग 2018 क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाला विजेतेपद\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पात्रता फेरीतील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात\nपिकलबॉल सुपर कप स्पर्धेत एकता, स्मॅशर्स अंतिम सामन्यात समोरासमोर\nचेन्नईच्या कार्तिक, राघुलला युरो, एलजीबी-4 चे जेतेपद\nपुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक\nकबड्डीपटूच्या जिद्दीला सलाम, अपंगत्व असतानाही कबड्डी खेळणारा महारथी\nपहिल्या टी२० सामन्यात अशी असेल टीम इंडिया\nटी२० मालिका सुरू होण्यापुर्वी ही आकडेवारी तुम्हाला नक्की माहित हवीच\nपुढच्या ४८ तासांनी रोहितचे नाव टी२०मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार\n ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच\nअशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल\nत्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर\nअसे टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले\nमहास्पोर्ट्सचे अजित दादांना खुले पत्र\nक्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्मा सज्ज\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- मराठवाड्याचा सुपूत्र\n या सामन्यांत झाले तब्बल १५ खेळाडू LBW आऊट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/ben-stokes-finds-the-perfect-way-to-stop-ab-de-villiers/", "date_download": "2018-11-19T11:43:34Z", "digest": "sha1:5HHH3FZERNSVVMLTYZWTWRRVL755UITH", "length": 7326, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "Video- अशी गोलंदाजी केली तर एबी डिव्हिलियर्सला एकही धाव करता येणार नाही", "raw_content": "\nVideo- अशी गोलंदाजी केली तर एबी डिव्हिलियर्सला एकही धाव करता येणार नाही\nVideo- अशी गोलंदाजी केली तर एबी डिव्हिलियर्सला एकही धाव करता येणार नाही\n आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात बेंगलोरकडून खेळताना आक्रमक फलंदाज एबी डिव्हिलियर्सने शानदार अर्धशतक केले.\nआज डिव्हिलियर्सने तुफानी खेळ करताना फक्त 39 चेंडूंतच नाबाद 90 धावा केल्या. त्याने त्याच्या या खेळीत 10 चौकार आणि 5 षटकार मारले. त्याचा हा आक्रमक खेळ पाहताना इंग्लडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने डिव्हिलियर्सला आक्रमक फलंदाजीपासून कसे रोखावे ���ाचा मार्ग सुचवणारा हा एक गमतीशीर व्हिडीओ ट्विटरवरून शेयर केला आहे.\nहा व्हिडीओ क्रिकेट इतिहासातील ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड सामन्यातील एका कुप्रसिद्ध क्षणाचा आहे. ज्यात ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज ट्रेवर चॅपलने न्यूझीलंडच्या ब्रायन मॅकेनी या फलंदाजाला अंडर आर्म चेंडू टाकला होता. ज्यामुळे मॅकेनी न्यूझीलंडला विजयासाठी हवे असणाऱ्या 6 धावा काढू शकणार नाही.\nस्टोक्सने हा व्हिडीओ शेयर करून डिव्हिलियर्सला आज रोखणे अवघड असल्याचे सुचवले आहे. स्टोक्स सध्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. पण अजूनतरी त्याला यावर्षीच्या आयपीएलमध्ये खास काही करता आलेले नाही.\nकसोटीत त्रिशतक करणारा पहिला भारतीय बनण्याची सेहवागने आधीच केली होती भविष्यवाणी\nमुंबईकर क्रिकेटर पाकिस्तानला नडला, न्यूझीलंडला कसोटीत मिळवून दिला शानदार विजय\nराजमाता जिजाऊ संघ शिवाई प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेत विजेता\nस्टार प्रिमीयर लीग 2018 क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाला विजेतेपद\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पात्रता फेरीतील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात\nपिकलबॉल सुपर कप स्पर्धेत एकता, स्मॅशर्स अंतिम सामन्यात समोरासमोर\nचेन्नईच्या कार्तिक, राघुलला युरो, एलजीबी-4 चे जेतेपद\nपुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक\nकबड्डीपटूच्या जिद्दीला सलाम, अपंगत्व असतानाही कबड्डी खेळणारा महारथी\nपहिल्या टी२० सामन्यात अशी असेल टीम इंडिया\nटी२० मालिका सुरू होण्यापुर्वी ही आकडेवारी तुम्हाला नक्की माहित हवीच\nपुढच्या ४८ तासांनी रोहितचे नाव टी२०मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार\n ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच\nअशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल\nत्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर\nअसे टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले\nमहास्पोर्ट्सचे अजित दादांना खुले पत्र\nक्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्मा सज्ज\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- मराठवाड्याचा सुपूत्र\n या सामन्यांत झाले तब्बल १५ खेळाडू LBW आऊट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/will-leave-no-stone-unturned-opposing-jallikattu-says-peta-25903", "date_download": "2018-11-19T12:41:21Z", "digest": "sha1:DD2UY3RAREW4DTZBQUOZNBZYSWHKADBO", "length": 9450, "nlines": 158, "source_domain": "www.esakal.com", "title": "Will Leave No Stone Unturned In Opposing Jallikattu, Says PETA जल्लीकट्टूला प्राणी संघटनांचा विरोध कायम | eSakal", "raw_content": "\nजल्लीकट्टूला प्राणी संघटनांचा विरोध कायम\nशुक्रवार, 13 जानेवारी 2017\nनवी दिल्ली : बैलांच्या झुंजीचा जल्लीकट्टू हा पारंपारिक खेळ यंदा संकटात सापडला असून प्राण्यांसाठी काम करणाऱ्या \"पेटा' या स्वयंसेवी संस्थेने या खेळाला विरोध सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले आहे.\nनवी दिल्ली : बैलांच्या झुंजीचा जल्लीकट्टू हा पारंपारिक खेळ यंदा संकटात सापडला असून प्राण्यांसाठी काम करणाऱ्या \"पेटा' या स्वयंसेवी संस्थेने या खेळाला विरोध सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले आहे.\nपिपल फॉर इथिकल ट्रिटमेंट ऑफ ऍनिमल्स' (पेटा) या संस्थेचे सदस्य प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, \"सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय अपेक्षितच होता. केंद्र सरकारने अथवा न्यायालयाने जल्लिकट्टूसाठी तमिळनाडूमधील जनता किंवा तमिळनाडू सरकारच्या दबावाचा विचार करू नये. जर यासंदर्भात काही वटहुकूम निघाला तर ती लोकशाहीच हत्या आणि न्यायव्यवस्थेचा अवमान ठरेल. जर सरकार वटहुकूमाबाबत विचार करत असेल तर न्यायालयीन प्रक्रियेला काहीही अर्थ नाही.'\nजल्लीकट्टू आयोजित करण्याची मागणी नागरिकांकडून होत असल्याने यावरील बंदीचा फेरविचार करून पुढील आठवड्यात तो खेळण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती तमिळनाडू सरकारने सोमवारी केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवरील निर्णयाची तयारी करण्यात येत असून, शनिवारपूर्वी निर्णय देणे अशक्‍य असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शनिवारी मकर संक्रांतीवेळी होणारा हा खेळ यंदा संकटात सापडला आहे. पोंगल सणाला खेळला जाणारा बैलांच्या झुंजीचा हा खेळ तमिळनाडूत अत्यंत लोकप्रिय आहे. प्राणी अत्याचार प्रतिबंध कायदा 1960 मधील कलमाद्वारे जल्लीकट्टूवर बंदी घालण्यात आली आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मि��विण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/alliances-efforts-survey-disruptive-26994", "date_download": "2018-11-19T12:38:17Z", "digest": "sha1:YDDWNBAFHPCFPRAZQFIWFJQ4ZQ23UFPA", "length": 11561, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "The Alliance's efforts to survey disruptive युतीच्या प्रयत्नांना सर्वेक्षणाची \"खीळ' | eSakal", "raw_content": "\nयुतीच्या प्रयत्नांना सर्वेक्षणाची \"खीळ'\nशनिवार, 21 जानेवारी 2017\nगोपनीय अहवालात भाजपला मुंबईत 90-100 जागांचा दावा\nगोपनीय अहवालात भाजपला मुंबईत 90-100 जागांचा दावा\nमुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबईत शिवसेनेच्या सत्तेला आव्हान देण्यासाठी कंबर कसलेल्या भाजपच्या स्वबळाच्या क्षमतेवर मात्र संशयाची सुई कायम होती. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही खासगी व सरकारी संस्थांकडून केलेल्या गोपनीय सर्वेक्षणात भाजपला \"अच्छे दिन' असल्याचे समोर आल्याने युती करण्याच्या प्रयत्नांना \"खीळ' बसण्याचे संकेत आहेत. भाजपला किमान 90-100 जागा मिळतील, असा दावा अहवालात करण्यात आला आहे.\nशिवसेनेसोबत युती नको, असा भाजपच्या स्थानिक नेत्यांचा सूर कायम असला, तरी मुख्यमंत्री मात्र स्वबळाचा निर्णय आत्मघातकी होणार नाही याची चाचपणी करत होते. युतीच्या निर्णयाची व जागावाटपाच्या सूत्राची सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे घेतल्याचे चित्र होते. पण, दोन दिवसांपूर्वी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून करण्यात आलेल्या गोपनीय अहवालात भाजपला कौल मिळाल्याने मुख्यमंत्र्यांची युतीबाबत चलबिचल सुरू असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी स्पष्ट केले.\nमुंबईतल्या सर्वच प्रभागांतून हे गोपनीय सर्वेक्षण करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. या सर्वेक्षणाची माहिती भाजपच्या स्थानिक कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांनाही नव्हती. भाजपने पक्षांतर्गत केलेल्या सर्वेक्षणात शिवसेना व भाजपला समान संधी असल्याचा कौल मिळाला असला, तरी मुख्यमंत्र्यांकडे उपलब्ध झालेल्या सर्वेक्षणात भाजपला किमान 90 ते 100 इतक्‍या जागा मिळतील असा दावा करण्यात आला आहे. अत्यंत प्रभावी व वस्तुनिष्ठ स्वरूपात हे सर्वेक्षण केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे, युतीच्या बाबतीत कायम सकारात्मक असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या मनात आता स्वबळाचे धाडस करावे की कसे, असा प्रश्‍न उपस्थित झाल्याचे सूत्रांचे मत आहे.\nभाजपचे 'एकला चलो रे' शक्‍य\nभारतीय जनता पक्षाने शिवसेनेकडे 114 जागांची मागणी केली आहे. तर, दुसऱ्या बाजूला 227 प्रभागांतील उमेदवारांची अंतिम यादीदेखील तयार केली आहे. या दोन्ही पर्यायांवर मुख्यमंत्रीच निर्णय घेणार असून, दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांशी ते लवकरच चर्चा करण्याची शक्‍यताही सूत्रांनी व्यक्‍त केली. मुंबईत भाजपने स्वबळावरच जावे, या पदाधिकाऱ्यांच्या मताशी मुख्यमंत्रीदेखील या गोपनीय सर्वेक्षणानंतर सहमत होण्याची शक्‍यता असल्याचा दावा या सूत्रांनी केला आहे. त्यामुळे, आगामी दोन दिवसांत युतीच्या चर्चेला पूर्णविराम मिळून भाजप \"एकला चलो रे'ची भूमिका घेईल, असा विश्‍वास भाजपचे पदाधिकारी व्यक्त करत आहेत.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/29701", "date_download": "2018-11-19T11:46:44Z", "digest": "sha1:FOQWPGQG5KQ5FSHGLCYY73XQTIYDW6ZN", "length": 27226, "nlines": 207, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आत्याबाईंच्या गोष्टी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आत्याबाईंच्या गोष्टी\nआत्याबाई घरात सगळ्यात वडिल. साहजिकच त्यांना कुटूंबात मान असायचा. पण आपली वडिलकी\nत्यांनी उगाचच कुणावर गाजवली नाही. नणंदांशी त्यांचे संबंध कायम सौदाहार्यपूर्णच राहिले.\nत्या मुळेच घरातील सगळ्यांना त्या हव्याहव्याशा वाटायच्या. त्या माहेरपणाला कधी येतात याची\nमंडळी वाट पहात असायची. आम्ही मुले तर त्यांच्या येण्याची डोळ्यात तेल घालून वाट पहात असू.\nनऊवारी साध्या पातळातली, शांत,सोज्वळ, प्रेमळ अशी आत्याबाईंची मूर्ति समोर दिसली की आमच्या\nआनंदाला पारावार रहात नसे. याला आणखीही एक कारण होत, आणि ते म्हणजे आत्याबाईंच्या गोष्टी.\nआत्याबाईंची स्मरणशक्ति अगाध होती. कितीतरी गोष्टी, किस्से, गाणी, कविता त्यांना पाठ होत्या आणि ती\nरंगवून सांगण्याची विलक्षण कला त्यांच्याकडे होती. रात्रीची जेवणे झाली की आत्याबाईंची बैठक बाहेरच्या\nखोलीत भरे. मध्यभागी त्या बसत आणि आम्ही मुले त्यांच्या भोवती कोंडाळ करीत असू. मग गोष्टी, किस्से\nईत्यादींची मेजवानी सुरू होई.\nआत्याबाईंचा पिंड विनोदी. खरं तर त्यांच्या गोष्टी त्यातल्या वात्रटपणामुळेच आम्हाला आवडत होत्या असं\nआज जाणवतं. गोष्टी सांगताना आत्याबाईंनाही वेगळाच आनंद मिळत असावा.\n\"आणखी एक ...आणखी एक... अस करता करता मध्यरात्र केव्हा उलटून गेली हे देखील कळत नसे.\nएरवी नऊ दहाच्या दरम्यान झोपेच्या अधीन होणारी आम्ही मुल झोप विसरून त्यांच्या गोष्टींच्या अधीन होत होतो.\nघरातली ईतर वडिलधारी मंडळी सुध्दा आत्याबाईंच्या गोष्टींकडे कान देऊन असत.\n\"ताई, ती ही सांग ना \" किंवा \"तो वशाच्या लग्नातला किस्सा माहित आहे ना तुला \" किंवा \"तो वशाच्या लग्नातला किस्सा माहित आहे ना तुला\nअसं मधे मधे बोलुन आत्याबाईंना ईंधन पुरवत आणि मग आम्ही मुल, आता आत्याबाई काय सांगतात\nहे कानात प्राण आणून ऐकत असू.\nआत्याबाईंच्या गोष्टीत कुणाची टवाळी नसे,कुणाचा उपमर्द ही नसे. असे ती निखळ गम्मत आणि\nप्रसंग विशेषातील विनोद. गोष्टी रूपातून हे विनोदी किस्से सांगण्याची त्यांची हातोटी मोठी विलक्षण होती. ऐकणा-याला त्या विनोदातली अविट गोडी चाखायला मिळे. गोष्टी त्याच त्याच असत, पण त्यांच्या तोंडातून त्या पुन्हा पुन्हा ऐकण्यातही आनंद असे. \"अति परिचययात अवज्ञा\" असं या गोष्टींच्या बाबतीत कधी झालं नाही.\nलक्ष्मीबाईंची स्मृतिचित्रे वाचताना मनाला ज्या प्रकारच्या संवेदना होतात, तशाच काहीशा आत्याबाईंच्या गोष्टी ऐकताना होत असत. विनोद, उपरोध, प्रसंगाची हुबेहुब वर्णने, व्यक्तिंची शब्दचित्रे ही आत्याबाईंची हुकमी आयुधे होती. कोणत्या वेळी कोणत वापरायच याच उपजत ज्ञान आत्याबाईंना होत म्हणूनच आत्याबाईंचा विनोद मनाला भिडे. या कथनांच्या जोडीला पूरक हावभाव व माफ़क अभिनय देखील असे. त्यांच्या या गोष्टींचा ठसा आजही मनावर ताजा टवटवीत आहे. आज या कथा आठवताना, त्या वेळी न समजलेल्या, न जाणवलेल्या कितीतरी गोष्टी जाणवतात\nत्यातून त्या वेळचा समाज,व्यक्ति,मध्यम वर्गीय घरातील चालीरीती, विचार धारणा ईत्यादींच विहंगम दर्शन घडत.\nआत्याबाईंनी सांगितलेल्या काही गोष्टी;\nएकदा अशाच आत्याबाई आल्या होत्या. रात्रीची जेवण झाली आणि आम्ही मुल त्यांच्या भोवती घोटाळू लागलो. पहाता पहाता गोष्टींचा माहोल तयार झाला.\n\"काय बाई तरी पूर्वींची लग्न, आतासारख नव्हतऽऽऽ लग्नसोहळा चांगला आठ आठ दिवस चालायचा. घरात पाहूणे रावळ्यांचा सुकाळ असे. खूप गमती जमती असत मुलांनो\", आत्याबाई सांगु लागल्या.. आम्ही कान टवकारले.\n\"काकूंच्या वसंताच्या लग्नात गम्मतच झाली. ही मुल अगदी लहान होती. बिगरीच्या वयाची असतील\". वडिलधा-यांकडे निर्देश करीत त्या म्हणाल्या.\n\"बाहेर होम हवन चाललेल घरातल्या बायका कामात मग्न. तेंव्हा जेवणाची कंत्राट वगैरे हा प्रकार नसायचा. फ़ार तर आचारी बोलावला जाई. बाकी सारी कामे घरातील नातेवाईक स्त्रीयाच करायच्या. तर एकीकडे लग्नाचे विधी चाललेले आणि दुसरीकडे मंडळींची कामे चाललेली. ही मुल तिथेच खेळत होती. त्या मुलांत वहिनीचा ‘तातू’ ही होता. तातू बोबड बोलायचा. झालं काय, की खेळता खेळता ही मुल माजघरात गेली. तिथं काकूनं ‘झालीची’ तयारी केली होती. झाल म्हणजे काय ते माहित आहे का मुलांनो घरातल्या बायका कामात मग्न. तेंव्हा जेवणाची कंत्राट वगैरे हा प्रकार नसायचा. फ़ार तर आचारी बोलावला जाई. बाकी सारी कामे घरातील नातेवाईक स्त्रीयाच करायच्या. तर एकीकडे लग्नाचे विधी चाललेले आणि दुसरीकडे मंडळींची कामे चाललेली. ही मुल तिथेच खेळत होती. त्या मुलांत वहिनीचा ‘तातू’ ही होता. तातू बोबड बोलायचा. झालं काय, की खेळता खेळता ही मुल माजघरात गेली. तिथं काकूनं ‘झालीची’ तयारी केली होती. झाल म्हणजे काय ते माहित आहे का मुलांनो अरे ब्राम्हणांच्या लग्नातला तो एक विधी असतो. कणकेत हळद घालून ती घट्ट भिजवायची आणि त्या कणकेचे दिवे करायचे. एका टोपलीत ते दिवे ठेउन त्यात वात घालून ते पेटवायचे, मग ती टोपली वधुपक्ष व वरपक्षा कडील एकेक वडिल मंडळींच्या डोक्यावर ठेवायची. नवदंपतींच्या वैवाहीक आयुष्याकडे तुमच लक्ष असूद्या असा काही अर्थ यात असावा.\nकाकूनं सगळी तयारी केलेली. छोटे छोटे पिवळे दिवे करून त्यात वाती घालून टोपलीत ठेवलेले.\nऐनवेळी ते पेटवायचे फ़क्त बाकी होते. मुलं खेळत खेळत माजघरात गेली, पहातात तो काय ते छोटे छोटे पिवळे दिवे मुलांना वाटल पेढेच आजूबाजूला कोणी नाही हे पाहून मुलांनी एक एक उचलला आणि बोकाणा भरला. पण चव कळल्यावर बाहेर जाऊन हळूच थुंकून ट��कला. पण ‘तातू‘ न पेढा खाल्ला तोच काकू तिथ आली. तिला कळेल या भितीने त्यान तो भराभर खाऊन टाकला. चव न आवडल्यामुळे तातूच तोंड कसनुस झाल. पण सांगतो कुणाला काकू मारेल ही भिती.\"\n\"पण खरी गम्मत पुढेच आहे मुलांनो. तातूने दिवा खाल्ला तो वातीसकट. दिवा पोटात गेला पण त्याची वात तातूच्या अर्धी तोंडात अर्धी घशात अशी चिकटून बसली. श्वासोच्छवासाच्या रेट्याने ती वात आत हले आणि मग तातूला पडजिभेजवळ हुळहुळे. गुदगुल्या झाल्यागत होई. तातू अस्वस्थ झाला. काही बोलावे तर मार ठरलेला असं वाटून बिचारा गप्पच राहिला. तेवढ्यात \"झाल आणाऽऽ झालऽऽऽ\" असा बाहेरून भटजींचा पुकारा झाला. काकूनं दिवे पेटवले तेंव्हा तातू तिथेच होता. ते पाहून ही वातच आपल्या नाका-तॊंडाच्या सांध्यात अडकलेली आहे म्हणून हुळहुळत आहे हे तातूला कळलं ते हुळहुळणे असह्य होऊन तातू रडू लागला. आपल्या तोंडाकडे बोट दाखवून वाटऽऽऽ वाटऽऽऽ असं सांगु लागला. तातू बोबडा असल्यानं ‘वात’ या शब्दाचा उच्चार तो ‘वाट’ असा करी.\nतातूच रडं ऐकून माजघरात बायका जमल्या. तातू का रडतोय अशी जी ती चौकशी करू लागली. काही केल्या तातू रडायच थांबेना. मग वहिनी त्याला मांडीवर घेऊन बसली. तरी त्याचं ‘वाऽऽट वाऽऽऽट’ असं चालूच होतं. तेवढ्यात छबी मावशी तिथं आली. \"छबी मावशी म्हणजे तुझ्या बाबांची मावशी बरं का.. \" आत्याबाईंनी नातं सागितलं.\n\"वयस्क अनुभवी बाई\". बाबांनी पुस्ती जोडली.\n\"तिने तातूचा ‘वाऽऽट वाऽऽट’ हा धोशा ऐकला आणि एकदम म्हणाली, \"अग्गोबाई..याच्या पोटात वाट सरली वाटतं दुखत असेल हो पोट पोराच दुखत असेल हो पोट पोराच\n\" वहिनी म्हणाली आणि तातूच पोट चोळू लागली.\n\"कालपासून चिवडा लाडवांचा सपाटा चालवलाय मेल्यानं , झाले असतील गॅस\" काकू करवादली.\nमग कुणी बाम आणून तातूच्या पोटाला चोळू लागली. कुणी पोट शेकू लागली तरी त्याच ‘वाऽऽट वाऽऽट’ हे पालुपद सुरूच\n\" अरे तातू.. काही लागत नाही बरं वाट, आत्ता मोकळे होतील गॅस. धीर धर बाळा जरा\" इति सुशी मावशी.\nआता काय कराव बाई बायका माजघरात विचार करू लागल्या. जिला जे सूचेल ते ती सांगत होती.\nकुणाला तर, तातूला भूत झोंबल की काय अशी शंका आली.\n\"द्रूष्ट काढा बाई त्याची\" एकीची सूचना. वहिनी रडकुंडीला आली.\nतेवढ्यात हे प्रकरण बाहेर पुरूषांच्या कानावर गेलं. लग्नघरात हाऽऽ गोंधळ. बायका रडू लागल्या. ते ऐकून, लग्नाला आलेले गुलाबराव म्हणून ए�� होते. गुढग्यापर्यंत धोतर, वर सदरा, काळी बंडी, डोक्यावर रूमाल, असा वेष. शिवाय डोळ्याने तिरळेही होते. पोट हेऽऽऽ सुटलेल. त्याना समजल्यावर ते म्हणाले,\"हातिच्या एवढच ना माझी नेहमीच अशी वाट सरते, त्यावर आम्ही एक उपाय करतो. त्याने सरलेली वाट तात्काळ जाग्यावर येईल\". सारीजणं त्यांच्या कडे आशॆने पाहू लागली. मग गुलाबरावांनी एक पणती पेटवून आणायला सांगितली. तातूला जमिनीवर निजवला. ही सगळी तयारी बघून भेदरलेला तातू जोरजोराने रडू लागला. ती पणती त्याच्या बेंबीवर हळूच ठेवली आणि त्यावर मोठ्ठ पितळी फ़ुलपात्र उपडं टाकलं. आत तयार झालेल्या पोकळीमुंळे पोटाला म्हणॆ ओढ बसते आणि बरं वाटतं.\nअसं अनेकदा करूनही काही फ़रक पडेना आता मात्र सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळाल. तातूचं तारस्वरात रडण ओरडण चालूच होत. त्याच्या रडण्यापेक्षा ईतरांचा कालवा वाढत होता. तो ऐकून तातूचा स्वर एक एक पट्टी वर चढत होता.\nशेवटी सदामामा उठला. सदा आमचा हुषार त्यानं ईतर मुलांजवळ चौकशी केली. त्यांना खाऊ दिला. मुलांनी सारी हकिकत सदाला सांगितली. हा सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला. सदा हसत हसत तातू जवळ आला. त्यानं सद-याच्या खिशातून तपकिरीची डबी काढली. त्यातली चिमूटभर तपकिर तातूला हुंगवली. तातूला एक जोरदार शिंक आली आणि काय आश्चर्य त्यानं ईतर मुलांजवळ चौकशी केली. त्यांना खाऊ दिला. मुलांनी सारी हकिकत सदाला सांगितली. हा सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला. सदा हसत हसत तातू जवळ आला. त्यानं सद-याच्या खिशातून तपकिरीची डबी काढली. त्यातली चिमूटभर तपकिर तातूला हुंगवली. तातूला एक जोरदार शिंक आली आणि काय आश्चर्य त्या सरशी तो ‘वाट’ नामक कापसाचा तंतू तातूच्या नाकपुडीतून लोंबू लागला.\nमस्त आहे. आणखी गोष्टी येउ\nमस्त आहे. आणखी गोष्टी येउ द्या.\nहा हा हा. मजेदार.\nहा हा हा. मजेदार.\nसहीच... आत्याबाईंच्या पुढच्या गोष्टीची वाट बघतोय\nप्रत्यक्षात फार धम्माल झाली\nप्रत्यक्षात फार धम्माल झाली असेल.....\nमस्त.. अजुन येउ द्या.\nमस्त.. अजुन येउ द्या. तुम्हाला आठवतील त्या सगळ्या सांगा.\nछान आहे बिच्चारा तातु.\nछान आहे बिच्चारा तातु.\nछान आहे. अजून वाचायला आवडेल.\nछान आहे. अजून वाचायला आवडेल.\nखालच्या वाक्याचा अर्थ वेगळा होतो आहे असं वाटतंय.. जरा बघणार का\n>> आत्याबाईंची स्मरणशक्ति अगाध होती. कितीतरी गोष्टी, किस्से, गाणी, कविता त्यांना पाठ होत���या आणि ती रंगवून सांगण्याची विलक्षण कला त्यांच्याकडे होती.\nमला वाटतं स्मरणशक्ति 'अगाध असणं' म्हणजे स्मरणशक्ति कमजोर असणं\n>>मला वाटतं स्मरणशक्ति 'अगाध\n>>मला वाटतं स्मरणशक्ति 'अगाध असणं' म्हणजे स्मरणशक्ति कमजोर असणं\n@चिमण. अगाध ह्या शब्दाचा अर्थ खालील प्रमाणे होतो. हा शब्द जेंव्हा उपरोध अर्थानं वापरला जातो\nतेंव्हा आपण म्हणता त्या प्रकारे वापरण्याची पध्द्त आहे.\n(R)(H)(E) अथांग, अगाध, सखोल, गहन - थांग लागत नाही असा \"आईच्या हृदयात अथांग माया असते\" \" स्वामींची लीला अगाध आहे\" (मराठी शब्दरत्नाकर पहावा)\nसामान्य अर्थाने: देवाची करणी अगाध आहे.,\nउपरोध अर्थाने: \"तुमच्या अगाध कर्तुत्वावर बिसंबले तर माझी मुले उपाशी मरतील\"\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sushilkumar-shinde-criticise-pm-narendra-modi-138725", "date_download": "2018-11-19T12:30:58Z", "digest": "sha1:2D4U4W6PYVCPD72KJZXZRTTB6ATXBWXL", "length": 9220, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sushilkumar shinde criticise on PM narendra Modi 'भाजपची सत्ता नसलेल्या राज्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका' | eSakal", "raw_content": "\n'भाजपची सत्ता नसलेल्या राज्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका'\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nभाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना मदत देण्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका आहे'', अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आज (ता.20) टीका केली.\nःसोलापूर- \"भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना मदत देण्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका आहे'', अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आज (ता.20) टीका केली.\nपंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस भवनात आयोजिलेल्या अभिवादन कार्यक्रमानंतर शिंदे बोलत होते. ते म्हणाले,\"नैसर्गिक आपत्तीवेळी कोणतीही राजकीय भूमिका न ठेवता जास्तीत जास्त मदत देणे आवश्‍यक असते. मात्र, ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही, त्या राज्यांना मदत द्यायची नाही, अशी भूमिका आताच्या पंतप्रधानाची आहे. पुरामुळे केरळमध्ये झालेल्या नुकसानीच्या पार्श्‍वभूमीवर तेथील शासनाने दोन हजार कोटींची मदत मागितली, ���ात्र त्यांना पाचशे कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. दुसरीकडे \"हम राष्ट्र निर्माण की बात करते है'चा ते सातत्याने नारा देत असतात.''\nसोलापूर लोकसभा निवडणुकीसंदर्भात विचारले असता शिंदे म्हणाले, \"अजुन काही चर्चा झालेली नाही. त्याबाबत लवकरच काहीतरी धोरण ठरेल. दरम्यान, सोलापूर लोकसभेसाठी भारिपतर्फे प्रकाश आंबेडकर यांचे नाव चर्चेत असून, ते या मतदारसंघासाठी एमआयएमसोबत आघाडी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-ammunation-found-nashik-104611", "date_download": "2018-11-19T11:53:36Z", "digest": "sha1:WJEFPX6MWX6EAPWROI4PXNCEKCCGNG23", "length": 10314, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nashik news ammunation found in nashik नाशिक: त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील पुलाखाली सापडली काडतुसे | eSakal", "raw_content": "\nनाशिक: त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील पुलाखाली सापडली काडतुसे\nगुरुवार, 22 मार्च 2018\nया घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक वाय. ए. देवरे यांनी याची माहिती वरिष्ठ अधिकारी, दहशतवादविरोधी पथक व बीडीडीएस कळविली. काडतुसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बंदुकांच्या काडतुसांचा समावेश आहे.\nनाशिक: त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील वासळी गावाजवळील नासर्डी नदीवरील पुलाखाली जिवंत काडतुसे सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वासळी गावच्या सरपंचांनी सातपूर पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर बुधवारी रात्री नऊच्या सुमारास पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन काडतुसांचा साठा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांच्या साठ्यामध्ये 212 जिवंत काडतुसे व 56 पुंगळ्या आहेत. प्लॅस्टिक कॅरिबॅगमध्ये ही सर्व काडतुसे भरण्यात आली होती.\nया घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक वाय. ए. देवर��� यांनी याची माहिती वरिष्ठ अधिकारी, दहशतवादविरोधी पथक व बीडीडीएस कळविली. काडतुसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बंदुकांच्या काडतुसांचा समावेश आहे.\nबारा वर्षांनी शिवाला मिळाली मायेची ऊब\nअंधारी - जन्मतः कचराकुंडीत टाकलेल्या मुलाला तब्बल बारा वर्षांनंतर आई-वडिलांची मायेची ऊब मिळाली. या अनाथ मुलाला पळशी येथील मूलबाळ नसलेल्या सुलोचना...\nत्र्यंबकेश्वर तहसीलदारांसह 35 जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nनाशिक - त्र्यंबकेश्वर येथील कोलंबिका देवस्थान जमीन गैरव्यवहार प्रकरणातील 35 जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज जिल्हा व सत्र न्यायाधीश आर आर वैष्णव...\nसप्तश्रृंगी मातेचा जयघोष अन् ढोल ताशांचा गजर\nवणी (नाशिक): सप्तश्रृंगी मातेचा जयघोष, ढोल ताशांचा गजर, पायातील घुंगराची छमछम व डीजेवरील देवीच्या गाण्यांनी सप्तश्रृंगी (वणी) गडाकडील रस्ते निनादून...\nपुणे: नारायणगावजवळ एसटीला अपघात; 9 जणांचा मृत्यू\nपुणे - पुणे-नाशिक महामार्गावर एसटी आणि टेम्पोमध्ये झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून, 10 जण जखमी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आज (...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/lifestyle/himachal-picnic/41310/", "date_download": "2018-11-19T11:30:50Z", "digest": "sha1:2BCQ3NUM3WHKFW255DKY6MOZ7NVNWMEH", "length": 11935, "nlines": 93, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Himachal picnic", "raw_content": "\nघर लाईफस्टाईल हिमाचल सफारी\nउंच बर्फाळ डोंगर, प्रचंड थंडी आणि मन प्रसन्न करणारं वातावरण. हे सारं वातावरण आहे हिमाचलमधील. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून १४ दिवसांची ती हिमाचल ट्रिप म्हणजे लाजवाब. थंड हवेत, सुंदर नयनरम्य डोंगर-दर्‍यांत घालवलेले ते क्षण आजही सुखावतात.\nहिमाचलला जाण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ चंदीगड येथील मोहाली येथे आहे. मुंबई ते चंदीगड हा साधारणत: ३ तासांचा प्रवास. चंदीगडला पोहोचल्यानंतर ��ोडा वेळ आराम केला. त्यानंतर आसपासचे मॉल्स फिरलो. पंजाबी मार्केट, तिथले ड्रेसेस, अलंकार हे सारं पाहून मन हरखून गेलं.\nदुसर्‍या दिवशी ७ तासांचा प्रवास करून आम्ही दलहाउसी येथे पोहोचलो. डोंगर दर्‍यांमधून असलेल्या प्रवासामुळं थकवा येणं साहजिक होतं. पण मन मात्र उत्साही होतं. कारण, पहाटे सूर्योदयाचं दृष्य मनाला शांतता देणारं आणि भारावून टाकणारं असंच. दुसर्‍या दिवशी सकाळीच आमची स्वारी निघाली ती म्हणजे पंचपुळा धबधब्याला. वाटेतच सरदार अजित सिंग यांचे स्मारक आहे. दलहाउसीमध्ये खज्जीयार आहे, ज्याला मिनी स्वित्झर्लंड असेही म्हणतात. सुंदर आणि हिरवेगार असे दृश्य तिथे पाहायला मिळाले. चित्रपटांच्या शुटींगसाठी देखील या ठिकाणाला मोठी पसंती आहे. तेथून प्रवास सुरू झाला तो चंबा या गावाकडे. चंबा हा हिमाचलचा एक जिल्हा आहे. तिथे एक प्राचीन काळी श्री चामुंडा देवी मंदीर आहे. त्या मंदीराच्या परिसातूनच अख्खा चंबा जिल्हा दिसतो.\nदुसर्‍या दिवशी धरमशाळेला निघालो. बुद्धीस्ट मोनास्टरी जेथे दलाई लामांचे बसण्याचे स्थान आहे. तिकडे गेल्यावर उत्तम मन शांती लाभते. या ठिकाणी असलेलं प्राचीन हिडिंबा मातेचे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. हजारो वर्षांपूर्वीपासून तेथे ज्वाला सुरू आहेत. मग ८ तासांचा प्रवास करून पोहोचलो मनालीला. अगदी सुंदर असं हे ठिकाण. त्यानंतर आमचा प्रवास झाला तो स्नो पॉइंटच्या दिशेनं. रोहतांग पास अख्खा बर्फाने आच्छादलेला प्रदेश. मनाला भारावून टाकणारं द़ृश्य. त्यानंतर आम्ही दुसर्‍या दिवशी सोलंग व्हॅलीला गेलो. रोपवंनं जातानाचा तो अनुभव देखील थरारक असा होता. ९२०० फुटावरून पॅराग्लाइडिंग म्हणजे…\nजवळपास ४५० किलोमीटर प्रवास करून शिमल्याला गेलो. शिमल्याला पोहोचताच तेथील गारवा आणि थंडी जाणवू लागली. पहाटे कुफरी येथील हिमालयन नेचर पार्कमध्ये सर्व प्रकारच्या प्राण्यांचे दर्शन झाले. तिथून कुफरी फन वर्ल्ड या थीम पार्क मध्ये गेलो. गो कार्टिंग, राइड्स, लहान असो किंवा मोठे सर्वच येथे मनसोक्त आनंद घेऊ शकतात. हिल रोडवर असलेल्या जॉनीज वॅक्स संग्रहालयामध्ये बर्‍याच व्यक्तीरेखांचे वॅक्सचे पुतळे आहेत जसे की स्टीव जॉब्स, ओबामा, महात्मा गांधी, बॉलीवूडचे सुपरस्टार, हॉलीवूडचे सेलिब्रेटी. याठिकाणी चेरीज, स्ट्रॉबेरीज ताजे मिळतात. हिल रोडवरीचे ख्रिस्त चर्चचा ख��प नावलौकीक आहे. १४ दिवसांची ही सफर आजही मनात घर करून आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nमुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल\nमॉल, उद्योजकांच्या खिशातून कृषीपंपांसाठी सबसिडी\nमुदतपूर्व प्रसूतींमध्ये बालक जगण्याचा दर आता ९० टक्के\nउभं राहून पाणी पित असाल तर सावधान\nपोटाची चरबी कमी करण्यासाठी\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nहिवाळी अधिवेशन : ठग्स ऑफ महाराष्ट्र विरुद्ध गँग्स ऑफ वासेपूर\nओला-उबरच्या मोर्चाला पोलिसांनी लावला ब्रेक\nविरोधकांच्या बॅनरमधून सरकारची ठगबाजीची चार वर्ष\nसोनाक्षी म्हणते उत्तम आरोग्यासाठी फिटनेस महत्वाचा\nइंदिरा गांधी जयंती विशेष दुर्मिळ छायाचित्रे\nलग्नानंतर रणवीर-दीपिका मुंबईत दाखल\nहे व्हिडिओ गेम्स एकदा तरी खेळाच\nSBI १ डिसेंबरपासून बदलणार हा नियम\n‘भाभीजी घर पर है’ फेम सौम्याचे खास क्षण\nउत्तम आरोग्यासाठी हे कराच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/shripal-sabnis-on-ramabai-ambedkar-in-pune/", "date_download": "2018-11-19T12:28:39Z", "digest": "sha1:TEFUJJPI3XBZX3MKZXKQWDCNPXXRQ7AC", "length": 9233, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बाबासाहेब देशाचा, तर रमाई बाबासाहेबांच्या आधार होत्या - डॉ. श्रीपाल सबनीस", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nबाबासाहेब देशाचा, तर रमाई बाबासाहेबांच्या आधार होत्या – डॉ. श्रीपाल सबनीस\nपुणे : संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन देशासाठी समर्पित होते. तर, रमामाईंनी आपले जीवन बाबासाहेबांना समर्पित केले होते. बाबासाहेब जर देशाचा आधार होते, तर रमाई बाबासाहेबांच्या आधार होत्या, हेच त्यांचे मोठेपण आहे. रमाई हे समतेचे, वैचारिकतेचे, भारताच्या एकात्मतेचे आणि स्त्रीच्या मांगल्याचे प्रतिक आहे, असे मत माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.\nमहामाता रमाई भिमराव आंबेडकर स्मारक समितीतर्फे पाच दिवसीय महामाता रमाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते डॉ. भाई वैद्य यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. सबनीस म्हणाले, केवळ दलितांचे नव्हे तर मानवमुक्तीचा विचार बाबासाहेबांनी मांडला. त्या विचारांना रमाई यांनी पाठिंबा दिला. बाबासाहेबांचे माणूसपण, लोकांना समर्पित जीवन समजून घेताना रमाईंनी उभारलेला संसार ही एक महान बाब आहे. रमामाईंचे मोठेपण बाबासाहेबांना समजून घेण्यात आहे.भाई वैद्य म्हणाले, जाती विध्वंसाचा विचार बाबासाहेबांनी मांडला. संविधान क्रांती घडविली. त्यांचे आयुष्य हे प्रत्येक व्यक्तीसाठी आदर्श आहे. स्वत: उच्चशिक्षित असताना आपल्या अशिक्षित पत्नीला तुच्छ वागणूक न देता तिला नेहमीच आदराचे स्थान दिले. परिस्थिती बदलल्यानंतर स्वत:च्या पत्नीचा परित्याग करणाऱ्या पुरुषांनी बाबासाहेबांचा आदर्श घ्यावा. तसे घडले तर देशात अजून एक क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही.\nविश्वजित कदम म्हणाले, सध्या जे वातावरण देशात, राज्यात आहे ते दिशाभूल करणारे आहे. नुकतेच घडलेले भीमा-कोरेगाव प्रकरण लाज वाटावे असे आहे. अशा पार्श्वभूमीवर आयोजित या महोत्सवामुळे सध्याच्या परिस्थितीबाबत चर्चा घडेल.महोत्सवाचे स्वरूप अधिक व्यापक व्हावे आणि देशभरात या महोत्सवाची ख्याती पोहोचावी अशा शुभेच्छा देसरडा यांनी दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कवी उद्धव कानडे यांनी केले, तर वैशाली चांदणे यांनी आभार मानले.\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र…\nटीम महाराष्ट्र देशा- पक्षामध्ये गुन्हेगारांना प्रवेश द्यायचा नाही व धुळे महापालिका निवडणूक आपल्या नेतृत्वाखाली…\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-tejas-chavans-appointment-to-investigate-in-chevgaon-firing-case/", "date_download": "2018-11-19T11:33:36Z", "digest": "sha1:IQWULHUWXAI6CI6I3DSHM234YZLVWPPS", "length": 8300, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शेवगाव गोळीबार प्रकरणी चौकशीसाठी तेजस चव्हाण यांची नियुक्ती", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशेवगाव गोळीबार प्रकरणी चौकशीसाठी तेजस चव्हाण यांची नियुक्ती\nटीम महाराष्ट्र देशा – :ऊसाच्या दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी शेवगाव तालुक्यातील घोटण-खानापूर येथे रस्तारोको आंदोलन करणा-या शेतक-यांवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेची चौकशी करण्यासाठी श्रीरामपुरचे उपविभागीय दंडाधिकारी तेजस चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.एक महिन्यात चौकशीचे काम पूर्ण करून अहवाल सादर करणचा आदेश प्रभारी जिल्हाधिकारी विश्वजित माने यांनी चव्हाण यांना दिला आहे. शेवगाव तालुक्यातील गंगामाई शुगर इंडस्ट्रीज कारखान्याने ऊसाकरिता वाढीव दर द्यावा या मागणीसाठी 15 नोव्हेंबर रोजी परिसरातील स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतक-यांनी घोटण,खानापूर येथे रस्ता रोको आंदोलन केले होते.\nमात्र, या आंदोलनाला हिंसक वळण लागले.शेतक-यांनी आंदोलनादरम्यान टायर जाळून निषेध केला. तसेच पोलिसांवर व वाहनांवर दगडफेक देखील करण्यात आली.पोलिसांनी सुरूवातीला लाठीमार केला.नंतर अश्रुधाराचा वापर केला.मात्र तरीदेखील जमाव शांत होत नसल्याने जमावाला शांत करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला.या गोळीबारात 2 शेतकरी जखमी झाले.गोळीबाराच्या प्रकारा ची चौकशी करून दोषींवर कारवाई करणयाची मागणी शेतकरी करीत होती.\nनगरमध्ये जखमी शेतकर्यांना भेटण्यासाठी आलेल्या गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी या गोळीबाराची चौकशी दंडाधिकारी यांच्यामार्फत करणार असल्याचे जाहीर केले होते.त्यानुसार प्रभारी जिल्हाधिकारी माने यांनी शेवगाव गोळीबार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांची नियुक्ती केली आहे\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nटीम महाराष्ट्र देशा- जगाला वंदनीय असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केल्याच्या कारणावरून विद्यार्थ्याला…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-AUTO-big-discount-on-tata-cars-and-only-rs-1-down-payment-offer-5762188-PHO.html", "date_download": "2018-11-19T11:08:27Z", "digest": "sha1:RNXCI2HSPTKDNURQ2KDT6IPMGLVLOTIR", "length": 8604, "nlines": 163, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Big discount on Tata cars and only Rs 1 down payment offer | 1 रुपयाच्या डाऊन पेमेंटवर TATA च्या आलिशान कार, सोबत भरघोस डिस्काऊंट", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n1 रुपयाच्या डाऊन पेमेंटवर TATA च्या आलिशान कार, सोबत भरघोस डिस्काऊंट\nनवी दिल्ली- चालू वर्षाचा हा अखेरचा महिना असल्याने सर्वच कंपन्या भरघोस डिस्काऊंट देवून माल विकण्याचा प्रयत्न करत आहेत.\nनवी दिल्ली- चालू वर्षाचा हा अखेरचा महिना असल्याने सर्वच कंपन्या भरघोस डिस्काऊंट देवून माल विकण्याचा प्रयत्न करत आहेत. यात कार कंपन्याही मागे नाहीत. मारुती सुझुकीने ग्राहकांना मोठा डिस्काऊंट देऊ केला आहे. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत टाटा मोटर्सने आकर्षक डिस्काऊंट देत केवळ १ रुपयाच्या डाऊन पेमेंटवर कार विकत घेण्याची संधी ग्राहकांना दिली आहे. मेगा ऑफर मॅक्स सेलिब्रेशन कॅम्पेन अंतर्गत ही ऑफर देण्यात आली आहे.\n१ रुपयाचे डाऊन पेमेंट\nटाटा मोटर्सने जी ऑफर बाजारपेठेत आणली आहे त्या अंतर्गत केवळ १ रुपया देऊन कार घरी ��ेता येणार आहे. ही ऑफर टाटाच्या कोणत्याही मॉडेलवर लागू होणार आहे. यासाठी टाटा मोटर्सने काही बॅंकांसोबत करारही केला आहे. या ऑफरसह काही कारच्या मॉडेल्सवर मोठी सुट देण्यात आली आहे. त्याने ग्राहकांची एक लाख रुपयांपर्यंत बचत होणार आहे. तसेच शंभर टक्के फंडिंग केल्याने ग्राहकांना कार विकत घेताना जमवावी लागणारी रक्कम लागणार नाही.\nपुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या, टाटाच्या कोणत्या कारवर किती दिला जात आहे डिस्काऊंट....\nटाटाच्या हेक्सा या मॉडेलवर ७८,००० रुपये डिस्काऊंटची ऑफर आहे. या कारची शोरुम प्रारंभिक किंमत ११.९ लाख रुपये आहे.\nटाटाच्या टियागो या मॉडेलवर २६,००० रुपये डिस्काऊंटची ऑफर आहे. या कारची शोरुम प्रारंभिक किंमत ३.२७ लाख रुपये आहे.\nटाटाच्या टिगोर या मॉडेलवर ३२,००० रुपये डिस्काऊंटची ऑफर आहे. या कारची शोरुम प्रारंभिक किंमत ४.६३ लाख रुपये आहे.\nटाटाच्या झेस्ट या मॉडेलवर ६८,००० रुपये डिस्काऊंटची ऑफर आहे. या कारची शोरुम प्रारंभिक किंमत ५.३१ लाख रुपये आहे.\nटाटाच्या स्टॉर्म या मॉडेलवर १,००,००० रुपये डिस्काऊंटची ऑफर आहे. या कारची शोरुम प्रारंभिक किंमत १०.५३ लाख रुपये आहे.\n44 वर्षांनी भारतात पुन्हा अवतरली ही मोटारसायकल, रंग-रूपापासून डिझाइनपर्यंत सगळे बदलले; एवढी आहे तिन्ही मॉडेल्सची किंमत\nActiva आणि Access सारख्या स्कूटर्सला टक्कर देणार ही दमदार मोपेड, 60 KMPL मायलेज आणि किंमत फक्त...\n15 हजार रुपयांमध्ये तुमच्या स्कुटरला बसवा सीएनजी किट, 44 रुपयांमध्ये 80 किलोमीटरचा प्रवास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/shows/bedhadak-show/news18-lokmat-bedhadak-14-augest-2018-on-independence-day-300982.html", "date_download": "2018-11-19T11:53:10Z", "digest": "sha1:V2BFXSPXCDFXLFY5KRIRGAXFQC6KVQJD", "length": 11589, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोड���लं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nNews18 Lokmat 17 OCT आपलं गाव आपली बातमी\nNews18 Lokmat 16 OCT आपलं गाव आपली बातमी\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nऐश्वर्याच्या लुकपुढे करिना पडली फिकी; अॅवॉर्ड फंक्शनला आणखी कोण झळकलं बघा\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nPhotos : राजस्थानच्या 'या' किल्ल्यावर होणार प्रियांका-निकचा संगीत सोहळा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/vivek-kotekar-article-79058", "date_download": "2018-11-19T11:54:12Z", "digest": "sha1:OWZ3ODVS6FHXMXNTXCWFNBOVXHCWLSG2", "length": 22018, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vivek Kotekar article सकारात्मक मानसिक आरोग्य - काळाची गरज | eSakal", "raw_content": "\nसकारात्मक मानसिक आरोग्य - काळाची गरज\nगुरुवार, 26 ऑक्टोबर 2017\nसर्वसाधारणपणे संपत्ती, यश, आरोग्य आणि आनंद या चार ध्येयांनीच मानवी जीवन प्रेरित झालेले असते. समाजामध्ये आपण पाहिले तर सर्वांनाच या चार गोष्टी मुबलक मिळतात का तर तसं होताना दिसत नाही. याचं कारण म्हणजे ध्येय न ठरविणे, आंतरिक शक्तीची जाणीव नसणे, बदलाला सामोरे न जाणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विचारांच्या बाबतीत जागे नसणे, कारण जसा विचार आपण करत असतो तसेच आपण घडत असतो. म्हणून विचारांच्या बाबतीत जागे असणे महत्त्वाचे आहे.\nएखाद्याला जर आपण तुझ्या जीवनाचं उद्दीष्ट काय असे जर विचारलं किंवा हाच प्रश्न आपण स्वत:च स्वत:ला विचारुन बघितला तर काय उत्तर येईल असे जर विचारलं किंवा हाच प्रश्न आपण स्वत:च स्वत:ला विचारुन बघितला तर काय उत्तर येईल प्रश्न वरवर सोपा आहे, पण आपल्याला निश्‍चितच अंतर्मुख करणारा आहे. कारण जगण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्यासमोर एखादे उद्दीष्ट आहे का प्रश्न वरवर सोपा आहे, पण आपल्याला निश्‍चितच अंतर्मुख करणारा आहे. कारण जगण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्यासमोर एखादे उद्दीष्ट आहे का की केवळ आपण जगायला लागलो आहोत. आपल्या सभोवताली जर आपण नजर टाकली, तर बहुतांशी व्यक्ती ह्या जीवन एखाद्या ध्येयाविना जगताना दिसतात. कारण जगण्यातला अर्थ शोधायला आज कुणालाच वेळ नाही. पण ज्या व्यक्ती जगण्यामध्ये धडपडतात, काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न करतात त्यांना नक्कीच काहीतरी वेगळे मिळते.\nध्येयाव���ना न जगता एखादे उद्दीष्टसमोर ठेवून जीवन अधिकाधिक समृध्द आणि सुंदर करण्याचा प्रयत्न करतात. मग त्यांचे जीवन वेगळ्याच उंचीवर जावून पोहचतं. जगण्यात आनंद वाटू लागतो, मजा येवू लागते आणि जीवन संघर्षमय न बनता सहज आणि आनंदी होवू लागतं आणि हाच तर मुख्य उद्देश आहे ना. आपला आनंद येन केन प्रकारे आनंद मिळवणे हेच तर आपले मुख्य उद्दीष्ट आहे. निसर्गाच्या सर्वांगिण समृध्दीचा मला आनंद मिळाला पाहिजे, याच ध्येयासाठी आपण जीवन जगत असतो.\nसर्वसाधारणपणे संपत्ती, यश, आरोग्य आणि आनंद या चार ध्येयांनीच मानवी जीवन प्रेरित झालेले असते. समाजामध्ये आपण पाहिलं तर सर्वांनाच या चार गोष्टी मुबलक मिळतात का तर तसं होताना दिसत नाही. याचं कारण म्हणजे ध्येय न ठरविणे, आंतरिक शक्तीची जाणीव नसणे, बदलाला सामोरे न जाणे आणि सगळ्यात महत्त्वाच म्हणजे विचारांच्या बाबतीत जागं नसणे, कारण जसा विचार आपण करत असतो तसेच आपण घडत असतो. म्हणून विचारांच्या बाबतीत जागे असणे महत्त्वाचे आहे.\nसाधारपणपणे 2000 च्या दशकात जगामध्ये विचारांवर भरपूर संशोधने झालीत. विचार कसा निर्माण होतो आणि त्याचा शरीर मनावर कसा परिणाम होतो यावर संशोधन करीत असताना संशोधकांना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे सर्वसाधारणपणे व्यक्तीच्या मेंदूमध्ये 24 तासांत 70,000 च्या वर विचार येतात आणि या 70,000 विचारांपैकी सरासरी 90 टक्केच्यावर विचार हे नकारात्मक असल्याचे दिसून आले आहे. याचा अर्थ रोज 90 टक्के विचार नकारात्मक असतात का तर नाही, भूतकाळ, भविष्यकाळा संबंधीचे, चिंतेचे, भीतीचे, काळजीचे असतात.\nया सर्वांत अगदी महत्त्वाची बाब म्हणजे या विचाराबाबत आपण जागृत नसतो. आपण स्वत: आणि आपले विचार यांच्यामध्ये जोपर्यंत आपण वेगळेपण जाणवू देत नाही, तोपर्यंत आपल्यावर आपल्या विचारांचे नियंत्रण असते. आपणच आपल्या विचारांचे गुलाम बनतो. पण ज्यावेळेस आपण वेगळे आणि आपण करत असलेले विचार वेगळे, असे ज्या वेळेला होत असते. त्या वेळेस आपले आपल्या विचारांवर नियंत्रण येते. खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचा रिमोट आपण आपल्या हातात ठेवू शकतो. पण दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे सर्वसाधारण व्यक्तींना स्वत:च्या विचारांपासून वेगळे होता येत नाही. ते वेगळे करण्याचा आपण प्रयत्नच करत नाही. याचे कारण म्हणजे आपले विचार किती प्रभावी असतात याची जाणीवच नसते.\nदुसरी एक समजूत ��्हणजे आपण करत असलेले विचार केवळ आपल्या डोक्‍यापुरते मर्यादित नसतात, तर ते आपल्या अस्वस्थता आणि ताणतणाव याचे प्रमुख कारण असतात. संशोधनावरुन हे सिध्दच झाले आहे की, आपले विचारच आपल्या स्वास्थाशी आणि अस्वास्थाशी निगडीत असतात आणि असेही सिध्द झाले आहे की माणसाच्या मेंदूमध्ये निर्माण होणारे विचारच 90 टक्के विकारांना कारणीभूत ठरतात. म्हणजेच 90 टक्के मनोकायिक विकार हे आपल्या विचारांमुळे होत असतात. इतकंच नव्हे तर, आपल्या विचारांचा प्रभाव वनस्पतींवर होतो, प्राण्यांवर होतो. हे ही जगदीशचंद्र बोस यांच्या वनस्पतींवरील प्रयोगातून सिध्द झालेले आहे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले विचार कंपनाच्या स्वरुपात विश्वामध्ये जावून आपला प्रभाव पाडत असतात आणि एखाद्या ठिकाणचं सकारात्मक किंवा नकारात्मक वातावरण त्या विचारांमुळेच होते. हे महान योगी महर्षी महेशयोगी यांनी आपल्या अनेक प्रयोगांतून सिध्द केले आहे.\nलुईस या जगप्रसिध्द लेखिकेने आपल्या \"यु कन हील युवर लाईफ' या पुस्तकात हे स्पष्ट केले आहे की, आपण करत असलेले मर्यादित विचार आणि त्रोटक कल्पना त्यामुळे आपल्यावर विशिष्ट प्रकारचे बंधन येते. याचाच अभ्यास करुन शारिरीक अस्वस्थता व ताणतणाव याची कारणे समजावून घेण्याची गुरुकिल्ली दिलेले आहे.\nमहान मानसशास्त्रज्ञ डॉ. अल्बर्ट एलिस म्हणतो की, एखादी घटना किंवा प्रसंग आपल्याला अस्वस्थ करत नाही तर त्याबद्दलचा आपला विचारच आपल्याला अस्वस्थ करतो, म्हणून विचार बदलला की परिस्थिती बदलते. हे त्याने त्याच्या विवेकनिष्ठ भावनिक उपचार पध्दतीच्या थेरेपीमध्ये स्पष्ट केले आहे. म्हणून आपण आपल्या विचारांवर फार जागरुक असले पाहिजे.\nओ कार्ल सिमंटन नावाच्या एका मेडिकल डॉक्‍टरने 1970 च्या दशकांत एक प्रयोग करुन सिध्द केले की, शरीर-मनाचा संबंध हा थेट आपल्या आरोग्याशी असतो. 1984 मध्ये त्याने सिमंटन कन्सर सेंटर नावाची संस्था स्थापन केली व जे लोक कन्सरच्या आजाराने आता मरणाच्या तोंडावर येवून ठेपले आहेत अशांसाठी ही संस्था होती. कार्ल सिमंटनने मनोदोषविज्ञान म्हणजेच मेडिकलची अशी शाखा की जी एखादा आजार झाल्यानंतर किंवा तो होत असताना व्यक्तीच्या भावनिक अवस्थेचा चेतासंस्थेवर व रोगप्रतिकार शक्तीच्या कार्यावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करते. याचा वापर करुन अनेक कन्सर रोग्यांना पूर्णपणे बरे केले. याचा सक्‍सेस रेट 55 टक्के इतका असल्याचा दिसून आला. हे त्याने गेटींग वेल अगेन या पुस्तकामध्ये अधिक विस्तृतपणे सांगितलेले आहे.\nएकूणच मानवी जीवनावर विचारांचा, भावनांचा प्रभाव पडतो असे दिसून आल्यावर आणि एक महत्वाचा शोध म्हणजे क्रिएटीव्ह व्हिज्युअलायझेशन की ज्या तंत्राने स्पोर्टस सायकोलॉजीमध्ये क्रांती घडवून आणली. चार्ल्स गारफिल्ड, ब्रुसली, मायकेल फेल्प्स, उसेन बोल्ट, मेजर ध्यानचंद, ईव्यांडर हॉलीफील्ड, मोहमद अली, अरनॉल्ड श्वारझेनेगर इत्यादी महान खेळाडूंनी क्रिएटीव्ह व्हिज्युअलायझेशन म्हणजेच मनोचित्रणाचा वापर करुन प्रचंड यश मिळवले. तसेच डॉ. जोसेफ मर्फी, ब्रायन टऐसी, रॉन्डा बर्न आणि भारतामध्ये डॉ. जितेंद्र आढिया यांनी या ज्ञानाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर केला. मनोचित्रण म्हणजे एखादी हवी असलेली गोष्ट ती प्रत्यक्षात येण्यापूर्वी आपल्या मनात त्याची कल्पना करणे होय. स्पोर्टस सायकोलॉजी बरोबरच आज व्यावसायिक, उद्योजक, राजकारणी, मेडिकल या क्षेत्रात या तंत्राचा फार मोठा प्रभाव पडत चालला आहे. अशाच प्रकारच्या ज्ञानाचा, संशोधनाचा आपल्या जीवनात आपण वापर करत राहिलो तर जगणं खूपच सहज होणार आहे.\nसकारात्मक मानसिक आरोग्याचे उद्दीष्ट गाठण्यासाठी क्रिएटीव्ह व्हिज्युअलायझेशन, माईंड पॉवर, स्टऐस मॅनेजमेंट यासारख्या विषयाची समाजाला जाणीव करुन देणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठीच हा विषय समजावून घेवून त्याची रोजच्या जीवनात अंमलबजावणी केल्यानंतर संपूर्ण व्यक्ती, समाज निश्‍चित मानसिक आरोग्य सकारात्मक ठेवू शकणार आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/gavali-nomadic-tribes-1115275/", "date_download": "2018-11-19T11:39:04Z", "digest": "sha1:76UJEGOMIIFXEUPZMP7MHVAJDMPRHDH5", "length": 32684, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अभावग्रस्त ‘��वलान’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविराट कोहली ऑस्ट्रेलियात गप्प बसला तर आश्चर्य वाटेल - पॅट कमिन्स\nरिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nगवळी ही भटकी जमात आणि तत्सम गवलान जमात यांची मेळघाटातील लोकसंख्या वीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे. पिढय़ान्पिढय़ा शेकडो वर्षांपासून वनाच्या आधाराने जगणाऱ्या गवलान जमातीला आदिवासींप्रमाणे 'पेसा'\nगवळी ही भटकी जमात आणि तत्सम गवलान जमात यांची मेळघाटातील लोकसंख्या वीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे. पिढय़ान्पिढय़ा शेकडो वर्षांपासून वनाच्या आधाराने जगणाऱ्या गवलान जमातीला आदिवासींप्रमाणे ‘पेसा’ कायद्यानुसार वारसाहक्काचा किंवा वहिवाटीचा हक्क वनावर सांगता येतो. परंतु कायद्याचे अज्ञान आणि नोकरशाहीची पोलादी चौकट यामुळे ते त्यांच्या अधिकारापासून कोसो दूर आहेत.\n‘‘प न्नास-साठ वर्षांपूर्वी माझे लग्न झाले तेव्हा साठ म्हशी आणि शंभर गायींची ‘हेटी’ (स्वत:च्या जनावरांच्या कळपासह संपूर्ण कुटुंबाचा जंगलातला फिरता डेरा) घेऊन आमचे कुटुंब जंगलात वर्षांचे बारा महिने फिरायचे. जंगलात भटकत, दुभती जनावरे सांभाळणे हा आमच्या ‘गवलान’ जमातीच्या लोकांचा परंपरागत व्यवसायच होता. आम्हाला ना घर, ना शेत, ना गाव. जंगलात फिरताना पावसाळ्यात थोडा त्रास व्हायचा, पण तेवढय़ापुरते गवताच्या कुंच्या आणि गवताच्याच झोपडय़ा तयार केल्या जायच्या. जंगलातल्या वेलभाज्या, पालेभाज्या, फळभाज्या, कंदभाज्या भरपूर मिळायच्या. काही जण तितर, ससे वगैरेंची शिकार करायचे. जनावरांना जंगलात चारा भरपूर मिळायचा. विक्री करून उरलेल्या दुधाचे तूप करण्यावर तेव्हा जोर होता. एवढी जनावरे सांभाळायला रात्रंदिवस खूप कष्ट करावे लागायचे. पण मजेत असायचे सगळे. तीन वेळेला पोटभरुन अन्न मिळायचे.. जंगलातल्या इतर लोकांबरोबर मैत्रीची आणि सहयोगी जीवनपद्धती होती. कोणाचे कसलेच बंधन नव्हते. आम्ही म्हणजे जंगलाचे राजेच म्हणा की. गाविलगडचा राजा यादव येऊन येथे बाराव्या शतकात गड बांधायच्या आधीपासून आमचे पूर्वज या जंगलात गुरे घेऊन आले असे आमचे वाडवडील सांगायचे. स्वराज्यात तर आम्हाला जंगलातून हाकलून देण्याचे कायदे केले. जंगलात चरणाऱ्या आमच्या गायी-म्हशी जप्त करून त्यांचा लिलाव करायला सुरुवात केली. जंगलाशिवाय तर आम्हाला सहाराच नव्हता. जनावरे चारण्यासाठी जंगलाचा आणि जनावरे एकत्र थांबविण्यासाठीही जंगल-जमिनीचाच आधार होता. तो नष्ट झाला. त्यामुळे आमचे पशुधन नष्ट झाले. मुळातले आम्ही भूमिहीन व बेघर भटके. त्यात सरकारने जगण्याचे आमचे परंपरागत साधनच हिरावून घेतले. आता आमचे जगणे कठीण झाले आहे.’’ अशा आपल्या व्यथा मांडत होत्या वयोवृद्ध महिला जमुनादेवी आणि तुलसादेवी. आम्ही बसलो होतो मेळघाट क्षेत्रातल्या धारणी तालुक्यातील ‘गवलान’ जमातीच्या कच्च्या घरांच्या सादराबार्डी या वस्तीतल्या लोकांच्या बैठकीत.\nसात घाटांचा मेळ असलेले अमरावती जिल्ह्य़ातले मेळघाट हे क्षेत्र डोंगरदऱ्या व जंगलाने भरलेले आहे. अचलपूर, चिखलदरा व धारणी या तीन तालुक्यांत मेळघाट क्षेत्र विस्तारलेले आहे. त्याच क्षेत्रातले चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आणि गाविलगड हा ऐतिहासिक किल्ला प्रसिद्ध आहे. सेमाडोह या प्रेक्षणीय स्थळाबरोबर तिथले अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पही प्रसिद्ध आहेत. परंतु अलीकडच्या काळात मेळघाट हे क्षेत्र केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात कुप्रसिद्ध झाले ते आदिवासींच्या कुपोषणाबाबत. स्वराज्यातील कायद्यांचा विपरीत परिणाम म्हणून हातातला दुधाचा व्यवसाय गमावलेल्या गवलान जमातीच्या भूमिहीन, बेघर व निरक्षर असलेल्या निराधार लोकांची अवस्था या कुपोषित आदिवासीपेक्षा फारशी वेगळी नाही. पशुधनच नष्ट झाले म्हणून जंगलात फिरणेही बंद झाले. आता गवलान जमात केवळ मेळघाटातल्या डोंगरदऱ्यांतील वाडय़ा-वस्त्यांवर विखुरलेली आहे. रोजंदारीवर मिळेल ते मजुरीचे, कष्टाचे काम करणे किंवा गुराखी म्हणून ज्यांच्याकडे शेती आहे त्यांची गुरे राखण्याचे काम करणे हा व्यवसाय सध्या चालू आहे. शेतकऱ्यांची किंवा इतर दुग्ध व्यावसायिकांची जनावरे राखण्याची/ सांभाळण्याची कामे मिळाली तर पुरुषांपेक्षा महिलाच जास्त काम करतात. लोकोपयोगी इतर कसले कौशल्य नाही, खात्रीचे काम नाही आणि कामाचे योग्य दाम नाही अशा बिकट परिस्थितीत हा समाज अभावग्रस्तांचे जीवन जगत आहे. ही जमात मेळघाट क्षेत्र सोडून महाराष्ट्रात इतरत्र आढळत नाही. मेळघाट क्षेत्रात यांची एकूण लोकसंख्या सुमारे पंचवीस हजार असावी असा अंदाज सामाजिक व राजकीय जाणकारांचा आहे. महाराष्ट्राच्या भटक्या जमातींच्या यादीतील गवळी जमातीची तत्सम जमात म्हणून ‘गवलान’ या जमातीची नोंद आहे. मात्र केंद्र शासनाच्या ‘इतर मागासा वर्गीय’च्या यादीत गवळी जमातीची नोंद असूनसुद्धा ‘गवलान’ची नोंद केंद्राच्या मागास वर्गाच्या कोणत्याच यादीत नाही. ती तिथे दुर्लक्षित राहिलेली आहे.\nगवलान जमातीची स्वतंत्र बोलीभाषा असून तिला ‘ब्रज’ असे संबोधतात. त्यांच्यात एकूण चार गोत्र असल्याचे सांगितले गेले. १. ‘कारामांझ गोत्र’ ज्याचा अपभ्रंश ‘कस्तुरे’ असा झाला आहे. या गोत्राचे कुलदैवत चिखलदरा तालुक्यात बिबा या गावी आहे. या कुलदैवताचे नाव आहे, ‘मिठ्ठ्कुंवर तुलसा सत्ती’. (सती गेलेल्या महिलेचे नाव). २. ‘पटोरा गोत्र’ ज्याचा अपभ्रंश पाटोरकर असा झाला आहे. या गोत्राचे कुलदैवत मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यातील झलमार गावी आहे. कुलदैवताचे नाव ‘अलजी कुंवर जमुना सत्ती’ असे आहे. (हेही सती गेलेल्या महिलेचे नाव). ३. ‘मेंडकार गोत्र’ ज्याचा अपभ्रंश मेटकर असा झाला आहे. या गोत्राचे कुलदैवत ‘बिजासन माता’, मध्य प्रदेशातील होशिन्गाबादमधील सलकनपूर येथे आहे. ४. ‘मासागोला गोत्र’ ज्याचा अपभ्रंश मावसकर असा झाला आहे. चिखलदरा येथील अंबादेवी ही यांची कुलदेवता आहे. या जमातीत कृष्णजन्माष्टमीचा उत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा केला जतो.\nपरंपरेनुसार गवलान जमातीतले लग्न पाच दिवसांचे असते. त्याआधी मुलाकडून मुलीला देज देण्याची पद्धत आहे. किमान एक मण कुटकी (एक प्रकारचे धान्य), पाच किलो उडीद दाळ, दोन किलो मिरची, एक किलो गूळ व तीन किलो तूप एवढे देज तरी दिले पाहिजे. यांच्यात हुंडा पद्धती नाही. मात्र चांदीच्या दागिन्यांबाबत बोलणी होतात. तडिया (बाजूबंद), त्यावर बाखडय़ा, कोदरा (कमरपट्टा), तागली (गळ्यातली कडी), पटली (हातातल्या पाटल्या),पायात चंपक (पैंजणासारखे) आणि पिंजणी (कडे) इ. दागिन्यांबाबत बोलणी होतात. मात्र सासर व माहेर यांच्या सहकार्याने लग्नात सर्वच दागिने वधूच्या अंगावर घातले जातात.\nलग्नाच्या पहिल्या दिवशी कुलदैवताची पूजा केली जाते. नैवेद्य म्हणून कोंबडा कापून जेवण बनवले जाते. हे नैवेद्य त्याच कुळातील (म्हणजे त्याच घरातील माणसांनी) लोकांनी खायचे असते. म्हणूनच जेवल्यानंतरचे खरकटे किंवा उरलेले अन्न चांगला खड्डा करून त्यात गाड���ात. कुत्रे-मांजरेसुद्धा ते खाऊ शकणार नाहीत याची काळजी घेतली जाते.\nदुसऱ्या दिवशी नवरीच्या क्षेत्रात नवरीसाठी बारा खांबाचा मांडव आणि नवऱ्यासाठी नऊ खांबाचा मांडव तयार केला जातो. ‘खणमातीची पूजा’ म्हणजे गावाबाहेरच्या बोराच्या झाडाची व त्याच्या बुडाजवळील मातीची पूजा करून ती माती एका ‘छिबळी’मध्ये ठेवतात. (छिबळी म्हणजे साधारणपणे तीन ते चार इंच व्यासाचे बांबूच्या काडय़ाचे छोटेसे गोल उघडे भांडे.) ही अशी पूजा करण्याचा मान घरच्या जावई व मुलीचा असतो. सर्वप्रथम ही छिबळी डोक्यावर ठेवून जावई मंडपात संगीताच्या तालावर नाचतो-गातो. जंगलातले ‘बसोड’ जमातीचे लोक ढोलक व पुंगीच्या साहाय्याने संगीत देतात. जावयाचा हा नाच झाला की मग इतर नातेवाईक छिबळी डोक्यावर घेऊन फेर धरतात.\nतिसऱ्या दिवशी मुलाकडचे लोक मुलीसाठी साडी व हळद घेऊन येतात. ही साडी व हळद मिळाल्यावरच मुलगी लग्नासाठी ‘बसते’ म्हणजे लग्नासाठी तयारी दर्शविते. या दिवशी मुलीकडचे लोक ‘मंडा मारणे’चा कार्यक्रम करतात. म्हणजेच नवऱ्या मुलाची थट्टा मस्करी करतात. पाण्यात, चहात मीठ/ मिरची टाकून पाजणे, हातपाय धुण्यासाठी तिखट पाणी देणे इ.इ.\nचौथ्या दिवशी नवरा नवरीला आपापल्या मांडवात स्वतंत्रपणे हळद लावतात. मुलाकडील लोक मुलीच्या मांडवात जाऊन ‘बेली’ची (देवक खांबाची) पूजा करतात. एकमेकास आलटून पालटून आहेर केले जातात. त्यास ‘चिकट देणे’ म्हणतात. या पद्धतीत एका साडीच्या साहाय्याने अनेक महिलांना आहेर केला जातो. आपण एक साडी दिली की आपणास दुसरी येते. ही दुसरी दिली की तिसरी येते. अशा तऱ्हेने आपल्याजवळ एक साडी कायम राहते.\nपाचव्या दिवशी मुला-मुलीला मांडवात आणून आंघोळ घालतात. त्याआधी मुलीच्या भोवती महिला साडय़ा धरून आडोसा निर्माण करतात. मुलीच्या मागे तिच्या लहान बहिणीस किंवा लहान भावास बसवितात. मुलाच्या मागेही त्याचा लहान भाऊ वा बहिणीस बसवितात. मुलामुलीला ‘चिकसा’ लावून आंघोळ घालतात. चिकसा म्हणजे निरनिराळ्या पिठांचे मिश्रण, ज्यात चण्याचे पीठ आवश्यक आहे. आंघोळीनंतर नवऱ्याला लाल रंगाचा जामा आणि नवरीला लाल रंगाचे तूस (लुगडे) नेसवतात. मुलाच्या हातात कटय़ार व शिंदीचा ‘बिजना’ (पंखा) दिला जातो. आंघोळीची जागा सोडून दोघांना मांडवातल्या मोकळ्या जागेत आणले जाते. तिथे जमातीतला निवडलेला एक ‘घट्टीबच्चा’ (लग्न लावणार��� प्रौढ व अनुभवी प्रमुख माणूस) असतो. त्याने नवरा-नवरीला समोरासमोर उभे करून त्यांच्या एकमेकांच्या हाताच्या बोटांना बोटे व पायाला पाय चिटकवून हलकेच डोक्याला डोके आपटले की झाले. लग्नानंतर मुलगा मुलीच्या गळ्यात काळीपोत बांधतो. यानंतर सर्वाना लग्नाचे जेवण दिले जाते. जेवणात नांज (भात) आणि सुवारी (पुरी) असणे प्रतिष्ठेचे समजले जाते.\nलग्नानंतर पहिली चार ते पाच वर्षे मुलगा, घरजावई या नात्याने मुलीकडे राहण्याची पद्धत आहे. त्या काळात तो कष्ट करून कुटुंब सांभाळू शकतो असा विश्वास निर्माण झाला की त्याला स्वतंत्र घर करून राहण्यास परवानगी मिळते. धारणी तालुक्यातील ‘टिकली’ गावातील बहुतेक सगळ्या गवलान कुटुंबात ही पद्धत अवलंबलेली दिसते.\n‘‘लगीन काय असतं हेही माहीत नसलेल्या वयात माझं लगीन झालं. १२-१३ वर्साची असेन. काही महिन्यांनंतर उलटय़ा सुरू झाल्या. नजर लागली म्हणून नजर उतरविण्याचे अनेक प्रकार झाले. भूतबाधेच्या संशयाने या बाबाला दाखव, त्या बाबाला दाखव करत २ महिने गेले. नवस-सायासही झाले. माहेरच्यांनी डॉक्टरकडे नेले तेव्हा कळले की मी पोटुशी आहे. पोटात बाळ आहे म्हटल्यावर काहीच कळेनासे झाले. लाज वाटायची. लोकांसमोर यायलाच धीर होईना..’’ हे सांगत होत्या\n२६ वर्षांच्या मुलीची आई असलेल्या ३९ वर्षांच्या पिवसादेवी. लहान वयात लग्न केल्यामुळे तब्येतीची खूप फरफट होते. म्हणूनच मुलीचे लग्न सोळाव्या वर्षी केले,असे कौतुकाने त्यांनी सांगितले. या जमातीतील ९० ते ९५ टक्के महिला निरक्षर आहेत. यांच्या शिक्षणाचा व आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे.\nगवळी ही भटकी जमात आणि तिची तत्सम जमात गवलान यांची मेळघाटातील लोकसंख्या वीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे. पिढय़ान्पिढय़ा शेकडो वर्षांपासून वनाच्या आधाराने जगणाऱ्या गवलान जमातीला आदिवासींप्रमाणे ‘पेसा’ कायद्यानुसार वारसाहक्काचा किंवा वहिवाटीचा हक्क वनावर सांगता येतो. परंतु कायद्याचे अज्ञान, स्थानिक पंचायत व्यवस्थेची यांच्याप्रति असलेली अनास्था आणि नोकरशाहीची पोलादी चौकट यामुळे हे दुबळे लोक त्यांच्या अधिकारापासून कोसो दूर आहेत. मेळघाट क्षेत्रात विकासाचा विषय निघाला की आदिवासींचा प्राधान्याने विचार केला जातो. ते योग्यही आहे. परंतु तेवढेच मागास मात्र दुर्लक्षित राहिलेल्या या जमातीचा प्राधान्याने अभ्यास व विकास होणे मानवतेचे आणि भारतीय राज्यघटनेची ध्येयपूर्ती करणारे ठरेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\n'मला मारहाण नाही केवळ धक्काबुक्की', 'मुळशी पॅटर्न'चे दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा खुलासा\n'आजोबा आमच्यासोबत का राहत नाही', अबरामचा बिग बींना प्रश्न\nजस्टिनशी लग्न केल्यानंतर हेलीने केला नावात 'हा' बदल\nसोनालीनंतर आता 'या' अभिनेत्रीलाही झाला कॅन्सर\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\n‘गोमातेवरून काँग्रेसचे दुटप्पी राजकारण’\nमध्य प्रदेशात काँग्रेससाठी आता नाही तर कधीच नाही\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या ९ लाख कोटींच्या राखीव निधीवर सरकारचा डोळा\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nविधान परिषद उपसभापतीपद निवडणूक तूर्त नाही\nतेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना विरोधकांचे खतपाणी\nसहा तासांत पत्रीपुलाचे पाडकाम\nदुधात भेसळ केल्यास जन्मठेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/gurubaba-1134357/", "date_download": "2018-11-19T11:38:44Z", "digest": "sha1:MNZHLBJIHJG55SV26TDZ7UXLEDZBL7BJ", "length": 29810, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "गुरुबाबा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविराट कोहली ऑस्ट्रेलियात गप्प बसला तर आश्चर्य वाटेल - पॅट कमिन्स\nरिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nआज भारतीय समाजात ढोबळपणे तीन आर्थिक स्तर दिसून येतात. एक गरिबी व दारिद्रय़ाने पिचलेले सामान्य लोक जे अभावग्रस्त जीवन कसेबसे जगत असतात\nअतीव दु:ख झाले तरी ते सहन करून, जीवनाला चिकटून राहणे हा मानवाचाच नव्हे तर सबंध जीवसृष्टीचा निसर्गधर्मच आहे. त्यासाठी ईश्वरावरील वा गुरूवरील श्रद्धेची माणसाला काहीही गरज नाही आणि आपली बुद्धी गुरूकडे गहाण टाकण्याची तर मुळीच गरज नाही..\nआज भारतीय समाजात ढो���ळपणे तीन आर्थिक स्तर दिसून येतात. एक गरिबी व दारिद्रय़ाने पिचलेले सामान्य लोक जे अभावग्रस्त जीवन कसेबसे जगत असतात. दुसरे स्वत:चे घर असलेले, तुलनेने खाऊनपिऊन सुखी असलेले मध्यमवर्गीय लोक, ज्यांना मुलांचे संगोपन, शिक्षण इत्यादी अडचणी असू शकतात व तिसरे खूप समृद्ध असलेले श्रीमंत वर्गातील लोक ज्यांना अतिसंपन्नतेमुळे धनदौलत सांभाळण्याच्या व इतर अनेक चिंता असू शकतात. तसे पाहता चिंता व अडचणी सर्वानाच असतात. जगी सर्व सुखी असा कुणी नाही. म्हणजे आर्थिक स्तर चांगला किंवा वाईट कसाही असून, प्रत्येकाच्या जीवनात सामाजिक, सांसारिक, भावनिक, आरोग्यविषयक, संकटविषयक, क्लेश, दु:ख, चिंता, कमी वा जास्त प्रमाणात आज, काल ना उद्या असतातच. त्यामुळे जगात कुठल्याही क्षणी कोटय़वधी लोकांना काही मार्गदर्शन, काही आधार, दिलासा याची गरज असते आणि ही माणसे श्रद्धावंत किंवा अंधश्रद्ध असतील, तर त्यांच्या जीवनातील अडचणी, श्रद्धेच्या किंवा गोडबोलू आध्यात्मिक गुरूच्या सल्ल्याने सोडविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.\nभक्तांच्या गुरूविषयक श्रद्धा कशा असतात त्याची ही काही उदाहरणे पाहा. (१) आमचे गुरुमहाराज हे पूर्वी होऊन गेलेल्या अमुकतमुक महान संताचे अवतार आहेत किंवा ते साक्षात ईश्वराचे मानवी रूप आहेत. (२) आमच्या गुरुबाबांना आध्यात्मिक सिद्धी प्राप्त आहेत आणि ते निसर्गनियमांविरुद्ध चमत्कार करू शकतात. (३) आमचे गुरुबाबा काही होमहवन, यज्ञविधी वगैरे करून, त्याचा अंगारा वा प्रसाद देऊन, भुतेखेते व ग्रहपीडेचा बंदोबस्त करतात. मोठमोठे असाध्य रोग जे डॉक्टर बरे करू शकत नाहीत तेही ते बरे करतात. (४) आमचे गुरुबाबा जो गंडादोरा देतात तो वैदिक मंत्रांनी सिद्ध केलेला असतो. वेद व त्यातील मंत्र अपौरुषेय असल्यामुळे तो गंडा अतिशय प्रभावी व परिणामकारक असतो. (५) आमचे गुरुबाबा हे सिद्धपुरुष असल्यामुळे ते अंतज्र्ञानाने कुणाचेही मन व भविष्य जाणू शकतात. (६) ज्योतिष हे दैवी शास्त्र असून आमच्या गुरुजींसारखे चांगले ज्योतिषी पत्रिकेच्या आधारे किंवा शिवायच, कुणाचेही भविष्य जाणू शकतात.\nप्रत्येक अंधश्रद्ध मनुष्य ‘माझी (गुरूवरील श्रद्धा) ती श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नव्हेच’ असे म्हणत असतो. शिवाय आजकाल ‘अंधश्रद्धा निर्मूलनाला’ काहीशी समाजमान्यता मिळालेली असल्यामुळे, अनेक मोठे सद्गुरूसुद्धा म��हणतात की, तेसुद्धा ‘अंधश्रद्धा निर्मूलन’च करतात. ते ज्या श्रद्धांना सांभाळतात त्या खऱ्या उपयुक्त श्रद्धा असतात. प्रत्यक्षात ते एखादी अंधश्रद्धा निर्मूलन करीत असतीलही, पण त्याबरोबर दुसऱ्या चार अंधश्रद्धा, श्रद्धांच्या नावाने जोपासतात व त्यांच्या भक्तांना श्रद्धांचे लेबल लावलेल्या त्या अंधश्रद्धांच्या नादी लावतात.\nअगणित लोकांच्या जीवनातील अगणित अडचणी व चिंता, सर्व श्रद्धांच्या आधारे सोडवायचे म्हटले तर त्याबाबतच्या मार्गदर्शनाचे आध्यात्मिक मायाजाल उभे करू शकणाऱ्या चलाख गुरुबाबांना हे केवढे ‘प्रचंड मार्केट’ उपलब्ध आहे ते पाहा. लाखो माणसांना जीवनात सांत्वन हवे आहे, विश्वास हवा आहे. ही सर्व माणसे गुरुबाबांच्या मार्गदर्शन सेवेची ‘संभाव्य ग्राहक’ आहेत. शिवाय त्या मार्गदर्शनाची किंमत म्हणून रोख रुपये किंवा संपत्ती देऊन, त्यांच्यावर केलेल्या किंवा भासविलेल्या उपकारांची परतफेड करण्याबाबत ते तत्पर आहेत. हे सर्व जण गुरूंचे भक्त, श्रीभक्त बनू शकतात. त्यासाठी गुरूने आपले काही मदतनीस हाताशी बाळगून, स्वत: (न) केलेल्या चमत्कारांची प्रसिद्धी मात्र करावी लागते. भक्तांना खरा-खोटा मानसिक आधार देण्यासाठी लागणारी अंगभूत हुशारी मात्र गुरूकडे असायलाच हवी आणि एकदा गुरूला प्रसिद्धी मिळाली की, मोठमोठे सत्ताधीश, राजकारणी, मंत्रीसुद्धा त्यांच्या काही स्वार्थासाठी, भविष्य जाणण्यासाठी किंवा मुहूर्त काढण्यासाठी गुरूंकडे येतील व काय सांगावे, गुरूला सन्मान आणि सांस्कृतिक राज्य पुरस्कारही मिळवून देतील.\nसगळे गुरू आणि ज्योतिषी हे फक्त खेडवळ वा अशिक्षित माणसांना भुलवून त्यांनाच लुबाडतात असे काही नाही. चांगली शहरी व सुशिक्षित माणसेसुद्धा स्वत:च्या श्रद्धाशीलतेमुळे गुरूंच्या व त्यांच्या भक्तांच्या थापांना बळी पडतात. मोठमोठय़ा शहरांमध्ये बस्तान मांडलेल्या, काही स्वघोषित अवतार असलेल्या सद्गुरूंनी तर सुशिक्षित भक्तांच्या जणू फौजाच तयार केलेल्या दिसतात. कित्येक गुरूंनी तर गुन्हेगार गुंडांनाही पोसलेले असते. पोलीस व सरकारी अधिकारीही सद्गुरूंचे भक्त असतात. मात्र सगळ्या प्रकारच्या गुरुबाबांची जातकुळी व काम एकाच प्रकारचे असते. श्रद्धाळू लोकांचे आपापले ‘मार्केट सेगमेंट’ हेरायचे, आपल्याला काही दैवी सामथ्र्य आहे, असे सर्वा��ा सांगायचे व मग त्यांची यथेच्छ लूट करायची. गुरू जेवढा मोठा आणि प्रसिद्ध तेवढी त्याच्याकडे जास्त धनसंपत्ती जमा झालेली असते. लोकांना ती कधी कळते, कधी कळत नाही.\nआजकाल प्रत्येक लहान-मोठय़ा शहरात किंवा आसपासच्या निमशहरी किंवा ग्रामीण भागातही, आपापले आध्यात्मिक दुकान थाटून, भक्तांना बोधामृत पाजून, प्रसिद्धी मिळवून मोठे झालेले सद्गुरू, महाराज, बुवा, बापू इत्यादी गुरुबाबांची मोजणी करायची तर ती डझनाने करावी लागेल, म्हणजे जिकडे तिकडे एवढे गुरुबाबा फोफावलेत. त्यांच्यापैकी कुणी देवांचे, संतांचे अवतार असतात, कुणी चमत्कार करतात वगैरे. यांच्याकडे भक्तांच्या रांगा लागतात व त्यांच्यापैकी अनेक जण कोटय़वधी रुपयांची माया जमा करतात. अगदी टॅक्स फ्री. सारांश सद्गुरू बनणे, गुरुबाबा बनणे हा या देशात चलाख व हुशार माणसासाठी, एक उत्तम ‘बिनभांडवली धंदा’ आहे यात काही संशय नाही. पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात जर एवढे गुरुबाबा कार्यरत आहेत व अत्यंत फायदेशीर धंदा करीत आहेत, तर त्यावरून सबंध भारतभर काय परिस्थिती असेल याची कल्पना करता येईल. याबाबत विशेष हे की, असा आध्यात्मिक गुरुबाबा म्हणून धंदा करण्यासाठी तुम्हाला काही मोठे शिक्षण, ज्ञान किंवा स्वच्छ चारित्र्य असण्याचीही आवश्यकता नाही. प्रत्यक्षातले काही गुरुबाबा हे स्वत: गुन्हेगार असतात, घृणास्पद गुन्हे करून, जेलमध्ये शिक्षा भोगून, खडी फोडून आलेले असतात व तरी लोक त्यांचे पाय धरायला जातात, एवढे या देशातील लोक सश्रद्ध व धर्मशील आहेत. आमच्या देशातील अनेक गुरुबाबा तर एवढे हुशार आहेत की, प्रत्यक्षात अनेक गुन्हे करून ते पकडलेही जात नाहीत.\nअडचणी आणि चिंता तर सगळ्यांनाच असतात, पण बुद्धी वापरून त्यांच्यावर योग्य उपाय शोधण्याचे कष्ट घेण्याऐवजी, श्रद्धांच्या प्रभावामुळे आपण कुणी गुरुबाबा शोधण्याचा सोपा मार्ग स्वीकारतो; पण तोच गुरू आपल्या श्रद्धा आणखी घट्ट करतो आणि किंवा नव्या श्रद्धा रुजवतो. म्हणजे श्रद्धांमुळे गुरू येतात व गुरूंमुळे श्रद्धा वाढतात असे हे ‘दुष्टचक्र’ आहे. शिवाय एकदा कुठल्याही गुरूच्या नादी लागलेला माणूस (आणि यात भलेभले तथाकथित सुशिक्षितसुद्धा असतात.) बहुधा त्याच्या प्रभावातून कधीही बाहेर पडू शकत नाहीत. त्या दृष्टीने गुरू हे ‘अमली पदार्थाच्या व्यसनांप्रमाणेच’ असता��. एकदा गुरूकडे गेलात, की कायमचे अडकलात समजा. नंतर त्यातून सुटका नाही.याचा परिणाम असा होतो की, लोक शेती, नोकरीधंदा वगैरे करून स्वत:साठी व कुटुंबासाठी कष्टाने मिळविलेला पैसा, गुरू भेटल्यावर त्याच्या पायाशी नेऊन ओतत राहतात. त्याऐवजी लोकांना जर असे कळले की, पूजा, मंत्रतंत्र हे सर्व निरुपयोगी आहेत. कुठल्याही गुरूच्या, देवाच्या अंगारेधुपाऱ्याने आजार बरा होत नाही. ग्रहपीडा, भूतबाधा, बाहेरचे असे काहीही नसते, फलज्योतिष, हस्तसामुद्रिक ही सर्व थोतांडे आहेत. कोणतीही पूजाप्रार्थना, यज्ञ, विधी, व्रतवैकल्ये वगैरे काहीही करणे हे आपल्या सांसारिक अडचणींवर व चिंतांवर खरे उपाय असू शकत नाहीत, तर लोक गुरुरूपी दुष्टचक्रात, व्यसनात अडकायला जाणारच नाहीत. मात्र त्यासाठी आपणा सर्वापाशी असलेला विवेक व तर्कबुद्धी वापरण्याची जरूर आहे.\nईश्वरावरील व गुरूवरील श्रद्धा ही माणसाला ‘स्फूर्ती व शक्तीचा स्रोत’ असते असे श्रद्धावंतांना वाटते. आशावादी माणसाला श्रद्धेमुळे प्रोत्साहन मिळेल हे शक्य असले, तरी दुसऱ्या अनेक माणसांवर त्याचा उलट परिणाम होऊन ते आळशीही बनू शकतील. तसेच श्रद्धावंत माणसाच्या प्रयत्नात काहीसे अपयश येऊ लागले, तर त्याला ‘ते पुढील यश आपल्या नशिबातच नसावे’ किंवा ‘असेल हरी तर देईल खाटल्यावरी’ असे काही वाटून तोही अधिकच दैववादी आणि प्रयत्नशून्य बनू शकेल. स्फूर्ती व प्रोत्साहन राहील बाजूला. तसेच ईश्वर, गुरू व ज्योतिषी यांच्यावरील श्रद्धेने लोकांना ‘सांत्वन’ मिळते असे म्हणतात. तेही खरे मानले तरी त्या सांत्वनाची ते केवढी किंमत मोजत असतात ते कुणी लक्षात घेत नाही. स्वत:वर संकट परंपरा कोसळली तरी मनुष्यस्वभाव मुळात एवढा लवचीक असतो की, तो कोणत्याही परिस्थितीशी कसेबसे जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा अतीव दु:ख होते तेव्हासुद्धा ते सहन करून, जीवनाला चिकटून राहणे हा मानवाचाच नव्हे तर सबंध जीवसृष्टीचा निसर्गधर्मच आहे. त्यासाठी ईश्वरावरील वा गुरूवरील श्रद्धेची माणसाला काहीही गरज नाही आणि आपली बुद्धी गुरूकडे गहाण टाकण्याची तर मुळीच गरज नाही.\nकुठलाही गुरू आपल्या भक्तांना ‘स्वावलंबी बना’ असे कधी शिकवीत नाही, कारण ते गुरूच्या स्वत:च्या हिताचे नसते. प्रत्यक्षात समाजातील बहुतेक लहानमोठे गुरू समाजाचे एकूणच आर्थिक, भावनिक वगैरे अनेक प्रकार��े शोषण सातत्याने करीत असतात असे दिसते. म्हणून आपण बुद्धीने आपापले प्रश्न सोडवावेत, एकमेका साह्य़ करावे आणि सर्वानी शक्य तेवढे सुखी जीवन जगावे. माणुसकीची मूल्ये जपावीत, पण श्रद्धांना मात्र सोडचिठ्ठी द्यावी आणि गुरूला रामराम करून त्याच्यापासून आपली कायमची सुटका करून घ्यावी, स्वातंत्र्य मिळवावे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\n'मला मारहाण नाही केवळ धक्काबुक्की', 'मुळशी पॅटर्न'चे दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा खुलासा\n'आजोबा आमच्यासोबत का राहत नाही', अबरामचा बिग बींना प्रश्न\nजस्टिनशी लग्न केल्यानंतर हेलीने केला नावात 'हा' बदल\nसोनालीनंतर आता 'या' अभिनेत्रीलाही झाला कॅन्सर\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\n‘गोमातेवरून काँग्रेसचे दुटप्पी राजकारण’\nमध्य प्रदेशात काँग्रेससाठी आता नाही तर कधीच नाही\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या ९ लाख कोटींच्या राखीव निधीवर सरकारचा डोळा\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nविधान परिषद उपसभापतीपद निवडणूक तूर्त नाही\nतेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना विरोधकांचे खतपाणी\nसहा तासांत पत्रीपुलाचे पाडकाम\nदुधात भेसळ केल्यास जन्मठेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7/", "date_download": "2018-11-19T12:18:17Z", "digest": "sha1:KRKD2MYGC3TXLR7IY5ZGWUZYFAM2ZA7U", "length": 17927, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिक्षक दिन विशेष (प्रभात ब्लॉग) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशिक्षक दिन विशेष (प्रभात ब्लॉग)\nभारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक हा दर्जेदार समाजाचा निर्माणकर्ता आहे. लहान बालकांमध्ये देशाचा उत्कृष्ट नागरिक म्हणून परिवर्त्तन करण्याचे कार्य शिक्षकाला करायचे असते. राष्ट्रउभारणीच्या कार्यात शिक्षकांचा वाटा मोठा असतो. डॉ. राधाकृष्णन यांनी एके ठिकाण�� म्हटले आहे, “ज्या देशात निस्वार्थी, निरपेक्ष व सेवावृत्तीने कोणतेही कार्य होते. तेव्हा त्या देशातील शिक्षकच खरे सन्मानाला पात्र होतात.” आणि म्हणूनच त्यांच्या जन्मदिनी शिक्षकांचा सन्मान केला जातो.\nभारतीय संस्कृतीत वैदिक संस्कृतीने शिक्षकाला अतिउच्च स्थान दिल्याचे दिसून येते. गुरूंना देवाच्या स्थानी मानले आहे. ‘गुरुब्रम्हा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वरा:..’ ही त्याचीच प्रचीती आहे. देतो तो देव ही भावना आपल्याकडे सर्वत्र दिसून येते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज देखील आपल्या ग्रामगीतेत सांगतात कि, गुरुजींनी द्यावे ऐसे धडे, आपुला आदर्श ठेवोनी पुढे, विद्यार्थी तयार होता चहूकडे, राष्ट्र होई तेजस्वी.\nगुरूंनी किंवा शिक्षकांनी कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न करता आपल्या जवळचे ज्ञान इतरांना द्यावे ही अपेक्षा समाजाची असते आणि आपली संस्कृती देखील तसेच सांगत आली आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे, “जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळजन’. हे तर खरे गुरुचे कार्य आहे. ही वृत्ती घेऊन शिक्षकाने मार्गक्रमण करावे. याकरिता आपल्याकडे पूर्वीच्या काळात आदर्श मानली गेलेली गुरुकुल पद्धत होती. यात आश्रमात राहून गुरूच्या मार्गदर्शनात, निसर्गाच्या सानिध्यात विद्यार्थ्यांना ज्ञान, कला, क्रीडा, विद्या यांचे अध्ययन दिले जायचे. आज बदलत्या काळात शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल झाले आहेत. आज चहूबाजूंनी माहितीचा प्रचंड विस्फोट होत आहे. भौगोलिक बदल होत आहेत, नवनवे वैज्ञानिक शोध लागत आहेत. थोडक्यात सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक, आर्थिक, वैज्ञानिक व भौगोलिक असे परिवर्तन जागतिक पातळीवरच होत आहे. याची अद्ययावत माहिती आज करून घेणे गरजेचे आहे.\nपूर्वी गावात शिक्षक सांगेल तेच ज्ञान खरे अशी परिस्थिती होती. मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे काम शिक्षक करतो ही भावना होती आज मात्र ही संकल्पनाच बदलली आहे. आता विद्यार्थ्याची पाटी कोरी नाही, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. दूरदर्शन, वर्तमानपत्रे, चित्रपट, नाटकं, जाहिराती, मासिके, संगणक, मोबाईल आणि भोवतालचा परिसर यातून शिक्षकांच्या आधीच विद्यार्थ्यांना प्रचंड माहिती मिळण्याचे हे युग आहे. त्यातील कोणती माहिती विद्यार्थ्यांच्या मनःपटलावर पक्की करायची व कोणती माहिती काढून टाकायची याचे भान शिक्षकाने ठेवले पाहिजे. त्या दृष्टीने शिक्षणाचे कार्य आज खरोखरच अवघड बनत चालले आहे.\nडॉ.राधाकृष्णन नेहमी म्हणायचे, शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तक मुलांना पढवून संतुष्ट होऊ नये, तर त्यांनी विद्यार्थ्यांना स्नेह आणि आदरही दिला पाहिजे फक्त शिक्षक असून सन्मान मिळत नाही, तर हा सन्मान प्राप्त करावा लागतो असे ते म्हणायचे. विद्यार्थ्याला माहित नव्हते ते सांगणे म्हणजे शिक्षण नव्हे तर त्याने मिळविलेल्या ज्ञानाचे उपयोजन त्याने कसे करवून घ्यायचे ते सांगणे म्हणजे शिक्षण होय. त्याला योग्य आचरण करायला लावणे म्हणजे शिक्षण होय. हे आज लक्षात घेणे गरजेचे आहे.\nशिक्षक म्हटले कि आपल्याला आठवते, रंजल्या गांजल्या समाजाला उन्नती अवस्थेला नेण्यासाठी प्रयत्न करणारे, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे हा मंत्र देणारे संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, एकनाथ, बहिणाबाई, रामदास हे देखील त्या अर्थाने गुरूच होय. शिक्षणापासून वंचित असलेल्या बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या न्याय व हक्कासाठी झगडणारे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, दीन-दलितांच्या शिक्षणाची प्रेरणा बनणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आदिवासींच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या अनुताई वाघ असेल वा घरातील भांडी विका पण मुलाबाळांना शिक्षण द्या म्हणणारे, लोकभाषेतून, कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन करणारे संत गाडगे महाराज व तुकडोजी महाराज यांना तर चालते बोलते विद्यापिठाच म्हणावे लागेल. आज समाजाला खरोखर गरज आहे अशा शिक्षकांची. भ्रष्टाचार, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, अन्याय, अत्याचार या सर्वांची पाळेमुळे उखडून टाकण्यास समर्थपणे उभे राहणारे विद्यार्थी या राष्ट्राच्या प्रगतीसाठी घडविणारे शिक्षक गरजेचे आहे.\nमहाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील १९ जिल्ह्यात जवळपास सातशे गावांमध्ये काही बदल घडवू पाहणारे, ग्रामीण भागाचा कायापालट वा परिवर्तन घडवून आणण्याची जिद्द असलेले जवळपास साडेतीनशे तरुण गावाच्या ‘विकासाचा मार्ग शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या मधून जातो’ याची जाण ठेवून प्रशासन, महाराष्ट्रातील प्रतिथयश उद्योजक, सामजिक संस्था व गावकऱ्यांच्या सहकार्याने ���ावे बदलण्याचा, सक्षम, स्वयंपूर्ण व आदर्श नवा ग्रामीण महाराष्ट्र बनविण्याचा भाग बनू पाहत आहेत.\nगावातील शैक्षणिक सुविधांचा दर्जा, अध्यापनाच्या नव्या पद्धती, कला, क्रीडा, साहित्य यासह सर्वांगीण विकासाची क्षमता असलेली ग्रामीण भागात नवी पिढी घडविण्यासाठी गावात राहून, विद्यार्थी, तरुण यांच्या सोबत शाळेच्या व्यतिरिक्त वेळेत देखील संवाद साधत आहे. ‘आज समाजात सर्वच बिघडलं आहे’ असा सूर असलेल्या काळात या सर्व मिणमिणत्या काजव्यांना घेऊन ग्राम परिवर्तनाची लढाई लढतोय. हे ग्राम प्रगतीचे पाऊल असेच पुढे पडत राहण्याच्या उद्दिष्टाने आजचा शिक्षक दिन चिंतन दिन म्हणून साजरा करून समाजात आपले स्थान सर्वांत उंच बनविण्यासाठी आपण सर्वच कार्यरत व कटिबद्ध राहू हीच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना आदरांजली ठरेल.\n– निकेश आमने, यवतमाळ\n(लेखक महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातंर्गत मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक म्हणून यवतमाळ जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यांचे शिक्षण एम.ए. अर्थशास्त्र विषयात झालेले आहे.)\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article‘स्त्री’ चित्रपट ठरतोय हीट\nNext article‘गाव गाता गजाली’ पुन्हा येणार\nआदिवासी महानायक बिरसा मुंडा (प्रभात ब्लॉग)\nट्रेंड ‘फॉरेन डेस्टिनेशन वेडींग’चा\nनाविन्याचा शोध घेणारा शैक्षणिक शास्त्रज्ञ संदीप गुंड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1-%E0%A4%AE%E0%A4%B9/", "date_download": "2018-11-19T12:21:13Z", "digest": "sha1:JIE4UIC3HX3LRKN33JRK6TLML4F7YFJW", "length": 7546, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सागरिकाच्या “वक्रतुंड महाकाय” गाण्यात ऋषी सक्सेना, रिचा अग्निहोत्री ही नवी जोडी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसागरिकाच्या “वक्रतुंड महाकाय” गाण्यात ऋषी सक्सेना, रिचा अग्निहोत्री ही नवी जोडी\n“वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ….” गणेशोत्सव अगदी उंबरठ्यावर आहे आणि सागरीकाने महाराष्ट्राच्या या लाडक्या गणरायाचं स्वागत याच शब्दात केलं आहे. सागरिका म्युझिकने “वक्रतुंड महाकाय” या खास गाण्याचा व्हिडीओ गणेशोत्सवानिमित्त सोशल मीडियावर नुकताच लाँच केला आहे. या व्हिडिओच दिग्दर्शन सागरिका दास यांनी केले आहे. मराठी संगीत क्षेत्रात���ल दोन आघाडीच्या आणि रसिक प्रेक्षकांच्या लाडक्या अवधूत गुप्ते आणि आदर्श शिंदे या दोघांच्या दमदार आवाजात हे गीत संगीतबद्ध करण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये ‘काहे दिया परदेस’ फेम ऋषी सक्सेना आणि ‘घाडगे आणि सून’मधील रिचा अग्निहोत्री आणि नवोदित कलाकार निरंजन जोशी यांनी आपली उत्तम अदाकारी दाखवली आहे.\nलगबग चालली, सारखं गोड अविट चालीचं सुपरहिट गीत देणाऱ्या सुहित अभ्यंकर ने हे गीत संगीतबद्ध केलं आहे. पारंपरिक ढोल, ताशा, तुतारी या वाद्यांसोबत गिटारचा सुंदर मिलाफ या गाण्यात आहे. नचिकेत जोग यांनी गाण्याचे साधेसोपे, अर्थपूर्ण आणि आजच्या परिस्थितीला साजेशे असे शब्द लिहिले आहेत.\nसागरिका म्युझिकच्या ऑफिशिअल युट्युब चॅनेलवर आपल्याला हा व्हिडीओ पाहता येईल\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article‘समलैंगिकता’ हा गुन्हा नाही : सर्वोच्च न्यायालय\nNext articleकोळपेवाडी दरोड्यातील सात संशयित ताब्यात\nतैमूरच्या एका फोटोची किंमत तुम्हाला माहितीये का\nइमरान हाश्‍मी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n#फोटो : दीपवीरच्या लग्नाचे आणखी फोटो व्हायरल\nबॉलिवूडमध्ये लवकरच अहान शेट्टीची एन्ट्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/sub-committee-for-world-class-education/articleshow/65774390.cms", "date_download": "2018-11-19T12:30:26Z", "digest": "sha1:3EZUXZM3PM4PLTFMYBOURY2I65Q2LZE3", "length": 13758, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: sub-committee for world-class education - जागतिक दर्जाच्या शिक्षणासाठी उपसमिती | Maharashtra Times", "raw_content": "\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nजागतिक दर्जाच्या शिक्षणासाठी उपसमिती\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nउच्च शिक्षणाच्या क्षेत्रात जागतिक दर्जाच्या २० संस्थांना मान्यता देण्यासाठी, तसेच राज्यात जागतिक दर्जाच्या इन्स्टिट्यूट ऑफ इमिनन्स डिम्ड टू बी युनिव्हर्सिटीज स्थापन करण्यासाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देता याव्यात याकरिता राज्य मंत्रिमंडळाच्या मुंबईत मंगळवारी झालेल्या बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठित करण्यात येणार आहे.\nदेशातील युवकांना जागतिक दर्जाचे उच्च शिक्षण मिळण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात क्रांतिकारी सुधारणा करण्यात येत आहेत. त्यानुसार देशात अस्तित्वात असलेल्या सार्वजनिक आणि खासगी संस्थांबरोबरच नवीन खासगी संस्थांमधून जागतिक दर्जाच्या २० संस्थांना इन्स्टिट्यूट ऑफ इमिनन्स म्हणून मान्यता देण्यात येणार आहे. त्यानुसार सार्वजनिक क्षेत्रातील १० व खाजगी क्षेत्रातील १० उच्च शिक्षण संस्थांना जागतिक दर्जाच्या शिक्षण व संशोधन संस्थांप्रमाणे सक्षम बनविण्यासाठी आवश्यक विनिमय यंत्रणा उभी करण्यात येत आहे. यामुळे सामान्य नागरिकांना देशातच जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध होऊ शकणार आहे.\nअशा प्रकारच्या संस्था महाराष्ट्रात निर्माण होण्यासाठी त्यांना आवश्यक असणाऱ्या विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार मंजूर प्रादेशिक योजनेखाली या संस्था कोणत्याही जमिनीवर स्थापन करता येणार असून त्यांना ग्रॉस प्लॉट एरियावर एक इतका चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मिळणार आहे. मात्र, चटई क्षेत्राबाबतच्या निकषांची ठराविक कालावधीत पूर्तता न केल्यास वाढीव वापरलेल्या चटई क्षेत्र निर्देशांकावर बाजारमूल्य आकारणी व दंड आकारण्यात येणार आहे.\nकृषी जमीन धारण करण्यासाठी असलेल्या कमाल मर्यादेतून या संस्थांना सवलत देण्यात येईल. तसेच अशा संस्थांना वेगळ्या बिगरशेती परवानगीची आवश्यकता राहणार नाही. विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी शेतजमीन खरेदी करण्यास विद्यापीठाच्या प्रवर्तकांना मुभा राहील, मात्र ही जमीन कुळवहिवाट व शेतजमीन कायद्यानुसार अधिसूचित करून घेणे आवश्यक राहील. या संस्थांना कोणत्याही प्रकारच्या मुद्रांक शुल्क माफीची सवलत मिळणार नाही. या संस्थांचा इन्स्टिट्यूट ऑफ इमिनन्स डिम्ड टू बी युनिव्हर्सिटीज हा दर्जा रद्द झाल्यास त्यांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा रद्द करण्यात येतील, असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nपुरुष दिन: असा असतो 'परफेक्ट मॅन'\nसंगमनेरमध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस\nफूड टुरिझममध्ये नवा ट्रेंड\nअमृतसर हल्लाः संशयिताना लवकरच ताब्यात घेणारः पंजाब मुख्यमंत्\nपुणे पोलिसांची BJPला MP निवडणुकीत मदत: सचिन सावंत\nदिल्लीः जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन\nisha ambani: लग्नानंतर ईशा अंबानी ४५२ कोटींच्या बंगल्यात राह...\nबछड्यांच्या मृत्यूनंतर रवीना टंडन संतापली\nchildren's day 2018: असा आहे 'बाल दिना'चा इतिहास\nभाजप-मनसेत रंगलं कार्टून वॉर\nMaratha Reservation: मागासलेपण सिद्ध करण्याची कसोटी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nजागतिक दर्जाच्या शिक्षणासाठी उपसमिती...\n‘मोदीपट’ दाखवण्याची शाळांना सक्ती...\nआणखी एका लुटीचा प्रयत्न फसला होता......\nराम कदमांविरुद्ध न्यायालयात याचिका...\nडीजेवर पूर्ण बंदी घातली आहे का\n'कोरेगाव भीमा प्रकरणी कोणतीही समिती नाही'...\n२०३० पर्यंत टोलमुक्ती नाहीच, सरकारचे स्पष्टीकरण...\nअंधेरीत इंडस्ट्रियल इस्टेटला भीषण आग...\nकोरेगाव-भीमा हिंसा पूर्वनियोजित; अहवालात ठपका...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A9%E0%A5%AA_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-11-19T12:01:57Z", "digest": "sha1:ED5VHVSZ3FYPKOT743PDFAS7GKXFO24I", "length": 5130, "nlines": 197, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९३४ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९३४ मधील मृत्यू\n\"इ.स. १९३४ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०८:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/each-childs-school-survey-19080", "date_download": "2018-11-19T12:38:29Z", "digest": "sha1:AIXWOPRFGZIEITMT4N4ZP4DOSUKWFUOR", "length": 12769, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Each child's school survey शाळेतील प्रत्येक मुलाचे सर्वेक्षण | eSakal", "raw_content": "\nशाळेतील प्रत्येक मुलाचे सर्��ेक्षण\nमंगळवार, 6 डिसेंबर 2016\nशिक्षणावरील खर्च मुरतोय कुठे ते पाहण्यासाठी देशव्यापी अभियान\nनागपूर - देशात शालेय शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा तसेच विद्यार्थिनीचा शैक्षणिक स्तर नेमका काय आहे हे तपासण्यासाठी देशव्यापी सर्वेक्षण हाती घेतले जाणार आहे. सरकार शिक्षणावर प्रचंड खर्च करत असताना या निधीचा उपयोग योग्य रीतीने होतो आहे काय हे पाहणे हा या मोहिमेमागचा प्रमुख उद्देश असेल.\nशिक्षणावरील खर्च मुरतोय कुठे ते पाहण्यासाठी देशव्यापी अभियान\nनागपूर - देशात शालेय शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा तसेच विद्यार्थिनीचा शैक्षणिक स्तर नेमका काय आहे हे तपासण्यासाठी देशव्यापी सर्वेक्षण हाती घेतले जाणार आहे. सरकार शिक्षणावर प्रचंड खर्च करत असताना या निधीचा उपयोग योग्य रीतीने होतो आहे काय हे पाहणे हा या मोहिमेमागचा प्रमुख उद्देश असेल.\n\"प्रथम'सारख्या स्वयंसेवी संस्था पहाणी करून मुलांच्या शैक्षणिक प्रगतीचा लेखाजोखा सादर करत असतात; पण सरकाला शिक्षण पुरवण्यात काही त्रुटी दिसताहेत काय हे पाहण्याची गरज वाटत असून, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणवत्तेचा स्तर नेमका काय आहे हे आता सरकार पाहणार आहे. भारतातील सर्व राज्यांना या संदर्भातल्या सूचना पाठवण्यात येणार असून, शिक्षण विभागाचे प्रगतिपुस्तक या निमित्ताने तयार केले जाणार आहे. या पुढे शिक्षकांनाही त्यांच्या गुणवत्तेच्या तपासणीला सामोरे जावे लागणार आहे. नोकरी सुरू असतानाच आधुनिक प्रवाहांचे तसेच ते विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोचवता यावे याचे प्रशिक्षण दिले जाईल.\nकेंद्र सरकार प्राथमिक शिक्षणावर 40 हजार कोटी रुपये खर्च करते. राज्य सरकारांतर्फे शालेय शिक्षणावर होणारा खर्च मोठा आहे. भारत हा तरुणांचा देश असल्याने येथील \"डेमोग्राफीक डिव्हिडंड' हा अत्यंत महत्त्वाचा मुद्या आहे. भावी पिढीवर होणारा कोणताही खर्च अनाठायी ठरू नये याची काळजी घेणे सरकारला आवश्‍यक वाटते आहे. त्यामुळेच प्रत्येक मुलामुलीचा स्तर आता तपासला जाणार आहे. ही चाचणी शिक्षकांतर्फे केली जाणार आहे. मात्र, त्याचवेळी निष्पक्ष स्वायत्त संस्थेचीही देखरेख असेल. भारतात आता दर एक किलोमीटरवर शाळा आहे. ग्रामीण भागातील 27 टक्‍के विद्यार्थी खासगी शाळांत जातात तर शहरी भागात हे प्रमाण 50 टक्‍क्‍यांवर गेले आहे. मात्र, तरीही खासगी किंवा सरकारी शाळेत मुलांना योग्य शिक्षण दिले जात नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सरकारने त्यामुळेच ही पाहणी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी \"सकाळ'ला सांगितले.\nभारताच्या ग्रामीण भागात सामान्य कुटुंबेही उत्पन्नातला 27 टक्‍का पैसा शालेय मुलांच्या खासगी शिकवण्यांवर खर्च करत असतात. नववीत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे असल्याने पाचवी आणि आठवीत परीक्षा घ्यायलाच हवी, असा निर्णय या आगादेरच घेतला गेला आहे. मात्र आता प्रत्येक विद्यार्थ्याला नेमके येते तरी काय हे पाहण्यासाठी सर्वेक्षणाचा निर्णय अपरिहार्य ठरला असल्याचे जावडेकर म्हणाले. या राष्ट्रीय पाहणीत देशतील शिक्षणाचा एकूण स्तर लक्षात येईल. पाहणीचे स्वरूप काय असावे, याबाबत राज्यांकडून प्रस्ताव मागवण्यात येत आहेत.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/blind-student-created-greeting-card-in-braille-script/41282/", "date_download": "2018-11-19T11:48:34Z", "digest": "sha1:JJPYJ6ZDDBVXYHWOWYIPYAMPNZPO2QIA", "length": 10554, "nlines": 94, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Blind student created greeting card in Braille script", "raw_content": "\nघर महाराष्ट्र नेत्रहिन विद्यार्थ्यांनी बनवली ब्रेल लिपीत शुभेच्छापत्रे\nनेत्रहिन विद्यार्थ्यांनी बनवली ब्रेल लिपीत शुभेच्छापत्रे\nविद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मेणपणत्या, शुभेच्छापत्रांना पंढरपूरसह परिसरातील गावांतून चांगली मागणी आहे.\nनेत्रहिन विद्यार्थ्यांनी बनवली ब्रेल लिपीत शुभेच्छापत्रे\nलायन्स क्लब संचलित निवासी अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी दीपावलीनिमित्त विक्रीसाठी मेणपणत्या, खास ब्रेल लिपीतील शुभेच्छा पत्रे तयार केली आहेत. १५ वर्षांपासून या शाळेमध्ये हा उपक्रम राबवला जात आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मेणपणत्या, शुभेच्छापत्रांना पंढरपूरसह परिसरातील गावांतून चांगली मागणी आहे. बाजारातही पणत्या शुभेच्छापत्रे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शहरातील अनेक कुटुंबीय अंधशाळेतील मुला-मुलींनी तयार केलेल्या खास ब्रेल लिपीतील शुभेच्छापत्रे, मेणपणत्यांना विशेष पसंती देत आहेत.\nहेही वाचा – आदिवासी विद्यार्थ्यांच्या ‘मिशन शौर्या’पुढे एव्हरेस्ट ठेंगणे\nविद्यार्थ्यांनी दोन हजार शुभेच्छापत्रे बनवले\nविद्यार्थी महिनाभरापासून मेणपणत्या, शुभेच्छापत्रे तयार करण्याचे काम करत होते. त्या तयार झाल्यानंतर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले. यंदा प्रत्येकी दहा रुपयांना शुभेच्छापत्रे तर ५० रुपये देणगी मूल्यावर एक डझन मेणपणत्यांचे पाकीट उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी दोन हजार शुभेच्छापत्रे, एक हजार पाकीट मेणपणत्या बनवल्या आहेत. ब्रेल लिपीतील शुभेच्छापत्र असल्याने नागरिकांना पोस्ट खात्यामार्फत टपाल तिकीट न लावता ते विनामूल्य पाठवता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या कलेस वाव मिळावा या उद्देशाने शहरवासीयांसह विविध संस्था, समाजातील मान्यवर व्यक्ती मेणपणत्या, शुभेच्छापत्रे खरेदी करत आहेत. मुख्याध्यापिका सुजाता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिणी घोडके यांच्यासह शिक्षकांनी विद्यार्थ्यांना याचे प्रशिक्षण दिले.\nहेही वाचा – डोंबिवलीत विद्यार्थीनीच्या अपहरणाचा डाव फसला\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nअवनी वाघिणीवरुन राहूल गांधीची भाजपवर सडकून टीका\nधनत्रयोदशीच्या मुहूर्तावर पतंजलीने लॉन्च केले ‘परिधान’\n‘तर अटलजींनीही राम मंदिराचे दर्शन घेतले असते’\nराज्यातील कॉम्प्युटर ऑपरेटर्सचा ‘ट्विट मोर्चा’\nदिग्विजय सिंह यांना बदनाम केले जातोय – सचिन सावंत\nशहीद जवानाला कन्यारत्न, पाक हल्ल्यात आले होते वीरमरण\nन्यायालयात टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत आरक्षण द्या – शिवसेना\nसर्व्हर डाऊन; अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी केली मुदत वाढीची मागणी\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nहिवाळी अधिवेशन : ठग्स ऑफ महाराष्ट्र विरुद्ध गँग्स ऑफ वासेपूर\nओला-उबरच्या मोर्चाला पोलिसांनी लावला ब्रेक\nविरोधकांच्या बॅनरमधून सरकारची ठगबाजीची चार वर्ष\nसोनाक्षी म्हणते उत्तम आरोग्यासाठी फिटनेस महत्वाचा\nइंदिरा गांधी जयंती विशेष दुर्मिळ छाया���ित्रे\nलग्नानंतर रणवीर-दीपिका मुंबईत दाखल\nहे व्हिडिओ गेम्स एकदा तरी खेळाच\nSBI १ डिसेंबरपासून बदलणार हा नियम\n‘भाभीजी घर पर है’ फेम सौम्याचे खास क्षण\nउत्तम आरोग्यासाठी हे कराच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/fastest-to-4000-odi-runs-in-a-particular-country-fewest-innings-78-virat-kohli-in-india-91-ab-de-villiers-in-south-africa-92-sachin-tendulkar-in-india-100-ms-dhoni-in-india-103-d/", "date_download": "2018-11-19T11:29:02Z", "digest": "sha1:D3A4ENJ5QQUFFFNL7ZOADR3LN4LWN3LR", "length": 7024, "nlines": 72, "source_domain": "mahasports.co.in", "title": "कोहलीच कोहली... एबी डिव्हीलियर्स, सचिनचे विक्रम एका दमात मोडले", "raw_content": "\nकोहलीच कोहली… एबी डिव्हीलियर्स, सचिनचे विक्रम एका दमात मोडले\nकोहलीच कोहली… एबी डिव्हीलियर्स, सचिनचे विक्रम एका दमात मोडले\nविशाखापट्टनम | भारत विरुद्ध विंडीज कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात कोहलीने वन-डेत भारतात ४ हजार धावा करण्याचा पराक्रम केला आहे.\nत्याने केवळ ८१ सामन्यात भारतात ५९.८९च्या सरासरीने ४०१३ धावा केल्या आहेत. यापुर्वी केवळ सचिन तेंडूलकर आणि एमएस धोनी यांनाच ही कामगिरी करता आली आहे.\nसचिनने १६४ सामन्यात ४८.११च्या सरासरीने ६९७६ धावा केल्या आहेत तर धोनीने १२४ सामन्यात ५६.२६च्या सरासरीने ४३९० धावा केल्या आहेत.\nभारतात जलद ४ हजार धावा करणारे फलंदाज (डाव)\nवनडेत सर्वात जलद कोणत्याही देशात ४ हजार धावा करणारे खेळाडू (डाव)\n७८- विराट कोहली, भारत\n९१- एबी डिव्हीलिर्स, दक्षिण आफ्रिका\n९२- सचिन तेंडूलकर, भारत\n१००- एमएस धोनी, भारत\n१०३- डीन जोन्स, आॅस्ट्रेलिया\n–पहिल्यांदाच आजी-माजी कर्णधार कोहली-धोनीबद्दल असे घडले\n–वयाच्या १५ वर्षी सचिनने जी ड्रेसिंगरुम शेअर केली तिथे ३० वर्षांनी करणार ही गोष्ट\n–असे एक कारण ज्यामुळे युवराजचा २०१९ विश्वचषकातील पत्ता होणार कट\nकसोटीत त्रिशतक करणारा पहिला भारतीय बनण्याची सेहवागने आधीच केली होती भविष्यवाणी\nमुंबईकर क्रिकेटर पाकिस्तानला नडला, न्यूझीलंडला कसोटीत मिळवून दिला शानदार विजय\nराजमाता जिजाऊ संघ शिवाई प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेत विजेता\nस्टार प्रिमीयर लीग 2018 क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाला विजेतेपद\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पात्रता फेरीतील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात\nपिकलबॉल सुपर कप स्पर्धेत एकता, स्मॅशर्स अंतिम सामन्यात समोरा��मोर\nचेन्नईच्या कार्तिक, राघुलला युरो, एलजीबी-4 चे जेतेपद\nपुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक\nकबड्डीपटूच्या जिद्दीला सलाम, अपंगत्व असतानाही कबड्डी खेळणारा महारथी\nपहिल्या टी२० सामन्यात अशी असेल टीम इंडिया\nटी२० मालिका सुरू होण्यापुर्वी ही आकडेवारी तुम्हाला नक्की माहित हवीच\nपुढच्या ४८ तासांनी रोहितचे नाव टी२०मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार\n ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच\nअशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल\nत्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर\nअसे टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले\nमहास्पोर्ट्सचे अजित दादांना खुले पत्र\nक्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्मा सज्ज\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- मराठवाड्याचा सुपूत्र\n या सामन्यांत झाले तब्बल १५ खेळाडू LBW आऊट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-11-19T12:06:30Z", "digest": "sha1:AQOQMLUJLFDGD4TFIDSXYVHTXXCP7U5B", "length": 8167, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे – तेजस्विनीची माहिती आता “ऑनलाईन’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे – तेजस्विनीची माहिती आता “ऑनलाईन’\nपुणे – पुणे महानगर परिवहन मंडळाच्यावतीने (पीएमपीएमएल) दोन महिन्यांपुर्वी खास महिलांसाठी तेजस्विनी बससेवा सुरू करण्यात आली. मात्र, त्याबद्दलच्या वेळापत्रकाची माहिती संकेतस्थळावर न दिल्याने महिला वर्गामध्ये नाराजी होती. याविरोधात अनेक तक्रारी पीएमपीकडे आल्या, याची दखल घेऊन प्रशासनाने संकेतस्थळ अद्ययावत केले असून बसचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामुळे महिलांना तेजस्विनीबाबतची सर्व माहिती ऑनलाईन पाहायला मिळणार आहे.\nजागतिक महिला दिनी पीएमपीकडून खास महिलांसाठी तेजस्विनी गाडीची सुरवात करण्यात आली. नव्याने सुरू केलेल्या या बसला महिलावर्गाचा अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद मिळाला. मात्र, तेजस्विनीचे वेळापत्रक पीएमपीच्या संकेतस्थळावर नसल्याने या बस केव्हा आणि कुठल्या मार्गावरून येतात हे महिलांना माहिती होत नव्हते. सध्या एकूण 10 मार्गांवर 32 बसेसमार्फत तेजस्विनीची सेवा दिली जात आहे. ��ा मार्गांवर दररोज 236 फेऱ्या होत असून शेकडो महिलांना या सेवेचा लाभ होत आहे. दैनंदिन प्रवास करणाऱ्या महिलांना संबंधित मार्गावरील बसेसच्या वेळा आता माहिती झाल्या आहेत. पण याच महिलांना इतर मार्गावर जायचे असल्यास त्याबाबत माहिती मिळत नसायची. तसेच कधीतरी बसने प्रवास करणाऱ्या महिलाही वेळापत्रकाबाबत अनभिज्ञ राहायच्या. तेजस्विनी सेवा सुरू होऊन दोन महिने उलटले, तरी प्रशासनाने या बसेसचे वेळापत्रक संकेतस्थळ तसेच ई-कनेक्‍ट ऍपवर टाकलेले नव्हते. ते फक्त मुख्य बसस्थानके, आगार आणि मुख्य कार्यालयातच पाहायला मिळते. यामुळे याविरोधात अनेक तक्रारी पीएमपीकडे आल्या होत्या. त्याची दखल घेऊन प्रशासनाने तेजस्विनीचे वेळापत्रक संकेतस्थळावर टाकले आहे. यामुळे महिलांना आता बसबाबतची माहिती ऑनलाईन पीएमपीच्या www.pmpml.org या संकेतस्थळावर पाहायला मिळणार असल्याने महिलावर्गाने याचे स्वागत केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवडगाव-कातवी नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण राखीव\nNext articleकार्यक्रमातील मानपानावरुन पदाधिकारी-अधिकारी आमने सामने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/enrichment-of-everyones-life-due-to-education-balasaheb-thorat/", "date_download": "2018-11-19T11:30:58Z", "digest": "sha1:RT4ZYJZH52KRMLRDPXHOI67YTTUHUG4W", "length": 8981, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिक्षणामुळे प्रत्येकाच्या जीवनात समृध्दी - आ. बाळासाहेब थोरात", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशिक्षणामुळे प्रत्येकाच्या जीवनात समृध्दी – आ. बाळासाहेब थोरात\nअहमदनगर : फुले, शाहु, आंबेडकरांची विचारधारा लाभलेल्या महाराष्ट्रात सह्याद्री शिक्षण संस्थेने अनेक गुणवंत विद्यार्थी महाराष्ट्राला दिले आहेत.यामध्ये जनता विद्यालयाची वाटचाल ही कायम उल्लेखनीय राहिली आहे.जागतिकीकरणात शिक्षणाचा परिघ आणखी वाढविणे गरजेचे असून शिक्षणामुळे प्रत्येकाच्या जीवनात समृध्दी आली असल्याचे गौरवोद्गार माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.\nसंगमनेर तालुक्यातील वडगांव पान येथे डी.के. मोरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आ.डॉ.सुधीर तांबे हे होते. यावेळी परिसस्पर्श या स्मरणिकेचे प्रकाशन तसेच या शाळेच्या माजी मुख्याध्यापकांचा सत्कार ही मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.आमदार थोरात म्हणाले की, सह्याद्री संस्थेच्या उभारणीत स्व.सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात,दत्ताजी मोरे यांसह जुन्या पिढीतील धुरिणांचे मोठे योगदान राहिले आहे.ग्रामीण भागात खेडोपाडी विद्यालये सुरु झाल्याने अनेक विद्यार्थी विशेषत: विद्यार्थीनींनी शिक्षण घेतले.\nया संस्थेने व शाळेने अनेक गुणवंत विद्यार्थी रायाला दिले.शिक्षणापासून ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबात समृध्दी आली आहे.जागतिकीकरणात शिक्षणाचा परिघ वाढून संशोधन क्षेत्रात विद्यार्थ्यांनी गेले पाहिजे. संगमनेर तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या गुणवत्तेमुळे रायात आपला शैक्षणिक केंद्र म्हणून नवा लौकीक निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांंनी मानवता हा धर्म जोपासला पाहिजे.\nसमानता हा देशाच्या प्रगतीचा मुख्य पाया असून आपला देश, राय, तालुका परिसर यांचा समृध्द इतिहासाचा अभिमान बाळगला पाहिजे. प्रतापराव मोरे यांनी संस्थेच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले असून जनता विद्यालयाने आपली शैक्षणिक गुणवत्तेतून मोठी ओळख निर्माण केली असल्याचे ते म्हणाले.\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nटीम महाराष्ट्र देशा- जगाला वंदनीय असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केल्याच्या कारणावरून विद्यार्थ्याला…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मि��ालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/rcbs-umesh-yadav-takes-his-100th-ipl-wicket-in-100th-match/", "date_download": "2018-11-19T11:46:06Z", "digest": "sha1:LIWPOZCQX5XACWDG5UOEXSTGHLMD3BRS", "length": 8224, "nlines": 70, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आयपीएलमध्ये पहिल्यांदाच जुळून आला असा योगायोग", "raw_content": "\nआयपीएलमध्ये पहिल्यांदाच जुळून आला असा योगायोग\nआयपीएलमध्ये पहिल्यांदाच जुळून आला असा योगायोग\nबेंगलोर | भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा स्टार कर्णधार एमएस धोनीने काल आपल्या संघाला आयपीएलमध्ये एकहाती सामना जिंकून दिला. अगदी शेवटपर्यंत मैदानावर रहात त्याने षटकार खेचून विजय साकारला.\nयाबरोबर त्याने असा एक विक्रम केला आहे जो जगात आजपर्यंत कुणालाही जमला नाही. त्याने कर्णधार म्हणून टी२०मध्ये ५००० धावांचा टप्पा पार केला आहे.\nयाच सामन्यात एका खेळाडूने खास विक्रम केला. तो खेळीडू म्हणजे उमेश यादव. आयपीएलचा १०० वा सामना खेळत असलेल्या यादवने १००व्या सामन्यात १०० वी विकेट घेतली.\nया सामन्यात ४ षटकांत २३ धावा देत त्याने १ विकेट घेतली. त्याने घेतलेली ही विकेटही खास होती. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या सुरेश रैनाला त्याने ६व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बाद केले.\nउमेश यादवने कसोटीत ९९, टी२०मध्ये १, वनडेत १०२ तर आय़पीएलमध्ये १०० विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमधील १०० विकेट त्याने दिल्ली, बेंगलोर आणि कोलकाता या संघाकडून घेतल्या आहेत.\n#मराठी आयपीएलमध्ये १०० विकेट्स घेणारे खेळाडू.. pic.twitter.com/Fybb88Kj33\nआयपीएलमध्ये १०० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेणारा तो केवळ १२वा खेळाडू ठरला आहे.\n–भारतीय संघातील या दोन मित्रांचं मराठीतील संभाषण नक्की पहा\n–कसोटी क्रिकेट चाहत्यांसाठी हे आहे नाराज करणारे वृत्त\n– सामना पराभूत झाला म्हणून काय झाले, त्याने जिंकली चाहत्यांची मने\n–टाॅप ७- आयपीएलमध्ये या खेळाडूंनी अर्ध्यातच सोडले कर्णधारपद, संघाचे पुढे काय झाले पहाच\n–सामना पराभूत झाला म्हणून काय झाले, त्याने जिंकली चाहत्यांची मने\n–आमदार चषक कबड्डी स्पर्धेत एअर इंडिया सलामीलाच कोलमडली\nकसोटीत त्रिशतक करणारा पहिला भारतीय बनण्याची सेहवागने आधीच केली होती भविष्यवाणी\nमुंबईकर क्रिकेटर पाकिस्तानला नडला, न्यूझीलंडला कसोटीत मिळवून दिला शानदार विजय\nराजमाता जिजाऊ संघ शिवाई प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेत विजेता\nस्टार प्रिमीयर लीग 2018 क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाला विजेतेपद\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पात्रता फेरीतील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात\nपिकलबॉल सुपर कप स्पर्धेत एकता, स्मॅशर्स अंतिम सामन्यात समोरासमोर\nचेन्नईच्या कार्तिक, राघुलला युरो, एलजीबी-4 चे जेतेपद\nपुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक\nकबड्डीपटूच्या जिद्दीला सलाम, अपंगत्व असतानाही कबड्डी खेळणारा महारथी\nपहिल्या टी२० सामन्यात अशी असेल टीम इंडिया\nटी२० मालिका सुरू होण्यापुर्वी ही आकडेवारी तुम्हाला नक्की माहित हवीच\nपुढच्या ४८ तासांनी रोहितचे नाव टी२०मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार\n ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच\nअशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल\nत्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर\nअसे टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले\nमहास्पोर्ट्सचे अजित दादांना खुले पत्र\nक्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्मा सज्ज\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- मराठवाड्याचा सुपूत्र\n या सामन्यांत झाले तब्बल १५ खेळाडू LBW आऊट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/63665", "date_download": "2018-11-19T12:10:13Z", "digest": "sha1:YZMAOPSVUQYMSCMAD5XOFSRAELKO7OV5", "length": 16860, "nlines": 310, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कविकल्पना - ४ - तुझे ते खळखळून हसणे | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कविकल्पना - ४ - तुझे ते खळखळून हसणे\nकविकल्पना - ४ - तुझे ते खळखळून हसणे\nकविकल्पना - ४ - तुझे ते खळखळून हसणे\nतर यंदाच्या गणेशोत्सवात बुद्धीच्या देवाला नमन करून मनातल्या ह्या कविला बाहेर पडू द्या.\nसंकल्पना अतिशय सोपी आहे. हा खेळ आहे, स्पर्धा नाही. बंधने काहीच नाहीत.\nआम्ही आपल्याला कवितांसाठी काही शीर्षके देत आहोत. तुम्ही त्यावर आधारित कविता करायच्या आहेत. कवितेला फॉर्मचे बंधन नाही - मुक्त छंदापासून गझलेपर्यंत काहीही चालेल. एका आयड��ने एका किंवा अनेक शीर्षकांवर किती कविता करायच्या ह्याला कसलेही बंधन नाही. शीर्षक कवितेमधे आलेच पाहिजे असा आग्रह नाही. शीर्षक रुढार्थानेच वापरायला हवे असे बंधन नाही.\nथोडक्यात काय तर 'होऊ दे खर्च'\n\"तुझे ते खळखळून हसणे\"\nतुझे ते खळखळून हसणे, कातिल\nतुझे ते खळखळून हसणे, कातिल कट्यार झाली आहे\nशिकारीस आल्या शिकाऱ्यांची शिकार झाली आहे\nमाझ तुझ्यावर प्रेम आहे म्हटल\nमाझ तुझ्यावर प्रेम आहे म्हटल\nतर ती खळखळुन हसते\nहो किंवा नाही काहीही सांगत नाही\nफक्त्त् थोडी अबोल होते\nती अबोल झाली की\nमाझ्या जीवाची तगमग होते\nमाझी होणारी तगमग पाहुन\nती पुन्हा खळखळुन हसते.\nव्वा स्वरूप मस्तच>>>> +\nव्वा स्वरूप मस्तच>>>> + ११११११\nकेस तुझे सखे जणू\nकेस तुझे सखे जणू\nबट त्यातली हळुच डोळ्यावर पडे\nजणू गव्हाला सोन्याची झळाळी\nअशी नखरेल तुझी अदा\nज्यावर आहे मी फिदा\nनको पाहूस तू अशी\nनको करू असा नजरेचा वार\nनको तुझे ते खळखळून हसणे\nहाल मनाचे माझ्या होतात फार\nखळीच्या खळाळ हास्याला पुरेसे\nखळीच्या खळाळ हास्याला पुरेसे रेंगाळू दे ना जरा\nतुझे ते मधाळ माधुर्य जिभेवर सांडू दे ना जरा\nखट्याळ लटक्या रागाला चिडू दे; भांडू दे ना जरा\nबघुनि ना बघण्याचा खेळ मांडू दे ना जरा\nघडले आणि बिघडले जे जे\nघडले आणि बिघडले जे जे त्यावेळी दोघांत\nविखरुन गेले कधीच सारे काळाच्या ओघात\nबेसावध क्षणि नजर शोधते तरिही तुझेच डोळे\nकोलाहल भवतीचा विझवत तुझेच हास्य खळाळे\nतुझे खळखळुन हसणे अन..\nतुझे खळखळुन हसणे अन..\nतुझे खळखळुन हसणे अन..\nतुझे खळखळुन हसणे अन..\nपाहिले जेव्हा तुला, होतो मी\nपाहिले जेव्हा तुला, होतो मी एकटा\nनीटस बांधा, मंदशी चाल, लांबसडक शेपटा\nसामसूम रस्ता, झाडांची कमान\nसोबत विचारायला निमित्त छान\nवाटलं, भराभर गाठू, एकत्र चालू\nगाडी पुढे न्यायला, थोडसं बोलू\nकाय होईल, काय नाही, कोणाला अंदाज \nधाडस तर करू, पहिल्यांदा आज \nवेग वाढवला पण गाठता येईना\nठरल्या बेताला सोडावंही वाटेना\nकसंबसं एकदाचं गाठलं मी तुला\nधडधडत्या काळजाला दिलासा दिला\nचेहरा नीट पुसला, दडपण मनात\nमोबाईल केला मुका, खिशात गेले हात\nहळूच म्हटलं, 'मिस', आणि तू वळलीस\nकाय सांगू काळजाचा ठोका चुकवलीस\nहिरवेशार डोळे नि चमकते सुळे\nभीतीने गारठून पाय पडले लुळे\nशक्यच नाही मी जन्मात विसरणे\nतेव्हाचे, तुझे ते खळखळून हसणे\nहिरवेशार डोळे नि चमकते सुळे\nहिरवेशार ���ोळे नि चमकते सुळे\nभीतीने गारठून पाय पडले लुळे\nशक्यच नाही मी जन्मात विसरणे\nतेव्हाचे, तुझे ते खळखळून हसणे >>> एक नंबर जमलय हे ...\nहिरवेशार डोळे नि चमकते सुळे\nहिरवेशार डोळे नि चमकते सुळे\nभीतीने गारठून पाय पडले लुळे\nशक्यच नाही मी जन्मात विसरणे\nतेव्हाचे, तुझे ते खळखळून हसणे >>>>\nहिरवेशार डोळे नि चमकते सुळे\nहिरवेशार डोळे नि चमकते सुळे\nभीतीने गारठून पाय पडले लुळे\nशक्यच नाही मी जन्मात विसरणे\nतेव्हाचे, तुझे ते खळखळून हसणे>>>\nओह... अगदी हसणे भिडले\nत्याचं वेड हे लावणं\nतिचं समर्पित हे होणं\nकविता माझी खळखळून हसावी\nकविता माझी खळखळून हसावी\nवाचताना हलकेच गालांत लाजावी\nकविता माझी खळखळून हसावी\nकविता माझी खळखळून हसावी\nवाचताना हलकेच गालांत लाजावी >> व्वा क्या बात है राहुल\nती माझ्या कडे बघून खळखळून\nती माझ्या कडे बघून खळखळून हसली ×२\nहसली रे हसली एक पोरगी फसली\nसाठवलेले आठवले म्हणून पाठवले\nतिची आहे एकच मागणी\nतिची आहे एकच मागणी\nहवीय तिला सुंदर वहिनी\nसांगती दादा, दे आणोनी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/apple-ipod-touch-6th-generation-a1574-16gb-silver-price-pjsxoz.html", "date_download": "2018-11-19T11:44:33Z", "digest": "sha1:5BUACTOLG3VQ2TIKE6BZQTJKHXYZQKV7", "length": 17368, "nlines": 394, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "आपापले आयपॉड तौच ६थ गेनेशन अ१५७४ १६गब सिल्वर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nआपापले पं३ प्लायर्स & इपॉड्स\nआपापले आयपॉड तौच ६थ गेनेशन अ१५७४ १६गब सिल्वर\nआपापले आयपॉड तौच ६थ गेने���न अ१५७४ १६गब सिल्वर\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nआपापले आयपॉड तौच ६थ गेनेशन अ१५७४ १६गब सिल्वर\nआपापले आयपॉड तौच ६थ गेनेशन अ१५७४ १६गब सिल्वर किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये आपापले आयपॉड तौच ६थ गेनेशन अ१५७४ १६गब सिल्वर किंमत ## आहे.\nआपापले आयपॉड तौच ६थ गेनेशन अ१५७४ १६गब सिल्वर नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nआपापले आयपॉड तौच ६थ गेनेशन अ१५७४ १६गब सिल्वरफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nआपापले आयपॉड तौच ६थ गेनेशन अ१५७४ १६गब सिल्वर सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 18,890)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nआपापले आयपॉड तौच ६थ गेनेशन अ१५७४ १६गब सिल्वर दर नियमितपणे बदलते. कृपया आपापले आयपॉड तौच ६थ गेनेशन अ१५७४ १६गब सिल्वर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nआपापले आयपॉड तौच ६थ गेनेशन अ१५७४ १६गब सिल्वर - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 289 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nआपापले आयपॉड तौच ६थ गेनेशन अ१५७४ १६गब सिल्वर - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nआपापले आयपॉड तौच ६थ गेनेशन अ१५७४ १६गब सिल्वर वैशिष्ट्य\nप्लेबॅक तिने 40 hrs\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 1157 पुनरावलोकने )\n( 149 पुनरावलोकने )\n( 24 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 14 पुनरावलोकने )\n( 11 पुनरावलोकने )\n( 12 पुनरावलोकने )\n( 1155 पुनरावलोकने )\n( 39 पुनरावलोकने )\n( 17 पुनरावलोकने )\nआपापले आयपॉड तौच ६थ गेनेशन अ१५७४ १६गब सिल्वर\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/593280", "date_download": "2018-11-19T11:50:10Z", "digest": "sha1:UA7WB4FOM4IG5EBRR6QDB7LW2WOKLLZV", "length": 7885, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "��ाजी आमदार दिलीप माने यांच्यासह इतर संचालकाचे अर्ज मंजूर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » माजी आमदार दिलीप माने यांच्यासह इतर संचालकाचे अर्ज मंजूर\nमाजी आमदार दिलीप माने यांच्यासह इतर संचालकाचे अर्ज मंजूर\nसोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अर्ज दाखल केलेले माजी आमदार दिलीप माने यांच्यासह इतर संचालकाचे अर्ज जिल्हाधिकाऱयांनी मंजूर केले आहेत.\nबाजार समितीचे थकबाकीदार आहेत म्हणून माने, इंदुमती अलगोंडा-पाटील, अविनाश मार्तंडे, अशोक देवकते, सिध्दाराम चाकोते, गंगदे यांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी छाननीमध्ये बाद केले होते. यांच्या विरोधात वरील संचालकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील केले होते. याबाबत 14 जून रोजी दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला होता. त्यामुळे एकसदस्यीय प्राधिकरणाचा आदेश अमान्य असल्याबाबत उच्च न्यायलयात रिट पिटीशन दाखल केले होते. त्या आदेशाला स्थगिती दिलेली असून अपीलार्थी यांचे नॉमिनशन पत्रासंदर्भात केलेली कार्यवाही ही बाजार समितीच्या निवडणुकीपासून वंचित ठेवण्याच्या हेतूने केली असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात नोंदवले आहे. तसेच 6 जून 2018 रोजीचा आदेश अपिलीय अधिकारी यांनी विचारात घेणे संदर्भांत निर्देश दिलेले होते. माने यांच्या वतीने ऍड. इंद्रजित पाटील व ऍड. वैभव देशमुख यांनी काम पाहिले.\nबाजार समितीची निवडणूकीपूर्वीच सहकारमंत्री सुभाष देशमुख व माजी आमदार दिलीप माने यांच्यात कुरघोडीचे राजकारण सुरू होते. माने हे निवडणूकीपासून कसे लांब राहतील यांचा संपूर्ण आटोकाट प्रयत्न विरोधकांकडून झाला. परंतु माने हे विरोधकांच्या एक पाऊल पुढेच टाकत असल्यामुळे या लढाईत माने यांनी बाजी मारली आहे. माने यांनी न्यायालयीन लढाई जिंकल्यामुळे आता खरी लढत बाजार समितीच्या निवडणुकीची असणार आहे.\nमाने यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज या गावातून अर्ज दाखल केला आहे. तर अविनाश मार्तंडे यांचे नान्नज व पाकणी, इंदुमती अलगोंडा यांचे मंद्रुप, सिध्दाराम चाकोते कुंभारी व औराद मधून अशोक देवकते यांनी अर्ज दाखल केले आहेत. दिलीप माने आता निवडणूक रिंगणात उतरत असल्यामुळे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना हे अडचणीचे ठरणार आहे.\nतरुणासह महिलांनी लघु उद्योगाकडे लक्ष द्यावेः अ���्णासाहेब डांगे\nअवयवदान हे मोठे सामाजिक काम\nजन्मशताब्दीनिमित्त गदिमांचे स्मारक व्हावे\nवंदे मातरम् म्हणताना एमआयएमला लाज का वाटते\nमोदींकडून संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला : राहुल गांधी\nचित्रपट, नाटकातूनही बहुरूपी पुलंचेच दर्शन\nइंटरनेटमुळे परदेशी कंपन्यांची कमाई\nपं. अमरनाथ यांना ‘पं.पन्नालाल घोष वेणुरत्न’ पुरस्कार जाहीर\nमोठय़ा वादानंतर रिझर्व्ह बँक अन् केंद्र सरकार यांच्यात बैठक\nगडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा\nमराठा आरक्षण : विधीमंडळाच्या पायऱयांवरच विरोधकांचा ठिय्या\nमराठा आरक्षण : ‘हे आरक्षण टिकणारे नाही’ ; मध्ये उपप्रवर्ग करून मराठय़ांना आरक्षण द्या \nमराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी\nआजचे भविष्य सोमवार दि. 19 नोव्हेंबर 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.goakhabar.com/", "date_download": "2018-11-19T10:59:45Z", "digest": "sha1:Y7VBH6URAB6B6MEN5GPDWJBR3O363GCS", "length": 20849, "nlines": 306, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "गोवा खबर | गोवा, देश, विदेश, सर्वकाही", "raw_content": "\n‘द अस्पन पेपर्स’ सिनेमाने उघडणार इफ्फीचा पडदा\nकळंगुट मध्ये 11 लाखांच्या ड्रग्ससह नायजेरीयनास अटक\nसुभाष वेलिंगकर यांचा राजकीय प्रवेश भाजपसाठी ठरणार भारी\nओमान एअरच्या प्रवाशाकडून दाबोळीवर 450 ग्राम सोने जप्त\nLive :माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेचे थेट प्रक्षेपण(सौजन्य डीडी न्यूज)\nराज्यसभेतून थेट (सौजन्य राज्यसभा टीव्ही)\nगोव्यात ख्रिस्ती बांधवांनी गुड़ फ्रायडे निमित्त केले येशूचे स्मरण\nगोवा यूथ फॉरवर्डच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आज पक्षाचे अध्यक्ष तथा कृषी मंत्री विजय सरदेसाई यांची भेट घेतली.\nगोमचिम 2018 ची प्रतिनिधी नोंदणी आजपासून\nआता आधुनिक IT सर्विस गोव्यात .\nकॅसिनो प्राईड ग्रुपतर्फे होली धमाका\nगोवा मुक्तीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा \nजी सी अफ़ अफ़\nगोवा मुक्तीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा \nकॅसिनो प्राईड ग्रुपतर्फे होली धमाका\nआता आधुनिक IT सर्विस गोव्यात .\n‘द अस्पन पेपर्स’ सिनेमाने उघडणार इफ्फीचा पडदा\nगोवा खबर : 49 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) उद्घाटन उद्या 20 नोव्हेंबर रोजी होत असून 'द अस्पन पेपर्स' हा उद्घाटनाचा सिनेमा असेल. 'द अस्पन...\nकळंगुट मध्ये 11 लाखांच्या ड्रग्ससह नायजेरीयनास अटक\nसुभाष वेलिंगकर यांचा राजकीय प्रवेश भाजपसाठी ठरणार भारी\nओमान एअरच्या प्रवाशाकडून दाबोळीवर 450 ग्राम सोने जप्त\n49 व्या इफ्फीच्या उद्धाटन सोहळयाला अक्षय कुमार लावणार हजेरी\nएफसी गोवाने ऑफलाइन टिकीट विक्रीची केली घोषणा\nया सिझनला आता ऑफलाइन व ऑनलाइनद्वारे करा टिकीटांची नोंदणी गोवा खबर:एफसी गोवाने ऑनलाइन पध्दती व्यतिरिक्त आता दोन ठिकाणांवर ऑफलाइन पद्धतीने प्री-बुकींग टिकीट नोंदणीची संधी उपलब्ध...\nराष्ट्रीय क्रीडा पुरस्कार-2018 ची घोषणा, मीराबाई चानू आणि विराट कोहली यांना...\nगोवा खबर:क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार दिले जात आहेत. यावर्षीच्या विविध क्रीडा पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. हे पुरस्कार पुढील प्रमाणे:- राजीव...\nदेशात क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी गुंतवणूक करण्याचे क्रीडामंत्र्यांचे आवाहन\nमाजी तिरंदाज अशोक सोरेन याला पाच लाख रुपयांचे वित्त सहाय्य\nक्रिकेटचा देव जांबावलीत दामोदराच्या दर्शनाला\nबीस साल बाद फिर एक बार फ्रान्स\nगोव्यात मिस सुपर मॉडेल इंटरनेशनल स्पर्धा 2018चे आयोजन\nभारतातून चीनला साखरेची निर्यात लवकरच सुरू होणार\nव्हॉल्वो पेंटाने केला पृथ्वीची ऐतिहासिक परिक्रमा करणाऱ्या भारतीय नौदलातील स्त्रियांच्या पथकाचा...\n‘द अस्पन पेपर्स’ सिनेमाने उघडणार इफ्फीचा पडदा\nगोवा खबर : 49 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) उद्घाटन उद्या 20 नोव्हेंबर रोजी होत असून 'द अस्पन पेपर्स' हा उद्घाटनाचा सिनेमा असेल. 'द अस्पन...\n49 व्या इफ्फीच्या उद्धाटन सोहळयाला अक्षय कुमार लावणार हजेरी\nखेलो इंडिया उपक्रमाचा एक भाग म्हणून गोल्ड, मेरी कोम, भाग मिल्खा भाग, 1983, एसएसडी-द अनटोल्ड...\nगोव्यात मिस सुपर मॉडेल इंटरनेशनल स्पर्धा 2018चे आयोजन\nगोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव (इफ्फी)\nगौरी लंकेश हत्येप्रकरणी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना सॉफ्ट टार्गेट...\nफोंडा (गोवा) - वामपंथीय विचारसरणीच्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातन संस्था आण�� हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यकर्त्यांना अटक केल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत...\nसप्तम् अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे वेध \nलोकशाहीची निरर्थकता आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता \nसुभाष वेलिंगकर यांचा राजकीय प्रवेश भाजपसाठी ठरणार भारी\nगोवा खबर :मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांना राजकारणात आणणारे राष्ट्रीय स्वयंसेवसंघाचे गोव्यातील माजी प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी आज गोवा सुरक्षा मंच पक्षातून...\nसंसदेतील खाण-उद्योग कायद्याच्या दुरुस्तीला शिवसेनेचे खासदार पाठिंबा देणार:शिवसेना\nगोवा खबर:गोव्यातील खाण-उद्योग पूर्ववत सुरू करण्यासाठी संसदेत मांडण्यात येणाऱ्या कोणत्याही दुरुस्ती विधेयकाला संसदेतील शिवसेनेचे सर्व खासदार पाठिंबा देतील, याचा शिवसेनेने पुनरुच्चार केला आहे. असा...\nगोवा युवक फॉरवर्डची राज्य कार्यकारी समिती जाहीर\nगोवा खबर:गोवा युवक फॉरवर्ड राज्य कार्यकारी समितीची स्थापना करण्यात आली असून पक्षाचे अध्यक्ष तथा कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी संपूर्ण समितीची नियुक्ती केली आहे. पक्षाचे...\nसुभाष वेलिंगकर आता होणार राजकारणात सक्रीय\nगोवा खबर:‘भारत माता की जय’च्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेअंती आपल्याला संस्थेचे संरक्षक या जबाबदारीतून एकमताने मुक्त केले असून राजकीय पक्षात कार्य करण्याचा कार्यकर्त्यांनी आग्रह...\nमुख्यमंत्र्यांची गोमेकॉत झाली तपासणी\nगोवा खबर:मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची आज बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटल मध्ये नियमित तपासणी करण्यात आली.तपासणी नंतर मुख्यमंत्री दोनापावल येथील आपल्या खाजगी निवासस्थानी...\nडिजीटल गोवाची एसएमएस वृत्त सेवा एमबिलीएन्थ दक्षिण आशियाई पुरस्कार २०१८ ने सम्मानित\nगोवा खबर:डिजीटल गोवा वृत्तसंस्थेच्याच्या एसएमएस व व्हाट्सअँप वृत्त सेवेला नवी दिल्ली स्थित डिजिटल एम्पॉवर्मेनंट फाउंडेशनने प्रस्थापित केलेला एमबिलीएन्थ दक्षिण आशियाई पुरस्कार प्राप्त झाला आहे. प्रसारमाध्यमांमध्ये मोबाईल तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण वापर केल्याबद्दल डिजिटल गोवाला...\nगोल्डन ग्लोब रेसमधील नौदल कमांडर अभिलाष टॉमी यांची फ्रेंच जहाजाद्वारे सुखरूप सुटका\nपणजीत युरोपियन युनियन ���ित्रपट महोत्सवाचे आयोजन\nनेहरुं ऐवजी जिना पंतप्रधान झाले असते तर भारत पाकिस्तान फाळणी झाली नसती – दलाई लामा\nक्षयरोगाच्या निर्मूलनासाठी भारत सहकार्य करण्यावर ठाम:आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा\nगोव्यात मिस सुपर मॉडेल इंटरनेशनल स्पर्धा 2018चे आयोजन\nभारतातून चीनला साखरेची निर्यात लवकरच सुरू होणार\nव्हॉल्वो पेंटाने केला पृथ्वीची ऐतिहासिक परिक्रमा करणाऱ्या भारतीय नौदलातील स्त्रियांच्या पथकाचा सत्कार\nभारताची निर्यात अधिक स्पर्धात्मक करण्याकरता वाणिज्य मंत्रालयाचे धोरण : सुरेश प्रभू\n‘द अस्पन पेपर्स’ सिनेमाने उघडणार इफ्फीचा पडदा\nकळंगुट मध्ये 11 लाखांच्या ड्रग्ससह नायजेरीयनास अटक\nसुभाष वेलिंगकर यांचा राजकीय प्रवेश भाजपसाठी ठरणार भारी\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-union-budget-2018-reflection-2019-1025", "date_download": "2018-11-19T11:18:01Z", "digest": "sha1:YSM2QJR25YGRST62DTJBQAWAG5UCDBMQ", "length": 7003, "nlines": 103, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Marathi news Union budget 2018 is reflection of 2019 | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअर्थसंकल्पात दिसतेय '2019'ची झलक\nअर्थसंकल्पात दिसतेय '2019'ची झलक\nअर्थसंकल्पात दिसतेय '2019'ची झलक\nगुरुवार, 1 फेब्रुवारी 2018\nनवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीची झलक दिसू लागली आहे. अनुसूचित जाती-जमातींसाठी केलेल्या तरतुदींपासून 'मुद्रा' योजनेंतर्गत उद्योजकांना मदत करण्यापर्यंत आणि गरीब कुटुंबांना दरवर्षी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यापासून शेतीसाठी अधिक तरतुदीपर्यंतच्या घोषणा जेटली यांनी या अर्थसंकल्पात केल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे.\nनवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये आगामी लोकसभा निवडणुकी���ी झलक दिसू लागली आहे. अनुसूचित जाती-जमातींसाठी केलेल्या तरतुदींपासून 'मुद्रा' योजनेंतर्गत उद्योजकांना मदत करण्यापर्यंत आणि गरीब कुटुंबांना दरवर्षी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यापासून शेतीसाठी अधिक तरतुदीपर्यंतच्या घोषणा जेटली यांनी या अर्थसंकल्पात केल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे.\nकर्मचारी भविष्य निर्वाह निधी खातेधारकांसाठी खूशखबर\nकर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या खातेधारकांसाठी एक खूशखबर. ईपीएफओ लवकरच...\nउर्जित पटेलांनी घेतली मोदींची भेट\nनवी दिल्ली: स्वायत्ततेच्या मुद्यावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि केंद्र...\nराम मंदिरासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 'हुंकार रॅली'\nराम मंदिरासाठी आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिला आहे. या...\nकर्नाटकात भाजप तोंडघशी.. पोटनिवडणुकीत भाजपचा दारुण पराभव\nकर्नाटक : बहुमत मिळूनही सत्तेची चव चाखायला मिळाली नसल्याने आधीच निराश...\nकाळ्या पिवळ्या टॅक्सी चालक जाणार संपावर; मुंबईकरांची अडचण पुन्हा...\nनुकतंच ओला-उबरच्या संपातून सुटका झालेल्या मुंबईकरांची अडचण पुन्हा वाढणार आहे. यावेळी...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/kdmc-election-24408", "date_download": "2018-11-19T12:36:27Z", "digest": "sha1:K3LQGAKFFWU5M24SZDDDTDQVTJH3SPF4", "length": 12275, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "kdmc election शोध प्रचार कार्यालयांचा | eSakal", "raw_content": "\nमयूरी चव्हाण - काकडे - सकाळ वृत्तसेवा\nगुरुवार, 5 जानेवारी 2017\nडोंबिवली - निवडणुकांच्या तोंडावर ठिकठिकाणी अचानक प्रकट होणारी विविध राजकीय पक्षांची हायटेक प्रचार कार्यालये पाहिली की, सामान्य नागरिक आश्‍चर्य व्यक्त केल्याशिवाय राहत नाहीत. आता ठाणे आणि मुंबई पालिकेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्याने प्रचाराचा अविभाज्य घटक असलेल्या प्रचार कार्यालयांच्या शोधार्थ राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे.\nडोंबिवली - निवडणुकांच्या तोंडावर ठिकठिकाणी अचानक प्रकट होणारी विविध राजकीय पक्षांची हायटेक प्रचार कार्यालये पाहिली की, सामान्य नागरिक आश्‍चर्य व्यक्त केल्याशिवाय राहत नाहीत. आता ठाणे ���णि मुंबई पालिकेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्याने प्रचाराचा अविभाज्य घटक असलेल्या प्रचार कार्यालयांच्या शोधार्थ राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे.\nनिवडणुका आल्या की, सर्वच पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक, आमदार व इतर नेतेमंडळींवर उमेदवारांच्या प्रचाराची मुख्य जबाबदारी असते. उमेदवाराचा आणि पक्षाचा प्रचार करण्याचे महत्त्वाचे अंग म्हणजे प्रचार कार्यालय. त्यामुळेच निवडणुका आल्या की, पक्षाचे प्रचार कार्यालय उभारण्याची लगबग सुरू होते. मोक्‍याच्या ठिकाणी आपल्याच पक्षाचे प्रचार कार्यालय असावे यासाठी राजकीय पक्षांमध्ये अनेकदा रस्सीखेच होत असते. यंदाच्या पालिका निवडणुका प्रतिष्ठेच्या मानल्या जात असून पालिकेच्या रणसंग्रामाची रंगतही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सध्या राजकीय पक्ष शहरात कोणकोणत्या महत्त्वाच्या ठिकाणी प्रचार कार्यालये थाटायची, याची रणनीती आखण्यात व्यस्त आहेत.\nप्रचार कार्यालयांची वैशिष्ट्ये :\n* मुख्यत्वे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी\n* जास्तीत जास्त मतदारांना आकर्षित करता येईल अशा जागा\n* साधारण एक-दोन महिन्यांच्या करारानुसार भाडेतत्त्वावर\n* प्रचार कार्यालयात टोप्या, झेंडे, मफलर, टी-शर्ट, बॅच ठेवतात\n* साधारण सकाळी 9 ते रात्री 11 पर्यंत ही कार्यालये सुरू असतात.\n* कार्यालयाची संपूर्ण जबाबदारी एक-दोन कार्यकर्त्यांवर.\n* चहापानापासून ते जेवणापर्यंतची सोय केली जाते\n* हायटेक प्रचार कार्यालयांचा उमेदवारांकडून हट्ट\n* आधुनिक कार्यालयात लॅपटॉप आणि इंटरनेटची सुविधाही\nयेथे आखली जाते प्रचाराची रणनीती\n* प्रचारासंदर्भात सगळे महत्त्वाचे निर्णय प्रचार कार्यालयातून घेतले जातात. पक्षाचे पदाधिकारी, नेतेमंडळी एकमेकांशी सल्लामसलत करून प्रचाराची पुढील दिशा ठरवतात.\n* दररोज शहरात कोणकोणत्या विभागात कसा प्रचार करायचा, याकरिता कार्यकर्त्यांचे गट पाडले जातात.\n* महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी खास महिला कार्यकर्त्यांचे गट पाडले जातात.\n* दररोजच्या प्रचाराचे नियोजन, चौकसभांचे नियोजन, रॅलीचे कामकाज प्रचार कार्यालयातून चालते.\n* दररोज होणाऱ्या खर्चाची नोंदही ठेवली जाते.\nप्रचार कार्यालयासकट सर्व खर्च निवडणूक आयोगाला दिला जातो; मात्र कार्यालये शहरात नेमकी कुठे थाटायची याचा निर्णय पक्षातील वरिष्ठ एकत्रि��पणे घेतात.\n- नरेश म्हस्के, ठाणे जिल्हाप्रमुख, शिवसेना.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/notabandi-will-strengthen-economy-reserve-bank-23573", "date_download": "2018-11-19T11:58:35Z", "digest": "sha1:VCZB3UWRDICZWAPIT55MU3SPPAVIMI65", "length": 8465, "nlines": 160, "source_domain": "www.esakal.com", "title": "Notabandi will strengthen the economy the Reserve Bank नोटाबंदीनंतर अर्थव्यवस्था मजबूत होईल - रिझर्व्ह बॅंक | eSakal", "raw_content": "\nनोटाबंदीनंतर अर्थव्यवस्था मजबूत होईल - रिझर्व्ह बॅंक\nशुक्रवार, 30 डिसेंबर 2016\nमुंबई - नोटाबंदीमुळे बॅंकिंग व्यवस्थेवरील ताण वाढला असला तरी या मोहिमेनंतर अर्थव्यवस्था मजबूत होईल, असा विश्‍वास रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी गुरुवारी व्यक्त केला.\nमुंबई - नोटाबंदीमुळे बॅंकिंग व्यवस्थेवरील ताण वाढला असला तरी या मोहिमेनंतर अर्थव्यवस्था मजबूत होईल, असा विश्‍वास रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी गुरुवारी व्यक्त केला.\nपटेल यांनी आज आर्थिक स्थैर्य अहवाल जाहीर केला. या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, \"\"चलनातून पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द केल्यामुळे नागरिकांना त्रास झाला. याचा अर्थव्यवस्थेवर तात्पुरता परिणाम होईल. मात्र, अर्थव्यवस्थेच्या परिवर्तनाकरिता नोटाबंदी फायदेशीर ठरेल. डिजिटल साधनांचा वापर वाढल्याने अर्थव्यवस्था पारदर्शक होण्यास चालना मिळेल.''\nवस्तू आणि सेवा कर (जीएसटी), दिवाळखोरी विधेयक यासारख्या आर्थिक सुधारणांचे चांगले परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसून येतील. बुडीत कर्जांच्या वसुलीसाठी दिवाळखोरी कायदा, महागाई दरात झालेली घसरण यामुळे मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल, असा विश्‍वास या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंट���\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4794472884304627577&title=Nature%20Walk&SectionId=4712658730477960030&SectionName=%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2018-11-19T12:17:34Z", "digest": "sha1:7MWAHFFVJUYYKOSIEEI5XRXDFKHRBEMT", "length": 10711, "nlines": 127, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "रत्नागिरीकरांनी अनुभवली गवतफुलांची मजा...", "raw_content": "\nरत्नागिरीकरांनी अनुभवली गवतफुलांची मजा...\nरत्नागिरी : ‘रंगरंगुल्या सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला’ या कवितेत इंदिरा संत यांनी गवतफुलांची गंमत सांगितली आहे. श्रावण सुरू झाल्यानंतर निसर्गात पाहायला मिळणारी ही गंमत अनुभवण्यासाठी रत्नागिरीत नुकतेच ‘नेचर वॉक’चे आयोजन करण्यात आले होते. ‘पाहून तुजला हरखुन गेलो, अशा तुझ्या रे रंगकळा’ असे गवतफुलांना पाहून सर्वांना वाटले. रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आणि पर्यावरण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.\nपावसाळ्यात पठारावर आढळणाऱ्या विविध वनस्पती आणि रानफुले यांचे निरीक्षण करण्यासाठी विमानतळ परिसरात रविवारी, १९ ऑगस्ट २०१८ रोजी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. नागरिक आणि महाविद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी यांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.\nकार्यक्रमाच्या प्रारंभी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष आणि दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी संस्थेतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या पर्यावरणविषयक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले. ‘पठारावरील वैशिष्ट्यपूर्ण वनस्पतींच्या विश्वाविषयी आपण अधिक सजग असले पाहिजे. त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची गरज आहे,’ असे गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी सांगितले.\nप्रा. शरद आपटे यांनी पठारावर वाढणाऱ्या विविध अल्पकालीन फुलझाडांची, औषधी वनस्पतींची, कंदमुळांची शास्त्रीय माहिती दिली. या वेळी अॅड. संध्या सुखटणकर, डॉ. राजी�� सप्रे, पर्यावरण संस्थेचे सचिव डॉ. दिलीप सावंत, डॉ. दिलीप नागवेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या निसर्ग सहलीसाठी खास पनवेलहून आलेले प्रशांत खोबरेकर आणि जगदीश जाधव यांनी हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगून अनेक वनस्पतींची आपल्याला नव्याने माहिती झाल्याचे सांगितले. या सहलीमध्ये यतीन दामले, अनघा दामले, मंदार भागवत, विशाल मगदूम, श्रीवल्लभ साठे हे माजी विद्यार्थी, तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.\nमहाविद्यालयाच्या वनस्पतिशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. मंगल पटवर्धन, डॉ. सोनाली कदम, डॉ. अमित मिरगळ, प्रा. ऋजुता गोडबोले यांनी या ‘नेचर वॉक’चे आयोजन केले होते.\n(कोकणात आढळणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण एकदांडी वनस्पतीविषयीचा विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. इंदिरा संत यांची ‘गवतफुला रे गवतफुला’ ही संपूर्ण कविता वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)\nगाेगटे जाेगळेकर महाविद्यालयाचा छान उपक्रम... पावसाळी फुलांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवावे.\nरत्नागिरीच्या ऐश्वर्याची इंग्लंडमधील खो-खो स्पर्धेसाठी निवड सुंदर एकदांडी वनस्पती वाचवू या डॉ. चित्रा गोस्वामी मुंबई विद्यापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळावर ‘नापास म्हणजे आयुष्यात अपयशी नव्हे’ ‘महिला ‘सीएं’नी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी झटावे’\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nऐ मेरी जिंदगी तुझे ढूँढू कहाँ...\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/597595", "date_download": "2018-11-19T11:49:44Z", "digest": "sha1:4QFYQLVCP7OQJRFWVXEHXSZF6I2VTRBO", "length": 5551, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भारतीय वेटलिफ्टर्सची मदार मीराबाई चानूवर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » भारतीय वेटलिफ्टर्सची मदार मीराबाई चानूवर\nभारतीय वेटलिफ्टर्सची मदार मीराबाई चानूवर\nआगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी सोमवारी भारतीय पुरुष व महिला वेटलिफ्टिंग संघाची घोषणा करण्यात आली. राष्ट्रकुल व जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱया मीराबाई चानूकडून भारताला यंदाच्या स्पर्धेत पदकाची अपेक्षा असणार आहे. मीराबाई 48 किलो वजन गटातून तर राखी हालदार 63 किलो गटातून उतरणार आहे.\nपुरुषांमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत पदकाची कमाई करणाऱया खेळाडूंना आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. सतिश शिवलिंगम, अजय सिंग व विकास ठाकुर या तीन वेटलिफ्टर्सची संघात वर्णी लागली आहे. 2014 मधील आशियाई स्पर्धेत भारताने सहा जणांचा संघ उतरवला होता मात्र एकाही खेळाडूला पदक मिळवता आले नव्हते. यामुळे यंदाच्या स्पर्धेत भारताचे वेटलिफ्टर्स पदक मिळवून देतात, का हे पहावे लागेल.\nभारतीय वेटलिफ्टिंग संघ – महिला – मीराबाई चानू (48 किलो), राखी हालदार (63 किलो). पुरुष – सतीश कुमार शिवलिंगम व अजय सिंग (77 किलो), विकास ठाकुर (94 किलो).\nराष्ट्रीय संघात स्थान मिळविण्याचे पठाण, पांडेचे लक्ष्य\nआमीर सोहेलचा पाकिस्तानी संघावर मॅचफिक्ंिसगचा ठपका\nकधी कर्णधार तर कधी बारावा खेळाडू, तरीही ‘तो’ नेहमीच निश्ंिचत\nनाओमी ओसाका उपउपांत्यपूर्व फेरीत\nचित्रपट, नाटकातूनही बहुरूपी पुलंचेच दर्शन\nइंटरनेटमुळे परदेशी कंपन्यांची कमाई\nपं. अमरनाथ यांना ‘पं.पन्नालाल घोष वेणुरत्न’ पुरस्कार जाहीर\nमोठय़ा वादानंतर रिझर्व्ह बँक अन् केंद्र सरकार यांच्यात बैठक\nगडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा\nमराठा आरक्षण : विधीमंडळाच्या पायऱयांवरच विरोधकांचा ठिय्या\nमराठा आरक्षण : ‘हे आरक्षण टिकणारे नाही’ ; मध्ये उपप्रवर्ग करून मराठय़ांना आरक्षण द्या \nमराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी\nआजचे भविष्य सोमवार दि. 19 नोव्हेंबर 2018\nकुडाळात महिलेची रेल्वेखाली आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/blog/245?page=2", "date_download": "2018-11-19T11:26:09Z", "digest": "sha1:K4MCSMHX7FESLU72EJCOFSH72OGTVLAG", "length": 17876, "nlines": 341, "source_domain": "www.maayboli.com", "title": "aschig यांचे रंगीबेरंगी पान | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /��ंगीबेरंगी /aschig यांचे रंगीबेरंगी पान\naschig यांचे रंगीबेरंगी पान\nविज्ञानिका - ४ (सापेक्षता - काळाची)\nभाग ३: विज्ञानिका - ३ (सापेक्षतावाद - विशिष्ट)\nRead more about विज्ञानिका - ४ (सापेक्षता - काळाची)\nविज्ञानिका - ३ (सापेक्षतावाद - विशिष्ट)\nदोन साध्या वाक्यांमधे सापेक्षतावादाचा गाभा मांडता येतो:\n(१) सगळ्या गोष्टी सापेक्ष असतात, आणि\n(२) प्रकाशाचा वेग निरपेक्ष असतो.\nपहिले वाक्य हे दूसऱ्या वाक्यातील प्रकाशाच्या वेगाचा निरपेक्षतावाद ठसवायला तसे रचले आहे. ती वाक्ये विसंगत वाटत असतील तर ती एकत्र करून असे म्हणता येईल की प्रकाशाचा वेग सोडून इतर गोष्टी सापेक्ष असतात. या 'इतर' मधे वस्तुमान, लांबी, वेळ व संबंधीत गोष्टी येतात. तुमचे वस्तुमान किती आहे (म्हणजे मोजल्या जाते) हे तुम्ही काय (खरंतर किती) खाल्ले आहे याच प्रमाणे तुम्ही मोजणाऱ्याच्या सापेक्ष किती वेगाने जाताय यावरूनही ठरणार. (वस्तुमान आणि वजन एक नाही).\nRead more about विज्ञानिका - ३ (सापेक्षतावाद - विशिष्ट)\nविज्ञानिका - २ (फाईनमन सांकेतिकं)\nआधीचा भागः विज्ञानिका - १ (अणुगर्भाच्या अंतरंगात)\nफाईनमन सांकेतिकं ही मूलभुत कणांमधील उलाढाली समजुन घ्यायची गुरुकिल्ली. बलवाहक कण (जसेकी विद्युतचुंबकीय बलाचा वाहक प्रकाशकण, strong बलाचा वाहक W- ई.) हे लहरींनी दाखवले जातात तर इतर कण बाणेदार रेघांनी. विद्युतचुंबकीय भारासारख्या काही गोष्टी अविकारी असतात. त्यामुळे एखादा (ऋण भार असलेला) इलेक्ट्रॉन नष्ट झाला, तर सोबत घन भार असलेला एक कण पण नष्ट होणार (उदा. पॉझिट्रॉन).\nRead more about विज्ञानिका - २ (फाईनमन सांकेतिकं)\nविज्ञानिका - १ (अणुगर्भाच्या अंतरंगात)\nअणुगर्भ हे विद्युतभाररहीत न्युट्रॉन्स व घन भार असलेल्या प्रोटॉन्सचे बनले असतात. सर्वात हलका अणुगर्भ हायड्रोजनचा - त्यात एकच प्रोटॉन व शुन्य न्युट्रॉन. पण इतर सर्व अणुगर्भांमधे एकापेक्षा जास्त घन भारीत प्रोटॉन्स (आणि काही न्युट्रॉन्स) असतात. अनेक वर्षे प्रोटॉन आणि न्युट्रॉन हे मूलभुत कण समजल्या जात. पण नंतर ते क्वार्क्सचे बनले असतात असे दाखवले गेले. प्रोटॉन मधे दोन अप आणि एक डाऊन तर न्युट्रॉन मधे दोन डाऊन आणि एक अप (p=uud; n=udd).\nRead more about विज्ञानिका - १ (अणुगर्भाच्या अंतरंगात)\nअनेक वर्षांपुर्वी स्टेट-ऑफ-द-आर्ट कॅमेरा होता. त्यामुळे, आणि खूप लोकांकडे तसा नसल्याने फोटोग्राफी करायला मजा यायची. आजकाल चांगल्��ा कॅमेर्‍यांचा सुळसुळाट झाल्याने त्यांच्या किमती कमी झाल्या व अनेकांनी प्रकाशचित्रणात प्राविण्य मिळवले असल्याने फोटोग्राफीचे तितके अप्रुप राहिले नाही.\nतेंव्हा अ‍ॅस्ट्रोफोटोग्राफी मात्र करायचा प्रयत्न केला नाही कारण त्यामानाने कॅमेरा साधा होता, मोठे एक्स्पोजर वापरले तर पृथ्विच्या फिरण्याला कांऊंटर करायला ट्रॅकीग लागते तेही नव्हते.\nRead more about खगोल(प्रकाश)चित्रण\nनचिकेत: आई, नचिकेत बोलतोय.\n पेशंटला पहायला जाते आहेस का\n अर्ध्या तासाने करतो मग.\nनचिकेत: अरे वा, कोणता मोबाईल\nनचिकेत: ठिक, करतो लगेच त्यावर.\nनचिकेत: हं, बोल आता.\nनचिकेत: तुला नकाशे वाला हवा होता ना पण\nनचिकेत: तरीही जुनाटच की\n ड्रुड नाही, ड्युड, ड्रॉइड.\nनचिकेत: तुसड्यासारखा बोलत नाही, सवय करतो आहे.\nनचिकेत: तुसडे बोलण्याची नाही ग, तिखट संवादाची. संवाद कसे लिहायचे, किंवा खरेतर कसे लिहायचे नाहीत यावर आत्ताच एक भाषण ऐकून येतो आहे.\nRead more about नित्याचे वादी-संवादी\nग्रनियन रन, एक अनोखा अनुभव\nगेल्या महिन्यात ग्रनियन (Grunion) रन अनुभवायला मिळाला. मॅरॅथॉन्सचे इतके पेव फुटले आहे की आधी तसाच हा ही एखादा रन असावा असे वाटले. पण हे सामन (Salmon) रन्सच्या जास्त जवळ आहे हे थोडी माहिती मिळवताच लक्षात आले व तिथे जायचे हे लगेच ठरविले. ग्रनियन्स हे चार-सहा इंच लांबीचे मासे दक्षिण कॅलिफोर्नीयाच्या समुद्रतटाजवळ आढळतात. तीन-चार वर्षे जगु शकणाऱ्या या माश्यांनी पुढच्या पिढीला जन्म देण्याचा एक अनोखा प्रकार उत्क्रांतीच्या वैविध्यपूर्ण विश्वाला बहाल केला आहे.\nRead more about ग्रनियन रन, एक अनोखा अनुभव\nथंड डोके, दूरदृष्टी, सखोल विचार/ सज्ज जाहलो करण्या विश्वसंचार\nKISS (केक इन्स्टिट्यूट अॉफ स्पेस स्टडीज) च्या सौजन्याने एक बस भरून कॅलटेक-जेपीएल चे आम्ही ५९ लोक ८ मार्च २०१२ ला स्पेस-एक्स (SPACEX - http://www.spacex.com) ला गेलो. spacex ला सहजी जाता येत नाही म्हणून लॉटरीत नावे टाकून आमची निवड झाली. डाऊनटाऊनची संध्याकाळची गर्दी टाळण्याकरता एक-दोघे वगळता सगळेच बसने आले.\nआम्ही जरा जास्तच वेळेवर पोचल्याने थोडावेळ बाहेर थांबावे लागले - लोकांचे पासपोर्टस, ओळखपत्रे वगैरे पण तपासून होत होते. बाहेर एक लालभडक टेस्ला उभी होती. ५० हजार डॉलर्सच्या या गाड्या पृथ्वीचे आवश्यक भविष्य असु शकतात.\nRead more about थंड डोके, दूरदृष्टी, सखोल विचार/ सज्ज जाहलो करण्या विश्वसंचार\nअनेक गोष्टी अपायकारक ठरु शकतात.\nज्यांच्याकरता त्या तशा ठरल्या अशांबद्दल थोडे.\n(४३७ लोकांना हानी पोचली)\n(६० हजार लोकांना धोका झाला)\n(५ लोकांचे नुकसान झाले)\nRead more about नुस्कान काय हाय\nपक्षीदर्शन (कॅलटेक - २०१२-०१-३०)\nमुख्य भुमिका नटालचा सुतारपक्षी आणि लाल मिशीवाला बुलबुल (लपंडाव खेळत असलेला)\nRead more about पक्षीदर्शन (कॅलटेक - २०१२-०१-३०)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/shishiratla-vasant-news/article-about-grandparents-stress-1323609/", "date_download": "2018-11-19T11:57:06Z", "digest": "sha1:DGZWKD3XJACAF4S7VC35BRCN6SM4KPFM", "length": 25463, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article about grandparents stress | अनुबंध | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविराट कोहली ऑस्ट्रेलियात गप्प बसला तर आश्चर्य वाटेल - पॅट कमिन्स\nरिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nसचिन आणि प्रतिमाच्या आयुष्याला निवृत्तीनंतर एक संथ लय आली होती.\n‘‘स्वत:ची मुलं आणि नातवंडं यांच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनात फरक असतो. त्यामुळे आईवडिलांमध्ये ज्या कारणांवरून वादविवाद होत असतात त्याच गोष्टीवर आजी-आजोबा झाल्यावर संवाद निर्माण होतो. हे वरपांगी जरी विसंगत वाटलं तरी ते स्वाभाविक असतं. कारण मुलं वाढविताना जबाबदारीची जाणीव अधिक टोकदार असते. त्यात दोघांनी मिळून मुलांचं मूलपण अनुभवायचं कैक वेळा राहून गेलं असतं.’’ आजी आजोबांच्या ताणतणावांविषयीचा हा भाग १\nसचिन दिवसभर कागदपत्रांचा पसारा मांडून बसला होता. पेन्शनच्या फाइलमधील हवा तो कागद न सापडल्यामुळे तो कावला होता. ‘‘मी येऊ का मदतीला’’ असं प्रतिमानं दोनदा विचारल्यावर त्यानं हवेत हात उडवले होते. इतक्या वर्षांच्या सहवासामुळे याचा अर्थ ‘तुला काय कळतंय’ असाच होऊ शकतो हे तिला माहीत होतं. ती कंटाळून स्वयंपाकघरात गेली. संध्याकाळचा स्वयंपाक करणं तिच्या जिवावर आलं. बाहेर जेवायला जायचा उत्साह अलीकडे राहिला नव्हता. ती नुसतीच बसून राहिली. इतक्यात फोन वाजला. ‘‘अज्जू, तू काय करतीय.’’ जितूचा आवाज ऐकून ती हरकली.\n‘‘काही नाही राजा. तू काय करतो आहेस\n‘‘काहीच नाही. आईबाबांनी राजू अंकलकडे जायचं ठरवलंय. पण मला खूप कंटाळा येतो तिथं.’’\n मग येतो आहेस का आमच्याकडे\n‘‘मी बाबाला तसं म्हणलेलं, पण बाबा म्हणतो..’’\n‘‘त्याला काय कळतंय. तू फोन दे बाबाला.’’\nसचिन आतून आजी-नातवाचा संवाद ऐकत होता. तो लगबगीनं बाहेर येऊन म्हणाला, ‘‘जितूचा फोन ना शशीला सांग, त्याला राहायला पाठव आणि ईशाला यायचं असेल तर तिलाही येऊ दे. तो फोन दे इकडे. तू नीट सांगणार नाहीस मीच बोलतो.’’ असं म्हणत त्यानं प्रतिमाच्या हातचा फोन जवळजवळ हिसकावून घेतला. एरवी प्रतिमानं त्याची ही अरेरावी चालवून घेतली नसती. पण शशीला तो नीट पटवून देईल आणि त्यामुळे जितू आणि ईशा राहायला येतील याची तिला खात्री होती. ‘‘तासाभरात येताहेत दोघं. मला माझा पसारा आधी आवरायला हवा. पोरटी एक कागद जागेवर ठेवणार नाहीत.’’ सचिन विजयी मुद्रेनं म्हणाला. तशी लगबगीनं उठत प्रतिमा म्हणाली, ‘‘मीही केक करायला घेते. जितू गेल्या वेळीच मागे लागला होता.’’ मघाची चिडचिड आणि मरगळ एका क्षणात नाहीशी झाली असल्याचं दोघांना जाणवलं.\nसचिन आणि प्रतिमाच्या आयुष्याला निवृत्तीनंतर एक संथ लय आली होती. दोघंच्या दोघंच राहात असल्यामुळे दिनक्रम ठरून गेला होता. रोज उठून एकमेकांसाठी नवीन काही करण्याचा उत्साह उरला नव्हता. अशा वेळी नातवंडं आली, भेटली की घरातलं निरस वातावरण एकदम बदलून जायचं. आपलं वय विसरून नातवंडांच्या मागे धावण्यात, कितीही कष्ट पडले तरी त्यांच्यासाठी म्हणून करण्यात एक सुखसमाधान दडलेलं असायचं. हाच अनुभव नीता आणि सुजयचा होता. नातवंडांना भेटायला दोघं उत्सुक असायचे. पण कधी कधी भेटल्यावर काय करायचं या विषयी मात्र दोघांच्यात एकमत व्हायचं नाही, उलट वादाला नवीन विषय मिळायचा पण शेवटी सगळं पेल्यातील वादळ ठरायचं ते असं.\nनीता- आज आपल्याला रमाकडे जायचं आहे. महिना अखेरमुळे आदित्य आणि अंकितच्या शाळेला सुट्टी आहे. नेमकी तिची बाई येणार नाही आणि तिलाही सुट्टी घेणं शक्य होणार नाही.\n मग जाऊ या की दिवसभर तिच्याकडे.\nनीता- पण आज चार ते सहा आमच्या भजनी मंडळाचा कार्यक्रम आहे.\nसुजय- काही हरकत नाही. मी एकटा बघू शकतो मुलांकडे. पण काय गं, मुलांच्या परीक्षा वगैरे जवळ आलेल्या नाहीत ना\nनीता- आहेत ना. पुढच्याच आठवडय़ात आहेत. त्यांचा काय अभ्यास घ्यायचा ते रमा���ं सांगून ठेवलं आहे.\n हे अभ्यास वगैरे घेणं मला जमणार नाही. आपल्या मुलांचा घेतला तेवढा पुरे. ही पोरं तर इतकी वाभरट आहेत नं.\nनीता- कमाल करतोस तू. तीस र्वष एम.बी.ए. कॉलेजमध्ये प्राध्यापकी केलीस आणि पाचवी नि नववीतल्या मुलांचा अभ्यास मॅनेज करता येत नाही. लोक तुला मॅनेजमेंट गुरू म्हणतात. त्या अजयचं माहीत आहे नं. तो रोज त्याच्या नातवाला गणित शिकवायचा. ऑलिम्पियाडमध्ये त्यानं सुवर्णपदक मिळवलं.\nसुजय- उगाच मला दुसऱ्यांची उदाहरणं देऊन शहाणपणा शिकवू नकोस. मला अभ्यास घेणं जमणार नाही. आदित्य किती हुशार आहे ते माहितीय नं तुला.\nनीता- तेच सांगायचं आहे मला. पण रमा त्याला गणितासाठी दोन क्लास लावणार आहे. आत्तापासून त्याची ऑलिम्पियाडची तयारी करण्यासाठी.\nसुजय- काय वेड का खूळ हे. वय काय त्याचं. आधीच अभ्यासाच्या ओझ्याखाली वाकला आहे तो. त्याला अजून टेन्शन द्यायचं म्हणजे काय. भेटू दे रमा, तिला हे फॅड डोक्यातून काढायला सांगतो.\nनीता- नुसतं सांगू नकोस. चांगलं खडसावून सांग. फक्त रमाला नाही तर तुझ्या जावयालाही. उगाच रागावतात पोरांना. तुला अंकितचा किस्सा सांगायचाच राहिला. गेल्या परीक्षेत त्याला म्हणे गणितात वीसपैकी सहा मार्क्‍स पडले. किती आजारी होता परीक्षेआधी. तर त्याचे सर म्हणे म्हणाले की तुझा भाऊ नेहमी पुढून पहिला येतो; तर तू नापासात पहिला. इतकं भाबडं आहे पोरं. घरी येऊन सर काय म्हणाले ते संकेत आणि रमाला सांगितलं. तर रागावले रे त्याला.\n या आजकालच्या आईवडिलांना मुलांची सायकॉलॉजी कळत नाही. अंकित चित्र किती छान काढतो ते लक्षात नाही येत यांच्या आणि गणितावरून रागवतात.\nअसं म्हणून मघाशी अभ्यास घेण्यावरून झालेला वाद विसरून लहान वयात त्यांना अभ्यासासाठी वेठीला धरणं कसं चुकीचं आहे यावर सुजय आणि नीताचं एकदम एकमत झालं. पण त्या वेळी त्यांच्या मुलांना त्यांनी किती क्लासेस लावले होते हे ते आपसूक विसरून गेले. दहावीच्या प्रीलिममध्ये त्यांच्या अमितला मिळालेले मार्क बघून दोघं हबकून गेले होते. त्यापायी त्याचं फुटबॉल खेळणं बंद केलं होतं. बारावीनंतर त्यानं इंजिनीअरिंगला प्रवेश घ्यावा का आर्किटेक्टला यावर सुजय आणि नीतामध्ये कडाक्याचे वाद झाले होते. पण नातवाला क्लास लावणार म्हणल्यावर ते हळवे झाले होते. स्वत:ची मुलं आणि नातवंडं यांच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनात फरक अस���ो तो असा. त्यामुळे आईबाप असलेल्या पती-पत्नींमध्ये ज्या कारणांवरून वादविवाद होत असतात त्याच गोष्टीवर आजी-आजोबा झाल्यावर संवाद निर्माण होतो. हे वरपांगी जरी विसंगत वाटलं तरी ते स्वाभाविक असतं. कारण मुलं वाढविताना जबाबदारीची जाणीव अधिक टोकदार असते. आपल्याला त्यांना घडवायचं आहे, बिघडली तर बोट धरून वळणावर आणायचं आहे, म्हणजे काय करायचं आहे हे नीटपणे उमगलेलं नसतं. या धावपळीत दोघांनी मिळून मुलांचं मूलपण अनुभवायाचं कैक वेळा राहून गेलं असतं. सुजय आणि नीताला त्यांच्या अमितनं ‘मी नापासात पहिला आलो,’ असं सांगितलं असतं तर त्याच्या सांगण्यातला निरागसपणा त्यांच्याहीपर्यंत पोचला नसता. तेही संकेत आणि रमासारखे धास्तावले असते. नातवंडाच्या बाबत मात्र यशापयशाची सारी कोष्टकं बदलतात. त्यांचं यश मिरवता येतं आणि अपयश झटकताही येतं. त्यांचा सहवास नेहमीच ‘फिल गुड’ची भावना देत राहतो. सहा वाजता नीता तिचा कार्यक्रम संपल्यावर घरी आली तेव्हा सुजय आदित्यशेजारी जमिनीवर बसून त्याला गणितातील प्रॉब्लेम्स सोडवायला मदत करत होता. हे अनुबंध काही वेगळेच असल्याचं तिला जाणवलं. त्या क्षणी तिला सुजयविषयी प्रेम दाटून आलं आणि अभिमानही. नातवंडांमुळे आजी-आजोबांचं परस्परांमधील नातं दृढ होतं ते असं.\nहा अनुभव सगळ्या आजी-आजोबांना येत असेल ज्यांना नातवंडांची जबाबदारी नाइलाज म्हणून दिवसभर उचलावी लागते, त्यापायी आपली हौसमौज बाजूला ठेवावी लागते त्या आजी-आजोबांचं परस्परांमधील नातं ताजंतवानं राहात असेल का जबाबदारीच्या ओझ्याखाली दबून जात असेल ज्यांना नातवंडांची जबाबदारी नाइलाज म्हणून दिवसभर उचलावी लागते, त्यापायी आपली हौसमौज बाजूला ठेवावी लागते त्या आजी-आजोबांचं परस्परांमधील नातं ताजंतवानं राहात असेल का जबाबदारीच्या ओझ्याखाली दबून जात असेल परत ही जबाबदारी दोघांनी एकमतानं स्वीकारली असेल तर त्याचे परिणाम वेगळे आणि स्वीकारावी का नाही याबद्दल दोघांमध्ये मतभेद असतील तर त्याचे परिणाम वेगळे आणि नातवंडं परदेशात वाढत असेल तर अजूनच वेगळे. ज्या घरात तीन पिढय़ा एकत्र राहात असतात त्या घरात लहान मुलांचे लाड किती करावेत आणि शिस्त कशी लावावी याविषयी तरुण आईवडील आणि नववृद्ध आजी-आजोबा यांच्या मतांमध्ये अंतर पडणं अपरिहार्य असतं. त्यामुळे एकंदरच कुटुंबातील नातेसंब��धात ताणतणाव निर्माण झाले तर त्याचा परिणाम आजी-आजोबांच्यावर काय होत असेल परत ही जबाबदारी दोघांनी एकमतानं स्वीकारली असेल तर त्याचे परिणाम वेगळे आणि स्वीकारावी का नाही याबद्दल दोघांमध्ये मतभेद असतील तर त्याचे परिणाम वेगळे आणि नातवंडं परदेशात वाढत असेल तर अजूनच वेगळे. ज्या घरात तीन पिढय़ा एकत्र राहात असतात त्या घरात लहान मुलांचे लाड किती करावेत आणि शिस्त कशी लावावी याविषयी तरुण आईवडील आणि नववृद्ध आजी-आजोबा यांच्या मतांमध्ये अंतर पडणं अपरिहार्य असतं. त्यामुळे एकंदरच कुटुंबातील नातेसंबंधात ताणतणाव निर्माण झाले तर त्याचा परिणाम आजी-आजोबांच्यावर काय होत असेल यावरची चर्चा पुढच्या भागात.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\n'मला मारहाण नाही केवळ धक्काबुक्की', 'मुळशी पॅटर्न'चे दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा खुलासा\n'आजोबा आमच्यासोबत का राहत नाही', अबरामचा बिग बींना प्रश्न\nजस्टिनशी लग्न केल्यानंतर हेलीने केला नावात 'हा' बदल\nसोनालीनंतर आता 'या' अभिनेत्रीलाही झाला कॅन्सर\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\n‘गोमातेवरून काँग्रेसचे दुटप्पी राजकारण’\nमध्य प्रदेशात काँग्रेससाठी आता नाही तर कधीच नाही\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या ९ लाख कोटींच्या राखीव निधीवर सरकारचा डोळा\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nविधान परिषद उपसभापतीपद निवडणूक तूर्त नाही\nतेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना विरोधकांचे खतपाणी\nसहा तासांत पत्रीपुलाचे पाडकाम\nदुधात भेसळ केल्यास जन्मठेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/shishiratla-vasant-news/new-marriage-life-1275336/", "date_download": "2018-11-19T11:37:29Z", "digest": "sha1:KYBA7HSR6NN6BKOG65XUERRYMQXGTQQP", "length": 26497, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "new marriage life | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविराट कोहली ऑस्ट्रेलियात गप्प बसला तर आश्चर्य वाटेल - पॅट कमिन्स\nरिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेन��..\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nपाश्चात्त्य पद्धतीचा पेहराव. आठ-दहा वर्षांपूर्वी तिच्या पतीचं निधन झालं असल्याचं ऐकलं होतं.\nउतारवयातील पुनर्विवाहांची संख्या आजकाल वाढली आहे. मात्र ते केल्यामुळे वाटय़ाला वैफल्य आणि असमाधान आलं तर तो घाव पचविणं फार अवघड असतं. त्यामुळे कोणताही निर्णय भावनेच्या आहारी जाऊन न घेता व्यवहाराच्या निकषावर पडताळून पाहण्यासाठी आपली मुलं, मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्याशी तसेच होणाऱ्या जोडीदाराशीही मोकळेपणाने चर्चा करायला हवी..\nअनेक वर्षांनी नीता मला माथेरानला भेटली. तिला मी एकदम ओळखलं नाही. कापलेले केस. पाश्चात्त्य पद्धतीचा पेहराव. आठ-दहा वर्षांपूर्वी तिच्या पतीचं निधन झालं असल्याचं ऐकलं होतं. तिच्या सोबत असलेल्या व्यक्तीशी ओळख करून देताना ती जरा अडखळली. त्यावर ते गृहस्थ पटकन म्हणाले, ‘‘मी मिस्टर नीता.’’ यावर साठी उलटलेली नीता चक्क लाजली. सहा वर्षांपूर्वी ती त्यांच्याशी विवाहबद्ध झाली होती. बोलण्याच्या ओघात तिच्या लग्नाची हकिगत तिनं आपणहून सांगितली. तिचे आताचे पती तिच्या जावयाच्या नात्यातले. तिच्या मुलीनं आणि जावयानं त्यांच्या लग्नासाठी पुढाकार घेतला होता. दोघंही एकमेकांच्या सहवासात आनंदी असल्याचं त्यांच्या देहबोलीवरून कळत होतं.\nमाझ्या दूरच्या परिचयातले प्रभाकर एकदा वेळ घेऊन मला भेटायला आले. जुजबी बोलणं झाल्यावर खासगी आवाजात म्हणाले, ‘‘मला जरा तुमचा सल्ला हवा आहे. माझी बायको जाऊन पंचवीस र्वष झाली. तिच्या मागे मुलांबाबतची सर्व कर्तव्ये मी पार पाडली. आता मी सत्तर वर्षांचा आहे. मला कळत नाहीये की मी आता दुसरं लग्न करावं की वृद्धाश्रमात राहायला जावं’’ त्यांचा प्रश्न ऐकून मी गोंधळले. पण उत्तराची वाट न पाहता ते बोलत राहिले. ‘‘आज मी बिनकामाचा माणूस म्हणून जगतोय. घरात मुलगा-सून आहेत, पण प्रत्येक जण आपापल्या कामात. दिवसच्या दिवस मी रिकामा बसलेला असतो. एक-दोन दिवसांनी मुलगा विचारतो, ‘‘बाबा कसे आहात’’ त्यांचा प्रश्न ऐकून मी गोंधळले. पण उत्तराची वाट न पाहता ते बोलत राहिले. ‘‘आज मी बिनकामाचा माणूस म्हणून जगतोय. घरात मुलगा-सून आहेत, पण प्रत्येक जण आपापल्या कामात. दिवसच्या दिवस मी रिका���ा बसलेला असतो. एक-दोन दिवसांनी मुलगा विचारतो, ‘‘बाबा कसे आहात’’ मी म्हणतो, ‘‘ठीक आहे.’’ बस’’ मी म्हणतो, ‘‘ठीक आहे.’’ बस या पलीकडे माझ्याशी काही बोलायला कुणाला वेळ नसतो. पूर्वी एवढं जाणवलं नव्हतं पण आता वाटतं घरात आपल्या वयाचं, हक्काचं माणूस हवं. पण असा विषय काढायला संकोच वाटतो. कधी कधी वाटतं उठावं आणि वृद्धाश्रमात जाऊन राहावं. तिथं कदाचित बरोबरीच्या वयाच्या माणसांची सोबत मिळेल. कळत नाही काय करावं ते या पलीकडे माझ्याशी काही बोलायला कुणाला वेळ नसतो. पूर्वी एवढं जाणवलं नव्हतं पण आता वाटतं घरात आपल्या वयाचं, हक्काचं माणूस हवं. पण असा विषय काढायला संकोच वाटतो. कधी कधी वाटतं उठावं आणि वृद्धाश्रमात जाऊन राहावं. तिथं कदाचित बरोबरीच्या वयाच्या माणसांची सोबत मिळेल. कळत नाही काय करावं ते\nया वयात लग्न करावं असं वाटण्याचं मुख्य कारण म्हणजे जोडीदार नसल्यामुळे जाणवणारी एकाकीपणाची भावना. खूप वेळा या भावनेला कारुण्याची झालर असते. मुलंबाळं करिअरच्या मागे असतात किंवा आपापल्या संसारात रमलेली असतात. आजारपण वा अन्य कोणती अडचण आली तर ती धावून येणार याची खात्री असते, परंतु त्यांच्या व्यग्र दिनक्रमामुळे आई किंवा वडिलांची रोजच्या रोज दखल घेण्यासाठी त्यांना वेळ नसतो. त्यामुळे जोडीदाराची उणीव प्रकर्षांनं भासते. प्रौढ वयात पुनर्विवाह करू इच्छिणाऱ्या व्यक्तींची ही सर्व साधारण मानसिकता. त्याविषयी अधिक काही जाणून घेण्यासाठी ज्याचं वधूवरसूचक मंडळ आहे अशा राजेंद्र भवाळकर आणि सुचित्रा कुलकर्णी यांची मुद्दाम भेट घेतली असता अलीकडच्या काही वर्षांत विवाहोत्सुक प्रौढ व्यक्तींची संख्या नजरेत भरेल एवढी वाढली असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामध्ये पुरुषांची यादी प्रौढ स्त्रियांच्या यादीपेक्षा नेहमीच मोठी असल्याचा त्यांचा अनुभव आहे. याचे कारण म्हणजे स्त्रीला पुनर्विवाह करण्याची इच्छा असली तरी संस्कार आणि संकोच यामुळे विवाह मंडळामध्ये जाऊन स्वत:चे नाव नोंदविण्याची तिची मानसिकता नसते. जोपर्यंत मुलंबाळं, बहीण-भाऊ वा मित्रमैत्रिणी तिच्या लग्नासाठी पुढाकार घेत नाहीत तोवर आपणहून आपले नाव नोंदविणाऱ्या स्त्रिया खूप कमी आहेत. याचं अजून एक कारण म्हणजे एकटेपणाची पोकळी स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी जाणवते. मुलाबाळांचे संसार, नात्यागोत्यातील समा���ंभ यामध्ये त्या रमू शकतात. ज्या स्त्रिया आर्थिकदृष्टय़ा संपन्न असतात त्या आपापले छंद जोपासू शकतात. मैत्रिणींबरोबर चित्रपट, सहली वगैरेचा आनंद लुटू शकतात. हे सगळं करताना जोडीदाराची उणीव जाणवत असली तरी ती दूर करण्यासाठी लग्नाचा पर्याय व्यवहार्य ठरेल की नाही याबद्दल त्यांच्या मनात धास्ती असते. कारण लग्न कोणत्याही वयात केलं तरी पत्नीची पारंपरिक भूमिका तिनं स्वीकारली पाहिजे अशी सर्वाची अपेक्षा असते. तिनं स्वयंपाकघर ताब्यात घ्यावं, आल्यागेल्याचं पाहावं, सेवाशुश्रूषा करावी अशी अपेक्षा कमी-अधिक प्रमाणात बहुसंख्य पुरुषांची असते. स्त्रीला मात्र या वयात नव्या घरातील चालीरीती, स्वयंपाकाच्या पद्धती शिकून घेण्यात फारसं स्वारस्य उरलेलं नसतं. आयुष्याच्या उतरार्धात हे बदल करण्यापेक्षा लग्न नको असं स्त्रियांना वाटतं. बहुसंख्य पुरुष मात्र मुलाबाळांच्या संसारात फारसे रस घेऊ शकत नाहीत. सर्वाच्या दृष्टीने आपण कमी महत्त्वाचे आहोत, घरात आपल्याला स्थान नाही, एवढंच नाही तर आपण म्हणजे घरातील अडगळ आहोत असा गंड त्यांच्या मनात निर्माण होतो. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना जोडीदाराची सोबत आवश्यक वाटते.\nपुनर्विवाहासाठी उत्सुक असलेल्या स्त्री-पुरुषांच्या संख्येत जरी तफावत असली तरी एकदा लग्न करायचा निर्णय घेतल्यावर मात्र तो यशस्वी होण्यासाठी दोघांनाही अनेक अंगांनी विचार करावा लागतो. पहिल्या लग्नात जसा समजूतदारपणा दाखवला असतो, एकमेकांमध्ये विश्वास आणि प्रेमाचं नातं रुजण्यासाठी जसे जाणीवपूर्वक प्रयत्न केले असतात तसेच किंबहुना अधिक प्रयत्न या वयात करण्याची आवश्यकता असते. कारण वयोपरत्वे आपल्या मतांना ठामपणा आला असतो. अनुभवाचं भलंमोठं गाठोडं जमा झालं असतं. आपली इच्छा असो वा नसो त्याचं ओझं आपण वाहत असतो. त्यामुळे कोणत्याही बदलाला सामोरी जायची लवचीकता कमी झालेली असते. नव्या जोडीदाराबरोबर नवा डाव मांडताना दोघांची भावनिक अवस्था समजून घेण्याची जशी जरूर असते तशीच काही व्यावहारिक बाबींबद्दल खुला दृष्टिकोन ठेवण्याची. दोघांची स्थावरजंगम मालमत्ता, आजारपणाची शक्यता, भविष्याची तजवीज याबाबत मुलांना\nअनिलराव आणि शलाकानं लग्न केलं तेव्हा दोघांची मुलं आपापल्या विश्वात रमली होती. शलाकानं लग्न झाल्यावर थोडय़ाच दिवसांत घराचा चेहरामोहरा बदलून टाकला. वर्ष-सहा महिन्यांत अनिलरावांच्या पहिल्या बायकोचे दागिने मोडून तिला हवे तसे घडवले. त्यामुळे अनिलरावांच्या मुली दुखावल्या गेल्या. त्यांनी मुलींना पैसे देऊ केले; परंतु मुलींच्या भावना पैशात नाही तर आपल्या आईच्या दागिन्यांमध्ये गुंतल्या होत्या हे ते ओळखू शकले नाहीत. त्यामुळे मुली वडिलांना दुरावल्या. झाल्या प्रकाराबद्दल अनिलरावांनी शलाकाला दोष दिला. आज दोघं विभक्त झाले नसले तरी त्यांच्यातील सुसंवाद हरवला आहे. तसंच अनुराधानंही संजयशी पुनर्विवाह केल्यावर त्यांच्या दोन्ही मुलींना आपलं मानून त्यांच्या लग्नात पुढाकार घेतला. त्यांच्या बाळंतपणाची जबाबदारी उचलली; परंतु तिच्या मुलाला नोकरीत काही अडचणी आल्यामुळे नैराश्य आलं. मानसोपचार घ्यावे लागले. तेव्हा मात्र संजयनं तिला साथ दिली नाही. अनुराधाबरोबर तिच्या मुलाच्या गावी जाऊन राहायला सपशेल नकार दिला. आज अनुराधा आणि संजय वेगवेगळ्या गावांत राहतात.\nया वयात केलेल्या पुनर्विवाहामुळे जर वाटय़ाला वैफल्य आणि असमाधान आलं तर तो घाव पचविणं फार अवघड असतं. कारण वयोपरत्वे शरीरमनाची ताकद कमी झाली असते. त्यामुळे कोणताही निर्णय भावनेच्या आहारी जाऊन न घेता व्यवहाराच्या निकषावर पडताळून पाहण्यासाठी आपली मुलं, मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्याशी मोकळेपणी चर्चा करायची गरज असते. नीता आणि तिच्या पतीबाबत या साऱ्या गोष्टी सहजगत्या घडून आल्या. त्यामुळे उर्वरित आयुष्याचा आनंद ते एकमेकांसोबत उपभोगू शकत आहेत.\nप्रभाकर यांनाही समवयस्क व्यक्तीच्या सोबतीची गरज जाणवत आहे, पण काय पर्याय निवडावा याबाबत मनात गोंधळ उडाला आहे आणि तो साहजिकही आहे. लग्न आणि वृद्धाश्रम हे दोन्हीही अगदी स्वतंत्र पर्याय आहेत. त्यातील कोणता पर्याय आपल्या स्वभावधर्माला अधिक रुचणार आहे हे समजून घेण्यासाठी जशी आत्मपरीक्षणाची गरज आहे तशीच घरातल्यांपर्यंत आपली एकाकीपणाची वेदना पोहोचविण्याचीही. त्यासाठी समुपदेशक वा जवळच्या व्यक्ती मदत करू शकतात.\nआज एकंदरच समाजात प्रौढांच्या पुनर्विवाहाबद्दल खुला दृष्टिकोन रुजत चालला आहे. विवाहमंडळात जाऊन नाव नोंदविणाऱ्या प्रौढ व्यक्तींच्या सोबत अनेक वेळा त्यांची मुलं, सुनाजावई, मित्रमैत्रिणी, एवढंच नाही तर क्वचित कधी व्याहीविहीण येत असल्याचे अनुभव ऐकायला मिळाले. आवश्यकता आहे ती फक्त सारासार विचार करून जपून पाऊल उचलण्याची.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\n'मला मारहाण नाही केवळ धक्काबुक्की', 'मुळशी पॅटर्न'चे दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा खुलासा\n'आजोबा आमच्यासोबत का राहत नाही', अबरामचा बिग बींना प्रश्न\nजस्टिनशी लग्न केल्यानंतर हेलीने केला नावात 'हा' बदल\nसोनालीनंतर आता 'या' अभिनेत्रीलाही झाला कॅन्सर\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\n‘गोमातेवरून काँग्रेसचे दुटप्पी राजकारण’\nमध्य प्रदेशात काँग्रेससाठी आता नाही तर कधीच नाही\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या ९ लाख कोटींच्या राखीव निधीवर सरकारचा डोळा\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nविधान परिषद उपसभापतीपद निवडणूक तूर्त नाही\nतेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना विरोधकांचे खतपाणी\nसहा तासांत पत्रीपुलाचे पाडकाम\nदुधात भेसळ केल्यास जन्मठेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A2%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE/", "date_download": "2018-11-19T11:59:54Z", "digest": "sha1:INK766QCVZM27WHRBY2HOUUTBPRZWZ6O", "length": 8616, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सरदवाडीत विहिरीत आढळला मुलीचा मृतदेह | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसरदवाडीत विहिरीत आढळला मुलीचा मृतदेह\nखेळता-खेळता विहिरीत पडल्याचा प्राथमिक अंदाज\nटाकळी हाजी – जांबूत (ता. शिरूर) येथील सरदवाडीत गुरूवारी (दि.24) शेतातील विहिरीत तीन वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळला आहे. ईश्‍वरी प्रवीण वाजे (वय 3 वर्षे, रा. सरदवाडी, वाजेमळा, ता. शिरूर) असे मयत मुलीचे नाव आहे. याबात वनविभागाचे वनरक्षक क्षीरसागर यांनी सांगितले की, संबंधित मुलीला बिबट्याने नेले नसून ती खेळता-खेळता विहीरीत पडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्‍त केला जात आहे. तिचा मृतदेह शुक्रवारी (दि.25) विहीरीतून बाहेर काढण्यात आला. तसेच याबाबत कुटुंबाची कोणतीच तक्रार नसल्याचे समजते.\nयाबाब�� मिळालेली माहिती अशी, गुरूवारी (ता. 24) संगीता प्रवीण वाजे या घराशेजारील जांभळाच्या झाडाखाली मुलगी ईश्वरी (वय 3) हिला घेऊन शेतात काम करत होत्या. घरात धोंड्याचा कार्यक्रम असल्याने घरातील मंडळीची लगबग होती. त्यावेळी ईश्वरी कोणाला सापडेना तिच्याजवळ असणारा तांब्या आणि खेळणी अस्थाव्यस्त झाली होती. परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीने परिसरात शोध घेण्यात आला तरी, ती आढळून आली नाही. त्यावेळी शिरूर वनविभागाला या बाबत माहिती देण्यात आली. शिरूरचे वनपरीमंडल अधिकारी एस. एल. गायकवाड आणि वनपाल पी. ए. क्षीरसागर यांनी वनकर्मचाऱ्यांसहीत घटनास्थळी धाव घेतली. गुरूवारी रात्री अकरापर्यंत हा परिसर पिंजून काढला. मात्र, बिबट्याचा कोणताच सुगावा येथे लागला नाही. तसेच ईश्वरी देखील सापडली नाही. दरम्यान, शुक्रवारी (दि.25) पुढील तापस करण्याचे ठरले. त्यानुसार सकाळी आठ वाजल्यापासून वनविभागाने पुन्हा या परिसरातील जवळपास 15 ते 20 एकर ऊसाचे क्षेत्र तपासले. ईश्वरी खेळत असलेल्या झाडापासून शंभर ते सव्वाशे फुट अंतरावर असणाऱ्या विहीरीची तपासणी करण्यात आली. अखेर या विहिरीतून तिचा मृतदेह आढळला असून तो बाहेर काढण्यात आला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसलोनीच्या उपचारासाठी सरसावली शिवसेना\nNext articleपुणे: मेट्रो प्रकल्पामुळे 688 कुटुंबे होणार विस्थापीत\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\nबांधकाम क्षेत्रातील मंदीचे मळभ हटतेय\nजुना पुणे-मुंबई महामार्गावरील कोंडी फुटणार\n‘धर्मादाय’ वापरा, अन्यथा कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/the-burden-of-osm-on-the-universitys-shoulders/41398/", "date_download": "2018-11-19T11:16:39Z", "digest": "sha1:IQXTTEDJZQ7KLYKCN4SRAMEQLQQVR7UD", "length": 19228, "nlines": 100, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "The burden of 'OSM' on the university's shoulders", "raw_content": "\nघर महामुंबई विद्यापीठाच्या खांद्यावर ‘ओएसएम’चे ओझे \nविद्यापीठाच्या खांद्यावर ‘ओएसएम’चे ओझे \nजागेच्या खर्चासह इतर सोयीसुविधा मोफत\nमुंबई:-मुंबई विद्यापीठाने गेल्यावर्षीपासून सुरू केलेली ऑनलाइन असेसमेंट (ओएसएम)ही प्रणाली नव्या वादात अडकली आहे. गेल्यावर्षी निकाल गोंधळास कारणीभूत ठरलेली ही प्रणाली आता विद्यापीठाच्या तिजोरीवरदेखील अतिरिक्त भार टाकत असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. या ऑनलाईन असेसमेंटसाठी विद्यापीठाने दक्षिणेकडील मेरिट ट्रॅक या कंपनीची निवड केली. या कंपनीवर मुंबई विद्यापीठाची सुरुवातीपासूनच मेहनजर आहे. या कंपनीने करावयाचा खर्चही विद्यापीठ करत असून ओएसएमचे ओझे विद्यापीठाने आपल्या खांद्यावर घेतले आहे. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार विद्यापीठ उत्तरपत्रिकांच्या खर्चाशिवाय मेरिट ट्रॅकवर दीड ते दोन लाख खर्च करीत असल्याची माहिती समोर आली आहे.\nविद्यापीठातर्फे यासाठी या कंपनीला प्रती उत्तरपत्रिकेमागे पैसे दिले जात असताना या कंपनीसाठी विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथे विशेष जागेसह येथील जागेचा सर्व खर्च हा विद्यापीठाच्या तिजोरीतून करण्यात आला. या ठिकाणाचे लाईट बिल, एसीचा खर्च, दुरस्ती आणि इतर स्टेशनरीचा खर्च विद्यापीठामार्फत केले जात असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. याठिकाणी जे एसी बसविण्यात आले आहेत. ते देखील भाडेत्तत्वार आणण्यात आले असून त्याचे भाडे देखील विद्यापीठ देत आहेत. तर गेल्या महिन्यात याठिकाणी झालेल्या ट्रान्सफार्मरच्या दुरुस्तीचा लाखो रुपयांचा खर्च विद्यापीठाने सढळ हस्ते केल्याची बाब समोर आली. १० लाखांच्या घरांत हा खर्च आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. यामुळे सिनेट सदस्यांसह सर्वच जण अवाक झाले आहेत. एकीकडे गेल्यावर्षी निकाल गोंधळाला कारणीभूत ठरलेल्या कंपनीवर विद्यापीठाने कोणतीही कारवाई केली नाही. याउलट त्यांनी करावयाचा खर्च विद्यापीठ आपल्या खर्चातून करत आहे, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.\nमुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी परीक्षा पध्दतीत पारदर्शकता यावी यासाठी ऑनलाइन असेसमेंट प्रक्रिया सुरु केली. विद्यापीठाने सुरु केलेली ही प्रक्रिया त्याच्या निविदा प्रक्रियेपासूनच वादाच्या भोवर्‍यात अडकली होती. या ऑनलाइन असेसमेंटसाठी विद्यापीठाने मेरिट टॅ्रक या कंपनीची निवड केली. त्यानंतर झालेला निकाल गोंधळ उभ्या महाराष्ट्राने पाहिला. निविदा प्रक्रिया पार पडली असली तरी कंपनीबरोबर कोणत्याही प्रकारचा सामंजस्य करारच केला नसल्याची बाब यावेळी समोर आली होती. त्यानंतर विद्यार्थी संघटनांनी टीका केल्याने विद्यापीठाने सामंजस्य करार केला. त्यावेळी विद्यापीठाने मेरिट ट्रॅक कंपनीला प्रति उत्तरपत्रिकेमागे सुमारे २३.९० रुपये देण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार विद्यापीठाने ऑनलाइन असेसमेंट करणार्‍या कंपनीला त्यांच्या देयकानुसार पैसे दिले आहेत. पण विद्यापीठ त्याशिवाय त्यांना आता इतर रुपात मदत करीत असल्याची माहिती समोर आली आहे.\nमुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील ग्रीन टेक्नॉलॉजी या इमारतीत या उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग सुरू आहे. विद्यापीठाच्या मालकीची ही जागा असून त्याठिकाणी सध्या या कंपनीकडून असेसमेंटची प्रणाली बसविण्यात आली आहे. यासाठी लागणारा सर्व्हर, कॉम्प्युटर आणि इतर अनेक वस्तू याठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. त्याचे सर्वांचे येणारे बिल विद्यापीठाच्या खात्यातून जात आहेत. तर त्याचबरोबर याठिकाणी होणारी दुरस्तीही विद्यापीठाच्या इतर कर्मचार्‍यांच्याकडून करण्यात येत आहे. अगोदरच मुंबई विद्यापीठ आर्थिक अडचणीत आहे. प्राध्यापकांच्या पगारासह इतर गोष्टींचा खर्च करताना विद्यापीठात काटकसर सुरू आहे. कॉलेजांकडून संलग्नता फीच्या माध्यमातून येणारे १०० कोटी रुपये अद्याप विद्यापीठाकडे जमा झालेले नाहीत. अशी विद्यापीठाची अवस्था असताना विद्यापीठाकडून केला जाणारा खर्च सध्या चर्चेचा विषय होऊन बसला आहे.\nतर अनर्थ झाला असता\nमुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथे काही दिवसांपूर्वी वीज कोसळल्याची घटना घडली होती. त्यामुळे याचा थेट फटका ग्रीन टेक्नॉलॉजीच्या ट्रान्सफार्मरला बसला. तो जळून खाक झाला, अशी माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली. ऑनलाइन असेसमेंट प्रक्रिया ज्या ठिकाणी सुरू आहे त्याला या ट्रान्सफार्मरच्या माध्यमातून वीज पुरवठा केला जात आहे. पण ट्रान्समार्फरच उडाल्याने उत्तरपत्रिका तपासणीचे काम तीन दिवस बंद ठेवण्याची वेळ आली होती. यावेळी उत्तरपत्रिका स्कॅनिंगला धक्का पोहचण्याची भीती होती, असे विद्यापीठातील एका उच्च अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.\nमेरिट ट्रॅकबरोबर झालेला करार\nमुंबई विद्यापीठाने मेरिट टॅ्रकबरोबर केलेल्या करारानुसार प्रति उत्तरपत्रिकेमागे २३.९० रुपये इतका दर निश्चित करण्यात आला होता. त्याशिवाय कोणताही खर्च करारामध्ये नमूद नाही, मग अशावेळी विद्यापीठाकडून मेरिट ट्रॅकवर इतका खर्च का केला जात आहे.\nमुंबई विद्यापीठ या कंपनीवर इतके मेहनजर का आहे, हे कळलेलेच नाही. आज मुंबई विद्यापीठाने या कंपनीला वापरण्यासाठी जागा दिली तिथपर्यंत ठीक होते. पण त्यासाठी लागणार्‍या इतर सोयीसुविधांचा खर्च जर विद्यापीठ करणार असेल, हा सर्व प्रकार चुकीचा आहे. यासाठी या कंपनीबरोबर झालेला करार स्कॅनर खाली आणणे गरजेचे आहे किंवा ही सर्व प्रक्रिया नव्याने राबविण्याची वेळ आली आहे. येत्या बुधवारी होणार्‍या राज्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत आम्ही याबाबत विद्यापीठाला जाब विचारणार आहोत.\n– प्रदीप सावंत, मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य, मुंबई विद्यापीठ.\nविद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका सुरक्षित रहाव्यात म्हणून आम्ही त्यांचे स्कॅनिंग विद्यापीठातच करत आहोत. हा विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचा प्रश्न आहे. तर विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका सुरक्षित आहेत. त्याची कोणतीही दुरावस्था झालेली नाही.\nविनोद मळाले – जनसंपर्क अधिकारी, मुंबई विद्यापीठ\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nगंभीरने बीसीसीआय, बंगाल क्रिकेटला सुनावले खडे बोल\nबॉलिवूडला थिरकायला लावणारी 10 पंजाबी गाणी\nमुंबईच्या स्मृती पाचांळ बनल्या ‘मिसेस युनिव्हर्सल’\nतब्बल ८५ वर्ष जुनं रीगल सिनेमागृह बंद होणार\nमुंबईतील प्रतिपंढरपूरात भाविकांची गर्दी\nतर या नाकर्त्या सरकारला बांगड्यांचा आहेर करू; दिव्यांग सेनेचा निर्धार\nआंदोलनादरम्यान वनअधिकाऱ्यांवर फेकली राख\nओला-उबेरची विधीमंडळावर धडक; पोलिसांनी लावला ब्रेक\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nहिवाळी अधिवेशन : ठग्स ऑफ महाराष्ट्र विरुद्ध गँग्स ऑफ वासेपूर\nओला-उबरच्या मोर्चाला पोलिसांनी लावला ब्रेक\nविरोधकांच्या बॅनरमधून सरकारची ठगबाजीची चार वर्ष\nसोनाक्षी म्हणते उत्तम आरोग्यासाठी फिटनेस महत्वाचा\nइंदिरा गांधी जयंती विशेष दुर्मिळ छायाचित्रे\nलग्नानंतर रणवीर-दीपिका मुंबईत दाखल\nहे व्हिडिओ गेम्स एकदा तरी खेळाच\nSBI १ डिसेंबरपासून बदलणार हा नियम\n‘भाभीजी घर पर है’ फेम सौम्याचे खास क्षण\nउत्तम आरोग्यासाठी हे कराच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/we-will-out-of-the-recession-in-few-months-272451.html", "date_download": "2018-11-19T11:59:18Z", "digest": "sha1:IRVTWDF3YUGYS3NKIHF5QQ5DH23IJB7M", "length": 12457, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दोन वर्षांत आपण मंदीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडू- शरद पवार", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nदोन वर्षांत आपण मंदीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडू- शरद पवार\nसामान्य माणसाचे जीवन व्यवसाय, व्यापार ,योग्य पद्धतीने जाण्याच्या दिशेने मदत होईल असे घडो असे पवार यांनी सांगितलंय.\nबारामती,21 ऑक्टोबर: गेला काही काळ आपल्याला देशाला भेडसावणाऱ्या मंदीच्या दुष्टचक्रातून आपण बाहेर पडू असं वक्तव्य माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केलंय. आज बारामती व्यापारी मर्चंट असोसिएशनच्या मेळाव्यात व्यापारांशी त्यांनी संवाद साधला.\n'शेतीच्या क्षेत्रातसुद्धा सध्या नरमाईचं वातावरण पहायला मिळतंय. परंतु जमेची बाजू अशी आहे की पाऊस चांगला पडलाय. रब्बीचा हंगाम उत्तम झाला तर ,थोडी परिस्थिती बदलायला सुरवात होईल. आणि वर्षे दोन वर्षांत आपण महामंदीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडू असं शरद पवार म्हणाले. सामान्य माणसाचे जीवन व्यवसाय, व्यापार ,योग्य पद्धतीने जाण्याच्या दिशेने मदत होईल असे घडो असे पवार यांनी सांगितलंय.\nपण ग्रामीण अर्थव्यवस्था उत्तेजित झाली नाहीतर बहुसंख्य लोकांच्या हातात पैसा जाणार नाही हा धोकाही त्यांनी व्यक्त केला. जोपर्यंत लोकांच्या हातात पैसा येऊन खरेदीशक्ती वाढत नाही तोपर्यंत बाकीच्या अर्थव्यवस्थेमधील वाढ पहायला मिळणार नाही असंही शरद पवार यांनी सांगितलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\n आता पुण्याने शोधला एक नवीन उपाय\nमहाराष्ट्राच्या आणखी एका जवानाला वीरमरण, आज होणार अंत्यसंस्कार\nभीमा कोरेगाव प्रकरण : दिग्विजय सिंहांची चौकशी होण्याची शक्यता\nVIDEO : भिवंडीत भीषण आग, कोट्यवधी रुपयांचं नुकसान\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्��िडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/daily-rashi-bhavishya/rashi-bhavishya-of-11-september-2018/articleshow/65759989.cms", "date_download": "2018-11-19T12:31:53Z", "digest": "sha1:JL4ZGTVSSSDAG7LPGYKXKKA74SU7TKEX", "length": 18746, "nlines": 153, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "daily rashi bhavishya News: rashi-bhavishya-of-11-september-2018 - Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ११ सप्टेंबर २०१८ | Maharashtra Times", "raw_content": "\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ११ सप्टेंबर २०१८\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ११ सप्टेंबर २०१८\nमेष : दिवस आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टीने लाभदायक आहे. धनलाभासोबतच जास्त मुदतीचे धनाचे नियोजनही कराल. व्यापाराशी निगडीत असाल तर त्याच्या विस्ताराची योजना तयार कराल. शरीर आणि मन ताजेतवाने होईल. दिवस मित्र आणि नातेवाईकांसोबत आनंद आणि मौज-मजेत जाईल. छोटे प्रवास किंवा यात्रा कराल. धार्मिक पुण्याचे काम कराल. दिवस शुभ आहे.\nवृषभ : आपल्या मधुर वाणीने एखाद्याला मंत्रमुग्ध करुन लाभ पदरात पाडून घ्याल. मिळतेजुळते धोरण घेत संबंध जपाल. वैचारिक पातळी वाढेल. मन प्रफुल्लित राहील. शुभ कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाले तरी दृढ निश्चयाने आगेकूच कराल. धनाचे व्यवस्थित नियोजन करण्यासाठी दिवस अनुकूल आहे.\nमिथुन : मनातील विचार सतत बदलत राहतील. तुम्ही त्याच विचारात गुरफटून जाल. बौद्धिक कार्यात सहभागी व्हावे लागेल. संवेदनशील राहाल. विशेषत: आई किंवा स्त्री संबंधित विषयात अधिक भावुक व्हाल. प्रवासाचे योग असूनही प्रवास टाळण्यावर भर द्या. महिला वर्ग किंवा तरंगत्या पदार्थांपासून सावध राहा. मानसिक थकवा जाणवेल. असमंजसपणे विचार कराल.\nकर्क : दिवस शुभ राहील. नवीन कार्याचा शुभारंभ करण्यासाठी दिवस शुभ आहे. मित्र आणि नातेवाईकांच्या भेटी होतील. प्रिय व्यक्तींकडून सुख तसेच आनंदप्राप्ती होईल. मित्र आणि नातेवाईकांसोबत पर्यटनाचे बेत आखाल. मन प्रसन्न राहील. आज केलेल्या कामात यश मिळण्याचे योग आहेत. नोकरी किंवा व्यापारात प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. आर्थिक लाभ होईल. सामाजिक मान आणि प्रतिष्ठा मिळेल.\nसिंह : दिवस मध्यम फलदायी आहे. आर्थिकदृष्ट्या लाभदायक दिवस आहे. खर्च वाढेल. परदेशी नातेवाईकांकडून संदेश-व्यवहारातून लाभ होईल. कौटुंबिक सदस्यांचे सहकार्य मिळेल. स्त्री मित्रां��ेही सहकार्य मिळेल. डोळे किंवा दातांचा त्रास जाणवेल. उत्तम भोजनाचे योग आहेत. मधुर वाणीने इतरांचे मन जिंकाल. कामात यश मिळण्याची शक्यता आहे.\nकन्या : दिवस मध्यम फलदायी आहे. विचारांची समृद्धी वाढेल. लाभदायक तसेच मिळतेजुळते संबंध मधुर वाणीने टिकवून ठेवाल. व्यावसायिकदृष्ट्या दिवस लाभदायक आहे. आरोग्य चांगले राहील. मन प्रसन्न राहील. आर्थिक लाभ घेऊ शकाल. सुख आणि आनंदाची प्राप्ती होईल. शुभवार्ता कळतील. आनंददायी प्रवास कराल. उत्तम वैवाहिक सुखाचा अनुभव घ्याल.\nतूळ : आरोग्याची काळजी घ्या. असंयमित किंवा अविचारी वर्तन तुम्हाला अडचणीत आणू शकेल. अशा व्यवहारांपासून दूर राहा. दुर्घटनेपासून सावध राहा. खर्चाचे प्रमाण अधिक राहील. व्यावसायिक व्यक्तींसोबत मोठे वाद होण्याची शक्यता आहे यासाठी जिभेवर नियंत्रण ठेवा. वाद-विवादात पडू नका, कोर्ट कचेरीच्या कामात सावधानता बाळगा. नातेवाईकांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. आध्यात्मामुळे शांतता लाभेल.\nवृश्चिक : दिवस लाभदायक आहे. नोकरी-व्यवसायात लाभ होईल. मित्रांच्या भेटी होतील तसेच पर्यटनाचे बेत आखाल. विवाहेच्छुक तरुण-तरुणींचे विवाह जुळतील. मित्र तसेच पत्नीकडून लाभ होईल. विशेषत: स्त्री मित्रांकडून लाभ होईल. भेटवस्तू मिळाल्याने लाभ होईल. वरिष्ठ प्रसन्न राहतील. संसारिक जीवनात आनंदाचा अनुभव घ्याल.\nधनु : कामे सरळमार्गी पूर्ण होतील. नवीन कार्याचा शुभारंभ कराल. व्यापारी आपल्या व्यवसायाचे नियोजन आणि विस्तार चांगल्या पद्धतीने करतील. नोकरीत वरिष्ठ तुमच्या पदोन्नतीचा विचार करतील. गृहस्थजीवनात आनंद आणि समाधान लाभेल. आरोग्य चांगले राहील. आर्थिक लाभ, सार्वजनिक जीवनात मान-सन्मान वाढेल.\nमकर : बौद्धिक कामे आणि व्यवसायात नव्या शैलीचा अवलंब कराल. साहित्य तसेच लेखनकार्याला गती मिळेल. शरीर बेचैन तसेच थकवा जाणवेल. मुलांच्या समस्या चिंतेला कारणीभूत ठरतील. विरोधक आणि प्रतिस्पर्ध्यांसोबत गहन वादात सहभागी होऊ नका. अनावश्यक खर्च टाळा.\nकुंभ : अनैतिक आणि निषेधात्मक कामे तसेच नकारात्मक विचारांपासून दूर राहा. अधिक विचार आणि क्रोधामुळे मनातील विचारांनी अस्वस्थ व्हाल. परिवारात खटके उडण्याची शक्यता आहे. आरोग्य बिघडेल. खर्चाचे प्रमाण वाढल्याने आर्थिक चणचण जाणवेल. परमेश्वराची आराधना केल्याने समाधानी व्हाल.\nमीन : व्यापाऱ्या���चे भविष्य खूप उज्वल आहे. व्यवसायात भागीदारी करण्यासाठी वेळ शुभ आहे. साहित्यिक, कलाकार आणि कारागीरांना आपली कला सादर करता येईल आणि कलेचा आदर कराल. पार्टी, सहलीच्या वातावरणात मनोरंजनाचा आनंद घ्याल. दाम्पत्यजीवनाचा भरपूर आनंद घ्याल. नवीन वस्त्राभूषण किंवा वाहन खरेदी कराल.\nमिळवा आजचं भविष्य बातम्या(daily rashi bhavishya News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ndaily rashi bhavishya News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nपुरुष दिन: असा असतो 'परफेक्ट मॅन'\nसंगमनेरमध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस\nफूड टुरिझममध्ये नवा ट्रेंड\nअमृतसर हल्लाः संशयिताना लवकरच ताब्यात घेणारः पंजाब मुख्यमंत्\nपुणे पोलिसांची BJPला MP निवडणुकीत मदत: सचिन सावंत\nदिल्लीः जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन\nआजचं भविष्य याा सुपरहिट\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १५ नोव्हेंबर २...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १४ नोव्हेंबर २...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १६ नोव्हेंबर २...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १३ नोव्हेंबर २...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १२ नोव्हेंबर २...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ११ सप्टेंबर २०१८...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १० सप्टेंबर २०१८...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ०९ सप्टेंबर २०१८...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ०८ सप्टेंबर २०१८...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ०७ सप्टेंबर २०१८...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ०६ सप्टेंबर २०१८...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ०५ सप्टेंबर २०१८...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ०४ सप्टेंबर २०१८...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ०३ सप्टेंबर २०१८...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ०२ सप्टेंबर २०१८...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://gurudevranadelifephilosophy.blogspot.com/2016/10/blog-post_48.html", "date_download": "2018-11-19T11:09:11Z", "digest": "sha1:5ILQIQWVQXIVZ4WLZHL2JK6RREHYN4XD", "length": 13557, "nlines": 87, "source_domain": "gurudevranadelifephilosophy.blogspot.com", "title": "Gurudev Ranade; Life Φlosophy", "raw_content": "\nआई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा तु...\nकरुया उदो उदो उदो अंबाबाईचा माय...\n|| श्री महालक्ष्मी स्तोत्र ||सुंदरे गुणमंदिरे करुण...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग १०)आई महालक्ष्म...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ९)दासपरंपरेतील ...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ८)हे आई महालक्ष...\n**भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ६)इकडे तिकडे कुठ...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ७)मागील भागात आ...\n**भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ४)भगवंताने दासां...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ५)मागील भागात स...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ५)मागील भागात स...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ३)पाऊलावर पाऊल ...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग २)या अखिल विश्व...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग १)श्रीमन्मध्वाच...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग १०)\nआई महालक्ष्मीच्या नवरात्र उत्सवानिमित्त गेले नऊ दिवस आपण संत श्री पुरंदरदासांच्या रचनेचे निरूपण बघत आहोत. त्या निरूपणाचा, चिंतनाचा आज अंतिम भाग आपण बघणार आहोत.\nखरे म्हणजे संतांनी रचलेल्या अभंगांचे,ग्रंथांचे,स्तोत्रांचे निरूपण हे संतांनीच करावे. त्यांना त्यातून नक्की काय मार्गदर्शन करायचे आहे, त्यामागील त्यांचा काय भाव आहे हे आपल्या बुद्धीच्या पलिकडचेच आहे. ते शक्य होत नसल्यामुळे आपण त्यातल्या त्यात शब्दांप्रमाणे अर्थ घेतो. पण संतांनी ते शब्दांपलिकडच्या भावातून रचलेले असते.\nश्रीमध्वाचार्य एके ठिकाणी सांगतात, शास्त्र, ग्रंथांचा अभ्यास करताना भगवंताचे अधिष्ठान, त्याची कृपा का हवी, तर एका शब्दाचे किमान ४ आणि कमाल १०० अर्थ निघतात. आणि आचार्यांनी हे ऋग्वेदावरील भाष्यात आणि इतर ग्रंथामध्ये करूनही दाखवले आहे. तर अशा वेळी कोणत्या ठिकाणी नेमका कोणता अर्थ अभिप्रेत आहे हे समजण्यासाठी भगवंताची कृपा हवी. आपल्या सर्वांमध्ये साक्षी नावाची एक शक्ती आहे. त्यानेच हे जाणता येते आणि त्या साक्षीला जागृत करण्यासाठी भगवंताची कृपा हवी. त्यानंतर जे चिंतन, निरूपण घडते ते ग्रंथ, अभंगांना सर्वार्थाने न्याय देणारे असते.\nप्रस्तुत निरूपण हे शब्दांप्रमाणे जाणारेच आहे. त्याला दासांच्या भावावस्थेची जोड दिली आहे. काही गोष्टी या अंतःप्रेरणेतून घडत असतात. त्या प्रेरणेला लेखणीची जोड देणाराही भगवंतच आहे. त्याच्या प्रसादामुळेच हे निरूपण देणे शक्य झाले आणि पुढेही देता येईल. यात रचनेचा विपर्यास करण्याचा, मनाचे घालण्याचा हेतू नव्हताच आणि कदापि असणारही नाही. ज्याअर्थी दहा दिवस खंड न पडता निरूपण पूर्ण झाले त्याअर्थी ते त्यानेच करून घेतले. तथापि विद्वान,पंडित,अभ्यासक,संशोधक यांना काही गोष्टी खटकल्या असल्यास त्यांनी त्या दुरूस्त कराव्यात. बाकी सर्व जगन्मातेचरणी अर्पण\nआई, शुक्रवारी तुझ्या पुजेच्यावेळी साखर आणि तूप यांनी युक्त पंचामृताची नदी वाहत असते. यानंतर दास म्हणतात,\n चोक्क पुरंदर विठ्ठलन राणि ॥\nअक्करेयुळ्ळ म्हणजे प्रेमाने ओतप्रोत भरलेले, अळगिरीरंगन म्हणजे श्रीरंगमचे रंगनाथस्वामी अळगिरीरंगा हे विशेषणात्मक वापरले आहे. चोक्क पुरंदर विठ्ठलन राणि अळगिरीरंगा हे विशेषणात्मक वापरले आहे. चोक्क पुरंदर विठ्ठलन राणि \"चोक्क\" म्हणजे शुद्ध, निष्कलंक \"चोक्क\" म्हणजे शुद्ध, निष्कलंक रंगनाथ म्हणजे नारायणच त्याचं वर्णन दास इथे करतात, तो प्रेमाने भरलेला आहे. ज्याच्याकडून आपल्याला प्रेम, प्रेम आणि प्रेम इतकंच मिळेल असा प्रेमानेयुक्त अळगिरीचा रंगनाथ आहे.\nआणि पुढे रचनेचा शेवट करताना म्हणतात की, या पुरंदराला, या भगवंताच्या एका दासाला, शुद्ध निष्कलंक कोणी केलं ज्याला भगवंताचा विसर पडला, त्याला त्यातून कोणी बाहेर काढलं ज्याला भगवंताचा विसर पडला, त्याला त्यातून कोणी बाहेर काढलं तर त्याच्या राणीने म्हणजेच आई लक्ष्मीने तर त्याच्या राणीने म्हणजेच आई लक्ष्मीने जिने तो मायेचा डाग पुसून मला निष्कलंक, शुद्ध केले आणि भगवंताच्या प्रेमाचा अनुभव दिला. अशी त्याची राणी महालक्ष्मी मी तुला बोलवत आहे\nदास रचनेच्या शेवटी रंगनाथस्वामींचा विशेषकरून उल्लेख करतात, त्यावरून दास श्रीरंगनाथाच्या इथे असतानाच त्यांनी रचना केली असावी असे वाटते. त्या परब्रह्म नारायणाचे प्रेम आम्हाला लाभावे म्हणूनच आम्ही तुझ्याचरणी राहावं म्हणजे तेथून वाहणाऱ्या भक्ती, विवेकाचा स्पर्श आम्हाला होईल.\nआज विजया दशमीच्या दिवशी हेच मागणं आईकडे मागूया. ती भगवंताचे जे दास्य करते, ती जशी त्याची शुद्ध भक्ती करते त्यातली थोडीतरी आपल्याला जमावी, जेणेकरून त्या भगवंताचे प्रेम आपल्याला मिळेल, आपल्या योग्यतेनुसार त���याचे ज्ञानानंदादि गुणांनी युक्त असे स्वरूप जाणता येईल आणि तेव्हाच आपले या जन्म मरणातून, बंधनातून सीमोल्लंघन होईल. संपूर्ण रचनेतील प्रत्येक पदाचा शब्दांप्रमाणे अर्थ देत आहे.\nसौभाग्य प्रदान करणाऱ्या माझे आई तू ये ॥\nपायावर पाय ठेवून ये, त्या पायातील पैंजणांचा आवाज करत ये \nतुझ्या येण्याने साधू सज्जनांच्या अंतरंगात मंथन चालते आणि ताकातून लोणी वर यावे, तशी त्यांच्या अंतरंगातून भक्ती वर येते ॥१ ॥\nकनक म्हणजे सोन्याची वृष्टी करत तू ये, आमच्या मनोकामना पूर्ण कर \nकोटी सूर्यांचे तेज जसे असते, तसे तुझे दैदीप्यमान रूप आहे. हे जनक राजाच्या कुमारी सीते तू ये ॥ २ ॥\nसैरावरा न पळता भक्तांच्या घरामध्ये राहा, म्हणजे तेथे नित्य महोत्सव आणि नित्य सुमंगल घडेल \nसाधू सज्जनांना सत्य दाखवणारी अशी तू आहेस, त्यांच्यामध्ये तेजाने दैदीप्यमान होऊन तूच राहतेस ॥ ३ ॥\nतू असंख्य भाग्य प्रदान करणारी आहेस आणि याबद्दल मला काहीच शंका नाही. तू तुझ्या हातातील कंकणांचा आवाज करत ये \nतुझ्या कपाळी कुंकुम लावलेले आहे. तुझी लोचने कमलासम आहेत. तू वेंकटरमणाची म्हणजेच भगवान व्यंकटेश नारायणांची राणी आहेस ॥ ४ ॥\nसाखर आणि तूप हे, शुक्रवारी तुझ्या पूजेच्या वेळी, तुझ्याचरणी वाहत असते \nपुरंदराला, शुद्ध निष्कलंक करणाऱ्या, प्रेमानेयुक्त अशा रंगनाथाच्या राणी तू ये ॥ ५ ॥\nलेखक - वादिराज विनायक लिमये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/new-cartoon-of-raj-thackrey-criticises-modi-271178.html", "date_download": "2018-11-19T11:44:56Z", "digest": "sha1:DZLQG7OHTJ7Z37FKFHZMC6G5735SL3QN", "length": 13289, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोदींचे 'असत्याचे' प्रयोग; व्यंगचित्रातून राज ठाकरेंनी साधला निशाणा", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्या��ची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nमोदींचे 'असत्याचे' प्रयोग; व्यंगचित्रातून राज ठाकरेंनी साधला निशाणा\nत्यात गांधीजींच्या हातात 'सत्याचे प्रयोग' हे त्यांचं आत्मचरित्र दिसतं आहे. तर मोदींच्या हातातली पुस्तकावर इंग्रजीत माझे असत्याचे प्रयोग असं लिहिलं आहे. विशेष म्हणजे मोदींच्या पायाशी सही न करता राज ठाकरेंनी चित्रात सही गांधीजींच्या पायाशी केली आहे.\nमुंबई, 2 ऑक्टोबर: आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती. त्यांच्या जयंतीचं निमित्त साधून आज राज ठाकरे यांनी एक व्यंग��ित्र त्याच्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध केलं आहे. या व्यंगचित्रातून नरेंद्र मोदींवर राज ठाकरेंनी निशाणा साधला आहे.\nया व्यंगचित्रात महात्मा गांधी आणि नरेंद्र मोदी दोघंही दिसतं आहेत. चित्रात वर एका कोपऱ्यात एकाच मातीचे सुपुत्र असं इंग्रजीत लिहिलं आहे. त्यात गांधीजींच्या हातात 'सत्याचे प्रयोग' हे त्यांचं आत्मचरित्र दिसतं आहे. तर मोदींच्या हातातली पुस्तकावर इंग्रजीत माझे असत्याचे प्रयोग असं लिहिलं आहे. विशेष म्हणजे मोदींच्या पायाशी सही न करता राज ठाकरेंनी चित्रात सही गांधीजींच्या पायाशी केली आहे.\n'इतकं धादांत खोटं बोलणारं सरकार आणि इतकं खोटं बोलणारे पंतप्रधान मी कधीच पाहिले नाहीत', अशी चपराक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी लगावली होती. त्यानंतर, आज गांधी जयंतीच्या निमित्ताने त्यांनी आपल्या व्यंगचित्रातून नरेंद्र मोदींना लक्ष्य केलंय, त्यांच्या 'असत्याच्या प्रयोगां'वर मार्मिक टिप्पणी केली आहे.राज ठाकरेंनी पंतप्रधानांना खोटार्डे म्हटलेलं मला आवडलेलं नाही असं वक्तव्य काल नारायण राणे यांनी केलं होतं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nमुंबईमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, 7 जखमी तर दोघांची प्रकृती गंभीर\nमध्य रेल्वेचा आज 6 तासांचा विशेष ब्लॉक, मुंबईची लाईफलाईन होणार ठप्प\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/in-kanpur-agitation-against-indian-team-263107.html", "date_download": "2018-11-19T11:41:31Z", "digest": "sha1:VAP3Z4I5KTK3O6TJHLRPUXGTU7NLQWZB", "length": 11390, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भारत हरल्यावर कानपूरमध्ये टीव्ही फोडले", "raw_content": "\nसततच्या ���ेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nभारत हरल्यावर कानपूरमध्ये टीव्ही फोडले\nलोकांनी रस्त्यावर उतरून भारतीय टीमच्या विरोधात घोषणाबाजी केली. विराट कोहली आणि भारतीय टीमची पोस्टर्स त्यांनी फाडली.\n19 जून : काल सगळ्या देशाची साफ निराशा झाली. चँपियन्स ट्राॅफीचा भारत-पाकिस्तान महामुकाबला भारत 180 रन्सनी हरला. त्याचा परिणाम कानपूरमध्ये जास्त जाणवला. कानपूरमध्ये लोकांनी मॅच संपल्यानंतर आपला राग व्यक्त केला.\nलोकांनी रस्त्यावर उतरून भारतीय टीमच्या विरोधात घोषणाबाजी केली. विराट कोहली आणि भारतीय टीमची पोस्टर्स त्यांनी फाडली. कानपूरमध्ये काही ठिकाणी लोकांनी टीव्हीही फोडले.\nभारत-पाकिस्तान क्रिकेट सामना नेहमीच फार संवेदनशील असतो. अनेकांचं देशप्रेम यावेळी उफाळून येतं. कालच्या भारताच्या पराजयाचा परिणाम असा जाणवला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nअंतराळातून असा दिसतोय 'स्टॅच्यू आॅफ युनिटी'\nपंजाबमधल्या बॉम्ब हल्ल्यामागे ISI चा हात \nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-255499.html", "date_download": "2018-11-19T11:46:46Z", "digest": "sha1:UIFUQF53IXJSFUTLS67IUWKRUYP4P7BM", "length": 11468, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कर्मचाऱ्यांच्या वेतन प्रश्नी बेस्ट वर्कर्स युनियन आंदोलनाच्या पवित्र्यात", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 ��ध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nकर्मचाऱ्यांच्या वेतन प्रश्नी बेस्ट वर्कर्स युनियन आंदो��नाच्या पवित्र्यात\n17 मार्च : बेस्टच्या कर्मचाऱ्यांचं वेतन थकवल्याविरोधात शशांक राव यांची बेस्ट वर्कर्स युनियन आता आक्रमक झाली आहे. आजपासून तीन दिवसात जर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी न लावल्यास आक्रमकपणे आंदोलन करण्याचा इशारा या संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.\nयाबद्दलची प्रतिक्रिया या संघटनेचे सचिव अरविंद कागिनकर यांनी आयबीएन लोकमतला दिली आहे. 'एकीकडे शिवसेना राज्य सरकारकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या असं म्हणतेय, पण दुसरीकडे बेस्ट कामगारांचे पगार थकवले जातायत,' हा दुटप्पीपणा असल्याची टीका कागिनकर यांनी केली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: bestआंदोलनबेस्ट वर्कर्स युनियन\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\n आता पुण्याने शोधला एक नवीन उपाय\nमहाराष्ट्राच्या आणखी एका जवानाला वीरमरण, आज होणार अंत्यसंस्कार\nभीमा कोरेगाव प्रकरण : दिग्विजय सिंहांची चौकशी होण्याची शक्यता\nVIDEO : भिवंडीत भीषण आग, कोट्यवधी रुपयांचं नुकसान\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/lower-parel-pool-sanctioned/articleshow/65774122.cms", "date_download": "2018-11-19T12:30:41Z", "digest": "sha1:EQKDHH7T3VWQB2TEWEYRVPW56UNELDQL", "length": 11610, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: lower parel pool sanctioned - लोअर परळ पूल पाडण्यास मंजुरी | Maharashtra Times", "raw_content": "\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nलोअर परळ पूल पाडण्यास मंजुरी\n- रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून हिरवा कंदील- रोज रात्री तीन तास मेगाब्लॉक घेणार- डायमंड कटिंग तंत्राची मदत घेणारम टा...\n- रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून हिरवा कंदील\n- रोज रात्री तीन तास मेगाब्लॉक घेणार\n- डायमंड कटिंग तंत्राची मदत घेणार\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nलोअर परळ येथील धोकादायक ठरलेला रेल्वे पूल पाडण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (सीआरएस) अंतिम मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे हा पूल पाडण्यास वेग येणार आहे. त्यासाठी रोज रात्री तीन तासांप्रमाणे अडीचशे तास याप्रमाणे मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.\nपश्चिम रेल्वेच्या अंधेरीतील गोखले पुलाची पादचारी मार्गिका कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर रेल्वेच्या अखत्यारीतील सर्व पुलांचा सुरक्षा आढावा घेण्याचे काम सुरू झाले. पश्चिम रेल्वेने आयआयटी, पालिकेच्या सहाय्याने आढावा सुरू केला. त्यात लोअर परळ येथील रेल्वेचा पूल धोकादायक असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यावरून होणारी वाहतूक थांबवण्यात आली. सन १९२१मध्ये बांधण्यात आलेला हा पूल पाडण्याचे मोठे आव्हान असून, त्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून अंतिम मंजुरी मिळणे आवश्यक होते. त्याप्रमाणे परवानगी मिळाल्याने पुलाचे काम वेगाने होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पूल पाडण्यासाठी रेल्वेने कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. हा पूल पाडण्यासाठी डायमंड कटिंग तंत्राचा आधार घेतला जाणार आहे. त्यामुळे रुळांवर पुलाचा कोणताही भाग पडणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. काम यशस्वी होण्यासाठी रात्रकालीन ब्लॉकप्रमाणेच दिवाळीनंतर सलग मोठा ब्लॉक घेतला जाईल, असेही सांगण्यात येते.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nपुरुष दिन: असा असतो 'परफेक्ट मॅन'\nसंगमनेरमध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस\nफूड टुरिझममध्ये नवा ट्रेंड\nअमृतसर हल्लाः संशयिताना लवकरच ताब्यात घेणारः पंजाब मुख्यमंत्\nपुणे पोलिसांची BJPला MP निवडणुकीत मदत: सचिन सावंत\nदिल्लीः जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन\nisha ambani: लग्नानंतर ईशा अंबानी ४५२ कोटींच्या बंगल्यात राह...\nबछड्यांच्या मृत्यूनंतर रवीना टंडन संतापली\nchildren's day 2018: असा आहे 'बाल दिना'चा इतिहास\nभाजप-मनसेत रंगलं कार्टून वॉर\nMaratha Reservation: मागासलेपण सिद्ध करण्याची कसोटी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nलोअर परळ पूल पाडण्यास मंजुरी...\n‘मोदीपट’ दाखवण्याची शाळांना सक्ती...\nआणखी एका लुटीचा प्रयत्न फसला होता......\nराम कदमांविरुद्ध न्यायालयात याचिका...\nडीजेवर पूर्ण बंदी घातली आहे का\n'कोरेगाव भीमा प्रकरणी कोणतीही समिती नाही'...\n२०३० पर्यंत टोलमुक्ती नाहीच, सरकारचे स्पष्टीकरण...\nअंधेरीत इंडस्ट्रियल इस्टेटला भीषण आग...\nकोरेगाव-भीमा हिंसा पूर्वनियोजित; अहवालात ठपका...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/the-drama-is-an-integral-part-of-life/articleshow/65773504.cms", "date_download": "2018-11-19T12:29:15Z", "digest": "sha1:L67DIWT56WNCTUFE57JTAOJQZ4QJPIWY", "length": 13569, "nlines": 143, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nashik News: the drama is an integral part of life - नाटक हा जगण्याचा अविभाज्य भाग | Maharashtra Times", "raw_content": "\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nनाटक हा जगण्याचा अविभाज्य भाग\nनाट्य दिग्दर्शक सचिन शिंदे यांचे प्रतिपादन म टा प्रतिनिधी, नाशिक आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असतात...\nनाट्य दिग्दर्शक सचिन शिंदे यांचे प्रतिपादन\nम. टा. प्रतिनिधी, नाशिक\nआपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असतात. अशाच घटना-घडामोडींना प्रतिनिधित्व म्हणून संवाद-संगीत, प्रसंग-व्यक्ती व त्यांचा अभिनय यांची जोड देऊन रंगमंचावर नाटक आकारास येते. त्यामुळे नाटक व प्रत्येकाचे जगणे याचा अगदी जवळून संबंध आहे, असे प्रतिपादन येथील प्रसिद्ध सिने-नाट्य दिग्दर्शक सचिन शिंदे यांनी येथे केले.\nयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील लायब्ररीत 'नाटक व आपण' या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी ते बोलत होते. एकूण ६४ पैकी नाट्य ही एक कला आहे. कुठल्याही कलेची आपण जेवढी साधना करू तेवढे आपले आयुष्य व व्यक्तिमत्व हे समृद्ध होते. आपल्या आयुष्यात एकही कलासाधन नसेल तर मग आपले आयुष्य तुलनेने अधिक निरस व उदास होते. त्यामुळे व्यावहारिक जगतात जगतांना शिक्षण-नोकरी वा व्यवसाय यासोबत जगण्याला आधार म��हणून तरी कला अंगी बाळगायला हवी, असे शिंदे यांनी सांगितले. आपण आपली आवड जोपासली नाही तर मग समाज आपल्यावर त्याची आवड-निवड लादतो. त्यातून व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच व मुस्कटदाबी होते. नाटक हे जिवंत कलांपैकी एक आहे. शब्दांमध्ये हालचाल व चढउतार आणि मनुष्याच्या वागण्यात विविधता निर्माण झाल्यावर नाट्य निर्माण होते, असे ते म्हणाले.\nउत्तम नाट्य प्रस्तुतीसाठी आवश्यक संवादफेकीवर शिंदे यांनी भर दिला. त्यासाठी प्रत्येक अक्षराचा स्वर व शब्दोच्चार कसा स्पष्ट असावा आणि त्यासाठी काय करावे याचे त्यांनी उपस्थित विद्यार्थी व श्रोत्यांकडून प्रात्यक्षिक करवून घेतले. विद्यापीठाच्या संगणक विभागाचे प्रा. माधव पळशीकर यांनी प्रास्ताविक केले. प्रसाद पंडित यांनी सूत्रसंचालन केले तर ओंकार तिसगे यांनी आभार मानले. यावेळी विद्यापीठाच्या संगणक विभागाचे प्रा. माधव पळशीकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.\nनाट्य संपुष्टात येणार नाही\nप्रसिद्ध नाटककार स्लावास्की व ब्रेखत यांच्या नाट्याविषयीच्या विचारसरणीचा भेदही त्यांनी स्पष्ट करून दाखविला. नाटक हे जसे समाजातून येते तसेच सामाजावरदेखील त्याचा परिणाम होत असतो. सध्या मोबाइल व सोशल मीडिया, विविध दूरचित्रवाहिन्या यामुळे नाट्यचळवळ कमी झाली असे वाटत असले तरी नाटक हे त्यातील प्रत्यक्ष जिवंत अभिनय आणि जगण्याची थेट अनुभूती यामुळे कधीही संपुष्टात येणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.\nमिळवा नाशिक बातम्या(Nashik + North Maharashtra News News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nNashik + North Maharashtra News News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nपुरुष दिन: असा असतो 'परफेक्ट मॅन'\nसंगमनेरमध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस\nफूड टुरिझममध्ये नवा ट्रेंड\nअमृतसर हल्लाः संशयिताना लवकरच ताब्यात घेणारः पंजाब मुख्यमंत्\nपुणे पोलिसांची BJPला MP निवडणुकीत मदत: सचिन सावंत\nदिल्लीः जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन\n 'ईएमआय'वर करा सत्यनारायण पूजा\nशही�� जवानाच्या कुटुंबियांना मदतीचा ओघ\nजुगार खेळणारा भाजप नगरसेवक फरार\nपाऊस रुसला; लाल कांदा फसला\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nनाटक हा जगण्याचा अविभाज्य भाग...\nमुंढे, दादागिरी बंद करा\nअमेरिकेची एरियल घेतेय मलखांबाचे धडे...\nबंद कारखान्यांचा प्रश्न मार्गी लावा...\nचांदवडमध्ये नवजात बालिकेचा मृत्यू...\nबॅलेट-कंट्रोल युनिटची आज प्राथमिक चाचणी...\nआधी रिक्त जागांसाठी द्या लढा...\nमुख्य बाजारपेठ बंद;उपनगरांमध्ये संमिश्र...\nबॅडमिंटन स्पर्धेत नाशिकला दोन सुवर्ण...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/youth-murdered/articleshow/65774015.cms", "date_download": "2018-11-19T12:33:30Z", "digest": "sha1:QHXYWBI64E3OAESZBJRNPYDMCQVZB7QL", "length": 10002, "nlines": 140, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Thane News: youth murdered - तरुणाची हत्या | Maharashtra Times", "raw_content": "\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nम. टा. वृत्तसेवा, ठाणे\nतीक्ष्ण हत्याराने गळ्यावर वार करून एका तरुणाची हत्या करण्यात आली असून या प्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात अज्ञात हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र दोन दिवसांनंतरही मारेकरी सापडलेला नाही.\nअनिल दामोदर गाडेकर (२७ रा. भीमनगर) हा कंपनीत साफसफाईचे काम करत असे. मात्र अनिलला दारूचे व्यसन होते. सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास भीमनगरमधील सार्वजनिक शौचालयासमोर मोकळ्या जागेत अनिल रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती समजल्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. धारदार हत्याराने गळ्यावर वार करण्यात आले होते. या हल्ल्याने अनिलचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून ही हत्या कोणी केली, याबाबत काहीच धागेदोरे पोलिसांना सापडलेले नाहीत. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट देऊनही पाहणी केली आहे. मात्र लवकरात लवकर आरोपी सापडतील, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.\nमिळवा ठाणे बातम्या(thane + kokan news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nthane + kokan news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनच��� फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nपुरुष दिन: असा असतो 'परफेक्ट मॅन'\nसंगमनेरमध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस\nफूड टुरिझममध्ये नवा ट्रेंड\nअमृतसर हल्लाः संशयिताना लवकरच ताब्यात घेणारः पंजाब मुख्यमंत्\nपुणे पोलिसांची BJPला MP निवडणुकीत मदत: सचिन सावंत\nदिल्लीः जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन\nविनयभंग करणाऱ्याला तरुणीचा चोप\nआधी जुन्या ठाण्याचा विचार करा\nखोटी हमी दिल्यास रेशन कार्डधारकांवर कारवाई\n'...घाणेकर'वरून मनसेचा खळ्ळ खट्याकचा इशारा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nठाणे: बालरोग तज्ज्ञावर प्राणघातक हल्ला, ज्यूपिटरमध्ये दाखल...\nडोंबिवलीच्या चित्रपटगृहात रंगलं नाट्य...\nआश्रमशाळेत मुलींसाठी ‘स्पर्श’ कार्यशाळा...\nपालिका शाळा खासगी संस्थांकडे...\nदोन वर्षांपासून कचरा क्लिनिकमध्येच...\nठाणे - बंदला संमिश्र प्रतिसाद...\nराज्य महामार्गावर फळभाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kathaaklechya-news/article-on-companys-trade-secrets-1176816/", "date_download": "2018-11-19T11:39:13Z", "digest": "sha1:FV4ZTK7HCUNCTKZZ42R7TYG4DEUUZNIL", "length": 27048, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "श्श्शूऽऽऽ.. कुठं बोलायचं नाही! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविराट कोहली ऑस्ट्रेलियात गप्प बसला तर आश्चर्य वाटेल - पॅट कमिन्स\nरिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nकथा अकलेच्या कायद्याची »\nश्श्शूऽऽऽ.. कुठं बोलायचं नाही\nश्श्शूऽऽऽ.. कुठं बोलायचं नाही\nदोन-तीन प्रकारच्या बौद्धिक संपदांचा निदान ओझरता उल्लेख तरी शेवटी व्हायला हवा..\nआणखी एक नवी बौद्धिक संपदा म्हणजे वनस्पती विविधतेचं संरक्षण (प्लांट व्हरायटी प्रोटेक्शन). जर जैविक तंत्रज्ञानाचा वापर करून वनस्पतीच्या जाती बनविलेल्या असतील तर त्यावर पेटंट्स मिळतात.\nपेटंट्स, कॉपीराइट्स, ट्���ेडमार्क्‍स, भौगोलिक निर्देशक, इंडस्ट्रियल डिझाइन्स या काही महत्त्वाच्या बौद्धिक संपदांबद्दल आपण वर्षभर बरंच वाचलं.. लिहिता लिहिता वर्ष कसं संपलं समजलंच नाही.. आणि स्तंभ तर संपत आला म्हणून विचार केला की ट्रेड सीक्रेट्स, प्लांट व्हारायटीज, इन्टिग्रेटेड सíकट्स या आणखी दोन-तीन प्रकारच्या बौद्धिक संपदांचा निदान ओझरता उल्लेख तरी शेवटी व्हायला हवा.. तरच हा स्तंभ सुफलसंपन्न होईल.\n‘कॉर्पोरेट’ नावाचा मधुर भांडारकरचा सिनेमा पाहिलायत का.. शीतपेये बनवणाऱ्या दोन कंपन्यांमधल्या युद्धावर आहे हा सिनेमा. त्यातली महत्त्वाकांक्षी हिरॉईन निशी म्हणजे बिपाशा बसू आपल्या शत्रू कंपनीच्या एका अधिकाऱ्यावर मोहिनी घालून काही अतिशय महत्त्वाची माहिती त्याच्या लॅपटॉपमधून चोरून आणते.. आठवतंय.. शीतपेये बनवणाऱ्या दोन कंपन्यांमधल्या युद्धावर आहे हा सिनेमा. त्यातली महत्त्वाकांक्षी हिरॉईन निशी म्हणजे बिपाशा बसू आपल्या शत्रू कंपनीच्या एका अधिकाऱ्यावर मोहिनी घालून काही अतिशय महत्त्वाची माहिती त्याच्या लॅपटॉपमधून चोरून आणते.. आठवतंय ते त्या कंपनीचं ट्रेड सीक्रेट असतं.. आणि ते बाहेर फुटल्याबद्दल ज्या अधिकाऱ्याकडून ते फुटलं त्याला त्याची नोकरी गमवावी लागते ते त्या कंपनीचं ट्रेड सीक्रेट असतं.. आणि ते बाहेर फुटल्याबद्दल ज्या अधिकाऱ्याकडून ते फुटलं त्याला त्याची नोकरी गमवावी लागते ‘ट्रेड सीक्रेट’ हा शब्द आपण बरेचदा बोलता बोलता वापरतोही.. पण ट्रेड सीक्रेट हीसुद्धा एक बौद्धिक संपदा आहे हे आपल्यापकी किती जणांना माहितीये\nट्रेड सीक्रेट म्हणजे एखाद्या कंपनीची अशी कुठलीही माहिती, जी त्या कंपनीला गुप्त ठेवायची आहे. मग ते एखादं उत्पादन बनवायची युक्ती असेल किंवा एखादी विशिष्ट प्रक्रिया असेल, एखादा फॉम्र्युला असेल, डिझाइन असेल, काही माहितीचा संग्रह असेल किंवा अगदी भविष्यात होऊ शकणाऱ्या गिऱ्हाईकांची यादी असेल.. ज्याने इतर स्पर्धकांपेक्षा या विशिष्ट कंपनीच्या व्यवसायाला फायदा होऊ शकेल असं काहीही. आता गम्मत अशी आहे की, बाकी कुठलीही बौद्धिक संपदा- म्हणजे पेटंट किंवा ट्रेडमार्क किंवा भौगोलिक निर्देशक किंवा डिझाइन्स- यांना संरक्षण मिळवायचं असेल तर त्यांची नोंदणी संबंधित कार्यालयात करावी लागते.. नोंदणी करायची म्हणजे ती जी काही बौद्धिक संपदा आहे ती ��ाय आहे हे त्या कार्यालयाला सांगावं लागतं.. आणि मग तिच्या मालकाला संरक्षण मिळतं. म्हणजे एखाद्या उत्पादनावर पेटंट मिळवायचं असेल तर मुळात ते उत्पादन कसं बनवलं हे साविस्तरपणे अर्जात लिहावं लागेल आणि मग ते ग्रँट होईल. यामागचा उद्देश हा की, पेटंटचं आयुष्य २० वर्षांनी संपल्यावर ते इतरांना त्यात पेटंटमध्ये दिलेली माहिती वाचून बनवता येईल. पण ट्रेड सीक्रेटच्या मालकाला मात्र ही नोंदणी करून संरक्षण मिळवण्यासाठीसुद्धा ही माहिती कुणालाही द्यायची नसते. कारण त्याला ही माहिती अमर्याद काळासाठी गुप्त ठेवायची असते. पेटंटसारखी ती २० वर्षांनंतर सार्वजनिक अखत्यारीत यायला नको असते आणि म्हणून ती गुप्त ठेवूनच तिला संरक्षण मिळवायचं असतं. ट्रेड सीक्रेटचं एक जगप्रसिद्ध उदाहरण म्हणजे कोका कोलाचा फॉम्र्युला. साधारण १२५ र्वष अत्यंत गुप्ततेने राखण्यात आलेला हा फॉम्र्युला हे जगातलं एक सगळ्यात सुरक्षित ठेवलं गेलेलं गुपित समजलं जातं. आता पाहा ना.. जर यावर कोका कोलाने पेटंट फाइल केलं असतं तर ते २० वर्षांनंतर संपलं असतं आणि तो कुणालाही कॉपी करता आला असता; जे कोका कोलाला नको होतं पण मग सगळेच पेटंट न फाइल करता आपल्या गोष्टी अशा प्रकारे ट्रेड सीक्रेट म्हणून का राखत नाहीत पण मग सगळेच पेटंट न फाइल करता आपल्या गोष्टी अशा प्रकारे ट्रेड सीक्रेट म्हणून का राखत नाहीत कारण उघड आहे. ट्रेड सीक्रेटमध्ये मिळणारं संरक्षण हे इतर बौद्धिक संपदांपेक्षा फारच दुबळं असतं. या ट्रेड सीक्रेटचं रक्षण कंपनी करते तरी कसं कारण उघड आहे. ट्रेड सीक्रेटमध्ये मिळणारं संरक्षण हे इतर बौद्धिक संपदांपेक्षा फारच दुबळं असतं. या ट्रेड सीक्रेटचं रक्षण कंपनी करते तरी कसं कारण कंपनीतील काही विशिष्ट लोकांना तर हे गुपित माहितीच असतं.. म्हणून मग प्रत्येक माणसाला नोकरी देताना त्याच्याबरोबर एक गुप्तता राखण्याचा करार केला जातो (नॉन डिस्क्लोजर अ‍ॅग्रीमेंट). पण जेव्हा हा कर्मचारी कंपनी सोडून दुसऱ्या स्पर्धक कंपनीकडे जातो किंवा स्वत:चा व्यवसाय करायला लागतो तेव्हा ही माहिती फुटण्याची भीती असतेच.. आणि एकदा ही माहिती फुटली की फुटली. तिला वाटा फुटणार.. आणि मग तिचं संरक्षण करणं प्रचंड अवघड जाणार.. म्हणून ट्रेड सीक्रेट हा ‘दुबळा हक्क’ समजला जातो इतर बौद्धिक संपदांच्या मानाने. पण त्याचे काही फायदेह��� आहेत आणि तोटेही. भारतात तर ट्रेड सीक्रेट संरक्षणाचा कुठलाही विशेष कायदा अस्तित्वात नाही.. त्यामुळे जर कुणी ट्रेड सीक्रेट चोरण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर काँट्रॅक्ट कायद्याखाली खटला भरता येतो फक्त\nया बाबतीत अमेरिकेत झालेला एक खटला फार रोचक आहे. द्यू पॉन्ट या कंपनीने मिथिल अल्कोहोल बनविण्याची एक नवी प्रक्रिया शोधून काढली. यावर त्यांनी पेटंट घेतलं नव्हतं. कारण ही प्रक्रिया त्यांना ट्रेड सीक्रेट म्हणून संरक्षित करायची होती. अमेरिकेतील टेक्सास राज्यात अशा पद्धतीने मिथिल अल्कोहोल बनविण्याचा एक मोठा कारखाना बांधण्याचं काम द्यू पॉन्ट करत होती. तिथली उपकरणं अद्याप पूर्णपणे बनली नव्हती. आणि असं असताना एकदा तिथल्या कर्मचाऱ्यांना एक विमान वर घिरटय़ा घालताना आढळलं. या विमानातून ख्रिस्तोफर नावाच्या भावांची जोडगोळी छायाचित्रण करत होती. त्यांनी या कारखान्याचे १६ फोटो विमानातून काढले. द्यू पॉन्टच्या कुणी स्पर्धकाने त्यांना हे फोटो काढण्याचं काम दिलं होतं.. त्यांचं नाव सांगायला या भावांनी नकार दिला. याविरोधात द्यू पॉन्टने ट्रेड सीक्रेट कायद्याखाली खटला भरला. अर्धवट बांधून झालेल्या कारखान्याचे आतील उपकरणे पाहण्यासाठी फोटो काढणं हा ट्रेड सीक्रेट चोरण्याचा प्रयत्न होता हे कोर्टात सिद्ध झालं आणि त्याबद्दल शिक्षा ठोठावण्यात आली.\nआणखी एक नवी बौद्धिक संपदा म्हणजे वनस्पती विविधतेचं संरक्षण (प्लांट व्हरायटी प्रोटेक्शन). जर जैविक तंत्रज्ञानाचा वापर करून वनस्पतीच्या जाती बनविलेल्या असतील तर त्यावर पेटंट्स मिळतात. पण नसíगकरीत्या वाढणाऱ्या वनस्पतीचं बियाणं जेव्हा शेतकरी विकत घेतो आणि मग आलेल्या पिकातील काही बियाणं म्हणून राखून ठेवतो तेव्हा त्यावर हक्क कुणाचा ‘वनस्पतींच्या विविध जातींच्या निर्मिती आणि व्यापारी विक्रीसाठी त्यांच्या संवर्धकची (ब्रीडर) परवानगी असली पाहिजे’ असं ही बौद्धिक संपदा सांगते. काही देशांत यावर पेटंट्स दिली जातात.. तर काही देशांत आणखी दुसऱ्या मार्गानी यांना संरक्षण दिलं जातं. भारत मात्र कृषिप्रधान देश असल्याने यासाठी वेगळा कायदा इथे करण्यात आलेला आहे. ‘वनस्पतिवैविध्य संवर्धन आणि शेतकरी हक्क कायदा’ (प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटीज अ‍ॅण्ड फार्मर्स राइट्स अ‍ॅक्ट) हा कायदा छोटे शेतकरी आणि ��्यापारी तत्त्वावर संवर्धन करणारे यांच्या हितांचा तोल सांभाळतो. वनस्पतींच्या नव्या जातींचं संवर्धन आणि त्यांत सुधारणा करण्यासाठी शेतकरी जे कष्ट करतो त्याचा मोबदला त्याला मिळावा, हा या कायद्याचा उद्देश आहे. पण त्याच वेळी सर्वोत्तम दर्जाचं बियाणं बनविणाऱ्या (संवर्धक) उद्योगालाही हा कायदा प्रोत्साहन देतो. भारत हा अशा प्रकारचा कायदा करणारा पहिला देश आहे.\nजर वनस्पतीची एखादी नवी, वैशिष्टय़पूर्ण आणि टिकाऊ जात कुणी शोधली असेल (नसíगकरीत्या, जैवतंत्रज्ञानाने नव्हे).. तर अशा जातींची नोंदणी या कायद्यानुसार करता येते. आणि ही जात नवी, वैशिष्टय़पूर्ण आणि टिकाऊ आहे हे सिद्ध झालं तर तिला सहा ते १५ वर्षांचं संरक्षण दिलं जातं. अशा संरक्षित जातीच्या संवर्धकाला या जातीच्या निर्मिती, विक्री, वितरण, आयात किंवा निर्यातीचा परवाना दिला जातो. पण जर एखाद्या संवर्धकप्रमाणेच.. म्हणजे एखाद्या बियाण्याच्या कंपनीप्रमाणेच जर एखाद्या शेतकऱ्याने नवी जात शोधली असेल, तर त्यालाही हेच सगळे अधिकार दिले जातात. या जातीचं बियाणं राखून ठेवणं, वापरणं, परत परत पेरणं या सगळ्याचा अधिकार शेतकऱ्याला दिला जातो.\nयाशिवाय ‘सेमीकंडक्टर इंटिग्रेटेड सर्किट्स लेआऊट डिझाइन अ‍ॅक्ट’ ही आणखी एक नवी बौद्धिक संपदा. ही सेमीकंडक्टरच्या लेआऊट आराखडय़ाचे संरक्षण करते. या डिझाइन्सची नोंदणी केल्यावर त्यावर १० वर्षांचं संरक्षण दिलं जातं.\nभारतासारख्या कृषिप्रधान देशाला ‘वनस्पतिवैविध्य संरक्षण आणि शेतकरी हक्क कायदा’ अत्यंत महत्त्वाचा.. इन्टिग्रेटेड सíकट प्रोटेक्शन इथे अगदीच बाल्यावस्थेत असलेले, तर ट्रेड सीक्रेटसाठी कुठला स्वतंत्र कायदा अस्तित्वातच नाही.. पण लवकरच तोही भारताने आणला पाहिजे, असाही आंतरराष्ट्रीय दबाव आहेच. अर्थात तो कायदा असो किंवा नसो.. अशा गुपितांबद्दल त्या त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कुठे बोलायचं नाही.. नाही तर शिक्षा होऊ शकते.. तेव्हा अळीमिळी गुपचिळी\n६ लेखिका औषध निर्माण शास्त्राच्या प्राध्यापिका असून बौद्धिक संपदा कायद्यातील पदवीधर व पेटंट सल्लागार आहेत.\n– प्रा.डॉ. मृदुला बेळे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थ���ट\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\n'मला मारहाण नाही केवळ धक्काबुक्की', 'मुळशी पॅटर्न'चे दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा खुलासा\n'आजोबा आमच्यासोबत का राहत नाही', अबरामचा बिग बींना प्रश्न\nजस्टिनशी लग्न केल्यानंतर हेलीने केला नावात 'हा' बदल\nसोनालीनंतर आता 'या' अभिनेत्रीलाही झाला कॅन्सर\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\n‘गोमातेवरून काँग्रेसचे दुटप्पी राजकारण’\nमध्य प्रदेशात काँग्रेससाठी आता नाही तर कधीच नाही\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या ९ लाख कोटींच्या राखीव निधीवर सरकारचा डोळा\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nविधान परिषद उपसभापतीपद निवडणूक तूर्त नाही\nतेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना विरोधकांचे खतपाणी\nसहा तासांत पत्रीपुलाचे पाडकाम\nदुधात भेसळ केल्यास जन्मठेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4637416412918608877&title=Swatantryaveer%20Sawarkar%20Poems&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-11-19T11:15:00Z", "digest": "sha1:72MQASXRWCRPN34NHVKVVUWUT4CWXW54", "length": 60949, "nlines": 301, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "तेजस्वी काव्यप्रतिभेचे धनी", "raw_content": "\nस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे प्रखर राष्ट्रप्रेम आणि अतुलनीय प्रतिभाशक्ती यांचा अद्वितीय संगम. साहित्यिक म्हणूनही सावरकरांनी दिलेले योगदान मोठे आहे. आज, २६ फेब्रुवारी हा त्यांचा स्मृतिदिन. उद्या, २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिन आहे. या औचित्याने, सावरकरांच्या काव्यप्रतिभेचे वर्णन करणारा लेख प्रसिद्ध करत आहोत. यात प्रामुख्याने, सावरकर अंदमानात जन्मठेपेला जाण्यापूर्वीच्या कवितांचा आढावा घेण्यात आला आहे.\nस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे एक विचारी, क्रांतिकारी, राष्ट्रप्रेमी, हिंदुत्वनिष्ठा असलेले, पुरोगामी, कर्मयोगी पुरुष. महाभारतात कृष्णाने सांगितलेली गीता सावरकर जगले. या थोर राष्ट्रपुरुषाने आपले अवघे आयुष्य राष्ट्रासाठी समर्पित केले आणि तेही कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता. आधुनिक जगतात गीता खरोखरीच कोणी जगले असेल, तर ते स्वातंत्र्यवीर सावरकरच होत, हे त्यांची चरित्रे, आत्मचरित्रे, त्यांचे साहित्य, विचार, कार्य, त���यांची राष्ट्रनिष्ठा यातून सिद्ध होते.\nत्यांनी विपुल आणि दर्जेदार साहित्यनिर्मितीही केली. त्यामध्ये कवितांचाही समावेश होता. त्यांच्या कवितांचा अभ्यास करायचा झाला, तर तो तीन कालखंडांत करता येईल. अंदमानपूर्व कालखंडातील कविता, अंदमानमधील कविता आणि अंदमानमधून बाहेर आल्यावर स्थानबद्धतेच्या काळात त्यांनी केलेल्या कविता. त्यापैकी सावरकर अंदमानला जन्मठेपेसाठी जाण्याआधीच्या काळातील कवितांचा आढावा आपण या लेखात घेणार आहोत.\nइ. स. १९०३ ते १९१२ या कालावधीतील त्यांची कविता पाहिली, तर तिला कोणत्याही काव्यप्रकारात न बसवता ती स्वतंत्रपणे अवतरायला लागली असल्याचे दिसते. संपादित केलेल्या भाषाप्रभुत्वाने आपली भावना रसाळ व रसरशीत तऱ्हेने कशी मांडली जाईल, एवढेच ते पाहत होते. दुर्दम्य उत्साह, विलक्षण आत्मविश्वास, अचाट धैर्य व अतुल निर्भयता या काळातल्या कवनांतून व्यक्त झाली आहे. त्या भावनांची खळबळ त्यांनी योजलेल्या शब्दांनी मनावर इतकी उमटते, की त्यापुढे कवितेच्या बाह्यस्वरूपाकडे वाचकांचे लक्षच जात नाही. रसिक कवितेच्या अंतरंगातच गुंग होतो. या काळातील त्यांची कविता साधी, सरळ, सोपी, ओजस्वी, उदात्त आहे.\nसावरकरांच्या कवितेचे साधारणपणे चार कालखंड पडतात. १८९३ ते १९०२, १९०३ ते १९१२, १९१३ ते १९२४ आणि १९२४ ते मृत्यूपर्यंतचा काळ. १८९३ ते १९०२ या काळात त्यांनी फटके, लावण्या, पदे, पोवाडे, संस्कृत वृत्ते, आर्या लिहिल्या. १८९३ ते १९०२ या काळात त्यांच्या कवितेचा एकच गाभा होता, तो म्हणजे हिंदुस्थानचे विमोचन. १९०३ ते १९१२ची कविता पाहिली तर ‘श्री स्वतंत्रता देवी’ हीच सावरकरांची एकमेव देवता. त्यांना अन्य दैवत नाही. सावरकर हे ‘स्वतंत्रतेचे स्तोत्र’ गाणारे पहिले मराठी कवी. संत नामदेव, संत रामदास यांनी विठोबा, शंकर यांच्या आरत्या गायल्या. सावरकरांनी ‘स्वतंत्रता देवी’चाच जयानाद पुकारला.\nसावरकरांना भगवती देवीच्या ठिकाणी स्वतंत्रता देवी दिसते. ती सर्व मंगलाचे मंगल आहे. सत्य, शिव आणि सौंदर्याची प्रतिमा आहे. ती शुभंकर आहे. ती अमूर्त असली, तरी ती राष्ट्राचे मूर्त चैतन्य असून, त्या राष्ट्राच्या देहामनात खेळणारे लावण्यही तीच आहे. ती नीतिसंपदांची सम्राज्ञी आहे. गालावरच्या कुसुमांमध्ये किंवा कुसुमांच्या गाली विलसणारी लाली म्हणजे मूर्तिमंत भगवती देवी स���वतंत्रता. तीच आदित्याचे तेज, तीच अर्णवाचे गांभीर्य. सावरकरांना या दृश्य जगातील सारे सौंदर्य, सारे सामर्थ्य म्हणजे स्वतंत्रता देवीची सगुण रूपेच वाटतात.\n‘श्री स्वतंत्रता देवी’ व ‘भगवान श्रीकृष्ण’ या विभूतिमत्त्वांत सावरकरांना अभेदच जाणवतो. ‘दुर्जनांचे निर्दालन व सज्जनांचे परित्राण यासाठी देवांनी अवतार धारण केला.’ श्री स्वतंत्रता देवी हीसुद्धा ‘अधम रक्तरंजिता’ आणि ‘सुजन पूजिता’ आहे. हा अभेद सावरकरांना इतक्या तीव्रतेने जाणवला, की ते सहज पुढे तिचे स्तवन करतात -\nमोक्ष मुक्ति ही तुझीच रूपे तुलाच वेदान्ती\nया वर्णनात ‘मोक्ष आणि मुक्ती’ या स्वतंत्रतेच्या मूळ शुद्ध व अविकृत रूपाशीच जाऊन भिडतात. वेदकाळाच्या ऋषींनी देव-देवतांची स्तोत्रे गायली ती गीर्वाणवाणीत. ‘भगवती स्वतंत्रता’ हीसुद्धा अशीच परमश्रेष्ठ देवता आहे, त्यामुळे तिचा हा अर्वाचीन भक्त त्याच गीर्वाणवाणीतून तिचे स्तवन करतो आहे.\nसावरकरांचे हे ‘स्वतंत्रता गीत’ म्हणजे भावकविता आहे. स्वतंत्रता देवीला प्रसन्न करण्यासाठी त्यांनी हे सूक्त गायले आहे. वेदकाळात ऋषी-मुनी, इंद्र, वरुण,अग्नी यांना सूक्ते गाऊन प्रसन्न करीत आवाहन करीत आणि त्यांच्याकडून ऐश्वर्य, आरोग्य, आयुष्य, समृद्धी यांचा कृपाप्रसाद मागत. परंतु सावरकर आपल्या या स्वातंत्र्यसूक्तातून असे काहीही मागत नाहीत. सावरकरांच्या या सूक्तातून ‘स्वतंत्रता देवी’वरील अनन्यसाधारण भक्ती, निष्ठा, देशप्रेमस्फूर्ती यांचाच प्रत्यय येतो.\nया स्वातंत्र्यसूक्ताच्या पूर्वार्धात ‘स्वतंत्रते’चे तत्त्वरूप दर्शन होते आणि उत्तरार्धात भारतमातेच्या सौंदर्याचे नयनरम्य असे चित्रदर्शन घडते. भारतमातेची मूर्ती सावरकरांच्या मनःचक्षुंपुढे सारखी तेजाळत आहे. शंकरालाही ज्याचा लोभ सुटावा, असा हिमालयाचा हिमसौंध, अप्सरांना आरसा म्हणून असणारा सुधाधवल जान्हवीस्रोत आहे.\nतिसऱ्या कालखंडातील (१९१३ ते १९२४) कवितेचे स्वरूप हुतात्म्याचे गांभीर्य, जबाबदारी, लोकोत्तरता प्रकट करणारे आहे. या कवितांतून क्वचित कल्पनाविलास दिसला, तरी बव्हंशी ती अनुभवी, गंभीर, योगी, तत्वचिंतकाची वाटते. १९२४च्या नंतरची कविता आधीच्या कालखंडातील कवितेहून वेगळ्या अंगाने जाणारी आहे. वरील चारही कालखंडांतील सावरकरांचा काव्यसंभार १० हजार ओळींहून अधिक आहे. साव��करांची कविता सागराप्रमाणे विविध रूपे धारण करताना दिसते. काही वेळा ती तरल स्वप्नांमध्ये रमते, काही वेळा परखड वीरभावनांत सामर्थ्यशाली वाटते, तर काही वेळा शिवाप्रमाणे तांडवनृत्य करतानाही अनुभवास येते. स्थानबद्धता, तुरुंगातून सश्रम कारावास या अवस्था विनायकरावांनी स्वतः अनुभवल्या होत्या. त्यामुळे देशभक्ताच्या मनात उसळणारे उद्वेग, भावना, स्वातंत्र्याची प्रतीक्षा, आशा, आकांक्षा या भावनांचा जिवंतपणा त्यांच्या काव्यात जागोजाग आढळतो.\nबाल सावरकर, युवक सावरकर, तरुण सावरकर, वयोवृद्ध सावरकर या सर्व अवस्थांमध्ये सावरकर एक झुंजार वीरपुरुष म्हणून आपल्यासमोर येतात. त्यांनी आपले आयुष्य स्वतंत्रता देवीच्या चरणी अर्पण केले होते. श्री स्वतंत्रता देवीचे स्तवन करताना ते उद्गारतात -\nतुजसाठी मरण ते जनन\nतुजवीण जनन ते मरण\nतुज सकल चराचर शरण (स्वतंत्रतेचे स्तोत्र : सन १९०३)\nकुठे ऐहिक जीवन सुखविलासात व्यतीत करणारा सामान्य माणूस आणि कुठे ‘श्री स्वतंत्रता देवी’च्या चरणकमलांच्या मधुगंधसेवनातच समरसून जाणारे कवी सावरकर वयाच्या अवघ्या विशीत अमरमरणाची सुंदर अनुभूती\nप्राचीन संत आणि हा राष्ट्रीय क्रांतिकारक या दोघांच्या साहित्यातील भक्तीत फरक आहे. प्राचीन संतांच्या कविता देवभक्तांच्या होत्या आणि सावरकरांची कविता देशभक्ताची होती. प्राचीन संतांनी ‘तुटो हे शरीर, फुटो हे मस्तक’ अशी देहनिष्ठा व्यक्त करीत देह ईश्वरप्राप्तीसाठी झिजविला, तर सावरकरांनी ‘मी माझ्या देशाचे स्वातंत्र्य परत मिळविण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता-मारिता मरेतो झुंजेन’ अशी देशनिष्ठा व्यक्त करीत आपले संपूर्ण जीवन राष्ट्रासाठी अर्पण केले. वेणीमध्ये रोज ताजे कोहिनूर पुष्प असे हे भारतमातेचे मनोहारी सगुण स्वरूप पाहताना सावरकरांचे तरल कविमन आनंदित होते; पण तत्क्षणी स्वतंत्रता देवीने आपल्या भारतमातेला ढकलून दिले म्हणून त्याहूनही अधिक तळमळते, परवशतेच्या नभात लखलखणारी, चमचमणारी, स्वतंत्रतेची चांदणी ही सावरकरांच्या कवितेची ध्रुवतारका आहे.\nदेवाची आपण आरती गातो, तशी ते एका राष्ट्रपुरुषाची, श्री शिवरायाची आरती गातात. इ. स. १९०२मध्ये म्हणजे वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी (सुंदर, तरल, नाजूक, तरुण दिवास्वप्नांत रमून जाण्याच्या वयात) कॉलेजचे विद्यार��थी असताना ‘आर्यन संघ’ नावाच्या संघामध्ये दर आठवड्याला म्हणण्यासाठी त्यांनी ‘श्री शिवाजी महाराजांची आरती’ रचली. जसे शुभादि दानवांचे श्री जगदंबेने निर्दालन केले, रावण अन् राक्षसांचा जसा श्री रघुवराने संहार केला आणि या पवित्र भारतमातेचे परित्राण केले, तसे तिचे आता म्लेंछांपासून संरक्षण करण्यासाठी श्रीशिवप्रभूने अवतरावे, अशी आरती जेव्हा सावरकर करतात, तेव्हा ते शिवाजी महाराजांना श्रेष्ठ देवाचा दर्जा देतात. शिवाजी महाराजांना ‘भगवान’ संबोधून ‘भगवद्गीता सार्थ करायला तुम्ही पुन्हा अवतार घ्या’ अशी त्यांना विनंती करतात. दुष्कृत्यांचा नाश करणारे स्वातंत्र्य संपादन, अवतारकृत्य संपवून निजधामी जाणारे शिवराय म्हणजे सावरकरांच्या दृष्टीने साक्षात ईश्वरी अवतारच म्हणूनच ते शिवरायांना आवाहन करतात-\nऐकुनिया आर्यांचा धावा महीवरला\nकरुणामय स्वर्गी श्रीशिवनृप गहिवरला\nदेशास्तव शिवनेरी घेई देहांला\nदेशात्सव रायगडी ठेवी देहाला\nदेशस्वातंत्र्याचा दाता जो झाला\nसावरकरांनी काव्यलेखनाच्या आपल्या पहिल्या कालखंडात कवितेमध्ये सामाजिक विषयही हाताळले. हिंदू स्त्रियांत अल्प वयातच वैधव्याचा घाला येत असे. त्यांच्या वैधव्य काळातील शोषणाचे, मानहानीचे, दु:खाचे, अगतिकतेचे वर्णन करून त्यांचे दु:ख कमी करण्यासाठी उपाय योजण्यास झटावे, अशी जुन्या व नव्या मतांच्या लोकांना कवीने प्रोत्साहनपर विनंती केली आहे. ‘बालविधवा-दु:स्थितीकथन’ या कवितेत बालविधवा अगतिक होऊन पहिला प्रश्न करते – (इ. स. १९०२)\nजो मम संकट वारिल ऐशाला शरण मी कुणा जाऊ\nजाऊनिया या फुटक्या नश्ट कपाळासी केवि मग दावू\nसौभाग्यनिधी जळाला आणि वैधव्याचा दुर्धर भयंकर पर्वत अल्पवयी बालेवर कोसळला आहे. ना बंधू, ना बांधव, ना मातापिता, ना आप्त सोयरे आधार द्यायला सरसावत. अशा असहाय अबलेला अंधारात मार्गच सापडत नाही. गरीब बिचारी बाला, आधीच अबला आहे आणि त्यावरती ती आता अनाथ विधवा झाली. त्यामुळे तिरस्कृत, घृणायुक्त नजरेची ती बळी ठरली आहे. त्यात भर म्हणून की काय, दीर-नणंदा शब्दशरसंधानाने घायाळ करायला लागले आहेत. अशी घायाळ, विरहव्याकुळ विधवा आपला प्रेमाधार कोणी नाही हे दु:ख व्यक्त करताना म्हणते -\nप्रेमाने बोलविण्या क्षण माझ्या आज बाई ओका या\nनाही कोणी उरले मायेचे दु:ख काही ओकाया\nपत्नीच्या निधनानंतर ���भार्या दु:खम् पुनर्भार्या’ असा विचार करणारे पुरुष कुठे आणि\nस्वपतिविना स्वप्नीही परपुरुषी नाही तेच जोडियले\nजिने पतीनिधनास्तव सोडियले भोग हार तोडियले\nपतीनिधनानंतर परपुरुषाकडे वर नजरेनेही न पाहणारी, काम- मोह, सकल भोग यांना दूर सारणारी स्त्री कुठे वैधव्याच्या या नरकयातनांतून तिची मुक्तता करण्यासाठी आमची शास्त्रे वा रूढी उपायशून्य होतात.\nअशा बालविधवांचा उद्धार करण्यासाठी सावरकर पुनर्विवाह, शिक्षण, स्वयंनिर्भरता असे उपाय सुचवितात आणि वृद्ध, तरुण, नवीन-जुने यांना आवाहन करतात -\nतारायला माता भगिनी लेकी स्नुषा स्वभावजया\nहोईल कोण सिद्ध न, अहा असे मानवी स्वभाव जया\nवृद्ध तरुण नवीन जुने नेमस्त जहाल लोक तरि सारे\nव्हा रे सुसज्ज विधवा-दु:स्थितिहरासि आजि परिसा रे\nस्वतंत्रतेच्या रणात मरून चिरंजीव झालेल्या पराक्रमी राष्ट्रपुरुषाचे पोवाडे गाण्यातही सावरकरांची काव्यप्रतिभा मनसोक्त रममाण होते. सावरकरांची कविता शिवरायांच्या आरतीबरोबरच त्यांच्या वीरसेवकांचा - वीर तानाजी आणि बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा गाते. बाजी देशपांडे यांचा पोवाडा सुरू होतो तो असा - ‘जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे. या मांगल्याची मूर्ती ‘स्वतंत्रता देवी’ तिच्या जयजयकाराने या पोवाड्यातल्या अन्य देवदेवता कोण, तर चितोडगडचे बुरुज, प्रथित विक्रम राणा प्रतापसिंह, सिंहगडावर शत्रूशी दोन हात करणारा तानाजी मालुसरे, धनाजी-संताजी, दिल्लीच्या तक्ताची छकले करणारा सदाशिवराव भाऊ देशभूमीच्या कसायाला मी इमान दाखवणार नाही, जो भाकरी देणारा आहे त्याच्याच चाकरीत मी राहीन. भूमाता मला भाकरी, छत्र, देत असताना मी चाकरी त्या घातकांची करणार नाही, असे निक्षून सांगणारा बाजीप्रभू पुढे म्हणतो -\nतो प्राण देव तो माझा\nमी शरण शिवा सांगा जा (इ. स. १९०६)\nसावरकर या पोवाड्याची सांगता करताना बाजीच्या वीरमरणाच्या अंतसमयाचे वर्णन करताना बाजीला उचलण्यास आलेल्या यमदूताला बजावतात -\n पहुडे श्री बाजीप्रभू हा\nस्पर्शू नको तद्विद्युत्तेजःपुंज दिव्य देहा\nसूर्य, इंद्रादि देवता, गंधर्व, देवदूत खाली उतरतात; पण श्री बाजीला आपल्या रथात घालून स्वर्गात घेऊन जाते ती स्वतंत्रता देवी भगवतीच सावरकररचित बाजीचा हा पोवाडा आपल्या मन:चक्षूंसमोर हौतात्म्याची गाथाच उलगडतो. या गाथेतील समरकुंड, ���ोहार, स्थंडिल, बलिदान, रणकुंड, शिळा ही बलस्थाने आहेत.\nविनायकराव बॅरिस्टर होण्यासाठी १९०६ साली विलायतेस गेले. लांबच्या समुद्रप्रवासात कित्येक दिवस समुद्र व आकाश याशिवाय कशाचेच दर्शन नव्हते. घरच्या माणसांपासून दूर गेल्यामुळे मन उदास, कासावीस झालेले. तेव्हा एक दिवस निरभ्र रात्री ते बोटीच्या डेकवर फिरत होते. त्या वेळी त्यांनी ‘तारकांस पाहून’ (इ. स. १९०६) ही कविता लिहिली. ही कविता म्हणजे अथांग सागर, अनंत तर्क यांच्याशी साधलेला संवाद आहे. नभीच्या तारकांना सावरकर विचारतात -\nहे ताऱ्यांनो जाणतसां का कुठुंनी तुम्ही आला\nकुठे चालला कवण हेतू ह्या असे प्रवासाला\nआम्ही समुद्रगामि होतोय ते विशिष्ट हेतू ठेवून मग तुम्ही...\nकवण हेतू तो ज्यास्तव तुम्ही गगनगामि व्हावे\nसूर्यापासुनी इतुके दूरचि भूने विचरावे\nअसे विचारून आपल्या मनातील संदेह व्यक्त करतात.\nब्रायटन येथे असताना, भारतमातेवर प्राणाहून अधिक प्रेम करणाऱ्या सावरकरांना ‘अभिनव भारत’ या संस्थेवर इंग्रज सरकारची वक्रदृष्टी झाल्यामुळे आपणास भारतात परतता येणार नाही याची जेव्हा जाणीव झाली, तेव्हा त्यांचा प्राण तळमळला. ते विरह व्याकुळतेने ‘सागरास’ उद्गगारतात -\nनभिनक्षत्रे बहुत एक परी प्यारा\nप्रासाद इथे भव्य परी मज भारी\nतिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा\nवनवास तिच्या जरी वनींचा... (इ.स. १९०९)\nहृदय हेलावून सोडणारे हे सागरसूक्त म्हणजे असीम देशभक्तीचे अनन्यसाधारण गीत आहे, असा अभिप्राय महाराष्ट्रातील दिग्गज कवींनी दिला आहे. प्रथम श्रेणीचे नाटककार, पत्रकार आचार्य अत्रे यांनी एका साहित्य संमेलनात भाषण करताना या कवितेबद्दल उद्गार काढले होते, ‘या करुण गीतातील एकेक उदात्त कल्पना भव्य जीवनाचा आणि दिव्य काव्याचा साक्षात्कार घडविणारी आहे.’\nब्रायटनमधील तो सद्गदित करणारा प्रसंग वर्णन करताना सावरकरांबरोबर सागरकिनारी त्या काव्यजन्माच्या अद्भुत क्षणी असणारे निरंजन पाल यांनी या कवितेनंतर २५-३० वर्षांनी म्हटले होते, ‘आधुनिक भारतातील बहुतेक सर्व महान भक्तांना नि श्रेष्ठ नेत्यांना भेटण्याचे नि त्यांचा परिचय करून घेण्याचे भाग्य मला लाभले आहे. परंतु विनायक दामोदर सावरकर यांचे आपल्या मातृभूमीवर जितके निस्सीम प्रेम होते, तितके स्वदेशप्रेम असलेला दुसरा कोणीही देशभक्त मी अद्यापि पाहिलेला नाही.��� (Pal, Niranjan, The Maharatta, 27 May 1938)\nसावरकरांचा पहिला मुलगा चार वर्षांचा होऊन लहानपणीच वारला. ती वार्ता युरोपमध्ये कळली, तेव्हा त्याच्या स्मृत्यर्थ ‘प्रभाकरास’ ही कविता त्यांनी (इ. स. १९०९) लिहिली. या कवितेत आपले पुत्रवियोगाचे अतीव दु:ख व्यक्त करताना ते म्हणतात -\nपरी जै वारे क्रुद्ध वर्षती मेघ शिला धारा\nसुरक्षित न हे गमे गृह सख्या तुझिया आधारा\nक्रांतीच्या झंझावातात हे माझे हृदय, हा देह सापडलेला म्हणून तुला राहण्यास सुरक्षित नाही. म्हणून तुझी स्मृती चिरकाल सुरक्षित राहावी यासाठी गोविंदसिंगांच्या पराक्रमाचा गौरव ज्या शीखेतिहासात आहे, त्या इतिहासाचा मराठीत रचलेला जो ग्रंथ मी लिहिला, तो तुझ्या नावे आपण करतो. म्हणजे तो ग्रंथ जोपर्यंत राहील तोपर्यंत तुझी स्मृती राहील.\nपरंतु सावरकररचित शीखेतिहास इंग्रजांनी जप्त केला. क्रांतीच्या आगीत हा ग्रंथ प्रभाकराच्या स्मृतीसाठी सुरक्षित वाटला, ते स्थानही या क्रांतीच्या आगीत दग्ध झाले. या आश्चर्याचा कवितेत उल्लेख आहे. (अंदमानमध्ये इ. स. १९१२)\nजिथे न शिकली शिघू भासले अग्नि मेघ वारे\nतिथे ही शकले शिवू क्रांतीचे अग्नि मेघ वारे\nआपल्या मुलाचा चेहराही आपल्याला आठवत नाही, याचे कारण सांगताना सावरकर लिहितात -\nनवप्रसव तव जननि मजला दावित असताही\nगुरुजन - मर्यादेते म्यां बहु पाहियले नाही.\n१९०९ साली बाबाराव सावरकरांना जन्मठेप व काळ्या पाण्याची शिक्षा झाली. पुढे धाकटा बंधू डॉ. बाळाराव सावरकर यांनाही अटक झाली. ही धक्कादायक बातमी सावरकरांना समजली, तेव्हा लंडनहून त्यांनी आपल्या वहिनीच्या अतिवार दु:खात त्यांचे सांत्वन करण्यासाठी एक काव्यमय पत्र लिहिले. हे सांत्वन त्या कवितेतील भावना वहिनीला कळावी यासाठी सावरकरांनी ‘ओवी’ या छंदाची निवड केली. ते काव्यमय पत्रसांत्वन (इ. स. १९०९) महाराष्ट्रातल्या तमाम महिला वर्गाने डोक्यावर घेतले. सावरकरांनी त्या पत्रात आपल्या वहिनीला लिहिले होते -\nकोणी त्यांची महती गणती\nपरी जे गजेंद्रशुंडेने उपटीले\nकमल - फूल ते अमर ठेले \nसावरकरांच्या दृष्टीसमोर ‘गजेंद्रमोक्षा’चा प्रसंग उभा राहतो. नक्राच्या अक्राळविक्राळ दाढांतून सुटण्याची धडपड करणारा गजेंद्र अखेर श्रीहरीचा धावा करतो. आपल्या शुंडेने कमल उपटून तो ते श्रीहरिचरणी वाहतो. हे कमळफूल मेले ते श्रीहरीसाठी. परंतु हे एकच कमळफूल धन्य होऊन अमर झाले. त्या एका कमळाचे जीवन कृतार्थ झाले. कारण इतर फुले फुलतात, सुकून जातात, त्यांची गणती, महती कोणीही ठेवीत नाही. परसत्तारूपी नक्राच्या कराळ दाढांत अडकलेली भारतमाता गजेंद्राप्रमाणेच परमेश्वराचा करुण धावा करीत आहे. या कवितेत सावरकर आपल्या मातेला (भारत) म्हणतात -\nअशीच सर्वच फुले खुडावी आणि ती श्रीरामचरणी अर्पण करावी. कारण\nअमर होय ती वंशळता\nवरील ओवीमधील कारुण्य, जीवन सार्थक्याची ओजस्वी कल्पना हृदयाचा ठाव घेणारी आहे.. या ओवीमय काव्यातील भावना उसनी वा कृत्रिम नाही, तर ती प्रत्यक्ष अनुभूतीतून निर्माण झालेली असल्यामुळे जिवंत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर या चरित्राचे लेखन करणारे धनंजय कीर म्हणतात - ‘तोच खरा थोर पुरुष, की ज्याचे अंतःकरण धेयाकाशात एवढी उत्तुंग भरारी घेऊ शकते, ज्याचे मनोधैर्य कोणत्याही परिस्थितीत अविचल राहू शकते आणि ज्याचा जीवात्मा संतप्त ज्वाळांनी परिपूर्ण वेढलेला असला, तरीदेखील विश्वात्म्याशी किंवा परमात्म्याशी तादात्म्य पावू शकतो.’\nआपल्या या नश्वर देहाची सार्थकता मातृभूमीसाठी तो देह समर्पित करण्यातच आहे, हे त्यांचे सर्वश्रेष्ठ तत्त्व होते. निराधार आणि विकल झालेल्या आपल्या दु:खी वहिनीला ते पुढे लिहितात -\nसुकुमार आमच्या अनंत फुलां\nगुंफोनिया करा हो सुमन माला\nया ओवीबद्ध पत्रावर सावरकरांची पत्नी आणि वहिनी येसूबाई या दोघींनीही तितकीच धीरोदात्त, बाणेदार प्रतिक्रिया व्यक्त केली. या दोघीही जिवंत ज्वालामुखीच्या तोंडाशी उभ्या होत्या. तरीही त्यांनी सावरकरांना कळविले, ‘तुम्ही ब्रिटिश राजवटीविरुद्ध उभारलेला पवित्र लढा असाच चालू ठेवा’ (संदर्भ - Kincaid, C.A. Forty Four Years A Pub\nबाबारावांनंतर बरोबर एक वर्षाने १९१०मध्ये विनायकराव विलायतेत पकडले गेले, तेव्हा या जन्मात जिची भेट होणे जवळजवळ दुरापास्त झाले होते. त्या आपल्या वहिनीला अटकेचे वृत्त कथन करण्याचे कटू कर्तव्य करतानाच त्यातील उदात्त, दिव्य मर्म व्यक्त करण्यासाठी विनायकरावांनी लंडनमधील ब्रिक्स्टन जेलमधून आपल्या या जन्मातला बहुधा शेवटचा होऊ पाहणारा हा निरोप ‘माझे मृत्युपत्र’ लिहून धाडला होता.\nसावरकरांच्या मनावर प्रचंड दडपण आले होते, हे या पत्रातून स्पष्ट जाणवते. लहान मुलगा प्रभाकर एक वर्षापूर्वी जग सोडून आला होता. बाबारावांना काळ्या पाण्याची, जन्मठेपेच�� शिक्षा, कनिष्ठ बंधू नारायणराव हे नाशिक कटाच्या प्रकरणात पकडले गेले होते. सावरकर बिक्स्टन तुरुंगात खितपत पडले होते. असा हा पराधीन परस्पर वियोग हा त्या कुटुंबाचा दु:खविषय झाला होता. आपल्या कुटुंबाची ही वाताहत कोणत्या दिव्य नि भव्य ध्येयाप्रीत्यर्थ झाली आहे, याचे त्या काव्यमय मृत्युपत्रात वर्णन करून सावरकरांनी येसूबाईंना स्मरण करून दिले आहे -\nझाल्या दता प्रियकरांसह आणभाका\nत्या सर्व देवी वहिनी स्मरती तुम्हां का\n‘बाजीप्रभू ठरूं’ वदे युवसंघ सर्व\n‘आम्ही चितोरयुवती’ युवती वर्ग\n(माझे मृत्युपत्र - इ. स. १९१० )\nमनातल्या भावना आणि जीवनातील तत्त्वनिष्ठा यांमुळे माणूस जिवंत राहतो. आपल्या देशकार्याने जर हे तत्त्व भाव आणि त्याबरोबर मनाला धारण करणारे शरीर अमर राहणार असेल, तर अशा मरणाला थोर पुरुष सिद्ध होतात आणि कवितेच्या पुढील ओळी झरू लागतात -\nत्वत्स्थंडिली धाकालीले प्रिय मित्रसंघा\nकेले स्वये दहन यौवन-देह-भोगां\nत्वत्कार्य नैतिक सुसंमत सर्व देवां\nत्वत्स्थंडिली अतुल धैर्य वरिष्ठ बंधू\nकेला हवी परमकारुण पुण्यसिंधु\nत्वत्स्थंडिलावरी बळी प्रिय बाळ झाला\nत्वत्स्थंडिली बघ अतां मम देह ठेला\nहे काय, बंधू असतो जरि सात आम्ही\nत्वत्स्थंडिलींच असते दिधले बळी मी\nसंतान या भरतभूमीस तीस कोटी\nजे मातृभक्तिरत सज्जन धन्य होती\nहे आपुले कुळही त्यामधि ईश्वरांश\nनिर्वंश होउनि ठरेल अखंड वंश\nसावरकरांनी बुद्धीपूर्वक हे सतीचे दिव्य, दाहक वाण हाती घेतले होते. या मृत्युपत्राच्या अखेरीस वीरसदृश निर्धाराने आणि अतुलनीय धधैर्याने म्हटले आहे -\nकी घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने\nजे दिव्य, दाहक म्हणुनि असावयाचे\nबुध्याचिं वाण धरले करि हे सतीचे\nसावरकरांनी मार्सेलिसला बोटीवरून निसटण्याचा पर्यंत केला, त्या उडीतील अपयश हे अखेर अत्युज्ज्वलच ठरले. उदात्त अपयश हेदेखील परिपूर्ण यशाइतकेच भविष्यकाळात जगाला प्रेरक ठरू शकते. आपण बोटीवरून निसटण्याचा प्रयत्न केला म्हटल्यावर त्याचा सूड म्हणून इंग्रज आपला अमानुष छळ करणार या विचाराने अशा छळास पुरून उरेल, अशा धैर्याचा पुरवठा करण्यासाठी आत्मबल, मनोधैर्य वाढविण्यासाठी, इंग्रजांना पुरून उरण्यासाठी कवचमंत्र म्हणून सावरकरांनी ‘आत्मबल’ (इ. स. १९१०) ही कविता लिहिली. त्यात प्रारंभीच ते म्हणतात -\nअनादि मी, अनंत मी, अवध्य मी ���ला\nमारिल रिपु जगति असा कवण जन्मला\nते इंग्रजांना ठणकावून सांगतात, मी मृत्यूला घाबरत नाही. मृत्यूच भ्याड आहे. तोच मला पाहून पळत सुटतो.\nअग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो\nभिऊनि मला भ्याड मृत्यू पळत सुटतो\nमृत्यूच्याचि भीतीने भिवतुं मजसि थे\nवरील काव्यपंक्ती वाचल्यावर श्रीमद्भगवतगीतेतील श्लोक आठवतो - ‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावक:’ सावरकरांनी या कवितेचा शेवटही तितक्याच निर्भीडपणे केला आहे -\nआण तुझ्या तोफांना क्रूर सैन्य ते\nयंत्र तंत्र शस्त्र अस्त्र आग ओकते\nमी तुम्हांसि तैसाची गिळुनी जिरवितो \nविनायकरावांच्या या धीरोदात्त वक्तव्यामुळे असे म्हणावेसे वाटते, की खरा श्रेष्ठ तोच आहे, जो अंगीकृत ध्येयापासून कधी ढळत नाही, अंतर्बाह्य मोहाला कधी बळी अडत नाही. आपत्तीमध्ये डळमळून जात नाही आणि परिस्थितीने कितीही उग्र रूप धारण केले तरी घाबरत नाही.\n- पूजा संजय कात्रे\n(लेखिका कुवारबाव (रत्नागिरी) येथील श्रीमती राधाबाई गोपाळ जागुष्टे हायस्कूलमध्ये सहायक शिक्षिका म्हणून कार्यरत असून, मराठी विषयाचे अध्यापन करतात.)\n(मराठी राजभाषा दिनानिमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध झालेले सर्व लेख, कविता आणि व्हिडिओ https://goo.gl/qgDdWU या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध असतील.)\nhttp://www.savarkarsmarak.com/ आणि http://www.savarkar.org/ या दोन वेबसाइट्सवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती असून, त्यांची पुस्तके, ऑडिओ, व्हिडिओ अशा सर्व साहित्याचे एकत्रीकरणही करण्यात आले आहे. सावकरांबद्दल यू-ट्यूबवर उपलब्ध असलेले व्हिडिओज पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nसावरकरांची ई-बुक्स मोफत :\nस्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्टतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या समग्र साहित्यापैकी बहुतांश पुस्तके ई-बुक स्वरूपात बुकगंगा डॉट कॉम या पोर्टलवर मोफत उपलब्ध आहेत. ती डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. बुकगंगाच्या मोबाइल अॅप्लिकेशनवरूनही ती डाउनलोड करता येतील.\nफारच सुंदर लेख आणि कविता. उत्तम सादरीकरणा बद्दल अभिनंदन आणि आम्हाला वाचना साठी उपलब्ध करण्या बद्दल आभार .\nभाषा सौन्दर्याने नटलेले लेख वाचकाला त्या काळात घेऊन जातात लेख खूप छान लिहिला आहे माझ्या कडून शुभेच्छा \nखूपच सुंदर लेख. खूप सुंदर कविता.\nगु��ांकित सावरकर भाषाशुद्धीचे भगीरथ - स्वा. सावरकर कविवर्य कुसुमाग्रजांची ‘विशाखा’ अच्युतराव पटवर्धन स्मृती वक्तृत्व स्पर्धा; पूजा कात्रे, श्रद्धा कुलकर्णी प्रथम ‘सावरकरांच्या उपक्रमांची फळे आज चाखतो आहोत’\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/In-the-Ambabai-temple-crowds-of-the-devotees/", "date_download": "2018-11-19T11:36:21Z", "digest": "sha1:F3PUKHDF62CLLQIBTRKOUSNTFU2TJSME", "length": 7595, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शहर ‘हाऊसफुल्‍ल’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › शहर ‘हाऊसफुल्‍ल’\nनाताळच्या सुट्टीमुळे हिवाळी पर्यटनाला बहर आला आहे. शहरात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. दरदिवशी लाखोंच्या संख्येने शहरात दाखल होणार्‍या पर्यटकांमुळे शहरातील रस्ते गर्दीने फुलले असून सर्व प्रमुख रस्त्यांवर वाहनांची कोंडी जाणवू लागली आहे. शहरातील धर्मशाळा व हॉटेल्स हाऊसफुल्ल झाली आहेत.अंबाबाई मंदिरात आज भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.\nशुक्रवारपासून नाताळची सुट्टी सुरू झाली आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळा महाविद्यालयांना एक आठवडा ते दहा दिवस सुट्टी असल्याने सहकुटुंब पर्यटनासाठी लोक बाहेर पडले आहेत. शुक्रवारी रात्रीपासून शहरात पर्यटक दाखल होण्यास सुरुवात झाली. आज शनिवारीही असेच पर्यटकांच्या गर्दीने शहर फुलले होते. मंदिर परिसरातील सर्व धर्मशाळा भरल्याने पर्यटकांना राहण्यासाठी ठिकाण शोधावे लागत होते. अनेक पर्यटक धर्मशाळांच्या दारात वेटिंगने थांबले होते.\nदेवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दररोज किमान पन्‍नास हजार भाविक सध्या महालक्ष्मीचे दर्शन घेत आहेत. मंदिरात नवरात्रोत्सवाप्रमाणे गर्दी होऊ लागली आहे. आज शहरातील सर्व पार्किंगची ठिकाणे वाहनांनी भरली होती. सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी कोल्हापूर दर्शनास पसंती दिली आहे. शाळा महाविद्यालयांच्या सहलीसाठीही कोल्हापूरला पसंती लाभत आहे. त्याशिवाय मोठ्या संख्येने पर्यटक आल्याने बाजारातही लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे.\nपर्यटकांनी कोल्हापुरी चप्पल, साज, गूळ खरेदीरोबरच कोल्हापुरी भेळ, मिसळसह खास कोल्हापुरी खाद्यपदार्थांवर ताव मारला. खरेदीसाठी महाद्वारसह शहरातील सर्व बाजारपेठा गर्दीने फुलल्या होत्या. याशिवाय शहरातील न्यू पॅलेस, खासबाग, रंकाळ्यासह शहरानजीकच्या जोतिबा, पन्हाळा, नृसिंहवाडी, खिद्रापूर, कणेरीमठ पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. शहरात रंकाळा तलाव, साठमारी, शाहू जन्मस्थळ, न्यू पॅलेस आदी ठिकाणी पर्यटकांची गर्दी दिसून आली. मंदिर परिसरात श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या वतीने मोफत अन्नदान उपक्रम राबवला जातो. याठिकाणीही आज पर्यटक भाविकांची मोठी रांग दिसून आली. दररोज किमान नऊ ते दहा हजार भाविक मोफत अन्नप्रसादाचा लाभ घेत असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.\nसोनाळीत पूर्ववैमनस्यातून हाणामारी; दोघे जखमी\nदहा ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी मतदान\nमध्यरात्री डॉल्बीच्या दणदणाटाचे पोलिसांना आव्हान\n१८ वर्षे पूर्ण; युवक-युवतींचा सत्कार : निवडणूक आयोग\nकापडी पिशवी जवळ हवीच\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/dhanjay-mahadik-attack-on-hasan-mushrif-in-kolhapur/", "date_download": "2018-11-19T11:20:08Z", "digest": "sha1:KYEPVDUARTEY2FYC2JNAUPIH7WRE3TVJ", "length": 7767, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राष्ट्रवादीविरोधी काम केल्याचे पुरावे द्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › राष्ट्रवादीविरोधी काम केल्याचे पुरावे द्या\nराष्ट्रवादीविरोधी काम केल्याचे पुरावे द्या\nमला खासदार म्हणून निवडून आणण्यासाठी अनेक पक्ष, संघटनांच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी मदत केली आहे, म��हणून महापालिका निवडणुकीत मी तटस्थ भूमिका घेतली; पण म्हणून मी राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार केला, असा त्याचा अर्थ होत नाही. आरोप करणार्‍यांनी तसे पुरावे द्यावेत, असे आव्हान खा. धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत केले. मी राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता असून आगामी लोकसभा निवडणूक लढवून विजयी होणार, यासाठी आ. हसन मुश्रीफ यांच्यासह मतदार संघातील सर्व नेतेमंडळी मला मदत करतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.\nजिल्हा परिषद व महापालिकेच्या सर्वपक्षीय सदस्यांना दिल्लीला अभ्यास दौर्‍यासाठी घेऊन जाणार असल्याचे खा. महाडिक म्हणाले. पण या दौर्‍याला राष्ट्रवादीच्या सदस्यांनी जाऊ नये, असा निरोप आ. मुश्रीफ यांनी दिला आहे.\nयाबाबत महाडिक यांना विचारता, माझा सदस्यांना बोलावण्याचा हेतू प्रामाणिक आहे. कोणी काय करायचे, हा ज्याचा-त्याचा प्रश्‍न आहे. त्यांनी असे सांगण्याचे काय कारण आहे, हे त्यांनाच विचारावे.\nमनपा राजकारणाशी संबंध नाही\nमहापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडीत राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांनी विरोधी आघाडीच्या सदस्यांना जाहीरपणे मतदान केले. याबाबत विचारता, महापालिकेच्या राजकारणात मी कधीही लक्ष घातले नाही; पण जे झाले ते चुकीचे झाले, असेही महाडिक यांनी सांगितले. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार कोल्हापूर दौर्‍यावर आले असता भाजप-ताराराणी आघाडीचे नगरसेवक तुमच्यासोबत कसे असे विचारता, ते खासदार म्हणून नाही, तर धनंजय महाडिक म्हणून माझ्याबरोबर आले होते, असे त्यांनी सांगितले.\nआगामी लोकसभा निवडणूक आपण लढवणार आहे. यासाठी सर्व पक्ष व संघटनांचे नेते व कार्यकर्ते आपल्या पाठीशी पूर्वीप्रमाणेच ठामपणे राहणार आहेत. मी प्रामाणिकपणे मतदार संघासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे. आतून एक व बाहेरून एक बोलण्याची प्रवृत्ती माझी नाही. राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते हसन मुश्रीफ यांच्याबद्दलही आपल्याला आदर आहे. त्यांचेही माझ्यावर जीवापाड प्रेम आहे, असेही ते म्हणाले.\nमी कोणत्याही वाहनाचे सारथ्य केलेच नाही\nजिल्हा परिषद निवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीच्या सदस्यांना घेऊन येणारी लक्झरी बस स्वत: धनंजय महाडिक यांनी चालवून पक्षाच्या विरोधात काम केल्याचा आरोप होत आहे; पण मी विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या वाहनाचे सारथ्य केलेच नाही, असे महाडिक यांनी सांगितले. अशा प्रकारचे कोणतेही पुरावे असतील ते द्यावेत, असे आव्हानही महाडिक यांनी केले.\n'होरा' चित्रपटाच्या ध्वनिफितीचे प्रकाशन\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/CBSE-SSC-examination-from-March-5/", "date_download": "2018-11-19T11:19:10Z", "digest": "sha1:HWBBYLARVXVAZP5M4FKZW6GQEA3TT23N", "length": 2811, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सीबीएसई दहावीची परीक्षा ५ मार्चपासून | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › सीबीएसई दहावीची परीक्षा ५ मार्चपासून\nसीबीएसई दहावीची परीक्षा ५ मार्चपासून\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात येणारी दहावी आणि बारावीची परीक्षा 5 मार्चपासून सुरू होणार आहे. या वेळापत्रकानुसार 5 मार्चपासून सुरू होणारी परीक्षा 4 एप्रिलपर्यंत चालेल;\nतर बारावीची परीक्षा 12 एप्रिलपर्यंत चालणार आहे. दोन्ही परीक्षांचे वेळापत्रक www.cbse.nic.in संकेतस्थळावर पाहता येईल.\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nशशांक केतकर-नेहा जोशी पहिल्यांदाच एकत्र\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Congress-rally-in-protest-against-petrol-price-hike/", "date_download": "2018-11-19T12:31:00Z", "digest": "sha1:UNY2KFA3XMFSXA5PBYU4CH7LJBJBHJRM", "length": 4192, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसची सायकल रॅली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसची सायकल रॅली\nपेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसची सायकल रॅली\nपेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने सांगलीत सायकल रॅली काढली. पेट्रोल, डिझेलसह गॅस सिलिंडरचा भडका उडवून सरकारने महागाईचा आगडोंब उसळविला आहे, असा आरोप शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केला. सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर कमी करून ही कृत्रिम महागाई कमी करावी, अशी मागणी त्यांनी केली.\nकाँग्रेस कमिटीसमोरून आंदोलनाला प्रारंभ झाला. तत्पूर्वी मंत्रालयात आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील या बळीराजाला आदरांजली वाहण्यात आली. काँग्रेस कमिटी, स्टेशन रोड, मारुती रोड, हरभट रोड, गणपती पेठ मार्गे शहरातील प्रमुख मार्गावरून सायकल रॅली काढण्यात आली.\nनगरसेवक राजेश नाईक, संतोष पाटील, युवकचे अध्यक्ष मंगेश चव्हाण, डॉ. राजेंद्र मेथे, कय्यूम पटवेगार, रवी खराडे, बिपीन कदम, रफीक मुजावर, बाहुबली कबाडगे, विजय भोसले, मौला वंटमुरे, अर्जुन कांबळे, आशिष चौधरी, आयुब निशाणदार सहभागी झाले होते.\n'धर्मांधाकडे झुकलेल्या मुस्लिमांनी ३० दिवसांत आत्मसमर्पण करावे अन्यथा..'\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nB'day Spl : बोल्‍डनेस म्‍हणजे जीनत...\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Ramdev-Baba-has-been-indirectly-resisting-Delhi-Chief-Minister-Arvind-Kejriwal-/", "date_download": "2018-11-19T11:21:17Z", "digest": "sha1:OZ5AT7SRRKLPMFFPSOK4K2QKLIYP7HPG", "length": 5677, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अण्णा चांगले, सोबतचे अयोग्य | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › अण्णा चांगले, सोबतचे अयोग्य\nअण्णा चांगले, सोबतचे अयोग्य\nअण्णा हजारे हे चांगले व्यक्ती आहेत, असे आपले मत आहे. मात्र त्यांच्याभोवती जमा होणारे लोक अयोग्य असतात. मागील आंदोलनानंतर अरविंद केजरीवाल यांच्यासह काहीजण नेते झाले. आपण देशहितासाठी आंदोलन करतो, कोणी नेता व्हावे म्हणून कधीच आंदोलन करत नाही, असे स्पष्ट करत रामदेव बाबा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टिकाच केली आहे.\nकराडमधील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या पुढाकाराने आयोजित तीन दिवसीय योग व ध्यान शिबिरास शनिवारी प्रारंभ झाला. या शिबिराचे पहिले सत्र संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना रामदेव बाबा यांनी ही टीका केली.रामदेव बाबा यांनी एका प्रश्‍नाचे उत्तर देताना अण्णा हजारे हे चांगले व्यक्ती असल्याचे सांगितले. देश हितासाठी आपण आठ वर्षापूर्वी त्यांना उत्तर भारतात नेले. तेथे त्यांची ओळख निर्माण करण्यात आपलेही मोठे योगदान होते. त्यानंतर हजारो, लाखो लोक एकत्र आले आणि पाच वर्षापूर्वी ऐतिहासिक आंदोलन झाले होते. मात्र या आंदोलनानंतर अण्णा हजारे यांच्या भोवती असणारे अरविंद केजरीवाल यांच्यासारखे लोक राजकारणात उतरले.\nमात्र अण्णांच्या आंदोलनाचा वापर करून कोणी राजकारणी बनेत असेल तर आंदोलनाला पाठिंबा द्यायचा का हा खरा प्रश्‍न होता. कोणी नेता व्हावे, म्हणून आपण आंदोलन केले नाही. त्यामुळेच यावर्षी आपण अण्णांनी दिल्लीत केलेल्या आंदोलनास आपण पाठिंबाही दिला नसल्याचे रामदेव बाबा यांनी सांगितले आहे. सोबतच्या लोकांचे अवलोकन करा, असेही आपण अण्णांना सांगितल्याचे रामदेव बाबा यांनी यावेळी स्पष्ट केले.\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/473397", "date_download": "2018-11-19T11:51:53Z", "digest": "sha1:L2UPDAJKGKDDSLTTYUISVQDUVUFF6BGI", "length": 5819, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "2017 मध्ये आयटी क्षेत्राकडून 3.5 लाख कोटी डॉलर्स खर्च - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » 2017 मध्ये आयटी क्षेत्राकडून 3.5 लाख कोटी डॉलर्स खर्च\n2017 मध्ये आयटी क्षेत्राकडून 3.5 लाख कोटी डॉलर्स खर्च\n2017 या वर्षात आंतरराष्ट्रीय पातळीवर माहिती तंत्रज्ञान क्षेत्राकडून 3.5 लाख कोटी डॉलर्स खर्च करण्यात येत���ल. 2016 च्या तुलनेत यामध्ये 1.6 टक्क्यांनी वाढ होईल असे गार्टनर या संस्थेने म्हटले आहे. मात्र हा अंदाज गेल्या तिमाहीच्या तुलनेत 2.7 टक्क्यांनी कमी आहे. याचे प्रमुख कारणे तेजीने मजबूत होणाऱया अमेरिकन डॉलर्सला सांगितले आहे.\nडॉलर मजबूत झाल्याने 2017 मध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील खर्च 67 अब्ज डॉलर्सने कमी होण्याचा अंदाज आहे. याचप्रमाणे आंतररास्ट्रीय कंपन्यांच्या उत्पन्नावरही त्याचा परिणाम होण्याचे संकेत आहेत. 2017 मध्ये डेटा सेन्टर सिस्टम सेगमेन्टमध्ये 0.3 टक्क्यांनी वाढ होत 171 अब्ज डॉलर्सवर पोहोचण्याचा अंदाज आहे. याचप्रमाणे एन्टरप्राईड सॉफ्टवेअरचा खर्च 5.5 टक्क्यांनी वाढत 351 अब्ज डॉलर्सवर पोहोचेल. याचप्रमाणे उपकरणांकडील खर्च 1.7 टक्क्यांनी वाढत 645 अब्ज डॉलर्सने आणि आयटी सेवांवर 2.3 टक्क्यांनी वाढत 917 अब्ज डॉलर्सवर पोहोचण्याचा अंदाज आहे असे गार्टनरचे संशोधन विभागाचे उपाध्यक्ष जॉन डेव्हिड लवलॉक यांनी म्हटले.\nफ्लिपकार्टच्या नव्या ऑफरला स्नॅपडीलकडून मंजुरी\n‘चायना होमलाईफ, मॅचिनेक्स इंडिया 2017’ 5 डिसेंबरपासून\nक्वीक हिलचा महसूल तिमाही अखेर 118 कोटींपर्यंत\nताज मानसिंग हॉटेल टाटा समूहाकडे\nमोदींकडून संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला : राहुल गांधी\nचित्रपट, नाटकातूनही बहुरूपी पुलंचेच दर्शन\nइंटरनेटमुळे परदेशी कंपन्यांची कमाई\nपं. अमरनाथ यांना ‘पं.पन्नालाल घोष वेणुरत्न’ पुरस्कार जाहीर\nमोठय़ा वादानंतर रिझर्व्ह बँक अन् केंद्र सरकार यांच्यात बैठक\nगडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा\nमराठा आरक्षण : विधीमंडळाच्या पायऱयांवरच विरोधकांचा ठिय्या\nमराठा आरक्षण : ‘हे आरक्षण टिकणारे नाही’ ; मध्ये उपप्रवर्ग करून मराठय़ांना आरक्षण द्या \nमराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी\nआजचे भविष्य सोमवार दि. 19 नोव्हेंबर 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/549627", "date_download": "2018-11-19T11:51:59Z", "digest": "sha1:LORPZOAJVEQRHI5OCBUNRH5SM237GGRA", "length": 5334, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "केरळ ब्लास्टर्सची मुंबई सिटीवर मात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » केरळ ब्लास्टर्सची मुंबई सिटीवर मात\nकेरळ ब्लास्टर्सची मुंबई सिटीवर मात\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेतील रविवारी येथे झालेल्या सामन्यात कॅनडाचा फुटबॉलपटू इयान हुमेच्या एकमेव निर्णायक गोलाच्या जोरावर केरळ ब्लास्टर्स संघाने मुंबई सिटी एफसी संघाचा 1-0 अशा गोलफरकाने पराभव केला.\nया सामन्यात खेळताना केरळ ब्लास्टर्स संघातील कॅनडाचा हुमेने आपल्या डोक्याला बॅडेज केले होते. 23 व्या मिनिटाला केरळ ब्लास्टर्सचा एकमेव विजयी गोल हुमेने केला. या विजयामुळे केरळ ब्लास्टर्सने 10 सामन्यांतून 14 गुणांसह मुंबईसमवेत संयुक्त पाचवे स्थान मिळविले आहे. मुंबई एफसीचा या चालू फुटबॉल हंगामातील घरच्या मैदानावर दुसरा पराभव आहे. या स्पर्धेत आता केरळ ब्लास्टर्सचा पुढील सामना 17 जानेवारीला जमशेदपूर एससी संघाबरोबर होणार आहे. मुंबई सिटी एफसीचा पुढील सामना बेंगळूर एफसी संघाबरोबर 18 जानेवारी खेळविला जाईल.\nफायनलसाठी आमची तयारी नेहमीप्रमाणेच : विराट\nबुस्टा, अँडरसन, व्हीनस, स्टीफेन्स उपांत्य फेरीत\nमरे, जोकोव्हिक यांची मानांकनात घसरण\nभारतासमोर विभागस्तरीय पराभवाचे संकट\nमोदींकडून संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला : राहुल गांधी\nचित्रपट, नाटकातूनही बहुरूपी पुलंचेच दर्शन\nइंटरनेटमुळे परदेशी कंपन्यांची कमाई\nपं. अमरनाथ यांना ‘पं.पन्नालाल घोष वेणुरत्न’ पुरस्कार जाहीर\nमोठय़ा वादानंतर रिझर्व्ह बँक अन् केंद्र सरकार यांच्यात बैठक\nगडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा\nमराठा आरक्षण : विधीमंडळाच्या पायऱयांवरच विरोधकांचा ठिय्या\nमराठा आरक्षण : ‘हे आरक्षण टिकणारे नाही’ ; मध्ये उपप्रवर्ग करून मराठय़ांना आरक्षण द्या \nमराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी\nआजचे भविष्य सोमवार दि. 19 नोव्हेंबर 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/definitely-take-firm-stand-for-marathi-hindus-says-uddhav-thackeray/", "date_download": "2018-11-19T11:56:36Z", "digest": "sha1:AVCJ2WB736SJOUSOLRLUIBNBZA4W4WEU", "length": 7530, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सरकारमध्ये आम्ही अर्धे-मुर��धे आहोत – उद्धव ठाकरे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसरकारमध्ये आम्ही अर्धे-मुर्धे आहोत – उद्धव ठाकरे\nमुंबई: सरकारमध्ये आम्ही अर्धे-मुर्धे आहोत. त्यामुळे जेव्हा घ्यायची तेव्हा नक्कीच भूमिका घेणार. मात्र माझ्या स्वार्थासाठी नाही तर वेळ आल्यावर मराठी आणि हिंदूंसाठी ठाम भूमिका घेऊ घेणार, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे येथे केले. परळ येथील डॉ. शिरोडकर हायस्कूलच्या महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना व मुंबई वृत्तपत्र संघटना यांच्या एकदिवसीय अधिवेशनात ते बोलत होते.\nपत्रकारिता हा लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ आहे. न्यायव्यवस्थेला तुमच्याकडे येऊन आपल्या वेदनेला वाचा फोडावी लागते हे या स्तंभाचे महत्व आहे. आजकालच्या राजकारण्यांना फेरीवाला आणि वृत्तपत्र विक्रेता यातला फरक कळायला हवा. शिवसेना वृत्तपत्र विक्रेत्यांसोबत आहे. सुर्य उगवला की सकाळी उजेड पडतो तसेच वृत्तपत्र डोक्यात प्रकाश पाडते. त्यामुळे पत्रकारांइतकेच ते घरोघरी पोहोचवणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचेही तितकेच महत्व आहे.\nबाळासाहेबांनी सुरू केलेल्या मार्मिकची क्रांती घरोघरी पोहोचवण्याचे काम या त्यावेळच्या वृत्तपत्र विक्रेत्यांनी केले. बाळासाहेबांनी सुरू केलेल्या लढ्यात खांद्याला खांदा लावून लढल्याबद्दल विक्रेत्यांचे विशेष कौतुक, असे म्हणत ठाकरे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. आवाज दणदणीत असूनही तो कोण दाबत आहे, असा टोलाही ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nटीम महाराष्ट्र देशा- राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार ‘एसईबीसी’…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/nitin-gadkari-on-congress/", "date_download": "2018-11-19T11:33:02Z", "digest": "sha1:UNGU2WNZFU2CHOCF22ZBM6RCZXV5JVLD", "length": 7254, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आमच्यावर आरोप करणाऱ्या कॉंग्रेसने आजपर्यंत कॉंग्रेसने 72 वेळा घटना बदलली : गडकरी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआमच्यावर आरोप करणाऱ्या कॉंग्रेसने आजपर्यंत कॉंग्रेसने 72 वेळा घटना बदलली : गडकरी\nटीम महाराष्ट्र देशा- आमच्यावर घटना बदलणार असल्याचे आरोप विरोधकांकडून केले जातात मात्र आजपर्यंत कॉंग्रेसने 72 वेळा घटना बदलली असा सणसणीत टोला केंदीय मंत्री नितीन गडकरी यांनी कॉंग्रेसला लगावला.निवडणुका आल्यावर जातीयवादाची भीती निर्माण केली जाते.पुण्याजवळ घडलेली घटनेचा उल्लेख करत जातीयवादाचं राजकारण करणाऱ्यांवर गडकरींनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं.\nकेंद्र सरकारच्या चार वर्षातील योजना, विकास कामांची माहिती देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज पुण्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नुकत्याच झालेल्या पोटनिवडणूकाबाबत बोलताना ईव्हीएम वरून आरोप करणाऱ्या विरोधकांना गडकरींनी लक्ष केलं. आम्ही जिंकलो की ईव्हीएम खराब आणि दुसरे जिंकले की चांगलं अशी विरोधकांची सध्या स्थिती आहे, भंडारा गोंदिया मध्ये मतदान झाल्यानंतर प्रफुल्ल पटेल ईव्हीएम च्या विरोधात बोलत होते आता जिंकल्यानंतर काय अस गडकरी म्हणाले. काँग्रेसने आणि आम्ही घटना बदलणार असल्याचे आरोप होतात अस ही गडकरी म्हणाले.\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nटीम महाराष्ट्र देशा- जगाला वंदनीय असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केल्याच्या कारणावरून विद्यार्थ्याला…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mulyavardhan.org/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A6/", "date_download": "2018-11-19T11:57:11Z", "digest": "sha1:DBYQUOMOLS6ARJ3DB6RB47FSWG7NJ77X", "length": 10441, "nlines": 98, "source_domain": "mulyavardhan.org", "title": "प्रतिसाद – Mulayvardhan", "raw_content": "\nएस. एम. एफ. विषयी\nशिक्षक, शासकीय अधिकाऱ्याना काय वाटते \nमूल्यवर्धन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या वागणुकीत बदल झाल्याचे पालकांनी मान्य तर केलेच आहे, पण शिक्षक, जिल्हा परिषदेचे उच्चपदस्थ अधिकारी काय म्हणतात ते समजून घेऊया…\nमूल्यवर्धनमुळे झालेला बदल सांगताहेत बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कन्याशाळेतील मुली आणि धामणगाव येथील पौन्धे तीरमल वस्तीवरच्या मीरा या मुलीचे मनोगत :\nशाळेतील मूल्यवर्धन उपक्रमामुळे मुले कमालीची बदलत आहेत… बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यतील पालकांचे मनोगत.\nमूल्यवर्धनमुळे मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, आत्मविश्वास वाढतो आहे. स्पष्ट बोलणे, आपल्या वर्गाचे नियम सर्वांनी पाळणे आदी चांगले बदल घडत आहेत. हा मूल्यवर्धन कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबवू.\nश्री. डॉ. सी. एल. पुलकुंदवार,\nमुख्य कार्यकारी अधिकारी, गोंदिया\nगडचिरोली जिल्ह्यातील तळोधी केंद्रामध्ये मूल्यवर्धनमुळे बदल होताना दिसत आहेत. मुलांमध्ये इतके बदल होत आहेत की, इयत्ता पहिली, दुसरीची मुले घरी आई-वडिलांना शौचालय बांधण्यासाठी आग्रह कर��त आहेत. ही समज त्यांच्यामध्ये मूल्यवर्धनमुळे आली आहे.\nमूल्यवर्धन हा कार्यक्रम वयानुरूप असून भारतीय राज्यघटनेतील मूल्ये याचा आधार आहे़त. याचा उपयोग शाले़य विद्यार्थी हे, भविष्यात लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक घडण्याकरिता होईल.\nइयत्ता तिसरीत शिकणारा मुलगा माझा मुलगा आर्यनने माझे तंबाखूचे व्यसन सोडविले. मूल्यवर्धनमुळे त्याच्यात होणारे बदल आम्ही पाहत होतो. माझ्या मुलाने मला, तंबाखूचे व्यसन चांगले नाही व ते शरीराला अपायकारक असल्याचे सांगितले, त्याच वेळी मी तंबाखू न खाण्याचा निर्णय घेतला.\n'खरे बोलण्याचे बक्षीस', 'वागायचे कसे', 'आधी विचार मग आचार' इत्यादी उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान, जबाबदारीची जाणीव, प्रामाणिकपणा, स्वतःचे व समाजाचे हित ही मूल्ये रुजत आहेत.मूल्यवर्धन उपक्रमांमधल्या मूल्यांच्या शिकवणुकीमुळेच हे शक्य झाले.\nशेख नावेद शेख सिकंदर\nविद्यार्थी, इयत्ता- ५ वी, बुलढाणा\n'असे वागले तर', 'चांगली मुले', 'वागायचं कसं', 'दाखवू आदर', 'आनंदाचे मोजमाप', 'चांगल्या वाईट सवयी', 'कोणाला काय वाटेल', 'माझ्यातील गुण आणि कौशल्ये', 'मित्राचे गुण', 'दुसऱ्याच्या बाजूने विचार करूया' इत्यादी उपक्रमांमुळे मुले खूप आनंदी व उत्साही झाली असून ती प्रत्येक गोष्टीवर विचार करू लागली आहेत व इतरांना मदतही करू लागली आहेत.\nउर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका, नाशिक\nमूल्यवर्धनमुळे मुले आनंदी झाली आहेत व त्यांच्या वर्तणुकीमध्ये बदल झाल्याची जाणिव पालकांना झाली आहे. त्यामुळे पालकांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमाविषयी उत्साह वाटू लागला आहे व सर्व गावकऱ्यांनी आपल्या वर्गणीतून या शाळेच्या भिंतीवर माहिती व उपक्रम रंगविले असे त्यांनी सांगितले. वास्तविक पाहता इतक्या दुर्गम आदिवासी भागात पालकांनी इतके जागरूक होऊन, कुणीही न सांगता त्यांनी मूल्यवर्धन कार्यक्रमाची दखल घेतली आहे.\nमुलांमध्ये जे बदल होत आहेत तो मूल्यवर्धनचा प्रभाव असल्याचे पालकांचे मत आहे. त्यामुळे सर्व पालक समाधानी आहेत. पालकांचे उत्तम सहकार्य शिक्षकांना मिळत आहे.\nमूल्यवर्धन हा उपक्रम काळाची गरज असून त्यामुळे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र होण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास या कार्यक्रमाची मदत होत आहे.\nगट शिक्षणाधिकारी, मोहाडी, भंडारा\n© सर्व हक्क राखीव २०१८ - शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन\nएस. एम. एफ. विषयी\nएस. एम. एफ. विषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://prasadchikshe.blogspot.com/2010/04/blog-post.html", "date_download": "2018-11-19T12:19:28Z", "digest": "sha1:YPLYWHTI6AC4DIXEQTQJES3INNNUVMPQ", "length": 7838, "nlines": 122, "source_domain": "prasadchikshe.blogspot.com", "title": "झालिया दर्शन ....प्रसाद (Prasad chikshe): Kashmir", "raw_content": "झालिया दर्शन ....प्रसाद (Prasad chikshe)\nमाणूस होण्याचा एक प्रयत्न ....................\nमंगळवार, २० एप्रिल, २०१०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआपले दर्शन झाले, धन्यवाद\nआता विश्वात्मके देवे ....\nअरुणाचलप्रदेश ४ :-\"शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नजर चीनकडेच आहे. म्हणजे शत्रूकडेच करड्या नजरेतून राजे लक्ष ठेवत आहेत.\"\nअरुणाचलप्रदेश ५ :-“सर, मै खुदको सही साबित करणे के लिये ये गाय मास नही खा रहा हूँ”\nपाण्याची गोष्ट २ :- यंदाचा दुष्काळ भयाण..जमीन,झाडं, प्राणी, पक्षी, नाही तर मानसं पण करपू लागली.\nती आई होती म्हणुनी......अरुणाचल २\nराष्ट्रपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nदेशाबद्दलचे अज्ञान, आपले एक मोठं राष्ट्रीय पापच नाही का\n“ सर, मै भारतीय हूँ इसका मुझे अभिमान है”\nहृदये जोडणाऱ्या चालत्या बोलत्या विश्वविद्यापीठाची यात्रा..... ‘द वॉकिंग सेंट’\n'बेम्भाटे मास्तरांची शाळा' (1)\nझालिया दर्शन १ चे प्रकाशन (1)\nपरिणाम करणारे घटक (1)\nया प्रवासात माझे सहप्रवासी व्हा \nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nआपला समाज विविध प्रकारच्या लोकांनी बनलेला आहे. आपला समाज व या समाजात पूर्वीपासून चालत असणारी मनुष्य निर्माणाची व समाजसंस्थापनेची प्रक्रिया याचे योग्य दर्शन झाले की त्याच्याशी आपले भावनिक नाते बनते. जर हे पवित्रभाव (भक्ती) जपत समाजाच्या समस्या सोडवण्याचे ज्ञान व कर्मयुक्त काम सर्वांच्या सोबत केले की विराटाचे दर्शन होते.एकदा असे दर्शन झाले की जनी जनार्दन हा भाव अधिक खोलवर रुजतो.\nएखादी घटना,स्थिती,परिस्थिती, व्यक्ती पाहिल्यावर प्रथम पाहणे होते. जर ते हृदयाला भिडले तर मग त्या बद्दलचा भाव मनात निर्माण होऊन ते अभिव्यक्त होतात. त्यानंतर त्या बद्दल बराच काळ आपल्या डोक्यात विचार चालू राहतात, चिंतन सुरु होते. आपण थोडं मुळात जाऊन विचार करतो. त्या चिंतनातून जीवनाचा अर्थ समजून घेत, वास्तवाला समजून घेण्याचा दृष्टीकोन आपण बनवतो त्याला पण दर्शन म्हणतात. असा अर्थ समजून घेऊन अज्ञान, परंपरावादी व रुढीवादी विचारांना नष्ट करून सार्थ ज्ञान प्राप्त करणे म्हणजे दर्शन.\nrajareddychadive द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/satara-cigarette-use-in-college-and-local-area-for-reason-that-8-people-arrest/", "date_download": "2018-11-19T11:17:31Z", "digest": "sha1:KEYDZPBFFJ6ZYFNFZGQQCPYSYUYIRQPY", "length": 6518, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सिगारेट ओढणाऱ्या ८ जणांची धरपकड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सिगारेट ओढणाऱ्या ८ जणांची धरपकड\nसिगारेट ओढणाऱ्या ८ जणांची धरपकड\nगुरुवारी सकाळी सातारा पोलिसांनी शाळा, महाविद्यालय व सार्वजनिक ठिकाणी धुम्रपाण करणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारुन थेट कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. सकाळपासून आठ जणांची धरपकड करुन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरु केले आहे. दरम्यान, यापुढे धूर काढणार्‍यांवर अशाच पध्दतीने कारवाई केली जाणार असून, सार्वजनिक ठिकाणी, शाळा, महाविद्यालय परिसरात धुम्रपान करु नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.\nखुलेआम धूम्रपानामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. विद्यार्थी, तरुणांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढले असून, अनेकांना धूम्रपानामुळे कर्करोगाला बळी पडावे लागत आहे. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान हा गुन्हा असून, यापुढे सिगारेट- तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंध कायदा (कोटपा) अंतर्गत कडक कारवाई, करण्याचे आदेश बुधवारी पोलिसांना दिले होते. त्यानुसार आजपासून प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.\nगुरुवारी सकाळी राजवाडा स्टँड, एसटी स्टँड, पोवई नाका, बॉंबे रेस्टॉरंट तसेच शहरातील महाविद्यालय परिसरात पोलिसांच्या पथकाने कारवाईचा धडाका केला. अचानक पोलिसांनी धुम्रपान करणार्‍या युवकांना ताब्यात घेतल्यानंतर गोंधळ उडाला. सिगारेट ओढणार्‍यांना पोलिस पकडत असल्याची माहिती समोर आल्यानंतर अनेकांनी पळही काढला. दरम्यान, दिवसभरात सार्वजनिक ठिकाणी धूर काढणार्‍या आठजणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.\nपोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, पोनि पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे. यापुढे ही का���वाई तीव्र केली जाणार आहे. शाळा परिसर, खुलेआम सिगारेट ओढणार्‍यांवर तसेच तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्रीवर लगाम घालण्यासाठी तंबाखूमुक्त महाराष्ट्र अभियान राबवण्यात येत आहे. यासाठी सिगारेट- तंबाखूजन्य पदार्थ विक्री कायदा तथा कोटपाच्या अमंलबजावणीचे आदेश पोलिस दलाला आहेत.\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nशशांक केतकर-नेहा जोशी पहिल्यांदाच एकत्र\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/kbc-case-two-person-police-custody-27679", "date_download": "2018-11-19T12:27:10Z", "digest": "sha1:C5IQVGGZ5YDIYIRTEQOO5K4NGP75BPBL", "length": 12454, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "KBC case two person police custody केबीसी प्रकरणातील दोघांना पुन्हा पोलिस कोठडी | eSakal", "raw_content": "\nकेबीसी प्रकरणातील दोघांना पुन्हा पोलिस कोठडी\nगुरुवार, 26 जानेवारी 2017\nऔरंगाबाद - केबीसी कंपनीत रक्कम गुंतवून भरघोस परताव्याचे आमिष दाखवून भाच्याचीच तीन लाख 61 हजार दोनशे रुपयांची फसवणूक करणाऱ्या मामासह त्याच्या साथीदाराच्या पोलिस कोठडीत शुक्रवार (ता. वीस) पर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरुंदळे यांनी दिले.\nऔरंगाबाद - केबीसी कंपनीत रक्कम गुंतवून भरघोस परताव्याचे आमिष दाखवून भाच्याचीच तीन लाख 61 हजार दोनशे रुपयांची फसवणूक करणाऱ्या मामासह त्याच्या साथीदाराच्या पोलिस कोठडीत शुक्रवार (ता. वीस) पर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरुंदळे यांनी दिले.\nराजेश सूरजमल तोनगिरे (रा. अरिहंतनगर, औरंगाबाद) यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार 2013 मध्ये संशयित आरोपी व राजेश यांचे मामा कचरू लक्ष्मण मंडोरे, गोविंद मारोतराव केंद्रे (रा. दोघे महेंद्रनगर, परभणी) यांनी केबीसी कंपनीत गुंतवणूक केल्यास भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवले. मामावर विश्‍वास ठेवून राजेश यांनी 11 डिसेंबर 2013 ला रक्कम दिली होती. काही दिवसांनी केबीसी कंपनीचा संचालक भाऊ��ाहेब चव्हाण याला फसवणूकप्रकरणी पोलिसांनी अटक केल्याचे समजले. त्यानंतर आपलीही फसवणूक झाल्याचे लक्षात येताच राजेश यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.\nपोलिसांनी कचरू मंडोरे व गोविंद केंद्रे यांना अटक करून न्यायालयात हजर केले. सुरवातीला न्यायालयाने त्यांना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. ही कोठडी संपल्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना आणखी दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील सुनील जोंधळे यांनी बाजू मांडली.\n17 सप्टेंबर : मराठवाड्याचा स्वातंत्र्य दिवस\n15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. त्यावेळी भारत हा विविध संस्थानांमध्ये विस्तारलेला होता, त्यामध्ये 565 संस्थानापैकी 562 संस्थानांनी...\nअंजली दमानियांना दिलासा ; गुन्हा रद्द करण्याचे आदेश\nऔरंगाबाद : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावरील यावल पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा रद्दसाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली....\nपिस्तुल, काडतुसे बाळगणाऱ्या तिघांना दोन दिवस कोठडी\nऔरंगाबाद : शस्त्र कायद्याखाली अटक करण्यात आलेल्या औरंगाबाद येथील शुभम सुरळे, अजिंक्य सुरळे आणि रोहित रेगे या दोघांना औरंगाबाद न्यायालयात...\nमुंबई येथील दर्शनार्थींच्या कारला अपघात; एक जण ठार, चार जण जखमी\nबदनापूर (जि.जालना) : धारावी (मुंबई) येथील जैन धर्मीय दर्शनार्थ्यांच्या कारला अपघात झाल्याने एक जण ठार झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत....\nमुंबई - मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर राज्यभर आतापर्यंत 276 गुन्हे दाखल झाले आहेत. या संपूर्ण हिंसाचारात...\nमी एका भाजप आमदाराचा खून करणार आहे...; फेसबुक पोस्ट व्हायरल\nऔरंगाबाद - भारतीय जनता पक्षाचे औरंगाबाद पूर्वचे आमदार अतुल सावे यांना शनिवारी (ता. 23) एका युवकांने सोशल मिडियावरून जीवे मारण्याची धमकी दिली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क���राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5259316300081232780&title=Ajay%20Devgan's%20Upcoming%20Film%20'Chanakya'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-11-19T11:15:12Z", "digest": "sha1:UW5PA2N7H56T7HOAVILYAIHKPKOV5XXR", "length": 9479, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘रिलायन्स’ आणि ‘प्लॅन सी’तर्फे ‘चाणक्य’ची घोषणा", "raw_content": "\n‘रिलायन्स’ आणि ‘प्लॅन सी’तर्फे ‘चाणक्य’ची घोषणा\nमुंबई : अनिल डी. अंबानी यांच्या रिलायन्स एंटरटेन्मेंट आणि फ्रायडे फिल्मवर्क्स कंपनीच्या प्लॅन सी स्टुडिओतर्फे ‘चाणक्य’ भारतीय इतिहासातील राजकीय विचारवंत, तत्त्ववेत्ते, अर्थतज्ज्ञ आणि शाही सल्लागाराच्या या पुढील सिनेमाची घोषणा करण्यात आली.\nभव्य नाट्य असलेल्या या चित्रपटात सुपरस्टार अजय देवगण यांची भूमिका असणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन प्रतिभावान लेखक, निर्माते आणि दिग्दर्शक नीरज पांडे करणार आहेत. ख्रिस्तपूर्व काळात चौथ्या शतकात चाणक्य हा महान योद्धा होऊन गेला, परंतु एक शिक्षक, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय सल्लागार म्हणून त्यांची खऱ्या अर्थाने ओळख झाली. चंद्रगुप्त मौर्य यांची कारकिर्द घडवण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता.\nया सिनेमाविषयी नीरज पांडे म्हणाले, ‘चाणक्य हा सिनेमा करण्यासाठी मी बऱ्याच काळापासून प्रयत्न करतोय. हे काम म्हणजे माझे पॅशन आहे, अजयने साकारलेल्या जिनिअस धोरणी व्यक्तिमत्त्वाचे चित्रणही प्रेक्षकांना फार आवडेल याची मला खात्री वाटते.’\nअजय देवगण म्हणाले की, ‘चाणक्य साकारण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मी नीरज पांडे यांचे काम खूप जवळून पाहिले आहे. नीरज अतिशय सुस्पष्टपणे व पॅशनने ही गाथा सांगतील याची मला खात्री आहे.’\n‘प्लॅन सी’च्या शीतल भाटिया म्हणाल्या, ‘चाणक्य या व्यक्तिमत्त्वाने आपल्याला नेहमीच भारून टाकलेले आहे, त्यांच्या राजकीय क्रांतीने भारतीय प्राचीन इतिहासाचा गतिमार्ग बदलून टाकला आहे. ही भव्य कथा आमच्या प्रेक्षकांसमोर आणताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.’\nरिलायन्स एंटरटेन्मेंटचे शिबाशिष सरकार म्हणाले, ‘चाणक्यसारख्या व्यक्तिमत्त्वाभोवती कायम गूढ वलय आणि एक अस्तित्व राहिले आहे. ‘चाणक्य’ हा सिनेमा आजच्या प्रेक्षकांकडून नक्की स्वीकारला जाईल, याबद्दल आम्हाला अजिबात शंका नाही, ‘चाणक्य’ हे स्वतः प्रात्यक्षिक अध्ययन आणि अध्यापनातील ग्रेट मास्टर होते, त्यावर आधारित उत्तम व महत्त्वाची माहिती या सिनेमातून मिळणार आहे. नीरज पांडे आणि अजय देवगण यांचे चाहते त्यांच्या एकत्र येण्याची बऱ्याच कालावधीपासून वाट पाहात आहेत.’\nTags: अजय देवगणरिलायन्स एंटरटेन्मेंटचाणक्यअनिल अंबानीनीरज पांडेMumbaiAjay DevganChanakyaAnil AmbaniReliance EntertainmentNeeraj Pandeyप्रेस रिलीज\nप्रादेशिक भाषांचे चित्रपट पहा बिगफ्लिक्सवर ‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा ‘भाजपने साधला समाजिक समतोल’ लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ‘लेक्सस’चे पुरस्कार प्रदान\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/shiv-senas-efforts-to-not-get-me-a-minister-narayan-rane/", "date_download": "2018-11-19T11:33:25Z", "digest": "sha1:VM3KBPHJDQCEM7K3P33ZSQYEME3VDWFZ", "length": 7184, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मला मंत्रीपद मिळू नये म्हणून शिवसेनेचे प्रयत्न- नारायण राणे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमला मंत्रीपद मिळू नये म्हणून शिवसेनेचे प्रयत्न- नारायण राणे\nआता शिवसेना संपत चालली असल्याचे केले वक्तव्य\nसावंतवाडी: महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी मला मंत्रीपद दिले जाऊ नये म्हणून शिवसेना प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट केले. तसेच आता शिवसेना संपत चालली असल्याचे वक्तव्य केले. ते सुंदरवाडी महोत्सवाच्या सांगता समारंभात बोलत होते.\nकाँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर स्वाभिमानी पक्षाची स्थापना करत नारायण राणेंनी एनडीएमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणेंना मंत्रीपदाच गाजर दाखवून यशस्वी राजकीय खेळी खेळली. मात्र नारायण राणे यांना मंत्रिपद मिळणार या आशेची निराशा झाल्याचे चिन्ह दिसत आहेत. राणेंनी आता मंत्रिपद मिळत नाही म्हणून शिवसेनेवर आरोप केले आहेत.\nसुंदरवाडी महोत्सवाच्या सांगता समारंभात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे बोलत होते. या वेळी व्यासपीठावर माजी खासदार नीलेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. रेश्मा सावंत, सौ. नीलम राणे, आयोजक संजू परब, दत्ता सामंत, सभापती रवींद्र मडगांवकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nटीम महाराष्ट्र देशा- जगाला वंदनीय असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केल्याच्या कारणावरून विद्यार्थ्याला…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/hafiz-saeed-remain-under-house-arrest-90-days-more-42851", "date_download": "2018-11-19T12:36:03Z", "digest": "sha1:NRRTDI65SDUAHWADG3FYTZVRILEOCS3Z", "length": 8964, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "Hafiz Saeed to remain under house arrest for 90 days more हफिज सईदच्या नजरकैदेत वाढ | eSakal", "raw_content": "\nहफिज सईदच्या नजरकैदेत वाढ\nरविवार, 30 एप्रिल 2017\nपाकिस्तानमधील पंजाब सरकारने दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत सईद व त्याच्या चार साथीदारांची कैद आणखी 90 दिवसांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मलिक झफर इक्‍बाल, अब्दुर रेहमान अबीद, काझी काशिफ हुसेन आणि अब्दुल्ला उबैद अशी सईद याच्या साथीद���रांची नावे आहेत.\nलाहोर - पाकिस्तानकडून जमात उद दवा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या हफिज सईद याची नजरकैद आणखी 90 दिवसांनी वाढविण्यात आली आहे.\nपाकिस्तानमधील पंजाब सरकारने दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत सईद व त्याच्या चार साथीदारांची कैद आणखी 90 दिवसांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मलिक झफर इक्‍बाल, अब्दुर रेहमान अबीद, काझी काशिफ हुसेन आणि अब्दुल्ला उबैद अशी सईद याच्या साथीदारांची नावे आहेत. पाकिस्तानमधील शांतता व सुव्यवस्था धोक्‍यात आणल्याच्या आरोपांतर्गत गेल्या 30 जानेवारी रोजी सईद याला नजरकैदेत ठेवण्यात आले होते.\nया नजरकैदेची मुदत आज रात्री संपणार होती. या पार्श्‍वभूमीवर हा संवेदनशील निर्णय घेण्यात आला आहे. सईद याच्याकडून या निर्णयास लाहोर उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये 2008 मध्ये घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरही सईद याला नजरकैदेत ठेवण्यात आले होते. मात्र न्यायालयाकडून त्याची 2009 मध्ये मुक्तता करण्यात आली होती. अनेक दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या सईद याच्यावर 1 कोटी डॉलर्सचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://kumarnirman.blogspot.com/2016/02/blog-post_44.html", "date_download": "2018-11-19T12:13:24Z", "digest": "sha1:L4JE7VVCN6BC2B7K6SBVEDGVDDCNFIMG", "length": 8638, "nlines": 165, "source_domain": "kumarnirman.blogspot.com", "title": "कुमार निर्माण: मुखपृष्ठ", "raw_content": "\nमा. डॉ.अभय बंग व मा. विवेक सावंत यांच्या प्रेरणेतून कुमार निर्माण हा शैक्षणिक कार्यक्रम सुरु झाला. “प्रत्यक्ष कृतींमधून शालेय मुला-मुलींमध्ये वैश्विक मानवी मुल्ये व सामाजिक बुद्धिमत्ता रुजवणे, व त्यांचा विकास करून उत्तम माणूस घडवणे हे कुमार निर्माण चे मुख्य उद्धिष्ट आहे.” सदर ब्लॉगचे उद्दिष्ट कुमार निर्माणचे द्वैमासिक भरारी प्रकाशित करण�� आहे.\nपुरवणी क्र. १ - क्षेत्रभेट\nक्षेत्र भेट म्हणजे काय क्षेत्रभेट म्हणलं कि आपल्या परिसरातील विविध जागा जसे कि दवाखाना, पोलीस स्टेशन, न्यायालय, शेत, जंगल, एखादी संस...\nऔपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण\nशिक्षण म्हणजे माहित नसलेलं माहित होणं (ज्ञान), व्यवहारात गरज पडेल तेव्हा माहित झालेल्याचा योग्य वापर करता येणं (उपयोजन) व योग्य वापर करण्य...\nमंदिरात वसतोस... मंदिरात वसतोस का मशिदीत राहतोस अल्ला तुझे नाव खरे का राम कधी असतोस मंदिरात वसतोस... सूर्य उगवे पूर्वेला मी...\nराहो सुखाने हा मानव इथे\nराहो सुखाने हा मानव इथे या भूवरी भूवरी या इथे II धृ II लाला ललाला ललाला लालाला लाला ललाला लालाला लाला लला लला लला कल्या...\n तशी ही गोष्ट माझ्या लहानपणीची आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नावाच्या छोट्या गावात मी वाढल...\nकुमार निर्माण निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळा वृतांत कुमार निर्माण अंतर्गत चौथ्या सत्राची सुरुवात ‘निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळेने’ दि. १० ड...\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका कुत्र्याची ...\nरोज चांगली बुद्धी दे.. रोज चांगली बुद्धी दे सांगतो आपण ज्याला सांग ना ग आई कुणी पाहिलंय त्या देवाला II धृ II दूर दूर पलीकडे ढगा...\nकुमार निर्माण – थोडक्यात उद्दिष्ट शालेय वयोगटातील मुलांसाठी एक अशी आनंददायी शैक्षणिक प्रक्रिया उभी करणे ज्यातून भविष्यात त्यांच्यामध...\nगटातील ‘गप्पा-गोष्टी-चर्चा’ – संवाद गट\nमित्रांनो , आता तुम्ही आता म्हणाल , “ गप्पा तर आम्ही नेहमीच मारतो. मग त्या गप्पांत आणि गटात मारलेल्या गप्पांत फरक तो काय \nकुमार गीत - त्या तिथं.. पलीकडं.. तिकडं..\nकुमार गीत - त्या तिथं.. पलीकडं.. तिकडं..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://kumarnirman.blogspot.com/2017/03/blog-post_55.html", "date_download": "2018-11-19T12:12:23Z", "digest": "sha1:A4SXRFA42UXNXHHGJU3MEHIE6EEOIUGE", "length": 18094, "nlines": 184, "source_domain": "kumarnirman.blogspot.com", "title": "कुमार निर्माण: संवादकीय", "raw_content": "\nमा. डॉ.अभय बंग व मा. विवेक सावंत यांच्या प्रेरणेतून कुमार निर्माण हा शैक्षणिक कार्यक्रम सुरु झाला. “प्रत्यक्ष कृतींमधून शालेय मुला-मुलींमध्ये वैश्विक मानवी मुल्ये व सामाजिक बुद्धिमत्ता रुजवणे, व त्यांचा विकास करून उत्तम माणूस घडवणे हे कुमार नि���्माण चे मुख्य उद्धिष्ट आहे.” सदर ब्लॉगचे उद्दिष्ट कुमार निर्माणचे द्वैमासिक भरारी प्रकाशित करणे आहे.\nमित्रांनो तुम्ही बघितलं असेल या वेळेस आपण या सदराला ‘संपादकीय’ न म्हणता ‘संवादकीय’ म्हटलं आहे. कारण भरारी हे कुमार निर्माणच्या विविध गटांमधील संवादाचं माध्यम आहे. त्याचसोबत आमचा आणि तुमचा देखील संवाद या माध्यमातून होत असतो. असं हे संवाद साधण्यासाठी ‘संवादकीय’\nआम्हाला खात्री आहे की आपल्या बैठका नियमितपणे चालू असतीलच, तुमच्या परीक्षा देखील जवळ आल्या असतील, तुम्ही मन लावून अभ्यासही करत असाल. कुमार निर्माणच्या बैठकीला येऊन तुम्ही अभ्यास देखील करू शकता, कुमार निर्माण ही एक शैक्षणिक प्रक्रिया आहे. त्यामुळे अभ्यासाचं काही आपल्याला वावडं नाहीये. आपण कुमार निर्माणच्या बैठकीत अजून काय-काय करू शकतो यावर आपण मागील अंकात आणि प्रत्यक्ष भेटीतही चर्चा केली आहे.\nकुमार निर्माणच्या तुमच्या यावर्षीच्या गटात काही नवीन मित्र मैत्रिणी देखील सहभागी झाले असतील. त्यांना कुमार निर्माण म्हणजे काय कुमार निर्माण मध्ये आपण काय करतो हे समजावून सांगायची आणि त्यांना सोबत घेऊन काम करण्याची जबाबदारी मागच्या वर्षी गटात असणाऱ्या विद्यार्थ्यांची देखील आहे.\nतुम्ही सगळे यावर्षी उत्साहाने कृतिकार्यक्रम करता आहात हे बघून खूप आनंद झाला. तुम्ही केलेल्या कृतिकार्यक्रमांचे चांगले फोटो काढून तुम्ही आम्हाला पाठवले देखील आहेत. काही गटांचे असे फोटो आमच्या पर्यंत पाठवायचे राहिले आहेत तर ते लवकरात लवकर आम्हाला पाठवा. त्यासोबतच तुम्हा मुला-मुलींना हे कृतिकार्यक्रम कसे सुचले, बैठकीत त्यावर काय चर्चा झाली, प्रत्यक्ष कृती कार्यक्रम करताना काय अनुभव आले, हे देखील तुम्ही लिहून आम्हाला पाठवलं पाहिजे. तुमचे असे अनुभव आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यातून इतरांना व आम्हाला देखील खूप काही शिकायला मिळू शकेल. तर मग उचला पेन आणि लागा कामाला. तुमच्या अनुभवांची आम्ही आतुरतेने वाट बघतोय.\nगेल्या दोन महिन्यांत तुमच्यापैकी बहुतांश गटांना आम्ही भेटी दिल्या. तुमच्यासोबत खेळलो, गाणी म्हटली, गप्पा केल्या, आपण सर्वांनी मिळून कुमार निर्माण पुन्हा एकदा समजून घेतलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली भारी दोस्ती देखील झाली\nआपण ठरवल्याप्रमाणे चर्चेतून तुम्ही तुमच्���ा गटाला एक छानसे नावही दिले असेल, गटप्रमुखही नेमले असतील आणि गटाची एक वहीदेखील बनवली असेल; ज्यात तुम्ही बैठकीचा वृत्तांत आणि अनुभव लिहित असाल. ( ज्या गटांनी अजून हे केलेलं नाहीये त्यांनी लवकरात लवकर करावं.)\nमित्रांनो, भरारी हे तुम्हा मुलांचं आहे तर यात तुम्हाला काही बदल हवे असल्यास आम्हाला नक्की कळवा. त्यासोबतच जर तुमच्यापैकी कोणी छानशी गोष्ट रचत असेल, कोणी गाणे/ कविता करत असेल तर तेही आमच्यापर्यंत पोचवा.\nआता परीक्षेनंतर येईल ती म्हणजे तुम्हा मुलांना मनापासून आवडणारी उन्हाळी सुट्टी या सुट्ट्यांत कायकाय करायचं याबद्दलचं तुमचं प्लानिंगही झालं असेल. तुमच्यापैकी काही जण मामाच्या गावाला जातील, काही फिरायला जातील तर काही घरीच मित्रांसोबत खेळायची मज्जा घेतील. तुम्ही सर्वजण सुट्ट्यांत खुप मजा करा, तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा, अवांतर वाचन करा आणि खुप खुप खेळा\nसुट्ट्या सुरु झाल्या की तुम्ही असे इकडे-तिकडे जाणार तर काही ठिकाणी कुमार निर्माणचे गट विस्कळीत होतील; तर अशावेळी गटाचे काम बंद नको पडायला म्हणून तुम्ही काय बरं करू शकता यावर गटात बैठक घेऊन जरूर विचार करा. गेल्या वर्षी काही गटांनी सुट्ट्यांना जाण्याआधी गटाची बैठक घेतली आणि त्यात आपापसांत चर्चा करून असे कृतिकार्यक्रम सुचवले जे त्यांना गावाला जाऊनही करता येतील. अशा काही कृतींची मुलांनी यादीच बनवली होती आणि सगळ्याच मुलांनी त्यानुसार खुप भन्नाट कृती केल्यादेखील. तुम्ही आपल्या गावी राहणार असाल तर तुम्ही या कृती आपल्या गटासोबत करू शकता, बाहेर जाणार असाल तर एकेकटे तर करूच शकता पण त्या पेक्षा जिथे जाणार असाल तिथे नवीन मित्र बनवून त्यांना सोबत घेऊन देखील तुम्ही काही कृती करू शकतात. सुट्ट्या संपवून परत आल्यावर पुन्हा भेटूच. परत आल्यावर गटांना पुन्हा पूर्ववत काम चालू ठेवता येईलच.\nतर बघा तुम्हालाही असं काही सुचतंय का \nसुट्ट्यांत खुप मजा करा...\nपुरवणी क्र. १ - क्षेत्रभेट\nक्षेत्र भेट म्हणजे काय क्षेत्रभेट म्हणलं कि आपल्या परिसरातील विविध जागा जसे कि दवाखाना, पोलीस स्टेशन, न्यायालय, शेत, जंगल, एखादी संस...\nऔपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण\nशिक्षण म्हणजे माहित नसलेलं माहित होणं (ज्ञान), व्यवहारात गरज पडेल तेव्हा माहित झालेल्याचा योग्य वापर करता येणं (उपयोजन) व योग्य वापर करण्य...\nमं��िरात वसतोस... मंदिरात वसतोस का मशिदीत राहतोस अल्ला तुझे नाव खरे का राम कधी असतोस मंदिरात वसतोस... सूर्य उगवे पूर्वेला मी...\nराहो सुखाने हा मानव इथे\nराहो सुखाने हा मानव इथे या भूवरी भूवरी या इथे II धृ II लाला ललाला ललाला लालाला लाला ललाला लालाला लाला लला लला लला कल्या...\n तशी ही गोष्ट माझ्या लहानपणीची आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नावाच्या छोट्या गावात मी वाढल...\nकुमार निर्माण निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळा वृतांत कुमार निर्माण अंतर्गत चौथ्या सत्राची सुरुवात ‘निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळेने’ दि. १० ड...\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका कुत्र्याची ...\nरोज चांगली बुद्धी दे.. रोज चांगली बुद्धी दे सांगतो आपण ज्याला सांग ना ग आई कुणी पाहिलंय त्या देवाला II धृ II दूर दूर पलीकडे ढगा...\nकुमार निर्माण – थोडक्यात उद्दिष्ट शालेय वयोगटातील मुलांसाठी एक अशी आनंददायी शैक्षणिक प्रक्रिया उभी करणे ज्यातून भविष्यात त्यांच्यामध...\nगटातील ‘गप्पा-गोष्टी-चर्चा’ – संवाद गट\nमित्रांनो , आता तुम्ही आता म्हणाल , “ गप्पा तर आम्ही नेहमीच मारतो. मग त्या गप्पांत आणि गटात मारलेल्या गप्पांत फरक तो काय \nगटातील ‘गप्पा-गोष्टी-चर्चा’ – संवाद गट\nगटातील ‘गप्पा-गोष्टी-चर्चा’ – संवाद गट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-bmc-educational-budget-1058", "date_download": "2018-11-19T12:03:43Z", "digest": "sha1:LG3ULWH2VVNGGIY5L4CQOBVZZ4R2OYHI", "length": 8310, "nlines": 106, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Marathi news BMC educational budget | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुंबई महापालिकेचा शैक्षणिक अर्थसंकल्प सादर\nमुंबई महापालिकेचा शैक्षणिक अर्थसंकल्प सादर\nमुंबई महापालिकेचा शैक्षणिक अर्थसंकल्प सादर\nमुंबई महापालिकेचा शैक्षणिक अर्थसंकल्प सादर\nशुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018\nमुंबई महापालिकेचा शैक्षणिक अर्थसंकल्प आज सादर झाला. यामध्ये महापालिका शाळांचे खासगीकरण करण्यावर जोर देण्यात आलाय. महापालिका शाळांमधली पटसंख्या कमी होऊ ल��गल्याने या वर्षी खासगी-लोकसहभागातून ३५ शाळा सुरू करण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलीय. त्यामुळे महापालिकेने शाळांचे खासगीकरण सुरू केल्याचे स्पष्ट झालंय. विशेष म्हणजे पालिकेने येत्या काही वर्षात ६४९ द्विभाषिक शाळा सुरू करण्याचाही निर्णय घेतलाय. एकूण २ हजार ५६९ कोटी रूपयांचा तरतूद असलेल्या या अर्थसंकल्पात प्राथमिक शाळांसाठी ५० कोटी तर माध्यमिक शाळांसाठी १५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.\nमुंबई महापालिकेचा शैक्षणिक अर्थसंकल्प आज सादर झाला. यामध्ये महापालिका शाळांचे खासगीकरण करण्यावर जोर देण्यात आलाय. महापालिका शाळांमधली पटसंख्या कमी होऊ लागल्याने या वर्षी खासगी-लोकसहभागातून ३५ शाळा सुरू करण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलीय. त्यामुळे महापालिकेने शाळांचे खासगीकरण सुरू केल्याचे स्पष्ट झालंय. विशेष म्हणजे पालिकेने येत्या काही वर्षात ६४९ द्विभाषिक शाळा सुरू करण्याचाही निर्णय घेतलाय. एकूण २ हजार ५६९ कोटी रूपयांचा तरतूद असलेल्या या अर्थसंकल्पात प्राथमिक शाळांसाठी ५० कोटी तर माध्यमिक शाळांसाठी १५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. बंद पडलेल्या ३५ शाळांच्या इमारतींमध्ये खासगी सहभागातून शाळा सुरू करण्यात येणारय.गेल्या वर्षीच्या २ हजार ३११ कोटींचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. त्यात यंदा २५८ कोटींची वाढ करण्यात आलीय.\nमुंबई अर्थसंकल्प union budget महापालिका शाळा खासगीकरण bmc budget\nमुंबईचा कमाल पारा पुन्हा वाढला\nमुंबई - दोन दिवसांपूर्वी खालावलेला मुंबईचा कमाल पारा पुन्हा वाढला आहे. गुरुवारी...\nनाशिक, जळगावात यशस्वी 'महाजन' फॉर्म्युलाची धुळ्यात कसोटी\nजळगाव : 'शतप्रतिशत भाजप'हे सूत्र घेवून भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेचा सोपान सर...\nराम मंदिरासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 'हुंकार रॅली'\nराम मंदिरासाठी आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिला आहे. या...\nबोनस न मिळाल्याने 'एअर इंडिया'च्या कर्मचाऱ्यांचा संप\nमुंबई : कंत्राटी कामगारांनी अचानक संप पुकारल्यामुळे 'एअर इंडिया'च्या अनेक उड्डाणांना...\n(VIDEO) पंगा नाय तर दंगा नाय... माऊलीचा पहिला टीझर \nमुंबई- अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी 'माऊली' या मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/ncp-district-president-working-president-declare-politics-137785", "date_download": "2018-11-19T12:22:26Z", "digest": "sha1:YQK6GM7YD722MNO72YKCW7DBB7IXQWRW", "length": 9292, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "NCP District President & Working President Declare Politics 'राष्ट्रवादी'चे जिल्हाध्यक्ष- कार्याध्यक्ष जाहीर | eSakal", "raw_content": "\n'राष्ट्रवादी'चे जिल्हाध्यक्ष- कार्याध्यक्ष जाहीर\nबुधवार, 15 ऑगस्ट 2018\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यातील चौदा जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्षांच्या नियुक्‍त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज जाहीर केल्या. यासाठी पक्षांतर्गत निवडणूक घेण्यात आली होती.\nठाणे शहर - आनंद परांजपे,\nकार्याध्यक्ष - संजय वढावकर,\nठाणे ग्रामीण- जिल्हाध्यक्ष - दशरथ तिवरे\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यातील चौदा जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्षांच्या नियुक्‍त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज जाहीर केल्या. यासाठी पक्षांतर्गत निवडणूक घेण्यात आली होती.\nठाणे शहर - आनंद परांजपे,\nकार्याध्यक्ष - संजय वढावकर,\nठाणे ग्रामीण- जिल्हाध्यक्ष - दशरथ तिवरे\nकल्याण-डोंबिवली- जिल्हाध्यक्ष- रमेश हनुमंते\nउल्हासनगर- जिल्हाध्यक्ष -आमदार श्रीमती ज्योती कलानी\nभिवंडी शहर - जिल्हाध्यक्ष - खलिद गुड्डू, कार्याध्यक्ष - अनिल फडतरे\nपुणे शहर- जिल्हाध्यक्ष - चेतन तुपे\nसांगली शहर - संजय बजाज\nकोल्हापूर शहर जिल्हाध्यक्ष - आर. के. पोवार\nकोल्हापूर ग्रामीण-जिल्हाध्यक्ष - ए. वाय. पाटील\nकार्याध्यक्ष - राजेंद्र पाटील-यड्रावकर\nसोलापूर शहर जिल्हाध्यक्ष -भारत जाधव, कार्याध्यक्ष - संतोष पवार\nजळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष - रवींद्रभैया पाटील, कार्याध्यक्ष - विलास पाटील\nअहमदनगर शहर -जिल्हाध्यक्ष- माणिकराव विधाते\nपरभणी ग्रामीण-जिल्हाध्यक्ष- आमदार बाबाजानी दुर्राणी\nयवतमाळ जिल्हाध्यक्ष- आमदार ख्वाजा बेग आदी.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफ���केशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya/manavvijay/", "date_download": "2018-11-19T11:59:55Z", "digest": "sha1:EXFSLSKUNLVPGSNSJXNQTZJANZEH3AQE", "length": 15198, "nlines": 252, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मानव-विजय | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविराट कोहली ऑस्ट्रेलियात गप्प बसला तर आश्चर्य वाटेल - पॅट कमिन्स\nरिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nझाडे किंवा वृक्ष हे पृथ्वीवरील अत्यंत महत्त्वाचे व ठळक सजीव प्रकार आहेत.\nजुन्या इतिहासात न शिरता, आपण फक्त विसाव्या शतकापासून घडलेल्या महत्त्वाच्या घटनांवर नजर टाकू या.\nम्हातारी पृथ्वी आणि पोरांची लेंढारे\nभारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशाची लोकसंख्या ३५ कोटी असेल, जी १२५ कोटी झालेली आहे.\nवैज्ञानिक दृष्टिकोन असलेला एखादा माणूस मानवतावादी नसणे शक्य आहे.\nआजच्या बदललेल्या जगात धर्मग्रंथांना व ईश्वर कल्पनांना चिकटून राहण्याचा काळ आता संपत आलेला आहे.\n‘ईश्वर नाही’ हेच सत्य\nजगात बहुधा सर्वत्र प्राचीन माणसांनी व प्राचीन मानव समूहांनी ‘ईश्वर आहे’ असे मानलेले आहे.\nनिरीश्वरवाद हा ‘प्रवाहाविरुद्ध विचार’ आहे हे मान्य करावे लागेल.\nनिरीश्वरवादी माणूस ‘वैश्विक-भौतिक शक्तीचे अस्तित्व’ काही नाकारीत नाही.\nस्वतंत्र विचार करायला न घाबरणारी काही माणसे मात्र ‘ईश्वर खरेच आहे का’ या शोधात जिज्ञासेने उडी घेतात.\nसर्व संस्कृतीसुद्धा मानवनिर्मितच आहेत व त्या धर्माधिष्ठित असण्याची काहीच गरज नाही.\n‘आपल्या मनबुद्धीला पटण्याजोगा सार्वत्रिक पुरावा उपलब्ध नाही,\nज्योतिषाने सांगितले तसेच घडले तर तो साधक अनुभव आणि त्याच्या विरुद्ध घडले तर तो बाधक अनुभव.\nमला वाटते जगातील सगळी माणसं, आपापल्या पद्धतीने हेच करतात. म्हणजे ‘ईश्वराच्या कृपेने ठीक चाललंय’ असे म्हणतात.\nदृष्टान्त, साक्षात्कार आणि चमत्कार\nचमत्कार वाटाव्यात अशा कृती जादूगारसुद्धा करू शकतात.\nआपण आपला भार ईश्वरावर सोपवून, शांत बसून राहावे.’\nमुंबई उपनगरात माझ्या घरापासून जवळ रस्त्यावरच एक लहानसे शिवमंदिर आहे.\nकर्मफलसिद्धान्त किंवा कर्मविपाक’ न��वाचा सिद्धान्त, हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानात (एवढेच नव्हे, तर भारतात निर्माण झालेल्या सर्वच धर्मामध्ये)...\nआज भारतीय समाजात ढोबळपणे तीन आर्थिक स्तर दिसून येतात. एक गरिबी व दारिद्रय़ाने पिचलेले सामान्य लोक जे अभावग्रस्त जीवन कसेबसे जगत असतात\nया ऐहिक जगात कुठल्याही समाजाचे, राष्ट्राचे किंवा संपूर्ण जगाचे हित साधेल तर ते बुद्धीनेच, श्रद्धेने नव्हे. योग्य प्रयत्नांनीच ते शक्य आहे.\nमाझा जन्म आणि बालपण कोकणातील रायगड जिल्ह्य़ात तेव्हा खेडेवजा लहान गाव असलेल्या ठिकाणी गेलेले असल्यामुळे, माझी लहानपणापासूनच भुताखेतांशी बऱ्यापैकी तोंडओळख होती.\nकलियुग केव्हा सुरू झाले, याबाबत पुराणादी ग्रंथांमध्ये एकवाक्यता नाही. कलियुग महाभयंकर असणार असे श्रद्धावंतांना वाटते.\nइ. स. पू. दुसऱ्या शतकात होऊन गेलेला पतंजली मुनी हा महान ऋषी, योग विद्येचा पहिला सर्वमान्य ‘संकलनकार’ होता (उद्गाता नव्हे); व त्याने आठ अंगांच्या (अष्टांग) स्वरूपात सांगितलेल्या योगसाधनेचे १)\nमानव- विजयआपली जीवनप्रक्रिया आणि मेंदू व मनबुद्धी (म्हणजे जाणिवा, संवेदना, व्यक्तिमत्त्व वगैरे) यांची कार्ये चालविण्यासाठी आपल्या शरीरात कुणी आत्मा असण्याची व मृत्यूनंतर तो निघून कुठे तरी जाण्याची काही गरज\nमानवाने अक्षम्य चुका करून पृथ्वीवरचे वातावरण खराब केले आहे. आपण काहीही केले तरी देव आपल्याला वाचवायला येईल, या भ्रमात राहू नका.\n'मला मारहाण नाही केवळ धक्काबुक्की', 'मुळशी पॅटर्न'चे दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा खुलासा\n'आजोबा आमच्यासोबत का राहत नाही', अबरामचा बिग बींना प्रश्न\nजस्टिनशी लग्न केल्यानंतर हेलीने केला नावात 'हा' बदल\nसोनालीनंतर आता 'या' अभिनेत्रीलाही झाला कॅन्सर\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\n‘गोमातेवरून काँग्रेसचे दुटप्पी राजकारण’\nमध्य प्रदेशात काँग्रेससाठी आता नाही तर कधीच नाही\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या ९ लाख कोटींच्या राखीव निधीवर सरकारचा डोळा\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nविधान परिषद उपसभापतीपद निवडणूक तूर्त नाही\nतेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना विरोधकांचे खतपाणी\nसहा तासांत पत्रीपुलाचे पाडकाम\nदुधात भेसळ केल्यास जन्मठेप\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- ��ंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5473959081703066593&title=Retired%20Government%20Officer%20drives%20rikshaw%20for%20public%20use&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-11-19T11:50:53Z", "digest": "sha1:VYSAUDMTL32Z5PL7IA7GV5V3XOQMDU5U", "length": 16019, "nlines": 148, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "जनसेवेपायी काया झिजवावी...", "raw_content": "\nसेवानिवृत्त सरकारी कर्मचारी जनसेवेसाठी चालवतो रिक्षा\nसंगमेश्वर : सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी असे म्हटले, की कुटुंबासोबत शांतपणे जीवन व्यतीत करणाऱ्या व्यक्ती आपल्या डोळ्यांसमोर येतात; पण देवरुखजवळच्या साडवली (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) या गावात एक वेगळाच सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी आपल्याला पाहायला मिळतो. रमेश गणपत खातू (७९) असे त्यांचे नाव. आपल्या नोकरीच्या कालावधीत तर त्यांनी प्रामाणिकपणे जनसेवा केलीच; मात्र सेवानिवृत्तीनंतरही ते जनसेवेसाठी आपली काया झिजवत आहेत. पुरेसे पेन्शन असल्यामुळे त्यांना उत्पन्नासाठी काहीही करण्याची गरज नाही; मात्र अडल्या-नडलेल्यांना, रुग्णांना, गरिबांना, गरजूंना मदत करता यावी, म्हणून ते या वयातही रिक्षा चालवत आहेत. आधी समाजसेवा आणि मग व्यवसाय असे त्यांचे ब्रीद आहे.\nमहसूल विभागात लिपिक म्हणून खातू नोकरीला लागले. ३४ वर्षांच्या सेवेनंतर ते नायब तहसीलदार पदावरून सेवानिवृत्त झाले. अत्यंत प्रामाणिकपणे सेवा करताना त्यांनी आपल्या सेवाकाळात कुणाचेही काम अडवले नाही. आपल्या नोकरीच्या माध्यमातून ते समाजासाठी जेवढे जमेल तेवढे करत राहिले. तरीही आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, ही भावना सेवानिवृत्तीनंतरही त्यांच्या मनात होती. म्हणूनच सेवानिवृत्त झाल्यानंतर ते रिक्षाचालक बनले. अडल्या-नडलेल्यांना मदत करत स्वतःचा छंद म्हणून ते हा व्यवसाय करत आहेत.\nरमेश खातू यांचा जन्म १९४०चा. संगमेश्वर तालुक्यातील माखजन हे त्यांचे मूळ गाव. गरीब घराण्यात जन्म झालेल्या खातू यांनी बाविसाव्या वर्षी शिक्षण पूर्ण केले. १६ जानेवारी १९६४ रोजी ते गुहागर तालुक्यात महसूल विभागात लिपिक म्हणून रुजू झाले. मुलाला सरकारी नोकरी मिळाल्याचा आई-वडिलांना आनंदच झाला. १९६९मध्ये त्यांचा विवाह झाला. अवघ्या १०० रुपये पगारापासून त्यांची नोकरी सुरू झाली. अत्यंत प्रामाणिकपणे काम करून त्यांनी नोकरी केली आणि संसारही सांभाळला. त्यांना दोन मुली आहेत. सरतेशेवटी बढती मिळून ते ��ायब तहसीलदार झाले. या पदालाही त्यांनी योग्य न्याय दिला. १९९९मध्ये ते सेवानिवृत्त झाले.\nनोकरीचा कालावधी त्यांनी खऱ्या अर्थाने लोकसेवक म्हणून व्यतीत केला. सेवानिवृत्त झाल्यावरही ते जनतेची कामे करत राहिले. शेगावचे गजानन महाराज, पंढरपूरचा विठोबा आणि अक्कलकोटचे स्वामी यांचे निस्सीम भक्त असलेल्या रमेश यांनी ‘शेगावला जाईन, तर स्वतःचे वाहन घेऊनच,’ असा पण केला होता. दरम्यानच्या काळात मुलींची लग्ने झाली. पत्नी आजारी पडली. पत्नीने स्वतःच्या वाहनाने गजानन महाराजांच्या दर्शनाला जायचा हट्ट धरला आणि खातू यांनी रिक्षा विकत घेतली.\nदेवरुख ते शेगाव हे अंतर १४०० किलोमीटरचे आहे. जाऊन-येऊन सुमारे तीन हजार किलोमीटरचा प्रवास; पण पत्नीची इच्छा आणि स्वतः बोललेला नवस मनाशी ठेवून त्यांनी हेच अंतर सहा दिवसांत कापत त्यांनी पत्नीची इच्छा पूर्ण केली. यानंतर पंढरपूर, अक्कलकोट, बेळगाव, इंदापूर या मार्गाने रिक्षाने दौरे करून पत्नीला हवे त्या ठिकाणी फिरवले. २०१५मध्ये त्यांच्या पत्नीचे निधन झाले.\nआज वयाच्या ७९व्या वर्षीही ते एखाद्या युवकाला लाजवेल असे ड्रायव्हिंग करतात. शिवाय नित्य दिनक्रमही कोणाच्याही मदतिशिवाय करतात. हाती असलेली रिक्षा केवळ पैसे मिळवण्यासाठी न ठेवता कोण अडला-नडला असेल त्याला घरी नेऊन सोडणे, रुग्णालयात येणाऱ्या आणि अडचणीत असलेल्या रुग्णांना प्रसंगी मोफत सेवा देणे, गोरगरीब लोकांना ये-जा करण्यासाठी मदत करणे आणि त्यातून जमेल तेव्हा मिळाले, तर एखादे व्यावसायिक भाडे स्वीकारणे हा खातू यांचा नित्यक्रम आहे. सुरुवातीला त्यांनी रिक्षा स्टँडला लावली होती; मात्र भाडे मिळविण्यासाठी तेथे होत असलेली चढाओढ पाहून ते तेथून लांब झाले. आज खातू काकांना गाठायचे असेल, तर एखादे रुग्णालय किंवा सार्वजनिक ठिकाणी शोधावे लागते.\nयाबद्दल रमेश खातूंना विचारले असता, ‘पैसे मिळवण्यासाठी मला काहीही करण्याची गरज नाही. अनेक लोक मला तुम्ही कुठल्या पदावरून रिटायर झालात आणि आज काय करताय, असे विचारतात; मात्र मी माझी नोकरी किंवा पद माझ्या कपाळावर चिकटवून थोडाच आलो होतो जे काही करतोय ते तुमच्या-आमच्यासाठी, असे म्हणून मी माझे काम करतोय. मी आज हट्टाकट्टा उभा आहे, तो या रिक्षाच्या जिवावर. त्यामुळे मरेपर्यंत हे काम सोडणार नाही,’ अशी भावना ते व्यक्त करतात.\nखातू यांना आज १२ हजार रुपये पेन्शन मिळते. पोटासाठी पुरेसे उत्पन्न असतानाही ते समाजाचे काहीतरी देणे लागतो, या हेतूने रिक्षा चालवतात. पैशांसाठी वाट्टेल ते करणाऱ्यांची गर्दी असलेल्या आजच्या जगात खातू यांचा आदर्श नक्कीच घेण्यासारखा आहे.\nरमेश खातू : ९४२३८ १७९२७\nTags: Be PositiveRamesh Khatuरमेश खातूरिक्षाचालकAuto Rikshawऑटो रिक्षासाडवलीदेवरुखसंगमेश्वररत्नागिरीDeorukhSadwaliSangameshwarRatnagiriसरकारी कर्मचारीसेवानिवृत्तीसंदेश सप्रे\nरमेश काकांना माझ्या मनापासून नमस्कार लई भारी\nखातू काका असेच जनतेची सेवा सुरू राहू द्या. धन्यवाद. देव तुम्हाला खूप आयुष्य देवो हीच त्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना 🙏🙏🙏\nआपल्या कार्याला माझा सलाम.\nपुण्या-मुंबईत उजळणार देवरुखचे आकाशकंदील ‘पॉझिटिव्हिटी’ त्यांच्या रक्तातच आहे साच्यांच्या जमान्यात हस्तकौशल्यातून मूर्ती साकारणारा कलावंत दर शनिवारी दप्तराविना शाळा मुलांनी घेतली ‘फटाकेमुक्त दिवाळी’ची शपथ\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\nभगवद्गीता- पाल्यांसाठी व पालकांसाठी\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/raid-massage-parlor-37059", "date_download": "2018-11-19T11:48:56Z", "digest": "sha1:WJGYN3SFVHXX7N2W73NUEMUV7KUGDT62", "length": 10136, "nlines": 155, "source_domain": "www.esakal.com", "title": "Raid on Massage parlor मसाज पार्लरवर छापा; दोन महिलांना अटक | eSakal", "raw_content": "\nमसाज पार्लरवर छापा; दोन महिलांना अटक\nसोमवार, 27 मार्च 2017\nकोल्हापूर - शाहूपुरीतील पाच बंगला परिसरात मंजुळा अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या गुलमोहर मसाज पार्लरवर आज सायंकाळी पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले. शिल्पा देशमुख (वय 30) आणि अनुराधा देशमुख (30, रा. गोकुळ शिरगाव) अशी त्यांची नावे आहेत. शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांच्या पथकाने ही कारवाई केली. शाहूपुरी पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे.\nकोल्हाप���र - शाहूपुरीतील पाच बंगला परिसरात मंजुळा अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या गुलमोहर मसाज पार्लरवर आज सायंकाळी पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले. शिल्पा देशमुख (वय 30) आणि अनुराधा देशमुख (30, रा. गोकुळ शिरगाव) अशी त्यांची नावे आहेत. शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांच्या पथकाने ही कारवाई केली. शाहूपुरी पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे.\nपोलिसांनी सांगितले, की मसाज करून मिळेल अशी छोटी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. या जाहिरातीत केवळ मोबाइल क्रमांक दिला होता. तेथे अनैतिक प्रकार चालत असावेत या संशयातून श्री. राणे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत या क्रमांकावर संपर्क साधला. नेमका पत्ता विचारून घेतला. शाहूपुरी पाच बंगला परिसरातील मंजुळा अपार्टमेंट असा पत्ता फोन घेतलेल्या व्यक्तीने सांगितला. गुलमोहर फिटनेस सेंटर असे नावही सांगण्यात आले. तेथे खरोखरच मसाज पार्लर सुरू आहे काय याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी तेथे एक बनावट गिऱ्हाईक पाठवून दिले. त्याला तेथे शिल्पा आणि अनुराधा नावाच्या दोन महिला भेटल्या. त्यांनी या गिऱ्हाईकाकडून दोन हजार रुपये घेतले आणि एका 24 वर्षीय तरुणीला त्याच्या स्वाधीन केले. याच वेळी श्री. राणे यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील दोन अधिकारी आणि कर्मचारी तेथे पाठवून छापा टाकला. शिल्पा आणि अनुराधा या दोघींना ताब्यात घेतले. रात्री उशिरा त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याची माहिती श्री. राणे यांनी दिली. पीडित मुलीला वेश्‍या व्यवसाय करणे भाग पाडल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokprabha/", "date_download": "2018-11-19T11:37:58Z", "digest": "sha1:OU25JLBS7MQGQ77MYKXX6HDNT5VFCJ3W", "length": 13395, "nlines": 257, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Lokprabha: Social, Political, Educational, Cultural Marathi Supplement, Weekly Marathi Magzine | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविराट कोहली ऑस्ट्रेलियात गप्प बसला तर आश्चर्य वाटेल - पॅट कमिन्स\nरिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nअवनीच्या या एन्काऊंटरमध्ये अनेक प्रश्न दडलेले आहेत.\n‘मोदी करिश्म्या’मुळे भाजपा गेल्या चार वर्षांत देशव्यापी पक्ष बनलेला आहे.\nदि. १६ ते २२ नोव्हेंबर २०१८\nजुनी देणी आळस न करता वेळेत देऊन टाका.\nसोशल मीडियावर एक दिवस..\n२०१३ च्या तुलनेत २०१७ मध्ये ट्विटरवर ५८ टक्के ट्वीट्स वाढल्या.\nआजची स्त्री नेसत असलेल्या डिझायनर साडीच्या इतिहासाचा शोध घेत गेलं तर आपण रोमन साम्राज्यापर्यंत जाऊन पोहोचतो.\nपैसे असले किंवा नसले तरी लहानथोर सारेच दिवाळी करतात साजरी.\nखासगी वाहिन्यांची पंचवीस वर्षे\nखासगी वाहिन्यांच्या प्रवासाचा वेध.\nआलिया भट्टचं नाव दर्जेदार अभिनेत्रींच्या बरोबरीने घेतलं जातं.\nमाणूस स्वत:पेक्षा दुसऱ्यावर अवलंबून राहूनच जगू शकतो.\nअमेरिकेतील कॅलिफोíनया-नेवाडा राज्यांच्या सीमेवरचा तब्बल ३४ लाख एकरांवरचा अवाढव्य आणि विलक्षण विरोधाभासांनी नटलेला पसारा म्हणजे ‘डेथ व्हॅली नॅशनल पार्क’.\nआजच्या तरुणाईच्या दृष्टीने शिक्षण, करियर, पैसा या सगळ्याइतकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिलेशनशिप.\nशीख धर्मीयांची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नांदेडमध्ये कृपाण आणि तलवारी यांची मोठी बाजारपेठ आहे.\nचंद्रहास मास मीडियाचा पदवीधर होता.\nसर्जकिल स्ट्राइकच्या वर्षपूर्तीत गुंतलेल्या सरकारला चांद्रयानाची आठवणही नाही.\nदिवाळी फराळाचं चटकदार फ्यूजन\nदिवाळीच्या फराळाचं भन्नाट फ्युजन.\nदिवाळी चवदार करणार्या अनोख्या रेसिपी.\nसणासुदीला फॅशनेबल दिसायचं तर आत्ता काय ट्रेण्डमध्ये आहे ते आपल्याला माहीत असायला हवं\nकोणतीही फॅशन करताना फक्त कपडे महत्त्वाचे नसतात तर त्याबरोबरच दागिने, पर्स, बेल्ट, घडय़ाळं, चपला हे सगळं महत्त्वाचं असतं.\nदिवाळीला कपडय़ांपाठोपाठ खरेदी करायची असते ती दागिन्यांची.\nभविष्य : दि. २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०१८\nतुमच्या वागण्यात आणि बोलण्यात एक प्रकारचा विपर्यास दिसून येईल.\nसमाजातील अनेकांचे विविध स्तरांवरील सर्वच प्रका���चे भान सुटत चालले आहे का\nगरज #MeToo तळागाळात पोहोचण्याची \nआज #मीटू मोहिम सेलेब्रिटींपुरतीच असली तरी ती समाजातल्या तळागाळातल्या स्त्रियांपर्यंतही पोहोचणं आवश्यक आहे.\nसमाजाचा आधार बनण्यासाठी धडपडणाऱ्या या संस्थांना समाजाकडूनही आधाराची गरज आहे.\nभविष्य : दि. १९ ते २५ ऑक्टोबर २०१८\n‘जुने ते सोने’ या म्हणीची आठवण येईल.\n'मला मारहाण नाही केवळ धक्काबुक्की', 'मुळशी पॅटर्न'चे दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा खुलासा\n'आजोबा आमच्यासोबत का राहत नाही', अबरामचा बिग बींना प्रश्न\nजस्टिनशी लग्न केल्यानंतर हेलीने केला नावात 'हा' बदल\nसोनालीनंतर आता 'या' अभिनेत्रीलाही झाला कॅन्सर\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\n‘गोमातेवरून काँग्रेसचे दुटप्पी राजकारण’\nमध्य प्रदेशात काँग्रेससाठी आता नाही तर कधीच नाही\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या ९ लाख कोटींच्या राखीव निधीवर सरकारचा डोळा\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nविधान परिषद उपसभापतीपद निवडणूक तूर्त नाही\nतेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना विरोधकांचे खतपाणी\nसहा तासांत पत्रीपुलाचे पाडकाम\nदुधात भेसळ केल्यास जन्मठेप\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://2pos.info/mr/516", "date_download": "2018-11-19T12:18:31Z", "digest": "sha1:VZ5OIAATSFBY4RXEW4XDIVLEUHW3TKTU", "length": 1952, "nlines": 20, "source_domain": "2pos.info", "title": "Delta, कनाडा | 2POS", "raw_content": "\nऔषध दुकान कार भाड्याने देण्याची एजन्सी कार सर्व्हिस बँक बीएमडबल्यू विक्रेता बाहेर पदार्थ पाठविणारे उपाहारगृह हॅम्बर्गर रेस्टॉरन्ट नाईट क्लब शॉपींग सेंटर\nआपल्या मित्रांसह सामायिक करा\n© 2018 \"2POS कनाडा\" सर्व हक्क राखीव.\nकॅटलॉग सादर केले आहेत, जे कंपन्या बद्दल सर्व डेटा, स्वयंचलितपणे अद्यतनित केले जातात.\nआपण काही प्रश्न असल्यास किंवा काही सूचना असल्यास, टॅब \"मदत\" वापरा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-19T12:03:14Z", "digest": "sha1:QDCPWN7YXOIVGOSDQAGD2WS5HRYBPCIO", "length": 8162, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बारामतीत पहिले पाढे पंच्चावन्न ! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबारामतीत पहिले पाढे पंच्चावन्न \nआता व्यावसायिक ठरताहेत वाहतूककोंडीला कारणीभूत : पार्किंगची व्यवस्था नाही\nजळोची: बारामती शहरातील औद्योगिक व शहरीकरणांमुळे भविष्यात होणारी वाहतूककोंडी विचारात घेऊन शहरात अंतर्बाह्य मोठमोठ्या रस्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. निर्माण केलेल्या रस्त्यामुळे शहरात नित्याचीच होणारी वाहतूककोंडीची समस्या संपुष्टात आली.\nऔद्योगिकीकरणासाठी होणारी वाहतूक शहराच्या बाह्य रस्त्याने वळवली जात आहे. मात्र, शहरातील रस्त्यांवर असणाऱ्या हॉटेल्स, मॉल, लॉज, रेस्टॉरंट, बिअरबारमध्ये येणारे वाहनचालक रस्त्यातच वाहने पार्क करत असल्याने पुन्हा एकदा वाहतूककोंडी होऊन अपघात होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.\nशहराच्या विस्तारीकरणाबरोबरच नागरिकांची व वाहनांचीही संख्या प्रचंड वाढली आहे. मात्र, या वाढत्या वाहनांचा विचार करता तेवढ्या प्रमाणात शहरात पार्किंगची व्यवस्था नाही. त्यातच शहरातील रस्त्याच्या दुतर्फा उभारण्यात आलेले मोठमोठे हॉटेल्स, मॉल, लॉज, रेस्टॉरंट, बिअरबार मालकांनी पुरेशी पार्किंगची व्यवस्था केली नसल्याने वाहनचालक रहदारीच्या रस्त्यावरच वाहने अस्ताव्यस्त पार्क करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा येत असून वाहतूककोंडी होत आहे.\nशहरातील रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या वाहनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, ही वाहने अपघाताला निमंत्रण देत आहेत. त्यामुळे भविष्यातील अपघात टाळण्यासाठी नगरपालिका प्रशासनांसह पोलीस प्रशासनाने या वाहनांवर कारवाई करणे गरजेचे आहे. कारभारी ते गुणवडी चौक या रस्त्यावर वाहनांसह चक्क हॉटेल व मद्याच्या दुकानाचे फलक ठेवल्याने वाहतुकीला अडथळा ठरत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबोरीचा बार उत्साहात\nNext articleअटलजींच्या निधनाने छत्तीसगडवर शोककळा\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\nबांधकाम क्षेत्रातील मंदीचे मळभ हटतेय\nजुना पुणे-मुंबई महामार्गावरील कोंडी फुटणार\n‘धर्मादाय’ वापरा, अन्यथा कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%88-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B5/", "date_download": "2018-11-19T12:08:10Z", "digest": "sha1:XZVKXTBCT2BH4I2LSSGI3PNSXEDWSVP5", "length": 7363, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मेजर लितुल गोगोई पुन्हा वादाच्या भोवऱ्यात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमेजर लितुल गोगोई पुन्हा वादाच्या भोवऱ्यात\nनवी दिल्ली : गेल्या वर्षी जम्मू- काश्मीरमध्ये एका तरुणाला जीपला बांधून त्याचा मानवी ढाल म्हणून वापर करणारे मेजर लितुल गोगोई पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. गोगोईंसोबत आलेल्या तरुणीला हॉटेलमध्ये प्रवेश नाकारल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांशी वाद घातला. या प्रकरणी जम्मू- काश्मीर पोलीस आणि सैन्याने स्वतंत्र चौकशी सुरु केली आहे.\nमेजर लितुल गोगोई यांनी श्रीनगरमधील हॉटेल ग्रँड ममतामध्ये एक रुम बुक केली होती. हॉटेलमध्ये चेक- इन करत असताना त्यांच्यासोबत एक तरुणी होती. हॉटेल कर्मचाऱ्यांना ती तरुणी अल्पवयीन असल्याचा संशय आला. ओळखपत्र तपासले असता ती बडगामची रहिवासी असल्याचे समोर आले. हॉटेलमध्ये स्थानिक तरुणींना प्रवेश दिला जाणार नाही, असे हॉटेल कर्मचाऱ्यांनी गोगोई यांना सांगितले. यावरुन गोगोई आणि हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. गोगोईंसोबत आणखी एक तरुणही होता. या प्रकरणाची पोलीस अधीक्षकांच्या मार्फत चौकशी सुरु आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले तर सैन्यानेही या प्रकरणाची चौकशी केली सुरु आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकर्मचारी वेतनावरुन प्रशासनात कलगीतुरा\nNext articleजाहिरातबाजीसाठी सरकार नेमणार 64 जाहिरात एजन्सी\nराहुल गांधींनी ‘या’ रोगाने ग्रासलंय : अमित शहा\nअल कायदा कमांडर जाकिर मूसा राजस्थान हद्दीत घुसला\nफसवणूक त्यांच्या रक्तातच : मोदींची मध्यप्रदेशात कॉंग्रेसवर टीका\nसुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे भाजपला साथ सोडण्याचे आव्हान\nनिरंकारी भवनावर ग्रेनेड हल्ला\nपंतप्रधानांच्या इंदूर दौऱ्यापूर्वी दोन इराणी गायब झाल्याने आयबी सावध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A5%89%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%B0-2/", "date_download": "2018-11-19T11:39:37Z", "digest": "sha1:I5LKPLINYTP3FGZAIXZY55E2H5LN76UF", "length": 8827, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "साताऱ्यात दोन वाईनशॉपवर गुन्हे दाखल | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसाताऱ्यात दोन वाईनशॉपवर गुन्हे दाखल\nअवैध दारू विक्रीप्रकर���ी कारवाई\nसातारा शहरात देशी दारू विकणाऱ्या तिघांसह त्यांना विक्रीस दारू उपलब्ध करून देणाऱ्या दोन वाईन शॉप चालकांवर गुन्हा दाखल झाला. देशी दारूची चोरटी विक्री करणाऱ्या दाखल गुन्ह्यात एकूण पाच जणांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अविनाश चव्हाण व अभय साबळे यांनी दोन वेगवेगळ्या तक्रारी सातारा शहर पोलिस ठाण्यात दिल्या आहेत.\nसातारचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राजामाने यांना साताऱ्यातील सदर बझार येथे दोन युवक राहत्या घरीच देशी दारूची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी भरारी पथकातील पो.उपनिरीक्षक नानासो कदम यांना करावाईच्या सुचना दिल्या होत्या. मिळालेल्या सुचनेनुसार कदम यांनी पो.ना. मुल्ला,चव्हाण, साबळे,साळुंखे,ढाणे यांच्यासह सदर बझार येथील दोन ठिकाणी छापा टाकला. पहिला छापा सदर बझार येथील भिमाबाई आंबेडकर नगरातील जावेद बन्सी सय्यद याच्या घरी छापा मारला. त्यावेळी सय्यद हा घराशेजारील कॅनॉलवर दारू विक्री करताना सापडला. त्याच्याकडे एकूण 1 हजार सातशे सोळा रूपयाची देशी दारू पोलिसांना सापडली. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने बॉम्बे रेस्टॉरंट जवळील सातारा वाईन शॉप येथून आणल्याची कबुली दिली. त्यानंतर जावेद बन्सी सय्यद याच्यासह सातारा वाईन शॉपचा मालक प्रभाकर भोसले यांना अटक केली. या गुन्ह्याची तक्रार पोलिस कॉन्स्टेबल अभय साबळे यांनी दिली आहे. तर दुसऱ्या छाप्यात पोलिसांनी सदर बझार येथील चेतन सोळंकी याच्यासाठी हनुमान मंदीराजवळ देशी दारू विकणाऱ्या चंदन वाघ याला 1 हजार 300 रुपयाच्या दारूसह ताब्यात घेतला. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने आपण चेतन प्रदीप सोळंकी रा. सदर बझार,सातारा याच्यासाठी दारूची विक्री करत असून, ती दारू वाढे फाटा येथील गोल्डन वाईन शॉप येथून आणल्याची कबुली दिली. या गुन्ह्यात देशी दारू विक्रीप्रकरणी चंदन वाघ व चेतन सोळंकी यांच्यावर तर त्यांना विक्रीसाठी दारू उपलब्ध करून दिल्याने गोल्डन वाईन शॉपचा मालक सुरज केंजळे यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याची तक्रार पोलिस कॉन्स्टेबल अविनाश चव्हाण यांनी दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमुख्यसचिवांनी घेतला प्रशासकीय काम��चा आढावा\nNext articleयशवंतनगरमध्ये आमदारांचा करिष्मा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/teenage-girl-gang-raped-in-nalasopara-mumbai/42011/", "date_download": "2018-11-19T12:16:24Z", "digest": "sha1:5MSEKYT3GLPHKFSSC5QRV7GYRTBEA5T3", "length": 11481, "nlines": 95, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Teenage Girl Gang Raped in Nalasopara mumbai", "raw_content": "\nघर महामुंबई नालासोपाऱ्यामध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार\nनालासोपाऱ्यामध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार\nयाप्रकरणातील पीडित तरुणी मानसिक आजाराने ग्रस्त असून, मुख्य संशयित ओरापी हा परदेशात पळून गेल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.\nदिवसेंदिवस महिलांवर अत्याचार वाढत असताना आता आणखीन एक लज्जास्पद घटना समोर आली आहे. नालासोपारा\nइथे राहणाऱ्या १८ वर्षांच्या तरुणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणातील पीडित तरुणी मानसिक रुग्ण असल्यामुळे बलात्कार नेमका कुणी व कुठे (ठिकाण/जागा) केला हे पोलिसांना सांगणं तिला शक्य होत नाहीये. दरम्यान, बलात्कार करणाऱ्या आरोपींपैकी मुख्य संशयित ओरापी हा परदेशात पळून गेल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत असून, बलात्कार करुन फरार झालेल्या आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे.\nनालासोपारा येथे राहणाऱ्या १८ वर्षांच्या तरुणीचे १० ऑक्टोबर रोजी बहिणीशी भांडण झाले. पीडित तरुणीला मानसिक आजाराने ग्रासले असून भांडणानंतर ती घरातून निघून गेली. मात्र, दुसऱ्या दिवशी जेव्हा ती परतली तेव्हा घरात आल्यानंतर तिने पोटदुखीची तक्रार केली. पोटदुखी वाढल्यामुळे वडील आणि बहिणीने तिला स्थानिक रुग्णालयात नेले. त्यांनतर करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीमध्ये तिच्यावर सामुहिक बलात्कार झाल्याचे उघड झाले. त्यानंतर लगेचच पीडित मुलीच्या वडिलांनी तुळींज पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. सुरुवातीला पीडित तरुणी वांद्रे येथे गेली असावी, असे तिच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले कारण पीडित तरुणीचे कुटुंबीय याआधी वांद्रे येथे वास्तव्यास होते.\nवाचा: मुंबईत फटाक्यांमुळे ३ जण जखमी\nपीडितेच्या वडिलांनी दिलेल्या या माहितीमुळे हा गुन्हा सर्वप्रथम वांद्रेच्या निर्मल नगर पोलीस स्थानकात नोंदवण्यात आला. मात्र, निर्मलनग��� पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता पीडितेने समुद्र, जुहू असा उल्लेख केला. त्यामुळे पोलीस तिला घेऊन जुहूपासून वरळीपर्यंत जाऊन आले. मात्र, काहीच ठोस माहिती हाती लागली नाही. तरीही पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी हा ताडदेवचा रहिवासी असून तो परदेशी पळाल्याचा अंदाज पोलिसांना आहे. त्यामुळे सध्या ही केस ताडदेव पोलिसांकडे सोपवण्यात आली असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nदिवाळी २०१८ | आदिवासी पाड्यात अशी साजरी करतात दिवाळी\n फटाक्यांमुळे पशू-पक्षी होतायत जखमी\nअंजली दमानियांवर खडसेंचा फसवणुकीचा आरोप\nझाडे जळीत प्रकरणात वन अधिकारी निलंबित\nमुंबईच्या स्मृती पांचाळ बनल्या ‘मिसेस युनिव्हर्सल’\nतब्बल ८५ वर्ष जुनं रीगल सिनेमागृह बंद होणार\nमुंबईतील प्रतिपंढरपूरात भाविकांची गर्दी\nतर या नाकर्त्या सरकारला बांगड्यांचा आहेर करू; दिव्यांग सेनेचा निर्धार\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nहिवाळी अधिवेशन : ठग्स ऑफ महाराष्ट्र विरुद्ध गँग्स ऑफ वासेपूर\nओला-उबरच्या मोर्चाला पोलिसांनी लावला ब्रेक\nविरोधकांच्या बॅनरमधून सरकारची ठगबाजीची चार वर्ष\nया सेलेब्स जोड्यांचे लग्न राहीले चर्चेत\nइंदिरा गांधी जयंती विशेष दुर्मिळ छायाचित्रे\nलग्नानंतर रणवीर-दीपिका मुंबईत दाखल\nहे व्हिडिओ गेम्स एकदा तरी खेळाच\nSBI १ डिसेंबरपासून बदलणार हा नियम\n‘भाभीजी घर पर है’ फेम सौम्याचे खास क्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-latest-marathi-news-trends-breaking-news-70/", "date_download": "2018-11-19T11:17:36Z", "digest": "sha1:2RWRH4KVT7AKWKX2Y4X6T6RZB4TVVF2E", "length": 11136, "nlines": 167, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "शहरी भागात रात्री नऊ पुर्वी, ग्रामिण भागात सायंकाळी सहा वाजेपुर्वी एटीएममध्ये रक्कम भरण्याचे आदेशशहरी भागात रात्री नऊ पुर्वी, ग्रामिण भागात सायंकाळी सहा वाजेपुर्वी एटीएममध्ये रक्कम भरण्याचे आदेश/ Jalgaon- latest Marathi news trends, breaking news. शहरी भागात रात्री नऊ पुर्वी, ग्रामिण भागात सायंकाळी सहा वाजेपुर्वी एटीएममध्ये रक्कम भरण्याचे आदेश | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशहरी भागात रात्री नऊ पुर्वी, ग्रामिण भागात सायंकाळी सहा वाजेपुर्वी एटीएममध्ये रक्कम भरण्याचे आदेश\nनवी दिल्ली : ऍ���ी टाईम मशिन अर्थात एटीएम मध्ये पैसे भरण्याच्या वेळेत केंद्र सरकारने बदल केले आहेत. त्यानुसार आता शहरी भागात रात्री नऊपुर्वी तर ग्रामिण भागात सायंकाळी सहापुर्वी पैसे भरण्याचे आदेश केंद्र सरकारने जारी केले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी 8 फेब्रुवारी 2019 पासून करण्यात येणार आहे.\n. नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या भागात मात्र, दुपारी चारपर्यंतच एटीएममध्ये रक्कम भरण्यात येणार आहे.\nनव्या नियमांनुसार एटीएममधील रोख रकमेची वाहतूक आणि व्यवस्थापन करणाऱ्या एजन्सींना दुपारच्या जेवणाच्या आधीच रेख रक्कम ताब्यात घ्यावी लागणार आहे. तसेच, रोख रकमेची वाहतूक करताना दोन हत्यारबंद पोलिसांची मदत घ्यावी लागणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार ही नियमावली ८ फेब्रुवारी २०१९पासून अंमलात येणार आहे.\nगेल्या काही दिवसांमध्ये रकमेची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर, एजन्सींवर हल्ले करण्यात आले असून, एटीएमशी संबंधित गुन्ह्यांमध्येही वाढ नोंदविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.\nखासगी क्षेत्रातील दवळपास आठ हजार वाहनांच्या माध्यमातून देशभरातील एटीएममध्ये रक्कम पाठवली जाते. या माध्यमातून दररोज जवळपास १५,००० कोटी रुपयांच्या रकमेची वाहतूक केली जाते. बऱ्याचदा एजन्सींकडून एटीएममध्ये भरायची रक्कम रात्रीच्या वेळी आपल्या कॅश व्हॉल्टमध्येही ठेवली जाते.\nNext article‘दबंग ३’ मध्येही झळकणार सोनाक्षी\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nवाकोद येथे स्नेह मेळाव्यातून जागवल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी\nपंजाबमधील हल्ल्यामागे कदाचित लष्करप्रमुख, आप नेत्याचं वादग्रस्त विधान\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या प्रज्वलला रौप्य\n, त्यानं सुष्मिताला दिल्या ‘प्रेम’पूर्वक शुभेच्छा\n‘भारत’च्या सिनेमाच्या शुटींगदरम्यान सलमान जखमी\nव्हॉट्सअँपच्या दहा गोष्टी.. ज्या तुम्हाला कायमचे ब्लॉक करू शकतात\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nवाकोद येथे स्नेह मेळाव्यातून जागवल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी\nपंजाबमधील हल्ल्यामागे कदाचित लष्करप्��मुख, आप नेत्याचं वादग्रस्त विधान\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या प्रज्वलला रौप्य\nसमांतर रस्ता कृती समितीच्या साखळी उपोषणास 1752 जळगावकरांनी दर्शविला पाठिंबा\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nवाकोद येथे स्नेह मेळाव्यातून जागवल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://kumarnirman.blogspot.com/2016/05/blog-post_77.html", "date_download": "2018-11-19T12:12:25Z", "digest": "sha1:23DCOURAXJSI2QXWMOVLODH6QT25RGD5", "length": 14011, "nlines": 172, "source_domain": "kumarnirman.blogspot.com", "title": "कुमार निर्माण: गोष्ट - इसापनीती", "raw_content": "\nमा. डॉ.अभय बंग व मा. विवेक सावंत यांच्या प्रेरणेतून कुमार निर्माण हा शैक्षणिक कार्यक्रम सुरु झाला. “प्रत्यक्ष कृतींमधून शालेय मुला-मुलींमध्ये वैश्विक मानवी मुल्ये व सामाजिक बुद्धिमत्ता रुजवणे, व त्यांचा विकास करून उत्तम माणूस घडवणे हे कुमार निर्माण चे मुख्य उद्धिष्ट आहे.” सदर ब्लॉगचे उद्दिष्ट कुमार निर्माणचे द्वैमासिक भरारी प्रकाशित करणे आहे.\nखेड्यातला उंदीर व शहरातला उंदीर\nएक साधा भोळा खेड्यातला उंदीर होता. त्याच्याकडे एक धष्टपुष्ट व गोजिरवाणा असा शहरातला उंदीर आला. खेड्यातल्या उंदराने आपल्या पाहुण्याचा चांगला आदरसत्कार केला. आपल्या घरातले काही पदार्थ, जवळच्या शेतातील कोवळी कणसे, वाटाण्याच्या शेंगा व भाकरीचे तुकडे त्याला दिले. पण खेड्यातले हे अन्न त्या शहरातल्या उंदराला आवडले नाही. मग तो त्या खेड्यातल्या उंदराला म्हणाला, 'अरे, तुला जर राग येणार नसेल तर मी थोडं मनमोकळेपणाने बोलतो. अरे अशा ह्या कंटाळवाण्या जागेत तू राहतोस कसा हे रान, आसपास गवत, झाडं, डोंगर नि पाण्याचे ओहळ याशिवाय दुसरं काही नाही. इथल्या पक्ष्यांच्या किलबिलाटापेक्षा माणसाचा आवाज बरा नाही का हे रान, आसपास गवत, झाडं, डोंगर नि पाण्याचे ओहळ याशिवाय दुसरं काही नाही. इथल्या पक्ष्यांच्या किलबिलाटापेक्षा माणसाचा आवाज बरा नाही का या ओसाड रानापेक्षा राजधानी बरी म्हणायची. विचार कर आणि ही जागा सोडून माझ्याबरोबर शहरात चल, तिथे तुला बरंच सुख मिळेल.' हे सगळे वर्णन ऐकून त्या खेड्यातल्या उंदराला मोह झाला व दोघे सकाळी खेड्यातून निघून रात्री शहरात पोहोचले. थोडे पुढे गेले तर तेथे त्यांना एक मोठा वाडा दिसला. आदल्या दिवशीच तेथे लग्नसमारंभ झाला होता. त्या वाड्य��च्या आत जाऊन ते स्वैपाक घरात शिरले. तेथे नाना प्रकारचे पदार्थ होते. पण माणसे कोणी नव्हती. ते पाहून खेड्यातल्या उंदराला मोठा आनंद झाला. तेव्हा शहरातला उंदीर त्याला म्हणाला, 'तू खोलीच्या मध्यभागी बस. मी एक एक पदार्थ देईन, तो खाऊन पहा आणि त्याची चव कशी काय आहे ते मला सांग या ओसाड रानापेक्षा राजधानी बरी म्हणायची. विचार कर आणि ही जागा सोडून माझ्याबरोबर शहरात चल, तिथे तुला बरंच सुख मिळेल.' हे सगळे वर्णन ऐकून त्या खेड्यातल्या उंदराला मोह झाला व दोघे सकाळी खेड्यातून निघून रात्री शहरात पोहोचले. थोडे पुढे गेले तर तेथे त्यांना एक मोठा वाडा दिसला. आदल्या दिवशीच तेथे लग्नसमारंभ झाला होता. त्या वाड्याच्या आत जाऊन ते स्वैपाक घरात शिरले. तेथे नाना प्रकारचे पदार्थ होते. पण माणसे कोणी नव्हती. ते पाहून खेड्यातल्या उंदराला मोठा आनंद झाला. तेव्हा शहरातला उंदीर त्याला म्हणाला, 'तू खोलीच्या मध्यभागी बस. मी एक एक पदार्थ देईन, तो खाऊन पहा आणि त्याची चव कशी काय आहे ते मला सांग ' मग तो एकेक पदार्थ आपल्या पाहुण्याला देऊ लागला व तो चाखून 'अहाहा ' मग तो एकेक पदार्थ आपल्या पाहुण्याला देऊ लागला व तो चाखून 'अहाहा \n' असे म्हणून खेड्यातला उंदीर त्याचे कौतुक करू लागला. अशा प्रकारे एक तास मोठ्या आनंदात गेला. इतक्यात स्वयंपाकघराचे दार उघडले गेले व ते पाहून दोघेही उंदीर एका कोनाड्यात जाऊन लपले. इतक्यात दोन मोठे बोके तेथे आले व त्यांनी मोठ्याने आवाज केला. तो ऐकून खेड्यातला उंदीर भीतीने घाबरला, त्याची छाती धडधडू लागली. मग तो हळूच शहरातल्या उंदराला म्हणाला, 'अरे, असंच जर तुझं शहरातलं सुख असेल तर ते तुझं तुलाच लखलाभ होवो. मला खेडंच बरं, तिथल्या रानातल्या शेंगा बर्‍या पण रात्रंदिवस जिवाला भिती असणारी ही इथली पक्वान्न मला नकोत.'\n1. एका गोष्टीला अनेक तात्पर्य असू शकतात का यावर चर्चा करा. वरील गोष्टीतून काय काय तात्पर्य निघू शकतील\n2. इसापनीतीच्या गोष्टींचे पुस्तक मिळवून वाचा.\nपुरवणी क्र. १ - क्षेत्रभेट\nक्षेत्र भेट म्हणजे काय क्षेत्रभेट म्हणलं कि आपल्या परिसरातील विविध जागा जसे कि दवाखाना, पोलीस स्टेशन, न्यायालय, शेत, जंगल, एखादी संस...\nऔपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण\nशिक्षण म्हणजे माहित नसलेलं माहित होणं (ज्ञान), व्यवहारात गरज पडेल तेव्हा माहित झालेल्याचा योग्य वापर करता येणं (उपयोजन) ��� योग्य वापर करण्य...\nमंदिरात वसतोस... मंदिरात वसतोस का मशिदीत राहतोस अल्ला तुझे नाव खरे का राम कधी असतोस मंदिरात वसतोस... सूर्य उगवे पूर्वेला मी...\nराहो सुखाने हा मानव इथे\nराहो सुखाने हा मानव इथे या भूवरी भूवरी या इथे II धृ II लाला ललाला ललाला लालाला लाला ललाला लालाला लाला लला लला लला कल्या...\n तशी ही गोष्ट माझ्या लहानपणीची आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नावाच्या छोट्या गावात मी वाढल...\nकुमार निर्माण निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळा वृतांत कुमार निर्माण अंतर्गत चौथ्या सत्राची सुरुवात ‘निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळेने’ दि. १० ड...\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका कुत्र्याची ...\nरोज चांगली बुद्धी दे.. रोज चांगली बुद्धी दे सांगतो आपण ज्याला सांग ना ग आई कुणी पाहिलंय त्या देवाला II धृ II दूर दूर पलीकडे ढगा...\nकुमार निर्माण – थोडक्यात उद्दिष्ट शालेय वयोगटातील मुलांसाठी एक अशी आनंददायी शैक्षणिक प्रक्रिया उभी करणे ज्यातून भविष्यात त्यांच्यामध...\nगटातील ‘गप्पा-गोष्टी-चर्चा’ – संवाद गट\nमित्रांनो , आता तुम्ही आता म्हणाल , “ गप्पा तर आम्ही नेहमीच मारतो. मग त्या गप्पांत आणि गटात मारलेल्या गप्पांत फरक तो काय \nकुमार गीत - सृष्टीचे मित्र आम्ही\nकुमार गीत - सृष्टीचे मित्र आम्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://kumarnirman.blogspot.com/2017/09/blog-post_58.html", "date_download": "2018-11-19T12:13:05Z", "digest": "sha1:HIKGFKDQOGHQFZJJSSMPA4LF5XRLRVFN", "length": 16925, "nlines": 174, "source_domain": "kumarnirman.blogspot.com", "title": "कुमार निर्माण: संवादकीय", "raw_content": "\nमा. डॉ.अभय बंग व मा. विवेक सावंत यांच्या प्रेरणेतून कुमार निर्माण हा शैक्षणिक कार्यक्रम सुरु झाला. “प्रत्यक्ष कृतींमधून शालेय मुला-मुलींमध्ये वैश्विक मानवी मुल्ये व सामाजिक बुद्धिमत्ता रुजवणे, व त्यांचा विकास करून उत्तम माणूस घडवणे हे कुमार निर्माण चे मुख्य उद्धिष्ट आहे.” सदर ब्लॉगचे उद्दिष्ट कुमार निर्माणचे द्वैमासिक भरारी प्रकाशित करणे आहे.\nकुमार निर्माणच्या चौथ्या सत्रातील दुसऱ्या भागात तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत\nआम्ही आशा करतो की तुम्ही सर्व मजेत असाल आम्हीही इकडे मजेत आहोत.\nइकडे अधून-मधुन चांगला पाऊस पडतोय पण तरी म्हणावा तसा नाही. आणि आता तर गे��ा आठवडाभर सगळीकडे भरपूर पाऊस पडतोय.\nअसे सर्वे मजेत असताना उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील बाबा राघवदास मेडिकल कॉलेजच्या दवाखान्यातील ऑक्सिजनचा पुरवठा संपल्याने ६० बालके मृत्यू पावली. या निष्पाप जीवांना आपणा सर्वांकडून आदरांजली.\nहा अंक फक्त निमंत्रकांसाठी असल्याने मुलांशी तो शेअर करू नका ही खास विनंती.\nतर गेले ८ महिने आपण कुमार निर्माणच्या निमित्ताने एकमेकांशी जोडलेले आहोत. हा प्रवास तुमच्या आणि मुलांच्यासोबतीने आम्हालाही समृध्द करणारा ठरला. गेल्या ८ महिन्यांत तुमच्यातील निमंत्रक छान खुलला आहे, आपापल्या गटांसोबत तुम्ही नवनवीन चर्चा, कृतिकार्यक्रम करत आहात आणि ते आमच्यापर्यंत पोचवत देखील आहात हे पाहून आमचाही कामातला उत्साह नक्कीच वाढतोय. विशेष नमूद करायचे म्हणजे यात कुठेही ‘स्पर्धा’ हा घटक दिसत नाहीये, किंबहुना प्रत्त्येक गट आपापल्या परीने आपापल्या ठिकाणी नवनवीन कृतिकार्यक्रम करून इतर गटांना प्रेरणा देत आहेत.\nपरंतु तरीही काही निमंत्रकांना वेळेअभावी म्हणा किंवा काही वैयक्तिक अडचणीमुळे म्हणा हवा तसा गट पुढे घेऊन जाता आला नाहीये. हरकत नसावी. अजून इथून पुढचे जवळपास ३ महिने आपल्या हातात शिल्लक आहेत, त्याचा आपण नक्कीच सदुपयोग कराल अशी आम्ही आशा करतो.\nअधून-मधुन आपल्या भेटीही होत राहिल्या आणि त्यातून तुमचे गट समजून घेता आले, आपापल्या अडचणींवर काय करता येईल यावर चर्चाही झाल्या, यातून आम्हीही बरंच काही शिकलो. तुमच्याशी चर्चा केल्यावर बहुतांश निमंत्रकांना काम करताना जाणवणारी मुख्य समस्या म्हणजे ‘मुलांच्याकडून कृतिकार्यक्रम नेमके कसे काढायचे’ तर यावर आधारित आपण सर्व निमंत्रकांची जुलै मध्ये पुणे व जळगाव येथे प्रशिक्षण कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश्य हा होता की गट-बैठक, त्यात होणाऱ्या चर्चा ते कृतिकार्यक्रम हा प्रवास नेमका कसा साधायचा हे नेमके समजून घेणे.\nकुमार निर्माणच्या प्रशिक्षण कार्यशाळेत तुम्ही दाखवलेला उत्साह आणि उर्जा नक्कीच वाखाणण्याजोगे आहेत. तुमच्या सहकार्यामुळे आणि सक्रीय सहभागामुळेच आपली कार्यशाळा उत्तम प्रकारे पार पडली. आम्ही अशी आशा करतो की तुम्हाला देखील भरपूर मजा आली असेल आणि शिकायला देखील मिळालं असेल.\nकार्यशाळेदरम्यान आपण चर्चीलेला सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथून पुढे निरक्षण व अभ्यास या टप्प्यांच्या पुढे जाऊन कृतिकार्यक्रम व त्याबाबतचे शेअरिंग या दिशेने आपला प्रवास सुरु व्हायला हवा. आपल्याकडे जवळपास ३ महिने आहेत आणि त्यांत १० बैठका नक्कीच होऊ शकतात. तर आपण आता दुप्पट जोमाने कामाला लागले पाहिजे. नजीकच्या काळात येणारे सण-उत्सव या कामी आपल्याला मदत करू शकतात. या सणांच्या निमित्ताने मुले उत्साही असतात. आपण त्याचा उपयोग करून आणि सणांमध्ये चालून आलेल्या संधीचा उपयोग करून मुलांमध्ये काही कृती कार्यक्रम नक्कीच रुजवू शकू. त्या बद्दल देखील अंकात आपण बोलूच.\nकार्यशाळेत झालेले विविध सत्र पुढील कामासाठी नक्कीच उपयोगी पडतील असं तुम्ही दिलेल्या प्रतिसादावरून वाटतंय. या कार्यशाळेत झालेली विविध सत्रे आणि त्यातील ठळक वैशिष्ट्ये या अंकात देत आहोत, त्यासोबतच पुढे उपयोगी पडतील अशा अनेक गोष्टी तुमच्यासाठी या अंकात घेऊन येत आहोत.\nहे वर्ष संपता संपता आपण सर्व मुलांसाठी एक कौतुक सोहळा आयोजित करणार आहोत. जिथे मुलं-मुली वर्षभर त्यांनी केलेले कृती कार्यक्रम आणि त्यामध्ये त्यांना आलेले अनुभव इतर गटांना सांगतील.\nकार्यशाळेत दाखवलेला उत्साह तुम्ही पुढेही तसाच टिकवून ठेवाल आणि आपण सगळे मिळून कुमार निर्माणला आणखी एक पाऊल पुढे नेऊ असा आम्हाला विश्वास वाटतो\nपुरवणी क्र. १ - क्षेत्रभेट\nक्षेत्र भेट म्हणजे काय क्षेत्रभेट म्हणलं कि आपल्या परिसरातील विविध जागा जसे कि दवाखाना, पोलीस स्टेशन, न्यायालय, शेत, जंगल, एखादी संस...\nऔपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण\nशिक्षण म्हणजे माहित नसलेलं माहित होणं (ज्ञान), व्यवहारात गरज पडेल तेव्हा माहित झालेल्याचा योग्य वापर करता येणं (उपयोजन) व योग्य वापर करण्य...\nमंदिरात वसतोस... मंदिरात वसतोस का मशिदीत राहतोस अल्ला तुझे नाव खरे का राम कधी असतोस मंदिरात वसतोस... सूर्य उगवे पूर्वेला मी...\nराहो सुखाने हा मानव इथे\nराहो सुखाने हा मानव इथे या भूवरी भूवरी या इथे II धृ II लाला ललाला ललाला लालाला लाला ललाला लालाला लाला लला लला लला कल्या...\n तशी ही गोष्ट माझ्या लहानपणीची आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नावाच्या छोट्या गावात मी वाढल...\nकुमार निर्माण निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळा वृतांत कुमार निर्माण अंतर्गत चौथ्या सत्राची सुरुवात ‘निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळेने’ दि. १० ड...\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका कुत्र्याची ...\nरोज चांगली बुद्धी दे.. रोज चांगली बुद्धी दे सांगतो आपण ज्याला सांग ना ग आई कुणी पाहिलंय त्या देवाला II धृ II दूर दूर पलीकडे ढगा...\nकुमार निर्माण – थोडक्यात उद्दिष्ट शालेय वयोगटातील मुलांसाठी एक अशी आनंददायी शैक्षणिक प्रक्रिया उभी करणे ज्यातून भविष्यात त्यांच्यामध...\nगटातील ‘गप्पा-गोष्टी-चर्चा’ – संवाद गट\nमित्रांनो , आता तुम्ही आता म्हणाल , “ गप्पा तर आम्ही नेहमीच मारतो. मग त्या गप्पांत आणि गटात मारलेल्या गप्पांत फरक तो काय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5057656924411702698&title=Honda%20Launches%20'CD%20110%20DX'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-11-19T12:31:23Z", "digest": "sha1:AQ5XILZQ4ZOCNZV5OYIMKQGDEXQM5Z2A", "length": 9354, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘होंडा’ने दाखल केली ‘सीडी ११० ड्रीम डीएक्स’", "raw_content": "\n‘होंडा’ने दाखल केली ‘सीडी ११० ड्रीम डीएक्स’\nगुरूग्राम : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने ‘२०१८ सीडी ११० ड्रीम डीएक्स’ उपलब्ध केल्याची घोषणा केली. पहिल्यांदा मोटरसायकल खरेदी करणाऱ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेली नवी ‘सीडी ११० ड्रीम डीएक्स’ ही सन १९४९मध्ये जपानमध्ये दाखल करण्यात आलेल्या ‘होंडा’च्या पहिल्या मास मोटरसायकल ड्रीम डीची परंपरा जपणारी आहे.\n‘सीडी ११० ड्रीम डीएक्स’च्या २०१८ आवृत्तीमध्ये आकर्षक गोल्ड ग्राफिक्स व क्रोम मफलर प्रोटेक्टर आहे. ‘सीडी ११० ड्रीम डीएक्स’मध्ये हेव्ही ड्युटी रिअर कॅरिअर असून, त्यामुळे या मोटरसायकलची उपयुक्तता व वैविध्य वाढले आहे. लांब सीट व व्हीलबेसमुळे ही मोटरसायकल आरामदायीपणे चालवता येते; तसेच मजबूत व टिकाऊ सस्पेन्शनमुळे ताणमुक्त प्रवास करता येतो.\nनव्या आवृत्तीविषयी बोलताना, ‘होंडा मोटरसायकल’चे सेल्स व मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘वैशिष्ट्यपूर्ण सीडी ब्रँड सन १९६६पासून जगभरातील लाखो ग्राहकांचा विश्वास जिंकत आहे. ही परंपरा कायम राखत, ‘२०१८ सीडी ११० ड्रीम डीएक्स’ही तितकाच विश्वास व विश्वासार्हता जपत आहे. नव्या आवृत्तीला आमच्या ग्राहकांकडून व विशेषता ग्रामीण भागाकडून चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आहे.’\n२०१४ मध्ये दाखल झाल्यापासून ‘सीडी ११० ड्रीम’ने उपयुक्तता अपेक्षित असलेल्या ग्राहकांच्या जीवनात स्थान निर्माण केले आहे. वाइड हँडल अँगलमुळे वाहतुकीमध्ये ही मोटरसायकल सहज हाताळता येते. ‘सीडी ११० ड्रीम डीएक्स’तील ट्युबलेस टायर्स, व्हिस्कस एअर फिल्टर व मेंटेनन्स-मुक्त बॅटरीमुळे ही मोटरसायकल कोणत्याही ताणाविना वापरता येते.\n‘सीडी ११० ड्रीम डीएक्स’ न्यू ब्लॅक व केबिन रेड, ब्लॅक व ग्रीन मेटॅलिक, ब्लॅक व ग्रे सिल्व्हर मेटॅलिक, ब्लॅक व रेड, ब्लॅक व ब्ल्यू मेटॅलिक या चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असून, तिची किंमत ४८ हजार २७२ (एक्स-शोरूम, दिल्ली) रुपयांपासून आहे.\nTags: होंडागुरूग्रामहोंडा टू-व्हीलर्स इंडियासीडी ११० ड्रीम डीएक्सGurugramHaryanaGurgaonNew DelhiHonda Two Wheelers IndiaCD 110 DXहोंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडHonda Motorcycle and Scooter India Pvt Ltdप्रेस रिलीज\n‘होंडा’तर्फे केरळ पूरग्रस्त ग्राहकांसाठी मोफत सेवा ‘होंडा ग्राझिया’ने ओलांडला दोन लाखांचा टप्पा ‘होंडा’ने जागतिक व्यवसायात केला विस्तार ‘होंडा’च्या टू-व्हीलरच्या विक्रीमध्ये वाढ ‘होंडा’ची नवी ‘एक्स-ब्लेड’ दाखल\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nऐ मेरी जिंदगी तुझे ढूँढू कहाँ...\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Mahalaxmi-devi-special-elephant-from-Mysore/", "date_download": "2018-11-19T12:19:10Z", "digest": "sha1:E57F7IH2LLEFOBWWAWPJQJ4NPD36TLBL", "length": 5211, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महालक्ष्मीदेवीस खास म्हैसूरहून हत्ती... | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › महालक्ष्मीदेवीस खास म्हैसूरहून हत्ती...\nमहालक्ष्मीदेवीस खास म्हैसूरहून हत्ती...\nकरवीरनिवासिनी महालक्ष्मी देवीस खास म्हैसूरहून हत्ती मागविण्यात आला होता. तो महालक्ष्मीच्या सेवेत रुजू होता. या संदर्भातील इसवी सन 1810 मधील पत्र. श्रीपूजा, नैवेद्य, नंदादीप महोत्सव यथास्थित चालावा यासाठी मौजे उचगाव या गावाचे उत्पन्‍न छत्रपती व घोरपडे यांनी दिले होते. या संदर्भातील इसवी सन 1775 चे पत्र यासह करवीर निवासिनी महालक्ष्मी संदर्भातील मोडी कागदपत्रात लपलेल्या अनेक गोष्टी प्रकाशात येत आहेत.\nकरवीर निवासिनी महालक्ष्मी संदर्भातील मोडी कागदपत्रे या विषयावर संशोधन आणि ग्रंथनिर्मितीचे काम इतिहास अभ्यासक उदयसिंह मानसिंगराव राजेयादव हे करत आहेत. या संदर्भात यापूर्वी दोन खंड प्रसिद्ध झाले असून तिसरा खंड इतिहासप्रेमींसाठी तयार झाला आहे. यात एकूण 51 कागदपत्रांचा समावेश असून त्याचा कालखंड इसवी सन 1700 ते 1896 असा आहे.\nकरवीरकर छत्रपती संभाजी महाराज, घोरपडे सरकार यांनी दिलेल्या सनदा, हुक्केरी, मौजे भेंडवडे, कसबा कापशी, पट्टणकोडोली, इचलकरंजी, मौजे चोकाक, रुकडी, कबनूर या गावांत श्रीपूजकांना उत्पन्‍नासाठी जमिनी दिल्याची इनामपत्रे, धर्मादाय इनाम, नवरात्र उत्सवासाठी नरहरी भट सागावकर यांना देवीच्या पूजा-अर्चासाठी दिलेले अधिकार अशा गोष्टींचा समावेश आहे. याशिवाय घोरपडे घराण्यातील सुबराव घोरपडे, मुरारराव घोरपडे, दौलतराव घोरपडे, हिंदुराव व भुजंगराव घोरपडे अशा व्यक्‍तींचे पत्रव्यवहार, हस्ताक्षरे याबाबतची माहितीही इतिहासप्रेमींना मिळणार आहे.\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nB'day Spl : बोल्‍डनेस म्‍हणजे जीनत...\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/kohli-slips-back-to-no-2-in-icc-test-rankings-after-lords-test/", "date_download": "2018-11-19T11:28:48Z", "digest": "sha1:NP4X54GKXNPWRERNCZXVFJEWUU4KUJYQ", "length": 10059, "nlines": 75, "source_domain": "mahasports.co.in", "title": "कर्णधार विराट कोहलीची आयसीसी क्रमवारीत घसरण", "raw_content": "\nकर्णधार विराट कोहलीची आयसीसी क्रमवारीत घसरण\nकर्णधार विराट कोहलीची आयसीसी क्रमवारीत घसरण\nरविवारी (12 आॅगस्ट) इंग्लंड विरुद्ध भारत संघात लॉर्ड्सवर दुसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारताला 1 डाव आणि 159 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले आहे.\nया सामन्यानंतर आयसीसीने सोमवारी कसोटी क्रमवारी घोषित केली आहे. यामध्ये लॉर्ड्स कसोटीत चमकदार कामगिरी न करता आल्याने अनेक भारतीय फलंदाजांची क्रमवारीत घसरण झाली आहे.\nयात भारताचा कर्णधार विराट कोहलीचीही अव्वल स्थानावरुन दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.\nएजबस्टन येथे झालेल्या पहिल्या कसोटीनंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने कसोटी फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले होते. तो कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान होणारा तो 7वा भारतीय फलंदाज ठरला होता.\nमात्र लॉर्ड्स कसोटीत त्याला दोन डावात अनुक्रमे फक्त 23 आणि 17 धावाच करता आल्याने 15 गुण गमवावे लागले आहेत. त्यामुळे त्याचे गुण 934 वरुन थेट 919 झाले आहेत.\nया क्रमवारीत आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ 929 गुणांसह पुन्हा एकदा अव्वल स्थानी विराजमान झाला आहे.\nयाबरोबरच अन्य भारतीय फलंदाजांमध्ये मुरली विजयची 8 स्थानांनी घसरण होऊन तो 33 क्रमांकावर आला आहे. तर दिनेश कार्तिकही 18 क्रमांकाने पिछाडीवर जात 195 व्या स्थानी आला आहे.\nपण फलंदाजांमध्ये भारताकडून लॉर्ड्स कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या आर अश्विनची फलंदाजी क्रमवारीत प्रगती झाली आहे. तो 10 स्थानांनी पुढे आला असुन 57 व्या स्थानी विराजमान झाला आहे.\nतसेच हार्दिक पंड्यानेही 25 स्थानांची प्रगती करत 74 स्थान मिळवले आहे.\nगोलंदाजी क्रमवारीत कुलदिप यादवचीही 13 स्थानांनी घसरण झाली आहे. त्याला लॉर्ड्स कसोटीत एकच विकेट घेण्यात यश मिळाले होते. तो आता क्रमवारीत 70 व्या स्थानी आला आहे.\nअष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीतही अश्विन आणि पंड्याने प्रगती केली आहे. अश्विन चौथ्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानी आला आहे. तर पंड्या 18 क्रमांकाने पुढे आला असुन त्याने 44 वे स्थान मिळवले आहे.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–एकही धाव, झेल किंवा विकेट न घेणाऱ्या खेळाडूला मिळाले ११ लाख\n–अर्जुन तेंडुलकरची लॉर्ड्सच्या मैदानावर क्षणभर विश्रांती\n–तिसऱ्या कसोटीत आर अश्विन टीम इंडियाचा कर्णधार\nकसोटीत त्रिशतक करणारा पहिला भारतीय बनण्याची सेहवागने आधीच केली होती भविष्यवाणी\nमुंबईकर क्रिकेटर पाकिस्तानला नडला, न्यूझीलंडला कसोटीत मिळवून दिला शानदार विजय\nराजमाता जिजाऊ संघ शिवाई प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेत विजेता\nस्टार प्रिमीयर लीग 2018 क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाला विजेतेपद\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पात्रता फेरीतील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात\nपिकलबॉल सुपर कप स्पर्धेत एकता, स्मॅशर्स अंतिम सामन्यात समोरासमोर\nचेन्नईच्या कार्तिक, राघुलला युरो, एलजीबी-4 चे जेतेपद\nपुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक\nकबड्डीपटूच्या जिद्दीला सलाम, अपंगत्व असतानाही कबड्डी खेळणारा महारथी\nपहिल्या टी२० सामन्यात अशी असेल टीम इंडिया\nटी२० मालिका सुरू होण्यापुर्वी ही आकडेवारी तुम्हाला नक्की माहित हवीच\nपुढच्या ४८ तासांनी रोहितचे नाव टी२०मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार\n ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच\nअशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल\nत्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर\nअसे टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले\nमहास्पोर्ट्सचे अजित दादांना खुले पत्र\nक्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्मा सज्ज\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- मराठवाड्याचा सुपूत्र\n या सामन्यांत झाले तब्बल १५ खेळाडू LBW आऊट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/entertainment/jitendra-joshi-secred-games-hawaldar-303327.html", "date_download": "2018-11-19T11:16:31Z", "digest": "sha1:ID6ZREFDGUBXB2TZVLHP4EM7KDQGZ4MO", "length": 7558, "nlines": 29, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - काम नाही मिळालं तरी चालेल पण हवालदाराची भूमिका करणार नाही - जितेंद्र जोशी–News18 Lokmat", "raw_content": "\nकाम नाही मिळालं तरी चालेल पण हवालदाराची भूमिका करणार नाही - जितेंद्र जोशी\nसध्या सेक्रेड गेम्स ही वेबसीरिज चांगलीच गाजतंय. या सीरिजमध्ये अनेक दिग्गज कलाकारांमध्ये एक मराठमोळं नाव आहे. त्याच्या अभिनयाचं खूप कौतुक होतंय.\nमुंबई, 2 सप्टेंबर : सध्या सेक्रेड गेम्स ही वेबसीरिज चांगलीच गाजतंय. या सीरिजमध्ये अनेक दिग्गज कलाकारांमध्ये एक मराठमोळं नाव आहे. त्याच्या अभिनयाचं खूप कौतुक होतंय. तो म्हणजे जितेंद्र जोशी. न्यूज18च्या रिल अॅवाॅर्डमध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिन��ता म्हणून त्याचं नामांकन झालं. त्यावेळी त्यानं आमच्याशी संवाद साधला.सेक्रेड गेम्समध्ये कशी भूमिका मिळालीएका माझ्या मित्रानं मला या आॅडिशनबद्दल सांगितलं. तो म्हणाला पोलिसाची भूमिका आहे. तेव्हा मी नाहीच म्हणालो. कारण अनेक मराठी सिनेमात मी हवालदाराची भूमिका करून कंटाळलोय. पण त्यानं सांगितलं नेटफ्लिक्सचा हा मोठा प्रोजेक्ट आहे. म्हणून मी आॅडिशन दिली आणि विक्रमादित्य मोटवानींनी माझी निवड केली.\nसैफ अली खानसोबत काम करताना कसा अनुभव होतासैफ खूपच चांगला कलाकार आहे. खूप सहकार्य करणारा आहे. तो धमाल करेल, मजा करेल अशी मी अपेक्षा नव्हती ठेवली. पण मला वेगळा अनुभव आला. मी सैफ आहे असा त्याचा अॅटिट्यूड कधीच नव्हता. मला त्याच्याबरोबरच्या सीन्सची आधी रिहर्सल करायची होती. म्हणून मी त्याच्या घरी गेलो. तर वाचन करता करता मध्येच त्यानं गिटार वाजवायला सुरुवात केली. तो एकदम धमाल आहे. त्याच्याबरोबर कुठल्याही विषयावर चर्चा करता येते.तू अनेक गोष्टी केल्यास, वर्तमानपत्र वाटण्यापासून ते इलेक्ट्रिशियनपर्यंत. मग अभिनयाकडे कसा वळलाससैफ खूपच चांगला कलाकार आहे. खूप सहकार्य करणारा आहे. तो धमाल करेल, मजा करेल अशी मी अपेक्षा नव्हती ठेवली. पण मला वेगळा अनुभव आला. मी सैफ आहे असा त्याचा अॅटिट्यूड कधीच नव्हता. मला त्याच्याबरोबरच्या सीन्सची आधी रिहर्सल करायची होती. म्हणून मी त्याच्या घरी गेलो. तर वाचन करता करता मध्येच त्यानं गिटार वाजवायला सुरुवात केली. तो एकदम धमाल आहे. त्याच्याबरोबर कुठल्याही विषयावर चर्चा करता येते.तू अनेक गोष्टी केल्यास, वर्तमानपत्र वाटण्यापासून ते इलेक्ट्रिशियनपर्यंत. मग अभिनयाकडे कसा वळलासमाझ्यावर आर्थिक जबाबदारी होती. त्यामुळे इतर गोष्टी कराव्या लागायच्या. पण एक दिवस माझ्या शिक्षकांनी मला बसवून सांगितलं की, तू अभिनयाकडे लक्ष दे. त्यासाठी मी मुंबईत आलो आणि नाटकांत काम करायला लागलो.तू खूप नाटक, सिनेमे केलेत, वेबसीरिजसाठीचं काम कसं वाटलंमाझ्यावर आर्थिक जबाबदारी होती. त्यामुळे इतर गोष्टी कराव्या लागायच्या. पण एक दिवस माझ्या शिक्षकांनी मला बसवून सांगितलं की, तू अभिनयाकडे लक्ष दे. त्यासाठी मी मुंबईत आलो आणि नाटकांत काम करायला लागलो.तू खूप नाटक, सिनेमे केलेत, वेबसीरिजसाठीचं काम कसं वाटलंहे माध्यम खूप प्रभावी आहे. तुमच्या शेजारी ��सलेला माणूस स्मार्टफोनवर तुमची सीरिज बघत असतो. सिनेमे थोडे आठवडे राहतात. पण नेटफ्लिक्सवर सेक्रेड गेम्स कायमच राहील.काटेकरला खूप लोकप्रियता मिळाली. तुला टाइपकास्ट व्हायची भीती वाटतेय काहे माध्यम खूप प्रभावी आहे. तुमच्या शेजारी बसलेला माणूस स्मार्टफोनवर तुमची सीरिज बघत असतो. सिनेमे थोडे आठवडे राहतात. पण नेटफ्लिक्सवर सेक्रेड गेम्स कायमच राहील.काटेकरला खूप लोकप्रियता मिळाली. तुला टाइपकास्ट व्हायची भीती वाटतेय कात्यानंतर अनेकांनी मला हवालदाराच्या भूमिकेबद्दल विचारलं. पण मी कामाशिवाय राहीन, पण पुन्हा हवालदार करणार नाही. तुमच्यातलं वैविध्य प्रेक्षकांपर्यंत आणि फिल्ममेकर्सपर्यंत पोचवणं तुमची जबाबदारी असते.सेक्रेड गेम्सनंतरचं आयुष्य कसं आहेत्यानंतर अनेकांनी मला हवालदाराच्या भूमिकेबद्दल विचारलं. पण मी कामाशिवाय राहीन, पण पुन्हा हवालदार करणार नाही. तुमच्यातलं वैविध्य प्रेक्षकांपर्यंत आणि फिल्ममेकर्सपर्यंत पोचवणं तुमची जबाबदारी असते.सेक्रेड गेम्सनंतरचं आयुष्य कसं आहेहिंदी फिल्म इंडस्ट्रीसाठी माझा चेहरा नवा आहे. काही फिल्ममेकर्स मला विचारतायत, चर्चा सुरू आहेत. पण अजून ठोस काही झालं नाही.\nPHOTOS : 'ही' अभिनेत्री घेणार 'शनाया'ची जागा \nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nइंदिरा गांधी जयंती विशेष : हे 18 फोटो तुम्ही आधी पाहिले नसतील\nमहाराष्ट्राच्या आणखी एका जवानाला वीरमरण, आज होणार अंत्यसंस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/loss-kashmiri-people-25313", "date_download": "2018-11-19T12:26:20Z", "digest": "sha1:73SQWPRXKZ4P3DXDJ6GRGFV4PRUT4YTV", "length": 19548, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "loss of kashmiri people 'कोंडवाड्या'मुळे नुकसान काश्‍मिरींचेच | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 10 जानेवारी 2017\nराज्यघटनेतील 370 व्या कलमाचा आधार घेत काश्‍मीरचा कोंडवाडा करणाऱ्यांनी काश्‍मिरींची प्रभुसत्ताच केवळ नाकारलेली नाही, तर ते ज्या काश्‍मिरींच्या हितरक्षणाचा दावा करतात, त्यांचेच अधिक नुकसान केले आहे.\nकाश्‍मीर खोऱ्यातील विभाजनवादी हे परिस्थिती चिघळविण्याची जणू संधीच शोधत असतात. राज्यातील प्रादेशिक पक्षही विरोधी बाकावर असताना तस���च वर्तन करतात. दहशतवादी 'कमांडर' बुऱ्हाण वणी गेल्या जुलैमध्ये मारला गेल्यानंतर चार-पाच महिने हिंसक आंदोलन चालले. फाळणीनंतर 1947 मध्ये पश्‍चिम पाकिस्तानमधून येऊन जम्मू भागात राहणाऱ्या हिंदू निर्वासितांना ओळखपत्र व निवासाचे दाखले देण्याच्या मुद्यावर त्यांनी पुन्हा एकदा काश्‍मीर खोरे पेटविण्याचा प्रयत्न चालविला आहे. 2008 मध्ये अमरनाथ यात्रेकरूंसाठी सुविधा उभारण्याच्या प्रस्तावाला विरोध झाला होता. 1990 मध्ये काश्‍मीर खोऱ्यातून हुसकावून लावलेल्या काश्‍मिरी पंडितांसाठी, तसेच राज्यातील माजी सैनिकांसाठी वसाहती उभारण्यालाही विरोध झाला. खोऱ्यातील हिंदू पंडित व सैन्यदलातून निवृत्त झालेले खोऱ्यातील हिंदू-मुस्लिम अधिकारी व जवान हे खरे तर स्थानिकच; परंतु त्यांनाही विरोध कायम राहिला.\nखरे तर भूमिपुत्र ही संकल्पना अवैज्ञानिकी. मानवी समाज आदिम काळापासून स्थलांतर करीत आला आहे. पृथ्वीतलावरील कोणताही विशिष्ट प्रदेश त्याच्या निर्मितीचे मूळस्थान मानता येत नाही. आफ्रिका खंडातून माणूस जगभर पसरला. गेल्या काही हजार वर्षांत विविध खंडांत अनेक संस्कृती उदयास आल्या आणि नामशेष झाल्या. पुरातत्वाचे ढिगारे उपसूनही त्यांची नेमकी अचूक माहिती हाती लागत नाही. असतात ते केवळ अंदाज. धर्म, भाषा, संस्कृती यांसारख्या अभिनिवेशांना अंगभूत मर्यादा असतात. त्यामुळे विशिष्ट भूभागाचे आपण मालक, या आवेशाला अर्थ नसतो. उसन्या आवेशांचे ते कोंडवाडे ठरतात. जम्मू-काश्‍मीरमधील मुस्लिमांची बहुसंख्या हे हत्यार वापरून केंद्र सरकारला शह देण्याचा प्रयत्न सातत्याने होत आला आहे.\nकाश्‍मीर खोऱ्यातील राजकारणी, विभाजनवादी शक्तींचे गेल्या सत्तर वर्षांतील वागणे त्यांच्या कडवेपणाची साक्ष देते. मुस्लिम बहुसंख्या हे वर्चस्व व वैशिष्ट्य टिकवून वेगळेपण जपण्याचा अट्टहास हा देशाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहण्याच्या प्रयत्नांचाच भाग आहे. चौदाशे वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या इस्लामला प्रमाण मानणारे सहाशे वर्षांतील भारतीय उपखंडातील सहजीवनाचे वास्तव नाकारतात. भारतातील उपखंडात बाराव्या शतकात, तर काश्‍मीर खोऱ्यात चौदाव्या शतकात इस्लाम आला. त्याआधी या राज्यात हिंदू-बौद्ध-हिंदू असा धार्मिक प्रवास झाला होता. सहाशे वर्षांपूर्वी इराणी सूफी धर्मप्रचारक सय्यद अली हम���ानी व त्यांच्या सातशे अनुयायांनी इस्लामच्या प्रचार-प्रसाराचे काम केले. सिकंदर नावाच्या राजाने हिंदूंच्या सक्तीच्या धर्मांतराची मोहीम राबविली. परिणामी, नव्वद टक्के काश्‍मीर खोरे मुस्लिम बनले.\nकाश्‍मीर खोऱ्याचे सर्वोच्च नेते शेख अब्दुल्ला यांना आपल्या हिंदू पंडित वारशाचा अभिमान होता; परंतु मुस्लिम म्हणून काश्‍मीर खोऱ्यात हुकमाचे पान म्हणून डाव जिंकण्यातही रस होता. खोऱ्यातील मुस्लिमांमध्ये धर्मांतरित हिंदूंप्रमाणेच मोगल, पठाण, तुर्क, अफगाणिस्तानमधील हजारा असे नानाविध वांशिक गट आहेत. त्यांची सरमिसळ झाली आहे. राज्याच्या डोंगराळ भागात पशुपालन करणारे गुज्जर, बकरवाल हे बाहेरचे म्हणजे राजस्थानातून तिकडे गेले आहेत. निव्वळ काश्‍मिरी 'शुद्ध' रक्ताचे असे कोणी तेथे नाही. तरीही काश्‍मीर खोऱ्याच्या मुस्लिम अस्मितेचे अवडंबर माजविले जाते आहे ते राजकीय हेतूने. काश्‍मीर पाकिस्तानात विलीन केले तर तेथील पंजाबी आपल्याला सवलती देणार नाहीत आणि काश्‍मीर खोरे पंजाबी-पठाणांनी व्यापून टाकतील, या भीतीपोटीच शेख अब्दुल्लांनी बॅ. जीनांचा प्रस्ताव फेटाळला होता.\nजम्मू- काश्‍मीरमधील मुस्लिम आणि हिंदूंच्या संख्येचे प्रमाण 1947 पासून आजतागायत बदललेले नाही. राज्याच्या सव्वाकोटी लोकसंख्येत मुस्लिम 85 लाख 67 हजार, तर हिंदू 35 लाख 66 हजार (2011 जी जनगणना) आहेत. त्यांची टक्केवारी अनुक्रमे 68.31 व 28. 43 टक्के ही कायम आहे. घटनेतील 370व्या कलमानुसार या राज्याबाहेरील लोकांना तेथे जमीन, मालमत्ता खरेदीचा अधिकार नाही. राज्यातील नोकऱ्याही इतर राज्यांतील लोकांना उपलब्ध नाहीत. राज्यातील 22 जिल्ह्यांपैकी 17 मुस्लिमबहुल, तीन हिंदूबहुल व लेहचा जिल्हा बौद्धबहुल आहे. याचा अर्थ सत्तर वर्षांत राज्यातील मुस्लिमांची बहुसंख्या कायम आहे. काश्‍मिरी नागरिक देशाच्या इतर भागात मालमत्ता घेऊ शकतात, नोकऱ्या-उद्योग करू शकतात; परंतु इतर राज्यांतील लोकांना तेथे हे अधिकार नाहीत. त्याबद्दल देशात बराच रोष आहे.\nफाळणीच्या वेळी पश्‍चिम पाकिस्तानामधून आलेले हिंदू व शीख जम्मूसह दिल्ली, पंजाब, हरियाना, हिमाचल प्रदेशात स्थिरावले. जम्मूत आलेल्या ऐंशी हजार हिंदूंना 370 व्या कलमातील तरतुदीमुळे नागरिकत्वाचे सर्व अधिकार मिळू शकलेले नाहीत. सत्तर वर्षांच्या वास्तव्यानंतरही त्यांना तेथे मालमत्ता खरेदी, राज्य सरकारी नोकरी, तसेच विधिमंडळाच्या निवडणुकीत उमेदवार व मतदार म्हणून वंचित राहावे लागले. पश्‍चिम पाकिस्तानातून फाळणीच्या वेळी आलेले इंद्रकुमार गुजराल, डॉ. मनमोहनसिंग देशाचे पंतप्रधान झाले; परंतु जम्मू- काश्‍मीरमध्ये सत्तर वर्षे राहणाऱ्यांना भारतीय नागरिकत्व मिळूनही मुख्य प्रवाहात सामावून घेण्यात आले नाही. त्यांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे, शिक्षण, बॅंकसेवा, नोकऱ्यांतील अडचणी दूर करण्यासाठी ओळखपत्र व रहिवासाचा दाखला दिल्याने आभाळ कोसळणार नव्हते; परंतु विभाजनवाद्याप्रमाणेच शेख अब्दुल्लांच्या वारसांनी राज्यातील मुस्लिमांना अल्पसंख्य करण्याचे कारस्थान म्हणून कांगावा सुरू केला. 370 व्या कलमातील तरतुदी अबाधित असताना या मुद्यावर काश्‍मीर खोरे पेटविण्याचा प्रयत्न आहे.\nएकपेशीय अमिबा ते माणूस अशी उत्क्रांतीने अद्‌भुत झेप घेतली आहे. कोणत्याही धर्मग्रंथात त्याचे प्रतिबिंब दिसत नाही. धर्म, भाषा, पेहराव, चालीरीती सतत बदलत आल्या आहेत. अशावेळी धर्माचा कोंडवाडा करून काश्‍मीर खोऱ्याला बाहेर पडण्यापासून रोखणाऱ्यांना तेथील जनतेनेच आता आव्हान दिले पाहिजे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Wadar-Community-Protest-Against-minar-girl-harassment-case/", "date_download": "2018-11-19T11:17:56Z", "digest": "sha1:STFWND7MAUTAK5JDJALA6R4HURNAHQT3", "length": 5043, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वडार समाजाचा कचेरीवर मोर्चा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › वडार समाजाचा कचेरीवर मोर्चा\nवडार समाजाचा कचेरीवर मोर्चा\nलातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील टेंभुर्णी येथे वडार समाजातील अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार करून हत्या करण्यात आली. या घटनेला महिना झाला तरी यातील आरोपींना अटक करण्यात न आल्याने वडार संघर्ष समितीच्या वतीने काल जिल्हाधिकारी कार्यालयावर ���व्य मोर्चा काढण्यात आला.\nमाळीवाड्यातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा दुपारी जिल्हाधिकरी कार्यालयावर धडकला. याठिकाणी निषेध सभा घेण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी अभय महाजन यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भरत विटकर, राकेश विटकर, मुकुंद पोवार, रमेश जेठे, संदीप कुसळकर आदी प्रमुख उपस्थित होते.\nनिवेदनात म्हटले आहे की, 28 डिसेंबर रोजी अत्याचार करून ह्या अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली. यातील आरोपी अद्यापही मोकाट आहेत. पोलिस आरोपींना अटक करण्यात हलगर्जीपणा करत आहेत. या घटनेत धनदांडग्यांचा समावेश असल्याची शक्यता आहे. त्यामुळे मारेकर्‍यांना पाठीशी घालणार्‍या पोलिस अधिकार्‍यांना निलंबित करावे, हत्याकांडातील आरोपी व आईची नार्को टेस्ट करण्यात यावी, हत्याकांडाची सीबीआय चौकशी करावी, हत्यार्‍यांना पाठीशी घालणार्‍या पुढार्‍यांना गुन्ह्यात आरोपी करावे, फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल त्वरित घ्यावा, हा खटला जलदगती न्यायालयात चालावा तसेच मारेकर्‍यांना अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nशशांक केतकर-नेहा जोशी पहिल्यांदाच एकत्र\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Cinnamon-jewelery-Art/", "date_download": "2018-11-19T12:21:28Z", "digest": "sha1:GXAB3WW6NUUQGW5SP6ZE6OABDD6QWVIC", "length": 5746, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तिळगुळात दागिन्यांची कलाकुसर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › तिळगुळात दागिन्यांची कलाकुसर\nबेळगाव : सतीश जाधव\nसंक्रांतीच्या निमित्ताने 1948 पासून तिळगुळात दागिने बनविण्याची परंपरा येथील विजय परांपजे व कुटुंबियांनी जपली आहे. तिळगुळाच्या विविध दागिन्यांना देशासह विदेशातूनही मागणी आहे. ना नफा ना तोटा या तत्त्वावर त्यांनी हा व्यवसाय चालविला आहे. दरवर्षी संक्रांतीच्या महिनाभर आधी दागिने तयार ��ेले जातात. देशापांडे गल्लीत 1948 पासून विजय परांजपे यांच्या आई अन्नपूर्णा (कमलाबाई) परांजपे यांनी या कलेला सुरुवात केली. तेव्हापासून ते आतापर्यंत सुमारे 70 वर्षे झाली. या कलेला विजय यांनी जपले आहे. तिळगुळात दागिने बनविण्यासाठी विजय यांच्या मदतीला डॉ. मिलिंद परांजपे, शांताबाई पाटील आणि शशिकला कुलकर्णी मदत करतात. सण व समारंभात लोकांना हे दागिने घालून फिरता, यावे यासाठी दागिने तयार केले जातात, अशी माहिती त्यांनी दिली.\nया ठिकाणी लहान मुलांसाठीचा सेट तीनशे रुपये, विवाहिता तसेच नवरदेवाच्या दागिन्यांचा सेट 1400 रुपयापर्यंत उपलब्ध आहेत. यामध्ये किरीट 100, लहान हार 100, मोठा हार 300, तोडे 100, बांगड्या 100, नेकलेस 150 आणि मंगळसूत्र 100, बाजुबंध 100, कानातले, कंमरपट्टा 300, मनगट्या व अंगठी प्रत्येकी 50 रुपये, तुरा आणि नवर्‍याचा हार प्रत्येकी 200 रुपये आदी प्रकारात व किमतीचे दागिने बनविले जातात. कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, तसेच महाराष्ट्र, गोवा आदी राज्यातून दागिन्यांना मागणी असते. इतर देशात, राज्यात दागिने पाठविताना पॅक करून तसेच दागिने खराब होऊ नये म्हणून चिरमुर्‍यातून पॅक करून पाठविले जाते. दागिने बनविण्यासाठी साखर, छोटे साबुदाणे, नायलॉन साबुदाणे, चांदी पेपर, किरीट कागद, कापडी फुले, टिकल्या व सुईदोरा आदी साहित्याचा वापर केला जातो. पूर्ण सेट करण्यासाठी तीन दिवस लागतात. यासाठी लागणारी फुले पुण्याहून आणली जातात.\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nB'day Spl : बोल्‍डनेस म्‍हणजे जीनत...\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Complaint-against-the-Administration-of-Food-and-Drug/", "date_download": "2018-11-19T11:52:27Z", "digest": "sha1:LQSNZKBWYH63KEPOI6XZOJLZIBCI7U6G", "length": 4675, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अन्न व औषध प्रशासन संचालिकेविरूद्ध तक्रार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › अन्न व औषध प्रशासन संचालिकेविरूद्ध तक्रार\nअन्न व औषध प्रशासन संचालिकेविरूद्ध तक्रार\nफार्मेलि���युक्‍त मासळीप्रकरणी अ‍ॅड. राजीव गोम्स यांनी अन्‍न व औषध प्रशासनाच्या संचालिका ज्योती सरदेसाई यांच्याविरोधात गुन्हा अन्वेषण विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. मासळीला फार्मेलिन लावण्यात आल्याचा संशय असूनदेखील सरदेसाई यांनी 12 जुलै रोजी मासळीचे 17 ट्रक जप्‍त करण्याऐवजी ते मडगाव घाऊक मासळी बाजारात पाठवून दिले. त्यामुळे सरदेसाई यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी गोम्स यांनी तक्रारीत केली आहे.\nमडगाव येथील घाऊक मासळी बाजारातील मासळीच्या अन्‍न व औषध प्रशासनाकडून करण्यात आलेल्या प्राथमिक तपासणीत फार्मेलिनचा अंश आढळून आला होता. मात्र, तरीदेखील ती मासळी जप्‍त करण्यात आली नव्हती, असे अ‍ॅड. गोम्स यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. प्रशासनाच्या संचालिका सरदेसाई यांनी घाऊक मासळी विक्रेते संघटनेचे अध्यक्ष इब्राहीम मौलाना यांच्यासोबत व अन्य मासळी विक्री एजंटांबरोबर हे कारस्थान रचल्याचा ठपका या तक्रारीत ठेवण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत गुन्हा अन्वेषण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना या तक्रारीबाबत विचारले असता सदर तक्रारीची पडताळणी केली जात असल्याचे सांगण्यात आले.\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Raigad-Shivrajyabhishek-festival/", "date_download": "2018-11-19T12:18:36Z", "digest": "sha1:7SX57T4I4HPCNFDSQ3ZV6XE4DYEMPIJR", "length": 9227, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रायगड शिवराज्याभिषेक सोहळ्याला पर्यावरणाची जोड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › रायगड शिवराज्याभिषेक सोहळ्याला पर्यावरणाची जोड\nरायगड शिवराज्याभिषेक सोहळ्याला पर्यावरणाची जोड\nकोल्हापूर : सागर यादव\nप्रजाहितदक्ष राजवट राबविणार्‍या शिवछत्रपतींनी आपल्या रयतेच्या राज्यात दूरद‍ृष्टीने अनेक योजना राबविल्या. संपूर्ण सजीव सृष्टीस अत्यावश्यक असणार्‍या अनमोल पर्यावरणाचे जतन-संवर्धन आणि संरक्षण व्हावे यासाठी विशेष प्रयत्न केले. पर्यावरणाचे संरक्षण, पाण्याचे नियोजन आणि कचरा व्यवस्थापनासारखे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन त्याबाबतची ‘आज्ञापत्रे’ जाहीर केली. त्यांच्या या दूरद‍ृष्टीचा वारसा भावी पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने यंदाच्या ‘रायगड शिवराज्याभिषेक’ सोहळ्याला पर्यावरणदिनाची जोड देण्यात आली आहे. यामुळे 6 जून रोजी होणारा शिवराज्याभिषेक सोहळा पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा होत आहे.\nशिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्याला 6 जून 1674 रोजी अधिष्ठान प्राप्त झाले. स्वराज्याची राजधानी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. इतिहासाला कलाटणी देणारी घटना असे या सोहळ्याचे महत्त्व आहे. महाराष्ट्राचा लोकोत्सव असणारा शिवराज्याभिषेक सोहळा आज राष्ट्रीय सण म्हणून साजरा होऊ लागला आहे. याही पुढे जाऊन जगभर विखुरलेले मराठी लोक शिवराज्याभिषेक (6 जून), शिवजयंती (19 फेब्रुवारी) हे उत्सव जगभरातील विविध देशांत मोठ्या उत्साहात साजरे करतात.\nअखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने रायगडावर साजर्‍या होणार्‍या शिवराज्याभिषेक सोहळ्यास कृतिशील पर्यावणपूरक उपक्रमाची जोड देण्यात आली आहे. ‘रायगड विकास प्राधिकरणां’तर्गत राज्याभिषेक दिनाच्या आदलेदिवशी म्हणजेच 5 जूनपासून रायगड स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष, महाराष्ट्रातील गडकोटांचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर खा. संभाजीराजे छत्रपती यांच्या संकल्पनेतून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी सौ. संयोगिताराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक समिती सक्रिय झाली आहे.\nमोहीम चार विभागांत विभागण्यात आली आहे. या अंतर्गत 1) प्रशिक्षित गिर्यारोहक संस्थांच्या वतीने राबविण्यात येणारी मोहीम, 2) स्वयंसेवी संस्था व शिवभक्‍तांच्या वतीने राबविण्यात येणारी स्वच्छता, 3) कचरा होऊच नये यासाठी विशेष प्रयत्न, 4) कचर्‍याचे व्यवस्थापन अशा चार टप्प्यात मोहीम राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात गडाच्या डोंगर-दर्‍यात अवघड ठिकाणी साठलेला कचरा गिर्यारोहणाच्या साहित्याचा वापर करून प्रशिक्षित गिर्यारोहक काढणार आहेत. दुसर्‍या टप्प्यात डोंगरमाथ्यावर इतरत्र पडलेला कचरा ये-जा करणार्‍यांनी गोळा करायचा आहे. तिसर्‍या टप्प्यात गडावर कचरा होऊच नये यासाठी जनजागृती करण्यात येईल. प्लास्टिक-पाण्याच्या बाटल्या वापर टाळण्यासाठी प्रबोधन होणार आहे. चौथ्या टप्प्यात स्थानिक लोकांच्या सहभागातून कचरा व्यवस्थापन, पुनर्वापर असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.\nमोहीमवीरांनी 4 जून रोजी सायंकाळी 5 वाजता, रायगडाच्या पायथ्याशी असणार्‍या पाचाड येथील जिजाऊंच्या वाड्यात जमायचे आहे. 5 जून रोजी मोहिमेसंदर्भात तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार्‍यांनी अधिक माहिती व नावनोंदणीसाठी http://bit.ly/rajyabhishek2018 या लिंकवर नाव नोंदणी करण्याचे आवाहन संयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nB'day Spl : बोल्‍डनेस म्‍हणजे जीनत...\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/The-bison-of-the-kolhapur-district-Increase-in-numbers/", "date_download": "2018-11-19T11:18:49Z", "digest": "sha1:3F2EYDJNN6C7XXGFSPDPOQ7EZGUUN7CA", "length": 8306, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्यात गव्यांच्या संख्येत वाढ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › जिल्ह्यात गव्यांच्या संख्येत वाढ\nजिल्ह्यात गव्यांच्या संख्येत वाढ\nजिल्ह्यातील गव्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. वाढती गव्यांची संख्या जैवविविधता संपन्‍नतेचे दर्शन घडवणारी आनंददायी घटना आहे. मात्र, मानवी वस्तीत घुसण्याचेही गव्याचे प्रमाण वाढत आहे, त्यात गव्यांचीही संख्या वाढल्याने या उपद्रवाची व्याप्तीही वाढण्याची भीती आहे. गव्यांची घुसखोरी रोखण्यासाठी वन विभागाने नियोजनाचा प्रस्ताव तयार केला आहे.\nजिल्ह्याला विपूल वनसंपदा लाभली आहे. चंदगड ते शाहूवाडी असा सुमारे 650 कि.मी.चे क्षेत्र जंगलाने व्यापले आहे. पश्‍चिम घाटात समावेश होत असलेल्या या वनात जैववैविधताही प्रचंड आहे. काही भागात ही संपदा वाढत चालली आहे. दाजीपूर अभयारण्यातही अ���ीच परिस्थिती आहे. यामुळे गव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या अभयारण्यात गव्यांची संख्या वाढत असल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे.\nगव्यांची वाढती संख्या आनंददायी असली तरी मानवी वस्तीत होणार्‍या घुसखोरीमुळे तशी ती चिंतेची आहे. अभयारण्याच्या क्षेत्रातच गव्यांचा मुक्‍काम राहील, या द‍ृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याचे शुक्‍ला यांनी सांगितले. अभयारण्यात सुमारे 154 पाणवठे आहेत, यापैकी कृत्रिमरीत्या तयार केलेल्या पाणवठ्यांची रचना बदलण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. प्राण्यांना सहजासहजी पाणी उपलब्ध होईल, अशी यापुढे या कृत्रिम पाणवठ्यांची रचना केली जाणार आहे. गव्यांच्या खाद्याच्या पैदासीचे प्रमाणही वाढवण्यावर भर दिला जात आहे.\nगवे अभयारण्याबाहेर येणार नाहीत, याकरिता अभयारण्याच्या सीमेरेषेवर चर (बीपीटी) काढण्याचा प्रस्ताव आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. अभयारण्याचे क्षेत्र मोठे आहे, त्यामुळे किमान 30-40 कि.मी. अंतर सलगपणे चर काढावी लागणार आहे. त्याद‍ृष्टीनेच प्रस्ताव तयार केला जात आहे. यामुळे गव्यांच्या मानवी वस्तीतील घुसखोरीला काही प्रमाणात आळा घालणे शक्य होईल, असा विश्‍वासही शुक्‍ला यांनी व्यक्‍त केला आहे.\n2017 मध्ये 572 गव्यांची नोंद\nदरवर्षी मे महिन्यात प्राणी गणना होते. मे 2016 साली झालेल्या गणनेच्या तुलनेत यावर्षी वाढ झाली आहे. मे 2008 साली झालेल्या गणनेत दाजीपूर अभयारण्यात 350 गव्यांची नोंद झाली. मे 2016 मध्ये 407 तर मे 2017 मध्ये 572 गव्यांची नोंद झाली आहे. पाणवठ्यावर येणार्‍या गव्यांची ही संख्या आहे. प्रत्यक्ष अभयारण्यात किती गवे आहेत, हे स्पष्ट नसले तरी या गणनेवरून वाढीचा पॅटर्न स्पष्ट होत असल्याचे उपवनसंरक्षक प्रभू नाथ शुक्‍ला यांनी सांगितले.\nमौजे सांगावच्या तलाठ्याला ५०० ची लाच घेताना अटक\nकोल्हापूर रन रग्गेडियन अल्ट्रा मॅरेथॉन फेब्रुवारीत\nचित्रपट महोत्सवाला निधी देण्याच्या प्रश्‍नावर संचालकाचा राजीनामा\nफडणवीस दाम्पत्याच्या नात्याचे उलगडले पैलू\nआपत्ती व्यवस्थापन कायद्याद्वारे शिवाजी पुलाचे काम पूर्ण करा\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nशशांक केतकर-���ेहा जोशी पहिल्यांदाच एकत्र\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/G-D-Art-Degree-of-Sindhudurga-Deafmute-Girl/", "date_download": "2018-11-19T11:30:48Z", "digest": "sha1:OHIT2U6C4ADP47HH6DLWEPPT6XVMWKIZ", "length": 6139, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सिंधुदुर्गच्या मूकबधिर कन्येने मिळविली जीडी आर्ट पदवी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › सिंधुदुर्गच्या मूकबधिर कन्येने मिळविली जीडी आर्ट पदवी\nसिंधुदुर्गच्या मूकबधिर कन्येने मिळविली जीडी आर्ट पदवी\nजिल्ह्यातील मुकबधीर विद्यार्थीनी सुचिता कारूडेकर हिने जी. डी. आर्ट पदवी धारण केल्याबद्दल अपंग विकास महासंघातर्फे तिचा सत्कार करून तिच्या व्यावसायिक पूनर्वसनांची जबाबदारी अपंग महासंघाने स्वीकारली आहे. सुचिता ही अशा प्रकारची पदवी प्राप्त करणारी जिल्ह्यातील पहिली मूकबधिर विद्यार्थीनी आहे.\nसुचिता सचिन कारूडेकर ही मळेवाड गावची सुकन्या आहे. तिचा या यशा बद्दल राष्ट्रीय अपंग विकास महासंघाने तिचा जाहीर सत्कार केला. चित्रकार प्रकाश कबरे, महासंघाचे बाळा बोर्डेकर, संदीप पाटकर, राज्य सचिव व जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.\nअपंग विकास महासंघातर्फेजिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अपंगांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून सुचिता कारूडेकर हिला चित्रकला विषयातील उच्च शिक्षण सांगली येथील महाविद्यालयात घेण्यासाठी महासंघाच्यावतीने आर्थिक खर्च करण्यात आला होता. तसेच ना. दीपक केसरकर यांच्या प्रयत्नाने तिला पाच वर्षासाठी वसतीगृह प्रवेश मिळाला होता. तिला बोलायला व ऐकायला येत नाही. तरीही तिने सर्वसाधारण मुलांमधून ही पदवी संपादीत केली. या यशाचे कौतूक म्हणून जिल्ह्यातील अपंग बांधवांनी तिच्या घरी जात तिचा सत्कार केला. सुचिताने काढलेली चित्रे राज्यात विविध ठिकाणी प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडणार व तिच्या पुनर्वसनाची जबाबदारी महासंघ घेईल असे कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. दत्तात्रय पाटील (गोवा), बापू गिरप (रोटरी क्‍लब अध्यक्ष, गोरेगाव), संदीप पाटील (उद्योजक), सचिन आक���ेकर (चित्रकार), चौधरी बुक स्टॉल (बेळगाव) यांनी चित्र प्रदर्शनासाठी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. प्रसिध्द चित्रकार प्रकाश कबरे व बाळा बोर्डेकर यांनी सूचिताला आर्थिक मदत देऊन सर्वप्रकारचे सहकार्य करणार असल्याचे सांगितले.\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Mulund-dumping-ground-will-stop-from-October-1/", "date_download": "2018-11-19T11:17:44Z", "digest": "sha1:T4TYOC6W2ZK4CCQRPKK5FJO5J5QTPFO4", "length": 7195, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 1 ऑक्टोबरपासून मुलुंड डम्पिंग ग्राऊंड होणार बंद! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › 1 ऑक्टोबरपासून मुलुंड डम्पिंग ग्राऊंड होणार बंद\n1 ऑक्टोबरपासून मुलुंड डम्पिंग ग्राऊंड होणार बंद\nमुलुंडकरांचा वाढता विरोध, कोर्टाने विचारलेला जाब यामुळे मुंबई महापालिकेने 1 ऑक्टोबरपासून मुलुंड डम्पिंग ग्राऊंड शास्त्रोक्त पध्दतीने बंद करण्याचा निर्णय घेतला. येथील सुमारे 600 मेट्रिक टन कचर्‍यावर प्रक्रिया करून त्यापासून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी तब्बल 558 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे मुलुंडसह भांडुप व ठाणे शहरातील नागरिकांची प्रदूषणापासून सुटका होणार आहे.\nमुंबई शहरातील देवनार, कांजूरमार्ग व मुलुंड डम्पिंगबंदीबाबत मुंबई पालिका कोणत्याही उपाययोजना हाती घेत नसल्यामुळे सव्वा वर्षापूर्वी कोर्टाने मुंबईत नवीन बांधकामांना बंदी घातली होती. पण नवीन प्रकल्प व उपाययोजनांची माहिती दिल्यानंतर कोर्टाने ही बंदी उठवली. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार देवनार डम्पिंग ग्राऊंडमध्ये कचर्‍यापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प प्रस्तावित आहे. त्यासाठी निविदा मागवल्या असून, दररोज 600 मेट्रिक टन कचर्‍यापासून वीज निर्माण केली जाणार आहे. त्यासाठी टाटा कन्सल्टन्सीला सल्लागार म्हणून नेमण्यात आले आहे. हा ��्रकल्प यशस्वी ठरल्यास पुढे आणखी दोन टप्प्यांत प्रत्येकी 600 मेट्रिक टन अशा एकूण 1800 मेट्रिक टन कचर्‍यावर प्रक्रिया केली जाईल.\nमुलुंड डम्पिंग ग्राऊंड बंद करण्यासाठी निविदा मंजूर झाली असून दररोज 600 मेट्रिक टन कचर्‍यावर प्रक्रिया केली जाणार आहे. कचर्‍यातील प्लास्टिक, लोखंड व इतर घटक वेगवेगळे काढले जाऊन बायोकल्चर पद्धतीने कचर्‍याचे विघटन केले जाणार आहे. कांजूर डम्पिंगमध्ये दररोज तीन हजार मेट्रिक टन कचर्‍यावर बायोरिअ‍ॅक्टर पद्धतीने प्रक्रिया केली जात असून खतनिर्मिती केली जात असल्याचे पालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी सांगितले. कचर्‍यावर नियंत्रण आणण्यासाठी दररोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणार्‍या गृहनिर्माण संस्था व हॉटेलना ओला व सुका कचरा वर्गीकरण प्रकल्प बंधनकारक करण्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे 30 टक्के संस्थांनी प्रकल्प उभारले असल्याची माहितीही घनकचरा विभागाकडून देण्यात आली. मुलुंड डम्पिंग ग्राऊंड बंद करणार असल्याचे वचन शिवसेनेने दिले होते. त्यानुसार ही वचनपूर्ती करण्यात येत असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nशशांक केतकर-नेहा जोशी पहिल्यांदाच एकत्र\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Three-accused-arrested-in-the-murder-case-in-24-hours/", "date_download": "2018-11-19T11:20:53Z", "digest": "sha1:5BFTQRYCA2KI7BFLH4URCOXCZJOHZUXN", "length": 6800, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हत्येप्रकरणी तीन आरोपी २४ तासात गजाआड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › हत्येप्रकरणी तीन आरोपी २४ तासात गजाआड\nहत्येप्रकरणी तीन आरोपी २४ तासात गजाआड\nकल्याण पूर्वेकडील स्टेशनजवळील बोगद्यात विनोद सुर्वे या व्यक्तीची हत्या केल्याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी अवघ्या 24 तासात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. निसार मुहंमद शेख (20), अन्सार मुहंमद शेख (19), विकास गणेश अंगारी (19) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ते खडवली येथील सहारा चाळीत राहणारे आहेत. चोरीच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.\nमंगळवारी रात्री अडीचच्या सुमारास कल्याण पूर्वेकडील रेल्वे स्थानकालगतच्या बोगद्यात चिंचपाडा परिसरात ओम गुरुकृपा अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या विनोद सुर्वे यांची तिघांनी बेदम मारहाण करून हत्या केल्याची घटना घडली होती. या दरम्यान सुर्वे यांनी मदतीसाठी आरडाओरड केल्याने रशीद शेख ऊर्फ रॉबिन (29) ही व्यक्ती त्या बोगद्याच्या दिशेने धावली. त्याने तिघांनी विनोदला मारहाण केल्याचे तसेच त्याच्याजवळील सामान हिसकावून पळ काढल्याचे पाहिले होते. त्याने याबाबत कोळसेवाडी पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.\nसदरचा तपास एसीपी डी. बी. कांबळे यांच्याकडे सोपवत पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी, महात्मा फुले पोलीस ठाणे व विशेष तपास पथकाने याचा तपास सुरू केला. आरोपींचे वर्णन, सीसीटीव्ही फुटेज, फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडून तपासणी करण्यात आली. विशेष तपास पथकातील म.फुले चौक पोलीस ठाण्याचे सपोनि के.एन.वाघ, पो. ना. भालेराव, पो. ना. दळवी यांना खबर्‍यामार्फत या गुन्ह्यातील आरोपी खडवली भागात राहणारे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पो. नि. (गुन्हे) भोगे व तपास पथकाच्या कर्मचार्‍यांनी खडवली येथून तिघांना अटक केली.\nतिनही आरोपी भाड्याच्या खोलीत राहत होते. विनोदची हत्या चोरीच्या उद्देशाने झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, कोळसेवाडी परिसरात या बोगद्याच्या ठिकाणी अशा लूटमारीच्या घटना नियमितपणे घडत असतात. यामुळे या ठिकाणी पोलिसांनी गस्त वाढवत चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, रा��ेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/mumbai-dr-vaze-accident-died/", "date_download": "2018-11-19T12:08:12Z", "digest": "sha1:HEI67WMTKAXVQIYMP3VK5DCW64OJAOM6", "length": 6697, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खड्ड्याने घेतला डॉ. वझे यांचा बळी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › खड्ड्याने घेतला डॉ. वझे यांचा बळी\nखड्ड्याने घेतला डॉ. वझे यांचा बळी\nशालेय विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिबळाच्या आवड निर्माण व्हावी, बुद्धिबळाचा विकास व्हावा म्हणून बुद्धिबळ आयोजनाची आगळीवेगळी चळवळ सुरू करणारे बुद्धिबळ संघटक आणि मुंबई क्रिकेट संघटनेचे सुवर्णपदक विजेते क्रिकेट पंच डॉ. प्रकाश वझे यांचे ठाणे येथे अपघातात निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. आपल्या स्कूटरने ते ठाणे येथे बुद्धिबळ स्पर्धेच्या नियोजनासाठी गेले होते. दुपारी 2 च्या दरम्यान मुलुंडजवळ खड्डा चुकवताना त्यांची स्कूटर घसरली आणि मागून येणार्‍या ट्रकने त्यांना ठोकरले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.\nया अपघातात स्कूटरवर मागे बसलेला त्यांचा सहाय्यक नागप्पा हेडगे गंभीर जखमी झाला आहे. हेडगे याच्यावर पालिकेच्या सावरकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी घाटकोपरच्या भटवाडीतील ट्रकचालक नीलकंठ पांडुरंग चव्हाण(48) याच्यावर कलम 304 अ , 279, 338 अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली.\nडॉ.वझे मुलुंड पूर्वेतील जिव्ही स्कीम रोड 2 येथे राहत होते. हनुमान चौकात त्यांचा दवाखाना आहे. डॉ. वझे यांना क्रिकेटची प्रचंड आवड असली तरी गेली 20 वर्षे शालेय विद्याथ्यांसाठी बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करणे ही त्यांची प्राथमिकता झाली होती. त्यांनी वर्षाला सहा विविध बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करून बुद्धिबळ चळवळ सुरू केली होती.\nडॉ. वझे यांनी मुंबई क्रिकेट संघटनेच्या अनेक प्रथम श्रेणी सामन्यामध्ये अंपायर म्हणूनही काम पहिले होते. त्यांनी अनेक वर्षे नवोदितांसाठी मोफत क्रिकेट अंपायर प्रशिक्षण शिबीरे आयोजित केली होती. डॉक्टर प्रकाश वझे क्रीडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी वैद्यकीय व्यावसायिकांसाठी टेनिस, डबल विकेट क्रिकेट, बॅडमिंटनच्या राज्यस्तरीय स्पर्धांही आयोजित केल्या होत्या.\nपत्नीच्या चेहर्‍यावर पतीने फेकले उकळते तेल\nभूत काढण्याच्या बहाण्याने महिलेशी अश्‍लील चाळे : भोंदूबाबाला अटक\nभारतीय रेल्वे बनली चोरांचा अड्डा\n‘स्मार्टफोन’मधील मेमरी वाढवण्यासाठी गुगलकडून ‘फाईल्स गो अ‍ॅप’\nशेतकरी प्रश्‍नावरून अधिवेशन तापणार\nदांपत्याने केले 3 महिन्यांच्या मुलीचे अवयवदान\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nB'day Spl : बोल्‍डनेस म्‍हणजे जीनत...\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Bike-rider-Robbed-In-Pune-In-Night/", "date_download": "2018-11-19T12:15:51Z", "digest": "sha1:76NFEUQNESJQTYFOQNJ6W5R6IS2DRTT4", "length": 5811, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘कट’ लागल्याचा वाद घालत तरुणाला लुटले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘कट’ लागल्याचा वाद घालत तरुणाला लुटले\n‘कट’ लागल्याचा वाद घालत तरुणाला लुटले\nविरुद्ध दिशेने दुचाकीवर आलेल्या दोघांनी तरुणाला गाडीचा कट मारल्यावरून वाद घालत जबरदस्तीने रोकड आणि मोबाईल लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार बेलबाग चौकात घडला. याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जिग्नेश पटेल (वय 27, रा.लष्कर) या तरुणाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुचाकीवरील दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला\nफिर्यादी जिग्नेश पटेल हा लष्कर परिसरात राहण्यास आहे. तो शनिवार रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्याच्या चुलत भावासोबत दुचाकीवर बेलबाग चौकातून लक्ष्मीरोडने जोगेश्वरी गल्लीत कामानिमित्त येत होता. त्यावेळी बेल बाग चौकापुढील डक बँक सिझनल हाऊस एस-125 समोर विरुद्ध दिशेने आलेल्या दोघांनी त्यांच्याजवळ येऊन गाडीला का कट मारला असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली. फिर्यादीला तेथे थांबण्यास भाग पाडून त्याला गाडीवरून उतरवले. तसेच, फिर्यादी व चुलत भावाला अंधारात नेले. जबरदस्तीने खिशातील 3 हजाराची रोकड आणि दोन मोबाईल असा एकूण 63 हजार रुपयांचा माल चोरून न���ला. फिर्यादी यांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. फरासखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, तोपर्यंत आरोपी पसार झाले होते. याप्रकरणी अधिक तपास फरासखाना पोलिस करीत आहेत.\n‘कट’ लागल्याचा वाद घालत तरुणाला लुटले\nअपघातात डॉक्टरसह कुटुंबातील चौघे ठार\n‘या’ निर्णयामुळे देशी दारूच्या विक्रीवर परिणाम\n‘यशवंत’च्या दोषी संचालकांच्या वसुलीस तात्पुरती स्थगिती\nचार हजार फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण केव्हा\nसावित्रीबाई फुले ग्रंथालय की कार्यालय\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nB'day Spl : बोल्‍डनेस म्‍हणजे जीनत...\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Gujarat-assistance-for-pawana-indrayani-Improvement-Scheme/", "date_download": "2018-11-19T12:21:25Z", "digest": "sha1:BJILD62IO6C5MGDSPP4WUI5KP4RZB4DL", "length": 6967, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पवना, इंद्रायणी सुधार योजनेसाठी गुजरातचे सहाय्य | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पवना, इंद्रायणी सुधार योजनेसाठी गुजरातचे सहाय्य\nपवना, इंद्रायणी सुधार योजनेसाठी गुजरातचे सहाय्य\nपिंपरी : मिलिंद कांबळे\nगुजरात राज्यातील साबरमती नदीच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरातील पवना व इंद्रायणी नदी सुधार योजना पिंपरी-चिंचवड महापालिका राबवित आहे. त्यासाठी साबरमती नदी स्वच्छ करून दाखविणार्‍या गुजरात राज्यातील अहमदाबादच्या एचसीपी डिजाईन प्लॅनिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट कंपनीचे सहाय्य घेण्यात येत आहे. नदीकाठचा आराखडा तयार करणे, त्यावर पर्यटनस्थळासह व्यापारी संकुल उभारण्याकामी सल्लागार म्हणून कंपनी काम पाहणार आहे.\nशहरातील सांडपाणी व मैलामिश्रित पाणी प्रक्रियेविना थेट पवना, इंद्रायणी व मुळा नदीत मिसळत आहे; तसेच औद्योगिक पट्टयातील रासायानिक दूषित पाणी थेट नाल्यात मिसळून नदीपात्रात जात आहे. त्यामुळे या तिन्ही नद्या मोठ्या प्रमाणात प्रदुषित झाल्या आहेत. त्यामुळे नदीपात्रातून दुर्गंधी येत असून, ���न्हाळ्याचा काळात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढून विशेषत: नदीकाठच्या नागरी वस्त्यांमध्ये डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.\nनदीसुधार योजनेचा पालिकेचा प्रस्ताव निधी नसल्याने कारण देत केंद्राने फेटाळला होता. त्यामुळे पालिकेने साबरबतीच्या धर्तीवर स्वत:च नदी सुधार करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या निविदेस प्रतिसाद न मिळाल्याने दुसयर्‍यांदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात अहमदबादच्या एचपीसी कंपनीची निवड झाली आहे. शहरात पवना नदीचे अंतर 18 किलोमीटर असून त्यासाठी 2 कोटी 70 लाख आणि इंद्रायणी नदीचे 16 किलोमीटर अंतर असून, त्यासाठी 1 कोटी 78 लाख 40 हजार असा एकूण 3 कोटी 79 लाख 10 हजार रूपये खर्च अपेक्षित आहे.\nसंबंधित कंपनी या दोन्ही नद्यांचे सर्व्हे करून नदी काठी पर्यटकांसाठी विकसित करण्याबाबतचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करणार आहे. डीपीआर सादरीकरणानंतर प्राप्त झालेल्या सूचना व हरकतीप्रमाणे बदल करून तो अंतिम केला जाईल. काही ठिकाणी व्यापारी संकुल, हॉटेल्स, शॉपींग मॉलही उभारले जाणार आहेत. त्यासाठी किमान 6 महिने व कमाल 1 वर्षांचा कालावधी जाऊ शकतो. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबविली जाईल. ही योजना ‘पीपीपी’ तत्वावर विकसित करण्याचे नियोजन आहे. शहर हद्दीतील मुळा नदीचा सुधार पुणे महापालिका करणार आहे.\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nB'day Spl : बोल्‍डनेस म्‍हणजे जीनत...\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-1-lakhs-rupees-for-the-jio-institute-researcher/", "date_download": "2018-11-19T12:11:31Z", "digest": "sha1:COXZSSPOF5W5VLEM6CTMH6NM4PAHCHTF", "length": 5516, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 'जिओ इन्स्टिट्यूट' शोधणार्‍याला ११ लाख पैसे बक्षिस.. | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › 'जिओ इन्स्टिट्यूट' शोधणार्‍याला ११ लाख पैसे बक्षिस..\n'जिओ इन्स्टिट्यूट' शोधणार्‍याला ११ लाख पैसे बक्षिस..\nरिलायन्स ��ाऊंडेशनच्या प्रस्तावित 'जिओ इन्स्टिट्यूट' ला इन्स्टिट्यूट जन्मायच्या अगोदरच केंद्रीय मनुष्यबळ व विकास मंत्रालयाने ‘इन्स्टिट्युशन्स ऑफ़ एमिनन्स’ (आयओई)चा दर्जा दिल्याने सरकारवर टिकेची झोड उठवण्यात येत आहे. त्यातच पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने जिओ इन्स्टिट्यूट शोधणार्‍याला ११ लाख पैसे ( ११ हजार रुपये ) बक्षिस जाहीर करत सरकारच्या निर्णयाची खिल्ली उडवली आहे.\nकेंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी देशातील तीन खाजगी आणि तीन सरकारी संस्थाची ‘इन्स्टिट्युशन्स ऑफ़ एमिनन्स’ (आयओई) म्हणून निवड केल्याचे जाहीर केले. यामध्ये रिलायन्स फाऊंडेशनच्या प्रस्तावित असलेल्या मात्र अद्याप अस्थित्वात नसलेल्या जिओ इन्स्टिट्यूटचा समावेश गुणवत्तासंपन्न संस्थामध्ये केला आहे. या प्रकरणामध्ये मोदी सरकारने विरोधकांच्या हातात आयतेच कोलित दिले असून सरकारच्या या निर्णयावरुन चौफेर टिका करण्यात येत आहे. पुणे शहर मनविसेद्वारे शहरात पोस्टर लावून सरकारची खिल्ली उडवली आहे. जिओ इन्स्टिट्यूट हरवले असून ते सापडल्यास कळवा आणि ११ लाख पैसे (११ हजार रुपये ) मिळवा, असं उपरोधिक आवाहन केले आहे.\nजिओ इन्स्टिट्यूटला ‘इन्स्टिट्युशन्स ऑफ़ एमिनन्स शैक्षणिक संस्थेचा दर्जा देण्याच्या निर्णायावर ट्विटर आणि सोशल मीडियावरही चौफेर टिकेची झोड उठवली जात आहे. जीओ इन्स्टिट्यूट न सापडल्यास केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मनविसेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी केली आहे.\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nB'day Spl : बोल्‍डनेस म्‍हणजे जीनत...\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Karad-Amar-Chanderi-program-by-Kasturi-Clubs/", "date_download": "2018-11-19T11:31:05Z", "digest": "sha1:QRBDZ6GONRHGS25AL3NWIT5EWXLOIEKS", "length": 8359, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कराड कस्तुरी क्लबतर्फे ‘अमर चाँदनी’ क��र्यक्रम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कराड कस्तुरी क्लबतर्फे ‘अमर चाँदनी’ कार्यक्रम\nकराड कस्तुरी क्लबतर्फे ‘अमर चाँदनी’ कार्यक्रम\nकस्तुरी क्लब नेहमीच महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करत असते. शनिवार दि. 1 सप्टेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता वेणूताई चव्हाण सभागृह, कराड येथे ‘अमर चाँदनी’ हा श्रीदेवीच्या अजरामर गाण्यांची मैफिल सर्व महिलांसाठी मोफत आयोजित केली आहे.\nदै. पुढारी कस्तुरी क्लब व किशोरकुमार फॅन क्लबच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात नवीन सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे. गेले दोन वर्षे दै.‘पुढारी’ च्या कस्तुरी क्लबच्यावतीने सदस्यांना भरभरून कार्यक्रमांचा खजिना, आकर्षक गिफ्ट, भरपूर लकी ड्रॉ देण्यात आले. यंदाची नवीन नोंदणी सुरू झाली असून यंदाही 550 रूपयांमध्ये कुकर तसेच 1 हजार रूपयांची हमखास गिफ्टस्, लकी ड्रॉची लयलूट, भरपूर डिस्काऊंट ऑफर्स व कार्यक्रमाची रेलचेल असून नवीन नोंदणी सुरू झाली असून महिलांनी त्वरीत संपर्क साधावयाचा आहे.\nकार्यक्रम ओमकार सर्जिमेड व श्रीम सलून अ‍ॅन्ड स्पा यांच्या सहकार्याने होणार असून सर्व महिलांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी श्रुती कुलकर्णी मो. 8805023653 येथे संपर्क साधावा.मिनल ढापरे, अलाफिया मुल्ला यांचा सत्कार\nकार्यक्रमामध्ये ‘कलर्स चॅनेल’च्या ‘डान्स दिवाने’ शोमध्ये आपल्या आकर्षक नृत्याने व वेगळ्या अदाकारीने पहिल्या 10 फेर्‍यांपर्यंत पोहोचणार्‍या कराडच्या प्रसिध्द कोरिओग्राफर मिनल ढापरे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. अभिनेत्री माधुरी दिक्षीत परिक्षक असणार्‍या या शोमध्ये प. महाराष्ट्रातून मिनल ढापरे या एकमेव स्पर्धक होत्या. त्यांचा कस्तुरी क्लबच्यावतीने कार्यक्रमात सत्कार घेण्यात येणार आहे. तसेच रेठरे बुद्रुक येथील अलाफिया मुल्ला हिने ‘ फेमिना मिस इंडिया’ स्पर्धेत अंतिम स्थान पटकावल्याबद्दल तिचाही सत्कार करण्यात येणार आहे.\nनोंदणी करताना गोरीला ग्लास भेट\nकार्यक्रमस्थळी शनिवार दि. 1 रोजी नोंदणी करणार्‍या सदस्यांना मोबाईल स्क्वेअरकडून मोबाईल गोरीला ग्लास पूर्णपणे मोफत मिळणार आहे.\nलकी ड्रॉमध्ये विजेत्यांना मिळणार आकर्षक गिफ्ट\nकस्तुरी क्लबचे सभासद झाल्यानंतर वर्षभरात विविध लकी ड्रॉमधून विजेत्या सभा��दांना आकर्षक गिफ्टस् मिळणार आहेत. यामध्ये वेदांत ड्रायफ्रुटस्ˆ 12 महिलांना (प्रत्येकी 1 किलो) मिक्स ड्रायफ्रुटस्, सारस लेडिज शॉपीˆ डिझायनर ब्लाऊज (10 लकी ड्रॉ), मिरा टेलर्स अ‍ॅन्ड ड्रेस मटेरियअल्स ˆ 15 ड्रेस मटेरिअल, टप्पर वेअर ˆ (10 लकी ड्रॉ), ऑल इज वेलˆ हस्ताक्षर कोर्स फ्री (3 लकी ड्रॉ), पालकर ज्वेलर्स ˆ देवदास दिवा (5 लकी ड्रॉ), संजीवनी वेलनेसˆ बॉडी मसाज व स्टिम (10 लकी ड्रॉ), कृष्णा भांडी बाझार (1हजार रूपयांची गिफ्ट व्हॉऊचर) 15 लकी ड्रॉ, कृष्णा एंटरप्रायजेस ˆ केंट वॉटर प्युरिफायर ˆ 5 लकी ड्रॉ, धनश्री लेडिज वेअर ˆ रेडिमेड कुर्तीज (5 लकी ड्रॉ), जामदार आयुर्वेद ˆ 650 रू. चे गिफ्ट हँम्पर असे 10 लकी ड्रॉ द्वारे सदस्यांना गिफ्टस् मिळणार आहेत.\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Rs-120-crores-approved-for-solapur-Re-city/", "date_download": "2018-11-19T11:21:03Z", "digest": "sha1:QLE3ALDWMARULKXSRHYYZT3HZUGPALIF", "length": 7365, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रे-नगरसाठी 120 कोटी रुपयांचा पहिला टप्पा मंजूर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › रे-नगरसाठी 120 कोटी रुपयांचा पहिला टप्पा मंजूर\nरे-नगरसाठी 120 कोटी रुपयांचा पहिला टप्पा मंजूर\nप्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सोलापुरातील रे-नगर फेडरेशनच्या 30 हजार घरांच्या प्रकल्पास महाराष्ट्र शासनाच्या अनुदानाचा पहिला टप्पा म्हणून 120 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.\nमाजी आमदार नरसय्या आडम यांच्या उपस्थितीत व ‘सिटू’चे महासचिव एम. एच. शेख, नलिनी कलबुर्गी, सचिव यूसुफ शेख (मेजर) यांच्यासह रे-नगरअंतर्गत विविध गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी व ‘सिटू’च्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी जल्लोष केला.\nप्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सोलापुरातील 30 हजार घरांच्या प्रकल्पास राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर केंद्र शासनाने केंद्रीय मान्यता व सनियंत्रण समितीने 24 जुलै 2017 रोजी मंजुरी दिली होती. या प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम 26 जानेवारी 2018 रोजी झाला होता व त्यानंतर प्रकल्पाच्या बांधकामास सुरुवात झाली. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाचे अनुक्रमे 1 लाख रुपये व 1.50 लाख रुपये प्रतिलाभार्थी अनुदान असे एकूण 2.50 लाख रुपये प्रतिलाभार्थी वितरित होणार आहेत.\nराज्य शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर 24 मे 2018 रोजी शासन आदेश काढून राज्य शासनाच्या हिश्श्याचा निधी 25 कोटी रुपये एवढ्या मर्यादेपर्यंत वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात आली. त्याअनुषंगाने रे-नगर सोलापुरातील 30 हजार घरकुलांच्या प्रकल्पाला राज्य शासनाच्या हिश्श्याचा 40 टक्के निधी (प्रति लाभार्थी रु. 40,000) अर्थात 120 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.\nहा निधी अभियान संचालक, प्रआयो (महाराष्ट्र राज्य) यांच्यामार्फत रे-नगर फेडरेशनला लवकरच वितरित होईल. या निधीमुळे रे-नगर फेडरेशनच्या 30 हजार घरकुलांच्या प्रकल्पाच्या बांधकामास अधिक जोरदार गती मिळेल व लवकरात लवकर या घरकुलांचे बांधकाम पूर्ण होण्यास मदत होईल.\nरे-नगरसाठी झालेली बैठक अवर मुख्यसचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी अभियान संचालक (केंद्र-प्रआयो) अमित अभिजात, अभियानाचे संचालक मुगळीकर, माजी आमदार नरसय्या आडम, प्रकल्प सल्लागार अभियंता अमोल मेहता, विकासक पंधे आदी उपस्थित होते.\nसप्टेंबर महिन्यात रे-नगरची पाहणी होणार\nया निधीमुळे रे-नगर फेडरेशनच्या 30 हजार घरकुलांच्या प्रकल्पाच्या बांधकामास अधिक गती मिळेल व लवकरात लवकर या घरकुलांचे बांधकाम पूर्ण होण्यास मदत होईल. 18, 19 सप्टेंबर 2018 रोजी प्रत्यक्षात साईट व्हिजिट करण्याचे व या प्रकल्पासाठी सर्वतोपरी मदत देण्याचे आश्‍वासन मंत्रालय स्तरावरून देण्यात आले आहे.\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/lokmngal-employee-blood-donation-in-solapur/", "date_download": "2018-11-19T11:56:10Z", "digest": "sha1:CFXLKPKKFOIYRZVBQCRKGZUXLDW4LMAE", "length": 5239, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लोकमंगल कर्मचार्‍यांनी स्वतःच्या लग्नात केले रक्तदान | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › लोकमंगल कर्मचार्‍यांनी स्वतःच्या लग्नात केले रक्तदान\nलोकमंगल कर्मचार्‍यांनी स्वतःच्या लग्नात केले रक्तदान\nलोकमंगल फाऊंडेशन आयोजित लोकमंगल कर्मचारी विवाह सोहळा रविवारी लोकमंगल साखर कारखाना, बीबीदारफळ येथे थाटामाटाने पार पडला. या विवाह सोहळ्यात लोकमंगल उद्योग समूहातील कर्मचारी, त्यांच्या मुला-मुलींचे, त्यांच्यावर अवलंबून असणार्‍या भाऊ-बहिणींची लग्ने लावण्यात येतात. यंदाच्या विवाह सोहळ्यात लोकमंगल फाऊंडेशनचे जावई अजित व्हटाणे यांनी विवाह सोहळ्यात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात स्वखुशीने रक्तदान केले. आपल्या लग्नात लग्नाची आठवण म्हणून रक्तदान करणे ही एक सामाजिक जबाबदारी म्हणून रक्तदान करून एक आदर्श समोर ठेवला.\nलोकमंगल फाऊंडेशन आयोजित या पारिवारिक विवाह सोहळ्यामध्ये लोकमंगल परिवारातील सात जोडप्यांचे विवाह थाटामाटात लावण्यात आले. लोकमंगल परिवारातील मोजक्याच प्रमाणात इच्छुकांचे विवाह थाटात, सुटसुटीत व नेटकेपणाने पार पाडण्याचा पायंडा लोकमंगल फाऊंडेशनने घेतला आहे. या विवाह सोहळ्यामध्ये वधू-वरास हळदी व लग्नाचे कपडे, मणीमंगळसूत्र, चप्पल, बूट, संसारोपयोगी भांडी अशा सर्व वस्तू लोकमंगल फाऊंडेशनमार्फत देण्यात आल्या.\nवधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी लोकमंगलचे संस्थापक अध्यक्ष, सहकार, वस्त्रोद्योग व पणनमंत्री सुभाष देशमुख, महेश देशमुख, मनिष देशमुख, शहाजी पवार, दिनकर देशमुख, विजय जाधव, विवेक पवार व लोकमंगल उद्योग समूहातील सर्व अधिकारी, कर्मचारी, हितचिंतक, जोडप्यांचे वर्‍हाडी उपस्थित होते.\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/the-temperature-increased-in-mumbai-and-all-over-maharashtra-285491.html", "date_download": "2018-11-19T11:48:18Z", "digest": "sha1:IC2VPIBAY7XJU6MOZB32DD2Q3CRSV455", "length": 13253, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईकर 'ताप'ले ! मुंबईत तापमानाचा पारा वाढला", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाच�� प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\n मुंबईत तापमानाचा पारा वाढला\nचालू हंगामातील आतापर्यंतचे मुंबईचे हे सर्वाधिक कमाल तापमान आहे. वाढत्या कमाल तापमानाने मुंबईकरांची काहिली झाली असतानाच रविवारच्या तापदायक वातावरणाने यात आणखी भर घातली आहे.\n26 मार्च : उष्णतेच्या लाटेने महाराष्ट्र होरपळून निघत असतानाच आजही राज्याला चटके बसण्याचा अंदाज आहे. आज सर्वाधिक तापमान सोलापूरात नोंदलं जाईल असं अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्याच आला आहे. सोलापूरात पारा 41वर जाण्याची शक्यता आहे तर मुंबईतही 39 अंश सेल्सियस तापमानाची नोंद होणार आहे. रविवारी मुंबईत पारा 41पर्यंत गेला होता. त्यामुळे मुंबईकर आता उन्हाच्या तडाक्याने हैराण झासे आहेत.\nचालू हंगामातील आतापर्यंतचे मुंबईचे हे सर्वाधिक कमाल तापमान आहे. वाढत्या कमाल तापमानाने मुंबईकरांची काहिली झाली असतानाच रविवारच्या तापदायक वातावरणाने यात आणखी भर घातली आहे. रविवारच्या उष्णतेच्या झळांनी मुंबईकरांना अक्षरश: होरपळून काढले आहे.\nराज्याला उन्हाचे चटके, आजचं अपेक्षित कमाल तापमान\n- मुंबई - 39 अंश सेल्सिअस\n- महाबळेश्वर - 34 अंश सेल्सिअस\n- पुणे - 40 अंश सेल्सिअस\n- नागपूर - 39 अंश सेल्सिअस\n- नाशिक - 38 अंश सेल्सिअस\n- औरंगाबाद - 39 अंश सेल्सिअस\n- सोलापूर - 41 अंश सेल्सिअस\n- कोल्हापूर - 40 अंश सेल्सिअस\n- रत्नागिरी - 36 अंश सेल्सिअस\nदरम्यान नाशिकमध्येही हवामानात कमालीचा बदल दिसून येतोय. हवामानबदलामुळे उन्हाची तीव्रताही चांगलीच वाढलीय. रविवारी यंदाच्या हंगामातील उच्चांकी 37.3 इतकी नोंद करण्यात आली. मार्चअखेर उन्हाच्या झळा अधिक तीव्र होत असल्याने नाशिककरांना उन्हाचा चटका जाणवत आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\n आता पुण्याने शोधला एक नवीन उपाय\nमहाराष्ट्राच्या आणखी एका जवानाला वीरमरण, आज होणार अंत्यसंस्कार\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%B0/all/page-2/", "date_download": "2018-11-19T11:18:08Z", "digest": "sha1:LCOSWTEAMQC4FMDCZCVJT5L3GEVHOVY7", "length": 10368, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जुन्नर- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांन�� किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nभाज्यांची आवक घटली, दर कडाडले\nसंपात फूट पडल्याने राज्यात अजूनही ठिकठिकाणी आंदोलनं सुरूच\nजुन्नरमध्ये आंदोलन करणारे शेतकरी पोलिसांच्या ताब्यात\nस्पेशल स्टोरी Jun 2, 2017\nनासाडी...नासाडी म्हणणाऱ्यांनो, हे पाहा लाखोंचा टोमॅटो शेतावरच पडून आहे \nमहाराष्ट्र May 19, 2017\n...आता दारूच्या दुकानांची गावात घुसखोरी\nमहाराष्ट्र May 18, 2017\nजुन्नरमध्ये इंग्रजी शाळांचाच टक्का घसरला, मराठीचा वाढला\nलयभारी : लग्नात वऱ्हाड्यांना पेरुच्या रोपांची पानसुपारी,पंतप्रधानांकडूनही कौतुक\nजुन्नरला विविध मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर\n'बैलगाडा शर्यती सुरू कराव्या'\nबैलगाडा शर्यतबंदी होणार का \nलाखभर भाकरी, 35 कढय्या आमटी ; जुन्नरमध्ये यात्रेचा महाप्रसाद \nपुण्यात साप तस्कर जेरबंद, घरात सापडले 125 विषारी साप\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/mahadev-jankar/news/", "date_download": "2018-11-19T12:15:36Z", "digest": "sha1:XYT7ZPSW4KDRANFXH5ERHUCYXC47MGKP", "length": 11299, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mahadev Jankar- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसततच्या मेसे���ला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत ��ाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\n'राजे रासपचा विचार करा, लोकसभेचं तिकीट देऊ', जानकरांची उदयनराजेंना ऑफर\nराष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करावा. त्यांना लोकसभा तिकीट देऊ अशी ऑफर दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी उदयनराजे भोसले यांना दिली आहे.\nमहाराष्ट्र Jul 17, 2018\nविधानभवनाच्या खडाजंगीनंतर जानकरांकडून आंदोलकांना चर्चेचं आवाहन\nजानकरांना भाजप हायकंमाडकडून हिरवा कंदिल, सूत्रांची माहिती\nमहादेव जानकर यांचा आमदारकीचा राजीनामा\nदूध भुकटी बनवणाऱ्या प्रकल्पांना प्रतिलिटर 3 रुपये अनुदान\nब्लॉग स्पेस May 4, 2018\nदुग्ध विकासमंत्री महादेव जानकरांना खुलं पत्र - त्या दूधाचं कर्ज तुम्हाला फेडावंच लागेल\nमहाराष्ट्र Jan 21, 2018\n'राणेंची अवस्था म्हणजे आगीतून फुफाट्यात आल्यासारखी'; अजित पवारांची खिल्ली\nमहाराष्ट्र Oct 27, 2017\nलाचखोर अधिकाऱ्याला फिल्मीस्टाईलने निलंबित केल्याप्रकरणी महादेव जानकर चर्चेत\nदोन-तीन दिवसांत दुधाचे दर वाढणार- जानकर\nजानकरांची वक्तव्यं गंभीरपणे घेण्यासारखी नसतात, सदाभाऊंचा पलटवार\nमी धनगर आरक्षणामुळे मंत्री झालो नाही -महादेव जानकर\n,महादेव जानकरांवर मुख्यमंत्री नाराज\nखेद व्यक्त करतो पण पवारांची माफी मागणार नाही -महादेव जानकर\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://kumarnirman.blogspot.com/2015/09/blog-post_58.html", "date_download": "2018-11-19T12:13:35Z", "digest": "sha1:4YPUOYFRDEVDTDCYOVKXFKGPLYISFZZL", "length": 9463, "nlines": 186, "source_domain": "kumarnirman.blogspot.com", "title": "कुमार निर्माण: अनुक्रमणिका", "raw_content": "\nमा. डॉ.अभय बंग व मा. विवेक सावंत यांच्या प्रेरणेतून कुमार निर्माण हा शैक्षणिक कार्यक्रम सुरु झाला. “प्रत्यक्ष कृतींमधून शालेय मुला-मुलींमध्ये वैश्विक मानवी मुल्ये व सामाजिक बुद्धिमत्ता रुजवणे, व त्यांचा विकास करून उत्तम माणूस घडवणे हे कुमार निर्माण चे मुख्य उद्धिष्ट आहे.” सदर ब्लॉगचे उद्दिष्ट कुमार निर्माणचे द्वैमासिक भरारी प्रकाशित करणे आहे.\nकुमार निर्माण व कृती कार्यक्रम\nउल्लेखनीय कृती व अनुभव\nपुरवणी १ - रोल प्ले\nपुरवणी २ - कृती\nपुरवणी ३ - साधना\nअंक दुसरा | सप्टेंबर २०१५\nपुरवणी क्र. १ - क्षेत्रभेट\nक्षेत्र भेट म्हणजे काय क्षेत्रभेट म्हणलं कि आपल्या परिसरातील विविध जागा जसे कि दवाखाना, पोलीस स्टेशन, न्यायालय, शेत, जंगल, एखादी संस...\nऔपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण\nशिक्षण म्हणजे माहित नसलेलं माहित होणं (ज्ञान), व्यवहारात गरज पडेल तेव्हा माहित झालेल्याचा योग्य वापर करता येणं (उपयोजन) व योग्य वापर करण्य...\nमंदिरात वसतोस... मंदिरात वसतोस का मशिदीत राहतोस अल्ला तुझे नाव खरे का राम कधी असतोस मंदिरात वसतोस... सूर्य उगवे पूर्वेला मी...\nराहो सुखाने हा मानव इथे\nराहो सुखाने हा मानव इथे या भूवरी भूवरी या इथे II धृ II लाला ललाला ललाला लालाला लाला ललाला लालाला लाला लला लला लला कल्या...\n तशी ही गोष्ट माझ्या लहानपणीची आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नावाच्या छोट्या गावात मी वाढल...\nकुमार निर्माण निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळा वृतांत कुमार निर्माण अंतर्गत चौथ्या सत्राची सुरुवात ‘निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळेने’ दि. १० ड...\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका कुत्र्याची ...\nरोज चांगली बुद्धी दे.. रोज चांगली बुद्धी दे सांगतो आपण ज्याला सांग ना ग आई कुणी पाहिलंय त्या देवाला II धृ II दूर दूर पलीकडे ढगा...\nकुमार निर्माण – थोडक्यात उद्दिष्ट शालेय वयोगटातील मुलांसाठी एक अशी आनंददायी शैक्षणिक प्रक्रिया उभी करणे ज्यातून भविष्यात त्यांच्यामध...\nगटातील ‘गप्पा-गोष्टी-चर्चा’ – संवाद गट\nमित्रांनो , आता तुम्ही आता म्हणाल , “ गप्पा तर आम्ही नेहमीच मारतो. मग त्या गप्पांत आणि गटात मारलेल्या गप्पांत फरक तो काय \nकुमार निर्माण व कृती कार्यक्रम\nउल्लेखनीय कृती कार्यक्रम व अनुभव\nराहो सुखाने हा मानव इथे\nकुमार निर्माण व कृती कार्यक्रम\nउल्लेखनीय कृती कार्यक्रम व अनुभव\nराहो सुखाने हा मानव इथे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/jeevan-mantra-news/jyotish-news/rashi-nidan/4", "date_download": "2018-11-19T10:59:51Z", "digest": "sha1:OST4V7NM555RQ4PCEHTD2J7DUZXS7LAY", "length": 32343, "nlines": 226, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rashifal In Marathi, Rashi Bhavishya In Marathi, Daily Horoscope In Marathi, आजचे राशीभविष्य", "raw_content": "\nज्योतिषवास्तु शास्त्रहस्त रेखाराशि निदान\n30 Oct 2018, कर्क राशीफळ: काहीसा असा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस\nकर्क राशी, 30 Oct 2018, Aajche Kark Rashi Bhavishya: पॉझिटिव्ह- एखादा मोठा बदल तुमच्या आयुष्यात घडू शकतो. विचारपूर्वक व्यवहार करणे सोयीचे ठरेल. तुमच्यासोबत घडणा-या घटनांचा तुम्हाला पुर्वाभास होऊ शकतो. धार्मिक कार्यात खर्च होईल. निकटवर्तीयांची साथ लाभेल. प्रेमप्रकरणात यश मिळण्याचे योग आहेत. निगेटिव्ह- दिखावा दाखवू नका. एखादी जवळची व्यक्ती तुमच्यावर दबाव आणू शकते. भविष्याविषयी काळजी वाटेल. आगाऊ खर्च वाढू शकतात. कामात मन रमणार नाही. तुमच्या योजनेत लोक चुका काढू शकतात. अपत्यासंबंधी काळजी वाढू शकते. जोखिम घेऊ नका....\nसिंह राशिफळ, 30 Oct 2018: आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत आणि कोणत्या गोष्टींमध्ये राहावे सांभाळून\n30 Oct 2018, सिंह राशिफळ (Aajche Singh Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह- जोखमेच्या कामात यश मिळू शकते. आपली आवश्यक कामे पूर्ण होतील. आज आपण आपल्या मुला-मुलींसोबत व्यस्त राहाल. आपला अधिकाधिक वेळ मित्रांमध्ये घालवण्याची शक्यता आहे. मित्रांची बरीच कामे आपल्या मदतीने होतील. आपण इतरांसाठी खूप काही कराल. जुनी कामे आटोपणे आणि नवीन कामे सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. भाग्य आणि काळ आपल्या पक्षात राहील. आज कुठल्याही कामात बदल केल्यास आपल्याला त्याचा फायदा मिळू शकतो. निगेटिव्ह- आपल्याला आज केलेल्या प्रयत्नांतून लगेच त्याचे...\nजाणून घ्या, आज 30 Oct 2018 ला कन्या राशीच्या लोकांसाठी कशी राहील ग्रहांची स्थिती\nआजचे कन्या राशिफळ (30 Oct 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह- चंद्रमा आज गोचर कुंडलीच्या कर्म स्थानी असेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी सहकार्य आणि यश मिळू शकते. तुम्ही केलेल्या कामामुळे धन लाभ होईल. महत्त्वाचे दस्तऐवज सोबत ठेवा. सामाजिक संबंध सुधारण्याचे योग आहेत. जुन्या मित्रांशी भेट होऊ शकते. तुमचा वेळ जास्त मौल्यवान आहे. धन लाभ होऊ शकतो. आज तुम्ही शत्रूला पुरुन उराल. नोकरीमध्ये प्रगती होईल. मित्र तुम्हाला सल्ला देतील. पैसा आणि कुटुंबाबत तुमचे मत योग्य राहील. अपत्य सुख आणि आर्थिक मदत मिळू सकते. विदेशात...\n30 Oct 2018: काहीशी अशी राहील तूळ राशीच्या लोकांसाठी लव्ह-लाइफ, जाणून घ्या तुमच्यासोबत आज काय चांगले घडू शकते\n30 Oct 2018, तू��� राशिफळ (Aajche Tula Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह- मित्र, सहकार्यांकडून मदत मिळेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. घरात अनेक बदल कराल. घर बदलण्याचा विचारही डोक्यात येईल. निगेटिव्ह- एखादा महत्त्वाचा निर्णय आज न घेतलेला बरा. मानसिक तनाव जाणवेल. कोणी केलेल्या चुकीच्या मार्गदर्शनाने कामाची दिशा ठरवू नका. सावध रहा. कोणावरही विश्वास ठेवू नका. घरात पाण्याची समस्या होऊ शकते. उत्तेजनेवर नियंत्रण ठेवा. हाती घेतलेले काम पूर्ण करण्यात अनेक अडचणी निर्माण होती. काय करावे- बडीशेप आणि मिश्री खावी. लव्ह- जोडीदार...\nवृश्चिक राशिफळ : 30 Oct 2018 ला तुमच्या राशीमध्ये धन लाभाचा योग आहे की नाही\nवृश्चिक राशी, 30 Oct 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya: पॉझिटिव्ह- पैशांची गुंतवणूक करण्याविषयी तुम्ही वारंवार विचार कराल. तुमच्या चौकटी वाढवण्यासाठी वेळ योग्य आहे. तुम्ही ज्या लोकांना कधीच भेटलेले नाही, अशा लोकांसोबत भेट होऊ शकते. तुम्ही ज्या ठिकाणी गेलेले नाही, त्या ठिकाणांचा प्रवास होण्याचे योग आहेत. तुम्ही नवीन प्रयोगही करु शकता. आज काही सुखद घटना होण्याची शक्यता आहे. आपला व्यवहार सकारात्मक ठेवा. लोकांनी तुमची स्तुती केली, तर त्याचा परिणाम तुमच्या कामावर पडू देऊ नका. निगेटिव्ह- वेळ तुमच्यासाठी अनुकूल...\nधनु राशिफळ, 30 Oct 2018: आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत आणि कोणत्या गोष्टींमध्ये राहावे सांभाळून\n30 Oct 2018, धनु राशिफळ (Aajche Dhanu Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह - अपूर्ण कामे मार्गी लागतील. दररोजच्या कामाद्वारे धन लाभ होऊ शकतो. प्रेमसंबंध सुधारतील. पैशाची परिस्थिती सुधारण्यासाठी काही चांगल्या संधी मिळू शकतील. लोकांकडून होणारी मदत फायदेशीर ठरू शकते. केलेल्या परिश्रमाचे फळ लवकरच निश्चित मिळेल. न्यायालयीन कामे मार्गी लागतील. मन आनंदी राहील. नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता. निगेटिव्ह - धनु राशीच्या लोकांनी आज निष्काळजीपणाणे राहू नये. धावपळ आणि ताणतणाव राहील. काही प्रकरणांबद्दल भिती राहील. आपण गोंधळू शकता....\n30 Oct 2018: आजच्या ग्रह-नक्षत्रावरून जाणून घ्या, मकर राशीच्या लोकांसाठी कसा राहील दिवस\nआजचे मकर राशिफळ (30 Oct 2018, Aajche Makar Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह- शुभ दिवस. आज आपल्यासाठी चांगला दीवस आहे. जे हव ते मिळेल. मन स्थिर राहील. काही अर्धवट कामे वेळेत पूर्ण होईल. परिस्थिती तुमच्यासाठी चांगली असू शकते. आपल्या महत्त्वाच्या कामावर आपले लक्ष केंद्रित करा. एखादि विशेष बैठक होउ शकते. आपण कोणाकडेही जाऊ शकता किंवा आपले म्हणने पुर्ण करुन घेऊ शकता. आपले बरेच काम अचानक पूर्ण होईल. कामातून जे काही परिणाम मिळतील त्याला स्विकारा. प्रिय व्यक्तीची गाठ भेट होउ शकते. आपले बरेच निर्णय बरोबर ठरु शकतात. निगेटिव्ह- मनात...\n30 Oct 2018: काहीशी अशी राहील कुंभ राशीच्या लोकांसाठी लव्ह-लाइफ, जाणून घ्या तुमच्यासोबत आज काय चांगले घडू शकते\nआजचे कुंभ राशिफळ (30 Oct 2018, Aajche Kumbh Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह- अचानक धनलाभ होऊ शकतो. काही नविन संधी मिळू शकतात. नोकरीच्या माध्यमातून प्रवास करावा लागू शकतो. तुमच्या कामाबद्दल तुमचे कौतुक केले जाऊ शकते. नवी जबाबदारी येऊ शकते. नोकरीत तरक्की होऊ शकते. कामाचा व्याप वाढू शकतो. विचार केलेल्या कामांना सुरुवात होऊ शकते. जे पण नविन विचार किंवा काम सुरू केले आहे, त्यावर तुम्ही परत एकदा फेरविचार करावा. होऊ शकते की, आपल्या या कृतीमध्ये छोटे-मोठे बदल करावे लागू शकतात. आजचा दिवस हा रोगांपासून मुक्ती मिळण्याचा दिवस आहे....\n30 Oct 2018, मीन राशिफळ : जाणून घ्या, मीन राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस\n30 Oct 2018, मीन राशिफळ (Aajche Meen Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह- आपण जे काही काम केले ते महत्वाचे ठरू शकते. सकारात्मक दृष्टिकोन आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. इतरांकडूनही मदत मिळू शकते. आव्हाने असूनही एकंदरीत दिवस चांगला जाईल. लहान स्वरूपात का असेना एखादी चांगली बातमी मिळू शकते. नौकरीतील कामगिरी पूर्वीपेक्षा चांगली असण्याची शक्यता. व्यावहारिक कामांसाठी प्रवास घडू शकतो. निगेटिव्ह- व्यवसायात नफा मिळण्याची आशा नाही. दैनंदिन कामकाजाचे ओझे काहीप्रमाणात वाढवू शकते. कामासंबंधी केलेले नियोजन बिघडण्याची शक्यता ....\nया 2 दिशा आहेत सर्वात खास, सुख-समृद्धीसाठी नेहमी लक्षात ठेवा या गोष्टी\nवास्तू शास्त्रानुसार पूर्व आणि उत्तर दिशा जास्त उर्जावान दिशा आहेत. या दिशांकडून आरोग्य, समृद्धी आणि रचनात्मक शक्तीचा विकास होतो. घर आणि ऑफिसमध्ये सुख-समृद्धी वाढवण्यासाठी वास्तूशास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय करून घरातील वास्तुदोष सहजपणे नष्ट केले जाऊ शकतात. वास्तूचे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोवर क्लिक करा...\nBirth Date नुसार तुमच्यासाठी कसा राहील 4 नोव्हेंबरपर्यंतचा काळ\nन्यूमरॉलॉजीच्या मदतीने व्यक्तीच्या जन्म तारखेनुसार स्वभाव आणि भविष्याच्या गोष्टी जाणून घेणे शक्य आहे. नवीन आठवडा सुरु झाला आहे. 28 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला भाग्याची साथ मिळणार की नाही, याविषयी तुम्ही अंक ज्योतिषाच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील हा आठवडा... # ज्या लोकांची जन्म तारीख 1, 10,19 किंवा 28 आहे मागील काही दिवसांपासून केलेल्या प्रयत्नांचे आता फळ मिळू शकते. बेरोजगार लोकांना रोजगार मिळू...\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार\nToday Horoscope (आजचे राशिभविष्य, 30 Oct 2018): आजची कुंडली काही लोकांसाठी शुभ तर काहींसाठी ठीक नाही. कुंडलीतील काही अशुभ ग्रहांमुळे नोकरी करणाऱ्या काही लोकांना धावपळ करावी लागू शकते. यासोबतच व्यर्थ खर्च आणि तणावही वाढू शकतो. याउलट आजच्या कुंडलीतील शुभ ग्रहांच्या प्रभावामुळे काही लोकांना अचानक पुढे जाण्याची संधी मिळू शकते. नोकरी आणि बिझनेससाठी दिवस चांगला राहील. यासोबतच लव्ह लाइफ, आरोग्य आणि कुटुंबाबामध्ये काही चांगले घडू शकते. जाणून घ्या, कशाप्रकारे व्यतीत होईल आजचा तुमचा दिवस.\nआठवड्याच्या सुरुवातील घराबाहेर पडण्यापूर्वी करा हे एक काम, मिळू शकते यश\nप्रत्येक व्यक्तीला ठरवलेले काम पूर्ण करण्याची इच्छा असते परंतु ठरवल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट घडते असे नाही. तुमच्यासोबतही असेच काही घडत असल्यास येथे सांगण्यात आलेला उपाय अवश्य करून पाहा. महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी हा खास उपाय केल्यास यश मिळण्याची शक्यता वाढते. पुढील स्लाईड्सवर वाचा-उपाय...\nसाप्ताहिक राशिफळ : सर्व 12 राशींसाठी कसा राहील दिवाळीपूर्वीचा हा आठवडा\nया आठवड्याची सुरुवात चंद्र-गुरूच्या परस्पर दृष्टीने होईल. त्यामुळे देशात व्यापारात प्रगती व अानंदाचे वातावरण राहील. उद्योगांना दिलासा मिळेल व आवश्यक वस्तू स्वस्त होतील. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या आठवड्यात पेट्रोलचे दर कमी होऊ शकतात. चांदीच्या भावात मात्र तेजी येईल. तांबे, पितळाचे दरही वाढू शकतात. तसेच निसर्ग शांत राहील. हा आठवडा बहुतांश राशींसाठी लाभ करून देणारा राहील. येथे जाणून घ्या, मेषपासून मीनपर्यंत सर्व 12 राशींचे साप्ताहिक राशिफळ... मेष वेळ चांगली...\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nसोमवार, 29 ऑक्टोबरला अश्विन मासातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. आज आद्रा नक्षत्र असल्यामुळे शिव नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा मिळेल. लव्ह लाइफमध्ये काहीतरी नवीन घडेल आणि संबंध सुधारतील. काही राशींवर ग्रहांचा चांगला प्रभाव असल्यामुळे सोमवारी धनलाभ होण्याची शक्यता राहील. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...\nआयुष्यातील हरवलेले सुख मिळवण्यासाठी प्रभावी ठरतील हे काम, दुर्लक्ष करू नका\nज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याला सौरमंडळातील विविध ग्रह प्रभावित करतात. या ग्रहांमुळेच व्यक्तीच्या जीवनात चांगला आणि वाईट काळ येतो. ही गोष्ट तंत्र शास्त्रालाही मान्य आहे. या ग्रहांच्या शांतीसाठी तंत्र शास्त्रामध्ये काही अचूक उपाय सांगण्यात आले आहेत. 1. कुंडलीत सूर्य ग्रहाचा अशुभ प्रभाव असल्यास पलंगाच्या खाली तांब्याच्या कलशात पाणी किंवा उशीखाली लाल चंदन ठेवावे. 2. चंद्रामुळे जीवनात अडचणी असल्यास पलंगाखाली चांदीच्या भांड्यात पाणी ठेवावे किंवा चांदीचे...\nराशीनुसार जाणून घ्या, तुमच्या बॉडीचा कोणता पार्ट सर्वात जास्त आकर्षक\nआपण जेव्हा स्वतःला आरशात न्याहाळून पाहतो, तेव्हा स्वतःच्या सौंदर्याचे कोणत्या न कोणत्या प्रकारे वर्णन करतो. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या शरीराचा कोणता न कोणता पार्ट जरा जास्तच आवडतो. एखाद्याला स्वतःची उंची आवडते तर काहीजण आपल्या सुंदर घनदाट केसांचे चाहते असतात. काही लोकांना स्वतःच्या डोळ्यांवर खूप प्रेम असते. अशाप्रकारे प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या शरीराचा एखादा भाग इतरांपेक्षा जास्त आवडतो. परंतु तुमच्या बॉडीचा कोणता पार्ट सर्वात जास्त सुंदर आणि आकर्षक आहे, हे ज्योतिष...\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार\nरविवार 28 ऑक्टोबर 2018 रोजी दिवसभर परीघ नावाचा अशुभ योग राहील. या योगामध्ये कोणतेही शुभ काम वर्ज्य आहे. चंद्र दिवसभर आपल्या उच्च राशी वृषभमध्ये राहील. संध्याकाळी 6.55 वाजता मिथुन राशीमध्ये प्रवेश करेल. परीघ योगही रात्री 10 वाजून 55 मिनिटांनी समाप्त होईल आणि जवळपास एक तासासाठी शिव ना��ाचा शुभ योग जुळून येईल. चंद्राचे राशी परिवर्तन आणि अशुभ योगाचा थेट प्रभाव सर्व राशींवर राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...\nमातीलाही स्पर्श केला तर सोनं बनेल, नोव्हेंबर महिन्यात असे राहील या राशींचे नशीब\nनोव्हेंबर महिना काही राशींसाठी अत्यंत खास योग घेऊन आला आहे. या महिन्यात तीन राशी एवढ्या प्रबळ राहतील की, या राशीच्या जातकांनी मातीलाही स्पर्श केला तर तिचे सोने होईल. म्हणजेच यांना प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होईल आणि मालामाल होण्याची संधी मिळेल. उज्जैनचे ज्योतिषिचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा राहील. येथे जाणून घ्या, कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी. मेष - या राशीच्या लोकांवर नोव्हेंबर महिन्यात देवी लक्ष्मीची विशेष कृपा राहील. यामुळे...\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार\nशनिवार 27 ऑक्टोबरला करवा चौथ व्रत आहे. सौभाग्यवती महिलांचा हा प्रमुख सण आहे. आजच्या दिवशी वरीयान नावाचा शुभ योग दिवसभर राहील. चंद्र शुक्राची राशी वृषभमध्ये राहील, ही उच्च राशी आहे. उच्च राशीमध्ये असलेला चंद्र आणि वरीयान योगाच्या प्रभावाने 12 पैकी सहा राशीच्या लोकांसाठी दिवस अत्यंत खास राहील. नोकरीत यश प्राप्त होऊ शकते. व्यवसायात फायदा होईल तसेच प्रेम करण्यासाठी दिवस शुभ राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/usmanabad-district-youth-kabaddi-championship-starts-from-19th-aug/", "date_download": "2018-11-19T12:03:48Z", "digest": "sha1:UBNNMWACWVPJ2326K7LJ7OC3AW6JVF6G", "length": 7351, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "उस्मानाबाद जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही…", "raw_content": "\nउस्मानाबाद जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही…\nउस्मानाबाद जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही…\nउस्मानाबाद | उस्मानाबाद जिल्हा कबड्डी असोशियशनच्या मान्यतने आणि विवेकानंद क्रिडा मंडळ सांगवी यांच्या संयुक्त विद्यमाने उस्मानाबाद जिल्हा कुमार गट मुले आणि मुलींची जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.\nरविवार दिनांक १९ आॅगस्ट २०१८रोजी स्पर्धेचा उद्घाटन समारंभ होणार आहे. सकाळी ठीक १० वाजता स्पर्धेचे उद्घाटन होईल. ही स्पर्धा सांगवी, उस्मानाबाद येथे होणार आहे.\nस्पर्धेतून काय हाती लागणार\nया स्पर्धेतील संभाव्य २० खेळाडूंची निवड केली जाणार आहेत. त्यानंतर प्रशिक्षण शिबीरानंतर मुले आणि मुलींच्या अंतिम १२ खेळाडूंच्या संघाची निवड करण्यात येणार आहे. हा संघ ३० आॅगस्ट ते २ सप्टेंबर २०१८ या काळात मुलुंड, मुंबई येथे होणाऱ्या ४५व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धेत जिल्ह्याकडून खेळेल.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–एशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\n–एशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nकसोटीत त्रिशतक करणारा पहिला भारतीय बनण्याची सेहवागने आधीच केली होती भविष्यवाणी\nमुंबईकर क्रिकेटर पाकिस्तानला नडला, न्यूझीलंडला कसोटीत मिळवून दिला शानदार विजय\nराजमाता जिजाऊ संघ शिवाई प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेत विजेता\nस्टार प्रिमीयर लीग 2018 क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाला विजेतेपद\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पात्रता फेरीतील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात\nपिकलबॉल सुपर कप स्पर्धेत एकता, स्मॅशर्स अंतिम सामन्यात समोरासमोर\nचेन्नईच्या कार्तिक, राघुलला युरो, एलजीबी-4 चे जेतेपद\nपुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक\nकबड्डीपटूच्या जिद्दीला सलाम, अपंगत्व असतानाही कबड्डी खेळणारा महारथी\nपहिल्या टी२० सामन्यात अशी असेल टीम इंडिया\nटी२० मालिका सुरू होण्यापुर्वी ही आकडेवारी तुम्हाला नक्की माहित हवीच\nपुढच्या ४८ तासांनी रोहितचे नाव टी२०मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार\n ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच\nअशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल\nत्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर\nअसे टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले\nमहास्पोर्ट्सचे अजित दादांना खुले पत्र\nक्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्मा सज्ज\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भ��ग १५- मराठवाड्याचा सुपूत्र\n या सामन्यांत झाले तब्बल १५ खेळाडू LBW आऊट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-11-19T11:33:01Z", "digest": "sha1:JEH3HPMBUIS7YNFH6UZTY7SP4BGEXRRL", "length": 5545, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नयन मोंगिया - विकिपीडिया", "raw_content": "\nसामने {{{सामने१}}} {{{सामने२}}} {{{सामने३}}} {{{सामने४}}}\nफलंदाजीची सरासरी --- --- {{{फलंदाजीची सरासरी३}}} {{{फलंदाजीची सरासरी४}}}\nशतके/अर्धशतके --- --- {{{शतके/अर्धशतके३}}} {{{शतके/अर्धशतके४}}}\nसर्वोच्च धावसंख्या --- --- {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} {{{सर्वोच्च धावसंख्या४}}}\nचेंडू {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}} {{{चेंडू३}}} {{{चेंडू४}}}\nगोलंदाजीची सरासरी --- --- {{{गोलंदाजीची सरासरी३}}} {{{गोलंदाजीची सरासरी४}}}\nएका डावात ५ बळी --- --- {{{५ बळी३}}} {{{५ बळी४}}}\nएका सामन्यात १० बळी --- {{{१० बळी२}}} {{{१० बळी३}}} {{{१० बळी४}}}\nसर्वोत्तम गोलंदाजी --- --- {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}}\nझेल/यष्टीचीत --- --- {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}\nएप्रिल १०, इ.स. २००७\nदुवा: [---] (इंग्लिश मजकूर)\nभारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू\nभारताचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nभारताचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २०:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/zebronics-stem-media-player-price-pPkOB.html", "date_download": "2018-11-19T11:54:47Z", "digest": "sha1:B6VRSUQY47XXHC4RNPULKHWJZGPKIZK2", "length": 13343, "nlines": 320, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "झेब्रॉनिकस स्टेम मीडिया प्लेअर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंद��� आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nझेब्रॉनिकस पं३ प्लायर्स & इपॉड्स\nझेब्रॉनिकस स्टेम मीडिया प्लेअर\nझेब्रॉनिकस स्टेम मीडिया प्लेअर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nझेब्रॉनिकस स्टेम मीडिया प्लेअर\nझेब्रॉनिकस स्टेम मीडिया प्लेअर किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये झेब्रॉनिकस स्टेम मीडिया प्लेअर किंमत ## आहे.\nझेब्रॉनिकस स्टेम मीडिया प्लेअर नवीनतम किंमत Jul 25, 2018वर प्राप्त होते\nझेब्रॉनिकस स्टेम मीडिया प्लेअरहोमेशोप१८, शोषकलुईस उपलब्ध आहे.\nझेब्रॉनिकस स्टेम मीडिया प्लेअर सर्वात कमी किंमत आहे, , जे शोषकलुईस ( 549)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nझेब्रॉनिकस स्टेम मीडिया प्लेअर दर नियमितपणे बदलते. कृपया झेब्रॉनिकस स्टेम मीडिया प्लेअर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nझेब्रॉनिकस स्टेम मीडिया प्लेअर - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 2 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nझेब्रॉनिकस स्टेम मीडिया प्लेअर वैशिष्ट्य\nएक्सपांडबाळे मेमरी MicroSD, up to 16 GB\nसुपपोर्टेड फॉरमॅट्स MP3, WMA and WAV formats\nरिचार्जे तिने Up to 6 hours\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 26 पुनरावलोकने )\n( 10 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 4 पुनरावलोकने )\n( 8 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nझेब्रॉनिकस स्टेम मीडिया प्लेअर\n4/5 (2 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/news/article-93478.html", "date_download": "2018-11-19T11:14:52Z", "digest": "sha1:XRADGAJXHUWGRZEC5FTPUZEU5NIT5XZ3", "length": 5036, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - भारतीय हद्दीत घुसून चीन सैनिकांनी फोडले कॅमेरे –News18 Lokmat", "raw_content": "\nभारतीय हद्दीत घुसून चीन सैनिकांनी फोडले कॅमेरे\n09 जुलै : चीनच्या सैन्यानं भारताच्या लडाख भागात घुसखोरी केल्याची घटना ताजी असतानाच दोनच महिन्यात चीनी सैन्यानं पुन्हा एकदा घुसखोरी केलीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीनं 17 जूनला लडाखमधल्या चुमारमध्ये घुसखोरी केली. या सैन्यां भारताचे बंकर्स उद्धवस्त केले. इतकंच नाही तर चीनच्या हद्दीवर देखरेख ठेवण्यासाठीच्या कॅमेर्‍यांच्या वायरही कापल्या. चुमार लेहपासून 300 किलोमीटर अंतरावर आहे आणि हा सीमाभाग वादग्रस्त आहे. गेल्या तीन महिन्यात चीनची ही तिसरी घुसखोरी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीनने मागिल महिन्यात 17 जून रोजी ही घुसखोरी केली होती. चीनच्या सैनिक घुसखोरी करून थांबले नाही तर त्यांनी हाय रेज्युलेशनचे कॅमेर तोडले. भारतीय सैन्याने चीनच्या घुसखोरीवर नजर ठेवण्यासाठी हे कॅमेरे लावले होते. या घुसखोरीची माहिती गुप्तचर खात्याने दिली होती. मात्र अजूनही सरकारने या प्रकरणावर चुप्पी साधलीय. 3 जुलैला दोन्ही देशांमध्ये फ्लॅग मिटिंग झाली तेव्हा भारतीय सैन्यानंच चीनच्या कुरापतीचा विषय मांडला होता. पुरावे म्हणून चीन सैनिकांनी तोडफोड केलेले कॅमेरेही सादर करण्यात आले होते. या अगोदर चीनने एप्रिल-मे महिन्यात लडाखच्या याच चुमार भागात दौलत बेग ओल्डी सेक्टरमध्ये घुसखोरी करून छावणी उभी केली होती. एवढंच नाही तर चीनने ही जागा आमची आहे असा दावाही केला होता. चीनच्या घुसखोरीमुळे दोन्ही देशांत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र भारताच्या दबावामुळे चीनला माघार घ्यावी लागली होती.\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nइंदिरा गांधी जयंती विशेष : हे 18 फोटो तुम्ही आधी पाहिले नसतील\nमहाराष्ट्राच्या आणखी एका जवानाला वीरमरण, आज होणार अंत्यसंस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/petrol-price/news/", "date_download": "2018-11-19T11:41:27Z", "digest": "sha1:A5T3WEA5Y4AGIKHTKO7M4YVY6DXNOSUV", "length": 11008, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Petrol Price- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nआज पुन्हा इंधनाचे दर वाढले, एवढ्या रुपयांनी महागलं पेट्रोल-डिझेल\nकाही केल्या इंधन दरवाढीचं सत्र कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. कारण कालपासून पुन्हा इंधनाच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.\nपेट्रोलचा भडका : किंमती कमी करणं म्हणजे 'आजचं मरण उद्यावर'\nदेशातल्या या राज्यांमध्ये स्वस्त झालं पेट्रोल आणि डिझेल\nपेट्रोल-डिझेल अडीच रुपयांनी स्वस्त होणार,अरुण जेटलींची घोषणा\n...आणि म्हणून पेट्रोल, डिझेलनंतर सीएनजी आणि पीएनजी दरामध्येही होईल वाढ\n...तर पेट्रोल पंपाला बसतील टाळे\nरुग्णालयात नेताना 2 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू; बंदमुळे झाला उशीर, वडिलांचा आरोप\nअजून वाढू शकतात पेट्रोल- डिझेलचे भाव, ही आहेत कारणं...\n....तर पेट्रोल-डिझेल 7-8 रुपयांनी स्वस्त होईल-गडकरी\nपेट्रोल 4 रुपयांनी स्वस्त, राज ठाकरेंच्या वाढदिवसाची मुंबईकरांना भेट\nकोल्हापूरकरांचा नादखुळा ; 100 मिटर गाडी ढकला, 15 लिटर पेट्रोल जिंका \nसलग 11व्या दिवशीही इंधन दरवाढ कायम, हे आहेत आजचे दर\nजुन्या पोस्टमुळे अक्षय कुमार झाला ट्रोल, गपचूप ट्विट केलं डिलीट\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/west-bengal-bridge-collapse-incident/", "date_download": "2018-11-19T11:44:54Z", "digest": "sha1:7J3A7QILF4OYHRWZ23NZXZJTYXDUKEIT", "length": 7972, "nlines": 163, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "पश्चिम बंगालमध्ये पुन्हा पूल कोसळला, तीन दिवसात दुसरी घटना | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nपश्चिम बंगालमध्ये पुन्हा पूल कोसळला, तीन दिवसात दुसरी घटना\nपश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमध्ये आणखी पूल कोसळला आहे. ही घटना आज सकाळी सिलीगुडी भागात घडली आहे. गेल्या आठवडाभरातील पूल कोसळण्याची ही दुसरी घटना आहे. पूल कोसळल्यामुळे पुलावर एक टेंपो गाड��� अडकून पडली आहे. तसेच काही लोक अडकून पडले असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या मंगळवारी दक्षिण कोलकाता भागात एक पूल कोसळला होता. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू आणि २५ लोक जखमी झाले होते. आता पुन्हा आणखी एक पूल कोसळण्याची दुर्घटना घडली आहे.\nPrevious articleरणबीरच्या ‘सिम्बा’त अजय आणि अनिलची धमाकेदार एन्ट्री\nNext article‘सविता दामोदर परांजपे’ चित्रपट अमेरिकेतील थिएटरमध्ये झळकणार\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nअमेरिकेत मॉलमध्ये हल्ला; ३ ठार\nपश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात स्फोट\nअंधेरी रेल्वे रुळावर पुल कोसळल्याने 3 जण जखमी\n, त्यानं सुष्मिताला दिल्या ‘प्रेम’पूर्वक शुभेच्छा\n‘भारत’च्या सिनेमाच्या शुटींगदरम्यान सलमान जखमी\nव्हॉट्सअँपच्या दहा गोष्टी.. ज्या तुम्हाला कायमचे ब्लॉक करू शकतात\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nगुरुवारी पंतप्रधान मोदी साधणार नाशिककरांशी संवाद\nराजापूर येथे सर्पदंशाने चिमुरडीचा मृत्यू\nशहीद जवान कपिल गुंड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nवाकोद येथे स्नेह मेळाव्यातून जागवल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nगुरुवारी पंतप्रधान मोदी साधणार नाशिककरांशी संवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5056977741019405621&title=Walter%20Mastelinck%20in%20the%20'Cybage'%20Board%20of%20Directors&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-11-19T11:24:22Z", "digest": "sha1:BI4Q6ZANQEQLJZNVHXOZKUDKR4G6TBRQ", "length": 8291, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘सायबेज’च्या संचालक मंडळात वॉल्टर मास्टेलिंक", "raw_content": "\n‘सायबेज’च्या संचालक मंडळात वॉल्टर मास्टेलिंक\nमुंबई : उत्पादन अभियांत्रिकी सेवांना आउटसोर्स करण्यात तज्ज्ञ असलेली आघाडीची जागतिक तंत्रज्ञान सल्लासेवा कंपनी ‘सायबेज’ने (Cybage) उद्योजक वॉल्टर मास्टेलिंक यांना आपल्या संचालक मंडळावर नियुक्त केले आहे. वॉल्टरसारख्या उल्लेखनीय आणि अनुभवी व्यावसायिक धुरीणाची नेमणूक ‘सायबेज’च्या दृष्टीने मोलाची ठरणार आहे. ‘सायबेज’मधील आपल्या भूमिकेमध्ये वॉल्टर कंपनीचा दृष्टीकोन, धोरणात्मक दिशा आणि व्यवसायाच्या ध्येयांची पूर्ती यांना मजबूती प्रदान करतील.\nआपल्या २५ वर्षांच्या नेत्रदीपक कारकीर्दीमध्ये व्यासंगी उद्योजक वॉल्टर यांनी अनेक यशस्वी व नफ्यातील उद्योगांची अगदी शून्यातून उभारणी केली आहे. त्यांनी १९९१मध्ये ट्रांसिक्सची स्थापना केली आणि ट्रांसिक्सला बेल्जियमची स्थानिक एंटरप्राइजपासून, तर रस्ते वाहतूक क्षेत्रामधील फ्लीट व्यवस्थापन आणि टेलिमॅटिक्स उपायांची जागतिक अग्रणी कंपनीपर्यंत रूपांतरीत केले.\n‘सायबेज’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण नाथानी म्हणाले, ‘यशस्वी कंपन्यांची उभारणी करणे आणि त्यांना बाजारात आघाडीच्या स्थानावर पोहोचविण्याचा वॉल्टर यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. आपल्या संचालक मंडळामध्ये व्यवसायाच्या विविध पैलूंची सखोल, प्रत्यक्ष जाण असलेली दिग्गज व्यक्ती असणे सायबेजसाठी एक महत्त्वाची उपलब्धी आहे. वॉल्टरने सोबत आणलेल्या समृद्ध उद्योजकीय अनुभवाने ‘सायबेज’ला क्षेत्रातील आघाडीचे स्थान टिकवण्यासोबतच आपल्या उद्योजकीय मूल्यांचे जतन करण्यास मदत मिळेल.’\nTags: मुंबईसायबेजअरूण नाथानीवॉल्टर मास्टेलिंकCybageArun NathaniMumbaiWalter Mastelinckप्रेस रिलीज\n‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा ‘भाजपने साधला समाजिक समतोल’ लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ‘लेक्सस’चे पुरस्कार प्रदान स्वप्नील जोशी निर्मितीत\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nखोट्या बातम्यांच्या प्रसाराबाबत जागरुकता मोहीम\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1579", "date_download": "2018-11-19T11:28:28Z", "digest": "sha1:5ZVRQHY77X4Z6IEYIEOVG3XUFJHTDBUQ", "length": 6682, "nlines": 101, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news pune bike set ablaze | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या ���ातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n कोंढवा-लुल्लानगर परिसरात तीन दुचाकी जाळल्या\n कोंढवा-लुल्लानगर परिसरात तीन दुचाकी जाळल्या\n कोंढवा-लुल्लानगर परिसरात तीन दुचाकी जाळल्या\nसोमवार, 9 एप्रिल 2018\nपुण्यात गाड्या जाळण्याचं सत्र सुरूच आहे. आज पहाटेच्या सुमारास कोंढवा-लुल्लानगर परिसरात तीन दुचाकी जाळल्याचा संशय आहे. तर रस्तापेठेत KEM रुग्णालयासमोर फळ भाजीच्या विक्रेत्यांच्या 7 हातगाड्या जाळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, या दोन्ही ठिकाणी आग विझली असून पोलीस या घटनांचा अधिक तपास करत आहे. वारंवार होणाऱ्या घटनांमुळे पुण्यातील जाळीतकांड थांबणार कधी हा प्रश्न उपस्थित होतोय.\nपुण्यात गाड्या जाळण्याचं सत्र सुरूच आहे. आज पहाटेच्या सुमारास कोंढवा-लुल्लानगर परिसरात तीन दुचाकी जाळल्याचा संशय आहे. तर रस्तापेठेत KEM रुग्णालयासमोर फळ भाजीच्या विक्रेत्यांच्या 7 हातगाड्या जाळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, या दोन्ही ठिकाणी आग विझली असून पोलीस या घटनांचा अधिक तपास करत आहे. वारंवार होणाऱ्या घटनांमुळे पुण्यातील जाळीतकांड थांबणार कधी हा प्रश्न उपस्थित होतोय.\nकर्मचारी भविष्य निर्वाह निधी खातेधारकांसाठी खूशखबर\nकर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या खातेधारकांसाठी एक खूशखबर. ईपीएफओ लवकरच...\nमराठा आरक्षणाचा अहवाल मागास आयोगाकडून राज्य सरकारकडे सुपूर्त\nमुंबई : मराठा आरक्षणाचा अहवाल राज्य मागास आयोगाकडून आज (गुरुवार) राज्य सरकारकडे...\nमुस्लिम कार्यकर्त्यांनी सावरले 74 संसार\nपुणे - घरांना आग लागून उद्‌ध्वस्त झालेल्या कुटुंबांना दिवाळीच्या निमित्ताने मुस्लिम...\nरात्री आठ ते दहा या वेळेशिवाय फटाके फोडाल, तर तुरुंगात जाल\nपुणे : पुणेकरांनो, दिवाळीत तुम्ही रात्री आठ ते दहा या वेळेशिवाय फटाके फोडाल, तर...\nवांद्रेच्या नर्गिस दत्तनगर झोपडपट्टील आग नियंत्रणात\nवांद्रेच्या नर्गिस दत्तनगर झोपडपट्टीला लागलेली आग नियंत्रणात आलीय. सकाळी नर्गिस...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/2965", "date_download": "2018-11-19T11:54:48Z", "digest": "sha1:7VHAP3UMUXYDGKMVIABB7L5FZ34EHCKZ", "length": 8034, "nlines": 105, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news shahid kapoor and mira rajput blessed with baby boy | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशाहीद-मीराच्या घरी नविन पाहुण्याचे आगमन\nशाहीद-मीराच्या घरी नविन पाहुण्याचे आगमन\nशाहीद-मीराच्या घरी नविन पाहुण्याचे आगमन\nगुरुवार, 6 सप्टेंबर 2018\nबॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर पुन्हा एकदा बाबा झाला आहे. मीरा राजपूतने पुत्ररत्नाला जन्म दिला आहे. काल (ता. 5 सप्टेंबर) सायंकाळी 4 वाजता शाहीद आणि मीरा पुन्हा आई-बाबा झाले. मीशा नावाची त्यांना पहिली मुलगी आहे. मिशाच्या जन्मानंतर पुढच्या एका वर्षातच या जोडप्याला दुसऱ्या अपत्याचे वेध लागले असल्याच्या चर्चा होत्या.\nमीरा च्या नावतला 'मी' आणि शाहीद च्या नावातला 'शा' अशी अक्षरं जोडत या जोडप्याने मुलीचे नामकरण केले होते. आता मुलासाठी त्यांनी काय नाव ठरवले आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता राहील.\nबॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर पुन्हा एकदा बाबा झाला आहे. मीरा राजपूतने पुत्ररत्नाला जन्म दिला आहे. काल (ता. 5 सप्टेंबर) सायंकाळी 4 वाजता शाहीद आणि मीरा पुन्हा आई-बाबा झाले. मीशा नावाची त्यांना पहिली मुलगी आहे. मिशाच्या जन्मानंतर पुढच्या एका वर्षातच या जोडप्याला दुसऱ्या अपत्याचे वेध लागले असल्याच्या चर्चा होत्या.\nमीरा च्या नावतला 'मी' आणि शाहीद च्या नावातला 'शा' अशी अक्षरं जोडत या जोडप्याने मुलीचे नामकरण केले होते. आता मुलासाठी त्यांनी काय नाव ठरवले आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता राहील.\n7 जुलै 2015 ला शाहीद-मीराचे लग्न झाले होते. 26 ऑगस्ट 2016 ला मीशाचा जन्म झाला. बुधवारी सायंकाळी मीराला प्रसुतीच्या कळा सुरु झाल्यानंतर हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी रुग्णालयात मीराची आई बेला, शाहीदचे वडील पंकज कपूर, भाऊ इशान खट्टर उपस्थित होते.\nशाहीद कपूरने सध्या त्याच्या आगामी सिनेमाचे चित्रीकरण पुढे ढकलले असल्याचे कळते. सिनेमाचे शूटींग ऑक्टोबरमध्ये सुरु होईल.\nबॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर लग्न प्रसुती delivery आग\nकर्मचारी भविष्य निर्वाह ��िधी खातेधारकांसाठी खूशखबर\nकर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या खातेधारकांसाठी एक खूशखबर. ईपीएफओ लवकरच...\nमुस्लिम कार्यकर्त्यांनी सावरले 74 संसार\nपुणे - घरांना आग लागून उद्‌ध्वस्त झालेल्या कुटुंबांना दिवाळीच्या निमित्ताने मुस्लिम...\nलग्नासाठी रणवीर-दीपिका लग्नासाठी इटलीला रवाना\nमुंबई- बॉलिवूडमधील बहुचर्चित रणवीर आणि दीपिकाचे लग्न 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी पार...\nवांद्रेच्या नर्गिस दत्तनगर झोपडपट्टील आग नियंत्रणात\nवांद्रेच्या नर्गिस दत्तनगर झोपडपट्टीला लागलेली आग नियंत्रणात आलीय. सकाळी नर्गिस...\nवांद्र्यातील गरीबनगर झोपडपट्टीत भीषण आग\nमुंबई - मुंबईतील वांद्रे भागातील गरीबनगर झोपडपट्टीत भीषण आग लागल्याची घटना आज(ता.30...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/603257", "date_download": "2018-11-19T12:09:56Z", "digest": "sha1:6P4ZBDMNQBPMY5CWOKGU5ZV2WQ7GMIYR", "length": 7005, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "जीर्ण झाडांसह आकेशियाच्या झाडांचीही होतेय कत्तल - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जीर्ण झाडांसह आकेशियाच्या झाडांचीही होतेय कत्तल\nजीर्ण झाडांसह आकेशियाच्या झाडांचीही होतेय कत्तल\nकट्टा : येथील मार्गावर जीर्ण झाडांबरोबरच आकेशियाची तोडण्यात आलेली झाडे. विशाल वाईरकर\nमालवण–कसाल मार्गावरील जीर्ण झालेली झाडे तोडण्याचे काम गुरामवाडी ते कट्टा या परिसरादरम्यान गेले काही दिवस सुरू आहे. परंतु या जीर्ण झालेल्या झाडांसमवेत आकेशिया या चांगल्या झाडांची कत्तल केली जात आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.\nगेल्या काही दिवसांपासून मालवण–कसाल मार्गावर सतत दोन दिवस लागोपाठ जीर्ण झालेली झाडे रस्त्यावर कोसळून पडल्याच्या घटना घडत होत्या. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने मालवण–कसाल मार्गावरील जीर्ण झालेली झाडे तोडण्याचे काम हाती घेतले होते. हे काम गुरामवाडीतील स्थानिक लाकूड व्यावसायिकास देण्यात आले. मात्र, या लाकूड व्यावसायिकाकडून रस्त्यालगत असलेल्या आकेशियाच्या झाडांची कत्तल करण्यात आली. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. एकीकडे सरकार वृक्ष लागवडीच्या घोषणा करीत आहे. दुसरीकडे सरकारी अधिकाऱयांच्या वरदहस्ताखाली चांगल्या झाडांचीही कत्तल केली जात आहे, असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.\nस्थानिकांनी केले ‘तरुण भारत’चे कौतुक\nजीर्ण झालेली झाडे वारंवार रस्त्यावर कोसळून वाहतूक ठप्प होण्याच्या घटना घडत होत्या. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत होते. याबाबत ‘तरुण भारत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यावर तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेत जीर्ण झाडे तोडण्याचे काम हाती घेतले होते. याबाबत येथील स्थानिकांनी ‘तरुण भारत’चे कौतुक केले.\nमहिला सक्षमीकरणासाठी वित्तीय साक्षरता महत्वाची\nकुडाळ शहरात उड्डाणपुलासाठी तत्त्वत: मंजुरी\nमोदींकडून संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला : राहुल गांधी\nचित्रपट, नाटकातूनही बहुरूपी पुलंचेच दर्शन\nइंटरनेटमुळे परदेशी कंपन्यांची कमाई\nपं. अमरनाथ यांना ‘पं.पन्नालाल घोष वेणुरत्न’ पुरस्कार जाहीर\nमोठय़ा वादानंतर रिझर्व्ह बँक अन् केंद्र सरकार यांच्यात बैठक\nगडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा\nमराठा आरक्षण : विधीमंडळाच्या पायऱयांवरच विरोधकांचा ठिय्या\nमराठा आरक्षण : ‘हे आरक्षण टिकणारे नाही’ ; मध्ये उपप्रवर्ग करून मराठय़ांना आरक्षण द्या \nमराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी\nआजचे भविष्य सोमवार दि. 19 नोव्हेंबर 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/617117", "date_download": "2018-11-19T12:18:55Z", "digest": "sha1:YJJBW2KDQPIFRXIUSMQCYT23KR6YEWG4", "length": 6417, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘काँग्रेस’च्या ‘भारत बंद’ला ‘मनसे’चा पाठिंबा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » ‘काँग्रेस’च्या ‘भारत बंद’ला ‘मनसे’चा पाठिंबा\n‘काँग्रेस’च्या ‘भारत बंद’ला ‘मनसे’चा पाठिंबा\nऑनलाईन टीम / मुंबई :\nदेशभरातील इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने पुकारलेल्या ‘भारत बंद’ला मनसेने पाठिंबा दर्शवला आहे. काँग्रेसने उद्या 10 सष्टेंबर रोजी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. मनसे उद्या पूर्णप���े या बंदमध्ये सहभागी होणार आहे.\n१० सप्टेंबर २०१८ रोजी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधातील 'भारत बंद' ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा आणि सक्रिय सहभाग.\nमनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन ‘भारत बंद’ला पाठिंबा देतील. मात्र कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही, असे आश्वासन मनसेतर्फे देण्यात आले आहे. मुंबईतून बाहेरगावी जाणाऱयांनी उद्या संध्याकाळी पाच वाजल्यानंतर बाहेर पडावे, असे आवाहन मनसेने केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्र लिहून या प्रकाराचे आदेश दिले आहेत. मनसे पदाधिकाऱयांच्या बैठकीत ‘भारत बंद’ला समर्थन देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिकमधील मनसेच्या पदाधिकाऱयांनी या बैठकीला हजेरी लावली होती. देशात इंधन दरवाढीचा भडका उडाल्यामुळे काँग्रेसने ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घट या प्रश्नांवर काँग्रेसने मोदी सरकारविरोधात हल्लाबोल चढवला. उद्या सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत ‘भारत बंद’ ठेवण्याचे आवाहन काँग्रेसने केले आहे.\nकर्जाला कंटाळून शेतकरी भावांची अत्महत्या\nयोगा कायमची गोष्ट बनली पाहिजे : रामदेवबाबा\nपहिल्या कसोटीवर न्यूझीलंडची मजबूत पकड\nपत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या झाल्याचे स्पष्ट\nमोदींकडून संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला : राहुल गांधी\nचित्रपट, नाटकातूनही बहुरूपी पुलंचेच दर्शन\nइंटरनेटमुळे परदेशी कंपन्यांची कमाई\nपं. अमरनाथ यांना ‘पं.पन्नालाल घोष वेणुरत्न’ पुरस्कार जाहीर\nमोठय़ा वादानंतर रिझर्व्ह बँक अन् केंद्र सरकार यांच्यात बैठक\nगडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा\nमराठा आरक्षण : विधीमंडळाच्या पायऱयांवरच विरोधकांचा ठिय्या\nमराठा आरक्षण : ‘हे आरक्षण टिकणारे नाही’ ; मध्ये उपप्रवर्ग करून मराठय़ांना आरक्षण द्या \nमराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी\nआजचे भविष्य सोमवार दि. 19 नोव्हेंबर 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/aurangabad-tara-pan-center-story/", "date_download": "2018-11-19T11:33:13Z", "digest": "sha1:RNV3N3KW5TPXF3HCZSLTKAAC6H6QCEY7", "length": 9340, "nlines": 99, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'तारा पान'लाही दिला जातोय धार्मिक रंग; ओवैसींच्या विधानानंतर सोशल मिडीयावर तारा पानची बदनामी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘तारा पान’लाही दिला जातोय धार्मिक रंग; ओवैसींच्या विधानानंतर सोशल मिडीयावर तारा पानची बदनामी\nनारायण काळे: एमआयएमचे अध्यक्ष खा असदुद्दिन ओवैसी यांनी केलेल्या ‘तारा पान सेंटर’वरील वादग्रस्त विधानानंतर सोशल मिडीया वर तर्कवितर्कांना उधाण आले असुन अनेक जणांनी या पानाला धर्माशी जोडत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मिडीयावर हे पान न खाण्याचा सल्लादेखील देण्यात येत आहे. पानच्या हिरव्या रंगाला धार्मिक बाबींशी जोडत लोकयावर उलटसुलट चर्चा करत आहेत.\nकाय होते ओवैसींचे व्यक्तव्य\nविश्व हिंदू परिषद व आरएसएस वर टिका करताना ओवैसी म्हणाले होते. ”जर ”आरएसएसच्या लोकांना मुलं होत नसतील तर औरंगाबादमधील प्रसिद्ध तारा पान सेंटरवरील पान त्यांनी खावे. त्यांना नक्कीच फायदा होईल.”\nओवेसींच्या या विधानंतर सोशल मिडीया वर तारा पान सेंटरची होत असलेल्या बदनामी बद्दल आम्ही तारा पान सेंटरचे मालक शब्बू भाई यांची प्रतिक्रिया जाणुन घेतली.\n”राजकीय नेत्यांना काहीही कामे नसतात त्यांमुळे ते आपल्या राजकीय स्वार्थासाठी काहीही बोलतात. ओवैसींनी कधी इथे येवून तारा पान खाल्ले नाही. त्यामुळे त्यांनी या पानाबद्दल काही बोलू नये.पान हे भारतीय संस्कृतीचे अभिन्न अंग आहे. आपण प्रत्येक सुखदुखाःत पान खातो. त्यामुळे याला धर्माशी जोडने योग्य नाही.” – शब्बू भाई (तारा पान सेंटरचे मालक)\n‘तारा पान’ बद्दल सोशल मिडीया वरून जरी बदनामी होत असली तरी या बदनामीचा पानांच्या विक्रीवर कसलाही परिणाम होत नसल्याचे जाणवत असुन अगदी दूरदूरवरून लोक या ठिकाणी पान खाण्यासाठी येत आहेत.\nमी अनेक ठिकाणी पान खाल्ले पण येथील पानाची चव वेगळीच आहे. अशा प्रकारचे पान आपण आतापर्यंत खाल्ले नाही. पान सेंटरचा इंटरनेट वरील व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्ही याठिकाणी आलो आहोत -सिता अय्यर (कर्नाटक)\nकाय आहेत तारा पान सेंटरची वैशिष्ट्ये\n– 50 वर्षापासून शब्बुभाई हे पान सेंटर चालतात.\n– वेगवेगळ्या प्रकारच्या जवळपास 25 पानांची विक्री\n– 20 रुपया���पासून 5000 रुपयांपर्यंतचे पानं उपलब्ध\n– 5000 रूपयांचे ‘कपल पान’, 3000 रुपयांचे लेडीज स्पेशल ‘कोहिनूर पान’ प्रसिद्ध.\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nटीम महाराष्ट्र देशा- चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम ‘बेखबर…\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/hindu-mahasabhas-vice-president-ashok-sharma-says-bjp-and-rss-wrongly-taking-credit-mahatma-gandhis-murder-latest-update/", "date_download": "2018-11-19T11:31:47Z", "digest": "sha1:4SLFIKGOPUZL7QTUFK4QMXUCJM4C43QR", "length": 8903, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भाजप आणि संघाने गांधी हत्येचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये:अशोक शर्मा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभाजप आणि संघाने गांधी हत्येचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये:अशोक शर्मा\nगांधी हत्या हा आमचा वारसा;हिंदू महासभा\nटीम महाराष्ट्र देशा: ‘हिंदू महासभेच्या नथुराम गोडसेनेच महात्मा गांधी यांची हत्या केल्याचं साऱ्या जगाला माहीत आहे. असं असताना देखील भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ चौथ्या गोळीची थिअरी निर्माण करून विनाकारण संभ्रम निर्माण करत आहेत. गांधी हत्या हा आमचा वारसा आहे. त्याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नका,’या शब्दात हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक शर्मा यांनी संघ आणि भाजपला सुनावलं आहे.\n‘अभिनव भारत’चे पंकज फडणीस यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. ज्यात ‘गांधीजींची हत्या झाली तेव्हा त्यांना चार गोळ्या लागल्या होत्या. पण चौकशीत तीनच गोळ्यांचा उल्लेख असल्याने या प्रकरणाचा तपास करण्यात यावा,’ असं या याचिकेत म्हटलं आहे.\nहिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक शर्मा काय म्हणाले \nचौथ्या गोळीची थिअरी मांडून दोन्ही संघटना संभ्रमाचं वातावरण निर्माण करत आहेत. त्यांच्या खऱ्या चेहऱ्यावरील मुखवटा बाजूला करण्याची वेळ आली आहे. ‘हिंदू महासभेच्या नथुराम गोडसेनेच महात्मा गांधी यांची हत्या केल्याचं साऱ्या जगाला माहीत आहे. असं असताना देखील भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ चौथ्या गोळीची थिअरी निर्माण करून विनाकारण संभ्रम निर्माण करत आहेत. गांधी हत्या हा आमचा वारसा आहे. त्याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नका.गांधी हत्येचं श्रेय भाजप आणि संघ आमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. उलट त्यांनी आमचे आभार मानायला हवेत. गोडसे हिंदू महासभेचा अविभाज्य भाग होता. आता भाजप आणि संघ गोडसेला बाजूला सारून गांधी हत्येबाबतचं सर्व श्रेय स्वत: घेऊ पाहत आहेत. गांधीजींना गोडसेनं मारलं नव्हतं हे सिद्ध झालं तर हिंदू महासभेला काहीच अर्थ उरणार नाही, हे त्यांना माहीत आहे. पण आम्ही हे कदापी होऊ देणार नाही,’ असं शर्मा यांनी ठणकावलं.\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nटीम महाराष्ट्र देशा- चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम ‘बेखबर…\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nराज्य सरकार कधीही करो 'म��गा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/subsidized-gas-cylinder-7-non-subsidized-cylinder-costlier-by-rs-74/", "date_download": "2018-11-19T11:32:02Z", "digest": "sha1:4CECPHOQ42EYVK7XLQYLZHOCGZJYBAFY", "length": 6931, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अनुदानित गॅस सिलेंडर ७, विना अनुदानित सिलेंडर ७४ रुपयांनी महागला", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअनुदानित गॅस सिलेंडर ७, विना अनुदानित सिलेंडर ७४ रुपयांनी महागला\nनवी दिल्ली : देशातील अनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत ७ रुपये, तर विना अनुदानित सिलेंडरच्या किंमतीत ७४ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आजपासूनच हे नवे दर लागू करण्यात आले आहेत.राजधानी दिल्लीत अनुदानित सिलेंडरची किंमत ४७९. ७७ रु .होती. ती आता ४८७. १८ रुपये झाली आहे. या बरोबरच विना अनुदानित गॅस सिलेंडर ५२४ रुपयांना मिळत होता. आता तो ५९८ रुपयांना मिळणार असल्याचे `इंडियन ऑईल’ या देशातील अग्रगण्य तेल विपणन कंपनीने म्हटले आहे.\nकेंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरवरील अनुदान प्रणाली बंद करण्यासाठी गॅस सिलेंडरच्या किमतीत दरमहा वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे . त्या नुसार प्रथम दर महिन्याला दोन रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला. यानंतर चालू आर्थिक वर्ष संपेपर्यंत दर महिन्याला चार रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला. १ जुलैपासून वस्तू व सेवा कर प्रणाली लागू झाल्यानंतर अनुदानित गॅस सिलेंडरवर गेल्या सहा वर्षांतील सर्वाधिक ३२ रुपयांची वाढ करण्यात आली.\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nटीम महाराष्ट्र देशा- चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम ‘बेखबर…\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nशि���रायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/gokul-milk-bill-19704", "date_download": "2018-11-19T11:56:02Z", "digest": "sha1:MSS2AJCW2DSECN2NGEKR4JDTAIY6M43W", "length": 11160, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "gokul milk bill दूध बिले त्वरित मिळालीच पाहिजेत | eSakal", "raw_content": "\nदूध बिले त्वरित मिळालीच पाहिजेत\nरविवार, 11 डिसेंबर 2016\nआमदार राजेश क्षीरसागर : गोकुळ कर्मचारी आंदोलनास पाठिंबा\nकोल्हापूर: जिल्ह्यातील दूध उत्पादकांची बिले त्वरित मिळाली पाहिजेत, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज केली. गोकुळ कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनादरम्यान ते बोलत होते.\nआमदार राजेश क्षीरसागर : गोकुळ कर्मचारी आंदोलनास पाठिंबा\nकोल्हापूर: जिल्ह्यातील दूध उत्पादकांची बिले त्वरित मिळाली पाहिजेत, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज केली. गोकुळ कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनादरम्यान ते बोलत होते.\nआमदार क्षीरसागर म्हणाले, \"\"जिल्ह्यातील साडेपाच हजार संलग्न दूध संस्थांची आजपर्यंतच्या तीन दूध बिलांची अंदाजे शंभर कोटी रुपये रक्कम चलन तुटवड्यामुळे जिल्हा मध्यवर्ती व इतर बॅंकांमध्ये अडकून पडलेली आहे. याच उत्पादकांना आर्थिक फटका बसला आहे. गोकुळ व्यवस्थापनाने यापूर्वी जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे परिस्थितीचे गांभीर्य तसेच संभाव्य धोक्‍याबद्दल कल्पना देऊन यातून लवकरात लवकर मार्ग काढण्याची विनंती केलेली होती. तथापि, यावर आजपर्यंत कोणताही मार्ग न निघाल्याने दूध उत्पादक अडचणीत आलेले आहेत. दूध उत्पादकांची बिले विनाविलंब मिळावीत याकरिता संबंधित बॅंकांना चलन पुरवठा करावा म्हणून गोकुळच्या कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलेले आहे. या आंदोलनास कोल्हापूर शहराचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज भेट दिली. यावेळी बोलताना आ. क्षीरसागर म्हणाले, \"\"शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी सत्तेमध्ये असतानाही नोटाबंदीसंदर्भात जाहीरपणे वक्तव्य करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झालेले आहे. दूध उत्पादक शेतकरी, कामगार, शेतमजूर यांना मोठी झळ सोसावी लागत आहे. त्यामुळे शासनाने यामध्ये लक्ष घालून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे त्यांना तत्काळ मिळतील अशी व्यवस्था करावी. असे सांगून गोकुळच्या कर्मचारी संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या या आंदोलनास आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले. यावेळी संघटनेचे जनरल सेक्रेटरी संजय सदलगेकर, सेक्रेटरी शाहीर सदाशिव निकम, कार्यकारी सदस्य मल्हार पाटील, लक्ष्मण पाटील, उदय पवार, बी. के. पाटील, प्रतिष गायकवाड तसेच गोकुळचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokprabha/vishesha/", "date_download": "2018-11-19T11:40:42Z", "digest": "sha1:X2H3YVREEA6GCSS6GJY7JVOAAQHSSGBJ", "length": 14524, "nlines": 258, "source_domain": "www.loksatta.com", "title": "| Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविराट कोहली ऑस्ट्रेलियात गप्प बसला तर आश्चर्य वाटेल - पॅट कमिन्स\nरिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nसोशल मीडियावर एक दिवस..\n२०१३ च्या तुलनेत २०१७ मध्ये ट्विटरवर ५८ टक्के ट्वीट्स वाढल्या.\nआजची स्त्री नेसत असलेल्या डिझायनर साडीच्या इतिहासाचा शोध घेत गेलं तर आपण रोमन साम्राज्यापर्यंत जाऊन पोहोचतो.\nखासगी वाहिन्यांची पंचवीस वर्षे\nखासगी वाहिन्यांच्या प्रवासाचा वेध.\nआलिया भट्टचं नाव दर्जेदार अभिनेत्रींच्या बरोबरीने घेतलं जातं.\nमाणूस स्वत:पेक्षा दुसऱ्यावर अवलंबून राहूनच जगू शकतो.\nअमेरिकेतील कॅलिफोíनया-नेवाडा राज्यांच्या सीमेवरचा तब्बल ३४ लाख एकरांवरचा अवाढव्य आणि विलक्षण विरोधाभासांनी नटलेला पसारा म्हणजे ‘डेथ व्हॅली नॅशनल पार्क’.\nआजच्या तरुणाईच्या दृष्टीने शिक्षण, करियर, पैसा या सगळ्याइतकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिलेशनशिप.\nशीख धर्मीयांची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नांदेडमध्ये कृपाण आणि तलवारी यांची मोठी बाजारपेठ आहे.\nचंद्रहास मास मीडियाचा पदवीधर होता.\nसमाजाचा आधार बनण्यासाठी धडपडणाऱ्या या संस्थांना समाजाकडूनही आधाराची गरज आहे.\nदसरा विशेष : तुझ्या गळा, माझ्या गळा..\nप्रत्येक समाजातील अलंकरणाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. त्यातही स्त्रिया, पुरुष व मुलांचे अलंकार भिन्न भिन्न प्रकारचे असतात.\nदसरा विशेष : वाहनक्षेत्राला झळाळी\nभारतीय बाजारातील वार्षिक वाहन खरेदीपैकी तब्बल ३० टक्के वाहनखरेदी सणासुदीच्या हंगामात होत असते.\nनदीच्या खोऱ्यात : कुलंगकन्या दारणा\nसह्याद्रीच्या कळसूबाई रांगेची शान काही औरच. खुद्द महाराष्ट्राची शिखरसम्राज्ञी कळसूबाई या रांगेमध्ये विराजमान झालेली आहे.\nदेवी विशेष : सप्तमातृका\nमराठवाडय़ाचे वैभव असलेल्या औंढय़ा नागनाथ मंदिरावर असलेल्या सप्तमातृकांचा पट्ट अत्यंत देखणा आहे.\nदेवी विशेष : लोकदेवता खोकलादेवी\nआदिम अवस्थेतून आजच्या विकसनशील अवस्थेत धर्म या संकल्पनेचा विकास होत आला आहे,\nसर्वसाधारणपणे प्रौढ व्यक्तींना सात ते आठ तास आणि लहान मुलांना नऊ ते दहा तास झोपेची गरज असते.\nनिद्रेचा विचार करताना ती लहान वयात अधिक, मध्यवयात मध्यम (पण थकव्याने अधिक येते,\nघोरणे आणि स्लीप अ‍ॅप्निया – उपचार\nआपल्या देशात घोरणे आणि स्लीप अ‍ॅप्निया याचे प्रमाण भरपूर आहे. जनजागृती नसल्याने माहिती नसते.\nअती लठ्ठ लोकांच्या श्वसननलिकेत आणि घशाच्या मागील बाजूस अतिरिक्त पेशींची वाढ होते. त्या\nभारतात ज्या लोकांना मधुमेद असतो, त्यात ��हुतेकांना ‘टाइप टू’ या स्वरूपाचा मधुमेद असतो.\nजगाची थाळी : रताळ्याचा जगप्रवास\nरताळ्याचे गोडाचे काप बहुश्रुत आहेत. ते सगळीकडे निरनिराळ्या प्रकारे बनवले जातात.\nनदीच्या खोऱ्यात : ज्ञानगंगा मुळा-मुठा\nपुण्यनगरीला आपल्या ज्ञानरूपी जलाने पावन करून पुढे जाणारी नदी मुळा-मुठा अशीच ओळखली जाते.\nखाजगी असे बरेच काही\nपुसीने रसिकाशी दृश्याने संवाद साधण्याचा हेतू नेमका साध्य केला आहे.\nबाप्पा मोरया : गणपतीचे बदलते दिवस..\nपहिल्या दिवशी भुलेश्वर-दादरहून फुलबाजारातून हार-कंठीबरोबर केवडा-कमळ-पत्री आणली जायची.\n'मला मारहाण नाही केवळ धक्काबुक्की', 'मुळशी पॅटर्न'चे दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा खुलासा\n'आजोबा आमच्यासोबत का राहत नाही', अबरामचा बिग बींना प्रश्न\nजस्टिनशी लग्न केल्यानंतर हेलीने केला नावात 'हा' बदल\nसोनालीनंतर आता 'या' अभिनेत्रीलाही झाला कॅन्सर\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\n‘गोमातेवरून काँग्रेसचे दुटप्पी राजकारण’\nमध्य प्रदेशात काँग्रेससाठी आता नाही तर कधीच नाही\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या ९ लाख कोटींच्या राखीव निधीवर सरकारचा डोळा\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nविधान परिषद उपसभापतीपद निवडणूक तूर्त नाही\nतेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना विरोधकांचे खतपाणी\nसहा तासांत पत्रीपुलाचे पाडकाम\nदुधात भेसळ केल्यास जन्मठेप\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-believe-it-or-not-stories/%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8-116041900010_1.html", "date_download": "2018-11-19T11:34:46Z", "digest": "sha1:AYATY2E2TJDIZI75E5YXWCKFJBIZZYYM", "length": 12267, "nlines": 160, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "का नाही धुवूत मंगळवारी केस? | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 19 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nका नाही धुवूत मंगळवारी केस\nstyle=\"color:#0000cd;\">मंगळवारी आणि गुरुवारी केस न धुणे\nतर्कशास्त्र- हे पाणी वाचण्यासाठी प्रयोगात आणलेला प्रकार होता\nकाजळाचे 9 चमत्कारिक टोटके\nकाळ्या हळदीने दृष्ट काढा\nका नाही कापत मंगळवारी केस\nहातावरील तीळ शुभ की अशुभ\nमृत्यूदोषापासून वाचण्यासाठी कुत्र्याशी लग्न\nयावर अधिक वाचा :\nका नाही ���ुवूत मंगळवारी केस\nदारात लिंबू मिरची लटकवणे\nबाहेर जाण्याआधी दही खाणे\nस्मशानातून आल्यावर अंघोळ करणे\nसापाला मान मुरगळून मारणे\nरात्री नख न कापणे\n'क्रियामाण' कर्म म्हणजे काय\nया जन्मी मनुष्य जे काही कर्म करतो त्या कर्मास 'क्रियामाण' कर्म म्हणतात. अर्थात, हे ...\nआवळा नवमी: लक्ष्मी देवींनी सुरु केलेली परंपरा\nआवळा नवमीला आवळ्याच्या झाडाची पूजा करून त्याखाली भोजन ग्रहण करण्याची परंपरा स्वत: देवी ...\nआवळा नवमीला काय करावे काय नाही, जाणून घ्या\nपुराणांप्रमाणे अक्षय नवमी अर्थात आवळा नवमीच्या दिवशी केलेल्या पुण्याचे फल अनेक ...\nहिंदू धर्मात दान केव्हा आणि किती द्यायला पाहिजे\nशेवटच्या १०-२० वर्षात सर्व संपूण जाते. दारिद्र्य, अहंकार, अज्ञान व मूढता यांच्या खाईत ते ...\nगुरूवार रात 8.40 वाजेपासून सुरू होत आहे पंचक, 20 ...\nपंचकाच्या प्रभावामुळे घनिष्ठा नक्षत्रात अग्नीचा भय असतो. शततारका नक्षत्रात क्लेश होण्याचे ...\n\" ठरविलेले पूर्ण करण्यासाठी असे प्रसंग प्रेरणादायी ठरतील. यथायोग्य विचार करून कार्य करा. निष्कारण प्रश्नांचा त्रास राहील. आरोग्याची काळजी घ्या....Read More\n\"आजचा दिवस आपल्या कार्य-योजनेंसाठी आणि सहकार्‍यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ...Read More\nबेपवाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. त्यांना ठरावीक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. तसे आपले सार्वजनिक जीवन बहुमूल्य...Read More\nआपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू...Read More\nआपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. घराच्या...Read More\nअधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल....Read More\n\"आनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या...Read More\nमहत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल. पत्नी व मुल��� यांचा आनंददायी सहवास मिळेल. अनुकूल ते सहकार्य मिळेल. वेळेचे सदुपयोग केल्याने लाभ...Read More\nआपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील. आरोग्याची काळजी...Read More\n\"आपणास घरात राहून साफसफाई, आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात. प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य...Read More\n\"आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही....Read More\n\"आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. अधिक खर्च होईल. आजचा दिवस आपल्या करियरवर विधायक परिणाम घडवू शकतो. वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटण्याची किंवा एखादे...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.bluekin.com/mr/", "date_download": "2018-11-19T11:55:17Z", "digest": "sha1:AELTOIEYUH2VIQ4E3MPHEEFQIF5EVJJF", "length": 5597, "nlines": 168, "source_domain": "www.bluekin.com", "title": "ग्लास ब्लॉक, वेल्डिंग रॉड, welded वायर जाळी, स्टील नखे, फेन्सिंग पोस्ट - Bluekin", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nत्याचे वितरण आधी कठोर चाचणी\nवस्तू उत्पादन आणि ग्राहक 'मागणी लोड केले जाऊ शकते\nपूर्व-विक्री, ऑन-विक्री आणि नंतर विक्रीसाठी उत्कृष्ट सेवा\nसानुकूलित आणि OEM सेवा\nविविध वस्तू आपली योग्य गरज म्हणून डिझाइन केले जाऊ शकते\nठोकून स्टील टी कुंपण पोस्ट घाऊक\nविक्रीसाठी वापरले व्हाइनयार्ड युवराज पोस्ट\nविक्री साठी कॅनडा लोकप्रिय आयटम गुरे मेटल टी पोस्ट\nहॉट विक्री वापरले वायर जाळी पिंजरा ससा साठी\nहॉट विक्री पीव्हीसी कोटिंग साखळी दुवा कुंपण प्रणाली\nपॅनेल / रो मध्ये चीन शीर्ष पुरवठादार welded वायर जाळी ...\nविक्रीसाठी स्वस्त फार्म शेळी कुंपण\nलवचिक प्लॅस्टिक वायर पांघरूण / पीव्हीसी वायर लेपन ...\nटिॅंजिन Bluekin उद्योग मर्यादित उत्पादन आणि जास्त दहा वर्षे हार्डवेअर उत्पादने वितरीत विशेष एक कंपनी आहे. आमच्या मुख्य उत्पादने, लोह आणि स्टील वायर, जाळी कुंपण, कुंपण पोस्ट, नखे व स्वतः उत्पादने.\nआम्ही अनेकदा प्रदर्शन भाग विक्रता आपण सर्वोत्तम गुणवत्ता सेवा अर्पण, श्रीमंत उत्पादन ज्ञान आणि व्यापार अनुभव स्वत: चे घ्���ा.\nआम्ही चांगले आणि लांब सहकार्य ठेवणे भागीदार विजय-विजय वचन दिले आहे, हातात हात सराव सुरू राहील. आम्ही एक व्यावसायिक आणि स्पर्धात्मक कंपनी पुढे जात आहेत.\nटिॅंजिन Bluekin इंडस्ट्रीज लिमिटेड. Rm 1110, इमारत 2, HengwaMansion, Dagu रोड, HeXi जिल्हा, टिॅंजिन 300202 चीन\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/rss/all/page-5/", "date_download": "2018-11-19T11:26:39Z", "digest": "sha1:3BT7KECHXLJQHAR3HM4TQ2RZXCOAV627", "length": 10452, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Rss- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप���रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nक्रांतिकारक राजगुरू संघाचे स्वयंसेवक- माजी संघ प्रचारकाचा दावा\n'मुक्त'ची भाषा फक्त राजकारणात चालते, संघात नाही - मोहन भागवत\nसंघाच्या सरकार्यवाहपदी भैयाजी जोशी यांची फेरनिवड\nमहाराष्ट्र Mar 9, 2018\nसंघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत होणार सरकार्यवाहांची निवड\nमहाराष्ट्र Feb 25, 2018\nराष्ट्रोदय कार्यक्रमात संघाचं जोरदार शक्तीप्रदर्शन;तीन लाख स्वयंसेवक हजर\nराज ठाकरेंच्या कुंचल्यांतून आता मोहन भागवतांनाही फटकारे \nबेधडक : भागवतांच्या विधानाचा खरा अर्थ काय \nकेंद्रातलं मोदी सरकार आरएसएसच चालवतोय- राहुल गांधी\n'युद्धासाठी लष्कराहून संघ जास्त सक्षम'\nमहाराष्ट्र Feb 12, 2018\nस्वयंसेवक लढण्यासाठी तयार, या मोहन भागवतांच्या वक्तव्यावर टीकेची झोड\nभीमा कोरेगाव प्रकरणामागे संघ-भाजपचा हात -मायावती\nमहाराष्ट्र Jan 2, 2018\nकोरेगाव भीमा प्रकरण : कोण काय म्हणालं\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/deshdoot-karmyogini-award-2018-manisha-dhanvate-nashik/", "date_download": "2018-11-19T11:48:27Z", "digest": "sha1:LP7RDWIL42REHJ6TT3ANPO7SR6WBRN67", "length": 15368, "nlines": 168, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नाशिक l मनिषा धनवटे : ...मोडला नाही कणा! | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुल��खती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nनाशिक l मनिषा धनवटे : …मोडला नाही कणा\nविवाह झाल्यानंतर चौथ्या दिवशीच माझा अपघात झाला. स्पाईन स्कॉड एल-३ आणि ४ यांचा पूर्णपणे चुरा झाला. माझे दुखणे वाढत गेले. तीन शस्त्रक्रिया झाल्या. ताप मेंदूत जाऊन मी कोमात गेले. त्यातून बाहेर आल्यानंतर मला अपंगत्त्व आले. या सर्व प्रक्रियेत १७ महिन्यांत मी दृष्टीही गमवली. माझे पती इंटिरिअर डिझायनर तर मी फॅशन डिझायनर, मला कपड्यांची डिझाईन करणे, कलात्मक पद्धतीने शिवून घेणे खूप आवडते. मात्र विवाहनंतर त्याचा अवघा तेरा दिवस आम्ही आनंद घेऊ शकलो. त्यानंतर माझ्या जीवनात अशा घटना घडत गेल्या. यामुळे मी नर्व्हस ब्रेक डाऊनमध्ये गेले. एकटी घरात राहून अक्षरश: हताश वेडी झाले.\nहे असे परावलंबी जीवन संपवावे, अशा निणर्याप्रत येऊन पोहोचले. पण विझलेल्या मनात आणि थकलेल्या गात्रात घराच्यांचा प्रेम, जिव्हाळा आणि पतींनी माझ्या दिव्यांगास मला दिलेला आधार यामुळे माझ्या गात्रात नवी ऊर्जा मिळत गेली. प्रसिद्ध फॅशन डिझायनर हेमंत त्रिवेदींचा त्याच दरम्यान अपघात झाला होता. त्यांची कहाणी मला माझे डॉक्टर सांगत. त्यानेही संकटांतून त्याने स्वत:ला सावरत व्यवसायाकडे स्वत:ला वळवले होते. या संकटाने खचून न जाता स्वत:ला सावरत आपल्यावर प्रेम करणार्‍या लोकांसाठी जगले पाहिजे, अशी खुणगाठ मी बांधली. आता रडायचे नाही तर लढायचे हे मी ठरवले. मला स्वयंपाकाची आवड होती.\nअनेक समाज आणि त्यांच्या खाद्यसंस्कृतीशी माझा जवळून संबंध आल्यामुळे मी उत्तम प्रकारच्या पाककला शिकले होते. त्यामध्ये कुठले मसाले कधी आणि कसे वापरायचे हे मला चांगले अवगत होते. माझ्या हाताला विशेष चव आहे. चवीचे करुन इतरांना खाऊ घालणे ही माझी आवडती गोष्ट होती. अनेक जण रेसिपीज् लिहून घेत. तयार केलेले पदार्थ मी इतरांना घरीही देत, अशी माझी पार्श्‍वभूमी होती. अपघातानंतर मी माझ्या स्वत:साठी मसाले तयार करत असे. सरोजदिदीच्या प्रोत्साहानामुळे मी मसाले छोट्या प्रमाणात पॅक करून अगदी घरगुती स्वरुपात देऊ लागले. याकामात पतीची मदत झाली. प्रारंभी मी ५ किलोचे मसाले तयार केले.\nछोटे पाकीट करून मी माझ्या मैत्रिणी आणि परिवारात हे मसाले दिले. ३५ किलोचे मसाले अगदी हातोहात विकले गेले. त्यानंतर मला ६५ किलो मसाल्यासाठी आगाऊ बुकिंग मिळाले. हा सिलसिला वाढतच ग��ला. माझ्या मैत्रिणीच्या ओळखीतून माझे मसाले दुबईपर्यंत पोहोचले. आता मसाल्याची बॅ्रॅण्डिंग करणे महत्त्वपूर्ण होते. म्हणून मी माझ्या पतीचे नाव मसाल्याला दिले आणि श्री. योगेश नावाने माझ्या मसाल्याला ओळख मिळाली. नेत्रहिनता आणि दिव्यांंगता विसरुन मी माझ्या या कामात रमत गेले. गेल्या दोन-अडीच वर्षांमध्ये माझ्या हातचे १५०० किलोहून अधिक मसाले खवय्यांची चव तृप्त करून गेलेे.\nयातून मी आजारी आहे आणि मला दिसत नाही, हे मी विसरत गेले. आता आमच्या गृहोद्योगात मी २ महिलांना रोजगार दिला आहे. ५० ते ६० किलो मसाल्याचे एका वेळी उत्पादन करते. दोन मुलांचे मी दृष्टिहीनतेसह संगोपन केले. माझी समाजदार मुले, सामंजस्याने मला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देणारे पती योगेश यांच्यामुळेच मी मोडून पडलेल्या माझ्या आयुष्यांची पूणर्बांधणी करू शकते. माझ्या डॉक्टर देसले मॅडम मला झंझावात म्हणतात. ही मुलगी म्हणजे ‘मिरॅकल क्विन’ आहे, असे विशेषणे त्यांनी दिली आहेत. मला माहीत नाही, मी कशी आहे. परंतु मोडून पडायचे नाही, ही खुणगाठ मी बांधली म्हणूनच इथवर पोहोचू शकले, याचे समाधान मला वाटते. मी माझ्या मुलांना पाहिलेले नाही. परंतु माझी दोन्ही मुले अत्यंत निरोगी पद्धतीने जीवन जगतात, याचा मला आनंद वाटतो.\nपैसा तर सर्वच कमवतात पण समाधानही महत्त्वाचे आहे. निराशेच्या गर्तेत गेलेल्या, आत्मविश्‍वास हरवून बसलेल्या महिलांसाठी कार्य करायची मनिषा आहे. अशा अगतिक महिलांच्या पंखात मला नवे बळ देता आले तर मी स्वत:ला खूप भाग्यवान समजेल. इतर महिलांना सांगणे आहे की, मी नेत्रहीन असूनही मोडून न पडता उभी राहीले तर धडधाकट स्त्री आपल्या पूर्णत्वासह काहीही करू शकते. महिलांनी आपल्याला निसर्गदत्त आवडींना ओळखून यशस्वी व्हावे.\nPrevious articleनाशिक l डॉ. नीलम मुळे : स्वस्थ मनासाठी सारे काही..\nNext articleपिंपळगाव बसवंत (नाशिक) l रंजना मोरे : कुटुंबसंस्था अभंग राहाण्यासाठी…\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nगुरुवारी पंतप्रधान मोदी साधणार नाशिककरांशी संवाद\nराजापूर येथे सर्पदंशाने चिमुरडीचा मृत्यू\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या प्रज्वलला रौप्य\n, त्यानं सुष्मिताला दिल्या ‘प्रेम’पूर्वक शुभेच्छा\n‘भारत’च्या सिनेमाच्या शुटींगदरम्यान सलमान जखमी\nव्हॉट्सअँपच्या दहा गोष्टी.. ज्या तुम्हाला कायमचे ब्लॉक करू शकतात\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nगुरुवारी पंतप्रधान मोदी साधणार नाशिककरांशी संवाद\nराजापूर येथे सर्पदंशाने चिमुरडीचा मृत्यू\nशहीद जवान कपिल गुंड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.keyluo.com/mr/", "date_download": "2018-11-19T11:34:08Z", "digest": "sha1:WIABCP54AWDFVNUK26GGOONKKGW3ZNXB", "length": 4373, "nlines": 158, "source_domain": "www.keyluo.com", "title": "मेटल स्टँपिंग, सीएनसी यंत्र, प्रिसिजन मरतात घडवणे - Keyluo", "raw_content": "\nमेटल स्टँपिंग ऑटो भाग\nऑटो भाग कास्ट करत आहे\nनिँगबॉ Keyluo मशीन इन्क 2011 पासून डिझाइन चेंडू, सेवा लक्ष केंद्रित, कंपनी quality.Our आहे एक अग्रगण्य धातू वचनबद्ध स्टॅम्पिंग, सीएनसी यंत्र, निँगबॉ मरण निर्णायक आणि सानुकूल उत्पादन, China.We ऑफर OEM / ODM\nसेवा तसेच ते ग्राहक 'अभियंते प्रयत्न कमी आणि उत्पादन विकास गती ग्राहकांना बाजार क्षेत्रात खास पुढे बाजार competition.We च्या करण्यात मदत करण्यासाठी प्रक्रिया OEM ऑटो भाग, बांधकाम हार्डवेअर, इलेक्ट्रिकल आणि वैद्यकीय.\nआमच्याशी संपर्क साधा अधिक वाचा\nOEM तेल ड्रम बंद, स्टील स्क्रू बंद ड्रम\nOEM स्टार्टर मोटर भाग बिमोड\nप्रिसिजन सीएनसी यंत्र OEM भाग\nसीएनसी machined सुई झडप\nसीएनसी ऑटो भाग एकाला\nसीएनसी maching पितळ फास्टनर\nनिँगबॉ Keyluo मशीन कंपनी, लिमिटेड\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/vijay-hazare-trophy-2018-19-vidarbha-won-by-3-wickets-vs-maharashtra/", "date_download": "2018-11-19T11:28:02Z", "digest": "sha1:LBKVDHN7KEBIZZRGJ7XWNGKEVEL7CQEQ", "length": 10126, "nlines": 70, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विजय हजारे ट्राॅफी: विदर्भाचा महाराष्ट्रावर 3 विकेट्सने विजय", "raw_content": "\nविजय हजारे ट्राॅफी: विदर्भाचा महाराष्ट्रावर 3 विकेट्सने विजय\nविजय हजारे ट्राॅफी: विदर्भाचा महाराष्ट्रावर 3 विकेट्सने विजय\n आज (2 आॅक्टोबर) विदर्भ संघाने विजय हजारे ट्रॉफी 2018 च्या 9 व्या फेरीत महाराष्ट्रावर शेवटच्या षटकात 3 विकेट्सने विजय मिळवला आहे.\nया सामन्यात महाराष्ट्राने विदर्भासमोर विजयासाठी 50 षटकात 206 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना विदर्भ संघाची सुरुवाच अत्यंत खराब झाली होती. त्यांनी त्यांच्या पहिल्या चार विकेट 15 षटकातच 29 धावांवर गमावल्या होत्या.\nमात्र त्यानंतर अक्षय वाडकरने विदर्भाचा डाव सांभाळला. त्याने रुषभ राठोडला(20) साथीला घेत सहाव्या विकेटसाठी 52 धावांची अर्धशतकी भागीदारी रचली. पण ही जोडी रुषभ धावबाद झाल्याने तुटली.\nपण त्यानंतरही अक्षयला नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या दर्शन नालकांडेने आक्रमक खेळ करत चांगली साथ दिली. या दोघांनी मिळून आठव्या विकेटसाठी 83 धावांची अर्धशतकी भागीदारी रचली.\nतसेच या दोघांनीही नाबाद अर्धशतकेही केली. अक्षयने विदर्भाचा डाव सावरताना 120 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 4 चौकार मारले.\nतर दर्शनने आक्रमक फटकेबाजी करताना 30 चेंडूत 1 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 53 धावा केल्या आणि विदर्भाला 49.2 षटकात विजय मिळवून दिला.\nमहाराष्ट्राकडून समाद फल्लाहने 2 तर अनुपम संकलेचा, अक्षय पालकर, सत्यजीत बचाव आणि शामशुझमा काझीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.\nतत्पुर्वी, महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी सुरुवात चांगली केली. त्यांच्याकडून ऋतुराज गायकवाड आणि जय पांडेने 56 धावांची सलामी भागीदारी केली होती. पण या दोघांनीही खेळपट्टीवर स्थिर झाल्यावर आपल्या विकेट गमावल्या.\nपण त्यानंतर नियमित कालांतराने महाराष्ट्राच्या फलंदाजांनी आपल्या विकेट्स गमावल्या. महाराष्ट्राकडून फक्त अंकित बावणेने अर्धशतक केले. त्याने 102 चेंडूत 62 धावांची खेळी करताना 3 चौकार आणि 1 षटकार मारला.\nत्याच्या 62 धावा या महाराष्ट्राच्या आजच्या डावातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. महाराष्ट्राने 50 षटकात 8 बाद 205 धावा केल्या होत्या.\nविदर्भाकडून दर्शन नालकांडे, आदित्य सरवटे आणि संजय रामास्वामी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर रजनीश गुरबानी आणि अक्षय वखारेने प्रत्येकी एक विकेट घेतली आहे.\n–एशिया कपमध्ये खेळलेल्या २१ वर्षीय खेळाडूने पायलट बनण्यासाठी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती\n–विराट कोहलीला अझरुद्दीनचा हा विक्रम मोडण्याची संधी\n–करुण नायरला संघात संधी न दिल्याने हरभजन सिंगची निवड समितीवर कठोर शब्दात टिका\nकसोटी��� त्रिशतक करणारा पहिला भारतीय बनण्याची सेहवागने आधीच केली होती भविष्यवाणी\nमुंबईकर क्रिकेटर पाकिस्तानला नडला, न्यूझीलंडला कसोटीत मिळवून दिला शानदार विजय\nराजमाता जिजाऊ संघ शिवाई प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेत विजेता\nस्टार प्रिमीयर लीग 2018 क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाला विजेतेपद\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पात्रता फेरीतील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात\nपिकलबॉल सुपर कप स्पर्धेत एकता, स्मॅशर्स अंतिम सामन्यात समोरासमोर\nचेन्नईच्या कार्तिक, राघुलला युरो, एलजीबी-4 चे जेतेपद\nपुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक\nकबड्डीपटूच्या जिद्दीला सलाम, अपंगत्व असतानाही कबड्डी खेळणारा महारथी\nपहिल्या टी२० सामन्यात अशी असेल टीम इंडिया\nटी२० मालिका सुरू होण्यापुर्वी ही आकडेवारी तुम्हाला नक्की माहित हवीच\nपुढच्या ४८ तासांनी रोहितचे नाव टी२०मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार\n ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच\nअशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल\nत्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर\nअसे टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले\nमहास्पोर्ट्सचे अजित दादांना खुले पत्र\nक्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्मा सज्ज\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- मराठवाड्याचा सुपूत्र\n या सामन्यांत झाले तब्बल १५ खेळाडू LBW आऊट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/home/all/page-3/", "date_download": "2018-11-19T11:46:00Z", "digest": "sha1:PY7OHJ6CYP3MDXMRF5YREI2B4OWG6BIT", "length": 10742, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Home- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबी��ी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nफोटो गॅलरीSep 21, 2018\nघरात सुख- समुद्धी आणि शांतीसाठी करा हे ६ उपाय\nकाही गोष्टींकडे लक्ष दले तर वास्तूतील दोष दूर केले जाऊ शकतात\nसुमित राघवन आणि मृणाल कुलकर्णीची खुलणार केमिस्ट्री\nEco-Friendly Ganesha 2018: सचिन तेंडुलकरने चाहत्यांकडे केली एक खास विनंती\nत्या घरी जाताच स्मृती इराणींना झाले अश्रू अनावर\nन्यूयाॅर्कमध्ये सोनालीला आठवतोय घरचा गणपती, फोटो शेअर करताना झाली इमोशनल\nVIDEO : 'होम स्वीट होम'च्या टीझरनं जागवल्या रिमा लागूंच्या आठवणी\nकॅम्पा कोला इमारत प्रकरणावर येतेय वेब सीरिज\nगृहकर्ज घेण्याआधी जाणून घ्या या ७ महत्त्वपूर्ण गोष्टी\nशाळेसोबत वृद्धाश्रमाला भेट देण्यासाठी गेली आणि...\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nVIDEO : आईच्या काळजाचा थरकाप, बिबट्याच्या पिल्लाची चिमुकल्यांसोबत विश्रांती\nFriendship Day : मैत्रीतूनच भेटतात त्यांना 'नातवंडं'\nघर बसल्या केले हे व्यायाम तर नाही करणार कंबर आणि पाठदुखीची तक्रार\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/englands-liam-plunkett-hist-last-ball-six-against-sri-lanka-10216", "date_download": "2018-11-19T12:41:34Z", "digest": "sha1:WTNQONAIGWLUBS7URV53FU6KSPMXXUBX", "length": 9503, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "England's Liam Plunkett hist last ball six against Sri Lanka अखेरच्या चेंडूवर षटकार खेचून सामना अनिर्णित | eSakal", "raw_content": "\nअखेरच्या चेंडूवर षटकार खेचून सामना अनिर्णित\nबुधवार, 22 जून 2016\nनॉटिंगहॅम - इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू लियम प्लंकेटने अखेरच्या चेंडूवर षटकार खेचून श्रीलंकेविरुद्धचा एकदिवसीय सामना अनिर्णित राखण्यात यश मिळविले.\nनॉटिंगहॅम - इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू लियम प्लंकेटने अखेरच्या चेंडूवर षटकार खेचून श्रीलंकेविरुद्धचा एकदिवसीय सामना अनिर्णित राखण्यात यश मिळविले.\nइंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम श्रीलंकेला फलंदाजीला पाचारण केले. श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज (73) आणि सिक्कुगे प्रसन्ना (59) यांच्या अर्धशतकी खेळामुळे श्रीलंकेने इंग्लंडसमोर 287 धावांचे आव्हान ठेवले. इंग्लंडकडून ख्रिस वोक्स, डेव्हिड व्हिली आणि प्लंकेटने प्रत्येकी दोन बळी घेतले. मॅथ्यूजने 109 चेंडूत केलेली 73 धावांची खेळीच श्रीलंकेची सर्वोत्तम खेळी ठरली. प्रसन्नाने अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत केवळ 28 चेंडूत 59 धावा केल्या. त्याने आठ चौकार व चार षटकार खेचले.\nया आव्हानापुढे इंग्लंडची सुरवात खराब झाली. फलकावर अवघ्या तीन धावा असताना जेसन रॉय पायचीत बाद झाला. त्यानंतर ऍलेक्स हेल्सही 7 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. इंग्लंडचे चार बळी अवघ्या 30 धावांतच बाद झाले. कर्णधार मॉर्गनने 43 धावांची खेळी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. अखेर यष्टीरक्षक बटलर (93) आणि वोक्स (95) धावांची खेळी करत संघाला विजयाकडे नेले. अखेरच्या षटकामध्ये नुआन प्रदीपच्या शेवटच्या चेंडूवर प्लंकेटने षटकार खेचून श्रीलंकेच्या विजयाच्या आशेवर पाणी फेरले. प्लंकेटने 11 चेंडूत 22 धावांची खेळी केली.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/fake-currency-case-26422", "date_download": "2018-11-19T12:37:52Z", "digest": "sha1:2CYJBAILUHJHN7TWYNQ3ISITJKL2IBOS", "length": 11856, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Fake currency case बनावट नोटा प्रकरणातील आणखी एक पोलिसांच्या रडारवर | eSakal", "raw_content": "\nबनावट नोटा प्रकरणातील आणखी एक पोलिसांच्या रडारवर\nमंगळवार, 17 जानेवारी 2017\nनाशिक - बनावट नोटा छपाई प्रकरणामध्ये आणखी एकाचा सहभाग निश्‍चित झाला असून, त्याच्या मागावर पोलिस आहेत. येत्या काही दिवसांत पोलिस त्यास अटक करतील असे संकेत पोलिस सूत्रांनी दिले आहेत. आडगाव पोलिसांनी गेल्या महिन्यात एक कोटी 35 लाखांच्या बनावट नोटांसह संशयित व मुख्य सूत्रधार छबू नागरे, रामराव पाटील-चौधरी, संदीप सस्ते यांच्यासह 11 संशयितांना अटक केली होती, तर छबू नागरे याला बनावट नोटा छपाईमध्ये तांत्रिक मदत करणारा कृष्ण अग्रवाल यालाही पोलिसांनी अटक केली आहे.\nनाशिक - बनावट नोटा छपाई प्रकरणामध्ये आणखी एकाचा सहभाग निश्‍चित झाला असून, त्याच्या मागावर पोलिस आहेत. येत्या काही दिवसांत पोलिस त्यास अटक करतील असे संकेत पोलिस सूत्रांनी दिले आहेत. आडगाव पोलिसांनी गेल्या महिन्यात एक कोटी 35 लाखांच्या बनावट नोटांसह संशयित व मुख्य सूत्रधार छबू नागरे, रामराव पाटील-चौधरी, संदीप स��्ते यांच्यासह 11 संशयितांना अटक केली होती, तर छबू नागरे याला बनावट नोटा छपाईमध्ये तांत्रिक मदत करणारा कृष्ण अग्रवाल यालाही पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, बाराही संशयित सध्या मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असून, या प्रकरणामध्ये आणखी एकाचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे; परंतु अद्याप त्यास अटक करण्यात आलेली नसून पोलिस त्या संशयिताच्या मागावर आहेत. या प्रकरणी छबू नागरे याच्या नजीकच्या कुटुंबीयांचीही चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.\nवाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिन्यांसाठी परवाना रद्द\nमुंबई - देशभरातील वाढत्या अपघाताची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द...\nमेट्रोच्या कामामुळे कासारवाडीत कोंडी\nपिंपरी - मेट्रोच्या कामासाठी अधूनमधून बंद असणारा ग्रेड सेपरेटर, चारचाकी वाहन विक्रेत्यांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण, सेवारस्त्यावर थांबणाऱ्या...\nफटाके स्टॉलची सुरक्षितता उणे-अधिक\nनाशिक - काटेकोर नियमावलींच्या मान्यतेनंतर शहरात ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या फटाके स्टॉल्समध्ये सुरक्षिततेच्या पुरेशा उपाययोजना करण्यात आलेल्या...\nजायकवाडीसाठी 350 दशलक्ष घनफूट पाणी\nनाशिक : समन्यायी वाटपाच्या कायद्यानुसार जायकवाडीसाठी गुरुवारी सकाळी दहापासून गंगापूर धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग सायंकाळी बंद करण्यात आला आहे...\nजायकवाडीत तत्काळ पाणी सोडा : सर्वोच्च न्यायालय\nनवी दिल्ली : नगर-नाशिकच्या धरणांतून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सर्वेाच्च न्यायालयाने ९ टीएमसी पाणी तत्काळ...\nनाशिकचे पाणी देण्यास विरोध\nनाशिक - ‘पाणी नाही कोणाच्या बापाचे, ते तर आमच्या हक्काचे’, ‘सरकार हमसे डरती है, पोलिस को आगे करती है’ ‘धरण उशाशी कोरड घशाशी’, ‘पाणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते ब���ल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/gulmohar/marathi_kadambari?page=8", "date_download": "2018-11-19T11:25:49Z", "digest": "sha1:RMCYU3FHAH6RO2N5AVYISD4I5U6C7INL", "length": 4515, "nlines": 91, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कादंबरी | Page 9 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कादंबरी\n२०३ डिस्को, बुधवार पेठ, पुणे २ - क्रमशः - भाग २ बेफ़िकीर 16\n२०३ डिस्को, बुधवार पेठ, पुणे २ - क्रमशः - भाग १ बेफ़िकीर 23\n२०३ डिस्को, बुधवार पेठ, पुणे २ - क्रमशः - भाग ६ बेफ़िकीर 18\n२०३ डिस्को, बुधवार पेठ, पुणे २ - क्रमशः - भाग ५ बेफ़िकीर 21\n२०३ डिस्को, बुधवार पेठ, पुणे २ - क्रमशः भाग १३ बेफ़िकीर 19\n२०३ डिस्को, बुधवार पेठ, पुणे २ - क्रमशः - भाग १२ बेफ़िकीर 17\n२०३ डिस्को, बुधवार पेठ, पुणे २ - क्रमशः - भाग ११ बेफ़िकीर 12\n२०३ डिस्को, बुधवार पेठ, पुणे २ - क्रमशः - भाग ८ बेफ़िकीर 15\n२०३ डिस्को, बुधवार पेठ, पुणे २ - क्रमशः - भाग ७ बेफ़िकीर 16\nसोलापूर सेक्स स्कॅंडल - क्रमशः - भाग ५ बेफ़िकीर 13\nसोलापूर सेक्स स्कँडल - क्रमशः - भाग ७ बेफ़िकीर 20\nसोलापूर सेक्स स्कँडल - क्रमशः - भाग ६ बेफ़िकीर 4\nसोलापूर सेक्स स्कँडल - क्रमशः - भाग ९ बेफ़िकीर 11\nसोलापूर सेक्स स्कँडल - क्रमशः - भाग ८ बेफ़िकीर 12\nसोलापूर सेक्स स्कँडल - क्रमशः - भाग २ बेफ़िकीर 7\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/26128?page=1", "date_download": "2018-11-19T11:20:16Z", "digest": "sha1:FBAZPH5IETDJDJNRWTO7F33E5EUE73PB", "length": 8230, "nlines": 259, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अतुल्य! भारत - भाग १५: शिवसमुद्रम व कुर्ग, कर्नाटक | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली - लेखमालिका /अतुल्य भारत /अतुल्य भारत - भाग १५: शिवसमुद्रम व कुर्ग, कर्नाटक\n भारत - भाग १५: शिवसमुद्रम व कुर्ग, कर्नाटक\nशिवसमुद्रम धबधबा : शिवसमुद्रम धबधबा कावेरी नदीवर आहे. हे ठिकाण बंगलोर पासुन १४०किमी वर आहे. ईथे जाण्याचा सर्वात ऊत्तम काळ म्हणजे जुलाई-ऑगस्ट. कावेरीच्या प्रपातामुळे ईथे २ मुख्य धबधबे तयार झाले आहेत. गगनचुक्की व बाराचुक्की. ह्यांची ऊंची साधारण: पणे ९० मीटर आहे. ईथे गेल्यास बाराचुक्की जवळ मिळणारे ईथल्या गोड्या पाण्यातले तिखट मासे खायला विसरू नका.\nशिवसमुद्रमजवळील जुन्या काळचा पुल.\nकुर्ग : कुर्ग कर्नाटकाच्या पच्शिम घाटात वसलेले एक थंड हवेचे ठिकाण असुन ते बंगलोर पासुन २५० किमी वर आहे. कुर्ग कॉफी च्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. ईथे गेलात तर कॉफी च्या मळ्यातील होम\nस्टे मध्ये मुक्कामास जरूर रहा. अगदी वेगळा अनुभव असतो हा.\nईथे जाण्याचा सर्वात ऊत्तम काळ म्हणजे नोव्हेंबर ते मार्च.\nकॉफीची फळे. ह्यांच्या आतील बिया दळुन कॉफी करतात.\nखाली कॉफीचे मळे व वर सुपारी ची झाडे.\nदुबेर चा एलिफंट कँप.\nईथे तिबेटी बौद्ध भिख्खुंची मोठी मोनास्टरी आहे. ही मोनास्टरी १९७२ मध्ये तिबेटी निर्वासितांनी बांधली.\nआगामी आकर्षण - केरळ.\n भारत \" मालिकेतील मागील प्रदर्शित भाग पहाण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर क्लिक करा:\n भारत - भाग १४: बेलुर, हळेबिडू व सोमनाथपुर. कर्नाटक up अतुल्य भारत - भाग १६: केरळ ›\nभन्नाट आहेस यार मित्रा तू.\nभन्नाट आहेस यार मित्रा तू. शब्द नाहीत कौतुक करण्यास..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/files/exclusive-%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%AF%E0%A5%80-1924-2018-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2018-11-19T11:59:03Z", "digest": "sha1:V7XHD3KCX5L3TZCXZQCTM3LUXMHQX6DQ", "length": 2196, "nlines": 72, "source_domain": "www.saamtv.com", "title": "EXCLUSIVE :: अटल बिहारी वाजपेयी (1924 - 2018) | वाजपेयी यांच्या कारकीर्दीचा आढावा | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nEXCLUSIVE :: अटल बिहारी वाजपेयी (1924 - 2018) | वाजपेयी यांच्या कारकीर्दीचा आढावा\nVideo of EXCLUSIVE :: अटल बिहारी वाजपेयी (1924 - 2018) | वाजपेयी यांच्या कारकीर्दीचा आढावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-251871.html", "date_download": "2018-11-19T11:57:26Z", "digest": "sha1:LG3ELPCIZSGCIH6KVPZ3QXZY6NTXVRSN", "length": 12917, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पंकजा मुंडेंनी राजीनामा दिला तरी स्वीकारणार नाही - मुख्यमंत्री", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्र��ला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nपंकजा मुंडेंनी राजीनामा दिला तरी स्वीकारणार नाही - मुख्यमंत्री\n23 फेब्रुवारी : बीड जिल्हा परिषदेत भाजपचा दारुण पराभव झाल्याने या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे राजीनामा देणार आहेत. दरम्यान, पंकजा मुंडे यांचा राजीनामा स्वीकारणार नसल्याचं मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.\nपरळीतील जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 6 पैकी 6 जागा जिंकत भाजपचा सुपडा साफ केला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंशी पंकजा मुंडेंची टक्कर होती.\nयाआधीही झालेल्या नगरपालिका निवडणुकीतही पंकजा मुंडेंवर धनंजय मुंडेंनी सरशी करत परळी नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला होता. त्यामुळे पंकजांनी पराभव स्विकारत राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.\nत्यामुळे पंकजा मुंडे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या परळीमध्येच भाजपचा हा पराभव झाल्याने पंकजा यांनी या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं आहे.\nदरम्यान, पंकजा मुंडेचा राजीनामा घेण्याचा प्रश्न येत नाही, त्यांनी दिला तरी स्वीकारणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nelectionpankaja mundepritam mundeखासदार प्रीतम मुंडेग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेझेडपीदिग्गजांची प्रतिष्ठा पणालाबीड\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\n आता पुण्याने शोधला एक नवीन उपाय\nमहाराष्ट्राच्या आणखी एका जवानाला वीरमरण, आज होणार अंत्यसंस्कार\nभीमा कोरेगाव प्रकरण : दिग्विजय सिंहांची चौकशी होण्याची शक्यता\nVIDEO : भिवंडीत भीषण आग, कोट्यवधी रुपयांचं नुकसान\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/india-a-team-for-one-day-tri-series-in-the-u-k-announced/", "date_download": "2018-11-19T11:27:37Z", "digest": "sha1:2OBOP6IDSWL2KW4N5SJ6BLGZFKY4VWH5", "length": 7182, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "अंडर १९ वर्ल्डकप स्टार पृथ्वी शाॅ, शुबमन गिलला टीम इंडिया अ कडून संधी", "raw_content": "\nअंडर १९ वर्ल्डकप स्टार पृथ्वी शाॅ, शुबमन गिलला टीम इंडिया अ कडून संधी\nअंडर १९ वर्ल्डकप स्टार पृथ्वी शाॅ, शुबमन गिलला टीम इंडिया अ कडून संधी\nइंग्लंडमध्ये होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी आज भारतीय अ संघाची निवड झाली. श्रेयस अय्यर कर्णधार असलेल्या या संघात अंडर १९ वर्ल्डकपमधील स्टार पृथ्वी शाॅ आणि शुबमन गिलला स्थान देण्यात आले आहे.\nतिरंगी मालिकेत इंग्लंड लायन, विंडिज अ आणि इंडिया अ खेळणार आहेत.\nहे दोन्ही खेळाडू सध्या आयपीएलमध्ये दिल्लीकडून चांगली कामगिरी करत आहेत.\nतिरंगी मालिकेसाठी इंडिया अ-\nश्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शाॅ, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, एच विहारी, संजू सॅमसन, दिपक हुडा, रिषभ पंत, विजय शंकर, के गोवथम, अक्षर पटेल, कृणाल पंड्या, प्रसिध कृष्णा, दिपक चहर, खलिल अहमद, शार्दुल ठाकुर\nचार दिवसीय सामन्यांसाठी इंडिया अ-\nकरुण नायर (कर्णधार), आर समर्थ, एआर इश्वरन, पृथ्वी शाॅ, एच विहारी, अंकित बावणे, विजय शंकर, केएस भरत, जयंत यादव, शाहबाद नदिम, अंकित राठोड, मोहम्मद सिराज, नवदिप सैनी, रजनीश गुरबाणी\nकसोटीत त्रिशतक करणारा पहिला भारतीय बनण्याची सेहवागने आधीच केली होती भविष्यवाणी\nमुंबईकर क्रिकेटर पाकिस्तानला नडला, न्यूझीलंडला कसोटीत मिळवून दिला शानदार विजय\nराजमाता जिजाऊ संघ शिवाई प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेत विजेता\nस्टार प्रिमीयर लीग 2018 क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाला विजेतेपद\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पात्रता फेरीतील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात\nपिकलबॉल सुपर कप स्पर्धेत एकता, स्मॅशर्स अंतिम सामन्यात समोरासमोर\nचेन्नईच्या कार्तिक, राघुलला युरो, एलजीबी-4 चे जेतेपद\nपुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक\nकबड्डीपटूच्या जिद्दीला सलाम, अपंगत्व असतानाही कबड्डी खेळणारा महारथी\nपहिल्या टी२० सामन्यात अशी असेल टीम इंडिया\nटी२० मालिका सुरू होण्यापुर्वी ही आकडेवारी तुम्हाला नक्की माहित हवीच\nपुढच्या ४८ तासांनी रोहितचे नाव टी२०मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार\n ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच\nअशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल\nत्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर\nअसे टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले\nमहास्पोर्ट्सचे अजित दादांना खुले पत्र\nक्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्मा सज्ज\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- मराठवाड्याचा सुपूत्र\n या सामन्यांत झाले तब्बल १५ खेळाडू LBW आऊट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5167415477988978845&title=Vikar%20Manache&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2018-11-19T12:07:20Z", "digest": "sha1:RGCNKAISMQVNVKPE53Q76T25LJE3IWRG", "length": 7007, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "विकार मनाचे", "raw_content": "\n‘शारीरिक आजारांकडे आपण जितक्या वस्तुनिष्ठपणे पाहतो तितक्याच वस्तुनिष्ठपणे मानसिक विकारांकडे पाहायला हवे,’ असे डॉ. हिमानी चाफेकर म्हणतात. मानसिक विकारांकडे शास्त्रीय नजरेतून वस्तुनिष्ठपणे पाहून डॉ. चाफेकर यांनी हे लेखन केले आहे.\nया पुस्तकात एकूण १३ विभाग असून, प्रारंभी त्यांनी मनोविकारावर आयुर्वेद आणि होमिओपॅथीतील उपचारांची माहिती दिली आहे. त्यानंतर विविध मानसिक विकारांची विस्ताराने माहिती दिली आहे. मन:स्थितीविषयक विकृती, चिंताव्याकूळ विकृती, छिन्नमनस्कता, इटिंग डिसऑर्डर, डिलिरियम, डिमेंशिया आणि अॅम्नीझिया या विकारांची स्वतंत्र प्रकरणांमधून माहिती समजते. ही माहिती देताना डॉ. चाफेकर आजाराच्या लक्षणांबरोबरच मानसिक, शारीरिक कारणांचा वेध घेत उपचारांबाबतही सोप्या भाषेत मार्गदर्शन केले आहे. हे सांगताना अनेक उदाहरणे समोर ठेवली आहेत. एकूणच विकार लपविण्यापेक्षा त्याला सामोरे जाऊन उपचार करण्याचे बळ या लेखनामधून मिळते.\nप्रकाशक : उषा अनिल प्रकाशन\nकिंमत : ३०० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nकुंडलिनी शक्ती तारा भवाळकर, वामन होवाळ ‘टीएमटी’च��या ताफ्यात नवीन बस सेवा ‘कामगारांच्या रोजगार, वेतन आणि सामाजिक सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध’ ‘आरबीके’च्या विद्यार्थ्याचे यश\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nऐ मेरी जिंदगी तुझे ढूँढू कहाँ...\nखोट्या बातम्यांच्या प्रसाराबाबत जागरुकता मोहीम\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://bokaro.wedding.net/mr/venues/430897/", "date_download": "2018-11-19T11:12:13Z", "digest": "sha1:567NKGFYVPUMQWRRB4RAZJ6AIGOUNDDU", "length": 4364, "nlines": 61, "source_domain": "bokaro.wedding.net", "title": "Hotel Rajdoot - लग्नाचे ठिकाण, बोकारो", "raw_content": "\nशाकाहारी थाळी ₹ 550 पासून\nमांसाहारी थाळी ₹ 650 पासून\n2 अंतर्गत जागा 70, 100 लोक\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 16\nठिकाणाचा प्रकार ठिकाण, बॅन्क्वेट हॉल, हॉटेल मधील बॅन्क्वेट हॉल\nअन्नपदार्थ सेवा शाकाहारी, मांसाहारी\nस्वत: चे जेवण आणण्यास परवानगी नाही\nजेवणाशिवाय ठिकाण भाड्याने मिळण्याची शक्यता होय\nपार्किंग 25 कार्ससाठी खाजगी पार्किंग\nस्वत: ची मद्य पेये आणण्यास परवानगी नाही\nसजावटीचे नियम अंतर्गत सजावटीस परवानगी आहे, बाह्य सजावटीस परवानगी आहे\nअतिरिक्त शुल्कासह सेवा फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, केक, डीजे, लाइव्ह संगीत\nस्वत: चे विक्रेते आणण्यास परवानगी फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, केक, डीजे, लाइव्ह संगीत\nपेमेंट पद्धती रोकड, क्रेडिट/डेबिट कार्ड\nस्टँडर्ड डबल रूम किंमत ₹ 2,850 पासून\nविशेष वैशिष्ठ्ये एयर कंडीशनर, वायफाय / इंटरनेट, स्टेज, प्रोजेक्टर, टीव्ही स्क्रीन्स, बाथरूम\nआसन क्षमता 100 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 550/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 650/व्यक्ती पासून\nआसन क्षमता 70 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 550/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 650/व्यक्ती पासून\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,34,771 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/girls-father-beard-cuttings-will-be-free-42372", "date_download": "2018-11-19T12:34:24Z", "digest": "sha1:SMLALD5VJ5SBT2ZH5PXEFTAFKQIY2OAA", "length": 8917, "nlines": 158, "source_domain": "www.esakal.com", "title": "Girl's father beard, cuttings will be free मुलीच्या वडिलाची दाढी, कटिंग करणार मोफत | eSakal", "raw_content": "\nमुलीच्या वडिलाची दाढी, कटिंग करणार मोफत\nगुरुवार, 27 एप्रिल 2017\nप्रबोधनाचा अभाव असल्यामुळे समाजात अनेक अडचणी भेडसावत आहे. समाजाची मानसिकता बदलण्यासाठी, तसेच बेटी बचाव, बेटी पढावच्या जनजागृतीसाठी हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे.\nकळंब - मुलीच्या वडिलाची सहा महिने दाढी, कटिंग व मुलीचे जावळ मोफत असा एक अनोखा उपक्रम कळंब येथील नाभिक तरुणाने सुरू केलेला आहे.\nसमाजात वंशाचाच दिवा पाहिजे म्हणून मुलांच्या तुलनेत मुलीला दुय्यम दर्जा दिला जातो; मात्र दिवसेंदिवस मुलीचे घटते प्रमाण ही गंभीर बाब आहे.\n‘बेटी बचाव, बेटी पढाव’ मोहिमेअंतर्गत शासनस्तरावरून विविध उपक्रम घेतले जाताहेत; मात्र येथील नाभिक समाजातील एका युवकानेही बेटी बचावसाठी पुढाकार घेतला आहे. मुलींचे जन्मदर प्रमाण वाढण्यासाठी या युवकाने स्वत:च्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त आगामी दोन महिन्यांत कन्यारत्न झाल्यास संबंधित मुलीच्या वडिलाची सहा महिने मोफत दाढी व कटिंग, तसेच मुलीचे जावळही मोफत काढण्याचा उपक्रम सुरू केला आहे.\nहातावर पोट भरणाऱ्या नाभिक समाजातील पांडुरंग शिंदे या युवकाचा उपक्रम कौतुकास्पद आहे.\nत्याचे शहरातील राजमाता जिजाऊ चौकात तिरुपती जेन्टस पार्लर नावाचे दुकान आहे. एकुलती एक मुलगी चैताली हिच्या आठव्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजात मुलींचे प्रमाण वाढावे, मुलींनाही मुलाप्रमाणे वागणूक मिळावी, म्हणून हा उपक्रम सुरू केला आहे. या अनोख्या उपक्रमामुळे पांडुरंग शिंदे याचे शहरातील सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/sonilex-sl-mp14-4-gb-mp3-player-multicolor-price-pjRQQ6.html", "date_download": "2018-11-19T11:57:56Z", "digest": "sha1:2Q4GE666V4MM5QW4PVTRJ3IBERYUDFBW", "length": 14665, "nlines": 345, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनीलेक्स सल पं१४ 4 गब पं३ प्लेअर मुलतीकोलोर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nसोनीलेक्स पं३ प्लायर्स & इपॉड्स\nसोनीलेक्स सल पं१४ 4 गब पं३ प्लेअर मुलतीकोलोर\nसोनीलेक्स सल पं१४ 4 गब पं३ प्लेअर मुलतीकोलोर\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसोनीलेक्स सल पं१४ 4 गब पं३ प्लेअर मुलतीकोलोर\nसोनीलेक्स सल पं१४ 4 गब पं३ प्लेअर मुलतीकोलोर किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सोनीलेक्स सल पं१४ 4 गब पं३ प्लेअर मुलतीकोलोर किंमत ## आहे.\nसोनीलेक्स सल पं१४ 4 गब पं३ प्लेअर मुलतीकोलोर नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nसोनीलेक्स सल पं१४ 4 गब पं३ प्लेअर मुलतीकोलोरफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nसोनीलेक्स सल पं१४ 4 गब पं३ प्लेअर मुलतीकोलोर सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 142)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसोनीलेक्स सल पं१४ 4 गब पं३ प्लेअर मुलतीकोलोर दर नियमितपणे बदलते. कृपया सोनीलेक्स सल पं१४ 4 गब पं३ प्लेअर मुलतीकोलोर नवीनतम दर शोधण्यास���ठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसोनीलेक्स सल पं१४ 4 गब पं३ प्लेअर मुलतीकोलोर - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 71 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसोनीलेक्स सल पं१४ 4 गब पं३ प्लेअर मुलतीकोलोर - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसोनीलेक्स सल पं१४ 4 गब पं३ प्लेअर मुलतीकोलोर वैशिष्ट्य\nप्लेबॅक तिने 4 Hr\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 8 पुनरावलोकने )\n( 691 पुनरावलोकने )\n( 10 पुनरावलोकने )\n( 72 पुनरावलोकने )\nसोनीलेक्स सल पं१४ 4 गब पं३ प्लेअर मुलतीकोलोर\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-virar-alibaug-corridor-map-2462", "date_download": "2018-11-19T11:18:13Z", "digest": "sha1:KJEPEEUH63AABVMIJRL7EBDUKG5BDTOD", "length": 7521, "nlines": 109, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news virar alibaug corridor map | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nविरार-अलिबाग बहुउद्देशीय कॉरिडोरसाठी जागतिक बँकेकडून कर्ज मिळण्याचा मार्ग खुला\nविरार-अलिबाग बहुउद्देशीय कॉरिडोरसाठी जागतिक बँकेकडून कर्ज मिळण्याचा मार्ग खुला\nविरार-अलिबाग बहुउद्देशीय कॉरिडोरसाठी जागतिक बँकेकडून कर्ज मिळण्याचा मार्ग खुला\nरविवार, 5 ऑगस्ट 2018\nआता विरार-अलिबाग बहुउद्देशीय कॉरिडोरसाठी जागतिक बँकेकडून कर्ज मिळण्याचा मार्ग खुला झालाय.\nबँक नेमके किती कर्ज देणार याविषयी एमएमआरडीएची बँकेसोबत बोलणी सुरू असून, येत्या काही दिवसांत त्याबाबतचा निर्णय होणार आहे. कर्ज देण्यास बँकेने होकार दर्शविला असून, कर्जाच्या नेमक्या रकमेविषयी बोलणी सुरू आहेत', असे एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी सांगितले.\nआता विरार-अलिबाग बहुउद्देशीय कॉरिडोरसाठी जागतिक बँकेकडून कर्ज मिळण्याचा मार्ग खुला झालाय.\nबँक नेमके किती कर्ज देणार याविषयी एमएमआरडीएची बँकेसोबत बोलणी सुरू असून, येत्या काही दिवसांत त्याबाबतचा निर्णय होणार आहे. कर्ज देण्यास बँकेने होकार दर्शविला असून, कर्जाच्या नेमक्या रकमेविषयी बोलणी सुरू आहेत', असे एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी सांगितले.\nअलिबाग कर्ज विषय topics\nउर्जित पटेलांनी घेतली मोदींची भेट\nनवी दिल्ली: स्वायत्ततेच्या मुद्यावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि केंद्र...\n'आरबीआय' गव्हर्नर ऊर्जित पटेल यांना कारणे दाखला नोटीस\nनवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही कर्जबुडव्यांची यादी जाहीर न...\n(video) - सभेत राडा घालणाऱ्या एका दोघांविरोधात नाही तर तब्बल 1...\n30 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत. झालेल्या प्रचंड...\nसभेत राडा घालणाऱ्या एका दोघांविरोधात नाही तर तब्बल 1 हजार जणांविरोधात गुन्हा दाखल\nVideo of सभेत राडा घालणाऱ्या एका दोघांविरोधात नाही तर तब्बल 1 हजार जणांविरोधात गुन्हा दाखल\n(Video) - ४ कोटीच्या नोटा आणि ४ किलो सोन्यापासून सजवले देवीचे मंदिर\nसध्या देशभरात नवरात्रीचा उत्साह सुरूय. दुर्गा म्हणजे शक्ती. या शक्तीची आराधना...\n४ कोटीच्या नोटा आणि ४ किलो सोन्यापासून सजवले देवीचे मंदिर\nVideo of ४ कोटीच्या नोटा आणि ४ किलो सोन्यापासून सजवले देवीचे मंदिर\n(Video) - स्मार्ट बायका कुठे जातात... शिवडे आय लव्ह यू नंतर...\nपुणे तिथे काय उणे असं नेहमी म्हटलं जात, त्यातच आता पिपंरी-चिंचवडमध्ये लावण्यात आलेले...\nस्मार्ट बायका कुठे जातात...\nVideo of स्मार्ट बायका कुठे जातात...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/marathi-jokes/", "date_download": "2018-11-19T11:38:24Z", "digest": "sha1:4DCAYNCEJCAXFT5SHF4HNVQIM4FO5FKC", "length": 10667, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Whatsapp, Funny,Husband Wife,Marriage, Punekar, Marriage Jokes in Marathi | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविराट कोहली ऑस्ट्रेलियात गप्प बसला तर आश्चर्य वाटेल - पॅट कमिन्स\nरिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nसून बी तशीच आणायची का\nदिवाळी खरेदीचा नवरा-बायकोतील संवाद\nपुणेकराने शोधला फटाक्याला उत्तम पर्याय\nवैतागलेल्या पतीचे पत्नीला भन्नाट उत्तर\nबायकांचे नवरात्रीतील आवडते गाणे वर्षभर पडते महागात\nचहाची तल्लफ आल्यावर मी ही यु��्ती लढवतो…\n…म्हणून पुणेकराला मिळाले पहिले बक्षीस\nम्हणून एवढी दारू पिऊ नकोस…\nनवरात्रीमध्ये मुलांना हे एकच टेन्शन असते\nव्हॉटसअॅप मराठीत असते तर….\nसुनेच्या उत्तराने सासू गार\nमालवणी आणि मुंबईकरातील संवाद\nपुणेकर आणि रिक्षावाल्यातील भन्नाट संवाद\nकंडक्टरचे उत्तर ऐकून कॉलेज तरुणी गार\nपुणेकर काकांच्या उत्तराला तोडच नाही\nतडफडला इंग्रजीत काय म्हणतात माहितीये\nकाकू खड्ड्यांना वैतागल्या, आणि…\nआजीने नातीला दिलेला खास सल्ला वाचाच\nपत्नीने पगार मागितल्यावर पतीने दिले भन्नाट उत्तर\nकॉलेजमधील सर्वात वाईट आठवणीने विद्यार्थी हळहळला\nगणेशोत्सवानिमित्त सदाशिव पेठेतली पाट्या\n…म्हणून बायकोने नवऱ्याला हटकले\nबोअर झाल्यावर हा फंडा वापरुन पाहाच\n'मला मारहाण नाही केवळ धक्काबुक्की', 'मुळशी पॅटर्न'चे दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा खुलासा\n'आजोबा आमच्यासोबत का राहत नाही', अबरामचा बिग बींना प्रश्न\nजस्टिनशी लग्न केल्यानंतर हेलीने केला नावात 'हा' बदल\nसोनालीनंतर आता 'या' अभिनेत्रीलाही झाला कॅन्सर\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\n‘गोमातेवरून काँग्रेसचे दुटप्पी राजकारण’\nमध्य प्रदेशात काँग्रेससाठी आता नाही तर कधीच नाही\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या ९ लाख कोटींच्या राखीव निधीवर सरकारचा डोळा\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nविधान परिषद उपसभापतीपद निवडणूक तूर्त नाही\nतेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना विरोधकांचे खतपाणी\nसहा तासांत पत्रीपुलाचे पाडकाम\nदुधात भेसळ केल्यास जन्मठेप\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/deccan-a-solaris-rpta-in-plate-division-final-at-shashi-vaidya-memorial-inter-club-tennis-championships/", "date_download": "2018-11-19T11:26:19Z", "digest": "sha1:4LUR7KQXRS7M6PB22XHSACF7AKOQNGKS", "length": 9760, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आंतर क्लब टेनिस स्पर्धेत सोलारिस आरपीटीए व डेक्कन अ यांच्यात विजेतेपदासाठी लढत", "raw_content": "\nआंतर क्लब टेनिस स्पर्धेत सोलारिस आरपीटीए व डेक्कन अ यांच्यात विजेतेपदासाठी लढत\nआंतर क्लब टेनिस स्पर्धेत सोलारिस आरपीटीए व डेक्कन अ यांच्यात विजेतेपदासाठी लढत\n पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) तर्फे आयोजित सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत प्लेट डिव्हिजन गटात सोलारिस आरपीटीए व डेक्कन अ या संघांनी ओडीएमटी अ व एफसी अ संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.\nपीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात डेक्कन अ संघाने एफसी अ संघाचा 24-13असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.\nसामन्यात 100अधिक गटात डेक्कनच्या नंदन बाळ व अमित पाटणकर यांनी एफसीच्या पुष्कर पेशवा व राजेश जोशी 6-4 असा तर, खुल्या गटात डेक्कनच्या संग्राम चाफेकरने ऋषिकेश पाटसकरच्या साथीत एफसीच्या सुमित सातोस्कर व धनंजय कवडे या जोडीचा 6-3 असा पराभव करून संघाला आघाडी मिवळून दिली.\n90अधिक गटात डेक्कनच्या अजय कामत व मुकुंद जोशी या जोडीने एफसीच्या संजय रासकर व पंकज यादव यांचा 6-3 असा तर, खुल्या गटात डेक्कनच्या विक्रांत साने व मंदार वाकणकर यांनी गणेश देवखिळे व पुष्कर पेशवा यांचा 6-3असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.\nदुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सोलारिस आरपीटीए संघाने ओडीएमटी अ संघाचा 20-16 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. विजयी संघाकडून संजीव घोलप, कैफी अफजल, रवींद्र पांडे, जयंत पवार यांनी अफलातून कामगिरी केली. डेक्कन अ, फर्ग्युसन कॉलेज अ, सोलारिस आरपीटीए आणि ओडीएमटी अ या संघांचा पुढील वर्षीच्या इलाईट डिव्हिजन गटात समावेश करण्यात आला आहे.\nस्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी: प्लेट डिव्हिजन गट:\nडेक्कन अ वि.वि.एफसी अ 24-13(100अधिक गट: नंदन बाळ/अमित पाटणकर वि.वि.पुष्कर पेशवा/राजेश जोशी 6-4; खुला गट: संग्राम चाफेकर/ऋषिकेश पाटसकर वि.वि.सुमित सातोस्कर/धनंजय कवडे 6-3; 90अधिक गट: अजय कामत/मुकुंद जोशी वि.वि.संजय रासकर/पंकज यादव 6-3; खुला गट: विक्रांत साने/मंदार वाकणकर वि.वि.गणेश देवखिळे/पुष्कर पेशवा 6-3);\nसोलारिस आरपीटीए वि.वि.ओडीएमटी अ 20-16(100अधिक गट: नाम जोशी/रवींद्र पांडे पराभूत वि.संतोष कुराडे/उदय गुप्ते 5-6(4-7);खुला गट: संजीव घोलप/कैफी अफजल वि.वि.चंदन नागडकर/बिनेश राजन 6-2; 90अधिक गट: रवींद्र कात्रे/हेमंत भोसले पराभूत वि.अतुल मांडवकर/नितीन सिंघवी 3-6; खुला गट: रवींद्र पांडे/जयंत पवार वि.वि.संतोष कुराडे/कोनार कुमार 6-2).\nकसोटीत त्रिशतक करणारा पहिला भारतीय बनण्याची सेहवागने आधीच केली होती भविष्यवाणी\nमुंबईकर क्रिकेटर पाकिस्तानला नडला, न्यूझीलंडला कसोटीत मिळवून दिला शानदार विजय\nराजमाता जिजाऊ संघ शिवाई प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेत विजेता\nस्टार प्रिमीयर लीग 2018 क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाला विजेतेपद\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पात्रता फेरीतील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात\nपिकलबॉल सुपर कप स्पर्धेत एकता, स्मॅशर्स अंतिम सामन्यात समोरासमोर\nचेन्नईच्या कार्तिक, राघुलला युरो, एलजीबी-4 चे जेतेपद\nपुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक\nकबड्डीपटूच्या जिद्दीला सलाम, अपंगत्व असतानाही कबड्डी खेळणारा महारथी\nपहिल्या टी२० सामन्यात अशी असेल टीम इंडिया\nटी२० मालिका सुरू होण्यापुर्वी ही आकडेवारी तुम्हाला नक्की माहित हवीच\nपुढच्या ४८ तासांनी रोहितचे नाव टी२०मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार\n ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच\nअशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल\nत्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर\nअसे टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले\nमहास्पोर्ट्सचे अजित दादांना खुले पत्र\nक्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्मा सज्ज\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- मराठवाड्याचा सुपूत्र\n या सामन्यांत झाले तब्बल १५ खेळाडू LBW आऊट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/virat-kohli-should-be-sole-decision-maker-on-his-own-county-stint-says-coas-vinod-rai/", "date_download": "2018-11-19T11:35:08Z", "digest": "sha1:3OHNP2FHKMFZ52QTXD7OXHCA7LJY4FBB", "length": 9877, "nlines": 72, "source_domain": "mahasports.co.in", "title": "अफगाणिस्तान भारताविरुद्ध खेळणार आहे, विराट कोहली विरुद्ध नाही", "raw_content": "\nअफगाणिस्तान भारताविरुद्ध खेळणार आहे, विराट कोहली विरुद्ध नाही\nअफगाणिस्तान भारताविरुद्ध खेळणार आहे, विराट कोहली विरुद्ध नाही\nमुंबई | भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली इंग्लडमध्ये जून महिन्यात कौंटी क्रिकेट खेळणार असल्याचे जवळ- जवळ निश्चित झाले आहे, पण त्याचवेळी जूनमध्ये अफगाणिस्तान विरूध्द एकमेव कसोटी सामना आहे.\nत्यामुळे बीसीसीआय आणि विनोद राय यांच्या अंतर्गत असलेली सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेली समिती(सीओए) यांच्यात वाद सुरु आहेत.\nनुकताच अफगानिस्तान संघाला कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळाला आहे. ते त्यांचा पहिलाच कसोटी सामना भारताविरूध्द खेळणार आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या मते, कोहलीने हा एकमेव कसोटी सामना खेळावा.\nपरंतू, आज विनोद राय यांनी म्हटले आहे की अफगाणिस्तान विरुद्ध कसोटी सामना खेळायचा की कौंटी क्रिकेट खेळायचे याचा निर्णय स्वत: कोहलीच घेईल.\nभारताचा जुलैमध्ये इंग्लंडचा दौरा आहे. हा दौरा लक्षात घेऊन विराटने कौंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे.\nयाबद्दल सीओएच्या भूमिकेबद्दल एएनआयशी बोलताना विनोद राय म्हाणाले, ” सीओएने खेळाडूंना इंग्लंड दौऱ्याच्या तयारीसाठी कौंटी क्रिकेट खेळावे यासाठी प्रेरणा देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे केसोटी खेळाडूंसाठी. “\n“अफगाणिस्तान विरुद्ध खेळण्यासाठी त्यांना थांबविण्याचा कोणताही प्रश्न नाही. श्रीलंकेमध्ये जो संघ खेळला होता तो अफगाणिस्तान विरुद्ध खेळेल.”\n“अफगाणिस्तान भारताविरुद्ध खेळणार आहे, विराट कोहली विरुद्ध नाही. अफगाणिस्तान विरुद्ध खेळण्यासाठी कोणत्याही खेळाडूला इंग्लंडमधून परत बोलावल जाणार नाही. इंग्लंड दौऱ्याला आणि तिथे चांगले खेळण्याला पहिले प्राधान्य असणार आहे. “\nसध्या चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा आणि वरूण अॅरोन हे कौंटी क्रिकेट खेळत आहेत, तर आयपीएलनंतर विराट, आर. अश्विन आणि अक्षर पटेलही कौंटी क्रिकेट खेळणार आहेत.\nविनोद राय पुढे म्हणाले, ” दक्षिण अफ्रिकेविरुद्ध जी चूक झाली त्याची पुनरावृत्ती टाळायची आहे. बीसीसीआयची कार्यकारी समिती आम्ही आहोत. त्यामुळे ते काय बोलतात किंवा विचार करतात त्याचा काही फरक पडत नाही.”\n–बेंगलोर चाहत्यांसाठी गुड न्युज, सीएसकेची धुलाई करण्यासाठी हा खेळाडू सज्ज\n–सगळ्यांनी माघार घेतली असताना हा देश करणार पाकिस्तानचा दौरा\n–लॉर्ड्सवर होणाऱ्या ऐतिहासिक सामन्यासाठी पंड्या, कार्तिकसह ९ खेळाडूंची नावे जाहीर\n–धोनी, तु माझा देव आहेस\n–रोहित-गंभीरकडे आयपीएल ट्राॅफी तर विराटकडे काॅफीचा कप\nकसोटीत त्रिशतक करणारा पहिला भारतीय बनण्याची सेहवागने आधीच केली होती भविष्यवाणी\nमुंबईकर क्रिकेटर पाकिस्तानला नडला, न्यूझीलंडला कसोटीत मिळवून दिला शानदार विजय\nराजमाता जिजाऊ संघ शिवाई प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेत विजेता\nस्टार प्रिमीयर लीग 2018 क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाला विजेतेपद\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पात्रता फेरीतील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात\nपिकलबॉल सुपर कप स्पर्धेत एकता, स्मॅशर्स अंतिम सामन्यात समोरासमोर\nचेन्नईच्या कार्तिक, राघुलला युरो, एलजीबी-4 चे जेतेपद\nपुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक\nकबड्डीपटूच्या जिद्दीला सलाम, अपंगत्व असतानाही कबड्डी खेळणारा महारथी\nपहिल्या टी२० सामन्यात अशी असेल टीम इंडिया\nटी२० मालिका सुरू होण्यापुर्वी ही आकडेवारी तुम्हाला नक्की माहित हवीच\nपुढच्या ४८ तासांनी रोहितचे नाव टी२०मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार\n ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच\nअशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल\nत्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर\nअसे टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले\nमहास्पोर्ट्सचे अजित दादांना खुले पत्र\nक्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्मा सज्ज\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- मराठवाड्याचा सुपूत्र\n या सामन्यांत झाले तब्बल १५ खेळाडू LBW आऊट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=351&Itemid=530", "date_download": "2018-11-19T11:52:27Z", "digest": "sha1:HMSDL6PGHFH3LCJ53R733PMWNO2YA6KR", "length": 4305, "nlines": 43, "source_domain": "saneguruji.net", "title": "मृत्यूचे काव्य", "raw_content": "सोमवार, नोव्हेंबर 19, 2018\nपरंतु मी काय सांगू जगलों तर आहें. मेलों तर मनानें आहे. प्रेसला शक्य झाले तर माझ्या भावास थोडी मदत मधून मधून लागली तर करावी. सुधाचें शिक्षण, डॉ. जोशी उंबरगांवचे त्यांना करायला माझ्या वतींने सांगावे.\nमी मेलोंच तर निमूटपणें खोलीतून मित्रांनी म्यु. गाडींतून न्यावें. कोणाला कळवू नये. साधनेतून द्यावेच लागेल. इतर पत्रांत आपण होऊन नये देऊ. माझ्या भावास धीर द्यावा. प्रेसमधील सर्वांना प्रणाम, त्यांचे अनंत उपकार. श्रीरंग, नारायण, यदु, आंबे, क्षमा करा.\nप्रेसचा एस. एम्., अण्णासाहेब, कोष्टेच्या विचाराने ट्रस्ट करा. मी काय सांगू \n(हे फक्त तूच वाच व फाड. हे तुझ्या व माझ्यात.)\nमला बहुतेक देवाचें बोलावणें आहे. कर्तव्य कठोर असतें. तूं धरणगाव, एरंडोल, अंमळनेरला जाच. माझी अखेरची इच्छा सांग की लोकशाही नि सत्याग्रही समाजवादी ध्येयानें खानदेशनें, महाराष्ट्रानें ���ावें. परंतु मी कोण खानदेशचा मी चिरॠणी आहे. त्यांनी पैसे जमवले असले मला द्यायला तर ते मी समाजवादी कार्यास द्या सांगत आहे. खानदेशनें मध्ये मला १५००० हजार रुपये दिले. त्यांतील जवळजवळ ११ हजार वर्षभर खानदेशांतील कार्यास दिले. दोन हजार उरले ते साधना प्रेस मध्ये घातले आहेत. क्षमस्व खानदेशा, तुला विसरणार नाही. मधु क्षमस्व.\n(मधु लिमये यांना पत्र)\n''अंगावरच्या कपडयांतच न्या. मृताची इच्छा पाळा.\nजातिधर्मनिरपेक्ष राष्ट्र व सामाजिक समता\nसर्वोद्य व अनाग्रही निष्ठा\nसंयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/ind-vs-wi-what-indian-bowlers-done-in-those-2hrand15min/", "date_download": "2018-11-19T11:57:13Z", "digest": "sha1:ZW33QTG2WNORKJSOLBCZHVF42UQ7ERNE", "length": 8238, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "सव्वादोन तासात भारतीय गोलंदाजांनी असा काही कारनामा केला की कुणी विचारही केला नसेल", "raw_content": "\nसव्वादोन तासात भारतीय गोलंदाजांनी असा काही कारनामा केला की कुणी विचारही केला नसेल\nसव्वादोन तासात भारतीय गोलंदाजांनी असा काही कारनामा केला की कुणी विचारही केला नसेल\nतिरुअनंतपुरम | आज (1 नोव्हेंबर) भारत विरुद्ध विंडीज यांच्यात झालेल्या पाचव्या वनडे सामन्यात भारतीय संघाने 9 विकेट्ने मोठा विजय मिळवला आहे. यावेळी भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीने नाबाद अनुक्रमे 63 आणि 33 धावा केल्या.\nभारताच्या या विजयात भारतीय गोलंदाजाचा महत्त्वाचा वाटा आहे. यावेळी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीला आलेल्या विंडीज संघाला भारतीय गोलंदाजांनी सळो की पळो करून सोडले होते.\nआश्चर्याची गोष्ट म्हणजे भारताच्या पाचही गोलंदाजांना विकेट्स घेण्यात आज यश आले. तसेच या पाचही जणांनी प्रत्येकी एक षटक निर्धाव टाकले.\nयामध्ये फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजाने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. 9.5 षटके टाकताना त्याने 34 धावा दिल्या. त्याला जसप्रीत बुमराह आणि खलील अहमद यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेत चांगली साथ दिली. तसेच भुवनेश्वर कुमार आणि कुलदिप यादव यांनाही प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आले.\nभारतीय गोलंदाजापुढे विंडीजचा संघ 31.5 षटकातच 104 धावा करत सर्वबाद झाला. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला शिखर धवनच्या रूपात पहिला धक्का बसला. मग तिसऱ्या क्रमांकावर फलं��ाजीला आलेल्या विराटने रोहितच्या सोबत 14.5 षटकातच सामना जिंकला.\nयामुळे भारताने पाच सामन्यांची ही वनडे मालिका 3-1 अशी जिंकली.\n–ती एक धाव आणि ती एक विकेट… धोनी-भुवीला पडली भलतीच महागात\n–एकवेळ क्रिकेट गाजवणाऱ्या सर्वच दिग्गजांचे विक्रम रोहितने आरामात घातले खिशात\n–विराट कोहलीने त्या हॉटेलच्या विजीटींग बुकमध्ये नक्की काय लिहले\nकसोटीत त्रिशतक करणारा पहिला भारतीय बनण्याची सेहवागने आधीच केली होती भविष्यवाणी\nमुंबईकर क्रिकेटर पाकिस्तानला नडला, न्यूझीलंडला कसोटीत मिळवून दिला शानदार विजय\nराजमाता जिजाऊ संघ शिवाई प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेत विजेता\nस्टार प्रिमीयर लीग 2018 क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाला विजेतेपद\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पात्रता फेरीतील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात\nपिकलबॉल सुपर कप स्पर्धेत एकता, स्मॅशर्स अंतिम सामन्यात समोरासमोर\nचेन्नईच्या कार्तिक, राघुलला युरो, एलजीबी-4 चे जेतेपद\nपुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक\nकबड्डीपटूच्या जिद्दीला सलाम, अपंगत्व असतानाही कबड्डी खेळणारा महारथी\nपहिल्या टी२० सामन्यात अशी असेल टीम इंडिया\nटी२० मालिका सुरू होण्यापुर्वी ही आकडेवारी तुम्हाला नक्की माहित हवीच\nपुढच्या ४८ तासांनी रोहितचे नाव टी२०मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार\n ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच\nअशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल\nत्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर\nअसे टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले\nमहास्पोर्ट्सचे अजित दादांना खुले पत्र\nक्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्मा सज्ज\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- मराठवाड्याचा सुपूत्र\n या सामन्यांत झाले तब्बल १५ खेळाडू LBW आऊट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/marathi-news-maharashtra-news-farmer-long-march-102654", "date_download": "2018-11-19T12:12:01Z", "digest": "sha1:LDFL5HFV3QE6ID67JMFIETSCKUUQUAV7", "length": 11844, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news maharashtra news farmer long march लाल-भगवे एकत्र! | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 13 मार्च 2018\nमुंबई - नाशिक आणि ठाण्यातील आदिवासी पट्ट्यात सामान्यांच्या प्रश्‍नासाठी ��ढणाऱ्या साम्यवादी संघटनांनी काढलेल्या मोर्चातील बहुतांश मागण्या मान्य करीत सोमवारी (ता. 12) भाजपने लाल-भगवा एकत्र आणण्याचा प्रयत्न केला.\nमुंबई - नाशिक आणि ठाण्यातील आदिवासी पट्ट्यात सामान्यांच्या प्रश्‍नासाठी लढणाऱ्या साम्यवादी संघटनांनी काढलेल्या मोर्चातील बहुतांश मागण्या मान्य करीत सोमवारी (ता. 12) भाजपने लाल-भगवा एकत्र आणण्याचा प्रयत्न केला.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीड लाखाच्यावर कर्ज असलेल्या बड्या शेतकऱ्यांना माफी देणे सरकारी आर्थिक स्थिती लक्षात घेता शक्‍य नाही, असे सांगत पुन्हा आपण गरीब शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा संदेश दिला. मात्र, या वेळी त्यांनी या घोषणेसाठी वापरलेले व्यासपीठ लाल संघटनांचा, किसान सभेचा असल्याने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची चांगलीच अडचण झाल्याचे बोलले जात आहे. आंदोलक नेत्यांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली; त्या वेळी विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही बोलावून घेतले होते. मात्र, प्रत्यक्ष चर्चा सुरू होण्यापूर्वी बंद दाराआड त्यांनी आंदोलकांशी साधलेला संवाद तणाव दूर करण्यासाठी महत्त्वाचा ठरला.\nशेतकरी मोर्चाच्या मंचावर सर्वपक्षीयांना स्थान दिले गेले; तरी त्या अस्वस्थतेचा लाभ घेण्याचे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे प्रयत्न लपून राहिले नव्हते, असे एका भाजप नेत्याने सांगितले. चर्चेच्या अंतिम टप्प्यात दोन्ही विरोधी पक्षांना केवळ नाममात्र महत्त्व दिल्याची खंत एका माजी मुख्यमंत्र्याने व्यक्त केली. मोर्चातील शिस्तीबद्दल आभार मानतानाच भाजपने वैचारिक वैर असलेल्या साम्यवादी चळवळीलाही यानिमित्त जवळ घेण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.\nमुख्यमंत्र्यांचे जवळचे सहकारी असलेले जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी प्रथमच गंभीर विषयात शिष्टाईची भूमिका निभावली. दोन दिवसांपासून मोर्चाचे नेते जिवा गावित यांच्याशी महाजन संपर्कात होते. अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांनी शेकाप नेते जयंत पाटील आणि शिक्षक आमदार कपिल पाटील यांचीही मदत घेतली. अजित नवले या शेतकरी मोर्चातील सर्वांत आक्रमक नेत्याला आजच्या चर्चेत भाजप मंत्र्यांऐवजी जयंत पाटील यांनीच शांत केल्याची चर्चा विधिमंडळात रंगली आहे.\nदरम्यान, कुटुंब घटक मानून दिलेल्या कर्जमाफीऐवजी पती आणि पत्नीला प्रत्येकी दीड लाखाची कर्जमाफी देण्यासंदर्भात विचार करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. 2009 मध्ये झालेल्या सार्वत्रिक माफीचा लाभ न झालेले शेतकरी प्रामुख्याने विदर्भातील आहेत. त्यामुळे ही मागणी मान्य करताना विदर्भाला विशेष लाभ होईल हे स्पष्ट दिसते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-girl-killed-accident-77348", "date_download": "2018-11-19T12:11:34Z", "digest": "sha1:CQCMS7FWI3EWPP2WTPJJMOZTPVRAYDTO", "length": 11593, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune news girl killed in accident पुण्यात डंपरच्या धडकेत युवतीचा जागीच मृत्यू | eSakal", "raw_content": "\nपुण्यात डंपरच्या धडकेत युवतीचा जागीच मृत्यू\nशनिवार, 14 ऑक्टोबर 2017\nभाग्यश्री नायर लूप रस्त्यावरील शास्त्रीनगर चौकात सिग्नलला उभ्या होत्या. त्याचवेळी त्यांच्या शेजारी डंपर उभा होता. सिग्नलचा हिरवा दिवा लागताच भाग्यश्रीच्या दुचाकीला डंपरच्या पुढच्या चाकाची धडक बसली. त्यामुळे त्या खाली पडल्या त्यामुळे त्या डंपरच्या मागली चाकांच्याखाली चिरडल्या गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.\nपुणे : येरवडा परिसरातील शास्त्रीनगर चाैकात शनिवारी सकाळी डंपरची दुचाकीला धडक लागून झालेल्या अपघातात भाग्यश्री रमेश नायर (वय 27 ,रा.शुभम सोसायटी, वडगावशेरी) या युवतीचा मृत्यू झाला. डंपर चालक सागर नवनाथ चौगुले (वय 27, रा.वाघोली) या पोलिसांनी अटक केली आहे.\nभाग्यश्री नायर लूप रस्त्यावरील शास्त्रीनगर चौकात सिग्नलला उभ्या होत्या. त्याचवेळी त्यांच्या शेजारी डंपर उभा होता. सिग्नलचा हिरवा दिवा लागताच भाग्यश्रीच्या दुचाकीला डंपरच्या पुढच्या चाकाची धडक बसली. त्यामुळे त्या खाली पडल्या त्यामुळे त्या डंपरच्या मागली चाकांच्याखाली चिरडल्या गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. डंपर चालक चौगुले याला पोलिसांनी अटक केले असून वाघोलीतील क्रिस्टल इन्फ्रा या कंपनीच्��ा मालकीचा डंपर असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nभाग्यश्री एका खासगी बँकेत नोकरीला होत्या. त्यांच्या पश्‍चात आई, वडिल व भाऊ असा परिवार आहे.\nवरंध घाटात ८५ प्रवासी बचावले\nभोर - भोर- महाड मार्गावरील वरंध घाटात महाड (जि. रायगड) हद्दीत गुरुवारी (ता. ८) दिवाळी पाडव्याच्या दिवशी सकाळी साडेअकरा वाजता एसटीचालकाने दाखविलेल्या...\nआंबेनळी अपघाताची पुनरावृत्ती टळली\nमहाड : पुणे येथून महाडकडे जाणाऱ्या एसटी बसला वरंध घाटातील एका अवघड वळणावर होणारा मोठा अपघात काल (ता. 8) टळला असुन सुदैवाने या बसमधीस सर्व 72...\nकांद्याचा ट्रक पुलावरून कोसळून अपघात; चालक गंभीर जखमी\nपुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर लोणावळ्याजवळ कांद्याची वाहतूक करणारा ट्रक पुलावरून कोसळल्याने झालेल्या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला....\nआंबेनळी घाटात कारला अपघात, चालक बचावला\nमहाड : पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात दांभिळ गावच्या हद्दीत बीएमडब्ल्यू कार चाळीस फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात कार चालवणार तरुण जखमी...\nलोणंद मध्ये दोन मालट्रकचा भीषण अपघात; दोन ठार\nलोणंद : लोणंद- नीरा रस्त्यावर रेल्वे उड्डाण पूलानजीक गणेश पोलच्या गणेश मंदिरासमोर आज (ता.७) रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमाराम दोन मालट्रकची...\nवसमतच्या भाविकांच्या वाहनाला अलाहाबाद जवळ अपघात\nवसमत - बागलपार्डी (ता.वसमत, जि. हिंगोली) येथील भाविकांच्या जीपला अलाहाबाद जवळ झालेल्या अपघातात एक जण ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. रविवारी (ता. 7)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bhandarazp.org.in/pages/parytan.html", "date_download": "2018-11-19T12:21:49Z", "digest": "sha1:QTFUHYODLTFU3H3JVZEZTIK7GNMKEC4I", "length": 13725, "nlines": 82, "source_domain": "bhandarazp.org.in", "title": " Bhandara, Zilha Parishad", "raw_content": "\nरावणवाडी हे स्थळ भंडारा तालुक्यात मुखयालयासुन २० कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणी सुमारे १०० वर���षापासुन मौजा रावणवाडी येथील पहाडीवर रामाचे मंदीराचे बांधकाम श्री सिताराम दुबे रा. गुंधारा यांनी केले आहे. सध्या या मंदीराची देखरेख गावकरी करीत आहेत. श्री राम मंदीरावर दखिणेस हनुमान मंदीर आहे. पश्चिमेस अंबामाईचे मंदीर आहे. तसेच पायथ्याशी रावणवाडी जलाशय असून त्यात नेहमी पाणी असते. कार्तिक महिन्यात एकादशी अमावस्शेला येथे यात्रा भरते. तलावाच्या दोन्ही बाजूस पहाडी व घनदाट जंगल आहे त्यामुळे प्रेक्षणीय स्थळ निर्माण झालेले आहे\nचांदपूर हे स्थळ तुमसर तालुक्यात भंडारा मुखयालयापासुन 70 कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणी उंच पर्वतरांगा असून सर्व परिसर घनदाट वनराईने वेढलेले आहे. दोन पहाडाच्यामध्ये उंच पाळ टाकण एक मोठे जलाशय निर्माण करण्यात आलेले आहे हे जलाशन उर्वरीत बाजूंनी घनदाट वत्रक्षाछादीत पहाडांनी वेढलेले आहे.ं या जलाशयांच्या पाळीवर उभे राहून बघीतल्यास विहंगम निसर्गसौदर्य दत्रष्टीपथास पडते. या जलाशयापासून एक कि.मी. अंतरावरील पहाडावर पफार पुरातन काळापासुन हनुमानाचे व महादेवाचे मंदीर आहे. येथिल गावकृयांनी या मंदीराचा जिनौव्दार केलेला असून या ठिकाणी सर्व सोईयुक्त मोठे मंदीर निर्माण केलेले आहे चैऋा मासात या ठिकाणी एक महिन्याकरिता मोठी यात्रा भरते व मोठया संखयेने भाविकाची व पर्यटकांची वर्षभर वर्दळ असते. या मंदिराच्या पुर्वेस जलाशयातुन निघालेला नहर आहे\nमौजा कोरंभी हे गाव भंडारा शहरापासुन 4 कि.मी. अंतरावर दक्षिण भागात येते. कोरंभी गावाच्या उत्तरेस वैनगंगा नदीच्या तिरावर पहाडी असुन पहाडीवर अंबादेवीचे मंदीर आहे.टेकडीवर चढण्याकरीता पायृया असुन मंदीर सपाटीपासुन 500 फुट उंचावर आहे. टेकडीच्या पुर्व भागात वैनगंगा नदी वाहत असते. नदीला 12 महिने पाणी उपलब्ध असते.कोरंभी देवीला नवराऋामध्ये;दुसरी यात्रा भरते. त्याचप्रमाणे चैत्र पौर्णिमेला व मकरसंक्रातिला सुध्दा यात्रा भरत असते पर्यटना करीता हे स्थळ फारच उपयुक्त आहे.\nगायमुख हे स्थळ तुमसर तालुक्यात असुन भंडारा मुखयालयापासुन 55 कि.मी अंतरावर आहे या ठिकाणी पर्वतरांगा असून सर्व वत्रक्षांनी वेढलेले आहे.या पर्वत रांगेतील एका पहाडातुन बाराही महिने पाण्याची धार वाहते.या ठिकाणी पफार पुरातन काळापासुन महादेवाचे प्रसिध्द मंदीर असुन दर महाशिवरात्रीला महादेवाची भव्य यात्रा भरते. तसेच य��� ठिकाणी बाराही महिने यात्रेकरू येत असतात. जिल्हयातील सर्वात प्रसिध्द यात्रा स्थळांपैकी हे एक स्थळ आहे स्थानीक लोक या स्थळाला छोटा महादेव म्हणतात.\nसिंधापुरी हे भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून ते वैनगंगा या नदीच्या तीरावर वसलेलं आहे. भंडार्या जिल्ह्या पासून ते फक्त ३ किमी एव्हढ्या अंतरावर आहे. तसेच या ठिकाणी बाराही महिने यात्रेकरू येत असतात. जिल्हयातील सर्वात प्रसिध्द यात्रा स्थळांपैकी हे एक स्थळ आहे स्थानीक लोक या स्थळाला महासमाधी बोधी असे ही म्हणतात.\nदुर्गाबाईचा डोह हे स्थळ साकोलीपासुन ३ किंमी. अंतरावर कुंभली+ धर्मापुरी या गावाजवळ आहे.या गावाजवळ चुलबन नदी वाहते.या नदीवर गावापासुन १ कि.मी. अंतरावर दुर्गाबाईचा डोह आहे. तिळसंक्रातीला या डोहावरती दरवर्षी फार मोठी यात्रा भरते यात्रेनिमित्त या ठिकाणी घोडयांचा बाजार भरत असतो.\nनांदोरा हया गावाजवळ भंडारा मुखयालयापासुन सुमारे १३ कि.मी. अंतरावर पश्चिमेला झिरी हे पर्यटन स्थळ आहे. झिरी हे स्थळ पहाडीवर समुारे ३०० पफुट उंचीवर आहे. पहाडीवरफन नेहमी पाण्याचा क्षारा वाहत असतो. पहाडीवर महादेवाचे मंदीर आहे. पहाडी वरील क्षााडे, मंदीर व नेहमी वाहत असलेला पाण्याचा क्षारा यामुळे हे ठिकाण रमणिय व प्रेक्षणिय स्थळ बनले आहे. नांदोरा;क्षिारीद्ध या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीला व मकरसंक्रातीला फार मोठी यात्रा भरते.\nसदर स्थळ भंडारा येथे मंदीर मुखयालयापासुन २ कि.मी. अंतरावर आहे. स्थळावर श्री चे असुन मुर्तीची कथा फार पुरातन आहे. मुर्ती अंदाजे ७५० वर्षा पुर्वीची प्रतिष्ठापित आहे. सदर स्थळावर दर चतुर्थीला मोठया प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात . त्यामुळे या स्थळाला पफार मोठी प्रसिध्दी लाभलेली आहे\nहे स्थळ लाखांदुर तालुक्यात असुन जवळील पहाडीवर दुर्गामातेचे मंदीर आहे येथे दरवर्षी नवरात्रात उत्सव होतो व बाराही महिने यात्रेकरू येतात\nहे स्थळ लाखांदुर तालुक्यात असुन सोनीपासुन १ कि.मी अंतरावर वैनगंगा व चुलबन नदी एकत्र मिळतात त्यामुळे या ठिकाणी सुंदर देखावा निर्माण झालेला आहे. येथे तिळसंक्रातीला श्रध्दाळू दर्शनाला व आंघोळीसाठी येतात त्यावेळी येथे मोठी यात्रा भरते.\nहे स्थळ लाखांदुर तालुक्यापासुन १२ कि.मी अंतरावर आहे. मांढळ गावापासुन वाहणारी चुलबन नदी आपल्या प्रवाहाची दिशा ���दलवून दक्षिणेकडून उत्तरकडे वाहत जाते. त्यामुळे स्थळ भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे तिळसंकांतीला येथे भव्य यात्रा भरते -\nमहिला व बालकल्याण विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nजि.प. भ.नि.नि. खातेदार लेखा शिल्लक पाहणे\nजिल्हा परिषदेचे विशेष कार्यक्रम\nइंदिरा गांधी जन्मदिनी विशेष कार्यक्रमचे आयोजन\nश्री छत्रपती शाहूमहाराज पुण्यतिथी निमित्त आदरांजली कार्यक्रम\nस्वतंत्र दिवस (15 ऑगस्ट) ला झालेला झेंडा वंदनाचा कार्यक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/616152", "date_download": "2018-11-19T12:19:24Z", "digest": "sha1:SHBUOR6KXCUGOLWPOVHFRRQFZJKD3ED7", "length": 10975, "nlines": 49, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ट्रेकर्ससाठी उघडले ‘सह्याद्री’चे दरवाजे! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ट्रेकर्ससाठी उघडले ‘सह्याद्री’चे दरवाजे\nट्रेकर्ससाठी उघडले ‘सह्याद्री’चे दरवाजे\nमहाबळेश्वर ते आंबा घाटादरम्यान 8‘हॉटस्पॉट’,\nतिवरे येथील स्थळाचे आज उद्घाटन,\nवन्यजीव परीक्षण आणि पर्यटनासह ट्रेकींग करणाऱयांसाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनचे दरवाजे वन्यजीव विभागाने उघडले आहेत. सह्याद्री व्याघ्र राखीव व स्थानिक ग्रामविकास परिस्थितीय विकास समितीच्या माध्यमातून महाबळेश्वर ते आंबा घाट दरम्यान पर्यटनासह टेकींगसाठी 8 ‘हॉट स्पॉट’ निवडण्यात आले आहे. त्यातील तिवरे येथील स्थळाचे गुरूवारी 6 रोजी उद्घाटन होत आहे.\nरायगडसह अन्य जिह्यांमध्ये जंगल पर्यटनासह ट्रेकींग बहरलेले असताना रत्नागिरी जिह्यात मात्र सह्याद्रीच्या पर्वतरांगा, त्यातील अभयारण्ये आणि मुबलक क्षेत्र असतानाही याबाबत म्हणावे तसे प्रयत्न झालेले नाहीत. जिह्याच्या 8248.8 चौ. कि. मी. भौगोलिक क्षेत्रापैकी अवघे 62.59 चौ. कि. मी. एवढे वनक्षेत्र आहे. जिह्याच्या पूर्व सीमेवर सह्याद्री पर्वताच्या उंच रांगा असून या पर्वत शिखरांची ऊंची साधारणतः 400 ते 2000 मीटरपर्यंत आहे. जिह्याला लागूनच कोयना व चांदोली अभयारण्य असल्याने साहजिकच वन्यप्राण्यांचा वावर सह्याद्रीच्या खोऱयात अधिक दिसतो. यातच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची घोषणा झालेली असली तरी त्याचे फायदे जनतेपर्यंत पोहचलेले नाहीत.\nदरम्यान, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी वसलेल्या गावांमध्ये या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतानाच त्यांचे जीवनमान उंचावण्याच्यादृष्टीने पावले टाकण्यात येत आहेत. पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याच्यादृष्टीने राज्य वन्यजीव विभागाच्या सह्याद्री व्याघ्र राखीव आणि स्थानिक ग्रामविकास परिस्थितीय विकास समितीच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. स्थानिकांच्या हाताला काम मिळाले तर जंगलतोड, जंगलातील आगीचे प्रमाण थांबेल, वन्यप्राणी, पशुपक्षी यांनाही धक्का लागणार नाही हा यामागचा उद्देश आहे. यासाठी ट्रेकींग, स्विमींग, होम स्टे, बर्ड वॉचिंग, पानवठय़ावरील पक्षी निरीक्षण, वनमजूर आदीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होताना वन उत्पादन घेण्यासाठीही प्रयत्न होणार आहेत. ट्रेकींगसाठी परमिट, गाईडही उपलब्ध करून दिले जाणार आहेत.\nतिवरे पर्यटनस्थळाचा आज शुभारंभ\nयामध्ये महाबळेश्वर ते आंबा घाट दरम्यान पायथ्याशी वसलेल्या तिवरेसह तिवडी, ओवळी, नांदिवसे, हेळवाक, नायरी, श्रृंगारपूर अशा गावे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी निवडण्यात आली आहेत. यातील तिवरे येथील स्थळाचे गुरूवारी आमदार सदानंद चव्हाण यांच्याहस्ते उद्घाटन होत आहे. तिवरे हे चिपळूणपासून 31 कि. मी. अंतरावर आहे. तेथे धरणासह समृध्द जंगल आहे. ट्रेकींगसाठी बैल घाट व माकड वाट अशी दोन अवघड ठिकाणे आहेत. तेथूनच मालदेव जवळ आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोअरझोनपर्यत जाऊन तेथून मालदेवचे दर्शन होणार आहे. तिवडीतून झुंगटी हे ठिकाण प्रसिध्द आहे. त्यानंतर हेळवाक येथून रामबाण, भैरवगड, पुढे नायरी, श्रृंगारपूर येथून प्रचितगड अशी महत्वाची स्थळे आहेत.\nया परिसरातील जंगलभ्रमंतीसह पक्षांच्या शेकडो प्रजाती, वन्यजीवांसह प्राणी यांचे दर्शन सहजरित्या होणारे आहे. दरम्यान, त्या-त्या गावात स्थानिक समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. यासाठी येथील निसर्गसेवक तसेच ग्लोबल चिपळूण पर्यटनसंस्था सहकार्य करत आहेत.\nपाडव्यापासून पनवेल-रोहा दुपदरी मार्गावर प्रवासाची ‘गुढी’\nदिक्षांत समारंभासाठी राज्यपाल आज दापोलीत\nसोशल मिडीयावर ‘अफवांचे मासे’\nनाणार रिफायनरीची अर्धी मालकी सौदीकडे\nमोदींकडून संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला : राहुल गांधी\nचित्रपट, नाटकातूनही बहुरूपी पुलंचेच दर्शन\nइंटरनेटमुळे परदेशी कंपन्यांची कमाई\nपं. अमरनाथ यांना ‘पं.पन्नालाल घोष वेणुरत्न’ पुरस्कार जाहीर\nमोठय़ा वादानंतर रिझर्व्ह बँक अन् केंद्र सरकार यांच्यात बैठक\nगडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा\nमराठा आरक्षण : विधीमंडळाच्या पायऱयांवरच विरोधकांचा ठिय्या\nमराठा आरक्षण : ‘हे आरक्षण टिकणारे नाही’ ; मध्ये उपप्रवर्ग करून मराठय़ांना आरक्षण द्या \nमराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी\nआजचे भविष्य सोमवार दि. 19 नोव्हेंबर 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/pune/at-pune-cm-pawar-jetaly-are-on-one-programme-269539.html", "date_download": "2018-11-19T11:36:48Z", "digest": "sha1:DMWQBPUOQKREPICM4IMNOZPSAQGT6K6L", "length": 11716, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुण्यात मुख्यमंत्री, पवार आणि जेटली एकाच मंचावर", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nपुण्यात मुख्यमंत्री, पवार आणि जेटली एकाच मंचावर\nपुण्यामध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अरुण जेटली आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एका मंचावर आले होते. निमित्त होतं पुणे डीसीसी बँकेच्या शताब्दी सांगता सोहळ्याचं.\nपुणे, 10 सप्टेंबर : पुण्यामध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अरुण जेटली आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एका मंचावर आले होते. निमित्त होतं पुणे डीसीसी बँकेच्या शताब्दी सांगता सोहळ्याचं.\nयावेळी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरून घेण्याचं समर्थन केलं. फक्त खऱ्या आणि गरजवंत शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळावा, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला, असं फडणवीस म्हणाले. तर अरुण जेटलींनी पुणे डीसीसी बँकेचं कौतुक केलं. या बँकेचं एनपीए शून्य आहे. एकही मोठं कर्ज बाकी नाही, ही अतिशय चांगली बाब आहे, असं जेटली म्हणाले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nVIDEO: पिंपरी-चिंचवड ते पुण्यापर्यंत अशी धावणार मेट्रो\nVIDEO: पुण्याच्या भवानी पेठेत कारखान्याला लागली भीषण आग\nडॉक्टर लॉबीपुढे पुणे प्रशासनानं टाकली नांगी; आरोग्य अधिकाऱ्यांचा काढला कार्यभार\nVIDEO: महाराष्ट्रातल्या 'या' जिल्ह्यांत मुसळधार पाऊस, पुण्यात रस्ते पाण्याखाली\n'या घाणीमुळे वारले माझे पप्पा...\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/dhing-tang-article-79127", "date_download": "2018-11-19T12:42:10Z", "digest": "sha1:LRCRX3ICYATEIK73OPA5XVEJIPDRRLSR", "length": 13221, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "dhing tang article घरवापसी-रिलोडेड! (अर्थात सदू आणि दादू...) (ढिंग टांग!) | eSakal", "raw_content": "\n (अर्थात सदू आणि दादू...) (ढिंग टांग\nशुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017\nमी असं म्हणतोय साहेब की आम्ही सहा जण तुमच्या पक्षात आलो होतो ना, तसेच परत जातो नाहीतरी ते लोक आमच्यासाठी गळ टाकून बसलेच आहेत नाहीतरी ते लोक आमच्यासाठी गळ टाकून बसलेच आहेत इथं आमचं काय काम इथं आमचं काय काम आम्ही पुन्हा नवनिर्माणाच्याच कामाला लागतो आम्ही पुन्हा नवनिर्माणाच्याच कामाला लागतो तेही शेवटी आपल्या घरचंच काम आहे ना\nसदू : (फोनमध्ये) म्यांव म्यांव\nदादू : (गोंधळून) कोण चावटपणा करतोय\nसदू : (आवाज बदलून) साहेब मी किनई नुकताच आपल्या पक्षात आलोय\nदादू : (सावध होत) कुठून बोलताय आपण\nसदू : (हसू आवरत) हितून बांदऱ्यातूनच बोलतोय साहेब\nदादू : (आणखी चौकश्‍या करत) कुठून आलात\nसदू : (एक पॉज घेत) शिवाजी पार्कावरून\nदादू : (भुवई उंचावत) तरीच...मांजराचे आवाज काढताय इथं वाघाच्या डरकाळ्या हव्यात, वाघाच्या डरकाळ्या\nसदू : (बदललेल्या आवाजातच) जुनी सवय जात नाय हो साहेब\nदादू : (ठणकावून) आणि हे बघा...आमच्या पक्षात मावळ्यांनी डायरेक्‍ट आम्हाला फोन करायचा नसतो, हे कोणी सांगितलं नाही का तुम्हाला नवे आहात, म्हणून आत्ता माफ करतो नवे आहात, म्हणून आत्ता माफ करतो पुन्हा हा गुन्हा नको पुन्हा हा गुन्हा नको\nसदू : (खजील आवाजात) हो साहेब\nदादू : (करारी आवाजात) फोन का केला होतात\nसदू : (खोट्या अजीजीने) काय करू साहेब घरची फार सय येतीये घरची फार सय येतीये मी परत जाऊ का\nदादू : (गडबडून) म्हंजे आमच्या पक्षात आल्यापासून तुम्ही घरीसुद्धा गेलेला नाही आमच्या पक्षात आल्यापासून तुम्ही घरीसुद्धा गेलेला नाही\nसदू : (खोटं खोटं विव्हळत) कसा जाणार आमच्यावर पहारा आहे ना\nदादू : (दिलदारपणाने)...मी सांगतो आमच्या मावळ्यांना पहारा हटवायला दिवाळी तुम्ही अशी रस्त्यावर काढलीत हे बरं नाही झालं दिवाळी तुम्ही अशी रस्त्यावर काढलीत हे बरं नाही झालं जा, घरी जाऊन या हं जा, घरी जाऊन या हं पण आता फराळही संपला असणार घरचा पण आता फराळही संपला असणार घरचा आमच्या घरी या, आणि फराळाचं पाकीट घेऊन जा आमच्या घरी या, आणि फराळाचं पाकीट घेऊन जा\nसदू : (हसू कसेबसे आवरत) पहारा मावळ्यांचा नाही होऽऽ...मनसैनिकांचा आहे\nदादू : (हादरून) अरे बाप रे\nसदू : (मुद्‌दाम काडी टाकत) मी असं म्हणतोय साहेब की आम्ही सहा जण तुमच्या पक्षात आलो होतो ना, तसेच परत जातो नाहीतरी ते लोक आमच्यासाठी गळ टाकून बसलेच आहेत नाहीतरी ते लोक आमच्यासाठी गळ टाकून बसलेच आहेत इथं आमचं काय काम इथं आमचं काय काम आम्ही पुन्हा नवनिर्माणाच्याच कामाला लागतो आम्ही पुन्हा नवनिर्माणाच्याच कामाला लागतो तेही शेवटी आपल्या घरचंच काम आहे ना\nदादू : (खवळून) निमक हराम अवसान घातकी तोंड काळं करून परत जायचं होतं, तर आलातच कशाला आमच्याकडे, अं तुमच्यासाठी आम्ही इतकं केलं, त्याचे हे असे पांग फेडता तुमच्यासाठी आम्ही इतकं केलं, त्याचे हे असे पांग फेडता आम्ही दिलदारी दाखवली म्हणून तुमची घरवापसी झाली आम्ही दिलदारी दाखवली म्हणून तुमची घरवापसी झाली\nसदू : (आणखी डिवचत) तुम्हाला गरज होती म्हणून तुम्ही आम्हाला घेतलंत साहेब त्या कमळवाल्या सोमय्या गोमय्यानं धमकी दिली, म्हणून तुम्ही आम्हाला फोडलंत त्या कमळवाल्या सोमय्या गोमय्यानं धमकी दिली, म्हणून तुम्ही आम्हाला फोडलंत..दिलदारी कसली ह्यात राजकारणात \"दोन घेतले, दोन दिले' चालतंच तुम्ही एकदम बंपर दिवाळी सेल लागल्यासारखे अर्धाडझन घेतलेत, एवढंच तुम्ही एकदम बंपर दिवाळी सेल लागल्यासारखे अर्धाडझन घेतलेत, एवढंच तुमच्यापेक्षा आमचे नवनिर्माणाचे साहेब चांगले होते तुमच्यापेक्षा आमचे नवनिर्माणाचे साहेब चांगले होते जातोच आम्ही परत स्वगृही\nदादू : (गडबडून) अरे अरे अरे असं करू नका तिथं काय ठेवलंय शिवाजी पार्कात काहीही नाही...तुम्ही इथं बांदऱ्याला आमच्या घरी या काहीही नाही...तुम्ही इथं बांदऱ्याला आम���्या घरी या आमचा फराळ बराच उरला आहे यंदा आमचा फराळ बराच उरला आहे यंदा हवं तर फराळ दोनदा करा हवं तर फराळ दोनदा करा मी...मी...पुन्हा चकल्या-करंजी करायला लावीन आमच्या लोकांना\nसदू : (साळसूदपणाने) खरंच फराळ उरलाय\nदादू : (तोंडभरून आश्‍वासन देत) हो हो अगदी बेलाशक या चिवडा, चकली, करंजी सगळं मिळेल\nसदू : (गुप्त आवाज काढत) आमच्या शिवाजी पार्कवाल्या जुन्या साहेबांना पण आणू का त्यांना फराळ कमी पडला यंदा\nदादू : (बुचकळ्यात पडत) आँ\nसदू : (हास्याचा स्फोट करत कबुली देत) हाहाहा दादुमिया...कस्ला घाबरलास\nदादू : (दुप्पट खवळून) सद्याऽऽ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://kumarnirman.blogspot.com/2018/02/blog-post_75.html", "date_download": "2018-11-19T12:12:44Z", "digest": "sha1:J6IL2EPAPDTE3RG6YWHKUBD3LZ4T6LQE", "length": 30404, "nlines": 212, "source_domain": "kumarnirman.blogspot.com", "title": "कुमार निर्माण: मुलांच्या लेखणीतून", "raw_content": "\nमा. डॉ.अभय बंग व मा. विवेक सावंत यांच्या प्रेरणेतून कुमार निर्माण हा शैक्षणिक कार्यक्रम सुरु झाला. “प्रत्यक्ष कृतींमधून शालेय मुला-मुलींमध्ये वैश्विक मानवी मुल्ये व सामाजिक बुद्धिमत्ता रुजवणे, व त्यांचा विकास करून उत्तम माणूस घडवणे हे कुमार निर्माण चे मुख्य उद्धिष्ट आहे.” सदर ब्लॉगचे उद्दिष्ट कुमार निर्माणचे द्वैमासिक भरारी प्रकाशित करणे आहे.\nआमच्या संघाचे नाव ‘उडान’ आहे. १८-११-१७ रोजी शनिवारी आमची बैठक झाली. येणाऱ्या शुक्रवारी आमच्या गावात यात्रा\nभरणार होती. यात्रेत आमाले काहीतरी करायचं होतं. बैठकीत आम्ही ठरवलं की, आपण यात्रेत येणाऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था करू. आणि गोपालने सांगलं की यात्रेत खुप कचरा होतो, तो होऊ नये म्हणून आपण यात्रेत कचराकुंड्या ठेवू. मग आम्ही सर्व तयारीला लागलो.\nपुन्हा बुधवारी आम्ही तयारीसाठी छोटी मिटिंग घेतली.\nयात्रेत पाणपोई लावण्यासाठी आम्ही फायबरच्या मोठ्या तीन टाक्या स्वच्छ पाण��याने एका मोक्याच्या जागी भरून ठेवल्या. प्रत्येकाकडून एक-एक ग्लास असे १०-१२ ग्लास जमा केले. शाळेतला एक टेबल नेऊन त्या टेबलावर पाणी वाटप केलं.\nशाळेत असणाऱ्या विध्यार्थी हजेरीतले कोरे पानं कापून एक हजेरी तयार केली. दोन-दोन मुलांची दोन तास अशी पाणी वाटण्याची ड्युटी लावली कारण सर्वांना यात्रेत फिरायला पण वेळ मिळायला पाहिजे.\nसर्वांनी दोन-दोन तास पाणी वाटायचं काम व्यवस्थित केलं. आमच्या शाळेत आम्ही गॅदरिंगच्या वेळेस बनवलेलं बॅनर होतं. आम्ही ते बाहेर काढलं. आमच्या व गावकऱ्यांच्या तर्फे जलसेवा असं दादांनी एका कार्डशीटवर लिहिलं अ आम्ही ते त्या बॅनरवर लावलं.\nआम्ही यात्रेत जागोजागी कचराकुंड्या पण ठेवल्या होत्या. दादांनी आम्हाला किराणा दुकानातून पुठ्ठे आणून दिले होते. आम्ही ते पुठ्ठे चिकटपट्टीने पक्के चिकटवून त्यांचे बॉक्स तयार केले. त्यावर ‘कुमार निर्माण – उडान गट’ व ‘कचरापेटी’ असं दादांकडून लिहून त्या १२ कचराकुंड्या यात्रेत सर्वदूर ठेवल्या.\nयात्रेत दोन दिवस आम्ही खुप लोकांना पाणी पाजलं व आमच्या कचराकुंड्यांमुळे यावर्षी यात्रेत कचरापण कमी झाला.\nनिमंत्रक: मंगेश ढेंगे, मुक्ताईनगर\nआम्हा मुलांना एक फन फेअर करायची खुप इच्छा होती म्हणून आम्ही फन फेअर करायची ठरवली. त्यातून मिळणारे पैसे आम्ही अंध शाळेला द्यायचे ठरवले. डिसेंबरमध्ये अडचण असल्याने आम्ही २६ नोव्हेंबरला फन फेअर करायची ठरवली. त्यासाठी सर्वांची परवानगी घेतली. आम्ही जय्यत तयारी केली. तीन दिवस आधी प्रत्येक बिल्डिंगमध्ये पोस्टर्स लावले. अखेर तो दिवस आला. फन फेअर संध्याकाळी ६.३० ला चालू होणार होतं. आम्ही ४ वाजताच खुर्च्या मांडल्या व तयारी केली. ६ वाजता तयार होऊन आम्ही परत आलो व सगळे सामान आणले. मी भेळ बनवत होतो. ६.३० वाजले. आत येणारा पहिला मुलगा सी विंगमधला रोनीत होता. सगळे त्याला स्वतःच्या स्टॉलवर बोलावू लागले. मग हळू-हळू अजून लोकं आली. दाराच्या सगळ्यात जवळ सुमेध होता. तो बटाटेवडे विकत होता, मग मी होतो, माझ्या बाजूला टेबलवर मिती-मधुरा व स्वानंद होते. मिती-मधुरा दाबेली विकत होत्या तर स्वानंद सॅन्डविच त्याची आई सॅन्डविच खुप मस्त बनवते म्हणून मी त्याला आणायला विचारले होते आणि त्याने आणले. त्याच्यापुढे अर्णव खुप चविष्ट मिल्कशेक विकत होता. ईशा व अद्वैत खेळ खेळवत होते. अद्वैतच��� खेळ लोकांनी खुप वेळ खेळला. आमच्या सगळ्यांचे खाण्याचे स्टॉल रात्री ८.३०ला संपले आणि आमची फन फेअरपण संपली. या फन फेअरमधुन आम्ही ३००० रु. जमवले. ते आम्ही अंधशाळेला दिले.\nनिमंत्रक: प्रसन्न मराठे, पुणे\nआम्ही गावात कचराकुंड्या ठेवल्या\nआम्ही एके दिवशी बैठकीला बसलेलो होतो आणि आमच्या गावाबद्दल चर्चा सुरु होती. आमचं गाव तसं छोटसंच आहे. तेव्हा गावात इकडे-तिकडे खुप कचरा पडलेला असतो यावर चर्चा सुरु झाली. मग गावातील कोणकोणत्या जागी जास्त कचरा पडलेला असतो यावरपण आमची चर्चा झाली. मग आम्ही ठरवलं की गावातल्या दुकानांसमोर काही कचराकुंड्या ठेवायच्या. मग कशाप्रकारच्या कचराकुंड्या ठेवाव्यात यावर आम्ही बोलत असताना संघातील एक जण म्हटला की प्लास्टिकच्या कचराकुंड्याचा विचार केला तर एका कचराकुंडीसाठी ३००-४०० रु. लागतील तर ते पैसे कुठून आणायचे असा प्रश्न निर्माण झाला. मग आम्ही शाळेच्या मुख्याध्यापकांना जाऊन भेटलो आणि आमची कल्पना आणि आमच्यात झालेली चर्चा त्यांना सांगितली आणि आमची अडचणपण सांगितली. तेवढ्यात सर म्हणाले, “अरे शाळेत रिकामे खोके पडलेले आहेत. त्यापासून तुम्ही कचराकुंड्या तयार करू शकता.”\nमग काय, आम्हाला भारीच आयडिया मिळाली. मग आमच्या संघातील रोहन व मयुरने मोठमोठे ६-७ खोके आणले. त्यावर आम्ही ‘स्वच्छतेतून समृद्धीकडे’, ‘कुमार निर्माण – भराडीची भरारी गट’ असं लिहिलं. ठरल्याप्रमाणे आम्ही गावातील काही दुकानांच्यासमोर त्या कचराकुंड्या ठेवल्या आणि लोकांना त्यात कचरा टाकण्याची विनंतीपण केली.\nनिमंत्रक: समाधान ठाकरे, भराडी\nएका बैठकीत चर्चा करत असताना आमचा पाण्याचा विषय निघाला. कारण गावाकडे तसेच एकंदरीत मराठवाड्यात पाण्याची समस्या खुपच गंभीर आहे. मग आम्ही पाण्यासंबंधी सर्व बाजूंनी चर्चा सुरु केली. नंतर आमच्या संघातील वैष्णवीने हिने ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ बद्दल मुलांना माहिती सांगितली. मग आम्ही त्याबद्दल चर्चा केली. पण आम्हाला याविषयी सखोल माहिती नव्हती म्हणून आम्ही पुरेशी माहिती जमवून पुढच्या बैठकीत या विषयावर चर्चा करायची असं ठरवलं.\nआम्ही पुढच्या बैठकीला जमलो तेव्हा आम्ही सुरुवातीला खेळ खेळलो. मग आमच्या निमंत्रक दादांनी आम्हाला ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ संबंधीचे काही विडीयो दाखवले. ते बघताना आम्हाला खुप प्रश्न पडले, त्या���र आम्ही भरपूर चर्चा केली. आणि मग आम्हाला हा ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’चा प्रयोग करायची उत्सुकता लागली. हा प्रयोग संघातील एका मुलीच्या छतावर करायचं ठरलं.\nआम्ही बैठकीला येण्याआधी याबद्दल बराच अभ्यास केला होता. एक छोटासा प्रयोग करून गावातील लोकांत पाण्याचे महत्त्व व ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ या संकल्पनेची जनजागृती करायची असं ठरलं.\nपुढच्या बैठकीत दादांनी आम्हाला एक विडीयो दाखवला ज्यात पाऊस मोजण्याची एक सोपी पद्धत दाखवली होती. ते बघितल्यावर आम्ही तो प्रयोग करायचं ठरवलं. त्यासाठी काय काय साहित्य लागेल याची यादीपण बनवली. त्यामध्ये रिकाम्या पाणी बॉटल, मोजपट्टी (स्केल), चिकटपट्टी, कात्री अशी यादी तयार झाली.\nदुसऱ्या दिवशी यादीप्रमाणे सर्व साहित्य घेऊन आम्ही एकत्र जमलो. साहित्य व्यवस्थित मांडून घेतलं आणि पाऊस मोजण्यासाठीचं\nछोटसं यंत्र बनवायला सुरुवात केली. आम्ही २ छोटे यंत्र बनवले आणि संघातील दोघांच्या घराच्या छतावर बसवायचं ठरवलं. त्यासाठी आम्ही आरती आणि रेणुकाच्या घराची निवड केली. त्यानुसार आम्ही ते यंत्र बसवलं. नंतर आम्ही दोन गट केले. एक गट आरतीच्या घरावर बसवलेल्या यंत्रामधील पाऊस मोजायचा आणि दुसरा गट रेणुकाच्या घरावर बसवलेल्या यंत्रामधील पाऊस मोजायचा. आमच्या दोन्ही गटांनी पुढचे चार-पाच दिवस रोज सकाळी जाऊन बॉटलमधील पाण्याचे प्रमाण मोजले आणि त्याचे नीट निरीक्षण केले. संघातील हनुमंत व अभिजित यांनी दोन्ही ठिकाणचे मापं एकदम बरोबर घेतले. यातून आम्हाला समजलं की दोन दिवसांत १२ ते १६ मिमी पाऊस पडलेला आहे. म्हणजे पाऊस कमी पडला होता कारण तेव्हा पावसाळा संपत आला होता.\nहा प्रयोग करताना आम्ही खुप मज्जा पण केली आणि पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’चा प्रयोग नक्की करायचा असंही ठरवलं\nसदानंद चिंचकर, बेडकुची वाडी,बीड\nआम्ही शाळेत येत असताना रस्त्यावर काही लोक व्यसन करत होते. तंबाखू खाऊन रस्त्यावर थुंकत होते. आम्ही शाळेत आल्यावर\nव्यसनमुक्तीची एक रॅली काढायचं ठरवलं. सर्वांनी त्याला होकार दिला. तसे आम्ही सरांना सांगितले. सर म्हणाले ही कल्पना उत्तम आहे, आपण मुख्याध्यापकांना याविषयी विचारले पाहिजे. मग आम्ही त्यांना विचारले, त्यांनीही आम्हाला परवानगी दिली.\nआमच्या संघातील कौस्तुभ म्हणाला की “आपण रॅली २६ जानेवारीला काढली पाहिजे कारण त्यादिवशी उत्साह जास्त असतो.” अनिकेतने कल्पना दिली की आपण व्यसनमुक्तीबद्दल घोषवाक्ये बनवली पाहिजेत. ‘घोषवाक्ये बनवायची कशावर’, आम्हाला प्रश्न पडला. तेवढ्यात शुभमने अतिशय उत्तम कल्पना सुचवली. ती अशी की, ‘आपण ड्रॉइंग पेपरवर घोषवाक्ये लिहून घ्यावी अन त्याला मागून पुठ्ठा आणि काठी लावावी.’ मग आम्ही घोषवाक्ये बनवली. २५ जानेवारीला आम्ही बनवलेली सर्व घोषवाक्ये आणली व सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यात थोडाफार बदल केला.\n२६ जानेवारीला आमची ही व्यसनमुक्तीची रॅली आंबेडकर चौकातून निघून व जुन्या मोंढ्यापासून एक फेरी करून शाळेत आली.\nआम्ही गल्लीतून जात असताना व्यसनमुक्तीच्या घोषणा दिल्या व त्याद्वारे लोकांना समजावलं की व्यसन करू नका. सरांनी मुलांना रस्ता ओलांडण्यास मदत केली. ही आमची रॅली व्यवस्थितपणे पार पडली\nअनिकेत, कौस्तुभ व हेमचंद्र\nनिमंत्रक: निलेश राठोड, माजलगाव\nआम्ही प्रजासत्ताक दिन साजरा केला\n२६ जानेवारीच्या निमित्ताने आमच्या संघाच्या वस्तीत आम्ही मुलांनी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यात आम्ही पालकांकारिता प्रदर्शनी भरवली होती. या प्रदर्शनीमध्ये आम्ही वर्षभर केलेल्या कृतिकार्यक्रमांचे फोटो, चित्रं, पोस्टर्स लावले होते. नंतर आम्ही भाषणं आणि काही सांस्कृतिक कार्यक्रमही पालकांसमोर सादर केले. यानंतर दादांच्या मदतीने कुमार निर्माणमधुन भेट मिळालेले फास्टर फेणेची पुस्तकं आणि कौतुकपत्र आम्हाला आमच्या पालकांच्या हस्ते देण्यात आले.\nयावेळी वस्तीतील सर्व पालकांनी चांगली उपस्थिती दर्शविली आणि प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसंच जी जुनी मुले संघ सोडून गेली होती त्यांनीही या कार्यक्रमात भाग घेतला. मग सर्वांना खाऊ दिला.\nया कार्यक्रमासाठी आम्ही पहिल्यांदाच रस्त्यावरील सर्व परिसर स्वतःच झाडून स्वच्छ केला आणि बसण्याकरिता घरून ताडपत्री वैगरे आणून व्यवस्था केली. हे करताना आम्ही सर्वांनी खुप धम्माल केली.\nनिमंत्रक: नितीन कायरकर, नागपूर\nपुरवणी क्र. १ - क्षेत्रभेट\nक्षेत्र भेट म्हणजे काय क्षेत्रभेट म्हणलं कि आपल्या परिसरातील विविध जागा जसे कि दवाखाना, पोलीस स्टेशन, न्यायालय, शेत, जंगल, एखादी संस...\nऔपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण\nशिक्षण म्हणजे माहित नसलेलं माहित होणं (ज्ञान), व्यवहारात गर�� पडेल तेव्हा माहित झालेल्याचा योग्य वापर करता येणं (उपयोजन) व योग्य वापर करण्य...\nमंदिरात वसतोस... मंदिरात वसतोस का मशिदीत राहतोस अल्ला तुझे नाव खरे का राम कधी असतोस मंदिरात वसतोस... सूर्य उगवे पूर्वेला मी...\nराहो सुखाने हा मानव इथे\nराहो सुखाने हा मानव इथे या भूवरी भूवरी या इथे II धृ II लाला ललाला ललाला लालाला लाला ललाला लालाला लाला लला लला लला कल्या...\n तशी ही गोष्ट माझ्या लहानपणीची आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नावाच्या छोट्या गावात मी वाढल...\nकुमार निर्माण निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळा वृतांत कुमार निर्माण अंतर्गत चौथ्या सत्राची सुरुवात ‘निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळेने’ दि. १० ड...\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका कुत्र्याची ...\nरोज चांगली बुद्धी दे.. रोज चांगली बुद्धी दे सांगतो आपण ज्याला सांग ना ग आई कुणी पाहिलंय त्या देवाला II धृ II दूर दूर पलीकडे ढगा...\nकुमार निर्माण – थोडक्यात उद्दिष्ट शालेय वयोगटातील मुलांसाठी एक अशी आनंददायी शैक्षणिक प्रक्रिया उभी करणे ज्यातून भविष्यात त्यांच्यामध...\nगटातील ‘गप्पा-गोष्टी-चर्चा’ – संवाद गट\nमित्रांनो , आता तुम्ही आता म्हणाल , “ गप्पा तर आम्ही नेहमीच मारतो. मग त्या गप्पांत आणि गटात मारलेल्या गप्पांत फरक तो काय \nकुमार निर्माण म्हणजे काय रे भाऊ \n‘उडान’ संघाच्या करामतींची गोष्ट\nगोष्ट: फक्त प्रौढांकरता काय म्हणून\nकुमार निर्माण म्हणजे काय रे भाऊ \n‘उडान’ संघाच्या करामतींची गोष्ट\nगोष्ट: फक्त प्रौढांकरता काय म्हणून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://kumarnirman.blogspot.com/2018/06/blog-post_13.html", "date_download": "2018-11-19T12:13:51Z", "digest": "sha1:GAVARMVSJT6IRN3QS55P7ZH7VXHAMBHH", "length": 9617, "nlines": 195, "source_domain": "kumarnirman.blogspot.com", "title": "कुमार निर्माण: अनुक्रमणिका", "raw_content": "\nमा. डॉ.अभय बंग व मा. विवेक सावंत यांच्या प्रेरणेतून कुमार निर्माण हा शैक्षणिक कार्यक्रम सुरु झाला. “प्रत्यक्ष कृतींमधून शालेय मुला-मुलींमध्ये वैश्विक मानवी मुल्ये व सामाजिक बुद्धिमत्ता रुजवणे, व त्यांचा विकास करून उत्तम माणूस घडवणे हे कुमार निर्माण चे मुख्य उद्धिष्ट आहे.” सदर ब्लॉगचे उद्दिष्ट कुमार निर्माणचे द्वैमासिक भरारी प्रकाशित करणे आहे.\nगोष्ट: सुखी माणस��चा सदरा\nमुखपृष्ठ: रेल्वे स्टेशन, आडवली\nअंक तिसरा| जून २०१८\nहे मासिक खालील लिंक वर मूळ स्वरुपात वाचता येईल\nपुरवणी क्र. १ - क्षेत्रभेट\nक्षेत्र भेट म्हणजे काय क्षेत्रभेट म्हणलं कि आपल्या परिसरातील विविध जागा जसे कि दवाखाना, पोलीस स्टेशन, न्यायालय, शेत, जंगल, एखादी संस...\nऔपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण\nशिक्षण म्हणजे माहित नसलेलं माहित होणं (ज्ञान), व्यवहारात गरज पडेल तेव्हा माहित झालेल्याचा योग्य वापर करता येणं (उपयोजन) व योग्य वापर करण्य...\nमंदिरात वसतोस... मंदिरात वसतोस का मशिदीत राहतोस अल्ला तुझे नाव खरे का राम कधी असतोस मंदिरात वसतोस... सूर्य उगवे पूर्वेला मी...\nराहो सुखाने हा मानव इथे\nराहो सुखाने हा मानव इथे या भूवरी भूवरी या इथे II धृ II लाला ललाला ललाला लालाला लाला ललाला लालाला लाला लला लला लला कल्या...\n तशी ही गोष्ट माझ्या लहानपणीची आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नावाच्या छोट्या गावात मी वाढल...\nकुमार निर्माण निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळा वृतांत कुमार निर्माण अंतर्गत चौथ्या सत्राची सुरुवात ‘निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळेने’ दि. १० ड...\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका कुत्र्याची ...\nरोज चांगली बुद्धी दे.. रोज चांगली बुद्धी दे सांगतो आपण ज्याला सांग ना ग आई कुणी पाहिलंय त्या देवाला II धृ II दूर दूर पलीकडे ढगा...\nकुमार निर्माण – थोडक्यात उद्दिष्ट शालेय वयोगटातील मुलांसाठी एक अशी आनंददायी शैक्षणिक प्रक्रिया उभी करणे ज्यातून भविष्यात त्यांच्यामध...\nगटातील ‘गप्पा-गोष्टी-चर्चा’ – संवाद गट\nमित्रांनो , आता तुम्ही आता म्हणाल , “ गप्पा तर आम्ही नेहमीच मारतो. मग त्या गप्पांत आणि गटात मारलेल्या गप्पांत फरक तो काय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%8F%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BF/", "date_download": "2018-11-19T10:58:14Z", "digest": "sha1:4476SVKHY3XWCVQVG2RXPTSETCPZ6ZXE", "length": 8647, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एव्हरेस्ट सर करणाऱ्या गिर्यारोहकांचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nएव्हरेस्ट सर करणाऱ्या गिर्यारोहकांचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक\nनवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र ���ोदी यांनी आज पुन्हा एकदा रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’द्वारे देशवासियांसोबत संवाद साधला. ‘मन की बात’ कार्यक्रमाचा आजचा 44 वा भाग आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीस पंतप्रधान मोदींनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना अभिवादन केले. यानंतर त्यांनी वीर सावरकर यांचा साहसी क्रांतिकारक असा उल्लेख करत त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले.\nअनेक विशेष गुणांचे असे सावरकरजींचे व्यक्तिमत्त्व होते. शस्त्र आणि शास्त्र दोन्हींचे ते उपासक होते. ब्रिटीश राजवटीविरोधात त्यांनी दिलेल्या संघर्षासाठी ते विशेषतः ओळखले जातात, मात्र याशिवाय ते एक कवी आणि समाजसुधारकदेखील होते. असेदेखील मोदी म्हणाले.\nयाव्यतिरिक्त संवादामध्ये त्यांनी क्रीडा व आरोग्यावर अधिक भर दिल्याचे दिसून आले. शिवाय, साहसी गोष्टींच्या कुशीमध्येच विकासाचा जन्म होतो, असेही ते म्हणालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे असंही म्हणाले की, ”आपण मानवाच्या विकासाचा प्रवास पाहिला तर कोणत्या-न-कोणत्या साहसी प्रकरांमध्येच प्रगती झाल्याचे पाहायला मिळते. विकास हा साहसाच्याच कुशीमध्ये जन्म घेतो”.\nयानंतर त्यांनी एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणाऱ्यांचंही प्रचंड कौतुक केले. गेल्या काही वर्षांपासून लोक एव्हरेस्ट शिखर चढत आहेत. यशस्वीरित्या एव्हरेस्ट चढण्याची मोहीम फत्ते करणाऱ्यांचाही यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या सर्व साहसी वीरांचे, विशेषतः मुलींचे मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसातारा: हॉटेल राधिका पॅलेसमध्ये मॅंगो फूड फेस्टिवल सुरू\nNext articleभाजपने जनतेला महागाई, बेरोजगारीच्या खाईत लोटले\nअल कायदा कमांडर जाकिर मूसा राजस्थान हद्दीत घुसला\nफसवणूक त्यांच्या रक्तातच : मोदींची मध्यप्रदेशात कॉंग्रेसवर टीका\nसुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे भाजपला साथ सोडण्याचे आव्हान\nनिरंकारी भवनावर ग्रेनेड हल्ला\nपंतप्रधानांच्या इंदूर दौऱ्यापूर्वी दोन इराणी गायब झाल्याने आयबी सावध\nदेशातील प्रमुख हायकोर्टांची नावे बदलण्याचे विधेयक लवकरच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6/", "date_download": "2018-11-19T10:58:06Z", "digest": "sha1:DCU6BBUPESWNCG5SKNOJNUCTGGNXNR5G", "length": 7072, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "केजरीवालांना मोदींच्या शुभेच्छा… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनवी दिल्ली – आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा 50 वा वाढदिवस झाला, त्याबद्दल अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांना शुभेच्छा संदेश पाठवणाऱ्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश आहे. त्यांना ट्‌विटरवरून शुभेच्छा देताना मोदींनी त्यांना आरोग्यदायी दीर्घायुष्यही चिंतले आहे.\nमोदी आणि केजरीवाल यांचे राजकीय सख्य सर्वांनाच ज्ञात आहे. या पार्श्‍वभूमीवर मोदींनी केजरीवालांना दिलेल्या शुभेच्छांवर राजकीय वर्तुळात कुतुहल मिश्रीत चर्चा होत आहे. सकाळी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांना सर्वात पहिल्यांदा शुभेच्छा दिल्या. त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना शुभेच्छा संदेश पाठवले. तसेच अनेक समर्थक आणि लोकप्रतिनिधींनीही त्यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवाडेकर सरांच्या जाण्याने भरून न येणारे नुकसान – सचिन तेंडुलकर\nNext articleहम आपके है कौन \nभारतातील साखर अनुदानाला आक्षेप\nपाणबुडी विरोधी हेलिकॉप्टर खरेदीत भारताला स्वारस्य\nझोपेसाठी फिलिपाईन्सच्या अध्यक्षांनी टाळली शिखर परिषद\nराईट एज्युकेशन ही संकल्पना राबवण्याची गरज – डॉ. माशेलकर\nभारत – चीन दरम्यान लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा\nशाहिद आफ्रिदीचे ‘ते’ वक्तव्य योग्यच – राजनाथ सिंह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/country-growing-rapidly-says-president-kovind-137749", "date_download": "2018-11-19T12:14:03Z", "digest": "sha1:YALE3WLFER7LT2DOAMLWUIGFLSAB2LPV", "length": 9337, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "The country is growing rapidly says President Kovind देशाचा विकास वेगाने होतोय : राष्ट्रपती | eSakal", "raw_content": "\nदेशाचा विकास वेगाने होतोय : राष्ट्रपती\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\n''देशातील परिस्थिती झपाट्याने बदलत असून, देशाचा विकास वेगाने होत आहे. याचे कौतुक सगळ्यांकडूनच होत आहे''.\n- रामनाथ कोविंद, राष्ट्रपती\nनवी दिल्ली : ''देशातील परिस्थिती झपाट्याने बदलत असून, देशाचा विकास वेगाने होत आहे. याचे कौतुक सगळ्यांकडूनच होत आहे'', असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज (मंगळवार) केले. तसेच आपल्याला मूळ उद्दिष्टापासून भरकटवणाऱ्या विषयांपासून दूर राहण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.\nस्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांशी संवाद साधताना राष्ट्रपती कोविंद यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ''देशाच्या जडणघडणीत देशातील प्रत्येक नागरिकाचे महत्त्वाचे योगदान आहे. आपल्या समाजात महिलांची विशेष भूमिका आहे. महिलांना व्यापक स्वातंत्र्य मिळाल्यास देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचे सार्थक होईल. कुटुंबातील माता-बहिणींना आणि मुलींना घरात आणि घराबाहेरील निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्यायला हवे. महिलांना त्यांच्या क्षमतांचा विकास आणि वापर करण्याची संधी द्यायला हवी. महिलांना सुरक्षित वातावरण आणि विकासाच्या संधी मिळायला हव्यात'', असेही राष्ट्रपतींनी सांगितले.\nदरम्यान, महात्मा गांधींच्या 150 व्या जयंती कार्यक्रमाचा विशेष उल्लेखही त्यांनी यावेळी केला. ते म्हणाले, ''महात्मा गांधींना जगात मोठा सन्मान दिला जातो. संपूर्ण जग त्यांचा आदर करते. त्यांचे आदर्श आपण समजून घ्यायला हवेत. गांधीजींनी स्वच्छता अभियानाची सुरवात केली होती. त्यांनी आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेला प्राधान्य दिले होते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.techvarta.com/", "date_download": "2018-11-19T12:08:37Z", "digest": "sha1:RA6EMQ2HD6C3LDQUVQBII7IGWDXO5XDL", "length": 18115, "nlines": 273, "source_domain": "www.techvarta.com", "title": "Tech Varta Marathi - Empowering Digital India", "raw_content": "\nभारतात मिळणार आयपॅड प्रो-२०१८ मॉडेल\nआयबॉलचा स्लाईड मालिकेत नवीन टॅबलेट\nजागतिक बाजारपेठेत टॅबलेटच्या विक्रीत घट सुरूच\nअ‍ॅपल मॅक मिनी मॉडेलची अद्ययावत आवृत्ती\nवॉटरड्रॉप नॉचयुक्त ओप्पो ए७ स्मार्टफोनचे अनावरण\nइन्स्टाग्रामवर शॉपींगसाठी तीन नवीन फिचर्स\nआता दोन नॉचयुक्त स्मार्टफोन दाखल\nगुगल मॅप्सवर मॅसेजींगची सुविधा\nफेसबुकवर मित्रांसोबत एकाच वेळेस तोच व्हिडीओ पाहता येणार \nशॉर्ट व्हिडीओसाठी फेसबुकचे स्वतंत्र अ‍ॅप\nट्विटरवरील लाईक बटन होणार इतिहासजमा \nअरे व्वा…फेसबुक प्रोफाईलवर गाणे वापरण्याची सुविधा \nफेसबुकवर मित्रांसोबत एकाच वेळेस तोच व्हिडीओ पाहता येणार \nएयरटेलचा नवीन प्रिपेड प्लॅन सादर\nप्लेस्टेशनवर येणार पबजी गेम : जाणून घ्या संपूर्ण माहिती\nइन्स्टाग्रामवर शॉपींगसाठी तीन नवीन फिचर्स\nगुगल मॅप्सवर मॅसेजींगची सुविधा\nआता दोन नॉचयुक्त स्मार्टफोन दाखल\nव्हाटसअ‍ॅपवर स्वत:चे स्टीकर असे करा तयार \nआयफोनसाठी व्हाटसअ‍ॅपचा बीटा प्रोग्रॅम खुला\nहा आहे…सॅमसंगचा फोल्ड होणारा स्मार्टफोन \nझेडटीईचा ड्युअल डिस्प्ले असणारा स्मार्टफोन \nस्टफकुलचे डिझी मॅग्नेटीक वायरलेस इयरफोन्स\nजेबीएलचे पार्टीबॉक्स प्रिमीयम वायरलेस स्पीकर\nपोर्ट्रानिक्सचा मफ्स आर वायरलेस हेडफोन दाखल\nविक्रमी विक्रीमुळे शाओमीची दिवाळीत बल्ले…बल्ले \nफेसबुकवर मित्रांसोबत एकाच वेळेस तोच व्हिडीओ पाहता येणार \nफ्लिपकार्टचा मोबाईल बोनान्झा सेल सुरू : जाणून घ्या ऑफर्स\nएयरटेलचा नवीन प्रिपेड प्लॅन सादर\nवॉटरड्रॉप नॉचयुक्त ओप्पो ए७ स्मार्टफोनचे अनावरण\nस्टफकुलचे डिझी मॅग्नेटीक वायरलेस इयरफोन्स\nफेसबुकवर मित्रांसोबत एकाच वेळेस तोच व्हिडीओ पाहता येणार \nफ्लिपकार्टचा मोबाईल बोनान्झा सेल सुरू : जाणून घ्या ऑफर्स\nएयरटेलचा नवीन प्रिपेड प्लॅन सादर\nवॉटरड्रॉप नॉचयुक्त ओप्पो ए७ स्मार्टफोनचे अनावरण\nस्टफकुलचे डिझी मॅग्नेटीक वायरलेस इयरफोन्स\nप्लेस्टेशनवर येणार पबजी गेम : जाणून घ्या संपूर्ण माहिती\nइन्स्टाग्रामवर शॉपींगसाठी तीन नवीन फिचर्स\nफेसबुकवर मित्रांसोबत एकाच वेळेस तोच व्हिडीओ पाहता येणार \nफेसबुकवर लवकरच एक नाविन्यपूर्ण फिचर येणार असून याच्या माध्यमातून कुणीही युजर आपल्या मित्रांसोबत एकाच वेळेस एखादा व्हिडीओ पाहू शकणार आहे.\nएयरटेलचा नवीन प्रिपेड प्लॅन सादर\nप्लेस्टेशनवर येणार पबजी गेम : जाणून घ्या संपूर्ण माहिती\nइन्स्टाग्रामवर शॉपींगसाठी तीन नवीन फिचर्स\nगुगल मॅप्सवर मॅसेजींगची सुविधा\nफेसबुकवर मित्रांसोबत एकाच वेळेस तोच व्हिडीओ पाहता येणार \nफ्लिपकार्टचा मोबाईल बोनान्झा सेल सुरू : जाणून घ्या ऑफर्स\nएयरटेलचा नवीन प्रिपेड प्लॅन सादर\nवॉटरड्रॉप नॉचयुक्त ओप्पो ए७ स्मार्टफोनचे अनावरण\nस्टफकुलचे डिझी मॅग्नेटीक वायरलेस इयरफोन्स\nप्लेस्टेशनवर येणार पबजी गेम : जाणून घ्या संपूर्ण माहिती\nइन्स्टाग्रामवर शॉपींगसाठी तीन नवीन फिचर्स\nजेबीएलचे पार्टीबॉक्स प्रिमीयम वायरलेस स्पीकर\nआता दोन नॉचयुक्त स्मार्टफोन दाखल\nगुगल मॅप्सवर मॅसेजींगची सुविधा\nफेसबुकवर मित्रांसोबत एकाच वेळेस तोच व्हिडीओ पाहता येणार \nशॉर्ट व्हिडीओसाठी फेसबुकचे स्वतंत्र अ‍ॅप\nट्विटरवरील लाईक बटन होणार इतिहासजमा \nअरे व्वा…फेसबुक प्रोफाईलवर गाणे वापरण्याची सुविधा \nफेसबुक मॅसेंजरची अद्ययावत आवृत्ती : जाणून घ्या सर्व बदल\nडिझायरची विशेष आवृत्ती बाजारपेठत सादर\nलवकरच येणार हुंदाई सँट्रोची नवीन आवृत्ती\nरेनो क्विड २०१८ दाखल : जाणून घ्या फिचर्स\nस्वयंचलीत बसचा ताफा लवकरच रस्त्यांवर धावणार\nअँड्रॉइड ऑटो प्रणालीत सॅटेलाईट प्रतिमा दिसणार\nआता दोन नॉचयुक्त स्मार्टफोन दाखल\nव्हाटसअ‍ॅपवर स्वत:चे स्टीकर असे करा तयार \nआयफोनसाठी व्हाटसअ‍ॅपचा बीटा प्रोग्रॅम खुला\nहा आहे…सॅमसंगचा फोल्ड होणारा स्मार्टफोन \nझेडटीईचा ड्युअल डिस्प्ले असणारा स्मार्टफोन \nफ्लिपकार्टचा मोबाईल बोनान्झा सेल सुरू : जाणून घ्या ऑफर्स\nअमेझॉन प्राईम व्हिडीओ सेवा आता हिंदीत\nअमेझॉनची ऑडिओ बुक सेवा भारतात सादर\nअमेझॉनच्या किंडल पेपरव्हाईट ई-रीडरची नवीन आवृत्ती\nआता मराठीसाठी अ‍ॅमेझॉनच्या किंडल डायरेक्ट पब्लिशिंगची सुविधा\nवॉटरड्रॉप नॉचयुक्त ओप्पो ए७ स्मार्टफोनचे अनावरण\nआता दोन नॉचयुक्त स्मार्टफोन दाखल\nनवीन आकर्षक रंगात मिळणार सॅमसंगचे हे प्रिमीयम स्मार्टफोन\nनवीन आकर्षक रंगात मिळणार वनप्लसचा हा स्मार्टफोन\nसॅमसंगचा अँड्रॉइड गो प्रणालीवर चालणारा दुसरा स्मार्टफोन\nभारतात मिळणार आयपॅड प्रो-२०१८ मॉडेल\nआयबॉलचा स्लाईड मालिकेत नवीन टॅबलेट\nजागतिक बाजारपेठेत टॅबलेटच्या विक्रीत घट सुरूच\nअ‍ॅपल मॅक मिनी मॉडेलची अद्ययावत आवृत्ती\nअ‍ॅपल मॅकबुक एयर-२०१८ : जाणून घ्या सर्व फिचर्स\nस्टफकुलचे डिझी मॅग्नेटीक वायरलेस इयरफोन्स\nजेबीएलचे पार्टीबॉक्स प्रिमीयम वायरलेस स्पीकर\nपोर्ट्रानिक्सचा मफ्स आर वायरलेस हेडफोन दाखल\nविक्रमी विक्रीमुळे ���ाओमीची दिवाळीत बल्ले…बल्ले \nमिजा प्रदूषण मापक उपकरण सादर\nइन्स्टाग्रामवर शॉपींगसाठी तीन नवीन फिचर्स\nगुगल मॅप्सवर मॅसेजींगची सुविधा\nइन्स्टाग्रामवर युजरच्या वापराचे मापन करण्यासाठी स्वतंत्र टुल\nव्हाटसअ‍ॅपवर क्युआर कोडच्या मदतीने कॉन्टॅक्ट संलग्न करण्याची सुविधा\nव्हाटसअ‍ॅपवर स्वत:चे स्टीकर असे करा तयार \nएयरटेलचा नवीन प्रिपेड प्लॅन सादर\nगुगल मॅप्सवर मॅसेजींगची सुविधा\nफायरफॉक्स ब्राऊजरवर डाटा चोरीची मिळणार माहिती\nइन्स्टाग्रामवर युजरच्या वापराचे मापन करण्यासाठी स्वतंत्र टुल\nअमेझॉन प्राईम व्हिडीओ सेवा आता हिंदीत\nफेसबुकवर मित्रांसोबत एकाच वेळेस तोच व्हिडीओ पाहता येणार \nफ्लिपकार्टचा मोबाईल बोनान्झा सेल सुरू : जाणून घ्या ऑफर्स\nएयरटेलचा नवीन प्रिपेड प्लॅन सादर\nमारूती सुझुकीच्या ‘व्हिटारा ब्रेझा’चे अनावरण\nहोंडा सीबी शाईन नवीन रंगात \nतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दररोज अनेक घडामोडी घडत असतात. याची माहिती माय मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठीत तंत्रज्ञानविषयक ताज्या घडामोडींचा ‘ओपन सोर्स प्लॅटफॉर्म’ तयार करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल आहे.\n© 2014-17. सर्वाधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://gurudevranadelifephilosophy.blogspot.com/2016/04/blog-post_542.html", "date_download": "2018-11-19T12:08:28Z", "digest": "sha1:FXD7FEU5M3BZPWLOHRFJ6IMZR7TMJ64N", "length": 13628, "nlines": 147, "source_domain": "gurudevranadelifephilosophy.blogspot.com", "title": "Gurudev Ranade; Life Φlosophy", "raw_content": "\nसर्व सुख गोडी साही शास्त्रें निवडी \nसदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती \nसमर्थाचे सेवे कोठें नाहीं घात पाहों नये अंत पांड...\nआतां नको चुकों आपुल्या उचिता उदारा या कांता रखुम...\nरूप सावळे सुंदर गळा शोभे तुलसी हार || धृ || तो ह...\nनाहीं काम माझें काज तुम्हांसवें \nआजि संसार सुफ़ळ झाला गे माये \nरूप सावळे सुंदर गळा शोभे तुलसी हार || धृ || तो ह...\nरूप सावळे सुंदर गळा शोभे तुलसी हार || धृ || तो हा ...\nआतां नको चुकों आपुल्या उचिता उदारा या कांता रखुम...\n रावणाची दाढी जाळी॥१॥ तया माझा नमस्...\nतुज सगुण म्हणों कीं निर्गुण रे \nविठोबाचें नाम ज्याचे मुखीं नित्य \nपंढरपुरींचा निळा लावण्याचा पुतळा \nदेव माझा विठू सावळा माळ त्याची माझिया गळा विठु र...\nश्री ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीची षोडशोपचार पूजा क...\n जग अवघें कृपा करी ॥१॥ ऐसा असोनि अन...\nतुझिया नामाचा विसर न पडावा \nसगुण स्वरुप तुमचे हरी|शोभते हे विटेवरी|| तेणे लागल...\nअहं नैव मन्ता न गन्ता न वक्ता न कर्ता न भोक्ता न म...\nअबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पां...\n तुझ्या क्षुल्लका संपत्ती ॥1॥ जा रे...\n येणें अवघीं पांडुरंगें ॥1॥ तें ...\nकामदा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.\nदेहभाव आह्मी राहिलों ठेवूनि \nदेहभाव आह्मी राहिलों ठेवूनि \nऐसी जोडी करा राम कंठीं धरा जेणें चुके फेरा गर्भव...\n कोणी साधो गोरांजनें ॥१॥ आम्ह...\n ऋतु वसंताचा दिवस ॥१॥ शुक्ल-पक...\n ध्याती योगी त्यासी न...\n ॥ जीवनप्रवास ॥ बालपण : श्र...\nसद्गुारायें कृपा मज केली परी नाहीं घडली सेवा का...\nआनंदले लोक नरनारी परिवार | शंख भेरीतुरें वाद्यां...\nराम नाम ज्याचें मुखी तो नर धन्य तिनी लोकीं ॥१॥ ...\nमाझिये मनींचा जाणोनियां भाव तो करी उपाव गुरुराज...\nरामनामाचे पवाडे | अखंड ज्याची वाचा पढे ||१|| ...\n🚩न बोलेची कांहीं इसीं काय झालें\n🚩न बोलेची कांहीं इसीं काय झालें\nया रे नाचों अवघेजण भावें प्रेमें परिपूर्ण ॥१॥ ग...\n भरोवरी चुकविली ॥1॥ निवारलें जाण...\n आम्ही नाचों पंढरपुरीं॥ जेथ...\n🌿श्रीराम जन्माचे अभंग 🌿 क्रमांकः३ येतसे दशरथ स...\n🚩न बोलेची कांहीं इसीं काय झालें\nइतुलेँ करि भलत्या परी परद्रव्य परनारी \nउठा उठा हो वेगेंसी चला जाऊं पंढरीसी \nदुर्लभ मानुष जन्म है, देह न बारम्बार, तरुवर ज्यों...\nउत्तम हा चैत्रमास | ऋतु वसंताचा दिवस ||१|| शुक्ल...\nसमाधी साधन संजीवन नाम | शांती दया सम सर्वांभूती |...\nरामवरदायिनी |भवानी स्तुती| त्रैलोक्यपालनी | विश्व...\nश्रीदेवी आदिकर्ती तुळजा भवानी सदा आनंदभरित | रंगस...\nआदिशक्ती कुमारी शारदा देवी | सुंदरा गायनी कळा | ...\n परि प्रत्यक्ष असती नांदत\nकसा मी कळेना' कधी येतसे क्षुद्रता कस्पटाची कधी व...\nतो एक वृद्ध माळी गेला पिकून आहे निद्रीस्त शांतका...\n विश्वंभर खल्विद तो गे बाई ...\n पुढें आणिला म्हातारा ॥1॥ म्हणे...\nसुखें होतो कोठे घेतली सुती बांधविला गळा आपुले ...\nतन मन धन दिलें पंढरिराया आतां सांगावया उरलें नाह...\nशांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आतां ||धृ.|| ...\nभक्तॠणी देव बोलती पुराणें निर्धार वचनें साच कर...\n त्यागें अंगा येती भोग ॥1॥ ऐ...\nजोडोनिया धन उत्तम वेव्हारें उदास विचारें वेंच क...\nबाळ बापा म्हणे काका तरी तो कां निपराध ॥1॥ ज...\nवैकुंठा जावया तपाचे सायास करणें जीवा नास न लगे ...\nतुजलागीं माझा जीव जाला पिसा \n करुणाकरा दयाळा ॥१॥ तुमचा अनु...\nविठ्ठल माझा जीव विठ्ठल माझा भाव \nद्वैतमताचे स्थापक श्री मध्वाचार्य यांच्याविषयी आपण...\nदेहि मे तव दास्ययोगं ॥ (भाग ४) या दास्ययोगातील हा...\nदेहि मे तव दास्ययोगं ॥ (भाग २) श्रीनिवास नायकाच्...\nहि मे तव दास्ययोगं ॥ (भाग १) श्रीमद्भागवतामध्ये ...\nदेहि मे तव दास्ययोगं ॥ (भाग ३) आता आपण पुरंदरदा...\nकैसी करूं आतां सांग तुझी सेवा \nअरे अरे ज्ञाना झालासी पावन तुझे तुज ध्यान, कळो आले...\n अगा विठ्ठल सखया ॥१॥ अगा न...\nघेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचें ॥१॥ तुम्ही...\nदेवाचिये द्वारीं उभा क्षणभरी तेणें मुक्ति चारी ...\nगोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्वकाळ ॥...\nआम्हां नादी विठ्ठलु आम्हां छंदी विठ्ठलु हृदपरी वि...\nजेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविसी हाती धरुनि...\nएकतत्त्व नाम दृढ धरीं मना हरीसी करुणा येईल तुझी ...\nपंढरपुरींचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखियेला डोळां बाईयेवो ॥ १ ॥\nवेधलें वो मन तयाचियां गुणीं क्षणभर विठ्ठलरुक्मिणी न विसंबे ॥ २ ॥\nपौर्णिमेचे चांदणे क्षणक्षणा होय उणे तैसे माझे जिणें एक विठ्ठलेंविण ॥ ३ ॥\n चित्त चैतन्य मुरे बाईये वो ॥ ४ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/maratha-aarakshan/marathamorcha-117080900029_1.html", "date_download": "2018-11-19T11:55:15Z", "digest": "sha1:TY6BSMASU3JVNYBK2S2FDUYJRVCMEJ6Z", "length": 13039, "nlines": 153, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मराठा क्रांती मोर्चा : कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांची हजेरी | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 19 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमराठा क्रांती मोर्चा : कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांची हजेरी\nदेशाचं लक्ष लागलेल्या मुंबई मराठा मोर्चात कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनीही हजेरी लावली. संभाजी राजे हे आझाद मैदानात जाऊन सर्वसामान्य मोर्चेकऱ्यांसोबत बसले.\n“मी छत्रपती म्हणून नाही, मी खासदार म्हणून नाही, मी एक सामान्य मराठा समाजाचा घटक म्हणून या मोर्चात सहभागी झालो आहे”, असं संभाजीराजे म्हणाले.\n“मोर्चे कसे असावे, हे मराठा मोर्चाने जगाला दाखवलं आहे. ज्याप्रमाणे राज्यभरात 57 मोर्चे झाले, त्याप्रमाणे मुंबईतील हा 58 वा मोर्चे असेल. हा मोर्चाही शांततेत काढावा, आपला मेसेज जगाला द्यावा, जगाला हेवा वाटेल असा हा शेवटचा मोर्चा काढावा, कोणताही गैरप्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी’, असं आवाहन संभाजीराजेंनी शेवटच्या मोर्चाच्या निमित्ताने केलं.\nमराठा क्रांती मोर्चा : मुस्लिम समाजाकडून अल्पोहार आणि पाणी वाटप\nमराठा क्रांती मोर्चा : शिष्‍टमंडळाकडून मागण्यांचे निवेदन सादर\nमराठा क्रांती मोर्चा : मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसदर्भात महत्वपूर्ण घोषणा\nLive Updates : मराठा क्रांती मूक मोर्चाला सुरुवात\nमुंबई : मराठा क्रांती मूक मोर्चा लाखो मराठा बांधव मुंबईत\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमहाराष्ट्र क्रांती सेना लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवणार\nआरक्षणासाठी राज्यभर भव्य मोर्चे काढणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाचे निमंत्रक सुरेश पाटील ...\nराज्यात आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षांना ...\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या ...\nलग्न पत्रिकेवर मोदींचे कौतूक, मोदींना मतदान करण्याचे आवाहन\nकर्नाटकमध्ये राहणाऱ्या एका जोडप्याने लग्नाच्या पत्रिकेवर पंतप्रधान मोदींचा फोटो लावला ...\nमराठा आरक्षणावर उच्च न्यायालयामध्ये बुधवारी सुनावणी\nमागासवर्ग आयोगानं अहवाल दिल्यानंतर आता मराठा आरक्षणाबाबत उच्च न्यायालयामध्ये बुधवारी ...\nएसबीआयमध्ये खाते उघडण्यासाठी शाखेत जावे लागणार\nएसबीआयच्या योनो ('यू ओनली नीड वन)च्या अनेक सुविधा प्रभावित झाल्या आहेत. बँकेनं गेल्या ...\nलग्न पत्रिकेवर मोदींचे कौतूक, मोदींना मतदान करण��याचे आवाहन\nकर्नाटकमध्ये राहणाऱ्या एका जोडप्याने लग्नाच्या पत्रिकेवर पंतप्रधान मोदींचा फोटो लावला ...\nमराठा आरक्षणावर उच्च न्यायालयामध्ये बुधवारी सुनावणी\nमागासवर्ग आयोगानं अहवाल दिल्यानंतर आता मराठा आरक्षणाबाबत उच्च न्यायालयामध्ये बुधवारी ...\nएसबीआयमध्ये खाते उघडण्यासाठी शाखेत जावे लागणार\nएसबीआयच्या योनो ('यू ओनली नीड वन)च्या अनेक सुविधा प्रभावित झाल्या आहेत. बँकेनं गेल्या ...\nअंतराळातून दिसतोय स्टॅच्यू ऑफ युनिटी\nसध्या सोशलीडियामध्ये हा फोटो व्हायरल झाला आहे. हा पुतळा 597 फूट उंचीचा आहे. 31 ऑक्टोबर ...\nलक्झरी उलटून भीषण अपघात; तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत\nचिमुकल्या मुलींचा दुर्दैवी अंत झाला आहे. तर बसमधील तेवीस प्रवाशी गंभीर जखी झाले आहेत. हा ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/nifty-trades-above-9310-housing-finance-stocks-soars-high-43057", "date_download": "2018-11-19T12:09:42Z", "digest": "sha1:REENC5PC3AE2WYGRNEJ3SFHD6US5N63U", "length": 9941, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nifty trades above 9310; Housing Finance stocks soars high शेअर बाजार स्थिर | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 3 मे 2017\nसेन्सेक्‍स आणि निफ्टी निर्देशांकात अनुक्रमे 3 आणि 10 अंशांची किरकोळ वाढ झाली.\nतीन दिवसांच्या सुटीनंतर बाजार सुरू झाला. या वाहन उत्पादक कंपन्यांचे शेअर आघाडीवर होते. एप्रिलमध्ये वाहन विक्रीत उच्चांक गाठणाऱ्या मारुती, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज आणि हिरोमोटो कॉर्प आदी शेअर्समध्ये वाढ झाली. त्याचबरोबर गृह निर्माण क्षेत्रातील शेअर्सलाही मागणी होती.\nमुंबई - अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या आजपासून सुरू झालेल्या बैठकीकडे लक्ष लागलेल्या गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याने मंगळवारी (ता.2) शेअर व्यवहार स्थिर होते.\nसेन्सेक्‍स आणि निफ्टी निर्देशांकात अनुक्रमे 3 आणि 10 अंशांची किरकोळ वाढ झाली.\nतीन दिवसांच्या सुटीनंतर बाजार सुरू झाला. या वाहन उत्पादक कंपन्यांचे शेअर आघाडीवर होते. एप्रिलमध्ये वाहन विक्रीत उच्चांक गाठणाऱ्या मारुती, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज आणि हिरोमोटो कॉर्प आदी शेअर्समध्ये वाढ झाली. त्याचबरोबर गृह निर्माण क्षेत्रातील शेअर्सलाही मागणी होती. याशिवाय ओएनजीसी, एचडीएफसी, गेल, अदानी पोर्ट या शेअर्समध्ये वाढ झाली. तर लुपिन, भारती एअरटेल, रिलायन्स, सन फार्मा आदी शेअर्स घसरले. देशातील 13 राज्यांमध्ये रियल इस्टेट नियंत्रक नियमावली लागू झाली आहे.\nयामुळे विकसकांच्या मनमानीला चाप बसणार असून, बांधकाम क्षेत्रात पारदर्शकता येईल, असा विश्‍वास व्यक्‍त करण्यात येत आहे. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार शुक्रवारी (ता.28) परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1 हजार 150 कोटींच्या शेअर्सची विक्री केली. बांधकाम क्षेत्रातील शेअर्स आणि वाहन कंपन्यांच्या शेअर्सनी सकाळच्या सत्रात निर्देशांकात वाढ केली. मात्र, ही तेजी फार काळ टिकली नाही. दिवसअखेर सेन्सेक्‍स 3 अंशांच्या वाढीसह 29 हजार 921 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 9.75 अंशांची वाढ झाली आणि तो 9 हजार 313 अंशांवर बंद झाला.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/shiv-sena-movement-40422", "date_download": "2018-11-19T11:51:05Z", "digest": "sha1:AY3FGQXQ2RJTO2OPWXUE35PMQ4MRSNNB", "length": 9544, "nlines": 160, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shiv Sena movement बंब यांच्या गावात शिवसेनेचे आंदोलन | eSakal", "raw_content": "\nबंब यांच्या गावात शिवसेनेचे आंदोलन\nसोमवार, 17 एप्रिल 2017\nऔरंगाबाद - शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे या मागणीसाठी शिवसेनेने आज गंगापूर-खुल्ताबाद मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांच्या लासूर स्टेशन गावात जाऊन आंदोलन केले. शेतकरी कर्जमुक्तीसाठी मोठी बाजारपेठ असलेल्या गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याची मोहिम शिवसेनेने हाती घेतली आहे. या मोहिमेची सुरवात \"शेतकऱ्यांना कर्जमाफी अजिबात देऊ नका' अशी खळबळजनक मागणी विधानसभेत करणाऱ्या आमदार बंब यांच्या गावातूनच केल्याने शिवसेनेने भाजपवर कुरघोडी केल्याची चर्चा आहे.\nऔरंगाबाद - शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे या मागणीसाठी शिवसेनेने आज गंगापूर-खुल्ताबाद मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांच्या लासूर स्टेशन गावात जाऊन आंदोलन केले. शेतकरी कर्जमुक्तीसाठी मोठी बाजारपेठ असलेल्या गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याची मोहिम शिवसेनेने हाती घेतली आहे. या मोहिमेची सुरवात \"शेतकऱ्यांना कर्जमाफी अजिबात देऊ नका' अशी खळबळजनक मागणी विधानसभेत करणाऱ्या आमदार बंब यांच्या गावातूनच केल्याने शिवसेनेने भाजपवर कुरघोडी केल्याची चर्चा आहे.\nकॉंग्रेससह राज्यातील विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा कालपासून सुरू झाला असतानाच शिवसेनेने देखील संपुर्ण कर्जमुक्तीच्या मागणीसाठी गावागावात जाऊन आंदोलन सुरू केले आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अंबादास दानवे, कृष्णा पाटील डोणगांवकर यांच्या नेतृत्वाखाली दुपारी 1 वाजता लासूर स्टेशन येथील बाजारपेठेत भर उन्हात शिवसेनेने आंदोलन केले. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, संपुर्ण कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. शिवसेनेच्या आवाहनानंतर शेतकरी देखील या कर्जमुक्तीच्या आंदोलनात सहभागी झाले होते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/shishiratla-vasant-news/article-by-mrunalinichitale-1373287/", "date_download": "2018-11-19T11:38:20Z", "digest": "sha1:SM2IJIBWQS4WDFJ5TYII5LRAKK5YI6RJ", "length": 27199, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article by mrunalinichitale | संध्याछाया सुखविती हृदया | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविराट कोहली ऑस्ट्रेलियात गप्प बसला तर आश्चर्य वाटेल - पॅट कमिन्स\nरिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nशरीर धडधाकट असूनही, पुरेसे पैसे गाठीशी असूनही आयुष्याचा आनंद हरवलाय त्यांचा.\n‘शिशिरातला वसंत’ या लेखमालेद्वारे सहजीवनात फुलणारा वसंत तर कधी होणारी पानगळ टिपताना माणसामाणसांतील नातेसंबंध आणि माणसाचे स्वभावविभाव याचा शोध घ्यायचा मी प्रयत्न केला. अनेक वाचकांनी लेखांवर सजग प्रतिक्रिया नोंदवून मला त्या विषयातील बारकावे जाणवून दिले. या सगळ्या एकत्रित प्रयत्नांमुळे ‘शहाणीसुरती माणसंपण लग्नच का करतात’ या प्रश्नाचा मागोवा घेता आला. काहींना उत्तरं मिळाली. काही अनुत्तरित राहिले. परंतु उत्तरं मिळाली नसली तरी उत्तराच्या दिशेनं विचारमंथन मात्र सुरू झालं हे नक्की.\n‘शहाणीसुरती माणसंपण लग्नच का करतात’ या प्रश्नाचं बोट धरून पन्नाशीनंतरच्या सहजीवनातील विविध रंग ‘शिशिरातील वसंत’ या लेखमालेतून मांडायचं ठरवलं तेव्हा फक्त ७/८ विषय मनात तयार होते; परंतु वर्षभरात २६ लेख लिहून झाल्यावरही काही विषय जागेअभावी राहून गेल्याचे जाणवतंय. याचं कारण म्हणजे या विषयाची व्यापकता आणि व्यामिश्रता नि त्याबरोबरच या लेखमालेला मिळणारा प्रतिसाद.\nलेख वाचल्यावर प्रत्यक्ष भेटून वा इमेलद्वारे अनेक जण त्यांच्या मनात उभे राहणारे प्रश्न, त्यांचे अनुभव माझ्यापर्यंत पोचवत राहिले. त्यामुळे या वयातील सहजीवनाचे वेगवेगळे पैलू जाणवले. येणाऱ्या प्रतिसादामुळे आणखी दोन गोष्टी लक्षात आल्या. एक म्हणजे ‘चतुरंग’ पुरवणी किती मोठय़ा प्रमाणात; भारतातच नाही तर परदेशातही वाचली जाते ते दुसरी गोष्ट म्हणजे विषय जरी पन्नाशीनंतरचा असला तरी तरुणवर्गही लेख वाचत आहे आणि स्वत:विषयी आणि स्वत:च्या आईवडिलांविषयी विचार करत आहे हे विशेष. सौरभनं इमेलमध्ये लिहिलं होतं, ‘मुलगा या नात्याने गेली काही र्वष आईवडिलांमध्ये आलेलं तुटलेपण पाहतोय मी. शरीर धडधाकट असूनही, पुरेसे पैसे गाठीशी असूनही आयुष्याचा आनंद हरवलाय त्यांचा. तुमचा ‘मी आहे आई ..’ हा लेख वाचला आणि वाटलं की आम्हा मुलांना काय म्हणायचंय ते तुम्ही नेमकं पकडलं आहे. आईवडिलांना घेऊन तुम्हाला भेटायला यायची खूप इच्छा आहे.’ असं म्हणून तो थांबला नाही तर प्रत्यक्ष भेटायला आला. त्याचं पत्र वाचताना तरुण पिढीची संवेदनशीलता मनाला स्पर्शून गेली तर ३५ वर्षांच्या मानसीच्या पत्रानं अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडलं. ‘पानगळीनंतरची पालवी’ हा लेख वाचून तिनं लिहिलं होतं, ‘तुम्ही तुमच्या लेखात नवऱ्याशी कोणत्याही प्रकारची भावनिक जवळीक निर्माण न होऊ शकलेल्या साठी उलटलेल्या प्रौढ स्त्रीची घुसमट दाखवली आहेत. पण ती घुसम��� मी तर माझ्याही वयात अनुभवत आहे. दुर्दैवाने ती माझ्या आईबाबांपर्यंत पोचत नाही. त्यांना ती अस्थायी वाटते. माझ्यावरून त्यांच्यात वाद होतात. आज माझं लग्न मोडण्याच्या नुसत्या विचारानं ते हवालदिल झाले आहेत. आजची तरुण पिढी, विशेषत: मुली छोटय़ाछोटय़ा गोष्टींचं भांडवल करतात असा सरसकट शिक्का माझ्यावर मारला जात आहे.’ तिचं पत्र वाचताना लक्षात येतं की एखादी गोष्ट छोटी आहे का गंभीर हे शेवटी त्या व्यक्तीच्या भूमिकेत जाऊन अजमवावं लागतं. आईवडील मात्र मायाममता, काळजी अशा भावनिक गुंत्यात अडकून आपलं सहजीवन आणि आपल्या मुलांचं रोजचं जगणं दु:सह करत असतात. मुलांमध्ये अतिप्रचंड गुंतवणूक असल्यामुळे मुलांच्या अपयशाला स्वत:ला जबाबदार धरतात किंवा त्याचे खापर जोडीदाराच्या माथी मारत राहतात. काहीही असलं तरी परिणाम एकच – वैवाहिक जीवनात भरून राहिलेलं वैफल्य\nआपल्याकडे विभक्त कुटुंबपद्धती रूढ होऊ लागली असली तरी काही घरांत आजही तीन पिढय़ा गुण्यागोविंदानं एकत्र नांदताना दिसतात तर काही घरांमध्ये कुणाचं न कुणाचं सॅण्डविच होत असतं. या संदर्भात ५७ वर्षांच्या अनघानं आपली व्यथा मांडताना म्हटलं आहे, ‘तुम्ही ‘सॅण्डविच पिढी’ या लेखात अनेक मुद्दय़ांचा ऊहापोह केला आहे तरी वाटतं की माझ्या मनातील प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. माझ्या मुलीचं लग्न झाल्यामुळे घरात आम्ही तिघेच असतो. मी, नवरा आणि माझ्या ८५ वर्षांच्या सासूबाई. आम्ही दोघीही स्वतंत्र बाण्याच्या आणि माझा नवरा कनवाळू स्वभावाचा. अनेक बाबतींत तो माझ्या पाठीशी उभा राहतो आणि तेवढंच आपल्या आईवर प्रेम करतो. आमच्या घरात सॅण्डविच पिढीचा अनुभव सतत घेत असताना कधी कधी मला कळेनासं होतं की त्यातील मी कोणता भाग आहे ब्रेड की दोन ब्रेडमध्ये दाबला गेलेला मसाला ब्रेड की दोन ब्रेडमध्ये दाबला गेलेला मसाला कधी कधी मला माझ्या नवऱ्याची कीव येते तर कधी माझ्या भावनांचा उद्रेक मलाच अस होतो. आशा आहे की तुम्ही समजून घ्याल.’ सासू-सून तिढा हा विषय नवीन नाही पण वयाच्या पन्नाशीनंतरही तो सुटत नाही ही गोष्ट नक्कीच अस्वस्थ करणारी आहे. यामध्ये सांकेतिक पद्धतीनं विचार करणारे ‘त्या’ला झुकतं माप देऊन गरीब बिचारं ठरवून टाकतात आणि स्त्रियांना भांडकुदळ आणि असमंजस, असे सरसकट आडाखे बांधणं सर्वावरच अन्याय करणारे आहेत असं नाही वाटत\nकुटु��बपद्धती एकत्र असो वा विभक्त, जोडीदाराची साथ सुटल्यावर अनेकांना आयुष्य अवघड आणि वेदनामय वाटायला लागतं. एकाकीपणा दूर करण्यासाठी समवयस्क जोडीदाराची साथ हवी असेल तर पुनर्विवाह किंवा ‘लिव्ह इन’ हे दोन पर्याय उरतात. त्यावरील लेख वाचून श्री. देवतारे यांना वाटतं की या वयात विवाह ही फक्त श्रीमंतांची मक्तेदारी आहे. कारण त्यांनी दोन वधुवरसूचक मंडळांमध्ये नाव नोंदविल्यावर एकही जण चौकशीला आलं नाही; त्यामागचं कारण त्यांच्या निवृत्तिवेतनाचा आकडा असावं. पुनर्विवाहाबाबत काहींना आपल्या लग्नाचा प्रस्ताव मुलांसमोर मांडण्याचं धाडस होत नाही तर सरोजच्या डोळ्यासमोर तिच्या सासूबाईंना योग्य अशी व्यक्ती आहे पण सुचवायची हिंमत नाही. नीला काळे यांनी आपल्या बहात्तर वर्षांच्या बॉससाठी जोडीदार पाहून देण्याची विनंती केली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये प्रौढांच्या पुनर्विवाहाची संख्या वाढत असली तरी अनुरूप जोडीदार मिळाला नाही तर आयुष्य अजूनच बिकट होईल याची धास्ती अनेकांच्या मनात असल्यामुळे ‘लिव्ह इन’चा पर्याय त्यांना खुणावत आहे. पण ती संकल्पना जनमानसात रुजली नसल्यामुळे फार क्वचित पाऊलं उचललं जात आहे. त्यासाठी वधुवरसूचक मंडळांप्रमाणे ‘लिव्ह इन’ सूचक मंडळं असावीत आणि त्यासाठी वर्तमानपत्रानेच पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा नाडगौडा यांनी व्यक्त केली.\nजोडीदाराची साथ सुटल्यावर काहींना पोकळी जाणवते तर काहीजण आठवणी जागत्या ठेवून समृद्ध आयुष्य कसे जगतात याचं चित्रण ‘कांचनसंध्या’ या लेखात केलं होतं. तो लेख वाचून एकानं कळवलं की जोडीदाराच्या मृत्यूनंतर दोघांपैकी एकाला एकटं राहावं लागणार या वस्तुस्थितीचा स्वीकार आणि सवय व्हावी म्हणून साठी उलटल्यावर पतीपत्नीनं दोन र्वष वेगवेगळ्या गावी राहण्याचा प्रयोग केला. एकमेकांशिवाय जगताना येणाऱ्या अडचणी कशा सोडवायच्या याची ती जणू रंगीत तालीम होती. दोन वर्षांनंतर त्यांनी परत एकत्र राहायला सुरुवात केली तेव्हा एकमेकांच्या सवयी आणि गुणदोष याकडे पाहायची त्यांची दृष्टी अधिक सकारात्मक आणि सहिष्णू झाल्याचं त्यांना जाणवलं. साठी ओलांडलेली आजची पिढी किती जिद्दी आणि प्रयोगशील आहे याचं हे उदाहरण.\nया लेखमालेद्वारे सहजीवनात फुलणारा वसंत तर कधी होणारी पानगळ टिपताना माणसामाणसांतील नातेसंबंध आणि माणसाच��� स्वभावविभाव याचा शोध घ्यायचा मी प्रयत्न केला; तो त्यांविषयी माझ्या मनात असलेल्या विलक्षण कुतूहलामुळे. अनेक पत्रलेखकांकडून तुम्ही सायकियाट्रिस्ट आहात की सायकॉलॉजिस्ट असं विचारलं की यासंबंधी आपण अनेक अंगांनी विचार करू शकतो हा विश्वास दुणावत गेला. थोडासा आत्मप्रौढीचा धोका पत्करून सांगू इच्छिते की ‘नवऱ्याचे सासूसासरे’ हा लेख वाचून अशी विचारणा करणाऱ्यांमध्ये नाशिकचे न्युरोसर्जन डॉ. महेश करंदीकर होते. याशिवाय मला प्रतिसाद देणाऱ्या काही मान्यवर व्यक्ती म्हणजे फ्रान्सिस दिब्रिटो, अशोक नायगावकर,\nडॉ. रवीन थत्ते, डॉ. अनिल मोकाशी, अवधूत गुप्ते, शेखर ढवळीकर, डॉ. शशी वैद्य. याशिवाय प्रसाद भावे, शिरीष देशपांडे, ऊर्मिला गानू, निवेदिता जोगळेकर, भाग्यश्री देसाई यांनी जवळजवळ प्रत्येक लेखावर सजग प्रतिक्रिया नोंदवून मला त्या विषयातील बारकावे जाणवून दिले. या सगळ्या एकत्रित प्रयत्नांमुळे ‘शहाणीसुरती माणसं पण लग्नच का करतात’ या प्रश्नाचा मागोवा घेता आला. काहींना उत्तरं मिळाली. काही अनुत्तरित राहिले. परंतु उत्तरं मिळाली नसली तरी उत्तराच्या दिशेनं विचारमंथन मात्र सुरू झालं.\nया संदर्भात डॉ. उज्ज्वला दळवी यांचा अनुभव सांगून सर्वाचा निरोप घेते. त्या लिहितात, ‘आमच्या वैद्यकीय क्षेत्रात वर्गातल्या वर्गात लग्न झालेल्या काही जोडप्यांमध्ये आत्ताआत्तापर्यंत तीव्र व्यावसायिक चुरस होती. क्वचित मत्सरदेखील. व्यावसायिक उन्हं कलायला लागली आणि एकमेकांची किंमत कळायला सुरुवात झाली.’आता वाटतं, ‘ढळला रे ढळला दिन सखया, संध्याछाया सुखविती हृदया’ हाच अनुभव सर्वाना यावा यासाठी शुभेच्छा\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\n'मला मारहाण नाही केवळ धक्काबुक्की', 'मुळशी पॅटर्न'चे दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा खुलासा\n'आजोबा आमच्यासोबत का राहत नाही', अबरामचा बिग बींना प्रश्न\nजस्टिनशी लग्न केल्यानंतर हेलीने केला नावात 'हा' बदल\nसोनालीनंतर आता 'या' अभिनेत्रीलाही झाला कॅन्सर\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\n‘गोमातेवरून काँग्रेसचे दुटप्पी राजकारण’\nमध्य प्रदेशात काँग्रेससाठी आता नाही तर कधीच नाही\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या ९ लाख कोटींच्या राखीव निधीवर सरकारचा डोळा\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nविधान परिषद उपसभापतीपद निवडणूक तूर्त नाही\nतेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना विरोधकांचे खतपाणी\nसहा तासांत पत्रीपुलाचे पाडकाम\nदुधात भेसळ केल्यास जन्मठेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://prasadchikshe.blogspot.com/2012/04/blog-post_19.html", "date_download": "2018-11-19T12:19:20Z", "digest": "sha1:OJ7DKCLV2W7S6NGU2FYW55R7UALWB6XD", "length": 97336, "nlines": 254, "source_domain": "prasadchikshe.blogspot.com", "title": "झालिया दर्शन ....प्रसाद (Prasad chikshe): हृदये जोडणाऱ्या चालत्या बोलत्या विश्वविद्यापीठाची यात्रा..... ‘द वॉकिंग सेंट’", "raw_content": "झालिया दर्शन ....प्रसाद (Prasad chikshe)\nमाणूस होण्याचा एक प्रयत्न ....................\nगुरुवार, १९ एप्रिल, २०१२\nहृदये जोडणाऱ्या चालत्या बोलत्या विश्वविद्यापीठाची यात्रा..... ‘द वॉकिंग सेंट’\n१८ एप्रिल १९५१ या दिवशी विनोबांना पहिले भूदान मिळाले आणि भूदान चळवळीचा जन्म झाला. आधुनिक भारताच्या इतिहासातील ही एक विलक्षण चळवळ. आज या चळवळीला ६१ वर्षे पूर्ण होत आहेत.\nगीतेवर विनोबांनी केलेल्या भाष्यात तीन योगक्रिया – यज्ञ, दान व तप – सांगितल्या.\n१. यज्ञ – सृष्टीकडून आपण जेजे घेतो त्याची भरपाई करणे : उदा. जमिनीतून अन्नधान्य घेतो म्हणून तिची मशागत करणे, खतपाणी देणे. सृष्टीची झीज भरून काढणे हा यज्ञ.\n२. दान – मनुष्य-समाज, आईबाप, गुरू, आप्तेष्ट इ. आपल्यासाठी मेहनत घेतात, त्यांचे उतराई होण्यासाठीं, झिज भरून काढण्यासाठी दान करणे. हा परोपकार नव्हे.\n३. तप – आपण शरीर – मन, बुद्धि, इंद्रियें – वापरतो. त्यांची झीज भरून काढणें, त्याची विकारांपासून शुद्धी करणें. हे झालें तप. समाज व शरीर सष्टीबाहेर नाहीत. तसेच या तीनही क्रिया यज्ञच आहेत. (संदर्भ : विनोबा भावे, गीता-प्रवचनें, अध्याय १७)\nभूदान हा काही अकस्मात, एकाएकी सुचलेला विचार नव्हता. त्यामागे विनोबांची प्रतिभा, तपश्चर्या, चिंतन, कृती या सगळ्यांचाच मिलाफ झाल्याचे आपणास दिसून येते. भूदान यज्ञाची प्रेरणा विनोबांना बालपणीच्या एका प्रसंगात दिसते.\nविनोबा ऊर्फ विनू बालपणी आईला नेहमी विचारायचा,\n‘आई, देव म्हणजे काय गं\nआई म्हणाली, ‘योग्य वेळ आली की सांगेन.\nभावेंच्या ‘गागोदे’ गावी अंगणात झाडाला खूप फणस येत असत. एकदा फणस कापला असता आई म्हणाली, ‘विनू, हे गरे अगोदर आजुबाजूच्या घरी देऊन ये’.\nविनूने विचारलं, ‘असं का आपण का नाही अगोदर खायचे आपण का नाही अगोदर खायचे\nआई म्हणाली, ‘अगोदर दुसऱ्यांना देऊन मगच आपण खाल्ले पाहिजे. अरे, देतो तो देव आणि राखतो तो राक्षस.’\nपुढे कित्येक वर्षांनी विनोबा या प्रसंगाबद्दल लिहितात- आईची ही शिकवण नसती तर मला भूदान यज्ञाची प्रेरणा झालीच नसती. भूदान यज्ञात लाखो एकर जमीन मिळाली आणि ती सहजगत्या वाटली गेली. या भू-क्रांतीचे बीज एका मोहरीएवढय़ा प्रसंगात दडले होते.\nभूदान यज्ञामध्ये दान करताना विनोबा पारख न करताच दान करतात, असाही काही लोकांचा आक्षेप होता. या आक्षेपाला उत्तर देताना विनोबा पुन्हा एकदा त्यांच्या बालपणीचाच प्रसंग सांगतात-\nएके दिवशी दारावर एक सशक्त इसम भिक्षा मागण्यास आला. भिक्षा मागायला आलेल्या कोणालाही नकार न देणे हा तर विनोबांच्या मातोश्रींचा स्वभाव. त्यामुळे आईने त्याला भिक्षा वाढली. विनोबा म्हणाले की, “आई हा तर धडधाकट दिसतो. अशा लोकांना भिक्षा दिल्याने आळस वाढेल. अपात्राला दान केल्यास देणाऱ्याचेच अकल्याण होते.”\nआई उत्तरली, ‘कोण पात्र आणि कोण अपात्र याची परीक्षा करणारे आपण कोण दारावर आलेला प्रत्येक माणूस परमेश्वररुप समजून त्याला शक्तीनुसार देत राहणे एवढे आपले काम आहे. त्याची परीक्षा करणारी मी कोण दारावर आलेला प्रत्येक माणूस परमेश्वररुप समजून त्याला शक्तीनुसार देत राहणे एवढे आपले काम आहे. त्याची परीक्षा करणारी मी कोण\nमहाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात \"गागोदे\" नावाच्या गावात ११ सप्टेंबर १८९५ या दिवशी आचार्य विनोबा भावे यांचा जन्म झाला.त्यांचे पाळण्यातील नाव विनायक असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव नरहरपंत असे होते. त्यांचे आजोबा शंभूराव हे ईश्वरभक्त होते. त्यामुळे त्यांचा घरातील वातावरण धार्मिक होते. पण घरात जातीभेद, धर्मभेद पाळला जात नसे.सर्व ईश्वराचीच लेकरे आहेत हीच शिकवण लहानपणापासून त्यांच्या मनावर बिंबविली गेली.भक्ती आणि त्यागाचे धडे शंभूरावांकडूनच विनायकाला मिळाले. विनोबांची आजी कर्तबगार व करारी होती. वयाची पन्नाशी ओलांडल्यावर ती लिहायला, वाचायला शिकली. विनोबांचे वडील गुजरातेत वडोदरा येथे होते. त्यामुळे त्यांचे बालपण आजीआजोबांजवळच गेले.\nइंग्रजी तिसरीपर्यंत विनायक घरातच शिकले. फक्त चित्रकला शिकण्यापुरते ते शाळेत जात. पण त्यांचे मित्रमंडळ मोठे होते. सारेचजण देशप्रेमाने भारलेले, अभ्यासूवृत्तीचे पण मनस्वी होते. लोकमान्य टिळकांचा त्यांच्यावर प्रभाव होता. टिळकांनी \"गीतारहस्य\" हा ग्रंथ लिहिला हे कळताच सर्व मुलांनी गीतेचा अभ्यास करायला सुरुवात केली. शाळेमध्ये पासापुरता अभ्यास करावयाचा व बाकीचा वेळ इतर वाचनात घालवायचा असा त्यांचा दिनक्रम होता. हळूहळू शालेय शिक्षणावरचा त्यांचा विश्वास उडू लागला.\nलहानपणापासून देशप्रेम आणि समाजसेवेने त्यांच्या मनात घर केले होते. हिमालयाची भीषण शांतता व ज्ञान योगाची ओढ त्यांना होती. त्याचबरोबर बंगालमधील वंदेमातरम्‌चे नारेही त्यांना खेचत होते. १९१६ मध्ये त्यांनी घर सोडले. कुठे जावे या दुविधेत होते ते. त्यांना सांसारिक मोहापासून मुक्त होऊन अध्यात्माकडे वळायचे होते व समाजसेवा करायची होती. फक्त मार्ग ठरत नव्हता.\nसंत विनोबा भावे यांनी आपले सारे जीवन दुस-याची सेवा करण्यात घालवले आणि भारतीय समाजाला सुसंस्कारांचा उपदेश दिला. बालपणात त्यांना त्यांचे माता-पिता विनायक नावाने बोलावत असत. परंतु महात्मा गांधींनी एकदा त्यांच्या वडिलांना पत्र लिहिले. त्यात त्यांच्यासाठी विनोबा शब्दाचा वापर केला. तेव्हापासून सर्व लोक त्यांना विनोबा भावे म्हणू लागले. विनोबाला सेवा, त्याग, सौहार्द हे संस्कार आपल्या आईकडून मिळाले. असाच एक प्रसंग आहे.\nएकदा विनोबाच्या शेजारीच राहणारा एक जण आजारी पडला होता. अशा कठीण परिस्थितीमध्ये विनोबाच्या आईने शेजाऱ्यांना सहकार्य केले. ती आपल्या घरी जेवण बनवल्यानंतर शेजा-याच्या घरी जाऊन जेवण करून द्यायची आणि आजारी व्यक्तीची सेवाही करायची.\nएकदा विनोबाने आपल्या आईला विचारले, आई, तू किती मतलबी आहेस, स्वत:च्या घरचे जेवण आधी बनवतेस आणि नंतर शेजा-याचे जेवण तयार करतेस.\nआईने उत्तर दिले. तुला समजत नाही. विनोबा, शेजाऱ्यांचे जेवण आधी बनवले तर ते थंड होईल. त्यामुळे मी त्यांचे जेवण नंतर बनवते.\nदुसऱ्याला संकटाच्या वेळी सहकार्य करण्याचा हा भाव विनोबांनी नेहमीसाठी सांभाळून ठेवला आणि त्यांचे संपूर्ण जीवन याच भावाचे प्रत्यक्ष उदाहरण बनले.\nआईचा आशीर्वाद घेऊन इंटरची परीक्षा देण्यासाठी ते बडोद्याहून निघाले. परंतु वाटेत सुरतजवळ त्यांनी एका शाळेत नाममात्र वेतनावर इंग्रजी शिकवायला सुरुवात केली. बनारस हिंदू विद्यापीठात गांधीजींनी केलेले भाषण विनोबांनी पेपरात वाचले. त्या भाषणाचा ठसा विनोबांच्या मनावर उमटला. मनात दरवळणारे प्रश्‍न लिहून त्यांनी गांधींच्या पत्त्यावर पाठवले. उत्तरही आले. विनोबांचा आणि गांधीजींचा पत्रव्यवहार सुरू झाला.\nएक दिवस गांधीजींनी लिहिले, ‘आश्रमाच्या नियमाप्रमाणे जे शिकायचे आहे त्यासाठी वेळ द्या तरच शिकाल. पत्र नकोत. आश्रमात या.’\nहे आमंत्रण विनोबांच्या आयुष्यातील एक फार मोठा सण होते. त्यांचे पाय गांधीजींच्या आश्रमाकडे वळले.\n७ जून १९१६ या दिवशी या दोन महात्म्यांची भेट झाली ती गांधीजी स्वयंपाकघरात भाजी चिरत असताना. विनोबांच्या मनावर श्रमसंस्काराचा धडा उमटला. आजवर अफाट बौद्धिक श्रम घेतले होते, आता शारीरिक कष्ट सुरू झाले. पहिले सहा महिने या दोघांमध्ये संवादच नव्हता. या आश्रमीय दिवसांबद्दल विनोबा लिहितात- ‘गांधीजींच्या चरणांजवळ बसून या असभ्य माणसाचा सेवक झाला. मी स्वभावाने एखाद्या जंगली जनावरासारखा आहे. बापूंनी मला पाळीव जनावर केले.’\nपुढील काळात अहमदाबादातील आश्रमात एकटे राहून धार्मिक संस्कृत ग्रंथांचा, वैदिक संस्कृतीचा अभ्यास केला. ते नेहमी सांगत, ‘मी बंगालला गेलो नाही किंवा हिमालयातही नाही गेलो. पण गांधीजींच्या सहवासात मला त्या दोनही ठिकाणी पोहोचल्याचे सुख मिळाले. हिमालयाची शांतता आणि अन्यायविरोधाचा पराक्रम दोनही एकाच वेळी कसे घडू शकते ते मला आता कळले.’\nविनोबांना महान व्हायचे नव्हते. नेता व्हायचे नव्हते. गर्दी जमवायची नव्हती. ते नेहमी सांगत, ‘रोज ज्ञान मिळवत राहिले पाहिजे. नाहीतर जगणे व्यर्थ आहे.’\n१९२१ साली ते आपल्या काही सहकार्यांसोबत वर्ध्याला पोहोचले. तेथे त्यांना सेठ जमनालाल बजाज भेटले. बजाज यांनी विनोबांना गुरू मानले. पवनार येथे परमधाम आश्रमाची स्थापना केली. येथे शेती, ग्रामोद्योग व ग्रामसफाई याबाबत प्रयोग केले जात. केरळ प्रांतात वाईकोम नावाचे तीर्थस्थान आहे. येथील शंकराच्या मंदिरात जायचा रस्ता ब्राह्मणांनी बंद केला होता. याविरुद्धच्या १९२४ मधील सत्याग्रहाचे नेतृत्व विनोबाजींनी केले. स्वातंत्र्यलढ्यात १९��२ साली त्यांना अटक झाली. धुळे येथील जेलमध्ये त्यांनी गीतेवर प्रवचन सांगितले. हेच गीता प्रवचन ‘गीताई’ झाले. याच्याशी एक गोड गोष्ट जुडलेली आहे.\nविनोबा कॉलेजमध्ये असताना विनोबांची आई गीतेवरील प्रवचन ऐकायला जात असे. एकदा ती विनोबांना म्हणाली, ‘गीता संस्कृत आहे. ती मला समजत नाही. मला मराठी गीता आणून दे.’\nत्यावेळी उपलब्ध होता तो ग्रंथ विनोबांनी तिला आणून दिला. तो पसंत नव्हता तरी नाइलाजाने तोच द्यावा लागला.\nतेव्हा आई विनोबांना म्हणाली, ‘हे पद्य तर संस्कृतइतकेच कठीण आहे. तू स्वत:च का अनुवाद करीत नाहीस\nआपला मुलगा गीतेचा अनुवाद करू शकेल इतका आत्मविश्‍वास तिला कशामुळे वाटला असेल कोण जाणे कदाचित तिने विनोबांचे अप्रतिम कविता लिहून अग्नीला समर्पण करणे पाहिले असेल. आईच्या या पूर्ण विश्‍वासामुळे विनोबांना फार मोठे बळ लाभले. विनोबांची आई विद्वान नव्हती की शिकली सवरलेली नव्हती. तिने कधी विनोबांना शिकवलेही नाही. उलट विनोबांनीच तिला वाचायला शिकवले होते. तिचा अत्याधिक विश्‍वास विनोबांच्या जीवनाचा पाया होता. विश्‍वास ही एक जादू आहे. अनेक धर्मग्रंथ सांगतात, ‘तू पापी आहेस, पुण्यवान हो.’ पण वेद, उपनिषदे विश्‍वासपूर्वक म्हणतात, ‘तू ब्रह्म आहेस.’ त्या माऊलीने विनोबांवर असाच विश्‍वास ठेवला. तोच विश्‍वास विनोबांनी गांधीजींवर ठेवला. आईच्या निधनानंतर कित्येक वर्षांनी गीतेचा मराठी अनुवाद करून त्या अनुवादाला ‘गीताई’ म्हणजे गीता-आई असे नाव दिले. ही गीताई आज महाराष्ट्रात घरोघर पोहोचली आहे. विनोबांनी जे काही चिंतन, मनन केले होते आणि लिहिलेले अग्नीला समर्पण केले होते त्याचाच हा प्रसाद आहे असे विनोबांना वाटते. ही साहित्यिक कृती नसून हे धर्म-चिंतन आहे. मध्य प्रदेशातील सिवनी जेलमध्ये विनोबा होते. त्यावेळी फाशीची शिक्षा झालेले कैदी गीताईची मागणी करीत.\nफाशीला चढणार्‍या एका कैद्याने डॉक्टरांच्या मार्फत विनोबांना संदेश पाठवला, ‘तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. गीताई वाचली. आता आनंदाने जातो.’\nगीताई माउली माझी तिचा मी बाळ नेणता\nपडतां रडतां घेई उचलूनि कडेवरी॥\nआपल्या आईवरचे निस्सीम प्रेम आणि नितांत श्रद्धा यांचे वारंवार दर्शन 'गीताई'मध्ये दिसत राहते. 'पडतां रडतां घेई उचलुनि कडेवरी' असे म्हणताना विनोबांनी खरेच मुलाला समजेल आणि ज्ञानाच्या कडेवर उचलून घेई���, अशा भाषेत ही पद्यरचना केली. गीता हे काव्य नसून दर्शन आहे. ते सोपे करून सांगणे, ही अवघड बाब. गीतेच्याच श्लोकांबरहुकूम मराठीत रचना करून छंद आणि वृत्तांचेही भान राखायचे आणि अर्थहानी होऊ द्यायची नाही, हे शिवधनुष्य विनोबांनी पेलले. आपल्या पांडित्याचे दर्शन न घडवता सोप्यात सोपे शब्दप्रयोग योजण्यासाठी विनोबांनी अपार श्रम घेतले.\nचार महिन्यांत 'गीताई' लिहून झाल्यावरही विनोबांना चैन पडत नव्हती. म्हणून त्यांनी आश्रमातील लहान मुलींना ती शिकवली. जिथे त्यांना अडचण आली, तिथे बदल केले. 'हे देवाचे काम' म्हणून विनोबा 'गीताई'कडे बघत असल्याने त्यासाठी सर्व कष्ट घेण्याची त्यांची तयारी होती.\n'गीताई' १९३२ साली प्रकाशित झाली. त्या वेळी गांधीजींच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल ते धुळ्याच्या जेलमध्ये बंदिवान होते. एका बाजूला तत्त्वज्ञानाचा गाढा अभ्यास चालू असताना दुसरीकडे त्यांचे राजकीय कार्यही चालू होतेच. स्वातंत्र्यचळवळ आणि त्यामुळे होणारा बंदिवास यामुळे सामान्यांत मिसळण्याची संधी मिळाल्याबद्दल विनोबा आनंदीच असायचे. १९३२ सालापासून आतापर्यंत 'गीताई'च्या लाखो प्रती घरोघर विकल्या गेल्या. २००३पर्यंत 'गीताई'च्या ३६ लाख २५ हजार प्रती छापल्या गेल्याची नोंद आहे. अर्वाचीन काळात एखाद्या पद्य पुस्तकाचा इतक्या मोठ्या संख्येने खप होण्याची उदाहरणे क्वचितच सापडतील.\nमहाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांमध्ये संस्कृतमधील गीतेचे पठन व अध्ययन ही कठीण बाब होती. 'गीताई'ने ही ज्ञानाची कवाडे सर्वांसाठी उघडली. गीतेच्या पंधराव्या अध्यायात 'पुरुषोत्तमयोग' विशद केलेला आहे. मानवी शरीराचे वर्णन करताना व्यासांनी शरीर उलट्या वृक्षाप्रमाणे असल्याचे म्हटले.\n छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् ॥'\nविनोबांनी हे सारे सोप्या मराठीत सांगितले.\n'खाली शाखा वरी मूळ नित्य अवत्थ बोलिला ज्याच्या पानांमधें वेद जाणे तो वेद जाणतो॥'\n'गीताई' मराठी वाङ्मयाचा मैलाचा दगड बनला. आपल्या 'प्रेमपंथ अहिंसेचा'मध्ये विशद केलेली विनोबांची आठवण अधिक मनोवेधक आहे. धुळ्याच्या जेलमध्ये विनोबांचे प्रसिद्ध 'गीता प्रवचन' झाले आणि त्याची भारतातील अनेक भाषांत रूपांतरे झाली. या जेलमधून विनोबांची सुटका झाली, तेव्हा सर्व कैद्यांनी जेलरला विनंती केली की, आमच्या श्रमाने मिळवलेल्या पैशांतून दो��� आणे कापा आणि आम्हाला 'गीताई' द्या. या पुस्तकाची किंमत तर एक आणा होती. पण कैदी म्हणाले, 'एक आणा 'गीताई'चा आणि एक आणा विनोबांच्या दक्षिणेचा.'\nविनोबा सर्वांचे प्रिय होते. निसर्गाचे व मुक्या प्राण्यांचे कैवारी होते ते. शांतपणे उपोषणे, साधे कपडे, गोरगरीबांची सेवा हेच त्यांचे जगणे विनोबांना अनेक भाषा येत. फ्रेंच व लॅटिनवर तर त्यांचे प्रभुत्व होते. १७ ऑक्टोबर १९४० पासून गांधीजींनी ब्रिटिश सरकारच्या धोरणाविरुद्ध वैयक्तिक सत्याग्रहाची सुरुवात केली व भावे यांची निवड केली.\nस्वातंत्र्यानंतर महात्मा गांधींच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी त्यांनी सर्वोदय समाजाची स्थापना केली. या चळवळीचा आरंभ आंध्र प्रदेशातील नालगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली या गावातून झाला. भूमिहीन हरिजनांनी विनोबांना आपल्या वेदना सांगितल्या. गर्दीतील विनोबांच्या एका भक्ताने उठून सांगितले, ‘मी शंभर एकर जमीन तुम्हाला अर्पण करतो विनोबा.’ हे ऐकून ते थक्क झाले. अनेक शेतकर्‍यांनी आपल्या परीने जमिनी दान करणे सुरू केले. विनोबांनी मेलेली मनं जागृत केली. ही होती भूदान चळवळ. हळूहळू त्यांनी चळवळीचा व्याप वाढवत नेला. कर्नाटक, ओरिसा व महाराष्ट्र या सर्व भूदान चळवळींसाठी विनोबा पायी फिरले. या चळवळीतून हजारो एकर जमीन त्यांनी भूमिहीनांना दिली.\nआपल्या आध्यात्मिक मानवतावादी विचारांच्या सहाय्याने चंबळच्या खोर्‍यातील दरोडेखोरांनाही बदलले. या सर्वांत आध्यात्मिक साधनेचा हात त्यांनी कधीच सोडला नाही. भूदान चळवळ गाजली. ‘टाइम’ मासिकाने व ‘यॉर्कर’ या अमेरिकेतील वर्तमानपत्राने विनोबांच्या साधेपणाला जगासमोर मांडले. सत्याग्रह, चळवळ, ज्ञानसाधना, शिक्षा वाटप सर्व काही केले. त्यांचे मत होते की, ‘जो देतो तो देव, जो राखतो तो राक्षस.’ त्यांना परदेशात ‘द वॉल्किंग सेंट’ असे म्हणत. त्यांच्या पदयात्रांनी व गांधीभक्तीने त्यांना परदेशात ओळख मिळाली.\nत्यांनी भगवा रंग ओढून अध्यात्माची टपरी लावली नाही. कार्य केले, पण पोस्टर लावले नाही. समर्पण एवढेच त्यांनी आयुष्यभर केले. कविता लिखाण अग्नीत टाकले आणि स्वत:च्या जीवाची आहुती समाजसेवेच्या अग्नीकुंडात दिली. हल्लीच्या बाबांनी व संत होण्याची इच्छा बाळगणार्‍यांनी विनोबांचे आयुष्य समजून घ्यावे.\nअमेरिकेचा प्रवास करून परतलेल्या एका मद्रासी गृहस���थाने विनोबांना विचारले, ‘विज्ञानात बाह्य कसोटी असते तशी आत्मज्ञानात असते का\nविनोबा हसत म्हणाले, ‘एक थप्पड मारून पहावे, रागावला तर समजावे की हा आत्मज्ञानी नाही, अजून कच्चा आहे\nविनोबां जीवनातील एक सत्यघटना येथे देत आहोत. दृढ विश्वास आणि संकल्प यांचे महत्त्व या घटनेतून आपल्या ध्यानात येऊ शकेल.\nआचार्य विनोबांकडे एकदा एक दारूडा तरुण आला. हात जोडून विनवणी करू लागला, ‘मी खूप दु:खी आहे. मला दारूने घेरले आहे. दारू सोडायची माझी तीव्र इच्छा आहे, पण दारू सुटत नाहीय. आपण काहीतरी उपाय सांगा.’\nविनोबाजींनी थोडा विचार केला आणि दुस-या दिवशी भेटीस बोलावले.\nदुस-या दिवशी तो तरुण सकाळी लगबगीने आला. त्याने विनोबाजींना हाक दिली. विनोबा म्हणाले, ‘अरे आत ये.’\nत्याला आश्चर्य वाटले. विनोबा एका खांबाला घट्ट पकडून उभे होते. तरुणाने जिज्ञासेने असे करण्याचे कारण विचारले.\nविनोबा म्हणाले, ‘अरे या खांबाने मला पकडून ठेवले आहे. कितीतरी वेळ झाले पण खांब मला सोडत नाहीय.’\nतरुणाला आश्चर्य वाटले आणि हसूही आले. तरुण म्हणाला, ‘खांबाला तर तुम्ही स्वताच पकडले आहात. तुम्ही खांबाला सोडा म्हणजे आपोआप तुमची सुटका होईल.’\nविनोबा हसले. तरुणाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, ‘बाळ मी हेच तर तुला सांगणार होतो. दारूला तू कवटाळून बसलास. तू ठरवलास तर तुझे व्यसन सुटू शकेल.’\nतरुणाचे डोळे उघडले. त्याने दृढनिश्चय केला आणि त्याचे व्यसन सुटले. तुम्हालाही कोणत्यातरी व्यसनाने घेरले आहे असे वाटत असेल तर आज आणि आताच दृढ निश्चय करा.\nस्वातंत्र्य प्राप्तीनंतर विनोबांनी समाजकार्याचा जो मार्ग निवडला त्याविषयी सांगताना ते म्हणतात,\n‘‘माझे काम आश्रमापुरतेच मर्यादित राहणार नाही. आश्रमामध्ये मी दही बनवितो आहे. पुढे समाजरूपी दुधात त्याचे विरजण घालून त्याचे दही बनवायचे आहे.”\nविनोबांच्या या विचारातून अनेकांनी प्रेरणा घेतल्याचं दिसतं. आमटे कुटुंबिय, बंग दाम्पत्य आदींच्या समाजकार्याचा हाच आधार आहे. पुढे आणीबाणीच्या काळात स्वातंत्र्यावरती काळे ढग दाटून आले, लोकशाही मूल्यांचा संकोच होऊ लागला. त्याकाळी जेपींच्या आंदोलनाने पुन्हा एकदा सामाजिक संवेदना चाळवल्या. अशाप्रकारे समाजवादी, गांधीवादी विचाराने भारावलेली एक पिढी निर्माण झाली.\nचोहोबाजूंनी अंधारून येत असताना तेवत राहिलेल्या ज्योतीइतकंच महत्त्वाचं आहे या पिढीचं काम. नव्या समाजरचनेचं काम अनेक पिढ्यांना मिळून करावं लागेल. ती एक प्रकारची रिले रेसच. जुन्या पिढीने आपला पल्ला संपला की नव्या पिढीच्या हाती बॅटन द्यावी. नव्या पिढीने ती घ्यावी.\nविनोबा आमच्या पोचमपल्ली गावी आले होते. महात्माजींचे एक थोर अनुयायी व संत म्हणून ते आम्हास पूर्वपरिचित होते. आमच्या गावच्या हरिजनांनी सभेत त्यांच्याकडे जमिनीची मागणी केली. विनोबा त्यांना म्हणाले की, ‘मी कोठून जमीन देऊ\nमी येथेच होतो. मी एकदम उठून उभा राहिलो. जणू परमेश्वरानेच मला तशी बुद्धी दिली.\nत्या हरिजनांच्या या शब्दांचा माझ्या हृदयात पडसाद उठला आणि मी विनोबांना म्हणालो, ‘मी देतो शंभर एकर जमीन.’\nविनोबांनी माझ्याकडे पाहिले. त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी माझ्या आश्वासनाचा पुनरूच्चार करण्यास सांगितले. मी पुन्हा संथपणे पण निश्चयाने सांगितले, की मी जमीन द्यावयास तयार आहे आणि माझ्यावर लोकांचा विश्वास बसत नसेल तर जमीन दिल्याचे मी लिहून द्यावयास तयार आहे. सभा संपल्यावर विनोबांनी मला एका बाजूस बोलावून पुन्हा विचारले. मी परत त्यांना तेच सांगितले. त्यानंतर रात्री विनोबा आपल्या निवासस्थानी झोपावयास गेले. दुसऱ्या दिवशी ते पुढील गावी गेले आणि तेथे त्यांनी माझ्या दानाविषयी प्रवचनात उल्लेख केला. त्या गावीही त्यांनी जमीन मागितली आणि लोकांनी त्यांना ती दिली आणि अशा रीतीने भूदानाचा जन्म झाला.\n‘मी या घटनेचा जेव्हा विचार करतो तेव्हा मला समजून येते की मी त्या वेळी जे केले त्यापेक्षा दुसरे काही करू शकलो नसतो. दान करण्याची माझ्यावर कोणी सक्ती केली नव्हती किंवा औदार्याच्या झटक्यातही मी ते केले नव्हते. विनोबांची भेट होण्यापूर्वीही मी हरिजनांना जमीन द्यावयाच्या विचारातच होतो. परंतु विनोबांनी समाजाच्या आजच्या परिस्थितीत ज्यांना जमीन नाही त्यांना ती देण्याची आवश्यकता तर्कदृष्टय़ा पटवून दिली आणि माझ्या नैतिक कर्तव्याची मला ओळख झाली. काही लोक म्हणतात, की भावनेच्या आहारी जाऊन लोक दान देतात. पण माझ्या बाबतीत तरी ते खरे नाही. दुसऱ्या काहींचे म्हणणे आहे की, जमीन मालकावर नैतिक दबाव आणला जातो. परंतु त्यात चूक काय आहे आपले नैतिक कर्तव्य जाणून भूहीनांना जमीन देणे योग्य नाही काय आपले नैतिक कर्तव्य जाणून भूहीनांना जमीन देणे योग्य नाह��� काय नैतिक कर्तव्यपूर्तीच्या भावनेतून दान करण्याने मनात मागून कटुता रहात नाही. हृदय निर्मळ होते आणि शतकानुशकतांचे ओझे खाली उतरल्यामुळे मन कसे मोकळे होते.’\n(सं - ‘भूदान-यज्ञ’ अंक- २३ १९ नोव्हेंबर १९५३ पृ- १)\nशांततापूर्णरीत्या हिंदूधर्म आणि सुधारणा घडवून आणणार्‍या आचार्य विनोबा भावे यांनी शंकराचार्यांप्रमाणे हिंदूस्थानांतील चार दिशेला आपले चार आश्रम विकसित केले. हिंदू धर्मातील अनेक परंपरा आणि रूढी त्यांनी त्याज्य ठरविल्या. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे जानवे अग्निला अर्पण केले. महिलांना सर्व स्वावलंबन आणि स्वच्छतेची शिकवण देऊन कार्यप्रेरित केले. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन शोभनाताई रानडे यांनी आसाम आणि गोव्यात महिलांसाठी आणि बालकल्याणासाठी विविध प्रकल्प राबविले. एकेकाळी आसाम विधानपरिषदेवर शोभनाताई रानडे या बिनविरोध निवडून येणार होत्या. परंतु आचार्य विनोबांच्या सूचनेनुसार सेवाकार्य हेच खरे आपले काम आहे ते सोडून आपण अन्य कोणतेही कार्य पत्करावयाचे नाही, असाच संकल्प त्यांनी केला. सेवाशक्ती म्हणजेच श्रमशक्ती.\nमहेंद्रसिंह प्रसाद (वय 85, रा. शिंगोडिया, बिहार)\nराष्ट्रीय जनता दलाचे नेते, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचे मामा राष्ट्रपिता महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा प्रसार-प्रचार करण्याचे काम करतात, असे कोणी सांगितले, तर त्यावर कोणीही विश्‍वास ठेवणार नाही. मात्र हे वास्तव आहे. महेंद्रसिंह प्रसाद (वय 85, रा. शिंगोडिया, बिहार) असे या मामांचे नाव आहे. ते बिहारमधील महात्मा गांधी संस्थेचे सदस्य आहेत. महात्मा गांधींच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ते आजही विविध राज्यांत प्रवास करतात. विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.\nकृष्णमल जगन्नाथन आणि संकरलिंगम जगन्नाथन\nआताच्या स्पर्धेच्या जगातही तत्त्वांची बांधिलकी मानून जगता येते आणि अर्थपूर्ण सामाजिक कार्य करता येते, हे दाखवून देणाऱ्या कृष्णमल जगन्नाथन आणि संकरलिंगम जगन्नाथन या दाम्पत्याला पर्यायी नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. साऱ्या भारतवासीयांच्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट आहे. कृष्णमल यांचा जन्म दलित सामाजातील. सगळी परिस्थिती प्रतिकूलच होती. परंतु त्यांनी हातपाय गाळले नाही��� किंवा त्या परिस्थितीला शरणही गेल्या नाहीत. उलट मोठ्या जिद्दीने त्या पदवीधर झाल्या. संकरलिंगम यांचा जन्म धनी कुटुंबातला. पण पैशाची धुंदी त्यांच्या डोळ्यावर कधी आली नाही. त्यांनी महात्मा गांधी यांची हाक ऐकली आणि कॉलजचे शिक्षण सोडून ते गांधीजींच्या असहकाराच्या चळवळीत सामील झाले पुढे त्यांनी १९४२च्या चळवळीतही भाग घेतला. परिणामी त्यांना कारावास भोगावा लागला. देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि संकरलिंगम यांची सुटका झाली. कृष्णमल यासुद्धा गांधीजींच्याच प्रेरणेने सुरू झालेल्या सवोर्दय चळवळीत होत्या. त्यामुळेच त्यांची आणि संकरलिंगम यांची भेट झाली आणि त्याचेच रूपातंर विवाहात झाले.\nलग्नानंतरही आपण चारचौघांसारखा संसार करायचा नाही; तर ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे उतराई होण्यासाठी ठोस काम हाती घ्यावयाचे असा संकल्पच या तरुण जोडप्याने सोडला. संकरलिंगम विनोबांच्या भूदान चळवळीत दाखल झाले. त्यानिमित्ताने त्यांचे उत्तर भारतात बरेच भ्रमण झाले. पुढे ते मदासाला परतले. त्यांनी आणि कृष्णमल यांनी विनोबांची भूदान चळवळ आणि जमिनीचे फेरवाटप याबाबत काम सुरू केले. भूदानामध्ये मिळालेली बरीचशी जमीन ही नापीक होती. ती लागवडीखाली आणणे हे मोठे आव्हान होते. तेच या दाम्पत्याने स्वीकारले. त्यांनी 'असोसिएशन ऑफ सर्व सेवा फार्मर्स' नावाची संस्था स्थापन केली. या कामाचा पसारा देशाच्या अनेक राज्यांमध्ये पसरला. गांधीविचारांना धरून आवश्यक ती सर्व कामे करावयाची हेच या संस्थेचे सूत्र. ते यशस्वी ठरले. पुढे १९८१ सालामध्ये भूमी कसणाऱ्यांना जमीन मिळावी, यासाठी त्यांनी 'लँड फॉर दी टिलर्स फ्रिडम' ही संस्था स्थापन केली. जमीनदार आणि कष्टकरी यांना एका टेबलावर आणावयाचे, कष्टकऱ्यांना जमीन खरेदी करण्यासाठी कर्ज मिळवून द्यायचे आणि नंतर सर्व कष्टकऱ्यांना सहकाराने काम करायला उद्युक्त करावयाचे असे या संस्थेच्या कामाचे स्वरूप. त्यातूनच तेरा हजार कुटुंबाचे जीवन बदलून गेले. त्यांची आयुष्ये प्रकाशाने उजळून गेली.\nआचार्य विनोबा भावे यांच्या लाडक्या मानसपुत्रांपैकी एक रमाकांत आत्माराम पाटील\n१९५५च्या सुमारास नोकरीला रामराम ठोकून ते थेट आचार्य विनोबा भावे यांच्याकडे गेले. त्या वेळी विनोबा पंजाबमध्ये होते. रमाकांत पाटील तेथे पोहोचले आणि एक व्रतस्थ सर्वोद���ी बनले. कोकणापासून ते उत्तर भारतातील विविध ठिकाणांपर्यंत त्यांनी विनोबा भावे यांच्याबरोबर संचार केला. विनोबाजींच्या पदयात्रेचा अहवाल तयार करण्याची जबाबदारी रमाकांत पाटील, निर्मला देशपांडे आदींवर होती. ती त्यांनी लीलया पेलली. भूदान चळवळीमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्याचबरोबर गोहत्या बंदी, ग्रामदान, खादी ग्रामोद्योग आदी चळवळींशी त्यांचा जवळचा संबंध होता.\nकालांतराने ते मुंबईत आले. मुंबईत सातरस्ता येथील शांतीनगर येथे ते वास्तव्यास होते. तेथूनच ते सवरेदयाचे काम करू लागले. मुंबई सर्वोदय मंडळाच्या संस्थापकांपैकी ते एक होते. मुंबईतून सुरू झालेल्या ‘सर्वोदय साधना’ पत्रिकेचे संपादक म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले. अविवाहित असलेल्या रमाकांत पाटील यांनी सर्वोदयाप्रमाणेच पत्रकारितेचाही वसा घेतला. ‘लोकसत्ता’, ‘नवशक्ति’, ‘केसरी’, ‘लोकमान्य’, ‘लोकमित्र’, ‘नागपूर पत्रिका’, ‘सागर’ आदी वृत्तपत्रांतून त्यांनी लेखन केले. त्यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये सुमारे ४० हजार लेख लिहिले. दै. ‘नवशक्ति’मध्ये तब्बल ५० वर्षांहून अधिक काळ त्यांचे ‘सहज संवाद’ हे सदर गाजत होते.\n‘मधुगंगा’ आणि ‘भैरवी’ हे त्यांचे काव्यसंग्रह, तर ‘विनोबा एक युगयात्री’ आणि मामा क्षीरसागर यांच्या जीवनावर ‘जीवन त्यांना कळले’ ही त्यांची पुस्तके. सावंतवाडी येथून काही काळ त्यांनी भूदान चळवळीला वाहिलेले वृत्तपत्रही चालविले.\nमाजी केंद्रीय मंत्री स. का. पाटील हे त्यांचे काका, पण या राजकीय जवळिकीचा त्यांनी स्वतच्या फायद्यासाठी कधीही उपयोग करून घेतला नाही.\nजपानच्या युरिको इकिनोया यांची ही गाथा...\nद्वारा :- प्रदीप कुलकर्णी\nत्यांची आणि भारताची; विशेषतः महाराष्ट्राची, ओळख होऊन, आता झालीत बरीच वर्षं. जवळपास ३५\nतरी. दूर अतिपूर्वेकडील देशात राहणाऱ्या त्यांना पूर्वेकडील या भारतात खेचून आणलं ते दोन शब्दांनी. ज्ञानोबा आणि तुकोबा हे दोन शब्द त्यांना अगदी पहिल्यांदा भेटले ते त्यांच्याच देशात. जपानमध्ये हे दोन शब्द त्यांना अगदी पहिल्यांदा भेटले ते त्यांच्याच देशात. जपानमध्ये गीताप्रवचनाच्या भाषांतरात. हे दोन शब्द म्हणजे नेमकं आहे तरी काय गीताप्रवचनाच्या भाषांतरात. हे दोन शब्द म्हणजे नेमकं आहे तरी काय याचा शोध घेत त्या पोचल्या भारतात. महाराष्ट्रात. महाराष्ट्रातील विदर्भात आणि विदर्भामधील वर्ध्यातील पवनार आश्रमात. आचार्य विनोबा भावे यांच्या या आश्रमात त्यांची \"ज्ञानोबा-तुकोबां'शी प्राथमिक ओळख झाली नि पुढं ती घनदाट व्हावी म्हणून त्या पंढरपूरच्या आषाढी वारीत आल्या...ते साल होतं १९८१. आता \"त्या वारीच्या आणि वारी त्यांची', असं होऊन गेलंय. त्यांचं नाव आहे युरिको इकिनोया याचा शोध घेत त्या पोचल्या भारतात. महाराष्ट्रात. महाराष्ट्रातील विदर्भात आणि विदर्भामधील वर्ध्यातील पवनार आश्रमात. आचार्य विनोबा भावे यांच्या या आश्रमात त्यांची \"ज्ञानोबा-तुकोबां'शी प्राथमिक ओळख झाली नि पुढं ती घनदाट व्हावी म्हणून त्या पंढरपूरच्या आषाढी वारीत आल्या...ते साल होतं १९८१. आता \"त्या वारीच्या आणि वारी त्यांची', असं होऊन गेलंय. त्यांचं नाव आहे युरिको इकिनोया एरवी मुक्काम पवनार आश्रम, वर्धा. विनोबांच्या समग्र साहित्याच्या अभ्यासात त्या गढून गेल्या आहेत. आदी शंकराचार्यांचं तत्त्वज्ञानही त्यांना खूप आवडतं. महात्मा गांधींच्या विचारांचाही त्यांना अभ्यास करायचा आहे...भारतीय अभिजात संगीतात त्यांचे आवडते राग आहेत मालकंस नि केदार... एरवी मुक्काम पवनार आश्रम, वर्धा. विनोबांच्या समग्र साहित्याच्या अभ्यासात त्या गढून गेल्या आहेत. आदी शंकराचार्यांचं तत्त्वज्ञानही त्यांना खूप आवडतं. महात्मा गांधींच्या विचारांचाही त्यांना अभ्यास करायचा आहे...भारतीय अभिजात संगीतात त्यांचे आवडते राग आहेत मालकंस नि केदार... आता भारत हाच त्यांचा देश आहे...भारताचं कायमस्वरूपी नागरिकत्व मिळावं, यासाठी अलीकडंच त्यांनी सरकारदरबारी अर्जही करून ठेवलाय...\nविठोबा, ज्ञानोबा, तुकोबा आणि विनोबा....या चार भरभक्कम खांबांवरच इकिनोया यांच्या जगण्याची \"इमारत फळा आली' आहे\nअगदी परवा, म्हणजे ज्ञानोबांच्या पालखीचं आळंदीहून पुण्याकडं प्रस्थान होण्याच्या दोन दिवस आधी, इकिनोया यांची आळंदीतच भेट घेतली.\n', विचारल्यावर संकोचून त्या म्हणाल्या, \"मुलाखत म्हटलं की ती गंभीर वगैरे होणार आणि वारीबद्दल गंभीर होऊन सांगण्यासारखं माझ्याकडं तसं काहीही नाही. वारी हा माझ्या परमानंदाचा, ब्रह्मानंदाचा आणि अखंड समाधानाचा विषय आहे. गेल्या ३१ वर्षांचा हा सारा अनुभव शब्दांच्या पलीकडचा आहे. वाटलंच तर आपण गप्पा मारू या.त्यातून तुम्हाला जे मिळेल, ते मिळेल.'\nइकिनो��ा हिंदी अस्खलित बोलतात. अधूनमधून छोटी छोटी मराठी वाक्‍यंही पेरतात. नामस्मरण, पारायण, स्मरणशक्ती, शिस्त, समाधिस्थ, निष्ठा या शब्दांचं उच्चारण अगदी शुद्ध\nआळंदीतील देवीदास धर्मशाळेच्या दुसऱ्या मजल्यावरील रूम नंबर 50 मध्ये दुपारी पोचलो. पांढऱ्याशुभ्र साडीतील लहानखुऱ्या चणीच्या इकिनोयांनी भारतीय पद्धतीनं दोन्ही हात जोडून स्मितहास्यानं स्वागत केलं. गळ्यात तुळशीच्या दोन माळा, कपाळावर कुंकवाचा छोटासा टिळा...\nखोलीत उजव्या हाताच्या मांडणीवर ज्ञानेश्‍वरी, तुकारामगाथा, समग्र विनोबा आणि इतरही अनेक धार्मिक ग्रंथ...मांडणीच्या एका कप्प्यात विठ्ठल-रखुमाईच्या पितळी मूर्ती, ज्ञानोबांच्या चित्राचा काळा-पांढरा फोटो, तुकोबांच्या चित्राचा रंगीत फोटो, विनोबांचा छोटेखानी फोटो...आणखीही इतर देव-देवतांचे फोटो, एक ताम्रकलश...समोरच्या टी पॉयवर संत कबीरांच्या दोह्यांचा संग्रह....जवळच एका कागदी खोक्‍यात वेगवेगळ्या प्रकारची बरीच छोटी-मोठी औषधं...कुण्या मराठमोळ्या भागवतभक्ताचीच ही खोली आहे की काय जणू, असा सारा थाट नाही म्हणायला अत्याधुनिकतेची काही पावलंही त्या खोलीत होती. छोट्याशा दिवाणावर लॅपटॉप होता, मोबाईल होता. शिवाय, विनोबांच्या समग्र साहित्याचा अकरावा खंडही...इकिनोया खोलीत नसताना तिथं कुणी गेलं असतं तर, ही खोली कुण्या विदेशी व्यक्तीची आहे, हे सांगूनही पटलं नसतं. आता इकिनोया स्वतःच तिथं उपस्थित असल्यानं विश्‍वास ठेवावाच लागत होता... नाही म्हणायला अत्याधुनिकतेची काही पावलंही त्या खोलीत होती. छोट्याशा दिवाणावर लॅपटॉप होता, मोबाईल होता. शिवाय, विनोबांच्या समग्र साहित्याचा अकरावा खंडही...इकिनोया खोलीत नसताना तिथं कुणी गेलं असतं तर, ही खोली कुण्या विदेशी व्यक्तीची आहे, हे सांगूनही पटलं नसतं. आता इकिनोया स्वतःच तिथं उपस्थित असल्यानं विश्‍वास ठेवावाच लागत होता... खोलीत प्रवेश केला तेव्हा विनोबांच्याच समग्र साहित्याचा अकरावा खंड त्या वाचत होत्या. तुकोबांचे अभंगांत काहीतरी शोधत होत्या...\nमुलाखतीऐवजी गप्पाच मारायच्या असल्यानं थेट गप्पाच सुरू केल्या...पहिला प्रश्‍न अगदी नावालाच विचारला...\"महाराष्ट्रात अशी काही वारी असते हे तुम्हाला कळलं तरी कसं...\nसाठीच्या आत-बाहेर असलेल्या इकिनोयांचा चेहरा उजळला नि अस्खलित हिंदीत त्या सांगू लागल्या... \"\"आ���ार्य विनोबांच्या गीताप्रवचनांचं जपानी भाषांतर जपानमध्येच माझ्या वाचनात आलं. त्यात ज्ञानेश्‍वर महाराज-तुकाराम महाराज हे दोन शब्द मला वारंवार आढळले आणि त्या शब्दांनीच मला महाराष्ट्रात खेचून आणलं. विनोबांच्या सगळ्याच साहित्याचा, सर्वोदय चळवळीचा, त्या विचारांचा मला अभ्यास करायचा होता. त्यासाठी मी १९७६ साली केवळ दोनच महिन्यांसाठी पवनार आश्रमात आले होते. मात्र, केवळ दोन महिन्यांत या साहित्याची साधी ओळखही होणार नाही, हे मला लवकरच कळून चुकलं. मी मग महाराष्ट्रात तीन वर्षं राहायचं ठरवलं. विनोबांच्या \"गीताई'च्या प्रचारासाठी वारीच्या काळात त्यांचे शिष्यगण आळंदीत जात असत. त्यातीलच काही शिष्यांनी एका वर्षी, म्हणजे १९८१ साली, मला आणि माझ्याबरोबरच्या पाच-सहाजणींनाही प्रचारासाठी वारीत येण्याविषयी सुचवलं आणि मी पंढरीच्या वारीत गेले. तीच माझी पहिली वारी. पुढची सलग ३० वर्षं मग मी वारीला जातच राहिले. ही सगळी वर्षं मी पायी वारी केली. याच वर्षी प्रकृती कुरकुरू लागल्यानं मला मनासारखी वारी करता येणार नाही.\n\"वारीत चालतानाचा अनुभव शब्दांत वर्णन करण्यासारखा नाही. तो परमानंदाचाच अनुभव आहे. तुकोबांची गाथाही मी २० ते २५ वेळा वाचली. ही पारायणं मी आळंदी, देहू, पवनार इथं केली. अनेकदा तर विनोबांच्या समाधीच्या ठिकाणी जायचं नि तुकोबांची गाथा उघडून त्यात हरवून जायचं, असं मी कितीदा तरी केलं आहे. तो आनंद काही वेगळाच. चालत चालत वारी करून एकदा पंढरपूरला पोचल्यावर विठ्ठलाच्या पायी माथा टेकवला की मला पूर्ण ब्रह्मांडाचं दर्शन होतं दरवेळी असाच अनुभव पंढरपुरात मला येतो,'' इकिनोयांच्या सांगण्यातून \"सावळे परब्रह्म'च जणू त्या छोट्याशा खोलीत अवतरलं...\nपवनार आश्रमाचे व्यवस्थापक गौतमजी बजाज\nआज आश्रमात प्रामुख्याने ब्रह्मविद्या मंदिराचे कार्य चालते. विनोबाजींनी स्थापन केलेल्या ब्रह्मविद्या मंदिराद्वारे महिलान्नोतीचे कार्य चालते. स्त्रियाच आश्रमाचे संचालन करतात. महिलांच्या एका छोटय़ा गटाने सर्व सामाजिक, सांसारिक जबाबदाऱ्यांपासून मुक्त राहून आध्यात्मिक साधनेचा प्रयोग करावा, अशी विनोबाजींची अपेक्षा होती. त्यानुसार आज येथे देशविदेशातील २७ साधिका आहेत. सामूहिक साधना हा आश्रमीय जीवनाचा गाभा आहे. आश्रमातील गोशाळा, शेती, स्वयंपाक, सफोई सर्व कामांवर स��त्रियाच निगराणी ठेवतात. प्रत्येकास सहा तास श्रमदान अनिवार्य आहे. बाहेरून वस्तू आणल्या जात नाही. संपूर्ण गोवंश हत्याबंदीचा कायदा होण्यासाठी विनोबाजींच्या विचारानुरूप पाठपुरावा होतो. ‘मैत्री’ हे आश्रमाचे मुखपत्र आहे. बाहेरच्या जगाशी संपर्क ठेवण्याचे ते एकमेव साधन असून देशभर व विदेशात त्याचे वाचक आहेत. दरवर्षी विनोबाजींच्या स्मृदिदिनी कीर्तन सप्ताह व भारतभरातील स्नेह्य़ांसाठी ‘मित्र मिलन’ सोहोळा आयोजित केला जातो. दररोज तीन वेळा प्रार्थना व गीताई पठन होते. हे स्थान बघण्यासाठी हजारो पर्यटक येतात. त्यापैकी काही आश्रमात थांबतात. कुठलेही शासकीय अनुदान घेतले जात नाही. पहाटे चारला आश्रमातील दिवस सुरू होतो, रात्री ८.३० ला संपतो\nगौतमभाई बजाज यांची सतराव्या राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सामाजिक एकता, शांतता व सद्भावना वाढविण्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल गौतमभाई बजाज यांची या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.\nप्रत्येक भारतीय हा गीता, गंगा, गायत्री, गोमाता, ग्राम व गुरुजी एका सूत्रात जुळला आहे.... गौतमजी बजाज\n१९८२ पर्यंत मी विनोबांच्या ग्रामदान कार्यक्रमात सहभागी होतो. पेणजवळील त्यांच्या गागोदे या जन्मगावी ग्रामस्थांनी ग्रामदान केले होते. जमिनीवरची व्यक्तिगत मालकी सोडून ती गावाकडे दिलेली आहे. सातबा-याच्या उता-यावर शेतीचे मालक म्हणून गावाचे नाव असते. व्यक्ती वहिवाटधारक असते, मालक नाही. ही ग्रामदानाची मुख्य कल्पना आहे. या गावात आणि विनोबाजींच्या जन्मघरात राहून मी त्यांच्या विचारांचे काम करतो. दलितांचे काम सवर्णानी केले तर त्यांचे प्रश्न कळतील आणि ते सोडण्यासाठी मदत मिळेल ही त्यांची धारणा होती. मुंबई सर्वोदय मंडळाच्या अध्यक्षपदी माझी निवड झाली असून बरेच काही करण्याची इच्छाआहे. सर्वोदय मंडळाला संघटनेचं नवं रूप द्यायचं आहे. गांधी, विनोबा,फुले,आंबेडकर यांच्या विचारांची परस्परपूरकता आणि समन्वय साधायचा आहे. सर्व विचारधारेंचे कार्यकर्ते मिळून इतर प्रश्नांवर एकत्र काम करण्यासाठी एकत्र येऊ.\nडॉ. आशिष सातव आणि डॉ. कविता सातव\nवाघांसाठी आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेले विदर्भातील मेळघाट हे कुपोषण आणि मोठ्या प्रमाणातील बालमृत्यूदरासाठी कुप्रसिद्ध आहे. इथल्य�� दाट जंगलात जसा सूर्यप्रकाश पोचत नाही, तशीच इथल्या गावांमध्ये विकासाची किरणेही पोचत नाहीत; पण अशाच अंधारलेल्या परिस्थितीत काही लोक स्थानिक आदिवासींचे जीवन सक्षम करण्याचे काम करत आहेत. स्वेच्छेने घेतलेला हा अवघड वसा ते कोणत्याही संकटाला न जुमानता पुढे चालवत आहेत. डॉ. आशिष सातव आणि डॉ. कविता सातव हे दांपत्य अशा लोकांपैकीच एक आहेत.\n\"माझे आजोबा वसंतराव बोंबटकर यांचा माझ्यावर लहानपणापासून प्रभाव होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी गांधीजी व विनोबा भावे यांचे साहित्य वाचू लागलो. विनोबाजींच्या सर्वोदयी विचारांचा जसा माझ्यावर प्रभाव पडला तसाच गांधीजींच्या, \"तरुणांनी खेड्यांकडे जायला हवे, कारण खरा भारत तिथे आहे,' या वचनाचाही प्रभाव होता.''\nआदिवासी भागात जायचे ठरल्यावर तिथल्या वातावरणाची, तिथल्या जगण्याची सवय व्हावी म्हणून डॉक्‍टरांनी कॉलेजला असतानाच तयारी सुरू केली.\n\"गावातील जगण्याची मला फारशी ओळख नव्हतीच. त्यामुळे जास्तीत जास्त साधेपणाचे जीवन जगण्याचे प्रयोग माझे मीच सुरू केले. उन्हाळ्यात विदर्भ खूप तापतो. ४०-४५ अंशांपर्यंत तापमान जाते. अशा उन्हातही कूलरशिवाय राहायचे. कडाक्‍याच्या थंडीतही थंड पाण्यानेच अंघोळ करायची. उपवास करून भूकेवर नियंत्रण मिळवायचे. अशा प्रयोगांतून मी माझी सहनशक्ती वाढवत होतो,'' डॉ. सातव सांगतात. एकीकडे शारीरिक साधना करत असतानाच योग व ध्यान यांचाही अभ्यास ते करत होते. मन मजबूत बनवण्यासाठी त्याचा उपयोग होत होता. या काळात गांधीजींच्या \"माझे सत्याचे प्रयोग', स्टीफन कोव्हेचे \"सेव्हन हॅबिट्‌स ऑफ हायली इफेक्‍टिव्ह पीपल', स्वामी विवेकानंद यांची पुस्तके वाचून त्यांचे विचार अधिक तयार होत होते.\nत्यांनी काम सुरू केल्यानंतर दोन वर्षांनी त्यांच्या पत्नी डॉ. कविता सातव याही त्यांच्याबरोबर काम करू लागल्या. डॉक्‍टरांच्या लग्नाचा किस्साही ऐकण्यासारखा आहे. लग्न करताना त्यांच्या दोन अटी होत्या. पहिली म्हणजे, मुलीची मेळघाटात राहण्याची, तिथे काम करण्याची तयारी असावी. ती जर सरकारी डॉक्‍टर असेल तर उत्तमच आणि दुसरी म्हणजे ती दुसऱ्या जातीची असावी. डॉ. कविता यांनी त्यांच्या या दोन्ही अटी पूर्ण केल्या. नेत्रशल्यविशारद असलेल्या डॉ. कविता यांनी धारणी येथे नेत्र रुग्णालय सुरू केले. पहिल्या वर्षी त्याला कोणतेच आर्थ��क पाठबळ नव्हते. त्यामुळे साधनांची उणीव जाणवायची. शिवाय रुग्णही फारसे मिळत नव्हते.\n\"एकतर इथले आदिवासी अतिशय गरीब. त्यांच्याकडे ऑपरेशनसाठी पैसेच नसायचे. शिवाय त्यांच्यातील अंधश्रद्धांमुळेही ते डॉक्‍टरकडे फिरकायचे नाहीत. आजूबाजूला प्रश्‍न दिसायचे, रुग्ण दिसायचे; पण त्यांच्यावर उपचार करता येत नव्हते. त्यामुळे सुरवातीला कविता फार वैतागायची. अशाने मला एखाद्या वाघावरच ऑपरेशन करायची वेळ येईल, असे कधी कधी चिडून बोलायची,'' डॉक्‍टर हसत सांगतात.\nनंतर पैशांची कशीतरी जुळवाजुळव करून त्यांनी आधी गरजेची उपकरणे विकत घेतली. त्यामुळे कमी पैशात किंवा मोफत शस्त्रक्रिया करणे शक्‍य झाले, तसे लोकही येऊ लागले. देणग्या देऊन मदत करणारे हातही वाढू लागले आणि अशा रीतीने नेत्र शस्त्रक्रियांचे कामही वाढू लागले. सुरवातीला वर्षभर डॉ. कवितांनी मेळघाटातल्या पन्नासहून जास्त गावांत जाऊन घरोघरी फिरून डोळे तपासणीचे काम केले. त्यावेळी त्यांचा मुलगा अथांग फक्त चार महिन्यांचा होता. त्याला एखाद्या झाडावर झोळीत ठेवून त्या लोकांना तपासण्याचे काम करायच्या. अत्यवस्थ पेशंट असेल तर स्वतः गाडीने त्याला धारणीला घेऊन यायच्या. कितीतरी पेशंट जेव्हा रात्रीच्या वेळी यायचे तेव्हा त्यांच्यासाठी त्याच स्वयंपाक करायच्या.\nडॉ. अविनाश सावजी यानी मला विनोबांचे एक वचन सांगितले होते, \"तलवारीशी तलवारीने नाही, तर ढालीने लढायचे असते'; तेव्हापासून त्रास देणाऱ्या लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा मी ज्यांच्यासाठी आलो होतो, त्या लोकांकडे जास्त लक्ष द्यायला मी सुरवात केली,'' डॉक्‍टर सांगतात. नंतर हीच माणसे त्यांच्याबरोबर उभी राहिली. लोक त्यांच्याबरोबर आहेत हे पाहिल्यानंतर विरोध बराच कमी झाला.\n\"आयुष्य हे नदीसारखे असते. नदी जेव्हा डोंगरातून, दऱ्या-खोऱ्यांतून वाहते, तेव्हा ती अधिकच सुंदर दिसते. त्यामुळे माझ्या कामात मला आलेल्या अडथळ्यांमुळे मी कधीच निराश झालो नाही की मागे फिरलो नाही. आयुष्याचा प्रवास जेवढा खडतर वाटेने होईल, तेवढा तो जास्त सुंदर असेल यावर माझी श्रद्धा आहे,'' डॉ. सातव सांगतात. याच श्रद्धेवर त्यांची वाटचाल सुरू आहे.\nसर्वांचे मूळ माझ्यात प्रेरणा मजपासुनी हे ओळखूनि भक्तीने जाणते भजती मज ॥ ८ ॥\nचित्ते प्राणे जसे मी चि एकमेकांस बोधिती भरूनि कीर्तने माझ्या ते आनंदात खेळ���ी ॥ ९ ॥\nअसे जे रंगले नित्य भजती प्रीती-पूर्वक त्यांस मी भेटवी माते देउनी बुद्धि-योग तो ॥ १० ॥\nकरूनि करुणा त्यांची हृदयी राहुनी स्वये तेजस्वी ज्ञान-दीपाने अज्ञान-तम घालवी ॥ ११ ॥\nविनोबाजी आणि भूदान यज्ञ\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेख पूर्ण वाचायचाय पण मधून मधून काही परीच्छेद वाचले. धन्यवाद प्रसाद सर, या सगळ्याचे दर्शन आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून करून देण्याबद्धल. सध्या आपल्यादेशात राजकिय आणि सामाजिक क्षेत्रात इतका भ्र्ष्टाचार बोकाळला आहे की चांगलं काही होत असेल, चालू असेल याची आशाच वाटत नाही. इतके छॊटे छोटे यज्ञ चालू आहेत आणि या यज्ञांची माहीती देत असल्याबद्धल आपलं मन:पूर्वक अभिनंदन.\n१९ एप्रिल, २०१२ रोजी १०:२९ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआपले दर्शन झाले, धन्यवाद\nआता विश्वात्मके देवे ....\nअरुणाचलप्रदेश ४ :-\"शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नजर चीनकडेच आहे. म्हणजे शत्रूकडेच करड्या नजरेतून राजे लक्ष ठेवत आहेत.\"\nअरुणाचलप्रदेश ५ :-“सर, मै खुदको सही साबित करणे के लिये ये गाय मास नही खा रहा हूँ”\nपाण्याची गोष्ट २ :- यंदाचा दुष्काळ भयाण..जमीन,झाडं, प्राणी, पक्षी, नाही तर मानसं पण करपू लागली.\nती आई होती म्हणुनी......अरुणाचल २\nराष्ट्रपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nदेशाबद्दलचे अज्ञान, आपले एक मोठं राष्ट्रीय पापच नाही का\n“ सर, मै भारतीय हूँ इसका मुझे अभिमान है”\nहृदये जोडणाऱ्या चालत्या बोलत्या विश्वविद्यापीठाची यात्रा..... ‘द वॉकिंग सेंट’\nती आई होती म्हणुनी......अरुणाचल २\nदेशाबद्दलचे अज्ञान, आपले एक मोठं राष्ट्रीय पापच ना...\n'बेम्भाटे मास्तरांची शाळा' व 'इवलासा वेलू'\nहृदये जोडणाऱ्या चालत्या बोलत्या विश्वविद्यापीठाची ...\nराष्ट्रपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nझालिया दर्शन ....\"जनी जनार्दन ऐसा भाव\"\nजिवंत बालाजीच्या श्रीमंत कविता\nअहो माहीत झाले का विजू दादाचे लग्न ठरले.\n'बेम्भाटे मास्तरांची शाळा' (1)\nझालिया दर्शन १ चे प्रकाशन (1)\nपरिणाम करणारे घटक (1)\nया प्रवासात माझे सहप्रवासी व्हा \nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nआपला समाज विविध प्रकारच्या लोकांनी बनलेला आहे. आपला समाज व या समाजात पूर्वीपासून चालत असणारी मनुष्य निर्माणाची व समाजसंस्थापनेची प्रक्रिया याचे योग्य दर्शन झाले की त्याच्याशी आ���ले भावनिक नाते बनते. जर हे पवित्रभाव (भक्ती) जपत समाजाच्या समस्या सोडवण्याचे ज्ञान व कर्मयुक्त काम सर्वांच्या सोबत केले की विराटाचे दर्शन होते.एकदा असे दर्शन झाले की जनी जनार्दन हा भाव अधिक खोलवर रुजतो.\nएखादी घटना,स्थिती,परिस्थिती, व्यक्ती पाहिल्यावर प्रथम पाहणे होते. जर ते हृदयाला भिडले तर मग त्या बद्दलचा भाव मनात निर्माण होऊन ते अभिव्यक्त होतात. त्यानंतर त्या बद्दल बराच काळ आपल्या डोक्यात विचार चालू राहतात, चिंतन सुरु होते. आपण थोडं मुळात जाऊन विचार करतो. त्या चिंतनातून जीवनाचा अर्थ समजून घेत, वास्तवाला समजून घेण्याचा दृष्टीकोन आपण बनवतो त्याला पण दर्शन म्हणतात. असा अर्थ समजून घेऊन अज्ञान, परंपरावादी व रुढीवादी विचारांना नष्ट करून सार्थ ज्ञान प्राप्त करणे म्हणजे दर्शन.\nrajareddychadive द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5092470480862367128&title=Use%20of%20Indian%20Languages%20on%20Internet%20is%20increasing&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-11-19T11:14:57Z", "digest": "sha1:2MZOSAY4ADM2BSWUZPPA2IEOB3D3KRLG", "length": 20213, "nlines": 138, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "जग आमच्याकडे येत आहे!", "raw_content": "\nजग आमच्याकडे येत आहे\n२०२१पर्यंत भारतीय भाषांमध्ये इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या पाच कोटी ३६ लाखांपर्यंत जाईल, असा अंदाज इंटरनेटवर अधिराज्य असलेल्या गुगलने वर्तविला आहे. या गैर-इंग्रजी भाषकांमधील ३० टक्के वापरकर्ते हे केवळ चार भाषांमधील असतील. अन् त्या चार भाषांपैकी एक भाषा आपली मराठी आहे. म्हणूनच गुगलने आता आपले लक्ष भारतीय भाषांवर केंद्रित केले आहे. या अनुषंगाने विशेष लेख...\nमोसमी पावसाच्या या हंगामात पाऊस बरसो की न बरसो, मराठी भाषकांच्या दृष्टीने चांगल्या बातम्यांची बरसात चालू आहे. गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहा. मराठी माध्यमांच्या शाळेत प्रवेश वाढणे, त्यानंतर देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीने तिसरे स्थान मिळविणे अशा अनेक घटना घडल्या. त्यातच आता आणखी एक विषय पुढे आला आहे. वर्ष २०२१पर्यंत भारतीय भाषांमध्ये इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या पाच कोटी ३६ लाखांपर्यंत जाईल, असा अंदाज इंटरनेटवर अधिराज्य असलेल्या गुगलने वर्तविला आहे. या गैर-इंग्रजी भाषकांमधील ३० टक्के वापरकर्ते हे केवळ चार भाषांमधील असतील. अन् त्या चार भाषांपैकी एक भाषा आपली मरा��ी आहे, ही ती बातमी. आपल्यासाठी हा अभिमानाचा आणि आशेचा विषय व्हायला हवा.\nतेलुगू, मराठी, तमिळ आणि बंगाली या त्या चार भाषा आहेत. सध्याच्या ऑनलाइन जाहिरातींची वार्षिक उलाढाल दोन अब्ज डॉलरची आहे आणि त्यात स्थानिक भाषांचा वाटा केवळ पाच टक्के आहे; मात्र येत्या चार वर्षांमध्ये ही उलाढाल ४.४ अब्ज डॉलर एवढी होईल आणि त्यात स्थानिक भाषांचा वाटा ३५ टक्के असेल, असे हा अंदाज सांगतो.\nऑनलाईन विश्वात भविष्याचा वास सर्वांत आधी गुगलला लागतो. आजच्या सायबर विश्वात जो काही व्यवसाय आहे, त्यावर ८० टक्के वाटा गुगल आणि फेसबुक या दोघांचा मिळून आहे. म्हणून गुगलच्या या अंदाजाला महत्त्व आहे. देशात आजच्या घडीला गैर-इंग्रजी वापरकर्त्यांची संख्या इंग्रजी भाषकांपेक्षा जास्त आहे. भारतात सध्या १७ कोटी ५० लाख लोक इंग्रजीतून इंटरनेट वापरतात, तर २३ कोटी ४० लाख लोक आपापल्या भाषांमधून इंटरनेट वापरतात, असेही गुगलने स्पष्ट केले आहे.\nस्वभाषेतून इंटरनेट वापणाऱ्यांची संख्या पुढील चार वर्षांत वार्षिक १८ टक्के दराने वाढेल, अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे इंग्रजी भाषा वापरणाऱ्यांची संख्या फक्त तीन टक्क्यांनी वाढेल आणि ती १९ कोटी ९० लाखांवर पोहोचेल.\nअन् हेच कारण आहे, की गुगलने आता आपले लक्ष भारतीय भाषांवर केंद्रित केले आहे. गेल्या आठवड्यात गुगलने आपल्या अॅडसेन्स आणि अॅडवर्डस् या लोकप्रिय जाहिरात सेवेमध्ये तेलुगू भाषेला सामावून घेतले. त्यामुळे आता तेलुगुतून ब्लॉगलेखन करणारे, संकेतस्थळ असणारे किंवा आपला मजकूर प्रसिद्ध करणाऱ्यांना गुगलच्या जाहिराती दाखवणे सोपे होणार आहे. तसेच तेलुगू भाषेतील प्रकाशक आणि जाहिरातदार यांना तेलुगू भाषेतून इंटरनेट वापरणाऱ्या मोठ्या प्रमाणातील लोकांपर्यंत पोहोचता येणार आहे.\nगुगलच्या अंदाजानुसार, पुढील चार वर्षांत तेलुगूमध्ये इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या नऊ कोटी १० लाख असेल. ऑनलाइन विश्वात भारतीय भाषांमध्ये तेलुगूचा क्रमांक चौथा आहे. पहिला क्रमांक अर्थातच हिंदीचा आहे. त्यानंतर बंगाली आणि तमिळ या भाषांचा क्रमांक येतो. या भाषांमधून अॅडसेन्स सेवा देणे गुगलने आधीच सुरू केले आहे.\nडिसेंबर २०१७ पर्यंत भारतात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या चार कोटी ८१ लाख होती आणि जूनमध्ये ती ५० कोटींच्या वर जाण्याचा अंदाज होता. येथे दर महिन्याला ८० लाख ते एक कोटी वापरकर्ते जोडले जात आहेत. जगातील दुसऱ्या क्रमांकाची इंटरनेट बाजारपेठ, तसेच जगात इंटरनेटची सर्वांत वेगाने वाढणारी बाजारपेठ म्हणून भारताकडे पाहिले जाते. पहिला क्रमांक अर्थातच चीनचा अन् चीनने हे पहिले स्थान कसे मिळविले अन् चीनने हे पहिले स्थान कसे मिळविले तर इंटरनेट वापरकर्त्यांसाठी सर्व सेवा आणि मजकूर मँडरिन भाषेत व लिपीत उपलब्ध करून देऊन. त्याचा परिणाम असा झाला, की आता इंटरनेटवर इंग्रजीच्या खालोखाल चिनी भाषा ही दुसरी सर्वांत जास्त वापरली जाणारी भाषा आहे. याउलट भारतीय भाषांतील मजकुराचे इंटरनेटच्या एकूण सामग्रीमधील प्रमाण केवळ ०.१ टक्के एवढे आहे.\nतेलुगू भाषेच्या या सेवेची घोषणा करताना ‘गुगल’चे दक्षिण-पूर्व आशिया आणि भारताचे उपाध्यक्ष राजन आनंदन म्हणाले, की गेल्या १८ ते २० महिन्यांमध्ये जे बदल भारतात झाले, तसे जगात कोठेच पाहावयास मिळालेले नाहीत. सर्च, व्हिडिओ, सोशल, मेसेजिंग आणि ई-कॉमर्स यांसारख्या सर्व श्रेणींमध्ये अफाट वाढ झाली आहे. त्यांच्याच शब्दांत सांगायचे झाले तर, ‘पहिल्या १० कोटी वापरकर्त्यांपेक्षा हे नवीन आलेले वापरकर्ते अत्यंत वेगळे आहेत. ऑनलाइन येणाऱ्या १० वापरकर्त्यांपैकी नऊ जण भारतीय भाषांमधून इंटरनेट वापरत आहेत.’ या नवीन वापरकर्त्यांना ध्वनीने इंटरनेटचा वापर करणेसुद्धा सोपे जात आहे आणि केवळ ध्वनीवर चालणारी इंटरनेटची पहिली बाजारपेठ भारत बनेल, अशी अपेक्षाही आनंद यांनी व्यक्त केली आहे. तसेच मराठीसहित अन्य भाषांमध्ये ही सेवा उपलब्ध करून देण्याचेही त्यांनी मान्य केले आहे. गुगल सध्या आपल्या आठ सर्वाधिक लोकप्रिय सेवा भारतीय भाषांमधून देत आहे.\nगुगलच्या या अंदाजांना आपल्या देशी संस्थांचाही दुजोरा मिळाला आहे. मोबाइल कंपन्यांची संघटना असलेल्या इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया (आयएएमएआय) आणि मार्केट रिसर्च फर्म ‘आयईएमआरबी’ने मे महिन्यात प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार, भारतीय भाषांतून इंटरनेट उपलब्ध झाल्यास त्याचा अधिक वापर करू, असे २३ टक्के लोकांनी म्हटले होते.\nडिजिटल पेमेंट्स, मूलभूत ई-कॉमर्स, ऑनलाइन नोकरी शोधणे इत्यादींसारख्या महत्त्वाच्या सेवा आता स्थानिक भाषांमध्ये अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. म्हणून त्याचा वापरही मर्यादित आहे, असे त्या अहवालात म्हटले होते. ���े निष्कर्ष १७० शहरांमधील ६० हजार व्यक्ती आणि ७५० खेड्यांमधील १५ हजार व्यक्तींच्या सर्वेक्षणानंतर काढण्यात आले होते.\nदेशात सध्या अंदाजे ५५ कोटी हिंदी भाषक आहेत. इंग्रजी भाषकांची संख्या १२ कोटी ५० लाख असली, तरी त्यांतील फक्त २.६ लाख लोकांनी ती आपली मातृभाषा असल्याचे सांगितले आहे. बाकी सर्व लोक एकूण २२ प्रादेशिक भाषांपैकी एका किंवा अधिक भाषांमध्ये संवाद साधतात. त्यात मराठी भाषकांची संख्या तिसऱ्या क्रमांकाची आहे, हेही जनगणनेच्या आधाराने स्पष्ट झाले आहे, हे मी दोन आठवड्यांपूर्वी लिहिले होते.\nयाचा अर्थ स्पष्ट आहे. ‘तुम्ही एखाद्या व्यक्तीशी तो समजत असलेल्या भाषेत बोललात, तर ते त्याच्या मेंदूपर्यंत पोहोचते. तुम्ही त्याच्याशी त्याच्या भाषेत बोललात तर ते त्याच्या हृदयात जाते,’ असे नेल्सन मंडेला यांचे एक वाक्य आहे. ज्यांना नव्या युगात व्यवसाय करायचा आहे, त्यांना तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचायचे नाहीये. त्यांना हृदयापर्यंत पोहोचायचे आहे. त्यासाठी ते आपल्याकडे येत आहेत, आपल्या भाषेत\n(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)\nसकारात्मक वातावरण निर्माण होण्यासाठी योग्य उपक्रम.\nहसू नका, ही केवळ सुरुवात आहे वाढता वाढता वाढे... मराठीचा टक्का वाढता वाढता वाढे... मराठीचा टक्का खुदी को कर बुलंद इतना, की.... स्वातंत्र्यदिनाचा इंद्रधनुषी योग... खुदी को कर बुलंद इतना, की.... स्वातंत्र्यदिनाचा इंद्रधनुषी योग... शपथ न घालता वाजणारा ‘डीजे’\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/602142", "date_download": "2018-11-19T11:49:41Z", "digest": "sha1:IIFGHHMDIHN6SQ2LBCMHZ5LJJMLWM42K", "length": 10655, "nlines": 49, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "केंद्र सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » केंद्र सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव\nकेंद्र सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव\nशुक्रवारी लोकसभेत चर्चा, भाजपला बहुमताचा विश्वास, विरोधकही सज्ज\nनवी दिल्ली / वृत्तसंस्था\nसाडेचार वर्षे केंद्रात सत्तेत असणाऱया भाजप-रालोआ सरकारविरोधात विरोधी पक्षांच्या वतीने अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी तो स्वीकारला असून त्यावर येत्या शुक्रवारी, चर्चा होणार आहे. तेलगु देशभ पक्षाने मांडलेल्या या प्रस्तावाला काँगेससह 12 पक्षांनी पाठिंबा दिला आहे. 2003 नंतरचा हा केंद्र सरकारविरोधातील पहिलाच अविश्वास प्रस्ताव आहे.\nसत्ताधाऱयांना या प्रस्तावास सामोरे जाण्याची पूर्ण तयारी केली असून बहुमत सिद्धतेचा विश्वास व्यक्त केला आहे. भाजपने आपल्या सर्व लोकसभा खासदारांना आदेश दिला असून शुक्रवारी संसदेत उपस्थित राहण्याची सूचना केली आहे. काँगेस व इतर समर्थक विरोधी पक्षांनीही त्यांच्या खासदारांना व्हिप जारी केला आहे.\nतेलगु देशमचे खासदार केसीनेनी श्रीनिवास यांनी प्रस्ताव लोकसभेत सादर केला. पुरेशा खासदारांनी त्याचे समर्थन केल्याने सभाध्यक्ष महाजन यांनी तो त्वरित स्वीकारला आणि शुक्रवारी चर्चा व मतदानाचा कार्यक्रम घोषित केला. काँगेस तेलगु देशमने चर्चा पुढे ढकलण्याची मागणी केली. तथापि, ती फेटाळण्यात आली. शुक्रवारी सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतचा कालावधी चर्चेसाठी देण्यात आला आहे. त्यानंतर मतदान होणार आहे.\nसंसदेच्या अर्थसंकल्प अधिवेशनातही तेलगु देशमने असा प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न केला होता. तथापि तो त्यावेळी लोकसभाध्यक्षांनी असंमत केला होता. मात्र यावेळी त्यांनी तो स्वीकारला असून त्याकडे औत्सुक्याने पाहिले जात आहे.\nअविश्वास प्रस्ताव संमत करण्याइतके संख्याबळ आमच्याकडे आहे, असा विश्वास काँगेस नेत्या सोनिया गांधी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. आमची ताकद लोकसभेत मतदानाच्या वेळी दिसेल. संख्येची खात्री असल्यानेच अविश्वास प्रस्ताव मांडला आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.\nकाँगेस नेत्या गांधी यांनी खात्री व्यक्त केली असली तरी सध्याच्या स्थितीत भ��जप आणि रालोआचे पारडे जड आहे. एकटय़ा भाजपकडेही बहुमत आहे. त्यामुळे अविश्वास प्रस्ताव फेटाळला जाणार याची जवळपास खात्री आहे. काही अघटित घडल्यासच वेगळी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे तज्ञांचे मत आहे. काँगेस व विरोधी पक्षांना सरकार पाडविण्यापेक्षा आपली आणि रालोआची एकत्रितता पडताळून पहायची आहे. त्यासाठी हा खटाटोप करण्यात येत आहे, असेही मत जाणकारांनी व्यक्त केले.\nसंसद अधिवेशनाचा गदारोळात प्रारंभ\nबुधवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ करण्यात आला. लोकसभेत आणि राज्यसभेत 11 वाजता प्रश्नोत्तर तास पार पडला. नंतर काही विषयांवर चर्चा ही करण्यात आली. चार नवी विधेयके राज्यसभेत सादर करण्यात आली. पोस्ट कार्यालयातून पारपत्र देण्याची योजना सुरू करण्यात आली असून देशभरात 215 पोस्ट कार्यालयांमध्ये आता ही सुविधा उपलब्ध आहे, अशी माहिती दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी लोकसभेत दिली. देशात सध्या 21 अणुभट्टय़ा निर्माण केल्या जात आहेत, अशीही माहिती देण्यात आली. त्या कार्यरत झाल्यानंतर एकंदर 15 हजार 700 मेगावॅट ऊर्जेची भर पडणार आहे. सध्या 9 अणुभट्टय़ा निर्मितीच्या विविध टप्प्यांमध्ये आहेत, अशीही माहिती देण्यात आली.\nआरएमएस पद्धत पुन्हा चालू करण्याचा पोस्ट खात्याचा निर्णय\nकेनेडी हत्या : दस्तऐवज सार्वजनिक होणार\n‘रामसेतू’ मिथक नसून सत्य \nफ्रान्समध्ये नाटय़ पात्रांकरता रोबोट्सचा वापर\nचित्रपट, नाटकातूनही बहुरूपी पुलंचेच दर्शन\nइंटरनेटमुळे परदेशी कंपन्यांची कमाई\nपं. अमरनाथ यांना ‘पं.पन्नालाल घोष वेणुरत्न’ पुरस्कार जाहीर\nमोठय़ा वादानंतर रिझर्व्ह बँक अन् केंद्र सरकार यांच्यात बैठक\nगडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा\nमराठा आरक्षण : विधीमंडळाच्या पायऱयांवरच विरोधकांचा ठिय्या\nमराठा आरक्षण : ‘हे आरक्षण टिकणारे नाही’ ; मध्ये उपप्रवर्ग करून मराठय़ांना आरक्षण द्या \nमराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी\nआजचे भविष्य सोमवार दि. 19 नोव्हेंबर 2018\nकुडाळात महिलेची रेल्वेखाली आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/tag/local-2/page/3", "date_download": "2018-11-19T11:53:27Z", "digest": "sha1:Z5HTHHMOXY4KBKD6GMQMIPRZGOAMSOHA", "length": 10118, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "LOCAL Archives - Page 3 of 166 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nकृषी पर्यटनाला शासन दरबारी अधिकृत दर्जाच नाही\nहिरवळ प्रतिष्ठानचे किशोर धारिया यांची खंत अनास्था पाहून मन आंदोलनाच्या पवित्र्यात धारिया म्हणाले…. ‘चॅम्पियन सेक्टर’साठी एकही प्रस्ताव नाही कोकणात मगर संवर्धनासाठी प्रयत्न सुरू एमटीडीसीच्या बारा रिसॉर्टच्या लवकरच निविदा संदीप घाग /सावर्डे राज्यात सर्वाधिक कृषी पर्यटन केंद्रे कोकणात असताना शासन दरबारी कृषी पर्यटनाला अधिकृत दर्जाच नाही. योग्य मार्गदर्शन आणि लिखित मसुदाच नसल्याने ‘रिसॉर्ट’लाही कृषी पर्यटन म्हटले जात असल्याची खंत हिरवळ ...Full Article\nजिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर\nजि.प.अध्यक्ष स्वरूपा साळवी यांची घोषणा आज शिक्षकदिनी होणार पुरस्कार वितरण प्रतिनिधी /रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले असून प्रत्येक तालुक्यातून एक असे नऊ ...Full Article\nगणरायाच्या स्वागतासाठी जिल्हावासीय सज्ज\nजिल्हय़ात 1,65,357 घरगुती तर 110 सार्वजनिक गणरायाची होणार प्रतिष्ठापना गणेशभक्तांची स्वागताच्या तयारीची जोरात लगबग प्रतिनिधी /रत्नागिरी कोकणवासीयांच्या लाडक्या बाप्पाचा उत्सव अवघ्या आठवडय़ावर येऊन ठेपला आहे. बाप्पांच्या आगमनासाठी जिल्हावासीय सज्ज ...Full Article\nमाणगावमध्ये संशयस्पद स्फोटके जप्त\nढालघर येथील युवकाला अटक 50 हजारांचे साहीत्य जप्त गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर कसून चौकशी प्रतिनिधी /महाड रायगड जिह्यांतील माणगाव तालुक्यामध्ये मुंबई गोवा महामार्गालगतच्या ढालघर येथे स्फोटके जप्त करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या ...Full Article\nरत्नागिरी जिल्हा कारागृहाला ‘इलेक्ट्रीक फेंन्सींग’\nसुरक्षेत होणार आणखी मजबूत 440 वॅट क्षमतेचे कुंपण नाविन्यपूर्ण योजनेतून 5 लाख निधी जान्हवी पाटील /रत्नागिरी रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहाची सुरक्षा अधिक भक्कम झाली असून कारागृहाच्या संरक्षक भिंतेवर चारही ...Full Article\nमुंबई विद्यापीठ नाटय़ विभागात ‘डीबीजे’ चॅम्पियन\nयुवा महोत्सवावर ठसा हिंदी एकांकिकात- मूक अभिनयात सुवर्ण, मराठी एकांकिकेत कास्यपदक प्रतिनिधी /चिपळूण मुंब��� विद्यापीठाच्या 51 व्या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवात डीबीजे महाविद्यालयाने हिंदी एकांकिका व मूक अभिनय ...Full Article\nजिल्हाभर दहीहंडीचा उत्साह मानाच्या हंडय़ा फोडण्यासाठी चुरस प्रतिनिधी /रत्नागिरी बोल बजरंग बली की जय ….‘गोविंदा आला रे आला’… ‘गोविंदा रे गोपाळा’ च्या जयघोषात जिल्हय़ाच्या विविध भागात ढाक्कुमाकुमच्या तालावर ठेका ...Full Article\nबँकिंगच्या विद्यार्थ्यांसाठी नवे दालन\nविद्यापीठाचा बँक ऑफ महाराष्ट्रशी सामंजस्य करार मुंबई / प्रतिनिधी मुंबई विद्यापीठाचे विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी आदर्श महाविद्यालय तळेरे, सिंधुदूर्ग आणि बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे यांच्यात बी.कॉम (बँकिंग अँड इन्शुरन्स) या ...Full Article\nरस्त्यांवरील खड्डय़ांबाबत मनसे आक्रमक\n10 दिवसात खड्डे बुजवा अन्यथा अधिकाऱयांना खड्डय़ात बसविण्याचा इशारा कल्याण / प्रतिनिधी महापालिका प्रशासनाने गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्यात येणार असल्याचा दावा केला असला तरी आजही रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम कासवगतीने ...Full Article\nगणपतीपुळेत मच्छीमार बोट बुडाली\nवादळी वारे व लाटांचा तडाखा खलाशांना वाचवण्यात यश सुमारे 4 ते 5 लाखांचे मोठे नुकसान वार्ताहर /गणपतीपुळे वेत्ये समुद्रामध्ये मच्छीमारी नौकेला जलसमाधी मिळाल्याची घटना ताजी असताना गुरूवारी गणपतीपुळे येथे ...Full Article\nमोदींकडून संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला : राहुल गांधी\nचित्रपट, नाटकातूनही बहुरूपी पुलंचेच दर्शन\nइंटरनेटमुळे परदेशी कंपन्यांची कमाई\nपं. अमरनाथ यांना ‘पं.पन्नालाल घोष वेणुरत्न’ पुरस्कार जाहीर\nमोठय़ा वादानंतर रिझर्व्ह बँक अन् केंद्र सरकार यांच्यात बैठक\nगडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा\nमराठा आरक्षण : विधीमंडळाच्या पायऱयांवरच विरोधकांचा ठिय्या\nमराठा आरक्षण : ‘हे आरक्षण टिकणारे नाही’ ; मध्ये उपप्रवर्ग करून मराठय़ांना आरक्षण द्या \nमराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी\nआजचे भविष्य सोमवार दि. 19 नोव्हेंबर 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/india-bat-first-second-odi-against-india-26776", "date_download": "2018-11-19T12:40:09Z", "digest": "sha1:EA7RGLUQHLHPNEOUJZIWNSPGLQKCG7CN", "length": 10568, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "India bat first in second ODI against India क्रिकेट: भारताची फलंदाजी; उमेशला वगळले | eSakal", "raw_content": "\nक्रिकेट: भारताची फलंदाजी; उमेशला वगळले\nगुरुवार, 19 जानेवारी 2017\nकटक : भारताविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील पराभव टाळण्यासाठीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड 0-1 अशा पिछाडीवर आहे. भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या जागी भुवनेश्‍वर कुमारला संधी मिळाली आहे.\nकटक : भारताविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील पराभव टाळण्यासाठीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड 0-1 अशा पिछाडीवर आहे. भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या जागी भुवनेश्‍वर कुमारला संधी मिळाली आहे.\nपुण्यात झालेल्या पहिल्या सामन्यात कर्णधार विराट कोहली आणि केदार जाधव यांच्या दमदार फलंदाजीमुळे भारताने 351 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. कसोटी मालिकेमध्ये सपाटून मार खाल्लेल्या इंग्लंडला या दौऱ्यातील पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. एकदिवसीय संघातील ताज्या दमाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई करत 350 धावांचा डोंगर उभा केला होता. पण कोहली-जाधव जोडीने इंग्लंडला धक्का दिला होता.\nया सामन्यासाठी भारतीय संघातून उमेश यादवला वगळण्यात आले. त्यामुळे तब्बल एका वर्षानंतर भुवनेश्‍वर कुमारचे एकदिवसीय संघात पुनरागमन झाले आहे. या सामन्यात इंग्लंडने आदिल रशीदला वगळून वेगवान गोलंदाज लियाम प्लंकेटला स्थान दिले. फिरकी गोलंदाजांवरील भारतीय फलंदाजांचे वर्चस्व पाहता इंग्लंडने आज पाच वेगवान गोलंदाजांना संधी दिली आहे.\nशिखर धवन, के. एल. राहुल, विराट कोहली (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक), युवराजसिंग, केदार जाधव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. आश्‍विन, भुवनेश्‍वर कुमार, जसप्रित बुमराह.\nजेसन रॉय, ऍलेक्‍स हेल्स, ज्यो रूट, जोस बटलर (यष्टिरक्षक), इऑन मॉर्गन (कर्णधार), बेन स्टोक्‍स, मोईन अली, ख्रिस वोक्‍स, डेव्हिड विली, लियाम प्लंके��, जेक बॉल.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/sharad-pawar-ganesh-naik-politics-124320", "date_download": "2018-11-19T12:04:53Z", "digest": "sha1:7INH3H3VGMSDLF5FZOV5CDV6XMFT7E5X", "length": 8725, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "sharad pawar ganesh naik politics सर्व पक्षांच्या नजरा पवारांकडे - नाईक | eSakal", "raw_content": "\nसर्व पक्षांच्या नजरा पवारांकडे - नाईक\nसोमवार, 18 जून 2018\nबेलापूर - केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या मोदी सरकारने नागरिकांना दिलेली आश्‍वासने पूर्ण केली नसून, नागरिकांची फसवणूक झाली आहे. अपेक्षांचा भंग करणारे राजकारण थांबविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी कृषिमंत्री शरद पवारांकडे सर्वच पक्षांच्या प्रमुखांच्या नजरा लागल्या असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री गणेश नाईक यांनी केले. वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात रविवारी (ता. 17) आयोजित करण्यात आलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक मेळाव्यात ते बोलत होते. आघाडीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारार्थ हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.\nनिवडणुकीचे काम नियोजनबद्ध सुरू असून, आघाडीचे उमेदवार नजीब मुल्लाच विजयी होतील, असा विश्‍वास नाईक यांनी व्यक्त केला. आघाडी सरकारच्या काळात विविध आरोप झाल्यावर ते सिद्ध होण्याआधीच राजीनामे दिले जात होते; परंतु या सरकारमध्ये खडसे सोडले, तर इतर मंत्र्यांवर झालेले आरोपाचे डाग घालवायला मुख्यमंत्री आहेतच, अशी टीका नाईक यांनी केली.\nही निवडणूक जिंकायची असून, कामाला लागण्याचे आदेश नाईक यांनी नवी मुंबई राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिले. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी स्वतः मतदारांपर्यंत जावे, असे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संजीव नाईक यांनी सांगितले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा ��भियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Crime-against-Changdev-Ghumare-on-shalini-cinetone-demolition/", "date_download": "2018-11-19T11:35:30Z", "digest": "sha1:OCX7ONWSBCUTB4QNKZ6QEZJBCQXAVOE6", "length": 6828, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शालिनी सिनेटोन पाडल्याप्रकरणी वटमुखत्यार चांगदेव घुमरेवर गुन्हा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › शालिनी सिनेटोन पाडल्याप्रकरणी वटमुखत्यार चांगदेव घुमरेवर गुन्हा\nशालिनी सिनेटोन पाडल्याप्रकरणी वटमुखत्यार चांगदेव घुमरेवर गुन्हा\nकोल्हापुरातील ऐतिहासिक शालिनी सिनेटोन पाडल्याप्रकरणी वटमुखत्यारधारक चांगदेव रामभाऊ घुमरे याच्यावर अखेर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महापालिकेच्या वतीने कनिष्ठ अभियंता अरुण गवळी यांनी फिर्याद दिली आहे. नगरसेवक भूपाल शेटे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.\nशहरातील ए वॉर्ड रि.स.नं. 1104 मधील भूखंड क्र. 5 व 6 ही जागा रंकाळा तलावाच्या पश्‍चिमेस असून त्यामध्ये शालिनी सिनेटोनच्या इमारती अस्तित्वात होत्या. कोल्हापूर शहर ऐतिहासिक असल्याने महत्त्वाच्या स्थळांची यादी करून त्यास 2003 मध्ये मान्यता झाली आहे. त्या ठरावात शालिनी सिनेटोन ही इमारत हेरिटेज स्थळांच्या यादीमध्ये ग्रेड 3 आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र शासन राजपत्र प्रसिद्ध झाले होते.\nजागा मालक तुकोजीराव कृष्णाजीराव पवार यांनी ए वॉर्ड रि.स. नं. 1104 क्षेत्र 1,93,800 चौ. मी. या जागेचा विकास करण्यासाठी मोनिटो एक्सस्पोर्टस् प्रा.लि., नाशिकतर्फे संचालक घुमरे यांना वटमुखत्यारपत्र दिले होते. घुमरे यांनी 25 मार्च 2004 ला दिलेल्या नोटराईज्ड हमीपत्रानुसार भूखंड क्र. 5 व 6 हे शालिनी सिनेटोनसाठी राखीव ठेवायचे आहेत, अशी अट नमूद करून 26 मार्च 2004 ला त्यांच्या रेखांकनास मंजुरी झाली आहे. हेरिटेज कमिटीच्या 21 जून 2017 झालेल्या बैठकीत अस्तित्वातील इमारती या हेतुतः यादीतून इमारतीचे नाव कमी करण्यात यावे यासाठी अनधिकृतरीत्या बांधकाम पाडल्याने संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात यावे, असा न���र्णय झाला आहे. तसेच कोल्हापूर शहराच्या मंजूर विकास नियंत्रण नियमावलीनुसार अस्तित्वातील बांधकामे पाडण्यापूर्वी महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक होते. परंतु, इमारती पाडण्यास वटमुखत्यारधारक यांनी कोणतीही परवानगी घेतलेली नाही. शालिनी स्टुडिओच्या इमारती मे 2009 च्या सुमारास पाडण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 52 नुसार वटमुखत्यारधारक घुमरे यांनी गुन्हा केला आहे. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे गवळी यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/FDA-attention-to-Ganesh-MahaPrasad/", "date_download": "2018-11-19T11:19:45Z", "digest": "sha1:QNMSVRUGDKKDC3QKNAKSSGQDINH2REDX", "length": 4765, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बाप्पाच्या महाप्रसादावर एफडीएची नजर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › बाप्पाच्या महाप्रसादावर एफडीएची नजर\nबाप्पाच्या महाप्रसादावर एफडीएची नजर\nगणेशोत्सव काळात प्रसादात भेसळ होऊ नये, याची खबरदारी घेत बाप्पाच्या प्रसादावर करडी नजर ठेवण्याचा निर्णय अन्‍न व औषध प्रशासनाने (एफडीए) घेतला आहे.\nसणासुदीच्या काळात मिठाईच्या पदार्थांची मागणी वाढल्यानंतर अधिक पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी विक्रेते पदार्थांमध्ये भेसळ करतात. गेल्या वर्षी बाप्पाच्या प्रसादात भेसळ झाल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले. यंदा मात्र प्रत्येक प्रभागातील अन्न निरीक्षकांना प्रसादावर लक्ष ठेवण्याच्या सूचना एफडीएकडून देण्यात आल्या आहेत. शिवाय गणेश मंडळांत तयार होणार्‍या प्रसादावर लक्ष ठेवण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.\nगणेश मंडळांसह मिठाई विक्रेत्यांच्या दुकानांचीही तपासणी केली जाणार आहे. गणपती मंडळांनी शक्यतो स्वत: तयार ���ेलेल्या प्रसादाचे वाटप करावे. भक्तांना वाटप करण्यात येणारा प्रसाद पौष्टिक असावा. प्रसादासाठी वापरण्यात येणार्‍या पदार्थांची गुणवत्ता तपासावी. याबाबत गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांना लवकरच माहिती दिली जाणार आहे. तयार प्रसाद थंड आणि स्वच्छ जागेत ठेवण्याच्या सूचनाही मंडळांना केल्या जाणार आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन (अन्न) विभागाचे सह-आयुक्त शैलेश आढाव यांनी दिली आहे.\n'होरा' चित्रपटाच्या ध्वनिफितीचे प्रकाशन\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/microwave-oven/electrolux-g20kwb-20l-grill-microwave-oven-white-price-pk3qla.html", "date_download": "2018-11-19T12:12:41Z", "digest": "sha1:D6CY7ICRZBYTVNSWBD52RBNGI6HGEKW2", "length": 14270, "nlines": 310, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "इलेकट्रोलुक्स ग्२०कवबा २०ल ग्रिल मिक्रोवावे ओव्हन व्हाईट सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nइलेकट्रोलुक्स ग्२०कवबा २०ल ग्रिल मिक्रोवावे ओव्हन व्हाईट\nइलेकट्रोलुक्स ग्२०कवबा २०ल ग्रिल मिक्रोवावे ओव्हन व्हाईट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nइलेकट्रोलुक्स ग्२०कवबा २०ल ग्रिल मिक्रोवावे ओव्हन व्हाईट\nइलेकट्रोलुक्स ग्२०कवबा २०ल ग्रिल मिक्रोवावे ओव्हन व्हाईट किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये इलेकट्रोलुक्स ग्२०कवबा २०ल ग्रिल मिक्रोवावे ओव्हन व्हाईट किंमत ## आहे.\nइलेकट्रोलुक्स ग्२०कवबा २०ल ग्रिल मिक्रोवावे ओव्हन व्हाईट नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nइलेकट्रोलुक्स ग्२०कवबा २०ल ग्रिल मिक्रोवावे ओव्हन व्हाईटक्रोम उपलब्ध आहे.\nइलेकट्रोलुक्स ग्२०कवबा २०ल ग्रिल मिक्रोवावे ओव्हन व्हाईट सर्वात कमी किंमत आहे, , जे क्रोम ( 5,250)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nइलेकट्रोलुक्स ग्२०कवबा २०ल ग्रिल मिक्रोवावे ओव्हन व्हाईट दर नियमितपणे बदलते. कृपया इलेकट्रोलुक्स ग्२०कवबा २०ल ग्रिल मिक्रोवावे ओव्हन व्हाईट नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nइलेकट्रोलुक्स ग्२०कवबा २०ल ग्रिल मिक्रोवावे ओव्हन व्हाईट - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nइलेकट्रोलुक्स ग्२०कवबा २०ल ग्रिल मिक्रोवावे ओव्हन व्हाईट - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nइलेकट्रोलुक्स ग्२०कवबा २०ल ग्रिल मिक्रोवावे ओव्हन व्हाईट वैशिष्ट्य\nमॉडेल नाव G20K WB\nमिक्रोवावे कॅपॅसिटी 20 litres\nप्रोग्रॅम पॅनल Keypad operations\n( 148 पुनरावलोकने )\n( 10 पुनरावलोकने )\n( 2783 पुनरावलोकने )\n( 89 पुनरावलोकने )\n( 122 पुनरावलोकने )\n( 208 पुनरावलोकने )\n( 1508 पुनरावलोकने )\n( 604 पुनरावलोकने )\n( 741 पुनरावलोकने )\n( 60 पुनरावलोकने )\nइलेकट्रोलुक्स ग्२०कवबा २०ल ग्रिल मिक्रोवावे ओव्हन व्हाईट\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbhakhabar.blogspot.com/2015/04/blog-post_5.html", "date_download": "2018-11-19T11:19:39Z", "digest": "sha1:URSBPDF35MAMOCLYKSZ5O2GUHPT3UDNP", "length": 17884, "nlines": 114, "source_domain": "vidarbhakhabar.blogspot.com", "title": "VIDARBHA NEWS: कारेगाव वडगाव पाच जणांचा विहीरीत गुरमरूनकारेगाव वडगाव प्रकरण - सहाव्या मजुराचा सरकारच्या उपेक्षेने मृत्यू : जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई व २० लाख रुपये नुकसान भरपाई देण्यासाठी विदर्भ जनांदोलन समितीचा आंदोलनचा ईशारा मृत्यू : प��रकरणाची न्यायालयीन चौकशी करीता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे याचिका", "raw_content": "\nकारेगाव वडगाव पाच जणांचा विहीरीत गुरमरूनकारेगाव वडगाव प्रकरण - सहाव्या मजुराचा सरकारच्या उपेक्षेने मृत्यू : जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई व २० लाख रुपये नुकसान भरपाई देण्यासाठी विदर्भ जनांदोलन समितीचा आंदोलनचा ईशारा मृत्यू : प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करीता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे याचिका\nकारेगाव वडगाव प्रकरण - सहाव्या मजुराचा सरकारच्या उपेक्षेने मृत्यू : जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई व २० लाख रुपये नुकसान भरपाई देण्यासाठी विदर्भ जनांदोलन समितीचा आंदोलनचा ईशारा\nदिनांक - ८ एप्रिल २०१५\nराळेगाव तालुक्यातील कारेगाव वडगाव येथे ३१ मार्च रोजी भर दुपारी पाणी पुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरीत गाळ काढणान्यासाठी सरकारने दिलेले दिशानिर्देश न पाळल्यामुळे व अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे पाच निष्पाप तरुणांचा विहीरीत गुरमरून झालेला मृत्यू झाल्यानंतर मरणासन्न अवस्थेत जखमी झालेल्या रामू देवराव बावणे(३०) या युवकाने सरकारने लक्ष न दिल्यामुळे व जीव वाचविण्यासाठी कोणतीही युद्धस्तरावर प्रयन्त न झाल्यामुळे आज मृत्यू झाला असून या प्रकरणात सरकारने दिलेले दिशानिर्देश न पाळल्यामुळे व अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे आता सहा निष्पाप प्राण गेले असुन सर्व आजी -माजी मंत्री आमदार -खासदार आम्ही प्रश्नवर उचलत आहेत व मोबदला लवकरच देण्यात येईल अशी फक्त आश्वासने देत असून जर ही घटना मुंबई -पुणे वा पश्चिम महाराष्ट्रात घटली असतीतर सारे सरकार व राजकीय पक्ष यावर आग ओकत आजपर्यंत बेजाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली असती व मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तात्काळ मदत दिली असती मात्र जसे सरकार विदर्भाचे शेतकरी मारत आहेत त्याचप्रमाणे अधिकारी आता मजुरांना मारत असल्याचा आरोप विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केला आहे मागील दोन वर्षात अशा घटना चार ते पाच वेळा झाल्या जर अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई झाली असती तर राळेगाव तालुक्यातील कारेगाव वडगाव येथे ३१ मार्च रोजी भर दुपारी ही घटना घडली नसती व ६ निष्पाप जीव मेले नसते मात्र यानंतरही आजपर्यंत कोणतीही कारवाई होत नाही ही शरमेची बाब असून सरकारने रामू देवराव बावणे याला मुंबईला वा दिल्ल��ला उपचाराला नेले असते त्याचा जीव वाचला असता मात्र अधिकारी व मंत्र्यांच्या नाकर्त्यापणामुळे हे रामू बावणे जिव गेला असा आरोपही तिवारी यांनी लावला आहे\nया घटनेला जबाबदार असलेले सर्व सनदी अधिकारी यांनी जबाबदारी निश्चित करण्यासाठी व दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून या घटनेत विहिरीत गुदमरून मृत्यू पडलेले गणेश राजेश्वर नंदूरकर (२४), विजय पुरुषोत्तम नंदूरकर (४५), शंकर रमेशजोगी (२८), आशीष उर्फ पिंटू तुकाराम मडावी (२८), भुपेश कवडू कुडमेथे (३२) व रामू देवराव बावणे(३०) यांच्या परिवारजनाना प्रत्येकी वीस लाख रुपये व मरणासन्न अवस्थेत जखमी झालेल्या व प्रफुल हिवरकर (२२) या मजुराला प्रत्येकी दहा लाख रुपये देण्यासाठी आम्ही आता रस्त्यावर उतरणार अशी घोषणा किशोर तिवारी यांनी केली आहे.\nयापुर्वी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे केलेल्या याजीकेत राळेगाव तालुक्यातील कारेगाव वडगाव येथे ३१ मार्च रोजी भर दुपारी वर्धा नदीच्या पात्रात सार्वजनिक विहिरीत गेल्या कित्येक दिवसांपासून गाळ साचल्याने ग्राम सेविकेने गावातील गणेश नंदूरकर, शंकर जोगी यांना याविहिरीतील गाळ काढण्याचे काम गुत्त्याने दिले. ३१ मार्च रोजी या मजुरांनी विहिरीतील गाळ काढण्यासाठी पाणी उपसायला आॅईल इंजीन लावले होते. विहिरीचे अर्धे तोंड आधीच सिमेंटच्या छताने झाकण्यात आले होते. त्यामुळे आतमध्ये प्राणवायू कमी प्रमाणात जात असताना हे मजूर गाळ काढण्या कामी लागलेत.जोमात काम सुरू असतानाच अचानकपणे या खोल विहिरीत इंजीनचा धूर सर्वत्र व्यापल्याने तिथे कार्बन डाय आॅक्साईडने जागा घेतली. परिणामी, या मजुरांना आॅक्सीजन न मिळाल्याने गुदमरून आरडा ओरडही केली. त्यांचा आवाज ऐकून वाचविण्यासाठी विजय नंदूरकर, भुपेश कुडमेथे, ग्रा. पं. चपराशी असलेल्या आशीष मडावी याने धाव घेऊन विहिरीत उतरले. मात्र तिथे निर्माण झालेल्या विषारी वायूने या तिघांचाही बळी घेतला. त्यात सुदैवाने रामू देवराव बावणे(३०) व प्रफुल हिवरकर (२२) या मजुराला सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र त्याचीही प्रकृती अतिशय गंभीर असून उपचारार्थ त्याला सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल केले होते व नंतर रामू देवराव बावणे(३०) याचे सुद्धा निधन झालले आहे .\nकारेगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच अनिल नंदूरकर यांचा विजय नंदूरकर हा चुलत भाऊ तर गणेश नंदूरकर हा पुतण्या होता. गणेश हा गाळ उपसणार्‍या तीन मजुरां सोबत कामी होता. तर विजय तिघांना वाचविण्याच्या प्रयत्नात दगावला.त्याच्या मागे पत्नी नंदा (४0), विशाल (१९), वृषभ (१५) ही दोन मुले आहेत.घरचा कर्ता पुरुष जाण्याने गरीब कुटुंब उघड्यावर आले आहे. या घटनेमुळे नंदूरकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ग्रामपंचायतीचा शिपाई आशीष मडावी हा विहिरीत अडकलेल्या मजुरांना वाचविण्याच्या प्रयत्नात इतरांसोबत धावला आणी विहिरीत उतरला व श्‍वास गुदमरल्याने त्याचा मृत्यू झाला. वडील तुकाराम (६0), आई गिरीजाबाई (५४), पत्नी दुर्गा (२४) हे निराधार झाले. या घटनेतील मृत गणेश नंदूरकर याच्या बहिणीचा विवाह २८ एप्रिलला आहे. लग्न काही दिवसावर आले असताना भाऊ सोडून गेल्याने ती ओशाळली आहे. लग्नाची तयारी आता कोण करेल, या विचाराने ती धाय मोकलून सतत रडत आहे. भूमीहीन कुटुंबात ५0 वर्षीय वडील राजेश्‍वर, ४५ वर्षीय आई मंदा हे दाम्पत्य आधारहीन झाले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी काही दिवसातच सार्वजनिक विहिरीतील गाळ काढण्यासंदर्भात सुरक्षितता लक्षात घेवून नवे दिशानिर्देश जारी करणार केले आहेत कारण गतवर्षी कळंब येथे विहिरीतील गाळ उपसण्याच्या प्रकरणात जनरेटर वापरण्यात आल्याने मजुरांचा मृत्यू झाला होता. या घटनांचा पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने धडा घेत दिशानिर्देश दिले होते मात्र मजुरांना मार्गदर्शन करण्यासाठी कुणीही पदाधिकारी वा कर्मचारी या ठिकाणी हजर नव्हते त्यामुळेच निष्पाप मजुरांचा बळी पडला आहेत मात्र पाच जनाचा बळी जाऊनही पोलिसांनी कारवाई केली हानी व जबाबदार अधिकारी मोकळे बाहेर फिरत असल्यामुळे आदिवासी व मागासवर्गीय मजुरांचे बळी घेणाऱ्यांना शिक्षा होण्यासाठी आपण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे याचिका केल्याची माहिती किशोर तिवारी यांनी दिली .\nशेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यास सरकार अपयशी -किश...\nदारुबंदीसाठी २० एप्रिलला होणाऱ्या महिला आंदोलनाला...\nभीमकुंडच्या पूरग्रस्तांचे घरकुल ,पट्टे , पाणी व व...\nमहाराष्ट्राटाला टोलमुक्त करण्याच्या सरकारच्या सुतो...\n१ कोटी ३४ लाख शेतकर्‍यांना वाढीव मदत द्या-'विदर्भ ...\nनुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदतीच्या पंतप्रधान मोदी...\nकारेगाव वडगाव पाच जणांचा विहीरीत गुरमरूनकारेगाव व...\n���िदर्भात ४८ तासात आणखी ८ तणावग्रस्त शेतकऱ्यांनी के...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/ms-dhonis-200th-odi-as-a-captain-for-india/", "date_download": "2018-11-19T11:26:01Z", "digest": "sha1:G6MSXQOQEQANTVFBZUVIHGIX3NMJJ2HQ", "length": 9096, "nlines": 73, "source_domain": "mahasports.co.in", "title": "200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार", "raw_content": "\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\n200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार\n आज (25 सप्टेंबर) एशिया कप 2018 स्पर्धेत भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात सुपर फोरचा सामना होणार आहे. या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.\nहा धोनीचा वनडे कर्णधार म्हणून 200 वा सामना आहे. 200 वनडे सामन्यात नेतृत्व करणारा धोनी हा एकूण तिसराच क्रिकेटपटू ठरला आहे.\nयाआधी आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंग आणि न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेंमिंग यांनी 200 पेक्षा जास्त वनडे सामन्यात त्यांच्या राष्ट्रीय संघाचे नेतृत्व केले आहे.\nवनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करण्याचा विक्रम पॉटिंगच्या नावावर आहे. त्याने 230 वनडे सामन्यात आॅस्ट्रेलियाचे कर्णधारपद सांभाळले आहे. तर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर फ्लेंमिंग असून त्यांनी 218 वनडे सामन्यात न्यूझीलंडचे नेतृत्व केले आहे.\nयाबरोबरच धोनी हा सर्वाधिक वनडे सामन्यात नेतृत्व करणारा पहिला आशियाई क्रिकेटपटूही ठरला आहे.\nधोनीने जानेवारी 2017 मध्येच भारतीय संघाच्या मर्यादित षटकांचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर विराट कोहलीकडे भारताची धूरा सोपवली आहे. तसेच धोनीने 2014 मध्येच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे.\nपण सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरु असलेल्या एशिया कपमधून विराटला विश्रांती दिली असून रोहित शर्माकडे प्रभारी कर्णधारपद आणि शिखर धवनकडे उपकर्णधारपद सोपवले आहे.\nपरंतू एशिया कपमध्ये आज होणाऱ्या अफगाणिस्तान विरुद्धच्या सुपर फोरमधील सामन्यासाठी रोहित आणि शिखर या दोघांनीही विश्रांती घेतली आहे. त्यामुळे धोनी या सामन्यात भारताचे कर्णधारपद सांभाळत आहे.\nधोनीने आॅक्टोबर 2016 मध्ये भारताचे वनडेत शेवटचे नेतृत्व केले होते. नंतर जवळ जवळ दोन वर्षांनी तो भारताचे वनडे सामन्यात नेतृत्व करत आहे.\nसर्वाधिक वनडे सामन्यात नेतृत्व करणारे कर्णधार-\n230 सामने – रिकी पॉटिंग\n218 सामने – स्टिफन फ्लेमिंग\n200 सामने – एमएस धोन���\n-…आणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल\n–रोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित\n–म्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल\nकसोटीत त्रिशतक करणारा पहिला भारतीय बनण्याची सेहवागने आधीच केली होती भविष्यवाणी\nमुंबईकर क्रिकेटर पाकिस्तानला नडला, न्यूझीलंडला कसोटीत मिळवून दिला शानदार विजय\nराजमाता जिजाऊ संघ शिवाई प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेत विजेता\nस्टार प्रिमीयर लीग 2018 क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाला विजेतेपद\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पात्रता फेरीतील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात\nपिकलबॉल सुपर कप स्पर्धेत एकता, स्मॅशर्स अंतिम सामन्यात समोरासमोर\nचेन्नईच्या कार्तिक, राघुलला युरो, एलजीबी-4 चे जेतेपद\nपुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक\nकबड्डीपटूच्या जिद्दीला सलाम, अपंगत्व असतानाही कबड्डी खेळणारा महारथी\nपहिल्या टी२० सामन्यात अशी असेल टीम इंडिया\nटी२० मालिका सुरू होण्यापुर्वी ही आकडेवारी तुम्हाला नक्की माहित हवीच\nपुढच्या ४८ तासांनी रोहितचे नाव टी२०मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार\n ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच\nअशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल\nत्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर\nअसे टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले\nमहास्पोर्ट्सचे अजित दादांना खुले पत्र\nक्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्मा सज्ज\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- मराठवाड्याचा सुपूत्र\n या सामन्यांत झाले तब्बल १५ खेळाडू LBW आऊट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/poultry-nagaland-79906", "date_download": "2018-11-19T12:31:35Z", "digest": "sha1:UZH6LZFLRXNRFSAJAVABC4LTVUEEW2XT", "length": 13798, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Poultry Nagaland परसबागेतील कुक्कुटपालनामुळे वाढला आर्थिक नफा | eSakal", "raw_content": "\nपरसबागेतील कुक्कुटपालनामुळे वाढला आर्थिक नफा\nमंगळवार, 31 ऑक्टोबर 2017\nनागालॅंडमधील आदिवासी शेतकऱ्यांना परसबागेतील कुक्कुटपालन फायदेशीर ठरले आहे. येथील सरकारने परसबागेतील कुक्कुटपालनाला चालना दिली आहे. यासाठी हैदराबाद येथील कुक्कुट संशोधन संचालना���याने विकसित केलेल्या वनराजा आणि श्रीनिधी या सुधारित कोंबड्यांचे वाटप आदिवासी शेतकऱ्यांना करण्यात आले.\nया सुधारित जाती गावरान कोंबड्यांसारख्याच दिसतात; परंतु त्यांची वाढ, रोगप्रतिकारशक्ती आणि अंडी देण्याची क्षमता चांगली आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत सुधारित जातीच्या कोंबड्यांना मागणी वाढू लागली आहे. परसबागेतील कुक्कुटपालनामुळे आदिवासी पट्ट्यातील कुटुंबांना प्रथिनयुक्त आहाराची उपलब्धता होऊ लागली आहे.\nनागालॅंडमधील आदिवासी शेतकऱ्यांना परसबागेतील कुक्कुटपालन फायदेशीर ठरले आहे. येथील सरकारने परसबागेतील कुक्कुटपालनाला चालना दिली आहे. यासाठी हैदराबाद येथील कुक्कुट संशोधन संचालनालयाने विकसित केलेल्या वनराजा आणि श्रीनिधी या सुधारित कोंबड्यांचे वाटप आदिवासी शेतकऱ्यांना करण्यात आले.\nया सुधारित जाती गावरान कोंबड्यांसारख्याच दिसतात; परंतु त्यांची वाढ, रोगप्रतिकारशक्ती आणि अंडी देण्याची क्षमता चांगली आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत सुधारित जातीच्या कोंबड्यांना मागणी वाढू लागली आहे. परसबागेतील कुक्कुटपालनामुळे आदिवासी पट्ट्यातील कुटुंबांना प्रथिनयुक्त आहाराची उपलब्धता होऊ लागली आहे.\nपरसबागेतील कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी नागालॅंडमधील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्राने पुढाकार घेतला. या केंद्रातर्फे आदिवासी शेतकऱ्यांना वनराजा आणि श्रीनिधी या सुधारित कोंबड्यांच्या पिलांची उपलब्धता करून दिली. या केंद्राने नागालॅंड, आसाम, मणिपूर, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशातील १,३५४ शेतकऱ्यांना कोंबडीच्या सुधारित जातीची पिले दिली. याचबरोबरीने परसबागेत कोंबड्यांचे व्यवस्थापन कसे ठेवायचे याबाबतही प्रशिक्षण दिले. त्यामुळे या कोंबड्यांची चांगली वाढ झाली. अपेक्षित अंडी उत्पादनही मिळू लागले.\nनागालॅंडमधील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्राने नागालॅंडमधील सतरा गावांमध्ये ‘पथदर्शी कुक्कुटपालन गाव` हा प्रकल्प राबविला. सतरा गावांमधील ७३८ आदिवासी कुटुंबांना गेल्या वर्षभरात २५,३१९ सुधारित जातींच्या कोंबडी पिलांचा पुरवठा करण्यात आला. याचबरोबरीने परसबागेत कोंबड्यांच्या व्यवस्थापन, त्यांच्यासाठी निवारा, खाद्य नियोजन, लसीकरण याबाबत कुटुंबातील सदस्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. कुटुंबातील सदस्यांनी कोंबडी पिलांचे चांगले व्यवस्थापन ठेवल्याने त्यांची वाढ चांगली झाली.\nस्थानिक पातळीवर उपलब्ध होणाऱ्या घटकांपासूनच कोंबडी खाद्य तयार करण्यात आले. कोंबडी खाद्यामध्ये टॅपिओका, मका, तांदळाच्या कण्या, मका भरड्याचा वापर करण्यात आला. त्यामुळे खाद्यावरील खर्चात काही प्रमाणात बचत झाली.\nबहुतांश शेतकऱ्यांनी २.५ ते ३ किलो वजनाच्या कोंबड्यांची स्थानिक बाजारपेठेत विक्री केली. स्थानिक बाजारपेठेत ग्राहकांनी या कोंबड्यांना चांगली पसंती दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दरही मिळतो आहे. काही शेतकऱ्यांनी अंडी उत्पादनाच्या दृष्टीने श्रीनिधी कोंबड्यांचे संगोपन केले आहे. कारण या कोंबडीच्या अंड्यांना चांगला दर मिळतो.\nपरसबागेतील कुक्कुटपालनातून चांगला आर्थिक नफा मिळू लागल्याने तरुण शेतकऱ्यांनी व्यावसायिक कुक्कुटपालनाच्या दृष्टीने प्रशिक्षण घेण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे पारंपरिक शेतीबरोबरीने कुक्कुटपालन उद्योगातून किफायतशीर नफा नागालॅंडमधील आदिवासी शेतकऱ्यांना मिळू लागला आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://kumarnirman.blogspot.com/2017/08/blog-post_98.html", "date_download": "2018-11-19T12:14:16Z", "digest": "sha1:3JXKZCLSEG6GFO26MO5RZ2UYGAZ7TKDA", "length": 11219, "nlines": 185, "source_domain": "kumarnirman.blogspot.com", "title": "कुमार निर्माण: महत्त्वाचे", "raw_content": "\nमा. डॉ.अभय बंग व मा. विवेक सावंत यांच्या प्रेरणेतून कुमार निर्माण हा शैक्षणिक कार्यक्रम सुरु झाला. “प्रत्यक्ष कृतींमधून शालेय मुला-मुलींमध्ये वैश्विक मानवी मुल्ये व सामाजिक बुद्धिमत्ता रुजवणे, व त्यांचा विकास करून उत्तम माणूस घडवणे हे कुमार निर्माण चे मुख्य उद्धिष्ट आहे.” सदर ब्लॉगचे उद्दिष्ट कुमार निर्माणचे द्वैमासिक भरारी प्रकाशित करणे आहे.\n‘भरारी’ व ‘उडान’ गटाने कौतुकास्पद कृतिकार्यक्रम केलेत. या कृतिकार्य���्रमाला अजून पुढे नेण्याच्या दृष्टीने थोडंस सुचवत आहोत.\nचिनी वस्तूंचा वापर बंद करताना खालील मुद्द्यांवरही अभ्यास होणे गरजेचे आहे –\n१. चिनी वस्तू नेमक्या का बंद करायच्या\n२. आपल्या दैनंदिन जीवनात कुठल्या चिनी वस्तू वापरल्या जातात त्यांना पर्यायी वस्तू काय असू शकतात\n३. आपण चिनी वस्तू बंद करण्याने नेमकं काय साधल्या जाईल आणि आपल्याला काय साधायचे आहे\n४. जागतिकीकरणाच्या युगात असं एका विशिष्ठ देशातल्या वस्तूंवर बहिष्कार टाकणं व्यवहार्य/ शक्य आहे का\n५. चिनी वस्तू बंद करताना स्वदेशी वस्तूंचा वापर का करावा यावरही अभ्यास होऊ शकतो.\n६. ‘खादीचा वापर करावा’ असे गांधीजी का म्हणत यावरही अभ्यास होऊ शकतो.\n७. सोबतच तेव्हाची आणि आत्ताची परिस्थिती कशी वेगळी आहे आणि त्यामुळे काय शक्य आणि काय अशक्य यावर चर्चा होऊ शकेल.\n८. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लोकात चालणारी चर्चा किंवा गावात वाटल्या जाणारे पोस्टर्स यावरच भरवसा न ठेवता या विषयामागची नेमकी सत्यता पडताळून बघता येईल.\nपुरवणी क्र. १ - क्षेत्रभेट\nक्षेत्र भेट म्हणजे काय क्षेत्रभेट म्हणलं कि आपल्या परिसरातील विविध जागा जसे कि दवाखाना, पोलीस स्टेशन, न्यायालय, शेत, जंगल, एखादी संस...\nऔपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण\nशिक्षण म्हणजे माहित नसलेलं माहित होणं (ज्ञान), व्यवहारात गरज पडेल तेव्हा माहित झालेल्याचा योग्य वापर करता येणं (उपयोजन) व योग्य वापर करण्य...\nमंदिरात वसतोस... मंदिरात वसतोस का मशिदीत राहतोस अल्ला तुझे नाव खरे का राम कधी असतोस मंदिरात वसतोस... सूर्य उगवे पूर्वेला मी...\nराहो सुखाने हा मानव इथे\nराहो सुखाने हा मानव इथे या भूवरी भूवरी या इथे II धृ II लाला ललाला ललाला लालाला लाला ललाला लालाला लाला लला लला लला कल्या...\n तशी ही गोष्ट माझ्या लहानपणीची आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नावाच्या छोट्या गावात मी वाढल...\nकुमार निर्माण निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळा वृतांत कुमार निर्माण अंतर्गत चौथ्या सत्राची सुरुवात ‘निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळेने’ दि. १० ड...\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका कुत्र्याची ...\nरोज चांगली बुद्धी दे.. रोज चांगली बुद्धी दे सांगतो आपण ज्याला सांग ना ग आई कुणी पाहिलंय त्या देवाला II धृ II दूर दूर पलीकडे ढगा...\nकुमार निर्माण – थोडक्यात उद्दिष्ट शालेय वयोगटातील मुलांसाठी एक अशी आनंददायी शैक्षणिक प्रक्रिया उभी करणे ज्यातून भविष्यात त्यांच्यामध...\nगटातील ‘गप्पा-गोष्टी-चर्चा’ – संवाद गट\nमित्रांनो , आता तुम्ही आता म्हणाल , “ गप्पा तर आम्ही नेहमीच मारतो. मग त्या गप्पांत आणि गटात मारलेल्या गप्पांत फरक तो काय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/613233", "date_download": "2018-11-19T11:52:30Z", "digest": "sha1:GJAUSJAGSRTETPLGD7RASWKQ2WJFVCX4", "length": 6869, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आदर्श शिंदेची आगळीवेगळी स्टाईल - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » आदर्श शिंदेची आगळीवेगळी स्टाईल\nआदर्श शिंदेची आगळीवेगळी स्टाईल\nसंगीत सम्राट पर्व दुसरे मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील होतकरू गायक आणि संगीतकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ संगीत सम्राट पर्व 2 ने उपलब्ध करून दिले आहे. पहिल्या पर्वाप्रमाणेच दुसऱया पर्वालादेखील प्रेक्षकांचे प्रेम आणि उदंड प्रतिसाद लाभत आहे. प्रेक्षक जरी दुसऱया पर्वाच्या रुपरेषेत काही बदल अनुभवत असले तरी परीक्षक म्हणून आदर्श शिंदे यांची जागा दुसऱया पर्वात देखील कायम आहे.\nपहिल्या पर्वापासून आदर्श शिंदे एक उत्तम परीक्षक बनून स्पर्धकांना योग्यरीत्या मार्गदर्शन करत आले आहेत. त्यांचा महत्वपूर्ण प्रतिसाद आणि त्यांच्या अनुभवातून स्पर्धक खूप काही शिकू शकतात. आदर्श शिंदे यांची परीक्षणाची ही हटके स्टाईल प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडत आहे. आदर्शच्या परीक्षणाच्या स्टाईलसोबतच त्याचा पॅशन सेन्स देखील सर्वांना आवडतो आहे. आदर्श दुसऱया पर्वात त्याच्या स्टाईल सोबत एक्सपेरिमेंट करताना दिसत आहे. सर्व पॅशन ट्रेंडस् बाजूला करून आदर्श स्वत:ची अशी वेगळी स्टाईल निर्माण करत आहे. या पर्वात आदर्श ब्राईट कलरचे आऊटफिट आणि त्यासोबत कॉम्प्लिमेंट करेल असे बूट परिधान करतो तसेच त्याचे ट्रेंडी आऊटफिट तितक्याच आत्मविश्वासाने पॅरी देखील करतो.\nत्याच्या स्टाईल सेन्सबद्दल बोलताना आदर्श म्हणाला, माझ्या मते पॅशनची अशी काही निश्चित परिभाषा नाही. मी माझ्या मूड आणि कम्फर्टप्रमाणे ड्रेसअप होतो. माझ्या कॉश्यूम डिझायनरला माझी स्टाईल खूप चांगल्यारित्या समजली आहे. मला बोल्ड आणि ब्राईट ड्र��सिंग स्टाईल आवडते. अनोखे पॅटर्न्स, सुंदर रंग आणि ट्रेंडी स्टाईल हे सगळे कॉम्बिनेशन म्हणजे माझा पॅशन मंत्र आहे.\nदोन दिवसांत ‘जॉली एलएलबी 2’ची 30.51 कोटींची कमाई\nकपिल शर्माच्या शोमध्ये नव्या पात्राची एन्ट्री\nश्रेयस तळपदे अनेक वर्षांनंतर छोटय़ा पडद्यावर\nमोदींकडून संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला : राहुल गांधी\nचित्रपट, नाटकातूनही बहुरूपी पुलंचेच दर्शन\nइंटरनेटमुळे परदेशी कंपन्यांची कमाई\nपं. अमरनाथ यांना ‘पं.पन्नालाल घोष वेणुरत्न’ पुरस्कार जाहीर\nमोठय़ा वादानंतर रिझर्व्ह बँक अन् केंद्र सरकार यांच्यात बैठक\nगडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा\nमराठा आरक्षण : विधीमंडळाच्या पायऱयांवरच विरोधकांचा ठिय्या\nमराठा आरक्षण : ‘हे आरक्षण टिकणारे नाही’ ; मध्ये उपप्रवर्ग करून मराठय़ांना आरक्षण द्या \nमराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी\nआजचे भविष्य सोमवार दि. 19 नोव्हेंबर 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-240985.html", "date_download": "2018-11-19T11:17:32Z", "digest": "sha1:7FU3HFLKVVQRGRF5LPMU3TYIYH55LLB2", "length": 13365, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तिसऱ्या टप्प्यात दिग्गजांची प्रतिष्ठापणाला", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nतिसऱ्या टप्प्यात दिग्गजांची प्रतिष्ठापणाला\n19 डिसेंबर : राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. नांदेडमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, औरंगाबादमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे तर भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.\nनांदेड जिल्ह्यातील 9 नगरपालिका आणि 2 नगरपंचायती, औरंगाबादमधील 4, भंडारा जिल्ह्यातील 4 आणि गडचिरोली जिल्ह्यातील 2 नगरपालिकांचा समावेश आहे.\nपहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर पक्षांच्या तुलनेत अधिक जागा आल्या. आता तिसऱ्या टप्प्यात कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.\nऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्यात आज चार नगरपालिकांची मतमोजणी होणार आहे.\nनांदेड : नांदेड जिल्ह्यात 9 नगरपालिका आणि 2 नगरपंचायतींची मतमोजणी होणार आहे.\nगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील दोन नगरपालिकांची मतमोजणी होणार आहे.\nभंडारा : भंडारा जिल्ह्यातील चार नगरपालिकांची मतमोजणी होणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\n आता पुण्याने शोधला एक नवीन उपाय\nमहाराष्ट्राच्या आणखी एका जवानाला वीरमरण, आज होणार अंत्यसंस्कार\nभीमा कोरेगाव प्रकरण : दिग्विजय सिंहांची चौकशी होण्याची शक्यता\nVIDEO : भिवंडीत भीषण आग, कोट्यवधी रुपयांचं नुकसान\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/one-more-sucide-attempt-in-front-of-mantralaya-282474.html", "date_download": "2018-11-19T11:34:16Z", "digest": "sha1:3JVBUA2FMFJCVQHMBEONQDXAR7A6H3EX", "length": 13452, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मंत्रालयासमोर आणखी एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम��यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nमंत्रालयासमोर आणखी एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nमंत्रालयाच्या समोर आज आणखी एका महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न केलाय. सखूबाई विठ्ठल झालटे (वय 65 वर्षे) असं या महिलेचं नावं आहे. यावेळी या महिलेसोबत त्या महिलेचा मुलगाही होता.\n16 फेब्रुवारी, मुंबई : मंत्रालयाच्या समोर आज आणखी एका महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न केलाय. यावेळी या महिलेसोबत त्या महिलेचा मुलगाही होता. सखूबाई विठ्ठल झालटे (वय 65 वर्षे) असं या महिलेचं नावं आहे. ही महिला नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालु���्यातील वडगांव बंगु गावची रहिवासी आहे. या महिलेच्या शेतात अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाई करावी, यासाठी ती सातत्याने शासन दरबारी तक्रार करतेय. पण स्थानिक पातळीवर कोणीच दखल घेत नाही. म्हणून ही महिला आपली कैफियत मांडण्यासाठी आज मंत्रालयात आली होती. पण इथंही तिच्या पदरी निराशाच पडल्याने खोकल्याच्या औषधाचा ओव्हरडोस प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत तिला सेंट जॉर्ज हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेलं. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.\nदरम्यान, मंत्रालयातील वाढत्या आत्महत्यांची सरकारनं आता चांगलीच धास्ती घेतलीय. सर्व सामन्यांच्या तक्रार निवारणासाठी सरकारने सकारात्मक पाऊल उचलंलं आहे. वाढत्या आत्महत्यांमुळे हैराण झालेल्या राज्य सरकारने आता सामान्यांना भेटा, त्यांना सहकार्य करा असे निर्देश अधिकारी वर्गाला दिले आहेत. झिरो पेंडन्सी अँड डेली डीस्पोजल कार्यपद्धतीचा अवलंब करण्याचे प्रशासनाला आदेश देण्यात आले आहेत. रोज २.३० ते ३.३० ची वेळ सामान्यांना भेटण्यासाठी राखीव ठेवावी, असा शासन आदेश गुरूवारी जारी करण्यात आला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: mantralaya sucideआत्महत्येचा प्रयत्नमंत्रालय सुसाईडमुख्यमंत्रीसरकार धास्तावलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\n आता पुण्याने शोधला एक नवीन उपाय\nमहाराष्ट्राच्या आणखी एका जवानाला वीरमरण, आज होणार अंत्यसंस्कार\nभीमा कोरेगाव प्रकरण : दिग्विजय सिंहांची चौकशी होण्याची शक्यता\nVIDEO : भिवंडीत भीषण आग, कोट्यवधी रुपयांचं नुकसान\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%A1-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2018-11-19T11:18:39Z", "digest": "sha1:MBKWHMP46RWV2OISTGULDNCPREEHIBH4", "length": 9627, "nlines": 113, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दंड भरला नाही- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदा��ाच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nभेंडी बाजारचा पुनर्विकास रखडवणाऱ्या एकमेव महिला भाडेकरूला कोर्टाचा फटका, १००००चा दंड\nनोकरी शोधणाऱ्यांसाठी एक खुश खबर - ही कंपनी देणार 4,000 नोकऱ्या\nआदिवासी विभागावर 2 लाख कोटींच्या आरक्षण घोटाळ्याचा आरोप\nतांत्रिक बिघाडामुळे नासाच्या 'सोलर प्रोब'चं प्रक्षेपण लांबणीवर\nया दिग्गजांनीही बसवले वाहतुकीचे नियम धाब्यावर, दंड भरला नाही\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nमहाराष्ट्र Sep 21, 2017\nमुलांना शाळेत पाठवा, नाहीतर 1 रुपया दंड द्या,शाहू महाराजांच्या आदेशाला 100वर्ष\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://anil-shinde.blogspot.com/2012/06/blog-post_6655.html", "date_download": "2018-11-19T12:03:37Z", "digest": "sha1:UMNIFQZQSSANHTIAZTLM6CEOY7UPFV7L", "length": 5785, "nlines": 71, "source_domain": "anil-shinde.blogspot.com", "title": "Anil Shinde", "raw_content": "\nहि कथा खरी आहे ..आपल्याच एका मित्राची आहे\n“आज तिचा फोन आला ,,\nशब्दाऐवजी अश्रूंच्या हुंद्क्याचा आवाज\nस्वतःला सावरून तिन सांगितलं ,अरे माझ\n... ति सावरली पण तो क्षणात ढासळला ,, अन\nपावसाचा वर्षाव कमी वाटू लागला ,,\nशब्द सगळे हवेत विरले.,,\nति म्हणाली माफ करशील ना रे मला \nतो म्हणाला आपराध्यासारखी माफी का मागतेस \nकर्तव्यापुरती करून तू आई वडिलांचा मन\nया जन्मी नाही झालीस माझी ,,\nतरी पुढच्या जन्मी तुझ्यावर फक्त\nमाझा हक्क असेल ,,\nऐकून म्हणाली हृदयाच्या कप्यात\nतुझी प्रतिमा असेल ,,\nधीर देऊन त्यान तिचा फोन ठेवला,,\nकुणाला अश्रू दिसू नयेत म्हणून पावसात\nजाऊन उभा राहिला ...\nझेप अशी घे की पाहणा-यांच्या...\nकॉलेजला जाताना समोरच तिला बघितलीकॉलेजला जाताना सम...\nअशी असावी ती. . . नाही भेटलो मी दिवसभर तरतीने ख...\n**** दगाबाज आयुष्य **** तुझे ते हास्य जीवनी गंध...\nआता संपलयं ते सारं.... आता संपलयं ते भास होणे...\nका माहित नाही जग वेगळेआणि मी वेगळा झालो आहे���ोणाची ...\nहि कथा खरी आहे ..आपल्याच एका मित्राची आहे “आज तिचा...\nतो रस्ता मला पाहून आज हसलाम्हणाला प्रेमात बिचारा फ...\nमी मेल्यावर ... मी मेल्यावर एकदा मला पाहून जादेहा...\nएक छोटीशी प्रेम कथा एक प्रेम वेडा तिच्यावर खूप करा...\nशिवाजी महाराज स्वप्नात आले आणि.... एकदा महाराज मल...\nमी अनिल शिंदे , कल्याणहून, आवडणारा खेळ क्रिकेट , तसे थोडा फोटोग्राफीचा ही छंद आहे मला..नेहमी आनंदी राहायला आवडते मला... 'मी' एक उनाड वारा, पण प्रकृतीशी समतोल साधणारा . . . 'मी' एक खळखळणारा झरा, पण पावसातच वाहणारा . . . 'मी' एक उत्तुंग श्वास, पण सतत कोणाशी तरी बांधलेला . . . 'मी' एक नाजुक भावना, पण सतत दुसर्यांच्या भावविश्वात रमलेला . . . 'मी' जबाबदारीने वेढलेला, पण सतत कर्तव्यासाठी तत्पर असलेला . . . 'मी' एक थकलेले झाड, पण दुसर्यांना सावली देण्यासाठी उभा असलेला . . . 'मी' शब्दात व्यक्त करणे कठीन, पण नेहमी दुसर्यांच्या मनातले जाणणारा . . . 'मी' कोण , 'मी' काय पण एक प्रश्नचिन्ह भासणारा . . . तरीही असा 'मी' लोकांसाठी विदूषक, तर स्वतासाठी वेडयाचे स्वरुप घेतलेला, कारण असे म्हणतात ह्या बनावटी विश्वात वेडेच सुखी राहु शकतात . . \"I love photos, cauz the best thing about it is that,it never changes, even when the people in it change.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Nageshwar-Maharaj-celebration/", "date_download": "2018-11-19T11:34:49Z", "digest": "sha1:UCSXVFLSE2IV464KFPMCFU2ZCMB7T7ZG", "length": 6423, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मोशीत मानाचा विडा २८ लाखाला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › मोशीत मानाचा विडा २८ लाखाला\nमोशीत मानाचा विडा २८ लाखाला\nनागेश्वर महाराजांच्या उत्सवास शिवरात्रीपासून सुरुवात झाली असून गुरुवारी परंपरागत लिलाव नागेश्वर महाराज मंदिर सभागृहात पार पडला. उत्सवात वापरल्या गेलेल्या वस्तुंचा लिलाव तब्बल लाखोंच्या घरात गेला आहे.नागेश्वर महाराजांबाबत मोशीकरांची मोठी श्रद्धा असून वस्तुंच्या लाखोच्या बोलीतून श्रद्धा व्यक्त होताना दिसून येतो. मोशीतील नागेश्वर महाराज सभामंडपामध्ये सकाळी 10 वाजल्यापासून लिलावाला सुरवात झाली .\nसुरवातीचे पहिले मानाचे लिंबू रोहिदास हवालदार यांनी 4 लाख 15 हजार रुपयांना घेतले . सर्वांचे लक्ष्य लागून असलेल्या मान असलेल्या मानाच्या लिबू,ओटी व मानाच्या वीड्यासाठी लिलाव सुरु झाल्यानंतर मानाच्या ओटीची लिलावात अतील आल्हाट यांनी 18 लाख रुपये बोली लावून खरेदी केली.सर्वात शेवटी सर्वांचे लक्ष्य लागून असलेल्या शेवटचा मानाचा विड्याचा लिलाव सुरु झाल्यानंतर अनेकांनी श्वास रोखून धरला होता . शेवटचा मानाचा विडा नितीन सस्ते,विजय सस्ते यांनी 28 लाख रुपये बोली लावून खेरदी केले.परंपरेनुसार नारायण केदारी ,सागर केदारी,निखील केदारी यांनी बोली लावण्याचे काम पाहिले.\nमहाशिवरात्री नंतर मोशी यात्रेस सुरुवात होते.सर्वप्रथम भंडारा उत्सव,उरूस, लिलाव,आखाडा असे स्वरूप असते .मंगळवार पासून भाविकांनी मंदिर परिसर व आमराईतील नंदादीप परिसरात गर्दी केली होती.शहर परिसर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ दरवर्षी भंडारा उत्सवात सहभागी होत महाप्रसादाचा लाभ घेतात. भंडार्‍याच्या दिवशी ग्रामस्थांकडून बुंदी व शेकभाजी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. बुधवारी आमराईमध्ये होम,हवन,महापूजा,आरती झाल्यानंतर दर्शनासाठी भाविक भक्तांची वर्दळ सुरु होती.सायंकाळ नंतर भाविकांच्या पंगती बसून महाप्रसादाचे वाटप झाले.गुरुवारी सुरु झालेल्या लिलावासाठी ग्रामस्थांनी सकाळपासुनच मंदिरात हजेरी लावली होती.उत्सवातील वस्तूंचा लिलाव हा पंचक्रोशीतील भाविकांच्या दृष्टीने एक विशेष पर्वणीचा सण असतो.त्यामुळे लिलाव पाहण्यासाठी मंडपामध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/category/agralekh", "date_download": "2018-11-19T11:59:59Z", "digest": "sha1:ABTOGYRNCJT3UUGLP47IBDTOTLDQ5JOP", "length": 9342, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "संपादकिय / अग्रलेख Archives - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nचंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली सरकारने देशातील सर्वोच्च तपास यंत्रणा सीबीआयला आंध्र प्रदेशमध्ये पूर्वपरवानगीशिवाय शोध आणि तपास करण्यास बंदी घातली आहे. तशी नोटीस त्यांनी संबंधित विभागांना जारी केली आहे. शिवाय दिल्ली विशेष पोलीस दलाला यापूर्���ी दिलेली परवानगीही नाकारली आहे. सीबीआयमधील अधिकाऱयांमध्ये निर्माण झालेला वाद, भ्रष्टाचाराचे केलेले आरोप आणि त्यानिमित्ताने घडलेल्या नाटय़ाच्या पार्श्वभूमीवर आंध्र सरकारने लगावलेला हा जोरदार तडाखा, म्हटलं तर ...Full Article\nपुणे तिथे काय उणे अशा आशयाची पुण्यात कुठे पाटी नसली तरी त्या आशयाची सतत प्रचिती येत असते. कोणे एके काळी पेन्शनरांच्या पुण्यात घरी केलेला चहा, इराण्यांच्या हॉटेलात कडक चहा ...Full Article\nउपडोनियां दातं घेतसे श्रीधर\nभगवान श्रीकृष्ण त्या कुवलयापीड हत्तीला खाली पाडण्यासाठी म्हणून त्याच्या समोरून इकडे तिकडे असे पळू लागले की, तो जणू त्यांना आता पकडील किंवा नंतर पकडील. धावता धावता श्रीकृष्णांनी एकदम जमिनीवर ...Full Article\nमोदी सरकारची पुण्याई घटू लागली\nगेल्याच आठवडय़ात दोन खासदारांनी भाजपाला राम राम ठोकला त्यावरून दिसून येत आहे की पक्षातील खदखद वाढत चालली आहे. साडेचार वर्षांच्या आपल्या कामाची श्री शिल्लक काय असा प्रश्न मोदी-शाहना पडला ...Full Article\nअभिलाषा (डिझायर) हे मानवी जीवनाचे एक अभिन्न अंग असल्याचे दिसते. वासना, लालसा, हाव, इच्छा, आकांक्षा, महत्त्वाकांक्षा, आशा-निराशा, इत्यादी विविध छटांच्या रूपात अभिलाषा मानवी जीवनात कार्य करते. अभिलाषा ही नेहमी ...Full Article\nमराठा आरक्षण मुद्यावरून राज्यातील भाजप सरकारवर सध्या प्रचंड दबाव आहे, हे स्पष्ट आहे. आरक्षणावरून वातावरण पुन्हा तापवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे लक्षात येताच, ‘आता आंदोलन कशाला करता, 1 डिसेंबरला जल्लोषच ...Full Article\n‘चला हवा येऊ द्या’ ही मालिका मराठीसह अमराठी प्रेक्षकांनी चांगलीच डोक्यावर घेतली आहे. या कार्यक्रमात चित्रपटांच्या प्रमोशनला प्राधान्य असले तरी समाजातील समस्याही विनोदातून मांडल्या जातात. त्याची दखलही त्या त्या ...Full Article\nस्वतःला होरपळून घेण्यात मज्जा आहे\nअलीकडेच वर्जेश सोलंकी यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद येथे काव्योत्सव 2018 आयोजित केला गेला. तिथे त्यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणाची माध्यमांमधून विशेष दखल घेतली गेली नसेलही, परंतु त्यांच्या त्या वक्तव्यामध्‍³ाs काही महत्त्वाचे ...Full Article\nयाचसाठी केला होता अट्टाहास हे ओठांवर आलेले शब्द गुपचुप गिळून टाकण्याची वेळ श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरीसेना यांच्यावर आली. राजकारणात काहीही घडू शकते या उक्त���चा धक्कादायक प्रत्यय आणून देण्याच्या प्रयत्नात ...Full Article\nकाल तसे, आज असे…\nगेल्या दोन महिन्यात पेट्रोल, डिझेल आणि रूपया यावरच साऱयांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. इतके की गरमागरम राजकीय विषयही काही प्रमाणात मागे पडले. साधारणतः 15 सप्टेंबरपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर ...Full Article\nमोदींकडून संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला : राहुल गांधी\nचित्रपट, नाटकातूनही बहुरूपी पुलंचेच दर्शन\nइंटरनेटमुळे परदेशी कंपन्यांची कमाई\nपं. अमरनाथ यांना ‘पं.पन्नालाल घोष वेणुरत्न’ पुरस्कार जाहीर\nमोठय़ा वादानंतर रिझर्व्ह बँक अन् केंद्र सरकार यांच्यात बैठक\nगडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा\nमराठा आरक्षण : विधीमंडळाच्या पायऱयांवरच विरोधकांचा ठिय्या\nमराठा आरक्षण : ‘हे आरक्षण टिकणारे नाही’ ; मध्ये उपप्रवर्ग करून मराठय़ांना आरक्षण द्या \nमराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी\nआजचे भविष्य सोमवार दि. 19 नोव्हेंबर 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Prior-to-the-ruling-the-Congress-has-a-controversy-over-the-Dalit-Chief-Minister-issue/", "date_download": "2018-11-19T11:43:53Z", "digest": "sha1:NRAC76752ENM3EFX6MHD5H2CBM562CRL", "length": 4363, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सत्तेआधीच ‘दलित मुख्यमंत्री’ मुद्द्यावरून काँग्रेस पक्षात वाद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › सत्तेआधीच ‘दलित मुख्यमंत्री’ मुद्द्यावरून काँग्रेस पक्षात वाद\nसत्तेआधीच ‘दलित मुख्यमंत्री’ मुद्द्यावरून काँग्रेस पक्षात वाद\nविधानसभा निवडणूक निकाल मंगळवारी (दि. 15) जाहीर होणार असला, तरी त्याआधीच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदावरून वाद निर्माण झाला आहे. दलित नेत्याला मुख्यमंत्रिपद देण्याबाबतच्या जुन्या मागणीचा विषय आता चर्चेला आला आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारकाळात काँग्रेसवर दलिताला मुख्यमंत्री न केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासंदर्भात केला होता. त्या आरोपावरून आता काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू झाला आहे.\nमुख्यमंत्रिपद पात्रतेवरून मिळावे, मी दलित आहे म्हणून नव्हे, असे खर्गे यांनी म्हटले आहे. काही महिन्यांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डॉ. जी. परमेश्‍वर यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याबाबत कार्यकर्त्यांनी आंदोलने केली होती. मात्र, वरिष्ठांनी उपमुख्यमंत्रिपदाला विरोध करून परमेश्‍वर यांची समजूत घातली. त्यानंतर तो वाद शमला होतो. आता काँग्रेसला सत्ता मिळाली, तर हा वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/wrong-electricity-bill-farmer-take-poison-latur/", "date_download": "2018-11-19T11:53:04Z", "digest": "sha1:KGPOI6IXSYNZU7GV7EJQBNXZYVVU7YKY", "length": 4546, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चुकीचे वीजबिल दिल्यामुळे शेतकर्‍याने केले विषप्राशन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › चुकीचे वीजबिल दिल्यामुळे शेतकर्‍याने केले विषप्राशन\nचुकीचे वीजबिल दिल्यामुळे शेतकर्‍याने केले विषप्राशन\nऔसा तालुक्यातील शेतकरी शहाजी राठोड यांना न वापरलेल्या विजेचे बिल देऊन बिल भरले नाही म्हणून विद्युत कनेक्शन तोडण्यात आले. बिलाची दुरूस्ती करून वीज कनेक्शन जोडण्यासाठी विद्युत कार्यालयात जाऊन अनेकदा मागणी केल्याची व मागणी करूनही कनेक्शन जोडले नाही. म्हणून विद्युत कार्यालयात राठोड यांनी विष प्राशन केल्याची माहिती राठोड यांच्या नातेवाईकाने दिली. आशीर्वाद हॉस्पिटल, लातूर येथे जाऊन राठोड यांच्या प्रकृतीची चौकशी माजी आ. शिवाजीराव पाटील-कव्हेकर यांनी केली. त्यावेळी वरील माहिती कव्हेकर यांना देण्यात आली. कव्हेकर यांनी राठोड यांची भेट घेऊन त्यांच्या नातेवाईकांशी आस्थेवाईकपणे चौकशी केली. यावेळी त्यांच्यासमवेत एम. एन. एस. बँकेचे व्हा.चेअरमन एस.आर.मोरे, जननायक संघटनेचे रेणापूर तालुकाध्यक्ष प्रतापराव शिंदे आदी उपस्थित होते.\nशेतीमालाला भाव नसल्याने आर्थिक कोंडीत सापडलेला शेतकरी त्यातच होत असलेला विजेचा लपंडा��� शेतीच्या उत्पन्‍नावर परिणाम होत असल्याने शेतकरी विवंचनेत सापडत आहेे. अशा शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी माजी आ. कव्हेकर प्रयत्न करीत आहेत.\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Pak-Sugar-now-in-Thane-Raigad-districts/", "date_download": "2018-11-19T11:21:42Z", "digest": "sha1:THYUNSAP725CYGYCM7WRXNL2NRB4HJRS", "length": 7610, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाकची साखर आता ठाणे, रायगड जिल्ह्यांत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › पाकची साखर आता ठाणे, रायगड जिल्ह्यांत\nपाकची साखर आता ठाणे, रायगड जिल्ह्यांत\nनवी मुंबई : राजेंद्र पाटील\nव्यापार्‍यांनी किलोमागे एक ते दीड रुपया नफ्यासाठी पाकिस्तानातून मागवलेली साखर आता ठाणे व रायगड जिल्ह्यात वितरित होत असल्याचे खात्रीलायक वृत्त असून, सोमवारी दहिसर मोरीमध्ये पाकिस्तानी साखरेच्या गोण्यांनी खचाखच भरलेल्या एका गोदामावर राष्ट्रवादी काँग्रेसने हल्‍लाबोल चढवून शेकडो गोण्या मातीत ओतल्या. पुढारीला मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातून साखर आयात करणारा व्यापारी चंदीगडचा असून, सौरभ मल्होत्रा यांच्या सुकमा एक्सपोर्टस लिमिटेड या कंपनीनेच भारतीय शेतकरी आणि साखर कारखानदारांच्या जखमांवर पाकची कडू साखर चोळली.\nएपीएमसीत पाकिस्तानातून चंदीगढचे आयातदार सौरभ मल्होत्रा यांनी फेबु्रवारी, मार्चमध्ये 3 हजार मेट्रीक टन साखर मागवून ती एपीएमसीतील चार बड्या व्यापार्‍यांना पुरवठा केली होती. राज्य सरकारने एपीएमसी आणि शुगर मर्चंट असोसिएशनकडून आता या संदर्भात अहवाल मागवला आहे. एपीएमसी घाऊक बाजारात दोन महिन्यांपूर्वी 12 ट्रक म्हणजे 125 टन पाकिस्तानी साखर आली. ही साखर जेएनपीटीतून थेट व्यापार्‍यांकडे आली होती. ती 2590 ते 2690 रुपये क्विंटल दराने विक्री केली गेली होती. आजमितीस एपीएमसीत पाकिस्तानी साखरेचा एक दाणाही नाही. मात्र, ठाणे ज���ल्ह्यातील भिंवडी आणि रायगड जिल्ह्यांतील पनवेलमधील बडे व्यापारी आज ही पाकिस्तानी साखरेची आयात करत असल्याची माहिती शुगर मर्चंटच्या पदाधिकार्‍यांनी पुढारीला सांगितले.\nव्यापारी म्हणतात सबसिडीमुळे साखर आयात\nपाकिस्तानने फेबु्रवारीत तेथील साखर मिलला मोठ्या प्रमाणावर सुमारे 19 टक्के सबसिडी दिल्याने पाकिस्तानी साखरेचे दर मोठ्या प्रमाणावर घसरले होते. त्यावेळी ती साखर स्वस्त दरात एपीएमसीतील चार व्यापार्‍यांनी आयात कर भरूनच मागवली होती. त्यामुळे व्यापार्‍यांनी कर भरल्याने पाकिस्तानी साखर भारतात मागवली जात असल्याची माहिती सरकारला होती हे यावरून स्पष्ट होते. भारतात फेबु्रवारीत साखरेचे उत्पादन 250 लाख मेट्रिक टन झाले असताना ही पाकिस्तानी साखर आयात करण्यात आली होती. विशेष म्हणजे भारताला 210 लाख मेट्रिक टन साखरेची आवश्यकता लागते. त्यातुलनेत फेबु्रवारीत झालेले उत्पादन हे 40 लाख मेट्रिक टन अधिक होते. म्हणजेच साखरेचा कुठलाही तुटवडा नव्हता. या व्यापार्‍यांनी 12 ट्रक साखर फेबु्रवारी ते 10 एप्रिल या काळात मागवली होती. ती साखर 25 रुपये 90 पैसे ते 26 रुपये 50 पैसे प्रतिकिलोने दराने घाऊक बाजारात विक्री करण्यात आली. तिचा किरकोळ बाजारातील दर त्यावेळी 30 ते 32 रुपये असल्याचे घाऊक व्यापार्‍यांनी सांगितले.\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Congress-NCP-alliance-Start-planning-strategies/", "date_download": "2018-11-19T11:34:53Z", "digest": "sha1:6FQUV55WAMNVVPIJDURTAN3TJLQZFLHG", "length": 9477, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘शत-प्रतिशत’ आघाडीसाठी घरवापसी अन् संघर्षाला विराम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › ‘शत-प्रतिशत’ आघाडीसाठी घरवापसी अन् संघर्षाला विराम\n‘शत-प्रतिशत’ आघाडीसाठी घरवापसी अन् संघर्षाला विराम\nसांगली : मोहन यादव\nभाजपचा जिल्ह्यातील विजयाचा अश्‍वमेध ���ोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीने रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये गेलेल्यांची ‘घरवापसी’ करण्याबरोबर भाजपमध्ये जाणार्‍या नाराजांना मोठी संधी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी लोकसभा व विधानसभेच्या जागांची अदलाबदल करण्याची तयारी चालविली आहे.\nसांगली जिल्हा कोणत्याही परिस्थितीत हा आघाडीचा बालेकिल्ला. तो अबाधित राहिला पाहिजे, अशा सक्त सूचना जिल्ह्यातील दोन्ही काँग्रेस नेत्यांना हायकंमाडने दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील नेत्यांनी रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. काँग्रेसने जनसंघर्ष यात्रा काढून कार्यकर्त्यांना रिचार्ज केले आहे. युवा नेते आ. विश्‍वजित कदम, आ. सतेज उर्फ बंटी पाटील, पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील, सत्यजीत देशमुख यांनी सुत्रे हातात घेतली आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्ष बांधणीत अतिशय गांभिर्याने लक्ष घातले आहे.\nदोन्ही पक्षांनी नव-नवीन राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू केली आहे. त्याची सुरवात लोकसभेच्या जागेपासून सुरू केली आहे. विट्याचे माजी आमदार अ‍ॅड. सदाशिवराव पाटील भाजपमध्ये उडी मारण्याच्या तयारीत आहेत. त्यांना भाजपमध्ये जाण्याचे थांबवून आघाडीतर्फे लोकसभेची उमेदवारी देण्याची चर्चा सुरू आहे. येथील शिवसेनेचे आमदार व पूर्वीचे राष्ट्रवादीचे नेते असलेले अनिल बाबर हे फारसे समाधानी नसल्याने त्यांची ‘घरवापसी’ करण्याची तयारी सुरू आहे. शिराळ्यातील भाजपमध्ये आ. शिवाजीराव नाईक यांना मंत्रीपद न दिल्याने ते नाराज आहेत. खा. राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे नेते मानसिंगराव नाईक यांच्याशी जुळवून घेणे सुरू केले आहे. काँग्रेसचे सत्यजीत देशमुखही त्यांच्या विरोधात आहेत. पण खा. शेट्टी यांचे नाईक यांच्याशीही चांगले जमते. अलिकडे शेट्टी यांनी काँग्रेसशी जमवून घेणे सुरू केले आहे. त्यामुळे नाईक हे पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करण्याच्या मनस्थितीत आहेत. वरिष्ठ नेत्यांकडूनही तसे प्रयत्न सुरू आहेत. मानसिंगराव यांना विधानपरिषदेत संधी देण्यास राष्ट्रवादीची तयार आहे.\nजतमधील जागा काँग्रेसला देऊन मिरजेतील उमेदवारी राष्ट्रवादीकडे देण्याचे समीकरणही पुढे येत आहे. जतमध्ये काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे. मिरजेत मुस्लिम समाजात राष्ट्रवादीची ताकद बर्‍यापैकी आहे. ग्रामीण भागातही दोन्ही पक्षांचे अनेक पदाधिकारी आहेत. त्यामुळे येथेे राष्ट्रवादीने नवा व सक्षम चेहरा देण्याची तयारी चालविली आहे.\nसांगलीची जागा काँग्रेसकडे असेल. पण येथे तिकीट कोणाला द्यायचे याचा मोठा पेच आहे. मदन पाटील समर्थक जयश्री पाटील यांच्यासाठी आग्रही आहेत. तर तसेच विशाल पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील हेही इच्छुक आहेत. त्यामुळे तिकिटासाठी मोठी रस्सीखेच राहणार आहे.\nही समीकरणे जुळून आल्यास वाळवा, पलूस-कडेगाव, तासगाव-कवठेमहांकाळ या विद्यमान जागांबरोबर शिराळा, खानापूर-आटपाडी, जत, मिरज, सांगली याठिकाणी आघाडीचे आठही आमदार निवडून येऊ शकतात. तसेच खासदारकीही पदरात पडू शकते. हे समीकरण जुळले नाही; तर मग मात्र पुन्हा काही वर्षे सत्ता येणे मुश्कील आहे, याची जाणीव ‘बारामती’ व ‘हायकंमाड’ने करून दिली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचे नेते ही जुळवाजुळव करण्यासाठी कामाला लागले आहेत.\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/MLA-Sumantai-Patil-On-Fast-For-Water-Problem-In-Tasgaon/", "date_download": "2018-11-19T11:45:00Z", "digest": "sha1:OJMEPPABWWA5L5RHRUZ4ONSFQFOEYADG", "length": 5166, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तासगाव : आबांच्या पत्नी बसल्या उपोषणाला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › तासगाव : आबांच्या पत्नी बसल्या उपोषणाला\nतासगाव : आबांच्या पत्नी बसल्या उपोषणाला\nमतदार संघातील जनतेला पिण्याचे पाणी मिळावे, या मागणीसाठी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पत्नी आणि आमदार सुमनताई पाटील यांनी तासगाव तालुक्यातील येरळा नदी पात्रात आमरण उपोषण सुरू केले आहे.\nतालुक्याच्या पश्चिमेकडील भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून गंभीर बनला आहे. लोकांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी आरफळ कालव्यातून येर��ा नदीत पाणी सोडण्यात यावे. अशी मागणी आमदार पाटील गेल्या तीन महिन्यापासून करत आहेत. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे १२ मेला येरळा नदी पात्रात आमरण उपोषण करण्याचा इशारा यापूर्वीच आमदार सुमनताई पाटील यांनी प्रशासनाला दिला होता. यानंतर नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याचे उपसा सिंचन व व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.\nपरंतु प्रत्यक्षात नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्याचा प्रवाह अत्यंत छोटा असल्याने पाणी पुढे सरकू शकत नव्हते. चार दिवसांपूर्वी आमदार सुमनताई पाटील यांनी नदी पात्राची पाहणी करून पाणी आले आहे किंवा नाही याची खातरजमा केली होती. नदीपात्रात पाणी आले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शनिवार दिनांक १२ पासून आमदार सुमनताई पाटील यांनी नदीपात्रात आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाला विविध संघटना व संस्था यांनी पाठिंबा दिला आहे. उपोषण स्थळी आमदार सुमनताई यांच्यासोबत राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा उपोषणाला बसले आहेत.\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Porn-post-on-facebook-one-arrested/", "date_download": "2018-11-19T12:18:44Z", "digest": "sha1:NEVGWCAFAG2BJGPJYQGL4IOQQZH563ZY", "length": 4696, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " फेसबुकवर अश्‍लील पोस्ट, वाळव्यातील एकाला अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › फेसबुकवर अश्‍लील पोस्ट, वाळव्यातील एकाला अटक\nफेसबुकवर अश्‍लील पोस्ट, वाळव्यातील एकाला अटक\nइस्लामपूर : शहर वार्ताहर\nफेसबुकवर महिलेच्या नावे बोगस खाते उघडून त्यावर अश्‍लील पोस्ट व महिलेचा मोबाईल नंबर अ‍ॅड केल्या प्रकरणी एकाला इस्लामपूर पोलिसांनी अटक केली. नितीन राजाराम थोरात (वय 28, रा. वाळवा) असे संशयित आरोपीचे नाव आहे.\nनितीन याने महिलेच्या नावे बोगस फेसबुक खाते उघडले होते. नितीनने त्यावर अश्‍लील पोस्ट टाकल्या होत्या. पीडित महिलेचा मोबाईल नंबर टाकला होता. पोस्ट पाहून त्या महिलेला कॉल येवू लागले. एक अनोळखी कॉल त्या महिलेला आला. तुम्ही मला फोन का करता, असे पीडित महिलेने विचारले. फोनवरील त्या व्यक्तीने एका फेसबुक वर तुमचा मोबाईल नंबर व अश्‍लील पोस्ट असल्याचे सांगितले. त्या महिलेने त्या अनोळखी व्यक्तीकडून अश्‍लील पोस्ट व्हॉटसअ‍ॅपवर मागवून घेतल्या. पोस्ट बघितल्यानंतर 20 फेब्रुवारी रोजी पीडित महिलेने इस्लामपूर पोलिसात फिर्याद दिली होती.\nपोलिसांनी सायबर क्राईम ब्रँचने फेसबुक कंपनीकडे पत्रव्यवहार केला. संबंधित खाते कोण चालवते याबाबत माहिती मागवली. मात्र फेसबुक कंपनीने खाते चालवत असलेला व्यक्‍तीचा मोबाईल नंबर पोलिसांना दिला. पोलिसांनी मोबाईल नंबरचा तपास केला असता तो नितीन थोरात याचा असल्याचे निष्पन्न झाले.\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nB'day Spl : बोल्‍डनेस म्‍हणजे जीनत...\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/473529", "date_download": "2018-11-19T11:52:34Z", "digest": "sha1:WJ65Z4EVWOAKJW3FYTLHALWIWZMFNE4S", "length": 11759, "nlines": 47, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "उदयनराजेंसह 10 जणांचा जामीन फेटाळला - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » उदयनराजेंसह 10 जणांचा जामीन फेटाळला\nउदयनराजेंसह 10 जणांचा जामीन फेटाळला\nखासदार उदयनराजेंना केव्हांही अटक होण्याची शक्यता ; उच्च न्यायालयात दाद मागणार- बनकर\nलोणंद येथील सोना ऍलाइंन्स कंपनीचे मालक रवींद्रकुमार जैन यांना खंडणीसाठी मारहाण करुन खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी खा. उदयनराजे भोसलेसह 10 जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी 10 जणांना अटक करण्यात आले आहे. तर खा. उदयनराजे भोसले यांनी अटकपुर्व जामिनासाठी अर्ज सादर केला होता. या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने खा. उदयनराजे भोसलेसह अन्य 10 जणांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे खा. उदयनराजे भोसले यांना आता केव्हांही अटक होण्याची शक्यता आहे. जिल्हा न्यायालयाने जामिन अर्ज नामंजुर केल्याने याबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे ऍड. दत्ता बनकर यांनी सांगितले.\nउदयनराजे भोसलेसह 10 जणांच्या जामीन अर्जावर येथील जिल्हा न्यायाधिश शिरशीकर यांच्या न्यायालयात सुनावणी होणार असल्यामुळे न्यायालयात मोठी गर्दी झाली होती. यापुर्वीच सरकार पक्षाचा व आरोपीतील ऍड. डी. व्ही. पाटील यांचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे. मंगळवारी सरकार पक्षाच्यावतीने ऍड. मुके व ऍड. महेश कुलकर्णी यांनी आरोपींना जामीन देवू नये असा पोलिसांचा अहवाल न्यायालयात सादर केला. यामध्ये अद्याप तपास अर्धवट आहे. तो पूर्ण झालेला नाही. तसेच फिर्यादीने सक्षम पुरावे सादर केलेले आहेत. पोलिसांनी फिर्यादीची मेडिकलची कागदपत्रे जप्त केली आहेत. तसेच गेल्या 12 महिन्यात आरोपींना प्रती महिना 2 लाख रुपये अशी जी एकुण 24 लाख रुपये खंडणी गोळा केली आहे त्याची वसुली अद्याप झालेली नाही. तसेच फिर्याद हा घटनेच्या दिवशी तीथेच हजर होता हे सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. तसेच या प्रकरणातील आरोपी अजिंक्य मोहिते व अन्य आरोपी फरार आहेत. त्यामुळे या आरोपींचा जामीन अर्ज नामंजुर करण्यात यावा असे सांगितले.\nन्यायमूर्ती शिरशीकर यांनी हे मुद्दे कायदेशीर धरुन उदयनराजेंचा अंतरिम जामीन अर्ज व दहा जणांचे जामीन अर्ज नामंजुर केले. याप्रकरणी उदयनराजेंचे पी. ए. अशोक कांतीलाल सावंत, रणजित अमृत माने, राजकुमारे, कृष्णात गायकवाड, सुकुमार सावता रासकर, धनाजी नामदेव धायगुडे, ज्ञानेश्वर दिलीप कांबळे, महेश अप्पा वाघुरे, अविनाश दत्तात्रय सोनावणे, व योगेश बांदल यांना पोलीस कोठडी मिळून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यापैकी अशोक सावंत व रणजित माने हे प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात आहेत. याप्रकरणी दि. 23 रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर याप्रकरणी दि. 31 मार्च, 6 एप्रिल व 10 एप्रिल रोजी न्यायालयात सुनावणी झाली.\nउच्च न्यायालयात दाद मागणार : बनकर\nउदयनराजे भोसले यांचा अंतरिम जामीन नामंजुर झाल्यामुळे उदयनराजे गटाला मोठा धक्का बसला. अटकपुर्व जामीन अर्ज असल्याने उदयनराजे न्यायालयात हजर नव्हते. अटकपुर्व जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केल्याने याबाबत उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचे साविआचे पक्षप्रतोद ऍड. दत्ता बनकर यांनी सांगितले.\nउदयनराजेंना केव्हांही अटक होण्याची शक्यता\nखा. उदयनराजे भोसले यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात खंडणीसाठी खुनाचा प्रयत्न असा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी त्यांनी न्यायालयात अटकपुर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र मंगळवारी न्यायालयाने जामीन नामंजुर केल्याने उदयनराजे भोसले यांना केव्हाही कायदेशीर अटक होवू शकते. अशी माहिती पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील यांनी दिली.\nजामीन नामंजुर होताच पोलिसांचा बंदोबस्त वाढला\nखा. उदयनराजे भोसले हे छत्रपती घराण्यातील असून लोकप्रिय खासदार आहेत. त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने नामंजुर करताच शहर पोलीस ठाण्याने बंदोबस्तात वाढ केली. एक स्ट्रायकिंग फोर्स व चौकाचौकात पोलीस उभे केले. कायदा व सुव्यवस्थेला धक्का लागू नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केल्याचे सांगितले.\nमहावितरण कंपनीच्या भांडारगृह परिसराला आग\nमलकापुरात मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा\nआधारकार्डसाठी होवू लागली गर्दी\n69 वा प्रजासत्ताक दिनाची जय्यत तयारी\nमोदींकडून संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला : राहुल गांधी\nचित्रपट, नाटकातूनही बहुरूपी पुलंचेच दर्शन\nइंटरनेटमुळे परदेशी कंपन्यांची कमाई\nपं. अमरनाथ यांना ‘पं.पन्नालाल घोष वेणुरत्न’ पुरस्कार जाहीर\nमोठय़ा वादानंतर रिझर्व्ह बँक अन् केंद्र सरकार यांच्यात बैठक\nगडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा\nमराठा आरक्षण : विधीमंडळाच्या पायऱयांवरच विरोधकांचा ठिय्या\nमराठा आरक्षण : ‘हे आरक्षण टिकणारे नाही’ ; मध्ये उपप्रवर्ग करून मराठय़ांना आरक्षण द्या \nमराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी\nआजचे भविष्य सोमवार दि. 19 नोव्हेंबर 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/rohit-sharma-becomes-second-indian-captain-to-score-most-runs-in-odi-match-against-pakistan/", "date_download": "2018-11-19T12:22:53Z", "digest": "sha1:6CPT36ZMD5JODXCFS2T43HMSAOL7Q2WV", "length": 8811, "nlines": 72, "source_domain": "mahasports.co.in", "title": "धोनीनंतर असा पराक्रम करणारा रोहित शर्मा दुसराच भारतीय कर्णधार", "raw_content": "\nधोनीनंतर असा पराक्रम करणारा रोहित शर्मा दुसराच भारतीय कर्णधार\nधोनीनंतर असा पराक्रम करणारा रोहित शर्मा दुसराच भारतीय कर्णधार\nकाल भारत आणि पाकिस्तान यांच्यात एशिया कप 2018 चा सुपर फोरचा सामना पार पडला. या सामन्यात भारताने 9 विकेट्सने विजय मिळवला.\nया सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र या सामन्यात त्याचा हा निर्णय अपयशी ठरला.\nपाकिस्तानचे ठराविक अंतराने गडी बाद होत गेले. शोएब मलिकच्या 78 धावांच्या जोरावर पाकिस्तानच्या संघाने 237 चा आकडा गाठला. प्रत्युतरादाखल हे आव्हान भारताने 1 गड्याच्या मोबदल्यात सहज पार केले.\nया सामन्यात भारताचा कर्णधार रोहीत शर्माने 111 धावांची नाबाद खेळी केली. आपल्या या खेळीने भारताच्या विजयात महत्वाचे योगदान देत त्याने अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे.\nभारतीय कर्णधार म्हणून पाकिस्तानविरुद्ध वनडेत एका डावात सर्वाधिक धावा करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत त्याने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी नंतर दुसरे स्थान पटकावले आहे. त्याने महान फलंदाज सचिन तेंडूलकर आणि मोहम्मद अझरूद्दिन यांना मागे टाकले आहे.\nधोनीने 30 डिसेंबर 2012 ला चेन्नईमध्ये पाकिस्तान विरूद्ध कर्णधार म्हणून खेळताना 113 धावांची खेळी केली होती. तर रोहितने रविवारी 111 धावांची खेळी केली आहे. त्याच्या खालोखाल मोहम्मद अझरूद्दिन यांनी 101 आणि 100 आणि सचिन तेंडूलकर 93 धावांचा समावेश आहे.\nपाकिस्तान विरूद्ध भारतीय कर्णधार म्हणून एका डावात केलेल्या सर्वोच्च धावा –\n113 धावा – महेंद्रसिंग धोनी – चेन्नई\n111 धावा – रोहीत शर्माने – दुबई\n101 धावा – मोहम्मद अझरूद्दिन – टोरोंटो\n100 धावा – मोहम्मद अझरूद्दिन – ढाका\n93 धावा – सचिन तेंडूलकर – हॉबर्ट\n–एशिया कप २०१८: ४ दिवसांत पाकिस्तानचा टीम इंडियाकडून दोनदा दारुण पराभव\n–…आणि पाकिस्तानचे चाहते जोरदार भडकले\n-पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यरने रेल्वेला धु-धु धुतले, मुंबईचा ४०० धावांचा डोंगर\nगुरुबंस कौर, मुरलीकांत पेठकर, शांताराम जाधव यांना स्पोर्ट्सइंडी जीवनगौरव पुरस्कार जाहीर\nकसोटीत त्रिशतक करणारा पहिला भारतीय बनण्याची सेहवागने आधीच केली होती भविष्यवाणी\nमुंबईकर क्रिकेटर पाकिस्तानला नडला, न्यूझीलंडला कसोटीत मिळवून दिला शानदार विजय\nराजमाता जिजाऊ संघ शिवाई ���्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेत विजेता\nस्टार प्रिमीयर लीग 2018 क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाला विजेतेपद\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पात्रता फेरीतील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात\nपिकलबॉल सुपर कप स्पर्धेत एकता, स्मॅशर्स अंतिम सामन्यात समोरासमोर\nचेन्नईच्या कार्तिक, राघुलला युरो, एलजीबी-4 चे जेतेपद\nपुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक\nकबड्डीपटूच्या जिद्दीला सलाम, अपंगत्व असतानाही कबड्डी खेळणारा महारथी\nपहिल्या टी२० सामन्यात अशी असेल टीम इंडिया\nटी२० मालिका सुरू होण्यापुर्वी ही आकडेवारी तुम्हाला नक्की माहित हवीच\nपुढच्या ४८ तासांनी रोहितचे नाव टी२०मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार\n ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच\nअशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल\nत्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर\nअसे टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले\nमहास्पोर्ट्सचे अजित दादांना खुले पत्र\nक्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्मा सज्ज\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- मराठवाड्याचा सुपूत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/agricultural-university-issue-1266447/", "date_download": "2018-11-19T11:59:17Z", "digest": "sha1:H736SXAH5FKFHYKNJ7KV7DNBTM7JA7P7", "length": 10800, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "agricultural University issue | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविराट कोहली ऑस्ट्रेलियात गप्प बसला तर आश्चर्य वाटेल - पॅट कमिन्स\nरिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nके.जी. टू कॉलेज »\nकृषी विद्यापीठ अधिस्वीकृतीची स्थगिती उठवणार\nकृषी विद्यापीठ अधिस्वीकृतीची स्थगिती उठवणार\nराज्यातील चारही कृषी विद्यापीठांत नोकरभरती बंद होती.\nशुक्रवारी दिल्लीत कुलगुरूंची बैठक\nकृषी अनुसंधान परिषदेने राज्यातील चारही कृषी विद्यापीठांची अधिस्वीकृती स्थगित ठेवण्याच्या निर्णयाचा फेरविचार सुरू झाला असून, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी दिल्ली येथे येत्या ��ुक्रवारी (दि. १५) कुलगुरूंची बैठक आयोजित करण्यात आली आहे.\nकृषिमंत्री राधामोहन सिंह यांचे साईबाबांचे दर्शन कृषी विद्यापीठासाठी फायद्याचे ठरले आहे. शिर्डी येथे दर्शनासाठी आले असता त्यांनी विद्यापीठाला धावती भेट दिली. त्या वेळी अधिस्वीकृतीचा प्रश्न उपस्थित झाला. त्यानंतर त्यांनी शास्त्रज्ञांशी चर्चा केली.\nराज्यातील चारही कृषी विद्यापीठांत नोकरभरती बंद होती. त्यामुळे संचालकांच्या १२ जागांपैकी केवळ एकच संचालकांची जागा भरली आहे. साडेबारा हजार पदे रिक्त आहेत. मजुरांपासून ते कृषिशास्त्रज्ञांपर्यंतच्या जागा सुमारे आठ वर्षांत भरल्याच गेल्या नाहीत. त्यातच १५५ कृषी महाविद्यालये सुरू करण्यात आले. पुरेसे मनुष्यबळ नसल्याने कृषी शिक्षणाचा दर्जा खालावला. त्यामुळे अधिस्वीकृती समितीने मान्यता स्थगित केली होती. राज्यातील विद्यापीठांना सुमारे ५० कोटींचा फटका बसला होता. आता या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी दिल्लीत बैठक बोलावली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\n'मला मारहाण नाही केवळ धक्काबुक्की', 'मुळशी पॅटर्न'चे दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा खुलासा\n'आजोबा आमच्यासोबत का राहत नाही', अबरामचा बिग बींना प्रश्न\nजस्टिनशी लग्न केल्यानंतर हेलीने केला नावात 'हा' बदल\nसोनालीनंतर आता 'या' अभिनेत्रीलाही झाला कॅन्सर\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\n‘गोमातेवरून काँग्रेसचे दुटप्पी राजकारण’\nमध्य प्रदेशात काँग्रेससाठी आता नाही तर कधीच नाही\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या ९ लाख कोटींच्या राखीव निधीवर सरकारचा डोळा\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nविधान परिषद उपसभापतीपद निवडणूक तूर्त नाही\nतेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना विरोधकांचे खतपाणी\nसहा तासांत पत्रीपुलाचे पाडकाम\nदुधात भेसळ केल्यास जन्मठेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/tv-serial-tarak-mehta-show-dr-hathi/", "date_download": "2018-11-19T11:14:51Z", "digest": "sha1:HEZFRVUFLNUGL7DPIRIKK47SP4LM2FSC", "length": 9201, "nlines": 165, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "‘हा’ कलाकार! साकारणार डॉ. हाथीची भूमिका | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n साकारणार डॉ. हाथीची भूमिका\nमुंबई : सब टीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील डॉ हंसराज हाथी या भूमिकेसाठी चाललेली शोधाशोध थांबली आहे. गणेश चतुर्थीपासून निर्मल सोनी हे डॉ. हाथीच भूमिका साकारणार आहेत. निर्मल सोनी यांनीही आगोदर देखील डॉ. हाथीची भूमिका साकारली होती. त्याच्या एन्ट्रीचा भाग 13 सप्टेंबरला दाखवला जाणार आहे. दरम्यान, डॉ हंसराज हाथी भूमिका साकारणारे कवी कुमार आझाद यांचे निधन झाले आहे. हे पात्र अतिशय लोकप्रिय आणि मजेशीर बनवण्यात त्यांनी मोलाचं योगदान दिलं आहे.\nनिर्मल सोनी बनले होते ‘डॉ. हाथी’\nसन २००८ मध्‍ये ज्‍यावेळी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ची सुरूवात झाली होती, त्‍यावेळी निर्मल सोनी यांनीच डॉ. हाथीची भूमिका केली होती. मात्र, नंतर ते शोपासून वेगळे झाले. २००९ मध्‍ये कवि कुमार आजाद यांनी डॉ. हाथीची भूमिका स्‍वीकारली. या भूमिकेबद्‍दल निर्मल सोनी म्‍हणाले, ‘आतापर्यंत माझ्‍याकडे माहिती आलेली नाही. जर मला या भूमिकेबद्‍दल विचारण्‍यात आले तर निश्चितच मी यावर विचार करेन. मी याआधीही डॉ. हाथीची भुमिका केली आहे.’\nNext articleतामसवाडी शिवारात बिबट्या जेरबंद\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nतब्बल 21 वर्षांनंतर CID मालिका होणार बंद\nBigg Boss 12 : लोणावळ्यात नाही\nखूशखबर : पोलिसांना गाडीची कागदपत्रे दाखवण्याची गरज नाही\n, त्यानं सुष्मिताला दिल्या ‘प्रेम’पूर्वक शुभेच्छा\n‘भारत’च्या सिनेमाच्या शुटींगदरम्यान सलमान जखमी\nव्हॉट्सअँपच्या दहा गोष्टी.. ज्या तुम्हाला कायमचे ब्लॉक करू शकतात\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nवाकोद येथे स्नेह मेळाव्यातून जागवल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी\nपंजाबमधील हल्ल्यामागे कदाचित लष्करप्रमुख, आप नेत्याचं वादग्रस्त विधान\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या प्रज्वलला रौप्य\nसमांतर रस्ता कृ���ी समितीच्या साखळी उपोषणास 1752 जळगावकरांनी दर्शविला पाठिंबा\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nवाकोद येथे स्नेह मेळाव्यातून जागवल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA/", "date_download": "2018-11-19T11:43:03Z", "digest": "sha1:7WCXL2YGDD5XJWEGN2JIQXF4CLDGSKPR", "length": 10426, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "यंदा गणपती बप्पासाठी कापडी मखर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nयंदा गणपती बप्पासाठी कापडी मखर\nसातारा,दि.24 प्रतिनिधी- गणपती बप्पाच्या आगमनासाठी आता काही दिवस शिल्लक राहिलेले असताना बाजारपेठा देखील सजावटीच्या साहित्याने बहरू लागल्या आहेत. मात्र यंदाच्या वर्षी सजावट साहित्यामध्ये एक बदल दिसू लागला आहे. तो म्हणजे गेली वर्षानुवर्ष गणपती बाप्पा दिमाखात ज्या थर्माकॉलच्या मखरांमध्ये विराजमान झालेले असायचे त्या मखराचे स्वरूप यंदाच्या गणेशोत्सावत प्रथमच बदलले असून यंदाच्या वर्षी थर्माकोलच्या मखरांची जागा कापडी मखरांनी घेतलेली दिसून येत आहे.\nमागील काही महिन्यांपुर्वी प्लास्टिकसह थर्माकॉलवर देखील बंदी घालण्याचा निर्णय घेतला. निर्णय घेताना केवळ टिव्ही, फ्रीज आदी.साहित्यांच्या पॅकींगसाठी थर्माकॉल वापरण्यास सरकारने परवानगी दिली आहे. परंतु या निर्णयाचा परिणाम यंदाच्या गणेशोत्सवात दिसून येत आहे. गेल्या अनेक वर्षापासून घरगुती तसेच छोट्या मंडळांमध्ये गणपतींसाठी थर्माकॉलच्या माध्यमातून आकर्षक मखरे तयार करण्याची परंपरा होती. मात्र, त्या परंपरेला यंदाच्या गणेशोत्सवात थर्माकॉल बंदीमुळे छेद निर्माण झाला आहे. यंदाच्या वर्षी साताऱ्यातील बाजारपेठेत अद्याप कोठेही थर्माकोलची मखरे विक्रीसाठी उपलब्ध झालेली नाहीत. उलट पर्यायी कापडी मखरे बाजारपेठेत विक्रीस उपलब्ध झालेली दिसून येत आहेत. शहरातील राजपथ, राधिका रोड, मोती चौक आदी.ठिकाणी कापडी मखरे विक्रीस उपलब्ध झालेली आहेत. थर्माकॉलच्या तुलनेत कापडी मखरांच्या किंमती थोड्या फार प्रमाणात अधिक आहेत. घरगुती गणपतीसाठी दिड हजारपासून ते तीन हजार रूपयांपर्यंतची मखरे बाजारपेठेत उपलब्ध झाली आहेत. मखरे आकर्षक दिसावी यासाठी सॅटीन कापडाचा वापर करण्यात आला असून म���र उभारणीसाठी पीव्हीसी पाईपचा वापर करण्यात आला आहे. मखरे सहज घरी नेता यावी यासाठी फोल्ड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे. सध्या शहरात मखरे पाहण्यासाठी तसेच विकत घेण्यासाठी देखील नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करताना दिसून येत असून जसजसा गणेशोत्सवाचे आगमन नजीक येईल तसतसा मखरे खरेदीचा जोर वाढणार आहे.\nयापुर्वी काही प्रमाणात घरगुती गणपतीसाठी कापडी मखरे आणली जायची. मात्र, यंदाच्या वर्षी सरकारने थर्माकोल बंदीचा निर्णय घेतल्यामुळे कापडी मखरे घेणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्याचबरोबर शासनाने थर्माकोल बंदीचा निर्णय घेतल्यामुळे पर्यावरणाचे रक्षण देखील होणार आहे. तसेच थर्माकोल ऐवजी कापडी मखरे टिकावू असून कापडी मखरे सहजरित्या घरी नेता येणार असल्याने ग्राहक देखील कापडी मखरे खरेदीस प्रतिसाद देतील अशी अपेक्षा व्यावसायिक व्यक्त करित आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबहीण भावाच्या नात्याला सोन्या चांदीची झळाळी\nNext articleसाताऱ्याच्या काळजात रूतलेली मोरूची मावशी\nमंडप, विसर्जन रथांचा “विसर’\nअनधिकृत मंडपांवर कारवाई टाळणे भोवणार\nयंदा ध्वनिप्रदूषण विरहीत गणेशोत्सव\nगणेशोत्सवात पीएमपी उत्पन्नात घट\nपालिकेची लेखी परवानगी दर्शनीय भागात न लावलेले मंडप बेकायदेशीरच\nकर्जत तालुक्‍यात गणेश विसर्जन शांततेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-facebook-fake-accounts-1077", "date_download": "2018-11-19T11:28:16Z", "digest": "sha1:CLWMQM7E4ALRPLVTQASHRBAZZWLGA5YO", "length": 9110, "nlines": 109, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news facebook fake accounts | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nफेसबुकवर 20कोटी बनावट अकाऊंट्स\nफेसबुकवर 20कोटी बनावट अकाऊंट्स\nफेसबुकवर 20कोटी बनावट अकाऊंट्स\nसोमवार, 5 फेब्रुवारी 2018\nहैदराबाद - फेसबुकने नुकत्याच केलेल्या पाहणीत समोर आलेल्या माहितीनुसार, फेसबुकवर जगभरात 20कोटी बनावट अकाऊंट असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यातील बहुतांश खाती भारत, इंडोनेशिया आणि फिलिपिन्ससारख्या विकसनशील देशांमधील अस��्याचे समोर आले आहे.\nहैदराबाद - फेसबुकने नुकत्याच केलेल्या पाहणीत समोर आलेल्या माहितीनुसार, फेसबुकवर जगभरात 20कोटी बनावट अकाऊंट असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यातील बहुतांश खाती भारत, इंडोनेशिया आणि फिलिपिन्ससारख्या विकसनशील देशांमधील असल्याचे समोर आले आहे.\nगेल्या काही वर्षांत फेसबुकसारख्या सोशल मिडियाचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढला. 31 डिसेंबर 2016ला केलेल्या पाहणीत फेसबुकचे 1.86अब्ज एवढे मंथली अ‍ॅक्टिव्ह युजर्स होते. त्यापैकी सहा टक्के, म्हणजे 114 दशलक्ष खाती बनावट असल्याचे समोर आले होते. त्यानंतर, वर्षभरात एकूण वापरकर्ते आणि बनावट खात्यांमध्येही मोठी वाढ झाली असून, 31 डिसेंबर 2017पर्यंत ही संख्या 2.13 अब्ज एवढी झाली. यापैकी 10 टक्के खाती बनावट असल्याचे दिसून आले.\nगेल्या वर्षांत मंथली अ‍ॅक्टिव्ह युजर्सबरोबरच डेली अ‍ॅक्टिव्ह युजर्सही वाढल्याचे या पाहणीत समोर आले आहे. जगात 2016मध्ये फेसबुकचे 1.23अब्ज डेली अ‍ॅक्टिव्ह युजर्स होते. 2017मध्ये त्यात 14 टक्क्यांनी वाढ होऊन ही संख्या 1.40अब्ज एवढी झाली.\nफेसबुक सारख्या सोशल मिडियावर भारत, इंडोनेशिया, फिलिपिन्स अशा देशांतील नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, विकसित देशांच्या नागरिकांच्या तुलनेने या देशातील नागरिकांची बनावट खाती चालवण्याची प्रवृत्तीही अधिक असल्याचे फेसबुकच्या पाहणीत म्हटले आहे.\nफेसबुकवरील बनावट खात्यांचे प्रकार\nडुप्लिकेट अकाऊंट्स - एखाद्या वापरकर्त्यांने त्याच्या मुख्य अधिकृत खात्याशिवाय काढलेले आणि चालवलेले दुसरे खाते.\nफॉल्स अकाऊंट्स - युजर-मिसक्लासिफाइड अकाऊंट. त्यात वापरकर्त्यांनी व्यवसाय, संस्था, आस्थापना आदी गोष्टींसाठी खाती उघडलेली असतात.\nहैदराबाद फेसबुक भारत इंडोनेशिया फिलिपिन्स\nस्मार्टफोन खरेदीसंदर्भात भारतीय जगात दुसऱ्या स्थानावर\nनवी दिल्ली : स्मार्टफोन खरेदीसंदर्भात भारतीय आता जगात दुसऱ्या स्थानावर आले आहेत....\nबोनस न मिळाल्याने 'एअर इंडिया'च्या कर्मचाऱ्यांचा संप\nमुंबई : कंत्राटी कामगारांनी अचानक संप पुकारल्यामुळे 'एअर इंडिया'च्या अनेक उड्डाणांना...\n'अमित शहा यांना कॉंग्रेसमुक्त भारत नाही मुस्लिम मुक्त भारत करायचा...\nहैदराबाद : विधानसभा निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणामध्ये 'एमआयएम'चे नेते असदुद्दीन...\nदेशभरातील CBI कार्यालया��समोर कॉंग्रेस करणार आंदोलनं\nआज काँग्रेस देशभरातील सीबीआय कार्यालयाला घेराव घालणारे. राहुल गांधी आणि सीबीआयच्या...\nभारतावर मोठ्या दहशदवादी हल्ल्याचं सावट..\nपाकिस्तानचे 100 दहशतवादी भारतावर आत्मघातकी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची खळबळजनक...\nभारतावर मोठ्या दहशदवादी हल्ल्याचं सावट.\nVideo of भारतावर मोठ्या दहशदवादी हल्ल्याचं सावट.\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1857", "date_download": "2018-11-19T12:00:56Z", "digest": "sha1:35ZCVB74QUJQXGERMGELACMU3REXLNKQ", "length": 7992, "nlines": 108, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news palghar bypolls EVM and voters list problem | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपालघर पोटनिवडणुकीत EVM आणि मतदार यादीचा सावळा गोंधळ\nपालघर पोटनिवडणुकीत EVM आणि मतदार यादीचा सावळा गोंधळ\nपालघर पोटनिवडणुकीत EVM आणि मतदार यादीचा सावळा गोंधळ\nपालघर पोटनिवडणुकीत EVM आणि मतदार यादीचा सावळा गोंधळ\nसोमवार, 28 मे 2018\nशिवसेना-भाजपसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या पालघर पोटनिवडणुकीत ईव्हीएम मशिनचा सावळा गोंधळ सुरूच आहे. सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यापासून संपूर्ण मतदारसंघात 80 ते 90 ठिकाणी मशीनमध्ये बिघाड झालाय.\nसायवन, कुडे, तारापूरमध्ये जवळपास अर्धा तासापेक्षा जास्त वेळ मतदारांना ताटकळत उभं राहावं लागलं. निवडणूक अधिकाऱ्यांकडून अजूनही मशीन बदलण्याचं काम सुरू आहे. झालेल्या सदर घोळामुळे मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झालंय का घोळ झालंय असा प्रश्न उपस्थित केला जातोय.\nशिवसेना-भाजपसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या पालघर पोटनिवडणुकीत ईव्हीएम मशिनचा सावळा गोंधळ सुरूच आहे. सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यापासून संपूर्ण मतदारसंघात 80 ते 90 ठिकाणी मशीनमध्ये बिघाड झालाय.\nसायवन, कुडे, तारापूरमध्ये जवळपास अर्धा तासापेक्षा जास्त वेळ मतदारांना ताटकळत उभं राहावं लागलं. निवडणूक अधिकाऱ्यांकडून अजूनही मशीन बदलण्याचं काम सुरू आहे. झालेल्या सदर घोळामुळे मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झालंय का घ��ळ झालंय असा प्रश्न उपस्थित केला जातोय.\nतर दुसरीकडे यादीतल्या घोळामुळे अनेक मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता आलेला नाहीय. पालघरमधले रहिवासी असूनही मतदार यादीत नाव नसणं, दुसऱ्यात मतदारसंघात नाव जाणं, पत्ता चुकीचा दाखवणं असे अनेक प्रकार घडल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय.\nअनेक ठिकाणी मतदानादरम्यान लाईट गेल्याने अंधारातच मतदान करण्याची वेळ मतदारांवर ओढवली आहे\nपालघर palghar निवडणूक मतदार यादी\nनाशिक, जळगावात यशस्वी 'महाजन' फॉर्म्युलाची धुळ्यात कसोटी\nजळगाव : 'शतप्रतिशत भाजप'हे सूत्र घेवून भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेचा सोपान सर...\nराज ठाकरेंचा व्यंगचित्रातून मोदींवर निशाणा..\nमुंबई - 2014 मध्ये खोटी आश्वासने देऊन भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळवली. पण...\n'अमित शहा यांना कॉंग्रेसमुक्त भारत नाही मुस्लिम मुक्त भारत करायचा...\nहैदराबाद : विधानसभा निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणामध्ये 'एमआयएम'चे नेते असदुद्दीन...\nयंदा पंतप्रधान मोदी लढवणार ओडिशामधील जगन्नाथ (पुरी) येथून लोकसभा...\nनवी दिल्ली - 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशमधील...\nपाच राज्यांच्या निवडणुकांचं वाजलं बिगुल.. आजपासून आचारसंहिता लागू\nनवी दिल्ली : राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणा या पाच...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/2270", "date_download": "2018-11-19T11:08:31Z", "digest": "sha1:O3E2ZJCJVVMPOKC33TMX67YPQ2H3CHLT", "length": 7286, "nlines": 104, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news maharashtra milk agitation | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदुधाला प्रतिलिटर 25 रुपये दर देण्याची घोषणा; दूध दराच्या मुद्यावर अखेर तोडगा\nदुधाला प्रतिलिटर 25 रुपये दर देण्याची घोषणा; दूध दराच्या मुद्यावर अखेर तोडगा\nदुधाला प्रतिलिटर 25 रुपये दर देण्याची घोषणा; दूध दराच्या मुद्यावर अखेर तोडगा\nशुक्रवार, 20 जुलै 2018\nदूध दराच्या मुद्यावर अखेर तोडगा निघालाय. दुधाला प्रतिलिटर 25 रुपये दर देण्याची घोषणा गुरुवारी सरकारतर्फे करण्यात आली. नागपुरात विधानसभा अध्यक्षांच्या बैठकीत संबंधित निर्णय घेण्यात आला.\n21 जुलैपासून हा निर्णय लागू होणार असून, दूध संघांना आता शेतक-यांना 25 रुपये भाव द्यावा लागणार आहे. राज्य सरकार हे पाच रुपये दूध संघांना देईल आणि दूध संघांकडून हे पाच रुपये शेतकऱ्यांना मिळतील.\nदूध दराच्या मुद्यावर अखेर तोडगा निघालाय. दुधाला प्रतिलिटर 25 रुपये दर देण्याची घोषणा गुरुवारी सरकारतर्फे करण्यात आली. नागपुरात विधानसभा अध्यक्षांच्या बैठकीत संबंधित निर्णय घेण्यात आला.\n21 जुलैपासून हा निर्णय लागू होणार असून, दूध संघांना आता शेतक-यांना 25 रुपये भाव द्यावा लागणार आहे. राज्य सरकार हे पाच रुपये दूध संघांना देईल आणि दूध संघांकडून हे पाच रुपये शेतकऱ्यांना मिळतील.\nदुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी विधानपरिषदेत तशी घोषणा केली. दुधाच्या दरात वाढ करण्यात यावी, यासाठी राजू शेट्टींच्या 'स्वाभिमानी शेतकरी संघटने'ने राज्यभरात आंदोलन सुरु केले होते.\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी...\nओला-उबर पुन्हा संपावर जाणार\nमुंबई: ओला-उबर कंपन्यांचे प्रतिनिधी आणि चालक-मालक पुन्हा एकदा संपावर जाण्याचा...\nनाशिक, जळगावात यशस्वी 'महाजन' फॉर्म्युलाची धुळ्यात कसोटी\nजळगाव : 'शतप्रतिशत भाजप'हे सूत्र घेवून भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेचा सोपान सर...\nउर्जित पटेलांनी घेतली मोदींची भेट\nनवी दिल्ली: स्वायत्ततेच्या मुद्यावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि केंद्र...\nराम मंदिरासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 'हुंकार रॅली'\nराम मंदिरासाठी आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिला आहे. या...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2018-11-19T11:13:12Z", "digest": "sha1:5UFLZ7G6XQVWUTXFEUSZOKIDPQDZBCFM", "length": 11309, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गडचिरोली- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व श���्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्���ी अन् सिगारेटचे झुरके\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nकटेझरी ते निहायकल जंगलात अतिरिक्त पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली.\nधक्कादायक - प्रसुती शस्त्रक्रियेदरम्यान पोटातच राहिला कापूस आणि बॅन्डेज पट्टी\n#Durgotsav2018 : असंघटित कामगारांसाठी 'एल्गार' पुकारणाऱ्या पारोमिता गोस्वामी\nमाओवाद्यांनी पहिल्यांदा केली आदिवासी तरुणीची हत्या, 10 दिवसांनंतर सापडला मृतदेह\nमाओवादी समर्थकांच्या अटकेविरूद्धची सुनावणी पूर्ण, निर्णयाकडे पोलिसांच लक्ष\nमाओवादी समर्थकांच्या नजरकैदेत 17 सप्टेंबरपर्यंत वाढ\nमाओवादी समर्थकांच्या चौकशीबाबत प्रसारमाध्यमांशी बोलू नका, कोर्टाचे आदेश\nमाओवाद्यांकडून दोन आदिवासींची गळा चिरून हत्या\nमाओवादी थिंक टँक : 'कॉलेजचे विद्यार्थी' होते सॉफ्ट टार्गेट\nभीमा कोरेगाव: न्यूज 18चा मोठा खुलासा, सुरक्षा दलांवर हल्ल्याचा होता प्लान\nनरेंद्र मोदींच्या हत्येसाठी माओवाद्यांची शस्त्र खरेदी, पोलिसांनी जाहीर केले पुरावे\nपूर्व भारतात कमी दाबाचा पट्टा; विदर्भासाठी पुढचे दोन दिवस संकटाचे\nएक कोटीचं बक्षीस असलेल्या या मओवाद्यानं केलं आत्मसमर्पण \nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-19T11:17:14Z", "digest": "sha1:QNK6XCOMYUXRUFBHIYSVH3FMA3JYBQMJ", "length": 10313, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दुधी भोपळा- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापू��, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nलोक व्हिडिओ काढत बसले म्हणून ट्रेनखाली तुटलेला पाय स्वत:च उचलून प्लॅटफॉर्मवर चढला \nरेल्वेमध्ये चढताना एका व्यक्तीचा तोल गेला आणि तो फलाटामध्ये अडकला. या अपघातात दुर्देवाने त्याचा पाय कापला गेला.\nदुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात शिवनेरी बस दुभाजकाला धडकून झाली पलटी \nदुधी भोपळ्याचा रस सेवन करताय , आधी हे वाचा...\nVIDEO : डॉक्टराची क्रूरता ; 9 परदेशी कुत्रे भुकेपोटी आपलीच खात होते विष्ठा \nदिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (21 जून)\nआप आये बारिश लाये, असं महापौरांनी म्हणताच मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी छतातून धारा\nचीनमध्ये 'हा' सात वर्षांचा 'योग गुरू' महिन्याला कमावतो 10 लाख \nदुधी भोपळा जीवावर बेतला, रस प्यायल्यामुळे महिलेचा मृत्यू\nदुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे पालेभाज्या महागल्या\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88_%E0%A5%A7%E0%A5%A7", "date_download": "2018-11-19T12:10:50Z", "digest": "sha1:UUYNJQTYLFHKCC7VBIKDYPM3IJLFFGUM", "length": 16781, "nlines": 701, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जुलै ११ - विकिपीडिया", "raw_content": "\n<< जुलै २०१८ >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nजुलै ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९२ वा किंवा लीप वर्षात १९३ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n१३४६ - लक्झेम्बर्गचा चार्ल्स पाचवा पवित्र रोमन सम्राटपदी.\n१४०५ - चीनचा झ्हेंग हे जहाजांचा तांडा घेउन जग धुंडाळायला निघाला.\n१५७६ - मार्टिन फ्रोबिशरला लांबून ग्रीनलँडचा किनारा दिसला.\n१७५० - कॅनडातील हॅलिफॅक्स शहर आगीत भस्मसात.\n१८०४ - अमेरिकेच्या उपराष्ट्रपती एरन बरने अर्थमंत्री अलेक्झांडर हॅमिल्टनला द्वंद्वयुद्धात ठार केले.\n१८११ - इटलीच्या आमादिओ ऍव्होगाड्रोने आपला वायुच्या अणुरचनेचा सिद्धांत प्रकाशित केला.\n१८५९ - चार्ल्स डिकन्सची ए टेल ऑफ टू सिटीज ही कादंबरी प्रकाशित.\n१८८९ - मेक्सिकोतील तिहुआना शहराची स्थापना.\n१९१९ - नेदरलँड्समध्ये कामगारांकडून एका दिवसात जास्तीत जास्त आठ तासांचे काम घ्यायचा व रविवारी सुट्टी देण्याचा कायदा लागू झाला.\n१९२१ - मंगोलियाला चीनपासून स्वातंत्र्य.\n१९४० - हेन्री फिलिप पेटैं विची फ्रांसच्या पंतप्रधानपदी.\n१९५५ - अमेरिकेने आपल्या चलनावर इन गॉड वी ट्रस्ट (देवावर आमचा विश्वास आहे) असे मुद्रित करण्याचे ठरवले.\n१९५७ - करीम हुसेनी आगाखान इस्माइलीपंथाच्या प्रमुखपदी.\n१९६० - हार्पर लीची टु किल ए मॉकिंगबर्ड ही कादंबरी प्रकाशित.\n१९७१ - चिलीने तांब्याच्या खाणींचे राष्ट्रीयीकरण केले.\n१९७३ - ब्राझिलचे बोईंग ७०७ प्रकारचे विमान पॅरिस ओर्लि विमानतळावर कोसळले. १३४ पैकी १२३ प्रवासी ठार.\n१९७५ - चीनमध्ये इ.स.पू. तिसर्‍या शतकातील चीनी मातीच्या ६,००० मुर्ती असलेली दफनभूमी सापडली.\n१९७८ - स्पेनमध्ये प्रवाहीकृत वायू घेउन चाललेल्या ट्रकला अपघात. २१६ ठार.\n१९७९ - अमेरिकेचे अंतराळस्थानक स्कायलॅब पृथ्वीवर कोसळले.\n१९८२ - फुटबॉल विश्वकपच्या अंतिम सामन्यात इटलीने पश्चिम जर्मनीला ३-१ असे पराभूत केले.\n१९८३ - इक्वेडोरमध्ये बोईंग ७२७ प्रकारचे विमान कोसळले. ११९ प्रवासी ठार.\n१९९१ - नायजेरिन एरवेझने भाड्याने घेतलेले नेशनएरचे डी.सी.८ प्रकारचे विमान जेद्दा येथे कोसळले. २६१ प्रवासी ठार.\n१९९५ - अमेरिका व व्हियेतनाममध्ये राजनैतिक संबंध पुनःप्रस्थापित.\n१९९५ - स्रेब्रेनिकाची कत्तल - युगोस्लाव्हिया व बॉस्नियाच्या सैन्याने स्रेब्रेनिका शहर काबीज केले व ८,००० व्यक्तींना ठार मारले.\n१९९५ - क्युबाना दि एव्हिएशनचे ए.एन.२४ प्रकारचे विमान कॅरिबियन समुद्रात कोसळले. ४४ ठार.\n२००३ - १८ महिने बंद असलेली लाहोर-दिल्ली बस सेवा पुनः सुरू.\n२००४ - सी.आय.ए.च्या निदेशक जॉर्ज टेनेटने राजीनामा दिला.\n२००६ - मुंबईत उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये स्फोट. १००हून अधिक ठार.\n१२७४ - रॉबर्ट द ब्रुस, स्कॉटलंडचा राजा.\n१६५७ - फ्रेडरिक पहिला, प्रशियाचा राजा.\n१७६७ - जॉन क्विन्सी ऍडम्स, अमेरिकेचा ६वा राष्ट्राध्यक्ष.\n१९१६ - गॉफ व्हिटलॅम, ऑस्ट्रेलियाचा २१वा पंतप्रधान.\n१९३० - जॅक अलाबास्टर, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.\n१९५० - जिम हिग्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\n४७२ - अँथेमियस, पश्चिम रोमन सम्राट.\n९३७ - रुडॉल्फ दुसरा, बरगंडीचा राजा.\n११७४ - अमाल्रिक, जेरुसलेमचा राजा.\n१६८८ - नराई, सयामचा राजा.\n१८०४ - अलेक्झांडर हॅमिल्टन, अमेरिकेचा अर्थमंत्री.\n१९५९ - चार्ली पार्कर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९८९ - सर लॉरेंस ऑलिव्हिये, ब्रिटीश अभिनेता.\nजागतिक लोकसंख्या दिन - संयुक्त राष्ट्रे.\nराष्ट्रीय समुद्री दिन - चीन.\nबीबीसी न्यूजवर जुलै ११ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nजुलै ९ - जुलै १० - जुलै ११ - जुलै १२ - जुलै १३ - (जुलै महिना)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: नोव्हेंबर १८, इ.स. २०१८\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १७:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/mediaitem/991-www-youtube-com", "date_download": "2018-11-19T12:09:15Z", "digest": "sha1:5SHCORDB2A4A3S6EUWB735YNV522AKL6", "length": 5159, "nlines": 72, "source_domain": "bharat4india.com", "title": "खा. राजू शेट्टी यांनी पेटवलं रान - भारत 4 इंडिया", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nखा. राजू शेट्टी यांनी पेटवलं रान\nदुष्काळी जनतेच्या पाण्यासाठी उभा महाराष्ट्र पेटवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. प्रसंगी रक्त सांडू पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशा शब्दात स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दुष्काळग्रस्तांना आश्वस्थ केलं. एकप्रकारे दुष्काळी जनतेसाठी काय पण...असंच त्यांनी सांगितलं.\n(व्हिडिओ / 'एफडीआय'चा ग्लोबल गोंधळ )\nग्लोबल गोंधळ भाग- 2\n(व्हिडिओ / ग्लोबल गोंधळ भाग- 2 )\nग्लोबल गोंधळ भाग- 4\n(व्हिडिओ / ग्लोबल गोंधळ भाग- 4 )\n'प्रभो शिवाजी राजा'- दिग्दर्शकाच्या नजरेतून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/private-hospital-control-act-will-be-implemented-shortly/", "date_download": "2018-11-19T11:22:45Z", "digest": "sha1:TGT6G3N42HMTJNIGDI5NQ4QDUPIQLGD5", "length": 4408, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खासगी हॉस्पिटल नियंत्रण कायदा लवकरच अंमलात आणणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › खासगी हॉस्पिटल नियंत्रण कायदा लवकरच अंमलात आणणार\nखासगी हॉस्पिटल नियंत्रण कायदा लवकरच अंमलात आणणार\nवैद्यकीय बिल भरण्यास असमर्थ असणार्‍या रुग्णाला डिस्चार्ज न देणे अथवा निधन झालेल्या रुग्णाचा मृतदेह देण्यास नकार देणे, असे प्रकार वारंवार घडत असल्याने राज्यभरातील सर्व खासगी हॉस्पिटल्सवर नियंत्रण आणण्यासाठी लवकरच कायदा अंमलात आणला जाणार असल्याची माहिती राज्य सरकारने बुधवारी न्यायालयात दिली. मेडिकल क्षेत्रातील जाणकार व्यक्तिंशी याबाबत चर्चा सुरू असून क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्टअंतर्गत या नव्या कायद्याचा मसूदा तयार झाला असल्याचेही सरकारने स्पष्ट केले.\nरुग्णालयात दाखल झाल्यानंतर उपचाराचे बिल भरता न येणार्‍या रुग्णांची रुग्णांलयांकडून केल्या जात असलेल्या अडवणुकीकडे लक्ष वेधनार्‍या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.\nयावेळी न्यायालयाने असा खासगी हॉस्पिटल्सवर कसे नियंत्रण आणणार असा सवाल उपस्थित करून राज्य सरकारला या संदर्भात गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत व्यक्त केले.\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/rohit%E2%80%89sharma-reveals-why-shikhar-dhawan-must-be-left-alone-while-batting/", "date_download": "2018-11-19T11:57:16Z", "digest": "sha1:43MKOK2277D2FZ5EYAOSPFMALD6VBGJ2", "length": 10389, "nlines": 73, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा", "raw_content": "\nरोहित शर्माने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\nरोहित शर्म���ने केला शिखर धवनबाबतीत एक खास खुलासा\n 14 व्या एशिया कप स्पर्धेत रविवारी, 23 सप्टेंबरला पार पडलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील सुपर फोरच्या सामन्यात भारताने 9 विकेट्सने विजय मिळवला. भारताच्या या विजयात सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि शिखर धवनने शतके करत मोलाचा वाटा उचलला.\nया सामन्यानंतर भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनी रोहित आणि शिखरची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा व्हिडिओ बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर शेअर केला आहे.\nया शास्त्रीबरोबरच्या गप्पांदरम्यान रोहित आणि शिखरने फलंदाजी करतानाचे अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. फलंदाजी करताना एकमेकांना ते कसे साथ देतात याबद्दल सांगताना रोहित म्हणाला, “पहिले 5 षटके तो (शिखर) क्रिकेटबद्दल बोलतो. पण त्यानंतर आम्ही वेगळ्या गोष्टी बोलतो.”\n“पहिल्या 6 षटकात आम्ही आपल्याला काय करण्याची गरज आहे आणि एकेरी धाव आपण कसे घेऊ शकतो, तसेच कोणते क्षेत्ररक्षक संघर्ष करत आहे हे सर्व पाहुन ठरवतो. एकदा आम्ही 6 किंवा 7 षटके खेळल्यानंतर शिखरला एकटे सोडणेच योग्य असते.”\nधवनसाठी रविवारी केलेली खेळी आणि रोहितबरोबर केलेली द्विशतकी भागीदारी ही अविस्मरणीय ठरली आहे. या बद्दल धवन म्हणाला, “चांगल्या आक्रमणासमोर चांगली खेळी करणे चांगलेच असते आणि तुम्हाला त्यांच्या विरुद्ध चांगल्या धावा केल्यावर समाधान वाटते.”\n“आमच्यासाठी हे क्षण खूप अभिमानास्पद आहेत. जेव्हा मी वयस्कर होईल, तेव्हा मी माझ्या मुलाला सांगेल की मी पाकिस्तान विरुद्ध शतक केले. जेव्हाही तुम्ही पाकिस्तानविरुद्ध खेळता तेव्हा तो खुप खास क्षण असतो.”\nफलंदाजीला जाताना काय विचार केला होता याद्दल धवन म्हणाला, “जेव्हा आम्ही फलंदाजीला जात होतो तेव्हा आम्हाला माहित होते की पाकिस्तानकडे चांगले वेगवान गोलंदाज आहेत. तसेच आम्हाला माहित होते की जर आम्ही 10 ते 15 षटके टिकून राहिलो आणि आम्ही स्थिर झालो की आम्ही एकमेकांच्या साथीची मजा घेतो.”\n“त्यामुळे जर रोहित आक्रमक झाला तर मी सावध खेळ करतो. खुप सामन्यात एकत्र खेळल्यानंतर आम्हाला एकमेकांना जास्त काही सांगण्याची गरज नसते.”\nया सामन्यात रोहितने 119 चेंडूत 111 धावांची नाबाद शतकी खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 4 षटकार मारले.तसेच शिखरने 100 चेंडूत 114 धावा करताना 16 चौकार आणि 2 षटकार मारले. तर दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 210 धावांची भागीदारीही रचली.\n–कर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\n–दुबईच्या या मैदानावर रोहित शर्मा ठरला बादशाह\n–तेंडुलकर-सेहवाग जोडीपेक्षा रोहित-शिखरची जोडी ठरली बेस्ट\nकसोटीत त्रिशतक करणारा पहिला भारतीय बनण्याची सेहवागने आधीच केली होती भविष्यवाणी\nमुंबईकर क्रिकेटर पाकिस्तानला नडला, न्यूझीलंडला कसोटीत मिळवून दिला शानदार विजय\nराजमाता जिजाऊ संघ शिवाई प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेत विजेता\nस्टार प्रिमीयर लीग 2018 क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाला विजेतेपद\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पात्रता फेरीतील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात\nपिकलबॉल सुपर कप स्पर्धेत एकता, स्मॅशर्स अंतिम सामन्यात समोरासमोर\nचेन्नईच्या कार्तिक, राघुलला युरो, एलजीबी-4 चे जेतेपद\nपुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक\nकबड्डीपटूच्या जिद्दीला सलाम, अपंगत्व असतानाही कबड्डी खेळणारा महारथी\nपहिल्या टी२० सामन्यात अशी असेल टीम इंडिया\nटी२० मालिका सुरू होण्यापुर्वी ही आकडेवारी तुम्हाला नक्की माहित हवीच\nपुढच्या ४८ तासांनी रोहितचे नाव टी२०मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार\n ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच\nअशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल\nत्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर\nअसे टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले\nमहास्पोर्ट्सचे अजित दादांना खुले पत्र\nक्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्मा सज्ज\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- मराठवाड्याचा सुपूत्र\n या सामन्यांत झाले तब्बल १५ खेळाडू LBW आऊट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/what-is-the-status-of-ban-on-dj-and-dolby-sound-system-asks-mumbai-high-court-to-state-government/articleshow/65773284.cms", "date_download": "2018-11-19T12:36:55Z", "digest": "sha1:35FOHKWQ3GVHBLXYZDMT6ZOJ6LOXU24K", "length": 12504, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: what is the status of ban on dj and dolby sound system asks mumbai high court to state government - डीजेवर पूर्ण बंदी घातली आहे का? - हायकोर्ट | Maharashtra Times", "raw_content": "\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nडीजेवर पूर्ण बंदी घातली आहे का\nडीजेवाले ब��बु मेरा गाना बजा दे... अशी विनंती गेली दोन-तीन वर्षे मिरवणुकीत नाचणाऱ्यांना करता येत नाहीए. कारण पोलीस डीजेला परवानगीच देत नाहीत. पण गणेश विसर्जन मिरवणुकीत मर्यादित डेसिबलपर्यंतचा आवाज ठेवला तरी पोलीस कारवाई का करत आहेत असा सवाल प्रोफेशनल ऑडिओ अँड लायटिंग असोसिएशनने केला आहे. राज्य सरकारला यासंदर्भात येत्या शुक्रवारपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.\nडीजेवर पूर्ण बंदी घातली आहे का\nडीजेवाले बाबु मेरा गाना बजा दे... अशी विनंती गेली दोन-तीन वर्षे मिरवणुकीत नाचणाऱ्यांना करता येत नाहीए. कारण पोलीस डीजेला परवानगीच देत नाहीत. पण गणेश विसर्जन मिरवणुकीत मर्यादित डेसिबलपर्यंतचा आवाज ठेवला तरी पोलीस कारवाई का करत आहेत असा सवाल प्रोफेशनल ऑडिओ अँड लायटिंग असोसिएशनने केला आहे. डीजे व डॉल्बी साऊंड सिस्टमवर पूर्ण बंदी घातली आहे का याविषयी माहिती देण्याचे निर्देश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. राज्य सरकारला यासंदर्भात येत्या शुक्रवारपर्यंत भूमिका स्पष्ट करावयाची आहे.\nध्वनी प्रदूषण प्रतिबंधक नियमावलीत किंवा न्यायालयाच्या कोणत्याही आदेशात ‘डीजे/साऊंड सिस्टम’वर बंदी घालण्यात आलेली नाही. तरीही पोलिस किंवा स्थानिक प्रशासनाकडून त्यावर मनमानी व अघोषित पद्धतीने बंदी घालण्यात येऊन आमच्या व्यवसायावर गदा आणली जात आहे, असा आरोप करत ध्वनी प्रदूषणाला आम्हीच जबाबदार आहोत का, असा सवाल ‘साऊंड सिस्टम’ चालक-मालकांची संघटना असलेल्या प्रोफेशनल ऑडिओ अँड लाईटिंग असोसिएशनने (पाला) करत आहे.\nडीजे व डॉल्बी साऊंड सिस्टमवर पूर्ण बंदी घातली आहे का याविषयी माहिती देण्याचे निर्देश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. त्याअनुषंगाने राज्य सरकारला आपली भूमिका स्पष्ट करायची आहे.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nपुरुष दिन: असा असतो 'परफेक्ट मॅन'\nसंगमनेरमध्ये गारप��टीसह मुसळधार पाऊस\nफूड टुरिझममध्ये नवा ट्रेंड\nअमृतसर हल्लाः संशयिताना लवकरच ताब्यात घेणारः पंजाब मुख्यमंत्\nपुणे पोलिसांची BJPला MP निवडणुकीत मदत: सचिन सावंत\nदिल्लीः जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन\nisha ambani: लग्नानंतर ईशा अंबानी ४५२ कोटींच्या बंगल्यात राह...\nबछड्यांच्या मृत्यूनंतर रवीना टंडन संतापली\nchildren's day 2018: असा आहे 'बाल दिना'चा इतिहास\nभाजप-मनसेत रंगलं कार्टून वॉर\nMaratha Reservation: मागासलेपण सिद्ध करण्याची कसोटी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nडीजेवर पूर्ण बंदी घातली आहे का\n'कोरेगाव भीमा प्रकरणी कोणतीही समिती नाही'...\n२०३० पर्यंत टोलमुक्ती नाहीच, सरकारचे स्पष्टीकरण...\nअंधेरीत इंडस्ट्रियल इस्टेटला भीषण आग...\nकोरेगाव-भीमा हिंसा पूर्वनियोजित; अहवालात ठपका...\nमागसवर्ग आयोगाचा प्रगती अहवाल कोर्टात सादर...\n'टाइम्स ग्रीन गणेशा' तुम्हीही सहभागी व्हा\nकचरा उचलण्याचे पैसे मोजावे लागणार\nविधान परिषद पोटनिवडणूक ३ ऑक्टोबरला...\nSiddharth Sanghvi: ३५ हजारांसाठी हत्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://bhandarazp.org.in/pages/water-supply.html", "date_download": "2018-11-19T12:20:40Z", "digest": "sha1:A5GJRDRYAHVTKKCXF6DYFC33TX7HIXH4", "length": 23257, "nlines": 129, "source_domain": "bhandarazp.org.in", "title": " Bhandara, Zilha Parishad", "raw_content": "\nराष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम\nराष्ट्रीय ग्रामीण पेजयल कार्यक्रमांतर्गत पेयजल सुविधेसाठी बिगर आदिवासी क्षेत्रासाठी १० टक्के लोकसहभाग व आदिवासी तसेच दलित क्षेत्रासाठी ५ टक्के लोकसहभाग आवश्यक होता. १ जानेवारी २०१४ पाणी पुरवठा विभागाच्या शासन निर्णयानुसार नवीन, प्रथमच नळ पाणी पुरवठा योजना प्रस्तावित करणार्या गावासाठी लोकवर्गणीची अट शिथिल करण्यात आली असून उर्वरीत कामासाठी अर्थात पुरक/वाढीव नळ योजनेसाठी दारिद्गय रेषेखालील कुटूंबाना प्रती कुटूंब रु. ४००/- व दारिद्गय रेषेवरील कुटूंबाना प्रती कुटूंब रु. ८००/- अशी लोकवर्गणी आकारण्याचे निर्देशित आहे\nरोजगार हमी योजना :- उद्देश - पिण्याच्या पाणी पुरवठयाच्या सोयी करणे.\nपाण्याची टंचाई असलेल्या गावांमध्ये पाण्याची व्यवस्था करणे करिता भंडारा जिल्हयासाठी विशेष बाब म्हणून 100 पिण्याच्या पाण्याच्या विहिरी���ना मंजुरी देण्यात आली होती. वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा भंडारा यांचे स्त्रोत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर ग्रामस्तरावरून गावनकाशा, सातबारा, ठरावानिशी अंदाजपत्रक मा. जिल्हाधिकारी, भंडारा यांचेकडे मंजुरीस सादर करण्यात येतात.\nसदर कामे संवर्ग विकास अधिकारी यांचे मार्फत राबविण्यात येतात.\nउन्हाळयामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणा-या गावात पाणी टंचाई दूर करणे.\nपाणी टंचाई निवारण कार्यक्रमाअंतर्गत नळ योजना दुरूस्ती, तात्पुरती नळ योजना नवीन हातपंप, झिरे बुडक्या घेणे, विहीर खोलीकरण, गाळ काढणे, अटकर लावणे इत्यादी कामे घेण्यात येतात. पिण्याच्या पाण्याच्या टंचाई भासणा-या गावांची पंचायत समिती स्तरावरून आराखडयाद्वारे माहिती संकलीत केल्या जाते. याबाबत जिल्हास्तरावर टंचाई निवारण आराखडा तयार करून मा. जिल्हाधिकारी, भंडारा यांचे मंजुरीस सादर करण्यात येते. सदर कामे ग्रामिण पाणी पुरवठा विभाग व म.जि.प्रा. विभागाद्वारे ग्राम पंचायत / कंत्राटी पध्दतीने राबविण्यात येतात.\nभारत निर्माण कार्यक्रम - या अंतर्गत महाजल, वर्धित वेग, स्वजलधारा हया योजनांची अंमलबजावणी करण्यात येते.\nउद्देश - ग्रामीण भागात गावातील प्रत्येकाला नियमीतपणे शुध्द, स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी समूह सहभागातून व मागणीवर आधारीत धोरणानुसार उपलब्ध करणे.\nनिकष - कॉम्प्रेहेन्सीव्ह अॅरक्शन प्लॅन (99) मधील गावे, गुणवत्ता बाधीत 2003 सर्वेक्षणानुसार गावे, टंचाईग्रस्त गावे या प्राधान्य क्रमाणे व पुढील नियमानुसार निवड करण्यात येते.\nनियम - साध्या उपलब्ध पिण्याच्या पाण्याचे प्रमाण, टँकरग्रस्त गावे, जिल्हास्तराचे तुलनेत मागासवर्गीयांचे प्रमाण, आदिवासीचे प्रमाण, पाणी पट्टीची वसुलीची टक्केवारी व संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातील बक्षीस या निकषांवर गुणानुक्रमे निवड करण्यात येते. आवश्यक लोकवाटा (लोकवर्गणी, श्रमदान) योजना पुर्ण झाल्यावर दैनंदिन देखभाल दुरूस्ती, 100 टक्के हागणदारी मुक्त व स्वच्छतेकरिता गावाची तयारी असली पाहीजे.\nअर्ज करण्याची पध्दत - ग्रामिण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद भंडारा ने याकरिता अर्जाचा नमुना तयार केला असून ते ग्रामिण पाणी पुरवठा विभागामधून प्राप्त करून घ्यावे. त्यात संपूर्ण माहीती भरावी. त्यासोबत जोडलेल्या विहित नमुन्यात महिला सभा व सर्वसाधारण ग्राम सभेचे मंजूर ठराव अर्जासोबत जोडावे. पुढील आशयाचे ग्रामसभेचे ठराव असावे.\nअ)\tसिंचनासाठी गावठाणात विंधन विहीरी / कूपनलिका घेण्यात येणार नाही.\nब)\tगाव 100 टक्के हागणदारी मुक्त करण्यात येईल व प्रत्यक्ष योजनेसाठीचा दुसरा हप्ता मिळण्यापूर्वी गाव 100 टक्के हागणदारी मुक्त करण्यात येईल.\nक)\tयोग्य (शासनाने ठरवून दिलेल्या किमान दरापेक्षा कमी नसेल) पाणी पट्टी लावून त्याची वसूली करून योजनेच्या देखभाल दुरूस्तीचा 100 टक्के खर्च वसूल केला जाईल. योजनेचा शेवटचा हप्ता मिळण्यापूर्वी 3 महिण्याची पाणीपट्टी लाभार्थ्याकडून आगावू वसूल करण्यात येईल.\nजलव्यवस्थापन व स्वच्छ्ता समिती २०१२-२०१३\nअ.क्र सभासदांच्ये नाव निवडून दिल्याची तारीख स्वीकृत केल्याची तारीख समितीचे पद\n१ सौ. वंदना रवींद्र वंजारी १५.०७.२०१० १५.०१.२०१३ सभापती\n२ श्री रमेश काशीराम पारधी, उपध्यक्ष तथा सभापती बांधकाम,\nशिक्षण व क्रीडा समिती १५.०७.२०१० १५.०१.२०१३ पदसिद्ध सदस्य\n३ श्री अरविंद मनोहर भालाधारे, सभापती समाज कल्याण समिती १५.०७.२०१० १५.०१.२०१३ पदसिद्ध सदस्य\n४ श्री संजय गाडावे, सभापती आरोग्य व अर्थ समिती १५.०७.२०१० १५.०१.२०१३ पदसिद्ध सदस्य\n५ सौ रेखाताई रविकिरण भुसारी, सभापती महिला व बालकल्याण समिती १५.०७.२०१० १५.०१.२०१३ पदसिद्ध सदस्य\n६ श्री संदीप टाले, सभापती कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध समिती १५.०७.२०१० १५.०१.२०१३ पदसिद्ध सदस्य\n७ श्री राजेश ब्रिजलाल पटेल,सदस्य १५.०७.२०१० १५.०१.२०१३ सदस्य\n८ श्री प्रकाश हरिश्चंद्र देशकर, सदस्य १५.०७.२०१० १०.०८.२०१३ सदस्य\n९ सौ मंगला रामराव कारेमोरे, सदस्य १५.०७.२०१० १०.०८.२०१३ सदस्य\n१० सौ गीताताई शरद कापगते, सदस्य १५.०७.२०१० २७.०२.२०१३ सदस्य\n११ श्री नितीन दयानंद कडव, सदस्य निरंक स्वीकृत सदस्य\n१२ श्री केशवराव सीताराम मानवटकर निरंक स्वीकृत सदस्य\n१३ श्री सूर्यभान नथुजी सिंगनजुडे निरंक २८.०९.२०१० स्वीकृत सदस्य\n१४ सौ नलू अचीत दोनाडकर निरंक २८.०९.२०१० स्वीकृत सदस्य\n१५ श्री एन के जेजुरकर, अति. मु. का. अ. सदस्य सचिव\n१६ सौ मंजुषा ठवकर, उप. मु. का. अ.(पंचायत) सदस्य\n१७ श्री एस. एन. यादव का. अ. ल. सिं. सदस्य\n१८ श्री एस. एस. सुशीर का. अ. ग्रा. पा. पु. सदस्य\nअ.क्र. सेवेचा तपशील सेवा पुरवणारे अधिकारी / कर्मचारी यांचे नाव व हुद्ध सेवा पुरवण्याची विह���त मुदत सेवा मुदतीन न पुरवल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिकार्याचे नाव व हुधा\n१ कार्यकारी अभियंता यांचेकडे पाठवावयाच्या सर्व नस्त्या श्री बी.जे. पात्रे, उपकार्यकारी अभियंता १ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा\n२ अस्थापनाविषयक बाबी हाताळणे/ न्यायालयीन प्रकरणे श्री पी. बी. मते. कक्ष अधिकारी १ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा\n३ राष्टीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम(भंडारा उपविभाग), सुवर्ण महोत्सवी दलित वस्ती, नक्षलग्रस्त कार्यक्रम, शाळा अंगणवाडी पाणी पुरवठा श्री ए. एस अमुले, शाखा अभियंता ७ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा\n४ ARF, ३१५ लेखाशिर्ष्काखालील कामे, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम(तुमसर/पवनी उपविभाग), Flood Damage Work श्री ओ. एल. बोंद्रे, शाखा अभियंता ७ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा\n५ MSEB प्रोत्साहन भत्ता, पाणी टंचाई, आमदार/खासदार योजना, नवसंजीवनी, जलमणी जलस्वराज्य संबंधित कार्यक्रमाची माहिती online करणे, तांत्रिक शाखा(सामान्य), LAQ/१२ व १३ वा वित्त आयोग, ९६ कॉलमची माहिती update करणे, NRDWPMPR चा कार्यभार श्री आर. जी. वैद्या, कंत्राटी कनिष्ठ अभियंता ७ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा\n६ आर्थिक बाबीशी संबंधित सर्व नस्त्या व देयके तपासून वरिष्ठांकडे सादर करणे श्री डि. डि. निमकर, सहायक लेखा अधिकारी ३ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा\n७ वर्ग-१ ते वर्ग-४ कर्मचाऱ्यांचे संपूर्ण अस्थापनाविषयक बाबी हाताळणे व त्या नुसार अंमलबजावणी करणे कार्य १. सौ एस एस. लांजेवार, वरिष्ठ सहाय्यक ७ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा\n८ वर्ग-१ ते वर्ग-२ अधिकाऱ्याचे वेतन/ प्रवासभत्ता देयके, वर्ग-१ ते वर्ग-४ चे अधिकारी/ कर्मचाऱ्यांचे अंशदा, लेखा आक्षेप, आयकर बाबत कार्यवाही करणे कार्य २. श्री डी. पी गेडाम, वरिष्ठ सहाय्यक ७ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा\n९ पाणीपट्टीची नोंद घेणे, कार्यालयीन सर्व सभा कार्य ३. श्री जी. जे. कराडे, वरिष्ठ सहाय्यक(लेखा) ७ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा\n१० अंकेक्षक कार्य ४ श्री के. ए. मेश्राम, वरिष्ठ सहाय्यक ७ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा\n११ लेखा विषयक कामे सांभाळणे कार्य ५ श्री ए. जी. बांडेबुचे, वरिष्ठ सहाय्यक ७ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा\n१२ अंकेक्षक कार्य ६ कु. जे. डी. कोवे, कनिष्ठ सहाय्यक ७ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा\n१३ वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचाऱ्यांचे वेतन/प्रवासभत्ता देयके, भांडार शाखा, ब्लिचिंग खरेदी, वाहन दुरुस्ती हाताळणे. कार्य ७. कु. हिना कुरेशी, कनिष्ठ सहाय्यक ७ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा\n१४ रोखपाल संबंधित कामे हाताळणे कार्य ८ श्री. एस. बी. झेलकर, कनिष्ठ सहाय्यक ७ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा\n१५ आवक जावक शाखा कार्य ९. श्री एस बी आकरे, कनिष्ठ सहाय्यक २ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा\nकार्यालय ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद भंडारा\nशाखा अभियंता यांची कनिष्ठ अभियंता पदाची दिनांक १ जानेवारी २०१४ ची तात्पुरती सेवाजेष्ठता यादी\nइंदिरा गांधी आणि सरदार पटेल संयुक्त जयंती समारोह\nसावित्रीबाई फुले जयंती समारोह\nमहिला व बालकल्याण विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nजि.प. भ.नि.नि. खातेदार लेखा शिल्लक पाहणे\nजिल्हा परिषदेचे विशेष कार्यक्रम\nइंदिरा गांधी जन्मदिनी विशेष कार्यक्रमचे आयोजन\nश्री छत्रपती शाहूमहाराज पुण्यतिथी निमित्त आदरांजली कार्यक्रम\nस्वतंत्र दिवस (15 ऑगस्ट) ला झालेला झेंडा वंदनाचा कार्यक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5667491605919518390&title=Sportstar%20Sharanya%20Gaware&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-11-19T11:32:58Z", "digest": "sha1:YCZ7H6W44NOUKZS3AWDDQOE2ZXL2KQ7Q", "length": 12649, "nlines": 126, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "टेनिसमधील उगवता तारा : शरण्या गवारे", "raw_content": "\nटेनिसमधील उगवता तारा : शरण्या गवारे\nपुण्यात आजवर अनेक उत्तम दर्जाचे टेनिसपटू घडले आहेत. नव्याने या खेळात येणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. शरण्या गवारे ही अशीच एक नवोदित खेळाडू या क्षेत्रात आपले पाय रोवू पाहत आहे. प्रचंड गुणवत्ता लाभलेली शरण्या ज्युनिअर गटात आपले सातत्य राखून आहे... ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या टेनिसपटू ‘शरण्या गवारे’बद्दल...\nशरण्या गवारेने १८ वर्षांखाल��ल गटाच्या नॅशनल क्ले कोर्ट चॅम्पियनशिप टेनिस स्पर्धेत दुहेरी मुकुट पटकावला. चेन्नईमध्ये ही स्पर्धा झाली. एकेरीच्या अंतिम लढतीत शरण्याने तेलंगणच्या हुमेरा शेखला ६-४, ७-५ असा पराभवाचा धक्का दिला आणि जेतेपद पटकावले. जवळजवळ पावणेदोन तास ही लढत चालली. हुमेराला दुसरे मानांकन होते.\nशरण्याची सुरुवात जोरदार झाली. पहिल्याच गेममध्ये शरण्याने हुमेराची सर्व्हिस ब्रेक केली. पाहता पाहता सहाव्या गेमअखेर शरण्याने ४-२ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर हुमेराने चिवट झुंज देऊन ४-४ अशी बरोबरी साधली. नवव्या गेममध्ये शरण्याने पुन्हा हुमेराची सर्व्हिस ब्रेक केली आणि त्यापाठोपाठ पहिल्या सेटमध्ये बाजी मारली. दुसऱ्या सेटमध्येही शरण्याने जोरदार सुरुवात केली. सहाव्या गेमअखेर शरण्याने ४-२ अशी आघाडी घेतली होती; मात्र पुन्हा एकदा हुमेराने झुंज दिली. दहाव्या गेमअखेर दोघींमध्ये ५-५ अशी बरोबरी होती. अकराव्या गेममध्ये शरण्याने हुमेराची सर्व्हिस ब्रेक कली आणि त्यापाठोपाठ सर्व्हिस राखून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.\nशरण्याचे हे पहिलेच राष्ट्रीय जेतेपद ठरले. नुकत्याच हैदराबादमध्ये झालेल्या सुपर सीरिज स्पर्धेतही शरण्याने दुहेरी मुकुट पटकावला होता. त्यापाठोपाठ राष्ट्रीय स्पर्धेतही शरण्याने घवघवीत यश मिळविले. या यशाबाबत शरण्या म्हणाली, ‘दोन वर्षांपूर्वी चौदा वर्षांखालील गटात माझे जेतेपद हुकले होते. मला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. या वेळी मी जिद्दीने खेळ केला आणि जेतेपदाला गवसणी घातली. हे यश नक्कीच आनंददायी आणि आत्मविश्वास उंचावणारे आहे. नुकतीच स्पर्धा खेळून आल्याने थोडी दमछाक झाली होती. त्यातच पाऊस असल्याने, उपान्त्य फेरीपर्यंतचे सामने हार्ड कोर्टवर खेळविण्यात आले आणि उपान्त्य आणि अंतिम फेरीचे सामने क्ले कोर्टवर खेळविण्यात आले. त्यामुळे लय सापडण्यास वेळ लागला; मात्र मी आत्मविश्वासाने खेळ केला. एका वेळी केवळ एका सामन्याचाच विचार केला, त्याचा मला फायदा झाला,’ अशा शब्दांत शरण्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. सिम्बायोसिस महाविद्यालयामध्ये अकरावीत शिकणारी शरण्या ही पुण्याचे प्रसिद्ध खेळाडू आणि प्रशिक्षक आदित्य मडकेकर आणि के. सी. अफजल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.\nदुहेरीत प्रेरणाच्या साथीने यश\nमुलींच्या दुहेरीच��या अंतिम लढतीत शरण्या गवारेने मुंबईच्या प्रेरणा विचारेच्या साथीने विजेतेपद पटकावले. शरण्या-प्रेरणा यांनी विपाशा मेहरा-सुदीप्ता कुमार या जोडीवर ६-३, ६-१ अशी सरळ सेटमध्ये मात केली आणि विजेतेपद पटकावले. मुलांच्या दुहेरीत कबीर हंस-दीपेंदर गरेवाल यांनी विजेतेपद पटकावले. त्यांनी अंतिम लढतीत गुंजन जाधव - दीपीन वाधवा यांच्यावर ३-६, ७-६ (६), १०-८ अशी मात केली.\nशरण्या गवारेचे सातत्य पाहता केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने तिला टीओपी (टार्गेट ऑलिंपिक पोडियम) या योजनेत सहभागी करून घेतले पाहिजे. तसेच भारतीय टेनिस महासंघानेदेखील आंतरराष्ट्रीय स्तरावर जास्तीत जास्त सामने खेळण्यासाठी शरण्याला आर्थिक पाठबळ आणि आवश्यक त्या सुविधा पुरवल्या पाहिजेत. हे सर्व जुळून आले तर भारताला लवकरच आणखी एक सानिया मिर्झा पाहायला मिळेल.\n(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. 'क्रीडारत्ने' सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)\nस्नेहाची यशस्वी वाटचाल वयावर मात करत खेळणारा नितीन पुण्याच्या वैष्णवीची यशस्वी घोडदौड चौसष्ठ घरांचा नवा राजा वेगाची नवी राणी : ताई बामणे\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nऐ मेरी जिंदगी तुझे ढूँढू कहाँ...\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5678098627387628804&title='Mahindra%20Electric'%20and%20'Zoomcar'%20Partnership&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-11-19T11:15:19Z", "digest": "sha1:4IKOAVLN4HI77DCJJHAHBDPYKVI6CNXG", "length": 10963, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘महिंद्रा इलेक्ट्रिक’ आणि ‘झूमकार’तर्फे ‘इटूओ-प्लस’ ऑफर", "raw_content": "\n‘महिंद्रा इलेक्ट्रिक’ आणि ‘झूमकार’तर्फे ‘इटूओ-प्लस’ ऑफर\nपुणे : महिंद्रा उद्योग समुहातील ‘महिंद्रा इलेक्ट्रिक’ आणि शेअरिंग मोबिलिटी क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी कंपनी ‘झूमकार’ यांनी विद्युत वाहनांच्या माध्यमातून आपल्या सेवा विस्तारित करण्या��ी घोषणा संयुक्तपणे केली आहे. या कंपन्या ‘इटूओ-प्लस’ मॉडेलची ५० वाहने पुणेकरांसाठी उपलब्ध करणार आहेत. ‘सेल्फ ड्राईव्ह’ व ‘झॅप’ योजना या दोन्ही पद्धतीने ही वाहने नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.\nकोणतेही डाउनपेमेंट, विमा व इतर सेवा यांच्यासाठी पैसे न मोजता महिन्याकाठी केवळ नऊ हजार ९९९ रुपये भरून ग्राहकांना ‘इटूओ-प्लस’ ही कार ‘झॅप सबस्क्राइब’ पद्धतीने वापरायला मिळते. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आणि पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे (पीएससीडीसीएल) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत या मोटारींना हिरवा झेंडा दाखविण्यात आला.\nकेंद्र सरकारच्या नीती आयोगाने २०३०या वर्षीपर्यंत देशात सर्वत्र विद्युत वाहनांच्या प्रसाराचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या धोरणाच्या अनुषंगाने ‘महिंद्रा’ व ‘झूमकार’ यांनी हा उपक्रम राबविला आहे. पुणे हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर असल्याने, तसेच आयटी क्षेत्रातील मोठे केंद्र बनले असल्याने या शहरात योजनेचा शुभारंभ करण्याचे ‘महिंद्रा’ व ‘झूमकार’ यांनी ठरविले.\nया प्रसंगी बोलताना’ महिंद्रा इलेक्ट्रिक’चे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश बाबू म्हणाले, ‘अधिकाधिक नागरिकांना विद्युत मोटारींची सेवा मिळावी, या उद्देशाला ‘महिंद्रा इलेक्ट्रीक’ आणि ‘झूमकार’ या दोन्ही कंपन्या एकत्रितपणे हातभार लावत आहेत. पुण्यात ‘झूमकार’च्या ‘शेअर्ड मोबिलिटी’साठी आमच्या विद्युत मोटारी उपलब्ध करून देऊन आम्ही त्या प्रथमच सादर करीत आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. महाराष्ट्रात विद्युत मोटारींच्या धोरणाची घोषणा झाल्यानंतरचा हा पहिलाच उपक्रम आहे. विद्युत वाहनांचा जलद गतीने प्रसार व्हावा, या महाराष्ट्र राज्याच्या ध्येयात आम्ही सहभागी आहोत.’\n‘झूमकार’चे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग मोरन या प्रसंगी म्हणाले, ‘महिंद्रा इलेक्ट्रिकबरोबर पुन्हा एकदा सहभागी होण्यात आणि पुणेकरांना नाविन्यपूर्ण योजनेद्वारे पर्यावरणपूरक अशी सेवा देण्यात आम्हाला आनंद वाटतो. प्रथम आमची ‘पीईडीएल’ सायकल सेवा आणि आता आमचे विद्युत वाहन स्वीकारून पुणे शहराने मोबिलीटी क्षेत्रातील नव्या योजना राबविण्यात आपण अग्रेसर असल्याचे दाखवून दिले आहे.’\n‘झूमकार’ व ‘लीजप्लॅन’ या दोन कंपन्यांच्��ा अर्थसाह्यातून हा पुण्यातील उपक्रम उभा राहात आहे. महिंद्रा फायनान्स या कंपनीद्वारे या उपक्रमाला इतर शहरांमध्ये अर्थसाह्य देण्यात येईल.\nTags: पुणेमहिंद्रा इलेक्ट्रिकझूमकारमुक्ता टिळकमहिंद्रामहेश बाबूZoomcarMahindraMahindra GroupMahindra ElectricMahesh BabuMukta Tilakप्रेस रिलीज\n‘महिंद्रा इलेक्ट्रिक’ व ‘झूमकार’ यांचा सहयोग ‘सेल्फ-ड्राइव्ह ईव्ही’साठी ‘महिंद्रा’ व ‘झूमकार’चा सहयोग ‘महिंद्रा’ची इलेक्ट्रिक व्हेइकल केरळमध्ये दाखल ‘महिंद्रा’तर्फे नव्या तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटन ‘महिंद्रा’तर्फे ‘फुरिओ’चे अनावरण\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/viratsena-ready-series-win-28451", "date_download": "2018-11-19T11:40:56Z", "digest": "sha1:IHONLPGQGEO6SBMUMHASDM7WWI35SU35", "length": 14939, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "viratsena ready for series win मालिका विजयासाठी विराटसेना सज्ज | eSakal", "raw_content": "\nमालिका विजयासाठी विराटसेना सज्ज\nबुधवार, 1 फेब्रुवारी 2017\nबंगळूरमध्ये आज अखेरचा ट्‌वेंटी-२० सामना; पंचाचीही लागणार कसोटी\nबंगळूर - इंग्लंडविरुद्धची कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर विराटसेना आता ट्‌वेंटी-२० मालिकेचेही लक्ष्य पार करण्यासाठी सज्ज झाली आहे. दुसऱ्या सामन्यातील पंचांच्या चुकीच्या निर्णयाने संतापलेला इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनही दुसऱ्या बाजूने भारतात एका तरी मालिका विजयाचे स्वप्न बाळगून आहे. दोन्ही कर्णधारांवर दडपण असताना पंचांचीही कसोटी लागणार आहे.\nबंगळूरमध्ये आज अखेरचा ट्‌वेंटी-२० सामना; पंचाचीही लागणार कसोटी\nबंगळूर - इंग्लंडविरुद्धची कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर विराटसेना आता ट्‌वेंटी-२० मालिकेचेही लक्ष्य पार करण्यासाठी सज्ज झाली आहे. दुसऱ्या सामन्यातील पंचांच्या चुकीच्या निर्णयाने संतापलेला इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनही दुसऱ्या बाजूने ���ारतात एका तरी मालिका विजयाचे स्वप्न बाळगून आहे. दोन्ही कर्णधारांवर दडपण असताना पंचांचीही कसोटी लागणार आहे.\nनागपूरमध्ये अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेला सामना भारताने जिंकला आणि तीन सामन्यांच्या मालिकेतील आव्हान कायम ठेवले. त्या सामन्यात भारतीय पंच शमशुद्दीन यांनी ज्यो रूटला बाद देणारा निर्णय इंग्लंडच्या मुळावर आल्याची जाहीर टीका मॉर्गनने केली. आयसीसीकडे तक्रारही करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात शमशुद्दीन यांच्या कामगिरीवरही लक्ष असेल.\nट्‌वेंटी-२० हा प्रकार बेभरवशाचा असला तरी कानपूर येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताची कामगिरी खालावली होती. नागपूरमध्येही विजयासाठी अखेरच्या क्षणापर्यंत लढावे लागले होते. नेहरा आणि बुमरा यांनी अखेरच्या दोन षटकांत केलेल्या कल्पक गोलंदाजीमुळे विजय शक्‍य झाला होता.\nकानपूर असो नागपूर भारतीय फलंदाजांनी निराशा केली आहे. विराट कोहली, सुरेश रैना, युवराजसिंग आणि महेंद्रसिंह धोनी असे एकापेक्षा एक धुरंधर फलंदाज असतानाही दोन्ही सामन्यांत भारताला धावांसाठी झगडावे लागले. राहुलने दुसऱ्या सामन्यात अडखडळत्या सुरवातीनंतर सर्वाधिक ७१ धावांची खेळी केल्यानंतरही भारताला दीडशे धावांचा टप्पा गाठता आला नव्हता. रैना, युवराज आणि धोनी यांना नागपूरमध्ये दुहेरी धावसंख्याही पार करता आली नव्हती.\nरैना आणि युवराजसाठी उद्याचा सामना महत्त्वाचा आहे. नजीकच्या काळात भारत ट्‌वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार नसल्यामुळे या दोघांना आपला फॉर्म दाखवण्याची ही चांगली संधी आहे. ज्यो रूटला बाद देण्याच्या निर्णयामुळे संतापलेला इंग्लंड कर्णधार त्याचा संघ भारतावर पलटवार करण्यासाठी अधिक आक्रमक खेळ करू शकतो. कागदावर तरी त्यांची फलंदाजी भारतापेक्षा उजवी आहे. जेसन रॉय, रूट, मॉर्गन आणि बटलर यांच्यानंतर इंग्लंडकडे बेन स्ट्रोक, मोईन अली असे अष्टपैलू आहेत; परंतु यांचा सामना करण्यासाठी भारताकडे आशिष नेहरा आणि बुमराह ही अस्त्रे आहेत.\nमर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये नो बॉल गुन्हा समजला जातो; परंतु भारतीय गोलंदाज बुमरा आणि अमित मिश्रा यांनी अनुक्रमे एकदिवसीय आणि नागपूरमधील ट्‌वेंटी-२० सामन्यांत हा गुन्हा केला होता. त्यांनी विकेट मिळवल्या; परंतु ते नो बॉल ठरले होते. बंगळूरमधील उद्याच्य�� सामन्यात भारतीय गोलंदाजांची नो बॉलची समस्या सुटेल, अशी आशा असेल. कोहलीने नागपूर सामन्यानंतर या समस्येवर मार्ग काढावा लागेल, असे मत व्यक्त केले होते.\nचिन्नास्वामी स्टेडियमच्या मैदानाची पुनर्रचना केल्यानंतर तेथे होणारा उद्याचा पहिला सामना आहे. साडेचार कोटी खर्च करून कर्नाटक क्रिकेट संघटनेने नेक्‍स्ट जनरेशन मैदान तयार केले आहे. मैदानावर साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी हवेच्या दाबाची ड्रेनेज पद्धत बसवण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसाधारण ड्रेनेजच्या तुलनेत ३६ पटीच्या वेगात पाण्याचा निचरा होतो. अशी पद्धत जगभरातील प्रसिद्ध मैदान विम्बर्ली (इंग्लंड), न्यू यॉर्क मेटस्‌, बीएमओ फिल्ड (कॅनडा), इतेहाद स्टेडियम (मॅंचेस्टर सिटी) अशा मैदानांवर आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-traffic-jam-hallabol-agitation-87222", "date_download": "2018-11-19T11:59:38Z", "digest": "sha1:VMDHZE5VCHJLOKE7KROQYXL57RUQKOKQ", "length": 13752, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news traffic jam by hallabol agitation ‘हल्‍लाबोल’ने नागपूर ‘जॅम’! | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 13 डिसेंबर 2017\nनागपूर - काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त मोर्चात हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले. मुख्य रस्त्याने चालायलादेखील जागा मिळू नये, एवढी अफाट गर्दी मोर्चात लोटली. पण, या जनआक्रोशाने नागपूर जॅम झाले. अत्यंत नेटाने आणि शिस्तीत निघालेला मोर्चा व्यवस्थित असला तरी शहरातील वाहतूक व्यवस्था मात्र विस्कळीत झाली.\nनागपूर - काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त मोर्चात हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले. मुख्य रस्त्याने चालायलादेखील जागा मिळू नये, एवढी अफाट गर्दी मोर्चात लोटली. पण, या जनआक्रोशाने नागपूर जॅम झाले. अत्यंत नेटाने आणि शिस्तीत निघालेला मोर्चा व्यवस्थित असला तरी शहरातील वाहतूक व्���वस्था मात्र विस्कळीत झाली.\nकाचीपुरा चौकातून काँग्रेसने, तर काँग्रेसनगर चौकातून राष्ट्रवादी काँग्रेसने विधानभवनाकडे कूच केले. दोन्ही मोर्चे जनता चौकात एकत्र आल्यानंतर मोर्चाने भव्य स्वरूप धारण केले. दोन्ही पक्षांमधील नेत्यांच्या नेतृत्वात निघालेला हा मोर्चा टी-पॉइंटच्या दिशेने जाताना रस्त्याच्या कडेला उभे असलेले नागपूरकरही प्रेक्षक म्हणून सहभागी झाले. काँग्रेसच्या रथावर सवार होऊन राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील मात्र संपूर्ण मोर्चात पायी सहभागी झाले. तर खासदार सुप्रिया सुळे, खासदार प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री सचिन अहीर यांनी कार्यकर्त्यांसोबत पायी चालत राष्ट्रवादीच्या मोर्चाचे नेतृत्व केले. दुपारी साडेबाराच्या सुमारास दोन्ही मोर्चे आपापल्या स्थळांवरून निघाले आणि जनता चौकात एकत्र आले. रामदासपेठ, धंतोली, सीताबर्डी या तीन मुख्य भागांतून मोर्चा निघाल्याने चारही बाजूने येणारी वाहतूक जवळपास दीड तास खोळंबली होती. हा संपूर्ण परिसर हॉस्पिटल्सने व्यापलेला असल्याने काही ठिकाणी ॲम्बुलन्सलादेखील मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागला. विकास ठाकरे, प्रफुल्ल गुडधे यांच्यासह जवळपास सर्वच स्थानिक नेते पायीवारी करत सभास्थळी दाखल झाले. संदल, ढोल-ताशे, ब्रास बॅंड, भजनी मंडळाच्या माध्यमातून मोर्चेकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यात आला.\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी एकत्र येऊन मोठ्या मनाने काम केले तर पुढच्या निवडणुकीत नक्कीच परिवर्तन होईल.\n- प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री\n२०१९ मध्ये सर्वसामान्यांनी साथ दिली, तर आम्ही एकत्र येऊन आपलं सरकार स्थापन करू.\n- अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस\nसध्याचे सरकार म्हणजे गोलमाल रिटर्न चित्रपटाप्रमाणे होय. केवळ ट्विटरवर सरकारचे कामकाज सुरू आहे.\n- राधाकृष्ण विखे-पाटील, विरोधी पक्षनेते विधानसभा\nमुख्यमंत्र्यांच्या घरी दुभती गाय नेऊन गायीची धार काढायला लावणार आहे. शेतकरीपुत्र असतील तर त्यांनी गायीची धार काढून दाखवावी.\n- धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते विधान परिषद\nसरसकट कर्जमाफी होऊन शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाहीत, तोपर्यंत सभागृहाचे कामक��ज चालू देणार नाही.\n- जयंत पाटील, आमदार शेकाप\nआपल्या पत्नीला सोडताना जी व्यक्ती एकदाही ‘तलाक’ म्हणत नाही, ती व्यक्ती ‘तीन तलाक’च्या गोष्टी करते.\n- मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रभारी, काँग्रेस\nशेतकऱ्यांची कर्जमाफी होईपर्यंत सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, असा निर्धार या मोर्चातून करा.\n- सुनील तटकरे, राष्ट्रवादी नेते\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/5167", "date_download": "2018-11-19T12:20:57Z", "digest": "sha1:QCEAUXWBIFWNTYADEBXMOXOQST4PMBNA", "length": 8536, "nlines": 175, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वारली : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वारली\nभेटवस्तू : वारली चित्र काढलेले टी-शर्ट\nहे एक खास माझे आवडते.\nRead more about वारली: वृक्षसंपदा\nहि बैलगाडी काढताना कित्येकदा बैलगाडीतून केलेला प्रवास आठवला.\nती मजा काही वेगळीच असायची.\nRead more about वारली: बैलगाडी\nकार्डची साईजः ३.५\" x ५\"\nRead more about वारली- शुभेच्छा कार्ड\nRead more about वारली - बुकमार्क्स\nतारपा नृत्य- वारली चित्रकला\nचित्र काढण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न.\nRead more about तारपा नृत्य- वारली चित्रकला\nमहिकावतीची बखर - भाग ११ : आद्य महाराष्ट्रिक ...\nमहिकावतीची बखर - भाग १ : प्रस्तावना ...\nमहिकावतीची बखर - भाग २ : बखरीतील जुनी नावे ...\nमहिकावतीची बखर - भाग ३ : प्रताप बिंबाची कोकणावर स्वारी ...\nमहिकावतीची बखर - भाग ४ : बिंब घराण्याची ठाणे - कोकणची राजवट ...\nमहिकावतीची बखर - भाग ५ : नागरशा आणि बिंबदेव यादवाचे आगमन\nRead more about महिकावतीची बखर - भाग ११ : आद्य महाराष्ट्रिक ...\nवारली चित्रकला ही ठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वारली आदिवासी समाजाने जगाला दिलेली सांस्कृतिक देणगी आहे. महाराष्ट्राच्या अनेक अनमोल कलांपैकी आहे ही 'वारली चित्रकला' -वारली चित्रलिपी .. जिव्या सोमा मशे या वारली चित्रकार पितामहांनी ही कला भारताच्या सीमेपार नेली. वारली चित्रे ही केवळ भिंती रंगवण्याची कला नसून वारली समाजजीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. एखाद्या घरात लग्न असेल तर लग्नपत्रिका छापण्याऐवजी त्या घरातील स्त्रिया शेणाने सारवलेल्या भिंतींवर लग्नाचा चौक चितारतात आणि सर्वांना कळते की य घरात लग्न आहे एक चित्र म्हणजे एक संपूर्ण कहाणी असते एक चित्र म्हणजे एक संपूर्ण कहाणी असते\nRead more about वारली चित्रकला\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/3-people-injured-due-to-crackers-in-mumbai/41992/", "date_download": "2018-11-19T12:15:55Z", "digest": "sha1:2EUT6K2LVLZF56P5PP4EYBT3HHSFXU5I", "length": 11724, "nlines": 96, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "3 people injured due to crackers in Mumbai", "raw_content": "\nघर महामुंबई मुंबईत फटाक्यांमुळे ३ जण जखमी\nमुंबईत फटाक्यांमुळे ३ जण जखमी\nफटाक्यांमुळे मुंबईत तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या तिघांवर देखील भायखळ्याच्या जे जे रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.\nसध्या राज्यासह मुंबईत दिवाळीचा सण अगदी उत्साहात साजरा केला जात आहे. यात लहान मुलांची दिवाळी तर फटाके फोडल्याशिवाय होत नाही. पण, फटाके फोडणं हे खरंतर जीवावर बेतू शकतं, हे जरी माहित असलं तरी लहान मुलं अगदी आनंदाने फटाके फोडतात आणि जखमी होतात.\nफटाका फोडताना डोळ्याला दुखापत\nफटाका तोंडात फुटल्याने काही दिवसांपूर्वी बुलडाण्यातील ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतातान मुंबईतही आतापर्यंत फटाक्यांमुळे तीन जण गंभीर जखमी झाले असल्याचे समोर आले आहे. या तिघांवरही भायखळ्याच्या जे.जे. रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. सर्वात पहिली घटना घडली नरकचतुर्दशीच्या दिवशी. ठाण्यातील विनय केणी हा १४ वर्षांचा मुलगा आपल्या मित्रांसोबत फटाके फोडत होता. पण, फटाक्याच्या अचानक स्फोटामुळे विनयच्या डोळ्यावर अचानक दगड उडाला आणि त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. त्याला जे.जे रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलं. सध्या विनयवर जे.जे रूग्णालयात उपचार सुरू आहेत.\nपालकांनी मुलांकडे लक्ष द्यावे\nयाविषयी जे.जे. रूग्णालयातील नेत्रचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितलं की, “ सकाळी फटाके उडवताना त्याच्या डोळ्यात खडा गेला होता. डोळ्यात खडा गेल्याने त्याच्या उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. सध्या या मुलावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. विनयच्या डोळ्याचा सीटीस्कॅन करून तातडीने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. जर त्याच्या डोळ्यात खडा असेल तर तो काढला जाईल. सध्या त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ७ ते ८ दिवस ठेवण्यात येणार आहे. त्याच्या डोळ्याच्या प्रकृतीबाबत नेमकं अजून सांगता येत नाही. त्यामुळे मुलांवर आई-वडिलांनी थोडं लक्ष दिलं पाहिजे. ”\nआणखी दोन जण जखमी\nर, जे.जे रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, फटाक्यामुळे जखमी झालेल्या नैतिक चिंताकिंडी या ९ वर्षीय मुलावर ही जे.जे. रुग्णालयात उपचार करण्यात आले. या मुलाच्या तोंडावरच फटाका फुटल्याने त्याला बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नैतिकच्या हातावर आणि चेहऱ्यावर शिवाय उजव्या डोळ्याला ही दुखापत झाली आहे. नैतिकच्या वडिलांनी त्याला जे जे रुग्णालयात दाखल केले होते. तर, तिसऱ्या घटनेत वनिता राठोड (३५) यांच्या उजव्या हातावर फटाका उडल्याने जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nपाडव्याच्या मुहूर्तावर मराठा समाजाच्या पक्षाची स्थापना\nफेसबुकवरही सेंट मेसेज Delete करता येणार\nअंजली दमानियांवर खडसेंचा फसवणुकीचा आरोप\nझाडे जळीत प्रकरणात वन अधिकारी निलंबित\nमुंबईच्या स्मृती पांचाळ बनल्या ‘मिसेस युनिव्हर्सल’\nतब्बल ८५ वर्ष जुनं रीगल सिनेमागृह बंद होणार\nमुंबईतील प्रतिपंढरपूरात भाविकांची गर्दी\nतर या नाकर्त्या सरकारला बांगड्यांचा आहेर करू; दिव्यांग सेनेचा निर्धार\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nहिवाळी अधिवेशन : ठग्स ऑफ महाराष्ट्र विरुद्ध गँग्स ऑफ वासेपूर\nओला-उबरच्या मोर्चाला पोलिसांनी लावला ब्रेक\nविरोधकांच्या बॅनरमधून सरकारची ठगबाजीची चार वर्ष\nया सेलेब्स जोड्यांचे लग्न राहीले चर्चेत\nइंदिरा गांधी जयंती विशेष दुर्मिळ छायाचित्रे\nलग्नानंतर रणवीर-दीपिका मुंबईत दाखल\nहे व्हिडिओ गेम्स एकदा तरी खेळाच\nSBI १ डिसेंबरपासून बदलणार हा नियम\n‘भाभीजी घर पर है’ फेम सौम्याचे खास क्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%82", "date_download": "2018-11-19T11:04:13Z", "digest": "sha1:2HMDRJDTDSWRSVE2FEIE4HB7A4EBQP3Z", "length": 14412, "nlines": 230, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विष्णु - विकिपीडिया", "raw_content": "\n(विष्णू या पानावरून पुनर्निर्देशित)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nविश्वाचे पालन - इत्यादींची अधिपती देवता\nवाहन गरुड, शेष नाग\nशस्त्र सुदर्शन चक्र, कौमोदकी गदा, कमळ, शंख\nअन्य नावे/ नामांतरे केशव, नारायण, माधव, गोपाळ, गोविंद, हरि, जनार्दन, अच्युत, पुरुषोत्तम, पद्मनाभ, पुरुष, उपेंद्र\nया देवतेचे अवतार मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, गौतम बुद्ध, कल्की, दत्तात्रेय, धन्वंतरी,मोहिनी,इ.\nया अवताराची मुख्य देवता विष्णू\nमंत्र ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः\nनामोल्लेख श्रीमद भागवत, विष्णु पुराण\nविष्णु ही हिंदु धर्मामधील त्रिमूर्तींपैकी एक देवता आहे. भगवान विष्णूला विश्वाचा पालक म्हटले गेले आहे. हिंदू मान्यतेनुसार, जेव्हा शिव आपल्या मस्तकावर अमृत चोळत होते तेव्हा त्यातून एक पुरुष जन्माला आले तेच हे श्री विष्णू देव, हे एक शिवाचे प्रतीक आहे, आणि ते शिवांनी श्री विष्णू नामे उद्गारले, एकदा श्री विष्णू क्षीर सागरात शयन करत असताना श्री विष्णूंच्या बेंबीतून कमळ उत्पन्न होते त्यात श्री ब्रम्हा देव यांची उत्पत्ती झाली. म्हणून हे शिवाच्या अंशातून झाल्यामुळे त्रिदेव म्हणून संबोधले गेले, श्री विष्णूंना संपूर्ण विश्वाचे पालनहार मानले गेले आहे. तर ब्रम्हदेव हे जगाची निर्मिती करणारे आणि शिव हे त्यांचे संरक्षण करते आहेत. श्री विष्णूंची अर्धांगी श्री लक्ष्मी आहे.\n४.२ विष्णूची २४ नावे\n७ हे सुद्धा पहा\nराजा रवी वर्मा यांनी काढलेले विष्णू दशावतार चित्र\nभगवान श्रीकृष्ण (विष्णू) अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये म्हणतो की,\nयदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌ ॥ ४-७ ॥ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्‌ अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌ ॥ ४-७ ॥ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्‌ धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ ४-८ ॥\nअर्थात, हे अर्जुना (हे भारता), जेव्हा जेव्हा धर्माची हानी येते, आणि अधर्माची वाद होत���, तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो. सज्जनांच्या रक्षणासाठी व दुर्जनांच्या नाशासाठी तसेच पुन्हा धर्म संस्थापिण्यासाठी मी प्रत्येक युगात अवतार घेतो.\nभगवान विष्णूचे एकूण दहा अवतार असल्याचे मानले जाते. ते दहा अवतार पुढील प्रमाणे आहेत.\n१. मत्स्य २. कूर्म ३. वराह ४. नरसिंह ५. वामन ६. परशुराम ७. राम ८. श्रीकृष्ण ९. बुद्ध १०.कल्की\nकोणत्याही हिंदू धार्मिक विधीच्या आधी विष्णूची २४ नावे पुढील क्रमाने उच्चारून श्रीविष्णूला नमः (नमस्कार) करतात. पहिली चार नावे उच्चारल्यानंतर तबकात चमचाभर पाणी सोडतात.\n(उदक सोडावे) ॐ विष्णवे नम: ॐ मधुसूदनाय नम: (१०) ॐ पद्मनाभाय नम: ॐ दामोदराय नम: (२०) ॐ जनार्दनाय नम: ॐ उपेन्द्राय नम: \nभगवान विष्णू च्या एक हजार नावांचे स्तोत्र म्हणजे विष्णू सहस्रनाम होय. याचा उल्लेख महाभारतात आढळतो. पितामह भीष्मानी युधिष्ठिर ला हे स्तोत्र सांगितल्याचा संदर्भ येतो.\nमत्स्य, कुर्म/कच्छप, वराह, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्की मोहिनी, धन्वंतरी, वामन, नारदमुनि/नारद बलराम, लक्ष्मण, हनुमान, कश्यप, ऋषभदेव, नरनारायण/नर, यज्ञनारायण/यज्ञ, सनतकुमार(४), वेदव्यास, दत्तात्रय/दत्त, कपिल, पृथू, हयग्रीव, आदि शंकराचार्य\nआळवार (विष्णूचे महान भक्त/संत)\nदिव्य देशम (विष्णूची १०८ दिव्य निवासस्थाने)\nहिंदू धर्मातील विष्णूचे दशावतार\nमत्स्य • कूर्म • वराह • नृसिंह • वामन • परशुराम • राम • कृष्ण • बुद्ध • कल्की\nदेव · ब्रह्मदेव · विष्णु · शिव · राम · कृष्ण · गणपती · मुरुगन · मारूती · इंद्र · सूर्यदेव · अधिक\nदेवी · सरस्वती · लक्ष्मी · सती · पार्वती · दुर्गा · शक्ती · काली · सीता · राधा · महाविद्या · नवदुर्गा · मातृका · अधिक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ नोव्हेंबर २०१८ रोजी १८:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://anil-shinde.blogspot.com/2018/07/blog-post_9.html", "date_download": "2018-11-19T11:29:27Z", "digest": "sha1:QWI5N75ZREVOK6ZFZRDJ3HYLKZPG5HGQ", "length": 3430, "nlines": 46, "source_domain": "anil-shinde.blogspot.com", "title": "Anil Shinde: कंटाळा आलाय", "raw_content": "\nकंटाळा आलाय जगण्याचा ....\nपुन्हा पुन्हा त्या चुका करण्याचा\nसारखा मनाचा खेळखंडोबा करण्याचा\nविफल परिस्थितीत मार्ग शोधण्याचा\nअन प���न्हा त्याच चुका करण्याचा\nकंटाळा आलाय जगण्याचा ...\nआठवण करून देतो, पाऊस तुझ्या त्या स्पर्शाची..\nमी अनिल शिंदे , कल्याणहून, आवडणारा खेळ क्रिकेट , तसे थोडा फोटोग्राफीचा ही छंद आहे मला..नेहमी आनंदी राहायला आवडते मला... 'मी' एक उनाड वारा, पण प्रकृतीशी समतोल साधणारा . . . 'मी' एक खळखळणारा झरा, पण पावसातच वाहणारा . . . 'मी' एक उत्तुंग श्वास, पण सतत कोणाशी तरी बांधलेला . . . 'मी' एक नाजुक भावना, पण सतत दुसर्यांच्या भावविश्वात रमलेला . . . 'मी' जबाबदारीने वेढलेला, पण सतत कर्तव्यासाठी तत्पर असलेला . . . 'मी' एक थकलेले झाड, पण दुसर्यांना सावली देण्यासाठी उभा असलेला . . . 'मी' शब्दात व्यक्त करणे कठीन, पण नेहमी दुसर्यांच्या मनातले जाणणारा . . . 'मी' कोण , 'मी' काय पण एक प्रश्नचिन्ह भासणारा . . . तरीही असा 'मी' लोकांसाठी विदूषक, तर स्वतासाठी वेडयाचे स्वरुप घेतलेला, कारण असे म्हणतात ह्या बनावटी विश्वात वेडेच सुखी राहु शकतात . . \"I love photos, cauz the best thing about it is that,it never changes, even when the people in it change.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://prasadchikshe.blogspot.com/2014/11/hari-u-r-really-very-ambitious-person.html", "date_download": "2018-11-19T12:19:09Z", "digest": "sha1:EUVNRBPSNLVM6D2TXYULXLJD75MDT4UQ", "length": 26524, "nlines": 146, "source_domain": "prasadchikshe.blogspot.com", "title": "झालिया दर्शन ....प्रसाद (Prasad chikshe): “Hari u r really very ambitious person. आणि तु यशस्वी होशील कारण तुझ्यात हरी आहे “", "raw_content": "झालिया दर्शन ....प्रसाद (Prasad chikshe)\nमाणूस होण्याचा एक प्रयत्न ....................\nरविवार, २३ नोव्हेंबर, २०१४\n“Hari u r really very ambitious person. आणि तु यशस्वी होशील कारण तुझ्यात हरी आहे “\n“Hari u r really very ambitious person. आणि तु यशस्वी होशील कारण तुझ्यात हरी आहे “\nउभट चेहरा, थोडा नाकाच्या शेंड्याच्या जवळ सरकत येणारा चेष्मा सावरत आपल्या दाक्षिणात्य पद्धतीचा हेल काढत मराठी बोलणारा हरी एक प्रांजळ व्यक्तिमत्व. “I am a very ambitious person.” आपल्या स्वतःचे वर्णन आपल्या ब्लॉग वर लिहिणाऱ्या हरिहरन अय्यरची ओळख माझी गेल्या पाच सहा वर्षातील. प्रबोधिनीच्या कामानिमित्य ज्यावेळी मुंबईत जाऊ लागलो त्यावेळी मी खरोखर मुंबईकरांच्या प्रेमात पडलो. वर वर पाहता खूप एकांडी वाटणारी माणसे खूप मस्त सहजीवन जगायला शिकली. व्यस्त दिनक्रम,प्रवासाची दगदग हे सर्व असले तरी आपल्या या बिझी आयुष्यात पण माणुसकीचा ओलावा जपणारी अनेक माणसे मला भेटली त्यातील एक हरी.\nदहावी पर्यंत हरी अभ्यासात फार विशेष मुलगा नव्हता. आपल्या सोसायटीचा गणेशोत्सव,मुबईकरांचा अतिशय जिव्हाळ्याचा खेळ म्हणजे क्रिकेट व वेळ मिळाला की बुद्धिबळ हे हरीचे आनंद सोबती. पंचाचे निर्णय येण्याच्या आधीच आपला निर्णय सांगणारा हरी क्रिकेटचा जबरदस्त फ्यान आहे. क्रिकेटशी आयुष्यभराशी नाते रहावे म्हणून त्याने अठरावे वर्ष पूर्ण होताच पंच प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. या सर्वात व्हायचे हे होऊनच गेले. दहावीच्या शालान्त परीक्षेत त्याला हवे तसे गुण नाही पडले. याची परिणीती म्हणजे त्याला विज्ञान शाखेला प्रवेश मिळाला नाही.\nगणित हा विषय त्याला खूप आवडायचा. वाणिज्य शाखा त्याला घ्यावी लागणार होती. त्याचा मोठा भाऊ वाणिज्य शाखेत शिकत होता. सकाळी महाविद्यालयात जाऊन दुपारी परत आला की त्याला फारसे काही काम नसायचे. हरीला असे मोकळे, निवांत आयुष्य नको होते. वाणिज्य शाखा घेण्याशिवाय दुसरा मार्ग पण नव्हता.सगळ्यात महत्वाचे त्याला आवडणाऱ्या गणिताला फार काही या शिक्षणात स्थान नव्हते.त्याने वास्तव स्वीकारले. महाविद्यालयात जाऊ लागला. सोबतची मित्र पण छान होती. खूप काही करायचे होते पण कुणासोबत करू हा मोठा प्रश्न होता.\nप्रथम वर्षाला असतानाच त्याला एक लक्षात आले की जे आपल्याला येते ते दुसऱ्याला शिकवले पाहिजे. जे आपल्याला समजले ते दुसऱ्यांना समजून सांगितले पाहिजे. या प्रक्रियेत घेणारा व देणारा या दोघांचा पण चांगला विकास होतो हे त्याला आता पक्के होत जात होते. त्याला शिक्षकीपेशा बद्दल अतीव कुतूहल निर्माण होऊ लागले. यातूनच तो माध्यमिक शाळेतील मुलांना शिकवू लागला व त्यात मस्त रमू पण लागला.शिकवण्याचा विषय म्हणजे त्याला आवडणारे गणित.\nअनेकांना सोबत घेवून काम करायचे तो आधीच शिकला होता.आता इतरांना गणितात रुची व गती निर्माण होण्यासाठी तो शिकवू लागला तसा तो वैदिक गणिता पासून आधुनिक गणिता पर्यंतचे सर्व क्षितिजे तो पादाक्रांत करत होता. कुठला अभ्यासक्रम नाही कुठली परीक्षा नाही कुठला निकाल पण नाही. आपनच ठरवायचे काय शिकायचे, कसे शिकायचे, किती शिकायचे आणि कुठपर्यंत आलो ते आपणच समजून घ्यायचे. हा गणिताचा प्रवास त्याचे आयुष्य अधिक समृद्ध करत होता आणि त्यासोबतच इतरांचे पण.\nलोकांना वाटणाऱ्या या नसत्या गोष्टी करत असताना तो व्यावहारिक जगातील यशातही माग नाही पडला. तो याकाळातच Chartered Accountant पण झाला.एक मोठया पगाराची नौकरी मस्त बँकेत पण त्याला मिळाली. नौकरी सांभाळत शनिवार-रविवार मात्र तो आपण जे शिकलो ते शिकवायचा त्याच बरोबर गणित पण. फार काळ मात्र या कॉर्पोरेट जगात हरी रमला नाही. सहा महिन्यातच त्याला लक्षात आले की आपल्याला एका चक्रात अडकून ठेवणाऱ्या या चक्रव्युहातून लवकर बाहेर पडायचे. त्याने नौकरी सोडली व पूर्णवेळ शिक्षक होण्याचे ठरवले.\nहरी नुसता हाडाचा शिक्षक नाही तर तो एक सामाजिक भान असणारा एक आत्मप्रेरीत कार्यकर्ता पण आहे. तो आता मुलांना नुसता Account शिकवत नव्हता तर आपल्या आयुष्याचे self audit, social audit करायला पण शिकवत होता. समाजाला भेडसावनाऱ्या अनेक प्रश्नांवर तो आपल्या विद्यार्थ्याशी चर्चा करायचा, अनेक विद्यार्थ्यांना असं काही करायला नक्कीच आवडायचे. मुलांचा एक चांगला घोळका हरी सरांच्या भोवती जमत होता. आता काही करायचे झाले तर माणसांची कमी नव्हती. शिक्षकाने ठरवले तर तो समाजातील अनेक प्रश्नाना आपल्या विद्यार्थ्यांसह कसे सोडवायचे हे गणित अगदी सोप्या पद्धतीने समाजाला समजून सांगू शकतो हे हरीला नेमके कळले होते.\nयाच पद्धतीने शिक्षक व त्यांचे विद्यार्थी यांच्यातील औपचारिक व अनौपचारिकरित्या शिक्षण घेत\nदेशप्रश्न सोडवण्याची संघटीत चळवळ म्हणजे ज्ञान प्रबोधिनीच्या संपर्कात हरी आला. गणपती विसर्जनात निर्माल्य जमा करण्याच्या मोहिमेत तो सहभागी झाला. पर्यावरणाला हानीकारक अशा पदार्थांना वेगळे करण्याचे व त्याची योग्य ते विल्हेवाट लावण्याचे काम हरी व हरीच्या मित्रांनी गणेशविसर्जनाच्या वेळी केले आणि कित्येक टन निर्माल्य त्यांनी योग्य पद्धतीने मार्गी लावले.\nआपल्या विद्यार्थ्यांना मिळणारे विद्यावेतन अंशतः सामाजिक कामासाठी वापरायचे का असा प्रस्ताव त्याने मुलांसमोर ठेवला. बऱ्याच जणांनी यात सहभागी होऊन अनाथालयातील मुलांना काही गरजेच्या वस्तू घेवून देण्याचे काम हरी सह त्याच्या सवंगड्यानी सुरु केले. मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळाची माहिती माझ्या कडून समजताच हरी परत धावून आला व त्याने मोलाची मदत जलसंधारणाच्या कामासाठी केली. हे सगळ करत असताना हरी मात्र नेहमी सारखाच प्रांजळ,निगर्वी राहतो हे मात्र विशेष. यात कुठलाच बडेजाव पणा नाही न खूप काही केले अशी मर्दुमकीची भाषा पण नाही.\nत्याचे गणित शिकवणे व शिकणे याकाळात काही थांबले नव्हते. एक चांगला गणित शिक्षक मित्र विनय नायरशी त्याची भेट झाली आणि विद्यार्थ्यांमध्ये गणिता बद्दल रुची व गती वाढावी म्हणून काय करता येयील याबाबत त्यांनी चर्चा पण सुरु केले.मंदार भानुशे या गणित प्रेमी प्राध्यापकाशी त्यांनी भेट घेतली. एक फौंडेशन तयार करून त्यांनी चक्क भारतातील शंभर मुलांसाठी कुठलीही फीस न घेता निवासी अभ्यास वर्ग घेण्याचे त्यांनी ठरवले. त्यासाठी पैसा जमा करणे, व्यवस्था लावणे फार सोपे काम नव्हते. म्हणतात न हरी जिथे आहे तिथे नक्कीच सगळी कोडे सुटतात. प्रयत्नांती परमेश्वर. अभ्यासवर्ग तर मस्त झाला पण यातून मुलांना मिळालेल्या ज्ञानामुळे पालक एवढे खुष झाले की त्यांनी स्वतःहूनच या कार्यासाठी देणगी दिली आणि पाच हजाराने तोट्यातील अर्थवृत्त एकदम ऐंशीहजारांनी फायद्यात आले. नेकीने आणि कष्टाने तोड्याचे रूपांतर फायद्यात होते हे गणित त्या सर्वांना शिकायला मिळाले.\nदेशपातळीवरील गणित परिषदेत हरी वं त्याचा नववीत शिकणाऱ्या मित्रांनी आपले मूळ संख्यांवरील संशोधन तर मांडलेच पण याच्या बरोबरीने हरीला जुनियर रिसर्च फेलोशिप पण मिळाली. हे सर्व करताना गणितात व सांखिकी शास्त्रात फार कमी संशोधन भारतात होत आहे हे त्याला लक्षात आले. यापुढे हरीला आता Phd करायची आहे. जगातील मान्यवर विद्यापीठातून. त्यासाठी त्याचे प्रयत्न पण सुरु आहेत.\n“अरे दादा, आपल्या भारतातील मुलांना अगदी १३ व्या वर्षापासून वाटले पाहिजे की आपण कुठल्यातरी विषयात Phd केली पाहिजे आणि खरा खुरा अभ्यास करून ह् ..पण त्यांना माहीत नाही न याबद्दल.आता मी ते शिकेन आणि मग परत मुलांना सांगू शकेल.” हरीच्या Phd मागील गणित पण मला सहजच कळले.\n“तुला काय सांगू दादा, एक जबदस्त अनुभव आला मला. काल पेपर मध्ये मी वाचले की एका रिक्षावाल्याने त्याच्या रिक्षेत विसरून राहिलेली दीड लाखाची रक्कम त्याने पोलिसांना दिली. चांगुलपणा हा सगळ्यातच असतो. मी माझ्या students ना घेवून त्या रिक्षेवाल्याला भेटणार आहे. त्यांना पण कळू देत न जगात अनेक चांगली माणसे आहेत.”\n“फार सही अनुभव होता तो दादा, तो रिक्षावाला म्हणाला, मैने कोई बडा काम नही किया. जो हमारे\nपवित्र कुराण मे लिखा है वो ही किया. काय सही न एक साधा माणूस पण किती सहज आणि सच्चा असतो न \nहरीला डॉक्टर अब्दुल कलामांना भेटायची फार इच्छा आहे.\n“काही तरी कर न दादा, आपण एकदा तरी त्यांना भेटू.”\nमी त्याला विचा��ले, “कशा साठी रे.”\n“काही नाही रे दादा फक्त त्यांच्या पायाला हात लावून त्यांचे दर्शन घ्यायचे आहे”\nशांतपणे डोंबिवलीच्या रस्तावर चालुन दमल्या वर आम्ही दोघ कोपऱ्यावरील एका बाका वर बसलो.\n“ एक सांगू का दादा, मला न नोबेल प्राईज मिळावयाचे आहे.खूप अभ्यास, संशोधन करायचे आहे खूप जणांना शिकावयाचे आहे” हरी आपल्या मनातील “GREAT AMBITION” सांगून गेला.\n“Hari u r really very ambitious person. आणि तु यशस्वी होशील कारण तुझ्यात हरी आहे “\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआपले दर्शन झाले, धन्यवाद\nआता विश्वात्मके देवे ....\nअरुणाचलप्रदेश ४ :-\"शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नजर चीनकडेच आहे. म्हणजे शत्रूकडेच करड्या नजरेतून राजे लक्ष ठेवत आहेत.\"\nअरुणाचलप्रदेश ५ :-“सर, मै खुदको सही साबित करणे के लिये ये गाय मास नही खा रहा हूँ”\nपाण्याची गोष्ट २ :- यंदाचा दुष्काळ भयाण..जमीन,झाडं, प्राणी, पक्षी, नाही तर मानसं पण करपू लागली.\nती आई होती म्हणुनी......अरुणाचल २\nराष्ट्रपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nदेशाबद्दलचे अज्ञान, आपले एक मोठं राष्ट्रीय पापच नाही का\n“ सर, मै भारतीय हूँ इसका मुझे अभिमान है”\nहृदये जोडणाऱ्या चालत्या बोलत्या विश्वविद्यापीठाची यात्रा..... ‘द वॉकिंग सेंट’\n“आपल्यासारखी काही वेडी माणसे आहेत न अजून, मग काय क...\n'बेम्भाटे मास्तरांची शाळा' (1)\nझालिया दर्शन १ चे प्रकाशन (1)\nपरिणाम करणारे घटक (1)\nया प्रवासात माझे सहप्रवासी व्हा \nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nआपला समाज विविध प्रकारच्या लोकांनी बनलेला आहे. आपला समाज व या समाजात पूर्वीपासून चालत असणारी मनुष्य निर्माणाची व समाजसंस्थापनेची प्रक्रिया याचे योग्य दर्शन झाले की त्याच्याशी आपले भावनिक नाते बनते. जर हे पवित्रभाव (भक्ती) जपत समाजाच्या समस्या सोडवण्याचे ज्ञान व कर्मयुक्त काम सर्वांच्या सोबत केले की विराटाचे दर्शन होते.एकदा असे दर्शन झाले की जनी जनार्दन हा भाव अधिक खोलवर रुजतो.\nएखादी घटना,स्थिती,परिस्थिती, व्यक्ती पाहिल्यावर प्रथम पाहणे होते. जर ते हृदयाला भिडले तर मग त्या बद्दलचा भाव मनात निर्माण होऊन ते अभिव्यक्त होतात. त्यानंतर त्या बद्दल बराच काळ आपल्या डोक्यात विचार चालू राहतात, चिंतन सुरु होते. आपण थोडं मुळात जाऊन विचार करतो. त्या चिंतनातून जीवन���चा अर्थ समजून घेत, वास्तवाला समजून घेण्याचा दृष्टीकोन आपण बनवतो त्याला पण दर्शन म्हणतात. असा अर्थ समजून घेऊन अज्ञान, परंपरावादी व रुढीवादी विचारांना नष्ट करून सार्थ ज्ञान प्राप्त करणे म्हणजे दर्शन.\nrajareddychadive द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/queen-elizabeth-would-have-been-shot-24638", "date_download": "2018-11-19T12:00:42Z", "digest": "sha1:ITWZDVR6MXJFQGFQFAT3UCDCTTWNUYB7", "length": 11999, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Queen Elizabeth would have been shot at राणीला मारली असती सुरक्षारक्षकाने गोळी | eSakal", "raw_content": "\nराणीला मारली असती सुरक्षारक्षकाने गोळी\nशुक्रवार, 6 जानेवारी 2017\nरात्री झोप न आल्याने राजमहालाच्या आवारातील बगिचामध्ये राणी एलिझाबेथ फेरफटका मारत होत्या. आपण बागेत असल्याबद्दल त्यांनी कोणालाही सूचना दिली नव्हती. या वेळी तेथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका रक्षकाने दुरून त्यांना पाहिले. मात्र, कोणीतरी घुसखोरी केली असावी, असे समजून त्याने गोळी झाडण्यासाठी बंदुकीच्या ट्रिगरवर बोट ठेवले\nलंडन - ब्रिटनवर सर्वाधिक काळ राज्य करणारी व्यक्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर त्यांच्याच एका सुरक्षारक्षकाने चुकून गोळी झाडली असती, असे येथील एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे. काही वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेवर ब्रिटनच्या राजघराण्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.\nरात्री झोप न आल्याने राजमहालाच्या आवारातील बगिचामध्ये राणी एलिझाबेथ फेरफटका मारत होत्या. आपण बागेत असल्याबद्दल त्यांनी कोणालाही सूचना दिली नव्हती. या वेळी तेथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका रक्षकाने दुरून त्यांना पाहिले. मात्र, कोणीतरी घुसखोरी केली असावी, असे समजून त्याने गोळी झाडण्यासाठी बंदुकीच्या ट्रिगरवर बोट ठेवले. ट्रिगर ओढणार एवढ्यात ती व्यक्ती म्हणजे खुद्द राणी असल्याचे त्याच्या लक्षात आले आणि त्याने बंदूक खाली घेतली.\nत्याने याबद्दल राणीला तत्काळ सांगितले. राणीने मात्र, \"ठिक आहे, पुढील वेळी मी रात्री बाहेर पडायच्या आधी सांगत जाईल, म्हणजे माझ्यावर तुला गोळी झाडावी लागणार नाही,' असे सांगत प्रकरणावर पडदा टाकला.\nचित्रपटसृष्टीतील सोलापूरचा ग्लॅमर चेहरा\nसोलापूरच्या अनेक गुणी कलाकारांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाने छाप टाकली आहे. त्यात आता आणखी एक नाव समाविष्ट झाले आहे, ते म्हणजे...\nसुरक्षेचा डेमो देतानाच गॅसचा भडका\nऔरंगाबाद - इंडस्ट्रियल ॲण्ड इंजिनिअरिंग इंडेक्‍स्पोमध्ये सेफ्टी गॅस डिव्हाईसबाबत सुरक्षेचे प्रात्यक्षिक दाखवितानाच गॅसचा भडका उडाला. ही घटना रविवारी...\nकोणाला 1980च्या दशकाच्या अखेरीस आलेल्या \"सर्फ'च्या जाहिरातीतील \"ललिताजी' आज आठवत असतील, तर कोणाच्या डोळ्यांपुढे त्यापाठोपाठ आलेल्या \"एमआरएफ टायर्स'...\nदिवाळीमध्ये प्रदर्शित झालेल्या \"आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटानं \"ठग्ज ऑफ हिंदुस्थान' या चित्रपटाला जोरदार टक्कर दिली आणि रसिकांची दाद मिळवली....\nरथचक्र उद्धरू दे... (प्रवीण टोकेकर)\n\"बेन-हर' ही क्रिस्तकाळातली गाथा. आहे काल्पनिकच; पण तिचं क्रिस्ती इतिहासाशी असं काही घट्ट नातं आहे की खरीच वाटावी. विल्यम वायलरनं दिग्दर्शित केलेला \"...\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/14896", "date_download": "2018-11-19T11:43:56Z", "digest": "sha1:QWG3MA5D4XZUKYZXITJGBEGSHX5ATK46", "length": 44265, "nlines": 286, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आक्षेप - शेवट सुचवा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आक्षेप - शेवट सुचवा\nआक्षेप - शेवट सुचवा\n'बेटा हे माझे तुला शेवटचे पत्र. तुझ्या मनात माझी काय प्रतिमा शिल्लक राहीली आहे मला माहीत नाही. ती कशी असावी याचा माझा काही आग्रह नाही, पण माझ्या मनातील विचार तुला कळावे म्हणून हा पत्रप्रपंच.\nतो माझ्या आयुष्यात आपल्या बाबांच्यापुर्वीच आला होता. बी.ए. ला आम्ही एकाच वर्गात ��िकत होतो. त्याच्यासोबत असताना मला एक छानशी अनुभुती होत असे. सुरक्षित वाटत असे. विविध विषयांवर एकमेकांचे विचार ऐकणे, तासंतास एकमेकांशी बोलत राहणे, महाविद्यालयातील विवीध कार्यक्रमात दोघांनी मिळुन भाग घेणे सगळं छान सुरु होतं.\nबी.ए. च्या दुसर्‍या सेमिस्टरला आपले बाबा आमच्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजु झाले. अल्पावधीतच ते आमच्या वर्गात प्रिय झाले. आमच्यासोबत ते बर्‍याचवेळा येत असत. आमच्या वयातील अंतर काही फार नसल्याने ते आम्हाला आमच्यातील एक वाटत असत. त्याच्यातील आणि माझ्यातील जवळीकीचा अंदाज सुरुवातीलाच बाबांना आला. त्याबद्द्ल त्यांनी आमच्याशी सविस्तर चर्चा देखिल केली होती.\nपहिलं वर्ष व्यवस्थित पार पडलं. आप्पांनी माझ्यासाठी स्थळं बघायची का अशी आईकडे विचारणा केली. आईनं ते माझ्या कानावरं घातलं. बी. ए. पुर्ण होऊ दे असं मी त्यावेळी आईला सांगुन वेळ निभावून नेली. या संदर्भात आप्पांशी स्पष्टपणे मी बोलणे त्याकाळी अजिबातच शक्य नव्हते. जी काही चर्चा व्हायची ती आई मार्फत.\nमी हा प्रसंग त्याच्या कानावर घातला. शिक्षण अजुन सुरु असल्याने काय करावे असा प्रश्न होताच. तरी मी घरी तसे सांगावे असं त्याचं मत होतं. माझ्याने त्यावेळी हिंम्मत झाली नाही, पण अगदीच प्रसंग उभा राहील त्यावेळी धीर करु असं ठरविले.\nतसा प्रसंग एवढ्या लवकर समोर उभा ठाकेल असे वाटले नव्हते. एक दिवसं कॉलेजसाठी निघतांना आईने मला ते सांगितले एक स्थळ सांगुन आले आहे. उद्या ते आपल्या घरी येणार आहेत तुला बघायला, आणि मुलगा तुमच्याच महाविद्यालयात प्राध्यापक आहे. पायाखालची जमिनच सरकल्यासारखे वाटले.\nआईला सगळा प्रकार सांगितला. आई प्रचंड घाबरली. तिला काही सुचेनासे झाले. ती मटकन खाली बसली. आप्पाना हे कसे सांगावे हा गहन प्रश्न तिच्यासमोर उभा राहीला. मीच तिला आधार देऊ लागले. थोड्या वेळाने शांत झाल्यावर तिने मला महाविद्यालयात जायला सांगितले. म्हणाली मी बोलुन बघते आप्पांशी. ऐकतील की नाही हे मी नाही सांगु शकत. घरातुन निघताना आईला विचारले मुलाचे नांव काय आईने आपल्या बाबांचे नाव सांगितले. मला हसावे की रडावे तेच कळेना. धीर करुन महाविद्यालयात गेले.\nत्याच्या कानावर सगळं घातलं. दोघेही गंभिर झालो. थोड्यावेळाने आपले बाबा आमच्या जवळ आले. मला विलक्षण संकोचल्यासारखे झाले. काय विचित्र परिस्थितीत मी अडकले होते माझं मलाच ठाऊक. काय करायचं ठरवलं आहे आपल्या बाबांनी आम्हाला सरळ सरळ प्रश्न केला. सरं तुम्ही या स्थळाला नकार द्या. काय म्हणून आपल्या बाबांनी आम्हाला सरळ सरळ प्रश्न केला. सरं तुम्ही या स्थळाला नकार द्या. काय म्हणून आपल्या बाबांनी मला विचारले. माझ्या डोळ्यातुन घळाघळा पाणी वाहू लागले.\nदोघांनी माझी समजुत काढ्ली. आप्पा काय म्हणतात यावर संगळं अवलंबून होते. घरी जाऊन काय वाढुन ठेवले आहे याची भयंकर धास्ती वाटत होती. भीत भीत घरात प्रवेश केला. घरात विलक्षण शांतता होती. घरात फक्त आईच होती. तिच्यासमोर उभी राहीले. आईने मान हलवुनच सांगितले. नाही. शक्य नाही.\nसंपले. माझ्या पायातली शक्तीच नाहीशी झाली. आता काय थोड्यावेळाने आप्पा बाहेरुन आले. त्यांच्या नेहेमीच्या जागेवर बसुन मला समोर उभे केले. माझ्या डोळ्यात पाणी मावत नव्हते. त्यांनी माझ्याकडे एकदा बघितले. तुला कसे सांभाळेल तो थोड्यावेळाने आप्पा बाहेरुन आले. त्यांच्या नेहेमीच्या जागेवर बसुन मला समोर उभे केले. माझ्या डोळ्यात पाणी मावत नव्हते. त्यांनी माझ्याकडे एकदा बघितले. तुला कसे सांभाळेल तो शिक्षण सुरु, नोकरी नाही. आप्पा नोकरी मिळेल ना बी. ए. झाल्यावर. आप्पानी हवेत नकारार्थी हात हलवित मला विचारले जातीचं काय शिक्षण सुरु, नोकरी नाही. आप्पा नोकरी मिळेल ना बी. ए. झाल्यावर. आप्पानी हवेत नकारार्थी हात हलवित मला विचारले जातीचं काय तो आपल्या जातीचा नाही त्यामुळे हे शक्य नाही. उद्याच्या तयारीला लागा, आणि हो या प्रकाराची कुठेही वाच्यता केलेली मी खपवून घेणार नाही.\nमाझे प्राणच कंठाशी आले. आता सगळं काही आपल्या बाबांच्या हाती होते. दुसर्‍या दिवशी तो सोपस्कार पार पडला. आता आपल्या बाबांकडून काय उत्तर येते यावर संगळं अवलंबून होते. दुसर्‍या दिवशी मला महाविद्यालयात जाण्याची हिंम्मतच होईना. काय करावे काही सुचत नव्हते. पण गेले नाही तर त्याच्याशी बोलणे कसे होणार या विचाराने मनाचा निग्रह करुन मी महाविद्यालयात गेले. आपल्या बाबांनी आम्हाला दोघांना बोलावुन घेतले. परत एकदा विलक्षण विचित्र परिस्थीती उभी राहीली.\nआपले बाबा आम्हाला म्हणाले तुम्ही थोडं धाडसं केलं तर काही बिघडणार नाही. काही काळानंतर संगळं काही सुरळीत होईल अश्या घटना घड्ल्या आहेत. त्यात आजकाल एवढं विशेष राहीले नाही. मी तुमच्या ���ोबत आहे. त्याचं म्हणणं होतं मी आप्पांना समजवावे. त्याला आमच्या नात्यात कुणाचाही आक्षेप नको होता. जे कधीही शक्य नव्हते.\nमग माझ्या अग्निदिव्याचा दिवस उजाड्ला. आपल्या बाबांचे आणि माझे रितसर लग्न झाले. एका जिवलग मित्राप्रमाणे त्यानी मला सांभाळले. लग्न झाल्याबरोबर पहिल्या एकांतात त्यांनी मला विचारले तुला त्याच्याकडे जायचे आहे का आता तु माझी बायको आहेस, आणि मी तुझ्या सोबत आहे.\nमी आपल्या बाबांना विचारले सगळं माहीत असुन देखील तुम्ही लग्नाला का तयार झालात ते म्हणाले हे बघ मी तुला नकार दिल्याने काय फरक पडला असता ते म्हणाले हे बघ मी तुला नकार दिल्याने काय फरक पडला असता मला आधीपासुनच सगळं माहीत होतं म्हणून ठीक, त्यामुळे तुझ्या मनात अपराधी भावना निर्माण होण्याचे काहीच कारण नाही. समजा मी नकार दिला असता आणि तुझं लग्न तिसर्‍या कुणाशी झाले असते तर तिघांची फसवणूक झाली असती. मी तुला परत एकदा सांगतो, तुला त्याच्याकडे जायचे असल्यास माझी हरकत नाही फक्त जाण्यापुर्वी सांगून जा.\nमाझ्यात तेवढी हिंम्मत नव्हती. मनाचा निग्रह केला. आपल्या बाबांचा स्विकार केला. तुझा जन्म झाला. तुझं शिक्षण, लग्न, तुझं मातृत्व संगळं व्यवस्थित पार पडलं तु सुखात आहेस हे बघुन जीवन धन्य झाले. जीवनातील सगळी कर्तव्यं पार पड्ल्यानंतर आपल्या बाबांनी मला परत हिंम्मत दिली. विचारले तुला त्याच्याकडे जायचे असेल तर तु अजुनही जाऊ शकतेस.\nमधल्या काळात आई गेली, आप्पादेखील गेले. हे संगळं तुझ्यासमोर मांडले. तुला ते पटले नाही. बेटा आधी आप्पांच्या आक्षेपाखातर अग्निदिव्य केले. आता तुझा आक्षेप सहन होत नाहीये. मला परत एकदा अग्निदिव्य करायचे नाही. याक्षणी धरणीमाय मला उदरात घेईल का माझी तेवढी पात्रता नाही...........संपविते आता.'\nया कथेचा शेवट ती आपल्या आयुष्याच्या शेवटाने करते असा माझा विचार होता. तो मी तुमच्यावर सोपवतो. वाचकांनी आपल्या सोईचा शेवट सुचवावा.\n१. मुलीने आईला परवानगी दिली, आई त्याच्यासोबत निघुन गेली.\n२. आईने परिस्थितीशी तड्जोड करुन बाबांसोबतच आयुष्य घालविले.\n३. आक्षेप आणि परिस्थितीला शरणं न जाता तिने आपला जीवनकाळं संपविला.\nमित्रहो प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. धन्यवाद.\nईतके लिमिटेड तिनच चॉईस का\nईतके लिमिटेड तिनच चॉईस का आहेत शेवटासाठी\nहा घ्या माझा शेवट\n\"आई हे माझे तुला लिहीलेले पहिल���च पत्र असेल. तुझी कथा तू माझ्यासमोर मांडलीस तेव्हा मला फार मोठा धक्का बसला.\nपण मग बराच विचार केल्यावर मला असे वाटले की तु माझ्या पासून आणखी काहीतरी लपवून ठेवते आहेस. तेव्हा मी तुझ्या \"त्याला\" भेटले. आणि मला कुठेतरी जाणवले की या व्यक्तिला भेटल्यावर मलाही एक छानशी अनुभुती होते आहे. क्षणात माझ्या लक्षात आले की मी तुझी आणि बाबांची मुलगी नसून तुझी आणि याची मुलगी आहे. (यावर \"ये झूट है\" ई. म्हणू नकोस. मी डीएनए टेस्ट पण करून घेतली आहे\nतर माझा आता कशावरच आक्षेप नाही. मी तुझ्या पूर्णपणे पाठिशी आहे. आणि आता आपण दोघी मिळून पळून जाउयात. काय म्हणतेस तर कधी करायचे हे अग्निदिव्य\nहा अजून एक पर्यायी शेवट\nहा अजून एक पर्यायी शेवट :\nतुझे माझ्याकडे येण्याबाबतचे पत्र वाचून मी थक्क झालो आहे. कधीच ओठांवर न आलेली काही गुपिते उघड करावी लागतील असे दिसते आहे.\nकॉलेजमधे आपली चांगली मैत्री होती हे खरे आहे, परंतु माझ्या मनात प्रेम किंवा तत्सम भावना तुझ्याबद्दल कधीही आली नाही. माझे प्रेम होते ते तुझ्या आत्ताच्या नवर्‍यावर. (तुला 'निराळीच' अनुभूती येण्याचे हे एक कारण असू शकेल.) परंतु ह्याबद्दल उघड बोलण्याचे धैर्य माझ्यात तेव्हा नव्हते. आणि प्रोफेसरांना कल्पनाही नव्हती.\nपण आज मी धीर करतो आहे. आता तूच मन मोठे कर आणि तुमचा संसार झाला असेल तर प्रोफेसरांना माझ्याकडे पाठवून दे.\nअजून एक- बाबा मुलीला लिहीत\nअजून एक- बाबा मुलीला लिहीत आहेत.\nतू आईच्या निर्णयाला आक्षेप घेतलास हे मला फारसे रुचले नाही. तुला आश्चर्य वाटेल पण हे सत्य आहे. तिला धड स्वयंपाक येत नव्हता हे तुला माहीतच आहे. शिक्षणाने आधुनिक खुळे तिच्या डोक्यात भरली होती. काही वर्षांपूर्वी मला एक स्त्री भेटली जिच्याबरोबर मला माझे उरलेले आयुष्य घालवावेसे वाटते. तेव्हा आई निघून गेली तर बरेच आहे. तरी तू तिला होकार आणि शुभेच्छा दे. आणि मलापण शुभेच्छा दे\nशेवट काही सुचवत नाही पण\nशेवट काही सुचवत नाही पण तुमच्या गोष्टीतले 'आपले बाबा' त्या मुलीला स्थळ म्हणून घरी जातातच का हे मला मुळीच कळलेलं नाही.\nहा घ्या माझा शेवट\nहा घ्या माझा शेवट\n\"आई हे माझे तुला लिहीलेले पहिलेच पत्र असेल. तुझी कथा तू माझ्यासमोर मांडलीस तेव्हा मला फार मोठा धक्का बसला.\nपण मला तुझ्यापसुन काहीच लपवुन ठेवायचे नाही. मी तुझ्या \"त्याला\" आधीच भेटले आहे. आणि मला कुठेत���ी जाणवले की या व्यक्तिला भेटल्यावर मलाही एक छानशी अनुभुती होते आहे. आणि मी त्याच्या प्रेमात पडत गेले. त्याच ही माझ्यावर खुप प्रेम आहे. वयात अंतर असुनही आम्ही आता लग्न करण्याचे ठरवले आहे. तर आता तु ह्या वर आक्षेप घेवु नये. माझ्या पूर्णपणे पाठिशी रहा. आणि आता तु त्याला जावई म्हणुन स्विकार. बाबानाही कळव. \"\nअजून एक : 'प्रिय xx तुम्ही\nतुम्ही आमच्या ह्यांना पाठवलेले पत्र यांनी समजूतदारपणे मला स्वयंपाकघराच्या दाराच्या फटीतून वाचायला दिले. (हो, हे घरी असताना बाहेर येत नाही मी). मला ब्रह्मांडच आठवले हो). मला ब्रह्मांडच आठवले हो इतके उपासतापास, हरताळका, वटसावित्र्या पुजून हे काय आलं माझ्या नशिबी इतके उपासतापास, हरताळका, वटसावित्र्या पुजून हे काय आलं माझ्या नशिबी पण माझा भारतीय संस्कृतीवरचा विश्वास अभंग आहे. असले काही कराल तर माझी संतोषीमाता तुम्हाला ग्रहणातले अन्न खायची बुद्धी देईल. या मंगळसूत्राची शपथ आहे तुम्हाला. अजून शहाण्या व्हा.\nहा हा हा हा\nहा हा हा हा\nअग आई, कसला जबरी योगायोग गं\nअग आई, कसला जबरी योगायोग गं तुझा \"तो\" कोण हे शोधल्यावर एक अजुनच नविन शोध लागला.\nतुला माझ्या मोडकळीस आलेल्या संसाराची कल्पना तर आहेच. ह्या माझ्या दु:खावर फुंकर घालणारा माझ्या ऑफिस मधला माझा सखा, माझा सोलमेट नितीन हा तुझ्या त्याचाच मुलगा आहे\nचल, आपण दोघी पण एकाच घरी जाऊ म्हणजे तू माझी आई पण अन स्टेप सासू पण होशील\nहा माझा: \"तुझ्यासाठी आणि\n\"तुझ्यासाठी आणि \"तुझ्या\" बाबासाठी मी सगळे आयुष्य झिजवले. तुमचे इतके खाण्या-पिण्याचे नखरे, मागण्या. सारखं मेलं रांधा-वाढा-उष्टी काढा. मला साधी केस विंचरायची शुद्ध नसायची ह्या कामाच्या रहाटगाड्यात. लग्नाआधी मला नीटनेटके रहायची, दागिने घालायची, नोकरी करायची इतकी हौस होती. तुझ्या बाबांनी साधी बालवाडी शिक्षिकेची नोकरी करु दिली नाही. मांजर ओकल्यासारखे तर रंग असायचे त्यांनी आणलेल्या साड्यांचे. त्याने मात्र बीए झाल्यावर हॉटेल मॅनेजमेंटला अ‍ॅडमिशन घेतली होती. आयुष्यात इतकी प्रगती केली. आता तर मी-टीव्हीवर खा खा खा कार्यक्रमात तो मुख्य होस्ट आहे. त्याला स्वयंपाक करायला खूप आवडते. शिवाय त्या कार्यक्रमात त्याची असिस्टंट म्हणून मला रोल मिळणार आहे. छान छान आवरायचे आणि त्याने रांधलेल्या पदार्थांची चव घ्यायची. ह्या कामाचे पैसे पण मला व��गळे मिळतील. इतकी खुशीत होते मी तर तू हा नवाच हट्ट धरुन बसली आहेस. तुला नाहीतरी लग्न करुन सासरीच जायचे आहे, माहेरी आलीस तरी चार दिवस येशील. मग इथे काय नी तिथे काय. तू हो म्हणशील तर मी शांत मनाने जाईन. नाहीतर मला गेल्यावर हुरहुर लागून राहिल. घास उतरायचे नाहीत घशाखाली. मग हो म्हणते आहेस ना राणी \nअशक्य हसलेय मी सजेस्टेड शेवट\nअशक्य हसलेय मी सजेस्टेड शेवट वाचून\nआणि अजित भौ काही प्रश्नः\n१. तो मुलगा (आता बाप्या) काय वाट पहात बसलाय का इतकी वर्ष ह्या बाईसाठी\n२. प्रा. इतके कशाला त्यागी दाखवलेत (एकदम 'हम दिल दे चुके सनम' का (एकदम 'हम दिल दे चुके सनम' का\n३. ह्या बाईंना इतक्या वर्षात काहीच नाही वाटायला लागलं इतक्या समजूतदार नवर्‍यासाठी\n(पुन्हा पहा 'ह. दि. दे. चु. स.')\n४. जीवनातील सगळी कर्तव्यं पार पड्ल्यानंतर आपल्या बाबांनी मला परत हिंम्मत दिली >> आँSSSS\nइतक्या वर्षानंतर फार फार तर सॉफ्ट कॉर्नर राहिल पूर्वी केलेल्या व्यक्तीबद्दल, त्या पेक्षा जास्त शक्यच नाही\nबाबांच्या 'ती' चे पत्र- ही\nबाबांच्या 'ती' चे पत्र- ही 'ती' म्हणजे आईच्या 'त्या'ची बायकोच आहे. (योगायोगाने)\nआपण आता एकत्र येऊ ही आनंदाची गोष्ट आहे. माझा नवराही मला सोडून त्याच्या कॉलेजमधल्या प्रेमाकडे परत जात आहे. सगळ्या गोष्टी कश्या जुळून आल्या नै सगळेच आनंदात उरलेले आयुष्य काढतील हे सुंदर आहे..\n>> सगळ्या गोष्टी कश्या जुळून\n>> सगळ्या गोष्टी कश्या जुळून आल्या नै\nआई प्रोफेसर परवा दुसर्‍या\nप्रोफेसर परवा दुसर्‍या प्रोफेसरांबरोबर आमच्या चळवळीच्या प्रोग्रॅम मध्ये भेटलेले. त्यावरुन मी तुला सांगते \"तु आता जावु नयेस.\" काही उपयोग होणार नाही.\nमी कॅलिफोर्निया ला निघाले आहे. तुला सांगायच राहुन गेले , आमच्या चळवळीत मला साथिदार मिळाला(ली). आम्ही लग्न करणार आहोत. कॅलिफोर्नियाला लिगल सगळ होवु शकेल त्यामुळ तिकडेच लग्न करायच ठरवल आहे.\nतुझी आणि बाबांची मुलगी(\nहे स्वातीच्या शेवटाचं एक्सटेंशन वाटतंय.\nएस अजित, कंटाळलेल्या गायीजना\nएस अजित, कंटाळलेल्या गायीजना हिरवंगार ताजं कुरण चरायला उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद.\n<<प्रिय xx आपण आता एकत्र येऊ\nआपण आता एकत्र येऊ ही आनंदाची गोष्ट आहे. माझा नवराही मला सोडून त्याच्या कॉलेजमधल्या प्रेमाकडे परत जात आहे. सगळ्या गोष्टी कश्या जुळून आल्या नै सगळेच आनंदात उरलेले आयुष्य काढतील हे सुं��र आहे..\nहे म्हण्जे कभी कभी स्टाईल झालेय \nसगळ्या गोष्टी कश्या जुळून\nसगळ्या गोष्टी कश्या जुळून आल्या नै\nकरण जोहर इस्टाइलः लिव्ह इन\nलिव्ह इन रिलेशन ला आत्ताच मान्यता मिळ्याल्यामुळे आता मला धीर आला आहे. आता मी \"त्याच्या\" बरोबर लिव्ह इन मधे राहू शकते. घटस्फोटाचा खर्च आणि वेळ दोन्ही वाचेल.\nमला आता तुझ्या बाबांवर संशय येतोय. ते मला सारखे जा - जा का करतात मी नाही जात जा \nव्वा क्या बात है \nव्वा क्या बात है अगदी दगडावर कोरण्यासारखे शेवट्स आहेत\nआईनी हे पत्र मुलीच्या टेबलवर\nआईनी हे पत्र मुलीच्या टेबलवर ठेवल त्यावर एक पेपरवेट ठेवलं. आता मुलीच्या उत्तराची वेट करावी असा विचार करुन ती पतिव्रता तिच्या रुम मधुन गेली.\nमुलगी अजुन घरी आली नव्हती.\nहाय रे... जोरात वार सुटल आणि पेपरवेट त्या पत्रावरुन घरंगळत खाली पडला... हवा के झोंके से ते पत्र उडुन पलंगा खाली गेलं....\nसकाळी आई सारखी मुली कडे आशेने बघत होती.... मुलगी गोंधळात... पुढे पुढे दोघींमधे जे काही बोलण व्हायचं ते अगदी गोंधळलेलच... कोण काय बोलतय एकमेकींना काही झेपायच नाही. पण त्या दोघीही समंजस... आई मुख्य विषय सोडून मुलीला क्लू देत बसायची... पण मुलीला काही झेपत नव्हत... तिला वाटत होत की आई \"ते\" लफड फायनली विसरली.... आणि तिला सावरायला थोडा वेळ हवाय.\nआणि एक दिवस मुलगी घरी आली तर घरासमोर पांढरे स्वच्छ कपडे घातलेल्यांची गर्दी. मुलगी वाट काढत घरात आली... तर मुलीच्याच खोलीत आई.... हम्म्म... आई गेली....\nमुलगी नमस्कार करायला खाली वाकली आणि तिची नजर पलंगा खालील पत्रावर गेली. तिनी पत्र काढून वाचलं... आणि एक जोरात किंकाळी.... आई......\nमजा आली .. काय तरी डॉक्स आहेत\nमजा आली .. काय तरी डॉक्स आहेत तुम्हा लोकांची भारीच.. सगळ्यांना पटकथा लिहायला बसवायला पाहिजे हिंदी पिक्चर च्या हा .. मराठीत हे असला काही चालणारन्हाय..\nअसा शेवट केला तर : मुलगी\nअसा शेवट केला तर :\nमुलगी विरोध करत असल्याने आणि त्याची बायको मुले सुद्धा यांच्या संबंधांना विरोधच करतील हे जाणुन आई बाबांबरोबर राहिली. पण आईचे आणि त्याचे एकमेकांवर अतिशय 'प्रेम' असल्याने बाबांच्या समजुतदारपणाचा फायदा घेउन आणि त्याच्या बायकोला अंधारात ठेउन त्यानी एकमेकांबरोबर पुर्वीप्रमाणेच लपुनछ्पुन प्रेमसंबंध ठेवण्यास सुरवात केली.\nअशक्य सही शेवट आहेत सगळे...\nअशक्य सही शेवट आहेत सगळे...\nसुचला सुचला.. शेवट सु���ला..\nखरतर प्रियकरानं केव्हाच प्रोफेसरचा खून केलाय आणि स्वतः प्रो सारखं दिसण्याची प्लॅस्टिक सर्जरी केली आहे.. (हिंदी पिक्चर सारखं)\nआता तो फक्त प्रेयसीचं आपल्यावर खरच प्रेम होतं का हे आजमावण्याच्या प्रयत्नात..\nपण ती आहे की आई वडील, नवरा, मुलगी असली कारणं काढून त्याच्याकडे जाण्याकरता प्रोफेसराकडे जायलाच तयार नाही.. ह्याचाच अर्थ त्याला वाटतं की तिचं खरं प्रेम प्रो. वरच होतं.. आपल्यावर नाही.. आपल्याबरोबर नुसताच टीपी..\nशेवटी फ्रस्ट्रेशन मध्ये तो तिला फडाफडा बोलतो (मराठी नाटकातल्या सारखं)\nतिला कळतं की ह्यानच आपल्या नवर्‍याला मारलय.. तिच्यातली सावित्री जागी होते.. ती त्याला गोळ्या घालते.. आणि स्वतः सरेंडर करते.. आता तुरुंगातून तिला हे सगळं आठवतय\n(म्हणजे मुऴ् कथा फ्लॅशबॅक होती)\nसही . ही अख्खी गोष्ट नी\nसही . ही अख्खी गोष्ट नी भन्नाट शेवट टिव्ही चॅनलला पाठवायला हवेत.\nकिंवा शेवट क्रमांक दोन मधे,\nकिंवा शेवट क्रमांक दोन मधे, तिचं प्रेम नाही कळल्यावर, प्रो सारखा दिसणारा प्रियकर फ्रस्टेशन मधे तिला मारतो.. आणि स्वतःही गोळ्या झाडून घेतो. ढिशकॅव...\nमुलगी.. आईSSSS बाबाSSSS असं ओरडते... आणि पडदा पडतो..\nअरे, कुणी डिलिट करण्यापूर्वी\nअरे, कुणी डिलिट करण्यापूर्वी हे सगळं सेव्ह करून ठेवायला पाहिजे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-FEA-parde-ke-peeche-4550410-PHO.html", "date_download": "2018-11-19T11:24:56Z", "digest": "sha1:M2RCPWI3K3PA572MSY3V6BW5H5GOS42J", "length": 15405, "nlines": 157, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Parde Ke Peeche | राज्यसभा दूरदर्शनची भेट ‘संविधान’", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nराज्यसभा दूरदर्शनची भेट ‘संविधान’\nराज्यसभा दूरदर्शनसाठी श्याम बेनेगल यांनी ‘संविधान’ नामक टेलिफिल्म तयार केली आहे. ही फिल्म दूरदर्शनसह शाळांमध्ये दाखवण्यात येईल, जेणेकरून भविष्यातील नागरिकांनी आपल्या देशाची राज्यघटना समजून घ्यावी आणि ती तयार करताना आलेल्या अडचणी व संघर्ष त्यांना माहिती करून घेता येईल.\nराज्यसभा दूरदर्शनसाठी श्याम बेनेगल यांनी ‘संविधान’ नामक टेलिफिल्म तयार केली आहे. ही फिल्म दूरदर्शनस��� शाळांमध्ये दाखवण्यात येईल, जेणेकरून भविष्यातील नागरिकांनी आपल्या देशाची राज्यघटना समजून घ्यावी आणि ती तयार करताना आलेल्या अडचणी व संघर्ष त्यांना माहिती करून घेता येईल. घटनेची निर्मिती सन ‘46’ मध्ये सुरू झाली आणि तीन वर्षांनंतर ‘49’ मध्ये पूर्ण झाली. या कालखंडात हे शक्य होऊ शकले. कारण त्या काळात भारतात अत्यंत सर्मपित आणि प्रतिभावंत लोक होते. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे लोक भारताला चांगल्या प्रकारे समजून घेत होते आणि त्यांना इतर प्रजासत्ताक देशांच्या घटनेची सखोल माहितीदेखील होती. म्हणून पूर्व आणि पश्चिमेकडील राजकीय विचारांचे श्रेष्ठ मिश्रण यात समाविष्ट आहे.\nभारताची राज्यघटना तयार करणे हे कोणत्याही इतर देशापेक्षा जास्त अवघड काम होते. कारण भारतात विविध भाषा आणि अगणित बोलीभाषा बोलणारे लोक राहतात. तसेच अनेक धर्मांना मानणारे नागरिकही राहतात. जरी महात्मा गांधी घटना समितीचे सदस्य नसले, तरी त्यांचा प्रभाव याच्या निर्मितीवर जास्त आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर असामान्य प्रतिभेचे धनी होते. तसेच त्यांचे गांधीजींसोबत जाती व्यवस्थेबाबत मतभेदही होते, परंतु मतभेदाचा अर्थ शत्रुत्व नसणारा हा काळ होता.\nजयप्रकाश चौकसे यांचा सविस्तर लेख वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...\nसचिन खेडेकरने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारली आहे. काही वर्षांपूर्वी सचिनने श्याम बेनेगल यांच्या चित्रपटात सुभाषचंद्र बोस यांची भूमिका साकारली होती. दिलीप ताहिलने ‘भाग मिल्खा भाग’मध्ये जवाहरलाल नेहरूंची छोटीशी भूमिका केली होती. असे असले तरी चित्रपटात ही भूमिका मोठी आणि महत्त्वाची आहे. दिलीप ताहिलने नेहरूंच्या भाषणांच्या टेप वारंवार ऐकल्या आणि जुनी वृत्तचित्रेही पाहिली. याच प्रकारची तयारी इतर सर्व कलावंतांनी केली.\nया चित्रपटाच्या तीन महिन्यांपर्यंत चालणार्‍या चित्रीकरणासाठी संसदेचा सेट लावण्यात आला होता. कला दिग्दर्शक चेतन पाठकने सखोल अभ्यास आणि अत्यंत मेहनतीने विश्वसनीय सेट तयार केले होते. तसेच स्वरा भास्करचा अपूर्णांक उपलब्ध संसद भवनात करण्यात आला. राज्यसभा दूरदर्शनकडे साधने असताना श्याम बेनेगल यांच्यासारखा दिग्दर्शकच विश्वसनीयता आणू शकला. त्यांना नेहरूंच्या डिस्कव्हरी ऑफ इंडियावर मालिका तयार करण्याचा अनुभवही आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडे असलेला तर्कपूर्ण दृष्टिकोन आणि अँस्थेटिक्स मूल्य कोणत्याही दिग्दर्शकाकडे नाही. अशा प्रकारच्या ऐतिहासिक नाट्याची निर्मिती करणे सोपे काम नाही. यासाठी ऐतिहासिक दृष्टिकोनही असला पाहिजे. या दहा भागांच्या मालिकेसाठी एका टीमने वर्षभर संशोधन केले. आता ही मालिका सर्व भारतीय भाषांमध्ये डब केली जात आहे.\nआजच्या राजकारणामध्ये सुरू असलेला गदारोळ, गोंधळ आणि सत्तालोलुपता पाहता त्या काळात डॉ. आंबेडकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी किती वादविवाद व अंतर्गत संघर्षाला सामोरे जात राज्यघटनेची निर्मिती केली असेल. आज प्रत्येक पक्षात अनेक पक्ष आहेत. विघटनवादी शक्ती त्या काळातही सक्रिय होत्या. त्यामुळे निर्मितीचे काम सोपे नव्हते. आज आपण भारताचे तुटण्या-कोसळण्यासारखे रूप पाहत आहोत. त्या काळातही या सर्व प्रवृत्ती जिवंत होत्या. असे असताना धर्मनिरपेक्षतेचा पाया किती अडचणींचा सामना करत रचण्यात आला असेल, याची जाणीव होते. प्रत्येक नेत्याने आपली जबाबदारी उत्तमपणे पार पाडली, परंतु सर्वाधिक दबाव डॉ. आंबेडकरांवर राहिला असेल. त्यांनी खालच्या जातीत जन्म घेऊन आपल्या असामान्य प्रतिभेद्वारे उच्च शिक्षण घेतले. त्यांचा दृष्टिकोन अत्यंत तर्कशुद्ध आणि आधुनिक होता. मात्र, ते या देशाचा सामाजिक इतिहास, विविध प्रवृत्त्या आणि अज्ञान याच्याशीदेखील उत्तमरीत्या परिचित होते. कारण त्यांचे संपूर्ण आयुष्यच नकरात्मक प्रवृत्तींविरोधात संघर्ष करण्यात गेले होते.\nआजकाल एक जाहिरात वारंवार टीव्हीवर दाखवली जात आहे. यामध्ये एक लहान निरागस मुलगी इतिहासाच्या दुबरेध मजकुराशी झुंज देते. तसेच तिच्या समोर बाबर, अकबर आणि हुमायूं उभे राहतात. ते म्हणतात की, तू ज्या इतिहासाशी झुंज देत आहे, आम्ही त्याच इतिहासाची पात्रे आहोत. तुझी मदत करण्यासाठी आलो आहोत. ते तिघेही तिला चॉकलेट देतात आणि म्हणतात, हे खाऊन तुझ्यात एवढी ताकद आणि स्फूर्ती येईल की यामुळे तुला इतिहास माहीत होईल. या जाहिरातीमध्ये अनेक अर्थ, संकेत दडलेले आहेत. इतिहासाची पात्रे सजीव पाहिल्याने त्यांना समजून घेणे सोपे जाते. वस्तुत: सक्षम नसलेले शिक्षक आपला विषय समजून घेऊनही दुबरेध बनवतात, जेणेकरून त्यांचे महत्त्व वाढेल आणि त्यांचे अज्ञान लपून राहील. असो, ‘संविधान’ संपूर्ण नागरिकांसह लहान मुलांसाठीही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. घटनेने त्यांचे संरक्षण केले आणि ते घटनेचे संरक्षण करतील आणि ते घटनेचे संरक्षण करतील हे प्रश्न मात्र हवेतच राहतील.\nरिलीज झाले संकेतचे अनकंडिशनल लव्ह साँग, 3 लाखांहून जास्त जणांनी पाहिला हा Video\nOMG: सलमान खान करणार 10 heroinesशी रोमँस करणार का ‘नो एन्ट्री में एन्ट्री’\nकचर्‍याची व्यवस्था आणि व्यवस्थेचा कचरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-LCL-column-article-about-rupin-sharma-5906443-NOR.html", "date_download": "2018-11-19T10:59:26Z", "digest": "sha1:6WLW7K4G4Q4GUYKYNTXABS5WECXVQGRH", "length": 20904, "nlines": 156, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Column article about Rupin Sharma | मनमानी बदलीचे 'नागा'नाट्य!", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nकर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक पोलिस अधिकारी असलेला हीरो आणि भ्रष्ट शासनव्यवस्था यांच्यातला संघर्ष हा अनेक भारतीय चित्रपटांचा\nकर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक पोलिस अधिकारी असलेला हीरो आणि भ्रष्ट शासनव्यवस्था यांच्यातला संघर्ष हा अनेक भारतीय चित्रपटांचा कथाविषय. नागालँडमध्ये सध्या जे काही सुरू आहे, ती त्याचीच पुनरावृत्ती आहे, असे तिथल्या अनेक सिव्हिल सोसायट्यांचे म्हणणे आहे.\nकठोर प्रशासक असलेला आणि जनतेत लोकप्रिय होत असलेला अधिकारी जसा सत्ताधीशांना नकोसा होतो, तसाच प्रशासनात लोकप्रिय ठरणारा अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या नाराजीस पात्र ठरतो आणि त्याच्या नशिबी बदलीचा फतवा येतो हा अनुभव भारताच्या कुठल्याही राज्यात गेलो तरी आणि त्या राज्यात कुठल्याही पक्षाचे सरकार सत्तेवर असले तरी येतोच येतो. नागालँडच्या पोलिस दलात सध्या हाच नाट्यांक जोरात रंगला आहे.\nरुपिन शर्मा हे नागालँडचे मावळते पोलिस महासंचालक. मावळते म्हणायचे, पण आता ते माजीच. नोव्हेंबर २०१७ मध्ये शर्मांनी या पदाची सूत्रे हाती घेतली. म्हणजे जेमतेम सहा-सात महिनेच ते या पदावर कायम राहिले. शर्मा हे १९९२ च्या तुकडीचे नागालँड केडरचेच आयपीएस अधिकारी. त्यांची एक वर्षाची सर्व्हिस नागालँडमध्ये झाली आणि त्यानंतरची २६ वर्षे त्यांनी सलगपणे रॉमध्ये काढली. शर्मा यांची निवड निफिऊ रिओ यांच्याच सरकारने केली आणि ते पोलिस दलात लोकप्रिय होताहेत, असे दिसल्यानंतर त्यांची निवड निकषात बसणारी नव्हती, असे सांगत त्यांच्या बदलीचे समर्थनही निफिऊ रिओ सरक��रनेच केले. शर्मा यांच्या बाबतीतला एक निकष होता त्यांची ३० वर्षे सर्व्हिस झाली नसल्याचा, तर दुसरा आक्षेप होता ते सच्च्या अर्थाने भूमिपुत्र नसल्याचा.\nपण हे आक्षेप तसे तकलादूच म्हणावे लागतील असे, त्यांच्या बदलीला मुख्य कारण झाले ते त्यांनी पोलिस दलात केलेल्या आमूलाग्र बदलांचे. महासंचालकपदाची सूत्रे हाती घेताच शर्मा यांनी पहिली गोष्ट केली ती पोलिसांना मिळणाऱ्या शिधा-पुरवठ्यातल्या वाटप पद्धतीतील बदलांची. ही जबाबदारी खरे पाहता राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाची, पण सरकारने पावले उचलण्याची वाट न पाहता शर्मा यांनी ठोस पावले उचलली आणि पोलिसांच्या कुटुंबीयांचा दुवा घेतला. निवडणुकीच्या काळात बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलिसांना अवघा ५०० ते ६०० रुपयांचा भत्ता मिळायचा, शर्मा यांनी तो वाढवला आणि प्रत्येक पोलिसाला ३००० रुपये मिळायला लागले.\nशर्मांच्या बदलीला आणखी एक कारण झाले ते त्यांनी थांबवलेल्या 'वाममार्गी नियुक्त्यां'चे. सत्तेत असलेली मंडळी, मग ती कुठल्याही पक्षाची असोत, ती आपापल्या बगलबच्च्यांना पोलिसी नोकरीत घुसवायला मागे-पुढे पाहत नसत. शर्मांनी अशा नियुक्त्या थांबवल्या. 'अगेन्स्ट करप्शन अँड अनअबेटेड टॅक्सेशन' ही एक अशा भ्रष्ट नियुक्त्यांना आळा घालणारी संस्था. संकेत बाजूला सारून केल्या गेलेल्या अशा २०७८ राजकीय नियुक्त्यांचे प्रकरण या संस्थेने लावून धरले, त्या नियुक्त्यांविरोधात जनहित याचिका दाखल केल्या. त्यांचा दावा असा की शर्मांच्याच प्रयत्नांमुळे पोलिस दलातल्या बढत्यांचे निकष मार्गी लागले, पाळले जाऊ लागले. सत्ताधाऱ्यांना त्रास होत होता तो याचाच.\nपोलिस दलात हवालदार पदावर ज्याला नेमले जात असे त्याला आजवर २५०० रुपये पगार मिळायचा, शर्मांनी तो वाढवून १५००० केला, पोलिस दलातल्या हवालदारापासून अनेकांचा विश्वास त्यांनी संपादित केला तो अशा पावलांच्याच आधारावर. त्यामुळेच शर्मांची उचलबांगडी झाल्यावर प्रथम नागरिकांमधून आणि नंतर पोलिस दलातून शर्मांच्या समर्थनाचे सूर उमटू लागले. शर्मांची बदली रद्द करा, या मागणीसाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गाऱ्हाणी घालून झाली, १८ जूनपासून समर्थन स्वाक्षरी मोहीम उघडण्यात आली, कोहिमातल्या पोलिस दलाच्या मुख्यालयासमोर एक स्वाक्षरी केंद्र सुरू करण्यात आले, जवळपास १८ हजार नागरिकांनी त्या मोहिमेत सहभागी होत स्वाक्षऱ्या केल्या.\nतेमजेन टॉय हे नागालँड राज्य सरकारचे मुख्य सचिव. त्यांनी यावर प्रतिक्रिया देताना हा सगळा बनाव शर्मा यांनीच घडवून आणला असल्याचा उघड आरोप केला, सशस्त्र दलावर हल्ले होण्याचे प्रकार राज्यात वाढले असताना आणि कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली असताना शर्मांनी असे प्रकार घडवून आणावेत हे शोभादायक नव्हते, असेही त्यांनी म्हटले. शर्मा पोलिस महासंचालक पदावर राहिले ते जेमतेम साडेसहा महिने, पण त्यांची हकालपट्टी करण्याच्या निर्णयाआधीच काही महिने नव्या पोलिस महासंचालकाचा शोध सुरू झाला होता, हे टॉय यांनी केंद्रीय गृह सचिवांना आणि मुख्यमंत्री निफिऊ रिओ यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरून स्पष्ट झाले आहे.\nया पत्रात शर्मा का नकोत, याची कोणतीच सुस्पष्ट कारणे टॉय अथवा रिओ यांनी दिलेली नाहीत. फेब्रुवारी २०१८ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे संचालन शर्मा व्यवस्थितपणे करू शकलेले नाहीत आणि या काळात उद्भवलेल्या आव्हानांचा मुकाबलाही ते करू शकलेले नाहीत, असे गोलमोल कारणच उभयतांनी दिले होते हे इथे उल्लेखनीय. कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक पोलिस अधिकारी असलेला हीरो आणि भ्रष्ट शासनव्यवस्था यांच्यातला संघर्ष हा अनेक भारतीय चित्रपटांचा कथाविषय. नागालँडमध्ये सध्या जे काही सुरू आहे, ती त्याचीच पुनरावृत्ती आहे असे तिथल्या अनेक सिव्हिल सोसायट्यांचे म्हणणे आहे.\nआपल्या दाव्यासंदर्भात त्यांनी दिलेला एक दाखला महत्त्वाचा आहे. तो आहे सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयाचा. केरळ राज्य सरकारने अशीच मनमानी करत टी. पी. सेनकुमार नामक एका आयपीएस अधिकाऱ्याची बदली केली होती. हा अधिकारी होता पोलिस महासंचालक पदावरचा. त्याची नियुक्ती मे २०१५मध्ये केली होती काँग्रेस नेतृत्वाखालील आघाडी सरकारने. पण केरळात निवडणुका झाल्या, सत्तापालट झाला आणि कम्युनिस्ट नेतृत्वाखालचे सरकार सत्तेवर आले. त्यांनी येताच १ जून २०१६ रोजी सेनकुमार यांची उचलबांगडी केली. त्या उचलबांगडीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. न्या. मदन लोकूर आणि दीपक गुप्ता यांच्यापुढे ती केस चालली आणि न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला.\nन्यायालयाने हे प्रारंभीच स्पष्ट केले की कुणा एका पोलिस महासंचालकाची पुनर्नियुक्ती करावी यासाठी आम्ही ही याचिका सुनावणीला घेतलेली नाही, सेनकुमार यांना ज्या पद्धतीने पदावरून दूर करण्यात आले ती पद्धत न्याय्य नव्हती, म्हणूनच आम्ही ही केस सुनावणीसाठी घेतली. केरळ सरकारने सेनकुमार यांच्या बदलीसाठी दोन कारणे दिली. त्यातले पहिले होते ते एप्रिल २०१६ मध्ये कोल्लम जिल्ह्यात लागलेल्या आगीचे. हे प्रकरण सेनकुमार यांनी नीट हाताळले नाही, या आगीत शंभर जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. दुसरे कारण होते एर्नाकुलम जिल्ह्यात एका दलित तरुणीची हत्या झाली होती त्याचे. सेनकुमार यांची बदली करताना केरळ सरकारने आधार घेतला तो २०११ च्या केरळ पोलिस कायद्यातील कलम ९७ चा. पण तो घेताना त्यांना विसर पडला तो पोलिस दलातील महासंचालकांच्या पदाची टर्म किमान दोन वर्षांची असल्याचा. न्यायालयाने तेच कारण पुढे करून केरळ सरकारला कानपिचक्या दिल्या आणि आताही शर्मा प्रकरणात तेच घडण्याची शक्यता नाकारता येणारी नाही.\nअसे असले तरी सेनकुमार यांना पायउतार व्हावे लागलेलेच आहे, आणि त्यांच्या जागी १९९१ च्या बॅचचे टी. जे. लाँगकुमेर महासंचालक झालेही आहेत. लाँगकुमेर यांची मोठी कारकीर्द डाव्या दहशतवादाविरोधात लढण्यात गेलेली आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्य सरकारांनी त्यांना अंतर्गत सुरक्षा पदक देऊन सन्मानितही केलेले आहे. नागालँडचे सुरक्षाविषयक भवितव्य आता त्यांच्या हाती आहे. ते सेनकुमार यांचे पोलिस दलाच्या सुधारणांचे गाडे पुढे नेतात की अर्धवट सोडून सत्ताधाऱ्यांच्या सुरात फक्त सूर मिसळत राहतात हे लवकरच स्पष्ट होईल.\n- सुधीर जोगळेकर, ज्येष्ठ पत्रकार\nप्रासंगिक:आढावा बैठका सफळ व्हाव्यात\nकर्ज घ्या कर्ज, 59 मिनिटांत कर्ज\nप्रासंगिक: वाढते आर्थिक गुन्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/kumbh-rashi-bhavishya-aquarius-today-horoscope-in-marathi-28082018-122613545-NOR.html", "date_download": "2018-11-19T10:59:53Z", "digest": "sha1:YVNECG34HJ7OFFNYVMHQKHTCNOLDJOHP", "length": 8624, "nlines": 151, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "कुंभ आजचे राशिभविष्य 28 Aug 2018, Aajche Kumbh Rashi Bhavishya | Today Aquarius Horoscope in Marathi - 28 Aug 2018 | कुंभ राशी : 28 Aug 2018: जाणून घ्या, कुंभ राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nकुंभ राशी : 28 Aug 2018: जाणून घ्या, कुंभ राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस\nToday Aquarius Horoscope (Kark Rashi Bhavishya, 11 ऑगस्ट 2018): येथे जाणून घ्या, कुंभ राशीच्या लोकांसाठी कशी राहील ग्रहांची स्थिती, आज धन लाभाचा योग आहे की नाही\nकुंभ राशी, 28 Aug 2018 (Aajche Kumbh Rashi Bhavishya): कुंभ राशी असल्यामुळे तुमची सर्वात खास गोष्टी म्हणजे तुम्ही अनेक तास ध्यान केंद्रित करू शकता. आज तुम्ही तुमच्या या गोष्टीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या राशीसाठी चंद्र सहाव्या स्थानाचा स्वामी आहे. चंद्राची शुभ स्थिती तुम्हाला शत्रूवर विजय मिळवून देऊ शकते. दिव्य मराठीच्या पेजवर जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील, काय सांगतात ग्रह-तारे.\nपॉझिटिव्ह - तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये काही बदलाव करु शकतात. करिअरमध्ये काही बदलाव केल्याने तुमचे काम पुर्ण होऊ शकते. तुम्ही अती उत्साहात असाल. लोकांसोबत अनेक प्रकरणांबद्दल बोलणे होऊ शकते. बिझनेस पार्टनरसोबत लांब आणि महत्वपूर्ण संवाद घडू शकतात. घर-परिवारच्या समेस्यबद्दल ध्यान द्यावे लागेल. तुमच्या समस्या सोडवण्याकडे ध्यान द्या. आपल्याच लोकांकडून तुम्हाला मदत मिळेल. कामाचा दबाव कमी असेल. अधिकतर काम वेळेवर झाल्याने प्रगतीचे योग बनत आहे.\nनिगेटिव्ह - आज तुम्ही चिडचिड करु शकता. कुटुंबामध्ये कोणाची तब्येतही बिघडू शकते. एखादी ताणावपुर्ण स्थितीही बनू शकते. फोन आणि कम्प्यूटरबद्दलही तुम्ही परेशान असू शकतात. तुमचे जुने शत्रूही अॅक्टिव्ह होऊ शकतात. संभाळून राहा. नोकरी किंवा बिझनेसची कोणती प्लॅनिंग बिघडू शकते. कामकाजात मन कमीच लागेल.\nकाय करावे - एखाद्या गरीब मुलीला मिठाई देऊन पेन किंवा पेन्सील द्या.\nलव्ह - लव्ह प्रपोजलसाठी दिवस चांगला असेल. प्रेम व्यक्त करण्याच्या विचारात असाल तर लगेच करा वेळ व्यर्थ घालू नका.\nकरिअर - तुम्हाला सावधानता बाळगावी लागेल. बिझनेस आणि कार्यक्षेत्रामध्ये तुमची परेशानी वाढू शकते. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस आहे.\nहेल्थ - तब्येतीत सामान्य उतार-चढाव होऊ शकतो.\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nसाप्ताहिक राशिभविष्य : पैसा, लव्ह-लाईफ, करिअर, आरोग्यसाठी कसा राहील हा आठवडा\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/bollywood-stree-100-cr-box-office-collection/", "date_download": "2018-11-19T12:05:40Z", "digest": "sha1:DMF77P3ARM7LOF5Q2M2WJVF5755JM7MI", "length": 7820, "nlines": 163, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "‘स्त्री’ची प्रेक्षकांवर भुरळ ; १०० कोटींकडे वाटचाल | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n‘स्त्री’ची प्रेक्षकांवर भुरळ ; १०० कोटींकडे वाटचाल\nमुंबई : राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘स्त्री’ चित्रपटाला बॉक्स ऑफीसवर आश्चर्यकारकरित्या यश मिळत आहे. अवघ्या नऊ दिवसांत ७२.४१ कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली. ‘यमला पगला दिवाना फिर से’ आणि ‘स्त्री’ एकाच दिवशी प्रदर्शित झाले. हॉरर कॉमेडी असलेला ‘स्त्री’ बॉक्स ऑफीसवर जेमतेम कमाई करेल असा अंदाज होता. मात्र हे सर्व अंदाज खोटे ठरवत या चित्रपटाने १२ दिवसांत ८२.२९ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. लवकरच हा सिनेमा १०० कोटीच्या क्लबमध्ये सहभागी होईल अशी अपेक्षा समीक्षकांच्या वतीने करण्यात येत आहे.\nPrevious articleभारत बंदला येवल्यात संमिश्र प्रतिसाद; दूरची बससेवा बंद\nNext articleयावलला बंदला समिश्र प्रतिसाद : एस.टी. स्थानकातच ठप्प\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nसलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\n‘ठग्स आॅफ हिंदुस्तानने जमवला शंभर कोटींचा गल्ला\nअर्जुन-मलाईका एप्रिल 2019 मध्ये महिन्यात लग्न करणार \n, त्यानं सुष्मिताला दिल्या ‘प्रेम’पूर्वक शुभेच्छा\n‘भारत’च्या सिनेमाच्या शुटींगदरम्यान सलमान जखमी\nव्हॉट्सअँपच्या दहा गोष्टी.. ज्या तुम्हाला कायमचे ब्लॉक करू शकतात\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nगुरुवारी पंतप्रधान मोदी साधणार नाशिककरांशी संवाद\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5225686656736572586&title=Inauguration%20of%20Waiting%20Room%20In%20Sassoon%20Hospital&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-11-19T12:22:11Z", "digest": "sha1:DXBKTUQHRVTVKO25RKRZVQRFOEJWWYE3", "length": 9699, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘रुग्णांना चांगल्या सुविधांसाठी ‘मुकुल माधव’ प्रयत्नशील’", "raw_content": "\n‘रुग्णांना चांगल्या सुविधांसाठी ‘मुकुल माधव’ प्रयत्नशील’\nपुणे : ‘ससून सर्वोपचार रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना चांग���्या आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुकुल माधव फाउंडेशन प्रयत्नशील आहे. येथे येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना विश्रांतीसाठी प्रतीक्षा कक्ष आणि येथील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना वाचनालयाचा लाभ होईल,’ असे प्रतिपादन फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे चेअरमन प्रकाश पी. छाब्रिया यांनी केले.\nफिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या सीएसआर भागीदार असलेल्या मुकुल माधव फाउंडेशनतर्फे ‘मोहिनी व प्रल्हाद छाब्रिया’ यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या प्रतीक्षा कक्ष आणि वाचनालयाचे उद्घाटन छाब्रिया यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, ‘फिनोलेक्स’चे उपाध्यक्ष बी. आर. मेहता, मुकुल माधव फाउंडेशनचे राजधर तिवारी, सचिन कुलकर्णी, ससून सर्वोपचार रुग्णालयाचे डॉ. रमेश भोसले, डॉ. हरीश टाटिया, डॉ. इब्राहिम अन्सारी आदी मान्यवर उपस्थित होते.\nछाब्रिया म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांपासून फाउंडेशन ससून रुग्णालयाच्या अत्याधुनिकरणासाठी प्रयत्न करीत आहे. रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या सोयीबरोबरच नातेवाईकांना सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक वाचन कक्ष उभारला आहे. या विद्यार्थ्यांनी पुढे आपल्या गावी आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गावांमध्ये चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध झाल्या, तर देशाच्या विकासाला चालना मिळेल.’\nडॉ. चंदनवाले म्हणाले, ‘प्रतीक्षा कक्षात रुग्णांच्या नातेवाईकांना बसता-झोपता येईल अशी सोय केली आहे. पिण्याचे पाणी, मोबाइल चार्जिंगची सोय करण्यात आली आहे. वाचन कक्षातही चांगल्या प्रतीची टेबल्स, खुर्च्या बसविण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना एकाग्रतेने अभ्यास करता येईल, असे वातावरण वाचन कक्षात निर्माण झाले आहे.’\nदरम्यान, छाब्रिया यांनी विविध वार्डांची पाहणी करून डॉ. अजय चंदनवाले यांच्याशी आवश्यक गोष्टींची माहिती घेतली.\nTags: पुणेप्रकाश छाब्रियाससून रुग्णालयमुकुल माधव फाउंडेशनफिनोलेक्स इंडस्ट्रीजMukul Madhav FoundationFinolex IndustriesPunePrakash ChhabriaSassoon Hospitalप्रेस रिलीज\n‘फिनोलेक्स’तर्फे वारकऱ्यांना कापडी बॅग, हरिपाठाचे वाटप ‘ससून’मध्ये आधुनिक लेसर मशीनद्वारे दंतरोपण ‘ससून रुग्णालय बनतेय ��ामान्यांचा आधार’ ‘ससूनमधील आरोग्य सुविधा सक्षम कराव्यात’ ‘फिनोलेक्स’, ‘मुकुल माधव’तर्फे वारकऱ्यांची सेवा\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\nभगवद्गीता- पाल्यांसाठी व पालकांसाठी\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://kumarnirman.blogspot.com/2016/02/blog-post_30.html", "date_download": "2018-11-19T12:13:33Z", "digest": "sha1:PEWX2EWUOWC2AGVB55BTS3STDL5LRTR3", "length": 26863, "nlines": 179, "source_domain": "kumarnirman.blogspot.com", "title": "कुमार निर्माण: गोष्ट एका बालयोद्ध्याची!", "raw_content": "\nमा. डॉ.अभय बंग व मा. विवेक सावंत यांच्या प्रेरणेतून कुमार निर्माण हा शैक्षणिक कार्यक्रम सुरु झाला. “प्रत्यक्ष कृतींमधून शालेय मुला-मुलींमध्ये वैश्विक मानवी मुल्ये व सामाजिक बुद्धिमत्ता रुजवणे, व त्यांचा विकास करून उत्तम माणूस घडवणे हे कुमार निर्माण चे मुख्य उद्धिष्ट आहे.” सदर ब्लॉगचे उद्दिष्ट कुमार निर्माणचे द्वैमासिक भरारी प्रकाशित करणे आहे.\n१९८३ साली पाकिस्तान मधील मुर्दिक्त नावाच्या गावी एका गरीब कुटुंबात ‘इकबाल मसिह’ या मुलाचा जन्म झाला. त्याच्या कुटुंबात आपल्यासारखेच आई-बाबा होते, त्याच्या बहिण-भावंडांचा गोंधळ चाललेला असायचा. त्याची आई गावातील लोकांकडे घरकाम करून कुटुंब चालवायची. परंतु इतक्या कमी पैशात घर चालवताना तिची खूप दमछाक होत असे. आई कामामुळे बाहेर असल्याने इकबालची मोठी बहिण त्याचा सांभाळ करत असे, त्याची काळजी घेत असे.\nइकबाल चार वर्षांचा असतना त्याच्या मोठया दादाचे लग्न ठरले, परंतु लग्न-समारंभ पार पडण्यासाठी त्याच्या घरच्यांकडे पुरेसे पैसे नव्हते. तेव्हा त्यांच्यासमोर एकच पर्याय होता तो म्हणजे गावातील स्थानिक सावकार इकबालच्या गावातील या स्थानिक सावकाराचा स्वतःचा चटया-गालिचे बनवण्याचा कारखाना होता. इकबालच्या दादाच्या लग्नासाठी त्या स्थानिक सावकाराने ६०० रुपये इकबालच्या कुटुंबाला कर्ज म्हणून दिले. पण ते देताना स्थानिक सावकाराने अशी अट घातली की कर्ज संपेपर्यंत त्यांच्या लहान मुलाला म्हणजे इकबालला सावकाराच्या कारखान्यामध्ये कामाला ठेवावे लागेल. नाईलाजाने इकबालच्या कुटुंबाने या गोष्टीला होकार दिला आणि इकबाल त्या सावकाराला अवघ्या ६०० रुपयांत विकल्या गेला. हुंदडण्याच्या - खेळण्याच्या वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी इकबालच्या आयुष्यातील दुष्ट्चक्राला सुरवात झाली.\nचार वर्षांचा इकबालचे कोवळे हात कारखान्यातल्या यंत्रांवरून फिरायला लागले. त्याच्यासोबत त्याच्या आधी आलेली बरीच लहान मुले तिथे काम करत होती. पहिलं एक वर्ष इकबालला बिनपगारी काम करावं लागलं आणि या एका वर्षात त्याच्या जेवणाचा सगळा खर्च त्याच्या कुटुंबावर असलेल्या कर्जाच्या रकमेत मिळवल्या गेला. व यासोबतच कर्जावरील व्याजाची रक्कमही कर्जात मिळविली जात असे. हे कमी की काय म्हणून या वर्षात काम करताना इकबालकडून झालेल्या चुकांचा दंडही त्याच कर्जात मिळवल्या गेला आणि एकूण कर्ज कमी न होता उलट वाढीला लागलं. पुढील वर्षात इकबालच्या कामावर त्याचं कुटुंबाने सावकाराकडून अजून एकदा कर्ज घेतलं आणि हे दुष्टचक्र संपण्याच्या ऐवजी अधिकच वाढलं.\nया काळात इकबाल १० वर्षांचा झाला आणि कर्जाची रक्कम वाढून १३,००० रुपये झाली. इकबाल आणि त्याच्यासारख्या अनेक मुलांना खूप भयानक परिस्थितीत काम करावं लागत होतं. त्यांना दिवसभर एका लाकडी फळीवर पायाच्या तळव्यांवर बसून, पुढे वाकून चटयांमध्ये लाखो गाठी माराव्या लागत असत. प्रत्येक धागा निवडून त्याची काळजीपूर्वक गाठ बांधण्यासाठी या मुलांना दिवसभर अशाच पद्धतीने बसून राहावे लागत असे. त्यांना एकमेकांशी बोलायची परवानगी नसायची. जर चुकून एखाद्या मुलाने दिवसा स्वप्न पाहण्याचा प्रयत्न केलाच तर तिथला शिपाई यंत्राच्या समोर बसलेल्या मुलाला मारायचा आणि बऱ्याचदा अवाढव्य यंत्रात धागा कापल्या जाण्याच्या ऐवजी मुलांची बोटे अडकून तुटत असत.\nइकबालने इतक्या भयानक वातावरणात दररोज १४ तास आणि आठवडयातले ६ दिवस काम केले. तो ज्या खोलीत काम करत असे ती खोली प्रचंड तापलेली असायची आणि धाग्याची गुणवत्ता घसरू नये म्हणून त्या खोलीच्या खिडक्याही उघडल्या जायच्या नाहीत. आणि दिवसभर या मुलांच्या डोक्यावर दिवे लोंबकळत असायचे.\nया सगळ्यात जर मुलांना घरची आठवण आली, त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, ते आजारी पडले तर त्यांना शिक्षा दिली जायची. खूप निर्दयी अशा शिक्षा असायच्या ज्यात प्रचंड शारीरिक मारझोड, बांधून ठेवणे, एकट्या मुलाला अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवणे, दोरीला उलटं टांगणे अशा गोष्टींचा समावेश होता. इकबालला बऱ्याचदा वरील काही कारणांमुळे अशा शिक्षा झाल्या होत्या. आणि या सगळ्या कामासाठी त्याला खूप कमी पैसे देण्यात आले.\nसहा वर्ष गालिचे-चटया बनवण्याचे काम केल्यानंतर इकबालला एके दिवशी Bonded Labor Liberation Front (BLLF) (असा गट जो इक़बालसारख्या लहान मुलांची वेठबिगारीतून सुटका करण्यासाठी काम करतो) विषयी कळलं. इकबाल त्याचं काम संपवून कसातरी त्या गटाच्या बैठकीत जाऊन बसला. त्या बैठकीत त्याला कळलं की पाकिस्तान सरकारने १९९२ मध्येच पेशगी बंद केली आणि सरकारने या स्थानिक सावकारांचं लोकांवरचं कर्जही रद्द केलंय.\nतेव्हा इकबालला लक्षात आलं की त्याची आत्तापर्यंत तिथून सुटका व्हायला हवी होती. मग तो बी.एल.एल.एफ चे अध्यक्ष ईशान उल्लाह खान यांना भेटला आणि त्याची कहाणी त्यांना सांगितली. अध्यक्षांनी इकबालला कागदपत्रांची पूर्तता करायला मदत केली आणि त्याच्या कारखानदाराच्या लक्षात आणून दिले की आत्तापर्यंत त्याची सुटका व्हायला हवी होती. आणि इकबालने फक्त त्याच्याच नाही तर त्याच्यासोबत काम करणाऱ्या इतर मुलांच्याही सुटकेची मागणी केली.\nशेवटी इकबालची सुटका झाली आणि तो बी.एल.एल.एफ च्या शाळेत शिकू लागला. त्याला शिकण्याची खूप आवड होती. चार वर्षांचा अभ्यासक्रम त्याने अवघ्या दोन वर्षांत पूर्ण केला. आणि तिथून त्याने बी.एल.एल.एफ च्या चळवळीत भाग घेऊन वेठबिगारीत अडकलेल्या मुलांच्या बाजूने लढण्यास सुरवात केली. खरंतर ही मोहीम बरीच धोकादायक होती परंतु तरीही इकबालने तो काम करत असलेल्या कारखान्यातून अशी माहिती गोळा केली की तो कारखाना बंद पाडल्या गेला आणि हजारो लहान मुलांची त्यातून सुटका झाली.\nहळूहळू इकबालने बी.एल.एल.एफ च्या बैठकींत तसेच आंतरराष्ट्रीय ठिकाणी या विषयावर बोलण्याची सुरवात केली. तो त्याच्या अनुभवांविषयी बोलायचा. त्याला एक वेठबिगारी कामगार म्हणून झालेल्या त्रासाविषयी तो बोलायचा. या ६ वर्षांच्या कामामुळे लहानग्या इकबालचे शारीरिक तसेच मानसिक पातळीवर प्रचंड नुकसान झाले होते. या सर्व गोष्टी तो त्याच्या भाषणां���ून प्रकर्षाने मांडायचा. अशी त्याची बालमजुरांचे प्रश्न मांडणारी भाषणे जगभर झाली.\n१० वर्षांचा असूनही त्यांची उंची आणि वजन खूप कमी होतं. या कारणामुळे लहानश्या इकबालला बऱ्याच व्याधींनी ग्रासलं. त्याला मूत्राशयाचा त्रास, संधिवात, पाठदुखी यासोबतच श्वास घ्यायलाही त्रास होत होता. या सगळ्या कामात इकबालचं बालपण संपूर्णपणे हरवल्या गेलं. मात्र त्याचं तरुणपण त्याला हरवू द्यायचं नव्हत. त्याच्या बी.एल.एल.एफ मधील कामाची आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद घेतल्या गेली आणि १९९४ मध्ये त्याला अमेरिका सरकारकडून Reebok Human Rights Award मिळाले.\nएवढं जोखमीचं काम करत असल्याने इकबालला बऱ्याचदा धमकीची पत्र देखील यायची परंतु त्याने त्याकडे दुर्लक्ष केले.\n१६ एप्रिल १९९५ रोजी, रविवारी इकबाल आपल्या कुटुंबासोबत इस्टर साजरा करण्यासाठी त्याच्या गावी आलेला होता. त्या दिवशी त्याने त्याच्या कुटुंबासोबत खूप मजा केली. आणि जरा वेळाने त्याच्या दोन भावंडासोबत तो त्याच्या काकांना भेटायला घराबाहेर पडला. अचानक समोरून कुणीतरी इसम गाडीवर आला आणि त्याने इकबालवर गोळ्या झाडल्या. यातच इकबालचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्वतःला जे सहन करावं लागलं ते इतर मुलांना सहन करावं लागू नये, इतर मुलाचं लहानपण हरवू नये म्हणून प्रयत्न करणाऱ्या या बालयोध्याचा वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी खून करण्यात आला.\nइकबाल अजरामर झाला. परंतु आजही वेठबिगारी करणाऱ्या मुलांच्या समस्या कमी झाल्या नाहीयेत. खासकरून पाकिस्तान आणि भारतातील लाखो मुले कारखान्यांत काम करतात. जिथे गालिचे, चटया, विटा, बिड्या, फटाके आणि कपडे बनवले जातात. इकबालच्या जाण्यानंतर त्याच्या नावाने बऱ्याचश्या सकारात्मक गोष्टींची सुरवात झाली. इकबाल बऱ्याच संस्था सुरु करण्यामागील प्रेरणा ठरला. कॅनडा युथ मुव्हमेंटने सुरु केलेली ‘फ्री द चिल्ड्रन’ नावाची संस्था, ‘इकबाल मसिह शहीद चिल्ड्रन फौंडेशन’ ज्यांनी पाकिस्तानात २० शाळा सुरु केल्या. १९९४ मध्ये इकबालने ब्रॉड मिडोज मिडल स्कूलला भेट देऊन ७ वीच्या मुलांसोबत संवाद साधला होता. ज्यावेळी त्या मुलांनी इकबालच्या खुनाबद्दल ऐकलं तेव्हा त्यांनी त्याच्या स्मरणार्थ पाकिस्तानमध्ये शाळा बांधण्यासाठी पैसे जमवले. सन २००० मध्ये इकबालच्या नावाने ‘द वर्ल्डज चिल्ड्रन्स प्राईज फॉर द राईटस ऑफ द चाइल्ड’ चे उद्घाटन जिनेवामध्ये झाले. २००९ मध्ये युनायटेड स्टेटस् कॉंग्रेसने वार्षिक ‘इकबाल मसिह अवार्ड फॉर द एलीमीनेशन ऑफ चाइल्ड लेबर’ ची स्थापना केली. २०१४ साली कैलाश सत्यार्थीनी त्यांना मिळालेला नोबेल सन्मान इकबाल आणि त्याच्यासारख्या अनेक योद्ध्यांना समर्पित केला आहे.\nपुरवणी क्र. १ - क्षेत्रभेट\nक्षेत्र भेट म्हणजे काय क्षेत्रभेट म्हणलं कि आपल्या परिसरातील विविध जागा जसे कि दवाखाना, पोलीस स्टेशन, न्यायालय, शेत, जंगल, एखादी संस...\nऔपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण\nशिक्षण म्हणजे माहित नसलेलं माहित होणं (ज्ञान), व्यवहारात गरज पडेल तेव्हा माहित झालेल्याचा योग्य वापर करता येणं (उपयोजन) व योग्य वापर करण्य...\nमंदिरात वसतोस... मंदिरात वसतोस का मशिदीत राहतोस अल्ला तुझे नाव खरे का राम कधी असतोस मंदिरात वसतोस... सूर्य उगवे पूर्वेला मी...\nराहो सुखाने हा मानव इथे\nराहो सुखाने हा मानव इथे या भूवरी भूवरी या इथे II धृ II लाला ललाला ललाला लालाला लाला ललाला लालाला लाला लला लला लला कल्या...\n तशी ही गोष्ट माझ्या लहानपणीची आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नावाच्या छोट्या गावात मी वाढल...\nकुमार निर्माण निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळा वृतांत कुमार निर्माण अंतर्गत चौथ्या सत्राची सुरुवात ‘निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळेने’ दि. १० ड...\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका कुत्र्याची ...\nरोज चांगली बुद्धी दे.. रोज चांगली बुद्धी दे सांगतो आपण ज्याला सांग ना ग आई कुणी पाहिलंय त्या देवाला II धृ II दूर दूर पलीकडे ढगा...\nकुमार निर्माण – थोडक्यात उद्दिष्ट शालेय वयोगटातील मुलांसाठी एक अशी आनंददायी शैक्षणिक प्रक्रिया उभी करणे ज्यातून भविष्यात त्यांच्यामध...\nगटातील ‘गप्पा-गोष्टी-चर्चा’ – संवाद गट\nमित्रांनो , आता तुम्ही आता म्हणाल , “ गप्पा तर आम्ही नेहमीच मारतो. मग त्या गप्पांत आणि गटात मारलेल्या गप्पांत फरक तो काय \nकुमार गीत - त्या तिथं.. पलीकडं.. तिकडं..\nकुमार गीत - त्या तिथं.. पलीकडं.. तिकडं..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/616431", "date_download": "2018-11-19T12:01:08Z", "digest": "sha1:C3ZB7COVNJMC6XKZ2RQHSHG7F3W5VEWK", "length": 6868, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुख्याध्यापिका सोलापुरे पुरस्काराने सन्मानीत - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मुख्याध्यापिका सोलापुरे पुरस्काराने सन्मानीत\nमुख्याध्यापिका सोलापुरे पुरस्काराने सन्मानीत\nचिकोडी : मुख्याध्यापिका एच. जी. सोलापूरे यांचा गौरव करताना मान्यवर.\nयेथील प्राथमिक शाळा क्रमांक 1 च्या माजी तर पट्टणकुडी येथील सरकारी शाळेच्या मुख्याध्यापिका हिराबाई गंगाराम सोलापूरे यांना शिक्षक दिनाचे औचित्य साधून अत्युत्तम शिक्षक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. सदर कार्यक्रम चिकोडी येथे सार्वजनिक शिक्षण विभाग, कर्नाटक राज्य शिक्षक कल्याण निधी, बेंगळूर व उपनिर्देशक कार्यालय चिकोडी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला होता.\nमुख्याध्यापिका सोलापूरे यांनी निपाणीतील सरकारी शाळा क्रमांक 1 मधील पटसंख्या वाढविण्यासाठी स्वखर्चातून अनेक उपक्रम राबविले आहेत. गरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्याने आज अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षण विभागाने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना या आधी पुरस्काराने सन्मानीत केले आहे. निपाणीतून पट्टणकुडी येथे बदली झाल्यानंतर त्यांनी आपल्या सेवेत कोणतीही कसूर ठेवली नाही. त्याची दखल घेत सदर पुरस्काराने त्यांना सन्मानीत करण्यात आले आहे.\nचिकोडी येथील कार्यक्रमात आमदार महांतेश कवटगीमठ, आमदार गणेश हुक्केरी, संपादना स्वामीजी व मान्यवरांच्या हस्ते सोलापूरे यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा प्राथमिक शाळा शिक्षक संघाचे अध्यक्ष सिद्धराम लोकन्नावर, संघाचे कार्यदर्शी आर. के. कांबळे, एसीएसटी संघाचे अध्यक्ष शिंगे, जिल्हा सरकारी नोकर संघाचे उपाध्यक्ष एस. एन. बेळगावी, विश्वनाथ धुमाळ यांच्यासह संघाचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.\nवाळू माफियांशी संधान, पाच पोलीस निलंबित\nनुकसानग्रस्त पिकांची भरपाई त्वरित द्यावी\nलोकमान्य-इफ्को टोकियो समन्वय करार\nमोदींकडून संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला : राहुल गांधी\nचित्रपट, नाटकातूनही बहुरूपी पुलंचेच दर्शन\nइंटरनेटमुळे परदेशी कंपन्यांची कमाई\nपं. अमरनाथ यांना ‘पं.पन्नालाल घोष वेणुरत्न’ पुरस्कार जाहीर\nमोठय़ा वादानंतर रिझर्व्ह बँक अन् केंद्र सरकार यांच्यात बैठक\nगडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा\nमराठा आरक्षण : विधीमंडळाच्या पायऱयांवरच विरोधकांचा ठिय्या\nमराठा आरक्षण : ‘हे आरक्षण टिकणारे नाही’ ; मध्ये उपप्रवर्ग करून मराठय़ांना आरक्षण द्या \nमराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी\nआजचे भविष्य सोमवार दि. 19 नोव्हेंबर 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/death-of-mustafa-dosha-who-was-found-guilty-in-the-1993-mumbai-serial-bomb-blasts-case/", "date_download": "2018-11-19T11:33:42Z", "digest": "sha1:OVHTDHGE6UX3BFGLPN5QFSAVL2G2DJB2", "length": 8413, "nlines": 99, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुस्तफा डोसाचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुस्तफा डोसाचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू\nमुस्तफा डोसा १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी आरोपी\nमुंबई – १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरलेला मुस्तफा डोसा याचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. काल रात्री अचानक छातीत दुखायला लागल्यानं त्याला आर्थररोड तुरुंगातून रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. त्यानंतर तेथील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. कालच मुस्तफा डोसाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सरकारी वकीलांनी केली होती.\nजे जे हॉस्पीटलचे डीन तात्याराव लहाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोसाला हाय ब्लडप्रेशर आणि मधुमेहाचाही त्रास होता. डोसानं हृदयरोगासंदर्भात विशेष न्यायालयालाही सूचना देऊन बायपास सर्जरी करण्याची परवानगी मागितली होती.\n१९९३ च्या बॉम्बस्फोटाचा दुबईत कट रचणे, कटासाठी माणसांची जुळवा जुळव करुन त्यांना ट्रेनिंगकरता पाकिस्तानात पाठवणे, लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणे, खुन, खुनाचा प्रयत्न करणे, दंगल माजवणे यांसारखे गंभीर गुन्हे मुस्तफा डोसावर दाखल होते.\nनक्की कोण होता मुस्तफा डोसा\nमुस्तफा डोसा हा 1993 च्या साखळी स्फोटातील महत्त्वाचा आरोपी.\nदाऊद आणि टायगर मेमन यांना स्फोट घडवण्यासाठी मदत\nमुंबई स्फोट घडवण्यासाठी ज्या बैठका झाल्या, त्या डोसानेच आयोजित केल्या होत्या.\nडोसाने शस्त्रास्त्र प्रशिक्षणासाठी भारतातून काही जणांना पाकिस्तानात पाठवलं होतं.\nडोसानेच एके-47,एके-56 रायफल्स आणि स्फोटकांचा पहिला साठा रायगड जवळच्या दिघीबंदरात पाठवला होता.\nडोसाला सलीम शेख उर्फ सलीम कुत्ता याने 1995 साली दिलेल्या जबाबावरून या स्फोटाचा आरोपी बनवण्यात आलं.\nत्याला दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 20 मार्च 2003 साली अटक करण्यात आली होती.\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nटीम महाराष्ट्र देशा- जगाला वंदनीय असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केल्याच्या कारणावरून विद्यार्थ्याला…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/nilesh-rane-comment-on-jayant-patil/", "date_download": "2018-11-19T11:49:27Z", "digest": "sha1:2WSH4MVGNMNXNOMUWXKAGCZKEWWGALOK", "length": 7407, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "या वयात दुसरं लग्न करून जयंत पाटलांनी खुप पावित्र्य राखलं-निलेश राणे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nया वयात दुसरं लग्न करून जयंत पाटलांनी खुप पावित्र्य राखलं-निलेश राणे\nटीम महाराष्ट्र देशा: भारतीय जनता पक्षाला दिसेल त्याला पक्षात घेण्याची सवय लागली आहे. ज्यांनी नारायण राणे यांना विरोध केला, ज्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला. तसेच विधानसभेत विरोधी पक्षात असतांना राणेंवर भ्रष्टाचारचे आरोप करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी राणेंना पक्षात घेतले. देवेंद्र फडणवीस यांनी शिंपडल म्हणून राणे पवित्र झाले का असा खोचक सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता.\nशेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून काढण्यात आलेली हल्लाबोल यात्रा मराठवाड्यातील सेलू तालुक्यात येवून पोहचली यादरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी भाजप सरकारला चांगलेच धारेवर धरले. मुख्यमंत्र्यांनी शिंपडल म्हणून राणे पवित्र झाले का असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.\nआता जयंत पाटलांच्या या प्रश्नाला जेष्ठ राणेपुत्र निलेश राणे यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिल आहे. ह्या वयात दुसरं लग्न करून जयंत पाटीलानी खुप पावित्र्य राखलं.. राष्टवादीवाल्यांना कुत्रा चावलाय वाट्ट.. भुंकत सुटले सगळीकडे.. कुठेही राणेच आठवतात. अशा अशायाचं ट्विट करून निलेश राणेंने जयंत पाटलांवर चांगलाच प्रहार केला आहे\nपहा काय म्हणाले होते जयंत पाटील\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nटीम महाराष्ट्र देशा- राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार ‘एसईबीसी’…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/how-icc-odi-player-rankings-for-batsmen-change-after-sharjah-series-in-1998/", "date_download": "2018-11-19T11:28:16Z", "digest": "sha1:DCT3G73FF7NVJILILKTYQNP5GKNYKS23", "length": 12436, "nlines": 99, "source_domain": "mahasports.co.in", "title": "1998 च्या आयसीसी क्रमवारीतील टॉप टेन खेळाडू पाहून थक्क व्हाल", "raw_content": "\n1998 च्या आयसीसी क्रमवारीतील टॉप टेन खेळाडू पाहून थक्क व्हाल\n1998 च्या आयसीसी क्रमवारीतील टॉप टेन खेळाडू पाहून थक्क व्हाल\nक्रिकेट चाहात्यांसाठी 1998 च वर्ष लक्षात राहतं ते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने शारजात ऑस्ट्रेलियाविरूद्ध केलेल्या शतकी खेळींमुळे. आजही त्याच्या खेळींच्या आठवणी रंगून सांगितल्या जातात.\nत्याच्या या खेळींमुळे आणि शारजात झालेल्या ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझिलंड यांच्यातील तिरंगी वनडे मालिकेमुळे आयसीसीच्या वनडे क्रमवारीत अनेक बदल झाले होते.\nत्यावेळी आयसीसीच्या वनडेतील फलंदाजांच्या क्रमवारीत अनेक दिग्गज खेळाडू होते.ज्यांचा खेळ बघणे म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणी असायची.\nया क्रमवारीत ब्रायन लारा, मायकेल बेवन, गॅरी कस्टर्न, सचिन तेंडूलकर असे खेळाडू होते.\n1998 च्या शारजातील मालिकेपूर्वी अशी होती आयसीसीवनडे क्रमवारी:\n1. ब्रायन लारा(विंडीज) – 892 गुण\n2. मायकेल बेवन (ऑस्ट्रेलिया) – 852 गुण\n3. गॅरी कस्टर्न (दक्षिण अफ्रिका) -816 गुण\n4. सनथ जयसुर्या (श्रीलंका) – 799 गुण\n5. मार्क वॉ (ऑस्ट्रेलिया) – 787 गुण\n6. सचिन तेंडूलकर (भारत) – 785 गुण\n7. अरविंदा डी सिल्वा (श्रीलंका) – 778 गुण\n8. मोहम्मद अझरूद्दीन (भारत) – 770 गुण\n9. सईद अन्वर (पाकिस्थान) – 768 गुण\n10. हँसी क्रोनिए (दक्षिण अफ्रिका) – 766 गुण\nही १९९८मधील आयसीसी वनडे क्रमवारी पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल…\nएक क्रमवारी शारजा मालिका सुरू होण्यापुर्वीची तर दुसरी शारजा मालिका संपल्यावरची आहे.\n१६ एप्रिल ते २५ एप्रिल १९९८ मध्ये एवढा उलटफेर तर झालाच परंतू यातील नावे पाहून चक्कर येण्याची बाकी राहते. #म #मराठी @sachin_rt pic.twitter.com/FSnd0EV0Zd\nया मालिकेत सचिनने ऑस्ट्रेलिया विरूद्ध शारजात 22 एप्रिल आणि 24 एप्रिल 1998ला अनुक्रमे 143 आणि 134 धावा अशी लागोपाठ दोन शतके केली होती. ही शतके त्याने तीन दिवसांच्या आत केली होती.\nत्याच्या 143 धावांच्या शतकामुळे भारताला तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत प्रवेश करता आला होता. तर अंतिम सामन्यात त्याच्या 134 धावांमुळे भारताने प्रसिद्ध असणारा विजय मिळाला होता.\nया खेळींनी सचिनने 1998 च्या वर्षाची धमाकेदार सुरूवात केली होती. या वर्षात त्याने वनडे क्रिकेटमध्ये 65.31 च्या सरासरीने 1894 धावा केल्या होत्या.\nतर या वर्षानंनतर ऑस्ट्रेलियाने 1999, 2003 आणि 2007 असे सलग तीन वर्ष विश्वचषक विजेतेपद मिळवले होते.\nशारजातील मालिकेनंतर आयसीसी वनडे क्रमवारीत सचिनने तब्बल 61 गुणांची कमाई करत तिसरे स्थान पटकावले होते आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याचबरोबर मार्क वॉ, गॅरी कस्टर्न यांचे स्थान मात्र घसरले होते.\nसौरव गांगुलीने त्याचे गुण गमावुनही पहिल्या दहा फलंदाजांमध्ये स्थान मिळवले होते. तर मोहम्मद अझरूद्दीनला पहिल्या दहा फलंदाजांमधुन बाहेर पडावे लागले होते.\nब्रायन लारा, मायकेल बेवन हे दोन्ही खेळाडू अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी कायम राहीले होते.\n1998 च्या शारजातील मालिकेनंतर अशी होती आयसीसीवनडे क्रमवारी\n1. ब्रायन लारा(विंडीज) – 892 गुण\n2. मायकेल बेवन (ऑस्ट्रेलिया) – 872 गुण\n3. सचिन तेंडूलकर (भारत) – 846 गुण\n4.गॅरी कस्टर्न (दक्षिण अफ्रिका) -813 गुण\n5.सनथ जयसुर्या (श्रीलंका) – 791 गुण\n6. मार्क वॉ (ऑस्ट्रेलिया) – 774 गुण\n7. हँसी क्रोनिए (दक्षिण अफ्रिका) – 766 गुण\n8. अरविंदा डी सिल्वा (श्रीलंका) – 766 गुण\n9. सईद अन्वर (पाकिस्थान) – 765 गुण\n10. सौरव गांगुली (भारत) – 749 गुण\n–महाराष्ट्राची स्म्रिती मानधना आशिया कपसाठी भारताची उपकर्णधार तर मुंबईकर जेमिमाचाही संघात समावेश\n–मोहम्मद शमीची जन्मतारीख नक्की काय\n–दिल्लीतील प्रदूषणाला कंटाळला नेहरा, आता होणार या राज्यात स्थायिक\n–मुंबईकर पृथ्वी शाॅ ठरला ११ मोसमातील अनेक खेळाडूंना सरस\n–IPL 2018: आव्हान राखण्यासाठी मुंबईला आजचा विजय महत्त्वाचा\nकसोटीत त्रिशतक करणारा पहिला भारतीय बनण्याची सेहवागने आधीच केली होती भविष्यवाणी\nमुंबईकर क्रिकेटर पाकिस्तानला नडला, न्यूझीलंडला कसोटीत मिळवून दिला शानदार विजय\nराजमाता जिजाऊ संघ शिवाई प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेत विजेता\nस्टार प्रिमीयर लीग 2018 क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाला विजेतेपद\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पात्रता फेरीतील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात\nपिकलबॉल सुपर कप स्पर्धेत एकता, स्मॅशर्स अंतिम सामन्यात समोरासमोर\nचेन्नईच्या कार्तिक, राघुलला युरो, एलजीबी-4 चे जेतेपद\nपुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक\nकबड्डीपटूच्या जिद्दीला सलाम, अपंगत्व असतानाही ��बड्डी खेळणारा महारथी\nपहिल्या टी२० सामन्यात अशी असेल टीम इंडिया\nटी२० मालिका सुरू होण्यापुर्वी ही आकडेवारी तुम्हाला नक्की माहित हवीच\nपुढच्या ४८ तासांनी रोहितचे नाव टी२०मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार\n ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच\nअशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल\nत्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर\nअसे टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले\nमहास्पोर्ट्सचे अजित दादांना खुले पत्र\nक्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्मा सज्ज\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- मराठवाड्याचा सुपूत्र\n या सामन्यांत झाले तब्बल १५ खेळाडू LBW आऊट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/raju-shetty-sadhabhau-khot-29597", "date_download": "2018-11-19T12:38:05Z", "digest": "sha1:DSFAUUFWTSOYDS3SIHBHR276ENY7WLNN", "length": 14256, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "raju-shetty-sadhabhau-khot तत्त्वहीन आघाड्यांत ‘स्‍वाभिमानी’ | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 8 फेब्रुवारी 2017\nअण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील दिल्लीत झालेल्या लोकआंदोलनाचे राजकीय अपत्य म्हणजे अरविंद केजरीवाल; तर महाराष्ट्रातील ऊस आंदोलनाचे राजकीय अपत्य म्हणजे राजू शेट्टी. केजरीवाल यांचा ‘आप’ दिल्लीनंतर पंजाबच्या निवडणुकीत घोडदौड करीत आहे. दिल्लीतील आंदोलनानंतर केजरीवाल महाराष्ट्रात आले ते खासदार राजू शेट्टी यांच्या सांगलीतील मेळाव्यासाठी. गेल्या चार-पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. देशाच्या राजकीय अवकाशात केजरीवाल वादळात दिवा लावण्याचा प्रयत्न करीत आहेत; तर शेट्टी राजकीय वादळात पाचोळ्याप्रमाणे वाहत जात आहेत.\nअण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील दिल्लीत झालेल्या लोकआंदोलनाचे राजकीय अपत्य म्हणजे अरविंद केजरीवाल; तर महाराष्ट्रातील ऊस आंदोलनाचे राजकीय अपत्य म्हणजे राजू शेट्टी. केजरीवाल यांचा ‘आप’ दिल्लीनंतर पंजाबच्या निवडणुकीत घोडदौड करीत आहे. दिल्लीतील आंदोलनानंतर केजरीवाल महाराष्ट्रात आले ते खासदार राजू शेट्टी यांच्या सांगलीतील मेळाव्यासाठी. गेल्या चार-पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. देशाच्या राजकीय अवकाशात केजरीवाल वादळात दिवा लावण्याचा प्रयत्न करीत आहेत; तर शेट्टी राजकीय वादळात पाचोळ्याप्रमाणे वाहत जात आहेत. या राम-लक्ष्मणाच्या जोडीतील दुसरे सदाभाऊ मंत्री आहेत आणि आता मुलाचे राजकीय बस्तान बसविण्याच्या प्रयत्नात आहेत.\nऊस आंदोलनाच्या निमित्ताने केलेल्या पेरणीचा हंगाम घ्यायचे दिवस आले आहेत, असा विचार करून सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात एकच रान उठवले आहे.\nजिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सध्या कोणत्या पक्षाबरोबर कुठे आघाडी आहे, हे खुद्द संघटनाही सांगू शकणार नाही. त्यांनी ‘राष्ट्रवादी आमचा शत्रू क्रमांक एक, असे लढतीचे सूत्र जाहीर केले आणि जमेल तिकडे हव्या तशा आघाड्या ते मांडत आहेत. त्यासाठी कधी काळी ज्या बंगल्यावर ऊस आंदोलनाचा भाग म्हणून दगड मारले, त्याच पतंगरावांच्या ‘अस्मिता’ बंगल्यावर त्यांनी नुकतीच पायधूळही झाडली. तिकडे साखर सम्राटांच्या घराणेशाहीवर आसूड ओढणारे सदाभाऊ आपल्या चिरंजीवासाठी आता आपली वैखरीची वाणी खर्ची पाडतील.\nभाजपची पश्‍चिम महाराष्ट्राची धुरा वाहणारे चंद्रकांत पाटील यांनी येनकेन प्रकारे भाजपचा विस्तार करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीतून नेते-कार्यकर्त्यांच्या झुंडीच्या झुंडी आयात करीत आहेत. यात मित्र पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना किंवा शिवसेना यांना ते खिजगणतीतही धरायला तयार नाहीत. कारण त्यांच्या मते स्वाभिमानीची योग्य बक्षिसी त्यांच्या पदरात टाकली आहे, आता त्यांनी आम्ही म्हणू तसे सुतासारखे सरळ यावे. त्यांच्या या यूज अँड थ्रो भूमिकेमुळेच संतापलेल्या शेट्टींनी भाजपचा हा उधळलेला वारू रोखण्यासाठी मिळेल त्या पद्धतीने अडथळे उभे करण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी ते सदाभाऊ सोबत आले तर ठीक; अन्यथा त्यांच्याविना, असा पवित्रा घेऊन दोन्ही जिल्ह्यात ते पळून खेळत आहेत. या साऱ्यातून चार-दोन जागा संघटनेच्या पदरात पडतीलही. कदाचित उद्याच्या सत्तेच्या समीकरणात ते काही पत्ते खेळूही शकतील. मात्र हे सारे दुरून त्रयस्थपणे पाहणारा शेतकरी संघटनेचा फाटका कार्यकर्ता, ‘याचसाठी केला होता का अट्टहास’ असा प्रश्‍न स्वतःला करीत असेल. सत्ताकारणापासून दूर राहून शेतकरी संघटनेचे अस्तित्व टिकवता येणार नाही, अशी ठाम भावना शेट्टींची झाली आहे. त्यांच्या या भूमिकेबाबत वाद, मतभेद असू शकतील. मात्र त्यासाठी निवडलेली ही वाट मात्र देवाच्या नव्हे त�� चोराच्या आळंदीचीच आहे. विशुद्ध राजकारणाची नाही. स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याचीही नाही... ही वाट फक्त प्रवाहाचा...सत्तेचा पाईक होण्यासाठीचीच आहे, याबद्दल कुणाचेही दुमत होणार नाही.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/hasan-mushrif-attack-on-dhanjay-mahadik/", "date_download": "2018-11-19T11:23:35Z", "digest": "sha1:W7EY56FAZW4ASANGQYW54HUIBPDLKUFP", "length": 6911, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ...‘त्यांची’ जादू विधान परिषदेत दिसली असती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ...‘त्यांची’ जादू विधान परिषदेत दिसली असती\n...‘त्यांची’ जादू विधान परिषदेत दिसली असती\nजर ते जादूगार असते, तर त्यांची जादू विधान परिषद निवडणुकीत दिसली असती, असा अप्रत्यक्ष टोला आ. हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी माजी आमदार महादेवराव महाडिक यांना लगावला. जिल्हा बँकेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महापालिका स्थायी समिती सभापती निवडीनंतर आपणच याचे जादूगार असल्याचे माजी आमदार महादेराव महाडिक यांनी सांगितले. तसेच येणार्‍या महापौर निवडणुकीतही बदल घडवण्याचे त्यांनी वक्तव्य केल्याबाबत विचारले असता, आ. मुश्रीफ यांनी टोला लगावला.\nमहापालिका स्थायी समिती सभापती निवडीत राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांनी पैशासाठी गद्दारी केली. सूर्याजी पिसाळाची भूमिका घेतली. त्यांचा मी निषेध करतो. अशा घटना ज्यावेळी घडतात, त्या अपमानाची जखम मी भरू देत नाही. ती ठसठसण्यासाठी जपूनच ठेवतो. या गद्दारांनी आपले राजकीय व सामाजिक करिअर संपवून घेतल्याची सणसणीत टीकाही आ. मुश्रीफ यांनी केली.\nआ. मुश्रीफ म्हणाले, स्थायी समितीत राष्ट्रवादीचे तीन सदस्य असून यातील एका सदस्यास 2 वर्षे प्रभाग समितीचे अध्यक्ष, तर दुसर्‍या सदस्याला शिक्षण समितीचे चेअरमन करण्यात आले होते. महिला सदस्या मेघा पाटील यांना ‘स्याथी’चे सभापती करण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र सभापती निवडीवेळी राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांनी पैशासाठी पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात मतदान केले.\nमहापालिकेत बंद असलेला घोडेबाजार आता पुन्हा सुरू झाला असून, शहर विकासासाठी हे घातक असल्याचे त्यांनी सांगितले. आपण भाजपबरोबर काही ठिकाणी युती केली, ती पक्षीय पातळीवर केली. त्याचा या निवडणुकीशी संबंध जोडणे योग्य नसल्याचेही आ. मुश्रीफ यांनी सांगितले. या सदस्यांना फोडण्यासाठी काही सदस्यांनीच प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. त्यापैकी एक नगरसेवक आपणास आज सकाळीच भेटून गेले असून, त्यांनी आपला या घटनेशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. मात्र, त्यावर मी विश्‍वास ठेवलेला नाही. सदस्यांना फोडण्याचा ‘कारभार’ कोणी केला याचा शोध सुरू असल्याचे आ. मुश्रीफ यांनी सांगितले. आम्हीही सत्तेत 15 वर्षे राहिलो आहोत; मात्र खरेदी-विक्रीचा प्रकार घडला नाही. सत्ता ही कायमची नसते. त्यामुळे जपून राहावे, असा सल्ला त्यांनी भाजप नेत्यांनाही यावेळी दिला.\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Ashadhi-Mahapuja-of-the-Chief-Minister-contrast/", "date_download": "2018-11-19T11:19:26Z", "digest": "sha1:FZT37TBJVORNPGMCMJBQHDJ7CVOE3XNN", "length": 6384, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुख्यमंत्र्यांची महापूजा आंदोलनाच्या घेर्‍यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › मुख्यमंत्र्यांची महापूजा आंदोलनाच्या घेर्‍यात\nमुख्यमंत्र्यांची महापूजा आंदोलनाच्या घेर्‍यात\nआषाढी एकादशी दिवशी शासकीय महापूजेकरिता पंढरपूरला येणार्‍या मुख्यमंत्र्यांना विविध सामाजिक संघटनांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागणार असून 16 संघटनांनी विविध प्रकारच्या प्रश्‍नांवरून राज्य सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्‍त करीत मुख्यमंत्र्यांची महापूजा होऊ दिली जाणार नाही, असा इशारा दिला आहे. त्याचबरोबर सामाजिक स्तरावरून राज्यसरकारच्या विरोधात लोकभावना तीव्र झाल्याचे दिसत आहे. यासंदर्भात पोलिसांकडून सामाजिक भावना तीव्र विरोधात असल्याचा 4 पानी गोपनीय अहवाल गृह विभागाला पाठवल्याची माहिती आहे.\n23 जुलै रोजी होणार्‍या आषाढी एकादशीसाठी राज्याचे मुख्यमंत्री 22 जुलै रोजी येणार आहेत; मात्र मुख्यमंत्र्यांच्या या महापूजेस येण्यास मराठा क्रांती मोर्चा, धनगर आरक्षण कृती समिती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, कोळी समाज, विश्‍व वारकरी सेना, रिपाइं, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जनहित शेतकरी संघटना यासह विविध 16 संघटनांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरून त्यांनी आषाढी यात्रेसाठी येऊ नये; अन्यथा त्यांना कोणत्याही परिस्थितीत रोखले जाईल, अशा इशारा दिला आहे. त्याचबरोबर लाखो वारकर्‍यांच्या गर्दीत वारकरी वेषात, गनिमी काव्याने मुख्यमंत्र्यांना कुठेही, कसेही रोखले जाईल.\nकोणत्याही प्रकारचे आंदोलन केले जाईल असा इशारा दिल्यामुळे या आंदोलकांना कसं रोखायचं असा प्रश्‍न पोलिस प्रशासनापुढे उभा राहिला आहे. विविध सामाजिक संघटनांनी या आंदोलनासाठी गावो-गाव बैठका घेऊन मोर्चेबांधणी सुरू केल्याची गोपनीय माहिती पोलीस खात्याकडे मिळाली आहे. त्यामुळे पंढरपूर पोलीसांकडून गृहविभागास येथील सामाजिक भावना तीव्र असल्याचा 4 पानी गोपनीय अहवाल पाठवला आहे. त्यामुळे या अहवालाची दखल घेऊन मुख्यमंत्री शासकीय महापूजेला येणे टाळतात की आश्‍वासनांचा पेटारा घेऊन विठ्ठलाच्या भेटीला येतात याकडे लक्ष लागले आहे.\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nशशांक केतकर-नेहा जोशी पहिल्यांदाच एकत्र\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/617972", "date_download": "2018-11-19T11:50:41Z", "digest": "sha1:JMIKG7346AR2QJ64RDCN5SH6QENPNOG5", "length": 4342, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कार फोडून लांबविला डेक - तर���ण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कार फोडून लांबविला डेक\nकार फोडून लांबविला डेक\nआनंदनगर, वडगाव येथे घरासमोर लावलेली ओमनी कार फोडून आतमधील साऊंड सिस्टीम असलेला डेक लांबविण्यात आला आहे. या प्रकरणी शहापूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nवसंत मुचंडी यांच्या कारच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. वसंत यांनी आपल्या घरासमोर ही कार उभी केली होती. पाठीमागील स्लायडिंग काच उघडून आतमध्ये प्रवेश करण्यात आला असून डेक काढून घेताना तोडफोड झाली आहे. यामुळे नुकसानही झाले आहे.\nपालिकेच्या लेखी ग्वाहीनंतर उपोषण स्थगित\nसोलापूर ग्रामपंचायतीवर महिलांचा घागर मोर्चा\nखानापूरचे आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांना मातृशोक\nहिंदुत्ववादी संघटनांना लक्ष करणाऱया षड्यंत्राचा शोध घेऊन सखोल चौकशी करा\nमोदींकडून संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला : राहुल गांधी\nचित्रपट, नाटकातूनही बहुरूपी पुलंचेच दर्शन\nइंटरनेटमुळे परदेशी कंपन्यांची कमाई\nपं. अमरनाथ यांना ‘पं.पन्नालाल घोष वेणुरत्न’ पुरस्कार जाहीर\nमोठय़ा वादानंतर रिझर्व्ह बँक अन् केंद्र सरकार यांच्यात बैठक\nगडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा\nमराठा आरक्षण : विधीमंडळाच्या पायऱयांवरच विरोधकांचा ठिय्या\nमराठा आरक्षण : ‘हे आरक्षण टिकणारे नाही’ ; मध्ये उपप्रवर्ग करून मराठय़ांना आरक्षण द्या \nमराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी\nआजचे भविष्य सोमवार दि. 19 नोव्हेंबर 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/icc-grants-t20i-status-to-all-104-members-countries/", "date_download": "2018-11-19T11:28:11Z", "digest": "sha1:LJV5V5BVVO4U6KPLOXUDHMAVVZIGQAZF", "length": 7590, "nlines": 70, "source_domain": "mahasports.co.in", "title": "यारे या सारे या! आता १०४ देश खेळणार आंतरराष्ट्रीय टी२० सामने", "raw_content": "\nयारे या सारे या आता १०४ देश खेळणार आंतरराष्ट्रीय टी२० सामने\nयारे या सारे या आता १०४ देश खेळणार आंतरराष्ट्रीय टी२० सामने\nकोलकाता | आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून १०४ सदस्य देशांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळण्यासाठी आज मान्यता देण्यात आली. ���ात या १०४ देशांच्या महिला तसेच पुरूष अशा दोन्ही संघांना मान्यता देण्यात आली आहे.\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सीईओ डेविड रिचर्डसन यांनी याबद्दल आज कोलकाता येथे याबद्दल माहिती दिली. या प्रकारच्या क्रिकेटसाठी नविन क्रमवारीही बनवण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले.\nसध्या १८ देशांना अांतरराष्ट्रीय स्तरावरील टी२० सामने खेेळण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्यात १२ वेळ पुर्णवेळ सदस्य देश तसेच स्काॅटलॅंड, हाॅंग-काॅंग, संयुक्त अरब अमिराती, ओमान आणि नेपाळ यांचा समावेश आहे.\nसध्या आयसीसीची बैठक कोलकाता येथे सुरू आहे.\n पुढील ५ वर्षात होणार क्रिकेटचे ६ वर्ल्डकप\n-संपूर्ण वेळापत्रक: असे होतील भारताचे विश्वचषक 2019चे सामने\n-यारे या सारे या आता १०४ देश खेळणार आंतरराष्ट्रीय टी२० सामने\n-ना धोनी- ना विराट, आयपीएलमध्ये हवा तर याच खेळाडूची\n-धोनी चाहत्यांसाठी ही आहे महत्त्वाची आकडेवारी\n-या कारणामुळे विराटला झाला 12 लाख रूपयांचा दंड\n-बीसीसीआयची फसवणूक करणारा खेळाडू आयपीएलमध्ये चमकला\n-पराभव झाला तरीही हा विक्रम करत कोहली भाव खाऊन गेला\n-असा एक कारनामा ज्यासाठी टी२०मध्ये खेळाडू करतात जिवाचे रान\nकसोटीत त्रिशतक करणारा पहिला भारतीय बनण्याची सेहवागने आधीच केली होती भविष्यवाणी\nमुंबईकर क्रिकेटर पाकिस्तानला नडला, न्यूझीलंडला कसोटीत मिळवून दिला शानदार विजय\nराजमाता जिजाऊ संघ शिवाई प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेत विजेता\nस्टार प्रिमीयर लीग 2018 क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाला विजेतेपद\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पात्रता फेरीतील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात\nपिकलबॉल सुपर कप स्पर्धेत एकता, स्मॅशर्स अंतिम सामन्यात समोरासमोर\nचेन्नईच्या कार्तिक, राघुलला युरो, एलजीबी-4 चे जेतेपद\nपुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक\nकबड्डीपटूच्या जिद्दीला सलाम, अपंगत्व असतानाही कबड्डी खेळणारा महारथी\nपहिल्या टी२० सामन्यात अशी असेल टीम इंडिया\nटी२० मालिका सुरू होण्यापुर्वी ही आकडेवारी तुम्हाला नक्की माहित हवीच\nपुढच्या ४८ तासांनी रोहितचे नाव टी२०मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार\n ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच\nअशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल\nत्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर\nअसे टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले\nमहास्पोर्ट्सचे अजित दादांना खुले पत्र\nक्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्मा सज्ज\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- मराठवाड्याचा सुपूत्र\n या सामन्यांत झाले तब्बल १५ खेळाडू LBW आऊट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/ms-dhonis-absence-is-opportunity-for-rishabh-pant/", "date_download": "2018-11-19T11:27:29Z", "digest": "sha1:JJB2DHWJU6CWXIGWPWXDVZCHO5NQN4V2", "length": 10283, "nlines": 70, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विंडीज विरुद्धच्या टी20 मालिकेत या खेळाडूकडे असेल सर्वांचे लक्ष", "raw_content": "\nविंडीज विरुद्धच्या टी20 मालिकेत या खेळाडूकडे असेल सर्वांचे लक्ष\nविंडीज विरुद्धच्या टी20 मालिकेत या खेळाडूकडे असेल सर्वांचे लक्ष\n भारत विरुद्ध विंडीज संघात रविवारपासून (4 नोव्हेंबर) 3 सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतून भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला वगऴण्यात आले आहे.\nत्याच्या ऐवजी यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंत आणि दिनेश कार्तिकचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे धोनीच्या अनुपस्थितीत 21 वर्षीय रिषभ पंतला चांगली कामगिरी करुन प्रभावित करण्याची सुवर्ण संधी आहे.\nधोनीच्या अनुपस्थितीत पंतलाच प्रामुख्याने संधी मिळणार असल्याचे भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माने संकेत दिले आहेत.\nतसेच पंत धोनीच्या अनुपस्थित पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळणार आहे. त्याचबरोबर पंतची आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील टी20 आणि कसोटी मालिकेसाठीही निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.\nअनेक क्रिकेट तज्ञांच्या मते 2019 च्या विश्वचषकानंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. त्यामुळे भारताला काही महिन्यांनी एका चांगल्या यष्टीरक्षकाची गरज भासणार आहे. याचाच विचार करता पंतकडे धोनीचा वारसदार म्हणून पाहिले जात आहे. पण त्याआधी आता पंतला स्वत:ला सिद्ध करावे लागणार आहे.\nपंतने आत्तापर्यंत भारताकडून पाच कसोटी सामने, चार टी20 आणि तीन वनडे सामने खेळले आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्ध पदार्पण करताना चांगली कामगिरी केली होती. त्याने इंग्लंड दौऱ्यात कसोटीत एक शतक आणि दोन अ���्धशतके करत सर्वांना प्रभावित केले होते.\nमात्र त्याला विंडीज विरुद्धच्या वनडे मालिकेत चमकदार कामगिरी करण्यात अपयश आले होते. पण त्याचे वय लक्षात घेता त्याच्याकडे भारतीय संघातील स्थान भक्कम करण्याची संधी आहे. कारण पार्थिव पटेल आणि दिनेश कार्तिक हे भारतासाठी यष्टीरक्षक म्हणून अन्य पर्याय आहेत. पण हे दोघांनीही वयाची तिशी पार केली आहे.\nत्यामुळे आता पंत मिळालेल्या सुवर्णसंधीचा कसा फायदा घेतो हे पहावे लागणार आहे.\nअसा आहे 4 नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या विंडीज विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ-\nरोहित शर्मा(कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, दिनेश कार्तिक, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, कृणाल पंड्या, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, उमेश यादव, शहाबाज नदीम.\n–टीम इंडियाच्या जेवणात बीफ नकोच… पहा कुणी केलीय ही मागणी\n–फक्त विराट कोहलीच कसोटी क्रिकेटला जिवंत ठेऊ शकतो, दिग्गजाचे रोखठोक मत\n–टी२० मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज, या ५ विक्रमांकडे नक्की लक्ष ठेवा\nकसोटीत त्रिशतक करणारा पहिला भारतीय बनण्याची सेहवागने आधीच केली होती भविष्यवाणी\nमुंबईकर क्रिकेटर पाकिस्तानला नडला, न्यूझीलंडला कसोटीत मिळवून दिला शानदार विजय\nराजमाता जिजाऊ संघ शिवाई प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेत विजेता\nस्टार प्रिमीयर लीग 2018 क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाला विजेतेपद\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पात्रता फेरीतील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात\nपिकलबॉल सुपर कप स्पर्धेत एकता, स्मॅशर्स अंतिम सामन्यात समोरासमोर\nचेन्नईच्या कार्तिक, राघुलला युरो, एलजीबी-4 चे जेतेपद\nपुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक\nकबड्डीपटूच्या जिद्दीला सलाम, अपंगत्व असतानाही कबड्डी खेळणारा महारथी\nपहिल्या टी२० सामन्यात अशी असेल टीम इंडिया\nटी२० मालिका सुरू होण्यापुर्वी ही आकडेवारी तुम्हाला नक्की माहित हवीच\nपुढच्या ४८ तासांनी रोहितचे नाव टी२०मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार\n ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच\nअशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल\nत्यावेळी एमएस धोनी बनला चक्क ���ीम इंडियाचा ड्राइव्हर\nअसे टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले\nमहास्पोर्ट्सचे अजित दादांना खुले पत्र\nक्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्मा सज्ज\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- मराठवाड्याचा सुपूत्र\n या सामन्यांत झाले तब्बल १५ खेळाडू LBW आऊट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/lifestyle/rani-bagh-penguin-give-birth-to-baby-penguin-300781.html", "date_download": "2018-11-19T11:27:54Z", "digest": "sha1:ODPTZ35M4NF5COVBRTFMDJYTYBLJZHUH", "length": 5467, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - Photos: राणीच्या बागेत पाळणा हलला, भारतात पहिल्या पेंग्विनचा जन्म–News18 Lokmat", "raw_content": "\nPhotos: राणीच्या बागेत पाळणा हलला, भारतात पहिल्या पेंग्विनचा जन्म\nराणीच्या बागेत दीर्घकाळाच्या प्रतीक्षेनंतर पाळणा हलला आणि बेबी पेंग्विनचा जन्म झाला. आई प्लिपरने ४० दिवसांनंतर एका बेबी पेंग्विननला जन्म दिला. साधारणपणे पेंग्विंनचे अंडं फुटून त्यातून पिल्लू बाहेर येण्याचा कालावधी हा ४० ते ४५ दिवसांचा असतो. आज ४० दिवसांनीच अंड्यामधून पिल्लू बाहेर आल्याने राणी बागेत एक उत्साहाचे वातावरण आहे. दिवसांनी त्याची डीएनए चाचणी होईल त्यातूनच पिल्लू नर आहे की मादी हे कळून येईल. प्राणी संग्रहालयात सर्वसाधारणपणे कोणत्याही प्राण्याचा जन्म झाला तर त्याची देखभाल संग्रहालयातील केअर टेकर करतात. मात्र राणी बागेतील प्रशासनाने बेबी पेंग्विनचे संगोपन त्याची आईच करेल असे स्पष्ट केले आहे. आई फ्लिपर आणि बाबा मिस्टर मोल्ट आळीपाळीने अंडं उबवण्याचे काम करत होते. मात्र त्यातही गेले पाच दिवस आई प्लिपर काहीही न खाता सतत अंडं उबवत होती. ती एका क्षणासाठीही अंड्यापासून दूर गेली नाही. या काळात तिने काहीच खाल्ले किंवा प्यायले नाही.\nबंदिस्त वातावरणात जन्माला येणारे हे देशातील पहिले पेंग्विन आहे. दरम्यान, बेबी पेंग्विनचे नाव मीच ठेवणार असा हट्ट मिष्का मंगुर्डेकर या सहा वर्षाच्या मुलीने धरला आहे. मिष्का जुहू येथील बेसंट मॉन्टेसरी शाळेत पहिल्या वर्षात शिकते. मिष्काने राणी बाग प्रशासनाकडे बेबी पेंग्विनच्या नावांची आकर्षक यादीच पाठवली आहे. पिल्लू जर नर असेल तर त्याचे नाव अपॉलो, कुकी, वॉडलर आणि मादी असल्यास तिचे नाव वेलव्हेट, व्हॅनिला, आईस क्यूब यापैकी ठेवण्याचा आग्रह तिने धरला आहे. या हम्बोल्ट पेंग्विनची खास बात म्हणजे म��स्टर मोल्ड हा प्लिपरपेक्षा लहान असून राणीच्या बागेत असलेल्या पेंग्विनपैकी या जोडीला सर्वात पौढ जोडी मानली जाते.\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nइंदिरा गांधी जयंती विशेष : हे 18 फोटो तुम्ही आधी पाहिले नसतील\nमहाराष्ट्राच्या आणखी एका जवानाला वीरमरण, आज होणार अंत्यसंस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-231071.html", "date_download": "2018-11-19T11:31:48Z", "digest": "sha1:MYQBWBW527JPBGGUS72GWVHF5M65UFPM", "length": 12551, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठ्यांच्या राजधानीत घुमला '#एकमराठालाखमराठा'चा एल्गार", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपय��ंना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nमराठ्यांच्या राजधानीत घुमला '#एकमराठालाखमराठा'चा एल्गार\n03 ऑक्टोबर : मराठा समाजाची राजधानी समजल्या जाणा•ऱ्या साता•ऱ्यात आज (सोमवारी) मराठा समाजाच्या विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चात लाखो मराठा समाजातील लोकं सहभागी झाले होते. आतापर्यंत निघालेल्या मोर्चांप्रमाणेच या मोर्चातही शिस्त पाहायला मिळाली.\nशहरातील जिल्हा परिषदेपासून सुरू झालेला हा मोर्चा राधिका रोड, राजवाडा असं करत पोवई नाक्यापर्यंत पोहोचला. या मोर्च्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज खासदार उदयनराजे भोसले, बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे , राज्यमंत्री विजय शिवतारे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले हेही या मोर्चात सहभागी झाले होते.\nयावेळी, उदयनराजेंनी ऍट्रॉसिटी रद्द करण्याची मागणी केलीय. मराठा मोर्चांमध्ये आतापर्यंत एकवाक्यता होती. पण उदयनराजेंनी ऍट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी केल्यामुळे मोर्च्यात दोन मतप्रवाह पाहण्यास मिळाले. आतापर्यंत ऍट्रॉसिटी कायद्यात बदल व्हावा अशी मागणी मोर्चेक•यांनी लावून धरलीये. मात्र, उदयनराजेंच्या नव्या भूमिकेमुळे एकवाक्यता नसल्याचं स्पष्ट झालंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: #एकमराठालाखमराठाmaratha kranti morchamaratha samajअॅट्रॉसिटीउदयनराजे भोसलेमराठा क्रांती मोर्चा\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\n आता पुण्याने शोधला एक नवीन उपाय\nमहाराष्ट्राच्या आणखी एका जवानाला वीरमरण, आज होणार अंत्यसंस्कार\nभीमा कोरेगाव प्रकरण : दिग्विजय सिंहांची चौकशी होण्याची शक्यता\nVIDEO : भिवंडीत भीषण आग, कोट्यवधी रुपयांचं नुकसान\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/will-zilla-parishad-take-over-43141", "date_download": "2018-11-19T12:32:34Z", "digest": "sha1:P7XBJM7TSUMFS7S4762Q7WXR7BVPERNH", "length": 16109, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Will the Zilla Parishad take over? जिल्हा परिषदेचा कारभार सुधारणार का? | eSakal", "raw_content": "\nजिल्हा परिषदेचा कारभार सुधारणार का\nबुधवार, 3 मे 2017\nनवी कार्यकारिणी सक्रिय - जुन्या चुकांची उजळणी; जनतेच्‍या अपेक्षा वाढल्‍या\nसिंधुदुर्गनगरी - नव्या जिल्हा परिषद कार्यकारिणीत हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच जुने सदस्य पुन्हा निवडून आले आहेत. आता तरी जुन्या चुका सुधारून जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा विकास केंद्रस्थान ठेवून गांभीर्याने कारभार चालविला जाणार का, हा प्रश्‍न अनुत्तरित आहे; मात्र नव्या कार्यकारिणीकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत.\nनवी कार्यकारिणी सक्रिय - जुन्या चुकांची उजळणी; जनतेच्‍या अपेक्षा वाढल्‍या\nसिंधुदुर्गनगरी - नव्या जिल्हा परिषद कार्यकारिणीत हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच जुने सदस्य पुन्हा निवडून आले आहेत. आता तरी जुन्या चुका सुधारून जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा विकास केंद्रस्थान ठेवून गांभीर्याने कारभार चालविला जाणार का, हा प्रश्‍न अनुत्तरित आहे; मात्र नव्या कार्यकारिणीकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत.\nजिल्हा परिषदेची निवडणूक मोठा गाजावाजा करून पार पडली. सर्वच पक्षांनी ताकद या निवडणुकीत आजमावली. निवडणूक निकालानंतर कोण कुठे कमी पडले, याचा लेखाजोखाही मांडला गेला. आता नव्या कार्यकार��णीने कारभार नव्या जोमाने हाती घेतला आहे. या नव्या कार्यकारिणीकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत.\nजिल्हा परिषद हे ग्रामीण विकासाच्या प्रक्रियेतील सर्वोच्च सभागृह मानले जाते. पन्नास टक्के महिला आरक्षणामुळे या सभागृहात २५ महिला सदस्य राहणार आहेत; मात्र यात पुन्हा निवडून आलेले आणि अनुभवी म्हणता येतील, असे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच सदस्य आहेत. बाकी सर्व कार्यकारिणी फ्रेश आहे. जे जिल्हा परिषदेचा कारभार कसा हाकणार, हे येणारा काळच ठरविणार आहे. जिल्हा परिषदेच्या कारभाराचा इतिहास फार चांगला आहे असे म्हणता येणार नाही. या जिल्हा परिषदेच्या यापूर्वी १९९२, १९९८, २००२, २००७, २०१२ अशा निवडणूका झाल्या. २०१७ मध्ये नुकतीच जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक पार पडून सहाव्या सभागृहात नव्या सदस्य निवडून आले आहेत. पदाधिकाऱ्यांच्या निवडीसह विषय समित्यांवरील सदस्यांच्या निवडीही पार पडल्या आहेत; मात्र या निवडणुकांमध्ये पुन्हा पुन्हा निवडून येणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे.\nयावरून प्रभावी काम करण्याची निकड किती जणांना आहे याचा अंदाज येतो. आतापर्यंत बऱ्या सदस्यांनी निम्मी टर्म पूर्ण झाल्यावर जिल्हा परिषदेकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले तर काही सदस्य निवडून आल्यावर आपल्या मतदार संघापासून दूरच राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले. मागील पाच टर्ममध्ये अनेकांनी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समिती सभापतिपदे भूषविली. परंतु आपल्या पदांवर खूप प्रभावी काम केले असे सांगता येण्यासारखे सदस्य फार कमी आहेत.\nगेल्या पाच वर्षांत झालेल्या सभांपैकी सुमारे ८० टक्के सभा वेळेत सुरू झाल्या नाहीत. यामुळे जिल्हाभरातील अधिकाऱ्यांचा वेळ आणि सभांसाठीचा चहा-पानावरील खर्च वाढला. तहकूब झालेल्या सभांसाठी पुन्हा अधिकाऱ्यांचा वेळ आणि चहापानावर खर्च सोसावा लागत आहे. एकीकडे जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न होत असताना एकाच सभेसाठी दोन वेळा अधिकाऱ्यांचा वेळ आणि चहापानासाठी शासनाचा निधी खर्च होत आहे. संबंधित सभेमध्ये होणारे निर्णय आणि मंजुरीसाठी असलेले प्रस्तावांना पुढील सभेपर्यंत मंजुरीच्या प्रतीक्षेत ठेवावे लागत आहे. त्यामुळे वर्ष अखेरीस निधी खर्च व लांबलेल्या मंजुरीसाठी कसरत करण्याची वेळ ओढवली जात आहे. या बाबी किरकोळ स्वरुपाच्य��� वाटत असल्या तरी प्रशासनात गती आणण्यासाठी गांभीर्याने विचार करण्यासारख्या आहेत. त्यामुळे नव्याने कार्यभार स्वीकारलेल्या पदाधिकाऱ्यांकडून व जिल्हा परिषद सदस्यांकडून मागील चुका सुधारून कारभार सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.\n३० टक्के सभांना लोकप्रतिनिधींची दांडी\nगेल्या कार्यकारिणीचा विचार करता लोकांशी बांधिलकीबरोबरच नियमित सभांना उपस्थित राहतानाही अनेक सदस्यांनी चालढकल केल्याचे चित्र आहे. गेल्या टर्ममधील प्रतिवर्षाला प्रत्येक विषय समित्यांच्या १२ सभा आणि सर्वसाधारण चार सभा झाल्या. यापैकी सुमारे ३० टक्के सभा पदाधिकारी, सदस्य यांच्या अनुपस्थितीमुळे तहकूब कराव्या लागल्या.\nजिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभा वेळेत सुरू व्हाव्यात, सभा तहकूब होणार नाही याबाबत प्रत्येक सदस्याने जबाबदारी ओळखून काम करण्याची गरज आहे. नव्याने कार्यभार सांभाळलेल्या पदाधिकाऱ्यांकडून व नवनिर्वाचित सदस्यांकडून जिल्हा विकासाचे प्रभावीपणे कामकाज पार पाडले जाईल. जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्‍न, समस्या जाणून पारदर्शक कारभार होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/wardha-news-foeticide-found-dead-wardha-77591", "date_download": "2018-11-19T12:02:36Z", "digest": "sha1:R4GX26QGALP6DYQFKVI6GEIPB4ZN6TSL", "length": 11664, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Wardha news foeticide found dead in wardha वर्धा: नवजात अर्भकाच्या हत्येचा संशय | eSakal", "raw_content": "\nवर्धा: नवजात अर्भकाच्या हत्येचा संशय\nसोमवार, 16 ऑक्टोबर 2017\nया गावात कुमारी मातेने अनैतिक संबंधामधून दोन दिवसांपूर्वी या मुलाला जन्म दिला असल्याचे सांगतिले जात असून रात्री त्याला फेकले असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्या नवजात मुलाच्या गळ्याला पालवाने जबरदस्तीने गुंडाळले असल्याचे दिसत असल्याने त्याच�� हत्या करून फेकल्याचा संशय निर्माण झाला आहे.\nकारंजा (घा) : तालुक्यातील बोंदरठाणा येथे आज (सोमवार) पहाटे गावालगत नथ्थू शेंदरे यांच्या शेतातील गोबरगॅस टाकीत नवजात अर्भकाचा मृतदेह सापडला. या अर्भकाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.\nया गावात कुमारी मातेने अनैतिक संबंधामधून दोन दिवसांपूर्वी या मुलाला जन्म दिला असल्याचे सांगतिले जात असून रात्री त्याला फेकले असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्या नवजात मुलाच्या गळ्याला पालवाने जबरदस्तीने गुंडाळले असल्याचे दिसत असल्याने त्याची हत्या करून फेकल्याचा संशय निर्माण झाला आहे. ही हत्या आहे की नाही यासाठी कारंजा पोलिसांनी ते अर्भक शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. त्यानंतर याबाबतचे सत्य समोर येणार आहे.\nमात्र गावात हे वृत्त पासरातरच गावातील ती कुमारी माता कोण हा चर्चेचा विषय बनला आहे. सध्या कोणीही याबाबत माहिती दिली नसून या प्रकरणात किती जणांचा संबंध आहे याची पोलिस चौकशी करत आहेत.\nमहापौरांसह पाचजणांनी माझ्यावर विषप्रयोग केला : भाजप नगरसेवक\nसोलापूर : महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह पाचजणांनी माझ्यावर थेलियम देऊन विषप्रयोग करून मला मारण्याचा प्रयत्न केला,असा दावा माजी सभागृह नेते तथा...\nगडचिरोलीतील चकमकीत दोन नक्षलवादी ठार\nगडचिरोली : छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील हेटळकसा जंगल परिसरात आज सकाळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी...\nसावंगी, हर्सूल तलावांत निवांत करा वाळू उपसा\nऔरंगाबाद - सावंगी आणि जटवाड्याच्या डोंगरांतून येणाऱ्या प्रवाहाला अडवून बांधण्यात आलेल्या सावंगी आणि हर्सूल येथील धरणांच्या कोरड्या पात्रांमध्ये...\nमोठ्या गावांमध्ये सीसीटीव्ही बसविणार : पोलिस निरीक्षक\nमेहुणबारे (ता.चाळीसगाव) : मेहुणबारे( ता.चाळीसगाव) पोलिस ठाण्याअंतर्गत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी परिसरातील मोठ्या गावामध्ये...\nफ्लेक्स बंदीचा विचार स्वागतार्ह; हवी कृतीशीलतेची गरज\nकऱ्हाड : ज्यांच्या ओठावरही मिशा आलेल्या नसत्यात अशा काही पोरखेळांच्या दादा, काका, बाबासह सरकार, सावकर अन् कधीही भाई सारख्या लागणाऱ्या फ्लेक्सवर सरसकट...\nवरवरा राव यांना २६ पर्यंत पोलिस कोठडी\nपुणे - एल्गार परिषदेचा माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून ज्येष्ठ विद्रोही कवी वरवरा राव यांना पुणे पोलिसांनी हैदराबाद येथून शनिवारी (ता. १६)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/48857", "date_download": "2018-11-19T11:39:34Z", "digest": "sha1:BYR4EVVEPWAEIV72RJH6PZB3O5EH2R5R", "length": 16146, "nlines": 131, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नविन प्रोजेक्टमधे घर घेताना त्या प्रोजेक्टची सत्यता कशी पडताळुन पहावी? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /नविन प्रोजेक्टमधे घर घेताना त्या प्रोजेक्टची सत्यता कशी पडताळुन पहावी\nनविन प्रोजेक्टमधे घर घेताना त्या प्रोजेक्टची सत्यता कशी पडताळुन पहावी\nमी सेकंड होम / गुंतवणुक साठी नविन प्रोजेक्टमध्ये शोधले असता मला नेटवर शहापुरजवळ एक प्रोजेक्टची जाहीरात दिसली. त्यांचे ऑफिस ठाण्यात माझ्या घरापासुन जवळच असल्यामुळे आम्ही तिथे गेलो. आम्हाला तो प्रोजेक्ट आवडला आहे व बजेटमध्येपण आहे पण मला कसे कळेल की तो डेव्हलपर खरा आहे कारण काही महिन्यांपुर्वी भिवंडीतील बिल्डर्स सुरवातीला आपण जी २०% रक्कम देतो ती घेऊन पळुन गेले.\nतर मी जो शहापुरचा प्रोजेक्ट पाहतेय त्यांची वेबसाईट आहे तसेच त्यांचे गोवा, लोणावळा व साऊथलाही प्रोजेक्ट सुरु आहेत तर काही सुरु होणार आहेत. याचा जो CMD आहे तो चेन्नईतला नावाजलेला उद्योगपती आहे. त्याची आधी एका नावाने इलेक्ट्रॉनिक्स कंपनी होती. नंतर त्याने दुसर्या नावाने रिसॉर्ट आणि हॉटेलचा उद्योग सुरु केला आणि आता तो डेव्हलपर्स आहे. (ही सर्व माहीती नेटवरुन व त्यांच्या ऑफिसमधुन)\nतर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शहापुर येथे त्यांनी ३२ एकर जागा विकत घेतली आहे तिथे आम्ही पाहत असलेला नविन प्रोजेक्ट ते मे महिन्याच्या शेवटी सुरु करत आहेत. त्यात ते सर्व सुखसोयी देणार आहेत जसे स्विमिंगपुल, क्लबहाऊस मेंबरशिप, सेमी फर्निश फ्लॅट तसेच शॉपिंग मॉल इ. फ्लॅटचे पझेशन ३० महिन्यात.\nजर मी विकत घेणार असलेले घर मला १८ लाखाला येतोय तर २ महिन्याच्या आत २.५ लाख भरायचे. उरलेली रक्कम बँक लोन (अ‍ॅक्सिस / DHFL) अथवा बिल्डरला ७२ महिन्यात फेडायची ( याला ते In House Finance म्हणतात). २.५% रक्कम बिल्डरकडे जमा झाल्यावर ते स्टॅम्पड्युटी, रजिस्ट्रेशन करुन देणार. सुरवातीला जेव्हा २.५ लाख देणार तेव्हा अ‍ॅग्रिमेंट बनवुन त्याला नोटरी करणार.\nएव्हढेच नाही तर त्यांचे जे रिसॉर्ट आहेत तिथे फ्री मेंबरशिप, तसेच डोमेस्टिक / इंटरनॅशनल कुठे जाणार असाल तर ३ ते ५ तारका हॉटेलमध्ये ६ रात्र ४ जणांसाठी फक्त ८००० / १४०००. ( एक साईटचा पत्ता सांगितला होता आता विसरली मी www.de .......... यावर चेक करा असे सांगितले)\nतर एव्हढी सगळी क्रुपाद्रुष्टी (कसे लिहायचे) करतायत म्हणुन जाम संशय येतोय. त्यासाठीच मला या बिल्डरची सत्यता कशी पडताळुन पाहता येईल हे पाहीजे. प्लीज मदत करा.\nचुकून दोनदा प्रकाशित झाले.\nचुकून दोनदा प्रकाशित झाले. अ‍ॅडमिन एक धागा प्लीज डिलीट करा.\nत्यांच्या कडून सगळे कागद\nत्यांच्या कडून सगळे कागद घ्या. प्रत्यक्ष साईट वर जाऊन पाहणी करा.तसेच ग्राम पंचायत मध्ये जाव्वून चोकशी करा.\nधन्यवाद दिपकजी. साईट पहायला\nसाईट पहायला रविवारी जाणारच आहोत. पेपरमध्ये जमिनी खरेदीचे आणि बिल्डींगचा प्लानसाठी सांगितले आहे अजुन काय जरुरी पेपर आहेत\nसामान्य माणसाने ज्या प्रोजेक्ट चे बांधकाम बर्‍यापैकी पुढे गेले आहे अश्याच ठीकाणी बुक करावे.\n३० महिन्यात सांगुन ६० महिने पण लागु शकतात. कदाचीत पुर्ण च रखडु शकतात प्रोजेक्ट.\n३० महिन्यात सांगुन ६० महिने\n३० महिन्यात सांगुन ६० महिने पण लागु शकतात. कदाचीत पुर्ण च रखडु शकतात प्रोजेक्ट. >>>>> असे होतेच बर्याचदा. मी पण ही शंका विचारली\nत्यासाठी या बिल्डरने अ‍ॅग्रिमेंटमध्ये क्लॉज दिलाय की दिलेल्या वेळेत पझेशन नाही दिले तर महिना पर स्क्वे.फुट ७.५ रुपये व्याज देणार.\nहा दुसरा धागा नन्तर\nहा दुसरा धागा नन्तर पाहिला....\n१. सगळ्यात आधी जागेचा सातबारा उतारा चेक करा … त्यावर बिल्डरचे नाव असले पहिजे. जर नसेल तर मूळ जागा मालक आणि बिल्डर ह्यांच्यामधील 'डेव्लपमेण्ट अग्रीमेंट आणि पावर ऑफ attorney' चेक करा. (बिल्डर देइल )\nसातबारा तुम्हाला इथे http://mahabhulekh.maharashtra.gov.in/ बघायला मिलेल. इथला सातबारा १ वर्ष जुना असू शकतो . लेटेस्ट सातबारा तलाठी कार्यालयात मिळेल.\n२. गाव नकाशा मध्ये तुम्हाला दिलेल्या सातबारा उतारयाची जागा योग्य आहे हे चेक करा . (तलाठी कार्यालयात मिळेल ).\nसातबारा मध्ये जो सर्वे नंबर दिला आहे तो रहिवासी विभागात येतो काय हे चेक करा. हे डीटेल्स तुम्हाला डेव्लपमेण्ट प्लान मधील झोन बघून कळतील . डेव्लपमेण्ट प्लान चे नकाशे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेबसाईट वर मिळतात.\n३. जो बांधकामाचा प्लान मंजूर झाला आहे त्याची खात्री स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेबसाईट वरून करून घ्या.\nउदा. पुणे महानगर पालिकेची वेबसाईट किंवा पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची वेबसाईट .\n३. बांधकाम चालू करण्याचा दाखला चेक करा. त्यावरचे सर्वे नंबर आणि बांधकामाचे क्षेत्रफळ , अनुक्रमे सातबारा आणि मंजूर नकाशा बरोबर तुलना करून बघा . (स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेबसाईट वरून घ्या. )\nगणोबा ह्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी आवश्यक आहेतच. सोबतच...\n१) ज्या जागेवर प्रस्तुत प्रकल्प राबविण्यात येत आहे त्या जागेचे बिनशेती आदेश (Non Agriculture Order) पारित झालेले आहेत हे सुध्दा पडताळुन घ्या.\n२) प्रकल्पातील जमिनीवर कोणत्याही प्रकारची कायदेशीर प्रकरणे (Legal Matters) प्रलंबित आहेत का हे सुध्दा पडताळुन घ्या.\n३) प्रकल्पाला मिळालेल्या शासनाच्या विविध विभागाच्या परवानगींची प्रत दाखविण्याची मागणी करा. उदा. पर्यावरण विभाग (Environmental Dept.), वनविभाग (Forest Dept.) इत्यादी.\n४) नागरी जमिन कमाल धारणा कायद्यान्वये (Urban Land Ceiling Act, 1976) मिळालेल्या परवानगींची मागणी करा.\nसातबारा, परवानग्या हे सर्व\nसातबारा, परवानग्या हे सर्व बघाल, पण बिल्डर च्या नीयती ला कसे ओळखु शकाल. जी प्रोजेक्ट रखडलेली आहेत, किंवा बिल्डर नी फसवले आहे अश्या बर्‍याच प्रोजेक्ट साठी बँका, HDFC नी सुद्धा कर्ज मंजुर केली आहेत.\nहा भारत देश आहे, इथे सर्व बेकायदेशीर गोष्टी होऊ शकतात.\nम्हणुनच अनोळखी बिल्डर आणि काम सुरु झाले नाही अश्या प्रोजेक्ट मधे धाडस दाखवु नका.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4810739168826011266&title=Mahindra%20and%20Nandi%20Foundation%20joins%20%20hands%20for%20WFFP&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-11-19T11:15:10Z", "digest": "sha1:VFE2C6T6MPPEERKBISK4YUXLWM3AKZGF", "length": 15627, "nlines": 128, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "डाळिंब उत्पादनातून शाश्वत शेतीची ‘नांदी’", "raw_content": "\nडाळिंब उत्पादनातून शाश्वत शेतीची ‘नांदी’\n‘महिंद्रा’च्या वर्ध्यातील उपक्रमाचे यश\nमुंबई : वेगाने विकसित होणाऱ्या मात्र अद्यापही कृषिप्रधान असलेल्या भारतासारख्या देशात शेतीला विविध प्रकारच्या अस्मानी आणि सुलतानी संकटांना तोंड द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर शेतीची शाश्वतता वाढविणे म्हणजेच अनिश्चितता कमी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स लिमिटेड कंपनीने शाश्वत शेतीचे मॉडेल उभारण्यासाठी २०१५मध्ये वर्धा येथील नांदी फाउंडेशन या सामाजिक संस्थेशी सहकार्य करार केला होता. त्या प्रकल्पाअंतर्गत पीकपद्धतीत बदल करून लागवड करण्यात आलेल्या डाळिंबाचे पहिले उत्पादन नुकतेच हाती आले असून, त्याला विक्रमी किंमत मिळाली आहे.\n‘वर्धा फॅमिली फार्मिंग प्रोजेक्ट’ (डब्लूएफएफपी) २०१५मध्ये सुरू करण्यात आला. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देईल, अशा शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांना मदत करणे, हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी आवश्यकतेनुसार पीकपद्धतीत बदलही केले जात आहेत. वर्ध्यातील कापूस उत्पादक गावांपैकी ७९ गावांमधील अंदाजे एक हजार एकरवर पारंपरिक कापूस पिकाऐवजी डाळिंबाची लागवड करण्यात आली. कापसावर येत असलेल्या विविध किडी-रोग यांमुळे, तसेच अन्य कारणांमुळे त्या पिकापासून मिळणाऱ्या उत्पादनाची शाश्वतता कमी झाली होती आणि पर्यायाने उत्पन्न कमी झाले होते. त्यामुळे त्याऐवजी अधिक उत्पादन देणाऱ्या डाळिंब पिकाची लागवड करण्याची शिफारस त्यांना करण्यात आली आणि तशी लागवड करण्यात आली. या वर्षी मे ते जुलैदरम्यान डाळिंबाचे पहिले उत्पादन मिळाले आहे. प्रकल्पाच्या अडीच वर्षांच्या काळात, शेतकऱ्यांचे उत्पन्न शून्यापासून प्रति एकर अंदाजे साठ हजार रुपयांपर्यंत वाढण्यास मदत झाली. ‘महिंद्रा’ व ‘नांदी’ यांच्या या उपक्रमामुळे अंदाजे ७५० शेतकरी कुटुंबांना फायदा झाला असून, त्यांना उत्पन्नाचा शाश्वत स्रोत मिळाला आहे.\nजमिनीची मशागत, पिकांसाठी ठिबक सिंचन व्यवस्था बसवणे, कुंपण घालणे व आंतरपिके घेणे, बायो-डायनॅमिक फार्मिंग करणे व क्षमताविकास अशा अनेक टप्प्यांचा या प्रकल्पात समावेश आहे. महिं���्रा अॅग्री सोल्यूशन्स लिमिटेड (एमएएसएल) ही ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ची संपूर्ण मालकीची उपकंपनी असून, या प्रकल्पासाठी कार्यक्षम व शाश्वत मार्केट लिंकेज निर्माण करण्यासाठी ती महत्त्वपूर्ण काम करते.\n‘महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शर्मा म्हणाले, ‘महिंद्राचा भारतातील शेतकऱ्यांशी दीर्घ कालावधीपासून संबंध आहे. शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा चांगला स्रोत निर्माण करणे व त्यांना शाश्वत शेतीद्वारे सुरक्षित रोजगार मिळवण्यासाठी मदत करणे, हे वर्धा फॅमिली फार्मिंग प्रोजेक्ट सुरू करण्यामागील उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांची भरभराट करतील असे आणखी काही उपक्रम राबवण्याची प्रेरणा आम्हाला डाळिंब पिकाच्या पहिल्या उत्पन्नामुळे मिळाली आहे. आता तिसऱ्या टप्प्यामध्ये, शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती पुरवून त्यांच्या उत्पन्नात व उत्पादकतेमध्ये वाढ करणे, हे आमचे लक्ष्य आहे.’\nनांदी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज कुमार म्हणाले, ‘आरकू कॉफी प्रकल्पाप्रमाणे, ‘नांदी’ने मांडलेल्या बऱ्याचशा गोष्टी आधी अशक्य वाटतात. त्यामुळे, वातावरणातील बदलांमुळे निर्माण झालेली आव्हाने व शेतीविषयक समस्या यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या वर्धा या विदर्भातील भागामध्ये शेकडो लहान शेतकरी कुटुंबांना एकत्र आणणे आणि त्यांना जागतिक दर्जाच्या सेंद्रिय डाळिंबांचे उत्पादन घेण्यासाठी शेतीचे नवे, परिवर्तनशील शाश्वत स्वरूप समजून सांगणे, हे निश्चितच आव्हानात्मक होते. सुदैवाने, महिंद्रा समूहाने भारतीय शेतीसाठी हा पूर्णतः नवा असलेला प्रकार प्रत्यक्षात साकारण्यासाठी आम्हाला मोठी मदत केली. तीन वर्षांहून कमी काळामध्ये, पर्जन्यछाया असलेल्या भूप्रदेशामध्ये आमचा प्रकल्प म्हणजे वाळवंटामध्ये सापडणाऱ्या मृगजळाप्रमाणे ठरला आहे. शेतकऱ्यांना डाळिंब पिकाचे पहिले उत्पादन चांगले मिळाले असून, त्याची विक्रमी किंमत मिळाली असल्याने ते आनंदी आहेत. ‘रेड रुबीज रिव्होल्युशन’ नुकतीच सुरू झाली आहे आणि भारतातील शेतीच्या पुनरुत्थानामध्ये वर्धा हे केंद्र असेल, असे आम्हाला वाटते.’\nमहिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, इन्फोसिसचे सह-संस्थापक सेनापती बाळकृष्णन, ‘डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज’चे अध्यक्ष के. ��तीश रेड्डी व सोमा एंटरप्राइज लिमिटेडचे अध्यक्ष एम. राजेंद्र प्रसाद असे उद्योजक ‘नांदी’च्या संचालक मंडळामध्ये ट्रस्टी आहेत. या अंतर्गत चारशेहून अधिक पूर्ण वेळ प्रोफेशनल्स आणि अंदाजे पाच हजार विकास कार्यकर्ते सोळा राज्यांत कार्यरत आहेत.\nढाकणे शिवाजी कारभारी About 88 Days ago\nमलाही डाळींब शेतीत तुमच्या कडे सहभागी होता येईल का \nफॉर्च्युन ‘चेंज दी वर्ल्ड’ यादीत रिलायन्स जिओ प्रथम शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक डेस्क भारतीयांच्या मापाच्या आरामदायी पादत्राणांना पेटंट ‘आरबीके’च्या विद्यार्थ्याचे यश नाशिकमध्ये गझल लेखन कार्यशाळा\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/30-more-debt-on-crop-loans/", "date_download": "2018-11-19T11:43:35Z", "digest": "sha1:DXJU3VVHLE2LTE5VLJTB4X6OWBG37GE2", "length": 6684, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पीक कर्जावर ३० टक्के जादा कर्ज | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › पीक कर्जावर ३० टक्के जादा कर्ज\nपीक कर्जावर ३० टक्के जादा कर्ज\nसन 2018-19 च्या हंगामासाठी पीक कर्जावर 30 टक्के जादा कर्ज (कन्झम्प्शन कर्ज) उपलब्ध केले जाणार आहे. गरजू शेतकर्‍यांना त्याचा लाभ होईल. महिला बचत गट, ‘जेएलजी’ यांना जिल्हा बँकेमार्फत कर्ज वाटप केले जाते. आता विकास सोसायट्यांमार्फतही कर्ज वाटप होईल, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी दिली.\nजिल्हा बँकेत गुरूवारी कार्यकारी समिती सभा झाली. अध्यक्षस्थानी दिलीपराव पाटील होते. उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, संचालक अनिलराव बाबर, विशाल पाटील, डॉ. सिकंदर जमादार, बी. के. पाटील, डॉ. प्रताप पाटील, महेंद्र लाड, उदयसिंह देशमुख, गणपती सगरे, चंद्रकांत हाक्के, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, सरव्यवस्थापक बी. एम. रामदूर्ग, मानसिंगराव पाटील उपस्थित होते. कार्यका���ी समितीने बिगरशेती 54.66 कोटींच्या, तर शेती 8.67 कोटींच्या कर्जप्रकरणांना मंजुरी दिली. शेती, बिगरशेती 63.33 कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणांना मंजुरी दिली.\nकेंद्र शासन व नाबार्डच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हा बँकेमार्फत किसान के्रडीट कार्ड योजनेंतर्गत शेतकर्‍यांना अल्पमुदत पीक कर्ज वाटप करण्यात येते. या योजनेंतर्गत पीक कर्जाव्यतिरिक्त शेतकर्‍यांना कन्झम्प्शन कर्ज पुरवठा करण्याबाबत नाबार्डने कळविले आहे. गरजु शेतकर्‍यांना पीक कर्जाव्यतिरिक्त जादा कर्ज (कन्झम्प्शन कर्ज) देण्याचे जिल्हा बँकेने निश्‍चित केले आहे. पीक कर्ज रकमेच्या 30 टक्के जादा कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. या कर्जाची मुदत ही त्या-त्या पिकाच्या देय तारखेपर्यंत किंवा कमाल 1 वर्षाकरिता राहणार आहे. या जादाच्या कर्जासाठी बँक विकास सोसायट्यांना 10.50 टक्के व्याज दराने, तर शेतकर्‍यांना 12.50 टक्के व्याजदाराने कर्ज\nविकास सोसायट्यांनाही आता बचत गट व जेएलजी ग्रुप स्थापन करता येईल. सोसायटीच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करता येईल. त्यासाठी जिल्हा बँक 2 टक्के व्याजाची तोशिस सहन करेल. बचत गट अथवा ‘जेएलजी’च्या व्याजदरात वाढ होणार नाही. बचत गट, जेएलजीना विनातारण कर्ज दिले जाते. प्रत्येक तालुक्यातील सक्षम 5 विकास सोसायटींमार्फत हा निर्णय प्रायोगिक तत्त्वावर तातडीने राबविला जाणार आहे.\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/University-Admission-Against-solapurUniversity-Administration/", "date_download": "2018-11-19T12:03:35Z", "digest": "sha1:6TU5MFREPSSTKQODETJH3O25QJ3RRPNV", "length": 4991, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विद्यापीठ प्रशासनविरोधी याचिका दाखल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › विद्यापीठ प्रशासनविरोधी याचिका दाखल\nविद्यापीठ प्रशासनविरोधी याचिका दाखल\nमाजी कुलगुरू डॉ. मालदार, त्यांच्या काळातील भरती प्रक्रिया व इतर विविध विषयांसंदर्भात सोलापूर विद्यापीठ प्रशासनाविरोधात नुकतीच याचिका दाखल केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सोलापूर विद्यापीठ चर्चेत राहणार असल्याचे दिसून येत आहे.\nमहाराष्ट्र विद्यापीठ कायदा 2016 अंतर्गत प्रकरण 2 कलम 8 (6) 9 (3) अन्वये कलम 134, 12 (5) याप्रमाणे प्रभाकर आबाजी कुलकर्णी यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये प्रशासनामधील माजी कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार व विद्यापीठातील अधिकारी आणि सोलापूर विद्यापीठ येथे झालेल्या भ्रष्टाचाराची दखल घेऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.\nयामध्ये निर्बंध असताना 29 जणांची केलेली भरती, त्यांचा विद्यापीठ निधीतून होणारा पगार, यातील कर्मचारी सोडून जाताना त्यांच्याकडून 1 लाख रूपये नोटीस-पे घेणे, विद्यापीठ निधीतून माजी कुलगुरू डॉ. मालदार यांनी नियमबाह्य पध्दतीने वैद्यकीय बिलांचा परतावा घेणे, शासन अनुदानातून वेतननिश्‍चितीपेक्षा जादा वेतन माजी बीसीयुडी डायरेक्टर आर. वाय. पाटील यांना देणे, विद्यापीठातील खरेदी आदी विषयांवर राज्यपाल व कुलाधिपती यांनी चौकशी नेमून माजी कुलगुरू डॉ. मालदार व त्यांना सहकार्य करणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी कुलकर्णी यांनी केली आहे. जेणेकरून विद्यार्थी, पालक व सामान्य जनतेस न्याय मिळेल.\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nB'day Spl : बोल्‍डनेस म्‍हणजे जीनत...\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://kumarnirman.blogspot.com/2018/06/blog-post_84.html", "date_download": "2018-11-19T12:13:53Z", "digest": "sha1:KYBWJTMWOGAKOG4LY2LUNLFCJ2FXKHEI", "length": 17855, "nlines": 185, "source_domain": "kumarnirman.blogspot.com", "title": "कुमार निर्माण: गेट-टूगेदर", "raw_content": "\nमा. डॉ.अभय बंग व मा. विवेक सावंत यांच्या प्रेरणेतून कुमार निर्माण हा शैक्षणिक कार्यक्रम सुरु झाला. “प्रत्यक्ष कृतींमधून शालेय मुला-मुलींमध्ये वैश्विक मानवी मुल्ये व सामाजिक बुद्धिमत्ता रुजवणे, व त्यांचा विकास करून उत्तम माणूस घडवणे हे कुमार निर्माण चे मुख्य उद्धिष्ट आहे.” सदर ब्लॉगचे उद्दिष्ट कुमार निर्माणचे द्वैमासिक भरारी प्रकाशित करणे आहे.\nमित्रांनो, यावर्षीच्या जून आणि जुलै महिन्यात कुमार निर्माणमध्ये आपण एक वेगळा प्रयोग करणार आहोत. आम्हाला खात्री आहे की हा प्रयोग तुम्हाला नक्की आवडेल.\nतर होतं असं की, तुम्ही मुलं-मुली कुमार निर्माणमध्ये सहभागी होतात, तुमच्या ठिकाणी एक संघ बनवतात, मग वर्षभर विविध तऱ्हेचे कृतिकार्यक्रम करतात आणि वर्षाच्या शेवटी काही संघ ‘कौतुक सोहळ्यां’ना जिल्ह्याच्या ठिकाणी एकत्र येतात. यात वर्षभर तुमचा संघ फक्त तुमच्याच ठिकाणी काम करतो अन त्यामुळे तुमची इतर संघातील मुला-मुलींशी भेट होऊ शकत नाही.\nतुमच्या सर्व दादा-ताई निमंत्रकांना जेव्हा आम्ही वर्षातून\nदोनदा कार्यशाळेसाठी भेटायला सुरुवात केली तेव्हापासून बहुतांश निमंत्रकांचा उत्साह निश्चितच वाढीस लागलाय हे आमच्या लक्षात आलं. परंतु तुम्हा मुलांना अशी संधी कुमार निर्माणमध्ये आतापर्यंत मिळत नव्हती. मग यावर काय करता येईल जेणेकरून तुमच्या जवळपासचे संघ्तरी वर्षाच्या मध्ये एकदा एकमेकांना भेटतील असा विचार सुरु असताना 'गेट-टूगेदर' ही आयडिया आम्हाला सुचली. चला तर मग, ‘गेट- टुगेदर’ ही कल्पना नेमकी काय आणि कशी आहे ते समजून घेऊया.\nमित्रांनो, ‘गेट- टुगेदर’ म्हणजे मुलांनी मुलांसाठी आयोजित केलेला एक दिवसीय कार्यक्रम होय यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं तुम्हा मुलांनाच करायचं आहे. यात तुमच्या दादा-ताई निमंत्रकांची कमीत कमी मदत तुम्ही घ्यायची आहे. यात होणार असं आहे की जवळपासचे काही संघ एका दिवसासाठी एकत्र येतील आणि वार्षिक कौतुक सोहळ्याला जसे तुम्ही एकमेकांना भेटतात, तुमच्या कृतिकार्यक्रमांचे शेअरिंग करतात, सहभोजन करतात आणि सोबतच खुप सारी मजाही करतात तसंच दिवसभराच्या कार्यक्रमाचं आयोजन करतील. तुमच्या विभागातील एक संघ या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी घेईल आणि इतर संघांना गेट- टुगेदर साठी आमंत्रित करेल.\nतर तुम्हाला यात करायचं असं आहे की, तुमच्या आजुबाजूच्या भागात कुमार निर्माणचे तुमच्यासारखेच काही संघ आहेत, त्यांची यादी तुम्हाला बनवायची आहे. (यात निमंत्रक तुमची मदत करतील.) आणि एकमेकांना संपर्क करायचा. या संपर्कातून ठरवायचं आहे की कोणत्य��� संघाला आयोजनाची जबाबदारी घेणे शक्य आहे. जो संघ आयोजनाची जबाबदारी घेईल त्या संघाकडे पुरेशी जागा उपलब्ध असणंही गरजेचं आहे. आयोजक संघाने दिवसभराच्या कार्यक्रमाचचं नियोजन ठरवायचं आहे. (मदतीला निमंत्रक आणि आम्ही आहोतच)\nजे संघ प्रवास करून गेट- टुगेदरसाठी जातील त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी कसं जायचं, तिथे पोहचण्यासाठी कुठले वाहन उपलब्ध आहे, प्रवासाला किती वेळ लागतो, तिथे जाऊन काय नवीन करायचं याचं संपूर्ण नियोजन करायचं आहे. या सोबतच प्रवासाचे पैसे जमवणे हे देखील एक आव्हान असेल.\nयात अजून एक गम्मत म्हणजे सर्वांनी आपापला डबा घेऊन जायचा आहे आणि सर्वांनी एकत्र मिळून जेवायचं आहे.\nया दिवसभराच्या कार्यक्रमात तुम्ही विविध खेळ, गाणी, नाटकं आणि सोबतच तुमच्या आवडीच्या गोष्टी करू शकतात आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे यात आत्तापर्यंत तुम्ही केलेल्या कृतिकार्यक्रमांचं शेअरिंगही करायचं आहे. कुठल्याही संघाच्या शेअरिंगनंतर, त्यांनी केलेले कृतिकार्यक्रम समजून घेण्यासाठी, त्यांना आलेल्या अडचणी व त्यावर काढलेले उपाय जाणून घेण्यासाठी इतर संघ त्यांना प्रश्नही विचारू शकतात. आता पर्यंतचा अनुभव बघता तुम्हा सर्वांना कौतुक सोहळ्याला मजा येते आणि तुम्ही त्याची वाट बघत असता हे आमच्या लक्षात आलं. हे गेट- टुगेदर म्हणजे या कौतुक सोहळ्याचं छोटं स्वरूप असणार आहे. फरक फक्त एवढाच की कौतुक सोहळ्याचं सगळं नियोजन आम्ही करतो तर या गेट-टुगेदरचं सगळं नियोजन तुम्ही करणार आहात\nचला तर मग लागा कामाला. आणि ठरवा कोण संघ कुठली जबाबदारी घेणार आहेत ते\nआणि हो, आम्हाला (प्रणाली ताई आणि शैलेश दादा) तुमच्या गेट- टुगेदरसाठी बोलवायला विसरू नका हं जर तुम्ही आम्हाला आठवडाभर आधी कळवलं तर आम्हीही नक्कीच तुमच्या गेट- टुगेदरला येण्याचा निश्चित प्रयत्न करू आणि तुमच्यासोबत धम्माल करू\nआता तुमच्या आमंत्रणाची वाट पाहत आहोत. लवकरच भेटुया\n(गेट- टुगेदर मध्ये काय काय करायचं याचा विचार तुम्हीच करायचा आहे. काही अडचण असल्यास आम्हाला नक्की फोन करा.)\nपुरवणी क्र. १ - क्षेत्रभेट\nक्षेत्र भेट म्हणजे काय क्षेत्रभेट म्हणलं कि आपल्या परिसरातील विविध जागा जसे कि दवाखाना, पोलीस स्टेशन, न्यायालय, शेत, जंगल, एखादी संस...\nऔपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण\nशिक्षण म्हणजे माहित नसलेलं माहित होणं (ज्ञान), व्यवहारात गरज पडेल तेव्हा माहित झालेल्याचा योग्य वापर करता येणं (उपयोजन) व योग्य वापर करण्य...\nमंदिरात वसतोस... मंदिरात वसतोस का मशिदीत राहतोस अल्ला तुझे नाव खरे का राम कधी असतोस मंदिरात वसतोस... सूर्य उगवे पूर्वेला मी...\nराहो सुखाने हा मानव इथे\nराहो सुखाने हा मानव इथे या भूवरी भूवरी या इथे II धृ II लाला ललाला ललाला लालाला लाला ललाला लालाला लाला लला लला लला कल्या...\n तशी ही गोष्ट माझ्या लहानपणीची आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नावाच्या छोट्या गावात मी वाढल...\nकुमार निर्माण निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळा वृतांत कुमार निर्माण अंतर्गत चौथ्या सत्राची सुरुवात ‘निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळेने’ दि. १० ड...\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका कुत्र्याची ...\nरोज चांगली बुद्धी दे.. रोज चांगली बुद्धी दे सांगतो आपण ज्याला सांग ना ग आई कुणी पाहिलंय त्या देवाला II धृ II दूर दूर पलीकडे ढगा...\nकुमार निर्माण – थोडक्यात उद्दिष्ट शालेय वयोगटातील मुलांसाठी एक अशी आनंददायी शैक्षणिक प्रक्रिया उभी करणे ज्यातून भविष्यात त्यांच्यामध...\nगटातील ‘गप्पा-गोष्टी-चर्चा’ – संवाद गट\nमित्रांनो , आता तुम्ही आता म्हणाल , “ गप्पा तर आम्ही नेहमीच मारतो. मग त्या गप्पांत आणि गटात मारलेल्या गप्पांत फरक तो काय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/shridevis-dead-body-has-given-to-her-family-283360.html", "date_download": "2018-11-19T11:58:32Z", "digest": "sha1:ZPVN4MAFW75D5UIDQZ2YVLC67LEXWHNT", "length": 12962, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "श्रीदेवीचं पार्थिव कुटुंबीयांकडे सुपूर्द,भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nश्रीदेवीचं पार्थिव कुटुंबीयांकडे सुपूर्द,भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू\nश्रीदेवीचं पार्थिव कुटुंबीयांकडे सुपूर्द केलं. त्यामुळे श्रीदेवीचं पार्थिव भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झालीय. दुबई पोलिसांनी अधिकृतपणे केस बंद केली.\n27 फेब्रुवारी : श्रीदेवीचं पार्थिव कुटुंबीयांकडे सुपूर्द केलं. त्यामुळे श्रीदेवीचं पार्थिव भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झालीय. दुबई पोलिसांनी अधिकृतपणे केस बंद केली. आता श्रीदेवी प्रकरणात दुबई पोलिसांकडून क्लीन चिट मिळालीय.\nश्रीदेवीचं पार्थिव नेण्यासाठी कपूर परिवाराला दुबई पोलिसांकडून परवानगी मिळालीय. तसं कपूर परिवाराला प्रमाणपत्र दिलंय.भारतीय दुतावासालाही प्रमाणपत्र दिलं. आता पुढील प्रक्रियेसाठी श्रीदेवीचं पार्थिव नेण्यात येईल.त्यानंतर पार्थिव विमानतळावर नेण्यात येईल.\nदरम्यान अर्जुन कपूर दुबईला रवाना झालाय, अशीही माहिती मिळते. बोनी कपूरवरचं संशयाचं जाळं अजून दूर झालेलं नाही.\nकाय आहेत दुबई पोलिसांचे सवाल \n- श्रीदेवी दुबईत असताना बोनी मुंबईला का परतले \n- अचानक पुन्हा दुबईला का गेले बोनी \n- हॉटेलमध्ये पोहोचल्यावर दोघांत काय बोलणं झालं \n- दोघांव्यतिरिक्त आणखी कुणी रूममध्ये होतं का \n- श्रीदेवी चक्कर येऊन बाथटबमध्ये पडल्या का \n- जर चक्कर आली होती तर त्याचं कारण काय \n- श्रीदेवी बाथटबमध्ये आढळल्यावर किती वेळात पोलिसांना फोन गेला \n- इतक्या मोठ्या हॉटेलमध्ये एकही डॉक्टर उपलब्ध नव्हते \nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nअंतराळातून असा दिसतोय 'स्टॅच्यू आॅफ युनिटी'\nपंजाबमधल्या बॉम्ब हल्ल्यामागे ISI चा हात \nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/program/he-pahach/girl-who-love-gadgets-26-august-268945.html", "date_download": "2018-11-19T11:18:24Z", "digest": "sha1:WPWBWAAR2ZYTKY7ZA2RJD345CTT3MUT6", "length": 9638, "nlines": 116, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गर्ल हू लव्हज् गॅजेट्स ( 26 आॅगस्ट )", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी साम��ा, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nगर्ल हू लव्हज् गॅजे���्स ( 26 आॅगस्ट )\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nनलेश पाटील यांच्या कवितांचा कार्यक्रम - हिरवं भान\n'मोठी माणसं'मध्ये क्विक हिलचे संस्थापक कैलास आणि संजय काटकर यांची मुलाखत\nजेव्हा राष्ट्रपती कोविंद यांच्यातले आजोबा जागे होतात\nविशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन\nविशेष कार्यक्रम : साय-फाय 'स्पाय'\nवाचाल तर वाचाल : धनंजय दातार आणि अरविंद जगताप यांच्यासोबत\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sachin-sawant-critics-on-police-action-against-elgar-parishad-organizer/", "date_download": "2018-11-19T11:37:14Z", "digest": "sha1:HLQGKTLZKJWFUPUCGZELRM2PWIXCEKTO", "length": 8938, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "एल्गार परिषदेच्या आयोजकांवरील कारवाई म्हणजे, चोर सोडून सन्यास्याला फाशी – कॉंग्रेस", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nएल्गार परिषदेच्या आयोजकांवरील कारवाई म्हणजे, चोर सोडून सन्यास्याला फाशी – कॉंग्रेस\nटीम महाराष्ट्र देशा: आज सकाळीपासून देशभरात पुणे पोलसांनी एल्गार परिषदेच्या आयोजकांची धरपकड सुरु केली आहे. यामध्ये नक्षलवादी कनेक्शन असल्याचा संशयव्यक्त करत एल्गार परिषदेचे आयोजक आणि विद्रोही कार्यकर्ते सुधीर ढवळे यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे.\nदरम्यान, पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईवर टीका करत भीमा-कोरेगाव दंगलीमध्ये एल्गार परिषदेला सरकारने दोषी ठरवणं म्हणजे चोर सोडून सन्यास्याला फाशी देण्यासारखे असल्याच कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हंटल आहे. सावंत यांनी ट्विटकरत सरकारवर निशाना साधला आहे.\nभीमा-कोरेगाव दंगली मध्ये एल्गार परिषदेला सरकारने दोषी ठरवणं म्हणजे चोर सोडून सन्यास्याला फाशी देण्यासारखे आहे.\nदलितांच्या बद्दल मनुवादी द्वेष आणि दलित- मराठा संघर्ष निर्माण करणं ही कूट(कुटील) नीती या मागे आहे.\nमनोहर भिडे या संघाच्या पिलावळीवर कारवाई करा.\nदलिता��च्या बद्दल मनुवादी द्वेष आणि दलित- मराठा संघर्ष निर्माण करणं ही कूट(कुटील) नीती या मागे आहे. मनोहर भिडे या संघाच्या पिलावळीवर कारवाई करा अशी मागणीही सचिन सावंत यांनी केली आहे.\n१ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीप्रकरणी सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे, यामध्ये ३१ डिसेंबरला शनिवार वाड्यावर आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेचे आयोजक आणि विद्रोही कार्यकर्ते सुधीर ढवळे यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे.\nसुधीर ढवळे यांच्यासह वकील सुरेंद्र गडलिंग,माओवाद्यांचे नेते रोना विल्सन यांना नागपूर आणि दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. तर मुळचे गडचिरोलीचे असणारे महेश राऊत यांना देखील नागपूरमधून अटक करण्यात आली आहे. एल्गार परिषदेमध्ये काही नक्षलवादी सहभागी झाले होते आणि हे नक्षलवादी सुधीर ढवळे यांच्या संपर्कात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nटीम महाराष्ट्र देशा- जगाला वंदनीय असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केल्याच्या कारणावरून विद्यार्थ्याला…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/senior-citizens-seved-from-water-flow/", "date_download": "2018-11-19T11:33:45Z", "digest": "sha1:MS62BG6DSSP566IWOPWZRII6E3QXHTAS", "length": 7866, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "काळ आला होता पण वेळ नाही...", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकाळ आला होता पण वेळ नाही…\nभेंड्यातील पुरात वाहून गेलेल्या दोघांना वाचविण्यात यश\nनेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक व भेंडा खुर्द गावामधील मोठ्या प्रमाणात पाउस झाल्याने\nओढ्यास आलेल्या महापुरात वाहून गेलेल्या भेंड्यातील दोघांना वाचविण्यात यश आले आहे.स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रयत्नातून या दोघांना वाचवले .\nकाल झालेल्या पावसामुळे भेंडा बुद्रुक व भेंडा खुर्द गावामधील ओढ्यास महापूर आला होता. दुपारी 2 पासूनच दोन्ही गावांचा संपर्क तुटला होता.पाणी पुलावरून प्रचंड वेगाने वहात असतांना सायंकाळी साडे सहाचे दरम्यान भेंडा खुर्द येथील सूर्यभान नागु मोहरकर (वय 65) व भाऊसाहेब राधुजी महापूर (वय 52) एकमेकांचे हात धरून हे पुराचे पाण्यातून ओढा ओलांडून भेंडा खुर्द कडे जात असताना पुराचे पाण्याने ओढ्यात ओढले जाऊन पाण्यात वाहून गेले.उपस्थितांनी आरडा ओरड करून मदतीला धावले.पुरात वाहून गेलेले सुर्यभान मोहरकर याने हाती लागले झाड घट्ट पकडून ठेवले.स्थानिक नागरिकांनी दोर टाकून त्यांना बाहेर काढले.तर बऱ्याच प्रयत्नांनंतर भाऊसाहेब राधुजी महापूर यांना देखील वाचवण्यात स्थानिकांना यश आले\nदरम्यान पुरात वाहून जाणारे हे दोघे जण बऱ्याच वेळा पासून ओढा ओलडण्याचे प्रयत्न करीत होते त्यांनी अनेकांनी रोखण्याचा प्रयत्न केला परंतु त्यानी कोणाला ही जुमानता पुरात शिरले आणि वाहून गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली.आताताई पणा त्यांच्या चांगलाच अंगलट आला होता.शेवटी काय तर काळ आला होता पण वेळ आली नाही असेच म्हणावे लागेल.\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nटीम महाराष्ट्र देशा- जगाला वंदनीय असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केल्याच्या कारणावरून विद्यार्थ्याला…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nशिवरायांचा जयघोष केल्याने व��द्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/ayush-khatanhar-hattrick-ensures-vibgyor-school-a-lift-title-of-the-green-box-inter-school-u-12-football-championship-2018/", "date_download": "2018-11-19T11:53:11Z", "digest": "sha1:L2VQ66PNVHOGEOL2NCAR5ILOX6NL537E", "length": 6744, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आंतरशालेय 12वर्षाखालील फुटबॉल 2018 स्पर्धेत विबग्योर स्कुल अ संघाला विजेतेपद", "raw_content": "\nआंतरशालेय 12वर्षाखालील फुटबॉल 2018 स्पर्धेत विबग्योर स्कुल अ संघाला विजेतेपद\nआंतरशालेय 12वर्षाखालील फुटबॉल 2018 स्पर्धेत विबग्योर स्कुल अ संघाला विजेतेपद\nपुणे | ग्रीनबॉक्स यांच्या तर्फे आयोजित ग्रीनबॉक्स आंतरशालेय 12वर्षाखालील फुटबॉल 2018 स्पर्धेत विबग्योर स्कुल अ संघाने बिशप्स स्कुल कॅम्प संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले.\nकॅस्टल रॉयल, एबीआयएल कॅम्पस, रेंजहिल्स, भोसलेनगर येथील फुटबॉल मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात आयुष खतनहारच्या अफलातून हॉट्रिक कामगिराच्या जोरावर विबग्योर स्कुल अ संघाने बिशप्स स्कुल कॅम्प संघाचा 5-0 असा दणदणीत पराभव करत विजेतेपद पटकावले. अरहव जोधवानी याने 13 व 16व्या मिनिटाला गोल करत संघाला मोठ्या विजयासह विजेतेपद मिळवून दिले.\nस्पर्धेतील विजेत्या विबग्योर स्कुल अ संघाला करंडक पारितोषिक देण्यात आला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ग्रीनबॉक्सचे सौरभ हेबळकर यांच्या हस्ते करण्यात आले.\nस्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:\nविबग्योर स्कुल अ: 5( आयुष खतनहार 12,14,16मि, अरहव जोधवानी 13, 16मि.)वि.वि.बिशप्स स्कुल कॅम्प:0.\nकसोटीत त्रिशतक करणारा पहिला भारतीय बनण्याची सेहवागने आधीच केली होती भविष्यवाणी\nमुंबईकर क्रिकेटर पाकिस्तानला नडला, न्यूझीलंडला कसोटीत मिळवून दिला शानदार विजय\nराजमा���ा जिजाऊ संघ शिवाई प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेत विजेता\nस्टार प्रिमीयर लीग 2018 क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाला विजेतेपद\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पात्रता फेरीतील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात\nपिकलबॉल सुपर कप स्पर्धेत एकता, स्मॅशर्स अंतिम सामन्यात समोरासमोर\nचेन्नईच्या कार्तिक, राघुलला युरो, एलजीबी-4 चे जेतेपद\nपुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक\nकबड्डीपटूच्या जिद्दीला सलाम, अपंगत्व असतानाही कबड्डी खेळणारा महारथी\nपहिल्या टी२० सामन्यात अशी असेल टीम इंडिया\nटी२० मालिका सुरू होण्यापुर्वी ही आकडेवारी तुम्हाला नक्की माहित हवीच\nपुढच्या ४८ तासांनी रोहितचे नाव टी२०मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार\n ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच\nअशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल\nत्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर\nअसे टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले\nमहास्पोर्ट्सचे अजित दादांना खुले पत्र\nक्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्मा सज्ज\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- मराठवाड्याचा सुपूत्र\n या सामन्यांत झाले तब्बल १५ खेळाडू LBW आऊट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/yojana/2013-01-04-07-42-06/26", "date_download": "2018-11-19T12:10:15Z", "digest": "sha1:PIDPRELXJ7YEEGCITQ6TDNJ4S3HOOHK3", "length": 5612, "nlines": 79, "source_domain": "bharat4india.com", "title": "राजीव गांधी निवारा क्रमांक दोन योजना | योजना", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nराजीव गांधी निवारा क्रमांक दोन योजना\nअहमदनगर - ग्रामीण विकासासाठी आणि वैयक्तिक जीवनमानाच्या उन्नतीसाठी जिल्हा ग्रामीण विकास कार्यालयाद्वारे सरकारच्या अनेक योजना राबवण्यात येतात. यातील राजीव गांधी निवारा क्रमांक दोन योजनेबाबत माहिती दिलीय जिल्हा ग्रामीण विकास कार्यालयाचे प्रकल्प संचालक वसंत गारूडकर यांनी...\nराजीव गांधी निवारा क्रमांक दोन योजना\nGuest (अशोक प्रभू सादुले)\nराजीव गांधी निवारा क्रमांक दोन योजनेबाबत सविस्तर माहिती एमैल वर पाहिजे आहे\nराजीव गांधी निवारा क्रमांक दोन योजना\nस्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना\nसंजय गांधी निराधार अनुदान योजना\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांना दहावीनंतर शिष्यवृत्ती योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5216383821123851040&title=Kavisammelan&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-11-19T11:15:17Z", "digest": "sha1:OVPMWWQ4CTDZX5U2VHPJWRSBYYPKR7S4", "length": 6100, "nlines": 116, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "टिटवाळ्यात पौर्णिमेनिमित्त कविसंमेलन", "raw_content": "\nटिटवाळा : पौर्णिमेचे औचित्य साधून कल्याण तालुक्यातील टिटवाळा येथे साहित्यिक जगदेव भटू यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या कविसंमेलनात कवी नवनाथ रणखांबे, सुभाष राजगुरू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी प्रबोधनात्मक कविता सादर करण्यात आल्या. उपस्थित कवींचा सन्मान करण्यात आला. रामभाऊ शिरसाठ गुरुजी यांनी बौद्ध धर्मातील पौर्णिमेचे महत्त्व सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केले. रमाबाई महिला मंडळ संयुक्त जयंतीचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक अजय नेटावटे यांनी आभार मानले.\nविद्रोही कवी बुद्धराज गवळींना कविसंमेलनाद्वारे शुभेच्छा दर्शन मोरेला ‘आशियाई बेंचप्रेस’मध्ये कांस्यपदक सुनील चव्हाण यांच्याकडून दिवा प्रभागाची पाहणी अतिरिक्त आयुक्तांकडून ठाण्यात पाहणी पिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्��संग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5173091243524576468&title=Photographers%20gift%20camera%20to%20needy%20photographer&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-11-19T11:14:51Z", "digest": "sha1:MYNGAUQKQ4YBNL7DDE7F3WUO6RXVIM46", "length": 11818, "nlines": 131, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "परिस्थितीने गांजलेल्या फोटोग्राफरला कॅमेरा भेट देऊन नवजीवन", "raw_content": "\nपरिस्थितीने गांजलेल्या फोटोग्राफरला कॅमेरा भेट देऊन नवजीवन\nजागतिक छायाचित्रण दिनानिमित्त पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचाचा हृद्य उपक्रम\nसोलापूर : ‘एक छायाचित्र हजार शब्द बोलते,’ असे म्हटले जाते. सोलापूरमधील फोटोग्राफर राजू स्वामी उर्फ शिवबाबा यांचे सोबतचे छायाचित्रही तसेच बोलके आहे. काही कारणामुळे सर्वस्व हरवून उपासमारीची वेळ आलेल्या या ज्येष्ठ फोटोग्राफरची दैना न पाहवून त्यांना जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधून कॅमेरा भेट देण्यात आला. त्यामुळे त्यांना नवे जीवन सुरू करता येणार आहे. पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचाने अत्यंत संवेदनशीलपणा दाखवून अनोख्या पद्धतीने छायाचित्रण दिन साजरा केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.\nशेवते (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील राजू स्वामी यांनी फोटोग्राफीच्या क्षेत्रात एक काळ चांगलाच गाजवला होता. शिवबाबा फोटोग्राफर म्हणून त्यांची तालुक्यात ओळख होती. असा गाजलेला फोटोग्राफर या क्षेत्रातून अचानक गायब झाला. त्याची हुरहुर पंढरपूर तालुक्यातील छायाचित्रकारांना लागली होती. काहींनी शोध घेतला, तेव्हा त्यांच्यावर मोठे संकट कोसळल्यामुळे ते एकटे पडल्याचे समोर आले. घरदार सोडून भटकण्याची वेळ त्यांच्यावर आली. या काळात त्यांना एक वेळच्या खाण्याचेही वांदे झाले होते. अशा प्रकारे हाल-अपेष्टा सहन करत उपाशीपोटी रात्र काढणारा हा कलाकार अंगावर मळकट कपडे, वाढलेली दाढी, खोलवर गेलेले डोळे अशा अवतारात भुकेने व्याकूळ होऊन रस्त्यावरून अनवाणी फिरत असल्याचे पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचाचे बशीर शेख, श्रीकांत लव्हेकर, विनायक देवकर, श्रीकांत बडवे, बापू कदम, सचिन कुलकर्णी आदींनी दिसले. तेव्हा त्याची ही दुरवस्था पाहून त्यांचे डोळे पाणावले होते. त्याच क्षणी या माणसाला संकटातून बाहेर काढण्याचा निर्णय सर्वांनी घेतला.\nत्यांचा प्राण कॅमेऱ्यातच आहे. त्यामुळे त्यांना कॅमेरा घेऊन देण्याचा एकमुखी निर्णय झाला. मंचाच्या वतीने राजू स्वामी यांना जागतिक छायाचित्रण दिनाचे (१९ ऑगस्ट २०१८) औचित्य साधून नवीन कपडे आणि निकॉन कंपनीचा उत्तम डिजिटल कॅमेरा भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या सन्मानामुळे स्वामी यांना भरून आले. ‘खऱ्या अर्थाने माझा आत्मा मला परत मिळाला,’ अशी भावना व्यक्त करून स्वामी यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. ‘पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचाच्या सदस्यांनी मला जगण्याचे बळ दिले आहे,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.\nया वेळी ज्येष्ठ छायाचित्रकार लालासाहेब खिस्ते, मिलिंद गाताडे, ‘कला व्हिडिओ’चे शशिकांत भोसले, ‘विजया कलर लॅब’चे नागेश कामत, गोविंद गाडे आदी मान्यवरांबरोबर पंढरपूर शहर व तालुक्यातील छायाचित्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘राजू स्वामींना आमची ही भेट नक्कीच स्वाभfमानाने जगण्यासाठी उपयोगी ठरेल,’ अशी भावना पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचाचे बशीर शेख यांनी व्यक्त केली.\n(हा हृद्य सोहळा अनुभवा सोबतच्या व्हिडिओत...)\nTags: World Photography DaySolapurPandharpurShevateशेवतेपंढरपूरसोलापूरजागतिक छायाचित्रण दिनशिवबाबा फोटोग्राफरराजू स्वामीपंढरपूर फोटोग्राफर विकास मंचबशीर शेखकॅमेराCameraBe PositiveBOI\nपंढरपुरात झाली छायाचित्रकारांसाठी कार्यशाळा ‘राज्याला दुष्काळातून बाहेर काढण्याचे बळ दे’ साडेतीन हजार पुस्तके भेट देणारा माणूस ‘गाळ्यांच्या ई-लिलावाची प्रक्रिया लवकरच सुरू’ पंढरपूरच्या विकासासाठी कॅनडाचे दोन हजार कोटी\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\nशिवतेज क्रिकेट क्लबतर्फे आयोजित स्पर्धेत एम. डी. आझाद संघ प्रथम\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/fire-extinguishers-for-foreign-medical-education/41655/", "date_download": "2018-11-19T11:15:27Z", "digest": "sha1:DMJKGBQRORAL24GH2PZ53KNR3CXWXIZC", "length": 13687, "nlines": 96, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Fire extinguishers for foreign medical education", "raw_content": "\nघर महामुंबई परदेशी वैद्यकीय शिक्षणासाठी परीक्षांचे अग्निदिव्य\nपरदेशी वैद्यकीय शिक्षणासाठी परीक्षांचे अग्निदिव्य\nपरदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी सक्षम असावेत यासाठी परदेशात जाणार्‍या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पात्रता प्रवेश प्रक्रिया (नीट) परीक्षा यावर्षी केंद्र सरकारने बंधनकारक केली आहे. त्यामुळे परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांना नीट व एफएमजीई या दोन परीक्षांबरोबरच परदेशातील एक परीक्षा अशा तीन परीक्षांच्या अग्निदिव्याला सामोरे जावे लागणार आहे. परीक्षांच्या या अग्निदिव्यामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जाणार्‍या विद्यार्थ्यांची अवस्था परदेशी शिक्षण नको पण परीक्षा आवरा अशी झाली आहे.\nपरदेशातील अनेक वैद्यकीय महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी सक्षम आहेत की नाही याची खातरजमा करण्यात येत नाही. त्यामुळे पैसे आणि ओळखीच्या बळावर अनेक विद्यार्थी परदेशातील महाविद्यालयांतून पदवी घेऊन भारतात येतात. त्यामुळे परदेशात प्रवेशासाठी जाणारा विद्यार्थी हा वैद्यकीय शिक्षणासाठी सक्षम असावा आणि पैशाच्या बळावर पदवी घेऊन भारतात येणार्‍यांना आळा घालावा यासाठी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जाणार्‍या विद्यार्थ्यांसाठी 2018 पासून नीट परीक्षा बंधनकारक केली आहे.\nदरवर्षी सुमारे 7000 विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशी जातात. त्यामधील सर्वाधिक विद्यार्थी चीन आणि रशियाची निवड करतात. ‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केल्यामुळे यंदा शिक्षणासाठी परदेशात जाणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विदेशातील संबंधित संस्थेचीही पात्रता परीक्षा द्यावी लागते. त्यांना शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामसुद्धा (एफएमजीई) द्यावी लागते. या परीक्षेत केवळ 12 ते 15 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होतात.\nपाच वर्षांत परदेशात वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी फक्त १३.०९ टक्के ते २६.९ टक्के विद्यार्थीच एफएमजीई परीक्षा उत्तीर्ण झाले. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स (एनबीई) च्या आकडेवारीनुसार पाच वर्षांत एफएमजीई परीक्षेला सुमारे ६३ हजार विद्यार्थी बसले होते. ही परीक्षा उत्तीर्ण केल्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस करण्यास परवानगी दिली जात नाही. त्यामुळे अनेक डॉक्टर नंतर बेकायदेशीररीत्या प्रॅक्टिस करताना आढळतात जे रुग्णहितासाठी हानीकारक आहे. ही परीक्षा अवघड असल्याची टीका विद्यार्थी आणि पालकांकडून होत आहे. ही परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास भारतात वैद्यकीय व्यवसाय करता येत नाही.\nपरदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी जाण्यापूर्वी बंधनकारक केलेले नीट, परदेशातील महाविद्यालयातील परीक्षा आणि पुन्हा देशात प्रॅक्टीस करण्यासाठी द्यावी लागणारी एफएमजीई परीक्षा यामुळे परदेशात शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. अभ्यासाऐवजी परीक्षाच द्यावे लागत असल्याची खंतही विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.\nपरदेशात शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांना नीट’ परीक्षा देणे बंधनकारक केले आहे. भारतात परतल्यानंतर त्यांना एफएमजीई’ द्यावी लागते. या परीक्षेचा निकाल अल्प लागत असला, तरी त्यात सुधारणा करण्याचा अधिकार सरकारला आहे.\n– गिरीश त्यागी, कुलसचिव, एमसीआय\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nघरगुती उटण्याने उजळवा तुमची त्वचा\nमहिलांनी उद्ध्वस्त केले अवैध दारूचे अड्डे\nमुंबईच्या स्मृती पाचांळ बनल्या ‘मिसेस युनिव्हर्सल’\nतब्बल ८५ वर्ष जुनं रीगल सिनेमागृह बंद होणार\nमुंबईतील प्रतिपंढरपूरात भाविकांची गर्दी\nतर या नाकर्त्या सरकारला बांगड्यांचा आहेर करू; दिव्यांग सेनेचा निर्धार\nआंदोलनादरम्यान वनअधिकाऱ्यांवर फेकली राख\nओला-उबेरची विधीमंडळावर धडक; पोलिसांनी लावला ब्रेक\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nहिवाळी अधिवेशन : ठग्स ऑफ महाराष्ट्र विरुद्ध गँग्स ऑफ वासेपूर\nओला-उबरच्या मोर्चाला पोलिसांनी लावला ब्रेक\nविरोधकांच्या बॅनरमधून सरकारची ठगबाजीची चार वर्ष\nसोनाक्षी म्हण���े उत्तम आरोग्यासाठी फिटनेस महत्वाचा\nइंदिरा गांधी जयंती विशेष दुर्मिळ छायाचित्रे\nलग्नानंतर रणवीर-दीपिका मुंबईत दाखल\nहे व्हिडिओ गेम्स एकदा तरी खेळाच\nSBI १ डिसेंबरपासून बदलणार हा नियम\n‘भाभीजी घर पर है’ फेम सौम्याचे खास क्षण\nउत्तम आरोग्यासाठी हे कराच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/4-sent-police-custody-felling-ram-ganesh-gadkari-statue-24377", "date_download": "2018-11-19T12:27:22Z", "digest": "sha1:TB7UGXYP42QXK3VVXVNJW34Z6EEO3NX3", "length": 10572, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "4 sent to police custody for felling ram ganesh gadkari statue गडकरींचा पुतळा हटविणाऱ्यांना 6 दिवसांची कोठडी | eSakal", "raw_content": "\nगडकरींचा पुतळा हटविणाऱ्यांना 6 दिवसांची कोठडी\nबुधवार, 4 जानेवारी 2017\nपुणे : नाटककार राम गणेश गडकरी यांनी 'राजसंन्यास' या नाटकातून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली असा आरोप करीत गडकरी यांच्या पुतळ्याची तोडफोड करणाऱ्या चौघांना याप्रकरणी सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.\nसंभाजी उद्यानातील गडकरी यांच्या पुतळ्याची मंगळवारी (ता. 3) पहाटे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. याप्रकरणी डेक्‍कन पोलिसांनी चौघांना अटक केली. याप्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांची रवानगी पोलिस कोठडीत केली.\nपुणे : नाटककार राम गणेश गडकरी यांनी 'राजसंन्यास' या नाटकातून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली असा आरोप करीत गडकरी यांच्या पुतळ्याची तोडफोड करणाऱ्या चौघांना याप्रकरणी सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.\nसंभाजी उद्यानातील गडकरी यांच्या पुतळ्याची मंगळवारी (ता. 3) पहाटे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. याप्रकरणी डेक्‍कन पोलिसांनी चौघांना अटक केली. याप्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांची रवानगी पोलिस कोठडीत केली.\nमहापालिकेचे संभाजी उद्यान जंगली महाराज रस्त्यावर आहे. ते मध्यरात्री बंद असताना चार तरुणांनी उद्यानात प्रवेश केला. उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळच गडकरी यांचा अर्धाकृती पुतळा आहे. त्याभोवती कारंज्यासाठी पाण्याचा हौद करण्यात आला आहे. या हौदात प्रवेश करून त्यांनी मध्यरात्री पावणेदोन वाजता पुतळ्याची तोडफोड करून तो शेजारच्या मुठा नदीत टाकला. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही पुतळा पोलिसांच्या हाती लागला नव्हता.\nदरम्यान, महापौर प्रशांत ���गताप यांनी त्या ठिकाणी पूर्ववत पुतळा बसविण्यात येईल, अशी घोषणा केली.\nनागरिकांसाठी उद्यान सकाळपासून बंद ठेवण्यात आले. या घटनेची बातमी मंगळवारी सकाळी सर्वत्र पसरल्याने यामुळे गोंधळ उडू नये, म्हणून उद्यानाच्या परिसरात पोलिसांनी लगेचच बंदोबस्त वाढवला. पालिकेतर्फे उद्यानात कसलीही सुरक्षितता नव्हती, हे यानिमित्ताने समोर आले आहे. या घटनेनंतर राजकारणाबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-sarkarnama-radhakrishna-vikhe-patil-tur-buying-1112", "date_download": "2018-11-19T11:07:29Z", "digest": "sha1:Y4WR36CUBWJ4BNFVNDEYQBMKMWLUAN5M", "length": 7450, "nlines": 104, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news sarkarnama radhakrishna vikhe patil on tur buying | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n...तर उरलेल्या तुरीचे शेतकऱ्यांनी पकोडे तळायचे का\n...तर उरलेल्या तुरीचे शेतकऱ्यांनी पकोडे तळायचे का\n...तर उरलेल्या तुरीचे शेतकऱ्यांनी पकोडे तळायचे का\n...तर उरलेल्या तुरीचे शेतकऱ्यांनी पकोडे तळायचे का\nमंगळवार, 6 फेब्रुवारी 2018\nशेतकऱ्यांनी पिकवलेली सगळी तूर घेणार नसाल तर उरलेल्या तुरीचे शेतकऱ्यांनी पकोडे तळायचे का विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा संतप्त सवाल...\nराज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना एकरी सरासरी 8 ते 10 क्विंटल उत्पादन झालं असताना सरकार त्यातील मोजकीच तूर खरेदी करणार असेल तर उरलेल्या तुरीचं पीठ करून पकोडे तळायचे का अशी संतप्त सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय.. तूर खरेदीबाबत एकरी मर्यादा घालणाऱ्या परिपत्रकावरून विखे-पाटील यांनी सरकारवर टीकेची झोड उठवलीय. मुळात शासकीय तूर खरेदीसाठी उशीर झालाय. त्यातच सरकारने शासकीय तूर खरेदीसाठी घातलेली जिल्हानिहाय एकरी मर्यादा शेतकरी विरोधी असून, यासंदर्भातील परिपत्रक तातडीने मागे घेतले पाहिजे. या परिपत्रकानुसार खरेदी झाली तर अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्याच्या एकूण उत्पादनाच्या एक तृतियांश तूर देखील हमीभावाने खरेदी होणार नाही. काहीही झाले तरी आम्ही सरकारला संपूर्ण तूर खरेदी करायला भाग पाडू. काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून सरकारला सळो की पळो करून सोडेल, असा इशाराही त्यांनी दिलाय.\nतूर राधाकृष्ण विखे-पाटील सरकार government राधाकृष्ण विखे पाटील हमीभाव minimum support price काँग्रेस\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी...\nओला-उबर पुन्हा संपावर जाणार\nमुंबई: ओला-उबर कंपन्यांचे प्रतिनिधी आणि चालक-मालक पुन्हा एकदा संपावर जाण्याचा...\nनाशिक, जळगावात यशस्वी 'महाजन' फॉर्म्युलाची धुळ्यात कसोटी\nजळगाव : 'शतप्रतिशत भाजप'हे सूत्र घेवून भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेचा सोपान सर...\nउर्जित पटेलांनी घेतली मोदींची भेट\nनवी दिल्ली: स्वायत्ततेच्या मुद्यावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि केंद्र...\nमोहोळ - सलग मागील चार महिन्यापासुन दराची मंदी, मोठा फवारणीचा खर्च, शेंडे व फळ अळीचा...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/tag/rat-app/page/2", "date_download": "2018-11-19T12:03:29Z", "digest": "sha1:IIVUDSY6V6C66EA5UWXD4DBLDHW7VEUX", "length": 10366, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "RAT-APP Archives - Page 2 of 118 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nकार झाडावर आदळून दोघे जागीच ठार\nचालकाचे नियंत्रण सुटल्याने दाभोळेत दुर्घटना देवदर्शनासाठी जाणाऱया पुण्यातील तरूणांवर काळाचा घाला प्रतिनिधी /देवरुख पुण्याहून गणपतीपुळेकडे निघालेली कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात दोनजण जागीच ठार झाले. या अपघात चारजण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील दाभोळे येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने बुधवारी सकाळी 7 च्या सुमारास हा अपघात घडला. यात सागर दगडू गांडले (22, पुणे), युवराज ���ळीराम ...Full Article\nशहरात पाण्याचा ठणठणाट, नगरसेवकांची महावितरणवर धडक\nदोन दिवसांपासून शीळ मध्ये वीजवाहिनीतील बिघाड महावितरणकडून बिघड दूर करण्यात दिरंगाई नागरिकांचा संताप, पाण्यासाठी टाहो प्रतिनिधी /रत्नागिरी रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱया शीळ जॅकवेलच्या वीज वाहिनीत गेल्या दोन दिवसांपासून बिघाड ...Full Article\nविना विद्यार्थींनी वसतीगृहावर मासिक लाखो रूपये खर्च\nभाटय़े येथील आदिवासी वसतीगृहातील प्रकार जिल्हाधिकाऱयांच्या अचानक भेटीने पोलखोल एकही विद्यार्थीनी नसतानाही खर्च सुरूच प्रतिनिधी /रत्नागिरी भाटय़े येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात एकही विद्यार्थिनी नसताना या वसतिगृहावर दर महिन्याला ...Full Article\nचिमुकल्यांमध्ये फैलावतोय ‘एचएफएम’ आजार\nहात, पाय, तोंडावर लाल चट्टे अचानक उद्भवणाऱया आजारामुळे पालक हैराण संगमेश्वरात दिवसागणिक 10 पेक्षा जास्त रुग्ण दीपक कुवळेकर /देवरुख हात, पाय, तोंड व गुडघ्यांवर लालसर चट्टे किंवा फोड येणारा ...Full Article\nम्हाडा अध्यक्षांनी धमकी दिल्याचा जमीन मालकांचा आरोप\nचिपळूण-रावतळेतील शेतकरी संघर्ष समिती आक्रमक, 40 टक्के जमिनीचा सातबारा शेतकऱयांच्या नावे करण्याची मागणी प्रतिनिधी /चिपळूण म्हाडाच्या प्रकल्पाविषयी अध्यक्ष उदय सामंत यांनी रत्नागिरीत जमीन मालकांची बैठक बोलावून 60-40चा फॉर्म्युला ...Full Article\nरत्नागिरीत चोऱया करणारी टोळी ओरोसला जेरबंद\nस्थानिक गुन्हा अन्वेषणची मोठी कारवाई महालक्ष्मी मॉलसस तीन चोऱयांची कबुली प्रतिनिधी /रत्नागिरी, ओरोस रत्नागिरीतील महालक्ष्मी मिनी मॉलसह तीन दुकाने फोडणाऱया आंतरराज्य टोळीला शनिवारी ओरोस फाटा येथे जेरबंद करण्यात आले. ...Full Article\nकोकण रेल्वे आता ‘नाणार’ पर्यंत\nरिफायनरी कंपनीचा रेल्वेला प्रस्ताव व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांची माहिती, अद्याप सर्वेक्षण नाही, प्रकल्पामुळे व्यवसाय वाढणार प्रतिनिधी /रत्नागिरी राजापूर तालुक्यातील नाणार परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पापर्यत कोकण रेल्वे मार्ग जोडण्याचा ...Full Article\nजिल्हय़ात ‘म्हाडा’ ची 2600 घरे बांधणार\nम्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांची घोषणा जागेची पहाणी करून प्रस्ताव अंतिम करणार चिपळूण गृहप्रकल्पाचा प्रश्न 15 वर्षानंतर मार्गी प्रतिनिधी /रत्नागिरी रत्नागिरी जिल्हय़ात म्हाडाची 1900 घरे बांधण्यात येणार असून ...Full Article\nमुंबई म्हाडा अध्यक्ष, भाजप प्रवक्ते मधु चव्हाणांवर बलात्काराचा गुन्हा\nराजकीय क्षेत्रात खळबळ, 15 वर्षे शोषण केल्याची महिलेची तक्रार, न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल, पोलिसांकडून माहिती देण्यास नकार चिपळूण / प्रतिनिधी मुंबई म्हाडाचे अध्यक्ष व भाजपचे नेते मधुकर चव्हाण यांच्यावर ...Full Article\nसरकारच्या इच्छाशक्तीवरच ‘चिपळूण-कराड’चे भवितव्य\nकोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक गुप्ता यांची माहिती, कोळसा आयात बंदीमुळे प्रकल्प पिछाडीवर पडल्याची कबूली प्रतिनिधी /चिपळूण परदेशातून येणारा कोळसा जयगड बंदरात उतरून तो राज्यातील औष्णिक उर्जा प्रकल्पांना पोहचवण्याच्यादृष्टीने ...Full Article\nमोदींकडून संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला : राहुल गांधी\nचित्रपट, नाटकातूनही बहुरूपी पुलंचेच दर्शन\nइंटरनेटमुळे परदेशी कंपन्यांची कमाई\nपं. अमरनाथ यांना ‘पं.पन्नालाल घोष वेणुरत्न’ पुरस्कार जाहीर\nमोठय़ा वादानंतर रिझर्व्ह बँक अन् केंद्र सरकार यांच्यात बैठक\nगडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा\nमराठा आरक्षण : विधीमंडळाच्या पायऱयांवरच विरोधकांचा ठिय्या\nमराठा आरक्षण : ‘हे आरक्षण टिकणारे नाही’ ; मध्ये उपप्रवर्ग करून मराठय़ांना आरक्षण द्या \nमराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी\nआजचे भविष्य सोमवार दि. 19 नोव्हेंबर 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://anil-shinde.blogspot.com/2012/06/blog-post_9248.html", "date_download": "2018-11-19T11:46:44Z", "digest": "sha1:KJROKVW2M2YLAWLOOQPDJZ2SHAF5LQNW", "length": 4466, "nlines": 53, "source_domain": "anil-shinde.blogspot.com", "title": "Anil Shinde", "raw_content": "\nका माहित नाही जग वेगळे\nआणि मी वेगळा झालो आहे\nकोणाची तरी साथ हवी आहे मला...\nपण कोणीच दिसत नाही\nका माहित का मी एकटाच पडलो आहे..\nझेप अशी घे की पाहणा-यांच्या...\nकॉलेजला जाताना समोरच तिला बघितलीकॉलेजला जाताना सम...\nअशी असावी ती. . . नाही भेटलो मी दिवसभर तरतीने ख...\n**** दगाबाज आयुष्य **** तुझे ते हास्य जीवनी गंध...\nआता संपलयं ते सारं.... आता संपलयं ते भास होणे...\nका माहित नाही जग वेगळेआणि मी वेगळा झालो आहेकोणाची ...\nहि कथा खरी आहे ..आपल्याच एका मित्राची आहे “आज तिचा...\nतो रस्ता मला पाहून आज हसलाम्हणाला प्रेमात बिचारा फ...\nमी मेल्यावर ... मी मेल्यावर एकदा मला पाहून जादेहा...\nएक छोटीशी प्रेम कथा एक प्रेम वेडा तिच्यावर खूप करा...\nशिवाजी महाराज स्वप्नात आले आणि.... एकदा महाराज मल...\nमी अनिल शिंदे , कल्याणहून, आवडणारा खेळ क्रिकेट , तसे थोडा फोटोग्राफीचा ही छंद आहे मला..नेहमी आनंदी राहायला आवडते मला... 'मी' एक उनाड वारा, पण प्रकृतीशी समतोल साधणारा . . . 'मी' एक खळखळणारा झरा, पण पावसातच वाहणारा . . . 'मी' एक उत्तुंग श्वास, पण सतत कोणाशी तरी बांधलेला . . . 'मी' एक नाजुक भावना, पण सतत दुसर्यांच्या भावविश्वात रमलेला . . . 'मी' जबाबदारीने वेढलेला, पण सतत कर्तव्यासाठी तत्पर असलेला . . . 'मी' एक थकलेले झाड, पण दुसर्यांना सावली देण्यासाठी उभा असलेला . . . 'मी' शब्दात व्यक्त करणे कठीन, पण नेहमी दुसर्यांच्या मनातले जाणणारा . . . 'मी' कोण , 'मी' काय पण एक प्रश्नचिन्ह भासणारा . . . तरीही असा 'मी' लोकांसाठी विदूषक, तर स्वतासाठी वेडयाचे स्वरुप घेतलेला, कारण असे म्हणतात ह्या बनावटी विश्वात वेडेच सुखी राहु शकतात . . \"I love photos, cauz the best thing about it is that,it never changes, even when the people in it change.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://transposh.org/mr/some-new-features-in-003/", "date_download": "2018-11-19T11:38:12Z", "digest": "sha1:GXO64TMZTLMMZZD7DEZGTUNFEUS7V7K4", "length": 7032, "nlines": 70, "source_domain": "transposh.org", "title": "काही नवीन वैशिष्ट्ये 0.0.3", "raw_content": "transposh.org WordPress प्लगइन शोकेस आणि समर्थन साइट\nकाही नवीन वैशिष्ट्ये 0.0.3\nकूच 7, 2009 द्वारा ऑफर 3 टिप्पण्या\nआज आम्ही दोन गुणविशेष करीता समर्थन जोडते एक नवीन आवृत्ती सोडा. प्रथम एक अनुवादित RSS फीड्स मिळविण्यासाठी क्षमता आहे, सर्व वापरकर्ता करू आवश्यक अनुवादित पृष्ठावर फीड सदस्यता आहे.\nदुसरा वैशिष्ट्य अनुवादक एक संगणकीकृत साधन पासून एक सूचना प्राप्त करण्यास परवानगी देते अनुवाद संवादकरीता सुधारणा होत आहे (सध्या Google Translate काम) आणि अनुवाद प्रक्रिया एक मदतनीस म्हणून वापर.\nआम्ही अद्याप आपल्या सूचना खूप उघडलेले, आम्हाला फक्त संपर्क साधा.\nअद्यतनित करा – 08/03 – प्रतिष्ठापन अडचणी अनुभवत कोणीही, आम्ही पुढील आवृत्ती सोडा पर्यंत, आवृत्ती स्थापित करा 0.0.2 पहिल्या आणि जास्त सुधारणा 0.0.3\nअंतर्गत दाखल: सॉफ्टवेअर सुधारणा सह टॅग केले: Google Translate, सोडा, RSS\nफक्त डब्ल्यूपी प्रतिष्ठापन प्रयत्न 2.7.1 आणि या त्रुटी मुंगी चे विचार आला\nत्रुटी अनुवाद प्लगिन स्थापनेची प्रक्रिया मध्ये आढळली आहे:\nअनुवाद डेटाबेस आवृत्ती () हे प्लगइन सह comptabile नाही (1.0)\nत्रुटी अनुवाद प्लगिन स्थापनेची प्रक्रिया मध्ये आढळली आहे: अनुवाद डेटाबेस आवृत्ती () हे प्लगइन सह comptabile नाही (1.0)\nहे मी डब्ल्यूपी प्रतिष्ठापन करण्याचा प्रयत्न करताना मला मिळेल काय आहे 2.7.1\nमी हे प्लगइन आणि मदत प्रतीक्षेत खरोखर पसंत\nत्रुटी अनुवाद प्लगिन स्थापनेची प्रक्रिया मध्ये आढळली आहे:\nअनुवाद डेटाबेस आवृत्ती () हे प्लगइन सह comptabile नाही (1.0)\nप्रत्युत्तर द्या उत्तर रद्द उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nवर्तमान तुम्ही @ R *\nहे क्षेत्र रिक्त सोडा\nमुलभूत भाषा सेट करा\nआम्ही आमच्या प्रायोजक याबद्दल आभार मानू इच्छितो\nकनेक्ट कलेक्टर्स: नाणी, स्टॅम्प आणि अधिक\nजस्टीन हॅव्र रिअल इस्टेट\nत्रुटी आढळली आहे, जे कदाचित फीड खाली आहे याचा अर्थ. पुन्हा प्रयत्न करा.\n@ Transposh अनुसरण करा\nविद्युत वर आवृत्ती 1.0.2 – आपण कुठे आहेत मला सांग मी त्या…\nऑफर वर आवृत्ती 1.0.0 – वेळ आली आहे\nऑफर वर आवृत्ती 1.0.1 – आपले विजेट, आपले मार्ग\nOlivier वर आवृत्ती 1.0.2 – आपण कुठे आहेत मला सांग मी त्या…\nबाहेर जा वर आवृत्ती 1.0.1 – आपले विजेट, आपले मार्ग\n0.7 APC बॅकअप सेवा Bing (MSN) दुभाष्या वाढदिवस बग बग फिक्स नियंत्रण केंद्र CSS sprites दान अनुवाद देणग्या eaccelarator Facebook बनावट मुलाखती ध्वज sprites gettext Google-XML-साइटमॅप Google Translate ची मुलाखत घेणे घेणे मोठा किरकोळ अधिक भाषांमध्ये पार्सर सोडा replytocom RSS शोध शोध securityfix एसइओ सामाजिक गति सुधारणा प्रारंभ trac, किलबिलाट UI व्हिडिओ विजेट wordpress.org वर्डप्रेस 2.8 वर्डप्रेस 2.9 वर्डप्रेस 3.0 वर्डप्रेस प्लगइन WP-सुपर कॅशे xcache\nद्वारा डिझाईन LPK स्टुडिओ\nनोंदी (माझे) आणि टिप्पण्या (माझे)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Corruption-inquiry-in-wildlife-section-in-satara/", "date_download": "2018-11-19T12:16:15Z", "digest": "sha1:7PGH55OGPNBOSJVUA3BRAS3XSE5SHAFI", "length": 9006, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘बामणोली वन्यजीव’च्या कामात घनशाघोळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › ‘बामणोली वन्यजीव’च्या कामात घनशाघोळ\n‘बामणोली वन्यजीव’च्या कामात घनशाघोळ\nबामणोली : निलेश शिंदे\nढेबेवाडी, ता.पाटण येथील वन्यजीव विभागात झालेली निकृष्ट कामे व त्यातून फोफावलेला लाखोंचा भ्रष्टाचार या सर्व प्रकारच्या चौकशीची मागणी झाली असतानाच बामणोली वन्यजीव कार्यालय कार्यक्षेत्रातही भ्रष्टाचार झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. ढेबेवाडीप्रमाणेच बामणोली वन्यजीव कार्यालयातील संपूर्ण कामांची चौकशी व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.\nबामणोली वन्यजीव कार्यक्षेत्रातील गॅबियन बंधारे, जाळी बंधारे, जाळ रेषा काढणे, पाणवठे साफ करणे, अनगड दगडी बंधारे, कुरण विकास कामे, वनतळी यासारख्या कामात गैरव्यवहार झाल्याची चर्चा कांदाटी खोर्‍यासह संपूर्ण बामणोली भागात होत आहे. या प्रकारात कराड व कोल्हापूर येथील वरिष्ठ अधिकार्‍यांचा देखील समावेश असल्याचे बोलले जात आहे. कांदाटी खोर्‍यात गवत कुरनाचे काम केवळ कागदावरच केले आहे. हे काम कागदावर झाल्याने 21 एकर क्षेत्रावरील भात शेतीचे रानगव्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. कामे कागदावरच झाल्याने येथे भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जावली कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संजय मोरे यांनी केला आहे.\nबामणोली वन्यजीव कार्यालयास अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी वनक्षेत्रपाल नसल्याने या ठिकाणी भ्रष्टाचाराचा बकासुरच बोकाळलाय की काय असा संतप्‍त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. येथे अनेक चांगल्या अधिकार्‍यांची काम करण्याची इच्छा आहे. मात्र, वरिष्ठ अधिकार्‍यांकडून चांगल्या अधिकार्‍यांना संधी दिली जात नाही. कर्तव्यदक्ष अधिकारी येथे आल्याने वरिष्ठ अधिकार्‍यांना लिफाफा बंद मिळणारी रसद बंद होईल, या भितीपोटी या नियुक्तींना खो दिला जात नाही ना असा संतप्‍त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. येथे अनेक चांगल्या अधिकार्‍यांची काम करण्याची इच्छा आहे. मात्र, वरिष्ठ अधिकार्‍यांकडून चांगल्या अधिकार्‍यांना संधी दिली जात नाही. कर्तव्यदक्ष अधिकारी येथे आल्याने वरिष्ठ अधिकार्‍यांना लिफाफा बंद मिळणारी रसद बंद होईल, या भितीपोटी या नियुक्तींना खो दिला जात नाही ना, असा सवाल नागरिकांनी केला आहे.\nबामणोली वन्यजीव विभागाकडे सध्या कार्यरत असणारे अधिकारी यांना पूर्वी काम करत असलेल्या ठिकाणी निलंबित करण्यात आले होते. याच कालावधीत त्यांना बामणोली कार्यालयातील एका राउंडवर नियुक्त करण्यात आले आहे. निलंब काळातील त्यांची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. मात्र, निलंबनाचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांच्याकडे सध्या याच कार्यालयाचा प्रभारी वनक्षेत्रपा�� म्हणून कार्यभार देण्यात आला आहे. या अधिकार्‍यांच्या माध्यमातून कराड व कोल्हापूर कार्यालयातील अधिकार्‍यांना दरमहा रसद पुरवली जात असल्याची चर्चा व आरोप दबक्या आवाजात होत आहे.\nसातारा नियोजन समितीच्या माध्यमातून बामणोली कार्यालय परिसरात होणार्‍या कामांचा आराखडा तयार करणे, मंजुरीला पाठवणे, मंजूर होऊन आल्यावर आपल्याच कार्यालयातील स्थानिक कर्मचार्‍याकडून काम पूर्ण करून घेण्याच्या प्रकारातही वाढ झाली आहे. या प्रकाराबाबत येथील वनरक्षकांनी उपसंचालकांकडे तक्रार केली असल्याचे समोर येत आहे. मात्र, त्यांचा वरीष्ठ अधिकार्‍यांना खुश करण्यात हातखंडा असल्याने त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याची चर्चा जोर धरु लागली आहे.\nदोन ते तीन वर्षात या कार्यालयातील भ्रष्टाचारात वाढ झाली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प वन्यजीव विभाग व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून झालेल्या सर्व कामांची ढेबेवाडी ता. पाटण कार्यालयाप्रमाणेच मंत्रालय स्थरावरून चौकशी व्हावी, अशी मागणी बामणोली परिसरातून होत आहे.\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nB'day Spl : बोल्‍डनेस म्‍हणजे जीनत...\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Shakuntala-Kale-Nagarakar-was-arrested-Gyanobo-Utpad-Award/", "date_download": "2018-11-19T11:57:03Z", "digest": "sha1:3FDF5GJXVUK7BCPDDFBN2BRKJFL7Q426", "length": 10153, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शकुंतला काळे नगरकर यांना कै. ज्ञानोबा उत्पात पुरस्कार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › शकुंतला काळे नगरकर यांना कै. ज्ञानोबा उत्पात पुरस्कार\nशकुंतला काळे नगरकर यांना कै. ज्ञानोबा उत्पात पुरस्कार\nपंढरपूर अर्बन बँकेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या युवा प्रतिभा महोत्सवात लावणीसाठी आपले आयुष्य वेचत महाराष्ट्राची लावणी आपल्या आदाकरीने, कलेने प्रेक्षकांपर्यंत पोहचवून या कलेचा आनंद देणार्‍या व कलेची ही चळवळ अखंड वृध्दिंगत करणार्‍या ज्येष्ठ लावणी ���लावंत शकुंतला (काळे) नगरकर यांना कै.ज्ञानोबा उत्पात पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.\nपंढरपूर अर्बन बँकेचे कुटुंबप्रमुख सुधाकरपंत परिचारक यांचे मार्गदर्शनाखाली व बँकेचे चेअरमन आ. प्रशांत परिचारक यांचे नेतृत्वाखाली अग्रगण्य असलेल्या पंढरपूर अर्बन बँकेच्या शतकमहोत्सवानिमित्ताने दि. 17 ते 22 जानेवारी दरम्यान युवा प्रतिभा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्वात कै.ज्ञानोबा उत्पात पुरस्कार ज्येष्ठ लावणी कलावंत शकुंतला (काळे) नगरकर यांना ज्येष्ठ साहित्यीक व लावणी-लोककला महोत्सवाचे अभ्यासक विश्‍वास पाटील यांचे हस्ते व दिलीप सोपल यांचे अध्यक्षतेखाली पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.सदर पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रू.11,000 चा धनादेश आहे.\nपंढरपूर अर्बन बँकेचे शतकमहोत्सवाचे निमित्ताने सुरू केलेला युवा प्रतिभा महोत्सव याहीवर्षी पुढे चालू ठेवणेत आला आहे.राज्यस्तरीय युवा प्रतिभा महोत्सव 2018 या कार्यक्रमाचे आयोजन दि.17 जानेवारी ते 22 जानेवारी 2018 पर्यंत दररोज सायं.6 ते 10 वाजेपर्यंत टिळक स्मारक मंदिर, येथे केले आहे. यानिमित्ताने शहरवाशीयांना सांस्कृतिक मेजवानी मिळणार आहे.\nचित्रप्रतिभा स्पर्धेत सदर महोत्सवाची सुरूवात शुक्रवार दि.12 व दि.13 जानेवारी या दोन दिवसात आयोजित केली आहे. या स्पर्धेत रचनाचित्र हा प्रकार समाविष्ट आहे. ही चित्रप्रतिभा स्पर्धा 16 ते 30 वयोगटासाठी होणार असून मातृत्व, त्याग व भक्ती हे विषय चित्रप्रतिभा स्पर्धेसाठी देण्यात आलेले आहेत.\nबँकेतर्फे यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे व विद्यापीठाच्या कुलगुरु पदाची धूरा भूषविणारे डॉ.गोरक्षनाथ बंडा महाराज देगलुरकर (कुलगुरु, डेक्कन अभिमत विद्यापीठ, पुणे) व डॉ.अनिल गोपाळराव भाळवणकर (कुलगुरु, कॅलोरेक्स टिचर्स युनिव्हर्सिटी, अहमदाबाद) यांना देणेत येणार आहे. हा जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा डॉ.नितीन करमाळकर (कुलगुरु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांचे हस्ते व बँकेचे कुटुंबप्रमुख सुधाकरपंत परिचारक यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या सोहळ्याचे आयोजन दि.13 जानेवारी रोजी सायं. 6 वाजता कवठेकर प्रशाला, नाथ चौक करण्यात आले आहे. तर शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रतिभा महोत्सवाचे आयोजन केले दि.17 रोजी क��ले आहे. युवा प्रतिभा महोत्सवात युवकांसाठी आयोजित सुगमगीत, युगुलगीत गायन स्पर्धा, वैयक्तीक नृत्य, समूहनृत्य व चित्रप्रतिभा स्पर्धांचा समावेश आहे. दि.18 ते 20 रोजी संपन्न होत आहेत. या स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे सुगमगीत, वैयक्तिकनृत्य या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक-5000, द्बितीय क्रमांक-3000, तृतीय क्रमांक-2000 रूपयाची पारितोषिके व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहेत. बेटी बचाओ-बेटी पढाओ कार्यक्रमाचे देशभरामध्ये विविध 88 ठिकाणी प्रयोग होणार असून त्यामध्ये आपल्या पंढरपूरला हे यजमानपद मिळाले आहे. याप्रसंगी बँकेचे व्हा.चेअरमन दीपक शेटे, रजनीश कवठेकर, उदय उत्पात, चंद्रकांत निकते, पांडुरंग घंटी, सतीश मुळे, हरिष ताठे, शांताराम कुलकर्णी, विनायक हरिदास, भाऊसाहेब जगताप, सोमनाथ होरणे, मुन्नागीर गोसावी, रामचंद्र माळी, मनोज सुरवसे, रेखाताई अभंगराव, माधुरीताई जोशी, राजेंद्र बजाज, भालचंद्र कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश रा.विरधे, व्यवस्थापक भालचंद्र जोशी उपस्थित होते.\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Dharmendra-Rajkumar-Hirani-declared-Jeevan-Gaurav/", "date_download": "2018-11-19T11:22:26Z", "digest": "sha1:66JJJVNU2IWO4JFX5DHUZOHVDTE5PCMR", "length": 4499, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " धर्मेंद्र, राजकुमार हिराणी यांना ‘जीवनगौरव’ जाहीर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › धर्मेंद्र, राजकुमार हिराणी यांना ‘जीवनगौरव’ जाहीर\nधर्मेंद्र, राजकुमार हिराणी यांना ‘जीवनगौरव’ जाहीर\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nज्येष्ठ सिनेअभिनेते धर्मेंद्र व प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांना राज्य शासनाचा ‘राजकपूर जीवनगौरव’ पुरस्कार, तर विजय चव्हाण आणि मृणाल कुलकर्णी यांना चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार जाहीर झाला आहे.\nमराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्��र्षाकरिता दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतित केलेले तसेच चित्रपटसृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍यांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते.\nसांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या पुरस्कारांची निवड केली. दिलीप प्रभावळकर, श्रावणी देवधर, श्याम भूतकर, नाना पाटेकर, समीर अंजान, सुरेश ओबेराय यांचा या समितीमध्ये समावेश होता.\nजीवनगौरव पुरस्कार पाच लाख, तर विशेष योगदान पुरस्कार तीन लाख रुपयांचा आहे. राज्य शासनाच्या वतीने आयोजित करण्यात येणार्‍या 55 व्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/super-30-poster-hrithik-roshan-first-look/", "date_download": "2018-11-19T11:57:21Z", "digest": "sha1:DB4J3JDB6GSUA6UF4O3WSHOVKOHOFGZ4", "length": 9737, "nlines": 165, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "हृतिकच्या ‘सुपर 30’ चा पोस्टर रिलीज | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nहृतिकच्या ‘सुपर 30’ चा पोस्टर रिलीज\nमुंबई : अभिनेता हृतिक रोशन याचा आगामी चित्रपट ‘सुपर 30’ चे पहिले पोस्टर आज रिलीज करण्यात आले. या चित्रपटात हृतिक गणिताच्या शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टर सोबत ”अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा.. अब राजा वही बनेगा दो हकदार होगा” अशी टॅग लाईन देखील शेअर करण्यात आली आहे.\n‘सुपर ३०’ ची पहिली झलक प्रदर्शित झाल्यानंतर हृतिकने ट्विटरच्या माध्यमातून चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये हृतिक एका वेगळ्याच अंदाजामध्ये झळकला असून त्याच्या डोळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी यशा���्या शिखरावर पोहोचवण्याची जिद्द दिसून येत आहे. त्यामुळे हा फोटो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढल्याचं पाहायला मिळत आहे.\nहृतिक लवकरच ‘सुपर 30’ या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट शिक्षक गणितज्ज्ञ आनंद कुमार व त्यांच्या 30 विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित आहे. बिहारच्या एका खेडेगावातील विद्यार्थ्यांची आईआईटी-जेजई सारख्या कठीण परीक्षेची तयारी गणितज्ज्ञ आनंदकुमार यांनी कशाप्रकारे घेतली. या सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर देखील दिसणार आहे. ‘सुपर ३०’ हा चित्रपट २५ जानेवारी २०१९ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे.\nPrevious articleBlog : शिक्षक दिन विशेष : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरील विशेष ब्लॉग…\nNext articleप्राध्यापक पदासाठीची नेट परिक्षा ऑनलाईनच : सीबीएससी ऐवजी एनटीए घेणार परिक्षा\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nसैफ अली खानची मुलगी ‘सारा’चे बॉलिवूड पदार्पण; ‘केदारनाथ’चे टीझर प्रदर्शित\n‘हृदयात समथिंग समथिंग’…लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nजेव्हा मायकल जॅक्सन हृतिक रोशनला भेटायला येतो …..\n, त्यानं सुष्मिताला दिल्या ‘प्रेम’पूर्वक शुभेच्छा\n‘भारत’च्या सिनेमाच्या शुटींगदरम्यान सलमान जखमी\nव्हॉट्सअँपच्या दहा गोष्टी.. ज्या तुम्हाला कायमचे ब्लॉक करू शकतात\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nगुरुवारी पंतप्रधान मोदी साधणार नाशिककरांशी संवाद\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-believe-it-or-not-stories/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%87-116042800015_1.html", "date_download": "2018-11-19T11:10:04Z", "digest": "sha1:RP5JBE56PIS7S5X2GIDF3NUI366EX3NZ", "length": 12945, "nlines": 153, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "काळी मिरीचे टोटके | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 19 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nज्योतिष्याप्रमाणे आरोग्यासाठी उत्तम मानली जाणारी काळी मिरी आपल्या जीवनात येणारे अडथळे दूर करू शकते. याचे काही प्रयोग केल्याने संकटातून मुक्ती मिळेल. धन, वैभवाची प्राप्ती होईल. पाहू याचे काही सोपे टोटके:\nघरातून बाहेर पडताना: आपण एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडत असाल तर घरातून बाहेर पडण्याआधी प्रमुख दारावर काळी मिरी ठेवा आणि त्यावर पाय ठेवून पुढला पाऊल टाका. ज्या कामासाठी जात असाल\nपण एकदा यावरून पाय ठेवून बाहेर पडल्यावर काही वस्तू बरोबर घेयची विसरला असला तरी पुन्हा घरात प्रवेश करू नका. असे केल्याने परिणामावर प्रभाव पडू शकतो.\nपुढील पानावर दुसरा उपाय...\n शरीराला चिकटतं लोखंड (पहा व्हिडिओ)\nवेलचीचे 8 अचूक टोटके\nका नाही धुवूत मंगळवारी केस\nशुक्रवारी दही खाऊन बाहेर पडा....\nकाजळाचे 9 चमत्कारिक टोटके\nयावर अधिक वाचा :\n'क्रियामाण' कर्म म्हणजे काय\nया जन्मी मनुष्य जे काही कर्म करतो त्या कर्मास 'क्रियामाण' कर्म म्हणतात. अर्थात, हे ...\nआवळा नवमी: लक्ष्मी देवींनी सुरु केलेली परंपरा\nआवळा नवमीला आवळ्याच्या झाडाची पूजा करून त्याखाली भोजन ग्रहण करण्याची परंपरा स्वत: देवी ...\nआवळा नवमीला काय करावे काय नाही, जाणून घ्या\nपुराणांप्रमाणे अक्षय नवमी अर्थात आवळा नवमीच्या दिवशी केलेल्या पुण्याचे फल अनेक ...\nहिंदू धर्मात दान केव्हा आणि किती द्यायला पाहिजे\nशेवटच्या १०-२० वर्षात सर्व संपूण जाते. दारिद्र्य, अहंकार, अज्ञान व मूढता यांच्या खाईत ते ...\nगुरूवार रात 8.40 वाजेपासून सुरू होत आहे पंचक, 20 ...\nपंचकाच्या प्रभावामुळे घनिष्ठा नक्षत्रात अग्नीचा भय असतो. शततारका नक्षत्रात क्लेश होण्याचे ...\n\" ठरविलेले पूर्ण करण्यासाठी असे प्रसंग प्रेरणादायी ठरतील. यथायोग्य विचार करून कार्य करा. निष्कारण प्रश्नांचा त्रास राहील. आरोग्याची काळजी घ्या....Read More\n\"आजचा दिवस आपल्या कार्य-योजनेंसाठी आणि सहकार्‍यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ...Read More\nबेपवाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. त्यांना ठरावीक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. तसे आपले सार्वजनिक जीवन बहुमूल्य...Read More\nआपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू...Read More\nआपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आपल्याकडे जे ���ाही चांगले विचार आहेत ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. घराच्या...Read More\nअधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल....Read More\n\"आनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या...Read More\nमहत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास मिळेल. अनुकूल ते सहकार्य मिळेल. वेळेचे सदुपयोग केल्याने लाभ...Read More\nआपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील. आरोग्याची काळजी...Read More\n\"आपणास घरात राहून साफसफाई, आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात. प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य...Read More\n\"आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही....Read More\n\"आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. अधिक खर्च होईल. आजचा दिवस आपल्या करियरवर विधायक परिणाम घडवू शकतो. वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटण्याची किंवा एखादे...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/in-samna-newspaper-editorial-is-written-against-amit-shah-263105.html", "date_download": "2018-11-19T11:13:40Z", "digest": "sha1:TVU3IGVZQKHLGSJPCAQMDKJDC7TLJ7BF", "length": 14265, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मध्यावधीवर शिवसेनेच्या अमित शहांना सामनातून उपहासात्मक शुभेच्छा", "raw_content": "\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओ��ीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nमध्यावधीवर शिवसेनेच्या अमित शहांना सामनातून उपहासात्मक शुभेच्छा\nआज सेनेचं मुखपत्र सामनामधून भाजपवर टीका करण्यात आली आहे..महाराष्ट्राची सत्ता टिकेल पण काश्मीर टिकेल काय असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.\n19 जून : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मातोश्रीवर काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे या भेटीनंतर सेना-भाजपमध्ये आलबेल असल्याचं वाटत असतानाच आज सेनेचं मुखपत्र सामनामधून भाजपवर टीका करण्यात आली आहे..महाराष्ट्राची सत्ता टिकेल पण काश्मीर टिकेल काय असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.\n'राजकारणातील लढाया म्हणजे निवडणुका या जिंकण्यासाठीच असतात. त्यामुळे उद्या महाराष्ट्रात मध्यावधी झालीच तर ती जिंकण्याची भाषा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे. अमित शहा व त्यांच्या पक्षाला मध्यावधी निवडणुका जिंकण्याचे वेध लागले आहेत व आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत.' असं उपरोधिकपणे 'सामना'मध्ये म्हटलं गेलंय.\nकाश्मीर आणि दार्जिलिंग येथे हिंसाचार भडकला आहे. काश्मिरात अतिरेक्यांचा उच्छाद आहे तर दार्जिलिंग येथे स्वतंत्र ‘गोरखालॅण्ड’साठी हिंसक आंदोलन सुरू आहे. परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. दार्जिलिंग येथे पोलिसांबरोबर निरपराध्यांचे बळी गेले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आंदोलकांशी चर्चा करण्याची तयारी दाखवूनही ते ऐकायला तयार नाहीत. आंदोलकांकडे सर्व प्रकारची हत्यारे आहेत. ईशान्येकडील उग्रवाद्यांकडून दार्जिलिंगमधील आंदोलकांना पाठबळ मिळत आहे व हा प्रकार गंभीर आहे. ममता बॅनर्जी यांच्याशी राजकीय मतभेद असू शकतात, पण दार्जिलिंगच्या पेटलेल्या होळीवर कोणी राजकीय पोळी भाजू नये इतकीच आमची अपेक्षा आहे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.\nजवानांवरील निर्घृण हल्ले वाढले आहेत. कश्मीरची भूमी रोज आमच्याच जवानांच्या रक्ताने न्हाऊन निघत आहे व भारतमाता की जय अशी आरोळी ठोकणे हा तेथे गुन्हा ठरत आहे, अशाही भावना अग्रलेखात व्यक्त झाल्यात.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Amit Shahsamnaअमित शहाटीकासामना\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\n आता पुण्याने शोधला एक नवीन उपाय\nमहाराष्ट्राच्या आणखी एका जवानाला वीरमरण, आज होणार अंत्यसंस्कार\nभीमा कोरेगाव प्रकरण : दिग्विजय सिंहांची चौकशी होण्याची शक्यता\nVIDEO : भिवंडीत भीषण आग, कोट्यवधी रुपयांचं नुकसान\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/whats-is-friendship-day-friends-nashik-news/", "date_download": "2018-11-19T11:26:00Z", "digest": "sha1:D6BOTKOPHUROT6DHI76WMQFLX7MB4ATW", "length": 8119, "nlines": 166, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "फ्रेंडशिप डे म्हणजे काय? नाशिकच्या तरुणांचा हा व्हिडिओ सांगेल अर्थ | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nफ्रेंडशिप डे म्हणजे काय नाशिकच्या तरुणांचा हा व्हिडिओ सांगेल अर्थ\nनाशिक, ता. ४ : ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार जगभर फ्रेंडशिप डे म्हणून साजरा होतो. उद्या जगभर साजरा होणाऱ्या या दिवसानिमित्त सगळीकडे सध्या उत्साहाचे वातावरण आहे.\nत्यातही तरुणांचा, विशेषत: महाविद्यालयीन तरुणांचा उत्साह तर शिगेला पोहोचलेला असतो. तुमच्यासारख्याच तरुण मित्र-मैत्रिणींनी मैत्री दिवसाच्या पूर्व संध्येला सांगितलाय मैत्रीचा अर्थ.\nपुढील छोट्याच्या व्हिडिओतून तो आपण जाणून घेऊया.\nPrevious articleनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 4 ऑगस्ट 2018\nNext articleVideo : बँक खाते हॅक करणाऱ्या टोळीवर नाशिक पोलिसांची देशात पहिली कारवाई\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nphotoGallery : ‘मैत्र जीवांचे’ सामाजिक बांधिलकीसह उत्साहात साजरा\nVideo : हा व्हिडिओ सांगेल मैत्रीचा खरा अर्थ…\n, त्यानं सुष्मिताला दिल्या ‘प्रेम’पूर्वक शुभेच्छा\n‘भारत’च्या सिनेमाच्या शुटींगदरम्यान सलमान जखमी\nव्हॉट्सअँपच्या दहा गोष्टी.. ज्या तुम्हाला कायमचे ब्लॉक करू शकतात\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nवाकोद येथे स्नेह मेळाव्यातून जागवल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी\nपंजाबमधील हल्ल्यामागे कदाचित लष्करप्रमुख, आप नेत्याचं वादग्रस्त विधान\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या प्रज्वलला रौप्य\nसमांतर रस्ता कृती समितीच्या साखळी उपोषणास 1752 जळगावकरांनी दर्शविला पाठिंबा\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nवाकोद येथे स्नेह मेळाव्यातून जागवल्या विद्यार्थ्���ांनी जुन्या आठवणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-monthly-salary-best-employees-delayed-1155", "date_download": "2018-11-19T11:18:17Z", "digest": "sha1:YTRDGIVA6U3URESDAOKIFPPQZCKVE3HT", "length": 7243, "nlines": 106, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Marathi News monthly salary of BEST employees delayed | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबेस्ट कर्मचाऱ्यांचा या महिन्याचा पगार रखडला\nबेस्ट कर्मचाऱ्यांचा या महिन्याचा पगार रखडला\nबेस्ट कर्मचाऱ्यांचा या महिन्याचा पगार रखडला\nबेस्ट कर्मचाऱ्यांचा या महिन्याचा पगार रखडला\nशनिवार, 10 फेब्रुवारी 2018\nबातमी आहे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भातली. बेस्ट कर्मचाऱ्यांचा या महिन्याचा पगार रखडलाय. तब्बल 42 हजार बेस्ट कर्मचाऱ्यांचा पगार देण्यात आलेला नाहीये. बेस्ट ला बँकेमधून कर्ज न मिळाल्यानं बेस्ट कर्मचाऱ्यांचा पगार रखडला असल्याची माहिती मिळतेय. बेस्टवर आधीच 2100 कोटी रुपयांच्या कर्जाचं ओझं आहे. हे ओझं कमी करण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांना दिलेला बोनसही पगारातून कापण्यात आला होता. दरम्यान आता पगार झालेला नसल्यानं बेस्ट कर्मचारी हवालदिल झालेत.\nबातमी आहे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भातली. बेस्ट कर्मचाऱ्यांचा या महिन्याचा पगार रखडलाय. तब्बल 42 हजार बेस्ट कर्मचाऱ्यांचा पगार देण्यात आलेला नाहीये. बेस्ट ला बँकेमधून कर्ज न मिळाल्यानं बेस्ट कर्मचाऱ्यांचा पगार रखडला असल्याची माहिती मिळतेय. बेस्टवर आधीच 2100 कोटी रुपयांच्या कर्जाचं ओझं आहे. हे ओझं कमी करण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांना दिलेला बोनसही पगारातून कापण्यात आला होता. दरम्यान आता पगार झालेला नसल्यानं बेस्ट कर्मचारी हवालदिल झालेत.\nउर्जित पटेलांनी घेतली मोदींची भेट\nनवी दिल्ली: स्वायत्ततेच्या मुद्यावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि केंद्र...\n'आरबीआय' गव्हर्नर ऊर्जित पटेल यांना कारणे दाखला नोटीस\nनवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही कर्जबुडव्यांची यादी जाहीर न...\nआयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांनी दिला राजीनामा\nखासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा आज (गुरुवार...\nभुजबळ कुटुंबीयांच्या मालमत्तेचा जाहीर लिलाव होणार\nराष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ आणि विद्यमान आमदार पंकज भुजबळ संचालक असलेल्या...\nभुजबळ कुटुंबीयांच्या मालमत्तेचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय\nVideo of भुजबळ कुटुंबीयांच्या मालमत्तेचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय\nSBI विकणार 8 बुडीत कर्ज खाती\nभारतीय स्टेट बँक आपल्या बुडीत कर्ज खात्यांतील थकीत रक्कम वसूल करण्यासाठी 8 बुडीत...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/mega-block-on-mumbai-pune-expressway-281548.html", "date_download": "2018-11-19T11:58:22Z", "digest": "sha1:MWGPMRRX53W4HPEVG34OOIURFKHWY2OE", "length": 12274, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आजपासून मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे-वर 'मेगाब्लॉक' ; असं असेल वेळापत्रक", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nआजपासून मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे-वर 'मेगाब्लॉक' ; असं असेल वेळापत्रक\nमुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर आजपासून काही ठिकाणी दरडी हटवण्याचं काम करण्यात येणार आहे. आज भातण आणि अमृतांजन बोगद्याबाहेर दर १५ मिनिटांनी वाहतूक बंद करण्यात येईल.\n06 फेब्रुवारी : मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर आजपासून काही ठिकाणी दरडी हटवण्याचं काम करण्यात येणार आहे. आज भातण आणि अमृतांजन बोगद्याबाहेर दर १५ मिनिटांनी वाहतूक बंद करण्यात येईल. आडोशी बोगदा आणि खंडाळा बोगद्याजवळचं काम थोडं नंतर सुरू होणार आहे. १४ मार्चपर्यंत हे काम चालणार आहे.\nपावसाळ्यात दरडी कोसळू नयेत यासाठी हे काम करण्यात येत आहे. दुरुस्तीचं काम सुरू असताना बोगद्याच्या आधी कोंडी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे गाडीचा वेग कमी ठेवा, असं आवाहन सगळ्यांकडून करण्यात येतय.\nमुंबई - पुणे एक्स्प्रेस वे-वर 'मेगाब्लॉक'\n- भातण बोगदा - 6 आणि 7 फेब्रुवारी - स. 10.00 ते 10.15\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: expresswaymega blockmumbai puneमुंबई पुणेमेगाब्लॉकवेळापत्रक\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nVIDEO: पिंपरी-चिंचवड ते पुण्यापर्यंत अशी धावणार मेट्रो\nVIDEO: पुण्याच्या भवानी पेठेत कारखान्याला लागली भीषण आग\nडॉक्टर लॉबीपुढे पुणे प्रशासनानं टाकली नांगी; आरोग्य अधिकाऱ्यांचा काढला कार्यभार\nVIDEO: महाराष्ट्रातल्या 'या' जिल्ह्यांत मुसळधार पाऊस, पुण्यात रस्ते पाण्याखाली\n'या घाणीमुळे वारले माझे पप्पा...\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A4%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-19T12:00:11Z", "digest": "sha1:4J3TMG7LTHV6FXU3RFH7J444COAVARM2", "length": 10962, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तब्येत- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फ��टो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nMaratha Reservation : अखेर 15 दिवसांनंतर मराठा आंदोलकांचं उपोषण मागे\nमुंबईत उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांनी अखेर 15 व्या दिवशी उपोषण मागे घेतलं आहे. गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर तात्पुरता तोडगा निघाला आहे.\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nCCTV: प्रेमाचं तिहेरी गणित, प्रेयसी-प्रियकरावर माजी प्रियकराने केले सपासप वार\nअमेरिकेत असलेले ऋषी कपूर आईच्या अंत्यविधीला येणार का\nप्रदीर्घ आजाराने राज कपूर यांच्या पत्नीचे निधन\nढेकूण झाले म्हणून केलं पेस्ट कंट्रोल, त्रास झाल्याने पित्याने गमावला आपला मुलगा\nबाप-लेकीच्या नात्याला कलंक, बापानेच केला 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार\nरुग्णालयात नेताना 2 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू; बंदमुळे झाला उशीर, वडिलांचा आरोप\nदिलीप कुमार यांची तब्येत पुन्हा बिघडली, लीलावतीमध्ये दाखल\nकपिल शर्मा परत येतोय\nबाॅलिवूडचं 'तख्त' उलटवायला येतोय रणवीर सिंग\nआंबोली घाटात ट्रक दरीत कोसळला\nमराठा आरक्षणासाठी 'या' ठिकाणी बंद आणि इथं नाही \nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओ��ीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2018-11-19T11:16:18Z", "digest": "sha1:3PB7MHUHNEVHIEU6F6GMUA3PCW7OWMOL", "length": 10770, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वाकडी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nटीव्हीचा आवाज वाढवला म्हणून मामाने दिले भाच्याला चटके\nअजिंठा विश्रामगृहाच्या क्वाॅर्टरमध्ये राहणाऱ्या गणेश कन्हैय्यालाल सोनार या दहा वर्षीय मुलाने १८ जून रोजी घरात टीव्हीचा आवाज वाढवला होता.\nराहुल गांधींना 'तो' व्हिडिओ टि्वट करणे भोवले\nहे तर संघ आणि भाजपचं मनुवादी राजकारण- राहुल गांधी\nVIDEO : पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालणारा, हाच तो व्हिडिओ\nमातंग समाजाच्या मुलांची धिंड प्रकरण, तक्रार मागे घेण्यासाठी पालकांवर दबाव\nहाच का पुरोगामी महाराष्ट्र विहिरीत पोहल्यानं मातंग समाजाच्या मुलांची नग्न धिंड\nआज देशभरात हनुमान जयंतीचा उत्साह\nकोंबडा आमचा, सूर्यही आमचाच, सामनातून भाजपवर टीका\nनवी मुंबईतील बिल्डर राज कंदारी यांचा मृत्यू\nनवी मुंबईत बिल्डर राज कंदारींचा आत्महत्येचा प्रयत्न\nरिव्ह्यू : या 'कोर्टा'ची पायरी चढावीच लागेल\nफिल्म रिव्ह्यु : पोटतिडकीने काही सांगू पाहतोय 'पीके'\nब्लॉग स्पेस Jun 6, 2014\nसुमित्राताई महाजन, माझ्या वहिनी\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/month/", "date_download": "2018-11-19T11:55:31Z", "digest": "sha1:Y5T6IORPTT366MBSYFOV55S3K4OX7HWA", "length": 10510, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Month- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नव��� वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nकेंद्राच्या इंधन कपातीच्या निर्णयाला दोन राज्यांचा नकार\n खतांच्या दरवाढीमुळे मोडले कंबरडे\nगोव्यात घडणार राजकीय भूकंप काँग्रेसचा सत्ता स्थाप��ेचा दावा\nपोटच्या गोळ्याची तीनं नाल्यात बुडवून केली हत्या; नरबळीचा संश\nशासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार 14 महिन्यांचा थकीत महागाई भत्ता\nसोनाली बेंद्रेनं लिहिलं मुलाला भावनिक पत्र\nपुढच्या महिन्यात प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचा साखरपुडा \nमहाराष्ट्र Jun 25, 2018\nक्रूर आईने 10 महिन्याच्या बाळाला पाण्याच्या पिंपात टाकून मारलं \nयशस्वी उपचारानंतर मनोहर पर्रिकर गोव्यात परतले\nमुंब्रा बायपास आज मध्यरात्रीपासून 2 महिन्यांसाठी बंद, 'हे' आहेत पर्यायी रस्ते\nस्पोर्टस Jan 9, 2018\nऑल राऊंडर युसूफ पठाण डोपिंग टेस्टमध्ये दोषी, 5 महिन्यांसाठी निलंबन\nआलियाच्या 'राजी'चं पोस्टर रिलीज\nश्रावणात घन निळा बरसला\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ajit-pawar-criticize-bjp/", "date_download": "2018-11-19T11:59:11Z", "digest": "sha1:AHU4GVNHFGLOCCL3GL725FDSXUS35PZR", "length": 7085, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "काही झालं तरी सत्ता उलथून टाकण्याचा निर्धार - अजित पवार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकाही झालं तरी सत्ता उलथून टाकण्याचा निर्धार – अजित पवार\n20 व्या वर्धापन दिनाला राष्ट्रवादी काँग्रेस करणार जोरदार शक्ती प्रदर्शन, दिग्गज नेत्यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष\nपुणे: काहीही झालं तरी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार उलथून टाकण्याचा निर्धार करण्यासाठी हल्लाबोल सभेचं आयोजन करण्यात आल्याचे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेस आज आपला 20 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. याचे औचित्य साधत आज पक्षाचे होमग्राउंड समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल यात्रेच्या जंगी सांगता सभेच आयोजन करण्यात आलं आहे. स्वतः अजित पवार हे मैदानावर सर्व तयारीचा आढावा घेत आहेत. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.\nसहकारनगर भागात असणाऱ्या शिंदे हायस्कूलच्या मैदानात ही सभा पार पडणार आहे. पश्चिम महा��ाष्ट्राच्या हल्लाबोल यात्रेची सांगता सभा असल्याच सांगतील जात आहे, मात्र. राज्यभरातील नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे जेलमधून सुटका झाल्यानंतर पहिल्यादाच जेष्ठ नेते छगन भुजबळ हे जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे ते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nटीम महाराष्ट्र देशा- चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम ‘बेखबर…\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%B8_(%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B9)", "date_download": "2018-11-19T11:30:15Z", "digest": "sha1:RZ3PNO6XXSSADNJ6PJEWEYHHRDK33ZR3", "length": 33400, "nlines": 346, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हंस (तारकासमूह) - विकिपीडिया", "raw_content": "\nसिंह मधील ताऱ्यांची नावे\nहंस पक्षी किंवा उत्तरेतील फुली\n८०४ चौ. अंश. (१६वा)\n३.००m पेक्षा तेजस्वी तारे\n१०.०० pc (३२.६२ ly) च्या आतील तारे\n+९०° आणि −४०° या अक्षांशामध्ये दिसतो.\nसप्टेंबर महिन्यात रात्री ९:०० वाजता सर्वोत्तम दिसतो.\nहंस हा उत्तर खगोलातील आकाशगंगेवरील एक तारकासमूह आहे. त्याचे Cygnus (सिग्नस) हे इंग्रजी नाव मुळात हंस या अर्थाचा ग्रीक शब्द आहे. हंस तारकासमूहातील ताऱ्यांपासून फुलीसारखा आकार बनतो, ज्यामुळे हा तारकासमूह सहज ओळखता येतो. दुसऱ्या शतकातील खगोलशास्त्रज्ञ टॉलेमी यांनी बनवलेल्या ४८ तारकासमूहांच्या यादीमध्ये याचा समावेश होता.\n२.२ दूर अंतराळातील वस्तू\nमोठ्या आकाराच्या या तारकासमूहाच्या उत्तर आणि पूर्व सीमेला वृषपर्वा, उत्तर आणि पश्चिम सीमेला कालेय, पश्चिमेला स्वरमंडळ, दक्षिणेला जंबुक, आग्नेयेला महाश्व आणि पूर्वेला सरठ हे तारकासमूह आहेत. १९२२ साली आयएयू ने हंससाठी 'Cyg' हे लघुरूप स्वीकृत केले.[१] याचा अधिकृत आकार २८ भुजा असलेली बहुभुजाकृती आहे. विषुववृत्तीय निर्देशांक प्रणालीमध्ये याच्या सीमा विषुवांश १९ता ०७.३मि ते २२ता ०२.३मि, आणि क्रांती २७.७३° ते ६१.३६° यादरम्यान आहेत.[२] खगोलावरील ८०४ चौरस अंश क्षेत्रफळ (१.९%) व्यापणारा हा तारकासमूह आकाराच्या क्रमवारीमध्ये १६वा आहे.[३]\nहंस उत्तर गोलार्धामध्ये २९ जूनच्या मध्यरात्री डोक्यावर दिसतो आणि उन्हाळ्याच्या सुरूवातीपासून शरद ऋतूच्या मध्यापर्यंत संध्याकाळी आकाशात दिसतो.[३]\nनुसत्या डोळ्यांनी दिसणारे हंस तारकासमूहातील तारे आणि त्यामधील फुलीसारखा आकार.\nव्ही१३३१ सीवायजी हा एलडीएन ९८१ या कृष्णमेघातील एक तारा आहे.[४]\nहंसमध्ये अनेक प्रखर तारे अहेत. हंसक ज्याला इंग्रजीमध्ये अल्फा सिग्नी किंवा डेनेब म्हणतात हा हंसमधील सर्वात तेजस्वी तारा आहे. हा एक पांढरा महाराक्षसी तारा आहे ज्याची दृश्यप्रत १.२१ आणि १.२९ यादरम्यान बदलते.[५] हा तारा पृथ्वीपासून ३२०० प्रकाश-वर्षे अंतरावर आहे.[६] अल्बिरिओ किंवा बीटा सिग्नी एक द्वैती तारा आहे. प्रमुख तारा नारंगी रंगाचा ३.१ दृश्यप्रतीचा आणि दुय्यम तारा निळ्या रंगाचा ५.१ दृश्यप्रतीचा आहे. ही प्रणाली ३८० प्रकाशवर्ष दूर आहे.[७] गॅमा सिग्नी हा पिवळसर महाराक्षसी तारा आहे. याची दृश्यप्रत २.२ असून त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर १५०० प्रकाशवर्षे आहे.[८] डेल्टा सिग्नी हा पृथ्वीपासून १७१ प्रकाशवर्षे अंतरावरील आणखी एक द्वैती तारा आहे. यातील घटकांचा परिभ्रमणकाळ ८०० वर्षे आहे. मुख्य तारा निळ्या-पांढऱ्या छटेचा राक्षसी तारा आहे ज्याची दृश्यप्रत २.९ आहे आणि दुय्यम ताऱ्याची दृश्यप्रत ६.६ आहे.[९] एप्सिलॉन सिग्नी हा हंसमधील ३ पेक्षा कमी दृश्यप्रत असणाऱ्या ताऱ्यांमधील पाचव्या क्रमांकाचा तारा आहे. पृथ्वीपासून ७२ प्रकाशवर्षे अंतरावरील या नारंगी राक्षसी ताऱ्याची दृश्यप्रत २.५ आहे.[१०][११]\nयाव्यतिरिक्त हंसमध्ये म्यू सिग्नी, साय सिग्नी, ६१ सिग्नी यांसारखे अनेक अंधुक द्वैती तारे आहेत.\nईटा सिग्नी जवळ सिग्नस एक्स-१ हा क्ष-किरण स्रोत आहे. हा स्रोत द्वैती प्रणालीमधील एक कृष्णविवर असून ते द्रव्य ॲक्रिट[मराठी शब्द सुचवा] करत असल्याचे मानले जाते. हा कृष्णविवर मानला जाणारा पहिला क्ष-किरण स्रोत होता.\nहंसमध्ये इतर अनेक दखलपात्र क्ष-किरण स्रोत आहेत. सिग्नस एक्स-३ हा एक सूक्ष्मक्वेसार आहे ज्यामध्ये एक वुल्फ-रायेट तारा एका अत्यंत संहत (कॉम्पॅक्ट) वस्तूभोवती[१२] ४.८ तास आवर्तिकाळ असणाऱ्या कक्षेमध्ये फिरत आहे.[१३] या प्रणालीमध्ये ठराविक काळाने अज्ञात प्रकारचे उद्रेक होतात[१४] आणि एका अश्या उद्रेकामध्ये म्यूऑन उत्सर्जित झालेले आढळून आले जे बहुतेक न्यूट्रिनोमुळे घडले असावे.[१५] या प्रणालीतून वैश्विक किरण आणि गॅमा किरण उत्सर्जित होतात, ज्यामुळे त्यांच्या निर्मिती प्रक्रियेवर प्रकाश पडण्यास मदत झाली आहे.[१६] त्यामुळे जरी ती संहत वस्तू न्यूट्रॉन तारा किंवा कृष्णविवर आहे असे मानण्यात येत असले[१७], तरी ती वस्तू एक क्वार्क तारा, एक विलक्षण प्रकारचा ताऱ्याचा अवशेष असण्याची शक्यता वर्तवली जाते[१८], कारण साधारण न्यूट्रॉन ताऱ्यामधून वैश्विक किरणांची निर्मिती होत नाही. सिग्नस एक्स-२ ही आणखी एक क्ष-किरण द्वैती प्रणाली आहे ज्याच्यामध्ये एक राक्षसी तारा न्यूट्रॉन ताऱ्याभोवती ९.८ दिवस परिभ्रमणकाळ असणाऱ्या कक्षेमध्ये फिरत आहे.[१९] व्ही४०४ सिग्नी हे हंसमधील आणखी एक कृष्णविवर आहे ज्यामध्ये एक तारा एका १२ सौर वस्तूमानाच्या कृष्णविवराभोवती फिरत आहे.[२०]\nहंसमध्ये अनेक चलतारे आहेत. एसएस सिग्नी या ताऱ्यामध्ये दर ७-८ दिवसांनी उद्रेक होतात. त्याची दृश्यप्रत जास्तीत जास्त १२ ते कमीत कमी ८ या दरम्यान बदलते. काय सिग्नी हा एक लाल राक्षसी चल तारा आहे ज्याची दृश्यप्रत दर ४०८ दिवसांनी ३.३ ते १४.२ यादरम्यान बदलते.[२१] तो पृथ्वीपासून ३५० प्रकाशवर्षे अंतरावर असून त्याचा व्यास सूर्याच्या ३०० पट आहे. याशिवाय हंसमध्ये पी सिग्नी, डब्ल्यू सिग्नी, एनएमएल सिग्नी यासारखे इतर चलतारे आहेत.\nकेप्लर दुर्बिणीने सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रामध्ये हंसचा समावेश असल्याने यामधील जवळपास शंभर ताऱ्यांभोवती ग्रह सापडले आहेत.[२२] यामधील केप्लर-११ या प्रणालीम��्ये सूर्यासारख्या एका ताऱ्याभोवती सहा ग्रह सापडले आहेत. यातील सर्व ग्रह पृथ्वीपेक्षा जास्त वस्तूमानाचे आहेत आणि शेवटचा ग्रह सोडून इतर सर्व ग्रह त्यांच्या ताऱ्यापासून सूर्य ते बुध ग्रह या अंतरापेक्षाही कमी अंतरावर आहेत.[२३] केप्लर-२२ प्रणालीमध्ये सापडलेला ग्रह पहिला पृथ्वीसदृश ग्रह समजला जातो.[२४]\nउत्तर अमेरिकन तेजोमेघ (एनजीसी ७०००) हा हंसमधील सर्वात प्रसिद्ध तेजोमेघ आहे.\nहंस आकाशगंगेवर असल्याने यामध्ये अनेक खुले तारकागुच्छ, वेगवेगळ्या प्रकारचे तेजोमेघ आणि अतिनवताऱ्यांचे अवशेष आहेत.\nएम३९ (एनजीसी ७०९२) हा पृथ्वीपासून ९५० प्रकाश-वर्षे अंतरावरील अंधाऱ्या रात्री नुसत्या डोळ्यांनी दिसू शकणारा खुला तारकागुच्छ आहे. हा अंदाजे ३० ताऱ्यांचा गुच्छ असून तो काहीसा त्रिकोणी आकाराचा दिसतो. यातील सर्वात तेजस्वी तारे ७व्या दृश्यप्रतीचे आहेत.[२५] एनजीसी ६९१० हा हंसमधील आणखी एक १६ ताऱ्यांचा खुला तारकागुच्छ आहे, ज्याला इंग्रजीमध्ये रॉकिंग हॉर्स क्लस्टर असे म्हणतात. याची दृश्यप्रत ७.४ असून व्यास ५ कला (आर्कमिनिट) आहे. याव्यतिरिक्त हंसमध्ये डॉलित्झ ९, कोलिंडर ४२१, डॉलित्झ ११, बर्कली ९० हे खुले तारकागुच्छ आहेत.\nएनजीसी ६८२६ हा पृथ्वीपासून ३२०० प्रकाश-वर्षे अंतरावरील ८.५ दृश्यप्रतीचा ग्रहीय तेजोमेघ आहे. याला लुकलुकणारा ग्रहीय तेजोमेघ असेही म्हटले जाते. याच्यातील केंद्रीय तार अतिशय तेजस्वी (१० दृश्यप्रत) असल्यामुळे याच्याकडे दुर्बिणीतून पाहिले असता तो लुकलुकल्याचा भास होतो.[२६][२५] दुर्बीण ताऱ्यावर केंद्रित केली असता तेजोमेघ निस्तेज झाल्याचा भास होतो. याच्यापासून एक अंशापेक्षा कमी अंतरावर १६ सिग्नी हा द्वैती तारा आहे.[२५]\nउत्तर अमेरिकन तेजोमेघ (एनजीसी ७०००) हा हंसमधील सर्वात प्रसिद्ध तेजोमेघांपैकी एक आहे, कारण याला अंधाऱ्या रात्री नुसत्या डोळ्यांनी पाहता येऊ शकते. हा आकाशगंगेमध्ये एका प्रखर ठिगळासारखा दिसतो. पृथ्वीपासून १५०० प्रकाश-वर्षे अंतरावरील एनजीसी ७००० ला ६ दृश्यप्रतीचा तारा प्रकाशमान करतो.[२५]\nएप्सिलॉन सिग्नीच्या दक्षिणेला व्हेल तेजोमेघ (एनजीसी ६९६०, ६९६२,६९७९, ६९९२ आणि ६९९५) हा ५००० वर्ष जुना अतिनवताऱ्याचा अवशेष आहे ज्याचा आकार तीन अंश[२७], ५० प्रकाशवर्षे आहे.[२५] त्याच्या आकारामुळे त्याला हंस वर्तुळ (सिग्नस लूप) ��सेही म्हटले जाते.[२७]\nसिग्नस एक्स हे हंसमधील तारे-निर्मितीचे सर्वात मोठे क्षेत्र आहे.\nहंसमध्ये गॅमा सिग्नी तेजोमेघ (आयसी १३१८) हा ४ अंशांपेक्षा जास्त विस्ताराचा तेजोमेघ आहे. डीडब्ल्यूबी ८७, शार्पलेस २-११२ आणि शार्पलेस २-११५ हे इतर तेजोमेघ गॅमा सिग्नी भागात आहेत.\nआणखी एक दखल घेण्यासारखी गोष्ट म्हणजे चंद्रकोर तेजोमेघ, जो गॅमा आणि ईटा सिग्नीच्या मध्ये आहे. त्याची निर्मिती एचडी १९२१६३ या वुल्फ-रायेट ताऱ्यापासून झाली.\nअलीकडील काळामध्ये हौशी खगोल निरीक्षकांनी हंसमध्ये काही दखलपात्र नवीन शोध लावले आहेत. २००७ मध्ये डेव्ह जुरासेविच यांनी एका डिजिटल फोटोमध्ये चंद्रकोर तेजोमेघाजवळील \"सोप बबल तेजोमेघाचा\" (पीएन जी७५.५+१.७) शोध लावला. २०११ मध्ये मॅथिआस क्रॉनबर्गर या हौशी ऑस्ट्रिअन खगोल निरीक्षकाने क्रॉनबर्गर ६१ या ग्रहीय तेजोमेघाचा जुन्या सर्व्हेच्या फोटोंमधून शोध लावला. जेमिनी वेधशाळेच्या निरीक्षाणांवरून या शोधावर शिक्कामोर्तब करण्यात आले.\nसिग्नस एक्स हे सूर्याच्या आसपासच्या परिसरातील तारे-निर्मितीचे सर्वात मोठे क्षेत्र आहे, ज्यामध्ये सर्वात तेजस्वीच नाही तर सर्वात जास्त वस्तुमानाचे काही तारेदेखील आहेत.\nआतषबाजी दीर्घिका (एनजीसी ६९४६) या दीर्घिकेमध्ये इतर कुठल्याही दीर्घिकेपेक्षा जास्त अतिनवतारे पाहण्यात आले आहेत.\nहंस तारकासमूहामध्ये सिग्नस ए ही जगातील शोध लागलेली सर्वात पहिली रेडिओ दीर्घिका आहे. पृथ्वीपासून ७३ कोटी प्रकाश-वर्षे अंतरावरील ही दीर्घिका सर्वात जवळील शक्तिशाली रेडिओ दीर्घिका आहे. दृश्य वर्णपटामध्ये ही एका लहान दीर्घिकांच्या समूहातील लंबवर्तुळाकार दीर्घिकेसारखी दिसते. ही एक सक्रिय दीर्घिका आहे कारण तिच्या केंद्रातील प्रचंड वस्तुमानाचे कृष्णविवर द्रव्य ॲक्रिट करत असून त्यामुळे त्याच्या ध्रुवातून द्रव्याचे फवारे निघत आहेत. फवाऱ्याच्या आंतरदीर्घिकीय माध्यमाशी झालेल्या संपर्काने रेडिओ लोबची निर्मिती होते, जे रेडिओ उत्सर्जनाचे मुख्य स्रोत आहेत.[२७]\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १६:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.judipak.com/mr/", "date_download": "2018-11-19T11:25:49Z", "digest": "sha1:CUEYYXU75T7SQIAU7AG2UO7B6TVNWAKT", "length": 10604, "nlines": 229, "source_domain": "www.judipak.com", "title": "रोझ गोल्ड Washi टेप, Washi टेप कॅनडा, Washi पेपर टेप - जनता दल", "raw_content": "\nमुद्रण Washi रंगीत सुवर्णपत्र टेप\nसर्वोत्तम पॉलिस्टर डाग रिबन, कोरल मुलायम विक्री ...\nएकच बाटली पेपर मद्य बॉक्स\nसानुकूल डिझाइन क्राफ्ट बबल पिशव्या घाऊक\nरंगीत छापील भेट ओघ कागद घाऊक\nभेट सोन्याची पराभव लोगो 100gsm कला कागद ...\nसानुकूल डिझाइन Foil ओघ पेपर\nघाऊक सानुकूल अक्षर प्रिंट Grosgrain रिबन\nदागिने पॅकिंग साठी क्राफ्ट कागद बॉक्स\nमुद्रण पेपर पॅकेजिंग साहित्य OEM टिशू पे ...\n4C सानुकूल डेस सह टिश्यू मुद्रण ऑफसेट ...\nरेशीम स्क्रीन प्रिंटिंग नायलॉन पॉलिस्टर कणा वाय ...\npackikng विंडो डिझाइन फ्लॅट कागद उटणे बॉक्स\nसह मॅट संरक्षक बॉक्स पुठ्ठा पॅकिंग बॉक्स ...\nचुंबकीय foldable कागद बॉक्स, फ्लॅट पॅक भेट बॉक्स ...\nघाऊक सानुकूल राखाडी बोर्ड पॅकेजिंग ब छापील ...\nसानुकूल करण्यासाठी सिलिंडर बॉक्स काळा गोल कागद बॉक्स\n2018 घाऊक भेट कागद सानुकूल पॅकेजिंग बॉक्स ...\nघाऊक लक्झरी पहा प्रदर्शन प लाकडी बॉक्स ...\nसुंदर दागिने पॅकिंग बॉक्स सानुकूल लोगो पांढरा ca ...\nसानुकूल लोगो लाकूड मद्य बॉक्स मोहक लाकडी पेटी वाय ...\nसानुकूल foldable खरेदी पिशवी भेट पॅकिंग कागद ...\nरोप खरेदी तपकिरी kraft कागद पिशवी हाताळण्यासाठी ...\nमोठ्या प्रमाणात चित्रकार टेप मोफत शिपिंग निष्ठा Washi ...\nJudi पॅकेजिंग यशस्वीरित्या दहा वर्षे किरकोळ नुकसान गरजा सेवा करत आहे. किरकोळ पॅकेजिंग उत्पादने आमच्या संपूर्ण ओळ तात्काळ उपलब्ध आहे आणि एक अद्वितीय आणि सानुकूलित नवीनतम आणि सर्वात यशस्वी ट्रेंड देते. ग्राहक समाधान आणि reorders आघाडी सह, नावीन्यपूर्ण उत्पादने आमच्या फोकस आम्हाला वाजवी दर गुणवत्ता उत्पादने प्रदान एक नेता बनू दिले आहे. आमच्या हुषार विक्री कर्मचारी आपण आपल्या पॅकेजिंग गोल पूर्ण मदत करण्यासाठी सर्जनशील आणि विवेकी सूचना ऑफर उपलब्ध आहे. आपण सानुकूल लेबल, hangtags, ओघ कागद आणि कागद पिशव्या, Washi टेप आणि खरेदीदारांना आपल्या स्टोअर प्रतिमा, तसेच भेट बॉक्स, छापील मेदयुक्त आणि रिबन मिळवणे आपल्या पॅकेजिंग सानुकूलित करण्यात मदत करण्यासाठी संधी स्वागत आहे. कणा.\nभेट बॉक्स उत्पादन प्रक्रिया\nसर्वात उत्कृष्ट लहान कठीण परिस्थितीत बॉक्स सहसा बुटीक बॉक्स म्हटले जाते. हे उत्पादन मजबूत आम्लता, फॅशनेबल देखावा आणि विविध शैली आहे, आणि मोठ्या प्रमाणावर भेट पॅकेजिंग वापरले जाते ...\nफॅक्टरी नवीन पूर्व अंतर्गत CTP प्रेस उपकरणे आणले\nअंतर्गत CTP प्लेट बनवणे एक व्यापक आणि मल्टि-शिस्तीचा उत्पादन आहे. हे एक उच्च-टेक तंत्रज्ञान ऑप्टिकल तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान, रंग डिजिटल प्रतिमा तंत्रज्ञान, मऊ संगणक एकत्रित आहे ...\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nTingshan औद्योगिक Area.Houjie टाउन. डोंगगुअन शहर. Guangdong प्रांत नाही. चीन\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/marathi-news-sakal-saptranga-esakal-anand-ghaisas-79453", "date_download": "2018-11-19T11:57:07Z", "digest": "sha1:PY7WFWEI7FBLMQFLZQ7VJ4HSOLOR7IG3", "length": 43056, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi News Sakal saptranga esakal Anand Ghaisas ‘उत्खनन’ एका पुरातन बांधकामाचं (आनंद घैसास) | eSakal", "raw_content": "\n‘उत्खनन’ एका पुरातन बांधकामाचं (आनंद घैसास)\nरविवार, 29 ऑक्टोबर 2017\nपुरातत्त्वविज्ञान म्हणजे संस्कृतीचं, इतिहासाचं ‘उत्खनन’ करून काही निष्कर्ष मांडणारी विज्ञानशाखा. पुरातत्त्वविज्ञानाच्या याच उत्सुकतेतून सौदी अरेबियाच्या वाळवंटी भागातल्या पुरातन बांधकामाचा शोध लागला आहे. सुमारे साडेआठ हजार वर्षांपूर्वीचं हे बांधकाम असावं असा एक कयास आहे. अतिशय दुर्गम भागांत अशा प्रकारच्या चारशे रचना सापडल्यामुळं संशोधकांचं कुतूहल वाढलं आहे. या बांधकामांच्या शोधाच्या निमित्तानं एकूणच पुरातत्त्वविज्ञानाचं रंजक उत्खनन.\n‘क शाला उगाच जुनं खणून काढताय’ हे भांडणं मिटवण्यासाठी आलेल्या मध्यस्थाचं एक नेहमीचं वाक्‍य. जुन्या गोष्टी जमिनीत खोलवर दडलेल्या असतात, हाही पूर्वापार चालत आलेला एक समज, कल्पना. जुन्या जमान्यात मौल्यवान वस्तू घरातच कुठं तरी पुरून ठेवण्याची, लपवून ठेवण्याची पद्धत होती. कुठंतरी गुप्त तळघरात हा खजिना अनेक पिढ्या लपवलेला असतो, अशा कथा आणि तो मिळवण्यासाठी तेवढ्याच गुप्तपणे केलेलं खोदकाम यावरून हे वाक्‌प्रचार आले असले, तरी ऐतिहासिक किंवा त्याहून प्राचीन काळातले, बहुतेक प्रागऐतिहासिक नमुने उत्खननांमधूनच मिळालेत, हे खरं आहे.\nहे उत्खनन, खणणं मात्र एखाद्या इमारतीचा पाया किंवा विहीर खणल्यासारखं, किंवा ���ेत खणल्यासारखं नसतं. अतिशय सावकाश, हळूहळू, छोट्या छोट्या कुंचल्यांनी मातीचे थर अलगद बाजूला करत हे ‘खजिना’ शोधकार्य चालतं. यातला ‘खजिना’ हा कित्येकदा असतो जीवाश्‍मांचे दगड-धोंडे, मातीची तुटकी खापरं, मडक्‍यांचे तुकडे आणि कित्येकदा तर हाडांचे सांगाडे या सांगाड्यांबरोबर त्यांच्या मृत्यूनंतरच्या प्रवासासाठी ठेवलेल्या त्यांच्या वस्तू...मग ती एखादी गळ्यातली खड्यांची माळ असो, की धान्य-बिया भरलेलं एखादं वाडगं. इजिप्तमध्ये अशा थडग्यांमधून अनेक हिरे, मोती, सोन्याची आभूषणंही मिळाली आहेत. असो.\n‘पुरातत्त्वविज्ञान’ या शाखेचा उदय तसं म्हटलं, तर फार पुरातन नाही. पुरातन वस्तूंच्या कुतूहलातून, मोहातून, त्यांच्या ऐतिहासिकपणाचंच मनोमन कौतुक करणाऱ्या आणि अशा वस्तूंचा वैयक्तिक संग्रह करणाऱ्या माणसांमधून खरं तर या विज्ञान शाखेचा जन्म झाला. ‘आम्ही काल्पनिक सिद्धांत नाही, तर प्रत्यक्ष पुराव्यांनी इतिहास सांगतो,’ असं त्यांचं म्हणणं हे तेव्हा ‘दर्पोक्तीच’ वाटत असे; पण त्यातूनच सतराव्या आणि अठराव्या शतकात हळूहळू एक विज्ञानशाखा म्हणून या पुरातत्त्व-विज्ञानाला मान्यता मिळू लागली. पुराणवस्तूंचा संग्रह करणाऱ्या काही हौशी संशोधकांनी पंधराव्या शतकातच ग्रीक-रोमन संस्कृतीचा असा ऐतिहासिक लेखाजोखा घेतलेला आढळतो. ‘प्लाइओ बिओण्डो’ या इटालियन ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह करणाऱ्या आणि स्वत:ला ‘इतिहासकार’ असं म्हणणाऱ्यानं, जुन्या रोमन वास्तू आणि वस्तू यांची अहवालात्मक टिपणं काढलेली आढळतात. ‘जॉन लेलॅंड’ आणि ‘विल्यम कॅमडॅन’नं सोळाव्या शतकात ब्रिटिश गावकुसांचं असंच पुरातत्त्व\nपहिलं पद्धतशीर सर्वेक्षण आणि त्यानंतर उत्खनन झालं ब्रिटनमधल्या ‘स्टोन हेंज’ या महाकाय शिळांच्या, वर्तुळाकृती रचनांचं. या अशा शिळांच्या वर्तुळांच्या अनेक रचना मग युरोपात अनेक ठिकाणी आहेत, याकडं सर्वांचं लक्ष वेधलं आणि त्यासंबंधी शोधमाहिमा सुरू झाल्या. त्यानंतर इटलीतल्या ‘पाँपेई’ शहराच्या उत्खननातून मिळालेल्या माहितीनं तर जगभरात खळबळ माजवली. व्हेसुवियस या ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळं इसवीसन ७९मध्ये, त्याच्या धूळ आणि राखेखाली गाडले गेलेलं आख्खं शहरच या उत्खननात हाती लागलं होतं. तेही राखेत गाडलेल्या अवस्थेत, जशाच्या तशा राहिलेल्या अनेक मानवी कलेवरांसक��. यात भीतीमुळं धावणारी, बचावासाठी लपून बसण्याच्या अवस्थेतली, काही घरात कामात असणारी, तर काही झोपेतच गाडली गेलेली माणसं होती. ‘हरक्‍युलेनियम’मध्ये १७३८मध्ये, तर ‘पाँपेई’मध्ये १७४८मध्ये ही उत्खनने त्या काळच्या पद्धतीनं करण्यात आली होती; पण यांचा सर्व युरोपभर फार मोठा प्रभाव पडला.\nविल्यम कनिंग्टन (१७५४ ते १८१०) यानं त्याच्या राहत्या गावाच्या आसपासच केलेल्या (जुन्या वस्तूंच्या संग्रहासाठी); पण अनेक खोदकामांच्या कामामुळं, आधी एकट्याच्या मेहनतीनं आणि पैशातून केलेलं काम अपुरं वाटल्यानं इतरांची मदत घेऊन, अनेक चर खणून, त्यात सापडलेल्या वस्तूंचं माहितीसकट प्रदर्शन भरवणारा म्हणून याला पुरातत्त्व उत्खननांचा जनक मानलं जातं. सर रिचर्ड कोल्टनं त्याला या कामात आर्थिक साह्य केलं होतं. १७९८च्या दरम्यान विल्टशायर इथं केलेल्या शोधकामातून निओलिथिक आणि ब्राँझ युगातल्या वस्तूंच्या नमुन्यांच्या निरीक्षण अहवालाचे मसुदे आणि खोदकामाच्या त्याच्या काही पद्धतींचं आजही अनुकरण करण्यात येतं.\nएकोणिसाव्या शतकात अधिक काटेकोरपणे निरीक्षणं घेण्याचा, वस्तूंचा ऐतिहासिक मागोवा घेताना, त्यांच्या कालावधींचा अनुक्रम लावताना त्यांना एकूण जागतिक संदर्भात ते नीट कोंदणात बसवण्याचा प्रघात पडला. सर विल्यम्स फ्लॅन्डर्स पेट्रीने इजिप्तमध्ये केलेल्या विविध शोधकार्यामुळं अनेक प्राचीन फरोह, राण्या, त्यांची थडगी, ममी, स्मशानभूमींमध्ये ममींसोबत ठेवलेल्या अनेक मौल्यवान वस्तू, विशेष म्हणजे पुरातन मातीच्या (सिरॅमिक) भांड्यांवरून त्या सर्वांच्या कालावधीची क्रमवारी लावणं शक्‍य झालं. यासाठी फ्लॅंडर्सना पुरातत्त्व शाखेत महत्त्वाचं मानलं जातं. त्यानंतर ‘ट्रॉय’ या पुरातन शहराचं ‘हिसारलीक’ भागातलं, १८७०च्या सुमारास झालेलं ‘बहुस्तरीय’ पद्धतीनं केलेलं उत्खनन, त्याची पद्धती, त्यातून हाती लागलेल्या वस्तू आणि त्यातून मिळालेले पुरातन वास्तुरचनेचे पुरावे यांनाही खूपच प्रसिद्धी मिळाली. कारण या उत्खननातून एकूण नऊ पुरातन शहरं एकमेकांशी संबंधित होती, हा ‘हेलिनिस्टिक कालावधीचा’ इतिहास हाती आला. त्याचवेळी ‘क्रेट’ विभागातही अशीच प्रगत संस्कृती होती, तेही उत्खननातून उजेडात आलं, जिला ‘मिनिअन संस्कृती’ म्हणून ओळखलं जातं.\n‘ग्रिड’ प्रकारच्या उत्खननाच�� पाया\n१९२० ते ३०च्या दरम्यान सर मॉर्टिमर व्हीलर यांनी ‘शिस्तबद्ध’ चौकोनी जाळीच्या आकारात ‘ग्रिड’ प्रकारच्या उत्खननांचा पाया घातला आणि त्यानंतर इतर सर्व विज्ञान शाखांचा पद्धतशीर वापर या पुरातत्त्वविज्ञानासाठी व्हायला लागला. नमुन्यांची वैज्ञानिक परीक्षणं ही नुसत्या निरीक्षणांसोबत महत्त्वाची गणली जाऊ लागली. विसाव्या शतकाच्या सुरवातीला अनेक विश्वविद्यालयातून हळूहळू पुरातत्त्वविज्ञान शाखेला मान्यता मिळत गेली आणि त्यातून पदवी, पदविका आणि पदव्युत्तर शिक्षण मिळणं सुरू झालं. सध्या तर या क्षेत्रात काम करणारे बहुतेक सर्व जण या विषयातले पदवीधारक आहेत.\nमात्र, एक बाब लक्षात घेतली पाहिजे, की ‘डायनॉसॉरसाठी केलेलं उत्खनन’ हे काही ‘पुरातत्त्व’ विभागाचे काम नाही. पुरातत्त्वविज्ञान, पुराभिलेख शोधकाम हा केवळ वैज्ञानिक नव्हे, तर मानवी संस्कृती, तिचा विकास, विशेषत: लेखनकला सर्वदूर विकसित होण्याआधीच्या काळच्या परिस्थितीचा मागोवा, त्या काळातल्या मानवाचं राहणीमान, वापरातल्या वस्तू, घरांची, शहरांची गावांची अवस्था, वास्तुशास्त्राचा विकास यांचा परामर्श घेणं हे अधिक महत्त्वाचं काम आहे. त्यामुळं याला एक वैज्ञानिक बाजू असली, तरी ही अधिक प्रमाणात एक ‘मानव्य’ शाखाच धरली जाते.\nसुमारे ३३ लाख वर्षांपूर्वीच्या, पूर्व आफ्रिकेतल्या अश्‍मयुगातल्या मिळालेल्या दगडांच्या हत्यारांपासून ते अगदी गेल्या दशकातल्या मानवनिर्मित कलाकृती, वस्तूंपर्यंतच्या कालखंडाबाबत पुरातत्त्वसंशोधक काम करतात. या कामात त्यांना साहजिकच सामाजिक भान सांभाळत काम करावं लागतं. यात अनेक अडचणी असतात. कधी शासकीय परवानग्या लागतात. शोधकार्य जिथं करायचे त्या जमिनीच्या मालकीचे वाद असतात. खजिन्याच्या आशेनं होणाऱ्या लुटीच्या घटना तर नेहमीच्याच. वस्तीपासून दूर, गूढ वातावरणात एकाकी परिसरात राहावं लागतं ते वेगळंच.\nउत्खनन हे नेहमीच खूप शांतपणे करावं लागतं. टिकाव, फावडी, कुदळी वापरून करायचं हे खोदकाम नसतं. जमिनीखाली नक्की काय सापडेल ते माहीत नसल्यानं चक्क लहान कुंचल्यांनी (ब्रशनं) हळुवारपणे माती बाजूला करत शोधकाम करावं लागतं. त्यामुळं या कामात बराच कालावधी लागतो. हळुवारपणे वरचा थर बाजूला करताना, बऱ्याच वर्षांनंतर एखादी वस्तू हाती लागते; पण ती खरोखरच पुरातन किंवा ऐतिहासिक महत्त्वाची आहे की नाही याची शहानिशा मात्र तिच्या वैज्ञानिक विश्‍लेषणांनंतरच होते. पूर्वी फारशी वैज्ञानिक साधनंही नव्हती; पण आता मात्र रासायनिक पृथक्करणापासून, क्ष किरण, त्रिमित सीटी स्कॅन, अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, संगणकीय प्रतिमा विश्‍लेषण अशा अनेक तंत्रांचा वापर करून, नमुन्यांचं अंतर्गत परीक्षणही करता येतं. लाखो वर्षं जुन्या कवटीच्या केलेल्या अशा तपासणीतून, एखाद्या वृद्धाचे काही दात त्याच्या तरुणपणीच कोणत्यातरी आघातानं (मारामारी) पडलेले होते, इथपर्यंत आता समजून येऊ शकतं. असो. जीवाश्‍मांच्या एकूण जडणघडणीतून, तर कधी ‘कार्बन डेटिंग’मधून प्राचीनतेचा अंदाज घेता येतो.\nसध्या एक नवं तंत्र पुढं येत आहे. ते म्हणजे दूरसंवेदन. उपग्रहामार्फत उच्च विभेदनक्षमता (हाय रेझोल्युशन) असलेल्या प्रतिमाग्रहणातून, छायाचित्रातून, जे जमिनीवरून लक्षात येत नाही, चटकन दिसून येत नाही, तेही आता हाती लागू शकतं. यातही अधिक प्रगत तंत्रं आता वापरली जातात. रडार, मग ते सूक्ष्मतंगलांबीची प्रारणं वापरून केलेलं संवेदन असो, तर कधी अवरक्त, कधी अतिनील, कधी क्ष किरण, अशी प्रारणं वापरून, उपग्रहामार्फत दूरसंवेदनानं पृथ्वीच्या पृष्ठभागाचं केलेलं निरीक्षण असो. लेझरनं उंचीमापन करण्याचं तंत्र आता आलं आहे. त्याचसोबत विमानातून, हेलिकॉप्टरनं विविध उंचीवरून घेतलेल्या ‘विहंगम’ प्रतिमा, एवढंच नव्हे तर आता छोटे ‘ड्रोन’ वापरून काढलेली छायाचित्रंही पुरातत्त्व संशोधनासाठी उपयोगात आणली जातात.\nउपग्रहांनी घेतलेल्या आणि एका संगणकीय कार्यक्रमात साठवलेल्या अशाच ‘विहंगम’ प्रतिमांच्या साह्यानं नुकताच एक शोध लागला आहे, तोही पुरातन बांधकामांचा. सामान्य वस्तीपासून दूरवर, दुर्गम भागातल्या काही भूपृष्ठीय प्रतिमा पाहत असताना, डेव्हिड केनेडी या वाळवंटी प्रदेशाशी रममाण होणाऱ्या एका पश्‍चिम ऑस्ट्रियातल्या विश्वविद्यालयीन प्राध्यापकाला हा शोध लागला आहे. आजकाल बहुतेक सर्वांना माहीत असणाऱ्या ‘गुगल अर्थ’ या संगणकीय भौगोलिक नकाशाचा संगणकीय कार्यक्रम (सॉफ्टवेअर प्रोग्रॅम-ॲप) पाहत असताना सौदी अरेबियाच्या वाळवंटी भागात त्याला काही चौकोनी दगडी भिंतीसारख्या रचना दिसल्या. या दुर्गम भागात हे काय बरं, असा विचार मनात आल्यावर त्याची अधिक माहिती जमवण्याचा अर्थातच त्यांनी प्रयत्न केला. या शोधात अधिक रस घेतला.\nजुन्या काळच्या शेतशिवाराच्या, मोठ्या अंगणाला घातलेल्या कुंपणाला लावलेल्या दरवाजासारखी, झडपांसारखी रचना दिसणारे हे आयताकृती आकार, सौदी अरेबियाच्या वाळवंटी खोऱ्यात दिसून आले आहेत. एक-दोन नाही, तर अशा एकूण चारशे रचना या आसपासच्या प्रदेशात मिळाल्यानं या आश्‍चर्यात अधिकच भर पडली आहे. या सगळ्या रचना दगडांनी बांधलेल्या, फारशा उंच नसलेल्या भिंतींच्या आहेत. ‘हरत खैबर’ या सौदी अरेबियाच्या पश्‍चिममध्य प्रदेशात या दगडी भिंती आढळून आल्या आहेत. फार पूर्वी झालेल्या लाव्हाच्या उद्रेकामधून तयार झालेल्या छोट्याछोट्या घुमटाकार टेकड्यांच्या उतारांवर या दरवाजासारख्या रचना अधिक प्रमाणात आहेत. या रचनांच्या आसपास लाव्हाच्या वाहण्याच्या, प्रवाहाच्या खुणा आहेत. या रचना वस्तीपासून दूर, वाळवंटातल्या ओबडधोबड प्रदेशात असल्यानं त्या आधी कोणाच्या लक्षात आल्या नसाव्यात. एका घुमटाकार टेकडीच्या तर सगळ्या बाजूंच्या उतारावर या रचना दिसतात. शिवाय काही भिंतींवरून लाव्हाचा प्रवाह वाहत गेलेलाही दिसून आला आहे. म्हणजे यातल्या काही रचना उद्रेकाच्या आधीच्या असाव्यात, असाही अंदाज करता येतो. संशोधकांना यांचा अजून नक्की कालावधी ठरवता येत नसला, तरी उद्रेकाच्या आधी असणाऱ्या रचना सुमारे साडेआठ हजार वर्षांपूर्वीच्या, तर नंतरच्या रचना सुमारे सात हजार वर्षांपूर्वीच्या कालावधीतल्या असाव्यात, असा एक कयास आहे. प्रत्यक्षात तिथं जाऊन, उत्खनन, परीक्षण करण्याच्या योजना आता बनत आहेत.\nया रचनांचे आकार चौकोनी असले, तरी विविध प्रकारचे आहेत. काही आकार इंग्लिश कॅपिटल ‘आय’ अक्षरासारखे, तर काही एकमेकाशेजारी दोन ‘आय’ आकाराचे आयत शेजारी शेजारी एकमेकांना चिकटवल्यासारखे आहेत. काही इंग्रजी ‘एच’ आकारासारखेही आहेत. मात्र, त्यांचं प्रयोजनच काय, ते तिथं बांधले कोणी, का हे मात्र अजून कोणी सांगू शकत नाही. या दरवाज्याच्या आकारातील सर्वांत मोठा १६९९ फूट उंचीचा (लांबीचा), तर सर्वांत लहान फक्त ४३ फूट उंचीचा (लांबीचा) आहे. या संपूर्ण परिसरचाची रचना पाहता आणि या लाव्हाच्या प्रवाहाच्या खुणा पाहता, वस्तीयोग्य नाही, हे प्रथमदर्शनीच कळतं. कदाचित या उद्रेकांआधी हा परिसर माणसांची वस्ती असलेला असू शकतो; पण तसं असेल तर या रचना आणखी पुरातन, प्राचीन काळातल्या ठरतील. या परिसरातली ही बांधकामं म्हणजे सर्वांत पुरातन मानवनिर्मित ठिकाणं ठरतील, असं याचे प्रमुख संशोधक केनेडी यांनी म्हटलं आहे. या दरवाजाच्या बांधकामांसोबतच अशा आकाशातून छायाचित्रांच्या माध्यमातून तयार केलेल्या नकाशांचा वेध घेताना, काही पतंगासारखे दगडी आकार, काही वर्तुळाकार दगडी आकार, ज्यांमध्ये त्या वर्तुळात विविध आऱ्यासारख्या रचना दिसतात, तेही अनेक ठिकाणी मिळाले आहेत; पण ते बरेचसे वाळवंटातल्या ‘ओॲसिस’च्या, पाण्याच्या उपलब्धतेच्या, पुरातन मानवी वस्तीयोग्य परिसरातले आहेत. मात्र, या वर्तुळाकार किंवा पतंगाच्या रचनांचा आता मिळालेल्या दरवाज्यांच्या रचनांशी काही संबंध आहे काय ते काही अजून जुळवता येत नाही.\nउपग्रहांच्या दूरसंवेदक छायाचित्रांमधून हे संशोधन आता हाती लागलं असलं, तरी १९८०च्या दशकात व्हिल कॅम्प आणि जॉन रोबोल यांनी ज्वालामुखींच्या उद्रेकांबाबत, लाव्हाच्या प्रवाहातून झालेल्या भौगोलिक रचनांचा अभ्यास करताना इथल्या एका लाव्हाच्या घुमटावरची ही दगडी भिंतीसारखी रचना पाहिली होती. त्यांना ही भिंत ज्या छोट्या घुमटाकार टेकडीवर दिसली होती, ती त्यापेक्षा आकारानं मोठ्या असणाऱ्या आणि ‘जेबेल अब्याद’ म्हणजे ‘पांढरा डोंगर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेकडीशेजारची होती अशी त्यांची नोंद आहे. मात्र, या भागाचं याहून अधिक संशोधन आजपर्यंत झालेले नाही. सध्यातरी हे लाव्हाचे घुमट सक्रिय ज्वालामुखी नाहीत, तर निद्रिस्त स्वरूपातले आहेत. हा परिसरच सध्या कोणत्याही भूस्तरीय बाबतीत सक्रिय दिसत नाही; पण हे सारे लाव्हाचे प्रवाह ‘बसाल्ट’ या अग्निजन्य काळ्या दगडाच्या प्रकारचे आहेत. आपल्या सह्याद्रीमध्येही हाच बसाल्ट आढळतो. यांच्या जमिनीतून वर येऊन शीलारस थंड होण्याचा कालावधी सुमारे साडेआठ हजार वर्षांपूर्वीचा असल्याचं अनुमान आहे.\n‘फरिक अल्‌ सहरा’ नावाची वाळवंटात स्वत: प्रवास करून त्याबद्दलची प्रवासवर्णनं छायाचित्रांसह लिहिणारी, त्याचा ब्लॉग चालवणारी एक हौशी पर्यटन संघटना सौदी अरेबियात आहे. ती ‘द डेझर्ट टीम’ म्हणूनही ओळखली जाते. हे हौशी मंडळ आणि ‘एरिअल फोटोग्राफिक अर्काइव्ह फॉर आर्किओलॉजी इन द मिडल इस्ट’ हे आता या शोधकार्यात केनेडींबरोबर उतरलं आहे. यांनाही आता पुढील संशोधनासाठी काही जागतिक संस्थांचं आर्थिक सहकार्य लाभलं आहे. हा गेल्या काही वर्षातल्या कामाचा आढावा घेणारा संपूर्ण शोधनिबंध ‘जर्नल ऑफ अरेबियन आर्किऑलॉजी अँड एपिग्राफी’च्या या महिन्याच्या (ऑक्‍टोबरच्या) अंकात प्रसिद्ध झाला आहे. तसंच केनेडींचा या बाबतीतला एक छोटा व्हिडिओही ‘युट्यूब’वर आलेला आहे.\nया ‘हरत खैबर’ परिसरात अनेक छोट्या विवरांसारख्या रचना उपग्रहीय छायाचित्रातून दिसून येतात. ती विवरं पूर्वीच्या सक्रिय ज्वालामुखींच्या आसपासची, वायू आणि शीलारस बाहेर टाकणाऱ्या नलिकांची मुखं आहेत, ज्यांना ‘उष्मवायू नलिकानिष्कास द्वार’ म्हणतात. त्यांच्या आसपासही या दरवाजाच्या आकाराच्या दिसणाऱ्या बांधकामाच्या भिंती आहेत; पण विशेष लक्ष देण्याची बाब म्हणजे, उपग्रहांच्या २०१२मध्ये केलेल्या सर्वेक्षणातल्या छायाचित्रात दिसणाऱ्या काही भिंती २०१५च्या सर्वेक्षणातल्या अवकाशीय छायाचित्रात लुप्त झालेल्या आहेत\nया वाळवंटी ओसाड आणि मुख्य वस्तीपासून दूर असणाऱ्या जागांवर तसं कोणाचंच नियंत्रण नाही. ही जागा कोणाच्याच ‘मालकीची’ नाही, त्यामुळं काही संरक्षण नाही. वाढत्या विकासकामांसाठी इथं दगडी चिरे आयते मिळत असल्यानं ते उखडून नेले जात आहेत...ते तिथं कोणी, कसे आणि केव्हा आणले, कशासाठी हा भिंती बांधण्याचा प्राचीन खटाटोप केला गेला होता, हे कळण्याआधीच... त्यामुळं या गोष्टींना ‘संरक्षित परिसर’ करण्याची आवश्‍यकता आहे, अशी चिंता अरेबियाच्या पुरातत्त्व संग्रहालयाच्या प्रमुखांनी आता व्यक्त केली आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/interview/articlelist/19359259.cms?curpg=3", "date_download": "2018-11-19T12:37:06Z", "digest": "sha1:DO3LCVN6EPGHNEWWER3DWDGIMUE3UNAE", "length": 8152, "nlines": 144, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 3- Celebrity Interviews in Marathi: Bollywood Celebs Interview in Marathi । Maharashtra Times", "raw_content": "\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टु��िझम' ट्रेंड\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\n‘दिल दोस्ती दुनियादारी’मधील आशू किंवा ‘दिल दोस्ती दोबारा’मधील पप्या, अर्थात पुष्कराज चिरपुटकर आज घराघरात पोहोचला आहे. गोलमटोल आशु किंवा भाईगिरी शैलीतला पप्या सर्वांनाच हवाहवासा वाटतो.\nकुणी काम देता का काम\nखबरदार, याल अंगावर तर घेऊ शिंगावरUpdated: Sep 18, 2017, 12.45AM IST\n‘राष्ट्रीय पुरस्कारानं केलं वाटोळं’Updated: Sep 12, 2017, 02.00AM IST\n…म्हणूनच मी क्रिकेटपासून लांब\nमराठीतून ऑफर नसल्यानं हिंदीत\nरोमान्सच्या नावाखाली फॉरेन टूर कशाला\nचाहत्यांचं प्रेम हाच पुरस्कारUpdated: Aug 22, 2017, 01.00AM IST\nव्हिडिओ: 'माय लव्ह'च्या मृत्यूनंतर सलमान भावू...\nशाहरुख-राणीनं घेतली एकमेकांची फिरकी\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nअभिनेता सुबोध भावेसोबत दिलखुलास गप्पा\nमन्नादांचा स्मृतिदिन: 'मेरा सब कुछ मेरे गीत र...\nअभिनेत्री गार्गी फुले थत्ते कोणाची कन्या आहे...\nक्रिकेटकडे वळले हेच आश्चर्य\nमलायका म्हणते, फॅशनशी वयाचा काय संबंध\n#MeToo: थोडी हिंमत दाखवाच\nहत्तींशी जुळलं अनोखं नातं\n‘रिस्क’ घेऊन काम करणं आवडतं\n...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Shivaji-Gade-Prajakta-Tanpure-friendship-in-Rahuri/", "date_download": "2018-11-19T11:22:18Z", "digest": "sha1:IWJIG3MRUO64EGUY23XV6CW5X4YEVOCF", "length": 6758, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘फ्रेंडशीपडे’ ला तनपुरे-गाडेंची राजकीय मैत्री | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › ‘फ्रेंडशीपडे’ ला तनपुरे-गाडेंची राजकीय मैत्री\n‘फ्रेंडशीपडे’ ला तनपुरे-गाडेंची राजकीय मैत्री\n‘फ्रेंडशीप डे’ चे औचित्य साधत एकत्र आलेल्या प्राजक्त तनपुरे व शिवाजी गाडे यांनी एकत्र असल्याचे सांगत एकीनेच तालुक्याचे गतवैभव प्राप्‍त करून देण्याचे आश्‍वासन वरवंडी येथील कार्यक्रमात दिले. तनपुरे यांनी विधानसभेबाबत पक्षाचा आदेश दोघांसाठी महत्त्वाचा राहणार असल्याचे सांगितले, तर गाडे यांनी आ. कर्डिले यांच्या निष्क्रियतेबाबत टीका साधत जनतेच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्याचे आश्‍वासन दिले.\nराहुरी तालुक्यातील वरवंडी येथील ग्रामपंचायतीच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी तनपु���े व गाडे यांनी विधानसभेची चर्चा करून राजकीय वातावरण पेटवून दिले. एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जाणारे तनपुरे व गाडे जोडीने गेल्या काही निवडणुकांपासून एकी दाखवित यश संपादित केले. राष्ट्रवादी पक्षाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या तनपुरे व गाडे यांच्या जोडीबाबत तालुकाभरात वेगवेगळी चर्चा केली जात असतानाच नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेच्या चर्चेला हात घालत राष्ट्रवादीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे प्रयत्न आम्ही करीत आहोत. विधानसभेची कोणतीही स्वार्थी भावना मनात न ठेवता मी किंवा माझ्या कुटुंबीयांकडून कामकाज केले जात नाही. विधानसभेसाठी पक्षाचा जो आदेश असेल त्या आदेशानुसारच शिवाजी गाडे व आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून राहुरी मतदार संघात बदल घडविणार असल्याचे तनपुरे यांनी सांगितले.\nजि.प.सदस्य शिवाजी गाडे यांनी विरोधकांनी न केलेल्या कामाचे श्रेय न घेता तालुक्याची झालेली वाताहात पाहता विकासकामांकडे लक्ष द्यावे असे सांगत आ. कर्डिले यांचे नाव न घेता टोला लगावला. राहुरी भागाचा विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे गाडे यांनी आश्‍वासन दिले. याप्रसंगी सभापती मनीषाताई ओहोळ, उपसभापती बाळासाहेब लटके, सदस्य रवींद्र आढाव, गटविकास अधिकारी अनंत परदेशी, प्रकाश देठे, शरद ढगे, प्रदीप पवार, मनिषा ढगे, प्रणिता भालेराव, मंगल बर्डे, मंदाकिनी मिसाळ, श्रीकांत ढगे आदींची उपस्थित होते. प्रस्ताविक साईनाथ कदम यांनी तर सूत्रसंचालन तुकाराम तनपुरे यांनी केले.\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Pregnant-woman-Murder-in-Matunga/", "date_download": "2018-11-19T11:46:32Z", "digest": "sha1:NME5RVHO2TXYXRYDYHP46PGQ7YETCQAR", "length": 6513, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " माटुंग्यात गरोदर महिलेची गळा दाबून हत्य�� | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › माटुंग्यात गरोदर महिलेची गळा दाबून हत्या\nधक्कादायक; गरोदर महिलेची गळा दाबून हत्या\nजागतिक महिला दिनाचा सर्वत्र उत्साह असताना बबिता राजेश बोडा (23) या गरोदर महिलेची तिच्याच सासरच्या मंडळींनी गळा दाबून हत्या केल्याची खळबळजनक घटना माटुंगा लेबर कॅम्पमध्ये गुरुवारी घडली. शाहुनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पती, सासरा, नणंदेला अटक केली आहे.\nबबिता ही चार महिन्यांची गरोदर असल्याचे तिच्या आईने सांगितले. या प्रकरणी शाहूनगर पोलीस ठाण्यात दुहेरी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती राजेश सिद्धराम बोडा (27), सासरा सिद्धराम रामचंद्र बोडा (65), नणंद सुलोचना धनराज बटकेरी (32) यांना पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर भादंवि. 302, 304 (ब), 34 अन्वये कारवाई केली.\nमाटुंगा लेबर कॅम्प परिसरात राहणार्‍या राजेशचे बबिताशी प्रेमसंबंध होते. नऊ महिन्यांपूर्वी प्रेमाचे रूपांतर लग्नात झाले. लग्नात हुंडा न मिळाल्याने राजेशच्या घरची मंडळी नाराज होती. राजेश घरात एकटाच कमावता असल्याने त्याच्यावर संपूर्ण परिवाराचा भार होता.\nत्यातच परिवारात आणखीन एकाची वाढ झाल्याने सासरा सिद्धराम, नणंद सुलोचना यांचा राग अनावर झाला होता. बबिताला घरातून हाकलवण्याचा डाव त्यांनी आखला. घरखर्चामुळे घरात भांडणे होत असल्याचे पाहून तिने गरोदर असताना एका डिजिटल बोर्ड बनवणार्‍या कारखान्यात नोकरी पत्करली. तिने घरच्यांचा विश्वास जिंकण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, पैशाच्या हव्यासापोटी सासरा, नणंदेने तिला कधीच आपलेसे केले नाही.\nबुधवारी रात्री यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाल होतेे. पहाटेच्या साखर झोपेत असताना पती, सासरा व नणंदेने तिचा गळा दाबून खून केला. सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करुन चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याचे कारण सांगितले.\nतिच्या गळ्यावरील निशाणांमुळे हत्या झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर शाहूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप थोरात, पोलीस निरीक्षक बाळू चव्हाण यांनी रुग्णालयातून सासरच्यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता गळा दाबून हत्या झाल्याचे तपासात उघड झाले.\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Eid-e-Miladunabi-enthusiasm/", "date_download": "2018-11-19T11:49:08Z", "digest": "sha1:M6EPAWBE3233KRN67HX2SUW6UYJDB66N", "length": 8247, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात\nजुने नाशिक : वार्ताहर\n‘हिंदुस्थान झिंदाबाद, देशाची एकता, अखंडता, प्रगती व आतंकवादाच्या बिमोडाची दुवा पठण करत नार-ए-तकबीर अल्लाहू अकबर, एक नारा मोहम्मदी, नुरवाला हमारा नबी, या रसुलअल्लाह या रसुलअल्लाह’ च्या धार्मिक घोषणा देत शनिवारी (दि. 2) ‘जगा व जगू द्या’, अहिंसा व मानवतेची शिकवण देणारे सत्यवादी पैगंबर हजरत मुहम्मद सल्ललाहू अलैही वसल्लम यांची जयंती जश्‍ने ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त जुलूस-ए-मोहम्मदी काढण्यात आला.\nतत्पूर्वी मुस्लिम धर्मगुरूंनी देशाच्या प्रगतीसाठी विशेष दुवा करत देशावरील सर्व संकटे नष्ट होऊन, विविधता, एकता व अखंडता कायम रहावी यासाठी प्रार्थना केली. प्रसंगी मुस्लिम बांधवांनी दिलेल्या इस्लाम झिंदाबादच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेले होता.\nसायंकाळी चार वाजता जुने नाशिक येथील ऐतिहासिक जहाँगीर मशीद चौकातून जुलूस-ए-मोहम्मदी धार्मिक नाशिककचे खतीब-ए-शहर हाफीज हिसामुद्दीन मियाँ खतीब अशरफी यांच्या नेतृत्वाखाली जुलूसला प्रारंभ झाला. तत्पूर्वी विविध सामाजिक व धार्मिक संस्थासह पोलीस प्रसासनातर्फे मुस्लिम धर्मगुरूंचा सत्कार केला. जुलुसच्या अग्रभागी इस्लामी ध्वज हातात घेतलेला अरबी वेशातील घोडेस्वार, सजावट केलेली वाहने व घोडाबग्गी होती. रिमोट कार व बुलेट मोटार सायकलवर विराजमान चिमुकले जुलूसमध्ये सहभागी झाले होते. मिरवणुकीच्या मार्गावर भव्य स्वागत कमानी उभारून आकर्षक सजावटसह विद्युत रोषणाई करण्यात आली होती. जुलूसमध्ये सामाजिक व धार्मिक संस्थातर्फे चॉकलेट, मिठाईचे वाटप करण्यात आले. डोक्यावर इस्लामी टोपी परिधान करत हजारो मुस्लिम बांधव जुलूसमध्ये सहभागी झाले होते. नात-ए-पाकचे वाचन करत जुलूस पारंपरिकमार्गे जाऊन बडी दर्गाह शरीफ येेथे विसर्जित झाला.\nदरम्यान, शनिवारी पहाटेपासूनच धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. मशिदीत दुरुद व सलामचा नजराना पेश करत पैगंबर हजरत मुहम्मद सल्ललाहू अलैही वसल्लम यांचे स्मरण करण्यात आले. बडी दर्गाह शरीफ येेथे पोहोचल्यावर जुलूस विसर्जित झाला. येथे धर्मगुरूंनी पैगंबरांचे जीवनमान व धर्म कार्यावर प्रकाशझोत टाकत धर्माचे पैगंबर हजरत मुहम्मद सल्ललाहू अलैही वसल्लम यांच्या उपदेश व शिकवणींवर आचारण करत समाजात समानता व मानवतेचे पर्व नांदावे यासाठी समाजबांधवांनी पुढे यावे असे आवाहन केले. खतिब-ए-शहर हाफिज हिसामुद्दीन मियाँ खतिब अशरफी, काजी-ए-शहर काझी मोहिजोद्दीन यांच्या मुस्लिम धर्मगुरू व उलेमा यांनी नेतृत्व केले. जुलूसचे संचलन सय्यद मीर मुख्तार अशरफी यांनी केले.\nजवान केकाण व पत्नीवर चिंचोली येथे अंत्यसंस्कार\nपंचवटीमध्ये भिकार्‍याचा खून; एकास अटक\nसिन्नर, चांदवड जलसिंचनात होणार ‘अमीर’\nशहर सुधार समितीनंतर विधी सभेलाही अधिकार्‍यांची दांडी\nजलयुक्तच्या अवघ्या 124 कामांना प्रारंभ ; यंत्रणांची चालढकल\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Pune-25-lover-couples-Saratagiri-in-two-months-in-varvand-area/", "date_download": "2018-11-19T11:34:55Z", "digest": "sha1:CPIODX7NHNNOPTYJMQDE52SRGFK2O5YU", "length": 6089, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुणे : दोन महिन्यात २५ प्रेमी युगुलांची 'सैराटगिरी' | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुणे : दोन महिन्यात २५ प्रेमी युगुलांची 'सैराटगिरी'\nपुणे : दोन महिन्यात २५ प्रेमी युगुलांची 'सैराटगिरी'\nपुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरवंड परिसरात सैराट फिवर आला आहे. गेल्या दोन महिन्यात या परिसरातून सैराटगिरी करत जवळपास २५ हून अधिक प्रेमी युगलांनी धूम ठोक���ी आहे. यात अल्पवयीन व किशोरवयीन मुलींचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे\nफेसबुक आणि व्हॉट्सॲपच्या अतिरेकामुळे मुली सहज मुलांच्या जाळ्यात फसत असून या गोष्टीचा मोठा मनस्ताप मुलींचे आई वडील व कुटुंबियांना सहन करावा लागत आहे. १८ वर्ष मोठ्या कष्टाने आई-वडिलांनी सांभाळ केलेली मुले काही क्षणात कुटुंबाचे उपकार विसरून जात असल्याने कुटुंबीयांवर मोठा मानसिक आघात होत आहे. परंतु, कायद्याच्या बंधनात त्यांचा प्रेमविवाह कुटुंबीय हताशपणे पाहात आहेत. लग्‍न आणि जबाबदारी न कळण्याच्या वयात एवढा महत्त्‍वाचा निर्णय घेतल्याने परिसरातील पालक चिंतेत आहेत.\nप्रेम विवाहाला विरोध नाही. परंतु, आपल्या आयुष्याचा जोडीदार कोणताही विचार न करता मुली भावनिकतेतून निवडत आहेत. त्यामुळे त्यांच्या भविष्याबाबत पालकांमध्ये चिंता आहे. हा सर्व प्रकार थांबण्यासाठी गावातील ज्येष्‍ठ मंडळींच्या पुढाकाराची गरज असल्याची चर्चाही सुरू आहे.\nया सर्व प्रकारावर बोलताना वरवंडचे पोलिस पाटील किशोर दरेकर यांनी सांगितले की, आजकाल मुली व मुले जास्‍त वेळ कॉलेज, फेसबूक आणि व्‍हॉट्‍सॲपच्या सानिध्यात असतात. आई-वडीलही त्यांना कमी वेळ देतात. असे प्रकार थांबावेत यासाठी समुपदेशनाची गरज आहे.\nपोलिसांचा धाक राहिला नाही\nवरवंड भागात महाविद्यालयामुळे मोठ्या प्रमाणात बाहेर गावावरून विध्यार्थी या ठिकाणी येतात. महाविद्यालयाची सुट्टी झाल्यानंतर या परिसरात मुलांची टोळकी उभी असतात. त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील अनेक वेळा करण्यात आली आहे. परंतु, पोलिस यात लक्षच देत नाहीत. परिणामी याचा गैरफायदा मुले घेत असल्याचे चित्र आहे.\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/ujani-dam-water-issue-in-solapur/", "date_download": "2018-11-19T12:31:20Z", "digest": "sha1:EHV3TZV2BJMG5KZ5FQUVVVTQTRX6DQOU", "length": 4427, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उजनीतून आजपासून शेतीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › उजनीतून आजपासून शेतीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय\nउजनीतून आजपासून शेतीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय\nउजनी धरणातून शेतीसाठी कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आ. बबनराव शिंदे यांनी दूरध्वनीवरून दिली.\nयाबाबत अधिक माहिती देताना आ. शिंदे म्हणाले की, गतवर्षी भरपूर पाऊस झाल्याने 15 ऑक्टोबर 2017 रोजी उजनीत 111 टक्के पाणीसाठा झाला होता. पाणी मुबलक उपलब्ध असल्याने 15 नोव्हेंबर 2017 पासून कालव्यात सोडण्यात येणारे पाण्याचे आवर्तन एक महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आले होते. सध्या उजनीत 104 टक्के पाणीसाठा आहे. उजनीचा मुख्य कालवा 20 कि.मी., उजवा कालवा 119 कि.मी. व डावा कालवा 126 कि.मी.पर्यंतच्या लाभक्षेत्रातील पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. या आवर्तनाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत.\nयाबाबत सातत्याने पाठपुरावा केल्याने बुधवारी मुंबईत जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, आ. भारत भालके, अधीक्षक अभियंता शिवाजी चौगुले आदींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पाणी सोडण्याचा निर्णय झाला.\n'धर्मांधाकडे झुकलेल्या मुस्लिमांनी ३० दिवसांत आत्मसमर्पण करावे अन्यथा..'\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nB'day Spl : बोल्‍डनेस म्‍हणजे जीनत...\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/614904", "date_download": "2018-11-19T11:50:53Z", "digest": "sha1:QKRBIFJSQIHC7FJGAOYXUOEWSSKVWWK4", "length": 15106, "nlines": 60, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "राशिभविष्य - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » राशिभविष्य\nसिंहेत बुध प्रवेश, चंद्र, शुक्र त्रिकोण योग होत आहे. तुमच्या सर्वच कामाला वेग प्राप्त होईल. राजकीय- सामाजिक कार्यात विस्कटलेली घडी नीट करता येईल. संघटना अधिक मजबूत करता येईल. धंदा वाढेल. नवे कंत्राट मिळवता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात उत्साहवर्धक घटना घडेल. नवीन ओळखी होतील. कोर्टाच्या कामात यश मिळेल. केस याच सप्ताहात मिटवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक दिवस यश देणारा ठरू शकतो. परीक्षेत यश मिळेल.\nसिंहेत बुध प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. घरातील वादाने मन अस्थिर झाले तरी योग्य निर्णय घेता येईल. मुले, जीवनसाथी यांचा विरोध तुम्हाला होईल. धंद्यात लक्ष द्या. भावनेच्या आहारी जाऊन निर्णय बदलू नका. राजकीय- सामाजिक कार्यात तुमचे कार्य सुरू राहील. जवळचे लोक कट करण्याचा प्रयत्न करतील. विद्यार्थीवर्गाने घरच्या लोकांना फसवू नये. अभ्यास करावा.\nसिंहेत बुध प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला ताण, तणाव होईल. रागाचा पारा वाढेल. राजकीय, सामाजिक कार्याला दिशा मिळेल. वेग येईल. पद मिळेल. धंद्यात फायदा होईल. शेअर्समध्ये चांगली गुंतवणूक करता येईल. नविन परिचय होईल. कला, क्रीडा क्षेत्रात त्याचा फायदा होईल. घर, वाहन, जमीन खरेदी, विक्रीत फायदा होईल. कला, क्रीडा क्षेत्रात पुरस्कार व आर्थिक लाभ मिळेल. कठीण काम करून घ्या.\nसिंहेत बुध प्रवेश, सूर्य, नेपच्यून प्रतियुती होत आहे. राजकीय, सामाजिक कार्याचा विस्तार करण्याची संधी मिळेल. तुमचा प्रभाव वाढेल. धंद्यात सुधारणा होईल. नवीन काम मिळेल. थकबाकी वसूल करा. नोकरीतील वाद कमी होईल. संसारात मंगळवार, बुधवारी वाटाघाटीचा प्रश्न चिघळण्याची शक्मयता आहे. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. कल्पनेला चांगली दाद मिळेल. परीक्षेत यश मिळेल. कोर्टाच्या कामात आशादायक परिस्थिती राहील.\nस्वराशीत बुध प्रवेश, चंद्र, शुक्र त्रिकोण योग होत आहे. सप्ताहाच्या शेवटी गुप्त कारवायांचा त्रास राजकीय, सामाजिक कार्यात होईल. तुमच्यावर आरोप होईल. धंदा वाढेल. मागील येणे वसूल करा. प्रेमाला चालना मिळेल. कला- क्रीडा क्षेत्रात पुरस्कार व लाभ मिळेल. कोर्टकेस लवकर संपवण्याचा मार्ग शोधा. नवीन ओळख फायदेशीर ठरेल. संसारात सुखद समाचार मिळेल.\nसिंहेत बुध प्रवेश, चंद्र शुक्र त्रिकोण योग होत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात कशा पद्धतीने तुम्हाला त्रास देता येईल याचा विचार होऊ शकतो. तुमच्या प्रति÷sला धक्का देण्याचा प्रयत्न होईल. धंद्यात अडचणी येतील. संयमाने वागा. अरेरावी करू नका. योग्य सल्ल्याने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करता येईल. क��ा- क्रीडा क्षेत्रात संधी मिळेल. परंतु कष्ट घ्या. कोर्टकेसमध्ये अडचणी येतील.\nसिंह राशीत बुधाचे राश्यांतर, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. तुमच्या सर्वच कार्याला आता वेग येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नवे वळण मिळेल. वरि÷ांना तुमच्या कार्याचे कौतुक वाटेल. पदाधिकार दिला जाईल. व्यवसायात जम बसण्यास सुरुवात होईल. मोठे कंत्राट मिळेल. विवाहासाठी स्थळे येतील. संतती प्राप्तीचा प्रयत्न करा. सप्ताहाच्या सुरुवातीला दुखापत संभवते. वाहन जपून चालवा. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. परीक्षेत यश मिळेल.\nसिंहेत बुधाचे राश्यांतर, चंद, मंगळ प्रतियुती होत आहे. आत्मविश्वासाने राजकीय, सामाजिक कार्यात निर्णय घेता येईल. जनतेच्या सुखाकडे, योजनेकडे तुमचे दुर्लक्ष होऊ शकते. धंद्यात कष्ट घ्या. स्वत:च्या खाण्याची काळजी घ्या. घरात किरकोळ अडचणी येतील. वाटाघाटीत वाद संभवतो. कला, क्रीडा क्षेत्रात जिद्द ठेवा. कोर्टाच्या कामात फसगत संभवते. पैसा खर्च होईल. परीक्षेसाठी चौफेर तयारी करा.\nसाडेसातीचे दुसरे पर्व सुरू आहे. सिंहेत बुध प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. प्रकृतीची काळजी घ्या. मनावर ताण येईल. जवळच्या व्यक्तींचा वेगळाच अनुभव येईल. राजकीय, सामाजिक कार्यात धावपळ करण्याची वेळ येईल. प्रति÷ा वाढेल. लोकप्रियता मिळेल. नवीन ओळख होईल. कला, क्रीडा क्षेत्रात कष्टानेच यश व प्रसिद्धी मिळेल. कोर्टाच्या कामात अडचणी येतील. धंद्यात खर्च होईल. परीक्षेसाठी आळस करू नका.\nवक्री शनि या आठवडय़ात मार्गी होत आहे. बुधाचे राश्यांतर होत आहे. मंगळवार, बुधवार मनाचा गोंधळ राहील. कटकटी, वाद उदासपणा थोडी मनाची चिडचिड होईल. ठरवलेली गोष्ट मनाप्रमाणे होणार नाही. कामात अडचणी येतील. परंतु गुरुवार, शुक्रवार उत्साह वाढविणाऱया घटना घडणार आहेत. एखादा व्यवहार मार्गी लावू शकाल. शेतीच्या कामात दुर्लक्ष करू नका. विद्यार्थी वर्गाला यंदा प्रगतीचा मार्ग मोकळा आहे.\nबुधाचा सिंह राशीत प्रवेश. व्यवसायात उत्साहाचे वातावरण निर्माण करणारे असणार आहे. शेअर्स उलाढालीत फायदा संभवतो. लवकरच 40 हजारपर्यंत जाण्याची शक्मयता आहे. शेतकरी वर्गाने कर्ज लवकर फेडण्याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीत करणे गरजेचे आहे. गुरुवार, शुक्रवार चहाच्या पेल्यातील वादळे घरातील व्यक्तींबरोबर संभवतात. कला क्रीडा क्षेत्रात नावलौकि��� वाढेल. नोकरीत नवीन संधी मिळण्याची शक्मयता आहे. वैद्यकीय क्षेत्रात प्रगती संभवते.\nबुध ग्रह सिंह राशीत प्रवेश करीत आहे. आतापर्यंतचा काळ थोडा कष्टाचा असला तरी थोडा संयम अजून ठेवावा लागेल. प्रत्येक व्यवहारात शांतपणे निर्णय घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शनासाठी आहे. वाईट काळात जपून पाऊले टाकण्याची असतात. मात्र चांगला काळ आळसात घालवायचा नसतो. मोठे मोठे उद्योगपती चांगल्या काळात मोठी झेप घेतात व मोठे होतात. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आपले समाजकार्य सुरूच ठेवा. पुढे मोठी संधी मिळेल.\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 8 डिसेंबर 2017\nआजचे भविष्य सोमवार दि. 1 जानेवारी 2018\nआजचे भविष्य मंगळवार दि. 13 फेब्रुवारी 2018\nमोदींकडून संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला : राहुल गांधी\nचित्रपट, नाटकातूनही बहुरूपी पुलंचेच दर्शन\nइंटरनेटमुळे परदेशी कंपन्यांची कमाई\nपं. अमरनाथ यांना ‘पं.पन्नालाल घोष वेणुरत्न’ पुरस्कार जाहीर\nमोठय़ा वादानंतर रिझर्व्ह बँक अन् केंद्र सरकार यांच्यात बैठक\nगडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा\nमराठा आरक्षण : विधीमंडळाच्या पायऱयांवरच विरोधकांचा ठिय्या\nमराठा आरक्षण : ‘हे आरक्षण टिकणारे नाही’ ; मध्ये उपप्रवर्ग करून मराठय़ांना आरक्षण द्या \nमराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी\nआजचे भविष्य सोमवार दि. 19 नोव्हेंबर 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://gurudevranadelifephilosophy.blogspot.com/2016/10/blog-post_32.html", "date_download": "2018-11-19T11:39:11Z", "digest": "sha1:EEOARYI6JVCGYHK4KIQ73X5YYLIUC3FM", "length": 11037, "nlines": 77, "source_domain": "gurudevranadelifephilosophy.blogspot.com", "title": "Gurudev Ranade; Life Φlosophy", "raw_content": "\nआई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा तु...\nकरुया उदो उदो उदो अंबाबाईचा माय...\n|| श्री महालक्ष्मी स्तोत्र ||सुंदरे गुणमंदिरे करुण...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग १०)आई महालक्ष्म...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ९)दासपरंपरेतील ...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ८)हे आई महालक्ष...\n**भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ६)इकडे तिकडे कुठ...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ७)मागील भागात आ...\n**भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ४)भगवंताने दासां...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ५)मागील भागात स...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ५)मागील भागात स...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ३)पाऊलावर पाऊल ...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग २)या अखिल विश्व...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग १)श्रीमन्मध्वाच...\n**भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ६)\nइकडे तिकडे कुठेही न जाता भक्तांच्या घरामध्ये तू स्थिर राहा म्हणजे तेथे नित्य महोत्सव आणि नित्य सुमंगल घडेल अशी विनवणी करून दास पुढे म्हणतात,\nसत्यव तोरूत साधु सज्जनर चित्तदि होळेयुव पुत्थळि गोंबे ॥\nहे आई, साधु सज्जनांना तुझ्यामुळे सत्य बघता येते, जाणता येते. त्यांना सत्य दाखवणारी तू आहेस. इथे चित्तदि म्हणजे चित्त हा अर्थ नाही. सोने जसे चकाकते, त्याचे जसे तेज असते, त्याने दैदीप्यमान झालेल्या, मोहक अशा एका बाहुलीसारखे तुझे रूप आहे. गोंबे म्हणजे बाहुली. पुत्थळि म्हणजे मोहक किंवा क्षणात आवडेल असे.\nआई महालक्ष्मीची कृपा असल्याशिवाय साधना सुरूच होत नाही. सकल जीवांची आई आहे ती. आई श्रेयस्कर देते, प्रेयस्कर नाही. सत्य दाखवणारी अशी ती आहे. आणि आपण भगवंताचा हट्ट धरलेला आईला आवडतो. ती खचितच तो हट्ट पुरवते. त्या परब्रह्म भगवान नारायणापर्यंत जी पोहोचवते ती ही आई महालक्ष्मी. भगवंताच्या शंख, चक्र, गदा, पद्म यातील पद्म हे मोक्षाचे प्रतिक मानले गेले आहे. शांती, सत्त्व, मोक्ष प्रदान करणारे. आणि आई महालक्ष्मी तोच मार्ग दाखवते. याविषयी श्रीसूक्तात वर्णन येतेच, पद्मानने पद्मिनी पद्मपत्रे पद्मालये पद्मदलायताक्षी असा मोक्षाचा मार्ग ही पद्मरूपी लक्ष्मी प्रदान करते. आपल्या सर्वांचा प्रवास हा अनित्यात राहून शाश्वत सत्यासाठीच तर चालला आहे. तो सत्याचा मार्ग दाखवणारी तू आहेस आई.\nआणि पुढे तिच रूप कसं आहे याविषयी सांगतात, चित्तदि होळेयुव पुत्थळि गोंबे ॥\nबाहुली कशी मोहक असते. येथे मोहकचा शब्दशः अर्थ घेणे योग्य ठरणार नाही. पण अशी गोष्ट जी सहज आपल्याला आवडते आणि आपली होऊन जाते. असा गुण जिच्यात आहे अशी बाहुलीसारखी आणि त्याचबरोबर सोने, चांदी, हिरे हे जसे चकाकतात आणि त्याचे जे तेज असते त्याने प्रकाशित झालेले असे तुझे रूप आहे.\nदासांच्या जीवन चरित्रातील एक कथा आपण आज पाहणार आहोत.\nविजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हा पुरंदरदासांना भेटायला उत्सुक होता. नवकोट नारायण, सावकार, सर्वस्व त्याग करून हरिदास बनतो ही गोष्ट राजाला खूपच आश्चर्यकारक वाटत होती. अखेर एक दिवस राजा आणि दासांची भेट झाली. राजाने त्यांचा अन्न वस्त्र आभरणांनी सन्मान केला. पण दासांनी हे सर्व गावातील गोर-गरीबांना वाटून टाकले. राजाने त्यांचा सन्मान केला होता खरा, पण तो शिष्टाचाराचा भाग म्हणूनच. त्याला दासांचे श्रेष्ठत्त्व अजिबात कळले नव्हते.\nपुरंदरदास रोज भिक्षा मागत, तेव्हा ते राजवाड्यासमोरही भिक्षेसाठी उभे राहत. तेव्हा राजवाड्यातून त्यांना रत्नमोतींनी भरलेल्या सुपाने भिक्षा दिली जात असे. आणि त्यामुळे त्या हिऱ्या,रत्नांचे खडेही भिक्षेत पडत असत. दोन तीन दिवस हा सततचा चाललेला प्रकार पाहून राजाला संशय आला. राजा व्यासतीर्थांकडे आला आणि म्हणाला, \" स्वामी तुम्ही तर पुरंदरदासांना वैराग्यमूर्ति म्हणता, त्यांच्यावरती गौरव करणारी पदे रचता, पण ते तुमचे दास किती लोभी आहेत पहा. तीन दिवस रत्न, मोती देऊनही अजून त्यांची तृप्ति झालेली नाही. नित्य भिक्षेला येतात.\" हे ऐकून व्यासतीर्थ म्हणाले, \"असे होय. चल आपण जाऊन बघुया कसे आहेत दास.\"\nपुरंदरदास गावाबाहेरील मारूतीच्या मंदीरात राहायचे. तिथे राजा आणि स्वामी दोघेही आले. आणि बघतात तर देवळाबाहेर कोपऱ्यात मोती रत्नांचा ढीग पडला होता. दासांची पत्नी भिक्षेच्या झोळीतून खडे, कचरा म्हणून जे काही टाकत होती, ते दास बाजूला कचऱ्यात जमा करत होते त्याचाच हा ढीग जमा झाला होता. \"अलिकडे दोन-तीन दिवस भिक्षेत खूपच कचरा येतोय नाही\" दासांचे आणि त्यांच्या पत्नीचे हे उद्गार ऐकून राजा लज्जित झाला. त्याने व्यासतीर्थ आणि पुरंदरदासांची क्षमा मागितली. आणि दास खरोखरच वैराग्यमूर्ति आहेत असे गौरवोद्गार काढले.\nलेखक - वादिराज विनायक लिमये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4932822352543964209&title=Tying%20Rakhee%20to%20Trees&SectionId=4712658730477960030&SectionName=%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2018-11-19T12:14:20Z", "digest": "sha1:QJPOJBULJ75V7YU7HPICPTM25G67N7FP", "length": 9774, "nlines": 126, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "झाडांना राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश", "raw_content": "\nझाडांना राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश\nठाण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांचा उपक्रम\nठाणे : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे..’ हा संदेश केवळ उक्तीपुरताच न ठेवता ठाण्यातील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तो प्रत्यक्ष कृतीत आणला आहे. पर्यावरणपूरक वस्तूंपासून बनविलेल्या राख्या झाडांना बांधून त्यांनी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले आहे. झाडे आपले रक्षण करतातच; पण त्यांच्याही रक्षणाची गरज आहे, असा संदेश या विद्यार्थ्यांनी दिला. न्यू इंग्लिश स्कूलसह ‘नेचर अॅक्टिव्हिटीज फॉर सस्टेनेबल अॅप्रोच’ (नासा) या संस्थेचेही सहकार्य या उपक्रमाला लाभले.\n‘नासा’ संस्थेने टाकाऊ वस्तू आणि पाने, फुले, गवत, करवंट्या, सुतळी अशा सामग्रीच्या साह्याने तयार केलेल्या राख्या न्यू इंग्लिश स्कूलमधील ६० विद्यार्थ्यांनी ठाणे शहरातील नौपाडा भागातील राम मारुती रस्त्यावरील काही झाडांना बांधल्या. बहीण भावाला राखी बांधून तिच्या रक्षणाची जबाबदारी भावाच्या खांद्यावर टाकते. सध्या निसर्गाची होणारी हानी लक्षात घेता, त्याच्या संवर्धनाची जबाबदारी माणसाने घेतली पाहिजे. म्हणूनच या विद्यार्थ्यांनी झाडांना पर्यावरणपूरक राख्या बांधून ‘तुम्ही झाडांना वाचवा, ती तुम्हाला वाचवतील’ असा संदेश दिला आहे. विविध आकारांतील राख्यांवर पर्यावरण वाचविण्यासाठी नागरिकांना आवाहन करणारे विविध संदेश लिहिले होते.\nया कार्यक्रमाला शाळेचे विश्वस्त आल्हाद जोशी, जलशास्त्रज्ञ डॉ. प्रमोद साळसकर, मुख्याध्यापक भानुदास तुरुपमाने, ‘नासा’चे राजीव डाके, , प्रतिभा काटकर, राजेश आखडमल, पी. आर. टोम्पे आदी उपस्थित होते.\nमानवाकडून सध्या होत असलेली वृक्षतोड आणि अन्य विविध कामांमुळे पर्यावरणाची जैविक साखळी धोक्यात आली आहे. भूतलावरील जीवसृष्टीला नैसर्गिक आपत्तीचा धोका होऊ नये, म्हणून पर्यावरणाची काळजी घेणे आवश्यक आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये ही जागृती होऊन त्यांच्या माध्यमातून जनतेला पर्यावरणाचे महत्त्व समजावे, त्याचे संवर्धन केले जावे, यासाठी ‘नासा’ या पर्यावरणवादी संस्थेने पुढाकार घेतला असून, त्याअंतर्गत विविध उपक्रम राबवले जातात.\nहरित सेनेच्या विद्यार्थ्यांचे वृक्षांसोबत रक्षाबंधन ‘त्यांची’ कृती ठरली अभिमानास्पद ठाणे खाडीच्या प्रदूषणमुक्ततेचे संकेत ... आणि बगळ्याला मिळाले जीवदान डुरक्या घोणसाला सर्पमित्राकडून जीवदान\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आण�� चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4979780814710625869&title=colors%20marathi%20reality%20show%20auditions%20in%20pune%20at%208th%20july&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-11-19T11:56:54Z", "digest": "sha1:GLTKFDKY6RXSLB6NLVRCNG2QCRSE7HY7", "length": 7199, "nlines": 117, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘सूर नवा ध्यास नवा- लिटिल चॅम्प्स’च्या ऑडिशन्स आठ जुलैला पुण्यात", "raw_content": "\n‘सूर नवा ध्यास नवा- लिटिल चॅम्प्स’च्या ऑडिशन्स आठ जुलैला पुण्यात\nपुणे : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमाच्या पहिल्या यशस्वी पर्वानंतर आता कलर्स मराठी ‘सूर नवा ध्यास नवा-लिटिल चॅम्प्स’ घेऊन येत आहे. सहा ते १५ वर्षे वयोगटातील मुले -मुली या कार्यक्रमामध्ये भाग घेऊ शकतील.\nया कार्यक्रमासाठी पुण्यात येत्या आठ जुलै रोजी ऑडिशन्स होणार आहेत. डी. इ. एस. सेकंडरी स्कूल, सदाशिव पेठ येथे सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत येणारे स्पर्धक निवड चाचणीसाठी पात्र ठरतील. यात जे स्पर्धक निवडले जातील त्यांना अंतिम फेरीसाठी मुंबईला बोलाविले जाईल. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन एक नवा सूर शोधण्याचा हा प्रवास सहा जुलैपासून सुरु होणार आहे. या पर्वाचा शुभारंभ ऑगस्टमध्ये होणार असून, याचे परीक्षक अवधूत गुप्ते, शाल्मली खोलगडे आणि महेश काळे हे आहेत. या कार्यक्रमात सूत्रसंचालकाच्या भूमिकेत कोण असेल हे मात्र, सध्या गुलदस्त्यात आहे.\nकलर्स मराठीवर रंगणार छोट्या सूरवीरांचे पर्व ‘सूर नवा ध्यास नवा’च्या ऑडिशन्सला पुणेकरांचा प्रतिसाद महेश काळेंच्या स्वरांनी उजळली रौप्यमहोत्सवी दिवाळी पहाट महेश मांजरेकर मराठी बिग बॉसचे सूत्रसंचालक ‘विस्ताराने गायला जाणारा राग ऐकण्याचा सराव करायला हवा’\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nमधुमेह नियंत्���णासाठी बदला जीवनशैली\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Teacher-arrested-for-punishment-to-girl-in-Kolhapur-District/", "date_download": "2018-11-19T11:23:52Z", "digest": "sha1:B6BUDIZXAERCBJEK4IUWRC5MJYZNWDVE", "length": 5965, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोल्हापूर : विद्यार्थिनीला उठाबशा; शिक्षिकेला अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कोल्हापूर : विद्यार्थिनीला उठाबशा; शिक्षिकेला अटक\nकोल्हापूर : विद्यार्थिनीला उठाबशा; शिक्षिकेला अटक\nकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन\nआठवीतील विद्यार्थिनीला किरकोळ कारणावरून ५०० उठाबशाची शिक्षा देणार्‍या चंदगडच्या मुख्याध्यापिका अश्‍विनी देवण यांना अखेर अटक करण्यात आली आहे. देवण यांच्यावर यापूर्वीच वेतन रोखण्याची कारवाई करण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांनी वेतन रोखण्याचे निर्देश दिले असून, आता या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू होणार आहे.\nचंदगड येथील भावेश्‍वरी संदेश विद्यालयात आठ दिवसांपूर्वी आठवीत शिकणार्‍या विजया निवृत्ती चौगले मुलीला हिंदीची वही आणली नाही, या कारणास्तव ५०० बैठका मारण्याची शिक्षा केली होती. ३०० पर्यंत बैठका मारल्यानंतर या मुलीच्या पायात कळा येऊ लागल्या. तशा परिस्थितीतही विजया हिने चंदगडपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्या काळगोंडवाडी येथील घरी पायी प्रवास केला. विजया ही रोज चार किलोमीटरचा प्रवास करूनच शाळेत येते. घरात आल्यानंतर तिला त्रास जाणवू लागल्यानंतर तिला गडहिंग्लजमधील रुग्णालयात दाखल केले. तीन दिवसांपासून तिला कोल्हापुरात सीपीआरमध्ये हलवण्यात आले आहे. येथे आल्यानंतरही तिच्या त्रासात वाढ झाली आहे. पायात असह्य कळा येत आहेत.\nयाप्रकरणी संबंधित मुख्याध्यापिका अश्‍विनी देवण यांचे निलंबन होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे चंदगडचे जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्‍लाळ यांनी सांगितले.\nकोल्हापूर : विद्यार्थिनीला उठाबशा; शिक्षिकेला अटक\nकोल्हापूर : हुपरीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या गाट\nवडगाव ठाण्यातील पोलिस नाईक लाच घेताना जाळ्यात\nभारतात सरकारी आकडेवारीच्या 20 पट गर्भपात\nआयुक्‍तांना हरित लवादापुढे हजर राहण्याचे आदेश\nकोल्हापूर-मुंबई विमानसेवा २४ डिसेंबरपासून\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Prolong-the-hearing-for-old-notes/", "date_download": "2018-11-19T11:20:21Z", "digest": "sha1:TPLBUODUQ5PTU6ZCFZHPAHWECX6E3Z3I", "length": 5514, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जुन्या नोटांबाबतची सुनावणी लांबणीवर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › जुन्या नोटांबाबतची सुनावणी लांबणीवर\nजुन्या नोटांबाबतची सुनावणी लांबणीवर\nसांगली जिल्हा बँकेकडील पाचशे, हजार रुपयांच्या 14.72 कोटी रुपयांबाबतची सुनावणी बुधवारपर्यंत (दि. 12) लांबणीवर गेली आहे. सांगलीसह आठ जिल्हा बँकांकडील 112 कोटी रुपये ‘आरबीआय’ने भरून घेतले नाहीत. ही रक्‍कम या बँकांकडे पडून आहे. ‘आरबीआय’ने ती जमा करून घ्यावी यासाठी या बँकानी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे.\nकेंद्र शासनाने दि. 8 नोव्हेंबर 2016 रोजी पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या. आरबीआयच्या अधिसूचनेनुसार जिल्हा बँकांनी दि. 10 ते 13 नोव्हेंबर या चार दिवसांच्या कालावधीत पाचशे, हजाराच्या नोटा स्विकारल्या होत्या. मात्र, जिल्हा बँकांकडील या नोटा स्विकारण्यास ‘आरबीआय’ने टाळाटाळ केली. त्याविरोधात जिल्हा बँकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या निर्देशानुसार ‘आरबीआय’ने या नोटा स्विकारण्यास सहमती दर्शवली. मात्र, दि. 10 ते 13 नोव्हेंबर या कालावधीत जमा झालेल्या नोटा स्वीकारल्या. दि. 8 नोव्हेंबर 2016 अखेर जिल्हा बँकात शिल्लक पाचशे, हजाराच्या नोटा स्विकारण्यास ‘आरबीआय’ने नकार दर्शविला.\nनाबार्डने तर सांगली, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, वर्धा, नागपूर, अमरावती, नाशिक या 8 जिल्हा बँकांना पत्र काढून एकूण 112 कोटी रुपये बुडीत ठरविले. याविर���धात या बँकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी व निकालाकडे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी होती. मात्र, ‘आरबीआय’चे वकील उपस्थित नसल्याने सुनावणी झाली नाही. पुढील सुनावणी दि. 12 रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले.\n'होरा' चित्रपटाच्या ध्वनिफितीचे प्रकाशन\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://aniltikotekar4sme.com/2018/04/06/sugarcane-factory-in-bad-condition-at-maharashtra-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%88-loksatta/", "date_download": "2018-11-19T11:53:43Z", "digest": "sha1:MJCP6LTPKR3VT27BUZOSJG25D332PS6P", "length": 20097, "nlines": 147, "source_domain": "aniltikotekar4sme.com", "title": "शेती –वाळवंटी घाई.. | लोकसत्ता–०७.०४.२०१८ – aniltikotekar4sme.com", "raw_content": "\nशेती –वाळवंटी घाई.. | लोकसत्ता–०७.०४.२०१८\nराज्यात उसाचे लागवड क्षेत्र अतोनात वाढले, साखर उत्पादन विक्रमी होणार- हे असंतुलित कृषी विकासाचे, नाकर्त्यां नियोजनाचे लक्षण..\nसंकटे कधी एकटी चालून येत नाहीत, असे म्हणतात. महाराष्ट्रास याचा अनुभव येत असेल. विविध कारणांनी खुंटणारे उद्योग क्षेत्र आणि परिणामी वाढती बेरोजगारी यामुळे राज्याची शहरी अर्थव्यवस्था ताण सहन करीत आहे तर खेडय़ांना घसरत्या उत्पन्नांचे ग्रहण आहे. या दोन्हींशी दोन हात करण्याचे प्रयत्न राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार करीत असताना आणखी एक संकट आ वासून राज्यावर चालून येताना दिसते. ते आहे यंदाच्या हंगामात होऊ घातलेल्या साखरेच्या प्रचंड उत्पादनाचे. वरवर विचार करणाऱ्यांस ही आनंदवार्ता वाटू शकेल. कोणतेही पीक भरघोस येणे वस्तुत तसे चांगलेच. परंतु हे सत्य उसास लागू होऊ शकत नाही. ऊस हे अन्य अनेक पिकांच्या पोटावर पाय आणून वाढणारे पीक असल्याने त्यात अमाप वाढ होत असेल तर त्यातून त्या प्रदेशाचा एकूण असंतुलित कृषी व्यवहारच ठसठशीतपणे समोर येतो. महाराष्ट्राच्या संदर्भात नेमके हेच झाले आहे.\nकारण ज्य��� प्रदेशात सातत्याने अवर्षण आहे त्याच प्रदेशात यंदा उसाखालील जमिनीचे प्रमाण वाढले. हा प्रदेश म्हणजे मराठवाडा. अमेरिकेच्या नासा या खगोल विज्ञान संस्थेपासून आपल्याकडच्या अनेक छोटय़ामोठय़ा विज्ञान संस्थांनी मराठवाडय़ाच्या शेतजमिनीची दुर्दशा गेली काही वर्षे सातत्याने समोर मांडली. त्या प्रदेशाचा प्रवास वाळवंट होण्याच्या दिशेने जोमाने सुरू आहे. यास कारण म्हणजे त्या प्रदेशात सातत्याने होत असलेला पाण्याचा उपसा. आज परिस्थिती अशी आहे की मराठवाडय़ाच्या अनेक भागांत शंभरभर फूट खोदले तरी पाणी लागत नाही. जमिनीखालच्या पाण्याचा साठा इतका आटलेला आहे की अनेक भाग नुसते वैराण होऊ लागले आहेत. गतवर्षी जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला. जमिनीत पाणीही चांगले मुरले. परंतु त्या वर्षीच्या पावसाने जे काही कमावले ते यंदाच्या ऊस लागवडीमुळे गमावले जाणार असून इतकी प्रचंड ऊस लागवड या प्रदेशाच्या विवंचनेत भरच घालणारी ठरेल. हे संकट किती गंभीर आहे हे समजून घेण्यासाठी काही आकडेवारी तपासावी लागेल.\nयंदा गळित हंगाम सुरू झाल्यावर राज्यातील साखर कारखान्यांतून अंदाजे ६५० लाख टन उसाचे गाळप होऊन ७३ लाख टन साखर तयार होईल, असे अपेक्षित होते. प्रत्यक्षात २ एप्रिलपर्यंतच राज्यातील तब्बल १८७ साखर कारखान्यांनी ९०९ लाख टन उसाचे गाळप केले असून सुमारे १०२ लाख टन इतकी प्रचंड साखर त्यातून तयार झालेली आहे. हे संपलेले नाही. कारण १८७ पकी १०७ साखर कारखाने उन्हाळा मी म्हणू लागला तरी अजूनही साखर निर्मिती करीतच आहेत. या सगळ्यातून संपूर्ण हंगामात १०७ लाख टन साखर तयार होईल. कारण अजूनही ६० ते ६५ लाख टन उसाचे गाळप व्हावयाचे आहे. ते संपेल तेव्हा राज्यात साधारण ९७२ लाख टन इतक्या विक्रमी उसाचे गाळप झालेले असेल. यामुळे साखरेचे उत्पादनही अर्थात विक्रमी होईल. राज्याने आतापर्यंत १०५ लाख टन साखर निर्मितीचा उच्चांक गाठलेला आहे. तो यंदा मोडून राज्यात १०७ लाख टन साखर तयार झालेली असेल. हे असे होण्यामागे दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे यंदा उसाच्या एकरी उत्पन्नात वाढ झाली असून हे एका अर्थी चांगले लक्षण म्हणावे लागेल. परंतु तसे दुसऱ्या तपशिलाबाबत मात्र म्हणता येणार नाही. हा तपशील उसाखालील जमिनीचा. २०१६-१७ या वर्षांत उसाच्या लागवडीखालील जमीन होती ६.३३ लाख हेक्टर इतकी. तीत व���ढ होऊन यंदा हे प्रमाण तब्बल ९.२ लाख हेक्टर इतके प्रचंड वाढले. हे भयानकच म्हणावे लागेल. म्हणजे ज्यात घट व्हायला पाहिजे तो घटक वाढत असेल तर ते राज्याच्या नियोजनाविषयी काही बरे सांगणारे असणार नाही. येथवरच ही अब्रूनुकसानी संपत नाही. ज्या विभागात आणखी एक तसूभरदेखील जमीन उसाच्या लागवडीखाली यायला नको, त्या दुष्काळी मराठवाडय़ातच उसाखालील जमिनीत वाढ झाली आहे यास काय म्हणायचे गतसाली मराठवाडय़ात ९२ हजार ८६७ हेक्टर जमिनीवर ऊस होता. यंदा हे प्रमाण दोन लाख १४ हजार हेक्टरवर गेले आहे. याउलट पश्चिम महाराष्ट्राच्या ऊस बागायती टापूत मात्र उसाखालील जमीन फारशी वाढलेली नाही. अन्यांच्या तुलनेत नाशिक विभागानेही उसाखालील जमिनीत ४.१६ लाख हेक्टरांवरून ५.१८ लाख हेक्टर इतकी वृद्धी नोंदवली. तरीही हे मराठवाडय़ातील पापापेक्षा कमीच म्हणायला हवे. मराठवाडय़ातील २.१३ लाख हेक्टर इतक्या उसाखालील जमिनीपकी ४० हजार हेक्टर शेतजमीन आहे लातूर जिल्ह्य़ात, ३६०५० हेक्टर बीड, ३५ हजार उस्मानाबाद, २५ हजार परभणी, २३७९२ जालना, २३ हजार नांदेड, २१३२५ हेक्टर औरंगाबाद आणि ९५०० हेक्टर हिंगोली जिल्ह्य़ात आढळली. यावरून दुष्काळी जमीन आणि ऊस यांतील संबंधांचा कसा विचारच झालेला नाही, हे कळून यावे. यंदा मराठवाडय़ास उसाने इतके झपाटलेले आहे की या प्रदेशातील ५६ पकी ४० साखर कारखाने अद्यापही थांबलेले नाहीत. याउलट साखरप्रवण पश्चिम महाराष्ट्रातील ९८ पकी ५३ साखर कारखान्यांचा हंगाम संपलादेखील.\nहे सारे राज्याच्या जिवास आणि जमिनीस घोर लावणारेच ठरते. वास्तविक गेली काही वर्षे राज्यातील शेतकऱ्यांनी ऊस सोडून अन्य पिके घ्यावीत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. डाळी हा त्यास पर्याय सुचवला गेला होता. त्यानुसार गेल्या वर्षी अनेकांनी डाळी लावल्या. परंतु राज्य सरकारने भलताच घोळ घातला. आधी राज्यात तयार झालेली डाळ सडण्यावारी जात असताना अधिक किंमत मोजून आपण डाळ आयात केली; तर दुसऱ्या वर्षी सरकारनेच हमीभावाने डाळखरेदीत कुचराई केली. यामुळे राज्यांतर्गत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यातूनच तूरडाळीत मोठा गरव्यवहार झाल्याचा आरोप केला गेला. त्याचे पुढे काही झाले नाही. परंतु डाळीच्या वाटय़ास गेलेल्या शेतकऱ्यांनी तिची साथ सोडली आणि पुन्हा उसाशीच घरोबा केला. याचा सरळ अर्थ असा की शेतकऱ्यांनी सरकारी सल्ल्याक��े दुर्लक्ष केले. उसाचा नाद सोडा असे सरकार कानीकपाळी ओरडून सांगत असताना तसे करण्याऐवजी शेतकरी उलट मोठय़ा जोमाने उसाच्याच शेतात घुसताना दिसतात. या सगळ्याची काही चाड वा गांभीर्य राज्याच्या कृषी खात्यास आहे असे मानण्यास जागा नाही.\nकोणी पांडुरंग फुंडकर हे महाराष्ट्राचे कृषिमंत्री आहेत अशी वदंता आहे. याची कागदोपत्री पुष्टी होईलदेखील. परंतु सदर गृहस्थांस शेतीच्या मुद्दय़ावर काही गांभीर्य आहे असा संशयदेखील येणार नाही, अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांचा मुंबईवर चालून आलेला मोर्चा असो वा अन्य काही शेती समस्या. राज्याच्या कृषिमंत्र्यांस प्रथम हुडकून काढावे लागते. आतापर्यंतची त्यांची कामाची गती लक्षात घेता हे उसाचे संकट त्यांच्यापर्यंत पोहोचून कार्यवाही होण्यास किती काळ लागेल हे एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच काय ते जाणोत. तेव्हा या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनीच काही कारवाई केली नाही तर काही वर्षांनी खेळ मांडियेला वाळवंटी घाई गाण्यासाठी वैष्णवांना चंद्रभागे तीरी जाण्याची गरज राहणार नाही. तोपर्यंत साऱ्या महाराष्ट्राचेच वाळवंट झालेले असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/?option=com_content&view=section&layout=blog&id=310&Itemid=503&fontstyle=f-larger", "date_download": "2018-11-19T11:07:06Z", "digest": "sha1:NHH7MEAEJUR4WQ7QTFOLB2ZSGJFFQOKI", "length": 6552, "nlines": 44, "source_domain": "saneguruji.net", "title": "पत्र पहिले", "raw_content": "सोमवार, नोव्हेंबर 19, 2018\nकधी पाहीन मी ते दृश्य बरें \nप्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद\nतूं मागें पुण्याच्या त्या सभेच्या वेळेस अकस्मात् मला भेटलास. सभा संपली होती. कांही तरुण विद्यार्थी माझ्याभोंवती जमले होते. त्यांतील बरेचजण केवळ स्वाक्षरीसाठीं उत्सुक होते. स्वाक्षरी घेऊन ते गेले. परंतु तूं घुटमळत उभा होतास. तुझ्या डोळयांत एक प्रकारची उत्कटता होती, उत्सुकता होती. मी तुझ्याकडे पहात होतों. तूं माझ्याकडे पहात होतास. जणूं डोळयांआड लपलेलें परस्परांचे रुप आपण पाहूं इच्छित होतों. तुझी-माझी पूर्वीची ओळख ना देख. परंतु त्या एका क्षणी तुझी-माझी ओळख झाली. कायमची ओळख आणि मी तुला प्रश्न केला. 'तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघांत आहांत का आणि मी तुला प्रश्न केला. 'तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघांत आहांत का ' तूं खाली मान घातलीस. तूं कांही बोलेनास. तुझे डोळे कसे तरी दिसले. आणि थोडया वेळानें पुन्हां तूं वर बघितलेंस. त्या बघण्यांत किती तरी भाव होते \nतूं म्हणालास, ' होय. मी त्या संघांत आहें. परंतु माझ्यावर रागावूं नका. माझी कींव करा. माझी चूक मला आज कळली. तुमच्या व्याख्यानानें नवीन दृष्टि मिळाली. माझा एकांगीपणा गेला.'\nतुझे ते शब्द ऐकून सध्दित झालों होतों. तुझा हात मी हातांत घेतला. तुझ्याकडे आशावादी दृष्टीनें मी पाहिलें. तुझ्या पाठीवरुन मी हात फिरविला व म्हटलें ' वसंत, आतां माझ्या काँग्रेसच्या झेंडयाखालीं ये. तूं काँग्रेसचा हो. तिची सेवा कर; भक्ती कर. काँग्रेसची सेवा म्हणजे भारताची सेवा. भारताची पवित्र परंपरा जर कोणी चालवीत असेल, त्या परंपरेंतील चांगले घेऊन जर कोणी पुढें जात असेल तर ती काँग्रेस होय. भारताचा आत्मा जर कोणी ओळखला असेल तर तो काँग्रेसनें. भारतीय इतिहासांतील सोनेरी धागा हातीं घेऊन जर कोणी नवीन इतिहास घडवित असेल तर ती काँग्रेस होंय. '\nवसंता, त्या सभेनंतर तुझी-माझी भेट परत झाली नाहीं. तुझा पत्ता मिळेना. परंतु तूं माझ्या डोळयांसमोर अनेकदा येत असस, आणि आज अकस्मात् पत्र मिळालें. जणूं हरवलेलें निधान सापडलें. पत्र वाचून किती आनंद झाला तुझी मूर्ति पुन्हां डोळयांसमोर आहे असें वाटलें. तूं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोडून दिलास, हें वाचून अपार समाधान झालें. भ्रामक जाळयांतून मुक्त झालास. डबक्यांतून बाहेर पडलास. मला भीति वाटत होती. हा दिलदार व उदार वृत्तीचा तरुण मुलगा जातीय चिखलांत फसतो की काय, अशी शंका मनांत येई. परंतु तुझी ती त्यावेळची कावरी-बावरी वृत्ति आठवून पुन्हां वाटे कीं हा तरुण सत्पथावर येईल. मी ईश्वरची प्रार्थना करीत असें कीं माझा वसंत संकुचित वृत्तीचा न होवो. देवानें का ती प्रार्थना ऐकली\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/police-arrested-man-with-fake-2000-note-at-delisle-road/41920/", "date_download": "2018-11-19T11:33:33Z", "digest": "sha1:2JTWDMMDQPO4ZYH3IR7DE3LIVR5GPBHM", "length": 12301, "nlines": 94, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Police arrested man with fake 2000 note at delisle road", "raw_content": "\nघर महामुंबई दोन हजार रुपयांची बनावट नोट विक्रीसाठी आणणाऱ्याला अटक\nदोन हजार रुपयांची बनावट नोट विक्रीसाठी आणणाऱ्याला अटक\nसणासुदीच्या दिवसात मुंबईच्या बाजारपेठेत भारतीय चलनातील बनावट नोटा घेऊन आलेल्या एका तरुणाला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.\nआरोपी नाव - डोबीरूल अरफान शेख\nमुंबई – पाकिस्तानातून बांगलादेश मार्गे भारतात मोठ्या प्रमाणात बनावट नोटांचा पुरवठा करण्यात येत असून पश्चिम बंगालमधील दुर्गम ठिकाणांवरून या नोटा भारतातील मुख्य बाजारपेठेत आणण्यात येत आहेत. सणासुदीच्या दिवसात मुंबईच्या बाजारपेठेत भारतीय चलनातील बनावट नोटा घेऊन आलेल्या एका तरुणाला २ हजार रुपयांच्या बनावट नोटांसह मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.\nपश्चिम बंगालचा आरोपी मुंबईत\nडोबीरुल अरफान शेख (वय-२४) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. मूळचा पश्चिम बंगाल राज्यात राहणार हा तरुण काही दिवसांपूर्वी मुंबईत आला होता. जोगेश्वरी या ठिकाणी एका बांधकामाच्या ठिकाणी आपल्या काही नातेवाईकांसोबत तो राहात होता. एक इसम बुधवारी सायंकाळी भारतीय चलनातील बनावट नोटांसह ना. म. जोशी मार्ग (डिलाईल रोड) या ठिकाणी असलेल्या आस्वाद हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ३ चे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय निकुंभे यांना मिळाली होती. सहाय्यक पोलीस आयुक्त नेताजी भोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली निकुंभे यांनी पोलीस उपनिरीक्षक नवनाथ उघडे, गजानन भारती, पोलीस हवालदार गोरेगावकर, विनायक जाधव, वैभव बीडवे या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून डोबीरुल अरफान शेख या तरुणाला ताब्यात घेऊन त्याला चौकशीसाठी गुन्हे शाखेत आणले. त्या ठिकाणी त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळून पोलिसांनी भारतीय चलनातील दोन हजार रुपयांच्या १२ नोटा सापडल्या.\nनोटांच्या मागे कमिशनची खुण\nपोलिसांनी नोटा तपासल्या असता त्या बनावट स्वरूपाच्या असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने या नोटा पश्चिम बंगाल येथून आणल्या असल्याचे पोलिसांना सांगितले. प्रत्येक २००० च्या नोटेमागे ५० टक्के कमिशनवर या नोटा भारतात आणल्या जात असल्याची माहिती त्या तरुणाने पोलिसांना दिली. दिवाळीचा सण मुंबईत मोठ्या प्रमाणात साजरा होत असल्यामुळे येथील बाजारपेठ मोठी असल्यामुळे या ठिकाणी बनावट नोटा चालवण्यात अडचण येणार नसल्याने मुंबईत घेऊन आल्याची कबुली अटक करण्यात आलेल्या तरुणाने पोलिसांना दिली. भारतीय चलनातील नवीन नोटेसह हा तरुण प्रथमच मुंबईत आला होता आणि बनावट नोटा बाजारात चालवण्यापूर्वीच तो पोलिसांच्या हाती लागला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. २०१५ मध्ये बनावट नोटांसह या तरुणाला मुंबईतील पश्चिम उनगरात अटक करण्यात आली होती. तसेच त्याचे आणखी काही साथीदार मुंबईत असावे, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nनोटबंदीचे २ वर्ष; सरकारचं डोकं ताळ्यावर नाही – अशोक चव्हाण\nDiwali 2018 : दिल्लीमध्ये ३,८०० किलो फटाके जप्त\nझाडे जळीत प्रकरणात वन अधिकारी निलंबित\nमुंबईच्या स्मृती पांचाळ बनल्या ‘मिसेस युनिव्हर्सल’\nतब्बल ८५ वर्ष जुनं रीगल सिनेमागृह बंद होणार\nमुंबईतील प्रतिपंढरपूरात भाविकांची गर्दी\nतर या नाकर्त्या सरकारला बांगड्यांचा आहेर करू; दिव्यांग सेनेचा निर्धार\nआंदोलनादरम्यान वनअधिकाऱ्यांवर फेकली राख\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nहिवाळी अधिवेशन : ठग्स ऑफ महाराष्ट्र विरुद्ध गँग्स ऑफ वासेपूर\nओला-उबरच्या मोर्चाला पोलिसांनी लावला ब्रेक\nविरोधकांच्या बॅनरमधून सरकारची ठगबाजीची चार वर्ष\nसोनाक्षी म्हणते उत्तम आरोग्यासाठी फिटनेस महत्वाचा\nइंदिरा गांधी जयंती विशेष दुर्मिळ छायाचित्रे\nलग्नानंतर रणवीर-दीपिका मुंबईत दाखल\nहे व्हिडिओ गेम्स एकदा तरी खेळाच\nSBI १ डिसेंबरपासून बदलणार हा नियम\n‘भाभीजी घर पर है’ फेम सौम्याचे खास क्षण\nउत्तम आरोग्यासाठी हे कराच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/ahmednagar-maharashtra-lavani-going-new-zealand/", "date_download": "2018-11-19T11:13:51Z", "digest": "sha1:IDDZDKED33VZGWX4RI7LMX37VZ52RCMJ", "length": 12528, "nlines": 167, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "अहमदनगर : महाराष्ट्राची लावणी निघाली न्यूझीलंडला", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nअहमदनगर : महाराष्ट्राची लावणी निघाली न्यूझीलंडला\nसुप्याच्या कालिका कला केंद्राच्या राजश्री व आरती काळे यांना मिळाला मान\nअहमदनगर : ढोलकीचा ठेका, घुंगराचा ताल, लावणीचा ठसक्यावर थिरकणारी पावलं, सादरीकरणातील अत्यंत मोहक अदा लोप पावत असतांनाच अवघ्या महाराष्ट्राला लावणीची भूरळ घातली ती म्हणजे नगरच्या ख्यातनाम लावणी सम्राज्ञी तथा अभिनेत्री राजश्री आणि आरती काळे (नगरकर) यांनी. राजश्री काळे यांच्या नेतृत्वाखाली राजश्री आणि आरती काळे यांच्या कालिका कला केंद्र सुपा येथील 11 कलावंत 12 ऑक्टोबरपासून 15 दिवसांच्या न्यूझीलंड दौर्‍यावर जाण��यासाठी सज्ज झाले आहे.\nभारत सरकारच्या आयसीसीआर विभागातर्फ महाराष्ट्राच्या पारंपारिक लावणीचा कार्यक्रम न्यूझीलंड येथे सादर करण्यासाठी सुपा येथील कालिका केंद्राची निवड करण्यात झाली आहे. या दौर्‍याविषयी माहिती देण्यासाठी राजश्री काळे यांनी नगरला रविवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या म्हणाल्या, न्यूझीलंडच्या दौर्‍यात तेथील दोन शहरातील कलाकारांना लावणीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. परदेशातील सालसा, कंटेम्पररी याप्रमाणेच लावणी, गवळण, मुजरा हे ग्लोबल होऊन महाराष्ट्राच्या मातीतल्या संस्कृतीची गुढी उभारण्यास सज्ज झाले असल्याचे काळे यांनी सांगितले.\nलावणीच्या अदांनी परदेशी रसिकांकडून दाद मिळवणार्‍या काळे म्हणाल्या की, मराठी मातीत असणारा गोडवा आणि सोज्वळता यांनी लावणीला परदेशांत यशस्वी केले. जपान मधील सादरीकरणानंतर हजारो प्रेक्षकांनी खास शैलीत केलेला मानाचा मुजरा लावणीचे श्रेष्ठत्व सिध्द करते. लावणीचा पारंपारिक साज कौतुकाने न्याहाळाणार्‍या बायकांच्या डोळ्यांत उत्सूकतेबरोबरच प्रेमही दिसते. मातीत रुजणार्‍या या कलेला मिळणारे मोठे व्यासपीठ पाहता अनेक उत्तमोत्तम कलाकार भविष्यात पाहायला मिळतील असा विश्‍वास केला.\nया दौर्‍यात पारंपरिक गण, गौवळण, मुजरा, नृत्य, अदाकारीची लावणी, बैठकीची लावणी, शुंगारिक लावणी, छक्कड आणि खंडोबाचे जागरण गीत असा तब्बल दोन तासांचा लावणी दर्शन हा भरगच्च कार्यक्रम सादर केला जाणार असल्याचे राजश्री आणि आरती काळे यांनी सांगितले. राजश्री आणि आरती काळे यांच्यासह प्रसिध्द ढोलकी वादक पांडूरंग घोटकर, कृष्णा मुसळे, सुधीर जावळकर, स्मिता बने (गायिका), निवेदक नरेंद्र बेडेकर यांच्यासह कालिका कला केंेद्राच्या आरती जावळे, शीतल काळे, रागिणी काळे, राणी काळे या कलावंताचा या दौर्‍यात समावेश आहे.\nPrevious articleविष्णुदास भावे नाट्य गौरव पदक यंदा ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना\nNext articleगणुर येथील विवाहितेचा स्वाईन फ्लूने मृत्यू\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nवाकोद येथे स्नेह मेळाव्यातून जागवल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी\nपंजाबमधील हल्ल्यामागे कदाचित लष्करप्रमुख, आप नेत्याचं वादग्रस्त विधान\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या प्रज्वलला रौप्य\n, त्यानं सुष्मिताला दिल्या ‘प्रेम’पूर्वक शुभेच्छा\n‘भारत’च्या सिनेमाच्या शुटींगदरम्यान सलमान जखमी\nव्हॉट्सअँपच्या दहा गोष्टी.. ज्या तुम्हाला कायमचे ब्लॉक करू शकतात\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nवाकोद येथे स्नेह मेळाव्यातून जागवल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी\nपंजाबमधील हल्ल्यामागे कदाचित लष्करप्रमुख, आप नेत्याचं वादग्रस्त विधान\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या प्रज्वलला रौप्य\nसमांतर रस्ता कृती समितीच्या साखळी उपोषणास 1752 जळगावकरांनी दर्शविला पाठिंबा\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nवाकोद येथे स्नेह मेळाव्यातून जागवल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%93%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2018-11-19T11:21:16Z", "digest": "sha1:W2BMWX7BECIP3GXENB7YJL2W7OKLW3SE", "length": 9410, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे ‘या’ अभिनेत्रीवर घर विकायची वेळ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे ‘या’ अभिनेत्रीवर घर विकायची वेळ\nडेमी लोवाटा ही हॉलिवूडची स्टार गायिका सध्या आपल्या घरासाठी गिऱ्हाईक शोधते आहे. याच घरामध्ये ऑगस्ट महिन्यात डेमी ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे अत्यवस्थ अवस्थेत सापडली होती. या ड्रग्जच्या व्यसनापासून स्वतःला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न डेमी करते आहे. तिला स्वत:वरील उपचारांवर लक्ष केंद्रित करायचे आहे. म्हणूनच तिने चक्क घरच विकून टाकण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. लॉस एंजेलिसमधील हॉलिवूड हिल्समधील चार बेडरूम आणि सहा बाथरूम असलेल्या या घराला 9.49 दशलक्ष डॉलरला विकण्याचे तिने ठरवले आहे.\n“सॉरी नॉट सॉरी’ या गाण्यामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली डेमी ड्रग्जमुळे घरातच बेशुद्धावस्थेत सापडली आणि तिला उचलून हॉस्पिटलमध्ये न्यावे लागले होते. या काळात डेमी वाचते की नाही, एवढी शंकाही व्यक्‍त व्हायला लागली होती. डेमीच्या आत्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून डेमी सुखरूप असल्याचे सगळ्यांना सांगितले. त्यानंतर ऑगस्टमध्ये तिला शिकागोला मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घेण्यासाठी जावे लागले. अवघ्या 26 वर्षांची डेमी गेल्या काही वर्षांपासून ड्रग्जच्या विळख्यापासून सुटण्याचा प्रयत्न करते आहे. तिने “सिंपल कॉम्प्लिकेटेड’ या माहितीपटातून आपल्या आयुष्याची कहाणीच प्रेक्षकांसमोर मांडली आहे. जूनमध्ये “सोबर’ या अल्बममधूनही तिने ड्रग्जविरोधातील आपला लढा मांडला आहे.\nतिची मैत्रीण आणि बॅकअप डान्सर डॅनी विटाली हीच डेमीला ड्रग्जचे व्यसन लावण्यात कारणीभूत असल्याचा आरोप केला जातो आहे. मात्र, डॅनीने हा आरोप फेटाळला आहे. आपल्या अख्ख्या आयुष्यात आपण कधीही ड्रग्जला हात लावलेले नाही. आपल्या प्रिय मैत्रिणीला मी हे व्यसन लावेलच कशी असा प्रश्‍नही तिने विचारला.\nगेल्या काही वर्षांपासून हॉलिवूडमध्ये सक्रिय असलेल्या प्रियांका चोप्रानेही डेमीच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्‍त केली आहे. एवढेच नव्हे तर पीसीचा होणारा नवरा निक जोनासनेही डेमी लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून शुभेच्छा दिल्या आहेत. हॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीजनी डेमीच्या रिकव्हरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleविकासदराची आकडेवारी जास्त फुगलेली वाटते: ढोलकिया\nNext articleकृतिका कामरा लवकरच मोठ्या पडद्यावर\nतैमूरच्या एका फोटोची किंमत तुम्हाला माहितीये का\nइमरान हाश्‍मी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n#फोटो : दीपवीरच्या लग्नाचे आणखी फोटो व्हायरल\nबॉलिवूडमध्ये लवकरच अहान शेट्टीची एन्ट्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2018-11-19T11:54:41Z", "digest": "sha1:EDZTGVQYPYPH2VZ4477RQLAF7FJPAYVU", "length": 6973, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाकच्या कांगाव्याकडे जागतिक बँकेचे दुर्लक्ष | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपाकच्या कांगाव्याकडे जागतिक बँकेचे दुर्लक्ष\nवॉशिंग्टन : सिंधू नदी पाणीवाटप करारावर भारताविरोधात कागाळ्या करणाऱ्या पाकिस्तानला जागतिक बँकेबरोबर कोणताही करार करण्यामध्ये अपयश आले आहे. किशनगंगा जलविद्युत प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर या कराराचा भंग झाल्याचा आरोप करून, पाकिस्तानने जागतिक बँकेचे दरवाजे ठोठावले होते. मात्र, दोन दिवसांच्य�� चर्चेनंतरही त्यावर सहमती झाली नसल्याचे जागतिक बँकेने स्पष्ट केले.\nअॅटर्नी जनरल अश्तर असफ अली यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानच्या शिष्टमंडळाने सोमवार आणि मंगळवारी जागतिक बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. यामध्ये कराराचा भंग होत असल्याबद्दल पाकिस्तानकडून वेगवेगळ्या पद्धतीने युक्तिवाद करण्यात आला. मात्र, त्याविषयी कोणताही निष्कर्ष निघाला नाही असे जागतिक बॅंकेकडून सांगण्यात आले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनोकरीच्या बहाण्याने तरूणाची सुमारे दीड लाखाची फसवणूक\nNext article‘यामुळे’ नरेंद्र मोदी २०१९ मध्ये होऊ शकणार नाहीत पंतप्रधान \nखलिस्तानवाद्यांच्या मदतीसाठी पाकिस्तानची के-2 योजना\nअर्थसहाय्याच्या अपेक्षेने इम्रान खान संयुक्‍त अरब अमिरातीमध्ये\nसौदीच्या प्रिंसनेच केली खाशोगींची हत्या\nशस्त्रसंधी भंग केल्यास पाकला योग्य ती शिक्षा देऊ\nकाश्मीर पाकिस्तानाचाच अविभाज्य भाग; आफ्रिदीचे ‘त्या’ वक्तव्यावरून यु टर्न\nब्रिटनमह्ये “ब्रेक्‍झिट’च्या मुद्दयावरून भारतीय वंशाच्या मंत्र्याचा राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/agralekh/page/258", "date_download": "2018-11-19T11:54:12Z", "digest": "sha1:C37SPVZGEZCV64WQPPJPM5V47H2TDFL3", "length": 9521, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "संपादकिय / अग्रलेख Archives - Page 258 of 285 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nस्त्री मुक्ती चळवळ जोरात होती. चळवळीच्या काही कार्यकर्त्या भगिनींचा काही दिवसांचा कोकण दौरा होता. आमच्या घरी मुक्काम ठेवून आजुबाजूच्या गावांमध्ये महिला गटातून प्रबोधनाचे कार्यक्रम त्या करीत होत्या. आमच्या घरात माझी 85 वर्षांची आजी होती. ती कमी शिकलेली असली तरी तिचे वाचन चांगले होते. या वयातही बुद्धी तल्लख होती. एका कार्यकर्तीने आजीला प्रश्न विचारला, ‘आज्जी, तुम्हाला स्त्री मुक्तीबद्दल काय वाटते\nविरोधकांच्या रणनीतीत सत्ताधाऱयांचे काय होणार\nभाजपने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेकांना पक्षात प्रवेश दिल्याने आणि भिवंडी महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते मनोज म्हात्रे यांची भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेली हत्या त्यामुळे भाजपचे झालेले गुन्हेगारीकरण यावरून भाजपला विरोधी पक्षाचे आमदार ...Full Article\nजागतिकीकरणाच्या ���द्धेपंचविशीनंतरही जागतिक अर्थव्यवस्थेचे ‘अच्छे दिन’ ही स्वप्नवतच राहिले. एका बाजूला तंत्रवैज्ञानिक बदलातून उत्पन्न वाढ झाली तरी या उत्पन्नाची विभागणी मात्र अत्यंत विषम पद्धतीने झाली. थॉमस पिकेरी यांनी ही ...Full Article\nमुंबईत साटेलोटे की खेळी\nगेले काही महिने भाजप व शिवसेनेत महाराष्ट्रात जे वितुष्ट झाले होते त्यामुळे राज्यात भूकंप होणार का अशी स्थिती निर्माण झाली होती. पण, शनिवारी भाजपाच्या कोअर कमिटीने निर्णय घेतला आणि ...Full Article\n“बायकोला स्मार्ट फोन घेऊन दिलं आणि नंतर व्हॉट्स-ऍप वापरायला शिकवलं ते जाम चुकलं रे,’’ कॉफी पिता पिता नागजंपी ऊर्फ नाग्या कळवळला. “काय झालं, नाग्या तिनं तुझ्या व्हॉटस्-ऍपवर मित्रांनी पाठवलेले ...Full Article\nप्रमिलाताई दंडवते या महाराष्ट्रातील ज्ये÷ समाजवादी नेत्या होत्या. त्या 1980 च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतून लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेल्या. राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. समाजकार्यात त्यांचा हिरिरीने सहभाग ...Full Article\n11 मार्चनंतर वादळ : मोदी हारोत वा जिंकोत\nशनिवारी 5 राज्यातील निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. त्यानंतर राजकारणातील शह काटशहाला जोर येणार आहे. उत्तर प्रदेशात मोदी जिंकोत अथवा हारोत, राष्ट्रीय राजकारणात वावटळ उठणार हे ठरलेले आहे. काँग्रेस आणखीनच ...Full Article\nस्वतःच्या दु:खावर मात करण्यासाठी..\n‘थॅक्मयू गॉड, फॉर द वर्ल्ड सो स्वीट. थॅक्मयू गॉड फॉर द फुड वुई इट. थॅक्मयू गॉड फॉर द बर्ड दॅट सिंग. थॅक्मयू गॉड फॉर एरव्हीथिंग.’ उत्तर प्रदेशात अलीकडेच अलिगंज-इटाह ...Full Article\nवन्यजीवांचा जगण्यासाठीचा संघर्ष चिंतनीय\n3 मार्च ‘जागतिक वन्यजीव दिन’ म्हणून जगभरात साजरा करतात. भारतातील ठराविक वन्यजीवांकडेच अधिक लक्ष दिले जाते. मात्र अन्य वन्यजीवही जगण्यासाठी सतत संघर्ष करत आहेत. हा संघर्ष चिंतनीय आहे. संजय ...Full Article\nस्त्री शक्तीची ‘योग’ भरारी\nआशाराणी अविनाश धस यांचा आणि योगचा संबंध पूर्वी तसा शाळेतील कार्यानुभव व शारीरिक शिक्षणापुरताच मर्यादित. 2008 मध्ये त्यांचा अविनाश धस यांच्याशी विवाह झाला. पुण्यातील रामकृष्ण मठात कार्यरत असलेल्या अविनाश ...Full Article\nमोदींकडून संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला : राहुल गांधी\nचित्रपट, नाटकातूनही बहुरूपी पुलंचेच दर्शन\nइंटरनेटमुळे परदेशी कंपन्यांची कमाई\nपं. अमरनाथ यांना ‘पं.पन्नालाल घोष वेणुरत्न’ पुरस्कार जाहीर\nमोठय़ा वादानंतर रिझर्व्ह बँक अन् केंद्र सरकार यांच्यात बैठक\nगडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा\nमराठा आरक्षण : विधीमंडळाच्या पायऱयांवरच विरोधकांचा ठिय्या\nमराठा आरक्षण : ‘हे आरक्षण टिकणारे नाही’ ; मध्ये उपप्रवर्ग करून मराठय़ांना आरक्षण द्या \nमराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी\nआजचे भविष्य सोमवार दि. 19 नोव्हेंबर 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B8", "date_download": "2018-11-19T11:48:33Z", "digest": "sha1:JQ2HTUCQ5MPMPHGXSQ6IM4CEL64P3WY5", "length": 8731, "nlines": 163, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "क्लॉडिअस - विकिपीडिया", "raw_content": "\n(क्लॉडियस या पानावरून पुनर्निर्देशित)\nक्लॉडियन याच्याशी गल्लत करू नका.\nतिबेरियस क्लॉडियस सीझर ऑगस्टस जर्मेनिकस (ऑगस्ट १, इ.स.पू. १० - ऑक्टोबर १३, इ.स. ५४) हा जुलियो-क्लॉडियन वंशाचा चौथा रोमन सम्राट होता. त्याचे राज्यारोहणापूर्वीचे नाव तिबेरियस क्लॉडियस द्रुसस निरो जर्मेनिकस असे होते.\nत्याचा जन्म गॉलमधील लग्डनम (हल्लीच्या फ्रांसमधील ल्योन शहर) येथे झाला. लहानपणापासून विकलांग असलेला क्लॉडियस सम्राट होण्याची शक्यता कमीच होती.\nजानेवारी २४, इ.स. ४१ला तत्कालीन रोमन सम्राट कालिगुलाला त्याच्या प्रेटोरियन रक्षकांनी ठार केले. याचवेळी त्यांनी अनेक सरदार व कालिगुलाच्या बायका-मुलांचीही हत्या केली. क्लॉडियस तेथुन पळाला व एका महालात लपून बसला. वदंतेनुसार, काही प्रेटोरियन सैनिक तेथे आले व त्यांना क्लॉडियस सापडला. त्यातील एकाने क्लॉडियसच आमचा सरदार आहे असे जाहीर केले. यानंतरच्या रोमन सेनेटच्या सभेत क्लॉडियसला सम्राट घोषित केला गेला. काही इतिहासकारांच्या मते हे सगळे क्लॉडियसने रचलेले कारस्थान होते.\nक्लॉडियसचा मृत्यु विषप्रयोगाने झाला हे निश्चित परंतु कोणी व का हे कृत्य केले याबद्दल मतभेद आहेत. ऑक्टोबर १३, इ.स. ५४ रोजी क्लॉडियस मृत्यु पावला.\nअँटोनियस पायस · ऑगस्टस · ऑरेलियन · कालिगुला · कॉन्स्टन्टाईन पहिला, रोमन सम्राट · कॉन्स्��ान्शियस क्लोरस, रोमन सम्राट · कॉन्स्टान्शियस दुसरा, रोमन सम्राट · कॉन्स्टान्स · कोमॉडस · क्लॉडियस · गॅल्बा · जुलियस सीझर · जोव्हियन · ज्युलियन, रोमन सम्राट · टायटस · ट्राजान · डोमिशियन · टायबीअरिअस · थियोडोसियस पहिला · नर्व्हा · नीरो · नेपोटियानस · पर्टिनॅक्स · पेट्रोनियस मॅक्झिमस · फ्लाव्हियस ऑनरियस · फ्लाव्हियस व्हॅलेरियस सेव्हेरस · माजोरियन · मार्कस ऑरेलियस · मार्कस साल्व्हियस ओथो · मार्कस सेव्हेरस डिडियस ज्युलियानस · मॅक्झेंटियस · मॅक्रिनस · मॅक्सिमिनस · रोमन सम्राट · लिसिनियस · लुसियस व्हेरस · व्हिटेलियस · व्हॅलेंटिनियन पहिला · व्हॅलेंटिनियन तिसरा · व्हॅलेन्स · व्हेस्पासियन · सेप्टिमियस सेव्हेरस · हेड्रियान\nइ.स.पू. १० मधील जन्म\nइ.स. ५४ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ ऑक्टोबर २०१७ रोजी ०१:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5671489575472441278&title=English%20Test%20in%20Australia&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-11-19T11:18:41Z", "digest": "sha1:Z7NZSQLMEYUWJUTIWMOZCGR7PF3IVKL5", "length": 23200, "nlines": 137, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "ऑस्ट्रेलियातील नवी कसोटी!", "raw_content": "\nक्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा हा सर्वांत कठीण मानण्यात येतो आणि तेथील कसोटी सामने हा त्यातही अवघड मामला असतो. ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आता लवकरच इंग्रजीची एक चाचणी अनिवार्य केली जाणार आहे. ती चाचणी म्हणजे ऑस्ट्रेलियात जाऊ पाहणाऱ्यांसाठी अशीच एक कसोटी ठरणार आहे. त्याचे विश्लेषण करणारा हा लेख...\nऑस्ट्रेलिया या देशाबद्दल बहुतेक भारतीयांना वेगळेच आकर्षण असते. क्रिकेटमध्ये दादागिरी गाजविणाऱ्या या देशाची शानच वेगळी. एक तर पॅसिफिक महासागराच्या एका टोकाला वसलेला हा खंड. त्यात एकीकडे प्रगत जीवनशैली आणि दुसरीकडे कांगारूंसारख्या प्राण्यांचे जैववैविध्य आणि विशाल मोकळे भूभाग. क्रिकेटसारख्या खेळांमध्ये निर्विवाद वर्चस्व (अलीकडे ते कमी झाले असले तरी) आणि परकीय नागरिकांना बऱ्यापैकी मुक्त प्रवेश. त्यातच गेल्या काही वर्षांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या बहुतेक विद्यापीठांनी भारतीय विद्यार्थ्यांसाठी पायघड्या घालायला सुरुवात केलेली. या सर्व गुणांमुळे ऑस्ट्रेलिया हा भारतीयांच्या आवडत्या देशांमधील एक झाला नसता तर नवलच.\nया सर्व वैशिष्ट्यांमधील एक होती इंग्रजी भाषा... भारतीय लोक आणि ऑस्ट्रेलियन लोकांना जोडणारा समान दुवा तांत्रिकदृष्ट्या आपल्याकडे प्रचलित असलेली राणीची इंग्रजी आणि ऑस्ट्रेलियन इंग्रजी भाषा वेगळी असली, तरी दोन्हींमध्ये ९० टक्के साधर्म्य आहे. त्यामुळे भारतीयांना ऑस्ट्रेलिया फारसा परका वाटत नाही. (आपण वापरत असलेला फूटपाथ हा शब्द ऑस्ट्रेलियन इंग्रजीतील आहे. ब्रिटिश इंग्रजीत त्याला पेव्हमेंट हा शब्द आहे, तर अमेरिकन इंग्रजीत त्याला म्हणतात साइडवॉक); मात्र इंग्रजांनी जिथे जिथे सत्ता गाजविली, त्या सर्व प्रदेशांतील लोकांनाही ऑस्ट्रेलिया असाच आपला वाटू लागला आणि त्यांचे लोंढे ऑस्ट्रेलियात एकामागोमाग आदळू लागले. आता तर चीन आणि इंडोनेशिया यांसारख्या गैर-इंग्रजी भाषक देशांतील स्थलांतरितांनाही तो आपला हक्काचा आसरा वाटू लागला. त्यामुळे आपल्या सीमा बंदिस्त करण्याची गरज ऑस्ट्रेलियाला वाटू लागली आणि त्यासाठी पहिले साधन ठरले ते इंग्रजी भाषा\nशरणार्थ्यांच्या आणि आगंतुकांच्या वाढत्या संख्येमुळे पहिला धोका पोहोचला तो या भाषेला. कारण ‘इंग्रजी भाषेची पार्श्वभूमी नसलेल्या सुमारे आठ लाख २० हजार ऑस्ट्रेलियन प्रौढांना इंग्रजीची पुरेशी माहिती नाही,’ अशी माहिती एका सरकारी अहवालात देण्यात आली होती. वर्ष २०२१ येईपर्यंत ऑस्ट्रेलियात १० लाखांपेक्षा अधिक लोक असे असतील, ज्यांना इंग्रजी अर्धवट तरी येईल किंवा मुळीच येणार नाही, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. या चिंतेने घेरलेल्या ऑस्ट्रेलियन सरकारने आता नवीन पाऊल उचलले असून, नवीन येणाऱ्या सर्व स्थलांतरितांना प्राथमिक इंग्रजी भाषेची चाचणी अनिवार्य करण्यात येणार आहे.\nसरकारने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात आपल्या नागरिकत्व कायद्यामध्ये मुळापासून बदल करण्याचा एक प्रस्ताव ठेवला होता. त्यात इंग्रजी भाषेची स्वतंत्र चाचणी ठेवण्याचा प्रस्ताव होता. तो मंजूर झाला असता, तर सध्याच्या आयईएलटीएस या भाषा चाचणीत किमान सहा बँड मिळविल्यानंतरच कोणालाही देशाच्या कायम नागरिकत्वासाठी अर्ज करता आला असता; मात्र त्या वेळी लेबर पार्टी, ग्रीन्स आणि काही अपक्ष संसद सदस्यांनी ���डाडून विरोध केल्यामुळे तो प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही. त्यानंतर सरकारने काहीसे नमते घेऊन या चाचणीत किमान पाच बँड मिळविण्याची अट घातली.\n...मात्र अलीकडेच ‘एसबीएस न्यूज’ या वाहिनीला ऑस्ट्रेलियाच्या नागरिकत्व आणि बहुसांस्कृतिकता खात्याचे मंत्री अॅलन टज यांनी एक विशेष मुलाखत दिली. ‘प्राथमिक शाळा पातळीवरची एक चाचणी आणायचा विचार सुरू असून, त्यात संवादात्मक परीक्षा असेल,’ असे त्या वेळी त्यांनी सांगितले. ‘लोकांकडे प्राथमिक शाळांतील पातळीएवढे तरी इंग्लिशमध्ये संभाषण करता येण्याइतपत कौशल्य असावे,’ असे टज यांनी सांगितले. टज यांच्या योजनेनुसार ही चाचणी या वर्षीपासूनच सुरू व्हायची आहे; मात्र या योजनेचे तपशील अजूनही ठरलेले नाहीत. त्यामुळे ते सध्या तरी शक्य वाटत नाही. परंतु ती येणार याची खूणगाठ सर्वांनी बांधली आहे.\n‘चांगल्या लोकांनी ऑस्ट्रेलियात यावे, असे आम्हाला वाटते. त्यांनी ऑस्ट्रेलियन मूल्यांचा अंगीकार करावा आणि समाजामध्ये चांगले मिसळून जावे,’ असे टज म्हणाले. अन् हे मूल्य स्वीकारणे याचा अर्थ इंग्रजी भाषा आत्मसात करणे. या चाचणीची चर्चा चालू असतानाच ‘इप्सोस’ या सर्वेक्षण कंपनीने अलीकडेच एक पाहणी केली होती. त्यात बहुतांश प्रतिसादकर्त्यांनी सांगितले होते, की इंग्रजी भाषेतील कौशल्य आणि रोजगार असणाऱ्या व्यक्तीलाच ‘खरा ऑस्ट्रेलियन’ म्हणून पाहिले जाते. सर्वेक्षण केलेल्या एक हजारहून अधिक लोकांपैकी ७२ टक्के लोकांच्या मते, परदेशी स्थलांतरितांनी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविले, की ते खरे ऑस्ट्रेलियन होतात.\nब्रिटीश शासनाची वसाहत असलेल्या ऑस्ट्रेलियात स्थलांतरितांना रोखण्याचा इतिहास मोठा आहे आणि रंजकही आहे. देशात १९९०च्या दशकात रुढीवादी पक्षांचे सरकार आल्यानंतर आगंतुकांच्या येण्यावर कडक निर्बंध लादण्यात आले. त्या सरकारची धोरणे एवढी कडक होती, की २००१ साली आगंतुकांना रोखण्यासाठी शस्त्रसज्ज लढाऊ जहाजे समुद्रात पाठविण्यात आली होती. त्याच वर्षी मुख्यतः अफगाणिस्तानातून आलेल्या ४३९ लोकांना घेऊन येणारे जहाज किनाऱ्यावर रोखण्यात आले आणि त्या लोकांना ऑस्ट्रेलियात उतरण्यास मनाई करण्यात आली होती. त्या वेळी स्थलांतरितांना रोखण्यासाठी तेव्हाचे पंतप्रधान जॉन हॉवर्ड यांनी नवीन धोरणाची आखणी केली होती. ऑस्ट्रेलियाच��या उत्तर किनाऱ्यावर नौदलाची जहाजे तैनात करून कडक पाहणी करायची आणि शरणार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी पॅसिफिक महासागरातील छोट्या बेटांवर करायची, अशी ही नीती होती. तिला ‘पॅसिफिक सोल्युशन’ असे नाव देण्यात आले होते.\nतरीही २००६-०७ सालापर्यंत मोठ्या प्रमाणात परकीय नागरिक वस्तीसाठी येत असत. याच वर्षी हॉवर्ड यांच्या नेतृत्वाखालील सरकारने वादग्रस्त अशी नागरिकत्वाची चाचणी सुरू केली. त्या चाचणीत ऑस्ट्रेलियाच्या संगीत आणि कलेबद्दल अत्यंत भडक प्रश्न विचारण्यात येत असत. ऑस्ट्रेलियात २००६ साली उच्चांकी म्हणजे एक लाख ५९ हजार १०९ लोकांनी नागरिकत्व घेतले. या वर्षीच्या (२०१७-१८) पहिल्या आठ महिन्यांत नागरिकत्व मिळविण्यासाठीच्या केवळ ५४ हजार ४१९ अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे.\n... मात्र २००७ सालच्या निवडणुकांत उदारवादी पक्ष सत्तेवर आल्यानंतर धोरणांमध्ये बदल करण्यात आला. त्यानंतर सरकारच्या धोरणात शिथिलता आल्यामुळे देशात उपऱ्यांचे प्रमाण वाढत चालल्याबद्दल विरोधी पक्षांनी चिंता व्यक्त केली होती. ऑगस्ट २०१०मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या निवडणुकीत एक अजब चित्र पाहायला मिळाले. या निवडणुकांत एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी निवडून आल्यास आगंतुकांच्या प्रवेशावर निर्बंध आणण्याचा प्रचार केला. विशेष म्हणजे हे दोन्ही नेते परदेशांतून येऊन ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले होते.\nत्या वेळी पंतप्रधान असलेल्या ज्युलिया गिलार्ड या मूळच्या ब्रिटिश नागरिक आणि ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान. ‘ऑस्ट्रेलियात येण्यासाठी आपला जीव धोक्यात घालू नका आणि इथे आल्यानंतर ताबडतोब तुमच्या देशात पाठवून देण्यात येणार नाही, अशी अपेक्षाही करू नका,’ असा संदेशच गिलार्ड यांनी संभाव्य स्थलांतरितांना दिला होता. त्या निवडणुकीत गिलार्ड विजयी झाल्या. त्यांनी नंतर हॉवर्ड यांचीच री ओढली. विरोधी पक्षाचे नेते असलेल्या टोनी अॅबॉट यांनीही तेच वेगळ्या भाषेत सांगितले होते.\nतेव्हापासून सुरू असलेल्या नागरिकत्व आणि इंग्रजीच्या या साहचर्याला आता नवीन वळण मिळाले आहे. क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा हा सर्वांत कठीण मानण्यात येतो आणि तेथील कसोटी सामने हा त्यातही अवघड मामला असतो. आता ही नवी चाचणी म्हणजे ऑस्ट्रेलियात येऊ पाहणाऱ्यांसाठी अशीच एक कसोटी ठरणार आहे. भारतीयांच्या दृष्टीने ती सोपे ठरते का अवघड, हे काळच ठरवेल.\n(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)\nTags: Devidas DeshpandeBOIदेविदास देशपांडेऑस्ट्रेलियाइंग्लिशइंग्रजीनागरिकत्वइंग्रजी चाचणीEnglish TestBe PositiveAustraliaCitizenship\nभाषेचे परचक्र दूर होण्याचे संकेत संपन्नतेच्या शोधातील अस्मितेची धडपड वाढता वाढता वाढे... मराठीचा टक्का चिनी लोकांची इंग्रजी सुधारतेय भाषाशुद्धीचा फ्रेंच यज्ञ\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nभगवद्गीता- पाल्यांसाठी व पालकांसाठी\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%9F/all/page-2/", "date_download": "2018-11-19T11:27:03Z", "digest": "sha1:EINLI2627DZWPSQBHXQVZNZL7MJONNFT", "length": 9459, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "व्हॅट- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक���शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\n राज्यात पेट्रोल तीन रुपयांनी महागलं\nजमीन आणि इमारत भाड्याने दिल्यास जीएसटी लागणार\n'व्हॅट' लागली ; पेट्रोल, इलेक्ट्राॅनिक वस्तू महागणार\nपेट्रोलपंप सुरूच राहणार, पंपचालकांचा संप स्थगित\nदेशाला टिव्हीवर दिसणारे नेते नको- मोदी\nबिल्डरांना सुप्रीम कोर्टाचा दणका,व्हॅट भरावाच लागणार\nपेट्रोल 1.82 पैशांनी महागलं\nएफडीआयला मनसेचा पाठिंबा - राज ठाकरे\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/amravati/all/page-2/", "date_download": "2018-11-19T11:16:11Z", "digest": "sha1:EMS2KCTCJIO2XROTU4LZWUCWBSLQXS7L", "length": 10504, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Amravati- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nगणेश चतुर्थीच्या दिवशी वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या\nVIDEO: अहो, ड्रायव्हर साहेब ही 'टारझन कार' नाही, बस आहे\nसंगमनेर तालुका पुन्हा भूकंपाने हादरला,आठवड्यातली दुसरी घटना\nभूकंपाच्या धक्क्याने दुसऱ्यांदा हादरली अमरावती\nमुलाने पळून लग्न केलं म्हणून दलित महिलेच्या घराला लावली आग\nमराठवाडा- विदर्भात बळीराजा सुखावला, तब्बल १ महिन्यांनी पावसाचे पुनरागमन\nVIDEO : आता चिमुकलेही मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर\nखासदार साहेब, माझ्यावरचा गुन्हा मागे घ्या नाहीतर मी जीव देईन\nअंड्यातून सापाची पिल्लं आली बाहेर\nअमरावतीच्या मनीषा खत्रींना अंबर दिव्याचा मोह आवरेना \nकृत्रिमरित्या अंडी उबवून कवड्या सापांच्या पिलांचा जन्म\nशेतकऱ्यांसाठी काँग्रेस आमदारांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nअमरावतीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या, बलात्काराचा संशय\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/solapur-news/", "date_download": "2018-11-19T11:59:00Z", "digest": "sha1:VSSMEOJGVL4HL3XSFJM6D4LLGE4HI6Y5", "length": 8927, "nlines": 108, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Solapur News- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्���णाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nफी भरली नाही म्हणून विद्यार्थिनीला परीक्षेला बसू दिले नाही\nशिक्षणाचा बाजार मांडल्याचे उदाहरण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेय\nघरगुती वादातून आईने घोटला मुलीचा गळा\nसोलापुरात आ.दिलीप मानेंच्या पुतळ्याचं दहन\nसोलापुरात विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, तिघे अटकेत\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्ये��� होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/article-125518.html", "date_download": "2018-11-19T11:17:51Z", "digest": "sha1:Z3TFTWORRU4DVHLA5YBGKV27R73BFOHG", "length": 14362, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'त्या' अपघाताचं सीसीटीव्ही", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं ग���णं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nमहाराष्ट्र 1 hour ago\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nमहाराष्ट्र 1 hour ago\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nVIDEO : दुषित पाणीपुरवठा बंद करण्यासाठी प्रहारचे कार्यकर्ते चढले पाण्याचा टाकीवर\nVIDEO : ...जेव्हा फोटोग्राफरच्या सांगण्यानुसार दीपवीर पोझ देतात\nVideo : गुगल मॅपचं नवीन फिचर, आता मॅपमध्येही करता येणार मेसेज\nVideo : दीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nVideo : या उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\nVideo : जाणून घ्या, कोणतं अन्न किती वेळात पचतं\nVIDEO : मालेगावात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nVIDEO : दुषित पाण्यावरुन रणकंदन; विरोधकांनी महापालिका सभागृहात फोडल्या घागरी\nVideo : जेवणानंतर या चुका कधीही करू नका\nVideo: दीपिकाच्या स्वागताला सजलं रणवीरचं घर\nVideo : 'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nVIDEO : 'अवनी'चे दोन बछडे कॅमेऱ्यात झाले ट्रॅप\nVIDEO : भररस्त्यावर महिला पोलीस विरुद्ध वाहतूक पोलीस राडा,कारण...\nVIDEO ‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतचं त्या कुस्तीपटूला चॅलेंज\nLIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल\nमहाराष्ट्र 2 days ago\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nमहाराष्ट्र 2 days ago\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमहाराष्ट्र 2 days ago\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमहाराष्ट्र 2 days ago\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमहाराष्ट्र 2 days ago\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nस्पोर्टस 2 days ago\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nऐश्वर्याच्या लुकपुढे करिना पडली फिकी; अॅवॉर्ड फंक्शनला आणखी कोण झळकलं बघा\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nPhotos : राजस्थानच्या 'या' किल्ल्यावर होणार प्रियांका-निकचा संगीत सोहळा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/number-cancer-patients-28975", "date_download": "2018-11-19T12:33:12Z", "digest": "sha1:5EB2X2TRQJKUZ6JHVC5GNXJ5YF73RGK3", "length": 11360, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "number of cancer patients राज्यात कर्करुग्णांच्या संख्येत वाढ | eSakal", "raw_content": "\nराज्यात कर्करुग्णांच्या संख्येत वाढ\nनिखिल पंडितराव - सकाळ वृत्तसेवा\nशनिवार, 4 फेब्रुवारी 2017\nबदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव; तंबाखू सेवनामुळे धोका\nकोल्हापूर - जंक फूडचे वाढते प्रमाण, क्षारयुक्त प्रदार्थांचे अधिक सेवन, रासायनिक खतांचा वाढता वापर आदी कारणांमुळे राज्यात कर्करोग रुग्णांत वाढ होत चालली आहे. जीवनशैलीतील बदल आणि व्यायामाच्या अभावामुळेही ही स्थिती तयार झाली आहे. 30 ते 50 वयोगटांतील पुरुष व महिलांना याचा धोका अधिक असल्याचे एका पाहणीतून पुढे आले आहे. जागतिक कर्करोग दिनानिमित्त \"इंडस हेल्थ प्लस'ने केलेल्या पाहणीतून ही बाब पुढे आली आहे.\nमहिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यानंतर गर्भाशय, अंडाशय, फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाणही लक्षणीय आहे. \"जेएमडी इंडस हेल्थ प्लस'चे अमोल नायकवडी म्हणाले, \"\"धूम्रपान आणि नियमित मद्यपान फुफ्फुसाचा आणि घशाच्या कर्करोगाचा धोका वाढवतात. शहरी व ग्रामीण भागातील 45 ते 65 वयोगटांतील लोकांना याचा धोका सर्वाधिक असतो. कर्करोग टाळण्यासाठी जीवनशैलीत आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे.\nकोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रवीण हेंद्रे म्हणाले, \"\"कर्करोगाचा धोका आपल्या चुकीच्या सवयींमुळे अधिक बळावण्याची शक्‍यता असते. रासायनिक खतांचा वापर करून पिकवलेल्या पदार्थांचे सेवन अधिक केल्यास कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो. या पार्श्‍वभूमीवर सेंद्रिय शेतीचे पदार्थ खाण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळे हा आजार अधिक बळावतो. कर्करोग होण्याची विविध कारणे असली तरी तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन हेही मुख्य कारण आहे. कर्करोगावर उपचारासाठी सध्या नवीन औषधे व नवीन तंत्रज्ञान आले आहे. \"नॅनो टेक्‍नॉलॉजी'चा वापर आता होऊ लागला आहे.\n\"इंडस हेल्थ प्लस'च्या सर्वेक्षणानुसार...\n- भारतात 12 ते 14 लाख नवीन रुग्ण दरवर्षी आढळतात\n- 55 ते 65 वयोगटांत कर्करोगाची वाढ अधिक\n- महिलांमध्ये स्तनाच्या व गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक\n- पुरुषांमध्ये डोके, मान, तोंडाचा व फुफ्फुस कर्करोग अधिक\n- वाढता स्थूलपणा हा धोका\nकर्करोग टाळण्यासाठी हे करा...\n- धावणे, जीम, झुंबा, योगा, चालणे, सायकल चालवणे, खेळणे यांसारखे व्यायाम करा\n- आहारात फळे, सॅलेड, हिरव्या भाज्यांचा वापर वाढवा\n- सेंद्रिय शेतीच्या उत्पादनांना अधिक प्राधान्य द्या\n- धूम्रपान, मद्यपान दूर ठेवा\n- प्रदूषणापासून स्वतःला लांब ठेवा\n- तंबाखूपासून सर्वाधिक धोका असून त्याचे सेवन बंदच करा\n- संतती नियमन गोळ्या, हार्मोन थेरपी यांसारख्या गोष्टींमुळे धोका होऊ शकतो, ते टाळा\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://kumarnirman.blogspot.com/2017/08/blog-post_31.html", "date_download": "2018-11-19T12:10:17Z", "digest": "sha1:PZDD5TGDLVKSEJOT7UK6GEZIPJ55D35I", "length": 9467, "nlines": 176, "source_domain": "kumarnirman.blogspot.com", "title": "कुमार निर्माण: चित्र चर्चा", "raw_content": "\nमा. डॉ.अभय बंग व मा. विवेक सावंत यांच्या प्रेरणेतून कुमार निर्माण हा शैक्षणिक कार्यक्रम सुरु झाला. “प्रत्यक्ष कृतींमधून शालेय मुला-मुलींमध्ये वैश्विक मानवी मुल्ये व सामाजिक बुद्धिमत्ता रुजवणे, व त्यांचा विकास करून उत्तम माणूस घडवणे हे कुमार निर्माण चे मुख्य उद्धिष्ट आहे.” सदर ब्लॉगचे उद्दिष्ट कुमार निर्माणचे द्वैमासिक भरारी प्रकाशित करणे आहे.\nहे चित्र बघून काय वाटतं या विषयी काही वाचलं आहे का या विषयी काही वाचलं आहे का एका शास्त्रज्ञाने केलेल्या प्रयोगाचं हे चित्र हे. तर हा शास्त्रज्ञ कोण, त्याने कुठला प्रयोग केला या विषयी चर्चा करा आणि हे शोधून काढा. शोधल्या नंतर हे गटात सांगायला विसरू नका. या शास्त्रज्ञाच्या इतर शोधांविषयी देखील माहिती मिळवा\nपुरवणी क्र. १ - क्षेत्रभेट\nक्षेत्र भेट म्हणजे काय क्षेत्रभेट म्हणलं कि आपल्या परिसरातील विविध जागा जसे कि दवाखाना, पोलीस स्टेशन, न्यायालय, शेत, जंगल, एखादी संस...\nऔपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण\nशिक्षण म्हणजे माहित नसलेलं माहित होणं (ज्ञान), व्यवहारात गरज पडेल तेव्हा माहित झालेल्याचा योग्य वापर करता येणं (उपयोजन) व योग्य वापर करण्य...\nमंदिरात वसतोस... मंदिरात वसतोस का मशिदीत राहतोस अल्ला तुझे नाव खरे का राम कधी असतोस मंदिरात वसतोस... सूर्य उगवे पूर्वेला मी...\nराहो सुखाने हा मानव इथे\nराहो सुखाने हा मानव इथे या भूवरी भूवरी या इथे II धृ II लाला ललाला ललाला लालाला लाला ललाला लालाला लाला लला लला लला कल्या...\n तशी ही गोष्ट माझ्या लहानपणीची आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नावाच्या छोट्या गावात मी वाढल...\nकुमार निर्माण निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळा वृतांत कुमार निर्माण अंतर्गत चौथ्या सत्राची सुरुवात ‘निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळेने’ दि. १० ड...\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका कुत्र्याची ...\nरोज चांगली बुद्धी दे.. रोज चांगली बुद्धी दे सांगतो आपण ज्याला सांग ना ग आई कुणी पाहिलंय त्या देवाला II धृ II दूर दूर पलीकडे ढगा...\nकुमार निर्माण – थोडक्यात उद्दिष��ट शालेय वयोगटातील मुलांसाठी एक अशी आनंददायी शैक्षणिक प्रक्रिया उभी करणे ज्यातून भविष्यात त्यांच्यामध...\nगटातील ‘गप्पा-गोष्टी-चर्चा’ – संवाद गट\nमित्रांनो , आता तुम्ही आता म्हणाल , “ गप्पा तर आम्ही नेहमीच मारतो. मग त्या गप्पांत आणि गटात मारलेल्या गप्पांत फरक तो काय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/diwali-with-adiwasi-in-thane/41555/", "date_download": "2018-11-19T12:05:39Z", "digest": "sha1:LRWGCQ5M6FUOSMIUB64YKW7KAB7B35CV", "length": 11830, "nlines": 96, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Diwali with adiwasi in thane", "raw_content": "\nघर महामुंबई आदीवासी पाड्यातही दिवाळी साजरी\nआदीवासी पाड्यातही दिवाळी साजरी\nठाण्यातील येऊर येथील दुर्गम भागातील पाटोणापाडा, नारोळी पाडा, जांभूळ पाडा या पाड्यावर सुमारे १७५ आदिवासींच्या घरी दिवाळीचे साहित्य वाटप देऊन आदिवासी कुटुंबांनाही दिवाळीचा आनंद देण्याचे काम ठाण्यातील निसर्ग क्रीडा संवाद संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले.\nठाण्यातील आदिवासी पाड्यातही दिवाळी\nठाण्यातील येऊर येथील दुर्गम भागातील पाटोणापाडा, नारोळी पाडा, जांभूळ पाडा या पाड्यावर सुमारे १७५ आदिवासींच्या घरी दिवाळीचा फराळ, दिवाळी अंक, उटणे, पुस्तके भेट देऊन आदिवासी कुटुंबांनाही दिवाळीचा आनंद देण्याचे काम ठाण्यातील निसर्ग क्रीडा संवाद संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले. त्यामुळे आदीवासी पाड्यांमध्येही दिवाळीचा आनंद व्यक्त होत होता. गेल्या पाच वर्षापासून संस्था हे कार्य करत असल्यामुळे प्रत्येक वर्षी येथील आदिवासी या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची आतुरतेने वाट पाहत असतात.\nसांस्कृतिक कार्यक्रम पार पडला\nदरवर्षीप्रमाणे यंदाही घरी येणार म्हणून आदिवासींनी अंगण सजवले होते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता. संस्थेतील सदस्यांनी नक्षीदार आकाशकंदील फुलबाज्या लावत गप्पा-गाणी करत आदिवासी कुटुंबातील ताई, भाऊ मुलांसोबत संस्थेतील सदस्य कुटुंबातील ताई, भाऊ मुलांनी परंपरागत पध्दतीने ओवाळून भाऊबीज केली. यावेळी व्यास क्रिएशनने दिवाळी साहित्य भेट कार्यक्रमाला आदिवासी मुलांना गोष्टीची पुस्तकं भेट दिली.\nसमाजाच्या विकासात खारीचा वाटा उचलावा या भावनेतून काही तरुणांनी एकत्र येऊन निसर्ग क्रीडा संवाद संस्थेची स्थापन केली आहे. त्याच माध्यमातून गेल्या काही वर्षापासून हा उपक्रम राबवत आहोत. आमच्या या उ���क्रमामुळे आदिवासी मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलते. पाड्यावर आनंदाची लहर निर्माण होते. कोणीतरी आपल्या पाठीशी आहेत. या भावनेतून त्यांच्या जगण्याचा आनंद वाढतो. यामुळे समाधान मिळते.\n– प्रा. एकनाथ पवळे, संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक\nयेऊर येथील विवेकानंद बालकाश्रम येथे संस्थेतर्फे तांदूळ, कांदे, बटाटे साहित्य भेट देण्यात आले. या उपक्रमात ज्ञानसाधना महाविद्यालय, शिवाई ज्युनिअर कॉलेज, वसंतविहार ज्युनिअर कॉलेज, ई विद्यार्थी इतिहास तज्ज्ञ सदाशिव टेंटविलकर, रवी बाविस्कर माजी मुख्याध्यापक, जगदीश थोरात उपशरप्रमुख, प्रशांत घुगरे, संतोष पाटील उपविभागप्रमुख, विक्रांत पाटील, संस्थेचे सचिव मारुती चव्हाण, खजिनदार सुधाकर गव्हाणे, सभासद प्रदीप महाले, मारुती साबणे, संगीता सावंत, स्मिता पाटील, नीलिमा जाधव, रवी देसले, सुरेश सावंत, अजित देशमुख, फुटबॉल प्रशिक्षक किशोर चव्हाण सहभागी झाले होते.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nदिवाळीत घ्या खमंग फराळाचा आस्वाद\nअंजली दमानियांवर खडसेंचा फसवणुकीचा आरोप\nझाडे जळीत प्रकरणात वन अधिकारी निलंबित\nमुंबईच्या स्मृती पांचाळ बनल्या ‘मिसेस युनिव्हर्सल’\nतब्बल ८५ वर्ष जुनं रीगल सिनेमागृह बंद होणार\nमुंबईतील प्रतिपंढरपूरात भाविकांची गर्दी\nतर या नाकर्त्या सरकारला बांगड्यांचा आहेर करू; दिव्यांग सेनेचा निर्धार\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nहिवाळी अधिवेशन : ठग्स ऑफ महाराष्ट्र विरुद्ध गँग्स ऑफ वासेपूर\nओला-उबरच्या मोर्चाला पोलिसांनी लावला ब्रेक\nविरोधकांच्या बॅनरमधून सरकारची ठगबाजीची चार वर्ष\nया सेलेब्स जोड्यांचे लग्न राहीले चर्चेत\nइंदिरा गांधी जयंती विशेष दुर्मिळ छायाचित्रे\nलग्नानंतर रणवीर-दीपिका मुंबईत दाखल\nहे व्हिडिओ गेम्स एकदा तरी खेळाच\nSBI १ डिसेंबरपासून बदलणार हा नियम\n‘भाभीजी घर पर है’ फेम सौम्याचे खास क्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/barcelona-real-madrid-el-clasico-la-liga-team-news-match-preview-lineups-score-prediction/", "date_download": "2018-11-19T11:28:34Z", "digest": "sha1:FOHT3VBTBZ3GKSEM3AVEB7SU64OAUQ4O", "length": 9628, "nlines": 77, "source_domain": "mahasports.co.in", "title": "२३८व्या एस क्लासिकोमध्ये बार्सिलोना राखणार का आपला लीगमधील विजयाचा सिलसिला कायम ?", "raw_content": "\n२३८व्या एस क्लासिकोमध्ये बार्सिलोना राखणार का आपला लीगमधील विजयाचा सिलसिला कायम \n२३८व्या एस क्लासिकोमध्ये बार्सिलोना राखणार का आपला लीगमधील विजयाचा सिलसिला कायम \nबार्सिलोनाच्या संपुर्ण हंगामात अपराजित राहण्याचा विक्रमामध्ये सर्वात मोठा असलेला अडखळा आज दूर होऊ शकतो. आज बार्सिलोनाच्या घरच्या मैदानावर (कॅम्प नाऊ) फुटबाॅल इतिहासातील सर्वात मोठी समजली जाणारी एल क्लासिकोची लढत आहे.\nबार्सिलोने लीगचे विजेतेपद मागील सामन्यातच पक्के केले असून आज ते आपला अपराजित राहण्याचा विक्रम कायम ठेवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल तर रियल मॅद्रिदसमोर बार्सिलोनाचा अपराजित रथ रोखण्याचे आव्हान असेल.\nआज रात्री होणारी २३८वी एल क्लासिको असेल. या आधी झालेल्या २३७ क्लासिकोमध्ये ९५ वेळा रियल मॅद्रिद ९३ वेळा बार्सिलोना विजयी झाले आहेत तर ४९ सामने बरोबरीत सुटले आहेत. क्लासिकोमध्ये सर्वाधिक गोल्सच्या यादीत मेसी २५ गोल्ससह पहिल्या स्थानावर आहे तर रोनाल्डोच्या नावावर १७ गोल्स आहेत.\nमेस्सीने ३७ सामन्यात २५ गोल्स केले असून त्यात १७ सामन्यात विजय मिळवला असून १२ सामन्यात पराभव झाला आहे तर ८ सामने बरोबरीत सुटले आहेत.\nरोनाल्डोने ३२ सामन्यात १७ गोल्स केले असून मॅद्रिदला ९ सामन्यात विजय आणि १५ सामन्यात पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. तर ८ सामने बरोबरीत सुटले आहेत.\nमेस्सीच्या नावे १६ तर रोनाल्डोच्या नावे १ असिस्ट आहे.\nला लीगाच्या ८९ वर्षाच्या कारकिर्दित फक्त दोनच खेळाडूंना ३० पेक्षा जास्त वेळा हॅट्रिक केली आहे. मेस्सीच्या नावे ३० तर रोनाल्डोच्या नावे ३४ हॅट्रिक आहेत.\nवाचा- धोनी-रोहित शर्माला युसुफ पठाण पडला भारी\nबार्सिलोना संघ लीगमध्ये ३४ सामन्यात २६ विजय ० पराभव आणि ८ बरोबरीसह ८६ गुण घऊन पहिल्या स्थानावर आहे. तर रियल मॅद्रिद ३४ सामन्यात २१ विजय ५ पराभव आणि ८ सामने बरोबरीत सोडवून ७१ गुणांसह तिसर्या क्रमांकावर आहे.\nया मोसमात दोन्ही संघांतर्फे सर्वाधिक गोल्स करणारे खेळाडू खालील प्रमाणे:-\nसामना आज रात्री १२.१५ वाजता प्रक्षेपित होणार असून डीडी स्पोर्ट्सवर सुद्धा थेट प्रक्षेपण होणार आहे.\nवाचा- पृथ्वी शाॅची धमाकेदार कामगिरी सुरूच, आज आणखी एक नवा विक्रम\nकसोटीत त्रिशतक करणारा पहिला भारतीय बनण्याची सेहवागने आधीच केली होती भविष्यवाणी\nमुंबईकर क्रिकेटर पाकिस्तानला नडला, न्यूझीलंडला कसोटीत मिळवून दिला शान��ार विजय\nराजमाता जिजाऊ संघ शिवाई प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेत विजेता\nस्टार प्रिमीयर लीग 2018 क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाला विजेतेपद\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पात्रता फेरीतील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात\nपिकलबॉल सुपर कप स्पर्धेत एकता, स्मॅशर्स अंतिम सामन्यात समोरासमोर\nचेन्नईच्या कार्तिक, राघुलला युरो, एलजीबी-4 चे जेतेपद\nपुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक\nकबड्डीपटूच्या जिद्दीला सलाम, अपंगत्व असतानाही कबड्डी खेळणारा महारथी\nपहिल्या टी२० सामन्यात अशी असेल टीम इंडिया\nटी२० मालिका सुरू होण्यापुर्वी ही आकडेवारी तुम्हाला नक्की माहित हवीच\nपुढच्या ४८ तासांनी रोहितचे नाव टी२०मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार\n ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच\nअशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल\nत्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर\nअसे टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले\nमहास्पोर्ट्सचे अजित दादांना खुले पत्र\nक्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्मा सज्ज\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- मराठवाड्याचा सुपूत्र\n या सामन्यांत झाले तब्बल १५ खेळाडू LBW आऊट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/isl-2018-bengaluru-settle-scores-with-chennaiyin/", "date_download": "2018-11-19T11:28:08Z", "digest": "sha1:2YNRP6Q2WFORCXLWZQ4QOT7ZNE2OPWLH", "length": 14774, "nlines": 71, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ISL 2018: पहिल्या सुपर संडेला बेंगळुरूची गतविजेत्या चेन्नईयीनवर मात", "raw_content": "\nISL 2018: पहिल्या सुपर संडेला बेंगळुरूची गतविजेत्या चेन्नईयीनवर मात\nISL 2018: पहिल्या सुपर संडेला बेंगळुरूची गतविजेत्या चेन्नईयीनवर मात\nबेंगळुरू: हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमातील पहिल्या सुपर संडेला गतविजेत्या चेन्नईयीन एफसीला एकमेव गोलने धक्का देत संभाव्य विजेत्या बेंगळुरू एफसीने धडाक्यात मोहिमेला सुरवात केली. मिकूने 41व्या मिनिटास केलेला गोल निर्णायक ठरला.\nगेल्या मोसमात येथील श्री कांतिरवा स्टेडियमवर हे दोन संघ अंतिम फेरीत आमनेसामने आले होते. त्यात चेन्नईयीनची सरशी झाली होती. त्यामुळे बेंगळुरूसाठी हा सामना महत्त्वाचा होता. त��यांनी दाक्षिणात्य डर्बीमधील ही लक्षवेधी लढत जिंकून तीन गुण वसूल केले. कार्लेस कुआद्रात या नव्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि 20 हजार 786 प्रेक्षकांच्या साक्षीने बेंगळुरूने हा विजय साकारला.\nबेंगळुरूने पूर्वार्ध संपण्यास चार मिनिटे बाकी असताना संधी साधली. मध्यरक्षक झिस्को हर्नांडेझने मध्य क्षेत्रात चेंडूवर ताबा मिळवित उजवीकडील मिकूला पास दिला. मिकूने अचूक पासचा फायदा उठवित वेगाने घोडदौड करीत चेंडू थोडा पुढे जाऊ दिला. मग अचूक टायमिंग साधत त्याने नेटच्या वरच्या भागात फटका मारत अफलातून गोल केला. त्यावेळी चेन्नईयीनचा गोलरक्षक करणजीत सिंग निरुत्तर झाला.\nमिकूने व्हेनेझुएलाचे विश्वकरंडक पात्रता तसेच कोपा अमेरिका स्पर्धांत प्रतिनिधीत्व केले आहे. त्याला स्पॅनिश (ला लिगा) व स्कॉटीश या लिगचाही अनुभव आहे. हिरो आयएसएलमध्ये बेंगळुरूने गेल्या मोसमात पदार्पण केले. त्यात मिकूने 20 सामन्यांत सर्वाधिक 15 गोल नोंदविले होते. एकूण स्पर्धेतील सर्वाधिक गोलच्या क्रमवारीत तो एफसी गोवा संघाच्या फेरॅन कोरोमीनास (18 गोल) याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर होता.\nघरच्या मैदानावर पहिला प्रयत्न बेंगळुरूने नोंदविला. तिसऱ्या मिनिटाला राहुल भेकेने उजवीकडून थ्रो-इन केले. हा चेंडू एरीक पार्तालू याच्यापाशी पडला. त्याने डाव्या पायाने नेटच्या दिशेने फटका मारला, पण चेन्नईयीनचा गोलरक्षक करणजीत सिंग याने व्यवस्थित अंदाज घेत चेंडू अडविला. सहाव्या मिनिटाला बेंगळुरूच्या जुआननशी चेंडूवर ताबा मिळविण्यावरून झुंज होऊन त्यात चेन्नईयीनचा रफाएल आगुस्टो जायबंदी झाला, पण सुदैवाने त्याला फारसे लागले नाही.\nदहाव्या मिनिटाला चेन्नईयीनच्या इनिगो कॅल्डेरॉनने उजवीकडून फ्रान्सिस्को फर्नांडीसच्या पासवर मारलेला चेंडू पार्तालूने हेडींगकरवी बाजूला घालविला. 16व्या मिनिटाला चेन्नईयीनकडून कॉर्नर वाया गेला. उजव्या बाजूला सहा यार्डवरून ग्रेगरी नेल्सन याने छान चेंडू मारला होता, आगुस्टो हेडिंगसाठी योग्य स्थिती साधू शकला नाही. त्यामुळे हेडिंग स्वैर झाले.\nबेंगळुरूनेही मग चढाया सुरु केल्या. त्यांचा प्रमुख खेळाडू मिकू याने चाल रचत उदांताकडे चेंडू सोपविला. उजवीकडून उदांताने पुन्हा मिकूला पास द्यायचा प्रयत्न केला, पण चेन्नईयीनचा बचावपटू जेरी लालरीनझुलाने चप��ाईने चेंडू बाहेर घालविला.\n19व्या मिनिटाला जेजे लालपेखलुआच्या ढिलाईमुळे चेन्नईयीनची सुवर्णसंधी हुकली. ग्रेगरीने अप्रतिम पास देत जेजेकडे चेंडू सोपविला. त्यावेळी बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याने पुढे सरसावत जेजेवर दडपण आणले. त्याला हुलकावणी देण्याच्या प्रयत्नात जेजेने घाई केली, पण त्याचा फटका बाहेर गेला.\nवास्तविक तेव्हा जेजेने जर्मनप्रीतसिंग याला पास द्यायला हवा होता. 34व्या मिनिटाला चेन्नईयीनला जेजेमुळेच पुन्हा हताश व्हावे लागले.\nबेंगळुरूच्या भेकेने बॅकपास देताना चूक केली. त्यामुळे जेजे चेंडूवर ताबा मिळवू शकला, पण प्रमाणाबाहेर ताकद लावल्यामुळे त्याचा तोल गेला. त्यामुळे गुरप्रीतला चकविण्याऐवजी त्याने मारलेला चेंडू नेटपासून दूर गेला.\nदोन मिनिटांनी जर्मनप्रीतने उजवीकडून मारलेला चेंडू गुरप्रीतने आरामात अडविला. 39व्या मिनिटाला नेल्सनने डावीकडून फ्री कीकवर मारलेला चेंडू गुरप्रीतने पंच करीत दूर घालविला.\nतोपर्यंत चेन्नईयीनने चेंडूवरील ताब्याचे सरस प्रमाण राखले होते. मिकूच्या गोलमुळे मात्र चेन्नईयीनला धक्का बसला.\nउत्तरार्धात चेन्नईयीनने काही चांगले प्रयत्न केले, पण त्यांना यश आले नाही. 49व्या मिनिटाला नेल्सनने उजवीकडून फ्री कीकवर मारलेला चेंडू गुरप्रीतने पंच केला. कॅल्डेरॉनपाशी चेंडू गेला. त्याने हेडिंग करीत मैल्सन अल्वेसला संधी दिली. मैल्सनने टाचेने चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, पण तो टायमिंग साधू शकला नाही. त्यामुळ गुरप्रीतने चेंडू आरमात अडविला.\n59व्या मिनिटाला बेंगळुरूने सेट-पीसवर प्रयत्न केला. हर्नांडेझने कर्णधार सुनील छेत्री याच्या दिशेने चेंडू मारला, पण छेत्री चेंडूला अचूक दिशा देऊ शकला नाही.\nनिकाल: बेंगळुरू एफसी: 1 (मिकू 41) विजयी विरुद्ध चेन्नईयीन एफसी: 0\nकसोटीत त्रिशतक करणारा पहिला भारतीय बनण्याची सेहवागने आधीच केली होती भविष्यवाणी\nमुंबईकर क्रिकेटर पाकिस्तानला नडला, न्यूझीलंडला कसोटीत मिळवून दिला शानदार विजय\nराजमाता जिजाऊ संघ शिवाई प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेत विजेता\nस्टार प्रिमीयर लीग 2018 क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाला विजेतेपद\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पात्रता फेरीतील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात\nपिकलबॉल सुप��� कप स्पर्धेत एकता, स्मॅशर्स अंतिम सामन्यात समोरासमोर\nचेन्नईच्या कार्तिक, राघुलला युरो, एलजीबी-4 चे जेतेपद\nपुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक\nकबड्डीपटूच्या जिद्दीला सलाम, अपंगत्व असतानाही कबड्डी खेळणारा महारथी\nपहिल्या टी२० सामन्यात अशी असेल टीम इंडिया\nटी२० मालिका सुरू होण्यापुर्वी ही आकडेवारी तुम्हाला नक्की माहित हवीच\nपुढच्या ४८ तासांनी रोहितचे नाव टी२०मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार\n ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच\nअशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल\nत्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर\nअसे टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले\nमहास्पोर्ट्सचे अजित दादांना खुले पत्र\nक्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्मा सज्ज\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- मराठवाड्याचा सुपूत्र\n या सामन्यांत झाले तब्बल १५ खेळाडू LBW आऊट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/taluka-patrakar-samittee-puraskar-25945", "date_download": "2018-11-19T12:32:22Z", "digest": "sha1:3DW4G7EZEVYGZ7CYA2DU2XFZYV5L3YYC", "length": 14350, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "Taluka patrakar samittee puraskar जिल्ह्यातील पत्रकारीता समाजाभिमुख | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 14 जानेवारी 2017\nकुडाळ - पत्रकारिता या चौथ्या स्तंभावर जनतेचा आजही विश्‍वास आहे. जिल्ह्यातील पत्रकारिता ही समाजाभिमुख आहे. त्यामुळे पत्रकारांना समाजातील सर्व माहिती जनतेकडून विश्‍वासने पहिल्यांदा कळते. खऱ्या अर्थाने समाज घडविण्याचे काम पत्रकारांकडून होत आहे, असे मत कणकवलीचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी तेंडोली येथे तालुका पत्रकार समितीच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यक्त केले.\nकुडाळ - पत्रकारिता या चौथ्या स्तंभावर जनतेचा आजही विश्‍वास आहे. जिल्ह्यातील पत्रकारिता ही समाजाभिमुख आहे. त्यामुळे पत्रकारांना समाजातील सर्व माहिती जनतेकडून विश्‍वासने पहिल्यांदा कळते. खऱ्या अर्थाने समाज घडविण्याचे काम पत्रकारांकडून होत आहे, असे मत कणकवलीचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी तेंडोली येथे तालुका पत्रकार समितीच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यक्त केले.\nतालुका पत्रकार समितीचा पुरस्कार वितरण सोहळा तेंडोली-भोमवाडी येथे तेंडोलीचे पोलिसपाटील संजय नाईक यांच्या फार्म हाऊसवर आयोजित केला होता. व्यासपीठावर जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, साप्ताहिक व्याधच्या संपादिका संजीवनी देसाई, सरपंच नंदा गोडे, पंचायत समिती सदस्या माधवी प्रभू, जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष चंद्रकांत सामंत, कुडाळ तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष प्रमोद ठाकूर उपस्थित होते. तालुका पत्रकार समितीतर्फे देण्यात येणारा ज्येष्ठ पत्रकार तथा व्याधकार ग. म. तथा भैय्यासाहेब वालावलकर स्मृती जिल्हास्तरीय पत्रकार पुरस्कार मधुसुदन नानिवडेकर यांना तर वसंत दळवी स्मृती जिल्हास्तरीय ग्रामीण पत्रकार पुरस्कार अनिल निखार्गे आणि जिल्हास्तरीय छायाचित्रकार पुरस्कार पाट येथील प्रकाश मयेकर यांना श्री. शहा यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. कार्यक्रमात वेंगुर्ले नगर वाचनालयाने जाहीर केलेला स्वातंत्र्यसैनिक तथा पत्रकार श्रीकृष्ण सौदागर आदर्श पत्रकार पुरस्कारप्राप्त चंद्रकांत सामंत, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचा वरिष्ठ पत्रकार पुरस्कारप्राप्त प्रमोद ठाकूर व राजमाता जिजाऊ स्वावलंबन जिल्हास्तरीय पत्रकार पुरस्कारप्राप्त काशिराम गायकवाड यांचाही सत्कार करण्यात आला. या वेळी आस्था आनंद मर्गज, जान्हवी रवींद्र गावडे, मृणाल अजय सावंत, अनुष्का अजय सावंत, वेदांत भरत केसरकर, हर्षवर्धन नीलेश जोशी, श्रुती रजनीकांत कदम या पाल्यांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.\nश्री. बांदिवडेकर म्हणाले, ‘‘सोशल मीडियाच्या या झंझावातात प्रिंट मीडिया कुठे असा प्रश्‍न सर्रास विचारला जातो; पण प्रिंट मीडियावर आजही पूर्वी एवढाच वाचकांचा विश्‍वास आहे. येथील पत्रकारिता विश्‍वासास पात्र ठरणारी आहे.’’\nश्री. वायंगणकर, श्री. नानिवडेकर, श्री. निखार्गे, श्री. मयेकर यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विकास कुडाळकर, पोलिसपाटील संजय नाईक, उपसरपंच नामदेव कुंभार, तेंडोली सोसायटी चेअरमन मंगेश (भाऊ) प्रभू, माजी सरपंच संदेश प्रभू व सौ. अरुणा राऊळ, भाजपचे तालुकाध्यक्ष चारुदत्त देसाई व जिल्हा उपाध्यक्ष राजू राऊळ, नगरसेवक गणेश भोगटे, सचिन काळप, प्रज्ञा राणे, उषा आठल्ये, श्र���या गवंडे, विजय प्रभू, संदीप राऊळ, श्रीमती सुरेखा नीाक, ग्रामपंचायत सदस्य उमेश राऊळ, अरुण राऊळ, गुंडू गोडे, बाळा परब, मोहन राऊळ, सूर्याजी नाईक, चित्रकार प्रकाश कब्रे, सचिन मांजरेकर, मधुकर कुडाळकर, सौ. निखार्गे, प्राची मयेकर, प्रणाली मयेकर, अपूर्वा नानिवडेकर, श्री. ठाकूर-देसाई उपस्थित होते. पोलिसपाटील संजय नाईक यांचा कृषी क्षेत्रातील कामगिरीबाबत विशेष सत्कार झाला. नीलेश जोशी यांनी सूत्रसंचालन केले. विलास कुडाळकर यांनी स्वागत केले. प्रमोद ठाकूर यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-dr-babasaheb-ambedkar-marathwada-university-92388", "date_download": "2018-11-19T12:43:00Z", "digest": "sha1:OIZDNHONLVFNTJYJNKR77QC53OGQGLS5", "length": 10453, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad news Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University ‘एक विचार, एक मंच’तर्फे यंदा भरगच्च कार्यक्रम | eSakal", "raw_content": "\n‘एक विचार, एक मंच’तर्फे यंदा भरगच्च कार्यक्रम\nरविवार, 14 जानेवारी 2018\nऔरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २४ व्या नामविस्तार दिनानिमित्त विविध आंबेडकरी पक्ष-संघटनांचे स्वतंत्र स्टेज न उभारता नामांतर शहिदांना सर्वांनी एकाच मंचावरून अभिवादन करून रिपब्लिकन चळवळीत नवे ‘संवादपर्व’ सुरू करण्यासाठी ‘एक विचार, एक मंच’चा उपक्रम तब्बल २४ संघटनांच्या पाठिंब्यातून साकारला जात आहे.\nऔरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २४ व्या नामविस्तार दिनानिमित्त विविध आंबेडकरी पक्ष-संघटनांचे स्वतंत्र स्टेज न उभारता नामांतर शहिदांना सर्वांनी एकाच मंचावरून अभिवादन करून रिपब्लिकन चळवळीत नवे ‘संवादपर्व’ सुरू करण्यासाठी ‘एक विचार, एक मंच’चा उपक्रम तब्बल २४ संघटनांच्या पाठिंब्यातून साकारला जात आहे.\nज्येष्ठ नेते गंगाधर गाडे, आनंदराज आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, चंद्रका���त हंडोरे, भीमराव आंबेडकर, मनोज संसारे, गंगाराम इंडिसे, विवेक चव्हाण, नानासाहेब भालेराव आदी नेत्यांनी आपापले मंच बाजूला सारत तरुणांना प्रतिसाद देत एका मंचावर येण्याचे निश्‍चित केले आहे. यात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा गट सहभागी नाही.\nनामांतर शहीद अभिवादन मार्च\nऔरंगपुरा येथे महात्मा फुलेंना अभिवादन करून सकाळी नऊला सुरवात. खडकेश्वर मार्गे मिलकॉर्नर येथे छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून पोलिस आयुक्तालय मार्गे-भडकल गेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून-ज्युबिली पार्क येथून पाणचक्की मार्गे विद्यापीठ गेट येथील क्रांती स्तंभास अभिवादन.\nभारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांचा सहभाग या रॅलीत असणार आहे.\nदुपारी १ वाजता समता सैनिक दलाचे संचलन, दुपारी २ वाजता कलावंतांचे भीमगीत सादरीकरण, दुपारी ४ ते ५ मेघानंद जाधव, प्रा. डॉ. किशोर वाघ व स्थानिक कलावंतांचा भीमगीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम, सायंकाळी ५.४० ला प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत क्रांती स्तंभास सलामी, डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन, सायंकाळी ६ वाजता मंचावर आगमन व सभेस सुरवात, तर रात्री १०वाजता समारोप.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/rajur-news-animal-body-part-smuggling-crime-103804", "date_download": "2018-11-19T12:03:15Z", "digest": "sha1:PBP3UOVQX4A5CL5J4P67PM7ZT473BEB7", "length": 8033, "nlines": 160, "source_domain": "www.esakal.com", "title": "rajur news animal body part smuggling crime प्राण्यांच्या अवयवांची तस्करी; पाच जणांना अटक | eSakal", "raw_content": "\nप्राण्यांच्या अवयवांची तस्करी; पाच जणांना अटक\nसोमवार, 19 मार्च 2018\nराजूर - जंगली प्राण्यांची हत्या करून त्यांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीस इगतपुरी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. इगतपुरी वन विभागाचे वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांना खेड, मांजरगाव भागातील डोंगरात बिबट्याची कातडी, नखे, मिशा विकणारी टोळी फिरत असल्याची माहिती मिळाली. याबाबत जाधव यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे व वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानुसार जाधव यांनी बनावट ग्राहक बनून बिबट्याच्या अवयवांची किंमत सहा लाख ठरविली. बिबट्याला मारून त्याच्या अवयवांची विक्री होत असल्याची खात्री झाल्यानंतर आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांवरून ताब्यात घेतले.\nपुणे : आळंदी कोयाळीत बिबट्याचा वावर\nआळंदी (पुणे) : खेडच्या पूर्व भागातील कोयाळी गावात दिघे भाडळे वस्तीवर मंगळवारी (ता. 23) बिबट्याने शेळीचा फडशा पाडला. उसाच्या शेतात काम करणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/category/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AE%E0%A4%A4-sarvamat/page/2/?filter_by=random_posts", "date_download": "2018-11-19T11:38:46Z", "digest": "sha1:7MAG6LN46CVO4T6OIREZYOSD33QVTHIV", "length": 9113, "nlines": 200, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "सार्वमत Archives | Page 2 of 925 | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nहवामान केंद्रातील माहिती महसूल, कृषी विभागाला कळवा\nपुन्हा जिल्हा विभाजनाचे भजन\nलोकहो सावधान… सर्व्हेचा मारा सुरू झाला\nभंडारदरा जलाशयात पाय घसरून एकाचा मृत्यू\nअहमदनगर (कर्मयोगिनी) : डॉ.सौ.अंजली सुधीर आगाशे – व्रत निरोगी समाजाचे \nपत्नी-मुलाचा खून करणार्‍यास जन्मठेप\nअहमदनगर : भारनियमनाविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; आ. संग्राम जगताप पोलिसांच्या ताब्यात\nअहमदनगर : एएमटी पुन्हा एसटीकडे \n259 जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या\nअहमदनगर : स्वच्छ भारत अभियानावरील लघुपटाच्या चित्रीकरणास प्रारंभ\nशहीद जवान कपिल गुंड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nराष्ट्रीय बॅडमि���टन स्पर्धेत नाशिकच्या प्रज्वलला रौप्य\nबॉटनिकल गार्डनमधील लेजर शो सुरु करा अन्यथा आंदोलन\nमराठा आरक्षणावर बुधवारी मुंबई हायकोर्टात होणार सुनावणी\nकोल्हापुरात नाशिकच्या खेळाडूंचा डंका; उल्लेखनीय कामगिरीने नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा\nमूकबधीर खेळाडूंची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा : नाशिकचा विवेक वाटपाडे अजिंक्य\nतीन छाप्यात २६ जुगारी ताब्यात; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त\nजिल्ह्यातून 3 हजार शिवसैनिक आयोध्येला जाणार\nVideo : माती परीक्षण कार्ड योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायी\nकोबी, भोपळा, फ्लॉवर, टोमॅटो स्वस्त झाल्याने ग्राहकांना दिलासा\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘कृतिशील’ शिक्षणाने राष्ट्रनिर्माण : सचिन जोशी ( शिक्षण )\nLalita Patole on पोलीस आयुक्तलयातर्फे ३१ ला ‘रन फॉर युनिटी’\nकिशोर दाभाडे on ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना मिळणार ऑनलाईन वेतन\nशहीद जवान कपिल गुंड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nवाकोद येथे स्नेह मेळाव्यातून जागवल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी\nपंजाबमधील हल्ल्यामागे कदाचित लष्करप्रमुख, आप नेत्याचं वादग्रस्त विधान\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या प्रज्वलला रौप्य\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/66181", "date_download": "2018-11-19T11:37:08Z", "digest": "sha1:Y57JRXXNEEDUHV7WVV3LTFM3PNEHBBGQ", "length": 7720, "nlines": 111, "source_domain": "www.maayboli.com", "title": "डिट्टो टिव्ही | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /डिट्टो टिव्ही\nडिट्टो टिव्ही हे app कसे वापरायचे आहे.... चांगले आहे का.... टिव्ही पाहत नसल्याने अशा apps कधी वापरले नाहीत....dish tv सारखे monthly package असते कि कसे....याबाबत माहिती हवी आहे......ज्यांच्याकडे आहे त्यानी कृपया सांगा....\nअमेरिकेत असताना वापरले होते,\nअमेरिकेत असताना वापरले होते, मराठी सिरियलचे महिन्याचे पॅकेज घेतले होते. जुन्या आणि नवीन अश्या सगळ्या मराठी सिरियल दिसत होत्या. महिना संपल्यावर काही दिवस गॅप घेउन परत एकदा महिन्याचे पेकेज घेतले होते. . एकदम चांगला अनुभव. महिन्याला $८ ...\nभारतात आणि बाकीच्या देश���त काय पॅकेज आहे ते माहित नाही.\nभारतात 20 रू. महिना.\nभारतात 20 रू. महिना.\nDitto TV ची अॅडच \"बीस का TV\" अशी आहे.\nमी खूप महिने वापरलंय हे अॅप. पण आता एकही सिरियल बघत नसल्याने वापरत नाही.\nमध्यंतरी ozee आणि ditto TV मर्ज झाले होते. आणि एकच zee5 अॅप लाँच केलं होतं. तेव्हापासून ditto TV हे अॅप बहुतेक सेपरेटली रन होत नाही. Ditto चे viewer पण zee5 ला जोडले गेले.\nआताही ditto TV चालू आहे की कसं ते माहित नाही.\nमी एकदा वापरले होते, तेव्हा\nमी एकदा वापरले होते, तेव्हा एक महिन्याचे subscription घेतले होते. (रु. २०/-) मग त्यांची सेवा आवडल्याने थेट ३ महिन्यांचे subscription घेतले (रु. ५०/-) पण हे ३ महिने संपत आले तेव्हा त्यांनी मला फोन करून renew करायचे का विचारले. तेव्हा मी त्यांना खूप सुनावले की, माझा क्रमांक DND (Do Not Disturb) मध्ये नोंदणीकृत आहे, तुम्ही मला फोन करू शकत नाही. शिवाय याआधी मी एकदा स्वतःहून renew केले होते. असे असतांना तुम्ही मला फोन का करत आहात आणि मग त्यांनी मला माझ्या DND नोंदणी केलेल्या क्रमांकावर फोन केला म्हणून मी DittoTV वापरणे सोडून दिले.\nआता ditto tv बंद झालाय,\nआता ditto tv बंद झालाय, त्यांनी झी5 app सुरू केलंय नवीन. पण त्याचं subscription ditto पेक्षा बरंच महाग आहे. आम्ही 20 ₹ महिना असं घेतलं होतं ditto चं. त्याच पैशात आम्ही आपोआप zee5 वर migrate झालो. सर्विस चांगली आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-beauty-tips/green-tea-pack-for-tired-skin-118071200015_1.html", "date_download": "2018-11-19T11:25:28Z", "digest": "sha1:42IZ5MKUNWR5HCAYKJ7A3IIOYAK7KOKY", "length": 8846, "nlines": 133, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "चेहर्‍यावरील थकवा दूर करायचा असेल तर घर बनवा फेस पॅक | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 19 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nचेहर्‍यावरील थकवा दूर करायचा असेल तर घर बनवा फेस पॅक\nथकवा दूर करण्यासाठी ग्रीन टी फेस पॅक\nग्रीन टी फेस पॅक 20 मिनिटानंतर धुऊन टाका.\nशाईनी चेहर्‍यासाठी टोमॅटो वापरा आणि फरक पहा\nकेस गळतीवर सोपा उपाय, हे 5 पदार्थ आहारात सामील करा\nमांड्यांचा काळपटपणा दूर करा घरगुती उपायाने\nसुंदर त्वचेसाठी अंघोळीच्या पाण्यात मिसळा हे पदार्थ...\nयावर अधिक वाचा :\nग्रीन टी फेस पॅक\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nआरोग्यासाठी हाय एनर्जी सीड्‍स किती फायदेशीर आहे, जाणून घ्या\nशेंगदाण्यांमध्ये प्रथिने आणि शरीराला आवश्‍यक असणारी फॅट्‌स भरपूर प्रमाणात असतात. कच्चे, ...\nहिवाळ्यात भरपूर गूळ खा आणि जाणून घ्या त्याच्या गुणांबद्दल\nहिवाळाच्या सुरवातीस प्रदूषणाचा वाढू लागत. यामुळे, बर्याच लोकांना दमा, ब्रॉन्कायटीस, ...\nउत्तम सेक्स लाईफ हवी असल्यास डॉक्टरांकडून जाणून घ्या ...\nहल्ली प्रत्येक वयाच्या पुरुषांमध्ये लवकर वीर्यपतन ही समस्या प्रमुख रूपाने समोर येत आहे. ...\nअगं सगळं करून झालेय आमचं.\nअगं सगळं करून झालेय आमचं.... आठवतंय मला, मी बाविशीत असताना ऑफिस मधल्या सर्व सिनियर ...\nहसण्याचे 5 फायदे जाणून घ्या...\nआजच्या धावपळीच्या जीवनात कामाच्या दबावाखाली आम्ही विसरूनच जातो की आम्ही मनसोक्त केव्हा ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://mulyavardhan.org/%E0%A4%87-%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%97/", "date_download": "2018-11-19T12:10:18Z", "digest": "sha1:ALY4PTX7XGWBP3NG3WP5FR2QLJJZMZVS", "length": 3173, "nlines": 68, "source_domain": "mulyavardhan.org", "title": "ई-लर्निंग – Mulayvardhan", "raw_content": "\nएस. एम. एफ. विषयी\nशिक्षकांची विखुरलेली मोठी संख्या व मूल्यवर्धनची वाढती व्याप्ती लक्षात घेता प्रशिक्षणासाठी ई-लर्निंग हा नवा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.\nया माध्यमातून शिक्षकांना ध्वनी आणि दृश्य (ऑडीओ-व्हिज्युअल) यांचा वापर करणाऱ्या साधनांची मदत घेऊन मूल्यवर्धन उपक्रम घेण्यासंबं��ीची माहिती आणि कौशल्य प्राप्त करता येईल. ई-लर्निंग साधन मध्ये एकूण १४ भाग आहेत.\n© सर्व हक्क राखीव २०१८ - शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन\nएस. एम. एफ. विषयी\nएस. एम. एफ. विषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-255501.html", "date_download": "2018-11-19T12:06:48Z", "digest": "sha1:KPZCBNJ7QH66LGQVOPVJBSIYU4SSSMVH", "length": 14054, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "... इथला शेतकरी शेतकरी नाही का? - धनंजय मुंडे", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\n... इथला शेतकरी शेतकरी नाही का\n17 मार्च : उत्तरप्रदेशमधील मतदारांनी मतदान केले म्हणून तिथल्या शेतकरी हे शेतकरी ठरतात. पण अडीच वर्षांपूर्वी मतदान करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना भाजपने वाऱ्यावर सोडले असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी फडणवीस सरकारवर केला आहे. त्याचबरोबर, राज्यात पुन्हा दुष्काळ पडणार नाही याची खात्री सरकार देणार असेल तर आम्हीदेखील कर्जमाफी झाल्यावर शेतकरी आत्महत्या होणार नाही याची हमी द्यायला तयार आहोत, असं सडेतोड प्रत्युत्तर धनंजय मुंडे यांनी सरकारला दिलं आहे.\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरुन नवव्या दिवशीही विरोधक आक्रमक होते. दुपारपर्यंत दोन वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करावं लागलं.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (गुरुवारी) कर्जमाफीच्या मागणीवर विधानसभेत निवेदन केलं. 2009 मध्ये राज्य सरकारने कर्जमाफी केली. पण कर्जमाफी केल्यानंतरच्या 5 वर्षात 16 हजार आत्महत्या झाल्या. त्यामुळे आता पुन्हा कर्जमाफी केल्यावर शेतकरी आत्महत्या करणार नाही याची हमी विरोधक देणार का असा प्रश्नच मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना विचारला होता. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा आज विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलेले उत्तर दिशाभूल करणारं आहे. सरकार जर पुन्हा दुष्काळ पडणार नाही याची हमी देणार असेल तर विरोधकही शेतकरी पुन्हा आत्महत्या करणार नाही याची हमी द्यायला तयार आहेत असं आव्हानच त्यांनी दिलं आहे.\nविधीमंडळातील प्रत्येक आमदाराची नाळ शेतीशी जोडलेली आहे. मुख्यमंत्री विरोधी पक्षांना प्रश्न विचारतात. पण विद्यमान सरकारने शेतमालाला हमी भाव ५० टक्क्यांनी वाढवून दिला शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नसती असेही त्यांनी म्हटलं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\n आता पुण्याने शोधला एक नवीन उपाय\nमहाराष्ट्राच्या आणखी एका जवानाला वीरमरण, आज होणार अंत्यसंस्कार\nभीमा कोरेगाव प्रकरण : दिग्विजय सिंहांची चौकशी होण्याची शक्यता\nVIDEO : भिवंडीत भीषण आग, कोट्यवधी रुपयांचं नुकसान\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8B/", "date_download": "2018-11-19T11:50:49Z", "digest": "sha1:JSU66XSMPMVCVUUVQHVWCGO7TPEWUFYB", "length": 6376, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "…तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का ? – राहुल गांधी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n…तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का \nनवी दिल्ली: घरगुती वापराचा गॅस ८०० रूपयांच्या घरात गेला आहे. सर्व सामान्यांचे कंबरडे मोडले आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मूग गिळून गप्प का बसले आहेत असा प्रश्न विचारत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली.\nदेशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे काँग्रेसने मोदी सरकार निशाण्यावर धरले आहे. या बंदला देशातून मोठा पाठींबा मिळत असला तरी अनेकठिकाणी या ‘बंद’ने हिंसक वळण घेतले आहे. दरम्यान, दिल्लीत सगळे विरोधी पक्ष सरकारविरोधात एकत्र आले आहेत. देशात काँग्रेसने सरकाविरोधात आणि वाढत्या महागाई व इंधन दरांविरोधात बंदची हाक दिली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवालचंदनगर-जंक्‍शन मार्ग रोखला\nNext articleवडगावमध्ये “आत्मा’अंतर्गत शेतकऱ्यांसाठी कार्यशा��ा\nराहुल गांधींनी ‘या’ रोगाने ग्रासलंय : अमित शहा\nअल कायदा कमांडर जाकिर मूसा राजस्थान हद्दीत घुसला\nफसवणूक त्यांच्या रक्तातच : मोदींची मध्यप्रदेशात कॉंग्रेसवर टीका\nसुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे भाजपला साथ सोडण्याचे आव्हान\nनिरंकारी भवनावर ग्रेनेड हल्ला\nपंतप्रधानांच्या इंदूर दौऱ्यापूर्वी दोन इराणी गायब झाल्याने आयबी सावध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/kudal-Konkan-Graduate-Constituency-campaigning/", "date_download": "2018-11-19T11:18:55Z", "digest": "sha1:EO5JBL67KNDCD3BGF2JQS33LYW2EWMXJ", "length": 10160, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवसेनेची सत्तेशी नाही तर जनतेशी बांधिलकी : ना. शिंदे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › शिवसेनेची सत्तेशी नाही तर जनतेशी बांधिलकी : ना. शिंदे\nशिवसेनेची सत्तेशी नाही तर जनतेशी बांधिलकी : ना. शिंदे\nकोकण पदवीधर मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद असून शिवसेना प्रथमच ही निवडणूक लढवित आहे. आज शिवसेना सत्तेत असली तरी जनतेच्या विरोधात निर्णय झाले तर त्या निर्णयाला विरोध करण्याचे काम शिवसेना करत आहे.कारण शिवसेनेची बांधिलकी सत्तेशी नाही तर जनतेशी आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. कोकण पदवीधर मतदार संघाचे सर्व प्रश्‍न शिवसेनेच्या माध्यमातून सोडविले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.\nकोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक प्रचार निमित्त गुरूवारी कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे ना.शिंदे यांनी पदवीधर मतदार व पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन केले. पालकमंत्री दीपक केसरकर, खा. विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, आ. वैभव नाईक, आ. रवींद्र फाटक, महिला आघाडी अध्यक्ष जान्हवी सावंत, युवक अध्यक्ष मंदार शिरसाट, हर्षद गावडे, जि.प. गटनेते नागेंद्र परब, संजय पडते, कुडाळ सभापती राजन जाधव, उपसभापती सौ. श्रेया परब, सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष विक्रांत सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, महिला तालुकाप्रमुख शिल्पा घुर्ये, सावंतवाडी तालुकाध्यक्ष रूपेश राऊळ आदीसह शिवसेना पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी, नगरसेवक, सरपंच उपस्थित होते.\nना. शिंदे म्हणाले , शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या पठडीत तयार झालेले आहेत. त्यांनी ठाण्यामध्ये शिक्षण क्षेत्रात चांगल्याप्रकारे काम केले आहे. लोकांच्या न्याय हक्कासाठी संजय मोरे हे रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पोलिस केसेस आहेत. जे जनतेसाठी काहीच करत नाहीत त्यांच्यावर केसेस कशा होणार असा सवाल ना. शिंदे यांनी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. शिवसेना उमेदवार संजय मोरे व मतदारसंघातील इतर उमेदवारांची पार्श्‍वभूमी मतदारांनी जरूर तपासावी, असे आवाहन त्यांनी केेले. शिक्षक हे विद्यादानाचे काम करणारे मतदार आहेत. त्यांना कुणीच विकत घेवू शकत नाही. पदवीधर मतदारही विरोधकांच्या आमिषाला बळी पडणार नाही. पालघरमध्ये जे घडले ते या निवडणुकीत होणार नाही. पालघरमध्ये ते जिंकले तरी ते हरलेलेच आहेत, असे शिंदे यांनी सांगत भाजपवर निशाणा साधला.\nना. केसरकर म्हणाले, विरोधक शाळेंना संगणक, प्रोजेक्टर देण्याची आमिषे दाखवत आहेत. त्यांना बळी पडू नका. लवकरच नियोजनमधील निधीतून जिल्ह्यातील सर्व शाळा ई लर्निंगमध्ये घेतल्या जातील, त्यामुळे शाळांना कुणाकडून लाच घेण्याची गरज नाही. खा. राऊतांच्या प्रयत्नाने झाराप येथे मुंबई उपकेंद्र सुरू होणार आहे. सिंधुुदुर्गात पहिले डाटा सेंटर व ट्रेनिंग सेंटर सुरू होवून विद्यार्थ्यांना ज्ञानाचे दरवाजे खुले होणार आहे. आचारसंहिता संपताच या कामांना गती मिळेल. ही सर्व कामे माझ्यासाठी, शिवसेनेसाठी नाही तर तुमच्यासाठी आहेत हे लक्षात ठेवा असे सांगितले.\nखा. राऊत म्हणाले, संंजय मोरे यांची उमेदवारी निश्‍चित झाली त्याचवेळी शिवसेना व युवा सेना पदाधिकार्‍यांनी त्यांना निवडून आणण्यासाठी तयारी सुरू केली. माझ्या लोकसभा मतदारसंघात 21 हजार मतदार असून त्यातील सर्वाधिक मते शिवसेनेला पडतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. पदाधिकार्‍यांनी ठरवून दिलेली कामे करावीत, अशा सक्तसूचना देत विरोधी उमेदवाराने आपल्या आमदारकीच्या काळात 6 वर्षे मतदारसंघात तोंड दाखविले नाही.\nविरोधक शाळांना आमिषे दाखवत असल्याची टीका त्यांनी केली. अरूण दुधवडकर यांनी पदाधिकार्‍यांनी गाफील न राहता पक्षप्रमुखांना विजय भेट द्या, असे आवाहन केले. सिंधुदुर्गात मतदार कमी आहेत तरी सर्वाधिक मतदान शिवसेनेला होईल, असा विश्‍वास आ. वैभव नाईक यांनी व्यक्त केला.\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nशशांक केतकर-नेहा जोशी पहिल्यांदाच एकत्र\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/solider-burn-wife/", "date_download": "2018-11-19T11:43:37Z", "digest": "sha1:I7UCG7DMT3FK67QGFINAYPPVSESWS7ZV", "length": 5236, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लष्करातील जवानाने पत्नीस जिवंत जाळले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › लष्करातील जवानाने पत्नीस जिवंत जाळले\nलष्करातील जवानाने पत्नीस जिवंत जाळले\nहिमाचल प्रदेशात सैन्यदलामध्ये कार्यरत असलेल्या आष्टी तालुक्यातील हिवरा गावातील शरद नामदेव लगड (वय ३६) याने पत्नी गितांजली (वय ३०) हिला शेतात नेऊन जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना शुक्रवार दि.२९ च्या रात्री ते दि. ३० डिसेंबरच्या पहाटे घडली. या खूनाचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही.\nयाबाबत आज सकाळी शरद यानेच अंभोरा पोलीस ठाण्यात जाऊन या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक मिर्झा वहाब बेग यांनी सहकार्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दुपारी उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजीत पाटील यांनीही भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले.\nशरद लगड यांची सैन्यदलात १० वर्षे नोकरी झाली आहे. नोकरीपूर्वी २ वर्ष अगोदर नगरा तालुक्यातील सांडवा-मांडवा येथील गितांजली सोबत विवाह झाला होता. त्यांना ६ वर्षाची मुलगी असून कडा येथील महावीर इंग्रजी शाळेत शिक्षण घेत आहे.\nशरद लगड याचे विरूध्द भा.द.वि. ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने हिवरा परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमागील पार्श्वभूमीबाबत गावात कोणीही काहीही सांगत नाही.\nलष्करातील जवानाने पत्नीस जिवंत जाळले\nनांदेड : ट्रॅक्‍टर उलटून २ मजूर ठार, ८ जखमी\nआंध्रलता आशालता करलगीकर यांचे निधन\nधक्कादायक; लग्नास नकार दिल्याने युवतीस पेटवले\nतुळजाभवानी मातेची मुरली अलंकार महापूजा\nलग्नास नकार दिल्याने अल्पवयीन युवतीस पेटवले\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/state-govrnment-will-withdraw-cases-filed-against-farmer-protester-and-leader-raju-shetty-and-sadabhau-khot/", "date_download": "2018-11-19T12:02:51Z", "digest": "sha1:7OQORIMPIYBEG3S5G5PQM52ZDRDB6FYZ", "length": 7826, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह कार्यकर्त्यांवरील खटला मागे?;राज्यसरकारचे पत्र | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह कार्यकर्त्यांवरील खटला मागे\nराजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह कार्यकर्त्यांवरील खटला मागे\nसाखर संकुल येथे तोडफोड केल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, सध्याचे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि कार्यकर्त्यांवर 12 जानेवारी 2015 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यासह 141 आंदोलकांवरील दाखल झालेला खटला मागे घेण्यासंदर्भातील राज्यसरकारचे पत्र सरकारी वकीलांनी न्यायालयात सादर केले आहे. यावरील सुनावणी बुधवारी (दि. 13 जून) अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. नाशिककर यांच्या न्यायालयात होणार आहे.\nऊसाला किमान वाजवी किंमत (एफआरपी) न देणार्‍या साखर कारखानदारांवर कारवाई करा, या मागणीसाठी आंदोलन करणा-या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साखर आयुक्तांच्या कार्यालयाची (साखर संकुल) तोडफोड केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन कार्यकर्त्यांना 12 जानेवारी 2015 रोजी अटक करण्यात आली होती. रात्री उशिरा राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांची अतिरिक्त न्यायदंडाधिकार्‍यांनी जामिनावर सुटका करण्यात आली होती.\nऊसदराबाबत चर्चा करण्यासाठी तत्कालीन साखर आयुक्त डॉ. बिपीन शर्मा यांनी खा. शेट्टी यांना सोमवारी दुपारी भेटीची वेळ दिली होती. त्यानुसार शेट्टी आले. त्यांच्यासोबत शेकडो शेतकरी होते. या आंदोलनाची पूर्वकल्पना असल्याने पोलिसांनी आधीच बंदोबस्त ठेवला होता. शेट्टी यांनी शेतकर्‍यांसह आयुक्तांना भेटण्याची इच्छा व्यक्त केल्याव�� पोलिसांनी सुरक्षेचे कारण देत त्याला नकार दिला. त्यामुळे शेट्टी आणि खोत यांनी आंदोलकांसह तिथेच ठिय्या दिला. दुपारी दीड वाजेपर्यंत आंदोलन शांततेत सुरू होते. नंतर एकाएकी काही संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी पोलिसांची सुरक्षा असताना संकुलाच्या मुख्य इमारतीत प्रवेश करून तळमजल्यावरील कार्यालयाची तोडफोड केली होती. यावेळी गाड्यांची तोडफोडही करण्यात आली होती. या आंदोलनात तब्बल 10 ते 12 लाख रूपयांचे नुकसानही झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी आंदोलकांवर दंगल आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान आदी कलमान्वये गुन्हे दाखल केले होते.\nआंदोलकांवरील दाखल झालेले खटले मागे घेण्यासंदर्भातील मंत्रीमंडळाच्या प्रस्तावानुसार साखर संकुल संकुल तोडफोड प्रकरणाचा हा खटला मागे घेण्यासंदर्भात सुचित करण्यात आले आहे. आंदोलकांवरील खटले मागे घेण्यासंदर्भातील राज्य सरकारचे पत्र न्यायालयात सादर करण्यात आले असून यावरील सुनावणी बुधवारी होणार आहे. याप्रकरणी सरकारी पक्षाचे वतीने अ‍ॅड. एस. सी. शिंदे बाजू मांडणार आहे.\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nB'day Spl : बोल्‍डनेस म्‍हणजे जीनत...\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/There-is-no-coordination-between-officers-and-office-bearers/", "date_download": "2018-11-19T11:35:06Z", "digest": "sha1:I7Z5JFEC5CWER5OLJEKJVSSR35IA224Q", "length": 8148, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": "", "raw_content": "खटाव पंचायत समितीत सावळा गोंधळ\n| पुढारी\tखटाव पंचायत समितीत सावळा गोंधळ\nखटाव पंचायत समितीत सावळा गोंधळ\nखटाव पंचायत समितीत सावळा गोंधळ\nखटाव : अजय अं. कदम\nराष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या खटाव पंचायत समितीत गेल्या काही दिवसांपासून सावळा गोंधळ सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. अधिकारी आणि पदाधिकार्‍यांमध्ये समन्वय नसल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. एकीकडे लवकरच पदाधिकार्‍यांमध्ये होणारा खांदेपालट या परिस्थितीला कारणीभूत असल्याची तर दुसरीकडे पक्षाच्या नेत्यांचा सदस्यांवरील वचक कमी झाल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. सत्तेच्या साठमारीत तालुक्यातील सर्वसामान्यांचे मात्र हाल होत आहेत.\nखटाव पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य आहे. बारापैकी आठ सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. सभापतीपदाच्या सर्वसाधारण जागेसाठी अनेकजण इच्छुक होते, त्यामुळे पक्षाने सव्वा वर्षांचा कालावधी देत सर्वांना संधी द्यायचे धोरण निश्‍चित केले. पहिल्या सभापती पदासाठी संदीप मांडवे तर उपसभापती पदासाठी कैलास घाडगे यांची वर्णी लागली. सुरुवातीचा काही कालावधी पंचायत समितीचा कारभार सुरळीत चालला. सध्या, मात्र सावळा गोंधळ सुरु असल्याचे चित्र दिसत आहे.\nअधिकारी आणि पदाधिकार्‍यांमध्ये समन्वय नसल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. सभापतींना गटविकास अधिकार्‍यांना हजर करुन घेऊ नये, असा ठराव मांडावा लागला होता. त्या ठरावावर सदस्यांचे एकमत झाल्याचेही ऐकायला मिळाले होते, त्या बीडिओंविरोधात तालुक्यातीलच जिल्हा परिषद सभापतींनी रमाबाई घरकुल घोटाळ्याप्रकरणी चौकशी समिती नेमण्याचा आग्रह धरला होता. मात्र, आता पुन्हा काय चमत्कार झाला हे माहित नाही, कारण बीडिओ सुरोडकर पुन्हा त्याच खुर्चीत विराजमान झाले आहेत. ज्यांनी विरोध केला होता त्यांनीच बीडिओंना हजर करुन घेतले आहे. त्यांना हजर करुन घेताना ज्या सदस्यांनी अगोदर बीडिओंना हजर करुन घ्यायचे नाही, म्हणून मांडण्यात आलेल्या ठरावाला पाठिंबा दिला होता त्या सदस्यांना आता विचारात घेतले नसल्याचे ऐकायला मिळत आहे. या प्रकरणावरुनच सभापती, उपसभापती आणि सदस्यांमधे मतभेद असल्याची चर्चा कानावर पडत आहे. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीच्या तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांची तातडीची बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली होती.\nखटाव पंचायत समितीत सध्या सत्ताधारी असूनही राष्ट्रवादीच विरोधकांची भूमिका बजावत असल्याचे दिसत आहे. लवकरच होणार्‍या पदाधिकारी खांदेपालटाचीही चर्चा आत्ताच जोर धरु लागली आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर काय होते हे खटाव राष्ट्रवादीला चांगलेच माहित आहे. उघड उघड बंड करुन पक्षालाच आव्हान देण्याच्या अनेक घटना आत्तापर्यंत घडल्या आहेत. त्यामुळे पक्षाचे नेते सदस्य आणि पदाधिकार्‍यांवरिल पकड घट्ट करतील अशी अपेक्षा आहे. तसे ���ाले नाही तर तालुक्याला लवकरच एक राजकीय नाट्य पहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Two-employees-of-Tehsil-office-assault-in-satara/", "date_download": "2018-11-19T11:33:32Z", "digest": "sha1:AFLAQMPW4376C4BXDJIGOGWBCVU3L2U2", "length": 6834, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तहसील कार्यालयातील दोन कर्मचार्‍यांना मारहाण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › तहसील कार्यालयातील दोन कर्मचार्‍यांना मारहाण\nतहसील कार्यालयातील दोन कर्मचार्‍यांना मारहाण\nतासवडे टोलनाका ः वार्ताहर\nवाळू वाहतूक करणारा डंपर कराड तहसील कार्यालयात नेण्यास सांगितल्याने कराड तहसील कार्यालयातील दोघा कर्मचार्‍यांना चौघांनी जबर मारहाण केली आहे. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बेलवडे हवेली (ता. कराड) गावच्या हद्दीत ही धक्‍कादायक घटना घडली आहे.\nगौण खनिज विभागाचे अव्वल कारकून मकरंद साळुंखे व लिपिक संतोष गुलानी अशी मारहाण झालेल्या कर्मचार्‍यांची नावे आहेत. कराड तालुक्यातील बेकायदा वाळू वाहतूक रोखण्यासाठी तहसीलदार राजेंद्र शेळके यांनी एका भरारी पथकाची स्थापना केली आहे. या पथकात साळुंखे व गुलानी यांचा समावेश असून सोमवारी ते महामार्गावर गस्त घालत होते. इंदोली फाटा परिसरात सातारा बाजूकडून कराडच्या दिशेने वाळूने भरलेला एक डंपर येत होता.\nया डंपर चालकाला थांबण्यास सांगत वाळूबाबतची माहिती त्या दोघांनी विचारली. मात्र समाधानकारक उत्तर देता न आल्याने साळुंखे व गुलानी यांनी चालकाला डंपर कराड तहसील कार्यालयात नेण्यास सांगण्यात आले. त्यानंतर चालकाने महामार्गावरून डंपर वहागावपर्यंत आणला आणि नंतर तो अचानकपणे सर्व्हिस रस्त्यावरून पुन्हा उंब्रजच्या दिशेने नेण्यास सुरूवात केली. यावेळी साळुंखे व गुलानी हे शासकीय जीपमधून डं��रचा पाठलाग करत होते.\nजीपमधून पाठलाग करत बेलवडे हवेली गावच्या हद्दीत त्या दोघांनी पुन्हा डंपर पकडला. त्याचवेळी अचानकपणे डंपर चालकासह बुलेटवरून आलेल्या तिघांनी साळुंखे व गुलानी यांच्यावर हल्ला चढवला. लाथाबुक्क्यांनी त्या दोघांना मारहाण केली. दरम्यानच्या कालावधीत कराड तहसील कार्यालयाची दुसरी गाडी त्याठिकाणी पोहचली. यातून निवासी नायब तहसिलदार अजित कुराडे यांच्यासह त्यांचे सहकारी खाली उतरल्याचे पाहून मारहाण करणार्‍या संशयितांनी बुलेट जागेवर सोडून डंपरमधून बेलवडे हवेलीकडे पलायन केले. त्यानंतर ज्या डंपरमधून संशयितांनी पळ काढला, तो डंपर बेलवडे हवेली गावात बेवारस स्थितीत सोडून दिल्याचे आढळला. दरम्यान, याप्रकरणी तळबीड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सायंकाळपर्यंत सुरू होती. तसेच संशयितांची नावे सायंकाळपर्यंत स्पष्ट होऊ शकली नव्हती.\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/couple-suicide-in-satara-district-mahabaleswar/", "date_download": "2018-11-19T12:22:57Z", "digest": "sha1:RKZ3RRVKGHRD2BO4BLR3IFNFOLGKLRN3", "length": 3039, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महाबळेश्वरमध्ये प्रेमी युगुलाची आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › महाबळेश्वरमध्ये प्रेमी युगुलाची आत्महत्या\nमहाबळेश्वरमध्ये प्रेमी युगुलाची आत्महत्या\nशहरातील केट्स पॉईंट येथे एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी सकाळी ८ वाजता ही घटना उघडकीस आली. अविनाश आनंदा जाधव (वय, 28) आणि तेजश्री रमेश नलावडे अशी आत्‍महत्‍या केलेल्‍या प्रेमी युगुलाची नावे आहेत.\nअविनाश हा सांगली येथील मानसिंग सहकारी बँकेचा कर्मचारी आहे. आत्‍महत्‍या केलेल्‍या प्रेमी युगालाजवळ एक चिट्टी आढळून आली आहे.\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी क��ला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nB'day Spl : बोल्‍डनेस म्‍हणजे जीनत...\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-cng-prise-hike-2869", "date_download": "2018-11-19T11:21:53Z", "digest": "sha1:QDBBL3ERTE5XTWRXB2MVRLXPR56H7MXG", "length": 6138, "nlines": 105, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news CNG prise hike | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n...घ्या आता CNG पण महागणार\n...घ्या आता CNG पण महागणार\n...घ्या आता CNG पण महागणार\nशुक्रवार, 31 ऑगस्ट 2018\n...घ्या आता CNG पण महागणार\nVideo of ...घ्या आता CNG पण महागणार\nऑक्टोबरपासून वीज, सीएनजी महागण्याची शक्यताय. परदेशी बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार देशांतर्गत उत्पादित नैसर्गिक वायूच्या किंमती १४ टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता आहे.\nया निर्णयामुळे किरकोळ सीएनजी, वीज आणि यूरिया उत्पादन खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. नव्या दरांची घोषणा येत्या २८ सप्टेंबरला होण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय.\nऑक्टोबरपासून वीज, सीएनजी महागण्याची शक्यताय. परदेशी बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार देशांतर्गत उत्पादित नैसर्गिक वायूच्या किंमती १४ टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता आहे.\nया निर्णयामुळे किरकोळ सीएनजी, वीज आणि यूरिया उत्पादन खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. नव्या दरांची घोषणा येत्या २८ सप्टेंबरला होण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय.\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी...\nओला-उबर पुन्हा संपावर जाणार\nमुंबई: ओला-उबर कंपन्यांचे प्रतिनिधी आणि चालक-मालक पुन्हा एकदा संपावर जाण्याचा...\nनाशिक, जळगावात यशस्वी 'महाजन' फॉर्म्युलाची धुळ्यात कसोटी\nजळगाव : 'शतप्रतिशत भाजप'हे सूत्र घेव��न भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेचा सोपान सर...\nउर्जित पटेलांनी घेतली मोदींची भेट\nनवी दिल्ली: स्वायत्ततेच्या मुद्यावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि केंद्र...\nशेतकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांना दमडीचीही ओवाळणी देऊ नये- राज ठाकरे\nमुंबई- शेतकऱ्यांप्रश्नी सरकार गंभीर नसल्याचा वारंवार आरोप करणारे मनसेचे अध्यक्ष राज...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/yuvraj-insisted-china-battery-best-14678", "date_download": "2018-11-19T12:02:48Z", "digest": "sha1:ZJKG5QPAW2GZ355Q4OR4LVTS7ZIBXUGR", "length": 11107, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Yuvraj insisted for China battery in BEST बेस्टसाठी चिनी बॅटरीच्या बस खरेदीचा युवराजांचा हट्ट? | eSakal", "raw_content": "\nबेस्टसाठी चिनी बॅटरीच्या बस खरेदीचा युवराजांचा हट्ट\nशुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016\nमुंबई - चिनी बॅटरीवर चालणाऱ्या 10 कोटींच्या सहा बस खरेदी करण्याचा बेस्टचा विचार आहे. शिवसेनेच्या युवराजांचा त्यासाठी हट्ट असल्याची चर्चा बेस्टच्या वर्तुळात रंगली आहे.\nमुंबई - चिनी बॅटरीवर चालणाऱ्या 10 कोटींच्या सहा बस खरेदी करण्याचा बेस्टचा विचार आहे. शिवसेनेच्या युवराजांचा त्यासाठी हट्ट असल्याची चर्चा बेस्टच्या वर्तुळात रंगली आहे.\nचिनी बनावटीच्या बॅटरी असलेल्या बस पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जातात. अशा सहा बस खरेदी करण्यात येणार आहेत. त्या खरेदी करण्यासाठी पालिका बेस्टला 10 कोटी रुपये देणार आहे. या बसच्या पुरवठ्याबाबत भारतीय कंपन्यांनीही पुढाकार घेतला आहे. किमती आणि पूर्वानुभवाच्या जोरावर ए. व्ही. मोटर्स आणि इम्पॅक्‍ट ऑटोमोटिव्ह सोल्युशन्स या दोन पुरवठादारांना प्राधान्य मिळाले आहे. त्यांनी दोन आणि चार बसचा पुरवठा करण्याची तयारी दर्शविली आहे. या बस कुठे चालविणार, कशा चालविणार, त्यांच्या तांत्रिक बाजू आदी गोष्टींचे परीक्षण करून त्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. या बस तांत्रिकदृष्ट्या योग्य असतील तरच त्या खरेदी केल्या जातील. त्यासाठी बेस्टचे दोन अभियंते या बसचे परीक्षण करण्यासाठी नेमण्यात आले आहेत. अशा बस खरेदी करण्यासाठी शिवसेनेच्या युवराजांचा आग्रह असल्याचे बोलले जात आहे. पालिकेने त्या खरेदी करण्यासाठी निधी देण्याची ग्वाही ���िल्यानंतर बेस्टने खरेदी प्रक्रिया सुरू केली आहे.\nमुंबई- पुणे हायपरलूपसाठी 15 किलोमीटरचा प्रायोगिक ट्रॅक\nपुणे : मुंबई- पुणे मार्गासाठी हायपरलूप तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित...\nकहाणी सकारात्मक बदलाची (अतिथी संपादकीय)\nगणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी पोलिस खात्यात वार्षिक परीक्षेसारखे वातावरण असते. एकदा का अनंत...\nडॉ. आंबेडकर स्मारकाचा मार्ग मोकळा\nइंदू मिलची जमीन राज्य सरकारकडे हस्तांतरित मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या...\nशिवस्मारकाची मुद्रा आणि बिगुल\nमुंबईनजीक अरबी समुद्रात उभारण्यात येणारे जागतिक कीर्तीचे शिवस्मारक हे मराठी तरुणांना प्रेरणा आणि नव्या...\nजागतिकीकरणानंतर विविध देशांतील व्यापार-उदीम वाढला; परंतु ग्राहकांच्या हक्‍कांच्या रक्षणाची यंत्रणा त्या गतीने निर्माण झाली नाही. ती निर्माण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/609959", "date_download": "2018-11-19T11:52:39Z", "digest": "sha1:TYMRNC7NLW26U3RDZFZXGFEQOIT3Q3RP", "length": 8278, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "खाबुगिरी प्रवृत्तीला आळा घालण्याची गरज - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » खाबुगिरी प्रवृत्तीला आळा घालण्याची गरज\nखाबुगिरी प्रवृत्तीला आळा घालण्याची गरज\nप्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींग हाऊसचे संचालक प्रा. विनय पाटील यांचे मत\nकार्पोरेट क्षेत्रासह शासकीय, निमशासकीय आणि शिक्षण क्षेत्रातही पैसे दिल्याशिवाय कोणतेही काम होत नाही. त्यामुळे पैसे मिळवण्याची मानसिकता बदलून खाबुगिरी प्रवृत्तीला आळा घालण्याची गरज आहे, असे मत प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींग हाऊसचे संचालक प्रा.विनय पाटील यांनी व्यक्त केले.\nग्रंथ कॉर्नर, वाचनकट्टा बहुउद्देशिय संस्था आणि मनोविकास प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निलांबरी जोशी लिखित ‘कार्पोरेट कल्लोळ’ या पुस्तक प्रकाशन सोहळय़ात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. शाहू स्मारक येथे झालेल्या प्रकाशन सोहळय़ानंतर लेखिका निलांबरी जोशी आणि मानसोपचारतज्ञ डॉ. गुरूदास हर्षे यांच्याशी उपस्थितांनी संवाद साधला.\nप्रा. पाटील म्हणाले, कार्पोरेट जगतात युवा पिढी पॅकेजशी स्पर्धा करीत आहेत. त्यामुळे पदवीधरपेक्षा अभियंत्यांची संख्या वाढत आहे. परिणामी नोकरीच्या संधी फारच कमी होत आहेत, त्यामुळे हे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध पदावर रूजू होताना दिसत आहेत. औद्योगिक क्षेत्राला अपेक्षीत असे शिक्षण दिले जात नाही, हा शिक्षण पध्दतीमधील दोष आहे. त्यामुळे ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत साकारणे अशक्यप्राय दिसत आहे. या पुस्तकातून मानसोपचार तज्ञांप्रमाणे समाज वाचवण्याचे काम केले आहे.\nलेखिका निलांबरी जोशी आपल्या पुस्तकाविषयी बोलताना म्हणाल्या, कामाच्या ठिकाणी विविध कारणाने ताणतणाव निर्माण होतात. त्यामुळे कर्मचाऱयांमध्ये अस्वस्थता वाढण्याचे प्रमाण जास्त आहे. वरिष्ठांनी कर्मचाऱयांशी खेळीमेळीने वागले पाहिजे. एखादे दु:ख व्यक्त करता येत नसेल तर नैराश्य येते. यातून संबंधीत व्यक्ती अंतर्मुख होवून एखादा अनर्थ घडण्याचीही शक्यता असते. म्हणून या पुस्तकातून कार्पोरेट ट्रेनिंग, वेतनवाढ, कामगारांचे आजार व अपघात, कामगार कायदे, प्रशिक्षण घेण्याचे नियोजन, आधुनिक बदल स्वीकारण्याची गरज आहे, अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.\nयावेळी प्रा. टी. के. सरगर, युवराज कदम, सुभाष पाटील, आशिष पाटकर, डॉ. गुरूदास हर्षे, अरूण नाईक, आदी उपस्थित होते.\nवीज मंडळ पतसंस्थेने केला निवृत्त कर्मचाऱयांचा सत्कार\nवेळवट्टी येथे हत्तीकडून नुकसान\nबायचर’ने साजरी केली अभयारण्यातील लोकांबरोबर दिवाळी\n‘एससी, एसटी अत्याचार प्रतिबंधक’ दाखल प्रकरणांचा गतीने तपास करा\nमोदींकडून संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला : राहुल गांधी\nचित्रपट, नाटकातूनही बहुरूपी पुलंचेच दर्शन\nइंटरनेटमुळे परदेशी कंपन्यांची कमाई\nपं. अमरनाथ यांना ‘पं.पन्नालाल घोष वेणुरत्न’ पुरस्कार जाहीर\nमोठय़ा वादानंतर रिझर्व्ह बँक अन् केंद्र सरकार यांच्यात बैठक\nगडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा ख���त्मा\nमराठा आरक्षण : विधीमंडळाच्या पायऱयांवरच विरोधकांचा ठिय्या\nमराठा आरक्षण : ‘हे आरक्षण टिकणारे नाही’ ; मध्ये उपप्रवर्ग करून मराठय़ांना आरक्षण द्या \nमराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी\nआजचे भविष्य सोमवार दि. 19 नोव्हेंबर 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A7-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%82-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF-2/", "date_download": "2018-11-19T12:18:59Z", "digest": "sha1:OB7BYDJXV2RU6VTSFA3TOZ2L6623KQPO", "length": 5842, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई\nम्हासुर्णे, दि. 1 (प्रतिनिधी) – खटाव तालुक्‍यातील चोराडे येथील फाट्याजवळ अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या डंपरवर कारवाई करण्यात आली.\nऔंध पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी दहा वाजण्याच्या सुमासास मायणीकडून येत असलेल्या पिवळ्या रंगाच्या डंपरमधून तीन ब्रास इतकी वाळू असल्याचे निदर्शनास आली. या डंपर चालक भरत संभाजी गोडसे (वय 33) रा. वडुज तर डंपर मालक किरण गोट्या जाधव रा. वडुज यांचे डंपर (एमएच 11- वाय 7272) हा वाहन चालविण्याचा परवाना तसेच नमुद डंपरची कागदपत्रे न बाळगता बेकायदा वाळू उत्खनन करुन डंपरमध्ये 3 ब्रास गौण खनिज वाळू किंमत 21 हजार तसेच डंपरचीअसा एकुण 10 लाख 21 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. तपास पोलिस उपनिरीक्षक सुनिल जाधव यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हवालदार प्रशांत पाटील करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराष्ट्रीय पोषण अभियान 2018ची सुरुवात प्रभात फेरीने\nNext articleहृदयरोगावर गुणकारी असलेल्या कुचल्याचे ‘अन्य’ औषधी उपयोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/master-blaster-sachin-tendulkar-birthday-special-article-number-3/", "date_download": "2018-11-19T11:27:25Z", "digest": "sha1:5NBQL5IQDIP4ORZZP7CJFO5Q3PZAZ25R", "length": 11108, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "वाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक २०११", "raw_content": "\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक २०११\nवाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक २०११\nकोणताही खेळाडू जेव्हा एखाद्या खेळामध्ये आपला प्रवास सुरू करतो, तेव्हा त्या खेळातील सर्वोच्च स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न त्याने उरी बाळगले असते. क्रिकेटसारख्या सांघिक खेळातही आपल्या देशाला विजेतेपद जिंकून देण्यासाठी खेळाडू जीव की प्राण करत असतात.\nअसेच एक स्वप्न आपल्या सचिन तेंडुलकरने हाती बॅट घेताना पाहिले होते आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो संपूर्ण क्षमतेने लढला. फक्त लढलाच नाही तर आपले लक्ष्य गाठण्यासाठी त्याने आपले सोरे कर्तब पणाला लावले. त्यामुळेच तुमच्या-माझ्यासारख्या आजच्या पिढीला विश्वचषक विजयाचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले.\nविश्वचषक २०११ हा सचिनचा शेवटचा विश्वचषक असेल असा अंदाज सर्वांनाच होता, १९९२ पासून विश्वचषकात सहभाग घेणाऱ्या सचिनने अनेक विक्रमांना गवसणी घातली. मात्र विश्वचषक विजयाचे त्याचे स्वप्न अजूनही अधुरेच राहिले होते. दक्षिण आफ्रिकेत २००३ साली झालेल्या विश्वचषकात हातातोंडाशी आलेल्या विजेतेपदाने हुलकावणी दिल्यानंतर २००७ च्या वेस्ट इंडीज विश्वचषकात पहिल्याच फेरीत बाद होण्याची नामुष्की भारतीय संघावर ओढवली होती. त्यामुळे भारतीय भूमीत होणाऱ्या २०११ च्या विश्वचषकात काय होणार यावर साऱ्या जगाची नजर होती. त्यातच सचिनचा शेवटचा विश्वचषक म्हणून ही उत्सुकता शिगेला लागली होती.\nसचिन-गांगुली-द्रविड-लक्ष्मण-कुंबळे या ‘फॅब्युलस फाईव्ह’मधून केवळ सचिन या विश्वचषकात खेळत होता. क्रिकेट समीक्षक व टिकाकारांच्या मते भारत हा विश्वचषक जिंकण्याची शक्यता फार कमी होती. मात्र नेहमीप्रमाणे देशाच्या नजरा सचिनवरच खिळलेल्या. लोकांना विश्वास होता की आपला क्रिकेटचा देव यावेळी आपल्यावर विजेतेपदाचा आशिर्वाद देणारच \nसचिननेही आपल्या साऱ्या भक्तांना ‘तथास्तू’ म्हणत आपल्या बॅटची ‘लीला’ साऱ्या जगाला दाखवली. या स्पर्धेत सचिनने ९ सामन्यांत २ शतके व २ अर्धशतकांच्या साहाय्याने एकूण ४८२ धावा केल्या. या सर्वांमध्ये पाकिस्तानविरूद्ध अतिशय बिकट परिस्थितीत केलेल्या ८५ धावा आपण कुणीच विसरू शकत नाही.\nसचिनच्या फलंदाजीसह इतर खेळाडूंच्या या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीमुळेच भारताने विश्वविजय नोंदवला. त्याच्या सहा विश्वचषकांमध्ये सहभागी होण्याचे सार्थक या विश्व��षकात झाले होेते. क्रिकेटच्या ‘देवा’कडून क्रिकेटवेड्या भक्तांना मिळणारा हा ‘प्रसाद’ एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. ‘भगवान के घर देर है पर अंधेर नही’ असे\nम्हणत या क्षणासाठी भारतीयांनी तब्बल २८ वर्षे वाट पाहिली आणि देवानेही करोडो भक्तांच्या भक्तीला मान देत त्यांची इच्छा पूर्ण केली.\nम्हणतातच ना, अगर किसी चीज को पुरे दिल से चाहो, तो सारी कायनात उसे तुमसे मिलाने के कोशिश मे लग जाती है. त्याचप्रमाणे याठिकाणी मी असं म्हणेन की भगवान को कोई चीज पुरे दिल से मांगो, तो सारी कायनात झुकाकर वो उसे तुम्हे दिलाने की कोशिशमे लग जाता है.\n(टीप: लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहे. महा स्पोर्ट्स सर्व मुद्द्यांशी सहमतच असेल असे नाही)\nकसोटीत त्रिशतक करणारा पहिला भारतीय बनण्याची सेहवागने आधीच केली होती भविष्यवाणी\nमुंबईकर क्रिकेटर पाकिस्तानला नडला, न्यूझीलंडला कसोटीत मिळवून दिला शानदार विजय\nराजमाता जिजाऊ संघ शिवाई प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेत विजेता\nस्टार प्रिमीयर लीग 2018 क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाला विजेतेपद\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पात्रता फेरीतील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात\nपिकलबॉल सुपर कप स्पर्धेत एकता, स्मॅशर्स अंतिम सामन्यात समोरासमोर\nचेन्नईच्या कार्तिक, राघुलला युरो, एलजीबी-4 चे जेतेपद\nपुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक\nकबड्डीपटूच्या जिद्दीला सलाम, अपंगत्व असतानाही कबड्डी खेळणारा महारथी\nपहिल्या टी२० सामन्यात अशी असेल टीम इंडिया\nटी२० मालिका सुरू होण्यापुर्वी ही आकडेवारी तुम्हाला नक्की माहित हवीच\nपुढच्या ४८ तासांनी रोहितचे नाव टी२०मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार\n ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच\nअशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल\nत्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर\nअसे टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले\nमहास्पोर्ट्सचे अजित दादांना खुले पत्र\nक्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्मा सज्ज\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- मराठवाड्याचा सुपूत्र\n या सामन्यांत झाले तब्बल १५ खेळाडू LBW आऊट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/Nashik,Nasik,breaking,news,India,%20Asia,%20China,%20Uk,%20Nagar,%20Maharastra,%20Breaking,%20How%20to,%20What,%20which,%20free,%20download,%20xxx,%20xx,%20desi,Jalgaon,%20Nadurbar/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/page/3446/", "date_download": "2018-11-19T11:24:34Z", "digest": "sha1:AAKN2AEWQN6DKXYFPGNOFAPNR24Q2XTI", "length": 41791, "nlines": 219, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "देशदूत | Deshdoot | नवी आशा नवी दिशा", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nवाकोद येथे स्नेह मेळाव्यातून जागवल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी\nतोंडापुर ता जामनेर : वाकोद त जामनेर येथील राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयाच्या १९९८ या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी शाळेत स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते याप्रसंगी तब्बल २० वर्षानंतरच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यावेळच्या सर्व गुरुजनांचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला तसेच शाळेला भेट वस्तू देण्यात आली.\nयावेळी दोन वर्गाचा हा कार्यक्रम घेण्यात आला तसेच वीस ते चोवीस वर्षानंतर भेट होत असलेल्या त्यावेळचे विद्यार्थी आताचे नागरिक शासकीय कर्मचारी प्रगतीशील शेतकरी गृहिणी तसेच विविध पदावर असलेले पदाधिकारी यांनी वेगळाच आनंदोत्सव साजरा केला सध्या सार्वजन विविध चांगल्या पदावर कार्यरत असून देखील यावेळी मात्र त्यांनी एक विद्यार्थी म्हणूनंच भूमीका बजावली प्रत्येकाने आपल्या मनोगतातून आपला परिचय करत आपले जुने अनुभवातील किस्से मांडले यावेळी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला\nयाप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी निवृत्त मुख्याध्यापक पी बी पाटील होते व्यासपीठावर जैन फार्म वाकोद्चे व्यवस्थापक विनोद्सिंह राजपूत शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक व्ही के चौधरी पर्यवेक्षक आर एस चौधरी लोहारा शाळेचे मुख्याध्यापक एस बी निकम तोंडापूर शाळेचे पर्यवेक्षक डी एस पाटील एस के पाटील एस व्ही शिंदे वाकडी शाळेचे माजी मुख्याध्यापक ए डी बाविस्कर डी के पाटील निव्रुत्त शिपाई पी के पवार आदी उपस्थित होते.\nयावेळी विलास जोशी निलेश पाटिल कृष्णगीर गोसावी जीतेन्द्र शर्मा जगदीश पाटिल नितिन बोरुडे गजानन कमले रोहिदास पोपळघट शंकर शिरसाठ योगेश सोन्ने कोमल जैन संजय पांढरे यांच्या नियोजनातून या स्नेह मेळाव्याचे नियोजन करण्यात आले होते यावेळी विद्या पाटिल अलका बागुल ज्योति पाटिल मीरा थोरात संगीता वानखेडे संगीता भोसले अनीता वानखेडे सविता देठे उषा पाटिल यांनी मनोगत व्यक्त केले.\nयावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विलास जोशी यांनी केले व् आभार रोहिदास पोपळघट यांनी मानले यावेळी आत्माराम मोहिते ,प्रभाकर थोरात ,दिलीप उबाळे ,संतोष पाटिल, किशोर चौधरी , संजय दांडगे, श्री पंडित उपस्थित होते.\nपंजाबमधील हल्ल्यामागे कदाचित लष्करप्रमुख, आप नेत्याचं वादग्रस्त विधान\nनवी दिल्ली – अमृतसर येथे रविवारी (18 नोव्हेंबर) सकाळी निरंकारी पंथाच्या ‘संत समागम’ या धार्मिक कार्यक्रमासाठी जमलेल्या भाविकांवर बॉम्बहल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ३ जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. मात्र, या हल्ल्यामागे लष्करप्रमुख बिपिन रावत यांचा हात असल्याचा संशय आहे, असा गंभीर आरोप आम आदमी पक्षाचे नेते आमदार एच.एस.फुल्का यांनी केला आहे. फुल्का यांच्या या वादग्रस्त विधानाने राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीका होत आहे. तसेच त्यांच्या या विधानामुळे वाद उपस्थित होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.\nअमृतसर ग्रेनेड हल्ल्यावरुन पंजाबच्या राजकीय वातावरण तापले असून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे. दरम्यान आपचे आमदार आणि माजी विरोधी पक्षनेते एच.एस. फुल्का यांनी हल्ल्यानंतर लष्करप्रमुख बिपिन रावत यांना लक्ष्य केलं आहे. लष्करप्रमुख बिपिन रावत पंजाबमध्ये आले होते.\nत्यावेळी राज्यावर दहशतवादी कारवायाचं सावट असल्याचं त्यांनी म्हटले होते. त्यामुळे कदाचित त्यांनीच आपल्या माणसांचा वापर करुन हा हल्ला घडवला असेल, असे ते म्हणाले. फुल्का यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफीही मागितली आहे. माझे वक्तव्य हे काँग्रेसच्या विरोधात होते, लष्करप्रमुखांच्या विरोधात नाही, तरीही मी माफी मागतो, असे रावत यांनी म्हटले आहे.\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या प्रज्वलला रौप्य\nनाशिक : नुकत्याच आसामच्या तेजपूर येथे राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिकच्या प्रज्वल सोनवणेने तेरा वर्षाखालील गटात एकेरी प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले.\nया स्पर्धेत त्याला प्रथम मानांकन मिळाले. प्रज्वलने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रौप्य पदकाची कमाई केली. प्रज्वलला उपउपांत्यपूर्व फेरीत आसामच्या अनिमेश गोगईने चांगली टक्कर दिली.\nप्रज्वलने या सामन्यातील पहिला सेट २७-२५ असा जिंकला, तर दुसऱ्या सेटमध्ये प्रज्वलला ११-२५ असा पराभव पत्करावा लागला. मात्र, तिसऱ्या सेटमध्ये प्रज्वलने संयमाने उत्कृष्ट खेळ करत तिसरा सेट २५- १५ असा जिंकून उपांत्य फेरी गाठली.\nउपांत्य फेरीत प्रज्वलने उत्तराखंडच्या अंश नेगीचा २१-०७ आणि २१ – १५ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रज्वलचा अंतिम सामना महाराष्ट्राच्या ठाण्याच्या ओम गोवंडी सोबत झाला. या सामन्यात पहिला सेट ओम गोवंडीने २१- १५ अश्या फरकाने जिंकून आघाडी घेतली.\nमात्र दुसऱ्या सेटमध्ये प्रज्वलने जोमाने खेळ करून हा सेट २१-१६ असा जिंकून १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर तिसऱ्या निर्णायक सेटमध्ये ओम गोवंडीने प्रथमपासून सावध खेळ करून हा सेट २१- १४ असा जिंकून विजेतेपद पटकावले.\nतर प्रज्वलला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ओम गोवंडी आणि प्रज्वल सोनावणे हे दोघेही दुहेरीमध्ये महाराष्ट्राच्या संघाकडून एकत्र खेळतात.\nप्रज्वलने याआधी गेल्या महिन्यात गुंटूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. प्रज्वल नाशिकच्या फ्रावशी अकॅडमीमध्ये शिकत असून तो गेल्या सात वर्षांपासून नाशिकच्या शिवसत्य मंडळात मकरंद देव यांच्याकडे बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेत आहे.\nप्रज्वलच्या या यशाबद्दल नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष राधेश्याम मुंदडा, सचिव अनंत जोशी, उपाध्यक्ष एस. राजन, डॉ. शिर्मिला कुलकर्णी तसेच फ्रावशी अकॅडमीचे संचालक रतन लथ आदिंनी अभिनंदन केले.\nप्रज्वल सोनवणे लगेचच २२ नोव्हेंबरपासून कडप्पा, आंध्र प्रदेश येथे आयोजित राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होणार आहे. तो या स्पर्धेमध्येही चांगली कामगिरी करेल असा विश्वास त्याचे प्रशिक्षक मकरंद देव यांनी व्यक्त केला आहे.\nसमांतर रस्ता कृती समितीच्या साखळी उपोषणास 1752 जळगावकरांनी दर्शविला पाठिंबा\n प्रतिनिधी : समांतर रस्ता कृती समितीततर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित साखळी उपोषणाचा आज चौथा दिवस असून सुद्धा जळगाव फर्स्ट, सारस्वत समाज व ब्राह्मण समाज यांनी आज साखळी उपोषणात प्रत्यक्ष सहभाग घेऊन समितीला पाठिंबा दर्शविला.\nसभामंडपात माजी आमदार चिमणराव पाटील, ज्येष्ठ विधीतज्ञ अ‍ॅड. सुशील अत्रे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती लक्ष्मीकांत पाटील, नरेंद्र राजपूत, राजेंद्र महाजन, विशाल पाटील, ब्राह्मण सभेचे वैद्य, संभाजी ब्रिगेडचे सुरेंद्र पाटील, प्रमोद पाटील, जिल्हा पेठ मित्र मंडळाचे अभय सोमानी जळगाव असोसिएशनचे तथा समर्थ शैक्षणिक संस्थेचे पाटील आदींनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून लाक्षणिक उपोषणाला पाठिंबा दिला.\nकाँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जमील शेख, व नदीम काझी यांनी आपली पाठिंबा पत्र कृती समितीचे फारुक शेख, अनंत जोशी गजानन मालपुरे, सरिता माळी, विनोद देशमुख यांना सुपूर्द केली. माजी आमदार चिमणराव पाटील यांनी सदर लाक्षणिक उपोषण संयुक्तरित्या स्वरूपात करणे भाग असल्याचे स्पष्टीकरण केले तर अ‍ॅड. सुशील अत्रे यांनी कोणत्याही सरकारला राजकीय पक्षाला अथवा नेत्याला दोष न देता ही जळगावकरांची सहनशीलता आहे ते अद्याप आपल्या हक्क मागू शकत नाही.\nघनश्याम अग्रवाल यांनी आंदोलन झाल्यास सारस्वत समाज आपल्या सोबत असल्याचे स्पष्ट केले. काँग्रेसचे जमील शेख यांनी हे आंदोलन आता थांबता कामा नये यासाठी काँग्रेस पक्ष आपल्या सोबत असल्याचे स्पष्ट केले आहे.\nआय.एम.आय.चे उपाध्यक्ष डॉ.अनिल पाटील व सहसचिव स्नेहल फेगडे, डॉ.विलास भोळे, जिल्हा बँक संचालक संजय पवार, जयदीप राजपूत यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. उद्या जेसीई फाऊंडेशन व जनसंग्राम संघटनेचा सहभाग\nसोमवारी या उपोषणाचा पाचवा दिवस असून जे.सी.ई फाउंडेशन व जनसंग्राम या संघटना उपोषणात सहभागी होतील. रविवार असताना सुद्धा 1752 नागरिकांनी या ठिकाणी स्वाक्षरी करून आपला पाठिंबा दर्शवला.\nयावेळी गिरीश कुलकर्णी, राष्ट्रीय खेळाडू शीतल तिवारी, मयुर वाघ, पंचायत समिती सदस्य राजेंद्र महाजन, आनंद पाटील, नदीम काझी, मिलिंद पितळे, विजय पाटील, नरेंद्र राजपूत, कैलास माळी, अतुल गुजराती, मनोहर कोळी यांचा सहभाग होता.\nआ.एकनाथराव खडसे यांनी भ्रमणध्वनीद्वारे उपोषणास पाठिंबा दर्शवून आपण सर्वांनी एकत्रित रित्या येऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी मी सुद्धा आपल्या सोबत असल्याचे स्पष्ट केले.\nबॉटनिकल गार्डनमधील लेजर शो सुरु करा अन्यथा आंदोलन\nनाशिक | दिवाळीच्या सुट्टीत राज्यातील पर्यटक तसेच नाशिककरांनी खास आकर्षण ठरलेल्या बॉटनिकल गार्डनला भेटी दिल्या. परंतु येथील अनोखा लेजर शो बंद असल्यामूळे पर्यटकांचा हिरमोड झाला. पर्यटकांना या गार्डनचा आनंद घेता यावा य��साठी येथील लेजर शो ताबडतोब सुरु करावा या मागणीसाठी वन अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन करण्यात आले.\nदिवाळीदरम्यान आलेल्या अनेक पर्यटकांचा लेजर शो बंद असल्याने हिरमोड झाला. मनसेनेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या या गार्डनमधील असुविधांनी नाराज झालेल्या पर्यटकांनी मनसेन पदाधिकाऱ्याकडे तक्रारी केल्या होत्या.\nया गार्डनपासून मनपाला महसूल मिळत आहे. त्यामुळे येथे सोयीसुविधा उपलब्ध करून चांगल्या प्रकारे देखभाल करावी अशी मागणी केली जात आहे. आज मनसेनेचे पदाधिकारी मनपा व वनविभागाने समन्वय इथे सोयी उपलब्ध कराव्यात. तसेच अनेक दिवसांपासून बंद असलेला लेजर शो त्वरित कायमस्वरूपी सुरु ठेवण्यात यावा अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली.\nयाप्रसंगी मनसेना प्रदेश सरचिटणीस तथा माजी महापौर अशोक मुर्तडक, मनसे प्रदेशउपाध्यक्ष अॅड .राहुल ढिकले, जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी, शहराध्यक्ष अनिल मटाले, मनसे गटनेते सलीम शेख यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाचे विभागीय व्यवस्थापक एस.एच.वाजे व वनपरीक्षेत अधिकारी पी. एस. डमाळे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.\n, त्यानं सुष्मिताला दिल्या ‘प्रेम’पूर्वक शुभेच्छा\nमुंबई : वयाच्या अठराव्या वर्षी ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकणाऱ्या मॉडेल अभिनेत्री सुष्मिताचा आज ४३ वा वाढदिवस. तिचा यंदाचा वाढदिवस खूप खास ठरावा यासाठी तिचा कथित प्रियकर रोहमन शॉल प्रयत्न करत आहे. सुष्मितापेक्षा वयानं १५ वर्षांनी लहान असणाऱ्या रोहमन शॉलनं सुष्मिताला वाढदिवसानिमित्त अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. हॅप्पी बर्थडे जान येणारं वर्षे तुझ्यासाठी सुख-समाधानाचं, समुद्धीचं जावं असं म्हणत रोहमननं तिच्यासोबतचा खास फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. तसेच या फोटोतून त्यानं पुन्हा एकदा सुष्मितासमोर आपल्या प्रेमाची कबुलीही दिली आहे.\nहैदराबादमध्ये १९ नोव्हेंबर १९७५ ला तिचा जन्म झाला. तिच्या आजही बऱ्याच चर्चा होतात. तिने १५ वर्षांची असताना मॉडेलिंग क्षेत्रात आपले करिअर सुरू केले. अजुनही सुष्मिता सिंगल आहे, पण २ मुलींना तिने दत्तक घेतले आहे. तिने २००० मध्ये पहिली मुलगी दत्तक घेतली, तिचे नाव रिनी आहे. रिनीनंतर जानेवारी २०१० मध्ये तिने अजून एक मुलगी दत्तक घेतली. तिचे नाव अलीशा ठेवले आहे. अलीशा दत्तक घेताना ३ ��हिन्यांची होती.\nआता सुष्मिता ४२ वर्षांची झाली आहे तर तिचा बॉयफ्रेंड तिच्यापेक्षा १५ वर्षांनी लहान आहे. काही दिवसांपासून सुष्मिता आणि रोहमनच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र या चर्चा खोट्या असून आता माझा लग्नाचा कोणताही विचार नाही. मी आयुष्याशी ‘रोहमान्स’ (रोमान्स) करत आहे असं ती म्हणाली.\nVideo : जय श्रीरामाच्या घोषात जळगावच्या श्रीराम रथोत्सवास सुरवात\n जळगाव : ब्राह्मणवृंदाच्या मंत्रोच्चारात, देवादिकांच्या पूजेने जळगाव नगरीचे ग्रामदैवत व 146 वर्षांची परंपरा लाभलेल्या श्री रामांच्या रथोत्सवास आज दुपारी एक वाजेच्या सुमारास मोठ्या उत्साहात व जय श्री रामाच्या जयघोषात सुरवात झाली.\nवारकरी संप्रदायाची थोर परंपर लाभलेले श्रीराम मंदिर संस्थांनतर्फे प्रभू श्रीराम रथोत्सव कार्तिक प्रबोधिनी एकादशीला साजरा होत आहे. रथाच्या स्वागतासाठी रथ मार्गावर रांगोळ्या पताका, केळीची तोरणे लावून शहर सज्ज झाले आहे.\nश्रीराम रथोत्सवाला गेल्या 146 वर्षांची थोर पंरपरा लाभलेली आहे. दरम्यान रथोत्सवाच्या दिवशी पहाटे 4 वाजता काकड आरती, प्रभु श्रीरामांच्या उत्सवमूर्तीचा महाअभिषेक करण्यात आला.\nमंदिराचे गादीपती हभप मंगेश महाराज यांच्या हस्ते रथाचे विधिवत पुजन करून ब्रह्मवृंदांच्या वेदमंत्र जयघोषात व प्रभु श्रीरामांच्या निनादात श्रीराम रथोत्सवाला दुपारी 1 वाजेच्या सुमारास प्रारंभ झाला. रात्री 12 वाजता रथोत्सवाची सांगता श्रीराम मंदिराजवळ होईल.\nयाप्रसंगी आ.राजूमामा भोळे, महापौर सिमा भोळे, उपमहापौर अश्विन सोनवणे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते रथाची व श्रीरामाच्या उत्सवमुर्तीची आरती करण्यात आली.\nमुस्लीम बांधवांतर्फे होणार रथाचे स्वागत\nग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्या प्रभु श्रीरामचंद्राचा रथोत्सवात रथोत्सव समितीकडून भिलपुरा चौकातील लालशाहबाबा यांच्या समाधी स्थळावर चादर चढविण्यात येते. तर त्या ठिकाणाच्या मुस्लिम समाजबांधवातर्फे रथाचे स्वागत करण्यात येत असल्याने जळगावाच्या रथोत्सवाला हिंदु-मुस्लिम समाजबांधवाचे प्रतिक म्हणून ओळखला जातो.\nरथोत्सवाचे देशदूत फेसबुकवरून थेट प्रसारण\nदरम्यान रथोत्सवाचे देशदूतच्या फेसबुक पेजवरून तीन टप्प्यात थेट ���्रसारण करण्यात आले आहे. हे प्रसारण पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून श्रीराम रथोत्सवाचा आनंद घ्यावा.\nगडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा\nगडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यात पोलीस दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. ही चकमक आज (सोमवार) सकाळी साडेआठच्या सुमारास धानोरा तालुक्यातील निहालकाय जंगलात झाली. पोलिसांच्या अल्ट्रा आणि सी-६० पथकातील कमांडोजनी ही कामगिरी केल्याचे गडचिरोलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.\n‘भारत’च्या सिनेमाच्या शुटींगदरम्यान सलमान जखमी\nमुंबई : अभिनेता सलमान खानचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ठरत असलेला ‘भारत’ या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसापासून चर्चा रंगली आहे. नुकताच या चित्रपटाचं फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या पुढील टप्प्याचं शुटींग सुरु असताना सलमान खान जखमी झाल्याचं समोर आलं आहे.\nसलमान खानचा चित्रपट म्हटलं की त्यामध्ये फाईट असणारच. अशाच काही अक्शन या सिनेमासाठी शूट करण्यात येत आहे. याची तयारी करत असताना सलमान खान जखमी झाला असून त्याला उपचारासाठी मुंबईला रवाना करण्यात आलं आहे.\nसलमान जीममध्ये वर्कआऊट करत होता. यावेळी त्याला दुखापत झाली असून फॅक्चर झाल्याचं सांगण्यात येत आहे. या दुखापतीनंतर डॉक्टरांनी त्याला सक्तीचा आराम करण्यास सांगितला आहे. त्यामुळे ‘भारत’चं चित्रीकरण अर्ध्यावर सोडून त्याला मुंबईमध्ये परतावं लागलं आहे.\n२००८ मालेगाव स्फोट : कर्नल पुरोहितला दिलासा नाही; सुनावणी रोखण्यास नकार\nनवी दिल्ली – मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. मुंबई हायकोर्टात हे प्रकरण प्रलंबित असल्याने कोर्टानं सुनावणी रोखण्यास नकार दिला आहे. 21 नोव्हेंबरला मुंबई हायकोर्टात याप्रकरणी सुनावणी होणार असल्यामुळे यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असे सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केले आहे.\nराष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष कोर्टाने 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींविरोधात बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याअन्वये (यूएपीए) खटला चालवण्याच्या निर्णयाला पुरोहित यांनी मुंबई हायकोर्ट���त आव्हान दिले आहे.\nदरम्यान, मालेगाव बॉम्ब स्फोटातील संशयित लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांनी विशेष न्यायालयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. २९ सप्टेंबर २००८ मध्ये एका मशिदीजवळ झालेल्या स्फोटात सहा व्यक्तींचा मृत्यू तर १०० हून अधिक जण जखमी झाले होते.\n, त्यानं सुष्मिताला दिल्या ‘प्रेम’पूर्वक शुभेच्छा\n‘भारत’च्या सिनेमाच्या शुटींगदरम्यान सलमान जखमी\nव्हॉट्सअँपच्या दहा गोष्टी.. ज्या तुम्हाला कायमचे ब्लॉक करू शकतात\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nवाकोद येथे स्नेह मेळाव्यातून जागवल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी\nपंजाबमधील हल्ल्यामागे कदाचित लष्करप्रमुख, आप नेत्याचं वादग्रस्त विधान\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या प्रज्वलला रौप्य\nसमांतर रस्ता कृती समितीच्या साखळी उपोषणास 1752 जळगावकरांनी दर्शविला पाठिंबा\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Ambadas-Danve-s-Misbehavior-with-people-what-will-happen-If-Peoples-too-with-them/", "date_download": "2018-11-19T12:22:40Z", "digest": "sha1:CYHX3TSXFZGKMKOW2M3DBUSLZQCLBRA2", "length": 10922, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उद्या समाजाने ‘लाथाडले’ तर...? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › उद्या समाजाने ‘लाथाडले’ तर...\nउद्या समाजाने ‘लाथाडले’ तर...\nऔरंगाबाद : विनोद काकडे\nशिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी गुरुवारी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात आपल्याच एका बांधवाला ‘लाथाडले’. का तर समाजासाठी त्याने चक्‍क शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजी केली. अरे आज जो मराठा तरुण केवळ समाजासाठी आपले आयुष्य पणाला लावतोय, आत्महत्या करतो, पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खातोय; पण उन्हातान्हात, उपाशीपोटी आंदोलनात दटून राहतोय, त्याला अशा एका लाथेने फरक तरी काय पडणार तर समाजासाठी त्याने चक्‍क शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजी केली. अरे आज जो मराठा तरुण केवळ समाजासाठी आपले आयुष्य पणाला लावतोय, आत्महत्या करतो, पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खातोय; पण उन्हातान्हात, उपाशीपोटी आंदोलनात दटून राहतोय, त्याला अशा एका लाथेने फरक तरी काय पडणार थोरामोठ्यांच्या चरणाचे दर्शन घेणे हीच तर त्याची संस्कृती अन् ‘जातीसाठी खावी माती’ हेच त्याचे संस्कार... या संस्कारापायीच लाथ(बुक्या) खाऊनही जातीसाठी तो तरुण गप्पच बसला. दानवेंना मात्र, समाजापेक्षा पक्ष-पक्षनिष्ठा मोठी वाटली. म्हणून की काय आपल्या बांधवाला ‘लाथाडल्या’ची चूक केल्यानंतर वरून दानवेंनी स्वत:चे समर्थन करण्याची आणखी एक चूक केली. ही चूक त्यांच्या भावी राजकारणाला चांगलीच घातक ठरू शकते. कारण ज्याला ‘लाथाडले’ त्याचेच बांधव आपले मतदार आहेत अन् या मतदारांनी आपल्याला मतपेटीतून ‘लाथाडले’ तर थोरामोठ्यांच्या चरणाचे दर्शन घेणे हीच तर त्याची संस्कृती अन् ‘जातीसाठी खावी माती’ हेच त्याचे संस्कार... या संस्कारापायीच लाथ(बुक्या) खाऊनही जातीसाठी तो तरुण गप्पच बसला. दानवेंना मात्र, समाजापेक्षा पक्ष-पक्षनिष्ठा मोठी वाटली. म्हणून की काय आपल्या बांधवाला ‘लाथाडल्या’ची चूक केल्यानंतर वरून दानवेंनी स्वत:चे समर्थन करण्याची आणखी एक चूक केली. ही चूक त्यांच्या भावी राजकारणाला चांगलीच घातक ठरू शकते. कारण ज्याला ‘लाथाडले’ त्याचेच बांधव आपले मतदार आहेत अन् या मतदारांनी आपल्याला मतपेटीतून ‘लाथाडले’ तर याचा विचार लाथ मारण्यापूर्वी दानवे यांनी करायला हवा होता, असा सूर मराठा समाजातून उमटत आहे.\nमराठा क्रांती मोर्चाच्या स्थापनेत अंबादास दानवे यांचे योगदान नक्‍कीच दुर्लक्षित करता येणारे नाही. 9 ऑगस्ट2016 च्या पहिल्या क्रांती मोर्चापासून ते आजतागायत ते आंदोलनात सक्रिय राहिलेले आहेत. केवळ दानवेच नाही तर त्यांच्यासारखे मराठा समाजातील अनेक वरिष्ठ नेते, आमदार, खासदार, उद्योजक, प्रतिष्ठित नागरिकही मराठा समाजाच्या आंदोलनात उत्स्फूर्त सहभागी होत आहेत. दानवे आणि इतर लाखो मराठा बांधवांमधील फरक इतकाच की, इतर बांधव ‘एक मराठा, लाख मराठा’ ही घोषणा कानी पडताच आपला पक्ष, पद, प्रतिष्ठा, गरिबी-श्रीमंतीची झूल बाजूला ठेवून समाजासाठी रस्त्यावर उतरत आहे. दानवेंना मात्र, ते जरा अवघड जात आहे. आंदोलनात येताना पक्षाची झूल बाजूला ठेवणे त्यांना जमत नाही अन् हीच बाब समाजाच्या एका वर्गाला खटकत आहे.\nआज मराठा समाजाचा रोष कुण्या एका पक्षावर, नेत्यावर नाही. तो सर्वच पक्ष, नेत्यांवर आहे. आपल्या समाजाचे इतके मुख्यमंत्री झाले तरी ते आपल्याला आरक्षण देऊ शकले नाहीत, ही खंत आणि खदखद समाजात आहेच. त्यामुळेच तर शरद पवारांसह सर्वच मराठा नेत्यांच्या विरोधातही आंदोलनादरम्यान घोषणाबाजी होते. इतकेच की सध्या भाजप-सेना युतीचे सरकार आहे, त्यामुळे युतीच्या नेत्यांवर समाजाचा जास्त रोष दिसतो.\nया आंदोलनात ज्यांना आपल्या पक्ष, नेत्यांपेक्षा समाज मोठा वाटतोय ते उघडपणे समाजासाठी आंदोलनात सहभागी होताहेत, ज्यांना जमत नाही ते दुरूनच अप्रत्यक्ष मदत करताहेत. अंबादास दानवे मात्र, दोन्ही डगरीवर हात ठेवण्याची कसरत करीत आहेत. मात्र, हा सुवर्णमध्य साधणे तितके सोपे नाही, हेच त्यांना उमजेनासे झाले आहे. त्यामुळे तर या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर त्यांची चिडचिड वाढत आहे.\nमराठा आंदोलनात असा विरोध फक्‍त अंबादास दानवेंनाच झाला असे नाही. शिवसेना खा. चंद्रकांत खैरे यांच्यावरही कायगाव येथे मराठा समाजासाठी बलिदान देणार्‍या काकासाहेब शिंदे या तरुणाच्या अंत्यसंस्कारावेळी असाच प्रसंग उद्भवला होता. तसेच शिवसेना आ. हर्षवर्धन जाधव, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनाही आंदोलनादरम्यान, अशा प्रसंगांना सामोरे जावे लागले; परंतु यापैकी कुणीही प्रत्युत्तर दिले नाही. उलट आंदोलकांच्या भावना जाणून घेत आपल्या राजकीय ‘परिपक्‍वते’चा नमुना पेश केला. दानवे येथेच चुकले,त्यांना हे जमले नाही.\nअंबादास दानवे यांनी आपल्याला समाजापेक्षा पक्ष, पक्षनिष्ठा मोठी आहे, हे दाखवित पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शाब्बासकीची थापही मिळविली असेल; परंतु त्यांच्या या कृत्याने मराठा समाजातील एक मोठा वर्ग नाराज झाला आहे, हे वास्तवही त्यांनी लक्षात घ्यायला हवे. उद्या निवडणुकांमध्ये हाच समाज आपला मतदार आहे. आज पक्षासाठी आपण समाज बांधवाला लाथाडले, उद्या समाज आपल्याला स्वीकारेल याचाही विचार त्यांनी ‘लाथ’ उचलण्यापूर्वी करायला हवा होता, असा सूर आता मराठा समाजातून उमटत आहे.\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nB'day Spl : बोल्‍डनेस म्‍हणजे जीनत...\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली ��ेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/injustice-of-mahavitran-we-fight-for-bill/", "date_download": "2018-11-19T12:00:06Z", "digest": "sha1:ERET4RLIGABDC53GJDXBQWLIN77J7JQB", "length": 6202, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘वीज वितरण’च्या अन्यायाविरुद्ध लढा पुकारणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › ‘वीज वितरण’च्या अन्यायाविरुद्ध लढा पुकारणार\n‘वीज वितरण’च्या अन्यायाविरुद्ध लढा पुकारणार\nशेतकर्‍यांना चुकीच्या पध्दतीने आकारलेले वीज बिल कमी करून मिळावे. त्याचबरोबर गेल्या तीन वर्षांमध्ये कृषी पंपांना आकारलेले वीज बिल हे बोगस असून शेतकर्‍यांवर होत असलेल्या अन्यायाप्रकरणी लढा पुकारणार असल्याची माहिती प्रहार संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्राचे नेते अतुल खुपसे-पाटील यांनी दिली.\nप्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, करमाळा शहर व तालुका परिसरामध्ये 2012-13 ते 2015-16 या पाच वर्षांमध्ये दुष्काळ होता. या पाच वर्षांमध्ये अतिअल्पसुध्दा पाऊस पडलेला नव्हता. त्यामुळे तालुक्यातील जमिनीमध्ये पाण्याची पातळी कमीत कमी 500 ते जास्तीत जास्त 700 फूट खोलवर गेलेली होती. असे असताना तालुक्यातील विहिरी, नदी व नाले यांना पाणी नसल्यामुळे शेतकर्‍यांच्या विहिरींना पाणी असण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. तरी पण करमाळा येथील वीज वितरण कंपनीकडून तालुक्यातील शेतकर्‍यांना गेले तीन वर्षे कृषी पंपांना वीज बिले दिलेली नव्हती. मात्र यावर्षी पाऊस पडल्यानंतर गेल्या तीन वर्षांतील वीज बिलांची आकारणी करून सध्या शेतकर्‍यांना वीज बिले देण्यात आलेली आहेत. ही बिले न भरल्यास वीज वितरण कंपनीकडून शेती पंपांचे वीज कनेक्शन तोडण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. हा शेतकर्‍यांवर अन्याय असून न वापरलेले वीज बिल आकारून शेतकर्‍यांना मातीत घालण्याचे काम वीज वितरण कंपनीकडून केले जात आहे. सुधारित वीज बिल शेतकर्‍यांना द्यावे यासह वीज वितरणच्या अन्यायाविरुद्ध लवकर आंदोलन करणार असल्याचे खुपसे-पाटील यांनी सांगितले आहे.\nताडसौंदणे दुहेरी खूनप्रकरण; आरोपींना 4 पर्यंत कोठडी\nसोलापूर : माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना कार्यमुक्त करा\nगुटखा सापडल्यास होणार पानशॉप सील\nशहीद गोसावी स्मारकाचे लोकार्पण\nवरवडेतील विहिरीत बुडून माय-लेकीचा मृत्यू\nअपहरण व विनयभंगप्रकरणी तरुणास चार दिवसांची कोठडी\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-chandigarh-city-the-controversial-statement-of-mp-kiran-kher-on-rape-issue/", "date_download": "2018-11-19T11:31:15Z", "digest": "sha1:QTBL6L2GNKKVIWNKX4BANIZLJHYF6AUF", "length": 9869, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ऑटोत आधीपासूनच 3 पुरुष आहेत, तर त्यात का बसावे?: किरण खेर यांचा तरुणींना अजब सल्ला", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nऑटोत आधीपासूनच 3 पुरुष आहेत, तर त्यात का बसावे: किरण खेर यांचा तरुणींना अजब सल्ला\nचंडीगड युवती सामूहिक बलात्कार प्रकरण\nटीम महाराष्ट्र देशा – चंडीगडमध्ये एका युवतीवर सामूहिकरीत्या बलात्कार करण्यात आला. या घटनेनंतर महिला सुरक्षितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असताना. चंडीगडच्या खासदार किरण खेर यांनी मात्र एक वादग्रस्त वक्तव्य केल आहे. रिक्षामध्ये अगोदरच तीन पुरुष बसलेले असताना त्या युवतीने त्या रिक्षात बसने योग्य होते का त्या युवतीने स्वताची काळजी घेणे गरजेचे होते. असे वादग्रस्त वक्तव्य किरण खेर यांनी केले होते. बलात्कारच्या अनेक घटना उत्तर भारतात घडत आहेत. घरात तर महिलांवर बलात्कार केले जात आहेत पण सामुहिक बलात्कार ही फार भयंकर घटना आहे. चंडीगडमध्ये वेगळ्या महिला आयोगाची गरज नसून सोशल वेलफेयर डिपार्टमेंट महिलांना तक्रार नोंदविण्यासाठी पुरेसे आहे. सामुहिक बलात्कार घटनेनंतर चंदगडमध्ये मोठ्याप्रमाणात निषेध नोंदविण्यात येत आहे. या बरोबरच पोलिसांच्या कार्यशैलीवर देखील प्रश्नचिन्ह उभा करण्यात येत आहे .असे मत खेर यांनी व्यक्त केले होते.\nकिरण खेर यांचा त्या वादग्रस्त वक्तव्यावरून यु टर्न\nमी असे बोले होते की दुनिया फार खराब आहे. मुलीनी स्वताची काळजी घ्यायला हवी.चंडीगड पोलीस सुरक्षितेसाठी नेहमीच तत्पर असतात. १०० नंबर फोन करू�� कोणत्याही क्षणी मदत घेऊ शकतात. माझ्या वक्तव्यावर राजकारण करू नये. वादग्रस्त वक्तव्यानंतर गदारोळ झाल्यानंतर किरण खेर यांनी यु टर्न घेतला आहे.\n20 नोव्हेंबरला मोहालीमध्ये एका 22 वर्षीय तरुणीवर गँगरेप झाला होता.\nवास्तविक, तिने घरी जाण्यासाठी ऑटोरिक्षा थांबवला. वाटेत ड्रायव्हरने सेक्टर 42च्या पेट्रोल पंपावर इंधन भरले.\nऑटोत दोन जण आधीपासूनच बसलेले होते. तरुणीला वाटले की, ते प्रवासी आहेत. यादरम्यान, ऑटो ड्रायव्हरने सेक्टर 53च्या स्लीप रोडवर ऑटो खराब झाल्याचा बहाणा करून तो थांबवला. तरुणीने जेव्हा किराया किती झाला अशी विचारणा केली, तेव्हा ऑटो ड्रायव्हरच्या साथीदारांनी तिचे तोंड दाबले आणि झुडपात नेऊन गँगरेप केला होता.\nतथापि, पोलिसांनी आरोपी मोहम्मद इरफान, मोहम्मद गरीब आणि पोपू सीरियल यांना अटक केली आहे. 29 नोव्हेंबर रोजी कोर्टाने त्यांची दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. आता याप्रकरणी शुक्रवारी 1 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nटीम महाराष्ट्र देशा- जगाला वंदनीय असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केल्याच्या कारणावरून विद्यार्थ्याला…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/career/competitive-exams/articlelist/48067510.cms?curpg=2", "date_download": "2018-11-19T12:34:22Z", "digest": "sha1:3UNCMFH6PVVXI7JPHJYSRFOTS4Q7DFUO", "length": 8228, "nlines": 137, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 2- Competitive Exams News in Marathi: Careers News Updates in Marathi | Maharashtra Times", "raw_content": "\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nनिबंध : यूपीएससी मुख्य परीक्षा, २०१८\nशुक्रवार २८ सप्टेंबरपासून यूपीएससी मुख्य परीक्षा सुरू झाली. यात पहिलाच पेपर हा निबंधाचा होता. आपण या लेखात यावर्षीच्या निबंधाच्या पेपरविषयी जाणून घेणार आहोत. त्याचे स्वरूप, त्यात विचारलेल्या निबंधाच्...\nएमपीएससी मानवी हक्क व भारतीय संविधानUpdated: Sep 19, 2018, 08.41AM IST\nमानव संसाधन विकास व मानवी हक्क भाग ३Updated: Aug 22, 2018, 08.52AM IST\nरविवार लेख - विद्यार्थ्यांचा गिनीपिग नकोUpdated: Jul 22, 2018, 04.00AM IST\nमिसेस. मुख्यमंत्र्यांची वादग्रस्त सेल्फी, झाल...\nसोनाली बेंद्रेचा हा नवा लूक पाहा\nमीटू: सोनल म्हणाली, त्या दिवशी काय झालं\nव्हिडिओ: सुबोध भावेचं लग्नाबद्दलचं मत\nरणवीर-दीपिकाच्या लग्नमंडपाची काही दृश्यं\nयशाचा मटा मार्ग याा सुपरहिट\nएमपीएससी पूर्व परीक्षा - ५\nएमपीएससी पूर्वपरीक्षा - २\nजीएस-३ - २०१८ हिंट्स-१\nIndira Gandhi: इंदिरा गांधी यांचे धाडसी निर्णय\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/muhurta-from-morning-till-morning-for-life/articleshowprint/65774266.cms", "date_download": "2018-11-19T12:37:35Z", "digest": "sha1:DFMU3OKL4FXZGJ3CWCDQ5WMRTF5U2SY2", "length": 6219, "nlines": 11, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "प्राणप्रतिष्ठेसाठी पहाटेपासून मुहूर्त", "raw_content": "\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nश्रावण संपल्यावर नागरिकांची गणरायाच्या स्वागतासाठी लगबग सुरू झाली आणि बघताबघता उद्यापासून (गुरुवार) या बाप्पाच्या उत्सवाला सुरुवात होणार आहे. लहानांपासून मोठ्यांपासून सर्वांचे लाडके दैवत असलेल्या गणरायाच्या स्वागतासाठी घराघरात लगबग सुरू आहे. या वर्षी गणेशमूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पहाटेपासून उत्तम मुहूर्त असल्याचे शृंगेरी शारदापीठाचे महाराष्ट्र प्रतिनिधी पं. वसंतराव गाडगीळ यांनी सांगितले.\n'श्रीगणेश ही चौदा विद्या आणि ६४ कलांची सर्वश्रेष्ठ देवता आहे. आपली विद्या अन् नृत्य, गीत, वाद्य यांसारखी कला पूजाकाळात नित्य सादर करणे हा षोडशोपचार पूजेचा भाग आहे. यालाच राजोपचार म्हणतात. त्यासाठी सर्वत्र 'राजोपचारार्थ अक्षतान समर्पयामि', असे म्हणून नृत्य, गीत, वाद्य येत असूनही अक्षतांवर भागवले जाते. तसे करू नये,' असे आवाहन गाडगीळ यांनी सांगितले.\n'प्राणप्रतिष्ठापनेसाठी आपल्या पूर्ण श्वासाचा एक असे पंधरा वेळा आपण स्वत: ओंकार उच्चारून प्राणप्रतिष्ठापना करावी. गणपती प्रतिष्ठापनेसाठी उत्तम मुहूर्त सकाळी सूर्योदयापूर्वीच आहे. दिवाळीप्रमाणे अभ्यंगस्नान, संध्योपासना आणि घरच्या देवांची नित्यपूजा करावी. घरातील ज्येष्ठ माणसांना प्रणाम करून गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करावी,' असे गाडगीळ यांनी सांगितले.\nगणेशोत्सवाची नांदी घेऊन येणाऱ्या हरतालिकेच्या पूजा साहित्याच्या खरेदीसाठी मंगळवारी दुपारी मंडई परिसर महिलांच्या गर्दीने फुलला होता. एकीकडे हरतालिकेची मूर्ती, फुले, पत्री घेण्यासाठी महिलांची लगबग सुरू होती.\nकडक तपश्चर्या करून पार्वतीने शंकराला पती म्हणून प्राप्त केले. त्यामुळे आपल्यालाही मनासारखा पती मिळावा, यासाठी महिला हरतालिकेची पूजा करतात. काही महिला पूजेबरोबरच दिवसभर उपवास करतात. कोणी रात्री बारा वाजता बेल अथवा रुईच्या पानावर मध लावून ते चाटून, तर कोणी फलाहार घेऊन उपास करतात. त्यामुळे हरतालिकेच्या पूजेसाठी मूर्ती, फुले, पत्री आणि पूजेचे साहित्य घेण्यासाठी महिलांनी मंगळवारी बाजारपेठेत गर्दी केली होती. महात्मा फुले मंडई, बोहरी आळी, शुक्रवार पेठ, शनिपार यांसह उपनगरातील बाजारपेठांमध्ये दिवसभर महिलांची रेलचेल बघायला मिळाली. संध्याकाळनंतर गर्दीत वाढली होती.\nहरतालिकापूजनात वाळूची पिंडी करण्याची प्रथा आहे. मात्र, अलीकडे वाळू सहज उपलब्ध होत नाही आणि नोकरीमुळे वाळू शोधणेही शक्य नाही. त्यामुळे मूर्तिकारांनी यंदा हरतालिकेच्या मूर्तींबरोबरच वाळूच्या पिंड्याही बाजारपेठांमध्ये उपलब्ध केल्या आहेत. काही ठिकाणी वाळूच्या पिशव्याही विक्रीसाठी उपलब्ध होती.\n- हरतालिकेच्या मूर्तींची खरेदी करण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/former-madhya-pradesh-chief-minister-digvijay-singh-42363", "date_download": "2018-11-19T12:30:45Z", "digest": "sha1:LN66TOACO6SXZPHT56U65ZTADOZSSYWB", "length": 10840, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "former Madhya Pradesh Chief Minister Digvijay Singh 'नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांना \"ठेकेदार राज' जबाबदार' | eSakal", "raw_content": "\n'नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांना \"ठेकेदार राज' जबाबदार'\nगुरुवार, 27 एप्रिल 2017\nनागपूर - छत्तीसगडमधील सुकमामध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यासाठी त्या राज्यात सुरू असलेले \"ठेकेदार राज' जबाबदार असल्याचा आरोप कॉंग्रेसचे महासचिव व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांनी बुधवारी केला.\nनागपूर - छत्तीसगडमधील सुकमामध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यासाठी त्या राज्यात सुरू असलेले \"ठेकेदार राज' जबाबदार असल्याचा आरोप कॉंग्रेसचे महासचिव व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांनी बुधवारी केला.\nछत्तीसगडमधील नुकत्याच झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी; तसेच जखमी जवानांची विचारपूस करण्यासाठी दिग्विजयसिंह नुकतेच रायपूरला गेले होते. तेथून परत आल्यानंतर आज ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, की नक्षलवादी व पोलिसांमध्ये ठेकेदार मध्यस्त असून, आपल्या काळात ठेकेदार पद्धत संपुष्टात आणली होती. छत्तीसगडमध्ये आता \"ठेकेदार राज' पुन्हा सुरू झाले आहे. तेंदू व दारूचा व्यवसाय करणाऱ्या ठेकेदारांना जो पर्यंत हद्दपार करीत नाही, तोपर्यंत या समस्येवर तोडगा निघणे अशक्‍य आहे. केंद्रीय पथकात व राज्य पोलिसांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचा आरोप दिग्विजयसिंह यांनी केला.\nआम आदमी पक्षामुळे दिल्ली महापालिकांच्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचा पराभव झाल्याचा युक्तिवाद दिग्विजयसिंह यांनी केला. भाजपला मदत करणे व कॉंग्रेसला पराभूत करणे, हेच \"आप'चे लक्ष्य असल्याची टीका त्यांनी केली. गोवा विधानसभा निवडणुकीत \"आप'ला कॉंग्रेसने पराभूत केले होते. कॉंग्रेसने त्या राज्यात अव्वल क्रमांकाच्या जागा पटकावल्या होत्या, असेही त्यांनी सांगितले. इलेक्‍ट्रॉनिक्‍स मतदान यंत्रांचा वापर बंद करून मतपत्रिकेच्या माध्यमाने निवडणूक घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. आजच्या आधुनिक काळात कुठलेही यंत्र \"हॅक' करणे कठीण असल्याचा दावा त्यांनी केला. जगातील अनेक विकसित देश \"ईव्हीएम'ऐवजी मतपत्रिकेच्या माध्यमाने निवडणुका घेत असल्याचे सांगून भारतातही याच पद्धतीने निवडणुका घ्याव्यात, या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=345&Itemid=524", "date_download": "2018-11-19T11:06:54Z", "digest": "sha1:ILSLHE4Q7JGZRZC7LP2RHZXD4TB36NJ3", "length": 8581, "nlines": 40, "source_domain": "saneguruji.net", "title": "संयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत", "raw_content": "सोमवार, नोव्हेंबर 19, 2018\nसंयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत\nमराठी माणसाच्या हक्कासाठी झगडणारे गुरुजी, सार्‍या भारताच्या साहित्य, कला व जीवनाशी एकरूप होण्यासाठी तळमळत होते. एकात्म भारताची स्वप्ने त्यांना पडत होती. संकुचितता गुरुजींना मानवत नव्हती. चळवळींचा संस्कृतीशी जोडलेला संबंध. त्याचा हा परिचय.....\nभाषावार प्रांतरचनेचे काँग्रेसचे ध्येय होते. स्वराज्य आल्यावर इंग्रजांनी केलेले कृत्रिम प्रांत मोडून भाषावार सुसंघटित प्रांत बनविणे कर्तव्यच होते. भारताची दृष्टी ठेवून असे प्रांत करणे यात हानीही नव्हती. ते ते प्रांत हालचाल करू लागले. कर्नाटकाने चळवळ सुरू केली. महाराष्ट्रही धीरगंभीर उभा राहिला. देशभर चर्चा सुरू झाली. देश स्वतंत्र झाल्यावर जातिद्वेष, धर्मद्वेष बळावले. अनेक संकटे. अशा वेळेस प्रांतांचे प्रश्न उभे करू नका अशीही भाषा कानी येऊ लागली. फुटीर वृत्ती वाढेल अशीही शंका प्रदर्शित केली जाई. पुढे काँग्रेसने एक समिती नेमली. पंडित नेहरू, सरदार आणि पट्टाभि हे त्या समितीचे सदस्य. त्यांनी आपला अहवाल जाहीर केला. आजच इतर प्रांतांविषयी मी लिहीत नाही. महाराष्ट्राविषयीची वेदना मांडतो.\nआंध्रचा आता प्रांत होणार. म्हैसूर विलीन व्हायला सिध्द झाले तर कर्नाटकाचा प्रांत उभा राहील. परंतु महाराष्ट्राची कुचंबणा आहे. आज दिल्लीला महराष्ट्राचे जणू वावडे आहे. महाराष्ट्राने अघोर पाप केले आहे. परंतु पापाची शिक्षा सर्व महाराष्ट्राला नको. पापाची क���षमा करा. महाराष्ट्राचे धिंडवडे थोरामोठयाने काढू नयेत. महाराष्ट्राचे चांगले आठवा. स्वातंत्र्यासाठी मागे तो तीनशे वर्षापूर्वी लढला. ५७ साली लढला. सारखा लढतच आहे. महाराष्ट्राने अपार त्याग ओतला आहे. थोर माणसे दिली आहेत. विधायक कार्यातही महाराष्ट्र मागे नाही. स्वच्छतेची दीक्षा सेनापतींनी दिली आहेत. अस्पृश्यता-निवारणाचे काम येथे कधीपासून होत आहे. राष्ट्रभाषेला हजारो विद्यार्थी बसतात. आज अप्पासाहेब, अण्णासाहेब, आचार्य भिसे इत्यादी थोर माणसे सेवेत रमली आहेत आणि महात्माजींच्या वधानंतर दुःख गिळून आश्रम सोडून पू. विनोबाजी सर्वत्र एकतेचा संदेश देत भारतभर सेवामय परिभ्रमण करीत आहेत. महाराष्ट्राचे पाप विसरा. थोरांनी अपराध क्षमावे. महात्माजींच्या पायाजवळ सत्य अहिंसेचे धडे ना घेतलेत अपकारांची फेड उपकाराने करावी असे ना शिकलात अपकारांची फेड उपकाराने करावी असे ना शिकलात मग महाराष्ट्राला शासन का करता मग महाराष्ट्राला शासन का करता महाराष्ट्राला प्रेम द्या. विश्वास द्या. महाराष्ट्राचे प्राण गुदमरवू नका.\nमहाराष्ट्राच्या एकीकरणाच्या आड मुंबईचा प्रश्न येतो. मुंबई महाराष्ट्राचीच आहे. सर्व प्रकारचे लोक येथे आले. व्यापार वाढला. म्हणून का मुंबई दुसर्‍याची झाली कुलाबा, ठाणे, जिल्हे सोडून मुंबईची गावदेवी पाच सहाशे वर्षांची जुनी. येथील दैवते, येथील वाडया, येथील भाऊचा धक्का सारे महाराष्ट्राचे. मुंबई महाराष्ट्रापासून अलग करणे पाप आहे. आमचा लचका का तोडता कुलाबा, ठाणे, जिल्हे सोडून मुंबईची गावदेवी पाच सहाशे वर्षांची जुनी. येथील दैवते, येथील वाडया, येथील भाऊचा धक्का सारे महाराष्ट्राचे. मुंबई महाराष्ट्रापासून अलग करणे पाप आहे. आमचा लचका का तोडता तुमचा व्यापार का कमी होणार आहे तुमचा व्यापार का कमी होणार आहे आज कमी होत नाही. उद्या का कमी होईल आज कमी होत नाही. उद्या का कमी होईल संपत्ती श्रमातून निर्माण होते. महाराष्ट्रीयांनीच अपार श्रम केलेत. तुम्ही आमच्या घरी आलात आणि घरच बळकावून बसलात. महाराष्ट्राने कधीस कोणास नाही म्हटले नाही. गावोगाव गुजराथी, मारवाडी, दुकानदार, सावकार झाले तरी हेवा-दावा केला नाही. कांदा-भाकरी हे त्याचे राष्ट्रीय अन्न, परंतु म्हणून त्याला त्याच्या घरून हाकलणार\nजातिधर्मनिरपेक्ष राष्ट्र व सामाजिक समता\nसर्वोद्य व अनाग्रही निष्ठा\nसंयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-19T11:42:09Z", "digest": "sha1:3IQSFAPWRWMHDZITGT4XQHPJUNX45I2Q", "length": 8518, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाकनेही प्रतिसाद दिला तरच शस्त्रसंधीला अर्थ – फारूख अब्दुल्ला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपाकनेही प्रतिसाद दिला तरच शस्त्रसंधीला अर्थ – फारूख अब्दुल्ला\nनवी दिल्ली – काश्‍मीरात आणि भारत-पाक सीमेवरही भारताकडून रमझानच्या महिन्या निमीत्त एकतर्फी शस्त्रसंधी घोषित करण्यात आली आहे. पण तरीही पाकिस्तानकडून सीमेवर जोरदार गोळीबारी सुरू असून काश्‍मीरातही हिंसक प्रकार सुरूच आहेत. या शस्त्रसंधीला पाकिस्तानने आणि कट्टरपंथीय हुर्रियत नेत्यांनी पाठिंबा दिला तरच त्याचा उपयोग आहे अन्यथा सरकारच्या एकतर्फी शस्त्रसंधीला काही अर्थ उरत नाही असे मत नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष खासदार फारूख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.\nएका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ते म्हणाले की वाजपेयी सरकारच्या काळातही रमझानच्या महिन्यात शस्त्रसंधी करण्यात आली होती. ती पाकिस्ताननेही मान्य केली होती. त्यामुळे सीमेवर बराच काळ शांतता राहु शकली होती.\nझिरो लाईनवर लोकांनी भारतीय हद्दीत शेती करणेही सुरू केले होते पण आज रोजच सीमेवर गोळीबार होताना दिसत आहे. ही दुर्देवी स्थिती आहे असेही त्यांनी म्हटले आहे. काश्‍मीरातील शस्त्रसंधी बद्दल हुर्रियतचे नेते गप्प आहेत त्यांनी त्याला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. मग या स्थितीला काय अर्थ उरतो असा सवालही फारूख अब्दुल्ला यांनी केला आहे. मोदींना देशात राज्य करण्यासाठी मोठे बहुमत मिळाले आहे. ते काश्‍मीरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी काही तरी करतील अशी अपेक्षा होती पण ती फोल ठरताना दिसत आहे असे ते म्हणाले.\nपाकिस्तानबरोबर याविषयी काम करण्यास मोदी राजी नाहींत. त्यांना शांतता प्रस्थापित करण्यापेक्षा निवडणुका लढवण्यातच जास्त रस आहे असा आरोपही त्यांनी केला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआरोग्य सुविधेच्या बाबतीत भारताची स्थित�� अत्यंत खराब\nNext articleदुबार मतदारांची घरी जाऊन होणार पडताळणी\nभारतातील साखर अनुदानाला आक्षेप\nपाणबुडी विरोधी हेलिकॉप्टर खरेदीत भारताला स्वारस्य\nझोपेसाठी फिलिपाईन्सच्या अध्यक्षांनी टाळली शिखर परिषद\nराईट एज्युकेशन ही संकल्पना राबवण्याची गरज – डॉ. माशेलकर\nसलमान-कतरीना वाघा बॉर्डरवर; “भारत’चा पहिला फोटो पोस्ट\nभारत – चीन दरम्यान लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/fathers-dead-body-found-on-the-third-day-who-pierced-in-flood-of-purna-5944853.html", "date_download": "2018-11-19T12:03:48Z", "digest": "sha1:45THCELRIAII43MZYY4FIVY44WZPLMSF", "length": 9816, "nlines": 145, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Father's dead body found on the third day who pierced in Flood of Purna | तिसऱ्या दिवशी सापडला पूर्णेच्या पुरात वाहून गेलेल्या पित्याचा मृतदेह; जागेवरच केले अंत्यसंस्कार", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nतिसऱ्या दिवशी सापडला पूर्णेच्या पुरात वाहून गेलेल्या पित्याचा मृतदेह; जागेवरच केले अंत्यसंस्कार\nसेल्फी काढण्याच्या नादात एकाच कुटुंबातील तीन जण पूर्णा नदीच्या पुरात वाहून गेल्याची दुर्देवी घटना २२ ऑगस्ट रोजी घडली होत\nसंग्रामपूर- सेल्फी काढण्याच्या नादात एकाच कुटुंबातील तीन जण पूर्णा नदीच्या पुरात वाहून गेल्याची दुर्देवी घटना २२ ऑगस्ट रोजी घडली होती. त्यापैकी २३ ऑगस्ट रोजी आईसह मुलाचा मृतदेह सापडला होता. तर तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या वडिलांचा मृतदेह आज, २४ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पूर्णा काठावरील माऊली भोटा येथे सापडला आहे. मृतदेह कुजलेला असल्याने घटनास्थळीच पित्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. या पुरात एक कुटुंब उद्वस्त झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त येत आहे.\nअकोला जिल्ह्यातील कवठा बहादूरा येथील मूळ रहिवासी असलेले व जळगाव जामोद येथील बुलडाणा अर्बनमध्ये कार्यरत असलेले राजेश गुलाबराव चव्हाण हे २२ ऑगस्ट रोजी आपल्या कुटुंबासह शेगावमार्गे परत येत होते. खिरोडा पुलावर येताच त्यांचा १३ वर्षीय मुलगा श्रावण हा सेल्फी काढत होता. या नादातच तोल गेल्यामुळे तो पूर्णा नदीच्या पुरात पडला. त्याला वाचवण्यासाठी आई सरिता चव्हाण, वय ३९ वर्षे ह्यासुद्धा नदी पात्रात पडल्या. माय-लेकांना वाचवण्यासाठी वडील राजेश चव्हाण यांनी पाण्यात उडी घेतली. परंतु, पाण्याचा प��रवाह जास्त असल्याने तिघेही वाहून गेले. दरम्यान, गुरुवारी रेस्क्यू पथकाच्या कर्मचाऱ्यांनी जवळपास ३५ ते ४० किलोमीटर परिसर पिंजून काढला असता सकाळी १० वाजता आई सरिता चव्हाण यांचा मृतदेह पहुरपूर्णा जवळ तर संध्याकाळी सात वाजता मुलगा श्रावण याचा मृतदेह मानेगाव शिवारात सापडला होता. तर वडील राजेश चव्हाण हे बेपत्ता होते. दरम्यान, आज सकाळीच रेस्क्यू टीमचे राजेश चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी शोध मोहिमेला सुरुवात केली. अथक परिश्रमानंतर दुपारी तीन वाजेच्या सुमारास राजेश चव्हाण यांचा मृतदेह जळगाव जामोद तालुक्यातील माऊली भोटा पूर्णा काठावर आढळून आला. तीन दिवस पाण्यात असल्यामुळे त्यांचा मृतदेह कुजलेला होता. त्यामुळे संध्याकाळी साडे पाच वाजता त्यांच्यावर घटनास्थळीच अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी किशोर केला, संगीतराव भोंगळ यांच्यासह जळगाव व संग्रामपूर तालुक्यातील बुलडाणा अर्बन शाखेचे कर्मचारी, आपात कालीन पथकाचे अभिजित आसोडे, तहसीलदार भूषण अहिरे, नायब तहसीलदार समाधान राठोड, ठाणेदार डी. बी. इंगळे यांच्यासह शेगाव ग्रामीण, जळगाव जामोद व नांदुरा पोलिस व कर्मचारी उपस्थित होते.\nअमरावतीत वाळू माफियांची दादागिरी.. तहसीलदाराच्याच अंगावर घातला डंपर, सरकारी वाहनाचा केला चुराडा\nजज म्हणाले, या आरोपात फाशी किंवा जन्मठेप,काही बोलायचे का\nदीर्घकाळ राज्य करणे अशक्य; जनता पर्याय शाेधते : जयंत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5/", "date_download": "2018-11-19T11:16:55Z", "digest": "sha1:4TCOVNRCKBY7VKWMCHUS3EX4AKFIXRBI", "length": 6332, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांचा दौरा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांचा दौरा\nसातारा – पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.\nरविवार दि.9 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता पुण्यश्‍लोक आहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ आयोजित मेंढीपालक मेळावा व मेंढ्यांचे आरोग्य शिबीरास उपस्थिती. स्थळ : काळेवाडी (दहिवडी) ता. माण. दुपारी 12 वाजता सातारा जिल्हा पशुसंर्धन विभाग आयोजित मह��लांसाठी शेळी पालन प्रशिक्षण कार्यशाळा उद्घाटनास उपस्थिती.\nदुपारी 2 वाजता दहिवडी येथून म्हसवड मार्गे पळसावडे कडे प्रयाण. 3.30 वाजता श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 5 वाजता पळसावडे येथून कुर्डुवाडी जि. सोलापूरकडे प्रयाण.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमुंबईत रेल्वे प्रवाशाकडून 17 किलो सोने जप्त\nNext articleडाटा चोरीच्या भीतीने माहिती देण्यास टाळाटाळ\nसाताऱ्यात एकच चर्चा, खासदार होणार कोण\nभुयारी गटार कामामुळे नागरिकांची अडचण\nपेन्शनर सिटी स्मार्ट होणार तरी कधी\nमुख्याधिकारी दौऱ्यावर अन्‌ नगरपंचायत वाऱ्यावर\nहजारो शिवसैनिक अयोध्येला जाणार\nतेव्हा तुम्ही काय करत होता \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Ban-on-plastic-use-for-national-flag/", "date_download": "2018-11-19T12:19:51Z", "digest": "sha1:EG7J3EX5LYM6M4DCZWRGCWGD6BWN76VY", "length": 5396, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरावर बंदी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरावर बंदी\nराष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरावर बंदी\nमहाराष्ट्र दिनी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापरावर शासनाने बंदी घातली असून राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा, याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले आहे.\nदरवर्षी प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र दिन व इतर राष्ट्रीय कार्यक्रम तसेच महत्त्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी तसेच नागरिकांकडून कागद व प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. हा कार्यक्रम पार पाडल्यानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्ततः पडलेले असतात. असे राष्ट्रध्वज पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नये. कागदी राष्ट्रध्वजाचा वापर ध्वजसंहितेच्या तरतुदीमध्ये नमूद केल्यासारखाच करावा.\nराष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंधक कायदा 1971 कलम 2 नुसार कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करून सुभेदार म्हणाले, काही वेळा समारंभात वैयक्तिक वापरण्यात येणारे राष्ट्रध्वज इतस्ततः रस्त्याच्या कडेला किंवा इतर ठिकाणी आढळतात. राष्ट्रध्वज जर प्लास्टिकचे असतील तर प्लास्टिक बरेच दिवस नष्ट होत नसल्याने असे ध्वज बरेच दिवस त्या ठिकाणी दिसतात. हे दृश्य राष्ट्रप्रतिष्ठेला शोभणारे नसल्याने राष्ट्रध्वजाच्या वापरानंतर एक तर त्याचा योग्य मान राहील याप्रमाणे ठेवण्यात यावेत.\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nB'day Spl : बोल्‍डनेस म्‍हणजे जीनत...\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Cashew-and-mango-trees-have-a-fire-in-kolhapur-ajra/", "date_download": "2018-11-19T12:22:15Z", "digest": "sha1:JFBSTUMJ24GMTNSQ5WKVDZNV2PWPZHOK", "length": 7959, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " काजू, आंबा झाडांना आगीची झळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › काजू, आंबा झाडांना आगीची झळ\nकाजू, आंबा झाडांना आगीची झळ\nआजरा : सचिन कळेकर\nआजरा तालुक्यातील डोंगर परिसरात लावल्या जाणार्‍या आगीमुळे सध्या पाहावे तिकडे धुराचे लोट व भयानक आगीचे दर्शन घडत आहे. वणवे लावण्याच्या वाढत्या प्रकारामुळे वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. काही ठिकाणी काजू, आंबा, फणस यासह रानमेवा आगीच्या भक्षस्थानी पडत आहे.\nआजरा तालुका हा डोंगराळ व दुर्गम असून या ठिकाणच्या परिसरातील डोंगरामध्ये विविध प्रकारच्या वनस्पतींसह वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ससा, कोल्हा, मोर, साळींदर, कवडा, रानडुक्कर, रानमांजर, गवारेडे, हत्ती यासह विविध प्रकारचे सर्प डोंगर रांगातून आढळून येतात. सध्या वातावरणात नेहमीच बदल होत असून, याचा परिणाम पिकांवरही होत आहे. फेब्रुवारी महिन्यात वातावरणात बदल होऊन थंडीचे प्रमाण कमी होऊन उष्माचे प्रमाण वाढत जाते. याच कालावधीत ठिकठिकाणच्या डोंगर परिसराला वणवा लावण्याचे प्रकार सुरू होतात. प्रतिवर्षाप्रमाणे चालूवर्षीही आजरा तालुक्याच्या परिसरातील जंगलांना वणवे लावले जात असल्यामुळे पाहावे तिकडे धुराचे लोट व भयानक आगीचे दर्शन घडत आहे.\nसध्या जंगलांना वणवे लावण्याचे प्रकार वाढले असून, डोंगररांगांना संध्याकाळच्या वेळी ज्वाळांनी वेढलेल्या दिसत आहेत. हे वणवे कित्येक मैलापर्यंतच्या डोंगरांना वेढत आहेत. उग्र रूप धारण केलेल्या आगीला विझविणे अवघड जात आहे. ही आग शेतासह जंगलात घुसून काजू, आंबा, फणस, जंगलातील वनौषधी, विविध प्रकारच्या वृक्षांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोहाळे व मडिलगेदरम्यान असलेला डोंगर आगीमध्ये धुमसत आहे.\nजंगलाला लागलेल्या आगीमुळे बिथरलेले वन्यप्राणी सैरावैरा होऊन शेतीसह नागरी वस्तीकडे येत आहेत. पैशाचे पीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या काजू पिकालाही या आगीची मोठी झळ बसत असून, आगीमुळे शेतकर्‍यांचे दैनंदिन हजारो रुपयांचे नुकसान होत आहे. आगीमुळे निसर्गाला व पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणाची साखळीच धोक्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर आगामी काळात शेतातील पालापाचोळ्याला आग लावताना शेतकर्‍यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. भरदुपारी आग न लावता सायंकाळच्या दरम्यान आग लावणे तसेच आग आजूबाजूला पसरू नये, याची काळजी घेणेही गरजेचे आहे.\nजंगलातील अनमोल वृक्ष व वनौषधींचे योग्य प्रकारे काळजी घेणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी जंगलामध्ये लावलेली आग त्वरित विझवून निसर्गाचा समतोल राखणे महत्त्वाचे आहे. वनहद्दीत लावल्या जाणार्‍या वणव्यांमध्ये कोट्यवधींची वनसंपत्ती जळून खाक होत आहे. आग आटोक्यात आणण्याबरोबरच आग लावणार्‍यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे. वणवा लागू नये यासाठी आग लावणार्‍यांचा शोध घेणे व भविष्यात आगी लागू नयेत यासाठीही उपाययोजना राबवणे महत्त्वाचे आहे.\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nB'day Spl : बोल्‍डनेस म्‍हणजे जीनत...\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-Katraj-above-the-capsule-is-dangerous-to-the-drain/", "date_download": "2018-11-19T11:17:51Z", "digest": "sha1:IMCAQYLKQFMPKLTJHRR7U2QDCAEP4LHK", "length": 7156, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कात्रज बाह्यवळणावरील नाला धोकादायकच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › कात्रज बाह्यवळणावरील नाला धोकादायकच\nकात्रज बाह्यवळणावरील नाला धोकादायकच\nदेहूरोड कात्रज बाह्यवळण मार्गाच्या सेवा रस्त्यावर शिंदे पेट्रोल पंपाजवळ मोठ्या नाल्यावर उभारण्यात येत असलेल्या पुलाचे काम रखडले आहे. दरम्यान, मागील दोन आठवड्यात या नाल्यात भरधाव दुचाकी पडण्याच्या तीन घटना घडल्या आहेत. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास आणखी एका घटनेत दुचाकीसह एक तरुण सुमारे दहा फूट खोल खड्ड्यात पडला. सुदैवाने वेळीच मदत मिळाल्यामुळे त्याचा जीव वाचला.\nदेहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावरील सेवा रस्त्याचे काम जवळपास नव्वद टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, या रस्त्यावरील काही पूल व मोर्‍यांचे काम अद्याप रेंगाळले आहे. शितलानगर चौकाजवळ पूलाच्या रूंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे ठेकेदाराने सर्व लक्ष त्या कामाकडे केंद्रीत केले आहे. त्यामुळे शिंदे पेट्रोलपंपाच्या अलिकडील मोठ्या नाल्यावर बांधण्यात येत असलेल्या मोरीचे काम बंद ठेवण्यात आले आहे. अनेक महिन्यांपासून हे काम बंदच आहे. दरम्यान, सेवा रस्त्याचा वापर करावा असे फलक संबंधितांकडून रस्त्यावर लावण्यात आले असल्यामुळे भरधाव वाहने येथून नेताना वाहनचालकांना या खड्डयाचा अंदाज येत नाही; परिणामी वाहनचालक या नाल्यात पडतात.\nदहा-बारा दिवसांपुर्वी (दि. 29) रात्री दोन दुचाकी या खड्डयात पडल्या. त्यात दोघे गंभीर जखमी झाले. तर दुसर्‍या दिवशी सकाळी अकराच्या सुमारास एक दुचाकी या खड्डयातील नाल्यात पडली. सुदैवाने या दुचाकीचा चालक बचावला. घटनेला आठवडा उलटत असतानाख सोमवारी रात्री आणखी एक दुचाकीस्वार तरूण दुचाकीसह या नाल्यात पडला. हा प्रकार पाहणार्‍या काही महिलांनी आरडाओरड करून मदत मागितल्यामुळे त्याला तातडीने वाचविण्यात आले.\nसेवा रस्त्यावरील ही मोरी सुमारे दहा फूट खोल असून त्यातून संपूर्ण देहूरोड शहराचे सांडपाणी वाहुन नेणारा मोठा नाला वाहतो. राडारोडा आणि गाळाचे साम्राज्य असलेला हा नाला सुमारे तीन-चार फूट खोल आहे. त्यामुळे या नाल्यात पडलेला व्यक्ती एखाद्याच्या नजरेस न पडल्यास किंवा वेळीच मदत न मिळाल्यास गाळात रुतून जीवावर बेतण्याची शक्यता आहे. दरम्यान सेवा रस्त्याचे काम करणार्‍या ठेकेदार कंपनीशी या संदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही. संबंधित तरूणाने घडलेल्या प्रकाराबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली नसल्याने पोलीस दप्तरी या प्रकाराची नोंद नाही.\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nशशांक केतकर-नेहा जोशी पहिल्यांदाच एकत्र\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Pandharpur-audacious-encroachment/", "date_download": "2018-11-19T11:19:52Z", "digest": "sha1:NR6SG6BR77TT7QNDY6TYORH6E34SL54V", "length": 8682, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खुल्या जागेत खुलेआम अतिक्रमण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › खुल्या जागेत खुलेआम अतिक्रमण\nखुल्या जागेत खुलेआम अतिक्रमण\nशहरातील नगरपालिकेच्या इंदिरा गांधी व्यापारीसंकुलाच्या पिछाडीस असलेल्या खुल्या जागेवर खुलेआम अतिक्रमणे झालेली आहेत. ही अतिक्रमणे कुणाच्या आशीर्वादाने उभी राहिली आहेत असा, प्रश्‍न उपस्थित केला जाऊ लागला आहे. या व्यापारीसंकुलास अतिक्रमणाचा विळखा घातला गेला आहे. त्यामुळे लाखो रुपये अनामत भरून हजारो रुपयांचे भाडे भरणारे दुकान गाळेधारक त्रस्त झालेले आहेत.\nपंढरपूर शहरात अतिशय महत्त्वाचा आणि सतत गजबजलेला परिसर म्हणून नवीन बसस्थानकालगत असलेल्या रेल्वे पुलाशेजारील इंदिरा गांधी चौकात नवीन व्यापारीसंकुल सुमारे 7 वर्षांपूर्वी बांधलेले आहे. त्या व्यापारीसंकुलामध्ये तळमजल्यावरील सर्वच दुकान गाळे विक्री झालेले असून 10 ते 20 लाख रुपये अनामत रक्कम तसेच महिन्याला हजारो रुपये भाडे, पालिकेचा कर भरून व्यापारी ग्राहकांची प्रतीक्षा करीत बसलेले असतात. त्याचवेळी या व्यापारीसंकुलाच्या बाजूला, पिछाडीला खुल्या जागेत अनेक फुकटचंबू बाबुरावांनी अतिक्रमणे थाटलेली आहेत.\nरेल्वेलाईन आणि पंढरपूर नगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या मोकळ्या जागेवर ही अतिक्रमण झालेली आहेत. खोकी टाकून, काहीजणांनी पत्राशेड मारून, काहीजणांनी नुसतेच वासे रोवून अतिक्रमणे थाटलेली आहेत. व्यापारीसंकुलाच्या पुढील बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत सायंकाळच्या वेळी विविध खाद्यपदार्थ विक्रेते दुकाने थाटतात. त्याचबरोबर बेकायदा प्रवासी वाहतूक करणारी खासगी वाहने व्यापारीसंकुलाच्या सभोवताली दिवसभर उभी असतात. त्यामुळे या व्यापारीसंकुलात ग्राहक येण्याचा विचारही करीत नाही. या व्यापारीसंकुलात काही बड्या भाडेकरूंनी मनमानेल तशा पद्धतीने दरवाजे काढले आहेत. भिंती पाडलेल्या आहेत आणि लोखंडी पार्टिशन उभे करून शेकडो चौरस फूट जागेवर फुकटात ताबा घेतलेला आहे.\nअतिक्रमण, अनावश्यक मनमानी बदल आणि जाहिरात फलकांचा भडीमार यामुळे याठिकाणचे व्यापारी, दुकान गाळेधारक त्रस्त झालेले आहेत. लाखो रुपये गुंतवूनही ग्राहकांची वाट पाहात बसावे लागत असतानाच दुसर्‍या बाजूला बेकायदा अतिक्रमण करून टपरी, खोकीधारक दररोज हजारो रुपये कमावत आहेत. दरम्यान, खुलेआम झालेल्या खुल्या जागेतील अतिक्रमणास कुणाचे संरक्षण आहे याविषयी चर्चा सुरू झालेली आहे. भर चौकात, मोकळ्या जागेत झालेली ही अतिक्रमणे पालिका प्रशासनास दिसत कशी नाहीत, असाही सवाल उपस्थित केला जात आहे. ही अतिक्रमणे हटवून व्यापारीसंकुलात केलेले बेकायदा अतिक्रमण काढले जाणार का, याकडे व्यापारीसंकुलातील गाळेधारकांचे लक्ष लागले आहे. इतके अतिक्रमण होऊनदेखील त्यांना अभय कशामुळे दिले जात आहे, हे समजत नाही.\nआ. भालके १० आ. परिचारक ३ आवताडेंचेे ६ ग्रामपंचायतींवर वर्चस्व\nप्राध्यापक दाम्पत्यास मारहाण करणार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल\nपोलिस नाईकवर खुनी हल्ला; पोलिस शिपायावर गुन्हा दाखल\nकरमाळा बहुसंख्य ग्रा.पं.वर शिवसेनेचा झेंडा\nमाढ्यात बारा ग्रामपंचायतींवर संमिश्र कौल\n'होरा' चित्रपटाच्या ध्वनिफितीचे प्रकाशन\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/boycott-of-Maratha-and-Dhangar-community-on-solapur-Guardian-minister/", "date_download": "2018-11-19T11:19:07Z", "digest": "sha1:ENRF5SIRI3R7GG4AYTZZ4TGK4VHSXSAE", "length": 5916, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठा, धनगर समाजाचा बहिष्कार, वाट पाहून पालकमंत्री परतले(व्हिडिओ) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › मराठा, धनगर समाजाचा बहिष्कार, वाट पाहून पालकमंत्री परतले(व्हिडिओ)\nमराठा, धनगर समाजाचा बहिष्कार, वाट पाहून पालकमंत्री परतले(व्हिडिओ)\nमराठा, धनगर आरक्षण आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आलेल्या पालकमंत्री विजयकुमार देशमुख पंढरीत आले होते मात्र त्यांच्या बैठकीवर दोन्ही समाजाच्या आंदोलकांनी बहिष्कार टाकला आहे. 3 तास वाट पाहून शेवटी पालकमंत्री परत गेले. दरम्यान पालकमंत्री देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की आषाढी एकादशी च्या परंपरा पाळली जावी. सरकारने दोन्ही समाजाच्या चर्चा करायची तयारी दाखवली आहे. मुख्यमंत्री महापूजेला येणार आहेत. असेही देशमुख म्हणाले.\nमराठा, धनगर आरक्षणावरून निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक करण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख पंढरीत आले होते. मात्र, पालकमंत्र्यांच्या बैठकीवर मराठा, धनगर समाजाने बहिष्कार टाकल्यामुळे पालकमंत्री शासकीय विश्राम गृहात प्रतिक्षा करीत बसलेले होते.\nआरक्षणाची घोषणा केल्याशिवाय आषाढी यात्रेच्या शासकीय महापूजेस मुख्यमंत्री फडणवीस यांनी येऊ नये, त्यांना महापूजा करू देणार नाही. असा इशारा मराठा क्रांती मोर्चा आणि धनगर आरक्षण कृती समितिने दिला आहे. यामुळे 4 दिवसांपासून पंढरीत तणाव निर्माण झाला आहे. 4 बस गाड्यांची तोडफोडही करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख शुक्रवारी सकाळी 11 वाजता पंढरपुरात दाखल झाले होते. त्यांच्या सोबत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक विरेश प्रभू आले होते मराठा आणि धनगर आरक्षण आंदोलकांना बैठकीचे आमंत्रण दिले होते. मात्र, एकही कार्यकर्ता बैठकीकडे फिरकला नाही. त्यामुळे तीन तास वाट पाहून शेवटी पालकमंत्री परत गेले.\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठ��� चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nशशांक केतकर-नेहा जोशी पहिल्यांदाच एकत्र\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/news/israel-says-more-than-20-rockets-have-been-fired-at-israel-from-syria-289700.html", "date_download": "2018-11-19T11:17:29Z", "digest": "sha1:CTMFCUJ5O3NHWPJIX2F3QOTYXZPPPGLN", "length": 4385, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - सीरिया : इराण-इस्रायलचे परस्परांच्या ठिकाणांवर हल्ले–News18 Lokmat", "raw_content": "\nसीरिया : इराण-इस्रायलचे परस्परांच्या ठिकाणांवर हल्ले\nसीरियातल्या युद्धाचं कारण देत आज इराण आणि इस्रायलने परस्परांच्या लष्करी ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. या हल्ल्यांमुळं सीरियातली परिस्थिती आणखी स्फोटक बनली आहे.\nदमास्कस,ता.10 मे: सीरियातल्या युद्धाचं कारण देत आज इराण आणि इस्रायलने परस्परांच्या लष्करी ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. या हल्ल्यांमुळं सीरियातली परिस्थिती आणखी स्फोटक बनली आहे. गोलन हाईट्समधल्या काही लष्करी ठिकाणांवर इराणने 20 क्षेपणास्त्र डागल्याची माहिती इस्रायलच्या लष्कराने दिली आहे.इराणच्या रेव्ह्युलेशनरी ब्रिगेडने हे हल्ले केल्याची माहितीही इस्रायलनं दिली आहे. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनं सीरियातल्या इराणच्या काही ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ला केला. सीरियन सरकारची अधिकृत न्यूज एजन्सी 'सना' न्यूज ने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.इराणची शस्त्रास्त्र साठविण्याची ठिकाणं आणि सीरियन सरकारच्या सैन्य ठिकाणांवर हे हल्ले होते मात्र त्यातली काही क्षेत्रणास्त्र निकामी करण्यात यश आल्याचही सना ने म्हटलं आहे. सीरियातल्या सत्ताधारी बशर अल असाद सरकारला इराणचा पाठिंबा आहे. असाद हे शिया पंथीय असल्यानं जगातला एकमेव शिया देश असलेल्या इराणचा असाद यांना पाठिंबा आहे.\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nइंदिरा गांधी जयंती विशेष : हे 18 फोटो तुम्ही आधी पाहिले नसतील\nमहाराष्ट्राच्या आणखी एका जवानाला वीरमरण, आज होणार अंत्यसंस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/category/special-story/page-7/", "date_download": "2018-11-19T12:03:24Z", "digest": "sha1:RRPSRMBJI6P44UE6Q6KKUTJZRCPGQBK7", "length": 12581, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Special Story News in Marathi: Special Story Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat Page-7", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nनिवडणुकींच्या महाभारताचा इतिहास उलगडणारं रशीद किडवई यांचं '10 बॅलट'\nबातम्या Mar 30, 2018 परभणीत बोंडअळीग्रस्त सहा शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू\nबातम्या Mar 30, 2018 2022 वर्ष भारतासाठी धोक्याचं, लाखो भारतीयांवर बेरोजगारीची कोसळणार कुऱ्हाड\nमहाराष्ट्र Mar 30, 2018 तब्बल एक कोटीचं बक्षीस, शेकडो जवानांचा मारेकरी ; क्रूर माओवादी हिडमाचा पर्दाफाश\nसायलीला गरज आहे तुमच्या मदतीची, न्यूज18लोकमतची मोहीम\nमाओवाद्यांच्या रणनीतीचा पर्दाफाश, सुरक्षादलांवर हल्ल्याचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतकडे\nमुख्यमंत्री कार्यालयाकडून वर्षभरात चहा-नाष्ट्यावर 3 कोटी खर्च, संजय निरुपमांचं आरोपास्त्र\nआधी पंखा आणा, मग पेशंट आयसीयूमध्ये दाखल करा; नाशिकचे शासकीय रुग्णालय व्हेंटिलेटरवर\nवय 75 वर्षं, नऊ सेकंदात 50 मीटर पार, असे आहे साताऱ्याचे 'उसेन बोल्ट'\nगुपचूप येऊन बोअर पाडणारे लोकं कोण, नाशिक ते नागपूरपर्यंतचे शेतकरी धास्तावले\nपाचशे रुपयात विठ्ठलचं शाॅर्टकटने दर्शन, दलालांच्या रॅकेटचा भांडाफोड\n3 लाख 17 हजार ४०० उंदीर नव्हे 'त्या' फक्त गोळ्या, सरकारकडून घोटाळ्यावर पडदा\nआतडे प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून जगतोय सीआरपीएफ जवान \nमुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर 'कासव जन्मोत्सव' \nवेट लाॅसचा प्रयत्न अंगाशी, महिलेच्या मेंदुला इजा \nपुणेकरांना पार्किंगसाठी वर्षाला मोजावे लागणार 910 ते 3650 रुपये, असं असेल 'रेटकार्ड'\nदेशाची वाटचाल हुकूमशाहीकडे, केजरीवालांना आंदोलनाची पायरीही चढू देणार नाही - अण्णा\nसिंचन घोटाळ्याची 3 वर्षांपासून चौकशीच सुरू, एसीबीच्या चौकशीवर कोर्टाची नाराजी\nन्यायाधीश होताच पाहिजे लाखोंचा हुंडा, भावी न्यायाधीशावर गुन्हा दाखल\nऔरंगाबादच्या कचरा कोंडीवर राज्य सरकारचा पंचसुत्री तोडगा\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिच��\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/captured-in-a-bribe-police-officer-in-camera-at-osmanabad-266202.html", "date_download": "2018-11-19T11:50:47Z", "digest": "sha1:NTR4XFTIJN2OCGRA3R3VJ237VZOGC42E", "length": 13225, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'माझे 10 हजार रुपये दे',लाचखोर पोलीस अधिकारी कॅमेऱ्यात कैद", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\n'माझे 10 हजार रुपये दे',लाचखोर पोलीस अधिकारी कॅमेऱ्यात कैद\nउस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम गावात चक्क पोलीस मटका चालविणाऱ्यांना हफ्ता घेऊन अभय देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.\n29 जुलै : उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम गावात चक्क पोलीस मटका चालविणाऱ्यांना हफ्ता घेऊन अभय देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. माझे 10 हजार रुपये मला दे, असं हे पोलीस महाशय सांगतात. त्यांचं नाव आर ए मोमीन. आयबीएन लोकमतने हा व्हिडिओ दाखवताच या हप्तेखोर पोलीस उपनिरक्षकावर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.\nमुरूम येथील सहायक पोलीस उप निरीक्षक आर ए मोमीन हे मटका बुकी वाला उमरगा येथील बशीर यांच्या नावाचा उल्लेख करून माझे मला दहा हजार रु दे अशी मागणी केली. हप्ता देणाऱ्या मटका चालवणाऱ्या पोलिसांना पैसे देणाऱ्या व्यक्तीनेच पोलीस उपनिरीक्षक मोमीन यांचे पैसे घेतानाचे आणि ते कसे\nउघडपणे पैसे मागतात याचे व्हिडिओ शूटिंग केले आहे. हा व्हिडिओ सोशलमीडियावर चांगलाच व्हायरल झाला. हाच व्हिडिओ आता ibn लोकमतच्या हाती लागला आहे.\nमोमीन यांनी सात वर्ष मुरूम पोलीस ठाणे येथे अलुर बिट अंमलदार म्हणून काम पाहिले आहे. त्याच मोमीनची उपनिरीक्षक म्हणून बढती मिळाली परंतु मुरूम ठाणे येथेच रुजू झाले आणि आणि दोन वर्ष झाले उपनिरीक्षक म्हणून काम पाहतात आणि मोमीनयांनी त्यांच्या नावे आणि नातेवाईकच्या नावे भरपूर प्रमाणात माया गोळा केली असल्याची चर्चा सध्या मुरूम परिसरात सुरू आहे . या हप्तेखोर पोलीस उपनिरक्षकावर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी निलंबनाची का���वाई केली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: oosmanabadpoliceआर ए मोमीनउस्मानाबादपोलीसमटका\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\n आता पुण्याने शोधला एक नवीन उपाय\nमहाराष्ट्राच्या आणखी एका जवानाला वीरमरण, आज होणार अंत्यसंस्कार\nभीमा कोरेगाव प्रकरण : दिग्विजय सिंहांची चौकशी होण्याची शक्यता\nVIDEO : भिवंडीत भीषण आग, कोट्यवधी रुपयांचं नुकसान\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/bedhadak/all/page-2/", "date_download": "2018-11-19T11:13:59Z", "digest": "sha1:3QDPPEH7ZCOSVXER7K63U562LHIGG53M", "length": 9999, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bedhadak- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, मह��ला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंभाजी भिडेंविरोधात नाशिकमध्ये पोलिसांत तक्रार दाखल\nVIDEO : संभाजी भिडेंचा आंबेडकरांबद्दलचा दावा हरी नरकेंनी खोडला\nमनुस्मृतीचा अभ्यास करून आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली-संभाजी भिडे\nआंबा खाल्याने पुत्रप्राप्ती होतेच हे कोर्टात सिद्ध करेन-संभाजी भिडे\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : आरपारची लढाई\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\n'न्यूज 18 लोकमतचे आभार'\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/10-lakhs-of-insurance-cover-given-to-each-student-by-the-university/", "date_download": "2018-11-19T11:37:52Z", "digest": "sha1:6EUX4NFKZDF3YXH4OKURM5I4HFCAZZH2", "length": 6024, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "प्रत्येक विद्यार्थ्याला विद्यापीठाने दिले १० लाखांंचे विमा कवच", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nप्रत्येक विद्यार्थ्याला विद्यापीठाने दिले १० लाखांंचे विमा कवच\nसोलापूर : सोलापूर विद्यापीठ प्रवेशित प्रत्येक विद्यार्थ्याला १० लाखांंचे विमा कवच देण्यात आले आहे. विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक सूर्यकांत शिंदे यांनी ही माहिती दिली. विमा संरक्षणाचा लाभ पूर्वी एक लाखापर्यंत मर्यादित होता. आता ही रक्कम १० लाख केली आहे. विमाधारकाचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्यास वारसदारास १० लाखांचा लाभ मिळू शकतो. विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही हा लाभ मिळणार आहे. वार्षिक प्रिमिअम सरासरी ९० रुपयांच्या आत आहे. एका वर्षासाठी हे विमा कवच प्राप्त होईल.\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nटीम महाराष्ट्र देशा- चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम ‘बेखबर…\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/governors-rule-in-jammu-and-kashmir/", "date_download": "2018-11-19T11:32:07Z", "digest": "sha1:LLMUHIJYIYWJYSIAI7PCPHYBZWWZNTSR", "length": 8172, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली मंजुरी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली मंजुरी\nश्रीनगर: राज्यपाल नरिंदर नाथ वोहरा यांनी जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल शासन लागू करण्यात यावं, अशी शिफारस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली होती. याला कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाली आहे.\nभाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काळ (मंगळवार) महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये जम्मू-कश्मीरचे सगळे मंत्री, आमदार आणि प्रमुख नेते यांना बोलावण्यात आलं होत. मोदी सरकारने पुकारलेली एकतर्फी शस्त्रसंधी, जाँबाज जवान औरंगझेब याची दहशतवाद्यांनी केलेली हत्या, रायझिंग कश्मीरचे संपादक शुजात बुखारींची दहशतवाद्यांनी केलेली हत्या यामुळे मोदी सरकारवर देशभरातून मोठ्या प्रमाणावर टीका होत होती.\n‘या’ राज्यातील विरोधकांनी राज्यपालांची भेट घेऊन केला सत्ता स्थापनेचा दावा\nमोदींच्या काळात प्रथमच भाजप सत्तेतून बाहेर पडले आहे. भाजप नेते राम माधव यांनी युती तोडल्याची घोषणा केली असून जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली होती. भाजपानं पीडीपीची साथ सोडल्यामुळे जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचं सरकार काल कोसळलं. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सनंदेखील सरकार स्थापन करण्यास उत्सुक नसल्याचं स्पष्ट केलं होतं.\nनॅशनल कॉन्फरन्स – १५\nजम्मू काश्मीर : राजकीय नाट्यानंतर पाकिस्तान बरोबर मर्यादीत युद्धाची तयारी \n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nटीम महाराष्ट्र देशा- चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम ‘बेखबर…\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्���ार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/magnitude-on-kerala/", "date_download": "2018-11-19T11:34:00Z", "digest": "sha1:PGTIJ3QYIE4446MCKQCRKRRWSEUZZXRX", "length": 7067, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "केरळमध्ये महापूर ; ओणम साजरा न करण्याचा निर्णय", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकेरळमध्ये महापूर ; ओणम साजरा न करण्याचा निर्णय\nटीम महाराष्ट्र देशा – ओणम हा केरळचा मुख्य सण. देशभरात काय पण जगभरात पसरलेले मूळचे केरळचे लोकं मोठ्या उत्साहाने आपापल्या शहरात ओणम साजरा करतात. पुण्यातही ओणम सण मोठ्या उत्साहाने साजरा व्हायचा. येत्या 25 ऑगस्टला ओणम आहे. मात्र यावर्षी केरळमध्ये आलेल्या जलप्रलयांनातर या लोकांनी ओणम साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर यातून वाचणारे पैसे ते केरळला मदतस्वरूप पाठवणार आहेत. पुणे जिल्ह्यात मुळच्या केरळच्या असलेल्या लोकांची संख्या 4.5 लाख एवढी आहे. तसंच त्यांचा विविध भाग मिळून 30 संघटना आहेत.\nधुंवाधार बरसणारा पाऊस आणि नद्यांना आलेला पूर यामुळे केरळमध्ये सध्या भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जवळजवळ संपूर्ण केरळमध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरात ३२४ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे २ लाख नागरिक बेघर झाले आहेत. गेल्या १०० वर्षांतील सर्वात भीषण महापुराचा सामना करणाऱ्या केरळला देशभरातून मदतीचा हात पुढे केला जात आहे. महाराष्ट्रामधूनही केरळा मदत केली जात आहे.\nडॉ. दाभोळकरांची हत्या करणारा मास्टर माईंड शोधावा : डॉ. हमीद दाभोळकर\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nटीम महाराष्ट्र देशा- चॉकलेट बॉय सुमे��� मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम ‘बेखबर…\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/he-photo-darshavatat-ki-prasutichyaveli-dekhi-patine-kashyprkare", "date_download": "2018-11-19T12:31:46Z", "digest": "sha1:UCZ2J7UMAZLKWTLDYTTFASEK3FKCN2HU", "length": 10178, "nlines": 219, "source_domain": "www.tinystep.in", "title": "हे फोटो दर्शवतात की प्रसूतीच्या वेळी देखील पतीने कशाप्रकारे पत्नींची साथ दिली.. - Tinystep", "raw_content": "\nहे फोटो दर्शवतात की प्रसूतीच्या वेळी देखील पतीने कशाप्रकारे पत्नींची साथ दिली..\nकाही स्त्रियांनी आपल्या प्रसूतीच्यावेळी पती बरोबर असतानाचे फोटो आणि अनुभव सांगितले ते असे होता.\nप्रसूती कळा सुरु झाल्यावर यांनी आपल्या पतीचा हात घट्ट पकडला होता. आणि त्यांना जसा त्रास होत होता त्याचा त्रास पतीच्या डोळ्यात त्यांना दिसत होता\nयांनी हॉस्पिटल मध्ये प्रसूतीसाठी नकार दिला आणि फक्त आपल्या पतीच्या साहयाने आणि इतर तज्ज्ञांच्या साह्याने यांना तो क्षण आपल्या पती बरोबरच जगायचा होता. आणि त्यांच्या आयुष्यातला खूप संस्मरणीय क्षण होता\nया स्त्रीने सांगितले माझे पती त्यावेळी माझी शक्ती बनले होता. त्यावेळी ते खूप शांत आणि संयमाने सगळं बघत होते आणि मी काही सांगायच्या आत त्यांना सगळ्या गोष्टी क���त होत्या. आणि त्यांचामुळे मला धीर येत होता.\nयांनी सांगितले मला प्रसूती कळा सुरु झाल्यावर माझे पती माझ्या डोळ्यात बघत होते आणि त्याचे नजर मला खूप धीर देत होती. आणि त्यामुळे मला होणाऱ्या वेदना कमी होऊन माझे पती माझ्याबरोबर असल्याचा आनंदच होत होता.\nया क्षणांसारखा दुसरा कोणताच क्षण असू शकत नाही आपलं छोट्याश्या परीला जवळ घेणे.\nया फोटो मध्ये असा क्षण कैद झाला आहे, ज्यावेळी त्या स्त्रीला प्रसूतीकळा येत आहेत आणि तिथे नर्स देखील आहे पण त्या स्त्रीच्या पतीने त्या स्त्रीला एकदम व्यवस्थित सावरलं आहे . त्या स्त्रीच म्हणणं होतं आमच्या बाळाला आम्ही दोघांनी मिळून जन्म दिला आहे.\nया स्त्रीची सी सेक्शन प्रसूती झाली आहे. पण त्यावेळी देखी तिच्या पतीने तिला पकडून ठेवलं आहे.\nपाण्यातील जन्म या पद्धतीने जन्माला आलेल्या या बाळाला सगळ्यात आधी त्याच्या बाबांनी त्याला स्पर्श केला आणि दोघांनी मिळून त्यांचा बाळाचे या जगात स्वागत केले\nहा फोटो अद्भुत आहे. यामध्ये वडील बाळाला घ्यायला घाबरत आहे आणि एवढा तर होत असताना पण आईच्या चेहऱ्यावर त्या प्रसंगाने होऊ आले आहे.\nही एक अशी प्रसूती आहे ज्यात पती तिथे नसताना देखील आपल्या पत्नीच्या खूप जवळ आहे.\nमनं जुळली लग्न झालं आणि दोघांचा अंश या जगात येऊ पाहत असताना आई-बरोबर बाबा देखील आपल्या बाळाचा जन्म अनुभवत आहेत\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायच���\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/2287", "date_download": "2018-11-19T11:58:51Z", "digest": "sha1:TRLCQ77PZWG2SCSXQQO6CXQ23AI2G6I7", "length": 6578, "nlines": 109, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news jammu kashmir attack | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजम्मूत सेनेचं ऑपरेशन ऑलआऊट जोरात; तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nजम्मूत सेनेचं ऑपरेशन ऑलआऊट जोरात; तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nजम्मूत सेनेचं ऑपरेशन ऑलआऊट जोरात; तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nरविवार, 22 जुलै 2018\nजम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे पहाटेच्या सुमारास सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली.\nचकमकीदरम्यान जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. परिसरात 2 ते 3 दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलानं परिसराला घेराव घातला.\nयानंतर कुलगाममधील खुदवानी परिसरातील वानी मोहल्ला येथे एन्काऊंटर सुरू करण्यात आले\nजम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे पहाटेच्या सुमारास सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली.\nचकमकीदरम्यान जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. परिसरात 2 ते 3 दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलानं परिसराला घेराव घातला.\nयानंतर कुलगाममधील खुदवानी परिसरातील वानी मोहल्ला येथे एन्काऊंटर सुरू करण्यात आले\nपुलवामामध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार\nश्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात आज (शनिवार) पहाटे सुरक्षा रक्षक आणि...\nभारतावर मोठ्या दहशदवादी हल्ल्याचं सावट..\nपाकिस्तानचे 100 दहशतवादी भारतावर आत्मघातकी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची खळबळजनक...\nभारतावर मोठ्या दहशदवादी हल्ल्याचं सावट.\nVideo of भारतावर मोठ्या दहशदवादी हल्ल्याचं सावट.\n'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' चा टीझर प्रदर्शित\nमुंबई- भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या वर्षी केलेल्या सर्जिकल...\nशोपियानमधून अपहरण केलेल्या 4 पैकी 3 पोलिसांची हत्या..\nजम्मू कश्मीरमधील शोपियन जिल्ह्यातून दहशतवाद्यांनी चार पोलिसांचे अपहरण करून त्यातील...\nजम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने अतिरेक्यांविरोधात सुरू केलेल्या कारवाईला मोठं यश...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/college-of-food-technology-at-yavatmal-dubawa/articleshow/65774117.cms", "date_download": "2018-11-19T12:35:20Z", "digest": "sha1:6JITAJXEUD53F5NSOFBZWZ3ZU5BAYGDM", "length": 11545, "nlines": 137, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: college of food technology at yavatmal, dubawa - यवतमाळ, वाळवा येथे अन्न तंत्रज्ञान कॉलेज | Maharashtra Times", "raw_content": "\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nयवतमाळ, वाळवा येथे अन्न तंत्रज्ञान कॉलेज\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nराज्यात आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार होण्यासाठी विदर्भातील यवतमाळ आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीच्या वाळवा तालुक्यातील मौजे पेठ (ता. वाळवा) येथे अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय म्हणजेच फूड टेक्नॉलॉजी कॉलेज स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी मुंबईत झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.\nया निर्णयामुळे ग्रामीण भागात अन्नतंत्रज्ञ, तज्ज्ञ प्रशिक्षक, अन्न निरीक्षक व कृषी मदतनीस निर्माण होण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे राज्यातील अन्नप्रक्रिया उद्योगास चालना मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार यवतमाळ येथे शासकीय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय आणि सांगली जिल्ह्यात मौजे पेठ येथे क्रांतिसिंह नाना पाटील अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहेत. या महाविद्यालयांची प्रवेशक्षमता प्रतिवर्ष ४० इतकी असणार आहे.\nभारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या पाचव्या अधिष्ठाता समितीने निश्चित केल्याप्रमाणे शिक्षकांची ४७ पदे आणि शिक्षकेत्तर ८३ पदे अशी एकूण १३० पदे तत्त्वत: मंजूर करण्यात आली आहेत. यानंतर या पदांना उच्चस्तर समितीची मान्यता घेण्यात येईल. महाविद्यालयांच्या स्थापनेसाठी पुढील पाच वर्षासाठी वेतनासह अन्य खर्चासाठी १०२ कोटी ०८ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच मौजे पेठ येथील कृषी विभागाच्या ताब्यातील जमीन महात्मा फुले कृषि विद्यापीठाकडे विनामूल्य हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nपुरुष दिन: असा असतो 'परफेक्ट मॅन'\nसंगमनेरमध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस\nफूड टुरिझममध्ये नवा ट्रेंड\nअमृतसर हल्लाः संशयिताना लवकरच ताब्यात घेणारः पंजाब मुख्यमंत्\nपुणे पोलिसांची BJPला MP निवडणुकीत मदत: सचिन सावंत\nदिल्लीः जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन\nisha ambani: लग्नानंतर ईशा अंबानी ४५२ कोटींच्या बंगल्यात राह...\nबछड्यांच्या मृत्यूनंतर रवीना टंडन संतापली\nchildren's day 2018: असा आहे 'बाल दिना'चा इतिहास\nभाजप-मनसेत रंगलं कार्टून वॉर\nMaratha Reservation: मागासलेपण सिद्ध करण्याची कसोटी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nयवतमाळ, वाळवा येथे अन्न तंत्रज्ञान कॉलेज...\n‘मोदीपट’ दाखवण्याची शाळांना सक्ती...\nआणखी एका लुटीचा प्रयत्न फसला होता......\nराम कदमांविरुद्ध न्यायालयात याचिका...\nडीजेवर पूर्ण बंदी घातली आहे का\n'कोरेगाव भीमा प्रकरणी कोणतीही समिती नाही'...\n२०३० पर्यंत टोलमुक्ती नाहीच, सरकारचे स्पष्टीकरण...\nअंधेरीत इंडस्ट्रियल इस्टेटला भीषण आग...\nकोरेगाव-भीमा हिंसा पूर्वनियोजित; अहवालात ठपका...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/radio-jockey-murdered-kerala-friend-injured-105703", "date_download": "2018-11-19T11:44:05Z", "digest": "sha1:WLF6ZIBE5G36BU26T2DNXJT76OMDRNBR", "length": 12418, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Radio jockey murdered in Kerala, friend injured केरळमध्ये आरजेची हत्या, मित्र गंभीर जखमी | eSakal", "raw_content": "\nकेरळमध्ये आरजेची हत्या, मित्र गंभीर जखमी\nमंगळवार, 27 मार्च 2018\nराजेश व त्यांचा मित्र कुट्टन हे रात्री एक स्टेज शो संपवून आपल्या स्टुडिओमध्ये सामान ठेवण्यासाठी परतले असता, लाल रंगाच्या मारूती स्विफ्ट गाडीतून अज्ञात इसमांनी येऊन तीक्ष्ण हत्यारांनी त्या दोघांवर वार केले.\nतिरूअनंतपुरम (केरळ) : येथील प्रसिद्ध रेडीओ जॉकी रसिकन राजेश यांची सोमवारी रात्री हत्या करण्यात आली. त्यांच्यासोबत त्यांचा मित्र द���खील होता. त्याच्यावरही जिवघेणा हल्ला करण्यात आला. तो सध्या जखमी अवस्थेत रूग्णालयात उपचार घेत आहे. राजेश त्यांच्या स्टुडिओमध्ये आले असता मध्यरात्री हा हल्ला करण्यात आला.\nरसिकन राजेश (वय 36) हे केरळमधील प्रसिद्ध रेडिओ चॅनलवर आरजे म्हणून काम करत होते. त्याचबरोबर ते मिमिक्री आर्टिस्ट व गायकही होते. ही घटना सोमवारी रात्री दोनच्या सुमारास, मदवूर पल्लीकल येथील राजेश यांच्या मेट्रो स्टुडिओमध्ये घडली. राजेश व त्यांचा मित्र कुट्टन हे रात्री एक स्टेज शो संपवून आपल्या स्टुडिओमध्ये सामान ठेवण्यासाठी परतले असता, लाल रंगाच्या मारूती स्विफ्ट गाडीतून अज्ञात इसमांनी येऊन तीक्ष्ण हत्यारांनी त्या दोघांवर वार केले. त्यांच्या आवाजामुळे आजूबाजूच्या लोकांनी जाग आली व त्यांनी त्वरित पोलिसांना कळवले, मग दोघांना तातडीने रूग्णालयात हलविण्यात आले.\nपेरिपल्ली येथील रूग्णालयात उपचारादरम्यान राजेश यांचा मृत्यू झाला, तर कुट्टन यांच्यावर तिरूअनंतपुरम येथील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार चालू आहेत.\nराजेश यापूर्वी रेड एफएम या चॅनलवर आरजे म्हणून काम करायचे. सध्या ते केरळच्या दोहा येथील व्हॉईस ऑफ केरळ एफएम स्टेशनमध्ये आरजे म्हणून कार्यरत होते. त्यांच्यामागे त्यांची पत्नी व एक मुलगा आहे.\nराज्य दुष्काळमुक्तीच्या दिशेने ठोस काम : मंत्री जयकुमार रावल\nधुळे ः कमी पर्जन्यमान, नैसर्गिक आपत्ती आणि पूर्वीच्या चुकीच्या नियोजनामुळे राज्याला दुष्काळाचे ग्रहण लागले आहे. मात्र, न डगमगता राज्याला लागलेल्या या...\nमासे सुरक्षित हे जनतेला पटवून द्या : इब्राहिम\nपणजी : मासे हे खाण्यास सुरक्षित आहे हे गोव्यातील जनतेला पटवून देण्यासाठी सरकारी पातळीवर कोणतेही प्रयत्न होत नाहीत. मासे विक्रेत्यांच्या समस्या...\n'शिकार' होत असलेल्या राज्यांत वाघांच्या संख्येतील वाढ\nमुंबई : देशात व्याघ्रगणना सुरू असतानाच तीन वाघांचा बळी गेला. महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या व्यावसायिक शिकाऱ्याने 2 नोव्हेंबरच्या रात्री यवतमाळ...\n'तिला' पुन्हा दारातच रोखले...\nशबरीमला (केरळ) : शबरीमलातील अय्यप्पा स्वामींच्या मंदिराची दारे सर्वोच्च न्यायालयाने महिलांसाठी खुली केली असली, तरीसुद्धा येथील सनातनी आणि...\nनिलाक्कल : शबरीमला येथे भगवान अयप्पाचे मंदिर सोमवारी पाच तासांसाठी उघडण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर शबरीमला येथे पन्नासहून अधिक महिला सुरक्षा कर्मचारी...\n'अमित शहा केरळमधील डावे सरकार पाडू शकत नाहीत'\nपलक्कड : केरळमधील शबरीमला मंदिराबाबत वादग्रस्त चर्चा होत असतानाच केरळचे मुख्यमंत्री पीनरयी विजयन यांनी 'भाजप अध्यक्ष अमित शहांची ताकद ही केरळमधील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/dy-mayor-election-23207", "date_download": "2018-11-19T11:40:44Z", "digest": "sha1:PGBRPP2S7ONWIWPIJUODNHJ4I2SF6HMQ", "length": 12579, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "dy. mayor election कोरगावकर की नेवगी? | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 28 डिसेंबर 2016\nसावंतवाडी - येथील उपनगराध्यक्ष युतीचाच असेल, अशी राजकीय स्थिती आहे. यात भाजपचे नगरसेवक आनंद नेवगी आणि अपक्ष उमेदवार अन्नपूर्णा कोरगावकर यांची नावे आघाडीवर आहेत; मात्र पहिली संधी कोणाला द्यावी, यावरून निवडीच्या पूर्वसंध्येला युतीत गृहकलहाची चर्चा आहे.\nअंतर्गत गटबाजीचा फायदा विरोधी पक्षाला होऊ नये यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर आणि भाजपचे वरिष्ठ नेते प्रयत्नात दिसत आहेत. त्यामुळे उद्या (ता. २८) होणाऱ्या निवड प्रक्रियेत नेमकी कोणाच्या गळ्यात माळ पडते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.\nसावंतवाडी - येथील उपनगराध्यक्ष युतीचाच असेल, अशी राजकीय स्थिती आहे. यात भाजपचे नगरसेवक आनंद नेवगी आणि अपक्ष उमेदवार अन्नपूर्णा कोरगावकर यांची नावे आघाडीवर आहेत; मात्र पहिली संधी कोणाला द्यावी, यावरून निवडीच्या पूर्वसंध्येला युतीत गृहकलहाची चर्चा आहे.\nअंतर्गत गटबाजीचा फायदा विरोधी पक्षाला होऊ नये यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर आणि भाजपचे वरिष्ठ नेते प्रयत्नात दिसत आहेत. त्यामुळे उद्या (ता. २८) होणाऱ्या निवड प्रक्रियेत नेमकी कोणाच्या गळ्यात माळ पडते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.\nयेथील पालिकेच्या उपनगराध्यक्षपदाची निवडणूक उद्या होत आहे. त्यासाठी शिवसेना आणि भाजपकडे असलेले संख्याबळ लक्षात घेता काही झाले तरी उपनगराध्यक्षपदी युतीचाच नगरसेवक बसेल, असा दावा केला आहे. त्यासाठी भाजपातून निवडून आलेले नगरसेवक आनंद नेगवी यांच्यासह भाजपच्या विद्यमान महिला तालुकाध्यक्ष तथा अपक्ष म्हणून निवडून आलेल्या अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या नावाचा समावेश आहे.\nयुतीकडून दोनच नावे अंतिम असली तरी नेवगी आणि कोरगावकर या दोघात प्रथम कोणी उपनगराध्यक्षपद भूषवावे यात शीतयुद्ध सुरू आहे.\nआपण भाजपचा अधिकृत उमेदवार असल्याने आपल्यालाच संधी मिळावी, असा दावा नेवगी यांचा आहे, तर आपण अपक्ष जरी निवडून आलो असलो तरी माझी भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे आपल्याला संधी मिळावी, असे कोरगावकर यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आयत्यावेळी निर्माण झालेल्या गृहकलहात वरिष्ठ नेते कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे. सद्य:स्थिती लक्षात घेता शिवसेनेकडे सात नगरसेवक आहेत आणि भाजपचा एक मिळून आठ नगरसेवक होणार आहे. विद्यमान नगराध्यक्षांना एक आणि कास्टिंग वोट मिळून दोन मतांचा अधिकार आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत दहा मते त्यांच्याकडे होणार आहेत, तर अपक्ष असलेल्या कोरगावकर यांचे एक मिळून अकरा मते होणार आहेत, मात्र दुसरीकडे आज झालेल्या काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत काही झाले तरी उपनगराध्यक्षपद आमच्याचकडे येणार आहे, असा दावा केला आहे. एकंदरीत या सर्व परिस्थितीत आयत्यावेळी त्यांनी नाट्यमय घडामोडी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.\nअपक्ष म्हणून निवडून आलेल्या सौ. कोरगावकर या युतीसोबतच आहेत, परंतु या प्रक्रियेदरम्यान शिवसेनेचे सात आणि भाजपचा एक असे सदस्य आहेत, तर दुसरीकडे काँगेसचे आठ आहेत, तरीही मी थेट जनतेतून निवडून आल्यामुळे माझे एक मत आणि दुसरे कास्टिंग मत अशा दोन मतांचा अधिकार आहे. त्यामुळे काही झाले तरी आमचाच उपनगराध्यक्ष बसणार आहे.\n- बबन साळगावकर, नगराध्यक्ष, सावंतवाडी.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/special-recognition-officer-who-fought-against-forest-fires-sawargaon-104682", "date_download": "2018-11-19T12:10:45Z", "digest": "sha1:SV3HZ7C7QYNW4ETFBXMSWPO5AOFI3KQG", "length": 11068, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Special recognition for Officer who fought against forest fires in Sawargaon जीव धोक्यात घालून वणवा विझवणार्‍या पोलिस पाटलांचा सन्मान | eSakal", "raw_content": "\nजीव धोक्यात घालून वणवा विझवणार्‍या पोलिस पाटलांचा सन्मान\nगुरुवार, 22 मार्च 2018\nआश्वी ( ता. संगमनेर ) : जागतिक वनदिनानिमित्त वनांचे रक्षण व संवर्धनासाठी संगमनेर उपविभागात सर्वोकृष्ट कार्य केल्याबद्दल सावरगाव तळ ( ता. संगमनेर ) पोलिस पाटील गोरक्ष नेहे यांना, चंदनापुरीच्या निसर्ग परिचय केंद्रात झालेल्या जागतिक वनदिनाच्या कार्यक्रमात संगमनेरचे उपविभागिय वनाधिकारी मच्छींद्र गायकर यांच्या हस्ते विशेष सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nआश्वी ( ता. संगमनेर ) : जागतिक वनदिनानिमित्त वनांचे रक्षण व संवर्धनासाठी संगमनेर उपविभागात सर्वोकृष्ट कार्य केल्याबद्दल सावरगाव तळ ( ता. संगमनेर ) पोलिस पाटील गोरक्ष नेहे यांना, चंदनापुरीच्या निसर्ग परिचय केंद्रात झालेल्या जागतिक वनदिनाच्या कार्यक्रमात संगमनेरचे उपविभागिय वनाधिकारी मच्छींद्र गायकर यांच्या हस्ते विशेष सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nसावरगाव तळ येथील वनाला मोठा वणवा लागला होता. नेहे यांनी गावातील युवकांना मदतीला घेत स्वतःचा जीव धोक्यात घालून रात्रीच्या वेळी सहा तासांच्या अथक परिश्रमातून वणवा विझवला होता. यामुळे गावच्या 500 हेक्टर वनक्षेत्रावरील वनसंपदेचे होणारे नुकसान टळले होते.\nतसेच गावात विवेकानंद युवा जागृती प्रतिष्ठानामार्फत मृत झालेल्या व्यक्तींची अस्थी व रक्षा नदीपात्रात विसर्जित न करता, घरासमोर खड्डा खोदून त्यात टाकून मृत व्यक्तीच्या स्मृती सदैव चिरंतन ठेवण्याकरिता एक फळझाड लावून ते वाढवून पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात क्रांतिकारी ठरलेल्या उपक्रमात योगदान देत आहेत.\nया सर्व कामांची वनविभागाच्या वतीने दखल घेत संगमनेरचे उपविभागीय वनाधिकारी मच्छिंद्र गायकर यांनी विशेष सेवा पुरस्काराने सन्मानित केले आहे. तसेच विवेकानंद युवा जागृती प्रतिष्ठानचे माधव नेहे, नारायण नेहे, संजय नेहे, योगेश नेहे, उद्देश नेहे, किसन भवर, अण्णा थिटमे, संजना मेंगाळ, विक्रम मेंगाळ, सुनील मेंगाळ, तेजस मेंगाळ यांनाही त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.\nया वेळी तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश आखाडे, वनपाल आर.बी. माने, आदिवासीसेवक प्रा. बाबा खरात, प्रा. संपत डोंगरे, माधव वाळे, शिवाजी शेळके संगमनेर तालुक्यातील गावांचे संयुक्त वनकमिटी अध्यक्ष, सदस्य व निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/55640", "date_download": "2018-11-19T12:05:30Z", "digest": "sha1:5FMCHITEMJNEEUMHXE6ZLW5ZEVFSOPRL", "length": 16130, "nlines": 263, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तेचबूक ! - आईआज्जी यो | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तेचबूक \nमी मराठी सिरीअली पौर्णिमा अमावस्येच्या मुहुर्तावरच बघतो. त्यामुळे फारश्या डिटेलिंगच्या अपेक्षा ठेऊ नका.\n(ज्यांच्यामते या दोन भिन्न बायका आहेत त्यांनी आत्ताच घरी जा आणि पोगो बघा)\nआईआज्जी यो -- कमिंग सून\nश्रीरंग गो. - आईचा घो अजून एक सून ... होणार या घरची\nघरातल्या बायका - आन दो, आन दो ..\nजान्हवी गो. - आईआज्जी नको हो. नको हो. अजून नऊ महिने थांबा की हो\n[डिसलाईकड् बाय - रंजलेले गांजलेले प्रेक्षक]\nशशीकला - बाई बाई बाई..\nजान्हवीचे बाबा - तू गप्प बस कला\nकला - पण मी म्हणते, का गप्प बसू मी आता एका बाईने बाई बाई बाई पण नाही म्हणायचे का\nबाबांचा रिप्लाय - ह्म्मम ............. मीच गप्प बसतो.\n[डिसलाईक - मालिकेचे तमाम ‘पुरुष’ प्रेक्षक]\n आता होऊ दे दुरावा.. होणार सून मी या घरची\n[लाईकड् बाय जयचे अन्ना]\nजयचा रिप्लाय - ए अदिती, हे काय मध्येच. ही चिटींग आहे. आणि जर असे असेल तर मी सुद्धा येणार तुझ्याबरोबर..\nअदिती - जय, वेडा आहेस का तू\nजय - अदिती, पण आपले लग्न झालेय.\nअदिती - ए चूपे माकडा. तेचबूकवर बोल्लास ते ठिकाय, पण फेसबूकवर बोलू नकोस. नोकरी जाईल तुझी. माझे काय, मी चाल्ले गोखले गृहउद्योग करायला.\n[लाईकड् बाय जयचे अन्ना]\nजय - अन्ना तुम्ही का तिच्या पोस्ट लाईक करताय\nअण्णा - तस नाही, पण म्हटलं श्रीरंग गोखले ऑपरेशन करून देतात.\n[लाईकड् बाय जान्हवीचे बाबा]\n ए अदिती, मग माझे पण बघ ना. मी सुद्धा तिथे कुठे अ‍ॅडजस्ट होतोय का\n[लाईकड् बाय सरू मावशी]\nजय - हायला सरू मावशी, खर्रच \nवीरू को मिली बसंती और जय को मिली मौसी ..\nआता होऊ दे खर्चा.. होणार जावई मी या घरचा\nजान्हवी - हू हू हू .. काहीही हा श्री \nश्री - तेचबूकवर सुद्धा तेच तेच नको ग्ग जानू. ती जयची पोस्ट आहे, माझी नाही.\n[लाईकड् बाय - लाखो करोडो वैतागलेले प्रेक्षक]\nरजनी - लै लय लई.. ले लई लैयी..\nजय - ए अदिती, या लैयलाला समजले सारे.\nकदम काका - घाबरू नका रे पोरांनो. ती ‘लै लय लई’ तिची ऑटो पोस्ट आहे. दर तासाला पडत असते. तिला काही समजले नाही, घ्या एडीट करून पटपट.\n[लाईकड् बाय - जय, अदिती अ‍ॅण्ड सरू मावशी]\nआईआज्जी यो - अरे बाबांनो ‘सून’ म्हणजे मराठी नाही ईंग्लिश ‘Soon’ ..\nश्रीरंग गो. - आईआज्जीच्या गावात.. वाचलो..\n१ प्रेक्षक - आम्ही पण \n[लाईकड् बाय - लाखो करोडो होरपळलेले प्रेक्षक]\nगरीबांचा पिंट्या दादा - पण मग नक्की येतोय कोण\nआईआज्जी यो - अरे येऊन येऊन येणार कोण ...\nश्रीरंग गो. - आणखी कोण, आणखी कोण, गणपती बाप्पा ए नाचो, आपले बाप्पा येणार..\nश्री चे काका - अरे नाही रं येड्या, ते केव्हाचेच आलेत. म्हणजे आता तू पप्पा होणार\nपिंट्या दादा - म्हणजे.. म्हणजे.. मी मामा होणार.. गरीबांचा पिंट्या मामा होणार \n१ प्रेक्षक - फायनली \n[लाईकड् बाय - तमाम स्त्री-पुरुष आबाल-वृद्ध सुजाण-अंजान हैरान-परेशान प्रेक्षक]\nपरिणामी, आई आज्जींचे तेचबूक अकाऊंट चार दिवसांसाठी हॅंग \nआईआज्जी यो - अरे बाबांनो ते एवढ्यात कुठे.... फारच आशावादी दिसताहात\nतर, महाराष्ट्राच्या ईकलौत्या अन उगवत्या सुपर्रस्टारचा सिनेमा येऊ घातलाय..\nढॅंग टॅ ढॅंग ..\n.......... मुंबई पुणे मुंबई - द्वितीय\n[लाईकड् बाय - रिशी पकूर]\n[ईन्फायनाईट डिसलाईकड् बाय - तमाम माबोकर]\nमायबोली आठ दिवसांसाठी हॅंग \nआई आज्जी काहीही हा श्री उगवता सुप्पर्रस्टार स्वप्निल जोशी\nमला जय -अदितीचे आणी अण्णान्चे\nमला जय -अदितीचे आणी अण्णान्चे आवडले.:फिदी:\nमस्तं आहे. सिरीयल कधी पाहीली\nमस्तं आहे. सिरीयल कधी पाहीली नाही पण जोकस् वाचून जेवढं काय कळलं तेवढंच. त्यावरून लिंक लागतेय.\nशेवटचा ट्वीस्ट भारी रे\nशेवटचा ट्वीस्ट भारी रे\nशेवटी पाचव्या दिवशी चे ट्विस्ट भारीये..\nमस्तय.. बाकिचे डीटेल्स मला\nमस्तय.. बाकिचे डीटेल्स मला कळले नाहीत.. शेवटचा पंच मात्र कळला \nदिनेशदा, जगातले मोस्ट अवेटेड\nजगातले मोस्ट अवेटेड बालक एका मराठी घरात जन्म घेतेय एवढी माहिती तर असेलच\nबाकी शेवटच्या ट्विस्टमागे धाग्याला टीआरपी मिळवून देणे एवढाच प्रामाणिक हेतू होता\nऋन्मेष, मध्यंतरी तो वॉट्सॅपवर\nऋन्मेष, मध्यंतरी तो वॉट्सॅपवर फिरत असलेला जोक वाचला होतास का\nलै लय लई भारी\nलै लय लई भारी\n[ईन्फायनाईट डिसलाईकड् बाय -\n[ईन्फायनाईट डिसलाईकड् बाय - तमाम माबोकर] >> हे आवडलं..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/india-vs-england-testmach-news/", "date_download": "2018-11-19T11:41:21Z", "digest": "sha1:G5XAK5XP2GPAVUEXK337XKOXUZUKLVOF", "length": 7155, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "India vs England: हार्दिकच्या पाच विकेट्स, भारत मजबूत स्थितीत", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nIndia vs England: हार्दिकच्या पाच विकेट्स, भारत मजबूत स्थितीत\nटीम महाराष्ट्र देशा – इंग्लंड विरुद्ध भारत संघात ट्रेंटब्रिज मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव 161 धावातच कोलमडला. यामुळे भारताने पहिल्या डावात 168 धावांची आघाडी घेतली आहे.भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने भारताकडून या डावात सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. कसोटीमध्ये पहिल्यांदाच हार्दिकने एका डावात पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.\nदुसऱ्या दिवशी उपहारापर्यंत इंग्लंडने संयमी खेळ करत बिनबाद ४६ धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र उपहारानंतर कूक (२९) आणि जेनिंग्स (२०) दोघेही बाद झाले. पुढे इंग्लंडच्या डावाला स्थैर्य मिळत असल्याचे वाटत असतानाच नवोदित ओली पोप बाद झाला. यानंतर इंग्लंडचे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतत गेले.\nइंग्लंडचा पहिला डाव 161 धावातच गुंडाळल्यानंतर भारताने पहिल्या डावांत 168 धावांची मोठी आघाडी घेतली. दुसऱ्या दिवस अखेर भारताने आपल्या दुसऱ्या डावांत 31 षटकांत सलामीवीर ���ाहुल, धवनचे बळी गमावून भारताने 31 षटकांत 2 बाद 124 धावा केल्या आहेत. दिवसअखेर कर्णधार विराट 8 आणि पुजारा 33 धावांवर खेळत आहेत. भारताकडे आता एकूण 292 धावांची मोठी आघाडी आहे. भारताने दुसऱ्या डावांत धवन 44 आणि राहुल 36 यांचे बळी गमावले.\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होतो आहे- जितेंद्र आव्हाड\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nटीम महाराष्ट्र देशा- चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम ‘बेखबर…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/617134", "date_download": "2018-11-19T12:20:24Z", "digest": "sha1:CFVMEUGGM74ZPRCI7R7K5QLC55I22I6E", "length": 6364, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "बँक अधिकारी सिद्धार्थ संघवी यांची हत्या, चार जणांना ताब्यात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » बँक अधिकारी सिद्धार्थ संघवी यांची हत्या, चार जणांना ताब्यात\nबँक अधिकारी सिद्धार्थ संघवी यांची हत्या, चार जणांना ताब्यात\nऑनलाईन टीम / मुंबई :\nएचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांचा खून झाल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी जाहीर केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी नवी मुंबईतून एका संशयित आरोपीला अटक केली आहे. मागील काही दिवसांपासून बेपत्ता असलेले संघवी यांची कार एका निर्जन स्थळी सापडली होती. कारवर रक्ताच्या खुना होत्या. त्यानंतर त्यांची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात सविस्तर तपास सुरू असून अटक करण्यात आलेल्याची कसून चौकशी केली जात आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ संघवी हे मलबार हिल परिसरात कुटुंबासमवेत राहतात. बुधवारी रात्री ते ऑफिस सुटल्यानंतर लोअर परळवरुन मलबार हिलकडे, घराकडे निघाले होते. ऑफिसमधून बाहेर पडताना वॉचमनने त्यांना पाहिलंही होते. मात्र ते घरापर्यंत काही पोहोचलेच नाहीत. बराच वेळ ते घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांना फोन लावून चौकशी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा फोन बंद होता. रात्रभर शोधाशोध करुन, वाट पाहिल्यानंतर कुटुंबीयांनी दुसऱया दिवशी एन एम जोशी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास चालू केला असता, शुक्रवारी सकाळी सिद्धार्थ यांची कार नवी मुंबईतील कोपरखैराणे परिसरात आढळली. या गाडीत रक्ताचे डाग होते. अखेर आज ही नवी माहिती पोलिसांना मिळाली आहे.\nरामदास कदमांचा टायपिस्ट खंडणीप्रकरणी अटकेत\nरामपूर सेक्टरमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nफक्त 12 मिनिटात इस्त्रायलला उद्धवस्त करू ; पाक लष्कर कमांडर\nरेशन दुकानात तूरडाळ 35 रूपये किलोने मिळणार\nमोदींकडून संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला : राहुल गांधी\nचित्रपट, नाटकातूनही बहुरूपी पुलंचेच दर्शन\nइंटरनेटमुळे परदेशी कंपन्यांची कमाई\nपं. अमरनाथ यांना ‘पं.पन्नालाल घोष वेणुरत्न’ पुरस्कार जाहीर\nमोठय़ा वादानंतर रिझर्व्ह बँक अन् केंद्र सरकार यांच्यात बैठक\nगडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा\nमराठा आरक्षण : विधीमंडळाच्या पायऱयांवरच विरोधकांचा ठिय्या\nमराठा आरक्षण : ‘हे आरक्षण टिकणारे नाही’ ; मध्ये उपप्रवर्ग करून मराठय़ांना आरक्षण द्या \nमराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी\nआजचे भविष्य सोमवार दि. 19 नोव्हेंबर 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/ganesh-puja-in-home-how-to-pray-to-god-and-goddess-5955475.html", "date_download": "2018-11-19T12:03:55Z", "digest": "sha1:VLWYZNEYDFYBDFF33QUUST7MV3ZCT5H5", "length": 10722, "nlines": 159, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Ganesh Puja In Home How To Pray To God And Goddess | घरामध्ये गणेश मूर्ती 1, 3, 5 विषम संख्येत नसावी, शिवलिंगाची उं���ी अंगठ्यापेक्षा जास्त नसावी, वाचा देवघराच्या 10 गोष्टी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nघरामध्ये गणेश मूर्ती 1, 3, 5 विषम संख्येत नसावी, शिवलिंगाची उंची अंगठ्यापेक्षा जास्त नसावी, वाचा देवघराच्या 10 गोष्टी\nघरामध्ये देवी-देवतांसाठी देवघर बनवण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. आजही अनेक लोक या प्रथेचे पालन करतात\nघरामध्ये देवी-देवतांसाठी देवघर बनवण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. आजही अनेक लोक या प्रथेचे पालन करतात आणि देवघर बांधतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार देवघरात रोज पूजा केल्याने घरातील वातावरण पवित्र आणि सकारात्मक राहते. येथे जाणून घ्या, देवघराशी संबंधित काही खास गोष्टी...\n1. घरामध्ये गणेश मूर्ती ठेवायची असल्यास 1, 3, 5 यासारख्या विषम संख्येमध्ये ठेवू नये. गणेश मूर्तींची संख्या धनात्मक म्हणजे 2, 4, 6 अशा स्वरूपात असावी.\n2. शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेऊ नये, जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकराएवढे असावे. कारण शिवलिंग अत्यंत संवेदनशील असते आणि यामुळे देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक आहे.\n3. घरामध्ये देवघर अशाठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल. ज्या घरांमध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते, त्या घरांमधील विविध दोष आपोआप नष्ट होतात. सूर्य प्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक उर्जा नष्ट होते आणि सकारात्मक उर्जा वाढते.\n4. घरामध्ये ज्या ठिकणी देवघर असेल तेथे चामड्यापासून तयार केलेल्या वस्तू, चप्पल-बूट घेऊन जाऊ नये.\n5. घरातील मंदिराच्या जवळपास बाथरूम असणे अशुभ मानले जाते. त्यामुळे अशा ठिकाणांपासून देवघर दूर ठेवावे. जर एखाद्या छोट्या खोलीत देवघर असेल तर तेथे एका व्यक्तीला बसत येईल एवढी तरी जागा मोकळी सोडावी.\n6. घरामध्ये देवघर असेल तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करणे आवश्यक आहे. पूजा करताना घंटी अवश्य वाजवावी. तसेच संपूर्ण घरात फिरून घंटानाद करावा. असे केल्याने घंटेच्या आवाजाने नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते.\n7. पूजेमध्ये शिळे, सुकलेले फुल-पान अर्पण करू नये. स्वच्छ आणि ताज्या पाण्याचा उपयोग करावा. या संदर्भात एक गोष्ट विशेष लक्षात ठेवावी की तुळशीचे पान आणि गंगेचे पाणी कधीही शिळे मानले जात नाही. त्यामुळे यांचा उपयोग केव्हाही केला जाऊ शकतो.\n8. दररोज रात्री झोपण्यापूर्वी देवघर पडदा टाकून झाकावे. ज्याप्रकारे आपल्याला झोपल्यानंतर कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आवडत नाही, ठीक त्याच भावनेने मंदिरावर पडदा टाकावा.\n9. वर्षभरात जेव्हाही श्रेष्ठ मुहूर्त येतात, तेव्हा संपूर्ण घरामध्ये गोमुत्र शिंपडावे. गोमुत्र शिंपडल्याने पवित्रता कायम राहते आणि वातावरण सकारात्मक बनते. शास्त्रानुसार गोमुत्र अत्यंत चमत्कारिक प्रभाव टाकते आणि या उपायाने दैवी शक्तीची विशेष कृपा राहते.\n10. घरामध्ये पूजा करणार्‍या व्यक्तीचे तोंड पश्चिम दिशेकडे असेल तर अत्यंत शुभ राहते. यासाठी देवघरचे द्वार पूर्व दिशेला असणे आवश्यक आहे. हे शक्य नसेल तर पूजा करताना व्यक्तीचे मुख पूर्व दिशेला असल्यास शुभफळ प्राप्त होऊ शकतात.\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nसाप्ताहिक राशिभविष्य : पैसा, लव्ह-लाईफ, करिअर, आरोग्यसाठी कसा राहील हा आठवडा\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tubemillcn.com/mr/carbon-steel-coil-spiral-accumulator-ht76.html", "date_download": "2018-11-19T11:05:31Z", "digest": "sha1:R7VQEJA5HPRSJGBNUB7HI7QNFG2K45O3", "length": 6443, "nlines": 194, "source_domain": "www.tubemillcn.com", "title": "", "raw_content": "कार्बन स्टील गुंडाळी आवर्त विद्युत घट HT76 - चीन शिजीयाझुआंग Teneng\nERW कार्बन स्टील ट्यूब मिल\nSlitting लाइन आणि कट लांबी ओळीवर\nथंड रोल मिल लागत\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nERW कार्बन स्टील ट्यूब मिल\nSlitting लाइन आणि कट लांबी ओळीवर\nथंड रोल मिल लागत\nतोंड व Chamfering मशीन समाप्त\nहायड्रोलिक डबल सुळका uncoiler\nकार्बन स्टील पाइप तोंड आणि Chamfering Machin समाप्त ...\nकार्बन स्टील गुंडाळी आवर्त विद्युत घट HT76\nकार्बन स्टील स्क्वेअर आणि आयत पाईप पॅकिंग मॅक ...\nHGF200 कार्बन स्टील स्क्वेअर आणि आयत पाईप पॅक ...\nकार्बन स्टील गुंडाळी हायड्रोलिक डबल सुळका uncoiler व्यवहारज्ञान ...\nकार्बन स्टील गुंडाळी आवर्त विद्युत घट HT76\nएफओबी किंमत: यूएस $ 80000-100000 / तुकडा\nपुरवठा योग्यता: 5-7 संच\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nसमांतर आवर्त विद्युत घट (ओव्हरड्राफ्ट: 4.2m)\n3.1 कमी कंस: 1 संच\n3.2 रिव्हॉल्व्हर: 1 संच\n3.4 2 रोलर्स आहार: 1 संच\n3.5 विद्युत घट : 1 संच\n- आहार गती: Max.200m / मिनिट\n- संचयित क्षमता: 500meter -700 मीटर\n3.6 उच्च कंस: 1 संच\n- विद्युत घट: 15KW\nमागील: ZJ1250 स्टील गुंडाळी Slitting मशीन\nस्टील पट्टी विद्युत घट\nसमांतर स्पायरल विद्युत घट\nक्षैतिज पट्टी विद्युत घट\nस्टील स्पायरल विद्युत घट\nस्टील पट्टी विद्युत घट\nGGP300KW सॉलिड स्टेट उच्च वारंवारता वेल्डर\nPT165 कार्बन स्टील पाइप तोंड & Chamfe समाप्त ...\nकार्बन स्टील पाइप तोंड आणि Chamfering एम समाप्त ...\nHT76 कार्बन स्टील गुंडाळी आवर्त विद्युत घट\nकार्बन स्टील ट्यूब थंड करवत LJ50\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव.\nपत्ता:. Xiushui हवेली 1108, No.363 Zhonghua उत्तर स्ट्रीट वृत्तसंस्था सिन्हुआनुसार, जि, शिजीयाझुआंग, चीन.\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/DMS-HDLN-special-women-story-on-international-woman-day-5826021-PHO.html", "date_download": "2018-11-19T11:31:12Z", "digest": "sha1:CZ4SYSVPNSEMN3KSUR23JC6MUP3V7V4W", "length": 11204, "nlines": 159, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "special women story on international woman day | महिलांच्या तीन पिढ्या, भावना एकसारखीच; वाचा अदम्‍य साहसाच्‍या 3 कथा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमहिलांच्या तीन पिढ्या, भावना एकसारखीच; वाचा अदम्‍य साहसाच्‍या 3 कथा\n99 वर्षीय नानम्मल यांची ऊर्जा आणि योगमुद्रा पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. त्यांची ५ मुले, १२ नातवंडे आणि ११ पतवंडे हे\nयोगासनांचा वर्ग घेताना 99 वर्षीय नानम्मल.\n1) 99 वर्षीय नानम्मल- अत्यंत तंदुरुस्त, रोज १०० लोकांचा योगासनांचा वर्ग घेतात\n99 वर्षीय नानम्मल यांची ऊर्जा आणि योगमुद्रा पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. त्यांची ५ मुले, १२ नातवंडे आणि ११ पतवंडे हे सर्व जण योग करतात आणि योग शिकवतात. त्या सकाळी ५ वाजता उठतात. गेल्या ९० वर्षांचा त्यांचा हा नित्यक्रम आहे.‘दिव्य मराठी’ला त्यांनी सांगितले की, त्यांनी आपल्या दोन्ही आजोबांकडून वयाच्या तिसऱ्या वर्षी योग शिकण्यास सुरुवात केली होती. सध्या त्या मुलगा बालकृष्णनसोबत राहतात. त्यांच्या घरी १०० वर लोक योग शिकायला येतात. ३० सदस्यांच्या कुटुंबाच्या त्या प्रमुख आहेत. आयुष्यात कधीही साखर खाल्ली नाही. त्या सांगतात, गांधीजींनी साखरेला पांढरे विष म्हटले होते. त्यांना कॉफी आणि चहाची चवही माहीत नाही. त्या सुकू कॉफी पितात. भाजलेले धने, जिरे आणि अद्रक मिसळून ती तयार केली जाते. कॉर्न सूप, हिरव्या भाज्या आणि फळे हा त्यांचा मुख्य आहार.\nजीवनात कधीही रुग्णालयात उपचारासाठी गेल्या नाहीत. वयाच्या १९ व्या वर्षी लग्न झाले होते. तेव्हा मी स्वयंपाकघरातच झोपत असे. लवकर उठण्याच्या सवयीमुळे स्वयंपाकघरातच योगा करत असे. ही किचनमध्ये काय खेळते, असे सासूने एक दिवस माझ्या पतीला विचारले. पती वेंकटासामींनी सांगितले की, ही योगासने आहेत. सासूच्या पोटाज‌वळ दुखत होते. नानम्मल यांनी योगाद्वारे ते बरे केले. नंतर त्यांनी इतरांवरही उपचार सुरू केले.\n- जे. सी. शिबू, कोइमतूर\nपुढील स्‍लाइडवर वाचा, महिलांना आपल्या आप्तांना निरोप देता यावा म्हणून झाल्या स्मशान व्यवस्थापक....\n३५ वर्षीय प्रवीणा: महिलांना आपल्या आप्तांना निरोप देता यावा म्हणून झाल्या स्मशान व्यवस्थापक\nघटना २०१४ची. चेन्नईचे सर्वात जुने १२० वर्षांचे स्मशान डंपिंग ग्राउंड व गुंडांचा अड्डा झाले होते. महिलांनाही आपल्या नातेवाइकांना अंतिम निरोप देण्यासाठी येता यावे, असे हे स्थान बनवावे, असे शहरातील एका एनजीओला वाटले. प्रवीणा सोलोमन यांनी हे आव्हान स्वीकारले. साधारणपणे महिला स्मशानात जात नाहीत, पण ३६ वर्षीय प्रवीणा आज या स्मशानाचे व्यवस्थापन पाहतात. गेल्या साडेचार वर्षांपासून त्या हे काम करताहेत. प्रवीणा इंग्रजी साहित्यात एम.ए. आहेत.\n17 वर्षीय मसीराबी: त्यांच्या नावावर २१ संशोधने, दुचाकीत लावला एसी\nभुसावळ च्या नारखेडे कॉलेजमध्ये १२ वीत शिकत असलेल्या मसीराने वयाच्या १७ व्या वर्षीच २१ शोध लावले आहेत. वडील हनीफ पटेल वरणगावच्या ऑर्डिनन्स फॅक्ट्रीत काम करतात. एकदा कारमधील एसी पाहिला तेव्हा मसीराने दुचाकीत एसी लावला. त्याचे पेटंटही घेतले. त्यासाठी तिला २०१४ मध्ये ‘राष्ट्रीय बाल पुरस्कार’ मिळाला. तिच्या इतर संशोधनांमध्ये सेन्सर ऑपरेटेड स्ट्रीट लाइट, क्रॉसिंगवर रेल्वे येण्याची सूचना देणारे सेन्सर, पायाने चालवले जाणारे भाजी कापण्याचे यंत्र यांचाही समावेश आहे.\nडिस्नेचे मिकी माऊस हे पात्र झाले 90 वर्षांचे, मिकीच्या वाढदिवसानिमित्त वाचा काही रंजक माहिती\nचांदपुरींनी 120 जवानांच्या बळावर रात्रभर 2000 पाक सैनिकांना पिटाळले, सनी देओलने 'बॉर्डर'मध्ये केली होती त्यांची भूमिका\nसंपूर्ण देशात महाअाघाडी हाेणे अशक्य, माेदींच्या ‘नामदार विरुद्ध कामदार’चे उत्तर देऊ शकतात मायावत�� : राजदीप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/health-ayurveda-2131019.html", "date_download": "2018-11-19T11:00:01Z", "digest": "sha1:LIKUYHETB5GGW5NNE3OTFC4DCZIZGRIB", "length": 6050, "nlines": 145, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "health-ayurveda | 60 दिवसांत शक्तीशाली अन तजेलदार व्हा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n60 दिवसांत शक्तीशाली अन तजेलदार व्हा\nशारीरापेक्षा आपल्या अंगी असणार्या गुणांना महत्त्व आहे, हे खरेच. असे असले तरी माणसाची पहिली ओळख तर त्याला पाहूनच होत असते.\nशारीरापेक्षा आपल्या अंगी असणार्या गुणांना महत्त्व आहे, हे खरेच. असे असले तरी माणसाची पहिली ओळख तर त्याला पाहूनच होत असते. माणसाचे आंतरिक व्यक्तिमत्त्व सुंदर असणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु जर आपल्या आंतरिक व्यक्तिमत्त्वाबरोबरच आपण दिसायलाही आकर्षक आणि प्रभावी असू तर ती अधिक चांगली बाब ठरणार आहे. तर येथे आपण शरीरात जोम असणार्या अतिशय सोप्या आणि 100 टक्के गुणकारी आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत...\nकोणत्याही खात्रीच्या दुकानातून अश्वगंधा, विधारा आणि शतावरी 50-50 ग्रॅम घेऊन वाटा. आता यात 150 ग्रॅम मिश्री मिसळून रोज सकाळी चमचा चूर्ण पाण्यासोबत किंवा गायीच्या दुधासोबत घ्या. अधिक आंबट, तिखट, खूप थंड किंवा खूप गरम आणि तळलेल्या पदार्थांपासून कटाक्षाने दूर राहा. 60 दिवसांत पहा तुमची कांती कशी तजेलदार बनते, तुम्हाला पाहून लोकांना विश्वासही बसणार नाही.\nवजन कमी करण्याची इच्छा असल्यास आहारात असावेत हे 4 ड्रिंक\nहिवाळ्यातील खास फळ आहे सीताफळ, यामुळे दूर राहतात हे गंभीर आजार\nरोज सकाळी केळी आणि गरम पाण्याने कमी करा वजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/e-nagar-times/", "date_download": "2018-11-19T12:19:59Z", "digest": "sha1:KUTIC52FMEC35BXW4W3XJGWBBPWOQK5K", "length": 7635, "nlines": 185, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नगर टाइम्स ई पेपर :सोमवार, दि. 15 जानेवारी 2018", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nनगर टाइम्स ई पेपर :सोमवार, दि. 15 जानेवारी 2018\nPrevious articleनेहरा, जाधव ठरले चौथ्या आठवड्याचे ‘आयडॉल’ पाचव्या फेरीसाठी बुधवारपासून मतदान\nNext articleदेशदूत इम्पॅक्ट: रस्त्याचे ‘ते’ काम नव्याने पूर्ण होणार\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nगुरुवारी पंतप्रधान मोदी साधणार नाशिककरांशी संवाद\nराजापूर येथे सर्पदंशाने चिमुरडीचा मृत्यू\nशहीद जवान कपि��� गुंड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या प्रज्वलला रौप्य\nबॉटनिकल गार्डनमधील लेजर शो सुरु करा अन्यथा आंदोलन\nमराठा आरक्षणावर बुधवारी मुंबई हायकोर्टात होणार सुनावणी\nकोल्हापुरात नाशिकच्या खेळाडूंचा डंका; उल्लेखनीय कामगिरीने नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘कृतिशील’ शिक्षणाने राष्ट्रनिर्माण : सचिन जोशी ( शिक्षण )\nLalita Patole on पोलीस आयुक्तलयातर्फे ३१ ला ‘रन फॉर युनिटी’\nकिशोर दाभाडे on ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना मिळणार ऑनलाईन वेतन\nगुरुवारी पंतप्रधान मोदी साधणार नाशिककरांशी संवाद\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/40398", "date_download": "2018-11-19T11:17:28Z", "digest": "sha1:Y4WBW7U4BBNGFMZ5C7HNQ5OS6VVZQS7O", "length": 9695, "nlines": 215, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कॉफी पेंटींग-१ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कॉफी पेंटींग-१\nमी केलेली कॉफी पेंटींगः\nकशी आहेत ते नक्की सांगा..\nगुलमोहर - इतर कला\nहे नक्की कसं केलय\nहे नक्की कसं केलय आयमीन कॉफीपेंटिंगबद्दल अजून जरा माहिती द्याना.\nहे काही आहे ते मात्र अप्रतिम आहे.\nछानच आहे पण याबद्दल माहिती\nछानच आहे पण याबद्दल माहिती द्या.\nछान आहे. दुसरे खूप आवडले\nछान आहे. दुसरे खूप आवडले\nमला वाटतं कॉफी पेंटींग म्हणजे\nमला वाटतं कॉफी पेंटींग म्हणजे नेहमीचे रंग वापरण्याऐवजी कॉफी पाण्यात मिसळून शेड्स तयार करणे आणि त्याने चित्र रंगवणे. बरोबर आहे का अंतरा\nकॉफी कलरच मुळात खूप रिच आणि\nकॉफी कलरच मुळात खूप रिच आणि रॉयल आहे, त्याच्या सगळ्या छटाही तितक्याच अप्रतिम तरल वाटतात. दोन्ही चित्रे रंगछटांसह अप्रतिम\nकॉफी वापरून पेंट केलंयस\nकॉफी वापरून पेंट केलंयस\nजरा टेक्निक ची माहिती पण दे प्लीज\nजबरी, जबरीच आहे हे.........\nजबरी, जबरीच आहे हे......... लै खास.....\nमस्त. पहिले जास्त आवडले.\nमस्त. पहिले जास्त आवडले.\nसुरेख. दुसरे जास्त आवडले.\nसुरेख. दुसरे जास्त आवडले.\nसुन्दर च आहेत खुप आवडले जरा\nसुन्दर च आहेत खुप आवडले\nजरा कहि महिति दे ना\nअतिशय सुरे��. दुसरे फार आवडले\nअतिशय सुरेख. दुसरे फार आवडले\nकसले भारी आहे हे\nकसले भारी आहे हे\nचित्र काढायचे आणि त्यावर कॉफी ओतायची असे काही आहे का\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - इतर कला\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/album/117", "date_download": "2018-11-19T12:10:55Z", "digest": "sha1:SBIRVIAFJB6IR2FRH4ILMPTZTS7O5HIS", "length": 6009, "nlines": 103, "source_domain": "bharat4india.com", "title": "भारत 4 इंडिया - भारत 4 इंडिया", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nदहा दिवस गणपती बाप्पाचा पाहुणचार केल्यानंतर पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पांना निरोप देण्यात आला. आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या भावमुद्रा आणि छायाचित्रे टिपलीयेत अनिकेत भोसले यांनी.\nपुढच्या वर्षी लवकर या...\nखानदेश आणि विदर्भातील पोळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/amravati/mim-members-remain-in-the-hall/articleshow/63790129.cms", "date_download": "2018-11-19T12:28:36Z", "digest": "sha1:CKD7CLJAIYIYT2IACOPKURFP3K7AB7GL", "length": 12182, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Amravati News: mim members remain in the hall - एमआयएमच्या सदस्यांचा सभागृहातच ठिय्या | Maharashtra Times", "raw_content": "\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nएमआयएमच्या सदस्यांचा सभागृहातच ठिय्या\nमहापालिकेच्या सोमवारी झालेल्या अर्थसंकल्पीय सभेत आर्थिक दुबर्ल व मुस्लिम वस्ती घटक शीर्षात सुचविलेल्या वाढीव तरतुदीला मंजुरी देण्याच्या मुद्यावरून चांगलाच गदारोळ झाला. या मुद्यावरून एमआयएमच्या सदस्यांनी सभापतींच्या आसनासमोर ठिय्या दिल्याने गोंधळामुळे सभा स्थगीत करण्यात आली.\nएमआयएमच्या सदस्यांचा सभागृहातच ठिय्या\nमहापालिकेच्या सोमवारी झालेल्या अर्थसंकल्पीय सभेत आर्थिक दुबर्ल व मुस्लिम वस्ती घटक शीर्षात सुचविलेल्या वाढीव तरतुदीला मंजुरी देण्याच्या मुद्यावरून चांगलाच गदारोळ झाला. या मुद्यावरून एमआयएमच्या सदस्यांनी सभापतींच्या आसनासमोर ठिय्या दिल्याने गोंधळामुळे सभा स्थगीत करण्यात आली.\nमहापालिकेची आमसभा सोमवारी सकाळी ११ वाजता वेळेवर सुरू झाल्यानंतर अर्थसंकल्पीय सभेच्या कार्यवृत्तांताचे वाचन सभागृहात करण्यात आले. यावेळी दुर्बल व मुस्लिम वस्ती घटक शीर्षांतर्गत मुस्लिम वस्तीच्या विकासासाठी शीर्षामध्ये दोन कोटी रुपयांची सुचविण्यात आलेली वाढीव तरतूद मंजूर न झाल्याचे लक्षात येताच एमआयएमच्या सदस्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. त्यावर मिलिंद चिमोटे यांनी याबाबत आलेल्या सुचनांचा महापौरांच्या दालनात वेगळी बैठक घेवून त्यावर निर्णय घेण्याचे सुचवित एमआयएमच्या सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुस्लिम समाजाबाबत सत्ताधारी पक्षांतर्फे पक्षपात करण्यात येत असल्याचा आरोप करीत एमआयएमचे सदस्य अब्दुल नाजिम यांनी महापालिकेतील मिलिंद चिमोटे यांनी केलेली सुचना धुडकावून लावली. या विषयावर आताच काय तो निर्णय करावा, अशी आग्रही मागणी एमआयएमच्या इतर सदस्यांनी सुध्दा यावेळी रेटून धरत महापौर संजय नरवणे यांच्या आसनासमोर खाली बसून ठिय्या दिला. यादरम्यान सभापतींनी दहा मिनिटांसाठी सभा स्थगितीची घोषणा केली.\nमिळवा नागपूर बातम्या(nagpur + vidarbha news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nnagpur + vidarbha news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nपुरुष दिन: असा असतो 'परफेक्ट मॅन'\nसंगमनेरमध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस\nफूड टुरिझममध्ये नवा ट्रेंड\nअमृतसर हल्लाः संशयिताना लवकरच ताब्यात घेणारः पंजाब मुख्यमंत्\nपुणे पोलिसांची BJPला MP निवडणुकीत मदत: सचिन सावंत\nदिल्लीः जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन\nधामणगावजवळ वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार\nमंत्र्यांना कपडे फाडून तुडवून मारा: राजू शेट्टी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nएमआयएमच्या सदस्यांचा सभागृहातच ठिय्या...\nअमरावतीत 'पे अँड पार्किंग'चा मुद्दा पेटला...\nमेळघाटात आगीमुळे आदिवासींची ४० घरं खाक...\nएसटीच्या महिला वाहकावर चाकू हल्ला...\nअमरावती पालिका स्थायी समिती सभापतीपदी कलोती...\nप्रियंकाने सर केले माऊंट किलिमंजारो...\nविदर्भ कन्येने फडकवला माऊंट किलिमंजारोवर राष्ट्रध्वज...\nतीन कामगारांच्या संशयास्पद मृत्यूने तणाव...\nमेळघाटातील होळीचा रंग वेगळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/embarrassment-by-the-commissioner-of-land-acquisition/articleshow/65734934.cms", "date_download": "2018-11-19T12:38:11Z", "digest": "sha1:RO2SHZRM7AEBO7IABJ6L3UAX75PBQROY", "length": 12907, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: embarrassment by the commissioner of land acquisition - भूसंपादनावरून आयुक्तांचीतीव्र शब्दांत नाराजी | Maharashtra Times", "raw_content": "\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nभूसंपादनावरून आयुक्तांचीतीव्र शब्दांत नाराजी\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nचांदणी चौकाच्या उड्डाणपुलासाठी आवश्यक भूसंपादन करण्यास महापालिका अपयशी ठरल्याच्या पार्श्वभूमीवर खुद्द महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. महापालिकेतील खाते प्रमुख तसेच इतर वरिष्ठांच्या आयोजित बैठकीमध्ये राव यांनी या भूसंपादनाचा आढावा घेतला. राज्य सरकार भूसंपादनासाठी आग्रही असून एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे देते, केंद्र सरकार या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यासाठीच्या खर्चाची तयारी दर्शविते आणि महापालिका भूसंपादनासाठी कमी पडत असल्याची खंतही आयुक्तांनी व्यक्त केली. काहीही करा; मात्र भूसंपादन करा, अशा शब्दांत आयुक्तांनी संबंधितांना आदेश दिले असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.\nराव यांनी दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी महापालिकेतील खाते प्रमुख, महापालिका सहायक आयुक्तांची बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिली बैठक घोले रोड येथील महापालिकेच्या कार्यालयात पार पडली. या वेळी राव यांनी गणेशोत्सव, कचरा आदी प्रश्नांचा आढावा घेताना चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या भूसंपादनाचा आढावा घेतला. महापालिकेकडून या भूसंपादनामध्ये फारसे काही काम न झाल्याने राव यांनी या वेळी तीव्र नाराजी व्यक्त केली.\nराज्य सरकारने या भूसंपादनासाठी नुकतेच १८५ कोटी रुपये मंजूर केले आहे. तसेच केंद्र सरकारकडून या पुलासाठी साडेचारशे कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या पुलासाठी आवश्यक भूसंपादन करण्याची जबाबदारी महापालिकेवर सोपविण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाने गेल्या वर्षभरापासून भूसंपादनासाठी प्रयत्न केले असले, तरी फ्लॅट आणि सहा हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात यश मिळविले आहे. अद्यापपर्यंत फ्लॅट धारकांना मोबादल्यापोटी देण्यात येणाऱ्या रक्कमेबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर राव यांनी आढावा घेतला असता नाराजी व्यक्त केली असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. महापालिका अधिकाऱ्यांकडून भूसंपादनाची माहिती देताना 'जागामालक भेटले नाहीत', 'अडचणी येत आहेत', 'प्रक्रिया सुरू आहे', अशी उत्तरे देण्यात आली.\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nपुरुष दिन: असा असतो 'परफेक्ट मॅन'\nसंगमनेरमध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस\nफूड टुरिझममध्ये नवा ट्रेंड\nअमृतसर हल्लाः संशयिताना लवकरच ताब्यात घेणारः पंजाब मुख्यमंत्\nपुणे पोलिसांची BJPला MP निवडणुकीत मदत: सचिन सावंत\nदिल्लीः जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आय���जन\nपगार मिळत नसल्याने प्राध्यापकाने पदव्या जाळल्या\nचौघांच्या हत्येचा कट पूर्वनियोजित\nचंद्रकांत पाटलांची आज उलटतपासणी\nमाझ्या राजीनाम्याविषयी मनेका नव्हे, शहा ठरवतील \nयेरवड्यात पहिल्यांदाच साडेपाच हजार कैदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nभूसंपादनावरून आयुक्तांचीतीव्र शब्दांत नाराजी...\n‘पुलं’च्या साहित्याविषयी कुटुंबीयांकडून पत्रक...\nदेशात भाजपची हुकूमशाही: आझाद...\n...तर 'कायद्याचे राज्य' कोसळेल: सरन्यायाधीश मिश्रा...\n... अन् उलगडला हत्येचा घटनाक्रम...\nपैसे उकळणाऱ्या दोन पोलिसांचे निलंबन...\nजनसंघर्ष यात्रेसाठी गर्दी जमवण्याचे आदेश...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/deccan-queens-catering-service-to-irctc/", "date_download": "2018-11-19T11:30:51Z", "digest": "sha1:KL3KCIQ6ESTKHW5ALS3WAYRAXD66UB73", "length": 6438, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "डेक्कन क्वीनची केटरिंग सेवा आयआरसीटीसीकडे..!", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nडेक्कन क्वीनची केटरिंग सेवा आयआरसीटीसीकडे..\nपुणे : डेक्कन क्वीन एक्स्प्रेसची केटरिंग सर्व्हिस इंडियन रेल्वे केटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनकडे (आयआरसीटीसी) जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून डेक्कन क्वीनच्या पॅन्ट्री कारमधील खाद्यपदार्थांची संपूर्ण जबाबदारी आणि केटरिंग सर्व्हिसचे व्यवस्थापन रेल्वे बोर्ड करते.\nडेक्कन क्वीनसह हावडा-यशवंतपूर एक्स्प्रेस, निजामुद्दीन गरीब रथ, चेन्नई एक्स्प्रेस, अवध एक्स्प्रेस या रेल्वेंच्या केटरिंग सर्व्हिस चालविण्याविषयीची मर्यादित निविदा काढण्यात आली असून व्हरायटी पॅन्ट्री सर्व्हिसेस या कंपनीला १६ लाख ५१ हजार रुपयांचे कंत्राट मिळाल्याची माहिती देण्यात आली. हे कंत्राट सहा महिन्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर असेल, असेही सूत्रांनी सांगितले.\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nटीम महाराष्ट्र देशा- जगाला वंदनीय असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केल्याच्या कारणावरून विद्यार्थ्याला…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/saamana-editorial-on-prakash-ambedkar-letest-statement-about-vande-mataram/", "date_download": "2018-11-19T11:46:11Z", "digest": "sha1:LJNZ6IY6GDAQEZAZRXWMZP3U42M6FBK6", "length": 17237, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ओवेसी यांच्याशी ‘निकाह’झाल्याने प्रकाश आंबेडकरांना राष्ट्रविरोधी झटके येऊ शकतात : शिवसेना", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nओवेसी यांच्याशी ‘निकाह’झाल्याने प्रकाश आंबेडकरांना राष्ट्रविरोधी झटके येऊ शकतात : शिवसेना\nप्रकाश आंबेडकर आणि ओवेसी हे समाजाचे मालक नाहीत, ‘वंदे मातरम्’ म्हणावंचं लागेल : शिवसेना\nटीम महाराष्ट्र देशा- सध्या प्रकाश आंबेडकरांचा ‘निकाह’ एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांच्याशी झाला असून त्यामुळे त्यांना राष्ट्रविरोधी झटके येऊ शकतात. पण प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी हे समाजाचे मालक नाहीत. या देशात वंदे मातरम् म्हणावेच लागेल, असे शिवसेनेने म्हटले आहे.प्रकाश आंबेडकर यांनी दोन दिवसांपूर्वी ‘वंदे मातरम्’ला विरोध दर्शवला होता. देशाचे राष्ट्रगीत असताना ‘वंदे मातरम्’ची सक्ती कशासाठी असा सवाल त्यांनी विचारला होता. बुधवारी सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीकेची झोड उठवली.\nनेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या आजच्या अग्रलेखात \n‘वंदे मातरम्’ म्हणणे हे इस्लामविरोधी आहे असे ओवेसी यांचे म��हणणे आहे. ओवेसी यांच्या मागण्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाने आंधळय़ासारखा पाठिंबा द्यावा हे क्लेशदायक आहे. पण प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी हे समाजाचे मालक नाहीत. ‘वंदे मातरम्’ म्हणजे मातृभूमीला वंदन करणारे लाखो मुसलमान ओवेसींचे राजकारण ठोकरून लावतील त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू काय करणार अर्थात, ‘वंदे मातरम्’ला आंधळा विरोध करणाऱ्यांच्या डोक्यात हा ‘प्रकाश’ पडेल का हा प्रश्नच आहे. या देशात वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी ‘वंदे मातरम्’ला विरोध केला आहे. प्रकाश आंबेडकरांचा ‘निकाह’ सध्या एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांच्याबरोबर लागला आहे. त्यामुळे त्यांना असे राष्ट्रविरोधी झटके येऊ शकतात. ओवेसी हे मुस्लिम लीगचे नवे अवतारपुरुष आहेत. हिंदुस्थानच्या फाळणीची मुहूर्तमेढ मुस्लिम लीगनेच रोवली होती व त्यासाठी त्यांनी बहुसंख्य हिंदूंना अमान्य होतील अशा अनेक कुरापती काढल्या होत्या. मुसलमानांना भडकवण्याचे, त्यांना मुख्य राष्ट्रीय प्रवाहापासून तोडण्याचे काम पाकिस्तानचे मूळपुरुष बॅ. जीना यांनी केले. अशा जीनांचा आत्मा अधूनमधून येथील मुसलमान पुढाऱ्यांत घुसत असतो. कधी तो शहाबुद्दीन तर कधी तो मुलायमसिंगांत घुसतो. सध्या तो मियाँ ओवेसी यांच्या शेरवानीत घुसला आहे, पण त्यांच्या शेरवानीच्या नाडीत प्रकाश आंबेडकर यांची मान अडकली असल्याने तेदेखील मुस्लिम लीगचीच भाषा बोलत आहेत. प्रकाश आंबेडकर असे म्हणाले की, ‘‘देशात राष्ट्रगीत गायले जात असताना ‘वंदे मातरम्’ कशाला हवे काहीतरी एकच म्हणा ना काहीतरी एकच म्हणा ना ‘जन गण मन’ आम्ही म्हणू, ‘वंदे मातरम्’ला आमचा विरोधच असेल.’’ प्रकाश आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे आमचा विरोध म्हणजे नक्की कुणाचा ‘जन गण मन’ आम्ही म्हणू, ‘वंदे मातरम्’ला आमचा विरोधच असेल.’’ प्रकाश आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे आमचा विरोध म्हणजे नक्की कुणाचा ‘वंदे मातरम्’ला ओवेसी ‘उरुस’ मंडळाचा विरोध समजण्यासारखा आहे, पण त्यांच्या विरोधाला न जुमानता\n‘वंदे मातरम्’चे गान करीत आहेत. ‘वंदे मातरम्’ गायचे की नाही याची परवानगी मागायला कुणी हैदराबादेत जायची गरज नाही किंवा प्रकाश आंबेडकर यांच्याकडेही कुणी अर्जविनंत्या केलेल्या नाहीत. ‘वंदे मातरम���’चा गजर करीत शेकडो क्रांतिकारकांनी स्वातंत्र्याच्या वेदीवर हौतात्म्य पत्करले व त्यात अशफाकउल्ला खाँसारख्या मुसलमान क्रांतिकारकांचाही समावेश आहे. ‘वंदे मातरम्’ म्हणजे मातृभूमीला वंदन. तसे करण्यासाठी येथील मुसलमानांना ओवेसी किंवा प्रकाश आंबेडकर यांना विचारण्याची आवश्यकता नाही. प्रकाश आंबेडकर यांचे आजवरचे एकूण राजकारण पाहता ते थोडेबहुत बिघडण्याची लक्षणे दिसत होतीच, पण आता त्यांची अवस्था ‘ढेकणासंगे हिरा भंगला’ अशी झाली आहे. ओवेसी यांच्या नादाने प्रकाश आंबेडकरांनी स्वतःचे जे अधःपतन करून घेतले आहे ते पाहता आंबेडकरी समाज त्यांना माफ करणार नाही. बाबासाहेबांना जे कधीच मान्य झाले नसते असे ‘जीना छाप’ राजकारण प्रकाश आंबेडकर यांनी सुरू केले आहे. ओवेसी यांचे राजकारण राष्ट्रीय एकात्मतेचे नाही. ते स्वतःला देशभक्त वगैरे मानतात, पण येथील मुसलमानांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात सामील होऊ देत नाहीत. ‘‘मुसलमान हे स्वतंत्र राष्ट्र आहे व जोपर्यंत पाकिस्तानातील प्रत्येक हिंदूला येथे आणत नाही व प्रत्येक मुसलमानाला तिथे पाठवत नाही तोपर्यंत या फाळणीस अर्थ नाही. येथे राहिलेला मुसलमान काही वर्षांनी पुन्हा\nकरीत राहील’’ असे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मत होते. ते आता सत्य वाटत आहे. बॅ. जीना व डॉ. आंबेडकर यांचा मेळ कधीच बसला नाही, पण प्रकाश आंबेडकर व ओवेसी यांची ‘कैची’ बसली आहे. ओवेसी यांनी राममंदिरास विरोध केला आहे. त्यांना समान नागरी कायदा नको आहे. त्यांना कश्मीरातील 370 कलम हटवलेले नको आहे. ‘वंदे मातरम्’ म्हणणे हे पाप व इस्लामविरोधी आहे असे ओवेसी यांचे म्हणणे आहे. ओवेसी यांच्या मागण्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाने आंधळय़ासारखा पाठिंबा द्यावा हे क्लेशदायक आहे. हाच त्यांचा निधर्मीपणा असेल तर त्यांची भूमिका संविधानद्रोही म्हणजेच बाबासाहेबांच्याच विरोधात आहे. ओवेसी हे एकधर्मीय राजकारण करून स्वतःची पोळी भाजत आहेत, पण प्रकाश आंबेडकरांनी त्यांचा समाज ओवेसी यांच्या दावणीला का बांधावा ते कळत नाही. भारतीय जनता पक्षाला मदत व्हावी म्हणून ओवेसी – प्रकाश आंबेडकरांचे मेतकूट जमले आहे हे सांगायला भविष्यवाल्याची गरज नाही, पण प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी हे समाजाचे मालक नाहीत. ‘वंदे मातरम्’ म्हणजे मातृभूमीला वंदन करणारे ��ाखो मुसलमान ओवेसींचे राजकारण ठोकरून लावतील त्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नातू काय करणार अर्थात, ‘वंदे मातरम्’ला आंधळा विरोध करणाऱ्यांच्या डोक्यात हा ‘प्रकाश’ पडेल का हा तसा प्रश्नच आहे. या देशात वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nशरद पवारांना प्रतिगामी मानत नाहीत- प्रकाश आंबेडकर\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का,शरद पवारांनी आंबेडकरांना झापले\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nटीम महाराष्ट्र देशा- चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम ‘बेखबर…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/state-government-pays-favor-on-pantanjali-new/", "date_download": "2018-11-19T11:32:22Z", "digest": "sha1:36W2NRNCMFFK4UATR5XLGAHTAMIJQWM6", "length": 8029, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राज्य सरकार पंतजली वर मेहरबान का ?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराज्य सरकार पंतजली वर मेहरबान का \n'आपले सरकार' सेवा केंद्रामार्फत करणार विक्री\nमुंबई : राज्य सरकारने योगगुरु रामदेव बाबा यांच्या पतंजलीच्या उत्पादनांना सरकारी सेवा केंद्रात विकण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आपले सरकार’ सेवा केंद्रामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये आधार, पॅन, पासपोर्ट सेवेपासून निवडणूक आयोगाच्या सेवांचा समावेश यामध्ये आता रामदेव बाबांच्या पतंजलीला खास स्थान देण्यात आले असून सरकारच��या या निर्णयावर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे.\n‘आपले सरकार’ मार्फत पतंजलीची उत्पादने विकण्यास परवानगी देऊन सरकार पतंजलीवर मेहेरनजर दाखवत असल्याचा आरोप करत एकाच खासगी कंपनीवर सरकारला इतके प्रेम का असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.\nराज्य सरकारने ग्रामीण व शहरी भागात ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक ग्राम पंचायत, नगर परिषद, नगर पंचायत आणि महानगरपालिकांमध्ये अशी केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. सरकारने या केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये तयार करण्यात येणाऱ्या उत्पादनांसह पतंजली कंपनीची उत्पादनेही उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. परिपत्रकामध्ये विक्रीस ठेवण्यात येणाऱ्या उत्पादनांमध्ये पतंजलीच्या उत्पादनांशिवाय इतर एकाही खासगी उत्पादकाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे सरकारची पतंजलीवर मेहेरनजर का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सरकारच्या या निर्णयाला अनेक उद्योजकांनी विरोध दर्शवला आहे. यावरच मुंडे यांनीही आक्षेप नोंदवला.\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nटीम महाराष्ट्र देशा- जगाला वंदनीय असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केल्याच्या कारणावरून विद्यार्थ्याला…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/why-nikhil-wagle-tv-9-marathi-sadetod-program-was-closed/", "date_download": "2018-11-19T11:50:57Z", "digest": "sha1:HTI25MMY2IX3EDBHXHFAYS66NLUE2ARE", "length": 7821, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "यामुळे माझा आवाज दाबला जातोय – निखील वागळे.", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nयामुळे माझा आवाज दाबला जातोय – निखील वागळे.\nनिखील वागळेंचा ‘सडेतोड’ अचानक बंद का \nमहाराष्ट्र देशा स्पेशल : महाराष्ट्रातील सगळ्यात आक्रमक पत्रकार कोण हा प्रश्न विचारल्यानंतर कोणी हि उत्तर देईल ते म्हणजे ‘निखिल वागळे’. आज पुन्हा एकदा वागळे महाराष्ट्र तसेच देशात चर्चेचा विषय बनले आहेत . आणि ते म्हणजे टीव्ही ९ या वाहिनीवर सुरु असणारा त्यांचा ‘सडेतोड’ हा कार्यक्रम अचानक बंद करण्यात आल्यामुळे. बुधवारी ( दि १९ ) रात्री दररोजच्या वेळेनुसार संध्याकाळी ९ वाजता हा कार्यक्रम ‘ऑन एअर’ जातो. मात्र गुरुवार सकाळ उजाडली ती ‘निखिल वागळें’चा सडेतोड हा ‘डिबेट शो’ बंद झाला ह्या बातमीने. पण अचानक हा कार्यक्रम बंद का झाला हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. याचीच ‘बातमी मागची बातमी’ महाराष्ट्र देशा आता सर्वांच्या समोर आणत आहे.\nका बंद झाला निखिल वागळेंचा सडेतोड\nदेशात पहिल्यांदाच महाराष्ट्रात शेतकरी संप पुकारला गेला . या संपात सर्वच मिडीयाने शेतकऱ्याची बाजू जोरात लावून धरली . मात्र निखिल वागळे यांनी स्टुडियोमधून तर ह्या संपावर ‘सडेतोड’ घेतलाच पण ज्या पुणतांब्यातून शेतकरी संपाची हाक दिली गेली, थेट त्याच गावातून वागळे यांनी सडेतोड कार्यक्रम करत राज्य सरकारवर सडकून टीका केली. पुणतांब्यानंतर पुढे नाशिकमध्ये जाऊन ‘मी’ शेतकरी संपावर घेतलेली भूमिका आणि त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला उघड पाडल त्यामुळे ‘ते’ही माझ्यावर नाराज होते. यामुळे आपल्याला टार्गेट केल जात असल्याच वागळे यांनी महाराष्ट्र देशाशी बोलताना सांगितल आहे.\nपुढे काय म्हणाले निखिल वागळे पहा हा व्हिडिओ\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nटीम महाराष्ट्र देशा- राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार ‘एसईबीसी’…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘बेखबर कशी तू��� अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/21524/by-subject", "date_download": "2018-11-19T11:28:15Z", "digest": "sha1:V4U5BERUFB6VWPDSHCD4WVODMJLRUCLB", "length": 3046, "nlines": 70, "source_domain": "www.maayboli.com", "title": "खेळाच्या मैदानात - क्रिकेट विषयवार यादी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /खेळाच्या मैदानात - क्रिकेट /खेळाच्या मैदानात - क्रिकेट विषयवार यादी\nखेळाच्या मैदानात - क्रिकेट विषयवार यादी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nखेळाच्या मैदानात - क्रिकेट\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/2-militant-killed-in-jammu-and-kashmir/42320/", "date_download": "2018-11-19T11:09:25Z", "digest": "sha1:EIW6RME3UJTRBOOUASCCM6QYLK3UQUVZ", "length": 8841, "nlines": 90, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "2 militant killed in jammu and Kashmir", "raw_content": "\nघर देश-विदेश जम्मू – काश्मीरमध्ये २ दहशतवादी ठार\nजम्मू – काश्मीरमध्ये २ दहशतवादी ठार\nजम्मू - काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. पुलवामा जिल्ह्यातील टेकीन गावात जवानांनी या दहशतवाद्यांना ठार केलं आहे.\nजम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी ठार ( फेाईल फोटो )\nजम्मू – काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. पुलवामा जिल्ह्यात���ल टेकीन गावात जवानांनी या दहशतवाद्यांना ठार केलं आहे. गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली. त्यावेळी लष्करानं सर्च ऑपरेशन सुरू केलं. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. परिणामी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारामध्ये दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलं आहे. दरम्यान, खात्मा केलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न लष्कराकडून सुरू आहे. दिवसेंदिवस जम्मू – काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढताना दिसत आहे. दोन दिवसापूर्वी देखील जवानांनी दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. सीमेपलिकडून होणाऱ्या कारवायांना लष्काराकडून देखील चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. वाढत्या दहशतवादी कारवायांना चोख प्रत्युत्तर द्या असे आदेश देखील सरकारनं लष्कराला दिले आहेत.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nदारुड्यांनी मेट्रो ट्रेनमध्ये पसरवली बॉम्बची अफवा; प्रवाशांमध्ये गोंधळ\n‘गेम ऑफ थ्रोन्स’चं भारतीय कनेक्शन माहितेय\nराहुल गांधी यांना मोदी फोबिया झालाय – शाह\nसोशल मीडियाचा वापर केला नाही तर , वाचा काय होईल\nमोदी सर्व सरकारी संस्था उद्धवस्त करतायेत – राहुल गांधी\nलालूंवर २४ तास डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार सुरु\nदिल्लीत कंपनीला भीषण आग; ४ कामगारांचा मृत्यू\n‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे थेट अंतराळातून दर्शन\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nहिवाळी अधिवेशन : ठग्स ऑफ महाराष्ट्र विरुद्ध गँग्स ऑफ वासेपूर\nओला-उबरच्या मोर्चाला पोलिसांनी लावला ब्रेक\nविरोधकांच्या बॅनरमधून सरकारची ठगबाजीची चार वर्ष\nसोनाक्षी म्हणते उत्तम आरोग्यासाठी फिटनेस महत्वाचा\nइंदिरा गांधी जयंती विशेष दुर्मिळ छायाचित्रे\nलग्नानंतर रणवीर-दीपिका मुंबईत दाखल\nहे व्हिडिओ गेम्स एकदा तरी खेळाच\nSBI १ डिसेंबरपासून बदलणार हा नियम\n‘भाभीजी घर पर है’ फेम सौम्याचे खास क्षण\nउत्तम आरोग्यासाठी हे कराच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-ram-kadam-troll-social-media-2967", "date_download": "2018-11-19T11:51:04Z", "digest": "sha1:TRSAAA4UT72IV7JNYNX5DGEV7XFBLUDY", "length": 9672, "nlines": 108, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news ram kadam troll on social media | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्���ाळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआपल्याला अंबानीची मुलगी आवडलेय...सोशल मीडियावर राम कदमांची खिल्ली\nआपल्याला अंबानीची मुलगी आवडलेय...सोशल मीडियावर राम कदमांची खिल्ली\nआपल्याला अंबानीची मुलगी आवडलेय...सोशल मीडियावर राम कदमांची खिल्ली\nआपल्याला अंबानीची मुलगी आवडलेय...सोशल मीडियावर राम कदमांची खिल्ली\nगुरुवार, 6 सप्टेंबर 2018\n'आपल्याला अंबानीची मुलगी आवडली, आई-बाबासुध्दा लग्नाला तयार आहेत. कुणाकडे नंबर आहे का त्यांचा, मला लग्न करायचे आहे.' अशा प्रकारे सोशल मीडियावर भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध होत आहे.\n'आपल्याला अंबानीची मुलगी आवडली, आई-बाबासुध्दा लग्नाला तयार आहेत. कुणाकडे नंबर आहे का त्यांचा, मला लग्न करायचे आहे.' अशा प्रकारे सोशल मीडियावर भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध होत आहे.\nसोशल मीडिया हे नेहमीच दुधारी शस्त्र राहिले आहे. ज्या सोशल मीडियाच्या आधारावर स्वतःचे, स्वतःच्या पक्षाचे 'ब्रॅँडींग' भाजपाने केले. तेच आता त्यांच्या पथ्यावर पडू लागले आहे. मुंबई येथे एका गोविंदा पथकाच्या कार्यक्रमात अतिउत्साहाच्या भरात भाजप आमदार राम कदम यांनी तरूणाईला इशारा करित जे वक्तव्य केले, त्याचे पडसाद राज्यभरात उमटले. विरोधी पक्षांनी याचे जोरदार भांडवल केले असून, प्रत्येक ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला.\nमर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांला कधी काळी याच पक्षाने जणू 'ब्रॅंड अॅम्बिसीडर बनविले होते. रामनामाच्या आधारावरच उत्तर भारतातील मोठ्या निवडणूकांमध्ये यश मिळविले. मात्र, आमदार राम कदम यांनी केलेल्या घृणास्पद वक्तव्याने 'राम' नामाची मार्यादाही घालवल्याची चर्चा सोशल मीडियावर धूम करीत आहे.\nएकीकडे देशात व राज्यात भाजपाची सत्ता आहे तर दुसरीकडे महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते. दहीहंडी उत्सवामध्ये कदम यांनी दहीहंडी उत्सवामध्ये येणाऱ्या मुलींना उद्देशून घृणास्पद वक्तव्य केल्यामुळे बेटी बचाओ, बेटी पढाओनंतर आता भाजप नेते बेटी भगाओ असा नवीन कार्यक्रम पक्षाने हाती घेतला का असा सवालही नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.\nनागरिकांना आपले मत व्यक्त करण्यासाठी सोशल मीडिया हे खुलं द��लन आहे. याच माध्यामातून गोविंदा पथक कार्यक्रमाच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या व्यासपीठावर गेले असल्याने त्यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहे.\nलग्न सोशल मीडिया भारत भाजप मुंबई mumbai गोविंदा आमदार राम कदम ram kadam निवडणूक अत्याचार घटना incidents मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis\nबाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी उद्धव ठाकरे नतमस्तक\nमुंबई :: हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज सहावा स्मृतीदिन आहे. या निमित्त...\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी...\nअयोध्येत उद्धव ठाकरेंच्या कोंडीचे भाजपचे प्रयत्न\nमुंबई - अयोध्येत राम मंदिर उभारणीचा भाजपचा मुद्दा हायजॅक करत आगामी निवडणुकांसाठी...\nकाय आहे अयोध्येतील नागरिकांचं शिवसेनेबद्दलचं मत \nऔरंगाबाद : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 25 नोव्हेंबररोजीच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त...\nमुंबईचा कमाल पारा पुन्हा वाढला\nमुंबई - दोन दिवसांपूर्वी खालावलेला मुंबईचा कमाल पारा पुन्हा वाढला आहे. गुरुवारी...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/making-water-highest-honor-point-25054", "date_download": "2018-11-19T12:08:02Z", "digest": "sha1:5DGYIFSYAWB2SD66G3HIX2LE7EFBVAJL", "length": 31225, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "making water highest honor point ‘पाणी’ ठरावे सर्वोच्च सन्मानबिंदू | eSakal", "raw_content": "\n‘पाणी’ ठरावे सर्वोच्च सन्मानबिंदू\nरविवार, 8 जानेवारी 2017\nडिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.\n२४ व २५ जानेवारी २०१७\nअधिक माहिती व स��भागासाठी क्लिक करा\nस्वीडनची राजधानी स्टॉकहोम महापालिकेचा आणि संपूर्ण स्वीडन देशाचा मानबिंदू, सर्वोच्च सन्मानबिंदू ‘पाणी’ आहे. असा सर्वोच्च सन्मानबिंदू म्हणून पुणेकर ‘पाणी’ स्वीकारतील, तर या शहरात कमालीचा बदल झालेला दिसेल आणि तो सगळ्या घरांत आणि मनामनांत झिरपलेला दिसेल.\nपुणे आणि पिंपरी- चिंचवड यांची ‘स्मार्ट-सिटी’मध्ये निवड झाली ती कौतुकास्पद आहे, त्यापेक्षा ती अधिक आव्हानात्मक आहे. सामान्य लोकांना असे वाटते, की स्मार्ट सिटीमधील विकासकामाचे कार्यान्वयन करण्याची जबाबदारी सरकारची आहे, म्हणजेच महापालिका आणि पालिकेशी निगडित विविध शासकीय विभागांची. त्यांचा हा समज विद्यमान नगरसेवक आणि निवडणूक इच्छुक उमेदवार आणि अधिकारी मंडळी दृढ करीत आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्य समाज मात्र या सगळ्या प्रक्रियेकडे अतिशय तटस्थपणे पाहात आहेत.\nयेत्या फेब्रुवारी- मार्च महिन्यांतील जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुकांमध्ये या वर्षी ‘पाणी’ हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा उरलेला नाही, त्यामुळे या विषयाकडे गांभीर्यपूर्वक पाहण्याचे प्रयोजन कोणालाही उरलेले नाही. पुण्याला चार धरणांचे, तर पिंपरी- चिंचवडला पवना धरणाचे मुबलक पाणी उपलब्ध आहे. आपली सर्व धरणे या वर्षी भरलेली आहेत; पण पुढच्या वर्षी आवश्‍यक पाऊसच नाही झाला तर\nखरे तर कर्तव्यकठोर आणि दक्षतापूर्ण पाणीवापराची सवय अंगी बाणवण्यात आपला समाजबांधव खूपच मागे राहिला. मुळातच पाण्याकडे पाहण्याची आपली दृष्टी अतिशय संवेदनशील आणि राजकीय- प्रशासकीय इच्छाशक्ती तसेच राजकीय उलथापालथ करण्याचे धारदार शस्त्र अशी केली गेली, जी अत्यंत चुकीची आहे. धरणात साठवलेले पाणी शुद्ध करून दररोज पुरविणे ही जबाबदारीची गोष्ट आहे; पण त्या सर्व प्रक्रियेबाबत सामान्य माणसाला देणेघेणे नाही. शालेय अभ्यासक्रमापासून ते पदव्युत्तर अभ्यासक्रमात स्थळभेट या उपक्रमात हे स्थान नाही. आपल्या शहराला दररोज होणारा पाणीपुरवठा किमान एकदा तरी आपल्या डोळ्याने पाहिला आहे का, असा प्रश्न कोणी आणि कधीतरी विचारला आहे का स्वतःला आपण इतके विसंबून आणि अवलंबून राहिलो आहोत या सेवेवर, की आपली प्रत्येकाची काहीतरी पाणी वाचविण्याची आणि काटकसरीने पाणी वापरण्याची जबाबदारी आहे, असे समाजावर बिंबवले गेले नाही, जात नाही. ‘स्मार्ट सिटी’च्या नियोजनात मानसिक आणि आंतरिक बदलासाठी करावयाच्या सातत्यपूर्ण कृतीला स्थान दिलेले नाही. किंबहुना, स्मार्ट या शब्दापाठोपाठ अदृश्‍य शब्द आहे, तो म्हणजे इथून पुढे सर्व काही तंत्रज्ञाननिगडित काम केले गेले पाहिजे.\n‘पाणी’ हा शब्द आणि त्याचा औद्योगिक, शेतीसाठी, तसेच दैनंदिन पाणीवापर आपण भावनेशी जोडण्यात अयशस्वी ठरलो अन्‌ प्रत्येकाच्या अंतरंगात सोडण्यात आणि तो टिकवून ठेवण्याचा मुळी प्रयत्नच केला नाही.\nडॉ. राजेंद्रसिंहजी यांना पाण्याचा नोबेल पुरस्कार म्हणून गणला जाणारा ‘स्टॉकहोम वॉटर प्राईज’ पुरस्कार मिळाला. पुरस्कार वितरण समारंभ स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे नोबेल पुरस्कार दिले जातात त्याच ठिकाणी होता. राजेशाही थाट आणि कमालीची शिस्त. तीन हजारहून अधिक निमंत्रित होते तिथे. त्या वेळी राजेंद्रसिंहजींसमवेत टीम जलबिरादरीचे आम्ही काही कार्यकर्ते होतो. पुरस्कार वितरण समारंभ झाला आणि मेजवानीच्या वेळी अनौपचारिक गप्पा मारताना स्टॉकहोमच्या महिला महापौर अत्यंत हृदयस्थ स्वरात बोलल्या आणि त्यांनी सर्वांची मने जिंकली. त्या म्हणाल्या, ‘‘आम्हाला माफ करा. ज्या जलाशयाशेजारी असलेल्या सभागृहात आपण आज या कार्यक्रमाचा आनंद घेत आहात, त्या जलाशयात जाऊन आपल्या हाताने आपण तेथील पाणी घेऊन पिऊ शकत नाही. मात्र, आणखी दोन वर्षांनी आपण पुन्हा येथे याल तेव्हा हे पाणी पिण्यायोग्य झालेले असेल याची मी ग्वाही देते.’’\nआम्ही चकित झालो त्यांचे बोलणे ऐकून, हा आत्मविश्वास त्यांना कोठून मिळाला असेल कारण, त्यांचा सारा समाज आणि देशबांधव एकाच ध्येयाने झपाटलेले आहेत. आता या वर्षी खरंच तेथे ते पाणी पिण्यायोग्य झालेलं असणार यात शंका नाही. आम्ही तेथील वास्तव्यात पिण्यासाठी एकदाही बाटलीबंद पाणी वापरलं नाही, आम्ही नळाचं पाणी प्यायलो. माहितीच्या अधिकारातून समजलेली, पण धक्कादायक न वाटणारी बाब आहे ही. पुणे महापालिकेने दोन कोटी रुपये दंड भरला आहे, प्रक्रिया न केलेलं दूषित पाणी पुन्हा नदीत सोडल्याबद्दल आणि हा दंड आकारला आहे महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने. हा दंड जरी महापालिकेने भरला असला तरी तो कररूपाने भरलेल्या जनतेच्या पैशांतूनच. म्हणजे कर भरणाऱ्या प्रत्येक पुणेकराने या दंड भरपाईत आपला वाटा दिला आहे. आपल्याकडे याबाबत कोणतीच पारदर्शक���ा नाही. एक साधी आणि प्रत्येकाला सहज जमेल अशी एक गोष्ट पुणेकर आणि पिंपरी- चिंचवड, तसेच पुणे जिल्ह्यातील लोक करू शकतात, ते म्हणजे स्व-वॉटर ऑडिट. प्रत्येक सोसायटी, बंगला, चाळ, झोपडी जेथे जो राहतो, त्यांनी आपणास महापालिका- नगरपालिका- ग्रामपंचायत रोज किती पाणी देते, त्याची नोंद ठेवावी आणि किती पाणी आपण वापरले, किती पाणी बचत झाली, याचीही. तो पाणीवापर आपल्या सोसायटी- घर- झोपडी, जे काहीही असेल तेथे दर्शनी भागात ठळक फलक लावून लिहिला जावा. जी पाणीबचत हळूहळू होईल, तो क्षण आपल्यासाठी प्रेरक असेल आणि काही काळात तो मानबिंदू बनेल स्वतःसाठी, आपल्या गावासाठी आणि शहरासाठी आणि राज्य- देशासाठीही. या छोट्या गोष्टी जेव्हा मानबिंदू बनतात तेव्हा प्रत्येकाचं ‘स्मार्ट’पण दिसून येतं; सहजपणे, न पुसलं जाणारं.\nमुंबईत येत्या २४ व २५ जानेवारीला होणाऱ्या डीसीएफ परिषदेमध्ये पाण्याबाबत विविध देशांमध्ये सुरू असलेल्या नावीन्यशील प्रयोगांची आणि यशस्वी मॉडेल्सची माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांकडून दिली जाणार आहे. जलक्षेत्रातील अभ्यासकांसाठी ही पर्वणीच आहे.\nपुणे जिल्ह्याचा पाणी प्रश्‍न भविष्यात बिकट होत जाणार आहे. त्यामुळे सर्वप्रथम पाणीवाटप आणि वापराचे नियोजन करावे लागणार आहे. जिल्ह्याचे औद्योगिकीकरण व शहरीकरण झपाट्याने होत आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राच्या सिंचनासाठी उपलब्ध पाण्याचे नियोजन करताना औद्योगिकीकरण व शहरीकरणासाठी पाण्याचे आरक्षण वाढत जाईल. त्यासाठी जिल्ह्यातील नद्यांमधून उपलब्ध होणारे पाणी व खोऱ्यांमधील पाण्याचा वापर याचे फेरनियोजन करावे लागणार आहे.\n- सुभाष तांबोळी, कार्यकारी संचालक, अफार्म\nजिल्ह्यातील धरणांमध्ये निश्‍चित किती पाणी उपलब्ध आहे, याचा आढावा घेतला पाहिजे. धरणे गाळाने भरलेली असल्यामुळे या समस्येवर उपाय शोधला पाहिजे. लघुपाटबंधारे विभागाच्या स्थानिक स्तर कक्षाकडे अनेक छोटे सिंचन प्रकल्प असतात. या तलावांच्या पाण्याचेही योग्य नियोजन केले पाहिजे. या तलावांमधील पाणी बाष्पीभवन, गळती, चोऱ्यांमध्येच वाया जाते. त्यामुळे या पाण्याचे नियोजन व वापराबाबत अभ्यास केल्यास त्यातून जादा पाणी उपलब्ध होऊ शकते.\n- प्रदीप पुरंदरे, जलतज्ज्ञ, निवृत्त प्राध्यापक, वाल्मी\nपाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी जिल्ह्यातील जंगलसंव���्धन महत्त्वाचे आहे. जंगलांमुळे पावसाचे प्रमाण आणि पाऊस पाण्याची पुनर्भरण, अशा दोन्ही तत्त्वांना मदत होते. जिल्ह्यातील उपलब्ध पाण्याचे प्रदूषण रोखणे व पुनर्वापरासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांवर जबाबदारी सोपविणे महत्त्वाचे आहे. दरडोई पाण्याचा वापर ठरवताना पाण्याचा अपव्यय रोखणे, उद्योगांना जाणाऱ्या पाण्यावर नियंत्रण व सिंचनातील गळती थांबविणे महत्त्वाचे आहे.\n- कल्पनाताई साळुंखे, विश्‍वस्त, ग्रामगौरव प्रतिष्ठान\nजिल्ह्यात वाया जाणाऱ्या पाण्याच्या नियोजनाला प्राधान्य दिले पाहिजे. पुण्यासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या शहरांच्या परिसरात किती पाऊस पडतो व त्यातील किती पाणी साठवून त्याचा पुनर्वापर करता येईल, याचा आराखडा तयार करायला हवा. काहीही झाले तरी मोजून पाणी दिले पाहिजे. पुणे शहराला पुरविल्या जाणाऱ्या ४० टक्के पाण्याचा हिशेब लागत नाही. त्यामुळे पाण्याची गळती थांबविण्यासाठी पाच वर्षांचा कालबद्ध कार्यक्रम लागू केला पाहिजे. पिण्याच्या ८५ टक्के पाण्याचे रूपांतर सांडपाण्यात होत असल्यास या पाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा वापरण्यासाठी धोरण ठरवणे आवश्‍यक आहे.\n- डॉ. दत्ता देशकर, प्रमुख, जलसंवाद चळवळ\nजिल्ह्यातील शहरांना व उद्योगांना भविष्यात नेमके किती पाणी द्यायचे, याचा निर्णय शासनाला आता घ्यावा लागणार आहे. कारण, उद्योग व शहरांची बेसुमार वाढ जर गावांचे पिण्याचे व शेतीचे पाणी खेचून घेत असेल, तर भविष्यात पाण्यासाठी संघर्ष होतील. सांडपाण्यावर पुन्हा प्रक्रिया करून त्याचा वापर ऊस, कापूस आणि वनशेतीला करण्यासाठी शासनाने नियोजन करण्याची गरज आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा उद्योगाला विकून त्यातून महापालिकांना निधी उभारता येईल. हा निधी सांडपाणी प्रक्रिया केंद्रांचा विकास व देखभाल करण्यासाठी वापरता येईल.\n- डॉ. दि. मा. मोरे, अध्यक्ष, महाराष्ट्र सिंचन सहयोग\nराज्य शासनाचा जलयुक्त प्रकल्प चांगला आहे. या प्रकल्पातही गाळ वाहत येणार आहे. हे बंधारे तीन वर्षांत गाळाने भरतील. त्यासाठी श्रमदानाने दरवर्षी गाळ काढण्याचे काम झाले पाहिजे. गाळाचे प्रमाण कमी किंवा नियंत्रित करण्यासाठी बंधाऱ्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे हे बंधारे शास्त्रीय दृष्टिकोनातून योग्य झाले क�� नाहीत, याची तपासणी केली पाहिजे.\n- श्रीराम गोमारकर, निवृत्त वनाधिकारी, निवृत्त सचिव, वनराई\nशासनाच्या पाणी धोरणात भूजलाचा अंतर्भाव झाला पाहिजे. ग्रामीण पाणीपुरवठ्यात ८५, शेतीसाठी ७०; तर शहरी पाणीपुरवठ्यात ५० टक्के भूजलाचा वापर होतो, हे वास्तव आहे. एवढी गंभीर परिस्थिती असताना पाणी धोरणात भूजलाचे ७० ते ८० टक्के स्थान आहे का धोरणातील विरोधाभास दूर करण्याची आवश्‍यकता आहे. भूजलाचे महत्त्व, उपलब्धता, पुरवठा आणि मागणी यांचा विचार करावा. त्याचबरोबर पाणी नियोजनात शाश्‍वत, योग्य प्रमाणात आणि समान वाटप हे धोरण आखावे.\n- हिमांशू कुलकर्णी, कार्यकारी संचालक, ॲडव्हान्स सेंटर फाॅर वॉटर रिसोर्सेस डेव्हल्पमेंट अँड मॅनेजमेंट\nपाणीवाटप करणाऱ्या व्यवस्थेमध्ये सुधारणा होणे आवश्‍यक आहे. पाणी मोजून देणे, दिलेल्या पाण्याचे ऑडिट करणे, पाण्याची गळती कमी करणे आणि पाण्याचा पुनर्वापर करणे याच चारसूत्रीवर काम करावे लागेल. आपल्याकडे पाण्याच्या वापराची कोणतीही मोजदाद नाही, ती झाली पाहिजे. आपल्याकडे भूगर्भातील पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा होत आहे. त्याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. भूगर्भातील आणि जमिनीवरील पाणी याची योग्य माहिती आवश्‍यक आहे. मागणी आणि पुरवठा याचा योग्य ताळमेळ असला पाहिजे.\n- अजित फडणीस, संचालक, प्रायमूव्ह, प्रा. लि.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://anil-shinde.blogspot.com/2018/07/blog-post.html", "date_download": "2018-11-19T10:59:58Z", "digest": "sha1:RC4PWDNA7O3YZ32HSPD5MFZ4KQVSVFID", "length": 2975, "nlines": 40, "source_domain": "anil-shinde.blogspot.com", "title": "Anil Shinde", "raw_content": "\nपाऊस तुझ्या त्या स्पर्शाची..\nआठवण करून देतो, पाऊस तुझ्या त्या स्पर्शाची..\nमी अनिल शिंदे , कल्याणहून, आवडणारा खेळ क्रिकेट , तसे थोडा फोटोग्राफीचा ही छंद आहे मला..नेहमी आनंदी राहायला आवडते मला... 'मी' एक उनाड वारा, पण प्रकृतीशी समतोल साधणारा . . . 'मी' एक खळखळणारा झरा, पण पावसातच वाहणारा . . . 'मी' एक उत्तुंग श्वास, पण सतत कोणाशी तरी बांधलेला . . . 'मी' एक नाजुक भावना, पण सतत दुसर्यांच्या भावविश्वात रमलेला . . . 'मी' जबाबदारीने वेढलेला, पण सतत कर्तव्यासाठी तत्पर असलेला . . . 'मी' एक थकलेले झाड, पण दुसर्यांना सावली देण्यासाठी उभा असलेला . . . 'मी' शब्दात व्यक्त करणे कठीन, पण नेहमी दुसर्यांच्या मनातले जाणणारा . . . 'मी' कोण , 'मी' काय पण एक प्रश्नचिन्ह भासणारा . . . तरीही असा 'मी' लोकांसाठी विदूषक, तर स्वतासाठी वेडयाचे स्वरुप घेतलेला, कारण असे म्हणतात ह्या बनावटी विश्वात वेडेच सुखी राहु शकतात . . \"I love photos, cauz the best thing about it is that,it never changes, even when the people in it change.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/retired-teacher-selection-grants-approved-by-goverment/42249/", "date_download": "2018-11-19T11:52:29Z", "digest": "sha1:VBHJ5HATVAEEC3BJIFKPG5QXLYDNQHJ5", "length": 10227, "nlines": 93, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Retired teacher selection grants approved by goverment", "raw_content": "\nघर महाराष्ट्र निवृत्त शिक्षकांना मिळाली ‘दिवाळी’ भेट\nनिवृत्त शिक्षकांना मिळाली ‘दिवाळी’ भेट\nराज्य सरकारने निवृत्त शिक्षकांना निवडश्रेणी मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत. नगरपरिषदेतील शाळांमध्ये तब्बल २४ वर्ष सेवा केलेल्या ५६ निवृत्त प्राथमिक शिक्षकांना यंदा अनोखी 'दिवाळी भेट' मिळाली आहे.\nरायगड जिल्ह्यातील महाड नगरपरिषदेतील शाळांमध्ये तब्बल २४ वर्ष सेवा केलेल्या ५६ निवृत्त प्राथमिक शिक्षकांना यंदा अनोखी ‘दिवाळी भेट’ मिळाली. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने निवृत्त शिक्षकांना निवडश्रेणी मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश मिळाल्यानंतर शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मागील अनेकवर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण झाल्यामुळे त्यांच्यासाठी हा निर्णय ‘दिवळी भेट’ असल्याचे सांगितल्या जात आहे.\nनिवडश्रेणी मिळवण्यासाठी शिक्षकांचा पाठपुरावा\nगेल्या काही वर्षांपासून निवडश्रेणी मिळविण्यासाठी शिक्षकांचा पाठपुरावा सुरू होता. मात्र, तांत्रिक कारणांमुळे प्रस्ताव मंजूर होत नव्हता. या संदर्भात काही निवृत्त शिक्षकांनी आमदार निरंजन डावखरे यांना विनंती केली होती. त्यानंतर आ. डावखरे यांनी पाठपुरावा सुरू केला होता. या प्रकरणी विधान परिषदेत मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.\nया विषयावर राज्��� सरकारच्या शिक्षण विभागाकडून मुंबईत रायगड जिल्हा परिषद व महाड नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यात संबंधीत शिक्षकांच्या प्रस्तावाची तपासणी करण्यात आली. तसेच या शिक्षकांची २४ वर्षांची अर्हताकारी सेवा समाधानकारक असल्याचे स्पष्ट झाल्यावर पात्र निवृत्त शिक्षकांना निवडश्रेणी मंजूर करण्याचे आदेश देण्यात आले. या शिक्षकांना ऐन दिवाळीतच ही गोड बातमी मिळाली.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nकाँग्रेस शहरी नक्षलवाद्यांच्या समर्थनार्थ उभा रहातोय – मोदी\nदहाच्या नंतर फटाके फोडणाऱ्यांवर मुंबईत मोठी कारवाई\n‘तर अटलजींनीही राम मंदिराचे दर्शन घेतले असते’\nराज्यातील कॉम्प्युटर ऑपरेटर्सचा ‘ट्विट मोर्चा’\nदिग्विजय सिंह यांना बदनाम केले जातोय – सचिन सावंत\nशहीद जवानाला कन्यारत्न, पाक हल्ल्यात आले होते वीरमरण\nन्यायालयात टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत आरक्षण द्या – शिवसेना\nसर्व्हर डाऊन; अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी केली मुदत वाढीची मागणी\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nहिवाळी अधिवेशन : ठग्स ऑफ महाराष्ट्र विरुद्ध गँग्स ऑफ वासेपूर\nओला-उबरच्या मोर्चाला पोलिसांनी लावला ब्रेक\nविरोधकांच्या बॅनरमधून सरकारची ठगबाजीची चार वर्ष\nसोनाक्षी म्हणते उत्तम आरोग्यासाठी फिटनेस महत्वाचा\nइंदिरा गांधी जयंती विशेष दुर्मिळ छायाचित्रे\nलग्नानंतर रणवीर-दीपिका मुंबईत दाखल\nहे व्हिडिओ गेम्स एकदा तरी खेळाच\nSBI १ डिसेंबरपासून बदलणार हा नियम\n‘भाभीजी घर पर है’ फेम सौम्याचे खास क्षण\nउत्तम आरोग्यासाठी हे कराच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2018-11-19T11:31:16Z", "digest": "sha1:4KDVS4UECPATES5BUXJUNAWX567O7ZCU", "length": 12505, "nlines": 168, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "अरेरे ! कोण-कोण या श्रेयाचे धनी? | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n कोण-कोण या श्रेयाचे धनी\nपरवा नाशिकचे नाव राज्यात सगळीकडे गाजले. ‘मनपा आयुक्त जाणार की राहणार’ असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मनपा आयुक्तांच्या समर्थनात व विरोधात मोहिमांनी जोर धरला आहे. चूक कोणाची व बरोबर कोण’ असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मनपा आयुक्तांच्या समर्थनात व विरोधात मोहिमांनी जोर धरला आहे. चूक कोणाची व बरोबर कोण याविषयी अनेकांच्या मनात तर्‍हेतर्‍हेचे संभ्रम असावेत वा ते जाणीवपूर्वक निर्माण केले गेले असावेत का\nलोकांची सत्ता प्रमुख मानणार्‍या एका वृत्तपत्राने तर ‘नाशकातल्या निलाजर्‍यांची’ कीर्ती काल सर्वत्र नेली. याबद्दल ‘निलाजरे’ म्हटले गेलेल्या ‘नाशिककरां’ना काही म्हणावे की हे सामान्य नाशिककरांचे दुर्दैव म्हणावे प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने नाशिकची भूमी पावन झाली असे अभिमानाने सर्व नाशिककर सतत सांगतात. आदर्श राज्यकर्ते म्हणून प्रभू रामचंद्रांचे दाखले दिले जातात;\nपण याच शहरात सध्याचे राज्य कोणाचे म्हणायचे ‘निवडून येण्याची क्षमता, निवडून आल्यावर त्या क्षमतेत कित्येक पटींनी वाढ करण्याची क्षमता, या क्षमता विस्ताराआड जो कोणी येईल त्याला संपवण्याची वा न जमल्यास वळसा घालण्याची वृत्ती, या क्षमतावाढीसाठी वाटेल त्या पक्षाशी वाटेल तितक्या वेळा घरोबे करण्याचे कसब इत्यादी व्यवच्छेदक लक्षणांनी युक्त असा हा नगरसेवक’ असे वर्णन ‘नाशकातले निलाजरे’ या अग्रलेखात केले गेले आहे.\nसध्या दिल्लीपासून गल्लीपर्यंत लोकप्रतिनिधींना नावे ठेवण्याची पद्धत रूढ झाली असली तरी ज्यांची ही जाहिरात मानावी ते नगरसेवक कोणती व कोणाची सेवा करतात गेल्या काही वर्षांत राजकारणाने नवी-नवी वळणे घेतली. ज्यांना कोणतेच काम जमत नाही त्यांच्या पोटापाण्याची सोय राजकारणाच्या राजधर्मात सुखेनैव होऊ लागली. नगरसेवकसुद्धा लोकप्रतिनिधीच गेल्या काही वर्षांत राजकारणाने नवी-नवी वळणे घेतली. ज्यांना कोणतेच काम जमत नाही त्यांच्या पोटापाण्याची सोय राजकारणाच्या राजधर्मात सुखेनैव होऊ लागली. नगरसेवकसुद्धा लोकप्रतिनिधीच नगरसेवक असोत की एखाद्या पंचायत समितीचा सदस्य; सर्वांच्या पोटापाण्याची सोय राजरोसपणे करण्यासाठीच स्थानिक स्वराज्य संस्थांचे कुरण हिरवेगार ठेवले जाते.\nसगळीकडे एकच तर्‍हा असताना केवळ नाशिककर नगरसेवकांना ‘निलाजरे’ ठरवण्याइतके धाडस एखादे वृत्तपत्र कसे करते यामागे काय कारणे असावीत यामागे काय कारणे असावीत नाशिकच्या नगरसेवकांना कदाचित ‘निलाजरे’ ही संभावना टोचली नसेल; पण सामान्य नाशिककरांना मात्र ती नक्कीच भयंकर टोचली असल्यास नवल नाही. याच नाशिक शहराने चार ���शकांपूर्वी देशासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला.\nत्याच आदर्शाचा कित्ता गिरवून देशातही चार वर्षांपूर्वी सत्तापालट झाला. समाजसेवेत व राजकारणात योग्य माणसे आल्यास शहराचा कायापालट होतो हा अनुभव नाशिककरांनी घेतला. मात्र नाशिकच्या नगरसेवकांनी कारभार कुशलतेने फारच मोठे विशेषण मिळवले. या बदलौकिकाचे श्रेय कुणाकुणाला द्यावे ‘महाजनो येन गत: स: पंथ:’ या संस्कृत सुभाषिताचा हा ताजा तडाखा मानावा का\nPrevious articleकेल्याने होत आहे रे…\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nहा उपक्रम यशस्वी व्हावाच\nभारतीय राष्ट्रीयत्वाचे आशादायी चित्र\n, त्यानं सुष्मिताला दिल्या ‘प्रेम’पूर्वक शुभेच्छा\n‘भारत’च्या सिनेमाच्या शुटींगदरम्यान सलमान जखमी\nव्हॉट्सअँपच्या दहा गोष्टी.. ज्या तुम्हाला कायमचे ब्लॉक करू शकतात\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nवाकोद येथे स्नेह मेळाव्यातून जागवल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी\nपंजाबमधील हल्ल्यामागे कदाचित लष्करप्रमुख, आप नेत्याचं वादग्रस्त विधान\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या प्रज्वलला रौप्य\nसमांतर रस्ता कृती समितीच्या साखळी उपोषणास 1752 जळगावकरांनी दर्शविला पाठिंबा\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nवाकोद येथे स्नेह मेळाव्यातून जागवल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/police-celebrate-diwali-by-honoring-citizens/42226/", "date_download": "2018-11-19T11:13:47Z", "digest": "sha1:VXILECBNL2PLSV3PIHNH7UNDWROZ6IBW", "length": 9462, "nlines": 92, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Police celebrate Diwali by honoring citizens", "raw_content": "\nघर महामुंबई प्रतिष्ठित नागरिकांच्या सन्मानाने पोलिसांकडून साजरी दिवाळी\nप्रतिष्ठित नागरिकांच्या सन्मानाने पोलिसांकडून साजरी दिवाळी\nदिवाळी साजरी करताना पोलीस\nपोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रतिष्ठीत नागरिकांसोबत दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करून ठाणे नगर पोलीस कर्मचार्‍यांनी दिवाळीच्या आनंदात सर्वांना सहभागी करून घेतले. तसेच पोलीस ठाण्यातील महिलांना भाऊबीज भेट म्हणून साड्या देण्यात आल्या. याप्रसंगी पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी मोठ्या ��ंख्येने उपस्थित होते.\nठाणे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्येष्ठ नागरिक, महिला समिती सदस्य, कौमी एकता समिती, पोलीस मित्र, मोहल्ला कमिटी आदी समित्यांच्या सदस्यांना या दिवाळी फराळ कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते. या वेळी विविध संस्थांमधील सुमारे 100 ते 150 जण उपस्थित होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय साबळे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) सुरेश आव्हाड यांनी यावेळी सदर मान्यवरांच्या सोबत फराळ केला.\nज्येष्ठ नागरिक हे अंधारातील काठीसारखे असून त्यांच्या जोरावरच आमची पिढी काम करु शकते. म्हणून त्यांचा सन्मान करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांची काळजी घेणे हे आपले परम कर्तव्य आहे. महिला समिती सदस्य, कौमी एकता समिती, पोलीस मित्र, मोहल्ला कमिटीच्या सदस्यांमुळेच पोलीस यंत्रणेला आधार मिळत आहे. आज जी काही शांतता आहे, त्याचे श्रेय याच समिती सदस्यांना जात आहे\n– रविकांत मालेकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, ठाणे\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nफटाके विक्रीवर विक्रेते समाधानी\nफटाक्यांतील रसायने ठरतायेत जीवघेणे\nमुंबईच्या स्मृती पाचांळ बनल्या ‘मिसेस युनिव्हर्सल’\nतब्बल ८५ वर्ष जुनं रीगल सिनेमागृह बंद होणार\nमुंबईतील प्रतिपंढरपूरात भाविकांची गर्दी\nतर या नाकर्त्या सरकारला बांगड्यांचा आहेर करू; दिव्यांग सेनेचा निर्धार\nआंदोलनादरम्यान वनअधिकाऱ्यांवर फेकली राख\nओला-उबेरची विधीमंडळावर धडक; पोलिसांनी लावला ब्रेक\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nहिवाळी अधिवेशन : ठग्स ऑफ महाराष्ट्र विरुद्ध गँग्स ऑफ वासेपूर\nओला-उबरच्या मोर्चाला पोलिसांनी लावला ब्रेक\nविरोधकांच्या बॅनरमधून सरकारची ठगबाजीची चार वर्ष\nसोनाक्षी म्हणते उत्तम आरोग्यासाठी फिटनेस महत्वाचा\nइंदिरा गांधी जयंती विशेष दुर्मिळ छायाचित्रे\nलग्नानंतर रणवीर-दीपिका मुंबईत दाखल\nहे व्हिडिओ गेम्स एकदा तरी खेळाच\nSBI १ डिसेंबरपासून बदलणार हा नियम\n‘भाभीजी घर पर है’ फेम सौम्याचे खास क्षण\nउत्तम आरोग्यासाठी हे कराच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/conspiracy-of-political-parties-469796/", "date_download": "2018-11-19T11:38:03Z", "digest": "sha1:6NNTQH3B4V7SQDD6QSFNF4AVQPTRMQME", "length": 25257, "nlines": 220, "source_domain": "www.loksatta.com", "title": "हे राजकीय पक्षाचे कारस्थान? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविराट कोहली ऑस्ट्रेलियात गप्प बसला तर आश्चर्य वाटेल - पॅट कमिन्स\nरिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nहे राजकीय पक्षाचे कारस्थान\nहे राजकीय पक्षाचे कारस्थान\n‘हे पापच..’ हे संपादकीय (२४ एप्रिल) वाचले. जगातील सगळ्यात मोठय़ा लोकशाहीतील सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे मतदान प्रक्रिया, ज्याद्वारे नागरिक आपले प्रतिनिधी निवडून देतात.\n‘हे पापच..’ हे संपादकीय (२४ एप्रिल) वाचले. जगातील सगळ्यात मोठय़ा लोकशाहीतील सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे मतदान प्रक्रिया, ज्याद्वारे नागरिक आपले प्रतिनिधी निवडून देतात. आज भारताला स्वातंत्र्य मिळून ६७ वष्रे झाली. परंतु मतदान प्रक्रियासुद्धा व्यवस्थित पार पाडू शकत नाही. ही आपल्या देशाची शोकांतिका आहे. ज्या परिसरात गेली ४० वष्रे आम्ही राहतो व नेहमी मतदानाचा हक्क बजावतो, त्याच मतदारसंघातून अचानक आमची नावेच वगळण्यात यावीत याला काय म्हणावे हे नक्कीच ‘एखाद्या’ राजकीय पक्षाचे कारस्थान असल्याचा दाट संशय येतो हे नक्कीच ‘एखाद्या’ राजकीय पक्षाचे कारस्थान असल्याचा दाट संशय येतो मतदान ओळखपत्र असूनही त्याचा या मतदानाच्या वेळी काहीच उपयोग झाला नाही. या मतदानाच्या निमित्ताने मला अजून एक गोष्ट निदर्शनास आणावीशी वाटते की जुन्या आणि नव्या मतदार ओळखपत्रांवरील क्रमांकांमध्ये साधम्र्य नाही. रटर पाठवून मतदार यादीतील नाव असण्याची खात्री करण्याचा प्रयत्न केला असता, तोही फोल ठरला. जनगणनेतील माहितीचा मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी उपयोग करणे अपेक्षित होते. परंतु आपल्या यंत्रणेत आधुनिक तंत्रज्ञान अंगीकृत केले जाते, पण त्याची योग्यरीत्या अंमलबजावणी अजिबात होत नाही. उलट त्याचा फज्जाच उडतो असा अनुभव विविध प्रक्रियांमध्ये आढळून येतो.\nआयोगाने स्वत:ची यंत्रणा निर्माण करावी\nमतदान अधिकारी म्हणून ठाणे येथील मतदान केंद्रावर काम करणाऱ्या वैशाली भाले या शिक्षिकेचा गुरुवारी दुर्दैवी मृत्यू झाला. राष्ट्रीय कर्तव्याच्या नावाखाली निवडणुकीची कामे शिक्षकांच्या माथी मारण्यात आली. नाही करणार तर कारवाई करण्याच्या धमक्यावजा नोटिसा पाठविण्यात आल्या.\nदेशाचे उद्याचे भावी जबाबदार नागरिक घडविण्याचे राष्ट्रीय कार्य रोजच करणाऱ्या शाळांचा मात्र निवडणूक आयोगाने जराही विचार केला नाही. बदली शिक्षक द्या, निवडणुकीच्या कामातून सवलत देतो, अशा निवडणूक अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या, पण ज्या शाळांमध्ये सर्वानाच कामाला जुंपले, अशा शाळांचे मुख्याध्यापक बदली शिक्षक आणणार कुठून निवडणुकीच्या कामासाठी कर्मचारी घेताना इतर विभागापेक्षा शाळांचे शिक्षकच मोठय़ा संख्येने घेतले. आयोगाचा हा दुजाभाव कशासाठी निवडणुकीच्या कामासाठी कर्मचारी घेताना इतर विभागापेक्षा शाळांचे शिक्षकच मोठय़ा संख्येने घेतले. आयोगाचा हा दुजाभाव कशासाठी चार महिन्यांनी राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. या साठी तरी शिक्षकांना वेठीस न धरता स्वत:ची यंत्रणा निर्माण करावी.\nएवढे मात्र ते नक्कीच करून दाखवतील..\nराज्यातील तीन टप्प्यांमधील मतदान तर एकदाचे संपले. आता सर्वाना लागलेत वेध निकालांचे. निवडणूक प्रचारादरम्यान होणाऱ्या तथाकथित प्रचंड, विराट, अतिविराट सभा आणि त्यांमधून मुजोरपणे वाजवलेले स्वत:चे ‘करून दाखवल्याचे’ कौतुक ऐकताना लोकांची चांगली करमणूक होते यात शंका नाही. परंतु लोक मनोमन वर्षांनुवष्रे जाणून आहेत, त्यांत सत्य किती आणि दहशतवादी बाता किती. ‘बंधना’च्या नावाखाली कोणी लोकांना बांधून घेऊ शकत नाही एवढे मात्र खरे.\nकाही गल्लीतले स्वयंघोषित दादा आता दिल्लीत जाऊन काहीतरी करून दाखवण्याचे मनसुबे करताहेत. जन्मजात लाभलेला उद्धटपणा दिल्लीतही कामी यावा काँग्रेसची तिरडी बांधून तयार आहे, मोदी पंतप्रधानकीचे बाशिंग बांधून घ्यायला उतावीळ झाल्यासारखे दिसताहेत. तथापि, निकालांची निश्चित दिशा सांगता येणे शक्य नाही. परंतु आमचे पाताळयंत्री राजकारणी त्यांच्या काळ्या पैशाच्या जोरावर निकालांची दिशा त्यांना पाहिजे तशी बदलण्याचे प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाहीत. आकाशपाताळ एक करतील. एवढे मात्र ते नक्कीच करून दाखवतील. भ्रष्टाचार हाच ज्यांचा प्राणवायू आहे त्यांनी त्याविना जगावेच कसे काँग्रेसची तिरडी बांधून तयार आहे, मोदी पंतप्रधानकीचे बाशिंग बांधून घ्यायला उतावीळ झाल्यासारखे दिसताहेत. तथापि, निकालांची निश्चित दिशा सांगता येणे शक्य नाही. परंतु आमचे पाताळयंत्री राजकारणी त्यांच्या काळ्या पैशाच्या जोरावर निकालांची दिशा त्यांना पाहिजे तशी बदलण्याचे प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाहीत. आकाशपाताळ एक करतील. एवढे मात्र ते नक्कीच करून दाखवतील. भ्रष्टाचार हाच ज्यांचा प्राणवायू आहे त्यांनी त्याविना जगावेच कसे आहेत खरी एकेक ‘भारत-रत्न आहेत खरी एकेक ‘भारत-रत्न\n‘गर्व से कहो..’ची इंग्रजावृत्ती हे संपादकीय (२४ एप्रिल) वाचले आणि टीव्हीवरील एक जाहिरात आठवली. या जाहिरातीमध्ये एक पिता आपल्या नवजात बाळाचा जन्मदाखला काढत असतो व ‘धर्म कोणता’ या प्रश्नावर तो विचार करतो व म्हणतो ‘त्यालाच ठरवू दे.’\nसंपादकीय वाचताना हे समजले की ब्रिटनमधील ३५ टक्के तरुणांना कुठलाही धर्मविचार मंजूर नाही. घटनेने आपल्याला कुठलाही धर्म स्वीकारण्याचा किंवा आचरण करण्याचा अधिकार दिला आहे. या संपादकीयामुळे खूप दिवस डोक्यात येऊन गेलेले काही प्रश्न पुन्हा वर आले.\n१) सध्या भारतीय नागरिक एक धर्म नाकारून दुसऱ्यामध्ये धर्मातर करू शकतो, परंतु त्यास कुठलाही धर्म न स्वीकारण्याचे स्वातंत्र्य आहे का\n२) सध्या अस्तित्वात असलेले धर्म हे वेगवेगळ्या काळात स्थापन झाले आहेत. त्याचप्रमाणे आताच्याही काळात एखादा धर्म स्थापन करता येऊ शकतो का व तसे केल्यास त्यास घटनेची मान्यता मिळू शकते का व तसे केल्यास त्यास घटनेची मान्यता मिळू शकते का ३) आज भारतात जेवढे काही अर्ज भरावे लागतात त्यात बहुतेक सर्व अर्जामध्ये धर्माचा उल्लेख करावा लागतो. मग जी लहान मुले अनाथाश्रमात वाढतात, त्यांना कुठला धर्म दिला जातो किंवा दिला जात नाही ३) आज भारतात जेवढे काही अर्ज भरावे लागतात त्यात बहुतेक सर्व अर्जामध्ये धर्माचा उल्लेख करावा लागतो. मग जी लहान मुले अनाथाश्रमात वाढतात, त्यांना कुठला धर्म दिला जातो किंवा दिला जात नाही कारण त्यांना या बाबतीत काही माहिती असण्याची शक्यता फारच कमी असेल. असे असताना त्या मुलावर एखादा धर्म लादला जातो असे वाटत नाही का\nअसे प्रश्न अनेकांच्या मनात असतील, परंतु त्याची उत्तरे दुर्दैवाने कुठेही मिळत नाहीत.\n‘गर्व से कहो..’ हा अग्रलेख आणि फादर दिब्रिटो यांचे ‘चौथे नव्हे सहावे शतक’ हे पत्र (लोकमानस, २५ एप्रिल) वाचले. दिब्रिटो यांनी अग्रलेखाच्या तपशिलातील एक छोटीशी चूक निदर्शनास आ���ली आणि पूरक अशी आणखी काही माहिती दिली इथपर्यंत ठीक झाले. परंतु त्यांनी विनाकारणच विषयाशी संबंध नसलेले आणि वादग्रस्त असे एक विधानही (कंसात) केले. ते म्हणजे, सेंट थोमस यांनी दक्षिण भारतात ख्रिस्ती धर्माचा प्रचार केला, हे होय. वास्तविक, सेंट थोमस भारतात आला होता याचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. जे आहेत ते गेल्या दोन तीन शतकांत निर्माण केलेले आहेत, ज्यांचा सप्रमाण परामर्श राजीव मल्होत्रा व अरिवद नीलकंठन यांनी त्यांच्या इ१ीं‘्रल्लॠ कल्ल्िरं या पुस्तकात घेतला आहे. मग सेंट थोमसच्या भारतभेटीचा दावा पुन:पुन्हा का केला जातो) केले. ते म्हणजे, सेंट थोमस यांनी दक्षिण भारतात ख्रिस्ती धर्माचा प्रचार केला, हे होय. वास्तविक, सेंट थोमस भारतात आला होता याचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. जे आहेत ते गेल्या दोन तीन शतकांत निर्माण केलेले आहेत, ज्यांचा सप्रमाण परामर्श राजीव मल्होत्रा व अरिवद नीलकंठन यांनी त्यांच्या इ१ीं‘्रल्लॠ कल्ल्िरं या पुस्तकात घेतला आहे. मग सेंट थोमसच्या भारतभेटीचा दावा पुन:पुन्हा का केला जातो हे असे असंबंधित विधान मध्येच घुसडण्यात दिब्रिटो यांच्या काय प्रेरणा असतील याचे एक संभाव्य उत्तर याच अग्रलेखावरील मार्कुस डाबरे यांच्या ‘आत्ताच गुडघे का टेकले’ या नावाने प्रसिद्ध झालेल्या पत्रात सापडेल. ते लिहितात, ‘शुभवर्तमानवादी पंथाने सध्या जगात धुमाकूळ घातला आहे. कट्टर धार्मिक विचार पसरविण्यात ते आघाडीवर आहेत.’ सत्याची मोडतोड शुभवर्तमानवादीवाले कशी करतात याची असंख्य उदाहरणे उपरोल्लेखित पुस्तकात लेखकद्वयी देतात.\nरविकिरण फडके, भांडुप पूर्व, मुंबई\n.. तर जबाबदार कोण\nएखाद्या नागरिकाला केवळ मतदार यादीत नाव नसल्याने मतदानास पात्र असूनही वंचित राहावे लागत असेल तर त्याची पूर्ण जबाबदारी ही निवडणूक आयोग, राज्य शासन तसेच स्थानिक प्रशासन म्हणजे जिल्हाधिकारी यांचेवर हवी. ते ही जबाबदारी योग्य पद्धतीने पूर्ण करू शकत नसतील तर त्यांच्यावर करवाई ही झालीच पाहिजे. सामान्य नागरिकाला छोटय़ाशा चुकीबद्दल दंड तसेच दिरंगाईला नेहमीच सामोरे जावे लागते. पण प्रशासकीय अधिकारी मात्र चुका करून फार तर माफी मागतात आणि पुन्हा पुढील चुका करण्यासाठी मोकळे होतात. हे आता थांबलेच पाहिजे. मतदारांच्या अपुऱ्या यादीमुळे चुकीचा लोकप्रतिनिधी निवडून आला तर त्���ाची जबाबदारी कोण घेणार\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nलोकसभा, विधानसभेच्या निवडणुका एकाचवेळी घेण्याला निवडणूक आयोगाचा पाठिंबा\nसर्व राजकारण्यांना ‘नीट’ कळवळा\nलोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेणं शक्यच नाही – निवडणूक आयोग\nशपथपत्रात उमेदवारांना सांगावा लागणार उत्पन्नाचा स्त्रोत\nचार राज्यांसह लोकसभेची निवडणूक एकाचवेळी घेण्यास आम्ही सक्षम – निवडणूक आयोग\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\n'मला मारहाण नाही केवळ धक्काबुक्की', 'मुळशी पॅटर्न'चे दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा खुलासा\n'आजोबा आमच्यासोबत का राहत नाही', अबरामचा बिग बींना प्रश्न\nजस्टिनशी लग्न केल्यानंतर हेलीने केला नावात 'हा' बदल\nसोनालीनंतर आता 'या' अभिनेत्रीलाही झाला कॅन्सर\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\n‘गोमातेवरून काँग्रेसचे दुटप्पी राजकारण’\nमध्य प्रदेशात काँग्रेससाठी आता नाही तर कधीच नाही\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या ९ लाख कोटींच्या राखीव निधीवर सरकारचा डोळा\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nविधान परिषद उपसभापतीपद निवडणूक तूर्त नाही\nतेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना विरोधकांचे खतपाणी\nसहा तासांत पत्रीपुलाचे पाडकाम\nदुधात भेसळ केल्यास जन्मठेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ls-2016-diwali-news/uzbekistan-1426403/", "date_download": "2018-11-19T12:07:06Z", "digest": "sha1:BQALMKKZIDLT7PB4BOLXOJSJDLWJEPWT", "length": 60809, "nlines": 234, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Uzbekistan | उझ्बेकिस्तान इतिहासाच्या पुस्तकातील रेशमी पान | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविराट कोहली ऑस्ट्रेलियात गप्प बसला तर आश्चर्य वाटेल - पॅट कमिन्स\nरिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nदिवाळी अंक २०१६ »\nउझ्बेकिस्तान इतिहासाच्या पुस्तकातील रेशमी पान\nउझ्��ेकिस्तान इतिहासाच्या पुस्तकातील रेशमी पान\nउझ्बेकिस्तान हा मध्य आशियातील एक महत्त्वाचा देश.\n‘हे जग पुस्तकासारखं आहे. आणि जे प्रवास करत नाहीत, ते केवळ एकच पान वाचतात..’ असं युरोपियन तत्त्ववेत्ता ऑगस्टिन म्हणाला होता. खरोखरच या ‘जग’रूपी पुस्तकाची पानं पलटणं हा एक सुखद अनुभव असतो. अज्ञात ठिकाणाला भेट देताना मनात थोडीशी धाकधूक असते खरी; मात्र काहीतरी नवीन पाहण्याची, अनुभवण्याची आणि अंतिमत: आपलंसं करण्याची उत्सुकता त्या भीतीवर सहज मात करते. अशा उत्सुकतेपोटी घडलेला प्रवास हा नेहमीच आपल्याला समृद्ध करून जातो. माझ्या पीएच. डी.च्या अभ्यासाच्या निमित्ताने मला उझ्बेकिस्तान या अनोख्या देशाला भेट देण्याची संधी मिळाली. साधारण महिन्याभराच्या वास्तव्यात मी या देशातील अनेक ठिकाणं पाहिली. रेल्वे, बस व मेट्रोने. तर कधी चक्क पायी फिरले. अनेक लोकांशी संवाद साधला. या सगळ्यातून माझ्यापुढे उघडलं- एका अद्भुत संस्कृतीचं दालन\nउझ्बेकिस्तान हा मध्य आशियातील एक महत्त्वाचा देश. मध्यवर्ती आणि मोक्याचं स्थान लाभलेला हा देश ‘दुहेरी भूवेष्टित’ (डबली लँडलॉक्ड) (म्हणजे इतर पाच भूवेष्टित देशांनी वेढलेला.) आहे. या प्रदेशातील इतर देशांच्या- अर्थात ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, किरगिझस्तान, कझाखस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या सीमा उझ्बेकिस्तानला लागून आहेत. विशेष म्हणजे भूवेष्टित असूनही या देशात सर्व प्रकारची भौगोलिक वैशिष्टय़े पाहायला मिळतात. पूर्वेकडचा डोंगराळ भाग, सिरदरिया आणि अमुदरिया नद्यांची सुपीक खोरी आणि पश्चिमेचे वाळवंट पाहिल्यावर या भौगोलिक विविधतेची कल्पना येते. हिवाळ्यात खूप थंड आणि उन्हाळ्यात खूप गरम असं हवामान असलेल्या या देशात जाण्यासाठी एप्रिल ते सप्टेंबर हा काळ सुखद असतो.\nउझ्बेकिस्तानला हजारो वर्षांचा समृद्ध इतिहास आहे. चीन आणि युरोप यांना जोडणारा प्राचीन व्यापारी मार्ग- अर्थात रेशीम मार्ग (सिल्क रोड) याच भागातून जात असे. रेशमी वस्त्रे, मसाल्याचे पदार्थ, दागिने, उंची अत्तरं आणि तत्सम वस्तूंच्या देवाणघेवाणीबरोबरच आचार-विचारांचं आदानप्रदानही या प्रदेशाने खूप पाहिलं आहे. आजवर अनेक आक्रमणं, सत्तांतरं आणि मानवी स्थलांतरं अनुभवलेल्या या प्रांताने अनेक लोकांना, विचारांना आणि परंपरांना आपलंसं केलं. प्राचीन झोराष्ट्रियन धर्��, कनिष्काच्या काळात पसरलेला बौद्ध धर्म, कालांतराने इस्लाम आणि आधुनिक काळात सोव्हिएत रशियाच्या अधिपत्याखाली ‘निधर्मी’ राजवटही येथे प्रस्थापित झाली. या सगळ्यातून संपन्न होत गेली ही वैशिष्टय़पूर्ण संस्कृती आणि सभ्यता\nभारतीय इतिहासातदेखील उझ्बेकिस्तानचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्राचीन काळात बाहेरील जगाशी आपला संबंध मुख्यत: या प्रदेशातूनच आला. व्यापाराच्या माध्यमातून प्रस्थापित झालेलं आपलं नातं पुढे सांस्कृतिक धाग्यांनी विणलं गेलं. मध्ययुगात समरकंदच्या तिमूरने भारतावर आक्रमण केलं आणि पुढे त्याचा वंशज बाबर याने येथे मुघल राजवटीची स्थापना केली. मध्य आशियाई स्थापत्य आणि कलेने भारताच्या सांस्कृतिक जडणघडणीत मोलाचं योगदान दिलं आहे. १९ व्या शतकात हा संपूर्ण प्रदेश रशियन झारच्या अधिपत्याखाली आला आणि १९२४ पासून सोव्हिएत संघाचा भाग झाला. सोव्हिएत काळातदेखील भारताचे उझ्बेकिस्तानशी जवळचे संबंध होते. १९६६ चा ताश्कंद करार आणि त्यानंतर लगेचच झालेला पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींचा दुर्दैवी मृत्यू आजही आपलं मन हेलावून जातो.\n१९९१ साली उझ्बेकिस्तान सोव्हिएत संघापासून स्वतंत्र झाला. यंदाच आपल्या स्वातंत्र्याची पंचविशी पूर्ण केलेला हा देश पर्यटनासाठी एक परिपूर्ण पॅकेज आहे. स्वच्छ, सुंदर आणि निसर्गरम्य असलेला उझ्बेकिस्तान मुख्यत: ओळखला जातो तो येथील ऐतिहासिक ठेव्यामुळे. प्राचीन आणि मध्ययुगीन स्थापत्याचे अद्वितीय नमुने आजही येथे आपुलकीने जतन करून ठेवले आहेत. येथील ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाच्या खिवा, बुखारा, समरकंद आणि ताश्कंद या चार शहरांची सफर म्हणजे इतिहासप्रेमींसाठी मेजवानीच असते.\nखिवा आणि बुखारा : प्राचीन संस्कृतीच्या पाऊलखुणा\nइतिहासाची आणि स्थापत्याची आवड असलेल्या प्रत्येकाने खिवा आणि बुखारा या शहरांना भेट द्यायलाच हवी. ही दोन शहरे म्हणजे प्राचीन उझ्बेकिस्तानचं मूर्तस्वरूप आहेत. २५०० वा वाढदिवस साजरा केलेल्या जगातील मोजक्या शहरांमध्ये या दोन शहरांचा अग्रक्रम लागतो. एवढे पावसाळे पाहूनही ही नगरं आजही अभेद्य उभी आहेत. कैक आक्रमणं झाली; शहरं बेचिराख करण्याचेही प्रयत्न झाले; प्रत्येक राज्यकर्त्यांने आपापल्या मर्जीनुसार नवीन वास्तू बांधल्या; जुन्या मोडल्या. मात्र, तरीही या शहरांचं प्राचीनत्व हरवलं नाही\nअमुदरिया नदीच्या काठी वसलेलं खिवा एकेकाळच्या वैभवशाली खोरेझम साम्राज्याची राजधानी होतं. २१ व्या शतकात राहून प्राचीन काळाचं दर्शन घडवणारं हे शहर म्हणजे खरोखरच एक ‘ओपन एअर’ म्युझियमच आहे. युनेस्कोने या संपूर्ण शहराला ‘वर्ल्ड हेरिटेज साइट’चा दर्जा दिला आहे. खिवा शहराचा विस्तार केवळ २६ हेक्टर एवढाच आहे. शहराला चहूबाजूंनी अभेद्य तटबंदी आहे. सुमारे दहा मीटर उंच असलेल्या या तटरक्षक भिंतीला ‘ईचन काला’ असं म्हणतात. या भिंतीच्या आतच पूर्ण शहर वसलेलं आहे. आतील रस्ते अरुंद असल्यामुळे गाडीने फिरता येत नाही. पायीच फिरावं लागतं. ‘ईचन काला’च्या पश्चिम दरवाज्याजवळ ‘कुन्या आर्क’ गढी आहे. येथे खोरेझमी राजांचं वास्तव्य असे. हा शहराचा सर्वात उंच भाग असून येथून संपूर्ण शहराचं अवलोकन करता येतं.\nखिवामध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळं आहेत. २१३ कोरीव खांबांवर उभारलेली जुम्मा मशीद, प्रचंड आकाराचा ‘कलता मिनार’, मध्य आशियातील सर्वात मोठा समजला जाणारा मुहम्मद अमीनखान मदरसा, निळ्या रंगाच्या भव्य घुमटाने युक्त असं पहिलवान मेहमूद याचं स्मारक.. सगळंच अवर्णनीय. या वास्तूंच्या आसपास स्थानिक लोकांनी चालवलेली कलाकुसरीच्या वस्तूंची अनेक दुकानं आहेत. हे लोक म्हणजे शहराच्या गतवैभवाचं दर्शन घडवणारे ‘गाईड’च आहेत. त्यांच्याशी गप्पा मारल्यावर इतिहासाची पानं नकळत उलगडली जातात\nखिवा पाहून आपली गाडी बुखाराला वळवली की प्राचीन इतिहासाची सफर अधिकाधिक रंजक होत जाते. बुखारा हे प्राचीन रेशीम मार्गावरील एक महत्त्वाचा थांबा होता. अगदी इसवी सनपूर्व काळापासून हे शहर भरभराटीला आलं होतं. येथे दळणवळण, व्यापार, आर्थिक उलाढाली तर होतच; पण वैचारिक देवाणघेवाणही होत असे. जगाच्या कानाकोपऱ्यातून येथे लोक येत. यात व्यापारी, सावकार, कुशल आणि अकुशल कारागीर, मूर्तिकार, चित्रकार, शास्त्रज्ञ, विद्वान, धर्मप्रसारक आणि प्रवासी अशा सर्वाचाच सहभाग असे. या सर्वाच्या येण्याने हे शहर समृद्ध होत गेलं. प्राचीन काळी बुखारात भारतीय व्यापारी आणि सावकारांची वसाहत होती. त्यातील काही तेथेच स्थायिक झाले आणि पुढे तेथील संस्कृतीत मिसळून गेले. आजही बुखारातील लोक भारतीयांबद्दल आणि त्यांनी आणलेल्या आचार-विचारांबद्दल भरभरून बोलतात. त्याकाळच्या जागतिक व्यापारात भारताचं स्थान किती मोलाच�� होतं, हे यावरून जाणवतं.\nबुखारामधील सर्वात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे ‘सिटाडेल आर्क’- अर्थात भव्य तटबंदी असलेला किल्ला. हा नक्की कधी आणि कुणी बांधला याची निश्चित माहिती उपलब्ध नसली तरी तो सुमारे २५०० ते ३००० वर्षे जुना आहे, यावर इतिहासकारांचं एकमत आहे. त्याच्यासमोरील प्रवेशद्वाराकडे पाहूनच किल्लय़ाच्या अभेद्यपणाची कल्पना येते. किल्लय़ाच्या आतमध्ये दरबार, राजा-राण्यांचे महाल, शस्त्रास्त्रांच्या कोठय़ा यांचे अवशेष जतन करून ठेवले आहेत. याशिवाय मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस राजाच्या बसण्याची जागा आहे. तिथे बसून राजा मुख्य दरवाज्यासमोरील मोकळ्या जागेत घडणारे कार्यक्रम पाहत असे. सिटाडेल आर्क पाहताना बुखाराच्या गतवैभवाची जाणीव होते.\nयेथील आणखी एक महत्त्वाचं स्थळ म्हणजे ‘कल्यान मिनार’, त्यासमोरची कल्यान मशीद आणि मीर-ए-अरब मदरसा. कल्यान मिनार ४५ मीटर उंच आहे आणि त्यावर निळ्या सिरॅमिकने नक्षीकाम केलेले आहे. हा मिनार १२ व्या शतकात बांधला. त्यामागील मुख्य हेतू दिशादर्शनाचा होता. दुरून येणाऱ्या व्यापाऱ्यांना हा मिनार दिसताच बुखारा जवळ आल्याची खूण पटायची. कल्यान मिनारापुढील मशीद आणि मदरसा कालांतराने बांधले गेले. मात्र, तिन्ही वास्तूंचा एकत्रितपणे देखावा खूपच सुंदर दिसतो.\nबुखारा हे संपूर्ण शहरच जणू एक प्रेक्षणीय स्थळ आहे. त्यामुळे शहरातून पायी फेरफटका मारणे हा एक अद्भुत अनुभव असतो. येथे पावला-पावलावर प्राचीन इमारती, बाजार, मशिदी, मदरसे, कारावान सराय (उंटांचे तांडे घेऊन निघालेल्या व्यापाऱ्यांसाठी बांधलेल्या धर्मशाळा), ट्रेडिंग डोम्स (व्यापार-उदिमासाठी बनवलेल्या खास जागा) पाहायला मिळतात. नवव्या शतकातील समानीद साम्राज्याची एकमेव ओळख असलेले समानीद स्मारक, आता काहीसा जीर्ण झालेला, मात्र तरीही सुंदर असा निळ्या रंगाच्या चार घुमटांनी बनलेला ‘चार मिनार’ (तिथे त्याला ‘चोर मिनार’ म्हणतात.), ‘ल्याबी हौज खास’- अर्थात छोटेखानी मानवनिर्मित तलाव आणि त्याभोवती असलेल्या निळ्या कोरीवकाम केलेल्या वास्तु, इस्लामातील नक्शबंदी पंथाचे उगमस्थान असलेल्या बहाउद्दीन नक्शबंद याचं स्मारक आणि मशीद, झोरास्ट्रियन धर्माची पाळेमुळे प्रतिबिंबित होणारी ‘मागोकी अटारी’ मशीद.. नावं सांगावीत तेवढी कमी ठरतील. बुखारा आपल्याला खरोखरच एका अजब विश्वाची सहल घडवतं यात शंकाच नाही.\nसमरकंद : मध्ययुगाची अनोखी सफर\nसमरकंदला ‘पर्ल ऑफ द ईस्ट’ असं म्हणतात. हे शहर ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाचं आहे. खिवा आणि बुखाराप्रमाणेच समरकंददेखील प्राचीन रेशीम मार्गावरील महत्त्वाचा थांबा होतं. मात्र, दुर्दैवाने येथील प्राचीन इतिहासाच्या पाऊलखुणा काळाने पुसून टाकल्या आहेत. आज समरकंद ओळखलं जातं ते मुख्यत: मध्ययुगीन इतिहासाचं प्रतीक म्हणून.\nसमरकंदचं इस्लामपूर्व नाव ‘अफ्रासियाब’ होतं. आधुनिक समरकंदच्या ईशान्येला वसलेलं अफ्रासियाब प्राचीन काळात व्यापारामुळे भरभराटीला आलेलं होतं. १३ व्या शतकात चेंगीझ खानच्या नेतृत्वाखाली मंगोल साम्राज्याने या प्रांतावर आक्रमण केलं आणि अफ्रासियाब अक्षरश: बेचिराख करून टाकलं. आज त्या ठिकाणी केवळ उजाड माळरान आहे. आधुनिक काळात केलेल्या उत्खननात जुन्या अफ्रासियाब शहराचे अनेक अवशेष सापडले. ते सर्व अवशेष आपल्याला अफ्रासियाब म्युझियममध्ये पाहायला मिळतात. या म्युझियममध्ये फेरफटका मारल्यावर जुन्या समरकंदचं ऐश्वर्य आपल्या लक्षात येतं. मूळ शहराची रचना, त्याभोवती उभारलेली भव्य तटबंदी, घरांच्या प्रतिकृती.. एवढंच नाही तर त्याकाळची भांडी, वस्तू, शस्त्रे, दागिने, भित्तिचित्रे.. सगळं येथे मांडून ठेवलंय. समरकंदची इस्लामपूर्व संस्कृती असूनही तिचं योग्य तऱ्हेनं जतन आधुनिक सरकारने केलंय, हे विशेष.\nचेंगीझ खानच्या आक्रमणाचा विषय निघाला तर आजही इथले लोक हळवे होतात. क्रूर मंगोल साम्राज्याविरुद्ध या प्रदेशाला तिमूरने स्वतंत्र केलं. (ज्याचं वर्णन आपल्या इतिहासात ‘तैमूरलंग’ म्हणून आढळतं.) म्हणून उझ्बेकिस्तानच्या इतिहासात तिमूरचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्याला उझ्बेक इतिहासात राष्ट्रपुरुष मानलं जातं. तिमूरची राजधानी असलेल्या समरकंदमध्ये आजही त्याचं अस्तित्व जाणवतं. समरकंदमधील सर्वाधिक महत्त्वाची वास्तू म्हणजे ‘गुर-ए-अमीर’- अर्थात तिमूरची कबर. तिमूरचा नातू उलूगबेकने बांधलेल्या या वास्तूत तिमूर आणि त्याच्या वंशजांचे अवशेष पुरलेले आहेत. निळ्या सिरॅमिकच्या टाइल्सनी केलेलं अप्रतिम नक्षीकाम हे ‘गुर-ए-अमीर’चं वैशिष्टय़. त्यावरील निळा घुमट तर केवळ लाजवाब आहे. घुमटाच्या आतील बाजूने- म्हणजेच कबरीच्या वर छतावर संपूर्ण सोन्याचं नक्षीक��म आहे. तेदेखील तितकंच अप्रतिम.\nसमरकंदमध्ये पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचं ठिकाण म्हणजे ‘रेगिस्तान’ या ठिकाणी उझ्बेकिस्तानच्या मध्ययुगीन ऐश्वर्याचं मनमुराद दर्शन होतं. रेगिस्तान स्क्वेअर म्हणजे तीन बाजूंनी तीन भव्य इमारती आणि मधे असलेली मोकळी जागा. या तिन्ही भव्य इमारती म्हणजे एकेकाळचे गजबजलेले मदरसे होते. त्यांच्या आतील बाजूस शिकवण्याचे वर्ग, विद्यार्थी वसतिगृहाच्या खोल्या अशी रचना आढळते. मधल्या प्रचंड चौकात पूर्वी राजेशाही कार्यक्रम होत असं इतिहासकारांचं मत आहे. रेगिस्तानचं वैशिष्टय़ म्हणजे इमारतींच्या प्रवेशद्वारांवर केलेलं कोरीवकाम. येथील दरवाजे, घुमट, मिनार सर्वच सुरेख. निळ्या सिरॅमिकचा विपुल वापर आणि त्यातून साकारलेली अद्वितीय कलाकृती पाहून डोळ्यांचं पारणं फिटतं. रेगिस्तानच्या समोरील बाजूस उभं राहून तिन्ही इमारती आणि मधल्या चौकाचा ‘पॅनोरॅमिक व्ह्य़ू’ मिळतो. त्याचं सौंदर्य तर अवर्णनीयच.\nनिळ्या सिरॅमिकच्या कोरीवकामातून साकारलेल्या वास्तु आणि बारीक रेखीव कारागिरी केलेले निळे घुमट ही समरकंदच्या इस्लामिक स्थापत्यशैलीची वैशिष्टय़े आहेत. सगळ्याच वास्तु तशाच धाटणीच्या आहेत. तरीही कुठेही तोच-तोचपणा वाटत नाही. पर्यटकांना प्रत्येक स्थळी काहीतरी नवीन, वैशिष्टय़पूर्ण सापडतं. तिमूरने बायकोच्या नावे बांधलेली ‘बीबी-खानुम’ मशीद आणि ‘शाह जिंदा’ (अर्थात सगळ्या राज्यकर्त्यांच्या ओळीने कबरी असलेला बोळ.. जिथे प्रत्येक कबरीच्या वर वेगळा चौथरा बांधला आहे. प्रत्येक कबरीचे नक्षीकाम वेगळे आहे.) ही दोन ठिकाणं सुंदर आहेत. तिमूरचा नातू उलूगबेक स्वत: शास्त्रज्ञ आणि खगोलतज्ज्ञ असल्यामुळे त्याने बांधलेली ऑब्झव्‍‌र्हेटरीदेखील प्रेक्षणीय आहे. त्याच्यानंतरच्या राज्यकर्त्यांनी ती उद्ध्वस्त केल्यामुळे आता केवळ एक आर्क शिल्लक आहे. मात्र, स्वतंत्र उझ्बेक सरकारने या वास्तुचं चांगलं पुनरुज्जीवन केलं आहे. एकूणच समरकंदच्या सांस्कृतिक जीवनावर आजही तिमूर आणि उलूगबेकचा खूप प्रभाव जाणवतो. १५ व्या शतकात होऊन गेलेल्या या राजांनी घडवलेलं हे समृद्ध शहर मनात कायमचं घर करून राहतं.\nताश्कंद : इतिहास आणि आधुनिकतेचा सुरेल संगम\nताश्कंद म्हणजे आधुनिक उझ्बेकिस्तानच्या राजधानीचं शहर. सर्वार्थाने सुंदर असलेलं हे शहर म्हणजे उझ्बेकिस्तानचा प्राचीन इतिहास, सोव्हिएत भूतकाळ आणि स्वातंत्र्योत्तर आधुनिक काळ यांचा सुरेल संगम आहे. अनेक संस्कृतींचं मिश्रण असलेलं ताश्कंद पर्यटनप्रेमींसाठी बहुआयामी अनुभव आहे. याच शहरामार्फत विदेशी पर्यटकांची उझ्बेकिस्तानशी तोंडओळख होते. प्रवेश केल्यापासून हे शहर आपल्याला वेड लावतं. समांतर, काटकोनात छेदणारे प्रशस्त रस्ते, भव्य चौक आणि रस्त्याच्या दुतर्फा भरपूर झाडी पाहून मन लुब्ध होतं.\nभारतातील दिल्ली, हैदराबादसारख्या शहरांप्रमाणेच ताश्कंदचेदेखील जुने ताश्कंद आणि नवीन ताश्कंद असे दोन भाग केले आहेत. त्यापैकी जुनं ताश्कंद इतिहासाचं, तर नवीन ताश्कंद आधुनिक काळाचं प्रतीक म्हणता येईल. जुन्या ताश्कंदमध्ये इस्लामिक स्थापत्यशैलीचा प्रभाव अधिक आहे. निळ्या सिरॅमिकचं कोरीवकाम केलेले भव्य मिनार, मशिदी, मदरसे येथे अनेक आढळतात. त्यापैकी ‘हजरती इमाम’ मशिदीचा परिसर सर्वाधिक प्रेक्षणीय आहे.\nजुन्या ताश्कंदची शान असलेला ‘चोरसू बाजार’ हा शतकानुशतकं भरत आलेला बाजार आहे. रेशीम मार्गावरून ये-जा करणारे व्यापारी या बाजारात आपल्या वस्तू विकत असत, असं येथील विक्रेते अभिमानाने सांगतात. निळ्या रंगाचा प्रचंड डोम हे चोरसू बाजाराचं वैशिष्टय़. त्यामुळे हा बाजार दुरूनही ओळखू येतो. येथे अगदी फळं, भाज्या, दुग्धजन्य पदार्थ, मांस यांपासून ते कपडे, दागिने, पेंटिंग्ज, कलाकुसरीच्या वस्तू, सिरॅमिकच्या कप-बश्या, किटल्या, प्लेट्स इत्यादीपर्यंत सगळं मिळतं. त्यामुळे आपल्या ताश्कंद सफरीतील एक दिवस चोरसू बाजारातील खरेदीसाठी राखून ठेवावा.\nजुन्या ताश्कंदचा अनुभव घ्यायचा असेल तर पायी फेरफटका मारावा. ओळीने असलेली जुन्या पद्धतीची मोठी चौसोपी घरं, मातीने सारवलेल्या भिंती, सोप्यात झोपाळे, अंगणात फुलझाडं हे वातावरण अगदी हृद्य वाटतं. यापलीकडे जाऊन प्रेमळ आदरातिथ्य करणारी माणसं पाहिली की मन हेलावून जातं. ओळख नसताना कुठल्याही घराचा दरवाजा ठोठावला तरी तो हसतमुखाने उघडला जातो. आतील कर्ती व्यक्ती ‘या-बसा’ म्हणते. संपूर्ण घर फिरून दाखवते. विचारपूस करते. उझ्बेक आदरातिथ्याचं परमोच्च प्रतीक म्हणजे ‘ग्रीन टी’ पिण्याचा आग्रह तो जेव्हा होतो, तेव्हा ‘अतिथी देवो भव’चा खऱ्या अर्थाने प्रत्यय येतो. एकूणच उझ्बेक जनतेच्या आदरातिथ्याचा जवाब नहीं\nपर्यटकांना जुन्या आणि नवीन ताश्कंदमधील फरक चटकन् लक्षात येतो. नव्या ताश्कंदचा तोराच वेगळा. इथे आपल्याला मुख्यत्वेकरून दिमाखदार भव्य चौक, हिरव्यागार बागा आणि कारंजी, सोव्हिएत पद्धतीच्या इमारती पाहायला मिळतात. एकूणच या भागावर आधुनिकतेची छाप आहे. ताश्कंदमधील ‘इंडिपेन्डन्स स्क्वेअर’ म्हणजे प्रवाशांसाठी खास आकर्षण असतं. हे भव्य स्मारक म्हणजे स्वतंत्र उझ्बेकिस्तानचं मूर्त प्रतीक आहे. सोनेरी रंगाचा मोठ्ठा पृथ्वीचा गोल आणि त्यावर कोरलेला उझ्बेकिस्तानचा नकाशा दुरूनच लक्ष वेधून घेतो. त्याच्या पुढय़ात तान्हुल्याला मांडीवर घेऊन बसलेल्या आईचा पुतळा आहे. ही आई म्हणजेच त्यांची मातृभूमी आहे असा उझ्बेक लोकांचा समज आहे. उझ्बेक जनमानसात मातृभूमीला फार महत्त्व आहे. या मुख्य स्मारकाभोवती सुंदर बाग आणि कारंजी आहेत. चारही बाजूंनी स्टार्क पक्ष्याच्या १६ प्रतिकृती लावल्या आहेत. हा पक्षी शांततेचं प्रतीक आहे. इंडिपेन्डन्स स्क्वेअरपासून जवळच ‘क्राइंग मदर’ अर्थात साश्रुनयनांनी बसलेल्या आईचं स्मारक आहे. तिचा मुलगा देशरक्षणासाठी कामी आला, म्हणून तिला दु:खही आहे आणि सार्थ अभिमानही आहे. जन्मदात्या आईपेक्षाही मातृभूमीचं ऋण मोठं आहे असा संदेश या स्मारकातून दिला आहे. या स्मारकापाशी अखंड ज्योत तेवत असते.\nताश्कंद शहराच्या मध्यभागी ‘अमीर तिमूर स्क्वेअर’ नावाचा अजून एक मोठा चौक आहे. हा चौकदेखील इंडिपेन्डन्स स्क्वेअरप्रमाणेच स्वातंत्र्योत्तर काळात बांधला गेला. उझ्बेक इतिहासात राष्ट्रपुरुष मानल्या गेलेल्या तिमूरचं स्वतंत्र उझ्बेक सरकारने उदात्तीकरण केलेलं जाणवतं. देशाची संस्कृती, भाषा, कला आणि एकूणच समाजजीवनात त्याला पुनरुज्जीवित केलं आहे. देशात सर्वत्र त्याची स्मारकं, पुतळे आणि प्रतिमा आढळतात. परंतु ‘अमीर तिमूर स्क्वेअर’मध्ये असलेला तिमूरचा भव्य अश्वारूढ पुतळा केवळ देदीप्यमान आहे.\nताश्कंद हे शहर विशेषत: म्युझियम्ससाठी प्रसिद्ध आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ‘तिमुरीद म्युझियम’मध्ये तिमूर आणि त्याचे वंशज यांची माहिती, वंशावळी, फोटो, तिमुरीद साम्राज्याचे नकाशे, चित्र, तसेच त्याकाळच्या स्थापत्यशैलीची वैशिष्टय़े इत्यादींची मांडणी केलेली आहे. विशेषत: तिमूरचा वंशज असलेला बाबर, त्याने भारतात स्थापन केलेले मुघल साम्राज्य, त्याची वंशावळ ���ाची माहिती आणि त्याचबरोबर ताजमहालाचीही प्रतिकृती येथे आहे. उझ्बेक लोकांना मुघल साम्राज्याविषयी फार आत्मीयता आहे. एका उझ्बेक राजवटीने भारतावर तीन शतकं राज्य केलं, ही त्यांच्यासाठी अभिमानाची बाब आहे. मात्र, या अभिमानात कुठलाही दंभ जाणवत नाही. स्वातंत्र्यानंतर बांधलं गेलेलं तिमुरीद म्युझियम खूपच छान आहे. याशिवाय ‘नॅशनल म्युझियम’मध्ये देशाचा अश्मयुगापासूनचा इतिहास उलगडून दाखवला आहे. हजारो वर्षांची संस्कृती, परकीय आक्रमणं, विविध राजवटींचा इतिहास, रशियन साम्राज्य आणि सोव्हिएत काळातला इतिहास उत्तमरीत्या येथे मांडलेला आहे. उझ्बेकिस्तानचा संपूर्ण इतिहास समजून घ्यायचा असेल तर या म्युझियमला भेट देणं अत्यावश्यक आहे. ‘नॅशनल म्युझियम ऑफ अप्लाइड आर्ट’मध्ये कलाकुसरीच्या वस्तू, सिरॅमिकची भांडी, बाहुल्या, तसेच पारंपरिक पोशाख ठेवले आहेत. कलाप्रेमींनी हे म्युझियम नक्कीच पाहावं.\n२१ व्या शतकात बांधण्यात आलेलं ‘मेमरी ऑफ रिप्रेशन’ स्मारक आणि म्युझियम हेदेखील स्वातंत्र्योत्तर उझ्बेकिस्तानच्या राष्ट्रीय अस्मितेचा अप्रतिम नमुना आहे. रशियन राज्यकर्त्यांनी उझ्बेक जनतेवर अनन्वित अत्याचार केले. झारच्या आक्रमणांपासून स्टॅलिनच्या छळवणुकीपर्यंत अगणित कटू अनुभवांचा हा देश साक्षी आहे. त्या आठवणींना वाचा फोडण्यासाठी आणि नवीन पिढीला त्याची ओळख करून देण्यासाठी ‘मेमरी ऑफ रिप्रेशन’ स्मारक आणि म्युझियम बांधण्यात आलं. अंखोर नदीच्या काठी अतिशय रम्य ठिकाणी निळ्या रंगाचा मोठा डोम आणि पांढऱ्या पिलर्सपासून बनवलेलं हे स्मारक उभं आहे. सभोवती फुलबाग आहे. आणि स्मारकाच्या मागून नदीने खेळकर वळणं घेतली आहेत.\nताश्कंदमधील अंखोर नदीच्या काठाने पायी फिरणे हा एक सुखद अनुभव असतो. सरकारच्या पुढाकाराने २०१४ मध्ये बांधली गेलेली मिनोर मशीद याच नदीच्या काठी आहे. मध्ययुगीन उझ्बेक स्थापत्यशैलीचा वापर करून ही मशीद बांधली असली तरीही तिला आधुनिकतेचा साज आहे. भोवतालचा नदीकाठचा आल्हाददायक परिसर या इमारतीची शोभा वाढवतो. नदीच्या दोन्ही बाजूंनी गर्द हिरवाई आहे. मशीद पाहून नदीकाठाने पायी निघाल्यास अनेक प्रेक्षणीय स्थळं वाटेत पाहायला मिळतात. प्रचंड, तरीही सुंदर असा ताश्कंद टॉवर, गोल्फ क्लब, वॉटर पार्क, जपानी बाग, इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल, रिझव्‍‌र्ह बँक ���फ उझ्बेकिस्तानची उंच काचेची बिल्डिंग.. एक ना अनेक. नव्या ताश्कंदचा मनमुराद अनुभव घ्यायचा असेल तर हा फेरफटका मारण्याशिवाय पर्यायच नाही.\nताश्कंद शहराचं अजून एक महत्त्वपूर्ण वैशिष्टय़ म्हणजे येथील मोठमोठय़ा बागा. संपूर्ण शहरात अनेक बागा आहेत. पण सगळ्यांची महाराणी म्हणजे ‘अलिशर नवई नॅशनल पार्क’ अलिशर नवई म्हणजे १५ व्या शतकात होऊन गेलेला प्रसिद्ध कवी आणि भाषातज्ज्ञ. त्याला उझ्बेक भाषेचा जनक मानलं जातं. त्याच्या नावाची अनेक ठिकाणं उझ्बेकिस्तानात आहेत. शहराच्या मध्यभागी असलेली अलिशर नवई बाग म्हणजे पर्यटकांसाठी रेलचेलच आहे. बागेत गर्द झाडी तर आहेच; शिवाय मध्यभागी एक मोठं तळं आहे- ज्यात बोटिंग चालतं. बागेत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, गाणी तसेच प्रदर्शनंही सतत सुरू असतात. निसर्गाच्या सान्निध्यातील हा एक अविस्मरणीय अनुभव असतो.\nताश्कंदमध्ये भारतीयांनी आवर्जून भेट द्यावं असं ठिकाण म्हणजे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचं स्मारक. शहराच्या केंद्रस्थानी एका चौकात शास्त्रींचा अर्धपुतळा बसवला आहे. भोवताली छोटी बाग आहे. त्या रस्त्याला शास्त्रींचं नाव दिलं आहे. आजही हा देश आपल्या माजी पंतप्रधानांना विसरलेला नाही, या जाणिवेने कृतज्ञता वाटते. ताश्कंदमधला भारतीय दूतावासदेखील प्रेक्षणीय आहे. अत्यंत रम्य परिसरात असलेल्या या एम्बसीमध्ये भारताचा व्हिसा मिळवू इच्छिणाऱ्या उझ्बेक नागरिकांची गर्दी असते. उझ्बेक लोकांना भारताविषयी प्रचंड प्रेम, आपुलकी आहे. भारतीय संस्कृती, कला, परंपरा, पोशाख, योग याचं त्यांना खूप आकर्षण आहे. बॉलीवूडचे चित्रपटसुद्धा इथे फार लोकप्रिय आहेत. राज कपूर, मिथुन चक्रवर्ती आणि शाहरुख खानचे फॅन आपल्याला जागोजागी भेटतात. त्यामुळे भारतातून आलेल्या पाहुण्यांचं या देशात विशेष स्वागत होतं.\nताश्कंदमधील वाहतूक व्यवस्था उत्तम आहे. बस आणि टॅक्सी दोन्ही सोयीचं असलं तरी शहराचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे येथील मेट्रो. सोव्हिएत काळात ७० च्या दशकात या मेट्रोची सुरुवात झाली. मात्र, तिचा एक रूट उझ्बेकी स्वातंत्र्यानंतर बांधण्यात आला. शहराच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाण्यासाठी मेट्रोचा वापर करता येतो. मेट्रो स्टेशन्स म्हणजे अक्षरश: म्युझियम्स वाटावीत इतकी सुंदर बांधली आहेत. संगमरवरी खांब, त्यावर सुरेख कोरीवकाम, कमानी, सिरॅमिकचे वा काचेचे नक्षीकाम, मोठमोठी झुंबरं यांनी स्टेशन्स सजवलेली आहेत. प्रत्येक मेट्रो स्टेशनचं सौंदर्य वेगळं आहे. ९० च्या दशकात बांधलेली नवीन स्टेशन्सही जुन्याच्या तोडीस तोड बनवली आहेत. त्यामुळे ताश्कंद मेट्रोकडे एक प्रेक्षणीय स्थळ म्हणूनही पाहण्यास हरकत नाही. मेट्रोतून फिरलेलं, अनुभवलेलं ताश्कंद दीर्घकाळ आपल्या स्मरणात राहतं.\nआशिया खंडाच्या आणि जगाच्या इतिहासाचं रेशमी पान वाचण्यासाठी उझ्बेकिस्तानला आवर्जून भेट द्यावी. आपल्याला एका अद्भुत विश्वाचं दर्शन घडेल यात शंका नाही. खिवा, बुखारा, समरकंद आणि ताश्कंद असा संपूर्ण उझ्बेकिस्तानचा दौरा हा एक परिपूर्ण अनुभव आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\n'मला मारहाण नाही केवळ धक्काबुक्की', 'मुळशी पॅटर्न'चे दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा खुलासा\n'आजोबा आमच्यासोबत का राहत नाही', अबरामचा बिग बींना प्रश्न\nजस्टिनशी लग्न केल्यानंतर हेलीने केला नावात 'हा' बदल\nसोनालीनंतर आता 'या' अभिनेत्रीलाही झाला कॅन्सर\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\n‘गोमातेवरून काँग्रेसचे दुटप्पी राजकारण’\nमध्य प्रदेशात काँग्रेससाठी आता नाही तर कधीच नाही\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या ९ लाख कोटींच्या राखीव निधीवर सरकारचा डोळा\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nविधान परिषद उपसभापतीपद निवडणूक तूर्त नाही\nतेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना विरोधकांचे खतपाणी\nसहा तासांत पत्रीपुलाचे पाडकाम\nदुधात भेसळ केल्यास जन्मठेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/50646", "date_download": "2018-11-19T11:45:00Z", "digest": "sha1:3XZBLJBY2RYEJ4RSIMDB4F763K6TYK3U", "length": 8947, "nlines": 170, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रंगुनी रंगात सार्‍या- जम्बो - ज्ञानेश | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगुनी रंगात सार्‍या- जम्बो - ज्ञानेश\nरंग���नी रंगात सार्‍या- जम्बो - ज्ञानेश\nपाल्याचे नाव : ज्ञानेश\nवय: साडे पाच वर्षे\nबाप्पांचा लाल कद एकदम मस्त\nबाप्पांचा लाल कद एकदम मस्त रंगवलाय. पुजा झाली की लगेच ग्राऊंडवर आलेले दिसताहेत फुट्बॉल खेळायला.\nअरे वा छानच रंगवली आहेत\nअरे वा छानच रंगवली आहेत दोन्ही चित्र.\nज्ञानेश, खुप मस्त रंगवलायेस\nज्ञानेश, खुप मस्त रंगवलायेस बाप्पा\nमी तुझ्या एंट्रीची वाटच पहात होते\nधन्यवाद रुनी पॉटर, आवटी\nधन्यवाद रुनी पॉटर, आवटी ,हिम्सकूल ,रिया ,दिनेशदा,जयु\nज्ञानेश प्रत्यक्ष भेटीत रीयाताईला hard copy gift देणार आहे\nफुटबॉल खेळण्यार्या बाप्पाचा कद सुरेख रंगवलाय\nखूप मस्त रंगवलंय. शाब्बास\nखूप मस्त रंगवलंय. शाब्बास ज्ञानेश\nज्ञानेश प्रत्यक्ष भेटीत रीयाताईला hard copy gift देणार आहे\nमग तर लवकर भेटायलाच हवं ज्ञानेशला\nबाप्पांचा लाल कद एकदम मस्त\nबाप्पांचा लाल कद एकदम मस्त रंगवलाय. पुजा झाली की लगेच ग्राऊंडवर आलेले दिसताहेत फुट्बॉल खेळायला.>>>>+ १००००० . मस्तच\nज्ञानेश...कित्ती सुंदर रंगवले आहेस बाप्पा....सोंडेवरच स्वस्तिक एकदम खास ...किक मारताना उडालेली धूळही मस्त दाखवली आहेस...गुड जाॅब डन\nमस्तं रंगवलय. खूपच छान.\nमस्तं रंगवलय. खूपच छान.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/617837", "date_download": "2018-11-19T11:51:35Z", "digest": "sha1:R3UCWPZXCK5UNEEDPI5EJICDVZVJBN5Y", "length": 13017, "nlines": 63, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "13 आमदारांसह जारकीहोळी बंधू भाजपात? - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » 13 आमदारांसह जारकीहोळी बंधू भाजपात\n13 आमदारांसह जारकीहोळी बंधू भाजपात\n‘ऑपरेशन कमळ’साठी भाजपचा खटाटोप : मागण्या मान्य न झाल्या 16 सप्टेंबरनंतर स्पष्ट निर्णय घेण्याचा इशारा\nबेळगावमधील पीएलडी बँकेच्या निवडणुकीवरून उद्भवलेला वाद उफाळून आला आहे. आमदार सतीश जारकीहोळी आणि मंत्री रमेश जारकीहोळी यांनी थेट काँग्रेस पक्षालाच आव्हान दिले असून बंडखोरीचे अस्त्र उगारले आहे. त्यांनी पक्षातील 13 आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याची तयारी चालविली आहे. 16 सप्टेंबरनंतर जारकीहोळी बंधू आपल्या राजकीय वाटचालीची दि��ा ठरविणार असल्याचे सूत्रांकडून समजते.\nमागील दोन आठवडय़ांपासून बेळगावच्या पीएलडी बँकेच्या मुद्यावरून जारकीहोळी बंधू आणि आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. याची गांभीर्याने दखल घेत काँग्रेस हायकमांडने तडजोड करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात यश आलेले नाही. दरम्यान, युती सरकार अस्थिर करून सत्ता स्थापनेसाठी भाजपने हालचाली चालविल्या आहेत. काँग्रेसमधील फुटीचा लाभ घेण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष येडियुराप्पा यांनी मंगळवारी बेंगळूरमध्ये ज्येष्ठ भाजप नेते जगदीश शेट्टर, गोविंद कारजोळ, शोभा करंदलाजे, उमेश कत्ती व इतरांशी चर्चा केली.\nभाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असणाऱया रमेश जारकीहोळी यांनी येडियुराप्पांकडे पक्षप्रवेशासाठी अटी घातल्या आहेत. सतीश जारकीहोळी यांना एक वर्षासाठी मुख्यमंत्रिपद द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, येडियुराप्पा यांनी या विषयी आपल्या पक्षातील नेत्यांशी चर्चा केली आहे. रमेश जारकीहोळी यांची मागणी मान्य करणे शक्य नाही. परंतु त्यांना उपमुख्यमंत्रिपद देता येईल, असे येडियुराप्पा यांनी सांगितल्याचे समजते.\nसतीश जारकीहोळी यांना उपमुख्यमंत्रिपद आणि त्यांच्या चार किंवा पाच समर्थकांना मंत्रिपद देण्यासंबंधी हायकमांडशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन येडियुराप्पांनी दिल्याचे समजते.\nकाँग्रेसमधील अंतर्गत बंडाळी शमविण्यासाठी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष दिनेश गुंडूराव आणि उपमुख्यमंत्री डॉ.जी. परमेश्वर यांनी रमेश जारकीहोळी यांच्याशी केलेली चर्चा विफल ठरली आहे. मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याशी परमेश्वर आणि दिनेश गुंडूराव यांनी मंगळवारी चर्चा केली. मात्र लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या बाजूने उभे राहिलेल्या मंत्री डी. के. शिवकुमार यांच्याविरुद्ध रमेश जारकीहोळी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बेळगाव जिल्हा राजकारणात हस्तक्षेप केल्यास आपण कोणताही कठोर निर्णय घेण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा थेट इशारा त्यांनी दिला.\nअशा आहेत रमेश जारकीहोळींच्या मागण्या\nपीएलडी बँकेच्या निवडणुकीवेळी आपल्या गटावर अन्याय झाला आहे. त्यामुळे हा अन्याय वरिष्ठांनी आधी दूर करावा. सतीश जारकीहोळी यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे, लक्ष्मी हेब्बाळकर यांचा कोणत्याही क���रणास्तव मंत्रिपदासाठी विचार करू नये, शिवाय त्यांना राज्य महिला काँगेस अध्यक्ष पदावरून हटवावे, बेळगाव जिह्यातील चिकोडी आणि बेळगाव लोकसभा निवडणुकीत आपण सुचविलेल्यांनाच पक्षातर्फे तिकीट द्यावे, मंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह बेंगळुरातील कोणत्याही नेत्याने बेळगावच्या राजकारणात हस्तक्षेप करू नये, अशा अटी रमेश जारकीहोळी यांनी परमेश्वर यांच्यापुढे मांडल्या आहेत.\n16 सप्टेंबरपूर्वी मागण्या मान्य करा; अन्यथा…\nआपल्या मागण्या मान्य न झाल्यास जारकीहोळी बंधुंनी 16 सप्टेंबर रोजी महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या निवास्थानी बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. त्यांनी हायकमांडकडे मागण्या मांडल्या आहेत. 16 सप्टेंबरपूर्वी मागण्या मान्य न झाल्यास आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी त्यांनी केली आहे. तसेच सतीश जारकीहोळी यांनी देखील या वृत्ताला दुजोरा देताना 15 दिवसांत राज्य राजकारणात महत्त्वाचे बदल होतील. त्यामुळे आपल्याला जबाबदार ठरवू नये, असे स्पष्ट केले आहे.\nकोरिया ओपन सुपर सीरीजच्या अंतिम सामन्यात सिंधू विजयी\nजम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्याचा खात्मा\nमेहबुबा मुफ्ती पुन्हा एकदा पीडीपीच्या अध्यक्षपदी\nचोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी अँटिग्वा सकारात्मक\nमोदींकडून संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला : राहुल गांधी\nचित्रपट, नाटकातूनही बहुरूपी पुलंचेच दर्शन\nइंटरनेटमुळे परदेशी कंपन्यांची कमाई\nपं. अमरनाथ यांना ‘पं.पन्नालाल घोष वेणुरत्न’ पुरस्कार जाहीर\nमोठय़ा वादानंतर रिझर्व्ह बँक अन् केंद्र सरकार यांच्यात बैठक\nगडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा\nमराठा आरक्षण : विधीमंडळाच्या पायऱयांवरच विरोधकांचा ठिय्या\nमराठा आरक्षण : ‘हे आरक्षण टिकणारे नाही’ ; मध्ये उपप्रवर्ग करून मराठय़ांना आरक्षण द्या \nमराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी\nआजचे भविष्य सोमवार दि. 19 नोव्हेंबर 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/health-news/healthcare/articleshow/65673523.cms", "date_download": "2018-11-19T12:36:46Z", "digest": "sha1:KTTDBNXY3IQSJYWO7UDDPJOQ6WRMGIM3", "length": 13810, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "health news News: healthcare - जांघेतील हर्निया म्हणजे काय? | Maharashtra Times", "raw_content": "\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nजांघेतील हर्निया म्हणजे काय\nजांघेतील हर्निया डॅासचिन जम्मा, लॅप्रोस्कोपिक तज्ज्ञ शेजारचे अण्णा आज सकाळीच वेदनेने तळमळत माझ्या ओपीडीत आले त्यांना तपासलं आणि मी रागावलोच...\nजांघेतील हर्निया म्हणजे काय\nडॅा.सचिन जम्मा, लॅप्रोस्कोपिक तज्ज्ञ\nशेजारचे अण्णा आज सकाळीच वेदनेने तळमळत माझ्या ओपीडीत आले. त्यांना तपासलं आणि मी रागावलोच. \"अहो किती उशीर हर्निया अडकलाय तुमचा आणि त्यातल्या आतड्यांचे गँगरीन झालेय दुर्लक्ष केल्यामुळे. आता तातडीने ऑपरेशन करावे लागेल. जिवाला धोकाही संभवतो.\" मग काही तासातच अण्णांवर ऑपरेशन करून अडकलेल्या हर्नियातली काळी झालेली आतडी मोठा छेद घेऊन काढून टाकली. दोन दिवस आयसीयूत ठेवावे लागले. अण्णांची परिस्थिती बघून त्यांचे धाकटे बंधू घाबरून गेले आणि मला विचारायला म्हणाले, डॅाक्टर,मलाही हर्निया आहे आणि मला लवकरच ऑपरेशन करून घ्यायचे आहे. फक्त मला माहिती द्या. मग मी त्यांना सचित्र माहिती दिली.\n*जांघेतील हर्निया - Inguinal Hernia हा मुळात तसा साधा आजार. सहसा पुरुषांमधे आढळणारा हा आजार काही स्त्रियांमधेही सापडतो. या आजारात पोटातील आतडी ही पोटाच्या खालच्या भागातल्या स्नायूतल्या छिद्रातुन जांघेतून वृषणकोशामध्ये खाली उतरते. खोकताना अथवा शिंकताना किंवा उभे राहिल्यावर जांघेत येणारी फुग्यासारखी ही गाठ पुढे हळुहळू मोठी होते आणि वृषणकोषामधे उतरते. झोपल्यानंतर ही आतडी त्याच छिद्रातुन पुन्हा पोटात गेल्याने नाहीशी होते. या आजारात सहसा वेदना होत नाहीत आणि म्हणूनच बऱ्याचदा रुग्ण डॉक्टरकडे उशिरा जातात.\n* ऑपरेशनशिवाय काही उपाय नाही का हो डॉक्टर, अण्णांच्या भावाने मला विचारले. गोळया औषधांनी बरा होणारा हा आजार नाही.या आजाराला शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नाही. जांघेवर २ ते ३ इंचाचा छेद घेऊन शस्त्रक्रिया केली जाते. स्नायूमधे असलेल्या छिद्रातुन आतडी पोटात ढकलुन हे छिद्र बंद केले जाते. त्यावर प्रोलिनची जाळी लावली जाते.\n* आता हर्नियासाठी दुर्बिणीने बिनटाक्याची शस्त्रक्रिया (लॅप्रोस्कोपी) सहज करता येते. १ सेंमीच्या एक, आणि ५ मिमीच्या दोन छिद्रांतून हे ऑपरेशन करता येते. या छोट्या छेदातून कॅमेरा आणि ऑपरेशनसाठी लागणारी शस्त्रे टाकली जातात. आतडी पोटामध्ये ओढून घेऊन आतून जाळी लावली जाते. रुग्ण या शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी घरी जाऊ शकतो.\n*वयोमानानुसार पोटाचे स्नायू कमकुवत होतात. हर्निया पुन्हा होऊ नये म्हणून या स्नायूंना बळकटी देण्याचे काम जाळी करते. त्यामुळे जाळी न वापरता हर्नियाची शस्त्रक्रिया करणे, ही काही तरुण मुलांचा अपवाद सोडता, योग्य नाही.\n*छेद घेऊन केल्या जाणाऱ्या हर्नियात जशी जाळी लावतात तशी ती दुर्बिणीने लावता येईल का हा आणखी एक नेहेमी विचारला जाणारा प्रश्न. उलट खरेतर दुर्बिणीने केल्या जाणाऱ्या ऑपरेशनमध्ये मोठी जाळी वापरली जाते.\nमिळवा हेल्थ वेल्थ बातम्या(health news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nhealth news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nपुरुष दिन: असा असतो 'परफेक्ट मॅन'\nसंगमनेरमध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस\nफूड टुरिझममध्ये नवा ट्रेंड\nअमृतसर हल्लाः संशयिताना लवकरच ताब्यात घेणारः पंजाब मुख्यमंत्\nपुणे पोलिसांची BJPला MP निवडणुकीत मदत: सचिन सावंत\nदिल्लीः जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन\nहेल्थ वेल्थ याा सुपरहिट\nपगार लपवण्यासाठी वाजवीपेक्षा जास्त खर्च करण्याची लोकांची तया...\nवाकडे पाय सरळ होतील\nआरोग्यमंत्र - हा समजून घेण्यातला फरक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nजांघेतील हर्निया म्हणजे काय\nदारूचा एक पेगसुद्धा जीवावर बेतू शकतो...\nचवीचं कौतुक अन् मोलाच्या टिप्स...\nडोक्याचा कर्करोग: ही लक्षणे चिंताजनक...\nआरोग्यमंत्र - अशुद्ध रक्ताची वाहिनी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/star-war-solapune-municipal-election-28042", "date_download": "2018-11-19T12:42:35Z", "digest": "sha1:NO4ZOQU4OBDNENUYCKZPFVQEPTFYAN2Y", "length": 12366, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "star war in solapune municipal election महापालिकेसाठी भडकणार ‘स्टार वॉर’ | eSakal", "raw_content": "\nमहापालिकेसाठी भडकणार ‘स्टार वॉर’\nरविवार, 29 जानेवारी 2017\nमुख्यमंत्र्यांसह अख्खे मंत्रिमंडळच प्रचारात\nमुख्यमंत्र्यांसह अख्खे मंत्रिमंडळच प्रचारात\nभारतीय जनता पक्ष - केंद्रात व राज्यात सत्ता असल्याने फुल्ल फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय जनता पक्षाने सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्षातील दिग्गज नेत्यांना प्रचार मैदानात उतरवण्याचे निश्‍चित केले आहे. यामध्ये सर्वाधिक आकर्षणाचे केंद्रबिंदू असणार आहेत ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. त्यांच्या बरोबरच केंद्रीयमंत्री व्यंकय्या नायडू, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री येदीयुरप्पा यांच्यासह महाराष्ट्रातील बहुतांश कॅबिनेट व राज्यमंत्री प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत.\nपक्षाचे स्टार प्रचारक विरोधकांवर टीकाटिप्पणी करण्यापेक्षा केंद्र व राज्य सरकारने केलेल्या कामगिरीचा आढावाच मोठ्याप्रमाणावर सादर करण्यावर भर देण्याची शक्‍यता पक्ष सूत्रांनी आज ‘सकाळ’कडे व्यक्त केली.\n५० वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेसचा नाकर्तेपणा\nराज्यात व केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपला महापालिकेतही सत्ता देऊन विकासाची संधी साधण्याचे आवाहन\nउद्धव, आदित्य ठाकरेंसह सोलापूरचे डॉ. शेटे\nशिवसेना - राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी शिवसेनेच्या स्टार प्रचारकांमध्ये शिवचरित्र व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.\nशिवसेनेची भारतीय जनता पक्षासमवेतची युती तुटल्यामुळे शिवसेनेला यशासाठी संपूर्ण महाराष्ट्र एकट्याने पिंजून काढावा लागणार आहे. राज्यभरात विविध ठिकाणी सभा घेण्यासाठी शिवसेनेने स्टार प्रचारकांची यादी तयार केली आहे. यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासह माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, लीलाधर डाके, सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, संजय राऊत, गजानन कीर्तिकर, अनंत गीते, अनिल देसाई, अरविंद सावंत, अनंत तरे, रवींद्र मिर्लेकर, आनंदराव अडसूळ, नीलम गोऱ्हे, चंद्रकांत खैरे, आदेश ब��ंदेकर, विनायक राऊत, डॉ. अमोल कोल्हे, नितीन बानगुडे-पाटील, एकनाथ शिंदे, डॉ. दीपक सावंत, संजय राठोड, विजय शिवतारे, दीपक केसरकर, रवींद्र वायकर, दादाजी भुसे, गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, विश्‍वनाथ नेरुरकर, लक्ष्मण वडळे, अराफत शेख, शरद पोंक्षे, सुनील प्रभू, राहुल शेवाळे, भावना गवळी, विशाखा राऊत, मीना कांबळी यांचा समावेश आहे.\nकाँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला भ्रष्टाचार\nकर भरूनही सोयींचा अभाव\nस्वच्छ आणि एक दिवसाआड पाणी\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/There-is-no-grouping-in-the-party/", "date_download": "2018-11-19T11:21:19Z", "digest": "sha1:EAZ7T4OOONGIXBC25W7YM4L3MWA52T4P", "length": 4239, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पक्षांतर्गत गटबाजीला थारा नको | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › पक्षांतर्गत गटबाजीला थारा नको\nपक्षांतर्गत गटबाजीला थारा नको\nआगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आमदार शिवसेनेचे निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी केले. शिवसेना पक्षात मतभेद व अंतर्गत गटबाजीला थारा देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले.\nवडगाव शहर शिवसेनाप्रमुख संदीप पाटील यांनी आयोजित केलेल्या हातकणंगले तालुका शिवसेना मेळावा व वडगावमध्ये उभारण्यात आलेल्या स्व. बाळासाहेब ठाकरे बसस्थानकाचा उद्घाटन समारंभ अशा संयुक्‍त कार्यक्रमात ते बोलत होते. शिरोळचे आमदार उल्हास पाटील व युवक क्रांती महाआघाडीच्या नेत्या श्रीमती प्रविता सालपे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. नगरसेवक व शहरप्रमुख संदीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर आ. उल्हास पाटील, नगराध्यक्ष मोहनलाल माळी, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, बंडखोर सेनेचे अध्यक्ष शिवाजीराव आवळे, शिवसेना तालुकाप्रमुख बाजीराव पाटील यांनी मनोगत व्यक्‍त केले. अकबर पन्हाळकर व भैया खटावकर यांनी सूत्रसंचालन केले.\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-dust-demanded-to-move-the-waste-transfer-center/", "date_download": "2018-11-19T12:29:59Z", "digest": "sha1:6S6A5JGV2X5ZSPUL7UHK7ZNDDVVCPEX4", "length": 5571, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कचरा हस्तांतरण केंद्र हलविण्याची मागणी धूळखात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › कचरा हस्तांतरण केंद्र हलविण्याची मागणी धूळखात\nकचरा हस्तांतरण केंद्र हलविण्याची मागणी धूळखात\nमुंढवा : नितीन वाबळे\nहडपसर औद्योगिक वसाहतीमधील पालिकेच्या कचरा हस्तांतरण केंद्रामध्ये शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून दररोज सुमारे पाचशे ते साडेपाचशे टन कचरा येतो. येथून तो हडपसर परिसरात असलेल्या वेगवेगळ्या कचरा प्रक्रिया केंद्रांवर तसेच उरुळी देवाची येथे पाठविला जातो. या कच-याची ने-आण करताना तसेच डंपिंग करताना त्याच्या दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. येथील कचरा हस्तांतरण केंद्र हलविण्यासाठी स्थानिकांनी अनेक वेळा आंदोलने केली आहेत, मात्र, पालिका प्रशासनाने त्याची अद्याप दखल घेतलेली नाही.\nपुणे मनपा हद्दितून दररोज कंटेनर, टिपर, घंटागाड्या, टेम्पो, स्वच्छची वाहने अशा 170 हून अधिक कच-याच्या खेपा येथे होतात. कंटनेर - 1 टन, टिपर - अडीच टन, घंडागाड्या दीड टन, टेम्पो एक हजार 200 किलो आणि स्वच्छच्या वाहनांमध्ये 300 ते 400 किलो कचरा वाहून नेण्याची क्षमता आहे. या सर्व वाहनांमध्ये दररोज ओला आणि सुका कचरा आणला जातो. नंतर पालिकेच्या बीआरसी वाहनांमधून हा कचरा उरूळी देवाची व रोकेम कचरा प्रकल्पामध्ये पाठविला जातो. मात्र, मागिल काही दिवसांपासून रोकेम बंद असल्याने येथील सर्व कचरा उरूळी देवाची येथे पाठविला जात आहे.या ठिकाणी ’अजिंक्य’ कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू होता. मात्र, काही कारणांमु��े मागील वर्षभरापुर्वी तो बंद झाला. मागील सहा महिण्यांपासून येथे ’भूमीग्रीन’ कचरा प्रकल्प सुरू आहे. या ठिकाणी दररोज दोनशे टन कच-यावर प्रक्रिया केली जाते. या ओल्या कच-यातील पाणी आणि निरुपयोगी घटक वेगळे करून सुमारे 150 टन खत तयार केले जाते.\n'धर्मांधाकडे झुकलेल्या मुस्लिमांनी ३० दिवसांत आत्मसमर्पण करावे अन्यथा..'\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nB'day Spl : बोल्‍डनेस म्‍हणजे जीनत...\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/limb-Truck-Accident-issue-in-limb-one-Killed/", "date_download": "2018-11-19T12:00:27Z", "digest": "sha1:GDWDNBCPUKKQXWNMLKBVUOQDNVPFQL7O", "length": 4136, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वाढे फाट्यावरील अपघातात युवक ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › वाढे फाट्यावरील अपघातात युवक ठार\nवाढे फाट्यावरील अपघातात युवक ठार\nपुणे-बंगळूर महामार्गावर सातार्‍यातील वाढे फाटा परिसरात झाडांना पाणी देत असलेल्या ट्रकला भरधाव वेगातील ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात माल वाहतूक करणार्‍या ट्रकमधील खटावचा एकजण ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला. काशिम अब्दुल मुजावर (वय 25, रा. वर्धनगड ता. खटाव) हा ठार झाला. तर दुसर्‍या ट्रकमधील चालक केतन काशीनाथ पोळ (रा. कवठे ता. वाई) हा जखमी झाला आहे. केवळ दैव बलवत्‍तर म्हणून डिव्हायडर मधील झाडांना पाणी देणारे कर्मचारी बचावले.\nयाबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, वाढे फाटा परिसरातील हॉटेल पलाश समोर पुण्याकडून सातारकडे माल वाहतूक करणारा ट्रक (क्र. एमएच 11 ए.सी 2041) निघाला होता. यावेळी महामार्गावरील दुभाजकात असलेल्या झाडांना पाणी देत असलेल्या ट्रकला (क्र. एमएच 11 ए.सी 5065) पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात पाठीमागून धडक दिलेल्या ट्रकमधील दोघेजण गंभीर जखमी झाले. अपघाताची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पो. ना. पाटील करीत आहेत.\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तह���ीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/513888", "date_download": "2018-11-19T12:18:40Z", "digest": "sha1:UA7L56WO3VDCJKZWMOS45Z4YTTFN25QJ", "length": 4481, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "एअर इंडियाकडून 50 टक्के सवलत - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » एअर इंडियाकडून 50 टक्के सवलत\nएअर इंडियाकडून 50 टक्के सवलत\nएअर इंडियाकडून निवडक श्रेणीतील प्रवाशांसाठी तिकीट दरांमध्ये 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय जाहीर केला. विद्यार्थी, सुरक्षा दल आणि वरिष्ठ नागरिकांसाठी ही ऑफर सुरू करण्यात आली. कंपनीच्या देशांतर्गत प्रवासादरम्यान इकॉनॉमी क्लासच्या तिकिटावर ही सवलत आहे. विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा 12 ते 26 वर्षे निर्धारित केली आहे. या ऑफरचा लाभ उठविण्यासाठी 7 दिवस अगोदर नोंदणी करणे आवश्यक आहे. या ऑफरच्या अंतिम मुदतीविषयी कंपनीकडून सांगण्यात आलेले नाही. याव्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीला 25 किलोपर्यंत सामान नेण्याची अनुमती असेल.\nभारतीयांची इंडिगो एअरलाईन्सला पसंती\nबीएसईचा सेन्सेक्स विक्रमी पातळीवर बंद\nसिलिंडर डिलीव्हरीसाठी स्मार्ट कार्ड\nएअर इंडियाचा तेल पुरवठा थांबणार\nमोदींकडून संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला : राहुल गांधी\nचित्रपट, नाटकातूनही बहुरूपी पुलंचेच दर्शन\nइंटरनेटमुळे परदेशी कंपन्यांची कमाई\nपं. अमरनाथ यांना ‘पं.पन्नालाल घोष वेणुरत्न’ पुरस्कार जाहीर\nमोठय़ा वादानंतर रिझर्व्ह बँक अन् केंद्र सरकार यांच्यात बैठक\nगडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा\nमराठा आरक्षण : विधीमंडळाच्या पायऱयांवरच विरोधकांचा ठिय्या\nमराठा आरक्षण : ‘हे आरक्षण टिकणारे नाही’ ; मध्ये उपप्रवर्ग करून मराठय़ांना आरक्षण द्या \nमराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी\nआजचे भविष्य सोमवार दि. 19 नोव्हेंबर 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/censor-board-decided-to-give-it-ua-certificate-along-with-some-modifications/", "date_download": "2018-11-19T12:23:56Z", "digest": "sha1:6QQOZDNTUKO2GKQPXL32EAHLMC64LPJ3", "length": 6678, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पद्मावतीला सेन्सॉर बोर्डचा दिलासा; मात्र नाव बदलाव लागण्याची शक्यता?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपद्मावतीला सेन्सॉर बोर्डचा दिलासा; मात्र नाव बदलाव लागण्याची शक्यता\nटीम महाराष्ट्र देशा: सुरुवातीपासूनच वादाचा विषय ठरलेल्या पद्मावती सिनेमाच्या अडचणी अखेर संपल्याच दिसत आहे. काही अटींसह सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला हिरवा सिंगल दाखवला आहे. २८ डिसेंबरला एका कमिटीकडून सिनेमाचा रिव्हू घेण्यात आला होता. त्यानंतर आता काही बदल सुचवत यूए सर्टिफिकेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र चित्रपटाचे नाव बदलेले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nपद्मावातीमध्ये राजपूत समाज आणि राणी पद्मावतीचा इतिहास चुकीचा दाखवल्याचा आक्षेप आहे. राजस्थानात करणीसेनेने या विरूद्ध आंदोलनही केली होती. त्यानंतर राजस्थान ,गुजरात आणि मध्यप्रदेशमध्ये सिनेमाच्या प्रदर्शनावर आधीच बंदी घातलेली आहे. मात्र आता सेन्सॉर बोर्डाकडून दिलासा मिळाल्याने चित्रपट कधी सिनेमा गृहांमध्ये येणार हे पहाव लागणारे.\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र…\nटीम महाराष्ट्र देशा- पक्षामध्ये गुन्हेगारांना प्रवेश द्यायचा नाही व धुळे महापालिका निवडणूक आपल्या नेतृत्वाखाली…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भ���जबळांचा विरोध\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Due-to-computerized-%E0%A5%AD-%E0%A5%A7%E0%A5%A8-problem-in-satara/", "date_download": "2018-11-19T11:17:26Z", "digest": "sha1:PYU4CB72MOMYDE4UJOWB5MOJFNODEXYK", "length": 9024, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " संगणकीकृत सातबार्‍यामुळे सामान्यांना डोकेदुखी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › संगणकीकृत सातबार्‍यामुळे सामान्यांना डोकेदुखी\nसंगणकीकृत सातबार्‍यामुळे सामान्यांना डोकेदुखी\nढेबेवाडी : विठ्ठल चव्हाण\nसंगणकीय सातबारा उतारा मिळवताना सर्व्हर डाऊन झाल्याची कारणे सर्वसामान्यांना सांगितली जातात. तब्बल 25 दिवसांपासून सर्व्हरची समस्या असल्याचे सांगत सर्वसामान्यांची अक्षरशः ससेहोलपट सुरू आहे. हस्तलिखित सातबारा मिळवताना ‘वजन’ ठेवावे लागत असून महसूल विभागातील झारीतील शुक्राचार्यांना संगणकीय सातबारा हे सर्वसामान्यांना लुटण्याचे एक कुरणच बनल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.\nलोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. पण लोकशाहीत सर्वसामान्यांना कोणीच वाली नसल्याचे अनेकदा पहावयास मिळते. त्यामुळेच अनेकदा सर्वसामान्यांची होणारी लूट, त्यांना होणारा त्रास उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय शिल्लक रहात नाही. शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांच्या हितासाठीच असतात आणि हे वास्तवही नाकारून चालणार नाही. पण काही योजना सर्वसामान्यांसाठी कशा मारक ठरतात आणि काहींना यातून आपले उखळ पांढरे करण्याचे नवे साधन मिळते आणि काहींना यातून आपले उखळ पांढरे करण्याचे नवे साधन मिळते याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे संगणकीकृत सातबारा .\nकराड तालुक्यातील तहसील कार्यालयात फेरफटका मारल्यास एकही चांगला शब्द ऐकायला मिळत नाही. कराड तालुक्यातील सर्व गावांचे महसुली दप्तर गेल्या दोन वर्षांपासून संगणकीकृत करण्याचे काम सुरू झाले ते अजून सुरूच आहे. शेतकर्‍यांनी सातबारा किंवा अन्य दाखले वा कागद हवा असेल, तर तालुक्या���ा जायचे, पंधरा रूपये भरून संगणकीकृत सातबारा मिळवायचा, पण तो त्याच दिवशी मिळेल याची खात्री नसते.\nअनेक तलाठी आँनलाईनचे कारण सांगून गावात येत नाहीत. तालुक्यावर गेले तर तिथेही भेटेलच याचीही खात्री नसते. सातबाराच्या काही दुरूस्तीचे, फेरफाराचे काम असेल, तर ते संगणकावर करणारा व्यक्ती असेल तरच होते. मात्र त्यासाठीही ‘वजन’ खर्ची करावे लागते, असे सर्वसामान्यांचा अनुभव आहे. सर्व्हर डाऊन असल्याने खरेदी दस्त करताना लोकांपुढे अडचणी येतात. त्यामुळे हस्तलिखित सातबारा तसेच अन्य कागदपत्रांसाठी आवश्यक दाखला मिळवण्यासाठी सर्वसामान्यांना तारेवरची कसरत करावी लागते. अनेकदा कितीचे ‘वजन’ ठेवावे लागेल हे ऐकून सामान्यांच्या घशाला कोरडच पडते, असेही बोलले जात आहे.\nपंधरा ते वीस दिवसांत फेरफार होऊन उतारा मिळत असे. आता दोन वर्षातही मिळत नाही. संगणकीय काम करणार्‍या ठेकेदाराने केलेली चूक दुरूस्तीही चार महिन्यातही होत नाही. त्यामुळेच ही यंत्रणा सुधारा, किती फी द्यायची ते ठरवा किती वेळेत काम करायचे हे ठरवा किती वेळेत काम करायचे हे ठरवा किंवा संगणकीय दप्तर ही संकल्पना बंद करून पुन्हा हस्तलिखित सेवा सुरू करा अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.\nपाच हजार खर्च, पण दुरूस्तीचे नावच नाही....\nमी 2017 मध्ये 9 गुंठे जमीन खरेदी केली, त्याचा फेरफार होऊन मला फेरफार व सातबाराचा उतारा मिळाला. मात्र संगणकीकरण करताना कुणाची तरी चूक झाली. जानेवारी 2018 मध्ये नवीन उतारे काढताना माझे नावच सातबाराला नाही. म्हणून गेल्या जानेवारी महिन्यापासून त्यांच्याकडून झालेली चूक दुरूस्तीसाठी हेलपाटे मारीत आहे. आतापर्यंत पाच हजार रूपये खर्च झाला पण अजून सातबारा दुरूस्त झालेलाच नाही, असे पवारवाडी (बामणवाडी) येथील निवास पवार यांनी सांगितले.\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nशशांक केतकर-नेहा जोशी पहिल्यांदाच एकत्र\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/shivsena-criticize-bjp-shivsmarak-issue-23125", "date_download": "2018-11-19T11:54:59Z", "digest": "sha1:2OQBAXAVFL4Q365AMZKK7HJR5B6R5O6C", "length": 13902, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "ShivSena criticize bjp on shivsmarak issue छत्रपतींचा वापर क्षुद्र राजकारणासाठी नको - शिवसेना | eSakal", "raw_content": "\nछत्रपतींचा वापर क्षुद्र राजकारणासाठी नको - शिवसेना\nमंगळवार, 27 डिसेंबर 2016\nप्रत्यक्ष सभा मंडपात शिवसैनिक व शिवप्रेमी जनता ‘जय भवानी, जय शिवाजी’चाच गजर करीत असताना सत्ताधारी पक्षांचे लोक पुढे बसून ‘मोदीं’चा गजर करीत होते. आम्ही स्वत: मोदी यांचे भाजपातील महत्त्व जाणतो.\nमुंबई - महाराष्ट्रातील राजकारण्यांना आमचे एकच सांगणे आहे, छत्रपतींचा वापर क्षुद्र राजकारणासाठी करू नका. छत्रपती म्हणजे शिखर गाठलेले युगपुरुष आहेत. त्यांच्यावर ‘मालकी’ सांगण्याचा प्रयत्न करणार्‍यांना माती खावी लागेल, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच अरबी समुद्रात शिवस्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने भूमिपूजन केल्याची टीका करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यावरूनही वाद झाला होता. आता शिवसेनेने भाजपला सल्ला देत सामनातील अग्रलेखातून आपली भूमिका मांडली आहे.\nशिवसेनेने म्हटले आहे, की महाराष्ट्राची 11 कोटी जनता व जगभरातील हिंदू हेच शिवरायांच्या विचारांचे वारसदार आहेत. तेव्हा मित्रांनो, इतिहासाचे भान ठेवा व राजकीय टाळ्या कमी वाजवा. छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, हे निदान महाराष्ट्राला तरी कुणी समजावून सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्राच्या नसांत व श्‍वासांत फक्त शिवाजी महाराजच आहेत, पण ‘शिवाजी’ महाराष्ट्रातच का जन्माला आले याचे चिंतन काही मंडळींना करण्याची गरज आहे. शिवाजीराजांनी हिंदुत्वाला तेज दिले. लंगोटीतल्या सामान्य माणसांना लढण्याचे बळ दिले. जगातले पहिले हिंदवी स्वराज्य स्थापन करून हिंदुत्वास अर्थ मिळवून दिला. अशा शिवाजीराजांचे भव्य असे स्मारक (तीन हजार पाचशे कोटी रुपयांचे) मुंबईच्या समुद्रात साकार होत आहे व त्याचे पूजन हिंदुस्थानच्या पंतप्रधानांनी केले. त्यामुळे सरकारातील अनेकांच्या अंगात तेवढ्या काळापुरता शिवर��यांचा संचार झाल्याचे दृश्य वृत्त वाहिन्यांवरून पाहता आले. महाराष्ट्रात येऊन ज्याने शिवरायांना मानाचा मुजरा केला नाही तो राष्ट्रभक्त नाहीच असे आम्ही मानतो. पंतप्रधानांच्या उपस्थितीत जो शिवस्मारक जलपूजनाचा राजकीय पक्ष सोहळा पार पाडला, त्यावर सरकारातील घनिष्ठ मित्रपक्षांनीच ‘संतापी’ तलवार उचलली आहे याचे चिंतन काही मंडळींना करण्याची गरज आहे. शिवाजीराजांनी हिंदुत्वाला तेज दिले. लंगोटीतल्या सामान्य माणसांना लढण्याचे बळ दिले. जगातले पहिले हिंदवी स्वराज्य स्थापन करून हिंदुत्वास अर्थ मिळवून दिला. अशा शिवाजीराजांचे भव्य असे स्मारक (तीन हजार पाचशे कोटी रुपयांचे) मुंबईच्या समुद्रात साकार होत आहे व त्याचे पूजन हिंदुस्थानच्या पंतप्रधानांनी केले. त्यामुळे सरकारातील अनेकांच्या अंगात तेवढ्या काळापुरता शिवरायांचा संचार झाल्याचे दृश्य वृत्त वाहिन्यांवरून पाहता आले. महाराष्ट्रात येऊन ज्याने शिवरायांना मानाचा मुजरा केला नाही तो राष्ट्रभक्त नाहीच असे आम्ही मानतो. पंतप्रधानांच्या उपस्थितीत जो शिवस्मारक जलपूजनाचा राजकीय पक्ष सोहळा पार पाडला, त्यावर सरकारातील घनिष्ठ मित्रपक्षांनीच ‘संतापी’ तलवार उचलली आहे हा शिवस्मारकाचा सोहळा म्हणावा की, भारतीय जनता पक्षाचा निवडणूक उत्सव हा शिवस्मारकाचा सोहळा म्हणावा की, भारतीय जनता पक्षाचा निवडणूक उत्सव शिवाजी महाराज ही एकपक्षीय मक्तेदारी आहे काय, असा प्रश्‍न राजू शेट्टी यांनी विचारला.\nभाजपच्या मिरवणूक सोहळ्यातून शिवस्मारक महामंडळाचे अध्यक्ष विनायक मेटे संतापून निघून गेले, पण एव्हाना त्यांचा संताप प्रथेप्रमाणे थंड पडला असेल. शिवस्मारक हे स्वार्थी राजकारणाच्या गुंत्यात जखडून पडू नये व असे राजकारण करणार्‍यांवरच भवानी तलवार चालविण्याची वेळ प्रत्यक्ष महाराजांवर येऊ नये. प्रत्यक्ष सभा मंडपात शिवसैनिक व शिवप्रेमी जनता ‘जय भवानी, जय शिवाजी’चाच गजर करीत असताना सत्ताधारी पक्षांचे लोक पुढे बसून ‘मोदीं’चा गजर करीत होते. आम्ही स्वत: मोदी यांचे भाजपातील महत्त्व जाणतो. भाजपने आतासे बाळसे धरले आहे ते मोदी टॉनिकमुळेच. हे खरे असले तरी शिवाजी महाराजांपुढे कुणाची तुलना होऊ शकेल काय स्वत: मोदीदेखील हे मान्य करणार नाहीत. मोदी हे स्वत: शिवाजीराजांचा आदर्श मानतात व त्यांच्या शिवशाहीचे गुणगान करतात, पण महाराष्ट्र धर्माची अखंड जोपासना हीच शिवरायांना खरी मानवंदना. त्यासाठी महाराष्ट्रातील नव राज्यकर्त्यांनी शिवचरित्राचा अभ्यास करणे गरजेचे आहे, असे मत अग्रलेखातून व्यक्त करण्यात आले आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/actor-vinod-khanna-passes-away-42543", "date_download": "2018-11-19T12:01:32Z", "digest": "sha1:SFAPOBFFTX6JI72H2VUOTG5A4DKRWF7O", "length": 14014, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "actor vinod khanna passes away 'दयावान' काळाच्या पडद्याआड | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 28 एप्रिल 2017\nविनोद खन्ना यांचे मुंबईत निधन\nविनोद खन्ना यांचे मुंबईत निधन\nमुंबई - \"मेरा गाव मेरा देस', \"हाथ की सफाई', \"मुकद्दर का सिकंदर', \"कुर्बानी', \"दयावान', \"पूरब और पश्‍चिम', \"मेरे अपने', \"अमर अकबर ऍन्थनी' अशा सुपरहिट चित्रपटांतून वेगळा ठसा उमटवणारे रुबाबदार, भारदस्त व्यक्तिमत्त्वाचे प्रसिद्ध अभिनेते विनोद खन्ना (वय 70) यांची गुरुवारी (ता. 27) सकाळी खासगी रुग्णालयात प्राणज्योत मालवली. कर्करोगामुळे ते गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. वरळी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.\nगिरगाव येथील एका खासगी रुग्णालयात विनोद खन्ना यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीत अधूनमधून सुधारणाही होत होती. मध्यंतरी त्यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यात त्यांची प्रकृती पूर्णपणे खालावल्याचे स्पष्ट दिसत होते. अभिनेता सलमान खानने रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. मात्र, हळूहळू त्यांची प्रकृती खालावत होती. अखेर, गुरुवारी सकाळी 11.15 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ही बातमी कळताच त्यांच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली. देखणा, रुबाबदार अभिनेता हरपला, अशा शब्दांत अनेकांनी त्यांना आदरांजली वाहिली. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी रुग्णालय आणि त्यांच्या ��री धाव घेतली. काहींनी स्मशानभूमीत अंत्यदर्शन घेतले.\nअमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना यांनी \"जमीर', \"परवरीश', \"हेराफेरी', \"खूनपसीना', \"अमर अकबर ऍन्थोनी' व \"मुकद्दर का सिकंदर' या चित्रपटांत एकत्र काम केले होते. ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी होतेच; पण त्यांच्यातील मैत्री घट्ट होती. आपल्या मित्राच्या निधनाचे वृत्त समजताच अमिताभ यांनी स्मशानभूमीकडे धाव घेतली. गीतकार गुलजार, अभिनेते ऋषी कपूर, रणदीप हुडा, जॅकी श्रॉफ, रणधीर कपूर, कबीर बेदी, अभिषेक बच्चन, चंकी पांडे, दिग्दर्शक सुभाष घई, रमेश सिप्पी, किरण जुनेजा, रमेश तौरानी, दर्शन जरीवाला, अभिनेत्री दिया मिर्झा आदी बॉलीवूडमधील कलाकारांसह राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, शिवसेनेचे अरविंद सावंत, कॉंग्रेसचे संजय निरूपम आदींनी स्मशानभूमीत विनोद खन्ना यांचे अंत्यदर्शन घेतले.\nपेशावर येथे जन्मलेल्या विनोद खन्ना यांचे कुटुंबीय फाळणीनंतर मुंबईत दाखल झाले. \"मन का मीत'द्वारे विनोद खन्ना यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. सुरवातीला त्यांनी काही चित्रपटांत खलनायक साकारला. 1971 मध्ये \"हम तुम और वो' या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारली आणि त्यानंतर त्यांचा खलनायक ते नायक असा प्रवास सुरू झाला. नायक म्हणून यशस्वी घोडदौड सुरू असतानाच अचानक चित्रपटसृष्टीचा संन्यास घेऊन ते ओशो रजनीश यांच्या आश्रमात गेले. सुमारे पाच वर्षे ते कॅमेऱ्यापासून दूर राहिले. 1987 पासून \"इन्साफ' या चित्रपटाद्वारे त्यांनी पुन्हा पदार्पण केले. नुकताच प्रदर्शित झालेला \"एक थी रानी ऐसी भी' हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. 1968 ते 2017 या कालावधीत त्यांनी 144 चित्रपटांत काम केले. भाजपच्या तिकिटावर ते तीन वेळा पंजाबमधील गुरुदासपूरमधून खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांची राजकीय वाटचालही चांगली ठरली.\nदेवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री - विनोद खन्ना यांनी विविधांगी भूमिका केल्या. खलनायक, नायक, सहअभिनेता ते चरित्र अभिनेता अशा वेगवेगळ्या भूमिका करताना त्यात त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. त्यासोबतच भाजपचे गुरुदासपूरचे खासदार आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील. खन्ना यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय क्षेत्राची उत्तम जाण असणारा कलावंत आपण गमावला आहे.\nरिफंड आ��ि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/municipal-office-ycm-water-audit-40357", "date_download": "2018-11-19T11:54:34Z", "digest": "sha1:5RMIPGN3JMSVUZO4B42RT2DHJBRJYVZD", "length": 11217, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "municipal office, ycm water audit महापालिका मुख्यालय, वायसीएमच्या पाण्याचे ऑडिट करा - सीमा सावळे | eSakal", "raw_content": "\nमहापालिका मुख्यालय, वायसीएमच्या पाण्याचे ऑडिट करा - सीमा सावळे\nरविवार, 16 एप्रिल 2017\nपिंपरी - पाणी बचत आणि काटकसर ही काळाची गरज आहे. काटकसरीची आधी महापालिकेने स्वतः पासून सुरवात करावी. त्याकरिता महापालिका मुख्यालय, वायसीएम रुग्णालय आणि शहरातील काही सोसायट्यांचे वॉटर ऑडिट करावे. त्या आधारे पाणी बचतीच्या उपाययोजना स्थायी समितीला सादर कराव्यात, असे आदेश समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी नुकतेच अधिकाऱ्यांना दिले.\nपिंपरी - पाणी बचत आणि काटकसर ही काळाची गरज आहे. काटकसरीची आधी महापालिकेने स्वतः पासून सुरवात करावी. त्याकरिता महापालिका मुख्यालय, वायसीएम रुग्णालय आणि शहरातील काही सोसायट्यांचे वॉटर ऑडिट करावे. त्या आधारे पाणी बचतीच्या उपाययोजना स्थायी समितीला सादर कराव्यात, असे आदेश समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी नुकतेच अधिकाऱ्यांना दिले.\nपिंपरी-चिंचवडला दररोज होणारा पाणीपुरवठा आणि प्रत्यक्षातील मागणी यात मोठी तफावत असून, ती दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर सावळे यांनी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निगडी सेक्‍टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी वॉटर ऑडिटचे आदेश दिले.\nपाणीपुरवठा विभागाचे उपशहर अभियंता रामदास तांबे, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, प्रमोद ओंबासे उपस्थित होते.\nशहराच्या विस्ताराबरोबर पाण्याची मागणीही वाढत आहे. शहरासाठी पवना धरणातून दररोज किती पाणी उचलावे, ते निश्‍चित झाले आहे; परंतु महापालिका दररोज शंभर दशलक्ष घनमीटर (एमएलडी) पाणी जास्त उचलते. त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दंडही भरला जातो. तरीही नागरिकांना कायद्याने ठरलेले दरडोई पाणी देणे शक्‍य होत नाही. त्यामुळे पाण्याचे पर्यायी स्रोत उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत नागरिकांनीच स्वतःहून पाण्याची बचत आणि काटकसरीने वापर करण्याची आवश्‍यकता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.\nत्यावर सीमा सावळे यांनी नागरिकांना पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी आधी महापालिकेने स्वतःपासून सुरवात करावी. महापालिका मुख्यालय आणि शासकीय इमारतींना करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याचा कोणताही हिशेब ठेवला जात नाही. त्यामुळे महापालिका मुख्यालय, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि शहरातील काही सोसायट्यांचे वॉटर ऑडिट करावे, त्यासाठी काटकसरीचे उपाय सुचवावेत तसेच शहरासाठी चोवीस तास पाणीपुरवठा प्रकल्पालाही तातडीने गती देण्याचे आदेश त्यांनी दिले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://prasadchikshe.blogspot.com/2016/09/blog-post.html", "date_download": "2018-11-19T12:19:36Z", "digest": "sha1:TBWKV3RGKLO5LLYWIBIZR7BDVTE73EWS", "length": 15032, "nlines": 125, "source_domain": "prasadchikshe.blogspot.com", "title": "झालिया दर्शन ....प्रसाद (Prasad chikshe): ती तर आदितीचे प्रत्यक्ष रूप.", "raw_content": "झालिया दर्शन ....प्रसाद (Prasad chikshe)\nमाणूस होण्याचा एक प्रयत्न ....................\nशुक्रवार, २३ सप्टेंबर, २०१६\nती तर आदितीचे प्रत्यक्ष रूप.\nती तर आदितीचे प्रत्यक्ष रूप.\nती तर आदितीचे प्रत्यक्ष रूप. अनेक आदित्यांची जननी होण्याची आदी शक्ती तिच्याठाई. तसेच ते मोहक व निरागर स्मित म्हणून ती स्मिता पण. लहानपणी तिच्या चेहऱ्यावरील हे स्मित हरवत गेले नात्यातील राहू केतूं मुळे. नियती नसतेच मुळी. लोकांची नियत बदलली की अनेकांचे भाग्य खोल अंधाऱ्या गर्तेत जाते. भय नावाचा आक्राळ विक्राळ दैत्याचे राज्य त्या कोवळ्या ज���वाच्या मनोराज्यावर आरूढ होते व त्याच्या आजन्म कैद्येत ती हतबल होऊन कैद होते. तिच्या कधी कधी पडणाऱ्या काळ्यासावळ्या चेहऱ्या मागे अनेक आक्राळ विक्राळ आकारांच्या दैत्यरूपी मेघांचे भय दडलेले असते म्हणून काय तिचे नाव मेघा ठेवले होते की काय कोण जाणे. त्या अस्वस्थ करणाऱ्या भूतकाळा मुळे तिला मेघांनी आच्छादित आदित्य आवडत नसेल का तिला असणार आस मोकळ्या निळाशार आकाशाची. तिला नक्कीच भावणार न तो उषेच्या कुशीतून अंशा अंशाने अवतीर्ण होणारा हिरण्यगर्भ. तो तेजो निधी लोह तीव्र दाहक उष्णतेचा अधिकारी. प्रातकाळी क्षितिजावरून विस्तीर्ण निळाशार आकाशात सौम्य रुपाने हळूहळू प्रकाशमय वसुंधरा करण्यासाठी अवतरीत होत असेल त्यावेळी त्याच्या त्या सौम्य प्रकाशमयी रुपाने तिलाही नक्कीच माझ्या मनाच्या अंधारात पण असा सुर्यादय नक्कीच होईल ही आस असणार न तिला असणार आस मोकळ्या निळाशार आकाशाची. तिला नक्कीच भावणार न तो उषेच्या कुशीतून अंशा अंशाने अवतीर्ण होणारा हिरण्यगर्भ. तो तेजो निधी लोह तीव्र दाहक उष्णतेचा अधिकारी. प्रातकाळी क्षितिजावरून विस्तीर्ण निळाशार आकाशात सौम्य रुपाने हळूहळू प्रकाशमय वसुंधरा करण्यासाठी अवतरीत होत असेल त्यावेळी त्याच्या त्या सौम्य प्रकाशमयी रुपाने तिलाही नक्कीच माझ्या मनाच्या अंधारात पण असा सुर्यादय नक्कीच होईल ही आस असणार न म्हणून तिला आवडतो स्वच्छ, सौम्य व निरभ्र सूर्य व आकाश.\nनेत्रचक्षु बंद करून ती तो उगवता आदित्य पाहाण्याचा प्रत्यत्न करते त्यावेळी अनेक रंगाचे, रूपाचे, आकाराचे मेघरूपी भूतकाळातील विचार तिच्या नित्तळ, निर्मळ मनाच्या विस्तीर्ण आकशात अवतरीत होत असतील न ती खूप प्रयत्न करते त्या मेघांना दूर करण्याचा व उगवता आदित्य पाहण्याचा पण ते इतक्या लवकर शक्य आहे का ती खूप प्रयत्न करते त्या मेघांना दूर करण्याचा व उगवता आदित्य पाहण्याचा पण ते इतक्या लवकर शक्य आहे का वयाच्या चार वर्षापासून मनाला तीव्र वेदना देणाऱ्या शब्दांच्या व अनुभवांच्या वातावरणात ती जगायला शिकली.\nप्रेमाच्या चंद्राचे स्वप्न पाहण्याचे पण तिचे वय नव्हते तो त्या अवनी एका चंद्राशीबद्ध केली गेली. ती पण नियतीने नाही तर नियत नसलेल्या अनेक राहू केतुनी....तिच्या निरभ्र, निर्मळ जगण्यास नित्याने भावबदलाचे मनोविश्व असणाऱ्या चंद्राचे तिचे नाते ज���डले गेले. तो कधी तिच्या आयुष्यात सौम्य प्रकाशित पौर्णिमा घेवून येई तर कधी काळी कुट्ट अमावस्या. भास्कर व अवनी मध्ये चंद्र आल्याने तिच्या भावविश्वाला एक वेगळेच ग्रहण लागले. तिच्या आयुष्यातील उगवत्या सूर्याची सौम्यता व शीतलता तिला कधी नीट अनुभवताच नाही आली.\nती हे विसरून गेली ती स्वतः आदिती आदिती आहे. आदित्याची जननी आहे. तिच्या स्वतः एक तेजोनिधी आहे. पण आयुष्यात तिच्या अनेक मेघ आले काही काळे कुट्ट आक्रळ विक्राळ, तरी कधी गुलाबी, मायावी पण काही क्षणांसाठीचे रोमांचित अनुभव देवून परत तप्त ग्रीष्मात मृगजळा मागे धावण्यास प्रवृत्त करणारे तर कधी पांढरे शुभ्र पण कुठे तरी आधीच आपल्यातील ओलावा संपून आलेल. तिला आता नको आहेत असे भासमान आभासी मेघ ....मेघाला आता आस आहे निरभ्र सूर्योदयाची ....हे अदिती तो उगवता नारायण तुझ्यातच आहे....स्वतःच्या आत खोल जाऊन ....अपानाच्या संपूर्ण प्राणशक्तीने आवाज दे स्वतःतील त्या आदित्याला ....तो नक्कीच आहे तुझ्यात आणि घेवून येईल तुला पाहिजे ती शांत सुंदर पहाट...निरभ्र\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआपले दर्शन झाले, धन्यवाद\nआता विश्वात्मके देवे ....\nअरुणाचलप्रदेश ४ :-\"शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नजर चीनकडेच आहे. म्हणजे शत्रूकडेच करड्या नजरेतून राजे लक्ष ठेवत आहेत.\"\nअरुणाचलप्रदेश ५ :-“सर, मै खुदको सही साबित करणे के लिये ये गाय मास नही खा रहा हूँ”\nपाण्याची गोष्ट २ :- यंदाचा दुष्काळ भयाण..जमीन,झाडं, प्राणी, पक्षी, नाही तर मानसं पण करपू लागली.\nती आई होती म्हणुनी......अरुणाचल २\nराष्ट्रपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nदेशाबद्दलचे अज्ञान, आपले एक मोठं राष्ट्रीय पापच नाही का\n“ सर, मै भारतीय हूँ इसका मुझे अभिमान है”\nहृदये जोडणाऱ्या चालत्या बोलत्या विश्वविद्यापीठाची यात्रा..... ‘द वॉकिंग सेंट’\nती तर आदितीचे प्रत्यक्ष रूप.\n'बेम्भाटे मास्तरांची शाळा' (1)\nझालिया दर्शन १ चे प्रकाशन (1)\nपरिणाम करणारे घटक (1)\nया प्रवासात माझे सहप्रवासी व्हा \nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nआपला समाज विविध प्रकारच्या लोकांनी बनलेला आहे. आपला समाज व या समाजात पूर्वीपासून चालत असणारी मनुष्य निर्माणाची व समाजसंस्थापनेची प्रक्रिया याचे योग्य दर्शन झाले की त्याच्याशी आपले भावनिक नाते बनते. जर हे पवित्रभाव (भक्ती) जपत समाजाच्या समस्या सोडवण्याचे ज्ञान व कर्मयुक्त काम सर्वांच्या सोबत केले की विराटाचे दर्शन होते.एकदा असे दर्शन झाले की जनी जनार्दन हा भाव अधिक खोलवर रुजतो.\nएखादी घटना,स्थिती,परिस्थिती, व्यक्ती पाहिल्यावर प्रथम पाहणे होते. जर ते हृदयाला भिडले तर मग त्या बद्दलचा भाव मनात निर्माण होऊन ते अभिव्यक्त होतात. त्यानंतर त्या बद्दल बराच काळ आपल्या डोक्यात विचार चालू राहतात, चिंतन सुरु होते. आपण थोडं मुळात जाऊन विचार करतो. त्या चिंतनातून जीवनाचा अर्थ समजून घेत, वास्तवाला समजून घेण्याचा दृष्टीकोन आपण बनवतो त्याला पण दर्शन म्हणतात. असा अर्थ समजून घेऊन अज्ञान, परंपरावादी व रुढीवादी विचारांना नष्ट करून सार्थ ज्ञान प्राप्त करणे म्हणजे दर्शन.\nrajareddychadive द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/featured/article-written-on-drought/41573/", "date_download": "2018-11-19T10:58:12Z", "digest": "sha1:FMZFHHUJNOYVVRMHDLHYCXQLDAGZ3PAJ", "length": 22266, "nlines": 97, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Article written on drought", "raw_content": "\nघर फिचर्स दुष्काळामुळे उडालेली धुळधाण\nदुष्काळानंतर देशाने हरितक्रांतीचे स्वप्नं पाहिले, ते आव्हान पेलले आणि आज आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. दुष्काळानंतर ‘अन्नधान्या’ च्या बाबतीत विशिष्ट हेतू ठेवून केलेले मार्गक्रमण वाखाणण्याजोगेच होते.७२ च्या दुष्काळाचा विशेष म्हणजे या दुष्काळात ‘पाणी’ टंचाई नव्हती. परंतु, त्यानंतर आलेल्या सर्व दुष्काळात पाण्याचा प्रश्न गंभीर होता.एकीकडे आपण अन्नधान्य संपन्न झालो; दुसरीकडे मात्र ‘पाण्याच्या अभावी हजारो एकर शेती वाळवंट होऊ लागली’.लोक शहरांत विस्थापित होऊ लागले आहेत.खेडी ओस पडू लागली.\n‘महाराष्ट्र व दुष्काळ’ हे समीकरण तसं नवं नाही. इतिहासात त्याच्या खाणाखुणा प्राचीन काळापासून आढळतात.दर तीन-चार वर्षांनी दुष्काळ महाराष्ट्राच्या पाचवीला आहे.अगदी मराठी भाषेच्या उत्पत्ती काळापासून दुष्काळाचे संदर्भ वाड्.मयात येतात. यादव,बहामनी,शिवकाल,इंग्रज अंमल ते स्वातंत्र्योत्तर कालखंड असा कोणताही ‘काळ’ त्यास अपवाद नाही. इ.स.च्या दुसर्‍या शतकातील हालाची ‘गाथा सप्तशती ’ हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ. आज तो मूळ रुपात उपलब्ध नसला तरी त्याच्या प्राकृत रुपावरुन ज्या ‘गाथा’ उपलब्ध आ���ेत; त्या विविध परिष्करणातून आपल्यापर्यंत आल्या आहेत. यात येणारे दुष्काळाचे वर्णन पहा.उदा. ओवी १.८० ‘‘हे जलदेवतांनो,पाण्याने भरलेल्या मेघांना जाऊन सांगा, हा शिवारकरी शेतात धान्य पेरतो आहे. तुम्ही शेतकर्‍यांना का मारता त्यांच्या डोळ्यांना का क्लेश देता त्यांच्या डोळ्यांना का क्लेश देता त्याची का हिंसा करताय त्याची का हिंसा करताय\nपुढे पेशवाई, इंग्रजांच्या काळातील दुष्काळाचे संदर्भ सर्वज्ञात आहेत.अगदी ‘शेतकर्‍याचा आसूड’,’ ‘बळिबा पाटील’ ते ह.ना.आपटेंच्या ‘काळ तर मोठा कठीण आला’ इथपासून ते सदानंद देशमुखाच्या ‘बारोमास’पर्यंत अनेक वाड्.मयीन संदर्भ नव्या काळाच्या संदर्भाने देता येतील.या निवडक वाड्.मयीन संदर्भातून ‘दुष्काळ आणि महाराष्ट्र’ हे समीकरण नवीन नाही हे स्पष्ट होते.\n‘वाड्.मय हे सामाजिक परिस्थितीचे अपत्य असते’ त्यातील समाजदर्शन हे त्या काळाचा ‘चेहरा’ स्पष्ट करण्यास साह्यभूत ठरते. भले ते इतिहासलेखन शास्राच्या कसोटीवर टिकणारे नसेल. परंतु, तत्कालिन समाजस्थितीगतीचे अवलोकन करण्यास उपयुक्त ठरते. म्हणून वाड्.मयीन संदर्भांना आपले स्वतःचे एक मूल्य असते.दुष्काळाची शास्रीय कारणमीमांसा आपणांस वाड्.मयातून शोधता येणार नाही; हे खरे असले तरी दुष्काळाने निर्माण केलेला ‘अवकाळ’ मात्र आपणांस समजावून घेता येतो. असा ‘अवकाळ’ पुन्हा आपला ‘अवकाश’ व्यापू नये त्यासाठीची दृष्टी प्रदान करण्याचे कार्य वाड्.मयातून घडत असते.\n‘दुष्काळ’ कधीच आपली पाठ सोडत नाही. ही कल्पना आता पुरेशी स्पष्ट झाली. ही कल्पना असूनही परिस्थितीचे आव्हान स्वीकारून दुष्काळावर मात करण्यासाठीचे उपाय समूहाला पटवून देण्यात आपण आजपावेतो अयशस्वी ठरलो आहोत.\n‘मागच्या पानावरून पुढे’ किंवा ‘पण लक्षात कोण घेतो…’ ही आपली परिस्थिती असल्यामुळे दुष्काळ पडल्यानंतर पुन्हा तीच ती चर्चा आपण करत असतो. महाराष्ट्राचा विचार केला तर १९६५-६६, १९६९, १९७२-७३, १९८३-८४,१९९०-९२,२००२-०४,२००८,२०१२-२०१४ आणि आताचा २०१८ चा ‘दुष्काळ’;असे असंख्य दुष्काळ आले आणि गेले. यात १९७२ च्या भीषण दुष्काळाची चर्चा आजही महाराष्ट्रात होते. स्वातंत्र्योतर कालखंडातील हा सर्वात जीवघेणा ‘दुष्काळ’ म्हणून लोकांच्या लक्षात आहे. मराठवाडा तर यात अक्षरशः होरपळून निघाला. या दुष्काळात लोकांची अन्नदशा झाली. पन्नास-साठ एकर जमिनीचे मालक रस्त्यांवर आले. जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर होता. लोकांना रोजगार देवून जगविणे हा मुख्य उद्देश होता. सरकारने काढलेल्या दुष्काळी कामामुळे जनता जगली.या दुष्काळाने देशाला ‘रोजगार हमी योजना’ दिली. दुष्काळानंतर देशाने हरितक्रांतीचे स्वप्नं पाहिले, ते आव्हान पेलले आणि आज आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. दुष्काळाच्या नंतर ‘अन्नधान्या’ च्या बाबतीत विशिष्ट हेतू ठेवून केलेले मार्गक्रमण वाखाणण्याजोगेच होते.७२ च्या दुष्काळाचा विशेष म्हणजे या दुष्काळात ‘पाणी’ टंचाई नव्हती.परंतु, त्यानंतर आलेल्या सर्व दुष्काळात पाण्याचा प्रश्न गंभीर होता.\nएकीकडे आपण अन्नधान्य संपन्न झालो; दुसरीकडे मात्र ‘पाण्याच्या अभावी हजारो एकर शेती वाळवंट होऊ लागली’. लोक शहरांत विस्थापित होवू लागले, खेडी ओस पडू लागली. महाराष्ट्रात शहरीकरण वेगाने झाले. शहरं फुगली,औद्योगिक वसाहती वाढल्या तशा शहरांच्या बाजूला बकाल वस्त्या वाढल्या.शहरांसाठी,उद्योगांसाठी ‘पाणी’ आरक्षित झाले. उरले तर शेतीच्या सिंचनासाठी पाणी;असे धोरण आले.धरणांचा मूळ उद्देश संपला आणि शेतीच्या सिंचनावर मर्यादा आल्या. ही स्थिती साधारणत: नव्वदनंतर आली. एकीकडे ‘पाऊसकाळ’ कमी होणे आणि दुसरीकडे शासनस्तरावर शेतीच्या सिंचनवाढीसाठी उदासीनता येणे, यामुळे मागील दोन दशकांत अनेक मोठे सिंचन प्रकल्प रेंगाळले, असंख्य छोट्या मोठ्या उपसा सिंचन योजना अर्धवट पडल्या.कृषी-औद्योगिक धोरणाचा पाया घालणारे राज्य फक्त औद्योगिक धोरणाकडे लक्ष पुरवू लागले. अन् शेतीवरील आरिष्ट वाढीस लागले.\nगोरगरीब,वंचित,मागास सर्व कष्टकरी,श्रमिक घटकांना आपण कायदेशीर दृष्ट्या ‘अन्न सुरक्षा’ प्रदान करून मोठे क्रांतीकारी पाऊल टाकले. मात्र, दुसरीकडे नापिकी, दुष्काळ,जागतिक हवामान बदल यांचा शेतीवर गंभीर परिणाम होत असताना ही शेतमालाला हमीभाव ठरवून, जागतिक बाजारपेठेशी शेतमालांच्या भावाला लिंक करण्याऐवजी शासनाने कृषी उत्पादनाच्या भावांवर सरकारी नियंत्रण कायम ठेवले. जागतिकीकरणाच्या लाभापासून इथली कृषीव्यवस्था सहेतुक दूर ठेवली. अन्नधान्य उत्पादक शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले. परिणामी, अस्मानी-सुलतानी संकटांनी कष्टकर्‍यांच्या आयुष्याची ‘धुळधाण’ झाली. तरी अजूनही राज्��कर्ते गंभीर नाहीत हे चित्र अस्वस्थ करणारे आहे.\nयंदाचेच पहा, औरंगाबाद,जालना, बीडमधील २९५६ गावांची आणेवारी ५०%पेक्षा कमी आली आहे. २२.३% पावसाची घट आमच्या मुळावर आली आहे. शास्रीय पातळीवर विचार केला तर हा नैसर्गिक दुष्काळ नाही,पाऊस कमी पडला आहे. यापेक्षा कमी पाऊस इस्त्राईलमध्ये पडतो.परंतु, तो देश कृषी क्षेत्रात सर्वात प्रगत आहे. परंतु तो इस्राईल आहे;आमचा मराठवाडा आहे. यात काही भौगोलिक अंतर असेलच ना तेव्हा यावर आम्ही कशाला विचार करायचा.’ आमची पुढील पिढी मराठवाड्याच्या वाळवंटात जन्माला येईल’ हे किमान आम्हाला अभिमानाने सांगता यायला हवे तेव्हा यावर आम्ही कशाला विचार करायचा.’ आमची पुढील पिढी मराठवाड्याच्या वाळवंटात जन्माला येईल’ हे किमान आम्हाला अभिमानाने सांगता यायला हवेदिवसेंदिवस ‘पाणी टंचाई’ हेच आमच्या पुढील मोठे आव्हान आहे. त्यात लातूरसारख्या शहराला रेल्वेने पाणी पुरवठा करता येतो, ही ऐतिहासिक कामगिरी आम्ही करुन दाखवली.त्यामुळे आता आणखी काय विचार करायचादिवसेंदिवस ‘पाणी टंचाई’ हेच आमच्या पुढील मोठे आव्हान आहे. त्यात लातूरसारख्या शहराला रेल्वेने पाणी पुरवठा करता येतो, ही ऐतिहासिक कामगिरी आम्ही करुन दाखवली.त्यामुळे आता आणखी काय विचार करायचा बीड शहराला आठ दिवसांतून एकदाच पाणी येते, याची सवय लोकांना अंगवळणी पडली आहे. जालना,उस्मानाबाद,औरंगाबाद बंद पाईपमधून मोठ्या धरणातून पाणी येते म्हणून आता पाणी वाचावा,वगैरे म्हणायची तिथे गरजच उरली नाही. मराठवाड्याच्या यात तीन -चार जिल्ह्यांत भर पावसाळ्यात हजारेक गावांना दरवर्षी टँकरने पाणी पुरवठा होतो. हे ही आता त्या गावांच्या लोकांच्या अंगवळणी पडले आहे. त्यामुळे यापलिकडे फार गंभीर होण्याची आम्हाला गरज वाटत नाही. एकूणच काय तर मराठवाडा प्रदेशाची ‘धुळधाण’ डोळ्याने पाहण्याचे दुर्भाग्य या पिढीच्या वाट्याला येवू नये, ही अस्वस्थता आहे. एक दुष्काळ कित्येक वर्षे मागे घेवून जातो, आम्ही तर सालागणिक ‘दुष्काळ’अंगाखांद्यावर झेलत आहोत. आताशा आम्ही किती शतकं मागे जाणार आहोत बीड शहराला आठ दिवसांतून एकदाच पाणी येते, याची सवय लोकांना अंगवळणी पडली आहे. जालना,उस्मानाबाद,औरंगाबाद बंद पाईपमधून मोठ्या धरणातून पाणी येते म्हणून आता पाणी वाचावा,वगैरे म्हणायची तिथे गरजच उरली नाही. मराठवाड्याच्या यात तीन -चार जिल्ह्यांत भर पावसाळ्यात हजारेक गावांना दरवर्षी टँकरने पाणी पुरवठा होतो. हे ही आता त्या गावांच्या लोकांच्या अंगवळणी पडले आहे. त्यामुळे यापलिकडे फार गंभीर होण्याची आम्हाला गरज वाटत नाही. एकूणच काय तर मराठवाडा प्रदेशाची ‘धुळधाण’ डोळ्याने पाहण्याचे दुर्भाग्य या पिढीच्या वाट्याला येवू नये, ही अस्वस्थता आहे. एक दुष्काळ कित्येक वर्षे मागे घेवून जातो, आम्ही तर सालागणिक ‘दुष्काळ’अंगाखांद्यावर झेलत आहोत. आताशा आम्ही किती शतकं मागे जाणार आहोत हा वेदनादायी प्रश्न सारखा छळतो आहे\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nआज लक्ष्मीपूजन; मुहूर्ताची वेळ काय\nभय इथले संपत नाही\nआला रे लाल्या बेफिकराचा कडडडडडक आवाज\nअस्सल नाशिकच्या चवीचे मटण\nतर्काच्या खुंटीवरील बहुपेडी कथेतील वाच्य-नाट्य\nअधिवेशनात होणार सरकारची परीक्षा \nआजचे मेलडीचे सावत्र नातेवाईक\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nहिवाळी अधिवेशन : ठग्स ऑफ महाराष्ट्र विरुद्ध गँग्स ऑफ वासेपूर\nओला-उबरच्या मोर्चाला पोलिसांनी लावला ब्रेक\nविरोधकांच्या बॅनरमधून सरकारची ठगबाजीची चार वर्ष\nसोनाक्षी म्हणते उत्तम आरोग्यासाठी फिटनेस महत्वाचा\nइंदिरा गांधी जयंती विशेष दुर्मिळ छायाचित्रे\nलग्नानंतर रणवीर-दीपिका मुंबईत दाखल\nहे व्हिडिओ गेम्स एकदा तरी खेळाच\nSBI १ डिसेंबरपासून बदलणार हा नियम\n‘भाभीजी घर पर है’ फेम सौम्याचे खास क्षण\nउत्तम आरोग्यासाठी हे कराच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/diwali-kavyrang-amey-joshi-poems-nashik/", "date_download": "2018-11-19T11:14:30Z", "digest": "sha1:RFUY3QRXG76TNQVQTM34PYPDIXJ5ZIKF", "length": 14432, "nlines": 232, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "काव्यरंग : अमेय जोशी यांच्या कविता भाग १ | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nकाव्यरंग : अमेय जोशी यांच्या कविता भाग १\nमी घरी जातो आहे\nचला भो एकदाचा पोहोचल आता घरी\nआज बरा राजासारखा जातोय खरा\nहे दोस्त लोक स्पेशल गाड़ी घेउन आले म्हणुन शायनिंग जरा,\nदरवेळी त्या बस ट्रेनचे धक्के खावे लागतात,\nघरी येऊन आधी सगळी हाडं मोजावे लागतात\nरात्री बेरात्री कधी पण गावात पोहोचायचं\nतंगडे तोडत फाट्यापासुन घराकडं जायचं\nचुकुन कधी दिवसाकडं गावामधे आलं तर\nवांदरांचं टोळकं फिक्स दिसनार कट्ट्यावर\nका���धंदे नको साल्यांना नुसती बसुन मळायची\nजिंदगी ची यांची philosophy आपल्याला नाही कळायची\nकट्ट्यावरती हजेरी लावुन पुढं पुढं निघायचं\nविठुमाऊली च देउळ येईल तिथं जरा थांबायचं\nडोळे मिटुन हात जोडुन करावा त्याला नमस्कार\nनौकरी पाण्याचं कसं चाललंय द्यावा याचा समाचार\nदेवळाबाहेरच्या फुलवाल्याची टोपली नक्की बघायची\nमोगरीची एक वेणी आमच्या हिच्यासाठी उचलायची\nमोगरीच्या धुंदीत चालत पुढं पुढं निघायचं\nचौकाच्या बाजाराला पुन्हा जरा थांबायचं\nपोरासाठी गाड़ीं बंदूक अन पोरीसाठी बाहुली न\nअण्णासाठी लेंगा सदरा अन् अक्काला एक\nचांगलं लुगडं पण घ्यायचं\nपक्या घोड्याला आम्ही घेतलेलं काही पटत नाही\nमोठा भाऊ प्रेमानं आणतो याला काही वाटत नाही\nआम्ही आणलेल्या गोष्टी घालुन मिरवंल तर खरी ध्यान\nगॅागल घालुन असा फिरल जसा काही शाहरुख खान\nसगळं घेऊन त्यावरचं स्टिकर पहिले काढायचं\nशहरातली खरेदी परवडत नाही आपल्याला हे\nपिशव्या टाकुन खांद्यावर पुढं पुढं निघायचं\nपाटलाच्या घरापाशी पुन्हा थोडं थांबायचं\nकरावं लागतं भाऊ पाटील आहे गावचा\nEgo hurt झाला तर उधारी मागायला\nरामराम पाटील कसं काय पाटील काहीतरी बोलायचं\nत्याची म्हस त्याची गाड़ी कौतुक करत सुटायचं\nपैशेवाल्याचा चहा प्यायचा क्रिमचं बिस्किट खायचं\nअन् घरच्या भाकरीच्या भुकेने पुढं पुढं निघायचं\nलांबुनच दिसंल अंगणामधली तुळस अक्कानी लावलेली\nआमच्या पोरांसारखी ती पण फुटभर वाढलेली\nओसरीमधे अण्णा आमचे पेपर वाचत असतात\nचेहरावरच्या सुरकुत्या त्यांच्या जास्तच वाढलेल्या दिसतात\nआमची ही अन् अक्का आत चुलीपाशी असनार\nचुलीच्या धुराड्यात बसुन भाकरी थापत असनार\nपक्या गाढवानं शेगडीचं काम केलेल काही दिसत नाही\nटवाळक्या करायच्या सोडुन बाकी दुसरं सुचत नाही\nतेव्हढ्यात कुठुन कार्ट आमचं पाठीवर येउन लटकतं\nहातातली पिशवी खेचुन सुसाट बाहेर सटकतं\nपोरापोरीला, अण्णा अक्काला सगळ्यांना आणलेलं वाटायचं\nमग मोगरीच्या मालकिनीला हळुच एकट्यात गाठायचं\nवाटतं खरं मढवावं तिला चाँदी अन् सोन्यानं\nखुप सांभाळली गरीबाला तिनं अन् १० रुपयाच्या मोगरानं\nनेहमी सगळं असंच होत पण आज काही जमलं नाही\nही साली स्पेशल गाड़ी गावात कुठंच थांबली नाही\nना कट्ट्याला सलाम ना माऊलीला प्रणाम\nना मोगरीचा गजरा ना पाटलाला रामराम\nना बाहुली ना बंदूक ना सदरा ना साडी\nसरळ घरापाशीच आणली दोस्तानी आपल्या गाड़ी\nपोरं बेक्कार चिडचिड करनार कार्ट तर तमाशा करनार\nकट्टी घेउन बसतील बापाशी, तोंडं फुगवुन गप्प बसणार\nबायको बिचारी आज पन एक शब्द बोलणार नाही\nशेवटचं बोलली होती कधी ते पन आता आठवत नाही\nअक्का पुन्हा वर्षभर नवं लुगडं घेणार नाही\nआमच्या भरवशावर राहुन अण्णा नवा सदरा शिवणार नाही\nअसं वाटतं कान पकडुन माफी मागायला लागणार आज\nपन ऐकु जाईल का त्यांना त्यांच्या माणसाचा आवाज\nया तिरंगा ओढलेल्या पेटी मधला आवाज\nया घरी आलेल्या माणसाचा आवाज\nPrevious articleदीपोत्सवास आजपासून प्रारंभ\nNext articleकुकडी परिवाराचा आधारवड हरपला\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या प्रज्वलला रौप्य\nकोल्हापुरात नाशिकच्या खेळाडूंचा डंका; उल्लेखनीय कामगिरीने नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा\nमूकबधीर खेळाडूंची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा : नाशिकचा विवेक वाटपाडे अजिंक्य\n, त्यानं सुष्मिताला दिल्या ‘प्रेम’पूर्वक शुभेच्छा\n‘भारत’च्या सिनेमाच्या शुटींगदरम्यान सलमान जखमी\nव्हॉट्सअँपच्या दहा गोष्टी.. ज्या तुम्हाला कायमचे ब्लॉक करू शकतात\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nवाकोद येथे स्नेह मेळाव्यातून जागवल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी\nपंजाबमधील हल्ल्यामागे कदाचित लष्करप्रमुख, आप नेत्याचं वादग्रस्त विधान\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या प्रज्वलला रौप्य\nसमांतर रस्ता कृती समितीच्या साखळी उपोषणास 1752 जळगावकरांनी दर्शविला पाठिंबा\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nवाकोद येथे स्नेह मेळाव्यातून जागवल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/microwave-oven/samsung-mc35j8055cktl-35litres-convection-microwave-black-price-pkRGqH.html", "date_download": "2018-11-19T11:34:50Z", "digest": "sha1:PCNPPXNAVWQMIZ25NJVIODKEKCWZOY45", "length": 14189, "nlines": 308, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सॅमसंग मकं३५ज८०५५क तळ ३५लित्रेस कॉंवेकशन मिक्रोवावे ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसॅमसंग मकं३५ज८०५५क तळ ३५लित्रेस कॉंवेकशन मिक्रोवावे ब्लॅक\nसॅमसंग मकं३५ज८०५५क तळ ३५लित्रेस कॉंवेकशन मिक्रोवावे ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसॅमसंग मकं३५ज८०५५क तळ ३५लित्रेस कॉंवेकशन मिक्रोवावे ब्लॅक\nसॅमसंग मकं३५ज८०५५क तळ ३५लित्रेस कॉंवेकशन मिक्रोवावे ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सॅमसंग मकं३५ज८०५५क तळ ३५लित्रेस कॉंवेकशन मिक्रोवावे ब्लॅक किंमत ## आहे.\nसॅमसंग मकं३५ज८०५५क तळ ३५लित्रेस कॉंवेकशन मिक्रोवावे ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nसॅमसंग मकं३५ज८०५५क तळ ३५लित्रेस कॉंवेकशन मिक्रोवावे ब्लॅकक्रोम उपलब्ध आहे.\nसॅमसंग मकं३५ज८०५५क तळ ३५लित्रेस कॉंवेकशन मिक्रोवावे ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे क्रोम ( 22,590)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसॅमसंग मकं३५ज८०५५क तळ ३५लित्रेस कॉंवेकशन मिक्रोवावे ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया सॅमसंग मकं३५ज८०५५क तळ ३५लित्रेस कॉंवेकशन मिक्रोवावे ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसॅमसंग मकं३५ज८०५५क तळ ३५लित्रेस कॉंवेकशन मिक्रोवावे ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसॅमसंग मकं३५ज८०५५क तळ ३५लित्रेस कॉंवेकशन मिक्रोवावे ब्लॅक वैशिष्ट्य\nकॅव्हिटी तुपे Ceramic Enamel\nपॉवर कॉन्सुम्पशन फॉर ग्रिल 2,250 watts\nपॉवर कॉन्सुम्पशन फॉर कॉंवेकशन 2,600 watts\nपॉवर कॉन्सुम्पशन फॉर मिक्रोवावे 900 watts\nवारीअबले कूकिंग पॉवर लेव्हल्स 2,850 watts\n( 8 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 57 पुनरावलोकने )\n( 35 पुनराव���ोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 25 पुनरावलोकने )\nसॅमसंग मकं३५ज८०५५क तळ ३५लित्रेस कॉंवेकशन मिक्रोवावे ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/south-indian-dishes-marathi/rawa-tost-109070600071_1.html", "date_download": "2018-11-19T11:09:05Z", "digest": "sha1:RE6GRPTAEJAECRFIR2Z6ZWVGSFF2AWO7", "length": 9593, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "रवा टोस्ट | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 18 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाहित्य : 4 चमचे रवा, 1/2 ताजे दही, मीठ चवीनुसार, 1 हिरवी मिरची बारीक कापलेली, ब्रेड स्लाइस आवश्यकतेनुसार, 1 मोठे टोमॅटो, 1 मोठी सिमला मिरची, तेल.\nकृती : एका भांड्यात दह्याला फेटून त्यात रवा मिसळून घ्यावा. नंतर त्यात मीठ व हिरवी मिरची घालून मिश्रण एकजीव करावे. तवा गरम करत ठेवावा, टोमॅटो व सिमला मिरचीचे मोठे मोठे काप करून घ्यावे. गरम तव्यावर थोडंसं तेल घालून त्यावर ब्रेड स्लाइस ठेवून चांगल्या प्रकारे भाजून घ्यावी व दुसरी ब्रेडवर मिश्रण पसरवून त्यावर टोमॅटो व मिरचीचे काप ठेवावे. आता ब्रेडला दोन्हीजूने ने परतून घ्यावे. तयार आहे रंगबेरंगी क्रिस्पी रवा टोस्ट. या टोस्टला तुम्ही चटणी सोबत सर्व्ह करू शकता.\nयावर अधिक वाचा :\nरवा टोस्ट पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये प���च वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nडॉक्टरांकडून जाणून घ्या सेक्स पॉवरशी जुळलेल्या 11 कामांच्या ...\nअनेकदा चुकीच्या समजुतीमुळे अनेकांची सेक्स लाईफ उद्ध्वस्त होते. नीम-हकीम यांच्या गुंतून तर ...\nऑफिससाठी 4 योग्य ड्रेसेस\nआपल्या सर्वांना चांगले ड्रेस घालणे आवडते पण जेव्हा गोष्ट ऑफिसची येते तेव्हा आपल्याला ...\nयशस्वी व्हायचे असेल तर या पाच गोष्टी कुणालाही सांगू नका\nजीवनाचा उद्देश अनेक लोकं आपला ध्येय ऐकून आपल्याला निराश करतील की हे शक्य नाही किंवा ...\nथंडीत गरम पाण्याने अंघोळ करण्याचे 5 फायदे\nथंडीत गार पाण्याने अंघोळ करणारे फारच कमी असतील परंतू आपल्याला हे माहीत आहे का कोमट ...\nघरचा वैद्य : नक्की करून बघा\nकांद्याच्या सालीत आणि पापुद्रय़ामध्ये भरपूर अँण्टिऑक्सिडंटस् असतात. तसेच त्यात क्वेसेंटीन ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/these-pakistan-players-can-be-a-big-worry-for-indian-side-this-asia-cup/", "date_download": "2018-11-19T11:28:54Z", "digest": "sha1:AZKXZD4LNGM5OAA4C7VCGJIYN7TBX7MP", "length": 11350, "nlines": 75, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पाकिस्तानचे हे पाच खेळाडू ठरु शकतात भारताला डोकेदुखी", "raw_content": "\nपाकिस्तानचे हे पाच खेळाडू ठरु शकतात भारताला डोकेदुखी\nपाकिस्तानचे हे पाच खेळाडू ठरु शकतात भारताला डोकेदुखी\nकाल एशिया कपचे बिगूल बांग्लादेश-श्रीलंका यांच्यातील लढतीने वाजले. बांग्लादेशने विजय मिळवून आपली वाट सुकर करुन घेतली आहे. आता भारत-पाकिस्तान या बहुप्रतिक्षित सामन्याची सगळ्यांच उत्सुकता लागली असणार आहे.\nत्या आधी हे पारंपारिक प्रतिस्पर्धी आपापला सोपा सामना हाँगकाँग विरुद्ध आज पाकिस्तान आणि 18 सप्टेंबर भारत खेळणार आहे. या स्पर्धेत विराट कोहली खेळणार नसल्याने पाकिस्तानला आनंद झाला असेल तरीदेखील पाकिस्तानने मात्र आपला सर्वोत्तम संघ मैदानात उतरवला आहे.\nपाकिस्तानने 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी फाइनलमध्ये भारताचा दारुण पराभव केला होता. तसेच पाकिस्तानने झिंब्बॉंबेचा नुकताच वनडे मालिकेत 5-0 असा धुव्वा उडवला होता. त्यामुळे त्यांनी याच दौऱ्यातील संघ कायम ठेवला आहे.\nपाकिस्तान संघ सध्या चांगल्या लयीत आहे, त्यांचे फलंदाज, गोलंदाज उत्तम आहे. भारताला पाकिस्तान संघ आणि त्यातले कोणते खेळाडू सर्वाधिक त्रास देऊ शकतात याचा थोडक्यात आढावा आपण बघूया.\nहे पाकिस्तानचे 5 खेळीडू भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतात:\nफखरने 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फाइनलच्या अंतिम सामन्यात एक मनमोहक शतक झळकावले आणि भारतासमोर एक कठीण लक्ष ठेवले होते. हा 28 वर्षीय वनडे क्रिकेटमध्ये व्दिशतक झळकावणारा पहिला पाकिस्तानी फलंदाज बनला आहे.. भारताच्या गोलंदाजांनी त्याच्यावर अंकुश ठेवण्याची गरज आहे.\nपाकिस्तानचा माजी कर्णधार आणि दिग्गज इंजमाम-उल-हक याचा पुतण्या आहे. क्रिकेट याच्या रक्तातच आहे. 22 वर्षीय इमामने आपल्या वनडे कारकिर्दीत नऊ डावांत चार शतके झळकविली आहेत. फखार जमान याच्याशी भागीदारी अलीकडील पाकिस्तानच्या यशाची पार्श्वभूमी आहे. सुरुवातीची झालेल्या भागीदारी पासून होणारे नुकसान टाळणे हे करणे ही भारताची प्राथमिक चिंता असली पाहिजे.\nपाकिस्तानचा सर्वात आक्रमक फलंदाज म्हणून बाबर आझमची ओळख आहे. 23 वर्षीय बाबर आझमने युएई मध्ये खेळलेल्या 11 डावात 5 शतक झळकावली आहेत. याची विकेट अतिशय महत्वाची असून पाकिस्तानच्या डावाची सर्व समीकरण बदलू शकते.\nजेव्हा आशिया खंडात सामना असतो तेव्हा हा फिरकी गोलंदाज कोणत्याही संघासाठी घातक ठरू शकतो. भारतीय फलंदाजांना याचा सामना काळजीपूर्वक करावा लागणार आहे. तो बॅटच्या साहाय्याने फलंदाजीला आधार देऊ शकतो. त्याच्या अष्टपैलू कामगिरीने संघाची ताकद आणि गती वाढते.\nपाकिस्तानकडे नेहमीच दर्जेदार वेगवान गोलंदाज संघात असतात. हसन अली पाकिस्तानच्या अनुभवी वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे आणि त्याच्या गोलंदाजीमुळे सामन्यावर फरक पडेल. उपयुक्त परिस्थितीत रिव्हर्स स्विंग करण्यात याचा हातखंड आहे.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–क्रिकेटनंतर श्रीसंतचा मोर्चा या टीव्ही शोकडे\n–किदांबी श्रीकांतचे खराब कामगिरींचे सत्र सुरूच\nकसोटीत त्रिशतक करणारा पहिला भारतीय बनण्याची सेहवागने आधीच केली होती भविष्यवाणी\nमुंबईकर क्रिकेटर पाकिस्तानला नडला, न्यूझीलंडला कसोटीत मिळवून दिला शानदार विजय\nराजमाता जिजाऊ संघ शिवाई प्रतिष्ठान राज्यस्तरीय प��रुष व महिला कबड्डी स्पर्धेत विजेता\nस्टार प्रिमीयर लीग 2018 क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाला विजेतेपद\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पात्रता फेरीतील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात\nपिकलबॉल सुपर कप स्पर्धेत एकता, स्मॅशर्स अंतिम सामन्यात समोरासमोर\nचेन्नईच्या कार्तिक, राघुलला युरो, एलजीबी-4 चे जेतेपद\nपुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक\nकबड्डीपटूच्या जिद्दीला सलाम, अपंगत्व असतानाही कबड्डी खेळणारा महारथी\nपहिल्या टी२० सामन्यात अशी असेल टीम इंडिया\nटी२० मालिका सुरू होण्यापुर्वी ही आकडेवारी तुम्हाला नक्की माहित हवीच\nपुढच्या ४८ तासांनी रोहितचे नाव टी२०मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार\n ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच\nअशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल\nत्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर\nअसे टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले\nमहास्पोर्ट्सचे अजित दादांना खुले पत्र\nक्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्मा सज्ज\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- मराठवाड्याचा सुपूत्र\n या सामन्यांत झाले तब्बल १५ खेळाडू LBW आऊट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/china-has-vested-interest-helping-resolve-kashmir-issue-43042", "date_download": "2018-11-19T12:19:03Z", "digest": "sha1:R63AIME4WPGKDZEAEXNKPFYI4ECCWC3V", "length": 11869, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "'China has vested interest in helping resolve Kashmir issue' काश्‍मीरप्रश्‍नी मध्यस्थी करण्याचे चीनचे संकेत | eSakal", "raw_content": "\nकाश्‍मीरप्रश्‍नी मध्यस्थी करण्याचे चीनचे संकेत\nमंगळवार, 2 मे 2017\nचीन आता प्रादेशिक सत्ताकारणाच्या केंद्रस्थानी आहे. या पार्श्‍वभूमीवर, या भागात राजकीय स्थिरता कायम राखण्यासाठी प्रभावी मध्यस्थाची भूमिका करण्याचे तंत्र चीनने आत्मसात करावयास हवे\nबीजिंग - काश्‍मीरप्रश्‍नी भारत व पाकिस्तान या देशांमध्ये मध्यस्थी करण्यात चीनचे हित असल्याची सूचक भूमिका ग्लोबल टाईम्स या चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या मुखपत्रामधून मांडण्यात आली आहे. चीनकडून 50 अब्ज डॉलर्स गुंतविण्यात येणाऱ्या चीन पाकिस्तान आर्थिक क्षेत्रामध्ये पाकव्याप्त काश्‍मीरचाही अर्थातच समावेश आहे. या पार्श्‍वभूमीवर, काश्‍मीर��धील वातावरण निवळावे, अशी अपेक्षा चीनकडून व्यक्त करण्यात आली आहे.\n\"इतर देशांमधील वादांमध्ये हस्तक्षेप न करण्याचे धोरण चीनकडून कायमच अंगीकारण्यात आले आहे. मात्र परदेशांत गुंतवणूक केलेल्या चिनी कंपन्यांच्या मागण्यांकडे साफ दुर्लक्ष केले जाईल, असा या भूमिकेचा अर्थ नक्कीच नाही. चीनची या भागामधील प्रचंड गुंतवणूक लक्षात घेता काश्‍मीरवरुन भारत व पाकिस्तानमध्ये पेटलेला वाद सुटावा, यासाठी मदत करण्यामध्ये चीनचे राष्ट्रीय हित आहे. म्यानमार व बांगलादेश या दोन देशांमध्ये रोहिंग्या मुस्लिम प्रश्‍नावरुन चीनकडून करण्यात आलेल्या मध्यस्थीमधून, चिनी सीमारेषांपलीकडील भागांमधील समस्याही सोडविण्यासंदर्भातील चीनच्या क्षमतेमध्ये वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. चीन आता प्रादेशिक सत्ताकारणाच्या केंद्रस्थानी आहे. या पार्श्‍वभूमीवर, या भागात राजकीय स्थिरता कायम राखण्यासाठी प्रभावी मध्यस्थाची भूमिका करण्याचे तंत्र चीनने आत्मसात करावयास हवे. एक प्रादेशिक सत्ता म्हणून धोरण कशा राबविले जावे, यासंदर्भात अजून खूप काही शिकणे आवश्‍यक आहे. तेव्हा जम्मु काश्‍मीरप्रश्‍नी पाकिस्तान व भारतामध्ये मध्यस्थी करण्याचे आव्हान हे यासंदर्भातील चीनपुढील कदाचित सर्वांत अवघड आव्हान असेल,'' असे मत ग्लोबल टाईम्समधील एका लेखाच्या माध्यमामधून व्यक्त करण्यात आले आहे.\nपाकव्याप्त काश्‍मीरचा भाग हा व्यूहात्मकदृष्टयाही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या भागामध्ये सैन्य आणल्याचा आरोप चीनवर करण्यात आला आहे. मात्र चीनकडून हा आरोप फेटाळून लावण्यात आला आहे. या भागामधील चिनी सैन्य हे केवळ मानवतावादी (ह्युमॅनिटेरिअन) मदत करण्यासाठी आले असल्याचा दावा चीनकडून करण्यात आला होता.\nपाकव्याप्त काश्‍मीरमध्ये चीनचा प्रभाव वाढत असला; तरी काश्‍मीर प्रश्‍न हा भारत व पाकिस्तानने द्विपक्षीय स्तरावर सोडवावयास हवा, अशी चीनची आत्तापर्यंतची औपचारिक भूमिका आहे. काश्‍मीरप्रश्‍नी मध्यस्थीचे संकेत चीनकडून इतक्‍या स्पष्टपणे प्रथमच देण्यात आल्याचे मानले जात आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/bicycle-issue-nagpur-zp-138133", "date_download": "2018-11-19T11:56:16Z", "digest": "sha1:NYBC2DOU25KVM4IKJLDLIQMGDFKPGEFL", "length": 11927, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "bicycle issue in nagpur zp शिक्षणाधिकारी वंजारींचा मनमानी कारभार | eSakal", "raw_content": "\nशिक्षणाधिकारी वंजारींचा मनमानी कारभार\nशुक्रवार, 17 ऑगस्ट 2018\nनागपूर - सायकल खरेदी करणाऱ्या लाभार्थ्यांना डीबीटीची रक्कम 15 दिवसांत देण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजय यादव यांनी दिले होते. मागील आर्थिक वर्षातील लाभार्थ्यांची यादी सरसकट मंजूर करून लाभ देण्याचा ठराव असल्यावरही तो अंमल करण्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी टाळाटाळ करीत असल्याचे गुरुवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत स्पष्ट झाले.\nनागपूर - सायकल खरेदी करणाऱ्या लाभार्थ्यांना डीबीटीची रक्कम 15 दिवसांत देण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजय यादव यांनी दिले होते. मागील आर्थिक वर्षातील लाभार्थ्यांची यादी सरसकट मंजूर करून लाभ देण्याचा ठराव असल्यावरही तो अंमल करण्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी टाळाटाळ करीत असल्याचे गुरुवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत स्पष्ट झाले.\nसभेत सदस्यांनी शिक्षण विभागाचे वाभाडे काढले. शिक्षण विभागात डीबीटीअंतर्गत विद्यार्थ्यांना सायकलीचा निधी दिला नाही. यावरून विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे, चंद्रशेखर चिखले, शिवकुमार यादव, नंदा लोहबरे, शुभांगी गायधने यांनी शिक्षण अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. रिक्त पदांचा मुद्दाही अनेकांनी उपस्थित केला.\nनरखेड तालुक्‍यात शिक्षणाची दुरवस्था झाल्याचा आरोप नरखेड पंचायत समितीचे सभापती राजू हरणे यांनी केला. नरखेड पंचायत समितीला गटशिक्षणधिकारी, शालेय पोषण आहाराचे पुरवठा अधिकारी, अधीक्षक हे पद रिक्त आहे. केंद्रप्रमुखाच्या 10 पैकी 9 जागा रिक्त आहेत. आरंभी, कामठी, रामपूर येथील शाळेत 7 वर्ग आहेत आणि दोनच शिक्षक कार्यरत आहेत. आरंभी येथील शाळेत राऊत नावाचे शिक्षक पाच वर्षांपासून जिल्हा परिषद मुख्यालया���ील शिक्षण विभागात कार्यरत आहेत. अशीच अवस्था रामटेक पंचायत समितीची असल्याची ओरड जिल्हा परिषद सदस्य शांता कुमरे, दुर्गावती सरियाम आणि रामटेक पंचायत समिती सभापती किरण धुर्वे यांनी केली.\nनंदा नारनवरे यांनीसुद्धा शिक्षण विभागात रिक्त असलेल्या जागांसंदर्भात सभागृहाचे लक्ष वेधले. आदिवासी भागातील रिक्त जागा त्वरित भरण्यात येतील, असे आश्‍वासन सीईओ संजय यादव यांनी दिले. सदस्यांना भेटण्यास ते वेळ देत नसून फोनही उचलत नाहीत. ते मनमानी कारभार करीत असल्याच्या तक्रारी सदस्यांनी सभेत मांडल्या. तक्रारीनंतर सीईओ यादव यांनी वंजारी यांना सदस्यांसोबत चांगल्या वागणुकीची ताकीद दिली.\nकाटोल तालुक्‍यातील अहमदनगर येथील शाळेच्या संदर्भात शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी केलेल्या वक्तव्यावर रामदास मरकाम यांनी सभागृहात जाहीर नाराजी व्यक्त केली. मनोहर कुंभारे यांनी हा मुद्दा उचलून धरत वंजारी यांनी सभागृहात जाहीर माफी मागण्याची मागणी केली. चूक लक्षात येताच वंजारी यांना माफी मागितली.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-bhingar-police-news/", "date_download": "2018-11-19T11:45:41Z", "digest": "sha1:2B2HIFHOOG6ABC42AXTURAFRPN3W23IL", "length": 8548, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मटका जुगारांवर पोलिसांचे छापे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमटका जुगारांवर पोलिसांचे छापे\nनगर – शहरातील विविध भागात सुरू असलेल्या मटका जुगारावर शहर पोलीस उपअधीक्षकांना कारवाईचा बडगा उचलला आहे. कोंड्यामामा चौक व भिंगारच्या विजयनगर येथे ही कारवाई करण्यात आली. या दोन वेगवेगळ्या कारवाईत सुमारे 40 हजार 326 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.\nकोंड्यामामा चौकात एका टपरीमध्ये सुरू असलेल्या आडोशाला मटका जुगारावर छापा घालण्यात आला. वल्लभ मोहनलाल पटेल (रा. वंजारगल्ली), कल्याण बाळासाहेब तार��े व मुन्ना भिंगारदिवे (दोघे रा. मंगलगेट) या तिघांविरुद्ध तोफखाना पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून सुमारे 14 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.\nभिंगार येथील विजयनगर येथील मटका जुगारावर छापा घालत पाच जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. अभिषेक किशोर भगवाने, गणेश कुशाबा पाठक व रवीराज धनराज संगत (तिघे रा. नेहरू कॉलनी, भिंगार), नीलेश दिलीप वाघस्कर (रा. धनगरगल्ली, भिंगार) व अशीर्वाद पवने (रा. भिंगार) यांच्याविरुद्ध भिंगार कॅंप पोलिसांनी कारवाई करत पोलिसांनी 25 हजार 976 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article“सिलिंडर’मुळे उडतोय “भडका’\n इंटरनेट ब्रॉडबँड कंपनीकडून होऊ शकते तुमची फसवणूक\nमुळा पाटबंधारे विभागाच्या गोडाउनला आग\nतरुणास मारहाणीप्रकरणी माजी उपसरपंचासह नऊ जणांवर गुन्हा\nकोपरगावात स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन\nअजनूजचा जवान ‘कपील गुंड’ शहीद\nसंगमनेर शहर शिवसेनांतर्गत वाद आला चव्हाट्यावर\nनगरकर बोलू लागले…नागरिकांना विश्‍वासात घ्यावे\nनागरिकांना विश्‍वासात घ्यावे नवनिर्वाचित नगरसेविकांनी आपापली कामे कोणतेही पक्षीय राजकारण न करता व्यवस्थित करावी. प्रभागातील कामे करताना नागरिकांशी चर्चा करुन त्यांना विश्‍वासात घ्यावे. सर्वप्रकारच्या मूलभूत...\nनगरकर बोलू लागले… पथदिव्यांचा प्रश्‍न गंभीर\nनगरकर बोलू लागले…दहा-बारा दिवसांनी येते पाणी\nनगरकर बोलू लागले… डेव्हलपमेंट प्लॅन राबवावा\nनगरकर बोलू लागले… ‘अतिक्रमणांमुळे रस्त्यांची रूंदी खुंटली’\nराहुल गांधींनी ‘या’ रोगाने ग्रासलंय : अमित शहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/ahmednagar-car-accident-8-injured-jamkhed/", "date_download": "2018-11-19T11:47:25Z", "digest": "sha1:K5LUO7D6NA7JWBWXJUZXJ4A4KD7BYBR2", "length": 8182, "nlines": 165, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Breaking : साईभक्तांच्या गाडीला जामखेडजवळ अपघात; 8 जखमी | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nBreaking : साईभक्तांच्या गाडीला जामखेडजवळ अपघात; 8 जखमी\nअहमदनगर : नगर -जामखेड रोडवर जामखेड पासुन १० किलोमीटर आंतरावरील पोखरी फटा येथे साई भक्तांच्या इनोव्हा गाडीला आज मंगळवार (दि ४ सप्टेंबर) रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात ��ाला. गाडी पुलावरून खाली गेल्याने हा अपघात घडला असल्याची प्राथमिक स्तरावर माहिती मिळते आहे.\nदरम्यान ; या अपघातात ८ जण जखमी झाले असून यामधील ३ जणांची प्रकृती नाजूक असल्याचे समजते आहे.जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी जामखेडचे माजी सरपंच सुनिल कोठारी यांनी मदत केली. जखमींवर जामखेड च्या खाजगी व ग्रामीण रुग्णालयात डॉ युवराज खराडे, डॉ राव, डॉ ठाकरे यांनी उपचार केले. अपघाताची माहिती समजताच परिसरात मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते.\nPrevious articleमराठी चित्रपटाचे नटसम्राट श्रीराम लागू यांच्या भूमिकेत सुमीत राघवन\nNext articleजळगाव ई पेपर ( दि. 4 सप्टेंबर 2018)\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nशहीद जवान कपिल गुंड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nविद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ, अध्यादेश जारी\n, त्यानं सुष्मिताला दिल्या ‘प्रेम’पूर्वक शुभेच्छा\n‘भारत’च्या सिनेमाच्या शुटींगदरम्यान सलमान जखमी\nव्हॉट्सअँपच्या दहा गोष्टी.. ज्या तुम्हाला कायमचे ब्लॉक करू शकतात\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nगुरुवारी पंतप्रधान मोदी साधणार नाशिककरांशी संवाद\nराजापूर येथे सर्पदंशाने चिमुरडीचा मृत्यू\nशहीद जवान कपिल गुंड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/refrigerators/samsung-rt28farzasp-double-door-refrigerator-price-pJwg5.html", "date_download": "2018-11-19T11:47:00Z", "digest": "sha1:CRLSPBO7FDEHRSV6YHVI4SAE43CUYGZ7", "length": 13140, "nlines": 302, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सॅमसंग र्ट२८फार्झासप डबले दार रेफ्रिजरेटोर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीत�� असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसॅमसंग र्ट२८फार्झासप डबले दार रेफ्रिजरेटोर\nसॅमसंग र्ट२८फार्झासप डबले दार रेफ्रिजरेटोर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसॅमसंग र्ट२८फार्झासप डबले दार रेफ्रिजरेटोर\nवरील टेबल मध्ये सॅमसंग र्ट२८फार्झासप डबले दार रेफ्रिजरेटोर किंमत ## आहे.\nसॅमसंग र्ट२८फार्झासप डबले दार रेफ्रिजरेटोर नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसॅमसंग र्ट२८फार्झासप डबले दार रेफ्रिजरेटोर दर नियमितपणे बदलते. कृपया सॅमसंग र्ट२८फार्झासप डबले दार रेफ्रिजरेटोर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसॅमसंग र्ट२८फार्झासप डबले दार रेफ्रिजरेटोर - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसॅमसंग र्ट२८फार्झासप डबले दार रेफ्रिजरेटोर वैशिष्ट्य\nस्टोरेज कॅपॅसिटी 275 Liters\nइनेंर्गय स्टार रेटिंग 5 Star\nडिफ्रॉस्टिंग सिस्टिम Frost Free\nरेफ्रिजरेटोर शेल्व्हस Glass Shelves\nएअर फ्लोव तुपे Multi Air Flow\nफ्रीझर कॅपॅसिटी 76 Liters\n( 25 पुनरावलोकने )\n( 8 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 15 पुनरावलोकने )\n( 6 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 8 पुनरावलोकने )\n( 32 पुनरावलोकने )\n( 22 पुनरावलोकने )\n( 15 पुनरावलोकने )\nसॅमसंग र्ट२८फार्झासप डबले दार रेफ्रिजरेटोर\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Private-factory-factories-question-mark-on-traffic-expenditure/", "date_download": "2018-11-19T11:55:16Z", "digest": "sha1:JFZR2772RYDHZ76BHAX6KGPGB4TOITLW", "length": 8415, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खासगी कारखान्यांच्या तोडणी, वाहतूक खर्चावरच प्रश्‍नचिन्ह! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › खासगी कारखान्यांच्या तोडणी, वाहतूक खर्चावरच प्रश्‍नचिन्ह\nखासगी कारखान्यांच्या तोडणी, वाहतूक खर्चावरच प्रश्‍नचिन्ह\nकुडित्रे : प्रा. एम. टी. शेलार\nअलीकडे एका खासगी साखर कारखान्याने एफ.आर.पी. अधिक 100 रुपये ताबडतोब 14 दिवसांत व 100 रुपये दोन महिन्यांनंतर अशा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या साक्षीने ठरलेल्या फॉर्म्युल्यालाच टाच दिली. प्रथम आश्‍वासित दराप्रमाणे उचल दिली. पुढे गट्टी करून सर्वांबरोबर 2500 रुपये उचल दिली. तगादा लावल्याबरोबर एफ.आर.पी. दिली, तीही दोन टप्प्यात. सर्वांवर कडी म्हणजे प्रथम आश्‍वासित दराप्रमाणे दिलेल्या (एफ.आर.पी. पेक्षा अधिक) रकमेची वसुली सुरू केली आहे.\nदिलेला दर वसूल करण्याचा साखर कारखानदारीच्या इतिहासातील पहिलाच प्रयोग होता. यामुळे खासगी कारखानदारांच्या विश्‍वासार्हतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. अगोदर सरासरी साखर उतारा घटवून व तोडणी वाहतूक खर्च वाढवून एफ.आर.पी. मारायची. ऊस मिळवण्यासाठी आश्‍वासने देऊन एफ.आर.पी. पेक्षा जादा दर द्यायचा व पुढे वसूल करायचा, असा घातक पायंडा पडण्याची शक्यता आहे.\nरेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युला नावालाच\nकेंद्रीय कृषिमूल्य आयोगाने निश्‍चित केलेली एफ.आर.पी. उचित व लाभकारी मूल्यही साखर कारखान्यांच्या गत हंगामातील सरासरी साखर उतार्‍यावर अवलंबून असते. एफ.आर.पी. ही एक्स फिल्ड असल्याने कारखानदारांनी ऊस उत्पादकांना उसाची तोड झाल्यापासून 14 दिवसांच्या आत द्यावयाची वैधानिक पहिली उचल ही त्या त्या कारखान्याच्या गत हंगामातील सरासरी तोडणी वाहतूक खर्चावर अवलंबून असते. म्हणजे कारखान्याचा सरासरी उतारा आणि तोडणी वाहतूक खर्च हे दोन घटकच उसाच्या किमतीचे निर्धारक आहेत. अलीकडे रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युल्यामुळे साखरेच्या किमती आणि कारखान्याचा प्रक्रिया खर्च व उपपदार्थांच्या किमती या 70 : 30 / 75 : 25 या सूत्रामध्ये उसाच्या अतिरिक्‍त दराशी निगडित आहेत.\nतोडणी वाहतूक खर्च कळीचा मुद्दा\nएफ.आर.पी. ही एक्स गेट (कारखाना दरात ऊस पोहोच दर) असल्यामुळे पहिली उचल ठरताना त्या कारखान्याच्या ग्रॉस (ढोबळ) एफ.आर.पी. तून त्या कारखान्याचा गत हंगामातील सरासरी तोडणी वाहतूक खर्च वजा जाता येणारी रक्‍कम म्हणजे वैधानिक किमान पहिली उचल ही 14 दिवसांच्या आत (उसाची तोड झाल्यापासून) ऊस उत्पादकाच्या\nबँक खात्यावर जमा करावी लागते. यात कसूर झाल्यास थकीत रकमेवर 15 टक्के दराने व्याजाची आकारणी होते.\nदोन कारखान्यांमध्ये तफावत का\nफारसे खोल��त न जाता कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील एका खासगी व सहकारी कारखान्यांचे 2016-17 च्या हंगामातील साखर उतारे अनुक्रमे 12.72 टक्के व 12.76 टक्के होते, तर तोडणी वाहतूक खर्च अनुक्रमे प्रतिटन 625 रुपये व 542 रुपये आहे. अगदी भौगोलिक सान्‍निध्य, समान कार्यक्षेत्र आणि समान अंतरावरून ऊस येत असतानाही खासगी व सहकारी साखर कारखान्यांच्या तोडणी वाहतूक खर्चात तफावत का हे न उलगडणारे कोडे आहे. प्रथम या खासगी कारखान्याने ऊस तुटल्यावर सात दिवसांत बिले देऊन लौकीक मिळवला, पण आता एफ.आर.पी.लाच टाच दिली.\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Sanitary-pad-vending-machine-in-9-women-jails-in-the-state/", "date_download": "2018-11-19T11:54:33Z", "digest": "sha1:VF4JT4EUVMC2V34IPLER5VWFGVJYJMWL", "length": 7259, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राज्यातील ९ महिला कारागृहांत सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › राज्यातील ९ महिला कारागृहांत सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन\nराज्यातील ९ महिला कारागृहांत सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन\nकोल्हापूर ः पूनम देशमुख\nकारागृहात विविध कारणांनी शिक्षा भोगणार्‍या महिलांच्या आरोग्याची काळजी महिला आयोगाने घेतली आहे. या कैद्यांकरिता सॅनिटरी पॅडचे वेंडिंग मशीन तसेच वापरलेले पॅड नष्ट करण्यासाठी बर्निंग मशीन पुरवण्याचा निर्णय राज्य महिला आयोगाने घेतला आहे. त्यामुळे त्या विशिष्ट दिवसांतील कैद्यांची होणारी कुचंबणा दूर होणार आहे. कोल्हापूरसह राज्यातील 9 कारागृहांत ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.\nराज्य महिला आयोगाकडून राज्यातील विविध महिला कारागृहात असणार्‍या महिला कैद्यांकरिता सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन तसेच वापर झालेले पॅड नष्ट करण्यासाठी बर्निंग मशीन देण्यात येणार आहे. कारागृहात असणार्‍या महिलांना सुविधा मिळाव्यात यासाठी हे पाऊल उचलल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले.\nराज्य महिला आयोगाकडून भायखळा कारागृहातील महिला कैदी मंजुळा शेट्ये यांच्या मृत्यूसंदर्भात तसेच राज्यातील कारागृहात असणार्‍या महिला कैद्यांना पुरवण्यात येणार्‍या सोयीसुविधा, आहार, आरोग्य व सुरक्षितता आणि अनुषंगिक बाबींची चौकशी करण्यासाठी तसेच त्यासंबंधीच्या आवश्यक त्या उपाययोजना सुचवण्यासाठी नेमलेल्या विशेष तपास पथकाचा (एसआयटी) अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आला होता. त्या अनुषंगाने महिला कैद्यांना सुविधा मिळावी यासाठी आयोगाकडून राज्यातील 9 महिला कारागृहात सॅनिटरी पॅड वेंडिग मशीन आणि वापर झालेले पॅड नष्ट करण्यासाठी बर्निंग मशीन देण्यात येणार आहे .\nवेंडिग मशीन कारागृहात देताना सोबत पन्नास नॅपकीन आयोगामार्फत देण्यात येणार आहेत. त्यानंतर वेंडिंग मशीन आणि बर्निंग मशिनमध्ये सॅनिटरी पॅड भरणा करण्यासाठी संबंधित कंत्राटराशी संपर्क साधणे याची जबाबदारी कारागृह प्रशासनाची असणार आहे. तसेच सॅनिटरी पॅड मोफत देणे किंवा अत्यल्प दरात देण्याबाबतचा निर्णय संबंधित जेल प्रशासनाचा असणार आहे.\nसॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन देण्यात येणारी कारागृहे\nमहिला कैद्यांच्या हक्कांसाठी आयोग सजग आहे. त्यांच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये यासाठी कारागृहात सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. - विजया रहाटकर राज्य महिला आयोग अध्यक्षा\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/NCP-office-bearers-stopped-the-crores-of-Chandrakant-Patil-car/", "date_download": "2018-11-19T11:47:16Z", "digest": "sha1:PEKJH7EF3BGNOUSM3XL5NLVDPXFFHPX5", "length": 5616, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बांधकाम मंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी रोखला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › बांधकाम मंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी रोखला\nबांधकाम मंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी रोखला\nमहामार्गावरील खड्ड्यांबाबत जोरदार घोषणा बाजी करत बांधकाम मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांच्यासह त्यांच्या गाड्यांचा कुडाळ येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी रोखल्या.यावेळी महामार्गाच्या दैयनिय स्थितीकडे लक्ष वेधत खड्डे किती दिवसात बुजवणार असा प्रश्‍न उपस्थित केला. गणेशोत्सव तोंडावर असताना खड्ड्यांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत. अन्यथा भाजपच्या मंत्र्यांची एकही गाडी जिल्ह्यात फिरू दिली जाणार नाही,असा इशारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने देण्यात आला. यावर ना. पाटील यांनी येत्या चार दिवसात खड्डेे बुजविण्यात येणार असल्याचे सांगत खड्डेे बुजविण्याचे काम युध्द पातळीवर असल्याचे स्पष्ट केले.\nकुडाळ उद्यमनगर येथे जिल्हा राष्ट्रवादीच्यावतीने खड्ड्यांबाबत लक्ष वेधण्यासाठी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या गाड्यांचा ताफा अडवून या बाबत चर्चा केली तसेच निवेदन दिले. ना.पाटील यांनी खड्डे बुजविण्याचे काम चालू असून येत्या काही दिवसात महामार्ग वाहतुकीसाठी सुस्थितीत होईल,अशी ग्वाही दिली.कुडाळमधील मागणी नुसार फ्लायओव्हर लवकरच मंजुर करण्यात येईल,असेही त्यांनी सांगितले.\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवस, जिल्हा उपाध्यक्ष उदय भोसले, प्रांतिक सदस्य पुष्पसेन सावंत, जिल्हा कार्यकारणी सदस्य शिवाजी घोगळे, तालुकाध्यक्ष भास्कर परब, प्रफुल्‍ल सुद्रीक, आत्माराम ओटवणेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/accident-in-Kunakeshwar/", "date_download": "2018-11-19T11:19:19Z", "digest": "sha1:BZK573AZPAQEJFBKUDIJCYTH3YEM34NU", "length": 5322, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कुणकेश्‍वर येथे डंपर व रिक्षाची धडक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › कुणकेश्‍वर येथे डंपर व रिक्षाची धडक\nकुणकेश्‍वर येथे डंपर व रिक्षाची धडक\nकुणकेश्‍वर- चांदेलवाडी येथील पावणाई मंदीराजवळील धोकादायक वळणावर भरधाव डंपर व रिक्षा यांच्यामध्ये समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात रिक्षाचालकासह तिघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी सकाळी 11 वा. च्या सुमारास घडला.\nदाभोळे येथील पुंडलिक अनंत अनभवणे यांच्या मालकीचा डंपर घेवून चालक आनंद दत्ताराम ठाकूर हे कातवणहून किंजवडेच्या दिशेने येत होते.तर रिक्षाचालक अनिकेत गणपत गावडे(30) हे रिक्षेने इळये येथून मुणगेकडे प्रवाशी घेवून जात होते. कुणकेश्‍वर- चांदेलवाडी पावणाई मंदीराजवळील धोकादायक वळणावर डंपर व रिक्षाची समोरासमोर धडक बसून अपघातात डंपरच्या धडकेने रिक्षा रस्त्यावर पलटी झाली.\nया अपघातात रिक्षाचालक अनिकेत गावडे याच्या उजव्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमी प्रवाशी प्रतीक्षा प्रवीण कुडाळकर(35) व प्रदीप पांडूरंग रूपये(32, रा.इळये वरंडवाडी) ही दोघं बहीण-भाऊ व रिक्षाचालक या तिघांनाही तात्काळ उपचारासाठी कणकवली येथे नेण्यात आले. अपघात झाल्याचे समजताच कुणकेश्‍वर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून मदतकार्य सुरू केले.\nया अपघातामध्ये रिक्षेचे सुमारे 80 हजाराचे नुकसान झाले. अपघाताची खबर अमोल रूपये यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. भरधाव वेगाने डंपर चालवुन अपघातास कारणीभुत ठरल्याप्रकरणी डंपरचालक आनंद दत्ताराम ठाकूर याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस नाईक राजन पाटील करीत आहेत.\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nशशांक केतकर-नेहा जोशी पहिल्यांदाच एकत्र\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Legislative-Council-Election-Sixteen-candidates/", "date_download": "2018-11-19T11:22:00Z", "digest": "sha1:T3R62LJ27U6AUEMHTQLSUB5F4WQPYA7G", "length": 4068, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विधान परिषदेच्या मैदानात उरले सोळा उमेदवार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › विधान परिषदेच्या मैदानात उरले सोळा उमेदवार\nविधान परिषदेच्या मैदानात उरले सोळा उमेदवार\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nविधान परिषदेच्या 21 मे रोजी सहा जागांसाठी हणार्‍या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 17 जणांनी माघार घेतली असून, आता मैदानामध्ये 16 उमेदवार उरले आहेत.\nवर्धा-चंद्रपूर-गडचिरोली येथून इंद्रकुमार सर्राफ (काँग्रेस), रामदास आंबेडकर (भाजप), जगदीश तिवारी (अपक्ष) सौरभ तिमांडे (अपक्ष) हे उभे आहेत. अमरावती येथून प्रवीण पोटे-पाटील (भाजप), अनिल माधोगडिया (काँग्रेस) यांच्यात लढत आहे. उस्मानाबाद-लातूर-बीड येथे सुरेश धस (भाजप), अशोक जगदाळे (अपक्ष-राकाँपा) यांच्यात थेट लढत होईल. परभणी-हिंगोली येथे विप्लव बाजोरिया (शिवसेना), सुरेश देशमुख (काँग्रेस), सुरेश नागरे (अपक्ष) हे उमेदवार आहेत. नाशिक येथून शिवाजी सहाने (राकाँपा), नरेंद्र दराडे (शिवसेना), परवेज मोहम्मद कोकानी (अपक्ष) हे लढत आहेत. रायगड-रत्नागिरी येथे अशोक साबळे (शिवसेना), अनिकेत सुनील तटकरे (राकाँपा) यांच्यात सामना आहे.\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/South-Africa-Ketamine-Canada-Connection/", "date_download": "2018-11-19T11:41:03Z", "digest": "sha1:RSM33EW5P7QORKA7Z3D3PQATXI754WLT", "length": 5870, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " vगोव्यातील ‘केटामाईन’चे द.आफ्रिका, कॅनडा कनेक्शन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › vगोव्यातील ‘केटामाईन’चे द.आफ्रिका, कॅनडा कनेक्शन\nगोव्यातील ‘केटामाईन’चे द.आफ्रिका, कॅनडा कनेक्शन\nगोव्यामधील सत्तरी तालुक्यातील पिसुर्ले औद्योगिक वसाहतीत एका बंद असलेल्या फॅक्टरीत दिल्लीतील महसूल दक्षता खात्याच्या पथकाने धाड टाकून जप्त केलेल्या चार कोटी रुपयांच्या केटामाईन साठ्याप्रकरणी चौकशी गतिमान झाली आहे. प्राप्त माहितीनुसार सदरचे रॅकेट आंतरराष्ट्रीय असून, हा व्यवहार दक्षिण आफ्रिका तसेच कॅनडातून हाताळला जात असल्याचे पुढे आले आहे. चौकशीदरम्यान अँथोनी पॉल या ब्रिटनच्या इसमासह मुंबईतील सचिन शेवडे या युवकाला अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.याप्रकरणी आणखीन काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पिसुर्ले या ठिकाणी औद्योगिक वसाहतीत व्यवसायात असलेला प्रमुख संशयित जिमी सिंग सध्या बेपत्ता असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे.\nसचिन शेवडे हा पनवेल-मुंबई या ठिकाणी रासायनिक कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर काम करत होता व तेथे रसायने, औषधे बनवण्यासाठी केटामाईनचा वापर करण्यात येत होता. यामुळे याचा संबंध केटामाईन व्यवसायातील प्रमुख जिमी याच्याशी आल्यानंतर त्याने या व्यवसायात मोठ्या प्रमाणात सहभाग दाखविल्याचे समोर आले आहे. दिल्लीतील महसूल दक्षता पथकाने पिसुर्ले येथे धाड टाकण्यापूर्वी मुंबईतील जोगेश्‍वरी येथे केलेल्या कारवाईत सदर व्यवसायाची सूत्रे दक्षिण आफ्रिका व कॅनडातून हाताळली जात असल्याचे चौकशीअंती उघडकीस आले आहे.काही महिन्यांपूर्वी पिसुर्लेपासून काही अंतरावर असलेल्या सोनशी गावातील एका तरुणाचे ड्रग्ज सेवनाने निधन झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. यामुळे अमली पदार्थांचा मोठा व्यवहार सत्तरी तालुक्यात चालतो व पोलिसांना याबाबत काही पत्ता लागत नाही, याबाबत नागरिकांनी आश्‍चर्य व्यक्‍त केले आहे.\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/prithvi-shaw-coach-reaction-after-winning-under-19-cricket-world-cup/", "date_download": "2018-11-19T11:18:34Z", "digest": "sha1:R6ZJBCQJITB44MLOLRSGSG4QCWWBSPCM", "length": 5452, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पृथ्वीने विश्वास सार्थ ठरवला : संतोष पिंगुळकर (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › पृथ्वीने विश्वास सार्थ ठरवला : संतोष पिंगुळकर (Video)\nपृथ्वीने विश्वास सार्थ ठरवला : संतोष पिंगुळकर (Video)\nमुंबई : संदीप कदम\nमुंबईच्या पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. भारताच्या संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पृथ्वीवर दाखवलेला विश्वास त्याने सार्थ ठरवला, असे मत पृथ्वीचे प्रशिक्षक संतोष पिंगुळकर यांनी पुढारीशी बोलताना सांगितले.\nसंपूर्ण विश्वचषक स्पर्धेतील पृथ्वीने ज्या पद्धतीने भारताचे नेतृत्व केले ते उल्लेखनीय आहे, असे मत पिंगुळकर यांनी व्यक्त केले. पिंगुळकर यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षी पृथ्वी त्याच्यातील कौशल्य हेरले व तिथून त्याला खऱ्या अर्थाने प्रशिक्षणास सुरुवात झाली. त्याचा खेळ चांगला व्हायला लागल्यानंतर पिंगुळकर यांनी रिझवी स्प्रिंगफिल्ड शाळेत जाण्याचा सल्ला दिला. त्यावेळी तो १२ वर्षांचा होता.\nवाचा : एकीकडे ‘शास्त्री’ तर दुसरीकडे ‘शास्त्रशुध्द’\nवाचा :पृथ्वी शॉ मुंबईच्या ‘फलंदाजी’चा नवा वारस\nवाचा :U 19 विश्वचषक फायनल : ऑस्ट्रेलियाला धूळ चारत द्रविड सेना अजिंक्य\nत्याने तीन ते चार वर्षे विरार वरून प्रवास केला. पण, क्रिकेटवरील त्याचे प्रेम कमी झाले नाही. या विजेतेपदामुळे खेळाडू म्हणून त्याची जडणघडण होण्यास नक्कीच फायदा होईल. बऱ्याच वर्षांनी मुंबईच्या खेळाडूने कर्णधारपद भूषवत देशासाठी विजेतेपद मिळवले ही विरार कारांसाठी आनंदाची गोष्ट आहे. विश्वचषक स्पर्धेला जाण्यापूर्वी पृथ्वी मला भेटला होता तेव्हा मी त्याला स्वाभाविक खेळ खेळण्याचा सल्ला दिला होता, असे पिंगुळकर यांनी सांगितले.\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nशशांक केतकर-नेहा जोशी पहिल्यांदाच एकत्र\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमाम���त अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Approval-of-six-Metro-lines/", "date_download": "2018-11-19T11:37:59Z", "digest": "sha1:J6H4V4TXBTEPAKSG4MLI6FLCLNPIXVFM", "length": 8102, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सहा मेट्रो मार्गांच्या आराखड्यास मंजुरी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › सहा मेट्रो मार्गांच्या आराखड्यास मंजुरी\nसहा मेट्रो मार्गांच्या आराखड्यास मंजुरी\nआगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहरात वेगवेगळ्या मार्गांवर मेट्रो प्रकल्प राबविण्याची घाई सुरू झाली आहे. गेल्या महिनाभरात स्थायी समितीने जवळपास सहा मार्गांवर मेट्रो प्रकल्प राबविण्यासाठी सविस्तर आराखडा (डीपीआर) करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे मेट्रोमार्ग आपल्याच भागातून गेला पाहिजे, यासाठी सत्ताधारी नगरसेवकांत चढाओढ सुरू आहे.\nशहरातील वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी चिंचवड मार्गावर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. मात्र, या दोन्ही मार्गाचे डीपीआर करण्यापासून त्याची मंजुरी आणि प्रत्यक्ष कामास सुरवात होण्यासाठी दहा वर्षांचा कालावधी लागला. त्यानंतर नागरिकांच्या मागणीनंतर सहा महिन्यांपूर्वी स्वारगेट ते कात्रज या मार्गाचा डीपीआर करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. त्यापाठोपाठ रामवाडी ते विमानतळ आणि वाघोलीपर्यंत मेट्रोचा विस्तार करावा असा प्रस्ताव राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील टिंगरे यांनी दिला. त्यावरील प्रशासनाचा अभिप्राय स्थायी समितीला आला असतानाच स्थायी अध्यक्षांनी घाईघाईने या दोन्ही मेट्रो मार्गाच्या डीपीआरला मंजुरी देत त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गत आठवड्यात स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी पौडफाटा ते वारजेपर्यंत मेट्रो करण्यासाठी डीपीआर करण्याचा प्रस्ताव दिला.\nत्यासही मंजुरी देण्यात आली आहे. त्यानंतर मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकित स्वारगेट ते खडकवासला मेट्रोचा प्रस्ताव भाजप नगरसेवक हरिदास चरवड यांनी दिला, विशेष म्हणजे महिनाभरापूर्वीच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ही मागणी केली होती. त्यानंतर भाजप नगरसेवकाकडून घाईघाईने हा प्रस्ताव मांडण्यात आला. त्याचबरोबर स्वारगेट ते हडपसर या मार्गाचा प्रस्ताव भाजपच्या रंजना टिळेकर यांनी तर कात्रज ते वारजे-शिवणे असा ��ेट्रोचा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या स्मिता कोंढरे यांनी मांडला. यासर्व मार्गाच्या डीपीआर करण्यास मंजुरी देण्यात आल्याचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सांगितले.\nसत्ताधारी भाजप नगरसेवकांकडून मेट्रोच्या डीपीआर करण्याची जी घाई सुरू आहे, त्याची पालकमंत्री गिरीश बापट यांनी हल्ली कोणी उठतो आणि मेट्रोची मागणी करतोय या शब्दात खिल्ली उडविली.\nएकिकडे श्रेयवादासाठी प्रत्येक मार्गावर मेट्रोची मागणी होत आहे. स्थायी समितीकडून त्यास डीपीआर करण्यास मंजुरीही दिली जात आहे. मात्र, पाच किमीच्या डीपीआरसाठी 70 लाखांचा खर्च येत असल्याने यावर मार्गांचा डीपीआरसाठी पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करावा लागणार आहे. धक्कादायक म्हणजे दिल्ली मेट्रोने केलेल्या सर्व्हेत अन्य मार्गाचा डीपीआर करण्यात आलेला आहे.\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/blog-space/shravan-sukt-blog-by-mahesh-mhatre-265826.html", "date_download": "2018-11-19T11:17:25Z", "digest": "sha1:VFXBOUG2SWS56HBGHGAYIM3LTJHMLY2D", "length": 22827, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - \" श्रावण सूक्त ! \"–News18 Lokmat", "raw_content": "\nआयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे यांचा विशेष ब्लॉग \" श्रावण सूक्त \" सणासुदीची सुरुवात म्हणजे श्रावण. ज्याचे बालपण गावखेड्यात गेलेले त्यांच्यासाठी तर श्रावण म्हणजे उत्तम निसर्ग पाहण्याची, उत्तम पदार्थ खाण्याची आनंदपर्वणी. नाही म्हणायला \"श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे... क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे\" हे बालकवींचे श्रावनसूक्त गात तुम्ही - आम्ही सारे मोठे झालो.\nमहेश म्हात्रे, कार्यकारी संपादक,IBNलोकमतहसरा नाचरा जरासा लाजरा\nश्रावण आला तांबूस कोमलपाऊल टाकीतभिजल्या मातीतश्रावण आला मेघांत लावीतसोनेरी निशाणेआकाशवाटेने श्रावण आला....कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या शब्दातून उमटलेल्��ा या शब्दओळी श्रावणाचे सोनकोवळे, आरस्पानी रूपसौंदर्य मोठ्या नजाकतीने डोळ्यासमोर उभे करतात. हा महिना खरंच हसरा आणि नाचरा आहे. त्याच्या प्रत्येक दिवसामध्ये चैतन्यदायी ऊर्जा असते. आपण आषाढ पहिला, धरतीच्या सूर्यतप्त असोशीला तृप्त कार्याचे विलक्षण सामर्थ्य असणारा आषाढ, थोडा मोकळा-ढाकळा, मन हरपून बरसणारा,\"मेघदूता\"च्या साक्षीने विहरणारा. पण श्रावण त्यापेक्षा वेगळा. एखाद्या राजाला लाजवेल असे देखणे निसर्गरूप ल्यालेला तेवढाच राजस, लोभस आणि तेजस महिना म्हणजे श्रावण. जे निसर्गाच्या जवळ आहे, त्या हिरव्या वैभवाची हसत लयलूट करणारा महिना म्हणजे श्रावण. म्हणून असेल कदाचित याच महिन्यातील अष्टमीला, पाऊसभरल्या काळोख्या रात्री विजांच्या साक्षीने श्रीकृष्णाला जन्म घ्यावासा वाटला असेल. सामान्य माणसाला देवत्वाकडे नेण्याची पहिली वाट म्हणजे श्रीकृष्ण, तद्वत सणासुदीची सुरुवात म्हणजे श्रावण. ज्याचे बालपण गावखेड्यात गेलेले त्यांच्यासाठी तर श्रावण म्हणजे उत्तम निसर्ग पाहण्याची, उत्तम पदार्थ खाण्याची आनंदपर्वणी. नाही म्हणायला \"श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे... क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे\" हे बालकवींचे श्रावनसूक्त गात तुम्ही - आम्ही सारे मोठे झालो.आज शहरातील मुलांना ज्या गोष्टी कल्पनारम्य वाटतील, अविश्वसनीय वाटतील , त्यांचे वर्णन बालकवींच्या कवितेत आहे.खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरेमंजूळ पावा गा‌ई तयांचा श्रावण महिमा एकसुरेसुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळलापारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळलासुंदर परडी घे‌ऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमतीसुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडतीदेवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयातवदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीतबालकवी असतील, कुसुमाग्रज असतील कविमनाच्या शब्दकोशातून उसळणारा आनंद म्हणजे मनाला येणारी सुखाची प्रचिती. ही सुखाची अनुभूती जशी माणसांना घेता येते, तद्वत निसर्गही ती अनुभूती घेत असतो. ‘श्रावण’ हा असाच निसर्गाच्या आनंदानुभूतीचा पर्वकाळ मानला जातो. म्हणून असेल कदाचित सृजनाच्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रत्येक घटकाचे या महिन्यात स्मरण करण्याची आमची कृषक परंपरा आहे. सृजन, नवनिर्माण आणि जीवनदायी वात��सल्याचे सगळ्यात मोठे प्रतीक म्हणजे आई, आमच्या घरी पिठोरी अमावस्या, म्हणजे 'मातृदिन' आजही तेवढ्याच प्रेमभावाने साजरा केला जातो. ' मदर्स डे 'ला भरभरून शुभेच्छा देणाऱ्या मंडळींना हल्ली या देशी किंवा पारंपरिक 'मातृदिन' साजरा करण्याची हौस निर्माण होत आहे. पण जेव्हा त्या सणांमागील अर्थ आणि उद्देश कळेल तेव्हा मनातील गैरसमजही कमी होतील. आमच्या आधीच्या पिढ्यांचे आयुष्य ऋतुचक्राशी \"बांधलेले\" होते, खासकरून ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना प्रत्येक गोष्ट निसर्गाच्या मर्जीने करावी लागत होती. त्यामुळे आमचे सण, उत्सव, परंपरा शेतीच्या वेळापत्रकासोबत जोडलेल्या होत्या. मात्र सध्या ज्या गतीने आणि पद्धतीने शेती आणि शेतीवर आधारित जीवन जगणाऱ्यांची संख्या वेगाने कमी होत आहे, ते पाहता जुन्या परंपरांचे वेगाने विकृतीकरण किंवा विस्मरण होणे अपरिहार्य आहे. पण ज्यांच्या मनात आजही या आठवणी जिवंत आहेत, त्यांच्यासाठी 'त्या' दिवसांचे नुसते स्मरणही स्फुरणदायी ठरते. मग मन त्याच आठवणीत रमते, भ्रमात. बघा ना श्रावणात येणारा पहिला सण असतो नागपंचमीचा. साप, उंदरांचा कर्दनकाळ म्हणजे शेतकऱ्याचा मित्र . त्याच्या विषारी दंशाची सगळ्यांनाच दहशत, त्याला प्रत्येक शेतकऱ्याची बायको आपला भाऊ मानते. त्या भावनेने पुजते. त्याची व्रतकथाही तशीच मनाला हात घालणारी निसर्ग-माणूस एका घरगुती नात्याने जोडणारी. श्रावणातच नारळीपौर्णिमेला समुद्राची पूजा करतात, अगदी नाचत - गात कोळी आबालवृद्ध दर्यावर जातात आणि नारळ अर्पण करून आपली भावना व्यक्त करतात. सूर्याच्या तप्त किरणांनी, उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या धरतीमातेला श्रावणात हिरवी तृप्ती लाभलेली असते. एरवी उघडे-बोडके दिसणारे डोंगरमाथे श्रावणात हरित तृणांच्या मखमलीने झाकले जातात. म्हणूनच असेल कदाचित या महिन्यात आवर्जून 'आदित्यपूजन' केले जात असावे. असो, मानवी मनाच्या उत्साहाचे उत्सवात असे सहज रूपांतर करणारा श्रावणसृष्टीतील चराचराला जागवत आणि जोजवत असतो. मग प्रतिभेची दैवी देणगी लाभलेल्या मंगेश पाडगावकरांसारख्या कवीला त्याची भुरळ नाही पडली तरच नवल.... बघा ना, पाडगावकरांचे शब्द, अहाहा...पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदिचे आलेमाझ्या भाळावर थेंबाचे फुलपाखरू झालेमातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभाराश्रावणात घन निळा बर��ला...श्रावणात राणा-वनात फिरणे हा एक विलक्षण अनुभव, या दिवसात खाच-खळग्यात जमा झालेल्या जागांवर चमचमणार्‍या पाण्याचे विविध आकाराचे तुकडे जणू पृथ्वीच्या हिरव्यागार शालूवरील आरसेच भासतात आणि तिकडे मोकळ्या पठारावर तर गवतफुलांच्या विविधरंगी पुष्पगुच्छांची सुरेख आरासच मांडलेली दिसते. लहानमोठ्या पानांच्या वेली अवखळपणे झाडांच्या फांद्यांशी लगट करत आकाशात डोकावताना दिसतात. पाखरांच्या किलबिलाटाला झर्‍याच्या खळखळाटाची साथ घेत अवघ्या सृष्टीत रंग, गंध आणि नाद असा मनमोहक नादोत्सव रंगतो, आणि आपण सारे श्रावणनादात दंगतो.श्रावण संपत येतो तोच ढोल-ताशांच्या गजरात येतात गणपती बाप्पा. गणपतीपाठोपाठ येतात नवलाईच्या नवरात्री, दसरा आणि दिवाळी. थोडक्यात काय, तर श्रावणसरींच्या साथीने आपले जीवन ‘उत्सवी’ होण्यास सुरुवात झालेली असते. या उत्सवी काळामध्ये आपले जगणे-वागणेही संयमी असावे, या अपेक्षांमधूनच खरे तर श्रावण महिन्यातील जप-तप आणि खाणे-पिणे आदींवर बंधने आली असावीत, पण आमच्याकडे या लोकरूढींकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहण्याची पद्धतच नाही. त्यामुळे श्रावणातील निसर्गसंपन्न जगण्याला आम्ही कर्मकांडाच्या फेर्‍यात अडकवून मोकळे होतो. त्यामुळे ना स्वत:चा, ना समाजाचा फायदा होतो. मग अशा प्रसंगी जर आम्ही रूढी-परंपरांना सामाजिक समस्यांशी जोडले तर खूप मोठे काम होऊ शकते. फार दूर कशाला जायचे, नागपंचमी असो वा श्रावणी सोमवार या दिवसांमध्ये देशातील लक्षावधी माता-भगिनी नागाच्या मूर्तीवर आणि शंकराच्या पिंडींवर कोटयवधी लीटर दुधाचा अभिषेक करतात. वास्तविक पाहता, हा दह्या-दुधाचा अधिकार सामान्यांना देण्यासाठी हजारो वर्षांपूर्वी श्रीकृष्णाने दहीहंडी फोडण्याचा पराक्रम केला होता. विशेष म्हणजे त्याने त्या बंडखोरीची सुरुवात आपल्या घरापासून केली होती, मग गोकुळातील अन्य लोकांच्या घरातील दही-दूध गोपाळांच्या हाती देण्याचे धाडस केले होते. कृष्णाच्या त्या बंडखोरीचे स्मरण म्हणून आम्ही गोपाळकाला हा सण म्हणून साजरा करतो, हे बरेच लोक विसरलेले आहेत. म्हणून आम्ही ज्यावेळी दुधाची धार शंकराच्या पिंडीवर धरू त्यावेळी आमच्या देशातील भुकेने तडफडणार्‍या गोरगरिबांच्या लेकरांचा चेहरा डोळयासमोर आणला पाहिजे. शिवपिंडीवर केलेला दूध, तूप वा मधाचा अभिषेक प्र��्यक्ष शंकराला पोहोचतो की नाही हे मला ठाऊक नाही, तसे सांगणारा अजूनपर्यंत कधी पाहिलेला नाही. परंतु स्वामी विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे जर ‘जीवसेवा हीच शिवसेवा’ असेल तर आम्ही ही दूध-तूप आणि दह्याची धार भुकेने मरणार्‍या लोकांपर्यंत नेणे गरजेचे आहे. आज आपल्या देशातील एकूण मुलांच्या निम्मी मुले म्हणजे जवळपास सहा कोटी बालके दुबळी, कमी वजनाची आहेत. ४५ टक्के मुले त्यांच्या वयाच्या तुलनेत छोटी दिसतात. ७५ टक्के मुले अ‍ॅनेमिक आणि २० टक्के कुपोषित असलेली दिसतात. आपल्या देशातील भले-भले लोक भारताला महासत्ता बनवण्याची ‘स्वप्ने’ पाहत आहेत, पण ज्या चीनशी आम्हाला स्पर्धा करायची आहे, तेथील कुपोषित बालकांच्या पाच पट कुपोषित मुले ज्या देशात आहेत, तो आपला भारत देश बलाढ्य चीनशी टक्कर कसा देणार, याचे उत्तर मात्र त्यांच्यापाशी नसते.मंदिरातील देवी-देवतांवर, तेथील सोहळ्यावर, उत्सवांवर कुणी खर्च करीत असेल तर त्याला आक्षेप घेण्याचे कारण नाही, परंतु जो धर्म माणुसकी विसरतो, त्याला त्याला आम्ही धर्म म्हणावे का आमची देवपूजा स्वतःचे कौतुक करून घेणाऱ्या 'देहपूजे'सारखी होत असेल तर देव या संकल्पनेला काय अर्थ उरेल आमची देवपूजा स्वतःचे कौतुक करून घेणाऱ्या 'देहपूजे'सारखी होत असेल तर देव या संकल्पनेला काय अर्थ उरेल मला आजही आठवते, दर श्रावणी शनिवार आणि सोमवारी एक-दोन गरीब अतिथी जेवायला नसेल तर आई जेवत नसे, मला कधी-कधी पावसात पायपीट करायला कंटाळा येई, पण तिचा निर्धार मात्र ठाम असे. आजच्या दिवशी गावात कुणी उपाशी झोपू नये, या तिच्या भोळ्या भावनेमध्ये सामाजिक सौख्याचे अंतःप्रवाह होते, ते त्यावेळी कळत नव्हते, समजण्याचे वयही नव्हते, पण आज त्याचा उलगडा होतोय... हा सारा श्रावण महिमा, आपल्या आई-वडिलांमध्ये देव पाहणाऱ्या श्रावणबाळाचे नाव या महिन्याने घेतलंय, म्हणून असेल कदाचित मला तो जास्त आपला वाटतोय. पण खरंच सांगतो, ज्याने कवींना प्रतिभेची, कलाकारांना नवसृजनाची, शेतकर्‍यांना हिरव्या दानाची आणि पाखरांना मधुरगानाची देणगी दिली आहे, त्या श्रावणाकडून आपण सारे चांगल्या ‘मार्गदर्शना’ची अपेक्षा करू या \nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nकोहलीबाबतच��� ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nइंदिरा गांधी जयंती विशेष : हे 18 फोटो तुम्ही आधी पाहिले नसतील\nमहाराष्ट्राच्या आणखी एका जवानाला वीरमरण, आज होणार अंत्यसंस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%88%E0%A4%AB/", "date_download": "2018-11-19T11:27:51Z", "digest": "sha1:YRJMFTCSZZSSHXO237OUMAQ6IRXASE34", "length": 10823, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कतरिना कैफ- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद ��ांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nसलमान चक्क खरेदीला बाहेर पडलाय. त्याच्या बरोबर त्याचे सुरक्षा रक्षक, पोलीस आहेतच. पण गर्दीचा गराडाही त्याच्याभोवती पडलाय.\nसलमान खानला जिवे मारण्याची धमकी\nVIDEO : जेव्हा अर्जुन कपूरला सेक्स लाईफबद्दल विचारतो करण जोहर\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nसलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी\nमाधुरी दीक्षित आणि ऐश्वर्याचं 'हे' गाणं बनलं नंबर वन\nसलमानच्या फॅन्ससाठी वाईट बातमी, 'दबंग 3'ची रिलीज डेट बदलली\nआपल्या लव्ह लाइफबद्दल पहिल्यांदाच स्पष्ट बोलली कतरिना\nठगानं फसवलं प्रेक्षकांना, तरीही बाॅक्स आॅफिसवर पहिल्या दिवशी रेकाॅर्ड ब्रेक\nसलमान खानच्या 'भारत'मध्ये शूट झाला सर्वात भयंकर स्टंट\n'या' मोठ्या सिनेमाच्या रिमेकमध्ये शाहरुख-सलमान एकत्र\nशाहरुखच्या 'झिरो'चा ट्रेलर रीलिज; कमल हासनच्या अप्पूराजाची येतेय का आठवण\n...म्हणून शाहरूख खान गेला आमिरला भेटायला\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B6/all/page-8/", "date_download": "2018-11-19T11:13:08Z", "digest": "sha1:XILC6VXSF7NKZBCL2CVNX4JHMCX5SLKH", "length": 10801, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "न्यायाधीश- News18 Lokmat Official Website Page-8", "raw_content": "\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्��ारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nनयना पुजारी बलात्कार प्रकरणात आरोप निश्चित, उद्या 3 दोषींना सुनावणार शिक्षा\nमुख्यमंत्र्यांच्या नागपुरात सिमेंट क्राँकीट रस्त्याच्या कामात गैरव्यवहार\nरात्री 8 पर्यंत रूजू व्हा नाहीतर 6 महिन्यांचा पगार कापणार, सरकारचा डाॅक्टरांना इशारा\nसोलापूरमध्ये न्यायाधीश श्याम रुकमेंना मारहाण\nन्यायाधीशांवर आरोप करणाऱ्या वकिलाला 2 महिन्याची शिक्षा\nट्रम्प यांना झटका, 7 देशांवर घातलेली बंदी न्यायाधीशांनी उठवली\nअमेरिकेत 'ट्रम्प' पर्वाला सुरुवात\nअसा असेल अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी सोहळा\n...तर 24 व्या आठवड्यात गर्भपात करण्यास कोर्टाची परवानगी\nलैंगिक अत्याचार प्रकरणी माजी न्यायाधीशाला तीन वर्षांचा तुरुंगवास\nअंध व्यक्ती कशा ओळखणार नव्या नोटा \nतुम्हाला न्यायव्यवस्था बंद पाडायची आहे का \n...नाहीतर कोर्टात हजर करू,कोर्टाने राऊतांना खडसावलं\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87/", "date_download": "2018-11-19T11:14:06Z", "digest": "sha1:X3BJEPJKV3PZ56JIZVCDAWGDNTUYMORV", "length": 11025, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फायदे- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nमराठा समाजाला स्वतंत्र कोट्यातून (SEBC) आरक्षण - मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय\nमराठा समाजाला स्वतंत्र कोट्यातून आरक्षण देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nलाईफस्टाईल Nov 14, 2018\nVideo : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख\nVIDEO : जेव्हा इंटरनेटवर लीक झाला बाहुबलीच्या देवसेनेचा MMS...\nदिवाळीनिमित्त जिओ-2 फोनचा खास सेल\nलाईफस्टाईल Nov 4, 2018\nधनत्रयोदशीला सोन्यात गुंतवणूक करताय इथे गुंतवणूक केल्यास होणार फायदे\nलाईफस्टाईल Oct 31, 2018\nवाईन प्यायल्याने होतात 'हे' फायदे\nलाईफस्टाईल Oct 25, 2018\n���पले हृदय निरोगी ठेवण्यासाठी करा हे १० उपाय\nप्रेमात धोका मिळणं आहे गरजेचं, त्यामुळे होतात ‘हे’ सहा फायदे\nतुमच्या आयुष्यातील अडचणी दूर करणार SBI चे हे लाइफ सेविंग प्लॅन्स\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\n८२ दिवसांनंतर मृत्यूशी हरली सानिका, एकतर्फी प्रेमातून मित्रानेच केला होता हल्ला\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5082587759105570028&title=Meeting%20with%20officials%20of%20Water%20Conservation%20Department&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-11-19T11:14:36Z", "digest": "sha1:Q4O3L55VTC4NT7HK5RZGQ4ES3IJR32I4", "length": 8718, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "शिरोळेंची जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक", "raw_content": "\nशिरोळेंची जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक\nपुणे : जिल्ह्यात तसेच राज्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जल आणि मृद संधारण कामांतर्गत बांबूची लागवड करण्याची मागणी खासदार अनिल शिरोळे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. याबाबत महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्याचाच पाठपुरावा म्हणून शिरोळे यांनी जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर नुकतीच बैठक घेतली.\nमहाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवडीच्या महत्त्वाकांक्षी योजनेत बांबू लागवड करण्याची मागणी शिरोळेंनी जलसंपदा मंत्र्यांकडे केली होती; तसेच तत्सम प्रजातींची लागवड केल्यास अतिवृष्टीमुळे वाहून येणाऱ्या मृदेस अटकाव होऊन धूप थोपविता येते. प्रस्तावित बांबू लागवडीमुळे मान्सून पश्चात पाण्याचा प्रवाह (post mansoon flow) वाढून शहराची भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. पाणवहाळ क्षेत्रात नदी किनारी वसलेल्या गावांना पुरापासून संरक्षण देखील करत येते. यावर तातडीने कार्यवाही होण्यासाठी वरिष्ठ पातळीवर सर्व संबंधित सचिव यांची बैठक आयोजित करून शासन निर्णय निर्गमित करण्याच्या शिरोळे यां��्या मागणीची दखल घेऊन जलसंपदा मंत्री महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते.\nत्याचाच पाठपुरावा म्हणून शिरोळे यांनी जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. या वेळी अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, प्रवीण कोल्हे, पांडुरंग शेलार, श्री. राणे, रंगनाथ नाईकडे असे अन्य अधिकारी उपस्थित होते. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार यासंबंधी पुढील बैठक दोन जुलै रोजी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्या उपस्थितीत करण्याचे निश्चित करण्यात आल्याचे शिरोळे यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले.\nTags: पुणेअनिल शिरोळेगिरीश महाजनPuneAnil ShiroleGirish Mahajanप्रेस रिलीज\nदिव्यांगांना बॅटरीवरील स्कूटरचे वाटप खासदार शिरोळेंच्या हस्ते शहीदांच्या कुटुंबीयांचा सन्मान शिरोळे यांची रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा ‘पंतप्रधानांनी देशातील राजकीय कार्यसंस्कृती बदलली’ नव्या रूपातील प्रगती एक्स्प्रेस प्रवाशांच्या भेटीला\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\nशिवतेज क्रिकेट क्लबतर्फे आयोजित स्पर्धेत एम. डी. आझाद संघ प्रथम\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/While-taking-bribe-two-arrested-with-the-Transport-Police/", "date_download": "2018-11-19T11:24:32Z", "digest": "sha1:SYWQAHSURV66OQ24JVPMKLHDZPHXD7GB", "length": 4476, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लाच घेताना वाहतूक पोलिसासह दोघांना अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › लाच घेताना वाहतूक पोलिसासह दोघांना अटक\nलाच घेताना वाहतूक पोलिसासह दोघांना अटक\nमिरज : शहर प्रतिनिधी\nलाकूड वाहतूक करणार्‍या टेम्पोचालकाकडून तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना वाहतूक पोलिस महेश पोपट कांबळे व त्याचा साथीदार नंदकुमार संजय सर्वदे (रा. मिरज) या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. मंगळवारी दुपारी येथील बसस्थानकाजवळ एका हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती सांगलीच्या लाचलुचपत प्रति���ंधक विभागाचे उपअधीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांनी दिली.\nते म्हणाले, मिरजेमध्ये पोलिस कांबळे याने सोमवारी लाकूड वाहतूक करणारा टेम्पो पकडला होता. त्या टेम्पो चालकाकडे त्याने पाच हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्या चालकाने पाचपैकी दोन हजार रुपये दिले. उर्वरित तीन हजार रुपयांची रक्‍कम टेम्पोच्या मालकाला घेऊन पाठव, असे पोलिस कांबळे याने त्या चालकाला सांगितले होते. त्यानंतर टेम्पोमालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. आज (दि. 11) दुपारी मिरजेच्या बसस्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये सापळा रचण्यात आला. उर्वरित तीन हजार रुपयांची लाच पोलिस कांबळे याने नंदकुमार संजय सरवदे याच्याकडे देण्यास सांगितले. ती लाच घेताना दोघांनाही पकडण्यात आले.\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/karad-former-technil-education-director-astrocist-s-offense-was-canceled-by-the-Supreme-Court/", "date_download": "2018-11-19T11:21:53Z", "digest": "sha1:JA67TQKXU2I5S2KLIRHELZYMUPRFA3FG", "length": 6334, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " माजी तंत्रशिक्षण संचालकांवरील अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा सुप्रीम कोर्टाकडून रद्द | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › माजी तंत्रशिक्षण संचालकांवरील अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा सुप्रीम कोर्टाकडून रद्द\nमाजी तंत्रशिक्षण संचालकांवरील अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा सुप्रीम कोर्टाकडून रद्द\nराज्याचे माजी तंत्रशिक्षण संचालक डॉ. सुभाष काशिनाथ महाजन यांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. कराड येथील शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातील तत्कालीन भांडारपाल भास्कर गायकवाड यांनी याबाबतचा गुन्हा दाखल केला होता.\nगोपनीय अहवालात प्रतिकूल शेरे दिल्याबद्दल तत्कालीन प्राचार्य व विभागप्रमुख डॉ. एस. बी. भिसे व डॉ. के. बी. बुराडे यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास केल्यानंतर पोलिसांनी दोषारोप मंजुरीसाठी ते तंत्रशिक्षण कार्यालयाकडे पाठविले होते. त्यावर तंत्रशिक्षण संचालक महाजन यांनी दोषारोपास परवानगी नाकारली होती. याचा राग मनात धरून गायकवाड यांनी महाजन यांच्यावरच अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता.\nपुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्टोअर कीपर भास्कर कारभारी गायकवाड यांनी ही फिर्याद नोंदवल्यानंतर डॉ. महाजन यांना अटकपूर्व जामीन मिळवून गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका केली होती. सरकारी अधिकार्‍याने त्याच्या शासकीय कामाचा भाग म्हणून केलेल्या कृतीस अ‍ॅट्रॉसिटी कायदा लागू होऊ शकत नाही, असा त्यांचा युक्तिवाद होता. उच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळल्यानंतर डॉ. महाजन यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. सर्वोच्च न्यायालयाने 20 मार्च 2018 रोजी हे अपील मंजूर करून महाजन यांच्यावरील गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.\nया खटल्याकामी सातारा येथील अ‍ॅड. अनिल दिनकर पवार व मुंबई उच्च न्यायालयाचे अ‍ॅड. राजाराम बनसोडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे विधितज्ज्ञ एम. वाय. देशमुख यांना सहकार्य केले. ही माहिती अ‍ॅड. दिनकर पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/rain-in-satara/", "date_download": "2018-11-19T11:45:09Z", "digest": "sha1:3XJLPYEGRCPXOSZOEAWSCGMQJD2OQ22X", "length": 6705, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातार्‍यात धुवाँधार पावसाने त्रेधातिरपिट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातार्‍यात धुवाँधार पावसाने त्रेधातिरपिट\nसातार्‍यात धुवाँधार पावसाने त्रेधातिरपिट\nसातारा शहराच्या काही भागात रविवारी सायंकाळी 4.45 वाजण्याच्या सुमारास पावसाच्या जोर��ार सरी कोसळल्या. ऐन दिवाळीत अचानक आलेल्या या पावसामुळे व्यापार्‍यासह नागरिकांची ताराबंळ उडाली.\nसातारा शहर व परिसरात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. शनिवारी जिल्ह्याच्या काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. रविवारी सकाळपासूनच शहर व परिसरात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी 4.45 वाजण्याच्या सुमारास जोरदार वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली . शहराच्या काही भागात सुमारे अर्धा तास पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर सकाळपासूनच बाजारपेठेत गर्दी होती. मात्र रविवारी सायंकाळी पावसाच्या जोरदार सरीमुळे मोती चौक, राजवाडा, बसस्थानक परिसर, खणआळी, जुना मोटार स्टँड , झेडपी परिसर, बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात उघड्यावर विविध वस्तू विक्रीसाठी बसलेल्या छोट्या मोठ्या व्यापार्‍यांची एकच तारांबळ उडाली. अनेक विक्रेत्यांचे साहित्य भिजल्याने त्यांना चांगलाच फटका बसला. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची एकच ताराबंळ उडाली.\nमहाबळेश्‍वरमध्ये दुसर्‍या दिवशीही धुवाँधार पाऊस\nमहाबळेश्‍वर व परिसरात रविवारी दुपारी धुवाँधार पाऊस बरसल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. पर्यटनासाठी आलेल्या हौशी पर्यटकांनी या मुसळधार पावसात भिजण्याचा आनंद लुटला.\nमहाबळेश्‍वर आणि पाऊस हे समिकरण किती घट्ट आहे याचा प्रत्यय गेल्या दोन दिवसांपासून येत असून शनिवारप्रमाणेच रविवारीदेखील शहर व परिसरात पावसाने धुवाँधार बॅटिंग केली. वातावरणात सकाळी उष्मा जाणवत होता मात्र, दुपारी तीननंतर ढगाळ वातावरणात मेघगर्जनेसह मुसळधार पावसास सुरुवात झाली. अचानक कोसळलेल्या पावसाने स्थानिकांसह पर्यटकांची मात्र चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. दुपारी चारनंतर पावसाची रिपरिप कमी झाली.\nवातावरणात गारवा निर्माण झाल्याने पर्यटनास आलेले पर्यटक मात्र खुश झाले. महाबळेश्‍वर आता दिवाळी हंगामासाठी सज्ज झाले असून हळू हळू पर्यटकांची पावले निसर्गरम्य पर्यटनस्थळाकडे वळू लागली आहेत.\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण दे���्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/clashesh-Between-Police-and-Merchants-In-Pandharpur/", "date_download": "2018-11-19T11:50:19Z", "digest": "sha1:KOPYUK7NXO274WIQWIQJJE7CIIFZOVFD", "length": 5365, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पंढरपुरात व्यापार्‍यांची पोलिसांशी हुज्जत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › पंढरपुरात व्यापार्‍यांची पोलिसांशी हुज्जत\nपंढरपुरात व्यापार्‍यांची पोलिसांशी हुज्जत\nमाघी यात्रेत भाविकांना त्रास होऊ नये म्हणून नगरपालिकेने शहरातील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सुरू केली आहे. यामोहिमेला मंदिर परिसरातील व्यापार्‍यांनी विरोध केला. पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यात येत असतानाही पोलिसांशी हुज्जत घालत दुपारपर्यंत दुकाने बंद ठेवण्यात आली. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर पुन्हा दुकाने सुरू केली.\nमाघी यात्रा सुरू झाली असून 28 रोजी एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होत आहे. त्याअनुषंगाने नगरपालिका प्रशासनाच्यावतीने शहरातील अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. बुधवारी सकाळी पोलिस बंदोबस्तात नगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली असता मंदिराच्या पश्‍चिमद्वाराकडील व्यापार्‍यांनी विरोध करीत अडथळा निर्माण केला. याप्रसंगी पोलिस व व्यापारी यांच्यात शाब्दिक वादावादी झाली. शहरात भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले असल्याने या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली होती. अतिक्रमण हटविण्यासाठी आलेल्या नगरपालिका कर्मचार्‍यांना व पोलिसांशी हुज्जत घालत व्यापार्‍यांनी दुकाने बंद ठेवून ठिय्या मांडला. अखेर पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी नियम मोडून अतिक्रमण केलेल्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. प्रशासनाला सहकार्य करून व्यापार्‍यांनी अतिक्रमण काढून घ्यावी,अन्यथा कारवाई करून अतिक्रमण काढणार असल्याचा इशारा देण्यात आला. तेव्हा व्यापार्‍यांनी अतिक्रमण काढून घेण्यासाठी काही तासांचा अवधी देण्याची विनंती करीत पुन्हा दुकाने सुरू केली.\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nभाऊ कदमचा '���्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Shrirampur-dr-balasaheb-vikhe-patil-first-purnasamaran/", "date_download": "2018-11-19T12:25:48Z", "digest": "sha1:HDV4EGZ7KZ6ZREHUV5FNXDGHEYUYARD7", "length": 5618, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पद्मभूषण डॉ. विखे यांचे 20 डिसेंबरला पुण्यस्मरण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › पद्मभूषण डॉ. विखे यांचे 20 डिसेंबरला पुण्यस्मरण\nपद्मभूषण डॉ. विखे यांचे 20 डिसेंबरला पुण्यस्मरण\nपद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या हरिकिर्तनाचे आयोजन दि. 20 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता प्रवरानगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रागंणात करण्यात आले आहे.\nडॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी आपल्या संपूर्ण राजकीय, सामाजिक जीवनात जनसामान्यांशी जोडलेले नाते हे खूप महत्त्वपूर्ण होते. सामाजिक प्रश्‍नांबरोबरच या राज्याच्या शेती, सहकार, पाणी, शिक्षण, आरोग्य या सर्वच क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून स्वत:ची वेगळी वैचारिक भूमिका त्यांनी मांडली.\nनद्याजोड प्रकल्पाच्या संकल्पनेपासून ते खंडकरी शेतकर्‍यांच्या लढ्यामध्ये त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले. डॉ. विखे पाटील यांचा सर्वच क्षेत्रात केलेल्या कार्याची आठवण म्हणून प्रथम पुण्यतिथी कार्यक्रमास नगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक मान्यवर अभिवादन करण्यासाठी प्रवरानगर येथील त्यांच्या स्मृतिस्थळावर येण्याची शक्यता आहे. प्रवरानगर येथील शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या हरिकिर्तनाचे नियोजन लोणी ग्रामस्थ आणि प्रवरा परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nबाबुर्डी घुमटच्या गुन्ह्यात गंभीरची टोळी केली वर्ग\nविहिरीत ढकलून युवकाचा केला खून\nनऊ वर्षांच्या बालिकेवर मेव्हुण्याकडून अत्याचार\nभाडेपट्ट्यावर दिलेल्या जमिनींचा घेणार ताबा\nआरोपीच्या अटकेसाठी गेलेल्या पोलिसांना मज्जाव\nरायतळे येथू��� पाच दरोडेखोर जेरबंद\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nB'day Spl : बोल्‍डनेस म्‍हणजे जीनत...\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Meeting-of-bank-representatives-under-Lead-Bank-in-belgaon/", "date_download": "2018-11-19T11:47:53Z", "digest": "sha1:B4DUJKCBKSTTK7VXLUVFAUWT3PWOPNSG", "length": 7754, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्यासाठी लीड बँकेचा १५ हजार कोटींचा कृती आराखडा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › जिल्ह्यासाठी लीड बँकेचा १५ हजार कोटींचा कृती आराखडा\nजिल्ह्यासाठी लीड बँकेचा १५ हजार कोटींचा कृती आराखडा\nकेंद्र सरकारने शेती व्यवसाय अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतल्या आहेत. शेतकर्‍यांचे उत्पादन दुप्पट व्हावे, उत्पन्न वाढावे, या उद्देशाने प्रधानमंत्री योजनेतून जिल्ह्यासाठी 15350.62 कोटी रु.ची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध बँकांच्या माध्यमातून हा निधी वितरित करण्यात येणार असून कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती ‘नाबार्ड’चे साहाय्यक सरव्यवस्थापक ए. जी. माविनकुरवे यांनी दिली.\nजि. पं. सभागृहामध्ये लीड बँकेच्या अंतर्गत येणार्‍या बँक प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर लीड बँकेचे व्यवस्थापक बी. नागराजू होते.\nशेतकर्‍यांच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. उत्पादन क्षमता वाढावी, आवश्यक कृषी साहित्य घेण्यासाठी आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने सरकारने आर्थिक तरतूद केली आहे. 2018-19 या वर्षाकरिता जिल्ह्यासाठी 15350.62 कोटीची तरतूद केली आहे. या माध्यमातून शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. बँकांनी नियोजित उद्दिष्ट यशस्वीपणे गाठावे आणि शेतकर्‍यांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.\n2018-19 करिता बेळगाव जिल्ह्यासाठी तयार केलेला कृती आराखडा पुढीलप्रमाणे आहे. पीक उत्पादन, त्याची जोपासना आणि विक्री (पीक कर्ज) स्वरूपात 6427.32 कोटी, कृषी आणि संबंधित उपक्रमासाठी कर्ज 2961.38 कोटी, कृषीसाठी मूलभूत सुविधा देण्यास 373.52 कोटी, यासाठी पूरक ठरणार्‍या उपक्रमासाठी 335.38 कोटी, कृषीसाठी आर्थिक मदत 10097.60 कोटी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी 1678.01 कोटी, निर्याती खर्चासाठी 76.50 कोटी, शिक्षण 300.15 कोटी, वसती 462.42 कोटी, नूतनीकरणासाठी 30.05 कोटी, सामाजिक मूलभूत सुविधांसाठी 634.50 कोटी अशा प्रकारे 15350.62 कोटीची तरतूद केली आहे. सरकारने दिलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी बँकांनी परिश्रम घ्यावेत, असे आवाहन माविनकुरवे यांनी केले.\nदुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच असा उपक्रम घेतला असून यासाठी गोकाक ब्लॉकची निवड करण्यात आली आहे. विभाग विकास योजना (एरिया डेव्हलपमेंन्ट स्किम) या योजनेंतर्गत गोकाक भागातील दुग्ध व्यवसाय करणार्‍या डेअरींचा विकास करण्यात येणार आहे. उत्पादन करण्यात आलेल्या दुधाच्या संकलनासाठी आवश्यक दूध संकलन कुलिंग युनिट उभारण्यासाठीही मदत करण्यात येणार आहे. याकडे विशेष लक्ष राहणार आहे. या माध्यमातून वारंवार अहवाल घेण्यात येणार आहे. हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर जिल्हाभरात राबविण्यात येईल, अशी माहिती माविनकुरवे यांनी दिली. यावेळी विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/10-day-break-for-heavy-traffic-from-Mumbai-Goa-highway/", "date_download": "2018-11-19T11:17:45Z", "digest": "sha1:56CPDMX7K2VGDU2O3WLOK66TJFWTPYTZ", "length": 5738, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुंबई-गोवा महामार्गावरून अवजड वाहतुकीला १० दिवस ‘ब्रेक’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › मुंबई-गोवा महामार्गावरून अवजड वाहतुकीला १० दिवस ‘ब्रेक’\nमुंबई-गोवा महामार्गावरून अवजड वाहतुकीला १० दिवस ‘ब्रेक’\nगणेशोत्सवाच्या कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी किंवा अपघात होऊ नये, यासाठी परिवहन विभागातर्फे आदेश जारी करण्यात आले असून, ���हा दिवस अवजड वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.\nमुंबई-गोवा महामार्गावर पनवेल ते इन्सुली (सावंतवाडी) दरम्यान पेण, वडखळ, नागोठणे, कोलाड, इंदापूर, महाड, खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, राजापूर, काकवली, कुडाळ, सावंतवाडीवरून होणारी वाळू भरलेले ट्रक, मोठे ट्रेलर व 16 टन किंवा 16 टनांपेक्षा अधिक क्षमतेची मल्टी एक्सल, ट्रेलर आदी वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे. गणेशोत्सवाच्या सुरुवातीला 8 सप्टेंबरपासून बंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. दि. 8 ते 9 सप्टेंबरपर्यंत रात्री 8 वा. पर्यंत व त्यानंतर 10 सप्टेंबर रोजी रात्री 8 वा. पासून ते दि.13 सप्टेंबर रोजी रात्री 8 वा.पर्यंत अवजड वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. त्यानंतर गणेश विसर्जनाच्या दिवशी दि. 17 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. पासून 20 सप्टेंबर रोजी रात्री 8 वा. पर्यंत तर अनंत चतुदर्शीच्या दिवशी दि.23 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. पासून ते 24 सप्टेंबर रोजी रात्री 8 वा. पर्यंत अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे 11 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 1 वा. पासून 24 सप्टेंबर रोजी रात्री 8 वा. पर्यंत वाळू व तत्सम गौण खनिजांची वाहतूक बंद ठेवण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.\nदूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाक गॅस सिलेंडर, लिक्‍विड मेडिकल ऑक्सिजन व भाजीपाला वाहतूक करणार्‍या वाहनांना हे बंदी आदेश लागू राहणार नसल्याचे शासनाचे उपसचिव प्रकाश साबळे यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nशशांक केतकर-नेहा जोशी पहिल्यांदाच एकत्र\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Twice-a-free-from-school-bag-in-month/", "date_download": "2018-11-19T11:49:10Z", "digest": "sha1:FSUOT7V5HNYNYXYIKZVUVWIMWYMP5XEI", "length": 8108, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महिन्यातून दोनदा ‘दप्तरमुक्‍त’ उपक्रम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › महिन्यातून दोनदा ‘दप्तरमुक्‍त’ उपक्रम\nमहिन्यातून दोनदा ‘दप्तरम���क्‍त’ उपक्रम\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसर्‍या शनिवारी ‘दप्तरविना शाळा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्या दिवशी मास पी. टी. (कवायत), ग्रंथ प्रदर्शन, वाचन, व्याख्यान, कविसंमेलन आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सदर निर्णयाला पालिकेच्या शिक्षण समितीच्या गुरुवारी (दि. 19) झालेल्या पहिल्या सभेत मान्यता देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रा. सोनाली गव्हाणे होत्या. पालिकेच्या एकूण 105 प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये मराठी माध्यमाच्या 87, उर्दू माध्यमाच्या 14, हिंदी माध्यमाच्या 2 आणि इंग्रजी माध्यमाच्या 2 शाळा आहेत. पहिली ते सातवीची विद्यार्थी संख्या एकूण 37 हजार 973 आहे.\nशाळेतील विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, निर्णय क्षमता, कला, क्रीडा नेतृत्व गुणांचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय प्राथमिक शिक्षण दप्तरविना शाळा (वाचू आनंदे) उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसर्‍या शनिवारी आयोजित केला जाणार आहे. त्या दिवशी परिपाठाच्या वेळी विविध साहित्यांची माहिती दिली जाईल. साहित्यिकांचया छायाचित्रांचे व ग्रंंथ प्रदर्शनाचे भरविले जाईल. विद्यार्थी व शिक्षक कथा, कांदबर्‍या, काव्यसंग्रह, विविध विषयांचे संदर्भ साहित्याचे वाचन करतील. साहित्यकांचे व्याख्यान, कविसंमेलन, साहित्य वाचन केले जाईल. तसेच, शाळा स्तरावर एखादा नवीन उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्या निर्णयास समितीने मान्यता दिली.\nतसेच, पालिकेच्या 105 प्राथमिक शाळा आणि 18 माध्यमिक शाळांमध्ये गुरुवारी (दि. 26) कारगिल विजय दिवस साजरा केला जाणार आहे. कारगिल युद्धामध्ये मिळविलेल्या विजयाचे व शहीद झालेल्या जवानांना स्मरून व त्यांची विद्यार्थ्यांना जाणीव व्हावी म्हणून तो दिवस विविध उपक्रमांद्वारे साजरा केला जाणार आहे. त्या निर्णयाला आयत्यावेळी मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर योग दिवस साजरा करण्याचा विषय चर्चेत आला. मात्र, त्याऐवजी दररोज परिपाठानंतर 15 मिनिटे योगासन घेण्यात यावेत, असा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, शिक्षकांची जबाबदारी आदींसह विविध विषयावर चर्चा करण्यात आली. नवनियुक्त सभापती व सदस्यांचे प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी स्वागत केले.\n‘स्थापत्य’, ‘विद्युत’च्या अधिकार्‍यांनी उपस्थित राहावे\nशिक्षण समितीच्या सभेत प्रत्येक महिन्याच्या तिसर्‍या गुरुवारी आयोजित केली जाते. समितीची पहिला सभा गुरुवारी झाली. त्या सभेला केवळ शिक्षण समितीचे अधिकारी उपस्थित होते. त्यावर समिती अध्यक्षा सोनाली गव्हाणे यांनी नाराजी व्यक्‍त केली. शिक्षण विभागाशी संबंधित स्थापत्य, विद्युत तसेच, अतिरिक्त आयुक्तांनी उपस्थित राहावे, अशी सूचना त्यांनी केली.\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1873", "date_download": "2018-11-19T11:27:29Z", "digest": "sha1:6GOKEBT3OOZZN4WSQ7Z5SOHBR7VXXMTL", "length": 7363, "nlines": 106, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news petrol prices drop by one paisa | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतेल कंपन्यांची देशातल्या जनतेशी क्रूर चेष्टा\nतेल कंपन्यांची देशातल्या जनतेशी क्रूर चेष्टा\nतेल कंपन्यांची देशातल्या जनतेशी क्रूर चेष्टा\nतेल कंपन्यांची देशातल्या जनतेशी क्रूर चेष्टा\nबुधवार, 30 मे 2018\nतेल कंपन्यांनी देशातल्या जनतेची क्रूर चेष्टा केलीय. सकाळी इंधन 59 पैशांनी स्वस्त झाल्याचं समोर आलं होतं मात्र थोड्याच वेळाता या अल्पशा आनंदावर तेल कंपन्यांनी विरझण घातलं. कारण इंधन 59 नाही तर अवघ्या 1 पैशानं स्वस्त केल्याचं जाहीर करण्यात आलं. टायपिंगमध्ये चूक झाल्याचं तेल कंपन्यांकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे मुंबईत पेट्रोल 86.23 रु. प्रतिलिटर झालंय. तर मुंबईत काल पेट्रोल 86.24 रु. प्रतिलिटर होतं. त्यामुळे ही एकप्रकारे जनतेची क्रूर चेष्टाच म्हणावी लागेल.\nतेल कंपन्यांनी देशातल्या जनतेची क्रूर चेष्टा केलीय. सका��ी इंधन 59 पैशांनी स्वस्त झाल्याचं समोर आलं होतं मात्र थोड्याच वेळाता या अल्पशा आनंदावर तेल कंपन्यांनी विरझण घातलं. कारण इंधन 59 नाही तर अवघ्या 1 पैशानं स्वस्त केल्याचं जाहीर करण्यात आलं. टायपिंगमध्ये चूक झाल्याचं तेल कंपन्यांकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे मुंबईत पेट्रोल 86.23 रु. प्रतिलिटर झालंय. तर मुंबईत काल पेट्रोल 86.24 रु. प्रतिलिटर होतं. त्यामुळे ही एकप्रकारे जनतेची क्रूर चेष्टाच म्हणावी लागेल.\nसलग तिसऱ्या आठवड्यात इंधन दरकपात सुरू; अनुदानित एलपीजी दोन रुपयांनी...\nसलग तिसऱ्या आठवड्यात देशभरात इंधन दरकपात सुरू आहे. आज मुंबईत पेट्रोल आणि डिझेल...\nआज पेट्रोल 19 पैसे तर डिझेल 12 पैशांनी स्वस्त\nइंधनाच्या दरांमध्ये सतत घट सुरू आहे. आज पेट्रोल 19 पैसे तर डिझेल 12 पैशांनी स्वस्त...\nसलग दहाव्या दिवशी पेट्रोल 40 पैसे तर डिझेल 37 पैशांनी स्वस्त\nआंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किंमतीमध्ये उतार नोंदला गेल्याचा फायदा...\n(VIDEO) साताऱ्याच्या कोरेगावातून अजित पवारांचा भाजपवर निशाणा..\nकोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरेगाव येथे शेतकरी...\nसाताऱ्याच्या कोरेगावातून अजित पवारांचा भाजपवर निशाणा..\nVideo of साताऱ्याच्या कोरेगावातून अजित पवारांचा भाजपवर निशाणा..\nपेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 21 आणि 11 पैशांची कपात\nही बातमी आहे सर्वसामान्यांना दिलासा देणारी. विजयादशमीनिमित्त इंधन कंपन्यांनी आनंदाचा...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/news/reliance-industries-annual-meeting-live-update_jio_mukesh-ambani-294760.html", "date_download": "2018-11-19T11:42:37Z", "digest": "sha1:UHJSSTX72IPVXKUJ6A4XPOA43MWVA5EO", "length": 5583, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - रिलायन्स जिओ गीगा फायबर आणि नवीन फोन लाँच–News18 Lokmat", "raw_content": "\nरिलायन्स जिओ गीगा फायबर आणि नवीन फोन लाँच\nआज रिलायन्स इंडस्ट्रीजची 41 वी वार्षिक सभा पार पडली. या सभेत रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी महत्त्वाचा घोषणा केल्यात\nमुंबई, 05 जुलै : आज रिलायन्स इंडस्ट्रीजची 41 वी वार्षिक सभा पार पडली. या सभेत रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी महत्त्वाचा घोषणा केल्यात. रिलायन्स ही खाजगी क्षेत्रात सर्वात जास्त टॅक्स देणारी कंपनी ठरलीये. आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये कंपनीचा नफा 20.6 टक्क्यांना वाढून 36,076 कोटी राहिलाय. भारताच्या एकूण एक्सपोर्टमध्ये रिलायन्सचा 8.6 टक्के हिस्सा आहे.सहा महत्त्वाच्या घोषणा1) दुप्पट झाले जिओ ग्राहक - रिलायन्स जिओ देशातील 99 टक्के लोकांपर्यंत पोहचण्याचं लक्ष्य आहे. प्रत्येक जिल्हा, गावापर्यंत जिओ पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. दरमहिन्याला 240 कोटी जीबी डेटा वापरला जातोय. जिओकडे आज 22 कोटी ग्राहक आहे\n(3) स्वस्तात ब्राॅडबँड - जिओ गीगा फायबर नावाने रिलायन्सने ब्राॅडब्रँड सेवा लाँच केलीये. या सेवेसाठी रिलायन्सने 2.5 कोटींची गुंतवणूक केलीये. 4) जिओ गीगा फायबर - जिओ गीगा फायबर सेवेसाठी 15 आॅगस्टपासून रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे. सुरुवातीला 1001 शहरांमध्ये ही सुविधा लाँच केली जाईल. तसंच myjio.com या वर तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येईल. एका तासात गीगा फायबर सेवा सुरू होईल. 5) जिओ फोन - 21 जुलैपासून जुना जिओ फोन बदलता येणार आहे. माॅन्सून आॅफरमध्ये 501 रुपयांमध्ये जुना फोन बदलून नवीन जिओ फोन मिळेल. 15 आॅगस्टपासून जिओ फोन बाजारात उपलब्ध होईल. नवीन जिओ फोनची किंमत 2999 इतकी असणार आहे.6) रिटेल -रिलायन्स रिटेलने या वर्षी 4000 नवे स्टोर सुरू केले. यात 1 वर्षात 5 लाख टन पेक्षा जास्त साहित्य विक्री झाले.(डिस्क्लोजर : news18lokmat.com हा नेटवर्क 18 मीडिया आणि इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचा भाग असून या कंपनीची मालकी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आहे. रिलायन्स जिओसुद्धा याच कंपनीचा भाग आहे)\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nइंदिरा गांधी जयंती विशेष : हे 18 फोटो तुम्ही आधी पाहिले नसतील\nमहाराष्ट्राच्या आणखी एका जवानाला वीरमरण, आज होणार अंत्यसंस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/congress-84th-plenary-session-2nd-day-live-update-rahul-gandhi-p-chidambaram-manmohan-singh-sonia-gandhi-284869.html", "date_download": "2018-11-19T11:15:10Z", "digest": "sha1:JNQUOKQ7RU4XLNME4NXZBWCM5CWMOXRW", "length": 15986, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोदी म्हणजे भ्रष्टाचाराचं प्रतिक, राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल", "raw_content": "\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nमोदी म्हणजे भ्रष्टाचाराचं प्रतिक, राहुल ���ांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल\nसमाजाची जात, धर्म, पंथ, प्रांत अशी विभागणी केली जातेय त्याचबरोबर भांडणं लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केला आहे.\nनवी दिल्ली, 18 मार्च : काँग्रेसच महाअधिवेशनाच्या समारोपाच्या भाषणात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या आक्रमक भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार हल्लाबोल केला. कर्जबुडव्या नीरव मोदी, आयपीएलच्या माध्यमातून गंडा घालणारा ललित मोदी आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आडनावं सारखीच आहेत असं सांगत त्यांनी पंतप्रधान मोदी हे भ्रष्टाचाराचं प्रतिक असल्याचं सूचित केलं. देशात शेतकरी आत्महत्या करत असताना आणि युवक बेरोजगार असताना पंतप्रधान योग करायला सांगत आहेत अशी कडक टीकाही त्यांनी केली.\nराहुल गांधींच्या भाषणातले महत्वाचे मुद्दे\nकाही हजार वर्षांआधी कुरूक्षेत्रावर महाभारत झालं होतं. कौरव आणि पांडवांमध्ये तुंबळ युद्ध झालं होतं. त्यात पांडव संख्येनं कमी असले तरी त्यांचा विजय झाला कारण ते विनम्र होते, शांत होते, सत्याच्या बाजूने होते. तर कौरव अहंकारी आणि उन्मत्त होते असं सांगत त्यांनी काँग्रेस म्हणजे पांडव आणि भाजप म्हणजे कौरव असल्याचं सुचित केलं.\nकाँग्रेस हा देशाचा आवाज आहे तर भाजप फक्त एका संघटनेचा आवाज आहे. रोजगार, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा करणं, भ्रष्टाचार कमी करण्याचं आश्वासन मोदींनी दिलं होतं या आश्वासनांचं नेमकं काय झालं\nभाजपचं राजकारण व्देषाचं तर काँग्रेसचं राजकारण हे प्रेमाचं आहे. त्यांनी आम्हाला मारलं तरीही आम्ही त्यांच्यावर प्रेमच करत राहणार\nगुजरातमध्ये आम्ही त्यांना घाम फोडला आता 2019 मध्ये निवडणूका कशा जिंकतात आणि कशा लढवतात हे आम्ही भाजपला दाखवून देवू.\nमी 15 वर्षांपासून राजकारणात आहे. या काळात खूप चुका झाल्या, आम्ही खाली पडलो, पुन्हा सावरलो, चुका कबूल केल्या आणि शिकत गेलो. चुका कबूल करण्याऐवढं मोठं मन आमच्याकडे आहे.\nकाँग्रेसच्या तरूण कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. ती ऊर्जाच बदल घडवू शकते. पण आज कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये एक भिंत आहे. ही भिंत पाडल्याशिवाय मी राहणार नाही. ही भिंत पाडणारच.\nही भिंत पाडताना जुने आणि नव्यांची मोट बांधणार. ज्येष्ठ नेत्यांन��ही तेवढाच आदर आणि सन्मान देणार. मात्र बदल घडवणारच\nकेवळ पैसे नाहीत म्हणून आता कार्यकर्त्यांना तिकीटं नाकरली जाणार नाहीत. गुजरातमध्ये आम्ही सामान्य कार्यकर्त्यांना तिकीटं दिली आणि त्याचे परिणाम सगळ्यांना दिसले.\nआज सगळे नेते खाली बसले आहेत स्टेजवर कुणीही नाही, हे स्टेज कार्यकर्त्यांसाठी मोकळं ठेवलं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nअंतराळातून असा दिसतोय 'स्टॅच्यू आॅफ युनिटी'\nपंजाबमधल्या बॉम्ब हल्ल्यामागे ISI चा हात \nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/pm-modi-win-no-confidence-motion-296766.html", "date_download": "2018-11-19T11:48:43Z", "digest": "sha1:XDJDBMFWAJHJHWSVYQVME44YHVPKO5B5", "length": 12272, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लोकसभेचा मोदींवर ‘विश्वास’, प्रस्तावाच्या विरोधात 325 मतं, बाजूनं 126", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nलोकसभेचा मोदींवर ‘विश्वास’, प्रस्तावाच्या विरोधात 325 मतं, बाजूनं 126\nतब्बल 12 तास झालेल्या वादळी चर्चेनंतर लोकसभेनं नरेंद्र मोदी सरकारविरूद्धचा अविश्वासाचा प्रस्ताव फेटाळून लावला.\nनवी दिल्ली,ता.20 जुलै : तब्बल 12 तास झालेल्या वादळी चर्चेनंतर लोकसभेनं नरेंद्र मोदी सरकारविरूद्धचा अविश्वासाचा प्रस्ताव फेटाळून लावला. ठरावाच्या बाजूने 126 मतं तर ठरावाच्या विरोधात 325 मतं पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळपास दिड तास भाषण करत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं दिलं. राहुल गांधींच्या गळाभेटीलाही त्यांनी उत्तर देत खुर्���ीवरून उठवण्याची एवढी घाई का झाली असा टोला हाणला. पंतप्रधानांच्या भाषणानंतर टीडीपीला आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. त्यानंतर अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आवाजी मतदान घेतलं नंतर मतविभाजनाची मागणी झाल्यावर मतदान घेण्यात आलं. ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राव्दारे हे मतदान झालं आणि काही मिनिटांमध्ये त्याचा खुलासा झाला. ठरावाच्या बाजूने 126 तर विरोधात 325 मतं पडली. बीजेडी,टीआरएस यांनी चर्चेत सहभागच घेतला नाही तर शिवसेनेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nअंतराळातून असा दिसतोय 'स्टॅच्यू आॅफ युनिटी'\nपंजाबमधल्या बॉम्ब हल्ल्यामागे ISI चा हात \nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B3/", "date_download": "2018-11-19T11:15:51Z", "digest": "sha1:4SERGYSK4VHCKNIRYEONAHCXYQDEH3ES", "length": 12973, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आंघोळ- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल ��ोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nVIDEO : कृष्णानदी काठी चक्क 'मडबाथ'\nसांगली, 11 नोव्हेंबर : सांगलीतल्या कृष्णा नदीकाठी रविवारी एक अनोखा उपक्रम पार पडला. आबालवृद्धांनी याठिकाणी चक्क 'मडबाथ' अर्थात मातीच्या चिखलात स्नान केलं. दिवाळीतीलं अभ्यंगस्नान हे आपल्याला माहिती आहे, पण 'मडबाथ' हा शब्द वाचून तुम्हाला कदाचित थोडं नवल वाटलं असेल. निसर्गोपचार दिनानिमित्त पद्माळे इथल्या एका सामाजिक संस्थेच्यावतीने कृष्णानदीकाठी मातीच्या आंघोळीचा उपक्रम आयोजि�� करण्यात आला होता. या आगळा-वेगळा उपक्रम सहभागी झालेल्या पन्नासहून अधीक अबालवृद्धांनी अगदी मनसोक्त मातीत आंघोळ करण्याचा आनंद लुटला. यात सहभागी झालेल्यांनी एकमेकांना माती लावण्याचाही आनंद लुटला. अशी ही अनोखी चिखलाची आंघोळ पाहण्यासाठी गावकरी मोठ्या प्रमाणात नदीकाठी जमले होते. शरीराच्या अनेक व्याधी या मातीमुळे दूर होतात, त्यामुळे प्राचीन काळापासून माती ही आयुर्वेदिक उपचारासाठी वापरली जाते. मातीचं आयुर्वेदिक महत्व सर्वांना कळावं यासाठी हा आगळा-वेगळ्या उपक्रम आयोजित करण्यात आला, अशी माहिती जय भगवान योग परिवाराचे मोहन जगताप यांनी न्यूज18 लोकमतला दिली.\nVIDEO जेवण झाल्यानंतर या ५ गोष्टी अजिबात करू नका\nVIDEO : आणि 'त्यांनी' दूध संकलन अधिकाऱ्याला चक्क दुधाने आंघोळ घातली\nलाईफस्टाईल May 24, 2018\nझोपण्याआधी आंघोळ करा आणि थकवा दूर करा\nलाईफस्टाईल Mar 2, 2018\nहोळी खेळताना 'ही' काळजी घ्यायला विसरू नका\nलाईफस्टाईल Mar 2, 2018\nहोळी खेळल्यावर रंग काढण्यासाठी काय कराल\nआंघोळ करताना गिझरचा शॉक लागून तरूण डॉक्टरचा मृत्यू\nब्लॉग स्पेस Sep 13, 2017\nविद्यार्थ्यांचं जगणं आणि मरणं\nलाईफस्टाईल Jul 20, 2017\nपावसाळ्यात डेटवर जाताय, तर हे वाचून घ्या \nमोदी देशाला खड्ड्यात घालण्याचं काम करतायेत - उद्धव ठाकरे\nमनमोहन सिंगांना रेनकोट घालून आंघोळ करण्याची कला अवगत-मोदी\n 556 निवासी मुलींसाठी फुटकी शौचालयं, बंद स्वच्छतागृहं\nकडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांना करावी लागले उघड्यावरच आंघोळ \nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/uk/", "date_download": "2018-11-19T11:45:51Z", "digest": "sha1:ROACYODAMPW2IETZHA3FYIACXSHQUYOV", "length": 11142, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Uk- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्र���त्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nPHOTOS : UKमध्येही असं दणक्यात झालं गणरायाचं स्वागत\nदेशविदेशात स्थायिक झालेले भारतीय गणेशोत्सवाची आतुरतेने वाट बघत ��सतात. साता समुद्रापारही गणरायाचं आगमन आपल्याकडे होतं तेवढ्याच उत्साहाने होते.\nPHOTOS : लंडनमधील राहुल गांधींच्या भाषणातील 10 ठळक मुद्दे\nब्रिटनच्या संसदेजवळ दहशतवादी हल्ला\nब्रिटनमध्ये भारतीयांनी रॅली काढून दिलं खालिस्तानवाद्यांना चोख उत्तर\nVijay Maalya : मुसक्या आवळताच विजय मल्ल्याला भारतात परतण्याचे वेध\nब्रेग्झिटच्या मुद्यावरून ब्रिटनमधलं सरकार धोक्यात\nमल्ल्याला दणका, ब्रिटनमधली संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश\nमला टार्गेट केलं जातय, विजय मल्ल्याच्या उलट्या बोंबा\nभारतीय तुरूंगांबाबत बोलू नका, याच तुरूंगात गांधी, नेहरूंना ठेवलं होतं - स्वराज यांनी ब्रिटनला फटकारलं\nसर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकलाच फोन करून माहिती दिली होती -पंतप्रधान\nब्रिटन सोलर अलायन्सचा सदस्य, पंतप्रधान मोदींनी घेतली थेरेसा मे यांची भेट\nकराचीहून आले मोदींचे सीप्लेन; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह\nदाऊद पाकिस्तानतच; ब्रिटन सरकारने जाहीर केले कराचीतले 3 पत्ते\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%8C%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-10-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AD/", "date_download": "2018-11-19T10:58:14Z", "digest": "sha1:6HKSNOTIZFRSIRKJOBM5NTNMY6I3KAEP", "length": 7230, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कौन बनेगा करोडपती 10 – अमिताभ बच्चन यांनी दहाव्या पर्वाची शूटिंग केली सुरू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकौन बनेगा करोडपती 10 – अमिताभ बच्चन यांनी दहाव्या पर्वाची शूटिंग केली सुरू\nअभिनेते अमिताभ बच्चन हे केवळ मोठ्या पडद्यावरीलच नाहीतर लहान पडद्यावरील देखील सुपरस्टार आहेत. अभिनेता अमिताभ बच्चन यांनी शनिवारी लोकप्रिय टेलिव्हिजन कार्यक्रम कौन बनेगा करोडपती (केबीसी) याच्या दहाव्या पर्वाची शूटिंग सुरू केली आहे. याची माहिती खुद्द अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून दिली आहे.\nअमिताभ यांचे म्हणणे आहे की, ‘या कार्यक्रमाशी माझे जुने नाते राहिले आहे’. या��रम्यान 75 वर्षीय अमिताभ यांनी या कार्यक्रमाविषयी काही जुन्या क्षणांच्या आठवणी आपल्या ब्लाॅगमध्ये लिहिल्या आहेत. अमिताभ हे 2000 सालापासून या कार्यक्रमासोबत जोडले गेलेले आहेत.\nत्यांनी लिहले आहे की, ‘केबीसी या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशीच्या शूटिंग दरम्यान मी घाबरलेला होतो. केबीसी या कार्यक्रमास भारतात 18 वर्षे झाले आहेत, आणि हे 10 वे पर्व आहे. ज्यामध्ये बहुतेक पर्वाशी मी जोडलेला गेलो आहे. पण हेच खरं आहे. तुम्ही दिलेले प्रेम आणि समर्थन याशिवाय हे शक्य नव्हते’. धन्यवाद.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचाकणच्या जनावरांच्या बाजारात 4 कोटींची उलाढाल\nNext articleडॉ. दाभोलकरांच्या हत्येत सचिन अंदुरेचा हात\nतैमूरच्या एका फोटोची किंमत तुम्हाला माहितीये का\nइमरान हाश्‍मी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n#फोटो : दीपवीरच्या लग्नाचे आणखी फोटो व्हायरल\nबॉलिवूडमध्ये लवकरच अहान शेट्टीची एन्ट्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/prashant-gawde-state-motor-vehicle-observer-107007", "date_download": "2018-11-19T12:04:40Z", "digest": "sha1:QLSN6LVJNL34UTZEEZUWF37U6VCNXMXL", "length": 11553, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Prashant Gawde in the state of Motor Vehicle Observer मोटार वाहन निरीक्षक पदाच्या परीक्षेत प्रशांत गावडे राज्यात दुसरा | eSakal", "raw_content": "\nमोटार वाहन निरीक्षक पदाच्या परीक्षेत प्रशांत गावडे राज्यात दुसरा\nसोमवार, 2 एप्रिल 2018\nशिर्सुफळ (पुणे) : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या परीक्षेत भटक्या जाती -जमाती प्रवर्गातून (एन.टी.) पारवडी (ता.बारामती) येथील प्रशांत सखाराम गावडे या विद्यार्थ्याने पहिल्याच प्रयत्नात राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. त्याने मिळविलेल्या या यशाने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.\nशिर्सुफळ (पुणे) : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या परीक्षेत भटक्या जाती -जमाती प्रवर्गातून (एन.टी.) पारवडी (ता.बारामती) येथील प्रशांत सखाराम गावडे या विद्यार्थ्याने पहिल्याच प्रयत्नात राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. त्याने मिळविलेल्या या यशाने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील गुणवत्तेवर पुन्हा ए��दा शिक्कामोर्तब झाले आहे.\nगेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या प्रादेशिक परिवहन (आर.टी.ओ.) विभागा अंतर्गत सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या 833 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये पारवडी येथील कै.जिजाबाई दादासाहेब गावडे विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सखाराम गावडे यांचे सुपुत्र प्रशांत गावडे यांनी पहिल्याच प्रयत्नात सदर परिक्षेत यश मिळवित एन.टी.प्रवर्गात राज्यात दुसरा तर सर्वसाधारण मध्ये 51 वा क्रमांक मिळविला. त्यांच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून त्याच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.\nदरम्यान प्रशांतच्या या यशाबद्दल भैरवनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, सचिव संगीता गावडे, गावचे सरपंच जिजाबा गावडे, माजी पंचायत समिती सदस्य तानाजी गावडे, विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांनी त्याचे व त्यांच्या कुटुंबियाचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .\nमुलांच्या यशाने खुप आनंदी -प्राचार्य सखाराम गावडे\nया यशाबाबत बोलताना प्रशांतचे वडील प्राचार्य सखाराम गावडे म्हणाले, प्रशांतने पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळविल्याने आम्हा सर्व कुटुंबीयांसह, नातेवाईक, मित्रमंडळी या सर्वांना खुप आनंद झाला आहे. त्याला लहानपणा पासुन स्पर्धा परिक्षेबाबत आकर्षण होते.त्यादृष्टीने त्याने तयारी केली हे त्याचे फलित आहे.माझा दुसरा मुलगा अमोल गावडे हा एमबीबीएस मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. एकंदरीत प्रामाणिक पणे प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BNE-IFTM-rajkumar-hirani-confirms-teaser-of-dutt-biopic-will-be-out-on-april-24th-5857349-PHO.html", "date_download": "2018-11-19T11:00:17Z", "digest": "sha1:FAR46ISRG6LRFTQEOHREST7WCYV7ZGDV", "length": 8337, "nlines": 156, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rajkumar Hirani Confirms Teaser Of Dutt Biopic Will Be Out On April 24th | संजय दत्तच्या वादग्रस्त आयुष्याचे रहस्य उलगडेल हा चित्रपट", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nसंजय दत्तच्या वादग्रस्त आयुष्याचे रहस्य उलगडेल हा चित्रपट\nदिग्दर्शक राजकुमार हिरानीने दत्त बायोपिकच्या टीजरची घोषणा केली आहे. रणबीर कपूर या चित्रपटात अभिनय करत आहेत.\nएन्टटेन्मेंट डेस्क : दिग्दर्शक राजकुमार हिरानीने दत्त बायोपिकच्या टीजरची घोषणा केली आहे. रणबीर कपूर या चित्रपटात अभिनय करत आहेत. संजय दत्तरच्या आयुष्यावर आधारित हा 'दत्त बायोपिक' चा टीजर आणि चित्रपटाचे टायटल 24 एप्रिलला रिलीज केले जाणार आहे. जादू की झप्पी देऊन सर्वांची मन जिंकणारा अभिनेता संजय दत्तचे आयुष्य रोमांचने भरपूर आहे. आता या आयुष्याचे पैलू लवकरच मोठ्या पडद्यावर उलगडणार आहेत.\nचित्रपटात संजय दत्तच्या भूमिकेत रणबीर कपूर दिसणार आहे. त्याने चित्रपटासाठी खास मेहनत केली आहे. राजकुमार हिरानीने संजय दत्तच्या आयुष्याचा प्रत्येक पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. राजकुमार हिरानी हे विशेषतः मुन्ना भाई, थ्री इडियट्स आणि पीकेसारखे मनोरंजक चित्रपटांसाठी ओळखले जातात.\nसंजय दत्त बायोपिक चर्चेचा विषय बनला आहे. कारण प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी खुप उत्सुक आहेत. रणबीर कपूर, मनीषा कोइराला, परेश रावल, अनुष्का शर्मा, दीया मिर्जा आणि सोनम कपूरसारख्या कलाकारांसोबतच हा चित्रपट तयार होतोय. या चित्रपटाचे प्रोड्यूसर चोप्रा फिल्म्स, राजकुमार हिरानी फिल्म्स आणि फॉक्स स्टार स्टूडिओ आहे.\nपुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा रणबीर कपूरचे या चित्रपटाचे काही लूक...\n(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\nमहाभारतात 'कृष्ण' बनणार आमिर खान, ओशोच्या बायोपिकवरील काम थांबवले\nकरीनासोबत लग्न केले त्या दिवशी सैफ अली खानला आली होती पहिल्या पत्नीची आठवण, लिहिले होते पत्र\nअभिनंदन/ लग्नाच्या 6 महिन्यांनंतर नेहा धूपिया आणि अंगद बेदीला कन्यारत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-19T11:18:17Z", "digest": "sha1:STCJNNZ44ZEZ3OLKD4XXEN7BVKYKCEWT", "length": 11316, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोंढवा- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nVIDEO : ‘खंडणीचा गुन्हा मागे घ्या,' भाजप आमदार टिळेकर पडले पाया\nहडपसरचे भाजप आमदार आणि भाजप युवा मोर्च्याचे राज्याचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात 50 लाख रुपये खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.\nBreaking: भाजप नेत्याला खंडणी मागितल्या प्रकरणी ठाण्यातून अटक\nमहाराष्ट्र Oct 18, 2018\nभाजप आमदारावर गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली\nभाजपचे आमदार योगेश टिळेकरांनी मागितली 50 लाखांची खंडणी, गुन्हा दाखल\nकालवा फुटल्यानं पुणेकरांच्या तोंडचं पाणी पळालं, या भागात होणार नाही पाणीपुरवठा\nनालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण : चार संशयितांची सुटका\nनालासोपरा शस्त्रसाठा प्रकरण : संशयितांकडून बॉम्ब बनवण्याची पुस्तकं हस्तगत\n'ती' स्फोटकं मराठा आंदोलनात घातपातासाठीच होती-जितेंद्र आव्हाड\nनालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण - आणखी दोन जण एटीएसच्या ताब्यात\nपुण्यात मुस्लिम अनाथ आश्रमातून बिहारच्या 36 मुलांची सुटका, बाल तस्करीचा संशय\n सावधान, पुण्यात 11 महिलांची मंगळसूत्रं लंपास\nपुण्यात प्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या, धडापासून शीर केलं वेगळं\nमहाराष्ट्र Mar 15, 2018\nपुण्यात सापडले जिवंत हॅण्डग्रेनेड; लोकांमध्ये खळबळ\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9A%E0%A4%A3%E0%A4%9A%E0%A4%A3/", "date_download": "2018-11-19T12:01:00Z", "digest": "sha1:UBAZHFYNWENKQCLKHP7NPXYQTJV3Y6KO", "length": 10880, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चणचण- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची ��र्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nराज्यात 17 ठिकाणी आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. कागदपत्रांच्या तपासणीचं काम सुरू असून आंतरराष्ट्रीय हवाला रॅकेट उद्धस्त करण्यात विभागाला यश आलंय.\nडिझेलचा भडका एसटीला बसणार, तिकिटांच्या दरवाढीला मंजुरी\nमध्यप्रदेश काँग्रेसचं अजब फर्मान, तिकीट पहिजे असेल तर 'नॅशनल हेराल्ड' चं सदस्य व्हा \nपैसे काढून ठेवा, बँकांना आहे सलग 4 दिवस सुट्टी\n...म्हणून एटीएम झाले कॅशलेस- अरुण जेटली\n'सांस भी कभी बहू थी'फेम पायलकडे आईच्या उपचाराला पैसे नाहीत\nलाईफस्टाईल Oct 23, 2017\nसोशल मीडियामुळे तुटतायत जवळची नाती\nमुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनी 111 कोटींच्या 'मुदत ठेवी' मोडल्या \nआज संसदेत होणार अर्थसंकल्प सादर, टॅक्स स्लॅबमध्ये मोठे बदल अपेक्षीत\nसलग तीन दिवसांच्या सुट्टीनंतर आज बँका उघडल्या, बँकांमध्ये मोठी गर्दी\nटोमॅटोचे भाव घसरले, शेतकऱ्यांना जबरदस्त फटका\nबँका बंद, एटीएममध्ये खडखडाट ; लोकं हवालदिल\nआता चहावालाही बोलतोय 'पेटीएम करो...'\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/malaika-arora/", "date_download": "2018-11-19T11:20:39Z", "digest": "sha1:QNIXUTQU4PYXWL65J7EBX4ZNJMVZWBSC", "length": 9939, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Malaika Arora- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध���य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nपुढच्या वर्षी अर्जुन-मलायका करतायत लग्न\nबाॅलिवूडमध्ये प्रत्येक दिवशी एक नवी दास्तान पाहायला आणि ऐकायला मिळतेय. सध्या मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या अफेअरची जोरदार चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दोघंही पुढच्या वर्षी लग्न करण्याची शक्यता आहे.\nVIDEO सलमानच्या एक्स वहिनीसोबत अर्जून कपूर करतोय रोमान्स\nअखेर अर्जुनसोबतच्या आपल्या नात्याबद्दल बोलली मलायका\nमलाइका म्हणतेय 'हॅल्लो हॅल्लो', VIDEO व्हायरल\n44 वर्षांची मलायका पुन्हा आयटम साँगवर थिरकणार\nका सोडतेय सोनाक्षी 'नच बलिए' \nघटस्फो���ानंतरही मलायका अरबाजसोबत करतेय 'दबंग 3'\nफोटो गॅलरी Feb 7, 2014\nरॅम्प वॉकवर सेलिब्रिटींचा 'जलवा'\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/photos/videos/", "date_download": "2018-11-19T11:20:02Z", "digest": "sha1:V7NPKEIQSHOIQV4CT6Y34BBXZESRP33S", "length": 11510, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Photos- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nबाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं सगळ्यांत लोकप्रिय आणि सगळ्यांत वादग्रस्त व्यक्तिमत्त्व. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी त्यांचं निधन झालं, त्या वेळी शिवसैनिकांना तर आभाळ कोसळल्यागत दुःख झालं. बाळासाहेबांच्या कट्टर विरोधकांनाही हळहळ वाटली. या धगधगत्या व्यक्तिमत्वाची झलक दाखवणारा व्हिडिओ आमच्या अर्काइव्हमधून...\nमहाराष्ट्र Aug 17, 2018\nVIDEO: वाजपेयींच्या श्रद्धांजली सभेला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला चपलेने मारले\nVIDEO: अटल बिहारी वाजपेयींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घ्यायल्या गेलेल्या स्वामी अग्निवेश यांना मारहाण\nVIDEO: अटल बिहारी वाजपेयी दौऱ्यांमध्ये असे भेटायचे नरेंद्र मोदींना\nVIDEO: वाजपेयींच्या तब्येतीबद्दल ऐकून ढसाढसा रडली नात\nवाजपेयींसाठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी पडला नमाज\nVIDEO : जेव्हा तैमूर फोटोग्राफरर्सशी बोलतो\nVIDEO : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छतावरून मराठा आंदोलकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nVIDEO : कळंबोलीत जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार\nVIDEO : ठाण्यात मराठा समाज पेटला, रेल्वेस्थानकात केला रेल रोको\nVIDEO : ठाण्यात आंदोलनाचा भडका, रस्त्यावर जाळले टायर\nहीचे डोळे जुल्मी गडे...\nदेश-विदेशातील अभयारण्य मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलेरीत\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची स���्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-30-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96/", "date_download": "2018-11-19T11:14:17Z", "digest": "sha1:YTDOYW4RXQJJCAI54BFM3C37XBDC6WT3", "length": 8573, "nlines": 133, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महावितरण खरेदी करणार 30 लाख वीज मीटर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमहावितरण खरेदी करणार 30 लाख वीज मीटर\nपिंपरी – राज्यभरातील वीज ग्राहकांना वीज मीटर मिळत नसल्याची ओरड होत आहे. ही तक्रार दूर करण्यासाठी लवकरच महावितरण लाखो वीज मीटर खरेदी करणार आहे. मे 2019 अखेर एकूण 30 लाख वीज मीटर्स उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती महावितरणच्या पुणे प्रादेशिक कार्यालयाने दिली आहे.\nवीज मीटरचा तुटवडा जाणवू नये म्हणून महावितरणने आवश्‍यक उपाययोजना केल्या आहेत. भविष्यात महावितरणच्या वीज ग्राहकांना नवीन मीटरची टंचाई जाणवू नये म्हणून आणखी 20 लाख मीटर नव्याने घेण्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. महावितरणच्या विविध कार्यालयांत “सिंगल फेज’चे सध्या सुमारे 2 लाख 31 हजार तर “थ्री फेज’ सुमारे 1 लाख 63 हजार नवीन मीटर उपलब्ध आहेत.\nयाशिवाय महावितरणने 30 लाख नवीन “सिंगल फेज’ वीज मीटरची खरेदी केली असून पहिल्या टप्प्यात त्यातील 89 हजार नवीन मीटर ऑगस्ट महिन्यात विविध कार्यालयांत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सप्टेंबर महिन्यात सुमारे 2 लाख 60 हजार मीटर्स उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर पुढील प्रत्येक महिन्यात सुमारे 3 लाख 80 हजार नवीन वीज मीटर ग्राहकांना दिले जाणार आहेत. 2019 च्या मे महिन्यापर्यंत हे 30 लाख मीटर महावितरणला मिळणार आहेत.\nमागील काही महिन्यांत केंद्र शासन पुरस्कृत सौभाग्य योजना तसेच दिनदयाळ उपाध्याय योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या. तसेच संपूर्ण राज्यात जुनी इलेक्‍ट्रो-मेकॅनिकल मीटर व नादुरुस्त मीटर बदलण्याची मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात मीटरचा तुटवडा जाणवला होता. परंतु, आता राज्यात कुठेही मीटरचा तुटवडा नाही, अशी माहिती या कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.\nव्या��ापोटी 46 कोटींचा परतावा\nमहाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांनी महावितरणकडे सुरक्षा ठेव जमा करणे बंधनकारक आहे. या ठेवीवर कालावधीनुसार बॅंकेच्या “बेस रेट’नुसार व्याज देण्यात येते. त्यानुसार पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील 20 लाख 98 हजार वीज ग्राहकांना 46 कोटी 82 लाख रुपयांचा परतावा देण्यात आला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकोळपेवाडी दरोड्यातील सात संशयित ताब्यात\nNext articleतहसीलदार हवाईसफरीची श्रीगोंद्यात खमंग चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/573062", "date_download": "2018-11-19T11:51:50Z", "digest": "sha1:HZI3NP7ZIIBXR3QUEGK6TDQOVXRNXHFS", "length": 7452, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "खेडमधील 4 गावात सुरू झालीय पाणी टंचाईची होरपळ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » खेडमधील 4 गावात सुरू झालीय पाणी टंचाईची होरपळ\nखेडमधील 4 गावात सुरू झालीय पाणी टंचाईची होरपळ\nरत्नागिरी : शहराला पाणी पुरवठा करणाऱया पानवल धरणातील पाण्याने गाठलेला तळ.\nवातावरणातील बदलाचे परिणाम सर्वानाच सहन करावे लागत असून कडक उन्हाळय़ाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे तापमानाची सरासरी ओलांडताना दिसत आहे. 37 डिग्रीहून अधिक तापमानाची नोंद जिल्हय़ात होऊ लागल्याने यावर्षीचा उन्हाळा सर्वाधिक कडक असल्याचे मानले जात आहे. त्याचा परिणाम ग्रामीण भागात पाणी टंचाईचे संकट उभे राहू लागले असून जिल्हा प्रशासनामार्फत मागणी झालेल्या खेड तालुक्यातील 4 गावातील 8 वाडय़ांना खासगी टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आल्याचे प्रशासनाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.\nदिवसेंदिवस तीव्र होत चाललेल्या उन्हाळय़ामुळे भर दुपारी नागरिकांना घराबाहेर फिरणेही जिकरीचे बनले आहे. अशा या वाढलेल्या प्रचंड तापमानामुळे जिल्हय़ातील पाणीसाठय़ांवरही विपरित परिणाम होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगामी काळात अशा प्रकारे तापमान वाढत राहिल्यास पाणीसाठय़ांवर मर्यादा येण्याचे संकट उभे राहण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे पाणी टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत वाढ होण्याची दाट शक्यता प्रशासन स्तरावरून व्यक्त करण्यात आली आहे. पाण्याचे स्त्रोतांची पातळी घटू लागल्याने पाण्यासाठी नागरिकांची होरपळ होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन मागणी होणाऱया गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठय़ाचे नियोजन प्रशासन स्तरावरून करण्यात आले आहे.\nखेड तालुक्यातील खोपी गावातील रामजीवाडी, जांभळेवाडी येथील नागरिकांना टँकरद्वारे पाण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच चिंचवलीतील ढेबेवाडी, आंबवली गावातील भिंगारा, देवसडे गावातील सावंतवाडी, कदमवाडी, जाधववाडी, मधलेवाडी या गावांना प्रशासन स्तरावरून एक दिवसाआड पाणी पुरवठा टँकरद्वारे सुरू करण्यात आला असल्याचे प्रशासनाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.\nगणेशोत्सवात पोलिसांची राहणार चिपळूण रेल्वस्थानकावर करडी नजर\nजिल्हय़ात मुसळधार पावसाची शक्यता\nमोदींकडून संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला : राहुल गांधी\nचित्रपट, नाटकातूनही बहुरूपी पुलंचेच दर्शन\nइंटरनेटमुळे परदेशी कंपन्यांची कमाई\nपं. अमरनाथ यांना ‘पं.पन्नालाल घोष वेणुरत्न’ पुरस्कार जाहीर\nमोठय़ा वादानंतर रिझर्व्ह बँक अन् केंद्र सरकार यांच्यात बैठक\nगडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा\nमराठा आरक्षण : विधीमंडळाच्या पायऱयांवरच विरोधकांचा ठिय्या\nमराठा आरक्षण : ‘हे आरक्षण टिकणारे नाही’ ; मध्ये उपप्रवर्ग करून मराठय़ांना आरक्षण द्या \nमराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी\nआजचे भविष्य सोमवार दि. 19 नोव्हेंबर 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/615335", "date_download": "2018-11-19T11:52:36Z", "digest": "sha1:XMWWLMNE2OK7NOZVJTLBDNCBYYABFHIY", "length": 8179, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "साताऱयात जुनी इमारत कोसळली - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » साताऱयात जुनी इमारत कोसळली\nसाताऱयात जुनी इमारत कोसळली\nयेथील प्रतापगंज पेठेतील जीर्ण अवस्थेत झालेल्या इमारतीची पाठीमागील भिंत दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कोसळल्याची घटना घडली. भिंत कोसळतानाचा आवाज पाहून परिसरात राहणाऱया नागरिकांच्या पोटात भितीने गोळाच आला. सुर्दैवाने घरात कोणीही दुपारी नसल्याने जीवितहानी टळल्याचे नागरिक सांगतात. या घरात हॉटेल महेंद्रचे जुने मालक महेंद्र सुळके हे भाडय़ाने राहतात, तर मुळ मालक प्रसाद आगटे यांनी ही इमारत खाली करण्याबाबत सातारा पालिकेने दरवर्षी नोटीस बजावल्याचे सांगितले.\nसातारा शहरात जुन्या इमारती अजूनही दिमाखदार आहेत. मात्र, काही इमारतीमध्ये भाडेकरु आणि मुळ मालक यांच्यामध्ये वादंग सुरु आहे. प्रतापगंज पेठेतील गोराराम मंदिराला लागूनच प्रसाद आगटे यांची जुनी इमारत आहे. त्या इमारतीतील वरच्या आणि खालच्या खोल्या या 1986 साली कराराने जुने महेंद्र हॉटेलचे मालक महेंद्र सुळके यांना भाडय़ाने दिले. दरम्यान, अजूनही ते त्याच खोलीत कुटुंबीयासह राहतात. सातारा नगरपालिकेनेही इमारत धोकादायक आहे, अशा आशयाची नोटीस बजावल्या होत्या. तरीही ते घर खाली करत नव्हते. दरम्यान, त्याच्याच लगत असलेल्या दुसऱया खोलीतील भाडेकरुचे घर नुकतेच दोन महिन्यापूर्वी खाली केले. आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास याच इमारतीची पाठीमागील भिंत बघता बघता कोसळली. या भिंतीचा आवाज मोठा झाला. त्यांच्या किचनमध्ये सुदैवाने कोणीही नव्हते. किचनमध्ये भांडय़ाचे नुकसान झाले असण्याची शक्यता मुळ मालक प्रसाद आगटे यांनी व्यक्त केली. दरम्यान, या घटनेची नोंद सातारा पालिकेत वा पोलिसांत सायंकाळी झाली नव्हती.\nसातारा शहरात समस्या असो वा काहीही कारण कोणताही नागरिक तोंडातून साधा ब्र शब्द काढत नाहीत. मात्र, गोराराम मंदिराच्या बाजूला असलेल्या जुन्या इमारतीची भिंत पडल्याची घटनेची माहिती मीडियाच्या प्रतिनिधींना स्वतः फोन करुन खासदार उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांने सांगत गावबोभाटा केला. त्याच इमारतीच्या पाठीमागे नव्याने एक इमारतीचे बांधकाम सुरु आहे. त्या इमारतीचे अर्धवट बांधकाम रखडले गेले आहे, जागेचा वाद असण्याची शक्यता तेथील नागरिकांनी वर्तवली गेली.\nपुनर्वसीत गावांच्या सुविधांसाठी निधी मंजूर\nमुख्यमंत्र्यांच्या व्हीसीत सातारा पालिकेचा दरारा\nशिवसैनिकांची हत्या ; हे राष्ट्रवादीच्या बदनामीचे षडयंत्र : अजित पवार\nसातारा शहराला अर्धा तास झोडपले\nमोदींकडून संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला : राहुल गांधी\nचित्रपट, नाटकातूनही बहुरूपी पुलंचेच दर्शन\nइंटरनेटमुळे परदेशी कंपन्यांची कमाई\nपं. अमरनाथ यांना ‘पं.पन्नालाल घोष वेणुरत्न’ पुरस्कार जाहीर\nमोठय़ा वादानंतर रिझर्व्ह बँक अन् केंद्र सरकार यां��्यात बैठक\nगडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा\nमराठा आरक्षण : विधीमंडळाच्या पायऱयांवरच विरोधकांचा ठिय्या\nमराठा आरक्षण : ‘हे आरक्षण टिकणारे नाही’ ; मध्ये उपप्रवर्ग करून मराठय़ांना आरक्षण द्या \nमराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी\nआजचे भविष्य सोमवार दि. 19 नोव्हेंबर 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/manasa/pt-satyasheel-deshpande/articleshow/65729497.cms", "date_download": "2018-11-19T12:29:52Z", "digest": "sha1:AS7A6KDUNYLZAHUWNJRGVMAZXGXRR2FY", "length": 12610, "nlines": 136, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Manasa News: pt satyasheel deshpande - पं. सत्यशील देशपांडे | Maharashtra Times", "raw_content": "\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nपं. सत्यशील देशपांडे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भीमसेन जोशी अध्यासनावर झालेली नेमणूक, हा त्यांच्या प्रयोगशीलतेचा गौरव आहे. संगीतातील ही प्रयोगशील दृष्टी त्यांनी त्यांच्या गुरूकडून म्हणजेच पं. कुमार गंधर्व यांच्याकडून घेतली.\nपं. सत्यशील देशपांडे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भीमसेन जोशी अध्यासनावर झालेली नेमणूक, हा त्यांच्या प्रयोगशीलतेचा गौरव आहे. संगीतातील ही प्रयोगशील दृष्टी त्यांनी त्यांच्या गुरूकडून म्हणजेच पं. कुमार गंधर्व यांच्याकडून घेतली. रुढार्थाने कुमारजी ग्वाल्हेर घराण्याचे होते, परंतु त्यांनी आपली स्वतंत्र अशी ‘कुमार गायकी’ निर्माण केली आणि त्याचीच तालीम आपल्या शिष्याला दिली. मात्र ही तालीम दिल्यावर ‘तू माझ्यासारखं गाऊ नकोस, तू तुझ्यासारखंच गा’ असं कुमारजी आपल्या या शिष्योत्तमाला सांगायला विसरले नाहीत आणि पं. सत्यशील देशपांडे यांनीही आपल्या गुरुचे हे शब्द कायम ध्यानी ठेवले. खरंतर पं. सत्यशील देशपांडे यांच्या घरीच वडिलांच्या रूपाने, म्हणजे गायक-समीक्षक वामनराव देशपांडे यांच्या रूपाने संगीताचं चालतं-बोलतं विद्यापीठ होतं. स्वत: वामनराव सुरेशबाबू माने, मोगुबाई कुर्डीकर यांच्याकडे गाणं शिकलेले होते आणि वेगवेगळ्या गायकांशी चर्चेचा त्यांचा संगीतयज्ञ अखंड सुरूच असायचा. त्या यज्ञातील ज्ञानकण वेचत आणि कुमारजींच्या घरी गुरू-शिष्य परंपरेने संगीतशिक्षण घेऊनच पं. सत्यशील देशपांडे मोठे झाले आणि त्यांनी स्वत:चं स्वतंत्र गान अस्तित्व निर्माण केलं. पुरेसा दमसास असलेला खर्जातला आवाज आणि ज्ञानपूत गाणं ही पं. सत्यशील देशपांडे यांची खासियत. सततच्या अभ्यासातून त्यांनी स्वत:ची ख्यालगायकी आकाराला आणली आहे. ख्यालगायकीवर अधिकारवाणीने बोलणाऱ्या मोजक्यांपैकी सत्यशील देशपांडे एक आहेत. पण परंपरेने चालत आलेलं गाणं कंठगत आणि अवगत असतानाही ते सतत काळाबरोबरही चालत राहिले आहेत. सध्याचा जमाना ट्वेंटी ट्वेंटीचा आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी फक्त पाचच मिनिटात बंदिशी गाण्याचा यशस्वी प्रयोगही केला आहे. तरुण पिढीला शास्त्रीय संगीताकडे वळवायचं असेल, तर असे प्रयोग करावेच लागतील, असं त्यांचं म्हणणं आहे. पं. सत्यशील देशपांडे क्वचितच सिनेमात गायले आहेत. ‘लेकिन’,‘विजेता’ या सिनेमासाठी ते गायले आहेत. मात्र यातील त्यांनी गायलेली गाणी गानरसिकांच्या स्मरणात आजही आहेत, कारण ती केवळ गाणी नाहीत, तो पंडितजींच्या अभ्यासाचा-आवाजाचा करिष्मा आहे.\nमिळवा माणसं बातम्या(Manasa News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nManasa News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ|भीमसेन जोशी अध्यासन|पं. सत्यशील देशपांडे|pune university|Pt Satyasheel Deshpande|appointment\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nपुरुष दिन: असा असतो 'परफेक्ट मॅन'\nसंगमनेरमध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस\nफूड टुरिझममध्ये नवा ट्रेंड\nअमृतसर हल्लाः संशयिताना लवकरच ताब्यात घेणारः पंजाब मुख्यमंत्\nपुणे पोलिसांची BJPला MP निवडणुकीत मदत: सचिन सावंत\nदिल्लीः जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nखरा वारसदार: एमके स्टॅलिन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5527297704138091894&title=Bhartiya%20Vyavahar%20Kosh%20published&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-11-19T11:15:25Z", "digest": "sha1:ZQALWHOTQIZ4XYIED5XFYNY7JP6BQVEK", "length": 21403, "nlines": 129, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "स्वातंत्र्यदिनाचा इंद्रधनुषी योग...!", "raw_content": "\nदिवंगत विश्वनाथ नरवणे यांनी संपादित केलेल्या भारतीय व्यवहार कोशाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन पुण्यात राज्यपालांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी झाले. स्वतःच्या मातृभाषेव्यतिरिक्त भारताच्या कुठल्याही भागातील महत्त्वाची भाषा जुजबी का होईना यायला हवी असेल, तर भारतीय व्यवहार कोशाला पर्याय नाही. स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने त्यांचे हे कार्य जगासमोर पुन्हा येण्यास सज्ज व्हावे, हा मोठा शुभशकुन मानायला हवा.\nयंदाचा स्वातंत्र्यदिन एक मोठा योगायोग घेऊन आला. याचे कारण म्हणजे एका विशेष महत्त्वाच्या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाचा साक्षीदार होण्याची संधी या दिवशी लाभली. हा ग्रंथ म्हणजे ‘भारतीय व्यवहार कोश’ हा कार्यक्रम झाला राज्यपालांचे पुण्यातील निवासस्थान असलेल्या राजभवनात. पुण्याचे असलेले दिवंगत विश्वनाथ नरवणे यांनी संपादित केलेल्या भारतीय व्यवहार कोशाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले. ‘भारतीय विचार साधना, पुणे’ या संस्थेने या पुस्तकाची निर्मिती केली आहे. नरवणे यांच्या पत्नी कविता नरवणे या वेळी उपस्थित होत्या.\nभारतात अनेक भाषा बोलल्या जातात. एका प्रांतातील माणसाला दुसऱ्या प्रांतातील माणसाची भाषा येतेच असे नाही. मराठी माणसे जर्मन, फ्रेंच, रशियन, जपानी या भाषा आवर्जून शिकतात; पण कुणी गुजराथी, कन्नड किंवा तमिळ भाषा शिकणे आमच्या जिवावर येते. तीच गोष्ट अन्य भाषकांची. एवढा मोठा आणि विपुलतेने भरलेला देश. भूगोलात शिकलेल्या जवळपास प्रत्येक प्रकारचा प्रदेश एकट्या भारतात सापडतो. परंतु एकमेकांच्या अंतरात काय आहे, हे पाहायला आम्हाला सवड नाही. एकमेकांची भाषा येत नसल्याने साहजिक दुरावा निर्माण होतो. शिवाय ‘मराठीने केला कानडी भ्रतार’ अशा म्हणींद्वारे या उदासीनतेला तात्त्विक जोड देण्यातही आपण हुशार\nवास्तविक साहित्य अकादमीसारख्या संस्थांची स्थापना याच उद्देशाने झाली आहे. परंतु त्याही कामाला मर्यादा येतात. म्हणूनच आपलाच देश आपल्याला परका राहतो. इंग्रजीवर पूर्णपणे विसंबून राहिले आणि अन्य प्रांतीय (परप्रांतीय नव्हे) भाषा न आल्याने कसा विचका होतो, हे पाहायचे असेल तर गंगाधर गाडगीळ यांचे ‘गोपुरांच्या प्रदेशात’ हे प्रवासवर्णन वाचले तरी कळून येते.\nया नकारात्मकतेला धाडसी आव्हान देण्याचे कार्य करणारा ग्रंथ म्हणजे ‘भारतीय व्यवहार कोश.’ या ग्रंथात असे काय आहे तर या कोशात वेगवेगळ्या शब्दांची जंत्री असून, त्यासाठी सोळा भाषांमध्ये प्रतिशब्द दिले आहेत. फळे, धान्य, फुले, घरगुती वस्तू, अवयव अशा अनेक दैनंदिन वापराच्या वस्तू त्यात समाविष्ट आहेत. नावातच व्यवहार कोश असल्यामुळे व्यवहारावर त्यात भर दिलेला आहे, हे साहजिकच आहे. नुसते शब्द देऊन भागत नाही, तर वाक्यरचनाही यायला हवी. त्यामुळे घरात, बाजारात, कार्यालयात, रेल्वे स्टेशनवर बोलल्या जाणाऱ्या वाक्यांचे सर्व भारतीय भाषांत अनुवाद दिलेले आहेत. रोजच्या जगण्यातील सुमारे शंभर प्रकारची वाक्ये सोळा भाषांमध्ये यात दिलेली आहेत- अन् ती सर्व देवनागरी लिपीत. स्वतःच्या मातृभाषेव्यतिरिक्त भारताच्या कुठल्याही भागातील महत्त्वाची भाषा जुजबी का होईना यायला हवी असेल, तर भारतीय व्यवहार कोशाला पर्याय नाही.\nदेशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या होत्या. तत्कालीन १३ राज्यांच्या राज्यपालांनी या प्रयत्नाला दाद दिली होती. आता राज्यपाल राव यांनी या कोशाला नदीजोड प्रकल्पाची उपमा दिली. ‘हा कोश म्हणजे नदीजोड प्रकल्पासारखाच भाषाजोड प्रकल्प आहे. कोणत्याही भारतीय भाषेतील व्यक्तीशी संवाद साधण्यासाठी हा कोश उपयोगी पडणार आहे. या कोशाची तिसरी आवृत्ती प्रकाशित करणे म्हणजेच संपादक दिवंगत विश्वनाथ नरवणे यांचे समर्पण आणि निष्ठेला अभिवादन करण्यासारखे आहे. केवळ एखादी ध्येयवादी व्यक्तीच असे कार्य करू शकते,’ असे ते म्हणाले.\nया कोशाच्या निर्मितीसाठी स्व. नरवणे यांनी घेतलेले कष्ट पाहिले असता थक्क व्हायला होते. या वेळी या कोशाची माहिती देताना डेक्कन अभिमत विद्यापीठाचे उपकुलगुरू प्रसाद जोशी म्हणाले, ‘भारतीय व्यवहार कोशाचे पहिल्यांदा प्रकाशन १९६१मध्ये झाले. यामध्ये १६ भारतीय भाषांमधील ४० हजार शब्दांची माहिती आहे. विश्वनाथ नरवणे सहा वर्षे देशातील विविध भागांत प्रवास करत होते. त्यांनी अनेक भाषातज्ज्ञांची भेट घेऊन कोश परिपूर्ण बनवला. कोशशास्त्राच्या सिद्धांतांनुसार त्यांनी या कोशाची निर्मिती केली. इंग्रजी व संस्कृतमध्ये प्रत्येक शब्दाचा अर्थ दिल्यामुळे त्याची उपयुक्तता वाढली आहे. देशभर फिरून त्यांनी एक एक शब्द गोळा करून हा ग्रंथ सिद्ध केला.’\nबाजारात ‘फ्रेजबुक’ नावाचा एक प्रकार उपलब्ध असतो. एखाद्या प्रांतात येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक भाषांमध्ये संवाद साधण्यासाठी काही प्राथमिक वाक्ये त्यात दिलेली असतात. भारताच्या सर्व महत्त्वाच्या भाषांना समाविष्ट करणाऱ्या भारतीय व्यवहार कोशासारखे फ्रेजबुक आज तरी उपलब्ध नाही. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून या ग्रंथाचे प्रकाशन होणे, हाही मोठा योगायोग आहे. या कोशाचे प्रकाशन १९६१ साली भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले. मूळ हिंदीत असलेल्या या ग्रंथाच्या प्रस्तावनेत विश्वनाथ नरवणे म्हणतात, ‘शब्दांचा शोध घेत आपण जात असतो, तेव्हा आपल्या भाषेतील शब्द दूर कुठेतरी पोहोचलेले पाहून खूप आनंद होतो. वेगवेगळ्या भाषांतील शब्द आणि म्हणी एक-दुसऱ्या भाषेमध्ये सहजतेने पोहोचून जणू त्याच भाषेचे अंग झालेले पाहून असा साक्षात्कार होतो, की भाषा-भाषांमध्ये भिंती नाहीत, तर इंद्रधनुष्याप्रमाणे त्या एकमेकांशी अशा जोडलेल्या आहेत, की त्यांच्या एकत्र येण्याची स्थानेही कळत नाहीत - त्या अभेद्य आहेत...अशा प्रकारच्या भाषा ज्ञानातूनच भारताच्या एकात्मतेचे दर्शन आपण करू शकू.’\nआणखी एक मुद्दा राज्यपालांनी या निमित्ताने मांडला. तो महत्त्वाचा होता. ‘भारत हे विविध संस्कृतींचे एक गाठोडे आहे. भाषा ही नदीप्रमाणे असते. भारतीय भाषा या आपल्या प्राचीन ज्ञानाच्या साठ्याचे भंडार आहेत. परंतु तरुण पिढी आपल्या मातृभाषांपासून दूर जात आहे, यामुळे मी चिंतित होतो. एखादी भाषा मरते तेव्हा ते नुकसान भरून काढता येत नाही,’ असे ते म्हणाले.\nस्वातंत्र्यदिन दर वर्षी येतो, दर वर्षी देशभक्तीचे आणि मातृभूमीचे गोडवे गायले जातात. ही देशभक्ती, देशबांधवांबद्दलचा हा उमाळा किती खरा, किती दिखाऊ हा ज्याचा त्याचा प्रश्न. परंतु खरोखर हा देश काय आहे आणि या देशाचा समृद्ध वारसा काय आहे, याचा शोध घेणारे फार थोडे. दिवंगत विश्वनाथ नरवणे हे अशा थोड्यांपैकी एक. त्यांनी निर्माण केलेली ‘भारतीय व्यवहार कोश’ आणि ‘भारतीय कहावत संग्रह’ (तीन खंड) ही ग्रंथसंपदा म्हणजे कोशवाङ्मयातील गौरीशंकरच होत. स्वातंत्र्यानंतर संपूर्ण भारताला कवेत घेणारे अशा प्रकारचे अन्य साहित्यिक कार्य क्वचितच असेल. स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने त्यांचे हे कार्य जगासमोर पुन्हा येण्यास सज्ज व्हावे, हा मोठा शुभशकुन मानायला हवा. आता तिसऱ्या आवृत्तीनंतर हा कोश अॅपच्या माध्यमातूनही लवकरच येणार आहे. त्याचेही स्वागत व्हायला हवे. स्वातंत्र्यदिनाचे असे इंद्रधनुषी योग वारंवार यायला हवेत...\n(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)\nजग आमच्याकडे येत आहे टीसीएस, पेट्रोलियम कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य कंपन्यांचे तिमाही निकाल शेअर खरेदीला अनुकूल वैचारिक प्रगतीची रुजवात किमान सहा महिन्यांच्या खर्चाची तरतूद आवश्यक\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/twitter/all/page-6/", "date_download": "2018-11-19T12:04:42Z", "digest": "sha1:SWQQXFQ5WSNZZAMTXHTHZQHVOY5RKYZA", "length": 11087, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Twitter- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\n��राठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nरिलायन्सने विकत घेतले हॅथवे आणि डेन, अजून स्वस्त होणार इंटरनेट सर्विस\nयामुळे रिलायन्स जिओला त्यांचे ब्रॉडबँड नेटवर्क मोठ्या प्रमाणात सुरू करायला मदत होईल\nअकबर यांचा अखेर राजीनामा, लैंगिक गैरवर्तनाचे आरोप भोवले\nएक तासासाठी बंद झालेली YOUTUBE सेवा पुन्हा सुरू...\nहॉटेलच्या लेडीज टॉयलेटमध्ये घुसला BSP नेत्याचा मुलगा, विरोध केल्यावर रोखली बंदूक\n#MeToo अक��षयच्या दबावानंतर अखेर साजिद खान हाऊसफूल-४ मधून बाहेर\n#MeTooच्या सुनावणीसाठी लवकरच एक न्यायिक समिती - मनेका गांधी\nराष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंना म्हणाले 'Thanks'\nपेट्रोल-डिझेलचे दर वाढता वाढे,मुंबईत पेट्रोलचे दर ८८ गाठणार\n#MeToo वादळात आता सुभाष घईंचं नाव समोर, महिलेनं केला बलात्काराचा आरोप\n...म्हणून बिग बी वाढदिवस साजरा करणार नाहीत\nआमिर खानचा मोठा निर्णय, लैंगिक अत्याचाराचा आरोप झालेल्या दिग्दर्शकाचा सिनेमा सोडला\nओडिशाच्या किनारपट्टीला धडकलं तितली चक्रीवादळ, वाऱ्यामुळे घरं आणि झाडं कोसळली\nराहुल गांधींना कधीपासून मराठी समजायला लागलं \nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/prime-minister-housing-scheme-problem-25630", "date_download": "2018-11-19T12:01:07Z", "digest": "sha1:KVTI2Y765Z65ARM23VBTYQIPEFCGTGMC", "length": 11037, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "Prime Minister Housing Scheme in problem 'पंतप्रधान आवास योजना' जागेअभावी अडचणीत | eSakal", "raw_content": "\n'पंतप्रधान आवास योजना' जागेअभावी अडचणीत\nगुरुवार, 12 जानेवारी 2017\nमुंबई - जमिनीच्या मालकी हक्काचे उतारे देण्यास जिल्हाधिकारी तयार नसल्याने पंतप्रधान आवास योजना अडचणीत येण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.\nमुंबई - जमिनीच्या मालकी हक्काचे उतारे देण्यास जिल्हाधिकारी तयार नसल्याने पंतप्रधान आवास योजना अडचणीत येण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.\nपंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 2020 पर्यंत सर्वांना घरे देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. जमिनीच्या मालकी हक्कामुळे त्यात अडचणी येत आहेत. संबंधित झोपडपट्टीवासीयांना मालकी हक्काचे उतारे मिळावेत, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र निंबाळकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.\nया योजनेअंतर्गत घर बांधण्यापूर्वी संबंधितांकडे मालकी हक्काचा उतारा असणे गरजेचे आहे; मात्र योजनेतील अनेक पात्र कुटुंबे सरकारी जागेवर वास्तव्य करत असल्याने, त्यांच्या नावावर जमिनीच्या मालकी हक्काचे उतारे देण्यास जिल्हाधिकारी तयार नाहीत. तर दुसरीकडे ग्रामविकास मंत्रालयाने नियोजित वेळेत घरांचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तगादा लावत आहे. केंद्र किंवा राज्य सरकारच्या मालकीच्या जमिनीवर झोपडपट्टीधारक राहत असतील, तर त्यांना या योजनेअंतर्गत त्याच ठिकाणी घरे बांधून देण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी सरकारी जागा देण्याची किंवा जागा नसल्यास ती मिळवून देण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असल्याचे केंद्र सरकारने यापूर्वीच जाहीर केले आहे. तरीही म्हाडा नव्या घरांसाठी जागा नसल्याचे कारण पुढे करत आहे. अतिक्रमणे हटवून झोपडपट्टीवासीयांना बेघर करून जागा ताब्यात घेण्याचे काम महसूल विभागाने सुरू केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये या योजनेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र निंबाळकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.\nभाजपचा अर्ज भरण्याचा कार्यक्रम\nपंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अर्ज भरण्याचे अधिकार म्हाडाने दिले नसतानाही भाजपकडून काही रक्कम आकारून हे अर्ज मोठ्या प्रमाणात भरून घेतले जात आहेत. मालकी हक्काचा उतारा मिळणार नाही, तोपर्यंत या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट आहे. तरीही निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केवळ देखावा म्हणून, हे अर्ज भरून घेतले जात आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=212&Itemid=404&limitstart=1", "date_download": "2018-11-19T12:06:39Z", "digest": "sha1:GBFIF2KW7IJUJ4AJTTWLLCC2GEHQM2ZK", "length": 6056, "nlines": 36, "source_domain": "saneguruji.net", "title": "दुर्दैवी", "raw_content": "सोमवार, नोव्हेंबर 19, 2018\n अहो, येथे नवीन घरे कोणी बांधत नाही. जुनी मात्र पाडण्यात येतात. गे��्या दोनचार महिन्यांत चारपांच तरी घरे पाडण्यात आली. पूर्वी हा भरण्याचा गाव. गजबजलेला असे. परंतु आता वैभव राहिले नाही. जिकडे तिकडे पडकी मोडकी घरे दिसतील. दगडाधोंडयांच्या राशी ठायी ठायी दिसतील. वाईट दिवस येत चालले, दादा.'' असे म्हणून तो इसम गेला.\nती नवराबायको जात होती. तो कानांवर गोंगाट आला. तिकडे कसली होती ती गर्दी\n''काय आहे हो तिकडे'' त्याने एकाला विचारले.\n''कळमसरची यात्रा होती. आज संपली. आता मुलेबाळे शिटया वगैरे घेत आहेत. यात्रेतील मुख्य भाग कधीच संपला. मी अशा यात्रांत कधी जात नसतो. सारी फसवाफसवी असते. पूर्वी प्रामाणिकपणा असे. आता सगळा खोटा बाजार. कपडा घेतला तर लौकर फाटायचा. मडके घेतले तर लौकर फुटायचे. बैल घेतला तर निकामी निघायचा. म्हैस घेतली तर लौकर आटायची. सारा चावटपणा. मी या यात्रेत कधी काही घेत नाही.'' असे म्हणून तो गृहस्थ गेला.\nती नवराबायको पुढे जात होती. आजूबाजूला अनेक दुकाने होती. यात्रेतील दुकाने. पाल लावून घेतलेली दुकाने. छोटया छोटया तंबूतील दुकाने. कोणी मांडव घालून त्यांत दुकाने थाटली होती. ती बघा त्या बाजूला उपहारगृहे आहेत. तिकडे खानावळी आहेत आणि ही कसली पाटी हा दारूचा गुत्ता वाटते हा दारूचा गुत्ता वाटते\nतरुणाने त्या दुकानाकडे पाहिले, परंतु त्याची बायको म्हणाली, ''तिकडे नका जाऊ. आपण त्या पलीकडच्या मांडवात जाऊ. तिथे रात्रीची वस्तीला राहू.'' शेवटी ती दोघे त्या मांडवात आली. एका बाकावर बसली. तिने मुलीला प्यायला घेतले. पिता पिता ती मुलगी झोपली. आईने एका चौघडीवर तिला ठेवून जरा थोपटले. त्या तरुणाने काही खायला विकत घेतले. दोन द्रोणांतून एक प्रकारची खीर त्यांना देण्यात आली. दोघे ती खीर खात होती. त्याने पटकन् संपवली. तेथल्या दुकानाची मालकीण एक पोक्तशी बाई होती. ती डोळे मिचकावीत होती. आपल्या त्या तरुणाचे तिच्या डोळयांकडे लक्ष गेले. तिने खूण केली. तो उठला. आपला द्रोण घेऊन गेला. तिने बाजूच्या एका मडक्यांतून काही तरी ओतले. आपला द्रोण क्षणात त्याने रिकामा केला. पुन्हा त्याने द्रोण पुढे केला. पुन्हा तो भरण्यात आला. आणि पुन्हा रिता झाला. एक, दोन, तीन, चार, द्रोणांवर द्रोण तो पीत होता.\n''पुरे आता. पिऊन का मरायचे आहे'' त्याची बायको रागाने म्हणाली.\n''मरेन; मी वाटेल ते करीन. तू कोण बोलणारी गप्प बस. तुला पाजू का थोडी गप्प बस. तुला पाजू का थोडी आणू द्रोण भरून परंतु तुला माझ्या हातचा मार आवडेल. हे अमृत नाही आवडणार.'' तो म्हणाला.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://urbantyphoon.com/contextm.htm", "date_download": "2018-11-19T11:47:49Z", "digest": "sha1:DFHHIQFJL55KWZFM7B44NTL4YLRRYLI3", "length": 6951, "nlines": 5, "source_domain": "urbantyphoon.com", "title": "URBAN TYPHOON Koliwada/ Context", "raw_content": "\nधारावीचा कोळीवाडा ही पारंपरिक कोळ्यांची वस्ती आहे. धारावी ही आशियातील सर्वात मोठया अनौपचारिक वसाहतींपैकी एक आहे. हे एक अतिशय विविधांगी असे निवासी, व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्र आहे जिथे दाट लोकवस्ती आहे. गेल्या शतकात मुंबईने अनुभवलेल्या शहरी आणि लोकसंख्येच्या नाट्यमय बदलांतूनही कोळीवाड्याचे खेडयासारखे स्वरूप टिकून राहिले आहे. भारतीय उपखंड अनुभवत असलेल्या अतिशय वेगवान आर्थिक प्रगतीचे, शहरीकरणाचे, खेडयातून शहराकडे स्थलांतराचे आणि सध्याच्या कालखंडात घडून येणार्‍या परिवर्तनाचे मुंबई - मॅक्झिमम सिटी - हे प्रतीक आहे. मुंबई हे भारतातील सर्वांत मोठे शहर तर आहेच, शिवाय आर्थिक आणि व्यापारी राजधानीही आहे आणि जागतिक पातळीवरील स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करणार्‍यांना आकर्षित करणारे ते प्रभावी चुंबकही झाले आहे.\nमुंबईच्या परिघावरील दलदलींवर, खाजण जमिनींवर धारावी वसविण्यात आली होती. देशाच्या सर्व भागांतून येणार्‍या स्थलांतरितांसाठी फार पूर्वीपासून शहरात प्रवेश करण्याचा हा पहिला टप्पा राहिला आहे. ही २२३ हेक्टरांची, कमीतकमी ५ लाख लोकांचे वसतिस्थान असलेली वसाहत आज बृहन्मुंबईच्या मध्यभागी आली आहे. मुंबईच्या नवीन आर्थिक केंद्रस्थानापासून - बांद्रा–कुर्ला कॉम्प्लेक्सपासून - हाकेच्या अंतरावर असल्यामुळे मालमत्तेच्या हिशेबात धारावीची अंदाजित किंमत जवळपास २० अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.\nनुकताच मुंबईच्या महानगर–शासनाने (धारावी पुनर्विकास योजना) ही जमीन खाजगी विकासकांना विकण्याचा प्रयत्न केला. वस्तीत राहणार्‍या लोकांना या निर्णयप्रक्रियेपासून संपूर्णपणे बाजूला ठेवल्यामुळे ही प्रक्रिया लोकशाहीविरोधी आहे असा तीव्र विरोध करण्यात आला - जरी बर्‍याच काळापासून इथे राहणार्‍या रहिवाशांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याचे आश्वासन देण्यात आले तरीही. धारावी पुनर्विकास योजनेतील मुख्य त्रुटी ही आहे की ती मुळातच धारावीचा – प्रत्यक्ष क्षेत्रफळाचा, लोकसंख्येचा, सामाजिक किंवा आर्थिक बाबींचा – कोणत्याही तर्‍हेचा ठाशीव अभ्यास करून त्यावर आधारलेली नाही. शासन आता ह्या त्रुटीचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे. धारावीचे सर्व रहिवासी आणि अंतिमतः भारतातील सर्व झोपडपट्टीवासी यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नात म्हणजे स्वनिर्धारासाठी चाललेल्या लढयात कोळीवाडा अग्रभागी आहे. पिढयानपिढया शासनाकडून आणि सामाजिक संस्थांकडून संपूर्णपणे दुर्लक्षिले गेल्यानंतर आता इथले रहिवासी आपल्या सभोवतालच्या वस्तीचा त्यांना हवा आहे तसा विकास करण्याच्या हक्काची मागणी करीत आहेत. नाहीतरी पोर्तुगीजांनी मुंबईला बॉम्बे म्हणण्याच्याही पूर्वीपासून कोळीवाडा अस्तित्वात होताच.\nकोळीवाड्याचे रहिवासी संपूर्ण जगभरातल्या आर्किटेक्ट्सना, नगरनियोजकांना, समाजशास्त्रज्ञांना, अर्थतज्ज्ञांना, कृतिशील चळवळ्यांना, कलाकारांना, संगीतकारांना आणि इतर प्रतिभावंतांना एकत्र येऊन त्यांच्या भोवतालच्या वस्तीच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी त्यांच्याबरोबर सखोल चर्चा करण्यासाठी आमंत्रण देत आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kathaaklechya-news/india-wins-turmeric-patent-case-in-us-1166018/", "date_download": "2018-11-19T11:41:11Z", "digest": "sha1:G6QGGC7DJ4R2HUEUBZ3LPVJEQJROJRKY", "length": 26473, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "प्रिय आजीस.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविराट कोहली ऑस्ट्रेलियात गप्प बसला तर आश्चर्य वाटेल - पॅट कमिन्स\nरिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nकथा अकलेच्या कायद्याची »\nयातूनच सुरू झाला आपलं पारंपरिक ज्ञान जतन करण्याचा भगीरथ प्रयत्न\nभारत आणि भारतासारखी प्राचीन संस्कृती असलेल्या अन्य देशांत पारंपरिक ज्ञान जतन करून ठेवणारे आजीबाईचे बटवे आहेत. हे ज्ञान कुणा एकाचं नाही.. त्या सगळ्या समाजाचं आहे; म्हणून त्यावर पेटंट दिलं जात नाही. पण अमेरिकेच्या पेटंट कायद्यातली या बाबतीतली तरतूद मात्र इतर सर्व देशांपेक्षा वेगळी आहे. १९९५ मध्ये अमेरिकेत हळदीच्या जखम बरी करण्याच्या गुणधर्मावर पेटंट दिलं गेलं. भारताने त्याविरोधात लढा द्यायचा ठरवलं.. यातूनच सुरू झाला आपलं पारंपरिक ज्ञान जतन करण्याचा भगीरथ प्रयत्न\nतुला आठवतं, मी लहान असताना पावसाळ्यात रात्र रात्र खोकत असायचे आणि तू मला गरमागरम हळदगुळाचे दूध करून द्यायचीस.. प्रोजेक्टसाठी कटरने थर्मोकोल कापताना बोट कापलं की त्यात हळद आणून भरायचीस.. अरबटचरबट खाऊन पोट रात्री-अपरात्री दुखायला लागलं की ओवा खायाला द्यायचीस.. खोकला झाला की ज्येष्ठमध चघळायला द्यायचीस.. आठवतं ना गं तुला माहिती होतं का तेव्हा आजी की तुझा हा आजीबाईचा बटवा पुढे जाऊन जगभरात एक मोठा वादाचा विषय निर्माण करणार आहे तुला माहिती होतं का तेव्हा आजी की तुझा हा आजीबाईचा बटवा पुढे जाऊन जगभरात एक मोठा वादाचा विषय निर्माण करणार आहे आज माझ्या पेटंटच्या तासाला माझ्या सरांनी वर्गात हे शिकवलं आणि मला राहवलं नाही तुला लिहिल्यावाचून..\nमागे मी तुला एकदा सांगितलं होतं बघ की, पेटंट मिळायचे तीन निकष असतात.. संशोधनाचं नावीन्य, असाहजिकता आणि औद्योगिक उपयोग. आता नावीन्य म्हणजे काय तर ते संशोधन त्याआधी जगात कुणालाही माहिती असता कामा नये. आणि ते कुणाला कसं माहिती असू शकतं तर त्यावर आधीच पेटंट मिळालेलं असू शकतं किंवा शोधनिबंध लिहिले गेलेले असतात.. कुठल्या पुस्तकात किंवा लेखात त्याचा उल्लेख असतो किंवा मग ते कुणी तरी कुणाला तरी तोंडी सांगितलेलं असतं.. ते बाजारात विकायला आलेलं असतं किंवा मग ते दुसऱ्या कुठल्या तरी पद्धतीने लोकांना आधीपासून माहिती असतं. आता दुसऱ्या कुठल्या तरी पद्धतीने म्हणजे नक्की काय तर त्यावर आधीच पेटंट मिळालेलं असू शकतं किंवा शोधनिबंध लिहिले गेलेले असतात.. कुठल्या पुस्तकात किंवा लेखात त्याचा उल्लेख असतो किंवा मग ते कुणी तरी कुणाला तरी तोंडी सांगितलेलं असतं.. ते बाजारात विकायला आलेलं असतं किंवा मग ते दुसऱ्या कुठल्या तरी पद्धतीने लोकांना आधीपासून माहिती असतं. आता दुसऱ्या कुठल्या तरी पद्धतीने म्हणजे नक्की काय तर तुला जखम झाली की हळद लावावी हे ज्या पद्धतीने माहिती होतं ना तसंच अगदी.. म्हणजे ना तुला कुणी कधी हे प्रत्यक्षपणे सांगितलं, ना तू याबद्दल कधी कुठे वाचलंस. पण तुझ्या आईला तू ते करताना पाहत आलीस.. आणि तुझी आई तिच्या आईला.. असं पिढय़ान्पिढय़ांपासून ते भारतात सगळ्यांना ठाऊक होतं.. नाही का तर तुला जखम झाली की हळद लावावी हे ज्या पद्धतीने माहिती होतं ना तसंच अगदी.. म्हणजे ना तुला कुणी कधी हे प्रत्य��्षपणे सांगितलं, ना तू याबद्दल कधी कुठे वाचलंस. पण तुझ्या आईला तू ते करताना पाहत आलीस.. आणि तुझी आई तिच्या आईला.. असं पिढय़ान्पिढय़ांपासून ते भारतात सगळ्यांना ठाऊक होतं.. नाही का म्हणजे तो आपल्याकडे परंपरेने चालत आलेला ज्ञानाचा ठेवा होता.. जगातल्या कुठल्याही देशाच्या अशा परंपरागत ज्ञानावर त्या देशात किंवा इतर कुठल्याही देशात कुणाही एका व्यक्तीला म्हणूनच पेटंट घेता येत नाही. कारण तसं ते दिलं की ते एका व्यक्तीच्या मालकीचं होणार.. आणि दुसऱ्या कुणालाही ते वापरता नाही येणार.. आणि असं होऊ नये म्हणून यावर कुठल्याही देशात पेटंट मिळत नाही.. प्रत्येक देशाच्या पेटंट कायद्यात कलमच असतं तसं.\nपण होतं काय आजी, की अमेरिका हा देश मात्र स्वत:ला या सगळ्यांपेक्षा वेगळा समजत असतो गं नेहमी. म्हणजे गल्लीतल्या क्रिकेट सामन्यात कसं एखाद्या धष्टपुष्ट गुंड मुलाला आऊट करण्याचे नियम वेगळे असतात बघ.. म्हणजे तीनदा आऊट केलं तर कुठे तो एकदा आऊट होणार.. आणि इतर िलबूटिंबू मुलं मात्र एकदा आऊट झाली की आऊट.. असं असतं की नाही ..तो मुलगा दादागिरीच करतो तशी.. तसंच या बलाढय़ अमेरिकेने स्वत:साठी बनवलेले नियम वेगळे.. नेहमीच स्वत:ला इतरांपेक्षा चार अंगुळं वर समजणारे.\nतर अमेरिकेच्या पेटंट कायद्यातल्या नावीन्याच्या व्याख्येत आणि इतर देशांच्या व्याख्येत एक मोठा फरक होता बघ. तो असा की, फक्त अमेरिकेतल्या लोकांना माहिती असलेल्या पारंपरिक ज्ञानावर अमेरिका पेटंट देणार नाही.. म्हणजे याचा दुसरा अर्थ असा की, दुसऱ्या कुठल्या देशाच्या पारंपरिक ज्ञानावर मात्र अमेरिकेत पेटंट घेता येईल. म्हणजे एकीकडे सगळे देश एकमेकांच्या पारंपरिक ज्ञानाचं संरक्षण करत असताना अमेरिका मात्र फक्त स्वत:च्याच ज्ञानाचं संरक्षण करणार आणि इतरांच्या ज्ञानावर मात्र खुश्शाल आपल्या देशात मक्तेदारी देऊन ठेवणार असा उफराटा कारभार.\nतर १९९५ मध्ये अमेरिकेतल्या मिसिसिपी विद्यापीठातल्या दोन संशोधकांना हळदीच्या जखम बरी करण्याच्या गुणधर्मावर अमेरिकेत पेटंट मिळालं त्याच वर्षांत डॉ. रघुनाथ माशेलकर दिल्लीमध्ये सीएसआयआरचे (वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद) संचालक म्हणून रुजू झाले होते. हो गं तेच ते प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ.. त्यांनी दिलेल्या बासमती पेटंटच्या लढय़ाबद्दल मागे मी तुला सांगितलं होतं. तर त्या��नी वृत्तपत्रात अमेरिकेत हळदीच्या जखम बरी करण्याच्या गुणधर्मावर पेटंट दिलं गेल्याचं वाचलं आणि ते चक्रावूनच गेले. कारण माझ्यासारखंच त्यांनीही त्यांच्या आईला जखमेवर हळद लावताना पाहिलं होतं ना त्याच वर्षांत डॉ. रघुनाथ माशेलकर दिल्लीमध्ये सीएसआयआरचे (वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद) संचालक म्हणून रुजू झाले होते. हो गं तेच ते प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ.. त्यांनी दिलेल्या बासमती पेटंटच्या लढय़ाबद्दल मागे मी तुला सांगितलं होतं. तर त्यांनी वृत्तपत्रात अमेरिकेत हळदीच्या जखम बरी करण्याच्या गुणधर्मावर पेटंट दिलं गेल्याचं वाचलं आणि ते चक्रावूनच गेले. कारण माझ्यासारखंच त्यांनीही त्यांच्या आईला जखमेवर हळद लावताना पाहिलं होतं ना आणि भारताच्या या पिढय़ान्पिढय़ा चालत आलेल्या संचितावर कुणी मक्तेदारी कशी मिळवू शकतं, असा त्यांना प्रश्न पडला. त्यांनी हळदीच्या या पेटंटच्या विरोधात लढा द्यायचं ठरवलं.. आणि सीएसआयआरमधले शास्त्रज्ञ कामाला लागले. त्यासाठी हळदीचा हा गुणधर्म भारतातल्या लोकांना हे पेटंट फाईल होण्याआधीपासून ठाऊक होता हे सिद्ध करणं गरजेचं होतं. सीएसआयआरने तसे तब्बल ३२ संदर्भ शोधून काढले.. हे संस्कृत, उर्दू आणि हिंदीमधले होते.. यातील काही तर शंभर वर्षांपेक्षा जुने होते. त्यामुळे १९९८ साली हे पेटंट अमेरिकन पेटंट ऑफिसने नाकारलं. एखाद्या विकसनशील देशाच्या पारंपरिक ज्ञानाला मान्यता देण्याच्या बाबतीत हळदीवरील पेटंटची केस हा एक मलाचा दगड ठरला.\nहीच तऱ्हा कडुिनबाच्या पेटंटची. डब्ल्यू. आर. ग्रेस नावाच्या कंपनीला युरोपात कडुिनबापासून बनवलेल्या एका कीटकनाशकावर पेटंट देण्यात आलं.. हळदीसारखीच कडुिनबाची पानं साठवणीच्या धान्यात ठेवताना आम्ही मुलांनी आमच्या आयांना आणि आज्यांना नेहमीच पाहिलं आहे. पण तरी यावर पेटंट दिलं गेलं. मग परत भारताने पाच र्वष लढा देऊन हे पेटंट उलथवलं.. हीच तऱ्हा बासमतीवरच्या पेटंटची ..आणि अगदी काल-परवा परतवून लावलेल्या जायफळापासून बनवलेल्या माऊथवॉशच्या पेटंटची.\nथोडक्यात काय गं आजी.. तुझा हा जो आजीबाईचा बटवा आहे ना.. ते तुझ्या पूर्वजांच्या ज्ञानाचं संचित आहे. आणि भारतासारखी प्राचीन संस्कृती असलेल्या अनेक देशांत असे आजीबाईचे बटवे आहेत.. म्हणजे लॅटिन अमेरिकेतले देश म्हण.. किंवा चीन किंवा इजिप्त म्हण. अमेरिका काय गं आत्ता आत्ता जन्माला आलेला देश.. त्याला फारशी परंपराच नाही तर पारंपरिक ज्ञान कुठून असायला ..म्हणून तर त्यांनी इतरांचं पारंपरिक ज्ञान चोरण्याचा सपाटा लावला.. जैविक चोरीच ही.. याला इंग्रजीत म्हणतात बायोपायरसी. हळदीच्या पेटंटसाठी लढणाऱ्या सीएसआयआरने मग या प्रकरणात अजून खोलात जायचं ठरवलं. आणि त्यांना शोध लागला की हळदीचं पेटंट ही काही पहिली आणि शेवटची केस नाही.. तर दर वर्षी जवळजवळ २००० अशी पेटंट्स जगभरात दिली जातात. जी कुठल्या ना कुठल्या देशाच्या पारंपरिक ज्ञानावर आधारित असतात. मग असं एक एक पेटंट घेऊन कसं लढत बसणार ..म्हणून तर त्यांनी इतरांचं पारंपरिक ज्ञान चोरण्याचा सपाटा लावला.. जैविक चोरीच ही.. याला इंग्रजीत म्हणतात बायोपायरसी. हळदीच्या पेटंटसाठी लढणाऱ्या सीएसआयआरने मग या प्रकरणात अजून खोलात जायचं ठरवलं. आणि त्यांना शोध लागला की हळदीचं पेटंट ही काही पहिली आणि शेवटची केस नाही.. तर दर वर्षी जवळजवळ २००० अशी पेटंट्स जगभरात दिली जातात. जी कुठल्या ना कुठल्या देशाच्या पारंपरिक ज्ञानावर आधारित असतात. मग असं एक एक पेटंट घेऊन कसं लढत बसणार त्यावर खर्चही प्रचंड होणार आणि वेळही खूप जाणार.. शिवाय कित्येकदा पेटंट पारंपरिक ज्ञानावर आधारित आहे हे समजणारच नाही.. मग याच्याविरोधात लढण्यासाठी भारताने अग्रणी व्हायचं ठरवलं.. कसं ते मला सर पुढच्या तासाला शिकवणारेत.. शिकवलं की तुला पुढच्या आठवडय़ात आणखी एक पत्र लिहीनच..\nपण हे सगळं का झालं सांगू का आजी आपलं पारंपरिक ज्ञान आपलं सगळ्यांचं आहे.. ते सगळ्यांनी मिळून वापरलं पाहिजे हा झाला सरळ विचार.. तू शिकवलंस ना आम्हाला ॐ सहनाववतु, सह नौ भुनक्तु सहर्वीय करवावहै.. तोच हा विचार; पण ही नवीन आलेली अमेरिकन संस्कृती मात्र व्यक्तिकेंद्रित आहे. ज्यात स्वत:चा फायदा आधी पहिला जातो.. नेमक्या याच गोष्टीमुळे ही जैविक चोरी सुरू झाली बघ.. पण घाबरू नकोस आजी.. तुझा हा आजीबाईचा बटवा तुझ्या देशाने आता सुरक्षित केला आहे.\nजाता जाता आणखी एक सांगते.. या जैविक चौर्याला कारणीभूत असलेल्या अमेरिकेच्या पेटंट कायद्यातील ‘नावीन्याची’ व्याख्या शेवटी २०११ मध्ये अमेरिकेला बदलायला लागली ..आणि आता ती इतर देशांसारखीच आहे.. म्हणजे आता इतर देशांच्या पारंपरिक ज्ञानाचं संरक्षण करणं अमेरिकेला भाग आहे.\nचल.. आता मला झोपायला हवं.. पुढच्या आठवडय़ातल्या तासानंतर तुला परत लिहीनच.. बाय आजी\nता. क.- वाईट एवढंच वाटलं की, हळदीचं पेटंट अमेरिकेत फाईल करणारे संशोधक हरिहर कोहली आणि सुमन दास हे भारतीय.. अमेरिकन पेटंट कार्यालयात ते तपासणारा कुमार हा पेटंट परीक्षकही भारतीय.. आणि या अमेरिकी-भारतीयांच्या विरोधात लढत होती भारतातली सीएसआयआर ही संस्था\nलेखिका औषध निर्माण शास्त्राच्या प्राध्यापिका असून बौद्धिक संपदा कायद्यातील पदवीधर व पेटंट सल्लागार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\n'मला मारहाण नाही केवळ धक्काबुक्की', 'मुळशी पॅटर्न'चे दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा खुलासा\n'आजोबा आमच्यासोबत का राहत नाही', अबरामचा बिग बींना प्रश्न\nजस्टिनशी लग्न केल्यानंतर हेलीने केला नावात 'हा' बदल\nसोनालीनंतर आता 'या' अभिनेत्रीलाही झाला कॅन्सर\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\n‘गोमातेवरून काँग्रेसचे दुटप्पी राजकारण’\nमध्य प्रदेशात काँग्रेससाठी आता नाही तर कधीच नाही\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या ९ लाख कोटींच्या राखीव निधीवर सरकारचा डोळा\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nविधान परिषद उपसभापतीपद निवडणूक तूर्त नाही\nतेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना विरोधकांचे खतपाणी\nसहा तासांत पत्रीपुलाचे पाडकाम\nदुधात भेसळ केल्यास जन्मठेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/52459", "date_download": "2018-11-19T11:21:29Z", "digest": "sha1:HOJJRPXDDPKRXIAPMJGZRLBLYMZCGSNS", "length": 11733, "nlines": 150, "source_domain": "www.maayboli.com", "title": "डॉलरचे दर आणि भारतीय चलन | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /डॉलरचे दर आणि भारतीय चलन\nडॉलरचे दर आणि भारतीय चलन\nमी इथे सिंगापूर हे उदाहरण घेतो कारण मी इथे नोकरी करतो आहे.\nमागिल वर्षी १ सिंगापूर डॉलर = ४९.५० रुपये असे दर होते. आत्ताच्या घटकेला\n१ सिंगापूर डॉलर = ४५.५० रुपये असे दर सुरु आहेत.\nअर्थशास्त्रा���ी माहिती असणार्‍यांना एक विचारायचे आहे की भारतीय बजेट २८ फेब १५ ला आहे. त्यावेळी हे दर आणखी खाली घसरणार आहे का म्हणजे १ सिंगापूर डॉलर भारतीय रुपयामधे कन्व्हर्ट केले तर रुपये कमी होतील का\nनिदान धन्यवाद तरी म्हणताहेत, उगीच काहीतरी वेडेवाकडे बोलले नाहीत म्हणून आपणच त्यांना धन्यवाद म्हंटले पाहिजे.\nकिंवा मायबोलीकर म्हणतात तसे धन्स.\nदर खाली उतरणार की चढणार\nदर खाली उतरणार की चढणार ह्याचा अंदाज करणे कठीण असते. ग्लानी आलेल्या भारतीय अर्थ्व्यवस्थेला उभारी येईल असे दिसतय त्यामूळे दर अजून पडू शकेल असे मला वाटते. इथे बघा.\n४३ पर्यंत तर नक्की जाईल येत्या काही काळात.\nमागे २००९ मध्ये मंदी आली तेंव्हा रुपया इतका वधारला की तूलनेत अमेरिकी डॉलर ४८ वरुन ३६ पर्यंत आला होता. परदेशात नोकरी करणार्‍या आणि नेमाने भारतात ते पैसे पाठवणार्‍यांना बरेच नूकसान झाले. मी त्यावेळी पैसे फक्त एकवेळी भारतात पाठवले. बाकी काही Foreign Currency Fixed Deposit मध्ये ठेवले. डॉलरचे मूल्य पून्हा वधारले तेंव्हा पैसे भारतात आणले. नूकसान झाले नाही किंबहूना खूपच कमी झाले.\nतूमचे नक्कीच NRE - NRO खाते असेलच. तूमची भारतातील बँक Foreign Currency Fixed Deposit बद्दल तूम्हाला अधिक माहिती देउ शकेल.\nनिदान धन्यवाद तरी म्हणताहेत, उगीच काहीतरी वेडेवाकडे बोलले नाहीत म्हणून आपणच त्यांना धन्यवाद म्हंटले पाहिजे.\nकिंवा मायबोलीकर म्हणतात तसे धन्स\n----- नवा धागा काढल्याबद्दल धन्यवाद आहेत असे समजायचे...\nरॉबीनहूड यान्च्या पोस्टी नेहेमीच अभ्यास करण्यासारख्या आणि मार्गदर्शक असतात.\nझक्की धन्स आणि ह्या बीबीवर\nझक्की धन्स आणि ह्या बीबीवर आपले चरण स्पर्श झालेले पाहून मला रोमहर्ष झाला. त्याबद्दल धन्यवाद\nसेनापती धन्यवाद. सध्या माझी अवस्था अशी आहे की भारतीय अर्थव्यवस्था सुधारत आहे म्हणून मला एकीकडे आनंद होतो आहे आणि मी नियमानी भारतात पैसे पाठवतो म्हणून आता थोडे जास्त पैसे पाठवावे लागतील म्हणून वाईटही वाटत आहे\nतो वधारले शब्द वाचून मला\nतो वधारले शब्द वाचून मला गायीला बघून ओरडणारे वासरु डोळ्यासमोर येत आहे\nरॉबीनहूड यान्च्या पोस्टी नेहेमीच अभ्यास करण्यासारख्या आणि मार्गदर्शक असतात.\nखरे आहे. त्यांची पोस्ट दिसली की मला लगेच दुसरीकडे जावे हे कळते.\nझक्की , जबानको लगाम दो \nझक्की , जबानको लगाम दो \nस्वाती उर्फ निनावी , जुने\nस्वाती उर्फ निनावी , जुने दिवस आठवून खुदुखुदु हसत आहेस काय \nबी सिंगापुर डॉलर हा मागच्या\nसिंगापुर डॉलर हा मागच्या ७ महिन्यामध्ये बराच पडला आहे. मागच्या जुलै मध्ये USD : SGD rate $1.24 होता आज $१.३४ आहे. भारतिय रुपया वधरण्यपेक्षा पेक्षा सिंगापुर डॉलर जास्त घसरला आहे. सिंगापुर डॉलर हा युरो , येन घसरण्यामुळे घसरला आहे.\nतरीपण माझ्या मते भारतिय रुपया जोपर्यन्त हे सरकार आहे तो पर्यन्त एकतर स्थिर राहिल किंवा वधारेल. जरी स्थिर राहिला तरी व्याजदरामुळे भारतात पैसे ठेवणे फायद्याचे होईल.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 13 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/111", "date_download": "2018-11-19T11:36:06Z", "digest": "sha1:RAU4BPJKNWFOAJP2Q32UDMAVT5ZISFKD", "length": 15198, "nlines": 202, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सेवा-सुविधा : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सेवा-सुविधा\nSpecification प्रमाणे कुर्ती हव्या आहेत\nस्टेज performance साठी सांगितल्याप्रमाणे ( यात रंग, डिझाईन, साईझ वगैरे येईल ) वुमेन्स कुर्ती करून हव्या आहेत. साधारण ८-१० लागतील.\nअसे तयार करून देणारे कोणी माहीत आहे का\nRead more about Specification प्रमाणे कुर्ती हव्या आहेत\nसोनी कॅमकॉर्डर चे पुण्यात दुरुस्ती केन्द्र\nह्यापुर्वीही माझा सोनी DCR-SR82 Handycam झोपला होता. नित्याचाच स्क्रिन फ्लिकरिंग चा त्रास. मागे (६-७ वर्षापूर्वी) सुमारे २०००/- रु. लावून दुरुस्तकरून घेतला होता.\nतोच त्रास पुन्हा सुरू झालाय. मध्ये सुमारे १ ते २ वर्षे अडगळीत पडला होता. मोबाइलच्या HD recording च्या उपलब्धतेने कॅमकॉर्डर तसा विस्मरणात चाललाय\nRead more about सोनी कॅमकॉर्डर चे पुण्यात दुरुस्ती केन्द्र\nअतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा-फेसबुकसाठी रेडीमेड स्टेटस-पवनपरी11\nखास तुमच्यासाठी फेसबुक रेडीमेड स्टेटस गणेशोत्सव धमाका ऑफर स्टेटस प्रत्येकी २९९ रूपये\nतुम्हाला स्टेटस करण्याचा कंटाळा आहे पण खूप लाईक्स आणि कमेंट्स मिळवण्याची ईच्छा तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत रेडीमेड स्टेटस जे तुम्हाला मिळवून देईल हजारो लाईक्स, कमेंट्स सोबत फेसबुकवर अफाट प्रसिद्धी. तुम्हाला फक्त एवढच करायच आहे की तुमचं यूजर नाव व पासवर्ड आम्हाला द्यायचा आहे त्याच्या दहा मिनीटांतच तुमचं स्टेटस पोस्ट झालेलं असेल.\n\"शेवटी तुमचा विश्वास हीच आमची कमाई.\"\nत्वरा करा ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध.\nRead more about अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा-फेसबुकसाठी रेडीमेड स्टेटस-पवनपरी11\nकपडे आणि वगैरे द्यायचे आहेत..\nमाझी एक ओळखीतली फॅमिली इथे भारतात परतत आहे, त्यातील स्त्रीला बरच सामान कमीच करायचे आहे.\nतर त्यात आधी खालील वस्तु आहेत,\nखरे तर तिला कोणा अतिशय गरजूला गेले तर बरे असे वाटतय , त्यातही भारतीय गरजूला ... कारण वस्तु त्यांनाच बहुधा उप्योगी पडतील..\nज्या गोष्टी भारतीय प्रकाराच्या नाहियेत, त्या ती अमेरीकेतच सालवेशनला देइल.\nतसेही भारतात येवून तिला , मिनिमलिस्ट जगायचे आहे.\nRead more about कपडे आणि वगैरे द्यायचे आहेत..\nअबॅकस बाद्दल माहिती हवी होती. कितव्या वर्षी मुलांना सुरुवात करू श्कतओ.\nया बद्दल अनुभव असटील तर प्लीज शेअर करा. किती उपयोगाचे आहे \nपुणे अन फ्ल्याट विक्री .\nआमच्या ओळखीचे एक गृहस्थ आहेत जे ठाण्याला राहतात पण त्यांचा एक २ BHK चा फ्ल्याट आहे, टेरेस सह . ऑफ बाणेर रोड पुणे च्या आसपास. सध्या त्यांना पैशांची गरज आहे त्यामुळे हा फ्ल्याट विकायचं म्हणतायत.. ६५ लाखाला. तिथली आम्हाला काहीच माहिती नाही आणि ते सध्या च्या परिस्तिथीत तिथे धावपळ करू शकत नाहीत.\nतिथल्या काही एजंटस चा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मिळू शकतो का \nRead more about पुणे अन फ्ल्याट विक्री .\nकिस्से आणि निरीक्षणं (भाग २)....ट्राफिक मधली गम्मत.\nनमस्कार मायबोलीकर, कसे आहेत सगळे\nमागील भागात मी स्टेशन वरचा किस्सा सांगितला होता, या भागात मी काही गमतीदार निरीक्षणं मांडणार आहे. मला खात्री आहे, तुम्ही जेव्हा कधी रस्त्याने प्रवास कराल तेव्हा अशी निरीक्षणं करून स्ट्रेस फ्री व्हाल, आणि हसाल.\nRead more about किस्से आणि निरीक्षणं (भाग २)....ट्राफिक मधली गम्मत.\nतमिझ्(तमिळ)ही जगातल्या सर्वात प्रसिध्द अशा भाषांपैकी एक सर्वात शुध्द द्रविड भाषा सर्वात शुध्द द्रविड भाषा म्हणूनच अन्य भारतीय भाषांच्या तुलनेत थोडीशी अवघड\nकामानिमित्य,प्रवासानिमित्य किंवा एक वेगळी भाषा म्हणून म्हणा,किंवा तमिळ चित्रपट,तमिळ संस्कृती यांची आवड,कुतुहल म्हणून म्हणा 'तमिळ' शिकावीशी वाटते.\nअशा तमिळ शिकणार्‍यांसाठी एक WhatsApp समुह सुरु करत आ��ोत.\nकृषी उत्पादनांचा अनियमित बाजार भाव आणि उपाय\nभारत सरकारने राष्ट्रीय कृषी योजना राबविल्यामुळे कृषी विकास दर हळूहळू वाढत आहे. मात्र शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी उपाय कमी पडत आहेत. तसेच पुरेशी गोदामे नसल्याने करोडो टन धान्य सडत आहे. भारतात पूर्वी शेतीवर ८० टक्के जनता अवलंबून होती. आता ५५ टक्के लोक शेती व संलग्न व्यवसायात आहेत. जोडपीमधील शेतीचा वाटा ३० टक्क्यांवरुन १५-१६ टक्क्यांवर आला आहे. एक तीळ सात जणांनी वाटून खावा, तशी परिस्थिती आहे. जगात भारत हा केळी, द्राक्ष, आंबे उत्पादनात पहिला, तर गहू, तांदूळ, साखर, पिकविणारा दुसरा देश आहे. मात्र हेक्टरी उत्पादकतेत आपण प्रगत देशांच्या तुलनेत कुठेच नाही.\nRead more about कृषी उत्पादनांचा अनियमित बाजार भाव आणि उपाय\nऑनलाइन साडी खरेदी: पुण्यात पाठवण्यासाठी\nमी अमेरिकेतून ऑनलाइन ऑर्डर करता येईल अशा वेबसाइट च्या शोधात आहे. आईच्या वाढदिवसानिमित्त साडी पाठवायची आहे. पैठणीकरिता ओन्लीपैठणी वरून पुर्वी उत्तम अनुभव आहे. यावेळी दुसर्‍या कोणत्यातरी पद्धतीची साडी मिळाली तर बरे.\nकाही माहिती असल्यास कृपया इथे देवाणघेवाण करा. आगाउ धन्यवाद\nRead more about ऑनलाइन साडी खरेदी: पुण्यात पाठवण्यासाठी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/sony-nwz-b183f-flash-mp3-player-with-built-in-fm-tuner-4gb-pink-price-pdFk23.html", "date_download": "2018-11-19T12:03:31Z", "digest": "sha1:SMVQURWKFM4D7ANLRSYKWBQ7YRWJ7B3S", "length": 16940, "nlines": 355, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनी नेझ ब१८३फ फ्लॅश पं३ प्लेअर विथ बिल्ट इन फट टुनेर ४गब पिंक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यां��े आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nसोनी पं३ प्लायर्स & इपॉड्स\nसोनी नेझ ब१८३फ फ्लॅश पं३ प्लेअर विथ बिल्ट इन फट टुनेर ४गब पिंक\nसोनी नेझ ब१८३फ फ्लॅश पं३ प्लेअर विथ बिल्ट इन फट टुनेर ४गब पिंक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसोनी नेझ ब१८३फ फ्लॅश पं३ प्लेअर विथ बिल्ट इन फट टुनेर ४गब पिंक\nसोनी नेझ ब१८३फ फ्लॅश पं३ प्लेअर विथ बिल्ट इन फट टुनेर ४गब पिंक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सोनी नेझ ब१८३फ फ्लॅश पं३ प्लेअर विथ बिल्ट इन फट टुनेर ४गब पिंक किंमत ## आहे.\nसोनी नेझ ब१८३फ फ्लॅश पं३ प्लेअर विथ बिल्ट इन फट टुनेर ४गब पिंक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nसोनी नेझ ब१८३फ फ्लॅश पं३ प्लेअर विथ बिल्ट इन फट टुनेर ४गब पिंकऍमेझॉन उपलब्ध आहे.\nसोनी नेझ ब१८३फ फ्लॅश पं३ प्लेअर विथ बिल्ट इन फट टुनेर ४गब पिंक सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 3,665)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसोनी नेझ ब१८३फ फ्लॅश पं३ प्लेअर विथ बिल्ट इन फट टुनेर ४गब पिंक दर नियमितपणे बदलते. कृपया सोनी नेझ ब१८३फ फ्लॅश पं३ प्लेअर विथ बिल्ट इन फट टुनेर ४गब पिंक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसोनी नेझ ब१८३फ फ्लॅश पं३ प्लेअर विथ बिल्ट इन फट टुनेर ४गब पिंक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 74 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसोनी नेझ ब१८३फ फ्लॅश पं३ प्लेअर विथ बिल्ट इन फट टुनेर ४गब पिंक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 1 पुनरावलोकने )\n( 42 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 4 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 6 पुनरावलोकने )\n( 491 पुनरावलोकने )\nसोनी नेझ ब१८३फ फ्लॅश पं३ प्लेअर विथ बिल्ट इन फट टुनेर ४गब पिंक\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/articlelist/51327702.cms?curpg=2", "date_download": "2018-11-19T12:38:50Z", "digest": "sha1:LCRC3RQFBIJA7G5LYZXK3SOHLTZXS32I", "length": 8769, "nlines": 151, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 2- Kolhapur News in Marathi: Latest Kolhapur News, Read Kolhapur News in Marathi", "raw_content": "\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nनिधन : शिवाजी पाटील\nशाहूनगर परिते (ता करवीर) येथील प्रगतशील शेतकरी शिवाजी अर्जुना पाटील (वय ६०) यांचे निधन झाले सरपंच आक्काताई कारंडे यांचे ते बंधू होत...\n‘मुलांचे भावविश्व समजून घेण्याचा प्रयत्न करा’Updated: Nov 19, 2018, 04.00AM IST\nकपॅसिटी बिल्डिंग विषयावर कार्यशाळाUpdated: Nov 19, 2018, 04.00AM IST\nगुणवत्ता, दर्जा व कौशल्यातूनच प्रगतीUpdated: Nov 18, 2018, 04.00AM IST\nजिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांना येणार गतीUpdated: Nov 18, 2018, 04.00AM IST\nमंडलिकांची विरोधकांशी जवळीक का\nअज्ञात वाहनाच्या धडकेने शिक्षकाचा मृत्यूUpdated: Nov 18, 2018, 04.00AM IST\nमुस्लिम समाजातील नवी पिढी बदलाच्या वाटेवरUpdated: Nov 18, 2018, 04.00AM IST\nसरकारी पुजारी नियुक्तीचा निर्णय अधिवेशनानंतरUpdated: Nov 18, 2018, 04.00AM IST\nरंकाळ्याची आयुक्तांकडून पाहणीUpdated: Nov 17, 2018, 04.14AM IST\nहॉकी स्टेडियमच्या टर्फसाठी निधीचे आदेशUpdated: Nov 17, 2018, 04.00AM IST\nकेएमटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचा मोर्चाUpdated: Nov 17, 2018, 04.00AM IST\nमिसेस. मुख्यमंत्र्यांची वादग्रस्त सेल्फी, झाल...\nसोनाली बेंद्रेचा हा नवा लूक पाहा\nमीटू: सोनल म्हणाली, त्या दिवशी काय झालं\nव्हिडिओ: सुबोध भावेचं लग्नाबद्दलचं मत\nरणवीर-दीपिकाच्या लग्नमंडपाची काही दृश्यं\n'अश्विनी बिद्रे हत्या खटल्यात उज्ज्वल निकम नको'\nकॉ. पानसरे हत्या: अमोल काळेला २२ नोव्हेंबरपर्यंत कोठडी\nकोल्हापुरातील १५ हॉस्पिटलवर छापे\nस्वायत्त संस्थांवर सरकारची हुकूमशाही\nकोल्हापूर मतदारसंघावर काँग्रेसचा दावा\nIndira Gandhi: इंदिरा गांधी यांचे धाडसी निर्णय\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/smita-patil-mahotsav-21376", "date_download": "2018-11-19T12:13:26Z", "digest": "sha1:FFNWPK5GRGFL77EID5PG556CYLNCWHFO", "length": 11337, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Smita Patil Mahotsav ‘थिंग विल बी ओके’ अन्‌ ‘फ्लोरिअन’ची बाजी | eSakal", "raw_content": "\n‘थिंग विल बी ओके’ अन्‌ ‘फ्लोरिअन’ची बाजी\nशुक्रवार, 16 डिसेंबर 2016\nपुणे - आरोग्य सेनेने आयोजित केलेल्या पाचव्या स्मिता पाटील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ऑस्ट्रियाच्या ‘थिंग विल बी ओके’ (लघुपट विभाग) आणि क्रोएशियाच्या ‘फ्लोरिअन’ने (माहितीपट विभाग) बाजी मारली आहे. लघुपट विभागात धीरज जिंदाल आणि माहितीपट विभागात डॉरिओ बुकोवस्की यांनी ‘उत्कृष्ट दिग्दर्शक’चे पारितोषिक पटकावले आहे.\nपारितोषिक वितरण ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या हस्ते झाले. या वेळी आरोग्य सेनेचे संस्थापक डॉ. अभिजित वैद्य, योगेश जगम, प्रा. प्रमोद दळवी, लक्ष्मीकांत मुंदडा, आशिष आजगावकर, वर्षा गुप्ते आणि डॉ. गीतांजली वैद्य आदी उपस्थित होते.\nपुणे - आरोग्य सेनेने आयोजित केलेल्या पाचव्या स्मिता पाटील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ऑस्ट्रियाच्या ‘थिंग विल बी ओके’ (लघुपट विभाग) आणि क्रोएशियाच्या ‘फ्लोरिअन’ने (माहितीपट विभाग) बाजी मारली आहे. लघुपट विभागात धीरज जिंदाल आणि माहितीपट विभागात डॉरिओ बुकोवस्की यांनी ‘उत्कृष्ट दिग्दर्शक’चे पारितोषिक पटकावले आहे.\nपारितोषिक वितरण ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या हस्ते झाले. या वेळी आरोग्य सेनेचे संस्थापक डॉ. अभिजित वैद्य, योगेश जगम, प्रा. प्रमोद दळवी, लक्ष्मीकांत मुंदडा, आशिष आजगावकर, वर्षा गुप्ते आणि डॉ. गीतांजली वैद्य आदी उपस्थित होते.\nरशियाच्या ‘द रिटन ऑफ इरिक’ (लघुपट विभाग) आणि कोलकता येथील ‘आय. एम. बोनी’ (माहितीपट विभाग) द्वितीय क्रमांक पटकावला आहे. प्लेग्राउंड (बंगलोर), लिचेस (बंगलोर), ९३ नॉट आउट (तमिळनाडू), मोह दिया तांढा (मुंबई) आणि होल्डिंग बॅग (मुंबई) या लघुपटांना परीक्षकांच्या पसंतीचे पारितोषिक मिळाले.\nद एंड ऑफ द रोड (पेरू) या माहितीपटासह पुण्यातील राजू द लाइफ सेव्हर, द लॅंड ऑफ सिगिंग बर्ड आणि माई ही तीन माहितीपट परीक्षकांच्या पसंतीस उतरली. या महोत्सवात २५० चित्रपट सादर करण्यात आले. त्यात १५० भारतीय आणि शंभर परदेशी चित्रपट होते. ६२ चित्रपट अंतिम परीक्षणासाठी निवडण्यात आले होते. त्याचे परीक्षण अशोक राणे व गगनबिहारी बोराटे यांनी केले. या कार्यक्रमात ‘महाराष्ट्राची अस्मिता स्मिता’ हा निकिता मोघे यांचा कार्यक्रम झाला.\nडॉ. वैद्य म्हणाले, ‘‘हा महोत्सव मानवी भावनांचा कॅलिडोस्कोप आहे. लघुपट व माहितीपटाच्या बाबतीत आपण मागे आहोत. अशा महोत्सवाच्या माध्यमातून देशपरदेशातील उत्कृष्ट चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळतात.’’\nमनाचे वाळवंट होत असताना अशा चित्रपट महोत्सवाची खरी गरज आहे आणि याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.\n- भाई वैद्य, ज्येष्ठ समाजवादी नेते\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/kalsarp-dosh-kundli-reading-about-kalsarp-yog-in-marathi-118011900016_1.html", "date_download": "2018-11-19T11:11:14Z", "digest": "sha1:D7N2ST5LBKXJ5DSAUC2UB6VSFS42FDPR", "length": 16415, "nlines": 160, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ह्या लोकांचे भाग्य बदलतात 35 वर्षांनंतर, हे आहे संकेत | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 19 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nह्या लोकांचे भाग्य बदलतात 35 वर्षांनंतर, हे आहे संकेत\nबरेच लोक पितृ दोष, ग्रहण दोष, कालसर्प दोषामुळे फारच त्रस्त असतात. हे योग अशुभ मानले गेले आहे. येथे आम्ही याच्याशी निगडित काही गोष्टी सांगत आहोत\nहे आहे कालसर्प दोषाचे संकेत\n1. वाईट स्वप्न येणे\n2. मनात भिती असणे\n7. एखाद्या छायाचे जवळ उभे असण्याचा भास होणे\n8. यशाच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचल्यानंतर अपयशी होणे\n9. वाद विवाद होणे\n10. शत्रूंची संख्या वाढणे\n11. एखाद्या मोठ्या आजारावर इलाज असाल तरी त्याचा फायदा न होणे\nहे सर्व संकेत सांगतात की व्यक्तींच्या पत्रिकेत कालसर्प दोष आहे.\nपत्रिकेत राहू-केतूचे अंश, त्यांची स्थिती, त्यांची दृष्टी बघूनच कालसर्पाची पूजा करणे योग्य आहे. कधी कधी व्यक्ती 35 वर्षाच्या वयापर्यंत आरामाचे जीवन जगतात आणि अचानकच धन हानी होऊ लागते आणि तो जातक निर्धन होऊन जातो. आणि कधी कधी व्यक्ती 35 वर्षांपर्यंत निर्धन असतो आणि अचानकच तो धनवान होतो. असे बदल राहू-केतूमुळे होतात.\nराहू-केतू रहस्यमयी ग्रह आहे. ज्या व्यक्तींवर राहू केतूची कृपा होते, तो उंच शिखर गाठतो.\nकालसर्प दोषासाठी हे उपाय करू शकता\n1. प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करा. जल अर्पित करून सात परिक्रमा घाला.\n2. एखाद्या पवित्र नदीत चांदीचे नाग नागीण प्रवाहित करा.\n3. शिवलिंगासोबत नागाची रोज पूजा करा.\nशुक्राची शांती आणि सुख प्राप्तीसाठी 6 उपाय\nकालसर्प 'दोष' नव्हे 'योग'\nबुधवारी कर्ज देण्यास टाळावे\nमंगळवारचे टोटके: संकटांपासून मुक्ती, व्हाल मालामाल\nजर सोनं हरवले तर समजा तुमचा हा ग्रह खराब आहे\nयावर अधिक वाचा :\n\" ठरविलेले पूर्ण करण्यासाठी असे प्रसंग प्रेरणादायी ठरतील. यथायोग्य विचार करून कार्य करा. निष्कारण प्रश्नांचा त्रास राहील. आरोग्याची काळजी घ्या....Read More\n\"आजचा दिवस आपल्या कार्य-योजनेंसाठी आणि सहकार्‍यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ...Read More\nबेपवाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. त्यांना ठरावीक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. तसे आपले सार्वजनिक जीवन बहुमूल्य...Read More\nआपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू...Read More\nआपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. घराच्या...Read More\nअधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल....Read More\n\"आनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या...Read More\nमहत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास मिळेल. अनुकूल ते सहकार्य मिळेल. वेळेचे सदुपयोग केल्याने लाभ...Read More\nआपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील. आरोग्याची काळजी...Read More\n\"आपणास घरात राहून साफसफाई, आवरासावर करायची असल्यास काही अनपेक���षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात. प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य...Read More\n\"आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही....Read More\n\"आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. अधिक खर्च होईल. आजचा दिवस आपल्या करियरवर विधायक परिणाम घडवू शकतो. वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटण्याची किंवा एखादे...Read More\nप्रबोधिनी एकादशी अर्थात मोठी एकादशी\nकार्तिक शुद्ध एकादशी ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. चातुर्मासाचा आरंभ ...\nआवळा नवमी: लक्ष्मी देवींनी सुरु केलेली परंपरा\nआवळा नवमीला आवळ्याच्या झाडाची पूजा करून त्याखाली भोजन ग्रहण करण्याची परंपरा स्वत: देवी ...\nआवळा नवमीला काय करावे काय नाही, जाणून घ्या\nपुराणांप्रमाणे अक्षय नवमी अर्थात आवळा नवमीच्या दिवशी केलेल्या पुण्याचे फल अनेक ...\nहिंदू धर्मात दान केव्हा आणि किती द्यायला पाहिजे\nशेवटच्या १०-२० वर्षात सर्व संपूण जाते. दारिद्र्य, अहंकार, अज्ञान व मूढता यांच्या खाईत ते ...\nगुरूवार रात 8.40 वाजेपासून सुरू होत आहे पंचक, 20 ...\nपंचकाच्या प्रभावामुळे घनिष्ठा नक्षत्रात अग्नीचा भय असतो. शततारका नक्षत्रात क्लेश होण्याचे ...\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-security-guard-panval-and-ukshi-waterfall-123051", "date_download": "2018-11-19T12:10:32Z", "digest": "sha1:3CCNJVSYRRQISGKNM2M3U34ZBRYQNEJD", "length": 11556, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News security guard on Panval and Ukshi waterfall स्टंट रोखण्यासाठी पानवल, उक्षी धबधब्यांवर रक्षक | eSakal", "raw_content": "\nस्टंट रोखण्यासाठी पानवल, उक्षी धबधब्यांवर रक्षक\nसोमवार, 11 जून 2018\nरत्नागिरी - सलग दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे धबधबे वाहू लागले आहेत. त्याची भुरळ पर्यटकांसह तरुणाईला पडते. तेथे अतिउत्साही तरुण बेभानपणे जिवावर बेतणारे स्टंट करतात. त्याला घालण्यासाठी पानवल, उक्षी धबधब्याच्या ठिकाणी किनार्‍यांप्रमाणे जीवरक्षक नेमण्याचा प्रस्ताव तहसील कार्यालयाने केला आहे. ग्रामपंचायतींकडून ही मागणी होत असून त्यावर कार्यवाही केली जाणार आहे.\nरत्नागिरी - पानवल धबधबा (व्हिडिआे - राजेश कळंबटे) pic.twitter.com/dIYNIw09sf\nरत्नागिरी - सलग दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे धबधबे वाहू लागले आहेत. त्याची भुरळ पर्यटकांसह तरुणाईला पडते. तेथे अतिउत्साही तरुण बेभानपणे जिवावर बेतणारे स्टंट करतात. त्याला घालण्यासाठी पानवल, उक्षी धबधब्याच्या ठिकाणी किनार्‍यांप्रमाणे जीवरक्षक नेमण्याचा प्रस्ताव तहसील कार्यालयाने केला आहे. ग्रामपंचायतींकडून ही मागणी होत असून त्यावर कार्यवाही केली जाणार आहे.\nरत्नागिरी - पानवल धबधबा (व्हिडिआे - राजेश कळंबटे) pic.twitter.com/dIYNIw09sf\nगतवर्षी ग्रामीण पोलिसांनी या धबधब्यांवर फलक लावले होते. तसेच दारू पिणार्‍यांची ब्रेथ अ‍ॅनालायझरद्वारे तपासणीही केली जात होती. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक गर्दी पानवल, उक्षीसह निवळीतील धबधब्यांवर होते. दर रविवारी महाविद्यालयीन तरुण-तरुणींचा सर्वाधिक समावेश असतो. गतवर्षी उक्षी येथे दोन तरुण वाहून गेले तर पानवल धबधब्यावर एका तरुणाने अतिउत्साहाच्या धुंदीत उंच खडकावरून पाण्यात उडी मारली. त्यात तो जखमीही झाला होता. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरला झाला होता. त्याची गंभीर दखल ग्रामीण पोलिसांनी घेत धबधब्यांच्या ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत जाणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला होता.\nजिल्ह्यातील किनार्‍यांवर सुरक्षेसाठी जीवरक्षक नेमण्याचा निर्णय घेतला जात आहे. त्याच धर्तीवर पावसाळ्याच्या चार महिन्यात धबधब्यांच्या ठिकाणीही असे रक्षक ठेवले जावेत असा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. त्याला ग्रामपंचायतींकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. तहसीलदारांकडे प्रस्ताव आल्यानंतर त्यावर कार्यवाही केली जाणार आहे. या रक्षकांच्या मानधनाचा प्रश्‍न कसा सोडवायचा याबाबत प्रशासकीय स्तरावर चर्चा केली जाणार असल्याचे तहसील प्रशासनाकडून सांगण्यात आले.\nधबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होते. अतिउत्साहाच्या धुंदीत केलेल्या स्टंटमुळे दुर्घटनाही घडू शकते. त्याला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतींच्या मागणीवरुन रक्षक नेमण्याचा विचार सुरू आहे.\n- मच्छिंद्र सुकटे, तहसीलदार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/113", "date_download": "2018-11-19T11:40:28Z", "digest": "sha1:DT2GD3L6Q4UL5W4NBKLDHBCPIHIHA2FC", "length": 14310, "nlines": 203, "source_domain": "www.maayboli.com", "title": "प्रवास : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /प्रवास\nशहर को नज़र का टीका (ग्रीस ९)\nचॉकलेट केकच्या धांदरटपणे कापलेल्या तुकड्यासारखं दिसतं हे शहर. वेगवेगळ्या शतकांचे एकावर एक चढवलेले नीटस, पण आता एकमेकात मिसळलेले थर. रेल्वे रुळांच्या आजुबाजूने मधेच भग्न बाजारपेठ दिसते. उंच सोसायट्यांच्या रानातून मान वर काढून बघणारं पार्थेनोनचं देऊळ दिसतं. कचकड्याच्या दागिन्यांची हातगाडी आद्रियानोस राजाने बांधलेल्या लायब्ररीसमोर दिसते. ओस पडलेल्या भिंतींवरच्या ग्रफ़ीटीपलीकडेच एखादं जुनं, कष्टाने जपलेलं चर्च दिसतं. एक पुरातन पेठ, तिच्यामागे रोमन पेठ, दोघींच्या मधे आजची पेठ आणि त्या वाटेत जिथे जिथे कोपरा मिळेल तिथे उपाहारगृह.\nRead more about शहर को नज़र का टीका (ग्रीस ९)\nनव्या घरी नवं राज्य (ग्रीस ८)\nथंडीच्या पहिल्या लाटेबरोबर सिक्याचा हमरस्ता मिटला. गजबजलेलं गाव एका रात्रीत ओसाड झालं किंवा माझी निघायची वेळ जवळ आल्याने मला तसं वाटायला तरी लागलं. भरल्या बॅगेसमोर सिक्याच्या घरचे सगळे घोटाळायला लागले. यासोनासने स्वतः माझ्या बॅगेत बसून बाहेरून चेन लावायचा प्रयत्न करताना हात चेमटून घेतला. तशीही रडारड व्हायचीच होती; यासोनासला एक निमित्त तरी मिळालं.\nRead more about नव्या घरी नवं राज्य (ग्रीस ८)\nगाढ झोप लागली होती. स्वप्न पडल्याचंही आठवत नाहीये मला... आणि अचानक मी पलंगावरून घसरायला लागले. सबंध खोली पुढेमागे हलत होती. दहा सेकंद झाली, पंधरा झाली तरी खोली डुगडुगायची थांबेना. चांदण्यात माझ्या डोळ्यादेखत समुद्राची अख्खी तबकडी सरकत होती आणि कितीतरी वेळ जीव मुठीत धरून बसले होते मी खिडकीपाशी. भूकंप. पण इतका मोठा आणि एवढा वेळ सुरुवातीला मला घटनाक्रम कळलाच नाही – भुकंपामुळे मी पडल्ये की मी पडल्यामुळे भूकंप झालाय हादरे संपल्यावर मी फक्त किनारा पाहिला. काही पडझड झाली नव्हती इतकंच बघून डोळे मिटून घेतले.\nRead more about गावगोष्टी (ग्रीस ७)\nईजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – १२\nRead more about ईजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – १२\nतेरा मुझसे है पेहले का नाता कोई -भाग ६\nतेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग १\nतेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग २\nतेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग ३\nतेरा मुझसे है पेहले का नाता कोई\nRead more about तेरा मुझसे है पेहले का नाता कोई -भाग ६\nबघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) ८ (अंतिम): कष्टदायी परतीचा प्रवास...\nबघता मानस होते दंग ८ (अंतिम): कष्टदायी परतीचा प्रवास...\nबघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) १: प्रस्तावना\nबघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) २: पुणे ते सातारा (१०५ किमी)\nRead more about बघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) ८ (अंतिम): कष्टदायी परतीचा प्रवास...\nकृष्ण घालितो लोळण (ग्रीस ६)\n“मंदीच्या काळात सबंध घराला जग दाखवायला बाहेर घेऊन जाणं परवडत नाही, पण जगभरातून माणसं आमच्याकडे येणार असतील तर आम्ही त्यांचा पाहुणचार आनंदाने करू”. दीमित्रा म्हणाली होती.\nRead more about कृष्ण घालितो लोळण (ग्रीस ६)\nबघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा ��ाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) ७: किना-यावरील रस्त्याने कुणकेश्वर भ्रमण\nबघता मानस होते दंग ७: किना-यावरील रस्त्याने कुणकेश्वर भ्रमण\nबघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) १: प्रस्तावना\nबघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) २: पुणे ते सातारा (१०५ किमी)\nRead more about बघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) ७: किना-यावरील रस्त्याने कुणकेश्वर भ्रमण\n“एव्ही. एवढंच नाव सांगत्ये मी सगळ्यांना, कारण इंग्लंडमध्ये कोणालाच उच्चार नाही जमत माझ्या नावाचा.” कॉलेजच्या पहिल्या आठवड्यात एक मुलगी मला म्हणाली.\n“तरी मला खरं नाव सांग; मी म्हणून बघते.” दृष्टद्युम्न म्हणता येतं एवढ्या एका क्वॉलिफिकेशनवर मी विडा उचलला.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/senior-leader-yashwantrao-gadakha-statement/", "date_download": "2018-11-19T12:23:05Z", "digest": "sha1:EI3OUTLRP6XA56RULR62HIORSF35XB4W", "length": 19229, "nlines": 178, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "राजीव राजळे आजच्या राजकीय व्यवस्थेचे बळी! : राष्ट्रवादीने 2009 ला चूक केली, 2014 मध्ये छळले", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nराजीव राजळे आजच्या राजकीय व्यवस्थेचे बळी : राष्ट्रवादीने 2009 ला चूक केली, 2014 मध्ये छळले\nयशवंतराव गडाख यांची खंत\nकार्यकर्त्यांचीही नवी पिढी या काळात तयार झाली. ग्रामपंचायत, पंचायत समिती, बाजार समिती, जिल्हा परिषद अशा सर्वच निवडणुकांत काय-काय वाटावे लागते, असे ते म्हणू लागले. मी जेव्हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो. तेव्हा एकही जिल्हा परिषद सदस्य ठेकेदार नव्हता. आज निम्म्याच्यावर ठेकेदार दिसतात.\nअहमदनगर (विशेष प्रतिनिधी) – राजीव राजळे यांच्या रूपाने चांगला, कर्तृत्ववान तरुण जिल्ह्याने गमावला आहे. हे जिल्ह्याचे दुर्दैव आहे. आजच्या राजकीय व्यवस्थेने घेतलेला तो बळी आहे, अशी खंत ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी व्यक्त केली आहे.\n2009 मध्ये नगर दक्षिण मतदार संघात राजीव राजळे यांना तिकीट नाकारून राष्ट्रवादीनेे चूक केली आणि 2014 मध्ये उमेदवारी दिल्यानंतर छळ केला, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.\nमाजी आमदार राजीव राजळे यांच्या अकाली निधनाने अनेकांना धक्का दिला आहे. राजीव यांचे जाणे, हे अंतर्मूख करायला लावणारे आहे. एका कर्तृत्ववान, अभ्यासू, व्यासंगी आणि उमद्या नेत्याला गमावल्याची प्रतिक्रीया सर्वत्र उमटली.\nज्येष्ठ नेते गडाख यांनी ‘राजकीय व्यवस्थेने घेतलेला बळी’ म्हणून या घटनेवर भाष्य केले. बदलतेे राजकारण, राजकीय पक्षांची मतलबी धोरणे, तरुण राजकारण्यांवर वाढलेला दबाव, बिघडत चाललेली सामाजिक स्थिती याबाबत त्यांनी ‘सार्वमत’शी बोलताना चिंता व्यक्त केली आणि चिंतनही केले.\nते म्हणाले, 20 वर्षांपूर्वीची राजकीय स्थिती वेगळी होती. मी तीन लोकसभा निवडणुका लढलो. त्यावेळी कार्यकर्त्यांमध्ये समन्वय होता आणि दिलेला शब्द पाळण्याची प्रवृत्ती होती. तेव्हा निवडणूक लढताना फारसा खर्च कधी लागला नाही. शेवटच्या टप्प्यात प्रचाराच्या गाड्या आणि मतदानाला बुथ उभे करणे, हाच काय तो आवश्यक तेवढा खर्च नगर जिल्हा काय किंवा राज्य काय सर्वत्र हीच स्थिती होती. तेव्हा मतदार कुठे मत द्यावे, यावर विचार करायचा.\nकार्यकर्ते तर खूप प्रामाणिक असायचे. गेल्या वीस वर्षात राजकीय बदल झपाट्याने झाले. ज्या दिवशी आपण मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली. त्यादिवसापासूनच हे बदल सुरू झाले. त्याच्याआधी काँग्रेस पक्ष प्रबळ होता. भाजपा उजव्या विचारसरणीचा भांडवलदारांचा पक्ष होता, तर काँग्रेस काहीसा डावीकडे झुकणारा पक्ष पण मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर सर्वच पक्षांनी भांडवलदार व्यवस्थेचे समर्थन सुरु केले.\nतेथेच राजकीय पक्षांची वैचारिक बैठक संपली. हळूहळू ही स्थिती वाढत गेली. त्यानंतर नेते कार्यकर्त्यांना वापरून घ्यायला लागले आणि कार्यकर्ते नेत्याला वापरून घ्यायला लागले. या पार्श्‍वभूमीवर विचार केला तर आजच्या निवडणुकांना वेगळे वळण लागले. मनगटाची ताकद आणि आर्थिक शक्ती जेवढी जास्त तेवढा तो निवडणुकीला पात्र उमेदवार असा विचार प्रत्येक पक्षात तयार झाला.\nनिवडून येण्याची क्षमता काय, हे पाहतो असे आता जवळपास सर्वच राजकीय पक्ष म्हणतात. या प्रवृत्तीला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळाले. गेल्या काही वर्षांत निवडणुकांचे चित्र बदलत गेले. अशा स्थि��ीत नेते आणि कार्यकर्त्यांची नवीन पिढी राजकारणात आली. त्यांच्याबाबत मोठे संकट निर्माण झाले आहे. म्हणून मी राजकीय बळी हा शब्द वापरला.\nराजाभाऊ तसा हुशार होता. संगीत, साहित्य, कला, क्रीडा अशा समाजाची जी विविध अंग आहेत, याची त्यांना जाण होती. या जाणीवेतून ते काम करायचे. त्यांच्यात संघटन कौशल्य होते. अन्यथा अपक्ष निवडणूक लढवून लोकसभेला दीड लाख मते त्यांना मिळाली नसती. हुशार माणसे मनाने हळवी असतात. संवेदनशील असतात. राजाभाऊंचा दोन वेळा लोकसभेत पराभव झाला. एकदा विधानसभेत पराभव झाला.\nयातून एक प्रकारची राजकीय अस्वस्थता त्यांच्या मनात निर्माण झाली होती. खरे तर ते लोकसभेचेच उमेदवार किंवा नेते होते. 2009 मध्ये राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी नाकारुन मोठी चुक केली. त्यावेळी शिवाजीराव कर्डिले देखिल उमेदवारीला फारसे उत्सुक नव्हते. पण या जिल्ह्यातील पुढार्‍यांनी आपल्या सोयीने काही गोष्टी केल्या.\nत्यावेळी दिलीप वळसे यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी होती. शरद पवार यांचा आधी ग्रामीण भागाशी थेट संपर्क असायचा. पण कार्यबाहुल्य आणि वयामुळे हा संपर्क जरा कमी झाला आहे. दक्षिण लोकसभा ही राष्ट्रवादीचीच जागा होती. राजाभाऊंना संधी मिळाली असती तर पक्षाला एक उत्तम खासदार मिळाला असता. त्यावेळी कर्डिले आणि राजळे यांना मिळालेल्या मतांची बेरीज केली तरी ती विजयी मतसंख्या होती.\nपण केवळ चुकीचे संकेत पवार साहेबांकडे पोहचवले गेले, त्यातून हे घडले. राजाभाऊ जिद्दी होता. बहुतेक त्यांना 2009च्या उमेदवारीचा शब्द देण्यात आला होता. पण तिकीट नाकारणे त्यांच्या बुद्धीला काही पटले नाही. ऐनवेळी नेते असा शब्द कसा फिरवू शकतात, याबद्दल त्यांच्या मनात राग होता. म्हणून ते त्यावेळी अपक्ष लढले.\nदुसर्‍यांदा 2014 मध्ये राष्ट्रवादीने त्यांना लोकसभेचे तिकीट दिले. पण त्यावेळी मोदी लाट होती, हा झाला एक भाग दुसरा भाग असा आहे की त्यांना राष्ट्रवादीच्याच नेते, कार्यकर्त्यांनी खूप छळले. एका तालुक्यातील नेत्याने तर प्रचारासाठी त्यांच्याकडे ऐनवेळी ‘डिमांड’ केली. राजाभाऊला ‘ते’ द्यावे लागले. अनेकांनी असे केले. त्यांना आर्थिक कोंडीत पकडले गेले.\nजे त्यांच्या सहनशक्तीपलिकडे गेले होते. या गोष्टींकडे नेतृत्वाने लक्ष देणे अपेक्षीत होते. पक्षातील लोकच जेव्हा असे करतात, याचा परिणाम हा होत���च. यातून राजाभाऊंचे संवेदनशील मन अस्वस्थ होते. याचा परिणाम मनावर आणि शरीरावर होतोच त्यांनी तीन पराभव पचवले. तरीही मनाने खंबीर होण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पत्नी मोनिका यांना विधानसभेत विजयी केले. पण चांगला आणि कतृर्त्ववान तरूण नेता या जिल्ह्याने गमावला, हे वास्तव आहे.\nPrevious articleदिवाळीत‘डिझायनर’ बोळके; शोभिवंत पणत्या, मातीचा आकाशकंदिल आकर्षण\nNext articleबिबट्याच्या हल्ल्यात देवळालीत तरुणाचा मृत्यू\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nमराठा आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही\nसंस्थानला राहाता तालुक्याचा दुष्काळ दिसला नाही काय \nधोेंडेवाडी पाझर तलाव भरण्यांसाठी तात्काळ वीज जोड सुरू करण्याचे आदेश\n, त्यानं सुष्मिताला दिल्या ‘प्रेम’पूर्वक शुभेच्छा\n‘भारत’च्या सिनेमाच्या शुटींगदरम्यान सलमान जखमी\nव्हॉट्सअँपच्या दहा गोष्टी.. ज्या तुम्हाला कायमचे ब्लॉक करू शकतात\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nगुरुवारी पंतप्रधान मोदी साधणार नाशिककरांशी संवाद\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/114", "date_download": "2018-11-19T11:42:02Z", "digest": "sha1:6B5A6NROCIGGVTW4ET2TQD2H6PTOVOOM", "length": 10380, "nlines": 198, "source_domain": "www.maayboli.com", "title": "संगीत : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /संगीत\nगाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.\nअथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.\nनवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.\nशक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.\nRead more about दृश्यावरून गाणे ओळखा\nहर तरफ अब यही अफसाने है…\nRead more about हर तरफ अब यही अफसाने है…\nये दिन क्या आये, लगे फूल हँसने...\nRead more about ये दिन क्या आये, लगे फूल हँसने...\nआनेवाला पल जानेवाला है....\nआनेवाला पल जाने वाला है.....\nRead more about आनेवाला पल जानेवाला है....\nसकाळी : ७ वा.\nभेट तुझी माझी पावसाची\nआठवण आहे बावऱ्या मनाची\nतु सजली आहेस लावून गजरा\nसह मोहक सुगंध देई मोगरा\nभुलून गेलो आहे सजनी\nप्रीत रंग पसरला गगणी\nऐकुनी हे बोल तुझे\nवाटे मज वाजे बासुरी\nचंद्र ही निरखून पाही\nभेट तुझी माझी पावसाची\nमन मोरा बावरा - रफी पुण्यस्मरण\nRead more about मन मोरा बावरा - रफी पुण्यस्मरण\nहिंदी चित्रपट गीतांमध्ये दडलेला असाही अर्थ\nहिंदी चित्रपट गीतांमध्ये दडलेला असाही अर्थ\nRead more about हिंदी चित्रपट गीतांमध्ये दडलेला असाही अर्थ\nलोकांच्या मते एक वय असतं उत्साहाचं, उमेदीचं, काहीतरी शिकण्याचं, करून दाखवण्याचं........ त्या मताला कधीही काडीमात्र सुद्धा किंमत देऊ नये.\nपण कॉलेज संपलं, नोकरी लागली, लग्न संसार यात अडकलं की नवीन काहीतरी शिकण्याचा, करण्याचा उत्साह कमी होत जातो. वय, वेळ, affordability, संकोच, संसाराच्या जबाबदाऱ्या, लोकांच्या नजरा/टोमणे.... एक ना अनेक कारणं....\nअरे आता या वयात कुठं जाऊ गाडी शिकायला\nअरे पण वेळ कुठंय मुलांच्या शाळा, माझा जॉब, घराची कामं, जाणार कधी\nRead more about आम्ही सारे नवशिके \n'तीसरी कसम' आणि 'बद्री की दुल्हनिया' : एक '3G' कनेक्शन\nरात्री दहाची वेळ. जत्रेचे तंबू पडले आहेत. गावोगावहून माणसं जमली आहेत. गाडीतळावर पोचल्यावर 'तो' गाडीला जोडलेली आपली बैलं मोकळी करतो. 'ती' केवळ त्याच्या गाडीची एक सवारी. जवळच्या चहाच्या टपरीतून तिच्यासाठी ४ आण्याचा लोटाभर 'चाह' विकत घेतो. 'कुवारे चाय नही पिते' या आपल्या समजूतीला बाजूला ठेवून तिच्या आग्रहाखातर तो देखील घोटभर चहा पितो. ती त्याला दोन दिवस जत्रेमधे रहायचा आग्रह करते. आणि तितक्यात त्याच्या (आणि आपल्याही) कानावर जवळून येणार्‍या हार्मोनियमचे सूर पडतात. त्याच्यासारखेच आपणही त्या ढोलकीच्या रीदमकडे आकर्षित होतो.\nRead more about 'तीसरी कसम' आणि 'बद्री की दुल्हनिया' : एक '3G' कनेक्शन\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/458877", "date_download": "2018-11-19T12:20:21Z", "digest": "sha1:UB7YOA7RYL7PY3CKBN3KK4JXYJZUNT5E", "length": 6027, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "तिसऱया विमानवाहू युद्धनौकेच्या निर्मितीच्या तयारीत चीन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » तिसऱया विमानवाहू युद्धनौकेच्या निर्मितीच्या तयारीत चीन\nतिसऱया विमानवाहू युद्��नौकेच्या निर्मितीच्या तयारीत चीन\nसमुद्रात आपले सामर्थ्य वाढविण्यासाठी चीन एकामागोमाग एक विमानवाहू युद्धनौकांची निर्मिती करण्यासाठी प्रयत्नशील आहे. बीजिंगने मागील वर्षी आपल्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेचा नौदलात समावेश केला होता. आता तो अमेरिकन मॉडेलवर आधारित आपल्या तिसऱया विमानवाहू युद्धनौकची निर्मिती करत आहे. वादग्रस्त दक्षिण चीन समुद्रावर दावा मजबूत करण्याबरोबरच हिंदी महासागराच्या मोठय़ा हिस्स्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याची चीनची मनीषा लपून राहिलेली नाही. 5 ते 6 विमानवाहू युद्धनौका निर्माण करण्याची चीनची योजना आहे. त्याची पहिली विमानवाहू युद्धनौका लिओनिंग सोव्हिएत काळाच्या मॉडेलवर आधारित आहे. याच मॉडेलची दुसरी विमानवाहू युद्धनौका देखील तयार केली जात आहे, जी 2020 पर्यंत तैनात होण्याची अपेक्षा आहे. ती पहिल्या युद्धनौकेच्या तुलनेत अधिक विकसित असेल. त्याची निर्मिती डेलियन बंदरात सुरू आहे. तिसरी विमानवाहू युद्धनौका टाइफ 002 लिओनिंग आणि दुसरी युद्धनौका 001 ए पासून एकदम वेगळी असेल. ती अमेरिकेच्या युद्धनौकेप्रमाणे दिसेल.\nसर्वात मोठय़ा सायबर हल्ल्यामागे असू शकतो उत्तर कोरियाचा हात\nमागील सरकारचा योगींकडून ‘लेखाजोखा’\nट्रक रिक्षाच्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू\nआझादी कधीच मिळणार नाही ,हे तरूणांना सांगण्याची गरज : बिपीन रावत\nमोदींकडून संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला : राहुल गांधी\nचित्रपट, नाटकातूनही बहुरूपी पुलंचेच दर्शन\nइंटरनेटमुळे परदेशी कंपन्यांची कमाई\nपं. अमरनाथ यांना ‘पं.पन्नालाल घोष वेणुरत्न’ पुरस्कार जाहीर\nमोठय़ा वादानंतर रिझर्व्ह बँक अन् केंद्र सरकार यांच्यात बैठक\nगडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा\nमराठा आरक्षण : विधीमंडळाच्या पायऱयांवरच विरोधकांचा ठिय्या\nमराठा आरक्षण : ‘हे आरक्षण टिकणारे नाही’ ; मध्ये उपप्रवर्ग करून मराठय़ांना आरक्षण द्या \nमराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी\nआजचे भविष्य सोमवार दि. 19 नोव्हेंबर 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/617140", "date_download": "2018-11-19T11:53:17Z", "digest": "sha1:RLL534YPXWB4CIKE7ZBQVQNC6K5M7I25", "length": 5880, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "वक्रतुंड महाकायला अवधूत-आदर्शचा स्वरसाज - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » वक्रतुंड महाकायला अवधूत-आदर्शचा स्वरसाज\nवक्रतुंड महाकायला अवधूत-आदर्शचा स्वरसाज\nवक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ…. गणेशोत्सव अगदी उंबरठय़ावर आहे आणि सागरिकाने महाराष्ट्राच्या या लाडक्या गणरायाचं स्वागत याच शब्दात केलं आहे. सागरिका म्युझिकने वक्रतुंड महाकाय या खास गाण्याचा व्हिडीओ गणेशोत्सवानिमित्त सोशल मीडियावर नुकताच लाँच केला आहे.\nया व्हिडिओचं दिग्दर्शन सागरिका दास यांनी केलं आहे. मराठी संगीत क्षेत्रातील दोन आघाडीच्या आणि रसिक प्रेक्षकांच्या लाडक्या अवधूत गुप्ते आणि आदर्श शिंदे या दोघांच्या दमदार आवाजात हे गीत संगीतबद्ध करण्यात आले आहे. या व्हिडीओमध्ये ‘काहे दिया परदेस’ फेम ऋषी सक्सेना आणि ‘घाडगे आणि सून’मधील रिचा अग्निहोत्री आणि नवोदित कलाकार निरंजन जोशी यांनी आपली उत्तम अदाकारी दाखवली आहे. लगबग चालली, सारखं गोड अविट चालीचं सुपरहिट गीत देणाऱया सुहित अभ्यंकरने हे गीत संगीतबद्ध केलं आहे. पारंपरिक ढोल, ताशा, तुतारी या वाद्यांसोबत गिटारचा सुंदर मिलाफ या गाण्यात आहे. नचिकेत जोग यांनी गाण्याचे साधेसोपे, अर्थपूर्ण आणि आजच्या परिस्थितीला साजेसे असे शब्द लिहिले आहेत. सागरिका म्युझिकच्या ऑफिशिअल युटय़ुब चॅनेलवर आपल्याला हा व्हिडीओ पाहता येईल.\nमेड इन इंडिया वेबसिरिजचे दुसरे पर्व\nपुण्यात तब्बूच्या चित्रपटाचे शूटींग बंद पाडले\nपाच बदलासह ‘पद्मावत’ 25 जानेवारीला प्रदर्शित\n‘झिपऱया’ला तौफिक कुरेशी यांचे पार्श्वसंगीत\nमोदींकडून संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला : राहुल गांधी\nचित्रपट, नाटकातूनही बहुरूपी पुलंचेच दर्शन\nइंटरनेटमुळे परदेशी कंपन्यांची कमाई\nपं. अमरनाथ यांना ‘पं.पन्नालाल घोष वेणुरत्न’ पुरस्कार जाहीर\nमोठय़ा वादानंतर रिझर्व्ह बँक अन् केंद्र सरकार यांच्यात बैठक\nगडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा\nमराठा आरक्षण : विधीमंडळाच्या पायऱयांवरच विरोधकांचा ठिय्या\nमराठा आरक्षण : ‘हे आरक्षण टिकणारे नाही’ ; मध्ये उपप्रवर्ग करून मराठय़ांना आरक्षण द्या \nमराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावण���\nआजचे भविष्य सोमवार दि. 19 नोव्हेंबर 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/rana-demands-to-give-miltary-awards-who-is-involved-in-mumbai-blast-2136741.html", "date_download": "2018-11-19T10:59:59Z", "digest": "sha1:2MRPTO35HPVF5WVQVOO6GOSWQO6NPWBB", "length": 6863, "nlines": 145, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "rana demands to give miltary awards who is involved in mumbai blast | मुंबई हल्यातील दहशतवाद्यांना पाकिस्तानचा सर्वोच्च लष्करी सन्मान देण्याची राणाने केली होती मागणी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमुंबई हल्यातील दहशतवाद्यांना पाकिस्तानचा सर्वोच्च लष्करी सन्मान देण्याची राणाने केली होती मागणी\nमुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामध्ये सहभागी असणाऱ्या अझमल कसाबला सो़डून लष्कर-ए-तैय्यबाच्या इतर नऊ दहशतवाद्यांना पाकिस्तानचा सर्वोच्च लष्करी सन्मान द्यावा अशी मागणी तहव्वूर राणा याने केली होती, असे डेव्हीड हेडली याने सांगितले. येथील न्यायालयात हेडलीची सुनावणी चालू असून त्यादरम्यान हेडली याने न्यायालयाला सांगितले.\nशिकागो - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामध्ये सहभागी असणाऱ्या अझमल कसाबला सो़डून लष्कर-ए-तैय्यबाच्या इतर नऊ दहशतवाद्यांना पाकिस्तानचा सर्वोच्च लष्करी सन्मान द्यावा अशी मागणी तहव्वूर राणा याने केली होती, असे डेव्हीड हेडली याने सांगितले. येथील न्यायालयात हेडलीची सुनावणी चालू असून त्यादरम्यान हेडली याने न्यायालयाला सांगितले.\n\"निशान-ए-हैदर' हा पाकिस्तानचा सर्वोच्च लष्करी सन्मान मुंबई हल्ल्यात सहभागी असणाऱ्या नऊ दहशतवाद्यांना मिळावा, अशी मागणी राणाने केली होती,'' असे हेडली याने गुरुवारी सुनावणीच्या तिसरऱया दिवशी न्यायालयात सांगितले. तसेच छाबड हाऊसवरील हल्ल्याचे नेतृत्व केलेल्या साजीद मीर याला खालीद बिन वालीद असे राणाने संबोधले होते, असेही सांगितले.\nविमानात या कपलचे कारमनामे पाहून चकित झाले पॅसेंजर, व्हायरल झाला व्हिडीओ....\nआर्टिफिशियल सूर्यनिर्मिती करणार चीन; सूर्यापेक्षा 6 पट जास्त असेल उष्ण\nतेलावरील कर वाढवल्याने 2.8 लाख लोकांनी फ्रान्स केले ठप्प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-news-municipal-corporation-poll-105056", "date_download": "2018-11-19T11:59:00Z", "digest": "sha1:C4BS6J2XPKBQCIWXTYZRHKTBYWLMAQJ6", "length": 12259, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Solapur news municipal corporation by poll सोलापूर महापालिका पोटनिवडणुकीत नवरंगी लढत | eSakal", "raw_content": "\nसोलापूर महापालिका पोटनिवडणुकीत नवरंगी लढत\nशनिवार, 24 मार्च 2018\nसद्दाम शाब्दी (राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष), रणजितसिंह दवेवाले (भाजप), कय्युम सिद्दकी (मनसे), बापू ढगे (शिवसेना), गौस कुरेशी (हिंदुस्थान जनता पार्टी), पीरअहमद शेख (एमआयएम), तौफिक हत्तुरे (कॉंग्रेस), नलिनी कलबुर्गी (माकप) आणि वसीम सालार (अपक्ष).\nसोलापूर : महापालिका प्रभाग 14 क च्या पोटनिवडणुकीतून 17 पैकी आठजणांनी माघार घेतली. त्यामुळे आता या जागेसाठी नवरंगी लढत होणार आहे. आज (शनिवारी) चिन्ह वाटप होणार असून, रिंगणातील अंतिम उमेदवारांचीही यादी प्रसिद्ध होईल.\nउपेंद्र दासरी (भाजप), महंमद सातखेड (माकप), कादर बाबानगरी (एमआयएम), नसीम खलिपा बागवान (एमआयएम), मुबीन वड्डो (अपक्ष), ज्ञानेश्‍वर अंजीखाने (भाजप), गंगाधर साठे (शिवसेना), जरगीस गफूर मुल्ला (अपक्ष) यांनी माघार घेतली.\nशिवसेनेची उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता होती. मात्र, अखेर भाजपचे माजी नगरसेवक बापू ढगे यांना शिवसेनेच्या उमेदवारीची लॉटरी लागली. नसीम खलिपा यांच्या उमेदवारीमुळे एमआयएमचे उमेदवार पीरअहमद शेख अडचणीत आले होते. मात्र खलिपा यांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे श्री. शेख यांच्यावरील \"टेन्शन'दूर झाले आहे. त्यामुळे आता एका अपक्षासह आठ पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत.\nसद्दाम शाब्दी (राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष), रणजितसिंह दवेवाले (भाजप), कय्युम सिद्दकी (मनसे), बापू ढगे (शिवसेना), गौस कुरेशी (हिंदुस्थान जनता पार्टी), पीरअहमद शेख (एमआयएम), तौफिक हत्तुरे (कॉंग्रेस), नलिनी कलबुर्गी (माकप) आणि वसीम सालार (अपक्ष).\nसोलापूरचे आठ नगरसेवक साडेसातीच्या फेऱ्यात\nसोलापूर : महापालिकेतील आठ नगरसेवक \"साडेसाती'च्या फेऱ्यात अडकले आहेत. त्यांचे भवितव्य राज्य शासन आणि न्यायालय ठरविणार असल्याने, त्यांच्यावर कायम...\nसोलापूरच्या पोटनिवडणुकीत नऊ उमेदवारांचे \"पावणेनऊ लाख' खर्च\nसोलापूर - महापालिका प्रभाग 14 \"क'च्या पोटनिवडणुकीत नऊ उमेदवारांनी आठ लाख 72 हजार 326 रुपये खर्च केले आहेत. सर्वाधिक खर्च कॉंग्रेसच्या तौफिक...\nसोला���ूरच्या नगरसेवकांना हवे आहे बाऊंसर्सचे संरक्षण\nसोलापूर : महापालिकेतील नगरसेवकांनी त्यांच्या सुरक्षेसाठी बाऊंसर्सची नियुक्ती करावी, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. दरम्यान, बाऊंसर नियुक्तीवरून...\nसोलापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसने राखला गड\nसोलापूर : महापालिका प्रभाग 14 क च्या पोटनिवडणुकीत परंपरागत प्रतिस्पर्धी एमआयएमचे पीर अहंमद शेख यांचा पराभव करीत कॉंग्रेसचे तौफीक हत्तुरे यांनी विजय...\nसोलापूर- काँग्रेससमोर आव्हान; एमआयएमला संधी\nसोलापूर : महापालिका प्रभाग 14 'क' ची जागा जिंकून गड राखण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे, तर चौथीही जागा जिंकून वर्तुळ पूर्ण करण्याची संधी एमआयएमला आहे...\nविकासकामांबाबत दक्ष; कुटुंबीयांकडेही लक्ष\nपुणे - पन्नास टक्‍क्‍यांचे आरक्षण आले, त्यातून कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसलेल्या महिला राजकारणात आल्या, नगरसेविका झाल्या. महापालिका येथील प्रशासन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgaon-news-amalner-sexual-harassment-teacher-suspended-100102", "date_download": "2018-11-19T11:48:06Z", "digest": "sha1:WJKWR2SQEDSVSEO5VZYRH7J2EYNDYSHJ", "length": 11000, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgaon news amalner Sexual harassment teacher suspended विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणप्रकरणी शिक्षक निलंबित | eSakal", "raw_content": "\nविद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणप्रकरणी शिक्षक निलंबित\nसोमवार, 26 फेब्रुवारी 2018\nगटविकास अधिकाऱ्यांचे पत्र; अमळनेरला महिला मंचच्या मोर्चाने वेधले लक्ष\nअमळनेर (जळगाव) : जिल्हा परिषदेच्या कळमसरे (ता. अमळनेर) येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणप्रकरणी शिक्षक जगदीश पाटील यास आज (सोमवार) निलंबित करण्यात आले.\nप्रभारी गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी मुख्याध्यापकांना आज पत्रही दिले आहे. मात्र, शिक्षकास लवकर बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज शहरातून महिला मंचतर्फे लक्षवेधी मोर्चा काढण्यात आला.\nगटविकास अधिकाऱ्यांचे पत्र; अमळनेरला महिला मंचच्या मोर्चाने वेधले लक्ष\nअमळनेर (जळगाव) : जिल्हा परिषदेच्या कळमसरे (ता. अमळनेर) येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणप्रकरणी शिक्षक जगदीश पाटील यास आज (सोमवार) निलंबित करण्यात आले.\nप्रभारी गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी मुख्याध्यापकांना आज पत्रही दिले आहे. मात्र, शिक्षकास लवकर बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज शहरातून महिला मंचतर्फे लक्षवेधी मोर्चा काढण्यात आला.\nकळमसरे येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक जगदीश पाटील हा विद्यार्थिनिंशी अश्‍लील चाळे करून त्यांचे लैंगिक शोषण करण्याचा प्रकार शुक्रवारी (ता. 23) उघडकीस आला होता. शनिवारी (ता. 24) जगदीश पाटील पोलिसांना शरण गेला होता. संतप्त ग्रामस्थ व पालकांनी शाळेला कुलूप ठोकून त्या शिक्षकास बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. मात्र, आज गटविकास अधिकाऱ्यांनी निलंबित केल्याबाबतचे अधिकृत पत्र शाळेतील मुख्याध्यापकांना दिले आहे. जगदीश पाटील यास रविवारी (ता. 25) न्यायालयात हजर करण्यात आले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.\nया घटनेच्या निषेधार्थ आज महिला मंचतर्फे शहरातून लक्षवेधी मूकमोर्चा काढण्यात आला. प्रांताधिकारी संजय गायकवाड यांना निवेदनही देण्यात आले. या मोर्चात डॉ. अपर्णा मुठे, तिलोत्तमा पाटील, जयश्री दाभाडे, योजना पाटील, शीला पाटील, माधुरी पाटील, सुलोचना वाघ, रंजना देशमुख, विजया जैन, भारती गाला, नयना कुळकर्णी, वसुंधरा लांडगे, उज्वला शिरोडे, सरोज भांडारकर, पुष्पलता पाटील, रिता बाविस्कर, ऍड. तिलोत्तमा पाटील, अंकिता पाटील आदींसह विविध शाळांतील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये ���ाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5561248749382134947&title=Independence%20Day%20Celebration%20in%20Azam%20Campus&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-11-19T11:15:31Z", "digest": "sha1:KVLAJ4LKI3EIJHR6I3N3NHS4JCQS2OOT", "length": 8003, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "स्वातंत्र्यदिनानिमित्त आझम कॅम्पसमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम", "raw_content": "\nस्वातंत्र्यदिनानिमित्त आझम कॅम्पसमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम\nपुणे : स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या आझम कॅम्पसमध्ये ‘हाजी गुलाम मोहंमद आझम एज्युकेशन ट्रस्ट’चे अध्यक्ष मुन्नवर पीरभॉय यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम. सी. ई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार होते.\nया वेळी विद्यार्थ्यांनी ‘कलर्स इंडिया’ संकल्पनेवर आधारित देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यात ‘पै फॅशन डिझायनींग अकॅडमी’, ‘हाजी गुलाम मोहंमद आझम एज्युकेशन ट्रस्ट’चे उर्दू प्रायमरी स्कूल, ‘एम. सी. ई. एस इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल’, ‘अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल’, ‘अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल’, ‘गोल्डन ज्युबिली टेक्नीकल इन्स्टिट्यूट’, ‘तयैबिया यतीमखाना’, ‘पै पब्लिक स्कूल’च्या दीडशे विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी स्व-संरक्षण आणि कराटेचेही प्रात्यक्षिक दाखविले.\nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुमाना शेख आणि उषा परदेशी यांनी केले. या वेळी एम. सी. ई. सोसायटीच्या उपाध्यक्षा आबेदा इनामदार, संस्थेचे सचिव लतिफ मगदूम, प्रा. इरफान शेख, ‘आझम स्पोर्टस् अॅसकॅडमी’चे संचालक गुलजार शेख, एन. वाय. काझी, डॉ. नझीम शेख, शाहिद इनामदार, हाबी कादीर कुरेशी आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते.\nTags: पुणेस्वातंत्र्यदिनआझम कॅम्पसमहाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीडॉ. पी. ए. इनामदारहाजी गुलाम मोहंमद आझम एज्युकेशन ट्रस्टPuneAzam CampusDr. P. A. InamdarMaharashtra Cosmopolitan Education Societyप्रेस रिलीज\nइन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीला नॅशनल अॅक्रिडिटेशन ‘एमसीई’तर्फे गांधी जयंतीनिमित्त अभिवादन मिरवणूक मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उदघाटन सॉफ्टबॉल स्पर्धेत इंग्लिश मीडियम स्कूलला जेतेपद अल्पसंख्याक समाजातील गुणवंतांचा सत्कार\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/navy-women-set-for-world-travel-269546.html", "date_download": "2018-11-19T11:19:11Z", "digest": "sha1:BDZDUIAJH5KO7KJOWWLNS53PSNTQMMBM", "length": 13065, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जगप्रवासाला निघाल्या नौदलाच्या रणरागिणी", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅन���ंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nजगप्रवासाला निघाल्या नौदलाच्या रणरागिणी\nलेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी , प्रतिभा जामवाल, स्वाती पी , विजया देवी, पायल गुप्ता , ऐश्वर्या बोड्डापती यांना खास प्रशिक्षित केलंय. नाविका सागरी परिक्रमा या नावाने ओळखली जाणारी ही मोहीम गोव्याच्या समुद्रातून सुरू झाली.\nदिनेश केळुसकर, गोवा, 10 सप्टेंबर : नौदलाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय नौदलाच्या सहा जिगरबाज महिला शिडाच्या बोटीतून जगप्रवासाला निघाल्यात. भारतीय नौदलाची ही खास शिडाची बोट आहे आय एन एस व्ही तारिणी . आणि या बोटीवर स्वार आहेत नौदलातल्या सहा जिगरबाज महिला ज्या जगप्रवासाला निघाल्यायत.\nलेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी , प्रतिभा जामवाल, स्वाती पी , विजया देवी, पायल गुप्ता , ऐश्वर्या बोड्डापती यांना खास प्रशिक्षित केलंय. नाविका सागरी परिक्रमा या नावाने ओळखली जाणारी ही मोहीम गोव्याच्या समुद्रातून सुरू झाली. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला.\nअत्यंत आव्हानात्मक मोहिमेचं नेतृत्व लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी करतायत. गोव्यापासून सुरू झालेली ही मोहीम 165 दिवसांची असेल. सुमारे 21 हजार 600 सागरी मैलांच्या या प्रवासात या महिला ऑस्टेलिया , न्यूझीलंड , फॉकलंड आणि दक्षिण आफ्रीका या चार देशातल्या बंदरात दुरुस्ती आणि रेशन पाण्यासाठी थांबतील.\nकेवळ महिला संघाने समुद्रमार्गे जगाच्या परिक्रमेला निघण्याची संपूर्ण आशियातली ही पहिलीच घटना असून नौदलातल्या महिलांनी स्वीकारलेल्या या आव्हानामुळे प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने भरून आलीय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nअंतराळातून असा दिसतोय 'स्टॅच्यू आॅफ युनिटी'\nपंजाबमधल्या बॉम्ब हल्ल्यामागे ISI चा हात \nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A9%E0%A5%A6_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-11-19T11:58:38Z", "digest": "sha1:ET5XXH2ZC55LBD577UFPN5R5UGXCTJGR", "length": 3996, "nlines": 127, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १२३० मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १२३० मधील जन्म\nइ.स. १२३० मधील जन्म\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nइ.स.च्या १२३० च्या दशकातील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जून २०१३ रोजी ०२:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/priyanka-thakur-coffee-sakal-18277", "date_download": "2018-11-19T12:16:33Z", "digest": "sha1:OAPS3FV37YKUV66ZTZ2Z7RGOY4JEBKIM", "length": 11024, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "Priyanka Thakur coffee with sakal नाट्यगृहातच घडतात कलावंत - प्रियांका ठाकूर | eSakal", "raw_content": "\nनाट्यगृहातच घडतात कलावंत - प्रियांका ठाकूर\nमंगळवार, 29 नोव्हेंबर 2016\nनागपूर - खरा कलावंत नाटकाच्या थिएटरमध्येच घडतो. अभिनय क्षेत्रात \"शॉर्टकट' शोधणाऱ्या कलावंतांना नाट्यगृहातील प्राथमिक शिक्षण मिळत नाही, असे मत अभिनेत्री प्रियांका शक्ती ठाकूर यांनी आज \"कॉफी विथ सकाळ'मध्ये केलेल्या दिलखुलास चर्चेदरम्यान व्यक्त केले.\nनागपूर - खरा कलावंत नाटकाच्या थिएटरमध्येच घडतो. अभिनय क्षेत्रात \"शॉर्टकट' शोधणाऱ्या कलावंतांना नाट्यगृहातील प्राथमिक शिक्षण मिळत नाही, असे मत अभिनेत्री प्रियांका शक्ती ठाकूर यांनी आज \"कॉफी विथ सकाळ'मध्ये केलेल्या दिलखुलास चर्चेदरम्यान व्यक्त केले.\nयावेळी अभिनेत्री ठाकूर यांच्यासह स्वाक्षरी संकलनात लिमका बुकमध्ये नोंदणी झालेले दिलीप डहाके उपस्थित होते. ठाकूर यांनी भोपाळमध्ये वयाच्या आठव्या वर्षापासून अभिनयाला सुरुवात केली. तेथील प्रसिद्ध कलावंत गुरू हबीब तन्वीर यांच्या मार्गदर्शनात अभिनयाचे धडे घेतले. \"राजनीती' या हिंदी चित्रपटात पत्रकाराची भूमिका साकारून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.\n\"एक विवाह ऐसा भी' या चित्रपटात नायकाच्या बहिणीची भूमिका साकारली. आजच्या तरुण पिढीला नाटकातील मेहनत नको असते. त्यामुळे त्यांचे नुकसान होत असल्याची खंत प्रियांकाने व्यक्‍त केली.\nनागपुरातील व्यावसायिक शक्ती ठाकूर यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर भोपाळ सोडून नागपूरला स्थायिक झाले. येथे आल्यावर लक्षात आले की, येथे मराठी नाट्यसृष्टीला चांगले दिवस असताना, हिंदी नाटकांना फारसे स्थान दिले जात नाही. त्यामुळे हिंदी नाट्यसृष्टीला मोठे करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. हिंदीतील \"रोटी वाली गली' नाट्यप्रयोग महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सादर झाला. नाटकाला उत्कृष्ट दिग्दर्शन, लेखन आणि अभिनय पारितोषिक मिळाल्यावर आत्मविश्‍वास वाढला आणि हिंदी नाट्यसृष्टीसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. अनेक दिग्दर्शक आणि कलावंतांनी सहकार्य केले. हिंदी नाट्यसृष्टीसाठी काम करताना पतीच्या प्रोत्साहनामुळे भाजपच्या सांस्कृतिक विभागाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली. चित्रपटात राजकीय भूमिका करणे सोपे असले तरी, प्रत्यक्षात राजकारणात कार्य करणे कठीण असते. हिवाळी अधिवेशनादरम्यान 13 डिसेंबर रोजी \"झलकारी बाई' नाट्यप्रयोग सादर करणार असून, त्याचे लेखन, दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका या सर्व जबाबदाऱ्या स्वतः सांभाळल्याचे प्रियांकाने यावेळी नमूद केले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/vasantanubhuti-118032100009_1.html", "date_download": "2018-11-19T11:09:45Z", "digest": "sha1:D6HUHAJFV63ZSWSGF27AFEZT5232E5T7", "length": 19966, "nlines": 146, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "वसंतानुभूती | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 19 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nशहराच्या मध्यवर्ती परिसरात असूनही माझं ऑफिस खूप छान ठिकाणी वसलेलं आहे. माझ्या ऑफिसला लागूनच शहरातील नामांकित मोठ्या बगिचांपैकी एक खूप पूर्वीपासूनची वाटिका आहे. आसपासच्या परिसरात आणि त्या वाटिकेत खूप उंचच उंच वृक्ष आहेत. जेवणाच्या सुटीत फेरफटका मारताना ऐन उन्हात देखील गर्द सावलीतून चालण्याचा सुखद अनुभव मिळतो. काटेसावरी, बॉटलब्रश, आकाशमोगरा ऊर्फ बुचाचे झाड अशी अनेक झाडे, वृक्ष ऑफिसच्या परिसरात आहेत. आजूबाजूला असणार्‍या वृक्षांची नावे सांगेन आणि आठवेन तितकं कमीच\nमागचा आठवडाभर मी सुट्टीवर होते आणि जवळपास आठवडाभरानंतर कामावर रूजू झाले. रजेवर जाण्यापूर्वी माझ्या कामाच्या टेबलासमोरील खिडकीत मला एक निष्पर्ण झालेली फांदी दिसली होती. आज जेव्हा माझ्या जागेवर गेले तेव्हा त्या फांदीला सुंदर गुलाबी रंगाची फुले डवरलेली दिसली. आठवडाभरातच ती फांदी सुंदर सुंदर फुलांनी बहरलेली, सावरीची फुले म्हणजेच शाल्मलीच फुललेली, वसंत बहरात आल्याची वर्दी घेऊन आलेली. इतकंच काय, थोडं नीट पाहिल्यावर त्या गुलाबी शाल्मलीच्या थोडं मागे दिसला बहरलेला नीलोहोर. गुलाबी आणि निळ्या-जांभळ्या अशा सुंदर रंगछटा अगदी मनमोहक. थोडंसं दूरवर नजर टाकल्यावर दिसला उंचच उंच अशोक-अगदी नवीन वसने लेऊन उभा आहे असं वाटावं. त्या वृक्षावर संपूर्ण नवीन पालवी, अगदी कोवळी-कोवळी, त्या पालवीचा रंग करडा, पोपटी अगदी चमचमणारा. ऐन दुपारच्या भर उन्हात त्या पालवीला अगदी लकाकते ठेवणारा आणि त्याच्यात बाजूला गुलोहर-पालवणारा अन्‌ बहराची वाट बघत झुलणारा.\nवसंतपंची म्हणजे माघ शुद्ध पंचीपासूनच ऋतुराजाचे आगन होत��. परंतु आजकाल जागतिक तापानवाढीचे अनेक परिणाम झालेत ऋतूंच्या आगमनावर. ऋतूंचं आगमन निर्धारित वेळेपेक्षा जरासे कमी-अधिक, उशिराने होतंय. पण यापासून अपवाद आहे पळस. पळस मात्र फुललेला असतो आपल्या अवतीभवती-वसंतपंचीपासूनच. ऋतुराज वसंत येणार असल्यादी वर्दी घेऊन पळस आधीच फुललेला. पळस वाट पाहात असतो. घमघमणार्‍या आम्रमोहोराची, कडूलिंबाच्या फुलोर्‍याची, रक्तकांती असणार्‍या पांगरा अन्‌ शंकासुराची. पळस अधीर असतो. निळा पोशाख लेऊन येणार्‍या नीलमोहोराची, गुलाबी रंगांच छटा उधळणार्‍या सावरी म्हणजेच शाल्मली, टाबुबिया ऊर्फ वसंतराणी. कॅशिया ऊर्फ गुलाबी बहावा, गुलबक्षी रंगाची बोगनवेल या सगळ्या फुलांना भेटाला. पळस आतुर झालेला असतो पिवळ्या रंगाचे घंटी फूल नावाप्रमाणेच घंटीच्या आकाराचे, पिवळा शंकासूर, यांना पहायला. पिवळा बहावा जेव्हा फुलतो तेव्हा तर ऋतूराजाच्या स्वागतासाठी सजवलेल्या झुंबरांसारखेच त्याचे रूप वाटते. प्रखर उन्हात या बहाव्याचे पिवळ्या धमक रंगाचे झुंबर खूप प्रसन्न वाटते. लाल आणि पिवळ्या रंगाची ही फुललेली फुलं आणि सजलेला आसमंत पाहिला की असा भास होतो. जणू चैत्रगौरीचे हळदीकुंकूच रस्त्याच्या दुतर्फा साजरे होत आहे. महाराष्ट्रराजचे राज्यपुष्प असणारे ताम्हण नावाचे फूल फुलते-वसंताच्या बहरातच लालसर जांभळ्या रंगाचे हे फूल खूपच आकर्षक दिसते. पळस या रंगीबेरंगी फुलांची जशी वाट बघत असतो तशीच तो वाट पाहात असतो, ऋतुराजाच्या आगमनाची, सुरेल साद घालणार्‍या कोकीळ पक्ष्याची. वेगवेगळे राग आळवून सनई-चौघडे वाजत आहेत असेच वाटते. निष्पर्ण झालेला पळस पानांऐवजी फुलेच लेऊन बसलेला. त्याचा रंग देखील लालेलाल अगदी अग्नीच्या ज्वाळेसारखा प्रखर तर कधी पिवळा पिवळा धमक\nसहा ऋतूंचे निरनिराळे सोहळे, आगळ्या वेगळ्या ढंगात सजलेले, सृष्टीला न्यार्‍या रूपात सजवत आलेले. खरंतर, प्रत्येक ऋतू प्रत्येक वर्षी निराळा भासतो. आपापल्या अनुभवमूल्यानुसार जो तो ऋतू समृद्ध करतो आपल्याला. वेगळीच अनुभूती देणारा प्रत्येक क्षण, अन्‌ प्रत्येक ऋतू संपन्न करत असतो आपल्याला. नववर्षाचा साज घेऊन येणारा वसंत सृष्टीतील रंग-गंधाप्रमाणेच सजवत असतो, नित्यनेमाने आपल्या आयुष्याला..\nगुढीपाडवाचे मुहूर्त आणि पौराणिक संदर्भ\nगुढीपाडव्याची महाराष्ट्रातील विविध रुपं\nयेथे गुढीपाडव���याला केलं जातं रावण वध\nराष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांचे निधन\nरामरक्षा सिद्ध कशी करावी\nयावर अधिक वाचा :\n'क्रियामाण' कर्म म्हणजे काय\nया जन्मी मनुष्य जे काही कर्म करतो त्या कर्मास 'क्रियामाण' कर्म म्हणतात. अर्थात, हे ...\nआवळा नवमी: लक्ष्मी देवींनी सुरु केलेली परंपरा\nआवळा नवमीला आवळ्याच्या झाडाची पूजा करून त्याखाली भोजन ग्रहण करण्याची परंपरा स्वत: देवी ...\nआवळा नवमीला काय करावे काय नाही, जाणून घ्या\nपुराणांप्रमाणे अक्षय नवमी अर्थात आवळा नवमीच्या दिवशी केलेल्या पुण्याचे फल अनेक ...\nहिंदू धर्मात दान केव्हा आणि किती द्यायला पाहिजे\nशेवटच्या १०-२० वर्षात सर्व संपूण जाते. दारिद्र्य, अहंकार, अज्ञान व मूढता यांच्या खाईत ते ...\nगुरूवार रात 8.40 वाजेपासून सुरू होत आहे पंचक, 20 ...\nपंचकाच्या प्रभावामुळे घनिष्ठा नक्षत्रात अग्नीचा भय असतो. शततारका नक्षत्रात क्लेश होण्याचे ...\n\" ठरविलेले पूर्ण करण्यासाठी असे प्रसंग प्रेरणादायी ठरतील. यथायोग्य विचार करून कार्य करा. निष्कारण प्रश्नांचा त्रास राहील. आरोग्याची काळजी घ्या....Read More\n\"आजचा दिवस आपल्या कार्य-योजनेंसाठी आणि सहकार्‍यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ...Read More\nबेपवाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. त्यांना ठरावीक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. तसे आपले सार्वजनिक जीवन बहुमूल्य...Read More\nआपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू...Read More\nआपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. घराच्या...Read More\nअधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल....Read More\n\"आनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या...Read More\nमहत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सह���ास मिळेल. अनुकूल ते सहकार्य मिळेल. वेळेचे सदुपयोग केल्याने लाभ...Read More\nआपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील. आरोग्याची काळजी...Read More\n\"आपणास घरात राहून साफसफाई, आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात. प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य...Read More\n\"आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही....Read More\n\"आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. अधिक खर्च होईल. आजचा दिवस आपल्या करियरवर विधायक परिणाम घडवू शकतो. वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटण्याची किंवा एखादे...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.cmarathionline.com/demoofcmarathi/", "date_download": "2018-11-19T11:42:17Z", "digest": "sha1:7LZ4SLP7LCWAPXKIXJHUCGNM6X7LM2XD", "length": 16172, "nlines": 90, "source_domain": "www.cmarathionline.com", "title": "C Marathi", "raw_content": "\n“Hello students…” अशी सुरवात करण्याऐवजी “नमस्कार विद्यार्थ्यांनो” अशी सुरवात करणं मला आवडेल\nअर्थात कारणही तसचं आहे. आपण महाराष्ट्रातील\nअगदी साहीत्यीक भाषेत सांगायचे म्हणजे मायबोली\nईंग्रजी मध्ये ५ स्वर म्हणजेच vowel व २१ व्यंजने म्हणजेच consonants अशी एकुण २६ मुळाक्षरे\nतर मराठीत १३ स्वर व ३१ व्यंजने अशी एकुण ४४ मुळाक्षरे अर्थात मराठी अवघडच\nएकीकडे इंग्रजी ही साहेबांची भाषा\nतर मराठी आपण जन्मल्यापासुन कानावर पडणारी\nइंग्रजी शिकण्याची धडपड संपत नाही पण प्रभुत्व येण्यासही वेळ लागतो\nमराठी आजुबाजुला सगळीकडेच आहे\nआपण विचार मराठीतुन करतो\nआपण उठल्या उठल्या मराठीच न्युजपेपर वाचतो\nआपण उत्कृष्ट पणे मराठीतुनच भांडु शकतो\nअहो इतकेच काय अर्वाच्य शब्द सुद्धा मराठीतुनच बोलले जातात व चांगले वजनदार सुद्धा असतात\nआपल्या कल्पनेच्या भराऱ्या मराठीतुनच होतात\nस्वप्न आपल्याला मराठीतुनच पडतात\nआई, वडील, मित्र, मैत्रीणी, नातेवाइक इत्यादी सर्वांच्या बरोबर मराठीतुनच संवाद साधतो\nहं नाही म्हणायला आपण इंटरव्ह्यु, वायवा इंग्रजी मधुन देतो\nपेपर इंग्रजी मधुन लिहीतो..इतकेच\nमराठी सनदी अधिकाऱ्यांची संख्या कधी वाढली\nतर मुला��ती सुद्धा मराठीतुन देण्याचे धाडस कोल्हापुरच्या भुषण गगराणी यानी प्रथम केल्या नंतर….. हा इतिहास आहे\nआम्ही विचार केला, कंप्युटरची एक प्रोग्रॅमिंग लॅंग्वेजच आपल्या बांधवाना मराठीतुन शिकवली तर….\nफ्रेंच अथवा जर्मन शिकायची असेल तर इंग्रजी चांगली लागते\nम्हणजेच एक भाषा शिकतांना दुसऱ्या भाषेची अडचण ही असतेच हे सत्य नाकारता येणार नाही.\nमग त्याप्रमाणे कंप्युटर मधील एक प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज शिकतांना इंग्रजी भाषेची अडचण तर सतावत नसेल ना\nविषय समजला की नाही….\nपुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद इत्यादी शहरे वगळता सर्व ठिकाणी सी लॅंग्वेज शिकवणाऱ्या शिक्षकांची उणीव आहे… विद्यार्थी मात्र सर्वत्र पसरलेले आहेत\nज्या इंजिनीअरींग, डिप्लोमा, बी.सी.ए. कॉलेज मध्ये उत्कृष्ठ शिक्षकांची फौज आहे त्या ठिकाणी सी प्रोग्रॅमिंग लॅंग्वेजचे कंसेप्ट्स पुन्हा पुन्हा शिकवणे, प्रत्येक विद्यार्थ्याच्या गतीने शिकवणे, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सामाजिक परीस्थिती विचारात घेउन म्हणजेच तो दुर्गम खेड्यातुन आला आहे का, तालुक्याच्या ठिकाणाहुन आला आहे का, शिक्षण मराठी भाषेतुन झाले आहे की सेमी-इंग्लीश मधुन याचा विचार करुन शिकवणे हे सर्व इच्छा असेल तरी अशक्य होते\nयाच सर्व मर्यादा ओळखुन आम्ही सी लॅंग्वेज मराठीतुन शिकवण्याचा घाट घातला\nपहीले खरें आव्हान होते ते हे कि विद्यार्थ्यांना इ-लर्निंगच्या माध्यमातुन शिकवतांना त्यांच्या समोर शिक्षक आहे असे वातावरण तयार करण्याचा\nशिवाय सी प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज शिकवतांना मराठी भाषा ही विद्यार्थ्याला जवळची वाटली पाहीजे\nजसे शिक्षक शिकवतांना वापरतात तशी\nदुसरे महत्वाचे आव्हान हे होते ते हे की विद्यार्थ्याला हे ऐकुन व बघुन शिकण्याची आवड निर्माण करण्याची\nत्यामुळे विद्यार्थ्याच्या मानसिकतेचा (खर तर student psychology म्हणले तर जास्त योग्य होइल) अभ्यास करुन हे फ्रेमवर्क तयार करायचे होते\nमन मग ते विद्यार्थ्याचे असो वा कुणाचे ही ते भरकटतच असते, त्याच्या भरकटणाऱ्या मनाचा प्रवास न बदलता त्याच वाटेवरुन कसे शिक्षण देता येइल त्याचा अभ्यास करुन हे करण्याचा प्रयत्न केला आहे\nम्हणुन विद्यार्थ्याच्या कल्पना विश्वामधील उदाहरणे, रंजक गोष्टी, भरकटलेले मन जागेवर आणण्यासाठी अचानक केलेली उजळणी इत्यादी पद्धतीचा अवलंब केला आहे\nइ-लनिंग म्���णजे रटाळपणे कंप्युटरचा वापर करुन काहीतरी डोक्यावर मारायचा प्रयत्न असणार ही प्रथम दर्शनी मनात येणाऱ्या विचाराला जाणीवपुर्वक फाटा दिला आहे आणि हाय डेफीनीशन animation, एकच थीम सुरवातीपासुन शेवटपणे राबवणाच्या अट्टाहास, मराठी आहे म्हणुन फक्त मराठीमध्येच सांगण्याचा आटोकाट प्रयत्न अशा प्रचलित प्रथा मोडुन काडुन विद्यार्थ्याचा मेंदु कसा काम करतो व कोणताही कंसेप्ट सोप्या मद्धतीने कसा समजावुन सांगता येइल याला पुरेपुर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.\nसी प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज खर तर “प्रोग्रॅमिंग लॅंग्वेजच्या शोधांची जननी” म्हणतात. डेनीस रीची या गणित व भौतीकशास्त्रा मध्ये द्विपधवीधर व्यक्तीने १९७२ मध्ये कंप्युटर मध्ये आवड असल्यामुळे AT & T Bell Labs मध्ये याची निर्मिती केली. आत्ता डॉट-नेट, जावा, ए.एस.पी,ओरॅकल, एस. क्यु. एल. मोबाइल applications, ERP असे ज्या वेळी शब्द कानावर पडतात त्यावेळी विद्यार्थी information technology च्या एक्सप्रेस वरुन भन्नाट वेगाने प्रवास करतो\nपण खर तर या एक्सप्रेस वे च्या खाली अनेक वर्षापुर्वी पायवाट करण्याचे काम डेनीस ने करुन ठेवले व मित्रांनो आपण कीतीही मोठ्ठे झालो तरी पायवाटेवरुन केलेला प्रवासच रमणिय व लक्षात रहाणारा असतो\nम्हणुनच डेनीस च्या या रमणीय सी लॅंग्वेजचा प्रवास आम्ही घडवुन आणणार आहोत आणि ही पायवाटच तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या एक्सप्रेस वे वर प्रवास करायला शिकवेल\nअनेक प्रोग्रॅमिंग लॅंग्वेजीस या नंतर आल्या; काही वापरात राहील्या\nकाही डायनासोर प्रमाणे नामशेष झाल्या पण सी नुसती अनभिषक्त सम्राटच राहीली नाही तर १९७२ नंतर सर्व लॅंग्वेजीस वर सी चा प्रभाव दिसुन आला\nलाखो – करोडॊ प्रोग्रॅमर्सची ही आवडती भाषा राहीली\nसी चे सर्व चॅप्टर्स समाविष्ट करण्याव्यतिरीक्त विद्यार्थ्यांसाठी प्रश्नसंच, नोट्स, प्रोग्रॅम्स इत्यादी सर्व काही एकाच फ्रेमवर्क मध्ये कव्हर केले आहे.\nविद्यार्थ्यांना करीअर करण्यास अतिशय आवश्यक अशा या सी भाषेचे मराठीतुन इ-लर्निंग करण्याचा आमचा हा निव्वळ प्रेमापोटीचा प्रयत्न\nविद्यार्थी त्याला भरभरुन प्रतिसाद देतील ही आम्हाला खात्री आहे\nमनोगत पुर्ण होण्यापुर्वी एक दुख:द बातमी. हे फ्रेमवर्क डेव्हलप करत असतांनाच देवाने जगाला देणगी दिलेल्या या महान व्यक्तीचे आक्टोबर २०११ मध्ये दुख:द निधन झाले हा एक दै���दुर्विलास. आणि बघांना apple चा संस्थापक स्टिव्ह जॉब्स गेला त्याच आठवड्यात डेनीस सुद्धा काळाच्या पडद्याआड गेला. अखंड जगात जॉब्स च्या मृत्युची दखल घेतली गेली तर डेनीस गेला हे अनेक दिवसांनी माहीत झाले\nApple ची सुरवातीची ऑपरेटींग सिस्टिम नेक्सटेप खरं तर सी मधुन लिहीलेली पण….. असो…. नंतर नेट वर चर्चेच्या फैरी झाडल्या की “Without Dennis There would not have been jobs…” हाच तर त्याचा ग्रेटनेस होता\nडेनीस यांच्या जाण्याने प्रोग्रॅंमिग जगातील झालेली पोकळी भरुन निघणे अशक्य आहे असे जगातील ज्येष्ठ संगणक तज्ञांना असे वाटते. Hello World हा त्याचा प्रोग्रॅम जगातील सर्व सी च्या पुस्तकात पहील्या पानावर तुम्हाला आढळेल\nआणि त्यातील अनेक जणांनी “Goodbye World” हा प्रोग्रँम लिहून श्रद्धांजली वाहीली…. या पेक्षा आणि काय हवे… आमच्या टिम तर्फे या महान व्यक्तीस श्रद्धांजली….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE", "date_download": "2018-11-19T11:59:29Z", "digest": "sha1:NAVZEO4AN2FI6AAI4KGNFWWF4KXYQOJK", "length": 18385, "nlines": 165, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जमशेदजी टाटा - विकिपीडिया", "raw_content": "\nजमशेदजी नसरवानजी टाटा (३ मार्च, इ.स. १८३९ - १९ मे, इ.स. १९०४) पारशी, भारतीय उद्योजक होते. टाटा समूह या भारतातल्या आघाडीच्या उद्योगसमूहाचे ते संस्थापक होते.\nत्यांचा जन्म गुजरातमध्ये नवसारी येथे झाला. त्यांना दोराबजी आणि रतनजी अशी दोन अपत्ये होती. जमशेदपूर येथील पोलाद कारखाना, मुंबईचे ताजमहाल हॉटेल, बंगळुरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अशा अनेक संस्थांची स्थापना ही त्यांची महत्त्वाची कार्ये होत. त्यांनी नंतर टाटा समूह उद्योगाची स्थापना केली. टाटांना \"भारतीय उद्योगाचे जनक\" म्हणून ओळखले जाते. आज त्यांच्या योगदानामुळे भारतीय उद्योगास विदेशांत ओळख मिळाली. ज्यावेळी भारत आर्थिक संकटांशी झगडत होता त्या वेळी त्यांनी चपळतेने टाटा ग्रुप आणि कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे असे मत होते की आम्ही सरळ कोणतेच मोठे काम करू शकत नाही, कोणतेही मोठे काम करण्यासाठी आधी छोटी-छोटी कामे करण्याची आवश्यकता असते.\n४ टाटांनी स्थापन केलेल्या अन्य संस्था\n९ टाटांचा जीवन परिचय\nजमशेदजी नसरवानजी टाटा यांचा जन्म ३ मार्च १८३९ रोजी दक्षिण गुजरातमधील नवसारी शहरात झाला. त्यांचे वडील नसरवानजी व आई जीवनबाई टाटा हे त्यांच्��ा पारशी कुटुंबातील पहिले व्यापारी होते. कुटुंबाची परंपरा तोडून त्यांनी मुंबईत निर्यात व्यापार संस्था सुरू केली. जमशेदजी टाटा १४ व्या वर्षी मुंबईत आपल्या वडिलांकडे आले. आणि त्यांनी एलफिन्स्टन महाविद्यालयातून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले. तेथे ते कॉलेजातील एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. त्यांची बुद्धिमत्ता पाहून काॅलेजच्या प्रिन्सिपाॅलांनी त्यांची डिग्री समाप्त होईपर्यंतची पूर्ण फी परत केली. जमशेदजीनी १६ वर्षाचे असताना १० वर्षाच्या हीराबाई दबू हिच्याशी विवाह केला.\n१८५८ मध्ये जमशेदजींनी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आणि आपल्या वडिलांच्या व्यवसायामध्ये प्रवेश घेतला. १८५७ सालचे भारतीय बंड ब्रिटिश शासनाने दडपून काढले होते. ब्रिटिश सरकारच्या विरुद्धचा विद्रोह त्यावेळी नवीनच होता. मात्र टाटांनी अशा परिस्थितीतही आपल्या व्यापारास शिखरावर घेऊन जाण्याचा निश्चय केला. आपल्या वडिलांच्या व्यवसायाच्या शाखा स्थापन करण्यासाठी टाटा यांनी इंग्लंड, अमेरिका, युरोप, चीन आणि जपान सारख्या परदेशांत अनेकदा प्रवास केला.\n१८६८ पर्यंत टाटा आपल्या वडिलांच्या कंपनीत काम करत होते. त्यावर्षी त्यांनी एका स्वतंत्र कंपनीची स्थापना केली. १८९६ मध्ये चिंचपोकळी येथील एक दिवाळखोर तेल गिरणी विकत घेतली आणि तिची एका कापडाच्या गिरणीत रूपांतर केले. या गिरणीचे नाव त्यांनी अलेक्झांड्रा मिल असे ठेवले. पुढे दोन वर्षांनंतर नफा मिळवण्यासाठी ती मिल टाटांनी विकली आणि १८७४ मध्ये नागपूरला एका स्पिनिंग मिलची स्थापना केली, १ जानेवारी १८७७ रोजी त्यांनी एम्प्रेस मिलची स्थापना केली.\nत्यांच्या जीवनात चार ध्येये होती. एक पोलाद कंपनी, एक जागतिक दर्जाची शिक्षण संस्था, एक अद्वितीय हॉटेल आणि एक हायड्रो-इलेक्ट्रिक वीजनिर्मिती कंपनी. ३ डिसेंबर १९०३ रोजी मुंबईतील कुलाबा वॉटरफ्रंट येथील ताजमहल हॉटेलचेया उद्घाटन झाले. त्यावेळी भारतात स्वतःची वीज असणारे ते एकमेव हॉटेल होते.\nटाटा स्टील (पूर्वी टिस्को - टाटा आयर्न आणि स्टील कंपनी लिमिटेड) ही आशियातील पहिली आणि भारतातील सर्वात मोठी स्टील कंपनी आहे. तिच्या कोरस ग्रुपने दरवर्षी २,८ कोटी टन स्टीलचे उत्पादन केल्यानंतर ती जगातील पाचव्या क्रमांकाची स्टील कंपनी ठरली.\nटाटांनी स्थापन केलेल्या अन्य संस��था[संपादन]\nबंगलोरची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स : विज्ञान आणि अभियांत्रिकी यांमधील संशोधन आणि शिक्षणासाठी प्रख्यात भारतीय संस्था.\nटाटा हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर सप्लाय कंपनी (नवीन नाव - टाटा पॉवर कंपनी) : ८००० मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या स्थापित क्षमतेची भारतातील सर्वात मोठी खाजगी वीज कंपनी.\nत्यांची मुले दोराबजी टाटा आणि रतन टाटा यांना सुद्धा टाटा ग्रुपचे अध्यक्ष म्हणून यश मिळाले. टाटाची बहीण जेरबाईने मुंबईतील एका व्यापाऱ्याशी लग्न केले. त्यांचा मुलगा त्यांना शापुरजी सकलातवाला हे बिहार आणि ओरिसामध्ये टाटा ग्रुपचे कोळशाचा व लोखंडाचा व्यापार सांभाळत होते. नंतर ते टाटांचे मॅन्चेस्टर कार्यालय सांभाळण्यासाठी इंग्लंडला निघून गेले आणि नंतर ब्रिटिश संसदेचे सदस्य झाले.\nशेवटी १९ मे १९०४ ला जमशेदजी टाटांनी अंतिम श्वास घेतला. आणि आज ते पूर्ण भारतीय उद्योग जगताचे प्रेरणास्त्रोत आहेत. आज टाटा ग्रुप ऑफ़ कंपनी भारताचीच नाही तर पूर्ण विश्वातील सर्वात मोठ्या कंपनीच्या रुपात ओळखली जाते.\nझारखंडमधील साचि गावात टाटाचा लोखंड व पोलाद प्रकल्प उभारला गेला. गाव गावात वाढला आणि रेल्वे स्टेशनचे नाव टाटानगर असे ठेवले गेले. आता झारखंडमधील जमशेदपूर या नावाने ओळखले जाणारे हे एक मोठे शहर आहे.\nआर. एम. लाला (१ मे २००६). द लव ऑफ इंडिया: द लाइफ अँड टाइम्स ऑफ जमशेदजी टाटा पेंग्विन पुस्तकं\nदीनशॉ एडुलजी वाका (१९१५). जे. एन. टाटाचे जीवन आणि जीवन कार्य:\n१८३९- ३ मार्च ला जमशेदजी टाटांचा जन्म झाला.\n१८५३- हीराबाई दबू सोबत लग्न झाले.\n१८५८- आपल्या वडिलांच्या व्यवसायमध्ये सहभागी झाले.\n१८६८- स्वतःची कंपनी स्थापण केली.\n१८७४- महारानी मीलची स्थापना केली.\n१९०१- यूरोप आणि अमेरिकेची यात्रा केली, जेणे करून स्टील चे शिक्षण घेता येईल.\n१९०३- ताज महल हॉटेलची स्थापना केली.\n१९०४- १९ मेला देहवास झाला.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nक्रोमा • इंडियन हॉटेल्स (ताज हॉटेल•ताज एर हॉटेल•जिंजर हॉटेल) • टाटा केमिकल्स • टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस • टाटा एलेक्सी • टाटा मोटर्स • टाटा पॉवर • टाटा स्टील • टाटा टेलीसर्व्हिसेस टायटन • व्होल्टास • ट्रेंट •\nटाटा स्काय • टाटा बीपी सोलार • टाटा डोकोमो • टाटा एआयए लाइफ इन्श्युरन्स • टाटा एआयजी सर्वसाधारण विमा कंपनी\nजमशेदजी टाटा • रतन जमशेदजी टाटा • जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा • दोराबजी टाटा • रतन टाटा • सायरस पालोनजी मिस्त्री‎\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस • टाटा मूलभूत संशोधन संस्था\nटाटा फुटबॉल अकादमी • बाँबे हाउस‎\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nइ.स. १८३९ मधील जन्म\nइ.स. १९०४ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ मे २०१८ रोजी १३:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/tukaram-mundhe-resolution-chief-minister-26094", "date_download": "2018-11-19T11:44:18Z", "digest": "sha1:BBDA6IXBS2I44E6PY2HNIDKHJVWWZHAR", "length": 11802, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "tukaram mundhe resolution by chief minister मुंढेंवरील ठराव मुख्यमंत्र्यांनीच फ्रिझ केला - गणेश नाईक | eSakal", "raw_content": "\nमुंढेंवरील ठराव मुख्यमंत्र्यांनीच फ्रिझ केला - गणेश नाईक\nरविवार, 15 जानेवारी 2017\nकोपरखैरणे - आजपर्यंतच्या मुख्यमंत्र्यांमध्ये सध्याचे मुख्यमंत्रीच राजकारण खेळण्यामध्ये हुशार आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्‍वास ठरावामध्ये मुख्यमंत्र्यांनी थर्ड अंपायरची भूमिका घेतली आहे. त्यांनीच हा ठरावच फ्रिझ केला असल्याची टीका माजी मंत्री गणेश नाईक यांनी केली.\nकोपरखैरणे - आजपर्यंतच्या मुख्यमंत्र्यांमध्ये सध्याचे मुख्यमंत्रीच राजकारण खेळण्यामध्ये हुशार आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्‍वास ठरावामध्ये मुख्यमंत्र्यांनी थर्ड अंपायरची भूमिका घेतली आहे. त्यांनीच हा ठरावच फ्रिझ केला असल्याची टीका माजी मंत्री गणेश नाईक यांनी केली.\nकोपरखैरणे येथे आज श्रमिक शिक्षण मंडळ बोनकोडे आणि नवी मुंबई शिक्षण संकुल आयोजित सराव परीक्षेचे उद्‌घाटन माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी आपल्या भाषणात शिक्षण आणि सराव परीक्षेचे महत्त्व सांगत असतानाच नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरही नाव न घेता टीका केली.\nछत्रपती शिवाजी महाराजसुद्धा आपले कार्य सिद्धीसाठी विचारविनियम करून निर्णय घे��� होते. आता मात्र असे होत नाही. गाव, तालुका, जिल्हा, शहर ते राज्यस्तराच्या पातळीवर हिटलरशाही सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेवर आधारित राज्यकारभार चालणे गरजेचे असून हुकूमशाहीचा अंत चांगला होत नाही. अशी टीका त्यांनी केली. नवी मुंबई शहर हे केवळ अद्ययावत वा स्वच्छतेचे शहर वगैरे म्हणून ओळखले जात नसून माणुसकी जपणारे लोक म्हणून ओळखले जाते, अशी अप्रत्यक्ष टीका त्यांनी आयुक्तांच्या स्वच्छता मोहिमेवर केली.\nकार्यक्रमानंतर पत्रकारांनी त्यांच्या भाषणाचा संदर्भ घेत आयुक्तांवरील अविश्वास ठरावाबाबत विचारले असता त्यांनी, मुख्यमंत्री हे हुशार आहेत; ते थर्ड अम्पायर आहेत. त्यांचा कॅमेरा अजून सेट झाला नाही. बहुतेक अँगल चेक करताहेत. तो डीपफ्रीजमध्ये टाकल्याचे उत्तर नाईक यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी एक तर ठराव फेटाळायला हवा किंवा स्वीकारायला हवा होता. त्यांनी तो स्थगित ठेवला आहे. आजवरच्या सर्व मुख्यमंत्र्यांत हे मुख्यमंत्री राजकारण खेळण्यात सर्वात हुशार आहेत, अशी मिश्‍कील टीकाही त्यांनी केली.\nया वेळी महापौर सुधाकर सोनावणे, आमदार संदीप नाईक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई अध्यक्ष अनंत सुतार, नगरसेवक व रा. फ. नाईक शाळेचा शिक्षकवृंद उपस्थित होता.\nबावीस केंद्रांवर सराव परीक्षा\nसराव परीक्षेचे हे दहावे वर्ष आहे. या वर्षी 22 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. ज्यात दहावीचे तब्बल दहा हजार सहाशे विद्यार्थी सहभाग घेणार आहेत.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://ahmednagari.blogspot.com/p/blog-page_31.html", "date_download": "2018-11-19T12:07:25Z", "digest": "sha1:WQUDTSWUNASE6TKSQNN3TDUTSMPPVRNU", "length": 2218, "nlines": 32, "source_domain": "ahmednagari.blogspot.com", "title": "अहमदनगरी / Ahmednagar: तालुका स्थरीय", "raw_content": "\n१. अकोले तालुकानिसर्ग सौंदर्याने नटलेल्या अकोले तालुक्याविषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा\n2. नेवासा तालुक्याच्या माहितीसाठी येथे क्लिक करा\n३. जामखेड तालुक्याच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा\nकटाप्पाने बाहुबलीला का मारले..\nमहाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास / The History of Maharashtra.....\nअवतार मेहेर बाबा / Avtar Meher Baba\nफेसबुक वर लाईक करा\nया ब्लॉग चा शोध घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/hyderabad-2007-blast-court-result-two-convicted/", "date_download": "2018-11-19T12:21:59Z", "digest": "sha1:NXBARA3GDXM57KBDROIKU55HZMXFECBL", "length": 7338, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हैदराबाद बाॅम्बस्फोट : इंडियन मुजाहिदीनचे 2 दहशतवादी दोषी, दोघे निर्दोष | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nहैदराबाद बाॅम्बस्फोट : इंडियन मुजाहिदीनचे 2 दहशतवादी दोषी, दोघे निर्दोष\nनवी दिल्ली – हैदराबाद शहरातील गोकुल चाट आणि लुंबिनी पार्क येथे 2007 साली झालेल्या दुहेरी बाॅम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने आज निकाल दिला आहे. या खटल्यात इंडियन मुजाहिदीनचे दोन दहशतवादी दोषी आढळले तर दोघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.\nन्यायालय पाचव्या आरोपीच्या शिक्षेचा निर्णय सोमवारी सुनावणार आहे. तर दोषी आरोपींना येत्या सोमवारी शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. हैदराबादमधील दुहेरी बाॅम्बस्फोटात एकूण 44 लोक मरण पावले होते आणि 68 लोक जखमी झाले होते.\nअतिरिक्त महानगर सत्र न्यायाधीश टी. श्रीनिवास राव यांनी निकाल सुनावला. न्यायालयाने अनिफ शफिक सईद आणि इस्माईल चौधरी या दोघांना दोषी ठरवले. तर फारूक शार्फुद्दीन तरकश आणि मोहम्मद सादिक इसरार अहमद शेख यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणातील पाचवा आरोपी तारिक अंजुम याच्या शिक्षेवरील निर्णयाची सुनावणी न्यायालय 10 सप्टेंबरला करणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकॉंग्रेस, राष्ट्रवादीत जागा वाटपात होणार एकमत \nNext articleदिल्लीमध्ये महिन्यात पेट्रोल 3.16 रूपये तर डिझेल 3.60 रूपयांनी महागले\nराहुल गांधींनी ‘या’ रोगाने ग्रासलंय : अमित शहा\nअल कायदा कमांडर जाकिर मूसा राजस्थान हद्दीत घुसला\nफसवणूक त्यांच्या रक्तातच : मोदींची मध्यप्रदेशात कॉंग्रेसवर टीका\nसुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे भाजपला साथ सोडण्याचे आव्हान\nनिरंकारी भवनावर ग्रेनेड हल्ला\nपंतप्रधानांच्या इंदूर दौऱ्यापूर्वी दोन इराणी गायब झाल्याने आय���ी सावध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/486447", "date_download": "2018-11-19T12:06:05Z", "digest": "sha1:J6YQT3HKTHSBMUMEL2XWRB2KO7A2GL67", "length": 4276, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Volkswagen Tiguan लवकरच लाँच - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nप्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी volkswagen खास आपल्या ग्राहकांसाठी आपली नवी Tiguan ही कार लवकरच लाँच करणार आहे. ही कार येत्या 24 मेला भारतामध्ये लाँच करणार आहे.\nTiguan या कारची टक्कर ह्युंदाईची Tuscon, जीप कंपास आणि होंडा सीआर-व्ही या कारमध्ये होणार आहे.\nअसे असतील या कारचे फिचर्स –\n– इंजिन – 2.0 लिटर टी. डी. आय. डिझेल इंजिन असणार आहे. या इंजिनच्या माध्यमातून 177 पीएस आणि 350 एनएमचा टार्क निर्माण करण्याची क्षमता असणार आहे.\n– गिअरबॉक्स – 6 स्पीड डय़ुअल क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्स\n– किंमत – 25 लाख रुपये.\n2000 cc ची पहिली चॉपर बाईक लवकरच लाँच\nस्विफ्ट,बलेनोत बिघाड,तब्बल 52 हजार कार परत मागवल्या\nअप्रीलिया एसआर 150 स्कूटरचे नवे मॉडेल भारतात लाँच\nमोदींकडून संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला : राहुल गांधी\nचित्रपट, नाटकातूनही बहुरूपी पुलंचेच दर्शन\nइंटरनेटमुळे परदेशी कंपन्यांची कमाई\nपं. अमरनाथ यांना ‘पं.पन्नालाल घोष वेणुरत्न’ पुरस्कार जाहीर\nमोठय़ा वादानंतर रिझर्व्ह बँक अन् केंद्र सरकार यांच्यात बैठक\nगडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा\nमराठा आरक्षण : विधीमंडळाच्या पायऱयांवरच विरोधकांचा ठिय्या\nमराठा आरक्षण : ‘हे आरक्षण टिकणारे नाही’ ; मध्ये उपप्रवर्ग करून मराठय़ांना आरक्षण द्या \nमराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी\nआजचे भविष्य सोमवार दि. 19 नोव्हेंबर 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-fire-breaks-out-kurlas-kapadia-bazar-24952", "date_download": "2018-11-19T12:25:18Z", "digest": "sha1:PEFQFZGXWKNE7OOQM7BSUCGMP4RCLXXE", "length": 10482, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mumbai Fire breaks out in Kurla's Kapadia Bazar मुंबई - कुर्ला परिसरातील झोपडपट्टीला आग | eSakal", "raw_content": "\nमुंबई - कुर्ला परिसरातील झोपडपट्टीला आग\nशनिवार, 7 जानेवारी 2017\nया आगीत कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.\nमुंबई - मुंबईतील कुर्ला परिसरातील कपाडियानगर येथील झोपडपट्टीला आज (शनिवार) सकाळी आग लागली. या आगीत 7 ते 8 झोपड्या जळून खाक झाल्या असून, जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.\nमिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळीच कपाडियानगर येथील झोपडपट्ट्यांना भीषण आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. अग्निशमन दलाच्या चार गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र, तोपर्यंत झोपड्या जळून खाक झाल्या होत्या.\nया आगीत कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.\nउच्च न्यायालयाचा कनिष्ठ न्यायालयांना सल्ला\nमुंबई : फौजदारी खटल्याची सुनावणी जलदगतीने करण्यासाठी कनिष्ठ न्यायालयांनी सुनावणीमध्ये नियमांना बगल देऊ नये, उलट अभियोग पक्षाच्या पुराव्यांची शहानिशा...\nमहाडमध्ये अपघात; एक जण ठार तर दोघे जखमी\nमहाड : मुंबई गोवा महामार्गावर महाडजवळील राजेवाडी फाटा येथे भरधाव येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोघे...\nवांद्र्यातील गरीबनगर झोपडपट्टीत भीषण आग\nमुंबई - मुंबईतील वांद्रे भागातील गरीबनगर झोपडपट्टीत भीषण आग लागल्याची घटना आज(ता.30) घडली आहे. मुंबई बांद्रा नर्गिस दत्त रोडवर ही झोपडपट्टी आहे....\nतळोजा एमआयडीसीत भीषण स्फोट; 14 गावांना हादरे\nकल्याण- कल्याणमधील तळोजा एमआयडीसीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत आज मोठा स्फोट झाला. या स्फोटात आजूबाजूच्या जवळपास 14 गावांना...\nसंगीतकार यशवंत देव यांची प्रकृती गंभीर\nमुंबई - दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात उपचार सुरू असलेले ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव (वय 92) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात...\nस्कूल बस विरोधात कारवाई\nवाशी - नवी मुंबईमध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाने राबवलेल्या स्कूल बस व स्कूल व्हॅनच्या तपास मोहिमेत नवी मुंबईमध्ये 15 वाहनांवर कारवाई करण्यात आली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/24072", "date_download": "2018-11-19T11:35:35Z", "digest": "sha1:VEVLYYC5HBK2O6FKPIAWDWWTUDBIRYKK", "length": 3720, "nlines": 79, "source_domain": "www.maayboli.com", "title": "--नवी कहाणी-- : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /--नवी कहाणी--\nमला न उमजली तुझी नवी कहाणी,\nथोडेसे प्रेम तर करु थोडी मनमानी..\nरंग आले जिवना, तुझ्या येण्याने साजनी,\nरंगहीनही झाले तुझ्या जाण्याने रागिणी..\nउडतांना पक्षी सारे,रंग सोडूनि गेले,\nतशा तुझ्या आठवणी,स्वप्न बनूनी गेले..\nह्रदयात तु माझ्या अलगद प्रवेश केला,\nतुझ्या येण्याने मनी सुवर्ण सुर्योदय झाला..\nदररोजची येते आठवण, बनूनी एक कहाणी,\nअसे प्रेम थोडे तर,असे थोडी मनमानी..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://gurudevranadelifephilosophy.blogspot.com/2016/10/blog-post_8.html", "date_download": "2018-11-19T11:54:27Z", "digest": "sha1:VOGXNGVMCOAJAE6Y46SOJF2JLHPBVO4K", "length": 11882, "nlines": 79, "source_domain": "gurudevranadelifephilosophy.blogspot.com", "title": "Gurudev Ranade; Life Φlosophy", "raw_content": "\nआई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा तु...\nकरुया उदो उदो उदो अंबाबाईचा माय...\n|| श्री महालक्ष्मी स्तोत्र ||सुंदरे गुणमंदिरे करुण...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग १०)आई महालक्ष्म...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ९)दासपरंपरेतील ...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ८)हे आई महालक्ष...\n**भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ६)इकडे तिकडे कुठ...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ७)मागील भागात आ...\n**भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ४)भगवंताने दासां...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ५)मागील भागात स...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ५)मागील भागात स...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ३)पाऊलावर पाऊल ...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग २)या अखिल विश्व...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग १)श्रीमन्मध्वाच...\n***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ७)\nमागील भागात आपण सत्यव तोरूत साधु सज्जनर चित्तदि होळेयुव पुत्थळि गोंबे ॥ या पदाचा अर्थ पाहिला. साधू-सज्जनांना सत्य दाखवणारी अशी तू सोने जसे चकाकते त्या तेजाने दैदिप्यमान होऊन मोहक अशा बाहुलीच्या रूपामध्ये त्यांच्यात स्थित असतेस. यापुढे दास म्हणतात,\n कंकण कैय तिरूवुत बारे ॥\nया पदामध्ये दोन पाठभेद आहेत. शंकेयिल्लद किंवा संख्येयिल्लद भाग्यव कोट्टु दोन्हींचा अर्थ आपण येथे बघणार आहोत.\nपहिल्याचा अर्थ असा की, दास म्हणतात, हे आई तू मला भाग्य प्रदान करशील याबद्दल मला काही शंका नाही. निःशंक होऊन मी तुला बोलावत आहे. आणि तू येऊन भाग्य प्रदान करशील हे मला ठाऊक आहे. एकाप्रकारे दासांना ते भाग्य आईने आधीच प्रदान केलेले असल्यामुळे दास निःशंक आहेत. दासांना त्यांच्या जीवनाचे खरे कार्य कळले. दासांना\nभगवंताचे स्मरण झाले. हे परम भाग्य दासांना या लक्ष्मीनेच प्रदान केले. म्हणूनच दास म्हणतात आई तू मला भाग्य प्रदान करशीलच. मला यात अजिबात शंका नाही.\nदासांचा भाव स्वतःसाठी जसा असतो तसाच तो सर्व जीवांसाठी असतो. मागणं स्वतःसाठी जितकं आहे तितकच ते सर्वांसाठी आहे. कारण संतांची दृष्टी विशाल झालेली असते. माझं घर, मी अमुक अमुक हा भावच तेथून गेलेला असतो. आपण सर्वजण हे त्या भगवंताचेच आहोत. हे विश्व आपल्या सर्वांचेच घर आहे. असा विशाल आणि शुद्ध भाव दासांचा झालेला असल्यामुळे माझ्या घरी ये आणि काहीतरी प्रदान कर म्हणजे या विश्वात ये आणि यातील सर्वांना प्रदान कर असा वैश्विक भाव दासांचा आहे. आणि ते तू प्रदान करशील याबद्दल मी निःशंक आहे.\nदुसऱ्याचा म्हणजे जे प्रचलित आहे त्याचा, संख्येयिल्लद भाग्यव कोट्टु अर्थ असा की, तू अगणित असे भाग्य प्रदान करणारी आहेस. तुझे भाग्य हे असंख्य आहे. संख्येत मोजता न येण्यासारखे. असे अगणित, असंख्य, अमेय भाग्य प्रदान करणारी तू आहेस. वास्तविक पाहता, व्यवहारातील लक्ष्मी आणि मोजणे यांचा खूप जवळचा संबंध आहे. लक्ष्मीला मोजलेच जाते, तिला संख्येत तोललेच जाते. पण दास म्हणतात, तू खरी तशी नाहीस. व्यावहारीक लोक जरी तसे करत असले तरी तू त्या अनंताची पत्नी आहेस. तुलाही अंत नाही. तुला मोजता येत नाही.. मेय म्हणजे संस्कृतमध्ये मोजणे अमेय म्हणजे जे मोजता येत नाही असे. अशी तू आहेस. असे भाग्य प्रदान करणारी आहेस.\nकंकण कैय तिरूवुत बारे ॥\nम्हणजे हातातील बांगडीस���रखा एक दागिना त्याचा आवाज करत ये. पहिल्या पदात दास म्हणतात पायातील पैंजणांचा आवज करत म्हणजे त्याने काय होईल तर, तुझंच रूप असलेल्या मायेत आम्ही गाढ निद्रेत आहोत, आम्हाला भगवंताचे स्मरण नाही, अशा निद्रेतून त्या तुझ्या पैंजणातील आवाजामुळे आम्हाला जाग येईल. म्हणजेच आमची मायेतून सुटका होईल आणि भगवंत सापडेल. तशाच काहीशा भावातून दास इथेही म्हणतात की, हातातील बांगड्यांचा, कंकणांचा आवाज करत ये. तीच तू आणि भगवंत आल्याची खूण आहे. म्हणजे आमच्यावर तुम्हा दोघांची पूर्ण कृपास राहील.\nपुरंदरदासांच्या पदांचे महत्त्व आपण एका प्रसंगातून जाणून घेऊया.\nएकदा पाठ चालू असताना व्यासतीर्थांनी पुरंदरदासांची पदे म्हणजे \"पुरंदरोपनिषद\" असा सन्मान करून ती मध्वाचार्यांच्या सर्वमूल ग्रंथाबरोबर व्यासपीठावर ठेवून त्यांची आरती केली. हे तथाकथित पंडितवर्गाला अजिबात सहन झाले नाही. ह्या सराफाने केलेली पदे भजने ही कितीही सुंदर असली तरी ती आचार्यांच्या सर्वमूलग्रंथांबरोबर ठेवणे म्हणजे खूपच झाले. स्वामी ती तुम्ही आचार्यांच्या ग्रंथांबरोबर ठेवू नका असा आग्रह त्या मंडळींनी धरला. व्यासतीर्थ स्वामी हसले आणि म्हणाले, \"मी ती तिथे ठेवलेलीच नाही आहेत. ती आपोआपच मूलग्रंथांकडे खेचली जात आहेत. खोटे वाटत असेल तर तुम्हीच बघा.\" पंडितवर्गाने एक-एक करून पुरंदरदासांची पदे व्यासपीठावरून भिरकावून द्यायला सुरूवात केली पण काय आश्चर्य ती परत जशीच्या तशी व्यासपीठावर स्थापित होत होती. असा दासांच्या पदांचा महिमा आहे. अर्थात त्यावेळच्या पंडितवर्गाला तो कळलाच नाही. हा दासांच्या इंद्रजाल विद्येचा प्रकार असावा असे म्हणून ते विरोध करतच राहिले.\nलेखक - वादिराज विनायक लिमये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.wosaicabinet.com/mr/products/network-cabinet/", "date_download": "2018-11-19T11:23:23Z", "digest": "sha1:LFSIEQO3MOOG3C2FTZ4YLWI6SUD66U2D", "length": 5023, "nlines": 173, "source_domain": "www.wosaicabinet.com", "title": "नेटवर्क कॅबिनेट उत्पादक आणि पुरवठादार | चीन नेटवर्क कॅबिनेट फॅक्टरी", "raw_content": "\nनऊ दुमडलेला जन नेटवर्क कॅबिनेट\nडबल विभाग भिंत मंत्रिमंडळाची\nभिंत मंत्रिमंडळाची खाली नॉक\nवॉल स्थापना भिंत मंत्रिमंडळाची\nडबल सरकता उघडा रॅक\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nनऊ दुमडलेला जन नेटवर्क कॅबिनेट\nडबल विभाग भिंत मंत्रिमंडळाची\nभिंत मंत्रिमंडळाची खाली नॉक\nवॉल स्थापना भिंत मंत्रिमंडळाची\nडबल सरकता उघडा रॅक\nWJ-806 मानक नेटवर्क कॅबिनेट\nWJ-503 डबल उघडा रॅक सरकता\nWJ-801 मानक नेटवर्क कॅबिनेट\nWJ-805 मानक नेटवर्क कॅबिनेट\nWJ-806 मानक नेटवर्क कॅबिनेट\nWJ-803 नऊ दुमडलेला जन नेटवर्क कॅबिनेट\nWJ-804 नऊ दुमडलेला जन नेटवर्क कॅबिनेट\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nआम्ही नेहमी you.There you.You ओळ आम्हाला ड्रॉप करू शकता संपर्क करण्यासाठी अनेक मार्ग आहेत मदत करण्यास तयार आहेत. आम्हाला एक कॉल द्या किंवा सर्वात आपण दावे काय email.choose एक एक पाठवा.\nनाही 8 Wenshan रोड Guanhaiwei पूर्व औद्योगिक क्षेत्र, Cixi शहर, निँगबॉ, Zhejiang प्रांत\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/bedhadak/bedhadak-on-hawkers-attack-on-separate-marathwada-issue-275438.html", "date_download": "2018-11-19T11:16:38Z", "digest": "sha1:SDTX5U6MQCPIHPPGGJVEGAV7KIQ4IEHO", "length": 9058, "nlines": 116, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठवाडा विदर्भ वेगळा करून प्रश्न सुटतील का?", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीच�� नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nमराठवाडा विदर्भ वेगळा करून प्रश्न सुटतील का\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/rukhmini-satalite-watch-on-china-dragan-264401.html", "date_download": "2018-11-19T11:58:36Z", "digest": "sha1:4XV2VV5OY3LFIFCWDYPRQFREFOEOKQ7F", "length": 14960, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चिनी ड्रॅगनच्या हालचालींवर 'रुख्मिणी'ची करडी नजर !", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमो���ा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nचिनी ड्रॅगनच्या हालचालींवर 'रुख्मिणी'ची करडी नजर \nसिक्कीमच्या सीमाभागात तणाव वाढव्याच्या पार्श्वभूमीवर भारतही सतर्क झालाय. भारतीय संरक्षण दलाचा अवकाशातील तिसरा डोळा अशी ओळख असलेल्या 'रुख्मिणी' उपग्रहाच्या मदतीने चिनी ड्रॅगनवर बारीक नजर ठेवली ��ातेय. रुख्मिणी उपग्रहाच्या सॅटलाईट कॅमेऱ्याने भारतीय समुद्राच्या हद्दीत एक चिनी युद्धनौकेची बारीक हालचाल टिपलीय.\nनवी दिल्ली, न्यूज 18, 5 जुलै: सिक्कीमच्या सीमाभागात तणाव वाढव्याच्या पार्श्वभूमीवर भारतही सतर्क झालाय. भारतीय संरक्षण दलाचा अवकाशातील तिसरा डोळा अशी ओळख असलेल्या 'रुख्मिणी' उपग्रहाच्या मदतीने चिनी ड्रॅगनवर बारीक नजर ठेवली जातेय. रुख्मिणी उपग्रहाच्या सॅटलाईट कॅमेऱ्याने भारतीय समुद्राच्या हद्दीत एक चिनी युद्धनौकेची बारीक हालचाल टिपलीय. हायवांग शियांग असं चिनी युद्धनौकेचं नाव असून ते सध्या भारतीय समुद्राच्या हद्दीच्या आसपास गस्त घालताना आढळून आलंय. चीनच्या या युद्धनौकेला भारतीय नौदलाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पाठवलं गेल्याचं बोललं जातंय.\nसिक्कीमच्या डाकलम सीमाभागात चिनी सैनिकांकडून रस्तेबांधणीसाठी घुसखोरीचा प्रयत्न होतोय पण भारतीय सैन्यदलाने चीनचे मनसुबे उधळून लावलेत. त्यामुळेच चीनच्या सरकारी वृत्तपत्रांमधून भारताला युद्धखोरीची धमकी दिली जातेय. म्हणूनच भारतानेही चीनच्या हालचालींवर आत्तापासूनच करडी नजर ठेवायला सुरूवात केलीय.\n'रुख्मिणी' उपग्रहाचं महत्व काय\nसंपर्क आणि देखरेख, ही दोन्ही कामं चोख करण्याची क्षमता असलेला जीसॅट-७ हा उपग्रह २९ सप्टेंबर २०१३ रोजी उपग्रहात सोडण्यात आला होता. २६२५ किलो वजनाच्या या उपग्रहाचं नाव रुक्मिणी असं आहे. हिंदी महासागराच्या विस्तीर्ण क्षेत्रात २००० किलोमीटरपर्यंतच्या टप्प्यात हा अवकाशातील डोळा लक्ष ठेवून असल्यानं नौदलाचं काम सोपं झालंय. युद्धनौका, पाणबुड्या, सागरी हवाई पाहणी विमानांच्या हालचाली, याबाबतचे अपडेट्स रुक्मिणीमुळे नौदलाला मिळत आहेत. अरबी समुद्रापासून बंगालच्या खाडीपर्यंत कोण काय हालचाली करतंय, हेही हा उपग्रह टिपतोय. रुक्मिणी उपग्रह पृथ्वीपासून ३६ हजार किलोमीटर अंतरावर आहे. २०१३ मध्ये ४ टन वजनाचा उपग्रह सोडणारा प्रक्षेपक भारताकडे नव्हता. त्यामुळे १८५ कोटी रुपये खर्च करून फ्रान्सच्या मदतीने जीसॅट-७ उपग्रह अवकाशात सोडण्यात आला होता. त्याचा मोठा फायदा नौदलाला होत आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\n आता पुण्याने शोधला एक नवीन उपाय\nमहाराष्ट्राच्या आणखी एका जवानाला वीरमरण, आज होणार अंत्यसंस्कार\nभीमा कोरेगाव प्रकरण : दिग्विजय सिंहांची चौकशी होण्याची शक्यता\nVIDEO : भिवंडीत भीषण आग, कोट्यवधी रुपयांचं नुकसान\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/mns-aurangabad-29011", "date_download": "2018-11-19T12:31:10Z", "digest": "sha1:ZSVVJUXZXTPGSM54C7T74376GTX2O3HW", "length": 11375, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "mns in aurangabad मनसेचे इंजिन \"खिळखिळे' | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 4 फेब्रुवारी 2017\nऔरंगाबाद - गेल्यावेळी पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तब्बल आठ जागा जिंकून सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला होता. मात्र, विद्यमान जिल्हा परिषदेत आठ सदस्य असलेल्या मनसेने या वेळी केवळ सातच गटांत उमेदवार दिले आहेत. दरम्यान, मनसेचे इंजिन जिल्ह्यात \"खिळखिळे' झाल्याचे चित्र आहे.\nऔरंगाबाद - गेल्यावेळी पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तब्बल आठ जागा जिंकून सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला होता. मात्र, विद्यमान जिल्हा परिषदेत आठ सदस्य असलेल्या मनसेने या वेळी केवळ सातच गटांत उमेदवार दिले आहेत. दरम्यान, मनसेचे इंजिन जिल्ह्यात \"खिळखिळे' झाल्याचे चित्र आहे.\nमनसेने 2012 मध्ये ऐतिहासिक कामगिरी करीत 22 जागा लढवून तब्बल आठ जागा जिंकल्या होत्या. आठ जागा जिंकून किंगमेकर ठरलेल्या मनसेला पाच वर्षांत उतरती कळा लागली. पक्षाचा कोणताही ठोस कार्यक्रम नसल्याने एकएक करून कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली, तर नेते, सदस्यांनीही रामराम ठोकला. पक्षाचे विद्यमान सदस्य माजी सभापती सुनील शिंदे यांनी भाजप, तर विद्यमान बांधकाम सभापती यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. दीपाली काळे यांनीही कॉंग्रेसची वाट धरली. माजी सभापती बबन कुंडारे कॉंग्रेसच्या जवळ गेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत पक्षाला उमेदवारही शोधणे अवघड झाले.\nसध्या मनसेचे जिल्हाध्यक्ष भास्कर गाडेकर यांनी पाल, विद्यमान समाजकल्याण सभापती शीला चव्हाण यांनी आडूळ, तर विजय चव्हाण यांनी बिडकीन गटातून उमेदवारी दाखल केली आहे. जिल्ह्यात मनसेचे इंजिन धावण्यासाठी पटरीरूपी कार्यकर्त्यांची फळी आज पक्षाकडे राहिली नसल्याचे सर्वच जण बोलताना दिसतात. त्याचा प्रत्यय फक्त 7 गटांतच उमेदवार दिल्यावरूनही दिसून येतो.\nशिवसेना-भाजप यांची युती तुटल्याने या दोन्ही पक्षांना अगोदरच मतविभाजनाचे टेन्शन आहे. त्यातच मनसेने जास्त गटांत उमेदवार दिले तर आणखी मतविभाजन होऊन कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा फायदा होण्याची शक्‍यता होती. आता मनसेचे 7 गटांतच उमेदवार असल्याने शिवसेना, भाजपचे टेन्शन काही प्रमाणात कमी झाल्याचे बोलले जात आहे. आता बहुतांश गटात शिवसेना, भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी यांच्यातच मुख्य लढत रंगणार आहे.\nआमची ज्या गटात शक्ती आहे तेथेच लक्ष केंद्रित करून उमेदवार दिले आहेत. सात गटांत आमचे उमेदवार आहेत. मी स्वतः पाल गटातून उमदेवारी दाखल केली आहे. आम्ही अगोदरपासूचन ठराविक गटांवर लक्ष केंद्रित केले होते.\nभास्कर गाडेकर, जिल्हाध्यक्ष, मनसे\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/look-house-built-25164", "date_download": "2018-11-19T12:35:38Z", "digest": "sha1:77O6ITGTBTKMRSXJBZSGD6SKWIVLLTQL", "length": 11698, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "Look at the house built आता घर पाहा बांधून...! | eSakal", "raw_content": "\nआता घर पाहा बांधून...\nनीलेश डोये - सकाळ वृत्तसेवा\nसोमवार, 9 जानेवारी 2017\nनागपूर - घराचे बांधकाम करायचे असल्यास सतराशेसाठ परवानग्या आणि कागदपत्रे जमवता जमवता सर्वसामान्यांच्या नाकीनऊ येते. म्हणून घर पाहावे बांधून... असे म्हटले जाते. बांधकामासाठी गैरकृषी प्रमाणपत्राची अट काढल्याने या जाचातून सर्वसामान्याची थोडीफार सुटका झाली आहे.\nनागपूर - घराचे बांधकाम करायचे असल्यास सतराशेसाठ परवानग्या आणि कागदपत्रे जमवता जमवता सर्वसामान्यांच्या नाकीनऊ येते. म्हणून घर पाहावे बांधून... असे म्हटले जाते. बांधकामासाठी गैरकृषी प्रमाणपत्राची अट काढल्याने या जाचातून सर्वसामान्याची थोडीफार सुटका झाली आहे.\nअकृषक प्रमाणपत्राशिवाय यापूर्वी बांधकाम करता येत नव्हते. एनए प्रमाणपत्र मिळविणे फारच अवघड काम आहे. त्यासाठी आधी अनेक विभागांकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळवावे लागते. वजन ठेवल्याशिवाय कुठलीच फाईल पुढे सरकत नसल्याने नागरिकांना दलालांचा आसरा घ्यावा लागत होता. राज्य शासनाने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम-1966 (एमएलआरसी) मध्ये सुधारणा करून विकास आराखडा मंजुरी असलेल्या क्षेत्रात बांधकामासाठी एनएची अट काढून टाकली आहे. नागपूर मेट्रो रिजनसह प्रत्येक जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे येथे आता बांधकाम करण्यास एनएची आवश्‍यक लागणार नाही. त्यामुळे ग्रामीण भागात बांधकाम करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे शासनाच्या \"मेक इन महाराष्ट्र'लाही चालना मिळणार असल्याचे सांगण्यात येते.\nग्रामीण भागात घर किंवा उद्योगासाठी बांधकाम करण्यासाठी एनए प्रमाणपत्राची आवश्‍यक असते. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दहा ते बारा विभागाची परवानगी लागते. शासनाने यातही कपात करून फक्त चार विभागाची परवानगी आवश्‍यक केली आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम-1966 नुसार विकास आराखड्यानुसार आरक्षण निश्‍चित केल्यानंतरही एनएची परवानगी लागत होती. त्यामुळे बांधकाम करण्यास मोठ्या अडचणी येत होत्या. ही अडचण लक्षात घेता शासनाने एनएची अट रद्द केली. बांधकाम करण्याकडून अर्ज येताच 30 दिवसांच्या आत तो संबंधित सक्षम अधिकाऱ्याला निकाली काढावे लागणार आहे. मात्र, त्यास अकृषक भरणा केल्याचे चालान किंवा पावती सादर करावी लागेल. संबंधित व्यक्तीस आरक्षणानुसार बांधकाम करावे लागणार आहे. जागेचा वापर बदल्यास तसेच कृषीऐवजी बांधकाम करीत असल्याची माहिती महसूल विभागाला द्यावी लागेल.\nपुणे - नागपूरच्या धर्तीवर मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या ‘टीओडी झोन’ (ट्रान्झिट ओरिएन्टेड डेव्हलपमेंट)च्या विकासासाठी महापालिकेऐवजी...\nकृषी क्षेत्र केले दगडखाणीसाठी आरक्षित\nना���पूर - मेट्रो रिजनचा आराखडा मंजूर होण्यापूर्वी आणि शासनाच्या परवानगीशिवाय मेट्रो रिजनचे नगररचना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manavvijay-news/everyday-pollution-increase-on-earth-1178864/", "date_download": "2018-11-19T11:41:20Z", "digest": "sha1:WGPAHLAPRYD6CJK7OUN2MWXCY23HI2FG", "length": 28448, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "प्रदूषणातिरेकातून विनाशाकडे | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविराट कोहली ऑस्ट्रेलियात गप्प बसला तर आश्चर्य वाटेल - पॅट कमिन्स\nरिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nझाडे किंवा वृक्ष हे पृथ्वीवरील अत्यंत महत्त्वाचे व ठळक सजीव प्रकार आहेत.\nतशी वेळ आलीच तर, मनुष्यजात मंगळावर किंवा प्रचंड विश्वातल्या इतर कुठल्या ग्रहावर जाऊन वस्ती करील\nमानवाने स्वत:च घडविलेला व त्याला विनाशाकडे नेणारा ‘प्रदूषणातिरेक’ हा (जनसंख्यातिरेक व धर्मातिरेकानंतर) तिसरा महाभयंकर अतिरेक होय. निसर्गाला प्रदूषित करून त्याची वाट लावल्याने येणाऱ्या पिढय़ांना या शतकात सुखाचे जीवन जगता येईल असे वाटत नाही..\nझाडे किंवा वृक्ष हे पृथ्वीवरील अत्यंत महत्त्वाचे व ठळक सजीव प्रकार आहेत. अलीकडेच अमेरिकेतील येल युनिव्हर्सिटीने आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांच्या टीमच्या साहाय्याने, सॅटेलाइट वापरून केलेल्या एका संशोधनात असा शास्त्रीय अंदाज बांधला आहे की, जगात आता फक्त तीन ट्रिलियन (म्हणजे तीन हजार अब्ज) झाडे उरली आहेत. यासमोर जगाच्या मनुष्यसंख्येचा अंदाज सात अब्ज आहे हे आपण आधीच्या लेखांत पाहिलेले आहे. याचा अर्थ असा होतो की, पृथ्वीवर आज दर माणशी सुमारे ४२५ झाडे आहेत. म्हणून तर आपल्या हवेच्या आवरणात पुरेसा प्राणवायू (ऑक्सिजन) आहे व म्हणून तर आपण सर्व जण अजूनपर्यंत जिवंत आहोत. मी काही कुणी वैज्ञानिक वगैरे नाही, पण एक सामान्य माणूस म्हणून माझी अशी माहिती आहे की, आपल्या वातावरणात ‘ऑक्सिजनचा पुरवठा करणारा एकमेव सोर्स’, ‘झाडे आणि वनस्पती’ हाच आहे; परंतु आता अशी अडचण येत आहे की, लोकसंख्या वाढत असताना जगभरातील झाडांची संख्या कमी कमी होत आहे. त्याची कारणे अशी आहेत-\n(१) अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत जगभर अनेक ठिकाणी आगी लागून वारंवार हजारो, लाखो एकर जंगले जळत आहेत व आपण या आगी रोखू शकत नाही. (२) खनिजे, लाकडे व इतर वनसंपत्तींसाठी आणि अन्नोत्पादन व निवासासाठी मनुष्यप्राणी हजारो वर्षे जंगले उद्ध्वस्त करीत आला आहे व नवीन जंगलाची तो फारशी लागवड करीत नाही. (३) अलीकडच्या काळात औद्योगिकीकरण व शहरीकरणासाठीही जंगले उद्ध्वस्त केली जात आहेत. म्हणजे आज जगात एकूण जी वनस्पतीसंपत्ती आहे ती एका बाजूला सतत कमी होताना, जगाची मनुष्यसंख्या मात्र सतत वाढत आहे. त्यामुळे येत्या काही दशकांतच (म्हणजे आपल्या मुलानातवंडांच्या जीवनकाळातच) अशी वेळ येईल की, जगात दर माणशी इतकी कमी झाडे उरतील, की वातावरणात सजीव प्राण्यांना पुरेसा ऑक्सिजन ती देऊच शकणार नाहीत. ‘आतापर्यंत जग जसे चालू राहिले, तसेच यापुढेही चालू राहील’ असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे गृहीत कसे चुकीचे आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. प्राणवायूशिवाय या पृथ्वीवर सजीव प्राणी आणि माणूस काही मिनिटे तरी जगू शकतील काय\nतशी वेळ आलीच तर, मनुष्यजात मंगळावर किंवा प्रचंड विश्वातल्या इतर कुठल्या ग्रहावर जाऊन वस्ती करील, असे तुम्हाला वाटते का उगाच खोटी स्वप्ने बघू नका. अब्जावधी लोकसंख्येने असे जाणे हे शक्य तरी आहे का उगाच खोटी स्वप्ने बघू नका. अब्जावधी लोकसंख्येने असे जाणे हे शक्य तरी आहे का आणि तिथे तरी पाणी, झाडे व प्राणवायू आहे हे कशावरून आणि तिथे तरी पाणी, झाडे व प्राणवायू आहे हे कशावरून आणि असा ग्रह आहे तरी कुठे आणि असा ग्रह आहे तरी कुठे आणि तिथे पोहोचायला किती हजार वर्षे लागतील आणि तिथे पोहोचायला किती हजार वर्षे लागतील आणि खरेच ते प्रत्यक्ष घडू शकेल काय आणि खरेच ते प्रत्यक्ष घडू शकेल काय माणसाने स्वत:ची फसवणूक करण्यात काही अर्थ नाही. म्हणून तर ‘मानव-विजयाची गाथा’ सांगता सांगता, आता जवळ आलेली ‘मानव-विनाशा’ची शक्यता सांगून ठेवणे, मला अनिवार��य वाटत आहे.\nमानवाने स्वत:च घडविलेला व त्याला विनाशाकडे नेणारा ‘प्रदूषणातिरेक’ हा (जनसंख्यातिरेक व धर्मातिरेकानंतर) तिसरा महाभयंकर अतिरेक होय. पृथ्वीवर प्रदूषण सतत वाढत आहे. कारण जगभर सर्वत्र व सतत मोटारी धावत आहेत, ऊर्जाचलित साधने व त्यासाठी ऊर्जा उत्पादनाकरिता वीज केंद्रे सतत धडधडत आहेत; विविध उद्योग व बांधकामे वाढत आहेत आणि शेतीत व इतरत्रही घातक रसायनांचा वापर वाढत आहे आणि अशा प्रकारे वातावरणातील कार्बन आपण सतत वाढवीत आहोत.\nअमेरिकेच्या ‘नासा’मधील ‘गोडार्ड इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस स्टडीज’चे संचालक व प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. जेम्स हॅनसेन हे त्यांच्या ‘स्टॉम्र्स ऑफ माय ग्रॅण्डचिल्ड्रेन’ या प्रकाशित ग्रंथात व इतरत्र असे दाखवून देतात की, ‘पृथ्वीवरील वातावरणात माणसांच्या कृतींमुळे दर वर्षी एक हजार कोटी टन कार्बन डायऑक्साइड व तत्सम वायूंची भर टाकण्यात येत आहे. त्यापैकी चारशे कोटी टन कार्बन वनस्पतींकडून म्हणजे उरलेल्या जंगलांकडून व महासागरातील हरितद्रव्यांकडून शोषला जात आहे. म्हणजे दर वर्षी सहाशे कोटी टन कार्बनची ‘निव्वळ भर’ पडत आहे. वातावरणातील कार्बनच्या वाढीचा हा वेग, पूर्वी येऊन गेलेल्या सर्वात वेगवान उष्णयुगातील वाढीपेक्षा ‘वीस हजार पट’ जास्त आहे, असे ते म्हणतात. त्यांच्या अभ्यासानुसार, हवेत कार्बन उत्सर्जन असेच चालू राहिल्यास, येत्या दोन-चार दशकांतच तापमानवाढ (ग्लोबल वॉर्मिग) ‘अनियंत्रित’ होणार आहे. म्हणजे वातावरणातील अतिकार्बनमुळे आपली पृथ्वी अध्र्या वयातच दूषित हवेने म्हातारी होऊन तिला ताप चढणार आहे. याचा अनुभव आपण सध्यासुद्धा घेत आहोत असे वाटते. उत्तर भारतात काही ठिकाणी व जगात इतरत्रही काही भागांत उन्हाळ्याच्या दिवसांत ‘शेकडो माणसे उष्माघाताने मेली’ असे आपण वृत्तपत्रांत वाचतोच नाही का परंतु तो परिणाम तेवढाच नाही. ‘ग्लोबल वॉर्मिग’ ही ‘अतिरंजित भीती’ किंवा ‘दूरवरची शक्यता’ नसून, त्याचे प्रत्यक्ष परिणाम आताच कसे दिसू लागले आहेत, ते पाहा. (१) अलीकडेच हिमालयावरील बर्फ वितळून नद्यांचे व हिमनद्यांचे ओघ घटून आणि ढगफुटी, डोंगर फाटणे वगैरे अनेक कारणे एकत्र येऊन उत्तराखंडात केवढी भीषण दुर्घटना घडली ते आपण अनुभवले आहे. आता अमरनाथला बर्फाचे शिवलिंग बनत नाही, तेथील डोंगर बर्फाच्छादित नसतात आणि ‘बियास’सा���खी मोठी नदीसुद्धा, काही भागांत फक्त पावसाळ्यातच वाहते, असे म्हणतात. तर श्रीनगर शहरातसुद्धा महापूर प्रत्यक्ष येऊन गेला. (२) उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवावरील बर्फ वितळून जगभर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत असून त्यामुळे लवकरच जगातील बहुतेक किनारपट्टय़ा बुडणार आहेत. येत्या काही दशकांतच न्यूयॉर्क, टोकियो, मुंबईसारखी समुद्रकाठची महानगरे, समुद्राची जलपातळी वाढून बुडणार आहेत; तिथे माणसे राहू शकणार नाहीत. (३) आपल्याकडे मोठी वादळे फारशी येत नाहीत; परंतु जगात अनेक ठिकाणी वादळे व त्यांची विध्वंसकता वाढत आहे. (४) पावसाचे चक्र बिघडून अनियमित झाले असून, कुठे अतिवृष्टी तर कुठे दुष्काळ असे अनुभवास येत आहे. (५) शेवटी हेही लक्षात घेऊ या की, यापुढे आपण लगेच नूतनीकरणक्षम वा अकार्बनी ऊर्जास्रोत वापरले तरी, आपण गेल्या दोन-अडीच शतकांतील औद्योगिकीकरणाने वातावरणात आधीच भरून ठेवलेला कार्बन येती हजार वर्षे तसाच राहणार आहे.\nप्रदूषण हवेचे, आवाजाचे, पाण्याचे, किरणोत्सर्गाचे किंवा नष्ट होऊ न शकणाऱ्या कचऱ्याचे किंवा प्रकाशाचेसुद्धा, अशा अनेक प्रकारचे असू शकते. रासायनिक कारखान्यांनी वापरलेले पाणी नदी-नाल्यांत सोडून त्या प्रदूषणाने तेथील जीव-जाती नष्ट होत आहेत. पूर्वीच्या अनेक स्वच्छ नद्या आता गटारे बनत आहेत. आपण दूषित केलेली गंगा आपल्यालाच शुद्ध करणे आता अशक्य होत आहे. समुद्रातील तेलविहिरींची गळती, टँकरमधून तेलगळती, शहरांचे सांडपाणी वगैरे कारणांनी समुद्र दूषित होऊन त्यातील जलचरांचे जीवन साफ उद्ध्वस्त होत आहे. समुद्रातील हरितद्रव्य व पाण्यावरील समुद्रपक्षीसुद्धा नष्ट होत आहेत. आपल्या अणुभट्टय़ांमधील किरणोत्सारी कचरा हाही आणखी एक भयानक विषय आहे. सध्या हा कचरा, समुद्रातील खोल चरांमध्ये सोडला जातो; पण असे हे किती दिवस करता येईल क्लोरोफ्लुरोकार्बनमुळे वातावरणाच्या वरच्या ओझोनच्या थराला खिंडारे पडली आहेत व त्यातून सूर्यकिरणातील घातक किरणे वातावरणात शिरून त्यात सजीवांना सुखाने जगणेच अशक्य होईल. आताच शहरी जीवनात प्रदूषणजन्य आजार वाढत आहेत. थोडक्यात असे की, माणसाने पृथ्वीवरील निसर्गाला प्रदूषित करून त्याची वाट लावलेली आहे. आपल्या मुला-नातवंडांना चालू एकविसावे शतकभर तरी या निसर्गात सुखाचे जीवन जगता येईल असे वाटत नाही.\nमानवजातीचा अतोनात ‘हव्यास व लोभ’ हीच प्रदूषणातिरेकाची मूळ कारणे आहेत. लाकडांसाठी जंगलतोड, खनिजांसाठी खाणी उत्खनन, अमाप ऊर्जा वापर, अनैसर्गिक शेती, शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि आज आपण सर्व जण ज्याच्या पाठी लागलो आहोत तो आपला ‘विकास’ या सर्व गोष्टी वातावरणाचा समतोल सांभाळून व त्याला भकास न बनविता करता येणे अशक्य आहे. या विषयाची चर्चा एका लेखात तर राहोच, पण डझनभर लेखांतसुद्धा करणे कठीण आहे, पण आता हे वर्ष तर संपले आहे. म्हणून आता मी हा लेख व त्याद्वारे ही लेखमाला आटोपत आहे.\n(या लेखातील पुष्कळ माहिती ‘महाविस्फोटक तापमान वाढ- सृष्टीसह मानवजात विनाशाच्या उंबरठय़ावर’ या माहीम (मुंबई) येथील अ‍ॅड्. गिरीश राऊत या कार्यकुशल, विचारवंत समाजकार्यकर्त्यांने लिहून विनामूल्य प्रसारित पुस्तिकेतून त्यांच्या परवानगीने घेतली आहे. त्यांचे आभार.)\nकुठल्याही विषयाचा तज्ज्ञ नसलेल्या आणि सामान्य नोकरदार म्हणून जीवन जगलेल्या (पण मला वाटते चिंतनशील असलेल्या) माझ्यासारख्या एका साध्या लेखकाने गतवर्षभरात ‘लोकसत्ता’त लिहिलेली ही लेखमाला जी अनेक वाचकांनी आवडीने वाचली व काहींनी अनुकूल-प्रतिकूल प्रतिसादही दिला, तिला मी आता पूर्णविराम देत आहे. ‘लोकसत्ता’चे आणि तुम्हा सर्वाचे आभार मानतो व तुमचा निरोप घेतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपुण्यात यंदा थंडी कमी आणि प्रदूषणही\nकागदी पिशव्या वापरा, पर्यावरणाचा ऱ्हास टाळा\nगोमूत्रामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत\nप्रदूषणविरोधी लढय़ाला सर्वपक्षीय पाठबळ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\n'मला मारहाण नाही केवळ धक्काबुक्की', 'मुळशी पॅटर्न'चे दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा खुलासा\n'आजोबा आमच्यासोबत का राहत नाही', अबरामचा बिग बींना प्रश्न\nजस्टिनशी लग्न केल्यानंतर हेलीने केला नावात 'हा' बदल\nसोनालीनंतर आता 'या' अभिनेत्रीलाही झाला कॅन्सर\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\n‘गोमातेवरून काँग्रेसचे दुटप्पी राजकारण’\nमध्य प्रदेशा�� काँग्रेससाठी आता नाही तर कधीच नाही\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या ९ लाख कोटींच्या राखीव निधीवर सरकारचा डोळा\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nविधान परिषद उपसभापतीपद निवडणूक तूर्त नाही\nतेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना विरोधकांचे खतपाणी\nसहा तासांत पत्रीपुलाचे पाडकाम\nदुधात भेसळ केल्यास जन्मठेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/23776", "date_download": "2018-11-19T12:10:37Z", "digest": "sha1:Q7AQSE7MN7WG26BNR7JBVRNLZYF2XX5M", "length": 13625, "nlines": 224, "source_domain": "www.maayboli.com", "title": "निबंध - प्रवेशिका १ (मंजिरी) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /निबंध - प्रवेशिका १ (मंजिरी)\nनिबंध - प्रवेशिका १ (मंजिरी)\nइयत्ता: दुसरी (वय ७.११)\nमराठी भाषा दिवस २०११\nमराठी भाषा दिवस २०११\nअवनी मलाही रडू येतं तोत्तोचान\nअवनी मलाही रडू येतं तोत्तोचान वाचताना.\nतू खूप छान लिहीले आहेस. वी आर प्राऊड ऑफ यू.\nअवनी एकदम मस्त लिहीलं आहेस\nअवनी एकदम मस्त लिहीलं आहेस ग्रेट.\nआणि मुख्य म्हणजे भारतात न राहाता इतक छान मराठी बोलू, वाचू आणि लिहू शकतेस म्हणुन जास्त कौतुक तुझं आणि तुझ्या आईबाबांचही बर का.\n अवनी, तुझं अक्षर खूप छान, स्पष्ट आहे. वाचताना तू बोलतेयस असंच वाटत होतं. चिंटू, बोक्या, तोत्तोचान ही दोस्तमंडळी आयुष्यभर आठवतात बघ चष्मा लागू नये ही काळजी घेणे बरोबर आहे. शाब्बास.\nअवनीचा मराठीचा अभ्यास छान\nअवनीचा मराठीचा अभ्यास छान चालला आहे .वाचून बर वाटल .छान .\nकाय सुरेख लिहिलंय... शाब्बास\nकाय सुरेख लिहिलंय... शाब्बास अवनी अशीच भरपूर पुस्तकं वाच आणि खूप मोठी हो\nअवनी, खुप मस्त लिहिलंयस...\nअवनी, खुप मस्त लिहिलंयस... तोत्तोचानची आठवण जागवलीस... टपोर्‍या अक्षरातला तुझा निबंध खुप गोड आहे.\nमजकुरापेक्षाही माझे लक्ष वेधले गेले ते \"हस्ताक्षरामुळे\" भन्नाटच आहे\n तोत्तोचान माझं ही फेव्हरिट पुस्तक आहे\nखुपच छान हस्ताक्षर..छान झालाय\nखुपच छान हस्ताक्षर..छान झालाय निबंध..:)\nछान लिहिलं आहेस अवनी. तुझं\nछान लिहिलं आहेस अवनी. तुझं हस्ताक्षर मस्त आहे.\nअवनी खूप खूप शाब्बासकी\nअवनी खूप खूप शाब्बासकी\nतुला रोज रोज आवडती पुस्तक वाचायला मिळो हीच सदिच्छा\nअरे एकदम सह्ही निबंध लिहिलाय\nअरे एकदम सह्ही निबंध लिहिलाय अवनीने. खुप खुप आवडला हं अवनी.\nअरे वा सही अवनी.\nअरे ���ा सही अवनी.\n विचारात किती स्पष्टपणा आहे- कोणतं पुस्तक का आवडतं हे अगदी माहित आहे मस्तच अवनी. तुझं खूप कौतुक. खूप वाच. खूप लिही\nअवनीचं खूप खूप कौतुक \nअवनीचं खूप खूप कौतुक \nमस्त लिहिलंय. आणि किती\nमस्त लिहिलंय. आणि किती सुवाच्य कुठे खोडाखोड नाही, एकसारखं अक्षर\nछान लिहिलय. अवनीला शाबासकी.\nछान लिहिलय. अवनीला शाबासकी.\nअवनी, खूप मस्त लिहीलंय.\nअवनी, खूप मस्त लिहीलंय. शाब्बास\nअवनी, खूप छान लिहिला आहेस\nअवनी, खूप छान लिहिला आहेस निबंध. अक्षर मस्त आहे. भरपूर वाच. मोठी झाल्यावर टिंकल वाच नक्की.\nसुरेख अक्षर,आणि निबन्ध ही खूप\nसुरेख अक्षर,आणि निबन्ध ही खूप छान झालाय.\nमस्त लिहीलं आहेस ग अवनी.\nमस्त लिहीलं आहेस ग अवनी. तुला मोठ्ठी शाब्बासकी.\n खुपच छान लिहिलय अवनी\nमस्तच आवड आहे.. ट्विंकल\nमस्तच आवड आहे.. ट्विंकल आतापासूनच जमवायला सुरवात कर..\nशाब्बास अवनी. तुझे अक्षर खुपच\nशाब्बास अवनी. तुझे अक्षर खुपच छान आहे. अशीच पुस्तके वाचत रहा आणि लिहीत रहा.\nमंजिरी, तुमचे कौतुक आहे ग. तिला वेगवेगळी मराठी पुस्तके आणुन वाचायला देणे, सवय लावणे वगैरे अवघड जातच असेल पण तुम्ही ते नेटाने करताय त्याचे कौतुक.\nधन्यवाद लोकहो लेक पण खुष\nलेक पण खुष झाली सकाळी सगळे प्रतिसाद वाचुन\n किती छान लिहीलंयस अक्षर पण मस्त\nअजून जोडाक्षर वाले शब्द लिहीतेस का गं\nआणि मोठी झालीस की टिंकल वाच\nमातापित्यांचेही कौतुक होऽ, इतकं छान वाचायला देताय, चांगली सवय आहे फार\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिवस २०११\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://mulyavardhan.org/%E0%A4%8F%E0%A4%B8-%E0%A4%8F%E0%A4%AE-%E0%A4%8F%E0%A4%AB-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80/", "date_download": "2018-11-19T11:21:48Z", "digest": "sha1:VWGOZR63B5DMX7BAHDBI2AVVUZLJCNEE", "length": 16818, "nlines": 112, "source_domain": "mulyavardhan.org", "title": "एस. एम. एफ. विषयी – Mulayvardhan", "raw_content": "\nएस. एम. एफ. विषयी\nएस. एम. एफ. विषयी\nशांतिलाल मुथ्था फाउंडेशनमध्ये आपले स्वागत\nशांतिलाल मुथ्था फाउंडेशन (एस. एम. एफ.) ही शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात मूलभूत बदल आणण्यासाठी\nश्री. शांतिलाल मुथ्था या समाजसेवकाने उभारलेली संस्था आहे. भारताच्या सर्व मुलांना गुणवत्तापूर्ण आणि\nमूल्याधारित शिक्षण मिळावे या उद्देशाने ए��. एम. एफ. कार्य करत आहे.\nएस. एम. एफ. ही संस्था ‘कंपनी अ‍ॅक्ट’ अंतर्गत ‘नॉट फॉर प्रॉफिट’ संस्था म्हणून नोंदणीकृत आहे.\nएस. एम. एफ.च्या माध्यमातून सध्या दोन कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत.\nमूल्यवर्धनमुळे शिक्षकांचा दृष्टिकोन बदलला\nदिव्यांग मुलाला लागली शाळेची गोडी\nखोडकर मुलात अमुलाग्र बदल\nश्री . शांतिलाल मुथ्था\nशांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष. गेल्या ३२ वर्षांपासून सामाजिक, आपत्ती पुनर्वसन आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. सन १९८५ मध्ये त्यांनी भारतीय जैन संघटना (बीजेएस) या संस्थेची स्थापना केली. लातूरच्या भयानक भूकंपानंतर, त्यांनी त्या क्षेत्राच्या मुलांसाठी सन १९९३ मध्ये वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पाची स्थापना केली. सुमारे १२०० विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले गेले. नंतर प्रकल्पाच्या शाळेत मेळघाटातील आदिवासी मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मोफत देण्यात आले. सन २०१५ पासून महाराष्ट्राच्या शेतकरी कुटुंबातील ८५० मुलांना वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात मोफत शिक्षण दिले जात आहे. शालेय शिक्षण क्षेत्रात मूलभूत बदल घडविण्यासाठी त्यांनी सन २०१५ मध्ये शांतिलाल मुथ्था फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली. अनेक राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थाद्वारा त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.\nडॉ. एम. पी. विजयकुमार\nडॉ. एम. पी. विजयकुमार हे तमिळनाडूमधील सर्व शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक होते. तमिळनाडूमधील सर्व प्राथमिक शाळा आणि लाखो मुलांपर्यंत कृतीशील शिक्षण पोचवण्याचे श्रेय त्यांनाच जाते आयएएस अधिकारी म्हणून त्यांनी तामिळनाडू मध्ये प्रशासकीय सेवेत प्रवेश केला विविध खात्यांमध्ये मानाची पदे भूषवली. वेल्लोरचे जिल्हाधिकारी आणि चेन्नई महापालिकेचे आयुक्त म्हणून त्यांनी पद भूषवले, एनसीइआरटीच्या सर्व शिक्षा अभियाना संदर्भातील राष्ट्रीय स्त्रोत गटाचे सदस्य म्हणून केंद्रशासनाने त्यांची निवड केली.\nडॉ. एम. पी. विजयकुमार\nनेशनल युनिव्हर्सिटी ऑफ एजुकेशनल प्लांनिंग एंड ऍडमिनिस्ट्रेशन (NUEPA), नवी दिल्लीचे माजी कुलगुरू म्हणून त्यांनी काम पहिले आहे. इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन, एमएस युनिव्हर्सिटी ऑफ बडोदा, इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लांनिंग (IIEP), युनेस्को आदी संस्थांवर त्यांनी काम केले आहे. अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय समित्यांवर त्यांनी काम केले आहे. प्राथमिक शिक्षण आणि साक्षरता, विकेंद्रित व्यवस्थापन, उच्च शिक्षणातील बदल आदी त्यांच्या संशोधनाचे आणि अभ्यासाचे विषय आहेत.\nश्री. विवेक सावंत हे २००१ पासून महाराष्ट्र नॉलेज कोर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत. एमकेसिएलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ५४२० अधिकृत केंद्राचे जाळे त्यांनी यशस्वीरीतीने निर्माण केलेले आहे. माहिती तंत्रज्ञान आणि रोजगार क्षेत्रात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी देणारी भारतातील ही सर्वात मोठी प्रायव्हेट-पब्लिक- पार्टनरशिप ठरली आहे. उद्योजकता विकास, नेतृत्व विकास आणि हाय परफोर्मंस कोम्प्युटींग या क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पारितोषिके मिळाली आहेत.\nदिल्लीतील आंबेडकर विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून प्रा. श्याम मेनन यांनी काम पाहिलेले आहे. अध्यापनाचा अतिशय विस्तृत असा अनुभव त्यांच्याकडे असून सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल टेक्नोलॉजी, एनसीइआरटी मध्ये ते प्राध्यापक होते. एम एस बडोदा विद्यापीठातसुद्धा त्यांनी अनेक वर्षे शिकवले आहे. उच्च शिक्षणात त्यांचा प्रगाढ असा अभ्यास आहे. इंटरनेशनल असोसिएशन ऑफ युनिव्हर्सिटीजच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या उच्च शिक्षणावरील टास्क फोर्सचे सदस्य आहेत.\nश्री. वल्लभ भन्साळी हे देशातील अग्रगण्य इन्व्हेस्टमेंट बँकर, उद्यमशील व्यक्तिमत्व आणि भांडवल बाजार तज्ञ आहेत. इएनएएम या ग्रुपचे अध्यक्ष आणि देश अपनाये फौंडेशनचे सह संस्थापक आहेत. मुंबई स्टोक एक्स्चेंजचे ते विश्वस्त आहेत. माया इंटरटेन्मेंट या संस्थेचे ते संचालक आहेत. एक्सिस बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ बिझिनेसकडून त्यांना ‘व्हेटेरन इकॉनॉमिस्ट ऑफ कॅपिटल मार्केट्स’ या सन्मानाने गौरवण्यात आले आहे\nप्रा. डॉ. एस. परशुरामन\nप्रा. परशुरामन हे टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे संचालक आहेत. शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी विविध पदे भूषवली असून त्यांना २५ वर्षांचा प्रदिर्घ असा अनुभव आहे. मा. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील टिहरी हायड्रोलिक प्रकल्पाच्या पुनरावलोकन समितीचे ते सदस्य आहे���. एमआयटीच्या वतीने त्यांना भारत श्रेष्ठ आचार्य हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. आंतरराष्ट्रीय नियतकालिकातील लेख, पुस्तके, संशोधन अहवाल अशी ५० प्रकारची प्रकाशने त्यांच्या नावावर आहेत. आसाम विद्यापीठाने त्यांना मानद विद्यावाचस्पती या पदवीने सन्मानित केले आहे.\nप्रा. डॉ. एस. परशुरामन\nश्री. समीर मुथ्था हे मुथ्था ग्रुपचे संचालक आहेत. संगणक प्रणाली विकसनापासून त्यांनी व्यवसायाचा प्रारंभ केला. अवघ्या तीन वर्षात त्यांनी ६० देशांत १२०० प्रकल्प पूर्ण केले. २००१ मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने बेस्ट आयटी पार्क पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ते क्रीडाइ या संस्थेचे सदस्य आहेत. त्यांनी सुमारे ८० बांधकाम व्यावसायिकांचे शिष्टमंडळ उत्तर कोरियात नेले आणि त्यांना व्यावसायिक लाभ मिळवून दिला.\nशैक्षणिक प्रशिक्षण, शैक्षणिक साधनांची निर्मिती, प्रोग्राम व्यवस्थापन, प्रोग्राम निरिक्षण आणि मूल्यांकन, आधुनिक तंत्रज्ञान आणि सोशल मिडिया अशा अनेक क्षेत्रातील उत्तम आणि अनुभवी व्यावसायिक एस.एम.एफ.मध्ये काम करीत आहेत. त्याच्या व्यतिरिक्त शिक्षण क्षेत्रातील काही सन्मानित व्यक्ती आणि निवृत्त शिक्षण अधिकारी एस.एम.एफ.बरोबर सल्लागारांच्या रुपात काम करीत आहेत.\n© सर्व हक्क राखीव २०१८ - शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन\nएस. एम. एफ. विषयी\nएस. एम. एफ. विषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Babu-Kawalekar-bail-application-is-canceled-due-to-technical-reasons/", "date_download": "2018-11-19T11:21:01Z", "digest": "sha1:66UA77YD5NVEDGJCJNYB5UGOC4MM6CHG", "length": 4560, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बाबू कवळेकरांचा जामीन अर्ज तांत्रिक कारणाने रद्द | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › बाबू कवळेकरांचा जामीन अर्ज तांत्रिक कारणाने रद्द\nबाबू कवळेकरांचा जामीन अर्ज तांत्रिक कारणाने रद्द\nविरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी दक्षिण गोवा प्रधान जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयीन कक्षेच्या तांत्रिक कारणावरून गुरुवारी रद्द करण्यात आला. कवळेकर यांचा अंतरिम जामीन 8 मार्चपर्यंत कायम ठेवण्याचा आदेश न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांच्या न्यायालयाने दिला.\nजिल्हा सत्र न्यायालयाने यापूर्वी कवळेकर यांना 8 फेब्रुवारी रोजी अंतरिम जामीन मंजूर केला होता. या खटल्यासंबंधी न्यायालयीन ��क्षेच्या कारणावरून खास सरकारी वकील जे. डी. कीर्तनी यांनी हा खटला दक्षिण गोव्याच्या न्यायालयात चालविण्याला हरकत घेतली होती. सरकार पक्षाने त्यासंबंधीचा अर्जही न्यायालयात दाखल केला होता.\nकवळेकर यांच्याविरोधात पणजी येथे गुन्हा नोंद झाला आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग पणजीत आहे. कवळेकर हे ईडीसीचे अध्यक्ष होते; हेही कार्यालय पणजीत आहे. सर्च वॉरंटबद्दलही तपास यंत्रणेने तेथील न्यायालयात अर्ज केला होता. सबब या खटल्याची सुनावणी उत्तर गोवा न्यायालयात व्हावी, अशी मागणी खास सरकारी वकील जे. डी. कीर्तनी यांनी मागच्या सुनावणीच्या वेळी केली होती.\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Balaji-Tamble-by-cultivating-pomegranate-produces-millions-of-pomegranates/", "date_download": "2018-11-19T11:21:29Z", "digest": "sha1:6HLRPOM3X6MGJI5GXD5OSRSOIDV3P3ZO", "length": 6519, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डाळिंब लागवडीतून तांबिले लखपती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › डाळिंब लागवडीतून तांबिले लखपती\nडाळिंब लागवडीतून तांबिले लखपती\nसेनगाव : जगन्नाथ पुरी\nसेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथील युवा शेतकर्‍याने पारंपरिक पिकांना फाटा देत दोन एकर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड करून लाखोंचे उत्पन्न घेण्यात यशस्वी झाले आहेत. सध्या त्यांच्या बागेतील डाळिंबाच्या झाडाला अर्धा किलोचे एक-एक फळ लागले असून यातून त्यांना 75 टन उत्पन्न अपेक्षीत असून दहा लाखांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.\nतालुक्यातील वाघजाळी येथील युवा शेतकरी बालाजी तुकाराम तांबिले यांच्याकडे वडिलोपार्जित दहा एकर शेती आहे. दरवर्षी ते पारंपारिक पिके घेतात. त्यांनी शेतात डाळिंबाची बाग करण्याचा निर्णय घेतला, त्याप्रमाणे त्यांनी बुलडाणा जिल्ह्यात पाच वर्षांपूर्वी अनेक शेतकर्‍यांच्या बागा पाहिल्यानंतर राहुरी कृषी विद्यापीठातून कुटी जातीचे डाळिंबाचे चारशे झाडे आणली. त्याची बारा बाय आठ या पद्धतीने लागवड केली. त्यांचे विहीर असलेले शेत डाळिंबाच्या शेतापासून एक ते दीड किलोमीटर लांब आहे.\nतसेच दुसरे एक शेत गावाजवळ असून त्याचे अंतर देखील तेवढेच आहे. या दोन शेतात पाण्याची व्यवस्था असल्याने डाळिंबाच्या बागेला पाणी देण्यासाठी जलवाहिन्या टाकून कृषी विभागाकडून शेततळे केले आहे. या तळ्यातून ते डाळिंबाच्या बागेला पाणी देतात. लागवडीनंतर दोन वर्षांनंतर त्यांना उत्पन्न सुरू झाले. पहिल्या वर्षी साठ टन उत्पन्न झाले. तर मागच्या वर्षी त्यांना अठरा टन डाळिंब झाले.\nत्यांच्या विक्रीपासून खर्च वजा करता निव्वळ सात लाखांचे उत्पन्न झाले आहे. त्यांनी जागेवरून त्याची नाशिक येथील आयएनआय या कंपनीला विक्री केली आहे. यावर्षी त्यांची डाळिंब एकाचे वजन 6.50 ग्राम आहे. यासाठी त्यांनी आतापर्यंत खताची मात्रा, औषध, मजुरी व आता काही दिवसानंतर तोडणीचा होणारा खर्च असे गृहीत धरून दीड लाख रुपये खर्च झाला आहे.\nयावर्षी त्यांच्या बागेत 75 टन उत्पन्न अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी त्यांना भाव देखील चांगला मिळणार असून नुकतीच आयएनआय कंपनीतर्फे पाहणी करण्यात आली असून खर्चाला जाता दहा लाख उत्पन्न अपेक्षित असल्याचे तांबिले यांनी सांगितले.\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/agrowon-news-poultry-vidarbha-amravati-103929", "date_download": "2018-11-19T11:57:19Z", "digest": "sha1:TBN6UZ44H27CD3GAJNDJN4AVLXAMVOWD", "length": 21347, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "agrowon news poultry vidarbha amravati विदर्भात विस्तारतो आहे पोल्ट्री व्यवसाय | eSakal", "raw_content": "\nविदर्भात विस्तारतो आहे पोल्ट्री व्यवसाय\nसोमवार, 19 मार्च 2018\nकडक उन्हाळ्यामुळे पोल्ट्री व्यवसाय विदर्भामध्ये अयशस्वी होतो, या समजाला उत्तम नियोजन आणि व्यवस्थापनातून उ���्तर देत शेतकरी पुढे जात आहेत. त्यांच्या यशस्वी मार्गक्रमणामुळे अन्य शेतकऱ्यांमध्येही आत्मविश्वास निर्माण होत असल्याचे आश्वासक चित्र आहे. त्यातून विदर्भामध्ये पोल्ट्रीचा विस्तार वाढत चालला आहे. आज सुमारे १५ लाख लेअर आणि ३० लाख ब्राॅयलर कोंबड्यांचे संगोपन होत असून, या व्यवसायातून कोट्यवधीची उलाढाल होत आहे.\nविदर्भातील उन्हाळ्यात असणारे जिवाची काहिली करणारे तापमान हीच पोल्ट्री व्यवसायाच्या दृष्टीने अडचणीची बाब ठरते. पूरक व्यवसायामध्ये पोल्ट्री उद्योग सुरू करण्याचे अनेक प्रयत्न अयशस्वी झाल्याची उदाहरणे आहेत. अगदी अकोला जिल्ह्यातील ९९ टक्के पोल्ट्री बंद झाल्या, पर्यायाने शेतकऱ्यांच्या आशा- आकांक्षांना मोठा फटका बसला. ज्या कारणांमुळे पोल्ट्री व्यवसाय बंद झाला, त्यावर मार्ग काढत पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न अंजनगावसुर्जी (जि. अमरावती) येथील नीलेश झोंबाडे यांच्याप्रमाणेच अनेक शेतकरी करत आहेत. त्यातून अकोला, वाशीम, बुलडाणा जिल्ह्यांत १५ पोल्ट्री उद्योग उभे राहिले. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील गोरव्हा (२), रिधोरा (२), टिटवन (१), बार्शी टाकळी, बोरगावमंजू (प्रत्येकी १), तर नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी (१), वाशीम जिल्ह्यातील मालेगाव, कामरगाव (प्रत्येकी १), बुलडाणा जिल्ह्यात एक यांचा समावेश आहे. एकंदरीत विचार करता पूर्व विदर्भाच्या तुलनेत पश्‍चिम विदर्भ व त्यातही अमरावती जिल्ह्यात पोल्ट्री व्यवसायाचा विस्तार अधिक आहे. त्यापाठोपाठ बुलडाणा, वाशीम, वर्धा, यवतमाळ मधील शेतकरी पोल्ट्रीकडे वळू लागल्याचे चित्र दिसते.\nविदर्भात कुक्‍कुटपालनाकरिता पक्ष्यांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भामध्ये १५ लाख अंडी देणाऱ्या (लेअर) आणि त्याच्या दुप्पट म्हणजे सुमारे ३० लाख मांसल (ब्रॉयलर) कोंबड्यांचे संगोपन होते. अमरावती येथील अमृता हॅचरीजच्या डॉ. शरद भारसाकळे यांनी सांगितले, की एक दिवसाचे पक्षी इच्छुक शेतकऱ्यांना संगोपनासाठी कराराने दिले जातात. त्यातून प्रतिवर्ष १० लाख किलो चिकनचे उत्पादन होऊन, सात कोटी रुपये शेतकऱ्यांपर्यंत जातात.\nउत्तम नियोजनातून अडचणींवर केली मात\nअंजनगावसुर्जी (जि. अमरावती) येथील नीलेश सुभाषराव झोंबाडे यांचे काका डॉ. शिवाजीराव झोंबाडे हे लुधियाना येथील पंजाब विद्यापीठामध्ये प्राध्यापक होते. त्यांचा कर्नाल (हरियाना) येथे पोल्ट्री, तर जालंधर येथे पोल्ट्री फीडचा उद्योग आहे. त्यांच्या व्यवसायामध्ये नीलेश यांनी सात वर्षे मार्केटिंगचा अनुभव घेतला. त्या अनुभवाच्या पायावर स्वतःच्या अकोला जिल्ह्यात २०१५ मध्ये पोल्ट्री व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. अधिक तापमानामुळे जिल्ह्यातील अनेक पोल्ट्री व्यवसाय बंद पडल्याच्या पार्श्वभूमीवर खरेतर हे धाडसच होते. पहिल्या टप्प्यात १६ लाखांची गुंतवणूक करून सहा हजार पक्ष्यांचे शेड उभारले. पुढे २०१७ मध्ये दहा लाख गुंतवणूक करत आणखी सहा हजार पक्षी क्षमतेचे दुसरे शेड उभारले.\nरायपूर येथून एका दिवसाच्या पक्ष्यांची खरेदी सुमारे ३५ ते ४० रुपये याप्रमाणे केली जाते. दर १५ दिवसांनी एक बॅच निघावी, असे नियोजन केले जाते.\nतापमान नियंत्रणासाठी खास उपाययोजना ः बाहेरील तापमान उन्हाळ्यामध्ये ४८ अंशांपर्यंत जाते. या वेळी पोल्ट्रीतील तापमान २५ अंश सेल्सिअसपर्यंत ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यात फॉगिंग, फॅन आणि स्प्रिंकलर अशा शीतकरण घटकांचा समावेश आहे. शेडवर स्प्रिंकलर बसवले असून, शेड दोन्ही बाजूने ज्यूटच्या पोत्यांनी झाकले जाते, ती ड्रिप पाइपद्वारे सतत ओली राहतील असे नियोजन असते.\nएक ते दहा दिवस दाणेदार खाद्य (पौष्टिक घटकांचा समतोल असलेले खाद्य) देण्यावर भर राहतो. पक्ष्यांचे वजन सरासरी २ किलो मिळण्यासाठी पशुखाद्यावरील खर्च ९० रुपयांपर्यंत जातो. सहा हजार पक्ष्यांच्या संगोपनाकरिता सरासरी ३६ हजार रुपये खर्च होतो. एक दिवसाचा पक्षी (४० ग्रॅम वजन) त्यानंतर दहा दिवसांत २८० ग्रॅम, २० दिवसांनंतर ८०० ग्रॅम त्याचे वजन मिळते. त्यानंतर ३२ ते ३५ दिवसांत दोन किलो किंवा त्यापेक्षा अधिक वजन मिळते.\nप्रतिजैविकांचा वापर टाळला असून, त्याऐवजी वनस्पतिजन्य औषधांचा वापर करतात. यामुळे प्रतिजैविकांच्या वापरातून ४२ दिवसांत पक्ष्यांचे वजन २ किलोपर्यंत मिळत असताना, वनस्पतिजन्य औषधांच्या माध्यमातून ते केवळ ३२ ते ३५ दिवसांत मिळत असल्याचे नीलेश सांगतात. या औषधांसाठीचा खर्चही २ ते ३ रुपयांनी कमी राहतो.\nविक्री व्यवस्था ः देशभरातील दर कळत राहण्यासाठी नीलेश यांनी एसएमएस सुविधा कार्यान्वित करून घेतली आहे. त्यानुसार अधिक दर असलेल्या नाशिक, संबलपूर (ओरिसा), वाशीम, मंगरूळपीर, नागपूर, इं���ूर, भोपाळ भागात ते मालाचा पुरवठा करतात. या व्यवहारात वाहतुकीचा खर्च सामान्यतः खरेदीदाराकडे असतो.\nअनुकरण, मार्गदर्शनातून मिळाले प्रोत्साहन...\nगोरव्हा शिवारात नीलेश झोंबाडे यांचे अनुकरण करत शुभम राजेश खांबलकर व नीलेश राठोड यांनीही पोल्ट्री व्यवसाय सुरू केला आहे. शुभम खांबलकर यांच्याकडे जेमतेम दोन एकर शेती असून, दीड हजार पक्ष्यांचे संगोपन ते गेल्या वर्षापासून करतात. शेड उभारणीसाठी साडेतीन लाख रुपये खर्च आला. नीलेश राठोड यांच्याकडे एक हजार पक्षी आहेत. शिवारात अन्य ठिकाणी १५ पोल्ट्री सुरू असून, सद्यःस्थितीत ६० हजार पक्ष्यांचे संगोपन होते.\nअमरावती जिल्ह्यातील बडनेरा परिसरात आशिष दारोकार यांच्या कुटुंबीयांचा दहा वर्ष जुना पोल्ट्री व्यवसाय आहे. दोघे भाऊ मिळून १९ हजार पक्ष्यांचे संगोपन करतात. आशिष यांच्याकडील पक्ष्याची संख्या ११ हजारांवर आहे. त्याकरिता २७ लाख रुपये खर्चून साडेबारा हजार चौरस फूट आकाराचे शेड उभारले आहे. त्यातील १६ लाख ५० हजार रुपये बॅंकेकडून कर्ज घेतले. मूळ चेन्नई येथील खासगी कंपनीशी झालेल्या करारानुसार एक दिवस वयाचे पक्षी, औषधे आणि खाद्य यांचा पुरवठा कंपनीकडून होतो. पक्ष्यांचे ४० दिवस संगोपन केल्यानंतर त्यांचे वजन २ किलो ३०० ते ४०० ग्रॅम पोचते. ८ रुपये किलोप्रमाणे दर दिला जातो. पशुखाद्य, वीज, मजुरी यावर ८ रुपयांचा खर्च अपेक्षित असतो. त्यातून प्रति बॅच सरासरी ८ रुपयांपर्यंत शेतकऱ्याला मिळत असल्याचे आशिष यांनी सांगितले. ः आशिष दारोकार, ९४२१६०१३८१\nतेजापूर (ता. वणी, जि. यवतमाळ) येथील उच्चशिक्षित सचिन टोगे यांनी १८ लाख रुपयांची गुंतवणूक करीत पोल्ट्री व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्याकडे पाच हजार पक्षी असून, विक्रीकरिता खासगी कंपनीशी करार केला आहे. मूळ छत्तीसगड येथील खासगी कंपनीशी पक्षी संगोपनाचा करार केला आहे. कंपनी पक्षी, फीड पुरविते. पक्ष्यांचे वजन सरासरी २ किलो झाल्यानंतर कंपनीद्वारे मांसल पक्षी विक्रीसाठी पाठवले जातात. ४२ दिवस संगोपन केल्यानंतर किलोमागे सहा रुपये शेतकऱ्याला मिळतात. गेल्या वर्षभरात चार बॅच निघाल्या असून, सध्या पाचवी बॅच शेडमध्ये आहेत. व्यवस्थापनादरम्यान मरतुकीचे प्रमाण चार ते पाच टक्‍के राहते. ः सचिन टोंगे, ९७६५३०६६६४\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/diwali-news-news/jamsetji-tata-392614/", "date_download": "2018-11-19T12:17:01Z", "digest": "sha1:OB2P43KXGVYEOTNTYZW52VGUV2VVZPCB", "length": 112430, "nlines": 253, "source_domain": "www.loksatta.com", "title": "स्वप्नं पेरणारा माणूस | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविराट कोहली ऑस्ट्रेलियात गप्प बसला तर आश्चर्य वाटेल - पॅट कमिन्स\nरिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nदिवाळी अंक २०१३ »\n‘टाटा’ हे नाव आज भारतीय उद्योगजगतात कल्पकता, उपक्रमशीलता, सचोटी आणि संपूर्ण व्यावसायिकता यांच्याशी समानधर्मी असे मानले जाते.\n‘टाटा’ हे नाव आज भारतीय उद्योगजगतात कल्पकता, उपक्रमशीलता, सचोटी आणि संपूर्ण व्यावसायिकता यांच्याशी समानधर्मी असे मानले जाते. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी टाटा उद्योगसमूहाची भक्कम पायाभरणी करणारे जमशेटजी टाटा यांच्या बहुआयामी उद्यमशीलतेबरोबरच एक संवेदनशील माणूस म्हणून असलेली त्यांची ओळख अधोरेखित करणारा लेख..\nमुंबईतल्या उद्योगी माणसाला फार काळ बाहेर राहवत नाही. बाहेरच्या संथपणाचा कंटाळा येतो त्याला. तसंच जमशेटजींचं झालं नागपुरात. दोन-तीन वर्षांनी त्यांना नागपूरचा कंटाळा यायला लागला. त्यांना मुंबई खुणावू लागली होती. उद्योगविस्तार हे तर कारण होतंच; पण त्याखेरीजही मुंबईत बरंच काय काय सुरू होतं. जमशेटजींचे मित्र पिरोजशा मेहता शहराच्या आघाडीवर अनेक कार्यक्रम करीत होते. जनजागृतीबरोबर राजकीय जाग आणि जाणीव तयार करण्याचं कामही मेहता यांच्याकडून होत होतं. जमशेटजी त्यांना जाऊन मिळाले.\nया माणसाला आपण जे काही करतोय त्याच्यापेक्षा अधिक काय करता येईल, असाच प्रश्न पडलेला असायचा. लोकांत राहायला त्यांना आवडायचं. पण साधनेसाठी एकांतही त्यांना तितकाच महत्त्वाचा वाटायचा. सकाळी ठरलेल्या वेळी ते कार्यालयात जायचे म्हणजे जायचेच. दुपारी जेवायला घरी. जेवण सहकुटुंब. मग पुन्हा कार्यालय. येताना वेगवेगळय़ा क्लब्जना भेटी. त्याचं फार आकर्षण होतं त्यांना. पिरोजशांच्या साथीनं त्यांनी रिपन क्लब स्थापन केलेला होताच. पारशी जिमखानाही सुरू झाला तो जमशेटजींच्या उत्साही सहभागामुळेच. एलफिन्स्टन क्लब हीदेखील त्यांचीच निर्मिती. आलटूनपालटून रोज सायंकाळी ते या क्लब्जना भेटी द्यायचे. समविचारी पारशी मंडळींशी गप्पा मारायला त्यांना आवडायचं. पण या गप्पाही नवीन काही करता येईल का, याच्या. जगातल्या घडामोडींचे आपल्यावर होऊ घातलेले परिणाम यावरही साधकबाधक चर्चा व्हायची. रात्री घरी परतले की जेवण. हेही सगळय़ांच्या बरोबर. त्यांचं एकत्र कुटुंब होतं. मुलांबरोबर पुतणेही असायचे. एक बहीण अकाली विधवा झाली होती. तीही त्यांच्यासमवेत राहायची. हा सगळा गोतावळा जेवायला एकत्र असायचा. याच्या अभ्यासाचं विचार, त्याची चौकशी कर.. असं करत करत जेवण झालं की जमशेटजी आपल्या अभ्यासिकेत दाखल व्हायचे. ही त्यांची सगळ्यात आवडती जागा. हजार- दोन हजार पुस्तकं होती तिथे. जमशेटजींचं वाचन दांडगं होतं. वेगवेगळय़ा विषयांवर वाचायला त्यांना आवडायचंही. मग ते विषय ‘बागकाम ते बांधकाम’ असे काहीही असायचे. पुढचे दोन तास जमशेटजी एकटे वाचत बसलेले असायचे. त्यांच्याविषयी घरात सगळय़ांनाच अमाप आदर होता. बहिणींनाही त्यांनी आपल्या व्यवसायात भागीदार करून घेतलं होतं. थेट समभाग त्यांच्या नावावर करून दिले होते. या अशा सगळय़ांची काळजी घेण्याच्या सवयीमुळे जमशेटजींविषयी घरात सगळय़ांनाच कमालीचं ममत्व होतं.\nआता त्यांचा थोरला मुलगा दोराब खांद्याला आला होता. हा शिकायला आधी इंग्लंडमध्ये केंट इथं आणि नंतर केंब्रिज इथं होता. पण त्यानं आता परत यावं, असं आजोबा नुसेरवानजी यांना वाटू लागलं. नाही म्हटलं तरी त्यांचंही वय झालंच होतं. १८७९ साली तो परत आला. पण म्हणून त्याला जमशेटजींनी लगेचच आपल्या हाताखाली घेतलं असं झालं नाही. मुंबईला आल्यावर धाकटा भाऊ रतन याच्याबरोबर तो इथल्या सेंट झेवियर्स महाविद्यालयात दाखल झाला. राहिलेलं शिक्षण पूर्ण केलं. खरं तर एव्हाना नागपुरात एम्प्रेस जोरात सुरू झाली होती. तिथं त्याच्यासाठी जागा करणं अगदी सहज शक्य होतं. परंतु जमशेटजींनी तसं केलं नाह��. त्याला काम करायला लावलं ‘बॉम्बे गॅझेट’ या वर्तमानपत्रात. पत्रकारितेत. दोन र्वष तिथं घासल्यावर त्याची रवानगी केली थेट पाँडिचेरीला. तिथं उच्च दर्जाचं फ्रेंच गिनी नावाचं कापड तयार व्हायचं. प्रचलित जाडय़ाभरडय़ा कापडापेक्षा फारच सुबक होतं ते. तेव्हा त्या कापडाची तिथं एखादी गिरणी काढता आली तर पाहावी असा जमशेटजींचा विचार होता. दोराब त्याच कामाला लागला. त्या नव्या गिरणीच्या परवान्यापासून जमिनीपर्यंत सर्व व्यवहार दोराबनंच पार पाडले. पण पुढे जमशेदजींनी तो प्रकल्प बासनात गुंडाळला. कारण तिकडे तसा कारखाना काढणं आर्थिकदृष्टय़ा तितकंसं शहाणपणाचं नव्हतं.\nइकडे देशात स्वदेशीचे वारे जोरात वाहायला लागले होते. टाटांना ते लगेचच भावले. एकतर त्यात आव्हान होतं. आणि परत देशाचा विचार कोणतंही आव्हान नाही असं झालं की जमशेटजींना चैनच पडायची नाही. एम्प्रेस मार्गी लागली आहे, मुलगा हाताशी आला आहे, अन्य प्रकल्पांचा विचार सुरू आहेच; आणि त्यात आता हे स्वदेशीचे वारे कोणतंही आव्हान नाही असं झालं की जमशेटजींना चैनच पडायची नाही. एम्प्रेस मार्गी लागली आहे, मुलगा हाताशी आला आहे, अन्य प्रकल्पांचा विचार सुरू आहेच; आणि त्यात आता हे स्वदेशीचे वारे जमशेटजींनी हे आव्हान आपलं मानलं आणि कामाला लागले. योगायोग असा की, त्याचवेळी मुंबईतल्या कुर्ला इथली ‘धरमसी’ नावाची गिरणी मालकांनी विकायला काढली. खड्डय़ात गेलेली ही गिरणी. त्यावेळी जवळपास ५५ लाखांची मालमत्ता या गिरणीच्या नावावर होती. पण ती चालेना. शेवटी लिलावात निघाली. जमशेटजींना सुगावा लागल्यावर त्यांनी बोली लावली आणि अवघ्या साडेबारा लाखांत ही गिरणी त्यांनी पदरात पाडून घेतली. पण नंतर लगेचच जमशेटजींची डोकेदुखी सुरू झाली. गिरणी इतकी डफ्फड होती, की एक जमीन सोडली तर तिचं सगळं काही बदलावं लागत होतं. पण जमशेटजींचं कौतुक असं, की त्यासाठी त्यांनी सगळी जुनीच यंत्रसामग्री घ्यायचा निर्णय घेतला. वास्तविक त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरुवातीला त्यांना वेडय़ात काढलं. जमशेटजी नेहमीसारखेच ठाम होते. गिरणीची जवळपास दीड लाख चौ. मीटरची जागा होती. १३०० माग होते. लाखभर स्पिंडल्स होते. तेव्हा हे सगळं सुरळीत सुरू झालं की ही गिरणीही फायद्यात येईल, हा ठाम विश्वास होता जमशेटजींना. पण या विश्वासाची जणू कसोटीच पाहिली जात होती. ही गिरणी काही ल���कर मार्गी लागेना. खर्च तर वाढत चाललेला. त्यात चीनने जमशेटजींची एक ऑर्डरच रद्द केली. झालं जमशेटजींनी हे आव्हान आपलं मानलं आणि कामाला लागले. योगायोग असा की, त्याचवेळी मुंबईतल्या कुर्ला इथली ‘धरमसी’ नावाची गिरणी मालकांनी विकायला काढली. खड्डय़ात गेलेली ही गिरणी. त्यावेळी जवळपास ५५ लाखांची मालमत्ता या गिरणीच्या नावावर होती. पण ती चालेना. शेवटी लिलावात निघाली. जमशेटजींना सुगावा लागल्यावर त्यांनी बोली लावली आणि अवघ्या साडेबारा लाखांत ही गिरणी त्यांनी पदरात पाडून घेतली. पण नंतर लगेचच जमशेटजींची डोकेदुखी सुरू झाली. गिरणी इतकी डफ्फड होती, की एक जमीन सोडली तर तिचं सगळं काही बदलावं लागत होतं. पण जमशेटजींचं कौतुक असं, की त्यासाठी त्यांनी सगळी जुनीच यंत्रसामग्री घ्यायचा निर्णय घेतला. वास्तविक त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरुवातीला त्यांना वेडय़ात काढलं. जमशेटजी नेहमीसारखेच ठाम होते. गिरणीची जवळपास दीड लाख चौ. मीटरची जागा होती. १३०० माग होते. लाखभर स्पिंडल्स होते. तेव्हा हे सगळं सुरळीत सुरू झालं की ही गिरणीही फायद्यात येईल, हा ठाम विश्वास होता जमशेटजींना. पण या विश्वासाची जणू कसोटीच पाहिली जात होती. ही गिरणी काही लवकर मार्गी लागेना. खर्च तर वाढत चाललेला. त्यात चीनने जमशेटजींची एक ऑर्डरच रद्द केली. झालं मुंबईत एकदम पळापळ झाली. ‘टाटा’ नाव एकदम संकटात आलं. ते वाचवायचं तर पुन्हा एकदा मोठं भांडवल उभारण्याची गरज होती. जमशेटजी बँकेकडे गेले. तोपर्यंत टाटा संकटात असल्याची चर्चा सुरू झाली होती. बँकेनं जमशेटजींना पतपुरवठा नाकारला. प्रश्न ‘टाटा’ या नावाच्या इभ्रतीचा होता. जमशेटजींनी वेळ दवडला नाही. त्यांनी आपल्या आडनावाचा एक ट्रस्ट बनवला आणि तो तारण ठेवून पैसे उभे करता येतील का, याची चाचपणी केली. बँकांनी त्यालाही नकार दिला. तेव्हा जमशेटजींनी तो ट्रस्ट मोडला आणि वैयक्तिक मालकीचे समभाग विकून पैसा उभा केला. नागपुरातल्या एम्प्रेसमधून आपली तयारीची माणसं आणली. त्यांच्या हाती ही नवी गिरणी दिली. कामगार मिळेनात. तर त्यांनी थेट वायव्य सरहद्द प्रांताच्या प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्याला कळवलं- ‘जरा तगडे पठाण पाठवून दे मुंबईला कामाला.’ त्यानेही ते पाठवले.\nपुढे ‘स्वदेशी’ नावाने ओळखली गेलेली गिरणी ती हीच. लहानपणी जन्माला येताना एखादं बाळ अगदीच अशक्त असावं आ���ि पुढे मोठं झाल्यावर त्याचा ‘हिंदकेसरी’ व्हावा तसं या ‘स्वदेशी’चं झालं. अगदी अलीकडेपर्यंत स्वदेशी गिरणी ही टाटा समूहातला महत्त्वाचा उद्योग होता. पण या स्वदेशीला वाचवताना जमशेटजींची चांगलीच दगदग झाली होती. त्यातून थकवा आला होता त्यांना. शिवाय विo्रांती कशी असते, तेही माहीत नाही. त्यामुळे त्यांनी या अशक्तपणाकडे दुर्लक्षच केलं. तर तो इतका वाढला, की एकदा नागपुरात एम्प्रेसच्या आवारातच ते कोसळले. तेव्हापासून नाही म्हटलं तरी जमशेटजी जरा प्रकृतीनं अशक्तच झाले. तशात सतत धावपळ त्यांच्या पाचवीला पुजलेली. इकडे महाराष्ट्रात पाचगणीला त्यांनी जागा घेऊन ठेवलेली. पारशी मंडळांना आरोग्य केंद्र उभारायचं होतं तिथं. ते पाहायला गेल्यावर पुढच्या काही वर्षांत पाचगणीला अतोनात महत्त्व येणार, याचा अंदाज त्यांना आला. मोठय़ा प्रमाणावर त्यांनी जागा घेऊन ठेवल्या. सर्वसाधारणपणे अशा ठिकाणी जागा घेतल्या की त्याचं काय करायचं असतं, याचे काही आडाखे अलीकडच्या काळात मांडले गेलेत. म्हणजे हॉटेलं वगैरे उभारायची, जागा भाडय़ानं द्यायचा उद्योग सुरू करायचा, वगैरे. असला फुसका विचार त्यांनी कधीच केला नाही. जमशेटजी जग हिंडलेले. या ठिकाणासारखं हवामान कुठे आहे, तिथं काय काय पिकतं, याचा सगळा आलेख त्यांच्या डोक्यात तयारच होता. हे उद्योगाचं भान कायमच त्यांच्या डोक्यात असायचं. म्हणजे इजिप्तसारखं हवामान आताच्या पाकिस्तानातल्या वायव्य सरहद्द प्रांतात आहे, तेव्हा इजिप्तसारखा उत्तम दर्जाचा कापूस तिथे पिकेल असं त्यांना वाटत होतं. मग त्यांनी हजारभर शेतकरी तयार केले. त्यांना स्वत:च्या खर्चानं इजिप्शियन कॉटनची उत्तम रोपं दिली. त्यांना त्याची उस्तवारी कशी काय करायची याची माहिती दिली. दुर्दैवानं फारसं काही यश आलं नाही त्यांना त्या प्रयोगात. तरीही पाचगणीला असंच काहीतरी करून बघायचा त्यांचा उत्साह काही कमी झाला नाही. या झकास डोंगराळ भागात स्ट्रॉबेरी, कॉफी उत्तम होईल याबद्दल त्यांना जराही संशय नव्हता. त्यासाठी स्ट्रॉबेरीची, कॉफीची रोपं वगैरे घेऊन त्यांनी बऱ्याच फेऱ्या मारल्या पाचगणीला. या परिसरात जाणं हा आता आनंदाचा भाग झाला आहे. त्याकाळी तसा तो नव्हता. म्हणजे अफझलखानाइतकी नाही, तरी बरीच उरस्फोड केल्याशिवाय तिकडे जाता यायचं नाही. मुळात रेल्वे आतासारखी सातारा-कोल्���ापूपर्यंत नव्हती. पहिली गाडी होती ती फक्त पुण्यापर्यंत. तीसुद्धा दुपारी. ती रात्री नवाच्या आसपास पुण्याला पोचायची. मग दुसरी गाडी. ती पकडायची. वाठारला उतरायचं. मध्यरात्री. रात्र तिथेच स्थानकावर घालवायची. किंवा त्यातल्या त्यात बरं हॉटेल वगैरे मिळतंय का, ते पाहायचं. मग पहाट झाली की टांगा. २८ किलोमीटरचा तो घाट चढायला पाच तास लागायचे. चढावर घोडय़ाच्या दोन जोडय़ा घ्यायला लागायच्या. एकाच्या तोंडाला फेस आला की दुसरी जोडी. असं सव्यापसव्य करीत पाचगणीला जायला दुपार उजाडायची. तरीही जमशेटजी उत्साहानं जमेल तेव्हा जायचे. या माणसाला इतकं पुढचं दिसायचं, की एकदा का रस्ते बनले की या भागाचा कायापालट होणार याची त्यांना पक्की खात्री होती. त्या काळात जमशेटजींनी या भागात येण्यासाठी मोटारही घेऊन ठेवली होती. मुंबईतली ती पहिली मोटार. पाचगणीला जमशेटजींचे दोन बंगले होते. एक ‘दलकेथ होम’ नावाचा. आणि दुसरा ‘बेल एअर’ पहिल्यात आता आजाऱ्यांसाठी निवारा आहे, तर दुसऱ्यात रुग्णालय. जवळपास ४३ एकराची मालमत्ता होती त्यांची. ही टाटा मंडळी इतकी दानात पुढे, की नंतर विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत त्यांनी ती सगळी रिकामी जागा देऊन टाकली. पण दरम्यान त्यांचा कॉफीचा प्रयोग काही यशस्वी झाला नाही. स्ट्रॉबेरी रुजली. कॉफीसाठी बराच वेळ द्यावा लागणार होता. तेवढा तो काही त्यावेळी त्यांच्याकडे नव्हता. दरम्यानच्या त्यांच्या जगप्रवासात त्यांना आणखी एक जाणवलेलं होतं. ते म्हणजे फ्रान्समधल्या काही भागातलं हवापाणी आपल्या बंगलोर-म्हैसूरसारखंच आहे. त्यामुळे फ्रान्समधून त्यांनी रेशमाचे किडे आणले होते. त्यांच्या साह्य़ानं रेशीम लागवडीचा प्रयोगही सुरू होता त्यांचा. पुन्हा त्यासाठी त्यांनी बंगलोर, म्हैसूर वगैरे परिसरात मोठय़ा जागा घेऊन ठेवल्या होत्या. तिथे त्यांनी शेतकऱ्यांना रेशीम लागवडीचे धडे द्यायला सुरुवात केली. खरं म्हणजे भारतातही पूर्वी रेशीम लागवड चांगली होत होतीच, पण मधल्या पारतंत्र्याच्या काळात ती कला मारली गेली असावी. तिचं पुनरुज्जीवन करण्याचा चंगच जमशेटजींनी बांधला. अशा कामासाठी त्यांना कमालीचा उत्साह असायचा. त्याच उत्साहाच्या भरात जमशेटजींनी रेशीम लागवडीतल्या तज्ज्ञ मंडळींना थेट जपानहून पाचारण केलं. त्यांच्या राहण्याची वगैरे व्यवस्था केली आणि त्यांच्याकडून तिथल्या स्थानिकांना रेशीम लागवडीचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण त्यांनी दिलं. या सगळय़ात त्यांचं द्रष्टेपण इतकं, की त्यांनी त्यासाठी चक्क एक संस्थाच स्थापन केली. ‘टाटा सिल्क फार्म क्रॉसरोड्स’ नावाची. वास्तविक त्यावेळी उत्तर भारतात मोरादाबादच्या आसपास रेशीम पैदास होत होती. जमशेटजी अर्थातच तिकडेही गेले होते. पण त्या रेशमाला झळाळी नाही असं त्यांचं मत होतं. त्यामुळे उत्तम प्रतीचे रेशीमकिडे त्यांनी परदेशातून आणवले आणि म्हैसूर परिसरातल्या शेतकऱ्यांना त्यातून उत्तम रोजगाराचं साधन मिळवून दिलं.\nआज हा सगळा परिसर रेशीम उद्योगाचं केंद्र बनलाय. उत्तम रेशमी साडय़ा म्हणजे म्हैसूर-बंगलोरच्या हे समीकरण बनलंय. पण अनेकांना माहीतही नसेल की, हे सगळं झालं त्याच्या मुळाशी जमशेटजींचा रेशीमस्पर्श आहे ते.\nतिकडे मुंबईजवळच्या ठाणे जिल्ह्य़ात इटलीतल्या व्हेनिसच्या धर्तीवर सुंदर, घाटदार शहर वसवता येईल असं त्यांच्या लक्षात आलं. जमशेटजी मुंबईत राहायचे मलबार हिलवर; पण आसपास खूप हिंडायचे. जुहू हे तेव्हा खोत कुटुंबाची वाडी होती. त्या गावात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं नवरोजी जमशेटजी वाडिया यांना मोठय़ा प्रमाणावर जमीन आंदण दिलेली होती. जुहू, पार्ला, मढ बेट आदी परिसरात त्यांनी मोठय़ा प्रमाणावर जमिनी खरेदी करायला सुरुवात केली. तीन रुपये प्रति चौरस फूट असा दर होता त्यावेळी. त्यावेळच्या मानाने भलताच महाग. तरीही जमशेटजींनी मोठी गुंतवणूक केली जमिनींत. मुंबईची वेस शीवपर्यंत होती. जमशेटजींची नजर त्याही पलीकडच्या परिसरावर गेली. या परिसरात पूर्वेकडचं व्हेनिस उभारता येईल अशी खात्रीच पटली त्यांची. ठाण्यातून बाहेर पडणारा घोडबंदर रस्ता पश्चिम महामार्गाला जिथे मिळतो तिथपासून मुंबईच्या वांद्रा, जुहू तारा बंदर, अंधेरी- वसरेवा परिसरापर्यंत हे नवं शहर वसवायची त्यांची कल्पना होती. या सगळय़ा परिसराला समुद्राचा किनारा आहे. भरतीच्या वेळी तिथून पाणी आत येऊ द्यायचं. त्यासाठी दोन भलेमोठे बंधाऱ्यांचे धरण-दरवाजे उभारायचे. पाणी अडवायचं आणि मधल्या जमिनींचा शिस्तबद्ध विकास करून छान शहर वसवायचं अशी ही रम्य योजना होती. त्यासाठी जवळपास १२०० एकर जमीन लागणार होती. ती मिळावी यासाठी जमशेटजींनी प्रयत्नही सुरू केले. या जमिनींतला बराचसा मोठा भाग ठाणे जिल्ह्य़ात येतो. कोणी ओर नावाचे ब्रिटिश अधिकारी ठाण्याचे जिल्हाधिकारी होते त्यावेळी. जमशेटजींनी आपल्या स्वप्नाची समग्र योजना तयार करून ती ओरसाहेबांना सादर केली. साहेब इतका प्रभावित झाला, की त्याला इकडे व्हेनिस झाल्याचं स्वप्न पडायला लागलं. त्यानं उत्साहानं टाटांना साथ द्यायला सुरुवात केली. परंतु पुढे या स्वप्नात पारशी माशीच शिंकली. झालं असं, की यातल्या बऱ्याच जमिनी वाडिया यांच्या मालकीच्या होत्या. त्यामुळे ओर टाटांना म्हणाले, वाडिया यांची त्यासाठी परवानगी घ्या. जमशेटजी जाऊन भेटले अर्देशीर वाडिया यांना. पण गडी ऐकायलाच तयार होईना. जमशेटजींनी ती जमीन विकत घ्यायची तयारी दाखवली. पण हा किती दर हवा, तेही सांगेना. हा इतका अडून बसलाय म्हटल्यावर ओरसाहेबही चिडले. तेही वाडिया यांना भेटायला गेले. ‘जमीन तुझ्या इनामाची आहे हे मान्य; पण किती आहे, ते तरी सांग. कागदपत्रं दाखव..’ म्हणाले त्याला. तर त्यानं ती मागणीही धुडकावली. मग ओरसाहेबांनी शासकीय आदेशच काढला- जमिनीची पाहणी करण्याचा. त्याचवेळी कलकत्त्यात ईस्ट इंडिया कंपनीच्या मुख्यालयाशी संपर्क साधून या जमिनीची सर्व मूळ कागदपत्रं मागवून घेतली त्यांनी. आज हे सगळं सहज वाचून होत असलं तरी या सगळय़ा उपद्व्यापात त्यावेळी किती वेळ गेला असेल याचा अंदाजच केलेला बरा. या सगळय़ा विलंबात हे प्रकरण बारगळलं ते बारगळलंच.\nजमशेटजींचं मन हे सुपीक कल्पनांचं बन होतं. ठाण्यात व्हेनिस निर्माण करायचं जमतंय- न जमतंय तोवर जमशेटजींनी माहीम परिसरात भराव घालून जमिनीवर अशीच- पण आकारानं लहान नगर वसवण्याची कल्पना मांडली. त्यातही बराच काळ गेला. त्यामुळे तीही बारगळली. तेव्हा या परिसरात खोताच्या इनामाच्या जमिनीवर मोठमोठे गोठे होते. जमशेटजींच्या लक्षात आलं- मुंबई वाढत जाणार आणि त्यावेळी या गोठय़ांतल्या म्हशींना शहराचा आणि शहराला म्हशींचा त्रास होणार. तेव्हा मग जमशेटजींनी म्हशींचा शास्त्रीय विचार सुरू केला. त्यांची चांगल्या पद्धतीनं पैदास कशी करता येईल, त्यासाठी कुठलं वाण कुठून आणावं, त्यांच्यासाठी चांगला चारा कुठे पिकवता येईल.. वगैरे बाबतीत जमशेटजींनी डोकं घातलं. त्यांना लक्षात आलं की, मुंबईच्या पश्चिमेकडनं ते पार आणिक आणि कुल्र्यापर्यंतच्या जमिनीतलं गवत खाऊन म्हशींच्या दुधात वाढ होते. खाऱ्या गवताचा तो परिणाम. मग त्यांनी सरका���कडेच हजारभर एकर जमीन चाऱ्यासाठी आणि गोठे उभारण्यासाठी मागितली. पण सरकार ढिम्म. हलेचना. तेव्हा न राहवून जमशेटजी थेट गव्हर्नरलाच भेटायला गेले. म्हणाले, ‘माझं मान्य नसेल तर बाजूला ठेवा. पण तुमचं काय ते बोला.’ सरकार असं काही लगेच बोलत नाही, हे जमशेटजींना त्यावेळी उमगायचं होतं. तो प्रकल्पही बारगळला. पण गोठे मुंबईच्या बाहेर गेले. आजही गोरेगाव, जोगेश्वरी वगैरे परिसरात हे गोठे मोठय़ा संख्येने आहेत. मुंबईला दूधपुरवठा करताहेत. कोणाला माहितीये हे गोठे असे एकगठ्ठा उभे राहिले ते जमशेटजींच्या प्रयत्नामुळे\nहे सगळं सुरू असताना पोलाद काही त्यांच्या डोक्यातून गेलं नव्हतं. लंडनला असताना थॉमस कार्लाइलनं दिलेला सल्ला त्यांच्या डोक्यात होताच. एव्हाना जमशेटजी चाळीशी पार करून गेले होते. वयानुसार आलेली स्थिरता आणि शहाणपण या दोन्हीचा पुरेसा संचय त्यांच्याकडे झालेला होता. त्यातच १८८२ च्या सुमारास त्यांच्या वाचनात एक अहवाल आला. जर्मन भूगर्भशास्त्रज्ञाचा. रिटर वॉन श्वाट्झ नावाच्या या शास्त्रज्ञानं आपल्या अहवालात नमूद केलं होतं की, मध्य प्रांतातल्या चांदा जिल्हय़ात जमिनीखाली भारतातली सगळय़ात o्रीमंत खनिजसंपत्ती दडलेली आहे. तो हातात आला आणि जमशेटजी मोहरूनच गेले. त्यांचा आनंद अधिकच वाढण्याचं कारण म्हणजे एकतर श्वाट्झ म्हणत होता ते ठिकाण नागपूरपासून अगदीच जवळ होतं. शेजारीच असलेल्या वरोरा इथंही भूगर्भात कोळसा असल्याचा पुरावा हाती लागला होता. तिथेही त्यांना लगेच काम सुरू करता येणार होतं. जमशेटजींना खात्री झाली की हीच संधी आहे. ते या क्षेत्रात नवीन काही करण्यासाठी इतके अधीर होते, की त्यांनी लगेचच वरोरा आणि परिसरात उत्खनन केलं आणि त्या मातीत किती आणि काय आहे, याची माहिती घेण्यासाठी तो माल थेट जर्मनीतच पाठवून दिला. जमशेटजींच्या आणि अर्थातच भारताच्याही दुर्दैवानं तिथल्या कोळशात आग फार नव्हती. जर्मनीहून तसा अहवाल आला. दरम्यानच्या काळात कोळशाचं खाणकाम आपल्याला करायचंच आहे या विचारानं जमशेटजींनी सर्व तयारी चालू केली होती. परवाने वगैरे. पण गाडी तिकडेही अडली. कारण सरकारचे खाणकामावरचे र्निबध इतके जाचक होते, की त्यातून उद्योग उभा राहणं शक्य नव्हतं.\nपण तरीही जमशेटजींचा पोलादाचा ध्यास काही सुटला नाही. त्यानंतर जवळपास १७ वषर्ं हा माणूस भारतात जिक���े जाईल तिकडे काही खनिजं आहेत का जमिनीत, ते पाहायचा. त्यांचे नमुने गोळा करायचा आणि त्यांची पाहणी करून घ्यायचा. यातूनच त्यांचा स्वत:चा असा खनिज नमुनासंग्रह तयार झाला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळेल अशी परिस्थिती १८९९ साली तयार झाली. व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी खाण धोरण जरा शिथिल केलं आणि त्यामुळे जमशेटजींच्या पोलाद स्वप्नांना पुन्हा पंख फुटले. त्याच वर्षी मेजर आर. एच. मेहॉन यांनी भारतात खनिजाची उपलब्धता आणि पोलाद कारखानानिर्मिती याबाबतचा अहवाल सादर केला. तो वाचला आणि जमशेटजी थेट लंडनलाच गेले.. भारतमंत्री लॉर्ड जॉर्ज हॅमिल्टन यांना भेटायला. लॉर्ड हॅमिल्टन द्रष्टे होते. त्यांना टाटा यांच्याविषयी आदर होता. त्यांनी जमशेटजींना ताबडतोब भेटीची वेळ दिली. त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. टाटा म्हणाले, ‘माझं तरुणपणापासून एक स्वप्न आहे- पोलादाचा कारखाना काढण्याचं. आता मी साठीला आलोय आणि ते स्वप्न अधिकच गहिरं झालंय. माझ्या बाकीच्या सगळय़ा गरजा आता भागल्यात. आता इच्छा आहे ती देशाला पोलादाचा कारखाना देण्याची. ती पूर्ण करण्यासाठी सरकार मला मदत करेल का’ लॉर्ड हॅमिल्टन हे ऐकून खूपच प्रभावित झाले. त्यांनी लगेचच पत्र लिहिलं- भारतात लॉर्ड कर्झन यांना. टाटा यांना पोलाद कारखाना काढण्यासाठी हवी ती मदत जलदगतीनं देण्याच्या सूचना लॉर्ड हॅमिल्टन यांनी भारतातील कार्यालयाला दिल्या. त्यापाठोपाठ जमशेटजींनीही आपल्या मुंबई कार्यालयाला परवाने वगैरे मिळवण्यासाठी लगेचच प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना दिल्या आणि ते तिथूनच गेले अमेरिकेला.\n तर त्यांना महत्त्वाचे पोलाद कारखाने पाहायचे होते आणि या क्षेत्रातल्या उत्तम तंत्रज्ञांशी चर्चा करायची होती. ते अलाबामाला गेले, पिट्सबर्गला गेले, क्लेव्हलंडला गेले. जगातली सर्वात मोठी खनिज बाजारपेठ त्यावेळी क्लेव्हलंडला होती. तिथे ते खनिज संशोधक आणि तंत्रज्ञ ज्युलियन केनेडी यांना भेटले. केनेडी जरा आढय़तेखोर असावा बहुधा. तो टाटांना म्हणाला, ‘तुम्हाला परवडणार नाही. पोलादाचा कारखाना उभा राहील की नाही याची पाहणीच इतकी खर्चिक असते, की ती झेपणार नाही तुम्हाला.’ टाटांच्या वयाकडे पाहूनही त्याला जरा शंका आली असणार. पण टाटा त्याबाबत ठाम होते. ‘कितीही खर्च आला तरी आपण हा कारखाना उभारणारच. वेळ पडली तर आ��े ते विकून आपण पैसा उभा करू,’ असं त्यांनी ठणकावल्यावर केनेडी यांनी चार्लस पेज पेरीन यांचं नाव सुचवलं. पेरीन हे या क्षेत्रातलं नावाजलेलं नाव होतं. ‘त्यांच्याकडून एकदा ‘हो’ आलं की आपण कारखाना उभारायला लागू या,’ केनेडी म्हणाले. त्यांनी एक पत्रही दिलं पेरीन यांना.\nटाटा स्वत: मग पेरीन यांना भेटायला गेले. ते थेट त्याच्या कार्यालयातच धडकले. त्याच्या दालनाच्या दरवाजावर पूर्वी असायचे तसे अर्धे उघडणारे दरवाजे होते. टाटा ते उघडून आत गेले. समोर एकच व्यक्ती होती. टाटांनी विचारलं, ‘तुम्ही पेरीन ना’ त्यांनी होकारार्थी मान हलवल्यावर टाटा म्हणाले, ‘मग माझा हव्या त्या व्यक्तीचा शोध संपला आहे असं मी मानतो. तुम्हाला केनेडी यांनी लिहिलं आहेच. तर मी भारतात पोलाद कारखाना उभारावा म्हणतो. त्यासाठी माझे प्रकल्प सल्लागार म्हणून मला तुम्हीच हवे आहात. खर्चाची काळजी करू नका. हा कारखाना उभा करणं हे आपलं ध्येय आहे एवढं लक्षात ठेवा. माझ्याबरोबरच चला तुम्ही भारतात. आहे ना तुमची तयारी त्यासाठी’ त्यांनी होकारार्थी मान हलवल्यावर टाटा म्हणाले, ‘मग माझा हव्या त्या व्यक्तीचा शोध संपला आहे असं मी मानतो. तुम्हाला केनेडी यांनी लिहिलं आहेच. तर मी भारतात पोलाद कारखाना उभारावा म्हणतो. त्यासाठी माझे प्रकल्प सल्लागार म्हणून मला तुम्हीच हवे आहात. खर्चाची काळजी करू नका. हा कारखाना उभा करणं हे आपलं ध्येय आहे एवढं लक्षात ठेवा. माझ्याबरोबरच चला तुम्ही भारतात. आहे ना तुमची तयारी त्यासाठी’ पेरीन बघतच राहिले. त्यांना कळेचना- हा थकलेला वृद्ध गृहस्थ इतक्या आत्मविश्वासानं कसं काय बोलू शकतोय’ पेरीन बघतच राहिले. त्यांना कळेचना- हा थकलेला वृद्ध गृहस्थ इतक्या आत्मविश्वासानं कसं काय बोलू शकतोय त्यांना वाटत होतं- सांगावं जमणार नाही म्हणून. पण टाटांच्या डोळय़ाला डोळे भिडवून पाहायला लागल्यावर पेरीन यांना कळलं, की या माणसात भारावून जावं असं काहीतरी आहे. ते इतके प्रभावित झाले टाटा यांच्या वागण्यानं, की नकळतपणे ते लगेच ‘हो’च म्हणाले त्यांना भारतात येण्यासाठी.\nपेरीन यांनी भारतात येण्याची तयारी सुरू केली. त्याआधी त्यांनी आपला मदतनीस भूगर्भशास्त्रज्ञ सी. एम. वेल्ड याला भारतात पाठवलं. तो येई-येईपर्यंत १९०४ साल उजाडलं. जमशेटजींचा थोरला मुलगा दोराब आणि पुतण्या शापूरजी सकलातवाला आणि वेल्ड हे तिघे उत्खननाच्या मोहिमेवर निघाले. चांदा जिल्हय़ात. हा परिसर किर्र जंगलाचा. साहेब शिकारीला यायचा तिकडे. म्हणजे कल्पना करा- कसं वातावरण असेल, त्याची. पण या तिघांना जमिनीवरच्या शिकारीत रस नव्हता. जमिनीखाली काय आहे, ते पाहायचं होतं त्यांना. कमालीच्या हालअपेष्टा सहन करत त्यांची यात्रा सुरू होती. कधी बैलगाडी, कधी आणखी काही.. आणि बऱ्याचदा चालत. आसपास कुठे पाणी आहे का, याचीही पाहणी ते करायचे. वेल्ड हा मोठा शिस्तीचा माणूस होता. शारीरिक कष्ट पडताहेत म्हणून अंगचोरी करायचं त्याच्या स्वभावातच नव्हतं. तो अगदी पद्धतशीरपणे जमिनीचे नमुने गोळा करायचा. मातीचं पृथ्थकरण करायचा. पण त्याचे निष्कर्ष मात्र सगळेच नकारात्मक निघाले. पोलादाचा अंश होता मातीत तिथल्या; पण व्यावसायिक पातळीवर कारखाना उभा करता येईल इतकं काही सत्व त्या मातीत नव्हतं. त्यानं तसा अहवाल दिला टाटांना. म्हणाला, ‘यात काही अर्थ नाही. इतक्या किरकोळ खनिजावर काही कारखाना उभा राहणार नाही. मी आपला जातो परत.’ ते ऐकून टाटा अर्थातच निराश झाले. पण नाउमेद मात्र झाले नाहीत. ते म्हणाले, ‘आलाच आहात भारतात तर जरा राहा आणखी चार दिवस. हे चांदा जिल्हय़ातलं जाऊ द्या.. आपण इतरत्र पाहू काही मिळतंय का’ जमशेटजींचा आग्रह त्याला मोडवेना. तो राहिला.\nइकडे दोराब कळवायला गेला चांदा जिल्हय़ाच्या आयुक्तांना, की आम्ही इथलं उत्खनन थांबवतोय म्हणून. आयुक्त बैठकीत व्यग्र होते. म्हणून दोराब बाहेर त्यांच्या कार्यालयात येरझारा घालत होता. त्यावेळी त्याचं सहज लक्ष गेलं. समोरच्या भिंतीवर नकाशा होता. जिऑलॉजिकल सव्र्हे ऑफ इंडियाचा. भारताच्या भूमीत कुठे काय दडलंय, हे सांगणारा. दोराब उभा होता त्याच्या जवळच एका ठिकाणाभोवती काळी काळी वर्तुळं होती. दोराबचे डोळे विस्फारले. काळी वर्तुळं जमिनीखालचं लोहखनिज दाखवतात, हे दोराबला जाणवलं. तो जवळ जाऊन पाहायला लागला. ती जागा नागपूरपासून फार लांब नव्हती. १४० मैल फक्त. तिथे जमिनीत लोहखनिज दिसत होतं. दोराब खूश झाला. त्यानं लगेच वेल्ड आणि वडील जमशेटजींना जाऊन ते सांगितलं. दोघेही लगेच निघाले. दुर्ग जिल्हय़ात ही जागा होती. टेकडीवर हे दोघे चढत होते तेव्हा बूट धातूवर आपटल्यावर जसा आवाज येईल तसा आवाज येत होता. म्हणजे जमिनीत मोठय़ा प्रमाणावर लोहखनिज आहे, हे कळत होतं. वेल्ड यानं लगेचच मातीचं विश्लेषण केलं. ६४ टक्के खनिज होतं मातीत. पण कारखाना उभा करायचा त्यावर आधारीत; तर जवळ पाण्याचा चांगला साठा हवा होता. तो काही जवळपास सापडेना. त्यामुळे पुन्हा निराश व्हायची वेळ आली सगळय़ांवर. पाणीसाठी सापडला. पण जरा लांब. त्यांनी त्यामुळे तिथे कारखाना उभारण्याचा निर्णय सोडून दिला. आणखीन एक निराशा. पण त्यांचे प्रयत्न अगदीच काही वाया गेले नाहीत. पन्नास वर्षांनंतर ती जागा पोलाद कारखान्यासाठी ओळखली जायला लागली. आज आपण भिलाई नावानं ओळखतो, ती ही जागा\nमाझ्या प्रतिक्रियेवर तू रागावल्याचं मला जाणवलं. तुला राग येईल असं बोलल्याबद्दल मी सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो. तुला दुखावणं हा माझा उद्देश नव्हता. पण लक्षात घे- आपल्याला हे हॉटेल सर्वागसुंदर करायचं आहे. खरं तर मला माहितीये- सौंदर्याच्या कल्पना या भिन्न असतात. युरोपियन मंडळी ब्रिटिशांच्या सौंदर्यकल्पनांना हसतात. आणि अमेरिकनांना जे सुंदर वाटतं त्यावर हे दोघं नाकं मुरडतात. पण या सगळय़ातलं चांगलं काय आहे ते आपल्याला घ्यायचंय. अमेरिकी पद्धतीच्या विटांचा सांगाडा दाखवणाऱ्या भिंती मुदपाकखान्यात चालतील, पण शयनगृहात त्या डोळय़ांना टोचतील. आतमध्ये सौम्य, सुखद रंगसंगती असायला हवी. बटबटीत पिवळा आणि टोचऱ्या लाल रंगांना तू हातभर लांब ठेवशील याची मला खात्रीच आहे. मला हे माहितीये की, सर्वाना मान्य होईल असं सौंदर्य समीकरण कुठेच असू शकत नाही. पण आपण आपल्या ग्राहकांना काय हवं असेल आणि आवडेल, याचा विचार करून अंतर्गत सजावट करायला हवी. तू तेच करशील याची मला खात्री आहे. आणि मुख्य म्हणजे आपल्याच आवडीनिवडीत बांधलं गेलेलं आपलं मन मुक्त करून तू सजावटीचा विचार करावास.. आणि हो, तुझ्या आवडीनिवडीवर माझा अविश्वास आहे या भावनेलाही तू सोडचिठ्ठी देशील अशी मला खात्री आहे.\nप्रयत्नांत सातत्य असलं की योगही जुळून येतात. जमशेटजींना त्याबाबत खात्री होतीच. दुर्गचा प्रकल्प सोडून द्यायची वेळ आली असतानाच त्यांना एक पत्र आलं. भूगर्भशास्त्रज्ञ पी. एन. बोस यांचं. बोस यांनी दुर्ग जिल्हय़ात आधी काम केलं होतं. तिथल्या लोहखनिजाचा तपशीलवार अभ्यास त्यांनी आधीच केला होता. पण पत्र त्याबाबत नव्हतं. हे बोस त्यावेळी मयुरभंज संस्थानिकासाठी काम करत होते. मयुरभंज होतं त्यावेळच्या बंगाल प्रांतात. या प्रांतातही मोठे खनिज साठे असल्याच��� बोस यांचं म्हणणं होतं. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपल्या संस्थानात त्यावर आधारीत पोलाद कारखाना कोणीतरी काढावा अशी फार इच्छा होती त्यांची. बोस यांनी हे सगळं जमशेटजींना कळवलं. मग हे सगळं पथक रवाना झालं\nमयुरभंजला. o्रीनिवास राव हे शास्त्रज्ञही तोपर्यंत त्यांना येऊन मिळाले होते. सर्वानी खनिजशोधाच्या कामाला जुंपून घेतलं.\nपरिसर घनदाट जंगलाचा. हत्तींचे कळपच्या कळप मुक्तपणाने हिंडत. जंगलात वावर या हत्ती आणि संथाल आदिवासींचा. त्या परिसरात उत्तम प्रतीचं लोहखनिज होतं. एके ठिकाणी हे सर्व खणत होते. काही फुटांवर गेले आणि फावडं एखादय़ा धातूच्या भांडय़ावर आपटावं असा टणत्कार झाला. सर्वानी चमकून एकमेकांकडे पाहिलं. जाणवलं- आपल्या हाती मोठं घबाड लागतंय. खरोखरच ते घबाड होतं. वेल्डनं मातीचं विश्लेषण केलं. ६० टक्के लोहखनिज. साठा साधारण साडेतीन कोटी टन इतका. म्हणजे उत्तमच.\nआता प्रश्न होता पाण्याचा. हे सगळे आसपास हिंडत राहिले पाणी कुठे आहे, ते पाहायला. थोडं हिंडल्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावारच उरला नाही. चक्क दोन-दोन नदय़ा परिसरातून वाहत होत्या. आणि जवळच एक रेल्वेस्थानकही होतं. कालीमाती. हे सगळं इतकं काही जुळून आलंय, हे पाहिल्यावर सगळय़ांनी लहान मुलांसारख्या एकमेकांना मिठय़ा मारल्या.\nभारतात पोलाद उद्योगाच्या जन्माचा तो शुभशकुन होता.\nआपल्या प्रयत्नांना यश येणारच, याबाबत जमशेटजींच्या मनात तीळमात्र शंका नव्हती. प्रश्न फक्त आज की उद्या, एवढाच होता. आणि जमशेटजींची अगदी परवापर्यंतदेखील थांबण्याची तयारी होती. आपलं पोलाद कारखान्याचं स्वप्न साकार होणारच होणार याची इतकी खात्री त्यांना होती, की हे स्वप्न साकार व्हायच्या आधी तब्बल पाच र्वष त्यांनी दोराबला एक पत्र लिहून पोलाद कारखान्याचं गाव कसं असायला हवं, याच्या सूचना देऊन ठेवल्या होत्या. ‘ज्या गावात आपला कारखाना उभा राहणार आहे त्या गावातले रस्ते आधीच अधिक रूंद बांधून घे. ते मजबूतही असायला हवेत. खनिज वाहून नेणाऱ्या मालमोटारींची वाहतूक या गावात अधिक असेल. तेव्हा रस्ते या वजनदार वाहतुकीसाठी सज्ज हवेत. आणि या रस्त्यांच्या कडेला गर्द सावली देणारी झाडं मोठय़ा प्रमाणावर लाव. ती पटकन् वाढणारी हवीत. पोलाद कारखान्याच्या गावात उष्णता जास्त असते. तेव्हा नागरिकांच्या त्रासाचा आपण आधीच विचार करायला हवा. फक्त हिरवळीची अशी मोठमोठी मैदानंही या गावात राहतील याची काळजी घे. फुटबॉल, हॉकी यांसारखे मैदानी खेळ पोरांना खेळता यायला हवेत इतकी मोठी मैदानं या गावात हवीत. आणि मुख्य म्हणजे मशिदी, चर्च आणि मंदिरही या गावात चांगल्या प्रकारे बांध.’\nजमशेटजींनी इतक्या बारीकसारीक सूचना देऊन ठेवल्या होत्या संभाव्य पोलाद कारखान्यासाठी, की त्यांचा दृष्टिकोन तर त्यातून कळतोच; पण त्या सूचना वाचल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचीच आठवण यावी. आपल्या सैनिकांनी रयतेशी कसं वागावं, याच्या शिवाजी महाराजांनी दिलेल्या सूचना आणि आपण कारखाना कसा उभारावा, याच्या जमशेटजींनी दिलेल्या सूचना यांतून दोघांनाही जनकल्याणाची किती प्रामाणिक आच होती, हेच दाखवून देतात.\nहे असं पोलादी स्वप्न एकीकडे. तर त्याचवेळी आणखीही बरंच काय काय.. त्यावेळी मुंबईत प्लेगनं थैमान घातलेलं होतं. जमशेटजी जगभर हिंडणारा माणूस. त्यामुळे अशावेळी काय करायचं, याबाबत त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन तयार झालेला होता. त्यांनी आपल्या घरी आणि कार्यालयात एका रशियन डॉक्टरलाच पाचारण केलं. लशीकरणासाठी. त्या डॉक्टरचं नाव- हाफकिन. आज मुंबईत ज्याच्या नावानं देशातलं एक महत्त्वाचं आरोग्य संशोधन केंद्र उभं आहे त्या हाफकिन केंद्राचा जनक हाच. याच काळात मुंबईत जमशेटजींना लक्षात आलं होतं की, मध्यमवर्ग मोठय़ा प्रमाणावर वाढतोय. मुंबईत उच्चभ्रूंचे दोन वर्ग होते त्यावेळी. बडा साहेब आणि छोटा साहेब. या सगळय़ांसाठी हॉटेलं होती फक्त तीन. काळाघोडा इथलं एस्प्लनेड मॅन्शन हे जरा कमी प्रतीचं. त्यामुळे भारतीयांसाठीचं असं. दुसरी दोन होती- गेट्र वेस्टर्न आणि अपोलो हॉटेल नावाची. साहेब लोक तिकडे जायचे. पण त्यांच्याही खोल्या लहान, कोंदट अशाच होत्या. शिवाय डास मुबलक. त्यामुळे आपण एक उत्तम प्रतीचं, जगात नावाजलं जाईल असं हॉटेल उभारायला हवं असं जमशेटजींना वाटत होतंच. त्यात एकदा असं झालं म्हणतात की, त्यांना साहेबाच्या हॉटेलात प्रवेश नाकारला गेला. त्यावर त्यांनी पणच केला, की साहेबाला लाजवेल असं हॉटेल मीच बांधीन. अर्थात काही अभ्यासकांच्या मते, ही केवळ दंतकथा आहे. असेल किंवा नसेलही. यातला खरा भाग इतकाच, की टाटांना उत्तम दर्जाचं हॉटेल बांधायचं होतं. हा काळ मुंबईत उत्तमोत्तम वास्तु उभारल्या जाण्याचा. मध्यवर्ती ठिकाणी भव्य असं व्हिक्टोरिया टर्मिनस उभं राहिलं होतं. समोर आता तिथं जे काय चालतं त्याची लाज वाटेल इतकी सुंदर अशी मुंबई महानगरपालिकेची इमारत उभी राहिली होती. त्यावेळच्या बीबीसीआय- म्हणजे आताची पश्चिम रेल्वे कंपनीचं मुख्यालय उभं राहिलं होतं. हेच आताचं चर्चगेट स्थानक. या वास्तूंचा आरेखनकार होता एफ. डब्ल्यू. स्टीव्हन्स. त्याच्याकडेच टाटांनी हॉटेल उभारणीचा प्रस्ताव ठेवला. त्याचे दोन भारतीय सहकारी होते. रावसाहेब सीताराम खंडेराव वैद्य या शुद्ध मराठी नावाचा एक आणि दुसरा डी. एन. मिर्झा हा पारशी. या दोघांनी या हॉटेलच्या उभारणीचं काम अंगावर घेतलं.\nएका रविवारी सकाळी आपल्या काही मित्रांना घेऊन जमशेटजींनी मुंबईच्या किनाऱ्याची सैर केली. त्या पाहणीत त्यांना एक जागा पसंत पडली. नौदलाचा यॉट क्लब आणि अपोलो बंदर याच्या मधली. इथे लक्षात घ्यायला हवं की, जमशेटजींनी ही जागा मुक्रर केली तेव्हा गेटवे ऑफ इंडिया जन्माला यायचं होतं. ब्रिटिश तिथे समुद्रात भराव घालून जमीन तयार करत होते. उद्या ही जागा आकर्षणाचं केंद्र होणारच होणार, याची जमशेटजींना खात्री पटली. त्यांनी हीच जागा आपल्या हॉटेलसाठी नक्की केली. तिथला अडीच एकराचा एक तुकडा जमशेटजींनी ९९ वर्षांच्या करारावर भाडेपट्टय़ानं घेतला. कोणाला काही सांगितलं नाही, विचारलं नाही. आणि १ नोव्हेंबर १८९८ या दिवशी त्यांनी आपल्या हॉटेलचा मुहूर्त केला. कसला सोहळा नाही की काही नाही. एक नारळ फोडला. दिवा लावला. झालं. हॉटेलचं काम सुरू झालं. हे हॉटेल टाटा कंपनीच्या पैशातून उभं राहणार नाही, हे जमशेटजींनी तेव्हाच आपल्या पोराबाळांना सांगून टाकलं. हे हॉटेल हे आपल्या वैयक्तिक पैशातून त्यांना उभारायचं होतं. त्यामुळे त्यांनी तोपर्यंतची टाटा उद्योगाची परंपरा मोडीत काढली. जमशेटजींचे सहकारी बरजोरी पादशा हे सर्व टाटा उद्योगांसाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करायचे. हॉटेलसाठी मात्र जमशेटजींनी ही सगळी खरेदी स्वत:च केली. तीही जगभरातून. जर्मनीतल्या डय़ुसेलडॉर्फमधून वीजवस्तू आणल्या. बर्लिनमधून खोल्यांत टांगायची झुंबरं आणली. कपडे धुण्याचं यंत्र, पंखे, सोडा बाटलीत भरायचं यंत्रं हे सर्व अमेरिकेतून आणलं. हॉटेलातले पोलादी खांब आणले पॅरीसमधून. हे तिथूनच का तर तिकडेच आयफेल टॉवर उभा राहत होता. त्यामुळे ते किती उत्तम दर्जाचे आहेत हे टाटां��ा माहीत होतं. हे पोलादी खांब इतके दणकट आहेत, की सव्वाशे वर्षांनंतरही या हॉटेलात मेजवानी सभागृह अजूनही त्यांच्याच खांद्यावर उभं आहे. टर्कीमधून हमामखाने आणले. या सगळय़ासाठी त्यांनी त्यावेळी २५ लाख रुपयांचा खुर्दा उधळला. तोही स्वत:च्या खिशातून. हे जेव्हा त्यांच्या बहिणीला कळलं तेव्हा ती त्यांना म्हणाली, ‘अरे, तू काय काय करणारेस तर तिकडेच आयफेल टॉवर उभा राहत होता. त्यामुळे ते किती उत्तम दर्जाचे आहेत हे टाटांना माहीत होतं. हे पोलादी खांब इतके दणकट आहेत, की सव्वाशे वर्षांनंतरही या हॉटेलात मेजवानी सभागृह अजूनही त्यांच्याच खांद्यावर उभं आहे. टर्कीमधून हमामखाने आणले. या सगळय़ासाठी त्यांनी त्यावेळी २५ लाख रुपयांचा खुर्दा उधळला. तोही स्वत:च्या खिशातून. हे जेव्हा त्यांच्या बहिणीला कळलं तेव्हा ती त्यांना म्हणाली, ‘अरे, तू काय काय करणारेस तुला गिरण्या चालवायच्यात. पोलादाचा कारखाना काढायचाय. इमारती बांधायच्यात. आणि त्यात हे आता भटारखान्याचं खूळ काय शिरलंय तुझ्या डोक्यात तुला गिरण्या चालवायच्यात. पोलादाचा कारखाना काढायचाय. इमारती बांधायच्यात. आणि त्यात हे आता भटारखान्याचं खूळ काय शिरलंय तुझ्या डोक्यात’ तिच्या दृष्टीनं हॉटेल हा भटारखानाच होता. पण टाटांना मुंबई या आपल्या आवडत्या शहराला एक भेट द्यायची होती. मुगल सम्राट शाहजहान यानं आपल्या प्रेमिकेसाठी ताजमहाल बांधला. जमशेटजी नुसेरवानजी टाटा यांनाही ताजमहाल बांधायचा होता; पण तो आपल्या प्रेमिक शहरासाठी’ तिच्या दृष्टीनं हॉटेल हा भटारखानाच होता. पण टाटांना मुंबई या आपल्या आवडत्या शहराला एक भेट द्यायची होती. मुगल सम्राट शाहजहान यानं आपल्या प्रेमिकेसाठी ताजमहाल बांधला. जमशेटजी नुसेरवानजी टाटा यांनाही ताजमहाल बांधायचा होता; पण तो आपल्या प्रेमिक शहरासाठी त्यांनी तो बांधला. या प्रकल्पावर त्यांचा इतका जीव होता, की जमशेटजी त्याचं बांधकाम सुरू असताना न चुकता दररोज त्या ठिकाणी जायचे. त्यांच्या त्या बांधकामात वैयक्तिक सूचना असायच्या. या हॉटेलचा पायाच तब्बल ४० फूट खोल खणला गेलाय. समोर पाणी. तेव्हा इतका खोल पाया खणणं किती जिकिरीचं असेल. पण जमशेटजींनी त्यासाठी काहीही कसूर ठेवली नाही. त्यांची कल्पना अशी होती की, या खोल्यांतल्या बिछान्यावर झोपलं की समोरचं पाणी दिसलं पाहिजे. झोपणाऱ्याला आपण बोटीत आहोत की काय असा भास व्हायला हवा. १९०३ सालच्या १६ डिसेंबरला त्याचं उद्घाटन झालं. तोपर्यंत एकच भाग बांधून झाला होता. मधे बऱ्याच अडचणी आल्या. रावसाहेब सीताराम खंडेराव वैद्य मलेरियाच्या आजारात दगावले. त्यामुळे घुमटाचं काम अर्धवटच राहिलं होतं. मग स्टीव्हन्सचा दुसरा गोरा सहकारी डब्ल्यू. ए. चेंबर्स याला जमशेटजींनी पाचारण केलं. त्याच्याकडून राहिलेलं काम पूर्ण करून घेतलं. या हॉटेलच्या उभारणीत दोराबही लक्ष घालत होता. तो महाविद्यालयात असताना त्याची खोली एकदा जमशेटजींनी पाहिली होती. ती पाहिल्यावर दोराबच्या सौदर्यजाणिवांबाबत त्यांच्या मनात शंका निर्माण झाली. खरं तर महाविद्यालयीन वयात मुलांच्या आवडीनिवडी जरा भडक असू शकतात. पण याच आवडी घेऊन दोराब हॉटेल बांधायला गेला तर पंचाईत होईल अशी रास्त भीती त्यांना वाटली. तेव्हा जमशेटजींनी त्याबाबत शंका व्यक्त केली. त्यावर दोराब रागावला. कोणत्याही तरुण मुलाला वडिलांनी अशी शंका व्यक्त केल्यावर राग येणं साहजिकच आहे. तसाच तो दोराबला आला. आपला पोरगा रागावलाय हे जमशेटजींना कळलं. त्यांना वाईट वाटलं. त्यावेळी त्यांनी आपल्या लेकाला एक पत्रच लिहिलं.\nएका बाजूला पोलादाचा कारखाना कसा उभारायचा याच्या सूचना देणारे जमशेटजी- हॉटेलातली अंतर्गत सजावट कशी असावी यावरही तितक्याच मायेनं विचार करत होते.\nआणखीन एक इतकंच महत्त्वाचं पायाभूत काम जमशेटजींच्या हातून होणार होतं.\nकाही वर्षांपूर्वी आपण एका बोटीत सहप्रवासी होतो, हे आपणास आठवत असेल अशी आशा आहे. त्यावेळी आपल्यात बऱ्याच विषयांवर चर्चा झाली होती. आणि आपला देश व समाज या विषयावरच्या मतांनी माझ्या मनात तेव्हापासून घर केलेलं आहे. देशउभारणीच्या दृष्टीने अशीच एक विज्ञान संशोधन संस्था उभारण्याचा माझा मानस आहे. त्याबाबत आपल्या कानावर कदाचित काही आलंच असेल- मला खात्री आहे. भारताच्या प्रेरणांना चांगली वाट काढून द्यायची असेल तर साध्या राहणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या धर्मपुरुषांसाठी मठ, धर्मशाळा वगैरेपेक्षा विज्ञान रुजेल, त्याचा प्रसार होईल असे काही करणे मला महत्त्वाचे वाटते. अशा काही कामात तितक्याच कोणा ध्येयवादी व्यक्तीने झोकून दिल्यास कामाची परिणामकारकता वाढेल आणि देशाचे नावही गौरवाने घेतले जाईल. विवेकानंदांइतकी योग्य व्यक्ती कोण आहे आता ��ुमचे याबाबतचे विचार जरूर कळवावे. तुम्ही एखादे पत्रक जरी काढलेत या प्रश्नावर तरी त्याचा वातावरणनिर्मितीसाठी मोठाच उपयोग होईल. मी त्याचा सगळा खर्च उचलायला तयार आहे.\nत्याचं असं झालं- इंग्लंडमध्ये वाहणारे सुधारणांचे वारे भारताच्या किनाऱ्यापर्यंत आले होते. सुवेझ कालव्याने व्यापारउदिमाला गती आली होती. १८५१ साली पहिली दूरसंचार वाहिनी घातली गेली. त्याचवर्षी\nजिऑलॉजिकल सव्र्हे ऑफ इंडियाची स्थापना झाली. या संस्थेनं पहिल्यांदा हिमालयाची उंची मोजायचा प्रयत्न केला. जवळपास ७० शिखरांची उंची या मंडळींनी मोजलीदेखील. १८७५ साली हवामान खात्याच्या\nकेंद्राची स्थापना झाली. पुढच्याच वर्षी ‘इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’ ही संस्थाही आकाराला आली. (या संस्थेचं महत्त्व हे, की पुढे पन्नास वर्षांनंतर सी. व्ही. रामन यांचं नोबेलविजेतं संशोधन याच केंद्रात झालं.) पुण्यात इम्पिरियल बॅक्टेरियोलॉजिकल प्रयोगशाळा जन्माला आली. या सगळय़ा निमित्तानं उच्च शिक्षण भारतात येऊन ठेपलं होतं. इंग्रजी वाघिणीचं दूध पिऊन नव्या विचारांवर पोसली गेलेली ताजी कोरी पिढी भारतात आकाराला येत होती. मुंबईतच प्रोटेस्टंट मिशनऱ्यांचं विल्सन महाविद्यालय सुरू झालं होतं. जेझुइटांनी सेंट झेवियरची मुहूर्तमेढ रोवली होती. मुंबईच्या जोडीला लाहोर आणि अलाहाबाद ही आणखी दोन विद्यापीठं सुरू झाली होती आणि देशभरातल्या महाविद्यालयांची संख्या १७६ वर गेली होती. या महाविद्यालयांतून बाहेर पडणाऱ्या पिढीला तितक्याच ताकदीची गुंतवणूक हवी होती. आर्थिक, वैचारिक आणि वैज्ञानिकही. यापाठोपाठ ३० नोव्हेंबर १८९८ या दिवशी लॉर्ड जॉर्ज नॅथानिएल कर्झन हे मुंबईत दाखल झाले. नवीन व्हॉइसरॉय म्हणून. लॉर्ड कर्झन बुद्धिमान होते. त्यांच्या बुद्धिवैभवाचे गोडवे त्यांच्या मायभूमीत विन्स्टन चर्चिल यांच्यापासून अनेकांनी गायले होते. लॉर्ड कर्झन मुंबईला रूजू व्हायच्या आधी बरोबर आठवडाभर आधी जमशेटजींनी आपल्या- आणि देशाच्याही आयुष्यात महत्त्वाच्या ठरेल अशा कामाला हात घातला होता. त्यांनी २३ नोव्हेंबरला एक पत्र लिहिलं..\nटाटा आणि विवेकानंद यांच्यात एक अदृश्य बंध तयार झाला होता १८९३ साली. टाटा त्यावेळी जपानहून अमेरिकेतील शिकागो इथं औद्योगिक प्रदर्शनासाठी निघाले होते. आणि विवेकानंद निघाले होते जागतिक धर्मसंसदेसाठी. तो अमृतयोग असा की, एम्प्रेस ऑफ इंडिया या बोटीवर दोघेही एकाच वेळी होते. दोघांनाही मुबलक वेळ होता आणि दोघांनीही त्याचं चीज केलं. पुढच्या आयुष्यात दोघांचाही एकमेकांवर प्रभाव राहिला. स्वामी विवेकानंदांना जमशेटजींच्या कार्याचं महत्त्व मनापासून जाणवलं होतं. आणि या उद्योगमहर्षीस विवेकानंदांची महती मोहवत होती. टाटांना आता नव्या स्वप्नासाठी विवेकानंदांची साथ हवी होती.\nलॉर्ड कर्झन मुंबईत दाखल झाले आणि दुसऱ्याच दिवशी टाटा एक शिष्टमंडळ घेऊन त्यांच्याकडे गेले. त्या शिष्टमंडळाचं नेतृत्व जमशेटजींनी दिलं होतं मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू जस्टीस कँडी यांच्याकडे. ही सर्व मंडळी लॉर्ड कर्झन यांना भेटली. त्यांना त्यांनी पटवून द्यायचा प्रयत्न केला की, भारताला आता प्रगत विज्ञान संशोधनासाठी तितक्याच प्रगत संस्थेची गरज आहे. जमशेटजींच्या डोळय़ांपुढे त्यावेळी होती- रॉयल सोसायटी ऑफ इंग्लंड. अशासारखी एखादी संस्था त्यांना भारताच्या विकासासाठी भारताच्या भूमीवर उभारायची होती. पण लॉर्ड कर्झन अगदीच निरुत्साही होते त्याबाबत. त्यांनी दोन शंका काढल्या. एक म्हणजे इतक्या प्रगत विज्ञान संशोधन संस्थेत प्रशिक्षण घ्यायची इच्छा असलेले आणि ते शिक्षण परवडेल असे विद्यार्थी मोठय़ा संख्येने येतील का आणि दुसरं म्हणजे ते समजा आले, तर तिथून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडल्यावर त्यांनी करायचं काय\nजमशेटजी आपला प्रकल्प अहवाल फक्त लॉर्ड कर्झन यांच्यासमोर सादर करून स्वस्थ बसले नाहीत. भारतमंत्री लॉर्ड हॅमिल्टन यांना त्यांनी याबाबतीत गळ घातली. लॉर्ड हॅमिल्टन यांना त्यात जरा तथ्य दिसलं असावं. त्यांनी लॉर्ड कर्झन यांच्याप्रमाणे ती झटकून टाकली नाही. त्यांना वाटलं, पाहणी करायला काय हरकत आहे त्याबाबत. म्हणून मग त्यांनी ती जबाबदारी सोपवली रॉयल सोसायटी ऑफ इंग्लंडमधले प्रा. विल्यम रॅम्से यांच्यावर. प्रा. रॅम्से दहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. देशभर हिंडले आणि पाहणी करून त्यांनी आपला अहवाल दिला.. टाटा म्हणताहेत तशी संस्था उभी करायचीच असेल तर त्यासाठी योग्य शहर असेल बंगलोर. त्याअनुषंगाने काही उद्योगांनाही उत्तेजन देता येईल असं प्रा. रॅम्से यांनी सुचवलं. ते काही लॉर्ड कर्झन यांना आवडलं नाही. त्यांनी दुसरी समिती नेमली. त्या समितीनं सुचवलं- एक छोटंसं विज्ञान संशोधन केंद्र सुरू करायला हरकत नाही टाटा म्हणताहेत त्याप्रमाणे. पण ते भव्य नको.\nया दोन्ही अहवालांचा आधार घेत लॉर्ड कर्झन यांनी मग सरकारला पत्र लिहिलं. खर्चाचा अंदाज दिला. या प्रकल्पासाठी जमशेटजींनी स्वत:चे आठ हजार पौंड.. त्यावेळचे जवळपास सव्वा लाख रुपये दिले होते. लॉर्ड कर्झन म्हणाले, टाटा म्हणताहेत त्याप्रमाणे मोठं काही करायची आवश्यकता नाही. लहानसं एखादं केंद्र करू या. त्याला टाटा ‘नाही’ म्हणाले तर तो प्रकल्प आपोआपच बारगळेल आणि तो नाकारल्याचं पाप आपल्या माथ्यावर येणार नाही. टाटा हे लॉर्ड कर्झन यांची इच्छा पूर्ण होऊ देणार नव्हते. आपल्या कामात शिक्षणाचा एकूणच विचार करण्यासाठी त्यांनी एक समितीही नेमली होती. त्यात एक नाव होतं- न्या. महादेव गोविंद रानडे. तर टाटा या विज्ञान केंद्रासाठी आग्रही होते. त्यांना वाटत होतं, या संस्थेचं महत्त्व पाहता अनेक उद्योगपती मदतनिधीच्या थैल्या घेऊन पुढे येतील. म्हैसूरच्या संस्थानिकानं आपल्या मालकीची बंगलोरातली ३७१ एकर जागा या संभाव्य केंद्रासाठी दिली. वर एकरकमी पाच लाख रुपये दिले आणि दर वर्षांला ५० हजार रुपये देण्याची हमी दिली. बडोदा, त्रावणकोर वगैरे o्रीमंत संस्थानिकही पुढे येतील असं टाटांना वाटत होतं. ते काही झालं नाही. म्हैसूर संस्थानला मात्र याचं महत्त्व कळलं. म्हैसूर संस्थानच्या देणगीची बातमी ऐकून मुंबईचे छबिलदास लालूभाई यांनीही तितकीच देणगी जाहीर केली. हे छबिलदास चांगलेच शेठ होते. त्यांच्याकडे १८००० एकर इतकी प्रचंड जमीन होती. मोठमोठे देणगीदार पुढे येत होते. पण लॉर्ड कर्झन आडमुठेपणानं योजना मंजूर करतच नव्हते. त्याच वर्षी नेमके भारतमंत्री लॉर्ड हॅमिल्टन भारतात येणार होते. तेव्हा टाटा लॉर्ड कर्झनना म्हणाले, ‘तू नाही योजना मंजूर केलीस तर मी पुन्हा भारतमंत्र्यांना भेटून त्यासाठी आग्रह धरणार.’\nत्याप्रमाणे ते खरोखरच भेटले. भारतमंत्री या संस्थेसाठी उत्सुक होते. ते पाहून लॉर्ड कर्झन यानं बराच त्रागा केला. या खड्डय़ात जाणाऱ्या योजनेसाठी आपण काहीही मदत करायची, पैसे द्यायची गरज नाही असंच त्याचं मत होतं.\nपण टाटा ठाम होते. कोणत्याही परिस्थितीत या संस्थेसाठी पैसा कमी पडू दिला जाणार नाही, असा शब्द त्यांनी दिला होता. एव्हाना ते खूप थकले होते. अतिदगदगीने o्रमले होते. त्य��च भरात त्यांनी मृत्युपत्र केलं. त्यात लिहिलं स्पष्टपणे- की मी आहे तापर्यंत हे केंद्र उभं राहिलं नाही, तर त्यासाठी माझ्या पश्चात माझ्या संपत्तीतून त्यासाठी मदत दिली जाईल. या केंद्राबाबत टाटा इतके आग्रही होते की मुंबईतल्या आपल्या तब्बल १७ इमारती त्यांनी या केंद्रासाठी विकल्या. त्यातूनच उभी राहिली ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’ ही आजही अद्वितीय असलेली संस्था. भारतातल्या विज्ञान संशोधन आणि शिक्षणात या संस्थेचं महत्त्व आजही अनन्यसाधारण असंच आहे.\nपण ती उभी राहिलेली पाहणं काही जमशेटजींच्या नशिबी नव्हतं. जर्मनीच्या दौऱ्यावर असताना न्यूहैम इथं त्यांचं प्राणोत्क्रमण झालं. टाटा आयर्न अँड स्टील कंपनी म्हणजे पूर्वाo्रमीची ‘टिस्को’ आणि आताची ‘टाटा स्टील’ आणि ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’ ही दोन्ही स्वप्नं त्यांच्या डोळय़ांदेखत पूर्ण झाली नाहीत.\nतसं ते ठीकच म्हणायला हवं. कारण जमशेटजींच्या स्वप्नांचा आकार आणि त्यांची संख्या इतकी भव्य होती, की ती पूर्ण होण्यासाठी दुसऱ्या कोणाला दहा जन्म घ्यावे लागले असते. जमशेटजींनी एका जन्मात जी काही स्वप्नं पेरली, त्याच्यावर भारत नावाच्या पुढे स्वतंत्र झालेल्या देशाला आपल्या पायावर उभं राहण्याचं बळ मिळालं. टाटांचं ‘ताजमहाल’ जेव्हा सुरू झालं त्यावेळी ते इंग्रजांना म्हणाले होते, ‘या हॉटेलची मालकी स्वत:कडे ठेवण्यात मला काडीचाही रस नाही. मला इच्छा आहे ती आमच्या देशात असं काही करता येतं हे दाखवण्याची. इतरांनी ते पाहून त्यापासून प्रेरणा घ्यावी याची.’\nआग्रा इथला ताजमहाल बांधून झाल्यावर सम्राट शहाजहान यानं तो बांधणाऱ्या कारागिरांचे हात कलम केले. का तर परत दुसरा असा ताजमहाल कुठे उभा राहू नये म्हणून तर परत दुसरा असा ताजमहाल कुठे उभा राहू नये म्हणून तर ‘ताजमहाल’ हॉटेल बांधणाऱ्या जमशेटजींनी आपले हात इतरांना दिले. इतरांना पडणाऱ्या अशाच भव्य स्वप्नांची पूर्तता करता यावी म्हणून तर ‘ताजमहाल’ हॉटेल बांधणाऱ्या जमशेटजींनी आपले हात इतरांना दिले. इतरांना पडणाऱ्या अशाच भव्य स्वप्नांची पूर्तता करता यावी म्हणून त्यांनी पेरलेल्या स्वप्नांवर देशाचं आजचं वास्तव उभं राहिलंय.\nराजहंस प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होणाऱ्या टाटा उद्योगसमूहावरील आगामी पुस्तकातील एक प्रकरण…\nताज्या बातम्यांसाठी लोकसत��ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकर्करोग रूग्णांसाठी टाटा समूह पाच राज्यांत रूग्णालये उभारणार\nभारतीयांसोबत परदेशी क्रिकेटपटूही रंगले दिवाळीच्या रंगात\nMarathi Actor Vijay Chavan : विजय चव्हाण यांची ही इच्छा अपूर्णच राहिली\nसुनील गावस्कर यांना ‘मास्टर ब्लास्टर’कडून मराठमोळ्या शुभेच्छा\nरतन टाटांबद्दल ‘या’ पाच गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\n'मला मारहाण नाही केवळ धक्काबुक्की', 'मुळशी पॅटर्न'चे दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा खुलासा\n'आजोबा आमच्यासोबत का राहत नाही', अबरामचा बिग बींना प्रश्न\nजस्टिनशी लग्न केल्यानंतर हेलीने केला नावात 'हा' बदल\nसोनालीनंतर आता 'या' अभिनेत्रीलाही झाला कॅन्सर\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\n‘गोमातेवरून काँग्रेसचे दुटप्पी राजकारण’\nमध्य प्रदेशात काँग्रेससाठी आता नाही तर कधीच नाही\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या ९ लाख कोटींच्या राखीव निधीवर सरकारचा डोळा\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nविधान परिषद उपसभापतीपद निवडणूक तूर्त नाही\nतेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना विरोधकांचे खतपाणी\nसहा तासांत पत्रीपुलाचे पाडकाम\nदुधात भेसळ केल्यास जन्मठेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://insighttenet.blogspot.com/2017/02/12017punch4inspiration.html", "date_download": "2018-11-19T11:56:12Z", "digest": "sha1:WH5OKUVZKFX6J5IHRXQMUEYW75VOLQZH", "length": 1948, "nlines": 21, "source_domain": "insighttenet.blogspot.com", "title": "अबोल.....: #1_2017_Punch4Inspiration", "raw_content": "\nअस बरच काही केवळ मनात दाटून असलेलं\nसाल नया पर ख्वाब वही . . .\nचलो मुबारक बात दे नये साल के तोंफे कि, उम्मीद नयी लेकर हम करे बात पुराने ख्वाबो कि. . . नही हुआ है पुर्न लेकीन ख्वाब मेरा वो आज भी ...\n\"हो\" , \"हा\" आणि \"hmmm\" म्हणजे नक्की काय होतं \nएकदम सपाट्याने जग समोर जात आहे , आलेल्या वेळेवर पटकन मात कशी करायची हे आपण शिकतो आहोत , मग ते स्वत:च्या बुद्धीचा वापर करुन किंवा टेक्नोल...\nसाल नया पर ख्वाब वही . . .\nचलो मुबारक बात दे नये साल के तोंफे कि, उम्मीद नयी लेकर हम करे बात पुराने ख्व��बो कि. . . नही हुआ है पुर्न लेकीन ख्वाब मेरा वो आज भी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-248691.html", "date_download": "2018-11-19T11:15:57Z", "digest": "sha1:QZRA7F5BM4QQIDBQ4RVIKDBYXYMFOPQ6", "length": 13043, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जाहीरनाम्यात भाजप-सेनेची अशीही 'युती'", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बा���ासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nजाहीरनाम्यात भाजप-सेनेची अशीही 'युती'\n07 फेब्रुवारी : शिवसेना आणि भाजपची युती तुटली आणि शिवसेनेने वचननामा प्रसिद्ध केला. तर दुसरीकडे भाजप आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.\nमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई शहर अध्यक्ष आशीष शेलार यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात मुंबईकरांना 24 तास पाण्यासह अनेक आश्वासनं देण्यात आली आहेत.\nबाळासाहेबांचं स्मारक करण्याचं आश्वासनंही यात आहे.\nभाजपच्या जाहीरनाम्यात सेनेचे अनेक मुद्दे हायजॅक करून सेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजपनं केलेला दिसतोय.\nमुंबईकरांना कोण काय देणार\n१- सेना - खड्ड्यांचा प्रश्न निकाली काढणार\nभाजप - खड्डेमुक्त रस्ते होईपर्यंत कर नाही\n२- सेना - बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजना\nभाजप - बाळासाहेब ठाकरे यांचं भव्य स्मारक बांधणार\n३ . सेना - 24 तास पाण्यासाठी गारगाई, पिंजाळ प्रकल्प मार्गी लावणार भाजप - मुंबईकरांना 24 तास पाणी\n४. सेना - महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशिन\nभाजप - राईट टू पी अंतर्गत महिला शौचालयांसाठी अधिक बजेट\n५. सेना - मलनिःसारण वाहिन्यांची व्याप्ती वाढवणार\nभाजप - मलनिसाःरणाच्या पाण्यावर प्रक्रिया करणार\n६ . सेना - महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा कवच भाजप - महापालिकेत राईट टू म्युनिसिपल सर्व्हिस कायदा येणार\n७. सेना - शालेय गणवेशातील विद्यार्थ्यांना बससेवा मोफत भाजप - महापालिका शाळांसाठी स्वतंत्र बससेवा\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: #आखाडापालिकांचाshivsenaUddhav Thackeryउद्धव ठाकरेजाहीरनामाभाजपवचननामाशिवसेना\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\n आता पुण्याने शोधला एक नवीन उपाय\nमहाराष्ट्राच्या आणखी एका जवानाला वीरमरण, आज होणार अंत्यसंस्कार\nभीमा कोरेगाव प्रकरण : दिग्विजय सिंहांची चौकशी होण्याची शक्यता\nVIDEO : भिवंडीत भीषण आग, कोट्यवधी रुपयांचं नुकसान\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%AE/", "date_download": "2018-11-19T11:39:25Z", "digest": "sha1:3NI2O7K67NXLBWBUKTHSJBCLRMRZF5A7", "length": 10777, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सायबर क्राईम- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\n#MeTooच्या लाटेतही असं होणं दुर्दैवी : अक्षरा हासनची वादग्रस्त फोटोंबद्दल अखेर तक्रार\nसुपरस्टार कमल हासन यांची मुलगी अक्षरा हासन हिनं अखेर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार नोंदवली आहे. अक्षरा हासनचे हे प्रायव्हेट 'PHOTOS' सोशल मीडियावर लीक झाले होते.\nआदिनाथ कोठारे ठरला सायबर क्राईमचा बळी\n'Cosmos Bank'वर मोठा सायबर हल्ला, 94 कोटी विदेशात केले लंपास\nवाशीच्या एमजीएम रुग्णालयाची सिस्टीम हॅक, बदल्यात हॅकरने मागितले...\nमहाराष्ट्र Apr 10, 2018\nकेडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी विशेष पोलीस तपास पथकाची स्थापना\nन्यूज 18 लोकमत विशेष कार्यक्रम - 'क्लिक'वरचा काळाबाजार\n, पुण्यात 'रिव्हेंज पाॅर्न'चे 68 गुन्हे दाखल\nटेक्नोलाॅजी Nov 6, 2017\n2021मध्ये इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या होणार 82.9 कोटी\nविशेष कार्यक्रम - सायबरहल्ला\nएसबीआयकडून 6 लाख ग्राहकांचे डेबिट कार्ड ब्लॉक\nकरिनाचं वार्षिक उत्त्पन्न फक्त सात लाख \nविशेष रिपोर्ट : पुणे 'सायबर क्राईम'च्या जाळ्यात\nपुण्यात लवकरच सायबर पोलीस स्टेशन \nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटने��ा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/isis/", "date_download": "2018-11-19T11:13:19Z", "digest": "sha1:ACQCRXIP6UFZXAQ24QVY2OVGMJOMCVCQ", "length": 11223, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Isis- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nया हल्ल्याचा सुत्रधार पाकिस्तानात लपलेला अतिरेकी हरमीत सिंह पीएचडी असल्याची धक्कादायक माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे.\nपंजाबमधल्या बॉम्ब हल्ल्यामागे ISI चा हात \nनागपूरमधून पुन्हा दोन ISI एजंट्सना अटक, मिलिटरी इंटेलिजंसची धडक कारवाई\nब्राह्मोस प्रकरणाला नवे वळण, निशांत अग्रवालच्या पत्नीचा फोन-लॅपटाॅप जप्त\nब्राह्मोस प्रकरण: फेसबुकवर 'या' 2 पाकिस्तानी महिलांच्या संपर्कात होता निशांत\nनागपुरातच होता देशाचा गद्दार, इस्लामबादमधील महिलेला फेसबुकवरून लिक केली माहिती\nVIDEO उत्तराखंड ते नागपूर, कोण आहे हा एजंट निशांत\nहनी ट्रॅपमध्ये अडकला एजंट निशांत, महिला बनून पुरवत होता माहिती \nफोटो गॅलरी Oct 8, 2018\nउत्तराखंड ते नागपूर, कोण आहे हा एजंट निशांत\nBREAKING: पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या आयएसआय एजंटला नागपुरात अटक\nफोटो गॅलरी Oct 5, 2018\n'ISIS'ने माझ्या शरीराचे लचके तोडले', नोबेल विजेत्या नादियाची करुण कहाणी\nदूध संघाचे थकलेले 180 कोटी द्या, नाहीतर आंदोलन - नवलेंचा इशारा\nISI ने रचला POK पंतप्रधानांच्या हत्येचा कट, त्या हेलिकॉप्टरमध्ये कोण होतं\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/sangli-municipal-corporation/", "date_download": "2018-11-19T11:16:42Z", "digest": "sha1:NTAKWVNSWW57JRHVVMT5AZKWUGBXC6FP", "length": 9960, "nlines": 116, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sangli Municipal Corporation- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\n, सांगलीत 'कमळ' उमललं, काँग्रेस-राष्ट्रवादीचं सत्तेचं स्वप्न भंगलं\nसांगली मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच एकहाती सत्ता राखत दणदणीत विजय मिळवलाय.\nSangli Corporation Election 2018 : 11 प्रमुख लढती,कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर भाजपचं आव्हान\nकोण जिंकणार सांगली आणि जळगावचा आखाडा, उद्या मतमोजणी\nVIDEO : काँग्रेसच्या चिन्हासमोरचं बटन दाबलं भाजपला मतदान,निवडणूक अधिकारी म्हणतात...\nजळगाव, सांगलीत 55 टक्के मतदान, दोन 'दादां'चं वर्चस्व पणाला\nमहाराष्ट्र Jul 31, 2018\nPHOTOS : सांगलीत 'खेळ चाले', प्रत्येक वळणावर लिंबू-अंडी टाकली\n'येथे कार्यकर्ते भाड्याने मिळतील'\nहा घ्या 30 लाखांचा चेक,तिकीटासाठी भाजप नेत्याची पक्षालाच आॅफर\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://promkvparbhani.blogspot.com/", "date_download": "2018-11-19T12:24:41Z", "digest": "sha1:JTQHTLGHDYBOOJFWQ6RFYB7KYFLAZA2Q", "length": 44203, "nlines": 181, "source_domain": "promkvparbhani.blogspot.com", "title": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी", "raw_content": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी\nओळख विद्यापीठाची About VNMKV\nहरित क्रांतीचे प्रणेते Pioneer of Green Revolution\nहवामान व कृषी सल्ला\nभारतीय लोकसेवेतील परिविक्षाधिन अधिका-यांची वनामकृविस भेट\nभारतीय पोलीस सेवा, भारतीय लेखा सेवा, भारतीय वन सेवा, भारतीय महसुल सेवा, भारतीय सेना मालमत्‍ता सेवा अशा विविध भारतीय सेवेतील आंध्र प्रदेश, तामीळनाडू, कर्नाटक, केरळ आदी राज्‍यातील परिविक्षाधिन अधिका-यांनी दिनांक 16 नोव्‍हेबर रोजी परभणी जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या मार्फत विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय, अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालय, उती संवर्धन, कोरडवाहु संशोधन केंद्र आदी ठिकाणी भेटी देऊन माहिती घेतले. यात नवीनकुमार एस, जी जवाहर, मोनिका देवागुड्डी, गुणांका डी बी, डी एन हरीकिरण, सिमी मरियन जॉर्ज, एस जोन्‍स जस्‍टीन, संतोषकुमार जी, अफजल हमीद आदी अधिका-यांचा समावेश होता.\nविस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले यांनी विद्यापीठाच्‍या कृषि विस्‍तार, संशोधन व शिक्षण कार्याबाबत माहिती दिली. सौर उर्जा प्रकल्‍प व बैलचलित यंत्र यांची माहिती डॉ रामटेके व डॉ स्मिता सोळंकी यांनी दिली तर अभियांत्रिकी महाविद्यालयाबाबत प्रा़चार्य डॉ यु एम खोडके व डॉ डी डी टेकाळे यांनी माहिती दिली. विविध कृषि प्रक्रिया उद्योगाबाबत प्रा दिलीप मोरे यांनी, पॉली हाऊस, शेडनेट, उती संवर्धनाबाबत डॉ के एम शर्मा यांनी तर कोरडवाहु शेती संशोधनाबाबत डॉ मदन पेंडके यांनी माहिती दिली. कृषि हवामानशास्‍त्राबाबत प्रा वाय ई कदम यांनी तर परभणी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री बी आर शिंदे यांनी कृषि विभागाबाबत माहिती दिली. सदरिल भेटाचा कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी मुख्‍य विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ पी आर देशमुख, कृषि विद्यावेत्‍ता डॉ यु एन आळसे, प्रा. पी एस चव्‍हाण, कौसडीकर आदींनी परिश्रम घेतले.\nमौजे वाई (ता. कळमनुरी जि. हिंगोली) येथे पौष्टिक तृणधान्य दिन साजरा\nकेंद्र शासनाने सन 2018 - 19 हे वर्ष राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्‍हणुन घोषित केले असुन त्या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील ज्वार संशोधन केंद्र व तोंडापुर (जि. हिंगोली) येथील कृषि विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कळमनुरी तालुकयातील आदिवासी गाव मौजे वाई येथे दि. 16 नोव्हेबर रोजी “पौष्टिक तृणधान्य दिन” साजरा करण्यात आला.\nकार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी ज्वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. शिवाजी म्हेञे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन वाईचे सरपंच श्री. सखुराव मुकाडे हे उपस्थित होते. तोंडापुर कृषि विज्ञान केंद्राचे कृषिविद्या विषय विशेषतज्ञ प्रा. राजेश भालेराव, गृहविज्ञान विषय विशेषतज्ञ प्रा. श्रीमती आर. बी. शिंदे, ज्वार किटकशास्ञज्ञ डॉ मो. ईलियास, ज्वार पैदासकार डॉ. एल. एन. जावळे, ज्वार कृषिविद्यावेत्ता डॉ. दीपक लोखंडे, ज्वार विकृतीशास्ञज्ञ डॉ. विक्रम घोळवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nकार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात डॉ. शिवाजी म्हेञे मानवाच्या आहारातील ज्वारीचे महत्व सांगितले तर प्रा. श्रीमती आर. बी. शिंदे यांनी उपस्थित महिला वर्गास ज्वारीतील पौष्टिक घटकाचे महिलांच्या आरोग्यावर होणारे ���कारात्मक परिणामाचे महत्व सांगितले. प्रा. राजेश भालेराव यांनी शेतकरी बंधुनी सुधारित ज्वारी लागवड व्‍यवस्‍थापनावर तर डॉ मो. ईलियास यांनी ज्वारी पिकावरील अमेरिकन लष्कर अळी व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी ज्वार संशोधन केंद्रातील शास्‍त्रज्ञ लिखित “आरोग्यवर्धक ज्वारीचे आहारातील पोष्टिक महत्व व मुल्यवर्धीत पदार्थ” या घडीपञिकेचे विमोचन करुन उपस्थित शेतकरी बंधुना वाटप केले. तसेच ज्वारीपासुन विविध तयार केलेले बिस्कीट, पापड, मैदा, शेवया, लाहया आदी पदार्थ दाखवण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ. एल. एन. जावळे यांनी केली. सुञसंचालन डॉ. दीपक लोखंडे यांनी तर आभार डॉ. विक्रम घोळवे यांनी मानले. कार्यक्रमास आदिवासी शेतकरी व महिला मोठया संख्‍येने उपस्थित होते. सदरील कार्यक्रम कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण यांच्या प्रेरणेने व संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.\nस्‍वत:तील आत्‍मविश्‍वासच जीवनात संघर्ष करण्‍याची प्रेरणा देतो ..... विशेष सरकारी अभियोक्‍ता पदमश्री मा. अॅड उज्‍वलजी निकम\nदेशाची प्रगती शेती व शेतक-यांच्‍या परिस्थितीवर असुन शेतक-यांनी पिकविलेल्‍या मालास बाजारभाव पाहिजे. कृषि संशोधन महत्‍वाचे असुन कृषि क्षेत्राच्‍या प्रगतीची मदार ही कृषिच्‍या विद्या‍र्थ्‍यावर आहे. कृषिचा विद्यार्थ्‍यी स्‍वत: एक विद्यापीठ झाले पाहिजे. कृषि शिक्षणात मुलींचे प्रमाण वाढत आहे, ही चांगली बाब आहे. जीवनात चांगले-वाईट करण्‍याची ताकद प्रत्‍येकात असते, आत्‍मचिंतन केले तर तुम्‍ही चांगलाच मार्ग निवडाल. संघर्ष व समस्‍यांशी दोन हात करतांनाच यशाचा मार्ग सापडतो. स्‍वत:तील आत्‍मविश्‍वासच जीवनात संघर्ष करण्‍याची प्रेरणा देतो, असे प्रतिपादन महाराष्‍ट्र राज्‍याचे विशेष सरकारी अभियोक्‍ता पदमश्री मा. अॅड उज्‍वलजी निकम यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने युवकांची सामाजिक जबाबदारी व भविष्‍यातील आव्‍हाने या विषयावर दिनांक 17 नोव्‍हेबर रोजी आयोजित विद्यार्थ्‍यी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण हे होते तर व्‍यासपीठावर जेष्‍ठ पत्रकार श्री जयप्रकाशजी दगडे, शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, कुलसचिव श्री रणजीत पाटील, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nमा. अॅड उज्‍वलजी निकम पुढे म्‍हणाले की, जीवनात ज्ञानाची भुक पाहिजे. तपश्‍चर्याने ज्ञान संपादन होते. विद्यार्थ्‍यांनी बुध्‍दीचे सामर्थ्‍य ओळखले पाहिजे. आपल्‍यात सकारात्‍मकता असली पाहिजे, नकारात्‍मकता आपोआप नष्‍ट होते. आपल्‍याकडे प्रामाणिकपणा असल्‍यास गुन्‍हेगाराच्‍याही मनात दबदबा निर्माण करू शकतो. भविष्‍यात विविध क्षेत्रात तुम्‍ही यशस्‍वी व्‍हाल, परंतु विद्यार्थ्‍यी दशेतच देशासाठी, समाजासाठी व कुटूंबासाठी काम करण्‍याची भावना मनात सतत ज्‍वलंत ठेवा. प्रत्‍येक क्षणी मन विचारी ठेवा, समस्‍येत मार्ग सापडतोच. महाविद्यालयातील रॅगींगच्‍या प्रकारामुळे अनेक ग्रामीण विद्या‍र्थ्‍यामध्‍ये मानसिकरित्‍या नैराश्‍य येते, त्‍यामुळे महाविद्यालयातील नवप्रवेशित विद्यार्थ्‍यांना एक सुर‍क्षतेचे वातावरण आपण निर्माण करावे. भारतात सर्व धर्म व जातीचे लोक गुण्‍यगोविंदात राहतात, त्‍यामुळेच देशाची प्रगती होत आहे, देश समृध्‍दीकडे जात आहे. युवकांनी अविवेकी मानसिकता बाळगु नका, असा सल्‍ला देऊन मा. अॅड उज्‍वलजी निकम यांनी न्‍यायालयात गुन्‍हेगारी दावे लढतांना आलेल्‍या विविध अनुभव खुमासदार शैलीत कथन केले.\nअध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांनी महाविद्यालयीन युवकांत समाजभान निर्माण करण्‍याकरिता विविध क्षेत्रातील यशस्‍वी व्‍यक्‍तीचे विचार त्‍यांच्‍या पर्यत पोहोचविण्‍यासाठी विद्यापीठ नेहमीच प्रयत्‍नशील असल्‍याचे सांगुन मा अॅड उज्‍वल निकम यांना प्रत्‍यक्ष ऐकण्‍याची संधी म्‍हणजे सर्वासाठी पर्वणीच ठरली असे मत व्‍यक्‍त केले.\nकार्यक्रमात विद्यापीठाच्‍या वतीने कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते मानपत्र व शाल-श्रीफळ देऊन मा अॅड उज्‍वल निकम यांचा सत्‍कार करण्‍यात आला. विद्यापीठातील विविध क्षेत्रात यशस्‍वी विद्यार्थ्‍यी रूपेश बोबडे, रंगोली पडघन, प्रतिक्षा पवार, शैलेंद्र कटके, देवयानी शिंदे, मंजुषा कातकडे, शुभम राय आदींची सत्‍कार मा. अॅड उज्‍वल निकम यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला.\nकार्यक्रमाचे सुत्रसंचालक डॉ मृण्‍मयी भजक यांनी केले तर आभार डॉ विलास पाटील यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, अधिकारी, विद्यार्थ्‍यी तसेच शहरातील प्रतिष्‍ठीत नागरीक मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nमहाविद्यालयीन युवकांना पाहुण कार्यक्रमात मा. अॅड उज्‍वलजी निकम यांनी आपल्‍या खुमासदार शैलीत सादर केलेली कविता\nतुम्‍हा पाहुणी मला आठवे, तारूण्‍याचे दिवस आगळे वेगळे \nकधी प्रियेला शीळ मारणे जमले नाही मला \nकधी प्रियेच्‍या मागे धावणे जमले नाही मला \nकधी प्रियेला कागदी बाण मारणे जमले नाही मला \nतरी हे कसे घट्ट धागे जुळले, तिला न कळले मला न कळले \nतुम्‍हा पाहुणी मला आठवे, तारूण्‍याचे दिवस आगळे वेगळे \nदिवस जरी निघुन गेला तरी ऊर्मी तशी अजुनी \nकेस पांढरे झाले तरी गर्मी आहे तशी अजुनी \nबाप मुलांचा झालो तरी बेशर्मी आहे तशी अजुनी \nतुम्‍हा पाहुणी मला आठवे, तारूण्‍याचे दिवस आगळे वेगळे \nत्‍या आगळया दिनाची भलतीच बात होती \nसोन्‍याचे दिवस होते, चांदीची रात होती \nजगाची तिन्‍ही सौख्‍य माझ्या खिशात होती \nकारण तीही वयात होती आणि मीही वयात होतो \nतुम्‍हा पाहुणी मला आठवे, तारूण्‍याचे दिवस आगळे वेगळे \nवनामकृवित व महा अॅग्रो, औरंगाबाद यांच्या सामंजस्य करार\nकृषि विद्यापीठाचा कृषि विस्तार कार्याचा भाग म्हणुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि महा अॅग्रो, औरंगाबाद यांच्यात दिनांक 15 नोव्हेबर रोजी सार्वजनिक - खाजगी भागीदारी तत्वावर सामंजस्य करार करण्यात आला, यावेळी कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांच्या प्रमुख उपस्थिती होती. करारावर विस्तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले व महा अॅग्रोचे मुख्‍य समन्वयक अॅड वसंत देशमुख यांनी स्‍वाक्षरी केल्‍या तर यावेळी महाअॅग्रोचे समन्‍वयक श्री टी टी पाथरीकर, श्री प्रकाश उगले, विभाग प्रमुख डॉ गजेंद्र लोंढे, उपकुलसचिव श्री रविंद्र जुक्टे, डॉ एस बी पवार, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख, डॉ के टि जाधव, डॉ दिप्ती पाटगांवकर आदींची उपस्थिती होती. करारानुसार विद्यापीठ विकसित व शिफारसीत कृषि तंत्रज्ञान तसेच विविध खाजगी कंपन्‍याच्‍या पिकांचे जातीचा समावेश असलेले कृषि प्रदर्शनी विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प, कृषि विज्ञान केंद्र व कृषी विद्यालय परिसरातील पाच एकर प्रक्षेत्रावर विकसित करण्‍यात येऊन पाहण्‍यासाठी शेतक-यांना उपलब्‍ध होणार आहे. सदरिल प्रा��्‍यक्षिके विद्यापीठ शास्‍त्रज्ञांच्‍या शास्‍त्रज्ञांच्‍या सल्‍ल्‍यानुसार विकसित करण्‍यात येणार आहे.\nमाननीय पद्मश्री अॅड उज्‍वलजी निकम साधणार कृषीच्‍या विद्यार्थ्‍यांशी संवाद\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषिच्‍या विद्यार्थ्‍यीशी दिनांक 17 नोव्‍हेबर रोजी दुपारी 3.00 वाजता महाराष्‍ट्र राज्‍याचे विशेष सरकारी अभियोक्‍ता पदमश्री अॅड उज्‍वलजी निकम हे युवकांची सामाजिक जबाबदारी व भविष्‍यातील आव्‍हाने या विषयावर कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात संवाद साधणार असुन संवाद कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण हे राहणार आहे. तसेच शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, कुलसचिव श्री रणजीत पाटील आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सदरिल संवाद कार्यक्रमाचा लाभ विद्यापीठातील विद्यार्थ्‍यीनी घ्‍यावा असे आवाहन आयोजक प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी केले आहे.\nमराठी विश्‍वकोश निर्मितीसाठी नोंद लेखन ही कृषि शास्‍त्रज्ञांची ऐतिहासिक जबाबदारी.....कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण\nवनामकृवित मराठी विश्‍वकोश निर्मिती मंडळाच्‍या कृषिविज्ञान ज्ञानमंडळाची नोंद लेखन कार्यशाळा संपन्‍न\nराज्‍यातील शेतीच्‍या विकासात कृषिशास्‍त्रांचे मोठे योगदान असुन मराठी विश्‍वकोशात कृषिशास्‍त्रांशी निगडीत अनेक माहितीचा अभाव आहे. यासाठी कृषि विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ व प्राध्‍यापकांनी आपआपल्‍या विषयातील मा‍हितीचे नोंद लेखन करून मराठी विश्‍वकोश अद्ययावत करावा, ही एक कृषी शास्‍त्रज्ञांची ऐतिहासिक जबाबदारीच आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात महाराष्‍ट्र राज्‍य मराठी विश्‍वकोशाच्‍या कृषिविज्ञान ज्ञान मंडळाच्‍या वतीने दिनांक 14 नोव्‍हेंबर रोजी लेखकांच्‍या कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते, या कार्यशाळेच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, मंडळाचे सचिव श्री श्‍यामकांत देवरे, कृषिविज्ञान ज्ञान मंडळाचे समन्‍वयक प्राचार्य डॉ प्रमोद रसाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nकुलगुरू मा. डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, मराठी विश्‍वकोशातील कृषिशास्‍त्राच्‍या माहितीचा शेतकरी, विद्यार��थ्‍यी, शास्‍त्रज्ञ, सामान्‍य नागरीक यांना मोठा उपयोग होणार आहे. त्‍याकरिता बिनचुक, अद्ययावत, नेमकी माहितीची नोंद लेखकांनी करावी, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.\nशिक्षण संचालक डॉ विलास पाटील आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, मराठी भाषेत कृषिशी निगडीत शास्‍त्रशुध्‍द, नेमकी व सोपी माहिती इंटरनेटवर मर्यादीतच उपलब्‍ध असुन मराठी विश्‍वकोशाच्‍या माध्‍यमातुन कृषि तंत्रज्ञानाबाबत अधिकृत व योग्‍य मराठी ज्ञान उपलब्‍ध होणार आहे. समन्‍वयक डॉ प्रमोद रसाळ आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, कृषी तंत्रज्ञानाबाबत शास्‍त्रशुध्‍द माहिती इंग्रजी माध्‍यमात मोठया प्रमाणात असुन त्‍या तुलनेत मराठीत फारच कमी आहे. हे ज्ञान पुर्णपणे मराठीत उपलब्‍ध झाले तर या माहितीच्‍या आधारे शेतीत क्रांती होईल.\nकार्यशाळेत श्री श्‍यामकांत देवरे, डॉ प्रमोद रसाळ, डॉ रविंद्र गोडराज आदींनी मराठी विश्‍वकोशामध्‍ये नोंद लेखन करतांना लेखकांना आवश्‍यक मुद्दयांबाबत सविस्‍तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ सुभाष शिंदे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ संतोष कदम यांनी केले तर आभार डॉ सचिन मोरे यांनी मानले. कार्यशाळेत विद्यापीठ शास्‍त्रज्ञ, प्राध्‍यापक व कर्मचारी मोठया संख्‍येने सहभाग नोंदविला होता.\nमहाराष्‍ट्र राज्‍य मराठी विश्‍वकोश निर्मिती मंडळाच्‍या वतीने मराठी विश्‍वकोशाचे वीस संहिता खंड मुद्रित स्‍वरूपात प्रकाशित करण्‍यात आले असुन हे सर्व खंड मराठी विश्‍वकोशाच्‍या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहेत. तसेच खंडातील माहिती कार्ड पेनड्राईव्‍ह व मोबाईल अॅपच्‍या स्‍वरूपात देखिल आहे. कृषिशी निगडीत माहितीच्‍या अद्ययावतीकरण राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठाच्‍या मदतीने कृषिविज्ञान ज्ञान मंडळाच्‍या माध्‍यमातुन सुरू आहे.\nदुष्‍काळात पशुधन व फळबाग वाचविण्‍यासाठीचे कृषी तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचवा ..... कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण\nवनामकृवित दुष्‍काळाच्‍या पार्श्‍वभुमीवर कृषी विस्‍तार कार्यक्रमांचा कृ‍ती आराखडा बैठक संपन्‍न\nमराठवाडयातील आठही जिल्‍हयात कमी पर्जन्‍यामुळे दुष्‍काळाची परिस्थिती निर्माण झाली असुन पाण्या अभावी कमी क्षेत्रावर रबी पिकांची लागवड झालेली आहे. परंतु ज्‍या शेतक-यांकडे फळबागा आहेत, ते वाचविण्‍यासाठी विद्यापीठाकडील उपयुक्‍त क��षी तंत्रज्ञान शेतक-यापर्यंत पोहचविण्‍यासाठी कृषि विभागाच्‍या सहकार्याने फळबाग वाचविण्‍याचे अभियान हाती घ्‍यावे लागेल, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी केले. मराठवाडयातील दुष्‍काळ परिस्थितीत शेतीत करावयाच्‍या प्रतिबंधात्‍मक उपाय योजना व उपयुक्‍त कृषी तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा कृषि विस्‍तार कार्यक्रमाचा कृ‍ती आराखडा निश्चित करण्‍यासाठी दिनांक 14 नोव्‍हेंबर रोजी विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी यांच्‍या बैठकीचे आयोजन करण्‍यात आले होते, या बैठकीच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. बैठकीस शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, कुलसचिव श्री रणजित पाटील, विद्यापीठ नियंत्रक श्री विनोद गायकवाड, परभणी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री बी आर शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nकुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, खरिप हंगामात कापसावरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी कृषी विभाग व विद्यापीठाच्‍या वतीने राबविण्‍यात आलेला विस्‍तार कार्यक्रमामुळे ब-याच अंशी गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण मिळविण्‍यात यश आले. याच प्रकारे दुष्‍काळाच्‍या पार्श्‍वभुमीवर पुढील काळात पशुधन वाचविणे व चारा व्‍यवस्‍थापन यावर देखिल तंत्रज्ञान विस्‍ताराची मोहिम विद्यापीठ हाती घेणार आहे. या परिस्थितीत फळबागा वाचविण्‍यासाठी विद्यापीठाकडे कमी खर्चिक तंत्रज्ञान उपलब्‍ध आहे. तसेच उपलब्‍ध सोयाबीन किंवा इतर पिकांच्‍या अवशेषांपासुन पोषक चारा निर्मितीचे तंत्रज्ञान, हायड्रोपोनिक्‍स, अझोला निर्मिती तंत्रज्ञानाचा प्रसार शेतक-यांमध्‍ये विविध माध्‍यमामार्फत शास्‍त्रज्ञांनी करावा, असा सल्‍ला देऊन विद्यापीठातील शंभर हेक्‍टर प्रक्षेत्रावर चारापिकांची लागवड करण्‍याचे निर्देशही त्‍यांनी अधिका-यांना दिले.\nशिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांनी विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या विविध घटक व संलग्‍न महाविद्यालयात जेथे पाणी उपलब्‍ध आहे तेथील प्रक्षेत्रावर चारापिकांची लागवडीसाठी निश्चित असे उदिदष्‍ट देण्‍यात येईल असे सांगितले. तसेच विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले म्‍हणाले की, दुष्‍काळ परिस्थितीत शेती���ील प्रतिबंधात्‍मक उपायाबाबत आकाशवाणी, दुरदर्शन, इलेक्‍ट्रॉनीक व छापील माध्‍यमे, समाज माध्‍यमांचा वापर विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शनाकरिता वापर करण्‍याचा सल्‍ला दिला.\nसदरिल बैठकीस विद्यापीठांतर्गत असलेले मराठवाडातील विविध संशोधन केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, विभागीय कृषिविद्यावेत्‍ता, विविध महाविद्यालये येथील शास्त्रज्ञ, विषय तज्ञ, कृषि विस्‍तारक, अधिकारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. बैठकीत करण्‍यात आलेल्‍या चर्चाच्‍या आधारे दुष्‍काळ परिस्थिती उपयुक्‍त कृषी तंत्रज्ञान प्रसारासाठी विद्यापीठ लवकरच धडक कृती कार्यक्रम राबविणार असल्‍याचे कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी सांगितले.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ\nभारतीय लोकसेवेतील परिविक्षाधिन अधिका-यांची वनामकृव...\nमौजे वाई (ता. कळमनुरी जि. हिंगोली) येथे पौष्टिक तृ...\nस्‍वत:तील आत्‍मविश्‍वासच जीवनात संघर्ष करण्‍याची प...\nवनामकृवित व महा अॅग्रो, औरंगाबाद यांच्या सामंजस्य ...\nमाननीय पद्मश्री अॅड उज्‍वलजी निकम साधणार कृषीच्‍या...\nमराठी विश्‍वकोश निर्मितीसाठी नोंद लेखन ही कृषि शास...\nदुष्‍काळात पशुधन व फळबाग वाचविण्‍यासाठीचे कृषी तंत...\nमौजे रायपुर येथे कृषि संवाद कार्यक्रम संपन्‍न\nमौजे असोला येथे कृषि संवाद कार्यक्रम संपन्‍न\nहवामान बदल व पावसावर आधारित शेती विषयावरील राष्ट्र...\nछायाचित्र व चित्रफित दालन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Six-lakh-tonnes-garbage-dump/", "date_download": "2018-11-19T11:20:42Z", "digest": "sha1:PNKSTPF6HKF4F4ZWIY7GVTR4GWDM6L23", "length": 8968, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सहा लाख टनाची ‘कचरा कोंडी’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › सहा लाख टनाची ‘कचरा कोंडी’\nसहा लाख टनाची ‘कचरा कोंडी’\nसांगली : अमृत चौगुले\nसांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत गेल्या कित्येक वर्षांतील 6 लाख टनाहून अधिक कचरा पडून आहे. त्यात दररोज तीन शहरातून तब्बल 200 टनाची भर पडत आहे. लोकप्रतिनिधी, कारभारी आणि प्रशासनानेही याच्या नियोजनाबाबत गांभीर्याने घेतले नाही. अखेर हरित न्यायालयाने याबाबत बडगा उगारला. त्यानुसार 40 कोटी रुपयेही घनकचरा प्रकल्पासाठी स्वतंत्र ठेवण्यात आले. पण दोन-अडीच वर्षे उलटूनही अद्याप प्रकल्प कागदावर आणि अंमलबजावणीची कासवगती आहे. त्यामुळे कचरा निर्मूलनासाठी ठोस पावले न उचलल्यास भविष्यात महानगरांप्रमाणेच येथे ‘कचरायुद्ध’ पेटण्याची शक्यता आहे.\nतब्बल 118 चौरस किलोमीटर विस्तार असलेल्या सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात रोज तब्बल दोनशे टनावर कचरा उठाव होतो. अपुर्‍या यंत्रणेमार्फत त्यातील केवळ 160 टनावरच कचरा उचलला जातो. उर्वरित कचरा अद्याप रस्त्यावर, गटारी, नाल्यांत पडतो. यामध्ये सर्वच प्रकारचा कचरा समाविष्ट आहे. दररोज गोळा केलेला 100 टनाहून अधिक सांगली, कुपवाडमधील कचरा समडोळी रस्त्यावरील कचरा डेपोत, तर मिरजेतील 70 टनाहून अधिक कचरा बेडग रस्ता येथे टाकला जातो.\nयावर उपाययोजना म्हणून कचरा व्यवस्थापन आणि आहेत्या कचरा निर्मूलनाची गरज आहे. यासाठी प्रशासन, कारभार्‍यांनी दुर्लक्ष केल्याने सांगली जिल्हा सुधार समितीने हरित न्यायालयात धाव घेतली. त्याद्वारे घनकचरा प्रकल्पाचा कागदावरतरी मुहूर्त लागला. त्यातून 40 कोटी रुपयांची सक्तीची तरतूद करून बँकेत खात्यावर पैसेही जमा आहेत. परंतु त्या प्रकल्पाचाही खेळखंडोबा सुरू आहे. यातून कचरा प्रकल्प अंमलात आणण्याऐवजी त्यावर हात कसा मारता येईल, हाच खेळ सुरू आहे.\nकचरा व्यवस्थापन आणि कचरा निूर्मलनासाठी जागतिक पातळीवर काम करणार्‍या अनेक कंपन्या आहेत. त्यांच्या माध्यमातून महापालिकेने संपर्कही साधण्यात आला. कचरा व्यवस्थापनाच्या प्रकल्प पाहणीसाठी दौरेही झाले. पण त्यातून कोणता प्रकल्प करायचा, हे मात्र अद्याप निश्‍चित होऊ शकले नाही. उलट एकमत होण्याऐवजी अडवाअडवीच सुरू आहे.\nएकीकडे स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्पर्धेसाठी तात्पुरती मलमपट्टी आणि त्यातून यशाची नौटंकी सुरू आहे. पण घरातूनच कचरा वर्गीकरण, ओला-सुका कचर्‍याचे संकलन आणि त्यातून त्याचा खतासह विविध कारणांसाठी उपाययोजना करण्यासारखे अनेक पर्याय आहेत. त्याबाबत कोणत्याही उपाययोजना नाहीत.\nआहे तो सहा लाख टनांवर कचरा एकदा संपवायचा, भविष्यात होणार्‍या कचर्‍याचे निर्मूलन करायचे याबाबत लोकप्रतिनिधी, प्रशासन कोणताच निर्णय घ्यायला तयार नाहीत. उलट आहेत त्या 70-80 एकर जागांवर कचर्‍याचे ढीग रोज वाढतच आहेत. भविष्यात या कचर्‍याच्या डेपोंमुळे मोकाट कुत्री, तसेच दुर्गंधीचा प्रश्‍न अधिक गंभीर बनत जाणार आहे.त्यामुळे या गावांनी कचरा टाकण्यास मज्जावाची भूमिका घेतली. तर पुन्हा कचराही शहरातील मोठी समस्या बनू शकत���.\nसांगली, मिरजेत कुंटणखान्यांवर छापे\nताकारी कालव्यात पडून देवराष्ट्रेतील वृद्धेचा मृत्यू\nमुलींचे अपहरण : सावत्र आईस कारावास\nगुंड बाळू भोकरेच्या भाच्याला अटक\nडॉ.विश्‍वजित कदम उद्या अर्ज दाखल करणार\nकस्तुरी क्‍लबच्या व्यासपीठावर उलगडला संभाजीराजेंचा जीवनपट\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/pathankot-like-attack-in-pulwama-8-security-person-killed-268311.html", "date_download": "2018-11-19T11:23:08Z", "digest": "sha1:H3OV46WFXMFD576GI3MA4V3NDK4O4SKF", "length": 12830, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुलवामामध्ये पठाणकोटची पुनरावृत्ती, 8 जवान शहीद", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याच��� प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nपुलवामामध्ये पठाणकोटची पुनरावृत्ती, 8 जवान शहीद\nदहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यात 8 जवान शहीद झाले आहे. तीन दहशतवाद्यांनी पुलवामामध्ये पोलीस वसाहतीत हा घुसखोरी करून हल्ला चढवला होता.\n26 आॅगस्ट : जम्मू -काश्मीरमधील पुलवामामध्ये पठाणकोटची पुनरावृती झालीये. दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यात 8 जवान शहीद झाले आहे. तीन दहशतवाद्यांनी पुलवामामध्ये पोलीस वसाहतीत हा घुसखोरी करून हल्ला चढवला होता. हा हल्ला 2016 मध्ये पठानकोट एअरबेसवर झालेल्या हल्ल्याप्रमाणे होता.\nशहीद झालेल्या जवानांमध्ये चार जवान हे सीआरपीएफचे आहे. तर एक सिपाई जम्मू-काश्मिरचा एक शिपाई आणि 3 राज्याचे पोलिसांसाठी विशेष काम करणारे अधिकारी होते. या हल्ल्यात महाराष्ट्रातील साताऱ्याचे जवान रवींद्र धनावडे शहीद झाले.\nदहशतवादी पुलवामा येथील जिल्हा पोलीस वसाहतीत घुसले. या वसाहतीत अनेक पोलीस आपल्या कुटुंबासह राहतात. दहशतवाद्यांचा हा भ्याड हल्ला होता. दहशतवाद्यांची सुरुवातीला ओळख पटली नाही. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद ने स्विकारली आहे अशी माहि���ी लेफ्टिनेंट जनरल जे एस सिंधू यांनी दिली.\nतर आजचा दिवस हा वाईट होता, जवानांनी मोठ्या शर्थीने सामना केला अशी प्रतिक्रिया पोलीस महासंचालक एसपी वैद्य यांनी दिली.\nएका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक दहशतवादी इमारतीतून बाहेर आला आणि अंधाधुंद गोळीबार केला. जवानांनी त्याचा जागेवरच खात्मा केला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nअंतराळातून असा दिसतोय 'स्टॅच्यू आॅफ युनिटी'\nपंजाबमधल्या बॉम्ब हल्ल्यामागे ISI चा हात \nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/agitation-dhangar-community-baramati-137707", "date_download": "2018-11-19T12:18:13Z", "digest": "sha1:ZOYAKU37F5EY2DPD2IZIHJUA35AQ7HE3", "length": 11177, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "agitation by dhangar community in baramati धनगर समाजाचे बारामतीत ठिय्या आंदोलन | eSakal", "raw_content": "\nधनगर समाजाचे बारामतीत ठिय्या आंदोलन\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nबारामती (पुणे) : धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात या मागणीसाठी बारामतीत एक दिवसाचे ठिय्या आंदोलन करण्यात आले. येथील प्रशासकीय इमारतीसमोर हे आंदोलन केले गेले. आरक्षणासंदर्भात शासनाने नियुक्त केलेली टीस ही संस्थाच घटनाबाह्य असल्याचा आक्षेप घेत धनगर बांधवांना टीस मान्य नसल्याचे आज स्पष्ट करण्यात आले.\nबारामती (पुणे) : धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात या मागणीसाठी बारामतीत एक दिवसाचे ठिय्या आंदोलन करण्यात आले. येथील प्रशासकीय इमारतीसमोर हे आंदोलन केले गेले. आरक्षणासंदर्भात शासनाने नियुक्त केलेली ट���स ही संस्थाच घटनाबाह्य असल्याचा आक्षेप घेत धनगर बांधवांना टीस मान्य नसल्याचे आज स्पष्ट करण्यात आले.\nयेथील प्रशासकीय इमारतीसमोर आज सकाळपासूनच धनगर बांधव ठिय्या मांडून बसले होते. महाराष्ट्रातील सर्व धनगर बांधवांना अनुसूचित जमातीचे दाखले देऊन त्यांच्या सवलती तातडीने सुरु कराव्यात, सोलापूर विद्यापीठाला राजमाता पुण्य़श्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव त्वरित देण्यात यावे, धनगर आंदोलनादरम्यान दाखल सर्व गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत, 13 ऑगस्ट 2014 रोजी शासनाने काढलेल्या समांतर आरक्षणाच्या परिपत्रकात दुरुस्ती करावी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षा देण्यासाठी पूर्वीच्याच सवलती कायम ठेवाव्यात, मागासवर्गीय विद्यार्थी गुणवत्ता यादीत आला असेल तर त्याची खुल्या प्रवर्गातून निवड करावी, पदोन्नतील आरक्षण पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात यावे, शेळी मेंढी आर्थिक विकास मंडळास एक हजार कोटींचा निधी उपलब्ध करुन द्यावा, शेळया मेंढ्या चराईसाठी शासनाने जागा उपलब्ध करुन द्यावी, धनगर समाजातील युवकांसाठी शासनाने प्रत्येकी 25 लाखांचे अनुदान द्यावे व त्यापुढील कर्जाच्या रकमेला शासनाने हमी द्यावी, आदिवासी विकास विभाग व सैन्यदलात घोंगडी खरेदी व्हावी, प्रत्येक तालुक्यात धनगर मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारावीत, धनगर आरक्षणासाठी स्वताःच्या जिवाची बाजी लावणारे परमेश्वर घोंगडे व योगेश करते यांच्या कुटुंबियाना शासनाने त्वरित प्रत्येकी 25 लाखांची मदत करावी, अशा मागण्या आज करण्यात आला.\nआरक्षण कृती समितीच्या वतीने उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5467019158424173802&title=Kirloskar%20Brothers%20providing%20Technical%20help%20in%20Thailand's%20Football%20Team%20rescue&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-11-19T11:35:50Z", "digest": "sha1:IGASZFKKELMFWNUHPAM5YIJUD34YSTWO", "length": 7623, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "थायलंड फुटबॉल टीमच्या सुटकेत किर्लोस्कर ब्रदर्सचे योगदान", "raw_content": "\nथायलंड फुटबॉल टीमच्या सुटकेत किर्लोस्कर ब्रदर्सचे योगदान\nपुणे : थायलंडमध्ये गुहेत अडकलेले बारा फुटबॉल खेळाडू मुले व त्यांच्या प्रशिक्षकांची सुटका करण्याच्या मदतकार्यात किर्लोस्कर ब्रदर्स तंत्रज्ञान सहाय्य करत आहे.\nथायलंडमधील ‘द इंडियन एम्बेसी’ने जारी केलेल्या निवेदनानुसार, किर्लोस्कर ब्रदर्स कंपनी पुराचे पाणी बाहेर काढण्याचे तंत्रज्ञान कौशल्य वापरत असून, मुलांची सुखरूप सुटका करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.\nमुसळधार पावसामुळे थायलंडच्या चियांग राय परिसरात पूरसदृश स्थित निर्माण झाली आहे. अशा स्थितीतही थॉम लुआंग गुहेकडे जाण्याचा मार्ग निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.\nबँकॉकमधील भारतीय अॅम्बेसेडर भगवंत सिंग बिश्नोई म्हणाले, ‘सध्या मुले ज्याठिकाणी अडकली आहेत तेथून त्यांची सुखरूप सुटका करण्याचे आव्हान आहे. किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडची थायलंडमध्ये उपकंपनी आहे. या स्थितीचा सामना करण्यासाठी त्यांनी तंत्रज्ञान कौशल्याची मदत केली आहे. त्यांनी २०११ मध्ये बँकॉकमध्ये आलेल्या पुरानंतरच्या स्थितीत थायलंडमध्ये अनेक प्रकल्प राबवले आहेत. या स्थितीत जे काही करणे शक्य आहे, त्यासाठी आम्ही सज्ज आहोत.\nTags: पुणेकिर्लोस्कर ब्रदर्सथायलंडफुटबॉल टीमभगवंत सिंग बिश्नोाईमदतकार्यपूरगुहाThailandKirloskar BrothersFootball TeamFloodCaveRescueBhagwant singh Bishnoiप्रेस रिलीज\nअल्लाना इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची केरळला मदत नितीन देशपांडे यांचा गौरव साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nशिवतेज क्रिकेट क्लबतर्फे आयोजित स्पर्धेत एम. डी. आझाद संघ प्रथम\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून पर��वृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Maharashtra-Top-In-Womens-Torture/", "date_download": "2018-11-19T12:23:53Z", "digest": "sha1:5SEKOW3CBK73PN56LJNVBNZGEAJ5A4N4", "length": 7567, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महिलांवर महाराष्ट्रात सर्वाधिक अत्याचार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › महिलांवर महाराष्ट्रात सर्वाधिक अत्याचार\nदेशात महिलांवर सर्वाधिक अत्याचार महाराष्ट्रात\nसावित्रीच्या लेकी असा लौकिक मिरवणार्‍या महाराष्ट्रात महिलांवर होणारे अत्याचार केवळ वाढले नसून देशात महिलांवर सर्वाधिक अत्याचार हे महाराष्ट्रात झाल्याचे राष्ट्रीय गुन्हे अहवालातून स्पष्ट झाले आहे.\nसायबर गुन्ह्यांमध्ये राज्य दुसर्‍या क्रमांकावर आहे. महिलांवरील हल्ल्यांचे राज्यात तब्बल 11 हजार 396 गुन्हे नोंद झाले आहेत. तर उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानावर आहेत. 64 हजार 519 महिला आणि मुलींच्या अपहरणाची नोंद झाली असून 6 हजार 170 गुन्ह्यांसह महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर आहे. तर देशभरात बलात्काराच्या 38 हजार 947 दाखल गुन्ह्यांपैकी 4 हजार 189 गुन्हे एकट्या महाराष्ट्रात घडले असून राज्य बलात्काराच्या गुन्ह्यात देशात तिसर्‍या क्रमांकावर पोहचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.\nसायबर गुन्ह्यांचे प्रमाणही मुंबईत सर्वाधिक 23.3 टक्के एवढे नोंदवण्यात आले आहे. देशभरात महिलांविरोधात हिंसेचे तब्बल 3 लाख 38 हजार 954 गुन्हे दाखल झाले आहेत. 2015 साली घडलेल्या 3 लाख 29 हजार 243 गुन्ह्यांच्या तुलनेत हे प्रमाण 2.9 टक्क्यांनी वाढले असून यात सर्वाधिक घरगुती म्हणजेच पती आणि जवळच्या नातेवाइकांकडून करण्यात आलेल्या हिंसाचाराचे 1 लाख 10 हजार 378 गुन्हे दाखल झाले आहेत.\nहत्याकांडांमध्ये महाराष्ट्र तिसर्‍या क्रमांकावर\n2016 सालामध्ये देशामध्ये 30 हजार 450 हत्येच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यातील 5 हजार 179 गुन्हे पूर्ववैमनस्य आणि दुश्मनीतून घडले असून मालमत्तेच्या वादातून 3 हजार 424 हत्या झाल्या आहेत. मात्र 2015 सालच्या तुलनेत हे प्रमाण 5.2 टक्क्यांनी घटले असून 4 हजार 889 गुन्ह्यांसह उत्तर प्रदेश यात आघाडीवर आहे. 2 हजार 581 गुन्ह्यांसह बिहार दुसर्‍या स्थानावर तर, 2 हजार 299 गुन्ह्यांसह महाराष्ट्र तिसर्‍या क्रमांकावर आहे. 2015 च्या तुलनेत देशभरातील गुन्ह्यात वाढ 48 लाख 31 हजार 515 दखल पात्र गुन्ह्यांची नोंद झाली असून 29 लाख 75 हजार 711 गुन्हे भादंवि कलमांतर्गत, तर 18 लाख 55 हजार 804 गुन्हे विशेष कायदे आणि स्थानिक कायद्यानुसार दाखल झाले आहेत. 2015 सालच्या दाखल गुन्ह्यांच्या तुलनेत तब्बल 2.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे.\nदेशात महिलांवर सर्वाधिक अत्याचार महाराष्ट्रात\nदेहव्यापारासाठी मुलीने आईला २ हजारांत विकले\nकेडीएमसी महापौर राजेंद्र देवळेकर यांचे नगरसेवक पद रद्द\nपनवेल :जवानांची रिक्षा चालकाला मारहाण\nरक्तातील नात्यात एकाकडे जात वैधता प्रमाणपत्र पुरेसे\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nB'day Spl : बोल्‍डनेस म्‍हणजे जीनत...\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Sandalwood-smuggling-in-Pune/", "date_download": "2018-11-19T11:53:31Z", "digest": "sha1:DBRKEUZWTHQPKZWJC2EK3H3RSJVZE6FG", "length": 9041, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चंदनाला वास चोरीचा... | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › चंदनाला वास चोरीचा...\nपुणे : अक्षय फाटक\nचंदनाचे झाड म्हणजे सुगंध अन् त्याचे बाजारात असणारे लाखो रुपयांचे मूल्य. पण, याच चंदनाला आता चोरीचा वास लागला आहे. चंदनाच्या झाडांची कत्तल करून या सुगंधाची चोरटे बिनदिक्क्कत चोरी अन् विक्री करीत आहेत. या प्रकाराचे ना पोलिसांना गांभीर्य आहे, ना तक्रारदारांना फिकीर. कारण, या चंदनचोरांनी चोरीसाठी निवडलेल्या जागा या शासकीय कार्यालयांचे आवार, शाळा-महाविद्यालयांची अन् टेकड्यांची आहेत. विशेष म्हणजे ही सर्व सुरक्षित स्थळे समजली जातात.\nपुणेकर तसे झाडांचा मुलासारखा सांभाळ करतात. त्याची आवडीने निगा आणि देखभालही करतात. इतकेच काय तर, बेकायदेशीर झाड तोडण्यास विरोध करीत त्यासाठी आंदोलनेही झाली आहेत. अनेक पर्यावरणप्रेमी संस्थाही शहरात कार्यरत आहेत. पण, याच शहरात सध्या चंदन चोरट्यांची चलती आहे.\nशहरातील सुरक्षित समजली जाणारी ही ठिकाणेच हे चोरटे टार्गेेट करून चोर्‍या करीत आहेत, तरीही याबाबत कुठेही आरडाओरड किंवा निषेधाचा सूर लागताना दिसत नाही हे विशेष\nदोन दिवसांपूर्वीच कोंढव्यातील एका शाळेतून आठ चंदनाची झाडे चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे आठ दिवसांनंतर पोलिसांकडे याची तक्रार देण्यात आली. तर, त्यापूर्वी ग्रामीण पोलिसांच्या एलसीबीच्या पथकाने साडेतीनशे किलो चंदन घेऊन जाणार्‍यास यवतजवळ पकडले. शहरातून दोन वषार्र्ंत चाळीस झाडांची चोरट्यांनी कत्तल करून चोरी केली आहे. मात्र, केवळ हाताच्या बोटावर मोजता येतील; इतकेच गुन्हे पोलिसांना उघडकीस करण्यात यश आले आहे. पोलिसांना या चोरट्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. शहरात घरफोड्या, सोनसाखळी, लुटमारी आणि वाहन चोरीच्या घटनांसोबत या चंदन तस्करांच्या टोळ्यांना आवर घालण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे.\nया चंदनांच्या झाडांमध्ये औषधी गुणधर्म आहेत; तसेच त्याचा उपयोग सुगंधी द्रव्ये, सौैंदर्य प्रसाधने निर्मितीसाठी वापर होतो. विशेषकरून चंदनाच्या तेलाचा ‘बॉडी स्प्रे’मध्ये वापर केला जातो. इतकेच नाही तर चंदनाच्या लाकडाच्या भुशाचा उदबत्ती बनविण्यासाठी वापर होतो.\nचंदनाचे ‘डिलर’ सोलापूर अन् नगरमध्ये...\nपुणे शहर आणि जिल्ह्यातून चोरण्यात येणार्‍या चंदनाच्या तस्करीचे जाळे सोलापूर आणि नगरपर्यंत असल्याचे समोर आले आहे. सोलापूर जिल्ह्यात दोन सख्ये भाऊ सर्वात मोठे चंदन तस्कर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी चंदनचोरांकडून ही झाडे घेण्यासाठी गावोगावी एजंट नेमले आहेत. हे एजंट पुणे शहर व ग्रामीण भागातून चोरट्यांकडून दोन ते तीन हजार रुपये किलो दराने चंदन गोळा करतात. त्यानंतर सोलापूर व नगरमध्ये हेच चंदन सात हजार रुपये किलोच्या दराने विक्री करतात, अशी माहिती समोर आली आहे.\nना पोलिसांना गांभीर्य; ना तक्रारदारांना फिकीर\nपुणे शहर व जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात चंदनाची तस्करी होत आहे. शासकीय कार्यालयांच्या आवारातून चंदनाची झाडे चोरीला जाण्याच्या मोठ्या घटना आहेत. त्यामुळे याची तक्रार देण्याबाबत उदासीनता असते. अनेक घटनांची तर, तक्रारही येत नाही. कोेंढव्यात आठ दिवसांनी चंदनाची झाडे चोरीला गेल्याची तक्रार दिली गेली. त्यामुळे पोलिसही याकडे तितक्या गांभीर्याने प���हात नाहीत. चंदन तस्कर हीच संधी साधतात. दिवसा फिरून पाहणी केल्यानंतर त्याच रात्री ही झाडे कटरच्या माध्यमातून चोरली जातात.\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Strike-collided-with-truck-4-killed/", "date_download": "2018-11-19T11:23:53Z", "digest": "sha1:DVHB2ABOSELEYE7ZJ5REQR6ELLAMPOOI", "length": 4964, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " थांबलेल्या ट्रकला मोटारीची धडक : 4 ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › थांबलेल्या ट्रकला मोटारीची धडक : 4 ठार\nथांबलेल्या ट्रकला मोटारीची धडक : 4 ठार\nखेड शिवापूर : वार्ताहर\nपुणे-सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर टोल नाक्याजवळील हॉटेलसमोर थांबलेल्या ट्रकला (एमएच 14 डीएम 6355) मागून चारचाकी मोटारीने (एमएच 12 एफझेड 0289) जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारमधील चार जण जागीच ठार झाले. त्यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे. अश्विनी आसवले, उज्ज्वला सणस, अरुणा भोसले (तिघेही रा. पुणे) व चालक ओंकार पोळ (25, रा. शिंदेवाडी, ता. भोर) अशी मृतांची नावे आहेत. सोमवारी (दि. 25) दुपारी चार वाजता हा अपघात झाला. त्यामध्ये चार जणांना आपला जीव गमवावा लागला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुणे-सातारा रस्त्यावर खेड शिवापूर येथे टोलनाका आहे. या टोलनाक्यानंतर 400 मीटर अंतरावर सेवा रस्ता संपलेला आहे. तेथे चारचाकी वाहनांना त्या ठिकाणी गेल्यावर रस्ता संपल्याचे लक्षात येते.\nदरम्यान, या ठिकाणी एका हॉटेलपुढे ट्रक उभा होता. ट्रकमधील चालक व क्लीनर हॉटेलमध्ये जेवणाकरीता गेले होते. यावेळी भरधाव वेगात पुण्याकडून सातार्‍याकडे जाणारी कार या ट्रकवर पाठीमागून धडकली. त्यामध्ये गाडीतील चौघांचाही मृत्यू झाला.दरम्यान, सेवा रस्ता संपला त्याठिकाणी चालक वेगात असल्यामुळे त्याला गाडीवर ताबा मिळवणे अशक्य होते. परिणामी अपघात होतात. यामुळे या रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे-सातारा महामार्ग म्हणजे मृत्���ूचा सापळा झाला असून अनेक नागरिकांचे या मार्गावर बळी गेले आहेत.\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Wharf-to-increase-health-officials-retirement-age/", "date_download": "2018-11-19T11:20:14Z", "digest": "sha1:XOVFLP7H44MCDVEYQL2T575WZGNOQXOF", "length": 7567, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आरोग्य अधिकार्‍यांचे निवृत्तीचे वय वाढविण्याचा घाट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › आरोग्य अधिकार्‍यांचे निवृत्तीचे वय वाढविण्याचा घाट\nआरोग्य अधिकार्‍यांचे निवृत्तीचे वय वाढविण्याचा घाट\nपुणे : ज्ञानेश्‍वर भोंडे\nगेल्या महिन्यात 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार्‍या राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील 226 वरिष्ठ आरोग्य अधिकार्‍यांचे निवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्याचा घाट घालण्यात येत आहे. त्यामुळे आरोग्य सेवेतील इतर कनिष्ठ अधिकारी व वैद्यकीय अधिकार्‍यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांचे वय वाढवल्यामुळे आम्ही बढती न मिळता वैद्यकीय अधिकारी म्हणूनच सेवानिवृत्त व्हायचे का, असा संतप्त सवाल या अधिकार्‍यांकडून विचारण्यात येत आहे.\nसार्वजनिक आरोग्य विभागातील आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकार्‍यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 आहे. यावर्षी मे महिन्याच्या अखेरीस आरोग्य सेवेतील संचालक, अतिरिक्‍त संचालक, सहसंचालक, उपसंचालक, सहायक संचालक तसेच महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा गट-अ मधील जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, विशेषज्ञ व वैद्यकीय अधिकारी, राज्य कामगार विमा योजनेतील अधिकारी, असे एकूण 226 वरिष्ठ अधिकारी सेवानिवृत्त होणार होते.\nपरंतु, 31 मे रोजी आयत्यावेळी शासन निर्णय जारी करण्यात आला. यामध्ये या 226 वरिष्ठ अधिकार्‍यांचे निवृत्तीचे वय 60 करण्यासंदर्भात मंत्रिमंडळसमोर प्रस्ताव सादर करण्याच्या अटीवर, तसेच पुढील आदेश येईपर्यंत किंवा 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत शासकीय सेवेत राहता येईल, असे म्हटले आहे. विशेष म्हणजे हा सर्व खटाटोप मंत्रिमंडळातील निर्णयावर अवलंबून असून, वित्त विभागाची परवानगी यासाठी घेण्यात आलेली नाही, असे अनेक कनिष्ठ वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.\nया निर्णयामुळे आरोग्य सेवेतील कनिष्ठ अधिकार्‍यांमध्ये मात्र नाराजीचा सूर आहे. कारण आरोग्य सेवेतील जागा वरिष्ठ अडवून बसल्यामुळे त्यांची नियोजित बढती थांबली आहे. अनेक नवीन डॉक्टरही आरोग्य सेवेत येण्याची वाट पाहत असून, त्यांच्याही अपेक्षांवर पाणी फेरले आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी सेवानिवृत्तीचे वय जाणूनबुजून वाढवून घेत, त्याचा फायदा उचलत असल्याचा आरोप होत आहे.\nतसेच, हा आदेश सर्वसामान्य वैद्यकीय अधिकार्‍यांना वगळता केवळ 226 वरिष्ठ अधिकार्‍यांनाच लागू करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांची लॉबी त्यांच्या हातात ‘पॉवर’ आहे म्हणून त्याचा उपयोग स्वतःसाठीच करत असल्याची भावना राज्यातील इतर वैद्यकीय अधिकार्‍यांमध्ये निर्माण झाली आहे. या रिक्‍त जागा भरण्यासाठी लोकसेवा आयोगाकडे वेळीच प्रस्ताव का दाखल केला नाही, असा प्रश्‍नही या वैद्यकीय अधिकार्‍यांनी उपस्थित केला आहे.\n'होरा' चित्रपटाच्या ध्वनिफितीचे प्रकाशन\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/bakri-eid-namaz-28-thousand-aid-received-for-keral-flood-victims-5943310.html", "date_download": "2018-11-19T11:57:27Z", "digest": "sha1:UC7SPXJ7UHRETWH2BJ4OYCZRLDGSK77F", "length": 7657, "nlines": 147, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bakri Eid Namaz: 28 thousand aid received for keral flood victims | बकरी ईद नमाज: पूरग्रस्तांसाठी मिळाली 28 हजारांची मदत", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nबकरी ईद नमाज: पूरग्रस्तांसाठी मिळाली 28 हजारांची मदत\nबकरी ईदचे औचित्य साधून भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ डीवायएफआयच्या वतीने होटगी रोड,आसार मैदान, जूनी मिल कंपाऊंड, पानग\nसोलापूर - बकरी ईदचे औचित्य साधून भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ डीवायएफआयच्या वतीने होटगी रोड,आसार मैदान, जूनी मिल कंपाऊंड, पानगल ईदगाह व गोदुताई घरकुल याठिकाणी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते केरळ पूरग्रस्त मदत निधी संकलन केले. या वेळी मुस्लिम समाज बांधवाकडून २८,१५७ रुपये मदत निधी मिळाली.\nमाकप सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने केरळ मदत निधी संकलन मोहीम सोमवारपासून सुरू आहे. दहा रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंतची रक्कम मदत म्हणून दानशूर लोकांनी दिली. आजपर्यंत तीन लाख इतका निधी जमा झाला आहे. ३१ ऑगस्टपर्यंत निधी संकलन चालणार आहे. माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर, जिल्हा सचिव एम एच शेख, नसीमा शेख, सिद्दप्पा कलशेट्टी, व्यंकटेश कोंगारी, कुरमय्या म्हेत्रे, शेवंता देशमुख, युसूफ शेख मेजर अब्राहम कुमार आदींचा सहभाग होता.\nकेरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रॉबिनहूड आर्मीने सोशल मीडियावर केलेल्या आवाहनास प्रतिसाद मिळाला. यातून कित्येक हात पुढे सरसावले. दोनच दिवसांत जमा झालेले २५० किलो हून आधिक तांदूळ, १०० किलो दाळ, तसेच तुरटी, महिलांसाठी साहित्य अशी मिळालेली मदत रेल्वेद्वारे केरळकडे रवाना केल्याची माहिती प्रा. हिंदुराव गोरे यांनी दिली. केरळमध्ये ते रॉबिनहूड आर्मी केरळ सदस्य आशुतोष गुंज हे साहित्य स्वीकारून पूरग्रस्तांपर्यंत स्थानिक प्रशासनाच्या मदतीने पोहोचवणार आहेत.\nलोकमंगलच्या शुभमंगल सोहळ्यात 107 जोडप्यांनी बांधल्या रेशीमगाठी\nकार्तिकीनिमित्त पंढरीत 5 लाख भाविकांचा मेळा, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सपत्नीक करणार विठ्ठलाची शासकीय पूजा\nविरोधकांचा गोंधळ, महापौरांचा रस्ता रोखला, माठ फोडून निषेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/indian-coaches-not-good-enough-to-produce-olympic-champions-vinesh-phogat/", "date_download": "2018-11-19T11:43:37Z", "digest": "sha1:3IG3XCVTO7XFKN7BMNWUBVKQXYE6E52P", "length": 9314, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारतीय प्रशिक्षक ऑलिंपिक स्पर्धेत पदक मिळवून देण्यास असक्षम- विनेश फोगट", "raw_content": "\nभारतीय प्रशिक्षक ऑलिंपिक स्पर्धेत पदक मिळवून देण्यास असक्षम- विनेश फोगट\nभारतीय प्रशिक्षक ऑलिंपिक स्पर्धेत पदक मिळवून देण्यास असक्षम- विनेश फोगट\nजकार्तामध्ये झालेल्या एशियन गेम्समधील सुवर्णपदक विजेत्या कुस्तीपटू विनेश फोगटच्या मते भारतीय प्रशिक्षक हे ऑलिंपिकचे पदक मिळवून देण्यात असक्षम आहेत.\n“भारतीय प्रशिक्षक चांगले निकाल देत आहेत. पण ऑलिंपिक सारख्या स्पर्धेत ते पदके मिळवून देऊ शकत . ही स्पर्धा खुप कठीण असते. जर आम्हाला विदेशी प्रशिक्षक मिळाले तर ते प्रत्येक दिवसाचे वेळापत्रक ठरवून योग्य अश्या सुचना सांगतील”, असे विनेश स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने पदक विजेत्यांच्या सन्मांनासाठी ठेवलेल्या कार्यक्रमात बोलत होती.\n2014 आणि 2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या विनेशने जकार्ताच्या 50 किलो गटात सुवर्णपदक जिंकले आहे. तसेच तिने 2020च्या टोकियो ऑलिंपिकसाठी खाजगी प्रशिक्षक ठेवणार असल्याचेही सांगितले आहे.\n“हंगेरियाच्या वॉलर अको यांनी मला एशियन गेम्स सुरू होण्याआधी काही महत्त्वाच्या सुचना दिल्या होत्या. त्या सुचनांचा मला जकार्तामध्ये खुप फायदा झाला. यामुळेच मला वाटते जर ऑलिंपिक पदक जिंकायचे असेल तर विदेशी प्रशिक्षक असणे जरूरी आहे.”\n“एशियन गेम्स सुरू हेण्याआधी मी हंगेरीला गेले होते. यामुळेच मी स्पॅनिश ग्रॅंड पिक्समध्ये सुवर्ण पदक जिंकू शकले. अशाच प्रकारचा सराव मला पुढील दोन वर्षे मिळाला तर मी नक्कीच ऑलिंपिकमध्ये पदक जिंकेल.” असेही ती पुढे म्हणाली.\nविनेश बरोबर या कार्यक्रमात एशियन गेम्सची कांस्यपदक विजेती दिव्या काकरान आणि 2010राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेती गीता फोगटही होती.\nबुडापेस्टमध्ये होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये विनेश पहिल्यांदाच सहभागी होणार आहे. ही स्पर्धा 20 ते 28 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–हॉकीपटू सरदार सिंगने घेतली आतंरराष्ट्रीय कारकिर्दीतून निवृत्ती\n–पराभवानंतरही टीम इंडिया अव्वल स्थानी कायम\nकसोटीत त्रिशतक करणारा पहिला भारतीय बनण्याची सेहवागने आधीच केली होती भविष्यवाणी\nमुंबईकर क्रिकेटर पाकिस्तानला नडला, न्यूझीलंडला कसोटीत मिळवून दिला शानदार विजय\nराजमाता जिजाऊ संघ शिवाई प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेत विजेता\nस्टार प्रिमीयर लीग 2018 क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना स���घाला विजेतेपद\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पात्रता फेरीतील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात\nपिकलबॉल सुपर कप स्पर्धेत एकता, स्मॅशर्स अंतिम सामन्यात समोरासमोर\nचेन्नईच्या कार्तिक, राघुलला युरो, एलजीबी-4 चे जेतेपद\nपुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक\nकबड्डीपटूच्या जिद्दीला सलाम, अपंगत्व असतानाही कबड्डी खेळणारा महारथी\nपहिल्या टी२० सामन्यात अशी असेल टीम इंडिया\nटी२० मालिका सुरू होण्यापुर्वी ही आकडेवारी तुम्हाला नक्की माहित हवीच\nपुढच्या ४८ तासांनी रोहितचे नाव टी२०मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार\n ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच\nअशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल\nत्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर\nअसे टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले\nमहास्पोर्ट्सचे अजित दादांना खुले पत्र\nक्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्मा सज्ज\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- मराठवाड्याचा सुपूत्र\n या सामन्यांत झाले तब्बल १५ खेळाडू LBW आऊट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/entertainment/ranveer-singh-and-deepika-padukone-are-left-for-italy-for-their-wedding/42321/", "date_download": "2018-11-19T12:05:48Z", "digest": "sha1:G2HAJWI5N5UGC4KJI7S26O5PSZTFMO2R", "length": 10380, "nlines": 98, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Ranveer singh and deepika padukone are left for Italy for their wedding", "raw_content": "\nघर मनोरंजन रणवीर – दीपिका इटलीसाठी रवाना\nरणवीर – दीपिका इटलीसाठी रवाना\nबॉलीवूडमधील भावी जोडी अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दिपीका पदुकोण लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यासाठी दोघेही इटलीला रवाना झाले आहेत.\nबॉलीवूडमधील भावी जोडी अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दिपीका पदुकोण लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यासाठी दोघेही इटलीला रवाना झाले आहेत. एमिरेट्सच्या ईके ५०१ क्रमांकाच्या विमानाने रणवीर – दीपिका दुबईमार्गे इटलीला निघाले. शुक्रवार, ९ नोव्हेंबरच्या मध्यरात्री ते दोघे त्यांच्या कुटुंबियांसोबत लग्नासाठी निघाले. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांनी चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.\nवाचा : रणवीर सिंगच्या ‘हळदी’चे फोटो व्हायरल\nवाचा : लग्नासाठी रणवीरने केला शेफसोबत करार\nइटलीत लग्न, बंगळुरुत रिसेप्शन\nपुढील आठवड्यात १३ ते १५ नोव्हेंबर दरम्यान इटलीतील लेक कोमोमध्ये रणवीर-दीपिकाचा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर बंगळुरु येथे २३ नोव्हेंबर रोजी रिसेप्शन ठेवण्यात आले आहे. बॉलीवूडची सर्वात जास्त चर्चेत असणारी जोडी दीपिका आणि रणवीर या महिन्याच्या १४-१५ तारखेला लग्नबंधानात अडकणार आहेत. इंडस्ट्रीतले हे दोन लव्हबर्ड्स गेल्या ४ ते ५ वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. याकाळात त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. काधी या दोघांनी अफेअरच्या बातम्यांचं खंडन केलं होतं, तर कधी मजा-मस्करीत या गोष्टीची कबुलीसुद्धा दिली होती. आता रणवीर आणि दीपिकाचं ग्रँड वेडिंग कसं रंगणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. दीपिका आणि रणवीरने आतापर्यंत ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. आता ही जोडी पुन्हा ऑनस्क्रीन कधी दिसणार याबाबतही चाहते उत्सुक आहेत.\nवाचा : रणवीर – दीपिकाच्या लग्नाची तारीख १५ नोव्हेंबरच का\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\n‘गेम ऑफ थ्रोन्स’चं भारतीय कनेक्शन माहितेय\nआसाममध्ये ९ दिवसांत १६ नवजात बालकांचा मृत्यू\nनेहा आणि अंगदला शुभेच्छा\nजाणून घ्या कितीला विकला जातो तैमुरचा एक फोटो\nतब्बल ८५ वर्ष जुनं रीगल सिनेमागृह बंद होणार\nभाऊजी आता म्हणणार ‘शुरु करो अंताक्षरी’\nशशांक केतकर आणि नेहा जोशी पहिल्यांदाच एकत्र ‘आरॉन’ मधून\n‘दीपवीर’च्या लग्नाच्या फोटोंवरही Funny Memes\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nहिवाळी अधिवेशन : ठग्स ऑफ महाराष्ट्र विरुद्ध गँग्स ऑफ वासेपूर\nओला-उबरच्या मोर्चाला पोलिसांनी लावला ब्रेक\nविरोधकांच्या बॅनरमधून सरकारची ठगबाजीची चार वर्ष\nया सेलेब्स जोड्यांचे लग्न राहीले चर्चेत\nइंदिरा गांधी जयंती विशेष दुर्मिळ छायाचित्रे\nलग्नानंतर रणवीर-दीपिका मुंबईत दाखल\nहे व्हिडिओ गेम्स एकदा तरी खेळाच\nSBI १ डिसेंबरपासून बदलणार हा नियम\n‘भाभीजी घर पर है’ फेम सौम्याचे खास क्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/ravivar-mata/articlelist/5184166.cms?curpg=4", "date_download": "2018-11-19T12:36:10Z", "digest": "sha1:XDVOI3IOJOL2SGSZVUBIMS25XPCOJLW2", "length": 7804, "nlines": 146, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Maharashtra Times", "raw_content": "\nजगभरात रु�� होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nमनीषा ठाकूर-जगतापदिवाळी जवळ आली असल्याने बाजारात बदामाची उलाढाल वाढली आहे कारण वर्षभर नाही जमले तरी निदान दिवाळीला तरी अनेकजण आवर्जून बदाम खातात...\nवातावरणनिर्मितीचा प्रयत्नUpdated: Oct 21, 2018, 05.46AM IST\nपरराष्ट्र धोरणात आत्मविश्वासाचा अभावUpdated: Oct 7, 2018, 04.00AM IST\nआदिवासी छात्रांची ‘एव्हरेस्ट मोहीम’Updated: Oct 7, 2018, 04.00AM IST\nइरफान खान मायदेशी येतोय, पण....\nसंस्कृती बालगुडे करणार धमाका\n ताप नसतानाही होऊ शकतो डेंग्यू\nव्हिडिओ: नागपूरमधील 'बाहुबली' थाळी\n...आणि तो मृत्यूच्या दाढेतून आला बाहेर\nरविवार मटा याा सुपरहिट\nकायद्याचे बोलू काही: विचार हवा साऱ्यांचा\nIndira Gandhi: इंदिरा गांधी यांचे धाडसी निर्णय\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2018-11-19T11:51:54Z", "digest": "sha1:WECJ3GKSFQF4X62RODLP7FBED2WZITW5", "length": 11301, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "न्यायालयाने- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घु��ला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nएकटक पाहत डोळा मारला, कोर्टाने सुनावली ३ वर्षांची शिक्षा\nएक तरुणी नेहमीप्रमाणे आपल्या महाविद्यालयात जाण्यासाठी बस थांब्यावर गाडीची वाट पाहत होती. यावेळी याच गावातील टवाळखोर ज्ञानेश्वर वीर या तरुणाने एकटक पाहू लागला आणि\nशबरीमाला मंदिरात महिलांना ठराविक दिवशी प्रवेश देण्याचा प्रस्ताव\nअयोध्या प्रश्नावरील हिंदू महासभेची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली\nशवविच्छेदन अहवालानंतर अवनी वाघीण प्रकरणात आणखी एक नवा खुलासा\nमहाराष्ट्र Nov 8, 2018\nअवनी वाघीण प्रकरणाला नवे वळण, शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाब उघड\nशबरीमला मंदिर : हिंदुत्ववादी संघटनांची आणखी एक नवी मागणी\nओळखीची व्यक्तीच ठरला नराधम, अल्पवयीन मुलीचं अपहरण करून बलात्कार\nमनसेनं ८ च्या आधीच फोडले फटाके, कोर्टाच्या नियमांचं उल्लंघन\n‘...म्हणून भाजपचं ढोंग उघडं पडलं,’ सामनातून बोचरी टीका\n19 वर्षाच्या मुलीवरील सामुहिक बलात्काराने हादरलं नागपूर\n‘लोकपाल’ असता तर रा���ेलचं सत्य जनतेपुढे असतं – अण्णा हजारे\nसंशयावरून पत्नीचा खून करून ओंजळीने प्यायला रक्त, पतीला मरेपर्यंत जन्मठेप\nमहाराष्ट्र Oct 31, 2018\nनगर- नाशिकच्या नेत्यांना धक्का, आता मराठवाड्याला मिळणार हक्काचं पाणी\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/dhule-311/", "date_download": "2018-11-19T11:47:17Z", "digest": "sha1:BCCT7MTDZ3W3BBDZJO6ULCFPBTMNOBLL", "length": 9507, "nlines": 167, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "कोळी समाजातर्फे रास्तारोको", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून उपोषणाला बसलेल्यांची दखल न घेतल्यामुळे आज महामार्गावर कोळी समाजातर्फे रास्तारोको केला.\nटोकरे कोळी युवामंचतर्फे जात प्रमाणपत्राची प्रकरणे त्वरित मंजुर करावीत व दाखले मिळावेत तसेच दाखल्यांवर जातीची नोंद करण्यात यावी या मागणीसाठी दि.25 जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. तर दि.26 जून रोजी अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.\nआंदोलन सुरु होवून तीन दिवस उलटले तरी प्रशासनाने दखल घेतली नाही. उपोषण कर्त्यांची प्रकृती खालावली पण प्रशासनाने दखल घेतली नाही. याचा निषेध म्हणून आनंदखेडा येथील कोळी समाजाने महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. यामुळे हेंद्रुणकडे जाणार्‍या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. या आंदोलनात शांताराम साहेबराव नवसारे, राजेंद्र मालजी नवसारे, संतोष नथ्थू नवसारे, हेमराज तुकाराम जाधव, नरेंद्र रघुनाथ नवसारे, राजेंद्र दगडु नवसारे, निर्मलाबाई गुलाब माळी यांच्यासह अन्य समाजबांधव सहभागी झाले होते.\nविविध मागण्यांसाठी टोकरे कोळी युवामंचतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.25 जून पासून आमरण उपोषण आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या आंदोलनातील आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावल्याने प्रशासनातर्फे त्यांची तपासणी करण्यात आली. दोन आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.\nPrevious articleवाघाडी आश्रमशाळेची अटल टिंकरिंग लॅबसाठी निवड\nNext articleआरटीओ, पोलिसांची कारवाई थांबवा\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 19 नोव्हेंबर 2018)\nधुळे ई पेपर (दि 19 नोव्हेंबर 2018)\nनंदुरबार ई पेपर (दि 19 नोव्हेंबर 2018)\n, त्यानं सुष्मिताला दिल्या ‘प्रेम’पूर्वक शुभेच्छा\n‘भारत’च्या सिनेमाच्या शुटींगदरम्यान सलमान जखमी\nव्हॉट्सअँपच्या दहा गोष्टी.. ज्या तुम्हाला कायमचे ब्लॉक करू शकतात\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nगुरुवारी पंतप्रधान मोदी साधणार नाशिककरांशी संवाद\nराजापूर येथे सर्पदंशाने चिमुरडीचा मृत्यू\nशहीद जवान कपिल गुंड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Sawantwadi-hospital-funds-for-the-purchase-of-medicine/", "date_download": "2018-11-19T11:55:59Z", "digest": "sha1:F2VWI4L56VUV2N5D6GNJD45VJPGJYEBT", "length": 5132, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सावंतवाडी रुग्णालयाला औषध खरेदीसाठी निधी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › सावंतवाडी रुग्णालयाला औषध खरेदीसाठी निधी\nसावंतवाडी रुग्णालयाला औषध खरेदीसाठी निधी\nसावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील संपलेला औषधसाठी तत्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी स्वतःच्या निधीतून 50 हजार रुपयांची रक्‍कम उपलब्ध करुन दिली व तत्काळ औषध खरेदी करण्याचे निर्देश वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्‍तम पाटील यांना दिले.\nगेल्या महिनाभरात या रुग्णालयात औषधसाठा उपलब्ध नसल्याने रुग्णांना बाहेरुन स्वखर्चाने औषध खरेदी करावी लागत होती. याकडे जि. प. आरोग्य व शिक्षण माजी सभापती मंगेश तळवणेकर यांनी लक्ष वेधले होते. तसेच जनआक्रोश आंदोलनात सहभागी झालेले सुरेश सावंत यांनी स्वखर्चातून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला अत्यावश्यक सलाईनच्या बाटल्यांसह औषध साठा वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्‍तम पाटील यांच्याकडे सुपूर्द केली होती.\nसंबंधित आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी काळजी न घेतल्याने मार्च अखेरीस औषध साठ्याचा तुटवडा निर्माण झाला होता. सावंत���ाडी येथील अधिकर्‍यांच्या बैठकीत ही बाब निदर्शनास येताच पालकमंत्री दीपक केसरकर यांनी स्वतःच्या निधीतून 50 हजार रुपयांची तातडीचा निधी औषध साठ्यासाठी उपलब्ध करुन दिला. तसेच कोणत्याही उपजिल्हा रुग्णालयात आणि आरोग्य केंद्रात औषध तुटवडा होऊ नये यासाठी आरोग्य विभागाला निर्देश दिले.\nडॉ. उत्तम पाटील, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, कार्यकारी अभियंता राकेश धाकतोडे, तहसीलदार सतीश कदम, सा.बां. विभागाचे उपअभियंता अनिल आवटी आदी उपस्थित होते.\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Tasgaon-taluka-Fodder-scam-issue/", "date_download": "2018-11-19T11:29:26Z", "digest": "sha1:3HT4KWDT3S4UFFDEXQ3ZGHKDRXBFCSJ7", "length": 5853, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " छावणी चालकांचे धाबे दणाणले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › छावणी चालकांचे धाबे दणाणले\nछावणी चालकांचे धाबे दणाणले\nतासगाव तालुक्यातील चारा घोटाळा तब्बल तीन वर्षांनी चव्हाट्यावर आल्याने छावणी चालकांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणाची सखोल व पारदर्शी चौकशी व्हावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.\nछावण्यांचा ठेका कृषी उत्पन्न बाजार समिती, विविध मजूर सोसायट्या, विकास सोसायट्यांनी घेतला होता. या छावण्या चालवताना विविध नियम व अटी शासनाने घालून दिल्या होत्या. मात्र तालुक्यातील अनेक छावण्यांत पारदर्शी कारभार चालला नाही, अशा तक्रारी होत्या. शासनाच्या पथकांकडून या छावण्यांची वेळोवेळी तपासणी करण्यात आली. तपासणीवेळी या छावण्यांमध्ये मोठे गौडबंगाल आढळून आले. मात्र त्यावेळी कोणताही ठेकेदार अथवा संस्थेवर कारवाई झाली नाही. त्यामुळे चारा छावणीतील हा घोटाळा दडपल्याची चर्चा सुरू झाली.\nदरम्यान, छावणीत ज्यांनी - ज्यांनी घोटाळे करुन डल्ला मारला त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी एक जनहित याचिका उच्च न्यायालय���त दाखल झाली. त्या याचिकेवर गेल्या काही वर्षांपासून सुनावणी सुरू आहे.\nदरम्यान, जिल्हाधिकारी विजय काळम - पाटील यांनी तपासणीदरम्यान ज्या - ज्या छावण्यांमधील रेकॉर्डमध्ये तफावत आढळून आली, ज्या छावण्यांमध्ये घोटाळा झाला आहे, अशा ठिकाणी संबंधित छावणी चालक अथवा सहकारी संस्थांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले होते. त्यांच्या आदेशानुसार गुरुवारी तालुक्यातील 30 छावणीचालकांवर गुन्हे दाखल झाले.\nया गुन्ह्यांमुळे छावणीत चालकांनी केलेली भानगड उजेडात आली आहे. दरम्यान, या गुन्ह्यांमुळे छावणी चालकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यांच्या पाठीमागे आता चौकशीचा ससेमीरा लागणार आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. काहीजणांनी तर सन 2012 ते 2014 चे छावण्यांचे रेकॉर्ड, कागदपत्रे जमा करण्यासाठी धडपड सुरू केली आहे.\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/real-madrid-vs-liverpool-to-be-a-goal-filled-champions-league-final/", "date_download": "2018-11-19T11:28:41Z", "digest": "sha1:54ZCWUOW7X4MSSTS2DWI5MY2H7H6A5WI", "length": 11655, "nlines": 75, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रियल मॅद्रिद विरुद्ध लीवरपुल रंगणार युसीएलचा अंतिम सामना!", "raw_content": "\nरियल मॅद्रिद विरुद्ध लीवरपुल रंगणार युसीएलचा अंतिम सामना\nरियल मॅद्रिद विरुद्ध लीवरपुल रंगणार युसीएलचा अंतिम सामना\nयुसीएलच्या उपांत्यफेरीचा थरार बुधवारी संपुष्टात आला. दोन टप्प्यामध्ये झालेल्या सामन्यात रियल मॅद्रिदने बायर्न मुनिचचा तर लीवरपुलने रोमा संघाचा पराभव केला. रियल मॅद्रिदला सलग तिसर्यांदा विजेतेपद मिळवायचा तर लीवरपुलला २००४-०५ नंतर पहिल्यांदा युसीएल जिंकायचा मान मिळेल.\nत्याआधी काल आणि आज दूसर्या टप्प्याचे सामने झाले. उपउपांत्य फेरीत शेवटच्या मिनिटला पेनल्टीवर गोल करत उपांत्य फेरीत आलेल्या मॅद्रिदला बायर्न मुनिचने कडवी झुंज दिली.\nसामन्याच्���ा ३ मिनिटलाच बायर्नने गोल करत मॅद्रिदला धोक्याचा इशारा दिला. ११ व्या मिनिटला मार्सेलोच्या आलेल्या अप्रतिम क्राॅसवर बेन्झेमाने हेडरेने गोल करत सामना बरोबरीत आणला.\nसामन्यात बायर्नने अनेक आक्रमण केली पण त्याचे गोलमध्ये रुपांतर करण्यात सतत अपयश आले. पहिला हाफ १-१ ने बरोबरीत सुटल्यावर सामन्याच्या उत्तरार्धात सुरुवातीलाच बायर्नच्या गोलकीपरची चुक मॅद्रिदला सामन्यात २-१ ची आघाडी मिळवून गेली.\nबायर्नने सामन्याच्या ६३ व्या मिनिटला जेम्स राॅड्रिगेजच्या गोलच्या मदतीने सामन्यात बरोबरी साधली. विजयासाठी केवळ एक गोलची गरज असतानासुद्धा त्यांना तो गोल करण्यात यश मिळाले नाही आणि दोन्ही टप्प्यातील गोल्सच्या ४-३ अश्या आघाडीने मॅद्रिदने अंतिम फेरीत सलग तिसर्यांदा प्रवेश केला.\nतर आज झालेल्या सामन्यात रोमा बार्सिलोना नंतर परत लीवरपुल समोर पहिल्या टप्प्यातील ३ गोल्सचा फरक असताना त्यांनापण बाहेर काढेल का असा प्रश्न सगळ्यांसमोर होता. पण लीवरपुलने ७ व्या मिनिटलाच गोल करत सामन्यात आघाडी घेतली.\n१५ व्या मिनिटला झालेला स्वयंगोलने रोमाला सामन्यात १-१ ची बरोबरी साधता आली. २५ व्या मिनिटला लीवरपुलने परत सामन्यात आघाडी घेतली आणि ती त्यांना पुर्वार्धापर्यंत टिकवण्यात यश मिळाले.\nउत्तरार्धात रोमाने लागोपाठ आक्रमण चालू केले आणि त्याचे गोलमध्ये रुपांतर करण्यात त्यांना ५२ व्या मिनिटला यश मिळाले. सामना शेवटच्या ५ मिनिटात पोहचला असताना रोमाने ८६ व्या मिनिटला गोल करत सामना ३-२ वर आणला.\nबरोबरीसाठी २ गोल लागत असताना त्यांना अतिरिक्त वेळेत मिळालेल्या पेनल्टीच्या जोरावर एक गोल करण्यात यश मिळाले.\nदोन्ही टप्प्यात मिळून लीवरपुलने सामना ६-७ ने जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. युसीएलच्या इतिहासात बाद फेरीत सर्वाधीक गोल्सचा विक्रम आपल्या नावे केला.\nतसेच लीवरपुलच्या सलाह, फिरमिनो आणि मानेने या मोसमात २९ गोल्स करत रोनाल्डो, बेले आणि बेन्झेमाच्या २०१३-१४ मधील २८ गोल्सचा विक्रम मोडीत काढला.\nदूसर्या टप्प्यात या मोसमातील सर्वोत्कृष्ट खेळ करणारे रोनाल्डो आणि सलाह काही विशेष करु शकले नाही. अंतिम सामन्यात दोघांच्या खेळावर सर्वांचे लक्ष असेल.\nअंतिम सामना २७ मे २०१८ ला भारतीय वेळेनुसार रात्री १२.१५ वाजता अाहे.\n–पहा व्हिडीवो- बर्थडेचं यापेक्षा च��ंगले सरप्राईज असुच शकत नाही\n–कोहलीपेक्षा मी लांब षटकार मारतो, मग कशाला कमी खायचं\n–अफगाणिस्तान भारताविरुद्ध खेळणार आहे, विराट कोहली विरुद्ध नाही\n–बेंगलोर चाहत्यांसाठी गुड न्युज, सीएसकेची धुलाई करण्यासाठी हा खेळाडू सज्ज\n–सगळ्यांनी माघार घेतली असताना हा देश करणार पाकिस्तानचा दौरा\nकसोटीत त्रिशतक करणारा पहिला भारतीय बनण्याची सेहवागने आधीच केली होती भविष्यवाणी\nमुंबईकर क्रिकेटर पाकिस्तानला नडला, न्यूझीलंडला कसोटीत मिळवून दिला शानदार विजय\nराजमाता जिजाऊ संघ शिवाई प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेत विजेता\nस्टार प्रिमीयर लीग 2018 क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाला विजेतेपद\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पात्रता फेरीतील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात\nपिकलबॉल सुपर कप स्पर्धेत एकता, स्मॅशर्स अंतिम सामन्यात समोरासमोर\nचेन्नईच्या कार्तिक, राघुलला युरो, एलजीबी-4 चे जेतेपद\nपुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक\nकबड्डीपटूच्या जिद्दीला सलाम, अपंगत्व असतानाही कबड्डी खेळणारा महारथी\nपहिल्या टी२० सामन्यात अशी असेल टीम इंडिया\nटी२० मालिका सुरू होण्यापुर्वी ही आकडेवारी तुम्हाला नक्की माहित हवीच\nपुढच्या ४८ तासांनी रोहितचे नाव टी२०मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार\n ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच\nअशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल\nत्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर\nअसे टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले\nमहास्पोर्ट्सचे अजित दादांना खुले पत्र\nक्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्मा सज्ज\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- मराठवाड्याचा सुपूत्र\n या सामन्यांत झाले तब्बल १५ खेळाडू LBW आऊट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://anil-shinde.blogspot.com/2018/07/blog-post_28.html", "date_download": "2018-11-19T11:41:11Z", "digest": "sha1:P42A2YSRLAL7KPENCSPCTHXNDL3SM7HV", "length": 2848, "nlines": 38, "source_domain": "anil-shinde.blogspot.com", "title": "Anil Shinde", "raw_content": "\nआठवण करून देतो, पाऊस तुझ्या त्या स्पर्शाची..\nमी अनिल शिंदे , कल्याणहून, आवडणारा खेळ क्रिकेट , तसे थोडा फोटोग्राफीचा ही छंद आहे मला..नेहमी आनंदी राहायला आवडते मला... 'मी' एक उनाड वार��, पण प्रकृतीशी समतोल साधणारा . . . 'मी' एक खळखळणारा झरा, पण पावसातच वाहणारा . . . 'मी' एक उत्तुंग श्वास, पण सतत कोणाशी तरी बांधलेला . . . 'मी' एक नाजुक भावना, पण सतत दुसर्यांच्या भावविश्वात रमलेला . . . 'मी' जबाबदारीने वेढलेला, पण सतत कर्तव्यासाठी तत्पर असलेला . . . 'मी' एक थकलेले झाड, पण दुसर्यांना सावली देण्यासाठी उभा असलेला . . . 'मी' शब्दात व्यक्त करणे कठीन, पण नेहमी दुसर्यांच्या मनातले जाणणारा . . . 'मी' कोण , 'मी' काय पण एक प्रश्नचिन्ह भासणारा . . . तरीही असा 'मी' लोकांसाठी विदूषक, तर स्वतासाठी वेडयाचे स्वरुप घेतलेला, कारण असे म्हणतात ह्या बनावटी विश्वात वेडेच सुखी राहु शकतात . . \"I love photos, cauz the best thing about it is that,it never changes, even when the people in it change.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/entertainment/bappi-lahiri-return-to-marathi-film-industry-after-28-years/42206/", "date_download": "2018-11-19T10:58:25Z", "digest": "sha1:HZAV2W7FFDGT5CPVG4EKBAKECH22CO6I", "length": 11896, "nlines": 94, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Bappi Lahiri return to marathi film industry after 28 years", "raw_content": "\nघर मनोरंजन ‘लकी’ मधून बप्पीदांची मराठीत २८ वर्षांनी वापसी\n‘लकी’ मधून बप्पीदांची मराठीत २८ वर्षांनी वापसी\nसंजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ आगामी सिनेमाव्दारे बप्पी लाहिरींचा आवाज मराठी श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहे.\nआपल्या ४५ वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत सुप्रसिध्द संगीतकार आणि गायक बप्पी लाहिरींनी अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर नोंदवले. जगविख्यात बप्पी लाहिरींनी ४५ वर्षांनंतर आता मराठी सिनेसृष्टीत पार्श्वगायक म्हणून पदार्पण केले आहे. संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ या आगामी सिनेमाव्दारे बप्पी लाहिरींचा आवाज मराठी श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहे. नुकताच दिवाळीच्या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘लकी’ सिनेमातल्या या नव्या गाण्याचे रेकॉर्डिंग झाले. या गाण्याला अमितराजने संगीतबध्द केले आहे. तर बप्पीदांसोबत पार्श्वगायिका वैशाली सामंतनेही गाणे गायले आहे.\nरेकॉर्डिंग झाल्यावर संगीतकार अमितराज म्हणाला, “माझ्या करियरमधली यंदाची दिवाळी ही सर्वाधिक आठवणीतली ठरली. ज्यांची गाणी लहानपणापासून ऐकत आलो. अशा मोठ्या संगीतकाराकडून आज मी संगीतबध्द केलेल्या गाण्यावर जेव्हा कौतुकाची थाप मिळते. तेव्हा ती दिवाळीतलं सर्वात मोठं गिफ्ट असतं.”\nबप्पी लाहिरी म्हणाले की, “मराठी सिनेसृष्टीत आणि मराठी माणसांसोबत काम करायला मला खूप आवडते. सत्त��च्या दशकाच्या सुरूवातीला मी हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं असलं तरीही, मला ओळख दिली ती एका मराठी दिग्दर्शकाच्या सिनेमाने. १९७५ ला आलेल्या राजा ठाकुर ह्यांच्या जख्मी सिनेमामूळे माझे करीयर खऱ्या अर्थाने सुरू झाले आणि मी ‘लकी’ ठरलो.”\nते पूढे म्हणाले की, “मराठीत काम करण्याची खूप इच्छा असूनही सततच्या व्यस्ततेमूळे मी काम करू शकलो नाही. तरीही १९९० ला ‘डोक्याला ताप नाही’ सिनेमासाठी मी संगीत दिग्दर्शन केले होते. पण नंतर मराठीत काम करण्याची संधीच आली नाही. आता संजय जाधव यांच्या सिनेमामूळे मी मराठीत परत येऊ शकलो. अमितराजने गाण्याला दिलेली चाल मला आवडली. पटकन ओठांवर रूळेल, असे हे गाणे आहे. लकी सिनेमासाठी संजय जाधव ह्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा”\nदिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, “आम्ही खूप लकी आहोत, की बप्पीदांनी लकीमध्ये गाणे गाण्यासाठी होकार दिला. बप्पीदा हे सत्तर, ऐंशी आणि नव्वदीच्या दशकातले खुप मोठे संगीतकार आहेत. त्यांना लकी सिनेमाव्दारे आम्ही मराठी सिनेसृष्टीत घेऊन येतोय, ह्याचा अभिमान वाटतोय”. ‘बी लाइव्ह प्रोडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिगदर्शित ‘लकी’ लवकरच महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nशेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावला केदार जाधव\nनोटबंदीविरोधात काँग्रेसने साकारली रांगोळी\nभाऊजी आता म्हणणार ‘शुरु करो अंताक्षरी’\nशशांक केतकर आणि नेहा जोशी पहिल्यांदाच एकत्र ‘आरॉन’ मधून\n‘दीपवीर’च्या लग्नाच्या फोटोंवरही Funny Memes\nसलमान खानला दुखापत; ‘भारत’च्या सेटवरून घरी परतला\nसंस्कृतीचे ‘मोल’ दर्शवणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला\nरणवीर राहणार दीपिकाच्या घरी\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nहिवाळी अधिवेशन : ठग्स ऑफ महाराष्ट्र विरुद्ध गँग्स ऑफ वासेपूर\nओला-उबरच्या मोर्चाला पोलिसांनी लावला ब्रेक\nविरोधकांच्या बॅनरमधून सरकारची ठगबाजीची चार वर्ष\nसोनाक्षी म्हणते उत्तम आरोग्यासाठी फिटनेस महत्वाचा\nइंदिरा गांधी जयंती विशेष दुर्मिळ छायाचित्रे\nलग्नानंतर रणवीर-दीपिका मुंबईत दाखल\nहे व्हिडिओ गेम्स एकदा तरी खेळाच\nSBI १ डिसेंबरपासू��� बदलणार हा नियम\n‘भाभीजी घर पर है’ फेम सौम्याचे खास क्षण\nउत्तम आरोग्यासाठी हे कराच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-KON-THA-its-not-unfair-to-meet-any-chief-ministers-sharad-pawar-asked-question-4516599-NOR.html", "date_download": "2018-11-19T11:51:26Z", "digest": "sha1:T5ZAGZXLLQ33SS574SJWPIRIHI7B4BAZ", "length": 6921, "nlines": 145, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Its Not Unfair To Meet Any Chief Ministers, Sharad Pawar Asked Question | एखाद्या मुख्यमंत्र्याची भेट घेण्यात गैर काय, शरद पवार यांचा सवाल", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nएखाद्या मुख्यमंत्र्याची भेट घेण्यात गैर काय, शरद पवार यांचा सवाल\nकेंद्रीय कृषिमंत्री या नात्याने मी मुख्यमंत्र्यांना भेटतच असतो. मग त्यात गैर ते काय, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केला.\nठाणे - केंद्रीय कृषिमंत्री या नात्याने मी मुख्यमंत्र्यांना भेटतच असतो. मग त्यात गैर ते काय, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केला. काही दिवसांपूर्वी पवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भेटीच्या बातम्या चर्चेत आल्या होत्या. तेव्हा पवारांनी त्याचे खंडण केले होते. परंतु शनिवारी स्वत:हून त्यांनी याबाबत खुलासा केला.\nदेशात अधिकाधिक प्रमाणात अन्नधान्याचे उत्पादन व्हावे ही कृषिमंत्री या नात्याने माझी जबाबदारी आहे. त्यासाठी वेगवेगळय़ा राज्यांत दौरेही करावे लागतात. प. बंगालमध्ये गेल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतो. ओडिशात नवीन पटनायक, मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान आणि गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांचीही भेट घेत असतो, असे सांगून पवार म्हणाले की, एक दिवस अचानक मी नरेंद्र मोदींना भेटल्याची बातमी आली. अखेर यात गैर ते काय आहे एखाद्या पाकिस्तानी किंवा चीनी व्यक्तीला तर भेटून मी आलो नव्हतो ना\nसंतापजनक : लोकलमधून पडून नाल्यात बुडाला युवक, बघ्यांनी वाचवण्याएेवजी व्हिडिओ केले शूट\nप्रियकराशी शरीरसंबंधासाठी घेतले सेक्स पाॅवरचे इंजेक्शन, ओव्हरडोसमुळे प्रेयसीचा मृत्यू\nअपघातात गंभीर जखमी झालेले ठाणे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/turning-point-of-the-india-vs-pakistan-ct-2017-final-match-india-vs-pakistan-final-263102.html", "date_download": "2018-11-19T11:17:46Z", "digest": "sha1:UCZ5OQZV5CUMQXQKXCLSRXXR57LMARVP", "length": 17072, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Turning Points : भारताच्या पराभवाची कारणं", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू म���फियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nTurning Points : भारताच्या पराभवाची कारणं\n18 जून : आज चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताची पाकिस्तानने दाणादाण उडवली. तब्बल 180 धावांनी भारत हरला .आपल्या 200 चा आकडा आणि 50 षटकं ही पूर्ण करता आली नाहीत. भारत हरला म्हणून रडण्यापेक्षा का हरला याचा विचार करायला हवा. इथे भारताच्या पराभवची कारणं शोधण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाय.\nभारत टॉस जिंकला होता .तेव्हा भारतानं गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानला मोठे आव्हान देऊन भारताला या मॅचमध्ये जिंकता आलं असतं, कुठलेही दडपण न घेता फलंदाजी करता आली असती.\n2. बुमराह चा नो बॉल\nबुमराहच्या नो बॉलनं खूप मोठी भरपाई भारताला द्यावी लागली. फखर धोणीच्या हाती कॅच आऊट झाला होता. पण तो नोबाॅल ठरला.\nआज संपूर्ण सिरीजमधली सगळ्यात सुमार बॉलिंग भारतीय गोलंदाजांकडून पाहायला मिळाली. अश्विन आणि जडेजानं अत्यंत खराब प्रदर्शन केलं.भारतीय गोलंदाजांना पाकिस्तानी फलंदाजांना रोखण्यात अपयश आलं.विशेष करून फखऱ आणि मुहम्मद हफीस या दोन फलंदाजांना रोखलं गेलं असतं तर कदाचित धावांचा इतका मोठा डोंगर पाकिस्तानला उभा करता आला नसता.\nभारतीय गोलंदाजांची बॉलिंग तर खराब होतीच .पण त्यासोबत पाकिस्तानच्या फलंदाजांनी अत्यंत संयमित फलंदाजीचा उत्कृष्ट नमुना दिला. फार घाई न करता आणि जास्त चुका न करता पाकिस्तानी फलंदाजांनी धावांची दोरी 300 च्या पुढे खेचली. अझगर अली आणि फकर यांच्या 128 धावांच्या भागीदारीने पाकिस्तानी फलंदाजांना उभारी दिली .तसंच शेवटच्या 10 षटकांमध्ये 240ते 340 हा पल्ला गाठाण्यात मुहम्मद हफीजचा मोठा वाटा होता.\n5. भारताचे सुमार क्षेत्ररक्षण\nभारताच्या बॉलिंग लाईन इतकीच भारताचे क्षेत्ररक्षण ही या पराभवाचं प्रमुख कारण होतं. भारतीय क्षेत्ररक्षकांनी काही महत्वाचे कॅचेस हुकवले. तसेच काही चौकार थांबवण्यात भारताला अपयश आलं\n6.मोहम्मद आमिर आणि हसन अलींची शानदार बॉलिंग\nआज आमिरनं भारतीय फलंदाजांना 22 यार्डात स्थिरच होऊ दिलं नाही. पहिल्याच षटकात रोहितची विकेट घेऊन त्यानं भारतावर दबाव निर्माण केला. विराट,रोहित आणि शिखऱ यांचे बळी घेत त्यानं भारतीय बॅटिंग आॅर्डरच कंबरडच मोडलं आणि या पठ्यानं फक्त 16 धावा दिल्या . तसंच हसन अलीनं ही 19 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. या दोघांच्या उत्कृष्ट गोलंदाजीनं भारताचं आव्हान संपुष्टात आणलं.\n7. भारताच्या फलंदाजांनी केलेली निराशा\nभारताच्या फलंदाजांना एवढा मोठा डोंगर पार करण्यासाठी एका मोठ्या भागीदारीची गरज होती. पण भारतीय फलंदाज ही लंब्या पारीची भागीदारी तयार करूच शकले नाहीत. धोनी आणि युवराज सारख्या अनुभवी फलंदाजांना ही आज अशी भागीदारी खेळण्यात मोठं अपयश आलं.हे पराभवाच एक महत्वाचं कारण ठरलं.\n8. हार्दिक पांड्या रन आउट होणे\nभारताची बुडती नावं किनाऱ्यापर्यंत आणण्याचा शेवटचा प्रयत्न पांड्यानं केला. त्याच्या अर्धशतकी खेळीनं भारताच्या आशा पल्लवीत केल्या. पण रवींद्र जडेजाने रन घेण्यासाठी काॅल घेतला खरा पण तो पुढे धावलाच नाही. तो तसाच माघारी परतला. त्याच्या माघारी परतल्यामुळे पांड्याचा नाहक बळी गेला. त्याच्या रन आउट होण्यानं साऱ्याच आशा मावळल्या. जर पांड्या आऊट झाला नसता तर मॅच चित्र नक्की वेगळं असतं.\nआता पुढच्या काळात फलंदाजी,गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर भारताला काम करावं लागणारे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/navi-mumbai/land-acquisition-on-ready-reckoner/articleshow/65507089.cms", "date_download": "2018-11-19T12:33:59Z", "digest": "sha1:GEQDDX7AWBLPZFO43S7624UH24GX4THT", "length": 16202, "nlines": 145, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "navi mumbai News: land acquisition on 'ready reckoner' - ‘रेडी रेकनर’आधारेच भूसंपादन | Maharashtra Times", "raw_content": "\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nराष्ट्रीय महामार्गालगतच्या जमीनधारकांनाफटका : वर्षानुवर्षे व्यवहारच न झालेल्या गावांनाsanjayvhanmane@timesgroup...\nफायदा : राष्ट्रीय महामार्गालगतच्या जमीनधारकांना\nफटका : वर्षानुवर्षे व्यवहारच न झालेल्या गावांना\nमुंबई : राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबविताना भूसंपादनाची कार्यवाही विनाअडथळा पार पडावी, या प्रक्रियेत गैरव्यवहार होऊ नयेत, मोबदल्याच्या दरात एकसमानता राहावी, यासाठी यापुढे खासगी जमीन संपादित करताना केवळ 'रेडी रेकनर'च्या दराचाच आधार घेण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. मात्र, हा निर्णय घेताना रेडी रेकनरमधील मार्गदर्शक तत्त्वांना दूर सारण्यात आले आहे. यामुळे राज्य तसेच राष्ट्रीय महामार्गालगत एनए जमीन असणाऱ्यांना फायदा मिळेल; मात्र वर्षानुवर्षे जमीन व्यवहार न झालेल्या गावांमध्ये रेडी रेकनरचा नवा दरच उपलब्ध नसल्याने तेथील जमीनधारकांना फटका बसणार आहे.\nजमिनीचे मूल्यांकन करताना भूसंपादन अधिकाऱ्यांकडून वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब केला जातो. परिणामी मोबदला निश्चित करताना एकसमानता राहात नाही. जमीनधारकांना मोबदला देताना संबंधित जमीन अकृषिक म्हणजेच एनए असल्याचे गृहित धरून यापूर्वी मोबदला दिला जायचा. त्यानुसार जमीनधारकाची कितीही जमीन असली, तरी पहिल्या ४० गुंठ्यांना एनएचा दर, तर उर्वरित जमिनीला कृषीचा दर लावला जायचा. आता नव्या नियमानुसार संबंधित जमीनधारकाच्या सर्व जमिनीला एनएचाच दर दिला जाणार आहे. मात्र या नियमाच्या दोन बाजू समोर येत आहेत.\nराज्यात विविध प्रकल्पांसाठी तसेच सार्वजनिक प्रयोजनासाठी वेगवेगळ्या अधिनियमांच्या तरतुदीनुसार जमीन संपादन होते. मोबदला निश्चित करताना एकवाक्यता आणण्यासाठी आता केवळ वार्षिक बाजारमूल्य अर्थात रेडीरेकनर दराचाच आधार घेतला जाणार असून त्यानुसार मोबदला देण्यात येणार आहे. मात्र, हे करताना रेडी रेकनरमधील मार्गदर्शक सूचना विचारात घेतल्या जाणार नसल्याने याचा विपरित परिणाम होणार असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. राज्य तसेच राष्ट्रीय महामार्गाचा विकास करताना त्याच्या आजुबाजूला असणाऱ्या जमीनधारकांना मोबदला देताना संबंधित जमीन अकृषिक म्हणजेच एनए असल्याचे गृहित धरून याआधी मोबदला दिला जायचा. त्यानुसार जमीनधारकाची कितीही जमीन असली तरी पहिल्या ४० गुंठ्यांना एनएचा दर, तर उर्वरित जमिनीला कृषीचा दर लावला जायचा. आता नव्या नियमानुसार संबंधित जमीनधारकाच्या सर्व जमिनीला एनएचा दर दिला जाणार असल्याने राज्य तसेच राष्ट्रीय महामार्गालगत ज्यांच्या जमिनी असतील त्यांना भूसंपादनामुळे घसघशीत रक्कम मिळणार आहे. खेड्यापाड्यात भूसंपादित करताना बऱ्याच वेळा आजूबाजूच्या गावात जमिनींचे व्यवहारच न झाल्याने सध्या त्या जमिनीचा रेडी रेकनरनुसार नेमका काय दर आहे हे ठरविणे अडचणीचे ठरते.\nबऱ्याच वेळा कागदावर जिरायत जमिनीची नोंद असते. मात्र प्रत्यक्षात अलीकडच्या काळात त्या जमिनीवर पाण्याची व्यवस्था करून ती बागायत केलेली असते. अशावेळी भूसंपादन करणारे अधिकारी रेडी रेकनरमधील मार्गदर्शक तत्त्वांचा वापर करायचे. भूसंपादनाची अधिसूचना निघायच्या तीन वर्षे आधी त्या परिसरात जमीन खरेदी-विक्रीचे जे व्यवहार आहेत, त्यातील सर्वाधिक किमतीच्या व्यवहारांची सरासरी काढून त्याआधारे मोबदला दिला जायचा. त्याआधारे संबंधित जमीनमालकाला बागायत जमिनीनुसार दुप्पट मोबदला तर हंगामी बागायत जमिनीसाठी दीडपट मोबदला दिला जायचा. मात्र, नव्या कायद्यानुसार रेडीरेकनरमधील मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करण्याचेच बंद करण्यात आले आहे. त्यामुळे जमिनीच्या सातबऱ्यावर जी नोंद असेल तसेच मागचा जो रेडी रेकनरचा दर असेल त्याआधारेच मोबदला देण्यात येणार आहे.\nमिळवा ठाणे बातम्या(thane + kokan news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nthane + kokan news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nपुरुष दिन: असा असतो 'परफेक्ट मॅन'\nसंगमनेरमध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस\nफूड टुरिझममध्ये नवा ट्रेंड\nअमृतसर हल्लाः संशयिताना लवकरच ताब्यात घेणारः पंजाब मुख्यमंत्\nपुणे पोलिसांची BJPला MP निवडणुकीत मदत: सचिन सावंत\nदिल्लीः जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन\nनवी मुंबई याा सुपरहिट\nट्रान्स हार्बरवरील ११ फटका चोरांना अटक\nकोपरखैरणेत मुलाकडून वडिलांची हत्या\n‘सातव्या वेतना’बाबतनवीन वर्षात सुवार्ता\nकासवांची तस्करी करणाऱ्या दुकलीला अटक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nविनयभंगप्रकरणी नामदेव भगतला अंतरिम जामीन...\n‘बेवॉच’ पाहत नाही का\nबोगस कागदपत्रांनी बड्या बँकांकडून लाटले कर्ज...\nविंदांची स्मृती अमर रहे...\nवाजपेयींच्या नावे भाजपतर्फे पाठ्यवृत्ती...\nद्रोणागिरीत पायाभूत सुविधांवर भर...\nदाभोलकरांच्या हत्येचा कट कुणी रचला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kgtocollege-news/bogus-admission-cases-admission-cases-in-colleges-1281767/", "date_download": "2018-11-19T11:53:47Z", "digest": "sha1:RPA3PLSBSJELEZECR6T3YXAWHYHMWB5Q", "length": 14076, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सहा वर्षांतील बोगस प्रवेशांचाही छडा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविराट कोहली ऑस्ट्रेलियात गप्प बसला तर आश्चर्य वाटेल - पॅट कमिन्स\nरिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nके.जी. टू कॉलेज »\nसहा वर्षांतील बोगस प्रवेशांचाही छडा\nसहा वर्षांतील बोगस प्रवेशांचाही छडा\nराज्यात एकूण १८ सरकारी व पालिकेच्या रुग्णालयांतर्गत येणारी वैद्यकीय महाविद्यालये आहेत.\nसुमारे सात हजार विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची वैधता तपासणार\nकेवळ अनुसूचित जमातीमधीलच (एसटी) नव्हे तर अनुसूचित जाती (एससी), इतर मागास वर्ग (ओबीसी) आदी विविध प्रवर्गातून राज्यातील वैद्यकीय सरकारी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या आणि सध्या शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या जात व जात पडताळणी प्रमाणपत्रांची वैधता तपासण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे गेल्या पाच ते सहा वर्षांत प्रवेश झालेल्या सात हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. इतक्या मोठय़ा संख्येने विद्यार्थ्यांच्या जात वा जात पडताळण��� प्रमाणपत्रांची सत्यता तपासण्याची ही पहिलीच वेळ आहे.\nराज्यात एकूण १८ सरकारी व पालिकेच्या रुग्णालयांतर्गत येणारी वैद्यकीय महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये एकूण सुमारे २८१० जागा आहेत. या जागा दर वर्षी वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत भरल्या जातात. यापैकी ५० टक्क्यांच्या आसपास जागा या अनुसूचित जाती, जमाती, विशेष मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासवर्गीय अशा विविध राखीव प्रवर्गातून भरल्या जातात. म्हणजे साधारणपणे वर्षांला एक हजाराहून अधिक विद्यार्थी या प्रवर्गातून जे जे, नायर, सायन आदी राज्यातील विविध १८ सरकारी व पालिका महाविद्यालयांमधील राखीव जागांवर प्रवेश घेतात. सध्या या प्रवर्गातून प्रवेश घेतलेले सुमारे सात हजारांहून अधिक विद्यार्थी वेगवेगळ्या वर्षांत शिकत आहेत; परंतु या सर्व विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतेवेळेस सादर केलेल्या जात व जात पडताळणी प्रमाणपत्रांची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी दिली.\nसरकारी महाविद्यालयांमधील २८१० जागांवरील प्रवेशासाठी साधारणपणे दीड ते दोन लाख विद्यार्थ्यांमध्ये दर वर्षी चुरस असते. परंतु, या जागा बोगस जात व जात पडताळणी प्रमाणपत्रांच्या आधारे बळकावल्या जात असल्याचे वास्तव समोर आल्यानंतर आता प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला आहे. एका निवृत्त सरकारी अधिकाऱ्याने जागल्याची भूमिका बजावत १९ विद्यार्थ्यांच्या बोगस प्रमाणपत्रांचे प्रकरण खोदून काढले असले तरी आणखी किती विद्यार्थ्यांनी या पद्धतीने जागा बळकावल्या असतील आणि हे उद्योग गेली कित्येक वर्षे सुरू आहेत, याचा मागमूस लागणे आवश्यक आहे.\nसरकारी यंत्रणेनेच हा घोटाळा गंभीरपणे घेऊन याची पाळेमुळे खणून काढण्याचे ठरविले तर बोगस प्रमाणपत्रे देणाऱ्या टोळीचा मागमूस शोधणेही सोपे जाईल.\nराजेंद्र मरसकोल्हे, ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ट्रायबल संघटना\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n : नवरा जिव���त असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\n'मला मारहाण नाही केवळ धक्काबुक्की', 'मुळशी पॅटर्न'चे दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा खुलासा\n'आजोबा आमच्यासोबत का राहत नाही', अबरामचा बिग बींना प्रश्न\nजस्टिनशी लग्न केल्यानंतर हेलीने केला नावात 'हा' बदल\nसोनालीनंतर आता 'या' अभिनेत्रीलाही झाला कॅन्सर\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\n‘गोमातेवरून काँग्रेसचे दुटप्पी राजकारण’\nमध्य प्रदेशात काँग्रेससाठी आता नाही तर कधीच नाही\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या ९ लाख कोटींच्या राखीव निधीवर सरकारचा डोळा\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nविधान परिषद उपसभापतीपद निवडणूक तूर्त नाही\nतेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना विरोधकांचे खतपाणी\nसहा तासांत पत्रीपुलाचे पाडकाम\nदुधात भेसळ केल्यास जन्मठेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-19T11:49:23Z", "digest": "sha1:P5EW7OCALTOZPNCBNIKPROJ4TKSVSAUJ", "length": 7765, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कर्त्या व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणात कुटुंबीयांना दिलासा – 24 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा महालोकअदालतमध्ये निर्णय | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकर्त्या व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणात कुटुंबीयांना दिलासा – 24 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा महालोकअदालतमध्ये निर्णय\nपुणे-क्रेनने धडक दिल्यामुळे घरातील कर्त्या व्यक्‍तीचा मृत्यू झाल्याप्रकरणात 24 लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. शनिवारी झालेल्या महालोकअदालतमध्ये हा दावा निकाली काढण्यात आला. विलास उत्तम गवारी (वय 42, रा. मोई, ता. खेड), असे अपघातात मृत्यू झालेल्यांचे नाव आहे. त्यांची पत्नी सारिका, मुली ऋतु (वय 9), वेदीका (2 वर्षे) आणि वयोवृद्ध आई यांनी या प्रकरणात नुकसानभरपाई मिळावी, यासाठी ऍड. कांचन धामणकर यांच्यामार्फत मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला होता. विलास हे दि. 14 मे 2016 रोजी दुचाकीवरून पुणे – नाशिक द्रुतगती महामार्गावरून चालले होते. त्यावेळी खेड तालुक्‍यातील कुरूळी गावच्या हद्दीत रस्त्यावर एक घटना घडली होती. लोक जमून ते पाहते होते. हे पाहण्यासाठी त्यांनी गाडी लावली. ते घटनास्थळ���कडे निघाले. त्यावेळी नाशिककडून पुण्याकडे निघालेल्या क्रेनने त्यांना धडक दिली. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते एका कंपनीत ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. त्यांना दरमहा 20 हजार रुपये पगार होता. घरातील एकमेव कमवते होते. त्यामुळे 28 लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी ऍड. कांचन धामणकर यांच्यामार्फात मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला होता. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात हा दावा दाखल करण्यात आला होता. शनिवारी झालेल्या महालोकअदालतमध्ये 24 लाख रुपये देत दावा निकाली काढण्यात आला. विमा कंपनीच्या वतीने ऍड. एम. बी.माहेश्‍वरी यांनी काम पाहिले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसमाज विकासासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची\nNext articleअपहरणानंतर मुलाची चोवीस तासांत सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.glazegalway.com/marathi/all/krisham.html", "date_download": "2018-11-19T11:17:26Z", "digest": "sha1:X7R4RECCIWVBKET2QIRF72R2XFTMRXC5", "length": 2774, "nlines": 17, "source_domain": "www.glazegalway.com", "title": ":: Glaze Trading India Pvt. Ltd ::", "raw_content": "\nमानवजातीच्या अधिक चांगल्या भविष्याचा प्रारंभ\nकृषीसाठी जमीन, पाणी, हवा, सूर्यप्रकाश आणि ऊर्जा यांचा समावेश असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या समन्वयाची आवश्यकता आहे. जेव्हा निसर्गाचे कायदे किंवा नियम यांच्याविरुद्ध चुकीच्या प्रथेच्या परिणामस्वरूप आमच्या नैसर्गिक संसाधनांची गुणवत्ता आणि मात्रा यांचे नुकसान होते तेव्हा अशा चुकीच्या प्रथांमुळे फक्त वातावरणावरच परिणाम होत नाही, तर भविष्यातील कृषिविषयक कामांची व्यवहार्यता सुद्धा धोक्यात येते.\nशाश्वत कृषीचे वाढते महत्त्व लक्षात घेवून, गाल्वे कृषीम रेंज (Galway Krisham Range ) ला कृषी समुदायाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सादर करण्यात आले आहे.\nमातीचेआरोग्य कायम ठेवून पीकाची उत्पादकता वाढविण्यासाठी गाल्वे (Galway) ची उत्पादने जैव तंत्रज्ञानावर आधारित आहेत. ते मातीमध्ये सेंद्रिय सामुग्रीला अंतर्भूत करण्यासाठी आणि गांडूळाला शेताकडे परत आणण्यामध्ये मदत करतात.\nजैव खते आणि रोप वाढ सक्रीयक (प्लांट ग्रोथ ऍक्टिव्हेटर) यांच्या अद्वितीय श्रेणीसह गाल्वे कृषीम (Galway Krisham) जैव उत्पादने रासायनिक खते हार्मोन्स आणि कीटकनाशके यांच्यासाठी खरा पर्य���य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/lifestyle/chhatrapati-shivaji-maharaj-costume-in-london/41306/", "date_download": "2018-11-19T12:19:39Z", "digest": "sha1:JDWXMYYZNIJ3PB27VHHGLKH22VMDGLJY", "length": 13257, "nlines": 98, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Chhatrapati shivaji maharaj costume in london", "raw_content": "\nघर लाईफस्टाईल छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख आता लंडनमध्ये\nछत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख आता लंडनमध्ये\nमहाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महारांजाचे पोशाख पुण्यातील मराठमोळ्या युवक दिपक माने हे शिवाजी महाराजांचा पोशाख शिवजातस्य नावाने शाही लग्नासाठी सादर करीत आहेत, तेही महाराष्ट्रात नव्हे तर लंडनमध्ये.\nभारतात राजेशाही लग्न करण्याची क्रेज सध्या चालू आहे. शाही लग्नात राजे महाराजांसारखे पोशाख परिधान केले जातात. ज्यामध्ये देशातील विविध राजांच्या पोशाखाचे अवलंब केले जातात. परंतू आजतागायत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महारांजाचे पोशाख वापरण्यात आले नाही. त्यामुळे पुण्यातील मराठमोळ्या युवक दिपक माने हे शिवाजी महाराजांचा पोशाख शिवजातस्य नावाने शाही लग्नासाठी सादर करीत आहेत, तेही महाराष्ट्रात नव्हे तर लंडनमध्ये. पुणेकर कुठल्याही क्षेत्रात मागे नसतात. आपली छाप देशविदेशात प्रत्येक क्षेत्रात सोडतात. मग ते फॅशनमध्ये कसे मागे राहतील. हाच उद्देश समोर ठेवून काहीतरी वेगळं करण्याच्या मनसुब्याने आणि शिवाजी महाराजांच्या आचार तसेच विचाराने प्रेरित होऊन शिवजातस्य या नावाने शाही पोशाखाला आधुनिकतेची जोड देत त्यांनी शिवजातस्य बनवले आहे.\nशिवजातस्य या शिवाजी महारांच्या शाही पोशाखमध्ये आभूषण, वस्त्र, मुजडी, पगडी आदींचा समावेश आहे. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार तसेच सिंहासन आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचा इतिहास पोशाखाच्या माध्यमातून पोहचविण्याचा प्रयत्न दिपक माने याने केला आहे. तसेच हे पोशाख आजच्या फॅशनला अनुसरुन सादर करण्याचा ध्येय त्याने घेतला आहे.\nमी महाराष्ट्रीयन असल्याचा मला अभिमान आहे. महाराष्ट्रीयन असल्यानेच आपली संस्कृती आणि महाराजांचा इतिहास जगभर पोहंचविण्याच्या उद्देशानेच या प्रकारचा पोशाख बनविण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांचा पोशाख आधुनिक युगाशी ताळमेळ जोडत आम्ही शिवजातस्य कलेक्शन सादर करीत आहे. सर्व स्तरातून याचे स���वागत केले जाईल याची मला खात्री आहे.\n– दिपक माने, ड्रेस डिजायनर, पुणे\nइंडिया फॅशनविक ऑलम्पियामध्ये सहभाग\nलंडनमध्ये इंडिया फॅशनविक ऑलम्पिया ११ नोव्हेंबरला होत असून या ठिकणा संपूर्ण भारतातून अनेक डिजाइनर्स आपापले कलेक्शन सादर करतील. या फॅशन शोमध्ये शिवाजी महाराजांचा पोशाख आजच्या फॅशनला ताळमेळ घालत तसेच त्यांनी परिधान केलेले दागिनेही यावेळी सादर करण्यात येणार आहे. या फॅशनविकसाठी पुण्यातून २५ मॉडेल जाणार असून त्या महाराष्ट्राच्या संस्कृतीसह शाही पोशाख सोबत आभूषणं सादर करणार आहे. याद्वारे छत्रपती महाराजांचे पोशाख सादर करणारे दिपक माने हे देशातील प्रथम व्यक्ती मानले जात आहेत. शाही लग्नात नवरा-नवरीसाठी शाही पोशाख सादर करणार आहेत.\nयासाठी तब्बल २ वर्ष संशोधन केले\nछत्रपती शिवाजींचा पोशाख बनविण्यासाठी माने यांनी तब्बल २ वर्ष संशोधन केले. यासाठी त्यांनी २०-२५ किल्ले पिंजून काढले. यासाठी त्यांच्या ३४ जणांच्या टीमने मेहनत घेतली. दिपक माने हे राजा महाराजांचे कपडे, आभूषणं, फेटा, पगडी, बुट, चप्पल सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी काम करीत आहेत. शाही लग्नासाठी सर्व काही एकाच छताखाली मिळावे यादृष्टीने त्यांनी तशी उपाययोजना केली आहे. येथे शाही पोशाख, आभूषणं, डोली सर्वकाही याच ठिकाणी मिळणार आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nअमृतसर- सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाला दोनदा पगार\nआम्हालाही दिवाळी साजरी करु द्या; पारधी समाजाची मागणी\nजाणून घ्या लिंबाचे घरगुती फायदे\nमुदतपूर्व प्रसूतींमध्ये बालक जगण्याचा दर आता ९० टक्के\nउभं राहून पाणी पित असाल तर सावधान\nपोटाची चरबी कमी करण्यासाठी\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nहिवाळी अधिवेशन : ठग्स ऑफ महाराष्ट्र विरुद्ध गँग्स ऑफ वासेपूर\nओला-उबरच्या मोर्चाला पोलिसांनी लावला ब्रेक\nविरोधकांच्या बॅनरमधून सरकारची ठगबाजीची चार वर्ष\nया सेलेब्स जोड्यांचे लग्न राहीले चर्चेत\nइंदिरा गांधी जयंती विशेष दुर्मिळ छायाचित्रे\nलग्नानंतर रणवीर-दीपिका मुंबईत दाखल\nहे व्हिडिओ गेम्स एकदा तरी खेळाच\nSBI १ डिसेंबरपासून बदलणार हा नियम\n‘भाभीजी घर पर है’ फेम सौम्याचे खास क्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/ravivar-mata/fuel-price-rise-is-well-designed-plan-to-loot-the-people/articleshow/65735128.cms", "date_download": "2018-11-19T12:29:43Z", "digest": "sha1:RZSWHMACMYOCKLAX7BBXM3D7DSUCJXAH", "length": 29130, "nlines": 166, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Ravivar MATA News: fuel price rise is well designed plan to loot the people - इंधनभडका: लुटीची योजनाबद्ध नीती! | Maharashtra Times", "raw_content": "\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nइंधनभडका: लुटीची योजनाबद्ध नीती\nभारतीय जनता पक्षाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा जनता अशीच (त्यांच्या संघीय भक्तांप्रमाणेच) बालबुद्धी असल्याचे गृहित धरत असावेत. त्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत देशाची अशीच क्रूर फसवणूक चालवलेली आहे.\nइंधनभडका: लुटीची योजनाबद्ध नीती\nआंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाचे दर वाढत असल्याचा परिणाम म्हणून देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढत असल्य़ाचे सरकारी तेल कंपन्यांच्या आणि सरकारच्या वतीने सांगितले गेल्याचे वाचनात आले. एखाद्या लहान मुलाला खेळात फसवत असताना दुसरा त्याला सांगतो की, छापा पडला तर मी जिंकलो, आणि काटा पडला तर तू हरला. लहान मुलाला काहीच कळत नाही. त्याला एकदा जिंकलो आणि एकदा हरलो असे, ऐकू आले की, तो समान संधीचा खेळ असल्याचे गृहीत धरतो. भारतीय जनता पक्षाचे थोर नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा जनता अशीच (त्यांच्या संघीय भक्तांप्रमाणेच) बालबुद्धी असल्याचे गृहित धरत असावेत. त्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत देशाची अशीच क्रूर फसवणूक चालवलेली आहे.\nकाँग्रेसच्या राज्यात एप्रिल २०१४मध्ये क्रूड तेलाचा भाव प्रति बॅरल १०४ डॉलर्स होता, तेव्हा पेट्रोल प्रतिलीटर ८०.८९ रुपये होते. आता क्रूडचा दर ७५ डॉलर प्रति बॅरल आहे. तेव्हा पेट्रोलचा दर ८७ रुपये आहे. मोदी सरकारच्या काळात क्रूडचे दर ३७ डॉलरपर्यंत खाली येऊनही त्यांनी पेट्रोलचे दर अगदी किरकोळीने कमी केले होते. म्हणजे क्रूडचा दर काँग्रेसच्या काळाच्या तुलनेत एक तृतीयांश झाला, तेव्हा मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर फक्त १८ टक्क्यांनी कमी केले. यावरून नमोभक्त (खरे तर नमोरुग्ण) सध्याच्या तेल्याच्या वाढत्या दरांसाठी आंतरराष्ट्रीय दरांकडे बोट दाखवत आहेत, त्यातील कांगावा स्पष्ट होईल.\nयाचे कारण, मोदी सरकारने त्या प्रमाणात कर वाढवून जनतेची लूट वाढवली. टक्केवारीत सांगायचे तर २०१४ ते २०१७ या तीन वर्षांत एकूण पेट्रोलियमजन्य पदार्थांच्या किंमतीवरील करांमध्ये मो��ी सरकारने १५२ टक्के वाढ केल्याचे केंद्र सरकारच्या २०१७च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात स्पष्ट केले आहे. यावरून स्वतः 'नमो' तसेच 'नमोरुग्ण भक्त' सध्याचे दर वाढण्याचे कारण म्हणून आंतरराष्ट्रीय बाजाराकडे बोट दाखवत आहेत, तो शुद्ध कांगावाच आहे. मोदी यांच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाचे दर इतके पडूनदेखील पेट्रोल-डिझेलचे दर खाली न येण्याचे करवाढ हे मुख्य कारण राहिले आहे. मोदी सरकारने गेल्या चार वर्षात पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन करामध्ये काही पटींची वाढ करून, या वाढीव करांमधून जनतेची प्रचंड लूट केली आहे ते खालील सूचीवरून दिसून येईल. यालाच म्हणतात, छाप पडला तर मी जिंकलो आणि काटा पडला तर तू हरला.\nकेंद्र सरकारला तेल क्षेत्रातून मिळालेले उत्पन्न (कोटी रुपये)\nतपशील २०१४-१५ २०१७-१८ वाढीचे प्रमाण (टक्के)\nकेंद्रीय उत्पादन व अन्य अप्रत्यक्ष कर १,२६,०२५ २,८४,४४२ १२५\nसरकारी तेल कंपन्यांच्या नफ्यातील वाटा ९,१९७ १४,५७५ ५८\nसर्व (खाजगी आणि सरकारी)तेल कंपन्याच्या ३६,८४३ ४४,८४१ २१\nनफा व लाभांश वाटपावरील कर\nएकूण उत्पन्न १,७२,०६५ ३,४३,८५८ १००\n(आधार -पेट्रोलियम प्लॅनिंग अँड ॲनॅलिसिस सेल www.ppac.nic.in)\nकिंमत निर्धारणाची विपरित पद्धती -\nयामधून मोदी सरकारने बेफाट करवाढ करून जनतेची लूट केल्याचे दिसून येतेच आहे. या अतिभयंकर करआकारणीव्यतिरिक्त भारतातील पेट्रोलियम पदार्थांच्या दरनिर्धारणाच्या विशिष्ट पद्धतीमधून एका बाजूस सार्वजनिक-खाजगी तेल कंपन्या आणि दुसरीकडे सरकार, दोघे मिळून जनतेची लुबाडणूक करतात. बाजारव्यवस्थेचे मुक्त दरनिर्धारणाचे तत्त्व आणि सरकार नियंत्रित अर्थव्यवस्थेचे तत्त्व, या दोन्हींचा सोयीस्कर वापर करून, देशातील सत्ताधारी वर्ग जनतेला अंधारात ठेवून कोणत्या प्रकारे व्यवहार करत आहे, हे प्रत्येकाने समजून घेणे आवश्यक आहे.\nदेशाच्या पेट्रोलियम पदार्थांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या क्रूड तेलापैकी ८० टक्के तेल आपण आयात करतो. त्याचे शुद्धीकरण करून पेट्रोल, डिझेल, केरोसिन, विमानाचे इंधन, एलपीजीचा काही पुरवठा, इत्यादी सर्व पदार्थ निर्माण होत असतात. भारतामध्ये सध्या आपल्या गरजेपेक्षा सुमारे ३३ टक्के जास्त शुद्धीकरणक्षमता आपण निर्माण केलेली आहे. एकूण क्षमतेपैकी साधारणतः ३७ टक्के क्षमता ही खासगी क्षेत्रात आहे. भारत हा कधीही शुद्धीकरण केलेले इंधन आयात करत नाही. उलट आपल्या शुद्धीकरण केंद्रांतून शुद्ध केलेले हे पदार्थ आपण निर्यात करतो. म्हणजेच भारत क्रूड तेलाचा आयातदार आणि शुद्धीकृत पेट्रोलियम पदार्थांचा निर्यातदार देश आहे. मात्र असे असताना भारतात शुद्धीकरण करून भारतातच विकल्या जाणाऱ्या पेट्रोल-डिझेल इत्यादी इंधनांच्या दरांचा आधार 'उत्पादनखर्च अधिक वाजवी नफा' हा नसतो. भारतात जर शुद्धीकृत पेट्रोल व डिझेल आयात केले असते, तर त्याचे दर किती राहीले असते या संकल्पनात्मक किंमतींच्या आधारावर भारतात पेट्रोल-डिझेलचे दर निश्चित करून त्या दरांना तेल शुद्धीकरण कंपन्या हे इंधन विपणन कंपन्यांना विकतात. त्यानंतर ते बाजारात येते. म्हणजेच त्या दरांचा आधार शुद्धीकृत पेट्रोलियम पदार्थांचे (काल्पनिक) आयातदर हा असतो. इथेच तर खरी मेख आहे. कारण भारतात तेल शुद्ध करण्याचा खर्च आंतरराष्ट्रीय बाजारात कोठेतरी तेल शुद्धीकरण करून ते भारतात आयात करण्याच्या तुलनेत (तेल कंपन्यांचा वाजवी नफा गृहित धरूनदेखील) निदान ५ ते ६ डॉलर कमीच असतो. पण तरीही तेल शुद्धीकरण कंपन्या (सरकारी तसेच खाजगी) भारतात पेट्रोल डिझेल इतकेच काय गॅस देखील काल्पनिक अशा आंतरराष्ट्रीय किंमतीलाच विकतात. प्रचंड नफेखोरी करतात. उदाहरणार्थ, आपण पेट्रोलची किंमत कशी ठरते त्याची दिनांक ३ सप्टेंबर २०१८ रोजी एचपीसीएलने प्रकाशित केलेली माहिती पाहू. (आधार - पेट्रोलियम प्लॅनिंग अँड ॲनॅलिसिस सेल www.ppac.nic.in)\nत्यावरून असे दिसते की, डिझेलचा दर निश्चित करताना डिझेलचा देशातील आयातीचा दर ९०.५८ डॉलर प्रतिबॅरल इतका म्हणजे १५९ लिटरसाठी ६,५२१ रुपये (४१ रुपये प्रतिलीटर) इतका धरला आहे. तर त्याच दिवशी क्रूड तेलाचा वास्तविक आयातीचा दर फक्त ७५.५८ डॉलर प्रतिबॅरल म्हणजेच १५९ लिटरसाठी ५,४४१ रुपये (३४ रुपये प्रतिलीटर) होता.\nतेलाच्या उत्पादनात अर्थशास्त्रानुसार शुद्धीकरणात वजनाचा किंवा तेलाचा नाश असा होत नाही. त्यापासून शुध्दीकरणाच्या प्रक्रियेत विविध पदार्थ मिळत जातात. त्यांच्या किंमतींचे निर्धारण बाजारातील उपयोगानुसार केले जाते. याचा अर्थ तेल शुद्धीकरण कंपन्या त्यांच्या प्रत्यक्ष शुद्धीकरणासाठी येणाऱ्या खर्चाच्या किंवा वाजवी नफ्याच्या निरपेक्ष १५ डॉलर प्रतिबॅरल म्हणजेच लीटरमागे जवळ जवळ ७ रुपये आपल्याकडून उ���ळतात. यातील काही त्यांचा उत्पादन खर्च आणि वाजवी नफा म्हणून मान्य केला तरी, तेलाच्या दरनिर्धारणाच्या या विपरित पद्धतीतूनच तेल शुद्धीकरण कंपन्या प्रचंड नफा कमावत आहेत. हे त्यांच्या हिशेबांतील नफ्यांचे आकडे पाहिले असता दिसून य़ेईल.\nयामध्ये त्यांना होणारा नफा किती, यापेक्षा त्यामागील तत्त्व अत्यंत गंभीर आहे. भारतामध्ये शुद्धीकरण करून निर्माण झालेले पदार्थ, भारतीय भूमीवर, भारतीय कंपन्यांना, भारतात वितरणासाठी विकताना, त्या पदार्थांच्या काल्पनिक आयातीची आंतरराष्ट्रीय किंमत आकारली जाते. आणि त्यातून प्रचंड असा अवाजवी नफा तेल शुद्धीकरण कंपन्या कमावतात. त्याला काहीही समर्थन असू शकत नाही.\nहे तर्कशास्त्र अत्यंत विपरित असे आहे. दरआकारणीचे हे तत्त्व सरकार कामगारांचे किमान वेतन निश्चित करताना किंवा शेतकऱ्यांना हमी भाव देताना का वापरत नाही कामगारांचे किमान वेतन निश्चित करताना अमेरिकेतील किंवा कोणताही परदेशातील कामगार भारतात आणला तर त्याला तेच काम करण्यासाठी किती वेतन द्यावे लागेल, या हिशेबाने सरकार भारतातील कामगारांचे किमान वेतन ठरवते काय कामगारांचे किमान वेतन निश्चित करताना अमेरिकेतील किंवा कोणताही परदेशातील कामगार भारतात आणला तर त्याला तेच काम करण्यासाठी किती वेतन द्यावे लागेल, या हिशेबाने सरकार भारतातील कामगारांचे किमान वेतन ठरवते काय मग अशी विपरित पद्धती पेट्रोल-डिझेलच्या उत्पादकांसाठीच कशासाठी मग अशी विपरित पद्धती पेट्रोल-डिझेलच्या उत्पादकांसाठीच कशासाठी अर्थात त्याचे उत्तर स्पष्ट आहे.\nरिलायन्स, एस्सार यांच्या फायद्यासाठीच ही पद्धती आणली आहे. अर्थात त्याचे वाटेकरी आता सरकारी कंपन्यादेखील आहेत. हा प्रश्न फक्त नफेखोरीचा नाही. तर भारत देशाचे राजकीय अस्तित्व भारतातच नाकारण्याचा हा अतिशय गंभीर असा प्रकार आहे.\nम्हणजेच सध्या पेट्रोल-डिझेलच्या दरांतून दोन प्रकारे जनतेची लूट होते आहे. एक सरकारने तेलाच्या दरांवर सुमारे १३० टक्क्यांचा कर आकारला आहे म्हणून, तर दुसरे म्हणजे तेल कंपन्या आपल्या सर्वांच्या नजरेआड आयात न केलेल्या मालाच्या काल्पनिक किंमतींचा आधार घेऊन आपले नफे वाढवत आहे म्हणून.\nयामध्ये आपल्याला असे दिसते की, तेलाबाबत असणारे लोकांची असहाय्यता आणि पूर्ण अवलंबित्व याचा पुरेपूर वापर करून सरक���र वाट्टेल तो दर आकारत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर असे दिसते, की जगातील सर्वात जास्त कर आकारणाऱ्या पहिल्या काही देशांपैकी एक म्हणून भारताने स्थान पटकावले आहे. त्यावेळी मुक्त बाजाराचे तत्त्व अंगीकारणाऱ्या देशांच्या धोरणांचा किंचितही विचार सरकारने केलेला नाही. मात्र तेलाचा दर निर्धारित करताना त्या सरकारने एका धोरणाच्या आणि उद्देशाने ठरवून देण्याची व्यवस्था २००२ मध्ये मोडीत काढताना त्यावेळच्या तसेच नंतर आजपर्यंतच्या सर्व सरकारांनी गोडवे गायले आहेत ते मुक्त बाजाराच्या मुक्तपणाने निर्धारित केलेल्या दरांचे\nनरेंद्र मोदी सत्तेवर यायच्या आधी आणि नंतर क्रूड तेलाचे आयातीचे दर आणि पेट्रोल-डिझेलचे दर\nमहिना व वर्ष क्रूडतेलाचे आयातदर (प्रति बॅरल -१५९ लिटर्स) मुंबईमधील दर रूपयांत (प्रति लिटर)\nडॉलरमध्ये रुपयामध्ये पेट्रोल डिझेल\nएप्रिल २०१४(काँग्रेस) १०४.२१ ६,३७६ ८०.८९ ७५.४९\nएप्रिल २०१५(मोदी-भाजपा)५३.६१ ३,३५२ ६८.०४ ५७.०४\nएप्रिल २०१६(मोदी-भाजपा)३७.२९ २,४९१ ६५.७९ ५५.०६\nएप्रिल २०१७(मोदी-भाजपा)५०.०६ ३,२७५ ७२.६६ ६१.२७\n७ सप्टेंबर २०१८ ७५.५८ ५,४४१ ८६.९१ ७५.९६\nमिळवा रविवार मटा बातम्या(Ravivar MATA News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nRavivar MATA News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nपुरुष दिन: असा असतो 'परफेक्ट मॅन'\nसंगमनेरमध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस\nफूड टुरिझममध्ये नवा ट्रेंड\nअमृतसर हल्लाः संशयिताना लवकरच ताब्यात घेणारः पंजाब मुख्यमंत्\nपुणे पोलिसांची BJPला MP निवडणुकीत मदत: सचिन सावंत\nदिल्लीः जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन\nरविवार मटा याा सुपरहिट\nकायद्याचे बोलू काही: विचार हवा साऱ्यांचा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nइंधनभडका: लुटीची योजनाबद्ध नीती\n‘सासरच्या घरात राहता येईल का\nनीरव शांतता अन् प्रसन्नता...\nभार��ातील उच्च शिक्षण : महिलांसाठी सुसंधी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/lost-pocket-returned-policemen-103870", "date_download": "2018-11-19T11:55:48Z", "digest": "sha1:4YMDUIZ3QNSSPYMB3IR3KOA5SOJILASY", "length": 8296, "nlines": 159, "source_domain": "www.esakal.com", "title": "lost pocket returned by policemen भरतीवेळी सापडलेले पॉकेट पोलिसाने केले परत | eSakal", "raw_content": "\nभरतीवेळी सापडलेले पॉकेट पोलिसाने केले परत\nसोमवार, 19 मार्च 2018\nसोलापूर : ग्रामीण पोलीस मुख्यालयात सुरु असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान एका उमेदवारांचे सापडलेले पाच हजारांची रोकड, आधार कार्ड असलेले पॉकेट पोलिस नाईक सचिन माने यांनी प्रामाणिकपणे परत केले.\nसोलापूर : ग्रामीण पोलीस मुख्यालयात सुरु असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान एका उमेदवारांचे सापडलेले पाच हजारांची रोकड, आधार कार्ड असलेले पॉकेट पोलिस नाईक सचिन माने यांनी प्रामाणिकपणे परत केले.\nसोमवारी पहाटे पाचच्या सुमारास ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रियेची धावपळ सुरु होती. घाईगडबडीत उमेदवार तानाजी हणुमंत शिनगारे (रा.पंढरपूर) यांच्या खिशातील पॉकेट हरविले. कर्तव्यावर असलेल्या पोलिस नाईक सचिन माने यांना ते पॉकेट सापडले. त्यामध्ये पाच हजारांची रोकड, एटीएम कार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड व आधार कार्ड होते. पोलिस नाईक सचिन माने यांनी प्रामाणिकपणे शिनगारे यांना पॉकेट परत केले. आपले पॉकेट परत मिळाल्याचा आनंद तानाजी यांच्या चेहऱ्यावर सहज दिसत होता. पॉकेट परत दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्या हस्ते पोलीस नाईक सचिन माने यांचा सत्कार केला.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://anil-shinde.blogspot.com/2013/08/blog-post_4350.html", "date_download": "2018-11-19T11:07:34Z", "digest": "sha1:GQQMKSWB3QHAZ22HMA3NUVZPLY4PZ7FZ", "length": 4303, "nlines": 57, "source_domain": "anil-shinde.blogspot.com", "title": "Anil Shinde", "raw_content": "\nएखाद्या घनदाट अरण्यात वाट चुकावी. आणि...\nसमोरचं एक विंचू दिसावा.\nत्याला मारण्यासाठी दगड उचलावा.\nत्याने आपला पाठलाग करावा.\nपळताना ठेच लागून विहीरीत पडावं.\nविहीरीत मोठी मगर असावी.\nएखाद्या फांदीचा वेध घ्यावा.\nवर येण्याचा प्रयत्न करावा.\nवरती भूकेला वाघ असावा.\nत्याच्या भितीने फांदीचा हात सुटावा.\nफांदीवरील मधमाशांनी भडका करावा.\nतोंडाने झेलण्याचा प्रयत्न करावा.\nएखाद्या घनदाट अरण्यात वाट चुकावी. आणि...विश्रांत...\nम्हणतात दुःखाचा चटका सोसल्या शिवाय सुखाचा गारवा भा...\nमी अनिल शिंदे , कल्याणहून, आवडणारा खेळ क्रिकेट , तसे थोडा फोटोग्राफीचा ही छंद आहे मला..नेहमी आनंदी राहायला आवडते मला... 'मी' एक उनाड वारा, पण प्रकृतीशी समतोल साधणारा . . . 'मी' एक खळखळणारा झरा, पण पावसातच वाहणारा . . . 'मी' एक उत्तुंग श्वास, पण सतत कोणाशी तरी बांधलेला . . . 'मी' एक नाजुक भावना, पण सतत दुसर्यांच्या भावविश्वात रमलेला . . . 'मी' जबाबदारीने वेढलेला, पण सतत कर्तव्यासाठी तत्पर असलेला . . . 'मी' एक थकलेले झाड, पण दुसर्यांना सावली देण्यासाठी उभा असलेला . . . 'मी' शब्दात व्यक्त करणे कठीन, पण नेहमी दुसर्यांच्या मनातले जाणणारा . . . 'मी' कोण , 'मी' काय पण एक प्रश्नचिन्ह भासणारा . . . तरीही असा 'मी' लोकांसाठी विदूषक, तर स्वतासाठी वेडयाचे स्वरुप घेतलेला, कारण असे म्हणतात ह्या बनावटी विश्वात वेडेच सुखी राहु शकतात . . \"I love photos, cauz the best thing about it is that,it never changes, even when the people in it change.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/udayanraje-bhosale-says-then-i-will-have-to-lead-naxals/41447/", "date_download": "2018-11-19T11:53:18Z", "digest": "sha1:OSFNKTWMVWTTPWZG27UEHJLSN5ELLR2G", "length": 11805, "nlines": 95, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Udayanraje bhosale says then i will have to lead naxals", "raw_content": "\nघर महाराष्ट्र तर मलाच नक्षलवाद्यांचे नेतृत्व करावे लागेल – उदयनराजे भोसले\nतर मलाच नक्षलवाद्यांचे नेतृत्व करावे लागेल – उदयनराजे भोसले\nराज्यातील जनतेचे प्रश्न उग्र स्वरुपाचेवक्त आहेत. त्यांची सोडवणूक झाली नाही तर त्यांच्यातून नक्षलवादी तयार होतील, असे वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे.\nउदयनराजे भोसले यांनी बैलगाडीत बसून मोर्चाला पाठिंबा दिला.\nसाताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आपल्या हटके स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतात. उदयनराजे कधी थेट जनतेमध्ये जाऊन त्यांच्यासोबत बसतात, गप्पा मारतात. तर कधी स्वपक्षालाच ठोकून काढतात. राजकारणात माझे सर्व पक्षात मित्र आहेत, अशी धमकीवजा प्रतिक्रियाही ते शरद पवार यांना देऊन टाकतात. उदयनराजे यांचे प्रत्येक वक्तव्य बातमीचा विषय बनत असते. सध्या त्यांनी असेच एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात काढण्यात आलेल्या मोर्चात उदयनराजे यांनी हे भलतेच वक्तव्य केले.\nउदयनराजे म्हणाले की, “दुष्काळामुळे राज्यातील जनता होरपळून निघत आहे. सरकारने जनतेच्या प्रश्नांकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. नाहीतर हीच जनता नक्षलवादी बनेल. जर हे लोक नक्षली झाले तर मलाच या लोकांचे नाईलाजाने नेतृत्व करावे लागेल. खटाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करा नाहीतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल.” सरकारला इशारा देण्यासाठी उदयनराजे यांनी हे वक्तव्य केले असले तरी यामुळे नवा वाद उपस्थित होण्याची शक्यता आहे.\nखटाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शेतकरी व सर्वपक्षीय नेते यांचे समवेत बैलगाडीतुन येऊन प्रांताधिकारी, तहसीलदार यांना निवेदन दिले व पत्रकार मित्रांसमोर भूमिका स्पष्ट केली.\nसातारा जिल्ह्यातील खटाल तालुका हा नेहमीच दुष्काळासाठी प्रसिद्ध आहे. मात्र यावर्षी सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्तांच्या यादीत खटावचा समावेश केलेला नाही. त्यामुळे खटावमधील जनतेने सरकारच्या निषेधार्थ मोर्चा काढला होता. खासदार उदयनराजे भोसले साताऱ्याचे खासदार या नात्याने या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.\nअधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण केल्यामुळे खटाव तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश होऊ शकला नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळेच दिवाळीच्या ऐन सणात खटावकरांनी खर्डा भाकरी खाऊन आंदोलन केले. उदयनराजे भोसले वडुज या आंदोलनात सहभागी झाले. तसेच वडूज तहसील कार्यालयावर बैलगाडीतून मोर्चा काढून त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nयोगी सरकारनं झकाना स्टेडियमचं नाव बदललं\nगंभीरने बीसीसीआय, बंगाल क्रिकेटला सुनावले खडे बोल\n‘तर अटलजींनीही राम मंदिराचे दर्शन घेतले असते’\nराज्यातील कॉम्प्युटर ऑपरेटर्सचा ‘ट्विट मोर्चा’\nदिग्विजय सिंह यांना बदनाम केले जातोय – सचिन सावंत\nशहीद जवानाला कन्यारत्न, पाक हल्ल्यात आल�� होते वीरमरण\nन्यायालयात टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत आरक्षण द्या – शिवसेना\nसर्व्हर डाऊन; अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी केली मुदत वाढीची मागणी\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nहिवाळी अधिवेशन : ठग्स ऑफ महाराष्ट्र विरुद्ध गँग्स ऑफ वासेपूर\nओला-उबरच्या मोर्चाला पोलिसांनी लावला ब्रेक\nविरोधकांच्या बॅनरमधून सरकारची ठगबाजीची चार वर्ष\nसोनाक्षी म्हणते उत्तम आरोग्यासाठी फिटनेस महत्वाचा\nइंदिरा गांधी जयंती विशेष दुर्मिळ छायाचित्रे\nलग्नानंतर रणवीर-दीपिका मुंबईत दाखल\nहे व्हिडिओ गेम्स एकदा तरी खेळाच\nSBI १ डिसेंबरपासून बदलणार हा नियम\n‘भाभीजी घर पर है’ फेम सौम्याचे खास क्षण\nउत्तम आरोग्यासाठी हे कराच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/man-tarang-news/suhaas-pethe-article-on-human-life-1537593/", "date_download": "2018-11-19T11:48:49Z", "digest": "sha1:Z255MOQ5TK5YH4HNNYDBQ6U34BICOKZ5", "length": 26018, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Suhaas Pethe article on human life | आपण आहोत तिथंच असतो का..? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविराट कोहली ऑस्ट्रेलियात गप्प बसला तर आश्चर्य वाटेल - पॅट कमिन्स\nरिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nआपण आहोत तिथंच असतो का..\nआपण आहोत तिथंच असतो का..\nमाणसाच्याच अस्तित्वाला दोन अंगं आहेत. तो शरीरानं तर वावरत असतोच, पण तो मनानंही वावरत असतो\nजे या एका उदाहरणानं पाहिलं तेच इतर उदाहरणांच्या बाबतीत घडत असतं\nमाणसाच्याच अस्तित्वाला दोन अंगं आहेत. तो शरीरानं तर वावरत असतोच, पण तो मनानंही वावरत असतो. अनेकदा तर त्याच्या या शारीरिक अस्तित्वापेक्षा, वावरण्यापेक्षा मनाच्या अस्तित्वाला – त्याच्या वावरण्याला अधिक महत्त्व असतं. पण अनेकदा आपण आहोत तिथं मनाने नसतो.. त्याचे दुष्परिणाम मग भोगावेच लागतात..\n‘आपण आहोत तिथंच असतो का..\nवरवर पाहता हा प्रश्न थोडा निर्थक वाटण्याची शक्यता आहे. कदाचित मनात असंही येऊ शकतं की आपण जिथं असतो तिथंच असतो किंवा तिथंच असू शकतो. आपण एकाच वेळेला जिथं आहोत त्यापेक्षा दुसऱ्या ठिकाणी कसे असू शकू आपणच काय, आपल्या बरोबरचे इतरही जिथं आहेत, तिथंच असतात आपणच काय, आपल्या बरोबरचे इतरही जिथं आहेत, तिथंच असतात घरात आपल्यासमोर जर माणूस प्रत्यक्ष बसलेला दिसतो आहे, तर तो त्याच वेळी आणखी इतर कुठं, कसा असू शकेल घरात आपल्यासमोर जर माणूस प्रत्यक्ष बसलेला दिसतो आहे, तर तो त्याच वेळी आणखी इतर कुठं, कसा असू शकेल अशा पहिल्या प्रतिक्रिया येतीलही. आपण विचार करू.\nआपला स्वत:बद्दलचा, इतरांबद्दलचा अनुभव, आपण थोडं आत डोकावून पाहिलं तर, आपल्याला आणखी काही सांगून जाईल. अभ्यासाच्या टेबलावर पुस्तक डोळ्यांसमोर ठेवून बसलेला विद्यार्थी, आपल्याबरोबर गप्पा मारणारी आपली मत्रीण किंवा मित्र, आपल्याशी काही व्यावसायिक बोलणं करीत असलेली समोरची व्यक्ती, कुटुंबात आपल्याबरोबर बोलणारी अगदी जवळची व्यक्ती, वक्त्यासमोर बसून व्याख्यान ऐकणारा श्रोता-अशा व्यक्ती, ज्या ठिकाणी बसल्या आहेत ‘त्या ठिकाणीच’ आहेत, शरीरीने, असं आपल्याला दिसतं खरं, पण आपण तसं खरोखर म्हणू शकू का\nप्रामाणिकपणे आणि थोडय़ा शोधक बुद्धीनं पाहिलं तर, विद्यार्थी पुस्तकासमोर बसलेला दिसत असला, तरी तो आहे त्या ठिकाणी असेलच असं सांगता तर येत नाहीच, अनेकदा तो त्याक्षणी मनाने तिथं नसतो. तो त्याच वेळी जिमवर, मित्रांत, मत्रिणींत, कॉलेजात, कुठल्यातरी कडू-गोड प्रसंगांत – कुठंही असू शकतो. अनेकदा असतोही. समोर बसलेली मत्रीण – मित्र आपल्या समोरच आहे, आपण एखाद्या विषयावर बोलतोही आहे, पण त्याच वेळी तो किंवा ती आपल्या ऑफिसमध्ये घडलेल्या एखाद्या महत्त्वाच्या घटनेच्या आठवणींत मनानं वावरत असते. कुणी उद्या घडायच्या प्रसंगात पोहोचलेली असते.\nव्यावसायिक गप्पा सुरू असतात. माणूस समोर असतो. विषय व्यवसायाचा असतो. काही नियोजन असतं, काही देवघेव असते, काही तांत्रिक मुद्दे असतात, पर्याय काढले जात असतात, दोन्ही माणसं तशी समोरासमोर असतात. हे सारं चालू असतं, ती समोर आहेत हे दिसत असतं तरी, तसंच असेल, असं म्हणता येईल का कारण समोरासमोर असतानाच, एकजण सकाळी घरातून निघताना झालेल्या भांडणांच्या, घरी पोचल्यावर होऊ घातलेल्या उत्तरार्धात पोचलेला असतो. त्यातला त्रागा, त्रास, संभाव्य मतभेद – हे सारं तो, हेच समोरचं संभाषण चालू असताना अनुभवीत असतो. तर त्याच्यासमोर बसलेला, चर्चा करणारा दुसरा, त्याच वेळी ही व्यावसायिक चर्चा संपल्यानंतर होणाऱ्या कुठल्यातरी हॉटेलमधल्या पार्टीतल्या वातावरणात पोचलेला असतो. आज तिथं कोणकोण येईल, कोणता मेनू असेल – यांत तो वावरत असतो\nतेच कुट���ंबातल्या, आपल्या समोर बसलेल्या खासगी – कौटुंबिक विषय बोलणाऱ्या व्यक्तीचंही असू शकतं. अनेकदा तर, घरातल्याला काही विषय महत्त्वाचा वाटतो आहे, बोलायचा आहे, म्हणून तो त्या संभाषणात सहभागी असतो, समोर बसलेला असतो. पण त्याच वेळी, त्याच्याहीपेक्षा महत्त्वाच्या वाटणाऱ्या त्याच्या ऑफिसमधल्या घटनांत, मित्रमंडळीतल्या चर्चेत किंवा काही व्यक्तिगत काळजीच्या विषयांत तो कधीच पोचलेला असतो, वावरत असतो. हे असं आपलंच काय, असंख्य लोकांचं वेळोवेळी सुरूच असतं.\nयाचा विचार केला तर, मग आपल्याला आपण आहोत तिथंच राहतो का, अशा तऱ्हेचा प्रश्न फारसा निर्थक वाटणार नाही. कारण इतरांचे अनुभव तर आपल्याला असे अनेकदा आढळून येतीलच. पण आपले स्वत:चे अनेक अनुभवही आपल्याला हे जाणवून देतील. आपण स्वत:सुद्धा एखादं व्याख्यान ऐकायला बसलेले असू, किंवा प्रवचन ऐकत असू, त्यात काही विषय, उदाहरण आपल्यासमोर येत असेल, त्याच्या निमित्तानंसुद्धा आपल्या आयुष्यातल्या कुठंतरी घडलेल्या प्रसंगात आपण मनानं कधीच पोचलेले असू. त्याची थोडी आठवण शक्य आहे, स्वाभाविक आहे. तरीही ते उदाहरण आणि कधी येऊन गेलेला प्रसंग याची सांगड दाखवून ते क्षणार्धात संपायला हवं, तसं मात्र होतच नाही. आपण आहोत तर बसल्या जागी वक्त्याच्या, प्रवचनकाराच्या समोर पण एकदा त्या उदाहरणानं कुठल्यातरी प्रसंगात पोचलेले आपण मात्र वावरत असतो ते तिथं घरी, जिथं कुठं ते घडलं असेल त्या गावीही. आश्चर्य हे की, मुळात एका क्षणाचं हे काम पण एकदा त्या उदाहरणानं कुठल्यातरी प्रसंगात पोचलेले आपण मात्र वावरत असतो ते तिथं घरी, जिथं कुठं ते घडलं असेल त्या गावीही. आश्चर्य हे की, मुळात एका क्षणाचं हे काम पण एकदा तिकडं पोचण्यात गेलं की किती काळ आपण त्या त्या ठिकाणी वावरत राहू, हे सांगता येत नाही. कधी पाच पाच दहा दहा मिनिटं जातात आणि मग दहा मिनिटांनंतर ऐकलेल्या एखाद्या वाक्यावर श्रोते हसतात, त्या मोठय़ा आवाजानं एकदम आपण जिथं खरे बसलो आहोत, तिथं पुन्हा दचकून परत येतो. मधल्या पंधरा मिनिटांत काय झालं, हे समोर असूनही ऐकू आलेलं नसतं, समजलेलं नसतं, सांगता येत नाही. मग ‘आपण आहोत तिथंच राहू शकू का पण एकदा तिकडं पोचण्यात गेलं की किती काळ आपण त्या त्या ठिकाणी वावरत राहू, हे सांगता येत नाही. कधी पाच पाच दहा दहा मिनिटं जातात आणि मग दहा मिनिटांनंतर ऐकलेल्या एखाद्या वाक्यावर श्रोते हसतात, त्या मोठय़ा आवाजानं एकदम आपण जिथं खरे बसलो आहोत, तिथं पुन्हा दचकून परत येतो. मधल्या पंधरा मिनिटांत काय झालं, हे समोर असूनही ऐकू आलेलं नसतं, समजलेलं नसतं, सांगता येत नाही. मग ‘आपण आहोत तिथंच राहू शकू का’ हा प्रश्न नुसता निर्थक नसून तो खरा आहे. विचार करण्यासारखा आहे, हे पटतं.\nतो विचार केला तर लक्षात येईल की, माणसाच्याच अस्तित्वाला दोन अंगं आहेत. तो शरीरानं तर वावरत असतोच, पण तो मनानंही वावरत असतो. अनेकदा तर त्याच्या या शारीरिक अस्तित्वापेक्षा, वावरण्यापेक्षा मनाच्या अस्तित्वाला – त्याच्या वावरण्याला अधिक महत्त्व असतं. कारण पुस्तकासमोर बसलेला विद्यार्थी नुसता शरीरानं समोर असण्यापेक्षा मनानंही तो समोरच्या पुस्तकातल्या त्या पानावरच्या विषयात वावरत असेल, राहात असेल, तर त्याला तो तो विषय तर समजेलच, पण त्यातली त्याची गुणवत्ता वाढेल, यश नक्की अधिक येईल. किंबहुना त्या अभ्यासाचा वाटणारा कंटाळा जाऊन त्याऐवजी त्याला अभ्यासाचा आनंदही मिळेल.\nइथं एक लक्षात घ्यावं की, झालेल्या घटनांची स्मृती असणं, पुढं करायच्या कामांची आठवण असणं – हे उपयोगी आहे, आवश्यकही आहे. पण ते त्याची वेळ होईल तेव्हाच आत्ता बसलो आहे त्या कामात शरीरही असेल आणि मनही असेल तर त्या कामाचा प्रवास, हा गुणवत्तेनं आणि दर्जानं परिपूर्ण होतो. त्यात त्याक्षणी संबंधित नसलेल्या गोष्टींची स्मृती ही आवश्यकही नाही, उपयोगीही नाही. उलट अडथळा आणणारी आहे, चाललेल्या कामाची गुणवत्ता कमी करणारी आहे, याची कल्पना नसल्यानं विद्यार्थ्यांनी केलेला असो किंवा शिक्षक किंवा आईवडील अशा इतर कुणी घेतलेला असो तासन्तासाचा अभ्यास आकलनही वाढवीत नाही आणि अपेक्षित गुणही वाढवीत नाही. उलट इतकं करून काही उपयोग झाला नाही, अशी नराश्याची भावना मात्र विद्यार्थ्यांत आणि असा अभ्यास करून घेणाऱ्यांत निर्माण करते आणि प्रगतीची गाडी अडखळायला लागते. अनेकांची आयुष्यातली ध्येयाची वाटचालही विस्कळीत होऊन जाते.\nजे या एका उदाहरणानं पाहिलं तेच इतर उदाहरणांच्या बाबतीत घडत असतं, हे कृपया लक्षात घ्यावं. मग त्या मित्रमत्रिणींतल्या गप्पा असोत, कामाचं नियोजन असो, व्यावसायिक बोलणी असोत की कुटुंबांतले खासगी विषय असोत. त्यातही अपयश, असमाधान, आपण दुर्लक्षित होत असल्याची, एकाकी पडत असल्याची भाव��ा – अशा अनेक प्रकारे ते आपल्याला त्रास देत असतं. दुसरं हेही असतं की, तशी कुठलीच गोष्ट विशिष्ट शक्ती वापरल्याशिवाय घडत नाही. मन ज्या वेळेला शरीर आहे तिथून दुसरीकडे जातं, विचार करतं, वावरतं, त्यावर जाणारी शक्ती हा अपव्ययच असतो. तिसरं नुकसान असं की, यामुळं आहोत तिथलंही काम नीट घडत नाही आणि जिथं मनानं वावरतो तिथलंही. कारण तिथं तर त्या वेळी काम नसतंही आणि करायचंही नसतं चौथं, हे ठाऊक नसलेल्या किंवा येत नसलेल्या माणसांकडून कामांचा उरक होत नाही. आयुष्यातली अनेक महत्त्वाची कामं करायची राहून जातात\nअशी अनेक नुकसानं कळली तरी टाळता येतील. काम कुठलंही असो, कितीही वेळाचं असो, एकदा ते हातात घेतल्यानंतर शरीरानं आणि मनानं त्यातच शंभर टक्के राहणं हा मनुष्यजीवनातला एक विधायक अभ्यास आहे. त्याचा परिचय घडावा, तसं करता यावं आणि त्याअर्थानं मनुष्य म्हणून आपलं जीवन सार्थकी लागावं\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nविद्युतसुरक्षा : मानवी जीवन आणि वीज\nसाहित्य हा मानवी जीवनाला आकार देणारा कलाप्रकार – ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री फैय्याज यांचे मत\nदेता देता घेत जावे..\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\n'मला मारहाण नाही केवळ धक्काबुक्की', 'मुळशी पॅटर्न'चे दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा खुलासा\n'आजोबा आमच्यासोबत का राहत नाही', अबरामचा बिग बींना प्रश्न\nजस्टिनशी लग्न केल्यानंतर हेलीने केला नावात 'हा' बदल\nसोनालीनंतर आता 'या' अभिनेत्रीलाही झाला कॅन्सर\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\n‘गोमातेवरून काँग्रेसचे दुटप्पी राजकारण’\nमध्य प्रदेशात काँग्रेससाठी आता नाही तर कधीच नाही\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या ९ लाख कोटींच्या राखीव निधीवर सरकारचा डोळा\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nविधान परिषद उपसभापतीपद निवडणूक तूर्त नाही\nतेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना विरोधकांचे खतपाणी\nसहा तासांत पत्रीपुलाचे पाडकाम\nदुधात भेसळ केल्यास जन्मठेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mulyavardhan.org/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2018-11-19T10:58:31Z", "digest": "sha1:5QXSOZOM5H4C6KLB7V2MOVX24PPM2DRF", "length": 3134, "nlines": 78, "source_domain": "mulyavardhan.org", "title": "अहवाल – Mulayvardhan", "raw_content": "\nएस. एम. एफ. विषयी\nकेम्ब्रिज विद्यापीठाचा संशोधन अहवाल (२०११)\nओरेगॉन विद्यापीठाचे डॉ. ब्रायन फ्ले यांनी केलेल्या प्रायोगिक अभ्यासाचा अहवाल (२०१३)\nमूल्यवर्धन कार्यक्रमाचे मूल्यमापन : एन.सी.ई.आर.टी.\nमूल्यवर्धन राज्यस्तरीय पाहणी अहवाल (२०१५)\nश्री. शांतिलाल मुथ्था यांनी ३४ जिल्ह्यांत केलेली पाहणी (२०१६-१७)\n© सर्व हक्क राखीव २०१८ - शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन\nएस. एम. एफ. विषयी\nएस. एम. एफ. विषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.cmarathionline.com/structure-of-c-language-part-5/", "date_download": "2018-11-19T11:40:55Z", "digest": "sha1:34EPWTRPZTSUIWBPV3P6C4EEHYUIUBSU", "length": 6246, "nlines": 46, "source_domain": "www.cmarathionline.com", "title": "Structure of C Language explained in C Marathi", "raw_content": "\nC language मध्ये program लिहीताना user कडुन input घेणे, प्रक्रिया करणे, output monitor वर print करणे ही कामे करावी लागतात. output print करताना C मध्ये उपलब्ध असलेले library functions वापरणे जरुरी असते. library मध्ये printf() हे फंक्शन आहे. त्याचा वापर केल्यास आपल्याला screen वर print करता येते.\nसमजा तुम्हाला welcome to C programming हे screen वर print करायचे असल्यास तुम्ही printf(“welcome to C programming”); असे program मध्ये लिहावे लागेल. ते print करण्यासाठी चे function असल्या मुळे त्याला printf function असे संबोधतात.\nmemory मध्ये असलेली value जरी तुम्हाला print करायची असली तरी तुम्ही याच function चा वापर करु शकता. समजा x आणि y अशी दोन variables तुम्ही dclare केली आहेत. त्यामध्ये दोन integer store करुन त्याची बेरीज करुन तुम्हाला ती sum या integer variable मध्ये store करायची आहे. ते तुम्ही sum = x + y असे expression लिहुन करु शकता.\nपण ते print करायचे असेल तर तुम्हाला ते statement printf(“sum = %d”,sum); असे लिहावे लागेल. printf(“welcome to C programming”); व printf(“sum = %d”,sum); या statements चा आपण सविस्तर अर्थ आता पाहु कारण आपण अशी अनेक प्रकारची library functions सर्व C च्या topic मध्ये वापरणार आहोत.\nया मध्ये printf() हे function आहे कारण round brackets आहेत. त्याच्या आत एक , आहे याचा अर्थ दोन parameters आहेत. पहीले हे शक्यतॊ “ मध्ये असते त्याला string असे म्हणतात. ही string जशी आहे तशी screen वर print केली जाते. वर असलेल्या पहिल्या printf function मध्ये string मध्ये welcome to C programming असे लिहीले आहे. म्हणुन ते तसेच print होते.\nदुसऱ्या printf function मध्ये string मध्ये sum = %d असे लिहीले आहे. त्या मधील sum = हे आहे तसे print केले जाते. त्��ा नंतर %d लिहीले आहे. याला format specifier असे म्हणतात. आपल्याला x या variable मधील value integer स्वरुपात print करायची आहे. ते संगणकाला व compiler ला कळण्यासाठी format specifier लिहावा लागतॊ. %d हा integer साठी format specifier आहे. तो string मध्ये ज्या ठिकाणी तुम्ही लिहाल त्या ठिकाणी तो पहील्या ,च्या नंतर variable असेल त्यामधील value print करण्याचे काम करतॊ. वर दुसऱ्या printf statement मध्ये , नंतर sum मध्ये sum मधील x + y ची बेरीज जी store करुन ठेवली आहे ती print करेल.\nसमजा x मध्ये 5 व y मध्ये 10 store केला असेल तर १५ ही sum या variable मध्ये store केली जाईल. समजा आपल्याला output 5 + 10 = 15 असे हवे असेल तर printf स्टेटमेंट printf(“%d + %d = %d”,x,y,sum); असे लिहावे लागेल. या मध्ये पहील्या %d च्या वेळी तॊ x मधील, दुसऱ्या %d च्या वेळी y मधील व तिसऱ्या %d मध्ये sum मधील value print करेल.\nत्यामुळे format specifier चा sequence व variable चा sequence हा सुसंगत असण्याची काळजी programmer ने घेतली पाहीजे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/mahapour-bungalow-will-be-celebrated-by-the-memories-of-balasaheb-thackeray/41915/", "date_download": "2018-11-19T11:49:07Z", "digest": "sha1:55EJPPD4XEEGWEJ5AJT22J6AERIEKKB5", "length": 18230, "nlines": 104, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Mahapour Bungalow will be celebrated by the memories of Balasaheb Thackeray", "raw_content": "\nघर महामुंबई वाचा काय असेल बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकामध्ये…\nवाचा काय असेल बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकामध्ये…\nबाळासाहेब ठाकरे आणि महापौर बंगला\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे…प्रत्येक शिवसैनिकाच्या आणि मराठी माणसाच्या हृदयात असलेले हे नाव बाळासाहेबांनी १७ नोव्हेंबर २०१२ रोजी अखेरचा श्वास घेतला. बाळासाहेबांच्या अनेक आठवणी आजही आणि पुढेही मराठी माणसांच्या मनात कायम राहणार आहेत. त्यांच्या आठवणींचे भव्य स्मारक व्हावे, अशी तमाम मराठी माणसांची इच्छा आहे. साहेबांच्या स्मारकाची वाट पाहणार्‍या शिवसैनिकांसाठी आणि तमाम मराठी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता बाळासाहेबांच्या स्मारकाचे काम मार्गी लागले असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. या स्मारकात काय असणार आहे, याची माहिती ‘आपलं महानगर’ला मिळाली आहे.\nदादर शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याची जागा स्मारकासाठी अखेर ट्रस्टच्या ताब्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी महापौर बंगल्याच्या भिंतींवर दिसणार असून विशेष म्हणजे 100 वर्षे टिकतील, अशा भिंती उभारल्या जाणार आहेत. आठवणींच्या भिंतीना लेझर शोची झळाळी दिली जाणार असून परिसरात औषधी वनस्पतीही लावल्या जाणार आहेत. याचबरोबर बाळासाहेबांची भाषणे, व्यंगचित्रे, आठवणी तसेच त्यांची छायाचित्रे असा मोठा खजिना स्मारकाच्या रुपात तमाम मराठी बांधवांसाठी खुला होणार आहे.\nबाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक ज्या महापौर बंगल्यात बांधणार आहेत, त्या महापौर बंगल्याला कुठलाही धक्का लावला जाणार नाही. विशेष म्हणजे या स्मारकामुळे महापौर बंगल्याच्या भिंतीदेखील उजळून निघणार आहेत. या बंगल्याच्या प्रत्येक भिंतीवर बाळासाहेबांच्या आठवणी पाहता येणार आहेत. महापौरांच्या बंगल्यातील ११ हजार ५५० चौरस मीटर जागेत स्मारक उभारले जाणार आहे. हा बंगला २३०० चौरस फूट जागेत बनलेला आहे. मात्र, स्मारक बांधण्यासाठी ९००० चौरस फुटांचा परिसर वापरला जाणार आहे. या बंगल्याचे तळघर स्मारकासाठी वापरण्यात येणार आहे. तळघरात स्मारक बनवले तर, बंगल्याच्या परिसरातील लॉन्ससुद्धा अबाधित राहतील, असे बाळासाहेब स्मारक ट्रस्टने स्पष्ट केले आहे. तसेच बंगला परिसरातील नोकर आणि वाहन चालकांची घरे पाडण्यात येतील. तेथे पर्यटकांसाठी इतर सोयी सुविधा करण्यात येणार आहेत. तसेच दक्षिण-पूर्वेला पार्किंगसाठी जागा ठेवण्यात येणार आहे.\nज्या शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या सभांना गर्दी व्हायची त्याच शिवाजी पार्क शेजारी लागून असलेल्या महापौर बंगल्याच्या जागी बाळासाहेबांचे स्मारक उभारण्यात येणार असून, ही जागा बाळासाहेब स्मारक ट्रस्टला मिळायला अडचणी येत होत्या. मात्र आता स्मारकासाठी लागणार्‍या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. ही जागा मंगळवारी ट्रस्टच्या ताब्यात आली असून आता लवकरच स्मारकाच्या कामाला सुरूवात होणार आहे.\nहे स्मारक बांधताना बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देणार्‍या प्रत्येक बाबींची काळजी घेतली जाणार आहे. बाळासाहेब हे उत्तम व्यंगचित्रकार होते. त्यामुळे त्यांनी काढलेली व्यंगचित्रे, त्यांची घणाघाती भाषणे, महाराष्ट्र दौर्‍यातील फोटो या सगळ्यांचा संग्रह एकत्र पाहता येणार आहेत. विशेष म्हणजे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून महापौर बंगल्याच्या प्रत्येक भिंतीवर बाळासाहेबांच्या आठवणी दाखवण्यात येणार आहेत. त्यासाठी आता महापौर बंगल्याच्या भिंतीचे बांधकाम किती वर्षे टिकू शकते आणि अजून 100 वर्षे टिकण्यासाठी काय करावे लागेल यावरदेखील सध्या काम सुरू आहे.\nमहापौर बंगल���याच्या भिंतीवर लेझर शोचा वापर करून बाळासाहेब ठाकरे यांचा जीवन प्रवास दाखवण्यात येणार आहे. तसेच थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापरदेखील करण्यात येणार येईल. स्मारकाचा आराखडा आर्किटेक्ट आभा नरेन लांबा यांनी बनवला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून यावर काम सुरू आहे. उद्धव ठाकरे यांना त्यांचे डिझाइन आवडले आहे. 3 ते 4 कंपन्या बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कामासाठी तयार झाल्या आहेत. लवकरच यातील एका कंपनीला काम देऊन सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. बाळासाहेबांचे श्वानप्रेम जसे सर्वश्रुत होते, तशी त्यांना झाडेदेखील आवडायची. त्यामुळेच त्यांना आवडणारी औषधी वनस्पतींची काही झाडे स्मारक परिसरात लावण्यात येणार आहेत. पर्यटकांना आणि बाळासाहेबांना मानणार्‍या प्रत्येकाला या स्मारकाच्या माध्यमातून त्यांची आठवण सोबत घेऊन जाता येणार आहे.\nउद्धव ठाकरे देणार माहिती\nबाळासाहेब हे नामवंत व्यंगचित्रकार होते. त्यांची जशी भाषणे गाजलीत, तितकीच त्यांची अनेक व्यंगचित्रेदेखील प्रसिद्ध आहेत. त्यामुळे या स्मारकात दर ३ महिन्यांनी बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांचे शिबीर भरवण्यात येणार आहेत. या शिबिरात बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यात येईल. बाळासाहेबांच्या स्मारकाविषयी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी पत्रकार परिषद घेऊन देणार आहेत.\nशिवसेनाप्रमुखांच्या स्मारक आराखड्याची माहिती\n100 वर्षे टिकतील अशा भिंतींची उभारणी\nआठवणींच्या भिंतींना लेझर शोची झळाळी\nस्मारकाची जागा अखेर ट्रस्टच्या ताब्यात\n९००० चौरस फुटांवर साकारणार स्मारक\nस्मारक परिसरात औषधी वनस्पती लावणार\nदर ३ महिन्यांनी व्यंगचित्रकारांचे शिबीर\nबाळासाहेबांचे स्मारक युती सरकार उभारणार असून यासाठी ‘बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट’ची स्थापना करण्यात आली आहे. या ट्रस्टच्या अध्यक्षपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्मारक बांधले जाणार आहे.\n– सुभाष देसाई, उद्योगमंत्री.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nपंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे आमने-सामने\nअंजली दमानियांवर खडसेंचा फसवणुकीचा आरोप\nझाडे जळीत प्रकरणात वन अधिकारी निलंबित\nमुंब��च्या स्मृती पांचाळ बनल्या ‘मिसेस युनिव्हर्सल’\nतब्बल ८५ वर्ष जुनं रीगल सिनेमागृह बंद होणार\nमुंबईतील प्रतिपंढरपूरात भाविकांची गर्दी\nतर या नाकर्त्या सरकारला बांगड्यांचा आहेर करू; दिव्यांग सेनेचा निर्धार\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nहिवाळी अधिवेशन : ठग्स ऑफ महाराष्ट्र विरुद्ध गँग्स ऑफ वासेपूर\nओला-उबरच्या मोर्चाला पोलिसांनी लावला ब्रेक\nविरोधकांच्या बॅनरमधून सरकारची ठगबाजीची चार वर्ष\nसोनाक्षी म्हणते उत्तम आरोग्यासाठी फिटनेस महत्वाचा\nइंदिरा गांधी जयंती विशेष दुर्मिळ छायाचित्रे\nलग्नानंतर रणवीर-दीपिका मुंबईत दाखल\nहे व्हिडिओ गेम्स एकदा तरी खेळाच\nSBI १ डिसेंबरपासून बदलणार हा नियम\n‘भाभीजी घर पर है’ फेम सौम्याचे खास क्षण\nउत्तम आरोग्यासाठी हे कराच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/29745", "date_download": "2018-11-19T11:28:36Z", "digest": "sha1:RVWHE7DDWQC6TM3HEBJKM3HRYNBOJCAF", "length": 21814, "nlines": 269, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आत्याबाईंच्या गोष्टी - भाग २ (रोशन माकडीणीची गोष्ट) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आत्याबाईंच्या गोष्टी - भाग २ (रोशन माकडीणीची गोष्ट)\nआत्याबाईंच्या गोष्टी - भाग २ (रोशन माकडीणीची गोष्ट)\n(खर तर ही गोष्ट `विनोदी' या सदरात बसणारी नाही. पण गोष्टींची सुरूवात तेथूनच झालेली असल्यानं ईथेच पोस्ट करत आहे)\nआत्याबाईंच्या गोष्टी - भाग २\nएकदा गप्पांच्या ओघात राजाकाकांची आठवण निघाली. राजा काका म्हणजे राजा माणूस,\nशांत सौम्य स्वभाव, स्थितप्रज्ञ माणसा सारखे डोळे. लग्नात फ़ोटोग्राफ़रन ’स्माईल प्लीज’\nअस म्हणता क्षणी मंडळींच्या चेह-यावर पसरतो तसा भाव नेहमी चेह-यावर.\n\"हा आपला राजा तान्हा होता ना तेंव्हा ची गोष्ट\". आत्याबाई सांगु लागल्या.\nआता आत्याबाईंच्या पोतडीतून काय बाहेर पडत ते आम्ही कुतुहलानं पाहू लागलो.\n\"राजाचे वडिल म्हणजे आमचे काका मुंबईत रहात होते. एका पारश्याच्या ईस्टेटीवर ते\nनोकरीला होते. त्या पारशाच्या वाडीतच त्यांच बि-हाड होत.\nराजा असेल जेमतेम सहा एक महिन्यांचा. घर प्रशस्तच होत. बाहेर सारवलेल अंगण,\nमोठी गॅलरी, घराच्या भोवताली नारळाची, जांभळीची झाडे होती. त्या वाडीचा मालक पारशी होता.\nत्याने पुष्कळ प्राणी पाळले होते. कुत्रे, मांजरी, एक माकडीण ही होती त्यात.\nपक्षी तर कितीतरी होते. काकाकूआ पक्षी ही होता. वाडीतली मुलं या प्राण्या-पक्षांच्या\nमागे मागे असायची. माकडीण पारशाची फ़ार लाडकी होती.\nपारशाच्या घरात तिचा मुक्त संचार असे. नोकर माणसे आणि वाडीत रहाणा-यांना\nदेखील तिची सवय होती. त्रास कोणालाच नव्हता. आजूबाजूच्या झाडांवर ती खेळत असे.\nआता माणसांनासुध्दा टिचभर जागा नसलेल्या मुंबईत लोक प्राणी, पक्षी पाळत असत तेंव्हाची ही गोष्ट.\"\n\"संध्याकाळची वेळ होती. अंगणातली उन्ह परतली होती. राजाची आई, म्हणजे आमची काकू\nअंगणात बसली होती. खाली दुपट्यावर सहा महिन्यांचा राजा होता. काका अजून घरी यायचे होते.\nबसल्या बसल्या भाजी निवडावी असं काकूला वाटल. भाजीची जुडी आणण्यासाठी म्हणून काकू घरात गेली.\nअंगणात काकूची शेजारीणही होती. अक्षरश: दोन चार मिनीटे गेली असतील अचानक शेजारणीचा\nजोराजोराने आरडा ओरडा ऐकू आला. काकू धावतच बाहेर येउन पहाते तो काय\nसमोरचे द्रुश्य पाहून काकू बेशुध्दच पडली. काकू भाजी आणायला घरात गेल्यावर\nती माकडीण अंगणात अवतरली होती. तिनं दुपट्यावर निजवलेल्या राजाला उचलल.\nअगदी आपण लहान मुलांना कुशीत घेतो अस्स बरं\" आत्याबाई कसं ते दाखवू लागल्या.\n\"तर आपल्या पोटाशी राजाला घेतल आणि त्याला घेउन ती समोरच्या जांभळाच्या झाडावर चढुन बसली.\nशेजारणीनं आरडा ओरडा करून माणस जमवली. गडीमाणसे आपापल्या हातातली कामे टाकून तिथ आली.\nत्या पारशाच्या घरातील झाडून सारी माणसे आली.\nवाडीतल्या बायका काकूच्या चेह-यावर पाणी मारून वारा घालू लागल्या. आता कसे करावे\nमाकडीण मुलाला ऊंचावरून खाली टाकेल की काय अस जमलेल्या लोकांना वाटून, अस झालच\nतर मुलाला झेलण्यासाठी लोक झाडाखाली जमाव करून उभे राहिले.\nकाका अजून घरी यायचे होते. कुणीतरी पारशाच्या ऑफ़िसात जाउन हे सांगितल तसा तो ही धावत आला\nआणि झाडाखाली उभं राहुन मोठ्या प्रेमाने माकडीणीला बोलावू लागला. त्या माकडीणीच नाव त्याने ‘रोशन’ ठेवलं होत.\n‘रोशऽऽऽन मारी डिकरीऽऽ, आवी जा ने. आवी जा बेटा, हूं तमे कई आपस\". आजा. मारी पासे आप बाबा.\"\nअस मोठ्या गोड आवाजात तो पारशी तिला आर्जवू लागला. पण माकडीणीचं त्याच्याकडे मुळीच लक्ष नव्हत.\nती कडेवरच्या राजाकडे एकदा पाही आणि त्याला घट्ट छातीशी घेई.\n\"पण मग राजाभावजी रडत नव्हते काहो वन्स\" बाजूलाच गोष्ट ऐकत बसलेल्या आईनं विचारलं.\n\"अग तो गाढ झोपलेला होता. आणि त्या माकडीण��नं त्याला अस काही पोटाशी धरलं होतं की जणू काही\nआईचीच कूस.\" लहान पोर ते\n\"मग पारशाला आठवल, यशवंता नावाचा त्याचा एक नोकर होता या माकडीणीला त्याची फ़ार सवय.\nत्याचा आवाज ऐकताच ती जिथे असेल तिथून येई. त्याच्या हातून फ़ळे, गाजरे,\nपेरू अस घेऊन खात असे. पारशानं त्या यशवंताला निरोप दिला. तो आला.\nत्यान आल्या आल्या प्रथम अंगणातली झाडाखालची गर्दी हटवली.\nप्रत्येकाला त्यानं आपापल्या घरात जायला सांगितल. अंगणात कोणालाच थांबू दिल नाही.\nपारशाच्या घरातून त्यानं टपोरे ‘भरूची’ खारे शेंगदाणे मागवले. माकडीणीला शेंगदाणे फ़ार आवडत म्हणे.\nते हातात घेउन प्रेमान तो माकडीणीला बोलावू लागला.\"\n\"माकडीण झाडावर ऊंच बसली होती. एका हातान तिनं राजाला घट्ट पोटाशी धरलं होत.\nयशवंताचा आवाज येताच माकडीणीने कान टवकारले. त्याच्या हातातले शेंगदाणे पाहून ती पोटाशी घेतलेल्या\nराजाला सावरत सावकाश खाली उतरली. अंगणात येउन पोटाशी धरलेल्या तान्ह्या राजाला तिने हलकेच\nत्या दुपट्यावर ठेवल. अजून पुरता जीवही न धरलेल हे माणसाच पिलू आहे याची माकडीणीला पुरेपुर जाणीव होती.\nमग यशवंताच्या हातातले शेंगदाणे घेउन ती झाडावर पसार झाली. लोकांनी श्वास रोखलेले होते ते सोडले.\nराजा मात्र अर्धा झोपेतच होता. बायकांनी राजाला उचलून घरात नेल. कुणी अलाबला घेतली.\nकुणी वहाणेनं द्रुष्ट काढली. पारशाची बायको त्यांच्या अग्नीदेवतेला नवस बोलली होती की ’डिकरा’\nसुखरूप राहू दे म्हणून. दुस-याच दिवशी तो नवस फ़ेडायला पारश्याच आख्ख कुटुंब गुजरातला त्यांच्या\nतिर्थक्षेत्री रवाना झाल. परत आल्यावर मात्र पारशानं त्या माकडीणीला वाडीत ठेवल नाही.\nत्याने तिला आपल्या पालघरच्या शेतावर नेउन ठेवल.\nमाणूस असो वा पशू-प्राणी, ‘आई’ पणाची भूक सगळ्यांनाच सारखी. त्या माकडीणीच लहान पिलू\nनुकतच देवाघरी गेलं होतं म्हणे. दुपट्यावरच्या तान्ह्या राजाला बघून तिला आपल्या पिलाची\nआठवण आली होती आणि या माणसाच्या पिलात तिला आपल्या लहानग्याच दर्शन झाल होत असं वाटत.\nघटकाभर का होईना ती त्याचं आईपणच उपभोगत होती. तर अशी ही विलक्षण गोष्ट.\nआत्याबाईंनी ही गोष्ट पुरी केली तेंव्हा सगळ्यांचेच डोळे पाणावले होते.\nआत्याबाईंच्या गोष्टी - भाग २\nगोष्ट वाचून कळवळायला झालं.\nगोष्ट वाचून कळवळायला झालं.\nमातृप्रेम. छानच. लिहिलीपण छान आहे.\nह्र्द्य प्रसंग आहे, पण\nपण माकडाशी मैत्री करुन अंगरक्षक ठेवणार्या पंचतंत्रातील \"राजा\" ची आठवण झालिच.\nहा राजा मात्र खुपच लहान होता.\nकिती छान गोष्ट...आणि रंगवलीही\nकिती छान गोष्ट...आणि रंगवलीही आहे छान...राजाला पोटाला घेऊन झाडावर बसलेली माकडीण डोळ्यासमोर आली...\nसो क्युट ती माकडीण, त्या\nसो क्युट ती माकडीण, त्या बिचार्‍या प्राण्यांना पण भावना असतात ना.\nआत्याबाईंच्या गोष्टी वाचायला खुपच मजा येत आहे.\nसुरेख गोष्ट. श्वास रोखुन वाचत\nश्वास रोखुन वाचत होते.\nमला पण माझ्या पिल्ला चि आठवण\nमला पण माझ्या पिल्ला चि आठवण येतिये\nप्रीती.. ह्या गोष्टीतून बोध\nप्रीती.. ह्या गोष्टीतून बोध घे की एकट्या बाळाची काळजी घ्यायला कोण ना कोण तरी असतच.\nमस्त गोष्ट आहे हा माकडिणीची\nबघ राजा , टारझन होता होता वाचला\nसर्वजणी एकदम इमोशनल अत्याचार करताहेत म्हणुन थोडे हलके फुलक्या कॉमेन्ट्स.\nपंचतंत्रातील \"राजा\" .......राजा , टारझन होता होता वाचला\nगोष्ट, माहौल आणि शैली सगळंच\nगोष्ट, माहौल आणि शैली सगळंच मस्त आहे..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/top-news/2014-05-30-11-32-09/30", "date_download": "2018-11-19T12:08:36Z", "digest": "sha1:LGXL7K537XCUFPTOSF5XBO6D3OQCHDGB", "length": 12089, "nlines": 88, "source_domain": "bharat4india.com", "title": "हापुस नंतर मिर्चीवर बंदी | टॉप न्यूज", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी क��षी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nहापुस नंतर मिर्चीवर बंदी\nदरवर्षी हजार रुपये डझन ने मिळणारा हापुस आंबा सध्या बाजारात 200-250 रुपये डझनने मिळतोय. कारण हापुस आंब्याची निर्यात थांबलीये. युरोपीय देशांनी भारताच्या हापुस आंब्यावर बंदी घातली. कारण त्यात वापरण्यात आलेले पेस्टीसाईडस. म्हणजे रसायनं. याच कारणावरुन आंब्यानंतर भारतातील मिर्चिचा नंबर लागलाय. 30 मे 2014 पासुन भारतातुन निर्यात होणारी मिर्ची घेण्यास अरब देशांनी नकार दिलाय. कारण भारतातील हिरव्या मिर्चित प्रमाणापेक्षा जास्त रसायनं आढळुन आलीयेत. “सौदीच्या कृषी मंत्रालयानं घेतलेला निर्णय आम्ही भारतीय सरकारला कळवलाय आणि ही अडचण सोडवण्याचा आम्ही प्रयत्नही करतोय” अशी प्रतिक्रीया भारतीय दुसावासातील सुरींदर भगत, (सेकेंड सेक्रेटरी ऑफ पॉलिटीक्स अँन्ड कॉमर्स) यांनी दिलीये.\nभारतातुन निर्यात झालेल्या मिर्चिच्या तपासणीत अशा प्रकारे जास्त रसायनं आढळुन आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं सौदी कृषी मंत्रालयानं स्पष्ट केलंय. तशी सुचना देणारं पत्र त्यांनी भारतीय कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणालाही दिलंय. तसंच भारतातुन आयात होणाऱ्या इतर भाजीपाल्यातही रसायनांचं प्रमाण हे जास्त आढळून आल्याचं त्यांनी म्हटलंय. पण त्यांच्यावर अजुनपर्यंत बंदी घालण्यात आलेली नाही. पण हे प्रमाण जर खुपच जास्त असेल तर बाकी भाजीपाल्यावरही हे बंदीचं संकट ओढावु शकतं असा इशाराही त्यांनी दिलाय. जगात भारतातुन भाजीपाला आयात करणारे अरब देश हे चौथ्या नंबरचे देश आहेत.\nएपेडानं म्हणजेच (कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण) सौदीच्या कृषी मंत्रालयाच्या निर्णयाला दुजोरा दिला आणि निर्यात करण्याआधी आपल्या मालाची योग्य ती चाचणी घेण्याच्या सुचना निर्यातदारांना दिल्यात. यांच्या मते पश्चिम आशिया म्हणजेच अरब देश हे भारतीय निर्यातीच्या दृष्टीनं महत्वाचे आहेत आणि त्यांनी अशा प्रकारे भारतीय भाजीपल्यावर बंदी घातली तर त्याचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसेल.\nभारतीय मसाले महामंडळाच्या मते भारतीय मिर्ची हा सर्वात जास्त विदेशी चलन कमवणारा पदार्थ आहे. एप्रिल ते नोव्हेंबर 2013 या काळात भारतातुन जवळपास एक लाख 81 हजार 500 टन इतक्या मिर्चीची निर्यात झाली होती आणि त्यातुन सुमारे 3 दशलक्ष डॉलर इतकं परदेशी चलन भारताला मिळालं होतं. त्यामुळं या बंदीमुळं भारताचं प्रचंड आर्थिक नुकसान होणार असल्याची खंत महामंडळानं व्यक्त केलीये. युरोपिय युनियननं हापुस आंब्यावर नुकत्याच घातलेल्या बंदीमुळं भारतात येणाऱ्या परकिय चलनावर मोठा परिणाम झालाय. त्यात 2013 मध्ये भारतातुन निर्यात केलेल्या फळं आणि भाजीपाल्यांच्या जवळपास 207 कन्साइनमेंट अति प्रमाणात रासायनिक वापरामुळं परत पाठवण्यात आल्यात. अशात मिर्चीवर घालण्यात आलेली बंदी ही अर्थव्यवस्थेसाठी नक्कीच चांगली नाही असं महामंडळाचं मत आहे.\nशेतकरी आणि निर्यातदार यांनी यावरुन वेळीच धडा घेण्याची गरज आहे. फळं आणि भाजीपाला पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनांचा वापर कमी करण्याची गरज आहे. यासाठी सरकारनंही शेतकऱ्यांमध्ये जागृती घडवुन आणण्याची गरज आहे असं मत भाजीपाला निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केलंय.\nकेशवसुतांचं मालगुंड बनलं पर्यटनस्थळ\nवेळास बनलं कासवांचं गाव\nमहाशिवरात्रीला गावच करतंय माहेरपण\nजलसाक्षर व्हा..पाणी जपा, पाणी वाचवा\nबैलगाडा शर्यत झाली सुरू\nउन्हाळी भाजीपाला पिकवणाऱ्यांची चांदी\nड्रॅगन फ्रूटला सरकारचं पाठबळ\nदापोली झाली 'प्लास्टिक फ्री'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-254593.html", "date_download": "2018-11-19T12:10:06Z", "digest": "sha1:ZCDTGKCKJSBBDOBQXIJK4UWELWCAA4IF", "length": 13564, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शिवरायांना अभिवादन करुन चंदू चव्हाण घरी पोहचला !", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nशिवरायांना अभिवादन करुन चंदू चव्हाण घरी पोहचला \n11 मार्च : पाकिस्तानच्या तावडीतून सुटलेला भारतीय सैन्याच्या ३७ राष्ट्रीय रायफल्स' चा जवान चंदू चव्हाण हा होळी सणाच्या तोंडावर आपल्या गावी परतलाय. फटाक्यांची आतषबाजी, भावनांचे फुटलेले बांध आणि भारत मातेचा जयघोष अशा भारवलेल्या वातावरणात चंदू चव्हाणचं जोरदार स्वागत झालं. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे स्वतः दिल्लीहून चंदूला घेऊन बोरविहीर गावात आले. चंदू घरी परत आल्याने संपूर्ण बोरविहीर गाव आनंदाने न्हाऊन निघाले होते.\nधुळे शहरात चंदूचे धडाक्यात स्वागत करण्यात आले. यावेळी भारावून टाकणाऱ्या वातावरणात भारतीय लष्कराचा जवान चंदू चव्हाण यांचे आपल्या मायभूमीत स्वागत करण्यात आले. पाकिस्तानच्या तावडीतून सुखरूप मायदेशी परतलेल्या भारतीय सैन्यातील जवान चंदू बाबुलाल चव्हाण याला सोबत घेवून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे आज धुळ्यात आले. आल्यानंतर प्रथम चंदू चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच चंदूला भारतात परत आणणे शक्य झाल्याचं संरक्षण राज्य मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी यावेळी सांगितलं.\nचंदू घरी परत आल्याचा आनंद त्याच्या आजोबांना शब्दात सांगता येत नव्हता. चंदू पाकिस्तानच्या ताब्यात असतांना त्याच्या आजीचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं होतं. तेव्हापासून आजीच्या अस्थी त्यांनी विसर्जित केल्या नव्हत्या.\nअखेर चंदू आज आपल्या मायभूमीत परतला. आजीच्या अस्थी विसर्जित करणार आणी पुन्हा सीमेवर परतणार ही बोलकी प्रतिक्रिया चंदूची होती.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\n आता पुण्याने शोधला एक नवीन उपाय\nमहाराष्ट्राच्या आणखी एका जवानाला वीरमरण, आज होणार अंत्यसंस्कार\nभीमा कोरेगाव प्रकरण : दिग्विजय सिंहांची चौकशी होण्याची शक्यता\nVIDEO : भिवंडीत भीषण आग, कोट्यवधी रुपयांचं नुकसान\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/arogya-ayurved/267", "date_download": "2018-11-19T11:05:37Z", "digest": "sha1:BDD66XQPVZFON36SCPIZS6MKPS5VEAX6", "length": 31868, "nlines": 227, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Ayurved in marathi - Ayurved, Ayurvedic home remedies", "raw_content": "\nजूनियर जीवन मंत्रअध्यात्मज्योतिषपौराणिक रहस्य कथाआरोग्य/आयुर्वेदधर्मदिशा जीवनाचीतीर्थ दर्शन\nआता ऑनलाइन करा दम्याची चाचणी\nऑनलाइन सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सुरू असलेल्या स्पर्धेच्या मध्येच आता वैद्यकीय मदतही ऑनलाइन उपलब्ध करून दिली जात आहे. नुकताच दम्याचा झटका आल्याची शक्यता असल्याबाबत तपास करण्यासाठी इंग्लंडमध्ये एक ऑनलाइन टेस्ट उपलब्ध करून दिली आहे. याच्या मदतीने दम्याचे रुग्ण झटका येण्याची शक्यता असल्याचा शोध घेऊ शकतील. एवढेच नाही तर संकेतस्थळावर दम्याच्या झटक्याची शक्यता कमी करण्यासाठी आवश्यक असलेली इतर माहितीही उपलब्ध करून देण्यात आली आहे.काय आहे टेस्टया टेस्टला ट्रिपल ए : एवायड असे...\nदातांवरून जाणून घ्या तुमचे आरोग्य\nदिवसातून दोनवेळा ब्रश करणे आणि नियमितपणे जीभ स्वच्छ करणे पुरेसे नाही. तज्ज्ञांच्या मते वर्षातून एक-दोन वेळा डॉक्टरांकडून दात तपासून घेणे खूप आवश्यक आहे. जेणेकरून कोणत्याही प्रकारची कोरल समस्या उद्भवल्यास माहीत पडेल.तज्ज्ञांच्या मते दातांचा पांढरा किंवा जिभेचा गुलाबी रंग आरोग्याचा परिचय करून देतात. याउलट यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल शरीराची कमतरता दर्शवतो. तसेच दात आणि जिभेचा टेक्शचर आरोग्याशी संबंधित समस्यांचा संकेतही असतो. जाणून घेऊया कोणते लक्षण कोणत्या आरोग्य समस्येशी...\nथकवा का येतो हे तुम्हाला माहीत आहे काय\nथोडेसे कष्टाचे काम करताच दम लागतो पायर्या चढताना-उतरताना त्रास होतो पायर्या चढताना-उतरताना त्रास होतो वजनदार सामान उचलण्यास घाबरता वजनदार सामान उचलण्यास घाबरता याचा अर्थ तुम्ही लवकर थकता. तज्ज्ञांच्या मते नेहमी थकवा येणे हे अनेक आरोग्य समस्यांचे संकेत असू शकतात. कसे ते जाणून घेऊया..हृदयाशी संबंधित समस्याशारीरिक थकवा आणि हृदयाशी संबंधित समस्या यांचा एकमेकांशी संबंध आहे. हृदयरोगाने पीडित असलेल्या लोकांवर करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, त्यांच्यापैकी 70 टक्के लोकांनी नेहमी थकवा जाणवत असल्याबाबत दुजोरा दिला आहे. आर्टरिजमध्ये होणारा...\nअति तणावामुळे फिकी पडते चेहर्‍याची चमक\nतणावादरम्यान सक्रिय होणारा कार्टिसोल हार्मोन चेहर्याची नैसर्गिक चमक नष्ट करतो. परिणामी चेहरा रूक्ष होणे, निर्जीव तारुण्यपीटिका, डोळ्यांखाली काळे चट्टे येणे, त्यात सूज येणे आणि वेळेपूर्वीच सुरकुत्या यायला लागत��त. जाणून घेऊया तणावामुळे शास्त्रीयदृष्ट्या त्वचेला कशाप्रकारे नुकसान पोहोचते आणि अशा वाईट परिणामांपासून कसा बचाव करता येईल.त्वचेचा रूक्षपणाक्रॉनिक स्ट्रेटने पीडित असल्यास सक्रिय होणार्या कार्टिसोल हार्मोनमुळे त्वचेची पाणी किंवा ओलावा रोखण्याची क्षमता कमकुवत व्हायला...\nरक्त शुद्धीकरणासाठी करा हे घरगुती उपाय\nअनहेल्दी फूड, मलावरोध, तणाव, दूषित पाणी पिणे, चहा किंवा कॉफीचे अधिक सेवन करणे किंवा प्रदूषणाच्या संपर्कात आल्याने शरीरात विषारी घटकांची पातळी वाढायला लागते. यामुळे शरीराच्या अवयवांची कार्यप्रणाली बाधित होते. अशा वेळी विविध प्रकारची अँलर्जी, कमकुवत प्रतिकारशक्ती, डोकेदुखी किंवा थकवा येणे यांसारखी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे रक्ताचे शुद्धीकरण आणि अवयवांची कार्यप्रणाली चांगली ठेवण्यासाठी डिटॉक्सिफिकेशन आवश्यक आहे. अशा वेळी कोणते खाद्यपदार्थ फायदेशीर ठरू शकतात, याबाबत जाणून घेऊया.....\nबेली फॅटचा होतो हाडांवर दुष्परिणाम\nतुम्ही बेली फॅटमुळे त्रस्त असाल तर सजग व्हा. कारण त्यामुळे हाडे कमकुवत होऊ शकतात. याशिवाय सोडा ड्रिंक्स, अल्कोहोल, धूम्रपानामुळेही असे होते. तसेच नियमित वर्कआऊट न केल्यासही हाडांचे नुकसान होऊ शकते.शरीराची कार्यप्रणाली आयुष्यभर सुरळीत व व्यवस्थित ठेवण्यात हाडे महत्त्वाची भूमिका बजावतात. अशावेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी धोक्याचे ठरू शकते. हाडे मजबूत ठेवण्यासाठी योग्य भोजनप्रणालीचा अवलंब करणे अत्यावश्यक आहे.नॅशनल ऑस्टियोपोरोसिस फाउंडेशनच्या क्लीनिकल डायरेक्टर...\nसांधे आणि स्नायूंचे दुखणे असे दूर करा\nशरीराच्या सांधे आणि स्नायूंमध्ये वेदना झाल्यानंतर पीडितास दिवसभर अस्वस्थ वाटते. अशावेळी त्याच्या कार्यक्षमतेवरही नकारात्मक परिणाम होतो. जाणून घेऊया स्नायूंमध्ये निर्माण होणारा आकस व ताणापासून कसा बचाव करावा आणि वेदनेपासून कशी सुटका करावी.संगीतसंगीत ऐकल्याने वेदनेपासून सुटका होते, असे एका फ्रेंच संशोधनात आढळले आहे. द इंटरनॅशनल र्जनल ऑफ नर्सिंगने कर्करोगपीडितांवर केलेल्या प्रयोगात आढळले की, जे पीडित 30 मिनिट संगीत ऐकत होते, त्यांच्या वेदना 50 टक्क्यांनी कमी झाल्या. तज्ज्ञांच्या मते,...\nतुम्ही व्यायाम करत नसाल तर सावध रहा\nतुम्हीसुद्धा फिट राहण्यासाठी सकाळी ���ियमितपणे व्यायाम करता का पण संपूर्ण दिवस कार्यालयात बसून राहता का पण संपूर्ण दिवस कार्यालयात बसून राहता का पोषक द्रव्यांची पूर्तता करण्यासाठी मल्टिव्हिटॅमिन्स घेता का पोषक द्रव्यांची पूर्तता करण्यासाठी मल्टिव्हिटॅमिन्स घेता का असे असेल तर सावध व्हा, कारण तज्ज्ञांच्या मते आरोग्यासाठी हे पुरेसे नाही.अमेरिकेच्या ऑनरोलॉजिस्ट आणि द एंड ऑफ इलनेस या पुस्तकाचे लेखक डॉ. डेव्हिड एगस यांच्या मते, साधारणत: व्यक्ती व्यग्र जीवनशैलीत निरोगी राहण्यासाठी खूप काही करते; परंतु त्याच्याकडून होणारा निष्काळजीपणा आणि इतर अनियमिततेमुळे सर्वकाही वायफळ ठरते....\nहिवाळ्यातील खा हे पौष्टिक खाद्य आणि वाढवा प्रतिकारशक्ती\nहिवाळ्यात व्हायरल इंफेक्शनची शक्यता अधिक असते, त्यामुळे खान-पानात योग्य बदल करून शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रतिकारशक्ती वाढवण्यास साहाय्यक असलेल्या पांढर्या रक्त पेशींची कार्यक्षमता कशी वाढवता येईल, त्याबाबत जाणून घेऊया..पालक :जेवणात पालक व इतर पालेभाज्यांचा समावेश करावा. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. पालकात भरपूर फोलेट असते. तसेच यामुळे डीएनए आणि रक्तवाहिन्यांचे नुकसान होत नाही.लसूण :बाह्यसंसर्ग आणि साथरोगांपासून दूर ठेवण्यात...\nमालिशमुळे शरीरासोबत मेंदूही स्वस्थ राहतो\nनियमित मालिश केल्याने आपले शरीर तंदरुस्त राहते. मेंदूही व्यवस्थित कार्य करतो. आपली स्मरणशक्ती वाढते. रक्ताभिसरण देखील चांगल्याप्रकारे होते. थकवा दूर होऊन झोप चांगली लागते व त्वचा ताजीतवानी दिसते.लहान-सहान आजारांवर मालिश उपयुक्त आहे. त्यामुळे लहान मुलांची मालिश करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मालिशचे विविध प्रकार आहे. आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी एक विशिष्टप प्रकारची मालिश सांगितली जाते. मालिश करण्याचे देखील एक तंत्र आहे. पोटाच्या मालिशमुळे पचनक्रिया व्यवस्थित होते....\nसाडी परिधान करणार्‍या महिलांना सावधगिरीचा इशारा\nनवी दिल्ली: नेहमी साडी परिधान करण्यार्या महिला सावधान धोक्याची घंटा आहे. बॉम्बे हॉस्पिटल जरनलनुसार नेहमी साडी परिधान करणार्या महिलांना कर्करोग होऊ शकतो. साडीसोबत वापरल्या जाणार्या पेटीकोटच्या नाडीने कमरेवर गाठ तयार होते आणि ही गाठ कर्करोगाची असू शकते. बॉम्बे हॉस्प���टलमधील डॉ.अरुण पाटील, डॉ.गिरीश बक्षी, डॉ.योगेश पुरी, डॉ.माणिक, डॉ.अभिजीत आणि डॉ.रिती यांनी केलेल्या अभ्यासात 'साडी परिधान करणार्या महिलांना कर्करोगाचा धोका' असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. डॉक्टरांच्या चमूने या...\nपिलाटेस : जुना प्रकार नव्या परिघात\nपिलाटेस हा व्यायामाचा अत्यंत जुना प्रकार आहे, परंतु सध्या तो लोकप्रिय होत आहे. फिटनेससाठी सजग असणा-यांचा कल याकडे वाढत आहे. परदेशात आणि मेट्रो शहरातच नाही, तर आता छोट्या शहरातही याचे प्रमाण वाढत आहे. एकाग्रता : यामध्ये खूप जास्त फोकस होण्याची गरज असते. कारण संपूर्ण व्यायामादरम्यान व्यक्तीला मानसिकरीत्या एकाग्रचित्त होऊन परफॉर्म करावे लागते. रिलॅक्सेशन : यामध्ये इतर व्यायामाप्रमाणे जास्त शारीरिक मेहनत करावी लागत नाही, अशी ही व्यायामाची पद्धत आहे. संपूर्ण सेशनदरम्यान तणावमुक्त होऊन...\nभोजन पद्धतीत बदल करून घालवा ताण\nखासगी आयुष्यात चढउतार, एखाद्या प्रिय व्यक्तीचा विरह किंवा काही कारणांमुळे आयुष्यच प्रभावीत होणे ही तणावग्रस्त होण्याची प्रमुख कारणे आहेत. तज्ज्ञांच्या मते अशा वेळी पीडिताचे कशातच मन लागत नाही आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत तो निष्काळजीपणा करतो. मात्र, भोजन पद्धतीत बदल केल्याने पीडितास फायदा होऊ शकतो. कसा तो जाणून घेऊया... ज्यांच्या शरीरात ड जीवनसत्त्वाची कमतरता असते ते लोक अधिक तणावग्रस्त असतात, असे 2010 मध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनात आढळून आले. टोरँटो विद्यापीठातील...\nही लक्षणे घातक ठरू शकतात...\nसाधारण दिसणारी आरोग्याशी संबंधित छोटी-छोटी लक्षणे अनेकदा आरोग्य समस्यांची सुरुवातीची अवस्था असू शकतात. बहुतांश लोक याबाबत गंभीर राहत नाहीत त्यामुळे अनेक वेळा उपचार करण्यात उशीर झालेला असतो. जाणून घेऊया तुम्हाला मदत करू शकणा-या आणि वेळेत तुम्ही डॉक्टरांशी संपर्क करू शकाल अशा लक्षणांच्या बाबतीत... पायातील फोड जर पायाच्या अंगठ्यात किंवा बोटांच्या मध्ये फोड दिसून आला तर ती गंभीर बाब आहे. कारण बॅक्टेरिया फोडास नुकसान पोहोचवू शकतात. अशा वेळी पीडिताचा त्रास आणखी वाढेल. खेळाडूला ही समस्या...\nदररोज करा हा 'प्रयोग' आणि मिळवा आजारापासून मुक्‍ती\nसुखाने आणि आनंदाने जगायचे असेल तर आरोग्याशी निगडीत काही गोष्टींकडे आपल्याला विशेष लक्ष द्यावे लागते. त्यासाठी स्वत:ला तंदुरूस्त ठेवणे आवश्यक असते. मन आणि शरीरासाठी प्रत्येकाने काही वेळ काढला पाहिजे. तरूणपणी योग्य काळजी घेतली नाही तर संपूर्ण आयुष्य डॉक्टर आणि औषधांच्या आधारेच जगावे लागते. इथे आम्ही तुम्हाला अशी एक माहिती देणार आहोत जी तुमच्याजवळ असूनही त्याचा तुम्हाला संपूर्ण लाभ घेता आलेला नाही. सर्व रोगांवर एकच औषध आहे ते म्हणजे 'हसणे'. सकाळच्या प्रहरी फक्त 20 मिनिटापर्यंत हसून...\nतुमचा उच्च रक्तदाब अवघ्या दहा मिनिटात होऊन जाईल छू-मंतर\nबहुतेक आजारांवर लोक नियमित औषधी सेवन करीत असतात. त्यातील मुख्य आजार म्हणजे उच्च रक्तदाब होय. उच्च रक्तदाब आणि तणाव हे असे आजार आहे की, त्यावर नियमित औषधी घेतली तरी काहीच फरक पडत नाही. उलट आपल्याला औषधी घेण्याची सवय लागते. तसेच औषधींचा विपरीत परिणाम देखील आपल्या शरीरावर दिसून येतो. योगासने आणि ध्यानसाधना करुन उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळविले जाऊ शकते. दररोज दहा मिनिटे योगासने आणि ध्यान केल्यानंतर तुम्ही या आजारापासून कायमची मुक्ती मिळवू शकतात. ध्यानसाधना- - दिवसभरातून कोणत्याही वेळी...\nमोबाइलच्या अति वापरमुळे ब्रेन कँन्सरचा धोका\nमोबाईलच्या अति वापरामुळे ब्रेन कँन्सरचा धोका होऊ शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. मोबाईलवर संभाषण करताना कानाला लावला जातो. त्यामुळे मोबाईलमधून बाहेर पडणार्या रेडिओ फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड आपल्या मेंदूत शिरतात आणि आपल्याला मेंदूचा कर्करोग होण्याची शक्यता असते. हा धोका टाळण्यासाठी टेक्सट मेसेज, ईअरफोन असलेल्या हँड्स फ्री उपकरणांचा वापर करणे चांगले असल्याचा सल्लाही आरोग्य संघटनेच्या अभ्यासकांनी दिला आहे. फ्रान्समधील लियोन येथील परिषदेत याबाबात...\nहृदय रुग्ण देखील घेऊ शकतात 'सेक्स'चा आनंद\nहृदयविकार असलेल्या नागरिकांना संभोगापासून दूर राहण्याचा सल्ला विशेषतज्ज्ञ देत असतात. परंतु आता हृदय रुग्ण देखील संभोगाचा परिपूर्ण आनंद घेऊ शकतात, असे एका अभ्यासात सिद्ध झाले आहे. मात्र, सेक्स संबंध प्रस्तापित करण्यापूर्वी रुग्णांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा, असाही सल्ला अमेरिकन हार्ट संघटनेने दिला आहे. हृदय रुग्णांना लवकर थकावा येत असतो. चालताना धाप लागणे, जीव घाबरणे अशा तक्रारी हृदय रुग्णांकडून येत असतात. परंतु ज्या रुग्णांना चालतान��� धाप लागत नाही अथवा जिना चढतांना जीव...\nकॉफीचे गरजेपेक्षा जास्त सेवन आरोग्यासाठी घातक\nआरोग्याच्या दृष्टीने कॅफीन निश्चित प्रमाणात सेवन करणे महत्त्वाचे ठरते, परंतु गरजेपेक्षा जास्त कॅफीनचे सेवन करणे आरोग्यासाठी घातकही ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते 200 ते 300 मिलीग्रॅम कॅफीन म्हणजेच दोन ते चार कप कॉफीचे सेवन केल्याने शारीरिक कार्यप्रणाली चांगली राहते, तसेच अनेक आजार होण्याची शक्यता कमी करण्यातही कॉफी फायदेशीर आहे. तसेच कॉफीमुळे आळसही निघून जातो. कॉफी कशी आणि कोणकोणत्या आजारांसाठी उपयुक्त आहे ते जाणून घेऊया..अल्झायमरएका संशोधनानुसार जे लोक नियमितपणे तीन कप कॉफीचे सेवन करतात,...\nलो-इम्पॅक्ट एक्झरसाइझद्वारे जाळा कॅलरी\nलो-इम्पॅक्ट एक्झरसाइज सोपे असतात. त्याबरोबरच ते कॅलरी बर्न करण्याचा आणि फिटनेस कायम ठेवण्याचा उत्तम पर्याय आहे. त्याउलट हाय-इम्पॅक्ट एक्झरसाइज ऑर्थरायटिस, ऑस्टियोपोरोसिस, लठ्ठपणा, सांधेदुखीस कारणीभूत व गर्भवतींसाठी हानिकारक असतात. त्यामुळे लो-इम्पॅक्ट एक्झरसाइज करणेच फायद्याचे ठरते. जाणून घेऊया यात कोणत्या व्यायाय प्रकारांचा समावेश होतो आणि त्यातून किती कॅलरी बर्न होतात. स्केटिंग - सेलिब्रिटी ट्रेनर हॉली पर्किन्स यांच्या मते, नवशिक्यांनी स्केटिंग करताना सावधगिरी बाळगायला हवी,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-ARO-AYU-UTLT-infog-ayurveda-tips-for-prevent-pregnancy-5936434.html", "date_download": "2018-11-19T11:13:22Z", "digest": "sha1:SALP7GZROO6W3J4N6JC33WHUIFYIR374", "length": 6089, "nlines": 168, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Ayurveda tips for prevent pregnancy | नको असलेली गर्भधारणा रोखण्यासाठी ट्राय करून पाहा हे 10 आयुर्वेदिक उपाय", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nनको असलेली गर्भधारणा रोखण्यासाठी ट्राय करून पाहा हे 10 आयुर्वेदिक उपाय\nफॅमिली प्लॅनिंग किंवा गर्भनिरोधसाठी आजकाल बाजारात विविध प्रकारचे साधन उपलब्ध आहेत.\nफॅमिली प्लॅनिंग किंवा गर्भनिरोधसाठी आजकाल बाजारात विविध प्रकारचे साधन उपलब्ध आहेत. परंतु प्राचीन काळी यासाठी नैसर्गिक गोष्टींचा उपयोग केला जात होता.\nआयर्वेद एक्स्पर्ट डॉ. अबरार मुल्तानी यांच्यानुसार विविध आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये अनवांटेड प्रेग्नेंसी रोखण्यासाठी नैसर्गिक आणि घरगुती उपाय सांगण्यात आले आहेत. योग रत्नाकर, वृहत योग तरंगिणी, तंत्रसार संग्रह, रस रत्न समुच्चय यासारख्या ग्रंथांमध्ये हे उपाय सविस्तरपणे सांगण्यात आले आहेत.\nआधुनिक रिसर्चमध्ये झाले आहे सिद्ध...\nविविध आधुनिक रिसर्चमध्ये हे प्राचीन आयुर्वेदिक उपाय प्रेग्नेंसी रोखण्यामध्ये सक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे.\nपुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, अनवांटेड प्रेग्नेंसी रोखण्याचे आयुर्वेदिक उपाय...\nवजन कमी करण्याची इच्छा असल्यास आहारात असावेत हे 4 ड्रिंक\nहिवाळ्यातील खास फळ आहे सीताफळ, यामुळे दूर राहतात हे गंभीर आजार\nरोज सकाळी केळी आणि गरम पाण्याने कमी करा वजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-SHA-news-about-stock-market-5503010-NOR.html", "date_download": "2018-11-19T11:02:06Z", "digest": "sha1:UWGNRSNGEIR7GHD4XWXLSG7KNMTWFYRI", "length": 6685, "nlines": 144, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "news about stock market | शेअर बाजार वधारला", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nआठवड्यातील व्यवहाराच्या तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार वाढीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स २४१ अंकांच्या वाढीसह २७,१४० च्या पातळीवर बंद झाला,\nमुंबई - आठवड्यातील व्यवहाराच्या तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार वाढीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स २४१ अंकांच्या वाढीसह २७,१४० च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी ९२ अंकांच्या वाढीसह ८३८० अंकांच्या पातळीवर बंद झाला. बुधवारी झालेल्या दिवसभराच्या व्यवहारात मेटल तसेच बँकिंग क्षेत्रात सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली. निफ्टीमध्ये समावेश असलेले ४१ स्टाॅक्स वाढीसह बंद झाले. व्यवहारात सर्वात जास्त तेजी मेटल क्षेत्रातील शेअरमध्ये नोंदवण्यात आली आहे. निफ्टीमधील मेटल निर्देशांकात ४.४३ टक्क्यांची वाढ दिसून अाली. व्यवहारादरम्यान बँकिंग शेअरमध्येदेखील खरेदी दिसून आली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या स्टॉक्समध्ये खरेदी नोंदवण्यात आली. निफ्टीमधील बँक निर्देशांक २.२८ टक्क्यांच्या वाढीसह १८,८३० अंकांच्या पातळीवर बंद झाला.\nशेअर मार्केटमधून तुम्हीही कमावू शकतात कोट्यवधी रुपये...जाणून घ्या, या 5 गोल्डन टिप्स\nStock Market: शेअर बाजारात विक्���ीचा मारा, सेन्सेक्समध्ये 1000 अंकांची घसरण, तर निफ्टीदेखिल 10150 च्या खाली\nसेन्सेक्स ५०५, निफ्टी १३७ अंकांनी गडगडले; अमेरिका-चीन व्यापार युद्धाचा फटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-latest-marathi-news-trends-breaking-news-5295/", "date_download": "2018-11-19T12:00:37Z", "digest": "sha1:BTV7BWG5HMLTEXKOWUZOCZOFCDN3EXB5", "length": 7931, "nlines": 165, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "अबब.....पंतप्रधान मोंदीच्या 4 वर्षातील विदेशवारीचा खर्च 355 कोटी, 30 लाख, 38 हजार 465 रूपये फक्त/Jalgaon- latest Marathi news trends, breaking news | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nअबब…..पंतप्रधान मोंदीच्या 4 वर्षातील विदेशवारीचा खर्च 355 कोटी, 30 लाख, 38 हजार 465 रूपये फक्त\nनवी दिल्ली : 4 वर्षाच्या कारकिर्दीत तब्बल 41 विदेश दौरे काढून 52 देशांना भेटी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करावी. अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेसने गिनीज बुककडे एका पत्रााव्दारे केली आहे.\nकाँग्रेसच्या बंगरुळच्या एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने आरटीआय अंतर्गत ही माहिती मागविली होती. त्या माहितीच्या आधारावर गोवा काँग्रेसने गिनीज बुककडे ही मागणी केली आहे.\nश्री. मोदी यांनी 4 वर्षात 41 विदेश वार्‍या करत 52 देशांना भेटी दिल्यात. त्यासाठी 355 कोटी, 30 लाख, 38 हजार 465 रूपये खर्च झाले आहेत.\nPrevious articleसिंगापूरच्या मॅडम तुसादमध्ये अनुष्काचा खास पुतळा\nNext articleनेट न्युट्रीलिटी तत्वाला मंजुरी; इंटरनेट युजर्सबाबत कुठलाही भेदभाव नाही\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\n, त्यानं सुष्मिताला दिल्या ‘प्रेम’पूर्वक शुभेच्छा\n‘भारत’च्या सिनेमाच्या शुटींगदरम्यान सलमान जखमी\nव्हॉट्सअँपच्या दहा गोष्टी.. ज्या तुम्हाला कायमचे ब्लॉक करू शकतात\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nगुरुवारी पंतप्रधान मोदी साधणार नाशिककरांशी संवाद\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%95-%E0%A4%93%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-19T11:35:47Z", "digest": "sha1:HV3NET2W4GPDDMHDDSY3KQSXODIR3B52", "length": 8284, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मेट्रोचा ट्रॅक ओलांडणारा तरुण थोडक्यात बचावला ! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमेट्रोचा ट्रॅक ओलांडणारा तरुण थोडक्यात बचावला \nनवी दिल्ली : रुळावर उतरुन प्लॅटफॉर्म बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाचा जीव थोडक्यात बचावला. दिल्लीतील शास्त्रीनगर मेट्रो स्टेशनवर ही घटना घडली. मेट्रोच्या पायलटने वेळीच ब्रेक दाबल्याने 21 वर्षीय तरुण मयूर पटेलचे प्राण वाचले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.\nमयूर पटेलने रेल्वे स्टेशनप्रमाणेच मेट्रो ट्रेनचाही रुळ ओलांडला. पण दुसऱ्या बाजूच्या फ्लॅटफॉर्मवर मेट्रो निघण्याची वेळ झाली होती. मयूर रुळ ओलांडून दुसऱ्या बाजूच्या प्लॅटफॉर्मवर जाणार इतक्यात मेट्रो सुरु झाली. पण ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने मेट्रो थांबवली आणि अपघात टळला. मेट्रो कर्मचाऱ्यांनी मयूर पटेलची चौकशी केली असता तो म्हणाला की, एका प्लॅटफॉर्मवरुन दुसऱ्या फ्लॅटफॉर्मवर कसे जायचे हे मला माहित नव्हते. त्यामुळे रुळावर उतरुन प्लॅटफॉर्म बदलण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडून दंड वसून करुन सोडण्यात आले.\nमेट्रो ट्रॅकवर उतरणे किंवा चालणे हा दंडनीय गुन्हा आहे. या प्रकरणी दोषी व्यक्तीकडून दंड वसूल केला जातो. तसेच सहा महिन्यांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेचीही तरतूद आहे. मध्ये सरकते जिन्यांची सोय असतानाही लोक अशा पद्दतीने रुळ का ओलांडतात, हा प्रश्न समजण्यापलीकडचा आहे. जलद आणि सोप्या प्रवासासाठी देशातील विविध शहरांमध्ये मेट्रो प्रकल्प सुरु होत आहेत. बुलेट ट्रेनची स्वप्नही आपण पाहत आहोत. मात्र भारतीयांच्या सवयी काही बदलण्याचे नाव घेत नाहीत, हेच या घटनेतून समोर आले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपती-पत्नीमध्ये वाद नकोतच\nNext articleघर खरेदी करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nअल कायदा कमांडर जाकिर मूसा राजस्थान हद्दीत घुसला\nफसवणूक त्यांच्या रक्तातच : मोदींची मध्यप्रदेशात कॉंग्रेसवर टीका\nसुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे भाजपला साथ सोडण्याचे आव्हान\nनिरंकारी भवनावर ग्रेनेड हल्ला\nपंतप्रधानांच्या इंदूर दौऱ्यापूर्वी दोन इराणी गायब झाल्याने आयबी सावध\nदेशातील प्रमुख हायकोर्टांची नावे बदलण्याचे विधेयक लवकरच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/KadSiddheshwar-Swamy-belgaon/", "date_download": "2018-11-19T12:12:24Z", "digest": "sha1:CEEWYHDPIKK3W5D4ABHUDR72RETNWNWM", "length": 5731, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मठाधीश बनण्यासाठी ‘जात’ नाही अडसर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › मठाधीश बनण्यासाठी ‘जात’ नाही अडसर\nमठाधीश बनण्यासाठी ‘जात’ नाही अडसर\nकर्नाटकात लिंगायत पंथियांची संख्या मोठी आहे. तसेच मठांची संख्याही तब्बल 11 हजार आहे. त्यापैकी 300 मठाधीशांनी एकत्र येऊन मठाधीश आणि स्वामी घडवण्यासाठी गुरुकूल स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. समाजातील 12 बलुतेदारांपैकी कोणत्याही जातीमधील व्यक्ती गुरूकुलात शिक्षण घेऊन मठाधीश होऊ शकता. त्यासाठी जातीचा अडसर नाही, अशी माहिती कणेरी मठाचे अदृश्य काडसिध्देश्वर स्वामी यांनी दिली.\nजगजंपी बजाज येथे गुरुवारी पत्रकार परिषदेत स्वामी बोलत होते. ते म्हणाल, ‘लिंगायत हा हिंदू धर्मातील एक पंथ आहे. मठाधीश केवळ एका विशिष्ट धर्माचे असता कामा नये. त्यासाठीच स्वतंत्र गुरुकुल कणेरी मठ येथे सुरु करण्यात येणार आहे. गुरुकुलात इतर जाती-धर्मातील लोकांनाही प्रवेश असेल. सर्व वयोगटातील व्यक्तींना मोफत प्रवेश असून राहण्याची, खाण्याची व अध्ययन करण्याची सुविधा आहे. गुरुकुलात बसवेश्वरांंचे विचारव अद्वैत पंथाची शिकवण दिली जाणार आहे.अध्ययनाचा कालावधी 6 महिने ते 12 महिने असेल. अशा रितीने गुरुकुलात मार्गदर्शन केले तर चांगले किर्तनकार, संगीतकार समाजामध्ये निर्माण होतील. विशेष म्हणजे तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे संसार करुन परमार्थ साधा या धर्तीवरही अध्ययन करता येईल.’\nकर्नाटकात 300 मठाधीश असून त्यामध्ये सर्व जाती-धर्माचा समावेश आहे. 300 शाखा असून 33 समाजकार्ये केली जातात. शिक्षण, अनाथााश्रम, हॉस्पीटल, गोशाळा यासारख्या कामांचा समावेश आहे, अशी माहितीही स्वामींनी दिली. शिरोली मठाचे शंकरारुढ स्वामी, हल्याळ मठाचे हर्षानंद स्वामी, चिक्कूर मठाचे अद्वैतानंद स्वामी, रामदुर्गचे जगत्मानंद स्वामी, गणी येथील मठाचे चिन्मयानंद स्वामी, लिंगनूर मठाचे शिवपुत्र स्वामी उपस्थित होते.\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nB'day Spl : बोल्‍डनेस म्‍हणजे जीनत...\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/The-Royal-Kolhapur-Horse-Show-in-kolhapur/", "date_download": "2018-11-19T11:18:59Z", "digest": "sha1:7BXKMNRYL54N5G7KMG6NWC2IYCUN6ZZQ", "length": 8388, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अश्‍वारोहण स्पर्धेने इतिहासाला उजाळा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › अश्‍वारोहण स्पर्धेने इतिहासाला उजाळा\nअश्‍वारोहण स्पर्धेने इतिहासाला उजाळा\nकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी\nशो जंपिंग टॉप स्कोर, शो जंपिंग नॉर्मल, शो जंपिंग चॅलेंज, पोल बेंडिंग, ट्रॉटिंग रेस, बॉल अ‍ॅण्ड बुकेट, जलेबी रेस, हॅक्स, हॅट रेस, टेंन्ट पेगिंग अशा विविध प्रकारांच्या चित्तथरारक स्पर्धात यशस्वी सहभाग नोंदवत घोड्यांसह त्यांच्या स्वारांनी उपस्थितांच्या टाळ्या-शिट्ट्यांची दाद मिळविली. कोल्हापुरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ‘द रॉयल कोल्हापूर हॉर्स शो’ने लष्करी परंपरा लाभलेल्या इतिहासाला उजाळा मिळाल्याच्या प्रतिक्रिया क्रीडाप्रेमीतून व्यक्त करण्यात आल्या.\nअश्‍वारोहन हा खेळ प्रकार नव्या पिढीला समजावा, या उद्देशाने कोल्हापूर इक्वेस्ट्रियन असोसिएशन तर्फे प्रथमच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. न्यू पॅलेसच्या प्रांगणातील पोलो मैदानावर गेल्या दोन दिवसांपासून सकाळ व सायंकाळच्या सत्रात ही स्पर्धा रंगली. देशभरातील 60 घोड्यांसह 70 महिला व पुरुष रायडर्सनी यात सहभाग नोंदविला. मुक्या प्राण्यासोबतच्या दोस्तीतून मानवासोबत निर्माण होणारा त्यांचा समन्वय थक्क करणारा ठरला. नागमोडी वळणे, उंच व लांब उडी, वार्‍याच्या वेगाने घोडदौड करत भाल्याने वस्तू उचलणे अशा एकसे बढकर एक थरारक प्रात्यक्षिकांनी हा हॉर्स शो अविस्मरणीय ठरला. शालेय विद्यार्थी, क्रीडाप्रेमी\nयांच्यासह देभरातून आणि परदेशातून आलेल्या पर्यटकांनीही या शोचा लाभ आवर्जून घेतला.\nरविवारी सायंकाळी स्पर्धेचा बक्षीस समारंभ एअर मार्शल अजित भोसले, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते आणि शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी उपक्रमाचे मार्गदर्शक माजी आ. मालोजीराजे, म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, शहाजीराजे, यशराजराजे, सौ. रूपाली नांगरे-पाटील, सौ. याज्ञसेनी महाराणी, सौ. संयोगिताराजे व सौ. मधुरिमाराजे आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संंयोजन असोसिएशनचे अध्यक्ष वीरेंद्रसिंह घाटगे, उपाध्यक्ष प्रशांत सुर्वे, सचिव अच्युत करांडे, सोनल करांडे, प्रशिक पाटेकर, शोहब शेख, रसिका जानवाडकर आदींनी केले आहे.\nकैस दलाल, चेतन मेंडीगिरी, शॉ, अमर खराडे, अनिरुद्ध मोहिरे, विधी सावंत, माधव लांबोरे, के. व्ही. सिंग, रितेश जाधव, निहारिका मणियार, वंश जोगाणी, शौनक दांडेकर, सिद्धराज शिंदे, रोहन करमरकर, अजिम शेख, शंकर मोरे, विनायक कर्नावर.\nदुर्मीळ छायाचित्र प्रदर्शन ठरले आकर्षण...\nस्पर्धेच्या निमित्ताने कोल्हापूरच्या घुडसवारीच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकणारे प्रदर्शन सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला. संस्थान काळापासूनची दुर्मीळ छायाचित्रे, माहिती या प्रदर्शनात मांडण्यात आली होती. छत्रपती राजाराम महाराज यांच्यासह राजघराण्यातील व्यक्ती, सरदार-मानकरी यांच्याबरोबर रिसालदार, घोडेस्वार, इंग्रज अधिकारी अशी अनेक दुर्मीळ छायाचित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली होती.\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nशशांक केतकर-नेहा जोशी पहिल्यांदाच एकत्र\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/jalgav-married-women-rape-and-murder-case/", "date_download": "2018-11-19T11:37:54Z", "digest": "sha1:IV23YNQEMVIQCMSNFA6K62MQTSKCZGMP", "length": 5590, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जवानाच्या पत्नीवर अत्याचार करून दिरानेच केला खून | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › जवानाच्या पत्नीवर अत्याचार करून दिरानेच केला खून\nजवानाच्या पत्नीवर अत्याचार करून दिरानेच केला खून\nसैन्यदलातील जवानाच्या पत्नीवर दिरानेच अत्याचार करून खून केल्याची खळबळजनक घटना चा��ीसगाव तालुक्यातील कुंझर येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी विवाहितेच्या दिरासह सासू, आजेसासू विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.\nचाळीसगाव तालुक्यातील कुंझर येथील जवान रामचरण बैरागी हे ग्वाल्हेर येथे कर्तव्यावर असून, त्यांच्या पत्नी प्रियांका रामचरण बैरागी (26) या सासू, सासरे, दीर यांच्यासमवेत आपल्या दोन मुलांसह राहत होत्या. दोन जुलैरोजी सासरे हे जवान रामचरण यांना भेटण्यासाठी ग्वाल्हेर येथे गेल्याने घरी प्रियांका, सासू, आजेसासू, दीर व दोन लहान मुले हेच घरी होते. याच दरम्यान, चार जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास प्रियांका बैरागी या आपल्या खोलीत छताला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आल्या.\nयाबाबत प्रियांका यांच्या घरी माहिती कळाल्यानंतर त्यांचे आई, वडील, काका व भाऊ यांनी प्रियांका यांच्या घरी धाव घेतली. त्यावेळी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंदही करण्यात आली. मात्र, याबाबत प्रियांका यांच्या आई-वडिलांनी खुनाची शंका उपस्थित करत, चौकशीची मागणी केल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविताच प्रियांका यांचा दीर संशयित प्रवीण छगनदास बैरागी (24) यानेच बलात्कार करून खून केल्याचे तसेच यात सासू भिलाबाई छगनदास बैरागी, आजेसासू विमलबाई भिकन बैरागी यांनी त्याला साथ दिल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर प्रियांका यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याचे तपासात निष्पन्‍न झाले आहे. याप्रकरणी संशयित आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Irrigation-department-doing-misbehaves-with-the-farmers-in-case-of-water-bill-collection/", "date_download": "2018-11-19T11:35:20Z", "digest": "sha1:NURDMIBV6DNG6WYKMOXHGE6PEN4ZKKR7", "length": 7258, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेती पाणीपट्टीची मनमानी वसुली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › शे��ी पाणीपट्टीची मनमानी वसुली\nशेती पाणीपट्टीची मनमानी वसुली\nवाळवा : धन्वंतरी परदेशी\nवाळवा तालुक्यामध्ये कृष्णा नदीकिनारी असणार्‍या पाणी उपसा करणार्‍या योजनांकडून मार्च अखेरच्या नावाखाली पाटबंधारे विभागाकडून पठाणी वसुली केली जात असून पाणी योजनेचे सभासद, शेतकरी वैतागले आहेत. या असंतोषाचा भडका लवकरच बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.\nकृष्णा नदी कोयना, धोम आदी धरणांमुळे बारमाही वाहती असून नदीच्या दुतर्फा वाळवा तालुक्यात शेकडो सहकारी व खासगी पाणी योजना शेतीसाठी पाणी उपसा करतात. त्याची शासकीय पाणीपट्टी नियमितपणे शेतकरी आणि संस्था भरतात. मात्र यातील काही पाणी संस्था नोंदणीकृत तर काही अनोंदणीकृत आहेत. शासकीय पाणीपट्टी भरूनही संबंधित पाटबंधारे विभागाचे अनेक अधिकारी आणि कर्मचारी मात्र शेतकरी आणि संस्थांकडून नियमांचा धाक दाखवून अतिरिक्त वसुली करत आहेत.\nकाही संस्थांचे सिंचनक्षेत्र कमी दाखविले जाते. तर काही संस्थांचे सिंचनक्षेत्र जास्त आहे. बर्‍याच पाणी संस्थांचे विहिरी किंवा इतर सिंचन क्षेत्र तसेच त्यांच्या स्वत:च्या पाणी योजना उभा करतात. त्यामुळेही मूळच्या संस्थेचे क्षेत्र कमी होते. तरीसुद्धा अधिक क्षेत्राची पाणीपट्टी वसूल केली जाते. तर त्यांना कायदेशीर धाक दाखवून प्रत्यक्षात असणार्‍या क्षेत्राची पाणीपट्टी वसूल केली जाते. अन्यथा त्यांच्याकडून शासकीय रकमेपेक्षा अधिक रक्कम उकळली जात आहे.\nवाळवा तालुक्यात विशेषत: वाळवा परिसरात अशी वसुली बिनबोभाटपणे होत आहे. आधी शासकीय वसुली आणि त्यानंतर हप्‍ता वसुली केली जाते. यामुळे एका बाजूला शासनाची फसवणूक तर दुसर्‍या बाजूला पाणी संस्थांची आणि शेतकर्‍यांची लुबाडणूक राजरोसपणे केली जात आहे. वाढती पाणीपट्टी, न परवडणारे वीज बिल, पैसे भरूनही वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आणि शासकीय अडवणूक या कात्रीत सापडलेला शेतकरी पुरता हैराण झाला आहे. त्यातच पाटबंधारे खात्याकडून केली जात असलेली पठाणी वसुली यामुळे वाळवा तालुक्यातील शेतकरी लवकरच आंदोलनाच्या तयारीत आहे. शासनाने याची चौकशी करावी, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे.\nसांगली, मिरजेत कुंटणखान्यांवर छापे\nताकारी कालव्यात पडून देवराष्ट्रेतील वृद्धेचा मृत्यू\nमुलींचे अपहरण : सावत्र आईस कारावास\nगुंड बाळू भोकरेच्या भाच्याला अटक\nडॉ.विश्‍वजित कदम उद्या अर्ज दाखल करणार\nकस्तुरी क्‍लबच्या व्यासपीठावर उलगडला संभाजीराजेंचा जीवनपट\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/sangli-municipal-corporation-election-constituency-and-reservation-of-corporator-declare-Tuesday/", "date_download": "2018-11-19T11:22:25Z", "digest": "sha1:BP37XJUIEMCKWKDNMQ2Q7PM5RGXN7RSS", "length": 5828, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्रभागरचना, आरक्षण सोडत मंगळवारी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › प्रभागरचना, आरक्षण सोडत मंगळवारी\nप्रभागरचना, आरक्षण सोडत मंगळवारी\nराज्य निवडणूक आयोगाच्या आदेशने महापालिका निवडणुकी-साठीची प्रारूप प्रभागरचना मंगळवारी (दि. 20) खुली होणार आहे. यासोबत प्रभागांची आरक्षण सोडतही त्याच दिवशी सांगलीतील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात सकाळी 11 वाजता काढण्यात येणार आहे. यासंदर्भात अधिसूचना जारी झाली आहे.\nयामुळे या ड्रॉतून कोणाचे प्रभाग टिकणार, प्रभाग कोठेपर्यंत पसरले आहेत या काळजीने सर्वच पक्षांच्या विद्यमान नगरसेवक तसेच इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. यातून कोणासाठी प्रभाग सोयीस्कर, कोणा विद्यमान व इच्छुकांच्या आरक्षणातून दांड्या गुल होणार ते स्पष्ट होणार आहे.\nपहिल्यांदाच चार सदस्यीय पॅनेलद्वारे निवडणूक होत आहे. त्यासाठी प्रशासनाने प्रारूप प्रभागरचना आणि मागासवर्गीय प्रभागही निश्‍चित केले होते. त्यावर निवडणूक आयोगाने नुकताच शिक्कामोर्तब केला. आता आरक्षण सोडत व प्रभागरचना मंगळवारी खुली होईल. त्यानुसार ती शासनाच्या अधिसूचना राजपत्रात 23 रोजी जाहीर होईल. त्यावर सूचना हरकतीसाठी 23 मार्च ते 3 एप्रिल रोजी दुपारी 3 पर्यंत मुदत आहे. या कालावधीत आयुक्‍तांचे निवडणूक कार्यालय, मुख्यालयात बारनिशी, मिरज व कुपवाड प्रभाग कार्यालयात सूचना, हरकती स्वीकारल्या जातील, असे आयुक्‍त रविंद्र खेबुडकर यांनी सांगितले. सुनावणीबाबत न��गरिकांना स्वतंत्रपणे कळविले जाईल.\nपक्षीय उमेदवारी, फोडाफोडीला येणार वेग\nनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी आघाडी, महापालिका संघर्ष समिती, सांगली जिल्हा सुधार समितीसह अनेक पक्ष इच्छुक आहेत. परंतु प्रभागरचना, प्रभागाचे आरक्षण खुले झाल्यानंतर खर्‍या अर्थाने उमेदवारी कोणाला, कोण बंडखोरी करणार, ते स्पष्ट होईल. यासोबतच अन्य पक्षांतून फोडाफोडीचे राजकारण गतिमान होणार आहे.\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/photo-gallery/know-about-this-apple-co-founder-ronald-wayne-who-made-big-mistake-by-selling-his-share-304984.html", "date_download": "2018-11-19T11:14:01Z", "digest": "sha1:DE6RDGY3IVSHYWWPKKZ2AUD7AJCCQVNJ", "length": 5638, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - PHOTOS : हा आहे अॅपलमधला सर्वात कमनशिबी माणूस,एका चुकीमुळे गमावले 5 लाख कोटी!–News18 Lokmat", "raw_content": "\nPHOTOS : हा आहे अॅपलमधला सर्वात कमनशिबी माणूस,एका चुकीमुळे गमावले 5 लाख कोटी\nजर एखाद्या व्यक्तीने आपली वस्तू ही फक्त 52 हजारात विकली आणि त्याच वस्तूची किंमत काही दिवसांमध्ये लाख नाही, तर काही कोट्यवधी झाली तर नक्की त्या व्यक्तीला कमनशिबी म्हणावे लागेल. असाच प्रकार अॅपलचे सह संस्थापक रोनाल्ड यांच्यासोबत झालाय. आज अॅपल जगातील टाॅप 10 श्रीमंत कंपनीपैकी एक आहे. एक चुकीच्या निर्णयामुळे आयुष्यात होत्याचं नव्हतं होऊन जातं. आज अॅपल जगात सर्वात ताकदवान टेक्नाॅलाॅजी कंपनी आहे. सुरुवातीच्या काळात या कंपनीने अनेक चढउतार पाहिले. अॅपल कंपनी ही दोन नाहीतर तीन लोकांनी मिळून स्थापन केली होती. तिसरे संस्थापक होते रोनाल्ड वेन... अॅपलची सुरुवात 1 एप्रिल 1976 साली झाली. कंपनी सुरू करणाऱ्यांमध्ये स्टीव जॉब्स, स्टीव वॉजनिएक आणि रोनाल्ड वेन सहभागी होते. रोनाल्ड वेन हे त्यावेळी कंपनीत सर्वात अनुभवी व्यक्ती होते. रोनाल्ड यांनीच अॅपलचा लोगो तयार केला. एवढंच नाहीतर अॅपल कंपनीच्या भागिदारीत रोनाल्ड यांचे नाव होते. पण असं काही घडलं की रोनाल्ड यांनी त्यावेळी 800 डाॅलर घेऊन आपले शेअर विकून टाकले आणि कंपनी सोडून दिली.\nएका मुलाखतीत रोनाल्ड यांनी सांगितलं की, त्यावेळी माझी 22 हजार डाॅलर प्रत्येक वर्षी कमाई होतो. असं शानदार करिअर सोडून या वयात कोणतीही रिस्क मला घ्यायची नव्हती. कंपनी सोडल्यानंतर स्टीव्ह आणि वॉजनिएक यांनी मला बोलावले होते. पण मी नकार दिला. मला माहित होतं माझी चूक होती पण मी निर्णयावर ठाम होतो. हळूहळू अॅपल कंपनी मोठी होत गेली. आज जगातली सर्वात मोठी टेक्नोलाॅजी कंपनी म्हणून अॅपलचा बोलबाला आहे. पण रोनाल्ड हे याचा भाग नाही. रोनाल्ड यांच्याशिवाय अॅपल कंपनीचे काही महत्त्व नव्हते हे फार कमी लोकांना माहिती आहे. पण आज अॅपल कंपनी ज्या उंचीवर पोहोचली आहे तिच्यापुढे रोनाल्ड कमनशिबीच म्हणावे लागतील.\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nइंदिरा गांधी जयंती विशेष : हे 18 फोटो तुम्ही आधी पाहिले नसतील\nमहाराष्ट्राच्या आणखी एका जवानाला वीरमरण, आज होणार अंत्यसंस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/not-tampering-in-evm-machine-2014-parvati-assembly-election-264317.html", "date_download": "2018-11-19T11:14:39Z", "digest": "sha1:UAR5IVNRS47HTY6HVEANWAZ5I6PR2N5P", "length": 13362, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'त्या' ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड नाही !,भाजपला दिलासा", "raw_content": "\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\n'त्या' ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड नाही \n२०१४ मधील पुण्याच्या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील एका बुथवरील मतदानाच्या ‘ईव्हीएम’ मध्ये छेडछाड करण्यात आल्याचा दावा एका याचिकेद्वारे करण्यात आला होता.\n04 जुलै : २०१४ मधील पुण्याच्या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील एका बुथवरील मतदानाच्या ‘ईव्हीएम’ मध्ये छेडछाड करण्यात आल्याचा दावा एका याचिकेद्वारे करण्यात आला होता. त्यानुसार तेथील ईव्हीएम मशीन ही चाचणी करता हैद्राबाद फाॅरेन्सिक लॅब येथे पाठवण्यात आली होती. त्या चाचणीचा अहवाल आला असून त्या अहवालात मशीनमध्ये कोणतीही छेडछाड करण्यात आली नसल्याचं स्पष्ट करण्यात आलाय. त्यामुळे भाजपला मोठा दिलासा मिळालाय.\nया याचिकेवर सुनावणी दरम्यान ईव्हीएममध्ये छेडछाड झालीये का याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचे निर्देश दिले होते. १८५ क्रमांकाच्या बुथवरील ‘ईव्हीएम’मध्ये फेरफार झाला का याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचे निर्देश दिले होते. १८५ क्रमांकाच्या बुथवरील ‘ईव्हीएम’मध्ये फेरफार झाला का याची चौकशी करून अहवाल देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने हैदराबात फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला (एफएसएल) दिले होते.\nया निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अभय छाजेड हे भाजपच्या माधुरी मिसाळ यांच्याकडून पराभूत झाले होते. १५ ऑक्टोबर २०१४ रोजी मतदान झाले होते, तर १९ ऑक्टोबर २०१४ रोजी मतमोजणी झाली होती. छाजेड यांनी अॅड. प्रभाकर जाधव यांच्यामार्फत निवडणूक याचिका करून मिसाळ यांच्या निवडणुकीला आव्हान दिलं होतं. त्यात त्यांनी एक अर्ज केला होता. त्यावरील सुनावणी अंती न्या. मृदुला भाटकर यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना हे निर्देश दिले होते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: evm machineअभय छाजेडईव्हीएम मशीनभाजपमाधुरी मिसाळमुंबई उच्च न्यायालय\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nअंतराळातून असा दिसतोय 'स्टॅच्यू आॅफ युनिटी'\nपंजाबमधल्या बॉम्ब हल्ल्यामागे ISI चा हात \nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/bse-ipo-now-open-27316", "date_download": "2018-11-19T11:53:48Z", "digest": "sha1:6HNJJO6HID3TWKPS4GU4J4HML4QBWAC5", "length": 9195, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "BSE IPO now open बीएसईचा बहुप्रतिक्षित आयपीओ आजपासून खुला | eSakal", "raw_content": "\nबीएसईचा बहुप्रतिक्षित आयपीओ आजपासून खुला\nसोमवार, 23 जानेवारी 2017\nमुंबई: मुंबई शेअर बाजाराची (बीएसई) बहुप्रतिक्षित प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) योजना आजपासून खरेदीसाठी खुली होत आहे सुरू होत आहे. गुंतवणूकदारांना 25 जानेवारीपर्यंत आयपीओसाठी अर्ज करता येणार आहे.\nमुंबई: मुंबई शेअर बाजाराची (बीएसई) बहुप्रतिक्षित प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) योजना आजपासून खरेदीसाठी खुली होत आहे सुरू होत आहे. गुंतवणूकदारांना 25 जानेवारीपर्यंत आयपीओसाठी अर्ज करता येणार आहे.\nबीएसईने प्रतिशेअर 805 ते 806 रुपयांचा किंमतपट्टा जाहीर केला आहे. आयपीओसाठी अर्ज करताना गुंतवणूकदारांना किमान 18 शेअर्स खरेदी करणे बंधनकारक आहे. याशिवाय अधिक शेअर्स खरेदीसाठी अर्ज करावयाचा असल्यास 18 च्या पटीत शेअर्स खरेदी करावे लागणार आहेत. सिंगापूर एक्सचेंज आणि सिटीग्रुपसह एकुण 300 विद्यमान भागधारकांच्या 15.4 दशलक्ष शेअर्सची विक्री केली जाणार आहे. बीएसईकडून या योजनेतून सुमारे 1350 कोटी रुपयांचा निधी उभारला जाणार आहे, अशी माहिती बाजाराच्या डीआरएचपीमध्ये देण्यात आली होती.\nबीएसईच्या शेअरची 3 फेब्रुवारीरोजी प्रतिस्पर्धी स्टॉक एक्सचेंज असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) नोंदणी करण्यात येणार आहे. बीएसई शेअरची नोंदणी करणारे देशातील पहिले स्टॉक एक्सचेंज आहे. एनएसई देखील लवकरच आयपीओच्या माध्यमातून सुमारे दहा हजार कोटींचा निधी उभारणार आहे.\n‘बीएसई’ने अँकर गुंतवणूकदारांकडून उभारले रु.373 कोटी\nनवी दिल्ली: मुंबई शेअर बाजाराने(बीएसई) प्राथमिक समभाग विक्री(इनिशिअल पब्लिक ऑफरिंग-आयपीओ) योजनेच्या दोन दिवसआधी अँकर गुंतवणूकदारांकडून 373 कोटी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2017/09/blog-post.html", "date_download": "2018-11-19T10:58:54Z", "digest": "sha1:HLZBVVY2V3HBCSQBJQDDDSQFUP3JSDXP", "length": 16904, "nlines": 289, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: टेकडी कुणाची?", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nपरवा आमची टेकडी अगदी फोटोसकट पेपरात झळकली. चुकीच्या कारणासाठी – तिथे फिरायला गेलेल्या एका बाईंचा मोबाईल आणि साखळी चोरट्यांनी हिसकावून घेतली म्हणून. त्या तिथे नियमित फिरायला जाणार्‍यातल्या होत्या. वेळही सोमवारी संध्याकाळी सहा ते सातच्या मधली, म्हणजे शनिवार – रविवार पेक्षा कमी, पण थोडीफार वर्दळीचीच. चोरांचा माग लागला, चोरलेला मालही पोलिसांना परत मिळाला.\nचोरांपैकी एक मोठा, बाकी सगळे कायद्याच्या मते अज्ञान. हा मोठा चोर टेकडीजवळच्या झोपडपट्टीत राहणाराच. योगायोगाने माझ्या कामाच्या बाईच्या ओळखीतला. (त्याच दिवशी संध्याकाळी साडेपाचच्या सुमाराला माझ्या बाईला भेटलाही होता वस्तीत.) साधारण २३ वर्षं वय. आई धुणीभांडी करते, बाप रोजंदारीवर मिळेल ते काम करतो. हा घरातला मोठा मुलगा. अजून लहान बहीण आणि भाऊ आहेत, ते शिकताहेत. हा काहीही कामधाम करत नाही. यापूर्वीही त्याने असले उद्योग केलेत, हे माहित वस्तीत सगळ्यांना माहित आहे. चोर्‍यामार्‍या करायच्या, पोलीस आलेच तर वस्तीमागच्या टेकडीवरच्या रानातून पसार व्हायचं. टेकडीवर बसून दारू ढोसायची असले याचे उद्योग. याच्याकडे एखादा सुरासुद्धा असायचा कधीमधी. त्यामुळे कुणी त्याच्या वाटेला जायचं नाही. आपल्या पोरांना असली संगत नको म्हणून त्याला लोक फारसे आपल्या भागात येऊ द्यायचे नाहीत. माझ्या बाईंचा नवरा तर संध्याकाळी सहानंतर त्यांच्या मुलग्यांना सुद्धा घराबाहेर पडू देत नाही\nचोरीची तक्रार नोंदवल्याबरोबर लगेच पोलीस वस्तीत आले. पोलिसांना चुकवायला हा दुसरीकडे पळून गेला. तिथेही पोलीस मागावर आलेत म्हटल्यावर उंच इमारतीवरून ड्रेनेजच्या पाईपला धरून उतरण्याच्या प्रयत्नात हा खाली पडला. ससूनला ऍडमिट केलंय, पाठीला जबरदस्त मार लागलाय, बहुतेक दोन्ही पाय लुळे राहणार आता आयुष्यभर. पोलीस – न्यायालय काय शिक्षा देतील तेंव्हा देतील, पण पोराला वाटेल तसा बहकू दिल्याची शिक्षा आईबापांना भोगावी लागणार त्याला आयुष्यभर पोसून.\nबाकी सगळं जैसे थे होईल हळुहळू. म्हणजे याचे साथीदार - मित्र कदाचित थोडे दिवस जरा दबून राहतील पोलिसांना. वस्तीतल्या मुलींना जपणारे, त्यांची लवकरात लवकर लग्नं लावून \"जबाबदारीतून मोकळे होणारे\" आईबाप पुन्हा या पोरांच्या गुंडगिरीकडे काणाडोळा करणार. अर्धवट शिकलेल्या पोरांना बापासारखी मजूरी करायला लाज वाटणार, दुसरं मनासारखं काम क्वचितच सापडणार. नाहीतर ते पुन्हा इकडेच वळणार.\nया झोपडपट्टीच्या जवळ मोठ्या हाऊसिंग सोसायट्या आहेत. तिथे गाड्या धुणं, सिक्युरिटी अशी थोडीफार कामं या वस्तीतली मुलं करतात. बरीच मुलं रिक्षाही चालवतात. इव्हेंट मॅनेजमेंट, भंगारचा धंदा अशी कामंही करतात. पण आईबापाच्या पैशावर गुंडगिरी करणारी मुलंही इथे भरपूर आहेत. वस्तीवर लक्ष ठेवायला पोलिसांनी एक चौकीच केलीय आता जवळ. पण या मुलांशी बोलू शकेल, त्यांना कामाला लावू शकेल असं कुणी मला तरी माहित नाही.\nउगाच सुखाचा जीव धोक्यात कशाला घालायचा म्हणून टेकडीवर जाणार्‍या सोसायटीवाल्यांची संख्या रोडावणार, सोसायटीतल्या सोसायटीमध्ये फिरणार्‍यांची वाढणार. यात सगळ्यांचाच तोटा आहे. कायदा पाळणारे जितके कमी लोक टेकडीवर येतील, तेवढी टेकडी जास्त धोक्याची होते. जास्तीत जास्त लोकांनी तिथे येत राहिलं पाहिजे. तिथे जाग रहायला हवी किमान सकाळ – संध्याकाळी तरी. फक्त फिरायला येणार्‍यांनी अवेळी, एकट्यानी गच्च झाडीमध्ये शिरणं, महागडे मोबाईल – दागिने मिरवणं यातून चोराला निमंत्रण दिल्यासारखं होतं याचं भान राखायला हवं. (सोमवारी चोरी झाली त्यांनी यापैकी काही करून मुद्दाम चोरी ओढवून घेतली असं म्हणायचं नाही मला, पण खबरदारी घेणं महत्त्वाचं.) वेगवेगळ्या वर्गातली माणसं जिथे एकत्र येतात अशा सुरक्षित सार्वजनिक जागा आपल्या शहरांमध्ये आधीच कमी आहेत. त्या जास्तीत जास्त राखायला हव्यात. सोसायट्यांमध्ये क्लोज सर्किट टिव्ही बसवून आणि महागातल्या सिक्युरिटी एजन्सी नेमून शहर सुरक्षित बनत नाही, फक्त मोजके सुरक्षित घेटो तयार होतात. आणि शहाणे लोक या घेटोच्या आत जितके जास्त राहतील, तेवढं बाहेरचं शहर जास्त असुरक्षित होतं असं मला वाटतं.\nहं, सोशल मीडियाच्या अवास्तव वापराने 'एकत्र येऊन प्रत्यक्ष कृती करण्याच्या' आपल्या सामाजिक क्षमतेबद्दल दिवसेंदिवस काळजी वाढायला लागली आहे खरं.\nआधी घाईत अर्धवट प्रतिक्रिया पोस्ट झाली ... ती उडवून परत पूर्ण लिहित���.\nFear mongering प्रकार सोशल मीडियामुळे मोठ्या प्रमाणावर होतोय. तशी जागरूकताही वाढतेय थोडीफार, पण तिथे लाईक दिलं की आपलं कर्तव्य संपतं, प्रत्यक्ष कृती दिसत नाही या माध्यमातून पोहोचलेल्यांमध्ये फारशी.\nअर्थात हे पण सोशल मीडियावरच लिहितेय मी :)\nपण या घटनेमध्ये सोशल मिडियाचा संदर्भ कळला नाही मला.\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\nमाऊचा आणि आजीचा बाप्पा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/travel-news/ganeshotsav-to-make-a-global-event-says-jaykumar-rawal/articleshow/65675195.cms", "date_download": "2018-11-19T12:37:59Z", "digest": "sha1:LEO567IOX3HEZMKMFYMJKFQG5OTXHW2R", "length": 13198, "nlines": 124, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "गणेशोत्सव: ganeshotsav to make a global event says jaykumar rawal - गणेशोत्सव: परदेशी पर्यटकांच्या स्वागताला मुंबापुरी सज्ज | Maharashtra Times", "raw_content": "\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nगणेशोत्सव: परदेशी पर्यटकांच्या स्वागताला मुंबापुरी सज्ज\nमुंबईतील गणेशोत्सव केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देश-विदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्य़ा या उत्सवाचा मनमुराद आनंद परदेशी पर्यटकांनाही लुटता यावा यासाठी राज्याचा पर्यटन विभाग आणि मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे परदेशी पर्यटकांसाठी गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जन पाहण्याची विशेष स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.\nगणेशोत्सव: परदेशी पर्यटकांच्या स्वागताला मुंबापुरी सज्ज\nमुंबईतील गणेशोत्सव केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देश-विदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्य़ा या उत्सवाचा मनमुराद आनंद परदेशी पर्यटकांनाही लुटता यावा यासाठी राज्याचा पर्यटन विभाग आणि मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे परदेशी पर्यटकांसाठी गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जन पाहण्याची विशेष स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.\nभारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंची आणि परंपराची परदेशातून आलेल्या ��र्यटकांना जवळून ओळख होण्यासाठी या उपक्रमाची मदत होणार आहे. याबाबत माहिती देताना महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, 'गणपतीचे पूजन केवळ भारतातच नाही, तर जगातील अनेक देशांत होते. विविध देशांमध्ये 'गॉड ऑफ गु़डलक' म्हणून गणपतीची पूजा केली जाते. आपल्या महाराष्ट्रातील गणोशोत्सवाच्या परंपरेबद्दल जगभरात आकर्षण आहे. त्यामुळे अनेक पर्यटक या उत्सवादरम्यान भारतात येतात. विसर्जनाच्या दिवशी गिरगाव चौपाटीवर होणारी गर्दी पाहून पर्यटक अनेकदा गांगरून जातात त्यामुळे यंदा या पर्यटकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी खास छज्जा उभारण्यात आलाय, जिथे ३०० पर्यटक सहज उभे राहू शकतील. शिवाय, ते जिथे राहत असतील त्या ठिकाणापासून चौपाटीपर्यंत त्यांच्यासाठी विशेष बससेवा सुरू करण्यात येणार आहे. गणपती दर्शनासोबत त्यांना मराठमोळ्या खाद्यसंस्कृतीची ओळख व्हावी या उद्देशाने मोफत अल्पोपहाराची सोयही करण्यात आली आहे. त्यामुळे परदेशी पर्यटकांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत' असेही रावल म्हणाले.\nआपल्या मातीतील उत्सवात परदेशी पर्यटकांना सामावून घेण्यासाठी गेल्या वर्षीदेखील चौपाटीवर छज्जा उभारण्यात आला होता. सुमारे दी़डशेहून अधिक पर्यटक त्यावेळी चौपाटीवर होते. परंतु, यंदा हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. चीन, जपान, इंडोनेशिया, युरोपमधील पर्यटक गणेशोत्सवासाठी भारतात येण्यास उत्सुक असल्याची माहिती रावल यांनी दिली.\nमिळवा पर्यटन बातम्या(travel news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ntravel news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:परदेशी पर्यटक|गिरगाव चौपाटी|गणेशोत्सव|Jaykumar Rawal|global event|Ganeshotsav\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nपुरुष दिन: असा असतो 'परफेक्ट मॅन'\nसंगमनेरमध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस\nफूड टुरिझममध्ये नवा ट्रेंड\nअमृतसर हल्लाः संशयिताना लवकरच ताब्यात घेणारः पंजाब मुख्यमंत्\nपुणे पोलिसांची BJPला MP निवडणुकीत मदत: सचिन सावंत\nदिल्लीः जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन\nयुथ हॉटेल्सतर्फे अरुणाचल, आसाम व मेघालय येथे भटकंती\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nगणेशोत्सव: परदेशी पर्यटकांच्या स्वागताला मुंबापुरी सज्ज...\nनिसर्गाचं देणं लाभलेला अदभूत श्रीलंका...\nकौटुंबिक सहलीसाठी केरळ सर्वोत्तम\nयुथ हॉस्टेलची सिक्कीम-भूतान सफर...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/wayne-rooney-creates-96th-minute-dc-united-winner-against-orlando-city/", "date_download": "2018-11-19T11:41:00Z", "digest": "sha1:FVCLFNG3KVDQ7JISUBCMOXQGVZEYRFJ2", "length": 7854, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "डीसी युनायटेडच्या विजयात फुटबॉलपटू वेन रूनी चमकला", "raw_content": "\nडीसी युनायटेडच्या विजयात फुटबॉलपटू वेन रूनी चमकला\nडीसी युनायटेडच्या विजयात फुटबॉलपटू वेन रूनी चमकला\nमेजर लीग सॉकरमध्ये डी सी युनायटेडचा फुटबॉलपटू वेन रूनीने ९६व्या मिनिटाला लुसियानो एकोस्टाला गोल करण्यास मदत करत सामना जिंकून दिला. यावेळी डी सी युनायटेडने ओरलॅण्डो सिटीचा ३-२ने पराभव केला.\nएकोस्टाच्या त्या गोलने हॅट्ट्रीक झाली तर संघाने सामना देखील जिंकला. त्याने ४९व्या आणि ६४व्या मिनिटाला गोल केले. तर सिटीकडून मिडफिल्डर क्रिस्टीयन हीग्युटाने ५५व्या मिनिटाला गोल केला पण त्यानंतर त्याला रेड कार्ड दाखवण्यात आले.\nयामुळे युनायटेड २-१ अशी पुढे असताना डॉम ड्वेरने ७१व्या मिनिटाला गोल करत सामना २-२ असा बरोबरीत आणला.\n“शेवटच्या १० सेकंदात सामना जिंकल्याचा हा क्षण खूप वेगळाच आहे. १० जणांच्या विरोधात आम्ही चांगले खेळलो पण अजून खेळ सुधारण्याची गरज आहे”, असे रूनी म्हणाला.\n“तो शॉट मारल्यानंतर मला असे वाटत होते की एकोस्टाने फक्त त्याला पुढे करावे आणि त्याने तसे केले”, असेही तो पुढे म्हणाला.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–मेस्सीने बार्सिलोनासाठी केला हा मोठा पराक्रम\n–प्रीमियर लीग: फुटबॉलपटूने तब्बल पाच वर्षानंतर केलेला गोल ठरतोय चर्चेचा विषय\nकसोटीत त्रिशतक करणारा पहिला भा���तीय बनण्याची सेहवागने आधीच केली होती भविष्यवाणी\nमुंबईकर क्रिकेटर पाकिस्तानला नडला, न्यूझीलंडला कसोटीत मिळवून दिला शानदार विजय\nराजमाता जिजाऊ संघ शिवाई प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेत विजेता\nस्टार प्रिमीयर लीग 2018 क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाला विजेतेपद\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पात्रता फेरीतील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात\nपिकलबॉल सुपर कप स्पर्धेत एकता, स्मॅशर्स अंतिम सामन्यात समोरासमोर\nचेन्नईच्या कार्तिक, राघुलला युरो, एलजीबी-4 चे जेतेपद\nपुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक\nकबड्डीपटूच्या जिद्दीला सलाम, अपंगत्व असतानाही कबड्डी खेळणारा महारथी\nपहिल्या टी२० सामन्यात अशी असेल टीम इंडिया\nटी२० मालिका सुरू होण्यापुर्वी ही आकडेवारी तुम्हाला नक्की माहित हवीच\nपुढच्या ४८ तासांनी रोहितचे नाव टी२०मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार\n ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच\nअशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल\nत्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर\nअसे टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले\nमहास्पोर्ट्सचे अजित दादांना खुले पत्र\nक्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्मा सज्ज\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- मराठवाड्याचा सुपूत्र\n या सामन्यांत झाले तब्बल १५ खेळाडू LBW आऊट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/district-vikas-aghadi-planning-22342", "date_download": "2018-11-19T12:20:31Z", "digest": "sha1:FZU6UYXBJWIGPNOP2LZJBVKJPDZX5D53", "length": 13392, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "district vikas aghadi planning जिल्हा विकास आघाडीसाठी मोर्चेबांधणी | eSakal", "raw_content": "\nजिल्हा विकास आघाडीसाठी मोर्चेबांधणी\nगुरुवार, 22 डिसेंबर 2016\nउदयनराजे जुन्या- नव्यांची मोट बांधण्याच्या तयारीत; ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांपुढे अडचणी\nउदयनराजे जुन्या- नव्यांची मोट बांधण्याच्या तयारीत; ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांपुढे अडचणी\nसातारा - नगरपालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी हालचाली गतिमान झालेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह त्यांच्य�� कार्यकर्त्यांना बाजूला ठेऊन गट, गणनिहाय मेळाव्यांचा सपाटा सुरू केला आहे, तर खासदारांनी जिल्हा परिषदेसाठी जुन्या- नव्यांची मोट बांधत जिल्हा विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक जिंकण्याच्या इराद्याने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. खासदारांच्या या छुप्या अजेंड्यामुळे ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांपुढे अडचणी वाढल्या आहेत.\nनगरपालिका निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’च्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपने १८ नगरसेवकांच्या जागा जिंकत दोन नगराध्यक्षपदे मिळवत खिंडार पाडले आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी हालचाली गतिमान झालेल्या आहेत. ‘राष्ट्रवादी’च्या आमदारांनी आपापल्या मतदारसंघांत गट, गणनिहाय मेळावे घेऊन त्या माध्यमातून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यात सातारा- जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आघाडी घेतली आहे. सातारा पालिका निवडणुकीतील अपयशानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे झपाटून कामाला लागले आहेत. येथे त्यांना खासदार उदयनराजेंकडून धोका होण्याची शक्‍यता असल्याने त्यांनी कोरेगाव, वाई, कऱ्हाड उत्तरमधील ‘राष्ट्रवादी’च्या आमदारांची मदत घेतली आहे. या मेळाव्यांना मात्र, खासदार उदयनराजेंच्या समर्थकांना पूर्णपणे बाजूला ठेवल्याचे चित्र आहे. या सर्व परिस्थितीमुळे खासदार समर्थकांत संभ्रमाचे वातावरण आहे. आम्हाला डावलून राष्ट्रवादी पक्ष आणि त्यांचे आमदार मेळावे घेत असतील, तर आम्हीही स्वतंत्रपणे मोर्चेबांधणी करू, अशा तयारीत खासदार समर्थक आहेत. त्यातच खासदार उदयनराजे भोसले सध्या पुणे मुक्कामी असून, त्यांनी अद्याप साताऱ्यात लक्ष घातलेले नाही. पालिका निवडणुकीनंतर त्यांनी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतील जुन्या- नव्या कार्यकर्त्यांची मोट बांधून त्यातून जिल्हा विकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्याची तयारी केली होती.\nत्यासाठी राष्ट्रवादी व काँग्रेसमधील जुन्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संपर्क साधला आहे. त्यामुळे खासदारांच्या जिल्हा विकास आघाडीची सध्यातरी जिल्ह्यात मोठी चर्चा आहे. ही विकास आघाडी आगामी काळात ‘राष्ट्रवादी’च्या बालेकिल्ल्याला धक्का देणारी ठरू शकते, तर काँग्रेस, राष्ट्रवादीअंतर्गत सुरू असलेल्या या धुसफुशीचा फायदा भारतीय जनता पक्ष उठवू शकतो. त्यामुळे ‘रा���्ट्रवादी’च्या जिल्ह्यातील आमदारांना खासदार उदयनराजेंबरोबरच भारतीय जनता पक्षाच्या हालचालींवर नजर ठेवावी लागणार आहे. अन्यथा जिल्हा परिषदेची ही निवडणूक ‘राष्ट्रवादी’ला जड जाण्याची शक्‍यता आहे.\n‘राष्ट्रवादी’च्या आमदारांनी गट, गणनिहाय मेळाव्यांच्या माध्यमातून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या मेळाव्यांना खासदार समर्थक कार्यकर्त्यांना पूर्ण बाजूला ठेवले आहे. त्यामुळे खासदार समर्थकांत अस्वस्थता वाढली आहे. अशातच आमदार समर्थकांतच उमेदवारीवरून रस्सीखेच होणार आहे. त्यामुळे खासदारांकडून उमेदवार कोण असेल याचीच उत्सुकता आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/forget-candidate-ask-for-votes-in-name-of-modi-and-bjp-says-amit-shah/", "date_download": "2018-11-19T11:41:49Z", "digest": "sha1:LWWWYCIOUPQXYCHBP3EMTPVMLPEWAVUX", "length": 7835, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "उमेदवाराला विसरा, मोदी आणि भाजपच्या नावाने लोकांकडे मतं मागा - शहा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nउमेदवाराला विसरा, मोदी आणि भाजपच्या नावाने लोकांकडे मतं मागा – शहा\nटीम महाराष्ट्र देशा- इथे पक्षाचा कोण उमेदवार उभा आहे हे विसरून जा, त्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नावाने लोकांकडे मतं मागा अशा स्पष्ट सूचना भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या कर्नाटकातील कार्यकर्त्यांना केल्या आहेत. दरम्यान, यावेळी शहा यांच्याकडून सोशल मीडियाबाबतची निवडणूक रणनितीदेखील अंतिम करण्यात आली.\nनिवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, कर्नाटकात एकूण ५६ हजार निवडणूक केंद्रे आहेत. कर्नाटकात एकूण ४९० लाख मतदार असून प्रत्येक केंद्रावर किमान १२०० मतं आहेत. बी. एस. येडीयुरप्पा हे भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. काँग्रेसकडून राज्याची सत्ता खेचून आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न असणार आहेत. यापूर्वी येडीयुरप्प�� यांनी कर्नाटकात पहिल्यांदा भाजपचे सरकार स्थापन केले होते. दक्षिणेत पुन्हा सत्ता आणण्यासाठी भाजपने जोर लावला असून, शहा यांचा नुकताच दोन दिवसीय कर्नाटक दौरा पार पडला. यावेळी त्यांनी दक्षिण कन्नडा जिल्ह्यातील बंटवाल येथील मतदान केंद्रांवरील कार्यकर्त्यांना संबोधित केले.\nनेमकं काय म्हणाले भाजपा अध्यक्ष\nउमेदवाराला विसरुन जा, तुम्ही फक्त कमळाच्या चिन्हाकडे आणि मोदींच्या फोटोकडे लक्ष द्या. तुमचे काम हे केवळ विधानसभा मतदारसंघ निवडून आणणे हेच असणार नाही तर तुमच्या केंद्रावरही विजय मिळवणे असणार आहे. ज्यावेळी अशा प्रकारचे अनेक केंद्र तुम्ही जिंकून आणाल तेव्हाच आपण निवडणूक जिंकू, असा धडा यावेळी शहा यांनी कार्यकर्त्यांना दिला.\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nटीम महाराष्ट्र देशा- चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम ‘बेखबर…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/heavyheatinpune/", "date_download": "2018-11-19T11:31:11Z", "digest": "sha1:PZVR6VAFTUHS5CB3ZMYB4FOQ6E6XYA3A", "length": 7652, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुणेकर झाले घामाघूम; तापमानात कमालीची वाढ", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपुणेकर झाले घामाघूम; तापमानात कमालीची वाढ\nपुणे:- मागील अठवडयापासुन पुण्यासह संपूर्ण राज्यभरात तापमानात कमालीची वाढ झालेली पहायला मिळत आहे. या वाढत्या उष्ण्तेमुळे पुणेकर चांगलेच घामाघुम झाले आहेत. नागरिकांना सध्या सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हीटचा फील येत असून प्रचंड उकाड्यामुळे पुणेकर सध्या चांगलेच हैरान झाले आहेत. उन्हाळ्यात येणार फील पाउसाळयात देखील येत आहे. थंड पेयाच्या दुकानांसमोर नागरिक गर्दी करत आहेत. शहरात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. यामुळे हवेतील उष्माही वाढला आहे. काल शहरात तब्बल 33 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेल्याने पुणेकरांना दिवसभर उन्हाचा चांगलाच चटका सहन करावा लागला त्याचबरोबर 23.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची देखील नोंद झाली.\nपुढील दोन दिवसात राज्यात मुसळधार पाउसाची शक्यता\nयेत्या शनिवारपर्यंत बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्याचबरोबर येत्या 24 तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल, असेही हवामान विभागाने नमूद केले आहे. राज्यात मंगळवारी देखील दुपारनंतर ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्रात हलका तर विदर्भात मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली. सोमवारी रात्रीपासूनच विदर्भातील पावसाचा जोर वाढला असून तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचीही नोंद झाली\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nटीम महाराष्ट्र देशा- जगाला वंदनीय असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केल्याच्या कारणावरून विद्यार्थ्याला…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/asia-cup-2018-ms-dhoni-brought-out-the-bowler-in-me-says-kedar-jadhav/", "date_download": "2018-11-19T11:28:51Z", "digest": "sha1:OLS27YWD7762USXBBQXCDLJEF6JZWMBQ", "length": 9949, "nlines": 70, "source_domain": "mahasports.co.in", "title": "धोनीच्या त्या निर्णयामुळे माझे आयुष्य बदलले- केदार जाधव", "raw_content": "\nधोनीच्या त्या निर्णयामुळे माझे आयुष्य बदलले- केदार जाधव\nधोनीच्या त्या निर्णयामुळे माझे आयुष्य बदलले- केदार जाधव\n 19 सप्टेंबरला 14 व्या एशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान संघात साखळी फेरीतील सामना पार पडला. या सामन्यात भारताने 8 विकेट्सने मोठा विजय मिळवून स्पर्धेतील सलग दुसरा सामना जिंकला.\nया सामन्यात अष्टपैलू खेळाडू केदार जाधवने महत्त्वाच्या तीन विकेट्स घेऊन भारताच्या विजयात मोलाची भूमिका निभावली. त्याने या सामन्यात 23 धावात 3 विकेट्स घेतल्या.\nकेदारने त्याच्यातील विकेट घेण्याची क्षमता ओळखण्याचे श्रेय भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला दिले आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यानंतर बोलताना केदार म्हणाला, “जेव्हापासून मला न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यादरम्यान धोनीने गोलंदाजी करायला सांगितली तेव्हापासून माझे आयुष्य बदलले आहे.”\n2016 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध त्यावेळी कर्णधार असणाऱ्या धोनीने केदारला गोलंदाजी करण्यासाठी चेंडू सोपवला होता.\nकेदारने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आयपीलदरम्यान झालेल्या दुखापतीनंतर भारतीय संघात पुनरागमन केले आहे. त्याला आयपीएलच्या पहिल्याच सामन्यादरम्यान हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती.\nया दुखापतीतून परतल्यानंतर पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळताना त्याने चांगली गोलंदाजी केली आहे.\nयाबद्दल तो म्हणाला, “मी नेटमध्ये जास्त गोलंदाजी करत नाही. प्रामाणिकपणे सांगायचे तर, मी सामन्याआधी सराव सत्रात मी काही षटकेच गोलंदाजी केली. मला असे वाटते की जर मी नेटमध्ये प्रयत्न करुन माझ्या गोलंदाजीवर काम केले तर माझ्या गोलंदाजीत जी गोष्ट आहे ती निघून जाईल. त्यामुळे मी माझ्या मर्यादेतच राहतो.”\n“आमच्याकडून जी अपेक्षा असते तेच करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. योग्य जागेवर गोलंदाजी केल्याने जेव्हा क्षेत्ररक्षक वर्तुळात असतात तेव्हा फलंदाजांवर दबाव टाकता येतो. जर या प्रक्रियेवरनुसार गेलो तर निकाल आपोआपच मिळतो.”\nयाबरोबरच तो म्हणाला की त्याच्या दुखापतीनंतर त्याचा फिटनेस सुधारला आहे. तसेच यामुळे त्याला मदत मिळली आहे आणि त्याला पूर्णपणे वेगळा क्रिकेटपटू बनवले आहे.\nत्याचबरोबर तो म्हणाला, पाकिस्तानविरुद्धचे सामने नेहमीच रोमांचकारी असतात पण आम्ही प्रत्येक संघाबरोबर सारख्याच भावनेने खेळतो.\n–एशिया कप २०१८: टीम इंडियाला मोठा धक्का, हे तीन खेळाडू स्पर्धेबाहेर\n–एशिया कप २०१८: सुपर फोरचे सामने पूर्वनियोजित असल्याचा कर्णधारांचा आरोप\n–एशिया कप २०१८: भारताचा पाकिस्तानवर ८ विकेट्सने मोठा विजय\nकसोटीत त्रिशतक करणारा पहिला भारतीय बनण्याची सेहवागने आधीच केली होती भविष्यवाणी\nमुंबईकर क्रिकेटर पाकिस्तानला नडला, न्यूझीलंडला कसोटीत मिळवून दिला शानदार विजय\nराजमाता जिजाऊ संघ शिवाई प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेत विजेता\nस्टार प्रिमीयर लीग 2018 क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाला विजेतेपद\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पात्रता फेरीतील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात\nपिकलबॉल सुपर कप स्पर्धेत एकता, स्मॅशर्स अंतिम सामन्यात समोरासमोर\nचेन्नईच्या कार्तिक, राघुलला युरो, एलजीबी-4 चे जेतेपद\nपुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक\nकबड्डीपटूच्या जिद्दीला सलाम, अपंगत्व असतानाही कबड्डी खेळणारा महारथी\nपहिल्या टी२० सामन्यात अशी असेल टीम इंडिया\nटी२० मालिका सुरू होण्यापुर्वी ही आकडेवारी तुम्हाला नक्की माहित हवीच\nपुढच्या ४८ तासांनी रोहितचे नाव टी२०मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार\n ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच\nअशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल\nत्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर\nअसे टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले\nमहास्पोर्ट्सचे अजित दादांना खुले पत्र\nक्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्मा सज्ज\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- मराठवाड्याचा सुपूत्र\n या सामन्यांत झाले तब्बल १५ खेळाडू LBW आऊट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B3-%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2018-11-19T11:46:06Z", "digest": "sha1:HPIYMTF7VU7DJQTCZYSR64WBQD2LL5GG", "length": 11820, "nlines": 169, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "कोवळी पानगळ थांबेल? | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशात आदिवासी समाजातील पाच वर्षांखालील बालमृत्यूंचे प्रमाण इतर समाजाच्या तुलनेत अजूनही 48 टक्क्यांनी अधिक असल्याचा निष्कर्ष शासकीय अहवालात नोंदवण्यात आला आहे. आदिवासी समाजाचे आरोग्य व बालमृत्यूंचा अभ्यास करण्यासाठी शासनाने डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती.\nआदिवासी समाजातील बालमृत्यूंचे प्रमाण गेल्या पंचवीस वर्षात 60 टक्क्यांनी कमी झाले आहे. तरी अन्य समाजघटकांच्या तुलनेत ते जास्तच आहे. 1988 सालच्या पहिल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवालात हे प्रमाण 21 टक्के होते. ते आता 48 टक्के झाले आहे.\nसुमारे 50 टक्के आदिवासी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरच अवलंबून आहेत. कर्करोग, मानसिक व्याधी आणि असंसर्गजन्य आजार आदिवासी जनतेत वाढले आहेत, असेही निरीक्षण या समितीने नोंदवले आहे. अहवालात उपायही सुचवले आहेत. अशा पद्धतीचा अहवाल कदाचित राष्ट्रीय स्तरावर प्रथमच प्रकाशित झाला असावा. आदिवासी क्षेत्राच्या अभ्यासातील डॉ. अभय बंग यांचा अधिकार मोठा आहे.\nगेली कित्येक वर्षे ते गडचिरोलीसारख्या आदिवासी जिल्ह्यातील दुर्गम भागात ‘सर्च’ नावाची संस्था प्रामुख्याने स्थानिक आदिवासींच्या सेवेसाठी चालवत आहेत. या संस्थेत आरोग्यसेवा आणि संशोधनाचे काम चालते. बालमृत्यूंवरील त्यांच्या संशोधनाची दखल देशासह जगानेही घेतली आहे. राजवट कोणत्याही पक्षाची असली तरी आदिवासी समाजाकडे दुर्लक्ष होते. त्यात फारसा फरक पडत नाही.\nआदिवासी कल्याणाच्या अनेक योजना त्यांच्यापर्यंत का पोहोचत नाहीत बालमृत्यूंचे प्रमाण वाढतच आहे. शासकीय आरोग्यव्यवस्था अधिकाधिक गर्तेत जात आहे. शासनाने समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बंगांसारख्या निस्पृह आणि अभ्यासू व्यक्तीची नेमणूक केली; त्यामागे या क्षेत्रात बदल घडावेत अशी शासनाची प्रामाणिक इच्छा असावी. समितीने आपला अहवाल दिला आहे. आता जबाबदारी शासनाची आहे.\nसार्वजनिक आरोग्य सुविधा सक्षम कराव्यात, प्राथमिक आरोग्य केंद���रात तज्ञ डॉक्टरांच्या रिक्त जागा भरव्यात, 50 कुटुंबांमागे किंवा 250 लोकसंख्येमागे एक आशा सेविका नेमावी, सर्व आदिवासींना विमा योजना लागू करावी अशा विधायक शिफारशी या समितीने केल्या आहेत.\nत्याचा शासन गांभीर्याने विचार करील का शासनाकडून अनेक समित्या नेमल्या जातात. त्यांचे अहवाल सादरही होतात. त्यांचे पुढे काय होते हे मात्र जनतेला क्वचितच कळते. डॉ. बंग यांच्या अहवालाची अशी उपेक्षा होणार नाही, अशी अपेक्षा जनतेने करावी का\nPrevious articleका वाढतेय अतिवृष्टी\nNext articleसामाजिक कृतिशीलतेच्या पणत्या\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 19 नोव्हेंबर 2018)\nधुळे ई पेपर (दि 19 नोव्हेंबर 2018)\nनंदुरबार ई पेपर (दि 19 नोव्हेंबर 2018)\n, त्यानं सुष्मिताला दिल्या ‘प्रेम’पूर्वक शुभेच्छा\n‘भारत’च्या सिनेमाच्या शुटींगदरम्यान सलमान जखमी\nव्हॉट्सअँपच्या दहा गोष्टी.. ज्या तुम्हाला कायमचे ब्लॉक करू शकतात\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nगुरुवारी पंतप्रधान मोदी साधणार नाशिककरांशी संवाद\nराजापूर येथे सर्पदंशाने चिमुरडीचा मृत्यू\nशहीद जवान कपिल गुंड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nवाकोद येथे स्नेह मेळाव्यातून जागवल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nगुरुवारी पंतप्रधान मोदी साधणार नाशिककरांशी संवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://anil-shinde.blogspot.com/2015/01/blog-post_4.html", "date_download": "2018-11-19T11:00:14Z", "digest": "sha1:YNRYKLLKOSYEJJ3ALE253VFWADUXUUZ4", "length": 3877, "nlines": 55, "source_domain": "anil-shinde.blogspot.com", "title": "Anil Shinde: जीवन ...", "raw_content": "\nकंटाळा आलाय जगण्याचा ....\nपुन्हा पुन्हा त्या चुका करण्याचा\nसारखा मनाचा खेळखंडोबा करण्याचा\nविफल परिस्थितीत मार्ग शोधण्याचा\nअन पुन्हा त्याच चुका करण्याचा\nकंटाळा आलाय जगण्याचा ...\nमरण रुपी विरह भोगण्याचा\nकुणाच्या निरर्थक आशेवर जगण्याचा\nअन आपल्याच मनाच्या सांत्वनाचा\nकंटाळा आलाय जगण्याचा ...\nअन दुनियेतला मी शोधण्याचा\nप्रयत्न करतो आहे मरणाचा\nआभासही नाही या जगण्याचा .\nमी अनिल शिंदे , कल्याणहून, आवडणारा खेळ क्रिकेट , तसे थोडा फोटोग्राफीचा ही छंद आहे मला..नेहमी ��नंदी राहायला आवडते मला... 'मी' एक उनाड वारा, पण प्रकृतीशी समतोल साधणारा . . . 'मी' एक खळखळणारा झरा, पण पावसातच वाहणारा . . . 'मी' एक उत्तुंग श्वास, पण सतत कोणाशी तरी बांधलेला . . . 'मी' एक नाजुक भावना, पण सतत दुसर्यांच्या भावविश्वात रमलेला . . . 'मी' जबाबदारीने वेढलेला, पण सतत कर्तव्यासाठी तत्पर असलेला . . . 'मी' एक थकलेले झाड, पण दुसर्यांना सावली देण्यासाठी उभा असलेला . . . 'मी' शब्दात व्यक्त करणे कठीन, पण नेहमी दुसर्यांच्या मनातले जाणणारा . . . 'मी' कोण , 'मी' काय पण एक प्रश्नचिन्ह भासणारा . . . तरीही असा 'मी' लोकांसाठी विदूषक, तर स्वतासाठी वेडयाचे स्वरुप घेतलेला, कारण असे म्हणतात ह्या बनावटी विश्वात वेडेच सुखी राहु शकतात . . \"I love photos, cauz the best thing about it is that,it never changes, even when the people in it change.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/winzer", "date_download": "2018-11-19T11:45:06Z", "digest": "sha1:OCQFKZWVKRGLZQU2W4W2JXEDCYRKP2LF", "length": 7497, "nlines": 138, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Winzer का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nWinzer का अंग्रेजी अनुवाद\n[ˈvɪntsɐ ] पुल्लिंग संज्ञा or Winzerin [-ərɪn] स्त्रीलिंग संज्ञा\nउदाहरण वाक्य जिनमे Winzerशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\nकभी कभी इस्तेमाल होने वाला Winzer कोलिन्स शब्दकोश के 30000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nWinzer के आस-पास के शब्द\n'W' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\nस��� Winzer का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\nCrudical नवंबर १३, २०१८\nPolexit नवंबर १२, २०१८\nglampsite नवंबर १२, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kathaaklechya-news/patent-issue-of-software-and-industrial-procedure-1137267/", "date_download": "2018-11-19T11:37:06Z", "digest": "sha1:VZNBNBYTOBJJ5PU4CX5KC37TVEOAESNA", "length": 27078, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "का रे भुललासी? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविराट कोहली ऑस्ट्रेलियात गप्प बसला तर आश्चर्य वाटेल - पॅट कमिन्स\nरिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nकथा अकलेच्या कायद्याची »\nसंगणकीय सॉफ्टवेअर्स हा आजच्या जगण्याचा एक परवलीचा शब्द.. त्यावर प्रचंड आर्थिक उलाढाल होत असते. पण या सॉफ्टवेअर्सना पेटंट द्यायची की नाही हा वर्षानुवर्षांपासून गोंधळाचा विषय\nचार्ल्स अ‍ॅलन गिल्बर्ट (जन्म ३ सप्टेंबर १८७३- मृत्यू १० एप्रिल १९२९) या अमेरिकी बोधचित्रकाराने वयाच्या १९ व्या वर्षी साकारलेले ‘ऑल इज व्हॅनिटी’ हे चित्र. (कॉपीराइटमुक्त, ‘विकिमीडिया’ वरून)\nसंगणकीय सॉफ्टवेअर्स हा आजच्या जगण्याचा एक परवलीचा शब्द.. त्यावर प्रचंड आर्थिक उलाढाल होत असते. पण या सॉफ्टवेअर्सना पेटंट द्यायची की नाही हा वर्षानुवर्षांपासून गोंधळाचा विषय आहे. सॉफ्टवेअर्स ना गणिती प्रमेये म्हणायचे की एका यंत्राचा भाग ‘नुसत्या सॉफ्टवेअर्स’ना पेटंट नाकारायची.. आणि मग एखाद्या प्रक्रियेचा भाग असलेल्या सॉफ्टवेअर ला पेटंट्स द्यायची का ‘नुसत्या सॉफ्टवेअर्स’ना पेटंट नाकारायची.. आणि मग एखाद्या प्रक्रियेचा भाग असलेल्या सॉफ्टवेअर ला पेटंट्स द्यायची का आणि ‘औद्योगिक पद्धती’ना पेटंट्स द्यायची की नाही आणि ‘औद्योगिक पद्धती’ना पेटंट्स द्यायची की नाही आणि मग ही औद्योगिक पद्धत एखाद्या सॉफ्टवेअरचा वापर करत असेल तर मग आणखीच गोंधळ.. एकूणच हा मामला दृष्टिभ्रम निर्माण करणाऱ्या या गमतीशीर चित्रांसारखा आहे.. पण इथे या भ्रमामुळे करमणूक होत नाही, तर प्रचंड गोंधळ निर्माण होतो\nअलीकडे सोशल मीडियावर दृष्टिभ्रम करणारी अनेक चित्रे आपल्या सगळ्यांच्���ाच पाहण्यात येतात. म्हणजे एकाच चित्रात एका पद्धतीने पाहिले तर एक तरुण मुलगी असते आणि दुसऱ्या बाजूने पाहिले तर एक म्हातारी चेटकीण.. किंवा एक कवटी आणि एक साजशृंगार करणारी स्त्री वगरे. ही चित्रे भ्रम निर्माण करतात.. बघणाऱ्याला अगदी भुलवतात. वेळ घालवण्यासाठी छान असतात ही भ्रमचित्रे.. आणि करमणुकीसाठीसुद्धा. पण एखाद्या महासत्ता असलेल्या देशाचा व्यापारउदिमावर किंवा संशोधनावर दूरगामी परिणाम करणारा पेटंटबाबतीतला महत्त्वाचा कायदा जर असा भ्रम निर्माण करू लागला तर वर्षांनुवर्षे न्यायालयांना आणि न्यायाधीशांना असा भुलवू लागला तर वर्षांनुवर्षे न्यायालयांना आणि न्यायाधीशांना असा भुलवू लागला तर ..तर खरे तर तो दुरुस्त केला जायला हवा.. पण तो जेव्हा दुरुस्त केला जात नाही तेव्हा तो मुद्दाम तसा ठेवला जातो आहे की काय, अशी शंका येऊ लागते. म्हणजे आपल्या सोयीने त्याच्याकडे हवे तसे पाहता येते आणि हवा तसा त्याचा अर्थही लावता येतो.\nसॉफ्टवेअर आणि कॉम्प्युटरसंबंधित बिझनेस मेथड्सना पेटंट द्यायची की नाही याबद्दल अमेरिकन न्यायालये अशी वर्षांनुवर्षे संभ्रमित झालेली दिसतात. खरे तर जगातल्या बहुतेक सगळ्या देशांत पेटंटयोग्य न समजली जाणारी संशोधने म्हणजे सजीव, सॉफ्टवेअर्स आणि औद्योगिक पद्धतीबद्दलची पेटंट्स. त्यापैकी सजीवांच्या पेटंट्सबद्दल अमेरिकन कायदा कसा उत्क्रांत झाला हे आपण पाहिले. सॉफ्टवेअर्स आणि बिझनेस मेथड्सच्या बाबतीत मात्र अमेरिकन न्यायालयात प्रचंड गोंधळाचे वातावरण आहे आणि आíथक महासत्ता असलेल्या या देशातच हा गोंधळ असला की आपसूकच तो जगातल्या इतर देशांतही परावर्तित होणे साहजिक आहे.\nज्या चार प्रकारच्या संशोधनांवर अमेरिका पेटंट देऊ करते ती म्हणजे प्रक्रिया, यंत्रे, उत्पादन आणि ‘कम्पोझिशन ऑफ मॅटर’. यात कुठेही स्पष्टपणे कॉम्प्युटर सॉफ्टवेअरचा उल्लेख नाही, पण त्याप्रमाणेच जीन्स किंवा डीएनएचा किंवा जैवतंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या जिवाणूचाही उल्लेख नाही. पण अशा जिवाणू आणि डीएनएवर पेटंट्स दिली गेली आहेत हेही आपण पाहिले. कायद्यात अशी धूसरता असल्यामुळे न्यायालयांनी त्याचा अर्थ लावण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला आणि चक्रवर्ती खटल्यात असा अर्थ लावताना म्हटले की,everything under the sun made by man is petantable in America. पण माणसाने शोधून काढलेली प्रत्येक गोष्��� म्हणजे त्याचे संशोधन नसते आणि म्हणून न्यायालयांनी हे वारंवार सांगितले आहे की, निसर्गाचे नियम, नसíगक घडामोडी किंवा अमूर्त मूलतत्त्वे किंवा कल्पनांवर (उदा. आइनस्टाइनचे तत्त्व किंवा न्यूटनचे गुरुत्वाकर्षणाचे नियम) पेटंट्स दिली जाणार नाहीत. अमूर्त गणित किंवा गणिती कल्पनाही म्हणूनच पेटंट देण्यास अयोग्य समजल्या जातात.. गणित म्हणजेही शेवटी एक अमूर्त कल्पना आहे, हे कारण येथे लागू पडते.\nआता ही पाश्र्वभूमी लक्षात घेतली तर सॉफ्टवेअर्सवर पेटंट द्यावे की नाही यातील गोंधळ लक्षात येऊ शकेल. संगणकाचे सॉफ्टवेअर हे एक गणिती सूत्र समजायचे की ते कॉम्प्युटर या उपकरणाचा एक भाग समजायचे कारण त्याला जर गणितातील सूत्र समजायचे झाले तर ती एक अमूर्त कल्पना आहे.. मग त्यावर पेटंट देता येणार नाही. पण त्याला जर कॉम्प्युटर या विजेवर चालणाऱ्या उपकरणाचा एक भाग समजायचे झाले तर मात्र त्यावर पेटंट देता येईल.\n१९७२ साली गॉट्सचॉक विरुद्ध बेन्सन या खटल्यात हा प्रश्न न्यायालयासमोर आला. यात बायनरी कोडेड डेसिमल नंबरचे रूपांतर खऱ्या अपूर्णाकांत करणाऱ्या एका गणिती प्रमेय असलेल्या सॉफ्टवेअरवर पेटंट नाकारण्यात आले. त्यानंतर १९७८ मध्ये पार्कर विरुद्ध फ्लूक खटल्यातही तेच झाले. एक रासायनिक प्रक्रिया चालू असताना त्या प्रक्रियेत तापमान एका विशिष्ट प्रमाणाच्या वर वाढले की एक गजर वाजत असे आणि या तापमानाच्या आकडय़ांनी एक विशिष्ट मर्यादा ओलांडली की गजर वाजण्यासाठी त्यात एक गणिती प्रमेय वापरण्यात आलेले होते. हे पेटंटसुद्धा नाकारण्यात आले.\nमग १९८१ मध्ये कोर्टासमोर आला डायमंड विरुद्ध डायर हा खटला. पेटंट होते नसíगक रबरपासून एक सेमिसिंथेटिक रबर बनविण्याची प्रक्रिया. इथे रबर गरम करण्यासाठी लागणारा वेळ एक कॉम्प्युटर सॉफ्टवेअर नियंत्रित करत होते. पण हे पेटंट काही फक्त या सॉफ्टवेअरवर नव्हते. तर रबर मोल्ड करण्याच्या प्रक्रियेवर होते. या वेळी मात्र हे पेटंट देण्यात आले. हे पेटंट देताना न्यायालय असे म्हणाले की, हे पेटंट फक्त सॉफ्टवेअरवर नव्हे तर रबर मोिल्डगच्या प्रक्रियेवर घेण्यात आले आहे आणि हे सॉफ्टवेअर या प्रक्रियेचा केवळ एक भाग आहे.\nझाले.. डायमंड विरुद्ध डायर खटल्याने आणखी एक नवा पायंडा पाडला. यानंतर अनेक संशोधकांनी सॉफ्टवेअर्सवर पेटंट्स फाइल केली. ‘नुसत्या सॉफ्टवेअरवर पेटंट न मागता ते एखाद्या प्रक्रियेचा भाग दाखविले किंवा एखाद्या उपकरणाचा भाग दाखवले तर त्यावर पेटंट मिळते,’ असा समज रूढ झाला आणि हा समज नव्वदचे संपूर्ण दशकभर कायम राहिला. याबरोबरच दुसरा एक वादाचा विषय होता औद्योगिक पद्धतीवरील पेटंट्सचा. औद्योगिक पद्धत म्हणजे काय तर कुठल्याही उद्योगाला मदत करणारी प्रक्रिया.. विमा किंवा आरोग्य, ई-शॉिपग, बँकिंग, बििलग या क्षेत्रांतील उद्योगासाठी वापरण्यात येणारी कुठलीही पद्धत.. मग ती पद्धत माणसांनी वापरण्याची असू शकेल (उदाहरणार्थ, अ‍ॅमवे किंवा टप्परवेअर वापरतात ती विक्रीची विशिष्ट पद्धत- ‘मल्टिलेव्हल मार्केटिंग’) किंवा मग ती सॉफ्टवेअरचा वापर करणारी पद्धत असेल. या पद्धतीही आधी सांगितलेल्या प्रक्रिया, यंत्र, उत्पादन किंवा ‘कॉम्पोझिशन ऑफ मॅटर’ या यादीत बसत नसल्याने पेटंटयोग्य समजल्या जात नसत. १९९७ मध्ये स्टेट स्ट्रीट बँक खटल्यात मात्र सॉफ्टवेअरचा वापर करून मोठय़ा माहितीवर प्रक्रिया करणाऱ्या एका बिझनेस मेथडवर न्यायालयाने पेटंट दिले. त्यानंतर अनेक सॉफ्टवेअर आणि बिझनेस मेथड्सना पेटंट्स देण्यात आली. पण २०१० मधल्या बिलस्की खटल्यात मात्र परत सॉफ्टवेअरचा वापर करणाऱ्या एका बिझनेस मेथडवर पेटंट नाकारण्यात आले.\nअमेरिकन न्यायालयांनी दिलेले अशा खटल्यांमधील उलटसुलट निर्णय बाकीच्या देशांतील अशा पेटंट्सवरही परिणाम करतातच. भारताच्या पेटंट कायद्यात मात्र ‘नुसत्या सॉफ्टवेअर’वर पेटंट देण्यात येऊ नयेत, असा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे अमेरिकेपेक्षा इथे निर्णय देणे अर्थातच सोपे आहे.. पण ‘नुसती’ किंवा ‘केवळ’ सॉफ्टवेअर म्हणजे काय.. आणि हार्डवेअरचा किंवा इतर काही यंत्रांचा भाग असलेल्या सॉफ्टवेअर्सवर पेटंट द्यायचे की नाही, हा परत वादाचा मुद्दा आहेच.\nमुळात सॉफ्टवेअर्स हा एका कल्पनेची अभिव्यक्ती आहे.. एवढेच की, ही अभिव्यक्ती कॉम्प्युटरच्या बायनरी कोडमध्ये लिहिली जाते. कॉपीराइटच्या व्याख्यांत हे सर्व बसत असल्यामुळे ‘नुसत्या’ सॉफ्टवेअर्सना कॉपीराइटचे संरक्षण असतेच. पण कॉपीराइट हा तुलनेने दुबळा हक्कआहे. पेटंटइतके कॉपीराइटचे संरक्षण परिणामकारक समजले जात नाही आणि म्हणून सॉफ्टवेअर्स बनवणाऱ्या संशोधकांचा हट्ट त्यांना पेटंट मिळावे असा असतो आणि त्यांनी पेटंटसाठी अर्ज केला की, न्य��यालये आणि पेटंट कार्यालये वर सांगितलेल्या गोंधळात अडकतात. या पेटंटकडे गणिती प्रमेय म्हणून पाहायचे की उपकरणाचा भाग म्हणून हे त्यांना कळेनासे होते आणि मग त्यांना कधी ती पेटंट्स देण्यायोग्य वाटतात तर कधी वाटत नाहीत.. न्यायालये या प्रश्नाने भ्रमू लागतात, भुलू लागतात.. अगदी या चित्रातल्याप्रमाणे.. पण इथे मात्र या भ्रमाने करमणूक होत नाही.. तर प्रचंड गोंधळ निर्माण होतो.\nलेखिका औषध निर्माण शास्त्राच्या प्राध्यापिका असून बौद्धिक संपदा कायद्यातील पदवीधर व पेटंट सल्लागार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\n'मला मारहाण नाही केवळ धक्काबुक्की', 'मुळशी पॅटर्न'चे दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा खुलासा\n'आजोबा आमच्यासोबत का राहत नाही', अबरामचा बिग बींना प्रश्न\nजस्टिनशी लग्न केल्यानंतर हेलीने केला नावात 'हा' बदल\nसोनालीनंतर आता 'या' अभिनेत्रीलाही झाला कॅन्सर\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\n‘गोमातेवरून काँग्रेसचे दुटप्पी राजकारण’\nमध्य प्रदेशात काँग्रेससाठी आता नाही तर कधीच नाही\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या ९ लाख कोटींच्या राखीव निधीवर सरकारचा डोळा\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nविधान परिषद उपसभापतीपद निवडणूक तूर्त नाही\nतेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना विरोधकांचे खतपाणी\nसहा तासांत पत्रीपुलाचे पाडकाम\nदुधात भेसळ केल्यास जन्मठेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/pune-drought-area-farmers-are-worried-about-uncertain-rain/41262/", "date_download": "2018-11-19T12:19:20Z", "digest": "sha1:IPDBZ4UVJKA5TERWVXPOAVNEPH6J4L2I", "length": 13669, "nlines": 97, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Pune drought area farmers are worried about uncertain rain", "raw_content": "\nघर महाराष्ट्र दुष्काळी संकटातील शेतकऱ्याला अवकाळी पावसाची धास्ती\nदुष्काळी संकटातील शेतकऱ्याला अवकाळी पावसाची धास्ती\nसध्याच्या वातावरणातील बदलामुळे सह्याद्रीच्या परिसरातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ तालुक्यातील शेतकरी अडणीत ��ापडला आहे. अचानक हवामानातील बदलामुळे भातशेती अडचणीत आल्याने शेतकरी हवादिल झाला आहे.\nसध्याच्या वातावरणातील बदलामुळे सह्याद्रीच्या परिसरातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ तालुक्यातील शेतकरी अडणीत सापडला आहे. अचानक हवामानातील बदलामुळे भातशेती अडचणीत आल्याने शेतकरी हवादिल झाला आहे. भात लागवड झाल्यानंतर पावसाने दडी मारल्याने भाताच्या उत्पादनात ५० टक्क्यांनी घट झाली असताना आता भाताची काढणी सुरु असताना पावसामुळे भाताच्या पिकाच मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे दुष्काळी कचाट्यात सापडलेला शेतकरी आता अवकाळी पावसाच्या संकटात सापडला आहे.\nभातशेतीचे आगार समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ या तालुक्यातील भातशेती पावसाअभावी अडचणीत आली होती. या भातशेतीला बदलत्या निसर्गचक्राचा फटका बसून वेळेआधीच पावसाने काढता पाय घेतल्याने जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीतील शेतकऱ्यांच्या जीवनाचा मुख्य आधार समजली जाणारी भातशेती वाया गेली आहे. यामुळे भातउत्पादक शेतकरी हवालदिल झाले असून यंदाचे वर्ष कसे जाणार याची चिंता शेतकऱ्याला लागली आहे.\nमोठ्या प्रमाणात भाताची लागवड\nया वर्षीच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून भातशेतीसाठी पूरक हवामान आणि पाऊस राहिल्याने भातशेतीला यंदा तोड नव्हती. इंद्रायणी, रायभोग, जिर, आंबेमोहर, कोलम, कोळंबा या पारंपरिक जातीचे भातउत्पादन या भागात मोठ्या प्रमाणात घेतले गेले. मात्र सुरुवातीला पावसाने चांगली साथ दिल्याने भाताची लागवड चांगली झाली. ऐन भातशेती जोमात असताना पावसाने काढता पाय घेतला. एकदा गेलेल्या पावसाने पुन्हा तोंड दाखवलेच नाही. पाऊस आज पडेल उद्या पडेल, या आशेवर शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागेल होते. मात्र, पावसाने सर्वांचीच निराशा केली आणि आता भाताची काढणी सुरु असताना पावसाने सुरुवात केल्याने काढणी केलेला भात काळा पडण्याची भीती निर्माण झाली आहे.\nखेड तालुका दुष्काळसदृश तालुका यादीमध्ये घेण्यासाठी सध्या महसूल व कृषी विभागामार्फत सत्यमापन परिस्थितीचा सर्व्हे करुन खेड तालुक्याला दुष्काळ यादीत समावेश करुन घ्यावा, अन्यथा पूर्वीपासून कर्जबाजारी होत चाललेल्या शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिल. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने पुन्हा नव्याने पहाणी करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन भीमशक्ती संघटनेच्यावतीने तहसिलदारांना देण्यात आले आहे.\n– विजय डोळस, अध्यक्ष, भीमशक्ती संघटना\nचासकमानचा उजवा कालवा कोरडाच\nचासकमान धरणात सध्या मुबलक पाणीसाठा उपलब्ध असून दुष्काळी परिस्थिती पहाता डाव्या कालव्यात विसर्ग सुरु करण्यात आला आहे. मात्र उजव्या कालव्यात अद्यापही विसर्ग करण्यात आला नसल्याने खेड तालुक्यातील बहुतांशी उजव्या कालव्यावर अवलंबून असणारी शेती धोक्यात येऊ लागल्याने चांडोली, शिरोली परिसरातील शेतकऱ्यांनी चासकमानच्या कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन केले. यावेळी संजय सावंत, चिका वाघमारे, संगिता केदारी, रवी सांवत, भाऊ वाडेकर, साहेबराव बेंडाले यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nचतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी केले राज्यपालांच्या पुस्तकाचे प्रकाशन\nसिंधी समाजासाठी हडटी वरदान, निर्माता मात्र वंचित\n‘तर अटलजींनीही राम मंदिराचे दर्शन घेतले असते’\nराज्यातील कॉम्प्युटर ऑपरेटर्सचा ‘ट्विट मोर्चा’\nदिग्विजय सिंह यांना बदनाम केले जातोय – सचिन सावंत\nशहीद जवानाला कन्यारत्न, पाक हल्ल्यात आले होते वीरमरण\nन्यायालयात टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत आरक्षण द्या – शिवसेना\nसर्व्हर डाऊन; अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी केली मुदत वाढीची मागणी\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nहिवाळी अधिवेशन : ठग्स ऑफ महाराष्ट्र विरुद्ध गँग्स ऑफ वासेपूर\nओला-उबरच्या मोर्चाला पोलिसांनी लावला ब्रेक\nविरोधकांच्या बॅनरमधून सरकारची ठगबाजीची चार वर्ष\nया सेलेब्स जोड्यांचे लग्न राहीले चर्चेत\nइंदिरा गांधी जयंती विशेष दुर्मिळ छायाचित्रे\nलग्नानंतर रणवीर-दीपिका मुंबईत दाखल\nहे व्हिडिओ गेम्स एकदा तरी खेळाच\nSBI १ डिसेंबरपासून बदलणार हा नियम\n‘भाभीजी घर पर है’ फेम सौम्याचे खास क्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/488808", "date_download": "2018-11-19T11:53:20Z", "digest": "sha1:ZGN5SE3OAJ4RNSPSVPC6ZJGLOFJGKIRH", "length": 4330, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "टोयोटाने लाँच केली ‘यारिस’कार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nटोयोटाने लाँच केली ‘यारिस’कार\nऑनलाईन टीम / जालंधर :\nटोयोटा कंपनीने टोयोटा ‘यारिस’ कार चायनामध्ये लाँच केली आहे.���ा कारला दोन ग्रेडमध्ये कंपनीने लाँच केले आहे .\nया कारची किंमत 91300 युआन म्हणजेच 8लाख59हजार 527 रूपये एवढी आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटार मॅनिजिंग डायरेक्टरने ही कार भारतात कधी लाँच करणार याबाबत अजून माहिती दिली नाहीये. मात्र ही कार 2018च्या ऑटो एक्पो मध्ये लाँच केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या कारमध्ये 1.5लीटर डुअल वी.वी.टी. आय इंजिन दिला गेला आहे. तसेच हे इंजिन 79किलोवाटची पॉवर आणि 140 एन.एमचा टॉर्क जनरेट करेल.\nपोलिसांचा वेग वाढवण्यासाठी रीगल रॅप्टर बाईक\nऑगस्टा ब्रुटेल 800 लाँच\nदसऱ्याच्या अगोदर Tata मोटर्सची SUV लाँच\nमोदींकडून संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला : राहुल गांधी\nचित्रपट, नाटकातूनही बहुरूपी पुलंचेच दर्शन\nइंटरनेटमुळे परदेशी कंपन्यांची कमाई\nपं. अमरनाथ यांना ‘पं.पन्नालाल घोष वेणुरत्न’ पुरस्कार जाहीर\nमोठय़ा वादानंतर रिझर्व्ह बँक अन् केंद्र सरकार यांच्यात बैठक\nगडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा\nमराठा आरक्षण : विधीमंडळाच्या पायऱयांवरच विरोधकांचा ठिय्या\nमराठा आरक्षण : ‘हे आरक्षण टिकणारे नाही’ ; मध्ये उपप्रवर्ग करून मराठय़ांना आरक्षण द्या \nमराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी\nआजचे भविष्य सोमवार दि. 19 नोव्हेंबर 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/jawaharlal-nehru-letter-to-rbi-governor-problem-for-congress-criticizing-bjp/41232/", "date_download": "2018-11-19T11:26:40Z", "digest": "sha1:JVCBMBXQBH3P6JHJMREV66PC7Z3UEYWH", "length": 13948, "nlines": 97, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Jawaharlal nehru letter to rbi governor problem for congress criticizing bjp", "raw_content": "\nघर देश-विदेश नेहरूंच्या ‘त्या’ पत्रामुळे काँग्रेसची गोची\nनेहरूंच्या ‘त्या’ पत्रामुळे काँग्रेसची गोची\nटाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार पं. जवाहरलाल नेहरू यांचं एक पत्र भाजपच्या हाती लागलं असून त्या काळात सुद्धा केंद्र सरकार विरूद्ध रिझर्व्ह बँक यांच्यात वाद झाल्याचं या पत्रामधून समोर येत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्या वेळीही जवाहरलाल नेहरू यांनी रिझर्व्ह बँकेच्या धोरणांना विरोध करणारीच भूमिका घेतली होती. त्यामुळे काँग्रेसच्या ���गळ्या विरोधातली हवाच निघून गेल्याचं चित्र निर्माण झालं आहे.\nभारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू\nकाही दिवसांपासून भाजप सरकारकडून रिझर्व्ह बँकेची कोंडी केली जात असल्याच्या, रिझर्व्ह बँकेवर दबाव वाढवला जात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. काँग्रेसकडून या मुद्द्याचं सध्या चांगलंच भांडवल केलं जात आहे. त्यातच वाढच्या दबावाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याच्या चर्चेने या वादात अधिकच तेल ओतले गेले. रिझर्व्ह बँकेचे व्हाईस गव्हर्नर वीरल आचार्य यांनीदेखील भाजप सरकारच्या काळात बँकांच्या स्वायत्ततेसंबंधी मुद्दा उपस्थित केला होता. त्यावरून काँग्रेसने रान पेटवलेलं असतानाच अशाच वादासंदर्भात भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेल्या एका पत्रामुळे काँग्रेसची चांगलीच गोची झाली आहे. त्यामुळे ‘आम्हाला बोलता, पण तुम्ही तरी काय केलं होतंत’ असा प्रश्न विचारण्याची संधी भाजपला मिळाल्याचं पाहायलं मिळत आहे.\nटाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार पं. जवाहरलाल नेहरू यांचं एक पत्र भाजपच्या हाती लागलं असून त्या काळात सुद्धा केंद्र सरकार विरूद्ध रिझर्व्ह बँक यांच्यात वाद झाल्याचं या पत्रामधून समोर येत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्या वेळीही जवाहरलाल नेहरू यांनी रिझर्व्ह बँकेच्या धोरणांना विरोध करणारीच भूमिका घेतली होती. त्यामुळे काँग्रेसच्या सगळ्या विरोधातली हवाच निघून गेल्याचं चित्र निर्माण झालं आहे.\nकाय झालं होतं १९५७ साली\nपं. जवाहरलाल नेहरू यांचं हे पत्र १९५७ सालचं आहे. रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर सर बेनेगल रामा राव आणि नेहरु यांच्याच धोरणावरून मतभेद झाल्याचं या पत्रावरून दिसून येत आहे. या पत्रानंतर रामा राव यांनी थेट गव्हर्नर पदाचा राजीनामाच दिला होता. हा वाद खरा सुरू झाला तो तत्कालीन अर्थमंत्री टी. टी. कृष्णमाचारी आणि रामा राव यांच्यातल्या मतभेदामुळे. टी. टी. यांनी अर्थसंकल्पात रिझर्व्ह बँक ही अर्थमंत्रालयाचाच भाग असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर साहजिकच रामा राव यांनी नाराजी व्यक्त केली.\nका लिहिलं नेहरूंनी ‘ते’ पत्र\nहे प्रकरण जेव्हा पंडित नेहरूंकडे गेले, तेव्हा त्यां���ीही टी.टी. यांचीच बाजू घेत रामा राव यांना सुनावले होते. ‘आरबीआयने सरकारला मार्गदर्शन करण्याबरोबरच सरकारसोबतच मार्गक्रमण करायला हवं. तुम्हाला जर हे करणं कठीण होत असेल, तर तुम्ही राजीनामा देऊ शकता’, अशा आशयाचा उल्लेख या पत्रामध्ये नेहरूंनी केला होता. यानंतर काही दिवसांतच राव यांनी पदाचा राजीनामा दिला होता.\nआता काँग्रेसची भूमिका काय असेल\nदरम्यान, भाजपच्या हाती नेहरूंचं हे पत्र लागल्यामुळे काँग्रेसची मात्र चांगलीच गोची झाली आहे. आत्तापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेवर बंधनं आणल्याची टीका त्यांच्याकडून केली जात होती. मात्र, नेहरूंनीच १९५७ साली घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेसच्या विरोधातली हवाच निघून गेली आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nरणवीर सिंगच्या ‘हळदी’चे फोटो व्हायरल\nई-तिकिटांचा गैरव्यवहार करणाऱ्या ८९१ एजंटना अटक\nराहुल गांधी यांना मोदी फोबिया झालाय – शाह\nसोशल मीडियाचा वापर केला नाही तर , वाचा काय होईल\nमोदी सर्व सरकारी संस्था उद्धवस्त करतायेत – राहुल गांधी\nलालूंवर २४ तास डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार सुरु\nदिल्लीत कंपनीला भीषण आग; ४ कामगारांचा मृत्यू\n‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे थेट अंतराळातून दर्शन\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nहिवाळी अधिवेशन : ठग्स ऑफ महाराष्ट्र विरुद्ध गँग्स ऑफ वासेपूर\nओला-उबरच्या मोर्चाला पोलिसांनी लावला ब्रेक\nविरोधकांच्या बॅनरमधून सरकारची ठगबाजीची चार वर्ष\nसोनाक्षी म्हणते उत्तम आरोग्यासाठी फिटनेस महत्वाचा\nइंदिरा गांधी जयंती विशेष दुर्मिळ छायाचित्रे\nलग्नानंतर रणवीर-दीपिका मुंबईत दाखल\nहे व्हिडिओ गेम्स एकदा तरी खेळाच\nSBI १ डिसेंबरपासून बदलणार हा नियम\n‘भाभीजी घर पर है’ फेम सौम्याचे खास क्षण\nउत्तम आरोग्यासाठी हे कराच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=282&Itemid=474&limitstart=2", "date_download": "2018-11-19T12:08:31Z", "digest": "sha1:22VF5TD2MX2FBSCCPCHWXCAIBT2NKJ52", "length": 8040, "nlines": 46, "source_domain": "saneguruji.net", "title": "धर्म", "raw_content": "सोमवार, नोव्हेंबर 19, 2018\nआपण आपल्या मित्रांच्या डोळ्यांसमोरही उदात्त ध्येय ठेवले पाहिजे. आपणच फक्त उदात्त ध्येयाचे पूजक न बनता आपल्या मित्रांनाही केले पाहिजे. क्षुद्र गोष्टीत रंगणार्‍यांची संगत नका. संन्यासी असो वा गृहस्थ असो- मनुष्याने धुतल्या तांदळाप्रमाणे राहण्याची खटपट केली पाहिजे. उदात्त जीवनाची पूजा त्याने चालविली पाहिजे. ब्राह्मण असो वा शूद्र असो; प्रत्येकाने स्वाभिमानी राहून दुसर्‍यासही स्वाभिमानी राहावयास शिकविले पाहिजे. स्वत:ची मान वर ठेवून इतरांची मान वर राहील, स्वत:च्या दुबळेपणामुळे आणि समाजाच्या उर्मटपणामुळे व अनियंत्रितपणामुळे ती खाली होणार नाही म्हणून झटले पाहिजे. दुसर्‍यास पशूसमान जेथे लेखले जाते, तेथे कोणाचेही हित करता येत नसते. आपल्या औदासीन्याने आपल्या जवळच्या बंधूस पशुस्थितीत जर आपण राहू दिले, त्यास पशूप्रमाणे इतर वागवीत आहेत हे जर उघड्या डोळ्यांनी पाहून, त्वेषाने आपण उठलो नाही, तर आपण काय पराक्रम करणार, कोणती सेवा करणार \nशाळेमध्ये त्या त्या वर्गात शिकविण्यासाठी क्रमिक पुस्तके तयार केलेली असतात. परंतु त्या सर्व पुस्तकांमिळून शिक्षण पुरे होत असते. प्रत्येक धड्याला महत्त्व आहे. प्रत्येक धड्याकडे शाळेचे चालक लक्ष देतात. संस्कृतीचेही तसेच आहे. उद्योगधंद्यांतील माणसाची सचोटी संन्याशाच्या वैराग्याइतकीच पवित्र वस्तू आहे. संन्याशाचा त्याग प्रभुचरणावर अर्पण करण्यास जितका योग्य, तितकीच व्यापार्‍याची ती सचोटीही योग्य आहे. जगात प्रामाणिक सांसारिक नसतील, प्रामाणिक कर्मयोगी नसतील, तर खरा संन्यास टिकणार नाही. उत्कृष्ट प्रपंच असेल तरच संन्याससंस्था टिकेल, नाही तर तिचा अध:पात होईल व ती धुळीस मिळेल. संन्यासाचे महत्त्व ज्याला वाटत असेल, त्याने आधी समाज सुसंघटित व संपन्न आहे की नाही हे पाहिले पाहिजे.\nव्यावहारिक अशा गोष्टीचे महत्त्व आज हिंदुधर्माने ओळखले पाहिजे. फार व्यापक न होता आज जरा कमी व्यापक व्हावयास शिकले पाहिजे. मोक्षनगराकडे डोळे न लावता पायाजवळच्या दीन संसाराकडे पाहिले पाहिजे. विरूध्द वाटणार्‍या अशा ध्येयांचा आज हिंदुधर्माने समन्वय केला पाहिजे. नवविकासाला अनुरूप व अनुकूल असे विचारखाद्य आपल्या अपार भांडारगृहांतून हिंदुधर्माने पुरविले पाहिजे, काढले पाहिजे, वाढले पाहिजे. व्यवहारातील जीवन व्यवहारांशी जोडले जाऊ दे. अति अ-कर्मी अतिकर्माशी मिळू दे. संन्यास व कर्मयोग यांचा योग्य सहकार होऊ दे. कर्मयोगाच्या निरोगी व सुंदर झाडाला संन्यासाचे फळ येते. कर्मयोगाच्या खांद्यावर संन्यास उभा असतो. जेथे उत्कृष्ट कर्मयोग नाही, तेथे संन्यास पडेल, मरेल. संन्यास व कर्मयोग यांच्या परस्पर मर्यादा नीट ठरल्या पाहिजेत; यांचे परस्पर संबंध नीट जोडले पाहिजेत, ओळखले पाहिजेत. रानावनातील संन्याशालाच मोक्ष मिळतो असे नाही, तर घरात दळणकांडण करणारी, सर्वांची सेवाचाकरी करणारी जी कष्टमूर्ती स्त्री तिला किंवा शहरातील खाटिक सजन कसाई त्यालाही मोक्षाचा तितकाच अधिकार असतो व तो मोक्ष त्यांना मिळतोही, मिळालाही.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/sea-waves-in-residence-in-guhagar-ratnagiri/", "date_download": "2018-11-19T12:02:43Z", "digest": "sha1:AV7AOUCXD2L6C7NW4LUD4DO4W2KU3MWC", "length": 4427, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रत्‍नागिरीला अजस्र लाटांचा तडाखा(Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › रत्‍नागिरीला अजस्र लाटांचा तडाखा(Video)\nरत्‍नागिरीला अजस्र लाटांचा तडाखा(Video)\nगुहागर - लक्ष्मीकांत घोणसे पाटील\nरत्‍नागिरीतील गुहागर किनारपट्टीला आज, रविवारी पुन्‍हा एकदा अजस्र लाटांचा तडाखा बसला. गेल्या चार दिवसांपासून उधाणाच्या भरतीमुळे रत्‍नागिरीसह सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्‍ह्यातील किनारपट्टीची धूप होत आहे. त्यामुळे समुद्र मानवी वस्‍तीत घुसत असल्याचे चित्र आहे.\nपडलेली माडाची झाडे, वाहून गेलेले किनारे, बंधार्‍यांवर होणारा समुद्राचा मारा आणि त्यामुळे वाहून गेलेले बंधारे असे चित्र गुहागरच्या किनारपट्टीवर आहे. रत्‍नागिरीप्रमाणेच सिंधुदुर्ग आणि रायगड किनार्‍यांचीही स्‍थिती आहे. रत्‍नागिरीतील मांडवी मिर्‍या, तर गुहागरमधील वेळणेश्वर आदी ठिकाणी समुद्र रौद्र रूप दाखवतोय. यामुळे किनारे मानवी वसतीकडे सरकू लागले आहेत. तसेच समुद्राच्या भरतीवेळी अजस्‍त्र लाटांचे तांडव किनारपट्टीवर दिसत आहे.\nसतत येणार्‍या लाटांच्या धडाक्याने किनारपट्टीवर नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच मिर्‍या बंधार्‍याचे शनिवारी पडलेले भगदाड आणखी वाढले असून नारळाची झाडेही जमीनदोस्‍त झाली आहेत. त्यामुळे किनारपट्टीवरील नागिरीकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nB'day Spl : बोल्‍डनेस म्‍हणजे जीनत...\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/sensex-down-as-rupee-value-falls/articleshow/65758997.cms", "date_download": "2018-11-19T12:30:18Z", "digest": "sha1:2OCV25UDBQDJF7ARALNNQDO64P3AYPWC", "length": 11689, "nlines": 135, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "business news News: sensex down as rupee value falls - निर्देशांकाने घेतला रुपयाचा धसका | Maharashtra Times", "raw_content": "\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nनिर्देशांकाने घेतला रुपयाचा धसका\nरुपयाचे अवमूल्यन व कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती या प्रतिकूल घटकांचा दबाव झुगारून गेल्या आठवड्यात दमदार वाटचाल करणाऱ्या शेअर बाजाराच्या निर्देशांकाने सोमवारी मात्र रुपयाच्या अवमूल्यनाचा मोठ्या प्रमाणावर धसका घेतल्याचे दिसून आले.\nनिर्देशांकाने घेतला रुपयाचा धसका\nरुपयाचे अवमूल्यन व कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती या प्रतिकूल घटकांचा दबाव झुगारून गेल्या आठवड्यात दमदार वाटचाल करणाऱ्या शेअर बाजाराच्या निर्देशांकाने सोमवारी मात्र रुपयाच्या अवमूल्यनाचा मोठ्या प्रमाणावर धसका घेतल्याचे दिसून आले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ४६७ तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १५१ अंकांनी घसरला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसअखेरीस ३७९२२.१७वर स्थिरावला. तर, निफ्टीने ११४३८.१०चा स्तर गाठला.\nमुंबई शेअर बाजाराचा हा तीन आठवड्यांतील नीचांक ठरला. १६ मार्चला निर्देशांक ५०९ अंकांनी घसरला होता. त्यानंतर एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्देशांक कोसळण्याची ही दुसरी वेळ ठरली. डॉलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेली सततची घसरण, इंधनदरांचा भडका उडाल्याने चालू खात्यातील वाढती तूट आणि अमेरिका-चीनमधील व्यापारयुद्ध या घटकांचा थेट परिणाम शेअर बाजारावर झाला. गुंतवणूकदारांनी काळजीपोटी विक्रीस पसंती दिली. सन फार्मा, महिंद्रा अँड महिंद्रा, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रिज, कोल इंडिया, वेदांता लि., अदानी पोर्ट, एशियन पेण्ट्स, मारुती सुझुकी, टाटा स्टील आदी कंपन्यांचे समभाग कोसळले. दुसरीकडे, अॅक्सिस बँक, विप्रो, येस बँक, टीसीएस आदींचे स��भाग मात्र वधारले.\nमिळवा अर्थवृत्त बातम्या(business news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nbusiness news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nपुरुष दिन: असा असतो 'परफेक्ट मॅन'\nसंगमनेरमध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस\nफूड टुरिझममध्ये नवा ट्रेंड\nअमृतसर हल्लाः संशयिताना लवकरच ताब्यात घेणारः पंजाब मुख्यमंत्\nपुणे पोलिसांची BJPला MP निवडणुकीत मदत: सचिन सावंत\nदिल्लीः जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन\nGratuity: ग्रॅच्युइटीची कालमर्यादा रद्द होणार\nदोन महिन्यांची इंटर्नशिप, पगार साडेपाच लाख रुपये...\nकच्च्या तेलाचे भाव कोसळले ,रुपया वधारला\n'झी' समूहामध्ये अंबानींची एन्ट्री\npnb scam: नीरव मोदी विदेशी बँकांचे कर्ज फेडणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nनिर्देशांकाने घेतला रुपयाचा धसका...\nभडकाः पेट्रोल-डिझेलच्या दरात आजही वाढ...\nनिवृत्तीसाठीच्या बचतीत भारतीय पिछाडीवर...\nटपाल खाते विमा व्यवसायात...\nनिवृत्तीसाठीच्या बचतीत भारतीय पिछाडीवर...\nटपाल खाते विमा व्यवसायात...\nइंधन दरवाढीचा भडका कायम...\nटपाल खाते विमा व्यवसायात...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/dhule-latest-marathi-news-trends-breaking-news-1358/", "date_download": "2018-11-19T11:14:03Z", "digest": "sha1:XTPKZPCXP7RN7V75BEGP22XIGWEDHGRZ", "length": 8173, "nlines": 166, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Video : जवान चंदू चव्हाणला भगोडा म्हणणाऱ्या आ. अनिल गोटेच्या पुतळ्याचे दहन/ Dhule - latest Marathi news trends, breaking news", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nVideo : जवान चंदू चव्हाणला भगोडा म्हणणाऱ्या आ. अनिल गोटे यांच्या पुतळ्याचे दहन\nधुळे | प्रतिनिधी : बोराविहिरचा जवान चंदु चव्हाण याला भगोडा म्हणून त्याची अवेहलना करणारे धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांच्या पुतळ्याचे आज चंदु चव्हाणच्या नातेवाईकांसह नागरीकांनी आज दहन करून निषेध व्यक्त केला.\n���ाय म्हणतात चंदू चव्हाणचे आजोबा पाहू या त्यांचा व्हिडीओ\n(व्हिडीओ संकलन : गोपाल कापडणीस, देशदूत डिजीटल, धुळे)\nPrevious articleकंगनाची मनालीतील आलिशान बंगल्यात एंट्री\nNext articleगर्लफ्रेंडला व्हिडीओ कॉल करत तरुणाची आत्महत्या\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nवाकोद येथे स्नेह मेळाव्यातून जागवल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी\nपंजाबमधील हल्ल्यामागे कदाचित लष्करप्रमुख, आप नेत्याचं वादग्रस्त विधान\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या प्रज्वलला रौप्य\n, त्यानं सुष्मिताला दिल्या ‘प्रेम’पूर्वक शुभेच्छा\n‘भारत’च्या सिनेमाच्या शुटींगदरम्यान सलमान जखमी\nव्हॉट्सअँपच्या दहा गोष्टी.. ज्या तुम्हाला कायमचे ब्लॉक करू शकतात\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nवाकोद येथे स्नेह मेळाव्यातून जागवल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी\nपंजाबमधील हल्ल्यामागे कदाचित लष्करप्रमुख, आप नेत्याचं वादग्रस्त विधान\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या प्रज्वलला रौप्य\nसमांतर रस्ता कृती समितीच्या साखळी उपोषणास 1752 जळगावकरांनी दर्शविला पाठिंबा\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nवाकोद येथे स्नेह मेळाव्यातून जागवल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/public-awareness-husband-should-be-farmer-137633", "date_download": "2018-11-19T12:07:38Z", "digest": "sha1:LKUBVF7OSKYXKSVRZVLKMVT365SCOPL6", "length": 11762, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Public awareness for Husband should be farmer शेतकरी नवराच हवा गं बाई... | eSakal", "raw_content": "\nशेतकरी नवराच हवा गं बाई...\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nकोल्हापूर - ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून प्रगतिशील शेतकऱ्यांचीही स्थळे नाकारणाऱ्या युवतींमध्ये जागृती करण्यात मलिकवाड (जि. बेळगाव) येथे झालेल्या शेतकरी वधू-वर मेळाव्याला यश आले आहे.\nकोल्हापूर - ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून प्रगतिशील शेतकऱ्यांचीही स्थळे नाकारणाऱ्या युवतींमध्ये जागृती करण्यात मलिकवाड (जि. बेळगाव) येथे झालेल्या शेतकरी वधू-वर मेळाव्याला यश आले आहे. येथील मुनीश्रुवतनाथ दिगंबर जैन मंदिर कमिटी, वीर सेवा दल आणि वीर महिला मंडळाच्या कार��यकर्त्यांनी एप्रिलमध्ये फक्त शेतकरी नवरा निवडीसाठी वधू-वर मेळावा आयोजित केला होता. त्याचा परिणाम म्हणून २२ विवाह जुळून आले अाहेत.\nसध्या शेतकरी उपवर मुलांचे लग्न जमण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. निर्व्यसनी, सुस्वभावी, सुस्थितीत असणाऱ्या मुलांनाही केवळ ते शेती करतात म्हणून मुली पसंती देत नसल्याने एकप्रकारचे नैराश्‍य अनेक शेतकरी कुटुंबांत दिसते. ही सार्वत्रिक समस्या अाहे. या प्रश्नाची तीव्रता पाहून महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर असणाऱ्या मलिकवाड येथील जैन मंदिर कमिटीने सहा महिन्यांपूर्वी जैन समाजातील शेतकऱ्यांसाठी अनोखा वधू-वर मेळावा घेण्याची घोषणा केली.\nप्रत्येक गावात जाऊन या बाबतची जनजागृती केली. प्रगतिशील शेतकऱ्यांचे संसार सुखाचे होऊ शकतात हे उदाहरणांसह पटवून दिले. त्यामुळे या उपक्रमाला गती आली. या मेळाव्यात सुमारे सातशेहून इच्छुक वर आणि तीनशेहून अधिक वधूंनी आपली नावे नोंदविली. मेळावा झाल्यानंतर समितीच्या सदस्यांनीही प्रयत्न करून जास्तीत जास्त विवाह व्हावेत यासाठी प्रयत्न केले. लग्न जमत नाही म्हणून दु:खी असणाऱ्या शेतकरी वरांसाठी हे प्रयत्न उत्साह वाढविणारे ठरले. त्यातून २२ विवाह पार पडून त्यांच्या संसाराला सुरवात झाली आहे.\nसमितीच्या वतीने लग्न झालेल्या जोडप्यांचा नुकताच मलिकवाड येथे सत्कार करण्यात आला. समितीच्या वतीने यापुढेही हे काम सुरूच ठेवण्याचा निश्चय व्यक्त करण्यात आला. तसेच इतर जातींतील प्रमुख व्यक्ती, विवाह संस्था यांनीही या विषयामध्ये गांभीर्याने काम करण्याची गरज असल्याची भावना या वेळी व्यक्त करण्यात आली.\n`ॲग्रोवन`ने शेतकरी मुलांच्या विवाहाचा प्रश्‍न महत्त्वाचा मानून त्याला चांगली प्रसिद्धी दिली. बातम्यांबरोबर अग्रलेखामधूनही या प्रश्‍नाचे गांभीर्य स्पष्ट केले. त्यामुळे संयोजन समितीला राज्यभरातून फोन आले. अनेकांनी माहिती घेऊन या सोहळ्यात आपला सहभाग नोंदविला. `ॲग्रोवन`ने केवळ शेतीविषयक घडामोडी व संबंधित प्रश्नांवरच न थांबता सामाजिक समस्येचीही प्रभावी रितीने दखल घेतल्याबद्दल सर्वच वक्त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सें��र\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/view_thalakBatmya.php?tbid=195", "date_download": "2018-11-19T11:11:37Z", "digest": "sha1:EIT7A4S7NYPVWFYMIGEFMGDCTR2G5LSM", "length": 18264, "nlines": 100, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "सोमवार, 19 नोव्हेंबर 2018\nचकमकीत दोन नक्षलवादी ठार-न्याहाकल जंगल परिसरातील घटना दोन हजारांची लाच स्वीकारताना देसाईगंज पोलिस ठाण्यातील हवालदार एसीबीच्या जाळ्यात गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nआपली गडचिरोली | राजकिय | प्रशासकिय | शैक्षणिक | माध्यमे | पर्यटन | आरोग्य | संस्था | व्यक्तीविशेष | वाटाडया | दूरध्वनी\nचकमकीत दोन नक्षलवादी ठार..\n२ हजारांची लाच स्वीकारणारा हवालदार ..\nपोर्ला येथे ग्रामगीता वाचन सप्ताहास..\nआ.कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नाने कँ..\nजनता दरबारात दिलेल्या सूचनांचे काटे..\nचारचाकी वाहनाच्या धडकेत दोन जण जागी..\nकबड्डी स्पर्धेत कोटगावचा महाकाली क्..\nपुराडा आरोग्य पथकाला आरोग्य केंद्रा..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nबंटी भांगडियांचा यांचा अखेर भाजपप्रवेश\nगडचिरोली, ता. १७ : युवा शक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व विधान परिषद सदस्य मितेश भांगडिया यांचे पुत्र बंटी उर्फ कीर्तीकुमार भांगडिया यांनी आज (ता. १७) केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री व भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत त्यांच्याच नागपुरातील महाल येथील निवासस्थानी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघेल, असे जाणकारांना वाटत आहे.\nबंटी भांगडिया यांनी भाजपात प्रवेश केला, त्यावेळी खा. अशोक नेते, आ. शोभाताई फडणवीस, आ. सुधीर पारवे, आ. मितेश भागडिया, आ़ अतुल देशकर, भाजपाचे संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, युवा शक्ती संघटनेचे गडचिरोली उपजिल्हाप्रमुख प्रा़ राजेश कात्रटवार, प्रा़ रमेश चौधरी, आनंद शृंगारपवार, नगराध्यक्ष निर्मला मडके, माजी नगराध्यक्ष भूपेश कुळमेथे, चामोर्शी पंचायत समिती सदस्य प्रमोद भगत, देसाईगंज पंचायत समितीच्या उपसभापती प्रीती शंभरकर, शरद कोलेट्टीवार, कल्पना कोडापे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.\nकंत्राटदार म्हणून परिचित असलेले मितेश भांगडिया आणि त्यांचे पुत्र बंटी भांगडिया हे मूळचे चिमूर येथील रहिवासी आहेत. बंटी भांगडिया यांनी २६ जानेवारी २०१० रोजी चिमूर येथे युवा शक्ती संघटनेची स्थापना केली. त्यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेनेत दोन गट पडले होते. सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांच्या मोठ्या गटाने त्यावेळी बंटी भांगडिया यांच्याशी संपर्क साधून ४ जून २०११ रोजी गडचिरोलीत युवा शक्ती संघटनेची स्थापना केली. पुढे डिसेंबर २०११ मध्ये गडचिरोली आणि देसाईगंज नगर परिषदेची निवडणूक झाली. या निवडणुकीत गडचिरोली नगर परिषदेमध्ये युवा शक्ती संघटनेने १३जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली. त्यानंतर फेब्रुवारी २०१२ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही युवा शक्ती संघटनेला घवघवीत यश मिळाले. जिल्हा परिषदेत ६ जागा मिळाल्याने सत्तेत भागीदारीही मिळाली. या यशाच्या बळावरच मितेश भांगडिया मे २०१२ मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाकडून विजयी झाले. तेव्हापासून युवा शक्ती संघटना भाजपात विलीन होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र, अनेक कार्यकर्त्यांचा त्याला विरोध होता. पुढे यंदा एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपा उमेदवाराचा प्रचार करायचा की, अन्य उमेदवाराचा, यावरून कार्यकर्त्यांमध्ये सरळ दोन गट पडले. युवा शक्ती संघटना सुरुवातीला चिमूर आणि आरमोरी या दोन विधानसभा क्षेत्रांसाठी आग्रही होती. परंतु भाजप-शिवसेना युतीत आरमोरीची जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्याने ही जागा युवा शक्ती संघटनेला मिळण्याची शक्यता धूसर झाली आणि संघटनेच्या प्रमुखांनीही त्याबाबत भाजप नेतृत्वाकडे फार आग्रह धरला नाही. संघटनेत फूट पडण्याचे हेदेखीलदुसरे महत्त्वाचे कारण होते.\nत्यामुळे युवा शक्ती संघटनेची मुहूर्तमेढ रोवणारे सुरेंद्रसिंह चंदेल व त्यांचे काही सहकारी या संघटनेपासून दुरावत गेले. सध्या श्री़चंदेल युवा शक्ती संघटनेपासून अलिप्त असून, ते शिवसेनेचे दार ठोठावत आहेत. अशा स्थितीत प्रा. राजेश कात्रटवार, प्रा.रमेश चौधरी, आनंद शृंगारपवार व भूपेश कुळमेथे यांच्या नेतृत्वातील एक गट बंटी भांगडिया यांच्याशी जुळून राहिला. या गटाने लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार अशोक नेते यांना निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे गडचिरोली विधानसभेची जागा युवा शक्ती संघटनेला मिळावी, यासाठी हा गट पुरेपूर प्रयत्न करीत आहे. गडकरी वाड्यावर नेमकी काय चर्चा झाली, हे अजून बाहेर यायचे असले; तरी भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मात्र अस्वस्थता पसरली आहे. सद्य:स्थितीत गडचिराली विधानसभा क्षेत्रात भाजपाकडून लढण्यास अनेक जण इच्छूक आहेत. अशावेळी बंटी भांगडियांच्या भाजप प्रवेशामुळे गडचिरोलीची जागा युवा शक्ती संघटनेकडे गेल्यास येथील राजकारणात मोठे स्थित्यंतर घडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\n(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/sleeping-man-killed-as-parked-car-catches-fire-in-delhi/41559/", "date_download": "2018-11-19T10:58:52Z", "digest": "sha1:53OIAPSGJNHK2R4W54DRAQ5CCEMAWLR2", "length": 9891, "nlines": 95, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Sleeping man killed as parked car catches fire in Delhi", "raw_content": "\nघर देश-विदेश गाडीत झोपलेल्या चालकाचा मृत्यू\nगाडीत झोपलेल्या चालकाचा मृत्यू\nदिल्लीत पार्किंग लॉटमध्ये असलेल्या गाडीला आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत गाडीत झोपलेला चालकाच मृत्यू झाला आहे. चालकाने सिगारेट पिल्यामुळे गाडीला आग लागल्याचा संक्षय व्यक्त करण्यात येत आहे.\nदिवाळीच्या सुरुवातीला पार्किंग लॉटमध्ये पार्क असलेल्या गाडीला आग लागण्याची घटना घडली. या आगीत गाडीत झोपलेला चालकाचा भाजून मृत्यू झाला. दिल्लीतील बेगमपूर परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेची नोंद पोलिसांनी केली आहे. मात्र आग लागण्याचे कारण अद्याप समजले नाही. गाडीला आग लागली त्यावेळी चालक गाडीत झोपला होता आग लागल्याचे समजले नसल्यामुळे या घटनेत त्याचा मृत्यू झाला. सुंदर (४०) असे या चालकाचे नाव असून तो याच परिसरात राहातो.\nरुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच चालक मृत\nपोलिसांनी ���िलेल्या महितीनुसार पोलिसांना या घटनेची माहिती स्थानिकांनी दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. घटनेबाबत अग्नीशमन दलाला माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांनी चालकाला गाडी बाहेर काढले. चालकाला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दाखल करण्यापूर्वीच चालकाला मृत घोषीत करण्यात आले.\nसिगारेट ओढल्यामुळे लागली आग\nचालकाला सिगारेट पिण्याचे व्यसन होते. मयत चालकाच्या भावाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तो अनेकदा बंद गाडीमध्ये सिगारेट ओढत होतो. सिगारेटमुळे गाडीला आग लागल्याचा संशय व्यक्त केला आहे.\n“सुंदरला सिगारेटचे व्यसन होते. रात्री १० वाजता सुंदर गाडीतच झोपला होता. झोपतांना त्याने मद्यपानही केले होते. मद्यपान केल्यानंतर सिगारेट पिण्याची सवय त्याला होती.”- मुकेश, मयत चालक सुंदरचा भाऊ\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nदिवाळीत घ्या खमंग फराळाचा आस्वाद\nIND VS WI 2nd T-20 : विंडीजचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय; भुवनेश्वरचे पुनरागमन\nराहुल गांधी यांना मोदी फोबिया झालाय – शाह\nसोशल मीडियाचा वापर केला नाही तर , वाचा काय होईल\nमोदी सर्व सरकारी संस्था उद्धवस्त करतायेत – राहुल गांधी\nलालूंवर २४ तास डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार सुरु\nदिल्लीत कंपनीला भीषण आग; ४ कामगारांचा मृत्यू\n‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे थेट अंतराळातून दर्शन\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nहिवाळी अधिवेशन : ठग्स ऑफ महाराष्ट्र विरुद्ध गँग्स ऑफ वासेपूर\nओला-उबरच्या मोर्चाला पोलिसांनी लावला ब्रेक\nविरोधकांच्या बॅनरमधून सरकारची ठगबाजीची चार वर्ष\nसोनाक्षी म्हणते उत्तम आरोग्यासाठी फिटनेस महत्वाचा\nइंदिरा गांधी जयंती विशेष दुर्मिळ छायाचित्रे\nलग्नानंतर रणवीर-दीपिका मुंबईत दाखल\nहे व्हिडिओ गेम्स एकदा तरी खेळाच\nSBI १ डिसेंबरपासून बदलणार हा नियम\n‘भाभीजी घर पर है’ फेम सौम्याचे खास क्षण\nउत्तम आरोग्यासाठी हे कराच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1737", "date_download": "2018-11-19T11:43:28Z", "digest": "sha1:2UNC2XMTXP5DWZ4MQAHY33DGSSQYQ463", "length": 7750, "nlines": 101, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news uttar pradesh rajasthan sand storm | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स ��त्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउत्तर प्रदेश, राजस्थानात धुळधाण करणाऱया वादळाचा धोका अद्याप कायम\nउत्तर प्रदेश, राजस्थानात धुळधाण करणाऱया वादळाचा धोका अद्याप कायम\nउत्तर प्रदेश, राजस्थानात धुळधाण करणाऱया वादळाचा धोका अद्याप कायम\nशनिवार, 5 मे 2018\nउत्तर प्रदेश, राजस्थानात धुळधाण करणाऱया वादळाचा धोका अद्याप कायम आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार देशातील १८ राज्यांमध्ये येत्या ४८ तासांत धुळीचे वादळ धडकण्याचा आणि मुसळधार पावसाचा अंदाज आहे. राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने याबाबत ऍलर्टचा इशारा दिला आहे. दरम्यान, या वादळाने गेल्या दोन दिवसांत मृतांची संख्या १२९ वर गेली आहे. धुळीच्या वादळाने उत्तर प्रदेशात सर्वाधिक ७३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर राजस्थानात ३५, तेलंगणात ८, उत्तराखंडमध्ये ८ आणि पंजाबात २ जणांना जीव गमवावा लागला. शेकडो जण जखमी झाले. हजारो घरे कोसळली, शेकडो झाडे उन्मळून पडली.\nउत्तर प्रदेश, राजस्थानात धुळधाण करणाऱया वादळाचा धोका अद्याप कायम आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार देशातील १८ राज्यांमध्ये येत्या ४८ तासांत धुळीचे वादळ धडकण्याचा आणि मुसळधार पावसाचा अंदाज आहे. राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने याबाबत ऍलर्टचा इशारा दिला आहे. दरम्यान, या वादळाने गेल्या दोन दिवसांत मृतांची संख्या १२९ वर गेली आहे. धुळीच्या वादळाने उत्तर प्रदेशात सर्वाधिक ७३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर राजस्थानात ३५, तेलंगणात ८, उत्तराखंडमध्ये ८ आणि पंजाबात २ जणांना जीव गमवावा लागला. शेकडो जण जखमी झाले. हजारो घरे कोसळली, शेकडो झाडे उन्मळून पडली. सर्वात भयंकर स्थिती आग्रा शहर आणि जिल्हय़ात झाली असून येथे ४३ जणांचा मृत्यू झाला आहे.\nउत्तर प्रदेश राजस्थान हवामान sections तेलंगणा पंजाब\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी...\nअयोध्येत उद्धव ठाकरेंच्या कोंडीचे भाजपचे प्रयत्न\nमुंबई - अयोध्येत राम मंदिर उभारणीचा भाजपचा मुद्दा हायजॅक करत आगामी निवडणुकांसाठी...\nकाय आहे अयोध्येतील नागरिकांचं शिवसेनेबद्दलचं मत \nऔरंगाबाद : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 25 नोव्हेंबरर��जीच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त...\nमुंबईचा कमाल पारा पुन्हा वाढला\nमुंबई - दोन दिवसांपूर्वी खालावलेला मुंबईचा कमाल पारा पुन्हा वाढला आहे. गुरुवारी...\nपाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे 2 संशयित ताब्यात\nISI या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या 2 संशयिताना नागपुरच्या भालदारपूरातून...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2018-11-19T11:18:21Z", "digest": "sha1:UNJYOJ5WLLGOGPCN55TZHZTUP4QQTV7E", "length": 5185, "nlines": 162, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दौगौपिल्स - विकिपीडिया", "raw_content": "\nस्थापना वर्ष इ.स. १२७५\nक्षेत्रफळ ७२.४८ चौ. किमी (२७.९८ चौ. मैल)\nदौगौपिल्स हे लात्व्हिया देशामधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर राजधानी रिगाच्या आग्नेयेला २३० किमी अंतरावर दौगाव्हा नदीच्या किनारी वसले आहे.\nविकिव्हॉयेज वरील दौगौपिल्स पर्यटन गाईड (इंग्रजी)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ मे २०१३ रोजी ०५:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/learning-outcome-new-academic-year-29231", "date_download": "2018-11-19T12:37:01Z", "digest": "sha1:R2ESKSQJQ2HZQ4QUEGDR7KF55LUBC3QN", "length": 16896, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Learning outcome from new academic year नव्या वर्षापासून 'लर्निंग आउटकम' पद्धती | eSakal", "raw_content": "\nनव्या वर्षापासून 'लर्निंग आउटकम' पद्धती\nसोमवार, 6 फेब्रुवारी 2017\nनवी दिल्ली - यंदाचा अर्थसंकल्प शिक्षण क्षेत्राची गुणवत्ता सुधारण्याची झलक दाखविणारा असल्याचा दावा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. शैक्षणिक प्रगतीचा आढावा पद्धती (लर्निंग आउटकम) नव्या शैक्षणिक वर्षापासून लागू करणे, माध्यमिक, उच्च माध्यमिकच्या विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळा उभारणे, उच्चशिक्षणाच्या परीक्षांसाठी राष्ट्रीय पातळीवर स्वतंत्र संस्था स्थापणे, केव्हाही, कुठेही आणि कधीही शिक्षण घेण्याची संधी देणारी \"स्वयम्‌' योजना हे या\nनवी दिल्ली - यंदाचा अर्थसंकल्प शिक्षण क्षेत्राची गुणवत्ता सुधार���्याची झलक दाखविणारा असल्याचा दावा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. शैक्षणिक प्रगतीचा आढावा पद्धती (लर्निंग आउटकम) नव्या शैक्षणिक वर्षापासून लागू करणे, माध्यमिक, उच्च माध्यमिकच्या विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळा उभारणे, उच्चशिक्षणाच्या परीक्षांसाठी राष्ट्रीय पातळीवर स्वतंत्र संस्था स्थापणे, केव्हाही, कुठेही आणि कधीही शिक्षण घेण्याची संधी देणारी \"स्वयम्‌' योजना हे या\nअर्थसंकल्पाचे वैशिष्ट असल्याचे जावडेकर यांचे म्हणणे आहे.\nकेंद्रीय अर्थसंकल्प सादरीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या मागण्यांना मिळालेली मंजुरी आणि राबवावयाच्या नव्या योजना याची माहिती देण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये जावडेकर बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मनुष्यबळ विकास मंत्रालयाला यंदाच्या अर्थसंकल्पात तब्बल 6000 कोटींचा वाढीव निधी दिल्याचे ते म्हणाले. जावडेकर यांनी सांगितले, \"\"शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यासाठीची \"लर्निंग आउटकम' योजना नव्या शैक्षणिक वर्षापासून लागू केली जाईल; तर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळावर (सीबीएसई) परीक्षांच्या नियोजनाचा असलेला ताण कमी करून या संस्थेला गुणवत्तापूर्ण अभ्याक्रमावर लक्ष केंद्रीत करता यावे यासाठी राष्ट्रीय पातळीवरील \"नॅशनल टेस्टिंग सेंटर' ही परीक्षा घेणारी संस्था स्थापन केली जाईल. \"सीबीएसई'तर्फे दरवर्षी बारा लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते. \"नॅशनल टेस्टिंग सेंटर'तर्फे आयआयटी, एआयसीटीईच्याही परीक्षा घेतल्या जातील; तर \"इन्नोव्हेशन फंड' (नव्या संकल्पनांसाठी निधी) यामार्फत 3500 तालुक्‍यांमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात येतील.''\nकेव्हाही, कुठेही आणि कधीही शिक्षण घेण्याची संधी देणारी \"स्वयम्‌' योजना राबविली जाणार आहे. यामध्ये नववीपासून ते पदव्युत्तरपर्यंतचे सर्व प्रकारचे अभ्यासक्रम असतील. कला, विज्ञान, रोबोटिक्‍स यासह वेगवेगळ्या विषयांचे सुरवातीला 300 अभ्यासक्रम या सुरू केले जातील. अभ्यासक्रमांची संख्या 2000 पर्यंत वाढविली जाईल. नऊ आयआयटीमधील तज्ज्ञ यासाठी ऑनलाइन तासिका घेतील; तसेच परीक्षाही होतील. इंटरनेट त्याचप्रमाणे डीटीएचवर या तासिका पाहता येतील. प्रारंभी हे अभ्यासक्रम हिंदी व इंग्र��ीमध्ये सुरू केले जातील. लवकरच ते दहा भारतीय भाषांमध्येही राबविले जातील. या अभ्यासक्रमांचे प्रमाणपत्र मिळेल.\nशैक्षणिक संस्थांचा दर्जा सुधारण्यासाठी \"यूजीसी'तर्फे काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, \"\"चांगली कामगिरी बजावणाऱ्या संस्थांना अधिक स्वायत्तता असेल; तर मध्यम कामगिरी असणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी तुलनेने अधिक नियम असतील. मात्र सुमार दर्जा असणाऱ्या संस्थांसाठी कठोर नियम असतील.'' शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर सरकारने लक्ष केंद्रीत केल्याचेही जावडेकर यांनी सांगितले.\nफ्लेक्स बंदीचा विचार स्वागतार्ह; हवी कृतीशीलतेची गरज\nकऱ्हाड : ज्यांच्या ओठावरही मिशा आलेल्या नसत्यात अशा काही पोरखेळांच्या दादा, काका, बाबासह सरकार, सावकर अन् कधीही भाई सारख्या लागणाऱ्या फ्लेक्सवर सरसकट...\nडाकू ते गांधी विचारांचा प्रचारक (व्हिडिओ)\nलातूर - वाल्याचा वाल्मीकी झाला, ही पौराणिक कथा आपल्याला माहिती आहे. अशीच एक खरीखुरी घटना मध्य प्रदेशातील चंबलघाटी गावात घडली. पैशांसाठी शंभरहून अधिक...\nराम मंदिराच्या उभारणीत भाजपला रस नाही: संजय राऊत\nनवी दिल्ली : अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी कायदा करण्याची आवश्‍यकता आहे. परंतु, अशा प्रकारचा कायदा करण्यास सरकार टाळाटाळ करते आहे, त्यामुळे राम...\nपरदेशी विद्यार्थ्यांचा भारताकडे ओढा\nपुणे - अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि वैद्यकीय शिक्षणासाठी दरवर्षी हजारो भारतीय विद्यार्थी परदेशात जात असले, तरी भारतात शिक्षणासाठी येणाऱ्या परदेशी...\n\"पहले मंदिर, फिर सरकार'\nमुंबई - \"\"हर हिंदू की यहीं पुकार, पहले मंदिर, फिर सरकार'' असा नवा नारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (ता.18) दिला आहे. \"चलो...\nशिवरायांचे स्वराज्य बनवू तंबाखूमुक्त\nछत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या रणनीतीद्वारे हिंदवी स्वराज्याचा विस्तार केला; तीच महान रणनीती आपण आपल्या महाराजांचे स्वराज्य तंबाखूमुक्त आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/%E0%A4%AF%E0%A4%B6-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%98%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%87-3-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-116062000011_1.html", "date_download": "2018-11-19T11:31:57Z", "digest": "sha1:ZDEDVX2XKWCV3CNPTT2MNEHDWMAXEGIA", "length": 13863, "nlines": 153, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "यश मिळवण्यासाठी घरातून निघण्यापूर्वी करा हे 3 काम | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 19 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nयश मिळवण्यासाठी घरातून निघण्यापूर्वी करा हे 3 काम\nआपले प्रत्येक कार्य यशस्वी आणि निर्विघ्न पार पडावे असे सगळ्यांना वाटतं असतं. जर घरातून काही शुभ कार्य करण्यासाठी बाहेर पडत असाल तर हे करा, यश प्राप्त होईल...\nका पडतात पाया, जाणून घ्या या संस्काराबद्दल\nकोणत्या तिथीला काय खाणे टाळावे\nका नाही कापत मंगळवारी केस\nरविवारी नका खाऊ या 5 वस्तू\nशुक्रवारी दही खाऊन बाहेर पडा....\nयावर अधिक वाचा :\nयश मिळवण्यासाठी घरातून निघण्यापूर्वी करा हे 3 काम\n\" ठरविलेले पूर्ण करण्यासाठी असे प्रसंग प्रेरणादायी ठरतील. यथायोग्य विचार करून कार्य करा. निष्कारण प्रश्नांचा त्रास राहील. आरोग्याची काळजी घ्या....Read More\n\"आजचा दिवस आपल्या कार्य-योजनेंसाठी आणि सहकार्‍यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ...Read More\nबेपवाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. त्यांना ठरावीक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. तसे आपले सार्वजनिक जीवन बहुमूल्य...Read More\nआपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू...Read More\nआपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. घराच्या...Read More\nअधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल....Read More\n\"आनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या...Read More\nमहत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास मिळेल. अनुकूल ते सहकार्य मिळेल. वेळेचे सदुपयोग केल्याने लाभ...Read More\nआपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील. आरोग्याची काळजी...Read More\n\"आपणास घरात राहून साफसफाई, आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात. प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य...Read More\n\"आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही....Read More\n\"आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. अधिक खर्च होईल. आजचा दिवस आपल्या करियरवर विधायक परिणाम घडवू शकतो. वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटण्याची किंवा एखादे...Read More\n'क्रियामाण' कर्म म्हणजे काय\nया जन्मी मनुष्य जे काही कर्म करतो त्या कर्मास 'क्रियामाण' कर्म म्हणतात. अर्थात, हे ...\nआवळा नवमी: लक्ष्मी देवींनी सुरु केलेली परंपरा\nआवळा नवमीला आवळ्याच्या झाडाची पूजा करून त्याखाली भोजन ग्रहण करण्याची परंपरा स्वत: देवी ...\nआवळा नवमीला काय करावे काय नाही, जाणून घ्या\nपुराणांप्रमाणे अक्षय नवमी अर्थात आवळा नवमीच्या दिवशी केलेल्या पुण्याचे फल अनेक ...\nहिंदू धर्मात दान केव्हा आणि किती द्यायला पाहिजे\nशेवटच्या १०-२० वर्षात सर्व संपूण जाते. दारिद्र्य, अहंकार, अज्ञान व मूढता यांच्या खाईत ते ...\nगुरूवार रात 8.40 वाजेपासून सुरू होत आहे पंचक, 20 ...\nपंचकाच्या प्रभावामुळे घनिष्ठा नक्षत्रात अग्नीचा भय असतो. शततारका नक्षत्रात क्लेश होण्याचे ...\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी स���दर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%94%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%89/", "date_download": "2018-11-19T10:58:25Z", "digest": "sha1:GF74DV2HG45S7BT7FWUSDZ246DB6GDOB", "length": 6639, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जुलै महिन्यात औद्योगिक उत्पादनात माफक वाढ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजुलै महिन्यात औद्योगिक उत्पादनात माफक वाढ\nनवी दिल्ली: जूलै महिन्यातील औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी काल जाहीर करण्यात आली. त्यानुसार या महिन्यात औद्योगिक उत्पादन 6.6 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. भांडवली वस्तू, ग्राहक वस्तू, मॅन्युफ्युफॅक्‍चरींग क्षेत्राची उत्पादकता वाढल्यामुळे एकूणच औद्योगिक उत्पादन वाढले असल्याचे दिसून येत आहे.\nगेल्या वर्षी या महिन्यात औद्योगिक उत्पादन केवळ 1 टक्‍क्‍याने वाढले होते. कारण त्यावेळी नोटाबंदीचा आणि जीएसटीचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला होता. जून महिन्यात औद्योगिक उत्पादन 6.8 टक्‍क्‍यांनी वाढले होते. त्यामुळे या आघाडीवर सरकारला आणखी बरेच काम करावे लागणार असल्याचे समजले जात आहे.\nएप्रिल ते जुलै या काळात औद्योगिक उत्पादन 5.4 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. जे की, गेल्या वर्षी या काळात केवळ 1.7 टक्‍क्‍यांनी वाढले होते. 32 पैकी 22 उद्योगांच्या उत्पादकतेत वाढ झाली आहे. आगामी काळातही यात वाढ होण्याची शक्‍यता असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनाशकात चौघींचा पाण्यात बुडून मृत्यू\nNext articleविकासदराची आकडेवारी अधिक अचूक होणार\nरेरामुळे गृहनिर्माण उद्योगात सकारात्मक बदल – हरदीप पुरी\nयेस बॅंकेचे शेअर कोसळले\nगुंतवणुकीत कर्नाटक देशात आघाडीवर\nरिअलमी व शाओमीची ��रवाढ\nआरबीआयसोबतचे मतभेद मिटविण्यासाठी हालचाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/underground-electricity-vendor-jcb-in-pune-electricity-supply-disrupted-270434.html", "date_download": "2018-11-19T12:06:18Z", "digest": "sha1:MORCNHJLRIUS5P7VT4NZN3BGXZ57BFH7", "length": 4155, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - पुण्यात महापारेषणची भूमिगत वीजवाहिनी जेसीबीने तोडली, वीजपुरवठा विस्कळीत–News18 Lokmat", "raw_content": "\nपुण्यात महापारेषणची भूमिगत वीजवाहिनी जेसीबीने तोडली, वीजपुरवठा विस्कळीत\nपुण्यातील दत्तवाडी येथील फरशी पुलाजवळील ओढ्यात कचऱ्याची जेसीबीने साफसफाई करताना महापारेषण कंपनीची 132 केव्ही भूमिगत वीजवाहिनी तुटली आहे.\n21 सप्टेंबर : पुण्यातील दत्तवाडी येथील फरशी पुलाजवळील ओढ्यात कचऱ्याची जेसीबीने साफसफाई करताना महापारेषण कंपनीची 132 केव्ही भूमिगत वीजवाहिनी तुटली आहे. त्यामुळे महापारेषणचे 132 केव्ही जीआयएस तसंच महावितरणच्या सहा उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडलाय.परिणामी पुणे शहरातील रास्तापेठ, कसबा पेठ आणि इतर सर्व पेठांसह लुल्लानगर, कोंढवा, मुकुंदनगर, गुलटेकडी, लक्ष्मी रोड, सिंहगड रोड, कॅम्प, मार्केटयार्ड, स्वारगेट आदी परिसरातील वीजपुरवठा गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास विस्कळीत झाला आणि त्याचा सुमारे अडीच लाख वीजग्राहकांना फटका बसला आहे.दरम्यान, महावितरणकडून इतर उपकेंद्रांद्वारे वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तथापि 70 ते 80 मेगावॅट विजेचे भारव्यवस्थापन शक्य नसल्याने या सर्व परिसरात पुढील दोन दिवस नाईलाजास्तव 3 ते 4 तासांचे चक्राकार पद्धतीने तात्पुरते भारनियमन करण्यात येणार आहे.\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nइंदिरा गांधी जयंती विशेष : हे 18 फोटो तुम्ही आधी पाहिले नसतील\nमहाराष्ट्राच्या आणखी एका जवानाला वीरमरण, आज होणार अंत्यसंस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/videsh/interesting-facts-about-north-korea-that-you-may-not-know-293972.html", "date_download": "2018-11-19T11:19:13Z", "digest": "sha1:TYCNVNVGURUN4DIEEOVU3VBSKMEONL3U", "length": 3637, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - किम जोंग यांनी उत्तर कोरियात मायकल जॅक्सनच्या गाण्यावर घातली बंदी !–News18 Lokmat", "raw_content": "\nकिम जोंग यांनी उत्���र कोरियात मायकल जॅक्सनच्या गाण्यावर घातली बंदी \nउत्तर कोरिया, 26 जून : हुकूमशहा किम जोंग उन हे उत्तर कोरियात नेहमी काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. आताही ते त्यांच्या एका अजब आदेशामुळे चर्चेत आले आहेत. तो म्हणजे जगातील सगळ्यात लोकप्रीय पॉप गायक 'मायकल जॅक्सन'चे संगीत आता कोरियात ऐकता येणार नाही. हो किम जोंग यांना मायकल जॅक्सन अजिबात आवडत नाही. त्यामुळे त्याचा डान्स आणि गाणं ऐकण्यासाठी कोरियात बंदी घालण्यात आली आहे. पण किम यांच्या या निर्णयावर उत्तर कोरियातील जनता मात्र नाराज आहे. कारण उत्तर कोरियात मायकल जॅक्सनचे अनेक चाहते आहेत. पण प्रश्न असा आहे किम जोंग यांना मायकल जॅक्सन का आवडत नाही.\nअमेरिकेच्या अनेक गोष्टींवर त्यांना त्यांनी उत्तर कोरियात बंदी घातली आहे. त्यामुळे ज्याच्या गाण्याचे उत्तर कोरियन चाहते आहेत त्या मायकल जॅक्सनच्या गाण्याला आणि डान्सला किम जोंग यांनी बंदी घातली आहे.\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nइंदिरा गांधी जयंती विशेष : हे 18 फोटो तुम्ही आधी पाहिले नसतील\nमहाराष्ट्राच्या आणखी एका जवानाला वीरमरण, आज होणार अंत्यसंस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/war-of-words-between-congress-bjp-in-nirav-modis-pnb-scam-282556.html", "date_download": "2018-11-19T11:13:43Z", "digest": "sha1:NRAXPTSPDMWXX4YMRTEX3WHXWS45IID3", "length": 11596, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नीरव मोदीच्या कंपनीत अभिषेक सिंघवींचा व्यवहार, निर्मला सीतारमण यांचा आरोप", "raw_content": "\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्��� रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nनीरव मोदीच्या कंपनीत अभिषेक सिंघवींचा व्यवहार, निर्मला सीतारमण यांचा आरोप\n17 फेब्रुवारी : नीरव मोदीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी नीरव मोदीचा संबंध काँग्रेस नेते अभिषेक सिंघवी यांच्याशी जोडलाय.\nनीरव मोदींची एक कंपनी आणि सिंघवी यांच्या कुटुंबामध्ये व्यवहार झाल्याचा आरोप सीतारमण यांनी केलाय. नीरव मोदींची एक कंपनी फायर स्टार डायमंड इंटरनॅशनल ही अद्वैत होल्डिंगकडून घेण्यात आली आणि सिंघवींच्या पत्नी अनिता सिंघवी या अद्वैत होल्डिंगच्या २००२ पासून भागीदार होत्या, असा आरोप सीतारमण यांनी केलाय.\nदरम्यान, काँग्रेसनं सीतारमण यांचे आरोप फेटाळून लावले आहे. सीतारमण यांच्याविरोधात बदनामीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा सिंघवी यांनी दिलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nअंतराळातून असा दिसतोय 'स्टॅच्यू आॅफ युनिटी'\nपंजाबमधल्या बॉम्ब हल्ल्यामागे ISI चा हात \nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/akshay-kumar/", "date_download": "2018-11-19T11:28:01Z", "digest": "sha1:DBOGOJRYUXDZYIDREVBVUXVC3DQRIG7U", "length": 10697, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Akshay Kumar- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल���ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nअक्षय कुमारच्या मेकअपचा हा Video पाहाल तर तुम्हाला धक्काच बसेल\nसुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा '2.0' सिनेमा येत्या 29 नोव्हेंबरला रिलीज होतोय.\nअक्षयकुमारच्या पावलावर पाऊल टाकून लेक सज्ज, सोशल मीडियावर व्हिडिओ केला शेअर\n2.0 ट्रेलर : खिलाडी अक्षयचा 'क्रो मॅन' पडणार रजनीच्या 'रोबो'ला भारी\nअक्षय कुमार फक्त तीनच स्त्रियांचे फोन उचलतो\n'काॅफी विथ करण'मध्ये रणवीरनं उलगडलं त्याच्या फंकी पोशाखामागचं गुपित\n#MeToo: साजिद खाननंतर नाना पाटेकरांनीही 'हाऊसफुल्ल 4' सिनेमा सोडला\n#MeToo अक्षयच्या दबावानंतर अखेर साजिद खान हाऊसफूल-४ मधून बाहेर\nतनुश्री-नाना प्रकरणात आता ओढला गेलाय अक्षय कुमार\nVIDEO : हा पहा अक्षय कुमारचा फिटनेस फंडा\n400 कोटींच्या '2.0'चा टीझर पाहिलात का\nशाहीद-मीरानंतर ��ता अक्षय-करिना देणार गुड न्यूज\nअक्षयने दिलं चाहत्यांना अनोखं 'रिटर्न गिफ्ट'\nअक्षयचं हे फिटनेस रुटिन तुम्हाला जमणं अशक्यच\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/maharashtra-govt/all/page-2/", "date_download": "2018-11-19T12:05:08Z", "digest": "sha1:DGA4JD5YDIPGU2R25WET267O4HAD5TTM", "length": 10463, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Maharashtra Govt- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलो��र चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\n'तातडीने तूर खरेदी सुरून न केल्यास...'\n'मंत्र्यांच्या घरी तूर पेटवून देऊ'\n'शेतकऱ्यांनी नोंद केलेली सर्व तूर विकत घेऊ'\n'तूर खरेदी नियोजना सरकारचं अपयश'\n22 एप्रिलपर्यंत नोंदणी केलेली सर्व तूर खरेदी करणार - मुख्यमंत्री\n'बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी यासाठी विधेयक'\nबैलगाडा शर्यतीसाठी राज्य सरकार आज विधेयक विधानसभेत मांडणार\nमुंबईत 10 वर्षांनंतर 6 डान्स बार होणार सुरू\nभीक मागण्यापेक्षा डान्सबारमध्ये काम करणं चांगलं - सुप्रीम कोर्ट\nसुधारित डान्सबार विधेयकाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\n28 मार्चपर्यंत परवाने न दिल्यास पुन्हा सुप्रीम कोर्टात जाऊ, डान्स बार असोसिएशनचा इशारा\nभाजपाच्या राज्यात डान्सबारला अच्छे दिन - राज ठाकरे\n15 मार्चपूर्वी डान्सबार मालकांना परवाने द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/determination-national-level-money-problem-26242", "date_download": "2018-11-19T11:49:34Z", "digest": "sha1:43JQIQBBSJJAL3FJI5W5OFEGMLD7GASH", "length": 11347, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "Determination national level; money problem जिद्द राष्ट्रीय स्तराची; अडचण पैशाची | eSakal", "raw_content": "\nजिद्द राष्ट्रीय स्तराची; अडचण पैशाची\nसोमवार, 16 जानेवारी 2017\nमालवण - राज्यस्तरीय ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविलेल्या ताराचंद सुनील पाटकर या वायरी येथील युवकाला आता राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्‍यकता आहे. मोलमजुरी करून कुटुंब चालविणाऱ्या या विद्यार्थ्याला अनेकांनी सहकार्य करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविले होते, मात्र आता राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्याला सुमारे २० हजाराची आवश्‍यकता आहे. यासाठी ताराचंद याने सहृदयींकडे सहकार्याचे आवाहन केले आहे.\nमालवण - राज्यस्तरीय ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविलेल्या ताराचंद सुनील पाटकर या वायरी येथील युवकाला आता राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्‍यकता आहे. मोलमजुरी करून कुटुंब चालविणाऱ्या या विद्यार्थ्याला अनेकांनी सहकार्य करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविले होते, मात्र आता राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्याला सुमारे २० हजाराची आवश्‍यकता आहे. यासाठी ताराचंद याने सहृदयींकडे सहकार्याचे आवाहन केले आहे.\nवायरी येथील रहिवासी असलेला ताराचंद हा कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात तृतीय वर्ष कला शाखेत शिक्षण घेत आहे. कुटुंबाची परिस्थिती बेताची असल्याने स्कुबा व्यवसायात सुटीच्यावेळी मार्केटिंग करून तो आपले शिक्षण पूर्ण करत आहे. नुकत्याच पुणे येथे पार पडलेल्या दुसऱ्या पीपल ऑलिंपिक राज्यस्तरीय ॲथलेटिक्‍स स्पर्धेत त्याने सहभाग घेत खुल्या गटात ४०० मीटर धावणेमध्ये सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्याला त्याच्या सहकारी मित्रांनी आर्थिक मदत केली होती. आता राष्ट्रीय स्पर्धा २० ते २२ जानेवारी या कालावधीत होत आहे. यासाठी त्याला सुमारे २० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र घराची परिस्थिती हलाखीची असल्याने त्याला सहभाग घेण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्याला मुख्य प्रशिक्षक समद शेख व तेजस्वी नाईक यांनी प्रोत्साहन दिले आहे. यामुळे त्याने राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेण्याचे निश्‍चित केले आहे. त्याला आर्थिक मदत करू इच्छिणाऱ्यांनी त्याच्याशी संपर्क साधावा.\nभीती झुगारून द्या, भविष्य घडेल\nकोल्हापूर - शिवचरित्र केवळ जयजयकारासाठी नव्हे, तर डोक्‍यात घेऊन जीवनाचा प्रवास करण्याचे आहे. शिवछत्रपतींप्रमाणे भीती झुगारून द्याल तरच भविष्य घडेल....\nआळंदीत रंगलीये मुलींची \"दंगल'\nमहाराष्ट्राच्या मातीतील रांगडा खेळ म्हणून कुस्ती ओळखली जाते. कुस्तीची पंढरी कोल्हापूर असले, तरी भावी पिढीतील महिला कुस्तीपटू घडवण्याचे ठिकाण म्हणून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kathaaklechya-news/indian-intellectual-property-law-1159542/", "date_download": "2018-11-19T11:37:00Z", "digest": "sha1:3KPVQSQCWNISNMSQ7DESC4VF4IC6PPWG", "length": 27501, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "बुजगावण्याला जेव्हा जाग येते.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविराट कोहली ऑस्ट्रेलियात गप्प बसला तर आश्चर्य वाटेल - पॅट कमिन्स\nरिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nकथा अकलेच्या कायद्याची »\nबुजगावण्याला जेव्हा जाग येते..\nबुजगावण्याला जेव्हा जाग येते..\nउन्हापावसात झिजत वर्षांनुवर्षे शेतात उभे असलेले एक निरुपद्रवी बुजगावणे.\nभारताच्या पेटंट कायद्यातील बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांच्या डोळ्यात खुपणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे ‘कलम ३ ड’ आणि सक्तीच्या परवान्याची तरतूद. ‘कलम ३ ड’च्या आधारे ग्लिव्हेकवरचे पेटंट नाकारणे ही भारताने या औषध कंपन्यांची केलेली दुसरी आगळीक होती. त्याआधीची पहिली आगळीक म्हणजे मार्च २०१२ मध्ये बायर बलाढय़ कंपनीच्या नेक्साव्हर या औषधावर जारी केलेला सक्तीचा परवाना. १९७० पासून भारतीय पेटंट कायद्यात अस्तित्वात असलेली सक्तीच्या परवान्याची तरतूद ही एखाद्या बुजगावण्यासारखी होती. पण या बुजगावण्यात नेक्साव्हरच्या वेळी प्राण फुंकण्यात आले..\nउन्हापावसात झिजत वर्षांनुवर्षे शेतात उभे असलेले एक निरुपद्रवी बुजगावणे. पक्षी त्याला काडीचीही भीक घालत नाहीत. त्याच्या डोक्यावर बसून दाणे खातात.. पिकाची नासाडी करतात.. आणि हे सहन न होऊन शेताचा मालक एक दिवस बुजगावण्यात प्राण फुंकतो.. मग बुजगावणे दातओठ खात शेतकऱ्याला लुबाडणाऱ्या पक्ष्यांवर चालून जाते.. असेच काहीसे घडले २०११ मध्ये नेक्साव्हरच्या बाबतीत\nबायर ही एक महाप्रचंड बहुराष्ट्रीय औषध कंपनी. या कंपनीने मूत्रिपड आणि यकृताच्या कर्करोगावर सोरफेनिब टोसायलेट नावाचे औषध शोधून काढले आणि नेक्साव्हर या नावाने हे औषध जगभर विकायला सुरुवात केली. या औषधावर भारतीय पेटंट कार्यालयाने बायरला मार्च २००८ मध्ये पेटंट दिले. त्यानंतर औषधाची विक्री भारतात सुरू झाली. औषधाच्या महिनाभर लागणाऱ्या गोळ्यांची किंमत होती दोन लाख ऐंशी हजार रुपये (एखादे शून्य कमी वाचले जाऊ नये म्हणून अक्षरी लिहिली आहे किंमत.. तब्बल दोन लाख ऐंशी हजार रुपये (एखादे शून्य कमी वाचले जाऊ नये म्हणून अक्षरी लिहिली आहे किंमत.. तब्बल दोन लाख ऐंशी हजार रुपये). वर्षभराच्या ट्रीटमेंटचा खर्च होता ३४ लाख रुपये.. सर्वसाधारण भारतीय नागरिकाच्या दरडोई वार्षकि उत्पन्नाच्या तब्बल ५० पट\nशिवाय हे औषध भारतात सहजासहजी उपलब्ध नव्हते. औषधाचे वितरक होते दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नईसारख्या महानगरांत. त्यामुळे ज्यांना या औषधाची गरज होती त्यातल्या एक टक्का लोकांनासुद्धा हे औषध उपलब्ध होईना. म्हणजे पेटंट असल्यामुळे बायरशिवाय कुणीही हे औषध बनवून विकू शकत नाही आणि बायरही हे औषध सगळ्यांना पुरेल अशा प्रमाणात उपलब्ध करून देत नाही अशी परिस्थिती होती.\nशिवाय भारताच्या पेटंट कायद्यानुसार पेटंट दिल्यानंतर तीन वर्षांत पेटंटच्या मालकाने ते संशोधन भारतात बनवून विकणे अपेक्षित आहे. याला ‘रिक्वायरमेंट ऑफ वर्किंग ऑफ पेटंट’ असे म्हणतात. कारण भारताने एखाद्या कंपनीला पेटंटच्या रूपात मक्तेदारी देऊ केल्यानंतर तिने ते औषध भारतात बनवणे अपेक्षित असते.. जेणेकरून इथे कारखाना उभा राहील, रोजगार निर्माण होईल आणि इथल्या लोकांना त्याचे तंत्रज्ञान शिकता येईल. पण नेक्साव्हरचे पेटंट मिळून तीन वर्षे उलटून गेली, तरी बायरने यातील काहीही केलेले नव्हते आणि जे काही औषध भारतात उपलब्ध करून दिले होते ते सगळे आयात केलेले होते.\nहैदराबाद येथ��ल नॅटको फार्मास्युटिकल्स ही एक भारतीय जेनेरिक कंपनी. या कंपनीला सोरफेनिब बनविण्याचे तंत्रज्ञान अवगत होते आणि ते बनविण्याजोग्या सर्व सोयी आणि परवाने तिच्या कारखान्यात होते. वर लिहिलेल्या सगळ्या कारणांमुळे बायरला पेटंट मिळून तीन वष्रे उलटून गेली तरी औषध उपलब्ध करून देता आलेले नसल्याने हे औषध बनविण्याची परवानगी (म्हणजे ‘व्हॉलंटरी लायसन्स’) आपल्याला द्यावे अशी विनंती नॅटकोने बायरला करून पाहिली. त्या बदल्यात अर्थात नॅटकोने बायरला काही रॉयल्टी देऊ केली. या संदर्भात या दोन कंपन्यांत बऱ्याच वाटाघाटी झाल्या, पण त्या फिसकटल्या.\nभारतीय पेटंट कायद्यानुसार सामान्य जनतेला परवडणार नाही इतकी जीवघेणी किंमत, औषध सर्वत्र उपलब्ध नसणे आणि औषधाची निर्मिती भारतात न होणे या कारणांसाठी भारतात औषधावर सक्तीचा परवाना (‘कम्पल्सरी लायसन्स’) दिला जाऊ शकतो; हे आपण आधी एका लेखात पाहिलेच आहे. याचाच आधार घेऊन नॅटकोने या औषधावर सक्तीच्या परवान्यासाठी अर्ज केला. तेव्हा पेटंट ऑफिसचे कंट्रोलर होते पी. एच. कुरियन, ज्यांनी पेटंट ऑफिसमध्ये मोठय़ा प्रमाणात पारदर्शकता आणली, प्रचंड वेगाने अनेक सुधारणा घडवून आणल्या, अनेक वाईट, नियमबाहय़ प्रथा मोडून काढल्या असा एक नि:स्पृह अधिकारी. ९ मार्च २०१२ या दिवशी, म्हणजे कंट्रोलर म्हणून आपले पद सोडण्याच्या फक्त ३ दिवस आधी कुरियन यांनी भारताचा हा पहिला सक्तीचा परवाना नॅटको फर्मास्युटिकल्सला दिला आणि १२ मार्चला आपले कार्यालय सोडले. भारताचा हा पहिलावहिला परवाना असल्याने कुरियन यांची गाठ पूर्णपणे नव्या विषयाशी होती. पण तरी त्यांनी अतिशय धीटपणे ६२ पानांचा अतिशय गोळीबंद असा निकाल लिहिला. मक्तेदारी आहे म्हणून वाट्टेल त्या अवाजवी किमतीला औषधे विकू पाहणाऱ्या मुजोर औषध कंपन्यांना दिलेली ही सणसणीत चपराक होती.\nनॅटको फार्माने त्यांच्या सोरफेनिबच्या महिन्याच्या औषधाची किंमत ठेवली ८,८०० रुपये (नेक्साव्हरची किंमत होती २,८०,००० रुपये) आणि औषध वाजवी दरात विकत मिळू लागले. या बदल्यात नॅटको फार्माने बायरला द्यायची होती त्यांच्या विक्रीच्या ६ टक्के इतकी रॉयल्टी. बायरने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. पण डिसेंबर २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही बायरचे अपील फेटाळले.\nया आणि अशासारख्या खटल्यात बा���रसारख्या ‘इनोव्हेटर कंपनी’चे म्हणणे असे असते की औषधांच्या संशोधनावर, त्यांच्या चाचण्यांवर (क्लिनिकल ट्रायल्स) आम्ही प्रचंड पसा खर्च करतो. तो खर्च भरून निघून वर नफा कमाविण्यासाठी आम्हाला किमती इतक्या जास्त ठेवणे भागच असते. असे सक्तीचे परवाने दिले जाऊ लागले तर आम्ही हा खर्च भरून कसा काढायचा किंवा नवनव्या रोगांवर आम्ही नवी औषधे शोधून तरी का काढायची किंवा नवनव्या रोगांवर आम्ही नवी औषधे शोधून तरी का काढायची काही प्रमाणात हे खरेही आहे. पण जरा बारकाईने पाहिले तर कळते की औषध कंपन्या एखाद्या औषधावरील संशोधनाला नक्की किती खर्च आला, हे पुराव्यासकट कधीही उघड करत नाहीत. एक नवे औषध बाजारात आणण्याचा खर्च दोनशे ते अडीचशे कोटी अमेरिकी डॉलर इतका असतो असे म्हटले जाते खरे. पण त्यातला संशोधनांवर झालेला खर्च किती आणि इतर खर्च किती हे कुणीही सांगत नाही. हा खर्च उघड करावा आणि पेटंटचे आयुष्य संपेपर्यंत किंमत त्यानुसार ठेवावी हे खरे तर सर्वात योग्य आहे. पण असे होत नाही. कारण संशोधनांवरील खर्चापेक्षा खरे तर औषधाच्या मार्केटिंगवरचाच खर्च अतिप्रचंड असतो (आणि या मार्केटिंगच्या खर्चात नक्की कशाकशाचा समावेश असतो हे न बोललेलेच बरे काही प्रमाणात हे खरेही आहे. पण जरा बारकाईने पाहिले तर कळते की औषध कंपन्या एखाद्या औषधावरील संशोधनाला नक्की किती खर्च आला, हे पुराव्यासकट कधीही उघड करत नाहीत. एक नवे औषध बाजारात आणण्याचा खर्च दोनशे ते अडीचशे कोटी अमेरिकी डॉलर इतका असतो असे म्हटले जाते खरे. पण त्यातला संशोधनांवर झालेला खर्च किती आणि इतर खर्च किती हे कुणीही सांगत नाही. हा खर्च उघड करावा आणि पेटंटचे आयुष्य संपेपर्यंत किंमत त्यानुसार ठेवावी हे खरे तर सर्वात योग्य आहे. पण असे होत नाही. कारण संशोधनांवरील खर्चापेक्षा खरे तर औषधाच्या मार्केटिंगवरचाच खर्च अतिप्रचंड असतो (आणि या मार्केटिंगच्या खर्चात नक्की कशाकशाचा समावेश असतो हे न बोललेलेच बरे) आणि म्हणून या कंपन्यांना आपली मूठ झाकलेली ठेवून सगळाच खर्च रुग्णांच्या खिशातून वसूल करायचा असतो. त्यांनी कमावलेला नफा हा झालेल्या संशोधन खर्चापेक्षा खरे तर किती तरी प्रचंड पट असतो.\nबायरनेही नेक्साव्हरच्या संशोधनावर झालेल्या खर्चाचे पुरावे द्यायला नकार दिला. खरे तर बायरला संशोधनाच्या खर्चात अमेरिकी सरकारने प��रचंड मदत केली होती. नेक्साव्हरवर एकूण ५३ क्लिनिकल ट्रायल्स झाल्या, ज्यातील ३८ ट्रायल्सचा खर्च पूर्णपणे अमेरिकन सरकारने उचलला होता. शिवाय तेथील अन्न-औषध प्रशासनाकडून (एफडीए) परवानगी मिळविण्याच्या खर्चातही ५०% सूट बायरला देण्यात आलेली होती. आणि तरीही संशोधनावर खर्च प्रचंड झाला असे सांगायचे, त्याचे पुरावे द्यायचे नाहीत आणि तरी महिन्याच्या ट्रीटमेंटची किंमत भारतासारख्या देशात २,८०,००० रुपये ठेवायची ही जीवघेणी थट्टा होती.\n१९८२ साली जीनिव्हा येथे झालेल्या वर्ल्ड हेल्थ असेम्ब्लीमध्ये भारताच्या तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी म्हटले होते “”The idea of a better-ordered world is one in which medical discoveries will be free of patents and there will be no profiteering from life and death.”-जीवनमरणाच्या प्रश्नात नफेखोरी टाळण्यासाठी सर्वच वैद्यकीय संशोधन पेटंटमुक्त झाली तर हे जग सुनियंत्रित होईल’- हे पाळण्यासाठी अवलंबिलेला औषधांवर उत्पादन पेटंट न देण्याचा आपला बाणा भारताला २००५ मध्ये सोडावा लागला, तरी भारताने सर्व जगाला स्वस्तात जेनेरिक औषधे पुरविण्याचे आपले ब्रीद सोडले नाही. त्यासाठी ‘कलम ३ डी’, ‘सक्तीचा परवाना’ ही सर्व ‘ट्रिप्स’संमत अस्त्रे वापरली. नेक्साव्हर, ग्लिव्हेकसारखे दोन निकाल पाठोपाठ दिले. सगळ्या विकसित देशांची नाराजी ओढवून घेतली, पण भारताच्या कायद्यातली सक्तीच्या परवान्याची सुविधा हे नुसते शोभेचे बुजगावणे नाही. वेळ पडल्यास हे बुजगावणे आपली नखे आणि दात बाहेर काढू शकते हे दाखवून दिले. हे करून औषध कंपन्यांना किमती मर्यादेत ठेवण्यासाठी सज्जड दम भरला आणि सक्तीच्या परवान्याच्या तरतुदीच्या बुजगावण्याला शेवटी एकदाची जाग आली..\nलेखिका औषध निर्माण शास्त्राच्या प्राध्यापिका असून बौद्धिक संपदा कायद्यातील पदवीधर व पेटंट सल्लागार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nसराव सामन्यात भारताचा दणदणीत विजय\nविजयी सप्तकासाठी भारत सज्ज\n‘इस्रो’कडून स्वदेशी स्पेस शटलची चाचणी यशस्वी\nआयसिसचा भारतातील भरतीप्रमुख सीरियातील ड्रोन हल्ल्यात ठार\nटाटा स्टीलचा ब्रिटनमधील प्रकल्प भारतीयाकडे\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\n'मला मारहाण नाही केवळ धक्काबुक्की', 'मुळशी पॅटर्न'चे दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा खुलासा\n'आजोबा आमच्यासोबत का राहत नाही', अबरामचा बिग बींना प्रश्न\nजस्टिनशी लग्न केल्यानंतर हेलीने केला नावात 'हा' बदल\nसोनालीनंतर आता 'या' अभिनेत्रीलाही झाला कॅन्सर\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\n‘गोमातेवरून काँग्रेसचे दुटप्पी राजकारण’\nमध्य प्रदेशात काँग्रेससाठी आता नाही तर कधीच नाही\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या ९ लाख कोटींच्या राखीव निधीवर सरकारचा डोळा\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nविधान परिषद उपसभापतीपद निवडणूक तूर्त नाही\nतेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना विरोधकांचे खतपाणी\nसहा तासांत पत्रीपुलाचे पाडकाम\nदुधात भेसळ केल्यास जन्मठेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-shivaji-university-result-issue-127416", "date_download": "2018-11-19T11:42:12Z", "digest": "sha1:J57RHOBQJNNDWS5SVXEQ6LWZVGKJ2KBD", "length": 13168, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Shivaji University Result issue विद्यार्थ्यांनो, परीक्षांचा निकाल आहे ‘ऑन प्रोसेस’ | eSakal", "raw_content": "\nविद्यार्थ्यांनो, परीक्षांचा निकाल आहे ‘ऑन प्रोसेस’\nरविवार, 1 जुलै 2018\nकोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून बी.ए, बी.कॉम, बी. एस्सी. अभ्यासक्रमांच्या निकालाचे गुणपत्रक मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. शेवटच्या वर्षाचे गुणपत्रक मिळत नसल्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा कसा, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. गुणपत्रक मागायला गेल्यानंतर केवळ ‘रिझल्ट ऑन प्रोसेस आहे,’ या वाक्‍यावर विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.\nकोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून बी.ए, बी.कॉम, बी. एस्सी. अभ्यासक्रमांच्या निकालाचे गुणपत्रक मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. शेवटच्या वर्षाचे गुणपत्रक मिळत नसल्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा कसा, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. गुणपत्रक मागायला गेल्यानंतर केवळ ‘रिझल्ट ऑन प्रोसेस आहे,’ या वाक्‍यावर विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.\n४५ दिवसांत न��काल लावण्याचा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा लौकिक आहे. राज्यातील अन्य विद्यापीठांपेक्षा निकाल लावण्यात काकणभर चढ असल्याने परीक्षा विभागाची पाठही थोपटली गेली आहे. बी.ए, बी.कॉम, बी. एस्सी.च्या विद्यार्थ्यांकडून मात्र हा विभाग आता टीकेचे लक्ष्य झाला आहे. सेमिस्टर चार, पाच व सहाच्या निकालाचे गुणपत्रक मिळत नसल्याच्या त्यांच्या तक्रारी आहेत. विद्यार्थ्यांनी गुणपत्रक का दिले जात नाही, अशी विचारणा केल्यावर विभागाकडून महाविद्यालयीन प्रशासनाकडे बोट दाखवले जात आहे.\nउत्तरपत्रिका वेळेत मिळाल्या नसल्याचे सांगून वेळ मारून नेण्याच्या या परीक्षा विभागाच्या प्रकाराला वैतागलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय मात्र नकारार्थी उत्तर देत आहे. केवळ गुणपत्रकासाठी विद्यार्थ्यांना कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील ग्रामीण भागातून विद्यापीठाकडे यावे लागत आहे.\nजे विद्यार्थी २०१४ पूर्वीचे आहेत, ज्यांच्या मायग्रेशनची पूर्तता झालेली नाही, ज्यांना ऑड नंबर घेऊन परीक्षा द्यावी लागली, त्यांच्या त्रुटी दूर करून निकाल जाहीर केले जात असल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे. ते मान्य केले तरी २०१५ नंतर बी.ए. ला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे काय, हा प्रश्‍न अनुत्तरित आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या तारखा उलटून जात असल्याने त्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती आहे. एम.कॉम, एम.बी.ए.च्या प्रवेशाची पहिली यादी जाहीर झाली आहे. लॉच्या प्रवेश प्रक्रियेचा निकालही काल जाहीर झाला. प्रवेशासाठी कागदपत्रे पूर्ण असतील तरच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. ज्यांच्याकडे तिन्ही वर्षांची गुणपत्रकेच नाहीत, त्यांना प्रवेश अर्ज भरता येत नसल्याचे चित्र आहे.\nसुमारे २२०० विद्यार्थ्यांच्या मायग्रेशनचा प्रश्‍न होता. तो मार्गी लावला आहे. २०१४ पूर्वीच्या विद्यार्थ्यांच्या त्रुटींचे पूर्तता केली जात आहे. ज्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाले नाहीत, ते लवकरच जाहीर केले जातील.\nसंचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ.\nसेमिस्टरचे निकाल वेळेवर जाहीर होणे आवश्‍यक आहे. विद्यापीठाकडे कितीवेळा चकरा मारायच्या पदव्युत्तर प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शेवटच्या टप्प्यात आहे. विद्यापीठाने प्रवेशाची प्रोव्हिजनल व्यवस्था करावी.\nरिफंड आणि इतर आर्थि��� व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kathaaklechya-news/patent-on-medicine-in-india-1152979/", "date_download": "2018-11-19T11:52:13Z", "digest": "sha1:BX7G2Z66IRBOZZ74Q3FHPZACNUWMMYMH", "length": 27900, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आहे खडतर तरी.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविराट कोहली ऑस्ट्रेलियात गप्प बसला तर आश्चर्य वाटेल - पॅट कमिन्स\nरिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nकथा अकलेच्या कायद्याची »\nभारताने १९७० मध्ये नवा पेटंट कायदा अवलंबला.\nया सर्वाच्या केंद्रीभूत होते गरीब जनतेला स्वस्तात औषधे उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट.\nभारताने १९७० मध्ये नवा पेटंट कायदा अवलंबला. औषध आणि रसायनांवरील उत्पादन पेटंट्स रद्द करून फक्त प्रक्रिया पेटंट्स देऊ केली, सक्तीच्या परवान्याची तरतूद केली. या सर्वाच्या केंद्रीभूत होते गरीब जनतेला स्वस्तात औषधे उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट. पण प्रगत देशांच्या व्यापारावर याने परिणाम होऊ लागला. या देशांनी जागतिक व्यापार संघटना स्थापन करून ट्रिप्स कराराचा घाट घातला आणि भारताला मंजुरी देणे भाग पाडले. ट्रिप्स कराराशी सहमती व्हावी म्हणून भारताने आपला पेटंट कायदा तीन वेळा दुरुस्त केला, पण तरीही औषधांची उपलब्धता वाढवण्याचा आपला मार्ग चोखाळणे सुरूच ठेवले. हा मार्ग खडतर होता तरी..\nएक गरीब व्यापारी मालाची ने-आण करायला रोज फार लांबच्या गावी जात असे ..जायची वाट बिकट.. खड्डे आणि काटय़ाकुटय़ांनी भरलेली.. व्यापाऱ्याची गाडी खटारा ..आणि बलही म्हातारे यावर उपाय म्हणून तो एक कमी वापरातला, कमी खड्डय़ांचा, त्याच्या गावी लवकर पोचवणारा शॉर्टकट शोधून काढतो. त्यावरून बरेच दिवस ने-आण करून पसे वाचवतो.. त्याची भरभराट होते.. पण आपल्या कल्��नेवर खूश होत असतानाच त्याच्या भरभराटीचे हे गुपित त्याच्या स्पर्धकांना कळते. गावच्या कोतवालाला सांगून हे स्पर्धक ही वाट दगड-धोंडे लावून बंद करून टाकतात.. आणि सगळ्यांच्याच रस्त्याने त्यालाही जायला भाग पडतात..\nस्वातंत्र्योत्तर काळात गरिबी, महागाई, औषधं न परवडल्याने होणारे मृत्यू याने गांजलेल्या भारताची अवस्था या गरीब व्यापाऱ्यासारखी होती. सर्वसामान्य लोकांना औषधे स्वस्तात मिळवून देण्यासाठी भारताने आपला पेटंट कायदा बदलला.. औषधांवरली उत्पादन पेटंट्स बंद करून फक्त प्रक्रिया पेटंट देणे सुरू केले.. शिवाय या पेटंटचा कालावधी फक्त ५ वर्षांचा ठेवला.. सक्तीच्या परवान्याचे बुजगावणे उभे केले.. आणि या सगळ्या नव्या वाटा चोखाळून आपल्या औषध उद्योगाची प्रचंड भरभराट घडवून आणली. औषधांच्या किमती कमी केल्या.. आणि सगळ्या जगाची फार्मसी होऊन बसला.\nपण शेतकऱ्याच्या स्पर्धकांप्रमाणे हे प्रगत देशांना डाचू लागले. प्रगतीशील देशांना परिस्थितीनुसार आपापले पेटंट कायदे बदलण्याचे असलेले स्वातंत्र्य त्यांना सलू लागले. कारण याचा त्यांच्या व्यापारावर दुष्परिणाम होत होता. जनरल अ‍ॅग्रीमेंट ऑन ट्रेड अ‍ॅण्ड टेरीफ (ॅअळळ)च्या उरुग्वे राऊंडमध्ये म्हणूनच जन्म झाला ट्रिप्स कराराचा आणि जागतिक व्यापार संघटनेचा (डब्ल्यूटीओ). या कराराने प्रत्येक देशाने बौद्धिक संपदेला कमीत कमी किती संरक्षण दिले पाहिजे याचे नियम घालून दिले. ट्रिप्स कराराबद्दल आपण या स्तंभाच्या सुरुवातीच्या लेखात विस्ताराने पाहिलेच आहे. ट्रिप्स कराराने पेटंट्सबाबत घातलेल्या काही महत्त्वाच्या अटी अशा होत्या : (१) प्रत्येक देशाने प्रत्येक प्रकारच्या संशोधनावर उत्पादन पेटंट दिलेच पाहिजे (नुसते प्रक्रिया पेटंट देऊन चालणार नाही). (२) वेगवेगळ्या क्षेत्रांतील संशोधनांवरील पेटंटसाठी वेगवेगळे नियम करून चालणार नाही (म्हणजे औषधावरील संशोधनांना वेगळे नियम चालणार नाहीत). (३) सर्व पेटंट्सचे आयुष्य किमान २० वर्षांचे असलेच पाहिजे (औषधांवरील पेटंट्सचे आयुष्य कमी ठेवून चालणार नाही). (४) आपापले पेटंट कायदे सर्व देशांनी टप्प्याटप्प्यांत ट्रिप्स सहमत केलेच पाहिजेत. (५)भारताने आपला कायदा ट्रिप्सशी २००५ पर्यंत पूर्णपणे सहमत करावा. (६) आणि तोपर्यंत म्हणजे १९९९ ते २००५ पर्यंत भारताने मेलबॉक्स पद्धती ���वलंबावी. या कराराला मान्यता न दिल्यास आंतरराष्ट्रीय व्यापार धोक्यात येण्याची शक्यता असल्याने नाइलाज होऊन भारतासकट सर्व देशांनी १९९५ मध्ये यावर सह्य़ा केल्या आणि आपापले पेटंट कायदे बदलायला सुरुवात केली. ट्रिप्स सहमत होण्यासाठी भारताने आपला कायदा तीनदा दुरुस्त केला- १९९९, २००२ आणि २००५ मध्ये.\nभारताने आपल्या पेटंट कायद्याची पहिली दुरुस्ती सहजासहजी केली नाही. अमेरिकेने भारताविरुद्ध जागतिक व्यापार संघटनेच्या तक्रार निवारण समितीकडे तक्रार केली.. आणि या खटल्याचा निकाल आपल्या विरोधात गेल्यावर १९९९ मध्ये ही दुरुस्ती करणे भारताला भाग पडले. ही दुरुस्ती करून आपण सर्वप्रथम मेलबॉक्स सुविधा सुरू केली. काय होती ही सुविधा तर ट्रिप्स सहमत होण्यासाठी भारतीय पेटंट कायद्याला औषधे आणि रसायनांवर फक्त प्रक्रिया पेटंट्स देणे बंद करून उत्पादन पेटंट्स परत देऊ करणे भाग होते. याने भारतीय औषध उद्योगाची भरभराट थांबणार होती. पण हे करायला भारताला वेळ दिला गेला होता २००५ पर्यंतचा. त्यादरम्यानच्या म्हणजे १९९९ ते २००५ या काळात तात्पुरती सुविधा म्हणून ही व्यवस्था होती. भारतीय पेटंट ऑफिसने एक काल्पनिक पत्रपेटी तयार करायची. ज्यांना भारतात त्यांची औषधे/ रसायने विकायची असतील त्यांनी २००५ मध्ये ती अग्रक्रमाने छाननीसाठी घ्यावीत म्हणून आगाऊच आपले पेटंट अर्ज या पेटीत जमा करायचे.. ही पेटी २००५ मध्ये उघडली जाईल आणि अर्जाची छाननी होईल.\nपत्रपेटी सुविधेबरोबरच दुसरी सुविधा होती विशेष विपणन अधिकारांची. म्हणजे एक्स्ल्युझिव्ह मार्केटिंग राइट्स (ईएमआर). मेल बॉक्समध्ये पेटंट अर्ज जमा करणाऱ्या कंपन्या ईएमआरसाठीही अर्ज करू शकतील. त्यांच्या या औषधांवर जर इतर देशांमध्ये त्यांना पेटंट्स मिळालेली असतील तर आणि तरच त्यांनी या पत्रपेटी सुविधेअंतर्गत आपापले पेटंट अर्ज पेटंट ऑफिसमध्ये जमा करायचे आणि ईएमआरसाठी अर्ज करायचा. ही पेटंट्स तपासली जाणार आणि ती द्यायची की नाही हे ठरवले जाणार २००५ मध्ये; पण दरम्यानच्या काळात इतर देशांनी या संशोधनाला उत्पादन पेटंट दिले असेल तर भारताने या औषधांना ईएमआर द्यायचा. म्हणजे या कंपन्यांना आपले उत्पादन विकण्याची आणि इतरांना ते बनविण्यापासून थांबविण्याची मक्तेदारी देऊ करायची. तेही त्यांची पेटंट्स न तपासताच (म्हणजे उत्पादन पेटंट द्यायचे नाही, पण त्यामुळे मिळणारे अधिकार मात्र द्यायचे). २००५ मध्ये भारताने उत्पादन पेटंट्स देऊ केली की पेटंट ऑफिसने ही काल्पनिक पत्रपेटी उघडायची. त्यातील पेटंट अर्जाची छाननी करायची आणि भारताच्या पेटंट कायद्यानुसार ही संशोधने जर पेटंट देण्यायोग्य असतील तर त्यांना ही पेटंट्स द्यायची, जेणेकरून ‘ईएमआर’ने मिळालेली मक्तेदारी चालूच राहील आणि भारतीय पेटंट कायद्यानुसार ही संशोधने पेटंट देण्यायोग्य नसतील तर ती नाकारायची. त्यावरील ‘ईएमआर’ रद्द करायचा, जेणेकरून इथल्या जेनेरिक कंपन्या या औषधांचे उत्पादन सुरू करू शकतील. ही सुविधा खरे तर प्रत्यक्ष उत्पादन पेटंट देण्यापेक्षाही घातक होतीच, पण अन्यायकारकही होती. कारण प्रत्येक देशाचा पेटंट कायदा हा वेगवेगळा असतो हे आपण पाहिले आहे. ज्या संशोधनाला इतर देशांनी पेटंट देऊ केले आहे त्याला भारतात पेटंट मिळेलच असे नाही. पण इथे मात्र भारतीय पेटंट कायद्यानुसार अर्जाची छाननी न होताच त्या औषधावर ईएमआरच्या स्वरूपात मक्तेदारी देण्यात येणार होती. जे पेटंट पुढे कदाचित भारताच्या कायद्यानुसार नाकारले जाणार आहेत त्यांवरही. अर्थात पुढे २००५ मध्ये हे पेटंट नाकारता येणे शक्य होते. पण तोपर्यंत या संशोधनांवर त्यांच्या मालकांना मक्तेदारी उपभोगता येणार होती. कितीही घातक असले तरी ट्रिप्स सहमत होण्यासाठी हे करणे भारताला भाग पडले. १९९९ ते २००५ या काळात भारतात ९००० मेलबॉक्स अर्ज आणि १४ ईएमआरसाठीचे अर्ज दाखल झाले आणि त्यावर मक्तेदारी द्यावी लागली. यानंतर २००२ मध्ये भारताने आपल्या कायद्याची दुसरी दुरुस्ती केली आणि सर्व प्रकारच्या पेटंट्सचे आयुष्य समान म्हणजे २० वर्षांचे केले. मग परत २००५ मध्ये शेवटची दुरुस्ती करण्यात आली. आपला १९७० चा जुना कायदा मोडीत निघाला आणि अर्थातच २००५ च्या बदलानंतर औषधांसकट सर्व संशोधनांना सरसकट उत्पादन पेटंटचे संरक्षण देणे भाग पडले. पण एव्हाना भारतीय औषध उद्योग जुन्या कायद्याच्या मदतीने कात टाकून दमदारपणे उभा राहिला होता. या सर्व दुरुस्त्या करून २००५ पर्यंत भारताने आपला कायदा ट्रिप्स सहमत बनवला तरी सर्व नागरिकांना शक्य तितक्या स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून देण्याची आपली बांधीलकी त्याने कायम ठेवली. त्यासाठी ट्रिप्स कराराच्या मर्यादेत राहून, त्यातील धूसर���ांचा वापर करून ज्या ज्या तरतुदी करता येणे शक्य होते, त्या सर्व भारताने कशा केल्या आणि हे करून प्रगतशील देशांना एक उदाहरण कसे घालून दिले ते आपण पाहणारच आहोत.\nहा होता भारतीय पेटंट कायद्याचा औषधांच्या किमती कमी ठेवून त्यांची उपलब्धता जास्तीत जास्त वाढविण्याच्या धडपडीचा प्रवास. तो चालू होता, चालू आहे आणि राहीलही. आपली गरिबी, खटारा गाडी आणि म्हातारे बल घेऊनही भरभराट करू पाहणाऱ्या त्या शेतकऱ्याप्रमाणेच.. कितीही खडतर असला तरी\nलेखिका औषध निर्माण शास्त्राच्या प्राध्यापिका असून बौद्धिक संपदा कायद्यातील पदवीधर व पेटंट सल्लागार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nतरुण आहे ‘हक्क’ अजुनी..\nमेंदूची हानी करणाऱ्या फेफऱ्यावर औषध\nअडथळ्यांनंतरही अमेरिकेला औषधी निर्यातीत ३३ टक्के वाढ\nविद्यापीठाच्या पदार्थ विज्ञान विभागास फेरो इलेक्ट्रिक संयुगाचे पेटंट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\n'मला मारहाण नाही केवळ धक्काबुक्की', 'मुळशी पॅटर्न'चे दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा खुलासा\n'आजोबा आमच्यासोबत का राहत नाही', अबरामचा बिग बींना प्रश्न\nजस्टिनशी लग्न केल्यानंतर हेलीने केला नावात 'हा' बदल\nसोनालीनंतर आता 'या' अभिनेत्रीलाही झाला कॅन्सर\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\n‘गोमातेवरून काँग्रेसचे दुटप्पी राजकारण’\nमध्य प्रदेशात काँग्रेससाठी आता नाही तर कधीच नाही\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या ९ लाख कोटींच्या राखीव निधीवर सरकारचा डोळा\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nविधान परिषद उपसभापतीपद निवडणूक तूर्त नाही\nतेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना विरोधकांचे खतपाणी\nसहा तासांत पत्रीपुलाचे पाडकाम\nदुधात भेसळ केल्यास जन्मठेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://kumarnirman.blogspot.com/2015/10/blog-post_66.html", "date_download": "2018-11-19T12:15:06Z", "digest": "sha1:YGRAGAK2LKUDIIL62JSF6OV7DMLDRM4A", "length": 28348, "nlines": 198, "source_domain": "kumarnirman.blogspot.com", "title": "कुमार निर्माण: मुलांच्या लेखणीतून", "raw_content": "\nमा. डॉ.अभय बंग व मा. विवेक सावंत यांच्या प्रेरणेतून कुमार निर्माण हा शैक्षणिक कार्यक्रम सुरु झाला. “प्रत्यक्ष कृतींमधून शालेय मुला-मुलींमध्ये वैश्विक मानवी मुल्ये व सामाजिक बुद्धिमत्ता रुजवणे, व त्यांचा विकास करून उत्तम माणूस घडवणे हे कुमार निर्माण चे मुख्य उद्धिष्ट आहे.” सदर ब्लॉगचे उद्दिष्ट कुमार निर्माणचे द्वैमासिक भरारी प्रकाशित करणे आहे.\n१. Indian Knowledge Group ने साजरा केला ‘मैत्रीदिन’\nआज आम्ही Indian Knowledge Group च्या वतीने Friendship Day साजरा करण्याचे ठरवले, त्या निमित्ताने आम्ही गटात वादविवाद स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेचा विषय असा होता की, मैत्रीदिन फक्त एकाच दिवशी साजरा करावा की ३६५ दिवस या स्पर्धेमध्ये २ गट पाडण्यात आले व त्यांच्यामध्ये वादविवाद स्पर्धा सुरु झाली. दोन्ही गटांमधील मुलांनी आपापले विचार मांडले. तसेच त्या मैत्रीदिनाच्या दिवशी काही विद्यार्थ्यांनी त्या दिवशीचे त्यांचे अनुभव सांगितले. त्यातला एक अनुभव म्हणजे, त्या दिवशी तनय, तुषार आणि अजिंक्य या तिघांनी एका मुकबधीर मुलाला मदत करून खरा मैत्रीदिन साजरा केला. तो मुकबधीर मुलगा अजिंक्यच्या घराच्या सावलीत थकून पडला होता. आम्ही तेथून चाललो होतो तेवढ्यात आमची नजर त्याच्याकडे गेली. आम्ही त्याच्या जवळ जाऊन त्याला बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याला बोलता येत नव्हते.\nमग आम्ही त्याच्या हातात मैत्रीधागा बांधण्याचा प्रयत्न केला पण त्यानी तो मैत्रीधागा बांधू दिला नाही. त्याला वाटलं की हे मला काहीतरी इजा पोचवत आहेत. तो आम्हाला हातवारे करून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. त्याला सांगायचे होते की माझे पाय खूप दुखत आहेत, मला खूप भूक लागली आहे. तो दमला होता. त्याच्या हातात एक भंगार गोळा करण्याची पिशवी होती.\nनंतर आम्ही त्याला थोडी भाजी-भाकर दिली, तसेच त्याला जाण्यासाठी थोडेसे पैसे दिले. नंतर त्या मुलाच्या चेहऱ्यावर समाधान पाहून आम्हाला खूप आनंद झाला. नंतर तो मुलगा तेथून निघून गेला.\nहा प्रसंग आम्ही वादविवाद स्पर्धा संपल्यानंतर सर्वांना सांगितला. सर्व जणांनी खूप टाळ्या वाजवल्या. तसेच आमच्या गटाचे निमंत्रक बाबा आहेत त्यांनीपण आमचे खूप कौतुक केले. अशा प्रकारे आमच्या मैत्रीदिन व वादविवाद स्पर्धा अगदी आनंदात पडली व नंतर आम्ही सर्वजण घरी गेलो.\nगट निमंत्रक: चंद्रकांत वडमारे (९४२३३५२६४१)\n२. जाणीव गटाला झाली जाणीव\nकाल साजरा करण्यात आलेल्या विजयादशमीच्या सणानंतर आज आम्ही शाळेत आल्यावर सर्वजण एकमेकांना आपट्याची पाने देऊन शुभेच्छा देत होतो. आमच्या शाळेजवळच आपट्याचे झाड आहे. शाळेत सर्व मुलांनी भरपूर पाने आणली होती. ते एकमेकांना वाटल्यानंतर काही वेळातच ही पाने इकडे-तिकडे पहावयास मिळाली. मग सरांनी विचारले की, “या पानांचं आता करायचं त्या झाडावर तर आता एकपण पण नाही राहिलंय त्या झाडावर तर आता एकपण पण नाही राहिलंय” यानंतर आम्ही सर्वांनी विचार केला की शुभेच्छा सोबत दिलेल्या पानांचा नंतर काहीही उपयोग झाला नाही पण तीच पाने झाडाला राहिली असती तर त्यांचा झाडाला उपयोग झाला असता. पर्यायाने आम्ही सर्वांनी त्या झाडाच्या अन्न प्रक्रियेमध्ये अडथळा आणून त्याचे मोठे नुकसान केले.\nयाचा विचार करता आम्ही ठरवले की कोणत्याही झाडांची पाने तोडायची नाही आणि इतरांना तोडू देणार नाही. मग आम्ही सर्व वर्गातली पाने जमा केली. शेवटी आम्ही विचार केला की आता ही तोडलेली पाने तर आपण परत झाडाला चिकटवू शकत नाही मग शेवटी आम्ही ठरवले की या जमा झालेल्या पानांचा उपयोग पुन्हा त्या झाडाला व्हावा म्हणून त्या झाडाखाली खड्डा करून त्यात ती पाने पुरून टाकली, जेणे करून त्या झाडाला त्याचे खत म्हणून उपयोग होईल.\nगट निमंत्रक: सचिन महामुनी (८२७५२६८५२४)\n३. हिरवळ सृष्टी गटाची क्षेत्रभेट\nबोरसला नातू काकांच्या शेतात जायचे असे बरेच दिवस ठरवून जायचे, पण काही ना कारणांनी तो बेत रद्द होत होता. थोड्या दिवसांपासून तीव्रतेने यावर बोलणे चालू होते. त्यात आमच्यातीलच एक स्नेहल स्वतः नातू काकांच्या घरी जाऊन त्यांची परवानगी घेऊन आली. त्यानंतर तिथे कधी जायचे, कसे जायचे असे अनेक प्रश्न आमच्या समोर आले. त्यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही सभा घेतल्या. त्यात असे मत मांडण्यात आले की रेल्वेने बोरस स्टेशनपर्यंत जायचे, त्याने पैसे आणि वेळ दोघेही वाचतील. पण रेल्वेने गेल्याने तिथे थांबायचा वेळ रेल्वेवर होता आणि रेल्वेस्टेशनवर जायचा आणि तिथून यायचा खर्च वेगळा होता म्हणून रिक्षाने जायचे असे ठरवले गेले. त्यानंतर तिथे किती वेळ थांबायचे हा देखील एक महत्वाचा विषय होता. तिथे नुसता फेरफटका न मारता जास्तीत जास्त माहिती मिळवून मजा करून यावी, एवढा पुरेसा वेळ हवा म्हणून ३ ते ४ तास हा वेळ निश्चित करण्यात आला. डबाही सोबत घ्यावा असे सर्वांचे मत पडले. सर्वात महत्वाचे म्हणजे कधी जायचे हा देखील एक महत्वाचा विषय होता. तिथे नुसता फेरफटका न मारता जास्तीत जास्त माहिती मिळवून मजा करून यावी, एवढा पुरेसा वेळ हवा म्हणून ३ ते ४ तास हा वेळ निश्चित करण्यात आला. डबाही सोबत घ्यावा असे सर्वांचे मत पडले. सर्वात महत्वाचे म्हणजे कधी जायचे कोणाची न कोणाची काही न काही अडचण होती. शेवटी सर्वानुमते २ ऑक्टोबर ही तारीख ठरवण्यात आली. आमच्यातीलच एकाने रिक्षाचा तपास करून ती अडचण सोडवली. एकदाचा दिवस उजाडला.\nआम्ही सर्वजण ठरल्याप्रमाणे सरांच्या घरी जमलो. रिक्षात बसलो. जाताना उत्साहाने भरून आतुरतेने बोरसची वाट पाहत होतो. तेथे पोचल्यावर शेतापर्यंत आम्ही चालत गेलो. नातू काका तेथे आले. त्यांनी प्रथम आम्हाला एका वनस्पतीचे नाव विचारले. आमच्यापैकी कुणालाही त्याचे नाव माहित नव्हते. ती तरोट्याची वनस्पती होती. तेथे अंकुश काकांनी आम्हाला बेहडा, शतावरी ई. झाडे दाखवली. नंतर आम्ही सर्वांनी तिथे झाडाच्या सावलीत डबा खाल्ला.\nनंतर आम्ही पुढच्या शेतात चालू असणारी बाजरी कणसापासून वेगळी करण्याची क्रिया पहिली. नंतर परत शेतात जाऊन काहीतरी खेळायचे असे ठरवले. तेव्हा कोणीतरी झाडावर चढले मग आम्ही सर्वांनी तसा प्रयत्न केला व आम्ही चढलो. तेथे एक मोठा खड्डा होता, त्यात आम्ही पकडापकडी खेळलो. सरही आमच्या बरोबर होते. एवढेच नव्हे तर तेथील ३ मुलेही आमच्यात खेळली. मग घरी येण्याची वेळ झाली, आम्हाला घरी यायला १ वाजला. आम्हाला खूप मज्जा आली.\nहिरवळ श्रुष्टी गट, चाळीसगाव\nगट निमंत्रक: सचिन पाखले, (९२७०१६१३५२)\nदि. २२/१०/१५ रोजी दसऱ्यानिमित्त वेगळा उपक्रम करायचे असे जागृती गटाच्या १६ तारखेच्या बैठकीत निर्णय झाला. दसरा साजरा करायचा पण तो कसा हा प्रश्न सर्वांना पडला. प्रत्येक मुलाकडे जबाबदारी देऊन काम करायचे हे ठरले. जबाबदाऱ्या अशा की, रावण बनवणे, राम-लक्ष्मण, सीता, हनुमान यांची सजावट करणे, गदा बनवणे, स्वरचित घोषणांचे चार्ट बनवणे, इ. जबाबदाऱ्या गटातील मुलांकडे गट करून देण्यात आल्या. दसऱ्याच्या आदल्या दिवशी गटातील सर्व मुले उद्याच्या शोभायात्रेचे आमंत्रण देण्यासाठी डोमरी गावात गेली. सर्व लोकांनी मुलांना चांगला प्रतिसाद दिला.\nशोभायात्रेचा आमचा खरा उद्देश हाच की, लोकां��धील रावणाचं प्रतिबिंब त्यांना लक्षात आणून देणं, लोकांमधील दुर्गुण त्यांना लक्षात आणून देणं. दुर्गुण म्हणजे इच्छा, आळस, भ्रष्टाचार, स्त्रीभ्रूणहत्या असे हे दहा दुर्गुण रावणाच्या दहा तोंडाला लावण्यात आले. या कार्यक्रमाची तयारी आम्ही दहा दिवस आधीच सुरू केली होती. हा कार्यक्रम पारंपारिक पद्धतीने साजरा न करता आधुनिक पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न केला. रावणाची प्रतिकृती गटातील दोघांनी हाताने चित्ररुपात बनवली होती. रावणाच्या हातात बंदूक दाखवली होती, रावणाला सिक्स पॅक दाखवले होते, डोक्याला गुंडासारखी टोपी दाखवली होती, अशा प्रकारे हा आधुनिक रावण होता. संपूर्ण रॅलीत गुरुकुलातील सर्व विद्यार्थी व कार्यकर्त्यांचा सहभाग होता. निसर्गाची हानी थांबवण्यासाठी हा एक प्रयोग केला की, कोणीही पारंपारिक आपट्याचा सोनं म्हणून वापर केला नाही. गटातील विद्यार्थ्यांनी स्वरचित घोषणांचे चार्ट बनवले होते. त्या चार्टमुळे शोभायात्रेची आणखी शोभा वाढली. रावण जाळल्यानंतर राहिलेला कचरा सुद्धा गटातील विद्यार्थ्यांनी अपेक्षित जागी टाकला. कार्यक्रम संपल्यानंतर गटातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद दिसत होता. या उपक्रमात भरपूर अनुभव व आनंद मिळाला.\nगट निमंत्रक: रज्जाक पठाण (९४२२७१२४४६)\n५. पक्षी आपले मित्र\nएके दिवशी मी आमच्या अंगणात जवळ बसलो होतो. मला एक चिमणी दिसली. तिच्याकडे बघून मग माझ्या मनात एक विचार आला. तो विचार असा की मी त्या चिमणीला काही जेवायला दयावं असं मला वाटलं. तर मी घरातले काही तांदूळ अंगणात टाकले तर त्या चिमणीला वाटले की मी जर जवळ गेली तर हा मुलगा मला पकडून घेईल पण मी त्या चिमणीला पकडणार नव्हता. तर मी आमच्या घरात गेलो तर ती चिमणी आरोळ्या मारायला लागली तर तिच्याजवळ खूप साऱ्या तिच्या मैत्रिणी आल्या.\nतिने सगळ्यांना बोलवून सांगितले की तिथे तांदूळ आहेत तर आपण ते तांदूळ आपल्या पिल्लांना देऊ व आपल्या पिल्लांचे पोट भरू. तर मी घरात गेलो नव्हतो, मी आमच्या खिडकीमधून पहातच होतो. तर ती चिमणी व तिच्या मैत्रिणी एक किंवा एक - दोन दाणे तोंडात पकडून त्यांच्या घरट्यात नेत जायचे. असे तर ते सगळे तांदूळ संपत होते त्यामुळे मी काही अजून तांदूळ घेतले व तिथे टाकले. पण काय जवळ जाताच सगळे भुर्रकन उडून जायचे आणि मी लगेच घरात निघायचो. आमच्या ख��डकीतून त्यांना बघायचो तर ते थोड्या वेळात परत यायचे व दाणे आपल्या घरट्यात ठेवायचे तर असे मी त्या चिमण्यांना खायला दयायचो.\nमेहुल प्रमोद पाटील, एरंडोल\nनिमंत्रक: मल्लिका शेख (८८५७९६१६२८)\nपुरवणी क्र. १ - क्षेत्रभेट\nक्षेत्र भेट म्हणजे काय क्षेत्रभेट म्हणलं कि आपल्या परिसरातील विविध जागा जसे कि दवाखाना, पोलीस स्टेशन, न्यायालय, शेत, जंगल, एखादी संस...\nऔपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण\nशिक्षण म्हणजे माहित नसलेलं माहित होणं (ज्ञान), व्यवहारात गरज पडेल तेव्हा माहित झालेल्याचा योग्य वापर करता येणं (उपयोजन) व योग्य वापर करण्य...\nमंदिरात वसतोस... मंदिरात वसतोस का मशिदीत राहतोस अल्ला तुझे नाव खरे का राम कधी असतोस मंदिरात वसतोस... सूर्य उगवे पूर्वेला मी...\nराहो सुखाने हा मानव इथे\nराहो सुखाने हा मानव इथे या भूवरी भूवरी या इथे II धृ II लाला ललाला ललाला लालाला लाला ललाला लालाला लाला लला लला लला कल्या...\n तशी ही गोष्ट माझ्या लहानपणीची आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नावाच्या छोट्या गावात मी वाढल...\nकुमार निर्माण निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळा वृतांत कुमार निर्माण अंतर्गत चौथ्या सत्राची सुरुवात ‘निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळेने’ दि. १० ड...\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका कुत्र्याची ...\nरोज चांगली बुद्धी दे.. रोज चांगली बुद्धी दे सांगतो आपण ज्याला सांग ना ग आई कुणी पाहिलंय त्या देवाला II धृ II दूर दूर पलीकडे ढगा...\nकुमार निर्माण – थोडक्यात उद्दिष्ट शालेय वयोगटातील मुलांसाठी एक अशी आनंददायी शैक्षणिक प्रक्रिया उभी करणे ज्यातून भविष्यात त्यांच्यामध...\nगटातील ‘गप्पा-गोष्टी-चर्चा’ – संवाद गट\nमित्रांनो , आता तुम्ही आता म्हणाल , “ गप्पा तर आम्ही नेहमीच मारतो. मग त्या गप्पांत आणि गटात मारलेल्या गप्पांत फरक तो काय \nउल्लेखनीय कृती कार्यक्रम व अनुभव\nपुरवणी क्र. १ - क्षेत्रभेट\nउल्लेखनीय कृती कार्यक्रम व अनुभव\nपुरवणी क्र. १ - क्षेत्रभेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://kumarnirman.blogspot.com/2017/03/blog-post_68.html", "date_download": "2018-11-19T12:11:35Z", "digest": "sha1:OBLGBAYI5KOTAWIOPSJE335S4ZIC5WQX", "length": 24554, "nlines": 191, "source_domain": "kumarnirman.blogspot.com", "title": "कुमार निर्माण: गोष्ट—खराखुरा न्याय!", "raw_content": "\nमा. डॉ.अ���य बंग व मा. विवेक सावंत यांच्या प्रेरणेतून कुमार निर्माण हा शैक्षणिक कार्यक्रम सुरु झाला. “प्रत्यक्ष कृतींमधून शालेय मुला-मुलींमध्ये वैश्विक मानवी मुल्ये व सामाजिक बुद्धिमत्ता रुजवणे, व त्यांचा विकास करून उत्तम माणूस घडवणे हे कुमार निर्माण चे मुख्य उद्धिष्ट आहे.” सदर ब्लॉगचे उद्दिष्ट कुमार निर्माणचे द्वैमासिक भरारी प्रकाशित करणे आहे.\n‘मोहन’हा ‘पांडूर’” नावाच्या ग्रहावर राहत होता तर ‘चैतन्य’ हा ‘खोषा’ ग्रहाचा निवासी होता. त्यांची ओळख दोन ग्रहांमध्ये संपर्क करु शकणाऱ्या उपकरणाद्वारे झाली होती. ओळखीचं रुपांतर लवकरच मैत्रीत झालं. ते दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र झाले होते पण अजून एकमेकांना भेटले नव्हते. चैतन्यने मोहनला आपल्या ग्रहावर येऊन भेटायचं आमंत्रण दिलं. मोहनला देखील आपल्या या मित्राला भेटायची उत्सुकता होतीच आणि त्यानिमित्ताने त्याचा ग्रह देखील मोहनला बघायला मिळाला असता. मग काय मोहनने लगेच आपली बॅग भरली आणि तो अंतरिक्षयानात बसून तिकडे गेला. त्याच्या स्वागतासाठी मोहन अंतरिक्षतळावर आधीच येऊन पोहचला होता.\nतिथे पोहचल्यावर त्या नवीन ग्रहावरील वातावरण बघून मोहन अगदी भारावून गेला. सगळीकडे तो उत्सुक नजरेने बघत होता. चैतन्य ने मोहनला स्वतःच्या घरी नेले. तेथे सगळी कामं स्वयंचलित यंत्रमानव करत होते. त्यांनी मोहनला पाणी आणून दिले. थोडंसं जेवण करून मोहन आणि चैतन्य फिरायला बाहेर पडले. चैतन्य मोहनला त्याच्या ग्रहाची माहिती सांगत होता. शहरातील प्रेक्षणीय स्थळे दाखवत होता. पहिल्यांदाच भेटल्याने दोघांना देखील खूप आनंद झाला होता. त्या आनंदात भरभरून बोलत ते रस्त्यांवरून फिरत होते. आपल्याच नादात चालत असताना चुकून मोहनची टक्कर एका काचेच्या गोलासोबत झाली. मोहन प्रश्नार्थक नजरेने चैतन्य कडे बघू लागला. तेवढ्यात त्या काचेच्या गोलातून एक माणूस बाहेर आला. त्याच्या कपाळाला टेंगुळ आले होते. मोहन त्याला काही म्हणायच्या आत तिथे आकाशातून दोन यंत्रमानव आले. हे दोन्ही रोबोट पोलिसाच्या पोशाखात होते. त्यांनी मोहनला आणि त्या माणसाला पकडलं. त्या माणसाच्या जखमेला स्कॅन केलं आणि एक कार्ड छापून ते त्या माणसाच्या हातात दिलं. काही समजायच्या आतच त्या यंत्रमानवांनी दोघानाही उचललं आणि त्यांना घेऊन ते उडाले.\nतेथून त्या यंत्रमानवान��� त्यां दोघांना एका न्यायालयासारख्या दिसणाऱ्या वास्तू मध्ये आणलं. तेथे एका काचेच्या खोलीत त्यांना नेण्यात आलं. एका मोठ्या खुर्चीवर एक यंत्रमानव तेथे बसलेला होता. त्याने काळा कोट घातलेला होता. मोहनला वाटलं हा न्यायधीश असावा. तेव्हा मोहनला कळलं की ज्या माणसाशी त्याची टक्कर झालेली होती त्याचं नाव ‘रोहित’ होतं. त्या न्यायधीशासारख्या दिसणाऱ्या यंत्रमानवाने रोहितला आदेश दिला “चल लवकर आवर”. कसलीही तमा न बाळगता रोहितने मोहनच्या तोंडावर एक जोरदार ठोसा मारला. मोहनचा गाल चांगलाच सुजला आणि नाकातून थोडं रक्त देखील आलं. मोहनला थोडं घेरी आल्या सारखं देखील झालं. पण त्याने स्वतःला सांभाळलं. तो काळ्या कोटातील यंत्रमानव मोहनजवळ आला आणि त्याने मोहनला लागलेल्या माराचं स्कॅनिंग केलं.\n“खूपच जोरात मारलंय” तो यंत्रमानव म्हणाला आणि त्याने एक कार्ड छापून मोहन कडे दिलं. त्या कार्डावर ७ ‘पास्कल’ (पास्कल हे दाब/pressure मोजण्याचं एकक/unit आहे.) असं लिहिलेलं होतं. रोहितला लागलेल्या मारापेक्षा मोहनला किती मार जास्त लागलाय आणि आता मोहन, त्या रोहितला किती ताकदीचा फटका मारू शकतो त्याचे ते गुण होते. पण मोहनला काही कळलचं नाही. तो रोबोट मग मोहनला म्हणाला, “कार्डावर लिहिल्या प्रमाणे तेवढ्या ताकदीचा फटका आता तू रोहितला मारू शकतोस.”\nमोहन गोंधळून गेला. त्याला काही त्या रोहितला मारायची इच्छा नव्हती. त्याची ही अवस्था बघून तो यंत्रमानव पुढे बोलू लागला.\n“ही या ग्रहावरील खऱ्या न्यायाची पद्धत आहे. तुझ्यामुळे रोहितला मार लागला आता तेवढाच मार रोहितने तुला द्यायचा म्हणजे मग न्याय होईल. म्हणून आम्ही रोहितला त्याच्या कार्डावर त्याला किती मार लागलाय ते लिहून दिलं होतं आणि त्याला तुला मारायची संधी दिली. पण त्याने त्याला दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त जोराने तुला मारलं. किती जास्त मारलंय ते आम्ही तुला आता लिहून दिलंय तेवढ्या ताकतीने तू रोहितला मारायचं म्हणजे मग खरा न्याय होईल.”\nहे सगळं चालू असताना रोहित बिचारा भीतीने मोहनकडे बघत होता. त्याच्या डोळ्यात खूप भीती दाटलेली होती.\nमोहन विचार करत होता. ‘खरा न्याय’ किती छान ना कुणालाही जास्त त्रास नाही. ज्याने जेवढं नुकसान केलंय तेवढंच त्याने स्वतः सुद्धा सोसायचं. खरा न्याय कुणालाही जास्त त्रास नाही. ज्याने जेवढं नुकसान केलंय तेवढंच त्याने स्वतः सुद्धा सोसायचं. खरा न्याय त्याला याबद्दल लवकरात लवकर जाऊन चैतन्यसोबत बोलायचं होतं. तो तिथून निघू लागला.\nत्या दोन यंत्रमानवांनी त्याला अडवलं.\nतो काळ्या कोटातील यंत्रमानव मोहनला म्हणाला; “तू असा नाही जाऊ शकत. तुला त्या कार्डवर लिहिल्याप्रमाणे रोहितला ठोसा मारावा लागेल तरच खरा न्याय होईल.”\nमोहन आणखी गोंधळून गेला. त्याला काही रोहितला मारायची इच्छा नव्हती. रोहितने खरंच मोहनला जोरदार ठोसा मारला होता पण मोहनचं मन काही रोहितला मारायला तयार नव्हतं.\nत्याने काचेच्या भिंतीतून आजूबाजूला बघितलं. त्याला दिसलं की अशाच असंख्य खोल्यामध्ये काळे कोट घातलेले यंत्रमानव बसलेले आहेत. लोक एकमेकांना मारतायत, ढकलून देताय. त्यांच्या हातात मोहनच्या हातात असलेल्या कार्डसारखं कार्ड होतं. सगळीकडे हीच परीस्थिती त्याला दिसली. त्याला थोडी भीती देखील वाटली.\nत्याची अशी अवस्था बघून काळ्या कोटातील यंत्रमानव म्हणाला “तुला घाबरायचं काहीही कारण नाहीये. ही खऱ्या न्यायाची पद्धतच आहे. दोघानाही अगदी सारखा न्याय मिळेल. तू जर आता रोहितला जास्त जोराने मारलं तर आम्ही पुन्हा त्याला असं कार्ड देऊ आणि तो तुला मारेल. असं जोपर्यंत दोघांनाही समान मार मिळत नाही तोपर्यंत चालू राहील.”\nमोहन थोडा विचार करून म्हणाला; “ठीक आहे, मी रोहितला माफ करतो. मला त्याला मारायचं नाहीये.”\n ते शक्य नाही.” तो यंत्र मानव म्हणाला. “तुला तुझ्या कार्डावर मिळालेले गुण वापरावेच लागतील. हीच खऱ्या न्यायाची प्रक्रिया आहे.”\n मोहन विचार करू लागला. कुणाला माफ करणं कसं काय अशक्य असू शकतं मोहनने थोडा विचार केला आणि हातातलं कार्ड फाडून फेकून दिलं आणि तो म्हणाला; “ बघ मोहनने थोडा विचार केला आणि हातातलं कार्ड फाडून फेकून दिलं आणि तो म्हणाला; “ बघ आता कुठलेच गुण शिल्लक नाही आहेत.”\nहे बघून त्या यंत्रमानवाची स्थिती खूपच बिघडली. त्यात बिघाड होऊ लागला. त्याचे दिव्यासारखे डोळे चालू बंद होऊ लागले. खोक्यासारख्या त्याच्या डोक्यातून धूर निघू लागला. त्याच्या घशातून विचित्र आवाज येऊ लागले आणि लवकरच तो यंत्रमानव धाड करून खाली कोसळला. अचानक सगळं शांत झालं. हा सगळा कोलाहल ऐकून एक मोठा यंत्रमानव तिथे आला. त्याने काळ्या कोटासोबतच उंच काळी टोपी डोक्यावर घातलेली होती. तो त्या पहिल्या काळा कोट घातलेल्या यंत्रमानवापेक्षा मोठा अधिकारी वाटत होता.\nतो यंत्रमानव म्हणाला; “छान आता खरा न्याय झाला. खऱ्याखुऱ्या न्यायाची प्रक्रिया वापरल्याबद्दल तुझे खूप आभार मोहन.”\nदरवाजे उघडले गेले. मोहन बाहेर पडून चैतन्यला भेटला. आता त्याच्या लक्षात आलं की इथल्या खऱ्या न्यायाची प्रक्रिया पाळणारे एकमेकांना मारून मारून दमलेले आहेत. दमून खाली पडलेले आहेत पण न्याय काही होत नाहीये. एकमेकांना सारखा मार देण्याने किंवा एकमेकांचं सारखं नुकसान केल्याने न्याय होणार नाही हे त्यांना कळलेलं नाहीये म्हणून हे सगळं असं चाललंय.\nलवकरच मोहन आपल्या ग्रहावर निघून गेला पण या खऱ्याखुऱ्या न्यायसाठी आजही त्याचं नाव खोषा ग्रहावर घेतलं जातं.\nपुरवणी क्र. १ - क्षेत्रभेट\nक्षेत्र भेट म्हणजे काय क्षेत्रभेट म्हणलं कि आपल्या परिसरातील विविध जागा जसे कि दवाखाना, पोलीस स्टेशन, न्यायालय, शेत, जंगल, एखादी संस...\nऔपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण\nशिक्षण म्हणजे माहित नसलेलं माहित होणं (ज्ञान), व्यवहारात गरज पडेल तेव्हा माहित झालेल्याचा योग्य वापर करता येणं (उपयोजन) व योग्य वापर करण्य...\nमंदिरात वसतोस... मंदिरात वसतोस का मशिदीत राहतोस अल्ला तुझे नाव खरे का राम कधी असतोस मंदिरात वसतोस... सूर्य उगवे पूर्वेला मी...\nराहो सुखाने हा मानव इथे\nराहो सुखाने हा मानव इथे या भूवरी भूवरी या इथे II धृ II लाला ललाला ललाला लालाला लाला ललाला लालाला लाला लला लला लला कल्या...\n तशी ही गोष्ट माझ्या लहानपणीची आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नावाच्या छोट्या गावात मी वाढल...\nकुमार निर्माण निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळा वृतांत कुमार निर्माण अंतर्गत चौथ्या सत्राची सुरुवात ‘निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळेने’ दि. १० ड...\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका कुत्र्याची ...\nरोज चांगली बुद्धी दे.. रोज चांगली बुद्धी दे सांगतो आपण ज्याला सांग ना ग आई कुणी पाहिलंय त्या देवाला II धृ II दूर दूर पलीकडे ढगा...\nकुमार निर्माण – थोडक्यात उद्दिष्ट शालेय वयोगटातील मुलांसाठी एक अशी आनंददायी शैक्षणिक प्रक्रिया उभी करणे ज्यातून भविष्यात त्यांच्यामध...\nगटातील ‘गप्पा-गोष्टी-चर्चा’ – संवाद गट\nमित्रांनो , आता तुम्ही आता म्हण��ल , “ गप्पा तर आम्ही नेहमीच मारतो. मग त्या गप्पांत आणि गटात मारलेल्या गप्पांत फरक तो काय \nगटातील ‘गप्पा-गोष्टी-चर्चा’ – संवाद गट\nगटातील ‘गप्पा-गोष्टी-चर्चा’ – संवाद गट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://kumarnirman.blogspot.com/2016/01/blog-post_99.html", "date_download": "2018-11-19T12:11:14Z", "digest": "sha1:OOROVKUAL7RWWJKAJN33KALPQYPWC52R", "length": 10259, "nlines": 184, "source_domain": "kumarnirman.blogspot.com", "title": "कुमार निर्माण: कुमार गीत – यापुढे यशाकडे !", "raw_content": "\nमा. डॉ.अभय बंग व मा. विवेक सावंत यांच्या प्रेरणेतून कुमार निर्माण हा शैक्षणिक कार्यक्रम सुरु झाला. “प्रत्यक्ष कृतींमधून शालेय मुला-मुलींमध्ये वैश्विक मानवी मुल्ये व सामाजिक बुद्धिमत्ता रुजवणे, व त्यांचा विकास करून उत्तम माणूस घडवणे हे कुमार निर्माण चे मुख्य उद्धिष्ट आहे.” सदर ब्लॉगचे उद्दिष्ट कुमार निर्माणचे द्वैमासिक भरारी प्रकाशित करणे आहे.\nकुमार गीत – यापुढे यशाकडे \nयापुढे यशाकडे अखंड झेप घ्यायची ||धृ||\nशक्ती-युक्ती बुद्धीने सुजाण यत्न चालवू\nसंपदा समर्थता उदंड आम्ही मेळवू\nसावधान पाऊले जयाप्रतीच जायची ||१||\nवज्रता विनम्रता तनुमनात बाणवू\nस्न्हेह्शील एकता निज-अंतरात तेववू\nवीज वादळातही ज्योत न विझायची ||२||\nअजिंक्य झेप अपुली अशक्य शब्द नेणते\nमृगेन्द्रता स्वयं ही एवं मंत्र एक जाणते\nसार्थ ती करू अशी शपथ ही वाहायची ||३||\nविक्रमी कृती करू चला दिगंत हालवू\nतेज मायभूमीचे उभ्या जगास दाखवू\nचेतना स्वरातली उरात जागवायची ||४||\n. – सौजन्य: जागृती गट, डोमरी\nया गीताची चाल ऐकण्यासाठी येथे क्लिक करा\nपुरवणी क्र. १ - क्षेत्रभेट\nक्षेत्र भेट म्हणजे काय क्षेत्रभेट म्हणलं कि आपल्या परिसरातील विविध जागा जसे कि दवाखाना, पोलीस स्टेशन, न्यायालय, शेत, जंगल, एखादी संस...\nऔपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण\nशिक्षण म्हणजे माहित नसलेलं माहित होणं (ज्ञान), व्यवहारात गरज पडेल तेव्हा माहित झालेल्याचा योग्य वापर करता येणं (उपयोजन) व योग्य वापर करण्य...\nमंदिरात वसतोस... मंदिरात वसतोस का मशिदीत राहतोस अल्ला तुझे नाव खरे का राम कधी असतोस मंदिरात वसतोस... सूर्य उगवे पूर्वेला मी...\nराहो सुखाने हा मानव इथे\nराहो सुखाने हा मानव इथे या भूवरी भूवरी या इथे II धृ II लाला ललाला ललाला लालाला लाला ललाला लालाला लाला लला लला लला कल्या...\n तशी ही गोष्ट माझ्या लहानपणीची आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नावाच्या छोट्या गावात मी वाढल...\nकुमार निर्माण निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळा वृतांत कुमार निर्माण अंतर्गत चौथ्या सत्राची सुरुवात ‘निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळेने’ दि. १० ड...\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका कुत्र्याची ...\nरोज चांगली बुद्धी दे.. रोज चांगली बुद्धी दे सांगतो आपण ज्याला सांग ना ग आई कुणी पाहिलंय त्या देवाला II धृ II दूर दूर पलीकडे ढगा...\nकुमार निर्माण – थोडक्यात उद्दिष्ट शालेय वयोगटातील मुलांसाठी एक अशी आनंददायी शैक्षणिक प्रक्रिया उभी करणे ज्यातून भविष्यात त्यांच्यामध...\nगटातील ‘गप्पा-गोष्टी-चर्चा’ – संवाद गट\nमित्रांनो , आता तुम्ही आता म्हणाल , “ गप्पा तर आम्ही नेहमीच मारतो. मग त्या गप्पांत आणि गटात मारलेल्या गप्पांत फरक तो काय \nकुमार गीत – यापुढे यशाकडे \nबनगरवाडी – व्यंकटेश माडगूळकर\nकुमार गीत – यापुढे यशाकडे \nबनगरवाडी – व्यंकटेश माडगूळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://kumarnirman.blogspot.com/2018/06/blog-post_58.html", "date_download": "2018-11-19T12:13:37Z", "digest": "sha1:KISYZOAVHZVPZY7M2KUF5FJFS3XITVPS", "length": 10421, "nlines": 191, "source_domain": "kumarnirman.blogspot.com", "title": "कुमार निर्माण: कुमार गीत", "raw_content": "\nमा. डॉ.अभय बंग व मा. विवेक सावंत यांच्या प्रेरणेतून कुमार निर्माण हा शैक्षणिक कार्यक्रम सुरु झाला. “प्रत्यक्ष कृतींमधून शालेय मुला-मुलींमध्ये वैश्विक मानवी मुल्ये व सामाजिक बुद्धिमत्ता रुजवणे, व त्यांचा विकास करून उत्तम माणूस घडवणे हे कुमार निर्माण चे मुख्य उद्धिष्ट आहे.” सदर ब्लॉगचे उद्दिष्ट कुमार निर्माणचे द्वैमासिक भरारी प्रकाशित करणे आहे.\nतनमनाच्या मंदिरी या जागवूया चेतना\nअर्थ लाभो जीवनाला हीच आमुची प्रार्थना II धृ II\nचेतना माझ्यातही, याच्यातही, त्याच्यातही\nपृथ्वी-जल-आकाश अन वायुतही, तेजातही\nविश्वव्यापी या स्वरूपा नित्य माझी वंदना II १ II\nएक आहे मागणे, हातात या सामर्थ्य येवो\nभिक-लाचारी-दयेचा स्पर्श ना आम्हांस होवो\nकष्ट करू आयुष्य फुलवू मंत्र जप रे तू मना II २ II\nघेतले व्रत आज आम्ही स्वप्न ते सत्यात येवो\nदीन-दुर्बल-वंचितांचा विसर ना आम्हास होवो\nया जगी आनंद नांदो ही मनाची कामना II ३ II\nतनमनाच्या मंदिरी या जागवूया चेतना\nअर्थ लाभो जीवनाला हीच आमुची प्रार्थना II धृ II\nगीत – प��न खेबुडकर\nसंगीत – अशोक पत्की\nस्वर – शौनक अभिषेकी\nचित्रपट – आम्ही असू लाडके\nवरील लिंक वर जाऊन तुम्ही या गाण्याचा विडीयो बघू शकता किंवा खालील QR कोड स्कॅन करा\nपुरवणी क्र. १ - क्षेत्रभेट\nक्षेत्र भेट म्हणजे काय क्षेत्रभेट म्हणलं कि आपल्या परिसरातील विविध जागा जसे कि दवाखाना, पोलीस स्टेशन, न्यायालय, शेत, जंगल, एखादी संस...\nऔपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण\nशिक्षण म्हणजे माहित नसलेलं माहित होणं (ज्ञान), व्यवहारात गरज पडेल तेव्हा माहित झालेल्याचा योग्य वापर करता येणं (उपयोजन) व योग्य वापर करण्य...\nमंदिरात वसतोस... मंदिरात वसतोस का मशिदीत राहतोस अल्ला तुझे नाव खरे का राम कधी असतोस मंदिरात वसतोस... सूर्य उगवे पूर्वेला मी...\nराहो सुखाने हा मानव इथे\nराहो सुखाने हा मानव इथे या भूवरी भूवरी या इथे II धृ II लाला ललाला ललाला लालाला लाला ललाला लालाला लाला लला लला लला कल्या...\n तशी ही गोष्ट माझ्या लहानपणीची आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नावाच्या छोट्या गावात मी वाढल...\nकुमार निर्माण निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळा वृतांत कुमार निर्माण अंतर्गत चौथ्या सत्राची सुरुवात ‘निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळेने’ दि. १० ड...\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका कुत्र्याची ...\nरोज चांगली बुद्धी दे.. रोज चांगली बुद्धी दे सांगतो आपण ज्याला सांग ना ग आई कुणी पाहिलंय त्या देवाला II धृ II दूर दूर पलीकडे ढगा...\nकुमार निर्माण – थोडक्यात उद्दिष्ट शालेय वयोगटातील मुलांसाठी एक अशी आनंददायी शैक्षणिक प्रक्रिया उभी करणे ज्यातून भविष्यात त्यांच्यामध...\nगटातील ‘गप्पा-गोष्टी-चर्चा’ – संवाद गट\nमित्रांनो , आता तुम्ही आता म्हणाल , “ गप्पा तर आम्ही नेहमीच मारतो. मग त्या गप्पांत आणि गटात मारलेल्या गप्पांत फरक तो काय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5662058003150371640&title=Ban%20Alcohol&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-11-19T11:17:33Z", "digest": "sha1:2SDND6MHY5FKUDPY2TSFPOLYYX7JXXES", "length": 12061, "nlines": 133, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "बहिणींनी पोलिसांकडे मागितली गावातील दारू बंद करण्याची ओवाळणी", "raw_content": "\nबहिणींनी पोलिसांकडे मागितली गावातील दारू बंद करण्याची ओवाळणी\nगडचिरोली : हातात पूजेचे ताट, दिवा, राख्या, मिठाई घेऊन कुठे ४०, कुठे ५०, तर कुठे ७० बहिणी पोलिसांना राखी बांधायला गेल्याचे चित्र जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशनवर दिसत होते. नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात रक्षाबंधनाचे औचित्य साधून गावांमधील बहिणी पोलिसांना राखी बांधायला आल्या होत्या. या वेळी महिलांनी फक्त राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली नाही, तर पोलिसांकडे ओवाळणी म्हणून गावातील दारू बंद करण्याचे व गावाचे दारूपासून रक्षण करण्याचे वचन मागितले.\nगडचिरोली जिल्ह्यात २७ मार्च १९९३पासून दारूबंदी आहे. परंतु अवैध रीतीने मिळणाऱ्या दारूमुळे आजही महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नवऱ्याने पैसे उडवणे असो किंवा गावात शिवीगाळ होणे असो, या सगळ्याचा त्रास महिलांना सहन करावा लागतो.\nबहिणींचे रक्षण करण्याचे वचन देण्याचा आणि वचन घेण्याचा सण म्हणून रक्षाबंधन साजरे होते. त्याच निमित्ताने जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील महिलांनी आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमधील पोलिसांना राख्या बांधल्या. ‘भाऊ, माझ्या परिवाराचे, गावाचे दारूपासून रक्षण कर. रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून गावातील दारू बंद कर’, असे आवाहन या महिलांनी पोलिसांना केले.\nअशा वेगळ्या कार्यक्रमानंतर अनेक ठिकाणचे पोलिसही भारावून गेले. काही ठिकाणी पोलीस भावनिक झाले. सिरोंचा तालुक्यातील असरअली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामेश्वर दराडे यांनी ‘१५ सप्टेंबरपर्यंत गावातील दारू बंद करीन,’ असे वचन भगिनींना दिले. गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी, ‘भगिनींनी ओवाळणीच्या रूपात पोलिसांना हक्काने त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली,’ असे उद्गार काढले.\nभामरागड तालुक्यातील दुर्गम अशा कोठी या मदत केंद्रावरील पोलिसांनी लगेचच गावात रॅली काढून सुगंधित तंबाखूचे डबे जप्त केले व ते भगिनींच्या उपस्थितीतच नष्ट केले.\nसिरोंचा, भामरागड, मुलचेरा, अहेरी, गडचिरोली, देसाईगंज या तालुक्यांतील पोलीस स्टेशनवर आसपासच्या गावातील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी आपल्या पोलीस भाऊंकडे दारू बंद करण्याची ओवाळणी मागितली.\nगडचिरोली जिल्ह्यात ज्येष्ठ सामाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या पुढाकाराने मुक्तिपथ हे अभियान सुरू आहे. ‘मुक्तिपथ’तर्फे गावाच्या पातळीवर संघटना स्थापन करण्यात आल्या असून, आपल्या गाव���तील दारू व तंबाखू बंद करण्यासाठी या संघटनेतील सदस्य सतत प्रयत्न करत असतात. याच मुक्तिपथ गाव संघटनेतील महिलांनी पोलिसांना राख्या बांधल्या व दारू बंद करण्याचे आवाहन केले.\nसध्या गावांमध्ये भाताच्या रोवण्या (लावणी) सुरू आहेत. तरीही या महिला रोवण्या सोडून, स्वखर्चाने पोलीस स्टेशनला आल्या आणि पोलिसांना राख्या बांधून त्यांनी आपल्या समस्या मांडल्या. यावरून दारू बंद होणे त्यांच्यासाठी किती गरजेचे आहे, याचा अंदाज येईल.\nमहिलांच्या स्वाक्षऱ्या असलेले एक कार्ड पोलिसांना देण्यात आले. तसेच ‘तुमच्या गावातील दारू बंद करू’ असे वचन देणारे एक कार्ड पोलिसांनीही स्वाक्षरी करून ओवाळणी म्हणून महिलांना परत दिले.\nTags: Be Positiveडॉ. अभय बंगGadchiroliगडचिरोलीMuktipathमुक्तिपथदारूबंदीAlcoholभामरागडसिरोंचाअहेरीनारगुंडाRakshabandhanरक्षाबंधनBOI\n‘व्यसनमुक्तीसाठी शासकीय विभागांनी कृतीशील व्हावे’ नवे सिद्धार्थ ‘निर्माण’ होताना... गडचिरोली ते गुगल... स्वप्नीलची भरारी तटरक्षक जवानांना राख्या बांधून दिव्यांगांचे रक्षाबंधन वैराटगडावर स्वच्छता मोहीम\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nभगवद्गीता- पाल्यांसाठी व पालकांसाठी\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/apple-32gb-ipod-touch-4th-generation-with-35-inch-display-black-price-p2XgKx.html", "date_download": "2018-11-19T11:27:52Z", "digest": "sha1:R6XK3XSQKO3N266OX5XX2WFWITQ32FU3", "length": 14970, "nlines": 320, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "आपापले ३२गब आयपॉड तौच ४थ गेनेशन विथ 3 5 इंच डिस्प्ले ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nआपापले पं३ प्लायर्स & इपॉड्स\nआपापले ३२गब आयपॉड तौच ४थ गेनेशन विथ 3 5 इंच डिस्प्ले ब्लॅक\nआपापले ३२गब आयपॉड तौच ४थ गेनेशन विथ 3 5 इंच डिस्प्ले ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nआपापले ३२गब आयपॉड तौच ४थ गेनेशन विथ 3 5 इंच डिस्प्ले ब्लॅक\nआपापले ३२गब आयपॉड तौच ४थ गेनेशन विथ 3 5 इंच डिस्प्ले ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये आपापले ३२गब आयपॉड तौच ४थ गेनेशन विथ 3 5 इंच डिस्प्ले ब्लॅक किंमत ## आहे.\nआपापले ३२गब आयपॉड तौच ४थ गेनेशन विथ 3 5 इंच डिस्प्ले ब्लॅक नवीनतम किंमत Jul 25, 2018वर प्राप्त होते\nआपापले ३२गब आयपॉड तौच ४थ गेनेशन विथ 3 5 इंच डिस्प्ले ब्लॅकफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nआपापले ३२गब आयपॉड तौच ४थ गेनेशन विथ 3 5 इंच डिस्प्ले ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 19,500)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nआपापले ३२गब आयपॉड तौच ४थ गेनेशन विथ 3 5 इंच डिस्प्ले ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया आपापले ३२गब आयपॉड तौच ४थ गेनेशन विथ 3 5 इंच डिस्प्ले ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nआपापले ३२गब आयपॉड तौच ४थ गेनेशन विथ 3 5 इंच डिस्प्ले ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 11 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nआपापले ३२गब आयपॉड तौच ४थ गेनेशन विथ 3 5 इंच डिस्प्ले ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 289 पुनरावलोकने )\n( 25 पुनरावलोकने )\n( 4 पुनरावलोकने )\n( 1157 पुनरावलोकने )\n( 149 पुनरावलोकने )\n( 24 पुनरावलोकने )\n( 14 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 14 पुनरावलोकने )\n( 14 पुनरावलोकने )\nआपापले ३२गब आयपॉड तौच ४थ गेनेशन विथ 3 5 इंच डिस्प्ले ब्लॅक\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://bhandarazp.org.in/pages/agreeculture.html", "date_download": "2018-11-19T12:20:48Z", "digest": "sha1:UJE4V7GFR4DNM6GGDYBZHGJU5R3ZRCWK", "length": 27032, "nlines": 239, "source_domain": "bhandarazp.org.in", "title": " Zilha Parishad, BHANDARA", "raw_content": "\nविभागाअंतर्गत राबविण्यांत येणाऱ्या योजना.\nअनुसुचित जाती अनुसुचित जमाती सर्वसाधारण लाभार्थी करीता संयंञ अनुदान रु.८०००/-\nसंडास जोडणी १०००/- अनुदान पंचायत समिती स्तरावरुन देय\nराष्टीय कृषि विकास योजना अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण योजना\nसर्वसाधारण शेतकरी ५०टक्के अनुदानावर कृषि औजारे अनुदान वजा जाता लाभार्थी हिस्सा भरुन साहित्य देय पंचायत समिती स्तरारवरुन\nराज्य पुरस्कृत कृषि अभियांञिकीकरण योजना\nसर्वसाधारण शेतकरी ५०टक्के अनुदानावर कृषि औजारे अनुदान वजा जाता लाभार्थी हिस्सा भरुन साहित्य देय पंचायत समिती स्तरारवरुन\nअल्प अत्यल्प भुधारक शेतकरी ५०टक्के अनुदानावर कृषि औजारे पाईप लाईन ५० टक्के अनुदानावर किटकनाशके अनुदान वजा जाता लाभार्थी हिस्सा भरुन साहित्य देय पंचायत समिती स्तरारवरुन\nफलोत्पादन मिरची पीक संरक्षण.\nमिरची पीक घेणारे सर्वसाधारण शेतकरी ५०टक्के अनुदानावर किटकनाशके अनुदान वजा जाता लाभार्थी हिस्सा भरुन साहित्य देय पंचायत समिती स्तरारवरुन\nअनुसुचित जाती उपयोजना (विघयो).\nअनुसुचीत जातीचे रु.५००००/- पर्यंत उत्पन्न असणारे लाभार्थी १०० टक्के अनुदानावर निविष्ठा बैलजोडी बैलगाडी कृषि औजारे पंपसंच पाईपलाईन तुषार संच व विहीर ताडपञी जिल्हास्तरावरुन लाभार्थी निवडी नंतर शेतकर्यांचे मागणीनुसार पंचायत समिती स्तरावरुन साहित्य देय\nआदिवासी क्षेञाबाहेरील उपयोजना (ओटीएसपी)\nअनुसुचीत जातीचे रु.२५०००/- पर्यंत उत्पन्न असणारे लाभार्थी १०० टक्के अनुदानावर निविष्ठा बैलजोडी बैलगाडी कृषि औजारे पंपसंच पाईपलाईन तुषार संच व विहीर ताडपञी जिल्हास्तरावरुन लाभार्थी निवडी नंतर शेतकर्यांचे मागणीनुसार पंचायत समिती स्तरावरुन साहित्य देय\nसर्वसाधारण शेतकरी ५० टक्के अनुदानावर पीक सरंक्षण औजारे ताडपञी ढेंचा बियाणे कृषि औजारे ज���ल्हास्तरावरुन लाभार्थी निवडी नंतर शेतकर्यांचे मागणीनुसार पंचायत समिती स्तरावरुन साहित्य देय\nअधिकारी, कर्मचारी, मंजूर, भरलेली व रिक्त पद\nवर्ग १, वर्ग २ चे अधिकारी\nविभागीय कार्यालयांत कार्यरत कर्मचारी\nपंचायत समिती स्तरावर कार्यरत कर्मचारी\nकृषि विभाग जिल्हा परिषद, भंडारा अंतर्गत कर्मचारी वर्ग ,\nमंजुर पद, भरलेले पद व रिक्त पदांची माहीती.\nअक्र. पदाचे नांव मंजुर पद भरलेले पद रिक्तपद शेरा\n१ कक्ष अधिकारी १ १ --- ---\n२ अधिक्षक १ १ ---- ----\n३ सलेअ १ १ ---- प्रतिनियुक्तीने बदली पुर्नवसन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा.\n४ वᅠरिष्ठ सहा.(आस्था) २ २ --- ---\n५ वरिष्ठ सहा. (लेखा) १ १ ---- ----\n६ कनिष्ठ सहा.(लेखा) १ १ ---- ----\n७ कनिष्ठ सहा ४ ४ ---- १ कर्मचारी प्रतिनियुक्तीने समाज कल्याण विभाग जि.प.भंडारा.\n८ परीचर ३ २ १ ----\n९ वाहन चालक १ १ ---- ----\nकृषि विभाग जिल्हा परिषद, भंडारा, अधिकारी वर्ग मंजुर पदाची माहीती.\nअक्र. पदाचे नांव मंजुर पद भरलेले पद रिक्तपद शेरा\n१ कृषि विकास अधिकारी १ १ ----\n२ जिल्हा कृषि अधिकारी (सामान्य) १ १ ----\n३ जिल्हा कृषि अधिकारी (विद्ययो) १ १ ----\n४ मोहिम अधिकारी १ ---- १ ----\nरासायनिक खाते, बियाणे, कीटक नाशके परवाना प्राधिकरण बाबत माहिती\n१)\tरासायनिक खताकरीता लागणारे कागदपत्र\nरासायनिक खताकरीता लागणारे कागदपत्\nनविन करीता नुतनिकरणा करीता\nगुणवता नियंत्रण निरिक्षकांचे मौका तपासणी अहवाल फार्म नं. ४\nकेंद्र व गोदाम यांच्या जागेचा चतुर्शिमा नकाशा\nग्राम पंचायत ठरावाची प्रत किंवा नगर पालीका यांची एन ओ.सी.\nजबाबदार प्रो.प्रा. चा रु. १००/-च्या स्टँम्प पेपरवर अँपीटेड करारनामा\nकिरायाचा असल्यास रु. १००/-च्या स्टँम्प पेपरवर अँपीटेड करारनामा.\nसहकारी संस्थेचा असल्यास सहाय्यक निबंधक (सहकार) यांची एन.ओ.सी. व संस्थेचा ठराव .\nई-चलानः- रु.४५०/-किरकोळ ,रु.२२५०/- घाऊक\nपँन कार्ड ( झेराक्स प्रत )\nआय डी फ्रुप ( झेराक्स प्रत )\nई-परवाना या वेबसाईडवर प्रस्ताव तयार करणे\nगुणवता नियंत्रण निरिक्षकांचे मौका तपासणी अहवाल फार्म नं. ४\nकेंद्र व गोदाम यांच्या जागेचा चतुर्शिमा नकाशा\nग्राम पंचायत ठरावाची प्रत किंवा नगर पालीका यांची एन ओ.सी.\nजबाबदार प्रो.प्रा. चा रु. १००/-च्या स्टँम्प पेपरवर अँपीटेड करारनामा\nकिरायाचा असल्यास रु. १००/-च्या स्टँम्प पेपरवर अँपीटेड करारनामा.\nसहकारी संस्थेचा असल्यास सहाय्यक निबंधक (स��कार) यांची एन.ओ.सी. व संस्थेचा ठराव .\nई-चलानः- रु.४५०/-किरकोळ , + लेट फी रु.३०/- व रु.२२५०/- घाऊक .+ लेट फी रु.७५/- ( नव्यानेः-ओ फार्म नोंद ,किरकोळ बदल करणे फी रु.३०/-किरकोळकरीता व घाऊक करीता रु.१५०/-\nपँन कार्ड ( झेराक्स प्रत )\nआय डी फ्रुप ( झेराक्स प्रत )\nई-परवाना या वेबसाईडवर प्रस्ताव तयार करणे\nज्युन्या परवान्याची झेराक्स प्रत\nतिन वर्षाचा विक्री अहवाल\n२) बि-बियाणे विक्री परवाना देण्याबाबत: नविन करीता\nबि-बियाणे विक्री परवाना देण्याबाबत लागणारे कागदपत्\nनविन करीता नुतनिकरणा करीता\nगुणवता नियंत्रण निरिक्षकांचे मौका तपासणी अहवाल फार्म नं. ४\nकेंद्र व गोदाम यांच्या जागेचा चतुर्शिमा नकाशा\nग्राम पंचायत ठरावाची प्रत किंवा नगर पालीका यांची एन ओ.सी.\nजबाबदार प्रो.प्रा. चा रु. १००/-च्या स्टँम्प पेपरवर अँपीटेड करारनामा\nकिरायाचा असल्यास रु. १००/-च्या स्टँम्प पेपरवर अँपीटेड करारनामा.\nसहकारी संस्थेचा असल्यास सहाय्यक निबंधक (सहकार) यांची एन.ओ.सी. व संस्थेचा ठराव\nपँन कार्ड ( झेराक्स प्रत )\nआय डी फ्रुप ( झेराक्स प्रत )\nई-परवाना या वेबसाईडवर प्रस्ताव तयार करणे\nगुणवता नियंत्रण निरिक्षकांचे मौका तपासणी अहवाल फार्म नं. ४\nकेंद्र व गोदाम यांच्या जागेचा चतुर्शिमा नकाशा\nग्राम पंचायत ठरावाची प्रत किंवा नगर पालीका यांची एन ओ.सी.\nजबाबदार प्रो.प्रा. चा रु. १००/-च्या स्टँम्प पेपरवर अँपीटेड करारनामा\nकिरायाचा असल्यास रु. १००/-च्या स्टँम्प पेपरवर अँपीटेड करारनामा.\nसहकारी संस्थेचा असल्यास सहाय्यक निबंधक (सहकार) यांची एन.ओ.सी. व संस्थेचा ठराव .\nई-चलानः- रु.२०/- + लेट फी रु.२५/- ( नव्यानेः-उगमप्रमनाणपत्राची नोंद ,किरकोळ बदल करणे फी रु.१०/-\nपँन कार्ड ( झेराक्स प्रत )\nआय डी फ्रुप ( झेराक्स प्रत )\nई-परवाना या वेबसाईडवर प्रस्ताव तयार करणे\nज्युन्या परवान्याची झेराक्स प्रत\nतिन वर्षाचा विक्री अहवाल\n३) किटकनाशक विक्री परवाना देण्याबाबत:\nकिटकनाशक विक्री परवाना देण्याबाबत लागणारे कागदपत्\nनविन करीता नुतनिकरणा करीता\nगुणवता नियंत्रण निरिक्षकांचे मौका तपासणी अहवाल फार्म नं. ४\nकेंद्र व गोदाम यांच्या जागेचा चतुर्शिमा नकाशा\nग्राम पंचायत ठरावाची प्रत किंवा नगर पालीका यांची एन ओ.सी.\nजबाबदार प्रो.प्रा. चा रु. १००/-च्या स्टँम्प पेपरवर पीटेड करारनामा\nकिरायाचा असल्यास रु. १००/-च्या स्टँम्प पेपरवर अ��पीटेड करारनामा.\nसहकारी संस्थेचा असल्यास सहाय्यक निबंधक (सहकार) यांची एन.ओ.सी. व संस्थेचा ठराव .\nई-चलानः- रु.६०/-किरकोळ ग्रामीण, रु.३००/- शहरी\nपँन कार्ड ( झेराक्स प्रत )\nआय डी फ्रुप ( झेराक्स प्रत )\nवैद्यकिय अधिकारी यांचे प्रमाणपत्र\nई-परवाना या वेबसाईडवर प्रस्ताव तयार करणे\nगुणवता नियंत्रण निरिक्षकांचे मौका तपासणी अहवाल फार्म नं. ४\nकेंद्र व गोदाम यांच्या जागेचा चतुर्शिमा नकाशा\nग्राम पंचायत ठरावाची प्रत किंवा नगर पालीका यांची एन ओ.सी.\nजबाबदार प्रो.प्रा. चा रु. १००/-च्या स्टँम्प पेपरवर अँपीटेड करारनामा\nकिरायाचा असल्यास रु. १००/-च्या स्टँम्प पेपरवर अँपीटेड करारनामा.\nसहकारी संस्थेचा असल्यास सहाय्यक निबंधक (सहकार) यांची एन.ओ.सी. व संस्थेचा ठराव .\n९\t) ई-चलानः- रु.६०/-किरकोळ ग्रामीण, रु.३००/- शहरी .विलंब शुल्क १०/-\nपँन कार्ड ( झेराक्स प्रत )\nआय डी फ्रुप ( झेराक्स प्रत\nवैद्यकिय अधिकारी यांचे प्रमाणपत्र\nई-परवाना या वेबसाईडवर प्रस्ताव तयार करणे\nज्युन्या परवान्याची झेराक्स प्रत\nतिन वर्षाचा विक्री अहवाल\nअ नु. पुरस्काराचे नाव क्षेत्र निवड कमेटी सन्मान / गौरव\n१ वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार अनुसुचीत जाती अनुसुचित जमाती सर्व्साधारण गटातील उत्कृष्ठ काम करणारे शेतकरी राज्य स्तरावरील कमिटीदरे निवड राज्यपाल यांचेकडुन विशेष कार्यक्रमात रोख पुरस्कारासह गौरव\n२ उद्यान पंडित पुरस्कार अनुसुचीत जाती अनुसुचित जमाती सर्वसाधारण गटातील उत्कृष्ठ काम करणारे शेतकरी राज्य स्तरावरील कमिटीदरे निवड राज्यपाल यांचेकडुन विशेष कार्यक्रमात रोख पुरस्कारासह गौरव\n३ जिजामाता पुरस्कार कृषि उत्पादनात उत्कृष्ठ कार्य करणार्या महिला शेतकरी राज्य स्तरावरील कमिटीदरे निवड राज्यपाल यांचेकडुन विशेष कार्यक्रमात रोख पुरस्कारासह गौरव\n४ कृषि भुषण पुरस्कार स्वतः उत्कृष्ठ शेतीकरुन इतरांना मार्गदर्शन करणारा शेतकरी राज्य स्तरावरील कमिटीदरे निवड राज्यपाल यांचेकडुन विशेष कार्यक्रमात रोख पुरस्कारासह गौरव\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गतच्या कलम ४ ;१) ;खद्ध प्रमाणे १ ते १७ नमुन्यातील स्वयंप्रेरणेने करावयाचे प्रकटण तपशिलवार तयार करफन प्रसिध्द करण्यांत आले आहे. विभागाअंतर्गत जनमाहिती अधिकारी, सहारूयक जनमाहिती अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी यांची नेमणुक करण्���ांत आली आहे\n१) श्री.सी.एम.कांबळे, जन माहिती अधिकारी\n२) श्रीमती एन.एस.देशभ्रतार सहारूयक जनमाहिती अधिकारी\n३) श्री.एस.एस.किरवे, प्रथम अपिलीय अधिकारी\nप्राप्त क्षाालेल्या अर्जावर विहीत मुदतीचे आंत कार्यवाही करण्यांत येत आहे..\nकत्रषि समिती सदस्यांचे नांव, पत्ता व दुरध्वनी क्रमांक\nअनु सदस्यांचे नाव पत्ता दुरध्वनी क्रमांक\n१ श्री संदिपभाऊ सोमाजी ताले, सभापती मु. राघो, पो. लेन्डेझारी, ता. तुमसर, जिल्हा भंडारा ९६३७६९७८९८\n२ श्री.सुरेश हरिशचंद्र रहागडाले ,सदस्य मु.पो.डोंगरी+बु ता.तुमसर जि.भंडारा ९७६४०७८७१७\n३ सौ.रफपलता नामदेव जांभुळकर ,सदस्या मु.गराडा पो.केसलवाडा+वाघ ता.लाखनी जिल्हा भंडारा. ८००७५२७९९५\n४ श्री.मोहन विठठलराव पंचभाई ,सदस्य मु.येनाळा पो.भेंडाळा ता.पवनी जिल्हा भंडारा ९४२३११४६०५\n५ सौ.निताबाई दुर्वास आकरे, सदस्या मु.खरबी ;नाकाद्ध पो.ठाणा+पें.पप ता.जिल्हा भंडारा ८००७४२४३२१\n६ श्री.अशोक श्रावण उईके ,सदस्य मु.आसलपाणी पो.गर्रा+बघेडा ता.तुमसर जिल्हा भंडारा ९५४५६५४६८६\n७ सौ.नलिनी विनोद खरकाटे ,सदस्या मु.पो.लाखांदुर ता.लाखांदुर जिल्हा भंडारा ९४२१८९६५९६\n८ श्री. ऋषी रावजी इनवाते ,सदस्य मु.खेडेपार पो.रेगेपार+कोठा ता.लाखनी जिल्हा भंडारा ९७६४९४७९८६\n९ सौ.संविता शंकर बाम्हणकर ,सदस्या मु.पो.पळसगांव+सो ता.साकोली,जिल्हा भंडारा ९०११९०४९४२\n१० श्री.महेन्द्र रामकत्रष्ण शेन्डे ,सदस्य मु.पो.करडी ता.मोहाडी जिल्हा भंडारा ९९२३८६२१४६\n११ श्री.अविनाश आंनदराव ब्राम्हणकर ,सदस्य मु.सालेबर्डी पो.दिघोरी+मो ता.साकोली जि.भंडारा. ९४२२१५७५८१\nइंदिरा गांधी आणि सरदार पटेल संयुक्त जयंती समारोह\nसावित्रीबाई फुले जयंती समारोह\nमहिला व बालकल्याण विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nजि.प. भ.नि.नि. खातेदार लेखा शिल्लक पाहणे\nजिल्हा परिषदेचे विशेष कार्यक्रम\nइंदिरा गांधी जन्मदिनी विशेष कार्यक्रमचे आयोजन\nश्री छत्रपती शाहूमहाराज पुण्यतिथी निमित्त आदरांजली कार्यक्रम\nस्वतंत्र दिवस (15 ऑगस्ट) ला झालेला झेंडा वंदनाचा कार्यक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Action-for-46-officers-of-Agriculture-Department/", "date_download": "2018-11-19T11:21:36Z", "digest": "sha1:D3VRW5VV3GBGQIGWGGF2P3AYADJJTNN7", "length": 10037, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कृषी विभागाच्या 46 अधिकार्‍यांवर कारवाई | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › कृषी विभागाच्या 46 अधिकार्‍यांवर कारवाई\nकृषी विभागाच्या 46 अधिकार्‍यांवर कारवाई\nनगर : केदार भोपे\nपारनेर तालुक्यातील 5 कृषी मंडलांतर्गत रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये झालेल्या अपहारप्रकरणी ही रक्कम संबंधित अधिकार्‍यांच्या वेतनातून वसूल करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यकांसह इतर अशा एकूण 46 अधिकार्‍यांवर कारवाईला सुरुवात झाली आहे. यातील निवृत्त अधिकार्‍यांच्या निवृत्तिवेतनातूनही पैसे वसूल करण्यात येणार असल्याने, त्यांचे धाबे दणाणले आहेत.\nयाबाबत सविस्तर माहिती अशी की, पारनेर तालुक्यातील पारनेर, सुपा, भाळवणी, निघोज आणि टाकळी ढोकेश्‍वर या कृषी मंडलांतर्गत रोजगार हमी योजनेत 1997 ते 2007 या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणावर अपहार करण्यात आला होता. यात मातीनाल्यांचे बांधकाम करण्यात आले होते. याप्रकरणी मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यावेळी केल्या होत्या.\nहजारे यांच्या तक्रारीनंतर संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यामध्ये 46 अधिकारी दोषी आढळून आले. दोषींना जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 च्या नियम 8 व 12 नुसार; तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम 1982 च्या नियम 27(2)(ब)(क) मधील तरतुदीनुसार 46 कर्मचार्‍यांच्या विभागीय चौकशीला मान्यता देण्यात आली होती.\nनाशिकचे विभागीय आयुक्त यांची शिस्तभंगविषयक प्राधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. विभागीय आयुक्तांनी दोषींना दोषारोपपत्रे बजावली. मात्र, या अधिकार्‍यांनी दोषारोप अमान्य केल्याने विभागीय आयुक्तांनी चौकशी अधिकारी व सादरकर्ता अधिकारी यांची नियुक्ती केली. 13 नोव्हेंबर 2013 रोजी चौकशी अधिकार्‍यांनी चौकशी अहवाल विभागीय आयुक्तांना सादर केला. त्यात चौकशी अधिकार्‍यांनी दोषारोप सिद्ध होत असल्याचा निष्कर्ष काढला. त्यास विभागीय आयुक्तांनी सहमती दर्शविली. 8 सप्टेंबर 2015 रोजी विभागीय आयुक्तांनी दोषींना चौकशी अहवाल देत म्हणणे मांडण्यास संधी दिली. संबंधित अधिकार्‍यांनी बचावासाठी दिलेली उत्तरे व सदरचा चौकशी अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता.\nत्यानंतर दोषी असलेल्या 46 अधिकार्‍यांपैकी 38 जणांवरील कारवाईची अंमल��जावणी सुरु करण्यात आली असून, 8 दोषींवरील निर्णय अद्याप बाकी असल्याचे समजते. कारवाई बाकी असलेल्या 8 जणांमध्ये वर्ग 2 च्या अधिकार्‍यांचा समावेश आहे. त्यात काही मंडल कृषी अधिकारी तर काही तालुका कृषी अधिकारी आहेत. अंदाजे 60 लाख रुपयांची अनियमितता झाल्याचा संशय असून, उर्वरित 8 अधिकार्‍यांवर लवकरच कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले.\n9 सेवानिवृत्तांकडून 7 लाखांची वसुली\nदोषी 46 अधिकार्‍यांपैकी काही अधिकारी सेवानिवृत्त झाले. त्यांना शासनातर्फे निवृत्तीवेतनही देण्यात येते. या अधिकार्‍यांकडून झालेल्या अनियमिततेची वसुली त्यांच्या निवृत्तीवेतनातून करण्यात येणार आहे. एकूण वसूलपात्र रकमेसह सेवानिवृत्ती वेतनातून दरमहा सहा टक्के रक्कम 2 ते 7 वर्षांपर्यंत कपात करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या 9 सेवानिवृत्तांकडून 6 लाख 68 हजार 207 रुपयांची एकरकमी वसुली करण्याचा आदेश शासनाने काढला आहे.\nशासन आदेशानुसार कारवाईस सुरुवात\nपारनेरमधील रोजगार हमीच्या अपहार प्रकरणात दोषी असलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश शासनाकडून प्राप्त झाले आहेत. त्यात अपहाराची रक्कम संबंधितांच्या वेतनातून कपात करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार आदेश प्राप्त झालेल्यांच्या वेतनातून रक्कम कपात करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अद्यापही काही अधिकार्‍यांवरील कारवाईचा निर्णय शासन पातळीवर प्रलंबित आहे.\nपंडित लोणारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Laxmikant-Deshmukh-speech-in-shivaji-university-kolhapur/", "date_download": "2018-11-19T11:55:31Z", "digest": "sha1:PYYM6CJU6AYCFLMHL47FUDPGRSI5UAWY", "length": 6177, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ...तरच जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलते : देशमुख | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ...तरच जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलते : देशमुख\n...तरच जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलते : देशमुख\nजीवनामध्ये विज्ञानविषयक दृष्टिकोन तयार होताना जगणे आणि लिहिणे यामध्ये अंतर नसावे. जगण्याचा दृष्टिकोन वैज्ञानिक झाला तरच जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलते, असे प्रतिपादन 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी मंगळवारी येथे केले.\nशिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग आणि मुंबई येथील मराठी विज्ञान परिषद यांच्या वतीने रामानुजन सभागृहामध्ये आयोजित तीन दिवसीय मराठी विज्ञानकथा लेखन कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के होते.\nदेशमुख म्हणाले, नवोदित लेखकांनी विज्ञाननिष्ठ कथा लेखनाचा सातत्याने अभ्यास करणे आवश्यक आहे. भारतामध्ये 22 राजभाषा आहेत. भाषेचे राजकारण आहे. इंग्रजीचा प्रभाव आहे. भाषिक गुंतागुंत आहे. हे पाहता विज्ञानाची भाषा वाढली पाहिजे. यासाठी आवश्यक प्रयत्न होणे गरजेचे आहे. विज्ञानाने आपले आयुष्य व्यापून ठेवलेले आहे. मानवी जीवन प्रभावित करून टाकलेले आहे. प्रतिभासंपन्न वैज्ञानिक शोधांंमुळे मानवी जीवन आनंदी व सुखकर बनले आहे.\nडॉ. शिर्के म्हणाले, नवोदित लेखकांना विज्ञानामधील तंत्रज्ञानाचे मराठीमधून लेखन करण्याची अमाप संधी उपलब्ध आहे. तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन प्रगल्भ होणे गरजेचे आहे. प्रत्येकजण विज्ञाननिष्ठता पाळणारा एक भारतीय नागरिक होणे आवश्यक आहे.\nयावेळी अ.पां.देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. मराठी अधिविभागप्रमुख डॉ. राजन गवस यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रणधीर शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले. यावेळी उपकुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे, शिवाजीराव पवार, यशवंत देशपांडे, माधुरी शानभाग, स्मिता पोतनीस, शिरीष देशपांडे आदींसह नवोदित विज्ञानकथा लेखक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Marriage-bait-older-woman-Fraud/", "date_download": "2018-11-19T11:54:37Z", "digest": "sha1:NIG3RZBQ2XPODWSCMTWIJMISCARM654M", "length": 10999, "nlines": 52, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लग्नाचे आमिष दाखवत वृध्देला ९.५ लाखांचा गंडा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › लग्नाचे आमिष दाखवत वृध्देला ९.५ लाखांचा गंडा\nलग्नाचे आमिष दाखवत वृध्देला ९.५ लाखांचा गंडा\nवरळीतील बीडीडी चाळीत रहात असलेल्या 59 वर्षीय वृद्धेला लग्नाचे आमिष दाखवत एका ठगाने तब्बल साडेनऊ लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी तपास सुरु केला आहे.\nबीडीडी चाळीत कुटूंबासोबत राहात असलेली पीडित वृद्धा ही अविवाहित असल्याने तिने 19 एप्रिल 2015 रोजी एका मराठी वृत्तपत्रात विवाहासाठी जाहीरात दिली होती. ही जाहीरात वाचून मधूकर आपटे नावाच्या व्यक्तीने स्थळाची चौकशी केली. ज्युपिटर केमिकल्स येथे मॅनेजर म्हणून नोकरी करत असल्याचे सांगणार्‍या आपटे याने घटस्फोटीत असून मुलूंडमध्ये एकटाच राहात असल्याची बतावणी केली. तसेच आपला मुलगा नोकरीसाठी थायलंडला असल्याचेही त्याने सांगितले होते.\nआपटेचा फोन येऊन गेल्यानंतर वृद्धेने ही बाब कुटूंबियांच्या कानावर घालत स्थळ योग्य वाटत असल्याचे सांगितले. काही दिवसांनी आपटेने फोन करुन या वृद्धेला भेटण्यासाठी वरळी नाका येथील एका हॉटेलमध्ये बोलावले. ठरल्याप्रमाणे दोघे तेथे भेटलेही. या भेटीत आपटेने तिच्याकडून सर्व वैयक्तीक माहिती काढून घेतली. त्यानंतर मे 2015 पासून आपटेने या वृद्धेच्या घरी ये-जा सुरू करत कुटूंबियांशी जवळीक वाढवली. वृद्धेने आपटेकडे लग्नाबाबत विचारणा केली असता, थायलंड येथून मुलगा मुंबईत येणार असून तो आधी लग्न करणार आहे. त्यानंतर आपण लग्न करु, असे सांगत आपटेने वेळ मारुन नेली.\nआपले लग्न होणार या आनंदात असलेल्या वृद्धेने त्याच्यावर विश्‍वास ठेवत, तुमचे घर बघायचे आहे अशी त्याच्याकडे मागणी केली. घरी कोणी नसते असे सांगून आपटेने तिला घरी नेणे टाळले. मात्र आपला बनाव या वृद्धेच्या लक्षात येणार नाही याची खबरदारी तो घेत होता. वृद्धा आपल्या जाळ्य��त अडकल्याचे लक्षात येताच आई आजारी असल्याचे कारण पुढे करत सप्टेंबर 2015 पासून आपटेने तिच्याजवळून 5 लाख रुपये उकळले. पैसे जात असल्याकडे वृद्धेचे लक्ष नव्हते. ती आपटेकडे केवळ लग्नाबाबत विचारणा करत होती.\nआई बरी झाल्यानंतर काही दिवसांतच लग्न करु, असे सांगून आपटे वेळ मारुन नेऊ लागला. त्याची आई आजारी असल्याने वृद्धा त्याच्यावर लग्नाबाबत जबरदस्ती करत नव्हती. मे 2016 मध्ये आपटे पुन्हा घरी आला. रत्नागिरी येथील गावी एक प्लॉट खरेदी करावयाचा असून लग्नानंतर हा प्लॉट आपलाच होईल, असे सांगत आपटे याने तिच्याकडे पैशांची मागणी केली. आपटेच्या जाळ्यात पुर्णपणे अडकलेल्या वृद्धेने त्याला तब्बल 4 लाख 50 रुपये दिले. त्यानंतर मात्र आपटे हा लग्नाबाबत काही एक बोलत नसल्याचे लक्षात येताच वृद्धेने दिलेल्या पैशांची मागणी सुरू केली.\nदरम्यानच्या काळात आपटेला बँकेतून ट्रान्सफर केलेल्या पैशांची नोंद अरुण गुरव या नावाने आल्याने वृद्धेला संशय आला. तीने याबाबत आपटेकडे विचारणा केली असता पैसे घेत असल्याबाबत मुलाला समजू नये म्हणून मित्र गुरव याचे बँक खाते वापरल्याचे थातुरमातूर उत्तर दिले. आपटेवरील संशय आणखी बळावू लागल्याने आणि तो विवाहास टाळाटाळ करु लागल्याने वृद्धेने पैशांची मागणी सुरू केली. अखेर आपटेने तिला 9 लाख 75 हजार रुपयांचा धनादेश दिला. मात्र खात्यात पैसेच नसल्याने हा धनादेश वटला नाही.\nवृद्धेने याबाबत आपटेकडे विचारणा केली असता अजून फंडाची रक्कम खात्यात जमा झाली नसल्याने हा धनादेश वटला नसल्याची बतावणी केली. तसेच एप्रिल 2017 मध्ये आई वारल्याचेही त्याने वृद्धेला सांगितले. काही महिने उलटल्यानंतर वृद्धेने आपटे याला फोन करण्याचा प्रयत्न केला असता तो बंद आला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वृद्धेने आपटेचा शोध सुरू केला. त्याचा विलेपार्ले येथील मित्र गुरव याच्या घरी जाऊन चौकशी केली असता आपटे नावाचा व्यक्ती ओळखीचा नसल्याचे त्याच्या कुटूंबियांनी सांगितले.\nताडवाडी बीआयटी चाळीचा पुनर्विकास रद्द \nलोकसभा, विधानसभेत काँग्रेस आघाडी\n४० वर्षांनंतर भुजबळांचे पुन्हा भायखळा\nकर्जमाफी मिळालेल्यांना फेरकर्ज द्या\nकोळीवाड्यांच्या जागा जाणार बिल्डरांच्या घशात\nअ‍ॅट्रॉसिटी शिथिल करणार नाही, गरज पडल्यास अध्यादेश\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी क���ला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-246475.html", "date_download": "2018-11-19T11:16:15Z", "digest": "sha1:IRAPNYW67YREUR6IQOCA2AMZ33IKGCAL", "length": 11063, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रिपाइंची भाजपसोबत युती !", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासा���ेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\n24 जानेवारी : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटानं भाजपसोबत युती केलीये. पक्षाचे नेते अविनाश महातेकर यांनी ही घोषणा केलीये.\nशिवसेना भाजपची युती तुटल्यात जमा असताना आता आरपीआयनं भाजपसोबत युती करण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या महापालिका निवडणुकीत आरपीआय शिवसेनेसोबत होती. यावेळी भाजपसोबत आरपीआय असणार आहे. जागावाटपाचा निर्णय लवकरच होणार आहे. भाजप आरपीआयसाठी किती जागा सोडतंय याबाबत उत्सुकता निर्माण झालीये.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: #आखाडापालिकांचा#आखाडापालिकांचाBJPDevendra Fadnavisramdas athawaleRPIभाजपयुतीरामदास आठवलेशिवसेना\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\n आता पुण्याने शोधला एक नवीन उपाय\nमहाराष्ट्राच्या आणखी एका जवानाला वीरमरण, आज होणार अंत्यसंस्कार\nभीमा कोरेगाव प्रकरण : दिग्विजय सिंहांची चौकशी होण्याची शक्यता\nVIDEO : भिवंडीत भीषण आग, कोट्यवधी रुपयांचं नुकसान\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळज���क माहिती उघड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/agriculture-department-farmer-nagpur-10503", "date_download": "2018-11-19T12:27:38Z", "digest": "sha1:UXEOZRCMXBLF5L4QXGNMF7JPQHI3QWUL", "length": 9846, "nlines": 160, "source_domain": "www.esakal.com", "title": "agriculture department farmer in nagpur कृषी विभागाला फुटले \"अंकुर' | eSakal", "raw_content": "\nकृषी विभागाला फुटले \"अंकुर'\nमंगळवार, 5 जुलै 2016\nनागपूर - राज्य सरकारने पीकविम्या काढण्यापासून वंचित असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत व मोफत बियाणे वाटपाचा निर्णय घेतला. परंतु, शेतकऱ्यांची माहितीच कृषी व महसूल विभागाकडे उपलब्ध नव्हती. \"सकाळ‘ने या संदर्भातील वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत शासनाने अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. त्यानंतर याद्या तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली.\nनागपूर - राज्य सरकारने पीकविम्या काढण्यापासून वंचित असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत व मोफत बियाणे वाटपाचा निर्णय घेतला. परंतु, शेतकऱ्यांची माहितीच कृषी व महसूल विभागाकडे उपलब्ध नव्हती. \"सकाळ‘ने या संदर्भातील वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत शासनाने अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. त्यानंतर याद्या तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली.\nगेल्या खरीप हंगामात सुरुवातीला पडलेल्या पावसाच्या खंडामुळे सोयाबीन व कापूस उत्पादनात घट झाली. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता; त्यांना नुकसानभरपाई मिळाली. परंतु, असे केवळ नागपूर विभागात दीड लाखच शेतकरी होते. जवळपास 10 लाख शेतकरी मदतीपासून वंचित होते. राज्य सरकारने आर्थिक मदत देण्याचा निर्णय तीन महिन्यांपूर्वीच घेतला. परंतु, कृषी व महसूल विभागाकडे पीकविमा न काढणाऱ्या कापूस व सोयाबीन उत्पादकांची यादीच उपलब्ध नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीचे वाटप कसे करणार, असा प्रश्‍न निर्माण झाला होता. \"सकाळ‘ने यासंबंधी वृत्त प्रकाशित केल्यानंतर शासनाने दखल घेतली.\nदोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांना कानउघडणी करीत लवकर याद्या तयार करून पाठविण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे. आतापर्यंत पाच जिल्ह्यांच्या याद्या तयार झाल्या असून, केवळ गडचिरोली जिल्ह्याची यादी तयार व्हायची असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरि��ंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Mayor-Mayor-Reservation-issue/", "date_download": "2018-11-19T11:32:44Z", "digest": "sha1:JMHMFE4ZX5WYS5W5XP3DVTZIFEBFRVG4", "length": 4829, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " न्यायालयाचा आज निर्णय | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › न्यायालयाचा आज निर्णय\nमनपा महापौर-उपमहापौर आरक्षणाला आक्षेप घेऊन न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज शुक्रवारी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठामध्ये निकाल लागणार आहे. याकडे बेळगावातील मराठी जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. महापौर-उपमहापौर निवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये महापौरपद अनुसूचित जमातीकरिता राखीव ठेवण्यात आले असून हे आरक्षण चुकीच्या पद्धतीने जाहीर केल्याचा आरोप सत्ताधारी मराठी गटाने केला आहे. यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. महापौरपद जाहीर करताना रोटेशन पद्धत डावलण्यात आली आहे.\nमनपा निवडणूक कायद्याचा भंगदेखील झाला आहे. यामुळे सत्ताधारी मराठी गटावर अन्याय झाला आहे. आरक्षणाबाबत फेरविचार करण्याची याचिका न्यायालयात नगरसेवक अ‍ॅड. रतन मासेकर यांनी दाखल केली आहे. यावर सुनावणी सुरू असून मंगळवारी नगरविकास खात्याचे सचिव, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, विभागीय आयुक्त यांनी उपस्थिती दर्शविली. यानंतर बुधवारी युक्तिवाद केला. युक्तिवादाची पडताळणी शुक्रवारी होणार असून निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महापौर-उपमहापौर पदासाठी इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू असून मनपाचे राजकारण तापले आहे. न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यास इच्छुकांच्या प्रयत्नावर पाणी फेरले जाणार आहे. यामुळे शुक्रवारी होणार्‍या न्यायालयीन पडताळणीकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nओडिशात आढळले १० कापलेले हात\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्���णून साजरा केला जातो 'पेले डे'\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Acceptance-confession-by-the-Government-in-High-Court/", "date_download": "2018-11-19T11:22:06Z", "digest": "sha1:GWX6TR3BQV45JTL2VI5NWHI2CXVRBV5W", "length": 8976, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अमृत योजनेला वाढीव निधी देणार नाही | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › अमृत योजनेला वाढीव निधी देणार नाही\nअमृत योजनेला वाढीव निधी देणार नाही\nमिरजेच्या अमृत पाणी योजनेसाठी वाढीव निधी देणार नाही, असे शासनाने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे कबुलीच दिली. त्यामुळे या योजनेतून वाढीव 8.66 टक्के जादा दराच्या निविदा मनपा प्रशासन आणि शासनाने मंजूर करून मनपावर 12 कोटींचा बोजा लादल्याचे स्पष्ट झाले आहे.\nयाबाबत मंगळवारी पुन्हा न्यायमूर्ती अभय ओक आणि श्री. छागला यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्‍त केली. आता दोन्ही बाजूंनी युक्‍तिवाद पूर्ण झाला आहे. याप्रकरणी पुन्हा दि. 16 एप्रिलला न्यायालयाने अंतिम निकाल देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे या निकालावर आता योजनेचे भवितव्य अवलंबून आहे.\nकेंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत मिरजेसाठी 103 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. ही योजना मंजूर करताना शासनाने कोणत्याही परिस्थितीत वाढीव दराने मंजुरी देऊ नये, असे स्पष्ट केले होते. असे असूनही शासन आणि महापालिका प्रशासनाने 8.66 टक्के जादा दराने निविदा मंजूर केली. याबाबत स्थायी समिती आणि महासभेलाही डावलले होते.\nयाबाबत तक्रारीनंतर शासनाच्या उच्चस्तरीय तांत्रिक समितीने 8.66 टक्के जादा दराची निविदा मंजूर केली. शिवाय, स्थायी समितीची अंतिम मान्यता न घेताच 8.66 टक्के जादा दराची निविदा मान्य करून ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिली. या योजनेचे कामही सुरू झाले आहे.\nयाप्रकरणी नगरसेवक किशोर लाटणे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. स्थायी समितीच्या परस्पर महापालिकेचे नुकसान करणारी निविदा मंजूर केल्याचे त्यांनी तक्रारी म्हटले होते. त्यामुळे या आर्थिक नुकसानीची जबाबदारी आयुक्तांवर ठेवावी. या संपूर्ण निविदा प्रक्रियेची, शासनाच्या उच्चस्तरीय समितीची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी अशी मागणी त्यांनी याचिकेत केली होती.\nया याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी महापालिकेच्यावतीने अ‍ॅड. एस. यु. कामदार, डॉ. अजित बोरकर, ठेकेदारांच्या वतीने अ‍ॅड. नरेंद्र वालावलकर, शासनाच्या वतीने सहायक सरकारी वकील पाबले आणि याचिकाकर्ते लाटणे यांच्यावतीने अ‍ॅड. प्रमोद कठाणे यांनी बाजू मांडली. शासनाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात महापलिकेला जादा दराची रक्कम देणार नाही, असे स्पष्ट म्हटल्याचे अ‍ॅड. कटाणे यांनी सांगितले.\nअ‍ॅड. कटाणे म्हणाले, प्रशासनाच्यावतीने निविदा प्रक्रिया कायदेशीर व शासनाच्या उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेने राबवल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे हा खर्च महापालिकेलाच करावा लागेल अशी भूमिका मांडली. भविष्यात शासन हा खर्च देण्यबाबत विचार करू शकते. त्यासाठी कायद्यात बदल करू, असे म्हटले आहे.\nते म्हणाले, योजनेचे काम सुरू केले असून 10 ते 15 कोटींचे काम झाल्याचे ठेकेदारांच्या वकिलांनी सांगितले. परंतु यात आता शासनाचा काही संबध नाही. उच्च स्तरीय समितीनेच ही निविदा मान्य केल्याचे याचिकेत म्हटले आहे. मात्र आम्ही उच्चस्तरीय समितीच म्हणजेच शासन असल्याचे स्पष्ट केले. शासनानेच ही समिती नेमली असून तीत सर्व शासकीय अधिकारी असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे न्यायालयाने तो मद्दा ग्राह्य धरला. यानुसार आता युक्‍तिवाद संपला असून, न्यायालयाने या याचिकेवर दि. 16 एप्रिल रोजी निकाल देणार असल्याचे स्पष्ट केले.\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Grape-garden-damages-26-crores-Panchnama-47-lakhs/", "date_download": "2018-11-19T11:19:32Z", "digest": "sha1:BD3MBN55XUWYBA2UJN4VKNX2UQZ6AOMB", "length": 6886, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नुकसान २६ कोटींचे; पंचनामा ४७ लाखांचा | पुढार���\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › नुकसान २६ कोटींचे; पंचनामा ४७ लाखांचा\nनुकसान २६ कोटींचे; पंचनामा ४७ लाखांचा\nवादळ, अवकाळी पाऊस व तुफान गारपिटीच्या तडाख्याने नुकसान झालेल्या द्राक्षबागायतदार शेतकर्‍यांना शासनाने सुलतानी झटका दिला आहे. 265 हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबागांचे तब्बल 26 कोटी रुपयांचे नुकसान झाले. प्रशासनाने मात्र केवळ 47 लाख रुपयांच्या नुकसानीचे पंचनामे केले आहेत.\nद्राक्षबागांचे हेक्टरी सरासरी 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे; परंतु शासन नियमानुसार हेक्टरी 18 हजार रुपये नुकसान गृहित धरून पंचनामे केले आहेत, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी राजाराम शिंदे यांनी दिली. दि.15 ते 17 मे दरम्यान झालेल्या गारपिटीमुळे येळावी, बोरगाव, विसापूर, हातनोली, हातनूर, आरवडे, पुणदी, गोटेवाडी, धामणी आणि चिंचणी या गावांतील द्राक्षबागा, आंबा, डाळिंब, केळी अशी पिके आणि घरांचे फार मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांनी कष्टाने तयार केलेल्या द्राक्षकाडीवर गारांचा मारा बसला आहे. या काडीला द्राक्षे येण्याची शक्यता नसल्याने दुबार खरड छाटणी करण्याची वेळ आली आहे.\nतालुका कृषी अधिकारी आर. बी. शिंदे, मंडल कृषी अधिकारी आर. आर. खरमाटे, कृषी पर्यवेक्षक सचिन दाभोळे, कृषी सहाय्यक सी. के. पाटील, मंडल अधिकारी रमेश पवार, तलाठी शशिकांत ओमासे यांनी तातडीने पंचनामे केल्यामुळे नुकसानभरपाई मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पंचनामे करताना तालुका कृषी विभागाने 2015 ला शासनाने काढलेल्या आदेशाचा आधार घेतला आहे.\nअवकाळी पाऊस व गारपिटीने फळबागांचे नुकसान झाल्यास हेक्टरी 18 हजार रुपयांप्रमाणे नुकसानीचे पंचनामेे करावेत, असे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे तालुक्यात द्राक्षबागांचे 46 लाख 72 हजार 160 रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनामे शासनाकडे सादर केले आहेत.\nअधिवेशनात आवाज उठविणार : आ. पाटील\nआमदार सुमनताई पाटील म्हणाल्या, गारपिटीमुळे तालुक्यातील द्राक्षबागा व द्राक्षबागायतदार शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. हेक्टरी सरासरी 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने केवळ हेक्टरी 18 हजार रुपये नुकसान झाल्याचे पंचनामे करुन द्राक्षबागायतदार शेतकर्‍यांची चेष्टा केली आहे. याविरोधात अधिवेशनात मी आवाज उठविणार आहे. द्राक्षबागायतदार शेतकर्‍यांना हेक्टरी 10 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करणार आहे.\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nशशांक केतकर-नेहा जोशी पहिल्यांदाच एकत्र\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/man-tarang-news/kathakathan-by-suhas-pethe-part-8-1594293/", "date_download": "2018-11-19T12:21:23Z", "digest": "sha1:VTOE22CSM2ECRBVKM4H732CFDPAEC5OS", "length": 25042, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Kathakathan by Suhas Pethe part 8 | स्वतंत्र अस्तित्व..? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविराट कोहली ऑस्ट्रेलियात गप्प बसला तर आश्चर्य वाटेल - पॅट कमिन्स\nरिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nमूल संध्याकाळी शाळेतून घरी येतं.\nमूल संध्याकाळी शाळेतून घरी येतं. त्यावेळी आपल्याकडे पाहुणे आलेले असतात. त्यांच्यातलं त्याच्याबरोबरीचं पहिली दुसरीतलं मूल घरातल्या खेळण्याच्या लाकडी घोडय़ावर बसून खेळत असतं. आत आल्यावर डबा-दप्तर ठेवलं की, मुलाचं त्याकडं लक्ष जातं. ते लगेच त्या खेळण्यातल्या घोडय़ावर बसलेल्या मुलाच्या हातातला घोडा हिसकावून घेतं. घरातले त्याचे आईवडील आपल्या मुलाला बाजूला करायचा प्रयत्न करतात, कधी डोळ्यानं दटावतात, ‘खेळू दे की त्याला’, असं म्हणतात. सहसा मूल ऐकत नाही. ते त्या घोडय़ाजवळच हटून बसतं. ते म्हणत असतं, ‘हा घोडा माझा आहे.’ मूल हट्टी असलं आणि आलेल्यांनी, त्यांच्या मुलाला तो घोडा सोडून द्यायला सांगितला, तरी तेही तसंच बसून राहातं मग बहुधा दोघाही मुलांना रागावलं जातं. चिडचिड, रडारड होते.\nएरवी रोजही हे घरातलं मूल काही आल्याआल्या लगेच ते खेळणं खेळतं, असं नाही. त्याचं ते खेळणं हे रिकामं राहिलं तरी एरवी त्याला चालतं. पण, ते ‘त्याचं स्वतंत्र खेळणं’ असतं आणि त्याला ते तसंच हवं असतं. शाळेतही अनेकदा, ही विशिष्ट बाकडय़ावर, विशिष्ट ठिकाणी बसण्याची प्रवृत्ती, शिक्षकांन�� अडचणीची होऊन, एक तर त्यासाठी शाळेला काही नियम करावे लागतात, सक्ती करावी लागते. कारण त्यांच्या त्या जागा स्वतंत्र आणि ठरलेल्या असाव्या, असं त्यांना वाटतं.\nबालपणी उपडं वळणारं लहान मूल केव्हा एकदा रांगायला लागेल आणि आपण स्वतंत्र होऊ, याची आई वाट पाहाते. ते रांगायला लागतं, त्याचा आनंद होतो. तोवर ते रांगल्यामुळं वस्तूंची ओढाओढी करतं. त्या विस्कटतं, कागद फाडतं. रांगतारांगता वस्तूंना डोकं आपटून भोकाड पसरतं. तरी आईला पुढे वाटतं, हे एकदा पायांवर उभं राहून स्वतंत्रपणे चालायला लागलं की, याच्यामागं हिंडावं लागणार नाही. त्याचा त्रास कमी होईल, उलट ते आपल्याला वस्तू न्यायला-आणायला मदत करील. त्यांतलं ते काही करतंही, पण आता उंच आणि स्वतंत्र झाल्यामुळं, ते आपली आपण इतर उलाढालही करतं. ते टीव्ही लावतं, कपाटावरचा गेम काढून खेळत बसतं, घरातून बाहेर पडून रस्त्यावर जातं. त्यालाही खेळात स्वातंत्र्य हवं असतं. त्याची तिचाकी सायकल घेऊन, त्याला आता मोठय़ांसारखं रस्त्यावरून ‘स्वतंत्रपणे’ जायचं असतं.\nएका मर्यादेपर्यंत त्याचं स्वतंत्र होणं, मोठं होणं आनंदाचं वाटतं. पण दुसऱ्या बाजूला, आता त्याचा त्रास सुरू होतो. पुढे तोल सांभाळायला आल्यावर दुचाकी सायकल येते. त्याच्या दुचाकी सायकलच्या बरोबरीनं आपण रस्त्यावरून पळावं किंवा छोटी दुचाकी त्याच्या बरोबरीनं चालवावी, असं त्याला वाटतं. सायकल हातात आली की, ‘माझं मी येतो, तुमचं तुम्ही गाडीवरनं या’ असं सांगणं सुरू होतं, जे ऐकण्याशिवाय आता फार पर्याय उरत नाहीत. शिकतानासुद्धा त्याला त्याच्यापद्धतीनं त्याच्या बरोबरीच्या मुलामुलींनी निवडलेल्या शाळेत, क्लासला जायचं असतं. हे करीत असताना, मुलाला शिक्षणापेक्षा, आपण आता त्या निमित्तानं आठदहा तास स्वतंत्रपणे बाहेर राहू शकतो, याचा नकळत आनंद असतो. त्याला वाटतं की, एकदा हे शिक्षण संपलं आणि आपल्याला नोकरी लागली की, आपण ‘खरे स्वतंत्र’ होऊ, आईवडिलांच्या बंधनांपासून मोकळे होऊ.\nनोकरीला लागतानाचा आनंद पशापेक्षाही आता आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य देईल, त्याच गावात न राहण्याचं, आपल्याला हवं तसं वाहन घेण्याचं, बाहेर फिरण्याचं, मनाप्रमाणं मित्रमंडळी जोडण्याचं – अशी ‘अनेक स्वातंत्र्यं’ मिळतील, याचा आनंद असतो. तोही थोडा फार मिळतो. पण आपण काय काम करायचं, ते आपले वरचे कुणीतरी सा��ेब ठरवतात, आपल्या मनाप्रमाणं आपल्याला हवं ते काम करता येत नाही. आपल्याला हव्या त्या पद्धतीप्रमाणं करता येत नाही. ते करण्याच्या अनेक नव्या किंवा चांगल्या असलेल्या कल्पना अमलात आणण्याचं स्वातंत्र्य नाही – अशा अनेक गोष्टी लक्षात येतात. त्यातून घरी आईवडिलांकडं राहावं लागत असेल तर, त्यांची जाण्यायेण्यावर, काय केलं ते सांगण्यावर, खर्चवेचावर – अशी अनेक बंधनं आपल्या स्वतंत्रपणावर येतात, असं सारखं वाटतं. अस्वस्थता राहते. ‘अस्वस्थता नेहमी एकाकी असते.’ त्यामुळं, ती कमी व्हायला, ओघानंच आपण आपल्या मनासारखा जोडीदार निवडावा, असं वाटतं.\nअसं केलं तर, मग आपल्यावर इतकी बंधनं येणार नाहीत किंवा साध्या भाषेत म्हणायचं तर, आज आपण जे दोन विरुद्ध एक आहोत ते दोन विरुद्ध दोन होऊन, तुल्यबळ तरी होऊ. मग अस्वस्थताही कमी येईल आणि आपलं स्वातंत्र्यही वाढेल, निर्णय घेता येतील. मोठय़ांच्या सांगण्यावर बंधनं येतील. आपल्या मनाप्रमाणं वागण्याचं स्वातंत्र्य आपल्याला अधिक मिळेल. लग्न तर होऊन जातं. काही महिन्यांनी लक्षात येतं की, आपण दोन विरुद्ध दोन होणार होतो, ते आता तीन विरुद्ध एक झालो आहोत. मग कधी त्यावर खासगीत चर्चा, खरं तर वादविवाद होतात. दोघांचंही म्हणणं अनेकदा एकच असतं. हा म्हणतो, तुम्ही तीनही एक आहात, मला एकटं पाडता. तर ती म्हणते, तुम्हीच तीन एक आहात, मला एकाकी पडायला होतं. शेवटी एकाच नेहमीच्या तडजोडीवर येतं की, आपण दोघं त्यापेक्षा स्वतंत्र राहू, म्हणजे दोघांनाही हा त्रास होणार नाही. आपल्या घरी आपण स्वतंत्रपणे ठरवू तसं जगू शकू. तिथं काही दिवसांनी कुठल्याही निर्णयाच्या बाबतीत, एक तर ‘मी काय म्हणत होतो किंवा मी काय म्हणत होते’ असं तरी सुरू होतं, नाही तर ‘मला काय करायचं ते मी करीन, तुला काय करायचं ते तू कर’ असं सुरू होतं.\nहे तसं कोणाच्या विशिष्ट जीवनाबद्दल नाही. विशिष्ट त्रास, दु:ख, अस्वास्थ्य का, याबद्दल आहे. आपण पाहिलं असेल की, बसमध्येसुद्धा तीन सीटऐवजी दोन सीटची बाकडी आधी भरतात. त्यावर बसल्यावरसुद्धा शक्यतो ऐसपस बसून, इतर कुणी आल्यास त्यांना बाजूच्या सीट मोकळ्या आहेत अशी खूण करून, आपल्या सीटवर बाजूला सामान ठेवून, ती सीट शक्यतो आपल्यापुरती ‘स्वतंत्र’ राहावी, याच्या प्रयत्नात मनुष्य नकळत असतो. ऑफिसमध्ये आपण तसे किती वेळ असतो, पण तिथं बसण्याची आपली खुर्ची, तिची ���िशा, कामाचा विभाग – हे तसंच स्वतंत्र असावं, असं वाटतं. देवळात कीर्तनाला-प्रवचनाला बसले तरी, त्या-त्या श्रोत्यांचे बसायचे खांब ठरलेले असतात. ना ते खांब त्यांचे असतात, तरीही यांना यायला उशीर झाला, दरम्यान कुणी तिथं बसलं, तर खरं तर उरलेल्या मोकळ्या जागी बसावं. पण मनातून त्यांना त्यांचं स्वतंत्र अस्तित्वच जणू पुसल्यासारखं वाटतं. त्यासाठी, आपापल्या खांबाजवळच्या लोकांना उठवून दुसरीकडं बसायला सांगणारे महाभाग कमी नाहीत. जिथं प्रतिष्ठा, पसा, सत्ता, पदं आहेत, तिथं तर ही ‘स्वतंत्र अस्तित्वाची’ वृत्ती ही ‘लढाईच’ होऊन बसते.\nकृपया समजून घ्यावं की, निसर्गाला विविधता, डोंगरदऱ्या, पशुपक्षी, झाडं, माणूस – अशी स्वतंत्रता मंजूर असते. ती आढळतेही. तिचा त्रासही नसतो, ती उलट पूरक असते. लक्षात येईल ते हे की, निसर्गाला स्वतंत्रता ही वैविध्य म्हणून आनंददायी असली तरी, ‘अस्तित्व’ ‘स्वतंत्र’ करण्याचे कुठले अनैसर्गिक प्रयत्न चालत नाहीत. कारण, ‘अस्तित्वाचे आविष्कार स्वतंत्र असले तरी, अस्तित्व एकसंध आहे, एकच आहे.’ अस्तित्वात, जाणिवेत स्वतंत्रता, वेगळेपणा, श्रेष्ठ-कनिष्ठ असं काही नाही. अस्तित्वाला स्वतंत्र, वेगळं, श्रेष्ठ ठरवण्याचे सारे खेळ मनाचे असतात. तो विस्तारलेला अवाजवी अहंकार असतो, त्यामुळंच ते सारे सुखाचा भास वाढवीत नेतात आणि दु:खात टाकतात.\nनदीच्या अस्तित्वातही हिमालयापासून सागरापर्यंत वाहात राहण्याचं, वाटेत असंख्य कार्य करण्याचं, पण ‘तेवढंच’ स्वातंत्र्य आहे. पण अस्तित्वाचे काठ सोडून जाण्याचं नाही, उलट निसर्गक्रमानं महासागर गाठून, उरलंसुरलं अस्तित्व विरघळवून टाकण्याचं ‘स्वातंत्र्य’ आहे. मग त्यामुळे, महासागराएवढं विशाल होण्याचा चिरंतन आनंदही सहजतेनं मिळून जातो. मात्र त्यासाठी, स्वातंत्र्याच्या सीमा, कार्य आणि अस्तित्वातलं ऐक्य, समानता जाणून जगावं लागतं. मग आनंद रोजचाच आहे आणि जगाचा निरोप घेतानाही आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\n'मला मारहाण नाही केवळ धक्काबुक्की', 'मुळशी पॅटर्न'चे दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा खुलासा\n'आजोबा आमच्यासोबत का राहत नाही', अबरामचा बिग बींना प्रश्न\nजस्टिनशी लग्न केल्यानंतर हेलीने केला नावात 'हा' बदल\nसोनालीनंतर आता 'या' अभिनेत्रीलाही झाला कॅन्सर\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\n‘गोमातेवरून काँग्रेसचे दुटप्पी राजकारण’\nमध्य प्रदेशात काँग्रेससाठी आता नाही तर कधीच नाही\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या ९ लाख कोटींच्या राखीव निधीवर सरकारचा डोळा\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nविधान परिषद उपसभापतीपद निवडणूक तूर्त नाही\nतेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना विरोधकांचे खतपाणी\nसहा तासांत पत्रीपुलाचे पाडकाम\nदुधात भेसळ केल्यास जन्मठेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mulyavardhan.org/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%87/", "date_download": "2018-11-19T11:06:47Z", "digest": "sha1:4TVMO5W5ETVO32PEOB7MGNVK343HTI3M", "length": 4759, "nlines": 80, "source_domain": "mulyavardhan.org", "title": "पुस्तके – Mulayvardhan", "raw_content": "\nएस. एम. एफ. विषयी\nमूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना नियमितपणे वर्गात काही उपक्रमांचे आयोजन करायचे आहे. यासाठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने पहिली ते चौथीच्या प्रत्येक इयत्तेसाठी शिक्षक उपक्रम पुस्तिका मराठी, इंग्रजी, उर्दू, कोकणी आणि हिंदी भाषेत तयार केल्या आहेत.\nमूल्यवर्धन कार्यक्रमाअंतर्गत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी उपक्रम पुस्तिका तयार करण्यात आल्या आहेत. वर्ग उपक्रमांशी संबंधित कविता, गाणी गोष्टी, चित्रे आणि चित्रांवर आधारित गोष्टी यात दिलेल्या आहेत. भाषा, परिसर अभ्यास, कला, कार्यानुभव आणि अन्य विषयांच्या अध्ययन निष्पत्तींशी सुसंगत असे काही अतिरिक्त उपक्रमसुद्धा यात दिलेले आहेत.\nमूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने शिक्षक मार्गदर्शक पुस्तिका मराठी, इंग्रजी, उर्दू, कोकणी आणि हिंदी भाषेत तयार केलेल्या आहेत.\n© सर्व हक्क राखीव २०१८ - शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन\nएस. एम. एफ. विषयी\nएस. एम. एफ. विषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/mumbai-supreme-courts-important-decision-in-the-case-of-persecution-for-dowry/", "date_download": "2018-11-19T11:31:31Z", "digest": "sha1:QNU7YGD3Z2RDG2GS7ZD5LPYUY73DME5W", "length": 9430, "nlines": 165, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "स��प्रीम कोर्टाचा हुंड्यासाठी छळ प्रकरणी महत्वपूर्ण निर्णय | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसुप्रीम कोर्टाचा हुंड्यासाठी छळ प्रकरणी महत्वपूर्ण निर्णय\nनवी दिल्ली : ‘हुंड्यासाठी छळ केल्यास आता संबंधित आरोपींना तात्काळ अटक होणार आहे’. यासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने दिला आहे. मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश ए.एम. खानविलकर आणि न्यायाधिश डी. व्हाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने शुक्रवारी हा निर्णय दिला आहे.\nयापूर्वी 2017 साली हुंड्यासाठी छळ याप्रकरणी अारोपींना सरळ कोठडीत डांबू नका. प्रकरणाच्या तक्रांरीची शहानिशा करा आणि मगच आरोपींवर गुन्हा दाखल करा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते.\nभारतीय दंड विधान 498A या कायद्याचा दुरूपयोग होत असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने आपल्या आधीच्या निर्णयात बदल करत ‘हुंड्यासाठी छळ प्रकरणातील पीडितेच्या सुरक्षितातेच्या कारणास्तव निर्णयात बदल करून आता हुंड्यासाठी छळ याप्रकरणी आरोपींना तातडीने अटक करण्याचे निर्देश दिले आहेत’.\nPrevious articleभारतातील प्रत्येक गाव होणार ‘जिओमय’\nNext articleनाशिकमधील दीड दिवसांच्या गणपतींचे आज विसर्जन\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nमराठा समाजाला स्वतंत्रपणे SEBC प्रवर्गाअंतर्गत आरक्षण देणार : मुख्यमंत्री\nमहापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर गृह सचिवांनी घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा\nमराठा आरक्षण : मागासवर्गीय आयोगाचा अहवाल राज्याच्या मुख्य सचिवांकडे सुपूर्द\n, त्यानं सुष्मिताला दिल्या ‘प्रेम’पूर्वक शुभेच्छा\n‘भारत’च्या सिनेमाच्या शुटींगदरम्यान सलमान जखमी\nव्हॉट्सअँपच्या दहा गोष्टी.. ज्या तुम्हाला कायमचे ब्लॉक करू शकतात\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nवाकोद येथे स्नेह मेळाव्यातून जागवल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी\nपंजाबमधील हल्ल्यामागे कदाचित लष्करप्रमुख, आप नेत्याचं वादग्रस्त विधान\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या प्रज्वलला रौप्य\nसमांतर रस्ता कृती समितीच्या साखळी उपोषणास 1752 जळगावकरांनी दर्शविला पाठिंबा\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nवाकोद येथे स्नेह मेळाव्यातून जागवल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-deshdoot-tejas-puraskar-2018-5/", "date_download": "2018-11-19T11:57:25Z", "digest": "sha1:27Z3NNDPH2F7T25QT6S4CNJ4ZONUMUKJ", "length": 19776, "nlines": 181, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नाशिक । समाज जाणीवांचे ‘युवा अस्तित्व’ : किरण पाटील ( समाजकारण ) | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n समाज जाणीवांचे ‘युवा अस्तित्व’ : किरण पाटील ( समाजकारण )\nशिक्षणाची आस असणार्‍या आदिवासी पाड्यावरील मुलांना नवे दफ्तर, वह्या-पुस्तके भेट दिल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावर फुलणारे निरागस हास्य, रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना रक्त मिळाल्यानंतरचा आनंद, नोकरीसाठी वणवण भटकल्यानंतर छोट्या मदतीमुळे तरुणांना नोकरी मिळाल्यानंतरचा हर्ष आणि रस्त्यावर थंडीत कुडकुडणार्‍या वयोवृद्धांच्या अंगावर अनाहुतपणे ब्लँकेट पडते, तेव्हा मिळणारी उब जेव्हा मी पाहतो तेव्हा तो माझ्यासाठी जगातील सर्वोच्च पुरस्कार असतो. तरुणाईने अशा पुरस्कारांचा आनंद अनुभवला पाहिजे.\nमाझ्या शिक्षक वडिलांकडून सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली. ज्या गोष्टी विनासायास मिळाल्या त्या वंचित समाजातील मुलांनी कधीच पाहिल्या नाही, ही जाणीव शालेय जीवनातच झाली. पण शिक्षणातून स्वावलंबन आणि अर्थाजन करून त्यातील काही भाग जिथे अंधार आहे, तिथे दिवा लावण्यासाठी खर्च करायचा, असे भान वडिलांनी दिले. ते बाळकडू घेऊन सोशल माध्यमांवर प्रथम ‘युवा अस्तित्व’ नावाचा ग्रुप तयार केला आणि समाजभान जपण्याचा प्रयत्न सुरू झाला. ‘सोशल’ माध्यमांतून तरुणाई, अधिकारी, डॉक्टर यांच्याशी संवाद सुरू झाला आणि सामाजिक उपक्रमाचा श्रीगणेशा केला. त्यावेळी या संस्थेची नोंदणी केली नव्हती. मात्र, कार्याला कायदा, नियमांचे अधिष्ठान असावे म्हणून ‘युवा अस्तित्व फाऊंडेशन’ची मुहूर्तमेढ रोवली.\nत्र्यंबक रोडवरील अनाथ बालकाश्रमातील शाळेत पहिल्यांदाच उपक्रम राबवला. चार मुलांना घेऊन सुरू झालेली युवा फाऊंडेशन कार्यातून आपले काम समाजासमोर मांडू लागलो आणि एक एक करत माणसे जोडली गेली. सं���्थेच्या माध्यमातून आदिवासी पाड्यावरील आश्रमशाळेसह इतर शाळेत साहित्य, पावसाळ्यात रेनकोट वाटपाचे उपक्रम घेत गेलो. गरीब, गरजू मुले केवळ पैसा नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्यांना आर्थिक मदत करणे, थंडीच्या दिवसांत रस्त्यावरील भिकारी, गरिबांना ब्लँकेटचे वापट, पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण, पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटे लावणे, उन्हाळ्यात दाणा-पाण्याची सोय करणे यासह होतकरू, मुलांना नोकरीसाठी संदर्भ घेऊन मुलाखतीपर्यंत मदत करत गेलो. इतकचे नव्हे तर नोकरी लागल्यानंतरही त्यांना हव्या त्या गोष्टीत मदत करण्याचा आमचा प्रयत्न असतो. महिला सक्षमीकरण उपक्रमांतर्गत मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणे असे उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबवत आहोत.\nसंतोष वैद्य यांच्या सुख, समृद्ध केअर सेंटरच्या मदतीने आजवर आम्ही रस्त्यावरील 15 हूून अधिक मनोरुग्णांना कर्जत येथील ललवाणी यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करतो. एकदा सिव्हिल हॉस्पिटलजवळ एक वयोवृद्ध मनोरुग्ण महिला विपन्नावस्थेत वस्त्रहीन होऊन पडल्याची माहिती मिळाली. तिला हॉस्पिटलला घेऊन जाणे, हे मोठे आव्हान होते. त्यावेळी आम्ही जो अनुभव घेतला, तो अत्यंत आव्हानात्मक होता. कारण अशा रुग्णांना कसे ‘हॅण्डल’ करावे, कुठे न्यावे, काही त्रास झाल्यास काय करावे, याची काहीच माहिती नव्हती. त्या सर्व गोष्टींवर मात करून आम्ही त्या मनोरुग्ण महिलेला रुग्णालयात दाखल केले. पुढे कर्जत मनोरुग्णालयात दाखल करत तिचे पुनर्वसन केले. काही काळातच ती महिला नंतर पूर्णपणे बरी झाली आणि वर्षभरातच त्यांनी आमच्याशी संवाद साधला, असे अनेक प्रसंग आम्हाला समाधान देऊन गेलेत.\nमालेगावजवळील जळगाव येथील एका मुलीला रक्ताचा कर्करोग झाला होता. तिला रक्ताची गरज होती. ‘युवा अस्तित्व’ ने याकामी पुढाकार घेत सोशल माध्यमांतून रक्तदात्यांना आवाहन केले आणि अल्पावधीतच इतका प्रतिसाद मिळाला की, रक्तपेढीची रक्तसाठवण क्षमतेपेक्षा जास्त रक्त संकलित झाले होते. त्यानंतर त्या चंद्रमोैळी घरात राहणार्‍या कुटुंबाने आमच्या ‘टीम’ला घरी आमंत्रित करत भोजनाचा आस्वाद दिला. आमचा शाल आणि श्रीफळ देऊन केलेला सत्कार आमच्यासाठी जगातील ‘सर्वोच्च पुरस्कार’ होता.\nआजवर आम्ही 3 हजारहून अधिक लोकांपर्यंत संस्थेच्या माध्यमातून पो��ोचलो आहोत. नवीन लोकांना संस्थेचा सदस्य म्हणून स्वीकारत नाही. त्यांना कामाचे स्वरुप समजावून देऊन मग आम्ही मदत, निधी स्वीकारतो. प्रारंभीच्या काळात किशोर पाटील, मिनाद लेवे, राहुल बच्छाव या चार मित्रांमुळे मी ‘युवा अस्तित्व’ निर्माण करू शकलो.\nमाझे वडील माणिक व आई शोभा पाटील तसेच युवा अस्तित्व फाऊंडेशनमधील प्रत्येक 42 सदस्यांमुळे मला समाजसेवा करण्याचे समाधान मिळत आहे. त्यामुळे ‘युवा अस्तित्व’ टिकून आहे. आजवर माझ्या कार्याची दखल घेऊन अनेक पुरस्कार मिळाले आहे. मात्र, आदिवासी पाड्यांवर शिक्षणाची आस धरणार्‍या मुलांना नवे दफ्तर, वह्या-पुस्तके भेट दिल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावर फुलणारे निरागस हास्य, रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना रक्त मिळाल्यानंतरचा आनंद, नोकरीसाठी वणवण भटकल्यानंतर छोट्या मदतीमुळे तरुणाला मिळालेल्या नोकरीचा आनंद आणि थंडीत कुडकुडणार्‍या वयोवृद्धांच्या अंगावर अनाहूतपनणे ब्लँकेट पडते तेव्हा मिळणारी ‘मायेची उब’ जेव्हा मी पाहतो, तेव्हा मला त्या प्रत्येक क्षणात जगातला ‘सर्वोच्च पुरस्कार’ मिळत असतो.\nआज वृद्धाश्रमातील वयोवृद्धांचे हाल पाहून मला भरून येते. जिथे आई-वडिलांना देव मानले जाते, तिथे वृद्धाश्रमाची गरजच काय हा प्रश्न मला छळतो. त्यामुळे भविष्यात वृद्धासाठी आश्रम नव्हे तर मायेची उब देणारे घर करण्याचा माझा मानस आहे.\nतरुणांनी मौजमजा, एशोआराम सर्व गोष्टी कराव्यात, मात्र त्यातला काहीवेळ समाजोपयोगी कार्यासाठी नक्कीच काढला पाहिजे. नोकरीतून मिळणार्‍या समाधानापेक्षा अशा कार्यातून मिळणारे समाधानाची किंमत पैशांपेक्षा अधिक असते. ‘युवा अस्तित्व फाऊंडेशन’चे कार्य सर्वदूर पोहोचवत महाराष्ट्रात तरुणाईची फौज उभी करायची आहेे. इतकेच नव्हे तर युवांचे अस्तित्व देशव्यापी करण्याचा माझा मानस आहे.\n(शब्दांकन : नील कुलकर्णी)\nपुढील अंकात – हर्षवर्धन देवधर ( स्टार्ट अप्स )\nPrevious articleजलसाठा बंदीला सर्वपक्षीय विरोध\nNext articleएसटी महामंडळाला आषाढी वारीतून दीड कोटीचे उत्पन्न\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nगुरुवारी पंतप्रधान मोदी साधणार नाशिककरांशी संवाद\nराजापूर येथे सर्पदंशाने चिमुरडीचा मृत्यू\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या प्रज्वलला रौप्य\nअप्रतिम किरण …आम्हाला तुझा अभिमान आहे\nपुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 🌷🌷🌷\n, त्यानं सुष्मिताला दिल्या ‘प्रेम’पूर्वक शुभेच्छा\n‘भारत’च्या सिनेमाच्या शुटींगदरम्यान सलमान जखमी\nव्हॉट्सअँपच्या दहा गोष्टी.. ज्या तुम्हाला कायमचे ब्लॉक करू शकतात\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nगुरुवारी पंतप्रधान मोदी साधणार नाशिककरांशी संवाद\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-zp-politics-27218", "date_download": "2018-11-19T11:48:44Z", "digest": "sha1:UY4PZ2WBQWTS3EJL2K444PE6EGGHKMN4", "length": 15429, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "sangli zp politics जिल्ह्यात पक्षांतराचे काहूर शांतच | eSakal", "raw_content": "\nजिल्ह्यात पक्षांतराचे काहूर शांतच\nविष्णू मोहिते - सकाळ वृत्तसेवा\nसोमवार, 23 जानेवारी 2017\nसांगली - जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणूक पार्श्‍वभूमीवर प्रत्येक वेळी पक्षांतराचे काहूर उठते. मात्र यंदा अद्याप तरी वातावरण शांत आहे. भाजपमध्ये एक-दोन प्रवेश झाले. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत शहरी भागाचे वातावरण होते. ग्रामीण भागातील भाजपसाठी काहीशी शांतताच आहे. कॉंग्रेस पक्षाकडेही कार्यकर्त्यांचा ओढा कायम आहे. राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांचे आऊटगोईंग सुरूच आहे. याच पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या आघाडीची बोलणी सुरू होणार असल्याने भाजपला विजयासाठीच्या रणनीतीत बदलावी लागणार आहे.\nसांगली - जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणूक पार्श्‍वभूमीवर प्रत्येक वेळी पक्षांतराचे काहूर उठते. मात्र यंदा अद्याप तरी वातावरण शांत आहे. भाजपमध्ये एक-दोन प्रवेश झाले. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत शहरी भागाचे वातावरण होते. ग्रामीण भागातील भाजपसाठी काहीशी शांतताच आहे. कॉंग्रेस पक्षाकडेही कार्यकर्त्यांचा ओढा कायम आहे. राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांचे आऊटगोईंग सुरूच आहे. याच पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या आघाडीची बोलणी सुरू होणार असल्याने भाजपला विजयासाठीच्या रणनीतीत बदलावी लागणार आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि सोयीच्या राजकारणासाठी \"अंडरस्टॅंडिंग' झाले नाही तर भाजपसमोर स्थानिक स्वराज्यमधील निवडणूक एक आव्हान असेल.\nकेंद्र आणि राज्यात भारतीय जनता पक्ष सत्तेवर आहे. मिनी मंत्रालयासाठी पक्ष ग्रामीण भागात प्रथमच ताकदीने लढत आहे. यासाठी भाजपच्या नेत्यांना शिवसेनेची साथ हवी आहे. शिवसेनेने मात्र केवळ ठराविक महापालिकांत युती नव्हे तर राज्यभरातील महापालिका आणि झेडपी, पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी युतीच्या अटीने भाजपात अस्वस्थता आहे. ग्रामीण भागात संधीसाठी शिवसेनेच्या बोटाला धरून जाण्याची गरज आजही भाजपला वाटते आहे. सत्ताधारी भाजपला नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत फायदा झाला. झेडपी निवडणूक तोंडावर जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झेडपीचे माजी सदस्य चंद्रकांत हाक्के यांचा एकमेव प्रवेश झाला. त्यानंतर तासगावातही माजी सदस्य सुभाष पाटील यांनी प्रवेश केला. कॉंग्रेस व राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांचे अंतर्गत किरकोळ प्रवेश सुरूच आहेत. झेडपी निवडणूक पार्श्‍वभूमीवर भाजपला कॉंग्रेस, राष्ट्रवादीतून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा प्रवेश अपेक्षित होते. भाजपच्या जिल्हा बैठकीत जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या विधानाला फारच महत्त्व आहे. ते बैठकीत म्हणाले, \"\"जिल्ह्यात चार आमदार, एक खासदार असतानाही अजून बस्तान बसलेले नाही. मेहेरबानी करून \"अंडरस्टॅंडिंग' करू नका. आमच्यावरही ऑब्झर्व्हर नेमलेत.'' यावरून पक्षाची सद्यःस्थिती काय आहे हेच स्पष्ट होते.\nलोकसभा, विधानसभा निवडणुकीतील भाजपचा जोश राज्यातील नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत राहिला. दोन्ही कॉंग्रेसच्या दृष्टीने नगरपालिकांतील भाजपचे यश अनपेक्षित होते. या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेससमोर अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला. कॉंग्रेसही सावध झाली आहे. दोन्ही कॉंग्रेसने ही निवडणूक गांभीर्याने घेण्याचे ठरविल्याचे सध्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीची वाताहत झाल्यामुळे नेते गंभीर आहेत. शिराळा तालुक्‍यात दोन्ही कॉंग्रेसची नेहमीची युती आहे. आटपाडी, खानापुरात त्यांची पुनरावृत्तीची शक्‍यता निर्माण झालेली आहे.\nभाजपला शहरी भागात चांगले यश मिळाले. झेडपीसाठीही काही जिल्ह्यात भाजपात प्रवेशासाठी रांगा लागल्याचे चित्र आहे. सांगली जिल्ह्यात मात्र एक-दोन प्रवेश वगळता परिस्थिती शांत आहे. उलट कॉंग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या जास्त आहे. निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच उमेदवारी ही सर्वच पक्षांचे धोरण आहे. अगदी राखीव जागांवरही तशीच परिस्थिती आहे. भाजपची राज्य सरकारमध्ये असणाऱ्या मित्र पक्षांना सोबत घेण्याची भूमिका आहे.\nकार्यकर्ते एकत्र येण्याच्या मनःस्थितीत\nस्थानिक स्वराज्य संस्थांत एकदा का भाजप शिरले तर पुन्हा येथून त्यांना हाकलणे शक्‍य नाही, याच भीतीने दोन्ही कॉंग्रेसमधील कार्यकर्ते एकत्र येत आहेत. नेते एकत्र येवोत न येवोत, काही तालुक्‍यातील कार्यकर्त्यांनी मात्र एकत्र येण्याचा निर्णय होत आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/love-story-112050800014_1.html", "date_download": "2018-11-19T11:42:13Z", "digest": "sha1:RNEBGUJA54JHO4EE5JLVITWZJFBOUTFY", "length": 17388, "nlines": 158, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "तुमची प्रेमकथा या कारणांमुळे अपूर्ण राहाते | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 19 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nतुमची प्रेमकथा या कारणांमुळे अपूर्ण राहाते\nअसे म्हणतात प्रेमापासून तुम्ही कितीही दूर जाण्याचा प्रयत्न केला तरी आयुष्यात कधी न कधी तुम्ही या प्रेमाच्या जाळ्यात अडकतात.\nपरंतु वास्तविक जीवनात अनेक प्रेमवीर फक्त प्रेमवीरच रहातात, म्हणजे ते प्रेम करणाऱ्या व्यक्तीसोबत लग्नाच्या बंधनात बांधले जात नाहीत.\nत्यामागे अनेक कारणे असू शकतात कुटुंब, समाज आणि त्यांच्या जीवनात तयार होण-या परिस्थितीनुसार त्यांना त्यांच्या प्रेमापासून दूर जावे लागते.\nपण एक गोष्ट आशी आहे ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही प्रेम अपूर्ण राहण्यामागे ग्रह, नक्षत्रही कारणीभूत असू शकतात.ज्योतिष शास्त्राच्या अधारानुसार प्रेम करणाऱ्या जोडप्यांना वेगळे होण्याचे कारण म्हणजे त्यांच्या कुंडलीत असलेल्या ग्रहांची रचना.\n- ज्योतिष शास्त्रानुसार तीन ग्रहांमुळे प्रेमयोग तयार होतो. सूर्य, बुध, शुक्र या तीन ग्रहामुळे मनुष्य प्रेमात पडतो, आणि कुंडलीत या तीन ग्रहांची युती झाली तर प्रेम विवाह निश्चित होतो.\n- जर हे तिन्ही ग्रह क्रमाने वेगवेगळ्या घरात असतील तर प्रेम जुळते पण ते पूर्णत्वास जात नाही.\n- सूर्य, बुध आणि शुक्र या गृहातील कोणतेही दोन ग्रह एकसोबत आले तर अनेक कष्टानंतर प्रेमविवाह होतो.\n- सूर्य आणि बुध कुंडलीच्या सातव्या घरात आले तर तुमचे तुमच्या वयापेक्षा मोठ्या असलेल्या व्यक्तीसोबत प्रेम संबंध तयार होऊ शकतात.\n- कुंडलीत जर शुक्र ग्रह बलवान असेल तर तुम्ही अनेक व्यक्तीसोबत प्रेम करू शकता, परंतु बाकीचे दोन ग्रह कमकुवत असतील तर त्या व्यक्तीला खरे प्रेम भेटत नाही.\nप्रेमविवाह करायचा असेल तर करा हे उपाय\n- तुमचा साथीदाराचे नाव पिंपळाच्या पानावर लिहा आणि रविवार, सोमवार, मंगळवारी ते पान शिवलिंगावर अर्पण करा.\n- शिवचालीसाचे पाठ करा.\n- महाकालीचे पूजन मंगळवारी करा.\n‘टॉयलेट एक प्रेमकथा’ हा चित्रपट ऑनलाईन लीक\nमंगल-राहूच्या युतीमुळे रोहिणी नक्षत्रात बनत आहे अनिष्टकारी अंगारक योग\nमराठीत श्री हनुमान चालिसा (पाहा व्हिडिओ)\nशनिवारी जोडे चपला चोरी जाणे उत्तम असते\nयावर अधिक वाचा :\n\" ठरविलेले पूर्ण करण्यासाठी असे प्रसंग प्रेरणादायी ठरतील. यथायोग्य विचार करून कार्य करा. निष्कारण प्रश्नांचा त्रास राहील. आरोग्याची काळजी घ्या....Read More\n\"आजचा दिवस आपल्या कार्य-योजनेंसाठी आणि सहकार्‍यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ...Read More\nबेपवाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. त्यांना ठरावीक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. तसे आपले सार्वजनिक जीवन बहुमूल्य...Read More\nआपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू...Read More\nआपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. घराच्या...Read More\nअधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा ह��ईल....Read More\n\"आनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या...Read More\nमहत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास मिळेल. अनुकूल ते सहकार्य मिळेल. वेळेचे सदुपयोग केल्याने लाभ...Read More\nआपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील. आरोग्याची काळजी...Read More\n\"आपणास घरात राहून साफसफाई, आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात. प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य...Read More\n\"आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही....Read More\n\"आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. अधिक खर्च होईल. आजचा दिवस आपल्या करियरवर विधायक परिणाम घडवू शकतो. वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटण्याची किंवा एखादे...Read More\n'क्रियामाण' कर्म म्हणजे काय\nया जन्मी मनुष्य जे काही कर्म करतो त्या कर्मास 'क्रियामाण' कर्म म्हणतात. अर्थात, हे ...\nआवळा नवमी: लक्ष्मी देवींनी सुरु केलेली परंपरा\nआवळा नवमीला आवळ्याच्या झाडाची पूजा करून त्याखाली भोजन ग्रहण करण्याची परंपरा स्वत: देवी ...\nआवळा नवमीला काय करावे काय नाही, जाणून घ्या\nपुराणांप्रमाणे अक्षय नवमी अर्थात आवळा नवमीच्या दिवशी केलेल्या पुण्याचे फल अनेक ...\nहिंदू धर्मात दान केव्हा आणि किती द्यायला पाहिजे\nशेवटच्या १०-२० वर्षात सर्व संपूण जाते. दारिद्र्य, अहंकार, अज्ञान व मूढता यांच्या खाईत ते ...\nगुरूवार रात 8.40 वाजेपासून सुरू होत आहे पंचक, 20 ...\nपंचकाच्या प्रभावामुळे घनिष्ठा नक्षत्रात अग्नीचा भय असतो. शततारका नक्षत्रात क्लेश होण्याचे ...\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5580740178696497732&title=Girish%20Prabhune%20Special%20Interview%20Part%207&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-11-19T11:46:50Z", "digest": "sha1:LNDWSBOAJPQZQDEL24VRYALRHH5HXTKM", "length": 39099, "nlines": 142, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘एक पिढी घडली...", "raw_content": "\n‘वेगवेगळ्या जातीतले, वेगवेगळ्या समाजातले सामाजिक प्रकल्प सुरू होत गेले. त्यातून कार्यकर्त्यांचा, शिक्षणाचा एक ओघ सुरू झाला. त्यातून गेल्या दहा-पंधरा वर्षांत एक पिढी तयार झाली आहे...’ सांगत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे.... आरती आवटी यांनी घेतलेल्या त्यांच्या प्रदीर्घ मुलाखतीचा हा सातवा भाग...\nभटके आणि विमुक्त यांच्याबद्दलच्या कामाला सरकारकडून कशा प्रकारचा प्रतिसाद, मदत मिळाली\nगिरीश प्रभुणे : भटक्या-विमुक्तांच्या कामाला केंद्र सरकारचा निधी मिळत नव्हता. नोकऱ्यांमध्ये आकर्षण मिळत नव्हतं. नंतर महाराष्ट्रापुरतं आलं. राज्य घटनेमध्ये यांचा विशेष उल्लेख नव्हता. ते ‘ओबीसी’मध्ये धरले जायचे आणि महाराष्ट्रात यांचा वेगळा विभाग केल्यामुळे यांना केंद्राचा कुठलाच निधी मिळत नव्हता. त्या वेळेला केंद्रात वाजपेयींचं सरकार होतं. पंढरपूरला भटक्या-विमुक्तांचा एक मोठा मेळावा घेतला. सहा लाख भटके-विमुक्त आले होते. त्यामध्ये वाजपेयींनी नवीन आयोगाची घोषणा केली. अनुसूचित जमाती (शेड्युल्ड ट्राइब्ज) वेगळ्या, अनुसूचित जाती (शेड्युल्ड कास्ट्स) वेगळ्या. भटके-विमुक्त म्हणजे व्ही. जे. एन. टी. सगळ्या देशभरात असून, त्यांची संख्या फक्त महाराष्ट्रातच दीड कोटी, तर देशभरात सुमारे दहा कोटी आहेत. तरीही त्यांचा जनगणनेत उल्लेख येत नाही. एकूण समाज शंभर कोटी असेल, तर हे धरून मग एकशे दहा कोटींचं बजेट उभं राहायला पाहिजे. त्याचा अभ्यास करण्याकरिता एक आयोग नेमण्यात आल���. त्यानंतर लगेचच चार महिन्यांत सरकार गेलं. डॉ. मनमोहनसिंगांनी नंतर त्या आयोगावर बाळकृष्ण रेणकींची नेमणूक केली. म्हणजे आमच्या प्रयत्नांतनं जे-जे झालं, त्यात केंद्र स्तरावर एक आयोग नेमला गेला आणि राज्य स्तरावर नेमला गेला. राज्य स्तरावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये याचं केंद्र व्हावं, असा प्रयत्न केला. म्हणजे भटक्या-विमुक्तांच्या विषयावर सरकारतर्फे काम सुरू झालं.\nमाझं ‘पारधी’ पुस्तक आलं, ते पुस्तक प्रमोद महाजनांनी महाराष्ट्रातल्या सर्व आमदारांना आणि सर्व खासदारांना सप्रेम भेट म्हणून पाठवलं. सर्वांनी ते वाचलं. वाचल्यानंतर अनेक आमदारांचे, खासदारांचे, काही मंत्र्यांचे फोन आले. त्यानंतर २००७च्या बजेटमध्ये पारधी पुनर्वसनासाठी तीस कोटी रुपयांची तरतूद केली गेली. आम्ही दिलेला एक आराखडाही त्यांनी स्वीकारला. दोन-तीन वेळा जयंतराव पाटलांची भेट झाली. त्यामुळे शासकीय पातळीवर जे काही थोडंसं दुर्लक्ष होतं, तेही या निमित्ताने दूर झालं. संपूर्ण महाराष्ट्रातल्या पारध्यांचा प्रत्यक्ष सर्व्हे करण्याचं काम महाराष्ट्र शासनाने हाती घेतलं. पोलीस खात्याला, जिल्हाधिकाऱ्यांना, तहसीलदारांना त्यांनी आदेश दिले. त्यामुळे आता प्रत्येक तालुक्यात पारध्यांची गावे किती आहेत, गावांत किती जण राहतात, कसे राहतात याचा आराखडा शासनापर्यंत आला.\nयमगरवाडीत भटके-विमुक्त विकास परिषदेच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर गेल्या पंधरा-सोळा वर्षांत असा प्रवास झाला. आता शासकीय पातळीवर किमान इथपर्यंत आलंय. हळू-हळू ते मुख्य मार्गामध्ये समाविष्ट होईल. शासनाचं काम आज ठरवलं की उद्या होतं, असं नाही. ३१ मार्चपर्यंत त्यांचा जो काही खर्च व्हायला पाहिजे होता, त्यापैकी काहीच निधी खर्च झालेला नाही. हे मी मध्यंतरी बोललो. ते म्हणाले, ‘आम्ही बजेटमध्ये ३३ कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे; पण सर्वेक्षणाच्या पलीकडे अजून काम नाही झालेलं.’ मी विचारलं, ‘काय कारण,’ तर, ‘कलेक्टरकडून तलाठ्याकडे यायला सहा महिने लागले. त्यातून त्यांच्या नेहमीच्या निवडणुका आणि त्या कामातनं हे काम करायला आणखी सहा महिने लागले. त्यामुळे आता पुढल्या वर्षी यातला काही पैसा खर्च होऊ शकतो,’ असं उत्तर मिळालं.\nप्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान एक तरी विकासाचं केंद्र उभारावं, यासाठी लागणारा आराखडा तयार आम्ही करून शास��ाला दिलेला आहे; पण ते काम शासनानं करावं. त्यात आम्ही असं म्हटलं आहे, की आज जेवढ्या शिक्षण संस्था कार्यरत आहेत (खासगी व सरकारी), त्या प्रत्येकाने आपल्या परिसरातल्या भटक्या-विमुक्तांच्या, विशेष करून पारधी समाजाच्या मुलांची, किमान त्यांच्या शाळेतल्या संख्येच्या दहा टक्के मुलांची व्यवस्था करावी. शासनानं त्यांच्या निवासाची व्यवस्था करावी, म्हणजे वसतिगृहासाठी शंभर टक्के अनुदान द्यावं. असा दहा वर्षांचा आराखडा तयार केला, तर दहा वर्षांत महाराष्ट्रातल्या शेवटच्या टोकापर्यंत सुधारणा होईल. शासनानं तो आराखडा स्वीकारला आहे. परंतु अजून सर्वेक्षण करून कदाचित काही ठिकाणी २००८पर्यंत होईल. आम्ही सुचवलेले प्रकल्प आहेत, त्या-त्या ठिकाणी त्यांनी सहकार्य करायचं मान्य केलं आहे.\nपारध्यांप्रमाणेच अन्य जाती-जमातींच्या लोकांसाठीचं काम कसं सुरू झालं\nगिरीश प्रभुणे : पारध्यांप्रमाणेच डोंबारी-कोल्हाटी. लातूर जिल्ह्यात अंसरवाडा म्हणून एक गाव आहे. तिथे सुमारे दोनशे डोंबाऱ्यांची वस्ती आहे, गोपाळ समाजाची. रस्त्यावर कसरती करणं, भिक्षा मागून नेणं अशी कामं ते करतात. तिथं आम्ही क्रीडाभारती, संघाचे स्वयंसेवक आणि भटके-विमुक्त विकास परिषद यांच्या माध्यमातनं पालावरची एक शाळा सुरू केली. त्यातनं आता काही मुलं इतकी तयार झालेली आहेत, की या वर्षी इथे बालेवाडीला (पुण्यात) त्यांना योगासनं, खेळांचे सामने वगैरे दाखवण्याची संधी कदाचित मिळेल. कोल्हाटी समाजाचे किशोर शांताबाई काळे यांच्याशी परिचय झाला आणि लक्षात आलं की समस्या खूप गंभीर आहे. त्यांचं ‘कोल्हाट्याचं पोर’ हे आत्मकथन आल्यामुळे समजातल्या अनेकांना कळलं की समस्या काय आहे. त्यातली विकृतीही कळली. म्हणजे त्या आत्मकथनातनं लोकांनी वाईट अर्थही घेतले वेगळे. तोपर्यंत या समाजातली काही मुलं शिकायला लागली होती, मुलीही शिकत होत्या. आईचं नाव आलं, तर तोपर्यंत कोणी हसत नव्हतं. ‘कोल्हाट्याचं पोर’ वाचल्यानंतर, ‘अरे म्हणजे हे असं आहे. मग तुझी आई कुठे नाचायला जाते तुझी आई कुठल्या तमाशात आहे तुझी आई कुठल्या तमाशात आहे तुझी आई कुठल्या कलाकेंद्रात आहे,’ असं हिणवणं कॉलेजमधल्या युवकांनी सुरू केल्यामुळे काही मुलींनी कॉलेजं सोडली. माझ्या माहितीतल्या किमान तीसेक जणी अशा होत्या, की ज्या कॉलेजच्या दुसऱ्या-तिसऱ्या वर्षापर्यंत गेल्या होत्या, त्यांनी कॉलेज सोडलं. म्हणजे समाजात विकृती एवढी वाढली होती. पुस्तकं वाचून सामाजिकता वाढायला पाहिजे. त्याऐवजी विकृती आली.\nत्यातच एक घटना घडली. तोपर्यंत आम्ही त्या कोल्हाटी समाजात काम सुरू केलं नव्हतं. चेंबुरणीतल्या दोन मुली मला भेटायला आल्या. मुलींची आई नृत्यकाम करायची. एकीची आई ‘आर्यभूषण’मध्ये करायची, एकीची आई चेंबुरणीलाच कलाकेंद्र चालवायची. आता त्या ‘एमए, बीएड’पर्यंत शिकत आल्या आहेत. बारावीला असताना त्या काही तरी वाचून मोतीबागेत मला भेटण्याकरिता आल्या. म्हणाल्या, की आमची आई तुम्हाला भेटायला आली आहे. म्हटलं येऊ द्या. त्यावर म्हणाल्या, ‘नाही तुम्ही आधी खाली या, बघा, वर आली तर चालेल का सांगा.’ मी म्हटलं, ‘न चालायला काय झालं तुझी आई आहे ती, इथं आली तर चालेल.’ तोपर्यंत त्यांनी स्वतःचा परिचय करून दिलेला नव्हता. त्या कॉलेजमधे जाणाऱ्या, व्यवस्थित कपडे केलेल्या होत्या. त्या म्हणाल्या, ‘आम्ही कोल्हाट्याच्या आहोत.’ वाटलं, इतकं काम करतो आपण पारध्यांचं त्याच्यात कोल्ह्याट्याचं न चालायला काय झालं तुझी आई आहे ती, इथं आली तर चालेल.’ तोपर्यंत त्यांनी स्वतःचा परिचय करून दिलेला नव्हता. त्या कॉलेजमधे जाणाऱ्या, व्यवस्थित कपडे केलेल्या होत्या. त्या म्हणाल्या, ‘आम्ही कोल्हाट्याच्या आहोत.’ वाटलं, इतकं काम करतो आपण पारध्यांचं त्याच्यात कोल्ह्याट्याचं न चालायला काय झालं ‘चालत असेल तर मग चला खाली,’ म्हणाल्या. खाली आलो, तर त्या दोघी जणी मोतीबागेच्या बाहेर उभ्या होत्या. दोघींच्याही भडक साड्या, केसांचे आकडे, लिपस्टिक लावलेली, चेहऱ्यावर गोंदवलेलं, सगळं बघून लक्षात आलं, की या नृत्यामध्ये काम करणाऱ्या आहेत. एक थोडीशी स्थूल होती आणि एक अगदी बारीक. मी त्यांना म्हटलं, ‘चला या आत.’ मोतीबागेमध्ये पहिल्यांदा अशा प्रकारच्या स्त्रिया आल्या. मोतीबागेत आता माधव सभागृहाचं बांधकाम झालंय, तिथे आम्ही बसलो होतो. दामूअण्णा, दादा इधाते तिकडे होते. मी दोघांना सांगितलं, की ‘अशा-अशा दोघीजणी आल्या आहेत. माझा आजचाच परिचय आहे. तासभर माझ्या त्यांच्याशी गप्पा झालेल्या आहेत. त्या दोघींच्या आयाही आलेल्या आहेत. आपण जरा भेटू या.’ दामूअण्णांनासुद्धा काही कल्पना नाही. भेटायला आले आहेत कुणीतरी, पालक असतात. तसं भेटायला जाऊ. खुर्च्या मांडल्या, त्या आल्या. दा��ूअण्णा एकदम म्हणाले, ‘गिरिश यांच्याशी काय बोलणार आपण ‘चालत असेल तर मग चला खाली,’ म्हणाल्या. खाली आलो, तर त्या दोघी जणी मोतीबागेच्या बाहेर उभ्या होत्या. दोघींच्याही भडक साड्या, केसांचे आकडे, लिपस्टिक लावलेली, चेहऱ्यावर गोंदवलेलं, सगळं बघून लक्षात आलं, की या नृत्यामध्ये काम करणाऱ्या आहेत. एक थोडीशी स्थूल होती आणि एक अगदी बारीक. मी त्यांना म्हटलं, ‘चला या आत.’ मोतीबागेमध्ये पहिल्यांदा अशा प्रकारच्या स्त्रिया आल्या. मोतीबागेत आता माधव सभागृहाचं बांधकाम झालंय, तिथे आम्ही बसलो होतो. दामूअण्णा, दादा इधाते तिकडे होते. मी दोघांना सांगितलं, की ‘अशा-अशा दोघीजणी आल्या आहेत. माझा आजचाच परिचय आहे. तासभर माझ्या त्यांच्याशी गप्पा झालेल्या आहेत. त्या दोघींच्या आयाही आलेल्या आहेत. आपण जरा भेटू या.’ दामूअण्णांनासुद्धा काही कल्पना नाही. भेटायला आले आहेत कुणीतरी, पालक असतात. तसं भेटायला जाऊ. खुर्च्या मांडल्या, त्या आल्या. दामूअण्णा एकदम म्हणाले, ‘गिरिश यांच्याशी काय बोलणार आपण चौकशी तरी काय करायची चौकशी तरी काय करायची’ ‘तू बोलत रहा,’ म्हणाले. आम्ही फक्त ऐकतो. दादाही म्हणाले, ‘माझा हा पहिलाच प्रसंग आहे.’ म्हटलं ठीक आहे. त्या दोघी जणी निरीक्षण करत होत्या. आमची काहीतरी कुजबुज चाललेली आहे. आता अशी कुजबुज त्यांच्या आयुष्यात कायम असते. अशी बाई कुठेही दिसली, की कुजबुज सुरू होते. आणि इथे आल्यानंतरसुद्धा कुजबुज झाली. त्या दोघीही अत्यंत नाराज झाल्या. चेहऱ्यावरून दिसत होतं. मी त्यांना म्हटलं, ‘हे बघा तुम्ही नाराज नका होऊ, आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं ही पहिली घटना आहे.’ मोतीबागेमध्ये तोपर्यंत, म्हणजे या खालून वर येईपर्यंत अख्खी मोतीबाग इकडून तिकडून बघायला लागली होती. सगळे प्रचारक, सगळे कार्यकर्ते. आता प्रभुणेंनी हे काय चालवलेलं आहे, असा प्रश्न पडला सगळ्यांना. दादा आणि दामूअण्णांनी चौकशी केली. ‘ठीक आहे, चांगलं शिक्षण चाललंय. तुम्ही मुलींना शिकवताय खूप चांगलं आहे,’ असं म्हणून दोघे जण निघून गेले.\nमी त्यांना म्हणालो, ‘तुम्ही कुठे असता’ ‘आर्यभूषण.’ मला आर्यभूषण नीट माहिती नव्हतं. म्हणजे मी इतकी वर्षं सामाजिक क्षेत्रात आहे, पण दहा वर्षांपूर्वीपर्यंत ‘आर्यभूषण’ हे काय आहे, ते पाहिलेलं नव्हतं. मला आर्यभूषण छापखाना माहिती होता.\nकाय आहे मग आर्यभूषण\nगिरीश प्रभ��णे : आर्यभूषण हे तमाशा थिएटर आहे पुण्यात.\nगिरीश प्रभुणे : हो हो, पुण्यामध्ये. अल्पना टॉकीज आहे ना त्याच्या अलीकडे. तर, त्या म्हणल्या, की ‘मी ‘आर्यभूषण’मध्ये असते. तुम्ही उद्या याल का तिथे’ मी म्हणालो, ‘हो येईन. तुम्ही राहताय तर येऊ.’ दुसऱ्या दिवशी त्या दोघी मुली आल्या. त्यापैकी एक अक्षरनंदन शाळेत शिक्षिका आहे आता. आणि दुसरी एमपीएससी परीक्षा पास झाली आहे आणि वर्ध्याला उपजिल्हाधिकारी आहे. त्या म्हणाल्या, ‘तुम्ही चला आपण जाऊ.’ माझ्याबरोबर नंदीवाल्यांच्या समाजातला दिलीप कानडे म्हणून एक कार्यकर्ता आणि बाळू कांबळे, असे आम्ही तिघेजण गेलो. ‘आर्यभूषण’ची ती बारी म्हणजे संगीत बारी, त्यातच तमाशाही असतो. तिथे तिकीट काढून जाता येतं. आम्ही काही तिकीट काढायला गेलो नाही. सकाळच्या वेळेला गेलो. एका मुलीनं तिथं सांगितलं, ‘इथं माझी आई आहे, आम्हाला भेटायचं आहे.’ आम्ही आत जाऊन बसलो. अगदी छोट्या अशा दहा खोल्या. त्या खोलीमध्ये मोठमोठ्या पेट्या होत्या आणि तिथेच त्या दहा-बारा जणी बसल्या होत्या. त्यांच्या लहान-लहान मुली तिथेच होत्या. कुणाची रांगणारी, कुणाची तान्ही. मला काही कळेना. त्याच ठिकाणी कोणी साडी बदलतंय, वगैरे वगैरे. मी मनात म्हटलं, ‘कुठे आलो आपण.’ आम्हाला घेऊन आलेली मुलगी आमच्याकडे बघत होती. म्हणाली, ‘हे आमचं जीवन आहे. तुम्ही हे पाहिलं नाही अजून. आणि तुम्ही भटके-विमुक्तांमध्ये काम करता. तुम्ही संघाचे आणि हिंदू. हा हिंदू समाजच आहे. यांच्यासाठीही काही करा.’ मग एक-एक खोली दाखवत होती ती. समोर मोठं आर्यभूषणचं थिएटर, बाकडी. दुपारी दोन वाजता नाचकाम सुरू होतं. रात्री बारा-एक पर्यंत चालतं. संपूर्ण नाना, भवानी पेठेतले व्यापारी तिथे ‘दौलतजादा’ करतात. म्हणजे ज्यादा झालेली दौलत उधळतात. म्हणाली, ‘आमची आई आणि या सगळ्या नाचतात. माझं बालपण इथंच गेलं. आई नाचायची आणि मी इथं पेंगुळलेली बसून राहायची. इथंच राहून मी शिक्षण केलं आणि मग आईनं मला वसतिगृहात ठेवलं. मला शिकवलं. आता मी ‘एमए’पर्यंत आले.’\nवसतिगृहात म्हणजे यमगरवाडीत की इथे चिंचवडला\nगिरीश प्रभुणे : हो दोन वर्षं तिथेही होती. ती चेंबुरणीवरनं आली, कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये राहिली. ‘एमए’पर्यंत ती तिथे होती. नंतर मग सांगलीला एक वर्ष राहिली. नंतर ज्ञानप्रबोधिनीच्या वसतिगृहात राहिली, मग पाचगणीला काही वर्षं होती. ए��ए, बीएड झाली, एमपीएससी परीक्षा उत्तम प्रकारे पास झाली. नेमणूक ही झाली. आणि दुसरी मुलगीही पुण्यात कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये शिकली.\nकर्वे स्त्री शिक्षण संस्थेत त्या वेळी केवळ ब्राह्मण मुलींनाच प्रवेश दिला जात असे. ते त्या वेळचं सामाजिक वातावरण. आता कोल्ह्याट्यांच्या मुलीसुद्धा तिथे शिकल्या. मुस्लिमही आहेत. आता तर पारधी मुलीसुद्धा तिथे आहेत, यमगरवाडीतनं पुढे शिकायला आलेल्या. इतकं परिवर्तन समाजात झालेलं आहे.\nमग त्या मुली पुढे काय म्हणाल्या\nगिरीश प्रभुणे : त्या मुली म्हणाल्या, की असा हा आमचा समाज आहे. या सगळ्या बायका तिथे आंघोळीसुद्धा उघड्यावर करतात. तबलजी, पेटीवाले तिथेच असे खाली मान घालून बसतात. बाहेर टपरीवर रुपयाला चहा मिळतो. त्याला आत दहा रुपये घेतात; पण या बायकांकडे पैसा भरपूर असतो. आणि यांना होणारी मुलं, त्यांना बाप नाही. पुढारी, अमुक-तमुक, व्यापारी यांच्यापासुन मुलं होतात. ते कोल्ह्याट्याचं पोर. ते किशोर शांताबाई काळे म्हणून आईचे नाव लावतात. मग या सगळ्या म्हणाल्या, ‘आमच्या काही समस्या आहेत काका. त्यांचं काहीतरी केलं पाहिजे. तुम्ही सांगा.’\nतिथून तो विषय सुरू झाला. किशोर शांताबाई काळे यांचं नेर्ले नावाचं गाव आहे, त्या नेर्ल्याला भारतमाता वसतिगृह आम्ही सुरू केलं आहे. सात वर्षं झाली. तिथे कोल्हाटी समाजाचे तीन पूर्ण वेळ कार्यकर्ते तिथे आहेत. एक अशोक तांबे आहेत, जे जात सांगायला घाबरत असत, ते आता स्वाभिमानाने सांगतात, की आम्ही कोल्हाट्याचे आहोत. त्यांना आम्ही इतिहासातली उदाहरणं सांगितली आहेत. इतिहासातली अनेक व्यक्तिमत्त्वं अशी आहेत, की त्यांचे बाप कोण आहेत, ते माहिती नाही. त्यामुळे तुम्ही काहीही कमीपणा मानू नका. आईचा श्रेष्ठपणा सांगून मग ते वसतिगृह सुरू झालं.\nआज तिथे सत्तरेक मुलं-मुली शिकतात. भटके-विमुक्त विकास परिषदेचंच भारतमाता वसतिगृह सुरू झालं. त्या मुलीने तिथे नेलं त्या दिवशीची माझी अशी अवस्था होती, की मला उलट्या झाल्या बाहेर पडताना. इतक्या प्रकारचे वास होते. आंघोळी करायला त्यांना जागा नाही. सुस्वरूप देखण्या मुली... नाच करणाऱ्या... सतरा ते वीस-पंचवीस या वयोगटातल्या. परंतु वास, वेगवेगळ्या प्रकारचे वास. त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं. या मुलीने त्यांना झापलं म्हणून. नाही तर त्यांना असं वाटलं, की आम्ही तिथे एखाद्या मु��ीशी संबंध ठेवण्यासाठी आलो आहोत. त्यांच्या त्यांच्या भाषेत ते बोलत होते. आम्हाला काही कळत नव्हतं. बाईची तर किंमत होतेच, माणसाचीही किंमत होते. ते जोखतात लाखाचा आहे का, पाच हजाराचा आहे, आमदार आहे, का खासदार आहे, का मंत्री आहे त्या बायकांची किंमत हे करतात. एक वर्षाची बोली असते त्यांची. हे सगळं तिनं दाखवलं आणि मी जे काही खाल्लं होतं ते उलटून पडलं. पुढे आठ दिवस मला भरपूर ताप होता.\nआपण किती सुरक्षित आहोत... आपली बहीण, आपली मुलगी, आपली आई, आपली बायको यांना काय सन्मान मिळतो. आणि मग यांना तो का नाही मिळत त्यातनं मग किशोर शांताबाई काळे आणि त्या सगळ्यांचा परिचय झाला आणि त्या परिचयामध्ये खूप म्हणजे खूप शिकायला मिळालं. प्रत्येक दिवस हा माझ्या कामात शिक्षणाचा होता. फक्त एकच कारण म्हणजे संघाचा संस्कार.\nआपला यमगरवाडीचा मुख्य कार्यकर्ता अशोक तांबे. त्याची आई नृत्यांगना होती. त्यांचं तमाशाचं गाजलेलं केंद्र होतं. त्यांचा मुलगा आता यमगरवाडीच्या प्रकल्पाचा मुख्य आहे. आता तो भविष्यात संघटनमंत्री होईल, म्हणजे एके काळी मी संघटन मंत्री होतो, तसा तो होईल. असे वेगवेगळ्या जातीतले, वेगवेगळ्या समाजातले प्रकल्प सुरू झाले. त्यातनं कार्यकर्त्यांचा, शिक्षणाचा एक ओघ सुरू झाला. गेल्या दहा-पंधरा वर्षांत एक पिढी तयार झाली आहे.\n(ही मुलाखत २००८च्या सुमारास घेतलेली आहे. त्यामुळे स्थळ-काळाचे संदर्भ त्यानुसारच लक्षात घ्यावेत, ही विनंती. या मुलाखतीचे सर्व भाग https://goo.gl/tvAKSg या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध असतील.)\n‘हे काम बसू देत नाही...’ ‘समाजातल्या सर्वांचं योगदान अपेक्षित’ ‘तो’ कृतार्थतेचा क्षण गुरुकुलाने गाठला विकासाचा टप्पा ‘आधुनिक आणि प्राचीन ज्ञानाचा संगम घालणारं गुरुकुल’\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/congress-app-deleted-285522.html", "date_download": "2018-11-19T11:17:53Z", "digest": "sha1:ZXUM35OQ7NAEUPEWYUZJK6GX3ITGQ4JN", "length": 4574, "nlines": 30, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - 'नमो' अॅप डिलीट करायचा सल्ला देणाऱ्या काँग्रेसचंच अॅप झालं डिलीट!–News18 Lokmat", "raw_content": "\n'नमो' अॅप डिलीट करायचा सल्ला देणाऱ्या काँग्रेसचंच अॅप झालं डिलीट\nआता हे काँग्रेसने डिलीट केलं की काही तांत्रिक बिघाडांमुळे डिलीट झालं हे काही अजून स्पष्ट झालेलं नाही.\n26 मार्च: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नमो अॅप डिलीट करण्याचा सल्ला काल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिला होता. पण ज्य दिवशी हा सल्ला दिला त्यच दिवशी काँग्रेसचं स्वत:चेच अॅप डिलीट झालंय.काल नमो अॅप अमेरिकेला सगळी माहिती पाठवत असल्याची टीका राहुल गांधींनी केली होती.त्यानंतर भाजपकडून राहुल गांधींनाही प्रत्युत्तर दिलं गेलं. काँग्रेसंचं अॅप सगळी माहिती सिंगापूरला पाठवत असल्याचा दावा स्मृती इराणींनी पुराव्यासकट केला.\nत्यानंतर त्याचा आशयाचं ट्विट अमित मालवीय यांनी देखील केलंं. अमित मालवीय हे भाजपचे सोशल मीडिया सेलचे हेड आहेत. मी राहुल गांधी असून काँग्रेसचं अॅप सगळी माहिती सिंगापूरला पाठवत असल्याचं ट्विट त्यांनी केलं. यानंतर काही तासाच्या आत काँग्रेसचं अॅप प्लेस्टोअरवर दिसेनासं झालं .\nआता हे काँग्रेसने डिलीट केलं की काही तांत्रिक बिघाडांमुळे डिलीट झालं हे काही अजून स्पष्ट झालेलं नाही.पण दुसरीकडे नमो अॅप मात्र अजूनही सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसचं अॅप खरंच डिलीट का झालं हा प्रश्न काही सुटत नाही.\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nइंदिरा गांधी जयंती विशेष : हे 18 फोटो तुम्ही आधी पाहिले नसतील\nमहाराष्ट्राच्या आणखी एका जवानाला वीरमरण, आज होणार अंत्यसंस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-69922.html", "date_download": "2018-11-19T11:17:05Z", "digest": "sha1:TXBQCPRTVMFME66DZ44E6456VWNCVHSJ", "length": 17416, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वर्ल्डकप विजयाला आज 1 वर्ष पूर्ण", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध���ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nवर्ल्डकप विजयाला आज 1 वर्ष पूर्ण\nवर्ल्डकप विजयाला आज 1 वर्ष ��ूर्ण\n02 एप्रिल 2012 2 एप्रिल 2011 भारतीय क्रिकेट इतिहासातील सुवर्ण दिन.. याच दिवशी भारतीय टीमने फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव करत वर्ल्ड कपवर दुसर्‍यांदा नाव कोरलं. भारतीय टीमच्या या विश्वविजयाला आज एक वर्ष पूर्ण झालंय. आणि अजूनही वर्ल्ड कप विजयाची ही आठवण ताजी आहे. प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद असणार्‍या या वर्ल्ड कप विजयाच्या ही खास आठवण... 2 एप्रिल 2011 ला मुंबईच्या वानखेडे मैदानावर इतिहास रचला गेला. भारतीय टीम वर्ल्ड चॅम्पियन बनली होती. फायनलमध्ये भारताची गाठ होती ती श्रीलंकेशी. भारतानं सुरुवातही अगदी दमदार केली. पण श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेनं सेंच्युरी करत भारतासमोर आव्हानात्मक स्कोर उभा केला. याला उत्तर देत भारताची सुरुवातही निराशाजनक झाली.. वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर झटपट पॅव्हेलिअनमध्ये परतले. पण तिसर्‍या क्रमांकावर आलेल्या गौतम गंभीरनं विजयाचा पाया रचला. गंभीरनं 97 रन्सची लाजवाब खेळी केली. गंभीर आऊट झाल्यावर कॅप्टन महेंद्रसिंग धोणीनं मॅचची सर्व सूत्र आपल्या हाती घेतली. धोणीने नॉटआऊट 91 रन्स केले. अखेर कुलसेकराच्या बॉलिंगवर सिक्स मारत धोणीने भारताच्या ऐतिहासिक विजयावरही शिक्कामोर्तब केलं. आणि यानंतर होतं तो विजयाचा जल्लोष आणि फक्त जल्लोष..\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVideo : डिसेंबरपासून बदलणार SBI मधून पैसे काढण्याचा हा नियम\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nVIDEO: 'नाय तू मला तलवारीने हान', पाण्यासाठी सहाय्यक उपनिरीक्षकाची तलवारबाजी\nVIDEO: रेड लाईट एरियात कार अनेकांना गेली उडवत, 2 जणांचा मृत्यू\n'राम तेरी गंगा मैली...', शुभ्र दिसणारा गोदामाईच्या पाण्याचा प्रवाह आहे जीवघेणा\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nVIDEO: आणखी दारू दे म्हणत तरुणीचा विमानात गोंधळ\nमागासवर्गीय आयोगाचा आरक्षण अहवाल आज नव्हे उद्या होणार सादर\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nBREAKING: छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा हल्ला, 6 जवान जखमी\nVIDEO: नाशिक पोलिसांची सिंघम स्टाइल, ऑन द स्पॉट दिली शिक्षा\n'अवनीच्या बछड्यांना बेशुद्ध करण्याची तयारी' - शहाफत अली\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nVideo : या महिलेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानात आहेत महिला टॅक्सीचालक\nVideo : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक\nआता क्रेडिट कार्डचं बिल भरायला उशीर झाला तरी नाही लागणार पेनल्टी, हे आहेत नियम\nVIDEO प्रियांका चोप्रा स्वत:च्या लग्नात कमवणार कोट्यवधी रुपये...कसे ते पाहा\nVIDEO: ठाण्यात छेड काढणाऱ्या रोड रोमियोला तरुणीने बेदम धुतला\nVIDEO : कोल्हापुरात सरपंचाने केला हवेत गोळीबार\nVIDEO : वसईतील भीषण आगीत 50 गोडाऊन जळून खाक\nVIDEO मोदी-शहांवर असे फुटले राज ठाकरेंच्या व्यंगचित्राचे फटाके\n5.80 कोटींचं म्हाडाचं घर कोणाला हवंय\nVIDEO : इंजिनशिवायची ही गाडी अपघातातसुद्धा सुरक्षित, भारतात पहिल्यांदाच ट्रायल रन\nकल्याणच्या विहिरीत बुडाले ५ जण; केमिकलमिश्रित पाण्याचा संशय\nVIDEO बेळगावात मराठी तरुणांच्या मूक मोर्चावर कर्नाटक पोलिसांचा लाठीमार\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nऐश्वर्याच्या लुकपुढे करिना पडली फिकी; अॅवॉर्ड फंक्शनला आणखी कोण झळकलं बघा\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nPhotos : राजस्थानच्या 'या' किल्ल्यावर होणार प्रियांका-निकचा संगीत सोहळा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/jammu/all/page-3/", "date_download": "2018-11-19T11:53:35Z", "digest": "sha1:IINUI32AZDJUAT7J2XUYGM2CISOL55JW", "length": 11069, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Jammu- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला ���ंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nअमरनाथ यात्रेदरम्यान दरड कोसळली, 5 जणांचा मृत्यू\nयावेळी अमरनाथला जाणाऱ्या वाहनांमध्ये रेडिओ फ्रीक्वेंसी टॅगचा उपयोग केला जाणार आहे. याशिवाय सीआरपीएफचे जवानही सुरक्षेसाठी सक्रीय असणार आहेत.\nखराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा थांबवली, मुस���धार पावसाचा अंदाज\nLOVE STORY: इंदिरा गांधींसारखीच आहे मेहबूबा मुफ्तींची प्रेम कहाणी\nसोनिया आणि राहुल गांधीही लवकरच जेलमध्ये-सुब्रमण्यम स्वामी\nदहशतवादी दगडांऐवजी फेकतायत शक्तीशाली ग्रेनेड, सुरक्षादलंही वैतागली\nकाश्मीरमध्ये आता दहशतवाद्यांचा खात्मा करणार 'NSG'ची बलाढ्य फौज\nआणि म्हणून जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती नाही तर राज्यपाल राजवट लागू होते \nराष्ट्रपतींनी जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवटीला दिली मंजुरी\n'भाजपनं जम्मू-काश्मीर बरबाद केला'\nजम्मू आणि काश्मीरबद्दल या 10 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\nजम्मू आणि काश्मीरमध्ये काय आहेत पर्याय\nभाजप जम्मू-काश्मीर सरकारमधून बाहेर, मेहबुबा मुफ्ती देणार राजीनामा\nरमजान महिना संपला, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरूद्ध होणार कारवाई\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.epw.in/mr/journal/2017/45/comment/can-humour-and-anger-coexist.html", "date_download": "2018-11-19T11:47:00Z", "digest": "sha1:CYF7PLVZCY5YH23Q3JQ53XVBQE2F3JW2", "length": 18340, "nlines": 159, "source_domain": "www.epw.in", "title": "विनोद आणि संताप यांचं सहअस्तित्व असू शकतं का? | Economic and Political Weekly", "raw_content": "\nविनोद आणि संताप यांचं सहअस्तित्व असू शकतं का\nचांगलं व्यंग्यचित्रानं चेहऱ्यावर हसू उमटण्यापेक्षाही डोक्यात विचार उमटणं अधिक महत्त्वाचं असतं.\nहा मजकूर एन. पोन्नप्पा यांनी लिहिला आहे. पोन्नप्पा हे विख्यात व्यंग्यचित्रकार असून इपीडब्ल्यूमध्ये ते ‘लास्ट्स लाइन्स’ या सदराखाली चित्रं काढतात.\nव्यंग्यचित्रामध्ये तीन नग्न पुरुष रेखाटल्याबद्दल तामीळनाडूतील जी. बाला यांना २९ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. या तीन पुरुषांपैकी एकाच्या गळ्यात टाय बांधलेला होता, एकाच्या डोक्यावर टोपी होती आणि तिघांनीही त्यांची लिंगं झाकण्यासाठी नोटांची पुडकी हातात धरली होती. त्यांच्या पायाशी एक उपडं पडलेलं बाळ दाखवलं आहे, ते भाजल्याचं दिसतं आहे, पण त्याच्या पाठीवर अजूनही ज्वाळा आहेत. भूमध्य समुद्राच्��ा किनाऱ्यावर २०१५ साली मृतावस्थेत आढळलेल्या अयलान कुर्दीया स्थलांतरित बालकाशी साधर्म्य सांगणारी, परंतु त्यापेक्षा भयानक अशी या व्यंगचित्रातील प्रतिमा आहे. तिरुनेलवेली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या दोन मुलांना, पत्नीला आणि स्वतःला जाळून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न एका मजुरानं अलीकडंच केला, त्यावर हे व्यंगचित्र आधारलेलं होतं. रोजंदारीवर काम करणाऱ्या या मजुराला एका सावकाराकडून छळ सहन करावा लागत होता, त्यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांकडं सहा वेळा तक्रार करूनही काही दाद न मिळाल्यानं त्यानं हे पाऊल उचललं.\nबाला त्यांची चित्रं समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करतात, तिथं ते बरेच लोकप्रियही आहेत. प्रस्तुत व्यंग्यचित्राखाली त्यांनी तामीळमध्ये टिप्पणी लिहिली होती, त्याची दोन भाषांतरं वेगवेगळ्या बातम्यांमधून नोंदवलेली दिसतात: “हां, होय... हेच ते आक्रमक व्यंग्यंचित्र,” आणि “होय.. मी अत्यंत संतप्त असताना हे व्यंग्यचित्र काढलं.” या भाषांतरांचा सूर संदिग्ध वाटतो, आणि दोन्हींमध्ये फारसं साम्य नाही. परंतु कोणत्याही व्यंग्यचित्रानं वाचकाच्या चेहऱ्यावर ‘हसू’ उमटवण्यापेक्षा त्यांच्या डोक्यात ‘विचार’ उमटवणं जास्त महत्त्वाचं असतं. विनोदाची अनेक अंगं असतात, परंतु यात ‘संतापा’ला जागा नाही, हे खेदानं नमूद करावं लागेल. ‘विनोद’ आणि ‘संताप’ हातात हात घालून चालू शकत नाहीत, व्यंग्यचित्र असेल तरीही हे शक्य नाही. सदर प्रकरणात आपण संतापातून व्यंग्यचित्र रेखाटल्याचं कलावंत मान्य करतो आहे.\nव्यंग्यचित्र रेखाटण्याच्या दृष्टीने शोकांतिका हा अतिशय अवघड विषय आहे. त्याचं चित्रण करायचं असेल तरी ते सूक्ष्म असावं लागतं. या प्रकरणातील बाला यांचं व्यंग्यचित्र थेट आहे. त्यांनी बालक दाखवलं आहे, ते पीडित आहे, जळतं आहे. या व्यंग्यचित्रात तीन अधिकारी आहेत, बेढब नग्न शरीरं आहेत, त्यांनी त्यांचे गुप्त अवयव नोटांनी झाकलेले आहेत- या निश्चनीकरणानंतरच्या नवीन नोटा असाव्यात व्यंग्यचित्रांच्या बाबतीत हा निषिद्ध प्रदेश आहे.\nसावकारीमध्ये अवाजवी व्याजदरानं कर्ज दिलं जातं. सावकारानं छळ केल्यामुळं ही दुर्दैवी घटना घडली, त्यातूनच नंतर हे चित्र काढलं गेलं. परंतु, या घटनाक्रमातील मुख्य कारण असलेला सावकार यात कुठंच दिसत नाही. संबंधित चित्रकारानं आपल्या का���ासाठी आणखी वेळ दिला असता आणि अधिक सखोल विचार केला असता, तर त्याला उचित अथवा अनुचित रेखाटनाद्वारे तिसस्कारजन्य सावकारालाही या चित्रात सहज गुंफता आलं असतं, त्यामुळं तीन नग्न अधिकाऱ्यांबाबतची तीव्रताही कमी झाली असती. आपल्याला नग्न दाखवण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर तीन आठवड्यांनी अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा बाला यांना त्यांच्या घरातून उचललं आणि तुरुंगात डांबलं.\nअभिव्यक्ती स्वातंत्र्य लाज सोडून नाचत असतं अशा समाजमाध्यमांमधून हे व्यंग्यचित्र मोठ्या प्रमाणात पसरलं. अशा प्रकारच्या गोष्टींना समाजमाध्यमं चुचकारतात. छापील माध्यमांमध्ये संपादकाच्या देखरेखीखाली कामकाज चालते, अशी दृष्टी या बेफिकीर समाजमाध्यमांबाबत अस्तित्वातच नाही. बाला यांनी स्वतःच म्हटल्याप्रमाणे हे व्यंग्यचित्र संतापातून काढले गेले आहे, तसं करताना त्यांनी सभ्यता व अश्लीलतेच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य विशिष्ट मर्यादेत महत्त्वाचं असतं, परंतु या व्यंग्यचित्राच्या निर्मितीमध्ये या स्वातंत्र्याची कोणतीही भूमिका नाही.\nव्यंग्यचित्रं थेट समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करणं ही नवीन टूम आहे. रचनात्मक अथवा निर्बुद्ध अशा सर्व प्रकारच्या टिप्पण्या, टोमणे, टीका हे सगळं या माध्यमांवर तत्काळ होतं. ‘फॉलोअर’ दयाळू व प्रशंसक असावा, असं काही गरजेचं नाही. सर्वांसाठी मुक्त वावर असलेली ही अवस्था आहे. त्याला कोणतंही बंध नाही. समाजमाध्यमांवर छापील माध्यमांपेक्षा खूप जास्त स्वातंत्र्य आहे, परंतु निष्काळजी व्यंग्यचित्रकारासाठी यामध्ये बराच धोकाही आहे, आणि ते योग्यच आहे.\nव्यंग्यचित्रांच्या ग्रहणाच्या बाबतीत छापील माध्यमांमध्ये अधिक मोकळेपणा व सहिष्णूता गतकाळामध्ये दिसून आलेली आहे, असं व्यापक चौकटीचा विचार करता निदर्शनास येतं. परंतु काहीच वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेली व्यंग्यचित्रं पुन्हा प्रकाशित करायची असतील, तर आता काळजीपूर्वक पुनर्विचार करावा लागेल. विचारांचं धृवीकरण झालं आहे, हा एक भाग झाला. पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे आता अधिक व्यापक वाचक-प्रेक्षकवर्गाचा अदमास बांधून अशी कृती करावी लागेल. या देशातील समाज आता अधिक लहान गटांमध्ये विभागला आहे आणि जाणता वा अजाणता कोणत्याही कमी-अधिक कृतीनं ते दुखावले जाण्याची शक्यताही वाढली आहे.\nव्यंग्यचित्रकाराला आपल्या चित्रातून कोणता अर्थ अभिप्रेत आहे, त्याहून भिन्न अर्थ व्यंग्यचित्रातून काढले जाऊ शकतात. थोडक्यात सांगायचं तर, सद्यकाळामध्ये व्यंग्यचित्र काढताना आधीपेक्षा जास्त विचार करावा लागतो. छापील माध्यमं संपादकांच्या उपस्थितीमुळे व्यंग्यचित्रकारांसाठी सुरक्षित ठरतात. तो किंवा ती व्यंग्यचित्र प्रकाशित होण्यापासून थांबवू शकतात. काही दशकांपूर्वी ‘आनंद विकटन’ या तामीळ नियतकालिकामध्ये आमदारांचं गैरचित्रण करणारं व्यंग्यचित्र प्रसिद्ध झालं होतं, त्यानंतर तिथले संपादक अडचणीत सापडले. व्यंग्यचित्रकार सुटला. चांगल्या संपादकाची उपयुक्तता कमी लेखता येणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/the-story-of-the-intellectual-law-1123333/", "date_download": "2018-11-19T12:11:04Z", "digest": "sha1:MW73IIMF7KFCERII4L6O27NYNCCUKXKO", "length": 25601, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कथा अकलेच्या कायद्याची | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविराट कोहली ऑस्ट्रेलियात गप्प बसला तर आश्चर्य वाटेल - पॅट कमिन्स\nरिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nकथा अकलेच्या कायद्याची »\nपहिले पेटंट कुणी दिले कुणाला इटलीमध्ये मध्ययुगात सुरू झालेली ही पद्धत आधी युरोपात आणि मग समुद्रापार केव्हा गेली हा इतिहासदेखील रोचक आहेच.. तो पेटंटबद्दल अधिक\nएकमेकांशी तात्काळ संवाद साधण्यासाठी भ्रमणध्वनी, जगाच्या कानाकोपऱ्यांत काय चालू आहे हे एका क्षणात आपल्यापर्यंत पोचवणारे चित्रवाणीसंच, संगणक, रावापासून रंकांपर्यंत सगळ्यांना परवडतील इतक्या प्रकारच्या कार्स, दुर्धर रोग दूर करणारी औषधे, विविध ऊर्जावर चालणारी उपकरणे.. तंत्रसाधनेतील अथक संशोधनामुळे आपल्यापर्यंत येणाऱ्या या सर्व वस्तूंमधील संशोधनाची राखण केलेली असते ‘पेटंट्स’ या बौद्धिक संपदेने. बौद्धिक संपदांचे ट्रेडमार्क्‍स, कॉपीराइट्स, इंडस्ट्रियल डिझाइन्स, भौगोलिक निर्देशक हे अनेक प्रकार आपण पहिले. पण या सर्व प्रकारांचा मेरुमणी म्हणजे पेटंट्स. वस्तूंचे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापार, त्यांचे अर्थकारण यावर दूरगामी परिणाम करणारी ही बौद्धि�� संपदा.\nपेटंट पद्धतीचे खांदे पुरस्कत्रे आहेत तसेच ही पद्धत मोडीत काढावी असे म्हणणारे लोकही. ‘आपल्याकडे जर पेटंट्स अस्तित्वात नसती तर त्यांच्या आíथक परिणामांची जाणीव झाल्यानंतर आपण ती अस्तित्वात आणावीत, असे अजिबात म्हटले नसते. पण ही पद्धत पूर्वापार चालत आलीच आहे तर ती आता नष्ट करणेही बेजबाबदारपणाचे होईल’ हे उद्गार आहेत फ्रित्झ माचलूप या प्रसिद्ध अर्थतज्ज्ञाने १९५८ मध्ये काढलेले. पण मुळात ही पेटंट पद्धत आली कुठून\nइतिहास शोधत मागे जायचे झाले तर आपण ख्रिस्तपूर्व ५०० मधील ग्रीसमधल्या सायबेरीस या प्रांतात जाऊन पोहोचतो. हे खवय्यांचे गाव असावे. इथे जो कोणी नवी स्वादिष्ट पाककृती शोधून काढेल त्या बल्लवाला तिच्यावर एक वर्षांसाठी मालकी दिली जायची. म्हणजे, पुढील एक वर्ष दुसऱ्या कुणालाही तो पदार्थ बनवता यायचा नाही.\n‘फिलिपो ब्रुनालेच्ची या आपल्या शहरातल्या असामान्य विद्वान कलाकाराने माल वाहतुकीसाठी एक नवे जहाज शोधून काढले आहे. आणि ते जहाज वापरायला सुरुवात केली तर अनेक लोकांना आपली ही कल्पना कळेल आणि लोक ती चोरतील या भीतीने ब्रुनालेच्ची हे जहाज दडवून ठेवत आहेत. म्हणून फ्लोरेन्स शहराचे आम्ही कौन्सिल सदस्य अशी आज्ञा देत आहोत की, आजच्या तारखेपासून पुढील तीन वष्रे केवळ फिलिपो ब्रुनालेच्ची यांना अशा पद्धतीने आपले जहाज मालवाहतुकीसाठी नदीवर, समुद्रावर किंवा इतर कुठल्याही जलमार्गावर वापरायचा अधिकार आहे. दुसऱ्या कुणीही अशा नव्या प्रकारचे जहाज वापरल्यास ते जाळून टाकले जाईल.’ ही वाक्ये आहेत १९ जून १४२१ रोजी बहाल करण्यात आलेल्या पहिल्या पेटंटमधली. आपल्या बुद्धीने लावलेल्या शोधावर संशोधकाला मक्तेदारी मिळावी, या मक्तेदारीला राजसत्तेने संरक्षण द्यावे, आणि या बदल्यात संशोधकावर त्याचे संशोधन आमजनतेला शिकविण्याची सक्ती करण्यात यावी, ही आधुनिक पेटंट कायद्यातील संकल्पना केवढी जुनी आहे हे पाहिले की आपण थक्क होऊन जातो.\nफिलिपो ब्रुनालेच्ची हा इटलीतील एक सुप्रसिद्ध शिल्पकार होता. फ्लोरेन्स या शिल्पाकृतींनी नटलेल्या गावातील किती तरी उत्तमोत्तम शिल्पे ब्रुनालेच्चीने घडवलेली आहेत. या शिल्पांचा शिरोमणी म्हणजे त्याने घडवलेला येथील जगप्रसिद्ध द्युओमो. करारा हा इटलीमधील प्रांत उत्तम संगमरवरासाठी आजही सुप्रसिद्ध आहे. आपल्या या द��युओमोच्या घुमटासाठी ब्रुनालेच्चीला करारा येथून संगमरवर आणायचा होता. फ्लोरेन्स हे आर्नो नदीच्या तीरावर वसलेले गाव. करारा येथून पिसा येथे आणि तेथून जलमार्गाने या आर्नो नदीतून फ्लोरेन्सला संगमरवर आणता यावा म्हणून ब्रुनालेच्चीने एक खास जहाज बनवले. आणि त्यावर त्याला मक्तेदारी देण्यात आली. हे मानवी इतिहासातील पहिले पेटंट समजले जाते, पण हा संगमरवर वाहून आणता आणता हे जहाज नदीत बुडाले आणि त्याबरोबरच फ्लोरेन्सची पेटंट पद्धतही बुडाली\nपण पहिला पेटंट कायदा म्हणाल तर तो संमत केला गेला इटलीमधल्याच व्हेनिस येथे १४७४ मध्ये. या कायद्याचा मसुदा हा पेटंट कायद्याच्या अभ्यासकांसाठी फार वाचनीय आहे. यात लिहिले आहे : ‘असे जाहीर करण्यात येते की जो कुणी या शहरात कुठलीही नावीन्यपूर्ण वस्तू संशोधन करून बनवील आणि अशा प्रकारची वस्तू जर याआधी कुणीही बनवलेली नसेल, तर त्याने अशा वस्तूवर प्रयोग करून ती योग्य रीतीने काम करते आहे हे सिद्ध करावे. त्यानंतर राज्याच्या जनकल्याण मंत्रालयाला त्याची कल्पना द्यावी. मग, या संशोधकाची परवानगी घेतल्याशिवाय राज्यात त्याच प्रकारची वस्तू दुसऱ्या कुणालाही पुढील दहा वष्रे बनविता येणार नाही. जर कुणी या आज्ञेचा भंग केला तर मूळ संशोधक असे करणाऱ्या व्यक्तीला या शहरातील दंडाधिकाऱ्यामार्फत बोलावू शकेल आणि त्याला १०० डय़ुकाट इतका दंड केला जाईल. तसेच त्याने चोरून बनविलेल्या वस्तूची विल्हेवाट लावली जाईल. परंतु सरकारला गरज पडल्यास मात्र अशी वस्तू संशोधकाकडून घेऊन वापरण्याची सरकारला मुभा असेल.’\nअतिशय वैशिष्टय़पूर्ण कायदा होता हा. त्याचे पहिले वैशिष्टय़ असे की तो लॅटिनमध्ये नव्हे तर व्हेनेशियन या स्थानिक भाषेत लिहिलेला होता. म्हणजेच तो विद्वानांसाठी नव्हे तर त्या भागातील कारागिरांसाठी आणि सामान्य व्यक्तींसाठी होता आणि दुसरे विशेष म्हणजे आधुनिक पेटंट कायद्यातील एकूण एक वैशिष्टय़ांचा त्यात अंतर्भाव झालेला होता.\nव्हेनिसमधल्या कारागिरांसोबत तिथली पेटंट पद्धत ही सगळ्या युरोपात पसरली. आणि सन १६०० च्या आसपास जर्मनी, फ्रान्स, हॉलंड आणि इंग्लंड या सगळ्या देशांनी आपापले पेटंट कायदे निर्माण केले. १५ ते १६ व्या शतकाच्या दरम्यान पहिल्या राणी एलिझाबेथच्या आधिपत्त्याखालील इंग्लंड हा प्रामुख्याने शेतीप्रधान देश होता, औद्योगिकीकरणाच्या बाबतीत आपल्या इतर युरोपीय शेजारी देशांच्या मानाने मागे होता. म्हणून कुशल परदेशी तंत्रज्ञांना आकर्षति करण्यासाठी राणीने पेटंट कायद्यानुसार मक्तेदारी देऊ केली. त्यानंतर मात्र या क्षेत्रात आपपरभावाचे पेव फुटले. राणीच्या जवळच्या चमच्यांना धडाधड पेटंट्स दिली गेली तर इतरांना नाकारली गेली. सर वॉल्टर रॅली या राणीच्या खास प्रेमातील सरदाराला तर चक्क अमेरिकेतील व्हर्जििनया प्रांतात वस्ती वसविण्यासाठी पेटंट देण्यात आले. आणि याने लोकांत प्रचंड नाराजी पसरली. इंग्लंडच्या या पेटंट कायद्याचे पुनरुज्जीवन करण्यात आले १८५२ मध्ये.\nइंग्लंडच्या पेटंट पद्धतीने प्रेरित होऊन इकडे अमेरिकन वसाहतीही पेटंट देऊ लागल्या होत्याच. आणि नंतर मग यातून प्रथम अमेरिकन राज्यांपुरती मर्यादित आणि मग देशाची फेडरल पेटंट पद्धती उदयास आली. १७९० मध्ये अमेरिकेचा पेटंट आणि कॉपीराइट कायदा पारित झाला तो मॅडिसन आणि िपकने या दोन सेनेटर्सच्या पुढाकाराने. पण थॉमस जेफरसन हे त्यांचे सहकारी मात्र असली मक्तेदारी देणाऱ्या कायद्याच्या विरोधात होते. पण लवकरच त्यांना याचे महत्त्व समजले आणि पुढे त्यांनी अमेरिकन पेटंट कायद्याच्या निर्मितीत मोठे योगदान दिले. या कायद्यात पुढे १७९३, १८३६, १८७० आणि १९५२ व शेवटी २०११ मध्ये सुधारणा करण्यात आल्या.\nस्वत:च्या नावावर पेटंट असलेले सर अब्राहम िलकन हे कदाचित एकमेव राष्ट्राध्यक्ष असावेत िलकन स्वत: संशोधक होते आणि त्यांच्या नावावर, जहाजांना अडथळा आल्यास जहाज तरंगते करता येणाऱ्या एका युक्तीचे पेटंटही होते. िलकन यांच्या मते तर पेटंट पद्धती अस्तित्वात येणे ही जगाच्या इतिहासातील तीन महत्त्वाच्या घडामोडींपैकी एक ठरावी. (अमेरिकेचा शोध आणि छपाईचे तंत्रज्ञान या अन्य दोन घडामोडी). अशा या पेटंट पद्धतीचे फायदे आणि तोटे कोणते, परिणाम कोणते आणि दुष्परिणाम कोणते, पेटंट कशाला मिळते आणि कशाला नाही, निरनिराळ्या देशांचे पेटंट कायदे कसे आहेत, पेटंट्समुळे वस्तूंचे अर्थकारण कसे बदलते, विकसित आणि विकसनशील देशांमध्ये याबाबत कोणते वाद आहेत हे आपण पुढच्या काही लेखांत विस्ताराने पाहणार आहोत..\nलेखिका औषध निर्माण शास्त्राच्या प्राध्यापिका असून बौद्धिक संपदा कायद्यातील पदवीधर व पेटंट सल्लागार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी ���ोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\n'मला मारहाण नाही केवळ धक्काबुक्की', 'मुळशी पॅटर्न'चे दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा खुलासा\n'आजोबा आमच्यासोबत का राहत नाही', अबरामचा बिग बींना प्रश्न\nजस्टिनशी लग्न केल्यानंतर हेलीने केला नावात 'हा' बदल\nसोनालीनंतर आता 'या' अभिनेत्रीलाही झाला कॅन्सर\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\n‘गोमातेवरून काँग्रेसचे दुटप्पी राजकारण’\nमध्य प्रदेशात काँग्रेससाठी आता नाही तर कधीच नाही\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या ९ लाख कोटींच्या राखीव निधीवर सरकारचा डोळा\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nविधान परिषद उपसभापतीपद निवडणूक तूर्त नाही\nतेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना विरोधकांचे खतपाणी\nसहा तासांत पत्रीपुलाचे पाडकाम\nदुधात भेसळ केल्यास जन्मठेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2155/by-subject/1", "date_download": "2018-11-19T12:14:19Z", "digest": "sha1:665ECBMQC7ORXWHYURL4GE7DUPZDVYLZ", "length": 3371, "nlines": 91, "source_domain": "www.maayboli.com", "title": "विषय | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /योग आणि आयुर्वेद /योग आणि आयुर्वेद विषयवार यादी /विषय\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 28 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/sudhir-mungantiwar-must-resign-demand-sanjay-nirupam/42369/", "date_download": "2018-11-19T11:52:48Z", "digest": "sha1:JYBQBYHEF2DD2B2UY6RLFX5QBGK2TTLT", "length": 12253, "nlines": 94, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Sudhir mungantiwar must resign demand sanjay nirupam", "raw_content": "\nघर महाराष्ट्र ‘वाघांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीमध्ये मुनगंटीवारांचा हात’\n‘वाघांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीमध्ये मुनगंटीवारांचा हात’\nवाघांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीमध्ये वनमंत्र्यांचा हात असल्याचा आरोप मुंबई क��ँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी केला आहे.\nअवनी अर्थात टी-१ वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यानंतर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर हल्ला चढवला आहे. वाघांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीमध्ये वनमंत्र्यांचा हात असल्याचा आरोप यावेळी निरूपम यांनी केला. दरम्यान, सुधीर मुनगंटीवार वनमंत्री झाल्यानंतर वाघांच्या शिकारीमध्ये वाढ झाल्याचा आरोप देखील निरूपम यांनी केला. आज अवनीचा मृतदेह असता तर त्यातून सत्य बाहेर आले असते. पुरावे नष्ट करण्यासाठीच अवनीला जाळलं गेलं असा आरोप देखील संजय निरूपम यांनी केला. लोक जंगलामध्ये गेले म्हणून त्यांची शिकार झाली. त्यात वाघिणीचा काय दोष असा सवाल देखील निरूपम यांनी यावेळी केला. मंत्री कोर्टाचा आधार घेऊन आपलं पाप लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केली. २०१५ साली १४, २०१६ साली १६ आणि २०१७ साली २१ वाघ मारले गेले अशी माहिती यावेळी संजय निरूमप यांनी दिली. अवनी वाघिणीला ठार केल्यापासून वनविभागासह वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर देखील टिका होत आहे. केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी देखील मुनगंटीवार यांच्यावर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.\nवाचा – अवनी शिकार प्रकरण: गडकरींनी केली मुनगंटीवारांची पाठराखण\nअवनीबाबत पोस्टमॉर्टममधून धक्कादायक माहिती\n२ नोव्हेंबर रोजी अवनी वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यानंतर त्याबाबत आता धक्कादायक माहिती पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आली आहे. अवनी या नरभक्षक असलेल्या वाघिणीला ठार करण्यापूर्वी बेशुद्धीचं इंजेक्शन लागलंच नसल्याचं या अहवालामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे अवनी वाघिणीच्या मृत्यू प्रकरणावरून मोठा वाद होण्याची शक्यता आहे. अवनी वाघिण नरभक्षक असल्याचं म्हणत तिला यवतमाळच्या जंगलामध्ये २ नोव्हेंबर रोजी गोळ्या घालून ठार करण्यात आलं. यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. अवनी अर्थात टी – १ वाघिणीला ठार करण्यापूर्वी तिला बेशुद्धीचं इंजेक्शन दिलं नसल्याचा आरोप केला जात होता. पण, संबंधित टीमनं मात्र या आरोपांचं खंडन केलं होतं. मात्र आता आलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून तरी बेशुद्धीचं इंजेक्शन लागलं नसल्याचं म्हटल्यानं अवनीला ठार करणारे शिकारी आणि टीम समोरच्या अडचणी वाढल्या आहे. याप्रकरणी प्राणी प्रेमी आणि संघटनांकडून देखील निषेध नोंदवण्यात आला आहे.\nवाचा – अवनी वाघीण मृत्यू प्रकरणी चौकशी समिती स्थापन\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nहॉटेलच्या टेरेसवरून पडून एनआरआय व्यावसायिकाचा मृत्यू\nज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग अनंतात विलीन\n‘तर अटलजींनीही राम मंदिराचे दर्शन घेतले असते’\nराज्यातील कॉम्प्युटर ऑपरेटर्सचा ‘ट्विट मोर्चा’\nदिग्विजय सिंह यांना बदनाम केले जातोय – सचिन सावंत\nशहीद जवानाला कन्यारत्न, पाक हल्ल्यात आले होते वीरमरण\nन्यायालयात टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत आरक्षण द्या – शिवसेना\nसर्व्हर डाऊन; अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी केली मुदत वाढीची मागणी\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nहिवाळी अधिवेशन : ठग्स ऑफ महाराष्ट्र विरुद्ध गँग्स ऑफ वासेपूर\nओला-उबरच्या मोर्चाला पोलिसांनी लावला ब्रेक\nविरोधकांच्या बॅनरमधून सरकारची ठगबाजीची चार वर्ष\nसोनाक्षी म्हणते उत्तम आरोग्यासाठी फिटनेस महत्वाचा\nइंदिरा गांधी जयंती विशेष दुर्मिळ छायाचित्रे\nलग्नानंतर रणवीर-दीपिका मुंबईत दाखल\nहे व्हिडिओ गेम्स एकदा तरी खेळाच\nSBI १ डिसेंबरपासून बदलणार हा नियम\n‘भाभीजी घर पर है’ फेम सौम्याचे खास क्षण\nउत्तम आरोग्यासाठी हे कराच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/617700", "date_download": "2018-11-19T12:17:21Z", "digest": "sha1:EVSYOXN5JCNL6EAWFDN4Z7QDBCDP3RYL", "length": 8503, "nlines": 45, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "नॅशनल एअरपोर्ट अधिकाऱयांकडून आढावा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » नॅशनल एअरपोर्ट अधिकाऱयांकडून आढावा\nनॅशनल एअरपोर्ट अधिकाऱयांकडून आढावा\nभूषण देसाई / परुळे\nसिंधुदुर्ग चिपी-परुळे विमानतळाची पहिली चाचणी विमान 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास लँडींग होणार असल्याने आयआरबी कंपनी व नॅशनल एअरपोर्टच्या अधिकाऱयांनी सोमवारी धावपट्टी व कंट्रोलरुमच्या व्यवस्थेचा आढावा घेतला. दरम्यान, केंद्रीय वाणिज्य उद्योग व मुलकी विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी सिंधुदुर्ग विमानतळाचा उड्डाण योजनेत समावेश करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच सिंधुदुर्गवासीयांना विमान टेस्टींगसाठी 12 रोजी लँड करून ग���ेशोत्सवाची भेट देण्यात येत असल्याचे सांगितले. मात्र, या विमानातून कोणीही व्हीआयपी प्रवास करणार नसल्याचे सांगण्यात आले.\n10 रोजी विमानतळावर तपासणीसाठी विमानाने नॅशनल एअरपोर्ट ऍथॉरिटीच्या ऑपरेटरचे पथक येणार होते. मात्र, हे पथक आले नाही व विमानही लँडींग झाले नाही. आता 12 रोजीच विमानतळाची अंतर्गत तपासणी होणार आहे. 12 रोजी विमानतळावर विमानांचे लँडींग होणार की नाही, याबाबत साशंकता होती. मात्र, सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास 12 सप्टेंबर रोजी चाचणी विमान लँड होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.\nआयआरबीच्या अधिकाऱयांमध्ये आनंदी वातावरण\n12 रोजी विमान चाचणीसाठी लँडींग होणार असल्याचा मेसेज दिल्ली येथून एअरपोर्ट ऍथॉरिटीच्या कार्यालयाकडून प्राप्त झाल्यानंतर एअरपोर्टचे काम करणाऱया आयआरबी कंपनीचे प्रकल्प संचालक राजेश लोणकर, जनसंपर्क अधिकारी जयंत डांगरे, योगेश म्हात्रे यांच्यासह सर्व अधिकाऱयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेली पाच वर्षे काम करीत असलेल्या विमानतळाला मूर्तस्वरुप येत असल्याचे समजताच त्यांनी आनंद क्यक्त केला.\nधावपट्टी व नियंत्रण कक्षाच्या तयारीचा आढावा\nविमान लँडींग होणार असल्याने धावपट्टी व नियंत्रण कक्षांच्या तयारीचा आढावा नॅशनल एअरपोर्ट ऍथॉरिटीच्या आलेल्या अधिकाऱयांनी सकाळी घेतला. यावेळी कंपनीचे अधिकारी त्यांच्या समवेत होते.\nकेसरकर व राऊत करणार विमानतळावर स्वागत\nमुलकी विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी विमान लँडींगबाबत आज आढावा घेतला आणि 12 तारीखला विमान लँडींग होईल, असे सांगितले. चिपी एअरपोर्ट येथे खासदार विनायक राऊत व पालकमंत्री दीपक केसरकर स्वागत करतील. हे विमान नॉन शेडय़ूल असणार असून स्क्रू व गणपतीची मूर्ती असेल, असे प्रभू यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.\nफार्मसी’च्या विद्यार्थ्यांची कागदपत्रे खाक\nप्रीतेश राऊळ, सायली सावंत यांना अनपेक्षित संधी\nहोडावडेत श्वापदाच्या हल्ल्यात रेडकू, कुत्रा ठार\nबंद स्ट्रीटलाईटमुळे काँग्रेसचे ‘कंदिल’ आंदोलन\nमोदींकडून संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला : राहुल गांधी\nचित्रपट, नाटकातूनही बहुरूपी पुलंचेच दर्शन\nइंटरनेटमुळे परदेशी कंपन्यांची कमाई\nपं. अमरनाथ यांना ‘पं.पन्नालाल घोष वेणुरत्न’ पुरस्कार जाहीर\nमोठय़ा वादानंतर रिझर्व्ह बँक अन् केंद्र सरकार यांच्य���त बैठक\nगडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा\nमराठा आरक्षण : विधीमंडळाच्या पायऱयांवरच विरोधकांचा ठिय्या\nमराठा आरक्षण : ‘हे आरक्षण टिकणारे नाही’ ; मध्ये उपप्रवर्ग करून मराठय़ांना आरक्षण द्या \nमराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी\nआजचे भविष्य सोमवार दि. 19 नोव्हेंबर 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/muktapeeth/muktapeeth-29420", "date_download": "2018-11-19T11:43:52Z", "digest": "sha1:6DUA65ZSHRCFDSJ3F7Z4CLULOJRT4QSX", "length": 16148, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "muktapeeth सज्जनगडची दासनवमी | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 7 फेब्रुवारी 2017\n\"मनाचे श्‍लोक' ऐकवणाऱ्या समर्थ रामदास स्वामींपाशी मन धाव घेते. दासनवमी जवळ आली की \"नावरे मन आता' अशी भक्तांची मनःस्थिती होते आणि पावले अधीरपणे सज्जनगड गाठतात. दासनवमीच्या उत्सवात रंगतात.\n\"मनाचे श्‍लोक' ऐकवणाऱ्या समर्थ रामदास स्वामींपाशी मन धाव घेते. दासनवमी जवळ आली की \"नावरे मन आता' अशी भक्तांची मनःस्थिती होते आणि पावले अधीरपणे सज्जनगड गाठतात. दासनवमीच्या उत्सवात रंगतात.\nफेब्रुवारी महिना सुरू झाला की आठवण होते ती सज्जनगडावर साजऱ्या होणाऱ्या दासनवमीच्या उत्सवाची रामदासस्वामी संस्थान आणि समर्थ सेवा मंडळ या दोन्ही संस्थांच्या भिक्षा दौऱ्यामुळे या उत्सवाची ओढ आधीपासूनच लागलेली असते. दिवाळीनंतर सुरू झालेला हा भिक्षादौरा चार महिने महाराष्ट्रभर समर्थ विचारांचा प्रसार आणि प्रचार करून दासनवमीच्या उत्सवापूर्वी सज्जनगडावर परत येतो आणि दासनवमीचा उत्सव सुरू होतो. अत्यंत उत्साहात व धार्मिक वातावरणात सतत नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवाची सांगता माघ वद्य नवमी अर्थात दासनवमीच्या कार्यक्रमाने होते.\nगेली अनेक वर्षे दासनवमीनिमित्त सज्जनगडावर जात असतो. त्यापैकी काही आठवणी मनात कायमच्या घर करून बसल्या आहेत. एका उत्सवाला आम्हाला गडावर पोचण्यास संध्याकाळ झाली. भाविकांची प्रचंड गर्दी होती. रात्री मुक्कामाला राहण्यासाठी खोली शिल्लक नव्हती. जसजसा अंधार पडू लागला, तशी सर्वांनाच काळजी वाटू लागली. एक तर गडावर थंडी खूप होती आ��ि त्यात राहायला जागा मिळाली नाही तर काय करायचे, हा प्रश्न इतर भाविकांप्रमाणेच आम्हाला पडला होता. मात्र तेथील रामदासी मंडळींनी दिलासा दिला. एका मोठ्या हॉलमध्ये सर्व भाविकांची राहण्याची सोय केली. त्या एका हॉलमध्ये सर्व भाविक दाटीवाटीने राहिले अन्‌ संपूर्ण रात्र रामनाम आणि भजन म्हणून जागवली. दुसऱ्या दिवशी पहाटे पारंपरिक पद्धतीने सुरू झालेल्या काकड आरतीपासून सर्वच कार्यक्रमांत सर्वजण उत्साहाने सहभागी झाले. त्याच वर्षीची आणखी एक आठवण कायमस्वरूपी लक्षात राहील अशी आहे. उत्सव काळात श्रीराम मंदिराला अनवाणी पायाने तेरा प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे. या वेळी समर्थांनी रचलेल्या गणपती, शंकर, हनुमान, कृष्णा-माता आदी देवतांच्या आरत्या म्हटल्या जातात. अतिशय संथ स्वरात आणि उच्च आवाजात गायल्या जाणाऱ्या या आरत्या म्हणताना आणि ऐकताना भाविकांचे भान हरपून जाते. त्या दिवशी प्रदक्षिणा घालताना एका वयोवृद्ध भाविकाला चक्कर आली आणि ते गृहस्थ खाली कोसळले. सर्वच जण गोंधळून गेले. गडावरील डॉक्‍टरांच्या पथकाने त्यांना तपासले आणि विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. परंतु त्या गृहस्थाला प्रदक्षिणा पूर्ण करायची मनोमन इच्छा होती. शेवटी गर्दीतील दोन अनोळखी भाविकांनी त्यांना उचलून घेतले आणखी एकाने डोक्‍यावर छत्री धरली आणि सर्वांनी उरलेल्या प्रदक्षिणा पूर्ण केल्या. त्या वृद्ध भाविकाच्या चेहऱ्यावरील समाधान पाहण्यासारखे होते.\nसज्जनगडावरील या उत्सवाचे स्वरूप पाहिले की नवल वाटते. एरवी पैसा आणि संपत्तीमागे धावणारे लोक इथे गडावर विनामोबदला काम करण्यासाठी धडपडत असतात. ऑफिसात नेमून दिलेले काम करताना सूचनांचे पालन न करणारेही इथे कोणत्याही सूचनेशिवाय आपले काम चोख पार पाडताना दिसतात. मोठमोठ्या शहरांत शेकडो सफाई कामगार आणि मोठी यंत्रणा हाताशी असूनदेखील रस्तोरस्ती कचऱ्याचे ढीग दिसतात; तर इथे अशी कोणतीही व्यवस्था नसताना डोळ्यांत भरेल अशी स्वच्छता आणि प्रसन्नता आढळते. महागडी अत्तरे आणि उंची कपडे असूनसुद्धा एरवी मन उदास वाटते, तर इथे अंगावर केवळ कफनी बांधलेले रामदासी लोक शेजारहून गेले की वातावरणात प्रसन्नता जाणवते. मोठमोठ्या हॉटेलात उत्कृष्ट प्रतीचे पदार्थ खाऊनही अतृप्त राहणारे केवळ आमटी-भाताचा प्रसाद खाऊन इथे तृप्त होताना दिसतात. हा फरक क��� जाणवतो बरे, ही स्थिती फक्त अशिक्षित आणि खेडूत लोकांची म्हणावी तर तसेही नाही. जागतिक कीर्तीचे कलाकार कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता येथे आपली सेवा सादर करतात. उच्चशिक्षित, उच्चपदस्थ, अतिश्रीमंत लोकदेखील गडावर मनोभावे सेवा करताना दिसतात. शरीर थकले तरीही थांबत थांबत, हळूहळू पायऱ्या चढून गडावर येतात. काय असेल या मागची प्रेरणा बरे, ही स्थिती फक्त अशिक्षित आणि खेडूत लोकांची म्हणावी तर तसेही नाही. जागतिक कीर्तीचे कलाकार कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता येथे आपली सेवा सादर करतात. उच्चशिक्षित, उच्चपदस्थ, अतिश्रीमंत लोकदेखील गडावर मनोभावे सेवा करताना दिसतात. शरीर थकले तरीही थांबत थांबत, हळूहळू पायऱ्या चढून गडावर येतात. काय असेल या मागची प्रेरणा \"मीच सर्वस्व' इथपासून \"मी कोणीच नाही' इथपर्यंतचा हा प्रवास कसा होत असेल \"मीच सर्वस्व' इथपासून \"मी कोणीच नाही' इथपर्यंतचा हा प्रवास कसा होत असेल थोडा विचार केल्यावर कळते, की या जगात पैसा, नावलौकिक, प्रतिष्ठा हेच सर्वस्व नाही; तर त्यापलीकडेदेखील समाधान असू शकते याची जाणीव लोकांना कधी ना कधी होते. मग शोध सुरू होतो त्या अलौकिक समाधानाचा थोडा विचार केल्यावर कळते, की या जगात पैसा, नावलौकिक, प्रतिष्ठा हेच सर्वस्व नाही; तर त्यापलीकडेदेखील समाधान असू शकते याची जाणीव लोकांना कधी ना कधी होते. मग शोध सुरू होतो त्या अलौकिक समाधानाचा इतर अनेक तीर्थक्षेत्रांप्रमाणेच अनेकांचा हा शोध सज्जनगडावर येऊन थांबतो आणि तेथील दासनवमीचा उत्सव अशा भाविकांना दसरा-दिवाळीप्रमाणेच वाटू लागतो. नंतरही बराच काळ काना-मनात घुमत राहते एकच आरोळी - \"जय जय रघुवीर समर्थ'.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-talegao-news-traffic-police-march-end-target-103143", "date_download": "2018-11-19T12:39:06Z", "digest": "sha1:GZK3LTDGUNJZ2ADYFABAQK5XMO3F72PJ", "length": 15232, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news talegao news traffic police march end target वाहतूक पोलिसांकडून वसुलीच्या उद्दीष्टपूर्तीची घिसाडघाई | eSakal", "raw_content": "\nवाहतूक पोलिसांकडून वसुलीच्या उद्दीष्टपूर्तीची घिसाडघाई\nगुरुवार, 15 मार्च 2018\nतळेगाव स्टेशन : सणावाराप्रमाणे यंदाही मार्च अखेरीपर्यंत ठरवून दिलेल्या उद्दिष्ट पूर्तीसाठी वाहतूक पोलीसांकडून पावत्या देऊन चालू असलेली वसुली, दुचाकी चारचाकींसह अवजड वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पोलिसांकडून भर रस्त्यावरच सर्रास वाहने अडवण्याचा नादात, रस्तेसुरक्षा धोक्यात आली आहे.\nचालकांची बेशिस्ती लक्ष करत अथवा मुख्यालयाकडून आलेल्या आदेशान्वये वाहतूक पोलिसांकडून एरव्ही अधूनमधून राबविले जाणाऱ्या \"वसुली\" धोरणाने मार्च एन्डचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जरा जास्तच जोर धरला आहे. पुणे-मुंबई महामार्ग, तळेगाव-चाकण महामार्गासह ग्रामीण भागातही जिकडेतिकडे नाकाबंदी राबविली जात आहे.\nतळेगाव स्टेशन : सणावाराप्रमाणे यंदाही मार्च अखेरीपर्यंत ठरवून दिलेल्या उद्दिष्ट पूर्तीसाठी वाहतूक पोलीसांकडून पावत्या देऊन चालू असलेली वसुली, दुचाकी चारचाकींसह अवजड वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पोलिसांकडून भर रस्त्यावरच सर्रास वाहने अडवण्याचा नादात, रस्तेसुरक्षा धोक्यात आली आहे.\nचालकांची बेशिस्ती लक्ष करत अथवा मुख्यालयाकडून आलेल्या आदेशान्वये वाहतूक पोलिसांकडून एरव्ही अधूनमधून राबविले जाणाऱ्या \"वसुली\" धोरणाने मार्च एन्डचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जरा जास्तच जोर धरला आहे. पुणे-मुंबई महामार्ग, तळेगाव-चाकण महामार्गासह ग्रामीण भागातही जिकडेतिकडे नाकाबंदी राबविली जात आहे.\nसदर कारवाई आणि वाहन तपासणी मोहिमेत विना परवाना वाहन चालविणे, कागदपत्रे जवळ नसणे, ट्रिपल सीट, सीट बेल्ट न लावणे, पीयूसी प्रमाणपत्र नसणे आदी नेहमीच्याच सुमार आणि ढोबळ कारणांसाठी ठरलेली शंभर अथवा दोनशे रुपयांची पावती फाडून दिवसाचे आणि मार्च अखेरपर्यंत ठरवून दिलेले उद्दिष्ट गाठण्याचा वाहतूक पोलिसांचा प्रयत्न आहे. त्यासाठी पोलीस आणि वाहतूक सहाय्यकांच्या झुंडीच्या झुंडी ठराविक ठिकाणी उभ्या राहुन निर्धास्त चाललेल्या वाहनचालकांना अचानक हात करुन अथवा रस्त्यावरच आडवे येऊन वाहने थांबविण्याचा प्रयत्न करतात.\nअचानक समोर आलेल्या पोलिसांमुळे वा��नचालकांची धांदल उडून ते गडबडताना दिसतात अथवा वाहनाचा वेग वाढवत वळसा घेऊन पोबारा करतात. या गोंधळात दुचाकीस्वाराचा तोल जाणे, दुचाकी घसरणे, अचानक थांबविलेल्या वाहनाला मागून येणारी वाहने धडकने असले अपघाती आणि धोकादायक प्रकार होताना नजरेस पडतात. परिणामी अपघातांची शक्यता बळावली आहे. याबरोबरच वसुलीचे उद्दिष्ट ठेऊन केवळ ठराविक नियम मोडल्याच्या नावाखालीच दंड वसुली करण्याच्या नादात, इतर महत्वाच्या वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असूनही पोलिसांचे तिकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. यामुळे वाहतूक पोलिसांची ही मार्च एन्डची वसुली चालक, वाहतूकदारांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र चोहीकडे पाहावयास मिळत आहे. वाहतूक पोलिसांनी नियमबाह्य वाहने चालविणाऱ्या चालकांवर कडक दंडात्मक कारवाई करावी यात दुमत नाही मात्र,इतरांना याचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी अशी शिस्तप्रिय चालकांची मागणी आहे.\nचाकण एमआयडीसीतल्या वसूलीला चालक वैतागले\nतळेगाव-चाकण महामार्गावर चाकण एमआयडिसीतील एचपी चौकात मॅरियट हॉटेलजवळ रात्री नऊच्या पुढे भर रस्त्यात बॅरिकेड्स लावून, प्रत्येक वाहनचालकाला भररस्त्यावर थांबवून ट्रॅफिक वॉर्डनमार्फत होणाऱ्या बेकायदा विनापावती वसुलीमुळे, रहदारीला अडथळा होऊन वाहनांच्या रांगा लागतात. मुंबईकडे भाजीपाला तसेच इतर जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या वाहनचालकांना यामुळे नाहक उशीर होतो. विशेष म्हणजे या रोजच्याच नाकाबंदी दरम्यान चाकण पोलीस ठाण्याचे अधिकारी वा पोलीस क्वचितच आणि तेही गाडीत बसलेले आढळतात. सततच्या नाकाबंदी आणि वसुलीसोबतच आता मार्च एंडमुळे मागणी वाढल्याने वाहतूकदार वैतागले असून, थेट पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्याच्या तयारीत आहेत.\nमार्च अखेर उद्दिष्ट असला काही प्रकार तिकडे नाही.लोकांनी वाहतुक नियमांचे पालन करावे म्हणून आम्ही वारंवार आणि नियमीतपणे मोहिमा राबवत असतो.जीवघेणे अपघात कमी करुन अमूल्य जीव वाचवण्याकामी याचा निश्चितच उपयोग होतो.मानवी जीव वाचवणे हेच आमचे उद्दिष्ट आणि ध्येय आहे, असे पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी सांगितले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरन��शनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/102019", "date_download": "2018-11-19T12:16:21Z", "digest": "sha1:I7O3UWEKI4R2QBYJQETA2IJ356CHATYE", "length": 10014, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "समृद्धी महामार्गाच्या निविदेसाठी सोळा तुकडे | eSakal", "raw_content": "\nसमृद्धी महामार्गाच्या निविदेसाठी सोळा तुकडे\nसमृद्धी महामार्गाच्या निविदेसाठी सोळा तुकडे\nशुक्रवार, 9 मार्च 2018\nनाशिकः नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची 16 भागांत विभागणी करीत राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) 2227 कोटी 15 लाखांच्या निविदा प्रक्रिया\nगुरुवार (ता. 8)पासून सुरू केल्या. त्यामुळे साधारण एप्रिलपासून महामार्गाच्या कामाला सुरवात होण्याची अपेक्षा आहे.\nशेतकऱ्यांच्या प्रचंड विरोधानंतर लॅन्ड पुलिंगऐवजी थेट खरेदीने शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदीचा निर्णय घेत शासनाने समृद्धी महामार्गाचे काम पुढे चालविले. पण त्यानंतर पाचपट दर आणि 24 तासांत पैसे जमा करण्याच्या पद्धतीमुळे शेतकऱ्यांच्या विरोधाची धार कमी होऊन शासकीय मालकीच्या जमिनीसह शासनाला 60 टक्केवर जमिनी खरेदी\nनाशिकः नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची 16 भागांत विभागणी करीत राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) 2227 कोटी 15 लाखांच्या निविदा प्रक्रिया\nगुरुवार (ता. 8)पासून सुरू केल्या. त्यामुळे साधारण एप्रिलपासून महामार्गाच्या कामाला सुरवात होण्याची अपेक्षा आहे.\nशेतकऱ्यांच्या प्रचंड विरोधानंतर लॅन्ड पुलिंगऐवजी थेट खरेदीने शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदीचा निर्णय घेत शासनाने समृद्धी महामार्गाचे काम पुढे चालविले. पण त्यानंतर पाचपट दर आणि 24 तासांत पैसे जमा करण्याच्या पद्धतीमुळे शेतकऱ्यांच्या विरोधाची धार कमी होऊन शासकीय मालकीच्या जमिनीसह शासनाला 60 टक्केवर जमिनी खरेदी\nकरण्यात आतापर्यंत यश आले. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या निविदा प्रक्रियेला सुरवात झाली. संपूर्ण महामार्गाची 16 भागांत विभागणी करत स्वतंत्र संस्था नियुक्ती करीत कामही वेगानेच पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहे���. नागपूर ते मुंबई दरम्यानच्या या मार्गासाठी 9 एप्रिलपर्यंत निविदेची मुदत आहे. गुरुवार (ता. 8)पासून महामंडळाच्या संकेतस्थळावर निविदा उपलब्ध केल्या आहेत. 9 एप्रिलला दुपारी तीनपर्यंत निविदेची मुदत आहे. 10 एप्रिलला दुपारी तीनला निविदा उघडल्या जाणार आहेत.\nराज्य रस्ते विकास महामंडळ\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/sandisk-sansa-sdmx18r-004gk-a57-mp3-player-4gb-black-price-pjqpiX.html", "date_download": "2018-11-19T11:27:27Z", "digest": "sha1:GKOQUW3CIYM4YYHB2D2ZERYGD7LCXHQB", "length": 15802, "nlines": 364, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सांडिस्क संस सदमक्स१८र ००४गक अ५७ पं३ प्लेअर ४गब ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nसांडिस्क पं३ प्लायर्स & इपॉड्स\nसांडिस्क संस सदमक्स१८र ००४गक अ५७ पं३ प्लेअर ४गब ब्लॅक\nसांडिस्क संस सदमक्स१८र ००४गक अ५७ पं३ प्लेअर ४गब ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसांडिस्क संस सदम���्स१८र ००४गक अ५७ पं३ प्लेअर ४गब ब्लॅक\nसांडिस्क संस सदमक्स१८र ००४गक अ५७ पं३ प्लेअर ४गब ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सांडिस्क संस सदमक्स१८र ००४गक अ५७ पं३ प्लेअर ४गब ब्लॅक किंमत ## आहे.\nसांडिस्क संस सदमक्स१८र ००४गक अ५७ पं३ प्लेअर ४गब ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nसांडिस्क संस सदमक्स१८र ००४गक अ५७ पं३ प्लेअर ४गब ब्लॅकऍमेझॉन उपलब्ध आहे.\nसांडिस्क संस सदमक्स१८र ००४गक अ५७ पं३ प्लेअर ४गब ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 15,332)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसांडिस्क संस सदमक्स१८र ००४गक अ५७ पं३ प्लेअर ४गब ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया सांडिस्क संस सदमक्स१८र ००४गक अ५७ पं३ प्लेअर ४गब ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसांडिस्क संस सदमक्स१८र ००४गक अ५७ पं३ प्लेअर ४गब ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 19 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसांडिस्क संस सदमक्स१८र ००४गक अ५७ पं३ प्लेअर ४गब ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसांडिस्क संस सदमक्स१८र ००४गक अ५७ पं३ प्लेअर ४गब ब्लॅक वैशिष्ट्य\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 43 पुनरावलोकने )\n( 58 पुनरावलोकने )\n( 43 पुनरावलोकने )\n( 1153 पुनरावलोकने )\n( 43 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 1154 पुनरावलोकने )\n( 61 पुनरावलोकने )\n( 43 पुनरावलोकने )\nसांडिस्क संस सदमक्स१८र ००४गक अ५७ पं३ प्लेअर ४गब ब्लॅक\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/2009", "date_download": "2018-11-19T11:40:05Z", "digest": "sha1:YYJYE2SSH5AFOTD3O6IEH7ZGQHAH4AJH", "length": 6087, "nlines": 114, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news FY cutoff mumbai | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nएफ��ायची 'कट ऑफ' नव्वदीपारच\nएफवायची 'कट ऑफ' नव्वदीपारच\nएफवायची 'कट ऑफ' नव्वदीपारच\nएफवायची 'कट ऑफ' नव्वदीपारच\nबुधवार, 20 जून 2018\nकोणत्या शाखेची किती आहे पहिली कट ऑफ लिस्ट\nवाणिज्य - 95.08 %\nविज्ञान - 92.05 %\nयंदाही एफवायची 'कट ऑफ' नव्वदीपारच गेल्याचं चित्र आहे. पारंपारिक अभ्यासक्रमांबरोबर यंदा व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांकडेही विद्यार्थ्यांचा ओढा कायम आहे. अनेक कॉलेजांमध्ये यंदा कट ऑफ गेल्यावर्षीच्या तुलनेत एक ते दोन टक्क्यांनी वाढली आहे.\nव्यावसायिक अभ्यासक्रमांबरोबरच आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स अभ्यासक्रमांसाठीही विद्यार्थ्यांची पसंती असल्याचं दिसतंय. अनेक नामांकित कॉलेजांचा या अभ्यासक्रमांसाठीचा कट ऑफ 93 ते 95 टक्क्यांवर आहे.\nकोणत्या शाखेची किती आहे पहिली कट ऑफ लिस्ट\nवाणिज्य - 95.08 %\nविज्ञान - 92.05 %\nमुंबईचा कमाल पारा पुन्हा वाढला\nमुंबई - दोन दिवसांपूर्वी खालावलेला मुंबईचा कमाल पारा पुन्हा वाढला आहे. गुरुवारी...\nOMPEX18 ब्रिटनमधील पाहिलं-वहिलं निवासी मराठी उद्दोजकांचं प्रदर्शन\nअनिवासीय महाराष्ट्रीयन व्यावासियायिक आणि उद्योजक समूह म्हणजेच OMPEG तर्फे...\nहार्बर रेल्वेवर आज मध्यरात्री आणि मध्य रेल्वेच्या मार्गावर उद्या...\nहार्बर रेल्वेवर आज मध्यरात्री आणि मध्य रेल्वेच्या मार्गावर उद्या मेगाब्लॉक घेण्यात...\nबोनस न मिळाल्याने 'एअर इंडिया'च्या कर्मचाऱ्यांचा संप\nमुंबई : कंत्राटी कामगारांनी अचानक संप पुकारल्यामुळे 'एअर इंडिया'च्या अनेक उड्डाणांना...\n(VIDEO) पंगा नाय तर दंगा नाय... माऊलीचा पहिला टीझर \nमुंबई- अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी 'माऊली' या मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/610078", "date_download": "2018-11-19T11:53:23Z", "digest": "sha1:J6XQGK3IWLOXNDVROS4MVQVPASRAWDKH", "length": 5236, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "राजीव गांधी दलितविरोधी होते : नरेंद्र मोदी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » राजीव गांधी दलितविरोधी होते : नरेंद्र मोदी\nराजीव गांधी दलितविरोधी होते : नरेंद्र मोदी\nऑनलाईन टीम / मुंबई :\nभारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी हे दलितविरोधी होते, दलितांना हक्क मिळू नयेत यासाठी त्यांनी संसदेत मोठमोठी भाषणंही केली आहेत. हे सगळं रेकॉर्डवर आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.मंडल कमिशनच्या विरोधातील राजीव गांधींचं भाषण आजही उपलब्ध असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.\nगेल्या काही दिवसांपासून देशभर दलितांवर होत असलेले अन्याय, अत्याचार आणि ऍट्रॉसिटी कायद्यावरुन सुरु झालेली चर्चा यामुळे भाजप अडचणीत आली होती. त्याला मोदींनी ’जागरण’ या वृत्तपत्राच्या मुलाखतीतून उत्तर दिले होते. भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष आहे, जो दलितांच्या उद्धारासाठी कटिबद्ध आहे, असा दावा मोदींनी केला आहे. शिवाय मोदींनी येत्या तीन राज्याच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव निश्चित असल्याचंही भाकीत केलं आहे.\nआता 6 मार्चला मुंबईत मराठा मोर्चा\nकेजरीवालांवर गुन्हा दाखल करा\nआयसीएसईच्या एका पुस्तकावरून नवा वाद\nपतंजलीच्या जाहिरातीवर दिल्ली उच्च न्यायालयाची बंदी\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nमोदींकडून संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला : राहुल गांधी\nचित्रपट, नाटकातूनही बहुरूपी पुलंचेच दर्शन\nइंटरनेटमुळे परदेशी कंपन्यांची कमाई\nपं. अमरनाथ यांना ‘पं.पन्नालाल घोष वेणुरत्न’ पुरस्कार जाहीर\nमोठय़ा वादानंतर रिझर्व्ह बँक अन् केंद्र सरकार यांच्यात बैठक\nगडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा\nमराठा आरक्षण : विधीमंडळाच्या पायऱयांवरच विरोधकांचा ठिय्या\nमराठा आरक्षण : ‘हे आरक्षण टिकणारे नाही’ ; मध्ये उपप्रवर्ग करून मराठय़ांना आरक्षण द्या \nमराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी\nआजचे भविष्य सोमवार दि. 19 नोव्हेंबर 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/health-news/pride-and-taste-of-taste/articleshow/65469705.cms", "date_download": "2018-11-19T12:39:28Z", "digest": "sha1:7Z4PSF3O5B537RQ2WFQWKZ46C7VT22OZ", "length": 16448, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "health news News: pride and taste of taste - चवीचं कौतुक अन् मोलाच्या टिप्स | Maharashtra Times", "raw_content": "\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nचवीचं कौतुक अन् मोलाच्या टिप्स\nरविवारची संध्य���काळ म्हणजे सुगरणींसाठी एक खास संधी होती. 'महाराष्ट्र टाइम्स सेलिब्रेटिंग श्रावण'अंतर्गत झालेल्या 'रुचकर ते पौष्टिक' ही पाककृती स्पर्धा परळच्या सोशल सर्व्हिस लीगमध्ये रंगली होती.\nचवीचं कौतुक अन् मोलाच्या टिप्स\nरविवारची संध्याकाळ म्हणजे सुगरणींसाठी एक खास संधी होती. 'महाराष्ट्र टाइम्स सेलिब्रेटिंग श्रावण'अंतर्गत झालेल्या 'रुचकर ते पौष्टिक' ही पाककृती स्पर्धा परळच्या सोशल सर्व्हिस लीगमध्ये रंगली होती. 'रुचकर ते पौष्टिक' या थीमवर आधारित वेगवेगळ्या चविष्ट पाककृती यावेळी सुगरणींनी सादर केल्या. काहींनी पारंपरिक पदार्थांना मॉडर्न टच दिला होता. तर काहींनी नेहमीच्या पाककृती थोड्या वेगळ्या पद्धतीनं तयार करून आणल्या होत्या. पौष्टिक अप्पे, कटलेट्स, मोमो, पोळीचे रोल्स, पौष्टिक डोसे असे खूप वेगवेगळे पदार्थ यावेळी पाहायला मिळाले. परीक्षकांनी या पाककृतींची तारीफ केल्यावर स्पर्धक महिलांच्या अंगावर मूठभर मांस चढत होतं. यावेळी परीक्षकांनी स्पर्धकांना स्वयंपाकघरातल्या काही खास टिप्सही दिल्या.\nशॅलो की डीप फ्राय\nतळलेल्या पदार्थाऐवजी तेलावर खरपूस भाजलेल्या पदार्थाला गृहिणी प्राधान्य देतात. मात्र हे अत्यंत चुकीचं असल्याचं शेफ शंतनू गुप्ते यांनी स्पर्धेदरम्यान सांगितलं. संपूर्ण तळण्यापेक्षा शॅलो फ्राय केलेल्या पदार्थात तेल कमी असतं त्यामुळे ते अधिक प्रमाणात बनतात. पण, शॅलो फ्राय करताना तो पदार्थ अधिकवेळ तेलात असते. त्या उलट तळताना आपण तो पदार्थ लगेच तेलातून बाहेर काढतो. शॅलो फ्रायपेक्षा तळलेला पदार्थ आरोग्यासाठी चांगलं असल्याचं शंतनू यांनी सांगितलं.\nशाकाहारी मंडळी अंड्याचा समावेश नसलेला पदार्थ खाण्याला पसंती देतात. बऱ्याचदा हा केकही घरीच बनवला जातो. मात्र अंड घालून बनवलेल्या केकची सर या केकला येत नाही. याला पर्याय म्हणून केकमध्ये केळं कुस्करुन घालण्याचा सल्ला शेफ शंतनू यांनी दिला. केळ्यामुळे केकला नैसर्गिक गोडसरपणाही येतो आणि तो मऊशारही होतो.\nमधुमेहींसाठी साखर वाईट म्हणून साखरेऐवजी बऱ्याचदा गुळाचा वापर केला जातो. मात्र साखरेएवढाच गूळही मधुमेहींसाठी हानिकारक असतो, अशी महत्त्वपूर्ण माहिती यावेळी स्पर्धक महिलांना देण्यात आली. त्यामुळे याला पौष्टिक पर्याय म्हणून खजूरचा वापर करु शकता.\nमॉडर्न पदार्थांना पौष्टिक टच\nटार्ट, मोमो आणि कोन अशा मॉडर्न पदार्थांना पौष्टिक टच देत स्पर्धक महिलांनी परीक्षकांची वाहवा मिळवली. मोमोमध्ये भाज्यांचं स्टफिंग, टार्टवरही पौष्टिक सारण तर कणकेचा कोन आणि त्यात भाज्या असा पदार्थ यावेळी महिलांनी बनवला होता.\nमनीमाऊच्या आकाराचा केक, स्माइलीसारखा आकार दिलेला लाडू आणि उंडल्याची होडी असे कल्पक पदार्थ स्पर्धकांनी यावेळी बनवले होते. पदार्थांच्या चवीबरोबरच त्यांच्या आकर्षक सजावटीचं परीक्षकांनी कौतुक केलं. जशी पदार्थ बनवण्यासाठी विशेष मेहनत घेण्यात आली होती, तेवढीच मेहनत पदार्थ सजवण्यासाठीही घेण्यात आली होती, असं परीक्षकांनी आवर्जून सांगितलं.\nराजगिरा स्माइली लाडू- (उत्तेजनार्थ)\nचांगला उपक्रम आणि परीक्षकांचं मार्गदर्शन यामुळे या स्पर्धेत भाग घेऊन आनंद झाला. आमच्या पाककलेचं कौतुक करुन त्यात आणखीन सुधारणा करण्याचं मार्गदर्शन परीक्षकांनी केलं. आम्हा गृहिणींना खूप चांगल्या गोष्टी त्यामुळे कळल्या.\nयंदाची 'रुचकर ते पौष्टिक' ही थीम मला विशेष भावली. त्यानुसार मी तयारीला लागले. मी घेतलेल्या मेहनतीला पारितोषिक मिळालं याचा आनंद आहे. 'मटा' नेहमीच आम्हा महिलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करतं. यासाठी मी 'मटा'ची आभारी आहे.\nमिळवा हेल्थ वेल्थ बातम्या(health news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nhealth news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:रुचकर ते पौष्टिक|महाराष्ट्र टाइम्स सेलिब्रेटिंग श्रावण|testy food|Momo|Food\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nफूड टुरिझममध्ये नवा ट्रेंड\nपुणे पोलिसांची BJPला MP निवडणुकीत मदत: सचिन सावंत\nदिल्लीः जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन\nमुंबई: ओला, उबर चालक पोलिसांच्या ताब्यात\nपंतप्रधान मोदींच्या हस्ते कुंडली-पलावल महामार्गाचे उद्घाटन\nहेल्थ वेल्थ याा सुपरहिट\nपगार लपवण्यासाठी वाजवीपेक्षा जास्त खर्च करण्याची लोकांची तया...\nवाकडे पाय सरळ होतील\nआरोग्यमंत्र - हा समजून घेण्यातला फरक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nचवीचं कौतुक अन् मोलाच्या टिप्स...\nडोक्याचा कर्करोग: ही लक्षणे चिंताजनक...\nआरोग्यमंत्र - अशुद्ध रक्ताची वाहिनी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2018-11-19T12:32:03Z", "digest": "sha1:66XSXCDG6KTWSVYLWLLLEO6FMQYWNS5F", "length": 22067, "nlines": 305, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "पुणे Marathi News, पुणे Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nओला, उबर चालकांचा संप मागे\nमराठा आरक्षण: मागास आयोगाचा अहवाल कोर्टात ...\nमुंबईः विधिमंडळ अधिवेशन सुरू; विरोधकांची घ...\nओला उबर चालकांचा मोर्चा पोलिसांनी अडवला\n'विरोधक म्हणजे गॅग्ज ऑफ वासेपूर'\nतांत्रिक बिघाड;मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळ...\n'काँंग्रेस संस्कृतीमुळे देशाचं नुकसान'\nगुजरातमध्ये आढळलं १ कोटी वर्षांपूर्वीच्या ...\nअमृतसर हल्ल्यात पाकिस्तानी ग्रेनेडचा वापर\nमोदी सरकारी संस्था उद्ध्वस्त करताहेत: राहु...\nपार्लमेंटिरियन अवार्ड फॉर चिल्ड्रेननी सुप्...\nखशोगी हत्याः ‘CIA’चा अहवाल मंगळवारपर्यंत\nभारतीयाची अमेरिकेत गोळ्या घालून हत्या\nfacebook: झुकेरबर्ग यांना फेसबुकच्या चेअरम...\nखशोगींच्या हत्येचे आदेश युवराजांचे\n'रोमियो' हेलिकॉप्टर्स खरेदीसाठी भारत सज्ज\nआरबीआय-केंद्रातील संघर्षाला आज विराम\nपंधरा हजार कोटींचा तोटा\nएअरटेल धमाकाः ४१९ रुपयांमध्ये १०५ जीबी डेट...\n पीएफ खातेधारकांना मिळणार घरे\nदोन महिन्यांची इंटर्नशिप, पगार साडेपाच लाख...\nफ्लिपकार्टमध्ये उलथापालथ: 'मिंत्रा'च्या CE...\nऑस्ट्रेलिया दौरा कठिण, पण आम्हीही सज्ज: रोहित\n...तर रोहितला रोखणे कठीण : मॅक्सवेल\nडीबीए, आझाद कॉलेज संघांची विजयी आगेकूच\nविराटला 'मेमो'प्रकरणीबीसीसीआयने केले खंडन\nमहाराष्ट्राच्या मुलींनी पटकावले विजेतेपद\n ६ वाजता 'दीपवीर' शेअर करणार फोटो\n'दीपवीर'च्या लग्नाच्या फोटोसाठी स्मृती इरा...\n‘दीपवीर’ आज बोहल्यावर; इटलीत लगीनघाई\nलग्नात 'अशी' होणार रणवीरची दमदार एन्ट्री\nरणवीरनं वाजवला ढोल; दीपिकाला अश्रू अनावर\n'दीपवीर'च्या लग्नात 'यांना' आग्रहाचे निमंत...\nअर्जांसाठी अखेरचे तीन दिवस\nआधारभूत किंमतीने मिळावा आधार\nबेनेटमध्ये इंजिनीअरिंग फिजिक्सचा पर्याय\nसंस्कृती कूस बदलते आहे\nसिंहासन : पटावरचे प्���ादे\nतूच तुझ्यासाठी राहा सावध\nसंस्कृती कूस बदलते आहे\nसिंहासन : पटावरचे प्यादे\nतूच तुझ्यासाठी राहा सावध\nफूड टुरिझममध्ये नवा ट्रेंड\nअमृतसर हल्लाः संशयिताना लवकरच ताब..\nपुणे पोलिसांची BJPला MP निवडणुकीत..\nदिल्लीः जागतिक शौचालय दिनाच्या नि..\nमुंबई: ओला, उबर चालक पोलिसांच्या ..\nपंतप्रधान मोदींच्या हस्ते कुंडली-..\nओदिशा: भुवनेश्वर कला महोत्सवाचे उ..\nसोलापूरच्या महापौरांवर विषप्रयोगाचा आरोप\nमहापौर शोभा बनशेट्टी, त्यांचे पती श्रीशैल बनशेट्टी, भाजप शहराध्यक्ष प्रा.अशोक निंबर्गी, राज्य शिखर बँकेचे संचालक अविनाश महागावकर आणि नगरसेवक सुनील कामाठी यांनी आपल्यावर विषप्रयोग करून मारण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप महापालिकेतील भाजपचे माजी सभागृह नेते आणि भाजपचे जेष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी केला.\nपुणे पोलिसांची BJPला MP निवडणुकीत मदत: सचिन सावंत\nवीर जवान कपिल गुंड यांच्यावर अंत्यसंस्कार\nजम्मू काश्मीरमधील उधमपूर येथे स्फोट होऊन वीरमरण आलेल्या कपिल नामदेव गुंड यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान कपिल गुंड यांच्या अंत्ययात्रेस सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घरापासून सुरुवात झाली. 'अमर रहे, अमर रहे.. कपिल गुंड अमर रहे'चा जयघोष यावेळी करण्यात आला.\nमराठा नौदलाचा लढाऊ व व्यापारी इतिहास\nउत्तरेला दमण ते दक्षिणेला गोवा अशी खूप लांबी असलेला समुद्रकिनारा महाराष्ट्राला भूगोलाने दिला आहे. अशा स्थितीत मराठा आरमाराच्या आधीही या समुद्रावर कमीअधिक शक्तीचे व्यापारी व सशस्त्र नौदल असणारच...\nअभिनेत्री सई ताम्हणकरनं नुकताच तिच्या तथाकथित बॉयफ्रेंडबरोबरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. घनश्याम लालसा असं त्याचं नाव असून या फोटोला सईनं पिवळ्या हार्ट इमोजीची जोड दिल्यामुळे चाहत्यांमध्ये त्यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.\nमाओवाद्यांच्या पत्रात दिग्विजय यांचा 'मोबाइल'\nनक्षलवाद्यांना मदत करण्यास तयार असलेले काँग्रेस नेते मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह हे आहेत का, याचा तपास पुणे पोलिसांनी सुरू केला आहे. एल्गार परिषदेनंतर झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणातील तपासामध्ये सापडलेल्या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेला मोबाइल क्रमांक हा दिग्विजयसिंह यांचाच....\nकुटुंबातील सगळी माणसे एकत्र असतानाही त्यांच्यामध्ये ��ंवाद घडत नाही. आपापल्या मोबाइलमधील इंटरनेटवर वेळ घालवण्यात प्रत्येक जण व्यस्त असतो. या माध्यमातून विविध परदेशी कंपन्या हजारो डॉलर कमावत असून आपल्यासारख्या विकसनशील देशातील तरुण पिढी याची शिकार होत आहे.\nपाणी प्रदूषणाची जबाबदारी कोणाची\nपाच तासांतच पत्रीपूल इतिहासजमा\nकल्याणच्या इतिहासाशी १०४ वर्षे जोडला गेलेला पत्रीपूल अखेरीस रविवारी मध्य रेल्वेकडून जमीनदोस्त करण्यात आला. २७ मीटर लांबीचा हा पूल सुमारे १२० टनी वजनी होता. हा पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेने केलेले नियोजन इतके अचूक ठरले की अपेक्षित सहा तासांऐवजी पाच तासांमध्येच.........\nऔरंगाबाद, लातूर, पुणे, कोल्हापूरची आगेकूच\nपालिकेवर येणार १२५ कोटींचा भार\nख्यातनाम बासरवादक हरिप्रसाद चौरसिया यांची भावनाम टा प्रतिनिधी, पुणे'गुरुकुल सुरू करताना माझ्यापुढे अनेक अडचणी होत्या...\n‘... तर ‘एक होता विदूषक’मध्ये मी असतो’\n- अशोक सराफ यांनी केले उघड, 'पुलोत्सवा'तील चित्रपट महोत्सवाचे उद्घाटनम टा प्रतिनिधी, पुणे'पु ल...\nरत्नागिरी हापूस पुण्यात दाखल\nम टा प्रतिनिधी, पुणे मार्केट यार्डातील फळबाजारात रत्नागिरी हापूस आंब्याची आवक झाली आहे...\nपुण्यात आयटी पार्क आणखी विस्तारणार\nलोहगाव विमानतळावर तस्करीचे सोने पकडले\nतरुणीवरील हल्ल्यातयोग्य गुन्हा दाखल करा\nम टा प्रतिनिधी, पुणेमुळशी तालुक्यातील आंबेगावात अज्ञात व्यक्तीने तोंडाला मास्क बांधून एका तरुणीवर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे...\nनदी दिनानिमित्त स्वच्छता अभियान\nबीमलाइट खरेच बंद राहणार\n'बीमलाइट बंदी'ची अंमलबजावणी होणारबीमलाइट खरेच बंद राहणारबीमलाइट खरेच बंद राहणार\nमुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर ओला, उबर चालकांचा संप मागे\nPM सर्व सरकारी संस्था उद्ध्वस्त करताहेत: राहुल\nअमृतसर हल्ल्यात पाकिस्तानी ग्रेनेडचा वापर\nऑस्ट्रेलिया दौरा कठिण, पण...: रोहित शर्मा\nसोलापूरच्या महापौरांवर विषप्रयोगाचा आरोप\nजळगाव: अंत्ययात्रेसह कोसळला लोखंडी पूल\n'काँग्रेस' संस्कृतीमुळे देशाचं नुकसान: मोदी\nमराठा आरक्षणासंदर्भात हायकोर्टात सुनावणी\nविधिमंडळ अधिवेशन सुरू; विरोधक आक्रमक\n... म्हणून शाहरुख खान ऐश्वर्याला 'भूत' म्हणाला\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/hundred-tigers-die-over-last-year-19017", "date_download": "2018-11-19T12:23:16Z", "digest": "sha1:RW2HYR5FI2ZC5SGZTE75C5EUGQ2D7FJE", "length": 11633, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "hundred tigers die over the last year वर्षभरात शंभराहून अधिक वाघांचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nवर्षभरात शंभराहून अधिक वाघांचा मृत्यू\nसोमवार, 5 डिसेंबर 2016\nनवी दिल्ली : मावळत्या वर्षात देशभरात 106 वाघांचा विविध कारणांनी मृत्यू झाल्याची माहिती आज केंद्र सरकारने दिली. वाघांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत; परंतु वाघांच्या मृत्यूचे कारण विविध ठिकाणी सुरू असलेली बेकायदा शिकार असल्याचे सांगण्यात येत आहे.\nनवी दिल्ली : मावळत्या वर्षात देशभरात 106 वाघांचा विविध कारणांनी मृत्यू झाल्याची माहिती आज केंद्र सरकारने दिली. वाघांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत; परंतु वाघांच्या मृत्यूचे कारण विविध ठिकाणी सुरू असलेली बेकायदा शिकार असल्याचे सांगण्यात येत आहे.\nपर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्री अनिल माधव दवे यांनी सभागृहात विचारलेल्या लेखी प्रश्‍नावर उत्तर देताना राज्यसभेत सांगितले, की मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी 2016 पासून ते आतापर्यंत 106 वाघांचा मृत्यू झाला आहे. 2015 च्या जानेवारीपासून ते आतापर्यंत 42 वाघांची शिकाऱ्यांकडून हत्या झाल्याचे म्हटले आहे. गेल्या वर्षी शिकाऱ्यांमुळे 12 वाघांचा मृत्यू झाला.\nत्याचबरोबर या वर्षी 30 नोव्हेंबरपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार शिकाऱ्यांमुळे 30 वाघांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चार वर्षांत वाघांची संख्या सरासरी तीस टक्के वाढली असल्याची माहिती दवे यांनी दिली.\nशाश्‍वत विकासासाठी सौरऊर्जेचा मार्ग\nपर्यावरणाची हानी टाळून आर्थिक विकासही अबाधित राखायचा असेल, तर पर्यावरणपूरक ऊर्जेचे पर्याय विकसित करून ते परवडतील अशा दरात उपलब्ध करणे हे सरकारचे...\n‘राष्ट्रीय हरित अधिकरणा’ने अनेक वेळा राजकीय दबाव झुगारून पर्यावरण रक्षणाला पूरक असे उत्तम निर्णय घेतले आणि पर्यावरणाचे रक्षण केले आहे; परंतु आता...\nगोव्यातील राजकारण गतिमान; खातेवाटपाचा तिढा, घटक पक्ष व आमदारांशी आज होणार चर्चा\nपणजी - रविवार आणि गणेशोत्सवाचे दिवस अ��ूनही गोव्याची राजधानी पणजी शहर आज गजबजलेले आहे. आजारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची खाती अन्य मंत्र्यांकडे...\nनवी दिल्ली (यूएनआय) : स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेला प्राधान्य देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवत जैवइंधनावर विमान उडविण्याची महत्त्वाची कामगिरी आज भारताच्या...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nदिल्लीतील आरोग्य आणीबाणी हळूहळू माघारी\nनवी दिल्ली: विषारी हवेचा व धूर-धुक्‍याचा राजधानी दिल्ली व परिसरावरील विळखा आज दुपारपासून हळूहळू कमी होऊ लागला आहे. हिमालयात झालेल्या बर्फवृष्टीनंतर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/punetraffic-traffic-pune-138097", "date_download": "2018-11-19T12:09:18Z", "digest": "sha1:IENWX7CRAPC3QKXLYQOTMK7L2EXJS5CC", "length": 16645, "nlines": 238, "source_domain": "www.esakal.com", "title": "#PuneTraffic Traffic in Pune #PuneTraffic पुणेकर आणखी पाच वर्षे वाहतूक कोंडीतच | eSakal", "raw_content": "\n#PuneTraffic पुणेकर आणखी पाच वर्षे वाहतूक कोंडीतच\nशुक्रवार, 17 ऑगस्ट 2018\nस्मार्ट सिटीच्या दिशेने पाऊल टाकलेल्या पुण्यात सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. परिणामी शहराला वाहतूक कोंडीचा रोज सामना करावा लागतोय, असे ३५ टक्‍क्‍यांहून अधिक पुणेकरांचे म्हणणे आहे. ही समस्या सोडविण्यासाठी गेल्या पाच वर्षांत ११ प्रकल्पांची घोषणा झाली; परंतु यापैकी मेट्रोच्या दोन मार्गांचे प्रत्यक्ष काम सुरू आहे. बाकीचे प्रकल्प कागदोपत्रीच. त्यांच्या पूर्ततेचा कालावधीही अजून तीन ते पाच वर्षे आहे. हे प्रकल्प पूर्ण होतील अन्‌ वाहतुकीच्या जीवघेण्या कोंडीतून सुटका होईल, अशी अपेक्षा पुणेकर बाळगून आहेत; पण लोकप्रतिनिधी व प्रशासनाला मात्र त्याबद्दल खेद ना खंत...\nस्मार्ट सिटीच्या दिशेने पाऊल टाकलेल्या पुण्यात सक्षम सार���वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. परिणामी शहराला वाहतूक कोंडीचा रोज सामना करावा लागतोय, असे ३५ टक्‍क्‍यांहून अधिक पुणेकरांचे म्हणणे आहे. ही समस्या सोडविण्यासाठी गेल्या पाच वर्षांत ११ प्रकल्पांची घोषणा झाली; परंतु यापैकी मेट्रोच्या दोन मार्गांचे प्रत्यक्ष काम सुरू आहे. बाकीचे प्रकल्प कागदोपत्रीच. त्यांच्या पूर्ततेचा कालावधीही अजून तीन ते पाच वर्षे आहे. हे प्रकल्प पूर्ण होतील अन्‌ वाहतुकीच्या जीवघेण्या कोंडीतून सुटका होईल, अशी अपेक्षा पुणेकर बाळगून आहेत; पण लोकप्रतिनिधी व प्रशासनाला मात्र त्याबद्दल खेद ना खंत...\nदोन मार्गांचे विस्तारीकरण, अन्य मार्गांचा प्रकल्प अहवाल अद्याप बाकी\n२०२०-२१ मध्ये पूर्ण होणार\nसुमारे ११ हजार कोटी खर्च\nपुढील वर्षात - एलिव्हेटेड मेट्रोचे काम पूर्ण होणार, स्थानके उभारणार\nहिंजवडी-शिवाजीनगर ; २३ किलोमीटर\nप्रकल्प अहवाल पूर्ण; निविदा प्रक्रिया सुरू\n२०२१-२२ मध्ये प्रकल्प पूर्ण होणार\nखर्च सुमारे ६ हजार कोटी\nपुढील वर्षात - एलिव्हेटेड मेट्रो मार्गाचे काम सुरू होणार\n१००० बस येण्याची प्रक्रिया कागदोपत्री\n५०० पैकी १५० ई-बस भाडेतत्त्वावर घेण्यासाठी निविदा; ५०० सीएनजी बसच्या निविदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू\nनव्या बस येण्यासाठी ८ महिने लागणार\nसुमारे २५० कोटी खर्च\nपुढील वर्षांत - बस खरेदी, डेपो विकास\nदोन्ही बाजूला दरवाजा असलेल्या\n४०० नव्या बस बीआरटीसाठी लागणार\nबीआरटी मार्गांचे विस्तारीकरण रखडले\nबीआरटीच्या पायाभुत सुविधाही अपुऱ्या\nदोन्ही महापालिकांकडे निधी उपलब्ध\nपुढील वर्षांत - नव्या मार्गांचे काम सुरू होण्याची शक्‍यता अंधुक\nउच्चक्षमता द्रुतगती बाह्यवळण वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर)\nमहापालिका हद्दीतून ३६ किलोमीटरचा वर्तुळाकार रस्ता तयार करण्याचे नियोजन\nप्रकल्प अहवाल महापालिकेच्या मंजुरीनंतर केंद्र सरकारकडे सादर\nप्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी - काम सुरू झाल्यावर ५ वर्षे\nसुमारे ६ हजार कोटींचा प्रकल्प\nपुढील वर्षांत - अंमलबजावणी कोण व कशी करणार, हे निश्‍चित होण्याची अपेक्षा\nरेल्वे बोर्डाच्या मंजुरीची प्रक्रिया अद्याप रखडलेली\nप्रकल्पाला फारसा खर्च नाही; नव्या रॅक घ्याव्या लागणार\nप्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी ः काम सुरू झाल्यापासून सुमारे ४ वर्षे\nपुढील वर्षात - हडपसर रे��्वे स्थानकाचे काम पूर्ण झाले तर पुढचे पाऊल\nपुरंदरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ\nसुमारे ७ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प\nनिविदा तयार करण्यास सुरवात\n२०२१-२२ पर्यंत पूर्ण होणार\nपुढील वर्षात - भूसंपादनाची काही प्रमाणात शक्‍यता\nपुणे-मुंबईचे अंतर हायपर लूपद्वारे ३० मिनिटांत पूर्ण करण्याचा प्रकल्प\nनिविदा प्रक्रिया सुरू; पीपीपी\n(सार्वजनिक खासगी भागीदारी) तत्त्वावर होणार\nकाम सुरू झाल्यावर ५ वर्षे लागणार\nपुढील वर्षात - प्री फिजिब्लिटी अहवाल तयार करण्याचे काम पूर्ण होणार\nशहरात ८२४ किलोमीटर लांबीचे सायकल ट्रॅक उभारण्याचे नियोजन\nसध्या ११० किलोमीटरचे सायकल ट्रॅक ; परंतु त्यावरही अतिक्रमणे\nसायकल ट्रॅकसाठी केंद्र सरकारचा निधी मिळण्यासाठी प्रकल्प सादर\nपुढील ५ वर्षांत प्रकल्प पूर्ण होण्याची शक्‍यता\nपुढील वर्षात - किमान ७५ किलोमीटरचे सायकल ट्रॅक अस्तित्त्वात आणण्याचे नियोजन\n१२८ किलोमीटरचा रिंग रोड उभारण्याचे नियोजन\nप्रकल्पाची किंमत सुमारे १० हजार कोटी\nप्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी २०२२-२३\nपुढील वर्षांत - काही प्रमाणात भूसंपादन आणि पहिल्या टप्प्यातील काम सुरू\nपुण्यातील ४४ किलोमीटरच्या मुठा-मुळा नदीपात्रात वाहतुकीचा प्रकल्प\nप्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रक्रिया महापालिकेत रखडली\nकेंद्र, राज्य सरकार मदत करण्यास तयार\nकाम सुरू झाल्यावर ५ वर्षांत\nपुढील वर्षात - प्रकल्प अहवाल तयार होण्याची शक्‍यता\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/617703", "date_download": "2018-11-19T11:49:55Z", "digest": "sha1:MIWVG7224V5MXCAF4GFRBSAX4WHKYMOY", "length": 6228, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "दलित शब्दाच्या वापरासाटी रिपाईं सुप्रिम कोर्टात जाणार : रामदास आठवले - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » दलित शब्दाच्या वापरासाट�� रिपाईं सुप्रिम कोर्टात जाणार : रामदास आठवले\nदलित शब्दाच्या वापरासाटी रिपाईं सुप्रिम कोर्टात जाणार : रामदास आठवले\nऑनलाईन टीम / मुंबई :\nदलित शब्दाच्या वापरास मनाई करणाऱया मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी नाराजी व्यक्त केली आहे. रिपब्लकिन पार्टी ऑफ इंडियाकडून याविरोधत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे आठवलेंनी माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले.\nअनुसूचित जाती आणि जमाती असे शब्द सरकारी कामकाजात आधीपासूनच वापरले जात आहेत. त्यामुळे दलित शब्दाचा वापर सुरूच ठेवावा असे आम्हाला वाटते. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आपला पक्ष सर्वोच्च न्यायालयात आव्हान देईल, असे आठवले म्हणाले. शासन व प्रसार माध्यमांसह सर्वांना दलित’ शब्दाचा उपयोग करण्यास मनाई करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पंकज मेश्राम यांनी जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानेही दलित शब्द वापरण्यास मनाई केली. दलित हा शब्द असंवैधनिक असून संविधनाचे निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही हा शब्द वापरण्याला विरोध केला होता, असा दावा या याचिकेत करण्यात आला होता. यानंतर न्यायालयानं दलित शब्दाचा वापर न करण्याच्या सूचना दिल्या.\nतिकिटासाठी दबाव टाकू नये ; पंतप्रधानांचा इशारा\nअमेरिकेच्या पाठय़पुस्तकांमध्ये हिंदू धर्माचा अवमान\nसोन्याची झळाळी उतरण्यास सुरुवात\nअमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात चर्चेवरून कलगीतुरा\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nचित्रपट, नाटकातूनही बहुरूपी पुलंचेच दर्शन\nइंटरनेटमुळे परदेशी कंपन्यांची कमाई\nपं. अमरनाथ यांना ‘पं.पन्नालाल घोष वेणुरत्न’ पुरस्कार जाहीर\nमोठय़ा वादानंतर रिझर्व्ह बँक अन् केंद्र सरकार यांच्यात बैठक\nगडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा\nमराठा आरक्षण : विधीमंडळाच्या पायऱयांवरच विरोधकांचा ठिय्या\nमराठा आरक्षण : ‘हे आरक्षण टिकणारे नाही’ ; मध्ये उपप्रवर्ग करून मराठय़ांना आरक्षण द्या \nमराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी\nआजचे भविष्य सोमवार दि. 19 नोव्हेंबर 2018\nकुडाळात महिलेची रेल्वेखाली आत्महत्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगा��वभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/shikata-shikata/2012-12-20-12-35-36/29", "date_download": "2018-11-19T12:10:31Z", "digest": "sha1:XRG5VPHE5ZZVWQVEKHE7NBDM2EHWLFLW", "length": 4905, "nlines": 76, "source_domain": "bharat4india.com", "title": "शालेय कवायत | शिकता शिकता", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nऔरंगाबाद इथल्या श्रेयस बालक मंदिरच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिका स्वाती हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली कवायतीचे प्रकार सादर केले.\nऔरंगाबाद इथल्या श्रेयस बालक मंदिरच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिका स्वाती हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली कवायतीचे प्रकार सादर केले.\n'जय, जय महाराष्ट्र माझा'\nकाठीवरची कसरत - आदिवासी खेळ\nजिल्हा परिषद शाळा 'लौकी'\nये मेरा इंडिया - देशभक्ती गीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Underground-work-started-under-highway-four-lane-mumbai-goa/", "date_download": "2018-11-19T11:20:38Z", "digest": "sha1:Z5IUYEPTLJZZMPJ4ZZPH6EMID6JWS2TH", "length": 7301, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत भूमिगत कामांना प्रारंभ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत भूमिगत कामांना प्रारंभ\nमहामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत भूमिगत कामांना प्रारंभ\nमुंबई-गोवा महामार्���ाच्या चौपदरीकरण कामाला आता बरीच गती आली आहे. झाडे तोडणे, सपाटीकरण यानंतर आता भूमिगत कामांना प्रारंभ करण्यात आला आहे. यात मोरीसाठी सिमेंट पाईप बसवणे, महावितरणच्या अंडरग्राऊंड वाहिन्यांची जोडणी यासारखी कामे हाती घेण्यात आली आहेेत. त्यामुळे आता महामार्ग चौपदरीकरण अल्पावधीत गती पकडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nमुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाला आता बराच वेग आला आहे. दोन महिन्यात महामार्गावरील झाडे तोडणे या कामानंतर आता महिनाभरात भर टाकून सपाटीकरण कामाला सुरुवात करण्यात आली होती. ठेकेदार कंपनीकडील अद्ययावत मशिनरीमुळे या कामानेही महिनाभरात गती पकडली आहे.या सपाटीकरणामुळे महामार्गाचे स्वरूप स्पष्ट होत आहे. यानंतर आता ठेकेदार कंपनीने आता भूमिगत कामांना सुरुवात केली आहे. महामार्गावरून अनेक ठिकाणी महावितरणच्या वीज वाहिन्या जात आहे.\nमहामार्ग चौपदरीकरणच्या नियमानुसार महामार्गावरून कोणत्याही वीज वाहिन्या जावू नयेत.यासाठी या वीज वाहिन्या भूमिगत करण्याचे निर्देश महावितरणला देण्यात आले होते. यानुसार महावितरणने हे काम हाती घेतले आहे. अद्ययावत मशिनरीचा वापर करून या वीज वाहिन्या भूमिगत करण्यात येत आहेत. सद्यस्थितीत झाराप येथे हे काम सुरू आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी अशाप्रकारची उपाययोजना करण्यात येत आहे. महामार्गावर पाणथळ भागात मोरी बांधण्यात येणार आहेत. यासाठी सिमेंट पाईप बसवण्याचेही कामही आता हाती घेण्यात आले आहे. यासाठी मोठ्या आकाराचे पाईप बसविण्यात येणार आहेत. यासाठी असे पाईप अनेक ठिकाणी टकण्यात आले आहेत. महामार्गावर एक ते दोन किमी. परिसरात अशा प्रकारच्या मोरीची बांधणी करण्यात येत आहे.चौपदरीकरणादरम्यान टाकण्यात आलेल्या भरावामुळे अनेक ठिकाणचे पाण्याचे मार्ग बुजणार आहेत.अशा ठिकाणी सिमेंट पाईप टाकून हे मार्ग सुस्थितीत ठेवण्यात येणार आहेत.अन्यथा पावसाळयात पाण्याचा निचरा थांबून महामार्गावर पाणी येण्याची संभावना आहे.\nतसेच यामुळे लगतच्या भातशेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच त्याठिकाणी मोठे पूल उभारणे शक्य नाही व ज्याठिकाणी शेतांमध्ये जाण्याचे छोटे मार्ग आहेत अशा ठिकाणी शेतकरी वर्गाच्या सोयीसाठी छोटे बॉक्सेल पूल बांधण्यात येणार आहेत. या कामांनाही आता सुरुवात करण्���ात आली आहे.\n'होरा' चित्रपटाच्या ध्वनिफितीचे प्रकाशन\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Sand-padding-from-Mahu-dam/", "date_download": "2018-11-19T11:20:59Z", "digest": "sha1:S5NQUBYQ37H4OY54EHEAMOLSF27Q5XQC", "length": 9156, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महू धरणातून वाळूचा राजरोस उपसा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › महू धरणातून वाळूचा राजरोस उपसा\nमहू धरणातून वाळूचा राजरोस उपसा\nमेढा : भास्कर धनावडे\nजावली तालुक्याच्या महू धरणाच्या दापवडी व रांजणी परिसरातील ओढा व तसेच धरणाच्या कोरड्या पात्रातून गेल्या काही दिवसांपासून वाळूचा रात्रंदिवस बेसुमार उपसा झाला आहे. त्यामुळे धरण पूर्ण होण्याआधीच ओढे ओबड धोबड झाले आहेत. वाळूचा अनधिकृत उपसा करणारे रातो रात जेसीबीने जवळच्या शेतांमध्ये वाळूचे ढीग करून ठेवत असून या प्रकाराची प्रशासनाने दखल घेऊन वाळू चोरट्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.\nजावली तालुक्यातील महू धरणाच्या उर्वरित कामाला नव्याने सुरुवात होत असतानाच या धरणातून वाळू माफियांकडून बेकायदा वाळू उपसा सुरू आहे. धरणाच्या कामासाठी पाणी कमी केल्याने वर आलेल्या वाळूवर महसूल विभागाच्या वरदहस्ताने डल्ला मारण्याचे काम बिनदिक्कतपणे सुरु आहे. महसूल विभाग मात्र या वाळू चोरीकडे डोळ्यावर पट्टी बांधून गांधारीची भूमिका का बजावतोय हा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.\nबोरखेडा गावाला गिरणा नदीचे विस्तीर्ण पात्र लाभले आहे. गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार्‍या पंपिंग हाऊसजवळच वाळूचा मोठा उपसा झाला आहे. असाच उपसा सुरू राहिल्यास, भविष्यात पाण्याचा प्रश्‍न गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे. वाळूचा बेसुमार उपसा करणार्‍यांना स्थानिक नेते अप्रत्यक्षरित्या सहकार्य करीत असल्याने रात्रंदिवस ट्रॅक्टरद्वारे नदीपात्रातील वाळू उपसून तिचा जवळच्या श���तांमध्ये साठा करण्याचे प्रकारही येथे होत आहेत. नदीपात्राला निर्माण झालेला धोका लक्षात घेता, सरपंच बाळू पाटील यांनी काही शेतकर्‍यांच्या मदतीने रस्त्यावर पाणी सोडून ट्रॅक्टर येण्या-जाण्याचा रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला न जुमानता वाळू उपसा करणार्‍यांनी या रस्त्यातून ट्रॅक्टरने वाहतूक सुरू ठेवली आहे.\nकाही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी धरणस्थळाची पाहणी केली होती. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांची पाठ फिरताच या धरणाकडे गौण खनिजाच्या लुटीसाठी ठेकेदार व व्यावसायिक घिरट्या घालू लागले आहेत. धरणाच्या कामासाठी पाण्याची पातळी कमी केल्याने वाळू नजरेच्या टप्प्यात आली. याचा फायदा घेत या धरणातून गेले काही दिवसांपासून वाळूची लयलूट सुरु आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत महसूल विभागाशी संपर्क साधल्यास कारवाई करतो अशी जुजबी उत्तरे दिली जातात. प्रत्यक्षात कारवाई मात्र काहीच होताना दिसत नाही. महसुलचे अधिकारी अळीमिळी गुपचिळीची भूमिका बजावताहेत.\nमहसूल विभागाचे या वाळू चोरांशी काहीतरी साटेलोटे असल्याशिवाय हे चोरटे अशा प्रकारचे धाडस करणार नाहीत. एकीकडे बाधित धरणग्रस्तांचे प्रश्‍न अद्यापही लोंबकळत आहेत. काहींचे अद्यापही पुनर्वसन झाले नसताना त्यांचा विरोध मोडीत काढून धरणाचे काम सुरु करण्याचा घाट घातला जात आहे. दुसरीकडे मात्र धरण परिसरातील गौण खनिजावर डोळा ठेऊन लूट करणार्‍या प्रवृत्तींना अधिकारी व पदाधिकार्‍यांकडून बळ दिले जात असल्याचे दिसून येत आहे.\nपालिकेत सभापती निवडीचे वारे\nशाळकरी मुलाचे वारुंजीतून अपहरण\nकिरणच्या पराभवामुळे माणवासीयांना हुरहूर\nकारचा टायर फुटल्याने कराडचे दाम्पत्य गंभीर जखमी\nनळाला मोटर लावल्यास फौजदारी\nमानिनी जत्रेस सातारकरांचा उदंड प्रतिसाद\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरं��ाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/fair-price-shops-be-cashless-maharashtra-gr-fadnavis-cabinet-19257", "date_download": "2018-11-19T12:15:06Z", "digest": "sha1:ASZ3X36TDZM52OHMJC2JWUPPGNRVU5SI", "length": 11363, "nlines": 160, "source_domain": "www.esakal.com", "title": "Fair price shops to be cashless in Maharashtra; GR by Fadnavis Cabinet रेशन दुकानेही होणार आता 'कॅशलेस' | eSakal", "raw_content": "\nरेशन दुकानेही होणार आता 'कॅशलेस'\nबुधवार, 7 डिसेंबर 2016\nपुणे - नोटबंदीच्या निर्णयानंतर विविध आस्थापना, दुकाने कॅशलेस व्यवहारांच्या दिशेने जात आहेत. बँकांमध्ये नोटा नसल्याचा सर्वात जास्त फटका सर्वसामान्यांना बसतो आहे. या नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी आता राज्यातील रेशन दुकानांमध्ये कॅशलेस व्यवहार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून आजच त्याबाबतचा आदेश काढला आहे.\nपुणे - नोटबंदीच्या निर्णयानंतर विविध आस्थापना, दुकाने कॅशलेस व्यवहारांच्या दिशेने जात आहेत. बँकांमध्ये नोटा नसल्याचा सर्वात जास्त फटका सर्वसामान्यांना बसतो आहे. या नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी आता राज्यातील रेशन दुकानांमध्ये कॅशलेस व्यवहार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून आजच त्याबाबतचा आदेश काढला आहे.\nराज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने आज हा आदेश काढून राज्यातील सर्व रेशन दुकानांमध्ये यापुढे कॅशलेस पद्धतीने व्यवहार करण्याची सुविधा असेल असे जाहीर केले आहे. यासाठी सर्वप्रथम शिधापत्रिका धारक व स्वस्त धान्य दुकानदार यांना आपल्या आधार कार्डाची नोंदणी बँक खात्याशी संलग्न करुन घ्यावी लागणार आहे. या निर्णयामुळे आता ग्राहकांना ई-वाॅलेट आणि मोबाईल फोन या दोन मार्गांनी स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य खरेदी करता येणार आहे.\nमोबाईलद्वारे म्हणजेच *99# या सेवेचा वापर करुन व्यवहार करण्यासाठी शिधापत्रिकाधारक आणि रेशन दुकानदार या दोघांचेही खाते नॅशनल पेमेंट काॅर्पोरेशन आॅफ इंडियाशी संलग्न असलेल्या बँकांमध्ये असणे आवश्यक आहे. जनधन योजनेअंतर्गत असलेली खाती तसेच बँकांमध्ये असलेल्या बचत खात्यांवरुनही हे व्यवहार करता येणार आहेत. या व्यवहारांसाठी शिधापत्रिका धारक आणि रास्त धान्य विक्री दुकानदार या दोघांकडेही चालू क्रमांकाचा मोबाईल असणे आवश्यक आहे. ग्राहकांना या सेवेची माहिती त्यांच्या बँकांमधूनही मिळू शकते.\nया व्यतिरिक्त ई-वाॅलेटद्वारेही ग्राहकांना शिधापत्रिका दुकानामध्य��� व्यवहार करता येणार आहेत. यासाठी विविध बँकांनी ई-वाॅलेट सेवा सुरु केली आहे. त्याचाही वापर करुन शिधापत्रिका धारकांना रेशन दुकानांमधून धान्य खरेदी करता येणार आहे.\nया दोन्ही पद्धतींपैकी कुठलीही पद्धत वापरुन व्यवहार पूर्ण केल्यानंतर शिधापत्रिकाधारकाकडून पूर्वीप्रमाणेच ग्राहकाला पावती दिली जाईल. या पद्धतीने पैसे स्वीकारले जाण्याबाबतचा फलक दुकानदारांना आपल्या दुकानात दर्शनी भागात लावावा लागेल. रेशन दुकानदारांना या नव्या पद्धतीचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्थाही तालुकानिहाय केली जाणार आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/karad-news-art-mangala-mansode-78682", "date_download": "2018-11-19T11:47:41Z", "digest": "sha1:6PMEPHZ3KJ2F6SS6ANAKE5YSDKAFQM6L", "length": 10308, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "karad news: art mangala mansode बनसोडे यांचा सन्मान आयुष्यभर कलेसाठी वेचलेल्या कष्टाचा परिपाक | eSakal", "raw_content": "\nबनसोडे यांचा सन्मान आयुष्यभर कलेसाठी वेचलेल्या कष्टाचा परिपाक\nमंगळवार, 24 ऑक्टोबर 2017\nमंगला बनसोडे यांनी पाच पिढ्या तमाशा ही कला जतन करण्याचे काम करुन समाजाची सेवा करण्याचा वसा घेतला आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक संकटे पार करुन कला जीवंत ठेवली. त्यामुळेच त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला\nकऱ्हाड ः लोकसंस्कृतीच्या कलेची कदर राष्ट्रपतींनी करुन मंगला बनसोडे यांचा केलेला सर्वोच्च नागरी सन्मान आयुष्यभर कलेसाठी वेचलेल्या कष्टाचा परिपाक आहे. लोकसंस्कृती टिकावी यासाठी त्यांच्या माध्यमातुन नवीन कलाकारांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था त्यांनी करावी, असे आवाहन प्रांताधिकारी हिंम्मत खराडे यांनी केले.\nकेंद्रीय सामाजिक न्याय व हक्क मंत्रालयाच्यावतीने दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मंगला बनसोडे यांचा कलेतील योगदानाबद्द�� वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्कार देवुन सन्मानीत करण्यात आले. त्याबद्दल शासनाने त्यांचा सत्कार केला. यावेळी प्रांताधिकारी श्री. खराडे, पोलिस उपाधिक्षक नवनाथ ढवळे, तहसीलदार राजेंद्र शेळके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, मुख्याधिकारी यशवंत डांगे, निवासी नायब तहसीलदार अजित कुऱ्हाडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.\nपोलिस उपाधिक्षक श्री. ढवळे म्हणाले, तमाशा कलावंतांना त्रास देणे हा पोलिसांचा हेतु नसतो. मात्र कायदा व सुव्यवस्थेच्या कामासाठीच ती कार्यवाही सुरु असते. यापुढे पोलिसांकडुन कोणताही त्रास होणार नाही. मंगला बनसोडे यांनी पाच पिढ्या तमाशा ही कला जतन करण्याचे काम करुन समाजाची सेवा करण्याचा वसा घेतला आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक संकटे पार करुन कला जीवंत ठेवली. त्यामुळेच त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला. तहसीलदार श्री. शेळके, मुख्याधिकारी श्री. डांगे यांनी तमाशाबद्दलच्या आठवणी सांगुण त्यांना शुभेच्छा दिल्या. सौ. बनसोडे यांनी सत्कारास उत्तर दिले. गटविकास अधिकारी श्री. फडतरे यांनी आभार मानले. .\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/diwali-news-news/gulzar-book-dyodhi-smell-of-poverty-65243/", "date_download": "2018-11-19T11:36:30Z", "digest": "sha1:D3DGJ5O5HY6ZVWHZZVJBNCL6M5LIJPAS", "length": 23254, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "वास | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविराट कोहली ऑस्ट्रेलियात गप्प बसला तर आश्चर्य वाटेल - पॅट कमिन्स\nरिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nदिवाळी अंक २०१२ »\nपार्टीवाला म्हणाला, ‘‘नऊ र्वष भांडून-झगडून आम्ही तुमच्या लोकांसाठी ही कॉलनी बनविली. ���ुम्हा लोकांना झोपडपट्टीतनं काढलं, सिमेंटची पक्की घरं करून दिली. आणि तुम्ही म्हणताय- डब्यात बंद\nपार्टीवाला म्हणाला, ‘‘नऊ र्वष भांडून-झगडून आम्ही तुमच्या लोकांसाठी ही कॉलनी बनविली. तुम्हा लोकांना झोपडपट्टीतनं काढलं, सिमेंटची पक्की घरं करून दिली. आणि तुम्ही म्हणताय- डब्यात बंद केलं म्हणून.’’\nमाझा घरवाला सदोदित पार्टीवाल्याशी हुज्जत घालायचा.. ‘‘तू याला वस्ती म्हणतोस. माणसांचं गोदाम वाटतं. सगळ्यांना पार्सलमध्ये पॅक करून ठेवलंय.’’\nतोंडात दुपट्टा दाबून मी सगळं ऐकत असते. माझं काय देणं-घेणं यांच्या पॉलिटिक्सशी त्याचं सुरू असतं- माझ्या नवऱ्याचं..\n‘‘अरे साला, दोन बिल्डिंगांच्या मध्ये गाडीसाठी दोन हात जागा तर असली पाहिजे ना इकडून जाणाऱ्या माणसाची तिकडून येणाऱ्या माणसाशी टक्कर होते अन् काय इकडून जाणाऱ्या माणसाची तिकडून येणाऱ्या माणसाशी टक्कर होते अन् काय\n पोलिसांच्या दोन जिपा जाऊ शकतात. तू स्वत: मापून बघ.’’\n‘‘अरे सोड.. दोन खाटा टाकून पत्ते खेळू शकतोस काय\n‘‘त्यासाठी नाहीयेत आता मुंबईच्या गल्ल्या, मित्रा\nमीही विचार करते- जमिनीचं रंगरूप अगदी पालटलंय. अगोदरच्या काळात सहा महिने चिखल असायचा. थोडं खाडीचं पाणी यायचं. उरलेले सहा महिने सुकलेल्या चिखलाची काळी माती उडत असायची सगळीकडे. नागडीउघडी पोरं, कुत्री, जानीच्या कोंबडय़ा अन् कोंबडे- सगळ्यांचं छान चालायचं. पिलांना दोरी बांधून मुलं खेचत न्यायची. मोठं होता होता सगळ्या कुत्र्यांच्या माना लांबोडय़ा लांब व्हायच्या.\nया अध्र्या जमिनीच्या तुकडय़ावर सरकारनं सिमेंटची तीन माळ्यांची बिल्डिंग बनवलीये. आणि एका-एका माळ्यावर २४-२४ फ्लॅट्स आहेत. प्रत्येक फ्लॅटमध्ये एक खोली, एक स्वैंपाकघर- जिथं धूर लोकरीच्या गुंडाळ्याप्रमाणे लपेटून टाकतो सगळं. एक मोरी. आणि प्रत्येक मजल्यावर दोन संडास. टमरेल घेऊन फार लांब जावं लागू नये म्हणून. लाइन तर लागतेच. पूर्वी या रांगा उघडय़ावर लागायच्या. आता लाइन भिंतीलगतच्या शिडय़ा चढून जाते.\nबिल्डिंगचं काम सुरू झालं तेव्हा सगळ्या झोपडय़ा मैदानाच्या एका बाजूला सरकवण्यात आल्या. मोठय़ा बाजारात रिकाम्या टोपल्यांचा ढीग लागतो, तसं. त्या टोपल्यांत नासलेल्या भाज्या; तर इथल्या ढिगाऱ्यांत कुजकी-नासकी मुलं अन् त्यांचे आई-बाप कण्हत राहायचे. किडय़ा-मुंग्यांसारखं जगणं. उन्हसुद्धा, पाऊससुद्धा आणि उरलंसुरलंही. आकाशसुद्धा आपलं उरलंसुरलं खाली टाकत असायचा. या बिल्डिंगच्या भिंतींना शेवाळही लागत नाही. त्या जुन्या झोपडय़ा खूप हिरव्यागार असायच्या.\nआमच्या झोपडीच्या समोर थोडी मोकळी जागा होती. संतोषनं तिथं कारल्याची वेल लावली होती. कपचे-कपचे बांधून तिथं एक भिंत उभी केली त्यानं. त्यामुळे आमच्या आणि शेजारच्या झोपडीत अंतर पडलं. परंतु वेल ती वेल. व्हायचं काय, की दोन कारली नजरेस पडली की शेजारचे कपडे धुण्याच्या बहाण्यानं पाण्यानं भरलेली बालदी घेऊन यायचे आणि संधी मिळताच हात लांब करून कारली चोरायचे. पाण्याच्या बालदीत कपडय़ांच्या खाली कारली ठेवायची आणि घरी जायचं- असा मामला. चार बटाटे आणि खूपशा लाल मिरच्या टाकून खरपूस भाजल७ की झालं. कारल्यांचा खमंग वाससुद्धा बाहेर जात नसे. कसं कळणार संतोषला पण तिला संशय आला. म्हणून म्युन्सिपाल्टीनं रज्जब अलीचं गॅरेज पाडलं तेव्हा संतोषच्या नवऱ्यानं पातळ पत्रा आणून बांबूच्या कपच्यांच्या मागच्या बाजूला असा लावला, की कारल्याची वेल दिसेना. त्यामुळे संतोषच्या घरी कारली शिजत असताना खमंग वास यायचा. ढीगभर लाल मिरच्या टाकून भाजीचा सुवास लपविण्याची भानगड नाही. हां- कधी मागितलं तर द्यायची केव्हा केव्हा. तीसुद्धा माझ्या कुंडीतले कच्चे टोमॅटो मागायची ना पण तिला संशय आला. म्हणून म्युन्सिपाल्टीनं रज्जब अलीचं गॅरेज पाडलं तेव्हा संतोषच्या नवऱ्यानं पातळ पत्रा आणून बांबूच्या कपच्यांच्या मागच्या बाजूला असा लावला, की कारल्याची वेल दिसेना. त्यामुळे संतोषच्या घरी कारली शिजत असताना खमंग वास यायचा. ढीगभर लाल मिरच्या टाकून भाजीचा सुवास लपविण्याची भानगड नाही. हां- कधी मागितलं तर द्यायची केव्हा केव्हा. तीसुद्धा माझ्या कुंडीतले कच्चे टोमॅटो मागायची ना सगळ्यांनी घराच्या बाहेर काही ना काही लावलेलं.\nतुळस तर होतीच. रोज संध्याकाळी तिथं दिवे लावले जायचे. तुळस का लावतात कुणाला धड ठाऊक नाही. दिवा का लावायचा कुणाला धड ठाऊक नाही. दिवा का लावायचा नाही ठाऊक. अमिनाकडे, करिमांकडे, शांती आणि पूरोंकडेसुद्धा. सगळ्या म्हणायच्या- ‘‘म्हाताऱ्याला खोकला झाला की तुळशीचा काढा पाजते त्याला.’’ काहींच्या वेली तर झोपडीच्या छपरावर पसरलेल्या असत.\nपरंतु आंटी तर आंटी ना तिच्याकडे एक भट्टी होती. लहानशी. मैदानातल्या कोपऱ्यात तिची जागा. पंधरा-वीस दिवसांत एकदाच भट्टी लावायची. दारूची पिंपं भरून झोपडीत सुरक्षित ठेवायची. भट्टी लागायची त्या दिवशी पोलीस तिच्या घराभोवती फिरताना दिसायचे. तिच्या आणखी दोन झोपडय़ा होत्या. प्रतिष्ठित लोक आत बसून प्यायचे. मामुली इज्जतवाले- जी ना धड उतरायची, ना चढायची- ते बाहेर बसून ठर्रा प्यायचे आणि समोर बशीत ठेवलेलं मीठ अधनंमधनं चाटायचे.\nपरंतु आंटी तर आंटी होती. ती खूप उत्तम दारू बनवायची. कुजकी फळं दारूत टाकायची आणि नवसागर तर फारच कमी. तिच्या दारूत रंगसुद्धा असायचा. कुणी खाली बाटली घेऊन आला, तर आंटी त्याला एक रुपयाची सूट द्यायची. तिची ठरलेली गिऱ्हाईकं होती. तीच माणसं यायची. आणि रात्री दहानंतर कुणी नाही. दहानंतर आंटी स्वत: पिऊन टाइट व्हायची आणि ‘बडे का गोश्त’ खाऊन झोपून जायची. कुणी जागं करायला गेलं तर अशा शेलक्या शिव्या पडायच्या त्याला, की वस्ती दणाणून जायची.\nआता या नव्या, सिमेंटच्या बिल्डिंगमध्ये आंटी चार भिंतींमध्ये बंदिवान झाल्येय. घुसमटलीये ती. पूर्वी ती इतकी एकटी वाटत नसे.\n‘‘हॉटेलची नोकरी आता परवडत नाही,’’ असं जॉनीसुद्धा म्हणतो. त्याच्या काही कोंबडय़ा विकल्या गेल्या, काही खाल्ल्या गेल्या, काही मेल्या. नव्या इमारतीत दुसऱ्या आणि तिसऱ्या माळ्यावर कोंबडय़ा कशा पाळायच्या\nगफ्फारनंसुद्धा यंदाच्या वर्षी बकरा आणला नाही. कुर्बानी म्हणून आपल्याकडची बकरी कापली. अगोदर कसं होतं, की बकरीला सोडून दिली की ती कचरापट्टीत छान चरत असायची. आता घरातले कपडे खाते. एका महिन्यात दोन लुंग्यांचा खर्च वाढला. नवं बिल्डिंग नव्हतं, सिमेंटचं घर नव्हतं तेव्हा किती बरं होतं\nमाझा घरवाला पूर्वी मित्रांना घेऊन यायचा. झोपडीच्या बाहेर खाट टाकून सगळे पीत बसायचे. दंगा करायचे. जो खाली सांडायचा, तो रात्रभर तिथंच पडलेला असायचा. सकाळी डय़ुटीची वेळ होण्याअगोदर उठून जायचा. आता माझ्या घरवाल्यानंसुद्धा मित्रांना आणायचं सोडून दिलंय. एकाच खोलीत सगळे पुरुष आणि बायाबापडय़ा. काय करायचं जुन्या काळी मुलं जमिनीवर झोपून जात. बाप्ये बाहेर झोपत. रात्री पाणी भरून स्त्रिया आपापल्या किरकिरणाऱ्या पोरांना छातीशी धरून झोपायच्या. आता या नव्या बिल्डिंगमध्ये काय करणार जुन्या काळी मुलं जमिनीवर झोपून जात. बाप्ये बाहेर झोपत. रात्री पाणी भरून स्त्रिया आपापल्या किरकिरणाऱ्या पोरांना छात���शी धरून झोपायच्या. आता या नव्या बिल्डिंगमध्ये काय करणार मोठी मुलं डोळे विस्फारून सगळं पाहत असतात.\nमाझ्या नवऱ्याला कैकदा सांगितलं : हे सालं कसलं जगणं बंद करून टाकलंय सरकारनं. माहीत आहे का बंद करून टाकलंय सरकारनं. माहीत आहे का गरिबीचा वास बाहेर जाऊ नये म्हणून गरिबीचा वास बाहेर जाऊ नये म्हणून मी अनेकदा म्हणते माझ्या घरवाल्याला- घर विकून जाऊ कुठंतरी दुसरीकडे. दुसऱ्या कुठच्या तरी झोपडपट्टीत जागा मिळेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘संशोधन लेख व ग्रंथाचा दर्जा आंतरराष्ट्रीय असावा’\nपुस्तक दिंडीच्या माध्यमातून पाणी बचतीचा संकल्प करण्याची गुढी\nहॉकी विश्वचषकासाठी ए. आर. रेहमान – गुलजार जोडी पुन्हा एकत्र\nभोई प्रतिष्ठानतर्फे अग्नीशमन दलाच्या जवानांसोबत भाऊबीज साजरी\nभारतीयांसोबत परदेशी क्रिकेटपटूही रंगले दिवाळीच्या रंगात\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\n'मला मारहाण नाही केवळ धक्काबुक्की', 'मुळशी पॅटर्न'चे दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा खुलासा\n'आजोबा आमच्यासोबत का राहत नाही', अबरामचा बिग बींना प्रश्न\nजस्टिनशी लग्न केल्यानंतर हेलीने केला नावात 'हा' बदल\nसोनालीनंतर आता 'या' अभिनेत्रीलाही झाला कॅन्सर\nमराठा आरक्षण १६ टक्के\nलोकांना चांगल्या गोष्टी ठरवून शिकवायला हव्यात - डॉ. प्रभा अत्रे\n‘गोमातेवरून काँग्रेसचे दुटप्पी राजकारण’\nमध्य प्रदेशात काँग्रेससाठी आता नाही तर कधीच नाही\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या ९ लाख कोटींच्या राखीव निधीवर सरकारचा डोळा\nरिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता\nविधान परिषद उपसभापतीपद निवडणूक तूर्त नाही\nतेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना विरोधकांचे खतपाणी\nसहा तासांत पत्रीपुलाचे पाडकाम\nदुधात भेसळ केल्यास जन्मठेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/ichalkaranji-municipal-council-Garbage-problem/", "date_download": "2018-11-19T11:17:21Z", "digest": "sha1:BJFDFG2VSOMDVCTS4R3JDHWAUYPVEF3D", "length": 9233, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": "", "raw_content": "\nयेथील सांगली रोडवर असणार्‍या कचरा ड��पोतील कचर्‍याचे वजन करण्यासाठी असलेल्या वजनकाट्याचा गेल्या दीड वर्षापासून ‘कचरा’ झाला आहे. नवीन वजनकाटा बसवण्याचे काम निविदेच्या प्रक्रियेत अडकले आहे. प्रत्यक्षात करारातील अटीप्रमाणे वजनावरच बिल आदा करणे गरजेचे असताना, गेल्या चार महिन्यांपासून वजन न करताच बिले आदा करण्यात येत आहेत. परिणामी, पालिकेस महिन्याकाठी हजारो रुपयांचे, तर वर्षाकाठी सरासरी सव्वा कोटी रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.\nइचलकरंजी शहरातील कचरा उठावासाठी 14 व्या वित्त आयोगातून मंजूर 3 कोटी 78 लाख रुपयांचे काम बीव्हीजी या कंपनीला पालिकेने दिले आहे. 1 सप्टेंबर 2017 पासून दैनंदिन कचरा गोळा करण्याचे काम बीव्हीजी कंपनीकडून सुरू आहे. या कामाचे अंदाजपत्रक तयार करताना इचलकरंजी शहरातील 26 वॉर्डमधून 140 टन कचरा निर्माण होतो, असे गृहीत धरण्यात आले आहे. त्याप्रमाणे लागणारी वाहने, कर्मचारी, इंधन, वाहनांचा खर्च गृहीत धरण्यात आलेला आहे. यानुसार 674 रुपये प्रतिटन असा दर ठरवण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात निविदा मंजूर करताना जादाची 9.80 टक्के दराने प्रतिटन 740 रुपये देण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली. बीव्हीजीबरोबर पालिकेने करार करताना घातलेल्या अटींमध्ये डंपिंग ग्राऊंडवरील वजनकाट्यावर प्रत्येक वाहनातील कचर्‍याचे वजन करणे बंधनकारक आहे. मात्र, गेल्या दीड वर्षापासून कचरा डेपोतील वजनकाटा बंद आहे.\nपालिकेने ठरवून दिलेल्या बाहेरील वजनकाट्यावरही कंपनीने कचर्‍याचे वजन करणे बंधनकारक असताना प्रत्यक्षात ते होत नाही. दररोज किती कचरा निर्माण होतो, याची कोणतीच नोंद पालिकेकडे नसताना, गेल्या तीन महिन्यांचे बिल मात्र कंपनीस आदा करण्यात आले आहे. याचबरोबर शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाकडून अभिप्राय मागवण्यात आला होता. त्यामध्ये प्रतिव्यक्ती दररोज 0.300 ग्रॅम कचरा गृहीत धरून दररोजचा एकूण अंदाजे 87 टन कचरा निर्माण होतो, असे म्हटले आहे. या अनुषंगाने काँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर यांनी कचरा भरलेल्या गाडीच्या वजनाची प्रत्यक्षात पाहणी केली होती. त्यामध्ये दररोज होणारी ट्रॉली व कॉम्पॅक्टरच्या खेपा यांची गोळाबेरीज केली असता शहरात 90 टनांपेक्षा अधिक कचरा निर्माण होत नाही, असे निष्पन्नही झाले आहे. प्रत्यक्षात मात्र बीव्हीजी कंपनीला पालिका अंदाजे 40 ते 50 टनांचे ज��दा पैसे मोजत आहे. कचर्‍याचे वजन करणे आवश्यक असताना ते केले जात नसल्याने पालिकेला महिन्याकाठी 20 ते 25 हजारांचे नुकसान सोसावे लागत आहे. याबाबत झालेल्या तक्रारीनंतर वजनकाटा बदलण्याबाबत निविदाही काढण्यात आली.\nगेल्या काही दिवसांपासून वजनकाट्याचा प्रश्‍न निविदेच्या प्रक्रियेत अडकला आहे. त्यामुळे विनावजन कचरा उचलण्याबरोबरच प्रत्यक्षात कचरा जादा निर्माण होत असताना जादाच्या टनाचे पैसे मक्तेदारास आदा केले जात आहेत. अंदाजपत्रकात ठरवलेल्या टनाचा दर गृहीत धरूनच व करारात नमूद अटींप्रमाणेच मक्तेदाराकडून काम करून घेणे आवश्यक असताना, याकडे पालिकेचे मात्र सोयीस्कररीत्या दुर्लक्षच आहे. पालिकेचे हित जोपासण्याऐवजी मक्तेदाराची तुंबडी भरण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या कररूपी जमा केलेल्या रकमेवर डल्ला मारण्याच्या सुरू असलेल्या कामाला कोण आळा घालणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nशशांक केतकर-नेहा जोशी पहिल्यांदाच एकत्र\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Sangli-Municipal-election-allegations-and-counter-allegations-will-stop-today/", "date_download": "2018-11-19T12:20:39Z", "digest": "sha1:YXYWNEIY65THOUMNDUOUJW3SXT5U2JJN", "length": 6951, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्रचाराच्या तोफा आज थंडावणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › प्रचाराच्या तोफा आज थंडावणार\nप्रचाराच्या तोफा आज थंडावणार\nसांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीमुळे गेल्या महिन्यापासून तीनही शहरांत धडाडत असलेल्या राजकीय तोफा सोमवारी सायंकाळी पाच वाजता थंड होतील. दिवसभर सर्वच प्रभागांत सर्व पक्ष, अपक्षांतर्फे प्रचार पदयात्रा, सभा होतील.\nप्रचारगीते, पदयात्रा, व्यक्‍तिगत गाठीभेटी, जेवणावळी, हळदी-कुंकू समारंभ या घटनांनी संपूर्ण महिनाभर तीनही शहरे व्यापून गेली होती. हा सर्व गदारोळही आज सायंकाळनंतर शांत होणार आहे. सोमवारी रात्री व मंगळवारी गुप्त\nप्रचार मात्र जोरात होईल अशी शक्यता आहे.\nमहानगरपालिकेची पाचवी सार्वत्रिक निवडणूक दि. 1 ऑगस्ट रोजी होत आहे. एकूण 20 प्रभागात 541 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने गेले वर्षभर इच्छुक उमेदवारांकडून तयारी सुरू होती, पण प्रत्यक्ष प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडणुकीच्या हालचालींना वेग आला. आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणुकीचे वातावरण खर्‍या अर्थाने तापले होते.\nगेल्या महिन्यापासून तर नागरिक प्रचारातील धडाका पाहत आहेत. भाजप, शिवसेना, कॉँग्रेस, राष्ट्रवादीतील आजी-माजी मुख्यमंत्र्यांसह दिग्गज मंत्री व नेत्यांनी प्रचाराचा धुरळा उडविला होता. काँग्रेसतर्फे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सतेज पाटील, आमदार डॉ. विश्‍वजित कदम, युवा नेते विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह दिग्गजांनी प्रचार केला.\nराष्ट्रवादीतर्फे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या सभांनी प्रचारात रंगत आणली. तर भाजपतर्फे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारसभा झाल्या. शिवसेनेतर्फे गजानन कीर्तीकर, नितीन बानुगडे-पाटील, रामदास कदम, अभिनेते आदेश बांदेकर यांच्या सभा झाल्या. जिल्हा सुधार समिती, पुरोगामी लोकशाही आघाडी, जनता दल ( धर्मनिरपेक्ष), आप यांच्यातर्फेही प्रचारसभा झाल्या.\nप्रचारसभेत विकासाच्या मुद्यांपेक्षा अनेक व्यक्तिगत व पक्षीय आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण ढवळून निघाले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने भाजपवर टीकेची झोड उठवली. भाजप आणि शिवसेनेने आघाडीच्या महापालिकेतील कारभारावर सडकून टीका केली.\n'अस्थानांच्या चौकशीत अजित डोवालांनी केला हस्तक्षेप'\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर\nB'day Spl : बोल्‍डनेस म्‍हणजे जीनत...\nभाऊ कदमचा 'ब्लडी फुल परफॉर्मन्स' (Video)\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरं���ाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/drvirendra-tatke-write-about-banking-fund-43226", "date_download": "2018-11-19T12:23:02Z", "digest": "sha1:6TPJCKARTX7IGFQXKHOGFKMHJYSTY43W", "length": 13549, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "dr.virendra tatke write about Banking fund एकतरी बॅंकिंग फंड अनुभवावा! | eSakal", "raw_content": "\nएकतरी बॅंकिंग फंड अनुभवावा\nबुधवार, 3 मे 2017\nशेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या लाडक्‍या शेअरची यादी काढली, तर त्या यादीत अनेक बॅंकांचे शेअर अग्रभागी येतील. त्याचे कारणही तसेच आहे. प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेत बॅंका महत्त्वाची भूमिका बजावतात. उद्योग- व्यवसायांच्या भरभराटीसाठी आवश्‍यक असलेले स्थिर भांडवल, खेळते भांडवल आणि सामान्य लोकांच्या सर्व कर्जांच्या गरजा भागविणाऱ्या बॅंकांचे महत्त्व भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत खूप आहे. यामुळेच उत्तम बॅंकांचे शेअर आपल्याकडे असावेत, असे प्रत्येकाला वाटणे साहजिक आहे.\nशेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या लाडक्‍या शेअरची यादी काढली, तर त्या यादीत अनेक बॅंकांचे शेअर अग्रभागी येतील. त्याचे कारणही तसेच आहे. प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेत बॅंका महत्त्वाची भूमिका बजावतात. उद्योग- व्यवसायांच्या भरभराटीसाठी आवश्‍यक असलेले स्थिर भांडवल, खेळते भांडवल आणि सामान्य लोकांच्या सर्व कर्जांच्या गरजा भागविणाऱ्या बॅंकांचे महत्त्व भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत खूप आहे. यामुळेच उत्तम बॅंकांचे शेअर आपल्याकडे असावेत, असे प्रत्येकाला वाटणे साहजिक आहे. वेगाने व्यवसाय वाढणाऱ्या बॅंकेचा शेअर किती फायदा मिळवून देऊ शकतो, याचे उदाहरण पाहायचे असल्यास येस बॅंकेच्या शेअरकडे पाहता येईल.\nएप्रिल 2016 ते मार्च 2017 या एका वर्षात या शेअरने जवळजवळ 100 टक्के परतावा दिलेला आहे. अशा वेगवेगळ्या बॅंकांच्या शेअरमध्ये एकत्रित गुंतवणूक करण्यासाठी बॅंकिंग म्युच्युअल फंड अतिशय योग्य ठरतात. उदाहरणार्थ, रिलायन्स बॅंकिंग फंड. या फंडात गुंतवणूक केल्यास एचडीएफसी बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, स्टेट बॅंक, येस बॅंक, फेडरल बॅंक यांसारख्या बॅंकांच्या शेअरमध्ये एकत्रित गुंतवणूक केल्याचे फायदे मिळतीलच; शिवाय रिलायन्स कॅपिटल, मुथ्थुट फायनान्स यांसारख्या आर्थिक क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमधील गुंतवणुकीचादेखील फायदा मिळेल. वर्ष 2003 मध्ये मे महिन्यात बाजारात आलेल���या या फंडाने गेल्या चौदा वर्षांमध्ये सरासरी 25 टक्के करमुक्त वार्षिक परतावा दिलेला आहे. अर्थातच हा परतावा त्या फंडात समाविष्ट असलेल्या बॅंकांच्या उत्तम कामगिरीचा परिपाक आहे.\nअसे असेल तर बॅंकिंग फंडात गुंतवणूक करण्याऐवजी काही बॅंकांचे शेअरच खरेदी का करू नयेत, असे काही गुंतवणूकदारांना वाटू शकेल. मात्र, अशा गुंतवणूकदारांनी आपण त्या अभ्यासासाठी तेवढा वेळ देऊ शकतो का, शिवाय आपला अभ्यास दुर्दैवाने चुकला तर तेवढी जोखीम घेऊ शकतो का आणि एकावेळी अनेक बॅंकांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याएवढे भांडवल आणू शकतो का, हे प्रश्न स्वतःला विचारावेत. शिवाय, थकीत कर्जांचे वाढते प्रमाण (एनपीए), घसरते व्याजदर, बॅंकांमधील तीव्र स्पर्धा यांचा बॅंकांच्या नफ्यावर परिणाम होत असल्याने सर्वच बॅंकांचे शेअर सदासर्वकाळ तेजीतच राहतील, अशी खात्री कोणीही देऊ शकत नाही. हीच जोखीम बॅंकिंग फंडासारख्या सेक्‍टोरल फंडातील गुंतवणुकीतदेखील असते. ही जोखीम लक्षात घेऊनच अशा फंडातील आपली गुंतवणूक मर्यादित ठेवून \"एसआयपी'च्या मार्गाने प्रत्येक गुंतवणूकदाराने एकतरी बॅंकिंग फंड दीर्घकाळासाठी अनुभवावा, असे वाटते.\nगेल्या पाच वर्षांत उत्तम कामगिरी केलेले काही बॅंकिंग फंड पुढीलप्रमाणे आहेत - आयसीआयसीआय प्रूडेन्शिअल बॅंकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस फंड, रिलायन्स बॅंकिंग फंड, यूटीआय बॅंकिंग सेक्‍टर फंड, सुंदरम फायनान्शियल सर्व्हिसेस अपॉर्च्युनिटीज फंड.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A0-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%97%E0%A4%A3/", "date_download": "2018-11-19T11:59:59Z", "digest": "sha1:I6XWBNRFGGCDL3D4ZE7ZXGYRQLL3MVE4", "length": 7221, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nश्रीमंत दगडूशेठ हल���ाई गणपती\nयंदाचे मंडळाचे वर्ष १२६ वे\nमिरवणुकीस प्रारंभ सकाळी ८.३० वाजता\nश्रींची प्राणप्रतिष्ठापना सकाळी ११.५ वाजता\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे भक्तांचे लाडके आराध्य दैवत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने यंदा तामिळनाडू येथील श्री राजराजेश्‍वर मंदिर साकारण्यात आले आहे. यंदाचे हे 126 वर्ष आहे. गणेश चतुर्थीला (दि.13) सकाळी 11 वाजून 5 मिनिटांनी महान गाणपत्य श्री गणेश योगींद्राचार्यांच्या परंपरेतील डॉ. धुंडीराज पाठक शास्री यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.\nतामिळनाडू येथील तंजावर मधील श्री राजराजेश्‍वर मंदिर हे स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. चोल राजवटीतील राजे राजराज चोल यांनी या मंदिराची निर्मिती केली. हे मंदिर 13 मजली आहे. हे मंदिर सजावटीच्या माध्यमातून भाविकांसमोर आणण्याचा ट्रस्टचा प्रयत्न आहे. यंदा श्री राजराजेश्‍वर मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये मुख्य सभामंडप आणि गाभारा वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे. गाभाऱ्यात गणेशपुराणात संदर्भ असलेल्या कळंब, सिध्दटेक, थेऊर आणि रांजणगावच्या गणेशासंबंधी विविध प्रसंग साकारण्यात येत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबाफना अध्यापक विद्यालयाची निकालाची यशस्वी परंपरा\nNext articleकामशेत परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर\nमंडप, विसर्जन रथांचा “विसर’\nअनधिकृत मंडपांवर कारवाई टाळणे भोवणार\nयंदा ध्वनिप्रदूषण विरहीत गणेशोत्सव\nगणेशोत्सवात पीएमपी उत्पन्नात घट\nपालिकेची लेखी परवानगी दर्शनीय भागात न लावलेले मंडप बेकायदेशीरच\nकर्जत तालुक्‍यात गणेश विसर्जन शांततेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.glazegalway.com/marathi/all/nutriflow.html", "date_download": "2018-11-19T12:18:03Z", "digest": "sha1:MSLA7YU3G2XHHKYE6WSECY534N4PRBBT", "length": 2078, "nlines": 14, "source_domain": "www.glazegalway.com", "title": ":: Glaze Trading India Pvt. Ltd ::", "raw_content": "\nचांगले पोषण हे आमचे ध्येय आहे\nआपण आणि आपले कुटुंब यांच्यासाठी गाल्वे न्यूट्रीफ्लो (Galway Nutriflow) हा निरोगी पर्याय आहे. ते निरोगी जीवन-शक्ती, वाढ, उर्जा आणि रोग प्रतिकारशक्ती या बाबींसाठी रोजच्या रोज आवश्यक असणाऱ्या पोषक तत्वांवर लक्ष केंद्रीत करते. एक आरोग्यपूर्ण जीवनशैलीच्या दररोजच्या आहारविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तम स्त्रोतांपासून प्राप्त केलेल्या वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध घटकांपासून न्यूट्रीफ्लो (Nutriflow) रेंजची निर्मित करण्यात आलेली आहे. जेवणासाठी पर्यायाचे सूत्र किंवा निरोगीपणासाठी अन्नाच्या पसंदी टाळण्यावर प्रबळ लक्ष देण्याच्या ऐवजी गाल्वे न्यूट्रीफ्लो (Galway Nutriflow) रेंज त्याला आरोग्याच्या आणि आहाराच्या दृष्टीने संपन्न बनविण्यावर भर देते. चांगल्या आरोग्यासाठी दररोज न्यूट्रीफ्लो (Nutriflow) रेंजचे सेवन करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-potholes-nanded-delivery-road-2366", "date_download": "2018-11-19T12:16:13Z", "digest": "sha1:GTX6XZCDXB53ZWG56BY4FQIAIGJHC4FG", "length": 9154, "nlines": 115, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news potholes nanded delivery on road | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनांदेड : खड्ड्यांमुळे महिलेची रस्त्यावर प्रसूती..\nनांदेड : खड्ड्यांमुळे महिलेची रस्त्यावर प्रसूती..\nनांदेड : खड्ड्यांमुळे महिलेची रस्त्यावर प्रसूती..\nनांदेड : खड्ड्यांमुळे महिलेची रस्त्यावर प्रसूती..\nशनिवार, 28 जुलै 2018\nनांदेड : खड्ड्यांमुळे महिलेची रस्त्यावर प्रसूती..\nVideo of नांदेड : खड्ड्यांमुळे महिलेची रस्त्यावर प्रसूती..\nखड्यांमुळे महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडलीय. इथल्या हदगावमध्ये माहेरी बाळंतपणासाठी आलेल्या रेखा ससाणे हिला प्रसूतीपूर्व कळा येऊ लागल्या, त्यामुळे तिचं कुटुंबिय तिला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रिक्षाने निघाले. मात्र, रस्त्यावरील खड्यांमुळे रेखाला त्रास होऊ लागला आणि वायफना फाट्याजवळ रिक्षा थांबवून डॉक्टरांना बोलवण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी घटनास्थळी धाव घेत तिची प्रसूती केली. रेखाने एका मुलीला जन्म दिला असून बाळ बाळंतीण सुखरुप आहेत. मात्र रस्त्यावरच्या खड्यांमुळे रेखा आणि तीच्या कुटूंबियांचा जिव टांगणीला लागला होता.\nखड्यांमुळे महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडलीय. इथल्या हदगावमध्ये माहेरी बाळंतपणासाठी आलेल्या रेखा ससाणे हिला प्रसूतीपूर्व कळा येऊ लागल्या, त्यामुळे तिचं कुटुंबिय तिला रुग्णालयात घेऊन जाण्��ासाठी रिक्षाने निघाले. मात्र, रस्त्यावरील खड्यांमुळे रेखाला त्रास होऊ लागला आणि वायफना फाट्याजवळ रिक्षा थांबवून डॉक्टरांना बोलवण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी घटनास्थळी धाव घेत तिची प्रसूती केली. रेखाने एका मुलीला जन्म दिला असून बाळ बाळंतीण सुखरुप आहेत. मात्र रस्त्यावरच्या खड्यांमुळे रेखा आणि तीच्या कुटूंबियांचा जिव टांगणीला लागला होता.\n(Video) - सोन्या-चांदीच्या ब्रशनं चित्र काढणारा चित्रकार\nहौसेला मोल नाही. आपली कला जपण्यासाठी एका चित्रकारानं सोन्या-चांदीचा ब्रश बनवून...\nसोन्या-चांदीच्या ब्रशनं चित्र काढणारा चित्रकार\nVideo of सोन्या-चांदीच्या ब्रशनं चित्र काढणारा चित्रकार\n(Video) - पोलिसांसमोरच महिलेला मारहाण; UP, बिहार नाही तर वसईतील...\nअगरबत्ती विक्रेता महिलेला चोर समजून पोलिसांसमोरच मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक...\nपोलिसांसमोरच महिलेला मारहाण; UP, बिहार नाही तर वसईतील धक्कादायक घटना\nVideo of पोलिसांसमोरच महिलेला मारहाण; UP, बिहार नाही तर वसईतील धक्कादायक घटना\n(Video) पेट्रोल दरवाढीवर प्रश्न विचारला म्हणून भाजप नेत्यानं...\nपेट्रोल दरवाढीवर प्रश्न विचारला म्हणून भाजप नेत्यानं रिक्षाचालकाला मारहाण केलीय....\nभाजप नेत्यांचं चाललय तरी काय\nVideo of भाजप नेत्यांचं चाललय तरी काय\nदेशातललं सर्वात महाग पेट्रो मराठवाड्यात; नांदेडमध्ये तर 92 रुपये...\nनांदेडच्या एका तालुक्यात पेट्रोल तब्बल 92 रुपयांवर पोहोचलंय. मराठवाड्यातील अनेक...\nदेशातललं सर्वात महाग पेट्रोल मराठवाड्यात\nVideo of देशातललं सर्वात महाग पेट्रोल मराठवाड्यात\nकोल्हापुरच्या रिक्षा चालकाच्या मुलाने मुंबईच्या आयआयटीमधून मिळवली...\nयांचे नाव वसंत शंकर कातवरे, वय ७५. राहायला कुंभार गल्लीत ऋणमुक्तेश्‍वराच्या देवळाजवळ...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/divya-marathi-special/246", "date_download": "2018-11-19T12:16:03Z", "digest": "sha1:Z5QC643ODIWXNXYRAO2IWRFW3FQYCLOA", "length": 31491, "nlines": 225, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Marathi News, News in marathi, Marathi latest news paper, मराठी बातम्या - Divya Marathi", "raw_content": "\nनागरिकत्त्व आचार्य बालकृष्ण आणि सोनिया गांधींचे\nमूळ मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे. काळ्या पैशाला राष्ट्रीय संपत्ती घोषित करण्���ासाठी सुरू झालेल्या स्वामी रामदेव यांच्या आंदोलनाला मूळ मुद्दयावरून दूर नेण्यात काँग्रेस पक्षाला यश मिळाले आहे. ज्या पद्धतीने केंद्र सरकार काळ्या पैशाच्या मुद्दयावर कचखाऊ भूमिका घेत आहे, त्यावरून काँग्रेस भोवतीचा संशय अधिक गडद होताना दिसत आहे. काळ्या पैशावरून या आधीच गांधी परिवाराकडे संशयाची सुई वळल्यामुळे आणि अण्णा- बाबा या मुद्दयावर अधिक आक्रमक झाल्याने काँग्रेस चवताळली आहे. यातून सुटण्याचा अन्य...\nगुप्तधनाच्या लालसेने राजमहालाची ‘वाट’\nश्योपूर (मध्य प्रदेश)- गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारा श्योपूरचा भव्य राजमहाल प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळ मोडकळीस आला आहे. नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक, धार्मिक महत्त्वामुळे राजस्थानच्या सप्तरंगी संस्कृतीचे प्रतीक असलेला श्योपूरच्या किल्ल्याचे आता भग्नावशेष उरले आहेत. नवव्या-दहाव्या शतकातला हा किल्ला असल्याची माहिती इतिहासात आढळते. राजा अजयपालने ११९४ पासून १२९१ पर्यंत श्योपूरला राजधानी बनवले होते. त्यानंतर जयंत पाल, वसंत पाल आणि विजय पाल यांनी या भागावर राज्य केले. त्यानंतर...\nविचार भारताचा... अन्वयार्थ रामदेव बाबांवरील कारवाईचा\nरामलीला मैदानावर शनिवारी रात्री झालेला बलप्रयोग... नाट्यमय घडामोडीनंतर रामदेव बाबांना दोन राज्यांत प्रवेशबंदी... राजकीय पक्षाच्या एका ज्येष्ठ महिला नेत्याने गांधीजींच्या समाधीस्थानी देशभक्तीपर गीतांवर केलेल्या नृत्याला मिळालेले वेगळे वळण... अन्य एका राजकीय नेत्यावर उगारली गेलेली चप्पल... त्या मध्यरात्रीची कारवाई दुर्दैवी असली, तरी त्याला पर्याय नव्हता, अशा शब्दांत देशाच्या पंतप्रधानांनी केलेले निर्दयी समर्थन, हे सारे पाहिले तर बाबा रामदेव यांच्या सत्याग्रहाचे भवितव्य काय असेल, हे...\nरिझर्व्ह बँकेच्या नावे येताहेत फसवे ई-मेल\nसायबर गुन्ह्यांमधे अलीकडच्या काळात वाढ होत आहे. यासाठी आता अनेक ब्रँडेड नावेही सर्रास वापरली जातात. त्यामधे आता रिझर्व्ह बँकेच्या नावाची भर पडली आहे. इंटरनेट वापरणार्या ग्राहकांना रिझर्व्ह बँकेच्या नावाने खोटे मेल करून त्यांची फसवणूक केली जात असल्याचे निदर्शनाला आले आहे. पुण्यातल्या ग्लोबल इंटेलिजन्स ई-सिक्युरिटी लॅबोरॅटरीने दिलेल्या माहितीनुसार, अलीकडच्या काळात रिझर्व्ह बँकेच्या नावे खोटे मेल क���णार्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.आयकर विभागाने करदात्यांच्या सुविधेसाठी टॅक्स...\n10 गुरुजी, 50 विद्यार्थी, 8 पास\nशिक्षणाची गंगा समाजातल्या सर्व स्तरापर्यंत पोहोचावी यासाठी सरकार विविध योजना राबवते आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात मोठय़ा प्रमाणात आर्थिक तरतूद केली जाते. भरघोस अनुदानही दिले जाते, पण सरकारच्या या कामाला सुरुंग लावण्याचाच एक प्रकार इंदूरच्या एका उच्च माध्यमिक शाळेत घडला आहे.इंदूरच्या सिंधी उच्च माध्यमिक शाळेने याबाबतीत एक इतिहासच रचला आहे असे उपहासाने म्हणावे लागते आहे. कदाचित विभागातील सर्वात कमी निकाल देणारी ही शाळा असावी. या शाळेत शिकवणार्या शिक्षकांची संख्या आहे दहा. मात्र,...\nमगरीची 350 पिल्ले वेळेआधीच जन्मली\nएका मगरीने 350 पिल्लांना दोन जून रोजी जन्म दिला. सर्व पिल्ले सुखरूप असून सध्या ती दिल्लीमध्ये आहेत. चंबळअभयारण्यातील देवरी इको सेंटर येथून आणण्यात आलेल्या मगरीच्या पाचशे अंड्यांपैकी साडेतीनशे पिल्लांनी जन्म घेतला आहे. या अंड्यांतून वेळेच्या आधीच मगरीची पिल्ले जन्म घेतील, असा अंदाज तज्ज्ञांनी आधीच वर्तवला होता.मगरीच्या अंड्यातून साधारणपणे 65 दिवसांनंतर पिल्ले जन्म घेतात. मात्र, या वेळी मगरीची 350 पिल्ले 45 ते 50 दिवसांमध्येच बाहेर आली. वाढत्या तापमानामुळे वेळेच्या आधी या अंड्यांमधून पिल्ले...\nबाबा रामदेव प्रकरणात सहाय झाले असहाय\nबाबा रामदेव यांनी राजकीय समीकरणांना उलटपालट करून टाकले. एका केंद्रीय मंत्र्याला तर शीर्षासन करायला भाग पाडले. बाबा रामदेव यांना समजावण्यासाठी ज्या चार मंत्र्यांवर जबाबदारी सोपवली होती त्यात सुबोधकांत सहाय हे होते. त्यांचे रामदेवबाबांशी चांगल्या प्रकारचे संबंध होते म्हणून त्यांना पाठवण्यात आले होते. आता सरकार रामदेव यांच्या विरोधात उभे ठाकले आहे, तर आता सहाय यांचे हे चांगले संबंध त्यांचीच डोकेदुखी बनली आहे. पोलिस कारवाईनंतर सहाय यांना जबाब देण्यासाठी पाठवले, कारण त्यांच्यावर...\nप्रणव मुखर्जी झाले दिग्गीराजांवर नाराज\nकाँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी बाबा रामदेव यांच्यावर हल्ला करण्यासाठी आपण काय बोलायचे आहे याचा अभ्यास केलेला नव्हता. दिग्विजय यांच्या बोलण्यातून असा अर्थ निघत होता की, ज्या व्यक्तीला ते ठग समजत आहेत त्यांना समजावण्याच्या प्रयत्नात प्रणव म���खर्जी आहेत. बाबा रामदेव यांना समजावण्यासाठी इतर मंत्र्यांबरोबर प्रणव मुखर्जी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. नंतर सरकारला आपली चूक समजली की आपण वरिष्ठ मंत्र्यांना पाठवणे योग्य नाही. आपली राजकीय कारकीर्द पणाला लावून बाबा रामदेव...\n20 वर्षांपासून गावाला नाही मिळाली ‘सूनबाई’\nमध्य प्रदेशात मुरैना जिल्ह्यातील देवरा गाव नव्या सूनबाईची आतुरतेने वाट पाहत आहे. कारण गेल्या 20 वर्षांपासून गावात एकही नववधू आलेली नाही. देवर्यातले 50 वर्षांचे सिकंदर आजही नवरीच्या शोधात आहेत. गावात जवळपास अर्धा डझनहून अधिक लोकांचे लग्न झालेले नाही. गावकर्यांच्या मते, गावात वीज, पाणी आणि रस्ते नसल्यामुळे कोणीच बाप आपली मुलगी गावात देणे पसंत करत नाही. 20 वर्षांपूर्वी गावात एक लग्न झाले होते. त्यानंतर गावात सनईचे सूर घुमलेच नाहीत. गावातल्या 150 लोकांपैकी लग्न न झालेले बहुतेक 30 ते 45 वर्षांचे...\n'द किंग ऑफ क्ले' नदाल \n'द किंग ऑफ क्ले' अशी ओळख असलेला स्पेनचा दिग्गज टेनिसपटू आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या रॅफेल नदालने सहाव्यांदा फ्रेंच ओपनचे विजेतेपद मिळवीत बियाँ बोर्ग यांच्या विक्रमाची बरोबरी केली. टेनिस जगतात मानाचे समजल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विंम्बल्डन आणि यूएस ओपन या चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचा मान नदालने गेल्यावर्षी यूएस ओपन जिंकून मिळविला. चारही ग्रँडस्लॅम जिंकणारा नदाल हा सातवा खेळाडू ठरला आहे. तसेच ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक आणि चार ग्रँड स्लॅम...\nसतत दहशतीच्या छायेत असणारे नक्षलग्रस्त गाव, शिक्षणाचा गंध नाही, त्यात भर म्हणून दारिद्रय़ाची सोबत, हे वर्णन आहे झारखंडची राजधानी रांचीपासून 45 किलोमीटरवरील बुंडू गावाचे, पण याच नक्षलग्रस्त गावातल्या दलित आणि आदिवासी महिलांना रेशमाने स्वत:ची एक नवी ओळख मिळवून दिली आहे. या गावातल्या महिला आता पारंपरिक, कलात्मक वस्तूंची निर्मिती करतात. 2007 साली रेशमाने आपल्या दोन साथीदारांसह शुची स्मितो आणि बदादूर यांच्याबरोबर या भागातल्या महिलांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी ही मोहीम सुरू केली. रेशमाने...\nचिदंबरम यांची तुलना कृष्णा यांच्याशी\nपी. चिदंबरम यांनी मनमोहन सिंग यांचा पूर्णपणे विश्वास संपादन केला आहे. मात्र, पाकिस्तानकडून मागवण्यात आलेल्या अपराध्यांच्या यादीत गोंधळ झ��ल्यानंतर भाजपकडून त्यांनाही निष्काळजी मंत्र्यांमध्ये गणले जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपचे प्रवक्ते निर्मला सीतारामन यांनी त्यांची तुलना एस. एम. कृष्णा यांच्याशी केली. या सरकारचे सर्व मंत्री बेजबाबदार असल्याचे सांगितले. पी. चिदंबरम यांनी एवढी मोठी चूक केली आहे तरी ती चूक कबूल करायला ते तयार नाहीत. म्हणजेच एस. एम. कृष्णा यांच्या वरचढ ते ठरले...\nआनंद शर्मांच्या सर्वात जास्त परदेशवार्‍या\nआपले मुख्य काम परदेशवारी करण्याचेच आहे, असा मनमोहन सरकारमधील अनेक मंत्र्यांचा गैरसमज आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या गोष्टीवर चिंता व्यक्त होत आहे. याचा तपास केला असता आनंद शर्मा यांनी जास्तीत जास्त परदेशवार्या केल्या आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मीटच्या केपटाऊनबरोबर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आदी ठिकाणी अदीस अबाबा यांच्याबरोबर आनंद शर्मा यांनी वार्या अनेक केल्या. यानंतर त्यांनी पॅरिसची वारीही केली आणि तेथे त्यांनी मनसोक्त सर्व पर्यटन स्थळे पाहून घेतली. तेथे झालेला खर्च त्यांच्या...\nदीडशे रुपयांनी सुरुवात अन् दहा वर्षांत बीएमडब्ल्यू\nआत्मविश्वास, मेहनत आणि प्रयत्नांतील सातत्य यामुळे अनेक गोष्टी मिळवता येतात. ढाब्यावर केवळ दीडशे रुपये पगारावर काम करणार्या एखाद्याने बीएमडब्ल्यूसारखी महागडी कार खरेदी केली. त्यासाठीचा नंबरही सर्वांत जास्त किंमत मोजून खरेदी केला, यावर कुणी सहजासहजी विश्वास ठेवणार नाही; पण हे शक्य करून दाखवले आहे जयपूरच्या मालवीय नगरमधील रहिवासी राहुल तनेजा याने.दारिद्रय़ाला कंटाळून राहुलने वयाच्या अकराव्या वर्षीच घर सोडले. त्यानंतर त्याने ढाब्यावर दीडशे रुपये महिन्याची नोकरी स्वीकारली. आर्थिक...\nस्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी\nकाळा पैसा भारतात आणण्याची चळवळ गेल्या दोन वर्षात अधिक व्यापक झाल्याचे चित्र आहे. याविषयी जनतेत जागृती येताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वासार्ह आणि निपक्षपाती म्हणून मान्यता असलेल्या दोन स्त्रोतांनुसार सोनिया गांधी यांच्या कुटुंबाचा स्वीस बॅंकेत प्रचंड पैसा आहे. सोनिया गांधी यांचे आणि राहुलचे स्वीस बॅंकेत गुप्त खाते असल्याचे दोन विश्वासार्ह संस्थांनी जाहीर केले आहे. स्वीत्झर्लंडमधील सर्वाधिक खपाचे आणि लोकप्रिय असलेल्या \"Schweizer Illustrierte या नियतकालिकेने 11 नोव्हेंबर 1991च्या...\nसुशिलकुमार शिंदे अन् सुभाष देशमुख यांच्यात झालीय छुपी युती\nमहाराष्ट्राच्या राजकारणात भीमशक्ती आणि शिवशक्ती यांच्या युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. जागोजागी मेळावे होत आहेत. परंतु सोलापूर जिल्ह्यात मात्र असा गजावाजा न होता गेली 6 महिने एका वेगळ्याच युतीची लोकांत चर्चा आहे. राजकारणात कोणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, याचे प्रत्यंतर आणून देणारी ही छुपी युती आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद, अनेक वेळा राज्याचे अर्थमंत्री, आंध्रचे राज्यपाल, आता केंदात ऊर्जामंत्री, एकेकाळचे उपराष्ट्रापतीपदाचे उमेदवार असे सर्वतोमुखी नाव असलेले सुशिलकुमार शिंदे...\nग्वाल्हेर परिसरात आढळले माळढोक\nघाटी गावातील सुप्रसिद्ध माळढोक अभयारण्यात 10 माळढोक असल्याचा अंदाज आहे. येथे चालू असलेले खोदकाम आणि गडबड, गोंधळ जर बंद झाला नाही तर माळढोक नष्ट होण्याची शक्यता आहे. पूर्ण देशात अशा प्रकारचे फक्त ३00 पक्षी शिल्लक राहिले आहेत, असे वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, डेहराडूनचे शास्त्रज्ञ सुतीर्थ दत्ता यांनी सांगितले. घाटी गावात माळढोक असल्याचे अनेक पुरावे मिळाले आहेत. मात्र, अभयारण्यातील परिस्थितीमुळे त्यांच्या संख्येवर परिणाम झाला आहे. त्या पक्ष्यांना राहण्यासाठी अनुकूल परिस्थिती...\nगरजेपोटी रिक्षाचालकाने घरीच खोदली विहीर\nगरज ही शोधाची जननी असते असे म्हणतात. पंजाबमधील कतरास येथील विनोद या रिक्षाचालकाने घरातला पाण्याचा त्रास दूर करण्यासाठी चक्क अंगणातच एक विहीर खोदली. विशेष म्हणजे कोणतीही मदत न घेता विनोद आणि त्यांच्या परिवारातील लोकांनी ही १५ फूट खोल विहीर खोदली आहे. गुजराती मोहल्ल्यात राहणारे विनोद यांनी त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात होणारी पाण्याची टंचाई लक्षात घेतली. पाण्यासाठी वणवण भटकणारी माणसे पाहिल्यानंतर त्यांना यावर काहीतरी उपाय शोधावा वाटला. आणि या गरजेतूनच त्यांनी घराच्या अंगणात विहीर...\nनोकरी सोडा किंवा परिणाम भोगा\nधमतरी जिल्ह्यातील धूर या नक्षलवादी भागात बेलरबाहरा येथे नक्षलवाद्यांनी पोलिस अधीक्षकांना अशी धमकी दिली आहे की, काम सोडा, राजीनामा द्या आणि निघून जा.गावातील लोकांमध्ये अशी पत्रके वाटून नक्षलवाद्यांनी सांगितले की, सात दिवसांच्या आत एस.पी. राजीनामा देऊन गेले नाहीत तर तीरन मांझीप्रमा���े त्यांनाही जीव गमावण्याची तयारी ठेवावी लागेल. या इशा:यामुळे सिहावा अंचल येथे दहशतीचे वातावरण पसरले आहे. एस.पीं.च्या हत्येचे प्रकरण या जिल्ह्यात पहिलेच आहे. अंचल गावाला नक्षलवाद्यांच्या तावडीतून...\nइच्छाशक्ती दांडगी असेल तर वयाचा अडसर ठरू शकत नाही. गुजरातच्या राजकोटचे जयशंकर व्यास यांनी हे सिद्ध केले आहे. जयशंकर यांनी सुरुवातीपासूनच गिर्यारोहणाची आवड आहे. सध्या ८ वर्षांचे असलेले व्यास आपल्या मित्रांसोबत हेरिटेज ट्रॅकसाठी रवाना झालेले आहेत. यूथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने या हेरिटेज ट्रॅकचे आयोजन करण्यात आले आहे. इथे आलेल्या मित्रासोबत व्यास यांनी आपला ८१ वा वाढदिवस नुकताच साजरा केला. विशेष म्हणजे आरोग्य विभागातून सेवानिवृत्त झालेल्या व्यास यांनी वयाच्या ६५ व्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/china-news/71", "date_download": "2018-11-19T11:00:15Z", "digest": "sha1:5KVQSC556WVEMB5GQMXJLFICCJ4QNHZE", "length": 31464, "nlines": 225, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Latest news updates from China in Marathi, Divya Marathi - दिव्य मराठी", "raw_content": "\nतिबेटमध्ये चीनचा जलविद्युत प्रकल्प\nबीजिंग. तिबेटमध्ये जलप्रकल्प उभारण्याची घोषणा मंगळवारी चीन सरकारने केली. ब्रह्मपुत्रा नदीवर हा जलविद्युत प्रकल्प बांधण्यात येणार असून त्यासाठी १.८ अब्ज डॉलर्सची तरतूद करण्यात आली आहे. तिबेटवर लक्ष केंद्रित करताना चीनने तेथील सिंचनाच्या मुद्द्याला हात घातला आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी उचलली आहे. त्यासाठी ब्रह्मपुत्रा नदीवर हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाचा...\nचीनच्‍या बुलेट ट्रेनच्या वेगाला अखेर ब्रेक\n जुलैमधील रेल्वे दुर्घटनेनंतर चीनच्या बुलेट ट्रेनवर प्रचंड प्रमाणात टीका झाली. आता या गाड्यांचा वेग कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तो आता ताशी तीनशे किलोमीटर असा असेल. पूर्वी तो साडेतीनशे एवढा होता. २५० वेगाची क्षमता असलेल्या गाड्यांचा वेग लवकरच २०० एवढा होणार आहे. जुलैमध्ये बुलेट ट्रेनला भीषण अपघात झाला होता. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात घडला होता. त्यात शंभरहून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे सरकारवर याप्रकरणामुळे प्रचंड टिकेला तोंड द्यावे लागले होते.\nबीजिंग - पाकिस्तान अमेरिकेकडून आर्थिक मदत घेतो. तर चीनकडून लष्करी मदत घेत असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. मात्र, शुक्रवारी पाकिस्तानने चीनच्या सहकार्याने पाकसॅट-१ आर हा दळणवळण उपग्रहचे प्रक्षेपण करण्यात आले. चीनमधील सिचुआन प्रांतातील झीचँग येथून उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले.या उपग्रहामुळे दक्षिण व पश्चिम आशिया, युरोप तसेच आफ्रिकेतील काही देशांमध्ये इंटरनेट, दूरसंचार सेवा देण्याची पाकिस्तानची योजना आहे. पाकिस्तानचा पाकसॅट-१ या हा उपग्रहाचे आयुष्य संपल्याने हा उपग्रह सोडण्यात...\nचोराच्या उलट्या बोंबा; आता चीन म्हणे सायबर हल्ले भारताकडूनच\nबीजिंग - चोराच्या उलट्या बोंबा, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ज्या चीनच्या हॅकर्सनी आतापर्यंत अमेरिका, भारतासारख्या देशातील गोपनीय व महत्त्वाची माहिती चोरली आहे. त्याच चीनने सायबर हल्ल्याला भारत जबाबदार असल्याचे म्टले आहे.चीनने याचे खापर फक्त भारतावरच फोडले नाही तर अमेरिकाही यात दोषी आहे, असे चीनने बुधवारी स्पष्ट केले.याबाबत अधिक माहिती देताना चीन सरकार म्हणते, गेल्या काही महिन्यांत सरकारी संस्था व इतर खासगी संस्थांवर पाच लाखापेक्षा जास्त सायबर हल्ले झाले आहेत. यामधील निम्मे हल्ले...\nचीनच्या हॅकर्सचा मोर्चा आता भारतीय न्यायपालिकेच्या बेवसाइटकडे\nनवी दिल्ली- चीनमधील हॅकर्सनी आता भारतातील न्यायपालिकेकडे मोर्चा वळविला आहे. तज्ञांच्या माहितीनुसार, चीनच्या हॅकर्सनी देशातील १९ उच्च न्यायालयाच्या डुप्लीकेट वेबसाइट तयार केल्या आहेत. देशभरातील संगणक पध्दतीमध्ये वायरस सोडण्याचा हेतू असल्याचे सांगण्यात येत आहे.एक माजी नौदल अधिकारी मुकेश सैनी यांनी नुकताच सीबीआयसमोर हा दावा केला आहे. सायबर सुरक्षा विशेषज्ञ असलेल्या सैनी यांनी तपास यंत्रणेला सायबर गुन्हेगारी शाखेपुढे हा दावा केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, डुप्लीकेट वेबसाइट...\nचीनमध्ये ‘मुईफा’ वादळाचा हाहाकार\nशांघाई- मुइफा नावाचे सर्वात मोठे वादळ चीनमध्ये हाहाकार माजवत आहे. सध्या हे वादळ चीनच्या पूर्व प्रांतात झेजियांगच्या बाजूने पुढे सरकत आहे. चीन सरकारने आपली आपत्तकालीन व्यवस्था तयारीत ठेवली आहे. २०० विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. दोन लाख लोकांना सुरक्षित स्थळी पोहचवण्यात आले आहे. सीमावर्ती भागात वादळाबरोबर मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा च���नच्या हवामान खात्याने दिला आहे.दहा मीटर उंचीपर्यंत समुद्राच्या लाटा येण्याची शक्यता असल्याचा धोक्याचा इशारा सागर पर्यावरण...\nहे मूल म्हणजे जनावर नाहीय; परंतु चीनमध्ये हे सारं चालतं\nमुलांशी क्रूरतेने वागणे हे चीनसाठी नवीन नाही. अलीकडे चीनमध्ये मुलांविषयीच्या वेगवेगळ्या बातम्यांची चर्चा असते. परंतु यावेळी एका मुलाला अमानुष पद्धतीने वागविले जात असल्याचे समोर आले आहे. तुम्ही ही बातमी ऐकाल तर हळहळत राहाल. दि डेली मेल या इंग्रजी वेबसाईटच्या अहवालात अशाच एका मुलाविषयीची बातमी प्रसिद्ध झाली आहे. या मुलाचा काकाच याला साखळीने दिवसभर बांधून ठेवतो. 12 वर्षी की चांगकुइंग नावाच्या या मुलाला दिवसभर साखळीने बांधलेल्या अवस्थेतच राहावे लागते. मुलाच्या काकाचे म्हणणे आहे की हा...\nचीनचे लष्करी सामर्थ्य अमेरिकेसाठी चिंता\nवॉशिंग्टन - लष्करी सामर्थ्य वाढविण्यासाठी चीन सातत्याने प्रयत्न करीत आहे. ही गोष्ट अमेरिकेला अस्वस्थ करणारी ठरली आहे. आमच्या संरक्षणासाठी ही वाढ केली जात असल्याचे गुळगुळीत उत्तर चीनकडून ऐकवले जाते; परंतु लष्करी विकासाचा हेतू काही शुद्ध वाटत नाही, असे अमेरिकेचे अॅडमिरल माइक मुलेन यांनी म्हटले आहे. मुलेन यांनी नुकताच चीन दौरा केला. दक्षिण कोरिया व चीन हे दोन्ही देश आमच्यासाठी निश्चितपणे चिंतेचा विषय आहेत. चीनने सातत्याने लष्करी विकासाची अशीच गती ठेवल्यामुळे उपखंडातील शांततेवर त्याचा...\nजपानच्या भूमिकेवर चीन झाला संतप्त आणि दिला इशारा...\nबीजिंग. चीनने गुरुवारी जपानच्या संरक्षण विषयक भूमिकेला कडाडून विरोध केला. चीनच्या वाढत्या सैन्यशक्तीबद्दल जपानच्या संरक्षणविषयक श्वेतपत्रात चिंता व्यक्त करण्यात आली होती. टोकिओने बेजबाबदारपणे भूमिका मांडली असून यामागे जपानचे काही वेगळे उद्देश असू शकतात, असे चीनने म्हटले आहे.चीनच्या संरक्षण मंत्रालयाने जपानच्या श्वेतपत्राचा हवाला देवून म्हटले आहे की, चीन शांततापूर्वक विकासमार्गावर दृढ आहे. शेजारील देशांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचे चीनचे धोरण आहे आणि आपली राष्ट्रीय संरक्षण...\nचीनमध्ये कुत्रे पाळण्यास मनाई\nबीजिंग - चीनच्या जियांगमेन या शहरात सार्वजनिक ठिकाणी यापुढे कुत्रे आणले गेले तर त्यांना पकडण्यात येणार आहे अथवा ठार करण्यात येईल, असा इशारा सरकारने दिला आहे. २६ ऑगस्टपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या नियमामुळे हे शहर सभ्य होईल. या नियमाच्या काटेकोर पालनासाठी नागरिक सहकार्य करतील, अशी आशा एका अधिका-याने व्यक्त केली आहे. दरम्यान, ज्यांच्याकडे कुत्री आहेत. त्यांनी ती ग्रामीण भागात सोडून द्यावीत, असा सल्लाही सरकारने दिला आहे. दुसरीकडे कुत्रे पाळण्याचा परवाना दिल्याशिवाय...\nभारताला लागून असलेल्या समुद्री क्षेत्रावर चीनचा ताबा\nचीनने हिंदी महासागरातील भारतीय समुद्री क्षेत्राला लागून असलेल्या भागावर ताबा मिळविला आहे. हिंदी महासागरातील 10 हजार चौरस किलोमीटर भागातील पॉलीमेटलिक सल्फाईड खनिज भांडारावर चीनने अधिकार प्राप्त केला आहे. दि चायना ओशियन मिनरल रिसोर्सेस रिसर्च अँड डेव्हलपमेंट असोशिएशने मंगळवारी रात्री जारी केलेल्या वक्तव्यात ही माहिती दिली आहे. हिंदी महासागरातील या क्षेत्रात उत्खनन करण्यासाठी चीनने इंटरनॅशनल सीबेड अथॉरिटीकडे आवेदन दिले होत आणि त्यास मंजूरी मिळाली आहे.चीनसोबत असोशिएशन या वर्षी...\nचीनचे ७२ संस्थांवर सायबर हल्ले\nबोस्टन - इंटरनेट सुरक्षातज्ज्ञांनी आजपर्यंच्या सर्वात मोठ्या सायबर हल्ल्याचा शोध लावला आहे. भारत, संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेच्या संरक्षण कंपन्यांसह जगभरातील अनेक ठिकाणांवर झालेल्या आजपर्यंतच्या सगळ्यात मोठ्या सायबर हल्ल्यात चीनचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. इंटरनेट सुरक्षा आणि अँटिव्हायरस तयार करणा-या मॅकफी कंपनीने या सायबर घुसखोरीचा पर्दाफाश केला आहे. कंपनीच्या मते, या सायबर हल्ल्यामागे एक सरकारी घटकही आहे. मात्र, त्याच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नाही. वॉशिंग्टन पोस्ट या...\nदहशतवादाला थारा पाकचाच : चीन\nबीजिंग - पाकिस्तानचा जवळचा मित्र चीनने त्या देशावर दहशतवादाचा ठपका ठेवला आहे. शिनिजियांग प्रांतात निष्पाप लोकांवर होणा-या हल्ल्यांसाठी चीनने पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलेल्या अतिरेक्यांना जबाबदार धरले आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रक्तपातात 20 लोक ठार झाले आहेत. दरम्यान, पाकिस्तानने आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल शुजा पाशा यांना चीनच्या गोपनीय दौ-यावर पाठविले आहे. पाकव्याप्त काश्मीरलगतच्या शिनजियांग प्रांतातील काशगर शहरात घातपाती कारवाया सुरू आहेत. या हल्ल्यात शनिवारी 9 जण ठार...\nचीनमधील वादळातील म��तांचा आकडा ९७\nबीजिंग- जुलैमध्ये चीनला वादळी तडाखा बसला. त्यातील मृतांचा आकडा ९७ पर्यंत गेला आहे. या वादळामुळे चीनमधील सुमारे २०.१६ दशलक्ष लोक आपद्गस्त आहेत. या नैसर्गिक संकटामुळे काही भागातील आर्थिक हानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. हा आकडा १३.२८ अब्ज यॉन (२.४ अब्ज डॉलर्स) एवढा असल्याचे सरकारी यंत्रणेकडून सांगण्यात येते. जिआंगसू, हुबेई, शांक्सी, गांसू यासारख्या प्रांतांचे वादळामुळे नुकसान झाले आहे.\nलडाखमध्ये चीनी सैनिकांची घुसखोरी : भारतीय भूमीवर दावा \nनवी दिल्ली. भारतीय सीमेत चीनने घुसखोरी केल्याचे वृत्त आहे. जम्मू काश्मीर राज्यातील लडाख क्षेत्रात चीनी सैनिक बॅनर्ससह दिसताहेत. त्यात त्यांनी दावा केला आहे की, ही जमीन चीनच्या मालकीची आहे. टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे. लेहच्या सीमावर्ती भागातील सरपंचाने घुसखोरीची छायाचित्रे टाईम्स नाऊकडे दिल्याचे वृत्तात म्हटले आहे. भारतीय यात्री शेडजवळ चीनचे सैनिक छायाचित्रात दिसताहेत. दोन्ही देशांतील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनी सैनिक आपल्या निर्माण कार्यात व्यस्त आहेत आणि...\nदहशतवादी हल्‍ल्‍यांसाठी ड्रॅगनने पाकला ठरविले दोषी\nबिजिंग- चीनच्या शिनजियांग प्रांतामध्ये झालेल्या हिंसाचारासाठी चीनने पाकिस्तानवर दोषारोपण केले आहे. पाकिस्तानात प्रशिक्षित दहशतवाद्यांनी हे हल्ले घडविल्याचे चीनने म्हटले आहे. शिनजियांग प्रांतामध्ये काल रात्री काशगर भागात पुन्हा एकदा हल्ला झाला. त्यात 5 हल्लेखोरांसह 14 जण ठार झाले. तर दोन दिवसांपुर्वीही असाच हल्ला झाला होता. त्यात 11 जण ठार झाले होते. या हल्ल्याच्या तारा पाकिस्तानमध्ये जुळल्या असल्याचे काशगरच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. हल्लेखोरांनी पाकिस्तानाहील कॅम्पमध्ये बॉम्ब...\nचीनच्या झिजियांग प्रांतात २ बॉम्ब स्फोट आणि हिंसाचार : १५ ठार\nवृत्तसंस्था. चीनमधील संवेदनशील प्रांत असलेल्या झिजियांगमध्ये इस्लामी दहशतवाद्यांनी घडवलेल्या हिंसाचाराच्या घटनांत चीनी पोलिस अधिका-यांसमवेत 15 जण ठार झाल्याचे वृत्त आहे. पाकव्याप्त काश्मिरला लागून असलेल्या काश्घर येथे काल रात्री दोन अतिरेक्यांनी एका ट्रकचे अपहरण केले आणि गर्दीत बेफाम घुसविले. यात 8 जण जागीच ठार झाले आणि रविवारी सकाळी झालेल्या बॉम्ब स्फोटात आणि हिंसाचारात आणख�� सात जण ठार झाले. रविवारी सकाळी दोन ठिकाणी स्फोट झाल्याचेही वृत्त आहे.पोलिसांनी रविवारी चार संशयीतांना...\nतैवानची कंपनी आणणार दहा लाख रोबोट\nबिजिंग- कंपनीतील कामगाराच्या आत्महत्येच्या घटनेनंतर तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीने कामगारांची हकालपट्टी करून रोबोट आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तीन वर्षात एक दशलक्ष रोबोट आणण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. कामगारांवरील खर्च व क्षमता वाढविण्याचे ध्येय कंपनीने ठेवले आहे. कारखान्यात सध्या कामगार जी कामे करतात, ती सर्व कामे रोबोट सहजपणे करू शकतात. स्प्रे, वेल्डिंग व साहित्यांची जोडणी ही कामे प्रामुख्याने केली जातात. ती कामे रोबोट करतो, असे फॉक्सकॉनचे अध्यक्ष टेरी गोऊ यांनी...\n'नॉक - टेन' चक्रीवादळ चीनपर्यंत पोहोचले : 26 हजार जहाजे परतली\nबीजिंग. 'नॉक - टेन' चक्रीवादळ चीनच्या किना-यापर्यंत पोहोचले आहे. यामुळे हाइनान प्रांतात मुसळधार पाऊस पडत आहे. 26 हजार जहाजे किना-यावर परतली आहेत. गुआंगडांग आणि हाइनान प्रांतांना जोडणारा जलमार्ग बंद करण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे 31 लोक मृत्यूमुखी पडले आहेत. रेल्वे आणि हवाई वाहतुक सेवाही विस्कळीत झाल्या आहेत. 14 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. 'नॉक - टेन' चक्रीवादळ हे चीनमध्ये आजवर आलेल्या शक्तीशाली चक्रीवादळांच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहे.कांगोत 100 जणांना जलसमाधीकिशांसा. वायव्य कांगोत...\nपावसामुळे बीजिंगमध्ये जनजीवन विस्कळीत\nबीजिंग -शहरासह परिसराला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. गेल्या २२ तासांत एकट्या मियून जिल्ह्यात सुमारे २४३ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. बीजिंगला १३ वर्षांत पहिल्यांदाच पावसाने असा तडाखा दिला आहे. यामुळे येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. काल रात्रीपासून पावसाने मुक्काम ठोकला आहे. दुसरीकडे वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना नानकाई औद्योगिक पार्क परिसरात घडली. पावसामुळे सोमवारी वाहतुकीवरही परिणाम दिसून आला. रेल्वे वाहतुकीचे काही मार्ग बंद ठेवण्यात आले. बीजिंग,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/abhishek-bachchan-is-in-kbc-268814.html", "date_download": "2018-11-19T11:22:43Z", "digest": "sha1:VMXVISVISQIZOK4DFIWPEZMG6CWLEDXQ", "length": 11356, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'केबीसी 9'मध्ये अभिषेक बच्चन हाॅट सिटवर", "raw_content": "\nसततच्या मेसेज���ा कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत ज��ऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\n'केबीसी 9'मध्ये अभिषेक बच्चन हाॅट सिटवर\nअभिषेक कुठल्याही सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी आलेला नाहीय. तो प्रो-कब्बडी टीम 'जयपुर पिंक पँथर्स'सोबत काम खेळणार आहे.\n01 सप्टेंबर : 'कौन बनेगा करोडपती - 9'मध्ये एक रंजक नजारा पाहायला मिळणार आहे. साक्षात अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन शोमध्ये एकत्र आहेत. अभिषेक हाॅट सिटवर बसणार आहे. अभिषेक कुठल्याही सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी आलेला नाहीय. तो प्रो-कब्बडी टीम 'जयपुर पिंक पँथर्स'सोबत काम खेळणार आहे.\nसूत्रांच्या माहितीनुसार या एपिसोडचं शूटिंगही झालंय. त्यावेळी पिता-पुत्रामध्ये एक बाँडिंग पाहायला मिळालं. दोघांनी हे शूट एंजाॅय केलं.\nयाआधीही हॅपी न्यू इयर सिनेमाच्या प्रमोशनसाठी शाहरूख आणि फराह खानसोबत अभिषेक केबीसीत आला होता.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nVIDEO : रितेश देशमुखच्या 'माऊली'चं पहिलं गाणं लाँच\nऐश्वर्याच्या लुकपुढे करिना पडली फिकी; अॅवॉर्ड फंक्शनला आणखी कोण झळकलं बघा\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/prabhu-express-superfast-basic-development-22332", "date_download": "2018-11-19T11:55:36Z", "digest": "sha1:RMHSITN6GSSY44SMKLHVZSMNQFIMSJVO", "length": 15070, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "prabhu express superfast to basic development पायाभूत विकासाकडे प्रभू एक्‍स्प्रेस सुपरफास्ट | eSakal", "raw_content": "\nपायाभूत विकासाकडे प्रभू एक्‍स्प्रेस सुपरफास्ट\nगुरुवार, 22 डिसेंबर 2016\nजलदूत एक्‍स्प्रेस, विश्रामबाग उड्डाण पूल ठरले महत्त्वाचे प्रकल्प\nमिरज - दोन पावले पुढे आणि एक पाऊल मागे असा रे��्वेचा प्रवास गेल्या वर्षभरात झाला. सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांतील रेल्वे प्रवाशांसाठी यंदाचे वर्ष यथातथाच गेले. नव्या गाड्यांचे लोकप्रिय निर्णय न घेता पायाभूत कामांची एक्‍स्प्रेस सुसाट सोडण्याकडे रेल्वेने लक्ष दिले. त्याची गोड फळे लगेच नसली तरी आगामी पाच वर्षांत चाखायला मिळणार आहेत.\nजलदूत एक्‍स्प्रेस, विश्रामबाग उड्डाण पूल ठरले महत्त्वाचे प्रकल्प\nमिरज - दोन पावले पुढे आणि एक पाऊल मागे असा रेल्वेचा प्रवास गेल्या वर्षभरात झाला. सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांतील रेल्वे प्रवाशांसाठी यंदाचे वर्ष यथातथाच गेले. नव्या गाड्यांचे लोकप्रिय निर्णय न घेता पायाभूत कामांची एक्‍स्प्रेस सुसाट सोडण्याकडे रेल्वेने लक्ष दिले. त्याची गोड फळे लगेच नसली तरी आगामी पाच वर्षांत चाखायला मिळणार आहेत.\nमिरजेत रेल्वेचा भव्य मॉल हा एकमेव महत्त्वाचा प्रकल्प प्रत्यक्षात येत आहे. जुन्या पंढरपूर रेल्वे स्थानकाच्या जागेत काम सुरू झाले असून पूर्णत्वानंतर शहराच्या सौंदर्यात आणि व्यापार क्षेत्रात भर पडेल. नव्या गाड्यांच्या बाबतीत हे वर्ष निराशादायी गेले. पंढरपूर मार्गावर लोकलसाठी चाचण्या झाल्या. त्या अयशस्वी ठरल्याने लोकल यार्डात सायडिंगला पडली आहे. मिरज-सोलापूर पॅसेंजर एक्‍स्प्रेसमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय प्रवाशांवर आर्थिक बोजा लादणारा ठरेल. कोल्हापूर-पुणे व मिरज-बेंगलुरु मार्गांवर नवीन गाड्या धावल्या नाहीत.\nरेल्वेचा शेवटचा स्वतंत्र अर्थसंकल्प या वर्षाने अनुभवला. आगामी अर्थसंकल्प देशाच्या अर्थसंकल्पासोबत एकत्रच सादर होईल. त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्राला कितपत न्याय मिळणार याची उत्सुकता व साशंकता असेल. तुलनेने शेवटच्या अर्थसंकल्पात सुरेश प्रभू यांनी अनेक नवे मार्ग व सर्वेक्षणांचे निर्णय जाहीर करून बासनात पडलेल्या प्रकल्पांना चालना दिली. पुणे-मिरज-लोंढा या मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या प्राथमिक कामाला एव्हाना सुरवातही झाली आहे. ३६२७ कोटी रुपयांच्या खर्चाला केंद्रीय मंत्रिगटाने मंजुरी दिली आहे. कोल्हापूर-वैभववाडी आणि कऱ्हाड-चिपळूण या नव्या मार्गांची अंमलबजावणीही मैलाचा दगड ठरणारी आहे. कऱ्हाड-चिपळूणसाठी एक धक्का आणखी मिळायला हवा. तुलनेने मिरज-बेंगलुरु आणि मिरज-सोलापूर मार्ग दुर्लक्षित राहिले. यंदाच्य��� वर्षभरात सर्वाधिक लक्षवेधी कामगिरी जलदूत एक्‍स्प्रेसने केली. टंचाईने प्राण कंठाला आलेल्या लातूरला जलदूतने दिलासा दिला. १११ फेऱ्यांतून २५ कोटी ९५ लाख लिटर पाणी पोहोचवले. जागतिक इतिहासात विक्रम करणारी कामगिरी जलदूतने नोंदवली. रेल्वे प्रशासनासाठी हा परीक्षेचा काळ होता; त्यात ते शंभर टक्के उत्तीर्ण झाले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांनी मोहिमेची दखल घेतली. मिरज-सांगली दरम्यान विश्रामबागमध्ये रेल्वे उड्डाण पुलाच्या उभारणीचा प्रारंभ हा एक महत्त्वाचा टप्पा या वर्षात नोंद घेण्यासारखा ठरला. मिरज-कृष्णाघाट हे तितकेच महत्त्वाचे रेल्वेगेट मात्र दुर्लक्षित राहिले आहे. एकूणच यंदाच्या वर्षात पायाभूत विकासाच्या मार्गावर प्रभू एक्‍स्प्रेस वेगाने धावली.\n२०१६ मध्ये रेल्वेचे बेरजेचे गणित...\nपुणे-मिरज-लोंढा दुहेरीकरण व विद्युतीकरणाला केंद्रीय मंत्रिगटाची मंजुरी\nया कामासाठी ३ हजार ६२७ कोटींच्या खर्चासाठी मान्यता\nविश्रामबागमध्ये रेल्वे उड्डाण पुलाचे बहुप्रतिक्षित काम मार्गी\nजलदूतने १११ फेऱ्यांतून २५ कोटी ९५ लाख लिटर पाणी लातूरला पोचवत विश्‍वविक्रमी कामगिरी केली.\nकोल्हापूर-वैभववाडी मार्गाला मंजुरी मिळाल्याने कोकणाचे प्रवेशद्वार पश्‍चिम महाराष्ट्रासाठी खुले\nकऱ्हाड-चिपळूण आणि लोणंद-बारामती मार्गांचे घोंगडे भिजतच\n२०१६ मध्ये रेल्वेचे वजाबाकीच्या पानावर..\nएकही नवी रेल्वे नाही\nमिरज-सोलापूर लोकल अद्याप यार्डातच\nमिरज स्थानकातील पायाभूत सुविधांबाबत निराशा\nमिरज-बंगळूर मार्गासाठीही नवे काही नाही\nमिरज-कोल्हापूर मार्गावरही प्रवाशांची ससेहोलपट कायम\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Plastics-will-be-25-km-road-before-the-monsoon/", "date_download": "2018-11-19T11:18:57Z", "digest": "sha1:MYXO4VJ2RMKDM4HZTOCW6IZ4LF7CFOYA", "length": 6166, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्लास्टिक वेस्टपासून पावसाळ्यापूर्वी होणार २५ किमीचा रस्ता | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › प्लास्टिक वेस्टपासून पावसाळ्यापूर्वी होणार २५ किमीचा रस्ता\nप्लास्टिक वेस्टपासून पावसाळ्यापूर्वी होणार २५ किमीचा रस्ता\nमहापालिकेच्या वतीने ‘प्लास्टिक वेस्ट’ पासून रस्ते तयार करण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे. प्रयोगिक तत्त्वावर तयार केलेला दीड किलोमीटरचा रस्ता यशस्वी झाला असून येत्या पावसाळ्यापूर्वी 25 किमीचा रस्ता करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या पथविभागातील अधिकार्‍यांनी दिली आहे.\nशहरातील प्लास्टिक कचरा समस्येच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील रस्त्यासाठी प्लास्टिकचा वापर करण्यासाठी पालिकेने डाऊ केमिकल आणि रुद्र एनव्हायरमेंटल या कंपन्याशी सामंजस्य करारा केला आहे. गत वर्षी दीड किमीचा रस्ता प्रायोगिक तत्वावर पूर्ण केला. या पार्श्‍वभूमीवर गेल्या सहा-सात महिन्यांपासून सर्व क्षेत्रीय कार्यालयाकडून दैनंदिन रस्ते देखभाल दुरुस्तीसाठी प्रतिदिन दीडशे टन प्लास्टिक मिक्स डांबराचा उपयोग केला जात आहे.\nरस्त्याच्या डांबरीकरणासाठी खडी, डांबर आणि इतर रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो. एक टन डांबरमिश्रित खडी तयार करण्यासाठी 45 किलो डांबर वापरण्यात येते. यामध्ये आता 8 टक्क्यांपर्यंत प्लास्टिकचा वापर करण्यात येतो. रस्ते दुरुस्तीसाठी प्लास्टिकचा ठरावीक प्रमाणात वापर केल्याने रस्त्यांचा टिकाऊपणा वाढत असल्याचे संशोधनात स्पष्ट झाले आहे. यामुळेच आता येत्या दोन-तीन महिन्यात शहराच्या विविध भागात सुमारे 25 किलो मिटरच्या डांबरी रस्त्यांवर प्लास्टिक मिस्क डांबराचा वापर करण्यात येणार आहे.\nयामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या व अन्य वस्तू ठरावीक तापमानात वितळवल्यानंतर त्याचा रस्त्यासाठी वापर करता येतो. शासनाच्या ‘इंडियन रोड काँगे्रस’ च्या निकषांनुसारच प्लास्टिकचा रस्त्यांसाठी उपयोग करण्यात येत आहे. तसेच यामुळे रस्त्यांचा टिकाऊपणा वाढत असल्याचे पालिकेच्या पथ विभाग प्रमुख राजेंद्र राऊत यांनी स्पष्ट केले आहे.\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nश���ांक केतकर-नेहा जोशी पहिल्यांदाच एकत्र\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/solapur-pune-rpd-acidetn-in-urali-kanchan/", "date_download": "2018-11-19T11:22:23Z", "digest": "sha1:O2ETDI7ZO6OMESOPST2C2WJ42MQBUKJH", "length": 6316, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उरूळीमध्ये ट्रकचा अपघात, ११ जखमी, ४ गंभीर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › उरूळीमध्ये ट्रकचा अपघात, ११ जखमी, ४ गंभीर\nउरूळीमध्ये ट्रकचा अपघात, ११ जखमी, ४ गंभीर\nउरुळी कांचन : वार्ताहर\nबेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकला पाठीमागून मालवाहतूक ट्रकने पुणे -सोलापूर महामार्गावर जोरदार धडक दिल्‍याने या अपघातात ११ जण जखमी झाले आहेत. जखमींत चौघांची प्रकृती चिंताजनक असून दोघा लहान बालकांचा सामावेश आहे. पुणे -सोलापूर महामार्गावर मंगळवार दि. २० रोजी पहाटे साडेचार वाजता उरुळी कांचन (ता.हवेली ) येथील खेडेकर मळा येथे हा अपघात झाला. अपघातास कारणीभूत ठरलेला वाळू वाहतूक करणारा ट्रक पसार झाला आहे.\nमुंबईहून सोमवार दि.१९ रात्री हैद्राबादकडे जुने टायर घेऊन वाहतूक करणाऱ्या मालवाहतुक ट्रकला (केए ५६ २३८१) पुणे -सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत खेडेकरमळावस्तीलगत वाळूचा ट्रक महामार्गावर अचानक आल्याने दोन ट्रकची जोरदार धडक झाली. यामध्ये मालवाहतूक ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. ट्रकच्या दर्शनी भागातील चालक आसिफ शेख , क्लिनर महंमद युसुब ( दोघेही रा. बसवकल्याण ,कर्णाटक ), आरू राजू मखरे( वय-३) व रूही राजू मखरे (वय-२) ( रा.राजवाडा ,इंदापूर ) हे गंभीर जखमी झाले आहे. तर प्रतिभा राजू मखरे (वय-३०,रा.राजवाडा, इंदापूर ), पिराजी लक्ष्मण मिसाळ (वय-४०), स्वामी भागवत मिसाळ (वय २८ रा. राजवाडा, इंदापूर ), सुमन चंद्रगुप्त गायकवाड व हरिवंदा प्रविण गायकवाड (वय ५० हाळणी, बसवकल्याण, कर्नाटक), पार्वती बाबुराव गायकवाड (रा. राजवाडा, इंदापूर ) व संजयकुमार रामचंद्र रंगारे (रा. बसवकल्याण , कर्नाटक ) असे अपघातात जखमी झाले आहे.\nअपघाता होताच परिसरातील नागरिकांसह कस्तुरी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते बापूसाहेब मेमाणे , मिलिंद मेमाणे , किशोर मेमाणे , वैजनाथ कदम यांच्या मदतीने अपघातग्रस्तांना मदत केली. अपघातग्रस्तांना तात्काळ लोणीकाळभोर , येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान दोघा बालकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. मुंबईहून हे सर्व प्रवासी इंदापूर व बसवकल्याण प्रवासासाठी ट्रकमध्ये बसून प्रवासी होते.\nरहस्यमय व थरारक 'होरा'\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/survey-for-the-work-of-National-Highway-in-solapur/", "date_download": "2018-11-19T11:20:23Z", "digest": "sha1:D5KLS5QRPUVILPSYFHV2CTZQDTZMTVTT", "length": 9726, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोलापूर : राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी सर्वेक्षणाला गती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सोलापूर : राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी सर्वेक्षणाला गती\nसोलापूर : राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी सर्वेक्षणाला गती\nकरमाळा तालुक्यातील मौजे जातेगाव ते टेंभुर्णी यादरम्यानच्या 65 कि. मी. अंतराच्या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या कामासाठी गती मिळालेली आहे. हा रस्ता सहापदरी करण्यासाठी शासन स्तरावरून शासकीय कामाला वेग आलेला आहे. या रस्त्याच्या कामाकरिता सध्या सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे.\nअहमदनगर ते टेंभुर्णी यादरम्यानच्या 140 कि.मी. रस्त्याच्या राष्ट्रीय महामार्गाची घोषणा झाल्यानंतर यादरम्यानच्या रस्त्यामध्ये करमाळा तालुक्यातील मौजे जातेगाव ते टेंभुर्णी यादरम्यानच्या 65 कि.मी. अंतराच्या रस्त्याच्या कामासाठी लागणार्‍या रस्त्यालगत जमिनीचे सर्वेक्षण सध्या सुरू आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्यानंतर हा रस्ता सहापदरी होणार आहे. या कामासाठी रस्त्यालगतच्या शेतकर्‍यांच्या मोठ्या प्रमाणावर जमिनी संपादित केल्या जाणार आहेत.\nरस्त्याच्या कामाला लगतची किती जमीन लागते आहे, यासाठी सध्या मोजणीचे काम सुरू आहे. मौजे जातेगावपासून जातेगाव, कामोणे, मांगी, करमाळा, देवळाली, झरे, पोफळज, जेऊर, शेलगाव, आदिनाथ कारखाना, कविटगाव, कंदर, अकोले खुर्द, टेंभुर्णी आदी गावांतील शेतकर्‍यांच्या जमिनी रस्त्याच्या कामासाठी संपादित केल्या जाणार आहेत. संपादित करण्यात येणार्‍या जमिनींमध्ये सध्या शेतकर्‍यांची असलेली विविध पिके, फळबागा, विहिरी, बांधकामे, घरे आदी स्थावर मालमत्ता रस्त्याच्या कामात जाणार असल्यामुळे या रस्त्याच्या कामाची मोजणी होऊन शासनाकडून त्याचा मोबदला देण्यात येणार आहे.\nसाधारणपणे करमाळा तालुक्यातील अडीच हजार शेतकर्‍यांना या कामासाठी शासनाकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मोजणीसाठी शेतकर्‍यांनी सहकार्य करून उपस्थित राहण्याचेही सांगितले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना संपादित करण्यात आलेल्या जमिनी व स्थावर मालमत्ता यांचा मोबदला शासनाकडून देण्यात येणार आहे.\nया कामासाठी गतीने पावले उचलली जात असल्यामुळे एकीकडे समाधान व्यक्त होत असले तरी हा रस्ता हा गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला होता. या रस्त्यावर शेकडो लोकांचे बळी पण अपघातामध्ये गेलेले आहेत. त्यामुळे हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झाल्यानंतर या रस्त्याचे काम वेळेत होणे गरजेचे असून दुसरीकडे या रस्त्यावर येणारे पूल व बाह्यवळण काढणे गरजेचे आहे. राष्ट्रीय महामार्गाचा महत्त्वाचा नियम म्हणजे हा रस्ता हा वळण काढून केला जातो. त्यामुळे टेंभुर्णी ते जातेगाव यादरम्यान रस्त्यामध्ये येणारे वळण व पूल काढणे गरजेचे आहे. त्यामध्ये मांगी येथील पूल, जेऊर, कविटगाव याठिकाणचे पूल न ठेवता या रस्त्यावर महामार्ग म्हणून हा रस्ता होणे गरजेचे आहे. त्यामुळे मोजणी करताना हे काम शासन नियमानुसार सरळ मोजणे गरजेचे आहे.\nया मोजणीचे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकर्‍यांना रस्त्यामध्ये गेलेल्या जमिनींचा, स्थावर मालमत्ता व त्याचबरोबर उभी पिके, फळबागा अशा नुकसानीची भरपाईसुद्धा शासनाकडून देण्यात येणार आहे. या महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, या कामासाठी संपादित करण्यात येणार्‍या जमिनीला जास्तीत जास्त मोबदला देण्यात यावा, शेतकर्‍यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, याची दक्षता शासकीय अधिकारी व यंत्रणेने घ्यावी, अशी रास्त मागणी करमाळा तालुक्यातील रस्त्यालगत येणार्‍या शेतकर्‍यांकडून केली जात आहे.\n'होरा' चित्रपटाच्या ध्वनिफितीचे प्रकाशन\nसीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचे सीव्हीसीला उत्‍तर\nउणे ४ डिग्रीमध्ये शूट केलेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’ (VIDEO)\n...म्हणून साजरा केला जातो 'पेले डे'\nगडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nएसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोधाचा सूर\nशिवसेनेचा वनधिकाऱ्याला दणका; जळालेली झाडे, राखेची दिली भेट\n'मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या'\nमाजी विरोधी पक्षनेत्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/501823", "date_download": "2018-11-19T11:53:31Z", "digest": "sha1:R4V6YFXCIH3KBO2ONPUMLCGKKQCKZU4G", "length": 7807, "nlines": 45, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मंगळवारच्या घसरणीनंतर बाजार सावरला - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » मंगळवारच्या घसरणीनंतर बाजार सावरला\nमंगळवारच्या घसरणीनंतर बाजार सावरला\nबीएसईचा सेन्सेक्स 244, एनएसईचा निफ्टी 72 अंशाने वधारला\nमंगळवारी बाजारात घसरण झाल्यानंतर दुसऱया सत्रात चांगली तेजी दिसून आली. निफ्टी 9,900 आणि सेन्सेक्स 32,000 च्या पार पोहोचण्यास मदत झाली. दिवसातील व्यवहारादरम्यान निफ्टी 9905 आणि सेन्सेक्स 31,979 पर्यंत पोहोचला होता.\nबीएसईचा सेन्सेक्स 244 अंशाने वधारत 31,955 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 72 अंशाच्या मजबुतीने 9,899 वर बंद झाला. बँक निफ्टी 0.5 टक्क्यांनी वधारत 24,153 वर बंद झाला.\nमिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागात चांगली तेजी आली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 1 टक्क्यांनी मजबूत होत बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 0.7 टक्क्यांनी मजबूत झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 1 टक्क्यांनी वधारला.\nऔषध, धातू, स्थावर मालमत्ता, एफएमसीजी, आयटी, वाहन, बँकिंग, ऊर्जा, भांडवली वस्तू, तेल आणि वायू समभागात चांगली खरेदी झाली. निफ्टीचा औषध निर्देशांक 2.1 टक्के, धातू निर्देशांक 2 टक्के, एफएमसीजी निर्देशांक 1.5 टक्के, आयटी निर्देशांक 0.9 टक्के आणि आयटी निर्देशांक 0.5 टक्क्यांनी वधारला. बीएसईचा स्थावर मालमत्ता निर्देशांक 1.5 टक्के, ऊर्जा निर्देशांक 1 टक्के, भांडवली वस्तू 0.6 टक्के आणि तेल आणि वायू समभागात 1 टक्क्यांची मजबूती आली.\nअरबिंदो फार्मा, भारती एअरटेल, हिंडाल्को, झी एन्टरटेनमेन्ट, कोल इंडिया, आयटीसी, डॉ. रेड्डीज लॅब आणि टीसीएस 4.3-1.9 टक्क��यांनी वधारत बंद झाले. अल्ट्राटेक सिमेंट, एसीसी, भारती इन्फ्राटेल, अंबुजा सिमेंट, इन्फोसिस, हीरो मोटो, हिंदुस्थान युनि, अदानी पोर्ट्स आणि एचडीएफसी 2.9-0.2 टक्क्यांनी घसरले. मंगळवारी आयटीसीचा समभाग 15 टक्क्यांपेक्षा जास्त घसरला होता. बुधवारी समभागात चांगली खरेदी झाली. समभाग खालच्या पातळीवर पोहोचल्यावर गुंतवणूकदारांनी खरेदी करण्यास प्राधान्य दिले.\nमिडकॅप समभागात एमआरपीएल, रिलायन्स कम्युनिकेशन्स, इंडियन बँक, एचपीसीएल आणि नाल्को 6.3-3.6 टक्क्यांनी मजबूत झाले. स्मॉलकॅप समभागात मास्टेक, टिनप्लेट, प्रकाश इन्डस्ट्रीज, जिंदाल स्टेनलेस आणि फ्लेक्सिटफ इन्टरनॅशनल 20-9.75 टक्क्यांनी वधारले.\nमनरेगातंर्गत 5.12 कोटी रोगजार\nसरकारी कृषी योजनांना अक्षय कुमारची मदत\nईलेक्ट्रिक वाहन धोरण सरकारकडून लांबणीवर\nनुकसानीच्या शक्मयतेने तेल कंपन्यांचे समभाग घसरले\nमोदींकडून संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला : राहुल गांधी\nचित्रपट, नाटकातूनही बहुरूपी पुलंचेच दर्शन\nइंटरनेटमुळे परदेशी कंपन्यांची कमाई\nपं. अमरनाथ यांना ‘पं.पन्नालाल घोष वेणुरत्न’ पुरस्कार जाहीर\nमोठय़ा वादानंतर रिझर्व्ह बँक अन् केंद्र सरकार यांच्यात बैठक\nगडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा\nमराठा आरक्षण : विधीमंडळाच्या पायऱयांवरच विरोधकांचा ठिय्या\nमराठा आरक्षण : ‘हे आरक्षण टिकणारे नाही’ ; मध्ये उपप्रवर्ग करून मराठय़ांना आरक्षण द्या \nमराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी\nआजचे भविष्य सोमवार दि. 19 नोव्हेंबर 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/615629", "date_download": "2018-11-19T11:51:24Z", "digest": "sha1:ED7BNNVK7GKHROG4CWUO6SDOGXSKIIQL", "length": 7228, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "प्रगतीच्या वाटा शोधताना समाजहित जोपासा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » प्रगतीच्या वाटा शोधताना समाजहित जोपासा\nप्रगतीच्या वाटा शोधताना समाजहित जोपासा\nआपल्या गावपातळीवर भौतिक सुविधांची पुर्तता झाली असली तरी यापुढे प्रगतीच्या वाटा शोधताना समाजहित जोपासावे. आम्ही प्रश��सन म्हणून तुमच्या बरोबर आहोत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी पळशी येथे केले.\nतालुक्यातील पळशी येथील कै. लक्ष्मणराव भरगुडे पाटील सांस्कृतिक भवनमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्यावतीने अटल महापणन अभियान अंर्तगत उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण व शितकरण केंद्राचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्ते करण्यात आला.\nयावेळी जिल्हाधिकारी सिंघल म्हणाल्या, सामाजिक परिवर्तन झाले आहे. महिला – मुलींनी स्वत:च्या पायावर उभे राहणे आवश्यक असून तुम्ही कशातही कमी नाही. स्वयंरोजगार योजना असतात. आर्थिक सक्षम होण्यासाठी लघुउद्योग सुरु करावेत. बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती साधावी. मुलींना शिकू द्या, त्या म्हातारपणी तुमचा आधार बनतील. सर्वांनी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श मानून वाटचाल केली पाहिजे.\nयाप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितिन भरगुडे-पाटील, माजी सभापती आनंदराव पाटील, खंडाळ्याच्या नगराध्यक्षा लताताई नरुटे, अनुप सूर्यवंशी, प्रा. भरत गाढवे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, प्रांतअधिकारी संगीता चौगुले, तहसिलदार विवेक जाधव, गटविकास अधिकारी दिपा बापट, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहाय्यक निबंधक नानासो रुपनवर, चेअरमन प्रकाश भरगुडे, सरपंच अमोल भरगुडे, उपसरपंच कल्पना चव्हाण, प्रकाश दडगे, सचिव नितिन साळी आदी मान्यवर उपस्थित होते.\nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट कासुर्डे यांनी केले. तर उपस्थितांचे भरगुडे – पाटील यांनी आभार मानले.\nवाहन परवाना शुल्कात दुप्पट वाढ\nअल्पवयीन शालेय मुलीवर ट्रक क्लीनर नराधमाचा अत्याचार\nअजिंक्यताऱयाला लागलेला वणवा आणला आटोक्यात\nमोळाचा ओढय़ावरील देशी दारुचे दुकान बंद करा\nमोदींकडून संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला : राहुल गांधी\nचित्रपट, नाटकातूनही बहुरूपी पुलंचेच दर्शन\nइंटरनेटमुळे परदेशी कंपन्यांची कमाई\nपं. अमरनाथ यांना ‘पं.पन्नालाल घोष वेणुरत्न’ पुरस्कार जाहीर\nमोठय़ा वादानंतर रिझर्व्ह बँक अन् केंद्र सरकार यांच्यात बैठक\nगडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा\nमराठा आरक्षण : विधीमंडळाच्या पायऱयांवरच विरोधकांचा ठिय्या\nमराठा आरक्षण : ‘हे आरक्षण टिकणारे नाही’ ; मध्ये उपप्रवर्ग करून मराठय़ांना ���रक्षण द्या \nमराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी\nआजचे भविष्य सोमवार दि. 19 नोव्हेंबर 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/616042", "date_download": "2018-11-19T11:52:28Z", "digest": "sha1:Y43FJWB5S6C2XTG4AOG6SEQHJAGYMHRL", "length": 5753, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "वाहनाच्या धडकेत वाहतूक पोलिसाचा मृत्यू - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » वाहनाच्या धडकेत वाहतूक पोलिसाचा मृत्यू\nवाहनाच्या धडकेत वाहतूक पोलिसाचा मृत्यू\nऑनलाईन टीम / नवी मुंबई :\nपनवेल–मुंब्रा मार्गावर तळोजा एमआयडीसीमध्ये वाहतूक कोंडी सोडवताना पोलीस कर्मचाऱयाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अतुल घागरे असे वाहतूक पोलीस कर्मचाऱयाचे नाव आहे. सकाळी पाचच्या सुमारास तळोजा एमआयडीसीमध्ये वाहतूक व्यवस्था पाहत असताना एका अज्ञात वाहनाने घागरे यांना धडक दिली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.\nमिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळोजा भागात मोठय़ा प्रमाणात कारखाने असल्याने इथे अवजड वाहनांची वाहतूक मोठय़ा प्रमाणावर होत असते. अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी वाढत असून या भागात वाहतूक पोलिसांचे संख्याबळ वाढवण्याची मागणी पोलीस कर्मचाऱयांकडून करण्यात आली होती. मात्र याची दखल न घेतल्यामुळेच घागरे यांना जीव गमवावा लागल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. घागरे यांच्या पत्नी रबाळे पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. दुर्दैव म्हणजे मुलीच्या वाढदिवशीच घागरे यांना मृत्यूने गाठल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे\nपनामा पेपर्सप्रकरण ; सुनावणी पूर्ण, न्यायालयाने निकाल राखून ठेवला\nघटस्फोटासाठी सहा महीने थांबण्याची गरज नाही : सुप्रिम कोर्ट\nशूटिंग संपवून परतताना अपघातात कन्नड कलाकार जखमी\nमोदींकडून संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला : राहुल गांधी\nचित्रपट, नाटकातूनही बहुरूपी पुलंचेच दर्शन\nइंटरनेटमुळे परदेशी कंपन्यांची कमाई\nपं. अमरनाथ यांना ‘पं.पन्नालाल घोष वेणुरत्न’ पुरस्कार जाहीर\nमोठय़��� वादानंतर रिझर्व्ह बँक अन् केंद्र सरकार यांच्यात बैठक\nगडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा\nमराठा आरक्षण : विधीमंडळाच्या पायऱयांवरच विरोधकांचा ठिय्या\nमराठा आरक्षण : ‘हे आरक्षण टिकणारे नाही’ ; मध्ये उपप्रवर्ग करून मराठय़ांना आरक्षण द्या \nमराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी\nआजचे भविष्य सोमवार दि. 19 नोव्हेंबर 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/videsh/gst-will-be-abolished-in-malaysia-told-pm-mahathir-289854.html", "date_download": "2018-11-19T11:17:49Z", "digest": "sha1:3JT4WZFQDB2MTRE2HIOIKVLKXX6P3IW3", "length": 3881, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - मलेशियात 'जीएसटी' रद्द होणार - पंतप्रधान महाथीर यांची घोषणा–News18 Lokmat", "raw_content": "\nमलेशियात 'जीएसटी' रद्द होणार - पंतप्रधान महाथीर यांची घोषणा\nमलेशियातला जीएसटी (GST) हा कर रद्द होणार असल्याची घोषणा नवनिर्वाचित पंतप्रधान महाथीर मोहम्मद यांनी केलीय. त्या जागेवर आता पूर्वीचाच एसएसटी लागू होणार आहे.\nकॉलालंपूर,ता.12 मे: मलेशियातला जीएसटी (GST) हा कर रद्द होणार असल्याची घोषणा नवनिर्वाचित पंतप्रधान महाथीर मोहम्मद यांनी केलीय. 92 वर्षांचे मोहम्मद यांनी दोन दिवसांपूर्वी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. मलेशियात आता पूर्वीचा सेल्स अँड सर्व्हिस टॅक्स (SST) लागू होणार आहे.राजधानी कॉलालंपूर इथं पत्रकार परिषद घेऊन महाथीर यांनी ही घोषणा केली. जीएसटीमुळं देशाचं जीवनमान महागलं होतं. अशी परिस्थिती देशात राहू शकत नाही असं ते म्हणाले. एसएसटी रद्द करून 1 एप्रिल 2015 ला मलेशियात 6 टक्के जीएसटी लागू करण्यात आला होता.देशाचा व्यापार, चीनसोबतचे संबंध आणि सर्व घटकांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचं महाथीर यांनी स्पष्ट केलं. मलेशियात झालेल्या निवडणूकीत प्रचारादरम्यान महाथीर यांनी जीएसटी रद्द करण्याचे संकेत दिले होते.\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nइंदिरा गांधी जयंती विशेष : हे 18 फो��ो तुम्ही आधी पाहिले नसतील\nमहाराष्ट्राच्या आणखी एका जवानाला वीरमरण, आज होणार अंत्यसंस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-19T11:13:25Z", "digest": "sha1:KIOE25MD5IDWRVMGQXQF6ERR6QTH7QZL", "length": 9208, "nlines": 117, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जातप्रमाणपत्र- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वच���क : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nआरक्षण असून सुद्धा एकाची आत्महत्या,बनियानीवर लिहिले कारण\nगेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न ही केल्याचं गावकरी सांगतात मात्र त्यांना वेळीच अडवून आत्महत्या करण्यापासून रोखण्यात आले होते.\nबोगस जातप्रमाणपत्र वापरणाऱ्यांची नोकरी आणि पदवीही जाणार \nमराठा आरक्षण लागू नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/all/", "date_download": "2018-11-19T11:46:57Z", "digest": "sha1:O4KGOP6FCMUJGYK64CBRK6B2STKHX2NZ", "length": 11161, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पोलीस कर्मचारी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nगडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\n...तरच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, शिवस्मारकावरुन सेनेचा निशाणा\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nअमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस\nVIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nVIDEO : शाॅपिंग करायला निघाला सलमान, फॅन्सनी अडवली वाट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\nक्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nराष्ट्रवादी युवकच्या जिल्हाध्यक्षाकडून फटाके विक्रेत्याला बेदम मारहाण\nफटाके देण्यास मनाई केल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष बालाजी घुगे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अग्रवाल यांना मारहाण करण्यास सुरूवात केली.\nBreaking: भाजप नेत्याला खंडणी मागितल्या प्रकरणी ठाण्यातून अटक\nमहाराष्ट्र Oct 24, 2018\nVIDEO : कार्यालयातच जुगारी पोलिसांनी मांडला पत्त्यांचा डाव\nभाजप नगरसेवकाने पोलिसाला जबरदस्त धुतलं, VIDEO व्हायरल\nपोलीस अधिकाऱ्याचा हा फोटो तुमचं ह्रदय जिंकून घेईल\nकिशोर खत्री हत्याकांड : रणजितसिंह चुंगडेसह निलंबित पोलीसाला जन्मठेप\nVIDEO : भिवंडीत गणेश ���ंडळाच्या कार्यकर्त्यांची तरुणाला घरात घुसून बेदम मारहाण\nगुंडांसोबत डान्स भोवला, पोलीस काॅन्स्टेबल निलंबित\nपोलीस कर्मचाऱ्याला चिरडून फरार होणाऱ्या चालकाला अटक\nमुलीच्या वाढदिवसा दिवशी वडिलांचा अपघाती मृत्यू\nपुणे : 96 लाख लुटणाऱ्या 'वर्दी'तल्या चोरांना ३ वर्षांची सक्तमजुरी\nपोलीस स्थानकाबाहेरच रॉड खुपसून सह-पोलीस उपनिरीक्षकाची केली हत्या\nमानसिक तणावामुळे पोलिसाची आत्महत्या, स्वत:वरच झाडल्या गोळ्या\nसततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर\nशिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला\nWWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nनील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/students-learn-natures-reading/articleshow/65752071.cms", "date_download": "2018-11-19T12:34:54Z", "digest": "sha1:4K5GWTEFJ2QBVXCQ4F2ZV335AQPJ4X4K", "length": 16875, "nlines": 150, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: students learn nature's reading - विद्यार्थी शिकणार निसर्ग वाचन | Maharashtra Times", "raw_content": "\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nजगभरात रुढ होतोय नवा 'फूड टुरिझम' ट्रेंड\nविद्यार्थी शिकणार निसर्ग वाचन\nक्षणोक्षणी वाढत जाणारी लोकसंख्या, औद्योगिकीकरणामुळे शहरी व ग्रामीण लोकसंख्येत पडत जाणारी भर आणि प्रदूषणात होणारी वाढ यामुळे सध्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. वाढत्या प्रदिषणाचे दुष्पपरिणाम आणि समस्यांचा सामना करण्यासाठी विद्यार्थ्यांना पर्यावरण शिक्षण देण्याची गरज आहे.\nविद्यार्थी शिकणार निसर्ग वाचन\nक्षणोक्षणी वाढत जाणारी लोकसंख्या, औद्योगिकीकरणामुळे शहरी व ग्रामीण लोकसंख्येत पडत जाणारी भर आणि प्रदूषणात होणारी वाढ यामुळे सध्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. वाढत्या प्रदिषणाचे दुष्पपरिणाम आणि समस्यांचा सामना करण्यासाठी विद्यार्थ्यांना पर्यावरण शिक्षण देण्याची गरज आहे. या हेतूनेच पुणे जिल्हा परिषदेच्या १३० शाळांमधील २६ हजार विद्यार्थ्यांना ‘निसर्ग वाचन’ शिकविण्याचे धडे देण्याचा पथदर्शी उपक्रम सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.\nविद्यार्थी दशेपासून पर्यावरण संवर्धन होणे गरजेचे आहे. याच उद्देशान�� जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या संकल्पनेतून हा पथदर्शी प्रकल्प साकार होत आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांचा पट २०० आहे अशा शाळांना यामध्ये सहभागी होता येणार आहे. प्रत्येक तालुक्यातील १३ शाळांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. एक ऑक्टोंबर पासून सर्व शाळांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगातून हा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिली आहे.\nनिसर्ग वाचनामध्ये काय असणार\nपर्यावरण म्हणजे आपल्या गावातील सभोतालचा परिसर. वृक्ष, पक्षी, प्राणी, माणूस, जमीन, पाणी, हवा, जंगल, डोंगर, नदी, ओढे हे सगळे घटक एकमेकांवर अवलंबून असतात. या सर्वांचे एकत्रित ज्ञान विद्यार्थ्यांना असणे गरजेचे आहे. प्रत्येक गावातील नदी कोठून वाहत आली आणि ती आपल्या गावातून पुढे कुठे जाते. या नदीचा गावाच्या सर्व स्थरावर होणार प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष परिणाम यामध्ये विद्यार्थ्यांना सांगण्यात येणार आहे. त्या परिसरातल्या सर्व सजीवांचे एकमेकांशी असणारे वैशिष्ट्यपूर्ण संबंध, आपण त्या परिसरात राहत असल्याने आपलाही इतरांशी कसा संबंध येतो हे सर्व निसर्ग वाचनात शिकवण्यात येणार आहे.\nयेथे होणार निसर्ग वाचन व संवर्धन\nआंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, पुरंदर, शिरूर, वेल्हे या तेरा तालुक्यातील प्रत्येकी दहा शाळांमध्ये हे शिक्षण देण्यात येणार आहे.\nबारामती तालुक्यातील सहभागी शाळा\nगोजूबावी, देऊळगाव रसाळ, सुपे, शिवनगर, काटेवाडी, सोमेश्वरनगर, निरावागज, डोर्लेवाडी, निंबूत, लोणी भापकर, शिर्सुफळ, शिरवली, वडगाव निबांळकर, कोऱ्हाळे बुद्रुक.\nग्रामीण भागातील मुलांना निसर्गाची आवड असतेच. ते निसर्गाशी जोडलेले असतात. मात्र, स्थानिक पातळीवर त्यांना याचे वैज्ञानिकदृष्ट्या योग्य शिक्षण मिळावे, माहिती व्हावी या उद्देशाने निसर्ग वाचन उपक्रम सुरू करण्यात आला आहे.\n- दिलीप वळसे पाटील, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद.\nदेशात नव्हे तर राज्यात अनेक ठिकाणी सतत दुष्काळ पडत असतो किंवा अतिवृष्टी होत असते. डोंगरावर वणवे पेटत आहेत. जगात कुठे भूकंप येत आहेत, कुठे वादळ तर कुठे भूस्खलन होत आहे. असे प्रश्�� निकाली काढण्यासाठी गावातील नवीन पिढीला निसर्ग वाचन व पर्यावरण संवर्धन यांचे शिक्षण देणे गरजेचे आहे. या हेतूनेच जिल्हा परिषदेकडून हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे.\n- संदीप कोईनकर, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.\nशहर व ग्रामीण भागात विविध कारणांनी नेहमीच होणारी वृक्षतोड तसेच परदेशी वृक्षांची भरमसाठ लागवड यांचा परिणाम पशु-पक्षी, जलचर, जमीन, पाणी, हवा या घटकांवर होत आहे. सतत पडणारा दुष्काळ, अतिवृष्टी, भूकंप अशी नैसर्गिक संकटे निर्माण होतात. म्हणून निसर्ग वाचन शिकवणे काळाची गरज आहे.\n- डॉ. महेश गायकवाड, पर्यावरणतज्ज्ञ\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nपुरुष दिन: असा असतो 'परफेक्ट मॅन'\nसंगमनेरमध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस\nफूड टुरिझममध्ये नवा ट्रेंड\nअमृतसर हल्लाः संशयिताना लवकरच ताब्यात घेणारः पंजाब मुख्यमंत्\nपुणे पोलिसांची BJPला MP निवडणुकीत मदत: सचिन सावंत\nदिल्लीः जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन\nपगार मिळत नसल्याने प्राध्यापकाने पदव्या जाळल्या\nचौघांच्या हत्येचा कट पूर्वनियोजित\nचंद्रकांत पाटलांची आज उलटतपासणी\nमाझ्या राजीनाम्याविषयी मनेका नव्हे, शहा ठरवतील \nयेरवड्यात पहिल्यांदाच साडेपाच हजार कैदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nविद्यार्थी शिकणार निसर्ग वाचन...\n‘भारत बंद’च्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त...\nमांडवासाठी नोटिसा देण्यास सुरुवात...\nबांधकामांना महापालिका देणार मुदतवाढ...\nनगर रस्त्याचा गोंधळ कायम...\nशिष्यवृत्तीमुळे लग्नाचा विचार बाजूला...\n‘क’चे वर्गीकरण करता येत नाही...\nभीमाशंकर आराखड्याची कामे रखडली, वनसल्लागार नेमणार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/asus-zenfone-5z-in-market-earliest-breaking-news/", "date_download": "2018-11-19T11:14:25Z", "digest": "sha1:4ME27PFHU4I44DU7AOFD2Z62QKOB56MI", "length": 9567, "nlines": 180, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "आसूसचा झेनफोन 5Z लवकरच बाजारात | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nआसूसचा झेनफोन 5Z लवकरच बाजारात\nअनेक दिवसांपासून उत्सुकता लागून असलेल्या झेनफोन आसुस कंपनीचे तीन मॉडेल्स बाजारात लवकरच उपलब्ध होणार आहेत. तीन प्रकारात हा स्मार्टफोन उपलब्ध करून देण्यात आला असून रॅम आणि इंटर्नल मेमरी जसजशी वाढेल तसतशी किंमत देखील वाढणार आहे.\n६ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेजची किंमत २९ हजार ९९९ रुपये\n८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेजची किंमत ३२ हजार ९९९ रुपये\n८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेजची किंमत ३६ हजार ९९९ रुपये\nविशेष म्हणजे हा एकमेव असा फोन असेल की ज्याची मेमरी २ टीबी पर्यंत वाढवता येऊ शकणार आहे.\nडिस्प्ले साईज ६.२ इंच फुल एचडी प्लस २२४६ X १०८० पिक्सल,\nडूअल कॅमेरा १२ + ८ मेगापिक्सल\nदमदार २.८ गिगाहार्ड ऑक्टाकोर स्नॉपड्रायगन ८४५ प्रोसेसर्स\n३३०० mAh बॅटरी फास्ट चार्जिंग सपोर्ट\nड्यूअल हायब्रीड सीम स्लॉट\nमोबाईलच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर आणि ग्लास पॅनल आणखी बरीच स्मार्ट फीचर्स यात देण्यात आली आहेत.\nPrevious articleसावेडीकरांना नकोय पे अ‍ॅन्ड पार्क\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या प्रज्वलला रौप्य\nकोल्हापुरात नाशिकच्या खेळाडूंचा डंका; उल्लेखनीय कामगिरीने नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा\nमूकबधीर खेळाडूंची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा : नाशिकचा विवेक वाटपाडे अजिंक्य\n, त्यानं सुष्मिताला दिल्या ‘प्रेम’पूर्वक शुभेच्छा\n‘भारत’च्या सिनेमाच्या शुटींगदरम्यान सलमान जखमी\nव्हॉट्सअँपच्या दहा गोष्टी.. ज्या तुम्हाला कायमचे ब्लॉक करू शकतात\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nवाकोद येथे स्नेह मेळाव्यातून जागवल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी\nपंजाबमधील हल्ल्यामागे कदाचित लष्करप्रमुख, आप नेत्याचं वादग्रस्त विधान\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या प्रज्वलला रौप्य\nसमांतर रस्ता कृती समिती���्या साखळी उपोषणास 1752 जळगावकरांनी दर्शविला पाठिंबा\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nवाकोद येथे स्नेह मेळाव्यातून जागवल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/60094", "date_download": "2018-11-19T11:21:18Z", "digest": "sha1:JQBCDFEA5B6JK466W5LNXYO7Y2ESTESC", "length": 15923, "nlines": 255, "source_domain": "www.maayboli.com", "title": "संगीतक हे नवे-मी टिळकांशी बोलते | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /संगीतक हे नवे-मी टिळकांशी बोलते\nसंगीतक हे नवे-मी टिळकांशी बोलते\nसार्वजनिक गणपती त्या दाखवावे\nहोता भव्य मंडप दिमाखदार\nआलो एक फेरी मारुन\nओळखीचे कुणी दिसते का म्हणून\nशॉर्टकट मारायची सवय बापडी\nएकदाचे शेवटी आत पोहोचलो\nदेखावा पाहून स्तिमित झालो\nटिळकांचा तिथेच पुतळा भारी\nखुणावू लागला मला दुरुनी\nगेले तडक लाईन मोडून\nजवळ जाताच भांबावले नेत्र\nटिळकांचा आवेश दिसत नव्हता मात्र\nस्वराज्याचा हक्क सांगणारी तर्जनी\nभासली म्लान, खाली होती झुकली\nनाराज का दिसे टिळकांची स्वारी\nरुचत नाही का उत्सवाची परी\nआणले गणेशाला घरातून मंडपात\nउद्देशाची त्या पुरी झाली वाताहात\nवाटले विचारावे एकदा स्पष्ट नि थेट\nनाराजीचे कारण, होताच नजरभेट\n\"पसंत नाही का आपणांस उत्सवाचे स्वरुप\nसर्वच स्तरांवर बदललेले ते रंगरुप\n\"नाही गं पोरी, असे मुळीच नाही\nकाळानुरुप बदल मी ही स्वीकारी\nअंमळ 'टेनिस एल्बो मुळे' तर्जनी ही झुकली\nआराम द्यावा तिस, इच्छा ही झाली\nतंत्रज्ञानाचा वेग नि झेप पाहून डोळे दिपले\nनजर झुकवून किंचित मिटून ते घेतले\nकौतुकच वाटतं बरं का तुमच्या पिढीचं भारी\nसार्वजनिक उत्सवाची परंपरा जोपासलीत खरी\nबेंजो, डी जे अन फिल्मी नाचगाणे\nउत्सवाचे क्वचित उडतात वाभाडे\nपण चालायचंच हे ही मान्य मला आहे\nचंद्राच्या सौंदर्यालाही डागांचा शाप आहे\"\nनमस्कार केला आम्ही दोघांनी त्यांस\nआशिर्वाद म्हणून दिली एक 'पेन ड्राईव्ह ' खास\n\" असा अस्फुट निघाला उद्गार\n\"तुमच्या काळातील लेखणी ही स्वीकार\nसरकारचे डोके ठिकाणावर आहे का\nपार्ट २ सेव्ह केलाय यावर साचा\nमात्र 'सरकारचे' हा शब्द रिप्लेसेबल आहे\nयोग्य वेळी योग्य 'नाम' वापरायची सोय आहे\nवाटलं तुमच्यसवे राहून जरा आधुनिक व्हावं\nनव्या तंत्रज्ञानाला अंमळ आपणही अनुसरावं\nभारीच सोय आहे की आता व्याख्याने द्यायची\nपीपीटीच्या स्लाईड्स भराभर बदलायची\nकेलाय अपलोड मी ही एक 'ग्रुमिंगचा\" कोर्स\nएटिकेटस शिकण्याचा करेन पुणेकरांना फोर्स\nत्या चितळ्यासाठी वेळ ठेवलीये रात्री सोयीची\nदुपारी १ ते ४ दुकान बंद, सबब नको रोजची\nआल्यासारखा चक्कर टाकून येईन इस्रोतुनी\nअंतराळ/खगोल शास्त्रातील ज्ञान अपडेटावे म्हणूनी\nगणितीय संकल्पना, वेदिक पंचांगाचे निदान\nतपासून घेतो एकदा सारे, संगणकीय सूत्रात\n' व्हिझिट रिपोर्टची' मी ई-मेल धाडून देतो\nनाहीतर एक व्हिडीओ काँफरंसच घेतो\nखात्री आहे मला, आपण महासत्ता होणार\nअमेरिकेची अरेरावीही निमुट सॅल्युट ठोकणार\nशेजारच्यांच्या पापांचा घडा लागलाय भरु\nजागतिक नकाशावरुन त्यांचे नावच खोडू\nवर्धमान होणारी ही विजयगाथा मातेची\nपाहुनी 'बाळ' करितो स्तुती तिची\nआशिर्वाद 'बाळा'चा या तुम्हा सर्वांस\nकरणार तुम्ही सारे महासत्तेत वास\"\nटिळक -आशिकाचा संवाद अवघा\nसंगीतक हे नवे मायबोली गणेशोत्सव २०१६\n काय कल्पनाशक्ती आहे आशिका. फारच सुंदर\nआधी वाटलं अगदी टिपिकल 'गणेशोत्सवाचे बदललेले स्वरूप' टाईप असेल पण तू किती पॉझिटिव्ह कलाटणी दिली आहेस. ग्रेट\nसुरेख लिहिलंस आशिका, भारी\nसुरेख लिहिलंस आशिका, भारी कल्पना\nशॉल्लिड आहे. छान वाटले वाचुन.\nशॉल्लिड आहे. छान वाटले वाचुन.\nछान कल्पना व मांडणी\nछान कल्पना व मांडणी\nछान लिहिलेय, आवडले. वेगळा\nवेगळा विचार म्हणून नाही तर योग्य विचार म्हणून\nआशिका , जबरी लिहिलेस . पण\nआशिका , जबरी लिहिलेस .\nपण चालायचंच हे ही मान्य मला आहे\nचंद्राच्या सौंदर्यालाही डागांचा शाप आहे >>>> हे एकदम गझलेतलं वाटतंय\nआशिका, कित्ती छान लिहिलं आहेस\nआशिका, कित्ती छान लिहिलं आहेस\nआधी वाटलं अगदी टिपिकल\nआधी वाटलं अगदी टिपिकल 'गणेशोत्सवाचे बदललेले स्वरूप' टाईप असेल पण तू किती पॉझिटिव्ह कलाटणी दिली आहेस. ग्रेट\nवा क्या बात है, ग्रेट आशिका.\nवा क्या बात है, ग्रेट आशिका.\nमस्तच. आवडलं. आधी वाटलं अगदी\nआधी वाटलं अगदी टिपिकल 'गणेशोत्सवाचे बदललेले स्वरूप' टाईप असेल पण तू किती पॉझिटिव्ह कलाटणी दिली आहेस. ग्रेट\n पद्यही छान जमलंय. 'बाळ' शब्दाचा वापर चपखल.\nआधी वाटलं अगदी टिपिकल 'गणेशोत्सवाचे बदललेले स्वरूप' टाईप असेल पण तू किती पॉझिटिव्ह कलाटणी दिली आहेस. ग्रेट\nक्या बात है आशिका\nक्या बात है आशिका पद्य मस्त जमले आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/fraud-case-filed-agianst-agents/41941/", "date_download": "2018-11-19T11:35:30Z", "digest": "sha1:ZWTAXMDHTNRV2RLS4KHRMH3B4JUOMY4M", "length": 11899, "nlines": 92, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Fraud Case Filed agianst agents", "raw_content": "\nघर महामुंबई म्हाडाच्या नावाने फसवणूक करणाऱ्या सहा जणांवर गुन्हा दाखल\nम्हाडाच्या नावाने फसवणूक करणाऱ्या सहा जणांवर गुन्हा दाखल\nम्हाडाचे नावाने फसवणूक करण्याच्या घटनेत सहाजणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादर येथील घटनेत लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप.\nदादर येथील खेडगल्लीत असलेल्या म्हाडाचे फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीला सुमारे दहा लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी सहाजणांविरुद्ध दादर पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांत अद्याप कोणालाही अटक झाली नसून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. आशिष रविंद्र पाटील हे ३३ वर्षांचे तक्रारदार दादर येथील सेनापती बापट मार्गावरील बीएमसी टेनामेंटमध्ये राहतात.\nदोन वर्षांपूर्वी डिसेंबर महिन्यांत त्यातील दोन आरोपींशी त्यांची ओळख झाली होती. या दोघांनी त्यांची म्हाडा कार्यालयात ओळख असल्याची बतावणी करुन त्यांना दादरच्या खेडगल्लीतील म्हाडाचे फ्लॅट स्वस्तात मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. आशिष पाटील हे म्हाडाच्या फ्लॅटसाठी इच्छुक असल्याने त्यांनी त्यास तयारी दाखवून त्यांच्याशी व्यवहार केला होता. प्रभादेवी येथील प्रार्थना हॉटेलमध्ये या दोघांनी त्यांच्या इतर चार सहकार्‍यांच्या मदतीने त्यांच्याकडून सुमारे ३१ लाख रुपये घेतले होते. डिसेंबर २०१६ ते ऑगस्ट २०१७ या कालावधीत ही रक्कम आरटीजीएस आणि कॅश स्वरुपात देण्यात आली होती. ही रक्कम मिळाल्यानंतर त्यांना काही दिवसांनी म्हाडाच्या फ्लॅटचे बोगस कागदपत्रे देण्यात आली होती. मात्र कागदपत्रे मिळवूनही त्यांना फ्लॅटचा ताबा मिळाला नव्हता. त्यातच त्यांना आरोपींनी दिलेले म्हाडाच्या फ्लॅटचे सर्व दस्तावेज बोगस असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी आरोपींकडून त्यांच्या पैशांची मागणी सुरु केली होती. सतत केलेल्या मागणीनंतर या आरोपींनी त्यांना २१ लाख रुपये दिले, मात्र दहा लाख रुपये देण्यास टाळाटाळ करीत होते. तसेच पुन्हा पैशांची मागणी केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर आशिष पाटील यांनी सहाही आरोपींविरुद्ध दादर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या सहाही आरोपींविरुद्ध पोलिसांनी ४२०, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४७१, ५०४, ५०६ (२) भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. लवकरच सहाही आरोपींची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. त्यांची जबानी नोंदवून नंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या टोळीने अशाच प्रकारे अन्य काहींना म्हाडाच्या फ्लॅटचे आमिष दाखवून गंडा घातला आहे का याचा आता पोलीस तपास करीत आहेत.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nशेअर बाजारात दिवाळी; लक्ष्मी पावली\n३५+ बंद घरांना लुटणाऱ्या दोन गुन्हेगारांना अटक\nझाडे जळीत प्रकरणात वन अधिकारी निलंबित\nमुंबईच्या स्मृती पांचाळ बनल्या ‘मिसेस युनिव्हर्सल’\nतब्बल ८५ वर्ष जुनं रीगल सिनेमागृह बंद होणार\nमुंबईतील प्रतिपंढरपूरात भाविकांची गर्दी\nतर या नाकर्त्या सरकारला बांगड्यांचा आहेर करू; दिव्यांग सेनेचा निर्धार\nआंदोलनादरम्यान वनअधिकाऱ्यांवर फेकली राख\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nहिवाळी अधिवेशन : ठग्स ऑफ महाराष्ट्र विरुद्ध गँग्स ऑफ वासेपूर\nओला-उबरच्या मोर्चाला पोलिसांनी लावला ब्रेक\nविरोधकांच्या बॅनरमधून सरकारची ठगबाजीची चार वर्ष\nसोनाक्षी म्हणते उत्तम आरोग्यासाठी फिटनेस महत्वाचा\nइंदिरा गांधी जयंती विशेष दुर्मिळ छायाचित्रे\nलग्नानंतर रणवीर-दीपिका मुंबईत दाखल\nहे व्हिडिओ गेम्स एकदा तरी खेळाच\nSBI १ डिसेंबरपासून बदलणार हा नियम\n‘भाभीजी घर पर है’ फेम सौम्याचे खास क्षण\nउत्तम आरोग्यासाठी हे कराच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1891", "date_download": "2018-11-19T11:12:00Z", "digest": "sha1:MPE7F5TIYKE7UATYNPW2CGPIQUOHICS5", "length": 8744, "nlines": 113, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news farmers strike maharashtra day four | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबं��ी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकरी संपाच्या चौथ्या दिवशी आंदोलक शेतकरी आक्रमक\nशेतकरी संपाच्या चौथ्या दिवशी आंदोलक शेतकरी आक्रमक\nशेतकरी संपाच्या चौथ्या दिवशी आंदोलक शेतकरी आक्रमक\nशेतकरी संपाच्या चौथ्या दिवशी आंदोलक शेतकरी आक्रमक\nशेतकरी संपाच्या चौथ्या दिवशी आंदोलक शेतकरी आक्रमक\nसोमवार, 4 जून 2018\nरस्त्यावर उतरलेल्या शेतकरी संपाचा आजचा चौथा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन तीव्र करण्य़ाचा इशारा शेतकरी संघटनेनं दिलाय. 5 जूनला शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर उतरणार आहेत. तर 7 जूनपासून शहराकडे येणारा भाजीपाला, दूध रोखला जाईल.\n10 जून रोजी राज्यात चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेनं दिलाय. संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी राज्यासह देशभर आंदोलन पुकारलंय.\nरस्त्यावर उतरलेल्या शेतकरी संपाचा आजचा चौथा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन तीव्र करण्य़ाचा इशारा शेतकरी संघटनेनं दिलाय. 5 जूनला शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर उतरणार आहेत. तर 7 जूनपासून शहराकडे येणारा भाजीपाला, दूध रोखला जाईल.\n10 जून रोजी राज्यात चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेनं दिलाय. संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी राज्यासह देशभर आंदोलन पुकारलंय.\nदरम्यान, शेतकरी संपाच्या चौथ्या दिवशी आंदोलक शेतकरी आक्रमक झाले असून जय जवान जय किसान संघटनेने रस्त्यावर दूध ओतून आपल्या संतापाला वाट मोकळी करुन दिली. किसान महासंघातर्फे विविध मागण्यांकरता देशव्यापी शेतकरी संपाची हाक देण्यात आली होती.\nलवकरात लवकरच सरकारने मागण्या मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी गरिबांना मोफत दूधवाटपसुद्धा केलं.\nशेतकरी संप संप आंदोलन agitation दूध हमीभाव minimum support price\nमोहोळ - सलग मागील चार महिन्यापासुन दराची मंदी, मोठा फवारणीचा खर्च, शेंडे व फळ अळीचा...\nराम मंदिरासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 'हुंकार रॅली'\nराम मंदिरासाठी आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिला आहे. या...\n(VIDEO) सांगली जिल्ह्यात ऊस आंदोलन चिघळले\nसांगली - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री जिल्ह्यात विविध...\nऊस आंदोलन पेटलं.. FRPसाठी पेटवले कारखाना कार्यालय आणि ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर\nVideo of ऊस आंदोलन पेटलं.. FRPसाठी पेटवले कारखाना कार्यालय आणि ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर\nबोनस न मिळाल्याने 'एअर इंडिया'च्या कर्मचाऱ्यांचा संप\nमुंबई : कंत्राटी कामगारांनी अचानक संप पुकारल्यामुळे 'एअर इंडिया'च्या अनेक उड्डाणांना...\nआज पेट्रोल 19 पैसे तर डिझेल 12 पैशांनी स्वस्त\nइंधनाच्या दरांमध्ये सतत घट सुरू आहे. आज पेट्रोल 19 पैसे तर डिझेल 12 पैशांनी स्वस्त...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/gaon-samiti-help-resolve-transport-issue-rural-parts-138363", "date_download": "2018-11-19T12:18:38Z", "digest": "sha1:2A3H72O3IA6SKPMAIESX2FW25FEAODBE", "length": 10911, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "gaon samiti to help resolve transport issue in rural parts गाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे | eSakal", "raw_content": "\nगाव समितीतर्फे मिटणार गावातील रस्त्यांची भांडणे\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा वाद कालांतराने पोलिस ठाण्यापर्यंत जातो. त्यावर आता राज्य सरकारने उपाय शोधला आहे.\nसरपंचांच्या अध्यक्षतेखाली एक स्वतंत्र समिती स्थापन केली जाणार असून तिच्या माध्यमातूनच गावातील रस्त्यांचे प्रश्‍न सोडविले जाणार आहेत. त्यामुळे गावगाड्याचा कारभार सुधारून विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे.\nसोलापूर : शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा वाद कालांतराने पोलिस ठाण्यापर्यंत जातो. त्यावर आता राज्य सरकारने उपाय शोधला आहे.\nसरपंचांच्या अध्यक्षतेखाली एक स्वतंत्र समिती स्थापन केली जाणार असून तिच्या माध्यमातूनच गावातील रस्त्यांचे प्रश्‍न सोडविले जाणार आहेत. त्यामुळे गावगाड्याचा कारभार सुधारून विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे.\nशेतीला रस्ता नसल्याने पेरणी, मशागत, पिकांची कापणी वेळेवर होत नाही. नाशवंत कृषी उत्पादने, फळे, भाजीपाला वेळेत बाजारात नेता येत नसल्याने नुकसान होते. सर्पदंश, वीज पडणे, पूर येणे, आग लागणे यासारख्या नैसर्गिक आपत्तींवर तत्काळ मात करणे वेळेत शक्‍य होत नाही. त्यामुळे जीवित व वित्तहानी होते. रस्त्याच्या वादाला कंटाळून शेती विकावी लागते. तसेच रस्त्याच्या वादामुळे पोलिस स्टेशन, कोर्टकचेऱ्यात वेळ जातो आणि त्यामुळे गावात अशांतता निर्माण होते. त्यावर आता या नव्या निर्णयामुळे तोडगा निघणार आहे.\nशिवरस्ता, ग्रामीण गाडीमार्ग, पायवाट मार्ग, शेतावर जाण्याकरिताचे मार्ग याबाबत आता गावस्तरीय समितीद्वारे गावातच तोडगा निघण्याची आशा आहे. त्यामुळे निश्‍चितपणे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि गावात शांतता निर्माण होईल. त्यासाठी गावकऱ्यांसह बाधित शेतकऱ्यांनी पालकमंत्री पाणंद रस्ता अभियांतर्गत अर्ज करावेत.\n- डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी\nसरपंच (अध्यक्ष), तलाठी (सदस्य सचिव), मंडल अधिकारी, तंटामुक्‍ती समितीचे अध्यक्ष, विकास सोसायटीचे अध्यक्ष, प्रगतशील शेतकरी, एक महिला ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, कृषी सहायक, बीट जमादार, पोलिस पाटील (सदस्य)\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-murder-incidence-ichalkaranji-104176", "date_download": "2018-11-19T12:28:03Z", "digest": "sha1:KIJ47PROH2FUSZ4EAJCPWOOLYALX5ZIX", "length": 8852, "nlines": 157, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Murder incidence in Ichalkaranji तरुणाच्या तोंडावर फरशी घालून खून करण्याचा प्रयत्न | eSakal", "raw_content": "\nतरुणाच्या तोंडावर फरशी घालून खून करण्याचा प्रयत्न\nमंगळवार, 20 मार्च 2018\nइचलकरंजी - येथील डेक्कन चौकामध्ये अज्ञाताने एका तरुणाच्या तोंडावर फरशी मारून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. अशोक राजाराम चव्हाण ( वय ४२, रा. जयभीमनगर, इचलकरंजी ) असे जखमीचे नाव आहे. त्याची प्रकृती गंभीर बनल्याने त्याला सांगली येथी�� सिव्हील रुग्णालयात दाखल केले आहे.\nइचलकरंजी - येथील डेक्कन चौकामध्ये अज्ञाताने एका तरुणाच्या तोंडावर फरशी मारून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. अशोक राजाराम चव्हाण ( वय ४२, रा. जयभीमनगर, इचलकरंजी ) असे जखमीचे नाव आहे. त्याची प्रकृती गंभीर बनल्याने त्याला सांगली येथील सिव्हील रुग्णालयात दाखल केले आहे.\nजखमी अशोक चव्हाण हा हाताला मिळेल ते काम करतो आहे. तो आज रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास येथील डेक्कन चौकात आला होता. याच दरम्यान अज्ञाताने त्याच्या डोक्यात फरशी घालुन त्याच्यावर खूनी हल्ला केला. यावेळी चव्हाण याने हल्लेखोराला अटकाव करण्याचा प्रयत्न केला. पण हल्लेखोराने त्याच्या तोंडावर फरशी मारली. त्यामुळे त्याच्या तोंडाचा जबडा तुटला गेल्याने गंभीर जखमी झाला.\nत्याचा जबडा तुटल्याने त्याला बोलता येत नसल्याने हा खूनी हल्ला कोणी व कोणत्या कारणावरुन केला हे समजू शकले नाही. जखमी चव्हाण याला येथील आयजीएम रूग्णालयात दाखल केले. पण त्याची प्रकृती गंभीर बनल्याने त्याला पुढील उपचारासाठी सांगली सिव्हील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4941678357581770010&title=Sur%20Nava%20Dhyas%20Nava%20Chote%20Survir%20on%20Colors%20Marathi&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-11-19T11:29:38Z", "digest": "sha1:6ZLKT352RDREDWRNZ6XW5CET3INQ3SBU", "length": 10974, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "कलर्स मराठीवर रंगणार छोट्या सूरवीरांचे पर्व", "raw_content": "\nकलर्स मराठीवर रंगणार छोट्या सूरवीरांचे पर्व\n‘सूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर’ कार्यक्रम १३ ऑगस्टपासून\nमुंबई : निरागस सुरांनी सजलेल्या बहारदार संगीत मैफलीचा अनुभव रसिकांना देण्यासाठी कलर्स मराठीने ‘सूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर’ हे नवे पर्व आणले आहे. सेलेब्रिटी गायकांच्या गायकीने ��हिले पर्व गाजल्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शोधून काढलेल्या छोट्या सूरवीरांचे हे पर्व आता रंगणार आहे. महाराष्ट्रातील प्रमुख आठ शहरांमधून आता तब्बल सहा हजार मुलांमधून निवड झालेल्या सहा ते १५ वयोगटातील बालगायकांची मेगा ऑडिशनची फेरी १३ ऑगस्टपासून, सोमवार ते बुधवार रात्री ९.३० वाजता कलर्स मराठीवर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. अवधूत गुप्ते, शाल्मली खोलगडे आणि महेश काळे परीक्षकांची भूमिका पार पाडणार आहेत. सर्वांची लाडकी अभिनेत्री, कवयित्री स्पृहा जोशी सूत्रसंचालन करणार आहे.\nया कार्यक्रमाबद्दल बोलताना कलर्स मराठीचे व्यवसायप्रमुख, निखिल साने म्हणाले, ‘सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाची जेंव्हा सुरुवात केली होती तेंव्हाच असा मनामध्ये विचार आला होता की, दुसरे पर्व हे छोट्या सूरवीरांचं असेल. या पर्वाद्वारे आम्हाला नवीन गायकांची पिढी आपल्या महाराष्ट्रासमोर घेऊन येण्याची संधी मिळाली आहे याचा खरच खूप आनंद होतो आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या मुलांची तयारी वाखाणण्याजोगी आहे.’\nकार्यक्रमाविषयी बोलताना महेश काळे म्हणाले, ‘तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे नेहमीच्या आयुष्यामध्ये निरागसता अनुभवणे कठीण झाले आहे. या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना दर आठवड्यामध्ये ही निरागसता अनुभवायला मिळणार आहे. ही निरागसता गाण्याच्या स्वरूपात असल्याने ती मनोरंजनात्मक देखील असणार आहे.’\nअवधूत गुप्ते म्हणाले, ‘या कार्यक्रमाद्वारे लहान मुलांना त्यांच्यातील कला संपूर्ण महाराष्ट्रासमोर सादर करण्याची संधी मिळणार आहे. तब्बल पाच हजार मुलांमधून ७० मुलांची निवड केली आहे. या गायकांमधून एक सूरवीर शोधण्याची खूप मोठी जबाबदारी आमच्यावर सोपावली आहे. प्रेक्षकांना एक वेगळ्या प्रकारचा अनुभव देण्याचा प्रयत्न आम्ही यावेळेस करू.’\nशाल्मली खोलगडे म्हणाली, ‘सूर नवा’ कार्यक्रमाचे दुसरे पर्व आम्ही प्रेक्षकांच्या भेटीस आणले आहे. मी खूपच उत्सुक आहे. या पर्वाचे खास आकर्षण आहेत लहान मुले. लहान मुले खूप निरागस असतात, एखादी गोष्ट लगेच शिकून घेण्याचे कसब त्यांच्याकडे असते, त्यांना कशाचीच भीती नसते आणि हे त्यांच्या गाण्यामध्येदेखील दिसून येते. या पर्वामध्ये प्रेक्षकांना लहान मुलांची सुंदर गाणी ऐकायला मिळतील याची मला खात्री आहे.’\nTags: मुंबईसूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीरकलर्स मराठीस्पृहा जोशीमहेश काळेअवधूत गुप्तेशाल्मली खोलगडेनिखिल सानेMumbaiColors MarathiSur Nava Dhyas Nava – Chote SurvirSpurha JoshiMahesh KaleAvdhut GupteShalmali Kholgadeप्रेस रिलीज\n‘सूर नवा ध्यास नवा- लिटिल चॅम्प्स’च्या ऑडिशन्स आठ जुलैला पुण्यात ‘कलर्स मराठी’वर ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ ‘सूर नवा ध्यास नवा’च्या ऑडिशन्सला पुणेकरांचा प्रतिसाद अनिरुध्द जोशी ठरला राजगायक ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nऐ मेरी जिंदगी तुझे ढूँढू कहाँ...\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bollywoods-chandni-which-sings-the-cinema-gets-dissolved/", "date_download": "2018-11-19T12:19:05Z", "digest": "sha1:WXUQAXQSZB2L6PLATDCVCPVNLWFQLSLK", "length": 7065, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "चित्रपटसृष्टी गाजवणारी बॉलिवूडची ‘चांदनी' अनंतात विलीन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nचित्रपटसृष्टी गाजवणारी बॉलिवूडची ‘चांदनी’ अनंतात विलीन\n'हमको किनारा मिल गया है जिंदगी...\nमुंबई: आपल्या नैसर्गिक कलेने केवळ हिंदीच नाही तर तामिळ, तेलगू आणि कन्नड चित्रपटसृष्टी गाजवणारी बॉलिवूडची ‘चांदनीला’ आज अखेरचा निरोप दिला. बॉलिवूडची पहिली सुपरस्टार श्रीदेवीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. संध्याकाळी ५ वाजून १३ मिनिटांनी पती बोनी कपूर यांनी श्रीदेवींच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.\nश्रीदेवींच्या अंत्यसंस्कारांच्या वेळी संजय कपूर, अनिल कपूर, अर्जुन कपूर, सोनम कपूर, मुली जान्हवी आणि खुशी हे कुटुंबीय उपस्थित होते. त्याशिवाय अमिताभ बच्चन, लारा दत्ता, विद्या बालन, अनुपम खेर, अर्जुन रामपाल यासारखे सेलिब्रिटीही उपस्थित होते. विलेपार्लेतील हिंदू स्मशानभूमीत श्रीदेवींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.\nश्रीदेवीच्या अकाली निधनाने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या अभिनेत्रीचं अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nटीम महाराष्ट्र देशा- राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार ‘एसईबीसी’…\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/maharashtrart-badhkam-band/", "date_download": "2018-11-19T12:26:42Z", "digest": "sha1:ITRYM5GA3TNNW54OHKPNLFO6MXFXEXPT", "length": 7074, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "महाराष्ट्रासह अनेक राज्यात बांधकाम बंदी - सर्वोच्च न्यायालयाचा आदेश", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमहाराष्ट्रासह अनेक राज्यात बांधकाम बंदी – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश\nशहरातील वाढती लोक्संख्या व त्याच बरोबर घनकचऱ्याचे व्यवस्थापनाबाबत योग्य धोरण न आखणाऱ्या महाराष्ट्रासह अनेक राज्यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दणका दिला आहे. राज्यातील घनक्चरसाठी योग्य धोरण राबवणार नाहीत, तोपर्यंत बांधकामे करता येणार नाहीत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तराखंड, चंडीगड आणि इतर राज्यात बांधकामास स्थगिती देण्यात आली आहे.\n२०१६ मध्ये घनकचरा व्यवस्थापन नियमावली तयार करण्यात आली असताना , महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तराखंड, चंदीगढ आदी राज्ये, तसेच केंद्रशासित प्रदेशांनी कोणतेच ठोस धोरण आखले नाही. यावरून सर्वोच्च न्यायालयाचे न्या. मदन लोकूर व न्या. अब्दुल नाझीर यांच्या पीठाने शुक्रवारी या राज्यांना फटकारे आहे. . नियमावली तयार होऊन दोन वर्षे झाले असून ही राज्ये धोरण आखत नाहीत, हे अतिशय खेदजनक आहे,’ असे म्हणून, ‘हे धोरण ही राज्ये जोवर आखत नाहीत तोवर तेथे कुठलेही बांधकाम होणार नाही, असे न्यायालयाने ठणकावले.\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nटीम महाराष्ट्र देशा- चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम ‘बेखबर…\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/palghar-by-election-update/", "date_download": "2018-11-19T11:46:09Z", "digest": "sha1:2OVT7MUAXT7BQGJSWK52HN4DLTGPRHJR", "length": 16356, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पालघर जिल्ह्यातील मूलभूत प्रश्नांचा सर्वच राजकीय पक्षांना विसर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपालघर जिल्ह्यातील मूलभ��त प्रश्नांचा सर्वच राजकीय पक्षांना विसर\nमहाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे : महाराष्ट्रात सध्या पोटनिवडणुकांचे वारे जोरात वाहत असताना त्या निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा जोरात उडत आहे. ठाणे जिल्ह्यापासून वेगळे करून नव्यानेच निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यात पण भाजपा खासदार चिंतामण वणगा यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर या जागेवर पोटनिवडणुक होत आहे. निवडणूक म्हटले की आरोप प्रत्यारोप आलेच, घोषणा, विकासात्मक हेवे दावे, जाहीरनामे व अन्य मतदारांना आकर्षित करणाऱ्या घोषणा आल्याचं व निवडणूक काळात तर यांचा पाऊसच पडत असतो. परंतु सध्या कोणत्याही निवडणूका विकासाच्या मुद्द्यावर लढताना कोणताही पक्ष दिसत नाही.\nपालघर लोकसभा पोटनिवडणुक पण याला अपवाद नसून प्रत्येक पक्षाने हाच कित्ता गिरवला असून, ज्या पालघर जिल्ह्यात पायाभूत सुविधांची कमतरता आहे त्या जिल्ह्यात सर्वपक्षीय नेत्यांनी विकासात्मक कामांच्या घोषणाचा उल्लेख करायला पाहिजे होता, परंतु त्या ठिकाणी देशपातळीवर असणारे प्रश्न किंवा पक्षीय हेवेदावे आणि बिनकामाची चिखलफेक करण्यात सर्वच पक्षांनी धन्यता मानली आहे. नवीन तयार झालेल्या जिल्ह्याच्या समस्यांवर व विकासावर भाष्य करण्यापेक्षा राजकीय चिखलफेक करण्यात येत असून मूळ मुख्य प्रश्नांना बगल देण्यात येत आहे.\nदेशात व राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपाने येथे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, आमदार, आसपासच्या महानगरपालिकांचे नगरसेवक व भाजपा नेते यांची फौजच प्रचार यंत्रणेत उतरवली असून, वणगा कुटुंबियांप्रती असणारी आत्मीयता संपूर्ण पालघर मधील जनतेला सांगण्यास सुरुवात केली आहे, दिवंगत खासदार वणगा यांचा फोटोही प्रचार पोस्टरवर लावून त्यांच्याचसाठी भाजपा निवडणूक लढत असून त्यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजप प्रयत्न करणार असल्याचे संपूर्ण भाजपा सांगत आहे.\nअगदी बारीकसारीक नियोजनात मोठे मोठे नेते व्यग्र असून साम, दाम, दंड, भेद व येन केन प्रकारे वाटेल त्या किमतीत ही जागा जिंकायची असा अट्टाहास भाजपा करत असून त्यासंबंधी मोठ्या मोठ्या नेत्यांची आवाहने व मेसेजेस सोशल मीडियावर फिरत आहेत. स्वतः मुख्यमंत्री या सर्व निवडणुकीवर बारीक लक्ष ठेवत असून श���वसेनेला व अन्य विरोधी पक्षांना यात अस्मान दाखविणे हाच एक उद्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवला आहे असे दिसत आहे.\nदेशातील व राज्यातील सत्तेत वाटेकरी असणाऱ्या व दिवंगत खासदार वणगा यांच्या मुलाला उमेदवारी देणाऱ्या शिवसेनेने पण या जागेसाठी आक्रमक प्रचार केला असून भाजपा हाच त्यांनी या निवडणुकीत एक नंबर शत्रू मानला आहे. वणगा कुटुंबावर भाजपाने कशा प्रकारे अन्याय केला हेच वारंवार मतदारांना पटवून देण्याचे काम शिवसेना करत असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांचे सुपुत्र युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांसह अनेक शिवसेना मंत्री व वरिष्ठ नेते या प्रचारात नेटाने सहभागी होऊन ही जागा जिंकण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. पालघर साठी मुख्य प्रश्न कोणते आहेत यापेक्षाही बिनकामाचे मुद्दे उपस्थित करत फक्त भाजपा हेच एकमेव टार्गेट ठेवत शिवसेना प्रचार करत आहे. मुख्यमंत्री विरुद्ध ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे असे या निवडणुकीला स्वरूप आल्याचे दिसत आहे. पण जनसामान्यांचा कळवळा असल्याचे दाखवणाऱ्या शिवसेनेला मूलभूत प्रश्न का दिसत नाहीत असा प्रश्न येथील मतदारांना पडला आहे.\nमहाराष्ट्राच्या विधानसभेतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने पण इथे उमेदवार दिला असून माजी मुख्यमंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील यांसह अनेक मोठे मोठे काँग्रेसचे नेते इथे प्रचाराला येत असून त्यांनीही सत्तेत असणारे भाजप व शिवसेनेच्या राज्यातील व देशातील अपयशावर खापर फोडण्याचे काम चालविले असून, त्याचाच प्रचार काँग्रेस करत असल्याचे दिसत आहे.\nपालघर लोकसभा पोटनिवडणुकीत सर्वच पक्षांनी पालघर मधील मूळ व मूलभूत प्रश्नांना बगल दिली असून बिनकामाच्या विषयांवर ही निवडणूक नेऊन ठेवल्याचे चित्र दिसत आहे. पालघर मधील या निवडणुकीत दिवंगत वनगा यांच्या कुटुंबीयांकडे झालेले दुर्लक्ष, उमेदवारांची पळवापळवी व इतर राजकीय मुद्द्यांवर चर्चा आरोप-प्रत्यारोप रंगत आहे. नव्याने झालेल्या पालघर जिल्ह्याचा विकास या भागातील कुपोषण, आरोग्य, शिक्षण, पाणी टंचाईसारख्या समस्या; त्याचप्रमाणे राष्ट्रीय मह���मार्गाचा विकास, उपनगरी प्रवाशांच्या समस्या होऊ पाहणारे बुलेट ट्रेन, मुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्ग, वाढवण-जिंदाल बंदर यांसारख्या विषयांवर मात्र प्रमुख राजकीय पक्षांनी मौन बाळगले आहे.\nसर्वच पक्ष आपल्या राजकीय सोयीने ही निवडणूक घेत असून सर्वसामान्य मतदार यात पिचला जात असल्याची भावना इथे निर्माण झाली आहे, यात आता कोणता पक्ष बाजी मारणार व जो निवडून येईल तो पक्ष व निवडून येणारा उमेदवार नक्की या भागाचा देशपातळीवरील निधी आणून विकास करणार का हे आणि असे अनेक प्रश्न या निवडणुकीच्या निमित्ताने येथे उपस्थित होत आहेत, नाहीतर मतदान होईपर्यंत मतदार राजा जागा हो आणि संघर्षाचा धागा हो म्हणणारे सर्व पक्ष अणि उमेदवार याही निवडणुकीत निवडणूक संपल्यावर परत या भागाकडे फिरकणार का असाही सवाल या जिल्ह्यातील सर्वसामान्य मतदार करत आहेत.\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nटीम महाराष्ट्र देशा- चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम ‘बेखबर…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nagpur-mumbai-samruddhi-highway-land-aquisition-slow-28006", "date_download": "2018-11-19T11:54:00Z", "digest": "sha1:BWRQ6EIM4EM5YO2CGBUQMSICDAC7PTQM", "length": 8521, "nlines": 161, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur-mumbai samruddhi highway land aquisition slow 'समृद्धी'चे भूसंपादन धिम्या गतीने | eSakal", "raw_content": "\n'समृद्धी'चे भूसंपादन धिम्या गतीने\nरविवार, 29 जानेवारी 2017\nनाशिक - नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी जमीन भूसंपादनासाठी पूर्णवेळ अधिकारीच नसल्याने प्रकल्पाच्या कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे सिन्नर तालुक्‍यातील नागरिकांनी पूर्णवेळ भूसंपादन अधिकारी नियुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे.\nनाशिक - नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी जमीन भूसंपादनासाठी पूर्णवेळ अधिकारीच नसल्याने प्रकल्पाच्या कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे सिन्नर तालुक्‍यातील नागरिकांनी पूर्णवेळ भूसंपादन अधिकारी नियुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे.\nमुंबई-नागपूरदरम्यान समृद्धी महामार्ग उभारला जात असून, नाशिक जिल्ह्यात इगतपुरी, सिन्नर तालुक्‍यांतून हा मार्ग जाणार आहे. साधारण 97 किलोमीटरच्या या मार्गात सिन्नर तालुक्‍यातील 24 गावे, तर इगतपुरी तालुक्‍यातील 20 गावांचा समावेश आहे. तेथे सध्या भूसंपादन सुरू आहे. सरकारने नोव्हेंबरमध्ये विठ्ठल सोनवणे यांना भूसंपादन अधिकारीपदी नेमले आहेत;\nमात्र सध्या या भूसंपादन अधिकाऱ्यांकडे नाशिक महापालिकेतील भूसंपादन, औद्योगिक विकास महामंडळातील भूसंपादन आणि मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणूनही अतिरिक्त पदभार असल्याने समृद्धीच्या भूसंपादनावर परिणाम झाला आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/vizio-vz-sv03-mp3-player-silver-price-pkRECI.html", "date_download": "2018-11-19T11:32:14Z", "digest": "sha1:LTGHI4PLTLNHRXX3BG3OOOZYKN54HVYX", "length": 13152, "nlines": 309, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "व्हिझिओ वझं स्व०३ पं३ प्लेअर सिल्वर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आण��� आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nव्हिझिओ पं३ प्लायर्स & इपॉड्स\nव्हिझिओ वझं स्व०३ पं३ प्लेअर सिल्वर\nव्हिझिओ वझं स्व०३ पं३ प्लेअर सिल्वर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nव्हिझिओ वझं स्व०३ पं३ प्लेअर सिल्वर\nव्हिझिओ वझं स्व०३ पं३ प्लेअर सिल्वर किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये व्हिझिओ वझं स्व०३ पं३ प्लेअर सिल्वर किंमत ## आहे.\nव्हिझिओ वझं स्व०३ पं३ प्लेअर सिल्वर नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nव्हिझिओ वझं स्व०३ पं३ प्लेअर सिल्वरहोमेशोप१८ उपलब्ध आहे.\nव्हिझिओ वझं स्व०३ पं३ प्लेअर सिल्वर सर्वात कमी किंमत आहे, , जे होमेशोप१८ ( 499)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nव्हिझिओ वझं स्व०३ पं३ प्लेअर सिल्वर दर नियमितपणे बदलते. कृपया व्हिझिओ वझं स्व०३ पं३ प्लेअर सिल्वर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nव्हिझिओ वझं स्व०३ पं३ प्लेअर सिल्वर - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nव्हिझिओ वझं स्व०३ पं३ प्लेअर सिल्वर वैशिष्ट्य\nएक्सपांडबाळे मेमरी Up to 4 GB\nबॅटरी तुपे 402 mAh\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 26 पुनरावलोकने )\n( 10 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 4 पुनरावलोकने )\n( 8 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 4 पुनरावलोकने )\nव्हिझिओ वझं स्व०३ पं३ प्लेअर सिल्वर\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/fraud-of-zulelal-school-of-ulhasnagar/41144/", "date_download": "2018-11-19T11:35:09Z", "digest": "sha1:ITTE6K7UE57RX75NACBALDUORNLKJ57Z", "length": 12551, "nlines": 95, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Fraud of Zulelal School of Ulhasnagar", "raw_content": "\nघर महामुंबई उल्हासनगरच्या झुलेलाल शाळेचा प्रताप\nउल्हासनगरच्या झुलेलाल शाळेचा प्रताप\n20 वर्षापासून शिक्षकांना शासन निर्णयाप्रमाणे पगार नाही\nमुंबई हायकोर्टाने आदेश देऊनही उल्हासनगर येथील झुलेलाल ट्रस्ट स्कूल अँड ज्यू. कॉलेज या शैक्षणिक संस्थेने, संस्थेत कार्यरत असलेल्या दोन शिक्षकांना मागील 20 वर्षांपासून शासन निर्णयाप्रमाणे वेतन दिलेले नसल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या संस्थेने हायकोर्टाचे आदेश पायदळी तुडवत या शिक्षकांना नोकरीवरून काढण्याची धमकी दिली आहे. उच्च न्यायालयाचे आदेश असतानाही सबंधित शिक्षकांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.\nदत्तात्रय भानुदास पाटील व दिनेश नानक सिंह हे दोन विना अनुदानित शिक्षक १९९३ सालापासून उल्हासनगर येथे झुलेलाल ट्रस्ट अंतर्गत या शिक्षण संस्थेत कार्यरत आहेत. विना अनुदानित शिक्षण संस्थेतील शिक्षकांना शासन निर्णयानुसार उचित वेतन देण्यात यावे, असा सरकारी आदेश असतानाही या संस्थेने या दोन शिक्षकांना मागील 20 वर्षांपासून शासन नियमाप्रमाणे वेतन दिलेले नाही.\nहे हक्काचे वेतन आपणास मिळावे म्हणून या दोन्ही शिक्षकांनी 2002 साली हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेची गंभीर दखल घेत हायकोर्टाचे न्यायमूर्ती पी बी मुजुमदार, आर एम सावंत यांच्या खंडपीठाने 11 जून 2010 रोजी या शिक्षकांच्या बाजूने निकाल देत फरकासह वेतन देण्याचे निर्देश झुलेलाल संस्थेला दिले. मात्र हा आदेश पायदळी तुडवत व उचित वेतन न देता संस्थेने या दोन्ही शिक्षकांना नोकरीतून काढून टाकण्याची धमकी दिली. तदनंतर या दोन्ही शिक्षकांनी हायकोर्टात धाव घेत मार्च 2011 मध्ये अवमान याचिका दाखल केली. कोर्टाने पुन्हा या प्रकरणाची गंभीर दखल घेत या दोन्ही शिक्षकांच्या बाजूने निकाल दिला, तसेच आदेशानुसार पुढील 90 दिवसात शासन नियमाप्रमाणे फरकसह वेतन देण्याचे आदेश दिले. या आदेशाचीही पायमल्ली करीत आजवर या शिक्षकांना शासन नियमानुसार वेतन देण्यास ही संस्था टाळाटाळ करत आहे.\nया प्रकरणी न्यायालयाने शिक्षकांच्या बाजूने निकाल दिला आहे. मात्र सदर संस्थेने हायकोर्टाचा अपमान केला आहे. सस्थेवर कायदेशीर कार्यवाही करण्याचे निर्देश असतानाही संस्थेने या दोन्ही शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावत नोकरीवरून काढण्याची धमकी दिली आहे. ही संस्था विविध मार्गाने कायद्याचे उल्लंघन करीत आहे. कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी ही संस्थेवर गुन्हा दाखल करून त्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.\n– अ‍ॅड. अनिल कदम\nसुमारे वीस वर्षांपासून आमची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. पगार मिळत नसल्याने घर कुटुंब कसे चालवावे हा प्रश्न नेहमीच सतावत आहे. तरीही आम्ही न्यायालयीन लढाई लढलो आणि कोर्टाने आमच्या हिताचा निर्णय दिला तरीही ही शिक्षण संस्था याला जुमानत नाही. त्यामुळे आमच्या कुटुंबियांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आम्ही आमचे काही बरेवाईट केले तर याला जबाबदार सदर संस्था असेल\n– दत्तात्रय भानुदास पाटील, पिडीत शिक्षक\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nआघाडीच्या जागा वाटपाला मुहूर्त\nसायकल वाटपातून प्रदुषण मुक्तीचा संकल्प\nझाडे जळीत प्रकरणात वन अधिकारी निलंबित\nमुंबईच्या स्मृती पांचाळ बनल्या ‘मिसेस युनिव्हर्सल’\nतब्बल ८५ वर्ष जुनं रीगल सिनेमागृह बंद होणार\nमुंबईतील प्रतिपंढरपूरात भाविकांची गर्दी\nतर या नाकर्त्या सरकारला बांगड्यांचा आहेर करू; दिव्यांग सेनेचा निर्धार\nआंदोलनादरम्यान वनअधिकाऱ्यांवर फेकली राख\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nहिवाळी अधिवेशन : ठग्स ऑफ महाराष्ट्र विरुद्ध गँग्स ऑफ वासेपूर\nओला-उबरच्या मोर्चाला पोलिसांनी लावला ब्रेक\nविरोधकांच्या बॅनरमधून सरकारची ठगबाजीची चार वर्ष\nसोनाक्षी म्हणते उत्तम आरोग्यासाठी फिटनेस महत्वाचा\nइंदिरा गांधी जयंती विशेष दुर्मिळ छायाचित्रे\nलग्नानंतर रणवीर-दीपिका मुंबईत दाखल\nहे व्हिडिओ गेम्स एकदा तरी खेळाच\nSBI १ डिसेंबरपासून बदलणार हा नियम\n‘भाभीजी घर पर है’ फेम सौम्याचे खास क्षण\nउत्तम आरोग्यासाठी हे कराच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-INDN-UTLT-infog-mukesh-ambani-daughter-isha-ambani-to-marry-with-anand-piramal-5867850-PHO.html", "date_download": "2018-11-19T12:05:25Z", "digest": "sha1:J6NCEKQNY2T55KDMA2XMXKNTGJJXPBQ6", "length": 11670, "nlines": 162, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "infog mukesh ambani daughter isha ambani to marry with anand piramal | मुकेश अंबानी यांचे जावई होणार आनंद पिरामल, रियल इस्टेट यूनिकॉर्न अशी आहे ओळख", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमुकेश अंबानी यांचे ���ावई होणार आनंद पिरामल, रियल इस्टेट यूनिकॉर्न अशी आहे ओळख\nदेशातील सगळ्या श्रीमंत व्यावसायिक मुकेश अंबानी यांची एकुलती एक मुलगी ईशा अंबानी यांचे लग्न\nआनंद पिरामल यांनी 2012 मध्ये पिरामल रिअॅल्टीची स्थापना केली. (संग्रहित फोटो)\nनवी दिल्ली- देशातील सगळ्या श्रीमंत व्यावसायिक मुकेश अंबानी यांची एकुलती एक मुलगी ईशा अंबानी यांचे लग्न डिसेंबर महिन्यात होणार आहे. मुकेश अंबानी यांनी पिरामल समुहाचे अध्यक्ष अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांची जावई म्हणून निवड केली आहे. रिलायन्स जिओच्या वतीने जारी करण्यात आलेल्या वक्तव्यानुसार, आनंद आणि ईशा हे दीर्घकाळापासून मित्र आहेत. दोन्ही कुटुंबामध्येही मागील 40 वर्षापासून चांगली संबंध आहेत. त्यांचे लग्न डिसेंबर महिन्यात होणार आहे.\n10 अब्ज डॉलरच्या पिरमल समुहाचे आहेत कार्यकारी संचालक\nआनंद पिरामल हे 10 अब्ज डॉलरच्या पिरमल समुहाचे कार्यकारी संचालक आहेत. याशिवाय ते पिरामल इंडस्ट्रीजचे नॉन-एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर आणि पिरामल रियाल्टीचे संस्थापक आहेत. आनंद पिरामल यांचे वडील अजय पिरामल, पिरामल समूहाचे अध्यक्ष आहेत. 7 मे 2018 रोजी फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार त्यांचे रियल टाईम नेटवर्थ 4.5 अब्ज डॉलर आहे.\nसांभाळतात रियल इस्टेट व्यवसाय\nआनंद पिरामल यांनी 2012 मध्ये पिरामल रियाल्टीची स्थापना केली. आनंद ग्रुप स्ट्रॅटजी, वॅल्यू आणि ऑर्गनायजेशन डेव्लपमेंटसाठी ते सक्रीय आहेत. त्यांनी मुंबई लगतच्या अनेक प्राईम लोकेशनच्या जमिनी खरेदी केल्या आहेत. त्यांनी एक उत्तम टीम बनवली आहे आणि वर्ल्ड क्लास डेव्लपमेंट डिझाईन केले आहे. कंपनीच्या विकासासाठी आनंद यांनी 2015 मध्ये 43.4 कोटी डॉलर गोल्‍डमॅन सॉक्‍स आणि वारबर्ग पिनकसमधुन जमवले आहेत. भारतातील ही सगळ्यात मोठी खासगी इक्विटी इन्‍वेस्‍टमेंट आहे.\nपुढे वाचा: रियल इस्टेट यूनिकॉर्न....\n2018 मध्ये आनंद पिरामल यांना 'हुरुन रियल इस्‍टेट यूनिकॉन ऑफ द ईयर 2017' पुरस्काराने सम्‍मानित करण्यात आले.\n2018 मध्ये हुरुन रियल इस्‍टेट यूनिकॉर्न\nहुरुन इंडियाच्या वतीने 2018 मध्ये आनंद पिरामल यांना 'हुरुन रियल इस्‍टेट यूनिकॉन ऑफ द ईयर 2017' पुरस्काराने सम्‍मानित करण्यात आले आहे. याशिवाय, हॅलो मासिकाने आनंद यांना यंग बिझनेस लीडर पुरस्कार दिला आहे. आनंद यापूर्वी इंडियन मर्चंट चेंबरच्या शाखे���े सगळ्यात तरुण अध्यक्षही राहिले आहेत.\nपुढे वाचा: रियल्‍टीपुर्वी सुरू केले स्‍टार्टअप...\nडिसेंबरमध्ये ईशा आणि आनंद पिरामल यांचे लग्न होणार आहे.\nरियल्‍टीपूर्वी सुरू केले स्‍टार्टअप\nआनंद यूनिवर्सिटी ऑफ पेन्सिलवेनिया येथून त्यांनी अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्‍कूलमधून बिझनेस अॅडमिनिस्‍ट्रेशनमध्ये मास्‍टर्स केले आहे. बिझनेस स्‍कूलमधून पास आउट त्यांनी स्‍टार्टअप सुरू केले. आनंद यांनी एका ग्रामीण हेल्‍थकेअर स्‍टार्टअप 'पिरामल ई-स्‍वास्‍थ्‍य'ची स्‍थापना केली. ई-स्‍वास्‍थ्‍य असताना त्यांनी हेल्‍थ मॅनेजमेंट रिसर्च इंन्स्‍टिट्यूटचे (एचएमआरआई) अधिग्रहण केले. आता याचे 'पिरामल स्‍वास्‍थ्‍य'मध्ये मर्जर करण्यात आले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, पिरामल स्‍वास्‍थ्‍य भारतातील सगळ्यात मोठी प्रायव्हेट प्रायमरी हेल्‍थकेअर इनेशिएटिव्ह आहे. यातील 4000 हून जास्त कर्मचारी आणि 490 हून अधिक डॉक्‍टर 11 राज्‍यातील जवळपास 40 हजार रुग्णांवर उपचार करत आहेत. यात हेल्‍थ हॉटलाइन, मोबाईल मेडिकल यूनिट आणि टेलिमेडिसिन सेंटर मदत करत आहे.\n#Metoo मध्ये अडकला विजय माल्याचा मित्र, जगतो आहे लग्झरी लाइफ स्टाइल\nभारतातील सर्वात महागड्या घरात होणार ईशा अंबानी, आनंद पीरामल यांचा विवाह; पाहा Photos\nयेथे भंगाराच्या भावात मिळतात जुने TV, फ्रिज, AC, लॅपटॉप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JYO-RN-infog-mahesh-navami-2017-lord-shiva-measures-5612764-PHO.html", "date_download": "2018-11-19T11:11:34Z", "digest": "sha1:GPBWB7HS5TTL7U3TJXRSSY5ZJI272ICU", "length": 5307, "nlines": 159, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "mahesh navami 2017 lord shiva measures | आज महादेवाला अर्पण करा या 7 पैकी कोणतीही 1 गोष्ट, पूर्ण होईल प्रत्येक इच्छा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nआज महादेवाला अर्पण करा या 7 पैकी कोणतीही 1 गोष्ट, पूर्ण होईल प्रत्येक इच्छा\nमहादेवाला भोलेनाथही म्हटले जाते. धार्मिक मान्यतेनुसार महादेव लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत.\nमहादेवाला भोलेनाथही म्हटले जाते. धार्मिक मान्यतेनुसार महादेव लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत. यामुळे त्यांना आशुतोष असेही म्हटले जाते. आज आम्ही तुम्हाला महेश नवमी (3 जून, शनिवार)च्या निमित्ताने महादेवाला प्रिय असलेल्या 7 वस्तूंची माहिती देत आहोत. यापैकी कोणतीही एक गोष्ट ��हादेवाला अर्पण केल्यास भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nसाप्ताहिक राशिभविष्य : पैसा, लव्ह-लाईफ, करिअर, आरोग्यसाठी कसा राहील हा आठवडा\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://kumarnirman.blogspot.com/2015/11/blog-post_95.html", "date_download": "2018-11-19T12:12:12Z", "digest": "sha1:TZQPLLQ7IBKQ5XJNJRGFKV2QN6NZL74G", "length": 24085, "nlines": 186, "source_domain": "kumarnirman.blogspot.com", "title": "कुमार निर्माण: औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण!", "raw_content": "\nमा. डॉ.अभय बंग व मा. विवेक सावंत यांच्या प्रेरणेतून कुमार निर्माण हा शैक्षणिक कार्यक्रम सुरु झाला. “प्रत्यक्ष कृतींमधून शालेय मुला-मुलींमध्ये वैश्विक मानवी मुल्ये व सामाजिक बुद्धिमत्ता रुजवणे, व त्यांचा विकास करून उत्तम माणूस घडवणे हे कुमार निर्माण चे मुख्य उद्धिष्ट आहे.” सदर ब्लॉगचे उद्दिष्ट कुमार निर्माणचे द्वैमासिक भरारी प्रकाशित करणे आहे.\nऔपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण\nशिक्षण म्हणजे माहित नसलेलं माहित होणं (ज्ञान), व्यवहारात गरज पडेल तेव्हा माहित झालेल्याचा योग्य वापर करता येणं (उपयोजन) व योग्य वापर करण्यासाठी ते आठवणं (आकलन) आणि शक्य असल्यास माहिती झालेल्यात काही अधिकची भर घालणं यालाच आपण ‘शिक्षण’ म्हणतो. ते सारं माणसातच नव्हे तर सर्व जीवनमात्रात उपजत असतं. त्यामुळे शिकणं ही एक खरी नैसर्गिक प्रक्रिया आहे. जे मुद्दाम न घडवता नैसर्गिकपणे घडतं, त्यातून आनंद मिळत असतो. म्हणूनच शिक्षण ही एक खरंच एक आनंददायी घटना आहे.\nआज शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाला आहे की ‘गाव तेथे शाळा’ ही म्हण पूर्णत्वास गेलेली आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही. विजेच्या सोयीअभावी गाव अंधारात असेल पण निदान महाराष्ट्रापुरता विचार केला तरी शाळा नाही असं गाव दुर्मिळच. एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिक्षण खात्याने शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. शिक्षणाचं महत्व प्रत्येकालाच पटलं आहे. त्यामुळे शिक्षण मिळावं म्हणून लोकं धडपडत असतात.\nपण दुर्दैवाने म्हणा की अन्य कारणानं म्हणा, शिक्षण घेण्यातला आनंद मात्र हरवला आहे. हल्ली मुलगा/ मुलगी १०वी – १२ वीत गेले की त्या मुलांपेक्षा त्यांच्या पालकांच्याच छातीचे ठोके वाढतात. मुलांपेक्षा त्यांच्य��च चेहऱ्यावर जास्त ताण जाणवतो. आणि घरातील वातावरण अगदी सुतक असल्यासारखं होतं. आजच्या शिक्षणातून आनंद मिळण्याऐवजी घरोघर चिंतेची जणू घरघरच लागलेली आढळते. याला कारण म्हणजे आजची जीवघेणी स्पर्धा. प्रत्यके वर्षी ०.१ ने गुणवत्ता यादी बदलत असते. आणि अशा परिस्थितीत एखाद्याला कमी गुण मिळाले की त्याला कोणाकोणाकडून काय काय बोलणी खावी लागतात हे आपण सर्व जाणताच. पण खरंच परीक्षेतील गुण हे मुलांची गुणवत्ता मोजण्याचे एकमेव साधन आहे का\nगणितात कमी गुण मिळणारा अशोक हा उत्तम चित्रं काढतो पण कुणीच त्याच्या चित्रांचे कौतुक करत नाहीत. विज्ञानात कमी गुण घेणारी रूपा सुंदर गाते पण आपण त्याकडे लक्षच कुठे देतो आज समाजाला शिक्षणातून आनंद मिळण्याऐवजी तो चिंताग्रस्त दिसतो. हे चित्र कुठेतरी बदललं पाहिजे. यासाठी शिक्षण ओझे न वाटता मुलांच्या कलाने जाणारं आणि आनंददायी झालं पाहिजे.\nमुळात शिकण्याची प्रक्रिया माणसाच्या जन्मापासूनच सुरु होते. जन्मापासून मूल जसजसं मोठं होतं, तसतसं ते नवं काहीतरी शिकत असतं. बोलायचं कसं, चालायचं कसं, वागायचं कसं अशा अनेक बाबी शिकताना मुलांना कधीही आपण मुद्दाम एका ठिकाणी बसवून शिकवत नाही. ते त्याला आवडतं म्हणून अनुकरणातून, अनुभवातून नकळतपणे मूल हे सर्व शिकत असतं. यालाच ‘अनौपचारिक शिक्षण पद्धती’ असे म्हणतात. आई जेव्हा मुलाला/ मुलीला स्वयंपाक शिकवते तेव्हा त्याचे काही वेळापत्रक, गृहपाठ, चाचण्या, पास – नापास अशा कुठल्याही बाबी नसतातच. पण तो/ ती केव्हा शिकते हे त्या मुलाला/ मुलीलाही कळत नाही आणि आईलाही आपण कधी शिकवले हे कळत नाही. हे सर्व अगदी सहजपणे घडत जातं.\nपण हल्ली मूल अडीच-तीन वर्षाचं झालं की त्याला नर्सरी प्ले ग्रुपमध्ये घातलं जातं. म्हणजे अडीच-तीन वर्षापर्यंत मूल घरी असतं. यानंतर ते चार भिंतींच्या आत शिक्षकाने शिकवलेली गाणी, गोष्टी, खेळ अगदी तिच्याप्रमाणेच शिकण्यात गढून जातं. त्याची इच्छा असो वा नसो पण त्याला इतर मुलांप्रमाणे ते शिकावंच लागतं. ही आपली औपचारिक पद्धत. शिकणं हे शाळेत घडतं किंवा पुस्तकातून घडतं असं नाही. पूर्वी पाच - सहा वर्षापर्यंत मुलं घरीच असायची नी त्या वातावरणातच ऐकून, पाहून, निरीक्षणातून, अनुकरणातून शिकायची. मानसशास्त्र असं सांगतं की वयाच्या आठव्या वर्षापर्यंत मुलांवर झालेल्या संस्कारातून घडणारं व्यक्तिमत्व हे कायमस्वरूपी असतं आणि ते अपवाद वगळता अपरिवर्तनिय असतं. त्यामुळे निदान या वयात तरी त्यांना अनौपचारिक पद्धतीने निसर्ग सानिध्यात जास्तीत जास्त अनुभवातून शिक्षण मिळावं हे फार गरजेचं आहे.\nमाझं ४ थी पर्यंतचं शिक्षण हे असंच औपचारिक पद्धतीतून झालं. मला आजही मराठी बाराखडी न चुकता म्हणता येते. पण माझ्या बालमित्रांना ती म्हणताना मधली अक्षरं गळतात. माझे मित्र रोज न चुकता वृत्तपत्रं वाचतात. पण त्यांची बाराखडी मात्र चुकते. मला आठवतं की मला शाळेत जाण्यापूर्वीपासूनच बाराखडी येत असे. ती मला कुणी मुद्दाम शिकवली नाही. पण माझ्या मोठ्या भावंडांचा अभ्यास करतेवेळी किंवा मला म्हणायला आवडे म्हणून मी ती शिकलो. आणि आजपर्यंत ती मला अचूक पाठ आहे.\nमाझा भाषाविकास हा पूर्णतः माझ्या मित्र मंडळी आणि मी वावरत असलेल्या लोकांच्या सानिध्यात झाला हे अगदी खरं आहे. शालेय वातावरणात मी भाषा शिकलो पण तिला धार ही शाळाबाह्य, अनौपचारिक वातावरणातूनच आली. मला वाटतं की भाषा विकासासाठी अनौपचारिक शिक्षण पद्धती ही मलाच नाही तर इतरांनासुद्धा उपयुक्त अशी पद्धत आहे.\nमी ५ वीत असताना आम्हाला प्रथम सत्र परीक्षेत चित्र पाहून शब्द लिहा असा प्रश्न होता. त्यामध्ये एक चाकाचं चित्र होतं आणि पुढे फक्त डब्ल्यू अक्षर होतं आणि पुढची अक्षरे त्यात लिहायची होती. आमची इंग्रजीची सुरवात ही ५वी पासूनच असायची आणि तो शब्द शाळेत कधीही शिकवला नव्हता, त्यामुळे त्याचे स्पेलिंग कुणालाही आले नाही. पण मी ते अचूक लिहिलं होतं. माझ्या शिक्षिकेनं विचारलं की तुला हे कसं आलं त्यावेळेस मी सांगितलं की आमच्या घरी कपडे धुण्याचा व्हील साबण वापरतात. त्यामुळे त्यावर असलेलं चित्र आणि त्याचं स्पेलिंग मी अनेकदा वाचलं होतं आणि ते पाठ झालं होतं. त्याचा वापर मी इथे केला होता.\nस्किनर या मानसशास्त्रज्ञाने म्हटलं आहेच की, प्रत्येक माणसाची शिकण्याची विशिष्ठ अशी गती असते. ही व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असते. त्यामुळे ‘सब घोडे बारा टक्के’ याप्रमाणे न जाता प्रत्येकाला त्याच्या गतीनुसार शिकण्याची संधी असावी. हे अनौपचारिक पद्धतीनेच शक्य आहे. कारण त्यात प्रत्येकजण स्वतःच्या अनुभवानुसार स्वकलाने शिकत असतो. औपचारिक पद्धतीत अभ्यासक्रम पूर्ण होण्यापेक्षा पुस्तक पूर्ण करण्यावर भर असायला हवा. पण तसे दृष्ट��स मात्र क्वचितच पडते. त्यामुळे या पद्धतीत शिकणे हे रंजक होण्याऐवजी निरस बनते आणि गळती व नापास होण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.\nखरं तर शिक्षणातून विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास अपेक्षित आहे. हा सर्वांगीण विकास म्हणजे बौद्धिक, सामाजिक, भावनिक, अध्यात्मिक या घटकांचा विकास होय. सध्याच्या औपचारिक पद्धतीतून बौद्धिक शिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर मारा करून ‘घोका आणि ओका’ या पद्धतीचाच वापर सर्वत्र आढळतो. बालवयामध्ये मुलांची हार्डडीस्क रिकामी असते. ऐकणं, बोलणं, निरीक्षण करणं, अनुभवणं या इनपुटमुळे हार्डडीस्कमध्ये ज्ञानसंचित केलं जातं. म्हणून आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी वरीलपैकी किती घटकांचे इनपुट त्यांच्या हार्डडीस्कमध्ये सेव्ह होते आहे याकडे लक्ष घालणं फारच गरजेचं झालं आहे.\nराजू भडके (प्रथम फौंडेशन, मुंबई)\nपुरवणी क्र. १ - क्षेत्रभेट\nक्षेत्र भेट म्हणजे काय क्षेत्रभेट म्हणलं कि आपल्या परिसरातील विविध जागा जसे कि दवाखाना, पोलीस स्टेशन, न्यायालय, शेत, जंगल, एखादी संस...\nऔपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण\nशिक्षण म्हणजे माहित नसलेलं माहित होणं (ज्ञान), व्यवहारात गरज पडेल तेव्हा माहित झालेल्याचा योग्य वापर करता येणं (उपयोजन) व योग्य वापर करण्य...\nमंदिरात वसतोस... मंदिरात वसतोस का मशिदीत राहतोस अल्ला तुझे नाव खरे का राम कधी असतोस मंदिरात वसतोस... सूर्य उगवे पूर्वेला मी...\nराहो सुखाने हा मानव इथे\nराहो सुखाने हा मानव इथे या भूवरी भूवरी या इथे II धृ II लाला ललाला ललाला लालाला लाला ललाला लालाला लाला लला लला लला कल्या...\n तशी ही गोष्ट माझ्या लहानपणीची आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नावाच्या छोट्या गावात मी वाढल...\nकुमार निर्माण निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळा वृतांत कुमार निर्माण अंतर्गत चौथ्या सत्राची सुरुवात ‘निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळेने’ दि. १० ड...\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा\nप्रश्न विचारा पुन्हा पुन्हा प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका कुत्र्याची ...\nरोज चांगली बुद्धी दे.. रोज चांगली बुद्धी दे सांगतो आपण ज्याला सांग ना ग आई कुणी पाहिलंय त्या देवाला II धृ II दूर दूर पलीकडे ढगा...\nकुमार निर्माण – थोडक्यात उद्दिष्ट शालेय वयोगटातील मुलांसाठी एक अशी आनंददायी शैक्षणिक प���रक्रिया उभी करणे ज्यातून भविष्यात त्यांच्यामध...\nगटातील ‘गप्पा-गोष्टी-चर्चा’ – संवाद गट\nमित्रांनो , आता तुम्ही आता म्हणाल , “ गप्पा तर आम्ही नेहमीच मारतो. मग त्या गप्पांत आणि गटात मारलेल्या गप्पांत फरक तो काय \nऔपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण\nबोलकी पुस्तके - तोत्तोचान\nपुरवणी क्र. १ - सर्वेक्षणाची गोष्ट\nऔपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण\nबोलकी पुस्तके - तोत्तोचान\nपुरवणी क्र. १ - सर्वेक्षणाची गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A5%8D%E2%80%8C%E0%A4%B8%E0%A4%8D%E0%A4%AA-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-11-19T11:18:55Z", "digest": "sha1:LZ7HASLYCJHUU7QTCMJAOZXINYVESDUK", "length": 8564, "nlines": 133, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "व्हॉट्‌सऍप ग्रुपवर मुख्याध्यापकाकडून अश्‍लील व्हिडीओ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nव्हॉट्‌सऍप ग्रुपवर मुख्याध्यापकाकडून अश्‍लील व्हिडीओ\nराजगुरूनगर- मुख्याध्यापकांच्या शैक्षणिक माहितीसाठी खेड तालुका शिक्षण विभागाने तयार केलेल्या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर एका मुख्याध्यापकाने अश्‍लील व्हिडीओ टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी (दि. 18) दुपारी\nसव्वादोनच्या सुमारास घडली आहे.\nविद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करणाऱ्या शिक्षकाकडून अशी पोस्ट टाकली गेल्याने इतर शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मुख्याध्यापकांच्या शैक्षणिक माहितीसाठी खेड तालुका शिक्षण विभागाने तयार केलेल्या व्हॉट्‌सऍपग्रुपमध्ये महिला मुख्याध्यापकांची संख्या मोठी आहे. शिक्षकी पेशाला लाजविणारा असा घाणेरडा प्रकार समोर आल्याने भीती पोटी अनेकांनी थेट मोबाईल वापरावर बंदी घातल्याचे बोलले जात आहे.\nसकाळची शाळा संपल्यावर शनिवारी (दि. 18) दुपारी 2 वा 52 मि. सुमारास खेड तालुका मुख्याध्यापक 1 या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर अश्‍लील व्हिडीओ व्हायरल झाला. त्यांनंतर या ग्रुपवर होणारी शैक्षणिक चर्चा बंद झाली व दबक्‍या आवाजात याची कुणकुण तालुकाभर व जिल्ह्यात वाऱ्याच्या वेगाने पसरली. दरम्यान हा व्हॉट्‌सअप ग्रुप गटशिक्षण अधिकाऱ्यांनी प्रशासकीय कामकांजाच्या हेतूने तयार केला असून या ग्रुपमध्ये 180 पेक्षा अधिक सदस्य असून बहुतांश महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका आहे. दरम्यान, या घटनेनंतर जिल्ह्याचा शिक्षण विभाग यावर काय कारवाई करतो याकडे सर्वांचे लक्ष ल���गले असून या ग्रुपच्या ऍडमीनसह व्हिडीओ टाकणाऱ्या शिक्षकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी तालुक्‍यातील शिक्षिकांनी व शिक्षकांच्या विविध संघंटनांनी केली आहे.\nज्या मोबाईलवरून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या शाळा प्रमुखाचा मोबाईल त्या दिवशी सकाळी चोरीला गेला आहे. तशी पोलिसांत रीतसर तक्रार दाखल आहे. शिवाय आणखी काही व्हायरल होऊ नये म्हणून ज्या कंपनीचे सीम कार्ड आहेत. तेही बंद करण्यात आले आहेत. तरीही हलगर्जीपणा म्हणून या शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस देण्यात येणार आहे.\n– संजय नाईकडे, गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती, खेड तालुका\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवाघोली-लोहगाव रस्त्यावर मोठ्या वाहनांना बंदी\nNext articleकुस्ती स्पर्धेत एन. ई. एस. हायस्कूल प्रथम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/rafael-nadal-withdraws-from-cincinnati-masters/", "date_download": "2018-11-19T11:26:44Z", "digest": "sha1:VURTP4NO36IU3AFHIJPA477OTRPM2ODK", "length": 8261, "nlines": 70, "source_domain": "mahasports.co.in", "title": "नदालची सिनसिनाटी मास्टर्समधून माघार", "raw_content": "\nनदालची सिनसिनाटी मास्टर्समधून माघार\nनदालची सिनसिनाटी मास्टर्समधून माघार\nजागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या टेनिसपटू राफेल नदालने पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या युएस ओपनच्या तयारीसाठी सिनसिनाटी मास्टर्समधून माघार घेतली आहे. सिनसिनाटी मास्टर्स ही स्पर्धा पुढील आठवड्यात सुरू होणार आहे.\nनदालने रविवारीच (१२ऑगस्ट) टोरंटो मास्टर्स जिंकून त्याच्या कारकिर्दीतील ८०वे विजेतेपद जिंकले. यावेळी त्याने अंतिम सामन्यात ग्रीसच्या स्टेफॅनो सिटसीपॅसला ६-२, ७-६(४) असे पराभूत केले.\n३२ वर्षीय नदालने एटीपी मास्टर्स १०००चे एकूण ३३ तर रॉजर्स कपचे ४ विजेतेपद जिंकले आहेत.\n“शरीराची काळजी घेण्याव्यतिरिक्त दुसरे कोणतेही असे कारण नाही ज्यामुळे मी सिनसिनाटीमधून माघार घेत आहे”, असे नदालने सांगितले.\nतसेच त्याने ट्विटरवर याबद्दलची अधिक माहिती दिली. यामध्ये त्याने सिनसिनाटी स्पर्धेचे संचालक आंद्रे सिल्वा यांचे आणि चाहत्यांचे आभार मानले आहे.\n“युएस ओपननंतर डेविस कप स्पर्धेची उपांत्य फेरीही असल्याने पुढील आठवढ्यात अजून काय होणार याबद्दल मला निर्णय घ्यायचा आहे”,असे नदाल म्हणाला.\n“मला हा खेळ आवडतो आणि तो खेळायचाही आहे. पण काही वेळा शरिराला आरामही आवश्यक असतो”, असेही तो पुढे म्हणाला.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–तिसऱ्या कसोटीत आर अश्विन टीम इंडियाचा कर्णधार\n–किरॉन पोलार्डच्या बाबतीत झाला आहे हा खास योगायोग\nकसोटीत त्रिशतक करणारा पहिला भारतीय बनण्याची सेहवागने आधीच केली होती भविष्यवाणी\nमुंबईकर क्रिकेटर पाकिस्तानला नडला, न्यूझीलंडला कसोटीत मिळवून दिला शानदार विजय\nराजमाता जिजाऊ संघ शिवाई प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेत विजेता\nस्टार प्रिमीयर लीग 2018 क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाला विजेतेपद\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पात्रता फेरीतील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात\nपिकलबॉल सुपर कप स्पर्धेत एकता, स्मॅशर्स अंतिम सामन्यात समोरासमोर\nचेन्नईच्या कार्तिक, राघुलला युरो, एलजीबी-4 चे जेतेपद\nपुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक\nकबड्डीपटूच्या जिद्दीला सलाम, अपंगत्व असतानाही कबड्डी खेळणारा महारथी\nपहिल्या टी२० सामन्यात अशी असेल टीम इंडिया\nटी२० मालिका सुरू होण्यापुर्वी ही आकडेवारी तुम्हाला नक्की माहित हवीच\nपुढच्या ४८ तासांनी रोहितचे नाव टी२०मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार\n ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच\nअशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल\nत्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर\nअसे टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले\nमहास्पोर्ट्सचे अजित दादांना खुले पत्र\nक्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्मा सज्ज\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- मराठवाड्याचा सुपूत्र\n या सामन्यांत झाले तब्बल १५ खेळाडू LBW आऊट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039745761.75/wet/CC-MAIN-20181119105556-20181119131556-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}